diff --git "a/data_multi/mr/2019-26_mr_all_0102.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2019-26_mr_all_0102.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2019-26_mr_all_0102.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,657 @@ +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4748251137315985427&title=Dr.%20Bhavalkar%20is%20President%20of%20The%20Vichar%20Sahitya%20Sammelan&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2019-06-20T16:01:14Z", "digest": "sha1:HGBR3DKJ3H3ERHDQJVKEV5PLI5EFWIFJ", "length": 10154, "nlines": 122, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "विचार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. भवाळकर", "raw_content": "\nविचार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. भवाळकर\nपुणे : ‘श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी आणि पुणे महाराष्ट्र साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पहिल्या पसायदान विचार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ समीक्षक आणि लोकसाहित्य व लोकसंस्कृतीच्या व्यासंगी अभ्यासक डॉ. तारा भवाळकर यांची निवड करण्यात आली आहे. हे संमेलन १३, १४ आणि १५ एप्रिल रोजी आळंदी येथे होणार आहे,’ अशी माहिती ‘कमिटी’चे विश्वस्त आणि साहित्य संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.\n‘पाच दशकांहून अधिक काळ नाटक, लोकसाहित्य, लोकसंस्कृती आणि लोककला यांच्या अभ्यासात रमलेल्या डॉ. तारा भवाळकर यांनी लोकसंस्कृती तसेच स्त्री जाणिवांवर लक्ष केंद्रित करणारे विपुल लेखन करून मराठी साहित्याचे दालन समृद्ध केले. त्यांनी पौराणिक नाटक, लोकनाट्य, दशावतार, तंजावरची नाटके, यक्षगान, कथकली अशा नाट्य प्रकारांची जडणघडण शोधली. त्यांचे समग्र लेखन वस्तुनिष्ठ, यथार्थ, चिकित्सक दृष्टी आणि सैद्धांतिक अभ्यासाचा वस्तुपाठ ठरावा, असे आहे. मराठी विश्वकोश, मराठी वाङ्मयकोश आणि मराठी ग्रंथकोश या महत्त्वाच्या कार्यातही त्यांनी बहुमोल योगदान दिले आहे. डॉ. श्रीधर व्यकंटेश केतकर, वि. का. राजवाडे, धर्मानंद कोसंबी, दुर्गाबाई भागवत, डॉ. रा. चिं. ढेरे या महाराष्ट्रातील व्रतस्थ ज्ञानोपासकांचे ऋण मानणाऱ्या डॉ. तारा भवाळकर यांनी त्यांची परंपरा समर्थपणे पुढे चालवली आहे. अशा व्रतस्थ लेखिकेची पहिल्या पसायदान विचार साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड करताना मनात आनंदाची आणि समाधानाची भावना आहे,’ देशमुख आणि प्रा. जोशी यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.\nडॉ. तारा भवाळकर यांची ग्रंथसंपदा\nमायवाटेचा मागोवा, यक्षगान आणि मराठी नाट्य परंपरा, महामाया, मिथक आणि नाटक, लोकनागर रंगभूमी, लोकसंचित, स्त्री मुक्तीचा आत्मस्वर, माझिये मातीचा, मराठी नाट्यपरंपरा : शोध आणि आस��वाद, मधुशाला (हरिवंशराय बच्चन यांच्या काव्याचा स्वछंद अनुवाद), लोकसाहित्यातील स्त्रीप्रतिमा, मराठी नाटक : नव्या दिशा, नवी वळणे, लोकांगण, लोकसाहित्य : वाङ्मयप्रवाह, प्रियतमा (गडकरी साहित्यातील स्त्री प्रतिमा).\nTags: पुणेआळंदीडॉ. तारा भवाळकरपसायदान विचार साहित्य संमेलनमसापलक्ष्मीकांत देशमुखप्रा. मिलिंद जोशीPuneAlandiDr. Tara BhavalkarLakshmikant DeshmukhMilind JoshiPasaydan Vichar Sahitya Sammelanप्रेस रिलीज\n‘हरिभाऊंनी मराठी वाङ्मयात आपटे पर्व निर्माण केले’ ‘मसाप’चा रेखा ढोले पुरस्कार जाहीर ‘मसाप’तर्फे ३० जुलै रोजी ‘लेखक तुमच्या भेटीला’ मांडे, शिरगुप्पे यांना ‘मसाप’चे पुरस्कार ‘मसाप’तर्फे विनोद-साहित्य-आनंद मेळा\n‘आयआयटी-कानपूर’मध्ये तयार झाले चांद्रयानाला दिशा देणारे सॉफ्टवेअर\nफ्रान्स आणि जर्मनीचे लघुपट पाहण्याची संधी\n‘मुलगी झाली हो’ मुक्तनाट्य अभिव्यक्ती संघटनेतर्फे सादर\nयेरवडा शासकीय वसतिगृहात प्रवेश सुरू\n‘बँक ऑफ बडोदा’तर्फे मॅरेथॉनचे आयोजन\nध्वनीचा किमयागार : मंदार कमलापूरकर\nकर्‍हाडे ब्राह्मण संघाचा राणी लक्ष्मीबाई गौरव पुरस्कार आकांक्षा कदमला जाहीर\nचारुदत्त आफळे यांना बालगंधर्व पुरस्कार जाहीर\n‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’च्या २५ टाक्यांत साठणार तीन लाख लिटर पाणी\n‘रमाई आवास योजनेसाठी साडेतीन कोटींचा निधी मंजूर’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-NMAH-NAS-IFTM-infog-manager-beaten-up-by-workers-in-nashik-dinamic-pvt-company-5874347-NOR.html", "date_download": "2019-06-20T15:41:30Z", "digest": "sha1:ODCVYKXGKGGQ5VSBBRKS2XQKZNBTFVZL", "length": 9613, "nlines": 156, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "नोटीस बजावल्याचा राग आल्याने कामगारांची व्यवस्थापकाला रॉडने मारहाण Manager Beaten up by Workers in Nashik Dinamic PVT Company | नोटीस बजावल्याचा राग आल्याने कामगाराची व्यवस्थापकाला मारहाण, घटना सीसीटीव्हीत कैद", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nनोटीस बजावल्याचा राग आल्याने कामगाराची व्यवस्थापकाला मारहाण, घटना सीसीटीव्हीत कैद\nनोटीस बजावल्याचा राग आल्याने कंपनीतच कामगाराने व्यवस्थापकाला मारहाण केल्याची घटना सातपूर एमआयडीसीत घडली. मारहाणीचे चित्र\nनाशिक- नोटीस बजावल्याचा राग आल्याने कंपनीतच कामगाराने व्यवस्थापकाला मारहाण केल्याची घटना सातपूर एमआयडीसीत घडली. मारहाणीचे चित्रीकरण सीसीटीव्हीत कैद झाले असून, सातपूर पोलिसांनी दोन कामगारांना अटक केली आहे. या घटनेमुळे कंपनीतील कामगारांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे.\nसातपूर औद्योगिक वसाहतीत एम. पी. प्रभू यांच्या मालकीचे तीन कारखाने आहेत. त्यापैकी डायनॅमिक प्रेसस्ट्रेस या कारखान्यात महामार्गावरील उड्डाणपूल बनविण्यासाठी लागणारे महत्त्वपूर्ण लोखंडी सुटे भाग बनविण्याचे काम केले जाते. तीन युनिट मिळून कारखान्यात २२० कायम, तर ४० कंत्राटी कामगार आहेत. तिन्ही युनिटमधील कामगारांनी माजी महापौर अशोक मुर्तडक यांच्या औद्योगिक महाराष्ट्र कामगार सेनेचे नेतृत्व स्वीकारले आहे. कंपनी व्यवस्थापनाने सुरेश चव्हाण या कायम कामगारास कामात सुधारणा करण्यासंदर्भात नोटीस बजावली होती. नोटीस बजावल्याचा राग मनात ठेवून मंगळवारी (दि. १५) दुपारी चव्हाण यांनी कंपनी व्यवस्थापक सचिन भीमराव दळवी यांना लोखंडी रॉडने मारहाण केली. यावेळी मध्यस्थी करणाऱ्या गणेश प्रभू यांना धक्काबुक्की करण्यात आली. मारहाण करतानाचे सर्व चित्रीकरण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. त्याच्या अाधारे कामगार सुरेश चव्हाण व आनंंद कुमार सिंग या दोन कामगारांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.\nदरम्यान, अटक केलेल्या कामगारांच्या समर्थनार्थ तसेच त्यांची सुटका करण्यासाठी तिन्ही युनिटमधील कामगारांनी काम बंद आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. मंगळवारी दुपारनंतर सुरू केलेले आंदोलन दुसऱ्या दिवशी, बुधवारीही सुरूच होते.\nकंपनी बंद करून महाराष्ट्र सोडून जाईन\nकामगारांच्या अशा वर्तणुकीचा कंटाळा आला आहे. त्यामुळे औद्योगिक शांतता भंग पावत आहे. अशा वातावरणात कंपनी चालवणे जिकिरीचे झाले आहे. त्यामुळे कंपनी बंद करून महाराष्ट्र सोडून जाण्याची इच्छा आहे.\n- एम. पी. प्रभू, मॅनेजिंग डायरेक्टर\nपुढील स्लाइड्‍स क्लिक करून पाहा... सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झालेला व्हिडिओ\nकुटुंबावर जादूटोण्याचा आराेप; मारहाण करत टाकले वाळीत, जनावरांचे रक्तही पाजले\nनाशकातील मुथूट फायनान्समध्ये दरोडा; गोळीबारात एकाचा मृत्यू तर तीन जखमी\nलोकशाहीवृद्धीसाठी काका-पुतण्याचे एकमत महत्त्वाचे, मंत्री मुनगंटीवारांचा शरद पवार अजितदादांना टोला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/yogrndra-yadavs-article-on-yodhya-ram-mandir-5979551.html", "date_download": "2019-06-20T16:19:10Z", "digest": "sha1:AF6UTNOIVAEQ3QIJNCRXNNG2D5IT3H24", "length": 18177, "nlines": 156, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "yogrndra yadav's article on yodhya ram mandir | 4 वर्षांनंतर भाजपला रामाची आठवण", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\n4 वर्षांनंतर भाजपला रामाची आठवण\n2013 मध्ये यूपीए सरकारला घसरण लागली होती तशी घसरण मोदींच्या सरकारला लागू शकते.\nया दिवाळीत भाजपला प्रभू रामाची आठवण फारच आलेली दिसते. याअगोदर चार दिवाळ्या आल्या होत्या, पण यंदाच अयोध्येत जाऊन दिवाळी साजरी करण्याचा विचार भाजपने केलेला दिसतो. बाबरी मशीद-राम जन्मभूमीचा वाद गेली आठ वर्षे सर्वोच्च न्यायालयात अडकला आहे. पण गेल्या काही दिवसांपासून आमच्या सहनशीलतेची परीक्षा घेऊ नका, असे इशारे दिले जात आहेत. जेव्हा वातावरण रामभक्तीचे होऊन जाते तेव्हा ओळखायचे की निवडणुका जवळ आल्या आहेत.\nहे वातावरण रामजन्मभूमीपुरते नाही तर लोकसभा निवडणुका जशा जवळ येतील तसे भाजप या विषयाला हिंदू-मुस्लिम रंग देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि याच मुद्द्यावर त्यांना आगामी लोकसभा निवडणूक लढवायची आहे. म्हणून आसाममध्ये बांगलादेशी निर्वासितांचा मुद्दा देशातील अन्य मुसलमानांशी जोडला जात आहे. सर्वधर्मसमभावाचे प्रतीक असलेल्या सबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश दिल्याचा मुद्दा िहंदूंच्या धार्मिक भावनांना ठेच लागली आहे असा नकारात्मक स्वरूपात मांडला जात आहे. संसदेत धर्माच्या आधारावर नागरिकत्वाचा कायदा बदलण्याचे प्रयत्न सुरू आहेत.\nभाजप आणि संघ परिवार प्रत्येक टप्प्यावर हिंदूंच्या भावना कशा दुखावल्या जात आहेत हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे.भाजपच्या अशा निवडणूक तंत्रांना, रणनीतीला समजून घ्यायचे असेल तर काही दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या जनमत चाचण्यांवर एक नजर टाकावी लागेल. एबीपी न्यूज या वृत्तवाहिनीने सी व्होटरने घेतलेल्या जनमत चाचण्यांची आकडेवारी दाखवली. ‘आज तक’ या वृत्तवाहिनीवर प्रत्येक राज्यामध्ये जनमत नेमके काय आहे हे सांगणारा एक कार्यक्रम ‘पॉलिटिकल स्टॉक एक्स्चेंज’ दर आठवड्याला प्रक्षेपित केला जातो.\nया दोन्ही वाहिन्यांवर जे सर्वेक्षण दाखवले जाते ते पूर्णत: विश्वसनीय नाही. पण यातून भाजप अचानक राम मंदिर मुद्द्याकडे का वळला, या प्रश्नाचे उत्तर मिळू शकते. वास्तविक जनमत चाचण्या व वृत्तवाहिन्यांवर दिल्या जाणाऱ्या प्रमुख बातम्या पाहिल्या तर भाजपला घाबरून जाण्याचे काही कारण नाही. या दोन्ही वृत्तवाहिन्यांच्या चाचण्यांनुसार भाजप अन्य पक्षांच्या तुलनेत आघाडीवर आहे. एबीपी न्यूजचे सर्वेक्षण भाजपला पुन्हा बहुमत मिळेल, असे सांगत आहे. मोदी सरकारवर नाराज लोकांची संख्या संतुष्ट लोकांच्या तुलनेत अर्धी आहे. नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता इतकी वाढली आहे की ते राहुल गांधींच्या खूप पुढे गेले आहेत, असेही सांगितले जात आहे. जगजाहीर आहे की, या वृत्तवाहिन्या सत्ताधारी पक्षाला खुशखबर देत आहेत. पण हेही सत्य आहे की, भाजपचे अनेक नेते स्वत: या गैरसमजाचे बळी पडण्याचा धोका स्वीकारण्याच्या मन:स्थितीत नाहीत. त्यांना पक्के वास्तव माहितीय की, बातम्यांच्या सुंदर मथळ्यांमागचे वास्तव तेवढे सुंदर नाही.\nएबीपी सर्वेक्षण भाजपला बहुमताची शक्यता सांगत असले तरी उ. प्रदेशात समाजवादी पार्टी व बहुजन समाज पार्टीची युती झाल्यास परिस्थिती नेमकी उलट होऊ शकते. चार महिन्यांपूर्वी इंडिया टुडेच्या सर्वेक्षणात लोकप्रियतेमध्ये नरेंद्र मोदी २२ टक्क्यांनी राहुल गांधी यांच्यापुढे असे सांगितले जात होते, आता हा आकडा १४ टक्क्यांवर घसरला आहे. २०१२ मध्ये यूपीए सरकारविषयी जे मत जनमानसात होते तसेच मत मोदी सरकारच्या बाबतीत सध्या आहे आणि भाजपच्या नेत्यांना हे चांगलेच माहिती आहे की, २०१३ मध्ये यूपीए सरकारला घसरण लागली होती तशी घसरण मोदींच्या सरकारला लागू शकते. कारण लोकप्रियतेच्या निकषावर २००४ मध्ये देशात अटलबिहारी वाजपेयी सर्वाधिक लोकप्रिय नेते होते तरीही भाजपला मोठा पराभव पत्करावा लागला होता. भाजपसाठी खरी चिंता आणि विचार करण्याजोगा मुद्दा विविध राज्यांमधील मतांच्या कौलानंतर समोर आला आहे.\nइंडिया टुडेच्या राज्यनिहाय सर्वेक्षणात असे दिसून आले की, कर्नाटक वगळता दक्षिण भारतात आजही पंतप्रधान आणि भाजप आपले पाय पसरू शकले नाही. कर्नाटकात काँग्रेस जेडीएससारखे सरकार अजूनही लोकप्रिय होऊ शकलेले नाही. पण तेथे भाजपच्याही जागा वाढण्याची शक्यता फार नाही. तामिळनाडूमध्ये भाजपच्या पाठिंब्याने सुरू असलेल्या एडीएमके सरकारवर सध्या जनता नाराज आहे. त्यामुळे निवडणुकीत ते माघारी फिरणार हे निश्चित. भाजपला विस्तार करण्याची संधी पूर्व भारतात आहे. ओडिशा, बंगाल आणि ईशान्येकडे भाजपची लोकप्रियता वाढताना दिसतेय.\nपण बंग��लमध्ये अजूनही भाजपची वाढती लोकप्रियता जागांच्या स्वरूपात बदललेली दिसत नाही.पश्चिम भारतात महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये भाजपची स्थिती ठीक आहे. पण २०१४ प्रमाणे यश संपादन करायचे असेल तर ही स्थिती केवळ ठीक असून चालणार नाही. महाराष्ट्रात शिवसेनेशी युती झाली नाही तर भाजपला मोठा धक्का बसू शकतो. भाजपसाठी खरी धोक्याची घंटा उत्तर भारतातील हिंदी पट्ट्यात आहे. राजस्थानमध्ये भाजपच्या वसुंधराराजे सरकारवरील जनतेची नाराजी स्पष्टच आहे. मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्येही अनिश्चिततेचे सावट आहे. त्यामुळे भाजप निवडणुकीतील यशाची पुनरावृत्ती करण्याचा दावा छातीठोकपणे करू शकत नाही. या तीन राज्यांमध्ये केंद्र सरकारवर जनतेची नाराजी नाही. पण या तिन्ही राज्यांचा इतिहास असा आहे की, विधानसभा निवडणुकीत भाजप जिंकला नाही तर लोकसभा निवडणुकीतही विजयाची शक्यता नसते.\nहरियाणा आणि उत्तराखंडमध्ये भाजपचे सरकार या मतांच्या कौलात पूर्णपणे पिछाडीवर असल्याचे दिसून आले.तिकडे उत्तर प्रदेशमध्ये भाजपसाठी दुहेरी संकट दिसतेय. एकीकडे योगी आदित्यनाथ सरकार दोन वर्षे पूर्ण करत असताना फारशी लोकप्रियता मिळवण्यात अपयशी ठरत आहे, तर सपा-बसप युती पक्की झाल्याचे चित्र आहे. अशा वेळी भाजपला २०१४ च्या यशाची पुनरावृत्ती करणे तर दूर, पण किमान ३० जागा मिळवल्या तरी भाजपसाठी समाधानाची बाब ठरेल.\nकारण काँग्रेस किंवा विरोधी पक्षातील कोणताही पक्ष येथे स्पष्ट रूपात पुढे आलेला नाही. एकूणच, विरोधी पक्षाकडे महायुतीच्या गोळाबेरजेशिवाय इतर कोणताही मोठा मुद्दा नाही किंवा प्रभावी चेहराही नाही. त्यामुळे नागरिक इतर पर्यायाअभावी पुन्हा भाजपकडेच वळतील, असा भाजपच्या नेत्यांचा अंदाज आहे. पण सीबीआय, रिझर्व्ह बँक आणि सर्वोच्च न्यायालयाच्या टिप्पण्या पाहता भाजपच्या बाबतीत फासे उलटेही पडू शकतात. रफाल घोटाळ्यामुळे सरकारची प्रतिमा आणखी मलिन होऊ शकते. लोकप्रियतेच्या शिखरावरून आता उतरणीला लागलेले भाजप सरकार कधीही कोसळू शकते. त्यामुळे भाजप आता पुन्हा जुनीच खेळी खेळू पाहण्याचा प्रयत्न करत आहे. ती म्हणजे ‘मंदिर वहीं बनाएंगे, डेट नहीं बताएंगे, चुनाव के पास आएंगे\n..अशा स्थितीत कोणाला डॉक्टर व्हावे वाटेल\nठिगळांचा अर्थसंकल्प, दृष्टिकोनाचा अभाव\n२०१९ च्या निवडणुकीने बदललेली मोदी प्रतिमा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://spsnews.in/?p=5044", "date_download": "2019-06-20T15:12:01Z", "digest": "sha1:CPQ45FSGANPOZXDE555GAONBN7XNOUT5", "length": 7158, "nlines": 96, "source_domain": "spsnews.in", "title": "शाहूवाडी तालुक्यातील \" त्या \" दोन मागासवर्गीय संस्थांची सुद्धा वसुली होणार का ? | | SPSNEWS", "raw_content": "\nशासनाच्या विकास योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा- जिल्हाधिकारी दौलत देसाई\nपावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी १०.२३ कोटींचा निधी :आम.सत्यजित पाटील\nबांबवडे विद्यामंदिरात दफ्तर व शालेय साहित्याचे वाटप\nबांबवडे विद्यामंदिरात दफ्तर व शालेय साहित्याचे वाटप\nचिमुकल्यांचा किलबिलाट पाहण्यासाठी जमला जनसमुदाय\nशाहूवाडी तालुक्यातील ” त्या ” दोन मागासवर्गीय संस्थांची सुद्धा वसुली होणार का \nबांबवडे : मागासवर्गीय समाजाच्या उन्नतीसाठी समाजकल्याण विभागाच्या वतीने अनेक औद्योगिक मागासवर्गीय संस्थांना अनुदान सहित कर्जस्वरूपात सहकार्य केले होते. पण जिल्ह्यातील अनेक संस्थांनी मिळालेल्या रकमेपैकी काहीच परतावा केलेला नाही. त्यामुळे संबंधित संस्था अडचणीत आल्या आहेत. पैकी शाहूवाडी तालुक्यातील दोन संस्थांचा देखील यात अंतर्भाव आहे. यामुळे खऱ्या अर्थाने विकासाच्या मार्गावर निघालेल्या मागासवर्गीय समाजाला धूर्त मंडळींनी अडचणीत आणले आहे.\nअशा संस्थांवर कडक कारवाई होणे,हि काळाची गरज आहे. कारण समाजकल्याण विभागाने मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी अनुदानासहित कर्ज दिले. त्यापैकी अनुदानाचा हफ्तासुधा संस्थेच्या संचालक मंडळाला दिला होता, परंतु सदर रकमेचा विनियोग संस्थेने योग्य कामासाठी केलाय का असा प्रश्न उपस्थित होत आहे.\nया किंवा अशा कोणत्याही संस्थेवर शासनाने कठोर कारवाई करावी,कारण समाज उत्थानासाठी मिळालेला निधी समाजाच्या कामासाठीच वापरला गेला पाहिजे.\n← पाटणे इथं डोक्यात खोरे मारून वृद्धाचा खून, तर मुलगा जखमी\nफक्त १ रु. डाऊन पेमेंट मध्ये एक्स्चेंज ऑफर →\nस्व.अशोकराव पाटील यांचा रक्षाविसर्जन कार्यक्रम\nचलो कोल्हापूर ,हिंदुत्व सन्मान मोर्चासाठी – शिवप्रतिष्ठाण,बांबवडे तर्फे आवाहन\nश्री.क्षेत्र पैजारवाडी इथ श्री दत्त जयंती महोत्सव २६ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर\nशासनाच्या विकास योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा- जिल्हाधिकारी दौलत देसाई\nपावसाळी अ���िवेशनाच्या पहिल्याच दिवशी १०.२३ कोटींचा निधी :आम.सत्यजित पाटील\nबांबवडे विद्यामंदिरात दफ्तर व शालेय साहित्याचे वाटप\nबांबवडे विद्यामंदिरात दफ्तर व शालेय साहित्याचे वाटप\nचिमुकल्यांचा किलबिलाट पाहण्यासाठी जमला जनसमुदाय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/akshay-kumar-film-2-point-0-in-100-crore-club-5990503.html", "date_download": "2019-06-20T15:03:25Z", "digest": "sha1:NL4NP4YERYQIMXZIV3474TSLBEHEZSJR", "length": 13055, "nlines": 161, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Akshay Kumar film 2 point 0 in 100 Crore club | होणा-या सास-यानेच एकेकाळी अनेक तास प्रतिक्षा करायला लावून भेटण्यास दिला होता नकार, आज 4 दिवसांत चित्रपटाने कमावले 100 कोटी", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nहोणा-या सास-यानेच एकेकाळी अनेक तास प्रतिक्षा करायला लावून भेटण्यास दिला होता नकार, आज 4 दिवसांत चित्रपटाने कमावले 100 कोटी\nकमाईच्या बाबतीत सलमानपेक्षा पुढे\nएन्टटेन्मेंट डेस्क. सध्या अक्षय कुमारचाय 2.0 चित्रपट चांगली कमाई करत आहे. अक्षय आणि रजनीकांतच्या 2.0 चित्रपटाने जगभरात 400 कोटींची कमाई केली आहे. तर हिंदीमध्ये चित्रपट 100 कोटींच्या क्लबमध्ये सामिल झाला आहे. ऐकेकाळी अक्षय कुमारला बॉलिवूडने हिरो मानण्यास नकार दिला होता. वेळ बदलली आणि आज त्याच्या प्रत्येक चित्रपटाचे यश त्याच्या नावावरच ठरते.\nवेटरपासून सुपर स्टारचा प्रवास\nअक्षयने आपल्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये बँकॉकमध्ये वेटर आणि शेफची नोकरीही केली आहे. तो मुंबईमध्ये आला तेव्हा त्याला खुप स्ट्रगल करावा लागला. एका टीव्ही चॅनलला मुलाखत देताना स्वतः अक्षय कुमार म्हणाला होता की, त्याला कोणत्याही मोठ्या बॅनरने घेतले नाही, त्याला नेहमी बी-ग्रेड चित्रपट ऑफर केले जात होते. अक्षयनुसार, त्याने जास्तीत जास्त काम नवीन डायरेक्टरसोबत केले आणि आपली ओळख बनवली. मार्शल आर्ट्समध्ये ब्लॅक बेल्ट असलेल्या अक्षयचा डेली रुटीनही सर्वांना इम्प्रेस करतो. अभय दारु-सिगारेटपासून दूर राहतो. तो लवकर उठतो आणि लवकर झोपतो. अक्षयच्या फिटनेसचे सर्व फॅन आहेत. 50 वर्षांचा असूनही अभय चित्रपटांमध्ये स्वतःचे स्टंट्स स्वतः करतो.\nकमाईच्या बाबतीत सलमानपेक्षा पुढे\nमैं खिलाड़ी-तू अनाड़ी, हाउसफुल, हेराफेरी, बेबी, टॉयलेट-एक प्रेमकथा, पॅडमॅन सारखे सुपरहिट चित्रपट केलेला अक्षय कमाईच्या बाबतीत सलमान-शाहरुखपेक्षा पुढे आहे. जुलैमध्ये आलेल्या फोर्ब्सच्या 2018 च्या सर्वात जास्त कमाई करणा-या सेलिब्रिटींच्या लिस्टमध्ये अक्षय 76 कोटींवर होता तर सलमान 82 व्या स्थानावर होता. फोब्सने म्हटले की, अक्षयने यावर्षी 4.05 कोटी डॉलरची कमाई केली.\nजे कुणी करत नाही, त्या भूमिका करुन सर्वांना इम्प्रेस करतो अक्षय\nअक्षय बॉलिवूडमध्ये नवनवीन भूमिकांवर प्रयोग करणारा अभिनेता आहे. तो रिस्क घ्यायला घाबरत नाही. अॅक्शन, कॉमेडीसोबतच अक्षयने सोशल मॅसेज देणारे अनेक चित्रपट केले आहेत. यामध्ये टॉयलेट, पॅडमॅन यांसारख्या चित्रपटांसमावेश आहे. यामुळे त्याचे स्थान इतर कलारांपेक्षा वेगळे आहे.\nमेहनतीमुळे हे सर्व मिळवले\nअक्षय एक असा स्टार आहे जो आपल्या डेली लाइफ स्टाइलसोबत अजिबात समझोता करत नाही. सकाळी लवकर उठणे, दारु-सिगारेटपासून दूर राहणे या त्याच्या विशेषता आहेत. 50 वर्षांचा असूनही अक्षय एकदम फिट आहे. खिलाडी कुमार आजही त्याचे स्टंट स्वतः करतो.\n90 च्या दशकात अक्षयचे नाव अनेक हिरोइन्ससोबत जोडले गेले. यामध्ये रवीना टंडन, शिल्पा शेट्टी तर कधी प्रियांका चोप्राचेही नाव आले. पण रेखासोबतच्या जवळीकमुळे तो सर्वात जास्त चर्चेत आला. याविषयी दोघांनी कधीच वाच्यता केली नाही, पण 'सबसे बडा खिलाडी' चित्रपटादरम्यान त्या दोघांची जवळीक खुप वाढली होती असे बोलले जाते.\nज्यांनी तासंतास प्रतिक्षा करायला लावली, त्यांचाच जावई बनला\n1990 चा काळ होता. सुपरस्टार राजेश खन्ना 'जय शिव शंकर' चित्रपट बनवत होते. यामध्ये त्यांनी डिम्पल कपाडियाला घेतले होते. जीतेंद्र यांनाही साइन केले होते. त्यांना एक नवीन चेहरा हवा होता. तेव्हा अक्षय कुमार तिथे गेला, त्या काळात तो कामाच्या शोधात डायरेक्टर्स आणि स्टूडियोमध्ये फे-या मारत होता. 3-4 तास प्रतिक्षा करुनही तो काकांना भेटू शकला नाही. पण वेळ बदलली, त्याचे ट्विंकल खन्नासोबत लग्न झाले आणि त्याच राजेश खन्ना यांचा तो जावई बनला.\nपीएम मोदीचा सर्वात आवडता स्टार\nफिल्म इंडस्ट्री बाहेरही अक्षयच्या चर्चा आहेत. त्याच्या चित्रपटांमुळे नरेंद्र मोदींचा तो आवडता आहे. स्वच्छता अभियानावर आधारित टॉयलेट एक प्रेम कथा चित्रपटाची खुप प्रशंसा झाली. तसेच पॅडमॅनच्या माध्यमातून तो सर्वांच्या घराघरात पोहोचला. हे दोन्हीही चित्रपट टॅक्स फ्री झाले. यासोबतच बेबी आणि एयरलिफ्टमधून त्याने लोकांच्या मनापर्यंत पोहोचला.\nऋतिक रोशनची बहिण सुनैना म्हणाली - 'मुस्लिम युवकाच्या प्रेमात पडल्यामुळे कुटुंबीय बनवत आहेत माझे आयुष्य नर्क...'\nवेब प्लॅटफॉर्मने डायरेक्शनमध्ये परतणार राजू हिरानी, मीटू प्रकरणात फसलेले असूनही मेकर्सने केले अप्रोच\nऋतिक रोशनची बहीण सुनैना रोशनने दर्शविला कंगना रनोटला पाठिंबा, सुनैनाच्या या ट्विटमुळे सर्वच आहेत हैराण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/node/41556", "date_download": "2019-06-20T15:55:03Z", "digest": "sha1:5MVYP5PV6LHNWDCUAT3BWC63SXEFLV2J", "length": 28226, "nlines": 261, "source_domain": "misalpav.com", "title": "उदासगाणी | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nसमयांत in जनातलं, मनातलं\nचार महिने या खोलीत मी राहतो आहे, तितक्या रात्री मी इथे जागवल्या आहेत. आज उद्याची शेवटची रात्र असणार आहे. काहीही धड हाती न लागता इथून मी निघणार आहे, तरी पण, हा ‘पण’ जमा केलेल्या इथल्या आठवणींना माझ्या मनात उभा करतो आहे. मला माझं गवसण्याच्या अडनिड्या प्रयत्नात ही खोली आता एक भाग झाली आहे. कित्येक गाणी इथे मी ऐकली असतील, ठराविक गाण्यांच्या रिंगणात रात्री गेल्या खऱ्या, त्यातून मला उदास गाण्यांचेच वेड लागले आणि मग त्या जोडीला पैसे कमवायला काही कामे मिळवता येतात का, त्यासाठी कित्येक गोष्टींना नेटवर जोखून पाहिले असेल. सप्टेंबरच्या परीक्षेचा पास निकाल इथेच पाहिला. डिसेंबरच्या परीक्षेच्या अभ्यासाला या खोलीत तर पालवी फुटायला सुरुवात झाली होती खरी पण आता त्या पालवीला नाजूक हातांनी उचलून त्या परीक्षेला पास करावे लागणार आहे. जी ती उदास गाणी माझ्यात रूतून बसली, संग्रहात तेवढीच राहिली आहे आणि त्यांना व्यक्तिगत रूप मिळाले आहे, त्या गाण्यांना भर मित्रांच्या मेळाव्यात स्थान नाही आणि म्हणून कुणी मला माझ्या संग्रहातले गाणे लावण्यास सांगितले तर माझी नाचक्की ओढवण्याचा प्रसंग निश्चित आहे. अश्या गाण्यांना केवळ मनात स्थान असते, आणि हे मन मी माझ्या लिहिण्यातून व्यक्त करतो. त्या गाण्यांचे ओघ मला छळत असतात; कधी दिवसा त्या ओळी मनावर उमटल्यावर माझे डोळे पाणावतात आणि तेच रात्रींत ऐकत ऐकत त्यांचा लख्ख प्रकाश काचत राहतो. ही तेजाळ गाणीच खरी, अंधाराचे वर्णन करत करत जीवनात प्रकाशाचे अस्तित्त्व जाणवून देणारी, मनाला त्याच्या संवेदनांची ओळख करून देणारी. कोणाचाच विरह नाही, मनावर उदासी नाही पण या जीवनाच्या बेरोजगार दिशाहीन अस्थिर टप्प्यावर तरी खोलवर ह्या गाण्यांनी मला शांत करणे हे एक वेगळेच वाटते आहे, त्यांनी माझी कसली तरी परतफेड केली असे वाटते आहे. कधी नदीच्या प्रवाहात किंवा समुद्राच्या लाटांमध्ये दगड भिरकावा, वाऱ्याचा वेग कानांनी तासन् तास ऐकत राहावा त्याप्रमाणे मनाच्या डोहात माझं मीपण भिरकावून द्यावे, मनाच्या वेगाने जीवन आयुष्यभर पेलावे आणि त्या दगडाचे भविष्य आपल्याला जसे माहिती नसते, तसे माझे भविष्य अगदी मनाच्या कोलाहलात विलीन, नामशेष व्हावे असे वाटते आहे. उंच एकच उडीने दरीच्या आत उतरून सारेच संपवावे वाटते आहे. सभोवतालचा एकेक कण आपल्याला आव्हान देत आहे, असा अनुभव जाणून घेणे माणसालाच का निसर्गाने दिले असावे. डोंगर नद्या समुद्र दऱ्या न् त्यासभोवताली सोबतीला सजीव सचेतन जीवसृष्टी वेढून असणे आणि त्यांच्या अस्तित्वाचे सातत्य असणे माणसाव्यतिरिक्त कोणत्याही जीवाला स्फूर्ती देत नाही, आणि ह्या शाश्वत स्मारकांना ऋतूंचे कोंदण लाभले आहे हे जाणवणे आणि ते साजरे करणे सुद्धा केवळ माणसालाच का येत असावे. अश्या प्रेरणेने एक दिव्य आयुष्य जगणे माणसाला शक्य होत असते. आता तर असे होत आहे की ही शाश्वततेची रूपं एका बाजूला राहिली आहेत, आणि त्यामुळे चेतनहीन स्थिती, नैराश्य आले आहे. प्रतिशाश्वत रूपं म्हणवणारे जे की पुढची एकच पिढी फारतर टिकेल अशी एका बाजूला सभोवताली व्यापत आहे, आणि त्यांचा मला एक प्रचंड त्रास होत आहे. पण जरी सभोवताल प्रेरक नसला तरी मनाला शाश्वततेची ओढ थोडीच मागे हटणार आहे, ती या गाण्यांनी मी भरून काढत आहे. जीवन तत्क्षणी थांबावे किंवा माणसांचा तिटकारा यावा इतपत या गाण्यांना मी जवळ केले आहे.\nहँसने की चाह ने कितना मुझे रुलाया है\nकोई हमदर्द नहीं, दर्द मेरा साया है\nदिल तो उलझा ही रहा जिंदगी की बातों में\nसाँसे जलती हैं कभी कभी रातों में\nकिसी की आह पर तारों को प्यार आया है\nसपने छलते ही रहे रोज नयी राहों से\nकोई फिसला है अभी अभी बाहों से\nकिसकी ये आहटें, ये कौन मुस्कुराया है\n– कपिल कुमार, ‘आविष्कार’ चित्रपट १९७४\nआयुष्याच्या एका महत्त्वाच्या वळणावर उभे आहातसे दिसतेय. या टप्प्यावर नैराश्य वगैरे येणे फारच सामान्य गोष्ट आहे. यातून सावरून पुढे जाऊ शकलात तर नंतर कळेल की आयुष्य एकूणच त्यातल्या सर्व सुखदुःखांसह रोचक, मी तर म्हणेल की मजेशीर आहे. :-)\nमनात जर काही वेडेवाकडे विचार येत असतील तर ते झटकून टाका. उदास गाण्यांची कमतरता नाहीच तरी देखील चांगली, उत्साहजनक गाणी देखील भरपूर आहेतच. गाणी ही केवळ बहाणे आहेत, मन कमकुवत ठेवू नका.\nमनात जर काही वेडेवाकडे विचार येत असतील तर ते झटकून टाका. उदास गाण्यांची कमतरता नाहीच तरी देखील चांगली, उत्साहजनक गाणी देखील भरपूर आहेतच. गाणी ही केवळ बहाणे आहेत, मन कमकुवत ठेवू नका.\nमनावर उदासी नाही ...हे\nमनावर उदासी नाही ...हे लिहिलंय की.\nवेडेवाकडे विचार नावालासुद्धा शिवले नाहीत हो, उदासगाणी आनंदात ऐकलीत.\nउत्तम, मग चालू द्या तुमची उदास गाणी ऐकण्याचा छंद.\nलेख म्हणून छानच आहे. आणि\nलेख म्हणून छानच आहे. आणि उदाशी नाही... हे वाचल्यावर बर वाटल.\nझटकून टाक जिवा दुबळेपणा मनाचा......\nछान लिहिलंय. पण.... मनाची उदासीनता कुरवाळत बसल्याने कमी न होता वाढतच जाते. पाडव्याला जसं आपण कणभर कडुलिंब खातो आणि नंतर भरपेट गोड जेवतो तसंच आयुष्याचही असतं. \"मनावर उदासी नाही पण या जीवनाच्या बेरोजगार दिशाहीन अस्थिर टप्प्यावर तरी खोलवर ह्या गाण्यांनी मला शांत करणे हे एक वेगळेच वाटते आहे,\" बेरोजगारीमुळे आयुष्याला दिशाहीनता येत नाही तर सकारात्मक विचारांच्या अभावाने आणि योग्य प्रयत्नांच्या अभावी आयुष्य दिशाहीन वाटते. केशवसुतांच्या 'सतारीचे बोल'या कवितेतील नायकाप्रमाणे या लेख नायकाची मनस्थिती आहे. मोकळेपणी बोलणे, कुणाजवळ तरी मन मोकळे करणे हा एक चांगला उपाय आहे. आवश्यकता असल्यास समुपदेशक, मानसोपचार तद्न्य यांची मदत घ्यावी.\nधन्यवाद, उदासीनता कुरवाळणे यापेक्षा बरेच पुढचे लेख-नायकाच्या मनात येत आहे, निसर्गाची स्फूर्ती त्याला लाभत नसल्याने अस्वस्थता आली आहे. माणसांनी चालवलेला प्रतिशाश्वततेच्या हव्यासाचा त्याला उबग आलेला आहे.\nमोकळेपणी बोलणे, कुणाजवळ तरी मन मोकळे करणे हा एक चांगला उपाय आहे. आवश्यकता असल्यास समुपदेशक, मानसोपचार तद्न्य यांची मदत घ्यावी.\nह्या सूचनेचा उगम आ��ि प्रयोजन समजले नाही. आणि मनाचा दुबळेपणा कुठे जाणवला तेही.\nहै सबसे मधूर वो गीत जिन्हें, हम दर्द के सुर में गाते हैं\nउदासगाण्यांची मैफल सजवण्यास मला नेहमीच म्हणजे आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आवडले आहे.. उदासगाण्यात मन रमवणे म्हणजे दु:खी कष्टी असणे असे नव्हे.\nत्या गाण्यातील शब्द त्यातला आशय वा संदर्भ यांचा आपल्या जीवनाशी काहीच संबंध नसला तरी काही उदासगाणी मनात घर करुन रहातात.\nदिल के अरमां आसूओमे बह गये.. हे एक अतिशय जीवघेणं गाणं.. तशी अनेक आहेत , पण सगळ्यांबद्दल आता लिहिणे शक्य नाही.\nदूसरे एक असेच अप्रतिम पण फारसे लोकप्रिय नसलेले गाणे (खरेतर अनेकांना हे गाणे माहितच नसावे) .. गुलजारच्या किताब चित्रपटात एका अंध भिकार्‍याने गायलेले दाखवले आहे .. ऐकून बघा.\nमेरे साथ चले ना साया\nअगदी सूर सापडल्यागत प्रतिसाद\nअगदी सूर सापडल्यागत प्रतिसाद वाटला आपला, धन्यवाद. मला 'किताब' मधले गुलजार यांचे गीत माहिती नव्हते. याचाही उदासगाणी सारखा आस्वाद घेता येईल.\nखुप सुन्दर लेख....तलत मेहमूद\nखुप सुन्दर लेख....तलत मेहमूद उदासगाण्यांचा बादशाह... त्याच्या तलम आवाजाने कायम वेड केलं. \"श्याम -ए -गम की कसम\" \"सीने मी सुलगते है अरमा\", \"ए मेरे दिल कहीं और चल\" कित्ती गाणी आठवली एकदम. मुकेश ची उदासगाणी पण लाजवाब \nए मेरे दिल कहीं और चल हे\nए मेरे दिल कहीं और चल हे लताचं पण आहे.. पण तलतच्या आवाजातलं जास्त हळवं वाटतं.\nअगदी सूर सापडल्यागत प्रतिसाद वाटला आपला\nचला तर मग काही उदास गाण्यांची उजळणी करुयात...\nश्रेया घोषालच्या आवाजातील \"उज़डे से लम्हो को आस तेरी.. जख्मी दिलोंको है प्यास तेरी...\" की मन वेदनेच्या एका वेगळ्याच विश्वात फिरुन येतं (गाणं तुम्ही ओळखलं असेलच \nमाय नेम इज खान\nगुलजार यांचे सितम १९८२ मधले \"सारा दिन जागे तो बेजान सी...\"\nओंजळीत माझ्या माझे उसासे ..आणि भोवताली आभाळ भासे\nदाट दु:खाचं गाठुडं, शब्द उचलंना वटं ...\nगाणं पहायला जरा कृत्रिम वाटतं .. म्हणजे आर्ट सिनेमाचा टिपीकल फॉर्म्युला वापरुन चित्रीकरण केल्यासारखं ..पण शब्द , संगीत आणि आवाज अप्रतिम.\nक्या कोई नई बात नज़र आती है हम में आईना हमें देख के हैरान सा क्यो\nछान लिहीलाय लेख. उदासगाणी का\nछान लिहीलाय लेख. उदासगाणी का आवडावीत याला काही कारण नसतं. मराठी कथालेखक यांच्या मताशी सहमत.\n'सजनवा बैरी हो गये हमार' हेही असंच एक उदास पण सुंदर गाणं. यावरची अनुराधा पाटील यांची कविताही चांगली आहे..\nमनाची दारं बंद करून घेतली तरी\nकानावर येतच राहतात वा-यामधून\n'सजनवा बैरी हो गये हमार ...'चे\nदाटलेल्या आवाजातले करूण स्वर\nआणि अनोळखी गावातल्या रस्त्यांमधून\nदूर देशातलं आपलं घर...\nतसं वाटत राहतं काही काही.\nनसूनही परका होऊन गेल्यासारखा\nवाटणारा, एक प्रिय चेहरा\nदूर देशातल्या आपल्या नसलेल्या\nखुपशी उदासगाणी ऐकल्यानंतर, अण्टिडोस म्हणुन मी हे गाणं ऐकयचो.\nसुंदर साधे शब्द असणारं मस्त गाणं आहे, नक्की ऐका :\nमाझ्या प्लेलिस्टमधली पाकिस्तानी कलाकारांची उदासगाणी\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 12 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/girls-glowing-white-pupil-prompted-her-mother-to-take-her-to-hospital-6047975.html", "date_download": "2019-06-20T15:01:20Z", "digest": "sha1:X27MAQLXGN7E3V6RFPBS5EN2J7RXNTGJ", "length": 9013, "nlines": 165, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Girl’s glowing white pupil prompted her mother to take her to hospital – where doctors removed her eye after finding 10 tumours | फोटोमध्ये मुलीच्या डोळ्यात आढळला विचीत्र डाग, आईला संशय आला म्हणून हॉस्पीटलला गेले, नंतर समोर आले सत्य...", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nफोटोमध्ये मुलीच्या डोळ्यात आढळला विचीत्र डाग, आईला संशय आला म्हणून हॉस्पीटलला गेले, नंतर समोर आले सत्य...\nमुलीची आई म्हणते- त्यादिवसी तो फोटो काढला नसता तर वेगळे घडले असते\nओरेगन- अमेरिकेत राहणाऱ्या एका महिलेच्या अलर्टनेसमुळे तिच्या मुलीचा जीव वाचला आहे. काही वर्षांपूर्वी महिला आपल्या मुलीचे फोटो पाहत होती, त्यावेळी तिला मुलीच्या डोळ्ताय एक डाग विचीत्र डाग दिसला. त्यानंतर महिला मुलीला घेऊन हॉस्पीटलला गेली. महिलेल��� आलेला संशय खरा होता, कारण तो डाग सामान्य नसून कँसरचे लक्षण होते. त्यानंतर मुलीच्या डोळ्याला काढावे लागले, पण मुलीचा जीव वाचला. आता तीन वर्षानंतर मुलगी पूर्णपणे बरी आहे आमि प्रोस्थेटिक डोळ्याने पाहत आहे.\nआईचा संशय खरा होता\n- ही स्टोरी अमेरिकेच्या ओरेगनमध्ये राहणारी महिला एली स्मिथ आणि तिची पाच वर्षीय मुलगी ग्रेसी कोरिगेनची आहे. एलीला मे 2016 मध्ये मुलीच्या डोळ्यात कँसर असल्याचे कळाले. ग्रेसीला रेटिनोब्लास्टोमा नावाचा कँसर झाला होता, जो 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये आढळतो.\n- मे 2016 मध्ये ती फक्त दोन वर्षांची होती, तेव्हा एली तिचे काही फोटोज पाहत होती, त्यावळी एलीला मुलीच्या डोळ्यात पांढऱ्या रंगाचा डाग दिसला. जो कॅमेराचा फ्लॅश चमकल्यामुळे दिसला होता.\n- त्यानंतर ती मुलीला हॉस्पीटलमध्ये घेऊन गेली, त्यानंतर डॉक्टरांनी मुलीला रेटिनोब्लास्टोमा नावाच्या कँसर असल्याचे सांगितले.\n- डॉक्टरांनी सांगितले की, हा आजार 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना होतो.\nडोळ्यात निघाले 10 ट्यूमर\n- आजाराबद्दल कळाल्यावर एली मुलीला घेऊन 4 हजार किलोमीटर दूर फिलाडेल्फियाच्या विल्सच्या हॉस्पिटलला गेली. तिथे गेल्यावर मुलीच्या डोळ्यात 10 ट्यूमर असल्याचे कळाले. त्यानंतर डॉक्टरांनी मुलीचा डोळा कढावा लागेल असे सांगितले.\n- दुसऱ्या दिवसी ऑपरेशन करून मुलीचा डोळा काढण्यात आला. ऑपरेशनच्या दोन महिनने थोडा त्रास झाला. आता तीन वर्षानंतर ती एकदम ठीक असून आपल्या मित्रांना आपल्या मॅजिकल आयबद्दल सांगते.\nपुढील स्लाइडवर पाहा मुलीचे फोटोज...\nपाणबुड्यांचे समुद्र स्वच्छता अभियान, समुद्र किनाऱ्यावरील 700 किलो कचरा काढून केला विश्वविक्रम\nरिसर्चनुसार समोर आली धक्कादायक माहिती; स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे बिघडली शरीराची रचना, मानेत निर्माण होत आहे टोकदार हाड\nटॅक्सी ड्राव्हरने बदलले आजारी वयोवृद्धाचे आयुष्य, लोकांच्या मदतीने बदलले घराचे स्वरूप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%AA%E0%A5%82._%E0%A5%AB%E0%A5%AD%E0%A5%A6", "date_download": "2019-06-20T15:59:43Z", "digest": "sha1:UTMTLYIBZZ7WDCM3MLTYIUMEHS7RWZMG", "length": 4790, "nlines": 137, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स.पू. ५७० - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.पू.चे १ ले सहस्रक\nशतके: पू. ७ वे शतक - पू. ६ वे शतक - पू. ५ वे शतक\nदशके: पू. ५९० चे - पू. ५८० चे - पू. ५७० चे - पू. ५६० चे - पू. ५५० चे\nवर्षे: पू. ५७३ - पू. ५७२ - पू. ५७१ - पू. ५७० - पू. ५६९ - पू. ५६८ - पू. ५६७\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nइ.स.पू.चे ५७० चे दशक\nइ.स.पू.चे ६ वे शतक\nइ.स.पू.चे १ ले सहस्रक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ११:११ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A4%B0", "date_download": "2019-06-20T16:14:23Z", "digest": "sha1:IYTG5D54L5FZFJTGGSWCT5DXI2YHIVTE", "length": 15618, "nlines": 178, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "डाईमलर आ.गे. - विकिपीडिया", "raw_content": "\n(डायमलर या पानावरून पुनर्निर्देशित)\nडायमलर ही एक कार बनविणारी कंपनी असून जगातली १३ वी सर्वात मोठी कार ऊत्पादक कंपनी आहे. आर्थिक उत्पादकतेच्या दृष्टीने ती जर्मनीमधील काही सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी आहे. प्रवासी चारचाकी वाहनांप्रमाणेच डायमलर मालवाहतूकीसाठी लागणारे मोठे ट्रकही बनवते. त्याचप्रमाणे 'डायमलर फायनान्शियल सर्व्हीसेस'तर्फे डायमलर वित्तपुरवठा व्यवसायतही कार्यरत आहे. युरोपातील हवाई वाहतूक कंपनी 'इ.ए.डी.स.', अभियांत्रिकी सेवा देणारी 'मॅक्लारेन', जपानमधील ट्रक आणि बस बनविणारी 'मित्सुबिशि फुसो' आणि अमेरीकास्थित 'ख्रायस्लर' या वाहन उत्पादक कंपनी मधे डायमलर प्रमुख भागीदार आहे.\nडायमलर मर्सिडीज बेंझ, 'मायबाख' या आलिशान चारचाकी गाड्या बनविते. त्याचप्रमाणे 'स्मार्ट' या नावाने छोट्या गाड्या आणि 'फ्राईटलाईनर' या नावाने अतिजड ट्रक बनविते.\nया कंपनीचे मुख्यालय श्टुटगार्ट (जर्मनी) येथे आहे.\n१.१ डायमलर बेंझ (१९२६-१९९८)\n१.२ डायमलर क्राइस्लर आ. गे. (१९९८-२००७)\n१.३ डायमलर आ.गे. (२००७ पासून पुढे)\n४ इतर कंपन्यांमधील भागिदारी\nडाईमलर बेंझ ही कंपनी १८८३ मध्ये स्थापन झाली. नंतर 'र्‍हाईनीश गॅस ईजिन फॅक्टरी' च्या एकत्रिकरणानंतर 'डाईमलर मोटोरेन गेसेलशाफ्ट' ही कंपनी अस्तित्वात आली.\n१९२० च्या दशकात जगातल्या बऱ्याच वाहनउत्पादक कंपन्यांची आर्थिक परीस्थिती डबघाईला आली ह���ती. त्यावेळेस डायमलर आणि बेंझ या कंपन्यांची परीस्थितीही फारशी खास नव्हती. त्यावेळेस 'द्यॉईच बँकेच्या' सल्ल्यानुसार बर्लिनमध्ये 'डायमलर मोटोरेन गेसेलशाफ्ट' आणि 'बेंझ अँड को' यांच्या एकत्रिकरणातून (२६ जून १९२८) 'डायमलर बेंझ' ही नवी कंपनी अस्तित्वात आली. तेव्हापासून 'द्यॉईच बँकेचा' कंपनीच्या कारभारामध्ये महत्त्वाचा वाटा राहीला आहे.\nदुसऱ्या महायुद्धात कंपनी 'नाझी जर्मनी'करिता लष्करी साहीत्य बनवत असे. प्रामुख्याने लष्करी वाहने बनविण्याचे काम केले जाई. त्याकाळी पुष्कळ कामगारांकडून जबरदस्तीने काम करून घेतले जाई. त्याकाळी प्रत्येकी ३ कामगारांपैकी एक युद्धकैदी असे.\nदुसऱ्या महायुद्धात कंपनीला मोठे नुकसान सोसावे लागले. ५ सप्टेंबर १९४४ रोजी कंपनीचा 'उंटरटुर्कहाइम' इथला प्रमुख कारखाना दोस्त राष्ट्रांच्या फौजांनी नेस्तनाबूत केला होता.\nपरंतु युद्धानंतरच्या काही वर्षांमध्ये विविध कल्पक नेतृत्वामुळे कंपनीने जोरदार पुनरागमन केले. कंपनीने १९५१ प्रवासी सुरक्षततेसाठी नवा विभाग स्थापन केला. १९८१ मध्ये धडक झाल्यावर सुरक्षित ठेवणाऱ्या पिशव्या आणि प्रवाशांसाठी पट्टे अशा नवनवीन संकल्पना बाजारात आणल्या. कंपनीचा वाढीचा आलेख त्यानंतर वर वर जात राहीला. १९६२ मध्ये कंपनीने ९०,००० तर १९७२ मध्ये १,४९,८०० लोकांना रोजगार दिला.\n१९८० च्या दशकात कंपनीने डोरनिएर, एम.टी.यु., फोक्कर, एईजी या कंपन्या विकत घेतल्या. हवाईवाहतुकीत प्रवेश करत कंपनीने 'द्यॉईच एयरबस' नावाची कंपनी सुरू केली.\nडायमलर क्राइस्लर आ. गे. (१९९८-२००७)[संपादन]\n१२ जानेवारी १९९८ मध्ये अमेरीकेतल्या डेट्रॉईट या गावी डायमलर आणि ख्राईस्लर या दोन कंपन्यांच्या एकत्रिकरणातून 'डायमलर-ख्राईस्लर' ही नवी कंपनी अस्तित्वात आली. या एकत्रिकरणाला 'युरोपियन महसंघाने' (मे १९९८) आणि अमेरीकेतल्या संबधित अधिकाऱ्यांनी (जुलै १९९८) मध्ये मान्यता दिली. एकत्रिकरणाच्या वेळी दिल्या गेलेल्या समसमान भागीदारीच्या भावनेतून कंपनीच्या प्रमुख बैठका श्टुटगार्ट (जर्मनी) आणि 'ऑबर्न हील्स' (अमेरीका) येथे आलटूनपालटून घेण्यात येत असत.\n१ जानेवारी २००६ ला डीटर झेट्श या नव्या प्रमुख कार्यकारी अधिकाऱ्याच्या काळात कंपनीवरील जर्मन भागीदारांचा प्रभाव वाढत गेला. त्यानंतर काही काळातच कंपनीतून ६००० पदे कमी करण्यात आली. डायमलर-ख्राईस्लर च्या एकत्रिकरणावर पहील्यापासूनच टीका करण्यात आली होती. नंतरच्या काही काळामध्ये प्रमुख कार्यकाऱ्यांच्या संशयास्पद ऊचलबांगडीनंतर याविषयीची चर्चा अधिकच जोर पकडू लागली. दरम्यान 'ख्राईस्लर' या कंपनीची बाजरातील पत घसरू लागली आणि अखेर २००७ च्या वार्षिक बैठकीमध्ये 'ख्राईस्लर'च्या विक्रीविषयी घोषणा करण्यात आली.\nपुढे 'ख्राईस्लर' कंपनी 'सेरेब्रस' कंपनीने विकत (८०.१%) घेतली आणि 'डायमलर' कडे काही हीस्सा (१९.९%) ठेवण्यात आला.\nडायमलर आ.गे. (२००७ पासून पुढे)[संपादन]\nऑक्टोबर २००७ च्या विषेश बैठकीनंतर कंपनीने 'डाईमलर आ.गे.' हे नाव धारण केले आणि डीटर झेट्श यांची प्रमुख कार्यकारीपदी नेमणूक करण्यात आली.\n१. ३६.७ % जर्मनी.\n२. ३६.२ % युरोप (जर्मनी सोडून)\n३. १९.८ % अमेरिकेची संयुक्त संस्थाने\n४. ७.३ % ऊर्वरीत देश\nअ. मर्सिडीज बेंझ ट्रक्स.\nअ. मर्सिडीज बेंझ बस.\n४. मर्सिडीज बेंझ व्हॅन्स.\n५. डायमलर वित्त विभाग.\n१. ८५% मित्सुबिशी ट्रक आणि बस, जपान.\n२. ५०.१% ऑटोमोटीव फ्युएल सेल, कॅनडा.\n३. ४०% मॅक्लारेन, युनायटेड किंग्डम.\n४. २२.४% युरोपियन एरोनॉटिक्स डीफेन्स अँड स्पेस कं. (एरबस या विमान उत्पादक कंपनीच्या भागदारकांपैकी)\n५. २२.३% टॉग्नम, जर्मनी.\n६. १९.९% क्राइस्लर, अमेरिकेची संयुक्त संस्थाने.\n७. ७% टाटा मोटर्स, भारत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ मार्च २०१८ रोजी २२:४२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AB%E0%A5%AD%E0%A5%A8_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2019-06-20T15:09:50Z", "digest": "sha1:ZCU7BZXAZ53BGOC4JZAIAQDXB6OCJOGG", "length": 4193, "nlines": 142, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १५७२ मधील जन्म - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १५७२ मधील जन्म\n\"इ.स. १५७२ मधील जन्म\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ९ सप्टेंबर २०१६ रोजी २२:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा ���्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/woman-bled-to-death-after-husband-with-two-friends-gang-raped-her-in-jharkhand-5979870.html", "date_download": "2019-06-20T16:15:31Z", "digest": "sha1:MXIHQQDIVS6E4W7OSWOXYVLQXI3YLRNU", "length": 11353, "nlines": 153, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "woman bled to death after husband with two friends gang raped her in jharkhand | प्रायव्हेट पार्टमध्ये खुपसले लाकडाचे तुकडे, पतीसह 2 मित्रांनी महिलेवर केला इतका पाशवी बलात्कार; रात्रभर रक्तस्राव, वेदनेने तळपून झाला मृत्यू", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nप्रायव्हेट पार्टमध्ये खुपसले लाकडाचे तुकडे, पतीसह 2 मित्रांनी महिलेवर केला इतका पाशवी बलात्कार; रात्रभर रक्तस्राव, वेदनेने तळपून झाला मृत्यू\nमरण्यापूर्वी तिने पोलिसांना आपल्यावर बेतलेल्या अत्याचाराची हकीगत मांडली.\nरांची - साता जन्माची साथ निभावण्याची शपथ घेऊन जिला घरी आणले तिच्यासोबत इतका पाशवी अत्याचार केला की ऐकूणही थरकाप उडेल. झारखंडमध्ये एका नराधमाने आपल्या पत्नीवर दोन मित्रांसोबत मिळून सामूहिक बलात्कार केला. यानंतरही त्यांचा अत्याचार संपला नाही. त्या सर्वांनी घटनास्थळी पडलेले लाकडांचे तुकडे आणि काठ्या तिच्या गुंप्तांगात खुपसल्या. दूर एका शेतातील निर्जन स्थळी हा अत्याचार सुरू असल्याने तिचे किंचाळणे कुणालाही ऐकू गेले नाही. रात्रभर ती रक्तस्राव आणि वेदनेने तळपत होती. शेतात भल्या पहाटे काही मजूर काम करण्यासाठी आले. त्यांनीच या महिलेचा आवाज ऐकूण घटनास्थळ गाठले. पोलिसांनी तिला रुग्णालयात नेताना चौकशी केली. परंतु, उपचार सुरू होताच तिचा मृत्यू झाला.\nही घटना जामताडा जिल्ह्यातील नारायणपूर परिसरातील घडली आहे. येथे राहणारी एक महिला महाकाली पूजा निमित्ताने बुधवारी संध्याकाळी जत्रा आणि संथाली यात्रा पाहण्यासाठी गेली होती. याचवेळी तिचा पती उमेश मरांडीने आपल्या दोन मित्रांच्या मदतीने तिचे अपहरण केले. यानंतर शेतात नेऊन तिच्यावर आळी-पाळीने बलात्कार केला. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, महिला जत्रेला येणार यांची त्या सर्वांना पूर्वकल्पना होती. त्यानुसार, त्यांनी हा कट रचला होता. मरण्यापूर्वी तिने पोलिसांना आपल्यावर बेतलेल्य�� अत्याचाराची हकीगत मांडली. तिने आपल्या पतीसह दोन्ही आरोपींची नावे सुद्धा सांगितली आहेत.\nरात्रभर रक्तस्राव, वेदनेने तळपली...\n- नराधमांनी तिच्यावर इतका अत्याचार केला की तिच्या शरीराबाहेरच नव्हे, तर शरीरात सुद्धा रक्तस्राव झाला. बलात्कार करताना सैतानांनी तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये मिळेल त्या काठ्या आणि लाकडाचे तुकडे घातले. अत्याचार झाल्यानंतर ती 10 तास बेशुद्ध अवस्थेत पडली होती. तोपर्यंत रक्तस्राव सुरूच होता. यानंतर सकाळी शुद्धीवर आली तेव्हा तिच्या वेदना आणि किंचाळणे ऐकूण मजुरांनी तिच्याकडे धाव घेतली. तिची अवस्था इतकी वाइट होती की तिला उठताही येत नव्हते.\n- महिलेवर उपचार आणि वैद्यकीय तपास करण्यासाठी 3 डॉक्टरांची टीम नेमण्यात आली. त्यांनी उपचार सुरू केला होता. परंतु, अतीरक्तस्राव आणि इंटरनल ब्लीडिंगमुळे तिचा जीव गेला. तिच्या शरीरावर आणि शरीरात सर्वत्र जखमाच-जखमा होत्या. मेडिकल टेस्टमध्ये तिच्यावर अमानुष सामूहिक बलात्कार झाल्याचे स्पष्ट होत आहे.\nपतीला अटक, दोघांचा शोध सुरू...\nघटनेनंतर पोलिसांना पीडितेच्या आरोपी पतीला अटक केली आहे. आरोपी उमेशची सध्या कसून पोलिस चौकशी होत असून त्याच्या मित्रांचा शोध घेतला जात आहे. पीडित महिलेला तीन मुले-मुली आहेत. ते सगळेच आपल्या आजीच्या घरी राहतात. 2012 मध्ये वाढत्या वादानंतर उमेशने पीडित महिलेला घरातून हकलून दिले. तेव्हापासूनच ती आपल्या मुला-मुलींसोबत माहेरी राहत होती. तरीही पतीने तिचा पाठलाग सोडला नाही.\nआंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंना मोठा धक्का, तेलुगू देसम पार्टीच्या 4 खासदारांनी केला भारतीय जनता पक्षात प्रेवश\nहिमाचल प्रदेशातील कुल्लूजवळ 500 फुट खोल दरीत कोसळली बस, 25 जणांचा मृत्यू तर 35 पेक्षा जास्त गंभीर जखमी\nप्रेमप्रसंगामुळे नक्षल सीमाची झाली होती पदावन्नती, शिपायाची हत्या केल्यानंतर पुन्हा मिळाले पद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/nashik-city-police-article-on-commissioner-of-police-ravinder-singal/", "date_download": "2019-06-20T15:59:54Z", "digest": "sha1:KQD4Z2XDJI64AZX3KRPARL4PD5YWBL7Y", "length": 23632, "nlines": 286, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "नाशिक पोलीस, विविध उपक्रम आणि उंच-उंच भरारी.. | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nनेवासा स्टेट बँक शाखेतून ग्राहकाचे अडीच लाख लांबवले\nखोट्या अ‍ॅट्रोसिटीच्या विरोधात राहुरीत मोर्चा\nबालाणी बंगल्यावरील दरोड्यातील आरोपी जेरबंद\nभंडारदरा पाणलोटात मृगाचा जोर वाढला\nकंत्राटदार बदलला तरी कर्मचार्‍यांना कायम ठेवा\nबार्‍हे ग्रामिण रुग्णालयात आरोग्यांची हेळसांड\nसुरगाणा तालुक्यातील बोरगाव धरण कोरडे ठणठणीत\nआदिवासी विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवा : आदीवासी विकास परिषदेतर्फे प्रधान सचिवांना साकडे\nआकाशवाणी चौकात अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर पोलिसांनी पकडले\nशेतीपंपाचा वीजपुरवठा खंडित न करण्याचा महावितरणचा निर्णय\nगावठी कट्ट्यातून गोळी झाडल्याचा पोलिसांना संशय\n…अखेर ग.स.तील बेनामी ठेवीप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा\nना.जयकुमार रावल यांच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन\nवादळग्रस्तांसाठी आ.कुणाल पाटील विधानसभेत आक्रमक\n46 विभागांच्या 482 सेवा ऑनलाईन- जिल्हाधिकारी राहुल रेखावार\nसाक्रीत तीव्र पाणीटंचाई; उपाययोजना करा\nतळोद्यानजिक अहमदाबाद-शिरपूर बसवर दगडफेक\nकोळदा-खेतिया रस्त्याचे काम संथगतीने\nनवापुरात वेळेवर पाणीपुरवठा होत नसल्याने भाजपातर्फे मुख्याधिकार्‍यांना घेराव\nजिल्ह्यात विविध कार्यक्रमांनी तसेच गुलाबपुष्प देवून नवागतांचे स्वागत\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nकंत्राटदार बदलला तरी कर्मचार्‍यांना कायम ठेवा\nनाशिक पोलीस, विविध उपक्रम आणि उंच-उंच भरारी..\nनाशिक पोलीस, विविध उपक्रम आणि उंच-उंच भरारी..\n26 ऑगस्ट 2018 रोजी फ्रान्समधील विची शहरात नाशिक शहर पोलीस आयुक्त डॉ.रवींद्रकुमार सिंगल यांनी आयर्न मॅन हा किताब पटकावला.\nआदर्श कोण, एक बाप का मुलगी हेच ठरवणे काही वेळेला कठीण होऊन जाते. डॉ.रवींद्रकुमार सिंगल आणि त्यांची कन्या रविजा सिंगल हे दोघेही बाप-लेक तमाम भारतीयांसाठी आदर्श ठरले आहेत. केवळ 18 व्या वर्षात हाफ आयर्न लेडी होण्याचा मान रविजा हिने मिळवला आहे. त्यामुळे तिचाच आदर्श घेऊन वडील डॉ. सिंगल यांनी प्रेरणा घेत आयर्न मॅनचा ध्यास घेतला.\nरविजाचेच प्रशिक्षक डॉ. मुस्तफा अबीद टोपीवाला आणि स्पोर्ट्समेडचे डॉ. मिलिंद पिंप्रीकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वत:ची एक दिनचर्या निश्चित करून रोज नियंत्रित आहार, व्यायाम, धावणे आणि किमान 25 ते 50 कि. मी. सायकलिंगचा कि. मी. सराव सुरू केला आणि स्पर्धेची तयारी सुरू केली. याच दरम्यान त्यांनी तयारीचाच एक भ��ग म्हणून पुणे ते गोवा 650 कि.मी.ची ‘डेक्कन क्लिफहँगर’ ही स्पर्धाही पूर्ण केली. ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास दुणावला गेला.\nविशेष बाब : या स्पर्धेसाठी डॉ. रवींद्रकुमार सिंगल (51) आणि त्यांची कन्या रविजा सिंगल (17) या केवळ दोनच भारतीयांनी भाग घेतला होता. परंतु, यातील सायकलिंग या स्पर्धेत रविजा सिंगल केवळ 5 मिनिटे मागे राहिल्याने ती ही स्पर्धा जिंकू शकली नाही. परंतु, या बाप-लेकीने या स्पर्धेत भाग घेऊन जगभरात नाव प्रसिद्ध केले आहे. किंबहुना एक आदर्श वस्तुपाठच घालून दिला आहे.\nडॉ. रवींद्रकुमार सिंगल, आज तरी नाशिकमधील एक आदर्श अस व्यक्तिमत्त्व आहे. सन 2003 या सिंहस्थ काळातील त्यांच्या कारकिर्दीची सुयोग्य दखल घेऊन शासनाने 2014 च्या सिंहस्थ काळात त्यांची खास नेमणूक केली. हा त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा सन्मान तर होताच, शिवाय त्यांच्यावर असीम विश्वास दर्शवत होता.\nकुंभमेळ्यात त्यांचे नाशिक शहराशी नाते अधिकच दृढ होत गेले आणि लोकांना आपलसे करून घेतल्याने आम्हा नाशिककरांना सिंगलसर कधी परके वाटलेच नाहीत. गत दोन वर्षांच्या कालावधीत त्यांनी नाशिककरांना सोबत घेऊन अनेक उपक्रम राबवले. शासकीय सेवेतील अधिकारी आणि शहरवासियांना शिस्तबद्धचे वस्तुपाठ घालून दिल्याचे श्रेय डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्याकडे जाते.\nत्यांच्या या कार्यकाळात अनेक सामाजिक उपक्रमांचा धडाका लाऊन आम्हा नाशिककरांना जागृत केले आहे. सलग दोन वर्षे नाशिक मॅरेथॉन या स्पर्धेचे यशस्वी आयोजन करताना त्यांनी अनेक नाशिककरांना स्वत:बरोबर जोडले असून नाशिक शहराला मॅरेथॉनचे शहर म्हणून ओळख निर्माण करून दिली आहे,\nयाची जाणीव आम्हा समस्त नाशिककरांना असून त्यांच्यासोबतीने नवनवीन सामाजिक कार्य करण्यासाठी नाशिककरांमधे अहमहमिका सुरू असते, ही बाब आपल्या सर्वांसाठी निश्चितच आनंदाची आणि आश्वासकच होय. समस्त नाशिककरांतर्फे त्यांना हा मनाचा मुजरा\n– लक्ष्मीकांत पाटील, पोलीस उपायुक्त\n– एन.सी. देशपांडे, नाशिक\nपोहणे : 3.86 कि. मी. 1 तास 50 मिनिटे 17 सेकंद पोहणे ते सायकलिंग : 14 मिनिटे आणि 30 सेकंद सायकलिंग : 180.25 कि. मी. 7 तास 12 मिनिटे आणि 59 सेकंद सायकलिंग ते धावणे : 9 मिनिटे आणि 39 सेकंद धावणे : 42.195 कि.मी. 5 तास 45 मिनिटे आणि 57 सेकंद एकूण 16 तासांऐवजी केवळ 15 तास 13 मिनिटे एवढ्या कमी वेळात म्हणजेच 47 मिनिटे शिल्लक असतानाच पूर्ण करून आयर्न मॅन हा किताब पटकावला.\nहेल्मेट, सिट बेल्टचा वापर\nआदर्श रिक्षा चालकांचा सत्कार\nछोटा पोलीस अभिनव उपक्रम\nज्येष्ठ नागरिकांना ओळखपत्र वाटप\nपोलीस आयुक्त चषक क्रिकेट स्पर्धा\nसायबर फ्रेंडस् सायबर क्लब\nपर्यटन पोलीस पथक-टूरीस्ट पोलीस व्हॅन\nमहिलांसाठी सॅनिटरी पॅड व्हेडिंग मशीन व चेंजिंग रुम\nमोबाईल फॉरेन्सिक लॅब व फिंगर प्रिंट युनिट\nस्मार्ट पेट्रोलिंग व्हाया क्यू आर कोड सिस्टिम\nकॉम्पॅक्टर फॉर किपिंग रेकॉर्ड\nस्पर्धा परीक्षापूर्व तयारी कार्यशाळा\nमंथन आणि भरारी लायब्ररी\nध्यास स्वप्नपूर्तीचा : सुविधांद्वारे विकासपर्व\nमालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण: ले. कर्नल पुरोहित यांची याचिका फेटाळली\nकंत्राटदार बदलला तरी कर्मचार्‍यांना कायम ठेवा\nनेवासा स्टेट बँक शाखेतून ग्राहकाचे अडीच लाख लांबवले\nमै दृढ प्रतिज्ञा करता हूँ…मै संविधान के प्रति इमानदार रहूँगा…; 378 जवानांची तुकडी सैन्यात दाखल\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nडॉ. विखेंचे दणदणीत यश\nBreaking News, Featured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nजळगाव, धुळ्यात जून जुलैत पावसाचा खंड पडणार : हवामान शास्त्रज्ञ डॉ.साबळे यांचा अंदाज\nभुसावळ औष्णिक वीज निर्मिती केेंद्राचा देशात विक्रम; कोट्यवधींचा दंड वाचला\nmaharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव\nउपोषणकर्त्या हार्दिक पटेलने सांगितली ‘अंतिम इच्छा’\nआवर्जून वाचाच, देश विदेश, मुख्य बातम्या, राजकीय\nबार्‍हे ग्रामिण रुग्णालयात आरोग्यांची हेळसांड\nसुरगाणा तालुक्यातील बोरगाव धरण कोरडे ठणठणीत\nआदिवासी विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवा : आदीवासी विकास परिषदेतर्फे प्रधान सचिवांना साकडे\nकंत्राटदार बदलला तरी कर्मचार्‍यांना कायम ठेवा\nनेवासा स्टेट बँक शाखेतून ग्राहकाचे अडीच लाख लांबवले\nBreaking News, Featured, मुख्य बातम्या, सार्वमत\nमै दृढ प्रतिज्ञा करता हूँ…मै संविधान के प्रति इमानदार रहूँगा…; 378 जवानांची तुकडी सैन्यात दाखल\nबार्‍हे ग्रामिण रुग्णालयात आरोग्यांची हेळसांड\nकंत्राटदार बदलला तरी कर्मचार्‍यांना कायम ठेवा\nनेवासा स्टेट बँक शाखेतून ग्राहकाचे अडीच लाख लांबवले\nमै दृढ प्रतिज्ञा करता हूँ…मै संविधान के प्रति इमानदार रहूँगा…; 378 जवानांची तुकडी सैन्यात दाखल\nमालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण: ले. कर्नल पुरोहित यांची याचिका फेटाळली\nकंत्राटदार बदलल��� तरी कर्मचार्‍यांना कायम ठेवा\nनेवासा स्टेट बँक शाखेतून ग्राहकाचे अडीच लाख लांबवले\nBreaking News, Featured, मुख्य बातम्या, सार्वमत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/print/44550", "date_download": "2019-06-20T15:23:20Z", "digest": "sha1:5GY3HVL2JGE4DS2ECNXLY2SL44D3TMX7", "length": 18255, "nlines": 57, "source_domain": "misalpav.com", "title": "प्रियांका शर्मा आणि सर्वोच्च न्यायालयाचा विक्षिप्त निर्णय", "raw_content": "\nस्वगृह > प्रियांका शर्मा आणि सर्वोच्च न्यायालयाचा विक्षिप्त निर्णय\nप्रियांका शर्मा आणि सर्वोच्च न्यायालयाचा विक्षिप्त निर्णय [1]\nमाहितगार in जनातलं, मनातलं [2]\nयोगायोग पण कसे येतात. भाषण स्वातंत्र्याप्रती औरंगजेबाच्या असहीष्णूतेमुळे शीरच्छेद झालेल्या सरमद कशानी [3] या १७ व्या शतकातील सदगृहस्थाबद्दल याच आठवड्यात लेख लिहिला [3]. लेखास आलेले काही प्रतिसाद मोठे रोचक होते.\nकाहीजणांना औरंगजेबाची न खोडता येणारी उणिव समोर येते आणि औरंगजेबाच्या जे व्हाईट वॉशींगचे (उदात्तीकरणाचे) प्रयत्न उघडे पडतात ही बाब पोळली.\n'सरमद कशानीच्या निगेटीव्ह बाबी तुम्ही का नाही लिहिल्या ' जी व्यक्तीच नागडी आणि फकीर होती त्या बद्दल अजून नसलेल्या नकारात्मक बाबी कशा शोधायच्या की तयार करायच्या ' जी व्यक्तीच नागडी आणि फकीर होती त्या बद्दल अजून नसलेल्या नकारात्मक बाबी कशा शोधायच्या की तयार करायच्या 'सरमद कशानीचे समाजाला योगदान काय 'सरमद कशानीचे समाजाला योगदान काय की जेणेकरून त्याचे तुम्ही उदात्तीकरण करता आणि १७व्या शतकातील घटनेवर आज लेख लिहिण्याचे औचित्य काय की जेणेकरून त्याचे तुम्ही उदात्तीकरण करता आणि १७व्या शतकातील घटनेवर आज लेख लिहिण्याचे औचित्य काय \nयाच आठवड्यात 'प्रियांका शर्मा' नावाची आतापावेतो समाजासाठी विशेष योगदान नसलेली राजकारणातील एका नवख्या तरुणीस तिने सोशल मिडियावर शेअर केलेल्या मेमे म्हणजे व्यंगछायाचित्रावरून पश्चिम बंगाल सरकार - ममता बॅनर्जी - अटक करुन १४ दिवसांसाठी कोठडीत टाकते.\nएक तर जे १७ व्या शतकात झाले ते आजही होऊ शकते आज प्रियांका शर्मा आहे उद्या अजून कुणि सामान्य व्यक्ति असू शकते. त्यांच्या बद्दल लिहिण्याचे लेखकास स्वातंत्र्य असावे की नसावे सरमद कशानींच्याच लेखात आलेल्या दुसर्‍या एका प्रतिसादात त्याला त्याच्या ईश्वर निंदेच्या गुन्ह्यासाठी औरंगजेबाने केलेल्या असहिष्णू शीरच्छेदाचे सरळ सरळ समर्थन केले गेले सरमद कशानींच्याच लेखात आलेल्या दुसर्‍या एका प्रतिसादात त्याला त्याच्या ईश्वर निंदेच्या गुन्ह्यासाठी औरंगजेबाने केलेल्या असहिष्णू शीरच्छेदाचे सरळ सरळ समर्थन केले गेले बरे आहे सावरकर आजच्या काळात जन्मले नाहीत नाहीतर त्यांना त्यांच्या टिका स्वातंत्र्यासाठी त्यांचेच समर्थक मारताहेत असे काहीसे चित्र दिसले असते की काय असे ती प्रतिक्रीया पाहून वाटून गेले.\nपद्मावत चित्रपट रिलीजला लोकप्रिय व्यक्तीचे चित्रण होताना नायिकेच्या (अत्यल्प) अंगप्रदर्शनावरून जो विरोध होता त्यास असहिष्णूता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी संबोधून, चित्रपट प्रदर्शित झालाच पाहीजे असा आग्रह धरणार्‍या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री स्वतः बद्दलच्या व्यंगचित्रणामुळे इतपत अस्वस्थ होतात की आपले व्यंगचित्र काढणार्‍यांना कारागृहात पाठवण्याचा चंग बांधतात एखादी राजकीय व्यक्ती एवढी दुटप्पी कशी असू शकते याचे आश्चर्य औरंगजेबाचा इतिहास पाहिला कि ओसरण्यास मदत होते.\nअजून ३०० वर्षांनी ममता बॅनर्जींचे उदात्तीकरण करणारी व्यक्ती पद्मावत चित्रपटा च्या प्रदर्शनाचा आग्रह धरणार्‍या ममता बॅनर्जी कशा भाषण स्वातंत्र्याच्या उदार समर्थक होत्या असे चित्र रंगवेल . आणि कुणी प्रियांका शर्मा च्या भाषण स्वातंत्र्याच्या गळचेपी बद्दल लेख लिहिला की ती गळचेपी योग्य ठरवेल. माणसे अशा दुटप्पी भूमिका का बाळगतात \nप्रियांका शर्माने शेअर केलेले व्यंगछायाचित्र असो वा पद्मावत चित्र्पटातनायिकेत्चे चित्रण असो स्त्री त्वचेचा रंग दिसतो. मी अधिकतम अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पाईक असल्यामुळे मानवी त्वचेचे कोणतेही प्रदर्शन श्लीलतेच्या व्याख्येत बसवण्याचा खटाटोप मला व्यक्तिशः पटत नाही.\nमाझे व्यक्तिगत मत बाजूला ठेवले तरी भारतीय कायद्यातील व्याख्या आणि सर्वोच्च न्यायालयीन भूमिका केवळ त्वचा पदर्शनाबद्दल नसून सर्वसामान्य व्यक्तिच्या भावना चाळवल्या जातील का सर्वसामान्य व्यक्तिच्या भावना न चाळवणारे प्रदर्शन मान्य आणि भावना चाळवणारे प्रदर्शन अमान्य अशी काहीशी आहे.\nपद्मावत चित्रपटातील चित्रण किंवा प्रियांका शर्माने शेअर केलेल्या छायाचित्रात भावना चाळवले जाण्यायोग्य मला व्यक्तिशः काही दिसले नाही. व्यंगछायाचित्रात ममत��� बॅनर्जी फारतर केस विस्कटलेल्या आदीवासी स्त्री सारख्या दिसतात असे माझे व्यक्तिगत मत झाले. पण एकदा केस दाखल झाल्यानंतर त्या छायाचित्रात अश्लिलता आहे का आणि त्या छायाचित्राने ममता बॅनर्जींची बदनामी होते का आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे कंगोरे काय ते न्यायालय काळाच्या ओघात ठरवेल. (कॉपीराईटचे वेगळे इश्यूज असू शकतात त्याबद्दल पुन्हा केव्हातरी)\nकलकत्त्याच्या जादवपुर विद्यापीठात आझादी गँग उघड उघड देश विरोधी घोषणा देते , जे एन यु प्रकरणात पोळलेले दिल्लीतील भाजपा सरकार जादवपूर प्रकरणात मुग गिळून गप्प रहाण्या पलिकडे काही करू शकत नाही. ती आझादी गँग आजही मोकाट फिरते मात्र पश्चिम बंगाल सरकारने प्रियांका शर्माची १४ दिवस कोठडीत रवानगी करते.\nप्रियांका शर्माच्या वकीलांना तिच्या जामिनासाठी खटाटोप करणे आले. कलकत्ता न्यायालयात आधीच उन्हाळी सुट्टी त्यात कर्मचारी संप म्हणून जामिनासाठी मंडळी सर्वोच्च न्यायालयात पोहोचली. जो पर्यंत खटला संपून न्यायालय कुणास दोषी ठरवत नाही तो पर्यंत गंभिर गुन्हे वगळता जामिन दिले जातात. फारतर खटल्याच्या सुनावणीस आशिल सहज उपलब्ध रहावा म्हणून दोन व्यक्तिंचे आश्वासन + जामिनाची रक्कम परदेशात पळून जाऊ नये म्हणून पासपोर्ट न्यायालयात जमा करणे अशा अटी असू शकतात.\nअरविंद केजरीवालांवर बदनामीचे खटले होते अरविदं केजरीवालांना अनेकांवरील आरोप सिध करता आले नाही त्यामुळे खटले चालू असताना अरविंद केजरीवालांन अनेकांची माफी मागावी लागली पण त्यांना किंवा इतर कुणालाही जामिन घेण्यासाठी माफी मागण्याची अट कोणत्याही न्यायालयाने शंभरवर्षात तरी घातली नसावी. सरकार चुकत असेल तरी न्यायालय योग्य न्याय देऊ शकले पाहीजे अशी अपेक्षा असते. प्रियांका शर्मा दोषी ठरेल न ठरेल ,, पण जिथे दोष सिद्ध होण्यापुर्वी खटला चालू होण्यापुर्वी जामिन देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयच दोष सिद्ध झाल्या प्रमाणे माफीची अट घालते हा न्यायपिठाचा विक्षीप्तपणा झाला. भारतीय न्यायव्यवस्थेत बहुतेक सर्व खटले -प्रक्रीयेत अन्याय होऊ नये म्हणून- तीन स्तरीय प्रक्रीयेतून जाणे अभिप्रेत असते. प्रथम स्तर (जिल्हा)न्यायालय , उच्च न्यायालय , मग सर्वोच्च न्यायालय असे तीन स्तर असतात. कुणाला दोषी ठरवायचे असेल तर सहसा प्रथमस्तर न्यायालयातच आधी खटला चालावा लागतो, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधिशांनी केस्सचे जामीन वगैरे भाग समोर आल्यास उर्वरीत भाष्य टाळून तेवढ्या पुरताच निकाल देणे अभिप्रेत असते. आणि माझ्या व्यक्तिगत कयासानुसार प्रियांका शर्माच्या बाबत माफी मागायला सांगणे, राजकीय आणि निवडणूक पार्श्वभूमीचे अनावश्यक कंसिडरेशन्स मध्ये आणणे न्यायालयीन रुढ संकेतांचा भंग करणारे , तार्किक उणिवेने परिपूर्ण ,, विक्षीप्त,, व्हिक्टीम ब्लेमींग करणारे , आशिलांनाना आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या पाठीराख्यांना न्यायालय तुमच्या पाठीशी असेल हा हि आश्वासकता देण्या एवजी मानसिक आघात पोहोचवणारे म्हणुन निंदनीय असावे. मी जर खासदार असतो तर सदर न्यायपीठावर बरखास्तीची प्रक्रीया करून भारतीय संसदे समोर स्पष्टीकरणास उभे करण्याचा आग्रह धरला असता.\nआपल्यात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे अधिकतम असण्याची गरज न समजणारी मंडळी असतात. त्यांच्यासाठी येशू ख्रिस्ताप्रमाणे केवळ त्यांना काळाच्या ओघात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे महत्व पटू दे हि प्रार्थना कायत ती करु शकतो..\n* अनुषंगिका व्यतरीक्त अवांतर चर्चा, शुद्ध लेखन चर्चा , लेखकासहीत मिपाकराम्वर व्यक्तिगत टिका टाळण्यासाठी अनेक आभार.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://punerispeaks.com/tag/maharashtra-strike/", "date_download": "2019-06-20T15:37:35Z", "digest": "sha1:XAMRFQ6PVOAQQ5VVF5ZIETHSKFT3LM6F", "length": 2338, "nlines": 56, "source_domain": "punerispeaks.com", "title": "maharashtra strike Archives - Puneri Speaks", "raw_content": "\nमहाराष्ट्र बंद: मराठा आंदोलकांकडून हायवेवर स्वयंपाक बनवत अनोखं आंदोलन\nमराठा आरक्षण मुद्यावर काल महाराष्ट्रभर मराठा समाजाने एकत्र येत महाराष्ट्र बंद करत चक्काजाम आंदोलन केले. एस टी बसेस, खाजगी ट्रॅव्हल … Read More “महाराष्ट्र बंद: मराठा आंदोलकांकडून हायवेवर स्वयंपाक ब���वत अनोखं आंदोलन”\nशिवाजी महाराज घोषणा: शिवाजी महाराज गारद अर्थ काय\nएसपीज बिर्याणी हाऊस च्या जेवणात आढळली अळी, मालकाचा उद्धटपणा | VIDEO\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून तीन दिवस पुणे दौऱ्यावर\nरातोरात प्रसिद्ध झालेल्या खेळणी विक्रेत्यांला अटक\n मुंबईतील इडलीवाला चटणी बनवण्यासाठी संडासचे पाणी वापरताना सापडला | VIDEO\nराज्यात वळवाचा पाऊस पडण्याची शक्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "http://punerispeaks.com/tag/swine-flu-upay-in-marathi/", "date_download": "2019-06-20T15:06:20Z", "digest": "sha1:GOWV2CV4KAKJXKGCOBSGDO2JXKANXFFJ", "length": 2211, "nlines": 56, "source_domain": "punerispeaks.com", "title": "swine flu upay in marathi Archives - Puneri Speaks", "raw_content": "\n स्वाइन फ्लू ची लक्षणे स्वाईन फ्लू आजार कसा टाळावा\n स्वाइन फ्लू ची लक्षणे स्वाईन फ्लू आजार कसा टाळावा”\nशिवाजी महाराज घोषणा: शिवाजी महाराज गारद अर्थ काय\nएसपीज बिर्याणी हाऊस च्या जेवणात आढळली अळी, मालकाचा उद्धटपणा | VIDEO\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून तीन दिवस पुणे दौऱ्यावर\nरातोरात प्रसिद्ध झालेल्या खेळणी विक्रेत्यांला अटक\n मुंबईतील इडलीवाला चटणी बनवण्यासाठी संडासचे पाणी वापरताना सापडला | VIDEO\nराज्यात वळवाचा पाऊस पडण्याची शक्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "http://spsnews.in/?p=5047", "date_download": "2019-06-20T16:02:36Z", "digest": "sha1:N7NEZ7PHFCDPZU7545FJOR6EMPJL6WWX", "length": 4511, "nlines": 93, "source_domain": "spsnews.in", "title": "फक्त १ रु. डाऊन पेमेंट मध्ये एक्स्चेंज ऑफर | | SPSNEWS", "raw_content": "\nशासनाच्या विकास योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा- जिल्हाधिकारी दौलत देसाई\nपावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी १०.२३ कोटींचा निधी :आम.सत्यजित पाटील\nबांबवडे विद्यामंदिरात दफ्तर व शालेय साहित्याचे वाटप\nबांबवडे विद्यामंदिरात दफ्तर व शालेय साहित्याचे वाटप\nचिमुकल्यांचा किलबिलाट पाहण्यासाठी जमला जनसमुदाय\nफक्त १ रु. डाऊन पेमेंट मध्ये एक्स्चेंज ऑफर\n← शाहूवाडी तालुक्यातील ” त्या ” दोन मागासवर्गीय संस्थांची सुद्धा वसुली होणार का \nनानासाहेब महाडिक यांचे हृदयविकाराने निधन →\nदेवाळे च्या अनुसया विभूते यांचे वृद्धापकाळाने निधन\nवाकुर्डे खुर्द मध्ये रक्तदान शिबीर संपन्न\nभारतीय लष्कराचे चोख प्रत्युत्तर\nशासनाच्या विकास योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा- जिल्हाधिकारी दौलत देसाई\nपावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी १०.२३ ���ोटींचा निधी :आम.सत्यजित पाटील\nबांबवडे विद्यामंदिरात दफ्तर व शालेय साहित्याचे वाटप\nबांबवडे विद्यामंदिरात दफ्तर व शालेय साहित्याचे वाटप\nचिमुकल्यांचा किलबिलाट पाहण्यासाठी जमला जनसमुदाय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://gom.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B8_%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%B0_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A5%80", "date_download": "2019-06-20T16:18:23Z", "digest": "sha1:RYQ62WEAVUQFPELEFEKEL3S4JWHAPLLG", "length": 3925, "nlines": 56, "source_domain": "gom.wikipedia.org", "title": "कालिदास रविशंकर जोशी - विकिपीडिया", "raw_content": "\nकालिदास रविशंकर जोशी हांचो जल्म १५ जून १९३६ ह्या दिसा दमणातल्या भीमपूर वाठारांत जालो. तो गोंयचो एक सुटके झुजारी.ताणें प्राथमिक शिक्षण गुजरातींतल्यान घेतलें.'खुरासाई डुंगा'वाठारांत ताणें तिरंगी बावटो लायिल्लो.पोर्तुगेजांचो संपर्क तोडपाक ताणें रस्ते खणून आडखळी हाडिल्ल्यो.१३ नोव्हेंबर १९५६ दिसा पोलिसांनी ताका धरलो.पोर्तुगेज सरकाराच्या पणजी शारांत आशिल्ल्या प्रादेशिक लश्करी न्यायालया (Territorial Military Tribunal)मुखार चवकशे उपरांत ताका साडेचार वर्सा बंदखणीची ख्यास्त फर्मायली.१७ मे १९५९ दिसा ताची बंदखणीतल्यान सुटका जाली.१५ ऑगस्ट १९७२ दिसा भारत सरकारान ताम्रपत्र दिवन ताचो भोवमान केलो.\ntitle=कालिदास_रविशंकर_जोशी&oldid=175404\" चे कडल्यान परतून मेळयलें\nह्या पानाचो उल्लेख कर\nह्या पानांत निमाणो बदल,5 जानेवारी 2019 वेर 21:15 वेळार केल्लो\nमजकूर क्रियेटिव कॉमन्स ऐट्रिब्यूशन/शेयर-अलाइक लायसेंस हाच्या अंतर्गत उपलब्ध आसा; हेर अटी लागू जावं शकतात. चड म्हायती खातीर वापराच्यो अटी पळयात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://chrome.google.com/webstore/report/gpefkgnpbamhakgbcmheafbeengkbjdi?hl=mr", "date_download": "2019-06-20T15:12:54Z", "digest": "sha1:GCU4YW4D4CMQ5EDMBHIIRKYYWUYXBRXR", "length": 6409, "nlines": 137, "source_domain": "chrome.google.com", "title": "Pirates Dead Men Tell No Tale 1920x1080 - दुरुपयोग नोंदवा", "raw_content": "\nदुसर्‍या खात्यासह साइन इन करा...साइन आउट करा साइन इन करा\nसॉरी, आम्ही अजून तुमच्या ब्राउझरला सपोर्ट करीत नाही. अॅप्लिकेशन, एक्स्टेंशन आणि थीम्स स्थापित करण्यासाठी तुम्हाला Google Chrome आवश्यक असेल.Google Chrome डाउनलोड करा\nहा आयटम Chrome वेब स्टोअर आशय धोरणांचे उल्लंघन करतो असे तुम्हाला वाटत असेल तेव्हाच हा फॉर्म वापरा.\nपरीक्षण लिहिण्यासाठी आयटम तपशील पेजला भेट द्या.\nहिंसक किंवा द्वेषपूर्ण आशय\nमाझ्या काँप्युटरसाठी किंवा डेटासाठी हानि���ारक\nत्याचे मूल्य किंवा वैशिष्ट्य यांची चुकीची माहिती देते\nमला हा आयटम कधीही नको होता आणि तो कसा इंस्टॉल केला गेला हे माहीत नाही\nइतर समस्या आहेत - कृपया टिप्पण्यांमध्ये वर्णन करा\nकृपया टिप्पण्या एंटर करा.\nकृपया reCAPTCHA पडताळणी करा\nकॉपीराईट / ट्रेडमार्क: तुम्हाला वैध कायदेशीर समस्या असल्यास (म्हणजे कॉपीराईट किंवा ट्रेडमार्क) आणि तुम्ही हा अॅप्लिकेशन काढण्याची विनंती करू इच्छित असल्यास, कृपया आमचा ऑनलाइन सूचना फॉर्म वापरा.\nभाषा: मराठी - स्थान: यूनायटेड स्टेट्स\nतुम्ही ज्या भाषेत Chrome वेब स्टोअर पाहू इच्छिता ती निवडा. असे केल्याने फक्त इंटरफेस बदलेल, अन्य वापरकर्त्यांद्वारे एंटर केलेला कोणताही मजकूर बदलणार नाही.\nतुमच्या आशयाचे स्थान निवडा\nतुम्ही कोणता प्रदेश पाहू इच्छिता हे निवडा. हे साइटची भाषा बदलणार नाही.\n© 2019 Google - होम - Google बद्दल - गोपनीयता धोरण - सेवा अटी - माझे विस्तार आणि अ‍ॅप्स - डेव्हलपर डॅशबोर्ड - वेब स्‍टोअर वरील वारंवार विचारले जाणारे प्रश्न - मदत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/nashik-news-latest-marathi-news-deshdoot-nashik-366/", "date_download": "2019-06-20T15:37:03Z", "digest": "sha1:NM222F3WEOEMGERZKQXVWUFSOIYF6JKP", "length": 22571, "nlines": 251, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "गंगापूर धरणात शहराला पुरेल इतका साठा | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nनेवासा स्टेट बँक शाखेतून ग्राहकाचे अडीच लाख लांबवले\nखोट्या अ‍ॅट्रोसिटीच्या विरोधात राहुरीत मोर्चा\nबालाणी बंगल्यावरील दरोड्यातील आरोपी जेरबंद\nभंडारदरा पाणलोटात मृगाचा जोर वाढला\nनाशिकची गुन्हेगारी संपता संपेना; अब्रू वाचविण्यासाठी ‘तिने’ मारली धावत्या रिक्षातून उडी\nविधानसभा निवडणुकीचे चोख नियोजन करा : विभागीय आयुक्त माने\nकंत्राटदार बदलला तरी कर्मचार्‍यांना कायम ठेवा\nबार्‍हे ग्रामिण रुग्णालयात आरोग्यांची हेळसांड\nआकाशवाणी चौकात अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर पोलिसांनी पकडले\nशेतीपंपाचा वीजपुरवठा खंडित न करण्याचा महावितरणचा निर्णय\nगावठी कट्ट्यातून गोळी झाडल्याचा पोलिसांना संशय\n…अखेर ग.स.तील बेनामी ठेवीप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा\nना.जयकुमार रावल यांच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन\nवादळग्रस्तांसाठी आ.कुणाल पाटील विधानसभेत आक्रमक\n46 विभागांच्या 482 सेवा ऑनलाईन- जिल्हाधिकारी राहुल रेखावार\nसाक्रीत तीव्र पाण��टंचाई; उपाययोजना करा\nतळोद्यानजिक अहमदाबाद-शिरपूर बसवर दगडफेक\nकोळदा-खेतिया रस्त्याचे काम संथगतीने\nनवापुरात वेळेवर पाणीपुरवठा होत नसल्याने भाजपातर्फे मुख्याधिकार्‍यांना घेराव\nजिल्ह्यात विविध कार्यक्रमांनी तसेच गुलाबपुष्प देवून नवागतांचे स्वागत\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nनाशिकची गुन्हेगारी संपता संपेना; अब्रू वाचविण्यासाठी ‘तिने’ मारली धावत्या रिक्षातून उडी\nगंगापूर धरणात शहराला पुरेल इतका साठा\nगंगापूर धरणात शहराला पुरेल इतका साठा\nनाशिक शहराला पाणीपुरवठा करणार्‍या गंगापूर धरण समूह व दारणा धरणात गेल्यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने यंदा उन्हाळ्यात नाशिक शहरात पिण्याच्या पाण्यासाठी कोणतीही कपात करावी लागणार नाही. नाशिक शहराला गंगापूर, दारणा धरणातून देण्यात आलेल्या पाणी आरक्षणानुसार ३१ जुलैपर्यंत म्हणजे १०८ दिवस पुरेल इतक्या साठ्यापेक्षा जास्त पाणी धरणात शिल्लक आहे.\nयामुळे नाशिककरांना कोणत्याही पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार नसले तरी जिल्ह्यातील पूर्व भागात निर्माण झालेली तीव्र पाणीटंचाई लक्षात घेऊन शहरात पाणी जपून वापरण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.\nनाशिक महापालिका क्षेत्रात सुमारे १७ लाख इतकी अधिकृत लोकसंख्या असली तरी प्रत्यक्षात शहरातील लोकसंख्येचा आकडा २० लाखांच्या वर गेला आहे. याच पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नाशिक शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी यंदा गंगापूर धरणातून ४२०० दशलक्ष घनफूट व दारणा धरणातून ४०० दशलक्ष घनफूट असे ४६०० दशलक्ष घनफूट पाण्याचे आरक्षण दिलेले आहे.\nतसेच महापालिकेसाठी नव्याने कार्यरत होत असलेल्या मुकणे थेट पाईपलाईन योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले असून यासाठी मुकणे धरणातून शहराला ३०० दशलक्ष घनफूट इतके आरक्षण देण्यात आले आहे. या आरक्षणापैकी गंगापूर धरण समूहातूनच महापालिका सर्वाधिक पाणी उचलत आहे. यामुळे गंगापूर धरणात पुरेसा साठा असल्यास शहरावर पाणीकपातीची वेळ येत नाही. सन २०१२ मध्ये पाऊस कमी झाल्याने महापालिकेने पाणीकपात केली होती. त्यानंतर अशी वेळ महापालिकेवर अद्याप आलेली नसून गेल्यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने गंगापूर समूह व दारणात अजून पाणीसाठा चांगला आहे.\nयामुळे महापालिकेला ३१ जुलैपर्यंत शिल्लक असलेले १०८ दिवस नियमित पाणीपुरवठा होणार आहे. यात नुकतेच स्कायमेटने यंदा ९६ टक्के समाधानकारक पावसाचे भविष्य वर्तवल्याने देशात चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे.\nनाशिक शहरात पाणीटंचाई जाणवणार नसली तरी नांदगाव, येवला, सिन्नर यासह काही तालुक्यांत नागरिकांना तीव्र पाणीटंचाईसोबत झगडावे लागत आहे. जिल्हा प्रशासनाकडून टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे.\nगेल्या काही दिवसांत टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करणार्‍या टँकरची संख्या २०० च्या वर गेली आहे. जिल्ह्यात एकीकडे अशाप्रकारे नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असताना नाशिककरांनी पाणी वाया घालवू नये याकरिता नाशिक महापालिका प्रशासनाने पाणी वाचवण्याचे आवाहन केले आहे.\nअसे आहे पाणी बचतीचे आवाहन\n* सर्व नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरावे\n* पाणी शिळे होत नाही. त्यामुळे उरलेले पाणी फेकून देऊ नये\n* आंघोळीसाठी शॉवरचा वापर करू नये\n* पाणी साठवण्यासाठी जमिनीत टाकी/सम्प नसल्यास ते बांधावे\n* पाण्याच्या टाक्या ओव्हरफ्लो होणार नाही याची दक्षता घेणे\n* नळीचा वापर करून वाहने धुवू नये व सडा मारू नये\n* नळ कनेक्शनला डायरेक्ट मोटार /पंप बसवू नये\n..तर पाणी वाया घालवणार्‍यांवर कारवाई\nमहापालिकेने पाणी वाचवण्यासाठी काही मुद्यांवर नागरिकांना आवाहन केले आहे. महापालिकेच्या या आवाहनाला न जुमानता पाणी वाया घालवण्याचे काम कोणी करीत असल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांनी त्याचा फोटो व त्या ठिकाणचा सविस्तर पत्ता व इतर तपशील संबंधित महापालिका विभागीय अधिकारी, उपअभियंता यांच्या मोबाईल फोनवर व्हॉटस्ऍपवर माहिती पाठवल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचा इशारा महापालिकेने दिला आहे.\nशहरातील ३७ गुंडांची तडीपारी\nनाशिकचा रणसंग्राम : राऊत, गोर्‍हे, बानगुडे यांच्या आज सभा\nविधानसभा निवडणुकीचे चोख नियोजन करा : विभागीय आयुक्त माने\nकंत्राटदार बदलला तरी कर्मचार्‍यांना कायम ठेवा\nमै दृढ प्रतिज्ञा करता हूँ…मै संविधान के प्रति इमानदार रहूँगा…; 378 जवानांची तुकडी सैन्यात दाखल\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nडॉ. विखेंचे दणदणीत यश\nBreaking News, Featured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nजळगाव, धुळ्यात जून जुलैत पावसाचा खंड पडणार : हवामान शास्त्रज्ञ डॉ.साबळे यां��ा अंदाज\nभुसावळ औष्णिक वीज निर्मिती केेंद्राचा देशात विक्रम; कोट्यवधींचा दंड वाचला\nmaharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव\nउपोषणकर्त्या हार्दिक पटेलने सांगितली ‘अंतिम इच्छा’\nआवर्जून वाचाच, देश विदेश, मुख्य बातम्या, राजकीय\nकोकणात मान्सून दाखल; हवामान खात्याकडून अधिकृत माहिती\nसुरगाणा तालुक्यातील बोरगाव धरण कोरडे ठणठणीत\nचार वर्षांत राज्यात 12 हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nनाशिकची गुन्हेगारी संपता संपेना; अब्रू वाचविण्यासाठी ‘तिने’ मारली धावत्या रिक्षातून उडी\nVideo : बंगालची अभिनेत्री खासदार नुसरत जहाँने केले लग्न; तुर्कीत झालेल्या लग्नाचे फोटो/व्हिडीओ इथे पहा\nBreaking News, Featured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, हिट-चाट\nविधानसभा निवडणुकीचे चोख नियोजन करा : विभागीय आयुक्त माने\nकोकणात मान्सून दाखल; हवामान खात्याकडून अधिकृत माहिती\nकंत्राटदार बदलला तरी कर्मचार्‍यांना कायम ठेवा\nविधानसभा निवडणुकीचे चोख नियोजन करा : विभागीय आयुक्त माने\nकंत्राटदार बदलला तरी कर्मचार्‍यांना कायम ठेवा\nमै दृढ प्रतिज्ञा करता हूँ…मै संविधान के प्रति इमानदार रहूँगा…; 378 जवानांची तुकडी सैन्यात दाखल\nनाशिकचा रणसंग्राम : राऊत, गोर्‍हे, बानगुडे यांच्या आज सभा\nनाशिकची गुन्हेगारी संपता संपेना; अब्रू वाचविण्यासाठी ‘तिने’ मारली धावत्या रिक्षातून उडी\nVideo : बंगालची अभिनेत्री खासदार नुसरत जहाँने केले लग्न; तुर्कीत झालेल्या लग्नाचे फोटो/व्हिडीओ इथे पहा\nBreaking News, Featured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, हिट-चाट\nविधानसभा निवडणुकीचे चोख नियोजन करा : विभागीय आयुक्त माने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://asavarikakade.blogspot.com/2016/03/blog-post_27.html", "date_download": "2019-06-20T15:32:19Z", "digest": "sha1:33RESARRISD7US7CUFKHZDXWHQAGAO25", "length": 3811, "nlines": 37, "source_domain": "asavarikakade.blogspot.com", "title": "ब्लॉग, एक नवी सुरुवात: पंख फुटल्यावर...!", "raw_content": "ब्लॉग, एक नवी सुरुवात\nविषयानुसार बनवलेल्या माझ्या विविध ब्लॉग्जचा अल्पपरिचय आणि लिंक्स इथे एकत्रित-\nकिशोरवयीन मुलांसाठी लिहिलेल्या कविता...\nमुलगी अगदी तहानी, दोन-तीन महिन्यांची असताना आई हेच तिचं जग असतं. हळू हळू मोठी होत ती किशोर वयाची झाल्यावर, तिचं जग स्वतंत्र झाल्यावर हे नातं कसं पूर्ण बदलतं त्याचा छोटासा आलेख मांडणार्‍या कविता... व इतर काही कविता\nनिःशब्द विचार आतल्या आत सांभाळून ठेवण्याच्या ताणातून मुक्त होण्याचा मार्ग म्हणजे त्यांचं शब्दांकन करणं. ही प्रक्रिया एकाच वेळी ताणातून मुक्त करते आणि नव्या विचारांना जागा करून देते... हे अनुभवता अनुभवता शब्दांकन करणं ही माझी आंतरिक निकड बनून गेली. डायरीलेखन, हिंदी-मराठी कविता, बालकविता, वैचारिक-ललित लेख, अनुवाद, रूपांतर.. अशा विविध आकृतिबंधात हे शब्दांकन होत राहिलं आहे. अलिकडे शब्दांच्या जोडीला छायाचित्र हे नवं माध्यम मिळालं. त्यातून छायाचित्र-कविता असा नवा उपक्रम साकारला.\nपुस्तकरूपात प्रकाशित न झालेलं असं सर्व लेखन ब्लॉगद्वारा प्रकाशित करण्याचा नवा आधुनिक मार्ग सापडल्यावर विषयानुसार वेगवेगळे ब्लॉग्ज तयार केले. ते सर्व एका छताखाली इथे एकत्रित सादर करते आहे-\nरूपांतर : एक रियाज\nमाझ्या डायरीतील पुनर्जन्मांच्या नोंदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathimati.net/tag/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A3/", "date_download": "2019-06-20T16:04:34Z", "digest": "sha1:RX7W3JHE2VIGEQJXS5CX5TVPOFILTZ24", "length": 13864, "nlines": 144, "source_domain": "www.marathimati.net", "title": "रावण | मराठीमाती", "raw_content": "\nराक्षसांचा राजा लंकाधीश, रावण हा अतिशय दुष्ट पण महापराक्रमी होता. तसेच तो शंकराचाही परमभक्त होता आणि मातृभक्तसुद्धा होता.\nया रावणाची माता केकसी हीसुद्धा शिवभक्त होती. ती दररोज वाळूचे शिवलिंग करून त्याची पूजा करीत असे. एकदा रावण तिला म्हणाला, ‘तुझा माझ्यासारखा महापराक्रमी पुत्र असताना तू हे असे मातीचे शिवलिंग का पूजतेस त्यापेक्षा मी साक्षात शंकराकडूनच शिवलिंग तुला आणून देतो. त्याचीच तू पूजा करीत जा.’\nअसे म्हणून रावण निघाला. तडक कैलासावर गेला आणि तेथे तपास बसला. अतिशय कठोर तपश्चर्या त्याने सुरू केली.\nभगवान शंकर त्याची तपश्चर्या पाहून प्रसन्न झाले. ते रावणासमोर प्रकट झाले आणि म्हणाले, ‘हे भक्ता तुझी निस्सीम भक्ती पाहून मी प्रसन्न झालो आहे. तुला काय हवे ते माग तुझी निस्सीम भक्ती पाहून मी प्रसन्न झालो आहे. तुला काय हवे ते माग\nतेव्हा रावणाने आपल्या मातेच्या नित्य पूजेसाठी शिवलिंग मागितले. शंकरानी मग रावणाला आपले आत्मलिंग देऊन सांगितले, ‘हे माझे आत्मलिंग आहे. याची दररोज पूजा कर. लंकेला नेऊन याची स्थापना कर. हे लिंग लंकेत जाईपर्यंत मध्येच कुठेही जमिनीवर ठेवून नकोस. जमिनीवर ठेवलेस तर तेथेच स्थापन होईल आणि ते तू लंकेत नेऊ शकणार नाहीस\nरावणाने ते शंकराचे आत्मलिंग घेतले आ��ि तो लंकेकडे जाऊ लागला. शंकरांनी आपले आत्मलिंग रावणास दिल्याची वार्ता सर्व देवांना कळली. देव काळजीत पडले. रावणासारखा दुष्ट दैत्य जर साक्षात भगवान शंकराचे प्राण असलेले आत्मलिंग घेऊन लंकेस गेला तर तो आणखी सामर्थ्यशाली होईल. त्यामुळे तो अजूनच उन्मत्त होऊन देवांचे जीवन असह्य करेल अशी भीती त्यांना छळू लागली.\nहे विघ्न दूर करण्यासाठी सर्व देव गजाननाकडे गेले आणि त्याला त्यांनी विनंती केली, ‘हे विघ्नहर्त्या, आम्हाला या संकटातून सोडव. रावणाला ते आत्मलिंग घेऊन लंकेपर्यंत पोहोचू देऊ नकोस’\nत्यावर गजानन म्हणाले, ‘तुम्ही काही चिंता करू नका. निश्चितपणे रहा. मी ते शंकराचे आत्मलिंग लंकेला जाऊ देणार नाही.’ सर्व देवांना अभय देऊन गणेशाने बालगुराख्याचे रूप घेतले व तो रावणाच्या वाटेवर येऊन उभा राहिला.\nथोड्याच वेळात रावण तेथे आला. तेव्हा संध्याकाळ होत आली होती रावण अत्यंत कर्मठ व प्रकांडपंडित होता. तसेच परमशिवभक्तही होता. सायंसंध्यां पश्चिम समुद्रात करून शंकराची आराधना करण्याचा रावणाचा नित्यनेम होता. त्यामुळे रावणाला विचार पडला. ‘आता संध्या करावी, तर हे शिवलिंग खाली ठेवावे लागेल आणि शंकरांनी तर ते खाली न ठेवण्यास सांगितले आहे. तेव्हा आता हे कोणाकडे द्यावे\nअसा विचार करीत असता, त्याचे लक्ष गाई राखत असलेल्या बालगुराख्याकडे गेले. त्याला जवळ बोलावून रावण म्हणाला, ‘अरे मुला, हे माझ्याजवळचं शिवलिंग घे, नीट सांभाळ. मी थोड्याच वेळात माझी संध्या आटोपून येतो. पण, मी येईपर्यंत हे शिवलिंग जमिनीवर ठेवू नकोस.’\nतेव्हा तो बालगुराखी रावणास म्हणाला, महाराज हे लिंग फार जड आहे. तुम्ही लवकर या. तुम्ही आला नाहीत तर मी ते जमिनीवर ठेवेन. त्यापूर्वी मी तुम्हाला तीन हाका मारीन.’\n‘लवकरच परतेन’ असे सांगून रावणाने ते शिवलिंग बालगुराख्यांकडे दिले व तो सायंसंध्या करण्यास निघून गेला.\nथोड्या वेळाने बालगुराख्याचे रूप घेतलेल्या गणेशाने पहिली हाक दिली. दुसरी हाक दिली. पुन्हा तिसऱ्यांदा आरोळी दिली. पण रावण आपल्या सायंसंध्येत मग्न असल्याने त्याला तिन्ही हाका ऐकू आल्या नाहीत. त्यामुळे शेवटी गुराख्याने ते लिंग जमिनीवर ठेवले व तेथून निघून गेला. थोड्या वेळाने रावण परतला आणि पाहतो तो काय बालगुराख्याच कुठे पत्ताच नव्हता आणि शिवलिंग जमिनीवर ठेवलेले. रावण खूप चिडला.\nत्याने आपल्या सर्वशक्तिनीशी जोर लावून ते शिवलिंग उचलण्याचा प्रयत्न केला. पण ते लिंग आपल्या जागेवरून तसूभरदेखील हलले नाही. शेवटी रावणाने खूप जोर लावून ते लिंग पिरगळून ओढले. त्यामुळे ते ‘गोकणांकार’ म्हणजे गाईच्या कानासारखे झाले. पण रावणच्या हाती काही आले नाही. तेव्हा चिडून रावण दाणदाण पावले आपटीत हात हलवीत लंकेत परतला.\nयाठिकाणी हे शिवलिंग गणपतीने ठेवले आणि गोकणांकार झाले त्या प्रदेशास लोक ‘गोकर्ण महाबळेश्वर’ म्हणू लागले व शिवभक्तासाठी परमतीर्थक्षेत्र झाले.\nसर्व देवावरच संकट अशा प्रकारे गजाननाच्या बुद्धिचातुर्यामुळे टळले म्हणून सर्व देव गजाननावर खूष झाले. म्हणूनच मुलांनो म्हणतात ना, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ\nThis entry was posted in गणपतीच्या गोष्टी and tagged गजानन, गोकर्ण, गोष्ट, गोष्टी, महाबळेश्वर, युक्ती, रावण, शंकर, शक्ती on जानेवारी 19, 2011 by प्रशासक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/ranveer-singh-and-deepika-padukone-are-all-smiles-as-they-fly-to-italy-for-wedding-5980043.html", "date_download": "2019-06-20T15:44:56Z", "digest": "sha1:5RMEX365PURFYRB6CPOC7IVIINLJTETL", "length": 7678, "nlines": 157, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Ranveer Singh And Deepika Padukone are all smiles as they fly to Italy for wedding | लग्नासाठी 5 दिवसांपुर्वीच इटलीला रवाना झाले रणवीर-दीपिका, एयरपोर्टवर मॅचिंग ड्रेसमध्ये दिसले", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nलग्नासाठी 5 दिवसांपुर्वीच इटलीला रवाना झाले रणवीर-दीपिका, एयरपोर्टवर मॅचिंग ड्रेसमध्ये दिसले\nएयरपोर्टवर एकटीच पोहोचली दीपिका, रणवीरसोबत वडील आणि बहिण रितिकाही झाले रवाना\nमुंबई. रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण शुक्रवारी (9 नोव्हेंबर) रात्री इटलीला रवाना झाले. या दरम्यान मुंबई एयरपोर्टवर त्यांना चाहत्यांनी आणि मीडिया फोटोग्राफर्सने घेरले. पण दीपिकाने कोणतेच इंटरॅक्शन केले नाही. फक्त स्माइल देऊन ती निघून गेली. पण रणवीर एक्साइटमेंट लपवू शकला नाही. रणवीरने आनंदात फोटोग्राफर्सला पोज दिल्या आणि त्यांच्यासोबत इंटरेक्शन केले, त्यांना फ्लाइंक Kiss दिली. यासोबतच रणवीर एयरपोर्टवर DDLJ चित्रपटातील प्रसिध्द गाणे 'डोली सजा के रखना...' हे गाणे वाजवताना दिसला.\nदीपिका एकटी होती, तर रणवीर बहिण आणि पालकांसोबत दिसला\n- एयपोर्टवर दीपिका आणि रणवीर वेगवेगळ्या कारमधून पोहोचले होते. दीपिका एकटीच दिसली. तर रणवीरची बहीण रितिका ��वनानी, आई अंजू भवनानी आणि वडील जगजीत भवनानीही एयपोर्टवर दिसले. विशेष म्हणजे रणवीर आणि दीपिका मॅचिंग आउटफिटमध्ये पोहोचले होते. रणवीर आणि दीपिका इटलीमध्ये डेस्टिनेशन वेडिंग करत आहेत. त्यांच्या लग्नाचे फंक्शन 14 आणि 15 नोव्हेंबर रोजी इटलीच्या लेक कोमोमध्ये होणार आहे. दीपिका दक्षिण भारतीय असल्यामुळे 14 तारखेला दक्षिण भारतीय पध्दतीने लग्न होईल आणि 15 ला रणवीरच्या सिंधी पध्दतीने लग्न होणार आहे. 1 डिसेंबरला मुंबईमध्ये त्याचे रिसेप्शन होणार आहे.\nऋतिक रोशनची बहिण सुनैना म्हणाली - 'मुस्लिम युवकाच्या प्रेमात पडल्यामुळे कुटुंबीय बनवत आहेत माझे आयुष्य नर्क...'\nवेब प्लॅटफॉर्मने डायरेक्शनमध्ये परतणार राजू हिरानी, मीटू प्रकरणात फसलेले असूनही मेकर्सने केले अप्रोच\nऋतिक रोशनची बहीण सुनैना रोशनने दर्शविला कंगना रनोटला पाठिंबा, सुनैनाच्या या ट्विटमुळे सर्वच आहेत हैराण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://punerispeaks.com/author/admin/page/68/", "date_download": "2019-06-20T15:13:51Z", "digest": "sha1:4DV7CEKKPR3ZMEJA5RBZ2BU4Y4A7OGBN", "length": 9325, "nlines": 112, "source_domain": "punerispeaks.com", "title": "Sushant, Author at Puneri Speaks - Page 68 of 70", "raw_content": "\nआई, आयफोन आणि १८ अटी: मुले मोबाईल साठी हट्ट करतायेत काय केले या आईने की तुम्ही वाचून म्हणाल “आई असावी तर अशी”\nआई, आयफोन आणि १८ अटी सध्याच्या तांत्रिक युगात लहान मुलांनी स्वतःचा मोबाईल मागणे स्वाभाविकच आहे. पण त्यांना मारून-बोलून यावर उपाय … Read More “आई, आयफोन आणि १८ अटी: मुले मोबाईल साठी हट्ट करतायेत काय केले या आईने की तुम्ही वाचून म्हणाल “आई असावी तर अशी””\nआमीर खान चा बहुचर्चित सिनेमा #SecretSuperstar चा पहिला पोस्टर प्रदर्शित\nआमीर खान चा दंगल च्या यशानंतर सीक्रेट सुपरस्टार हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत असून त्याचा पहिला पोस्टर आज प्रदर्शित केला … Read More “आमीर खान चा बहुचर्चित सिनेमा #SecretSuperstar चा पहिला पोस्टर प्रदर्शित”\n“आई म्हणजे देवापेक्षा श्रेष्ठ” नका टाकू तिला अशी एकटी\nआई म्हणजे काय हे कोणाला सांगायला लागत नाही, पण आपण जसजसे मोठे होत गेलो तसे आई नावाचे रूप तसेच राहिले … Read More ““आई म्हणजे देवापेक्षा श्रेष्ठ” नका टाकू तिला अशी एकटी”\nMonday Motivation: सोमवार सकाळ सुरुवात करण्याआधी हे प्रेरणादायी विचार वाचा\nसोमवार म्हणजे सर्व कर्मचाऱ्यांचा नावडता दिवस, पण हाच दिवस प्रेरणादायी बनवण्यासाठी ट्विटर वर #MondayMotivation खाली सर्व प्रेरणामय ट्विट्स करत असतात … Read More “Monday Motivation: सोमवार सकाळ सुरुवात करण्याआधी हे प्रेरणादायी विचार वाचा”\nकृती सानून च्या व्हिडिओ पोस्ट वर केआरके आणि हेट स्टोरी फेम भैरवी गोस्वामी चा खालच्या पातळीवर रिप्लाय , ट्विटर करांनी केला जोरदार विरोध..\n pic.twitter.com/obW2MvRk42 — KRK (@kamaalrkhan) July … Read More “कृती सानून च्या व्हिडिओ पोस्ट वर केआरके आणि हेट स्टोरी फेम भैरवी गोस्वामी चा खालच्या पातळीवर रिप्लाय , ट्विटर करांनी केला जोरदार विरोध..”\nराज्यातील महिला क्रिकेटपटूंना बक्षिस प्रत्येकी ५० लाख, पण रक्कम खरंच मिळणार का \nमहिला क्रिकेट विश्वचषकाचं उपविजेतेपद पटकावणाऱ्या भारतीय महिला संघातल्या महाराष्ट्रातील ३ खेळाडूंना राज्य सरकारने प्रत्येकी ५० लाखांचं बक्षीस जाहीर केलं आहे. … Read More “राज्यातील महिला क्रिकेटपटूंना बक्षिस प्रत्येकी ५० लाख, पण रक्कम खरंच मिळणार का \nमुंबईतील कॉलेजेस आणखी चार दिवस बंद\nपेपर चेकिंगसाठी मुंबई विद्यापीठाकडून इतर विद्यार्थ्यांचं नुकसान सुरुच, मुंबईतील कॉलेजेस आणखी चार दिवस बंद ३१ जुलैपर्यंत मुंबई विद्यापीठाचे पेपर तपासायचे … Read More “मुंबईतील कॉलेजेस आणखी चार दिवस बंद”\nअमेझॉन चे मालक Jeff Bezos जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, बिल गेट्स ना टाकले मागे\n५३ वर्षीय अमेझॉन चे मालक जेफ बेझोस यांच्या कमाईत अचानक $1.4 Billion ची वाढ होऊन मायक्रोसॉफ्ट चे मालक बिल गेट्स … Read More “अमेझॉन चे मालक Jeff Bezos जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, बिल गेट्स ना टाकले मागे”\nदेश सोडेन, पण वंदे मातरम् म्हणणार नाही, अबू आझमींचं वादग्रस्त विधान\nमुंबई : देश सोडेन, पण वंदे मातरम् म्हणणार नाही, अबू आझमींचं वादग्रस्त विधान.. VIDEO : मुंबई : देश … Read More “देश सोडेन, पण वंदे मातरम् म्हणणार नाही, अबू आझमींचं वादग्रस्त विधान”\nसोनाली कुलकर्णी ला “पोश्टरगर्ल” मधील अभिनयाला #NIFF चा पुरस्कार..\nअभिनेत्री सोनाली कुलकर्णी ला “पोश्टरगर्ल” मधील अभिनयाला #NIFF चा पुरस्कार मिळाला आहे. नुकतेच तिने तिच्या ऑफिसीयल ट्विटर अकौंट वरून Director … Read More “सोनाली कुलकर्णी ला “पोश्टरगर्ल” मधील अभिनयाला #NIFF चा पुरस्कार..”\nशिवाजी महाराज घोषणा: शिवाजी महाराज गारद अर्थ काय\nएसपीज बिर्याणी हाऊस च्या जेवणात आढळली अळी, मालकाचा उद्धटपणा | VIDEO\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून तीन दिवस पुणे दौऱ्यावर\nरातोरात प्रसिद्ध झालेल्या खेळ��ी विक्रेत्यांला अटक\n मुंबईतील इडलीवाला चटणी बनवण्यासाठी संडासचे पाणी वापरताना सापडला | VIDEO\nराज्यात वळवाचा पाऊस पडण्याची शक्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%B0/", "date_download": "2019-06-20T14:58:14Z", "digest": "sha1:5JG3A6LZ6DV6ORFIBSRCHQEMXBPOCAYI", "length": 23313, "nlines": 238, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "सुरक्षित पासवर्डचा वापर | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nसोन्याच्या भावानं गाठला उच्चांक\nभैय्या, पक्कं ठरलं ना..\n‘ती’ रेपकार अखेर पोलिसांच्या ताब्यात\nतडीपारीनंतर नगरात फिरणारा टिंग्या गजाआड\nनाशिकची गुन्हेगारी संपता संपेना; अब्रू वाचविण्यासाठी ‘तिने’ मारली धावत्या रिक्षातून उडी\nविधानसभा निवडणुकीचे चोख नियोजन करा : विभागीय आयुक्त माने\nकंत्राटदार बदलला तरी कर्मचार्‍यांना कायम ठेवा\nबार्‍हे ग्रामिण रुग्णालयात आरोग्यांची हेळसांड\nआकाशवाणी चौकात अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर पोलिसांनी पकडले\nशेतीपंपाचा वीजपुरवठा खंडित न करण्याचा महावितरणचा निर्णय\nगावठी कट्ट्यातून गोळी झाडल्याचा पोलिसांना संशय\n…अखेर ग.स.तील बेनामी ठेवीप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा\nना.जयकुमार रावल यांच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन\nवादळग्रस्तांसाठी आ.कुणाल पाटील विधानसभेत आक्रमक\n46 विभागांच्या 482 सेवा ऑनलाईन- जिल्हाधिकारी राहुल रेखावार\nसाक्रीत तीव्र पाणीटंचाई; उपाययोजना करा\nतळोद्यानजिक अहमदाबाद-शिरपूर बसवर दगडफेक\nकोळदा-खेतिया रस्त्याचे काम संथगतीने\nनवापुरात वेळेवर पाणीपुरवठा होत नसल्याने भाजपातर्फे मुख्याधिकार्‍यांना घेराव\nजिल्ह्यात विविध कार्यक्रमांनी तसेच गुलाबपुष्प देवून नवागतांचे स्वागत\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nसोन्याच्या भावानं गाठला उच्चांक\nसध्याच्या इ-युगात सर्व व्यवहारांसाठी वापरले जाणारे विविध पासवर्ड लक्षात ठेवणे किंवा सुरक्षित ठिकाणी नोंदणे हीदेखील डोकेदुखीच बनू लागते. ‘बायोमेट्रिक’ म्हणजे शारीरिक वैशिष्ट्यांचा वापर करून होणार्‍या ओळख पडताळणीचे प्रमाण वाढत असले तरीही व्यावहारिकतेचा विचार करता जगात बहुसंख्य ठिकाणी पिन किंवा पासवर्ड एंटर करण्याला पर्याय नाही असे दिसते. पासवर्डची सुरक्ष���तता या विषयावर आतापर्यंत बरेच लिहिले गेले असले तरीही अनेकजण अजूनही 123456 पासवर्ड वापरतात किंवा स्वतःच्या नावाचा उपयोग करतात बहुसंख्य व्यक्तींची एकापेक्षा जास्त इ-मेल खाती किंवा बँक खाती असतात. यासाठीदेखील एकच सामायिक पासवर्ड (किंवा एकाच मूळ पासवर्डची किंचीत बदललेली रूपे) वापरणारे कितीतरी लोक आहेत. असे करणे घातक आहे.\nमुळात आपला पासवर्ड इतरांपर्यंत पोहोचतो कसा माझ्या साध्याशा इ-मेल अकाऊंटशी कोणाला देणेघेणे असणार आहे माझ्या साध्याशा इ-मेल अकाऊंटशी कोणाला देणेघेणे असणार आहे ही शंका मनात येणे अगदी नैसर्गिक आहे. परंतु अनेक व्यक्तींना त्यामध्ये रस असू शकतो. उदा. आपले व्यावसायिक शत्रू, आपणास माहीत नसलेले आपले गुप्त हितचिंतक ही शंका मनात येणे अगदी नैसर्गिक आहे. परंतु अनेक व्यक्तींना त्यामध्ये रस असू शकतो. उदा. आपले व्यावसायिक शत्रू, आपणास माहीत नसलेले आपले गुप्त हितचिंतक आपल्या इ-आयुष्याचे खासगीपण जपण्यासाठी सुरक्षित पासवर्डचे महत्त्व तितकेच मोठे आहे. वर उल्लेखलेल्या व्यक्तींना आपल्या आवडीनिवडी इत्यादीबाबत बर्‍यापैकी माहिती असेल तर ते आपण कोणता पासवर्ड निवडला याचा प्राथमिक अंदाज करू शकतात.\nआपल्या खात्याचे ‘युझरनेम’ माहीत असलेली अशी व्यक्ती, अंदाजित पासवर्ड भरून ‘फरगेट युअर पासवर्ड क्लिक हिअर’ किंवा ‘पासवर्ड रिकव्हरी’सारख्या पर्यायी सुविधांचा वापर करून आपल्या खात्यापर्यंत पोहोचू शकते. तशात या व्यक्तीला चांगल्यापैकी संगणकीय ज्ञान असले किंवा यासाठी तिने एखाद्या ‘प्रोफेशनल हॅकर’ची मदत घेतली की संपलेच.\nएखादा पासवर्ड पुरेसा सुरक्षित आहे वा नाही हे ठरवायचे कसे पासवर्डमधील शब्दांची निवड पुरेशी गुंतागुंतीची असली की तो बर्‍यापैकी ‘स्ट्रॉँग’ बनणार हे उघड आहे. हॅकर्सचे काम संगणकीय ज्ञानाच्या फारच उच्च पातळीवरून चालते आणि सर्वसामान्य वापरकर्ता त्याबाबत काहीही करू शकत नाही हे सत्य असले तरी मुळात पासवर्ड स्ट्रॉँग असल्याने त्याची चोरी होण्याची शक्यता तर आपणास नक्कीच कमी करता येते. सुरक्षित पासवर्ड बनवण्याच्या आदर्श पद्धतीनुसार अशा पासवर्डमध्ये आकडे आणि अक्षरे अशा दोन्ही बाबी समाविष्ट हव्या. याची एकूण संख्या कमीत कमी 16 असावी. त्यामध्ये काही अक्षरे ‘कॅपिटल’ असावी. काही ‘स्पेसेस’ म्हणजे मोकळ्या जागाही असाव्य��. सर्वसामान्य पातळीवर अतिपरिचित असलेले शब्द किंवा संख्या त्यामध्ये वापरले जाऊ नयेत…इ. इ. – (बापरे पासवर्डमधील शब्दांची निवड पुरेशी गुंतागुंतीची असली की तो बर्‍यापैकी ‘स्ट्रॉँग’ बनणार हे उघड आहे. हॅकर्सचे काम संगणकीय ज्ञानाच्या फारच उच्च पातळीवरून चालते आणि सर्वसामान्य वापरकर्ता त्याबाबत काहीही करू शकत नाही हे सत्य असले तरी मुळात पासवर्ड स्ट्रॉँग असल्याने त्याची चोरी होण्याची शक्यता तर आपणास नक्कीच कमी करता येते. सुरक्षित पासवर्ड बनवण्याच्या आदर्श पद्धतीनुसार अशा पासवर्डमध्ये आकडे आणि अक्षरे अशा दोन्ही बाबी समाविष्ट हव्या. याची एकूण संख्या कमीत कमी 16 असावी. त्यामध्ये काही अक्षरे ‘कॅपिटल’ असावी. काही ‘स्पेसेस’ म्हणजे मोकळ्या जागाही असाव्या. सर्वसामान्य पातळीवर अतिपरिचित असलेले शब्द किंवा संख्या त्यामध्ये वापरले जाऊ नयेत…इ. इ. – (बापरे\nपासवर्डच्या ताकदीचे मूल्यमापन करणार्‍या सॉफ्टवेअर्सचा वापर काही सेवा-पुरवठादार करतात हे आपण कधी ना कधी अनुभवले असेल. आपण पासवर्ड एंटर केल्यानंतर एका पट्टीवरील रंगाने किंवा तारका चित्राद्वारे त्याची सुरक्षितता दर्शवली जाते. असे चार-पाच 12 अक्षरी पासवर्ड, कितीही आदर्श आणि सुरक्षित असले तरी लक्षात ठेवणे व्यावहारिकदृष्ट्या जवळजवळ अशक्य आहे हे उघड आहे. मग यावर उपाय काय एक मार्ग म्हणजे एखादे वाक्य मनात ठरवायचे आणि त्यामधील शब्दांच्या फक्त आद्याक्षरांचा पासवर्ड बनवायचा. म्हणजे असे की ङ्गख हेशि खपवळर ुळपी सेश्रव ाशवरश्र ळप ढेज्ञूे ेश्रूाळिली 2020ङ्घ हे वाक्य घ्या. यातील शब्दांची पहिली अक्षरे घेतल्यास खहखुसाळीें2020 असा पासवर्ड तयार होईल. पाहिलेत, यामध्ये आकडे आणि अक्षरे (तीदेखील स्मॉल तसेच कॅपिटल) यांचे योग्य मिश्रण झाले आहे आणि वर्णसंख्या आहे 13. बरे नाहीच मिळाले सुवर्णपदक तर स्पर्धा संपल्यानंतरच्या परिस्थितीनुसार आपण वाक्य आणि पर्यायाने पासवर्ड बदलू शकता.\nदुसरा उपाय म्हणजे संगणकीय प्रणालीत किंवा इंटरनेटवर मिळू शकणार्‍या ‘पासवर्ड जनरेटर’ अ‍ॅप्लिकेशनचा वापर करणे. यासाठीच्या भरपूर साईटस्देखील आहेत. उदा. जपश्रळपश झरीीुेीव ॠशपशीरीेीं. आपल्या पासवर्डचे मूल्यांकन करून देणारी साईट केु डशर्लीीश ळी ाू झरीीुेीव याच नावाने उपलब्ध आहे. तेथील मुख्य पृष्ठावरील खिडकीत आपण सध्या वापरात असलेला पासवर्ड टाईप करून त्याचे लगेचच मूल्यांकन मिळवू शकता. काही साईटस्वर आपला पासवर्ड कमकुवत असल्यास त्यामध्ये सुधारणा करण्याबाबतचे उपायही सुचवले जातात.\nपासवर्ड लक्षात ठेवायचा कसा त्यावरही उपाय आहे. तो म्हणजे ‘लास्टपास’ (ङरीींझरीी) ही साईट वापरणे. याला ‘पासवर्ड मॅनेजमेंट’ असे म्हणतात. या साईटच्या कामकाजामध्ये ‘ऑनलाईन’ आणि ‘ऑफलाईन’ असे दोन भाग असल्याने संकेतनाचे (एन्क्रिप्शन) काम आपल्या संगणकातच केले जाते. हे अ‍ॅप्लिकेशन आपले पासवर्ड सुरक्षितपणे लक्षात ठेवते आणि संगणकावर अर्ज भरताना ‘ऑटोफिल’ प्रकारे आपोआप पासवर्ड भरण्यासाठी त्याचा वापर करता येतो. ही प्रणाली वापरण्यासाठीचा एकच पासवर्ड आपण लक्षात ठेवण्याबरोबरच कोठेतरी लिहून ठेवावा हे उत्तम. कारण हा(देखील) पासवर्ड आपण विसरलात तर लास्टपास तो ‘रिकव्हर’ करून देत नाही ही बाब(देखील) ध्यानात ठेवा म्हणजे झाले.\n– डॉ दीपक शिकारपूर\n- डॉ दीपक शिकारपूर\nतरंगता सौरऊर्जा प्रकल्प : नवी झेप\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nजात प्रमाणपत्र अवैध : नवापूरच्या दोन नगरसेवकांची पदावर टांगती तलवार.\nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, नंदुरबार, मुख्य बातम्या, राजकीय\nशहीद जवान कपिल गुंड यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार\nआवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nअभिनेत्री फ्रिडा पिंटो अडकणार लग्नबेडीत\nआवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, हिट-चाट\nसुनील अरोरा भारताचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त\nआवर्जून वाचाच, देश विदेश, मुख्य बातम्या\nकोकणात मान्सून दाखल; हवामान खात्याकडून अधिकृत माहिती\nचार वर्षांत राज्यात 12 हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nबोदवड औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षकाचा महिला कर्मचार्‍यावर चाकू हल्ला\nmaharashtra, जळगाव, मुख्य बातम्या\nसोन्याच्या भावानं गाठला उच्चांक\nभैय्या, पक्कं ठरलं ना..\n‘ती’ रेपकार अखेर पोलिसांच्या ताब्यात\nतडीपारीनंतर नगरात फिरणारा टिंग्या गजाआड\nकर्जमंजुरीसाठी तरूणांकडून उकळले पैसे\nसोन्याच्या भावानं गाठला उच्चांक\nभैय्या, पक्कं ठरलं ना..\n‘ती’ रेपकार अखेर पोलिसांच्या ताब्यात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/mumbai-salman-khan-bharat-ka-junoon-bharat-movie-three-posters-release/", "date_download": "2019-06-20T15:10:47Z", "digest": "sha1:OSXGYGZO4BPLGWGBPLHOVEFEIAWWWII7", "length": 14511, "nlines": 227, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "���हुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nखोट्या अ‍ॅट्रोसिटीच्या विरोधात राहुरीत मोर्चा\nबालाणी बंगल्यावरील दरोड्यातील आरोपी जेरबंद\nभंडारदरा पाणलोटात मृगाचा जोर वाढला\nआजी -माजी संचालक म्हणतात.. नियमानुसारच कर्जवाटप\nगेल्या वर्षात 11 कोटींचे अनुदान वाटप; बांधकाम कामगारांची नोंदणी कामाच्या ठिकाणी\nहोमगार्डस् रोखणार अनधिकृत बांधकामे\n30 जूनपर्यंत कॉमर्सच्या निकालाचा फैसला\nआकाशवाणी चौकात अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर पोलिसांनी पकडले\nशेतीपंपाचा वीजपुरवठा खंडित न करण्याचा महावितरणचा निर्णय\nगावठी कट्ट्यातून गोळी झाडल्याचा पोलिसांना संशय\n…अखेर ग.स.तील बेनामी ठेवीप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा\nना.जयकुमार रावल यांच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन\nवादळग्रस्तांसाठी आ.कुणाल पाटील विधानसभेत आक्रमक\n46 विभागांच्या 482 सेवा ऑनलाईन- जिल्हाधिकारी राहुल रेखावार\nसाक्रीत तीव्र पाणीटंचाई; उपाययोजना करा\nतळोद्यानजिक अहमदाबाद-शिरपूर बसवर दगडफेक\nकोळदा-खेतिया रस्त्याचे काम संथगतीने\nनवापुरात वेळेवर पाणीपुरवठा होत नसल्याने भाजपातर्फे मुख्याधिकार्‍यांना घेराव\nजिल्ह्यात विविध कार्यक्रमांनी तसेच गुलाबपुष्प देवून नवागतांचे स्वागत\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\nबहुचर्चित भारत सिनेमाचे तीन पोस्टर रिलीज\nमुंबई : सलमान खान आणि कतरिना कैफ यांचा ‘भारत’ सिनेमा सध्या चांगलाच चर्चेत आहे. कतरिना कैफ, सलमान खानच्या लूक नंतर आता भारत सिनेमाचे नवे पोस्टर समोर आले आहे.\nया पोस्टरमध्ये सलमान खान मायनर्स कॅपमध्ये दिसत आहे. तर कतरिना कैफ व्हाईट शर्ट आणि खाकी पॅंट या फॉर्मल लूकमध्ये दिसत आहे. केसांचे कर्ल कतरिनाच्या लूकला वेगळेपणा देत असून यात कतरिना अतिशय हॉट दिसत आहे.\nसलमान खान याने हे नवे पोस्टर इंस्टाग्रामवर शेअर करत लिहिले की, “आणि पुन्हा आमच्या जीवनात आली मॅडम सर.” त्याचबरोबर #BharatKaJunoon हा हॅशटॅग वापरत कतरिना कैफला सलमानने टॅग केले आहे.\nयापूर्वी सिनेमाचे दोन पोस्टर समोर आले होते. त्यापैकी एकात सलमान खानचा वृद्ध अवतार तर एकात यंग लूक पाहायला मिळतो.\nअखेर टिकटॉक अँप गुगल प्लेस्टोरवरून डिलिट\nआयपीएल १२ : प्ले ऑ�� निश्चित करण्यासाठी सुपरकिंग्ज सज्ज\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nडॉ. विखेंचे दणदणीत यश\nBreaking News, Featured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nजळगाव, धुळ्यात जून जुलैत पावसाचा खंड पडणार : हवामान शास्त्रज्ञ डॉ.साबळे यांचा अंदाज\nभुसावळ औष्णिक वीज निर्मिती केेंद्राचा देशात विक्रम; कोट्यवधींचा दंड वाचला\nmaharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव\nउपोषणकर्त्या हार्दिक पटेलने सांगितली ‘अंतिम इच्छा’\nआवर्जून वाचाच, देश विदेश, मुख्य बातम्या, राजकीय\nचार वर्षांत राज्यात 12 हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nबोदवड औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षकाचा महिला कर्मचार्‍यावर चाकू हल्ला\nmaharashtra, जळगाव, मुख्य बातम्या\nनाराज एकनाथ खडसेंचा सरकारला घरचा आहेर\nआजी -माजी संचालक म्हणतात.. नियमानुसारच कर्जवाटप\nगेल्या वर्षात 11 कोटींचे अनुदान वाटप; बांधकाम कामगारांची नोंदणी कामाच्या ठिकाणी\nहोमगार्डस् रोखणार अनधिकृत बांधकामे\n30 जूनपर्यंत कॉमर्सच्या निकालाचा फैसला\nआयपीएल १२ : प्ले ऑफ निश्चित करण्यासाठी सुपरकिंग्ज सज्ज\nआजी -माजी संचालक म्हणतात.. नियमानुसारच कर्जवाटप\nगेल्या वर्षात 11 कोटींचे अनुदान वाटप; बांधकाम कामगारांची नोंदणी कामाच्या ठिकाणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/kolhapur-mahalaxmi-temple-mystery-5978014.html", "date_download": "2019-06-20T15:04:11Z", "digest": "sha1:3TXIDYXNXVTIO2NHYBCE37DRMUZ67QTL", "length": 12658, "nlines": 200, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Kolhapur Mahalaxmi Temple Mystery | 7 हजार वर्षे जुनी आहे ही महालक्ष्मीची मूर्ती, मंदिराच्या तळघरात अब्जावधींचा खजिना", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\n7 हजार वर्षे जुनी आहे ही महालक्ष्मीची मूर्ती, मंदिराच्या तळघरात अब्जावधींचा खजिना\nदेवीचे रहस्यमयी मंदिर, विज्ञानाकडेही नाही उत्तर\nया मंदिरात अब्जावधीचा खजिना लपविण्यात आला असल्याचे सांगण्यात येते.\nकोल्हापूर- आम्ही तुम्हाला देवीच्या एका रहस्यमय मंदिराची माहिती देत आहोत. या रहस्याचे उत्तर विज्ञानाकडे देखील नाही. कोल्हापुरात असणाऱ्या महालक्ष्मी मंदिरातील खांबांची मोजदाद आजपर्यंत कोणीही करु शकलेले नाही.\nयेथे लपविण्यात आलाय अब्जावधीचा खजाना\n-मंदिरात अब्जावधीचा खजाना लपविण्यात आल्याचेही काही जण सांगतात. हा खजाना 3 वर्षांपूर्वी उघडण्यात आला होता. तेव्हा सोने, चांदी आणि हिऱ्याचे दागिने यात असल्याचे समोर आले होते. याचे बाजारमूल्य अब्जावधी रुपये आहे.\n- खजान्यात सोन्याची मोठी गदा, सोन्याच्या नाण्याचा हार, सोन्याची साखळी, चांदीची तलवार, महालक्ष्मीचा सुवर्ण मुकुट, श्रीयंत्र हार, सोन्याचे घुंघरू आणि हिऱ्याचे हार, मुगल, आदिलशाही आणि पेशवाईच्या काळातील दागिण्यांचा समावेश आहे.\n- इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार, कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात कोकणातील राजांनी, चालुक्यकालीन राजांनी, आदिलशाही, शिवाजी महाराज, जिजामाता यांनी दान केले आहे.\n- मंदिरात कडक सुरक्षा व्यवस्थेत सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या देखरेखीखाली 10 दिवस खजिन्याची मोजदाद करण्यात येते.\n- खजिन्याची मोजदाद करण्यात आल्यानंतर आता दागिण्यांचा विमा काढण्यात आला आहे. यापूर्वी मंदिराचा खजाना 1962 मध्ये उघडण्यात आला होता.\n1800 वर्ष जुने मंदिर\n- मंदिराबाहेर असणाऱ्या शिलालेखावरुन लक्षात येते की हे मंदिर 1800 वर्ष जुने आहे.\n- शालिवाहन काळात राजा कर्णदेवाने याची उभारणी केली. काळातराने तेथे अजुन 30 ते 35 मंदिरे बांधण्यात आली.\n- 27 हजार वर्गफूट क्षेत्रफळावर पसरलेले हे मंदिर 51 शक्तीपिठांपैकी एक आहे. आदि शंकराचार्यांनी महालक्ष्मीच्या या मुर्तीची प्राण-प्रतिष्ठा केली होती.\nनाही मोजता येत मंदिराचे खांब\n- मंदिराबाबत असे सांगण्यात येते की या मंदिराच्या खांबाशी निगडित एक रहस्य आहे. ते सोडविण्यात विज्ञानालाही अद्याप यश आलेले नाही.\n- मंदिराच्या चारही दिशांना एक-एक दरवाजा आहे. याच्या खांबाबाबत मंदिर प्रशासनाचा दावा आहे की याची मोजदाद कुणालाही करता येत नाही.\nमंदिर प्रशासनाच्या म्हणण्यानूसार अनेक लोकांनी हे खांब मोजण्याचा प्रयत्न केला. पण असे करणाऱ्या व्यक्तीसोबत वाईट घटना घडल्या.\n- विज्ञान अद्याप यामागील कारणाचा शोध घेऊ शकलेले नाही. कॅमेऱ्याच्या मदतीने खांब मोजण्याचा प्रयत्न करण्यात आला पण त्यात यश आले नाही.\nमंदिरात अजून काय आहे खास\n- सांगण्यात येते की देवी सतीचे 3 नेत्र येथे पडले होते. येथे महालक्ष्मीचा निवास असल्याचे सांगण्यात येते.\n- मंदिरात होणारा किरणोत्सवही विशेष असतो. वर्षातुन एकदा महालक्ष्मीच्या मुर्तीवर सुर्यकिरण पडतात.\n- या मंदिराच्या उभारणीत चुन्याचा वापर करण्यात आलेला नाही. मंदिरात महालक्ष्मीची 3 फुट उंच चतुर्भुज मुर्ती आहे.\n- काही जण असेही सांगतात की तिरुपती म्हणजे भगवान विष्णुचा राग आल्याने त्यांची पत्नी महालक्ष्मी कोल्हापूरला आली.\n- काही वर्षांपासून तिरुपती देवस्थानाहून आलेली शाल दिवाळीच्या दिवशी महालक्ष्मीला घालण्यात येत होती.\n- कोल्हापूरच्या महालक्ष्मीला करवीर निवासी अंबाबाई असेही म्हटले जाते.\n- दिवाळीच्या दिवशी महाआरतीच्या वेळी मागितलेली इच्छा पूर्ण होते असेही म्हटले जाते.\nपुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती\nहे कोल्हापूरातील महालक्ष्मी मंदिर आहे.\nसणाच्या काळात या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते.\nदिवाळीच्या दिवशी महालक्ष्मी मंदिरास अशी रोषणाई करण्यात येते.\nमंदिराचे खांब आजपर्यंत कोणीही मोजू शकले नसल्याचा दावा मंदिर प्रशासनाकड़ून करण्यात येतो.\nदेवीला परंपरेनुसार साडी घालण्यात येते.\nनवरात्र काळात येथे मोठी गर्दी असते.\nधुळवडीचा सणही येथे उत्साहात साजरा करण्यात येतो.\nकाही बरेवाईट झाल्यास शिवेंद्रराजेच जबाबदार; उदयनराजेंचा इशारा\nसांगलीच्या 11 वर्षीय उर्वी पाटीलने 14 हजार फुटांवरील हमता पास केले सर\nशिर्डीत सहा महिन्यांच्या चिमुकलीस बेवारस सोडून महिला फरार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F_%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A5%80,_%E0%A4%85%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%9F", "date_download": "2019-06-20T16:19:28Z", "digest": "sha1:D6SFOREQ6XNNHVVWP7XOKJMYCXZJMAFO", "length": 10351, "nlines": 71, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अगेन्स्ट हिस्टरी, अगेन्स्ट स्टेट - विकिपीडिया", "raw_content": "अगेन्स्ट हिस्टरी, अगेन्स्ट स्टेट\nअगेन्स्ट हिस्टरी, अगेन्स्ट स्टेट: काउंट रपर्स्पेक्टीव्ह्स फ्रॉम द मार्जिन्स[१] हे पुस्तक शैल मायारामने[२] (दिल्लीतील सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपींग सोसायटी[३] मध्ये अभ्यागत वरिष्ठ संशोधक आहेत) लिहिलेले असून भारतात पर्मंनंट ब्लॅक या प्रकाशन संस्थेद्वारे २००४ मध्ये प्रकाशित झाले.\nअगेन्स्ट हिस्टरी, अगेन्स्ट स्टेट या पुस्तकामध्ये परंपरागत दक्षिण आशिआई लेखनशास्त्राचे सबार्ल्टन परीप्रेक्षेतून मुल्यांकन करून हिंदुत्व, इस्लाम व भारतराज्य यांच्यातील गुंतागुंतीवर भर टाकला आहे. मेयो समुदायाच्या मौखिक परंपरेतून आलेल्या गाणी आणि गोष्टींचे वर्णन करून मायारामशेल हे डोळ्या समोर उभा राहणारा इतिहास आणि स्मृती यांच्या मधला विरोधाभास तपासतात. त्यांची वांशिक ओळख कायमची सोडून द्यावी यासाठी बऱ्याच शतकापासून झेललेले आव्हान ते पर्यायी इतिहासातून सांगतात. हे पुस्तक मेयोंच्या विचारकरण्याच्या पद्धती, वर्तन, त्यांचे जगणे, प्रतिकार करणे, विसरणे, लक्षात ठेवणे या विषयी आहे. यामधून राज्याची विविध स्वरूपे आणि त्याच्याशी संलग्न असणारी लोकलेखा पध्दती आणि इतिहास यांची ग्रंथातील चर्चाविश्वे यांचे समालोचन करण्याचा प्रयत्न आहे. मेओंच्या मिथक परंपरेतून त्यांच्या मधील घडामोडी, प्रवर्ग आणि सत्तेची उतंरड हे अंतर्गत विश्व समजण्यास मदत होते. जे इस्लाम आणि हिंदू धर्मातील परंपरांवर आधारलेल्या ज्या सत्ताधारी जाती त्यांच्या निगडीत असणाऱ्या चालीरीतींशी सबंधित आहेत. मियो समुदायाच्या मौखिक परंपरा, सामुदायिक स्मृती जतन करण्याच्या पद्धती व स्वत:ची शासन पद्धती यावरआधारलेल्या काही दशंकाच्या गहन संशोधनावरचा हा अभ्यास आहे.[४]\nपूर्वभारतातील मेयो हे दक्षिण आशियातील जास्त लोकसंख्या असलेले असून ज्यांनी ब्रिटीश युगामध्ये आठव्या शतकात अरब विजयामुळे दु:ख सहन केले. मेयोनी राज्य निर्माण केले नाही तर जिथे सतत नोकरशाही आणि राजकीय सत्ताधारी यांच्या विविध नियमांमुळे ते परीघावर फेकेले गेले मात्र समतेच्या मतांसाठी त्यांनी यशस्वी प्रतिकार केला. या प्रतिकाराची परंपरागत गाणी अथवा गोष्टी नसल्यामुळे त्याची नोंदकुठे ही नाहि. इतिहास अथवा नोंदी या राज्यकर्ते व सत्ताधारी यानी लिहिल्या ज्यामध्ये या प्रतिकाराला आणि स्वायतत्तेला कलंकित समजले गेले इतकच नाही तर त्यांचे वांशिक पूर्वग्रह हे इतिहासातील सत्यात रुपांतर करताना त्यांना गुन्हेगार समजल गेले. हि स्वतंत्रमौखिक परंपरेमुळे ते बऱ्याच गोष्टीचे आव्हान पेलू शकले जसे शतकानुशतके होणारी राज्यनिर्मिती, नाकलनीय घटना, कथा आणि त्यांची रचलेली आणि पुनर्रचित ओळखयांची प्रक्रिया आणि वगळली गेलेली सामाजिक जात. पूर्ण प्रकरणामध्ये लेखका ने मेओंचे परिघाबाहेर फेकेले जाण्याची प्रक्रिया, प्रशासकीय दस्ताऐवज, समुदायाची संस्कृतीची स्वरूपे आणि ऐतिहासिक पुस्तके आणि स्वत: परिघाबाहेर फेकले जाण्याचा प्रतिपरिप्रेक्ष असणाऱ्या मौखिक परंपरेच्या पद्धती यांचा तपशील दिला आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग ���न करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ ऑगस्ट २०१८ रोजी १६:५७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%91%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%B2%E0%A5%89%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B8", "date_download": "2019-06-20T15:34:20Z", "digest": "sha1:HBQ3IWGXMJTLEJLS7YTZ2J3JU6N2N37N", "length": 6493, "nlines": 164, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ऑलिंपिक ल्यों - विकिपीडिया", "raw_content": "\n(ऑलिंपिक लॉन्नेस या पानावरून पुनर्निर्देशित)\nऑलिंपिक ल्यों (फ्रेंच: Olympique Lyonnais) हा फ्रान्सच्या ल्यों शहरामधील एक फुटबॉल संघ आहे. लीग १ ह्या फ्रान्समधील सर्वोच्च लीगमध्ये खेळणारा ऑलिंपिक लॉन्नेस फ्रान्समधील सर्वात लोकप्रिय फुटबॉल संघांपैकी एक आहे.\nइएसपीएन सॉकरनेट: Olympique Lyonnais\nबास्तिया • कां • बोर्दू • एव्हियां • गिगां • लेंस • लील • लोरीयां • ल्यों • मार्सेल • मोनॅको • मेस • माँपेलिये • नाँत • नीस • पॅरिस सें-जर्मेन • रेंस • ऱ्हेन • सेंत-एत्येन • तुलूझ\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २० फेब्रुवारी २०१९ रोजी ०३:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://weeklyamber.com/index.php/pune-pcmcnews/17332-2019-03-13-11-10-05", "date_download": "2019-06-20T16:01:39Z", "digest": "sha1:BNJDB6QU7FYC6MQCHPQE7KP5ZZY32HYF", "length": 5715, "nlines": 48, "source_domain": "weeklyamber.com", "title": "मोबाइलवर पाकिस्तानी नाटक पाहते म्हणून संतापलेल्या पतीने पत्नीवर कोयत्याने वार केल्याचा प्रकार \";} /*B6D1B1EE*/ ?>", "raw_content": "\nसाप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......\nमुख्य पा�� -- पुढे वाचा >> -- मोबाइलवर पाकिस्तानी नाटक पाहते म्हणून संतापलेल्या पतीने पत्नीवर कोयत्याने वार केल्याचा प्रकार\nमोबाइलवर पाकिस्तानी नाटक पाहते म्हणून संतापलेल्या पतीने पत्नीवर कोयत्याने वार केल्याचा प्रकार\nमोबाइलवर पाकिस्तानी नाटक पाहते म्हणून संतापलेल्या पतीने पत्नीवर कोयत्याने वार केल्याचा प्रकार पुण्यात घडला. यात नरगीस आसिफ नायब (४५, सॅलिस्बरी पार्क,पुणे) जखमी झाल्या असून तिचा पती आसिफ नायबला (५०) पोलिसांनी अटक केली आहे.\nआसिफचा होर्डिंग लावण्याचा व्यवसाय आहे. तर नर्गिस गृहिणी आहेत. त्यांना दोन अपत्ये आहेत. नर्गिस यांनी मुलगा आरिफला दूध आणण्यासाठी खाली पाठवले होते. त्याने येताना दुधाची पिशवी फोडली. त्यामुळे आसिफ व नर्गिस यांच्यात भांडण झाले होते.\nत्या वेळी त्यांनी तिला शिवीगाळ केली होती. तेव्हापासून ते एकमेकांशी बोलत नव्हते. सोमवारी दुपारी मुलगी ट्यूशनला गेली होती. आसिफ हा टीव्ही पाहत होता, तर नर्गिस बेडरूममध्ये जाऊन मोबाइलवरून यूट्यूबवरील पाकिस्तानी नाटक पाहत होती. त्यामुळे आसिफ भडकला व थेट कोयत्यानेच डोक्यावर वार केले. नर्गिस यांनी अडवण्यासाठी हात पुढे केला. तर हाताचा अंगठा तुटून खाली पडला. दरम्यान, नर्गिसचा आरडाओरडा ऐकल्याने शेजारी धावत आले आणि त्यांनी तत्काळ त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पोलिसांनी आसिफला अटक केली आहे.\nह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 22\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.orientpublication.com/2018/08/blog-post_31.html", "date_download": "2019-06-20T16:11:29Z", "digest": "sha1:5X62LAPYE6PFGVXOMT6DX36UKM47MBJT", "length": 7128, "nlines": 48, "source_domain": "www.orientpublication.com", "title": "ORIENT PUBLICATION: ‘मनमर्जीया’मधील 'दर्या' गाण्याला लाखो रसिकांची पसंती", "raw_content": "\n‘मनमर्जीया’मधील 'दर्या' गाण्याला लाखो रसिकांची पसंती\nमुंबई,३० ऑगस्ट २०१८: शाहीद मल्ल्याचा सुमधुर आवाज हा अमित त्रिवेदीनी जो मूड संगीतबद्ध केला आहे त्याला अगदी साजेसा असा आहे. ‘मनमर्जीया’मधील मधुर 'दर्या' गाणे शाहीद मल्ल्या आणि अम्मी विर्क यांनी गायले असून शेलीचे अर्थपूर्ण बोल त्याला लाभले आहेत. त्यामुळे हे गाणे ज्यांना रोमँटिक गाणी आवडतात अशा प्रत्येक रसिकाच्या संग्रहामध्ये आपले स्थान मिळवेल. हे गाणे रुमी(तापसी पन्नू),रॉबी (अभिषेक बच्चन) आणि विकी (विकी कौशल) यांच्या नातेसंबंधाम���ील गुंतागुंत अधोरेखित करते. या गाण्यातून प्रेमाचा त्रिकोण समोर येतो. अनुराग कश्यप यांचे दिग्दर्शन असलेल्या चित्रपटातील ही कथा आहे.\nहिंदीतील गाणी ही पाश्चिमात्य चित्रपटांमधील गाणी आणि नृत्याच्या संस्कृतीतून आलेली असतात. आगामी ‘मनमर्जीया’ चित्रपटातील या गाण्यासाठी शाहीद मल्ल्याला खूप वाहवा मिळाली आहे. या 'दर्या' गाण्याला केवळ दोनेक दिवसांत ३०लाखांहूनही अधिक हिट मिळाल्या असून हा एक दमदार पंजाबी प्रेमपोवाडा असल्याची पोचपावती त्याला मिळाली आहे.\nशाहीद ने ‘यमला पगला दिवाना’ या चित्रपटातील ‘गुरबानी’ या गाण्यातून त्याने आपले चित्रपटातील पदार्पण केले. पण त्याला बॉलीवूड चित्रपटात पहिला ब्रेक मिळाला तो पंकज कपूर यांचे पहिले दिग्दर्शन असलेल्या ‘मौसम’ या चित्रपटात. या चित्रपटाने ‘रब्बा’ आणि ‘इक तूही तूही’ या दोन सुपरहिट गाण्यांचे श्रेय त्याला मिळवून दिले. त्याने ‘हॅप्पी भाग जायेगी’ आणि ‘हॅप्पी फिर भाग जाएगी’ या चित्रपटांमध्येही लोकप्रिय ठरलेली गाणी गायली आहेत. इक तूही तुही-मौसम, दो धारी तलवार–मेरे ब्रदर कि दुल्हन, कुक्कड–स्टुडंट ऑफ द इयर, मन जागे सारी रात–बिट्टू बॉस, लव शव ते चिकन खुराना ही त्याची गाणी प्रचंड लोकप्रिय ठरली आहेत.\n‘लाल बत्ती’ चित्रपटाचा दमदार टीझर प्रदर्शित\nपोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेतील अभिनेता मंगेश देसाई यांचे ‘लाल बत्ती’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटाविषयी उत्सुकत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/petrol-17-and-diesel-16-paise-cheaper-5980330.html", "date_download": "2019-06-20T15:52:55Z", "digest": "sha1:5FBD5N7Z2PFJLPSTMR56KMJAA3VOYVE6", "length": 5860, "nlines": 148, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Petrol 17 and diesel 16 paise cheaper; | पेट्रोल 17, डिझेल 16 पैसे स्वस्त: दरकपातीचा सिलसिला शनिवारीही कायम", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nपेट्रोल 17, डिझेल 16 पैसे स्वस्त: दरकपातीचा सिलसिला शनिवारीही कायम\nआंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरांत होत असलेल्या घसरणीमुळे भारतीय बाजारात पेट्रोल आणि डिझेल स्वस्त\nनवी दिल्ली - डॉलरच्या तुलनेत रुपयातील मजबुती आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरांत होत असलेल्या घसरणीमुळे भारतीय बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या दरकपातीचा सिलसिला शनिवारीही कायम राहिला.\nदिल्लीत शनिवारी पेट्रोल १७ पैशांनी स्वस्त होत ७७.८९ रुपये प्रति लिटरवर आले. डिझेलही १६ पैशांनी स्वस्त होत ७२.५८ रुपये लिटरवर आले. मुंबईतही १७ पैशांच्या दर कपातीनंतर पेट्रोल ८३.४० रुपये प्रतिलिटर झाले. डिझेल १७ पैशांनी स्वस्त होत ७६.०५ रुपये लिटरवर आले.\nबिर्ला यांची लोकसभेच्या सभापतिपदी एकमताने निवड; यांच्या विनम्र स्वभावाचा गैरफायदा घेण्याची भीती वाटते - मोदींनी व्यक्त केल्या भावना\nलोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर पक्षात मोठे वाद, कर्नाटक काँग्रेस समिती बरखास्त, नेत्यांच्या वादाचा बसला फटका\nएकत्र निवडणूक, १४ पक्ष राजी, १६ असहमत; काँग्रेस चिडीचूप; मोदींनी ३९ पक्षांना बोलावले, आले २१च\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/HAL-YOGD-IFTM-infog-easy-steps-that-cam-solve-your-money-issues-5783620-PHO.html", "date_download": "2019-06-20T16:29:02Z", "digest": "sha1:KJFJCMGE7HII54E5ZPFNEYGUTO2COQ7Q", "length": 4919, "nlines": 149, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Easy steps that cam solve your money issues | मुठभर मोहरीचा उपाय दूर करेल तुमचे कर्ज, जीवनभर भर नाही राहनार ही समस्या", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nमुठभर मोहरीचा उपाय दूर करेल तुमचे कर्ज, जीवनभर भर नाही राहनार ही समस्या\nमनुष्याच्या जीवनामध्ये सुख- दु:ख हे चालूच असते. मात्र यामध्ये एक मोठी समस्या म्हणजे कर्ज आहे. आज आपण जाणुन घेऊया कर्ज दू\nमनुष्याच्या जीवनामध्ये सुख- दु:ख हे चालूच असते. मात्र यामध्ये एक मोठी समस्या म्हणजे कर्ज आहे. आज आपण जाणुन घेऊया कर्ज दूर करण्याचे काही सोपे उपाय...\nगर्लफ्रेंडला व्हॅलेंटाईन डेसाठी गिफ्ट देण्याचा प्लान करताय हे गिफ्ट देऊन तिला करु शकता इम्प्रेस\n10 TIPS: तुम्ही हातात घड्याळ घालता ना, वॉच दिर्घकाळ टिकावी म्हणून अशी घ्या काळजी\nफक्त सेक्स केल्यानेच नाही तर kiss केल्यानेही होतात हे गंभीर आजार.. आजच व्हा सावध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-OTS-indias-first-elephant-village-5287357-PHO.html", "date_download": "2019-06-20T15:01:04Z", "digest": "sha1:B7ZVWQ66VUUU2AKKPUWPAHLLWFCQ6PZU", "length": 9273, "nlines": 197, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "India’S First Elephant Village | हे आहे देशातील पहिले Elephant Village, स्विमिंग पूलमध्‍ये आंघोळ करतात हत्‍ती", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nहे आहे देशातील पहिले Elephant Village, स्विमिंग पूलमध्‍ये आंघोळ करतात हत्‍ती\nआपण कधी असे ऐकले नस���ल की, एखादे गाव हत्‍तींसाठी वसवण्‍यात आले आहे. मात्र, जयपूरमधील या गावाची हत्‍तींचे गाव अशी ओळख झाली आहे. देश विदेशातील पर्यटक या गावाला भेटी देतात. 30 मार्चला राजस्थान 66 वा स्थापना दिवस साजरा करत आहे.\nजयपूर- आपण कधी असे ऐकले नसेल की, एखादे गाव हत्‍तींसाठी वसवण्‍यात आले आहे. मात्र, जयपूरमधील या गावाची हत्‍तींचे गाव अशी ओळख झाली आहे. देश विदेशातील पर्यटक या गावाला भेटी देतात. 30 मार्चला राजस्थान 66 वा स्थापना दिवस साजरा करत आहे. त्‍यानिमित्‍त्‍ा या संग्रहातून जाणून घेऊया हत्‍तींच्‍या या गावाबाबत..\n- स्‍वातंत्र्यानंतर आमेर फोर्टला सरकारने सामान्‍य लोकांसाठी खुले केले.\n- त्‍यानंतर काही दिवसात येथे हत्ती स्वारी लोकप्रिय होत गेली.\n- आमेरजवळ दिल्ली रोडवर एका गावात हत्‍तींच्‍या राहण्‍याची व्‍यवस्‍था करण्‍यात आली.\n- राज्य शासनाने वाढती हत्‍तींची संख्‍या लक्षात घेऊन गावाला 2008 हत्‍ती गाव घोषित केले.\n- आता या गावात 47 हत्‍तीण आणि 4 हत्‍ती आहेत.\n- शंभर एकर परिसरात हा हे गाव वसले आहे.\n- आमेरमधील हे गाव देशातील एकमेव हत्‍तींचे गाव आहे.\n-येथे आसाम आणि केरळमधील हत्‍ती आहेत.\nस्विमिंग पूलमध्‍ये हत्‍ती करतात आंघोळ..\n- येथील हत्‍तींच्‍या आंघोळीसाठी एक पूल बनवण्‍यात आला आहे.\n- या पूलात हत्‍तींना उतरण्‍यासाठी खास व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे.\n- उन्‍हाळ्यात हत्‍ती आणि हत्‍तीणी दिवसभर पाण्‍यात असतात.\n- हत्‍तींबरोबर पर्यटकही कित्‍येकदा पाण्‍यात मस्‍ती करतात.\n- येथील हत्‍तींच्‍या सोंडेवर पर्यटकांनी सुंदर पेंटिंग केली आहे.\nफोटो : भगवान चौधरी, कंटेंट : कन्हैया हरितवाल\nपुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, Elephant Village चे फोटो..\nया गावात 47 हत्‍तीण आणि 4 हत्‍ती आहेत.\nहत्‍तीच्‍या सोंडेवर पर्यटक पेंटिंग करतात.\nहत्‍तीच्‍या सोंडेवर पर्यटक पेंटिंग करतात.\nउन्‍हाळ्यात दिवसभर येथील हत्‍ती पाण्‍यात असतात.\nहत्‍तींसाठी या गावात पोषक वातावरण् आहे.\nहत्‍ती स्‍वारीचा पर्यटक येथे आनंद घेतात.\nकेवळ हत्‍तींसाठी असलेले हे देशातील एकमेव गाव आहे.\nहत्‍तीच्‍या पाठीवरून पाण्‍यात झेप घेताना पर्यटक.\nहत्‍तींच्‍या पाठीवर बसून पर्यटकही पाण्‍यात शिरतात.\nहत्‍ती स्‍वारीचा पर्यटक येथे आनंद घेतात.\nहिमाचल प्रदेशातील कुल्लूजवळ 500 फुट खोल दरीत कोसळली बस, 25 जणांचा मृत्यू तर 35 पेक्षा जास्त गंभीर जखमी\nप्रेमप्रसंगामुळे नक्षल सीमाची झाली होती पदावन्नती, शिपायाची हत्या केल्यानंतर पुन्हा मिळाले पद\nलहान भाऊ आणि पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा होता संशय, आरोपीने संपूर्ण परिवारावर केला कृपाणने हल्ला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/dattu-was-scared-for-swimming-now-won-gold-rowing-5944825.html", "date_download": "2019-06-20T15:03:09Z", "digest": "sha1:WH3CEHLP6EAZD2MW3NC7M5T2A2WYRX3B", "length": 10823, "nlines": 152, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Dattu was scared for swimming, now won gold rowing! | पोहायला घाबरणाऱ्या दत्तूने रोईंगमध्ये पटकावले सुवर्ण!", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nपोहायला घाबरणाऱ्या दत्तूने रोईंगमध्ये पटकावले सुवर्ण\nआशियाई स्पर्धेत संगमनेरच्या दत्तू भोकनळ याने रोईंग क्रीडा प्रकारात देशाला सुवर्णपदक मिळवून दिले.\nसंगमनेर- आशियाई स्पर्धेत संगमनेरच्या दत्तू भोकनळ याने रोईंग क्रीडा प्रकारात देशाला सुवर्णपदक मिळवून दिले. पाण्यात कधीच न गेलेला आणि पोहायला घाबरणाऱ्या दत्तुला रणवीरसिंग या लष्करी अधिकाऱ्याने रोईंग खेळात आणले. परिस्थितीवर मात करत त्याने मिळवलेले यश मराठी तरुणांना प्रेरणादायी ठरणार आहे.\nदोन दिवसांपूर्वीच फुफ्फुसात इन्फेक्शन झाल्याने आधीच्या दोन राऊंडमध्ये अनुक्रमे दुसरा आणि पहिला आलेला असताना व्यक्तिगत स्पर्धेत हातातोंडाशी आलेले दत्तूचे पदक थोडक्यात हुकले. मात्र, त्यातून सावरत त्याने सुवर्णपदक मिळवत देशाला यश मिळवून दिले.\nमूळचा मंगळापूर येथील दत्तूच्या परिवारावर वडिलांच्या दुर्धर आजाराने वीजच कोसळली होती. उपचारांसाठी घरातली पुंजी संपली. दोन वेळचे जेवण महाग झाले. शाळा सोडावी लागली. हातात टिकाव घेऊन तो विहीर खणायला मजूर म्हणून जाऊ लागला.उंचापुऱ्या दत्तूला वडील नेहमी म्हणत, तू मिल्ट्रीत जा, देशाची सेवा कर त्यावेळी मिल्ट्रीत कसे जायचे हे सांगणारे कोणी नव्हते. कोणीतरी म्हणाले, आधी दहावी पास हो. मग तीन वर्षे शिक्षण बंद पडलेल्या दत्तूने शिक्षकांशी संवाद साधला. पुन्हा शाळेच्या पायऱ्या चढणाऱ्या दत्तूने पेट्रोलपंपावरील नाेकरी सांभाळत अभ्यासावर लक्ष केंद्रीत केले.\nमनात जिद्द असली की, माणूस काहीही करु शकतो. दहावीच्या परीक्षेत तो पास झाला. याचदरम्यान वडिलांचे निधन झाले. वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी तो सेनेत दाखल व्हायला गेला. दगड फोडताना पुष्ट झालेल्या खांद्यामुळे आणि भरलेल्या छातीमुळे तो पहिल्याच प्रयत्नात निवडला गेला. त्याच्यातील चापल्य बघून रणवीरसिंह या अधिकाऱ्याने त्याला रोईंग खेळात सहभागी व्हायला नेले. कायमच पाण्याचे दुर्भिक्ष्य असलेल्या आणि कधीच पाण्यात न उतरलेला दत्तू बोटीवर स्वार झाला आणि काही दिवसांतच इच्छाशक्तीच्या बळावर या खेळात तरबेजदेखील झाला. केवळ सहा महिन्यांच्या सरावातच त्याने अनेक स्पर्धा जिंकत राष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदकदेखील मिळवले. सेनेच्या आहारावर अवलंबून न राहता नियमित मेडिकल चेकअप आणि आहार घेण्यासाठी त्याला महिन्याला पन्नास हजार खर्च येत होता. अनेक क्रीडाप्रेमींनी त्याला मदतीचा हात दिला होता.\nरिआे ऑलिंम्पिक स्पर्धेसाठी रोईंगचा संघात दत्तूची निवड झाली होती. वेळ अगदीच कमी होता. स्पर्धक खेळाडू चार-पाच वर्षांच्या सरावानिशी आणि अनुभवी होते. इतर स्पर्धकांशी तोकड्या इंग्रजीतून संवाद साधताना त्याच्या लक्षात आले की, फक्त सरावच नव्हे तर फिटनेसदेखील महत्त्वाचा असतो. त्यासाठी सरावासोबत आहार आणि निद्रादेखील मोजूनमापून घ्यावी लागते. दर्जेदार क्रीडा साहित्यानिशी तयारी करावी लागते. त्यासाठी सहा महिन्यांचा सराव पुरेसा नाही. दत्तूने आपले कौशल्य पणास लावत लढत देत जागतिक स्तरावर तेरावे स्थान मिळवले. तो जिंकला नव्हता, पण त्याला जिंकण्याचा मार्ग सापडला.\nदेवदर्शनासाठी गेले होते नवदाम्पत्य, नवरा पार्किंगमधील गाडी आणण्यासाठी गेला असता पत्नीने प्रियकरासोबत ठोकली धुम\nउभ्या ट्रकवर जीप धडकली, धुळ्याचे तिघे जागीच ठार\nअहमदनगर ऑनर किलिंग प्रकरण : रुक्मिणीच्या हत्येप्रकरणी पती मंगेशला अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/doctor-hit-staff-nagpur-190257", "date_download": "2019-06-20T15:37:17Z", "digest": "sha1:TO7O3YH6XUBCHHIZFDPECVKAZ4GRIFZP", "length": 12876, "nlines": 207, "source_domain": "www.esakal.com", "title": "Doctor hit staff in nagpur डॉक्‍टरची कर्मचाऱ्यास मारहाण | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, जून 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर गुरुवार, जून 20, 2019\nबुधवार, 22 मे 2019\nरुग्णाच्या नातेवाइकाकडून डॉक्‍टरास होणारी मारहाण आता नवी नाही. मात्र, भिवापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र सोमनाळा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. केवल कोरडे यांनी आरोग्य केंद्रातील कनिष्ठ सहाय्यक विनय खुशाल गजभिये यांना मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.\nनागपूर - रुग्णाच्या नातेवाइकाकडून डॉक्‍टरास होणारी मारहाण आता नवी नाही. मात्र, भिवापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र सोमनाळा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. केवल कोरडे यांनी आरोग्य केंद्रातील कनिष्ठ सहाय्यक विनय खुशाल गजभिये यांना मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.\nमहाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपिक युनियनने दोषी डॉक्‍टरावर कारवाईची मागणी केली आहे.\nयुनियनचे अध्यक्ष सुभाष पडोळे व कार्याध्यक्ष राहुल देशमुख यांनी सांगितले की, विनय गजभिये हे २०१५ पासून येथे कार्यरत आहे. ते कर्तव्यदक्ष कर्मचारी आहे. डॉ. कोरडे हे मे २०१८ मध्ये तिथे वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झाले. तेव्हापासून कुठल्यातरी कारणावर त्यांच्याशी वाद घातला आहे. २० मे रोजी डॉ. कोरडे यांनी गजभिये यांना कक्षात बोलाविले. पल्स पोलिओ लसीकरण पर्यवेक्षण, आयूष प्रशिक्षणाचे मानधन या कामाचा मोबदला मला का दिला नाही, अशी विचारणा केली. असे विचारून गजभिये यांना शिवीगाळ करीत मारहाणही केली. त्याचा गजभियेंना जबर धक्का बसला आहे. त्यामुळे डॉ. कोरडेंना निलंबित करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी संघटनेतर्फे करण्यात आली आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nआता देवही फडणवीस सरकारला वाचवू शकणार नाही : जयंत पाटील\nमुंबई : जलयुक्त शिवारच्या माध्यमातून १५ हजार गावे दुष्काळमुक्त झाली. मग २५ हजार गावे दुष्काळग्रस्त का ६२ हजार शेततळी बांधली. त्याचा...\nसंकल्प गुप्ता बनला आंतरराष्ट्रीय मास्टर\nनागपूर : विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करणारा नागपूरचा बुद्धिबळपटू संकल्प गुप्ता याने बुद्धिबळातील प्रतिष्ठेचा आंतरराष्ट्रीय...\nबालकांच्या पलायनात पुणे दुसरे\nमुंबई - राज्यातील महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने चालविल्या जाणाऱ्या बाल सुधारगृहातील बालके पळून जात असल्याचे धक्कादायक वास्तव लोकलेखा समितीच्या...\nराज्यात साडेपाच महिन्यांत 20 जणांचे बळी\nनागपूर : राज्यात मानव-वन्यजीव संघर्ष शिगेला पोचला आहे. काही वर्षांत वाघांसह अन्य वन्यप्राण्यांचे वास्तव्यक्षेत्र कमी झाले. त्याचा सर्वाधिक फटका...\nदहा टक्के जागा वाढीला संस्थाचालक महामंडळाचा विरोध\nनागपूर : राज्यभरात राबविण्यात येत असलेल्या अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेस आजपासून सुरुवात झाली. शालेय शिक्षण विभागाने मंगळवारी (...\nपीएसआय संजय टेमगिरे फरार\nनागपूर : तक्रारदार युवकाच्या बहिणीला शारीरिक संबंधाची मागणी करणारा अजनी पोलिस ठाण्याचा पीएसआय संजय टेमगिरे गुन्हा दाखल होताच फरार झाला आहे. टेमगिरेवर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/blog-190807", "date_download": "2019-06-20T15:40:04Z", "digest": "sha1:TECX23NYZLBGVCCHVDQIROIQOKBV5R2R", "length": 16957, "nlines": 226, "source_domain": "www.esakal.com", "title": "असा बदलला राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टीकोन! | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, जून 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर गुरुवार, जून 20, 2019\nअसा बदलला राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टीकोन\nअसा बदलला राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टीकोन\nशनिवार, 25 मे 2019\nकोणतीही निवडणूक ही लोकशाहीचा सोहळा असते. जिथे सत्ता सामान्य जनतेच्या हाती येते. हाच काळ असतो जेव्हा देशाचं भवितव्य जनता ठरविते. चला... अजून विधानसभा निवडणूक पण बघायची आहे. अजूनही खूप काही शिकायचं बाकी आहे.\nलोकसभा निवडणूक किंवा निवडणूक प्रक्रिया काय असते हे ऐकून माहीत होती. पण निवडणूक सुरू झाल्यापासून ते निकाल लागेपर्यंत नक्की काय होत ते गेल्या 2 महिन्यांत जवळून पाहिलं. सकाळमध्ये निवडणूकीचे वार्तांकन करताना खूप काही शिकायला मिळालं. सगळचं नवीन होत... पुढे काय होणार आहे आजिबात माहीत नव्हतं... कसलीच कल्पना नाही... पण समोर येईल ते काम करायचं एवढंच ठरवलं होत. लोकसभा निवडणुका सुरू झाल्यापासून लागू झालेली आचारसंहिता ते आजचा निकालाचा दिवस सगळं नवीन होत.\nनिवडणूक जाहीर झाल्यावर पक्षांतर्गत होणाऱ्या घडामोडी, इच्छुक उमेदवारांचा उत्साह, पक्षाचा जाहीरनामा, सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी दिलेली आश्वासने, पक्ष उमेदवारी जाहीर होईपर्यंत सुरू असलेलं राजकारण, 5 वर्ष मतदारसंघात न फिरणारे खासदारांच्या भेटी, उमेदवारी जाहीर होताच बदलणार राजकारण आणि सुरू होणारी प्रचाराची धामधूम, उमेदवारांची तयारी आणि विश्वास, सत्ताधारी पक्षाने केलेल्या आणि फसलेल्या कामांचा हिशोब, विरोधकांची टिक्का टिपण्णी आणि अखेर निवडणुकांचा दिवस. असं खूप काही होत असतं या काळात. प्रत्येक घडमोड राजकारण कसं बदलतं हे जाणून घेता आलं. अशा घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी वृत्तपत्र संस्थेत प्रत्येकजण प्रयत्नशील असतात. ऑनलाईन माध्यमांसाठी काम करताना ही प्रत्येक घडामोड वाचकांपर्यंत लवकरात लवकर पोहचवण्यात वेगळीच मजा असते.\nराहून राहून एक प्रश्न सारखा पडतो, की सरकार इतक्या योजना काढतं पण त्या जनतेपर्यंत पोहचल्यात का हे कोणीच का तपासून बघत नाही. पण '#कारणराजकारण'च्या या मालिकेतून याच मुद्याला हात घातला. राज्यकर्ते घसा ताणून सांगतात की, आम्ही हे केलं ते केलं. पण ते लोकांपर्यंत कितपत पोहचलं हे यातून समजलं. लोकसभा निवडणुकीत राजकारणासोबतच सर्वसामान्य नागरिकांच्या समस्यांचा, प्रश्नाचं आढावा घेण्यासाठी कारण 'सकाळ'ने राजकारण मालिका सुरू केली. महाराष्ट्रातील काही भागातील गावांना भेट देऊन तेथील स्थानिक समस्या जाणून घेतल्या. #कारणराजकारण मालिकेत काम करतानाचा अनुभव देखील महत्वाचा होता. या सर्व मालिकेत खूप काही शिकायला मिळालं. देशाचं राजकारण ते स्थानिक राजकारणाबाबत आजपर्यंत माहीत नसलेल्या बऱ्याच गोष्टी समजल्या. काही लोक पक्षाला मानतात तर काही लोक चेहऱ्यांना. काही लोकांना आपले स्थानिक प्रश्नच महत्वाचे वाटतात. शेतकऱ्याच्या प्रश्नांवर मात्र फक्त राजकारणच होतं.\nयंदाचा निवडणुकीचा निकाल हा जनेतेचा कौल आहे की, मोदी-शहांची रणनिती याचा विचार विरोधक करत असतील. एक्झिट पोलनंतरच भाजपची सत्ता येणार असा अंदाज सर्व माध्यमांनी वर्तविला होता. मोदी सरकारनी बहुमत मिळवून ते सिध्दही केलं. आता पुढील 5 वर्षांत मोदी काय करणार याकडे सर्वांचं लक्ष राहिल.\n'सकाळ'मध्ये निवडणुकीसाठी काम करताना अशा बऱ्याच गोष्टी उमजल्या. एकंदर राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलला. राजकारण माहीत असणे आणि समजून घेणं दोन्ही महत्वाचं आहे. पत्रकार म्हणून तर आहेच पण या देशाचे नागरिक म्हणूनही ते महत्वाचं आहे. कोणतीही निवडणूक ही लोकशाहीचा सोहळा असते. जिथे सत्ता सामान्य जनतेच्या हाती येते. हाच काळ असतो जेव्हा देशाच��� भवितव्य जनता ठरविते. चला... अजून विधानसभा निवडणूक पण बघायची आहे. अजूनही खूप काही शिकायचं बाकी आहे.\nटीव्हीवरील हिंदी-मराठी मालिकेत नायिकेची फॅशन वेगाने लोकप्रिय होते. ही फॅशन...\nजगातील काही प्रमुख पर्वतांपैकी एक असलेल्या हिमालयातील एव्हरेस्ट हे शिखर लहक्‍पा...\nβ बांगलादेशचा प्रवास वहाबी अंध:काराकडे\nबांगलादेशची प्रतिमा ही सर्वसमावेशक, लोकशाहीवादी राज्याची असल्याची येथील सरकारची...\nस्पर्श: 'लग्नानंतर 'डस्टबीन' कोठे ठेवणार\n\"या मुलींना राव काही कळतच नाही. काय बोलावं, कसं बोलावं. कुठं बोलत आहोत. याचं...\nमनावरचा ताण असह्य झालायं\nराजकारण्यांकडून होतेय पाण्याचे राजकारण\nसंख्या नावातील बदल म्हणजे भाषेवरच अतिक्रमण\nभाष्य : शिकणे सोपे करण्याचे ‘गणित’\nढिंग टांग : कडका बजेट\nअग्रलेख : आरोग्यसेवेलाच पक्षाघात\nपावसाचे आगमन यंदाही लांबल्याने चिंतेचे सावट\nभाष्य: हाँगकाँग-चीनची दुखरी नस\nढिंग टांग : शंभर चाळीस पाच\nअग्रलेख : घोषणांचा सुकाळ\nहास हास माझ्या जिवा...\nभाष्य : अन्नधान्य विपुलतेच्या समस्या\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%89%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87&search_api_views_fulltext=%E0%A4%89%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Afootball", "date_download": "2019-06-20T15:32:04Z", "digest": "sha1:6A25ZTIO2V7TR6J7JNPCARJTROFFGBFX", "length": 17051, "nlines": 252, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nगुरुवार, जून 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर गुरुवार, जून 20, 2019\nसर्व बातम्या (9) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (6) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nक्रीडा (9) Apply क्रीडा filter\nफुटबॉल (9) Apply फुटबॉल filter\nविश्‍वकरंडक (7) Apply विश्‍वकरंडक filter\nउरुग्वे (5) Apply उरुग्वे filter\nब्राझील (4) Apply ब्राझील filter\nपोर्तुगाल (3) Apply पोर्तुगाल filter\nलिओनेल मेस्सी (3) Apply लिओनेल मेस्सी filter\nख्रिस्तियानो रोनाल्डो (2) Apply ख्रिस्तियानो रोनाल्डो filter\nजर्मनी (2) Apply जर्मनी filter\nफ्रान्स (2) Apply फ्रान्स filter\nअमेरिका (1) Apply अमेरिका filter\nअर्जेंटिना (1) Apply अर्जेंटिना filter\nइंग्लंड (1) Apply इंग्लंड filter\nइजिप्त (1) Apply इजिप्त filter\nकर्णधार (1) Apply कर्णधार filter\nक्रोएशिया (1) Apply क्रोएशिया filter\nगायिका (1) Apply गायिका filter\nसोशल मीडिया (1) Apply सोशल मीडिया filter\nसौदी अरेबिया (1) Apply सौदी अरेबिया filter\nस्पर्धा (1) Apply स्पर्धा filter\nस्वित्झर्लंड (1) Apply स्वित्झर्लंड filter\nस्वीडन (1) Apply स्वीडन filter\nक्रोएशिया यंदाच्या स्पर्धेचे ‘फाइंड’\nयंदाच्या विश्‍वकरंडकाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे, युरोपियन देशांचे वर्चस्व. फुटबॉल म्हटल्यावर दक्षिण अमेरिकन देशांची अर्थात ब्राझील, अर्जेंटिना, उरुग्वे यांची नावे समोर येतात. पण, या वेळी ते बाद फेरीपर्यंत पोचूनही आपला ठसा उमटवू शकले नाहीत. त्यांच्यावर युरोपियन देशातील फ्रान्स, बेल्जियम...\nविश्वकरंडकातील हिरो अन्‌ झिरो\nविश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेचा थरार आणि जल्लोष आज संपेल. मुळात फुटबॉल हा भूतलावरचा सर्वांत लोकप्रिय खेळ, त्यातच विश्‍वकरंडक म्हणजे तमाम फुटबॉल प्रेमींसाठी सुवर्ण पर्वणी हा रोमांच आज संपल्यावर महिन्याभरात फुटबॉल लीगचे नगारे वाजतील आणि पुन्हा एकदा रोनाल्डो, मेस्सी, नेमार, सुवारेझ, महंमद सलाह यांचा गजर...\nउरुग्वेच्या चालीत रोनाल्डो निष्प्रभ एडिसन कॅवानी-लुईस सुआरेझचा बहारदार समन्वय निर्णायक\nसोची, ता. 1 : लिओनेल मेस्सीचे विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेतील आव्हान संपल्यानंतर ख्रिस्तियानो रोनाल्डो मॅजिककडे सर्वांच्या नजरा होत्या. प्रत्यक्षात वयाची सत्तरी पार केलेल्या ऑस्कर तॅबारेझ यांनी एडिसन कॅवानी आणि लुईस सुआरेझची एकत्रित ताकद फुटबॉल सुपरस्टार रोनाल्डोपेक्षा कितीतरी जास्त आहे हे दाखवले...\nमेस्सीपाठोपाठ रोनाल्डोही बाहेर; उरुग्वेकडून पोर्तुगालचा पराभव\nसोची : उरुग्वेने युरोपीय विजेत्या पोर्तुगालला 2-1 असे चकवित विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. एडिन्सन कवानी याने दोन गोल करीत विजयात सिंहाचा वाटा उचलला. मध्यंतराला एका गोलच्या पिछाडीवर राहिलेल्या पोर्तुगालला पेपे याने 55व्या मिनिटाला बरोबरी साधून दिली. ग्युर्रेरो याने...\nरोनाल्डोसमोर माद्रिद डर्बीचा चक्रव्यूह\nरोस्तोव-ना-दॅनू : विश्‍वकरंडक स्पर्धेत एकही गोल न स्वीकारलेला उरुग्वे आणि स्पर्धेतील सर्वाधिक गोलच्या क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेला ख्रिस्तियानो रोनाल्डो यांच्यातील लढतीकडे फुटबॉल जगताचे लक्ष आहे. या लढतीच्या निमित्ताने स्पॅनिश लीगच्या माद्रिद डर्बीतील चुरस लढतच निश्‍चित करेल....\nओह नो, आता ते बोअरिंग पेनल्टी शूट आउट\nनिझनी नोगगोरोड, ता. 29 : विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेतील रंगतदार साखळी लढतीनंतर आता खेळातील सर्वांत क्रूर असलेल्या पेनल्टी शूट आउटची टांगती तलवार केवळ सहभागी संघांवरच नव्हे तर अगणित चाहत्यांवर असेल. केवळ एका किकने हिरोचा झिरो करणारे पेनल्टी शूट आउट नाइलाजास्तवच असल्याची सार्वत्रिक भावना आहे. बाद...\nफिफा २०१८: यजमान रशियाची विजयी सलामी\nमॉस्को: रशियन संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या रंगारंग कार्यक्रमाने फुटबॉल वर्ल्डकप २०१८ चे शानदार उद्घाटन झाले. थोड्याच वेळात रंगला तो म्हणजे रशिया आणि सौदी अरेबिया यांच्यातील सलामीचा सामना. उद्घाटन सोहळा... रशियाची राजधानी मॉस्को येथे गुरुवारी ७८ हजारांहून अधिक प्रेक्षकांच्या साक्षीनं २०१८च्या फिफा...\nरोनाल्डोची जन्मभूमी-कर्मभूमी वर्ल्डकपसाठी एकाच गटात\nमॉस्को : ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या चाहत्यांसमोरील पेच विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या ड्रॉने बिकट केला आहे. रोनाल्डोचा राष्ट्रीय संघ पोर्तुगाल आणि तो व्यावसायिक लीग खेळत असलेला स्पेन हे एकाच गटात आले आहेत. विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेचा ड्रॉ मॉस्कोतील एका खास कार्यक्रमात काढण्यात आला. जागतिक...\nमेस्सीच्या हॅटट्रिकमुळे अर्जेंटिना 'वर्ल्ड कप'साठी पात्र\nबुनोस आयर्स : गेल्या पाच दशकांत प्रथमच विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी पात्र न ठरण्याची नामुष्की अर्जेंटिनाच्या संघावर येणार होते.. दक्षिण अमेरिका गटातील पात्रता फेरीतील अखेरच्या सामन्यात अर्जेंटिनाला मोठ्या फरकाने विजय आवश्‍यक होता.. अशा वेळी पुन्हा एकदा लिओनेल मेस्सी अर्जेंटिनाच्या मदतीला धावून आला....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिं���्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%B6%E0%A5%88%E0%A4%B2%E0%A5%80&%3Bpage=1&search_api_views_fulltext=%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%B6%E0%A5%88%E0%A4%B2%E0%A5%80&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%B2", "date_download": "2019-06-20T15:39:38Z", "digest": "sha1:RQIR6IJA5GGXSDYTI53M3N7FB4VVZ23I", "length": 28091, "nlines": 311, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nगुरुवार, जून 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर गुरुवार, जून 20, 2019\nसर्व बातम्या (29) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (10) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसप्तरंग (10) Apply सप्तरंग filter\nसंपादकिय (4) Apply संपादकिय filter\nमराठवाडा (2) Apply मराठवाडा filter\nउत्तर महाराष्ट्र (1) Apply उत्तर महाराष्ट्र filter\nक्रीडा (1) Apply क्रीडा filter\nपैलतीर (1) Apply पैलतीर filter\nविदर्भ (1) Apply विदर्भ filter\nजीवनशैली (22) Apply जीवनशैली filter\nआरोग्य (9) Apply आरोग्य filter\nसप्तरंग (8) Apply सप्तरंग filter\nसोशल मीडिया (7) Apply सोशल मीडिया filter\nफेसबुक (6) Apply फेसबुक filter\nटीव्ही (5) Apply टीव्ही filter\nमधुमेह (4) Apply मधुमेह filter\nव्यवसाय (4) Apply व्यवसाय filter\nशिक्षण (4) Apply शिक्षण filter\nचित्रपट (3) Apply चित्रपट filter\nचेन्नई (3) Apply चेन्नई filter\nजीवनसत्त्व (3) Apply जीवनसत्त्व filter\nनिसर्ग (3) Apply निसर्ग filter\nपर्यावरण (3) Apply पर्यावरण filter\nमहाराष्ट्र (3) Apply महाराष्ट्र filter\nलॅपटॉप (3) Apply लॅपटॉप filter\nव्हिडिओ (3) Apply व्हिडिओ filter\nसाहित्य (3) Apply साहित्य filter\nस्टार्टअप (3) Apply स्टार्टअप filter\nआयुर्वेद (2) Apply आयुर्वेद filter\nआर्टिफिशियल इंटेलिजन्स (2) Apply आर्टिफिशियल इंटेलिजन्स filter\n'शरीराला मंदिरच मानतो' (झेन खान)\nउत्तम आरोग्यासाठी माझा मंत्र म्हणजे योग्य तो आहार योग्य त्या प्रमाणात घेणं. स्वच्छ, उत्तम अन्न खा आणि त्यात भरपूर प्रमाणात प्रथिनं आणि फळांचा समावेश करा. शरीरातलं पाण्याचं प्रमाणही कायम राखा. उत्तम तब्येतीसाठी खाण्या-पिण्याच्या चांगल्या सवयी लावून घेणं आणि धूम्रपान व मद्यपानापासून दूर राहणं, या...\nमहात्मा गांधी यांनी \"खेड्याकडे चला' असा मंत्र दिला होता. खेडी स्वयंपूर्ण झाली, तरच देशाचा विकास होईल, असा विचार त्यांनी मांडला होता; पण विकासाच्या संकल्पना बदलत गेल्या आणि खऱ्या, मूलभूत विकासापासून आपण दूर गेलो. विकासाची जी पावलं आज आपण चालत आहोत, ती पर्यावरणपूरक आहेत का, असा प्रश्न विचारला तर...\nऔरंगाबाद - तंत्रज्ञानाच्या विकासाने गती दिली असली तरी त्याच्या झपाट्यात बदलत्या जीवनशैलीने आरोग्य धोक्‍यात आले आहे. फॅशन आणि नाईटल���ईफचे आकर्षण दिवसेंदिवस वाढत आहे. रात्रीच्या गप्पा, मित्रांसोबतची सैर, पार्ट्यांची हौसमौज करताना दिनक्रमाचा चुराडा होतोय. त्यामुळे निद्रानाशाला आमंत्रण मिळत असल्याचे...\nव्हॅलेंटाइन डे 2019 : मान्य कर मना प्रेमात पडलाय तू...\nपिंपरी - ‘चेहरा तिचा आठवून मनामधी हसत असशील, तिचाच विचार करत एकटा एकटा बसत असशील, इतक्‍या स्ट्राँग नेटवर्कनं जर तिच्यासोबत जोडलाय तू, मान्य कर मना प्रेमात पडलाय तू...’ अशा शब्दांत डॉ. स्वप्नील चौधरी यांनी ‘प्रेमात पडण्याची लक्षणे’ कवितेतून मांडली. निमित्त होते ‘सकाळ माध्यम समूह’ आणि औद्योगिक...\nपंधरा टक्के मुलांना बाराव्या वर्षीच दृष्टिदोष\nअकोला - मोबाईल, कॉम्प्युटरच्या अतिवापरामुळे मुलांना चष्मा लागण्याचे प्रमाण वाढले असून, बारा वर्षे वयापर्यंतच्या जवळपास पंधरा टक्के मुलांना दृष्टिदोष असल्याचे नेत्रतज्ज्ञांनी \"सकाळ'शी बोलताना सांगितले. बदलती जीवनशैली आणि स्क्रीन गॅजेट्‌सचा अतिवापर यामुळे वाढत्या वयाच्या मुलांची...\nचला, 'इन्फोटेक'च्या रंजक सफरीवर (अच्युत गोडबोले)\nतंत्रज्ञान हा आता मानवी जीवनाचा अपरिहार्य भाग बनला आहे. विशेषतः \"कॉम्प्युटर्स आणि कम्युनिकेशन्स' यासंदर्भात बोलायचं झाल्यास या \"इन्फोटेक'नं माणसाचं जीवन व्यापून टाकलं आहे. हे व्यापून टाकणं आपण अर्थातच सकारात्मक दृष्टिकोनातून घ्यायचं आहे. बॅंकिंग, इन्शुरन्स, उत्पादन, वितरण, रिटेल, करमणूक, स्टॉक...\n#childhealth मुलांमध्ये चष्मा लागण्याच्या प्रमाणात वाढ\nपुणे - बदलत्या जीवनशैलीमुळे तीन ते बारा वयोगटांतील मुलांमध्ये चष्मा लागण्याचे प्रमाण वाढत असल्याचा ‘ट्रेंड’ आला असल्याचे अनेक नेत्ररोगतज्ज्ञांनी सांगितले. देशामध्ये हे प्रमाण १४ ते १५ टक्के असल्याचे एका सर्वेक्षणात दिसून आले. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात हे प्रमाण कमी म्हणजे सुमारे पाच ते सहा...\nजीवनशैलीला साजेशी धोरणे हवीत\nदेशात गेल्या दशकात मध्यमवर्गाचा वेगाने विस्तार झाला असून, त्याच्या जीवनशैलीत मोठे बदल झालेले दिसतात, ते लक्षात घ्यायला हवेत. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य पाहणी अहवालातून समोर येणाऱ्या निष्कर्षांचा धोरणकर्त्यांनी विचार केला पाहिजे. नवीन पद्धतीनुसार २०११-१२ हे पायाभूत वर्ष धरून, एकूण देशांतर्गत उत्पन्नाची...\nऔरंगाबाद - आजघडीला इंटरनेट अनेकांच्या आयुष्याचा भ��ग बनले आहे; मात्र याच इंटरनेटच्या अति वापराचे काहींना व्यसन लागले आहे. त्याचा त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. एवढेच नाही तर योग्य काळजी घेतली नाही, तर खासगी माहिती उघड होण्याच्या भीतीसह जमापुंजीलाही धोका निर्माण झाला आहे. आधुनिक जीवनशैलीत सोशल...\nदिवाणखाना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एखाद्या मध्यमवर्गीय घरातल्या दर्शनी खोलीत भिंतीवर तिष्ठणारा दूरचित्रवाणी संच हा आत्ताआत्तापर्यंत \"पागल पेटारा' म्हणजेच इडियट बॉक्‍स म्हणून ओळखला जात होता. पण एखाद्या मस्तक फिरलेल्या माणसाला अचानक धक्‍का बसून त्याचे शहाणपण परतावे, इतकेच नव्हे, तर तो बुद्धिमंतांचा...\nशंभर शरद ऋतू जगण्यासाठीचा मार्गदर्शक ग्रंथ (डॉ. शैलेश गुजर)\nडॉ. श्री बालाजी तांबे यांनी लिहिलेला \"Best of फफॅमिली डॉक्‍टर' हा ग्रंथ आयुर्वेदशास्त्रातला आणि मराठी भाषेतला मानदंड ठरला आहे. एकविसाव्या शतकात घराघरात मराठी भाषेतून आयुर्वेदशास्त्र पोचवण्यात \"सकाळ'चं आणि तांबे यांचं हे योगदान महत्त्वपूर्ण आहे. निरोगी कसं राहावं, दीर्घायुष्य कशामुळं मिळतं याचं सखोल...\nभारताच्या तीन कसोटी संशयाच्या भोवऱ्यात\nनवी दिल्ली / मुंबई - खेळपट्टीचे स्वरूप बदलण्याच्या स्वरूपावरून अल जझिराने केलेल्या स्टिंगबाबतची चौकशी आयसीसीने सुरू केली आहे. त्यात भारताच्या तीन कसोटी आहेत, तसेच मुंबईचा माजी क्रिकेटपटू रॉबिन मॉरिस याचाही सहभाग असल्याचा संशय व्यक्त होत आहे. अल जझिराच्या वृत्तानुसार भारताच्या श्रीलंका (गॅली, २६ ते...\nखेळाचं 'गेम्स' झालं... तिथंच सगळं चुकलं\nखेळांची आणि तंदुरुस्त राहण्याची गोडी लहान मुलांना लागावी, यासाठीचा आदर्श मोठ्यांनी लहानांसमोर ठेवायला हवा. शाळा-महाविद्यालयांतल्या अभ्यासक्रमात इतर विषयांबरोबरच खेळांचाही समावेश व्हावा, यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करायला हवेत. अशक्‍य काहीच नाही. गरज आहे ती छोटी छोटी पावलं उचलण्याची...मोबाईल-फोनचा आणि...\n'वजनी' गट टाळण्यासाठी (डॉ. वैशाली देशमुख)\nहल्लीच्या मुलांच्या आहारातले पदार्थ कॅलरीजनी ओथंबलेले, भरपूर प्रक्रिया केलेले आहेत आणि ते पचवायला मदत करणाऱ्या, समतोल राखणाऱ्या मैदानी खेळाचं मात्र त्याच्या दिवसभराच्या वेळापत्रकात स्थान दिसत नाही. ती दिवसभर कुठं न कुठं बसलेली असतात. टीव्ही-कॉम्प्युटरच्या पडद्यांनी त्यांच्या शरीराचा आणि मेंदूचा...\nजागतिक पुस्तक दिनाच्या सर्वांना भरभरून शुभेच्छा ग्रंथसंस्कृतीचे कृतज्ञ स्मरण देणारा हा दिवस आपली वाटचाल उत्कर्षाच्या दिशेने सुरू ठेवण्यासाठी वर्षानुवर्षे सहाय्यभूत ठरलेला आहे. संयुक्त राष्ट्र संघाने (युनेस्को) १९९५ पासून २३ एप्रिल हा दिवस जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा करण्याचे ठरवले. ही तारीख...\nमुंबई - राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने \"सर्व्ह सेफ फूड' या प्रकल्पाअंतर्गत रस्त्यावर खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठीच्या मोबाईल व्हॅनचे; तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नव्या वाहनांचे उद्‌घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज...\nजगण्याचं 'तंत्र' बनेल सुकर (डॉ. मिलिंद पांडे)\nदूरसंचार प्रणाली आता केवळ मोबाईलपुरत्या मर्यादित राहिलेल्या नाहीत. संवाद-तंत्रज्ञानातली क्रांती पुढच्या काही वर्षांत आणखी काही महत्त्वाचे टप्पे घेईल आणि थक्क करायला लावणारे बदल घडतील. शिक्षकरहित वर्गांपासून यंत्रमानवाद्रारे शेती करण्यापर्यंत अनेक संकल्पना हळूहळू विकसित होत आहेत. इन्फॉर्मेशन अँड...\nबिघडले जैविक घड्याळ, ऐंशीवर आजारांना आमंत्रण\nपुणे - बदललेली जीवनशैली, आहार पद्धतीतील बिघाड आणि ताणतणाव यांमुळे झोपेच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. धकाधकीच्या जीवनामध्ये शरीरातील \"जैविक घड्याळ' बिघडल्यामुळे नैसर्गिक झोपेमध्ये अनियमितता आली आहे. त्यामुळे जवळपास ऐंशीहून जास्त आजार बळावत आहेत. शांत झोपेचा उत्सव साजरा करण्यासाठी...\nछोटा पडदा आणखी छोटा होणार\nदिवाणखान्यात एक टीव्ही, सोफासेट आणि त्याचा सामुदायिक आस्वाद घेत असलेलं मध्यमवर्गीय कुटुंब हे चित्र जगातील बहुतांश देशांत अनेक वर्षं पाहायला मिळत होतं. पुढं कुटुंब ही संकल्पना हळूहळू बदलली, आर्थिक स्तर बदलले आणि घरातला एकमेव टीव्ही वैयक्तिक खासगीपण जपत एकाचा दोन झाला. संगणक, मोबाईल...\nसंमेलनामुळे मुलांच्या विचारांची मशागत\nपिंपरी - ‘‘आज साहित्यिक खूप झाले आहेत; परंतु साहित्यप्रेमींची संख्या कमी होतेय. बालकुमार साहित्य संमेलनामुळे मुलांच्या विचारांची मशागत होऊन त्यांच्याकडून उत्तम साहित्य निर्माण होईल,’’ असा विश्‍वास ज्येष्ठ साहित्यिक व समाजसेवक गिरीश प्रभुणे यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र साहित्य परिष���ेच्या भोसरी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://punerispeaks.com/marrying-wrong-person/", "date_download": "2019-06-20T15:39:58Z", "digest": "sha1:TU2U3Z6UMGYBMPKHPAF43WLIKLTCT6VO", "length": 7481, "nlines": 85, "source_domain": "punerispeaks.com", "title": "नोकरीवाला नवरा नको ग बाई", "raw_content": "\nनोकरीवाला नवरा नको ग बाई\nनोकरीवाला नवरा नको ग बाई\nआज लग्नाच्या वयात आलेल्या प्रत्येक मुलीला एकच सांगणे आहे. आज घडीला महाराष्ट्रात सर्वच समाजात सरकारी आणि इंजिनियर नोकरीला असणाऱ्या वराची नवरदेवाची संख्या खूपच कमी आहे नोकरी वाला नवरा पाहिजे म्हणून आज अनेक मुलीची वये 2830पर्यंत पोहचली आहेत. तेव्हा मुलींनो आपल्या घरातील आई वडिलांना भावाला समाज गावातील मंडळी पाहुणे काय म्हणत असतील याचा विचार करा. उगाच मुलाचा Flat पाहिजे हे पाहिजे करत अडू नका.\nनोकरी वाल्या पेक्ष्या शेतकरी मुलगा अधिक चांगला, तो जन्मभर आई बापाला सांभाळून शेती करून बगला बांधून, चारचाकी गाडी घेवून, सोन नाणं घेवून तुम्हाला सुखात ठेवु शकतो. पण आता कुठल्याच सरकारी असो अथवा पुणे मुंबई ची नोकरी असो, नोकरीवाला आयुष्यात कधीच मुलीला सुखी ठेवू शकणार नाही, नाही कारण शहरात खर्चच भागत नाही, मग शिल्लक काय राहणार.\nही नोकरीची पोर फक्त तुम्हाला साडी चांगली घेतील, सिनेमाला नेहतील, भाडोत्री खोली घेतील आणि गावाकडे कधी यायच झालं तर एस टी ने बायकोला घरी पाठवून हॉटेलात खातील, पण जन्मभर नोकरी केली तरी या नोकरी वाल्या मुलाजवळ शिल्लक काहीच नसणार आणि पुन्हा वयाची पन्नाशी ओलांडली की या नोकरी वाल्याना आजार खूपच होतात आणि मग शिल्लक फंड त्यातच संपूण जातो, पुन्हा याला दारूचं व्यसन जडते आणि जमवलेले सगळे संपून जाते मग Heart Attack च्या श्वासा पर्यंत सुखी राहतो.\nत्याच गाव त्याची मित्र मंडळी पै पाहुणे त्याची माया करतात आयुस्यांच्या शेवटी कुटुंबातील सगळ्या साठी भरपूर कमावून ठेवतो म्हणून नवऱ्या मुलींनो अजून वेळ गेलेली नाही वेळीच विचार करा अन नोकरी वाला पती न करता गडगंज मोठा बागायतदराचा मुलगा अथवा चांगला मोठ्ठा व्यवसाय वाला मुलगा निवडा पण नोकरी नोकरी वाला करून जिंदगी बरबाद करू नका. हे मानवाचा जन्म परत परत नसतो मुलींनो एकदाचा निर्णय घ्या, केला तर शेतकरी अथवा व्यवसाय वाला च नवरा करीन पण नोकरी वाल्या साठी लग्न थांबवणार नाही म्हणजे नाही\nआपले म्हणणे आम्हाला नक्की कळवा….\nअपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.\nक्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विशेष | Savitribai Phule Information in Marathi\nसंभाजी महाराज माहिती, छत्रपती संभाजी महाराज इतिहास, पराक्रम, राज्याभिषेक, मराठा साम्राज्य, संभाजी राजे महाराज विशेष\nPrevious articleतुझ्या माझ्यात नातं काय… | अजिंक्य भोसले | PuneriSpeaks\nशिवाजी महाराज घोषणा: शिवाजी महाराज गारद अर्थ काय\nएसपीज बिर्याणी हाऊस च्या जेवणात आढळली अळी, मालकाचा उद्धटपणा | VIDEO\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून तीन दिवस पुणे दौऱ्यावर\nरातोरात प्रसिद्ध झालेल्या खेळणी विक्रेत्यांला अटक\n मुंबईतील इडलीवाला चटणी बनवण्यासाठी संडासचे पाणी वापरताना सापडला | VIDEO\nराज्यात वळवाचा पाऊस पडण्याची शक्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/nashik-newsgram-today-main-headline-42/", "date_download": "2019-06-20T15:10:04Z", "digest": "sha1:6YY7AF44XS6T45K56PZRI3T57ZCVV242", "length": 13505, "nlines": 234, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "नाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nखोट्या अ‍ॅट्रोसिटीच्या विरोधात राहुरीत मोर्चा\nबालाणी बंगल्यावरील दरोड्यातील आरोपी जेरबंद\nभंडारदरा पाणलोटात मृगाचा जोर वाढला\nकिरकोळ वादातून विद्युत खांबावर चढून एकाची आत्महत्या\nरोजगार मेळाव्यात अकराशे जागांसाठी पाचशे उमेदवार; २४७ उमेदवारांची निवड\nविद्युत खांबावरून पडून मनपा कर्मचारी जखमी\nVideo : साडेतेरा लाखाचे विदेशी मद्य जप्त; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई\nआकाशवाणी चौकात अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर पोलिसांनी पकडले\nशेतीपंपाचा वीजपुरवठा खंडित न करण्याचा महावितरणचा निर्णय\nगावठी कट्ट्यातून गोळी झाडल्याचा पोलिसांना संशय\n…अखेर ग.स.तील बेनामी ठेवीप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा\nना.जयकुमार रावल यांच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन\nवादळग्रस्तांसाठी आ.कुणाल पाटील विधानसभेत आक्रमक\n46 विभागांच्या 482 सेवा ऑनलाईन- जिल्हाधिकारी राहुल रेखावार\nसाक्रीत तीव्र पाणीटंचाई; उपाययोजना करा\nतळोद्यानजिक अहमदाबाद-शिरपूर बसवर दगडफेक\nकोळदा-खेतिया रस्त्याचे काम संथगतीने\nनवापुरात वेळेवर पाणीपुरवठा होत नसल्याने भाजपातर्फे मुख्याधिकार्‍यांना घेराव\nजिल्ह्यात विविध कार्यक्रमांनी तसेच गुलाबपुष्प देवून नवागतांचे स्वागत\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nजळगाव ई पेपर (दि 20 जून 2019)\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nVideo : घरखरेदीचा होणार विक्रम; क्रेडाई’च्या गृहप्रदर्शनात हजारो नाशिककरांची हजेरी\nनगर टाइम्स ई-पेपर : शनिवार, 22 डिसेंबर 2018\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nबलात्कार प्रकरणात नारायण साई दोषी\nBreaking News, आवर्जून वाचाच, देश विदेश, मुख्य बातम्या\n# Live Updates # धुळे लोकसभा मतदान : राबणाऱ्या हाताच्या बोटाना शाई कधी \nmaharashtra, आवर्जून वाचाच, धुळे\nआयएमआरच्या विद्यार्थ्याची गळफास घेवून आत्महत्त्या\nmaharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव\nलोकसभा निवडणूक पाचवा टप्पा : दुपारी १ वाजेपर्यंत पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक मतदान\nBreaking News, आवर्जून वाचाच, देश विदेश, मुख्य बातम्या\nचार वर्षांत राज्यात 12 हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nबोदवड औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षकाचा महिला कर्मचार्‍यावर चाकू हल्ला\nmaharashtra, जळगाव, मुख्य बातम्या\nनाराज एकनाथ खडसेंचा सरकारला घरचा आहेर\nनेवासा : गवतातून विषबाधा; आतापर्यंत ४६ शेळ्या-मेंढ्यांचा मृत्यू\nजळगाव ई पेपर (दि 20 जून 2019)\nआकाशवाणी चौकात अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर पोलिसांनी पकडले\nशेतीपंपाचा वीजपुरवठा खंडित न करण्याचा महावितरणचा निर्णय\nगावठी कट्ट्यातून गोळी झाडल्याचा पोलिसांना संशय\n…अखेर ग.स.तील बेनामी ठेवीप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनगर टाइम्स ई-पेपर : शनिवार, 22 डिसेंबर 2018\nजळगाव ई पेपर (दि 20 जून 2019)\nआकाशवाणी चौकात अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर पोलिसांनी पकडले\nशेतीपं���ाचा वीजपुरवठा खंडित न करण्याचा महावितरणचा निर्णय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%80%2520%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5&%3Bpage=2&search_api_views_fulltext=%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%80%20%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%95", "date_download": "2019-06-20T15:33:09Z", "digest": "sha1:ZK6RBGUUMQI3NPGEJ2FV2TV4CMBEYMGL", "length": 27758, "nlines": 309, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nगुरुवार, जून 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर गुरुवार, जून 20, 2019\nसर्व बातम्या (50) Apply सर्व बातम्या filter\nसप्तरंग (10) Apply सप्तरंग filter\nमहाराष्ट्र (5) Apply महाराष्ट्र filter\nमुक्तपीठ (3) Apply मुक्तपीठ filter\nसिटिझन जर्नालिझम (2) Apply सिटिझन जर्नालिझम filter\nमनोरंजन (1) Apply मनोरंजन filter\nसंपादकिय (1) Apply संपादकिय filter\n(-) Remove धार्मिक filter धार्मिक\nमहाराष्ट्र (14) Apply महाराष्ट्र filter\nस्वामी समर्थ (13) Apply स्वामी समर्थ filter\nशिक्षण (9) Apply शिक्षण filter\nअक्कलकोट (8) Apply अक्कलकोट filter\nराजकारण (7) Apply राजकारण filter\nसप्तरंग (7) Apply सप्तरंग filter\nसाहित्य (7) Apply साहित्य filter\nराम मंदिर (6) Apply राम मंदिर filter\nसोलापूर (6) Apply सोलापूर filter\nदहशतवाद (5) Apply दहशतवाद filter\nनगरसेवक (5) Apply नगरसेवक filter\nउत्पन्न (4) Apply उत्पन्न filter\nपर्यटन (4) Apply पर्यटन filter\nफेसबुक (4) Apply फेसबुक filter\nमनोरंजन (4) Apply मनोरंजन filter\nमुस्लिम (4) Apply मुस्लिम filter\nविजयकुमार (4) Apply विजयकुमार filter\nव्यवसाय (4) Apply व्यवसाय filter\nसोशल मीडिया (4) Apply सोशल मीडिया filter\nउद्यान (3) Apply उद्यान filter\nखाद्यजत्रा खरेदीयात्रा (sunday स्पेशल)\nदूरचं पाहायला जातो. पण आपल्या जवळच्या अनेक बाबींकडं पाहायचंच राहून जातं, अशी आपल्या पर्यटनाची स्थिती आहे. जिभेचे चोचले पुरवण्यापासून ते डोळ्यांची पारणे फेडणारी वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणं आणि खरेदी करायला गेलं तरी खिसा पूर्ण रिकामा होईल अशी स्थळं आहेत आपल्याच महाराष्ट्रात. पण त्याची माहिती सगळीच असते असं...\nजागतिक स्तरावरील विपरीत परिणामावर अग्निहोत्राद्वारे मात\nसोलापूर - जागतिक पातळीवर मोठा प्रश्‍न ठरलेल्या किरणोत्सर्गामुळे होत असलेल्या हानीवर अग्निहोत्राचा परिणाम झाल्याचे रशिया, ऑस्ट्रिया, युक्रेन व पूर्व युरोपातील काही संशोधकांनी प्रयोगाद्वारे सिद्ध केल्याची माहिती विश्‍व फाउंडेशनचे प्रमुख संचालक डॉ. पुरुषोत्तम महाराज राजीमवाले यांनी दिली. या संदर्भात...\nमी खरंच दहशतवादी आहे\n14 फेब्रुवारीचा तो दिवस देशाला हादरवणारा ठरला. पुलवामा इथं आदिल दर या द���शतवाद्यानं 300 किलो स्फोटकांनी भरलेल्या वाहनाद्वारे जवानांच्या ताफ्याला लक्ष्य करत आत्मघातकी हल्ला केला. यात 40 जवान शहीद झाले. या घटनेनं संपूर्ण देश शोकसागरात बुडालं. सर्वत्र संताप आणि बदल्याची भावना आहे. राजकारणात एकमेकांची...\nव्हॅलेंटाइन डे 2019 : ‘पहले प्यार की पहली चिठ्ठी’\nमने जपली तर प्रेमविवाह टिकतोच आम्ही दोघे सेंट झेव्हियर शाळेला. साधारण १९७५ चा तो काळ. त्या काळात मुला-मुलींनी गप्पा मारत उभे राहण्याची चोरी होती. एखादा मुलगा एखाद्या मुलीशी काही निमित्ताने क्षणभर जरी बोलला तरी त्याची चर्चा व्हायची. अशा परिस्थितीत केवळ नजरेतील भावच आम्हाला प्रेम व्यक्त करायला उपयोगी...\nगंगा घाटावर अवधूत साधूंना नागा संन्यासाची दीक्षा\nकुंभनगर (प्रयागराज) : कुंभमेळ्यात मौनी अमावास्येला दुसऱ्या शाही स्नानानंतर जुना आखाड्यात अवधूत साधूंना नागा संन्यासाची दीक्षा देण्याचा कार्यक्रम गंगेच्या घाटावर झाला. स्वतःचे पिंडदान केल्यानंतर अवधूत संन्यासी झाले. पंच दशनाम जुना आखाड्यातर्फे सुमारे 100 साध्वी आणि 900 अवधूतांसह एक हजार जणांना...\nअयोध्येत मंदिराचे बांधकाम सुरू करणारच, अशी भाषा स्वामी स्वरूपानंद यांनी धर्मसंसदेत केली. कायद्याला आणि सत्ताधाऱ्यांनाही दिलेले हे आव्हान आहे. अयोध्येतील ‘बाबरीकांडा’नंतर २५ वर्षांनंतर भिजत पडलेला राममंदिराचा विषय लोकसभा निवडणुकीला अवघे दोन-अडीच महिने राहिलेले असताना ऐरणीवर आणण्यात...\nकुंभमेळाव्यात मोदींविरोधात पोस्टर; भाजपची उडाली झोप\nलखनौ : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरु झालेल्या कुंभमेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात पोस्टर झळकली असून, यामुळे भाजपची झोप उडाली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपने मोदींना पुढे करत नागरिकांमध्ये पुन्हा आशा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, कुंभमेळाव्यात लावण्यात आलेल्या...\nमहाप्रसादात हजारो पुऱ्या अन्‌ ३५ कढया आमटी\nआळेफाटा - आणे (ता. जुन्नर) येथे रविवारी (ता. ६) श्री रंगदास स्वामी महाराज पुण्यतिथी उत्सवानिमित्त हजारो भाविकांनी पारंपरिक पद्धतीने बनविल्या जाणाऱ्या आमटी-भाकरी महाप्रसादाचा आस्वाद घेतला. आणे येथील श्री रंगदास स्वामी महाराज देवस्थान संस्थेचे अध्यक्ष विनायक आहेर यांनी ही...\nअबब...आमटीच्या मसाल्याचा खर्च साडेचार लाखांचा\nआळेफाटा : आणे (ता. जुन्नर) येथे हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री रंगदास स्वामी महाराज पुण्यतिथी उत्सवानिमित्त आज (ता.६) व उद्या (ता.७) दोन दिवस पारंपरिक पद्धतीने बनविल्या जाणाऱ्या आमटी - भाकरी महाप्रसादासाठी लागणाऱ्या आमटीच्या यावर्षीच्या मसाल्याचा एकूण खर्च जवळपास साडेचार...\nकोजागिरी पौर्णिमेनिमित्त कुसुरला धार्मिक व जुन्नरला सामाजिक कार्यक्रम\nजुन्नर - कुसुर - समर्थनगर ता.जुन्नर येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात कोजागिरी निमित मंगळवारी ता. 23 रात्री सामुदायिक श्री कुबेर, लक्ष्मी, इंद्र, चंद्र पूजन करण्यात आले. यानंतर दुग्ध प्रसादाचे वाटप व शेजारतीने दिवसभरच्या विविध धार्मिक कार्यक्रमांची सांगता झाली. यानिमित्ताने...\nश्री स्वामी समर्थ यांचे वंशज असल्याचा दावा\nइंदापूर : अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज यांचे खरे नाव चंचल भारती असून, ते मूळचे वडापुरी (ता. इंदापूर) येथील असून, त्यांचा थेट सातवा वंशज असल्याचा दावा वडापुरी येथील वैभव रतन गोसावी (भारती) यांनी सोलापूर दिवाणी न्यायालयात मंगळवारी (ता. 11) ऍड. हेमंत होळकर...\nराज्यघटनेवर श्रद्धा असणाऱ्यांनी एकत्र यावे - स्वामी अग्निवेश\nपुणे - ‘‘सरकार आणि त्यांच्या धोरणांवर टीका करणाऱ्यांवर आज देशद्रोही असा शिक्का मारला जात आहे. त्यामुळे राज्यघटनेवर श्रद्धा असणाऱ्यांनी एकत्र येणे, ही आजच्या काळाची गरज आहे,’’ असे विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते स्वामी अग्निवेश यांनी रविवारी येथे सांगितले. ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा...\nअ.नि.स. च्या कार्यक्रमाला अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचा विरोध\nपुणे : अ.नि.स. च्या वतीने रविवार दिनांक 9 सप्टेंबर ला सिंहगड रोड येथे एक शिबीर आयोजित आले आहे. सदर संस्थेतर्फे अनेक कार्यक्रम आणि शिबीरे होत असतात. या कार्यक्रमाला स्वामी अग्निवेश यांना प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित असतील. मात्र सदर कार्यक्रमाच्या आयोजनावर अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ,...\nकेरळ पूरग्रस्तांच्या मदतीसाठी खारीचा वाटा\nपुणे - गेली दोन वर्षांपासून पिगी बॅंकेत साठवलेली रक्कम आणि रक्षाबंधनासाठी भावाने दिलेली पाचशे रुपयांची ओवाळणी घेऊन आलेली नेहल असो वा खेड तालुक्‍यातील वडगाव घेनंद येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील पहिली ते चौथीच्या इयत्तेतील विद्यार्थी. केरळमध्ये प��रग्रस्तांसाठी काही तरी मदत करावी, आपला...\nऔदुंबर पलूस तालुक्‍यातील श्री क्षेत्र औदुंबर सुमारे सहाशे वर्षांपूर्वी वसले असावे. श्री नृसिंह सरस्वतींनी येथे चातुर्मास केल्याचे सांगितले जाते. कृष्णा नदीचा औदुंबरचा डोह नजरेत साठवणे आनंददायी असते. श्रावणात परिसर हिरवाईने नटून जातो. औदुंबर कोल्हापूरपासून ५० तर सांगलीपासून ३२ किलोमीटर अंतरावर आहे....\nसोलापुरात हटविली अनधिकृत धार्मिक स्थळे\nसोलापूर : शहरातील 10 अनधिकृत धार्मिक स्थळे महापालिकेच्या पथकाने पाडून टाकली. उर्वरित धार्मिक स्थळे येत्या दोन दिवसांत पाडण्यात येतील, असे बांधकाम परवाना विभागातील उपअभियंता रामचंद्र पेंटर यांनी सांगितले. न्यायालयाच्या निर्देशानुसार अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याची दुसऱ्या टप्प्यातील मोहीम ...\n2014 मध्ये केंद्रात भाजप सत्तेत आल्यापासून आपल्या देशातील तथाकथित धर्मनिरपेक्ष नेते, भाजप हा देश हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करणार आहे अशी हाकाटी पिटत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निखळपणाने या अफवांचे खंडन केलेले असतांना आणि एकशे तीस कोटी लोकसंख्येला बरोबर घेऊन, 'सब का साथ आणि सब का विकास' या...\nगणेशपुरी येथे गुरुपौर्णिमा उत्सव जल्लोषात साजरा\nवज्रेश्वरी - ठाणे जिल्ह्यातील गणेशपुरी या स्वामी नित्यानंद महाराजांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या तीर्थक्षेत्रामध्ये आज पहाटे पासून, गुरुपौर्णिमे निमित्त भविकनी मोठी गर्दी केली होती व मनोभावे दर्शन घेउन गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला. भिवंडी तालुक्यातील गणेशपुरी येथे स्वामी...\nराजेराय मठात गुरुपौर्णिमा उत्सवास आजपासून प्रारंभ होणार\nअक्कलकोट - श्री स्वामी समर्थ राजेराय मठ येथे गुरुपौर्णिमा उत्सव २०१८ चे आयोजन करण्यात आले असून, त्याचा प्रारंभ आज (बुधवार) रोजी सायंकाळी पाच वाजता होणार आहे. आजपासून शुक्रवार २७ जुलै पर्यंत हा उत्सव चालणार असल्याची माहिती अध्यक्ष अॅड. शरद फुटाणे यांनी दिली आहे. उत्सवकाळात...\nश्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात धर्मसंकीर्तन व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन\nअक्कलकोट - श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने गुरुपौर्णिमा आणि ३१ वा वर्धापन दिनानिमित्त ता. १७ ते २६ जुलै या कालावधीत अन्नछत्र मंडळाच्या प्रांगणात धर्मसंकीर्तन व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन कर��्यात आल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष जन्मेजय भोसले यांनी दिली आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://shriramkrishnakshirsagarmaharaj.com/Pages/Sampark.aspx", "date_download": "2019-06-20T15:14:53Z", "digest": "sha1:W7LH2VGHNSW2SOCODR4POOKZUVWZ2SBU", "length": 2135, "nlines": 44, "source_domain": "shriramkrishnakshirsagarmaharaj.com", "title": "Contact Us", "raw_content": "|| श्री गणेशदत्तगुरुभ्यो नमः ||\nआपली भाषा निवडा: मराठी हिन्दी English घरपोच ग्रंथसेवा\nपत्ता: श्री दत्तात्रय निवास, वेदांत नगर, मनमाड रोड, अहमदनगर, महाराष्ट्र, भारत - ४१४००३\nतुमच्या सूचना आणि अभिप्रायासाठी खालील फॉर्म भरा.\n* खालील माहिती अनिवार्य आहे.\nश्रीगुरुदेवांच्या विभूतिमत्त्वाचे विविध पैलू\nसद्गुरुंचे जीवन आणि कार्य\nश्री गुरुदेव दत्त अँप्लिकेशन\nश्री दत्त देवस्थान ट्रस्टची प्रकाशने\nसद्गुरु सेवा प्रतीष्ठानची प्रकाशने", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5181144505177904653&title=Book%20publication%20of%20Suratwala%20family's%20journey&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2019-06-20T15:51:26Z", "digest": "sha1:MS4O3W3MYWIJWWDOH4X4ZWMDQ54NL5OW", "length": 12233, "nlines": 124, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘सुरतवाला कुटुंबाची संघर्षगाथा’ पुस्तकाचे प्रकाशन", "raw_content": "\n‘सुरतवाला कुटुंबाची संघर्षगाथा’ पुस्तकाचे प्रकाशन\nपुणे : बाबासाहेब पुरंदरे यांनी उलगडून दाखवलेली ‘सुरतेची स्वारी’, स्वारी दरम्यान शिवाजी महाराजांनी घेतलेल्या सर्वधर्मीय काळजीचे प्रसंग, आई वडलांची काळजी घेत चला, वाचन करा, शिक्षणाशिवाय सारेच व्यर्थ आहे, असा बाबासाहेबांनी दिलेला संदेश आणि महाराष्ट्र गुजरात यांच्यात जिव्हाळ्याचे संबंध राहावेत, असे केलेलं आवाहन यामुळे ‘सुरतवाला कुटुंबाची संघर्षगाथा’ पुस्तक प्रकाशन समारंभ आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती वितरण समारंभ संस्मरणीय ठरला.\nसुरतवाला फाउंडेशनच्यावतीने रसिक मित्र मं��ळचे अध्यक्ष सुरेशचंद्र सुरतवाला लिखित ‘सुरतवाला कुटुंबाची संघर्षगाथा’ पुस्तकाचा प्रकाशन समारंभ आणि गुणवंत विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती वितरण कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवारी सायंकाळी करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंपकलाल सुरतवाला होते. सुरेशचंद्र सुरतवाला यांनी त्यांच्या आई-वडिलांची कथा ‘सुरतवाला कुटुंबाची संघर्षगाथा’ या पुस्तकाद्वारे मांडली आहे.\nया कार्यक्रमादरम्यान ‘रंगीलदास सुरतवाला चॅरिटेबल ट्रस्ट’ व ‘सुरतवाला फाउंडेशन’तर्फे चार लाख रुपयांची शिष्यवृत्तीचे वाटप होणार करण्यात आले. ही शिष्यवृत्ती शहरी आणि ग्रामीण भागातील महाविद्यालयीन विद्यार्थीनींना मिळून, त्यांच्या उच्च शिक्षणाकरीता देण्यात येते. या उपक्रमाचे ४ थे वर्ष होते .\nया वेळी नटवरलाल सुरतवाला, बळवंत जमनादास गांधी, माजी महापौर शांतीलाल बाबुभाई सुरतवाला, दिनेश हरिलाल सुरतवाला, जतीन धनसुखलाल सुरतवाला, जगमोहन रंगीलदास सुरतवाला (रंगीलदास सुरतवाला चॅरिटेबल ट्रस्ट), रमेश गोविंद वैद्य उपस्थित होते\nबाबासाहेब पुरंदरे म्हणाले, ‘आई वडिलांच्या प्रति असलेल्या जिव्हाळ्याचे दर्शन या पुस्तकातून झाले आहे . विद्यार्थ्यांनी हे पुस्तक वाचलेच पाहिजे. आई वडिलांप्रती आदर दाखवणे अत्यंत महत्वाचे आहे. सुरतवाला कुटुंबाचे पुण्यात योगदान आहे. शिकणाऱ्यांना मदत करण्याचा हा उपक्रम अत्यंत महत्वपूर्ण आहे . शिवाजी महाराजांच्या वकील मंडळात दोन गुजराती होते. तेव्हापासून महाराष्ट्राचे -गुजरातचे नाते जिव्हाळ्याचे होते . महाराजांनी सुरत लुटली कारण औरंगजेबाने स्वराज्याची लूट केली होती.ते सुरत लुटण्याकरिता लुटायला गेले नव्हते तर स्वराज्याला औरंगजेबापासून झालेल्या नुकसानीची भरपाई मागायला गेले होते. त्यांचा सरदार उर्मटपणे लागल्याने त्यांना सुरत लुटणे भाग पडले. या लुटीच्या बातम्या इंग्रजी,फ्रेंच वर्तमानपत्रात आल्या. इंग्रजी कारभाऱ्यानी सुरत लुटीच्या दरम्यान शिवाजी महाराजांनी धर्मस्थळांच्या दाखवलेल्या काळजीचे आणि संरक्षणाचे वर्णन केले आहे.हे करताना त्यांनी महिला, धर्मस्थळे यांची काळजी घेतली . महाराष्ट्र आणि गुजरात यांच्यात जिव्हाळ्याचे संबंध राहिले पाहिजेत. आपण एक आहोत ही भावना वृद्धिंगत केली पाहिजे’.\nशांतीलाल सुरतवाला, सुरेशचंद्र सुरतवाला यांनी मनोगत व्यक्त केले. प्रदीप निफाडकर यांनी सूत्रसंचालन केले.\nTags: पुणेसुरतवाला कुटुंबाची संघर्षगाथापुस्तक प्रकाशनबाबासाहेब पुरंदरेरंगीलदास सुरतवाला चॅरिटेबल ट्रस्टसुरतवाला फाउंडेशनसुरेशचंद्र सुरतवालारसिक मित्र मंडळPuneSuratwala FoundationBook Publicationप्रेस रिलीज\nवैद्य खडीवाले यांच्या पुस्तकांचे शनिवारी प्रकाशन ‘राजेंद्र कृष्ण यांनी सर्व ‘मूड्स’ना गीतातून सजवले’ ‘पारंपरिक जावळी : अर्थ आणि विवेचन’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. कल्याणी हर्डीकर यांचे व्याख्यान रसिक मित्र मंडळाच्या व्याख्यानाला प्रतिसाद\n‘आयआयटी-कानपूर’मध्ये तयार झाले चांद्रयानाला दिशा देणारे सॉफ्टवेअर\nफ्रान्स आणि जर्मनीचे लघुपट पाहण्याची संधी\nरत्नागिरी जिल्हा माजी सैनिक संघटनेची आढावा बैठक\nकर्‍हाडे ब्राह्मण संघाचा राणी लक्ष्मीबाई गौरव पुरस्कार आकांक्षा कदमला जाहीर\nविश्वास नांगरे-पाटील यांनी वधू-वरांना दिले हेल्मेट भेट\nध्वनीचा किमयागार : मंदार कमलापूरकर\nकर्‍हाडे ब्राह्मण संघाचा राणी लक्ष्मीबाई गौरव पुरस्कार आकांक्षा कदमला जाहीर\nचारुदत्त आफळे यांना बालगंधर्व पुरस्कार जाहीर\n‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’च्या २५ टाक्यांत साठणार तीन लाख लिटर पाणी\n‘रमाई आवास योजनेसाठी साडेतीन कोटींचा निधी मंजूर’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%B0_%E0%A4%AC%E0%A4%9A%E0%A4%A4%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A4%A4_%E0%A4%A0%E0%A5%87%E0%A4%B5", "date_download": "2019-06-20T16:01:58Z", "digest": "sha1:2ZRJE7UGAEYHRUDHOWSZL64H3GIYGAM4", "length": 3574, "nlines": 61, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कर बचती साठीची मुदत ठेव - विकिपीडिया", "raw_content": "कर बचती साठीची मुदत ठेव\nकर बचती साठीची मुदत ठेव ही भारतील बँकांत करता येणारी मुदत ठेव आहे. यातील गुंतवणुक ही ५ वर्षासाठी असते. प्राप्तिकर कायद्याच्या कलम ८० सी अन्वये कर वजावटीसाठी भारतीय यात गुंतवणुक करतात. यातील गुंतवणुक ५ वर्षे काढता येत नाही.\nकलम ८० सी अंतर्गत गुंतवणूक पर्याय\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० डिसेंबर २०१७ रोजी १०:५१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A4%B3", "date_download": "2019-06-20T15:25:45Z", "digest": "sha1:KSOUA3L7XNVGBXYWTA3EPKIMNDIYUJCW", "length": 3784, "nlines": 76, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:भारतातील आंतरराष्ट्रीय विमानतळ - विकिपीडिया", "raw_content": "\n\"भारतातील आंतरराष्ट्रीय विमानतळ\" वर्गातील लेख\nएकूण ५ पैकी खालील ५ पाने या वर्गात आहेत.\nलोकप्रिय गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळ\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ डिसेंबर २०१८ रोजी १९:४२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE_%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE", "date_download": "2019-06-20T15:02:38Z", "digest": "sha1:ZOR45XVTJU6UMMDEO3UUPFCD5N3VVVWA", "length": 17127, "nlines": 230, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "शिराळा तालुका - विकिपीडिया", "raw_content": "\nहा लेख शिराळा तालुका याबद्दल आहे. शिराळा शहर यासाठी पाहा, शिराळा.\nशिराळा तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्याचा एक तालुका आहे. शिराळा हे तालुक्याचे मुख्यालय कधीकधी बत्तीस शिराळा या नावाने ओळखले जाते.\n३ बत्तीस शिराळा नावाचा उगम\n७ तालुक्यातील प्रमुख गावे\nशिराळा गाव हे सांगलीपासून ६० किमी अंतरावर आहे तर मुंबईपासून ३५० किमी अंतरावर आहे. कोल्हापूर पासून ५३ कि.मी. आणि राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ वरील पेठ नाक्यापासून १५ कि.मी. अंतरावर आहे.\nशिराळा हा एक पश्चिम महाराष्ट्रातील डोंगराळ तालुका आहे. हा घनदाट जंगले व मुसळधार पाऊस[१] असणारा प्रदेश आहे. शिराळा गावाची लोकसंख्या एकूण २८,००० आहे. तालुक्याच्या शेवटी चांदोली अभयारण्य आहे. आशिया खंडातील सर्वात मोठे मातीने बांधलेले धारण म्हणून चांदोली धरण ओळखले जाते. या धरणाला लाभलेले निसर्गाचे देणे असे आहे कि हे धरण बांधल्यापासून एकदाही रिकामे झाले नाही नेहमी पावसाळ्यात हे धरण १००% भरतेच इतका प्रचंड पूस या धरण परिसरात होतो. या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता २७ टी. एम. सी. आहे या धरणाला 'वसंत सागर' असे नाव आहे. या धरणातून वारणा नदी येते. या नदीमुळे वारणाकाठचा प्रदेशाला बारमाही पाणी मिळाले आहे. जंगलाच्या शेवटी प्रचीतीगड नावाचा किल्ला आहे. या किल्ल्यावर प्रचीती देवीचे मंदिर आहे म्हणून या किल्ल्याला प्रचीतीगड हे नाव पडले. त्यावेळी हा किल्ला मराठ्यांच्या राज्याचे कारागृह होते येथे कडेलोटाच्या शिक्षेसाठी गुन्हेगारांना आणले जात. या किल्ल्याच्या पायथ्याशी शृंगारपुर आहे म्हणजेच छत्रपती संभाजी महाराजांची सासुरवाडी तसेच महाराणी सईबाई यांचे माहेर...\nशिराळा तालुक्याला रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा आणि सांगली या ४ जिल्ह्यांच्या सीमा आहेत...\nबत्तीस शिराळा नावाचा उगम[संपादन]\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात शिराळ्याच्या परिसरातील ३२ खेड्यांचा महसूल येथील भुईकोट किल्ल्यावर जमा केला जात होता,म्हणून शिराळा गावास बत्तीस शिराळा हे नाव पडले.\nशिराळ्याचा उल्लेख इ.स .९००च्या पूर्वीपासून आढळतो. छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यातील बराच काळ येथे गेला आहे. छत्रपती संभाजी महाराजांना पकडून नेताना त्यांना सोडवण्याचा प्रयत्न फक्त शिराळ्याच्या भुईकोट किल्ल्यावर झाला. त्याचे नेतृत्व किल्लेदार पिलाजी देशमुख आणि दीक्षित यांनी केले होते पण त्यामध्ये ते अपयशी झाले. शिराळा तालुक्यात प्रमुख दोन किल्ले शिराळा आणि प्रचीतीगड. शिराळा गावामध्ये गोरक्षनाथांचे प्राचीन मंदिर आहे. आख्यायिका अशी सांगितली जाते कि गोरक्षनाथ भिक्षा मागत गावामधून जात असताना ते गावातील महाजन यांच्या घरी गेले असता तिथे त्यांनी पहिले कि त्यांच्या घरी नागाच्या प्रतिमेची पूजा चालू होती, तेव्हा नाथानी त्यांना प्रश्न केला \" जर जिवंत नाग पाहिलास तर त्याची अशीच मनोभावे पूजा करणार का\", त्यावर त्या महिलेनी \"हो\" म्हणून सांगितले आणि पाहतात तर खरोखर त्यांच्या घरी जिवंत नाग खेळत होते. त्यावेळी तेथे कोतवाल घरातील शेतकरी होते त्यांनी प्रत्येक वर्षी नाग पकडून पूजेला नागपंचमी दिवशी घेऊन येतील असे सांगितले तेव्हापासून अखंड अशा स्वरूपात जिवंत नागाची पूजा शिराळा गावामध्ये केली जाते...\nशिराळा तालुक्यातील प्रमुख व्यक्ती-\nशिवाजीराव देशमुख (सभापती, विधान परिषद,महाराष्ट्र),\nसत्यजित देशमुख ||(सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस),\nमानसिंगराव नाईक (आमदार, शिराळा विधानसभा मतदार संघ),\nशिवाजीराव नाईक (माजी राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य),\nसादीक चावरेकर,कांदे (काँग्रेस प्रचारक),\nराजवर्धन देशमुख (शिराळा गावाचे युवा नेतृत्व),\nजयवंतराव देशमुख (तालुकाध्यक्ष - श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान), वगैरे.\nहे गाव नागपंचमीच्या दिवशी, येथील गावकर्‍यांच्या, जिवंत नाग पकडून त्याची पूजा करण्याच्या रिवाजामुळे[२] जगभर प्रसिद्ध आहे. या गावात समर्थ रामदास स्वामी यांनी इ.स १६४५ साली स्थापन केलेले मारुतीचे मंदिरही आहे. शासनाने या तालुक्यात व्याघ्रप्रकल्प सुरू करण्याचे संकेत दिले आहेत.\nमणदूर करुंगली मांगरुळ सांगाव अंत्री बुद्रुक\nशिराळा पवारवाडी मांगले पाडळीवाडी नाटोली\nनाथ(गोरक्षनाथ मंदिर) चिखलवाडी बिऊर कांदे मोरेवाडी\nजांभळेवाडी लादेवाडी फकीरवाडी भाटशिरगाव भागाई वाडी\nखुजगाव चरण चांदोली रिळे\n^ जागतिक पर्जन्यमान आलेख दर्शविणार्‍या संकेतस्थळावरून\n^ ३२ शिराळा या संकेतस्थळावरून साभार\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nमिरज • तासगाव • कवठेमहांकाळ • जत\nविटा • आटपाडी • पलुस • कडेगांव\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ८ एप्रिल २०१९ रोजी १५:२७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.vidyarthimitra.org/news/FTII-SRFTI-JET-2019", "date_download": "2019-06-20T16:06:13Z", "digest": "sha1:VSIR2WDQKF22CJAWWQXWM3I4ZAAXGSZ7", "length": 12984, "nlines": 218, "source_domain": "www.vidyarthimitra.org", "title": "'एफटीआयआय' आणि 'एसआरएफटीआय' प्रवेश परीक्षा २०१९", "raw_content": "\n'एफटीआयआय' आणि 'एसआरएफटीआय' प्रवेश परीक्षा २०१९\nचित्रपट शिक्षणासाठी राष्ट्रीय चित्रपट व दूरचित्रवाणी संस्था (एफटीआयआय) व कोलकाता येथील सत्यजित रे चित्रपट संस्था येथे प्रवेश घ्यायचा असेल, तर यंदाही सामायिक प्रवेश परीक्षा देता येणार आहे. २४ फेब्रुवारी रोजी ही परीक्षा होणार आहे. परीक्षेसाठी ऑनलाइन पद्ध���ीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जानेवारी आहे. सामायिक प्रवेश परीक्षेचा बारगळलेला प्रकल्प गेल्या वर्षीपासून सुरू झाला आहे.\n'एफटीआयआय' आणि 'एसआरएफटीआय' या दोन संस्थांची संयुक्त प्रवेश परीक्षा घेणार येणार आहे. २०१९ या शैक्षणिक वर्षापासूनच्या चित्रपट आणि दूरचित्रवाणीच्या अभ्यासक्रमांसाठी ही परीक्षा घेण्यात येईल. 'एफटीआयआय' आणि 'एसआरएफटीआय' या दोन्ही संस्थांतर्फे संयुक्तपणे प्रवेश परीक्षा घेण्यास मागील वर्षी सुरुवात झाली. या दोन संस्थांपैकी किमान एका तरी संस्थेत प्रवेश मिळवून चित्रपट विषयाशी संबंधित विविध विषयांचा पूर्ण वेळ अभ्यासक्रम करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांना संयुक्त परीक्षा देता येईल. देशातील २६ केंद्रांवर जॉइंट एन्ट्रन्स टेस्ट (जेईटी २०१९) घेतली जाणार आहे. वस्तुनिष्ठ प्रश्न आणि वर्णनात्मक प्रश्न असे या परीक्षेचे स्वरूप असेल. लेखी परीक्षेतील निकालानुसार पुढील प्रवेश फेरीसाठी विद्यार्थ्यांची निवड होणार आहे.\nएफटीआयआय व सत्यजित रे या दोन संस्था केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण खात्यांतर्गत येतात. दोन संस्थांमधील प्रवेशासाठी स्वतंत्रपणे प्रवेश परीक्षा द्यायला लागू नये; म्हणून संयुक्त प्रवेश परीक्षेचा प्रस्ताव अनेक वर्षे विचाराधीन होता. तांत्रिक अडचणींमुळे हा प्रकल्प बारगळला होता. गेल्या वर्षीपासून ही परीक्षा घेण्यात येत आहे. applyadmission.net/jet2019 या वेबसाइटवर अर्ज उपलब्ध आहेत.\nप्रवेश परीक्षेचे शुल्क मागील वर्षीप्रमाणेच ठेवण्यात आले आहे. राखीव गटातील उमेदवारांसाठी एक हजार २५० रुपये, तर खुल्या गटातील उमेदवारांसाठी चार हजार रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात येणार आहे. पूर्वी 'एफटीआयआय'च्या दोन अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेसाठी साडेतीन हजार; तर सत्यजित रे इन्स्टिट्यूटच्या प्रवेश परीक्षेसाठी दोन हजार रुपये शुल्क मोजावे लागत होते; पण दूरचित्रवाणी आणि चित्रपट अशा दोन्ही अभ्यासक्रमांच्या सामायिक परीक्षेसाठी प्रत्येकी चार हजार रुपये शुल्क आकारण्यात येत असे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी एकाच अभ्यासक्रमाची परीक्षा दिली होती. यंदा ज्यांना दोन्ही अभ्यासक्रमांसाठी अर्ज करायचा असेल, त्यांना आठ हजार रुपये मोजावे लागतील.\nआणखी वाचा | 'एफटीआयआय' आणि 'एसआरएफटीआय' प्रवेश परीक्षा २०१९\nराखीव गटासाठी परीक्षा ���ुल्क१,२५० रुपये\nखुल्या गटासाठी परीक्षा शुल्क\nदोन्ही अभ्यासक्रमांसाठीच्या अर्जाचे शुल्क\nसामायिक परीक्षेची देशातील केंद्रे\nऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख\nसामायिक प्रवेश परीक्षेची तारीख\n'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra)\nहा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज व्हॉटस्अॅपवर पाठवा.\nअकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया: भाग २ ..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-DIS-LCL-infog-quotes-of-gautam-buddha-in-marathi-5815064-PHO.html", "date_download": "2019-06-20T15:32:08Z", "digest": "sha1:N5W4XKYQGKA76RVURRJTLYZYAXV4K5XS", "length": 5644, "nlines": 165, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Quotes Of Gautam Buddha In Marathi | गौतम बुद्धांचे 10 विचार, यांचा अवलंब केल्यास आयुष्यात कधीही येणार नाहित दु:ख", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nगौतम बुद्धांचे 10 विचार, यांचा अवलंब केल्यास आयुष्यात कधीही येणार नाहित दु:ख\nमहात्मा भगवान गौतम बुद्ध बौद्ध धर्माचे संस्थापक मानले जातात. भगवान बुद्धांनी दुःखाचे मुळ शोधून काढले आणि त्यावरचा उपाय द\nमहात्मा भगवान गौतम बुद्ध बौद्ध धर्माचे संस्थापक मानले जातात. भगवान बुद्धांनी दुःखाचे मुळ शोधून काढले आणि त्यावरचा उपाय देखील सांगितला. प्रज्ञा-शिल-करुणा ही त्रिसूत्री अंगिकारली तर जीवन सुखकर होईल, असे त्यांनी सांगितले. जगात सर्वांत मोठ्या चार धर्मांमध्ये आज बौद्ध धर्माचा समावेश आहे. बौद्ध अनुयायींची संख्या दिवसागणिक वाढत आहे.\nपुढे जाणून घ्या, गौतम बुद्धाचे काही विचार, ज्यामुळे जीवनात सुख आणि शांती प्राप्त होऊ शकते...\nयशाचे सुत्र/कोणत्याही कामात एक्सपर्ट बनायचे असेल तर एकाग्रत महत्त्वाची आहे\nनवीन कामाच्या सुरुवातीलाच कामाचे पूर्ण ज्ञान असेल तरच यश प्राप्त होऊ शकते\nसुखी जीवनाचे रहस्य : ज्या घरात प्रेम असते तिथे यशासोबत धनसंपत्तीचेही आगमन होते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/celebrity-ganesha-2018-marathi-celebs-shares-ganpati-memories-5956324.html", "date_download": "2019-06-20T16:02:27Z", "digest": "sha1:G2EDAKNYTBSHS2LURBHWVGPZTE7KRHUK", "length": 18450, "nlines": 173, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Celebrity Ganesha 2018 Marathi Celebs Shares Ganpati Memories | Celebrity Ganesha 2018: मराठी सेलिब्रिटींनी शेअर केल्या गणेशोत्सवाच्या आठवणी", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nCelebrity Ganesha 2018: मराठी सेलिब्रिटींनी शेअर केल्या गणेशोत्सवाच्या आठवणी\nकलाकारांनी गणेश चतुर्थीच्या निमित्ताने त्यांच्या आठवणी, अनुभव वाचकांसोबत शेअर केले असून धुमधडाक्यात गणरायाचे स्वागत केले\nभाद्रपदाची चाहूल लागताच महाराष्ट्रात नाही तर सगळीकडेच अमाप उत्साहात येणारा, घरोघरी साजरा केला जाणारा उत्सव म्हणजे गणेश चतुर्थी. चहूकडे गणरायाच्या मूर्ती, कंठी, सजावटीची साधने, मखर, ढोल – ताशा घेऊन गणरायाच्या स्वागतासाठी तयारी करणारी पथकं... सर्वत्र उत्साहाचे, मंगलमय वातावरण असते... गणपती बाप्पा येणार या कल्पनेनेच सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह असतो. गणपती म्हणजेच संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत ज्याच्या येण्याने सगळ्यांची विघ्न, दु:ख, समस्या दूर होतात. या विघ्नहर्त्याच्या स्वागतासाठी सगळेच एक महिन्या आधीपासूनच तयारी सुरु करतात. यंदाच्या गणेश चतुर्थीसाठी कलर्स मराठीच्या संपूर्ण परिवाराने जय्यत तयारी केली आहे.\nवाहिनीवरील कलाकारांनी गणेश चतुर्थीच्या निमित्ताने त्यांच्या आठवणी, अनुभव वाचकांसोबत शेअर केले असून धुमधडाक्यात गणरायाचे स्वागत केले तसेच पुढच्या वाटचालीसाठी आर्शिवाद देखील घेतले.\n‘घाडगे & सून’ मालिकेमधील अमृता (भाग्यश्री लिमये) ‘राधा प्रेम रंगी रंगली’ मालिकेतील राधा आणि प्रेम (वीणा जगताप आणि सचित पाटील), ‘लक्ष्मी सदैव मंगलम्’ मालिकेतील लक्ष्मी (समृद्धी केळकर), मल्हार (ओमप्रकाश शिंदे) आणि आर्वी (सुरभी हांडे) तसेच नवरा असावा तर असा कार्यक्रमाच्या सूत्रसंचालक सगळ्यांच्या लाडक्या हर्षदा खानविलकर यांनी शेअर केलेले अनुभव त्यांच्याच शब्दांत...\nगणरायाच्या कृपेने करू स्त्रीशक्तीचा सन्मान\nकलर्स मराठी परिवारातील घाडगे & सून मालिकेतील प्रेक्षकांची लाडकी अमृता म्हणजेच भाग्यश्री लिमये हिने गणपती बाप्पाच्या काही आठवणी तसेच अनुभव सांगितले: गणेशोत्सव म्हणजे माझ्यासाठी उत्साहाला उधाण आणणारा समाजभिमुख करणारा सण. आमच्या कॉलनीत आम्ही गणपती बसवायचो. रात्री गणपतीच्या आरतीला झांजा वाजवायला मला खूप आवडायचं. रात्री आरती झाल्यावर सर्वांना प्रसाद वाटायचा आणि उरलेला प्रसाद सर्वांच्या घरी पोहचता करायचं काम ��म्हा छोट्या मंडळीवर होतं. हे काम केल्याबद्दल आम्हाला दुप्पट प्रसाद मिळायचा जो खूप चविष्ट लागायचा.. इतका कि बस्स त्या प्रसादच खूप अप्रूप वाटायचं. आमच्या घरी पाच दिवस गणपती असतात ... पण, पाचव्या दिवशी गणपतीला पोहचवताना खूप उदास वाटतं.\nपुढे वाचा, सेलिब्रिटींनी शेअर केलेल्या त्यांच्या आठवणी...\nविघ्नहर्त्याचा घेता आशीर्वाद, सुखी संसाराचं स्वप्न होईल साकार\nबाप्पाच्या आठवणीबद्दल बोलताना 'राधा प्रेम रंगी रंगली' मालिकेमधील प्रेम देशमुख म्हणजेच सचित पाटील म्हणाला, ''बाप्पाच्या असंख्य आठवणी आहेत. लहानपणापासूनच्या किती सांगू आणि किती नाही असं होतं. माझ्या आजीकडे गणपती बाप्पा येतो... आम्ही सगळी भावंड मिळून बाप्पाच्या आगमनाची वाट\nअगदी आतुरतेने बघत असे... टाळ मृदुंगाच्या साथीने “गणपती बाप्पा मोरया’ असा जयघोष करत बाप्पाला घरी घेऊन यायचो. यानिमित्ताने सगळं कुटुंब एकत्र यायचं जसं अजुनही येतं. जसे लहान असताना आम्हाला उकडीचे मोदक आवडायचे अगदी तसेच आजही आम्हाला प्रचंड आवडतात. दादरमध्ये गणपतीच्या दिवसांमध्ये खूप चैतन्यमय वातावरण असते. त्यादिवसांचीच एक आठवण सांगायची म्हणजे दादर मध्ये जेवढे सार्वजनिक गणपती आहेत तिथे आमच्या लहानपणी सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे. आणि आमची आजी आम्हाला तिथे घेऊन जायची मला असं वाटत या क्षेत्रात येण्याची बीजं कुठेतरी तिकडे रोवली गेली. एक महत्वाची गोष्ट मला सांगायची आहे पर्यावरणाचा विचार आपण सगळ्यांनी करणे खूप महत्वाचे आहे. ECO Friendly अशी गणेशाची मूर्ती घरोघरी आणली जाते जी अत्यंत चांगली गोष्ट आहे. या सगळ्या आनंद सोहळ्यामध्ये आपण पर्यावरणाचा तोल जाऊ देता कामा नये.''\nतर वीणा जगताप म्हणजेच सगळ्यांची लाडकी राधा म्हणाली, आमच्या घरी दरवर्षी बाप्पाचे आगमन होते ज्याची सुरुवात मीच केली.\nकरू मंगलमय सुरुवात घेऊन गणरायाचा आशीर्वाद\nकलर्स मराठीवर नुकतीच सुरु झालेली ‘लक्ष्मी सदैव मंगलम्’मालिकेमधील मल्हार म्हणजेच ओमप्रकाश शिंदे याने देखील काही आठवणी आणि अनुभव सांगितले. ''मी लहान असताना आमच्या गावी सार्वजनिक मंडळाचा गणपती असायचा. तेव्हा आरतीला दिला जाणारा प्रसाद रोज वेगवेगळ्या घरातून जायचा.\nआमच्या घरातून जेव्हा प्रसाद द्यायचा असायचा तेव्हा मी बराच प्रसाद मंडळात पोहचवण्यापूर्वीच फस्त करायचो. अर्थात घरी कळू न देता. मला एक सांगावस वाटतं गणेशोत्सवाचा मूळ हेतू विसरू नये. ध्वनी, प्लास्टिक आणि इतर होणारे प्रदूषण टाळावे. मंडळामध्ये स्पर्धा असावी पण द्वेष नसावा,'' असे ओमप्रकाश म्हणाला.\nआर्वीची भूमिका साकारणारी सुरभी हांडे म्हणाली... श्रावण महिना सुरु झाला की दिवाळी संपेपर्यंत एक प्रकारचा उत्सवच असतो आणि त्या उत्सवाची, सुखाची सुरुवात गणपती बाप्पा करतो.\nअसेल पाठीशी बाप्पाचा आधार, सुखाचा होईल प्रत्येक संसार\nकलर्स मराठीवरील “नवरा असावा तर असा” या कार्यक्रमकाच्या सूत्रसंचालिका हर्षदा खानविलकर यांनी देखील त्यांच्या आणि बाप्पामधल्या अनोख्या नात्याचे काही किस्से आणि आठवणी सांगितल्या. ''माझं आणि बाप्पाचं खूप खास नात आहे असं मी समजते. मला असं वाटत की, त्याचं देखील माझ्यावर प्रेम आहे. मला छोट्या छोट्या अश्या खूप प्रचीती येत असतात. मुळात माझ्या वडिलांची खूप श्रध्दा होती गणपतीवर. माझा स्वभाव खूप श्रध्दाळू आहे. माझ्या घरात बरेच छोटे मोठे गणपती आहेत, जे मला भेट म्हणून मिळाले आहेत. दर मंगळवारी मला कोणी ना कोणीतरी भेट म्हणून गणपती देतं. ही माझी श्रध्दा आहे की दर मंगळवारी मला बाप्पा भेट देतो. माझी आणि गणपतीची मैत्री आहे, मी त्याला माझा खूप मोठा आधार मानते.''\n'लक्ष्मी सदैव मंगलम्' मालिकेमधील लक्ष्मी म्हणजेच समृद्धी केळकर हिने देखील काही गोष्टी सांगितल्या :\nसमृद्धी म्हणाली, मला आवडणाऱ्या उत्सवांपैकी एक म्हणजे गणेशोत्सव... या काळात सगळीकडे आनंदाचं आणि चैतन्यपूर्ण वातावरण असते. आमच्याकडे बाप्पा बसत नाही तरी सुद्धा मी माझ्या आत्याकडे आणि मावशीकडे जाऊन बाप्पाच्या आगमानाची जय्य्त तयारी करते. मी नेहमी बाप्पा आला की, त्याच्यासमोर आम्हाला कथ्थकमध्ये शिकवलेले कवीत्त सादर करते. एका अर्थाने हा नमस्कारच असतो. मी एक गोष्ट आवर्जून सांगेन आपण सगळ्यांनी छोटी शाडूची मूर्ती आणावी. तिचे जवळच्या एका विहिरीमध्ये किंवा कृत्रिम तलावामध्ये विसर्जन करावे. प्रदूषण मुक्त गणेशोत्सव साजरा करूया असे मी सर्वांना सांगेन.\n‘मोगरा फुलला’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, पहिल्या 3 दिवसात केली 1 कोटी 45 लाखांची कमाई\n'मिस यू मिस्टर’चा टीझर प्रकाशित, 28 जून रोजी प्रदर्शित होणार चित्रपट\nस्वप्नील जोशीचा हितचिंतक म्हणून ‘मोगरा फुलला’मध्ये वेगळ्या भूमिकेत दिसणार आनंद इंगळ��\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/tour-packages-for-bachelor-girls-5990535.html", "date_download": "2019-06-20T15:15:04Z", "digest": "sha1:HLGTOWWO334R3V66D72L4VPXG7WUMRG2", "length": 10409, "nlines": 176, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "tour packages for bachelor girls | लग्नापूर्वी तरुणीही करू शकतात मैत्रिणींसोबत बॅचलर पार्टी, 15 हजारांपासून सुरू होतात पॅकेज...", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nलग्नापूर्वी तरुणीही करू शकतात मैत्रिणींसोबत बॅचलर पार्टी, 15 हजारांपासून सुरू होतात पॅकेज...\nकित्येक कंपन्या मुलींसाठी खास करून बॅचलर मुलींसाठी ट्रिपचे पॅकेजेस देत आहेत.\nबिझनेस डेस्क - खास मैत्रिणीच्या लग्नाची तयारी करताय यात ऑल गर्ल्स बॅचलर पार्टीचा विचार आहे यात ऑल गर्ल्स बॅचलर पार्टीचा विचार आहे तर येथे आपल्याला त्यासंदर्भात परीपूर्ण माहिती मिळेल. विविध कंपन्या खास मुलींची सेफ्टी लक्षात घेऊन खास मुलींच्या बॅचलर पार्ट्या आणि टूर पॅकेज देत आहेत. जाणून घेऊयात अशाच काही पॅकेजेसविषयी.\nमुलींच्या टूरसाठी कोणत्या गोष्टी असतात जास्त महत्वाच्या...\nकोक्स अॅन्ड किंगचे अधिकारी थॉमस यांनी सांगितले, की या ट्रिप फक्त मुलींसाठी तयार केल्या जातात. यामध्ये मुलींच्या सुरक्षिततेपासून त्यांचे खाणे-पिणे त्यांची लाईफ स्टाईल या सर्वांचा विचार केला जातो. या पॅकेजेसमधील हॉटेल्स शहरातच असतात आणि स्पा, शॉपिंग ,फूड अशा बऱ्याच सोयी असतात. स्पामध्ये एक सेशन मोफत असते. या पॅकेजेसमध्ये पब्स आणि बारचाही समावेश असतो.\nभारतात गोव्याला ट्रीपसाठी जास्त प्राधान्य दिले जाते. हे ठिकाण कोणत्याही पार्टीसाठी आणि बॅचलर पार्टीसाठी खूप परफेक्ट आहे. येथील बीच, कसिनो, नाईट क्लब, पब्ज, रेस्तराँ आणि हॉटेल सहज मिळतील. येथे वॉटर स्पोर्टचेही पर्याय उपलब्ध आहे.\nपॅकेज - दोन रात्री तीन दिवस\nपॅकेजची किंमत - 15000 ते 20000 रुपये\nपॅकेज मधील सुविधा - येण्या जाण्याचे विमानाचा खर्च, हॉटेल आणि ब्रेकफास्ट\nआणखी पॅकेजेससाठी पाहा पुढील स्लाईड...\nपुद्दुचेरीचे सुंदर हेरिटेज, लँडस्केप आणि फ्रेंच कॅफे खूप प्रसिद्ध आहेत. बॅचलर पार्टीसाठी ही जागा खूप छान आहे. येथील बीच रेस्तरॉ आणि बिअर प्रसिद्ध आहे. ही तुमच्या बजेटमध्ये होणारी ट्रिप आहे.\nपॅकेज - दोन रात्री तीन दिवस\nपॅकेजची किंमत - 20,000 रुपये\nपॅकेज मधील सुविधा - येण्या-जाण्याचे विमानाचे ��र्च, हॉटेल आणि ब्रेकफास्ट\nइंडोनेशियाच्या बालीमध्ये जगातील सर्वात सुंदर बीच आहेत. ही खूप शांत आणि सुंदर जागा आहे. हे भारतात हनिमून डेस्टिनेशन म्हणून प्रसिद्ध आहे. या ठिकाणी गर्ल्स ट्रिपसुद्धा प्लॅन केली जाऊ शकते. टूर कंपन्या येथील ट्रीपसाठी खूप पॅकेजेस देत आहेत.\nपॅकेज - पाच दिवस चार रात्री\nपॅकेजची किंमत - 60,667 रुपये.\nपॅकेज मधील सुविधा - येण्या जाण्याचे विमानाचा खर्च, हॉटेल आणि ब्रेकफास्ट\nआणखी पॅकेजेससाठी पाहा पुढील स्लाईड...\nदुबईला शॉपिंग हब म्हणून ओळखले जाते. येथे रेडिमेड गारमेंट्सपासून ज्वेलरीचेही खूप पर्याय उपलब्ध आहेत. दुबईमध्ये पाम ट्री, बुर्ज खलिफा, बीच आणि नाईट सफारी यांसारखी ठिकाणे आहेत. येथे स्पा आणि वेलनेससाठीही खूप पर्याय उपलब्ध आहेत.\nपॅकेज - पाच दिवस चार रात्री\nपॅकेजची किंमत - 85,265 रुपये प्रति व्यक्ती.\nपॅकेज मधील सुविधा - येण्या जाण्याचे विमानाचा खर्च, हॉटेल आणि ब्रेकफास्ट\nजूनमध्ये आतापर्यंत सरासरीपेक्षा ४४% कमी पाऊस; रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढाव्यावर परिणाम होण्याची शक्यता, महागाईत वाढीची भीती\nचीनच्या बँकांनी आरकॉमला मागितले 15 हजार काेटी\nजेटचे उड्डाण सुरू होण्याची अपेक्षा कमी, बँका एनसीएलटीत जाणार; बँका म्हणाल्या - एतिहाद आणि हिंदुजाकडून कोणताच प्रस्ताव मिळाला नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/naseeruddin-shah-comments-india-opnion", "date_download": "2019-06-20T15:29:49Z", "digest": "sha1:MPO6DYYR2LUETBA7IRYKMRLUKJMB5FQD", "length": 20640, "nlines": 80, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "देशाला आज आणखी अनेक नसिरुद्दीन शहांची गरज का आहे? - द वायर मराठी", "raw_content": "\nदेशाला आज आणखी अनेक नसिरुद्दीन शहांची गरज का आहे\nभोवतालच्या घटनांबद्दल बॉलीवूडमधील अनेक कलाकार अलिप्त असतांना, नसिरुद्दीन शहा मात्र आपल्या मतांबाबत सातत्य राखीत वेळोवेळी हेच सिद्ध करत आले आहेत की, त्यांचे पाय मातीचे नाहीत.\nजमावाकडून होत असलेल्या हिंसेच्या वाढत्या घटना आणि एका पोलीस कर्मचाऱ्याच्या हत्येपेक्षा एका गायीच्या मृत्यूला मिळालेले अधिक महत्त्व यांच्याबाबत नसिरुद्दीन शहा ह्यांनी अलिकडेच केलेल्या टिप्पणीमुळे उजव्यांना क्रोध अनावर झाला याबद्द्ल अजिबात आश्चर्य वाटायला नको. आज घडीला देशात जे काही घडते आहे त्यावर टीका करणारी कोणतीही टिप्पणी म्हणजे, आपले आदर्श असलेले नरेंद्र मोदी ह्यांच���यावर केलेला दोषारोप असेच हिंदुत्ववाद्यांना वाटत असते. ही टीका हिंदुत्वविरोधी असल्याचा त्यांचा ठाम समज असतो, आणि पुन्हा त्यात गोवंशाचा मुद्दा येताच ह्या रागाला अधिकच विखारी स्वरूप प्राप्त होते. शिवाय शहा हे मुस्लीम. एका मुस्लिमाने आपल्या मनातील असे काही व्यक्त करणे म्हणजे फितुरीच\nशहा ह्यांनी आपली मते कधीही लपवून ठेवलेली नाहीत. आपली मते खुलेआम व्यक्त करतांना त्यांनी आपल्या व्यवसायाला आणि त्यातील नामवंतांनाही कधी सोडले नाही. ८० च्या दशकात, त्यावेळी समांतर चित्रपटात काम करीत असलेल्या शहा ह्यांनी, कलात्मक म्हणवणारे चित्रपट सुमार दर्जाचे आणि ढोंगी असल्याचे मत व्यक्त करीत सिनेसृष्टीचा रोष ओढवून घेतला. आपल्या मुलाखतींमधून त्यांनी राजेश खन्नाचा अभिनय आणि अमिताभ बच्चनचे चित्रपट ह्या दोन्हींना मोडीत काढले आहे. अलिकडेच “विराट कोहली जगातील सर्वाधिक वाईट वर्तन करणारा खेळाडू” असल्याच्या काही लोकांच्या मताला त्यांनीही दुजोरा दिला आहे.\nराजकीय घडामोडींकडे त्यांचे लक्ष असते, त्यांचे वाचन उत्तम आहे आणि ताज्या घडामोडींवर विचारपूर्वक मत मांडण्याबाबत त्यांचा लौकिक आहे. ते संपूर्णत: धर्मनिरपेक्ष आहेत. आपल्या मुलांवर त्यांनी कोणत्याही धर्माचा स्वीकार करण्याची सक्ती न करता स्वत:चा मार्ग निवडण्याचे स्वातंत्र्य त्यांना दिले आहे. पाकिस्तानी कलाकारांना भारतात शत्रुत्वाची वागणूक मिळते, भारतीय कलाकारांना मात्र अशा प्रश्नांचा सामना पाकिस्तानमध्ये करावा लागत नाही ह्या त्यांनी व्यक्त केलेल्या मतामुळे २०१५ साली त्यांना शिवसेनेच्या निदर्शनांना सामोरे जावे लागले होते. आपण मुस्लिम असल्यामुळे आपल्याला अशा प्रकारच्या त्रासाला सामोरे जावे लागते असे त्यावेळी त्यांनी म्हटले होते.\nते त्यांच्या व्यक्तिमत्वाला साजेसे असेच वागले आहेत. आणि अशा मतांबाबत असहिष्णू असलेल्या उजव्या हिंदुत्ववाद्यांनीही ते नेहेमी जे करतात त्याचीच पुनरावृत्ती केली, अजमेर मध्ये होत असलेल्या साहित्य महोत्सवामधील शहा ह्यांच्या उपस्थितीला आक्षेप घेतला. त्यावेळी, राजस्थान मधील अशोक गेहेलोत सरकारने घेतलेली मुळमुळीत भूमिका ही एका अर्थाने भविष्याची नांदीच होती. मग हा कार्यक्रम पुष्कर मधील एका जेमतेम गर्दीच्या कार्यक्रमात हलवला गेला. तिथे शहा ह्यां��्या हस्ते एका पुस्तकाचे प्रकाशन झाल्यावर आपल्या चाहत्यांना त्यांनी एक व्हिडीओ मेसेज पाठवला.\nही कृती करून ते हिंदुत्ववाद्यांपेक्षा सरस ठरले आहेत. आपल्या वक्तव्यावरुन माघार न घेता त्यावर ते ठाम राहिले. “कोणाच्या तरी भावना दुखावल्याबद्दल” वगैरे माफी मागणारे पोकळ निवेदन त्यांनी प्रसृत केले नाही, शांतता प्रस्थापित करण्यासाठी कोणा वजनदार व्यक्तीची मदत पण मागितली नाही, आणि ते गप्पही बसले नाहीत. सहसा, वादाचा धुरळा उठला की एखाद्या वजनदार, बड्या माणसाकडे धाव घ्यायची, सपशेल शरणागती घेणारा माफीनामा जाहीर करायचा आणि त्यानंतर पुन्हा कधीही तोंड सुद्धा न उघडण्याची शपथ घ्यायची अशा वाटेने जाणाऱ्या त्यांच्या व्यवसायबंधूंपेक्षा म्हणूनच ते वेगळे ठरतात. अमिताभ बच्चन सारख्या काही कलाकारांनी तोंड न उघडण्याची कला अशा सफाईने साध्य केली आहे की जणू ते एका वेगळ्याच अशा समांतर दुनियेत वावरत आहेत, जिथे भोवताली घडणाऱ्या कोणत्याही गोष्टींचा स्पर्श सुद्धा होत नसावा. एरवी कमालीचा संवेदनशील असणारा आमीर खान सारखा कलाकार एखादा फटका बसताच एक शब्द सुद्धा न उच्चारण्याची जणू शपथ घेतो. आणि करण जोहरसारखे काही असेही आहेत, ज्यांना धमकीचे केवळ संकेत मिळाले तरी ते लाचार होऊन माफी मागतात.\nशहा ह्यांनी ह्यापैकी काहीही केले नाही. उलट शांतपणे हे सारे झुगारून देत, एक नागरिक आणि सृजनशील कलाकार म्हणून अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या आपल्या हक्काचे त्यांनी समर्थन केले आहे. ते वादग्रस्त विधाने करणाऱ्यांपैकी किंवा अधिकार नसलेल्या एखाद्या विषयावर भाष्य करणारेही नाहीत. त्यांचा प्रतिसाद विचारपूर्वक, प्रश्नांवर दीर्घकाळ विचार करून मग दिलेला असतो.\nह्या वेळीही, त्यांनी काढलेले उद्गार हे एखाद्या वार्ताहराने आपला सवंग राजकीय मुद्दा सिध्द करण्यासाठी जाहीरपणे हातात माईक खुपसल्यावर काढलेले उत्स्फूर्त उद्गार नव्हते. एके काळी सरकारी सेवेत असलेले हर्ष मांदेर ह्यांनी सुसंवादाचा संदेश पसरवण्यासाठी सुरू केलेल्या ‘कारवाँ-ए-मोहब्बत’ या संपूर्ण देशभरच्या प्रवासासाठी तयार केल्या जात असलेल्या दृक्श्राव्य चित्रफितीसाठी ते अतिशय संयत स्वरात बोलले आहेत.\nआणि कोणती सूज्ञ व्यक्ती शहा यांच्याशी सहमत होणार नाही निरपराध व्यक्तींची हत्या करणारे संघटित गट ज्या तऱ्हेने त्यातून सहज सुटून जातात ती बाब कोणत्याही भारतीयाला चिंता वाटावी अशीच आहे. ज्या देशात ‘अयोग्य’ आहार घेतल्याबद्दल एखाद्याला मारहाण केली जाते किंवा फेसबुकवर लिहिलेल्या एखाद्या निरुपद्रवी कॉमेंटबद्दल अटक केली जाते अशा देशात आपली मुले वाढत आहेत याबाबत आज अनेक पालक चिंतित आहेत. अशा वेळी, ज्याला व्यासपीठ उपलब्ध आहे, आणि स्वतःचा असा आवाज आहे अशा नागरिकांनी ठाम उभे राहणे आणि आपली दखल घ्यायला भाग पाडणे हे त्यांचे कर्तव्यच आहे.\nभारतात मात्र अगदी उलट गोष्टी घडत आहेत. माध्यमांनी गुळमुळीत भूमिका घेतलेली आहे, उद्योगपती दबक्या आवाजात कुजबुज करीत आहेत. सत्ताधारी किंवा त्यांची विचारसरणी यांच्यावर अगदी दूरान्वयानेही टीका असलेल्या गोष्टी ऐकू येईल-न येईल अशा स्वरात बोलल्या जातात आणि त्यासोबत आपली ही मते निनावी ठेवण्याची विनंती पण केली जाते एरवी अतिशय मातब्बर पण परिणामांच्या भीतीने कोणत्याही वादग्रस्त मुद्द्यावर बोलण्याचे टाळणाऱ्या कितीतरी व्यक्ती आजूबाजूला दिसत नाहीत का\nचित्रपट उद्योगाबाबत बोलायचे तर, या कृत्रिम झगमगत्या दुनियेत सर्वांचेच पाय मातीचे आहेत हेच वास्तव आहे. काहींनी आनंदाने सत्तेशी सोयरिक जमवली आहे आणि ते त्यांच्या बाजूने बोलायला आणि उभे राहायला तयार आहेत आणि अन्य कलाकारांनी गप्प राहणे पसंत केले आहे.\nह्या पार्श्वभूमीवर नसिरुद्दीन शहा ह्यांचा परखडपणा केवळ उल्हसित करणाराच नाही तर स्वागतार्ह आहे. ते एक सन्माननीय कलाकार आणि प्रतिष्ठित व्यक्ती आहेत. आपल्या भूमिकेबाबत ते ठाम आहेत त्यामुळे त्यांच्या मतांना किंमत आहे. त्यांच्या मतांना असलेल्या ह्या प्रतिष्ठेमुळे उजव्या विचारसरणीच्या अनुयायांच्या आणि त्यांच्या नेत्यांच्या रागाचा पारा चढतो आहे. त्यांना शहा ह्यांच्याकडे दुर्लक्ष करता येत नाही आणि सार्वजनिक वर्तुळात त्यांच्या म्हणण्याला असलेले वजन त्यांना ठाऊक आहे. त्यांना शहा यांचे भय वाटते. आणि म्हणूनच ते हात धुवून त्यांच्या मागे लागले आहेत.\nआणि म्हणूनच, आज कधी नव्हे इतकी देशाला आणखी अनेक नसिरुद्दीन शहांची गरज आहे.\n‘मनरेगाकडे पद्धतशीरपणे दुर्लक्ष’: भारतातील ख्यातनाम व्यक्तींचे पंतप्रधानांना खुल्या पत्रातून आवाहन\nधनगर समाजासाठी अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस\nलोकसंख्येत येत्या ९ वर्षांत भारत चीनच्या पुढे\nशांघाई सहकार्य संघटना भारतासाठी महत्त्वाची का\nओम बिर्ला नवे लोकसभा सभापती\n२० व्या शतकातल्या आण्विक चाचण्यांचा परिणाम महासागरांच्या तळांपर्यंत\nआधार डेटा पुन्हा खाजगी क्षेत्रासाठी खुला\nचोरीच्या संशयावरून दलित मुलाला मारहाण\nमुझफ्फरपूर मेंदूज्वर साथ : मृत मुलांचा आकडा १०८\nरक्षकांपासून रक्षण कोण करेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A4%BE&search_api_views_fulltext=%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A4%BE&f%5B0%5D=field_site_section_tags%3A46", "date_download": "2019-06-20T15:53:27Z", "digest": "sha1:KEGGKQJLEID2UEFD5RLJEDRGQCE7OGR7", "length": 14929, "nlines": 257, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nगुरुवार, जून 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर गुरुवार, जून 20, 2019\nसर्व बातम्या (6) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (1) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nपाकिस्तान (4) Apply पाकिस्तान filter\nइस्लाम (3) Apply इस्लाम filter\nसुधीर काळे (3) Apply सुधीर काळे filter\nअत्याचार (2) Apply अत्याचार filter\nडोनाल्ड ट्रम्प (2) Apply डोनाल्ड ट्रम्प filter\nदहशतवाद (2) Apply दहशतवाद filter\nधार्मिक (2) Apply धार्मिक filter\nबलुचिस्तान (2) Apply बलुचिस्तान filter\nमुस्लिम (2) Apply मुस्लिम filter\nअफगाणिस्तान (1) Apply अफगाणिस्तान filter\nअरबी समुद्र (1) Apply अरबी समुद्र filter\nअर्थशास्त्र/गुंतवणूक (1) Apply अर्थशास्त्र/गुंतवणूक filter\nआंदोलन (1) Apply आंदोलन filter\nकाँग्रेस (1) Apply काँग्रेस filter\nगुजरात (1) Apply गुजरात filter\nठिकाणे/चीन (1) Apply ठिकाणे/चीन filter\nठिकाणे/भारत (1) Apply ठिकाणे/भारत filter\nठिकाणे/मंगोलिया (1) Apply ठिकाणे/मंगोलिया filter\nतालिबान (1) Apply तालिबान filter\nपायाभूत सुविधा/वीज (1) Apply पायाभूत सुविधा/वीज filter\nपॅलेस्टाईन (1) Apply पॅलेस्टाईन filter\nमंत्रालय (1) Apply मंत्रालय filter\nराष्ट्रवाद (1) Apply राष्ट्रवाद filter\nराहील शरीफ (1) Apply राहील शरीफ filter\nवॉशिंग्टन (1) Apply वॉशिंग्टन filter\nआणखी एक नवा बांगलादेश जन्म घेण्याच्या वाटेवर...\nमूळ लेखक : ताहा सिद्दीकी; मराठी अनुवाद : सुधीर काळे (sbkay@hotmail.com) आजपासून बरोबर एक वर्षापूर्वी पाकिस्तानच्या दक्षिणेला असलेल्या कराची बंदरात नकीबुल्ला मेहसूद नावाच्या एका तरुणाला एका बेगडी चकमकीत गोळीबाराने ठार मारण्यात आले. सुरवातीला पाकिस्तानी तालीबानचा तो एक कट्टर सभासद असल्याचा व...\nट्रम्प यांचा सावळा गोंधळ; आखाती देश-इस्राईलचे संबंध सुधारले\nअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या इस्रायल-पॅलेस्टाईन यांच्यामध्ये समेट घडवून तिथे शांतता प्रस्थापित करण्याच्या धोरणाची कोनशिला होती. मध्यपूर्वेतील भूतपूर्व शत्रुराष्ट्रांमधील परस्पर संबंधांची पुनर्रचना करायची आणि ती यशस्वी होऊ लागल्याचे संकेत दिसूही लागले आहेत. आखाती राष्ट्रें अजून...\nइराण-सौदी अरेबियामध्ये पेटलेल्या आगीत सापडलेला पाकिस्तानी सरसेनापती\nमाझ्यातर्फे दोन शब्द या लेखाच्या विषयाचा परिचय म्हणून..... या लेखाचे मूळ लेखक श्री. ब्रूस रीडल हे खूप प्रसिद्ध प्रशासक असून त्यांनी बर्‍याच अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे खास सल्लागार व प्रशासक म्हणून काम केलेले आहे. साधारणपणे त्यांचे नांव रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्राध्यक्षांच्या कारकीर्दीत ऐकू येते. मी...\nबलुचिस्तानमधील बंडाळीची ७० वर्षं..\nबलुचिस्तानची राजधानी क्वेट्टा रात्रीच्या वेळी.. #SakalFeatures pic.twitter.com/6zNIjmPNe9 — eSakal.com (@eSakalUpdate) September 20, 2017 पाकिस्तानच्या दक्षिणेकडील अशांत बलुचिस्तान प्रांतातील बंडाळीला पुढच्या वर्षी ७० वर्षें पूर्ण होतील. या सात दशकातील बहुतांश काळात ही बंडाळी तूलनेने जरी सौम्य...\nकडव्या मोदींचा बलुचिस्तानात हस्तक्षेप नको\n(वाचकांना एक खास विनंती हा लेख लिहिलेले लेखक माझ्या ई-मेलद्वारा परिचयाचे झाले आहेत. सध्या ते वॉशिंग्टन येथे काम करतात. \"बलोच हाल' या वृत्तपत्राचे ते मुख्य संपादकही आहेत. एके काळी ते ज्या पोटतिडिकेने बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यावर लिहीत; ती पोटतिडीक काहीशी कमी झाली आहे, असे हा लेख वाचून मला वाटते....\nβ चीनचा 'ड्रॅगन' चौखूर का उधळला\nएखाद्याविषयी फार स्तुती ऐकण्यात यावी आणि खरंच तो तितका असेल का, अशी असूयामिश्रित शंका यावी आणि जसजसं तुम्ही भेटत जाल, तसतसे त्याच्या व्यक्तिमत्वाचे पदर उलगडत जावे आणि स्तुतीच्या खरेपणाची खात्रीच नव्हे, तर त्यावर लोभ जडावा, असा चीन आहे. चीन आपला फार लाडका शेजारी नाही; पण आज भारताचे किती शेजारी खरे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://punerispeaks.com/page/3/", "date_download": "2019-06-20T16:14:28Z", "digest": "sha1:GRZNDRYHXTW7LDNJCM6HQDDT2P63GDDD", "length": 7566, "nlines": 111, "source_domain": "punerispeaks.com", "title": "Puneri Speaks - Page 3 of 70 - Punerispeaks.com Your One Stop Destination For Funny Content and News", "raw_content": "\nआधुनिक लोकशाहीतील नागरिकांचे अधिकार, राजकारण्यांना कसे वागवावे\nGeneva Conventions जिनेव्हा करार माहिती जिनेव्हा करार आणि त्यांचे अतिरिक्त प्रोटोकॉल हे आंतरराष्ट्रीय मानवीय कायद्याचे आधार आहेत, युद्धादरम्यान सैनिक व … Read More “Geneva Conventions Information, Geneva Conventions Protocols”\nसॅमसंग ग्राहक सेवा केंद्राला वैतागून ग्राहकाकडून २१००० च्या फोनची तोडफोड\nभारतीय स्मार्टफोन बाजार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मोबाइल उत्पादक कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नियमितपणे नवनवीन मॉडेल बाजारात आणत आहेत. परंतु … Read More “सॅमसंग ग्राहक सेवा केंद्राला वैतागून ग्राहकाकडून २१००० च्या फोनची तोडफोड”\nश्रीकांत कर्वे: ५३ बेजबाबदार लाचखोर RTO अधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखवणारे आजोबा\nRTO मध्ये गेल्यावर मनस्ताप झाला नाही असा व्यक्ती सापडणे दुर्मिळ. एजंट चा सुळसुळाट आणि उर्मट अधिकारी यांची मिलीभगत सामान्य नागरिकांच्या … Read More “श्रीकांत कर्वे: ५३ बेजबाबदार लाचखोर RTO अधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखवणारे आजोबा”\n९० च्या काळात अनुभवायला मिळणार फटफटी चा अनुभव आता पुन्हा अनुभवायला मिळणार आहे. डोळ्यांवर गॉगल, मिशांना मारलेला ताव, रुबाबदार रांगडा … Read More “JAWA Showroom in Pune: India’s First JAWA Showroom Inaugurated in Pune”\nसर्वात सुंदर चहा : जागतिक चहा दिन\n१५ डिसेंबर 15 December World Tea Day आज जागतिक चहा दिन World Tea Day… त्यानिमित्ताने थोडंसं गंमतीशीर पण रोचक… पिशवी गरम … Read More “सर्वात सुंदर चहा : जागतिक चहा दिन”\nमराठा जातीचा दाखला कसा काढायचा\nमराठा समाजाला जातीचे दाखले Maratha Caste Certificate देणे जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, सेतू कार्यालयात सुरू झाले आहे. मराठा जातीचा दाखला कसा … Read More “मराठा जातीचा दाखला कसा काढायचा\nThackeray: ‘ठाकरे’ चित्रपटात बाळासाहेबांना आवाज कुणाचा\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या लोकांच्या मनावर राज्य केले आहे. त्यांचा जीवनप्रवास लवकरच मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे. शिवसेनेचे प्रवक्ते खासदार … Read More “Thackeray: ‘ठाकरे’ चित्रपटात बाळासाहेबांना आवाज कुणाचा\nशिवाजी महाराज घोषणा: शिवाजी महाराज गारद अर्थ काय\nएसपीज बिर्याणी हाऊस च्या जेव��ात आढळली अळी, मालकाचा उद्धटपणा | VIDEO\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून तीन दिवस पुणे दौऱ्यावर\nरातोरात प्रसिद्ध झालेल्या खेळणी विक्रेत्यांला अटक\n मुंबईतील इडलीवाला चटणी बनवण्यासाठी संडासचे पाणी वापरताना सापडला | VIDEO\nराज्यात वळवाचा पाऊस पडण्याची शक्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/heavy-rain-in-beed-district/", "date_download": "2019-06-20T16:16:06Z", "digest": "sha1:Q4TRAZGO4QYCEBOVVT2MITVNOZ64CLSU", "length": 6689, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मान्सूनपूर्व पावसाने शेतकर्‍यांना दिलासा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › मान्सूनपूर्व पावसाने शेतकर्‍यांना दिलासा\nमान्सूनपूर्व पावसाने शेतकर्‍यांना दिलासा\nशहरासह जिल्ह्यात गुरुवारी विविध ठिकाणी वादळी वार्‍यासह जोरदार पाऊस झाला. अनेक ठिकाणी किरकोळ पाऊस झाला तर काही तालुक्यात चांगला पाऊस झाल्याने बंधारे हाऊसफु ल्ल झाली. महसूल विभागाने शुक्रवारी सकाळी घेतलेल्या नोंदीनुसार गुरुवारी रात्री सरासरी 3.6 मि.मी. पाऊस झाला. दरम्यान, वादळी वार्‍यामुळे काही भागांतील घरावरील पत्रे उडून गेले होते.\nबीड शहरात गुरुवारी दुपारी वादळी वार्‍यासह पाऊस झाला. यानंतर रात्री उशीरा जिल्ह्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली. यामध्ये आष्टी तालुक्यात सर्वाधिक सरासरी 15.3 मिमी पाऊस झाला. त्या खालोखाल पाटोदा तालुक्यात 5.8 मिमी, शिरूर तालुक्यात 5 मिमी, अंबाजोगाई तालुक्यात 6.4 मिमी, केज तालुक्यात 6 मिमी, धारूर तालुक्यात 1 मिमी तर गेवराई तालुक्यात 0.1 मिमी पावसाची नोंद घेण्यात आली आहे.\nगुरूवारी रात्री वादळी वार्‍यासह झालेल्या पावसामुळे पाटोदा व शिरूर तालुक्यातील काही भागात नुकसान झाले आहे. यामध्ये काही ठिकाणी घरांवरील पत्रे उडून गेले आहेत. याशिवाय पाटोदा तालुक्यातील धनगर जवळका, चुंभळी, येवलवाडी, तांबाराजुरी, शिखरवाडी, कुटेवाडी या भागातील जनावरांच्या गोठ्यावरील पत्रे उडून जाण्यासह या भागात तसेच पैठण-पंढरपूर रोडलगत वीज मंडळाचे कामे सूर होती. त्यातील विद्युत खांब या पावसाने खाली पडले नागरिकांना उकाड्यापासून काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.\nजिल्ह्यात गतवर्षी वार्षिक सरासरीच्या 105 टक्के पाऊस झाला होता. गतवर्षी मुबलक पाऊस झाल्याने यंदा पाणीटंचाई तेवढी जाणवली नाही, मात्र यावर्षी उन्हाची तीव्रता अधिक होती. गेल्या काही दिवसांपास���न प्रचंड उकाडा जाणवत असल्याने यापासून सुटका होण्यासाठी विशेषतः शहरी भागातील नागरिक पावसाच्या प्रतीक्षेत होते. मान्सूनपूर्व पावसाने मोठा दिलासा शेतकर्‍यांना दिला.\nपावसाचा महसूल मंडळनिहाय आढावा\nकेज तालुक्यातील होळ महसूल मंडळात सर्वाधिक 42 मि.मी. पावसाची नोंद झाली. या खालोखाल आष्टी तालुक्यातील पिंपळा मंडळात 30 मि.मी., टाकळसिंग मंडळात 23 मि.मी., बर्दापूर मंडळात 18 मि.मी., दौलावडगाव मंडळात 16 मि.मी. इतका पाऊस झाला आहे.\nकृषी योजनांसाठी यापुढे शेतकऱ्यांसाठी एक अर्ज योजना\nराज्यात शिक्षक भरतीचा बोजवारा\nलालबागच्या राजाचा ८६ वा पाद्यपूजन सोहळा उत्साहात\nलग्नाच्या तिसऱ्याच दिवशी नवविवाहिता प्रियकरासोबत फरार\nसीमा प्रश्नावर भाजप का बोलत नाही\nकृषी योजनांसाठी यापुढे शेतकऱ्यांसाठी एक अर्ज योजना\nलालबागच्या राजाचा ८६ वा पाद्यपूजन सोहळा उत्साहात\nसीमा प्रश्नावर भाजप का बोलत नाही\nझेडपी शाळांच्या दुरुस्तीसाठी दोनशे कोटी : पंकजा मुंडे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Ganesh-idols-do-not-want-reincarnation-again/", "date_download": "2019-06-20T15:10:12Z", "digest": "sha1:PNOJKMMCVIWOTAOHDJGQNZO4QIEA5OUH", "length": 9097, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " गणेशमूर्तींची पुन्हा विटंबना नको | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › गणेशमूर्तींची पुन्हा विटंबना नको\nगणेशमूर्तींची पुन्हा विटंबना नको\nकराड : प्रतिभा राजे\nगणेश विसर्जनाला अनेक गणेश मुर्ती विसर्जित केल्या जातात. कृष्णेच्या खोल पाण्यात विसर्जन केलेल्या पाण्यात न विरघळणार्‍या मूर्ती पाणी कमी झाल्यानंतर उघड्यावर पडल्या जातात. हे विदारक व भावनेला हेलावणारे दृष्य अनेक वर्षापासून कृष्णा नदीत दिसत आहे. ही विदारकता थांबवण्याचे काम गणेशभक्तांनाच शक्य आहे. त्यामुळे यंदापासून शाडूच्याच मुर्तीच वापराव्यात, असे आवाहन पालिकेच्यावतीने केले आहे.\nगेल्या तीन वर्षापासून येथील कृष्णा नदीमध्ये विसर्जन केलेल्या गणेशमूर्ती नदीतील पाणी कमी झाल्याने उघड्या पडल्या होत्या. या सर्व मूर्तींचे विसर्जन नगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे अधिकारी, माजी आरोग्य सभापती विजय वाटेगावकर, तसेच कर्मचार्‍यांनी 600 हून अधिक मुर्तींचे पुन्हा जलकुंडामध्ये विसर्जन केले होते. उघड्यावर पडलेल्या या मुर्तींचे चित्र एवढे विदारक व भयानक होते की नागरिकांनीही पालिका कर्मचार्‍यांना तात्काळ मदत करत मूर्ती उचलण्यात आल्या. व त्यांचे पुन्हा विसर्जन करण्यात आले.\nदरवर्षी पालिका चौकाचौकात जलकुंभ तयार करून मूर्ती जलकुंभामध्ये विसर्जित करण्याचे आवाहन करत असते. नागरिकांमध्ये जागृती होत आहे मात्र पुरेशा प्रमाणात जागृती होणे गरजेचे होणे गरजेचे आहे. पालिकेने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देवून गत वर्षी 2 हजार गणेशमूर्तींचे जलकुंभामध्ये विसर्जन करण्यात आले. तर 8 गणेशमंडळांनी मूर्ती जलकुंभामध्ये विसर्जित करण्यात आल्या होत्या. येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनीही कुत्रिम तळ्यामध्ये मूर्तीचे विसर्जन केले होते. नागरिकांनी जागरूता दाखवत यावर्षी किमान दुप्पट, तिप्पट संख्येने गणेशमूर्ती विसर्जित करणे गरजेचे आहे. शिवाय शाडूच्याच मूर्तींचे पूजन केले तरच गणेशमूर्तींची विटंबना थांबेल. तसेच निर्माल्य कुंडामध्ये निर्माल्य जमा केल्यास कृष्णा घाटावर अस्वच्छता पसरणार नाही. स्वच्छतेसाठी हा हातभार होईलच परंतु आरोग्यसाठीचा पालिकेच्या या उपक्रमास नागरिकांनी हातभार लावावा, असे आवाहन करण्यात आले आहे.\nदरवर्षी पालिकेकडून पुन्हा विसर्जन\nकृष्णेचे पाणी आटल्यानंतर उघड्यावर पडलेल्या हजारभर मूर्तींचे पालिकेला दरवर्षी पुन्हा विसर्जन करावे लागते. पहाटे पासून अधिकारी, कर्मचारी यासाठी कार्यरत रहात असतात. या मूर्ती वॉटर वर्क्स येथील कृत्रिम तळ्यामध्ये विसर्जित करण्यात येतात तर कधी तळ्यामध्ये एवढी जागा नसल्याने उर्वरित मूर्ती बोटीच्या सहाय्याने नदीपात्रात खोलवर विसर्जित करण्यात येतात. दरवर्षी पालिकेसाठी हे वाढीव काम झाले आहे.\nप्लॅस्टर विरघळण्यास किमान 6 महिन्याचा कालावधी\nप्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूतीर्र् पाण्यात लवकर विरघळत नाहीत. किमान सहा महिन्यांचा कालावधी यासाठी लागतो. तोपर्यंत पाण्यात या मूर्ती तशाच पडून राहतात. टेंभूचे पाणी अडवले किंवा कृष्णेचे पाणी कमी झाले तर या मूर्ती उघड्या पडतात. या मूर्तींचे हात, पाय,डोके तुटलेल्या अवस्थेत असतात. हे दृष्य अत्यंत विदारक असते. ज्या मूर्तींचे आपण भक्तीभावाने पूजन करतो. कोठेही धक्का लागू नये याची काळजी घेतो. त्याच मूर्तींचे विसर्जन केल्यानंतर अशी अवस्था न बघवणारी व काळीज हेलावणारी असते. त्यामुळे ही अवस्था पाहूनही आपण शहाणे केव्हा होणार\nराज्यात शिक्षक भरतीचा बोजवारा\nलालबागच्या राजाचा ८६ वा पाद्यपूजन सोहळा उत्साहात\nलग्नाच्या तिसऱ्याच दिवशी नवविवाहिता प्रियकरासोबत फरार\nसीमा प्रश्नावर भाजप का बोलत नाही\nझेडपी शाळांच्या दुरुस्तीसाठी दोनशे कोटी : पंकजा मुंडे\nलालबागच्या राजाचा ८६ वा पाद्यपूजन सोहळा उत्साहात\nसीमा प्रश्नावर भाजप का बोलत नाही\nझेडपी शाळांच्या दुरुस्तीसाठी दोनशे कोटी : पंकजा मुंडे\nदोन वेगळी उत्तर देताना झोपा काढता का", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Shiva-temples-in-Karad/", "date_download": "2019-06-20T15:51:43Z", "digest": "sha1:CYBUZ2JXJAZ7E3HV6A55X2RKK2SJSV4M", "length": 8371, "nlines": 51, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कराडातील शिवमंदिरे भाविकांचे शक्तिपीठे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › कराडातील शिवमंदिरे भाविकांचे शक्तिपीठे\nकराडातील शिवमंदिरे भाविकांचे शक्तिपीठे\nकराड : प्रतिभा राजे\nईश्‍वर म्हणजे शिव. देवांचाही देव महादेव म्हणून शिवशंकराची पूजा भक्तीभावाने केली जाते. कराडमध्ये संगमेेश्‍वर, हाटकेश्‍वर, कमळेश्‍वर, रूद्रेश्‍वर, कोयनेश्‍वर, सोेमेश्‍वर आदी शिवमंदिरे आहेत. ही मंदिरे म्हणजे कराड व परिसरातील भाविकांची शक्तिपीठे आहेत. महाशिवरात्री, श्रावण महिन्यातील सोमवार, तसेच दर सोमवारी याठिकाणी शिवभक्तांची गर्दी असते. कराडमधील सर्व शिवमंदिरातील गाभार्‍यातील महादेवाची पिंड मन प्रसन्न करून स्फूर्ती देणारी आहे.\nप्र्रीतिसंगमाजवळचे हे प्राचीन मंदिर आहे. या मंदिरात चौमुखी ब्रम्हदेवाची मुर्ती आहे. संपूर्ण भारतात पुष्करतीर्थ, माहुली व कराड या तीनच ठिकाणी अशी मूर्ती आहे. गाभार्‍यामध्ये महादेवाची पिंड आहे.\nकराडचे हे ग्रामदैवत आहे. गाभार्‍यातील पिंड पाच फुट उंचीची आहे. या मंदिरात प्रवचने, कीर्तने, पुराणे इत्यादी धार्मिक कार्यक्रम सुरू असतात.\nकृष्णाकाठी असणारे प्राचीन शिवमंदिर आहे. हे स्वयंभू शिवाचे मंदिर मानले जाते. पिंड गाभार्‍यात असून, नंदी मात्र एकदम बाहेर आहे. देवळाच्या भोवती तट आहेत. .\n1739 साली सरदेशमुखांनी हे मंदिर बांधले आहे. त्याअगोदर त्याठिकाणी एक लहानसे हेमाडपंथी देऊळ आहे. गाभारा व मंडप हे नक्षीदार खांबांनी युक्त आहे.\n1734 साली त्र्यंबकदीक्षित उमराणी यांनी बांधले. गाभार्‍यात फक्त शिवपिंड असून शिखरात अनेक देवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहे���.\nया पिंडीवर रूद्राक्षासारखी केशरचना असलेला अडीच फूट घेराचा मानवी चेहरा आहे. कृष्णा घाटाकडे हे मंदिर आहे.\nकोयनाकाठी घोडे खडक म्हणून मोठा खडक आहे. या खडकावरच हे जुने हेमांडपंती शिवमंदिर आहे. या देवळाचे शिखर व कृष्णापूल देवळाचे शिखर समुद्रसपाटीपासून पातळी एक असावी. त्यामुळे कोयनेश्‍वर देवळाचे शिखर बुडाले की कृष्णा पुलावरून पाणी गेले असे समजले जाते.\nपुरातन व जागृत देवस्थान आहे. मंदिरात शंकर, पार्वती, गणेश यांच्या मूर्ती आहेत. महादेवाची शाळुंखी साडेतीन ते पाच फुट उंच असून त्यावर तांब्याच्या नागांच्या फणा दोन फुट उंच आहे. समोर नंदी व कासव आहे. महादेवाची शाळुंखी साडेतीन ते पाच फूट उंच असून त्यावर तांब्याच्या नागांच्या फणा दोन फूट उंच आहे. मंदिराचे भव्य शिखर तीस फूट उंचीचे आहे. असून तामिळनाडूमधील रामेश्‍वराचे कलाकार शेरवाई यांनी केले आहे. शिखरावर संतांची व देवादिकांची चित्रे काढण्यात आली आहेत. शिखरावरील कळस तांब्याचा आहे.\nगुरूवार पेठेतील मनोर्‍यासमोर ज्ञानोबा कृष्णराव बटाणे यांनी सुमारे दीडशे वर्षापूवीं हे शिवमंदिर स्थापन केले आहे. आत खंडोबाची म्हाळसाकांत मूर्ती, एकवीरादेवी आणि स्वयंभू पिंड आहे.\nशुक्रवार पेठेतील महादेव मंदिर म्हणजे भाविकांचे श्रध्दास्थान आहे. शिवशंभूची ही मंदिरे कराडची शक्तीस्थाने आहेत.\nकृषी योजनांसाठी यापुढे शेतकऱ्यांसाठी एक अर्ज योजना\nराज्यात शिक्षक भरतीचा बोजवारा\nलालबागच्या राजाचा ८६ वा पाद्यपूजन सोहळा उत्साहात\nलग्नाच्या तिसऱ्याच दिवशी नवविवाहिता प्रियकरासोबत फरार\nसीमा प्रश्नावर भाजप का बोलत नाही\nकृषी योजनांसाठी यापुढे शेतकऱ्यांसाठी एक अर्ज योजना\nलालबागच्या राजाचा ८६ वा पाद्यपूजन सोहळा उत्साहात\nसीमा प्रश्नावर भाजप का बोलत नाही\nझेडपी शाळांच्या दुरुस्तीसाठी दोनशे कोटी : पंकजा मुंडे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Wife-murdered-case-Life-imprisonment-in-karad/", "date_download": "2019-06-20T15:15:19Z", "digest": "sha1:MFDXCJC53VEFIJUIFAZD3HWJ44PZ6FRL", "length": 4669, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पत्नीचा खून करणार्‍यास जन्मठेप | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › पत्नीचा खून करणार्‍यास जन्मठेप\nपत्नीचा खून करणार्‍यास जन्मठेप\nघरगुती कारणासह संशयावरून पत्नीचा खून करणार्‍या वारुंजी (ता.कराड) येथील आप्पासोा सुरेश धुमाळ या ���तीला कराडच्या अतिरिक्‍त जिल्हा व सत्र न्यायालयात गुरुवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. न्या. सी. पी. गड्डम यांनी ही शिक्षा सुनावली असून सरकार पक्षाकडून अ‍ॅड. मिलिंद कुलकर्णी यांनी या खटल्यात सरकार पक्षाची बाजू मांडली.\nआशा धुमाळ असे खून झालेल्या पत्नीचे नाव असून ही घटना 10 डिसेंबर 2014 रोजी वारुंजीतील धोंडवळ नावाच्या शिवारात घडली होती. आप्पासो धुमाळ याने आशा धुमाळ यांचा गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करून त्यांचा खून केला होता. याप्रकरणी कराड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात येऊन तत्कालीन पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी या गुन्ह्याचा तपास केला होता. याप्रकरणी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर या खटल्याचे कामकाज जिल्हा व सत्र न्यायालयात सुरू होते.\nन्या. गड्डम यांच्यासमोर या खटल्याचे कामकाज होऊन गुरुवारी अंतिम सुनावणी झाली. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. कुलकर्णी यांनी 26 साक्षीदार तपासले. यात पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील, संशयित धुमाळ यांची मुलगी मोहिनी धुमाळ, दोन प्रत्यक्षदर्शी यांच्या साक्षी या खटल्यात महत्त्वपूर्ण ठरल्या.\nराज्यात शिक्षक भरतीचा बोजवारा\nलालबागच्या राजाचा ८६ वा पाद्यपूजन सोहळा उत्साहात\nलग्नाच्या तिसऱ्याच दिवशी नवविवाहिता प्रियकरासोबत फरार\nसीमा प्रश्नावर भाजप का बोलत नाही\nझेडपी शाळांच्या दुरुस्तीसाठी दोनशे कोटी : पंकजा मुंडे\nलालबागच्या राजाचा ८६ वा पाद्यपूजन सोहळा उत्साहात\nसीमा प्रश्नावर भाजप का बोलत नाही\nझेडपी शाळांच्या दुरुस्तीसाठी दोनशे कोटी : पंकजा मुंडे\nदोन वेगळी उत्तर देताना झोपा काढता का", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/death-anniversary-of-death-in-two-hours-after-getting-married-in-texas-city-of-america-5980032.html", "date_download": "2019-06-20T16:06:01Z", "digest": "sha1:ULCSJAUUI2GGFRDBAQOIJ2CJEW56H2CJ", "length": 6285, "nlines": 148, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Death anniversary of death in two hours after getting married in Texas city of America | अमेरिकेत टेक्सास शहरात लग्नानंतर दोन तासांतच नवदांपत्याचा मृत्यू", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nअमेरिकेत टेक्सास शहरात लग्नानंतर दोन तासांतच नवदांपत्याचा मृत्यू\nविल्यम बायलर (२३) व त्यांची पत्नी बेली (२३) बायलर टेक्सासच्या विद्यापीठात कार्यरत होते.\nटेक्सास - अमेरिकेतील टेक्सास शहरात लग्नानंतर अवघ्या २ तासांतच ��ेलिकॉप्टरचे तुकडे झाल्याने नवविवाहित दांपत्याचा अपघाती मृत्यू झाला. लग्नानंतर ते दोघे स्वागत समारंभासाठी उवाल्डे येथे जात होते. वाटेतच त्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला. अपघातात पायलटही दगावला आहे. माहितीनुसार, विल्यम बायलर (२३) व त्यांची पत्नी बेली (२३) बायलर टेक्सासच्या विद्यापीठात कार्यरत होते.\n२०६ बी हेलिकॉप्टरने स्वागत समारंभास जात असताना कार्यक्रमस्थळापासून काही मैल अंतरावरच त्यांचे हेलिकॉप्टर कोसळले. टेक्सासच्या नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सुरक्षा बोर्डाच्या मते अपघाताचे कारण समजले नाही.\nआईला दुबईला घेऊन गेला मुलगा, नंतर नातवाची काळजी घेतली नाही म्हणून पत्नीसोबत मिळून जाळले आईला दिले चटके आणि...\n२०२० अमेरिका राष्ट्राध्यक्ष निवडणूक : डोनाल्ड ट्रम्प यांची आतापासूनच प्रचार मोहीमेला सुरुवात; अमेरिकेला आणखी महान बनवू - ट्रप्म\nनियासा जंगलातील हत्तींची शिकार करणाऱ्याला होणार 16 वर्षांची शिक्षा, तीन वर्षात 1 लाख हत्तींची शिकार झाल्यामुळे वाढवली सुरक्षा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.tinystep.in/blogger/Harika-Nair", "date_download": "2019-06-20T16:30:21Z", "digest": "sha1:PGMKHY46J6S6KN5SUAFCB6DL7GCBIOBG", "length": 4652, "nlines": 202, "source_domain": "www.tinystep.in", "title": "Rashmi - Blogger", "raw_content": "\nमुल्तानी मिट्टी का फेसपैक ऑइली हो या ड्राई, हर स्किन के लिए बेस्ट\nवजन कम करने के लिए आपनाएं ये घरेलु नुस्खें\nझटपट वजन कमी करताय...पण अगोदर त्याचे दुष्परिणाम वाचून घ्या.....\nह्या भारतीय मंदिरात योनीची पूजा केली जाते नाही केली तर काय परिणाम होतात \nतूप खाण्याचे फायदे . . . भाग २\nबाळ आजारी पडल्यावर ह्या गोष्टी करा\nमुलतानी माती फेस वाॅश\nप्रवास करताना गाडी लागत असेल तर . .\nघरच्या घरीच ह्या उपायांनी वजन कमी करा\nनागपूरची संत्री खाण्याचे फायदे . . .\nकाही महत्वाच्या गोष्टी पापडाविषयी. . .\nतुमच्या बाळाला वाटी - चमच्याने दूध ह्याकरिता द्या . . .\nदाढ दुखण्यावरती रामबाण घरगुती उपाय करून बघा\nकावीळ झाल्यावर काय करावे आणि काय नाही.....बघून घ्या..नाही करायच्या गोष्टी कराल\nरक्तदाबासाठी काही घरगुती उपाय\nचहा पिण्याचे फायदे ...पण\nतरुण आणि तरतरीत दिसण्याची इच्छाय . . .\nह्या मसाल्याचे घरगुती उपाय कराच\nह्या दिवसात करण्याच्या काही होम रिमेडिज\nघरगुती उपाय काही साध्या समस्यांवर … भाग २\nआहारात हा छोटासा बदल कराच \nडोळ्यावरची काळी व���्तुळे ह्या घरगुती उपायांनी घालवा\nइलायची खा आणि हे फायदे मिळवा . . .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "http://punerispeaks.com/cm-devendra-fadanvis-on-shivneri/", "date_download": "2019-06-20T15:30:36Z", "digest": "sha1:RUMYHIVA3JVIJKDGYS7QTX7XHO77766M", "length": 8406, "nlines": 87, "source_domain": "punerispeaks.com", "title": "मुख्यमंत्र्यांना शिवजयंती सोहळ्यास वेळ नाही, शिवप्रेमींची शिवनेरीवर सरकारविरोधात घोषणाबाजी, तावडे आणि पंकजाताई मुंडेना काढावा लागला पळ", "raw_content": "\nमुख्यमंत्र्यांना शिवजयंती सोहळ्यास वेळ नाही, शिवप्रेमींची शिवनेरीवर सरकारविरोधात घोषणाबाजी, तावडे आणि पंकजाताई मुंडेना काढावा लागला पळ\nशिवनेरी किल्ल्यावर शिवजयंती सोहळा चालु असताना शिवप्रेमींचा असंतोष सरकारविरुद्ध उफाळून आला. शिवप्रेमींनी सरकारविरोधात घोषणाबाजी करत शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि ग्रामविकासमंत्री पंकजाताई मुंडे यांना पळ काढण्यास भाग पाडले. यासंदर्भातला पंकजाताई मुंडे आणि शिवप्रेमी यांच्यात चालु असलेल्या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.\nशिवनेरीवर शिवजयंती सोहळ्यात पाळणा जोजाव्ल्यावर मुख्यमंत्र्यांचे भाषण होते परंतु यावेळी मुख्यमंत्री लगेच निघून गेले. शिवनेरीवर आधीपासूनच गोंधळ चालु असल्याने मुख्यमंत्र्यांनी काढता पाय घेतला. मुख्यमंत्र्यांनी काढता पाय घेतल्याने शिवप्रेमींच्या रागाचा बांध फुटल्याने उरलेल्या मंत्र्यांना रोषाला सामोरे जावे लागले. पंकजाताई मुंडे यांनी संतापलेल्या शिवप्रेमींना शांत करण्याचा प्रयत्न करत असताना विनोद तावडे तेथून निघून गेल्याने शिवप्रेमी अजून संतापले आणि त्यांचा असंतोष अजुन वाढल्याने पंकजाताई मुंडे यांनी सुद्धा तेथून काढता पाय घेतला. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त याठिकाणी होता.\nशेतकरी कर्जमाफी, मराठा आरक्षण आणि शिवस्मारकाच्या मुद्द्यावरुन शिवप्रेमी नाराज होते, त्यामुळे पोलिसांनी सकाळी 4 वाजल्यापासून शिवप्रेमींना शिवनेरी गडाच्या पायथ्याशी रोखुन धरले होते.\nशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी नंतर यावर सारवासारव करत मुख्यमंत्री मुंबईमध्ये मॅग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रमाला गेले असल्याचे असल्याचे सांगत महाराष्ट्राच्या विकासासाठी हा कार्यक्रम महत्वाचा असल्याचे स्पष्टीकरण दिले.\nअपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो कर���.\nशिवजयंती सोहळा: शिवराय आणि त्यांचे आधुनिक मावळे\nज्ञानकोविंद शंभूराजे आणि छत्रपती परिवार \nसंभाजी महाराज माहिती, छत्रपती संभाजी महाराज इतिहास, पराक्रम, राज्याभिषेक, मराठा साम्राज्य, संभाजी राजे महाराज विशेष\nPrevious articleशिवाजी महाराज इतिहास, छत्रपती शिवाजी महाराज माहिती, अफजलखान वध, शिवराज्याभिषेक, मराठा साम्राज्य, आग्र्याहून सुटका, शिवाजी महाराज वंशावळ\nकाही लोक शिवजयंती सारख्या कार्यक्रमात ही राजकारण करू पाहतात. मुख्यमंत्री यांनी मुख्य कार्यक्रम आटपून मुंबई मधील महाराष्ट्र magnetic कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी गेले. वास्तविक जे लोक तेथे गोंधळ घालत होत ते कोण होते. याची चौकशी केली पाहिजे. त्यांचा हेतू काय होता.\nशिवाजी महाराज घोषणा: शिवाजी महाराज गारद अर्थ काय\nएसपीज बिर्याणी हाऊस च्या जेवणात आढळली अळी, मालकाचा उद्धटपणा | VIDEO\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून तीन दिवस पुणे दौऱ्यावर\nरातोरात प्रसिद्ध झालेल्या खेळणी विक्रेत्यांला अटक\n मुंबईतील इडलीवाला चटणी बनवण्यासाठी संडासचे पाणी वापरताना सापडला | VIDEO\nराज्यात वळवाचा पाऊस पडण्याची शक्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/fake-news-buster-did-pm-narendra-modi-make-a-kid-say-rahul-gandhi-pappu-hai-5979201.html", "date_download": "2019-06-20T16:02:52Z", "digest": "sha1:J5RMIHIR4O7KNZA5SEUU5MHBCY67BLJ6", "length": 6678, "nlines": 154, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "fake news buster did-pm narendra modi make a kid say rahul gandhi pappu-hai | पंतप्रधान मोदींनी मुलीकडून वदवले 'राहुल गांधी पप्पू है...'? जाणून घ्या या व्हिडीओ मागचे सत्य", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nपंतप्रधान मोदींनी मुलीकडून वदवले 'राहुल गांधी पप्पू है...' जाणून घ्या या व्हिडीओ मागचे सत्य\nमेसेज शेअर करण्यापूर्वी सत्य काय आहे ते जाणून घ्या\nनॅशनल डेस्क - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका कार्यक्रमादरम्यान मुलीकडून 'राहुल गांधी पप्पू है...' म्हणवून घेतल्याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुलीला म्हणत आहेत, ‘बोलो बेटा…’त्यानंतर ही मुलगी म्हणते ‘राहुल..राहुल गांधी पप्पू है म्हणवून घेतल्याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुलीला म्हणत आहेत, ‘बोलो बेटा…’त्यानंतर ही मुलगी म्हणते ‘राहुल..राहुल गांधी पप्पू है' मग पंतप्रध��न मोदी मुलीच्या डोक्यावर हात ठेवून ‘वाह बेटा वाह’ म्हणत तिला शाबासकी देतात.\nजाणून घ्या काय आहे या व्हिडिओचे सत्य\nप्रत्यक्षात या व्हिडिओच्या ऑडिओशी छेडछाड करण्यात आली आहे. हा व्हिडिओ दोन वर्ष जुना आहे. सप्टेंबर 2016 मध्ये पंतप्रधान मोदींनी नवसारी येथे एक मेळावा आयोजित केला होता. त्यावेळचा हा व्हिडिओ आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी दृष्टीहीन मुलीला रामायण ऐकवण्यासाठी सांगत आहेत.\nत्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडिओ पूर्णपणे फेक आहे.\nबिर्ला यांची लोकसभेच्या सभापतिपदी एकमताने निवड; यांच्या विनम्र स्वभावाचा गैरफायदा घेण्याची भीती वाटते - मोदींनी व्यक्त केल्या भावना\nलोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर पक्षात मोठे वाद, कर्नाटक काँग्रेस समिती बरखास्त, नेत्यांच्या वादाचा बसला फटका\nएकत्र निवडणूक, १४ पक्ष राजी, १६ असहमत; काँग्रेस चिडीचूप; मोदींनी ३९ पक्षांना बोलावले, आले २१च\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/viral-street-dance-after-bjp-defeat-in-five-states/", "date_download": "2019-06-20T15:08:23Z", "digest": "sha1:C2OXR2DBI3FIFE2KW7SKSJA3CK3TQDS7", "length": 17556, "nlines": 246, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "...म्हणून या नाशिककर शिक्षकाने रस्त्यावर केले 'संबळ नृत्य'; पाहा व्हिडिओ | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nसोन्याच्या भावानं गाठला उच्चांक\nभैय्या, पक्कं ठरलं ना..\n‘ती’ रेपकार अखेर पोलिसांच्या ताब्यात\nतडीपारीनंतर नगरात फिरणारा टिंग्या गजाआड\nनाशिकची गुन्हेगारी संपता संपेना; अब्रू वाचविण्यासाठी ‘तिने’ मारली धावत्या रिक्षातून उडी\nविधानसभा निवडणुकीचे चोख नियोजन करा : विभागीय आयुक्त माने\nकंत्राटदार बदलला तरी कर्मचार्‍यांना कायम ठेवा\nबार्‍हे ग्रामिण रुग्णालयात आरोग्यांची हेळसांड\nआकाशवाणी चौकात अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर पोलिसांनी पकडले\nशेतीपंपाचा वीजपुरवठा खंडित न करण्याचा महावितरणचा निर्णय\nगावठी कट्ट्यातून गोळी झाडल्याचा पोलिसांना संशय\n…अखेर ग.स.तील बेनामी ठेवीप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा\nना.जयकुमार रावल यांच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन\nवादळग्रस्तांसाठी आ.कुणाल पाटील विधानसभेत आक्रमक\n46 विभागांच्या 482 सेवा ऑनलाईन- जिल्हाधिकारी राहुल रेखावार\nसाक्रीत तीव्र पाणीटंचाई; उपाययोजना करा\nतळोद्यानजिक अहमदाबाद-शिरपूर बसवर दगडफेक\nकोळदा-खेतिया रस्त्याचे काम संथगतीने\nनवापुरात वेळेवर पाणीपुरवठा होत नसल्याने भाजपातर्फे मुख्याधिकार्‍यांना घेराव\nजिल्ह्यात विविध कार्यक्रमांनी तसेच गुलाबपुष्प देवून नवागतांचे स्वागत\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nसोन्याच्या भावानं गाठला उच्चांक\n…म्हणून या नाशिककर शिक्षकाने रस्त्यावर केले ‘संबळ नृत्य’; पाहा व्हिडिओ\nBreaking News आवर्जून वाचाच नाशिक न्यूजग्राम मुख्य बातम्या\n…म्हणून या नाशिककर शिक्षकाने रस्त्यावर केले ‘संबळ नृत्य’; पाहा व्हिडिओ\nनाशिक | पाच राज्यांच्या निवडणुकीत भाजपची लाट मोडून काढत सत्ता परिवर्तनास सुरुवात झाली आहे. यामुळे आनंदी झालेल्या नाशिकमधील एका शिक्षकाने संबळ नृत्यावर थिरकत युजर्सचे लक्ष वेधून घेतले आहे.\nअवघ्या बावीस तासांत या अडीच हजारापेक्षा अधिक युजर्सने हा व्हिडीओ बघितला आहे. तर अनेकांनी प्रतिक्रियादेखील कमेंट आणि इमोजीच्या माध्यमातून याठिकाणी व्यक्त केल्या आहेत.\nसचिन अहिरे असे या शिक्षकाचे नाव आहे. नाशिकमधील वाहतूक समस्या असो, कचऱ्याचा प्रश्न असो त्यांनी आंदोलन उभारून समस्या सोडविल्या आहेत.\nसोशल मिडीयावर नियमित अपडेट राहून ते वेळोवेळी काही पोस्ट अपडेट करत राहतात. त्यांच्या असंख्य पोस्टला मोठा प्रतिसाद देखील मिळत असतो.\nगेल्या चार वर्षांपासून देशात भाजप सरकारची लाट आहे. या लाटेत अनेकांना विजयश्री प्राप्त झाली आहे. मात्र, सध्या देशातील शेतकरी दुष्काळाच्या झळा सोसतोय, अनेक ठिकाणी बाजारभावाला मातीमोल मोबदला मिळत आहे. त्यामुळे हैराण झालेल्या देशवासीयांनी नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या निवडणुकीत भाजपला सत्तेपासून दूर ठेवले.\nया सत्तापरिवर्तनाचे पडसाद नाशिकमध्येही उमटले आहेत. अहिरे सर यांनी फेसबुकवर अपलोड केलेल्या व्हिडीओमध्ये ‘देशात बदल घडायला सुरवात, ‘मिशन निवडणूक’ ५ राज्य निकाल सत्र थेट नाशिकमधून सचिन अहिरे सर. अशा आशयाची पोस्ट लिहून त्यासोबत संबळ नृत्याचा एका व्हिडीओ त्यांनी अपलोड केला आहे.\nफेसबुकची लिंक आणि हा व्हिडीओ अनेक नेटकरयांनी सोशल मीडियात व्हायरल केला असून नाशिकमध्ये चर्चेचा विषय झाला आहे.\nडोळ्या देखत कोर्टचौकातील ३१ दुकाने जमीनदोस्त : जळगाव महानगरपालिकेची अतिक्रमण निर्मुलन मोहिम\nनगर टाइम्स ई-पेपर : गुरुवार, 13 ���िसेंबर 2018\nVideo : बंगालची अभिनेत्री खासदार नुसरत जहाँने केले लग्न; तुर्कीत झालेल्या लग्नाचे फोटो/व्हिडीओ इथे पहा\nविधानसभा निवडणुकीचे चोख नियोजन करा : विभागीय आयुक्त माने\nकंत्राटदार बदलला तरी कर्मचार्‍यांना कायम ठेवा\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nडॉ. विखेंचे दणदणीत यश\nBreaking News, Featured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nजळगाव, धुळ्यात जून जुलैत पावसाचा खंड पडणार : हवामान शास्त्रज्ञ डॉ.साबळे यांचा अंदाज\nभुसावळ औष्णिक वीज निर्मिती केेंद्राचा देशात विक्रम; कोट्यवधींचा दंड वाचला\nmaharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव\nउपोषणकर्त्या हार्दिक पटेलने सांगितली ‘अंतिम इच्छा’\nआवर्जून वाचाच, देश विदेश, मुख्य बातम्या, राजकीय\nकोकणात मान्सून दाखल; हवामान खात्याकडून अधिकृत माहिती\nचार वर्षांत राज्यात 12 हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nबोदवड औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षकाचा महिला कर्मचार्‍यावर चाकू हल्ला\nmaharashtra, जळगाव, मुख्य बातम्या\nसोन्याच्या भावानं गाठला उच्चांक\nभैय्या, पक्कं ठरलं ना..\n‘ती’ रेपकार अखेर पोलिसांच्या ताब्यात\nतडीपारीनंतर नगरात फिरणारा टिंग्या गजाआड\nकर्जमंजुरीसाठी तरूणांकडून उकळले पैसे\nVideo : बंगालची अभिनेत्री खासदार नुसरत जहाँने केले लग्न; तुर्कीत झालेल्या लग्नाचे फोटो/व्हिडीओ इथे पहा\nविधानसभा निवडणुकीचे चोख नियोजन करा : विभागीय आयुक्त माने\nकंत्राटदार बदलला तरी कर्मचार्‍यांना कायम ठेवा\nनगर टाइम्स ई-पेपर : गुरुवार, 13 डिसेंबर 2018\nसोन्याच्या भावानं गाठला उच्चांक\nभैय्या, पक्कं ठरलं ना..\n‘ती’ रेपकार अखेर पोलिसांच्या ताब्यात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://zeenews.india.com/marathi/blogs/kachha-limbu-movie-review-in-marathi/376407", "date_download": "2019-06-20T15:58:40Z", "digest": "sha1:ZU7DTEWK3FNZSWGLB5DDDUJDVXYTF4M6", "length": 28387, "nlines": 129, "source_domain": "zeenews.india.com", "title": "‘कच्चा लिंबू’ मुव्ही रिव्ह्यू : केवळ आवर्जून बघण्याची नाहीतर अनुभवण्याची कलाकॄती | ब्लॉग News in Marathi", "raw_content": "बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…\n‘कच्चा लिंबू’ मुव्ही रिव्ह्यू : केवळ आवर्जून बघण्याची नाहीतर अनुभवण्याची कलाकॄती\nस्वत:ला तहानलेलं ठेवून मुलांची तहान भागवतात हे अनेक सिनेमांमध्ये आपण अनेकदा पाहिलं आहे. तसंच काही पालक हे आपल्या ‘स्पेशल’ अपत्यासाठीही किती खाचखडग्यांनी भरलेलं ज���वन जगतात हेही काही सिनेमा, मालिकांमधून आपण पाहिलं आहे. मात्र, हे स्पेशल मुलांचं जगणं आणि त्या जगण्याचा त्यांच्या आई-वडीलांवर होणारा प्रभाव इतक्या सखोल पद्धतीने याआधीच्या कलाकृतींमध्ये बघायला मिळालं नाही, जितकं ‘कच्चा लिंबू’ मध्ये अनुभवायला मिळतं. गेल्या अनेक दिवसांपासून ‘कच्चा लिंबू’ची चर्चा जोरदार रंगली आहे. या सिनेमाच्या ट्रेलरमुळे तर सिनेमाची उत्सुकता चांगलीच वाढली आहे. यात काहीतरी वेगळं आणि तितकंच प्रभावी बघायला मिळणार याचा अंदाज आला होता. पण तेव्हा हा मनात इतका भिनेल असा जराही विचार केला नव्हता.\nआई-बाबा आपल्या अपत्यासाठी वाट्टेल ते सोसतात, ते मुलांसाठी किती त्याग करतात, स्वत:ला तहानलेलं ठेवून मुलांची तहान भागवतात हे अनेक सिनेमांमध्ये आपण अनेकदा पाहिलं आहे.\nतसंच काही पालक हे आपल्या ‘स्पेशल’ अपत्यासाठीही किती खाचखडग्यांनी भरलेलं जीवन जगतात हेही काही सिनेमा, मालिकांमधून आपण पाहिलं आहे. मात्र, हे स्पेशल मुलांचं जगणं आणि त्या जगण्याचा त्यांच्या आई-वडीलांवर होणारा प्रभाव इतक्या सखोल पद्धतीने याआधीच्या कलाकृतींमध्ये बघायला मिळालं नाही, जितकं ‘कच्चा लिंबू’ मध्ये अनुभवायला मिळतं. गेल्या अनेक दिवसांपासून ‘कच्चा लिंबू’ची चर्चा जोरदार रंगली आहे. या सिनेमाच्या ट्रेलरमुळे तर सिनेमाची उत्सुकता चांगलीच वाढली आहे. यात काहीतरी वेगळं आणि तितकंच प्रभावी बघायला मिळणार याचा अंदाज आला होता. पण तेव्हा हा मनात इतकाह भिनेल असा जराही विचार केला नव्हता.\nजयवंत दळवी यांच्या ‘ऋणानुबंध’ या कादंबरीवर आधारित हा सिनेमा असून यातून स्पेशल मुलाचं आणि त्यांच्या पालकांचं अपुरं जगणं दाखवण्यात आलं आहे. अभिनेता प्रसाद ओक याचा हा दिग्दर्शक म्हणून पहिलाच सिनेमा आहे. त्यामुळेही या सिनेमाची उत्सुकता वाढली होती. कारण इतका वेगळा विषय त्याने पहिल्याच सिनेमासाठी निवडला. खरंतर हा इतका संवेदनशील विषय निवडण्यासाठी प्रसाद ओक यांचं अभिनंदन करायला हवं आणि धाडसासाठी दाद द्यायला हवी. पहिलाच सिनेमा असला तरी गेली अनेक वर्ष नाटक, मालिका आणि सिनेमा असा मोठा अनुभव प्रसाद यांच्याकडे असल्याने त्या अनुभवाचा फायदा इथे दिग्दर्शन करताना त्यांना झाल्याचं दिसतं.\nही कथा आहे मोहन काटदरे(रवी जाधव) आणि शैला काटदरे(सोनाली कुलकर्णी) यांची आणि त्यांच्या स्पेशल मुलगा बच्चू (मनमीत पेम) यांची. काटदरे कुटुंब हे मुंबईत राहणारं सर्वसामान्य कुटुंब आहे. बच्चू हा स्पेशल असल्याने मोहन काटदरे आणि शैला काटदरे याचं जगणं तसं कठिण झालं आहे. त्यांचं त्यांच्या वाट्याचं जगणं हरवलं आहे. बच्चू आता वयाने वाढला असून त्याच्या शारिरीक वाढही होत आहे. अशात त्याच्या लैंगिक जाणिवा जागृत व्हायला लागल्या आहेत. बच्चूमुळे त्याच्या आई-वडीलांचं पर्सनल आयुष्य पारच उध्वस्त झालं आहे. त्यांना स्वत:कडे लक्ष द्यायला, स्वत:चा आनंद शोधायलाही वेळ नाहीये. त्यामुळे त्यांची झालेली स्थिती, त्यांचं मन मारून जगणं या कथेत रेखाटण्यात आलंय. अशातही ते आनंद कसा शोधतात हे या कथेतून रेखाटण्यात आलं आहे.\nकसा वाटला सिनेमा :\nखरंतर स्पेशल मुलं हा विषय तसा नवीन नाहीये. पण त्या स्पेशल मुलांमुळे त्यांच्या आई-वडीलांना कसं जगणं भाग पडतं, त्यांना काय सहन करावं लागतं हे या सिनेमातून सोप्या पद्धतीने पण तितक्याच टोकदारपणे समोर येतं. काही सीन खूपच अंगावर येतात. त्यातल्या त्यात उदाहरण द्यायचं तर बच्चूने आईच्या अंगावर हात टाकणे. असे अनेक सीन आहेत. या सिनेमामुळे त्या लोकांचं जगणं अनुभवायला मिळतं. कदाचित या सिनेमामुळे त्या लोकांकडे बघण्याचा आपला दृष्टीकोनही बदलतो. पहिल्या भागात सुरू झालेली कथा ही शेवटपर्यंत तोच मूड कायम ठेवते. पडद्यावरील कथेत आपण कधी एकरूप होतो हे कळतंच नाही. सिनेमा संपल्यावरही कथेचा विचार बराच वेळ मनात सुरू असतो. याहून अधिक काय हवंय. हा सिनेमा आपल्याला स्तब्ध करतो, विचार करायला भाग पाडतो, सून्न करतो.\nदिग्दर्शन - लेखन :\nदिग्दर्शक प्रसाद ओक यांनी या सिनेमाची मांडणी खूपच कट टू कट आणि नेमकी केली आहे. जयवंत दळवी यांनी लिहिलेल्या कांदबरीचा सिनेमा करताना उगाच कुठेही हा विषय भरकटू दिला नाही. व्यवस्थित, सोपी आणि सहज मांडणी त्यांनी केली आहे. त्याला चिन्मय मांडलेकर यांनी लिहिलेल्या तितक्याच चांगल्या पटकथेची आणि संवादाची साथ मिळाली आहे. सिनेमातील प्रत्येकाचं दुखणं खूपच बारीक संदर्भासहीत दिलं आहे. हा सिनेमा ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाईटमध्ये आहे. हा असा का आहे असा प्रश्न अनेकांना पडेल. पण ते उगाच नसून त्यालाही एक अर्थ आहे. बच्चूच्या स्पेशल असण्याने मोहन आणि शैला यांच्या जीवनातील रंग कसे बेरंग झाले आहेत हे त्यातून दाखवण्यासाठी तसं करण्यात आलंय.\nप्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव यांनी पहिल्यांदाच इतकी मोठी भूमिका साकारली आहे. अभिनेता म्हणून त्यांचा हा पहिलाच सिनेमा आणि त्यात इतकी खोली असलेली भूमिका त्यांनी मस्त साकारली आहे. या भूमिकेसाठी लागणारा एक वेगळेपणा त्यांच्यातून प्रसादने उत्तम काढलाय. ही भूमिका त्यांच्यावर बरोबर शोभली आहे. तर शैलाची भूमिका सोनाली कुलकर्णी यांनी कमाल साकारली आहे. शैलाचं दु:ख त्यांनी इतक्या उत्कटतेने अनेकदा संवाद नसतानाही उत्तम मांडले आहे. सोनाली यांच्या इतर भूमिकांपेक्षा ही खूप वेगळी भूमिका आहे. एक स्त्री म्हणून अशा मुलाच्या आईला काय सहन करावं लागतं, हे त्यांनी फार फार उत्तम अभिनयातून साकारलं आहे. तर मनमीत पेम यानेही त्याची जबाबदारी उत्तम साकारली आहे. इथे खास उल्लेख करावा लागेल तो सचिन खेडेकर यांचा. त्यांनी त्या तुलनेट छोटी पण तितकीच महत्वाची भूमिका नेहमीप्रमाणे चोख साकारली आहे. इतरही कलाकारांनी त्यांच्या भूमिकांना योग्य न्याय दिलाय.\nअमलेंदुर चौधरी यांनी या सिनेमाची फारच उत्तम सिनेमटोग्राफी केली आहे. पडद्यावरील पात्रांच्या भावना टिपण्यासाठी त्यांनी घेतलेले क्लोजअप शॉट्स उत्तमच जमले आहेत. तसेच संपूर्ण सिनेमाच त्यांच्या कॅमेराने सुंदर आणि तितकाच रिअल दिसला आहे. अनेक सीन्समध्ये केवळ एक्सप्रेशन आहेत, अशात एकही डायलॉग नसताना त्यांच्या हावभावातून त्यांना जे सांगायचंय ते फारच उत्तम टिपलं आहे.\nया सिनेमात एकच गाणं आहे. तेही सिनेमा संपतो तेव्हा क्रेडिट्ससोबत ते गाणं वाजतं. राहुल रानडे यांनी या गाण्याला संगीत दिलंय. हे गाणं खूप उत्तम झालंय.अवधूत गुप्ते यांनी गायलेलं हे गाणं सिनेमा संपल्यावरही फार इमोशनल करून जातं. संदीप खरे यांनी हे गाणं लिहिलं असून अवधूत गुप्ते यांनी फारच कमाल गायलं आहे.\nएकंदर काय तर हा प्रसाद ओक यांनी दिग्दर्शनाच्या पहिल्याच प्रयत्नात सिक्सर लगावला असे म्हटल्यास वावगे ठरू नये. खरंतर या सिनेमाची कथाच इतकी चांगली आहे की, ती प्रत्येकाने बघावी. स्पेशल मुलं असणा-यांचं जगणं अनुभवण्यासाठी निदान एकदा हा सिनेमा बघता येऊ शकतो. प्रत्येकवेळी धांगडधिंगा असलेले, मसाला असलेले सिनेमेच बघायला पाहिजे असे काही नाही. कधी कधी अशा सिनेमातून जे अनुभवायला मिळतं तेही अनुभवलं पाहिजे.\nरेटींग : ४ स्टार\nदोन दिग्गजांची मैत्री: बाळासाहेब ��ाकरे आणि दादा कोंडके\nबूट लपवल्याबद्दल निककडून परिणीतीला 'हे' गिफ्ट\nटीम इंडियाला आणखी एक धक्का, आता या खेळाडूला दुखापत\nपावसाच्या प्रतिक्षेत पेरलेले बियाणे मातीतच करपल्याने शेतकरी...\nआरजे मलिष्काच्या गाण्यांचा बीएमसीने घेतला धसका, कामांची आधी...\nयवतमाळमध्ये ११ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार\nघरगुती वादातून आई-मुलाची आत्महत्या\nपाकिस्तान क्रिकेट समितीच्या अध्यक्षांचा राजीनामा अखेर मंजूर\nहिमाचलमध्ये ५०० फूट दरीत कोसळली बस, २५ जणांचा मृत्यू\nशेतात साकारलेली शिवाजी महाराजांची गुगलवरील प्रतिकृती\nलोकसभेनंतर राज्यसभेतही भाजपची बहुमताच्या दिशेने वाटचाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://weeklyamber.com/index.php/lonavalanews/17247-2019-02-06-09-44-14", "date_download": "2019-06-20T15:51:57Z", "digest": "sha1:5CWZVDGAP6OVZTBXJRJL6LGJCFK73HLV", "length": 4443, "nlines": 46, "source_domain": "weeklyamber.com", "title": "लोणावळा संघाची उत्कृष्ट कामगिरी \";} /*B6D1B1EE*/ ?>", "raw_content": "\nसाप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......\nमुख्य पान -- पुढे वाचा >> -- लोणावळा संघाची उत्कृष्ट कामगिरी\nलोणावळा संघाची उत्कृष्ट कामगिरी\nलोणावळा, दि. 30 : खराडी येथील राजाराम भिकू पाठारे स्टेडियम येथे होरांगी तायक्वांदो अ‍ॅकॅडमीतर्फे आयोजित तिसर्‍या खुल्या राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत लोणावळा तायक्वांदो आणि किकबॉक्ंिसग असोसिएशनच्या खेळाडूंनी आठ सुवर्ण, 12 रौप्य व आठ ब्राँझ पदके अशी एकूण 28 पदके पटकावली. राष्ट्रीय स्पर्धेत लोणावळ्यातील खेळाडूंनी मिळविलेल्या या यशाबद्दल कौतुक होत आहे. नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. या वेळी नगरसेविका आरोही तळेगावकर, विजय सिनकर, पराग भालेकर, चरण धुल, मयूर आगरवाल, अनिल घोजगे आदी उपस्थित होते. प्रशिक्षक उमेश तळगेकर, किरण व्यास यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केले.\nह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 47\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.harshalchavan.com/2009/02/", "date_download": "2019-06-20T15:48:28Z", "digest": "sha1:SC2HBSIFLGGR3JIDQ76NI4NXEGMLFCFP", "length": 13325, "nlines": 121, "source_domain": "www.harshalchavan.com", "title": "मी बाजीराव: February 2009", "raw_content": "\nसोमवार, २३ फेब्रुवारी, २००९\nसोमवारी ऑफिसला जाताना गाडीत असताना मित्रांचे फ़ोन आले ... congratulations.... अभिनन्दन ....\nमाला कळले...तड़क मिठाईवाल्याकडे गेलो... १ किलो पढे घेतले... ऑफिस मधे येउन दप्तर ठेवले ... सर्वाना पेढे वाटले ... पहिल्यांदा लोकाना कळेना ... त्याना वाटले मला मुलगाच झाला की काय कही लोक कारण ऐकून wow कही लोक कारण ऐकून wow thts the स्पिरिट म्हणाले ..... काही लोकानी भुवया उंचावुन माज्यकडे पाहिले ... सगलेच आश्र्याचाकित झाले ... मी असे काय मोठेसे केले होतेthts the स्पिरिट म्हणाले ..... काही लोकानी भुवया उंचावुन माज्यकडे पाहिले ... सगलेच आश्र्याचाकित झाले ... मी असे काय मोठेसे केले होते १५/१६ वर्षा पूर्वी होणारी गोष्ट आज झाली होती... म्हणून मी पेढे वाटले होते...\nरहमान ला एक नव्हे २ oscars मिळाले होते... माणुस वेडा नाही होणार पेढे नाही वाटणार आता नाही वाटायचे तर कधी वाटायचे... जय हो रहमान बाबा की ...\nद्वारा पोस्ट केलेले Harshal 4 टिप्पणी(ण्या)\nबुधवार, ११ फेब्रुवारी, २००९\nमाझ्या काही महत्वाकांक्षा, इच्छा, ज्या पूर्ण करणे ... फक्त माझ्या आणि माझ्यावरच अवलंबून आहे\n२) माझी बरेच दिवस रखडलेली माझी documentry \"कोकणातली भूते\" ची पुर्वतयारी चालू करणे.\n३) कार मधे जुनी ऑडियो system काढून ... नविन बसविणे .\n४) ऑटो रिक्शाचा वापर टाळुन बस अणि रेलवे ने येणे जाणे करून वाय्फाळ खर्च टाळणे॥\n५) नविन rajor घेणे... (१ महिन्या पासून विचार करतोय घेऊ घेऊ ...)\n६) कदम नावाच्या मित्रा बरोबर कोल्ह्पुर - पावन खिन्ड ते विशाल गड असा प्रवास करणे (आम्ही दोघे तथाकथित शिव प्रेमी आहोत.)\n७) दुपारच्या वेळी झाडा खाली मस्त झोपणे\nसध्या एव्ढ्यच आठवतायत ... बाकि उदया हँ \nद्वारा पोस्ट केलेले Harshal 4 टिप्पणी(ण्या)\nमंगळवार, १० फेब्रुवारी, २००९\nच्यायला आज माझा इअर फ़ोन हरवला ... खुप वाईट झाल... दिवसातला quality टाइम मी ज्याच्या सहाय्याने घालवायचो तो माझा इअर फ़ोन नेला कोणीतरी माज्या ऑफिस डेस्क वरुन... खुप सर्च करून मी तो मिळवला होता क्रिएटिव ep ६३० ... (किंमत : ९००/-)...\nपूर्वी असे काही झाले की मनाला प्रचंड मनस्ताप करून घ्यायचो... काल्पनिक चोराला खुप शिव्या द्यायचो... पण हल्ली तसे नही करत... आपले काही नुकसान झालाय असे समजल्यावर हल्ली मी दुःख नाही करत बसत ... जास्तीत जास्त ५ मींनिटे त्याचे दुःख होते .... मग मन आपोआप काही गोष्ट करते ... म्हणजे पहिली शोध��� शोध ... लोकाना विचारणे ... त्यात पण अपयश आला की मग मी थांबतो... गोष्ट हरवली ना ... जाऊ दे ... आपण नविन घेऊ ... कारण गेलेली गोष्ट मनस्ताप केल्याने काही परत येणार नसते ... मग ती परत विकत घेण्याचे प्लान मी करू लागतो ... कारण माज्या हातात तीच गोष्ट असते...\nसध्या डॉ आनंद नाडकर्णी चे मानस शास्त्र वरचे पुस्तक \"स्वभाव विभाव \" वाचतोय ... खुप मस्त पुस्तक आहे त्यात लिहीलय ... प्रतेक त्रासदायक परिस्थिति मधे २ गोष्टी असतात .... १) आपल्या कंट्रोल मधे असलेल्या गोष्टी २) आपल्या कंट्रोल च्या बाहेर असलेल्या गोष्टी ...\nकंट्रोल बाहेर च्या गोष्टी आपल्या हातात नसतात तेंव्हा त्यावर तुम्ही किती ही डोके फोड़ करा त्रास आपल्याला असतो... तेंव्हा अशा हाइपर situation ला थोड़ा थांबा ... कंट्रोल चा विचार करा... सर्व परिस्थिति सामान्य होते...\nआणि एक महत्वाचे ... हे सगळे केल्यावर तुमचे दुःख दूर होइल वैगरे काही नाही ... कारण आपण माणसे आहोत ... दुःख होणारच ... पण त्याचा जास्त बाऊ करून घेऊ नका ... दुखाचा ढग मनाच्या आभाळा वर आला की त्याला जास्त रेंगाळु देऊ नका ... त्या एका ढगाने अख्ख आकाश काळवंडू देऊ नका... ढग जसा आला तसाच निघून ही जाइल त्याचा स्पीड वाढवणे ... थाम्बवणे सर्वस्वी तुमच्याच हातात आहे .\nबर्र माझा इअर फ़ोन कुठे सापडला तर मला कळवायला विसरु नका ... :)\nद्वारा पोस्ट केलेले Harshal 6 टिप्पणी(ण्या)\nसोमवार, ९ फेब्रुवारी, २००९\nकाल एक मित्राचा लहानपणाचा किस्सा एकला ... त्या माज्या मित्राला त्याचे पालक , नातलग नेहमी जसे लहान मुलाना विचारतात तसे विचारायचे \"मोठा झाल्यावर तू कोण होणार\" तेंव्हा मित्र म्हणायचा\"मी इंजिनियर होणार \"\n(आताच्या काळात हे उत्तर सामान्य वाटले तरी त्यावेळी, नोकरदार मध्यमवर्गीय लोकात ते उत्तर फार कौतुकाचे होते ) मग पालक , नातलग सर्वजण खुश व्हायचे... वा किती \"दूरदृष्टिचा आणि महत्वकांक्षी मुलगा आहे हो तुमचा\" असे संवाद व्हायचे... मुलगा पण खुश असायचा...\nपण खरी गंमत वेगळिच होती.माज्या त्या मित्राला इंजिनियर म्हणजे (सिविल, ऑटोमोबाइल ) असला eng..डोक्यात नव्हता...\nत्याला रेलवे खुप आवडायची ... शिटि मारत , धुर सोडत जाणारे engine आणि त्यात बसणारा त्याचा ड्राईवर याची त्याला भयंकर क्रेज होती त्याच्या बालमनाला वाटायचे engine चालवणारा तो \"इंजिनियर \".म्हणून कोणी विचारला कोण होणार की तो निरागसपणे (लहानपणि सगळेच निरागस असतात म्हणा... आत्ता तो ....... असो ... )\nकिती भोळ्या समजुती असतात ना लहानपणी सगळा जग तेंव्हा किती मजेमजेचे ... सरळ ... सोपे वाटायचे...\nकुठे गेले ते जग ते वेडे बालपण आणि बालमन ... त्या मित्राचेच नव्हे ... माझे ... तुमचे, आपल्या सगळ्यांचे ...\nद्वारा पोस्ट केलेले Harshal 3 टिप्पणी(ण्या)\nगुरुवार, ५ फेब्रुवारी, २००९\nखुप खुप लिहायचे .... पण वेळ मिळत नाही... तरी वेळात वेळ काढून हे एवढा तरी लिहिलय :)\nद्वारा पोस्ट केलेले Harshal 0 टिप्पणी(ण्या)\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nकीती आले कीती गेले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://gom.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0,_%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%A8", "date_download": "2019-06-20T16:17:42Z", "digest": "sha1:OLB3ZNYAIPW4TWFW7M6HIAXFNDXHY5SI", "length": 6077, "nlines": 115, "source_domain": "gom.wikipedia.org", "title": "रिक्टर, बर्टन - विकिपीडिया", "raw_content": "\nरिक्टर, बर्टन : (जल्म: 22 मार्च 1931, ब्रुकलिन, न्यूयॉर्क). अमेरिकन भौतिकविज्ञ साय ह्या नव्या मूलकणाचो सोद एकाच वेळार पूण स्वतंत्रपणान लायिल्लेखातीर रिक्टर बर्टन आनी मॅसॅच्युसॅट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचो प्राध्यापक सॅम्युएल सी. सी. टिग हांकां नोबॅल पुरस्कार वांटून मेळ्ळो.\nरिक्टंर हाणें मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टॅक्नॉलॉजींतल्यान बी. एस्. (1952) आनी पी.एच्. डी. (1956) ह्यो पदव्यो घेतल्यो. 1956-59 वर्सा तो स्टॅनफर्ड विद्यापिठांतल्या हाय एनर्जी फिझिक्स लॅबोरेटरींत भौतिकीचो संशोधन सहाय्यक आशिल्लो. उपरांत स्टॅनफर्ड विद्यापिठांत तो साहाय्यक प्राध्यापक (1959-63) आनी सहयोगी प्राध्यापक (1963-67) आशिल्लो आनी 1967 वर्सासावन प्राध्यापक आशिल्लो. स्टॅनफर्ड लिनिअर अँक्सिलरेटर सँटराचो तो 1982-84 ह्या काळांत तांत्रिक संचालक आशिल्लो आनी 1984 वर्सासावन संचालक आसा. जिनीव्हाच्या युरोपियन ऑर्गनायझेशन फॉर न्युक्लिअर रिसर्च (सर्न) हे संस्थेंतूय ताणें 1975-76 ह्या काळांत काम केलें.\nनोबॅल पुरस्कारा भायर रिक्टर हाका 1975 वर्सा ई. ओ. लॉरॅन्स पुरस्काराचो भोवमान मेळ्ळो. तो अमेरिकेच्या नॅशनल अँकॅडेमी ऑफ सायन्सीसचो वांगडी आसा. 1963-82 ह्या काळांत ताचे 150 परस चड संशोधनात्मक निबंद विंगड विंगड वैज्ञानिक नेमाळ्यांनी उजवाडा आयले. -कों. वि. सं. मं. [1]\n↑ कोंकणी विश्वकोश, खंड ४\ntitle=रिक्टर,_बर्टन&oldid=176322\" चे कडल्यान परतून मेळयलें\nह्या पानाचो उल्लेख कर\nह्या पानांत निमाणो बदल,17 जानेवारी 2019 वे�� 11:20 वेळार केल्लो\nमजकूर क्रियेटिव कॉमन्स ऐट्रिब्यूशन/शेयर-अलाइक लायसेंस हाच्या अंतर्गत उपलब्ध आसा; हेर अटी लागू जावं शकतात. चड म्हायती खातीर वापराच्यो अटी पळयात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/we-the-trend-setters-real-estate-jitendra-thakkar-article/", "date_download": "2019-06-20T15:09:01Z", "digest": "sha1:WICNI423UHN5AIWGZXFIWLWYCIYGYMZU", "length": 29145, "nlines": 240, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "वुई द ट्रेंड सेटर्स : विश्वासचं रियल इस्टेट | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nसोन्याच्या भावानं गाठला उच्चांक\nभैय्या, पक्कं ठरलं ना..\n‘ती’ रेपकार अखेर पोलिसांच्या ताब्यात\nतडीपारीनंतर नगरात फिरणारा टिंग्या गजाआड\nनाशिकची गुन्हेगारी संपता संपेना; अब्रू वाचविण्यासाठी ‘तिने’ मारली धावत्या रिक्षातून उडी\nविधानसभा निवडणुकीचे चोख नियोजन करा : विभागीय आयुक्त माने\nकंत्राटदार बदलला तरी कर्मचार्‍यांना कायम ठेवा\nबार्‍हे ग्रामिण रुग्णालयात आरोग्यांची हेळसांड\nआकाशवाणी चौकात अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर पोलिसांनी पकडले\nशेतीपंपाचा वीजपुरवठा खंडित न करण्याचा महावितरणचा निर्णय\nगावठी कट्ट्यातून गोळी झाडल्याचा पोलिसांना संशय\n…अखेर ग.स.तील बेनामी ठेवीप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा\nना.जयकुमार रावल यांच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन\nवादळग्रस्तांसाठी आ.कुणाल पाटील विधानसभेत आक्रमक\n46 विभागांच्या 482 सेवा ऑनलाईन- जिल्हाधिकारी राहुल रेखावार\nसाक्रीत तीव्र पाणीटंचाई; उपाययोजना करा\nतळोद्यानजिक अहमदाबाद-शिरपूर बसवर दगडफेक\nकोळदा-खेतिया रस्त्याचे काम संथगतीने\nनवापुरात वेळेवर पाणीपुरवठा होत नसल्याने भाजपातर्फे मुख्याधिकार्‍यांना घेराव\nजिल्ह्यात विविध कार्यक्रमांनी तसेच गुलाबपुष्प देवून नवागतांचे स्वागत\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nसोन्याच्या भावानं गाठला उच्चांक\nवुई द ट्रेंड सेटर्स : विश्वासचं रियल इस्टेट\nवुई द ट्रेंड सेटर्स : विश्वासचं रियल इस्टेट\nगृहकुलाचे स्वप्न पूर्ण करताना ग्राहक आपली आयुष्यभराची पुुंजी खर्ची घालतो. घर म्हणजे केवळ निवाराच नव्हे तर तिथे भावनाही निगडीत असतात. कारण घर असते आयुष्यभराची साथ आणि सुखद स्वप्नपूर्ती. पैसा आणि भावना याची गुंतवणूक ज्या घरांमध्ये ग्राहक करतात त्याच्या पैशाचा योग्य मोबदला मि��ावा, विश्वासार्हता अबाधित राहावी म्हणून ‘दर्जा आणि गुणवत्ते’शी कधीही तडजोड करणार नाही हा मूलमंत्र घेऊन अनेकांच्या गृहकुलांचे स्वप्न साकारणारे आणि बांधकाम व्यावसायिकांची संघटना बांधून त्याला प्रतिष्ठा मिळवून देणारे जितेंद्र ठक्कर यांच्या यशोबांधणीचा हा प्रेरणादायी प्रवास.\nजितेंद्र ठक्कर यांचे वडील रिअल इस्टेट व्यवसायतले. आपल्या मुलांनी या व्यवयासात येऊ नये, अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. त्याकाळी या व्यवसायाला इतकी प्रतिष्ठा आणि विश्वासार्हता नव्हती. मुंबईत तर काही ‘डॉन’ हा व्यवसाय करत असे. त्यामुळे जितेंद्र ठक्कर हे प्रथम कापड व्यवसायात उतरले.\nसन 1976 मध्ये आणीबाणी लागू झाल्यामुळे ‘रिअल इस्टेट’मध्ये प्रचंड मंदी आली. जितेंद्र ठक्कर यांच्या वडिलांनी ज्या ग्राहकांना प्लॉट विकला, ज्यांनी प्लॉट खरेदीसाठी आगाऊ पैसे दिले त्यांना खरेदीखत देण्यासाठी कायद्याने बंधने आली. ज्यांच्या जमिनी विकत घेतल्या त्या जमिनी नावावर करता येत नव्हत्या. अशा परिस्थितीत वडिलांना मदत करता यावी म्हणून जितेंद्र ठक्कर हे रिअल इस्टेट व्यवसायात प्रवेश करते झाले.\n‘आमच्या वडिलांनी ज्या लोकांना प्लॉट विकले होते त्यांच्या चेहर्‍यावरील समाधान पाहून आपणही या व्यवसायात यावे ही प्रेरणा मिळाली. त्यावेळी वडिलांची इच्छा नसतानाही मी त्यांना मदत व्हावी म्हणून बांधकाम व्यवसायात उतरलो. प्रारंभी प्लॉट विक्रीसह नंतर 1978 मध्ये शिंगाडा तलाव परिसरात मनोहर मार्केट हा 150 फ्लॅट आणि 60 दुुकानांचा व्यावसायिक म्हणून पहिला प्रकल्प साकारला आणि पूर्णवेळ बांधकाम व्यावसायिक म्हणून प्रवास सुरू केला.\nआज ठक्कर डेव्हलपर लि. ही एक पब्लिक लि. कंपनी झाली असून अनेक मोठे निर्माण बांधण्याचे समाधान आहे. विशेषत: मध्यमवर्गीय आणि अल्प उत्पन्न गटासाठी गृहस्वप्नपूर्तीचे भाग्य मिळाले याचे समाधान मोठे आहे’.\n‘जो व्यक्ती स्वत:चे गृहकुल घेतो त्याची आयुष्यभराची पुंजी त्यासाठी लावतो. शिवाय आयुष्यभर पुरेल असे कर्जही काढतो. त्यांना तू कधीही फसवू नकोस. प्रामाणिकपणे काम कर’ हा वडिलांचा सल्ला शिरोधार्य मानून जितेंद्र ठक्कर यांनी बांधकाम व्यवसायात अनेक प्रकल्पांसह स्वत:च्या वेगळ्या अस्तित्वाची बांधणी केली.\n‘निवारा’ ही ग्राहकांची अत्यंत मूलभूत गरज पूर्ण करणार्‍या या व्य��सायाला प्रतिष्ठा, विश्वासार्हता नव्हती. घरासाठी कजर्र् देणार्‍या बँका, अर्थसंस्था जेव्हा ग्राहकांना घरासाठी कर्ज देण्यासाठी वाटाघाटी करत तेव्हा बिल्डर-डेव्हलपर यांना बाहेर बसवत इतकी विश्वासार्हता रिअल इस्टेट व्यवसायात घसरली होती.\nएकीकडे मार्केटमध्ये बँकांचा हा दृष्टिकोन तर दुसरीकडे शासकीय कार्यालयांत बांधकामासाठी परवानगी, नोंदणीसाठी गेल्यास तिथेही अत्यंत नकारात्मक वातावरणाची स्थिती होती. यातून बाहेर काढण्यासाठी काहीतरी करायला हवे असे ठक्कर यांना वाटले. त्याविषयी बोलताना ते सांगतात, त्याकाळी आम्हाला बांधकाम परवाने मिळवताना अत्यंत प्रतिकुल परिस्थितीचा सामना करावा लागे.\n‘तुम्ही मूळ मालकांच्या नावाने बांधकामाची परवानगी घ्या, असे शासकीय अधिकारी सल्ले देत. अशी परिस्थिती बदलण्यासाठी, बांधकाम क्षेत्राला प्रतिष्ठा परत मिळवून देण्यासाठी काहीतरी केले पाहिजे, अशी जाणीव पहिल्यांदा झाली. बिल्डर आणि गृहखरेदी करणार्‍या ग्राहकांचे प्रश्न सोडवण्यासाठी एका संघटित संस्थेची गरज होती. रिअल इस्टेट व्यवसायाला विश्वासार्हता यावी म्हणून त्याकाळात बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया नावाची संस्था काम करत होती. ती केवळ कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन होती.\nत्यामध्ये बांधकाम व्यावसायिक म्हणून बिल्डर, विकासक यांचा समावेश नव्हता. म्हणून आम्ही त्यातच ‘बिल्डर सेल’ सुरू केली. दरम्यान, बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियाच्या माध्यमातून पुण्यात प्रमोटर बिल्डर असोसिएशन संस्था सुरू झाली होती. म्हणून नाशिकमध्येही बिल्डर असोसिएशन ऑफ नाशिकची पायाभरणी झाली. अशा संस्थांचे जाळे अल्पावधीतच राज्यभर पसरले.’\nजितेंद्र ठक्कर एकीकडे बांधकाम व्यवसायात स्थिरावतानाच या क्षेत्रातील लोकांसाठी संघटित रूपात काम करण्याची त्यांची उमेद स्वस्थ बसू देत नसे. त्यामुळे राष्ट्रभर अवाका असलेली बांधकाम व्यवसायांकाची संघटना काढावी, असे त्यांना वाटले. ते सांगतात ‘सन 1988 मध्ये राम जेठमलानी नगरविकासमंत्री असताना ‘नॅशलन हाऊसिंग पॉलेसी’चा मसुदा तयार होत होता.\nत्यावेळी त्यांना भेटून सर्वांसाठी गृह योजना हा मुुद्दा घेऊन आम्ही प्रमोटर बिल्डर असोसिएशन ऑफ महाराष्ट्र याच्या सहकार्याने दिल्लीला एक परिषद घेतली. त्यावेळी रिअल इस्टेट, गृह बांधकाम क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते. त्यावेळी देशातील मुख्य बिल्डर-डेव्हपर्सची समिती स्थापन करून आम्ही नाशिकला आमंत्रित केले आणि तिथे ‘क्रेडाई’ ही बांधकाम व्यावसायिकांची पहिली संस्था नाशिकमध्ये नावारूपाला आली. नंतर हे संघटन देशातील मुख्य शहरांत पसरले.\nबांधकाम व्यवसायात स्वत:चा वेगळा ‘ट्रेंड’ निर्माण करणार्‍या ठक्कर बिल्डर्सफने बसस्टॅण्ड बांधून देण्याचा प्रयोंग इतर शहरांसाठी पथदर्शी ठरला. ‘सन 2004 यावर्षी ‘बसस्टॅण्ड’चा विकास ही संकल्पना आम्ही राज्य शासन आणि एसटी महामंडळाला प्रथम दिली. महामंडळाची जागा घेऊन आम्ही ती विकसित करून दिली. नाशिकला पहिल्यांदा बसस्टॅण्डचा प्रयोग यशस्वी झाला. तिथे साडेसहाशे दुकाने आणि बसस्टॅण्ड हा प्रकल्प केल्यानंतर राज्यात 19 ठिकाणी आम्ही बसस्टॅण्ड उभारले.’ असे ठक्कर अभिमानाने सांगतात.\nअरविंद इनामदार पोलीस संचालक असताना नाशिकमध्ये 1997 मध्ये राणेनगर येथे पोलीस कॉलनीत पोलिसांसाठी घर बांधण्याचा प्रकल्प जितेंद्र ठक्कर यांना मिळाला. ही सर्वार्थाने वेगळी घटना होती. शासनाच्या कुठल्याही प्रकल्पात सर्वात कमी दर असलेल्या बिल्डर्सच्या निविदा स्वीकारल्या जाऊन त्यांनाच कंत्राट दिले जाते. परंतु जितूभाईंच्या निविदांचा दर सर्वाधिक असूूनही हा प्रकल्प केवळ बांधकामातील गुणवत्ता आणि दर्जा यामुळे त्यांना मिळाला होता.\nघर घेण्याचा विचार आणि प्रत्यक्ष घर घेणे यामधील दरी भरण्याचे काम ‘क्रेडाई’ने केले असे सांगताना जितेंद्र ठक्कर गेल्यावर्षी आलेल्या ‘रेरा’ आणि ‘महारेरा’ कायद्याबद्दल बोलताना म्हणातात, ‘या कायद्याने अधिक पारदर्शकता आली आहे. बांधकाम व्यावसायिक आणि ग्राहकांसाठी हा अत्यंत चांगला निर्णय आहे’ असे सांगून ते या कायद्याचे स्वागत करतात.\nठक्कर बिल्डर्स यांचा दिंडोरीरोडवर म्हसरूळ परिसरात मध्यमवर्गीयांना परवडणार्‍या घराचा प्रकल्प आकाराला येत आहे. नाशिकमध्ये पर्यटन व्यवसायात भरपूर संधी आणि वाव असल्याने त्यांची कंपनी पर्यटन क्षेत्रातही उतरत आहे. गंगापूररोडवर गंगावरे परिसरात ठक्कर्स यांचा रिसॉर्ट उभारण्याचा मानस आहे. यासह गंगापूररोडवर आकाशवाणीजवळ एक व्यावसायिक प्रकल्प पूर्णत्वाला येत आहे.\nएखाद्याने उद्योजकतेत यशस्वी होण्यासाठी काय करायला हवे, असे विचारताच जितूभाई सांगतात, ‘तरुणाईला हल्ली सर्व गोष्टी ता��्काळ आणि आज, आता इथेच हव्या असतात. परंतु यश ही दीर्घकाळाने मिळणारी गोष्ट आहे. एखाद्या व्यवसाय, धंद्यात किमान स्थिर व्हायला 5 वर्षांचा काळ लागतोच. त्यासाठी सातत्यपूर्णपणे चिकाटी, प्रामाणिकपणा आणि तत्त्वाने जग जिंकता येतेच हा संदेश ते देतात. जो त्यांच्याही यशाचे गमक आहे.\nवाळूचा ढीग कोसळून मजूर ठार; दोन जखमी\n# Breaking # 15 दिवस बाकी असतांनाच जळगावच्या प्रभारी महापौर गणेश सोनवणेंचा राजीनामा\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nजात प्रमाणपत्र अवैध : नवापूरच्या दोन नगरसेवकांची पदावर टांगती तलवार.\nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, नंदुरबार, मुख्य बातम्या, राजकीय\nशहीद जवान कपिल गुंड यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार\nआवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nअभिनेत्री फ्रिडा पिंटो अडकणार लग्नबेडीत\nआवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, हिट-चाट\nसुनील अरोरा भारताचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त\nआवर्जून वाचाच, देश विदेश, मुख्य बातम्या\nकोकणात मान्सून दाखल; हवामान खात्याकडून अधिकृत माहिती\nचार वर्षांत राज्यात 12 हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nबोदवड औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षकाचा महिला कर्मचार्‍यावर चाकू हल्ला\nmaharashtra, जळगाव, मुख्य बातम्या\nसोन्याच्या भावानं गाठला उच्चांक\nभैय्या, पक्कं ठरलं ना..\n‘ती’ रेपकार अखेर पोलिसांच्या ताब्यात\nतडीपारीनंतर नगरात फिरणारा टिंग्या गजाआड\nकर्जमंजुरीसाठी तरूणांकडून उकळले पैसे\n# Breaking # 15 दिवस बाकी असतांनाच जळगावच्या प्रभारी महापौर गणेश सोनवणेंचा राजीनामा\nसोन्याच्या भावानं गाठला उच्चांक\nभैय्या, पक्कं ठरलं ना..\n‘ती’ रेपकार अखेर पोलिसांच्या ताब्यात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://asavarikakade.blogspot.com/2016/03/blog-post_25.html", "date_download": "2019-06-20T15:16:28Z", "digest": "sha1:QJ63BVI65SBO6CY3ZSSFMEBMBKIZLZX2", "length": 7136, "nlines": 41, "source_domain": "asavarikakade.blogspot.com", "title": "ब्लॉग, एक नवी सुरुवात: ज्ञानेश्वरीतील उपमा", "raw_content": "ब्लॉग, एक नवी सुरुवात\nविषयानुसार बनवलेल्या माझ्या विविध ब्लॉग्जचा अल्पपरिचय आणि लिंक्स इथे एकत्रित-\nज्ञानेश्वरीतील उपमांना दृश्यस्वरूप देण्याचा अल्पसा प्रयत्न...\nज्ञानेश्वरीतील उपमा दृश्यरूपात मांडण्याची कल्पना सुचली ती एका स्वांतःसुखाय चालू असलेल्या छंदातून..\nआधुनिक मोबाईलच्या अनेक सुविधांमधली छायाचित्र काढता येणं ही सुविधा मला सर्वा��� अधिक मोहवून टाकणारी वाटलीय. बाहेर पडलं की लगेच माझी नजर भिरभिरू लागते. काही वेगळं, सुंदर दिसलं की ते आधी नजर टिपते मग मोबाईलमधला कॅमेरा.. स्वतःला आनंद देणारे असे फोटो एकाच वेळी अनेकांशी शेअर करणंही आता अगदी सहज होऊ शकतं. एकदा एका फोटोखाली अभंग छंदात दोन ओळी लिहिल्या गेल्या. खूप छान वाटलं. मग फोटो आणि दोन ओळी शेअर करणं हा रोजचा कार्यक्रमच झाला. प्रतिसादही चांगला मिळाला... अभिव्यक्तीची एक नवी शैलीच सापडल्यासारखं झालं..\nएकदा एका फोटोवर दोन ओळी लिहिताना त्यात ज्ञानेश्वरीतली, मनात रेंगाळलेली ‘आनंदाचा अनुकार’ ही उपमा वापरली गेली. खरंतर तो फोटो काढताना ती उपमाच दृश्य रूपात समोर साकारलीय असं जाणवलं... सकाळचं प्रसन्न निळं आकाश. दाट झाडी असलेलं क्षितिज आणि त्या दोन्हीचं जलाशयात पडलेलं प्रतिबिंब.. नजर न हलवता टिपलं ते दृश्य.. आणि त्या खाली लिहीलं- ‘अनुपम्य सृष्टी खेळ निर्मात्याचा / जणू आनंदाचा अनुकार..’ यात फक्त ओवीतली उपमा आहे. हा ओवीचा अनुवाद नाही...\nमनात आलं,ज्ञानेश्वरीतल्या उपमांना छायाचित्रांच्या माध्यमातून असं दृश्य रूप देता आलं तर त्या उपमा, त्यांचा संदर्भ आणि तत्त्वविचार सर्वच समजून घ्यायला मदत होईल. मग मला विशेष भावलेल्या उपमा जाणीवपूर्वक दृश्य रूपात मांडण्याचा प्रयत्न सुरू केला. उपमेला साजेसा फोटो, माझ्या दोन ओळी आणि खाली ज्ञानेश्वरीतली ती उपमा असलेली ओवी, तिचा अर्थ आणि संदर्भ लिहिणं असा उपक्रम सुरू झाला... तो आपल्या समोर ठेवते आहे-\nनिःशब्द विचार आतल्या आत सांभाळून ठेवण्याच्या ताणातून मुक्त होण्याचा मार्ग म्हणजे त्यांचं शब्दांकन करणं. ही प्रक्रिया एकाच वेळी ताणातून मुक्त करते आणि नव्या विचारांना जागा करून देते... हे अनुभवता अनुभवता शब्दांकन करणं ही माझी आंतरिक निकड बनून गेली. डायरीलेखन, हिंदी-मराठी कविता, बालकविता, वैचारिक-ललित लेख, अनुवाद, रूपांतर.. अशा विविध आकृतिबंधात हे शब्दांकन होत राहिलं आहे. अलिकडे शब्दांच्या जोडीला छायाचित्र हे नवं माध्यम मिळालं. त्यातून छायाचित्र-कविता असा नवा उपक्रम साकारला.\nपुस्तकरूपात प्रकाशित न झालेलं असं सर्व लेखन ब्लॉगद्वारा प्रकाशित करण्याचा नवा आधुनिक मार्ग सापडल्यावर विषयानुसार वेगवेगळे ब्लॉग्ज तयार केले. ते सर्व एका छताखाली इथे एकत्रित सादर करते आहे-\nरूपांतर : एक रियाज\nमाझ्या डायरीतील पुनर्जन्मांच्या नोंदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://punerispeaks.com/category/trending-news/page/46/", "date_download": "2019-06-20T15:49:27Z", "digest": "sha1:LHPAVKCXNA4WLSDGGCALU7QQ2I2RZDHH", "length": 9187, "nlines": 112, "source_domain": "punerispeaks.com", "title": "Trending News Archives - Page 46 of 47 - Puneri Speaks", "raw_content": "\nआमीर खान चा बहुचर्चित सिनेमा #SecretSuperstar चा पहिला पोस्टर प्रदर्शित\nआमीर खान चा दंगल च्या यशानंतर सीक्रेट सुपरस्टार हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत असून त्याचा पहिला पोस्टर आज प्रदर्शित केला … Read More “आमीर खान चा बहुचर्चित सिनेमा #SecretSuperstar चा पहिला पोस्टर प्रदर्शित”\nMonday Motivation: सोमवार सकाळ सुरुवात करण्याआधी हे प्रेरणादायी विचार वाचा\nसोमवार म्हणजे सर्व कर्मचाऱ्यांचा नावडता दिवस, पण हाच दिवस प्रेरणादायी बनवण्यासाठी ट्विटर वर #MondayMotivation खाली सर्व प्रेरणामय ट्विट्स करत असतात … Read More “Monday Motivation: सोमवार सकाळ सुरुवात करण्याआधी हे प्रेरणादायी विचार वाचा”\nकृती सानून च्या व्हिडिओ पोस्ट वर केआरके आणि हेट स्टोरी फेम भैरवी गोस्वामी चा खालच्या पातळीवर रिप्लाय , ट्विटर करांनी केला जोरदार विरोध..\n pic.twitter.com/obW2MvRk42 — KRK (@kamaalrkhan) July … Read More “कृती सानून च्या व्हिडिओ पोस्ट वर केआरके आणि हेट स्टोरी फेम भैरवी गोस्वामी चा खालच्या पातळीवर रिप्लाय , ट्विटर करांनी केला जोरदार विरोध..”\nअमेझॉन चे मालक Jeff Bezos जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, बिल गेट्स ना टाकले मागे\n५३ वर्षीय अमेझॉन चे मालक जेफ बेझोस यांच्या कमाईत अचानक $1.4 Billion ची वाढ होऊन मायक्रोसॉफ्ट चे मालक बिल गेट्स … Read More “अमेझॉन चे मालक Jeff Bezos जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, बिल गेट्स ना टाकले मागे”\nदेश सोडेन, पण वंदे मातरम् म्हणणार नाही, अबू आझमींचं वादग्रस्त विधान\nमुंबई : देश सोडेन, पण वंदे मातरम् म्हणणार नाही, अबू आझमींचं वादग्रस्त विधान.. VIDEO : मुंबई : देश … Read More “देश सोडेन, पण वंदे मातरम् म्हणणार नाही, अबू आझमींचं वादग्रस्त विधान”\nसोनाली कुलकर्णी ला “पोश्टरगर्ल” मधील अभिनयाला #NIFF चा पुरस्कार..\nअभिनेत्री सोनाली कुलकर्णी ला “पोश्टरगर्ल” मधील अभिनयाला #NIFF चा पुरस्कार मिळाला आहे. नुकतेच तिने तिच्या ऑफिसीयल ट्विटर अकौंट वरून Director … Read More “सोनाली कुलकर्णी ला “पोश्टरगर्ल” मधील अभिनयाला #NIFF चा पुरस्कार..”\nचालक विरहित गाड्यांना परवानगी न देण्याच्या गडकरी यांच्या निर्णयाचा ट्विटर वर हशा\nमा.नितीन गडकरी यांनी चालक विरहित गाड्यांना भारतात परवानगी देण्याबाबत दाखवलेला निरुत्साह लोकांना पचलेला दिसत नाहीये. गडकरी यांच्या म्हणण्यानुसार अशा गाड्या … Read More “चालक विरहित गाड्यांना परवानगी न देण्याच्या गडकरी यांच्या निर्णयाचा ट्विटर वर हशा”\nआज व्यक्त होत आहेत #रस्ता हॅशटॅग वर, रस्त्यांबाबत तुमचं मत काय \nTwitter, Facebook च्या माध्यमातून आज सर्व जन व्यक्त होत आहेत #रस्ता हॅशटॅग वर… मांडत आहेत परिस्थिती रस्त्यांची.. रस्त्यांबाबत तुमचं मत … Read More “आज व्यक्त होत आहेत #रस्ता हॅशटॅग वर, रस्त्यांबाबत तुमचं मत काय \nअलंक्रीता श्रीवास्तव दिग्दर्शित Lipstick Under My Burkha अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून विविध स्तरातून त्याची स्तुती होताना दिसत आहे. #LipstickUnderMyBurkha … Read More “Lispstick Under My Burkha अखेर प्रदर्शित”\nपुणे ट्राफिक पोलिसांचा नवीन उपक्रम, कोणी वाहतुक नियम मोडल्यास फोटो काढून Whatsapp करा.\nपुणे ट्राफिक पोलिसांनी एक नवीन डिजिटल उपक्रम , कोणी वाहतुक नियम मोडल्यास फोटो काढून Whatsapp करा किंवा #BeOurEyesAndEars hashtag करून फोटो अपलोड … Read More “पुणे ट्राफिक पोलिसांचा नवीन उपक्रम, कोणी वाहतुक नियम मोडल्यास फोटो काढून Whatsapp करा.”\nशिवाजी महाराज घोषणा: शिवाजी महाराज गारद अर्थ काय\nएसपीज बिर्याणी हाऊस च्या जेवणात आढळली अळी, मालकाचा उद्धटपणा | VIDEO\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून तीन दिवस पुणे दौऱ्यावर\nरातोरात प्रसिद्ध झालेल्या खेळणी विक्रेत्यांला अटक\n मुंबईतील इडलीवाला चटणी बनवण्यासाठी संडासचे पाणी वापरताना सापडला | VIDEO\nराज्यात वळवाचा पाऊस पडण्याची शक्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://spsnews.in/?p=532", "date_download": "2019-06-20T16:03:36Z", "digest": "sha1:LHN3VU3IG246RQLLW5J5VWR4OB6M7YVN", "length": 9128, "nlines": 103, "source_domain": "spsnews.in", "title": "देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी…. | | SPSNEWS", "raw_content": "\nशासनाच्या विकास योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा- जिल्हाधिकारी दौलत देसाई\nपावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी १०.२३ कोटींचा निधी :आम.सत्यजित पाटील\nबांबवडे विद्यामंदिरात दफ्तर व शालेय साहित्याचे वाटप\nबांबवडे विद्यामंदिरात दफ्तर व शालेय साहित्याचे वाटप\nचिमुकल्यांचा किलबिलाट पाहण्यासाठी जमला जनसमुदाय\nदेणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी….\nसुर्यालाही सहस्त्र किरणे, चंद्रालाही एक हजार,\nदेणारा तो,घेणारा तू, तुच कर तुझा विचार ,देणाऱ्याचे हात हजार…\nआ��ही धकाधकीच्या जीवनात माणुसकी अजून जिवंत आहे. आजही माणूस दुसऱ्याचा विचार करतोय, हेही नसे थोडके.\nशाहुवाडी तालुक्यातील सावे विद्यामंदिरात चौघा तरुण मंडळींनी शाळेच्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. या मोफत गणवेश वाटपातून, या मंडळींना कोणताही स्वार्थ साधायचा नव्हता. इच्छा फक्त एकच होती ,ती म्हणजे कधी काळी ज्या शाळेत मी शिकलो ,त्या शाळेच्या ऋणात राहून तेथील विद्यर्थ्यांना फुल ना फुलाची पाकळी परत करायची. याच उद्देशाने या चौघांनी शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप केले.\nदातृत्वाचं हे देणं,दिलंय सर्वश्री संतोष भिंगले, राजाराम चव्हाण, कमलाकर डाकवे, अमर सूर्यवंशी यांनी.\nगणवेश वाटपाच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष पंडितराव नलवडे होते.\nयावेळी श्री नलवडे म्हणाले कि ,विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढण्यासाठी शिक्षकवृंदाने त्यांना पैलू पडण्याचे काम केले पाहिजे, तरच त्यांची उज्ज्वल भवितव्याकडे यशस्वी वाटचाल होईल.\nयावेळी श्री नामदेवराव पाटील सावेकर म्हणाले कि, शाळेसाठी शक्य तेवढा निधी पुरविण्याचे काम आम्ही आजपर्यंत केले आहे.तरीसुद्धा अजूनही शाळेला निधी ची आवश्यकता आहे.कारण इथंच देशाचं उज्ज्वल भवितव्य घडत आहे.तेंव्हा सर्वप्रथम शाळा हाच विकासाचा केंद्रबिंदू मानून वाटचाल केल्यास देशाचं भविष्य घडेल.\nयावेळी संजय साठे म्हणाले कि,थोड्याफार फरकाने सर्वच जण पैसे कमावतात,पण दातृत्वाची दानत मात्र रक्तातच असावी लागते.\nयावेळी शाळेची माहिती पदवीधर अध्यापक भगवान पाटील सर ,यांनी आपल्या मनोगतातून दिली.\nयावेळी सौ.जनाताई पाटील, सीताराम पाटील, हिंदुराव साठे, संजय साठे, टी.डी.पाटील सर, टी.पी.पाटील, रंगराव साठे, जगन्नाथ नलवडे, इंदुताई पाटील, बाजीराव सूर्यवंशी, सुरेश बहाद्दुरे, मुख्याध्यापक रामदास चव्हाण,विकास पाटील, संतोष पाटील, सरस्वती डाकवे, रामचंद्र पाटील, सुवर्णा बहाद्दुरे, व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्य्क्रमचे आभार विकास हजारे यांनी मानले.\nशाहुवाडीचा झेंडा मुंबईत फडकनार : सौ. गीता सिंघन रिंगनात →\nबांबवडे येथील आनंद हॉटेल चे मालक बाबुराव प्रभावळे यांचे दुःखद निधन\nशिराळा सेतू कार्यालयास दहा हजार रुपयांचा दंड\nसगळ्याच कर्जबाजारी शेतकऱ्यांची कर्जे माफ करा -हायकोर्टाचा आदेश\nशासनाच्या विकास योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा- जिल्हाधिकारी दौलत देसाई\nपावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी १०.२३ कोटींचा निधी :आम.सत्यजित पाटील\nबांबवडे विद्यामंदिरात दफ्तर व शालेय साहित्याचे वाटप\nबांबवडे विद्यामंदिरात दफ्तर व शालेय साहित्याचे वाटप\nचिमुकल्यांचा किलबिलाट पाहण्यासाठी जमला जनसमुदाय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/mnrega-funds-exhausted-concerned-mps-mlas-write-to-pm", "date_download": "2019-06-20T15:28:24Z", "digest": "sha1:A55YDJQPC6CAWKDBMT3YV2GYYJDZFFHK", "length": 43478, "nlines": 341, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "‘मनरेगाकडे पद्धतशीरपणे दुर्लक्ष’: भारतातील ख्यातनाम व्यक्तींचे पंतप्रधानांना खुल्या पत्रातून आवाहन - द वायर मराठी", "raw_content": "\n‘मनरेगाकडे पद्धतशीरपणे दुर्लक्ष’: भारतातील ख्यातनाम व्यक्तींचे पंतप्रधानांना खुल्या पत्रातून आवाहन\n‘मनरेगाच्या सबलीकरणाला सर्वोच्च प्राधान्य द्यावे’ आणि ‘औपचारिकरित्या याचा समावेश सध्या ओढवलेल्या ग्रामीण आणि कृषी संकट सोडविण्याच्या उपायांमध्ये करावा’ - २५० स्वाक्षरीकर्त्यांचा पंतप्रधानांना आग्रह.\nनवी दिल्ली: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी (मनरेगा) योजनेअंतर्गत ९९% जमा निधी, नवीन आर्थिक वर्ष सुरु होण्याच्या ३ महिने आधीच संपल्याने निधीचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. ११ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सध्या ऋण शिल्लक आहे.\nसध्याच्या कठीण काळात कष्टकऱ्यांबाबतच्या या चिंताजनक परिस्थितीची दखल भारतातील तब्बल ९० खासदार आणि १६० ख्यातनाम व्यक्तींनी, पंतप्रधान नरेंद्र मोदींना खुले पत्र लिहून घेतली आहे. यामध्ये माजी सरकारी अधिकारी, अग्रगण्य विकास अर्थशास्त्रज्ञ, प्रमुख कार्यकर्ते आणि शेतकरी आंदोलनातील नेते यांचा देखील समावेश आहे. पत्रातून त्यांनी मोदींना मनरेगावर आलेल्या या संकटाकडे तातडीने लक्ष देण्याचे आवाहन केले आहे.\nहे पत्र ३ जानेवारी, २०१९ रोजी झालेल्या एका सभेचे फलित आहे. या पत्रात असे नमूद केले आहे की, “देशाची एकमेव रोजगार हमी योजना पद्धतशीरपणे कमकुवत करण्यात येत आहे अशी भीती आम्हाला वाटत आहे. त्याच्या निधी वाटपावरील अवैध निर्बंध, रक्कम देण्यास होणारा मोठा विलंब आणि कमी वेतन, यामुळे ही योजना कमकुवत होत आहे आणि संकटात सापडलेल्या लोकांना त्यांच्या हक्काच्या एका कायदेशीर व्यवस्थेपासून वंचित क��ले जात आहे.”\nया २५० स्वाक्षरीकर्त्यांनी पत्रातून पंतप्रधानांना आग्रह केला आहे की ‘मनरेगाच्या सबलीकरणाला सर्वोच्च प्राधान्य द्यावे’ आणि ‘सध्या ओढवलेल्या ग्रामीण आणि कृषी संकटातून बाहेर पडण्यासाठीच्या उपायांमध्ये अधिकृतपणे याचा समावेश करावा.’\nजानेवारी ३ पासून, ग्रामीण विकास खात्याला ७,००० कोटी रुपये निधी देण्यात आला आहे. ही बाब जरी स्वागतार्ह असली तरी स्वाक्षरीकर्त्यांनी असे नमूद केले आहे की, “देशभरातील लाखो ग्रामीण कामगारांच्या जीवनात सुधारणा करण्यासाठी राजकीय प्रतिबद्धता म्हणून सर्व पक्षांनी मिळून मनरेगाला संरक्षित आणि मजबूत करणे आवश्यक आहे.”\nया स्वाक्षरीकर्त्यांमध्ये पृथ्वीराज चव्हाण, दिग्विजय सिंह, जिग्नेश मेवाणी, योगेंद्र यादव, जया बच्चन, हर्ष मांदेर, स्वामी अग्निवेश, अरुंधती रॉय, वजाहत हबीबुल्ला आणि तीस्ता सेटलवाड यांचा समावेश आहे.\nसंपूर्ण पत्र खाली दिले आहे:\nप्रिय श्री. नरेंद्र मोदी,\nमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्याच्या (मनरेगा) समस्यांबाबत आपले लक्ष वेधण्यासाठी सजग नागरिक, कामगार, कार्यकर्ते आणि राजकीय लोकप्रतिनिधींचा समूह म्हणून आम्ही हे पत्र लिहीत आहोत. वाढती बेरोजगारी आणि शेती उत्पन्नातील घट या गोष्टींमुळे सध्या देशभरात ग्रामीण भागात तीव्र संकट निर्माण झाले आहे. या समस्यांचा सामना करण्यासाठी सरकारच्या मदतीला येणारा मनरेगा हा उपाय अनेक निकषांवर योग्य ठरला आहे. ग्रामीण कामगारांचे जीवन, उपजीवीका आणि उत्पन्न यांचे संरक्षण करण्यासाठी मनरेगाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे तसेच आर्थिक अथवा नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात असलेल्या असुरक्षित समुदायांना देखील मोठा आधार दिला आहे हे अनेक पुराव्यांनिशी दाखवता येते.\nआपल्या सरकारने देशाच्या विकासाला चालना देण्यासाठी रोजगार निर्मितीची अनेक आश्वासने दिली आहेत. तरीदेखील देशाची एकमेव रोजगार हमी योजना पद्धतशीरपणे कमकुवत करण्यात येत आहे अशी भीती आम्हाला वाटत आहे. त्याच्या निधी वाटपावरील अवैध निर्बंध, रक्कम देण्यास होणारा मोठा विलंब आणि कमी वेतन, यामुळे ही योजना कमकुवत होत आहे आणि संकटात सापडलेल्या लोकांना त्यांच्या हक्काच्या एका कायदेशीर व्यवस्थेपासून वंचित केले जात आहे.\nम्हणून आम्ही आपणास आग्रह करत आहोत की, आपल्या सरकार���े, ‘मनरेगाच्या सबलीकरणाला सर्वोच्च प्राधान्य द्यावे’ आणि ‘सध्या ओढवलेल्या ग्रामीण आणि कृषी संकटातून बाहेर पडण्यासाठीच्या उपायांमध्ये अधिकृतपणे याचा समावेश करावा.’\nआम्ही आपणास विनंती करतो की:\n१. मागणीची अधिकृतरीत्या नोंद घेणे, दिनांकित पोचपावती देणे आणि या मागणीला न्याय देण्यासाठी पुरेशा नवीन कामांची तरतूद करणे यासाठी आवश्यक ते सर्व उपाय करावेत.\n२. कामाची मागणी पूर्ण करण्यासाठी पुरेसा आणि वेळेवर निधी पुरवला जातो याची खात्री करावी. संसदेत मंजूर केलेली अंदाजपत्रकातील रक्कम ही केवळ एक अंदाज असते आणि तिच्यामुळे निधीवर मर्यादा येत नाही.\n३. मनरेगाचे वेतन हे, राज्य सरकारच्या कायदेशीर किमान वेतनपक्षा कमी नसेल याची खात्री करावी.\n४. केंद्रीय आणि राज्य सरकारच्या पातळीवर वेतन देण्यास १५ दिवसांपेक्षा जास्त विलंब झाल्यास, ती रक्कम वेगळी मोजली गेली पाहिजे, त्याविषयीची माहिती सर्वांसाठी खुली केली पाहिजे आणि जेवढा विलंब झाला आहे त्याची पूर्ण भरपाई देखील दिली पाहिजे. मनरेगा कायद्या अंतर्गत सर्व वित्तीय संस्था आणि पेमेंट एजन्सीजना अधिनियमानुसार जबाबदार ठरवले जावे.\n५. पेमेन्ट ऑफ वेजेस या कायद्यानुसार विलंबासाठीच्या भरपाईचा दर निश्चित करावा.\n६. मागणीची नोंदणी आणि कामासाठीची मजुरी यासंबंधित सर्व आर्थिक, तांत्रिक व प्रशासकीय बंधने दूर करणे आवश्यक आहे.\n७. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये किमान एक सार्वजनिक श्रमाधारित काम नेहमीच सुरू असले पाहिजे.\n८. मनरेगाच्या अंमलबजावणी संबंधित सर्व माहिती वेबसाइटवर तसेच ऑफलाइन सार्वजनिकपणे उपलब्ध केली जाणे आवश्यक आहे. व्यवस्थापन माहिती प्रणालीने कायद्यातील तरतुदींचे पालन केले पाहिजे.\n९. सर्व दुष्काळग्रस्त जिल्ह्यांमध्ये मनरेगाचा कायदेशीर कालावधी २०० दिवसांपर्यंत वाढवावा.\nसर्व राजकीय पक्षांद्वारे संसदेत सर्वसमावेशक सहमतीने बनविलेल्या या कायद्याचे आणि ग्रामीण गरिबांच्या हिताचे विशेषकरून अशा गंभीर संकटाच्या वेळी संरक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे. उपरोक्त सर्व शिफारसी पूर्णपणे कायद्याच्या हेतूशी निष्ठा राखणाऱ्या आहेत. आम्ही आपणास त्वरित, संवेदनशीलतेने आणि वेळेवर कारवाई करण्याचे आणि देशभरातील लाखो ग्रामीण कामगारांच्या कायदेशीर अधिकारांचे संरक्षण करण्याची सशक्त राजकीय इच्��ा दर्शविण्याचे आवाहन करीत आहोत.\n१. करण सिंग यादव (खासदार, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस)\n२. अली अनवर अन्सारी (माजी खासदार, जनता दल (यू))\n३. पृथ्वीराज चव्हाण (माजी मुख्यमंत्री आणि आमदार, महाराष्ट्र, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस)\n४. सयदा हमीद (माजी सदस्य, नियोजन आयोग)\n५. दीपेन्दर सिंग हूडा (खासदार , हरियाणा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस)\n६. दिग्विजय सिंह (खासदार , भारतीय राष्ट्रीय काँग्रेस )\n७. जिग्नेश मेवाणी (आमदार, गुजरात)\n८. वृंदा करात (माजी खासदार, सीपीआय (एम))\n९. एम. व्ही. राजीव गौडा (खासदार, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस )\n१०. के. राजू (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस)\n११. योगेंद्र यादव (स्वराज इंडिया)\n१२. अविक साहा (जय किसान आंदोलन)\n१३. के.सी. राममूर्ती (खासदार , भारतीय राष्ट्रीय काँग्रेस )\n१४. सीताराम येचुरी (माजी खासदार, सीपीआय (एम))\n१५. जयती घोष (प्राध्यापक, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ)\n१६. हर्ष मांदेर (अमन बिरदरी)\n१७. अरुणा रॉय (भारतीय महिला फेडरेशन)\n१८. शंकर सिंह (नरेगा संघर्ष मोर्चा)\n१९. ऍनी राजा (पीपल्स ऍक्शन फॉर एम्प्लॉयमेंट गॅरंटी)\n२०. निखिल डे (मजदूर किसान शक्ती संगठन)\n२१. प्रभात पटनायक (जेएनयू येथील सन्माननीय निवृत्त प्राध्यापक)\n२२. अमी यज्ञिक (लोकसभा खासदार, आयएनसी)\n२३. प्रदीप तामता (राज्यसभा खासदार)\n२४. गौरव गोगोई (लोकसभा खासदार, आयएनसी)\n२५. रोनाल्ड सापा तलाऊ (राज्यसभा खासदार, आयएनसी)\n२६. सीएल रुआला (लोकसभा खासदार आयएनसी)\n२७. रिपुण बोरा (राज्यसभा खासदार, आयएनसी)\n२८. हुसेन दलवाई (राज्यसभा खासदार, आयएनसी)\n२९. पी. भट्टाचार्य (राज्यसभा खासदार, आयएनसी)\n३०. डी. राजा (राज्यसभा खासदार सीपीआय)\n३१. विप्लोव ठाकूर (राज्यसभा खासदार , आयएनसी)\n३२. प्रताप सिंह बाजवा (राज्यसभा खासदार, आयएनसी)\n३३. मोहम्मद अली खान (राज्यसभा खासदार, आयएनसी)\n३४. बीके हरिप्रसाद (राज्यसभा खासदार, आयएनसी)\n३५. छाया वर्मा (राज्यसभा खासदार, आयएनसी)\n३६. नीरज शेखर (राज्यसभा खासदार, समाजवादी पार्टी)\n३७. सुरेंद्र सिंह नगर (राज्यसभा खासदार, समाजवादी पार्टी)\n३८. संजय सेठ (राज्यसभा खासदार, समाजवादी पार्टी)\n३९. व्ही. पी. निषाद (राज्यसभा खासदार, समाजवादी पार्टी)\n४०. व्ही प्रभाकर रेड्डी (राज्यसभा खासदार, वायएसआर काँग्रेस)\n४१. परिमल नाथवानी (राज्यसभा खासदार, आयएनडी)\n४२. बी.वी. नाईक (लोकसभा खासदार, आयएनसी)\n४३. आर. ध्रुवनारायण (लोकसभा खास��ार, आयएनसी)\n४४. जयदेव गल्ला (लोकसभा खासदार, टीडीपी)\n४५. डॉ. एन शिवप्रसाद (लोकसभा खासदार, टीडीपी)\n४६. ​​निम्मला क्रिस्तप्पा (लोकसभा खासदार, टीडीपी)\n४७. राम मोहन नायडू (लोकसभा खासदार, टीडीपी)\n४८. अशोक गजपती राजू (लोकसभा खासदार, टीडीपी)\n४९. श्रीराम मल्याद्री (लोकसभा खासदार, टीडीपी)\n५०. टी.जी. वेंकटेश (राज्यसभा खासदार, टीडीपी)\n५१. एम. बी. राजेश (लोकसभा खासदार, सीपीआय (एम))\n५२. व्ही. एच. पाला (लोकसभा खासदार, आयएनसी)\n५३. जितेंद्र चौधरी (लोकसभा खासदार, सीपीआय (एम))\n५४. बिनोय विश्वम (राज्यसभा खासदार, सीपीआय)\n५५. डी. संतनु सेन (राज्यसभा खासदार, एआयटीसी)\n५६. कुमारी सेल्जा (राज्यसभा खासदार, आयएनसी)\n५७. वंदना चव्हाण (राज्यसभा खासदार, एनसीपी)\n५८. वाईएस चौधरी (राज्यसभा खासदार, टीडीपी)\n५९. के रवींद्र कुमार (राज्यसभा खासदार, टीडीपी)\n६०. पी व्ही अब्दुल वहाब (राज्यसभा खासदार, आययूएमएल)\n६१. कलिता भुबनेश्वर (राज्यसभा खासदार, आयएनसी)\n६२. डॉ. प्रकाश बांदा (राज्यसभा खासदार, टीआरएस)\n६३. सी.एम. रमेश (राज्यसभा खासदार, टीडीपी)\n६४. लिंगय्या यादव (राज्यसभा खासदार, टीआरएस)\n६५. संतोष कुमार जोगिनिपल्ली (राज्यसभा खासदार, टीआरएस)\n६६. जया बच्चन (राज्यसभा खासदार, एसपी)\n६७. संजय सिंह (राज्यसभा खासदार, आप)\n६८. के ​​टी एस तुलसी (राज्यसभा खासदार, नॉम.)\n६९. राजीव एस. सातव (लोकसभा खासदार, आयएनसी)\n७०. जोसे के मणि (राज्यसभा खासदार, केसी (एम))\n७१. के.के. रागेश (राज्यसभा खासदार, सीपीआय (एम))\n७२. मनोज कुमार झा (राज्यसभा खासदार, राजद)\n७३. के. सोमप्रसाद (राज्यसभा खासदार, सीपीआय (एम))\n७४. नारायण दास गुप्ता (राज्यसभा खासदार, आप)\n७५. जी.सी. चंद्रशेखर (राज्यसभा खासदार, आयएनसी)\n७६. तिरुची शिव (राज्यसभा खासदार, डीएमके)\n७७. वानसुक सिएम (राज्यसभा खासदार, आयएनसी)\n७८. पी. एल. पुनिया (राज्यसभा खासदार, आयएनसी)\n७९. के. व्ही. पी. रामचंद्र (राज्यसभा खासदार, आयएनसी)\n८०. अहमद हसन (राज्यसभा खासदार, एआयटीसी)\n८१. मधुसूदन मिस्त्री (राज्यसभा खासदार, आयएनसी)\n८२. संतियुज कुजूर (राज्यसभा खासदार, आयएनसी)\n८३. नारनभाई जे राठवा (राज्यसभा खासदार, आयएनसी)\n८४. कुमार केतकर (राज्यसभा खासदार, आयएनसी)\n८५. कोनाकल्ला नारायण राव (लोकसभा खासदार, टीडीपी)\n८६. संतोक सिंह चौधरी (लोकसभा खासदार, आयएनसी)\n८७. गुरजीत सिंह औजला (लोकसभा खासदार, आयएनसी)\n८८. आर. राधाकृष्णन (लोकसभा खासदार, एआयएनआरसी)\n��९. एमएस स्वामीनाथन (एम. एस. एस. आर. एफ. चे शास्त्रज्ञ आणि संस्थापक)\n९०. मरीया ई. जॉन (महिला विकास अभ्यास केंद्र)\n९१. डॉ. व्ही. मोहिनी गिरी (अध्यक्ष, द गिल्ड फॉर सर्व्हिस)\n९२. सुश्री मीरा खन्ना (कार्यकारी उपाध्यक्ष, द गिल्ड फॉर सर्व्हिस)\n९४. रवि बुद्धिराजा (निवृत्त आयएएस अधिकारी)\n९५. शांता सिन्हा (माजी अध्यक्ष – बाल हक्क संरक्षण राष्ट्रीय आयोग अधिकार)\n९६. युग मोहित चौधरी (विचारवंत आणि मानवाधिकार वकील)\n९७. धीरेंद्र सिंह (निवृत्त आयएएस अधिकारी)\n९८ चित्रांगदा चौधरी (स्वतंत्र पत्रकार आणि संशोधक)\n९९. दीप जोशी (संस्थापक, प्रदान)\n१००. मल्लिका साराभाई (कलाकार)\n१०१. ओसामा मंजार (डिजिटल एम्पॉवरमेंट फाउंडेशन)\n१०२. स्मिता गुप्ता (स्वतंत्र अर्थशास्त्रज्ञ आणि संशोधक)\n१०३. तीस्ता सेटलवाड (सिटिझन्स फॉर जस्टिस अँड पीस)\n१०४. बेला भाटिया (स्वतंत्र संशोधक)\n१०५. हिमांशु ठक्कर (एसएएनडीआरपी, दिल्ली)\n१०६. पोगुरी चेन्नाया (नॅशनल ऍग्रिकल्चरल वर्कर्स फोरम, नॅशनल सेंटर फॉर लेबर)\n१०७. प्रीती संपत (आंबेडकर विद्यापीठ)\n१०८. सी. पी. चंद्रशेखर (जेएनयू)\n१०९. अरिंदम बॅनर्जी (आंबेडकर विद्यापीठ)\n११०. झोया हसन (माजी प्रोफेसर, जेएनयू)\n११२. एस. सुब्रमण्यन (माजी आयसीएसएसआर नॅशनल फेलो)\n११३. मधु भादुरी (भारताचे निवृत्त राजदूत)\n११४. कमल मित्रा चेनोय (प्राध्यापक, जेएनयू)\n११५. अनुराधा चेनोय (प्राध्यापक, जेएनयू)\n११६. रश्मी शुक्ला शर्मा (आयएएस निवृत्त)\n११७. मेजर जनरल एसजी व्होम्बटकरे (एनएपीएम कर्नाटक)\n११८. टी. एम. कृष्णा (संगीतकार आणि कार्यकर्ते)\n११९. एलडी मिश्रा (आयएएस निवृत्त)\n१२१. अचिन वनिक (निवृत्त प्राध्यापक, दिल्ली विद्यापीठ)\n१२२. राजेंद्र रवि (एनएपीएम)\n१२३. आनंद पटवर्धन (डॉक्युमेंटरी फिल्ममेकर)\n१२४. तारू दालमिया (संगीतकार, नवी दिल्ली)\n१२६. गौरी शंकर घोष\n१२७. ईएएस सर्मा (आयएएस, निवृत्त)\n१२८. अरुणा रॉड्रिग्स (सन रे हार्वेस्टर्स)\n१२९. शैलेश गांधी (माजी माहिती आयुक्त-सीआयसी)\n१३०. अन्नपूर्णा शॉ (प्राध्यापक निवृत्त आयआयएम कलकत्ता)\n१३२. दिलीप डिसूझा (लेखक, मुंबई)\n१३३. अदिती मेहता (आयएएस निवृत्त)\n१३४. रमणी वेंकटेशन (आयएएस निवृत्त)\n१३६. के अशोक वर्धन शेट्टी (आयएएस, निवृत्त)\n१३९. बसंत हेतम सरिया (एनएपीएम झारखंड)\n१४०. मीरा संघ मित्रा (एनएपीएम)\n१४१. सुनंदा सेन (बार्ड कॉलेज)\n१४२. उमा चक्रवर्ती (इतिहासकार)\n१४३. जावेद आनंद (पत्रकार आणि नागरिक अधिकार कार्यकर्ते)\n१४४. दिनेश मोहन (आयआयटी दिल्ली)\n१४५. जेपी राय (आयएएस निवृत्त)\n१४६. कविता कृष्णन (एआयपीडब्ल्यूए)\n१४७. धिरेन्द्र झा (अखिल भारतीय कृषी आणि ग्रामीण कामगार संघटना)\n१४८. देब मुखर्जी (आयएएस)\n१४९. देवकी जैन, अर्थशास्त्रज्ञ\n१५०. आभा भाईया (महिला अधिकार कार्यकर्ता)\n१५१. विभा पुरी दास (आयएएस, निवृत्त)\n१५२. केशव देसीराजू (आयएएस, निवृत्त)\n१५३. अजीत भट्टाचारजी (दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स)\n१५४. अमिता बाविस्कर (इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ)\n१५५. शीला भल्ला (सन्माननीय निवृत्त प्राध्यापक, जेएनयू)\n१५६. कमल कांत जसवाल (माजी सचिव, माहिती तंत्रज्ञान विभाग, भारत सरकार)\n१५७. आनंद तेलतुंबडे (वरिष्ठ प्राध्यापक आणि अध्यक्ष बिग डेटा ॲनालिटिक्स, गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट)\n१५८. कथैनी चर्मराज (कार्यकारी विश्वस्त, सिव्हीआयसी-बॅंगलोर)\n१५९. अरुंधती रॉय (लेखक)\n१६०. हिमांशु (असोसिएट प्रोफेसर, जेएनयू)\n१६१. स्वामी अग्निवेश, कार्यकर्ते\n१६२. सी. राममनोहर रेड्डी (संपादक, द इंडिया फोरम, सल्लागार, नागरिक ग्राहक आणि नागरी कार्य समूह)\n१६३. ग्लेडस्टोन जेवियर (प्राध्यापक, लोयोला कॉलेज, चेन्नई)\n१६४. विपुल मुद्गल (संचालक, कॉमन कॉज इंडिया)\n१६७. ललित माथुर (आयएएस, निवृत्त)\n१६८. आलोक पर्ती (आयएएस, निवृत्त)\n१६९. सलाहुद्दीन अहमद (आयएएस, निवृत्त)\n१७१. नरेश सक्सेना (आयएएस, निवृत्त)\n१७२. सागर रबरी (गुजरात खेडूत एकता मंच)\n१७३. आशिष रंजन (जन जागरण शक्ती संघ)\n१७४. एस सत्यभामा (आयएएस, निवृत्त)\n१७५. थँकसी फ्रान्सिस थेक्केकारा (आयएएस, निवृत्त)\n१७६. मृत्युंजॉय मोहंती (प्राध्यापक, आयआयएम कलकत्ता)\n१७७. अरुंधती धुरु (एनएपीएम)\n१७९. ईरा पांडे, लेखक\n१८०. निवेदिता मेनन (जेएनयू)\n१८३. मनोहर इलावर्ती (सरचिटणीस, स्वराज अभियान, कर्नाटक)\n१८४. व्ही. रुक्मिणी राव (ग्राम्य रीसोर्स सेंटर फॉर वीमेन, तेलंगाना)\n१८५. वत्सला अनेकल (चिंतामणी तालुक, कर्नाटक)\n१८६. मलिका विरडी (उत्तराखंड महिला मंच)\n१८७. जनचेतना संस्थान, राजस्थान\n१८९. संदीप चौधरी (प्रकल्प अधिकारी – ऍक्सेस टू एनर्जी इन फॉरेस्ट लँडस्केप्स)\n१९०. सुब्रत दास (सीबीजीए)\n१९१. वसंत कन्नबीरन (लेखक, महिला अधिकार कार्यकर्ते)\n१९२. डॅनियल माजगावकर (कार्यकर्ता, मुंबई)\n१९३. गिनी श्रीवास्तव (नॅशनल फोरम फॉर सिंगल वुमन राइट्स)\n१९४. वजाहत हबीबु���्ला (आयएएस, निवृत्त)\n१९५. सोमनाथ मुखर्जी (कार्यकर्ता, एआयडी)\n१९६. शिराज प्रभू (कार्यकर्ता)\n१९८. डुनू रॉय (कार्यकर्ता)\n१९९. सज्जाद हसन (आयएएस)\n२००. मीना गुप्ता (आयएएस, निवृत्त)\n२०१. तारा मुरली (आर्किटेक्ट, सल्लागार, नागरिक ग्राहक आणि नागरी कार्य समूह)\n२०२. गॅब्रिएल डायट्रिच (एनएपीएम)\n२०८. विमल भाई (एनएपीएम)\n२०९. सुंदर बुरा (आयएएस, निवृत्त)\n२१०. अभिजीत सेनगुप्ता (आयएएस, निवृत्त)\n२११. प्रणव मुखोपाध्याय (आयएएस, निवृत्त)\n२१२. सी. बालकृष्णन (आयएएस, निवृत्त)\n२१३. रवि वीरा (आयएएस, निवृत्त)\n२१४. कृष्णकांत चौहान (एनएपीएम)\n२१५. उमेश आनंद, संपादक, सिव्हिल सोसायटी ऑनलाइन\n२१६. हिमशी सिंह (एनएपीएम)\n२१७. नटराजन बालाबास्कर (आयएएस, निवृत्त)\n२१८. हर्ष मांदेर (कार्यकर्ता)\n२१९. प्रफुल्ल सामंतार (एनएपीएम)\n२२१. दयामणी बार्ला (एनएपीएम)\n२२३. प्रदीप के. डेब (आयएएस निवृत्त)\n२२४. शांती काकर (आयएएस निवृत्त)\n२२५. राहुल खुल्लर (आयएएस निवृत्त)\n२२६. नरेश दयाल (आयएएस निवृत्त)\n२२७. देवसाह्यम एमजी (आयएएस निवृत्त)\n२२८. गौतम मोदी (एनटीयूआय)\n२२९.भास्कर प्रभू (माहिती अधिकार मंच, महाराष्ट्र)\n२३१. झेवियर डायस (माजी संपादक, खान, कनीज और अधिकार)\n२३२. त्रिपुरारी शर्मा (माजी प्राध्यापक, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा)\n२३३. चेला राजन (आयआयटी-मद्रास)\n२३४. आशिष कोठारी (पर्यावरणवादी, कल्पनावृक्ष)\n२३६. अर्धेंदु सेन (आयएएस, निवृत्त)\n२३८. फ्रॅंग रॉय (समन्वयक टीआयपी, अध्यक्ष, एनईएफएसएएस)\n२३९. फराह नकवी (लेखक)\n२४०. इम्राना कादीर (माजी प्राध्यापक, जेएनयू-सीएसडी, भारत)\n२४२. आफताब सेठ (राजनीतिज्ञ, ग्रीस, जपान आणि व्हिएतनाम येथील भारताचे माजी राजदूत)\n२४३. रेणू खन्ना (एनएपीएम)\n२४४. राहुल मुखर्जी (हेडेलबर्ग विद्यापीठ)\n२४५. सुमित कुमार (आयएएस)\n२४६. प्रोफेसर हरगोपाल, एनएलएस बंगलोर\n२४७. कोनिनिका रे (एनएफआयडब्ल्यू)\n२४८. पूर्णिमा उपाध्याय (मेळघाट जनाधिकार आंदोलन, महाराष्ट्र)\n२४९. रंजन रे (डॉ. ए. व्ही. बालिगा मेमोरियल ट्रस्ट)\n२५०. दीपा सिन्हा (आंबेडकर युनिव्हर्सिटी)\nअर्थकारण 23 राजकीय अर्थव्यवस्था 26\nदेशाला आज आणखी अनेक नसिरुद्दीन शहांची गरज का आहे\nएकटं असण्यासाठी एकत्र येऊ या\nधनगर समाजासाठी अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस\nलोकसंख्येत येत्या ९ वर्षांत भारत चीनच्या पुढे\nशांघाई सहकार्य संघटना भारतासाठी महत्त्वाची का\nओम बिर्ला नवे लोकसभा ��भापती\n२० व्या शतकातल्या आण्विक चाचण्यांचा परिणाम महासागरांच्या तळांपर्यंत\nआधार डेटा पुन्हा खाजगी क्षेत्रासाठी खुला\nचोरीच्या संशयावरून दलित मुलाला मारहाण\nमुझफ्फरपूर मेंदूज्वर साथ : मृत मुलांचा आकडा १०८\nरक्षकांपासून रक्षण कोण करेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://shriramkrishnakshirsagarmaharaj.com/Pages/Videos.aspx", "date_download": "2019-06-20T14:58:32Z", "digest": "sha1:DTLVTJ3EORHHVXZVDCJ3F3QS6N5LKTH6", "length": 1805, "nlines": 38, "source_domain": "shriramkrishnakshirsagarmaharaj.com", "title": "Sadguruwani - Videos", "raw_content": "|| श्री गणेशदत्तगुरुभ्यो नमः ||\nआपली भाषा निवडा: मराठी हिन्दी English घरपोच ग्रंथसेवा\nपहा सद्गुरूंचे व्हिडिओ गुरुभक्तांचे अनुभव\nराहता वर्धापन दिन - भाग १\nराहता वर्धापन दिन - भाग २\nओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था\nश्रीगुरुदेवांच्या विभूतिमत्त्वाचे विविध पैलू\nसद्गुरुंचे जीवन आणि कार्य\nश्री गुरुदेव दत्त अँप्लिकेशन\nश्री दत्त देवस्थान ट्रस्टची प्रकाशने\nसद्गुरु सेवा प्रतीष्ठानची प्रकाशने", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/magazine/madhurima/3", "date_download": "2019-06-20T15:40:46Z", "digest": "sha1:OQRXYEYEZPECQICOAEPTPIV3LU6SKD6Q", "length": 28976, "nlines": 232, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Marathi Magazine - Divyamarathi Magazine - Read Marathi Magazines Online - Divyamarathi", "raw_content": "\nमहाराष्ट्रातील प्रसिद्ध तमाशा कलावंत. काळू आणि बाळू दोन जुळे भाऊ. काळू म्हणजे लहू संभाजी खाडे, तर बाळू म्हणजे अंकुश संभाजी खाडे. वडिलोपार्जित तमाशाची परंपरा असणाऱ्या संभाजी आणि शेवंताबाईं कवलापूरकर या दांपत्यापोटी कवलापूर (जि. सांगली) येथे १६ मे १९३३ रोजी दोघांचा जन्म झाला. काळू-बाळू सहा वर्षांचे असताना वडिलांचे अर्धांगवायूच्या झटक्याने निधन झाले. शिवा-संभाचा तमाशा त्या काळी वर्तमानकाळातील घडामोडींवर भाष्यकरणारा एकमेव तमाशा होता. सामाजिक समस्यांना वाचा फोडणारा हा तमाशा संभाजी खाडे...\nसर्व पुरूष वाचकांसाठी काही प्रश्न आहेत, रात्री एखादी मुलगी,महिला, फ्रेंड लिस्टमधली मैत्रीण ऑनलाइन दिसली तर तुमच्या मनात नक्की काय येतं स्त्रिया अपरात्री ऑनलाइन असतात म्हणजे अव्हेलेबल असा परस्पर सोयीचा अर्थ तुम्ही काढता का स्त्रिया अपरात्री ऑनलाइन असतात म्हणजे अव्हेलेबल असा परस्पर सोयीचा अर्थ तुम्ही काढता का एखादी महिला अवेळी ऑनलाइन असण्यावरून जर तिच्या चारित्र्याबद्दल कमेंट करत असाल तर त्याच निकषावर तुम्ही स्वत:बद्दल काय स्पष्टीकरण देणार एखादी महिला अवेळी ऑनलाइन असण्यावरून जर तिच्या चारित्र्याबद्दल कमेंट करत असाल तर त्याच निकषावर तुम्ही स्वत:बद्दल काय स्पष्टीकरण देणार या प्रश्नांची उत्तरं ही केवळ समाजाची प्रातिनिधिक मानसिकता दर्शवणारीच नसतील. नवे शोध हे नव्या समस्यांना जन्म देत आहेत,...\nव्यावसायिक क्षेत्रात ज्याचं बोट धरून आपण चालतो, यश मिळवतो त्याचं आयुष्यात वेगळं महत्त्व असतं. त्याची कौतुकाची थाप मोलाची असते. पण कधी या आदराच्या स्थानासाठी कृतज्ञता व्यक्त करायची राहून जाते... सावरखेड-एक गाव, सनई-चौघडे, जोगवा, ७२ मैल एक प्रवास, सारख्या दर्जेदार कलाकृती देणारे दिग्दर्शक राजीव पाटील ही माझे आयुष्य घडवणारी व्यक्ती होती. यशाच्या वाटेवर अडखळताना, पुढचे पाऊल टाकताना, यश मिळवताना प्रत्येक क्षणी राजीव सर आठवतात. वंशवेळ चित्रपट मी त्यांच्यासोबत केला होता. दुर्दैवाने...\nरेल्वेच्या दुसऱ्या डब्यात एका परिवारातले काही लोक आपल्या प्रियजनाचा ताबूत (शवपेटी) घेऊन बसले होते. पेटीत त्यांच्या प्रियजनाचा मृतदेह होता आणि ते त्याला आपल्या गावी घेऊन चालले होते. खूप विनवण्या करून, काही देवघेव करून त्यांनी हा मृतदेह रेल्वेतून नेण्याची परवानगी मिळवली होती. ताबूत घेऊन त्यांनी जेव्हा डब्यात प्रवेश केला, तेव्हा अन्य प्रवाशांनी आपला विरोध प्रकट केला. खूप वादावादी झाली, पण स्टेशनमास्तरांनी परवानगी दिल्यामुळे शेवटी ते ताबूत घेऊन डब्यात चढलेच. ते सीटवर बसले आणि...\nपाळी : पुरूषाच्या नजरेतून\n२१ मे ते २८ मे हा मासिक पाळी सुरक्षा सप्ताह. या विषयात पुरूषांचा सहभाग वाढण्यासाठी अनेक स्तरांवरून प्रयत्न सुरू आहेत. मासिक पाळीचा आई, पत्नी आणि मुलगी असा अनुभव सांगतो आहे एक संवेदनशील पुरूष... माझ्या चिमुरडीनं खेळण्याच्या नादात सॅनिटरी पॅड हातात घेतलं. याचं डायपर करता येईल का, असं विचारलं. न रागावता तिच्या चिमुकल्या मनाचं कौतुक केलं. तिच्या आयडियाची दाद दिली. पाळीबद्दल समजावून सांगायचं वय नसल्यामुळे खेळायला पाठवून दिलं. मला माझं बालपण आठवलं. कधी दिवसा, रात्री बेरात्री कावळा शिवला...\nआसपास खूप काही घडत असतं. काही घटना, प्रसंग विचार करायला भाग पाडतात. काही प्रश्न निर्माण करून जातात. ज्याची उत्तरं शोधण्याची जबाबदारी समाज म्हणून तुमची-आमची असते... तीन दिवसांपूर्वी परभणीहून और��गाबादला सचखंडने येत होतो. समोरच्या सीटवर एक सात वर्षांचा मुलगा अश्रू गाळत होता. मात्र, त्याचा आवाज अजिबात नव्हता. मी विचारले, काय झालं तो म्हणाला, बाबा मला सोडून गेले. त्यावर मी म्हणालो, तुझे बाबा कुठे बाहेर गेले असतील. ते नाही आले तरी मी तुला तुझ्या घरी सोडेन. त्यावर तो म्हणाला, मला माझं घर माहिती...\nघर पाहावे बांधून आणि लग्न पाहावे करून अशी मराठी म्हण आहे. लग्न करतेवेळी आणि घर बांधताना पुरेशी चौकशी करायला हवी, दक्षता ठेवायला हवी, असा म्हणीमागचा अर्थ. मात्र घरासारखी मोठी, कायमस्वरूपी गुंतवणूक करताना छोटीशी चूकही महागात पडू शकते. नवरा-बायको असं दोघांनी मिळून घर घेणं असो अथवा एकट्या महिलेनं गुंतवणूक करणं असो, काळजी घ्यायलाच हवी. त्या दृष्टीनं उपयुक्त ठरतील अशा काही महत्त्वाच्या गोष्टी. स्वप्नातलं घर खरेदी करण्यासाठी व्यक्तीची आयुष्यभराची कमाई पणाला लागलेली असते. ज्यांना हे शक्य...\nघर खरेदी हा भावनिक विषय असला तरी काही व्यावहारिक गोष्टींबद्दल दक्ष राहायलाच हवं. कायदेशीर बाजूंचीही माहिती करून घ्यायला हवी. नंतर पश्चात्ताप करण्यापेक्षा वेळीच लक्ष घालून काही गोष्टी समजून घ्यायला हव्यातच. त्या गोष्टी नक्की कोणत्या ते सांगणारा हा लेख. यात उल्लेखलेल्या मूलभूत गोष्टींच्या स्पष्टतेशिवाय मालमत्ता खरेदी करू नका. मुद्रांक शुल्क : नोंदणी मूल्याच्या काही टक्के रक्कम सरकारला जमा करावी लागते. त्याला मुद्रांक शुल्क अथवा स्टँप ड्यूटी म्हणतात. ही रक्कम विक्री मूल्याच्या ५...\nप्रश्न : मला कोणताही निर्णय घेणे खूप कठीण जाते. खूप गोंधळ होतो आपण चुकू अशी भीती वाटते म्हणून अनेकांचा सल्ला घेतो, पण त्याने गोंधळ अजूनच वाढतो. काय करू म्हणजे निर्णय घेणे सोपे जाईल अमित के. उत्तर - अमित, तुमच्या समस्येबद्दल तुम्ही फार संक्षिप्त लिहलं आहे. थोडं सविस्तर लिहिले असते तर नेमकं कारण लक्षात येऊ शकले असते. हरकत नाही. भीती ही माणसाला नेहमी कृती करण्यापासून लांब ओढत असते. आपण चुकू नये हा अवास्तव विचार आहे.(इररशनल विचार) आहे. चुकांची इतकी भीती कशाला अमित के. उत्तर - अमित, तुमच्या समस्येबद्दल तुम्ही फार संक्षिप्त लिहलं आहे. थोडं सविस्तर लिहिले असते तर नेमकं कारण लक्षात येऊ शकले असते. हरकत नाही. भीती ही माणसाला नेहमी कृती करण्यापासून लांब ओढत असते. आपण चुकू नये हा अवास��तव विचार आहे.(इररशनल विचार) आहे. चुकांची इतकी भीती कशाला प्रत्येक माणूस चुका करतो आणि त्यातून...\nनेपाळची अकांचा आणि तिचा ‘कथा घेरा’\nनेपाळमध्ये थिएटर होत असेल का रंगभूमीची परंपरा असेल का रंगभूमीची परंपरा असेल का असली तरी त्यात नेपाळी स्त्रीचे योगदान असेल का असली तरी त्यात नेपाळी स्त्रीचे योगदान असेल का या देशाविषयीचे आपले जे समज आहेत त्यानुसार उत्तर नाही असंच येतं. पण खरंच तिथे तशी परिस्थिती आहे का या देशाविषयीचे आपले जे समज आहेत त्यानुसार उत्तर नाही असंच येतं. पण खरंच तिथे तशी परिस्थिती आहे का नेपाळला रंगभूमीची मोठी परंपरा आहे. पण नेपाळी भाषेत लेखक नसल्यामुळे नेपाळी थिएटरला डार्क पिरियडसुद्धा बघावा लागला. ही उणीव भरून काढली भानूभक्त नावाच्या लेखकाने. पण नेपाळमध्ये फेमिनिस्ट थिएटरचं अस्तित्व आहे का नेपाळला रंगभूमीची मोठी परंपरा आहे. पण नेपाळी भाषेत लेखक नसल्यामुळे नेपाळी थिएटरला डार्क पिरियडसुद्धा बघावा लागला. ही उणीव भरून काढली भानूभक्त नावाच्या लेखकाने. पण नेपाळमध्ये फेमिनिस्ट थिएटरचं अस्तित्व आहे का या प्रश्नाचा शोध घेताना एक नाव धाडकन समोर येतं, अकांचा कर्की या प्रश्नाचा शोध घेताना एक नाव धाडकन समोर येतं, अकांचा कर्की\nपूरा दुख और आधा चाँद...\nउच्च शिक्षणानंतर शिक्षकी पेशा, त्यानंतर कस्टम विभागात नोकरी अशा वेगळ्याच वाटेनं जाऊनही लेखणी जिवंत ठेवणाऱ्या परवीन शाकीर यांच्याबद्दल सदराच्या आजच्या भागात... परवीन शाकीर हे नाव उर्दु साहित्यात विशेषत: महिला शायरांमधे परिचित आहे. अतिशय कमी आयुष्यात त्यांनी खूप प्रसिद्धी प्राप्त केली. त्यांची लेखनशैली ही इतरांपेक्षा वेगळी होती. त्यांच्या शायरीचा मुख्य गाभाच प्रेम, प्रेमभावना, अनुभवावर आधारित होता. कु ब कु फैल गई बात शनासाई की उसने खुशबू की तरहा मेरी पजीराई की ( पजीराई :...\nपरिघाबाहेर कवितासंग्रह आशय, विषयाच्या बाबतीत वैशिष्टयपूर्ण ठरतो. डांगे यांचा पहिलाच कवितासंग्रह असला तरी नवखेपणाच्या खुणा संग्रहात दिसून येत नाहीत. संग्रहातील कविता अधिक प्रगल्भ व विचारप्रवर्तक असल्या तरी अगदी सहज व सोप्या भाषेतील मांडणीमुळे वाचकांना वाचिक आनंद न देता पारंपरिक बंधनाबाहेर जाऊन विचार करायला प्रवृत्त करतात. डोळ्यात पेरलेल्या स्वप्नांचा आधार घेत आणि पंखाना मिळालेल्या बळाच्या सा���ाय्याने पारंपरिक कवितेच्या साच्यातून स्वतःला बाहेर काढत परिघाबाहेर झेप घेण्याचा...\nलैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या स्त्रियांच्या वैद्यकीय तपासणीची कौमार्य चाचणी (टू फिंगर टेस्ट) अवैज्ञानिक असल्याचं महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाने मान्य केलंय. याबाबतचा तपशील वैद्यकीय अभ्यासक्रमातून वगळण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्या विषयातलं नेमकेपण उलगडून दाखवणारा लेख. २०१७ मध्ये मुंबईस्थित सेहत या सामाजिक आरोग्याच्या मुद्द्यांवर काम करणाऱ्या संस्थेने कौमार्य चाचणीविषयीचा तपशील वैद्यकीय अभ्यासासाठी वापरल्या जाणाऱ्या पाठ्यपुस्तकांतून व संदर्भग्रंथांतून वगळला जावा...\nमाणसांना माणसांचं दु:ख सांगून, पाहूनही कळत नाही, त्यांच्यापर्यंत ते पोहोचत नाही अशा संवेदनाहीनतेचं हे युग. अशा गजबजाटात मुक्या प्राण्याची तडफड कुणाला कळणार बालपणी नकळत घडलेल्या चुकीमुळे आजही मनाची तगमग अनुभवणाऱ्या संवेदनशील कवी दासू वैद्य यांची आठवण आमच्या गावात दरवर्षी शिवरात्रीला मोठी जत्रा भरायची. मठ गल्लीचा रस्ता आणि पोलिस स्टेशन समोरची मोकळी जागा जत्रेमुळे गजबजून जायची. गावातली आम्ही मुलं या जत्रेची वाट पाहत असू. घरून मिळतील तेवढ्या पैशांवर जत्रेची मौज अवलंबून असे.बहीण...\nहोय, मला पुरूष आवडतात\nशीर्षक वाचून अनेकांची उत्सुकता चाळवली असेल. लेख वाचून भुवया उंचावतील. पण नाव उघड न करता का होईना स्त्रीला या विषयावर प्रामाणिकपणे व्यक्त व्हावं वाटतंय हे महत्त्वाचं नाही का मी एका कॉर्पोरेट कंपनीमध्ये कामाला आहे. १५ वर्षांपूर्वी अरेंज मॅरेज झालेय. दोन मुलंही आहेत. मी आतापर्यंत पुणे, मुंबईतल्या कंपन्यांमध्ये काम केलेय. माझी घरची परिस्थिती बेताची. जबाबदारीच्या ओझ्याने स्वप्न, इच्छा या साऱ्यांना मी लहानपणीच तिलांजली दिली. जबाबदारीने मनावर इतका खोल आघात झालेला की, मी माझ्या...\nकाजळभरल्या डोळ्यातलं शुभ्र हसू...\nतू भाबडेपणाच्या वेलीवर आलेल समंजस फूल. तू सुगंधासाठी जंगलात भटकणाऱ्या माणसाला लागलेली रानभूल. तू एखाद्या हट्टी लहान मुलीसारखी आहेस. तू हसली की वाटत तुझ्यातलं बाळ अजूनही जिवंत आहे. या भयंकर कोलाहलातही तुझ्यातलं निरागसपण तू कस काय जपून ठेवलं आहेस. तू एकाच वेळी कमालीची लहान आणि प्रचंड मोठी आहेस. लेकरातलं निष्पापपणा आणि प्रौढ माणसातला समजूतदारपण�� तुझ्यात गुण्यागोविंदाने नांदतो आहे. खरं तर तुझ्या डोळ्यात कितीही शोधलं तरी काही सापडत नाही. तुझे डोळे कळत नाहीत, पण म्हणून तुझ्या डोळ्यांना...\nबायांच्या पाचवीला पुजलेल्या स्वयंपाकघरात पुरूषांचा वावर कमीच. सुग्रास भोजन बनवणारे व्यावसायिक शेफ हाच काय तो अपवाद. या आडवाटेवर एक पाऊल पुढे टाकलं आहे, बुलडाण्याच्या भिंगारा गावच्या तरूणांनी. पंचविशी-तिशीतले हे तरूण वाळवणाचे पदार्थ तयार करतात. तरूणांच्या या पुढाकारामुळे दोन महत्त्वाच्या गोष्टी साधल्या गेल्यात. एक तर या तरूणांना आर्थिक उत्पन्नाचा नवा मार्ग गवसलाय. दुसरं म्हणजे कामाबद्दलचा पारंपरिक दृष्टिकोन बदलण्याला यामुळे मोठंच बळ मिळणार आहे. सकाळी साडेआठ-नऊची वेळ....\nजेवतांना सहज घड्याळाकडे लक्ष गेले. घड्याळाच्या तीन काट्यांत आणि परिवारात काही साम्य जाणवले.घड्याळात तास काटा, मिनिट काटा आणि सेकंद काटा असतो, तसेच परिवारातील तास काटा म्हणजे वडील, मिनिट काटा म्हणजे आई व सेकंद काटा मुल असल्याचे जाणवले. या प्रत्येक काट्याला फिरण्याची गती आहे. गती वेगळी पण दिशा एक. प्रत्येकाच्या गतीचे वर्तुळ पूर्ण झाल्याशिवाय सेकंद, मिनिटे आणि तास पूर्णत्वास येत नाही. परिवारात वडील म्हणजे तास काट्याची गती सगळ्यात कमी. तरीही तो ठाम गतीने पुढील तासाच्या आकड्याकडे सरकत असतो....\nकिती तरी दुःख हास्यातून लपवता येते. हास्य हे जीवन कौशल्य आहे. निर्मळ मनाचे प्रतीक आहे. जी व्यक्ती खळखळून हसते त्याच्या अंतःकरणात द्वेषरूपी कलुषित भावना नसते. मनातल्या साऱ्या भावना चेहऱ्यावरील हास्य दर्शवते. हास्य मनाचे दर्पण आहे त्यांत आनंद प्रतिबिंबित होतो. इतरांना हसवावे. स्वतः ही दिलखुलास हसावे ही आनंदी राहण्याची गुरुकिल्ली आहे. हास्य मनातलं मळभ दूर करतं. निसर्गाच्या कणाकणात हास्य लपलेले आहे. फुलांचे आणि मुलांचे हास्य, फेसाळणाऱ्या समुद्राच्या लाटाचे, खळखळत वाहणाऱ्या नदीचे, झुळझुळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/where-there-is-ramlala-there-is-shri-ram-janmabhoomi-adityanath-5979561.html", "date_download": "2019-06-20T15:05:35Z", "digest": "sha1:AAL7IE4NYHMZXIEXEII2IMVACI233VJ4", "length": 11889, "nlines": 152, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Where there is Ramlala, there is Shri Ram Janmabhoomi: Adityanath | अयोध्या : जेथे रामलला विराजमान तेथेच श्रीराम जन्मभूमी: योगी आदित्यनाथांची टिप्पणी", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nअयोध्या : जेथे रामलला विराजमान तेथेच श्रीराम जन्मभूमी: योगी आदित्यनाथांची टिप्पणी\nआमचे सरकार अयोध्येचा विकास करण्यासाठी सतत काम करत आहे.\nअयोध्या - जेथे रामललाची मूर्ती आहे तिथेच त्यांचे जन्मस्थानही आहे, अशी टिप्पणी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी केली. योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी येथे श्रीराम जन्मभूमीला भेट देऊन रामललाचे दर्शन घेतले आणि राज्याच्या सुख-समृद्धीसाठी वरदान मागितले. योगी म्हणाले की, ‘जेथे रामलला विराजमान आहेत तीच त्यांची जन्मभूमी आहे. आमचे सरकार अयोध्येचा विकास करण्यासाठी सतत काम करत आहे.\nभगवान श्रीराम यांचे भव्य मंदिर अयोध्येत बांधले जाईल. हे एक घटनात्मक प्रकरण आहे आणि ते न्यायालयाच्या विचाराधीन आहे. राज्यातील सर्व स्थळांचा विकास व्हावा हे मुख्यमंत्री या नात्याने माझे कर्तव्य आहे आणि ती जबाबदारीही आहे. त्यासाठी मी संकल्पितही आहे. त्यामुळे फक्त पर्यटनाला तर चालना मिळेलच, शिवाय रोजगारही मिळेल. दिवाळीचा उत्सव ही अयोध्येची देणगी आहे. संपूर्ण देश मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांच्यामुळे हा सण साजरा करतो.योगी आदित्यनाथ म्हणाले की, अयोध्येचे महत्त्व जागतिक पर्यटनाच्या मानचित्रावर घेऊन जाण्यासाठी हे आयोजन करण्यात आले आहे. जागतिक पर्यटनाच्या मानचित्रावर अयोध्येची चांगली प्रतिमा निर्माण व्हावी. त्यामुळे पर्यटक येथे येऊ शकतील.\nतेथे तरुणांना रोजगाराच्या चांगल्या संधी मिळाव्यात. अयोध्येचा समग्र विकास व्हावा यासाठी हे संपूर्ण आयोजन करण्यात आले आहे. हे आयोजन म्हणजे आपल्या परंपरा आणि आपली संस्कृती यांना एकत्र आणण्याचा एक प्रयत्न आहे. अयोध्येचा विकास व्हावा यासाठी त्यात सातत्य यायला हवे.\nयोगी यांनी मंगळवारी लहान दिवाळीनिमित्त कोरियाच्या प्रथम महिला किम जुंग सुक यांच्यासोबत अयोध्येला जाऊन भगवान श्रीराम, सीता माता आणि लक्ष्मण यांना राज्याभिषेक केला होता. त्यांनी दीपोत्सवात भगवान श्रीरामांच्या नगरीला अनेक भेटी दिल्या. राणी हो स्मारकाच्या कोनशिलेचे अनावरण करून रामकथा पार्क येथे फैजाबाद जिल्ह्याचे नाव अयोध्या करण्याची घोषणा केली होती. याप्रसंगी योगींनी अयोध्येला नव्या उंचीवर घेऊन जाण्याची घोषणा केली. त्याशिवाय वैद्यकीय महाविद्���ालयाला राजर्षी दशरथ यांचे आणि विमानतळाला भगवान श्रीराम यांचे नाव देण्याचीही घोषणा केली होती. अयोध्येत भव्य दीपोत्सवाचे आयोजनही करण्यात आले होते. अयोध्येला त्रेतायुगाप्रमाणे सजवण्यात आले होते. शरयू नदीच्या तीरावर एकाच वेळी विक्रमी तीन लाखांपेक्षा जास्त दिवे लावण्यात आले\nयोगी यांनी दिवाळीच्या सणानिमित्त श्रीरामांची नगरी अयोध्या येथून देशवासीयांना आणि राज्यवासीयांना शुभेच्छा दिल्या. अयोध्येत त्रेतायुगासारखी भव्य दिवाळी साजरी केल्यानंतर त्यांनी बुधवारी रामजन्मभूमी येथे जाऊन रामललाचे दर्शन घेतले आणि राज्याच्या सुख-समृद्धीसाठी आणि सुरक्षेसाठी आशीर्वाद मागितले. त्यांनी दिवाळीच्या दिवसाची सुरुवात हनुमान गढी मंदिरात पूजा-अर्चा करून केली आणि रामजन्मभूमीच्या वादग्रस्त परिसरात रामललाच्या दर्शनसाठी पोहोचले. मुख्यमंत्र्यांनी पूजा-अर्चा, दर्शनानंतर कनक भवन, सुग्रीव किल्ला आणि रामकथा पार्कच्या मागे श्रीरामांच्या नियोजित १५१ मीटर उंच पुतळ्याच्या प्रस्तावित जागेचीही पाहणी केली. त्यांनी दिगंबर आखाड्याचे (परमहंस आश्रम) संत सुरेशदास महाराज यांचीही भेट घेतली.\nआंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंना मोठा धक्का, तेलुगू देसम पार्टीच्या 4 खासदारांनी केला भारतीय जनता पक्षात प्रेवश\nहिमाचल प्रदेशातील कुल्लूजवळ 500 फुट खोल दरीत कोसळली बस, 25 जणांचा मृत्यू तर 35 पेक्षा जास्त गंभीर जखमी\nप्रेमप्रसंगामुळे नक्षल सीमाची झाली होती पदावन्नती, शिपायाची हत्या केल्यानंतर पुन्हा मिळाले पद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://punerispeaks.com/category/entertainment/page/11/", "date_download": "2019-06-20T15:18:53Z", "digest": "sha1:M4RHTEETBZTSGAI5RONJ4FCKY4WAYQAR", "length": 9959, "nlines": 112, "source_domain": "punerispeaks.com", "title": "Entertainment Archives - Page 11 of 12 - Puneri Speaks", "raw_content": "\nहसून हसून पोट दुखेल, महिलेने फेसबुक वर मैत्रिणीच्या बहिणीचा फोटो टाकला आणि इंटरनेट वर फोटोशॉप करणाऱ्यांनी कमाल केली\nमहिलेने फेसबुक वर मैत्रिणीच्या बहिणीचा ENGAGEMENT चा फोटो टाकला आणि त्यातील मागे उभ्या असलेल्या व्यक्तीला फोटोशॉप करून काढायला लावले, पण … Read More “हसून हसून पोट दुखेल, महिलेने फेसबुक वर मैत्रिणीच्या बहिणीचा फोटो टाकला आणि इंटरनेट वर फोटोशॉप करणाऱ्यांनी कमाल केली”\nसंजूबाबा च्या भूमी चित्रपटाचा ट्रेलर झाला रिलीज…\nअभिनेता संज�� दत्त जेल मधील शिक्षा संपवून आल्यानंतर त्याचा पहिला चित्रपट आता रिलीज होणार आहे. भूमी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज … Read More “संजूबाबा च्या भूमी चित्रपटाचा ट्रेलर झाला रिलीज…”\n‘Jab Harry Met Sejal’ पाहणाऱ्या एकाने सुषमा स्वराज यांना Tweet करुन वाचवण्याची विनंती केली आणि Twitter वर जोकस ची सुरुवात झाली.⁠⁠⁠\nपुणेकरांची तल्लख बुद्धी कशी असते याची प्रचिती पहायची असेल तर हे ट्विट्स नक्की वाचा … Xion cinema हिंजेवाडी, पुणे येथे … Read More “‘Jab Harry Met Sejal’ पाहणाऱ्या एकाने सुषमा स्वराज यांना Tweet करुन वाचवण्याची विनंती केली आणि Twitter वर जोकस ची सुरुवात झाली.⁠⁠⁠”\n९ ऑगस्ट ला मराठा समाज मुंबई मध्ये मूक मोर्चा काढणार…\nआतापर्यंत ९ ऑगस्ट हि तारीख #ऑगस्ट_क्रांती_दिन म्हणून ओळखली जायची आता#मराठाक्रांती_दिन म्हणूनच ओळखली जाणार, मुंबईत मराठ्यांचे वादळ धडकणार👍 pic.twitter.com/Etx0yYDjPX — … Read More “९ ऑगस्ट ला मराठा समाज मुंबई मध्ये मूक मोर्चा काढणार…”\nआई, आयफोन आणि १८ अटी: मुले मोबाईल साठी हट्ट करतायेत काय केले या आईने की तुम्ही वाचून म्हणाल “आई असावी तर अशी”\nआई, आयफोन आणि १८ अटी सध्याच्या तांत्रिक युगात लहान मुलांनी स्वतःचा मोबाईल मागणे स्वाभाविकच आहे. पण त्यांना मारून-बोलून यावर उपाय … Read More “आई, आयफोन आणि १८ अटी: मुले मोबाईल साठी हट्ट करतायेत काय केले या आईने की तुम्ही वाचून म्हणाल “आई असावी तर अशी””\nआमीर खान चा बहुचर्चित सिनेमा #SecretSuperstar चा पहिला पोस्टर प्रदर्शित\nआमीर खान चा दंगल च्या यशानंतर सीक्रेट सुपरस्टार हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत असून त्याचा पहिला पोस्टर आज प्रदर्शित केला … Read More “आमीर खान चा बहुचर्चित सिनेमा #SecretSuperstar चा पहिला पोस्टर प्रदर्शित”\nकृती सानून च्या व्हिडिओ पोस्ट वर केआरके आणि हेट स्टोरी फेम भैरवी गोस्वामी चा खालच्या पातळीवर रिप्लाय , ट्विटर करांनी केला जोरदार विरोध..\n pic.twitter.com/obW2MvRk42 — KRK (@kamaalrkhan) July … Read More “कृती सानून च्या व्हिडिओ पोस्ट वर केआरके आणि हेट स्टोरी फेम भैरवी गोस्वामी चा खालच्या पातळीवर रिप्लाय , ट्विटर करांनी केला जोरदार विरोध..”\nराज्यातील महिला क्रिकेटपटूंना बक्षिस प्रत्येकी ५० लाख, पण रक्कम खरंच मिळणार का \nमहिला क्रिकेट विश्वचषकाचं उपविजेतेपद पटकावणाऱ्या भारतीय महिला संघातल्या महाराष्ट्रातील ३ खेळाडूंना राज्य सरकारने प्रत्येकी ५० लाखांचं बक्षीस जाहीर केलं आहे. … Read More “राज्यातील महिला क्रिकेटपटूंना बक्षिस प्रत्येकी ५० लाख, पण रक्कम खरंच मिळणार का \nमुंबईतील कॉलेजेस आणखी चार दिवस बंद\nपेपर चेकिंगसाठी मुंबई विद्यापीठाकडून इतर विद्यार्थ्यांचं नुकसान सुरुच, मुंबईतील कॉलेजेस आणखी चार दिवस बंद ३१ जुलैपर्यंत मुंबई विद्यापीठाचे पेपर तपासायचे … Read More “मुंबईतील कॉलेजेस आणखी चार दिवस बंद”\nसोनाली कुलकर्णी ला “पोश्टरगर्ल” मधील अभिनयाला #NIFF चा पुरस्कार..\nअभिनेत्री सोनाली कुलकर्णी ला “पोश्टरगर्ल” मधील अभिनयाला #NIFF चा पुरस्कार मिळाला आहे. नुकतेच तिने तिच्या ऑफिसीयल ट्विटर अकौंट वरून Director … Read More “सोनाली कुलकर्णी ला “पोश्टरगर्ल” मधील अभिनयाला #NIFF चा पुरस्कार..”\nशिवाजी महाराज घोषणा: शिवाजी महाराज गारद अर्थ काय\nएसपीज बिर्याणी हाऊस च्या जेवणात आढळली अळी, मालकाचा उद्धटपणा | VIDEO\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून तीन दिवस पुणे दौऱ्यावर\nरातोरात प्रसिद्ध झालेल्या खेळणी विक्रेत्यांला अटक\n मुंबईतील इडलीवाला चटणी बनवण्यासाठी संडासचे पाणी वापरताना सापडला | VIDEO\nराज्यात वळवाचा पाऊस पडण्याची शक्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/satara-strike-bhima-koregaon-issue-in-satara-cm-maharashtra/", "date_download": "2019-06-20T15:16:23Z", "digest": "sha1:5H5PYKJKCBBMYK6W2SUGG34N3VGSDRD6", "length": 3168, "nlines": 30, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सातारा : मुख्यमंत्र्यांविरोधात मुंडण आंदोलन (Video) | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › सातारा : मुख्यमंत्र्यांविरोधात मुंडण आंदोलन (Video)\nसातारा : मुख्यमंत्र्यांविरोधात मुंडण आंदोलन\nभीमा कोरेगाव दंगल हा पूर्वनियोजित कट रचणाऱ्या मनोहर भिडे व मिलिंद एकबोटे यांना अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, या प्रमुख मागणीसाठी भारिप बहुजन महासंघाच्यावतीने करण्यात आली. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामूहिक मुंडन आंदोलन करण्यात आले. या वेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. भीमा-कोरेगाव घटनेची नैतीक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशीही मागणी करण्यात आली.\nराज्यात शिक्षक भरतीचा बोजवारा\nलालबागच्या राजाचा ८६ वा पाद्यपूजन सोहळा उत्साहात\nलग्नाच्या तिसऱ्याच दिवशी नवविवाहिता प्रियकरासोबत फरार\nसीमा प्रश्नावर भाजप का बोलत नाही\nझेडपी शाळांच्या दुरुस्तीसाठी दोनशे ���ोटी : पंकजा मुंडे\nलालबागच्या राजाचा ८६ वा पाद्यपूजन सोहळा उत्साहात\nसीमा प्रश्नावर भाजप का बोलत नाही\nझेडपी शाळांच्या दुरुस्तीसाठी दोनशे कोटी : पंकजा मुंडे\nदोन वेगळी उत्तर देताना झोपा काढता का", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BUS-sensex-down-2178728.html", "date_download": "2019-06-20T15:35:05Z", "digest": "sha1:ZGI4O4H7MUWQ4CBNGYKF3NNYJYSPHCT4", "length": 7345, "nlines": 148, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "sensex down | सेन्सेक्सची सलग तिस-या दिवशीही घसरगुंडी", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nसेन्सेक्सची सलग तिस-या दिवशीही घसरगुंडी\nएप्रिल महिन्यामध्ये देशाच्या औद्योगिक उत्पादनात मार्च महिन्यातील केवळ ६.३ टक्के वाढ\nमुंबई- जागतिक बाजारपेठेतील मरगळीचे वातावरण आणि त्यातच मंदावलेला औद्योगिक विकासदर यामुळे हताश झालेल्या गुंतवणूकदारांनी केलेल्या विक्रीच्या मा-यात सेन्सेक्स सलग तिस-या दिवशी ११६ अंकांनी घसरला.\nएप्रिल महिन्यामध्ये देशाच्या औद्योगिक उत्पादनात मार्च महिन्यातील केवळ ६.३ टक्के वाढ झालेली असून त्यामुळे अर्थव्यवस्थेची गती मंदावण्याची भीती बाजाराला वाटत आहे. अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी रिझर्व्ह बॅँक पुढील आठवड्यामध्ये व्याजदरांत वाढ करण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे बाजारात झालेल्या विक्रीच्या मा-यामध्ये सेन्सेक्स ११६ अंकांनी घसरून १८,२६९ अंकांवर बंद झाला. त्या अगोदर सेन्सेक्सने १८,१८३ अंकांची निचांकाची पातळी गाठली होती. राष्टÑीय शेअर बाजारातील निफ्टीच्या निर्देशांकानेही ५४५७ अंकांची निचांकी पातळी गाठल्यानंतर दिवसअखेर ३५ अंकांनी घसरून ५४५७ अंकांवर बंद झाला. बाजारातील विक्रीच्या तडाख्याचा सर्वात जास्त फटका भांडवली वस्तू समभागांना बसला, परंतु यंदा चांगला पाऊस पडणार असल्यामुळे ग्राहकोपयोगी वस्तूंची मागणी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन गुंतवणूकदारांनी या कंपन्यांच्या समभागांची चांगली खरेदी केली. मल्टी ब्रॅँड रिटेल क्षेत्रात विदेशी थेट गुंतवणुकीला परवानगी देण्याचा प्रस्ताव पुढच्या आठवड्यात मंत्रिमंडळ समितीकडे विचारार्थ येईल असा अंदाज आहे. त्यामुळे रिटेल कंपन्यांच्या समभागांनी गुंतवणूकदारांचे लक्ष वेधले.\nब्रोकर्स शुल्क घटवण्याचा सेबीचा निर्णय; शेअर ट्रेडिंग होणार स्वस���त\nघसरण : डिसेंबर तिमाहीमधील आर्थिक विकास दर केवळ 6.6 टक्क्यांवर\nअनिल अंबानींसमोर नवे संकट; वित्त संस्था विकताहेत गहाण शेअर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-it-is-no-alcohol-it-is-poison-5058819-PHO.html", "date_download": "2019-06-20T15:46:40Z", "digest": "sha1:AEBAJZKXXN7BP2XCMV2QOGRJUVPU4SSV", "length": 10145, "nlines": 163, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "It is no alcohol it is poison | आपण दारू नव्हे विषच घेताय", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nआपण दारू नव्हे विषच घेताय\nकमी पैशात भरपूर नशा येते म्हणून दारू पितात व हातभट्टीवाल्यांचा धंदा चालतो. हातमजुरी करणाऱ्या लोकांचे शरीर मजबूत असते म्हणून तत्काळ काही दुष्परिणाम दिसत नाहीत. परंतु कालांतराने हे लोक खचून जातात.\nकमी पैशात भरपूर नशा येते म्हणून दारू पितात व हातभट्टीवाल्यांचा धंदा चालतो. हातमजुरी करणाऱ्या लोकांचे शरीर मजबूत असते म्हणून तत्काळ काही दुष्परिणाम दिसत नाहीत. परंतु कालांतराने हे लोक खचून जातात.\nमुंबईच्या मालवणी परिसरात १७ जून रोजी विषारी दारूने १०२ लोक मृत्युमुखी पडले, ४० हून अधिक विषारी दारूने बाधित झाले. यापूर्वीही १९९१ मध्ये ग्रांटरोडवरील एका बारमध्ये विषारी दारूने १०० अधिक लोक बाधित झाले. २००४ मध्ये विक्रोळी मुंबई येथे विषारी दारूमुळे ८७ बळी गेले होते, काय आहे ही विषारी दारू पाहूयात....\nमिथेनॉल अधिक झाल्यास दारू पिणाऱ्याचा मृत्यू ओढवू शकतो\nदारूने मृत्युमुखी पडण्याच्या ज्या घटना घडतात त्या प्रामुख्याने या दारूमध्ये इथेनॉल -मिथेनॉल यासारख्या रासायनिक घटकांच्या असंतुलनामुळे घडतात. दारू तयार करण्यासाठी ही रसायने एकत्र केली जातात. इथेनॉलचे प्रमाण यात जास्त झाल्यास ते मृत्यूस कारणीभूत ठरत नाही मात्र, मिथेनॉल अधिक झाल्यास दारू पिणाऱ्याचा मृत्यू ओढवू शकतो. हे दोन्हीही घटक बाजारामध्ये २० रुपये लिटर दराने सहज उपलब्ध होऊ शकते.\nदारू तयार करणारे अडाणी असल्याने मिथेनॉल जास्त पडले की पिणाऱ्यांचे मरणच\nतसेच गावठी दारू तयार करणारी मंडळी ही काही सुशिक्षित व प्रशिक्षित नसतात. त्यामुळे त्यांच्याकडून एखाद्यावेळी मिथेनॉल अधिक प्रमाणात टाकल्या गेल्यास दारू पिणाऱ्यांना त्याची बाधा होते. अनेकदा ते मृत्युमुखी पडतात.\nविभागानुसार गावठी दारूचे विविध प्रकार\nमराठवाडा, गोवा, कोल्हापूर या भागांत त���डापासून ताडी, कोकणात माडापासून माडी, तसेच विदर्भात मोहाच्या फुलांपासून गावठी दारू बनवण्यात येते. अशा हातभट्टीत मिथेनॉल सर्रास मिसळले जाते व त्याचे प्रमाण जास्त झाल्यास मृत्यू होतात. महाराष्ट्रात काही ठिकाणी तर नशा व झोप येण्यासाठी झोपेच्या गोळ्या, संपलेल्या बॅटरीची (सेल) पावडर करुन मिसळले जाते.\nगावठी दारू टाळाच नसता १० ते १२ वर्षांत अंथरुण धरलेच समजा.\nइथेनॉल-मिथेनॉल यासारख्या रासायनिक घटकांच्या असंतुलनामुळे दारू धोकादायक\nपुढील स्लाइड्सवर अवश्य पाहा, १० रुपयांत दारूरूपी विष\n१० रुपयांत दारूरूपी विष, हातभट्टी पिणारा अल्प उत्पन्न गटातील हातमजुरी करणारा\nहातभट्टीची दारू पिणारा वर्ग हा अल्प उत्पन्न गटातील हातमजुरी करणारा, गरीब असतो ह्यामुळे तोदेखील यामागील शास्त्रीय निर्मिती न पाहता फक्त कमी पैशात भरपूर नशा येते म्हणून दारू पिताे व हातभट्टीवाल्यांचा धंदा चालतो. हे लोक १० रुपयांत विष विकतात. हातमजुरी करणाऱ्या लोकांचे शरीर मजबूत असते म्हणून तत्काळ काही दुष्परिणाम दिसत नाहीत. परंतु कालांतराने हे लोक पूर्णत: खचून जातात. हाडे ठिसूळ बनतात व नंतर १० ते १५ वर्षांत अंथरुणाला खिळलेले असतात. तेव्हा गावठी दारू टाळाच.\nमलावष्टंभ : इतर अाजारांसाठी कारणीभूत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://spsnews.in/?p=5053", "date_download": "2019-06-20T15:54:11Z", "digest": "sha1:EXISZFNNYZEMBUM34PXPTZTEKXNXIMFV", "length": 4752, "nlines": 94, "source_domain": "spsnews.in", "title": "शाहूवाडी भूषण पुरस्कार सोहळा | | SPSNEWS", "raw_content": "\nशासनाच्या विकास योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा- जिल्हाधिकारी दौलत देसाई\nपावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी १०.२३ कोटींचा निधी :आम.सत्यजित पाटील\nबांबवडे विद्यामंदिरात दफ्तर व शालेय साहित्याचे वाटप\nबांबवडे विद्यामंदिरात दफ्तर व शालेय साहित्याचे वाटप\nचिमुकल्यांचा किलबिलाट पाहण्यासाठी जमला जनसमुदाय\nशाहूवाडी भूषण पुरस्कार सोहळा\nबांबवडे : शाहूवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्यावतीने लवकरच शाहूवाडी भूषण पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात येत आहे.\n← नानासाहेब महाडिक यांचे हृदयविकाराने निधन\nशाहूवाडी भूषण पुरस्कार सोहळा →\nअॅॅड. रणजितसिंह घाटगे साहेबांचे हार्दिक अभिष्टचिंतन\nशहीद सावन माने, संदीप जाधव या द्वयींच्या स्मरणार्थ बोरपाडळेत रक्तदान\nमाणुसकीच्��ा भिंतीद्वारे ‘ सुरभी हेल्थ झोन ‘ ची ‘माणुसकी ‘\nशासनाच्या विकास योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा- जिल्हाधिकारी दौलत देसाई\nपावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी १०.२३ कोटींचा निधी :आम.सत्यजित पाटील\nबांबवडे विद्यामंदिरात दफ्तर व शालेय साहित्याचे वाटप\nबांबवडे विद्यामंदिरात दफ्तर व शालेय साहित्याचे वाटप\nचिमुकल्यांचा किलबिलाट पाहण्यासाठी जमला जनसमुदाय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/nandurbar-last-day-election-news/", "date_download": "2019-06-20T15:13:19Z", "digest": "sha1:NN3DUZL7MYPBFSRF55PTTYF6OW2KSMG4", "length": 16189, "nlines": 237, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "माघारीचा आज शेवटचा दिवस | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nस्वीकृतची झंझट नको रे बाबा..\nमानधन नको, वेतन हवे\nदिल्लीगेट रेप प्रकरण; रेपसाठी त्याने वापरली मित्राची कार\nबल्लाळांच्या बदलीत महापौरांचा हात\nVideo : साडेतेरा लाखाचे विदेशी मद्य जप्त; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई\nपाथर्डी फाटा परिसरात वृद्ध महिलेची सोनसाखळी लांबविली\nमुथूट फायनान्स गोळीबार प्रकरणी उत्तर प्रदेशातून दोन संशयित ताब्यात\nनाशिक : वयवर्ष ५८; वर्तमानपत्रापासून ‘त्या’ बनवतात शोभेच्या वस्तू, फुलदाणी आणि बाहुल्या\nबोदवड औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षकाचा महिला कर्मचार्‍यावर चाकू हल्ला\nअपघातावर उपाय : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात येणार्‍यांना आजपासून हेल्मेट सक्ती\nरोज पाच वीज जोडण्या खंडित करण्याचे फर्मान\nपालकमंत्री संकटमोचन, पण जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था धोक्यातच\nवादळातील नुकसानग्रस्तांच्या वेदना अधिवेशनात मांडणार\nआरोग्य, सौंदर्य व समृद्धीसाठी स्वच्छता आवश्यक\nनऊ महिन्यापासून कांद्यांचे पैसे न मिळाल्याने संतप्त शेतकर्‍यांनी पिंपळनेर बाजार समितीला ठोकले कुलूप\nजलसंवर्धनासाठी ग्रामसभा घ्या- जिल्हाधिकारी राहुल रेखावार\nजिल्ह्यात विविध कार्यक्रमांनी तसेच गुलाबपुष्प देवून नवागतांचे स्वागत\nसार्वजनिक शांततेचा भंग सात महिलांविरुद्ध गुन्हा\nनवापूर पालिका कर्मचार्‍यांच्या आंदोलनानंतर आरोपींना अटक\nशिवसेनेतर्फे शेतकरी पिक विमा मदत केंद्राचे उद्घाटन\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nस्वीकृतची झंझट नको रे बाबा..\nमाघारीचा आज शेवटचा दिवस\nमाघारीचा आज शेवटचा दिवस\n नंदुरबार लोकसभा निवडणुकीसाठी उद्या दि. 12 एप्रिल रोजी अर्ज माघारीचा शेवटचा दिवस असून 13 उमेदवारांपैकी कोण माघार घेईल. याबाबत उत्सुकता लागून आहे. नंदुरबार लोकसभा निवडणुकीसाठी 14 उमेदवारांनी 24 अर्ज दाखल केले होते.\nत्यापैकी काँग्रेसतर्फे आ.अ‍ॅड.के.सी.पाडवी, भाजपातर्फे खा.डॉ.हिना गावीत, आ.डॉ.विजयकुमार गावीत, वंचित बहुजन आघाडीतर्फे सुशिल सुरेश अंतुर्लीकर, भारतीय ट्रायबल पार्टीतर्फे कृष्णा ठोगा गावीत, बहुजन मुक्ती पार्टीतर्फे संदिप अभिमन्यु वळवी,अपक्ष डॉ.सुहास नटावदकर आदींनी अर्ज दाखल केले होते. यापैकी पक्षाचा अधिकृत फॉर्म नसल्याने आ.डॉ.विजयकुमार गावीत व डॉ.सुहास नटावदकर यांचा अर्ज बाद झाला होता. 13 उमेदवारांचे 13 अर्ज दाखल आहे. उद्या दि. 12 एप्रिल रोजी अर्ज माघारीचा शेवटचा दिवस आहे. अर्ज माघारीसाठी विविध उमेदवारांनी अपक्ष उमेदवारांना मनधरणी करण्यात येत आहे. भाजपाचे डॉ.सुहास नटावदकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अर्ज माघारीनंतर नंदुरबार लोकसभा निवडणुकीसाठी चित्र स्पष्ट होणार आहे.\nशिरपूर नगरपालिकेची 98 टक्के कर वसूली\nकर्मयोगिनी- स्वच्छ व सुंदर शिर्डीचा ध्यास घेणार्‍या नगराध्यक्षा\nजिल्ह्यातील 35 अपक्षांची अनामत जप्त\nधुळे मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nमनपा निवडणुक : पहिला महिला उमेदवारी अर्ज दाखल\nआवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\n‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित\nआवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, हिट-चाट\nसमांतर रस्ता कृती समितीच्या साखळी उपोषणास 1752 जळगावकरांनी दर्शविला पाठिंबा\nmaharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव\nटी-२० महिला विश्वचषकः भारताचे आव्हान संपुष्टात\nआवर्जून वाचाच, क्रीडा, मुख्य बातम्या\nचार वर्षांत राज्यात 12 हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nबोदवड औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षकाचा महिला कर्मचार्‍यावर चाकू हल्ला\nmaharashtra, जळगाव, मुख्य बातम्या\nनाराज एकनाथ खडसेंचा सरकारला घरचा आहेर\nनेवासा : गवतातून विषबाधा; आतापर्यंत ४६ शेळ्या-मेंढ्यांचा मृत्यू\nस्वीकृतची झंझट नको रे बाबा..\nमानधन नको, वेतन हवे\nचार वर्षांत राज्यात 12 हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nदिल्लीगेट रेप प्रकरण; रेपसाठी त्याने वापरली मित्राची कार\nVideo : साडेतेरा लाखाचे विदेशी मद्य जप्त; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई\nजिल्ह्यातील 35 अपक्षांची अनामत जप्त\nधुळे मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज\nकर्मयोगिनी- स्वच्छ व सुंदर शिर्डीचा ध्यास घेणार्‍या नगराध्यक्षा\nस्वीकृतची झंझट नको रे बाबा..\nमानधन नको, वेतन हवे\nचार वर्षांत राज्यात 12 हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/kapil-sharma-would-be-wife-ginni-chatrath-dance-in-her-chuda-ceremony-5990599.html", "date_download": "2019-06-20T15:00:52Z", "digest": "sha1:QLAI4EO5YT7AGVFZAFOKOYSKZKUYNJTN", "length": 14808, "nlines": 168, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Kapil Sharma would Be wife ginni chatrath dance in her chuda ceremony | कपिल शर्माच्या भावी पत्नीने चुडा सेरेमनीत धरला ताल, वधूच्या कुटुंबीयांनी उडवल्या नोटा, गिन्नीच्या मैत्रिणीही थिरकल्या, व्हायरल होत आहेत Videos", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nकपिल शर्माच्या भावी पत्नीने चुडा सेरेमनीत धरला ताल, वधूच्या कुटुंबीयांनी उडवल्या नोटा, गिन्नीच्या मैत्रिणीही थिरकल्या, व्हायरल होत आहेत Videos\nकपिलने बॉलिवूड स्टार्सला पाठवली 60 वर्षे जुन्या दुकानातील मिठाई...\nमुंबईः विनोदवीर कपिल शर्माची भावी पत्नी गिन्नी चतरथ हिच्या घरी लग्नाचे फंक्शन्स सुरु झाले आहेत. अखंड पाठानंतर गिन्नीच्या घरी चुडा सेरेमनी झाली. या फंक्शनचे इनसाइड व्हिडिओज व्हायरल झाले असून यात गिन्नी डान्स करताना दिसतेय. समोर आलेल्या व्हिडिओथ गिन्नी लाल रंगाच्या हेवी शरारात घरच्यांसोबत 'मार उडारी...' सॉन्गवर थिरकताना दिसतेय. गिन्नीचा डान्स बघून तिचे कुटुंबीय तिच्यावर नोटा उडवत आहेत. सोबतच गिन्नीच्या मैत्रिणीदेखील तिच्यासोबत बेभान होऊन थिरकताना या व्हिडिओत दिसत आहेत.\nकपिलने बॉलिवूड स्टार्सला पाठवली 60 वर्षे जुन्या दुकानातील मिठाई...\n- कपिल आणि गिन्नी येत्या 12 डिसेंबर रोजी विवाहबद्ध होणार आहेत. कपिलने नातेवाईक आणि बॉलिवूड स्टार्सना वेडिंग कार्डसोबत तोंड गोड करण्यासाठी मिठाईदेखील पाठवली आहे. यामध्ये ड्राय फ्रुट्स आणि चिक्कीचा समावेश आहे.\n- कपिलने ही मिठाई जालंधरमधील 60 वर्षे जुने दुकान लवली स्वीट्समधून पाठवली आहे. कपिल-गिन्नीची लग्नपत्रिका लवली इमॅजिनेशनने डिझाइन केली आहे.\n- लग्नानंतर मुंबईत रिसेप्शन पार्टी होणार असून यात बॉलिवूड सेलेब्स सहभाग��� होणार आहेत. लवली स्वीट्सचे प्रमुख नरेश मित्तल यांनी सांगितल्यानुसार, आमचे नवीन कलेक्शन बघण्यासाठी कपिल आणि गिन्नी त्यांच्या कुटुंबासोबत आले होते. काही डिझाइन्स बघितल्यानंतर त्यांनी पत्रिकेची निवड केली.\nसुनील ग्रोव्हरला पाठवले लग्नाचे निमंत्रण\n- कपिलच्या लग्नात सहभागी होणा-या पाहुण्यांची यादी समोर आली असून यात सुनील ग्रोव्हरच्याही नावाचा समावेश आहे.\n- अमर उजालाच्या रिपोर्टनुसार, कपिलने त्याचा को-स्टार सुनील ग्रोव्हर अर्थातच 'गुत्थी'ला लग्न पत्रिका पाठवली आहे. कपिल स्वतः सुनीलच्या घरी लग्न पत्रिका द्यायला गेला होता.\nसुरक्षा व्यवस्थेवर खर्च करणार 15 लाख\n- DainikBhaskar.com ला मिळालेल्या माहितीनुसार, कपिलने त्याच्या लग्नात सुरक्षा व्यवस्थेवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. अलीकडेच कपिलने त्याच्या मित्र आणि जवळच्या लोकांना लग्नपत्रिका पाठवल्या आहेत. लग्नपत्रिकेसोबत एक स्मार्ट कार्ड अटॅच आहे.\n- दीपिका आणि रणवीर यांच्या लग्नाप्रमाणेच कपिलच्याही लग्नात लोकांना एन्ट्री घेणे सोपे नाही. लग्नात सहभागी होणा-या पाहुण्यांना कपिलने लग्नपत्रिकेसोबत पाठवलेले स्मार्ट कार्ड दाखवणे बंधनकारक असणार आहे. दीपवीरनेही त्यांच्या लग्नाच्या पत्रिकेसोबत पाहुण्यांना 'ई-इन्व्हाइट' पाठवले होते. त्यावरील कोड स्कॅन केल्यानंतर पाहुण्यांना एन्ट्री देण्यात आली होती.\n- कपिलने त्याच्या लग्नातील सुरक्षा व्यवस्थेवर 15 लाख रुपयांहून अधिकचा खर्च केला आहे.\nखाण्यावर होणार आहे 15 लाखांचा खर्च\n- कपिल त्याच्या लग्नात खाण्यावर 15 लाखांचा खर्च करणार आहे. यामध्ये व्हेज आणि नॉन व्हेज डिशेश असतील. लग्नात पंजाबी फूडसह विविध 100 व्यंजन असतील.\n- कपिलच्या घरी लग्नापूर्वी 10 डिसेंबरला माताचे जागरण होणार आहे. यामध्ये प्रसिद्ध गायिका आणि कपिलची चांगली मैत्रीण असलेली ऋचा शर्मा माताचे भजन गाणार आहे.\n- ऋचाशिवाय पंजाबी भजन गायक मास्टर सलीमही परफॉर्म करणार आहे. 10 तारखेला जागरणानंतर बांगड्या भरण्याचा कार्यक्रम, मेंदी आणि कॉकटेल ठेवण्यात आले आहे.\n- लग्नाच्या दिवशी म्हणजे 12 डिसेंबर रोजी पंजाबी गायक आणि अभिनेता गुरदास मान परफॉर्म करणार आहे. कपिलची होणारी पत्नी गिन्नी ही गुरदास मानची मोठी फॅन आहे. त्यानंतर 14 डिसेंबर रोजी अमृतसह येथे होणा-या रिसेप्शनमध्ये दलेर मेहंदी त्यांच्या हिट गाण्यांनी पाहुण्यांचे मनोरंजन करेल.\nकबाना रिसॉर्ट आणि स्पामध्ये होणार लग्न...\n- कपिलची भावी पत्नी गिन्नी चतरथ ही जालंधरच्या गुरुनानक नगर येथे वास्तव्याला आहे. हे ठिकाण कपूरथला चौकाजवळ आहे. त्यामुळे जालंधर येथे लग्न होणार आहे. कबाना रिसॉर्ट आणि स्पा (या क्लबला कबाना नावानेही ओळखले जाते) दोन दिवसांसाठी बुक करण्यात आले आहे. येथे मेंदी, संगीत, फेरे आणि एक छोटेखानी रिसेप्शन होणार आहे.\n- कपिल शर्माने बॉलिवूडमधून अनेक सेलिब्रिटींना लग्नात आमंत्रित केले आहे. अमिताभ बच्चन, शाहरुख खान, अक्षय कुमार, दीपिका पदुकोणसह अनेकांना त्याने लग्नपत्रिका पाठवली आहे. अमिताभ आणि रेखा यांना स्वतः कपिलने आमंत्रित केले आहे. आतापर्यंत 150-200 लोकांची लिस्ट तयार झाली आहे.\nकपिल-गिन्नीचे होणार 2 रिसेप्शन...\n- लग्नानंतर 14 डिसेंबर रोजी या कपलचे पहिले रिसेप्शन अमृतसह येथे तर दुसरे रिसेप्शन 24 डिसेंबर रोजी मुंबईत होणार आहे.\n10 महिन्यांपासून डिप्रेशनचा सामना करत आहे 'बिग बॉस' ची एक्स-कन्टेस्टंट, करियरच्या पीक पॉईंटवरच पॅरालाईज झाला होता अर्धा चेहरा, स्वतः ऐकवली आपली कहाणी\nद व्हॉइस : बेस्टफ्रेंडचे लग्न अटेंड करण्यासाठी दिव्यांकाने मागितला शोमधून ब्रेक, तर मेकर्सने केले तिला रिप्लेस\nरिप्लेसमेंट : 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेतून दिशाचे जाणे आता फिक्स, अमी त्रिवेदी बनू शकते नवी दयाबेन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%97%E0%A4%9F%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%80&search_api_views_fulltext=%E0%A4%97%E0%A4%9F%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%80&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Aagriculture%2520university", "date_download": "2019-06-20T15:31:38Z", "digest": "sha1:3UGY2XULNZAQQLRMJR35SFUWOYKVKLCH", "length": 18684, "nlines": 272, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nगुरुवार, जून 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर गुरुवार, जून 20, 2019\nसर्व बातम्या (10) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (10) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nगेल्या ३० दिवसांतील पर्याय (2) Apply गेल्या ३० दिवसांतील पर्याय filter\nगेल्या ७ दिवसांतील पर्याय (1) Apply गेल्या ७ दिवसांतील पर्याय filter\nमहाराष्ट्र (3) Apply महाराष्ट्र filter\nअॅग्रो (2) Apply अॅग्रो filter\nगटशेती (8) Apply गटशेती filter\nएपी ग्लोबाले (6) Apply एपी ग्लोबाले filter\nसंभाजी पाटील निलंगेकर (6) Apply संभाजी पाटील निलंगेकर filter\nकौशल्य विकास (5) Apply कौशल्य विकास filter\nकृषी विद्यापीठ (4) Apply कृषी विद्यापीठ filter\nउत्पन्न (3) Apply उत्पन्न filter\nउपक��रम (2) Apply उपक्रम filter\nगुंतवणूकदार (2) Apply गुंतवणूकदार filter\nप्रदर्शन (2) Apply प्रदर्शन filter\nमहाराष्ट्र (2) Apply महाराष्ट्र filter\nस्टार्ट अप (2) Apply स्टार्ट अप filter\nअभिजित पवार (1) Apply अभिजित पवार filter\nअर्थसंकल्प (1) Apply अर्थसंकल्प filter\nमुंबई - राज्याच्या अर्थसंकल्पात कृषी आणि सिंचनासह कृषिसंलग्न क्षेत्रासाठी भरीव आर्थिक तरतूद करीत फडणवीस सरकारने अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. जलसंपदा खात्यासाठी साडेबारा हजार कोटींची तरतूद, गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेत शेतकऱ्यासह संपूर्ण कुटुंबाचा समावेश करून तब्बल पाच...\nकृषी कौशल्य प्रशिक्षणास विद्यापीठांचे सहकार्य\nपुणे - केंद्र शासनाची पंतप्रधान कृषी कौशल्य विकास योजना २.० आणि राज्य शासनाचे छत्रपती राजाराम महाराज कौशल्य विकास आणि उद्योजकता अभियान अंतर्गत कृषीक्षेत्रात व्यावसायिक करिअर करण्याची इच्छा असलेल्या बेरोजगार किंवा इच्छुक युवक-युवतींना मोफत, रोजगारक्षम वैयक्तिक कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाणार आहे....\nतीन लाख शेतकऱ्यांना कौशल्य प्रशिक्षण\nपुणे - शेती हा तोट्याचा धंदा असल्याचा समज खोडून काढण्यासाठी राज्य शासनाने `महाराष्ट्र कौशल्य विकास कार्यक्रम'' तयार केला आहे. त्याअंतर्गत नव्या पिढीतील तीन लाख तरुण शेतकऱ्यांना कौशल्य व समूहावर आधारित शेतीचे प्रशिक्षण दिले जाईल, अशी घोषणा राज्याचे कामगार व कौशल्य विकासमंत्री संभाजी पाटील निलंगेकर...\nस्मार्ट शेतीसाठी कृषिकल्चर ज्ञानसोहळ्यात मार्गदर्शन\nपुणे - शेतीपुढील आरिष्ट्ये, स्मार्ट आणि सुरक्षित शेतीसाठी लागणारे कौशल्य, समूह विकास व शेतीसह गटशेतीचे तंत्र त्यातून शेती उत्पादक कंपन्यांची स्थापना यांची विषयांची माहिती तज्ज्ञ आणि मार्गदर्शकांकडून सोमवारी कृषिकल्चर ज्ञानसोहळ्यात करण्यात आले. गटशेती चळवळ ही काळाची गरज असून...\n‘कृषी कल्चर’ ज्ञानसोहळ्याचे पुण्यात आज आयोजन\nपुणे - कुशल, स्मार्ट आणि सुरक्षित शेतीसाठी लागणारे कौशल्य, समूह विकास, समूह शेती, गटशेतीचं तंत्र तसेच अद्ययावत कृषी तंत्रज्ञानाची माहिती देणारा अनोखा ‘कृषी कल्चर’ ज्ञानसोहळा आज (ता.१) पुण्यात होत आहे. एपी ग्लोबाले समूहातर्फे होणाऱ्या या सोहळ्यासाठी राज्यभरातील शेतकरी सहभागी होत आहेत. या ज्ञान...\nकृषिकल्चर ज्ञानसोहळा एक ऑक्‍टोबरला पुण्यात\nपुणे - शेती शाश���‍वत करण्यासाठी पारंपरिक पद्धतीने विचार न करता स्मार्ट दृष्टिकोन ठेवण्याची गरज आहे. जग बदलत आहे, त्याप्रमाणे शेतीतही अनेक नवे बदल घडत आहेत. ते जाणून घेऊन आदर्श शेतीसाठी लागणारे कौशल्य, क्‍लस्टर डेव्हलपमेंट, समूहशेती, गटशेती, अद्ययावत तंत्रज्ञान आदी गोष्टींची सांगड घालणे...\nपुण्यात ‘कृषी कल्चर’ ज्ञान सोहळा\nपुणे - शेती शाश्‍वत करण्यासाठी पारंपरिक पद्धतीने विचार न करता स्मार्ट दृष्टिकोन ठेवण्याची गरज आहे. जग बदलत आहे, त्याप्रमाणे शेतीतही अनेक नवे बदल घडत आहेत. ते जाणून घेऊन आदर्श शेतीसाठी लागणारे कौशल्य, क्‍लस्टर डेव्हलपमेंट, समूह शेती, गटशेती, अद्ययावत तंत्रज्ञान आदी गोष्टींची सांगड घालणे...\nशिक्षकी पेशा सांभाळत शेतीत केली सुधारणा\nअविनाश देशमुख हे सध्या सांगोळा (जि. अकोला) येथील प्राथमिक शाळेत शिक्षक आहेत. शेतीच्या आवडीतून दोन भावांच्या सहकार्याने त्यांनी बेलुरा खुर्द (ता. पातूर, जि. अकोला) गावातील वडिलोपार्जित शेतीचे चांगले नियोजन केले. परिसरातील प्रयोगशील शेतकरी, कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांच्या सल्ल्याने पारंपरिक...\nशाश्‍वत, स्मार्ट शेतीसाठी एक आॅक्टोबरला ‘कृषी कल्चर’\nपुणे - एपी ग्लोबाले समूहाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी पुणे येथे एक ऑक्टोबर रोजी शाश्वत शेती, स्मार्ट शेती आणि ग्रामीण विकास परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. शाश्वत कृषी व ग्रामीण विकास साधण्यासाठीच्या रोडमॅपवर या परिषदेत चर्चा होणार आहे. राज्याचे कामगार व कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर,...\nशाश्‍वत, स्मार्ट शेतीसाठी एक आॅक्टोबरला ‘कृषी कल्चर’\nपुणे - एपी ग्लोबाले समूहाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी पुणे येथे एक ऑक्टोबर रोजी शाश्वत शेती, स्मार्ट शेती आणि ग्रामीण विकास परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. शाश्वत कृषी व ग्रामीण विकास साधण्यासाठीच्या रोडमॅपवर या परिषदेत चर्चा होणार आहे. राज्याचे कामगार व कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकर,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळ���िण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/taxonomy/term/19?page=7", "date_download": "2019-06-20T16:17:03Z", "digest": "sha1:QPNJKN7XSJY4TGLIXMIRHV4UZSBHX44K", "length": 20970, "nlines": 299, "source_domain": "misalpav.com", "title": "बालगीत | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nअत्रुप्त आत्मा in जे न देखे रवी...\nस्मायली जीवन माझे ताजे...स्मायली जीवन माझे\nसंस्कृतीपाकक्रियाकविताप्रेमकाव्यबालगीतविडंबनउखाणेव्युत्पत्तीशब्दक्रीडाऔषधोपचारभूगोलकृष्णमुर्तीआरोग्यदायी पाककृतीकॉकटेल रेसिपीकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडप्रवासवर्णनबालसाहित्यभूछत्री\nRead more about स्मायली जीवन माझे\nगणेशा in जे न देखे रवी...\n- शब्दमेघ, १९ जानेवरी २०१५\nदिनांक ५ किंवा ६ डिसेंबरला प्रभाकर पेठकर ह्यांच्याबरोबर पुणे कट्ट्याला येणार का\nमुक्त विहारि in काथ्याकूट\nखरेतर हा कट्टा ऑक्टोबर मध्येच होणार होता.\nपण काही कारणांमुळे कट्टा थोडा उशीरा होत आहे.\nश्री.पेठ्कर ह्यांच्याकडे वेळ फार कमी असल्या कारणामुळे कट्ट्यासंदर्भात जास्त काही आखू शकलो नाही.तसदी बद्दल क्षमस्व.\nआता पुण्यात कट्टा नक्की कुठे करायचा\nइत्यादी साधक-बाधक चर्चा करायला पुणेकर समर्थ आहेतच.\nतस्मात धागा काढून आम्ही तुर्त आपली रजा घेतो.\n(तरी पण अधून-मधून पिंका टाकायला येवूच.पुणेकरांच्या धाग्यावर पुण्यातल्या लोकांपेक्षा इतर नगरातील लोकांच्या उड्याच जास्त.)\nRead more about दिनांक ५ किंवा ६ डिसेंबरला प्रभाकर पेठकर ह्यांच्याबरोबर पुणे कट्ट्याला येणार का\nनवराष्ट्र \"पीपल्स रीपब्लीक ऑफ पुणे \" चे राष्ट्रगीत\nविजुभाऊ in जनातलं, मनातलं\nपीपल्स रीपब्लीक ऑफ पुणे या राष्ट्राचे राष्ट्र गीत कोणते असावे असे तुम्हाला वाटते\nRead more about नवराष्ट्र \"पीपल्स रीपब्लीक ऑफ पुणे \" चे राष्ट्रगीत\nऑक्टोबर मध्ये होणारे ३ कट्टे.....\nमुक्त विहारि in जनातलं, मनातलं\nह्यावेळी डोंबोली, ठाणे आणि पुणे इथे ३ कट्टे होणार आहेत.\nडोंबोलीतला कट्टा न���्की झाला आहे.\nठाण्यातील आणि पुण्यातील कट्या संदर्भातील इतर माहिती लवकरच कळवण्यात येईल.\nडोंबोली कट्ट्याची माहिती खालील प्रमाणे...\n१. ठिकाण ===> नंदी पॅलेस\n२. दिनांक ===> १८-१०-२०१४\n३. वेळ ====> संध्याकाळी ७:३०\n४. संपर्काचे माध्यम ===> व्य.नि. करणे.\nडोंबोली कट्टा झाला की मग ठाणे कट्टा आणि मग पुणे कट्टा असा बेत आहे.\nRead more about ऑक्टोबर मध्ये होणारे ३ कट्टे.....\nविअर्ड विक्स in जे न देखे रवी...\nतिच्यापुढे आमचे काही चालेना\nगुस्स्यात होते थोडे मोठेसे\nआकाशी उडे जसे पाखरू,\nतसे नाजूक आहे माझे कोकरू\nशिंगांनी जरी देई मार,\nमाया आहे मनी फार\n(चाल बडबड गीताप्रमाणे लावावी. हे बडबड गीत म्हणून सुद्धा चालू शकते. परंतु हे गीत अल्लड, निर्मळ नि कोमल मनाच्या प्रेयसीला ही सादर करू शकता...)\nविदेश in जे न देखे रवी...\nआई ग आई ,\nआई ग आई ,\nआई ग आई ,\nदे ग शिडी मला\nउंच उंच चढून -\nआणीन मी काढून ..\nआई ग आई ,\nRead more about चांदोबाचा दिवा- (बालकविता)\nदीड शतकी धागे - एक अभ्यास\nलॉरी टांगटूंगकर in जनातलं, मनातलं\nप्रेरणा: ते काय सांगायलाच पाहिजे का तरीही क्लिंटन यांचे निवडणुकीचे विश्लेषण आणि अंदाज आणि इस्पीकचा एक्का यांचा हा प्रतिसाद\nसुरुवातीला मिपावर २०१०-२०१२ आणि २०१२-२०१४ मध्ये काय झालेलं ते पाहू, ( शतकी धागे अनेक झालेत पण सेफ्टी मार्जीन ठेवण्यासाठी आपण आकडेवारी मध्ये फक्त दीड शतकी धाग्यांबद्दल चर्चा करू.\nRead more about दीड शतकी धागे - एक अभ्यास\n<<<हलकेच सुरसुरी मग नाकातून खाली येते>>>\nप्यारे१ in जे न देखे रवी...\nहलकेच सुरसुरी मग ..\nप्रत्येक चाट येथे प्लेटमधून येते\nप्रत्येक भेळ येथे पातेल्यातून जाते \nखाण्यात नेहमी या तू जिंकतेस तू गं\nबाईची जात नेहमी(भेळपुरीच्या)गाड्यावरुन जाते\nसांभाळ या पुर्‍यांना तू घे हलके हाताते\nमाझेच पैसे माझ्या खिशातून जाते \nसंपेल का कधी गं, हाव तुझी गं राणी\nनेहमी कशी भूक तुला गाड्याजवळीच लागते\nडोळे तुझे डबडब, तिखटानं अश्रू गाली\nहलकेच सुरसुरी मग नाकातून खाली येते\nती अशीच येथे घाईत फार येते\nपाणीपुरीसाठी येते, एस्पीडीपी हाणून जाते\n< मराठी संस्थळं: एक डोकेदुखी \nप्यारे१ in जनातलं, मनातलं\nराम राम मंडळी. मंडळी सर्वप्रथम '१ एप्रिल'च्या आपणा सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा. मंडळी, आपण माहिती तंत्रज्ञानाचं नेहमी कौतुक करत आलो आहोत. वगैरे वगैरे.......\nमंडळी, ऑर्कुट,फेसबूक, विविध मराठी संकेतस्थळे, चॅट, वाट्सअ‍ॅप आणि ���तर सर्व सेवादात्यांनी संवादाच्या निमित्ताने प्रत्येक अ‍ॅप्लीकेशनने एकापेक्षा एक पाऊल पुढे टाकत आपल्या रोजच्या जीवनावर प्रभाव पाडला आहे. मग ते राजकारण,समाजकारण आणि मग ते कोणतंही क्षेत्र असू द्या तिथे तिथे संवादाच्या माध्यमाने अनेकांना जखडून टाकलं आहे.\nRead more about < मराठी संस्थळं: एक डोकेदुखी \nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 11 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://punerispeaks.com/maratha-mahasabha-going-to-use-gorrilla-warfare-style/", "date_download": "2019-06-20T15:22:58Z", "digest": "sha1:3II2F7246B4QE6VJRAVR6VDRFAE5LHR5", "length": 5929, "nlines": 87, "source_domain": "punerispeaks.com", "title": "यापुढे गनिमी कावा स्टाईल आंदोलन, मराठा महासभेचा सरकारला अल्टीमेटम - Puneri Speaks", "raw_content": "\nयापुढे गनिमी कावा स्टाईल आंदोलन, मराठा महासभेचा सरकारला अल्टीमेटम\nऔरंगाबाद : मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मराठा समाजाकडून गनिमी कावा आंदोलन केलं जाणार आहे. औरंगाबादेत मराठा समन्वय समितीची महासभा पार पडली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला.\nसमितीने सरकारला आश्वासनपूर्तीसाठी 2 महिन्यांचं अल्टीमेटम दिलं. यापुढे गनिमी कावा आंदोलन करणार असून पुढील उद्रेकास सरकार जबाबदार असेल, असा इशाराही समितीच्या वतीने देण्यात आला.\nया महासभेसाठी राज्यभरातील 200 प्रतिनिधी उपस्थित होते. सरकारी नोकरी आणि शिक्षणात आरक्षण देण्याची मागणी मराठा समाजाने लावून धरली आहे. त्यासाठी राज्यभरातील विविध जिल्ह्यात मूक मोर्चाही काढण्यात आला.\nमुंबईत 9 ऑगस्टला मराठा समाजाने अखेरचा मूक मोर्चा काढत, आरक्षणाची मागणी केली होती. राज्यभरात मराठा समाजाने अनेक भव्य मोर्चे काढून आरक्षणाची मागणी केली आहे.\nपुण्यात २५ सप्टेंबर २०१६ रोजी मराठा क्रांती मोर्चा काढून समस्त पुणेकरांनी आपल्या मागण्या मांडल्या होत्या.\nमुंबईतील मोर्चावेळी मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना करण्याची घोषणा केली होती. मराठा आरक्षणाबाबत समन्वय ठेवण्यासाठी ही समिती संबंधित घटकांशी चर्चा करणार आहे.\nमराठा आरक्षणासाठी राज्य मागासवर्ग आयोगाला अहवाल सादर करण्यासाठी विहित कालावधीची मर्यादा देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील मराठा मोर्चावेळी म्हटलं होतं. तसंच मराठा समाजासाठी मंत्रिमंडळ उपसमिती नेमून दर तीन महिन्याला समन्वय ठेवण्यासाठी चर्चा केली जाईल, असं आश्वासन त्यांनी दिलं होतं.\nPrevious articleडी. एस. कुलकर्णी विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल…\nशिवाजी महाराज घोषणा: शिवाजी महाराज गारद अर्थ काय\nएसपीज बिर्याणी हाऊस च्या जेवणात आढळली अळी, मालकाचा उद्धटपणा | VIDEO\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून तीन दिवस पुणे दौऱ्यावर\nरातोरात प्रसिद्ध झालेल्या खेळणी विक्रेत्यांला अटक\n मुंबईतील इडलीवाला चटणी बनवण्यासाठी संडासचे पाणी वापरताना सापडला | VIDEO\nराज्यात वळवाचा पाऊस पडण्याची शक्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Karnataka-Assembly-Election-Kittur-constituency-D-B-Inamdar-got-the-candidature/", "date_download": "2019-06-20T16:01:40Z", "digest": "sha1:XD5LL6XA4RLRQERXOM5HU2KMFCZWH5NV", "length": 5322, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कित्तूरमधून डी. बी. इनामदारच | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › कित्तूरमधून डी. बी. इनामदारच\nकित्तूरमधून डी. बी. इनामदारच\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था\nकाँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीने 12 मे रोजी होणार्‍या कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी 11 उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली. तीत बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर मतदारसंघातून विद्यमान आ. डी. बी. इनामदार यांनाच उमेदवारी मिळाली आहे. शिवाय मुख्यमंत्री सिद्धरामय्या बदामीमधूनही लढणार यावरही आज शिक्कामोर्तब झाले. त्यासह पाच मतदारसंघातील उमेदवार बदलण्यात आले आहेत.\nपहिल्या यादीत जिल्ह्यातून फक्‍त कित्तूर मतदारसंघाची उमेदवारी जाहीर झाली नव्हती. त्यामुळे इनामदार यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. मात्र, त्यांची नाराजी दूर करत काँग्रेसने रविवारी त्यांच्या नावाची घोषणा केली. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी चामुंडेश्‍वरी मतदारसंघातून अर्ज भरलाही आहे. ते आता बदामीमधूनही उद्या अर्ज भरतील. आधी डॉ. देवराज पाटील यांना बदामीची उमेदवारी देण्यात आली होती. ती आता रद्द झाली आहे.\nमुख्यमंत्री सिद्धरामय्या बदामीमधूनही निवडणूक लढविणार\nमुख्यमंत्री सिद्धरामय्या हे चामुंडेश्‍वरी मतदार संघाबरोबरच काँग्रेस हायकमांडच्या आदेशानुसार बदामी मतदार संघातूनही निवडणूक लढविणार आहेत. त्यासाठी काँग्रेस हायकमांडने त्यांना मंजुरी दिली आहे. सिद्धरामय्या यांनी चामुंडेश्‍वरी येथून आपला उमेदवारी अर्ज दोनच दिवसांपूर्वी दाखल केला आहे. बदामी येथून ते 23 एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. बदामीमधून निवडणूक लढविल्यामुळे त्याचा लाभ उत्तर कर्नाटकाला मिळणार आहे.\nकृषी योजनांसाठी यापुढे शेतकऱ्यांसाठी एक अर्ज योजना\nराज्यात शिक्षक भरतीचा बोजवारा\nलालबागच्या राजाचा ८६ वा पाद्यपूजन सोहळा उत्साहात\nलग्नाच्या तिसऱ्याच दिवशी नवविवाहिता प्रियकरासोबत फरार\nसीमा प्रश्नावर भाजप का बोलत नाही\nकृषी योजनांसाठी यापुढे शेतकऱ्यांसाठी एक अर्ज योजना\nलालबागच्या राजाचा ८६ वा पाद्यपूजन सोहळा उत्साहात\nसीमा प्रश्नावर भाजप का बोलत नाही\nझेडपी शाळांच्या दुरुस्तीसाठी दोनशे कोटी : पंकजा मुंडे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/infog-ekta-kapoor-troll-for-her-dress-in-diwali-party-5979986.html", "date_download": "2019-06-20T15:01:08Z", "digest": "sha1:XQGR7IOSQTBNQ3YLIV3EOTGFFAQP3ZNU", "length": 7660, "nlines": 154, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Ekta Kapoor Troll for her Dress in Diwali Party | दिवाळी पार्टीत आपली चोळी वारंवार अॅडजेस्ट करताना दिसली एकता कपूर, सोशल मीडियावर उडविली खिल्ली", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nदिवाळी पार्टीत आपली चोळी वारंवार अॅडजेस्ट करताना दिसली एकता कपूर, सोशल मीडियावर उडविली खिल्ली\nसोशल मीडियावर एकताचा हा व्हि‍डीओ झळकताच युझर्सनी तिची प्रचंड खिल्ली उडविली.\nमुंबई- ड्रामा क्वीन एकता कपूर हिने गेल्या मंगळवारी रात्री तिच्या घरी दिवाळी पार्टीचे आयोजन केले होते. बॉलीबूडसह टीव्ही इंडस्ट्रीमधील अनेक दिग्गजांनी पार्टीला हजेरी लावली होती. या पार्टीतील एकताचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यात ती स्वत:च्या ड्रेसवरून प्रचंड त्रस्त दिसत आहे. एकताने पार्टीत लाईट पिंक कलरचा घागरा-चोळी परिधान केला होता. परंतु तिला चोळी वारंवार अॅडजेस्ट ���रावी लागली. सोशल मीडियावर एकताचा हा व्हि‍डीओ झळकताच युझर्सनी तिची प्रचंड खिल्ली उडविली.\nएकताचा ड्रेसिंग सेन्स हॉरिबल...\nएकता कपूरचा ड्रेसिंग सेन्स हॉरिबल (भयावह) असल्याचे एका यूजरने म्हटले आहे तर दुसर्‍याने तिला 'थुलथुली' असे संबोधून तिची खिल्ली उडविली आहे. एकताच्या स्कीनला जे ड्रेस अनकम्फर्टेबल वाटतात तर ती असे ड्रेस परिधान का करते, असा सवाल एका युझरने उपस्थित केला आहे.\nएकताच्या या पार्टीला शिल्पा शेट्टी, अरबाज खान आणि त्याची गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानी, करण जोहर, कृति सेनन, डेव्हिड धवन, श्रद्धा कपूर, नुसरत भरूचा आणि नेहा धूपिया सारखे स्टार्स उपस्थित होते. टीव्ही इंडस्ट्रीतील दिव्यांका त्रिपाठी आणि तिचा पती विवेक दाहिया, करण पटेल आणि पत्नी अंकिता भार्गव, क्रिस्टल डिसूझा, गायक नेहा कक्कड आणि तिचा बॉयफ्रेंड हिमांश कोहली उपस्थित होते.\nअखेर मान्सून महाराष्ट्रात दाखल, तळकोकणातील सावंतवाडी, कुडाळसह किनारपट्टीत जोरदार पाऊस\nव्हेलच्या उलटी (vomit)ची तस्करी करणाऱ्या एकास अटक, 1.7 कोटी रूपये किमतीची दीड किलो उलटी जप्त; मुंबई पोलिसांची कारवाई\nमंत्री दीपक केसरकरांच्या ब्रेकिंग न्यूजमुळे मुनगंटीवार अस्वस्थ; म्हणून फाेडले बजेट - अजित पवार यांचा सरकारला टाेला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/arthik-arakshan-bhang", "date_download": "2019-06-20T15:40:25Z", "digest": "sha1:TJHII3Z6PVQFLWBDWB52KHWPQBC7TKC6", "length": 35500, "nlines": 100, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "आर्थिक अटींवर १०% आरक्षण समानतेच्या तत्त्वाचा भंग ? - द वायर मराठी", "raw_content": "\nआर्थिक अटींवर १०% आरक्षण समानतेच्या तत्त्वाचा भंग \n१९९१ मध्ये नरसिंह राव यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या सरकारने आरक्षणाच्या अस्तित्वात असलेल्या कोणत्याही योजनेत समाविष्ट नसलेल्या आर्थिक मागास वर्गातील लोकांसाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये १०% जागा राखून’ ठेवण्याचा प्रयत्न केला होता.\n१२४व्या घटना दुरुस्तीद्वारे सर्वसाधारण वर्गातील म्हणजेच प्रामुख्याने उच्च जातीतील हिंदू आणि धार्मिक अल्पसंख्यांमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना १०% आरक्षण लागू करण्यात आले असून त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.\nकायदेतज्ञांनी म्हटले आहे की १९९३मध्ये इंद्र सहानी विरुद्ध भारत सरकार या खटल्यातील दिशादर्शक निकालात सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण देताना दोन अटींचे उल्लंघन करण्यात येऊ नये असे नमूद केले आहे. मोदी सरकारच्या दहा टक्के आरक्षणाच्या निर्णयाला याबाबत उत्तर द्यावे लागणार आहे. त्या दोन अटी अशा –\nउपलब्ध असणाऱ्या जागा/ठिकाणे/पदे यासाठी ५० टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण असू नये.\nघटनेनुसार आरक्षणासाठी आर्थिकदृष्ट्या मागास हा एकमेव निकष असू शकत नाही.\nयापूर्वी अशा प्रकारे आरक्षण देण्याचा प्रयत्न झाला होता. नरसिंह राव यांच्या नेतृत्वाखालील तत्कालीन सरकारने केवळ आर्थिक निकषावर सर्वसाधारण वर्गातील नागरिकांसाठी १०% आरक्षण देण्याचा प्रयत्न केला होता. अगदी तोच प्रस्ताव मोदींनी पुन्हा लागू केला आहे. फरक एवढाच आहे की सप्टेंबर १९९१ मध्ये नरसिंह राव सरकारने मंत्रिमंडळाच्या आदेशाद्वारे हा निर्णय लागू केला होता तर मोदी सरकारने घटना दुरुस्तीद्वारे कायदेशीरदृष्ट्या अधिक सुरक्षित मार्ग निवडला आहे.\nत्यानुसार १५व्या कलमात (या कलमात धर्म, वंश, जात, लिंग, जन्मठिकाण यावरून भेदभाव करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.) आणि १६ व्या कलमात (संधीची समानता) दुरुस्ती करून नवे उपकलम टाकण्यात आले आहे. त्यानुसार अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती (एससी/एसटी) आणि इतर मागासवर्ग (ओबीसी) वगळून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांच्या उन्नतीसाठी सरकारला विशेष तरतूद करता येणार आहे.\nया नव्या आधारावर सर्वोच्च न्यायालय आरक्षणाचा निर्णय कदाचित उचलून धरेल किंवा घटनेचे उल्लंघन असल्याचे जाहीर करेल. मात्र १९९३मध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण असू नये हा निर्णय ऩऊ न्यायाधीशांच्या घटनापीठाने दिला होता त्यामुळे आता तो निकाल फिरवण्याकरिता त्यापेक्षा जास्त सदस्यांचे घटनापीठ आवश्यक आहे. तसे झाले तरच राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) त्यांच्या निर्णयाची अंमलबजावणी होण्याची काही आशा असू शकते.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहार विधानसभेच्या निवडणूक प्रचारातील सभेत ऑक्टोबर २०१५ मध्ये केलेल्या भाषणातून हे दिसते की आरक्षणाला ५० टक्क्यांची मर्यादा आहे याची जाणीव त्यांना आहे. त्यावेळी मोदी यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा दाखला देऊन असे सांगितले होते की ५० टक्क्यांच्यावर आरक्षण देण्याचे आश्वासन कुणी देत असेल तर तो ‘‘अप्रामाणिकपणा’’ ठरेल.\nइंद्र सहानी खटल्याच्या निकालपत्रातील महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे –\nसर्व प्रकारच्या वर्गवारीसाठी आरक्षणाची मर्यादा ५०%\nघटनेतील कलम १६ अनुच्छेद (४)९४ए मध्ये प्रमाणानुसार (proportionate) प्रतिनिधित्व आणि पुरेसे (adequate) प्रतिनिधित्व याबाबत स्पष्टीकरण आहे. पुरेसे प्रतिनिधित्व म्हणजेच प्रमाणानुसार प्रतिनिधित्व असा अर्थ काढू नये. प्रमाणानुसार प्रतिनिधित्वाचे तत्त्व फक्त घटनेच्या कलम ३३० आणि ३३२ पुरतेच स्वीकारण्यात आले आहे आणि ते देखील मर्यादित कालावधीसाठी या कलमांनुसार अनुसूचित जमाती आणि अनुसूचित जातींसाठी त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये राखीव जागा ठेवण्याच्या बाजूने उल्लेख आहे. परंतु ह्या तात्पुरत्या आणि विशेष तरतुदी आहेत. त्यामुळे जरी एकूण लोकसंख्येत मागास वर्गांचे असलेले प्रमाण विचारात घेणे योग्य असले तरी त्यासाठी संख्येच्या प्रमाणानुसार प्रतिनिधित्वाचा सिद्धांत मान्य करणे शक्य होणार नाही.\nज्याप्रमाणे प्रत्येक अधिकार सकारण आणि रास्त पद्धतीने वापरला पाहिजे, त्याचप्रमाणे कलम १६ मधील अनुच्छेद(४) नुसार मिळालेले अधिकार देखील वापरले पाहिजेत – आणि पुढे स्पष्ट केल्यानुसार विशिष्ट परिस्थिती वगळता अनुच्छेद (४) नुसार देण्यात येणारी आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांच्या पुढे जाऊ नये असे म्हणणे अधिक संयुक्तिक ठरेल.\nया दृष्टिकोनातून मागास वर्गांसाठी २७% आरक्षण हे अगदी मर्यादेत आहे. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठीचे आरक्षण यामध्ये मिळवले तर एकूण आरक्षण ४९.५ टक्क्यांपर्यंत जाते. याला जोडून आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने नारायण राव विरुद्ध राज्य सरकार (१९८७ आंध्र प्रदेश ५३) या खटल्याचा संदर्भ पाहता येईल. त्या खटल्यात ओबीसींच्या आरक्षणाची मर्यादा २५ टक्क्यांवरून ४४ टक्क्यांपर्यंत नेण्याचा निर्णय रद्दबातल ठरवला आहे. कारण या वाढीचा परिणाम म्हणजे कलम १६(४) नुसार एकूण आरक्षण ६५ टक्क्यांवर जात होते.\nसमता आणि संधीची समानता हे कलम १४ आणि १६ चे प्रमुख उद्दिष्ट आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. तर कलम १६ मधील अनुच्छेद (४) हे देखील तेच उद्दिष्ट साध्य करण्याचे साधन आहे. अनुच्छेद (४) ही विशेष तरतूद आहे, अनुच्छेद (१) साठीचा अपवाद नाही. या दोन्ही तरतुदी कलम (१४) मधील समतेचे तत्त्व अधोरेखित करणाऱ्या आहेत हे लक्षात घेऊन एकजिनसी दृष्टिकोनातून त्या वाचल्या पाहिजेत.\nकलम १६(४) मधील तरतूद ही समाजातील विशिष्ट घटकांच्या हितासाठी जन्माला आलेली आहे. त्याकडे कलम १६ च्या अनुच्छेद (१) मधील समतेच्या हमीचा विचार करता संतुलितपणे पाहिले पाहिजे. ज्यामध्ये प्रत्येक नागरिकाला आणि पूर्ण समाजाला समतेची हमी दिली आहे. डॉ. आंबेडकरांनी स्वतःच याकडे लक्ष वेधले आहे हे याठिकाणी नमूद करणे संयुक्तिक होईल. आरक्षण हे कमी जागांसाठी मर्यादित राहील. (घटना समितीतील डॉ. आंबेडकरांचे भाषण, परिच्छेद २८). घटना समितीतील अन्य कुणी हे म्हटलेले नाही. यातूनच स्पष्ट होते की घटनेच्या निर्मात्यांनीच बहुसंख्य जागांवर आरक्षण असा दृष्टिकोन कधीच ठेवलेला नव्हता आणि आता त्या संकल्पनेपासून सध्याच्या संदर्भात दूर जाणे हे आपल्याला पटण्यासारखे नाही.\nवरील चर्चेनंतर कलम १६ अनुच्छेद (४) मधील ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण असू नये असाच अपरिहार्य निष्कर्ष निघतो.\n५०टक्के हा नियम असला तरी या देशातील मोठी विविधता आणि लोकजीवनात अंगभूत असणा-या काही अतिविशिष्ट परिस्थितीमध्ये त्याचा पुनर्विचार करणे चुकीचे नाही. कदाचित असे घडू शकते की अतिदूर आणि दुर्गम भागात राहणारे लोक राष्ट्रीय जीवनाच्या मुख्य प्रवाहाच्या बाहेर आहेत आणि विशिष्ट् परिस्थिती, त्यांची वैशिष्ट्ये लक्षात घेता त्यांना वेगळ्या प्रकारे संधी उपलब्ध करून द्याव्या लागतील. त्या परिस्थितीत या कडक नियमात काही प्रमाणात लवचिकता असणे अत्यावश्यक ठरते. असे करताना कमालीची काळजी घ्यावी लागेल आणि विशेष प्रकरणातच असे करावे लागेल.\nयाला जोडूनच हे नीट लक्षात ठेवले पाहिजे की कलम १६(४) खाली देण्यात येणारी आरक्षणे ही जातवार आरक्षणे नसतात. असे घडू शकेल की समजा अनुसूचित जातींमधील एखादी व्यक्ती तिच्या गुणवत्तेवर खुल्या स्पर्धेतून निवडली जाईल अशावेळी अनुसूचित जातींसाठी असलेल्या आरक्षण कोट्यातून तिची निवड झाल्याचे समजून तिथली एक जागा कमी केली जाऊ नये. खुल्या स्पर्धेतील उमेदवार म्हणूनच त्या व्यक्तीची गणना केली जावी.\nआर्थिक मागासलेपणा या एकाच निकषावरील आरक्षणाला परवानगी नाही\nआरक्षणाच्या अन्य कुठल्याही योजनेअंतर्गत समावेश नसलेल्या आर्थिकदृष्ट्या मागास लोकांसाठी आरक्षण देण्यातून पुन्हा एकदा महत्त्वाचा मुद्दा उपस्थित होतो.\nअसे मागासलेपण प्रत्यक्षात निश्चित करण्यात अडचणी आहेत. आरक्षणाच्या अस्तित्वात असलेल्या अन्य कुठल्याही योजनेत समाविष्ट नाहीत अशा अन्य आर्थिक मागास वर्गासाठी किंवा विशेष आर्थिक मागास वर्गातील गरीब घटकांची निश्चिती करण्यासाठीचे व्यवहार्य निकष तयार करण्यात त्या वेळच्या सरकारलाही अपयश आलेले आहे. २३ ऑगस्ट १९९०रोजी नरसिंहराव सरकारने मागास घटकांकरिता आरक्षण देण्यासाठी काढलेल्या आदेशामध्ये २५ सप्टेंबर १९९१रोजी सुधारणा करण्यात आली आणि असे जाहीर करण्यात आले की “एसईबीसीचे आर्थिक मागास घटक किंवा आरक्षणाच्या अन्य कोणत्याही अस्तित्वात असलेल्या योजनांमध्ये समाविष्ट असणारे इतर आर्थिक मागास घटक निर्धारित करण्यासाठीचे निकष स्वतंत्रपणे जाहीर केले जातील.”\nपरंतु त्यासाठी कायद्याच्या पातळीवर आणखी मोठे अडथळे असल्याचे दिसू लागाले. समान संधीच्या अधिकाराचा संकोच न करता लागू करण्यात येणारे कोणतेही आरक्षण समान संरक्षण किंवा सद्भावनापूर्ण भेदभाव या कसोटीवर टिकले पाहिजे.\nभूतकाळात ज्यांच्यावर अन्याय झाला आहे किंवा आजही होतो आहे अशा वर्गांसाठी सद्भावनापूर्ण भेदभाव मान्य आहे. असे करणे म्हणजे भूतकाळात ज्यांना वेगळी वागणूक देण्यात आली त्याची दुरुस्ती करण्यासारखे असते. त्यामध्ये अमेरिकेतील आफ्रिकन अमेरिकन किंवा आपल्या देशातील अनुसूचित जाती/अनुसूचित जमातींचा समावेश होतो. त्यात आणखी वाढ करून जो मागसलेला वर्ग म्हणून कायदेशीररित्या गणला जातो त्यांचाही समावेश होतो.\nकलम १६(४) मागे घटनात्मक हेतू आहे आणि तो हेतू साध्य होईपर्यंत ते अस्तित्वात राहिल. पुढाकार घेऊन करण्यात आलेल्या अशा उपायांमध्ये समावेशासाठी आर्थिक मागासलेपणा हा निकष ठरू शकत नाही. त्यामुळे अशा वर्गाने किंवा समूहाने मागासांचा वर्ग या व्यापक संकल्पनेच्या आधारे मांडणी केली तरी तो आरक्षणाच्या फायद्यासाठी पात्र ठरू शकणार नाही. कारण त्यासाठीचे अन्य बंधनकारक पात्रता निकष त्यांनी पूर्ण केले पाहिजेत. जसे की सरकारी नोकऱ्यांमध्ये त्यांचे अपुरे प्रतिनिधित्व आहे. ते पूर्ण केले नाहीत तर कोणत्याही सरकारला आरक्षणासाठी कायदा करता येणार नाही.\nअशा प्रकारे कलम १६(४) चा जो गाभा आणि हेतू आहे तो आर्थिक मागासवर्गासाठी लागू होत नाही. कदाचित फक्त जर अशा वर्गाला अपुरे प्रतिनिधित्��� मिळाले असल्याचे निश्चित करण्यासाठी योग्य ती पद्धती वापरली असेल तरच हे करता येऊ शकेल.\nकलम १६(१) खाली आरक्षण देणे शक्य आहे का रास्त वर्गवारी (Reasonable Classification) या तत्त्वाखाली देण्यात आलेल्या कोणत्याही आरक्षणाच्या विरोधातील तपशीलवार कारणे यापूर्वीच दिली आहेत. “दारिद्र्य निर्मूलनाचा गवगवा किंवा कौतुक करण्याचे कारण नाही. या चुकीच्या गोष्टीविरोधात लढा दिला पाहिजे आणि दारिद्र्य संपुष्टात आणले पाहिजे.” घटनेच्या प्रस्तावनेत सांगितलेल्या आदर्शांपैकी एक हे आहे. त्यानुसार आर्थिक न्यायासाठी लवकरात लवकर कमाईतील असमानता कमी करावी असे कलम ३८(२) नुसार सरकारला सांगण्यात आले आहे. पुन्हा तेच. त्यासाठी सरकार नोकऱ्यांमध्ये आर्थिक मागास वर्गासाठी राखीव जागा ठेवू शकते का\nकायद्याद्वारे समान संरक्षणाचा अधिकार किंवा कायद्यासमोर सर्व समान, कायद्याच्या अंमलबजावणीतून फायदे आणि कर्तव्यांचे समान वाटप, ‘समान असलेल्यांना समान’ आणि ‘असमान असलेल्यांना असमान’ हे तत्त्व अमेरिकेत आणि आपल्या देशातील न्यायालयांद्वारे विकसित केलेल्या समानतेच्या संकल्पनेमध्ये खोलवर रुजलेले आहे. परंतु आर्थिक निकष किंवा संपत्तीमधील भेदभाव या आधारावर कुठलेही आरक्षण अथवा सकारात्मक कृती या गोष्टींचे समर्थन रास्त वर्गवारी या तत्त्वानुसार करता येणार नाही.\nसमाजातील अंतर कमी करण्यासाठी अशा प्रकारे करण्यात आलेल्या सकारात्मक कृतींना उचलून धरले पाहिजे, कारण काही पुढारलेल्या वर्गाची मक्तेदारी ठरलेल्या क्षेत्रांमध्ये मागास वर्गांना संधी मिळावी हा सामाजिक हेतू साध्य करण्यासाठी मागास वर्गातील लोकांना आरक्षण देण्यात आले आहे. दोन वर्गातील सामाजिक आणि शैक्षणिक पातळीवरील फरक हा वर्गवारीसाठी पुरेसा ठरतो. हेच विधान श्रीमंत आणि गरीब यांच्यासाठी लागू होत नाही. अति दारिद्र्य हा काही सरकारी रोजगारासाठी वर्गवारी ठरवण्यासाठीचा पाया होऊ शकत नाही. श्रीमंत आणि गरीब यांच्यात असमानता निर्माण करणारी कुठलीही उपाययोजना विधीमंडळाने केली किंवा मंत्रिमंडळाने तशी कृती केली तर त्यांच्याकडे संशयाने पाहिले जाईल.\nफौजदारी अपील करण्यापूर्वी मूळ प्रत मिळण्यासाठी व्यक्तीला पैसे भरावे लागतील ही तरतूद ग्रिफिन वि. इलिनॉयस (३५१ यूएस १२(१९५) ) या खटल्यात रद्दबातल ठरवण्यात आली. कारण त्या��ुळे गरीब व्यक्तीचा अपील करण्याचा हक्क नाकारला जाण्याची शक्यता होती. हार्पर वि. व्हर्जिनिया बोर्ड ऑफ इलेक्शन्स (३८३ यूएस ६६३[ १९६६ ] ) खटल्यात मतदानासाठीचा मत कर अवैध ठरवण्यात आला. कारण वंश, पंथ किंवा त्वचेचा रंग या प्रमाणेच संपत्तीचा मतदान प्रक्रियेत मेंदूचा वापर करून सहभागी होण्याच्या क्षमतेशी काहीही संबंध नाही. समान संरक्षणाच्या अनुच्छेदानुसार अपील करणाऱ्यांवर प्रभाव किंवा परिणाम होऊ नये म्हणून त्यांना संरक्षण देण्यात आले आहे.\nदारिद्र्यामुळे वंचित रहावे लागू नये म्हणून सरकारने कर्तव्य बजावणे आणि कोणताही भेदभाव न करता सगळ्यांना एकसारखे आणि समान वागवण्याचे बंधन सरकारवर असणे यात गोंधळ करता कामा नये. आर्थिक परिस्थितीत फरक असल्याने कायद्याच्या अंमलबजावणीसाठी संरक्षण देणे आणि संपत्तीतील असमानतेच्या आधारे केला जाणारा भेद यांची तुलना करता येणार नाही. पहिले न्याय आणि उचित वागणूक यांच्याशी निगडित आहे तर नंतरचे समान संरक्षणाशी, ज्याचा प्रत्येकाला हक्क आहे पहिल्यामध्ये कायद्याची अन्याय्य अंमलबजावणी त्यातला अपमानजनक भाग वगळून आणि गरीब आणि श्रीमंतांना कायदा एकाच प्रकारे लागू करून दुरुस्त करता येईल. दुसऱ्यामध्ये वर्गवारी न्याय्य ठरवण्यासाठी संबंध तत्वाच्या (nexus test) आधारावर तिचे समर्थन करता यायला हवे. दारिद्र्याचा मुद्दा महत्त्वाचा आहे, असू शकतो आणि सामाजिक आणि आर्थिक उपाययोजना करताना तो वैध समर्थन म्हणून वापरला जाऊ शकतो. संपत्तीतील असमानता नष्ट करण्यासाठी केलेला कोणताही कायदा किंवा मंत्रिमंडळाने केलेली उपाययोजना याकडे संशयाने पाहता येणार नाही. परंतु कलम १६(१) साठी आर्थिक अटींवर वर्गवारी करणे हे समानतेच्या तत्त्वाचा भंग करणारे ठरू शकते.\nहा इंग्रजीतीलमूळ लेखाचा अनुवाद आहे\nअनुवाद – सुहास यादव\nकायदा 14 न्याय 17 राजकारण 150 राजकीय अर्थव्यवस्था 26 सरकार 45 सामाजिक 70 हक्क 71 caste 3 Congress 38 Dalit 6 Equality 1 featured 123 P V Narsimha rao 1 reservations 4 Savarna 2 आर्थिक आरक्षण 1 इंद्र सहानी 1 काँग्रेस 26 कायदा 4 घटना 2 जात लिंग 1 दलित 4 धर्म 3 नरसिंह राव 1 नरेंद्र मोदी 50 वंश 1 समानता 1 सवर्ण 2\nभारतीय माध्यमांकडून अतिरेकी राष्ट्रवादाचा पुरस्कार\nधनगर समाजासाठी अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस\nलोकसंख्येत येत्या ९ वर्षांत भारत चीनच्या पुढे\nशांघाई सहकार्य संघटना भारतासाठी महत्त्वाची का\nओम बिर्ला नवे लोकसभा सभापती\n२० व्या शतकातल्या आण्विक चाचण्यांचा परिणाम महासागरांच्या तळांपर्यंत\nआधार डेटा पुन्हा खाजगी क्षेत्रासाठी खुला\nचोरीच्या संशयावरून दलित मुलाला मारहाण\nमुझफ्फरपूर मेंदूज्वर साथ : मृत मुलांचा आकडा १०८\nरक्षकांपासून रक्षण कोण करेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/nashik-5-vehicles-of-three-lakhs-of-rupees-were-seized-both-were-arrested/", "date_download": "2019-06-20T15:28:23Z", "digest": "sha1:X5DHEMJP65TN372A6Q2LZWBGIJZQDBPX", "length": 21680, "nlines": 235, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "तीन लाख रूपयांच्या 5 दुचाकी जप्त, दोघांना अटक | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nई-पेपर (सार्वमत) बुधवार, 19 जून 2019\nसंगमनेरात पालिकेकडून अतिक्रमण हटाव मोहीम\nमनपाच्या माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला\nदिल्लीगेट ते चौपाटी कारंजा रस्त्याचे रूंदीकरण होणार\nVideo : नाद हा पंढरीचा…नाद हा वारीचा…नाद हा अभंगाचा\nमिशन ११ वी अँडमिशन : आजपासून प्रवेश अर्जाचा दुसरा भाग भरा; सहा जुलैला पहिली गुणवत्ता यादी\nनाशिक जिल्ह्यातुन जाणार चेन्नई-सूरत कॉरिडॉर; नगर-नाशिक अंतर घटणार\n116 शिक्षकांची पदस्थापना रखडली; जिल्हा परिषद : ऑनलाईन शिक्षक बदल्या\nरोज पाच वीज जोडण्या खंडित करण्याचे फर्मान\nपालकमंत्री संकटमोचन, पण जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था धोक्यातच\nजळगावातील रावेरमध्ये विजया बँकेच्या अधिकार्‍याची हत्त्या\nव्यापार्‍यांच्या संपामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचा व्यवहार ठप्प\nवादळातील नुकसानग्रस्तांच्या वेदना अधिवेशनात मांडणार\nआरोग्य, सौंदर्य व समृद्धीसाठी स्वच्छता आवश्यक\nनऊ महिन्यापासून कांद्यांचे पैसे न मिळाल्याने संतप्त शेतकर्‍यांनी पिंपळनेर बाजार समितीला ठोकले कुलूप\nजलसंवर्धनासाठी ग्रामसभा घ्या- जिल्हाधिकारी राहुल रेखावार\nजिल्ह्यात विविध कार्यक्रमांनी तसेच गुलाबपुष्प देवून नवागतांचे स्वागत\nसार्वजनिक शांततेचा भंग सात महिलांविरुद्ध गुन्हा\nनवापूर पालिका कर्मचार्‍यांच्या आंदोलनानंतर आरोपींना अटक\nशिवसेनेतर्फे शेतकरी पिक विमा मदत केंद्राचे उद्घाटन\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\n‘वॉटर सेन्सेशनल अँप’ बनवणारी आदिश्री पाटील हिच्याशी संवाद\nतीन लाख रूपयांच्या 5 दुचाकी जप्त, दोघांना अटक\nBreaking News नाशिक मुख्य बातम्या\nती��� लाख रूपयांच्या 5 दुचाकी जप्त, दोघांना अटक\nशहर तसेच जिल्ह्याच्या विविध भागातून दुचाकी चोरून त्यांच्या नंबर प्लेट बदलून कमी किंमतीत विक्री करणार्‍या टोळीचा छडा लावण्यात ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेस यश आले आहे. त्यांच्याकडून 3 लाख रूपयांच्या 5 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.\nनरेंद्र रवि वाघ ( 19, रा. टेलिफोन कॉलनी, भवानी नगर, दिंडोरी), हेमंत उर्फ सन्नी दगडु शेळके ( 18, रा. कोकणगाव खुर्द, ता.दिंडोरी) अशी संशयितांची नोव आहेत. त्यांचे तीन साथीदार फारार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.\nस्थागुशाचे पथकास मिळालेल्या गुप्त माहिती नुसार काही संशयीत दिंडोरी बस स्टॅण्ड परिसरात चोरीच्या मोटर सायकल विक्रीसाठी घेवुन येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली.\nजिल्हयाच्या पोलीस अधीक्षक डॉ.आरती सिंह, अपर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, यांच्या मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक करपे, उपनिरिक्षक स्वप्निल नाईक, संदिप कहाळे, सहायक उपनिरिक्षक रामभाऊ मुंढे, पोलीस हवालदार दिपक आहिरे, प्रकाश तुपलोंढे, जयवंत सुर्यवंशी, संजय गोसावी, वसंत खांडवी, अमोल घुगे , प्रविण सानप, संदिप लगड, भूषण रानडे, गोकुळ सांगळे यांच्या पथकाने पथकाने दिंडोरी बस स्टॅण्ड परिसरात सापळा रचला.\nदरम्यान दोन संशयीत काळ्या रंगाच्या पल्सर मोटर सायकलवर दिंडोरी बस स्टॅण्ड परिसरात येतांना दिसताच त्यांना स्थागुशाचे पथकाने पाठलाग करून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे असलेले बजाज पल्सर मोटर सायकलचे कागदपत्र व लायसन्सबाबत विचारपुस केली असता, त्यांनी उडवा-उडवीची उत्तरे दिली. पोलीस खाक्या दाखवताच ती दुचाकी ओझर विमानतळ रोड परिसरातुन चोरी केली असल्याची कबुली दिली आहे.\nसंशयित नरेंद्र वाघ व हेमंत शेळके यांना अधिक विश्वासात घेवुन चौकशी केली असता, त्यांनी त्यांचे दिंडोरी येथील इतर 3 साथीदारांसह ओझर, पिंपळगाव, कळवण व नाशिक शहरातील म्हसरूळ, पंचवटी परिसरातुन वर्दळीच्या ठिकाणांवर पाळत ठेवुन मोटर सायकली चोरी केल्याची कबुली दिली आहे. त्यांच्या ताब्यातून 3 लाख 50 हजार रूपये किंमतीच्या बजाज कपंनीच्या 5 पल्सर जप्त करण्यात आल्या आहेत.\nकेलेल्या चौकशीत ओझर, पिंपळगाव, कळवण, पंचवटी व म्हसरूळ पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेले मोटर सायकल चोरीचे 6 गुन्हे उघडकीस आलेले असुन अजुन काही मोटर सायकल मिळुन येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. संशयितांवर ओझर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nदुचाकीच्या चोरीच्या गुन्ह्यात ताब्यात घेतलेले दोन्ही संशयित आरोपी हे सराईत गुन्हेगार असुन ते शिर्डी पोलीस ठाण्याकडील दरोडाच्या तयारीसह आर्म अ‍ॅक्टचे गुन्हयात फरार होते, स्थागुशाचे पथकाने त्यांना दिंडोरी परिसरातुन ताब्यात घेवुन कारवाई केली असुन त्यांचे इतर साथीदारांचा पथक शोध घेत आहे. त्यांचेकडुन दुचाकी चोरीसह अजुन काही महत्वाचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीस अधिकार्‍यांनी व्यक्त केूली असुन त्या अनुषगांने त्यांची चौकशी करण्यात येत आहे.\nआदिवासी पाड्यांवर कमी भावात विक्री\nपकडलेली टोळी चोरून आणलेल्या मोटर सायकल बनावट नंबरप्लेट लावुन कमी किंमतीचे भावात सुरगाणा, पेठ, हरसुल, दिंडोरी परिसरातील आदिवासी पाडयांमध्ये विक्री करत असल्याचे निपन्न झाले आहे. परंतु अशा दुचाकी खरेदी करणारांवरही गुन्हे दाखल केले जात असल्याने नागरीकांनी अशा कागदपत्रांशिवाय कमी किंतीत मिळणार्‍या दुचाकी खरेदी करून नयेत असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.\nलोकसभा निवडणूक : यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी ‘स्पेशल इलेक्शन थाळी’\nचैत्रोत्सवानिमित्त सप्तश्रृंगी गडावर भाविकांची मांदियाळी\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nमनपा निवडणुक : पहिला महिला उमेदवारी अर्ज दाखल\nआवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\n‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित\nआवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, हिट-चाट\nसमांतर रस्ता कृती समितीच्या साखळी उपोषणास 1752 जळगावकरांनी दर्शविला पाठिंबा\nmaharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव\nटी-२० महिला विश्वचषकः भारताचे आव्हान संपुष्टात\nआवर्जून वाचाच, क्रीडा, मुख्य बातम्या\nपुढच्या वर्षी मुख्यमंत्री शिवसेनेचाच : उद्धव ठाकरे\nBreaking News, maharashtra, देश विदेश, मुख्य बातम्या, राजकीय\nVideo : राज्याचा महाअर्थसंकल्प सादर; कोणासाठी काय\nराधाकृष्ण विखे यांच्याकडे गृहनिर्माण खाते\nFeatured, maharashtra, मुख्य बातम्या, सार्वमत\n# video # हॅप्पी योग स्ट्रिंट मध्ये जळगावकरांनी घेतला योगासह प्राणायमचा आनंद\nmaharashtra, आरोग्यदूत, आरोग्यम धनसंपदा, आवर्जून वाचाच, जळगाव\n‘वॉटर सेन्सेशनल अँप’ बनवणारी आदिश्री पाटील हिच्याशी संवाद\nVideo : न���द हा पंढरीचा…नाद हा वारीचा…नाद हा अभंगाचा\nलोकसभा अध्यक्षपदी ओम बिर्ला यांची बिनविरोध निवड\nBreaking News, आवर्जून वाचाच, देश विदेश, मुख्य बातम्या, राजकीय\nमिशन ११ वी अँडमिशन : आजपासून प्रवेश अर्जाचा दुसरा भाग भरा; सहा जुलैला पहिली गुणवत्ता यादी\nनाशिक जिल्ह्यातुन जाणार चेन्नई-सूरत कॉरिडॉर; नगर-नाशिक अंतर घटणार\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\nचैत्रोत्सवानिमित्त सप्तश्रृंगी गडावर भाविकांची मांदियाळी\n‘वॉटर सेन्सेशनल अँप’ बनवणारी आदिश्री पाटील हिच्याशी संवाद\nVideo : नाद हा पंढरीचा…नाद हा वारीचा…नाद हा अभंगाचा\nलोकसभा अध्यक्षपदी ओम बिर्ला यांची बिनविरोध निवड\nBreaking News, आवर्जून वाचाच, देश विदेश, मुख्य बातम्या, राजकीय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathimati.net/tag/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B3-%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A2%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0/", "date_download": "2019-06-20T16:23:26Z", "digest": "sha1:UC4BQQ3HYQLCZM7SMCQUDKDWRQGZXFC5", "length": 5779, "nlines": 140, "source_domain": "www.marathimati.net", "title": "बाळ सीताराम मर्ढेकर | मराठीमाती", "raw_content": "\nTag Archives: बाळ सीताराम मर्ढेकर\n१६०२ : डच ईस्ट ईंडिया कंपनीची स्थापना\n१७३९ : नादिरशहाने दिल्ली लुटली. मयूरासनासहित नवरत्ने लुटून इराणला पाठविली.\n१९१६ : अल्बर्ट आइनस्टाइनने सापेक्षतावादाचा सिद्धांत प्रसिद्ध केला.\n१९२७ : डॉ. बाबासाहेब अंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली महाडच्या चवदार तळ्यावरील सत्याग्रह.\n१९२० : वसंत कानेटकर, नाटककार.\n१३५१ : लहरी सुलतान मुहम्मद बिन तुघलक.\n१९५६ : कवी बाळ सीताराम मर्ढेकर.\nThis entry was posted in दिनविशेष and tagged अल्बर्ट आइनस्टाइन, जन्म, ठळक घटना, डच ईस्ट इंडिया कंपनी, दिनविशेष, बाळ सीताराम मर्ढेकर, मुहम्मद बिन तुघलक, मृत्यू, वसंत शंकर कानेटकर, सापेक्षतावादाचा सिद्धान्त, २० मार्च on मार्च 20, 2013 by संपादक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/khushi-kapoor-clicks-the-diwali-feeding-picture-with-boney-and-janhvi-in-frame-5980159.html", "date_download": "2019-06-20T15:03:34Z", "digest": "sha1:7336EDYM62BMKBLXDBD2GO2M7RQQ6YFU", "length": 7619, "nlines": 156, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Khushi Kapoor Clicks The Diwali Feeding Picture With Boney And Janhvi In Frame | श्रीदेवीशिवाय बोनी कपूरची पहिली दिवाळी, या भावूक फोटोमध्ये लेक जान्हवीला हाताने जेवण भरवताना दिसले", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nश्रीदेवीशिवाय बोनी कपूरची पहिली दिवाळी, या भावूक फोटोमध्ये लेक जान्हवीला हाताने जे��ण भरवताना दिसले\n- बरोबर 10 वर्षांपुर्वी म्हणजेच 2008 मध्ये दिवाळीच्या दिवशी श्रीदेवी आणि बोनी कपूर यांचा एक फोटो खुप व्हायरल झाला होता.\nमुंबई. बोनी कपूर यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. यामध्ये ते थोरली मुलगी जान्हवी कपूरला आपल्या हाताने जेवण भरवताना दिसत आहेत. रिपोर्ट्सनुसार दिवाळीच्या निमित्ताने धाकटी लेक खुशी कपूरने हा फोटो काढला आहे. बोनी आणि जान्हवी घरातील डायनिग टेबलवर एकमेकांना पनीरची एक डिश घाऊ घालताना दिसत आहेत. कपूर कुटूंबियांची ही श्रीदेवीविना पहिली दिवाळी होती.\n10 वर्षांपुर्वी बोनी श्रीदेवीला अशाच प्रकारे जेवण भरवताना दिसले होते\n- बरोबर 10 वर्षांपुर्वी म्हणजेच 2008 मध्ये दिवाळीच्या दिवशी श्रीदेवी आणि बोनी कपूर यांचा एक फोटो खुप व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये बोनी कपूर श्रीदेवीला आपल्या हाताने एक डिश खाऊ घालताना दिसत होते. विशेष म्हणजे ती डिशसुध्दा पनीर डिश होती. श्रीदेवींच्या अनुपस्थितीत बोनी कपूर यांचा लेकीसोबतचा हा फोटो खुपच भावुक करणारा आहे.\nयाचवर्षी फेब्रुवारीमध्ये झाले होते श्रीदेवींचे निधन\n- श्रीदेवी आता या जगात नाहीत. पण बोनी आपल्या लेकींना त्यांची अजिबात कमतरता भासू देत नाहीत. 24 फेब्रुवारी 2018 ला दुबईच्या एका हॉटेलच्या बाथटबमध्ये बुडून श्रीदेवीचे निधन झाले होते. त्या तिथे भाचा मोहित मारवाहच्या लग्नात गेल्या होत्या.\nऋतिक रोशनची बहिण सुनैना म्हणाली - 'मुस्लिम युवकाच्या प्रेमात पडल्यामुळे कुटुंबीय बनवत आहेत माझे आयुष्य नर्क...'\nवेब प्लॅटफॉर्मने डायरेक्शनमध्ये परतणार राजू हिरानी, मीटू प्रकरणात फसलेले असूनही मेकर्सने केले अप्रोच\nऋतिक रोशनची बहीण सुनैना रोशनने दर्शविला कंगना रनोटला पाठिंबा, सुनैनाच्या या ट्विटमुळे सर्वच आहेत हैराण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/taxonomy/term/810", "date_download": "2019-06-20T16:36:27Z", "digest": "sha1:2YSUA4CGW732EAZ3HEO4JRDO2IIWLPFU", "length": 8974, "nlines": 62, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "गुढीपाडवा | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nबाळ भैरवनाथाचा हवामानाचा अंदाज\nबाळ भैरवनाथांचे देवस्थान अहमदनगर जिल्ह्याच्या कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथे आहे. तो अष्ट भैरवनाथांपैकी एक. त्या ठिकाणी गुढीपाडव्यानंतर पंधरा दिवसांनी दोन दिवस यात्रा भरते. यात्रेत बाळ भैरवनाथ व जोगेश्वरी यांचे लग्न यथासांग होते. बाळभैरवनाथांच्‍या त्‍या देवस्‍थानाचे एक वैशिष्‍ट्य आहे. गावच्‍या परंपरेनुसार गुढीपाडव्‍याला तेथील ग्रामस्थ एका विशिष्ट पद्धतीने येणाऱ्या हवामानाचा-पाऊसपाण्याचा अंदाज बांधतात. त्याला एक वेगळेच पंचांगवाचन म्हणता येईल.\nगुढीपाडवा - हिंदू नववर्षाचा आरंभ\nआर्या आशुतोष जोशी 21/03/2015\nचैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे पाडवा. हिंदू नववर्षाचा तो पहिला दिवस. त्या तिथीला वर्षप्रतिपदा असेही म्हणतात.शालिवाहन शकाचे वर्ष त्या दिवसापासून सुरू होते. तो पुराणात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे.\nपाडवा हा सण का साजरा केला जातो याबाबत वेगवेगळ्या उपपत्ती आहेत. ब्रम्हदेवाने हे विश्व निर्माण केले आणि कालगणना सुरू झाली असे ब्रम्हपुराणात म्हटले आहे. ती चैत्र शुद्ध प्रतिपदेची सकाळ मानतात. अशा तऱ्हेने पाडवा हा जगाच्या उत्पत्तीचा दिवस ठरतो. त्या दिवशी श्रीरामचंद्र चौदा वर्षांच्या वनवासानंतर, रावणाचा वध करून अयोध्येत परत आले असेही मानले जाते. त्या वेळी अयोध्यावासीयांनी घरांना तोरणे लावून, विजयपताका अर्थात गुढ्या उभारून आनंद साजरा केला. म्हणून भारतीय लोक त्यांच्या निवासस्थानी गुढ्या उभारून त्या दिवसाचे व नववर्षाचे स्वागत करतात.\nगुढीपाडवा - परंपरा आणि आधुनिकता\nगुढीपाडवा आणि शोभायात्रा या दोन गोष्‍टींचे समीकरण गेल्या सतरा वर्षांत अधिकाधिक बळकट होत गेलेले दिसते. पूर्वी ठाणे-डोबिवली परिसरातून काढल्‍या जाणा-या शोभायात्रा राज्‍याच्‍या अनेक भागांमध्‍ये प्रकट होऊ लागल्या आहेत. शोभायात्रा हे लोकांच्‍या एकत्र येण्‍याचे, आनंद साजरा करण्‍याचे नवे सांस्‍कृतिक निमित्‍त होऊन गेले आहे. काहीशा याच विचाराने लोकमान्‍य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केला होता. त्‍यामागे लोकांना एकत्र आणून काही गोष्‍टी साधण्‍याचा हेतू होता. तसा हेतू या शोभायात्रांना नाही. म्‍हणून शोभायात्रांच्‍या निमित्‍ताने लोक एकत्र आल्‍यानंतर त्‍यातून 'काही घडण्‍याची' चिन्‍हे नाहीत. टिळकांच्‍या गणेशोत्सवाची आज जी अवस्‍था आहे तीच शोभायात्रांची होत चाललेली दिसते. कृतीमधला हेतू हरवला की त्‍यातला अर्थही हरपतो. दरवर्षी होणारी ही सांस्‍कृतिक घडामोड सार्वजनिक स्‍तरावरचा दुसरा सत्‍यनारायण होण्‍याच्‍या मार्गावर आहे. याबद्दलची दोन मते वाचकांसमोर मांडत आहोत. शोभायात्रांची सुरुवात करणारे डोंबिवलीचे आबासाहेब पटवारी यांची 'दैनिक सकाळ'मध्‍ये प्रसिद्ध झालेली मुलाखत आणि 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम'चे मुख्‍य संपादक दिनकर गांंगल यांनी लिहिलेल्‍या 'स्‍क्रीन इझ द वर्ल्‍ड' या पुस्‍तकातील निवडक उतारा येथे उद्धृत करत आहोत.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tinystep.in/blog/garbharpanat-suj-aalyavr-kay-karayche", "date_download": "2019-06-20T16:31:16Z", "digest": "sha1:JCVDL45HCIR7YGWCNTOSQ3IPR5KMUIUB", "length": 11584, "nlines": 240, "source_domain": "www.tinystep.in", "title": "गरोदरपणात ह्या गोष्टींना तुम्हाला सामोरे जावे लागते ! - Tinystep", "raw_content": "\nगरोदरपणात ह्या गोष्टींना तुम्हाला सामोरे जावे लागते \nस्नायूंचे अचानक आखडणे, लचक भरली जाणे, पाय सुजून जाणे, आणि वैरिकोस वेन ( ही नस असते ती पायात आणि योनीत जोडलेली असते) आणि काही दुखणे ह्यात गरोदर स्त्री सहन करत असते. आणि खूप गरोदर स्त्रियांना व स्त्रियांना वैरिकोस वेन विषयी माहित नसते. आणि ही नस खूप महत्वाची आहे. तेव्हा ह्या ब्लॉगमधून तिच्या विषयी माहिती घेऊ.\n१) अचानक स्नायू आखडणे किंवा लचक भरली जाणे\nतुम्ही बसले असता किंवा काहीतरी करत असता आणि अचानक नसांवर नस चालून जाते. किंवा लचक भरली जाऊन खूप त्रास व्हायला लागतो. आणि त्यामुळे खूप स्नायूंना त्रास होतो. आणि रात्री हा त्रास खूप वाढून जातो. आणि अजूनही ह्याबध्दल माहिती नाही की, असे का एकदम अचानक होते. पण असे म्हटले जाते की, वाढत्या वजनामुळे, मेटाबोलिक डिसऑर्डर, किंवा एका जागेवर जास्त वेळ बसून राहिल्यामुळे, खूप काम करणे, आणि शरीरात व्हिटॅमिनची कमी यामुळे होत असते.\n२) ह्यासाठी काय करता येईल\nदररोज हलका पायांची हालचाल करून घ्यावी. आणि पायांच्या हालचालीमुळे नस सुधारली जाते. त्याचा फायदा तुम्हाला प्रसूतीच्यावेळी होत असतो.\nत्यासाठी तुमच्या पायांना सलग ३० वेळा मोडून सरळ करायचे. खूप सोपे आहे.\nतुमच्या पायाला एका बाजूला ८ वेळा फिरवून दुसऱ्या बाजूला ८ वेळा फिरवायचे.\nलचक कमी करण्यासाठी पायाच्या अंगठ्याला जोराने ताणायचे.\n३) एडिया सुजल्यावर उपाय\nगरोदरपणाच्या वेळी स्त्रियांचे पाय, हाथ, आणि एडिय�� सुजून जातात. त्याचे कारण जास्त तरल पदार्थ जमा झाल्यामुळे होते. आणि ज्यावेळी तुम्ही जास्त वेळ उभे असतात किंवा जास्त वेळ बसून असतात तेव्हा ही समस्या येत असते. आणि ही सूज तुमच्यासाठी किंवा बाळासाठी हानिकारक नसते. फक्त ह्या सुजमुळे तुमचा जीव घाबरायला लागतो. आणि दुखण्याचा त्रास होत असतो.\nखाली दिलेल्या गोष्टीवरुन तुम्ही ह्या समस्यांवर उपाय करू शकता.\n१. खूप वेळ पर्यंत उभे राहू नका.\n२. आरामदायक जाते घालून घ्या.\n३. जितके प्रयत्न होतील तितका वेळ तुम्ही पायांना उंच भागावर ठेवत चला. दिवसाच्या अर्धा तास तुमच्या पायांना हृदयाच्या थोडे वरती ठेवण्याचा प्रयत्न करा. जसे की, पलंग किंवा सोफ्यावर झोपताना उशीवर पाय ठेवावेत.\n४. गरम दिवसात खूप पाणी पिणे.\n५. सोबत मॅग्निशियम ची गोळी खायची पण ही गोळी घ्या अगोदर एकदा डॉक्टरांना विचारून घ्या.\nवैरिकोस वेन ( नस ) जी असते ती सुजून जाते. आणि ह्याचा परिणाम पायांच्या नस सुजण्यावर होतो. आणि ही वैरिकोस वेन योनीच्या प्रवेशद्वारापाशी सुद्धा असते. पण बाळाला जन्म दिल्यानंतर ती ठीक होऊन जाते.\nजर तुम्हाला वैरिकोस वेनचा त्रास असेल तर\n१. खूप वेळ उभे राहू नका.\n२. तुमचे पाय दुमडून बसू नका\n३. खूप वजन वाढवू नका. त्यामुळे त्या नसेवर दबाव पडत असतो.\n४. ज्यावेळी त्रास होत असेल तर पाय वरती करून बसावे.\n५. उशीवर पाय ठेवून झोपावे.\n६. शक्य झाल्यास थोडी पायांची हालचाल करावी.\nफेशियल केल्यावर तुम्ही या गोष्टी करत नाही ना \nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/indira-jaising-letter-chiefjustice", "date_download": "2019-06-20T15:25:25Z", "digest": "sha1:BVLIB6RE2M3FGZBSSR2E35KX4SRLRYNP", "length": 28922, "nlines": 103, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "इंदिरा जयसिंग यांचे सरन्यायाधिशांना पत्र - द वायर मराठी", "raw_content": "\nइंदिरा जयसिंग यांचे सरन्यायाधिशांना पत्र\nबोली आणि न्यायिक भाषेतील महिलांप्रती अपमानास्पद प्रवृत्तीस न्यायव्यवस्थेने जाणीवपूर्वक काढून टाकणे आवश्यक आहे. कायदेविषयक संभाषणात समानतेला पाठिंबा देणारे विश्व आकारास आले पाहिजे.\nवकिलीचा व्यवसाय हा बहुतांशवेळा भाषासामर्थ्यावर, भाषेचा अर्थ लावण्यावर आणि त्या भाषेच्या राजकीय-सामाजिक घटितांना समजून घेण्यावर अवलंबून असतो. भाषा आपले शस्त्र आणि ढाल दोन्ही असते. आपण आपल्या भाषेच्या आधारावर लढा देतो आणि आपल्याला दिल्या गेलेल्या हक्कांचे संरक्षण करू इच्छितो.\nडेबोरा कॅमेरून यांच्या शब्दांत सांगायचे तर, “स्त्रीद्वेष्टे जी भाषा वापरतात आणि ज्या भाषेचा प्रसार करतात, त्यांच्यामते स्त्रियांचे समाजात काय स्थान असावे हे सहज लक्षात येते – त्यांच्यामते त्या दुय्यम नागरिक असतात, ज्यांना स्वतःचा आवाज नसतो, स्वतःचं अस्तित्व नसतं, ज्या फक्त उपभोग्य वस्तू असतात, आणि दुष्ट किंवा वाईट प्रवृत्तीच्या असतात.”\nम्हणूनच लिंगभेदी भाषा हिंसक असते.\nआपल्या व्यवसायातील प्रत्येकाला ही जाणीव करून द्यायला हवी की अशी भाषा आपण कोर्टात किंवा कोर्टाबाहेर टाळायला हवी जेणेकरून हिंसेचे कोणत्याही प्रकारे समर्थन होणार नाही.\nभाषा हे केवळ संभाषणाचे साधन नव्हे, तर त्यापलिकडे बरेच काही आहे. भाषा हे असे एक मापक असते ज्यावरून कुठल्याही समाजाचे सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय समकालीन स्वरुप आणि जाणिवा समजून घेता येऊ शकतात. ज्यावरून कुठल्याही समाजात रुजलेला विचार आणि प्रचलित तत्वे लक्षात येतात. म्हणूनच जेव्हा आपल्या भाषेत ‘लिंगभेदा’चे पूर्वग्रह असतात, तेव्हा आपण आपोआपच एकूण समाजात लिंगभेदामुळे निर्माण झालेल्या उच्च-कनिष्ठतेबद्दल बोलत असतो.\nलिंगभाव ही एक सामाजिक संरचना आहे. निरनिराळे संदर्भ, पूर्वग्रह आणि नैतिकतेच्या फुटपट्ट्यांचा भार या संरचनेवर असतो. आपले संविधान आपणा सगळ्यांचे लिंगाधारित भेदाभेदापासून संरक्षण करते आणि आदरणीय न्यायालयाने हे मान्य केले आहे की लिंगभावाप्रति पूर्वग्रहसुद्धा या भेदभावाचाच एक प्रकार आहे.\nमाझ्या कारकिर्दीत असे अनेक प्रसंग आले ज्यात न्यायालयामध्ये पुरुष वकिलांच्या लिंगभेदीशेऱ्यांकडे दुर्लक्ष केले गेले. अशाप्रकारच्या मूक संमतीमुळे लिंगभेदी भाषेला मान्यता मिळत जाते. अशा शेरेबाजीला- “ यातून कोणाला काही हानी पोहोचवायची नव्हती” तत्सम वाक्यांखाली सहज दडपता येते. अशा भाषेवर जर न्यायाधीश आक्षेप घेत नसतील तर ते घटनेच्या कलम १५ मधील मूलभूत हक्कांचे संरक्षण करण्यास अपयशी ठरतात असे म्हणावे लागेल.\nनुकतेच मला माझ्या नावाऐवजी वा पदवीऐवजी “पत्नी” म्हणून संबोधण्यात आले. हे न्यायालयातील एका ज्येष्ठ वकिलाने केले. त्यावर मी ताबडतोप आक्षेप घेतल्यामुळे ते विधान मागे घेण्यात आले. त्याचवेळी हा लिंगभेदी शेरा आहे अशी टिप्पण्णी न्यायाधीशाने करायला हवी होती. पण तसे झाले नाही. एका दुसऱ्या प्रसंगी दूरदर्शनवरील चर्चासत्रात एका वकिलाने समोरच्याला “घाबरत असशील तर जा पेटीकोट घाल आणि बांगड्या भर” असे म्हटलेले आढळले.\nभारताचे सर्वोच्च न्यायालय, सौजन्य रॉयटर्स\nमागे एकदा सर्वोच्च न्यायालयात मी खटला चालवत असताना एक ज्येष्ठ पुरुष वकिल माझा उल्लेख सातत्याने ‘ती बाई’ असा करत होते तर पुरुष सहकाऱ्यांना ‘माझे विद्वान मित्र’ असे संबोधत होते. हे घडत होते तेव्हा मी ‘सॉलिसिटर जनरल’ म्हणून अतिरिक्त अधिभार घेतला होता, आणि केंद्रीय अन्वेषण विभागाचे (CBI) प्रतिनिधित्व करत होते. न्यायाधीश त्या वकिलांना ताबडतोब कडक शब्दांत तंबी देतील अशी मला अपेक्षा होती, पण तसे काही झाले नाही. उलटपक्षी ते हा प्रसंग मजेत हसत पाहात होते. मी लगोलग या मानहानीकारक भाषेविरोधात आवाज उठवला आणि त्याविरुद्ध कृती करायची विनंती केली. त्यावर मला उत्तर मिळाले- “मॅडम, तुम्हाला तुम्हाला संरक्षणाची काय गरज, तुम्ही तर ‘अति संरक्षित’ आहात\nअशाप्रकारे जर आम्ही बायकांनी आमच्या हक्कांसाठी आवाज उठवला आणि समान वागणुकीची मागणी केली तर आम्हालाच दोषी ठरवण्यात येते. थोडक्यात काय, झालेला अपमान गिळा आणि हसत सगळे सहन करा.\nअनेकवेळा मला मोठ्याने बोलले तर ‘कर्कश’ म्हटले गेले, त्याउलट माझ्या पुरुष सहकाऱ्यांच्या आक्रमकतेला मात्र नावाजले गेले. या प्रकारांचा मला आत्यंतिक त्रास होतो. माझे केस आता पांढरे झाले आहेत आणि सर्वोच्च न्यायालयाचे आवार सीसीटीव्ही निगराणीखाली आहे, तरी मला अनेकदा सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात लैंगिक शोषणाला सामोरे जावे लागले आहे. मी त्याविषयी अधिकृतरित्या नोंदवलेही आहे.\nस्त्रियांना कामाच्या ठिकाणी सन्मान मिळणे हे इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा अधिक महत्वाचे वाटते. माझ्या गेल्या पन्नास वर्षांच्या कारकिर्दीत मला न्यायालयाच्या पुरुषसत्ताक संस्कृतीत कोणतीही सुधारणा झालेली दिसून येत नाही. या क्षेत्रात स्त्रियांची संख्या लक्षणीय आहे, तरीही कुठल्याही सार्वजनिक संभाषणांमध्ये त्यांचा स्वतंत्रपणे उल्लेख होत नाही. तसा होण्यासाठी त्यांना कोणाची तरी बायको, बहीण, मुलगी असावे लागते किंवा राजकीय लागेबांधे असावे लागतात.\nजर आपण खरोखरच लिंगभावाप्रति न्याय्य आणि समानतेचा पुरस्कार करणाऱ्या समाजाचे स्वप्न पाहात असू तर सामाजिक आणि कायदेशीर संभाषणांत स्त्रियांना दुय्यम ठरवणारी भाषा सहन करता कामा नये आणि अशा भाषेस उत्तेजन देणेही टाळले पाहिजे. या देशात कायद्याचे राज्य आहे असे आपण म्हणतो. पण तरीही न्यायिक भाषेतील शब्द, वाक्ये पितृसत्ताक संस्कृती कायम राखणारी आहेत. स्त्रियांच्या पारंपरिक कथित भूमिकांची भलावण करणारी, स्त्रियांच्या वर्तनाचे आणि आचरणासंदर्भातील पूर्वग्रहांचे समर्थन करणारी आहेत. लिंगभेदी आहेत. एक प्रकारे ही भाषा समाजातील स्त्रियांच्या स्थानासाठी आणि सम्मानासाठी हानिकारक आहे.\nसर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी अनेकदा ‘लिव्ह इन’ पद्धतीत राहणाऱ्या स्त्रियांना ‘कीप’ (ठेवलेली स्त्री) असे संबोधलेले आढळते. माझ्या अनेक लिखाणांतून मी हे अधोरेखित केलेले आहे की फक्त गुलाम आणि मालमत्ता यांनाच ‘ठेव’ असे म्हणतात. न्यायदान करताना स्त्रियांसंबंधी ज्या शब्दांचा आणि वाकप्रचारांचा उपयोग केला जातो ते बऱ्याचदा त्यांचे वस्तुकरण करतात, त्यांना मालमत्तेसदृश मानतात आणि जणू काही त्या केवळ पुरुषांच्या मनोरंजनासाठी जन्मल्या आहेत असे सूचित करतात. अशाप्रकारच्या भाषेवर बंदीच घातली पाहिजे, नव्हे, तर तिला रोजच्या संवादांतून हद्दपार केले पाहिजे. असे झाले तरच लिंगभावाप्रति संवेदनशील न्यायमंडळ आणि खंडपीठाची निर्मिती होऊ शकते.\nकायदेशीर भाषा अथवा कायद्याची भाषा ज्याचे रक्षण न्यायालयाने करावे अशी अपेक्षा असते. ती एक आदर्श भाषा असली पाहिजे. या भाषेमुळे देशभरात कायदेविषयक संभाषणात समानतेला पाठिंबा देणारे विश्व आकारास आले पाहिजे. लोकशाहीमध्ये कायद्याच्या भाषेचे मूल्यांकन ती भाषा संविधानिक हक्कांचा आणि कर्तव्यांचा पुरस्कार कशाप्रकारे करते आहे या आधारावर करायला हवे. ज्यामध्ये लिंगभाव न्याय्य हक्काचाही समावेश होतो.\nआंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने मी तुम्हाला आवाहन करू इच्छिते की देशभरातील न्यायाधीश आणि वकिलांनी कोर्टात आणि कोर्टाबाहेरही लिंगभावाप्रति संवेदनशील भाषा वापरावी यासाठी ठोस उपाय शोधायला हवेत. कारण गेल्या सत्तर वर्षांपासून आपल्या संविधानाने कलम १५ द्वारे सर्व व्यक्तींना लिंगभेद न करता समान स्थान बहाल केलेले आहे. न्यायालयात किंवा न्यायालयाच्या आवारात कुठल्याही व्यक्तीवर लिंगभेदी टिप्पणी करणे, जेणेकरून त्याचे मनोबल ढासळेल, त्याचा अपमान होईल असे घडणे गैर आहे. अयोग्य आहे. ज्या ठिकाणी न्याय देण्याचे काम केले जाते अशा ठिकाणी तर हे मुळीचंच होता काम नये.\nन्या. चंद्रचूड यांनी नवतेज जोहर वि. भारत सरकार या खटल्याचा निकाल देताना जातीय/ वर्णीय भेदभाव हा कलम १५(१)च्या अंतर्गत गुन्हा मानले जातो हे स्पष्ट करत असे उद्धृत केले की-\n“भेदभावात्मक वर्तणूक ही संविधानिक मूल्यांच्या कसोटीवर तपासली जाईल. जर वर्तणूक कलम १५(१) अंतर्गत जपलेल्या वर्गघटकांसंबंधित पूर्वग्रहांना उत्तेजना देणारी असेल, तर ती भेदभाव करणारी म्हणून अवैध ठरेल. एखादी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष लिंगभेदी वर्तणूक स्त्रीसंबंधीच्या पुर्वंपार रूढ गृहितांवर आधारित असेल तर त्या वर्तणुकीस, ‘फक्त लिंगावर आधारित कलम १५ ने अमान्य केलेल्या भेदभावापासून’ बाजूला काढणे अशक्य असते. जर असे रूढ पूर्वगृह संपूर्ण समुदायाला लावण्याचा प्रयत्न झाला तर तो कलम १५(१) नुसार संमत असलेला भेदभावाचा निकष होऊ शकत नाही.”\nशबरीमाला प्रकरणावर निकाल देताना त्यांनी म्हटले, “स्त्रियांनी व्रत ठेऊ नये असे म्हणणे त्यांच्यासाठी मानहानीकारक आणि पूर्वग्रहदूषित आहे. त्या अबला आणि दुय्यम दर्जाच्या मनुष्य आहेत असे म्हणण्यासारखे हे आहे. संविधानाने प्रस्थापित केलेल्या या न्यायगृहात आपण अशी तत्वे साफ अमान्य केली पाहिजेत.”\nइथे मी आपणास काही सूचना करण्याचे स्वातंत्र्य घेते. मला आशा आहे की आपण त्यांची नोंद घ्याल.\nसर्वोच्च न्यायालयाने सरन्यायाधिशाच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी आयोग स्थापित करावा. या आयोगाचे काम न्यायालयाचे लिंगभावात्मक लेखापरीक्षण (audit) करणे हे असावे. यामध्ये वेगवेगळ्या घटकांचा विचार व्हावा जसे न्यायालयातील एकूण वातावरण, भेदभावात्मक वर्तणूक, पाळणाघरआणि शौचालयासारख्या सुविधांची उपलब्धता, सन्मानाने काम करण्याचा अधिकार आणि न्यायालयातील स्त्रियांची सुरक्षितता इत्यादी.\nज्या कायदेशीर निकालांमध्ये अथवा कागदपत्रांमध्ये लिंगभेदीभाषेचा वापर झाला आहे अशांची नोंद एका शोधसमितीद्वारे करण्यात यावी. या शब्दांना आणि भाषेला न्यायालयीन भाषेतून पूर्णतः वगळण्यात यावे. त्यावर बंदी आणावी.\nएखाद्या वकिलाने अथवा न्यायाधीशाने न्यायालयात किंवा सार्वजनिक व्यवहारात कधीही लिंगभेदीभाषेचा वापर वा वर्तणूक केलेली असेल तर अशा कोणालाही बढती मिळू नये तसेच त्यांना कुठलेही सन्मानाचे पद अथवा गौरवास्पद स्थान देऊ नये.\nवकील, फिर्यादी किंवा न्यायालयातील कोणाकडूनही लिंगभेदीभाषेचा वापर होऊ नये यासाठी देशातील सर्व न्यायाधीशांना सूचना देण्यात याव्यात अथवा त्याबाबत परिपत्रक जारी करावे.\nमहोदय, न्यायमंडळाची जबाबदारी केवळ अशा भाषेला प्रतिबंध घालणे ही नसून या भाषेचा प्रत्यक्ष कायद्यात, त्याच्या अर्थविस्तारात आणि विश्लेषणात वापर होऊ न देणे ही देखील आहे.\nभाषा ही ज्या त्या काळातल्या संस्कृतीचे प्रतिबिंब असते, त्याचप्रमाणे तिच्यात राष्ट्राच्या विचारविश्वाला प्रभावित करण्याची आणि समाजसंस्कृतीला आकार देण्याची ताकदही असते. म्हणूनच न्यायमंडळाने स्त्रियांना अवमानित करणाऱ्या भाषेचे रोजच्या बोलण्यातून आणि कामकाजातून जाणीवपूर्वक उच्चाटन करायला हवे.\nडोळ्यांवर पट्टी बांधलेली न्यायदेवता ही न्यायसंस्थेचे प्रतीक आहे हे मान्य, पण आमच्यापैकी कोणीही अशा प्रतिकात्मकतेवर समाधान मानणार नाही हे निश्चित.\nतुम्हाला आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा\nमूळ इंग्रजी लेख येथे वाचावा.\nलैंगिक छळवणुकीविरुद्धचा स्त्रीवादी लढा\nधनगर समाजासाठी अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस\nलोकसंख्येत येत्या ९ वर्षांत भारत चीनच्या पुढे\nशांघाई सहकार्य संघटना भारतासाठी महत्त्वाची का\nओम बिर्ला नवे लोकसभा सभापती\n२० व्या शतकातल्या आण्विक चाचण्यांचा परिणाम महासागरांच्या तळांपर्यंत\nआधार डेटा पुन्हा खाजगी क्षेत्रासाठी खुला\nचोरीच्या संशयावरून दलित मुलाला मारहाण\nमुझफ्फरपूर मेंदूज्वर साथ : मृत मुलांचा आकडा १०८\nरक्षकांपासून रक्षण कोण करेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/jalgaon-latest-marathi-news-trends-breaking-news-19/", "date_download": "2019-06-20T15:26:26Z", "digest": "sha1:VOHLEXE2HQDGVZYXUKQGOJK7RJB2WV2R", "length": 14420, "nlines": 220, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "राष्ट्रवादीच्या निर्धार परिवर्तन संपर्क यात्रेचा रायगडावर शुभारंभ/Jalgaon- latest Marathi news trends, breaking news | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nसोन्याच्या भावानं गाठला उच्चांक\nभैय्या, पक्कं ठरलं ना..\n‘ती’ रेपकार अखेर पोलिसांच्या ताब्यात\nतडीपारीनंतर नगरात फिरणारा टिंग्या गजाआड\nनाशिकची गुन्हेगारी संपता संपेना; अब्रू वाचविण्यासाठी ‘तिने’ मारली धावत्या रिक्षातून उडी\nविधानसभा निवडणुकीचे चोख नियोजन करा : विभागीय आयुक्त माने\nकंत्राटदार बदलला तरी कर्मचार्‍यांना कायम ठेवा\nबार्‍हे ग्रामिण रुग्णालयात आरोग्यांची हेळसांड\nआकाशवाणी चौकात अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर पोलिसांनी पकडले\nशेतीपंपाचा वीजपुरवठा खंडित न करण्याचा महावितरणचा निर्णय\nगावठी कट्ट्यातून गोळी झाडल्याचा पोलिसांना संशय\n…अखेर ग.स.तील बेनामी ठेवीप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा\nना.जयकुमार रावल यांच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन\nवादळग्रस्तांसाठी आ.कुणाल पाटील विधानसभेत आक्रमक\n46 विभागांच्या 482 सेवा ऑनलाईन- जिल्हाधिकारी राहुल रेखावार\nसाक्रीत तीव्र पाणीटंचाई; उपाययोजना करा\nतळोद्यानजिक अहमदाबाद-शिरपूर बसवर दगडफेक\nकोळदा-खेतिया रस्त्याचे काम संथगतीने\nनवापुरात वेळेवर पाणीपुरवठा होत नसल्याने भाजपातर्फे मुख्याधिकार्‍यांना घेराव\nजिल्ह्यात विविध कार्यक्रमांनी तसेच गुलाबपुष्प देवून नवागतांचे स्वागत\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nसोन्याच्या भावानं गाठला उच्चांक\nराष्ट्रवादीच्या निर्धार परिवर्तन संपर्क यात्रेचा रायगडावर शुभारंभ\nmaharashtra आवर्जून वाचाच मुख्य बातम्या राजकीय\nराष्ट्रवादीच्या निर्धार परिवर्तन संपर्क यात्रेचा रायगडावर शुभारंभ\nमुंबई दि. १० जानेवारी –रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज भाजप सरकारच्या विरोधात रणशिंग फुंकले.\nरायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने पाचाड येथे राजमाता जिजाऊ यांच्या समाधीचे दर्शन घेण्यात आले.\nयावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधी मंडळ पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ, राष्ट्रीय सरचिटणीस सुनिल तटकरे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री गणेश नाईक, अनिल देशमुख, आमदार अनिकेत तटकरे, रायगड जिल्हा परिषद अध्यक्षा अदिती तटकरे, राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, आमदार विदया चव्हाण, आमदार पांडुरंग बरोरा, राष्ट्रीय महिला अध्यक्षा फौजिया खान, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, माजी आमदार जयदेव गायकवाड, आदींसह पक्षाचे इतर सर्व नेते उपस्थित होते.\nनाशिक ई-पेपर (दि.१० जानेवारी २०१९)\nखुशखबर : IRCTC वरून विमान तिकीट काढल्यास 50 लाखांचा विमा……\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nबस व दुचाकीच्या धडकेत पती -पत्नी जागीच ठार\nBreaking News, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nपश्चिम बंगालमध्ये पुन्हा पूल कोसळला, तीन दिवसात दुसरी घटना\nBreaking News, आवर्जून वाचाच, देश विदेश, मुख्य बातम्या\n‘बंद’तून उघडले आघाडीचे दार\nकोकणात मान्सून दाखल; हवामान खात्याकडून अधिकृत माहिती\nचार वर्षांत राज्यात 12 हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nबोदवड औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षकाचा महिला कर्मचार्‍यावर चाकू हल्ला\nmaharashtra, जळगाव, मुख्य बातम्या\nसोन्याच्या भावानं गाठला उच्चांक\nभैय्या, पक्कं ठरलं ना..\n‘ती’ रेपकार अखेर पोलिसांच्या ताब्यात\nतडीपारीनंतर नगरात फिरणारा टिंग्या गजाआड\nकर्जमंजुरीसाठी तरूणांकडून उकळले पैसे\nखुशखबर : IRCTC वरून विमान तिकीट काढल्यास 50 लाखांचा विमा……\nसोन्याच्या भावानं गाठला उच्चांक\nभैय्या, पक्कं ठरलं ना..\n‘ती’ रेपकार अखेर पोलिसांच्या ताब्यात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.gov.in/263/?shared=email&msg=fail", "date_download": "2019-06-20T16:12:23Z", "digest": "sha1:EP7JO4EICGPGA42O7JMWO7NMMUH4OB5K", "length": 6355, "nlines": 73, "source_domain": "marathi.gov.in", "title": "थिंक महाराष्ट्र.कॉम | मराठी भाषा विभाग", "raw_content": "भारत सरकार | महाराष्ट्र राज्य | आपले सरकार\nअधिकाऱ्यांची माहिती व संपर्क\nमहाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ\nमहाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ\nराज्य मराठी विकास संस्था\nस्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार\nविंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार\nश्री. पु. भागवत पुरस्कार\nराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त साहित्यिक\nअभ���जात मराठी भाषा अहवाल\nसंस्कृतीचा ठेवा तिला वैभवाचे साज चढवणाऱ्या व्यक्ती, संस्था, स्थळे, परंपरा, उत्सव, कला इत्यादींमधून साकारतो. ग्लोबल वातावरणात महाराष्ट्रीयन संस्कृतिवैभवाच्या खुणा जपाव्या व त्यांचे संवर्धन व्हावे हा हेतू मनी बाळगून ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना करण्यात आली. ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ पोर्टल हे काही ऑनलाइन मॅगझीन नाही, तर महाराष्ट्रामतील प्रज्ञा-प्रतिभा आणि चांगुलपणा यांचे “डिजीटल व्यासपीठ” आहे. महाराष्ट्रीअन माणसाला ग्लोबल व्यासपिठ निर्माण व्हावे म्हणून प्रत्येकाने ह्यात सहभागी झाले पाहीजे\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nबृहन्महाराष्ट्र मंडळे अर्थसहाय्य योजना..\nराज्य मराठी विकास संस्थेच्या माध्यमातून “बृहन्महाराष्ट्र मंडळे अर्थसहाय्य योजना” कार्यान्वित करण्यात आली असून अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.\nमराठी भाषा विभागाच्या नविन वेबसाइट्स..\nमराठी भाषा विभाग व अंतर्गत संस्था ह्यांच्या अद्ययावत डायनॅमिक वेबसाइट बनवणे व क्लाऊड सर्वरवरून प्रसारीत करण्याचे काम चालू आहे.\nस्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार २०१७ जाहीर\nमराठी भाषा विभाग शासन निर्णय क्रमांक रावापु – २०१८/प्र.क्र.१२८ /२०१८/भाषा – ३, दि. २० डिसेंबर, २०१८ अन्वये स्व. यशवंतराव\nअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन\nमराठी भाषा गौरव दिन\nअभिजात मराठी भाषा समिती\nमराठी भाषा विभागाचा ४ लाखाहून अधिक शब्द असलेला अद्ययावत शब्दकोश\nसाहित्य आणि संस्कृती मंडळ\nराज्य मराठी विकास संस्था\nमराठी भाषा विभाग नवीन प्रशासन भवन, ८ वा मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई-400032.\nCopyright 2019 - मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य | सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://nanded.gov.in/mr/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%9F%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%B3%E0%A5%87/", "date_download": "2019-06-20T15:17:03Z", "digest": "sha1:MCOFIMZODY2736D4TJVTGMUYNEHGP4ZY", "length": 5435, "nlines": 102, "source_domain": "nanded.gov.in", "title": "पर्यटन स्थळे | नांदेड जिल्हा , महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nनांदेड जिल्हा District Nanded\nएसटीडी आणि पिन कोड\nमहसुल / दंडाधिकार विभाग\nस्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक निवडणुक\nश्री सचखंड गुरुद्वारा बोर्ड निवडणुक -2018\nग्रामरक्षक दल माहिती पुस्तिका\nनिवास (हॉटेल / रिसॉर्ट / धर्मशाळा)\nकापुस पिकाव���ील बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसानीचा अहवाल\nछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ लाभार्थ्यांची यादी जि. नांदेड\nतख्त सचखंड श्री हुजूर अबचलनगर साहिब नांदेडचे मुख्य गुरुद्वारा आहे आणि ते सिखांच्या अधिपत्याखालील पाच उच्च जागांपैकी एक आहेत. हे…\nएक महान तिर्थक्शेत्र व महाराष्ट्रातील शक्तिपीठ मानले जाते. रेणुका देवीचे मंदिर शहरापासुन सुमारे 2.415 किमी अंतरावर नैसर्गिक सौंदर्यात डोंगरावर वसलेले…\nमालेगांव लोहा तालुक्यात आहे. हे गाव भगवान खंडोबाच्या सन्मानार्थ अतिशय मोठ्या मेळाव्यासाठी प्रसिद्ध आहे. “मालेगाव यात्रा” हा मेळावा मार्गशीष कृ….\nसंकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क जिल्हा प्रशासनाकडे आहेत\n© जिल्हा प्रशासन,नांदेड , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jun 19, 2019", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/infog-shooter-shafat-ali-khan-reaction-on-avni-tigress-death-issue-5979454.html", "date_download": "2019-06-20T15:26:29Z", "digest": "sha1:EBND4HXYW52QFYD42F67BYQAF3L5PJJH", "length": 7873, "nlines": 152, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "shooter shafat ali khan reaction on avni tigress death issue | टी-1 वाघिणीचे बछडेही माणसांची शिकार करण्यात सहभागी; शूटर नवाब शफात अलीचा धक्कादायक खुलासा", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nटी-1 वाघिणीचे बछडेही माणसांची शिकार करण्यात सहभागी; शूटर नवाब शफात अलीचा धक्कादायक खुलासा\nवाघिणीचे बछडेही नरभक्षक होऊ शकतात, असा दावा अली खान याने केला आहे.\nनागपूर- अवनी अर्थात टी-1 वाघिणीला ठार केल्यानंतर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह राज्य सरकारवर चौफर टीका होत आहे. आता नरभक्षक वाघिणी अवनीला (टी-1) ठार करण्यात सहभागी असलेल्या हैदराबादचा शूटर नवाब शाफत अली खान याने प्रतिक्रिया दिली आहे.\nअवनी वाघिणीच्या दोन बछड्यांचाही माणसांची शिकार करण्यात सहभाग होता, असा धक्कादायक खुलासा अली यांनी केला आहे.\nअवनीचे बछडे सब अॅडल्ट म्‍हणजे 10 ते 11 महिन्यांचे आहेत. अर्थात ते शिकार करण्याच्या अवस्थेत आहेत. त्यामुळे वाघिणीचे बछडेही नरभक्षक होऊ शकतात, असा दावा अली खान याने केला आहे.\nअली यांनी सांगितले की, सब अॅडल्ट अवस्थेत बछड्यांमध्ये शिकार करण्याची मानसिकता तयार होत असते. ब���डे अवनीसोबतच जंगलात फिरत होते. या दरम्यान अवनीने माणसांची शिकार केली. एवढेच नाही तर वाघिणीने माणसांना खाल्ले देखील आहे. शिकार करताना बछडे तिच्यासोबत होते. त्यामुळे बछडेही भविष्यात नरभक्षक होतील, अशी भीती अली यांनी व्यक्त केली आहे.\nराजकीय वातावरण ढवळून निघाले...\nनरभक्षक वाघिणीचे मृत्यू प्रकरण थेट दिल्लीत पोहोचले असून भाजप मंत्र्यांमधील कलगीतुरा चांगलाच रंगला आहे. भाजप नेत्या आणि केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी राज्य सरकारवर थेट आरोप केले आहेत. दुसरीकडे, राज ठाकरे यांनी या प्रकरणात उडी घेतली आहे. याआधी जयंत पाटील, आदित्य ठाकरे आदी नेत्यांनी भाजप सरकारसह वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर निशाणा साधला होता.\nशिरपुरात रिक्षाला उडवले, भंडाऱ्यात टॅक्सी नदीत कोसळली, 9 महिला ठार\nसोशल मीडियाने घेतला दोन भावांचा जीव, फेसबूकवर लाईव्ह करताना कार अपघातात दोघांचा मृत्यू तर 7 जण गंभीर जखमी\nवर्ध्यात चोरी केल्याच्या संशयावरून चिमुकल्याला गरम फरशीवर उघडे बसवले, यात त्याचा पार्श्वभागाला दुखापत होऊन जळाली त्वचा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A5%87", "date_download": "2019-06-20T15:57:56Z", "digest": "sha1:IKWIYFMY6UPLMXJ6KTEWCVPWIUI6O3FZ", "length": 11550, "nlines": 76, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "स्वामी अग्निवेश यांचे केरळमधील महिलांना जाहीर पत्र - द वायर मराठी", "raw_content": "\nस्वामी अग्निवेश यांचे केरळमधील महिलांना जाहीर पत्र\nकेरळ हा पिनारायी विजयन यांच्या नेतृत्वाखाली महिलांची लोकशाहीवादी आत्मविश्वास जागवणारी प्रयोगशाळा म्हणून उदयास येत आहे.\nबिंदू आणि कनक दुर्गा या केरळमधील दोन महिलांचे मी अभिनंदन करतो. सबरीमाला मंदीरातील बाह्मणी पितृसत्तेतील अंधश्रद्धावादी, भेदभाव करणाऱ्या प्रथांना मोडून काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. नुसत्या केरळमधीलच नव्हे तर संपूर्ण भारतातील दबलेल्या सर्व स्त्रियांच्या मुक्ततेचा आणि सक्षमीकरणारचा हुंकार या दोघींनी दिला आहे.\nनववर्षाच्या प्रारंभीच महिलांची भिंत उभी करून केरळमधील महिलांनी आपली संघटित शक्ती दाखवून दिली आहे. ही एक अत्यंत धाडसी अनुकरणीय अशी कृती आहे, ज्यात अन्यायाविरूद्ध प्रत्येक महिलेची जबरदस्त इच्छाशक्ती दिसत आहे. अंधश्रद्धावादी धार्मिक प्रथा आणि रितीरिवाज यांची दडपशाही त्या आता सहन करणार नाहीत हे स्पष्ट जाणवत आहे.\nजर नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली गुजरात हिंदुत्वाचे निर्मिती क्षेत्र बनू शकते तर पिनारायी विजयन यांच्या नेतृत्वाखाली केरळ हे महिलांमध्ये लोकशाहीवादाचा आत्मविश्वास जागवणारे कार्यक्षेत्र निश्चितच बनू शकते. महत्त्वाचे म्हणजे महिला स्वत: या ऐतिहासिक विरोधाच्या लाटेवर अग्रभागी उभ्या आहेत. महिला ज्या पद्धतीने ठामपणे आणि धाडसाने हे सारं धसास लावत आहेत, त्यातून केरळमधील भाडोत्री संघ परिवार आणि अराजकतावादी आक्रमण यांना धक्का बसणार याबाबत माझ्या मनात यत्किंचितही शंका नाही.\nशिवाय आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे, ज्या महिलांनी फॅसिस्ट शक्तींविरूद्ध ‘नवोधना’ भिंत उभारली त्या मुख्यत्वे करून हिंदू आहेत. त्या अस्सल हिंदू असून हिंदू असण्यासाठी ‘हिंदुत्व’ ही किती भयंकर बाब आहे, याची त्यांना पुरेशी जाण आहे. हिंदू विचारसरणीमध्ये महिलांचा आदर करणे अपेक्षित आहे. त्याउलट आक्रमक पुरुषसत्ताक हिंदुत्ववादी विचार, महिलांना दुय्यम राखून त्यांच्यावर सत्ता गाजवणे यावर विश्वास ठेवते. मात्र केरळच्या महिलांनी, त्या आता या दडपशाही शक्ती संपविण्यासाठी लढा देतील असे एकत्रितपणे घोषित केले आहे.\nमी भारतीय लोकांना आवाहन करेन की त्यांनी केरळमधील लोकांसोबत एकतेने उभे राहणे गरजेचे आहे. तुमच्या मदतीने केरळचे लोक ह्या ऐतिहासिक अवघड परिस्थितीवर मात करू शकतील. भाजपचे बालेकिल्ले असणाऱ्या राज्यांमध्ये त्यांच्या पक्षाची घसरण सुरू झाली आहे. त्या घसरणीची शिक्षा महिलांना दिली जात आहे. शिवाय उत्तर भारतात भाजपची हार झाल्याने आरएसएस व भाजप यांना मोठा धक्का बसला आहे. त्याच नैराश्यातून, तो पराभव भरून काढण्यासाठी, आरएसएस व भाजप केरळात शिरकाव करण्याच्या प्रयत्नात आहेत.\nमोदींचा सत्तेचा हव्यास आणि नेतृत्वाच्या उन्मादी आकांक्षापायी केरळला किंमत मोजावी लागत आहे. परंतु संघ परिवाराचा पाडाव या ‘देवभूमी’मध्येच होणार अशी मला पूर्ण खात्री वाटते. उपरोधाने म्हणेन, भाजप व संघ परिवाराचा पाडाव भाजपचे चमको नेते निभावू शकणार नाहीत, मात्र भेदभावाविरूद्ध आवाज उठवलेल्या या महिलाच हाताळू शकतील. या महिलांनी स्वत:साठी एक लढा उभा केला आहे आणि उर्वरित भारताने त्याचे अनुकरण करण्��ाची गरज आहे.\n(स्वामी अग्निवेश हे आध्यात्मिक गुरू, समाजसुधारक आणि आर्यसमाजाचे जागतिक अध्यक्ष आहेत.)\nगुजरातचे भूतपूर्व गृहमंत्री हरेन पंड्यांच्या खून प्रकरणाचा तपास सीबीआयने खरोखरच केला का\nविशेष : मोदींना मिळालेल्या ‘पहिल्या वहिल्या’ कोटलर प्रेसिडेन्शियल प्राईझचे सौदी कनेक्शन\nधनगर समाजासाठी अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस\nलोकसंख्येत येत्या ९ वर्षांत भारत चीनच्या पुढे\nशांघाई सहकार्य संघटना भारतासाठी महत्त्वाची का\nओम बिर्ला नवे लोकसभा सभापती\n२० व्या शतकातल्या आण्विक चाचण्यांचा परिणाम महासागरांच्या तळांपर्यंत\nआधार डेटा पुन्हा खाजगी क्षेत्रासाठी खुला\nचोरीच्या संशयावरून दलित मुलाला मारहाण\nमुझफ्फरपूर मेंदूज्वर साथ : मृत मुलांचा आकडा १०८\nरक्षकांपासून रक्षण कोण करेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/tata-sky-my-99-pack-price-and-256-channel-list-5979427.html", "date_download": "2019-06-20T15:03:17Z", "digest": "sha1:4STQAYQF2OUTAZZMKHQECT6K45TMZLSC", "length": 8029, "nlines": 165, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Tata Sky My 99 Pack Price and 256 Channel List | आपल्या घरी आहे 'या' कंपनीचे डीटीएच कनेक्शन? तर फक्त 99 रूपयांमध्ये पाहू शकता 256 चॅनल्स", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nआपल्या घरी आहे 'या' कंपनीचे डीटीएच कनेक्शन तर फक्त 99 रूपयांमध्ये पाहू शकता 256 चॅनल्स\nसिरीयलपासून फिल्म आणि स्पोर्ट्स चॅनल पर्यंत 'ही' आहे चॅनल्सची लिस्ट\nन्यूज डेस्क - टाटा स्कायच्या बऱ्याच ग्राहकांना कदाचित माहिती नसेल की कंपनीच्या सर्वात स्वस्त पॅकची किंमत फक्त 99 रुपये आहे. कंपनीच्या या पॅकची वैधता एक महिना आहे. यात हिंदी मूव्हीज, हिंदी एंटरटेनमेंट, हिंदी न्यूज, इन्फोटेनमेंट, स्पोर्ट्स, म्युझिकसह मराठी आणि इतर प्रादेशिक भाषांचे चॅनल्स समाविष्ट आहेत.\n99 रुपयांत 256 चॅनल्स\n'My 99 Pack' असे या टाटा स्कायच्या स्वस्त पॅकचे नाव आहे. कंपनी यात 256 चॅनल्स देते. यात Star आणि Z सह एकूण 4 Entertainment चॅनेल आणि 10 Movies चॅनेल समाविष्ट आहेत. विशेष म्हणजे, यात Star Sport 2 हे स्पोर्ट्स चॅनल देखील असेल. त्यासह ओडिया, मराठी, बंगाली, गुजराती, कन्नड, मल्याळम, पंजाबी, तामिळी, तेलुगू यासारख्या अनेक प्रादेशिक भाषांचे चॅनल्स आहेत.\nधमाका पॅकपेक्षा जास्त चॅनल्स\nकंपनीच्या प्रिमीयम 'धमाका पॅक' या प्रारंभिक पॅकची किंमत 220 रुपये असून यामध्ये 234 चॅनेल येतात. याचा अ��्थ 'My 99 Pack' च्या तुलनेत त्यामध्ये 22 चॅनल्स जास्त येतात. तथापि 'धमाका पॅक'मध्ये Entertainment चॅनल्स जास्त आहेत. तर My 99 पॅकमध्ये प्रादेशिक चॅनल्स जास्तीचे आहेत.\nहिंदी Entertainment चॅनल्स लिस्ट\nहिंदी Movies चॅनल्स लिस्ट\nहिंदी News चॅनल्स लिस्ट\nसॅमसंगने स्मार्टफोन गॅलेक्सी फोल्डची लाँचिंग टाळली, अमेरिकत एटीअँडटी कंपनीने प्री ऑर्डर केल्या कॅन्सल\n\"फादर्स डे'' ला हे सहा गिफ्ट देऊन वडिलांना बनवा हायटेक, अनेक प्रकारे येतील उपयोगी\nपावसात खराब नाही होणार शाओमीसह या 5 कंपन्यांचे वायरलेस ईअरफोन्स, इतक्या रुपयांपासून किंमत सुरू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/index.php/node/1398", "date_download": "2019-06-20T16:43:15Z", "digest": "sha1:GAGTMLPOK44SIPLOAVUV5YVHBMGOACQF", "length": 37538, "nlines": 132, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "दुष्काळाची ओढ सुकाळ आणण्यासाठी! | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nदुष्काळाची ओढ सुकाळ आणण्यासाठी\nसांगोला हे सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी व तालुक्याचे गाव. तेथे जेमतेम अठ्ठावन्न सेंटिमीटर पाऊस पडतो. ते एकेकाळी ‘सोन्याचे सांगोला’ म्हणून प्रसिद्ध होते. ती समृद्धी राहिलेली नाही. विजयसिंह मोहिते, सुशीलकुमार शिंदे आणि शरद पवार अशा तीन गटांच्या गटबाजीमुळे तालुक्याच्या विकासाचे तीन तेरा वाजले गटबाजीचा फायदा घेत शेकापचे गणपतराव देशमुख दीर्घकाळ त्या भागाचे आमदार राहिले. ग्रामपंचायती, सहकारी संस्था, पंचायत समिती, नगरपालिका अशी तालुक्यातील सत्ताकेंद्रे शेकापच्या ताब्यात आहेत, परंतु त्यांना सांगोला तालुक्याची श्रीमंती टिकवता आलेली नाही. अशा या उपेक्षित भागात पुण्यासारख्या, संधींची उपलब्धता असलेल्या शहरातून कोणी जाणार नाही, असे असूनही एम.बी.बी.एस.ला ‘सर्जरी’मध्ये चौथा क्रमांक पटकावणा-या संजीवनी गोडबोले यांनी स्वत:हून सांगोल्यातील ‘स्थळा’ला पसंती दिली. त्या सांगोल्यातील डॉ. सतीश केळकर यांच्याशी विवाहबद्ध झाल्या. त्यांचा प्रेमविवाह नव्हता. वडिलांच्या ओळखीतील दाताच्या एका डॉक्टरांनी स्थळ सुचवले आणि संजीवनी सांगोल्याच्या झाल्या. नात्यातला महिलांनी संजीवनी यांच्या मातोश्रींना त्यावेळी म्हटले, हा काय वेडेपणा चाललाय या मुलीचा गटबाजीचा फायदा घेत शेकापचे गणपतराव देशमुख दीर्घकाळ त्या भागाचे आमदार राहिले. ग्रामपंचायती, सहकारी संस्था, पंचायत समिती, नगरपालिका अशी तालुक्या���ील सत्ताकेंद्रे शेकापच्या ताब्यात आहेत, परंतु त्यांना सांगोला तालुक्याची श्रीमंती टिकवता आलेली नाही. अशा या उपेक्षित भागात पुण्यासारख्या, संधींची उपलब्धता असलेल्या शहरातून कोणी जाणार नाही, असे असूनही एम.बी.बी.एस.ला ‘सर्जरी’मध्ये चौथा क्रमांक पटकावणा-या संजीवनी गोडबोले यांनी स्वत:हून सांगोल्यातील ‘स्थळा’ला पसंती दिली. त्या सांगोल्यातील डॉ. सतीश केळकर यांच्याशी विवाहबद्ध झाल्या. त्यांचा प्रेमविवाह नव्हता. वडिलांच्या ओळखीतील दाताच्या एका डॉक्टरांनी स्थळ सुचवले आणि संजीवनी सांगोल्याच्या झाल्या. नात्यातला महिलांनी संजीवनी यांच्या मातोश्रींना त्यावेळी म्हटले, हा काय वेडेपणा चाललाय या मुलीचा दुष्काळी गावातील असुविधा तुमच्या (संपन्न) घरातील मुलीला सहन होणार आहेत का दुष्काळी गावातील असुविधा तुमच्या (संपन्न) घरातील मुलीला सहन होणार आहेत का पण पुण्यातल्या संपन्न कुटुंबातून १९७० च्या दशकात सांगोल्याला समजून उमजून स्थायिक झालेल्या संजीवनी यांनी अथक परिश्रमातून तेथे आदर्श सामाजिक कार्य उभे केले आहे. महिलांचे आरोग्य, बालकांचा विकास, अनौपचारिक शिक्षण, अन्यायाविरुद्ध संघर्ष, ग्रामीण आरोग्य, पर्यावरण साक्षरता, पारंपरिक लोकर उद्योगाचा विकास, महिलांचे बचतगट आणि त्यातून आर्थिक स्वावलंबन अशी डॉ. संजीवनी केळकर यांच्या रचनात्मक कामांची साखळी आहे.\nडॉ. संजीवनी सांगतात, मी सुरुवातीपासून ठरवून असे काहीच केलेले नाही. माझे सासरे या विभागातले वैद्यकीय अधिकारी होते. ते अडल्यानडल्या गरिबांची मदत करत. मी त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर त्यांच्या मार्गदर्शनानुसार काम करू लागले. माझे पती डॉ. सतीश यांची मला कामात साथ मिळाली. शहरी महिलांपेक्षा ग्रामीण महिलांच्या जगण्यातील अडचणी, त्यांचे आरोग्याचे प्रश्न पूर्णपणाने वेगळे असतात हे अनुभवातून समजत गेले. अडचणी आल्या की त्यावर मार्ग शोधताना कामाच्या नवनवीन कल्पना सुचायच्या. मग त्यातून नवी कामे उभी राहायची.\nलोकांची परिस्थिती हलाखीची. त्यात चौदाव्या-पंधराव्या वर्षीच मुलीचे लग्न लावून दिले जायचे. मुलगी माता होण्यासाठी सक्षम व्हायच्या आत तिच्यावर गर्भारपण लादले जायचे. मुलगी म्हणून जन्मापासून उपेक्षा वाट्याला आलेली. पालनपोषण नीट न झाल्याने रक्तात लोहाचे, हिमग्लोबिनचे प्रमाण कमी, डॉ. संजीवनी म्हणतात, “जेमतेम प्रवास भाड्यापुरते पैसे बरोबर असलेल्या मुलींना रक्तवाढीच्या गोळ्या-इंजेक्शन द्यायच्या. त्याचबरोबर आहारातून लोह कसे मिळते हे समजावून सांगावे लागायचे. हे सारे विसंगत वाटायचे. माता सुदृढ असेल तर सुदृढ मूल जन्माला येईल हे त्यांना पटवण्यासाठी आम्ही महिलांच्या मदतीने ‘माता-बालक उत्कर्ष प्रतिष्ठान’ ची स्थापना केली.”\nगरोदर महिलांची नोंदणी करायची, त्यांचे आहारविषयक प्रबोधन करायचे. त्यांना गर्भारपणातील धोके समजावून सांगायचे. नियमित तपासणी, प्रसूतीपूर्व रक्त-लघवीची तपासणी, योग्य वेळचे औषधोपचार यामुळे परिसरातील गर्भारपण, बाळंतपण यांमधील महिला व नवजात अर्भके यांच्या मृत्यूचे प्रमाण घटले. आणि समाजाला संस्थेचे महत्त्व पटले त्याचा जनजागृतीचे कार्यक्रम राबवण्यास उपयोग झाला. ‘जननी- सुरक्षा’ या शासकीय योजनेमार्फत मिळणारे अर्थसाहाय्य बाळंत झालेल्या महिलांना मिळवून देण्यात त्याची मदत झाली. ‘सामुदायिक स्तरावर जनजागृती असल्याशिवाय अशा शासकीय योजनांचे लाभ महिलांपर्यंत पोचवता येत नाहीत’ असा डॉ. संजीवनी यांचा अनुभव आहे.\nमहिलांचे काही आजार, पाळीच्या तक्रारी, गरोदरपणातील सामान्य उणिवा या अशा असतात, की त्या वेळीच लक्षात आल्यास त्यावर स्थानिक पातळीवर उपचार करता येतात व पुढचा धोका टळतो. संस्थेने त्याकरता वाडीवस्तीवरील महिला कार्यकर्त्यांना प्रशिक्षित केले आहे. त्यांना कुटुंब नियोजनाचेही ज्ञान दिले आहे.\n“मी येथे प्रॅक्टिस चालू केली तेव्हा या परिसरात मी एकटी महिला डॉक्टर होते. त्यावेळी माझ्या असे लक्षात आले, की महिला साध्या साध्या तक्रारींसाठी दूरवरून येतात. त्यांचा जाण्या-येण्यात दिवस जातो. रोजंदारी बुडते. शिवाय प्रवास खर्च आणि औषधांचा खर्च वेगळाच. प्रशिक्षित ‘आरोग्यदूत’ महिला स्थानिक पातळीवर गावच्या आरोग्यावर नियंत्रण ठेवू लागल्याने ते सोयीचे झाले आहे.” असे संजीवनी सांगतात. त्याच्याच जोडीला संस्थेने ‘यू.जी. पटेल फाऊंडेशन’च्या अर्थसहाय्याने ‘आरोग्यदूत’ हा अद्ययावत फिरता दवाखाना सुरू केला आहे. त्याचा लाभ निवडलेल्या वाड्यावस्त्यांवरील दहा हजार लोकसंख्येस मिळतो.\n‘मुक्त विद्या केंद्र’ हा नवा उपक्रम तरुण मुलांना ‘आरोग्यप्रशिक्षण’ देऊन संपूर्ण वस्तीचे आरोग्य सुधारण्यासाठी नव्या पि���ीचा उपयोग करून घेतो.\nस्वभावाने व परिस्थितीने गरीब असलेली एक तरुण महिला एक दिवस डॉ. संजीवनी यांच्या दवाखान्यात आली. त्या गरोदर महिलेची रक्त-लघवीची तपासणी करताना डॉक्टरांच्या असे लक्षात आले, की ती एच.आय.व्ही पॉझिटिव्ह आहे. अधिक चौकशी करता समजले, की नव-याच्या बदफैलीपणामुळे नव्हे तर मुकादमाने केलेल्या लैंगिक शोषणाने महिलेला तो रोग जडलेला आहे. तसेच, त्या समस्येचा संबंध महिलांच्या आर्थिक सक्षमतेशी आहे हे जाणून महिला बचत गटांचा उपक्रम सुरू झाला.\n“बचतगटांच्या माध्यमातून ग्रामीण महिलांची हिंमत आणि किंमत वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे” असे डॉ. संजीवनी यांचे मत आहे. प्रत्येक बचत गटाची वेगळी गटप्रमुख, गावातील सर्व गटांची काळजी घेणारी ‘सगुणा’, दहा गावांतील बचतगटांची काळजी वाहणारी ‘संघटिका’, त्यांची काळजी घेणारी ‘प्रमुख समन्वयक’ आणि संस्थेच्या कार्यकारिणीमधील ‘बचतगट विभाग प्रमुख’ अशा साखळीतून बचतगटांचे काम चालते. प्रत्येक महिन्याला सगुणा व संघटिका यांच्या बैठका होतात. सहा महिन्यांतून एकदा बचतगट प्रमुखांचे प्रबोधन व प्रशिक्षण मेळावे होतात. वर्षाच्या शेवटच्या सप्ताहात, २५ डिसेंबरला बचतगटांच्या वार्षिक महामेळाव्याचे आयोजन केले जाते. ‘मन’ आणि ‘मनी’ या दोन्हींच्या व्यवहारांचे संवर्धन तेथे होते. रीतसर व्यवसाय प्रशिक्षण घेतलेल्या महिलांना बचतगटातून आणि बॅंकेकडून पुरेसा कर्जपुरवठा उपलब्ध करून दिला जातो.\nकर्ज व्यवसायासाठी वापरले जाते. त्याची परतफेडही सचोटीने वेळेत केली जाते. अनेक महिलांनी त्यातून नवीन उद्योग उभे केले तर काही जणींनी त्यांच्या शेती-पशुपालनाच्या पारंपरिक व्यवसायात भरभराट आणली असल्याचे डॉ. संजीवनी अभिमानाने सांगतात. ‘उत्कर्ष महिला उद्योग’ या नावाने महिलांनी एक निधीही उभारला आहे.\nमहिलांना प्रशिक्षित करण्यासाठी संस्थेने महिला-प्रशिक्षणाचा उपक्रम सुरू केला आहे. कपडे-शिलाई, भरतकाम, लेदर व रेक्झिन पर्स बनवणे, चटपटीत खाद्यपदार्थ व दिवाळीचा फराळ तयार करणे, परसबाग, शेळीपालन, फळप्रक्रिया, इतकेच नव्हे तर संगणक प्रशिक्षण इत्यादींचे प्रशिक्षणवर्ग तेथे सतत चालू असतात. त्या उपक्रमात संस्थेला ‘स्वयंसिद्धा’चे नेहमी सहकार्य मिळत असते.त्याचप्रमाणे सर्व बचतगटांना ‘नाबार्ड’कडून अर्थसहाय्य मिळते. सर्व बचतगटां��ी तयार केलेल्या वस्तूंचे विक्रीकेंद्र सुरू करण्यात आलेले आहे.\n'माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान' विविध शैक्षणिक उपक्रम १९७९ पासून राबवत आहे. त्यामध्ये जिजामाता बालसंस्कार केंद्रामधून ग्रामीण बालकांना व किशोरवयीन मुलामुलींना बाह्यजगताशी परिचित करून देण्‍यात येतो. त्‍यामध्‍ये त्यांचा व्यक्तिमत्त्व विकास होईल याकडे लक्ष दिले जाते. वनस्थळी ग्रामीण विकास केंद्राच्या सहा ते बारा वयोगटातील बालकांसाठी छंद वर्ग चालवले जातात. त्यातून त्यांच्या बुद्धिमत्तेचे विविध पैलू विकसित करण्याचा प्रयत्न असतो. आठ ते चौदा वयोगटातील मुलांसाठी त्यांचे शरीर, मन, घरातील माणसांशी नाते, भविष्यकाळासाठीची तयारी याबद्दल चर्चेच्या माध्यमातून नवी माहिती दिली जाते. मुलांच्या विचारांना चालना देणारे वैज्ञानिक खेळ, स्पर्धा घेतल्या जातात. शैक्षणिक सहली-शिबिरांचे आयोजन केले जाते. मुलांची गणिताशी मैत्री व्हावी म्हणून ‘अॅबॅकस’ या आधुनिक तंत्राचे वर्गही सुरू करण्यात आले आहेत. त्यांच्या कलागुणांच्या विकासासाठी गायन, वादन, नृत्य यांच्या शास्त्रोक्त प्रशिक्षणासाठी तज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन घेतले जाते.\nसंस्थेने १९८३ साली ‘उत्कर्ष बालक मंदिर’ व १९८४ मध्ये ‘उत्कर्ष प्राथमिक विद्यालया’ची स्थापना केली. १९९० पासून ‘वनस्थळी ग्रामीण विकास केंद्रा’च्या समन्वयातून खेडोपाडी अनेक बालवाड्या सुरू केल्या. विद्यार्थ्यांनी आनंदी वृत्तीने शिक्षण घेताना त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण व्हावा. परस्पर सहकार्य, सचोटी, चिकाटी, जिद्द हे त्यांच्यातील गुण वाढीस लागावेत अशा रीतीने शाळेत उपक्रम राबवले जातात. पाठ्यपुस्तकावर आधारित नियमित प्रकल्प मांडणी. स्वयंअध्ययनाची सवय दृढ होण्यासाठी गटपद्धतीने शिक्षण,कृतिपत्रिकांचा मुक्त वापर, इंग्रजी संभाषण कला विकसित करण्यावर भर, प्रत्येक वर्गासाठी स्वतंत्र अवांतर वाचनपेटी, संगणक प्रशिक्षण इत्यादी उपक्रम शाळेत राबवले जातात. ‘ग्राममंगल’, ‘सृजन आनंद’, ‘अक्षरनंदन’ इत्यादी प्रयोगशील शाळांच्या संपर्कात राहून शाळा स्वत:ची उपक्रमशीलता अद्ययावत ठेवते. शिक्षकांसाठी क्षमता विकसनाचे प्रशिक्षण कार्यक्रम राबवले जातात. नियमित पालक सभा घेऊन शिक्षक-पालक यांच्यात संवाद घडवला जातो. त्यामुळे पालकांना त्यांच्या पाल्यांच�� प्रगती समजते तसेच त्यांना शाळेचे वेगवेगळे उपक्रम जाणून घेता येतात.\nसांगोला तालुक्यात धनगर समाज मोठ्या प्रमाणात आहे. एकेकाळी मेंढ्यांच्या लोकरीचे सूत कातण्याचा व सुताची घोंगडी विणण्याचा व्यवसाय तेजीत चालत असे. सध्या त्या कारागिरांची स्थिती हलाखीची आहे. लोकरीशिवाय मेंढीचे मांस आणि खत हा तालुक्यातील प्रमुख कच्चा माल आहे. संस्थेने नाबार्डच्या प्रायोजकत्वातून ‘लोकर उत्पादन विकास’ प्रकल्प उभारला आहे. त्यामध्ये मेंढीपालनापासून लोकरीच्या विविध वस्तू निर्मितीच्या प्रत्येक टप्प्याशी निगडित असणा-या लोकसमुहांचा विचार केला असून त्यांचा व्यवसाय विकसित करण्याचा त्यात प्रयत्न आहे. प्रकल्पातील नाबार्डच्या सहभागामुळे राज्यशासनाच्या महसूल, पशुधन विकास, कृषी, जिल्हा उद्योग केंद्र कुरण विकास, हस्तकला, यांसारख्या संबंधित खात्यांचे आणि शेळीमेंढी विकास महामंडळाचे व जिल्ह्यातील बॅकांचे सहकार्य या प्रकल्पास लाभले आहे.\nया प्रकल्पातून मेंढपाळ, सूतकताई करणारे, जेन बनवणारे व घोंगडी विणणारे अशा चार स्तरांवरील जवळपास अडीचशे कुटुंबांचे आर्थिक उत्पन्न दुप्पट करण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे. त्यासाठी या घटकांचे बचतगट बनवून त्यांना बॅंकेकडून वित्तपुरवठा करण्याचे प्रयत्‍न आहेत. व्यसनी पतीकडून मारहाण, सासरी हुंड्यासाठीचा छळ, पतीपत्‍नींमधील बेबनाव, गुंडांकडून फसवणूक-छेडछाड, विधवा-परित्यक्तांचा गैरफायदा अशा अनेक प्रकारांनी महिलांवर अन्याय-अत्याचार होत असतात. त्या अपप्रवृत्तींच्या विरुध्द संघर्ष करण्यासाठी ‘महिला अन्याय निवारण समिती’ आणि ‘भारतीय स्त्री-शक्ती’च्या समन्वयाने ‘मैत्रीण कुटुंब सल्ला व मार्गदर्शन केंद्र’ संस्थेने सुरू केले आहे. एका बाजूला महिलांना अन्यायाविरुध्द संघर्ष करण्याचे बळ द्यायचे तर दुस-या बाजूने समाजप्रबोधनाचे कार्यक्रम राबवायचे या प्रकारे महिला संघर्षाचे काम चालते. डॉ. संजीवनी स्वानुभवावरून सांगतात, “महिलांकडे उपजत शहाणपण असते. त्याचा कुटुंबाच्या स्वास्थ्यासाठी व समाजाच्या विकासासाठी वापर करता आला पाहिजे, आमचे असे निरीक्षण आहे की पुरुषांच्या अहंला छोट्या-छोट्या गोष्टींमधून धक्का पोचतो. पुरुषी वृत्तीला समजुतीने पायबंद घालण्याचा आमचा प्रयत्न असतो.”\nशाळेत असताना ‘भूमिकन्या सीता’ या न���टकात सीतेची भूमिका करणा-या संजीवनी यांनी कॉलेजमध्ये वादस्पर्धाही गाजवल्या. ‘मेडिकल’ला ‘सर्जरी’त प्राविण्य मिळवले. विवाहानंतर ‘दुष्काळी सांगोल्यात’ स्थिरावताना भोवतालच्या ग्रामीण महिलांच्या समस्यांचे समजुतदारीने निरीक्षण केले. त्यातून तिथल्याच महिलांच्या मदतीने सामाजिक काम उभे केले.\nविजय व वीणा देव (गो.नी.दांडेकरांच्या कन्या) दांपत्य या ‘नीरा-गोपाल’पुरस्कार देतात. डॉ. संजीवनी केळकर यांना हा पुरस्कार गतवर्षी मिळाला.\nकेळकर हॉस्पिटल, सांगोला, जि. सोलापूर, ४१३ ३०७\nबी. आर. भोंगजवळ, १४९६, शुक्रवार पेठ,\nनेहरू चौक, 'प्रकाश मसाले'जवळ, पुणे - ४११ ०२२\n‘स्‍वयंसिद्ध’– महिलांनी आर्थिकदृष्‍ट्या स्‍वालंबी बनावे या उद्देशाने कोल्‍हापूरात सुरू करण्‍यात आलेली ही संस्‍था. कांचन परूळेकर या संस्‍थेच्‍या संस्‍थापक सदस्य असून ‘माता-बालक उत्‍कर्ष प्रतिष्‍ठानच्‍या’ सल्‍लागार आहेत.\nकृतिपत्रिका– शाळेतील अभ्‍यासक्रम हा पाठ्यपुस्‍तकांवर आधारित असतो. ‘उत्कर्ष प्राथमिक विद्यालया’त पाठातील गाभाघटकावर लक्ष केंद्रीत केले जाते. उदाहरणार्थ, एका मुलाला संशयास्‍पद वस्‍तू आढळली. त्‍याने पोलिसांना पाचारण केले आणि ती वस्‍तू बॉम्‍ब असल्‍याचे निष्‍पन्‍न झाली. यानंतर या पाठावर आधारित बॉम्‍ब कुठे ठेवला होता, वस्‍तू पाहिल्‍यानंतर मुलाने काय केले असे प्रश्‍न तयार करण्‍याऐवजी मुलांचे प्रसंगावधान, कुतूहल, धीटपणा कसा महत्‍त्‍वाचा आहे हे मुलांना समजू शकेल अशा कृतिपत्रिका तयार केल्‍या जातात.\nजेन– मेंढीच्‍या लोकरीवर दाब देऊन त्‍याचे कारपेट तयार केले जाते. त्‍यास ‘जेन’ असे म्‍हणतात. घरात जमिनीवर, पलंगावर अंथरण्‍यासाठी, तसेच झोपताना अंथरूण म्‍हणन याचा वापर केला जातो.\nनीरा-गोपाल’ पुरस्कार- गो. नी दांडेकरांच्‍या पत्‍नी नीरा यांच्‍या स्‍मरणार्थ सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणा-या व्‍यक्‍तींकरीता ‘नीरा-गोपाल’ पुरस्कार दिला जातो. हा पुरस्‍कार गो.नी.दां.नी स्‍वतः सुरू केला होता. डॉ. संजीवनी केळकर यांना हा पुरस्कार गतवर्षी मिळाला. सध्‍या या पुरस्‍कारांच्‍या वितरणाची पूर्ण जबाबदारी विजय व वीणा देव दांपत्य (गो.नी.दांडेकरांच्या कन्या) यांच्‍याकडे आहे.\nदुष्काळाची ओढ सुकाळ आणण्यासाठी\nसंदर्भ: दुष्काळ, वैद्यकीय, सांगोला तालुका, सांगोला शहर, ग्रामविका���, स्त्री सक्षमीकरण, डॉ. संजीवनी केळकर\nअसे चित्रपट, अशा आठवणी\nसुधीर गाडगीळ - पुण्यभूषण\nसंदर्भ: सुधीर गाडगीळ, मुलाखतकार, सूत्रसंचालक, पुण्‍यभूषण, निवेदक\nसंदर्भ: प्रेक्षणीय स्‍थळे, हरवलेली मुंबई\nमाता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान\nसंदर्भ: डॉ. संजीवनी केळकर, सांगोला तालुका, सांगोला शहर, स्त्री सक्षमीकरण\nशहीद अशोक कामटे सामाजिक संघटना\nसंदर्भ: सांगोला तालुका, सांगोला शहर, अशोक कामटे\nसांगोल्याचा गुरांचा आणि कातडीचा आठवडा बाजार\nसंदर्भ: जनावरांचा बाजार, सांगोला शहर, सांगोला तालुका\nसंदर्भ: वाद्य, वाजप, सुंद्री, सांगोला शहर, सांगोला तालुका, वादन\nजनकल्याण समिती - आपत्ती विमोचनासाठी सदा सिद्ध\nसंदर्भ: ग्रामविकास, जलसंवर्धन, जल-व्यवस्थापन, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, दुष्काळ\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/nandurbar-approval-of-medical-college/", "date_download": "2019-06-20T16:15:29Z", "digest": "sha1:2LQGZZOGDKTOKN4MX6KZLXMEREQMOB6Y", "length": 16659, "nlines": 237, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "नंदुरबारात वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nसोन्याच्या भावानं गाठला उच्चांक\nभैय्या, पक्कं ठरलं ना..\n‘ती’ रेपकार अखेर पोलिसांच्या ताब्यात\nतडीपारीनंतर नगरात फिरणारा टिंग्या गजाआड\nमहासभेत चर्चेविना कोट्यवधींची विकासकामे मंजुर\nनाशिकची गुन्हेगारी संपता संपेना; अब्रू वाचविण्यासाठी ‘तिने’ मारली धावत्या रिक्षातून उडी\nविधानसभा निवडणुकीचे चोख नियोजन करा : विभागीय आयुक्त माने\nकंत्राटदार बदलला तरी कर्मचार्‍यांना कायम ठेवा\nआकाशवाणी चौकात अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर पोलिसांनी पकडले\nशेतीपंपाचा वीजपुरवठा खंडित न करण्याचा महावितरणचा निर्णय\nगावठी कट्ट्यातून गोळी झाडल्याचा पोलिसांना संशय\n…अखेर ग.स.तील बेनामी ठेवीप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा\nना.जयकुमार रावल यांच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन\nवादळग्रस्तांसाठी आ.कुणाल पाटील विधानसभेत आक्रमक\n46 विभागांच्या 482 सेवा ऑनलाईन- जिल्हाधिकारी राहुल रेखावार\nसाक्रीत तीव्र पाणीटंचाई; उपाययोजना करा\nतळोद्यानजिक अहमदाबाद-शिरपूर बसवर दगडफेक\nकोळदा-खेतिया रस्त्याचे काम संथगतीने\nनवापुरात वेळेवर पाणीपुरवठा होत नसल्याने भाजपातर्फे मुख्याधिकार्‍यांना घेराव\nजिल्ह्यात विविध कार्यक्रमांनी तसेच गुलाबपुष्प देवून नवागतांचे स्वागत\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nमहासभेत चर्चेविना कोट्यवधींची विकासकामे मंजुर\nनंदुरबारात वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी\nनंदुरबारात वैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी\n येथील जिल्हा रुग्णालयात 100 विद्यार्थी क्षमतेच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच 500 खाटांच्या रुग्णालयालाही आज मंत्रीमंडळाने मंजूरी दिली आहे.\nनंदुरबार येथे 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व 500 खाटांचे संलग्न रुग्णालय निर्माण करण्याबाबतचे आदेश आज निर्गमित करण्यात आले आहेत. नियोजित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रत्यक्षात सुरू होण्यापूर्वी भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या निकषांची पूर्तता करण्याच्या दृष्टीने नंदुरबार येथील आरोग्य सेवा संचालनालयाच्या अधिपत्याखालील जिल्हा सामान्य रुग्णालय हे नंदुरबार वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाकडे हस्तांतरीत करण्याचे संचालक,\nवैद्यकीय शिक्षण व संशोधन यांनी प्रस्तावित केले आहे. त्यानुसार नंदुरबार येथील जिल्हा सामान्य रुग्णालय संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई यांच्याकडे हस्तांतरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. यासंदर्भात शासनाने निर्णय घेतला आहे. नंदुरबार येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची विद्यार्थी प्रवेश क्षमता 100 निश्चित करण्यात आली असून,\nया संदर्भात भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या निकषांची पूर्तता करण्याकरिता या शासन निर्णयासमवेतच्या परिशिष्टामध्ये दर्शविलेल्या कार्यपध्दतीनुसार व अटी शर्तीनुसार, आरोग्य सेवा संचालनालयाच्या अधिपत्याखालील जिल्हा सामान्य रुग्णालय नंदुरबार हे नियोजित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नंदुरबार यांच्याकडे हस्तांतरित करण्यात आले आहे.\nसोशल प्रोफाईल्सवर दबंग सेल्फी ठेवणे पोलिसांना पडणार महागात\nपीओएस मशिनद्वारे अन्नधान्य वितरीत न करणे भोवले, 77 स्वस्त धान्य दुकानदारांवर कार्यवाही\nजळगाव ई पेपर (दि 20 जून 2019)\nधुळे ई पेपर (दि 20 ��ून 2019)\nनंदुरबार ई पेपर (दि 20 जून 2019)\nभविष्यवेध पुरवणी (दि 20 जून 2019)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nजात प्रमाणपत्र अवैध : नवापूरच्या दोन नगरसेवकांची पदावर टांगती तलवार.\nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, नंदुरबार, मुख्य बातम्या, राजकीय\nशहीद जवान कपिल गुंड यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार\nआवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nअभिनेत्री फ्रिडा पिंटो अडकणार लग्नबेडीत\nआवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, हिट-चाट\nसुनील अरोरा भारताचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त\nआवर्जून वाचाच, देश विदेश, मुख्य बातम्या\nकोकणात मान्सून दाखल; हवामान खात्याकडून अधिकृत माहिती\nचार वर्षांत राज्यात 12 हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nबोदवड औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षकाचा महिला कर्मचार्‍यावर चाकू हल्ला\nmaharashtra, जळगाव, मुख्य बातम्या\nमहासभेत चर्चेविना कोट्यवधींची विकासकामे मंजुर\nसोन्याच्या भावानं गाठला उच्चांक\nभैय्या, पक्कं ठरलं ना..\n‘ती’ रेपकार अखेर पोलिसांच्या ताब्यात\nतडीपारीनंतर नगरात फिरणारा टिंग्या गजाआड\nजळगाव ई पेपर (दि 20 जून 2019)\nधुळे ई पेपर (दि 20 जून 2019)\nनंदुरबार ई पेपर (दि 20 जून 2019)\nभविष्यवेध पुरवणी (दि 20 जून 2019)\nपीओएस मशिनद्वारे अन्नधान्य वितरीत न करणे भोवले, 77 स्वस्त धान्य दुकानदारांवर कार्यवाही\nमहासभेत चर्चेविना कोट्यवधींची विकासकामे मंजुर\nसोन्याच्या भावानं गाठला उच्चांक\nभैय्या, पक्कं ठरलं ना..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/node/44610", "date_download": "2019-06-20T15:50:00Z", "digest": "sha1:RJKUIYP3ZLPRKDASHGVHNYLY3SXOFD2U", "length": 9962, "nlines": 154, "source_domain": "misalpav.com", "title": "फ्लॅट विकणे बाबत | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nअश्विनी मेमाणे in काथ्याकूट\nआमचा एक फ्लॅट आहे जो आम्ही बिल्डर कडून घेतला होता. या फ्लॅटवर SBI बँकेचे लोन आहे.\nज्या व्यक्तीस आम्ही फ्लॅट विकतोय तो विजया बँकेचे लोन करणार आहे. त्यांच्या बँकेच्या डिमांड प्रमाणे आम्ही sale to agreement केले आहे. जेणे करून ते लोन करून देतील. त्या व्यक्तीचे own contribution आम्हाला मिळाले आहे. विजया बँक आता आमच्याकडे बिल्डर कडून फ्लॅट घेताना ज्या receipt मिळाल्या त्याचे ओरिजिनल मागत आहे. झेरोक्स आधीच दिलेली आहे. तर त्या ओरिजिनल receipt खरंच गरजेची आहे का आम्ही SBI लोन केले तर तेव्हा त्यांनी त्या मागितल्या नाहीत. SBI लोन असूनही विजया बँक ने भरपूर वेगवेगळे documents मागितले. आपल्या मधली जाणकार मंडळी सांगू शकतील का कि आम्ही paymnet केलेल्या recipt लोनसाठी गरजेच्या आहेत काय\nदुर्दैवाने भारत देशात सर्व बँका साठी सारखी प्रणाली नाही सबब असं बी आय व विजया बँक यांची तुलना करण्यात मतलब नाही \nत्या ओरिजिनल receipt खरंच\nत्या ओरिजिनल receipt खरंच गरजेची आहे का\nप्रत्यक्ष बँकेचा वेगळा क्रिटेरिया आहे\nहो मूळ पावत्या बंधनकारक आहे\nहो मूळ पावत्या बंधनकारक आहे तुमच्या वेळी कदाचित तुमच्या बिल्डरने पूर्ण फाईल आधीच अप्रूव करून घेतली असेल आणि बँकेला direct (परस्पर) दिल्या असतील, माझ्या flat च्या वेळी असेच केले होते.\nदर बँकेचे नियम वेगवेगळे असू\nदर बँकेचे नियम वेगवेगळे असू शकतात. परंतू, लोन ट्रान्सफरसाठी अनेक बँकाची (पहिल्या बँकेने कर्जप्रक्रिया पुरी केलेली असल्यामुळे) तुलनेने फार सोपी प्रक्रिया असते. तुम्ही इतर दोन-तीन बँकांकडॅ चौकशी करावी हे उत्तम.\nहाडेफाका ( HDFC ) बँके कडून\nहाडेफाका ( HDFC ) बँके कडून ऋण घेताना त्यांनी मूळ पावत्या घेतल्या होत्या.\nऋण परत केले तेंव्हा त्या पावत्या स कत सर्व कागदपत्रे सुस्थित एका पाकिटात बंद करून दिली होती.\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 10 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://punerispeaks.com/category/videos/page/2/", "date_download": "2019-06-20T15:43:44Z", "digest": "sha1:LKRE6IDBTQ6TGRY52CFNAURDWATPFPSR", "length": 7645, "nlines": 112, "source_domain": "punerispeaks.com", "title": "Videos Archives - Page 2 of 2 - Puneri Speaks", "raw_content": "\nजॉब लागल्यापासून पुढील जीवन गाण्यांमध्ये .. नक्की पहा हा व्हिडीओ..\nदोन डॉक्टरांच्या भांडणात गेला निष्पाप चिमुरड्याचा जीव\nआपण लहानपणापासून ऐकतच आलोय की डॉक्टर म्हणजे देवाचे दुसरे रूप, पण या डॉक्टरांनी आपल्या भांडणात ते सर्व गमावून बसलेत. जोधपूरच्या … Read More “दोन डॉक्टरांच्या भांडणात गेला निष्पाप चिमुरड्याचा जीव”\nसंजूबाबा च्या भूमी चित्रपटाचा ट्रेलर झाला रिलीज…\nअभिनेता संजय दत्त जेल मधील शिक्षा संपवून आल्यानंतर त्याचा पहिला चित्रपट आता रिलीज होणार आहे. भूमी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज … Read More “संजूबाबा च्या भूमी चित्रपटाचा ट्रेलर झाला रिलीज…”\nदेश सोडेन, पण वंदे मातरम् म्हणणार नाही, अबू आझमींचं वादग्रस्त विधान\nमुंबई : देश सोडेन, पण वंदे मातरम् म्हणणार नाही, अबू आझमींचं वादग्रस्त विधान.. VIDEO : मुंबई : देश … Read More “देश सोडेन, पण वंदे मातरम् म्हणणार नाही, अबू आझमींचं वादग्रस्त विधान”\nDipraj Jadhav Edits: एका मराठी तरुणाच्या हास्यकल्लोळ माजवणारे Mashup चित्रफिती\nदीपराज जाधव Dipraj Jadhav Edits सध्या All India Backchod मध्ये Video Editor म्हणून काम करतो. त्याच्या कलेतून त्याने hollywood चित्रपट आणि … Read More “Dipraj Jadhav Edits: एका मराठी तरुणाच्या हास्यकल्लोळ माजवणारे Mashup चित्रफिती”\n“Thor: Ragnarok” चित्रपटाचा ट्रेलर रिलीज\n“Thor: Ragnarok” या चित्रपटाचा नुकताच ट्रेलर रिलीज झाला आहे. Thor सिरीजमध्ये हा ३ रा पार्ट आहे. उत्सुकतेची बाब म्हणजे यामध्ये … Read More ““Thor: Ragnarok” चित्रपटाचा ट्रेलर रिलीज”\nअलंक्रीता श्रीवास्तव दिग्दर्शित Lipstick Under My Burkha अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून विविध स्तरातून त्याची स्तुती होताना दिसत आहे. #LipstickUnderMyBurkha … Read More “Lispstick Under My Burkha अखेर प्रदर्शित”\nमराठा बटालियन गणेश उत्सवाची तयारी करत असलेला व्हिडीओ वायरल ..\nमराठा बटालियन गणेश उत्सवाची तयारी करत असलेला व्हिडीओ नुकताच वायरल झाला आहे. निगेटिव्ह तापमानामध्ये हे जवान सीमेवर मातृभूमीची रक्षा करत … Read More “मराठा बटालियन गणेश उत्सवाची तयारी करत असलेला व्हिडीओ वायरल ..”\nअशोक मामांच्या शेंटिमेंटल सिनेमाचा ट्रेलर झाला रिलीज …\nअशोक मामा उर्फ अशोक सराफ यांच्या नवीन आणि दमदार “शेंटिमेंटल” सिनेमाचा ट्रेलर आज रिलीज झाला आहे. दिग्दर्शक समिर पाटील यांचा … Read More “अशोक मामांच्या शेंटिमेंटल सिनेमाचा ट्रेलर झाला ���िलीज …”\nकबड्डी मध्ये पुणेरी पलटण च नवीन मस्त गाणे झाले प्रदर्शित …\nप्रो कबड्डी चा पाचवा सीजन शुक्रवार २८ जुलै पासून चालू होत आहे. यामध्ये १२ टीम खेळणार असून करोडो रुपयांची उलाढाल … Read More “कबड्डी मध्ये पुणेरी पलटण च नवीन मस्त गाणे झाले प्रदर्शित …”\nशिवाजी महाराज घोषणा: शिवाजी महाराज गारद अर्थ काय\nएसपीज बिर्याणी हाऊस च्या जेवणात आढळली अळी, मालकाचा उद्धटपणा | VIDEO\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून तीन दिवस पुणे दौऱ्यावर\nरातोरात प्रसिद्ध झालेल्या खेळणी विक्रेत्यांला अटक\n मुंबईतील इडलीवाला चटणी बनवण्यासाठी संडासचे पाणी वापरताना सापडला | VIDEO\nराज्यात वळवाचा पाऊस पडण्याची शक्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/50029", "date_download": "2019-06-20T15:37:22Z", "digest": "sha1:Y2PYSRQHNEZALGDW3JPE7R57545GGQ2Q", "length": 7916, "nlines": 101, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "आरंभ: एप्रिल - मे २०१८ | थरारक अनुभव: अकस्मात...!!| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nदि. ७ मे. १९८०.\nआम्ही तिघेजण. दुपारची वेळ.\nराजदूत गाडीवरून मालेगांव- चाळीसगांव मार्गावर प्रवास करत होतो.\nगप्पा मारत हळू हळू जात होतो.\nदरेगांव फाटा आला. तेथे आम्ही चहा-फराळ केला.\nएकजण म्हणाला- \"आता उतरते ऊन आहे. त्यापेक्षा आपण ५ वाजता निघू.\"\nगप्पा मारत आम्ही वेळ काढत होतो. गिरणा डॅमवर मित्राच्या मित्राकडे जेवायला जायचे होते.\nमालेगांव ते दरेगांव फाटा मी मध्ये बसलो होतो. मागे माझा मित्र बसला होता. पुढे मित्राचा मित्र गाडी चालवत होता.\nदरेगांव फाट्यावर आमचा बसण्याचा क्रम बदलला. मी मागे बसलो. माझा मित्र मध्ये बसला आणि मित्राचा मित्र गाडी चालवत होता....\nसाधारणत: ८-१० किलोमीटर आम्ही गेलो असू तोच माझ्या मित्राच्या अंगावर ३-४ फूट लांबीचा नाग पडला.\nवर पाहतो तर घार घिरट्या घालत होती. तिच्या पायातून तो निसटून मित्राच्या अंगावर पडला व क्षणात मित्राच्या हाताचा चावा घेतला.\nकारण साप चवताळलेला होता.\nआम्ही गाडी थांबवली. गाडीखालीच सापाला मारले. तो नाग जहरी होता, विषारी होता.\nआम्ही मित्राला घेवून परत मालेगांवला गेलो. मित्र पार घाबरून गेला होता. त्याला धीर देत देत आम्ही दवाखान्यात पोचलो.\nआम्ही घडलेली हकीकत डॉक्टरांना सांगितली.\nनाग चावलेला हात दाखवला. त्यावर सूज आली होती.\nमित्राची शुद्ध हरपत चालली होती.\n\"डॉक्टर, तुम्ही लवकर इलाज करा\"\nडॉक्टरांनी सलाईन��ध्ये अ‍ॅण्टीव्हेनमलर टाकली.\nसलाईनची अर्धी बाटली संपली असेल नसेल तोच मित्राला रक्ताची उलटी झाली.\nआम्ही हतबल झालो. थोड्यावेळाने आचके देत मित्र देवाघरी गेला.\nआमच्या दु:खाला पारावार राहिला नाही.\nकित्येक दिवस मी सुन्न मनस्थितीत होतो....\nमालेगांव ते दरेगांव फाटा मी मध्ये बसलो होतो. मागे माझा मित्र बसला होता. पुढे मित्राचा मित्र गाडी चालवत होता.\nनंतर आम्ही क्रम बदलला. मित्राचे मरण विधीलिखित होते म्हणून क्रम कदाचित बदलला गेला....\nमध्ये मी असतो तर...\nआजही ते आठवून शहारे येतात.\nअघटित घटना- वरून साप पडणे...\nकाळ कोणत्या रुपात येईल हे सांगता येत नाही....\nहा प्रसंग मला आजही तसाच आठवतो आणि जन्मभर आठवत राहील....\nआरंभ: एप्रिल - मे २०१८\nवर्ष १, अंक ४\nउन्हाळ्याच्या सुट्टीत कोठे जाण्यास आवडेल\nहॅलोऽ मी मोनी बोलतेय...\nदेवघर - मला स्फूर्ती देणारा पवित्र कोपरा\nचांदण्या रात्रीत चंद्राच्या उजेडातील वाटचाल....\nगेले ते दिवस, राहिल्या त्या फक्त आठवणी\nमाध्यमांतर सीरिज भाग ३\nअर्थक्षेत्र भाग ४ - डी मॅट अकाऊंट\nसिद्धेश देवधर यांची व्यंगचित्रे १\nसिद्धेश देवधर यांची व्यंगचित्रे २\nशेंगदाणे-मिरचीचा तव्यावरचा चवदार ठेचा\nबडबडगीत : अंग घुसळे घुसळे....\nबडबडगीत : अजून झोका पारंबीला......\nबडबडगीत : गावाकडचे हरीण...\nबडबडगीत : जादूचे स्वप्न........\nबडबडगीत : जादूच्या गोष्टी.....\nचित्रकविता - इवलासा जीव\nचित्रकविता - झपझप पडती..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://nanded.gov.in/mr/notice_category/%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2019-06-20T16:11:42Z", "digest": "sha1:OK6EAMPJPQKIY4UDCS643FCLGNYNHIN7", "length": 4801, "nlines": 108, "source_domain": "nanded.gov.in", "title": "भरती | संस्कृत कवींचा जिल्हा | India", "raw_content": "\nनांदेड जिल्हा District Nanded\nएसटीडी आणि पिन कोड\nमहसुल / दंडाधिकार विभाग\nस्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक निवडणुक\nश्री सचखंड गुरुद्वारा बोर्ड निवडणुक -2018\nग्रामरक्षक दल माहिती पुस्तिका\nनिवास (हॉटेल / रिसॉर्ट / धर्मशाळा)\nकापुस पिकावरील बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसानीचा अहवाल\nछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ लाभार्थ्यांची यादी जि. नांदेड\nप्रकाशन तारीख प्रारंभ तारीख शेवटची तारीख\nजिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक या पदाची निवड यादी\nजिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक या पदाची निवड यादी,जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, नांदेड\nसंकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क जिल्हा प्रशासनाकडे आहेत\n© जिल्हा प्रशासन,नांदेड , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jun 19, 2019", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/nashik-rural-police-vighnaharta-bakshis-yojna-breaking-news/", "date_download": "2019-06-20T16:14:30Z", "digest": "sha1:H4WHYTZD5GK6JHP4BNYUDIYUVBZBPRON", "length": 19599, "nlines": 246, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "विघ्नहर्ता बक्षीस योजनेअंतर्गत गणेश मंडळांचा सत्कार | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nस्वीकृतची झंझट नको रे बाबा..\nमानधन नको, वेतन हवे\nदिल्लीगेट रेप प्रकरण; रेपसाठी त्याने वापरली मित्राची कार\nबल्लाळांच्या बदलीत महापौरांचा हात\nVideo : साडेतेरा लाखाचे विदेशी मद्य जप्त; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई\nपाथर्डी फाटा परिसरात वृद्ध महिलेची सोनसाखळी लांबविली\nमुथूट फायनान्स गोळीबार प्रकरणी उत्तर प्रदेशातून दोन संशयित ताब्यात\nनाशिक : वयवर्ष ५८; वर्तमानपत्रापासून ‘त्या’ बनवतात शोभेच्या वस्तू, फुलदाणी आणि बाहुल्या\nबोदवड औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षकाचा महिला कर्मचार्‍यावर चाकू हल्ला\nअपघातावर उपाय : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात येणार्‍यांना आजपासून हेल्मेट सक्ती\nरोज पाच वीज जोडण्या खंडित करण्याचे फर्मान\nपालकमंत्री संकटमोचन, पण जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था धोक्यातच\nवादळातील नुकसानग्रस्तांच्या वेदना अधिवेशनात मांडणार\nआरोग्य, सौंदर्य व समृद्धीसाठी स्वच्छता आवश्यक\nनऊ महिन्यापासून कांद्यांचे पैसे न मिळाल्याने संतप्त शेतकर्‍यांनी पिंपळनेर बाजार समितीला ठोकले कुलूप\nजलसंवर्धनासाठी ग्रामसभा घ्या- जिल्हाधिकारी राहुल रेखावार\nजिल्ह्यात विविध कार्यक्रमांनी तसेच गुलाबपुष्प देवून नवागतांचे स्वागत\nसार्वजनिक शांततेचा भंग सात महिलांविरुद्ध गुन्हा\nनवापूर पालिका कर्मचार्‍यांच्या आंदोलनानंतर आरोपींना अटक\nशिवसेनेतर्फे शेतकरी पिक विमा मदत केंद्राचे उद्घाटन\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nस्वीकृतची झंझट नको रे बाबा..\nविघ्नहर्ता बक्षीस योजनेअंतर्गत गणेश मंडळांचा सत्कार\nBreaking News नाशिक फोटोगॅलरी मुख्य बातम्या\nविघ्नहर्ता बक्षीस योजनेअंतर्गत गणेश मं��ळांचा सत्कार\nनाशिक | सण उत्सव काळात कायदा आणि सुव्यवस्थेला धक्का पोहोचू नये यासाठी नाशिकचे पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्या संकल्पनेतून विघ्नहर्ता बक्षीस योजना राबविण्यात आली होती. या योजनेत समितीने दिलेल्या अहवालानंतर जिल्हास्तर, उपविभागस्तर तसेच पोलीस स्टेशन स्तर अशा तीन स्तरावर प्रत्येकी पाच गणेश मंडळांची निवड करण्यात आली होती. त्यानुसार मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार लासलगाव येथे नुकताच पार पडला.\nपरीक्षण समितीच्या कार्यक्षेत्रातील गणेश मंडळाची समिती सदस्य हे प्रत्यक्ष पाहणी करून गणेश मंडळांकडून कशा प्रकारे गणेशोत्सव साजरा करण्यात येतो, गणेशोत्सवा दरम्यान उभारण्यात आलेले देखावे हे समाज उपयोगी संदेश देतात काय व पर्यावरण संरक्षण कायदा व इतर प्रचलित कायदयांचे उल्लंघन होऊ नये म्हणुन कोणत्या उपाय योजना केल्या व पर्यावरण संरक्षण कायदा व इतर प्रचलित कायदयांचे उल्लंघन होऊ नये म्हणुन कोणत्या उपाय योजना केल्या गणेशोत्सव साजरा करतांना सामाजिक बांधिलकी जोपसली आहे का गणेशोत्सव साजरा करतांना सामाजिक बांधिलकी जोपसली आहे का अशा दहा मुंदयावर गुण देण्यात आले होते.\nपोलीस स्टेशन स्तर, उपविभागस्तर व जिल्हास्तर प्रत्येकी प्रथम, द्वितीय, तृतीय व दोन उत्‍तेजनार्थ असे पाच\nमंडळाची निवड करण्यात आली होती. त्यांतर्गत १५ डिसेंबर २०१८ रोजी लासलगाव येथील शिवकमल मंगल कार्यालय येथे लासलगाव पोलीस स्टेशन, निफाड पोलीस स्टेशन, सायखेडा पोलीस स्टेशन तसेच निफाड उप विभागातील निवड करण्यात आलेले प्रत्येकी पाच गणेश मंडळातील पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.\nयावेळी पोलीस अधीक्षक संजय दराडे, प्रमुख अतिथी म्हणुन उपविभागीय अधिकारी माधव पडीले, निफाडचे पोलीस निरीक्षक विष्णु आव्हाड, सायखेड्याचे पोलीस निरीक्षक अंबादास मोरे, ज्ञानेश्‍वर जगताप, जि.प. सदस्य, प्रकाश पाटील, राजु चाफेकर व विजेते गणेश मंडळाचे पदाधिकारी यांच्यासह नागरिक उपस्थित होते.\nयावेळी संजय दराडे यांनी समाजातील लोकांनी सामाजिक बांधिलकी जोपासावी, कायदा व नियमांचे पालन करून गणेशाोत्सव शांततेत व आंनदात साजरा करावा या उददेशाने विघ्नहर्ता बक्षीस योजना सुरू केल्याचे नमुद करून यापुढेही अशाच प्रकारे शांततेने व एकोप्याने सर्व धर्मीयांचे सण उत्सव साजरे करणे बाबत आवाहन केले.\nया गणेशमंडळांचा झाला सत्कार\nसमृद्धीच्या गौण खनिजांच्या रॉयल्टी माफीमुळे ३५० कोटीच्या महसुलावर पाणी\nदेशातील शेती व्यवसाय मोठ्या संकटात : रघुराम राजन\nचार वर्षांत राज्यात 12 हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nVideo : साडेतेरा लाखाचे विदेशी मद्य जप्त; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई\nपाथर्डी फाटा परिसरात वृद्ध महिलेची सोनसाखळी लांबविली\nVideo : ‘रेनॉ’ कंपनीच्या ‘ट्रायबर’चे थाटात अनावरण; काय आहेत फीचर्स जाणून घ्या\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nमनपा निवडणुक : पहिला महिला उमेदवारी अर्ज दाखल\nआवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\n‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित\nआवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, हिट-चाट\nसमांतर रस्ता कृती समितीच्या साखळी उपोषणास 1752 जळगावकरांनी दर्शविला पाठिंबा\nmaharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव\nटी-२० महिला विश्वचषकः भारताचे आव्हान संपुष्टात\nआवर्जून वाचाच, क्रीडा, मुख्य बातम्या\nचार वर्षांत राज्यात 12 हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nबोदवड औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षकाचा महिला कर्मचार्‍यावर चाकू हल्ला\nmaharashtra, जळगाव, मुख्य बातम्या\nनाराज एकनाथ खडसेंचा सरकारला घरचा आहेर\nनेवासा : गवतातून विषबाधा; आतापर्यंत ४६ शेळ्या-मेंढ्यांचा मृत्यू\nस्वीकृतची झंझट नको रे बाबा..\nमानधन नको, वेतन हवे\nचार वर्षांत राज्यात 12 हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nदिल्लीगेट रेप प्रकरण; रेपसाठी त्याने वापरली मित्राची कार\nVideo : साडेतेरा लाखाचे विदेशी मद्य जप्त; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई\nचार वर्षांत राज्यात 12 हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nVideo : साडेतेरा लाखाचे विदेशी मद्य जप्त; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई\nपाथर्डी फाटा परिसरात वृद्ध महिलेची सोनसाखळी लांबविली\nVideo : ‘रेनॉ’ कंपनीच्या ‘ट्रायबर’चे थाटात अनावरण; काय आहेत फीचर्स जाणून घ्या\nदेशातील शेती व्यवसाय मोठ्या संकटात : रघुराम राजन\nस्वीकृतची झंझट नको रे बाबा..\nमानधन नको, वेतन हवे\nचार वर्षांत राज्यात 12 हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/attorney-general-yanche-sattarudh-paksh-dharjine-yuktivad", "date_download": "2019-06-20T16:08:51Z", "digest": "sha1:XXVX4TV57DWGMKHO3ROOOECWM4ONTIKP", "length": 11155, "nlines": 77, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "अटर्नी जनरल यांचे सत्तारूढ पक्षधार्जिणे युक्तिवाद - द वायर मराठी", "raw_content": "\nअटर्नी जनरल यांचे सत्तारूढ पक्षधार्जिणे युक्तिवाद\nअसोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रीफॉर्म्स (एडीआर) या एनजीओने सर्वोच्च न्यायालयामध्ये सरकारच्या राजकीय निधीपुरवठ्यासाठी निवडणूक बंधपत्रांच्या योजनेला आव्हान देणारी जनहितयाचिका दाखल केली होती. मुख्य न्यायाधीश रंजन गोगोईंच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर या याचिकेची सुनावणी चालू होती.\nराजकीय निधीपुरवठ्यासाठी निवडणूक बंधपत्र योजनेच्या वैधतेला असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रीफॉर्म्स (एडीआर) ‘एनजीओ’ने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या प्रश्नाबाबत निवडणूक बंधपत्रे जारी करण्यावर स्थगिती आणणे किंवा मतदान प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी देणगीदारांची नावे जाहीर करणे, अशा प्रकारच्या अंतरिम उपायाची मागणी केली आहे.\nकेंद्रसरकारची बाजू मांडणारे अटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल (एजी) यांनी या निवडणूक बंधपत्रांच्या मागचा उद्देश निवडणुकांमधील काळ्या पैशाचा वापर बंद करणे, हा असल्याचे सांगून या योजनेचे समर्थन केले. “राजकीय पक्षांना पैसा कुठून येतो याची चिंता मतदारांनी करण्याची गरज नाही.” अशा प्रकारचा युक्तिवाद करून ते पुढे म्हणाले. “निवडणूक बंधपत्र योजना म्हणजे सरकारचा धोरणात्मक निर्णय आहे आणि कोणत्याही सरकारला धोरणात्मक निर्णय घेण्याकरिता दोषी ठरवले जाऊ शकत नाही. निवडणुकांनंतर न्यायालय या योजनेची बारकाईने तपासणी करू शकते.”\nअटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल (एजी)\nएजी तसेच निवडणूक आयोगाचे आणि अर्थ मंत्रालयाचे अधिकारी यांना या योजनेतील तरतुदींबाबत विचारताना न्यायमूर्ती दीपक गुप्ता म्हणाले, “त्यांच्या पक्षाला निधी कोण पुरवते याची मतदाराला माहिती असणे हा लोकशाहीचा अत्यंत महत्त्वाचा पैलू आहे.”\nमात्र, LiveLaw अनुसारमतदाराला किती माहिती असणे आवश्यक आहे याबाबत एजींचे वेगळे म्हणणे आहे. “पैसा कुठून येतो याची चिंता मतदारांनी करू नये. पारदर्शकता हा काही मंत्र नाही. देशातले वास्तव काय आहे ही योजना निवडणुकांमधील काळा पैसा नष्ट करेल,” असे वेणुगोपाल म्हटल्याचे उद्धृत केले गेले आहे.\nयाचिकाकर्त्यांची बाजू लढवणारे प्रशांत भूषण म्हणाले की निवडणूक बंधपत्र योजनेने काळा पैसा नष्ट करण्यासाठी काहीही केलेले नाही. “अनामिक राहून देणगी देण्यासाठीसुद्ध�� एक बँकिंगचा मार्ग खुला करणे एवढेच या योजनेतून साध्य झाले आहे.”\n१२ एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेवरील आपला निर्णय जाहीर केला. या निर्णयानुसार निवडणूक बंधपत्रांची योजना चालू राहील, परंतु सर्व राजकीय पक्षांनी ३० मेपर्यंत, मिळालेल्या देणग्यांबाबतचे सर्व तपशील सीलबंद पाकिटांमधून निवडणूक आयोगाकडे सादर करणे बंधनकारक असेल. यामध्ये सर्व पक्षांना आजच्या तारखेपर्यंत मिळालेल्या सर्व देणग्यांचा समावेश असला पाहिजे आणि तपशीलांमध्ये देणगीदारांचे तपशील, बँक खाती आणि इतर संबंधित माहिती असली पाहिजे असेही न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे.\nअंतिम सुनावणी नंतर सर्वोच्च न्यायालय मतदारांच्या बाजूने कौल देते वा राजकीय पक्षांच्या, हे निवडणुकीनंतरच कळेल.\n(सर्वोच्च न्यायालयाचा निकाल समाविष्ट करण्यासाठी मूळ लेखामध्ये काही बदल करण्यात आले आहेत).\nहिमोफिलियाविषयी जागृती आणि उपचार केंद्रे वाढण्याची गरज\nसूर्यमालेच्या परीघाजवळ खगोलीय वस्तूंच्या अभावामुळे खगोलशास्त्रज्ञ कोड्यात\nधनगर समाजासाठी अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस\nलोकसंख्येत येत्या ९ वर्षांत भारत चीनच्या पुढे\nशांघाई सहकार्य संघटना भारतासाठी महत्त्वाची का\nओम बिर्ला नवे लोकसभा सभापती\n२० व्या शतकातल्या आण्विक चाचण्यांचा परिणाम महासागरांच्या तळांपर्यंत\nआधार डेटा पुन्हा खाजगी क्षेत्रासाठी खुला\nचोरीच्या संशयावरून दलित मुलाला मारहाण\nमुझफ्फरपूर मेंदूज्वर साथ : मृत मुलांचा आकडा १०८\nरक्षकांपासून रक्षण कोण करेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/pen-drives/strontium-16-gb-jet-usb-30-pen-drive-black-price-pma4bM.html", "date_download": "2019-06-20T16:08:32Z", "digest": "sha1:ZFTJFOC2OBT27CI7HYKJK73DULSNDMNV", "length": 13160, "nlines": 308, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "स्रोन्तिम 16 गब जेट उब 3 0 पेन ड्राईव्ह ब्लॅक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार ला���णारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nस्रोन्तिम 16 गब जेट उब 3 0 पेन ड्राईव्ह ब्लॅक\nस्रोन्तिम 16 गब जेट उब 3 0 पेन ड्राईव्ह ब्लॅक\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nस्रोन्तिम 16 गब जेट उब 3 0 पेन ड्राईव्ह ब्लॅक\nस्रोन्तिम 16 गब जेट उब 3 0 पेन ड्राईव्ह ब्लॅक किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये स्रोन्तिम 16 गब जेट उब 3 0 पेन ड्राईव्ह ब्लॅक किंमत ## आहे.\nस्रोन्तिम 16 गब जेट उब 3 0 पेन ड्राईव्ह ब्लॅक नवीनतम किंमत Jun 03, 2019वर प्राप्त होते\nस्रोन्तिम 16 गब जेट उब 3 0 पेन ड्राईव्ह ब्लॅकटाटा Cliq उपलब्ध आहे.\nस्रोन्तिम 16 गब जेट उब 3 0 पेन ड्राईव्ह ब्लॅक सर्वात कमी किंमत आहे, , जे टाटा Cliq ( 464)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nस्रोन्तिम 16 गब जेट उब 3 0 पेन ड्राईव्ह ब्लॅक दर नियमितपणे बदलते. कृपया स्रोन्तिम 16 गब जेट उब 3 0 पेन ड्राईव्ह ब्लॅक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nस्रोन्तिम 16 गब जेट उब 3 0 पेन ड्राईव्ह ब्लॅक - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nस्रोन्तिम 16 गब जेट उब 3 0 पेन ड्राईव्ह ब्लॅक - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nस्रोन्तिम 16 गब जेट उब 3 0 पेन ड्राईव्ह ब्लॅक वैशिष्ट्य\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1261 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 15 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\nस्रोन्तिम 16 गब जेट उब 3 0 पेन ड्राईव्ह ब्लॅक\n3/5 (1 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/node/44612", "date_download": "2019-06-20T15:50:33Z", "digest": "sha1:PTY7UZZSLTEEIR3DXN6K7LZWGJKXPM6F", "length": 141181, "nlines": 569, "source_domain": "misalpav.com", "title": "मोदी मंत्रीमंडळ २.० | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nद��वाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nविरोधी पक्ष सत्तेत आलाय आणि टिकेची पहिली संधी म्हनून नवीन मंत्रीमंडळात मानव संसाधन मंत्रालय मिळाले की केवळ मोदी विरोधासाठी स्मृती इराणींचे शिक्षण काढा असाही माझा स्वभाव नाही.\nमंत्रिमंडळे - शैक्षणिक मिक्स अँड मॅच की मिसमॅच , आंतरराष्ट्रीय राजकारण आणि भारतीय वाचाळ वीरता,प्रश्न राष्ट्रीय सुरक्षेचा - गल्लत नेमकी कुठे होते आहे , आंतरराष्ट्रीय राजकारण आणि भारतीय वाचाळ वीरता,प्रश्न राष्ट्रीय सुरक्षेचा - गल्लत नेमकी कुठे होते आहे अशा लेखातून मी मंत्रिमंडळांच्या स्वरुपावर यापुर्वी टिका केली आहे. (या किंवा त्या पक्ष किंवा व्यक्तींना अपवाद करणे माझा स्वभाव नाही हे. वे. सा. न. ल.)\nउपरोक्त टिका लेख मी पुरेसे उशिराने लिहिले आहेत. मोदी सरकारच्या दुसर्‍यांदा निवडून येण्याबद्दल लेखन मी मुद्दामच अंमळ उशिराने करायचे ठरवले. त्यामुळे तुर्तास ह्या धाग्याचा तो चर्चा विषय नाही. मोदींच्या मंत्रिमडळ क्रमांक २ चा शपथविधी काल जल्लोशात पार पडला. माझ्या पुरते नवीन मंत्रीमंडळ फेरबदला बद्दल काही मर्यादीतच निरिक्षणे तुर्तास नोंदवावीत असा मनोदय आहे.\nकेवळ घराणेशाहीशी प्रतिस्पर्धा असल्यामुळे राजकीय वर्णी लागणार्‍या मनेका गांधी मंत्रिपदावर\nसध्यातरी दिसणार नाही, स्मृती इराणींनी घराण्यातील व्यक्तीला हरवून दाखवल्याने प्रतिस्पर्धी प्रदर्शनाची गरज मोदींना कमी जाणवली असेल तर एकुणच राजकारणातून (सार्‍याच) घराण्यांना दूर करण्याचे फायदे सर्वसामान्य माणसांना लक्षात यावेत. सर्वच घराणेशाहीला मतपेटीतून मतदार राजा अद्याप संपवत नाही लोकशाहीचा घोर अपमान सहन करत रहातो किंबहूना त्यात सहभागी होत रहातो हि अद्यापही चिंतेची बाब आहे. बाकी राजकीय प्रभावाच्या दृष्टीने मनेकांना दुसरे काही महत्व नव्हतेही\nराजकीय दृष्ट्या प्रभावशाली व्यक्ती सुषमा स्वराज यावेळी मंत्रीमंडळात दिसणार नाहीत. माझ्या मागच्या लेखांमधूनही त्या परराष्ट्र्खात्यापेक्षा मानव संसाधन खात्यात अधिक योग्य होत्या. वकीली भाषेत तरबेज असूनही आंतरराष्ट्रीय राजकारणातील डिप्लोम��टीक लँग्वेज मध्ये कच्च्या होत्या असे माझे मत होते. नवाज शरीफ काळात स्वतः नवाज शरीफांपेक्षा त्यांचे परराष्ट्रमंत्री वाचाळ वीरता दाखवत आता स्वतः इम्रानखानच वाचाळ वीरता दाखवतो. त्याला भारताच्या परराष्ट्रमंत्रीपदावरून सडेतोड पण डिप्लोमॅटीक भाषेत उत्तरे जावयास हवी होती. काही टिका सरकार मध्ये राहून करता येत नाही ती मंत्रिमंडळाबाहेरच्या भाजपा नेत्यांनी आणि विरोधी पक्ष नेत्यांनी पुढे न्यावयास हवी होती पण त्यासाठी लागणार्‍या इच्छाशक्ती कौशल्य दोन्हीची कुठे कुठे कमतरता असावी. विरोधीपक्षाकडे थरूर सारख्या व्यक्तीकडून इम्रान खानवर सडेतोड टिका व्हावयास हवी होती त्या एवजी सिद्धूची वाचाळ्वीरता चालू होती. भाजपा विरुद्ध बोलण्यासाठी थरूरांकडून पढवून घेणारे राहूल गांधींनी थरूरची मदत घेऊन आधीच इम्रानखानी धोरणावर कडकडून टिका केली असती तर एका दगडात दोन कामे झाली असती इम्रानखानला उत्तरे मिळाली असती आणि राष्ट्रवादावर मोदींना जो एक्रेरी क्लेम मिळाला तो मिळाला नसता. पण यासाठीची राजकीय परिपक्वता थरूर आणि जयशंकरात नसते ती राजकारण्यात असावी लागते आणि तिथे राहुल पेक्षा मोदींचे वेगळेपण का जाणवतय हे सांगता आले नाही तरी जाणवत असते.\nअर्थात मी ज्या आंतरराष्ट्रीय राजकारणात लागणारे सडेतोडपणा पण डिप्लोमॅटीक लँग्वेज न सोडता (जे कौशल्य इम्रान खान दाखवतो) त्याचा भाजपाई राजकारण्यांमध्ये सुद्धा अभाव जाणवतो . काँग्रेस असो की भाजपाइ नेते सर्वसाधारण वाचाळ वीरता दिसते पण त्यातील डिप्लोमसी कौशल्याच्या आंतरराष्ट्रीय नॅरेटीव्हवर प्रभावी वापर करता येत नाही.. त्यामुळे परदेशातून होणार्‍या भारत विरोधी पाकीस्तान आणि चीन पुरस्कृत गाजावाजास चपखल आणि चोख उत्तरे देण्यास भारतीय कमी पडतात. भारतीयांना परकीयानी केलेल्या वरवरच्या दिखाऊ कोडकौतुकाची लगेच भुरळ पडते स्वतःची पाठ थोपाटून घेतात प्रत्यक्षात परकीय देशांचे बरेचसे निर्णय भारतीय हितांना अनुकूल नसतात. याचे विश्लेषण भारतीय माध्यमातून अभावानेच पहाण्यास मिळते.\nनव्या मोदी मंत्रिमंडळाच्या बाबतीत दोन आनंदाच्या बाबी परराष्ट्र वाटाघाटीत वाकबगार व्यक्ती जयशंकर आणि निर्मला सितारामन अनुक्रमे परराष्ट्र आणि अर्थमंत्रालय सांभाळात असतील.\nट्रंपानॉमीक्स चे अमेरीकन आर्थीक हितरक्षणास्त्र बद्दल मी मागेच लेखन केले आहे. सर्वसाधारणपणे बरेच मोदीभक्त ट्रम्पभक्त सुद्धा असतात हे मी मिपावर अनुभवले आहे. पण ट्रंपनितीमुळे भारताचे इराण रशिया सोबतचे बाधीत होणारे संबंध तसेच पडद्या आडून भारतावर असलेले अमेरीकेचे सातत्याचे ट्रेड विषयक दबाव या काळजी करण्याजोग्या गोष्टी आहेत . जयशंकर आणि सितारामन असल्याने आमेरीकेसोबतचे व्यापार विवाद चुटकी सरशी सुटतील असे नाही. पण त्यांचा अभ्यास आणि काही कौशल्य आहे ते ऊपयूक्त ठरू शकावे असे वा वाटते.\n*लेखन चालु - अनुषंगिकाव्यतरीक्त अवांतरे टाळण्यासाठी धागालेखक आणि आणि मिपाकरांवर व्यक्तिगत टिका तसेच शुद्धलेखनाचे अगाध ज्ञान न देण्यासाठी अनेक आभार\nविषय तितक्यावरच थांबत नाही.\nविषय तितक्यावरच थांबत नाही.\nअमित शहा सध्या अत्यंत प्रभावशाली असलेले भाजपाचे अध्यक्षपद सोडून मंत्रिमंडळात आले यामागे खूप लांबचा विचार असावा\nसध्यातरी मंत्रिमंडळ समतोल वाटतेय, म्हणजे किमान महत्वाची खाती, जसे की\nगृह खाते - अमित शहा\nअर्थ - निर्मला सीतारामन (ही बाई मला खूप आवडते, somehow, तिची तिच्या विषयावरील कमांड कौतुकास्पद आहे, त्यामुळे ती इथं पण काहीतरी सकारात्मक करेल असा विश्वास वाटतो)\nपरिवहन - अर्थात गडकरी\nपरराष्ट्र - एस जयरामन\nजेटली, प्रभू आणि स्वराज यांची अनुपस्थिती जाणवेल, पण अमित शहा अष्टपैलू आहेत, त्यामुळे माझ्या मते मोदी आणि शहा इथेच मंत्रिमंडळ संपते, पण वर सांगितलेली दोन नावे, निर्मलाताई आणि गडकरी हे त्यांच्या खात्यात उल्लेखनीय काम केलेले मंत्री आहेत, त्यामुळे त्यांचा उल्लेख केल्याशिवाय पुढे जाता येत नाही.\nजयरामन हे परराष्ट्र खात्यात सचिव होते असे ऐकून आहे, त्यामुळे त्यांना या विषयाचा चांगला अनुभव असणार अशी अपेक्षा आहे.\nअन्य नावांचा अभ्यास केलेला नाही, त्यामुळे काही माहीत नाही, परंतु काही महत्वाच्या गोष्टी अश्या आहेत, की\n1. संघात पूर्णवेळ स्वयंसेवक म्हणून काम करणारे काही जण यावेळेस मंत्री आहेत.\n2. यावेळेस मेरिट आणि अनुभव याला जास्त महत्व दिले आहे असे वाटते.\n3. राधाकृष्णन यावेळेस परत मंत्री झाले नाहीत, त्यांची तशीही त्या खात्यावर छाप कमीच होती. आता नवीन आलेले काहीतरी ठोस करतील अशी अपेक्षा करूया.\n4. बाकी इराणीना मी तितकासा ओळखत नाही, काही विवाद वगळता, पण रागा ला हरवल्याचं बक्षीस म्हणून एखादं मंत्रिपद द्यायला काही हरकत नसावी.\n5. गडकरी परत त्याच खात्यावर येण मला खूप आवडलं आहे, त्यांचा कामाचा धडाका अफाट आहे.\nकदाचित 300+ स्वबळावर साध्य झाल्यामुळे आता जे काही करायचे आहे ते आत्ताच असा दृष्टीकोन असू शकतो. किंवा राजकारण करून मते मिळवण्याबरोबरच ठोस काम केलेले दाखवून पुन्हा निवडणूक जिंकण्याचा प्लॅन असू शकतो. संघपरिवरच्या प्रमुख मागण्या 3 आहेत, राममंदिर, काश्मीर आणि समान नागरी कायदा. तीनही गोष्टी गृहखात्याच्या अखत्यारीत येतात, त्यादृष्टीने अमित शहा तिथे असणे सूचक दिसते. आता पुढच्या वर्षभरात काय होते ते बघणे रोचक असेल. ज्याप्रमाणे पहिल्या कारकीर्दीच्या पूर्वार्धात नोटांबंदी आणि जी एस टी असे मोठे निर्णय दिसले, तसेच काहीसे मोठे निर्णय येत्या वर्षभरात मला अपेक्षित आहेत. तसे झाले तर भाजपाचा पारंपारिक मतदार खुश होईलच, पण त्याचबरोबर काही अघटित घडले तर सावरायला यांना 4 वर्षे मिळतील. माझ्या मते समान नागरी कायदा प्रथम क्रमांकावर, आणि काश्मीर 2 नंबरला असेल, राममंदिर 3 नंबर, किमान माझा तरी हाच प्राधान्यक्रम आहे. नक्षलवाद पण आहे, आणि प्राधान्यक्रम 3 वर तोही ठेवायला काही हरकत नसावी. पण हे तीनही निर्णय एका मोठ्या यादवीला निमंत्रण देऊ शकतात, तेव्हा एक ठाम, आणि कुटनीतिज्ञ माणूस गृहमंत्री असणे आवश्यक होते, ती गरज शहा भागवतायत, त्यामुळे मोदीना अंतर्गत बाबीत जास्त लक्ष घालायची गरज पडणार नाही असे वाटते.\nआता प्रश्न उरला तो अर्थव्यवस्थेचा - पहिल्या टर्म मधील धोकादायक निर्णयातून अर्थव्यवस्था आता सुधारतेय. ते निर्णय चूक होते की बरोबर याचा उहापोह इथे करायची गरज नाही, (GST तर नक्कीच आवश्यक होता, नोटांबंदी माहीत नाही, पण ग्राउंड लेव्हल ला मिळणाऱ्या अर्धवट माहितीतून काही मत बनवणे अयोग्य ठरेल, नेमक्या कोणत्या हेतूने नोटांबंदी केली होती हे समजणे कठीण आहे, पण एक खरे आहे, की आता पूर्वीइतकी रोखीतली अर्थव्यवस्था राहिलेली नाही, बहुतांश व्यवहार किमान पुण्यात तरी डिजिटल होतात. ) तर अर्थव्यवस्था आता बाळसे धरत असताना त्याचे फायदे घ्यायला ज्यांनी ते बिर्णय घेतले ते असणे आवश्यक होते, तसे ते आता आहेत, त्यामुळे ज्या दूरगामी हेतूने हे सो कॉल्ड विघातक निर्णय घेतले होते, तो अजेंडा पुढे नेणे शक्य होईल.\nअसो, नवीन मंत्रिमंडळाला शुभेच्छा.\nवस्तुस्थिती. कश्मिर आणी नक्षली हे मुख्य मुद्दे ���ोडवतील नंतर बाकीच्या मुद्यांना हात घालतील.\nपियुष गोयल यांचे नाव मुख्य यादीत नाही असं बघून थोडा अचंबा वाटला. हाय परफॉर्मन्स साठी त्यांचं काम जोरदारच मानावं लागेल.\nमला स्वतःला निर्मला सीतारामन संरक्षणमंत्रीपदी आवडल्या असत्या. अर्थमंत्रालय त्यांच्यासाठी योग्यच आहे हे ही खरे.\nराजनाथसिंह संरक्षण मंत्री म्हणून स्विकारायला खरंच जड जातंय. अर्थात् दुसरा चेहेरा पण दिसत नाही.\nसुरेश प्रभू आता कोणत्या भूमिकेत राहतील हे बघायला आवडेल. नीती आयोगाशी संलग्न असं काही काम असू शकेल असं वाटतं.\nपियुष गोयल हे आता \"उद्योग आणि\nपियुष गोयल हे आता \"उद्योग आणि वाणिज्य\" खात्याचे मंत्री आहेत.\nशिवाय त्यांच्याकडे रेल्वे मंत्रालय आहेच\nखरं आहे, माफी असावी ☺️☺️\nखरं आहे, माफी असावी ☺️☺️\n१. केवळ घराणेशाहीशी प्रतिस्पर्धा असल्यामुळे राजकीय वर्णी लागणार्‍या मनेका गांधी मंत्रिपदावर सध्यातरी दिसणार नाही\nमनेकांचे मंत्रीपद जाण्यामागे घराणेशाहीच्या कारणापेक्षा कितीतरी जास्त महत्वाची कारणे अशी आहेत...\n(अ) मनेकाने काही दिवसांपूर्वी, निवडणूकीच्या धामधूमीत, केलेले आक्षेपार्ह धार्मीक विधान,\n(आ) गेल्या ५ वर्षांत त्याच्या पुत्राने केलेली अनेक वादग्रस्त विधाने आणि\n(इ) त्यांची मंत्रीपदावरील अकार्यक्षमता\n\"बेजबादार बोलणे/वागणे विसरले जाणार नाही\", असा इशारा मोदींनी काही दिवसांपूर्वी दिला होता. त्याचे ही एक व्यावहारीक उदाहरण साध्वी प्रज्ञाला भविष्यातही खड्यासारखे दूर ठेवले नाही तरच आश्चर्य वाटेल.\n२. विरोधीपक्षाकडे थरूर सारख्या व्यक्तीकडून इम्रान खानवर सडेतोड टिका व्हावयास हवी होती\nकॉन्ग्रेसची आणि खुद्द थरूर यांची गेल्या काही वर्षांतली वाटचाल पाहता, ही अपेक्षा अत्यंत अवास्तव आहे, हे सांगायलाच हवे का \n३. जे कौशल्य इम्रान खान दाखवतो\nइम्रानखान आणि त्याचे कौशल्य हा एक मोठा विनोद आहे. इम्रानखानची बुद्धिमत्ता (किंवा तिचा अभाव) जनतेत प्रसिद्ध आहेच. त्याचबरोबर, सर्वसाधारणपणे, सर्वच पाकिस्तानी पंतप्रधान सैन्याचे बाहुले असतात व ते सैन्याने दिलेला मजकूर (ट्विटरसह सगळीकडे) लिहित-बोलत असतात (तेव्हा ते सगळे कौशल्य सैन्य किंवा मुख्यतः आयएसआयचे असते), ही सर्वमान्य उघड गोष्ट आहे. त्यांच्यापैकी ज्यांनी थोडासाही सैन्याच्या अधिकाराचा विरोध केला आहे, त्यांची गत काय झाली आहे याची अनेक उदाहरणे आहेत. उदा : भुत्तो बाप-लेक, नवाझ शरीफ, असिफ अली झरदारी, इ.\nमोदींच्या रणनीतीबद्दल काही दिवसांपूर्वी असे लिहिले होते... \"मोदींचा इतिहास पाहिलात तर, त्यांच्यावर अनेक प्रकारचे आरोप सतत होत गेलेले आहेत पण त्यांनी त्याविरुद्ध कोर्टात एकही दावा दाखल केलेला दिसत नाही... निदान माझ्या वाचनात तसे आलेले नाही. मात्र, त्या आरोपांविरुद्ध 'जनतेच्या कोर्टात' एखादी मोहीम चालवून प्रतिपक्षावर बाजी उलटवणे, ही त्यांची आवडती रणनीती (सिग्नेचर स्ट्रॅटेजी) दिसत आली आहे.\" हे विचारात घेतले तर, भारतातल्या विरोधकांबरोबरच नाही तर, पाकिस्तानबरोबरही मोदी उगाच वादावादी न करता आपले उद्येश साध्य करून घेताना दिसतात... आणि हीच रणनीती त्यांच्या विरोधकांना आणि पाकिस्तानला यशस्वीरित्या सतत गोंधळात आणि काळजीत टाकत असते. याबद्दलचे पाकिस्तानसंबंधीचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे, स्क्वाड्रन लिडर अभिनंदन यांची सुटका. इम्रानखानने अनेकदा प्रयत्न करूनही त्याच्याशी किंवा पाकिस्तानशी कोणताही अधिकृत संवाद न साधता, ट्विटरवर परराष्ट खात्याची केवळ एकदोन तटस्थ पण गर्भित इशारे असलेली विधाने टाकून, इनमिन दोन दिवसांत, ध्येय साध्य केले गेले.\nअसो. या पुढच्या मोदी सरकारच्या वाटचालीला मनःपूर्वक अनेकानेक शुभेच्छा... सर्वसामान्य जनतेच्या (ज्यात मी स्वतःही आहे) खूप अपेक्षा आहेत त्यांच्याकडून पुढच्या ५ वर्षांत. मोदींनाही या गोष्टीची पूरेपूर जाणीव आहे याची चुणू़क त्यांच्या भाजपच्या नवनिर्वाचित लोकसभा सदस्यांसमोर केलेल्या भाषणात आणि आज पहिल्या कॅबिनेट मिटींगमध्ये घेतलेल्या निर्णयांत दिसून आलेली आहेच.\nनिर्मला सितारामन आणि विशेषतः\nनिर्मला सितारामन आणि विशेषतः नवे परराष्ट्रमंत्री जयशंकर ह्या दोन्ही व्यक्ती भाजपाशी जुळवून घेत असतील पण संघ किंवा भाजपा वर्तुळातील व्य व्यक्ती नव्हेत. तरीही प्ट्टीचे भजापाई राजकारणी डावलून मोठी पदे त्यांना द्यावी लागणे म्हणजे त्या स्तराच्या कौशल्याचा राजकारणी भाजपाकडे नाही असाच अर्थ होत नाही का \nजयशंकरां कडून आंतरराष्ट्रीय डिप्लोमसीत काही भाजपाई प्रशिक्षीत होऊ शकले तर चांगलेच असेल. सगळ्याच गोष्टी सगळ्यांनाच पढवूनही नीटशा बोलता येत नाहीत थरुराम्नी पढवलेले राहुल गांधी कृत्रिम वाटतात. मोदीसुद्धा सेक्रेटरीं��ी मदत घेतात पण राहुलच्या तुलनेत कमी वेळा कृत्रिम वाटतात. इम्रान खानला त्याच्या मागचे बोलवते धनी पढवतही असतील , तो बोलतो त्यात त्रुटी भले असतील पण आंतरराष्ट्रीय श्रोतावर्गा समोर लागणारी डिप्लोमॅटीक मांडणी त्याला जमते. मोदी बर्‍याचदा चर्चेतील वीषय बदलवून टाकून तोंड देतात.किंवा सर्वसामान्य भाजपाई व्यक्तिगत टिकेचा आसरा घेतात पण तेवढ्याने प्रतिपक्षाच्या नरेटीव्हचे अथवा आयडीयॉलॉजीचे खंडन होत नाही. त्यामुळे नरेटीव्ह चुकीचे असले तरी त्याचे प्रसारण आणि प्रसरण होत रहाते.\nशांतता धर्मीयांकडून सहसा वीषय संघर्षाच्या आसपास घोळवला जातो, जशास तशाने उत्तर देणे ठिक आहे पण बेसिक आयडीयॉलॉजीच्या खंडनाकडे भारतीय लोकांची शास्त्रार्थ करण्याची मोठी क्षमता असूनही गेली १४०० वर्षे तार्कीकपद्धतीने त्यांचे मुद्दे खोडून काढणे याकढे भारतीय मंडळी दुर्लक्ष करत आहेत असे वाटते. असो मोदीं आणि जयशंकर कान टोचण्यासाठी आहेत त्यांना ते जमेल अशी आशा ठेवून पहाता येईल\nतो बोलतो त्यात त्रुटी भले\nतो बोलतो त्यात त्रुटी भले असतील पण आंतरराष्ट्रीय श्रोतावर्गा समोर लागणारी डिप्लोमॅटीक मांडणी त्याला जमते.\nहा हा हा अहो तो म्हैसविक्या ISI च्या हातातलं बाहुलं ते जे पढवतील ते हा बोलणारा नाहीतर याला याच्या म्हशी सांभाळता नाकी नऊ येतात. हा काय डिप्लोमॅटिक बोलणार डोंबलाच.\nमाझं इम्रानखानवर प्रेम नाहिए . शत्रुपक्षाची भिती बाळगू नये हे खरयं पण कमीही लेखू नये. त्यांना कुठूनच आधार मिळत नसते तर पाकीस्तानचे शिल्लक अस्तीत्व एवढी दशके टिकले नसते.\nमोंदीकडून तक्षशीला बाबत बोलताना गफलत होते इम्रानखानकडूनही फेकुगिरीकरताना गल्लत होते. इम्रानखानला मर्यादा असतमा, अगदी पास क्लासने पास झाला असेल पण फिलीसॉफी, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्रातील इंग्लंडात शिक्षण घेऊन पदवीही घेतलेली आहे.\nव्यक्तीगत टिकेने तात्पुरते विषयांतर घडते मुद्दे खोडायचे राहून जातात आणि या गोष्टीकडे भारतीय सातत्याने दुर्लक्ष करत आल्यामुळेच पाकीस्तानचा भस्मासूर तयार होण्यास मदत झाली असे माझे व्यक्तिगत मत आहे.\n१. पाकिस्तान नावाचा भस्मासूर\n१. पाकिस्तान नावाचा भस्मासूर ज्या गटाने निर्माण केला त्याच गटाने आजवर त्याचं कोडकौतुक चालू ठेवलं आणि त्यामुळे तो आजही अस्तित्त्व टिकवून आहे.\nनाहीतर आजवर झालेल्या चार मोठ्या युद्धांमध्यए (आणि असंख्य विध्वंसक आणि हिंसक अतिरेकी हल्ल्यांनंतर) पाकिस्तान लहान होत होत पंजाब प्रांतापुरता (कदाचित त्याहून कमी) शिल्लक राहिला असता.\n२. तर्कशुद्धपणे खोडून काढणं गेल्या १,४०० वर्षांत कधीच कुणाला जमलंच नाही असं नसावं - मध्ययुगीन संतसाहित्यामध्ये अश्याप्रकारची टिका दिसते.\n३. हे समजून घ्यायला हवं की चर्चेसाठी आवश्यक असा मोकळेपणा, शान्तताप्रिय, अहिंसक वृत्ती समाजात असणं आवश्यक आहे. चर्चा केंव्हा आणि कोणत्या प्रसंगी मोकळेपणाने होऊ शकते तर जेंव्हा चर्चा करणार्‍याला स्वतःच्या जीवाची भीती नसेल तेंव्हा. जेंव्हा धर्मप्रसार हा तरवारीच्या धाकाने होतो, तेंव्हा चर्चा हा पर्यायच उपलब्ध नसतो. आदि शंकराचार्यांनी सनातन धर्माचा प्रसार केवळ चर्चा करून केला. ते तेंव्हा शक्य झालं कारण परस्परांच्या मतांचा आदर करणं, दुसर्‍याला न दुखवणं, अहिंसा या भारतीय समाजाच्या सहज प्रवृत्ती होत्या.\n४. जश्यास तसे उत्तर - संधी मिळताच पाकिस्तानची चार शकलं करणं हेच केवल पाकिस्तान या समस्येवरचं समाधान आहे.\nअवांतर -- आजही समाजात बर्‍याच विषयांवर मोकळेपणाने चर्चा होऊ न शकण्याचं कारण भीती हेच आहे.\nतथ्य किती आणि बौद्धीक आळस किती\nअवांतर -- आजही समाजात बर्‍याच विषयांवर मोकळेपणाने चर्चा होऊ न शकण्याचं कारण भीती हेच आहे.\nसमाजात बर्‍याच विषयांवर मोकळेपणाने चर्चा होऊ न शकण्याचे भीती हे 'एक' कारण असू शकते पण ते 'एकमेव कारण असू शकते का ' या बद्दल साशंक आहे.\nएखादा प्रश्न मांडण्याचे अनेक मार्ग अनेक तर्‍हा असू शकतात, प्रश्न मांडण्यासाठी काय अभ्यास केला कोणत्यास्वरुपाची प्रश्नावली तयार केली कोणत्यास्वरुपाची प्रश्नावली तयार केली प्रश्न जिथे उपस्थित करावयास हवे तिथे केले का \nमागच्या पिढ्यांना माध्यमांच्या उपलब्धतेस मर्यादा होत्या, आज सोशल मिडीया आणि आंतरजालासारखी माध्यमे उपलब्ध आहेत, टोपण नावाने लेखन करता येते. पुरेशी सावधगिरी बाळगल्यास उपलब्ध चौकटीतही टिका करता येतात. व्यक्ती आणि समुहांवर टिका करता येतात पण त्यांच्या आयडीयालॉजी तत्वज्ञानावर टिका करता येत नाही हे म्हणण्यात तथ्य किती आहे आणि बौद्धीक आळस किती आहे , अगदी 'एक दिवस कुणीतरी तारणहार अवतार उगवेल आणि दैत्यांचा पराभव फिजीकल करेल' अशा स्वरुपाचा विश्वास सुद्धा याच बौद्धीक आळसाच्या संस्कृतीचा भाग नाही का याची मला व्यक्तीशः दाट शंका वाटते.\nकारण केवळ बौद्धीक आळस.\n४. जश्यास तसे उत्तर - संधी मिळताच पाकिस्तानची चार शकलं करणं हेच केवल पाकिस्तान या समस्येवरचं समाधान आहे.\nमाझे व्यक्तिगत मत विचाराल तर त्या बाबतीत वरचढपणा हवा जशास तसे सुद्धा पुरेसे नाही . या भूमिकेसोबत माझे काही प्रश्न नेहमीच रहात आले आहेत.\n१) केवळ तुकडे करणे आणि वर्चस्व करा माझी हरकत नाही पण हे आयडीयॉलॉजीस पुरेसे उत्तर राहीले असते तर बांग्लादेश आताशा भारतात विलीन झाला असता. बांग्लादेशातून माणसे स्थानांतरीत झाली की आमच्या समोर सांस्कृतिक आव्हानाचे प्रश्न निर्माण होतात (-मी व्यक्तीशः मोठी स्थलांतरे टळावीत आणि झाली तर त्यांचे स्थानिकात सांस्कृतिक एकात्मीकरण व्हावे या मताचा आहे-)\n२) दक्षिण भारत असेल, पेशवाई असेल, रणजित सिंगाचा काळ असेल, काश्मिरी डोग्रा राजवट असेल , किंवा उत्तराखंड असेल वर्चस्व असलेले कालखंड लाभलेच नाही असे नाही. ज्या भागात वर्चस्व लाभले तिथे बेसिक आयडीयॉलॉजीचे खंडन झालेच नाही पुन्हा एकदा इथे बौद्धीक आळसाचा भाग येत नाही का\nआज मोदींना मतदानाच्या माध्यमातून पुरेसे वर्चस्व मिळाले आहे पण सर्व भर फिजीकल वर्चस्वावर आहे . मुदलात आयडीयॉलॉजीचे यशस्वी खंडन झाले नसेल तर फिजीकल वर्चस्व संपले की स्थिती येरे माझ्या मागल्या फिरुन तिच असेल कारण केवळ बौद्धीक आळस.\nमाझ्या बाबतीत जर सांगायचे झाले तर शान्तिप्रिय समाजाचा भस्मासुर हाताबाहेर गेला आहे. सध्या चाललेल्या पवित्र महिन्यात हा समाज हेल्मेट न घालता दुचाक्या हाणतात, आपले मायबाप पोलिस फक्त हतबल होऊन बघत असतात. मी एकाला कारवाई का नाही करत असे विचारले , तर माझ्याकडे बघून तो इतके केविलवाणे हसला की माझीच हिमंत झाली नाही पुढे विचारण्याची.\nया विषयाच्या अनुभवावर एक वेगळा धागा आला पाहिजे\nबरेच अनुभव आहेत गाठीशी\nवेगळा धागा अधिक योग्य राहील.\nवेगळा धागा अधिक योग्य राहील. समुह लक्ष्यता हा धाग्याचा मुख्य उद्देश्य नाही - तत्वज्ञान लक्ष्यता हा उद्देश्य आहे.\nइम्रान खानला त्याच्या मागचे\nइम्रान खानला त्याच्या मागचे बोलवते धनी पढवतही असतील , तो बोलतो त्यात त्रुटी भले असतील पण आंतरराष्ट्रीय श्रोतावर्गा समोर लागणारी डिप्लोमॅटीक मांडणी त्याला जमते.\nइम्रानखान किंवा त्यांच्या बोलवित्य�� धन्यांच्या \"डिप्लोमॅटीक मांडणी\"बद्दल तुम्हाला इतका आदर आहे... ह्याचा अत्यंत आश्चर्यपूर्ण आदर आहे \nपाकिस्तानची विधाने अर्धसत्य, विपर्यस्त आणि बहुदा सरळ सरळ खोटी असतात, हे जगापासून लपलेले नाही (असे करणे म्हणजे डिप्लोमसी असे तुमचे म्हणणे असले तर चर्चाच संपली असे म्हणावे लागेल).\nकाही काळापूर्वीपर्यंत पाकिसानचे म्हणणे \"ऐकले (पक्षी : सहन केले) जात असे आणि भारताच्या म्हणण्याकडे जग दुर्लक्ष करत असे\", त्यामागे, सत्य अथवा पाकिस्तानी डिप्लोमसीचा भाग नगण्य आणि जागतिक स्तरावरच्या वस्तूस्थितीचा भाग मुख्यतः होता. त्या वस्तूस्थितीपैकी काही महत्वाची कारणे अशी होती...\n१. अमेरिकेचा अफगाणिस्तानमध्ये दगडाखाली अडकलेला हात (पक्षी : तेथिल अमेरिकन सैन्याला दारूगोळा आणि इतर रसद पोचविण्यासाठी पाकिस्तानमधील कराचीपासून अफगाण सीमेपर्यंत जाणारा खुष्कीचा मार्ग हाच एकुलता एक पर्याय) आणि त्यामुळे पाकिस्तान आपल्याला शेंड्या लावत आहे, हे माहीत असूनही, अमेरिकेने पाकिस्तानचे \"स्ट्रॅटेजिक पार्टनर\" हे स्थान कायम ठेवले होते आणि पाकिस्तानला भरघोस आर्थिक-राजकिय-सामरिक मदत चालू ठेवली होती.\nआता ट्रंप प्रशासनाने ते धोरण बदलून पाकिस्तानला जवळ जवळ वाळीत टाकले आहे.\n२. शक्तिशाली पाश्चिमात्य देशांसह इतर देशांनाही भारत-पाकिस्तान संघर्षात, \"आपल्याला कोणत्याही प्रकारची झळ पोचता कामा नये\", इतकाच रस होता. त्यामुळेच, भारत पाकिस्तानी अतिरेकी रणनीतीला अनेक दशके बळी पडत असतानाही, त्यांना \"आंतरराष्ट्रिय स्तरावर दुबळ्या असलेल्या\" भारताचे म्हणणे ऐकावे, यात रस नव्हता. कारण, जर कठोर पावले उचलायची वेळ असली तरी (बलशाली असूनही) भारत कच खाईल याची (पाकिस्तानसकट) सर्व देशांना खात्री होती. आंतररष्ट्रिय राजकारणात कोणीही, काहीतरी हितसंबंध साधत असल्याशिवाय, (त्यातही विशेषत: दुबळेपणाची) बाजू घेत नाही, तसे करणे स्वदेशाच्या हितसंबंधांना घातक असते.\nगेली काही वर्षे, उत्तर आफ्रिका आणि मध्यपूर्वेतून येणार्‍या निर्वासितांच्या लोंढ्यांनी विशेषतः युरोपमध्ये चालवलेल्या धुमाकुळामुळे ती राष्ट्रे शहाणी झाली आहेत आणि \"दहशतवाद ही काही देशांची स्थानिक समस्या राहिली नसून तिने आपल्या घरात ठाण मांडायला सुरुवात केली आहे\" हे सत्य त्यांच्यासमोर आले आहे. जगभराच्या बहुतेक सर्व दहशतवादी घटनांचे धागेदोरे पाकिस्तानपर्यंत पोचतात, या सत्याकडे फारकाळ डोळेझाक करणे आपल्याला फार महागात पडेल, हे त्यांना पटले आहे. त्याच सुमारास मोदींनी पुढाकार घेऊन जागतिक स्तरावर (युएन आणि द्विपक्षिय स्तरावर) दहशतवादाविरुद्ध जोरदार मोहीम सुरू केली आणि तिला पुरेसे यश मिळाले आहे. अर्थातच, खोटेपणावर आधारलेल्या पाकिस्तानी डिप्लोमसीवर विश्वास ठेवणे (किंवा तिच्या खोटेपणाकडे डोळेझाक करणे) आता बंद झाले आहे. किंबहुना, आता जगातल्या (चीन सोडून) सगळ्या राष्ट्रांचे दहशतवादाविरुद्ध एकमत झाले आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे \"युएनने पाकिस्तानमध्ये आश्रय घेतलेल्या व चीनच्या पाठींब्यावर गेली काही वर्षे विरोध होत असलेल्या अतिरेक्याला जागतिक अतिरेक्यांच्या यादीत घालणे\"... यावेळेस सर्व जग विरुद्ध पाकिस्तान व चीन असे चित्र निर्माण होऊन चीनला नाईलाजाने का होईना पण माघार घ्यावी लागली.\nयाचा वरच्या सर्वांचा परिपाक म्हणून पाकिस्तान जगात एकटे पडले आहे, त्याची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे व त्याला \"तथाकथित मित्रराष्ट्रे/बंधूराष्ट्रे किंवा जागतिक बँक/आयएमएफ कडून कर्जे मिळणे कठीण झाले आहे.\n३. खाडी देशांतील राजकारण अमेरिकन प्रभावाखाली असते. अमेरिकेच्या जरासा विरुद्ध गेल्याचा संशयही आला तरी तेथिल देशाचा सर्वेसर्वा बदलू शकतो... उदा : याच कारणाने सन २०१३ मध्ये कतारचा अमिर शेख हामाद याला आपला (अमेरिकेला उत्तराधिकारी म्हणून मान्य असलेला) चवथा मुलगा तमिम याच्या हाती सत्ता सोपवावी लागली. अर्थातच, पाकिस्तानच्या अरेरावीने काहीसे गांजले असतानाही खाडी देश पाकिस्तानविरोधी भूमिका घेणे शक्य नव्हते. त्यांच्या पाकिस्तानच्या पाठींब्यामागे, मुस्लिम बंधुभाव कमी आणि (अ) अमेरिकेचा पाकिस्तानला पाठींबा असणे, (आ) पाकिस्तान अण्वस्त्रधारी मुस्लिम राष्ट्र असल्याने त्याच्याशी पंगा न घेणे, (इ) इंडोनेशिया सोडून, अत्यंत विरळ लोकसंख्या असलेल्या मुस्लीम देशांच्या मानाने फार मोठी असलेली पाकिस्तानची लोकसंख्या, इत्यादी कारणे होती... पाकिस्तानची हुशारी, प्रामाणिकपणा अथवा बंधुभाव ही कारणे नव्हती आणि डिप्लोमसी हे कारण तर अजिबात नव्हते... पाकिस्तानच्या भूलथापांना सहज बळी पडण्याएवढे ते देश अजिबात बुद्दू नाहीत, हे मी स्वानुभवावरून आणि जागतिक राजकारणाच्या अभ्यासावरून खात्रीने सांगू शकतो. खरे माहीत असूनही, ते माहीत नाही असे दाखवणे, हा सुद्धा डिप्लोमसीचा एक भाग असतो... मग ते दुर्बल खाडी देश असो की वरच्या मुद्दा २ मध्ये संबोधलेले सबळ पाश्चिमात्य देश असो \nवरच्या मुद्द्यांत दिलेली बदललेली सद्य वस्तूस्थिती पाहता, खाडी देशांनाही आता पाकिस्तानी भूलथापा \"सहन करण्याची\" गरज नाही हे पटले आहे... यासाठी, (अ) अमेरिकेची बदललेली भूमिका व (आ) इतर पाश्चिमात्य देशांनी बदललेली भूमिका, ही कारणे तर आहेतच, पण तेवढेच महत्वाचे कारण म्हणजे, मोदींनी खाडी देशांना दिलेल्या भेटी आणि सतत चाललेली पडद्यामागची \"खाडीदेश व भारतामधील राजकिय-आर्थिक मैत्रीची डिप्लोमसी\". या सर्वांच्या परिपाकाने \"ऑर्गॅनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन (Organisation of Islamic Cooperation उर्फ OIC)\" या मुस्लीम भावकीच्या सर्वोच्च जागतिक संस्थेच्या परिषदेत भारतिय परराष्ट्रमंत्र्यांना मानाचे भाषण करण्यास आमंत्रण दिले होते. त्याला पाकिस्तानने आक्षेप घेऊन, \"तसे केल्या आपण परिषदेवर बहिष्कार घालू\" अशी धमकीही दिली होती. परिषदेने पाकिस्तानला धुडकावून सुषमा स्वराज यांचे सर्व राजकिय इतमामासकट स्वागत केले व त्यांना व्यासपिठावर स्थान देऊन भाषण ऐकले. बिचार्‍या पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्याला घरीच बसून रहायला लागले. यासंबंधी अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे, मुस्लीम लोकसंखेच्यादृष्टीने, इंडोनेशियानंतर भारत जगातला दुसर्‍या क्रमांकाचा देश आहे, पाकिस्तानचा क्रम त्यानंतर येतो. असे असूनही, पाकिस्तानने भारताला या संस्थेचे सभासदत्वच सोडा पण पर्यवेक्षक स्थान (observer status) देण्यासही स्थापनेपासून यशस्वी विरोध केलेला आहे हे पाहता, पाकिस्तानची मुस्लीम भावकीत अधीक नाचक्की काय असून शकते\nसंस्थेचा संस्थापक देश असलेल्या पाकिस्तानच्या विरोधाला धुडकावून, मुस्लीम भावकीच्या सर्वोच्च जागतिक संस्थेच्या परिषदेत, स्त्री असलेल्या भारतिय मंत्र्याचे मुख्य भाषण (की नोट अ‍ॅड्रेस) होणे, यापेक्षा दुसरा कोणता मोठा \"पाकिस्तान विरोधी डिप्लोमॅटीक कू\" असू शकतो बरे\nगेल्या काही वर्षांतील जागतिक घडामोडी, त्यातील भारताचा सहभाग आणि प्रभाव, भारत-पाकिस्तान संघर्षासंबंधात त्यामुळे झालेले बदल, इत्यादींचा वरील संक्षिप्त गोषवारा पाहिल्यास हेच ध्यानात येईल की...\n(अ) पाकिस्तानने युएनमध्ये आणि ट्विटरसह इतर म���ध्यमांत आक्रस्ताळेपणा करणे याला चांगली डिप्लोमसी म्हणता येणार नाही. किंबहुना, तिचे पूर्वीचे यश पाकिस्तानच्या हुशारीपेक्षा जास्त भारताच्या बुळेपणावर आधारलेले होते.\n(आ) भारताची प्रामाणिक, समंजस आणि व्यावहारीक तथ्यांवर आधारलेली डिप्लोमसी, जास्त प्रौढ आणि जास्त सन्मानवर्धक आहे... हे भारताच्या आंतरराष्ट्रीय पटलावर वाढत असलेल्या स्थानावरून समजून येण्यास हरकत नाही.\n(इ) त्याविरुद्ध, पाकिस्तानच्या \"भूलथापांच्या डिप्लोमसीचे\" गिर्‍हाईक बनण्यास जगातल्या सर्व राष्ट्रांनी नकार नोंदवला आहे... अगदी चीनला सुद्धा, दहशतवादाच्या संबंधात, युएनमध्ये (नाईलाजाने का होईना) माघार घ्यावी लागली आहे.\"\nजग सतत बदलत असते. आपण त्याच्याकडे सतत डोळे उघडे ठेऊन पहात रहावे; बदलांचे व त्यांच्यामागील कारणपरंपरांचे सतत \"प्रामाणिक\" विश्लेषण करत रहावे आणि मगच आपले मत बनवावे/बदलावे... तरच सद्य परिस्थितीबद्दल विश्वासू मत बनवता येईल... अन्यथा स्वतःची दिशाभूल करून घेतल्यास आश्चर्य नाही \nपण एक बाब खटकली.\nआपण म्हणता की आखाती देश आता पाकिस्तानच्या भूलथापाना बळी पडत नाहीत. याचे मुख्य कारण खनिज तेल असावे. कारण दिवसेंदिवस तंत्रज्ञान बदलत आहे. इलेट्रिक गाड्या आता बाजारपेठ काबिज करण्याच्या दृष्टिने पाउल उचलत आहेत. आज भारत व चीन असे देश आहेत जे आपले 80%+ तेल आयात करतात. हे दोन्ही देश या देशांचे एका अर्थाने उदरभरण करत आहेत. त्यामुळे भारतासारख्या देशाला दुखवून चालणार नाही हे या आखाती देशाना चांगलेच माहित आहे. अगदी चांगले उदाहरण घ्यायचे म्हटले तर चीन आपल्या देशातील उघर मुस्लिमावर जबरदस्त अत्याचार करतो. तरीही हे देश चीनविरुद्ध ब्र काढत नाहीत. शिवाय चीन आता तेल आयातीसाठी रशिया व अमेरिका हे पर्याय पण शोधत आहे. वर आता इराणचे तेल निर्यात बंद केल्यामुळे या देशाना नवीन संधी उपलब्ध झाली आहे. आता हे व्यापार करतील का इस्लामइस्लाम खेळतील शिवाय जेमतेम दहा वर्षे आहेत यांच्या हातात, त्यानंतर नवनवीन शोधामुळे खनिज तेलावरिल अवलंबित्व कमी होत जाईल.\nआखाती देश आता पाकिस्तानच्या\nआखाती देश आता पाकिस्तानच्या भूलथापाना बळी पडत नाहीत. याचे मुख्य कारण खनिज तेल असावे.\n\"आखाती देश आता पाकिस्तानच्या भूलथापाना बळी पडत नाहीत\" यापेक्षा \"पूर्वीप्रमाणे, आखाती देशांना पाकिस्तानच्या भुलथापांवर विश्वास आहे असे भासवण्याची गरज उरली नाही\" असे म्हणजे सत्य होईल.\nया बदललेल्या वस्तूस्थितीचे कारणे आखाती देशांतील तेलाची विक्री हे खचितच नाही. तेल तर अनेक दशके विकले जात आहे आणि भारताची तेलाची गरज तेवढीच जुनी आहे... किंबहुना, वर्षागणिक ती वाढतच आहे आणि कमी होण्याची लक्षणे दूरवरही नाहीत. अमेरिकेचे संरक्षणकवच असले तर भारतासह इतर कोणत्याही (अगदी चीनचीसुद्धा) फार फिकीर करण्याची गरज खाडी देशांना नाही. तेल विकत घेणे ही भारताची गरज आहे, भारतालाच तेल विकावे ही खाडी देशांची गरज नाही. याशिवाय, तेलाची विक्री आणि किंमत यावर लक्षणिय प्रभाव पाडू शकेल असे वजन भारताकडे नाही आणि तसा प्रयत्नही भारताने कधी केला नाही. फारतर खाडी देशांपेक्षा इराण (त्याच्या अडचणींमुळे) स्वस्त दराने तेल देतो म्हणून त्याच्याकडून ते विकत घेणे यापलिकडे भारताची मजल जाऊ शकत नाही आणि अमेरिकेच्या इराणबरोबरच्या दुष्मनीमुळे त्याबाबतीतही अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे, हे स्पष्टपणे दिसत आहेच. अमेरिकेच्या हट्टाने इराणकडून तेल विकत घेणे कमी/बंद करावे लागल्यास, इतर स्त्रोतांकडून (पक्षी : खाडी देशांकडून) ते इराणइतक्याच स्वस्त दरात मिळण्याची सोय करावी, अशी भारताची अट असेल... अशी अट घालण्याइतपत अमेरिकेबरोबरची भारताची पत वाढली आहे व तसे करता येईल असा सौदी अरेबियाने दिला आहे (किंबहुना, अमेरिकेने सौदी अरेबियाच्या तोंडून वदवून घेतला आहे). तेल स्वस्त दराने विकणे हा मुद्दाही खाडी देशांच्या आर्थिक फायद्याचा निश्चितच नाही... फाररतर तो त्यांच्या दूरगामी राजकिय फायद्याचा असू शकेल, अशी त्यांची समजूत घालून द्यावी लागेल.\nभारत-खाडी देश यांच्यातले सुधारलेले संबंध मुख्यतः खालील कारणांमुळे झालेले आहेत...\n१. खाडी देशांना पाकिस्तानची (विशेषतः एकुलता एक अणवस्त्रधारी असलेला मुस्लीम देश असलेल्या पाकीस्तानची) अरेरावी \"सहन करण्याची\" सद्या गरज उरलेली नाही. या पाकिस्तानच्या कमी झालेल्या किमतीला, पाकिस्तानच कसा जबाबदार आहे, हे वरच्या प्रतिसादात आले आहेच. कोणत्याही इस्लामी देशालाही, बेजबाबदार आणि अतिरेकी इस्लामिस्ट अतिरेक्यांच्या कारवायांची प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष झळ आपल्याला लागू नये, असेच वाटते, यात आश्चर्य नाही. तेव्हा, आता नवीन परिस्थितीत, जगातील इतर देशांबरोबरच इस्लामी देशांनी पाकिस्तानपासून अंतर ठेवायला सुरू करणे, आश्चर्यकारक नाही. खाजगी व्यवहारातही, नाठाळ भाऊबंदाचा जाच तोपर्यंतच सहन केला जातो, जोपर्यंत तो टाळता येत नाही; ती अपरिहार्यता दूर झाल्या क्षणाला आपण त्यापासून शक्य तितके दूर जातो/राहतो... देशांच्या बाबतीतही तीच भावना असते.\n२. दुसरा आणि अजून जास्त महत्वाचा असलेला मुद्दा म्हणजे, गेल्या पाच वर्षांत भारताची लक्षणियरित्या ठाम झालेली राजकिय इच्छाशक्ती आणि ती व्यवहारात आणण्यासाठी दाखवली जाणारी धमक. आंतरराष्ट्रिय राजकारणात, देशाचा मान वाढवणारी, यापेक्षा महत्वाची गोष्ट इतर कोणतीही नाही. गरीब आणि जगाच्या पटावर नगण्य असतानाही चीनने हे सर्व दाखवले होते... त्यामुळे, त्या काळात १९७१सालापूर्वीही, \"चीनशी पंगा नको\" अशीच इतर सर्व देशांची भूमिका होती. किंबहुना, चीनच्या लोकसंख्येचा (डेमोग्राफिक डिव्हिडंड) फायदा घेण्यासाठी खुद्द अमेरिकाही मैत्री आणि व्यापारी संबंधांसाठी कम्युनिस्ट चीनची मनधरणी करत होता... उदा : किसिंजरची पिंगपाँग डिप्लोमसी. त्यासाठी, लोकशाही असलेल्या भारताशी बोलणी करावी असे अमेरिकेला वाटले नाही.\n३. गेल्या काही महिन्यातल्या पाकिस्तानसंबंधी भारताने केलेल्या कारवायांमुळे, विशेषतः, आंतरराष्ट्रिय सीमारेखा ओलांडून, पाकिस्तानच्या भूमीवर केलेल्या हवाई हल्ल्यामुळे. या घटनेने, पाकिस्तानने उभ्या केलेल्या \"अणस्त्रधारी पाकिस्तान\" या बागुलबुवाचे बिंग सर्व जगासमोर फोडले आहे आणि पाकिस्तानने उभा केलेला हा शेवटचा भ्रमाचा भोपळा फुटला.\n४. तेलाचे म्हणावे तर आजच्या घडीला इराण भारताचा फार महत्वाचा तेलपुरवठादार आहे आणि इराण अडचणीत असल्याने त्याचे तेल आपल्याला जागतिक दरांपेक्षा स्वस्त दराने मिळत आहे. अमेरिकेच्या बंधनांना (सँक्शन्स) टाळण्यासाठी इराण भारतिय रुपयांत व्यापार करण्यास आणि मिळालेल्या रुपयांचा उपयोग भारतिय वस्तू खरेदी करण्यासाठी करण्यास तयार आहे... ही तर डबल बेनेफिट स्कीम आहे त्यामुळेच भारत अमेरिकेचा दबाव झुगारून इराणकडून तेल घेणे शक्यतो टाळत आहे. गेल्या काही वर्षांत भारताने तेलासाठी केवळ एकाच देशावर अवलंबून न राहण्याचे (शहाणपणाचे) धोरण स्विकारले आहे आणि त्यानुसार खाडी देशांकडून घेतल्या जाणार्‍या तेलात कपात झालेली आहे. यासंबंधात, देशाचे हितसंबंध हाच सर्वोच्च मुद्दा समजून निर्णय घेतले जात आहेत, हे भारताने वारंवार स्पष्ट केलेले आहे.\nथोडक्यात, खनिज तेलाची विक्री या मुद्द्यामुळे नव्हे तर, मुख्यतः वर दिलेल्या कारणांमुळे, आज, सबळ, विश्वासू आणि प्रामाणिक भारताशी दोस्ती करण्यात खाडी देशांना जास्त फायदा वाटत आहे आणि ते करताना पाकिस्तानची फिकीर करण्याची गरज नाही, याबद्दल त्यांची खात्री पटली आहे.\nआंतरराष्ट्रिय राजकारणात दोस्ती 'फक्त आणि फक्त देशाच्या हितसंबंधाचे संरक्षण करण्यासाठी' होते... इतर सर्व गोष्टी आपल्या (असलेल्या/नसलेल्या) नीतीमत्तेच्या बुरख्याचे रक्षण करण्यासाठी घेतलेले पवित्रे (पोस्चरिंग) असतात. असे न करणार्‍या देशांना बुळे समजले जाते आणि इतर देश त्यांचा पुरेपूर फायदा उठवतात. पूर्णविराम.\nवरचे विश्लेषण समजून घेण्यास सोपे होण्यासाठी खालील सन २०१८चे आकडे उपयोगी पडतील :\n१. भारताची तेलाची गरज : $११४.५ बिलियन : जागतिक तेलविक्रीच्या 9.7% : जगात तिसरा क्रमांकाचा खरेदीदार\n२. भारताला तेल पुरवणारे देश व त्यापैकी प्रत्येकाचे पुरवठ्यातील सहभागाचे प्रमाण :\n...... (ओमान आणि भारताचे संबंध अनेक शतकांपासून सौहार्दाचे आहेत. त्यावर पाकिस्तानचा कधीच लक्षणिय प्रभाव पडलेला नाही.)\nकिती वेळा यायला लावता परत परत.\nहे नाही हा चांगले.\nआम्हीपण करू मग .\nजरूर कत. व्याकरणाच्या चुका\nजरूर कर. मराठीच्या वर्तमान आणि भविष्यासाठी, लेखनातील व्याकरणाच्या चुका काढून टाकणे केव्हाही चांगलेच. सद्या मराठीच्या रक्षणासाठी चालवलेल्या धाग्यांचे धगधगते मराठी लेखक हे तत्व पाळत नाहीत, पण आपण मावळ्यांनी ते विसरून कसे चालेल \nएव्हाना त्या धगधगत्या पार्श्वभागावर लाथ बसणे अपेक्षित होते.\nती भाषा उडाली हेही खूप आहे.\nमाझा रोख तुम्हाला लक्षात आलेला नाही.\nआजच्या घडीला खनिज तेलाला पर्याय नाही आहे. पण भविष्यात ही स्थिति पलटेल. पाकिस्तानची गरज आखाती देशाना नसली तरी अतेरेकी कारवायासाठी हेच देश पाठिमागच्या दरवाजाने पैसे पुरवतात. पाकिस्तानची कोंडी अमेरिका करत असतानाच सौदिने हल्लीच त्यांना मदत पुरवली आहे. कारण स्पष्ट आहे, इस्लामी प्रचार हेच या देशांचे उद्दिष्ट आहे मग त्यासाठी कोणतीही नीति वापरण्यास हे देश मागेपुढे पहात नाही. इराणला नेस्तनाबूत करण्यास अमेरिका पुढाकार घेत असताना बाकीचे आखाती देश मूग गिळून बसले आहेत याचे कारण इराण शिय��बहुल देश आहे, आणि हेच पाकिस्तान , सौदी व अरब अमीरातला खटकते. इथे मग ते मुस्लिम अजेंडा बाजूला ठेवतात. अगदी सौदी त्यांच्या पारंपरिक शत्रु इस्रायलशी देखिल इराणच्या संदर्भात बोलणी करतो.\nमाझा मुद्दा हा आहे की जे आखाती देश आतापर्यंत फक्त इस्लामी अजेंडा राबवत होते त्यांना भविष्यातल्या संभाव्य अडचणी दिसून येत आहेत. भारतासारख्या प्रचंड क्रयशक्ति असलेल्या देशाकडे फक्त पाकिस्तान बोंबा मारतो म्हणून बोट दाखवणे आता आतबट्याचा व्यवहार होईल हे , हे देश जाणतात. त्यामुळे आपल्या भविष्याला सोइस्कर अशी भूमिका हे देश घेत आहेत असे मला वाटते.\nजगभरातून पेट्रोल गाड्याचे विक्रिचे आंकड़े तेवढि वाढ दाखवत नाही आहेत वा काही ठिकाणी ते कमी होत चालले आहेत. सुट्टा भागाची विक्री करणाऱ्या काही भारतीय कंपन्या भारत फोर्ज, मदरसन सुमी यांचे भविष्य डळमळीत झाले आहे, शिवाय शेयरमार्केट नवनवीन शिखरे काबिज करत असताना वाहन उद्योग तळाला जात आहे. ही भविष्याची नांदी नाही वाटत\nपाकिस्तानची कोंडी अमेरिका करत\n१. पाकिस्तानची कोंडी अमेरिका करत असतानाच सौदिने हल्लीच त्यांना मदत पुरवली आहे.\nसौदी युवराजाने त्याच्या पाकिस्तानभेटीत $२० बिलियन पाकिस्तानमध्ये \"गुंतवले जातील (मदत/भेट नाही)\" असे आश्वासन दिले होते. त्याच भेटीतील पत्रकार परिषदेत, \"ते पैसे पाकिस्तानमध्ये केव्हा येतील\" या प्रश्नाला युवराजाने, \"अशी गुंतवणूक व्हायला वेळ लागतो, आता प्रकल्पांची पाहणी सुरू होईल, त्यांची व्यवहार्यता तपासून पाहिली जाईल व नंतर गुंतवणूकीस सुरुवात करता येईल, या प्रक्रियेला अनेक वर्षे लागतात\" असे उत्तर दिले होते.\nथोडक्यात, युवराजाने \"हे प्रकरण, केवळ ब्रदर पाकिस्तानची अब्रू झाकण्यासाठी, \"बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी\"चे तातपुरते वस्त्र आहे\", असा संदेश दिला होता \n२. शिया-सुन्नी वितुष्ट अनेक शतकांचे आहे आणि काही धार्मिक कारणांसाठी ते शेवटापर्यंत चालू राहील असे दिसते. त्या दोघांना, जागतिक राजकारणात (आणि इतर कोठेही), एकत्रितपणे इस्लामी देश समजणे चुकीचे होईल.\nतुम्ही ही समस्या केवळ व्यापार\nतुम्ही ही समस्या केवळ व्यापार/आर्थिक पैलूवर तोलता आहात. परंतु, प्रत्यक्ष व्यवहारात तिला अनेक पैलू आहेत आणि ते जमेस धरल्याशिवाय तिला नीट समजून घेणे शक्य आणि योग्यही होणार नाही. त्यातील महत्वाच्या अनेक पैलूंना जमेस धरून मी माझा वरचा प्रतिसाद लिहिलेला आहे.\nइराणला नेस्तनाबूत करण्यास अमेरिका पुढाकार घेत असताना बाकीचे आखाती देश मूग गिळून बसले आहेत याचे कारण इराण शियाबहुल देश आहे, आणि हेच पाकिस्तान , सौदी व अरब अमीरातला खटकते.\nहे वाक्य बरेच गोंधळलेले आहे.\nइराण हाच एक मोठ्या लोकसंखेचा शियाबहुल देश आहे आणि इतर सुन्नीबहुल किंवा सुन्नी राजसत्ता असलेले खाडी देश त्याच्याशी फटकून असतात (उदा : बाहरेन हा शियाबहुल देश असला तरी तिथला राजा सुन्नी आहे आणि तो सौदी प्रभावाखाली आहे). गेल्या काही दिवसांत कतार इराणच्या जवळ गेल्याचे दिसल्याने इतर खाडी देशांचे त्याच्याबरोबरचे संबंध इतके बिघडले आहेत की सौदी, बहारेन व युएईने त्याच्याशी राजनैतीक संबंध तोडून त्याची आर्थिक कोंडी चालवली आहे. सौदी-इराण वितुष्टामुळे, काही काळ इराणी नागरिकांना (सौदी अरेबियात) हाजलाही जाता येत नव्हते.\nअमेरिकेने इराणची नाकेबंदी केल्यास विशेषतः सौदी अरेबियासह (कतार वगळता) सर्व देशांना खटकणार तर नाहीच तर उलट आनंदच होईल... किंबहुना, अमेरिकेने तसे करावे व सौदी अरेबियाचे इस्लामी देशांतले महत्व अग्रगण्य व्हावे यासाठी सौदी अरेबिया सतत कार्यरत असतो.\nसद्याच्या व्यवहारात खनिज तेलाचा उपयोग इतका खोलवर बस्तान मांडून राहिलेला आहे आणि त्याच्यावर अवलंबून असलेल्या वस्तू व व्यापारामध्ये इतक्या ट्रिलियन डॉलर्सची गुंतवणूक झालेली की, सद्या बाल्यावस्थेत असलेल्या अपारंपारिक उर्जास्त्रोतांमुळे, येत्या अनेक दशकांत, तेलाचे महत्व कमी होणार नाही, हे नक्की. याचे अजून एक महत्वाचे कारण म्हणजे, इतर अपारंपारिक उर्जास्त्रोतांपेक्षा तेलाचा वापर खूप स्वस्त आहे आणि तो अनेक दशके तसाच राहणार आहे. याशिवाय, तेलाचे भाव कमी ठेवून ती परिस्थिती शक्य तेवढा काळ तशीच राहील याकडे तेलउत्पादक देश, अर्थातच, \"नीट लक्ष देऊन आहेत\"... या राजकारणात, अमेरिका हा एक प्रमूख तेलउत्पादक देशही येतो \nइम्रान खानला त्याच्या मागचे\nइम्रान खानला त्याच्या मागचे बोलवते धनी पढवतही असतील , तो बोलतो त्यात त्रुटी भले असतील पण आंतरराष्ट्रीय श्रोतावर्गा समोर लागणारी डिप्लोमॅटीक मांडणी त्याला जमते.\nइम्रानाने हे तुमचे म्हणणे ऐकलेले दिसते आणि खुद्द तो तुमच्याशी सहमत नाही असे दिसते. कारण, त्याने लगेच त्याच्या डिप्लोमसीमधील अपरिप��्वतेचे उदाहरण जगासमोर देऊन, माझ्या बाजूने कृतीशील पुरावा दिला आहे...\n३१ मे २०१९ला झालेल्या \"ऑर्गॅनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन (Organisation of Islamic Cooperation उर्फ OIC)\" या मुस्लीम भावकीच्या सर्वोच्च जागतिक संस्थेच्या परिषदेच्या पार्श्वभूमीवर इम्रान व सौदी अरेबियन राजा (ज्याच्याकडे, त्याने, काही महिन्यांपूर्वी कटोरा घेऊन आर्थिक मदत मागितली होती व त्याला ठेंगा मिळाला होता) यांची भेट झाली. त्या भेटीत इम्रानच्या विचित्र वागण्यामुळे त्याच्यावर सर्व बाजूंनी टीकेची झोड उठली आहे. मुख्य म्हणजे ही वागणूक OICच्या सर्वात प्रभावी व सर्वात श्रीमंत राष्ट्राच्या सर्वेसर्वा असलेल्या व्यक्तीबरोबर होती आणि ती इम्रानच्या डिप्लोमसीच्या अज्ञानाचे आणि निर्बुद्धपणाचे जागतिक प्रदर्शन होते.\nवर दिलेला दुवा मुळातून पाहण्यासारखा आहे. त्यातील व्हिडिओत इम्रानचे वागणे दिसत आहेच, पण त्याबरोबरच, त्यासंबंधात त्याला मिळालेले शेलके शेरेही वाचण्यासारखे आहेत. :)\nत्यापैकी खालील मजकूर बराच बोलका आहे...\nवरचा माती खाण्याचा प्रसंग\nवरचा माती खाण्याचा प्रसंग होऊन पंधरा दिवसही उलटले नाही तेव्हाच इम्रान खानने त्याच्या राजकिय कूटनितीक (डिप्लोमसी) प्रघातांबद्दलच्या अपरिपक्वतेचा अजून एक नमूना जगासमोर, बिश्केक (किरगिझिस्तान) येथे सद्या चालू असलेल्या SCOच्या परिषदेत, सादर केला आहे. =))\nसर्व देशांचे मुख्याधिकारी दालनात येईपर्यंत अगोदर येणार्‍यांनी त्यांच्या सन्मानार्थ उभे रहायचे असते, अशी प्रथा आहे. इम्रान आत आल्या आल्या आपल्या खुर्चीवर बसला. थोड्यावेळाने आपली चूक ध्यानात आल्यावर उभा राहिला आणि सर्व मुख्याधिकारी दालनात येण्याचा आधीच परत बसला. (कपाळावर हात मारून घेणारी स्मायली कल्पावी) =))\nअहो सध्या भिरभीरला आहे हो तो\nआपल्या आवामसमोर कबूल पण केले आहे त्याने की पाकिस्तानला भिक लागली आहे म्हणून\nआता कोण बांबू टाकतो आहे त्याची वाट बघत आहे. लश्कर, जनता की भारत\nतसे म्हटले तर निर्मळ सीतारामन\nतसे म्हटले तर निर्मळ सीतारामन मागची 10+ वर्षे भाजपामध्ये आहेत, आणि त्यांची विचारसरणी मुळापासूनच उजवीकडे झुकणारी आहे असे विकी सांगतो. त्यांचे पॉलिटिकल करिअर पण भाजपामध्येच सुरू झाले आहे.\nजयरामन माहीत नाही, पण पूर्वी देखील व्ही के सिंग सारखा माणूस भाजपाने डायरेक्ट आयात केलेला आहे, त्यामुळे ��ी परंपरा मोदी पहिल्यापासूनच पाळत आहेत. काही राजकीय अपरिहार्यतेमुळे येणारे अपवाद सोडले तर महत्वाच्या ठिकाणी असणारे लोक नेहमीच त्या जागेला न्याय देणारे आहेत. त्यामुळे मला यात काही आश्चर्य वाटत नाही.\nतसेही संघाचे काम हे अंतर्गत समाजकारणात जास्त होते, त्यामुळे काय करायला हवे हे जरी माहीत असले तरी कसे करायला हवे हे माहीत असणारे, आणि मुख्यतः तिथला ग्राउंड अनुभव असलेले लोक, प्रत्यक्ष संघातूनच आले पाहिजेत असे नाही. संघविचारांचे लोक तिथे असले तरी पुरेसे आहे.\nअवांतर - पारंपरिक राजकीय चष्म्यातून भाजप - संघ - सरकारला बघू नका. त्यामुळे गैरसमज होण्याची शक्यता अधिक आहे.\nमाझा स्वतः बद्दलचा समज मी\nमाझा स्वतः बद्दलचा समज मी चष्म्यांच्या बाहेरूनच बघतो . उलटपक्षी या किंवा त्या पक्षाचे समर्थकांना चष्मे उतरवणे अवघड जात असावे असे वाटते. असो.\nतुम्हाला स्वतःवर ओढवून घेण्याची काही गरज नाही.\nपरंतु वर्षानुवर्षे काँग्रेस आणि समाजवादी राजकारण बघायची सवय असल्यामुळे फुकट काही मिळत नाही असे माणसाकडे कल आहे, किंवा आपल्या चमच्यांना सोयीच्या ठिकाणी बसवण्याचा प्रघात पडलेला आहे.\nयाच माईंडसेट ने पाहिले तर मोदींच्या अनेक हालचाली अनाकलनीय वाटतात, पण इथे बहुतांश असे दिसते की सरकारने आपले प्राधान्यक्रम आणि उद्दिष्टे अगोदरच ठरवलेले आहेत, त्यामुळे ते प्राधान्यक्रम पूर्ण करणांरे लोक त्या त्या ठिकाणी आणणे याला महत्व असावे.\nदुसरे असे, की संघीय विचारसरणीतून येबरे बहुनांशी लोक पदाच्या अपेक्षेने काम करत नाहीत, त्यांना आपला अजेंडा पुढे नेण्याशी कर्तव्य असते. जिथे त्या पदावरील माणूस आपल्याला अनुकूल नसेल तिथेच त्याला हटवणे, आणि वेळ आली तर स्वतः त्या पदावर जाऊन बसणे होते. या सगळ्याचा विचार आपले मत बनवताना व्हावा असे आपल्याला सुचवयाचा प्रयत्न होता.\nसंघपरिवारातील संघटनांमध्ये प्रत्यक्ष काम केले, किंवा कोणी जवळचा नातेवाईक जर संघाशी संबंधित असेल तरच या गोष्टींचा अनुभव येतो, आणि तसा तो नसेल तर बऱ्याच वेळेस आपले मत बायज्ड असते. (कदाचित माझी काँग्रेसबद्दलची मते देखील अशीच असतील, पण भाजपासाठी कोणत्याही लाभाची अपेक्षा न ठेवता काम करणारे अनेक लोक मी बघितले आहेत, तितके काँग्रेसचे बघितले नाहीत अजून तरी, जे बघितलेत ते आपले सरकार आले तर काहीतरी लाभ होईल अशा आशेनेच का�� करताना बघितलेत) या पार्श्वभूमीवर हा फरक उठून दिसतो. आपले मत बनवताना याचा देखील विचार व्हावा, इतकेच सुचवत होतो.\nसर्व प्रथम प्रतिसादासाठी अनेक\nसर्व प्रथम प्रतिसादासाठी अनेक आभार\n....आपले सरकार आले तर काहीतरी लाभ होईल अशा आशेनेच काम करताना बघितलेत….\nगुळाच्या ढेपेकडे मुंगळे जाणार तसे गुळाची ढेपेची (सत्तेची) दिशा समजली तसे मुंगळे दिशा काळाच्या ओघात बदलतील .\n….पण भाजपासाठी कोणत्याही लाभाची अपेक्षा न ठेवता काम करणारे अनेक लोक मी बघितले आहेत, तितके काँग्रेसचे बघितले नाहीत अजून तरी...\nबरोबर आहे, १) विचारसरणीशी तडजोड झाली कि लाभाशिवाय काम करणारे कार्यकर्ते मागे पडण्यास वेळ लागत नाही. कोणे एके काळी काँग्रेसकडे निस्वार्थी कार्यकर्ता होता त्या काळात त्यांनी स्वातंत्र्य वगैरे मिळवले २) त्यांनी घराणेशाही नेपोटीझम जसे राबवले वोट बँक मेकॅनीझम राबवला आणि मुंगळे जमा केले की विचारसरणी संपली आणि त्यांचा कार्यकर्ता हरवला.\nत्यामुळे जोपर्यंत घराणेशाहीचा लांगुलचालनाचा खर्‍या अर्थाने अस्त काँग्रेस करणार नाही तो पर्यंत स्वातंत्र्या पुर्वी काँग्रेसकडे जसा कार्यकर्ता होता तसा उपलब्ध होणे शक्य नाही. काँग्रेसच्या नशिबात निस्वार्थी कार्यकर्ता मिळण्याचे सुख नजिकच्या भविष्यात तरी दिसत नाही. जे घराणेशाहीशी जमवून घेतात त्यांच्या लोकशाहीवरील श्रद्धेतील शुद्धते बाबतच्या साशंकता मी सोडू शकत नाही.\n…..त्यांना आपला अजेंडा पुढे नेण्याशी कर्तव्य असते….\nहोय काही काळतरी अजेंडा स्पर्धा होणे सहाजिक आहे.\n….सरकारने आपले प्राधान्यक्रम आणि उद्दिष्टे अगोदरच ठरवलेले आहेत, त्यामुळे ते प्राधान्यक्रम पूर्ण करणांरे लोक त्या त्या ठिकाणी आणणे याला महत्व असावे…..\nकाही मोजके सोडता मोदी मंत्रिमंडळातील मंत्री आपण म्हणतातसे 'अजेंडा निरीक्षकाची भूमिका' निभावतील. बाकी खात्यांचे प्राध्यान्यक्रमाची प्रेझंटेशन आएस असलेल्या सेक्रेटरिंनी मोदींना दाखवून अनुमती घेतलेलीच असते. त्यामुळे क्वालिफीकेशन बॅकग्राऊंड तेवढे महत्वाचे ठरत नाही.\nराजकीय पक्ष कोणतेही असोत राजकीय पुढारी कोणत्याही खात्याला सांभाळू शकणारे प्रशिक्षीत आय ए एस अधिकारी थोडेच असतात. आपापली 'गर्भित कर्तव्ये' पार पाडणे आणि पुन्हा निवडून येऊ एवढे मतदारसंघाकडे लक्ष ठेवणे हे ती मंडळी करत असतात. त्यामुळे कोणत्या पदावर कोण आहे याने फरक पडत नाही. काही अपवाद वगळता मंत्र्याला डिटेल्स समजत नाहीत याचा अधिकारी वर्गालाही आनंदच होत असावा अशी शंका वाटून जाते. तरीही एवढा मोठा देश अडखळत का होईना चालत रहातो याचे कौतुकच वाटते.\nफक्त नोकरशाही चे उद्दिष्टच देश चालवणे आहे.\nलोकप्रतिनिधी कायदेमंडळ बनवतात मुख्यत्वेकरून. आणि लोकप्रतिनिधींचे काम कायद्यात बसवायचे काम बाबू करतात.\nबाबू आहेत म्हणून देश आहे.\nआनन्दा आणि म्हात्रे गुरुजी\nआनन्दा आणि म्हात्रे गुरुजी +१०\nमला या मन्त्रीमन्डलात शिक्षणखाते दिसले नाही. ते जावडेकरन्च्या माहिती खात्यात येते काय\nमला या मन्त्रीमन्डलात शिक्षणखाते दिसले नाही. ते जावडेकरन्च्या माहिती खात्यात येते काय\n:) शिक्षण खाते दिल्लीत ह्युमन रिसोर्स म्हणजे मानव संसाधन खात्यात येते. मोदी मंत्रिमंडळात आधी स्मृती इराणींकडे होते. स्मृती इराणींच्या स्वतःचे शिक्षण नंतर रोहीत वेमुला आणि जे एन यु वरून वावटळीत सापडल्याने प्रकाश जावडेकरांकडे देण्यात आले. प्रकाश जावडेकरांनी लो प्रोफाईल रहातानाच पडद्या आडून कान पिळण्याची कामे बरोबर केल्याने अपप्रसिद्धीच्या झोतातून बाहेर पडले होते.\nआता जावडेकरांना पुन्हा दुसर्‍या खात्याकडे वळतेकरून मानव संसाधन रमेश पोखरीयाल नावाच्या उत्तराखंडी हिंदी साहित्यिक राजकारण्याच्या वाट्यास दिले आहे. पोखरीयालसुद्धा मुरली मनोहर जोशी स्टाईल भविष्य विज्ञानाचे समर्थक असल्याने खाते पुन्हा एकदा नको त्या चर्चेत दिसण्याची शक्यता आहे. मोदींनी अजून कुणि उच्च विद्याविभूषीत शोधावयास हवे होते अथवा खाते जावडेकरांकडेच राहीले तरीही चालण्यासारखे होते.\nखाते द्यायचं ते त्यांचं ते पाहून घेतील आपण सूज्ञ मिपाकरांनी भाजप वगैरे पासून दूर रहावे.\nदुसर्या बाजीरावाचे शुद्धलेखन, बाजरीवरील किड,मिपासल्लागारांचे विशवनिर्मीतीतील अमूल्य योगदान, पुण्यातील वाहतूक,पुणे कसं वाईट गड्या आपला गाव बरा अशे विषय चघळायला घ्यावेत.\nअखिल मिपा वडाची साल पिंपळालाच काय बाभळीला सुद्धा या संघाच्या \"दिव्याखाली अंधार\" या पाक्षिकातून साभार\nनाय , तरी पण मला वाटते\nरामदास आठवलेना संरक्षण मंत्री बनवले पाहिजे होते. मग त्यानी अशा काही शीघ्रकविता प्रतिपक्षावर फेकल्या असत्या की दुश्मन रणांगणावर झीट येऊन पडला असता.\nप्रतिपक्ष म्हणजे इथे चीन आणि पाकिस्तान घ्या वो. आपल्याकड़चा प्रतिपक्ष आधीच कोमात गेला आहे\nरामदास आठवलेना राज्यमंत्री बनवलय, कुठून निवडून आलेत\nआठवले राज्यसभेचे खासदार आहेत.\nमनमोहन कसे निवडून न येता पंतप्रधानपदी बसवलेले, तसेच.\nकर्नल राठोड यांच मंत्री पद का\nकर्नल राठोड यांच मंत्री पद का गेलं असावं\nसॉरी असे कुणि मंत्रि होते का\nसॉरी असे कुणि मंत्रि होते का कोणत्या मंत्रिमंडळात होते ते \nसॉरी मी मर्यादीत बाबींवर\nसॉरी मी मर्यादीत बाबींवर लक्ष्य केंद्रित करतो त्यामुळे कल्पना नव्हती.\nमोदींबद्दल ते मुख्यमंत्री होते तेव्हा पासूनचे माझे एक व्यक्तिगत निरीक्षण आहे गुजराथेत प्रत्येक विधान सभा निवडनूकीत त्यांनी १/३ आमदार प्रथमच अनुभव घेणारे नव्याने आणले तसेच १/३ मंत्रीही नवे आणले असे आठवते. तोच कित्ता मोदींनी लोक्सभेतही गिरवल्याचे मला वाटते. या वेळी ही जवळपास १/३ खासदार नवे चेहरे आहेत आणि १/३ मंत्रि नवे आहेत.\nया गोष्टीची मोदींनी कधी जाहीर वाच्यता केल्याचे ऐकण्यात नाही. त्यामुळे असे करण्याचे कारण काय असेल या बद्दल समर्थकांचे भाष्य आणि टिकाकाराम्चे भाष्य यात फरक पडू शकावा.\nआणलेले नवे चेहरे -काही मोजके सोडले तर- फार काही प्रभावाचे असतात असे त्यांच्या बॅकग्राऊंडवरून दिसत नाही. मोदी बरेचसे काम सेक्रेटरी मंड्ळींकडून करून घेत असल्यामुळे काही अपवाद वगळता मंत्र्यांकडे केवळ निरीक्षणाचेच काम शिल्लक रहाते. मग त्यासाठी नवखे आणि शिक्षणा पार्श्वभूमी मिसमॅचही मोदींना चालून जात असावा. या वेळीही नव्या चेहर्‍यांच्या शिक्षण आणि बॅकग्राऊंड वि. खाते याचा मिसमॅच मोठा आहे.\nक्रिकेटची टिम उर्फ चमू\nआणि मंत्रीमंडळात निवडलेले सहकारी चमू यात जरा फरक केला तर बरं होईल.\nअनुभव आणि लोकप्रियता हेच निकष लावून पहायची गरज नाही.\nमनमोहनसिंग फक्त गव्हर्नर म्हणून कार्यरत होते नरसिंह राव यांनी त्यांना पैलू पाडले.\nआपल्याला माहीत नाहीत म्हणूनच ते कर्तृत्ववान नाहीत आणि सक्षम नाहीत हे समजणं फार हुशारी आणि समंजस पणाचे लक्षण नाही.\nमिपाचा चार पैचा अनुभव नसलेला मिपाकर नाखु बिनसुपारीवाला\nमोदी बरेचसे काम सेक्रेटरी मंड्ळींकडून करून घेत असल्यामुळे काही अपवाद वगळता मंत्र्यांकडे केवळ निरीक्षणाचेच काम शिल्लक रहाते\nहे आपले निरीक्षण चुकीचे आहे.\nकारण श्री मोदी माणसं निवडतात ती त्यांची कार्यक्षमता आणि स्वच्छ प्रतिमा पाहूनच. यात अनेक आय ए एस अधिकारी, लष्करी अधिकारी आणि मंत्री येतात. वाचाळ वीरांना शक्यतो दूर ठेवले जाते. त्यांनी अनेक गुजरात केडरचे आय ए एस अधिकारी केंद्रात नेले. तसेच जे मंत्री कार्यक्षम म्हणून प्रसिद्ध आहेत त्यांना परत खाती दिली आहेत. उदा अमित शाह, राजनाथ सिंह, पियुष गोयल, निर्मला सीतारामन इ.\nकेवळ सचिवांकडून काम करून घेणे आणि त्यांनाच उत्तरदायीत्व देणे हे श्री मोदी करत नाहीत. सर्व मंत्र्यांना आपल्या कामकाजाची माहिती दर आठवड्याला पंतप्रधानांच्या कार्यालयाकडे पाठवावी लागते आणि श्री मोदी रोज दिवसा अखेरीस थोड्या थोड्या खात्यांच्या कामकाजाचा आढावा घेत असतात.\nयामुळेच श्री मोदी आणि श्री अमित शाह हे हुकूमशाही वृत्तीचे आहेत असा समाज सर्वत्र पसरला आहे. आणि अनेक केंद्रातील आय ए एस अधिकारुयानी आपल्याला आपल्या मूळ राज्यात परत पाठवा असे अर्ज केले आहेत.\nबरेच अकार्यक्षम आय ए एस अधिकारी त्यांनी सक्तीने निवृत्त करून घरी पाठवले आहेत. अर्थात मंत्री हा समोर दिसतो आणि आय ए एस अधिकारी पडद्या मागे असतो म्हणून तुम्हाला कळत नाही.\n१२९ आय ए एस अधिकाऱ्यांना घरी\n१२९ आय ए एस अधिकाऱ्यांना घरी पाठवल्यामुळे अनेक आय ए एस अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. आपल्या बापाचे राज्य आहे समजणाऱ्या किंवा ज्यांचे हात बरबटलेले आहेत अशा अनेक अधिकाऱ्यांनी मुदतपूर्व/ ऐच्छिक निवृत्ती सुद्धा घेतली आहे.\nअमित शहांना खुनाच्या खटल्यात गोवण्याचा प्रयत्न त्याने केला होता. आता परिस्थिती ऊलट झाली आहे.चिदंबरम भ्रष्टाचाराच्या खटल्यात अडकला आहे. हि पाश्व्रभुमी असु शकेल काय\nगेल्या लोकसभेत मंत्री असलेले\nगेल्या लोकसभेत मंत्री असलेले\nराज्यवर्धन राठोड ह्यांना ह्यावेळेला मंत्रीमंडळात शामिल न करता त्यांना खास कामासाठी राखीव ठेवल असल्याची बातमी आहे. राजस्थानात वसुंधरा राजे यांची प्रतिमा खालावत असताना तेथे नविन दमाचे नेते राज्यवर्धन राठोड हे मुख्य मंत्री पदासाठी दावेदार असणार आहे राजस्थानात पक्षाला चांगला सपोर्ट आहे तो जनाधार टिकवुन ठेवावा व वाढवावा अशी जवाबदारी राज्यवर्धन राठोड यांच्यावर असेल \nहे कसं पॉलीटीकली राईट विधान\nहे कसं पॉलीटीकली राईट विधान आहे. पॉलीटीकली राईट बोलण्यात भाजपाई सावकाशपणे वाकबगार होतील.\nअर्थात ओव��हर ऑल मंजील अद्याप दूर आहे.\nबाकी महत्वाच्या पदांसोबत युवा\nबाकी महत्वाच्या पदांसोबत युवा वर्गात जास्त चर्चा होती क्रिडा मंत्री पदांची, गौतम गंभीर चा भाजप प्रवेश व कर्नल साहेबांच्या काळात मिळालेली पदके यामुळे कोणाची वर्णी लागते याची चर्चा होती. पण दोघांना न मिळता ते पद दुसऱ्या व्यक्तीला मिळाले.\nईव्हीएम मशीन आणि त्यांच्या\nईव्हीएम मशीन आणि त्यांच्या संख्येबाबत माझ्या मनात फार आधीपासून शंका होती. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड इथे भाजपची सत्ता असताना भाजपाचा पराभव झाला आणि काँग्रेस पार्टी विजयी झाली. पण कदाचित हा पराभव देशाच्या निवडणुका जिंकण्यासाठी तर नाही, अशी शंका माझ्या डोक्यात आली होती. pic.twitter.com/NishwWZJ7h\nपवार साहेब भारतीय राजकारणातील\nत्यांनी आतापर्यंत केलेल्या निवडणूक प्रचारात कुठेही भारताच्या विकासाची गोष्ट केली नव्हती. त्यांना आता आपल्या मर्यादा पूर्णपणे माहित झालेल्या आहेत. ईवीएम मधे घड्याळ दाबल्यावर मत कमळाला गेले असे बालिश विधान करायला पण त्यांना काही वाटत नाही. मुम्बर्यामधे यांचे नेते अल्पसंख्याकाचे पाय चाटतात आणि मुंबईत राज ठाकरेना प्रचारात उतरवतात. एकच जमेची बाजू म्हणजे यांनी बारामतीत मात्र खरोखरच विकास केला आहे. पण फक्त तिथेच ,इतर ठिकाणी बोंब आता पण विधानसभेत ईवीएम मुद्दा उकरुंन काढून मतदाराचे ध्यान भरकटवण्याचे कामच हे करतील.\nबारामतीत विकास केलेला नाही. इंग्रंंजानी बांधलेल्या भाटगर धरणाच्या पाण्यावर फक्त अर्ध्या बारामतीत विकास झालेला आहे. ह्याना अजुन सुपा, शिर्सुफळ च्या पिण्याच्य पाण्याचीसोय करता आली नाही आहे. ऊगाच नाही जानकरांनी सुप्रियाच्या तोंडाला फेस आणला होता\nट्विटर ने आपण साहेबांशी संपर्क साधू शकतो...\nघागाचर्चेच्या परिघा बाहेरील विषयांतर टाळावे\nप्रसादराव इव्हीएम आणि इतर विषयांना वाहीलेले इतर अनेक धागे आहेत. आपण इथे मांडलेला इव्हीएमचा मांडलेला विषय आणि त्यास येणारे प्रतिसाद या धागा लेख चर्चा उद्देशाच्या परिघाबाहेरचे ठरतात\nघागाचर्चेच्या परिघा बाहेरील विषयांतर टाळावे अशी आग्रहाची विनंती आहे.\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 10 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाच���वे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://spsnews.in/?p=4097", "date_download": "2019-06-20T15:07:36Z", "digest": "sha1:PXXYG3QKE6JRQNVGPHIRPPZ5MPLCTB5I", "length": 9048, "nlines": 104, "source_domain": "spsnews.in", "title": "' संजय ' म्हणजे एका झंझावाताची ' प्रेमळ झुळूक ' : रक्षाविसर्जन बुधवार दि. २७ जून | | SPSNEWS", "raw_content": "\nशासनाच्या विकास योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा- जिल्हाधिकारी दौलत देसाई\nपावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी १०.२३ कोटींचा निधी :आम.सत्यजित पाटील\nबांबवडे विद्यामंदिरात दफ्तर व शालेय साहित्याचे वाटप\nबांबवडे विद्यामंदिरात दफ्तर व शालेय साहित्याचे वाटप\nचिमुकल्यांचा किलबिलाट पाहण्यासाठी जमला जनसमुदाय\n‘ संजय ‘ म्हणजे एका झंझावाताची ‘ प्रेमळ झुळूक ‘ : रक्षाविसर्जन बुधवार दि. २७ जून\nबांबवडे : माणसाच्या जीवनात कधी कोणता प्रसंग येईल, हे सांगता येत नाही. नेहमीच हसतमुख असलेलं व्यक्तिमत्व आज काळाच्या पडद्याआड गेलेलं, आपण अनुभवत आहोत. संजय महादेवराव पाटील साळशीकर ,या व्यक्तीचा अचानक थांबलेला जीवनप्रवास आज प्रत्येकालाच चटका लावणारा ठरला आहे. मृत्यू नंतर चे सोपस्कर पाटील कुटुंबीय करत आहेत. त्यापैकी रक्षाविसर्जन हा आजचा विधी आहे. अनेक नातेवाईक, मित्रमंडळी आप्तेष्ट आज संजय यांना अखेरचा निरोप देत आहेत.\nसंजय पाटील हे एक हसतमुख व्यक्तिमत्वं होतं. काहीही झाले तरी संजय हे सदाबहार व्यक्तिमत्व होतं. आज अनेक सामाजिक कामात संजय यांचा मोलाचा वाटा आहे . त्यांचे वडील कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व शिक्षण सभापती होते. त्यांच्या अनेक ऊन -पावसात त्यांच्या पाठीशी ठामपणे संजय व त्यांचे बंधू उभे असायचे. वडिलांचा एक आज्ञाधारक मुलगा म्हणून त्यांचा जीवनप्रवास सुरु होता.\nगतवर्षी असाच त्रास झाला, म्हणून औषधोपचार झाले. त्यानंतर मात्र संजय व्यवस्थित झाले. आणि आज अचानकपणे काळाच्या पडद्याआड गेलेलं, आपलं लेकरू पहात असताना, वडिलांच्या आत्म्याने आतल्या आत टाहो फोडला असेल. करणा जिल्हापरिषद मध्ये खंबीर नेतृत्व करणारं व्यक्तिमत्व तुमच्या-आमच्या सारखं रडून मोकळं होवू शकत नाही.\nसंजय म्हणजे एका झंझावाताची हलकी प्रेमळ झुळूक होती. ज्या झंझावाताने आपल्या आयुष्यात अनेक प्रसंग पहिले, त्या झंझावाताचा हे एक शांत प्रपात होते. आज संजय पाटील अनंतात विलीन झाले. त्यांच्या आत्म्यास ईश्वर शांती देवो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात ” साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स, एसपीएस न्यूज ” आणि परिवार सहभागी आहोत. त्यांना दुःख सहन करण्याची शक्ती परमेश्वर देवो, हीच प्रार्थना….\n← ‘ आरोही जानकर ‘ च्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्याचे कुंभारवाडी इथं वाटप\nघाटकोपर परिसरात चार्टर्ड विमान कोसळल्याने पायलट सह चौघे व इतर एक अशा पाच जणांचा मृत्यू →\n‘ कुलभूषण जाधव ‘ यांच्यासाठी शाहुवाडी ‘ मनसे ‘ चे निवेदन\nमुजोर अवैध व्यावसायिकाकडून पत्रकारास धमकी\nबांबवडे चे श्री विष्णू यादव ‘ यशवंत सरपंच ‘ पुरस्काराने सन्मानित\nOne thought on “‘ संजय ‘ म्हणजे एका झंझावाताची ‘ प्रेमळ झुळूक ‘ : रक्षाविसर्जन बुधवार दि. २७ जून”\nशासनाच्या विकास योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा- जिल्हाधिकारी दौलत देसाई\nपावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी १०.२३ कोटींचा निधी :आम.सत्यजित पाटील\nबांबवडे विद्यामंदिरात दफ्तर व शालेय साहित्याचे वाटप\nबांबवडे विद्यामंदिरात दफ्तर व शालेय साहित्याचे वाटप\nचिमुकल्यांचा किलबिलाट पाहण्यासाठी जमला जनसमुदाय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://suhas.online/2016/03/04/%E0%A4%B2%E0%A4%A2%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B8-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%9A%E0%A5%80/", "date_download": "2019-06-20T15:28:57Z", "digest": "sha1:OJ2GTJGCS7TVCRYIEQIRUI73VM6MG7KD", "length": 31454, "nlines": 281, "source_domain": "suhas.online", "title": "लढाई टेनिस कोर्टची.. – मन उधाण वार्‍याचे…", "raw_content": "\nदुसऱ्या महायुद्धात दिनांक १५ मार्च १९४४ रोजी ब्रम्हदेशातील चिंडविन नदीपासून “ऑपरेशन यू गो” ची सुरुवात झाली. जपानच्या 15 व्या आर्मीचे प्रमुख लेफ्टनंट जनरल रेन्या मुटागुची यांच्या नेतृत्वाखाली जपानी सैन्याने ब्रिटीश भारतीय भूभागावर हल्ला करण्याची योजना बनवली होती. इंफाळ, कोहिमा, दिमापुरमार्गे भारतीय हद्दीत प्रवेश करून पुढे सैन्य कुमक वाढवत दिल्लीप��्यंत मजल मारण्याचे स्वप्न मुटागुची ह्यांनी बघितले होते. ह्या हल्ल्याला काही कोअर कमांडर्स ह्यांनी तीव्र विरोध दर्शवला होता, कारण त्यात भारतातील भौगोलिक परिस्थितीचा फारच कमी अभ्यास केल्याचे निदर्शनात आले होते. त्यामुळे योजना सदोष होती आणि त्याचा फटका जपानी सैन्याला बसू नये याची त्यांना काळजी होती. इकडे मुटागुचीचा महत्त्वाकांक्षी स्वभाव त्याला स्वस्थ बसू देत नव्हता. ज्यांनी ज्यांनी ह्या योजनेला विरोध केला, त्यांची जबरदस्ती बदली किंवा तात्पुरती मनधरणी करण्यात आली. तरीही म्हणावा तसा अभ्यास झाला नाही ही कुरकुर सुरूच राहिली, परंतु सरतेशेवटी तत्कालीन प्रधानमंत्री हिडेकी तोजो, ह्यांच्या संमतीने ह्या हल्ल्याला हिरवा कंदील दिला गेला. जनरल मुटागुची ह्यांनी ह्या सैनिकी हल्ल्याला “ऑपरेशन यू गो” असे नाव दिले.\nकोहिमा ही भारतातील नागालँडची राजधानी.दिमापुर ओलांडल्यावर नागालँडचा निसर्गसंपन्न डोंगराळ प्रदेश सुरु होतो. दिमापूरच्या पुढे ४० किलोमीटर अंतरावर एका विस्तृत कडेपठारावर कोहिमा आणि त्याच्या दक्षिणेला ७० किलोमीटर अंतरावर मणिपूरची राजधानी इंफाळ. दुसऱ्या महायुद्धाची प्रत्यक्ष झळ लागलेली ही भारतातली दोनच शहरे. जपानचे हे आक्रमण मोडून काढण्यासाठी ब्रिटीश इंडियन १४ व्या आर्मीला ब्रम्हदेशातच जपानवर आक्रमण करून त्यांची पुढची वाटचाल रोखण्याचे आदेश देण्यात आले. ह्या १४ व्या आर्मीचे नेतृत्व होते लेफ्टनंट जनरल विलियम स्लिम ह्यांच्याकडे. १४ व्या आर्मीमध्ये ४ आणि ३३ अश्या दोन कोअर्स होत्या. सुरुवातीच्या काळात ४ कोअर इंफाळमध्ये आणि ३३ कोअर दिमापुर भागात होत्या. सतत दोन वर्ष युद्धभूमीवर असल्याने सर्वच तुकड्यांची शक्ती कमी झाली होती. ह्याउलट जपानने १५, ३३ आणि ३१ ह्या तीन इन्फंट्री डिव्हिजनचा वापर ह्या हल्ल्यात केला. संपूर्ण ब्रम्ह्देशावर कब्जा मिळवत त्या आगेकूच करू लागल्या. ३३ आणि १५ डिव्हिजन इंफाळमधल्या ४ कोअरला घेरण्यासाठी आणि ३१ इन्फंट्री डिव्हिजन कोहीमावर कब्जा करून, ब्रिटीश इंडियन आर्मीची रसदमार्ग तोडण्याच्या उद्देशाने निघाल्या.\nलेफ्टनंट जनरल रेन्या मुटागुची यांच्या योजनेनुसार कोहिमावर लगेच ताबा मिळवून इंफाळमधील ब्रिटीश इंडिअन आर्मीची रसद आरामात तोडता येईल असे वाटले, पण मित्र सैन्याच्या एयर बेसवरून इंफाळला रसद आणि कुमक दोन्ही पुरवठा होऊ शकतो ही शक्यता त्यांनी गृहीत धरली नाही. इकडे जनरल विल्यम स्लिम ह्यांनी असा अंदाज बांधला की, जपानी फौजा प्रथम इंफाळवर हमला करतील आणि त्यासाठी पुरेसा सैन्यसाठा आणि रसद उपलब्ध आहे याची खात्री होती, परंतु जपानी फौजा कोहिमा आधी ताब्यात घेतील याची कल्पनाही त्यांनी केली नव्हती. पुढे ह्याच चुका त्यांना महागात पडल्या. ठरलेल्या योजनेनुसार जपानी सैन्य (३१ इन्फंट्री डिव्हिजन) कोहिमा परिसरात घुसले. ह्या डिव्हिजनचा कमांडर कोटोकू साटो ह्या हल्ल्याबद्दल साशंक होता. त्याला काळजी वाटत होती की, जर कोहिमा वेळेत पडले नाही तर संपूर्ण डिव्हिजनचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते, पण मुटागुची आता काही समजावण्याच्या पलीकडे गेल्याने ते हतबल होते.\nकोहीमावर हल्ला होणार नाही ह्या आपल्या अंदाजानुसार स्लिम ह्यांनी तिथे जास्त कुमक ठेवली नव्हती. जेमतेम २५०० सैन्य तिथे होते, ज्यामधील १००० तर निव्वळ मदतनीस होते. सैन्यसंख्या कमी असून देखील त्यांनी संरक्षण फळीची मोर्चेबांधणी भक्कमपणे उभारण्यावर प्राधान्य दिले होते. कोहिमा परिसरात असलेल्या उंच टेकड्यांवर आणि मोक्याच्या ठिकाणी सैन्य ठाणी उभारून संरक्षण फळीला बळकटी देण्याचा प्रयत्न केला गेला होता. जेव्हा ३१ इन्फंट्री डिव्हिजन कोहीमाच्या जसामापाशी धडकली, तेव्हा जनरल स्लिम ह्यांनी ५ इंडियन इन्फंट्री डिव्हिजनला विमानाने दिमापुरला हलण्याचा निर्णय घेण्यात आला. ह्या डिव्हिजनच्या १६१ इन्फंट्री ब्रिगेडला कोहीमाला हलवण्याआधीच जपानी सैन्य कोहिमामध्ये घुसले होते आणि त्यांनी मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली.\nकोहिमा रिजवर आय जी एच स्पर, गॅरिसन हिल, कुकी पिकेट, फिल्ड सप्लाय डेपो, जेल हिल, पिंपल, जी.पी.टी. रिज, डेप्युटी कमिश्नर (डीसी) बंगला इत्यादी ठिकाणी ब्रिटीश इंडियन आर्मीने भक्कम मोर्चेबांधणी केली होती. एकामागून एक अश्या ठाण्यांवर हल्ला करत जपानी सैन्य युद्धात आघाडी घेऊ लागले. त्यांनी आय जी एच स्पर, कुकी पिकेट, जेल हिल, जी.पी.टी. रिज आणि पिंपल ही ठाणी जिंकली. ही ठाणी जिंकता जिंकता जपानी सैन्याचे प्रचंड नुकसान झाले होते. गॅरिसन हिल हे कोहिमाचे बालेकिल्ला ठाणे होते. इथेच ब्रिटीशांचे नागालँड प्रांताचे सैनिकी मुख्यालय होते आणि त्यावेळी चार्ल्स पॉसे हे त्या मुख्यालयाचे डेप्युटी कमिश्नर होते. जपान्यांनी चौफेर हल्ला चढवून देखील गॅरिसन हिल त्यांना काबीज करता आली नाही. तेथील एका टेनिस कोर्टवर एका बाजूला जपानी आणि दुसऱ्या बाजूला ब्रिटीश इंडिअन आर्मी असे तुंबळ युद्ध सुरु झाले. शत्रू अगदी समोर असूनदेखील ब्रिटिशांनी तिथे जोरदार प्रतिकार केला आणि जपान्यांना टेनिसकोर्टच्या एका बाजूला रोखून धरले. हे युद्ध काही दिवस अविरत सुरु होते. कधी जपानी थोडे पुढे सरकायचे आणि एखादे ठाणे ताब्यात घ्यायचे, तर कधी अधिक निकराने लढा देत ब्रिटीश इंडियन आर्मी हातचे गेलेले ठाणे जिंकून परत तिथे आपली मोर्चेबांधणी करायचे. काही केल्या गॅरिसन हिल जपान्यांचा तीव्र प्रतिकाराला जुमानत नव्हती.\nकोहिमा परिसर आणि तटबंदी\nजपानी सैन्याने ४ एप्रिलला कोहिमावर हल्ला केल्यावर तब्बल १४ दिवसांनी, म्हणजे १८ एप्रिलला १६१ इंडियन इन्फंट्री ब्रिगेड कोहीमाच्या सीमेवर येऊन पोचले. जपानी सैन्याचे इंफाळ-कोहिमा मार्ग मोकळा करण्याचे स्वप्न दुभंगले त्यामुळे सैन्याकडे रसद उपलब्ध नाही आणि ती उपलब्ध करण्याचा कुठलाही मार्ग मोकळा होण्याची शक्यता ही नव्हती. जनरल साटोंना ह्याच गोष्टीची आधीपासून भीती होती. हीच मोक्याची संधी साधून जनरल स्लिम ह्यांनी २ ब्रिटीश इंडियन इन्फंट्रीचा तोफखाना कोहीमाजवळ हलवून जपानच्या मोर्चांवर तुफान हल्ला सुरु केला. हळूहळू जपान्यांनी ताब्यात घेतलेली ठाणी जिंकत जिंकत ते गॅरिसन हिलकडे पोचले आणि जपान्यांनी नांगी टाकायला सुरुवात केली. जनरल साटो ह्यांनी मुटागुची ह्यांना ही परिस्थिती कळवली आणि आता माघार घेण्याशिवाय कुठलाच पर्याय नाही असे सांगितले. कोहिमा-इंफाळमधून माघार घ्यायला सुरुवात केली आणि २२ जून पर्यंत जपानी सैन्य चिंडविन नदीच्या पार निघून गेले. ह्या लढाईत ब्रिटीश इंडियन सैन्याचे सुमारे १६,९८७ आणि जपानी सैन्याचे सुमारे ६०,६४३ सैनिक जखमी झाले किंवा मरण पावले.४ एप्रिल ते २२ जून १९४४ म्हणजेच तब्बल अडीच महिने ही लढाई सुरु होती.\nटेनिस कोर्टवर झालेल्या तुंबळ युद्धामुळे, कोहीमाची लढाई “टेनिस कोर्टची लढाई” म्हणूनदेखील ओळखली जाते. जनरल स्लिम, ह्यांच्या निग्रह युद्धनीतीमुळे सैन्याला पुरेशी रसद आणि वाढीव कुमक वेळोवेळी मिळत गेली आणि ती मिळेपर्यंत निकराने जमेल तितकी ठाणी त्यांनी लढवत ठेवली आणि शत्रूला थोपवून ��ेवले. इतक्या बिकट अंतरावर शत्रूला दीर्घकाळासाठी थोपवून धरल्याची फार थोडी उदाहरणे इतिहासात सापडतील. लष्करी संरक्षण ठाणी लढवणाऱ्या, कुठल्याही देशाला कोहीमाची लढाई आजही प्रमुख मार्गदर्शक मानली जाते. जपानी सैन्याचा निर्णायक पराभव करणारा बालेकिल्ला म्हणजेच गॅरिसन हिल इथे १४२० सैनिकांच्या बलिदानाचे स्मृतीस्थळ बांधलेले आहे, जे तिथले प्रमुख प्रेक्षणीय स्थळ बनले आहे. आजही जगभरातून लाखो लोक ह्या स्मृतिस्थळाला भेट देण्यासाठी येतात.\n१९६२ च्या भारत-चीन युद्धात जर सेलासारखा बालेकिल्ला कोहीमाचा आदर्श समोर ठेवून निग्रहाने लढवली गेली असता, तर चीनी फौजा भारतात इतक्या आत घुसू शकल्या नसत्या. त्या युद्धात भारताकडून फॉरवर्ड पॉलिसीचा वापर केला गेला आणि तोच आपल्या अंगाशी आला. वेळ पडल्यावर बचावात्मक माघार घेऊन शत्रूला आपल्याच हद्दीत, पण त्यातल्यात्यात थोडे बाहेरच्या बाजूला लढत ठेवले असते, तर चीनचा डाव भारताला खूप आधीच उधळता आला असता. २०१३ मध्ये ब्रिटनच्या नॅशनल आर्मी म्युझियमने कोहिमा लढाईला आजवर लढलेली सर्वोत्कृष्ट लढाई म्हणून घोषित देखील केले गेले. ह्या लढाईचे विविध पैलू जगभरातील सैन्य आपल्या अभ्याक्रमात वापरतात. आजही जपान कोहिमा-इंफाळ लढाईला आपला सर्वोच्च पराभव मानतात ह्यातच सर्व काही आले.\nकोहिमा आणि इंफाळ ही शहरे त्यावेळी जपानी सैन्याच्या ताब्यात गेली असती, तर आज भारताचा इतिहास नक्कीच पूर्णपणे वेगळा असता. 🙂 🙂\n१. मेजर जनरल (निवृत्त) शशिकान्त पित्रे लिखित – न सांगण्याजोगी गोष्ट (१९६२च्या पराभवाची शोकांतिका) : नकाशे आणि माहिती (पान क्र. २५३ -२५९)\nपूर्वप्रकाशित: (दिवाळी अंक) ईसृजन.कॉम\nप्रोजेक्ट शेड बॉल्स – मीमराठी लाईव्ह (ब्लॉगांश)\nBPO Mixed Uncategorized अडोबी असंच काहीसं... आतंकवाद आपले सण इतिहास कथा कविता काही वाचण्यासारखं खाद्ययात्रा टॅग तंत्रज्ञान दखल दिवाळी अंक लेखन पुस्तक परीक्षण मराठी माझी खरडपट्टी.. माझी भटकंती युद्धकथा राजकारण समाजकारण सिनेमा परीक्षण स्वैरलिखाण हसा चकटफू\nUmesh Padte on शिवस्मारक – मुंबई\nSuhas Diwakar Zele on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\namolkelkar9 on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\nSuhas Diwakar Zele on प्रोजेक्ट शेड बॉल्स…\nSuhas Diwakar Zele on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\nPrachi on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\nमाझं स्वप्न आणि माझी शाळा..\n|| श्री गणेशाय नम: ||\n'त्या' कविता – श्रद्धा भोव��\n’रमतारामा’चे विश्रांतीस्थळ – मंदार काळे\nआपला सिनेमास्कोप – गणेश मतकरी\nइतिहासाची सुवर्णपाने – कौस्तुभ कस्तुरे\nइतिहासातील सत्याच्या मागावर – प्रणव महाजन\nउनाडक्या – सागर बोरकर\nउसाटगिरी – अनुजा सावे\nऐसी अक्षरे मेळविन – विशाल कुलकर्णी\nकट्टा आठवणींचा – अभिषेक\nखरडपट्टी सांजवेळेची.. – आका\nखा रे खा – प्रतिक ठाकूर\nखा रे खा – प्रतीक ठाकूर\nखाण्यासाठी जन्म आपुला – पूर्वा सावंत\nडोण्ट पॅनिक – अनिशचा ब्लॉग\nपु.ल. प्रेम – दीपक गायकवाड\nपूर्वानुभव – देव काका\nप्रकाशरान – स्वप्नाली मठकर\nबशर आरटी – दिव्या देसाई\nमन वढाय वढाय…. – संकेत\nमनातलं जनात, ब्रिजेश उवाच – ब्रिजेश मराठे\nमराठा इतिहासाची दैनंदिनी ..\nमहाभारत – काही नवीन विचार\nमाझ्या मनाचे अंतरंग…. सारिका\nमाझ्या मनातले काही – सागर कोकणे\nमेरा कुछ सामान… – श्वेता पाटोळे\nयेss रे मना येरेss मना \nलेखनबिखन – शर्मिला फडके\nविचारचक्र….. – गुरुनाथ क्षीरसागर\nशब्द-पट : श्रद्धा भोवड\nशब्द-पट म्हणजे कोडं.. श्रद्धा भोवड\nसिनेमा कॅनव्हास – आनंद पत्रे\nसिनेमाची गोष्ट – मंदार काळे\nसूर्यकांती – सूर्यकांत डोळसे\nस्वच्छंदी – मनाली साटम\nDiscoverसह्याद्री – साईप्रकाश बेलसरे\nMaratha Navy – प्रतिश खेडेकर\nRandom Thoughts – राजेंद्र क्षीरसागर\nप्रोजेक्ट शेड बॉल्स – मीमराठी लाईव्ह (ब्लॉगांश)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/50725", "date_download": "2019-06-20T15:59:48Z", "digest": "sha1:LYLEW4OR6TRGSEXK5YZMIXZAQQITPNTQ", "length": 7784, "nlines": 128, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "देवी आरती संग्रह | तुझें स्वरुप पाहता मन माझ...| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nतुझें स्वरुप पाहता मन माझ...\nतुझें स्वरुप पाहता मन माझें रमले \nमीतूंपण हे अवघे निरसुनियां गेले ॥\nजितुके दिसे तितुके त्वद्रूप झालें \nतुजिया प्रसादे मम अज्ञान हरलें ॥ १ ॥\nजय देवी जय देवी जय श्रीजगदंबे \nआरती ओवाळीतों आनंदकदंबे ॥ धृ. ॥\nदेहाहंभाव मम अवघा मावळला \nतुझिया स्वरूपाचा अनुभवही कळला ॥\nअद्वैत सौख्याचा वाटा मिळाला \nकामक्रोधाद्यरिं चा नाश पै झाला ॥ जय. ॥ २ ॥\nजिकडे पाहें तिकडे अंबा मज भासे \nस्मरण करिती त्यांचे भवदु:ख नासे ॥\nज्ञानाचा तो ठसा ह्रदयीं प्रकाशें \nहरि बहु प्रेमानंदे रंगुनि गेलासे ॥ ३ ॥\nदुर्गे दुर्घट भारी तुजविण...\nजय देवी श्रीदेवी माते \nअंबे प्रार्थितसें तुजला म...\nआद्यस्थान तुझे करविरपुर म...\nआनंदे उदो बोलणें भवानीचा ...\nजय जय निजादिमाता श्रीलक्ष...\nमी तूं विरहित हें तूं तें...\nभूकैलासा ऎसी हे केवल...\nचित्कळा चिदपा चिच्छक्ती व...\nअजुनी अंत माते किती पाहसी...\nआई सगुण हेंचीं ब्रह्...\nशिव मनभ्रमर कमलिनी ज...\nमारुनि कोल्हासुर दैत्य दत्तात्...\nआवाहन ध्यान निवेदुनि आसन ...\nभक्ती प्रेमें करुनी आरती ...\nतुझें स्वरुप पाहता मन माझ...\nस्वेच्छे ब्रह्म तुं स्फुर...\nसद्‌गुरु सदय द्विदळी वसतो...\nजय जयवो जगदंबा अंबा सप्तश...\nजय जय मायभवानी अंबा तुळजा...\nस्वेच्छे ब्रह्म तूं कौतुकनट क...\nजयजय भगवति रुक्मिणि ...\nयर्हि न सन्नासदपि स्...\nकवण अपराधास्तव जननी ...\nजयति जयति जगदंबे महा...\nजगतारिणी दु : खहारिण...\nनसतां मारुत पावक जल ...\nनिर्गुण जे होते ते स...\nजय देवी आद्यरूपे भुव...\nकोल्हापुरी देवी तूं ...\nविडा घ्याहो अंबाबाई ...\nओवाळीन वोजा ॥ शिवसहज...\nजय देवी जय जय दुर्गे...\nजय जय आरती त्रिभुवनम...\nजय देवी विष्णुकांते ...\nजय देवी जय देवी जय म...\nशिवयन भ्रमर कमळिणी ज...\nअनादि आदि माया ब्राह...\nजय जय दुर्गे माते शा...\nजय जय परमानंदे महामा...\nजय जगदंबे सुखकर अंबे...\nजय देवी जय देवी जय म...\nजय जय दीनदयाळे शांते...\nजय देवी जय देवी जय आ...\nजय अंबे जगदंबे जय जय महाक...\nश्री अन्नपूर्णे देवी जयजय...\nजय देवी श्रीदेवी माते \nयेई हो एकवीरा देवी माझे म...\nचल चल सखे पुजना \nओवाळू आरतीला मंगळागौरी तु...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/SPO-LCL-8-players-with-most-weird-and-dangerous-bowling-action-5856260-PHO.html", "date_download": "2019-06-20T15:02:17Z", "digest": "sha1:3FXMZS7VS77LVDBUL4AZY5VEBL253UE3", "length": 6997, "nlines": 173, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "8 Players With Most Weird And Dangerous Bowling Action | मुरलीच्या अॅक्शनलाच घाबरायचे फलंदाज, पाहा चित्रविचित्र अॅक्शन असणारे 8 बॉलर्स", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nमुरलीच्या अॅक्शनलाच घाबरायचे फलंदाज, पाहा चित्रविचित्र अॅक्शन असणारे 8 बॉलर्स\nस्पिनचा जादूगर म्हटला जाणारा जगातील सर्वात महान ऑफ स्पिनर मुथ्यया मुरलीधरन सध्या आयपीएलच्या निमित्ताने भारतात आहे.\nस्पोर्ट्स डेस्क- स्पिनचा जादूगर म्हटला जाणारा जगातील सर्वात महान ऑफ स्पिनर मुथ्यया मुरलीधरन सध्या आयपीएलच्या निमित्ताने भारतात आहे. हैदराबाद सनरायजर्स संघाचा तो गोलंदाजी कोच आहे.\nमुरलीने मंगळवारी आपला 46th बर्थडे साजरा केला. श्रीलंकेच्या या बॉलरच्या खतरनाक बॉलिंगसोबतच त्याची चित्रविचित्र अॅक्शनही प्रसिद्ध आहे, जी पाहून फलंदाजही घाबरायचे. कसोटी क्रिकेटमध्ये 800 आणि वनडे क्रिकेटमध्ये 534 विकेट घेणा-या या बॉलरची बॉलिंग अॅक्शन आणि त्याचा विचित्र चेहरा फलंदाजांना चकवा द्यायचा. मुरलीधरनची बॉलिंग अॅक्शनवर अनेक खेळाडूंनी आक्षेप नोंदवला आहे, मात्र आयसीसीने त्याची ही नॅचरल अॅक्शन असल्याचे म्हटले होते.\nआज यानिमित्त आम्ही तुम्हाला सांगत आहोत जगातील अशाच 7 चित्रविचित्र अॅक्शन असणा-या बॉलर्सबाबत...\nपुढे स्लाईड्सद्वारे पाहा, चित्रविचित्र अॅक्शन वाले 7 बॉलर्स...\nशिवल कौषिक (गुजरात लायन्स)\nपॉल एडम्स (द. अफ्रीका)\nमाईक प्रोक्टर (द. अफ्रीका)\nPHOTOS: IPL मध्ये चीअरलीडर्स इतका कमवितात पैसा, मॅचपूर्वी असा असतो लुक\nअसा आहे रोहित शर्माचा 30 कोटींचा फ्लॅट, बाल्कनीतून दिसतो सी लिंकचा नजारा\nहे आहेत क्रिकेट वर्ल्डमधील अंपायर्स, जे फील्डवर करायचे असे Funny अॅक्शन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A5%8B&search_api_views_fulltext=%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A5%8B&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Atopics", "date_download": "2019-06-20T15:47:53Z", "digest": "sha1:RINMK673PLWTDZCVUWXTTQMKMM3AT5CB", "length": 26357, "nlines": 301, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nगुरुवार, जून 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर गुरुवार, जून 20, 2019\nसर्व बातम्या (18) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (5) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसप्तरंग (2) Apply सप्तरंग filter\nअॅग्रो (1) Apply अॅग्रो filter\nउत्तर महाराष्ट्र (1) Apply उत्तर महाराष्ट्र filter\nपश्चिम महाराष्ट्र (1) Apply पश्चिम महाराष्ट्र filter\nविदर्भ (1) Apply विदर्भ filter\nसंपादकिय (1) Apply संपादकिय filter\nमोबाईल (4) Apply मोबाईल filter\nशिक्षण (4) Apply शिक्षण filter\nसॉफ्टवेअर (4) Apply सॉफ्टवेअर filter\nआर्टिफिशियल इंटेलिजन्स (3) Apply आर्टिफिशियल इंटेलिजन्स filter\nरोबोटिक्स (3) Apply रोबोटिक्स filter\nअभिनेत्री (2) Apply अभिनेत्री filter\nअभियांत्रिकी (2) Apply अभियांत्रिकी filter\nआरोग्य (2) Apply आरोग्य filter\nउत्पन्न (2) Apply उत्पन्न filter\nपर्यावरण (2) Apply पर्यावरण filter\nप्रदर्शन (2) Apply प्रदर्शन filter\nमहाराष्ट्र (2) Apply महाराष्ट्र filter\nराजकारण (2) Apply राजकारण filter\nस्पर्धा (2) Apply स्पर्धा filter\nस्वप्न (2) Apply स्वप्न filter\nहवामान (2) Apply हवामान filter\nमुले रमली तंत्रज्ञानात... (व्हिडिओ)\nपुणे - मुलांमध्ये प्रचंड कल्पनाशक्ती असते. ती कल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी व्यासपीठाची गरज असते. यासाठीच ‘कोड टू लर्न, कोड फॉर फन’च्या माध्यमातून ८ ते १४ वयोगटातील मुलांनी बनविलेल्या मोबाईल ॲप, वेबसाइट, इलेक्‍ट्रॉनिक गॅझेटचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. त्याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद...\n'कोड टू लर्न, कोड फॉर फन' प्रदर्शनाला उस्फुर्त प्रतिसाद\nपुणे : प्रत्येक मुलामध्ये कल्पकता असतेच, गरज असते केवळ त्यांच्या कल्पनांना वाव देण्याची. मोबाईल अॅप वर तासंतास वेळ वाया घालवत यामुळे हैराण झालेले पालक आपण पाहिले आहेत. पण हिच मुलं या तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून जेव्हा स्वतः नविन अँप, वेबसाईट, इनोव्हेशन बनवतात तेव्हा....सारे कल्पनाशक्तीच्या...\nफुलांवर रुंजन रोबो मधमाश्‍यांचे\nनागपूर - विविध आकर्षक रंगसंगतीसह काही वेळ शेतीच्या एका तर काही वेळाने दुसऱ्या भागात अतिशय शिस्तबद्धपणे मधमाश्‍यांचे परागसिंचन सुरू आहे. शिवारात फुला-फुलांवर हजारो मधमाश्‍या रुंजन घालताहेत. डोळ्यांना दिसेल तेवढ्या भागात एकाचवेळी ही असल्याची कल्पना करा. अविश्‍वसनीय, अवर्णनीय आनंद देणारी ही प्रक्रिया...\nकाँग्रेसपेक्षा आमचाच राफेल करार स्वस्त : संरक्षण राज्यमंत्री\nपुणे : ''राफेलवरून निर्माण झालेला वाद हा राजकीय वाद असून विरोधकांनी निवडणुकीचे राजकारण डोळ्यासमोर ठेवून उभा केलेला हा वाद आहे. युपीए सरकारपेक्षा आम्ही राफेलसाठी मोजलेली किंमत 9 % कमी आहे.विरोधकांनी केलेल्या राजकीय प्रपोगंडाला बळी पडू नये, अशी माध्यमांना विनंती मी करतो. राफेल लढाऊ विमानांमुळे आपली...\nड्रेनेज वाहिन्यांच्या सर्वेक्षणाची गरज\nपुणे - राजाराम पुलालगत असलेल्या डीपी रस्त्यावर खचलेल्या ड्रेनेजचे काम अद्याप पूर्ण झाले नाही. जुनी वाहिनी खचली असून, वाहिन्यांची तपशीलवार माहितीच उपलब्ध नसल्याने नवीन वाहिनी टाकण्याची वेळ आली आहे. यामुळे शहरातील सर्व प्रकारच्या वाहिन्यांचे सर्वेक्षण करण्याची आवश्‍यकता आहे, ते काम महापालिकेने हाती...\nभावपूर्ण डिझाईन (आश्विनी देशपांडे)\nएखाद्या वस्तूचं डिझाइन पाहिल्यावर \"सुंदर' अशी उत्स्फूर्त दाद येते ती केवळ भावनेतून. त्या वेळी ही वस्तू उपयोगाची आहे का, तिची किंमत काय असेल, ती टिकाऊ असेल का असे तर्कशुद्ध प्रश्न नंतर जरी पडले तरी हृदयाची पहिली पसंती कायम राहते. वस्तूंची अशी भावपूर्ण डिझाईन योजण्याची कल्पना योग्य असली तरी ती अद्याप...\nशालेय विद्यार्थी बनवणार 'रोबोट\nकोल्हापूर - लहान मुलांची स्वप्ने मोठी असतात. भविष्यात कोण होणार असे विचारले असता अनेक पर्याय सांगतात. यातील एक वैज्ञानिक होणार असा पर्याय नक्कीच असतो. आता मात्र ते शक्‍य होणार आहे. शाळांत रोबोट बनवण्याची प्रयोगशाळा व त्याचे तंत्रशुद्ध शिक्षण देण्याची व्यवस्था पूर्ण झाली आहे. नीती आयोगाच्या अटल...\nपर्यावरण दिनी भोर पोलिसांकडून वृक्षारोपन\nभोर (पुणे) : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भोर पोलिस ठाण्याच्या परिसरात वृक्षलागवड करण्यात आली. भोर पोलिस ठाणे आणि एम. एस. सी. आय. टी. अधिकृत प्रशिक्षण केंद्र असलेल्या 'रोबोकॉब कॉम्प्युटर्स' यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षलागवड कार्यक्रम घेण्यात आला. पोलिस ठाण्याशेजारील मौदानाच्या सभोवताली दीडशे...\nसाइंटिस्ट, अॅस्ट्रॉनॉट प्रणित पाटिलची 'अवकाश भरारी'\nपाली - मराठी तरुणांचीच नव्हे तर संपुर्ण महाराष्ट्राची मान उंचावणाऱ्या तरुण साइंटिस्ट अॅस्ट्रॉनॉट प्रणित पाटिलचा अभुतपुर्व प्रवास सगळ्यांसाठीच प्रेरणादायी व मार्गदर्शक आहे. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मराठी माध्यमात झालेले. घरात सोडाच पण दूर-दूर कोणाचीच अवकाश संशोधनाची पार्श्वभूमी नसलेला हा तरुण आपली...\nमहाराष्ट्रात औद्योगिक विकासाचा ‘संधी’काळ\nउद्योगविकास आणि रोजगारनिर्मितीच्या बाबतीत बुद्धिवंतांना हाताशी धरून सर्वंकष संकल्पचित्र उभारण्याची आवश्‍यकता आहे. पर्यटन, शेतीचे अनोखे प्रयोग व पारंपरिक उद्योग यांची सांगड घातल्यास महाराष्ट्रात खूप चांगल्या संधी उपलब्ध होऊ शकतात. उ द्योग म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यांसमोर उभा राहतो भलामोठा कारखाना,...\nकंपन्यांनी संशोधन संस्थांचे सहकार्य घ्यावे - अमित कल्याणी\nपुणे - ‘‘कुशल मनुष्यबळ, नावीन्यपूर्ण संकल्पना व उत्पादन प्रक्रियेसाठी पाश्‍चिमात्य देशांनी भारताकडे लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे आगामी काळात उत्पादन क्षेत्रात भारत प्रगतीच्या टप्प्यावर असेल. कंपन्यांनी देखील नवनिर्मितीच्या दृष्टीने ‘सीओईपी’, ‘एआरएआय’ यासारख्या संस्थांचे सहकार्य घ्यावे,’’ असे मत...\nनाशिक इनोव्हेशन फेस्ट आजपासून बहरणार \nनाशिक : आपल्या अवतीभोवतीच्या सगळ्या समस्यांचे उत्तर विज्ञान-तंत्रज्ञानात आहे. त्यासंदर्भातील नावीन्यपूर्ण संकल्पना, आविष्कार जगापुढे यावे आणि त्यांचे भविष्यात उद्योगात रुपांतर व्हावे,या भूमिकेतून \"स��ाळ'च्या 29 व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून \"नाशिक इनोव्हेशन फेस्ट' होत आहे. मराठा विद्या प्रसारक...\nन्युरॉलॉजिकल उपचारांसाठी कृत्रिम बुद्धीमतेच्या वापराचे संशोधन पूर्ण - डॉ. जस्टीन डॉवेल\nलोणी काळभोर (पुणे) : ऐपिलेप्सि या न्युरॉलॉजिक समस्येसाठी सध्या वापरण्यात असलेल्या पद्धतीत खूप वेळ जातो, त्यामुळे रुग्ण दगावण्याची संख्या वाढते. तसेच रुग्णांवर न्युरॉलॉजिकल उपचारांसाठी कृत्रिम बुद्धीमतेच्या वापराचे संशोधन पूर्ण झाले असून, लवकर मुंबई आणि पुण्यातील अनेक हॉस्पीटलमध्ये याचा उपयोग केला...\nमहिला दिन सेलिब्रेशन संपताना हे नक्की बघाच...\nआपण मुलीहून स्त्री होतो. प्रेयसीहून बायको होतो. माहेरवासीनहून सासूरवासीन होतो. पत्नीहून आई होतो. आईहून सासू होतो. सासूहून आजी होतो. पण एक माणूस म्हणून जगायला आपल्या सगळ्यात जास्त संघर्ष करावा लागतो. आजच्या फॉरवर्ड विचारांच्या समाजातही हे घडत आहे. मुळात 'शिवाजी जन्मावा पण तो शेजारच्या घरी' या...\nएफटीसीच्या वतीने इंडिया रोबोटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन\nपुणे : फर्स्ट टेक चालेंज व इंडस रोबोटिक्स सोसायटी वतीने ‘इंडिया रोबोटिक्स चॅम्पिअनशिप’ या दोन दिवसीय स्पर्धेचे आयोजन २४ व २५ फेब्रुवारी रोजी बॉक्सिंग स्टेडीयम, शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी येथे करण्यात आले आहे. स्पर्धेचे उद्घाटन खा. अनिल शिरोळे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे, अशी...\nपिंपरीत साकारतोय रिअलिस्टिक ह्यूमनॉइड रोबो\nपिंपरी (जि. पुणे) - सौदी अरेबियाने नागरिकत्व दिलेल्या ‘सोफिया’ रोबो गेल्या काही दिवसांत संपूर्ण जगभरात चर्चेत असला, तरी पिंपरी-चिंचवडमधील अनिल जैन यांनी ‘रिअलिस्टिक ह्यूमनॉइड रोबो’ तयार केला आहे. रिअलिस्टिक प्रकारातील भारतातील पहिला ‘रोबो’ असल्याचा दावा...\nराज्यात गोइंधनावर वाहने कधी धावणार याची मागणी झाली तरच देशी गोवंशाबाबत कृतीतून सद्भावना दिसू शकेल. केवळ वंदनासाठी गाय नको, तिची क्षमता वीजनिर्मिती, ऊर्जाशक्ती, इंधन पुरवठा यादृष्टीने पडताळणे गरजेचे आहे. विज्ञान युगात देशी गोवंश भावनिक, धार्मिक, पुजनीय स्वरुपात पडळताना ऊर्जास्त्रोत म्हणून अधिक...\nसेल्फ ड्रायव्हिंग रोबोटिक क्‍लिनिक\nतुम्हाला वैद्यकीय मदतीची गरज आहे व अशा वेळी आवश्‍यक सुविधांनी सज्ज असे छोटे क्‍लिनिक तुमच्या मदतीला ध��वून आल्यास आश्‍चर्य वाटायला नको संशोधक अशा पद्धतीचे सेल्फ ड्रायव्हिंग रोबोटिक हेल्थ क्‍लिनिक विकसित करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्याद्वारे लवकरच रस्त्यावर किंवा आपल्या दारात अशा प्रकारची रोबोटिक क्...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-waste-water-190823", "date_download": "2019-06-20T16:14:07Z", "digest": "sha1:5MXOBUYZ4F6VUSDRYNYRCBU2L467EGYD", "length": 13351, "nlines": 213, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news waste of water अंगणात, रस्त्यावर सडा मारल्यास तोडणार नळकनेक्‍शन | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, जून 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर गुरुवार, जून 20, 2019\nअंगणात, रस्त्यावर सडा मारल्यास तोडणार नळकनेक्‍शन\nशनिवार, 25 मे 2019\nनाशिकः शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर व दारणा धरणांत पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असला, तरी हवामान विभागाने पाऊस लांबण्याचा इशारा दिला आहे. त्याचबरोबर जलसंपदा विभागाने महापालिकेकडे पाण्याचा अहवाल मागितल्याने त्या पार्श्‍वभूमीवर जाग्या झालेल्या महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. पण त्याचा फारसा परिणाम दिसून येत नसल्याने अखेरीस नळकनेक्‍शन तोडण्याचा निर्णय घेतला आहे. शहराला गंगापूर व दारणा धरणांतून पाणीपुरवठा होतो. सातपूर विभागात अधिक पाणीपुरवठा करावा लागत असल्याने महापालिकेने मुकणे धरणातील आरक्षित तीनशे दशलक्ष लिटर पाणी उचलण्यास सुरवात केली आहे.\nनाशिकः शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर व दारणा धरणांत पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असला, तरी हवामान विभागाने पाऊस लांबण्याचा इशारा दिला आहे. त्याचबरोबर जलसंपदा विभागाने महापालिकेकडे पाण्याचा अहवाल मागितल्याने त्या पार्श्‍वभूमीवर जाग्या झालेल्या महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. पण त्याचा फारसा परिणाम दिसून येत नसल्याने अखेरीस नळकनेक्‍शन त���डण्याचा निर्णय घेतला आहे. शहराला गंगापूर व दारणा धरणांतून पाणीपुरवठा होतो. सातपूर विभागात अधिक पाणीपुरवठा करावा लागत असल्याने महापालिकेने मुकणे धरणातील आरक्षित तीनशे दशलक्ष लिटर पाणी उचलण्यास सुरवात केली आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nआता देवही फडणवीस सरकारला वाचवू शकणार नाही : जयंत पाटील\nमुंबई : जलयुक्त शिवारच्या माध्यमातून १५ हजार गावे दुष्काळमुक्त झाली. मग २५ हजार गावे दुष्काळग्रस्त का ६२ हजार शेततळी बांधली. त्याचा...\nग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसेंच्या विरोधात विरोधकांची मोटबांधणी सुरु\nमालेगाव : लोकसभा पराभवाचे चिंतन करण्यापेक्षा अडचणीतील शेतकऱ्यांना मदत करणे महत्वाचे आहे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करुन त्यांना सरसकट कर्ज मिळवून...\nरिक्षाचालकाकडून पुन्हा युवतीचा विनयभंग,धावत्या रिक्षातून पीडितेने घेतली उडी\nनाशिक : गेल्या काही दिवसांपासून रिक्षाचालकांकडून महिलांच्या छेडछाडीचे प्रमाण वाढले आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरील सर्व्हिस रोडवर रिक्षात बसलेल्या...\nभाजपचा उन्माद उतरविण्यासाठी कॉग्रेसकडून पक्ष बांधणी\nनाशिक ः देशात आणि राज्यात सत्ताधारी भाजपला उन्मादामुळे सर्वसामान्य जनता अस्वस्थ आहे. सामान्य जनतेचे प्रश्‍न सोडविण्यासाठी आगामी विधानसभा ...\nखेडे विकास निधीवरून शिवसेना आक्रमक,भाजप नगरसेवकांना झुकते माप\nनाशिक- लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने भाजप व शिवसेनेचं युतीतून मनोमिलन झाले असले तरी स्थानिक पातळीवर मात्र दोन्ही पक्षांमध्ये एकमेकांचे स्पर्धकाची...\nपुढील आठवड्यात प्रभाग समिती सभापती पदाचा बार\nनाशिक- सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक दहा \"ड' मधील पोटनिवडणुक बिनविरोध झाली असली तरी अद्यापही आचारसंहिता लागु असल्याने त्याचा परिणाम प्रभाग समिती...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जम���्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/topic/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2019-06-20T15:34:50Z", "digest": "sha1:4FMI3C43QAN65XHMLJ3BFXXG5UIRXXRM", "length": 24305, "nlines": 176, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "राफेल करार – Latest News Information in Marathi | ताज्या बातम्या, Articles & Updates on राफेल करार | Photos & Videos | लेटेस्टली", "raw_content": "गुरूवार, जून 20, 2019\nHappy Birthday CSMT: ऐतिहासिक अशा सीएसएमटी स्थानकाची 132 वर्ष पूर्ण, पाहा अविस्मरणीय फोटो\nDabholkar Murder Case: अॅड. संजीव पुनाळेकर यांना 23 जूनपर्यंत सीबीआय कोठडी\nठाणे: भिवंडी येथे 23 वर्षीय महिलेची हत्या; काही तास 6 महिन्यांचा मुलगा आईच्या मृतदेहापाशी एकटाच बसला\nराज्यातील सगळ्या बोर्डांच्या शाळेत मराठी भाषा शिकवणे अनिवार्य, मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांची घोषणा\nहिमाचल प्रदेशात बसला भीषण अपघात, 25 प्रवाशांचा मृत्यू\nओडिशा मध्ये चालती ट्रेन पकडण्याच्या नादात या प्रवाशासोबत झाले असे काही, थरारक दृश्य सीसीटीव्हीत झाले कैद\nAir India च्या विमानाला दोन तास उशीर, जेवणाचा डब्बा धुण्यावरून पायलट आणि कर्मचाऱ्यांमध्ये राडा\nरामदास आठवले यांची विनोदी कविता ऐकून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राहुल गांधी, सोनिया गांधी खळखळून हसले\nओम बिरला यांची 17 व्या लोकसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड\nराफेल विमानाची जागा घेणार Dassault Aviation चं सर्वात शक्तीशाली नवं लढाऊ विमान; Airbus सोबत करार\nअमेरिका: 90 लाख डॉलर्स साठी मैत्रीवर कलंक 18 वर्षीय तरुणीने केली जवळच्या मैत्रिणीची हत्या\nमहिला डॉक्टरने सोशल मिडीयावर पोस्ट केले बिकीनितील फोटो; मेडिकल कौन्सिलला आला राग, कारवाई करत परवाना रद्द (Photos)\nअमेरिका: Las Dallas शहरात एकाच भारतीय कुटुंबातील चार जणांची गोळी झाडून हत्या, पोलिसांचा तपास सुरु\n 5 चिमुरड्यांची हत्या करून, 9 दिवस मृतदेह घेऊन फिरणाऱ्या बापाला फाशी; पत्नीने केली शिक्षा रद्द करण्याची मागणी\nGoogle Pay Tez Shots गेम खेळून जिंका 2000 रुपये; जाणून घ्या गेम खेळण्याची पद्धत\nWhatsApp ने सादर केले 'हे' भन्नाट फीचर; चुकीच्या व्यक्तिला पाठवला जाणार नाही मेसेज अथवा फोटो\nजंक फूड खाणे, नखं चावणे यांसारख्या वाईट सवयी असल्यास शॉक देणारं Pavlok Bracelet; पहा काय आहे किंमत आणि फिचर्स\nTata Motors ची Tigor ऑटोमेटिक लाँच, किंमत 6.39 लाखांपासून सुरु\nफोटोशॉप आणि एडिट केलेले फोटोज ओळखणारं Adobe चे नवे AI Tool\nMahindra Cars 1 जुलै पासून महागणार; इतक्या वाढणार किंमती\nMicromax सहसंस्थापकांनी सादर केली भारतातील पहिली Artificial intelligence इलेक्ट्रिक बाइक; 1000 मध्ये करा बूक, जाणून घ्या वैशिठ्ये\nपॅडल न मारताही तब्बल 65 km चालते ही सायकल; कुलूप नव्हे, पासवर्ड टाकल्यावर होते लॉक-अनलॉक\nआजपासून वाहनांच्या किंमती महागल्या; थर्ड पार्टी विम्यात झाली वाढ, जाणून घ्या नवे दर\nBattRE ने सादर केली वजनाने सर्वात हलकी इलेक्ट्रिक स्कूटर; एकदा चार्ज केल्यावर धावेल 90 किमी, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत\nICC World Cup 2019 मधून बाहेर पडल्यानंतर भावूक झालेल्या शिखर धवन साठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खास ट्विट\nInd vs Pak, ICC World Cup 2019 सामन्यावेळी रणवीर सिंह खेळाडू-सामना अधिकाऱ्यांच्या क्षेत्रात दिसला, ICC ने दिले स्पष्टीकरण\nICC World Cup 2019: विजय शंकर याला 3D नजर बाधा, सोशल मीडियात Netizens ची तिरकस प्रतिक्रिया\nICC World Cup 2019: भारतीय क्रिकेट संघाला दुसरा झटका; विजय शंकर दुखापतग्रस्त\nIND vs ENG मॅचसाठी भारतीय संघ होणार 'केशरी'; Team India वरही भगव्या रंगाची छाप असल्याचा Netizens चा सूर\nBigg Boss Marathi 2, Episode 26 Preview: बिग बॉसच्या घरातील ग्लॅमडॉल हीना पांचाळ साठी अभिजित बिचुकले यांनी गायले 'हे' गाणे (Watch Video)\nSmile Please Shwaas De Song: मुक्ता बर्वे आणि ललित प्रभाकर यांच्या 'स्माईल प्लिज' सिनेमातील 'श्वास दे' गाणे रसिकांच्या भेटीला\n'या' कारणामुळे तैमूरला करिना कपूर युरोप येथे सोडून मुंबईत दाखल\nVaani Kapoor हिचा Sun Bath घेताना छायाचित्रं पाहून चाहते फिदा; पांढऱ्या रंगातील Bikini Photo व्हायरल\nInternational Yoga Day 2019: बॉलिवूडच्या या '5' हॉट अभिनेत्री फिटनेससाठी करतात योगा; पहा व्हिडिओज\nशुद्ध मध ओळखण्यासाठी 'या' सोप्या ट्रिक्स जाणून घ्या\nInternational Yoga Day 2019 निमित्त जाणून घ्या सूर्य नमस्कार घालण्याच्या स्टेप्स आणि फायदे\nYoga Day 2019 Wishes: जागतिक योग दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठमोळी ग्रिटिंग्स, SMS, GIFs, Images, WhatsApp Status and Messages\nInternational Yoga Day 2019 निमित्त जगातील सर्वात कमी उंचीची महिला ज्योती अमगे हिने केला योगासनांचा सराव (Watch Video)\nInternational Yoga Day 2019: योगा करताना या 10 गोष्टींचा नक्की करा विचार, नाहीतर फायदा होण्याऐवजी शरीरावर होईल दुष्परिणाम\nनरेंद्र मोदींची क्रिकेट चाहत्यांमध्येही क्रेझ; Modi Mask घालून केला डान्स (Video Viral)\nप्रेमिकांसाठी XXX वेबसाइट Youporn.com ची खास ऑफर, आपल्या जोडीदाराला 20 लाख लोकांसमोर करा हटके प्रपोज\nमहिलांनी लसूण सोलण्यासाठी 'या' सोप्या पद्धतीचा वापर करा, वाचेल वेळ (Watch Video)\nTEAM INDIA साठी पूनम पांडे हि��ा इन्स्टाग्रामवर STRIP TEASER; व्हिडिओ जरा जपूनच पाहा\nनव्या मानवी प्रजातीचे अवशेष पाहून शास्त्रज्ञही थक्क; वैशिष्ठ्ये वाचून व्हाल हैराण\nHD Photos: मलाईका अरोडा आणि जान्हवी कपूर यांचा हॉट जिम लुक चाहत्यांना करत आहे घायाळ\nHD Photos: मलाईका अरोडा आणि जान्हवी कपूर यांचा हॉट जिम लुक चाहत्यांना करत आहे घायाळ\n‘जिवलगा’साठी स्वप्नील जोशी आणि सिद्धार्थ चांदेकर यांनी घेतलं पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं दर्शन\nInternational Kite Festival 2019 : आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवात रंगीबेरंगी पतंगांनी सजले आकाश \nमिताली बोरुडे : राज ठाकरेंची होणारी सून कुण्या सेलिब्रिटी, अभिनेत्रीपेक्षाही कमी सुंदर नाही\nराफेल बाबत केंद्राकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल; गोपनीय दस्तावेज सार्वजनिक केल्यास देशाच्या अस्तित्वाला धोका: केंद्र सरकार\nसुरक्षा संबंधी गोपनीय दस्तावेज अशा प्रकारे सार्वजनिक केल्यास देशाच्या अस्तित्वाला धोका पोहोचू शकतो, असं केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सांगितले आहे. म्हणजेच या व्यवहाराबाबत कोणतीही माहिती देण्यास भाजप सरकारने नकार दिला आहे\n'चौकीदार चोर है' या विधानावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायलयात व्यक्त केली दिलगिरी\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी निवडणूक प्रचारादरम्यान राफेल मुद्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना चौकीदार चोर है, असे विधान केले होते.\n'चौकीदार चौर हैं' विधान राहुल गांधी यांना भोवले, सर्वोच्च न्यायालयाने बजावली नोटीस\nराफेल करारावरुन (Rafale Deal) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या विरोधात काँग्रेस (Congress) पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी चौकीदार चौर हैं असे वक्तव्य अनेकदा केले होते.\nराफेल करारानंतर फ्रान्स सरकारकडून अनिल अंबानींचा 1124 कोटी कर माफ; फ्रेंच मिडियाचा खळबळजनक दावा\nफ्रेंच वृत्तपत्र ले माँड (Le Monde)च्या दाव्यानुसार, 2015 मध्ये राफेल करारानंतर फ्रान्सच्या अधिकाऱ्यांनी अनिल अंबानीं (Anil Ambani) च्या फ्रान्समधील टेलिकॉम कंपनीला 143.7 मिलियन युरोंची करमाफी दिली.\nRafale Deal:राफेल प्रकरणी पुन्हा सुनावणी होणार, केंद्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा धक्का\nराफेल कराराबद्दल सर्वोच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला असून या प्रकरणी पुन्हा सुनावणी होणार असल्याचे न्यायालयाने म्हटल��� आहे.\nRafale Deal: राफेल प्रकरणातील कागदपत्रे चोरीला; सर्वोच्च न्यायालयात सरकारने दिली माहिती म्हणाले 'चौकशी आहे सुरु'\nराफेल प्रकरणातील महत्त्वाची असणारी काही कागदपत्र चोरीला गेल्याचे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सांगितले आहे. केंद्र सरकारच्या या अजब माहितीमुळे एकच गौप्यस्फोट झाला असून, देशभरात खळबळ उडाली आहे. केंद्र सरकारच्या खुलाशावरुन विरोधकांनाही आता आयतेच कोलीत मिळाले आहे.\nकाँग्रेस पक्षाकडून राफेल पंतंगाची उड्डाणे, भाजप पक्षावर हल्ला\nराफेल (Rafale Deal) विमान खरेदी करारावरुन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना प्रश्न विचारले होते.\nराफेल डील: मोदी सरकारचं पुढचं पाऊल, फ्रान्सला दिली 25 टक्के रक्कम\nसूत्रांच्या हवाल्याने वृत्त देत प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे की, भारत सरकारने राफेल व्यवहारांवरुन केली जाणारी टीका आणि आरोप यांच्याकडे दुर्लक्ष करत केंद्र सरकारने ही रक्कम फ्रान्सडे सुपूर्त केली आहे. भारत-फ्रान्स यांच्यातील व्यवहारानुसार अटी आणि नियमांचे पालन करत ही विमाने सप्टेंबर 2019 मध्ये भारतात पोहोचतील.\nSuprem Court ने दिलेल्या निर्णयावर Dassault Aviation ची उत्साही प्रतिक्रिया, मेक इन इंडियासाठी समर्पित\nराफेल करारामध्ये (Rafel Deal) कोणताही घोटाळा झाला नसल्याचा निर्णय शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने (Suprem Court) दिला. या निर्णयावर खूश होत दसॉल्ट (Dassault Aviation) कंपनीने आनंदी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.\nRafel Deal: राफेल करारावर निशाणा साधत राम मंदिर प्रकरणी संजय राऊत यांचा न्यायालयाला टोला\nसर्वोच्च न्यायालयाने राफेल काराराबाबतीतल याचिका आज फेटाळून लावल्या आहेत. त्यामुळे मोदी सरकारला दिलासा मिळाला आहे. मात्र शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी न्यायलयाने राफेल करारावर दिलेल्या स्पष्टीकरणावर निशाणा साधत राम मंदिर प्रकरणी सुद्धा न्यायालयाने निर्णय घेऊ नये असा टोला लगावला आहे.\nराफेल करारामुळे फ्रान्स सरकार अडचणीत, राहुल गांधी यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल\nकॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर राफेल करारावरुन हल्लाबोल केला आहे.\nराफेल कराराबाबत फ्रान्सच्या माजी अध्यक्षांचा खळबळजनक खुलाश्यानंतर फ्रान्स सरकारने दिले हे स्पष्टीकरण\nराफेल विमानांच्या खरेदी व्यवहारात डसॉल्ट एव��हिएशन कंपनीचा ऑफसेट भागीदार म्हणून भारताकडूनच रिलायन्सचे नाव सुचवण्यात आले होते\nशुद्ध मध ओळखण्यासाठी 'या' सोप्या ट्रिक्स जाणून घ्या\nICC World Cup 2019 मधून बाहेर पडल्यानंतर भावूक झालेल्या शिखर धवन साठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खास ट्विट\nHappy Birthday CSMT: ऐतिहासिक अशा सीएसएमटी स्थानकाची 132 वर्ष पूर्ण, पाहा अविस्मरणीय फोटो\nDabholkar Murder Case: अॅड. संजीव पुनाळेकर यांना 23 जूनपर्यंत सीबीआय कोठडी\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A4%BF%E0%A4%A6_%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE", "date_download": "2019-06-20T15:18:03Z", "digest": "sha1:4J3IVRMTLPAROSPHO2KUPWIJOVXB472B", "length": 3465, "nlines": 61, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बायाझिद पहिला - विकिपीडिया", "raw_content": "\nपहिला बायाझिद तथा यल्दरम हा ऑट्टोमन सुलतान होता. इ.स. १३८९ ते इ.स. १४०२ दरम्यान सत्तेवर असलेला बायाझिद मुराद पहिला आणि त्याची ग्रीक राणी गुल्सिकेक यांचा मुलगा होता.\nसन १४०२ मध्ये तुर्की आक्रमक तैमुरलंग याने बायाझिदचा पराभव करून त्याला ठार मारले.\nइ.स. १४०२ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २७ एप्रिल २०१५ रोजी ०३:०६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/dainik-deshdoot-foundation-day-nashik-mukesh-mundada-articles/", "date_download": "2019-06-20T15:08:42Z", "digest": "sha1:N6ZTJBO677QDT6TRNEDIANWJZHPSR4XL", "length": 19758, "nlines": 244, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "हिरवाई जपावी ! - मुकेश मुंदडा | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nसोन्याच्या भावानं गाठला उच्चांक\nभैय्या, पक्कं ठरलं ना..\n‘ती’ रेपकार अखेर पोलिसांच्या ताब्यात\nतडीपारीनंतर नगरात फिरणारा टिंग्या गजाआड\nनाशिकची गुन्हेगारी संपता संपेना; अब्रू वाचविण्यासाठी ‘तिने’ मारली धावत्या रिक्षातून उडी\nविधानसभा निवडणुकीचे चोख नियोजन करा : विभागीय आयुक्त माने\nकंत्राटदार बदलला तरी कर्मचार्‍यांना कायम ठेवा\nबार्‍हे ग्रामिण रुग्णालयात आरोग्यांची हेळसांड\nआकाशवाणी चौकात अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर पोलिसांनी पकडले\nशेतीपंपाचा वीजपुरवठा खंडित न करण्याचा महावितरणचा निर्णय\nगावठी कट्ट्यातून गोळी झाडल्याचा पोलिसांना संशय\n…अखेर ग.स.तील बेनामी ठेवीप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा\nना.जयकुमार रावल यांच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन\nवादळग्रस्तांसाठी आ.कुणाल पाटील विधानसभेत आक्रमक\n46 विभागांच्या 482 सेवा ऑनलाईन- जिल्हाधिकारी राहुल रेखावार\nसाक्रीत तीव्र पाणीटंचाई; उपाययोजना करा\nतळोद्यानजिक अहमदाबाद-शिरपूर बसवर दगडफेक\nकोळदा-खेतिया रस्त्याचे काम संथगतीने\nनवापुरात वेळेवर पाणीपुरवठा होत नसल्याने भाजपातर्फे मुख्याधिकार्‍यांना घेराव\nजिल्ह्यात विविध कार्यक्रमांनी तसेच गुलाबपुष्प देवून नवागतांचे स्वागत\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nसोन्याच्या भावानं गाठला उच्चांक\nनाशिक शहरातील वाहतुकीचा वारंवार होणारा कोंडमारा हा कायमस्वरुपी सुटावा, असे प्रत्येक वाहनधारकच नव्हे तर पादचारी व्यक्तींनाही वाटते. यासाठी दुचाकीधारक, रिक्षाचालक व खासगी छोटे वाहनधारक यांंनी स्वतःपासूनच वाहतुकीचे नियम पाळल्यास ही अडचण येणार नाही. यासाठी प्रत्येक वाहनधारकाने जागरूक राहणे तितकेच गरजेचे आहे .\nनाशिक शहरातील मध्यवर्ती भागाबरोबरच कॉलेज रोड, गंगापूर रोडवर युवकांकडून होणारी दुचाकीची रेस ही तर मोठी डोकीदुखी ठरत आहे. यासाठी या तरुणांना ट्रॅफिक सेल्फी शिकविणे अत्यंत गरजेचे आहे. प्रत्येक व्यक्तीने वाहतुकीचे नियम हे अंगीकारावे आणि त्याप्रमाणे रस्त्याने चालताना नियमांचे पालन करूनच चालणे आवश्यक आहे.\nनाशिकच्या विकासासाठी आपण स्वतः नाशिककर म्हणून काय करतो हे पाहताना स्वतःपासूनच या गोष्टी अवलंबिल्या गेल्या पाहिजे. केवळ दुसर्‍यानेच हे करायचे आणि दुसर्‍यावरच अवलंबून राहायचे. हे अत्यंत चुकीचे आहे.\nनाशिक शहर ही स्मार्ट सिटी होत आहे. इतर शहरांच्या तुलनेत नाशिकच्या अंतर्गत भागात झाडांचे प्रमाणही भरपूर आहे. ही हिरवाई जपण्याचे काम प्रत्येक नाशिककरानेे करणे गरजेचे आहे.\nझाडे वाढविणे संख्येने शक्य नसले तरी किमान आहे ती झाडे, ती हिरवाई मेन्टेनन्स करून जपली तरी भविष्यासाठी ती आपल्याला निश्‍चितच फायदेशीर ठरणार आहे. अन्यथा पुढील पिढीस मोठ्या अडचणींचा सामना करावा लागेल. म्हणून ह�� हिरवाई जपणे प्रत्येक नाशिककराचे काम नव्हे तर कर्तव्य आहे.\nनाशिकमधील स्वच्छतेबाबत बोलायचे म्हटल्यास स्वच्छतेविषयीचे ज्यावेळी कार्यक्रम असतात, त्याचवेळी तो-तो परिसर, रस्ते व त्या-त्या भागातील म्हणजेच कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्वच्छता आवर्जुन केली जाते.\nमात्र, ही स्वच्छता म्हणजे केवळ कार्यक्रमापूरतीच आणि त्या दिवसांपूरतीच सीमित आहे की काय असे वाटून जाते. नाशिक शहरातील प्रदूषण वाचवण्यासाठी ‘स्वच्छ नाशिक, सुंदर नाशिक’ ही जी संकल्पना मांडण्यात आली आहे, तिचा पुरेपूर वापर हा प्रत्येक नाशिककराने करणे गरजेचे आहे. मात्र, तसे काही होत नाही.\nसातपूर-त्र्यंबकेश्‍वर मुख्य रस्ता हा तर वाहतूकदारांसाठी मृत्यूचा सापळा बनला असून सद्यस्थितीत या रस्त्यांबरोबरच शहराच्या काही भागात अपघातांची मालिका सुरू आहे.सातपूर रस्त्यावरील एबीपी सर्कल ते हॉटेल संस्कृतीपर्यंत असलेले दुभाजकाचे काम मधील पंक्चर हे तर अपघाताचे मूळ कारण ठरत आहे.\nया रस्त्यावर अनावश्यक ठिकाणी पंक्चर कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी शहरवासीयांची आहे. रस्त्यावरील अपघातांचा चढता आलेख बघता वाहतूक शाखेच्यावतीने लोखंडी बॅरिकेट्सच्या सहाय्याने मुख्य रस्त्यावरील पंक्चर बंद करत अपघाताना कंट्रोल करण्याचा प्रयत्न होतो.\nमात्र, छोट्या व्यवसायाकांंकडून हे बॅरिकेटिंग बाजूला काढण्यात आले आहेत. हे अत्यंत चुकीचे आहे.त्यामुळे शॉर्टकट म्हणून वाहनधारकांसह पादचारी या ठिकाणाहूनच जाण्याचा प्रयत्न करतात. ते अपघाताला आमंत्रण ठरत आहे.\nलासलगावला बाबा अमरनाथ ग्रुपचा विशाल भंडारा\nरोजगार संधी साठी प्रयत्न – सिद्धी पारख\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nस्वच्छता संस्कार रुजवावे – प्रविण जाधव\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nजात प्रमाणपत्र अवैध : नवापूरच्या दोन नगरसेवकांची पदावर टांगती तलवार.\nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, नंदुरबार, मुख्य बातम्या, राजकीय\nशहीद जवान कपिल गुंड यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार\nआवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nअभिनेत्री फ्रिडा पिंटो अडकणार लग्नबेडीत\nआवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, हिट-चाट\nसुनील अरोरा भारताचे नवे मुख्य निवडणूक आयुक्��\nआवर्जून वाचाच, देश विदेश, मुख्य बातम्या\nकोकणात मान्सून दाखल; हवामान खात्याकडून अधिकृत माहिती\nचार वर्षांत राज्यात 12 हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nबोदवड औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षकाचा महिला कर्मचार्‍यावर चाकू हल्ला\nmaharashtra, जळगाव, मुख्य बातम्या\nसोन्याच्या भावानं गाठला उच्चांक\nभैय्या, पक्कं ठरलं ना..\n‘ती’ रेपकार अखेर पोलिसांच्या ताब्यात\nतडीपारीनंतर नगरात फिरणारा टिंग्या गजाआड\nकर्जमंजुरीसाठी तरूणांकडून उकळले पैसे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nस्वच्छता संस्कार रुजवावे – प्रविण जाधव\nरोजगार संधी साठी प्रयत्न – सिद्धी पारख\nसोन्याच्या भावानं गाठला उच्चांक\nभैय्या, पक्कं ठरलं ना..\n‘ती’ रेपकार अखेर पोलिसांच्या ताब्यात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/sweatshirts/sweatshirts-price-list.html?page=3", "date_download": "2019-06-20T15:17:33Z", "digest": "sha1:N3LO25TTOUKLOXSNIBZUCT4C3UWJOGUW", "length": 17490, "nlines": 485, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "स्वेटशीर्ट्स India मध्ये किंमत | स्वेटशीर्ट्स वर दर सूची 20 Jun 2019 | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nस्वेटशीर्ट्स India 2019मध्ये दर सूची\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nदर्शवत आहे 1473 उत्पादने\nL एलिगंटये फुल्ल सलिव्ह एम्ब्रॉयडरीड वूमन s स्वेटशिर्त\nकॅम्पस सूत्र मरून हुडेड स्वेटशिर्त लेट्स आऊट\nहैपेरणाशन फुल्ल सलिव्ह सॉलिड वूमन s स्वेटशिर्त\nयुनाइटेड कॉलोर्स ऑफ बेनेटतों वूमन s स्वेटशिर्त\nसाईटलॉउड फुल्ल सलिव्ह प्रिंटेड में s स्वेटशिर्त\nपिपे फुल्ल सलिव्ह प्रिंटेड में s स्वेटशिर्त\nएक्स१०सिव्ह फुल्ल सलिव्ह प्रिंटेड वूमन s स्वेटशिर्त\nलुकफाशीव फुल्ल सलिव्ह सेल्फ डेसिग्न में s स्वेटशिर्त\nनीनूस फुल्ल सलिव्ह सेल्फ डेसिग्न वूमन s स्वेटशिर्त\nहैपेरणाशन फुल्ल सलिव्ह सॉलिड में s स्वेटशिर्त\nफिन्ससे रेड पोळी कॉटन झिप्पेरेड स्वेटशिर्त\nकळली फुल्ल सलिव्ह सेल्फ डेसिग्न वूमन s स्वेटशिर्त\nगारफील्ड फुल्ल सलिव्ह प्रिंटेड वूमन s स्वेटशिर्त\nपिपे फुल्ल सलिव्ह प्रिंटेड में s स्वेटशिर्त\nफिन्ससे मरून पोळी कॉटन सॉलिड स्वेटशिर्त\nकॅम्पस सूत्र ब्लॅक हुडेड स्वेटशिर्त फिर घोर\nअलिएप स्टयलिश ग्राय स्त्रीपीडा फुल्ल सळीवेस स्वेटर्स फॉर में\nकॅम्पस सूत्र ग्राय कॉटन फळीचे फुल्ल हुडेड नॉन झिप्पेरेड स्वेटशिर्त\nलुकफाशीव फुल्ल सलिव्ह सॉलिड में s स्वेटशिर्त\nबुर्दय लीगत ग्राय फुल्ल कॉटन झिपपेर हुडेड स्वीट शर्ट\nकॅम्पस सूत्र मरून नौघटी संत स्वेटशिर्त\nअमेरिकन स्वान ब्लू डॅलस कॉवबॉय स्वेटशिर्त\nकॅम्पस सूत्र ग्राय स्टोरी ऑफ मय लिफे स्वेटशिर्त\nकॅम्पस सूत्र रेड फुल्ल कॉटन हुडेड स्वेटशिर्त\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "http://punerispeaks.com/%E0%A4%95%E0%A4%AC%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A4%9F%E0%A4%A3/", "date_download": "2019-06-20T15:56:56Z", "digest": "sha1:JBZX5OGVAT4DEUHZP4YAP3C7L4XKSED3", "length": 3604, "nlines": 74, "source_domain": "punerispeaks.com", "title": "कबड्डी मध्ये पुणेरी पलटण च नवीन मस्त गाणे झाले प्रदर्शित ... - Puneri Speaks", "raw_content": "\nकबड्डी मध्ये पुणेरी पलटण च नवीन मस्त गाणे झाले प्रदर्शित …\nप्रो कबड्डी चा पाचवा सीजन शुक्रवार २८ जुलै पासून चालू होत आहे. यामध्ये १२ टीम खेळणार असून करोडो रुपयांची उलाढाल होत आहे . पुणेरी पलटण यावेळी नव्या जोशामध्ये मैदानात उतरत आहे. अभिनेता अंकुश चौधरी यावर निर्देशित गाण्याची झलक खास आपल्यासाठी..\n.@U_Mumba आणि @PuneriPaltan कबड्डीपट्टू जपतील महाराष्ट्राची शान पहा जबरदस्त एक्शन #VivoProKabaddi सीझन ५ मध्ये स्टार स्पोर्ट्स वर पहा जबरदस्त एक्शन #VivoProKabaddi सीझन ५ मध्ये स्टार स्पोर्ट्स वर\nप्रो कबड्डी चे वेळापत्रक खालीलप्रमाणे…:-\nNext articleपाकिस्तानी क्रिकेटर उमर अक्मल च्या सोशल मिडिया वरील फोटोवर शिव्यांचा वर्षाव…\nशिव��जी महाराज घोषणा: शिवाजी महाराज गारद अर्थ काय\nएसपीज बिर्याणी हाऊस च्या जेवणात आढळली अळी, मालकाचा उद्धटपणा | VIDEO\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून तीन दिवस पुणे दौऱ्यावर\nरातोरात प्रसिद्ध झालेल्या खेळणी विक्रेत्यांला अटक\n मुंबईतील इडलीवाला चटणी बनवण्यासाठी संडासचे पाणी वापरताना सापडला | VIDEO\nराज्यात वळवाचा पाऊस पडण्याची शक्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/50729", "date_download": "2019-06-20T15:26:05Z", "digest": "sha1:ND2MR2Y3X7DHUWXFVQVH6IX6WVUFR2CR", "length": 8340, "nlines": 128, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "देवी आरती संग्रह | जय जयवो जगदंबा अंबा सप्तश...| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nजय जयवो जगदंबा अंबा सप्तश...\nजय जयवो जगदंबा अंबा सप्तशृंग - वासिनी हो \nआदिमाय चित्शक्ति व्यक्ति - मात्राचीं स्वामिनी हो ॥धृ०॥\nनिष्प्रपंच ब्रह्माचे ठायीं प्रगटित झाली तुझि ध्वनि हो \nअहंब्रह्म हें बोलुनि झालिस रज - तम - सत्व तिन्हीं हो ॥\nजीवेश्वर निजसत्तें निर्मित केलें अपुलेपणीं हो \nपंचभूतातें मिळवुनि रचले ब्रह्मांडा लागुनी हो ॥१॥\nजारज - श्वेदज - अंडज - उद्भिज योन्या नानापरी हो \nसमष्टि अभिमानी ईश्वर कर्ता सर्वांवरी हो ॥\nब्रह्मा - विष्णू - महेश पाळण - उत्पत्ति - क्षय करी हो ॥\nइंद्र - चंद्र - भोगेंद्र केले देवयक्षकिन्नर हो ॥२॥\nविद्याsविद्या शक्ति दोन्हीं तुझ्या विलक्षण हो \nअविद्येचे योगें समूळ भूलवीलें जन हो ॥\nरघुविरगुरुच्या स्वमुखें विद्यारूपें तूं प्रगटुनि हो \nसंसारीं सोडविला सर्वा परी त्वां निरंजन हो ॥३॥\nदुर्गे दुर्घट भारी तुजविण...\nजय देवी श्रीदेवी माते \nअंबे प्रार्थितसें तुजला म...\nआद्यस्थान तुझे करविरपुर म...\nआनंदे उदो बोलणें भवानीचा ...\nजय जय निजादिमाता श्रीलक्ष...\nमी तूं विरहित हें तूं तें...\nभूकैलासा ऎसी हे केवल...\nचित्कळा चिदपा चिच्छक्ती व...\nअजुनी अंत माते किती पाहसी...\nआई सगुण हेंचीं ब्रह्...\nशिव मनभ्रमर कमलिनी ज...\nमारुनि कोल्हासुर दैत्य दत्तात्...\nआवाहन ध्यान निवेदुनि आसन ...\nभक्ती प्रेमें करुनी आरती ...\nतुझें स्वरुप पाहता मन माझ...\nस्वेच्छे ब्रह्म तुं स्फुर...\nसद्‌गुरु सदय द्विदळी वसतो...\nजय जयवो जगदंबा अंबा सप्तश...\nजय जय मायभवानी अंबा तुळजा...\nस्वेच्छे ब्रह्म तूं कौतुकनट क...\nजयजय भगवति रुक्मिणि ...\nयर्हि न सन्नासदपि स्...\nकवण अपराधास्तव जननी ...\nजयति जयति जगदंबे महा...\nजगतारिणी दु : खहा��िण...\nनसतां मारुत पावक जल ...\nनिर्गुण जे होते ते स...\nजय देवी आद्यरूपे भुव...\nकोल्हापुरी देवी तूं ...\nविडा घ्याहो अंबाबाई ...\nओवाळीन वोजा ॥ शिवसहज...\nजय देवी जय जय दुर्गे...\nजय जय आरती त्रिभुवनम...\nजय देवी विष्णुकांते ...\nजय देवी जय देवी जय म...\nशिवयन भ्रमर कमळिणी ज...\nअनादि आदि माया ब्राह...\nजय जय दुर्गे माते शा...\nजय जय परमानंदे महामा...\nजय जगदंबे सुखकर अंबे...\nजय देवी जय देवी जय म...\nजय जय दीनदयाळे शांते...\nजय देवी जय देवी जय आ...\nजय अंबे जगदंबे जय जय महाक...\nश्री अन्नपूर्णे देवी जयजय...\nजय देवी श्रीदेवी माते \nयेई हो एकवीरा देवी माझे म...\nचल चल सखे पुजना \nओवाळू आरतीला मंगळागौरी तु...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/fireworks-blew-midnight-first-offense-in-mumbai-5979554.html", "date_download": "2019-06-20T15:59:07Z", "digest": "sha1:BBPY7G5E4MWN6Q56JEHK5E75GHW3Z5KL", "length": 10223, "nlines": 152, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Fireworks blew midnight; First offense in Mumbai | मध्यरात्री फटाके उडवले; पहिला गुन्हा मुंबईत दाखल: सुप्रीम कोर्टाच्या अादेशाचे दाेघांकडून उल्लंघन", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nमध्यरात्री फटाके उडवले; पहिला गुन्हा मुंबईत दाखल: सुप्रीम कोर्टाच्या अादेशाचे दाेघांकडून उल्लंघन\nअादेशाचे सर्रास उल्लंघन करुन फटाके उडवल्याचा महाराष्ट्रातील पहिला गुन्हा मुंबईतील ट्रॉम्बे पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे.\nमुंबई - पर्यावरण रक्षणासाठी फक्त रात्री ८ ते १० या वेळेतच फटाके वाजवण्याचे निर्बंध सर्वाेच्च न्यायालयाने घालून दिले अाहेत. मात्र या अादेशाचे सर्रास उल्लंघन करुन फटाके उडवल्याचा महाराष्ट्रातील पहिला गुन्हा मुंबईतील ट्रॉम्बे पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. मंगळवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास मानखुर्दच्या महाराष्ट्र नगर परिसरातील पीपीएल कॉलनीत कानठळ्या बसतील अशा आवाजाचे फटाके फोडल्याबद्दल दोन अज्ञात व्यक्तींविराेधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nट्रॉम्बे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास महाराष्ट्रनगर येथील रस्त्यावर दोन अनोळखी व्यक्ती सुतळी बॉम्ब फोडत असल्याचा कॉल परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीने मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या नियंत्रण कक्षात केला. नियंत्रण कक्षाकडून माहिती मिळताच ट्रॉम्बे पोलिसांचे रात्र गस्तीचे पथक संबंधित ठि��ाणी पोहोचले असता फटाके फोडणाऱ्या दोन्ही व्यक्तींनी पलायन केले. या प्रकरणी संबंधित व्यक्तीने पाेलिस ठाण्यात दिलेल्या लेखी फिर्यादीवरुन दाेन अज्ञात व्यक्तींविराेधात गुन्हा दाखल करण्यात अाला.\nभादंविच्या कलम १८८ नुसार ५ महिन्यांपर्यंत शिक्षा शक्य\nभादंविच्या कलम १८८ नुसार लोकसेवकाद्वारे कायदा व सुव्यवस्था राखण्याकामी जारी केलेल्या आदेशांचे उल्लंघन आणि कलम ३४ नुसार गुन्हेगारी हेतूने प्रेरित होऊन एकापेक्षा अधिक व्यक्तींनी केलेली कृती या स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापैकी कलम १८८ मध्ये गुन्हा सिद्ध झाल्यास किमान एक महिना ते पाच महिन्यांपर्यंतच्या तुरुंगवासाची किंवा दोनशे रुपये दंडाची तरतूद आहे. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार अाराेपीला अाेळखत नाहीत. त्यांनी आरोपींबाबतची जुजबी माहिती दिली असून त्याआधारे आरोपींचा शोध घेतला जात आहे. आरोपी सापडताच त्यांना न्यायालयात हजर केले जाईल.\nअहमदाबादेतही गुन्हा : शेजाऱ्याच्या घरापुढे जास्त प्रदूषण करणारे फटाके फोडल्याच्या आराेपावरून दिल्ली पोलिसांनी एका व्यक्तीविरुद्ध शनिवारी गुन्हा दाखल केला हाेता. दिल्लीत फक्त ग्रीन फटाके फाेडण्यास परवानगी अाहे, मात्र ही व्यक्ती जास्त प्रदूषण करणारे फटाके फाेडत असल्याचा अाराेप अाहे. तसेच अहमदाबादेतही वेळेचे निर्बंध झुगारून फटाके उडवणाऱ्या दाेन व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल झालेले अाहेत.\nअखेर मान्सून महाराष्ट्रात दाखल, तळकोकणातील सावंतवाडी, कुडाळसह किनारपट्टीत जोरदार पाऊस\nव्हेलच्या उलटी (vomit)ची तस्करी करणाऱ्या एकास अटक, 1.7 कोटी रूपये किमतीची दीड किलो उलटी जप्त; मुंबई पोलिसांची कारवाई\nमंत्री दीपक केसरकरांच्या ब्रेकिंग न्यूजमुळे मुनगंटीवार अस्वस्थ; म्हणून फाेडले बजेट - अजित पवार यांचा सरकारला टाेला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/ram-rahim-case-today-result/", "date_download": "2019-06-20T16:21:39Z", "digest": "sha1:E5KOXKOJIK2PEPDB4L3OHE5QBZLFD5FE", "length": 15722, "nlines": 224, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "राम रहीम खटल्याचा आज निकाल..................................", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nनेवासा स्टेट बँक शाखेतून ग्राहकाचे अडीच लाख लांबवले\nखोट्या अ‍ॅट्रोसिटीच्या विरोधात राहुरीत मोर्चा\nबालाणी बंगल्यावरील दरोड्यातील आरोपी जेरबंद\nभंडारदरा पाणलोटात मृगाचा जोर वाढला\nविधानसभा निवडणुकीचे चोख नियोजन करा : विभागीय आयुक्त माने\nकंत्राटदार बदलला तरी कर्मचार्‍यांना कायम ठेवा\nबार्‍हे ग्रामिण रुग्णालयात आरोग्यांची हेळसांड\nसुरगाणा तालुक्यातील बोरगाव धरण कोरडे ठणठणीत\nआकाशवाणी चौकात अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर पोलिसांनी पकडले\nशेतीपंपाचा वीजपुरवठा खंडित न करण्याचा महावितरणचा निर्णय\nगावठी कट्ट्यातून गोळी झाडल्याचा पोलिसांना संशय\n…अखेर ग.स.तील बेनामी ठेवीप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा\nना.जयकुमार रावल यांच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन\nवादळग्रस्तांसाठी आ.कुणाल पाटील विधानसभेत आक्रमक\n46 विभागांच्या 482 सेवा ऑनलाईन- जिल्हाधिकारी राहुल रेखावार\nसाक्रीत तीव्र पाणीटंचाई; उपाययोजना करा\nतळोद्यानजिक अहमदाबाद-शिरपूर बसवर दगडफेक\nकोळदा-खेतिया रस्त्याचे काम संथगतीने\nनवापुरात वेळेवर पाणीपुरवठा होत नसल्याने भाजपातर्फे मुख्याधिकार्‍यांना घेराव\nजिल्ह्यात विविध कार्यक्रमांनी तसेच गुलाबपुष्प देवून नवागतांचे स्वागत\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nVideo : बंगालची अभिनेत्री खासदार नुसरत जहाँने केले लग्न; तुर्कीत झालेल्या लग्नाचे फोटो/व्हिडीओ इथे पहा\nराम रहीम खटल्याचा आज निकाल\nआवर्जून वाचाच देश विदेश मुख्य बातम्या\nराम रहीम खटल्याचा आज निकाल\nहरियाणा : ‘डेरा सच्चा सौदा’चा प्रमुख गुरमीत राम रहीम याच्याशी संबंधित पत्रकार छत्रपती हत्याकांड प्रकरणी हरियाणातील पंचकूला येथील सीबीआयचे विशेष न्यायालय शुक्रवारी (दि.११) निर्णय देणार आहे. या पार्श्वभूमीवर हरियाणासह पंजाबमध्ये कडक सुरक्षा बंदोबस्त तैनात करून अलर्ट जारी करण्यात आला आहे. विशेषत: सुनारिया, सिरसा येथील डेराचे मुख्यालय आणि पंचकूलामध्ये सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे.\n१५ वर्षांपूर्वी दोन महिलेंवरील अत्याचार प्रकरणात डेरा सच्चा चा प्रमुख बाबा राम रहीम यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला गेला होता. त्याच्यावर कलम ३७६, ५०९ आणि ५०६ दाखल करण्यात आला होता. आज त्या प्रकरणाचा निकाल देण्यात येणार आहे. राम रहीम याचे भक्त पंजाब आणि हरियाणात मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे सुरक्षेची पुरेशी व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.\nपंजाब सरकारने आठ जिल्ह्यांत सुरक्ष�� दलाच्या कंपन्या तैनात केल्या आहेत. पंचकूला येथील विशेष न्यायालयात आरोपी गुरमीत राम रहीम व्हिडिओ कॉन्स्फ्रेंसिंगद्वारे हजर होणार आहे. तर या प्रकरणातील अन्य आरोपींना प्रत्यक्ष न्यायालयात हजर केले जाणार आहे.\nनाशिकच्या कर्मभूमी मार्केटिंगवर गुन्हा दाखल; सर्व संशयित फरार\nBlog : आई असावी जिजाऊसारखी\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nजात प्रमाणपत्र अवैध : नवापूरच्या दोन नगरसेवकांची पदावर टांगती तलवार.\nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, नंदुरबार, मुख्य बातम्या, राजकीय\nशहीद जवान कपिल गुंड यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार\nआवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nअभिनेत्री फ्रिडा पिंटो अडकणार लग्नबेडीत\nआवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, हिट-चाट\nसुनील अरोरा भारताचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त\nआवर्जून वाचाच, देश विदेश, मुख्य बातम्या\nकोकणात मान्सून दाखल; हवामान खात्याकडून अधिकृत माहिती\nबार्‍हे ग्रामिण रुग्णालयात आरोग्यांची हेळसांड\nसुरगाणा तालुक्यातील बोरगाव धरण कोरडे ठणठणीत\nआदिवासी विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवा : आदीवासी विकास परिषदेतर्फे प्रधान सचिवांना साकडे\nVideo : बंगालची अभिनेत्री खासदार नुसरत जहाँने केले लग्न; तुर्कीत झालेल्या लग्नाचे फोटो/व्हिडीओ इथे पहा\nBreaking News, Featured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, हिट-चाट\nविधानसभा निवडणुकीचे चोख नियोजन करा : विभागीय आयुक्त माने\nकोकणात मान्सून दाखल; हवामान खात्याकडून अधिकृत माहिती\nकंत्राटदार बदलला तरी कर्मचार्‍यांना कायम ठेवा\nBlog : आई असावी जिजाऊसारखी\nVideo : बंगालची अभिनेत्री खासदार नुसरत जहाँने केले लग्न; तुर्कीत झालेल्या लग्नाचे फोटो/व्हिडीओ इथे पहा\nBreaking News, Featured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, हिट-चाट\nविधानसभा निवडणुकीचे चोख नियोजन करा : विभागीय आयुक्त माने\nकोकणात मान्सून दाखल; हवामान खात्याकडून अधिकृत माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/", "date_download": "2019-06-20T15:21:15Z", "digest": "sha1:SCAHWUJGZE2RPQL2TNOR3FCGMFNISJYZ", "length": 9326, "nlines": 189, "source_domain": "misalpav.com", "title": "नवे लेखन | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nजनातलं, मनातलं धूपगंध विजुभाऊ 12\nजनातलं, मनातलं बिरादरीची माणसं - पल्लो मामा लोकेश तमगीरे 15\nभटकंती चोपता चंद्रशिला तुंगनाथ ट्रेक : १ : हरिद्वार आकाश खोत 10\nजे न देखे रवी... स्व - राष्ट्र..\nजनातलं, मनातलं म. सु. पाटील : उत्तुंग समीक्षक आणि माणूस डॉ. सुधीर राजार... 8\nभटकंती दिघी - आगरदांडा फेरी बोट कंजूस 14\nजनातलं, मनातलं || आग्र्याच्या लाल किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराज || मनो 61\nपाककृती पाणीपुरीची पुरी आरती. 14\nकाथ्याकूट २०१९ च्या निवडणुकीचं यश.... कार्यकर्त्याच्या भूमिकेतून ज्योति अळवणी 18\nजनातलं, मनातलं घडलंय असं आज... किसन शिंदे 23\nअर्थक्षेत्र : टेक्नि... 13\nअर्थक्षेत्र : टेक्नि... 29\nअर्थक्षेत्र : टेक्नि... 9\nअर्थक्षेत्र : टेक्नि... 23\nअर्थक्षेत्र : टेक्नि... 25\nट्वेन्टी इयर्स ऑफ धा... 23\nबिरादरीची माणसं - पल... 15\nऔषधीय खरेदीत काटकसर 14\nलहान बाळासाठी जाणकार... 11\n२०१९ च्या निवडणुकीचं... 18\nमिपावर मुक्त लेखन वि... 30\nचालू घडामोडी : जून २... 67\nनिखारा मिसळ| तंदूर म... 6\nकोबीची खुसखुशीत वडी... 0\nकंटाळा आल्यावर घरच्य... 0\nखाण्यासाठी जन्म आपुल... 33\nमाचीप्रबळ येथील कॅम्... 1\nचोपता चंद्रशिला तुंग... 10\nइंटरनॅशनल ट्रॅव्हल स... 66\nचला , धुवायची सोय झा... 0\nदे दे दे दे दे दे 8\nआज मी पुन्हा नापास झ... 6\nगझल : पुन्हा एकदा... 0\nहिरवाईच्या गप्पा - भ... 23\nपहिला कृषीकट्टा - २०... 14\nहिरवाईच्या गप्पा - भ... 97\nमदत हवी आहे - बाल्कन... 59\nमाझे पेन्सील रेखाचित... 1\nमाझे पेन्सील रेखाचित... 12\nमाझे पेन्सील स्केच -... 10\nमाझे पेन्सील स्केच -... 11\nघरातील वायरिंग मध्ये... 3\nपावसाळ्यात प्रवास आण... 5\nविद्युतीय उपकरण आणि... 13\nगाडीची देखभाल; काही... 0\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 13 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आत��� साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://punerispeaks.com/mla-bacchu-kadu/", "date_download": "2019-06-20T15:58:42Z", "digest": "sha1:73N7O5ZMIPI5TG5CCORLRD2OYGKO5VMU", "length": 3435, "nlines": 75, "source_domain": "punerispeaks.com", "title": "आमदार बच्चू कडू यांचे 'गावाकडच्या लोकांवरचा अन्याय' हे भाषण जरूर ऐका ... - Puneri Speaks", "raw_content": "\nआमदार बच्चू कडू यांचे ‘गावाकडच्या लोकांवरचा अन्याय’ हे भाषण जरूर ऐका …\nगावाकडच्या लोकांवर सतत होणाऱ्या अन्यायाविरुद्ध बच्चू कडू यांनी विधानसभेत आवाज उठवला आहे.\nगावाकडच्या लोकांना सुद्धा जगण्याचा अधिकार आहे हे सांगताना आमदार बच्चू कडू\nउन्हाळा सुरू झाला की पहिल्यांदा गावाकडे भारनियमन करायचे ही प्रथाच सुरू झाली आहे.\nतुम्हाला याबद्दल काय वाटते…\nआवडल्यास नक्की Share करा\nPrevious articleछत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा साक्षीदार असलेला प्रतापगड भवानी मातेच्या मंदिरास ३५७ वर्ष पुर्ण झाल्यानिमित्त ३५७ मशालींनी उजळला.\nNext articleपोलिसांनी नोटीस दिली तर माझ्याकडं या: राज ठाकरे\nशिवाजी महाराज घोषणा: शिवाजी महाराज गारद अर्थ काय\nएसपीज बिर्याणी हाऊस च्या जेवणात आढळली अळी, मालकाचा उद्धटपणा | VIDEO\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून तीन दिवस पुणे दौऱ्यावर\nरातोरात प्रसिद्ध झालेल्या खेळणी विक्रेत्यांला अटक\n मुंबईतील इडलीवाला चटणी बनवण्यासाठी संडासचे पाणी वापरताना सापडला | VIDEO\nराज्यात वळवाचा पाऊस पडण्याची शक्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://spsnews.in/?p=2411", "date_download": "2019-06-20T15:19:14Z", "digest": "sha1:HWNOICA6NLOBM4UBVT6F4PPIE5VFK6ZA", "length": 7761, "nlines": 99, "source_domain": "spsnews.in", "title": "दि न्यू इंग्लिश स्कूल सुपात्रे मध्ये ' शिक्षकदिन ' संपन्न | | SPSNEWS", "raw_content": "\nशासनाच्या विकास योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा- जिल्हाधिकारी दौलत देसाई\nपावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी १०.२३ कोटींचा निधी :आम.सत्यजित पाटील\nबांबवडे विद्यामंदिरात दफ्तर व शालेय साहित्याचे वाटप\nबांबवडे विद्यामंदिरात दफ्तर व शालेय साहित्याचे वाटप\nचिमुकल्यांचा किलबिलाट पाहण्यासाठी जमला जनसमुदाय\nदि न्यू इंग्लिश स्कूल सुपात्रे मध्ये ‘ शिक्षकदिन ‘ संपन्न\nबांबवडे : दि न्यू इंग्लिश स्कूल सुपात्रे तालुका शाहुवाडी इथं डॉक्टर सर्वपल्ली राधाक्रीष्णन यांच्या५ सप्टेंबर या जन्मदिनी ‘ श��क्षकदिन ‘ साजरा करण्यात आला. इयत्ता ७वी च्या वर्गाने शिक्षकदिनाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री शिसाळ सर होते.\nप्रथम सरस्वती च्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर सर्वच विद्यार्थ्यांनी शिक्षकांना वंदन केले. यावेळी ७ वी च्या विद्यार्थिनी ऋतुजा भाकरे, वैष्णवी पाटील, वैष्णवी यादव, अपर्णा भाकरे,व सानिका सावंत यांनी शिक्षकांना पुष्पगुच्छ देवून शिक्षकदिनाच्या शुभेच्छा दिल्या.\nकार्यक्रमाचे प्रास्ताविक ७ वी चे वर्गशिक्षक श्री आकारम तुकाराम दिंडे यांनी केले.\nयावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात शिसाळ सरांनी डॉ.सर्वपल्ली राधाक्रीष्णन यांच्या कार्याचा आढावा घेतला.\nयावेळी श्रुतिका यादव, स्नेहल यादव, नेहा पाटील, स्वराली यादव, दिगंबर पाटील ,सुयश हांडे, व सोहम शेळके या विद्यार्थ्यांनी गुरु-शिष्यांच्या नात्याविषयी, तसेच शिक्षकदिनाविषयी आपली मनोगते व्यक्त करीत कृतज्ञता व्यक्त केली.\nकार्यक्रमाचे सूत्रसंचालन नेहा दाभोळकर या विद्यार्थिनीने केले. कार्यक्रमाच्या शेवटी आभारप्रदर्शन श्री कांबळे सर यांनी केले. या कार्यक्रमास श्री एस.डी. गवळी, सौ.एस.वाय.शेळके, श्री.एम.एम.खुटाळे व शिक्षकेतर कर्मचारी वृंद तसेच विद्यार्थी,विद्यार्थिनी उपस्थित होते.\n← कणदुरात बाळू पाटील वर विनयभंगाचा गुन्हा दाखल\nतालुकास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेत ‘आदर्श विद्यालय ‘ चे सुयश →\nमहादेव हवालदार यांना जीवनगौरव पुरस्कार\nनेहरू युवा केंद्राच्या पिशवी येथील क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न\nशिवारे-माणगाव प्राथमिक शाळेत साक्षरता दिन संपन्न\nशासनाच्या विकास योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा- जिल्हाधिकारी दौलत देसाई\nपावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी १०.२३ कोटींचा निधी :आम.सत्यजित पाटील\nबांबवडे विद्यामंदिरात दफ्तर व शालेय साहित्याचे वाटप\nबांबवडे विद्यामंदिरात दफ्तर व शालेय साहित्याचे वाटप\nचिमुकल्यांचा किलबिलाट पाहण्यासाठी जमला जनसमुदाय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/35900", "date_download": "2019-06-20T15:34:13Z", "digest": "sha1:QDR5DIWOXBSZEWTS6EP4GXVD4LLLQ4BD", "length": 4743, "nlines": 48, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "पुनर्जन्माच सत्य | नेव्हीचा लढवैया वैमानिक - जेम्स ३ | Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nनेव्हीचा लढवैया वैमानिक - जेम्स ३\nफा��� कमी वयातच जेम्स लेंइंगेरला आपले नेव्हीतील लढाऊ वैमानिकाचे आयुष्य आठवू लागले. तो केवळ विमानाच्या खेळण्यांनीचं खेळत असे आणि नंतर तीच त्याची आवड बनली. तो खूप अस्वस्थ राहू लागला, आणि केवळ विमानं, हत्यारं आणि विमान अपघाताच्या गोष्टी बोलू लागला. ३ वर्षांचा असतानाच त्याने आपल्या आईला सांगितले की लढाऊ विमानाचा ड्रोप टांकी म्हणजे काय असतं आणि हेही सांगितलं की एका वैमानिकाप्रमाणेच तो एखाद्या विमानाची चाचणी करू शकतो. त्याने आपल्या वडिलांना सांगितलं की तो नतोमा नावाचे विमान उडवायचा आणि त्याच्या सहाय्यकाच नाव जैक लार्सन होतं. नतोमा खरोखरीच पासिफिकचं एक विमान होतं आणि लार्सन तेव्हा जिवंत होता. जेव्हा जेम्सने सांगितलं की त्याचा मृत्यू लवो जिमा इथे आपल्या विमानात झाला होता, त्याच्या वडिलांनी याबाबत शोध घेतला. तेव्हा समजलं की जेम्स एम हस्टन जूनियर नावाच्या वैमानिकाचा तिथे मृत्यू झाला होता. जेम्सने \"जेम्स ३\" या नावाने स्वाक्षरी करण्यास सुरुवात केली होती. हि एक घोटाळ्यात टाकणारी गोष्ट होती. जेम्सच्या कुटुंबीयांनी हस्टनच्या बहिणीशी संपर्क साधला. तिने हस्टनच्या मृत्युनंतर नेव्हीने पाठवलेलं खेळण्यातलं विमान जेम्सला भेट म्हणून पाठवलं.\nहिंदू धर्मानुसार पुनर्जन्माचा हेतू\nजॉन राफेल आणि टावर झाड\nनेव्हीचा लढवैया वैमानिक - जेम्स ३\nबर्रा बॉय -कैमेरोन मकाउले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/DMS-UTLT-news-article-on-dilip-kolhatkar-5867101-NOR.html", "date_download": "2019-06-20T15:04:29Z", "digest": "sha1:35EXZAPGEG6FITHVVEC35POKRW3SJV7G", "length": 14929, "nlines": 153, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "news article on dilip kolhatkar | दिलीप कोल्हटकर: प्रेक्षकांना नाटकांकडे खेचणारा दिग्दर्शक", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nदिलीप कोल्हटकर: प्रेक्षकांना नाटकांकडे खेचणारा दिग्दर्शक\nमराठी रंगभूमीवर संगीत नाटकांचा जमाना ओसरल्यावर आणि बोलपटांचे युग सुरू झाल्यावर ज्या मोजक्या दिग्दर्शकांनी आपल्या कामाने\nमराठी रंगभूमीवर संगीत नाटकांचा जमाना ओसरल्यावर आणि बोलपटांचे युग सुरू झाल्यावर ज्या मोजक्या दिग्दर्शकांनी आपल्या कामाने दुरावलेला प्रेक्षक पुन्हा रंगभूमीकडे वळवला, त्यातील दिलीप कोल्हटकर हे महत्त्वाचे नाव. भालबा केळकर, राजा नातू, विजया मेहता, पं. सत्यदेव दुबे..अशा दि��्दर्शकीय प्रभावळीच्या मुशीतून घडलेला कोल्हटकर यांच्यातील दिग्दर्शक मराठी प्रेक्षकांनी व्यावसायिक मराठी रंगभूमीवर अनुभवला आणि त्यांच्या नाटकांना उदंड प्रतिसाद देऊन त्यांच्या दिग्दर्शकीय योगदानाला मनमुराद दाद दिली. दिग्दर्शक म्हणून कलाकारांची एंट्री आणि एक्झिट ठरवून देणाऱ्या कोल्हटकरांची जगातील एक्झिट मात्र प्रेक्षकांना हुरहूर लावणारी आहे...\nमराठी रंगभूमीवर प्रायोगिक आणि व्यावसायिक, अशा दोन्ही सादरीकरणांत सारख्याच समरसतेने आणि सहजतेने वावरणारे मोजकेच दिग्दर्शक दिसतात. त्यात दिलीप कोल्हटकर हे प्रमुख नाव होते. नाटककार बाळ कोल्हटकर, नटवर्य चित्तरंजन कोल्हटकर असा रंगभूमीचा खणखणीत वारसा दिलीप कोल्हटकरांकडे होता. त्यामुळे उपजीविकेसाठी बँक ऑफ बडोदामध्ये तब्बल तीस वर्षे नोकरी करत त्यांनी मराठी रंगभूमीसह चित्रपट आणि छोट्या पडद्यावरही मुशाफिरी केली.\nनाटक आणि चित्रपट ही संपूर्णपणे दिग्दर्शकाची मानली जाणारी माध्यमे आहेत...हे विधान आपल्या कर्तृत्वाने ज्यांनी वारंवार सिद्ध केले, ते नाव दिलीप कोल्हटकरांचे आहे. सांगलीत जन्मलेले कोल्हटकर अर्थशास्त्र विषयाचे पदवीधर झाले आणि बँकेत काम करू लागले. जोडीला विजया मेहता आणि पं. सत्यदेव दुबे यांच्यासारख्या भिन्न प्रकृतीच्या, शैलीच्या दिग्दर्शकांसोबत त्यांनी प्रकाशयोजनाकार आणि नेपथ्यकार, या भूमिकांतही ठसा उमटवला. विजयाबाईंच्या तर बहुतेक नाटकांची प्रकाशयोजना कोल्हटकरांची होती. ‘बॅरिस्टर’, महासागर या नाटकांसाठी ते विजयाबाईंचे सहायक होते. ‘उभं दार आडवं घर’ नावाच्या नाटकातल्या हळूहळू कोसळत जाणाऱ्या त्यांच्या नेपथ्याची आठवण बुजुर्ग रंगकर्मी अाजही काढतात. बँकेतील नोकरीच्या निमित्ताने आंतरबँक स्पर्धा, एकांकिका स्पर्धा, राज्य नाट्य स्पर्धा हे सारे कोल्हटकरांनी गाजवलेच होते.\nराज्य नाट्य स्पर्धेत त्यांनी दिग्दर्शित केलेले ‘ययाती’ नाटक कमालीचे चर्चेत होते. पाच अंकांचे आणि सहा तासांचे हे नाटक पाच वेगवेगळ्या नाटककारांच्या लेखनाचे संकलन होते. मूळ संस्कृत नाटकातील एक अंक, गिरीश कर्नाड यांच्या नाटकातील एक अंक, खाडिलकरांच्या विद्याहरण नाटकातील एक अंक, वि. वा. शिरवाडकरांच्या ययाती आणि देवयानी या नाटकातील एक अंक आणि अच्युत वझे यांच्याकडून लिहून घेतलेला एक अंक, असे कोल्हटकरांच्या ययाती नाटकाचे सादरीकरण आठवणारेही अनेक नाट्यरसिक आहेत. उन्मेष युवक प्रायोगिक रंगमंच, आविष्कार, बहुरूपी, एनसीपीए, नेहरू सेंटर, पृथ्वी थिएटर...यांच्यासाठी त्यांनी अनेक नाटकांचे दिग्दर्शन केले.\nव्यावसायिक रंगभूमीवरचे सर्वाधिक यशस्वी दिग्दर्शक असा कोल्हटकरांचा सार्थ लौकिक होता. ‘मोरूची मावशी’सारखं तुफान विनोदी नाटक आणि आई रिटायर होतेय, आणि मकरंद राजाध्यक्ष, आसू आणि हसू..ही भिन्न जातकुळीची नाटकं त्यांनी दिग्दर्शित करून टाइपकास्ट न होण्याची दक्षता घेतली. नाटकाचा संहितेपासूनचा ‘प्रयोग’ रूपात होईपर्यंतचा प्रवास कोल्हटकर अक्षरश: जगत असत. सारे काही विसरून नाटकाचाच विचार त्यांच्या मनात असे. प्रत्यक्षात नाटक बसवताना त्यांचे नाते थेट जुन्या काळातील ‘तालीम मास्तरा’शी असे. पराकोटीची शिस्त ते स्वत: पाळत आणि नट मंडळींनाही पाळायला लावत. यामुळेच कोल्हटकरांनी दिग्दर्शित केलेल्या बहुतेक नाटकांनी प्रयोगांची किमान शंभरी सहज पार केलेली दिसते. हे भाग्य फार क्वचित दिग्दर्शकांच्या वाट्याला येतं..विनोदी नाटकांचे अलीकडचे अंगविक्षेपी आणि हलक्या विनोदाचे स्वरूप कोल्हटकरांनी दिग्दर्शित केलेल्या मोरूची मावशीच्या प्रयोगांना आले नाही, याला त्यांची शिस्त कारणीभूत होती.\nअनेक नटांना त्यांनी आपल्या नाटकांतून प्रमुख व्यक्तिरेखा दिल्या आणि ते नट प्रस्थापित झाले. काही नटांची कारकीर्द नव्याने प्रस्थापित झाली, याची अनेक उदाहरणे आहेत. मोरूची मावशी – विजय चव्हाण, सोनचाफा, सुख पाहता – यशवंत दत्त, वय लग्नाचं – आदिती शारंगधर, लेकुरे उदंड झाली – प्रशांत दामले, आई रिटायर होतेय – भक्ती बर्वे यांची नवी इनिंग, आणि मकरंद राजाध्यक्ष – विक्रम गोखले..अशी काही नावे पुरेशी आहेत. व्यावसायिक रंगभूमीवरील सुमारे पन्नास यशस्वी नाटकांचे दिग्दर्शन कोल्हटकरांचे होते, एवढे म्हटले तरी त्यांच्या यशस्वी दिग्दर्शकीय कारकीर्दीची कल्पना येईल. पण यशस्वी दिग्दर्शक म्हणून तेच ते करण्याचा प्रयत्न त्यांनी टाळला.\nविश्वचषकातील सर्वात हायव्हाेल्टेज सामना आज; ‘पाक संघ पलटवार करू शकतो, चॅम्पियन्स चषक विसरू नका’\nभारत-पाकिस्तान सामन्याबाबत दर तासाला होत आहेत तब्बल ७२० ट्विट, आजच्या सामन्याबद्दल साेशल मीडियावरील युद्धाचा वृत्तांत\nरात्री मुलांचा गृहपाठ घ्यायच्या आणि पहाटे ४ वाजेपर्यंत काम करायच्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-ARO-AYU-UTLT-infog-mistakes-that-can-cause-knee-pain-5938094.html", "date_download": "2019-06-20T15:02:08Z", "digest": "sha1:OK2FYR7BBARDVXADHPCC4SNLQHBBCGJM", "length": 5405, "nlines": 159, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Mistakes That Can Cause Knee Pain | Health: करु नका या 5 चुका, होऊ शकतो गुडघेदुखीचा त्रास", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nHealth: करु नका या 5 चुका, होऊ शकतो गुडघेदुखीचा त्रास\nदिवसभरात आपण अनेक अशी काम करतो, ज्याचा आरोग्यावर वाईट प्रभाव पडतो. यामधील काही चुका अशा आहेत\nदिवसभरात आपण अनेक अशी काम करतो, ज्याचा आरोग्यावर वाईट प्रभाव पडतो. यामधील काही चुका अशा आहेत ज्या गुडघ्यांवर वाईट प्रभाव टाकतात. यामुळे गुडघेदुखी, पाय आखडणे यांसारख्या समस्या होतात. जर आपण अशा चुका टाळल्या तर या प्रॉब्लम कंट्रोल करता येऊ शकतात. ऑर्थेपेडिक सर्जन डॉ. कमलेश देओपुजारी अशाच 5 चुकांविषयी सांगत आहेत ज्या गुडघे खराब करु शकतात.\nपुढील 5 स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या गुडघे खराब करणा-या चुकांविषयी...\nआरोग्यदायी योग : सूर्यनमस्काराने करा दिवसाची सुरुवात, अशी आहे शास्त्रशुद्ध पद्धत\nभूक वाढवण्यासाठी करून पाहा हे काही घरगुती उपाय\nवापरण्यापूर्वी डे आणि नाइट क्रीममधील फरक समजून घ्या, वाढते वय लपविण्यासाठी वापरतात नाइट क्रीम, तर डे क्रीम वापरतात यासाठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/35901", "date_download": "2019-06-20T15:26:38Z", "digest": "sha1:7L54MHZJOYXIJPHSM7XYHPFQTOHLZHZO", "length": 3540, "nlines": 48, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "पुनर्जन्माच सत्य | रूथ सिम्मंस| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nरूथ सिम्मंसची गोष्ट पुनर्जन्माची एक सुरेख गोष्ट आहे. १९५२ मधे त्याने संमोहनाच्या काही सत्रांमध्ये भाग घेतला. तिथे त्याची थेरपिस्ट मोरे बेर्न्स्तीनने तिला त्याच्या जन्माच्या वेळची आठवण करून दिली. ती अचानक आयरिश ढंगात बोलू लागली आणि १९ व्या शतकातील बेलफास्ट आयरलैंडच्या ब्रैडी मर्फी प्रमाणे ओळख दाखवू लागली. तिने जे काही सांगितलं त्याची खातरजमा होऊ शकली नाही. परंतु तिने २ माणसे - श्रीमान जॉन कार्रिगन आणि श्रीमान फर्र यांची ओळख सांगितली ज्यांच्याकडून ती जेवण विकत घेत असे. १८६५-६६ च्या शहर निर्देशिकेमध्ये या दोन व्यक्ती दुकानदार म्हणून दाखवण्यात आल्या आहेत. ही घटना १९५६ चा चित्रपट \" द सर्च फॉर ब्रैडी मर्फी \" मध्ये दाखवली आहे.\nहिंदू धर्मानुसार पुनर्जन्माचा हेतू\nजॉन राफेल आणि टावर झाड\nनेव्हीचा लढवैया वैमानिक - जेम्स ३\nबर्रा बॉय -कैमेरोन मकाउले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Belgaum-naming-of-the-bridge-shivrai-issue/", "date_download": "2019-06-20T16:05:51Z", "digest": "sha1:IOHMREIXPRGMOYWAA5TMLOKTX7DB5RB5", "length": 7490, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " उड्डाण पुलाचे शिवराय नामकरण कधी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › उड्डाण पुलाचे शिवराय नामकरण कधी\nउड्डाण पुलाचे शिवराय नामकरण कधी\nकपिलेश्वर रोडवरील रेल्वे उड्डाण पुलाचे ‘छत्रपती शिवाजी महाराज’ नामकरण करण्याकडे शहरातील विविध संस्था, संघटनांनी दुर्लक्ष केले आहे. उड्डाण पूल उद्घाटनाची वर्षपूर्ती होऊनही याकडे दुर्लक्ष झाले आहे. यामुळे उड्डाण पूल शिवराय नामकरण विस्मृतीत गेले आहे, असे म्हणावे लागते. 25 डिसेंबर 2016 रोजी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या वाढदिनी तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी उड्डाण पुलाचे उद्घाटन केले होते. यानंतर शहरातील अनेक संस्था, संघटनांनी महापालिकेला निवेदन देऊन पुलाला ‘छत्रपती शिवाजी महाराज’ असे नाव द्यावे, अशी मागणी केली होती. मात्र, त्यावेळी काही कारणास्तव हा मुद्दा रेंगाळत पडला.\nकाही काळानंतर आंदोलनही क्षीण झाले. उड्डाणपूल उद्घाटनानंतर शिवरायांच्या नामकरणाची चर्चा शहर परिसरात जोर धरत होती. बेळगावात झालेल्या पहिल्या उड्डाण पुलाला शिवरायांचे नाव द्यावे, अशी मागणी सातत्याने झाली. याप्रश्‍नी शिवप्रेमींनी महापालिकेसमोर आंदोलन करून निवेदनही दिले होते. मात्र, इतर आंदोलनाप्रमाणे हेही काही काळानंतर थंड झाले. वर्षभरापूर्वी महापालिकेला मराठी संघटनेच्या नेत्यांकडून उड्डाण पुलाला शिवरायांचे नाव देण्यासाठी निवेदन देण्यात येत होते.\nतसेच इतर संघटनांकडून कपिलेश्वर पुलासाठी निवेदने देण्यात येत होती. पुलाच्या नावासाठी महापालिका सभागृहात मान्यता मिळणे गरजेचे आहे. तसेच पूल रेल्वेखात्याच्या अंतर्गत येत असल्याने त्यांचीही परवानगी गरजेची आहे. यासाठी मनपाकडून रेल्वे खात्याकडे प्रस्तावासाठी अर्ज करण्यात आला आहे. मात्र, पाठपुरावा झाला नसल्याने नामकरणाचा प्रश्‍न रेंगाळत पडला आहे. लोकप्रतिनिधीही यावर शांत आहेत.\nव��्षभरापूर्वी सरिता पाटील महापौर असताना पुलाला छ. शिवराय व कपिलेश्वर नाव देण्यात यावे यासंबंधी निवेदने आली. हा पूल रेल्वे खात्यांतर्गत येत असल्याने प्रस्ताव खात्याकडे पाठवला आहे. मात्र, रेल्वे प्रशासनाकडून प्रस्ताव प्रलंबित ठेवण्यात आला आहे. याची वारंवार दखल घेतली जात आहे.\n- संज्योत बांदेकर, महापौर\nनगरसेवक व तेथील लोकांनी नामकरणाची सूचना केली होती. जुन्या धारवाड रोडवरील पुलाला शिवरायांचे नाव द्यावे, हीदेखील चर्चा मनपा व शहरवासियांच्या बैठकीत झाली. मात्र कोणाचेही एकमत होऊ शकले नाही. मनपा सभागृहात मान्यता मिळणे गरजेचे आहे. पुलाचे काम रेल्वे खात्याने केले आहे. त्यामुळे याबाबतचा त्यांना अधिकार आहे. नामकरणाचा प्रस्ताव मनपाने रेल्वेखात्याला पाठविला आहे.\n-सरिता पाटील, माजी महापौर\nकृषी योजनांसाठी यापुढे शेतकऱ्यांसाठी एक अर्ज योजना\nराज्यात शिक्षक भरतीचा बोजवारा\nलालबागच्या राजाचा ८६ वा पाद्यपूजन सोहळा उत्साहात\nलग्नाच्या तिसऱ्याच दिवशी नवविवाहिता प्रियकरासोबत फरार\nसीमा प्रश्नावर भाजप का बोलत नाही\nकृषी योजनांसाठी यापुढे शेतकऱ्यांसाठी एक अर्ज योजना\nलालबागच्या राजाचा ८६ वा पाद्यपूजन सोहळा उत्साहात\nसीमा प्रश्नावर भाजप का बोलत नाही\nझेडपी शाळांच्या दुरुस्तीसाठी दोनशे कोटी : पंकजा मुंडे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/belgav-maharashtra-boundary-meeting-that-meeting-If-it-would-have-been/", "date_download": "2019-06-20T16:13:26Z", "digest": "sha1:EAMPWLCNEYLWSTIIWL55WMG6Q3ZOIQ7X", "length": 7903, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सीमाप्रश्‍नी ‘ती’ बैठक झाली असती तर... | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › सीमाप्रश्‍नी ‘ती’ बैठक झाली असती तर...\nसीमाप्रश्‍नी ‘ती’ बैठक झाली असती तर...\nबेळगाव : शिवाजी शिंदे\nमाजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी अजातशत्रू म्हणूून ओळखले जात. कवीमनाचा हळवा राजकारणी म्हणून त्यांची ख्याती होती. सीमाप्रश्‍नाच्या सोडवणुकीसाठी करण्यात येणार्‍या काही घडामोडीमध्ये त्यांचा प्रत्यक्ष सहभाग होता. त्यांच्याच पुढाकाराने 2004 मध्ये महाराष्ट्र-कर्नाटक मुख्यमंत्र्यांची बैठक होणार होती. परंतु, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यानी थातुरमातुर कारण सांगत बैठक टाळली. ही बैठक झाली असती तर वेगळे चित्र पाहावयास मिळाले असते, अशी हळहळ सीमाबांधवांतून व्यक्त करण्यात येत आहे.\nइस्पितळा��� उपचार घेत असलेल्या अटलबिहारी वाजपेयी यांची तब्येत बिघडल्याची चर्चा गुरुवार सकाळपासून सुरू होती. शहरातही त्याबाबत चिंता व्यक्त करण्यात येत होती. अखेर सायंकाळी निधनाची बातमी धडकली. त्यानंतर अनेक आठवणी सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनी जाग्या केल्या.\nसीमाबांधवांच्या मनात सीमाप्रश्‍नाची जखम मागील 62 वर्षापासून भळभळत आहे. हा भाग महाराष्ट्रात जावा, यासाठी अनेकजण झुंज देत आहेत. वेगवेगळ्या माध्यमातून प्रश्‍नाची सोडवणूक व्हावी, यासाठी लढा देत आहेत.\nसीमाप्रश्‍नी वाजपेयींना आस्था होती. या प्रश्‍नावर तोडगा काढण्यासाठी त्यांनी वेळोवेळी प्रयत्न केले. मध्यवर्ती म. ए. समिती नेतृत्वाने 2002 मध्ये दिल्ली येथे पंतप्रधान वाजपेयी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एकत्र येऊन तोडगा काढण्याची सूचना केली. त्यानुसार त्यांनी पुढाकार घेतला. दोन्ही मुख्यमंत्र्यांना याबाबत पत्र पाठवून माहिती देण्यात आली. यातून महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख व कर्नाटकचे मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा यांनी एकत्र बसून तोडगा काढण्यात येणार होता.\nमात्र बैठकीच्या पहिल्या दिवशीच कृष्णा यांनी थातुरमातुर कारण सांगत बैठकीत सहभागी होण्याचे टाळले. परिणामी सीमाप्रश्‍न न्यायालयात नेण्यात आला. कदाचित ती बैठक झाली असती तर सीमाप्रश्‍नाला वेगळे वळण लागू शकले असते. प्रश्‍न संपला असता. ही हळहळ सीमाबांधवांना नेहमीच छळते.\nतत्पूर्वी 1970 मध्ये लोकसभेत महाजन अहवाल ठेवल्यानंतर गदारोळ माजला होता. महाराष्ट्राने हा अहवाल महाराष्ट्रावर अन्यायकारक असल्याचे सांगून फेटाळला होता. यावर लोकसभेत गोंधळ माजला. यावेळी लोकसभेत दोन्ही राज्याच्या खासदारांना शांत करण्याचे काम खासदार म्हणून वाजपेयी यांनी केले होते.\n1973 साली लोकसभेतील विरोधी पक्षनेत्यांच्या सह्यांचे निवेदन तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना सह्यांचे निवेदन देण्यात आले. यामध्ये वाजपेयी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. सीमाप्रश्‍नी तोडगा काढण्यासाठी त्यांनी वारंवार प्रयत्न केला होता.\nकृषी योजनांसाठी यापुढे शेतकऱ्यांसाठी एक अर्ज योजना\nराज्यात शिक्षक भरतीचा बोजवारा\nलालबागच्या राजाचा ८६ वा पाद्यपूजन सोहळा उत्साहात\nलग्नाच्या तिसऱ्याच दिवशी नवविवाहिता प्रियकरासोबत फरार\nसीमा प्रश्नावर भाजप का बोलत नाही\nकृषी योजनांसाठी यापुढे शेतकऱ्यांसाठी एक अर्ज योजना\nलालबागच्या राजाचा ८६ वा पाद्यपूजन सोहळा उत्साहात\nसीमा प्रश्नावर भाजप का बोलत नाही\nझेडपी शाळांच्या दुरुस्तीसाठी दोनशे कोटी : पंकजा मुंडे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/kolhapur-Satej-Cup-Football-Tournament/", "date_download": "2019-06-20T16:03:38Z", "digest": "sha1:5M2RQUNI4PLL3MU3B2M2UA5CMTVZVNCH", "length": 8887, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " प्रॅक्टिस ‘ब’ने दिलबहार ‘अ’ला विजयासाठी झुंजविले | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › प्रॅक्टिस ‘ब’ने दिलबहार ‘अ’ला विजयासाठी झुंजविले\nप्रॅक्टिस ‘ब’ने दिलबहार ‘अ’ला विजयासाठी झुंजविले\nकोल्हापूर : क्रीडा प्रतिनिधी\nप्रॅक्टिस क्लब ‘ब’ संघाने बलाढ्य दिलबहार तालीम मंडळावर 2-0 अशा गोलफरकाची आघाडी मिळविली. सामना संपण्यास 10 मिनिटांचा अवधी शिल्लक असताना दोन्ही गोल दिलबहारकडून फेडण्यात आले. सामना 2-2 असा बरोबरीत झाल्याने टायब्रेकरचा अवलंब करण्यात आला. यात दिलबहारने प्रॅक्टिसवर 4-2 अशी मात केली. दुसर्‍या सामन्यात फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळाने उत्तरेश्‍वर तालीम मंडळाचा 4-0 अशा गोलफरकाने धुव्वा उडवत पुढील फेरीत प्रवेश केला.\nपाटाकडील तालीम मंडळ व डी. वाय. पाटील ग्रुपतर्फे कै. पांडबा जाधव स्मृती ‘सतेज चषक’ फुटबॉल स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू आहे. मंगळवारी पहिल्या फेरीतील शेवटचे सामने झाले. दुपारच्या सत्रात दिलबहार ‘अ’ विरुद्ध प्रॅक्टिस ‘ब’ तर सायंकाळच्या सत्रात उत्तरेश्‍वर तालीम विरुद्ध फुलेवाडी क्रीडा मंडळ असे सामने झाले.\nअंतिम क्षणी ‘दिलबहार’ चार्ज...\nबलाढ्य दिलबहार ‘अ’ संघाला प्रॅक्टिस ‘ब’ च्या खेळाडूंनी काट्याची टक्कर दिली. सामन्याच्या 7 व्या मिनिटालाच प्रॅक्टिसकडून रजत जाधवने गोल नोंदवत मध्यंतरापर्यंत 1-0 अशी आघाडी मिळविली. उत्तरार्धात 71 व्या मिनिटाला त्यांच्या रोहित भोसले याने दुसरा गोल नोंदवत आघाडी 2-0 अशी भक्कम केली. सामना संपण्यास 10 मिनिटांचा अवधी शिल्लक असताना दिलबहारने दोन्ही गोलची परतफेड केली. 73 व्या मिनिटाला निखिल जाधवने पहिला गोल फेडला. पाठोपाठ जादा वेळेत म्हणजेच 83 व्या मिनिटाला झालेल्या चढाईत प्रॅक्टिसच्या गोलक्षेत्रात हँडबॉल झाल्याने पंचांनी पेनल्टी स्ट्रोक दिला. यावर निखिल जाधवने बिनचूक गोल नोंदवत सामना 2-2 असा बरोबरीत केला.\nनिकालासाठी टायब्रेकरचा अवलंब करण्यात आला. दिलबहारकडून पवन माळी, सचिन पाटील, निखिल जाधव, अनिकेत तोरस्कर यांचे स्ट्रोक यशस्वी ठरले. तर करण चव्हाण-बंदरे याचा स्ट्रोक फोल ठरला. उत्तरादाखल प्रॅक्टिसच्या सुमित कदम, चेतन डोंगरे यांनी गोल केले. तर रोहित भोसले, ओमकार भुरके यांचे स्ट्रोक अयशस्वी ठरले. यामुळे सामना दिलबहारने 4-2 असा जिंकत स्पर्धेतील आपले आव्हान कायम राखले.\nफुलेवाडीचा उत्तरेश्‍वरवर एकतर्फी विजय\nदुसर्‍या सामन्यात फुलेवाडी क्रीडा मंडळाने उत्तरेश्‍वर तालीम मंडळाचा 4-0 असा एकतर्फी पराभव केला. संकेत साळोखे याने चौथ्या, 27 व्या आणि 70 व्या मिनिटाला तीन गोल्सची नोंद केली. 61 व्या मिनिटाला शुभम साळोखेने चौथा गोल केला. त्यांच्या उमेश भगत, नीलेश ढोबळे, रोहित मंडलिक, सूरज शिंगटे यांनी उत्कृष्ट खेळ केला. त्यांच्या 7 ते 8 गोल्सच्या संधी वाया गेल्या. उत्तरेश्‍वरकडून स्वप्निल पाटील, ऋषीकेश सुतार, सुयश हांडे, प्रकाश संकपाळ, मयूर कदम यांनी गोल फेडण्यासाठी केलेले जोरदार प्रयत्न फुलेवाडीच्या भक्कम बचावाने फोल ठरविले. यामुळे एकाही गोलची परतफेड त्यांना करता आली नाही.\nसामनावीर : संकेत साळोखे (फुलेवाडी), अनिकेत तोरस्कर (दिलबहार अ)\nलढवय्ये : सुयश हांडे (उत्तरेश्‍वर), रोहित भोसले (प्रॅक्टिस ब).\nप्रॅक्टिस क्लब ‘अ’ विरुद्ध पाटाकडील ‘ब’, दुपारी 2 वाजता.\nकृषी योजनांसाठी यापुढे शेतकऱ्यांसाठी एक अर्ज योजना\nराज्यात शिक्षक भरतीचा बोजवारा\nलालबागच्या राजाचा ८६ वा पाद्यपूजन सोहळा उत्साहात\nलग्नाच्या तिसऱ्याच दिवशी नवविवाहिता प्रियकरासोबत फरार\nसीमा प्रश्नावर भाजप का बोलत नाही\nकृषी योजनांसाठी यापुढे शेतकऱ्यांसाठी एक अर्ज योजना\nलालबागच्या राजाचा ८६ वा पाद्यपूजन सोहळा उत्साहात\nसीमा प्रश्नावर भाजप का बोलत नाही\nझेडपी शाळांच्या दुरुस्तीसाठी दोनशे कोटी : पंकजा मुंडे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/A-car-with-jammer-ran-in-pune/", "date_download": "2019-06-20T15:15:29Z", "digest": "sha1:DD7JHRU5277R4KMQLWUB7OICDT7XZG44", "length": 4349, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जॅमरसह कार पळविली | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › जॅमरसह कार पळविली\nरस्त्यावर धोकादायकरित्या पार्किंग केलेल्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी जॅमर लावल्यानंतर कारचालक व मालक जॅमरसह कार घेऊन पसार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार मगरपट्टा रोडवर शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडला. याप्रकरणी कारचालक व मालक दोघांवर हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस नाईक विशाल भोई (हडपसर वाहतूक विभाग) यांनी फिर्याद दिली आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विशाल भोई हे हडपसर वाहतूक विभागात काम करतात. मगरपट्टा रोडवर धोकादायकरित्या पार्किंग केलेल्या वाहनांवर शुक्रवारी हडपसर वाहतूक विभागाकडून कारवाई सुरू होती. त्यावेळी मगरपट्टा मेन गेटजवळ एमएच 12 क्यूजी 1489 ही चारचाकी धोकादायकरित्या पार्क केलेली त्यांना आढळली. त्यानंतर त्यांनी वाहनाला पिवळ्या रंगाचा लोखंडी खेकडा जॅमर लावला. काही वेळानंतर ते तेथे आल्यावर कारचा चालक व मालक यांनी वाहनाला लावलेला जॅमर काढून कार घेऊन तेथून पोबारा केल्याचे समोर आले. यासंदर्भात भोई यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हादाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हडपसर पोलिस करत आहेत.\nराज्यात शिक्षक भरतीचा बोजवारा\nलालबागच्या राजाचा ८६ वा पाद्यपूजन सोहळा उत्साहात\nलग्नाच्या तिसऱ्याच दिवशी नवविवाहिता प्रियकरासोबत फरार\nसीमा प्रश्नावर भाजप का बोलत नाही\nझेडपी शाळांच्या दुरुस्तीसाठी दोनशे कोटी : पंकजा मुंडे\nलालबागच्या राजाचा ८६ वा पाद्यपूजन सोहळा उत्साहात\nसीमा प्रश्नावर भाजप का बोलत नाही\nझेडपी शाळांच्या दुरुस्तीसाठी दोनशे कोटी : पंकजा मुंडे\nदोन वेगळी उत्तर देताना झोपा काढता का", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Stations-of-vehicles-under-flyovers/", "date_download": "2019-06-20T15:35:51Z", "digest": "sha1:TLOJ264ON5BZLKYXTVUML3SFHVKTMCLQ", "length": 6529, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " उड्डाणपुलाखाली वाहनांचा ठिय्या | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › उड्डाणपुलाखाली वाहनांचा ठिय्या\nशहरात बेशिस्त वाहतुकीचे प्रमाण दिेवसेंदिवस वाढत आहे. गल्ली बोळातही वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. वाहतुकीवरचा बोजा कमी व्हावा व वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी यासाठी शहरात उड्डाणपूलांची उभारणी करण्यात आली. परंतु, याच उड्डाणपूलांखाली वाहनधारकांचा बेशिस्तपणा दिसून येत आहे. शहरातील वाहनधारक दिवसेंदिवस कितीही सुविधा पुरवा आम्ही सगळे नियम तोडणारच या उद्देशाने वाहतूक नियमांचे उल्लंघन करतांना दिसत आहेत. उड्डाणपुलाखालीही वाहनांचेच साम्राज्य दिसून येत आहे.\nएकीकडे पार्कींगबाबत नवीन नियम तयार होत असताना दुसरीकडे बेशिस्त वाहनचालकांना या नियमांचे काहीही सोयरसुतक नसल्याचाच भास या उड्डाणपुलांकडे पाहून होत आहे. शहरातील पुलांखाली वाहनांचा ठिय्या मांडला आहे. भोसरी, चापेकर चौक, डांगे चौक, तसेच चिंचवडमधील जुना जकात नाका येथील उड्डाणपूलाखाली वाहनधारक सर्रास वाहने पार्क करुन निघून जात आहेत. त्यामुळे येथे अनेकदा वाहतूक कोंडी होते. निगडी उड्डाणपूलाखाली तसेच कासारवाडी येथील उड्डाणपूलाखालीही हेच चित्र दिसून येत आहे.\nउड्डाणपूल बनले पार्किंग स्टँड\nउड्डाणपूलाखाली नो पार्कींगचे फलक लावले असतानाही याठिकाणीसर्रास वाहने पार्क करण्यात येत आहेत. याबाबत वारंवार तक्रारी करण्यात येऊनही येथे सर्रास पार्कींग करण्यात येत आहेत. विशेष म्हणजे स्थानिक नगरसेवकही याबाबत जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. उड्डाणपुलाखाली वाहने उभी केल्यामुळे येथील सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो, अशी शंका नागरिक व्यक्त करत आहेत. येथे एखादा अनुचित प्रकार घडल्यास त्यास जबाबदार कोण, असा प्रश्न केला जात आहे.\nसंपूर्ण शहरात सर्वत्र अनधिकृत फ्लेक्सचे पेव फुटले असून उड्डाणपूल हे सुध्दा आता जाहीरातबाजीचे ठिकाण बनले आहेत. भोसरी परिसरात हे प्रमाण अधिक आहे. भोसरी उड्डाणपूल म्हणजे जाहिरात बाजीसाठी हक्काची जागा बनली आहे. अनेक खासगी जाहिरातींचे बॅनर पुलाच्या पिलरला लावण्यात आले असून या विद्रुपीकरणाकडे कोणी लक्ष देईल का, असा सवाल नागरीक करत आहेत.\nराज्यात शिक्षक भरतीचा बोजवारा\nलालबागच्या राजाचा ८६ वा पाद्यपूजन सोहळा उत्साहात\nलग्नाच्या तिसऱ्याच दिवशी नवविवाहिता प्रियकरासोबत फरार\nसीमा प्रश्नावर भाजप का बोलत नाही\nझेडपी शाळांच्या दुरुस्तीसाठी दोनशे कोटी : पंकजा मुंडे\nलालबागच्या राजाचा ८६ वा पाद्यपूजन सोहळा उत्साहात\nसीमा प्रश्नावर भाजप का बोलत नाही\nझेडपी शाळांच्या दुरुस्तीसाठी दोनशे कोटी : पंकजा मुंडे\nदोन वेगळी उत्तर देताना झोपा काढता का", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Rain-issue-in-satara/", "date_download": "2019-06-20T15:28:46Z", "digest": "sha1:HZ77G6P4RZ42LDL3FOGUNLHBSVQ4ULP4", "length": 4950, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पश्‍चिमेकडे संततधार कायम | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › पश्‍चिमेकडे संततधार कायम\nसातारा शहरासह जिल्ह्याच्या पश्‍चिमेकडील तालुक्यात सोमवारी दिवसभर पावसाची भुरभुर सुरूच राहिली. ढगाळ वातावरणामुळे हवेत गारठा निर्माण झाला होता. पावसामुळे पश्‍चिम भागात भात लावणीच्या कामाला वेग आला असून पेरणी केलेल्या पिकांना पोषक हवामान निर्माण झाले आहे. दरम्यान, जिल्ह्याच्या पूर्व भागातील दुष्काळी पट्ट्यात मात्र अजूनही पावसाची समाधानकारक हजेरी नसल्याने शेतकर्‍यांना प्रतीक्षाच करावी लागत आहे.\nजिल्ह्याच्या पश्‍चिमेकडील तालुक्यांत पावसाचा जोर कमी-अधिक होत आहे. सोमवारी महाबळेश्‍वर, वाई, जावली, सातारा, पाटण या तालुक्यांमध्ये अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत होत्या. पावसाचा जोर तुलनेने कमी जाणवला मात्र, भुरभुर कायम राहिली.\nकराड, खंडाळा, कोरेगाव, फलटण तालुक्यात पाऊस कमीच होता. माण, खटाव तालुके तर कोरडेच राहिल्यासारखी स्थिती होती. पश्‍चिमेकडे सकाळपासूनच पावसाची भूरभूर सुरू होती. अधून मधून पावसाच्या सरी कोसळत होत्या. या पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. जिल्ह्यात सोमवारी सकाळी 8 वाजेपर्यंत पडलेल्या पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे सातारा 7.9 मि.मी., जावली 14.1 मि.मी., पाटण 28 .8 मि.मी., कराड 8.8 मि.मी., कोरेगाव 3.1 मि.मी., खटाव 2.6 मि.मी., माण 0.9 मि.मी., खंडाळा 0.4 मि.मी., वाई 5.7 मि.मी., महाबळेश्‍वर 80. 5 मि.मी.अशी 152.6 मि.मी. पावसाची नोंद झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात आली.\nराज्यात शिक्षक भरतीचा बोजवारा\nलालबागच्या राजाचा ८६ वा पाद्यपूजन सोहळा उत्साहात\nलग्नाच्या तिसऱ्याच दिवशी नवविवाहिता प्रियकरासोबत फरार\nसीमा प्रश्नावर भाजप का बोलत नाही\nझेडपी शाळांच्या दुरुस्तीसाठी दोनशे कोटी : पंकजा मुंडे\nलालबागच्या राजाचा ८६ वा पाद्यपूजन सोहळा उत्साहात\nसीमा प्रश्नावर भाजप का बोलत नाही\nझेडपी शाळांच्या दुरुस्तीसाठी दोनशे कोटी : पंकजा मुंडे\nदोन वेगळी उत्तर देताना झोपा काढता का", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Vidarbha/Tatkare-warns-toxicity/", "date_download": "2019-06-20T16:08:21Z", "digest": "sha1:UPHX4XIGJGCH76B4I7WE2KZECDIKPCTS", "length": 8466, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " तटकरेंनी दिला विषप्राशनाचा इशारा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Vidarbha › तटकरेंनी दिला विषप्राशनाचा इशार��\nतटकरेंनी दिला विषप्राशनाचा इशारा\nराज्यातील शालेय शिक्षण विभागाने प्रकाशित केलेल्या सहावीच्या भुगोलाच्या पुस्तकात सात पाने मजकूर गुजराती भाषेत छापून आल्याप्रकरणी आज विरोधकांनी विधानपरिषदेत सरकारला चांगलेच धारेवर धरले. यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण होऊन दोनदा कामकाज तहकूब करावे लागले आणि शेवटी दिवसभरासाठी कामकाज तहकूब करण्यात आले. विशेष म्हणजे सभागृहाचे नेते महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादी काँगे्रसचे गटनेते सुनील तटकरे यांच्या आरोपप्रत्यारोप आणि विष घेऊन आत्महत्या करण्याच्या इशार्‍याने सभागृहात तणावाची स्थितीही निर्माण झाली होती.\nआज प्रश्‍नोत्तरांचा तास संपताच राष्ट्रवादीचे गटनेते सुनील तटकरे यांनी विशेष उल्लेखाद्वारे सभागृहाला सांगितले की राज्यशासनाने प्रकाशित केलेल्या सहावीच्या भुगोलाच्या मराठी भाषेतील पुस्तकात सात पाने गुजराथीची छापलेली दिसून आलेली आहे. अशी अंदाजे एक लाख पुस्तके राज्यात विकली गेली असून हा राज्यातील मराठी भाषिकांचा अपमान असल्याचा दावा तटकरे यांनी केला. तटकरेंनी ही माहिती देताच सभापती रामराजे निंबाळकर यांनी सरकारने या बाबत माहिती घेवून निवेदन करावे असे निर्देश दिले.\nमात्र या निर्देशाने समाधान झाले नाही परिणामी विरोधकांनी गदारोळ करण्यास सुरुवात केली. गोंधळ वाढतो आहे असे बघून सभापतींनी कामकाज 35 मिनिटांसाठी तहकूब केले. सभागृहाचे पुन्हा कामकाज सुरू होताच काँगे्रसचे भाई जगताप उठून उभे राहिले आणि त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत आम्हाला सरकारचा खुलासा नको तर माफी हवी अशी मागणी केली. दरम्यान सभागृहाचे नेते महसूल मंत्री चंद्रकातदादा पाटील यांनी असे काहीही घडले नाही असे ठणकावून सांगत एकत्र छपाई आणि बाइडिंग झाले असल्याने अनवधानाने एखाद दुसरे पुस्तक असे झाले असेल असा खुलासा केला.\nदुसर्‍या तहकुबीनंतर कामकाज सुरू झाले तेव्हा चंद्रकांतदादा पाटील यांनीही पुस्तकाची एक प्रत आणली होती. या प्रतीमध्ये एकही गुजराथीचे पान नाही असे स्पष्ट करीत ही बाइडिंगमधलीच गडबड असावी अशी शंका व्यक्त केली. अशी गुजराथीची पाने तुम्हीच जोडली असतील असा आरोप चंद्रकांतदादांनी केल्याने सभागृहातील विरोधी सदस्य चांगलेच आक्रमक झाले. या दरम्यान विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी हे ��ुस्तक अहमदाबादच्या एका छापखान्यात छापले गेले याकडे लक्ष वेधले. यावर बरीच वादावादी झाली.\nसभापती रामराजेंनी झाला प्रकार विद्यार्थ्यांच्या दुष्टीने घातक असून या प्रकरणाची सोमवारपर्यंत शहानिशा करावी आणि सभागृहात निवेदन करावे असे निर्देश शासनाला दिले. याच दरम्यान सुनील तटकरे उठून उभे राहिले आणि त्यांनी गुजराथी पाने तुम्हीच जोडले असतील या आरोपाचा चांगलाच समाचार घेतला. माझ्या राजकीय आयुष्यात अशाप्रकारे कुठलेही गैरप्रकार मी केले नाहीत असे स्पष्ट करीत हा आरोप तुम्ही सिद‍्ध केल्यास मी इथे सभागृहातच विष घेऊन आत्महत्या करीन असा इशारा सभागृहाचे नेते चंद्रकांत पाटील यांना दिला.\nकृषी योजनांसाठी यापुढे शेतकऱ्यांसाठी एक अर्ज योजना\nराज्यात शिक्षक भरतीचा बोजवारा\nलालबागच्या राजाचा ८६ वा पाद्यपूजन सोहळा उत्साहात\nलग्नाच्या तिसऱ्याच दिवशी नवविवाहिता प्रियकरासोबत फरार\nसीमा प्रश्नावर भाजप का बोलत नाही\nकृषी योजनांसाठी यापुढे शेतकऱ्यांसाठी एक अर्ज योजना\nलालबागच्या राजाचा ८६ वा पाद्यपूजन सोहळा उत्साहात\nसीमा प्रश्नावर भाजप का बोलत नाही\nझेडपी शाळांच्या दुरुस्तीसाठी दोनशे कोटी : पंकजा मुंडे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/veki-kaushal-acting-mumbai/", "date_download": "2019-06-20T15:52:36Z", "digest": "sha1:CJNYEK2GWF6OO2Z3ZOKNKPTUWX5XCEAN", "length": 14659, "nlines": 227, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "विकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nसोन्याच्या भावानं गाठला उच्चांक\nभैय्या, पक्कं ठरलं ना..\n‘ती’ रेपकार अखेर पोलिसांच्या ताब्यात\nतडीपारीनंतर नगरात फिरणारा टिंग्या गजाआड\nनाशिकची गुन्हेगारी संपता संपेना; अब्रू वाचविण्यासाठी ‘तिने’ मारली धावत्या रिक्षातून उडी\nविधानसभा निवडणुकीचे चोख नियोजन करा : विभागीय आयुक्त माने\nकंत्राटदार बदलला तरी कर्मचार्‍यांना कायम ठेवा\nबार्‍हे ग्रामिण रुग्णालयात आरोग्यांची हेळसांड\nआकाशवाणी चौकात अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर पोलिसांनी पकडले\nशेतीपंपाचा वीजपुरवठा खंडित न करण्याचा महावितरणचा निर्णय\nगावठी कट्ट्यातून गोळी झाडल्याचा पोलिसांना संशय\n…अखेर ग.स.तील बेनामी ठेवीप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा\nना.जयकुमार रावल यांच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन\nवादळग्रस्तांसाठी आ.कुणाल पाटील विधानसभेत आक्रमक\n46 विभागांच्या 482 सेवा ऑनलाईन- जिल्हाधिकारी राहुल रेखावार\nसाक्रीत तीव्र पाणीटंचाई; उपाययोजना करा\nतळोद्यानजिक अहमदाबाद-शिरपूर बसवर दगडफेक\nकोळदा-खेतिया रस्त्याचे काम संथगतीने\nनवापुरात वेळेवर पाणीपुरवठा होत नसल्याने भाजपातर्फे मुख्याधिकार्‍यांना घेराव\nजिल्ह्यात विविध कार्यक्रमांनी तसेच गुलाबपुष्प देवून नवागतांचे स्वागत\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nसोन्याच्या भावानं गाठला उच्चांक\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nविकी कौशल साकारणार अश्वत्थामा यांची भूमिका\nमुंबई- विकी कौशलच्या करिअरमध्ये उरी: द सर्जिकल स्ट्राइक माईल्ड स्टोन ठरला. आदित्य धरने उरीचे दिग्दर्शन केले आणि रॉनी स्क्रूवालाने या सिनेमाची निर्मिती केली होती. आता हिच जोडी मिळून आणखी एक सिनेमा तयार करत असल्याची माहिती आहे. हा एक पीरियड वॉर सिनेमा असणार आहे जो अश्वत्थामा यांच्या आयुष्यावर आहे. या पौराणिक सिनेमात अश्वत्थामा यांची भूमिका विकी कौशल साकारणार आहे. उरीनंतर सिनेमाच्या मेकर्सना एका बिग प्रोजेक्टसोबत कमबॅक करायचा आहे. आदित्यने या सिनेमाच्या स्क्रिप्टवर उरी रिलीज झाल्यानंतर काम करायला सुरुवात केली आहे. सिनेमाची शूटिंग पुढच्या वर्षीपासून सुरु होणार आहे. विकी लवकरच करण जोहरच्या तख्तमध्ये दिसणार आहे. यात विकीच्या अपोझिट आलिया भट दिसणार आहे. तख्तफ या पीरियड ड्रामात अर्थात ऐतिहासिक चित्रपटात मुघल शासनकाळातील एक कथा दाखवली जाईल. करण जोहर निर्मित या सिनेमात विकी-आलियासह रणवीर सिंग, करीना कपूर, जान्हवी कपूर, अनिल कपूर, आणि भूमी पेडणेकर असे तगडे कलाकार आपले अभिनय कौशल्य पणाला लावताना दिसतील.\nशहादा येथे वरघोडा मिरवणूक\nअभिनय माझं पहिलं प्रेम – डॉ. अमोल कोल्हे\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nजात प्रमाणपत्र अवैध : नवापूरच्या दोन नगरसेवकांची पदावर टांगती तलवार.\nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, नंदुरबार, मुख्य बातम्या, राजकीय\nशहीद जवान कपिल गुंड यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार\nआवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nअभिनेत्री फ्रिडा पिंटो अडकणार लग्नबेडीत\nआवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, हिट-चाट\nसुनील अरोरा भारताचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त\nआवर्जून वाचाच, देश विद��श, मुख्य बातम्या\nकोकणात मान्सून दाखल; हवामान खात्याकडून अधिकृत माहिती\nचार वर्षांत राज्यात 12 हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nबोदवड औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षकाचा महिला कर्मचार्‍यावर चाकू हल्ला\nmaharashtra, जळगाव, मुख्य बातम्या\nसोन्याच्या भावानं गाठला उच्चांक\nभैय्या, पक्कं ठरलं ना..\n‘ती’ रेपकार अखेर पोलिसांच्या ताब्यात\nतडीपारीनंतर नगरात फिरणारा टिंग्या गजाआड\nकर्जमंजुरीसाठी तरूणांकडून उकळले पैसे\nअभिनय माझं पहिलं प्रेम – डॉ. अमोल कोल्हे\nशहादा येथे वरघोडा मिरवणूक\nसोन्याच्या भावानं गाठला उच्चांक\nभैय्या, पक्कं ठरलं ना..\n‘ती’ रेपकार अखेर पोलिसांच्या ताब्यात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/vedic-education-board", "date_download": "2019-06-20T15:25:48Z", "digest": "sha1:5MOKOJEFVQNPVTHHKYNXGU4I3T3ZJ2JO", "length": 24573, "nlines": 92, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "सावधान - वैदिक शिक्षण मंडळ येत आहे! - द वायर मराठी", "raw_content": "\nसावधान – वैदिक शिक्षण मंडळ येत आहे\nशाळांमध्ये संस्कृत भाषेचा आणि वैदिक ग्रंथांचा अभ्यास करण्याला आणखी कायदेशीर रुप देणे आणि या शाळा कशा चालवाव्यात यासाठी नियम करणे ठीकच आहे. परंतु त्यातून चुकीचा व्यासंग विद्यार्थ्यांसमोर येऊ नये.\nवेदातील कल्पनांवर केंद्रित असणारे राष्ट्रीय शिक्षण मंडळ स्थापन करण्यास केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने स्थापन केलेल्या समितीने तत्त्वतः मान्यता दिली आहे.\nइंडियन एक्स्प्रेस ने दिलेल्या वृत्तानुसार ‘भारतीय शिक्षा बोर्ड’ (बीएसबी) नावाने ओळखले जाणारे हे मंडळ ‘वैदिक शिक्षणाचा दर्जा’ निश्चित करण्याच्या उद्देशाने काम करेल. सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंड़री एज्युकेशन (सीबीएसई) ला पर्याय ठरणाऱ्या बीएसबीला स्वतःचा अभ्यासक्रम ठरवण्याचे, परीक्षेद्वारे मूल्यमापन करून विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देण्याचे स्वातंत्र्य असेल.\nमनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या आधिपत्याखाली काम करणाऱ्या महर्षी सांदीपनी राष्ट्रीय वेदविद्या प्रतिष्ठान (एमएसआरव्हीपी) या स्वायत्त संस्थेच्या ११ जानेवारी रोजी झालेल्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर होते. कायदा आणि न्याय खात्याचे राज्यमंत्री पी. पी. चौधरी देखील बैठकीला उपस्थित होते.\nतत्त्वतः मान्यता म्हणजेच आता बीएसबी औपचारिक संस्था म्हणून कागदोपत्री अस्तित्वात आली आहे. दी इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तात असेही म्हटले आहे की, एमएसआरव्हीपीची संचालन परिषद या मंडळाच्या नियमांचा मसुदा लवकरच तयार करण्याची अपेक्षा आहे.\nभारतीय विद्वानांमध्ये वेद आणि अन्य हिंदू धार्मिक ग्रंथातील धारणांबाबतचा आदर रुजवण्यासाठी केंद्र सरकारकडून सुरु असलेल्या मोहिमेचाच बीएसबी हा विस्तारित भाग असल्याचे मानले जाते.\nआधुनिकतेची, पाश्चात्य शिक्षणपद्धतीची बाजू घेताना प्राचीन भारतीय ज्ञानाकडे दुर्लक्ष केले जात असल्याची तक्रार विविध मंत्र्यांनी अनेकदा केलेली आहे. असे करताना त्यांनी अनेक भारतीय शास्त्रज्ञ आणि अभियंते आज प्राचीन ग्रंथांचा उपयोग करून जे चांगले काम करत आहेत त्याकडे काणाडोळा केला आहे. अर्थात, ज्ञानाविषयी वाद असणे ही वेगळी गोष्ट आहे आणि शिकवण्यात ढवळाढवळ करणे ही पूर्णतः वेगळी बाब आहे.\nगेल्या दशकभरात किंवा त्याआधी झालेल्या जनुकीय, पुरातत्त्व आणि मानववंशशास्त्राच्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की, भारत हा अशा काही मोजक्या देशांपैकी आहे ज्या ठिकाणचे आधुनिक लोक हे बऱ्याच अंशी त्यांच्या प्राचीन पूर्वजांचेच थेट वंशज आहेत. त्यामुळे जेव्हा आपण शाळेत मुलांना हजारो वर्षांचा आपला जैविक इतिहास, आपल्या विविध संस्कृतींची उत्क्रांती आणि आपल्या ज्ञानाचे विविध स्त्रोत यांच्याबाबत शिकवतो तेव्हा समाज म्हणून आपल्यालाच भरपूर काही मिळत असते.\nअसे असले तरी, नरेंद्र मोदी सरकारने या सगळ्याचा मक्ता घेऊन आपण काहीतरी महान कार्य करत असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न सुरु केल्याचे स्पष्टपणे दिसून आले आहे. धार्मिक अल्पसंख्य नागरिकांच्या विरोधात भेदभाव करणाऱ्या धोरणांची भलामण करण्यासाठी इतिहासाची पुस्तके बदलायलाही त्यांची काही हरकत नसल्याचे दिसून येते. त्याकरिता ते शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये ढवळाढवळ करत आहेत, वैज्ञानिक पद्धतीवर आधारित नसणाऱ्या वादग्रस्त संशोधन प्रकल्पांना निधी देण्यात येत आहे आणि स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींसह त्यांची सगळी फळी ज्या पद्धतीने अवैज्ञानिक टिप्पणी करत असते त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.\nया सगळ्या पार्श्वभूमीवर भारतीय शिक्षण मंडळ चांगल्या हेतूने नव्हे तर धोक्याची घंटा घेऊन आले आहे.\nया मंडळाच्या नव्या शाळांमध्ये अपेक्षित आहे तशा पद्धतीचे वर्ग घ्यायला अनेक संस्थांनी सुरुवातही केली आहे. २०१६ मध्ये महर्षी सांदीपनी वेदविद्या प्रतिष्ठानने देशभरातील ८३ पाठशाळा आणि विद्यालयांना निधी दिला. त्याठिकाणी ४६२ शिक्षक आणि ३,०२० विद्यार्थी आहेत. त्याचवेळी, २०१७ मध्ये भारतीय भाषांमध्ये पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये संस्कृत भाषा (९७१ विद्यार्थी) दुसऱ्या क्रमांकावर होती. पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्यांमध्ये संस्कृतचा क्रमांक तिसरा होता (२६,८८६ विद्यार्थी).\nअसे असल्यामुळे, शाळांमध्ये संस्कृत भाषेचा आणि वैदिक ग्रंथांचा अभ्यास करण्याला आणखी कायदेशीर रुप देणे आणि या शाळा कशा चालवाव्यात यासाठी नियम करणे ठीकच आहे. परंतु त्यातून चुकीचा व्यासंग विद्यार्थ्यांसमोर येऊ नये.\nभारतीय शिक्षण मंडळाचा मुद्दा क्षणभर बाजूला ठेवू – सरासरीपेक्षा कमी दर्जाच्या आपल्या शिक्षण व्यवस्थेतून जे विद्यार्थी बाहेर पडतात त्यांच्याकडून नंतर संशोधन किंवा व्यावसायिक क्षेत्रात अपेक्षित दर्जा गाठण्यासाठी कठोर मेहनत करण्याची अपेक्षा ठेवली जाते. याच अपेक्षा खालपर्यंत पाझरत जातात. यातूनच सुप्रसिद्ध इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये (आयआयटी) प्रवेश मिळवण्याची (पण प्रश्न उभे करणारी) आकांक्षा निर्माण होते.\nखरे तर, द वायरने नुकतीच एक बातमी दिली होती त्यानुसार विकसनशील अर्थव्यवस्थांमध्ये तरुण मुली अनेकदा विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित शाखेला प्रवेश घेतात. त्याचे कारण म्हणजे वैयक्तिक स्वातंत्र्याच्या दृष्टीने दारिद्र्यातून आणि पारंपरिक कुटुंबातून बाहेर पडण्यासाठी त्यांना हा जवळचा मार्ग वाटतो.\nविद्यार्थ्यांच्या या आकांक्षा पूर्ण करण्यामध्ये त्यांना मदत करणारे महत्त्वाचे स्त्रोत अन्यत्र वळवण्याचे काम बीएसबी करत आहे. एवढेच नाही तर, ‘अधिक गुणवत्तापूर्ण’ कामगिरी करण्याच्या आवश्यकतेपासून विद्यार्थी अधिक काळ स्वतःला दूर ठेवू शकणार आहे. कारण शेवटी मंडळ स्वतः परीक्षा घेणार आहे आणि प्रमाणपत्रे देणार आहे.\nदी इंडियन एक्स्प्रेसमधील वृत्तानुसार भारतीय शिक्षण मंडळ नव्या प्रकारच्या शाळा सुरु करणार आहे. त्याठिकाणी ‘वेद आणि आधुनिकतेचे मिश्रण’ असलेले शिक्षण देण्यात येईल. या शाळांमध्ये `वेद आणि संस्कृत’ हे प्रमुख विषय आणि आधुनिक ज्ञान देणारे विषय हे दुय्यम विषय म्हणून घेता येतील किंवा त्या उलट करता येईल. जसे मदरशांमध्ये इस्लामचे शिक्षण आणि आधुनिक विषयांचे शिक्षण दिले जाते तसेच आणखी भर म्हणजे ‘संस्कृतमधून शिक्षण’ देणाऱ्या आणि ‘वेद आणि संस्कृतीचे’ शिक्षण देणाऱ्या शाळांकडेही मंडळ स्वतः लक्ष देणार आहे.\nबीएसबी वेदांवर जो भर देत आहे त्यात एक समस्या आहे. वेद हे आधीच उपलब्ध आहेत, त्यांचा अर्थ समजून झाला आहे, त्याचा मोठ्या प्रमाणावर अभ्यास झाला आहे. आता गरज आहे ती अर्वाचीन काळापासून ते मध्ययुगीन आणि ब्रिटीश वसाहती येण्याच्या आधीच्या काळापर्यंतच्या अन्य भारतीय ज्ञानाबरोबर वेद अधिक पद्धतशीरपणे आणि वैज्ञानिक पद्धतीने शिकण्याची\nसध्याच्या पद्धतीने बीएसबीच्या पारड्यात वजन टाकण्याचे धोरण सरकारने चालू ठेवल्यास ‘अधिक चांगली कामगिरी’ करण्याची आकांक्षा असणारे विद्यार्थी त्यापासून दूरच राहतील. मग हे मंडळ अपयशी ठरेल.\nया चौकटीत विचार केला तर मंडळ आणि त्याच्याशी संलग्न संस्थांनी किमान एक खात्री देण्याची गरज आहे आणि ती म्हणजे त्यांच्याकडून शिक्षणाचे उद्दिष्ट आणि दांभिक राष्ट्रवादी महत्त्वाकांक्षा किंवा सिद्ध करता न येणारी सत्ये आणि श्रद्धा यांच्यामध्ये गल्लत केली जाणार नाही. भविष्यात जे नोकऱ्या देणार आहेत त्यांच्या दृष्टीने आणि शिकणारे विद्यार्थी व पालकांच्या दृष्टीने हे गरजेचे आहे. परंतु, सरकार याची खात्री देण्याच्या स्थितीत नाही आणि त्यामुळे येणार काळ आणि आशा एवढेच आपल्याकडे आहे.\nराजकीय कारणांसाठीही अशी खात्री मिळणे महत्त्वाचे आहे. सध्या सरकार आणि हिंदुत्व यातील फरक अगदी धूसर असला तरी आपण तो फरक टिकवून ठेवला पाहिजे. कधी ना कधी भारतीय राजकारणावरील हिंदुत्वाची पकड ढिली होईल. त्यावेळी सरकारने डळमळीत पायावर उभारलेला वैदिक ज्ञानाचा डोलारा कोसळून पडण्यास, त्याच्याभोवतीचे वलय नाहीसे होण्यास सुरुवात होईल. हे होईल तेव्हा त्याबरोबर बीएसबी कोसळून पडू नये.\nत्यामुळे या हमीबरोबरच, मंडळातून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना नेहमी रोजगार उपलब्ध होईल याचीही खात्री मनुष्यबळ विकास मंत्रालयाने केली पाहिजे, आणि नियमित कालावधीनंतर ऑडिटही केले पाहिजे. थोडक्यात, भारतीय इतिहास, प्राचीन कलावस्तू, आणि त्याबाबतचे ज्ञान यांचा अभ्यास, संवर्धन आणि प्रसार हे सर्व सरकार कश��� पद्धतीने हाताळते यामध्येच सुधारणा केल्या पाहिजेत.\nम्हणजेच अन्य कुठल्याही शिक्षण मंडळाने तयार केलेल्या पाठ्यपुस्तकांमध्ये ढवळाढवळ न करणे आणि ‘प्राचीन भारतीय ज्ञानाचे’ अधिक कठोर मार्गांनी मूल्यमापन करणे, तर्कसंगत संशोधनांना अधिक निधी उपलब्ध करून देणे आणि असे करत असल्याचा गाजावाजा न करणे, इतिहासाचे गुणगान योग्य संदर्भातच करणे, मूर्खासारखे बोलणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांना शिक्षा करणे, आणि हे सर्व काम करणाऱ्या व्यक्तींविषयी योग्य तो आदर ठेवणे या गोष्टी आवश्यक आहेत.\nशैक्षणिक प्रमाणपत्रे देणारी नवी यंत्रणा उभी करणे म्हणजे केवळ कागदावर सह्या करणे, इमारत उभी करणे, शुल्क निश्चित करणे आणि शिक्षकांची भरती करणे एवढेच नसते. त्यातून एका व्यापक आर्थिक यंत्रणेची निर्मिती झाली पाहिजे ज्याचे फायदे विद्यार्थ्यांना सातत्याने मिळत राहतील.\nलेख मूळ इंग्रजी लेखाचे भाषांतर आहे.\nअनुवाद – सुहास यादव\nविशेष : मोदींना मिळालेल्या ‘पहिल्या वहिल्या’ कोटलर प्रेसिडेन्शियल प्राईझचे सौदी कनेक्शन\nधनगर समाजासाठी अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस\nलोकसंख्येत येत्या ९ वर्षांत भारत चीनच्या पुढे\nशांघाई सहकार्य संघटना भारतासाठी महत्त्वाची का\nओम बिर्ला नवे लोकसभा सभापती\n२० व्या शतकातल्या आण्विक चाचण्यांचा परिणाम महासागरांच्या तळांपर्यंत\nआधार डेटा पुन्हा खाजगी क्षेत्रासाठी खुला\nचोरीच्या संशयावरून दलित मुलाला मारहाण\nमुझफ्फरपूर मेंदूज्वर साथ : मृत मुलांचा आकडा १०८\nरक्षकांपासून रक्षण कोण करेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/loksabha-2019/bride-casts-vote-ulhasnagar-loksabha-2019-186248", "date_download": "2019-06-20T15:35:02Z", "digest": "sha1:TYRWO3AWDGIJIZUWZISBLOHKIJBINPTA", "length": 12549, "nlines": 208, "source_domain": "www.esakal.com", "title": "Bride casts a vote in Ulhasnagar for Loksabha 2019 Loksabha 2019 : मुंडावळ्यासहीत तिने गाठले मतदान केंद्र | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, जून 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर गुरुवार, जून 20, 2019\nLoksabha 2019 : मुंडावळ्यासहीत तिने गाठले मतदान केंद्र\nसोमवार, 29 एप्रिल 2019\nमुंडावळ्या बांधून एक नववधू थेट मतदान केंद्राकडे येते.. सर्वजण लवकर मतदान करण्यासाठी नववधूला पुढे जाण्यास सांगतात.. हे घडलं आहे कल्याण लोकसभा मतदार संघातील उल्हासनगर येथील उल्हास विद्यालय मतदान केंद्रात.\nउल्हासनगर : मुंडावळ्या बांधून एक नववधू थेट मतदान केंद्राकडे येते.. सर्वजण लवकर मतदा��� करण्यासाठी नववधूला पुढे जाण्यास सांगतात.. हे घडलं आहे कल्याण लोकसभा मतदार संघातील उल्हासनगर येथील उल्हास विद्यालय मतदान केंद्रात.\nलग्नाच्या बोहल्यावर चढण्यापूर्वी मराठा सेक्शन मध्ये राहणाऱ्या सायली रणपिसे यांनी आपला देशप्रती असणारा मतदानाचा हक्क बजावला. सायलीचे सायंकाळी नाशिकमध्ये लग्न आहे. नाशिकमधील अभिजित जाधव यांच्याशी त्या आज विवाह बंधनात अडकणार आहेत. मात्र लग्नाच्या या शुभमंगल दिनी पहिले राष्ट्रीय कर्तव्य म्हणून मतदान केले आणि त्यानंतर त्या लग्नाच्या ठिकाणी नाशिक पंचवटी येथे रवाना झाली.\nसायली म्हणाली, माझ्याप्रमाणे समाजातील प्रत्येक घटकाने मतदान करावे.आज मी नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहे. पण त्याच दिवशी मतदान आहे. याचा मला खूप आनंद होत असून नव्या आयुष्याला सुरुवात करण्यापूर्वी मतदानाचा हक्क बजावत आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकल्याणात हायप्रोफाईल सोसायटीवर छापा; सट्टेबाजीप्रकरणी तिघांना अटक\nकल्याण : विश्वकरंडक स्पर्धेच्या सामन्यांवर सट्टा लावणाऱ्या सट्टेबाजांच्या एका टोळीला आज (गुरुवार) कल्याण पोलिसांनी अटक केली. या टोळीचा...\nआता देवही फडणवीस सरकारला वाचवू शकणार नाही : जयंत पाटील\nमुंबई : जलयुक्त शिवारच्या माध्यमातून १५ हजार गावे दुष्काळमुक्त झाली. मग २५ हजार गावे दुष्काळग्रस्त का ६२ हजार शेततळी बांधली. त्याचा...\nसरकारी काम...टाइमपास होईपर्यंत थांब\n\"सरकारी काम, सहा महिने थांब' याचा अनुभवही अनेकांनी आजपर्यंत घेतला आहे. महिनेच नव्हे, तर वर्षानुवर्षे काहींच्या \"फाईल'वरील धूळ साफ झालेली नाही. या...\nपिंपरी - महापालिकेच्या महिला व बाल कल्याण विकास समितीने अखेर बालवाडीच्या विद्यार्थ्यांसाठी पोषण आहार देण्याचे ठरविले आहे. या समितीने गेल्या ३०...\nमुख्यमंत्र्यांना भावली उईके यांची कार्यशैली\nयवतमाळ : गटातटाच्या राजकारणात न अडकता सर्वांना सोबत घेऊन चालणे, पक्षसंघटन मजबूत करणे व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेली जवळीक, काम करण्याची पद्धत...\nविखेंना गृहनिर्माण, क्षीरसागरांना रोहयो\nमुंबई - विधानसभेच्या आगामी निवडणुकीवर लक्ष ठेवून आज झालेल्या ‘टीम देवेंद्र’च्या विस्तारामध्ये आयारामांना मंत्रिपदाचे नजराणे मिळाले. माजी विरोधी...\nरिफंड आणि ���तर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A2018&search_api_views_fulltext=2018&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2019-06-20T15:30:34Z", "digest": "sha1:YRTEPFGOU3LVHYXNLTDOPKQX4O57XP74", "length": 27861, "nlines": 312, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nगुरुवार, जून 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर गुरुवार, जून 20, 2019\nसर्व बातम्या (50) Apply सर्व बातम्या filter\nमहाराष्ट्र (25) Apply महाराष्ट्र filter\nसंपादकिय (14) Apply संपादकिय filter\nसप्तरंग (11) Apply सप्तरंग filter\nअॅग्रो (4) Apply अॅग्रो filter\nकाही सुखद (1) Apply काही सुखद filter\nमनोरंजन (1) Apply मनोरंजन filter\nसिटिझन जर्नालिझम (1) Apply सिटिझन जर्नालिझम filter\nमहाराष्ट्र (49) Apply महाराष्ट्र filter\nअर्थसंकल्प (26) Apply अर्थसंकल्प filter\nउत्पन्न (25) Apply उत्पन्न filter\nव्यवसाय (23) Apply व्यवसाय filter\nप्रशासन (17) Apply प्रशासन filter\nसोलापूर (14) Apply सोलापूर filter\nकर्जमाफी (12) Apply कर्जमाफी filter\nअरुण जेटली (11) Apply अरुण जेटली filter\nकृषी विभाग (11) Apply कृषी विभाग filter\nगुंतवणूक (11) Apply गुंतवणूक filter\nनरेंद्र मोदी (11) Apply नरेंद्र मोदी filter\nखरीप हंगाम दहा दिवसांनी लांबला\nरत्नागिरी - ‘वायू’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे कोकणातील मोसमी पावसाचे आगमनच लांबले. परिणामी दहा दिवसांनी पेरण्या लांबल्या. पावसात सातत्य राहिले तर लावण्या वेळेत पूर्ण होतील, अन्यथा पुन्हा बळीराजाची चिंता वाढणार आहे. जूनच्या पहिल्या पंधरवड्यात निर्माण झालेली अशी परिस्थिती पाच वर्षांनी उद्‌भवली आहे....\nलहरी मान्सूनसमोर खरीप हतबल\nगेल्या काही वर्षात खरीपाच्या एकूणच पारंपारिक पद्धतीमध्ये बरेच बदल करण्यात आले. बऱ्याच प्रमाणात पावसाच्या लहरीवर खरीपाचे गणित ठरू लागले आहे. यंदाही पावसाचे आगमन लांबल्याचा खरीप हंगामावर मोठा परिणाम झाला आहे. खरीप हंगामात काय बदल झाले, यंदाची स्थिती कशी आहे, यासह विविध प्रश्‍नांची उत्तरे शोधण्याचा हा...\nघोषणा 'मनुष्ययुगा'ची (डॉ. श्रीकांत कार्लेकर)\nभूशास्त्रीय कालगणनेच्या आधुनिक कालखंडाचं नामकरण \"मनुष्ययुग' असं करण्याच्या निर्णयाला नुकतीच (ता. 24) संमती देण्यात आली. असं नामकरण करण्याचं कोणत्या निकषांवर ठरवण्यात आलं, त्याविषयी... अँथ्रोपोसिन वर्किंग ग्रुप (एडब्ल्यूजी) या अभ्यासगटानं भूशास्त्रीय कालगणनेच्या आधुनिक कालखंडाचं \"अँथ्रोपोसिन' म्हणजे...\nशेतकऱ्यांना वीज जोडणी मागणीसाठी शिवसेनेचे आंदोलन\nकोल्हापूर - पैसे भरूनही शेतकऱ्यांना वीज जोडणी मिळाली नाही. या वीज जोडणीची कामे लवकर करावीत, या मागणीसाठी शिवसेनेतर्फे महावितरण कार्यालयासमोर आज आंदोलन करण्यात आले. यावेळी वीज जोडणी प्रलंबित असलेल्या शेतकर्‍यांच्या आत्महत्येची वाट पाहता का, अशी विचारणा करत अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले. वीज...\n#shirolcancer पाणी प्रदुषण, रसायनांचा अतिवापर हीच कारणे\nशिरोळचा कॅन्सर हा विषय आता केवळ कोल्हापूर जिल्ह्यापुरता मर्यादित राहीलेला नाही, तर राज्य आणि देशपातळीवर हा चर्चेचा विषय ठरला आहे. शिरोळ तालुक्यात कॅन्सरचे अठऱा हजारावर रुग्ण आढळले आहेत. या विषयावर स्वाभिमान शेतकरी संघटनेचे डॉ. महावीर अक्कोळे यांच्याशी केलेली बातचित... प्रश्न : शिरोळ तालुक्यामध्ये...\nमहाराष्ट्र वन वणव्यात आघाडीवर\nनागपूर : अंबाझरी वनक्षेत्रात लागलेल्या आगीच्या निमित्ताने देशात लागणाऱ्या वणव्यांमध्ये सर्वाधिक वणवे महाराष्ट्रात लागत असल्याची बाब पुढे आली आहे. केंद्रीय वने आणि सर्वेक्षण संस्थेने गेल्यावर्षी केलेल्या सर्वेक्षणातून हा निष्कर्ष पुढे आला आहे. गेल्यावर्षी जानेवारी ते मार्च 2018 या...\nऔरंगाबाद जिल्ह्यात सात लाख जनावरांचा प्रश्‍न गंभीर\nऔरंगाबाद : जिल्ह्यात भीषण दुष्काळामुळे पिण्यासह जनावरांच्या प्रश्‍नही गंभीर बनला आहे. कमी पावसाने खरीप, रब्बी हंगामातील पिके करपून गेली. त्यामुळे सहा लाख 76 हजारांपेक्षा अधिक जनावरांसाठी जुलैपर्यंत दोन लाख 66 हजार मेट्रिक टन चाऱ्याची तूट आहे. मराठवाडा तीन-चार वर्षांपासून सातत्याने दुष्काळाचा सामना...\nयशोगाथा : हंगामी खरबूज शेती ‘लाखमोलाची’\nवाशीम : जिल्ह्यातील मानोरा हा मागास तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्यातील जमिनीचा बहुतांश भाग हलक्या प्रतीचा आहे. मात्र, नैसर्गिक संपदा भरभरून लाभली आहे. जमीन हलकी असली तरी शेतकर्‍यांत कष्ट उपसण्याची जिद्द आहे. या अपार कष्टाद्वारे शेतकर्‍यांनी म��तीतून मोती पिकविण्याची किमया साधली. ही बाब मानोरा...\nloksabha 2019 : विस्‍तवाशी खेळाल, तर उलथवून टाकू\nकागल - संविधान बदलण्‍याचा प्रयत्‍न करून विस्‍तवाशी खेळू नका, अन्‍यथा सरकार उलथवून टाकू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी मोदी सरकारला दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात देश सुरक्षित नाही. फसव्या घोषणा आणि मोठी वक्तव्ये करून सामान्यांच्या अपेक्षा...\nआधीच औद्योगिक मंदी; त्यात वीज दरवाढ\nनिवडणुकीची धामधूम सुरू होतानाच कोल्हापुरातील उद्योजकांनी पत्रकार परिषद घेतली. ‘महावितरण’ने सप्टेंबरपासून सातत्याने उद्योगांसाठीच्या विजेच्या दरात वाढ केली आहे. ‘ही अन्यायी दरवाढ ४० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त असून, ती रद्द न केल्यास लोकसभा निवडणुकीत विरोधी भूमिका घेऊ; तसेच आचारसंहिता संपल्यानंतर तीव्र...\nपन्नास लोकांच्या जिवाची किंमत कवडीमोल ठरवणारी यंत्रणा आणि दुसरीकडे एका ज्येष्ठ नागरिकाच्या जिवावर घाला घालू पाहणाऱ्या बलाढ्य बहुराष्ट्रीय कंपनीला दाती तृण धरायला लावणारी न्यायव्यवस्था, यात उजवे कोण भारतातील लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत अमेरिकेतील न्यायालयाच्या निकालाबाबतची एक बातमी माध्यमांकडून...\nकैद्याच्या मेलेल्या मनात फुटला आशेचा अंकुर...\nराजगुरुनगर (पुणे) : दुर्दैवाचा फेरा असा आला की ऐन तारुण्यात जन्मठेपेची शिक्षा झाली. तुरुंगाच्या भिंतींच्या आत उभे आयुष्य जाणार असल्याचे भीषण वास्तव समोर होते; पण वाळलेल्या लाकडाच्या ओंडक्‍याला पालवी फुटावी, तसा मेलेल्या मनात आशेचा अंकुर फुटला. असलेले आयुष्य सुंदर करण्याच्या प्रेरणेचे बीज मनात रुजले...\nसार्वत्रिक मूलभूत उत्पन्न (सामूउ) - Universal basic income - या संकल्पनेवर सध्या बरीच चर्चा होत आहे. थॉमस मोरपासून अनेक विचारवंतांनी प्रगत, आदर्श समाजाचा एक भाग म्हणून मांडलेली ही कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी आता काही प्रयत्न सुरू आहेत. आणि त्यात भारत आघाडीवर आहे. प्रत्येक प्रौढ व्यक्तीला सरकारने...\nदुष्काळग्रस्त 151 तालुक्‍यांत दोन हजार कोटी वितरित : महसूलमंत्री पाटील\nजळगाव ः राज्यातील खरीप हंगाम 2018 मध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेल्या राज्यातील 151 तालुक्‍यांमधील पीक नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आकस्मिक निधीतून दोन हजार कोटी रुपये वि��रित करण्यात आले असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. केंद्र शासनाच्या...\nउपाशीपोटी लढाई... (संदीप काळे)\nस्पर्धा परीक्षेत अपयश आलं आणि पुढं स्वत:च्या पायावर उभं राहायचं ठरलं, तर काय करता येईल, याचं उत्तर मात्र स्पर्धा परीक्षा देणाऱ्या अनेकांकडं नसतं. स्पर्धा परीक्षेसंदर्भातल्या महागाईची वेगवेगळी परिमाणं एवढी आहेत, की त्या परिमाणांवर कुणाचं नियंत्रण आहे की नाही, यासारखे अनेक प्रश्न पडतात... शिवाजीनगर...\nऔरंगाबादमध्ये चाळीस हजार टन कचऱ्यांचे नवे डोंगर\nऔरंगाबाद - शहरातील ऐतिहासिक कचराकोंडीनंतर राज्य शासनाने महापालिकेचा सुमारे 91 कोटी रुपयांचा डीपीआर तातडीने मंजूर करत 26 कोटी 43 लाखांचा निधीही महापालिकेला दिला. त्यानंतर शहर परिसरात चार ठिकाणी कचरा प्रक्रिया केंद्रांच्या जागा अंतिम करून कचरा टाकण्यास सुरवात करण्यात आली. मात्र, वर्षभरात कचरा...\nकाही लपवायाचे आहे... (श्रीराम पवार)\nभारतात बेरोजगारीचा प्रश्‍न भेडसावतो आहे हे उघड दिसणारं वास्तव आहे. मात्र, सहा महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी \"प्रश्‍न नोकऱ्यांच्या कमतरतेचा नाही, तर नोकऱ्यांविषयीच्या आकडेवारीच्या उपलब्धतेचा आहे,' असं सांगितलं होतं. याचीच री तमाम मंत्री आणि समर्थकवर्ग ओढत होता. नॅशनल सॅम्पल सर्व्हे...\nबिबट्या परिघाबाहेर (प्रभाकर कुकडोलकर)\nबिबट्या मानवी वस्तीत घुसखोरी करत असल्याच्या घटना पुण्यापासून नाशिकपर्यंत अनेक ठिकाणी गेल्या काही दिवसांत झाल्या आहेत. बिबट्या मुळात मानवी वस्तीत कशासाठी घुसतो आहे, त्याचा अधिवास का बदलतो आहे, त्याचे तात्कालीक आणि दूरगामी परिणाम काय होऊ शकतात, बिबट्याच्या या घुसखोरीकडं कशा प्रकारे बघायचं, बिबट्या-...\nसाखर आयुक्तांच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता\nसांगली - यंदाच्या हंगामात गाळप झालेल्या उसाच्या थकीत एफआरपीसाठी साखर आयुक्तांनी साखर कारखान्यांवर महसुली जप्तीचा कारवाईचा आदेश दिला. पण जिल्हा महसूल प्रशासनाच्या कारवाईचा फज्जा उडाला आहे. केवळ कागदावर कारवाई झाल्याचे दाखवले जात आहे. गेली साडेतीन महिने बिलासाठी थांबलेल्या शेतकऱ्यांचा यामुळे बल्ल्या...\nशेती आणि शेतकऱ्यांच्या सर्वांगिण उन्नतीसाठी कृषि विभागाच्या माध्यमातून शासन विविध योजना राबवित आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देव���ंन्द्र फडणवीस यांनी तर कृषि विभागाचा चेहरा-मोहरा बदलून शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यास प्राधान्य दिले आहे. शेतकऱ्यांना खते, बियाणे, आधुनिक यंत्रसामुग्रीसारख्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/35903", "date_download": "2019-06-20T15:11:43Z", "digest": "sha1:BMCAX4K5CARSJFQY2MFMQ2EO6US2IIQE", "length": 5148, "nlines": 49, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "पुनर्जन्माच सत्य | प्रमोद शर्मा| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nप्रमोद शर्माचा जन्म १९४४ साली भारतात झाला. २ वर्षांचा असताना त्याने आईला सांगितले की तिला त्याच्यासाठी जेवण बनवण्याची गरज नाही, त्याची पत्नी मोरादाबादला आहे आणि तीच त्याच्यासाठी जेवण बनवेल. मोरादाबाद त्याच्या बिसोली गावापासून १४५ किलोमीटर दूर होते. ३ - ४ वर्षांचा असताना प्रमोदने \"मोहन ब्रदर्स\" नावाच्या दुकानाचा उल्लेख केला जिथे तो आपल्या कुटुंबातील सदस्यांसोबत बिस्किटे आणि पाणी विकायचा. त्याने खेळताना छोटी दुकानं बनवली आणि आपल्या कुटुंबियांना पाणी आणि मातीची बिस्किटे दिली. तो एका समृद्ध व्यापारी परिवारातला होता, आणि आपल्या नवीन परिवाराच्या गरिबीमुळे त्रस्त झाला होता. त्याने आपल्या आई-वडिलांना दही खायला मनाई केली होती. तो स्वतःही दह्याला शिवत नसे. त्याने सांगितलं की मागील जन्मात तो दही खाल्ल्यामुळे फार आजारी पडला होता. त्याला अंघोळ आवडत नसे कारण तो सांगायचा की मागील जन्मी त्याचा मृत्यू बाथटब मध्ये झाला होता.\nत्याच्या कुटुंबाने वचन दिलं की तो लिहा - वाचायला शिकल्यावर ते त्याला मोरादाबादला घेऊन जातील. नंतर माहिती मिळाली की तिथे \"मेहरा\" नावाचा परिवार होता जो \"मोहन ब्रदर्स\" नावाचं सोडा आणि बिस्किटांच दुकानं चालवायचा. १९४३ मध्ये व्यवस्थापक पर्मानानंद मेहरा यांचा दही खाण्यामुळे आणि पोटाच्या विकाराने मृत्यू झाला होता. पर��मानानंद इलाज म्हणून औषधी स्नान करायचे आणि मृत्युपूर्वी थोडा वेळ त्यांना अंघोळ घालण्यात आली होती.\nहिंदू धर्मानुसार पुनर्जन्माचा हेतू\nजॉन राफेल आणि टावर झाड\nनेव्हीचा लढवैया वैमानिक - जेम्स ३\nबर्रा बॉय -कैमेरोन मकाउले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82_%E0%A4%9D%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%81%E0%A4%A1_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4_%E0%A4%A6%E0%A5%8C%E0%A4%B0%E0%A4%BE,_%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%A8", "date_download": "2019-06-20T15:59:39Z", "digest": "sha1:JREEPNFSIUQFJEQG2U4QO7HGJB6H2QJS", "length": 21931, "nlines": 321, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "न्यू झीलँड क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१२ - विकिपीडिया", "raw_content": "न्यू झीलँड क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१२\nन्यूझीलंड क्रिकेट संघाचा भारत दौरा २०१२\nतारीख २३ ऑगस्ट – ११ सप्टेंबर २०१२\nसंघनायक महेंद्रसिंग धोणी रॉस टेलर\nनिकाल भारत संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली\nसर्वाधिक धावा चेतेश्वर पुजारा (२१६) रॉस टेलर (१५७)\nसर्वाधिक बळी रविचंद्रन अश्विन (१८) टिम साऊथी (८)\nमालिकावीर रविचंद्रन अश्विन (भा)\nनिकाल न्यूझीलंड संघाने २-सामन्यांची मालिका १–० जिंकली\nसर्वाधिक धावा विराट कोहली (७०) ब्रँडन मॅककुलम (९१)\nसर्वाधिक बळी इरफान पठाण (३) काईल मिल्स (२)\nमालिकावीर ब्रँडन मॅककुलम (न्यू)\nसप्टेंबर मध्ये श्रीलंकेत होणार्‍या आयसीसी विश्व टी२० स्पर्धेची पुर्व-तयारी म्हणून न्यूझीलंडचा संघ २-कसोटी आणि २-आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यांच्या मालिकेसाठी भारतात आला होता.\nदौर्‍याची सुरवात २३ ऑगस्ट रोजी कसोटी मालिकेने झाली आणि ११ सप्टेंबर २०१२ रोजी टी२० सामन्याचे सांगता झाली. [१][२]\n३ आंतरराष्ट्रीय टी२० मालिका\n३.१ पहिला टी२० सामना\n३.२ दुसरा टी२० सामना\n४ संदर्भ आणि नोंदी\nमहेंद्रसिंग धोणी (क) / (य)\nमहेंद्रसिंग धोणी (क) / (य)\nचेतेश्वर पुजारा १५९ (३०६)\nजीतन पटेल ४/१०० (४१ षटके)\nजेम्स फ्रँकलिन ४३* (१२२)\nरविचंद्रन अश्विन ६/३१ (१६.३ षटके)\n१६४ (७९.५ षटके, फॉलोऑन)\nकेन विल्यमसन ५२ (१६३)\nरविचंद्रन अश्विन ६/५४ (२६.५ षटके)\nभारत १ डाव आणि ११५ धावांनी विजयी\nराजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, हैदराबाद\nपंच: स्टीव डेव्हिस (ऑ) आणि इयान गोल्ड (इं)\nसामनावीर: रविचंद्रन अश्विन (भा)\n३१ ऑगस्ट - ४ सप्टेंबर २०१२\nरॉस टेलर ११३ (१२७)\nप्रग्यान ओझा ५/९९ (२८.१ षटके)\nविराट कोहली १०३ (१९३)\nटिम साऊथी ७/६४ (२४ षटके)\nज���म्स फ्रँकलिन ४१ (९०)\nरविचंद्रन अश्विन ५/६९ (२२ षटके)\nजीतन पटेल ३/६८ (१५.२ षटके)\nभारत ५ गडी राखून विजयी\nएम. चिन्नास्वामी मैदान, बंगळूर\nपंच: स्टीव डेव्हिस (ऑ) आणि इयान गोल्ड (इं)\nसामनावीर: विराट कोहली (भा)\nटिम साऊथीची कसोटी सामन्यातील न्यूझीलंडतर्फे तिसर्‍या क्रमांकाची सर्वोत्तम गोलंदाजी.\nसर्व वेळा ह्या भारतीय प्रमाणवेळ (यूटीसी+५:३०) आहेत.\nएसीए-व्हिडीसीए क्रिकेट मैदान, विशाखापट्टणम\nपंच: सुधीर असनानी (भा) आणि एस. रवी (भा)\nपावसामुळे एकही चेंडू न खेळता सामना रद्द.\nब्रँडन मॅककुलम ९१ (५५)\nइरफान पठाण ३/३१ (४ षटके)\nविराट कोहली ७० (४१)\nकाईल मिल्स २/१७ (३ षटके)\nन्यूझीलंड १ धावेने विजयी\nएम.ए. चिदंबरम मैदान, चेपॉक, चेन्नई\nपंच: एस. रवी (भा) आणि विनीत कुलकर्णी (भा)\nसामनावीर: ब्रँडन मॅककुलम (न्यू)\nनाणेफेक : भारत, गोलंदाजी\n^ \"भारतातील कसोटी मालिकेआधी न्यूझीलंडसाठी सराव सामने नाहीत\" (इंग्रजी मजकूर). इएसपीएन क्रिकइन्फो. २३ मे २०१२.\n^ \"न्यूझीलंडचा भारत दौरा, २०१२– सामने\" (इंग्रजी मजकूर). इएसपीएन क्रिकइन्फो. २६ मे २०१२.\n^ भारतीय कसोटी संघ. इएसपीएन क्रिकइन्फो. १८ ऑगस्ट २०१२. (इंग्रजी मजकूर)\n^ न्यूझीलंड कसोटी संघ. इएसपीएन क्रिकइन्फो. १८ ऑगस्ट २०१२. (इंग्रजी मजकूर)\n^ भारतीय ट्वेंटी२० संघ. इएसपीएन क्रिकइन्फो. १८ ऑगस्ट २०१२. (इंग्रजी मजकूर)\n^ न्यूझीलंड ट्वेंटी२० संघ. इएसपीएन क्रिकइन्फो. १८ ऑगस्ट २०१२. (इंग्रजी मजकूर)\n^ लक्ष्मणची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती. इएसपीएन क्रिकइन्फो. १८ ऑगस्ट २०१२. (इंग्रजी मजकूर)\nमालिका मुख्यपान - इएसपीएन क्रिकइन्फो\nन्यू झीलँड क्रिकेट संघाचे भारत दौरे\n१९५५-५६ | १९६४-६५ | १९६९-७० | १९७६-७७ | १९८८-८९ | १९९५-९६ | १९९९-२००० | २००३-०४ | २०१०-११ | २०१२ | २०१६-१७ | २०१७-१८\nआधीचा मोसम: आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०११\nश्रीलंका वि दक्षिण आफ्रिका • भारत वि ऑस्ट्रेलिया • इंग्लंड वि पाकिस्तान (दुबई) • झिम्बाब्वे वि न्यू झीलँड\nभारत वि ऑस्ट्रेलिया • इंग्लंड वि पाकिस्तान (दुबई) • झिम्बाब्वे वि न्यू झीलँड • कॉमनवेल्थ बँक त्रिकोणी मालिका • दक्षिण आफ्रिका वि न्यू झीलँड\n• कॉमनवेल्थ बँक त्रिकोणी मालिका • दक्षिण आफ्रिका वि न्यू झीलँड • आशिया चषक • ऑस्ट्रेलिया वि वेस्ट इंडीझ\nइंग्लंड वि श्रीलंका • ऑस्ट्रेलिया वि वेस्ट इंडीझ\n२०१२ इंडियन प्रीमियर लीग • वेस्ट इंडीझ वि इंग्लंड\nपा��िस्तान वि श्रीलंका • ऑस्ट्रेलिया वि इंग्लंड • न्यू झीलँड वि वेस्ट इंडीझ\nन्यू झीलँड वि वेस्ट इंडीझ • दक्षिण आफ्रिका वि इंग्लंड • भारत वि श्रीलंका • बांगलादेश वि आयर्लंड आणि नेदरलँड्स\nन्यू झीलँड वि वेस्ट इंडीझ • दक्षिण आफ्रिका वि इंग्लंड • भारत वि श्रीलंका • न्यू झीलँड वि भारत • ऑस्ट्रेलिया वि पाकिस्तान (संअअ)\nन्यू झीलँड वि भारत • दक्षिण आफ्रिका वि इंग्लंड • ऑस्ट्रेलिया वि पाकिस्तान (संअअ) • टी२० विश्वचषक\nटी२० विश्वचषक • इंग्लंड वि भारत\nइंग्लंड वि भारत • दक्षिण आफ्रिका वि ऑस्ट्रेलिया • वेस्ट इंडीझ वि बांगलादेश\nइंग्लंड वि भारत • दक्षिण आफ्रिका वि ऑस्ट्रेलिया • वेस्ट इंडीझ वि बांगलादेश • श्रीलंका वि ऑस्ट्रेलिया • पाकिस्तान वि भारत\nनंतरचा मोसम: आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०१३\nआंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे भारतीय दौरे\nकसोटी आणि मर्यादीत षटकांचे दौरे\n१९५६-५७ · १९५९-६० · १९६४-६५ · १९६९-७० · १९७९-८० · १९८४-८५ · १९८६-८७ · १९८९-९० · १९९६-९७ · १९९७-९८ · २००१ · २००४ · २००७ · २००८ · २००९ · २०१० · २०१३ · २०१३-१४ · २०१६-१७ · २०१७-१८ · २०१८-१९\n१९२६-२७ · १९३३-३४ · १९५१-५२ · १९६१-६२ · १९६३-६४ · १९७२-७३ · १९७६-७७ · १९७९-८० · १९८१-८२ · १९८४-८५ · १९९२-९३ · २००१-०२ · २००५-०६ · २००८-०९ · २०११ · २०१२-१३ · २०१६-१७\n१९५५-५६ · १९६४-६५ · १९६९-७० · १९७६-७७ · १९८८-८९ · १९९५-९६ · १९९९-२००० · २००३-०४ · २०१० · २०१२ · २०१६-१७ · २०१७–१८\n१९५२-५३ · १९६०-६१ · १९७९-८० · १९८३-८४ · १९८६-८७ · १९९८-९९ · २००४-०५ · २००७-०८ · २०१२-१३\n१९९१-९२ · १९९६-९७ · १९९९-२००० · २००४-०५ · २००५-०६ · २००७-०८ · २००९-१० · २०१५-१६\n१९७२-७३ · १९७५-७६ · १९८२-८३ · १९८६-८७ · १९९०-९१ · १९९३-९४ · १९९७-९८ · २००५ · २००७ · २००९ · २०१४ · २०१६ · २०१७-१८\n१९४८-४९ · १९५८-५९ · १९६६-६७ · १९७४-७५ · १९७८-७९ · १९८३-८४ · १९८७-८८ · १९९४-९५ · २००२-०३ · २००६-०७ · २०११-१२ · २०१३-१४ · २०१४-१५ · २०१८-१९\n१९९२-९३ · २०००-०१ · २००१-०२ · २०१८-१९\n१९८७ · १९८९ · १९९०-९१ · १९९३-९४ · १९९४-९५ · १९९६ · १९९६-९७ · १९९७ · १९९७-९८ · १९९७-९८ · १९९८-९९ · २००३ · २००६ · २०११ · २०१६ · २०१८ · २०२१ · २०२३\n१९४९-५० · १९५०-५१ · १९५३-५४ · १९६४-६५\nन्यू झीलँड क्रिकेट संघाचे भारत दौरे\nआंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे भारतीय दौरे\nइ.स. २०१२ मधील खेळ\nन्यू झीलँड क्रिकेट संघाचे परदेशी दौरे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ मार्च २०१८ रोजी १०:११ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE_%E0%A4%B0%E0%A5%87_%E0%A4%97_%E0%A4%AE_%E0%A4%AA%E0%A4%BE_%E0%A4%9A%E0%A5%85%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9C_%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A6%E0%A5%AD", "date_download": "2019-06-20T16:11:05Z", "digest": "sha1:3WQJOEWKRBGNZI2T4N7HCTND7VS3GGVX", "length": 27369, "nlines": 340, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सा रे ग म पा चॅलेंज २००७ - विकिपीडिया", "raw_content": "सा रे ग म पा चॅलेंज २००७\nसा रे ग म पा चॅलेंज २००७\nसा रे ग म पा चॅलेंज २००७\nसा रे ग म पा चॅलेंज २००७ , आदित्य नारायण आणि श्रीराम अय्यर\n४ मे २००७ - सद्य –\nहिरो होंडा सा रे ग म पा चॅलेंज २००७ ही भारतातील दूरचित्रवाणीच्या झी वाहिनीवर झालेली गायन स्पर्धा आहे, ह्या कार्यक्रमाची सुरुवात ४ मे २००७ रोजी झाली. ही स्पर्धा सा रे ग म पा चॅलेंज मालिकेचा दुसरा तर सा रे ग म पा मालिकेचा चौथा भाग आहे. स्पर्धेचे गुरू हिमेश रेशमिया. इस्माईल दरबार. बप्पी लाहेरी आणि विशाल-शेखर आहेत. प्रसिद्ध पार्श्वगायक उदित नारायण यांचा मुलगा आदित्य उदित नारायण ह्या स्पर्धेचा सूत्रधार आहे.\n४.१ यलगार - इस्माईल दरबार\n४.२ रॉक - हिमेश रेशमीया\n४.३ जोश - भप्पी लहरी\n४.४ हिट स्कॉड - विशाल शेखर\n६ अंतिम १४ प्रतिस्पर्धी\n८ बाद होण्याचा तक्ता\n११ सा रे ग म पा चे मुकुटमणी\nऑडिशन्स खालील भारतीय शहरात सकाळी १० ते २ या वेळात घेण्यात आल्या.\nइंदौर : रविन्द्र नाट्य गृह - १३ मार्च\nलुधियाना : सतलज क्लब - १३ मार्च\nजयपुर : रविन्द्र मंच, राम निवास बाग - १४ मार्च\nअमदावाद : दिनेश हॉल, आश्रम रोड - १५ मार्च\nगुवाहाटी : प्राचीज किंग्डम - १६ मार्च\nलखनौ : गांधी भवन - १९ मार्च\nमुंबई - अंधेरी स्पोर्ट्‌स काँप्लेक्स - १९ मार्च\nनवी दिल्ली : खालसा कॉलेज - २५ मार्च\nकोलकाता : साल्ट लेक स्टेडियम - २७ मार्च\nआंतरराष्ट्रीय स्तरावर खालील देशात ऑडिशन्स घेण्यात आल्या,\nअमेरिकेची संयुक्त संस्थाने : बप्पी लाहेरी\nदुबई : इस्माईल दरबार\nलंडन : हिमेश रेशमिया\nपाकिस्तान : गुलाम अली - मार्च ३०\nयलगार - इस्माईल दरबार[संपादन]\nरिमी धर , जबलपुर, मध्य प्रदेश, भारत - भाग २० मध्ये स्पर्धेतून बाद - जुलै ३०\nज्योती मिश्रा, आझमगढ, उत्तर प्रदेश,भारत - भाग ८ मध्ये स्पर्धेतून बाद - जून १६\nदेश गौरव सिंग, प्रतापगढ, उत्तर प्रदेश, भारत - भाग ३ मध्ये स्पर्धेतून बाद - मे १९\nवासी इफांडी, कराची, पाकिस्तान - भाग ९ मध्ये स्पर्धेतून बाद - जून २२\nब्रिजेश शांडिल्य, बस्ती, उत्तर प्रदेश, भारत - भाग ६ मध्ये स्पर्धेतून बाद - जून९\nपूनम यादव, लखनौ, उत्तर प्रदेश, भारत\nअमानत अली, फैसलाबाद, पाकिस्तान\nरॉक - हिमेश रेशमीया[संपादन]\nजॉय चक्रवर्ती, लुंडिंग, आसाम, भारत - भाग २९ मध्ये स्पर्धेतून बाद - ऑगस्ट १०\nअमृता चॅटर्जी, कोलकाता, पश्चिम बंगाल, भारत - भाग ३ मध्ये स्पर्धेतून बाद - मे १९\nनिरुपमा डे, आगरताला, त्रिपुरा, भारत - भाग २५ मध्ये स्पर्धेतून बाद - जुलै २७\nश्रेष्टा बॅनर्जी, कोलकाता, भारत - भाग ९ मध्ये स्पर्धेतून बाद - जून२२\nयोगेन्द्रा पाठक, लंडंन, इंग्लंड - भाग २ मध्ये स्पर्धेतून बाद - मे १२\nतुषार सिंह, सिलचेर, आसाम, भारत - भाग ५ मध्ये स्पर्धेतून बाद - जून २\nअनिता भट्ट, लखनौ, उत्तर प्रदेश,भारत - भाग ६ मध्ये स्पर्धेतून बाद - जून९\nमुस्सरत अब्बास, लाहोर, पाकिस्तान\nअनिक धर, कोलकाता, भारत\nजोश - भप्पी लहरी[संपादन]\nरिचा त्रिपाठी, व्हॅन्कुव्हर, ब्रिटिश कोलंबिया, कॅनडा - भाग ९ मध्ये स्पर्धेतून बाद - जून २३\nसुनिल कुमार, सुंदर नगर, हिमाचल प्रदेश, भारत - भाग ९ मध्ये स्पर्धेतून बाद - जून २३\nकोयल चॅटर्जी, धनबाद, झारखंड, भारत - भाग २ मध्ये स्पर्धेतून बाद - मे १२\nसिकंदर अली, कराची, पाकिस्तान - भाग ८ मध्ये स्पर्धेतुन बाद - जून १६\nअभिजित कोसंबी, कोल्हापूर, महाराष्ट्र, भारत - भाग २७ मध्ये स्पर्धेतून बाद - ऑगस्ट ३\nहरप्रीत देओल, लुधियाना, भारत - भाग ३५ मध्ये स्पर्धेतून बाद - ऑगस्ट ३१\nमौली दवे, ह्युस्टन, टेक्सास, अमेरिका.\nसुमेधा करमहे, छत्तीसगढ, भारत.\nहिट स्कॉड - विशाल शेखर[संपादन]\nअपूर्व शहा, मुंबई, भारत -स्पर्धेतून बाद\nसाबेरी भट्टाचार्य, कोलकाता, भारत - भाग १० मध्ये स्पर्धेतून बाद - जून २३\nमेघना वर्मा, पुणे, महाराष्ट्र, भारत - भाग ५ मध्ये स्पर्धेतून बाद - जून २\nसारिका सिंग, इंदौर, भारत - भाग ४ मध्ये स्पर्धेतून बाद - मे २६\nइम्रान असलम, जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका - भाग ४ मध्ये स्पर्धेतून बाद - मे २६\nसुमना गांगुली, टोरोंटो, कॅनडा - भाग ९ मध्ये स्पर्धेतून बाद - जून २२\nजुनैद शेख, कराची, पाकिस्तान - भाग ३३ मध्ये स्पर्धेतून बाद - ऑगस्ट २४\nहरप्रीत देओल, लुधियाना, भारत - भाग ३५ मध्ये स्पर्धेतून बाद - ऑ���स्ट ३१\nराजा हसन, बिकानेर, राजस्थान, भारत\nसुमन गांगुली, टोरोंटो, कॅनडा - भाग ९ मध्ये स्पर्धेतून बाद - जून २२\nतुषार सिन्हां, सिलचर, आसाम, भारत - भाग ५ मध्ये स्पर्धेतून बाद - जून २\nअनिता भट्ट, लखनौ, उत्तर प्रदेश,भारत - भाग ६ मध्ये स्पर्धेतून बाद - जून ९\nब्रिजेश शांडिल्य, बस्ती, उत्तर प्रदेश, भारत - भाग ६ मध्ये स्पर्धेतून बाद - जून ९\nराजा हसन, बिकानेर, राजस्थान, भारत\nभाग १ (मे ४) - मनाने निवडलेली गाणी\nभाग २ (मे ११) - जुनी गाणी\nभाग ३ (मे १८) - गुरूंनी सुचवलेली गाणी\nभाग ४ (मे २५) - बप्पी लाहेरीने संगीत दिलेली गाणी\nभाग ५ (जून १) - इस्माईल दरबारने संगीत दिलेली गाणी\nभाग ५ (जून २) - राज कपूर वर चित्रित केलेली गाणी\nभाग ६ (जून ८) - हिमेश रेशमीयाने संगीत दिलेली गाणी\nभाग ६ (जून ९) - राजेश रोशनने संगीत दिलेली गाणी\nभाग ७ (जून १५) - विशाल-शेखरने संगीत दिलेली गाणी\nभाग ८ (जून २२) -\nभाग ९ (जून २९) -\nभाग १० (जुलै ६) -\nभाग ११ (जुलै १३) - जुनी रोमॅन्टिक गाणी\nभाग ११ (जुलै १४) - पावसाची गाणी\nभाग १२ (जुलै २०) - क्लबमधील गाणी\nभाग १२ (जुलै २१) - सलमान खान वर चित्रित गाणी\nभाग १३ (जुलै २७) - ६० , ७० च्या दशकातील गाणी\nभाग १३ (जुलै २८) - मनपसंत गायकाचे मनपसंत गाणे\nभाग १४ (ऑगस्ट ३) - दुःखी गाणी\nभाग १४ (ऑगस्ट ४) - मैत्रीपर गाणी\nभाग १५ (ऑगस्ट ११) - देशभक्तिपर गाणी\nभाग १६ (ऑगस्ट १७) - नृत्यासाठी रचलेली गाणी\nभाग १६ (ऑगस्ट १८) - कव्वाली\nभाग १७ (ऑगस्ट २४) - रोमॅन्टिक गाणी\nभाग १७ (ऑगस्ट २५) - अक्षय कुमारवर चित्रित केलेली गाणी\nभाग १८ (ऑगस्ट ३१) - टी व्ही कलाकारांची पसंती\nभाग १९ (सप्टेंबर १) - ग्रामीण संगीत\nभाग २० (सप्टेंबर ७) - मनपसंत कलावंताचे गाणे\nभाग २० (सप्टेंबर ८) - विनोदी गाणी\nआठवडा १ (मे ४) -\nआठवडा २ (मे ११) - गुलाम अली आणि आशा भोसले\nआठवडा ३ (मे १८) - आशा भोसले\nआठवडा ४ (मे २५) - आशा भोसले\nआठवडा ५ (जून १) - मोहम्मद जहूर खय्याम आणि राजेश रोशन\nआठवडा ६ (जून ८) - मोहम्मद जहूर खय्याम आणि राजेश रोशन\nआठवडा ७ (जून १५) - मोहम्मद जहूर खय्याम आणि राजेश रोशन\nआठवडा ८ (जोन २२) - आनंद वीरजी शहा\nआठवडा ९ (जून २९) - अनिल शर्मा आणि सनी देओल\nआठवडा ११ (जुलै १४) - शमिता शेट्टी आणि दिया मिर्झा\nआठवडा १२ (जुलै २१) - सलमान खान आणि लारा दत्ता\nआठवडा १३ (जुलै २७) - रितेश देशमुख आणि अनुभव सिन्हा\nआठवडा १३ (जुलै २८) - विद्या बालन आणि साजिद खान\nआठवडा १४ (ऑगस्ट ४) - फरदीन खान\nआठवडा १५ (ऑगस्ट ११) - कपिल देव\nआठवडा १७ (ऑगस्ट २५) - अक्षय कुमार\nआठवडा १८ (सप्टेंबर १) - दलेर मेहंदी आणि लालू प्रसाद यादव\nआठवडा १९ (सप्टेंबर ७) - आशिष चौधरी आणि असराणी\nआठवडा १९ (सप्टेंबर ८) - अरशद वारसी\nआठवडा २० (सप्टेंबर १४) - तुषार कपूर, राजपाल यादव आणि कुणाल खेमू\nमुली मुले अंतिम १४ अंतिम २४ अंतिम ३२\nस्पर्धकाने गाणे सादर केले नाही\nपातळी: अंतिम ३२ अंतिम २४\nमुस्सरत अब्बास रॉक त्रिशंकू\nअमानत अली यलगार त्रिशंकू\nमौली दवे जोश त्रिशंकू त्रिशंकू\nजुनैद शेख हिट स्कॉड त्रिशंकू त्रिशंकू\nजॉय चक्रवर्ती रॉक त्रिशंकू\nअपूर्व शहा हिट स्कॉड त्रिशंकू\nरिमी धर यलगार त्रिशंकू\n11-12 राजा हसन हिट स्कॉड त्रिशंकू बाद\nसाबेरी भट्टाचार्य हिट स्कॉड त्रिशंकू त्रिशंकू\n13-14 रिचा त्रिपाठी जोश त्रिशंकू त्रिशंकू\nसुनिल कुमार जोश त्रिशंकू त्रिशंकू\n15-16 श्रेष्टा बॅनर्जी रॉक त्रिशंकू त्रिशंकू बाद\nहरप्रीत देओल जोश त्रिशंकू\n17-18 सुमना गांगुली हिट स्कॉड त्रिशंकू\nवासी इफांडी यलगार त्रिशंकू त्रिशंकू\n19-20 सिकंदर अली जोश बाद\nज्योती मिश्रा यलगार त्रिशंकू\n21-22 ब्रिजेश शांडिल्य यलगार बाद\n23-24 तुषार सिन्हां रॉक बाद\nमेघना वर्मा हिट स्कॉड त्रिशंकू\n25-26 सारिका सिंग हिट स्कॉड बाद\nइम्रान असलम हिट स्कॉड\n27-28 देश गौरव सिंग यलगार बाद\n29-30 योगेन्द्र पाठक रॉक बाद\n* जून २२ पासून सुरू झालेला आठवड्यात सादरीकरण करून बाद होण्याचा मालिकेचा कुठलाही वेगळा भाग नव्हता. कारण तो आठवडा कार्यक्रमाच्या \"चक्रव्यूह\" अवस्थेचा प्रारंभ म्हणून गणला गेला. तरीसुद्धा त्या आठवड्यात आठ स्पर्धक बाद झाले.\nपातळी: अग्निपरिक्षा (अंतिम १४)\nअनिक धर रॉक त्रिशंकू विजेता\nराजा हसन हिट स्कॉड त्रिशंकू उप विजेता\nअमानत अली यलगार त्रिशंकू त्रिशंकू तिसरे स्थान\nपूनम यादव यलगार त्रिशंकू त्रिशंकू बाद\n५ सुमेधा करमहे जोश त्रिशंकू त्रिशंकू बाद\n6 मुस्सरत अब्बास रॉक त्रिशंकू त्रिशंकू त्रिशंकू बाद\n7 मौली दवे जोश त्रिशंकू त्रिशंकू बाद\n8 हरप्रीत देओल हिट स्कॉड त्रिशंकू त्रिशंकू त्रिशंकू बाद\n9 जुनैद शेख हिट स्कॉड त्रिशंकू त्रिशंकू बाद\n10 जॉय चक्रवर्ती रॉक बाद\n11 अभिजित कोसंबी जोश त्रिशंकू बाद\n12 निरुपमा डे रॉक बाद\n13 अपूर्व शहा हिट स्कॉड त्रिशंकू बाद\n14 रिमी धर यलगार बाद\nकार्यक्रमाच्या अग्निपरीक्षा अवस्थेत जनमताच्या कौलानुसार स्पर्धक बाद होणार होते. त्यासाठी भ्रमणध्वनीवरील लघुसं��ेश, किंवा अचल दूरध्वनीवरून मते गोळा झाली. दर आठवड्याला कमीतकमी मते मिळवणारा एक स्पर्धक बाद झाला. .\nया नियमानुसार जर एखाद्या घराण्या सर्वच स्पर्धक बाद झाले तर ते घराणे आणि त्याचबरोबर घराण्याचे गुरूसुद्धा बाद होणार होते..\n† ऑगस्ट १७ला सुरू झालेल्या आठवड्यात , कोणीच बाद झाला नाही. त्यामुळे त्या आठवड्यात मिळालेली मते ऑगस्ट २४च्या मतांमध्ये मिळवली गेली.२४ ऑगस्टच्या कार्यक्रमात जुनैद बाद झाला.\nसा रे ग म पा चे मुकुटमणी[संपादन]\nसा रे ग म पा चॅलेंज २००७\nगुरू: इस्माईल दरबार | हिमेश रेशमीया | बप्पी लहिरी | विशाल-शेखर\nसुत्रधार: आदित्य उदित नारायण\nअंतिम १४ स्पर्धक: मुस्सरत अब्बास | अमानत अली | मौली दवे | सुमेधा करमहे | पूनम यादव | जुनैद शेख | जॉय चक्रबोर्ती | निरूपमा डे | अपुर्व शहा | रिमी धर | राजा हसन | अनिक धर | हरप्रीत देओल | अभिजीत कोसंबी\nसा रे ग म पा चॅलेंज २००७\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ सप्टेंबर २०१८ रोजी १४:२३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://weeklyamber.com/index.php/pune-pcmcnews/17139-2019-01-15-07-45-58", "date_download": "2019-06-20T15:52:55Z", "digest": "sha1:5CYLNMQ2IYPLQSS3NCU74VU4XJCP4JVF", "length": 6684, "nlines": 49, "source_domain": "weeklyamber.com", "title": "व्हिडिओ क्लिप सोशील मीडियावर टाकण्याची धमकी देत एक लाख रुपयांची मागणी केल्याची घटना चिंचवड \";} /*B6D1B1EE*/ ?>", "raw_content": "\nसाप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......\nमुख्य पान -- पुढे वाचा >> -- व्हिडिओ क्लिप सोशील मीडियावर टाकण्याची धमकी देत एक लाख रुपयांची मागणी केल्याची घटना चिंचवड\nव्हिडिओ क्लिप सोशील मीडियावर टाकण्याची धमकी देत एक लाख रुपयांची मागणी केल्याची घटना चिंचवड\nपुणे- फेसबुकवरुन संपर्कांत आलेल्या 18 वर्षांपूर्वीच्या प्रियकराने प्रेयसीवर बलात्कार करत त्याची व्हिडिओ क्लिप सोशील मीडियावर टाकण्याची धमकी देत एक लाख रुपयांची माग��ी केल्याची घटना चिंचवड येथे घडली आहे. याप्रकरणी चिंचवड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून प्रेयसीने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. तो शिवाजी नगर अंबरनाथ ठाणे येथे वर्ग करण्यात आला आहे. विश्वनाथ वाल्हे अस प्रियकराचे नाव असून तो फरार आहे त्याचा शोध पोलिस घेत आहेत.\nकाही महिन्यांपूर्वी दोघे ही फेसबुक वरून संपर्कात आले होते.\nआरोपी विश्वनाथ वाल्हे आणि पीडित 38 वर्षीय महिलेचे लग्नापूर्वी प्रेम संबंध होते. परंतु प्रेयसीचे लग्न झाले आणि ती उल्हास नगर ठाणे येथे गेली. त्यानंतर दोघांमध्ये संपर्क नव्हता. काही महिन्यांपूर्वी दोघे फेसबुकवरून संपर्कात आले दोघांनी एकमेकांचा नंबर घेत पुन्हा भेटण्यास सुरुवात केली. प्रियकर विश्वनाथ याने उल्हास नगर येथे प्रेयसीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला, तर चिंचवड येथे आणून प्रेयसीला गुंगीचे औषध देऊन इच्छे विरोधात शारिरीक संबंध ठेवत बलात्कार केला.\nयाचे विडिओ चित्रीकरण करत फोटो देखील काढल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.फोटो आणि विडिओ भावाला आणि पतीला दाखवेल अशी धमकी देत एक लाख रुपयांची मागणी प्रियकराने केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तसेच पैसे न दिल्यास विडिओ आणि फोटो सोशियल मीडियावर टाकण्याची धमकी त्याने 38 वर्षीय महिलेला दिली आहे. त्यामुळे अखेर चिंचवड पोलिसात पीडित महिलेने धाव घेत तक्रार दिली आहे. फरार प्रियकराचा शोध पोलिस घेत आहेत.\nह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 46\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/cnn-trump-modi-media", "date_download": "2019-06-20T15:26:16Z", "digest": "sha1:LJN3AY76I3MJL3BCQJPCNWIS6R3VQSAS", "length": 19370, "nlines": 88, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "सीएनएन जर ट्रंप यांच्या विरोधात उभे ठाकत असेल, तर भारतीय प्रसारमाध्यमे सत्तेला प्रतिप्रश्न का करू शकत नाहीत? - द वायर मराठी", "raw_content": "\nसीएनएन जर ट्रंप यांच्या विरोधात उभे ठाकत असेल, तर भारतीय प्रसारमाध्यमे सत्तेला प्रतिप्रश्न का करू शकत नाहीत\nभारतातील बहुसंख्य पत्रकार स्वतंत्र नाहीत, उलट राजकारण्यांना दंडवत घालण्यातच धन्यता मानणाऱ्या मालकांच्या टाचेखाली ते पुरते दबून गेले आहेत.\n‘सीएनएन’चे जेष्ठ प्रतिनिधी जिम अकोस्टा यांचे व्हाईट हाउस प्रवेशाचे माध्यम ओळखपत्र रद्द केल्यामुळे ‘सीएनएन’ने व्हाईट हाउसच्या विरोधात दावा दाखल करण्याचा निर्णय घेतला आह�� .या निर्णयामुळे अमेरिकेत गोंधळ माजला असून बहुसंख्य अमेरिकन जनता ‘सीएनएन’च्या पाठीशी उभी राहिली आहे.\nभारतात असे काही घडण्याची कितपत शक्यता वाटते १९७५ ते १९७७ या आणीबाणीच्या कालावधीमध्ये अभिव्यक्तीच्या गळचेपी सोबतच माध्यमांचीही मुस्कटदाबी इंदिरा गांधी यांनी केली होती . लालकृष्ण अडवाणी यांच्याच शब्दात सांगायचे झाल्यास, देशातील प्रसारमाध्यमांना त्यावेळी झुकण्याचा आदेश देण्यात आला होता, मात्र माध्यमे सपशेल शरणागती पत्करत रांगायाला लागली होती.\nनरेंद्र मोदी यांच्या खास मर्जीतले मानले जाणारे उद्योगपती मुकेश अंबानी यांनी जेव्हा २०१४ साली सीएनएन-आईबीएन (आता सीएनएन न्यूज १८) या वाहिनीची मालकी मिळवली, तेव्हा जेष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई आणि सागरिका घोष यांनी त्या वृत्तवाहिनीला सोडचिठ्ठी दिली. जेष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी गुजरात दंगलींच्या संदर्भात अडचणीत आणणारे प्रश्न विचारल्यामुळे मोदी त्यांच्यावर नाराज असल्याची चर्चा होती.\nयावर माध्यमांमधील मंडळींनी अवाक्षरही काढले नाही. .\nइंडिया टुडे या इंग्रजी वृत्तवाहिनीवरील करन थापर यांच्या कार्यक्रमाच्या नूतनीकरणास वाहिनीच्या व्यवस्थापनाने असमर्थता दर्शवली. थापर यांनी काही वर्षांपूर्वी घेतलेल्या एका मुलाखतीत त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देताना मोदी यांची चांगलीच भंबेरी उडाली होती व त्यांनी तेथून काढता पाय घेतल्याचे आपण जाणतोच.\nव्यंगचित्रकार सतीश आचार्य यांच्या केंद्र सरकारवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या व्यंगचित्रांमुळे त्यांचे (ते काम करत असलेल्या) ‘मेल टुडे’शी अनेक वेळा मतभेद झाले. पुढे ‘मेल टुडे’ने आचार्य यांची गरज नसल्याचे त्यांना कळवले. या घटनेवरही माध्यमांमधील मंडळींनी गप्पच राहणे पसंद केले.\nपुण्य प्रसून वाजपेयी आणि मिलिंद खांडेकर यांना ‘एबीपी’द्वारे राजकीय दबावापोटी काढून टाकण्यात आले. यामुळे काही काळ गदारोळही झाला, मात्र लवकरच याला नियती म्हणून स्विकारण्यातच सर्वांनी धन्यता मानली.\nभारतीय प्रसारमाध्यमे ‘सीएनएन’सारखे धैर्य का दाखवू शकत नाहीत असा सवाल अनेक लोक करत आहेत. या मुद्द्यावर स्वतःचे म्हणणे मांडण्याचा धोका मी पत्करतो आहे.\n१. भारतीय जनमतामध्ये अजूनही अमेरिका किंवा इतर विकसित राष्ट्रांसारखा भक्कमपणा आलेला नाही. येथील बहुसंख्य जनता सत्ताधाऱ्यांशी दोन हात करायला तयार नसते.\nयाचे उदाहरण म्हणजे, १९७५ साली जेव्हा इंदिरा गांधी यांनी आणीबाणीची घोषणा करत (भारतात अराजक माजले होते म्हणून नव्हे तर स्वतःची खुर्ची वाचविण्यासाठी ) जनतेचे सर्व मुलभूत अधिकार काढून घेतले आणि माध्यमांवरही कठोर निर्बंध आणि सेन्सरशिप लादली, त्यावेळी कुठेही सामुहिक विरोध झाला नाही. तेव्हाही अनेकांनी नशीब म्हणत या घटनेचा स्वीकारही केला होता. याला एकमेव अपवाद होते रामनाथ गोयंका आणि त्यांचा इंडियन एक्सप्रेस समूह या बंडाची त्यांना चांगली किंमतही मोजावी लागली. अश्या प्रकारची मुस्कटदाबी जर अमेरिका किंवा युरोपात झाली असती तर तेथे मोठी आंदोलने उभी राहिली असती आणि या घटनेचा विरोध केला गेला असता.\n२. खरे पाहता पश्चिमी राष्ट्रांप्रमाणेच भारतीय प्रसारमाध्यमांची मालकीही उद्योजकांकडेच आहे. मात्र तेथील उद्योजक राजकीय नेत्यांसमोर माना तुकवत नाहीत. उलट पश्चिमेतील राष्ट्रांमध्ये नेतेमंडळीच बहुतेकदा उद्योजकांची हांजी हांजी करतात. याची अनेक कारणे आहेत.\nपहिली गोष्ट म्हणजे, भारतातील कुण्या उद्योजकाने सत्ताधाऱ्यांना नाराज केले की नेतेमंडळी त्यांच्यामागे सीबीआय, आयकर आणि कस्टमअधिकारी किंवा अंमलबजावणी संचालनालय (ई.डी.) आदींचा ससेमिरा लावतात. आपल्याला माहितच आहे की हे अधिकारी पिंजऱ्यात बंद असलेले पोपट असतात (हे निरीक्षण मागे सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले होते.) आणि आपल्या राजकीय मालकांचा हुकुम बजावण्यासाठी ते सदैव तत्पर असतात. त्यासाठी अनेकदा ही मंडळी खोटे पुरावे तयार करण्यास मागे पुढे पाहत नाहीत. या उलट, पश्चिमेतील राष्ट्रांमधील प्रशासकीय अधिकाऱ्यांचा दृष्टीकोन एकदम व्यावसायिक असतो. म्हणजे समजा, डोनाल्ड ट्रंप यांनी ‘फेडरल ब्युरो ऑफ इन्वेस्टीगेशन’ किंवा ‘इंटर्नल रेवेन्यु सर्विस’ या संस्थांना ‘सीएनएन’ला त्रस्त करण्याचा आदेश जरी दिला तरी या संस्था ट्रंप यांच्या आदेशाचे पालन करतीलच याची शाश्वती देता येत नाही.\nदुसरी गोष्ट म्हणजे, भारतातील बहुसंख्य माध्यमसमूहांचे मालकांचे इतरही अनेक उद्योग आहेत. खरे पाहता त्यांच्या मालकीतील वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्या या मंडळींच्या जास्त नफा मिळवून देणाऱ्या इतर उद्योगांना फायदा करून देण्याचे किंवा त्यांच्या हिताचे रक्षण करण्याचेच ��क माध्यम बनल्या आहेत.\nतिसरी महत्वाची बाब म्हणजे, भारत जरी १९४७ सालीच स्वतंत्र झाला असला तरी भारतातील बहुसंख्य पत्रकार अजूनही वसाहतवादी मानसिकतेने ग्रस्त आहेत. त्यांच्या मर्जीतली मंडळी सोडली तर सहसा मंत्री किंवा सनदी (आयएएस) अधिकाऱ्यांसमोर पत्रकार न्यूनगंडाने पछाडलेले असतात. यामुळेच कदाचित ‘सीएनएन’सारखे धैर्य आणि तत्त्वनिष्ठा दाखवत विरोध करण्याची धमक त्यांच्यामध्ये दिसत नाही.\n३. अमेरिका आणि युरोपातील एंडरसन कूपर, बॉब वुडवार्ड, बार्बरा वाल्टर्स, क्रिस्टिएन एमेनपोअर, फरीद झकेरिया आदींसारखी मंडळी कर्मचारीच असले तरी ते माध्यमांच्या मालकांचा आदेश डोळे झाकून मान्य करत नाहीत. मालकही त्यांना सन्मानाची वागणूक देतात. भारदस्त व्यक्तिमत्व असलेल्या अश्या पत्रकारांची स्वतःची अशी तत्त्वनिष्ठा आणि व्यावसायिक मापदंडे आहेत आणि ती टिकवून ठेवण्यावरच त्यांचा भर असतो.\nत्यामुळे माझ्यामते, ‘सीएनएन’च्या घटनेमध्ये या संस्थेचे मालक टेड टर्नर यांनी ख्यातनाम पत्रकारांसोबत सल्ला-मसलत केलीच असणार. जिम अकोस्टाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत टर्नर आणि त्यांच्या संस्थेने फर्स्ट अमेंडमेंट\n(प्रसारमाध्यमांचे स्वातंत्र्य) अबाधित ठेवण्यासाठी लढायला हवे असा सल्ला या मंडळींनी यावेळी टर्नर यांना नक्कीच दिला असणार.\nभारतामध्ये माध्यम मालक, मग तो सर्वात मोठा का असेना, अश्या स्वरूपाचे धैर्य दाखविण्याची हिम्मतही करणार नाही. येथील बहुसंख्य पत्रकार स्वतंत्र नाहीत, उलट राजकारण्यांना दंडवत घालण्यातच धन्यता मानणाऱ्या मालकांच्या टाचेखाली ते पुरते दबून गेले आहेत.\nसदर लेख मूळ इंग्रजी लेखाचा अनुवाद आहे\nअनुवाद: समीर दि. शेख\n‘राफेल’ नंतर अनिल अंबानींच्या रिलायन्सला २८४ कोटी रुपयांचा नफा\nयोगी आदित्यनाथ यांच्या उत्तरप्रदेशमध्ये होत असलेल्या खोट्या चकमकी ‘‘अत्यंत चिंताजनक” – संयुक्त राष्ट्रसंघ मानवाधिकार समिती\nधनगर समाजासाठी अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस\nलोकसंख्येत येत्या ९ वर्षांत भारत चीनच्या पुढे\nशांघाई सहकार्य संघटना भारतासाठी महत्त्वाची का\nओम बिर्ला नवे लोकसभा सभापती\n२० व्या शतकातल्या आण्विक चाचण्यांचा परिणाम महासागरांच्या तळांपर्यंत\nआधार डेटा पुन्हा खाजगी क्षेत्रासाठी खुला\nचोरीच्या संशयावरून दलित मुलाला मारहाण\nमुझफ्फरप���र मेंदूज्वर साथ : मृत मुलांचा आकडा १०८\nरक्षकांपासून रक्षण कोण करेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/27465", "date_download": "2019-06-20T15:19:43Z", "digest": "sha1:Q62OU6FCSO5QKDR5AF6W3UJKEIJVEC3G", "length": 21277, "nlines": 267, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "जातक कथासंग्रह | जातककथासंग्रह भाग १ ला 19| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nजातककथासंग्रह भाग १ ला 19\n८. नियमितपणाचा आणि अनियमितपणाचा परिणाम. १\n(खारादिय जातक आणि तिपल्लत्थमिग जातक नं. १५, १६)\nएके काली बोधिसत्त्व मृगकुलामध्यें जन्माला होता तो मृगमायेंत अत्यंत निपुण होता. त्याच्या दोन बहिणींनीं आपल्या दोन तरुण मुलांना मृगविद्या शिकण्यासाठीं त्याच्या स्वाधीन केलें. पण त्यांपैकीं खारादिया नांवाच्या बहिणीचा मुलगा सात दिवसपर्यंत रोज बोधिसत्त्वानें बोलावल्या वेळीं त्याजपाशीं आला नाहीं. पण दुसर्‍या बहिणीचा मुलगा तिपल्लत्थ हा मामानें नेमून दिलेल्या वेळीं येऊन विद्या शिकत असे.\n* खारादिय आणि तिपल्लत्थमिग ह्या दोन जातकांच्या आधारें ही गोष्ट लिहिली आहे.\nखारादियेचा मुलगा शिकण्याची वेळ चुकवून अरण्यांत भटकत फिरे. एके दिवशीं एका पारध्यानें लावलेल्या जाळ्यांत तो सांपडला व मोठ्यानें आरडाओरडा करूं लागला. आईला ही गोष्ट समजलीं तेव्हां ती धांवत धांवत आपल्या भावाजवळ आली आणी म्हणाली, ''दादा, चार उपदेशाच्या गोष्टी सांगून माझ्या मुलाची कशी तरी सुटका करा.''\nबोधिसत्त्व म्हणाला, ''खारादिये, तुझ्या मुलाला मीं सातदां वेळेवर येण्यासाठीं बजावून सांगितलें असतां तो मजपाशीं आला नाहीं. त्याला खैर फिरण्याची खोटी संवय लागल्यामुळें मला त्याचें हित करतां आलें नाहीं व आतां तो पाशांत सांपडल्यावर तेथें जाण्यांत कांहीं अर्थ नाहीं. त्याला तर पारधी मारणारच. पण त्याजवळ जाऊन माझ्या जिवाला मात्र मी धोक्यांत घातल्यासारखें होईल.''\nखारादिया रडत रडत आपल्या मुलाच्या समाचाराला गेली. पण ती जवळ पोहोंचण्यापूर्वीच पारध्यानें त्याला मारून तेथून उचलून नेलें होतें \nकांही काल लोटल्यावर तिपल्लत्थ जाळ्यात सांपडला. तेव्हां त्याची आई बोधिसत्त्वाला म्हणाली, ''माझ्या मुलाला मी तुझ्या जवळ ठेविलें असतां त्याची ही काय वाट झाली \nबोधिसत्त्व म्हणाला, ''तूं मुळींच घाबरूं नकोस. तुझा मुलगा नियमितपणानें विद्या शिकला आहे. तो शंभर पाशांतूनदेखील मुक्त होऊन येईल. म��� ह्या यःकश्चित् पाशाची काय कथा \nइकडे तो पारधी तेथें येण्यापूर्वी तिपल्लत्थानें आपलें पोट फुगवून, डोळे वटारून आणि हातपाय ताणून मेल्याचें सोंग घेतलें. पारधी तेथें येऊन त्याच्या पोटावर दोनचार टिचक्या मारून व त्याच्या तोंडावाटे निघालेला फेंस पाहून आपणाशींच म्हणाला, ''ह्याला जाळ्यांत सांपडून फार वेळ झाला असावा. आतां याचें मांस तयार करण्याला उशीर लागला तर तें बिघडून जाण्याचा संभव आहे. तेव्हां येथेंच मांस कापून टोपलींत भरून घेऊन जावें हें बरें.''\nअसें बोलून त्यानें तिपल्लत्थाचे पाश मोकळे केले, व तो आपली सुरी साफ करूं लागला. इतक्यांत तिपल्लत्थ उठून उभा राहिला आणि वातवेगानें पळून जाऊन आपल्या आईला भेटला \nजातककथासंग्रह भाग १ ला 1\nजातककथासंग्रह भाग १ ला 2\nजातककथासंग्रह भाग १ ला 3\nजातककथासंग्रह भाग १ ला 4\nजातककथासंग्रह भाग १ ला 5\nजातककथासंग्रह भाग १ ला 6\nजातककथासंग्रह भाग १ ला 7\nजातककथासंग्रह भाग १ ला 8\nजातककथासंग्रह भाग १ ला 9\nजातककथासंग्रह भाग १ ला 10\nजातककथासंग्रह भाग १ ला 11\nजातककथासंग्रह भाग १ ला 12\nजातककथासंग्रह भाग १ ला 13\nजातककथासंग्रह भाग १ ला 14\nजातककथासंग्रह भाग १ ला 15\nजातककथासंग्रह भाग १ ला 16\nजातककथासंग्रह भाग १ ला 17\nजातककथासंग्रह भाग १ ला 18\nजातककथासंग्रह भाग १ ला 19\nजातककथासंग्रह भाग १ ला 20\nजातककथासंग्रह भाग १ ला 21\nजातककथासंग्रह भाग १ ला 22\nजातककथासंग्रह भाग १ ला 23\nजातककथासंग्रह भाग १ ला 24\nजातककथासंग्रह भाग १ ला 25\nजातककथासंग्रह भाग १ ला 26\nजातककथासंग्रह भाग १ ला 27\nजातककथासंग्रह भाग १ ला 28\nजातककथासंग्रह भाग १ ला 29\nजातककथासंग्रह भाग १ ला 30\nजातककथासंग्रह भाग १ ला 31\nजातककथासंग्रह भाग १ ला 32\nजातककथासंग्रह भाग १ ला 33\nजातककथासंग्रह भाग १ ला 34\nजातककथासंग्रह भाग १ ला 35\nजातककथासंग्रह भाग १ ला 36\nजातककथासंग्रह भाग १ ला 37\nजातककथासंग्रह भाग १ ला 38\nजातककथासंग्रह भाग १ ला 39\nजातककथासंग्रह भाग १ ला 40\nजातककथासंग्रह भाग १ ला 41\nजातककथासंग्रह भाग १ ला 42\nजातककथासंग्रह भाग १ ला 43\nजातककथासंग्रह भाग १ ला 44\nजातककथासंग्रह भाग १ ला 45\nजातककथासंग्रह भाग १ ला 46\nजातककथासंग्रह भाग १ ला 47\nजातककथासंग्रह भाग १ ला 48\nजातककथासंग्रह भाग १ ला 49\nजातककथासंग्रह भाग १ ला 50\nजातककथासंग्रह भाग १ ला 51\nजातककथासंग्रह भाग १ ला 52\nजातककथासंग्रह भाग १ ला 53\nजातककथासंग्रह भाग १ ला 54\nजातककथास��ग्रह भाग १ ला 55\nजातककथासंग्रह भाग १ ला 56\nजातककथासंग्रह भाग १ ला 57\nजातककथासंग्रह भाग १ ला 58\nजातककथासंग्रह भाग १ ला 59\nजातककथासंग्रह भाग १ ला 60\nजातककथासंग्रह भाग १ ला 61\nजातककथासंग्रह भाग १ ला 62\nजातककथासंग्रह भाग १ ला 63\nजातककथासंग्रह भाग १ ला 64\nजातककथासंग्रह भाग १ ला 65\nजातककथासंग्रह भाग १ ला 66\nजातककथासंग्रह भाग १ ला 67\nजातककथासंग्रह भाग १ ला 68\nजातककथासंग्रह भाग १ ला 69\nजातककथासंग्रह भाग १ ला 70\nजातककथासंग्रह भाग १ ला 71\nजातककथासंग्रह भाग १ ला 72\nजातककथासंग्रह भाग १ ला 73\nजातककथासंग्रह भाग १ ला 74\nजातककथासंग्रह भाग १ ला 75\nजातककथासंग्रह भाग १ ला 76\nजातककथासंग्रह भाग १ ला 77\nजातककथासंग्रह भाग १ ला 78\nजातककथासंग्रह भाग १ ला 79\nजातककथासंग्रह भाग १ ला 80\nजातककथासंग्रह भाग १ ला 81\nजातककथासंग्रह भाग १ ला 82\nजातककथासंग्रह भाग १ ला 83\nजातककथासंग्रह भाग १ ला 84\nजातककथासंग्रह भाग १ ला 85\nजातककथासंग्रह भाग १ ला 86\nजातककथासंग्रह भाग १ ला 87\nजातककथासंग्रह भाग १ ला 88\nजातककथासंग्रह भाग १ ला 89\nजातककथासंग्रह भाग १ ला 90\nजातककथासंग्रह भाग १ ला 91\nजातककथासंग्रह भाग १ ला 92\nजातककथासंग्रह भाग १ ला 93\nजातककथासंग्रह भाग १ ला 94\nजातककथासंग्रह भाग १ ला 95\nजातककथासंग्रह भाग १ ला 96\nजातककथासंग्रह भाग १ ला 97\nजातककथासंग्रह भाग १ ला 98\nजातककथासंग्रह भाग १ ला 99\nजातककथासंग्रह भाग १ ला 100\nजातककथासंग्रह भाग १ ला 101\nजातककथासंग्रह भाग १ ला 102\nजातककथासंग्रह भाग १ ला 103\nजातककथासंग्रह भाग १ ला 104\nजातककथासंग्रह भाग १ ला 105\nजातककथासंग्रह भाग १ ला 106\nजातककथासंग्रह भाग १ ला 107\nजातककथासंग्रह भाग १ ला 108\nजातककथासंग्रह भाग १ ला 109\nजातककथासंग्रह भाग १ ला 110\nजातककथासंग्रह भाग १ ला 111\nजातककथासंग्रह भाग १ ला 112\nजातककथासंग्रह भाग १ ला 113\nजातककथासंग्रह भाग १ ला 114\nजातककथासंग्रह भाग १ ला 115\nजातककथासंग्रह भाग १ ला 116\nजातककथासंग्रह भाग १ ला 117\nजातककथासंग्रह भाग १ ला 118\nजातककथासंग्रह भाग १ ला 119\nजातककथासंग्रह भाग १ ला 120\nजातककथासंग्रह भाग १ ला 121\nजातककथासंग्रह भाग १ ला 122\nजातककथासंग्रह भाग १ ला 123\nजातककथासंग्रह भाग १ ला 124\nजातककथासंग्रह भाग १ ला 125\nजातककथासंग्रह भाग १ ला 126\nजातककथासंग्रह भाग १ ला 127\nजातककथासंग्रह भाग १ ला 128\nजातककथासंग्रह भाग १ ला 129\nजातककथासंग्रह भाग १ ला 130\nजातककथासंग्रह भाग १ ला 131\nजातककथासंग्रह भाग १ ला 132\nजातककथासंग्रह भाग १ ला 133\nजातककथासंग्रह भाग १ ला 134\nजातककथासंग्रह भाग १ ला 135\nजातककथासंग्रह भाग १ ला 136\nजातककथासंग्रह भाग १ ला 137\nजातककथासंग्रह भाग १ ला 138\nजातककथासंग्रह भाग २ रा 1\nजातककथासंग्रह भाग २ रा 2\nजातककथासंग्रह भाग २ रा 3\nजातककथासंग्रह भाग २ रा 4\nजातककथासंग्रह भाग २ रा 5\nजातककथासंग्रह भाग २ रा 6\nजातककथासंग्रह भाग २ रा 7\nजातककथासंग्रह भाग २ रा 8\nजातककथासंग्रह भाग २ रा 9\nजातककथासंग्रह भाग २ रा 10\nजातककथासंग्रह भाग २ रा 11\nजातककथासंग्रह भाग २ रा 12\nजातककथासंग्रह भाग २ रा 13\nजातककथासंग्रह भाग २ रा 14\nजातककथासंग्रह भाग २ रा 15\nजातककथासंग्रह भाग २ रा 16\nजातककथासंग्रह भाग २ रा 17\nजातककथासंग्रह भाग २ रा 18\nजातककथासंग्रह भाग २ रा 19\nजातककथासंग्रह भाग २ रा 20\nजातककथासंग्रह भाग २ रा 21\nजातककथासंग्रह भाग २ रा 22\nजातककथासंग्रह भाग २ रा 23\nजातककथासंग्रह भाग २ रा 24\nजातककथासंग्रह भाग २ रा 25\nजातककथासंग्रह भाग २ रा 26\nजातककथासंग्रह भाग २ रा 27\nजातककथासंग्रह भाग २ रा 28\nजातककथासंग्रह भाग २ रा 29\nजातककथासंग्रह भाग २ रा 30\nजातककथासंग्रह भाग २ रा 31\nजातककथासंग्रह भाग २ रा 32\nजातककथासंग्रह भाग २ रा 33\nजातककथासंग्रह भाग ३ रा 1\nजातककथासंग्रह भाग ३ रा 2\nजातककथासंग्रह भाग ३ रा 3\nजातककथासंग्रह भाग ३ रा 4\nजातककथासंग्रह भाग ३ रा 5\nजातककथासंग्रह भाग ३ रा 6\nजातककथासंग्रह भाग ३ रा 7\nजातककथासंग्रह भाग ३ रा 8\nजातककथासंग्रह भाग ३ रा 9\nजातककथासंग्रह भाग ३ रा 10\nजातककथासंग्रह भाग ३ रा 11\nजातककथासंग्रह भाग ३ रा 12\nजातककथासंग्रह भाग ३ रा 13\nजातककथासंग्रह भाग ३ रा 14\nजातककथासंग्रह भाग ३ रा 15\nजातककथासंग्रह भाग ३ रा 16\nजातककथासंग्रह भाग ३ रा 17\nजातककथासंग्रह भाग ३ रा 18\nजातककथासंग्रह भाग ३ रा 19\nजातककथासंग्रह भाग ३ रा 20\nजातककथासंग्रह भाग ३ रा 21\nजातककथासंग्रह भाग ३ रा 22\nजातककथासंग्रह भाग ३ रा 23\nजातककथासंग्रह भाग ३ रा 24\nजातककथासंग्रह भाग ३ रा 25\nजातककथासंग्रह भाग ३ रा 26\nजातककथासंग्रह भाग ३ रा 27\nजातककथासंग्रह भाग ३ रा 28\nजातककथासंग्रह भाग ३ रा 29\nजातककथासंग्रह भाग ३ रा 30\nजातककथासंग्रह भाग ३ रा 31\nजातककथासंग्रह भाग ३ रा 32\nजातककथासंग्रह भाग ३ रा 33\nजातककथासंग्रह भाग ३ रा 34\nजातककथासंग्रह भाग ३ रा 35\nजातककथासंग्रह भाग ३ रा 36\nजातककथासंग्रह भाग ३ रा 37\nजातककथासंग्रह भाग ३ रा 38\nजातककथासंग्रह भाग ३ रा 39\nजातककथासंग्रह भाग ३ रा 40\nजातककथासंग्रह भाग ३ रा 41\nजातककथासंग्रह भाग ३ रा 42\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.bbc.com/marathi/india-47872483", "date_download": "2019-06-20T15:43:29Z", "digest": "sha1:UQX6RPTRGSACGNZPZWUXQVUCRZOPUEBL", "length": 28181, "nlines": 157, "source_domain": "www.bbc.com", "title": "राहुल गांधींचा वायनाडमधून निवडणूक लढवण्याचा निर्णय दक्षिण भारतातील मास्टरस्ट्रोक? - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nराहुल गांधींचा वायनाडमधून निवडणूक लढवण्याचा निर्णय दक्षिण भारतातील मास्टरस्ट्रोक\nकृष्ण प्रसाद ज्येष्ठ पत्रकार\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी उत्तर केरळमधली वायनाड ही दुसरी जागा लढवण्याचा निर्णय घेतला आणि नेहमीच्या शिरस्त्याने लगेच तर्कवितर्कांना उधाण आलं.\nभाजपने राहुल गांधी हिंदूंपासून पळ काढत असल्याचा स्वतःच्या सोयीचा अर्थ काढला. खरंतर 2011च्या जनगणनेनुसार राहुल गांधी यांच्या अमेठी या मतदारसंघात मुस्लीमांचे प्रमाण (30.04%) वायनाडमधल्या मुस्लिमांपेक्षा (28.65%) अधिक आहे.\nराहुल गांधी यांनी आपल्याला आव्हान दिल्याचं डाव्या पक्षांचं मत आहे. मात्र दहा वर्षांपूर्वी झालेल्या मतदारसंघ पुनर्रचनेत अस्तित्वात आलेल्या या मतदारसंघातील दोन्ही निवडणुकीत काँग्रेसने भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा (CPI) पराभव केला होता. 2014 च्या निवडणुकीत मात्र अत्यंत कमी फरकाने काँग्रेस जिंकली होती.\nतर केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटक या तिन्ही राज्यांच्या सीमेवर असलेल्या या मतदारसंघातून राहुल गांधी यांच्या उमेदवारीचा मतदारसंघाला लागून असलेल्या तिन्ही राज्यांतल्या मतदारसंघांवर सकारात्मक परिणाम होईल, असं काँग्रेसला वाटतं.\nशरद पवार, तुम्हाला हे शोभतं का, मोदींचा लातूरच्या सभेत सवाल\nलोकसभा 2019: आकड्यांच्या गणितात मोदींसमोर विरोधक किती प्रबळ ठरणार\nपुणे लोकसभा मतदारसंघ: जोशी विरुद्ध बापट सामना रंगणार की मैत्रीपूर्ण लढत होणार\nशेवटचा मुद्दा हा स्वतःचंच समाधान करण्यासाठी केलेली भविष्यवाणी वाटते. कारण वायनाडमधील सातपैकी चार विधानसभा मतदारसंघ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (CPI-M) आणि डाव्यांनी पाठिंबा दिलेल्या एका अपक्षाच्या ताब्यात आहेत.\nतेनी मतदारसंघात अण्णाद्रमुकने काँग्रेस उमेदवार आणि पेरियार यांचे पणतू ई. व्ही. के. एस. इलान्गोवान यांच्याविरोधात उपमुख्यमंत्री ओ. पन्नीरसेलवन यांच्या मुलाला उतरवलं आहे.\nराहुल गांधी आसपासही नसताना चामरानगर मतदारसंघातून खासदार असलेले ध्रूवनारायण सोळाव्या लोकसभेतील उत्तम कामगिरी बजावणाऱ्या खासदारांपैकी एक होते.\nनेहमीप्रमाणे सत्य या सर्वांच्या मध्ये कुठेतरी दडलेलं आहे.\nइतिहासातही रायसिना हिलची पायरी चढण्यासाठी गांधी कुटुंबियांनी दक्षिण वारी केलेली आहे.\nआणीबाणीनंतर पराभूत झालेल्या इंदिरा गांधींनीदेखील संसदेत पुनरागमन करण्यासाठी 1978 मध्ये चिकमंगळूर तर 1980 मध्ये मेडकमधून निवडणूक लढवली होती. तर 1999 साली त्यांची सुष्ना सोनिया गांधी यांनीही आपली पहिली निवडणूक बेल्लारीतून लढवली होती.\nलोकसभा निवडणुकीत धर्मनिरपेक्ष पक्ष किंवा आघाडीच्या पारड्यात मत टाकण्याकडे दक्षिण भारताचा कल राहिला आहे. त्यामुळेच कदाचित राहुल गांधी हेदेखील आपल्या आजी आणि आईप्रमाणे हा 'सेफ गेम' खेळत असतील.\nतामिळनाडूतल्या 'दिना थांती' वर्तमानपत्राने केलेल्या सर्वेमध्ये पुलवामा हल्ल्यानंतर महिनाभरापूर्वी असलेल्या लोकप्रियतेपेक्षा राहुल गांधीची लोकप्रियता (41%) मोदींपेक्षा (26%) वाढल्याचे निदर्शनास आलं आहे. 'इंडिया टुडे'ने केलेल्या दुसऱ्या एका सर्वेमध्ये पंतप्रधानपदासाठी केरळमधील जनतेने मोदींपेक्षा (22%) राहुल गांधींना (64%) अधिक पसंती दिली होती.\nमात्र 2019 जवळ येता येता काँग्रेसच्या कथेतही बरीच वळणं आली आहेत. पूर्वी कर्नाटक काँग्रेससाठी भरवशाचे राज्य होतं. ते आता राहिलेलं नाही.\nतेलंगणाच्या निर्मितीमुळे आंध्रप्रदेशचं विभाजन झालं आहे आणि तामिळनाडू अजूनही बाहेरच्या उमेदवाराला स्वीकारत नाहीत. कदाचित म्हणूनच त्यांनी केरळची निवड केली असावी.\nगेल्या आठवड्यात उमेदवारी अर्ज भरल्यानंतर राहुल गांधी म्हणाले होते, \"संघ, भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्याकडून आपली भाषा, संस्कृती आणि आपल्या इतिहासावर हल्ले होत असल्याची भावना दक्षिण भारतीयांमध्ये आहे. मला दक्षिण भारताला दाखवायचं होतं की मी तुमच्यासोबत उभा आहे. काँग्रेस पक्ष तुमच्या सोबत आहे.\"\nतेव्हापासूनच राहुल गांधींची वायनाडमधून उमेदवारी ही मोदी सरकार दक्षिण भारताकडे करत असलेल्या 'दुर्लक्षा'वरची प्रतिक्रिया असल्याचं अनेक काँग्रेस नेते सांगत आहेत.\nकाँग्रेस खासदार शशी थरूर यांनी 'द प्रिंट'साठी लिहिलेल्या लेखात म्हटलं आहे, \"केंद्रात भाजपच्या नेतृत्त्वाखालील रालोआ सरकारच्या काळात केंद्र सरकार आणि दक्षिण भारतीय राज्यांचे संबंध सातत्याने बिघडत आहेत.\"\nतर, \"उत्तर आणि दक्षिण भारताला जोडणाऱ्या धाग्याची वीण राहुल गांधी अधिक मजबूत करू शकतील\", अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रवक्ते रणदीप सूरजेवाला यांनी दिली होती.\nवेगळ्या शब्दांत सांगायचं तर कणखर नेता, मजबूत सीमा, सुरक्षित राष्ट्र - हा मूलनिवासी (nativist) राष्ट्रवादच आपल्याला तारू शकेल, असं नरेंद्र मोदी आणि भाजपला वाटत असताना काँग्रेसने विशाल अशा या खंडप्राय देशात प्रादेशिक भावनेला हात घालून वेगळी खेळी खेळली आहे.\nदक्षिण भारतातल्या राज्यांसोबत भेदभाव\nआकडेवारीसुद्धा काही प्रमाणात या रणनीतीशी सुसंगत वाटते.\n2014 सालच्या तथाकथित 'मोदी लाटेत'देखील दक्षिण भारतातील एकूण 112पैकी भाजपने केवळ 20 जागा जिंकल्या होत्या. यातील 17 जागा या उत्तर आणि किनारपट्टीच्या कर्नाटकातील होत्या. या भागात भाजपने 67 जागांवर उमेदवार दिले होते. म्हणजेच उर्वरित भारतात भाजपचा सरासरी स्ट्राईक रेट 60% असताना दक्षिण भारतात तो केवळ 19% होता.\nमात्र, 'सहकार्य करणाऱ्या संघराज्याची' मोठमोठी आश्वासन देणाऱ्या भाजपने गेल्या पाच वर्षांत जे काही केलं आहे, त्यामुळेच काँग्रेस, डावे आणि इतर प्रादेशिक पक्षांना आयते मुद्दे मिळाले आहेत.\nकेंद्राने आंध्र प्रदेशसाठी विशेष आर्थिक पॅकेजची घोषणा केली होती. मात्र, नंतर या आश्वासनावरून माघार घेतली. परिणामी तेलुगू देसम पक्षाने रालोआला रामराम ठोकला.\nकेरळमध्ये महापूर आला तेव्हा यूएईने देऊ केलेला 700 कोटींचा मदतनिधी केंद्राने रोखला. तर उजव्या विचारसरणीच्या गटांनी सोशल मीडियावरून 'बीफ खाणाऱ्या राज्याला' देणगी देऊ नका, असं आवाहन केलं होतं.\nतामिळनाडूमध्ये 'गांजा' चक्रीवादळाने बेघर झालेल्या हजारो लोकांना मदत पुरवण्यास केंद्र सरकार अपयशी ठरलं. परिणामी ट्विटरवर #GoBackModi हा ह��शटॅग जगभर ट्रेंड झाला.\nदुष्काळग्रस्त कर्नाटकला नियमाप्रमाणे 4,500 कोटी रुपयांचा निधी देणं गरजेचं होतं. मात्र केंद्राने केवळ 950 कोटी रुपये वळते केले. मनरेगाचा उर्वरित तब्बल 70% निधी कधी मिळालाच नाही.\nउत्तर भारताच्या तुलनेत दक्षिण भारतीय राज्यांमध्ये साक्षरतेचे प्रमाण अधिक आहे. तिथे कुटुंब नियोजन कार्यक्रम योग्य पद्धतीने राबवला गेल्यामुळे तिथली लोकसंख्या उत्तर भारताच्या तुलनेत कमी आहे.\nपंधराव्या वित्त आयोगाने निधी वाटपासाठी 14व्या वित्त आयोगाप्रमाणे 1974ची जनगणना ग्राह्य न धरता 2011ची जनगणना ग्राह्य धरली. त्यामुळे दक्षिण भारताच्या वाट्याला कमी निधी आला. सहाजिकच दक्षिण भारतातून याला चांगलाच विरोधही झाला.\nदक्षिण भारताच्या वेळोवेळी झालेल्या या अपमानावर भाजपची प्रतिक्रिया निखालस व्यवहार्य होती. यूपीए सरकारपेक्षा एनडीए सरकार सत्तेत आल्यापासून दक्षिण भारताला अधिक निधी मिळत असल्याचं भाजप अध्यक्ष अमित शहा म्हणतात.\nमात्र, देशाच्या तिजोरीत दक्षिण भारताने किती भर टाकली आहे, हे मात्र ते सोयिस्कररित्या विसरतात. भारतात सर्वाधिक प्राप्तीकर मिळवून देणाऱ्या पहिल्या चार राज्यांमध्ये कर्नाटक आणि तामिळनाडूचा क्रमांक लागतो.\nNational Institute of Advanced Studiesचे प्रा. नरेंद्र पानी सांगतात, \"वाढत्या लोकसंख्येमुळे पंधराव्या वित्त आयोगाने उत्तर भारताला खूपच झुकतं माप दिल्यामुळे आम्ही उत्तम कामगिरी करत असूनही दिल्लीने आमच्याकडे दुर्लक्ष केल्याची भावना इथं बळावली आहे.\"\nत्यात आणखी भर म्हणजे अन्नधान्यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठीदेखील पंतप्रधान भेटीची वेळ देत नसल्याची दक्षिणेकडील मुख्यमंत्र्यांची तक्रार आहे. केंद्राने नियुक्ती केलेले राज्यपाल आणि नायब राज्यपाल दिल्लीच्याच तालावर नाचत असल्याचा त्यांचा आरोप आहे.\nतामिळनाडूतील NEET, जल्लीकट्टू आणि स्टर्लाईट वाद, केरळमधील सबरीमला मंदिर प्रवेश आणि संघ कार्यकर्त्यांच्या हत्या, गोवा, कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये महादयी आणि कावेरी नद्यांच्या पाणीवाटपाचा प्रश्न, अशा अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर केंद्राच्या संधीसाधू दृष्टीकोनामुळे भाजप 'दक्षिण भारतविरोधी' आहे, या भावनेत भरच पडली आहे.\nकर्नाटकचे ग्रामीण विकास आणि पंचायत राज मंत्री कृष्णा बीर गौडा म्हणतात, \"पंतप्रधानांनी अ��ेक्षाभंग केल्याची तीव्र भावना इथे आहे.\"\nयाचाच अर्थ दक्षिणेकडील पाच राज्यांमध्ये हे वेगवेगळे मुद्दे वेगवेगळ्या पातळ्यांवर वापरले जात आहेत. काही उघडपणे तर काही छुप्या पद्धतीने.\nराहुल गांधींची वायनाडमधून उमेदवारी किंवा दक्षिण भारतविरोधी भावनेची जी मांडणी ते करत आहेत ती काँग्रेस आणि प्रादेशिक पक्षांना अपेक्षित असलेली किमया करेल का आणि भाजपच्या अचाट प्रचार यंत्रणेचा ते सामना करू शकतील का\n2018च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने प्रादेशिकता आणि कट्टर भाषिक अभिमानाची चाचणी पार केली आहे. त्यावेळी मेट्रो स्थानकांची नावं हिंदीत लिहिणं, राज्य सरकारच्या नोकऱ्यांमध्ये कन्नड नागरिकांना प्राधान्य देण्याची मागणी, ही काँग्रेसची चलाख रणनीती वाटली होती.\nमात्र शेवटी, कर्नाटकात काँग्रेसचे संख्याबळ 120 वरून 80 वर आलं आहे.\nवायनाडमधून राहुल गांधी यांच्या उमेदवारीमुळे सध्या उत्साह आहे. हा उत्साह मावळला की नंतर दाक्षिणात्य मतदारांच्या राष्ट्रीय प्रवृत्तीकडे दुर्लक्ष करून विरोधकाला दक्षिण-विरोधी म्हणण्याच्या आपल्या शहाणपणावर ते कदाचित नव्याने विचार करतील.\nहेच चेन्नई विमानतळावरून आयआयटी मद्रासला जाताना काळे झेंडे दाखवले जाण्याच्या भीतीने पाच किमी अंतर हेलिकॉप्टरने पार करणाऱ्चाया नरेंद्र मोदींनाही लागू होतं. तिथे अखेर त्यांना काळे फुगे दाखवण्यात आले होतेच. तेही कदाचित आपल्या रणनीतीचा फेरविचार करतील.\nकेवळ दक्षिण भारतच नाही तर देशाच्या एका मोठ्या भूभागावर 'किमान उत्पन्ना'चं महत्त्व तेवढंच आहे जेवढं 'संकल्पित भारत, सशक्त भारत'चं, याचा भारताच्या दोन सर्वांत मोठ्या पक्षांना विसर पडला आहे.\n(कृष्णा प्रसाद आउटलूकचे माजी मुख्य संपादक आणि प्रेस काउंसिल ऑफ इंडियाचे माजी सदस्य आहेत.)\nराहुल गांधी यांच्या वायनाड मतदारसंघात हिंदू मतदार अधिक की मुस्लीम\nकाँग्रेसला त्यांचा जाहीरनामा लागू करणं किती सोपं, किती अवघड\nबदललेले राहुल गांधी काँग्रेसला सत्तेपर्यंत नेतील\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nडोनाल्ड ट्रंप पुन्हा राष्ट्राध्यक्ष व्हावेत असं त्यांचे समर्थक म्हणत आहेत कारण...\nसंजीव भट्ट यांना जेलमध्य��� पाठवणारं कोठडी प्रकरण नेमकं काय आहे\nऋषभ पंत हा सर्वोत्तम बदली खेळाडू\nरवांडा : 'आईवर झालेल्या सामूहिक बलात्कारातून मी जन्मलो'\nलाखोंचे प्राण वाचविणाऱ्या लसीकरणाला अनेक देशात का होतो विरोध\nमोदी लोकसभा-विधानसभा निवडणुका एकत्र घेण्यासाठी आग्रही आहेत\nशोएब अख्तरनं सानिया मिर्झाला म्हटलं 'दुर्दैवी बायको'\n'वाघ आणि सिंह एकत्र आले तरी जंगलाचा राजा ठरलेला असतो'\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2019 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/nashik-news-fire-at-vadala-gaon-slum-area-breaking-news/", "date_download": "2019-06-20T14:58:21Z", "digest": "sha1:AQJ2CNBTQMYCW7Q4BA4JWPP7GUOFVJJH", "length": 15103, "nlines": 242, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Video : वडाळागावात झोपडपट्टीला आग; चार झोपड्या जळून खाक | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nसोन्याच्या भावानं गाठला उच्चांक\nभैय्या, पक्कं ठरलं ना..\n‘ती’ रेपकार अखेर पोलिसांच्या ताब्यात\nतडीपारीनंतर नगरात फिरणारा टिंग्या गजाआड\nनाशिकची गुन्हेगारी संपता संपेना; अब्रू वाचविण्यासाठी ‘तिने’ मारली धावत्या रिक्षातून उडी\nविधानसभा निवडणुकीचे चोख नियोजन करा : विभागीय आयुक्त माने\nकंत्राटदार बदलला तरी कर्मचार्‍यांना कायम ठेवा\nबार्‍हे ग्रामिण रुग्णालयात आरोग्यांची हेळसांड\nआकाशवाणी चौकात अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर पोलिसांनी पकडले\nशेतीपंपाचा वीजपुरवठा खंडित न करण्याचा महावितरणचा निर्णय\nगावठी कट्ट्यातून गोळी झाडल्याचा पोलिसांना संशय\n…अखेर ग.स.तील बेनामी ठेवीप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा\nना.जयकुमार रावल यांच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन\nवादळग्रस्तांसाठी आ.कुणाल पाटील विधानसभेत आक्रमक\n46 विभागांच्या 482 सेवा ऑनलाईन- जिल्हाधिकारी राहुल रेखावार\nसाक्रीत तीव्र पाणीटंचाई; उपाययोजना करा\nतळोद्यानजिक अहमदाबाद-शिरपूर बसवर दगडफेक\nकोळदा-खेतिया रस्त्याचे काम संथगतीने\nनवापुरात वेळेवर पाणीपुरवठा होत नसल्याने भाजपातर्फे मुख्याधिकार्‍यांना घेराव\nजिल्ह्यात विविध कार्यक्रमांनी तसेच गुलाबपुष्प देवून नवागतांचे स्वागत\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nसोन्याच्या भावानं गाठला उच्चांक\nVideo : वडाळागावात झोपडपट्टीला आग; चार ���ोपड्या जळून खाक\nBreaking News Featured maharashtra नाशिक फोटोगॅलरी मुख्य बातम्या\nVideo : वडाळागावात झोपडपट्टीला आग; चार झोपड्या जळून खाक\nवडाळागावातील सावित्रीबाई झोपड़पट्टीला लागलेल्या आगीत चार घरे जळून खाक झाली आहेत. सुदैवाने प्रसंगावधान राखत रहिवासी घराबाहेर पडल्याने कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.\nघटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.\nदरम्यान, परिसरात प्रचंड धुराचे साम्राज्य पसरल्याने याठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. आजूबाजूच्या घरांच्या गच्चीवर चढून अनेकांनी जीव धोक्यात घालून आग बघण्यासाठी गर्दी केली होती.\nविजेची तार अंगावर पडून गोठ्यातील नऊ गायींचा मृत्यू\nअपघात टाळण्यासाठी चालकांना वाहतूक नियमांचे धडे\nVideo : बंगालची अभिनेत्री खासदार नुसरत जहाँने केले लग्न; तुर्कीत झालेल्या लग्नाचे फोटो/व्हिडीओ इथे पहा\nविधानसभा निवडणुकीचे चोख नियोजन करा : विभागीय आयुक्त माने\nकंत्राटदार बदलला तरी कर्मचार्‍यांना कायम ठेवा\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nजात प्रमाणपत्र अवैध : नवापूरच्या दोन नगरसेवकांची पदावर टांगती तलवार.\nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, नंदुरबार, मुख्य बातम्या, राजकीय\nशहीद जवान कपिल गुंड यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार\nआवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nअभिनेत्री फ्रिडा पिंटो अडकणार लग्नबेडीत\nआवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, हिट-चाट\nसुनील अरोरा भारताचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त\nआवर्जून वाचाच, देश विदेश, मुख्य बातम्या\nकोकणात मान्सून दाखल; हवामान खात्याकडून अधिकृत माहिती\nचार वर्षांत राज्यात 12 हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nबोदवड औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षकाचा महिला कर्मचार्‍यावर चाकू हल्ला\nmaharashtra, जळगाव, मुख्य बातम्या\nसोन्याच्या भावानं गाठला उच्चांक\nभैय्या, पक्कं ठरलं ना..\n‘ती’ रेपकार अखेर पोलिसांच्या ताब्यात\nतडीपारीनंतर नगरात फिरणारा टिंग्या गजाआड\nकर्जमंजुरीसाठी तरूणांकडून उकळले पैसे\nVideo : बंगालची अभिनेत्री खासदार नुसरत जहाँने केले लग्न; तुर्कीत झालेल्या लग्नाचे फोटो/व्हिडीओ इथे पहा\nविधानसभा निवडणुकीचे चोख नियोजन करा : विभागीय आयुक्त माने\nकंत्राटदार बदलला तरी कर्मचार्‍यांना कायम ठेवा\nअ���घात टाळण्यासाठी चालकांना वाहतूक नियमांचे धडे\nसोन्याच्या भावानं गाठला उच्चांक\nभैय्या, पक्कं ठरलं ना..\n‘ती’ रेपकार अखेर पोलिसांच्या ताब्यात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/dainik-rashi-bhavishya-aajche-rashi-bhavishya-in-marathi-today-10-september-2018-5954723.html", "date_download": "2019-06-20T15:02:12Z", "digest": "sha1:VW63C2WHWDYP4FA3GV3VZRFXBYOZBMLM", "length": 10594, "nlines": 209, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "आजचे राशिभविष्य 10 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 10 Sep 2018 | आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार\nसोमवार, 10 सप्टेंबर रोजी भाद्रपद शुद्ध प्रतिपदा असून उत्तरा फाल्गुनी नक्षत्रामुळे साध्य नावाचा योग जुळून येत आहे.\nसोमवार, 10 सप्टेंबर रोजी भाद्रपद शुद्ध प्रतिपदा असून या दिवशी उत्तरा फाल्गुनी नक्षत्रामुळे साध्य नावाचा योग जुळून येत आहे. 12 राशींवर या योगाचा संमिश्र प्रभाव राहील. 7 राशींसाठी आजचा दिवस लाभदायक ठरणार असून बिझनेस, नोकरी व अभ्यासात यश मिळण्याची चिन्हे आहेत. उर्वरित 5 राशींसाठी संमिश्र फळ देणारा दिवस ठरेल.\nपुढच्या स्लाइडवर, प्रत्येक राशीनुसार पाहा, तुमच्यासाठी कसा राहील भाद्रपदाचा पहिला सोमवार...\nकामाच्या व्यापात प्रकृतीकडे दुर्लक्ष होणार आहे. थोडी विश्रांतीची गरज भासेल. मुलांची अभ्यासातील प्रगती आज तुम्हाला समाधान देईल. पैज जिंकाल.\nशुभ रंग : तांबडा, अंक,-५.\nबरीच क्लिष्ट कामे सुरळीत पार पडतील. जुन्या मित्रमंडळींच्या भेटीने मन प्रफुल्लीत होईल. म्हणेन ती पूर्व असा दिवस. प्रलोभने मात्र टाळायला हवीत.\nशुभ रंग: पिस्ता, अंक-८\nपरिवारातील सदस्य आज तुमच्या मताचा आदर करतील. एखाद्या कौटुंबिक समारंभात आज हजेरी लावाल. वाहन किंवा वास्तू खरेदीचे बेत आखाल.\nशुभ रंग : क्रिम, अंक-४.\nवेळेचा सदुपयोग करुन बरीच रखडलेली कामे हातावेगळी कराल. मोठे उपक्रम राबवणे शक्य होईल. अडचणीच्या प्रसंगी जोडीदाराची खंबीर साथ राहील.\nशुभ रंग : चंदेरी, अंक-३.\nआर्थिक दृष्टीने अनुकूल दिवस असून आज सर्व महत्वाची कामे मार्गी लावू शकाल. मात्र भावनेच्या आहारी जाऊन घेतलेले निर्णय हमखास चुकतील.\nशुभ रंग : भगवा, अंक-७.\nकलाकारांच्या लोकप्रियतेत वाढ होईल. तुमचा अधुनिक व आकर्षक राहणीमानाकड�� कल राहील. स्वत:चे म्हणणे इतरांच्या गळी उतरवता येईल.\nशुभ रंग : आकाशी, अंक-१.\nआज तुम्ही सढळ हाताने काही दानधर्म कराल. अध्यात्मिक मार्गात असाल तर साधनेची प्रचिती येईल. आज दूरदृष्टीने घेतलेले निर्णय योग्य ठरतील.\nशुभ रंग: नारिंगी, अंक,-२.\nनोकरी व्यवसायात केलेले कष्ट कारणी लगतील. काही अनपेक्षित लाभ मनास दिलासा देतील. ध्येय निश्चित करुन मार्गक्रमणा करा. यशाची खात्री आहे.\nशुभ रंग : मरुन, अंक-६.\nमहत्वाच्या चर्चा, बैठकीत आज आपले विचार इतरांना पटवून देता येतील. अंगी असलेल्या नेतृत्वगुणांस वाव मिळेल. नोकरीत बढतीचा मार्ग मोकळा होईल.\nशुभ रंग : स्ट्रॉबेरी, अंक-९.\nकाही न आवडणारी कामे करावी लागतील. आज स्वावलंबनाचे महत्व कळेल. इतरांवर विसंबून राहून महत्वाची कामे फसतील. थाेरांचे ऐका.\nशुभ रंग : मोतिया, अंक-३.\nकार्यक्षेत्रातात काही प्रमाणात तणाव असेल. न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या स्विकारु नका. मतभेद व कलह यांपासून आवर्जुन लांब राहीलात तर बरे होईल.\nशुभ रंग : सोनेरी, अंक-६.\nअपूर्व मनोबलाच्या जोरावर विरोधकांच्या विरोधाला न जुमानता पुढे जाल. मानसिक प्रसन्नता लाभेल. वैवाहीक जिवनात सामंजस्य असेल. आनंदी दिवस.\nशुभ रंग : गुलाबी, अंक-२.\nआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार\nआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार\nतुमच्या स्वभाव आणि व्यक्तिमत्वावर कसा पडतो नऊ ग्रहांचा प्रभाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-RAJ-saddam-hussein-arrested-for-osama-bin-laden-adhaar-card-5598934-NOR.html", "date_download": "2019-06-20T15:08:01Z", "digest": "sha1:BSL2QX2YW7DRSP7HTYXTCC3YCIWM6PVP", "length": 9585, "nlines": 157, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Saddam Hussein arrested for Osama bin Laden Adhaar card | VIDEO : ओसामा बिन लादेनचे आधार कार्ड बनवल्याप्रकरणी सद्दाम हुसेनला अटक", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nVIDEO : ओसामा बिन लादेनचे आधार कार्ड बनवल्याप्रकरणी सद्दाम हुसेनला अटक\nभारतात बनावट मतदार कार्ड, पॅन कार्ड बनवण्याच्या घटना रोज उघडकीस येत असतात. पण राजस्थानमधील सद्दाम हुसेन नामक युवकाने चक्क अल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेनच्या नावानेच आधार कार्डसाठी अर्ज केला आहे.\nजयपूर - भारतात बनावट मतदार कार्ड, पॅन कार्ड बनवण्याच्या घटना रोज उघडकीस येत असतात. पण राजस्थानमधील सद्दाम हुसेन नामक युवकान�� चक्क अल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेनच्या नावानेच आधार कार्डसाठी अर्ज केला आहे. मात्र, अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे त्याचा हा खोडसाळपणा उघडकीस आला आहे. सद्दाम हुसेन मन्सुरी नामक २५ वर्षीय युवकाला राजस्थानच्या भिलवाडा पोलिसांनी अटक केली आहे.\nभिलवाड्याचे पोलिस अधीक्षक प्रदीप मोहन शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, सद्दाम हुसेन हा भिलवाडा जिल्ह्यातील मांडल या गावचा रहिवासी असून तो कॉम्प्युटर ऑपरेटर आहे. मागील काही वर्षांपासून तो या भागात आधार कार्ड नोंदणी केंद्र चालवतो. दरम्यान, सर्व यंत्रणा स्वत:च्याच हातात असल्याचे त्याला वाटू लागले. याचमुळे त्याने अमेरिकेतील ९/११ दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि अल कायदा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या ओसामा बिन लादेनच्या नावानेच आधार कार्ड बनवण्याची योजना आखली.\nत्यानुसार त्याने आधार कार्ड नोंदणी संकेतस्थळावर अर्जही केला. त्या अर्जासोबत एक छायाचित्रही अपलोड केले. शिवाय लादेनच्या पाकिस्तानातील वास्तव्याचा पत्ता असलेल्या अबोटाबादचा पत्ताही अर्जात नमूद करून टाकला होता.\nसद्दामने केलेला अर्ज प्राप्त झाल्यानंतर मंडळ अधिकारी चंचल मिश्रा यांना त्यात त्रुटी आढळून आली. कारण सद्दामने अर्जासोबत दिलेले छायाचित्र काहीसे अंधुक आणि अस्पष्ट करण्यात आले होते. त्यामुळे मिश्रा यांनी लगेच संपूर्ण अर्जाची पुनर्पडताळणी करून पाहिली. त्यात हा खोडसाळपणा बाहेर आला. दरम्यान, त्यांनी मांडल पोलिसांत याची तक्रारही दाखल केली.\n‘तो मी नव्हेच’चा पवित्रा\nसद्दामला माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार अटक केली आहे. पोलिसांनी दस्तऐवज माहिती तंत्रज्ञान विभागाला दिले आहेत. आपण असे कृत्य केले नसून निर्दोष असल्याचा कांगावा सद्दामने केला आहे. मात्र, त्याचा लॉगिन आयडी व हाताचा ठसा असल्याशिवाय अर्जच पुढे जाऊ शकत नसल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.\nपुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा व्हि़डिओ...\nमध्यरात्री प्रेयसीला भेटायला गेला तरुण, घरच्यांनी पाहिल्यावर दिला भयंकर मृत्यू;\nमाय-लेकीच्या मृत्यूवर शोक व्यक्त करायला गेला नोकर, हातावरच ओरखड्यांमुळे पोहोचला तुरुंगात, 2 मर्डर करून लुटले होते 74 लाखांचे दागिने अन् 37 लाखांची रोकड\nतीन छाव्यांचा मातेप्रमाणे सांभाळ करतात डाॅक्टर, राजस्थान अमेरिकेहून मागवले दूध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/taxonomy/term/21?page=1", "date_download": "2019-06-20T15:16:20Z", "digest": "sha1:WQE2BETRU7ON7OQCEDV6BVKRFYNBDNN3", "length": 19190, "nlines": 326, "source_domain": "misalpav.com", "title": "विडंबन | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nसोन्या बागलाणकर in जे न देखे रवी...\nइतक्या बियरचे पेग बनवताना\nशरीराला इतके झोके देताना\nउसळून पुन्हा फेसाळते बियर\nदोन पाय पुरत नाहीत\nभावा, आता बार बंद करा\nअन् पिण्यातून मुक्ती द्या....\nकविताविडंबनआरोग्यथंड पेयकविता माझीमुक्त कविताविडम्बनहास्य\nनाखु in जे न देखे रवी...\nप्रेर्ना - विळखा पाहू\nतुझे मत मागण्या तुलाच नादी लावणारा\nमस्तवाल नेता मी ....\nनिव्वळ उगी तुंबडी भरावी\nबोभाटा करावा मी एव्हढा\nकी लाभावी मज(समोरची) वाटणी\nसर्व अडेल,पडेल,चढेल, संधिसाधू,भूछत्री उमेदवारांना समर्पित.\nवाचकांचीच पत्रेवाला नाखु बिनसुपारीवाला\nनाट्यमुक्तकविडंबनसमाजकाहीच्या काही कविताजिलबीफ्री स्टाइलभूछत्रीरतीबाच्या कवितारोमांचकारी.वाङ्मयशेतीशेंगोळेहट्ट\nचामुंडराय in जे न देखे रवी...\nपिंक टाकण्या मज मागे उडणारा\nउठवळ टोळ तू ....\nखिलजि in जे न देखे रवी...\nशांत , नेभळट , गरीब, बिचारा (\nतुझी मारण्या , तुज मागे धावणारी\nचंडिका , महामाया , तुझी कडक लक्ष्मी ....\nकि लाजावी मजसमोर बॉन्डपत्नी ...\nतुझी आणि फक्त तुझीच\nसातजन्म मारणारी चि सौ का \nचामुंडराय in जे न देखे रवी...\nप्रेर्ना - चंद्राची चांदणी - ओळखा पाहू\nतुज चुम्बण्या तुज मागे धावणारा\nउठवळ अश्व मी ....\nनिखळ उब अंगी भरावी\nप्रणय करावा मी एव्हढा\nकी लाजावी मजसमोरची चांदणी ....\nRead more about तू चांदणी माझी\nनाखु in जे न देखे रवी...\nएक वाचक कळफलकाबरोबर बघतो आहे मिपा\nस्वत:च्या कक्षेत, जालजंजाळाच्या पार\nजिथे हर एक लेखकू बसला आहे क्षुब्ध....\nकरत असेल का तो ही (कधीकधी)वाचकाचा विचार\nवाचत असेल का तो ही\nइतरांचेही आहेर, विरोधाच्या (चष्म्या) पलीकडे\nवाचक त्याच्या वाचनदुनियेतून बाहेर येऊ शकत नाही...\nमग तो त्याचे मूक प्रतिसाद पाठवतो,\nते प्रतिसाद डोक्यात (न)घेऊन\nलेखक निवांतपणे मख्ख राहतो....\nजुन्या उस(व)लेल्या धाग्यातून मिपा चाचपडत राहतो,\nपुन्हा पुन्हा चाचपडत राहतो...\nमुक्तकविडंबनसमाजअविश्वसनीयकाहीच्या काही कविताजिलबीफ्री स्टाइलरतीबाच्या कविता\nRead more about (बंद कळफलकामागचा वाचक)\nसोन्या बागलाणकर in जे न देखे रवी...\nमूळ प्रेरणा (अर्थातच): दाराआडची मुलगी\nएक बाबा दाराआडून बघतो आहे बाहेर\nस्वत:च्या बाहेर, लग्न मंडपाच्या पार\nजिथे एक मुलगी बसली आहे नटून....\nकरत असेल का ती ही ताटातुटीचा विचार\nजाईल का ती ही\nमुलाचा हात धरून , उंबऱ्याच्या पलीकडे\nबाबा दाराआडून बाहेर येऊ शकत नाही...\nउभा राहतो डोळ्यातली आसवे लपवत,\nयाची जाणीव नसलेली मुलगी\nआपल्या सुखस्वप्नात हरवलेली असते....\nगळ्यातला आवंढा आवळत बघत राहतो...\nRead more about दाराआडचा बाबा\nचांदणे संदीप in जे न देखे रवी...\nएक आई दाराआडून बघते आहे बाहेर\nकॉलनीच्या बाहेर, ग्राऊंडच्या पार\nजिथे एक मुलगा खेळतो आहे मुग्ध....\nकरत असेल का तो तिचा काही विचार\nयेत असेल का तो ही\nखेळण्यातून बाहेर, ग्राऊंडच्या अलीकडे\nआईला दाराआडून बाहेर यायचं नाही...\nमग ती वेताची काठी हळूच चाचपते,\nती काठी पाठीत घेऊन\nमुलगा अविश्रांत कोकलत राहतो....\nसताड उघडलेल्या दाराआडून सुतत राहते...\nकविताविडंबनविनोदआरोग्यइंदुरीउपहाराचे पदार्थउपाहारओली चटणीडावी बाजूपारंपरिक पाककृतीरायतेऔषधोपचारप्रवासभूगोलराहती जागालाडूवन डिश मीलविज्ञानव्यक्तिचित्रव्यक्तिचित्रणक्रीडाफलज्योतिषराशीमौजमजारेखाटनeggsgholvidambanअदभूतअनर्थशास्त्रअभय-काव्यअविश्वसनीयआगोबाआता मला वाटते भितीआरोग्यदायी पाककृतीइशाराकविता माझीकाहीच्या काही कवितागरम पाण्याचे कुंडगाणेगोवाजिलबीफ्री स्टाइलबालसाहित्यभावकविताभूछत्रीरतीबाच्या कवितावाङ्मयशेतीविडम्बनभयानकहास्यकरुणअद्भुतरसरौद्ररस\nमोकलाया दाहि दिश्या - एक भावार्थ सुडंबन\nचामुंडराय in जे न देखे रवी...\nमोकलाया दाहि दिश्या - एक भावार्थ सुडंबन\nआजपर्यंत मिपाकरांनी एखाद्या लेखाचे किंवा कवितेचे विडंबन वाचले असेल किंवा केले देखील असेल. विडंबन म्हणजे एखाद्या प्रसिद्ध साहित्यप्रकाराचा निरागस (किंवा खोचक) विनोद निर्मितीसाठी केलेला व्यक्रोक्तिपूर्ण उपहास. विडंबन हे मूळच्या गंभीर विषय आणि शैली असलेल्या लेखन किंवा कविता अशा साहित्यप्रकाराचे करतात. मात्र मुळातच विनोदी आणि टवाळखोर पद्धतीने लिहिलेल्या ए��ाद्या कलाकृतीचे जी स्वतःच विडंबीत आहे अशा साहित्यिक प्रकाराचे सुडंबन करता येईल का\nRead more about मोकलाया दाहि दिश्या - एक भावार्थ सुडंबन\nशब्दानुज in जे न देखे रवी...\nमग पुढे असं होतं की ..\nअोळखीचा समोरचा आज अनोळखी वाटतो\nहाच का तो हा प्रश्न मनास पडतो\nशोध नव्याच्या नव्यानी चालू होतो\nडोके टेकवायला 'ताजा' खांदा शोधतो\nनवा खांदाही शेवटी जुना होतो\nअपेक्षांच्या अोझ्याला जरासा बळी पडतो\nसोबतीच्या लक्षावधी क्षणांना क्षणात विसरतो\nएखादा फुटकळ क्षण बाहेर डोकावतो\nअव्याहत भूक हा तर इथला जिवनमंत्र\nनाती संपावयास कारण हे निमित्तमात्र..\nRead more about कारण हे निमित्तमात्र\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 22 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/27469", "date_download": "2019-06-20T15:01:12Z", "digest": "sha1:6A4JYUR4V2LTTWIAIPQ7QTYB7V3XDTRU", "length": 21196, "nlines": 263, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "जातक कथासंग्रह | जातककथासंग्रह भाग १ ला 23| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nजातककथासंग्रह भाग १ ला 23\nवाराणसीराजाचा महिलामुख नांवाचा एक मंगल हत्ती होता. राजाचें त्यावर फार प्रेम असे. एके दिवशीं त्याच्या हस्तिशाळेजवळ मध्यरात्रीच्या सुमारास चोर येऊन मसलत करूं लागले. घराची भिंत अमुक तर्‍हेनें फोडावी, कोणी पकडण्याला आलें तर त्याला कसें ठार मारावें, पेट्या, कपाटें, वगैरे कशीं फोंडावीं, त्या वेळीं मनामध्ये दयेचा अंशदेखील असतां कामा नये, अशा प्रकारच्या गोष्टी करून त्या रात्रीं त्या चोरांनी दरोडा घातला. त्यांत यश आल्यामुळें मसलतीला तें ठिकाण शुभप्रद आहे अशी त्यांची समजूत झाली; आणि ते वारंवार रात्रिसमयीं त्या ठिकाणीं मसलत करूं लागले. त्यांच्या भाषणाचा महिलामुख हत्तीवर इतका वाईट परिणाम झाला कीं त्याच्या अंतःकरणातील दयेचा अंश आटून जाऊन त्यानें प्रथमतः जवळ आलेल्या आपल्या माहुताला ठार मारिलें \nमहिलामुख पिसाळला हें वर्तमान राजाला तेव्हांच निवेदित करण्यांत आलें. त्या वेळीं आमचा बोधिसत्त्व राजाचा एक अमात्य होता. राजा त्याला म्हणाला, ''पंडिता, हस्तिशाळेंत जाऊन मंगल हत्तीच्या वेडाचें खरें कारण शोधून काढ. इतका चांगला हत्ती एकाएकी वेडावला हें संभवेल तरी कसें \nबोधिसत्त्वानें हस्तिशाळेंत जाऊन महिलामुखाला तपासून पाहिलें. परंतु त्याच्या शरिराला कांहीं पीडा झाल्याचें चिन्ह दिसून आलें नाहीं. तेव्हां बोधिसत्त्वानें आसपासची जागा तपासून पाहिली. एका कोंपर्‍यांत घरें वगैरे फोडण्याचीं एकदोन शस्त्रें व चोरांनीं टाकून दिलेल्या कांहीं मोडक्या तोडक्या जिनसा त्याच्या पाहण्यांत आल्या. तेव्हां चोरांच्या मसलती ऐकून हा हत्ती बिघडून गेला असावा अशी त्याची खात्री झाली; आणि राजाजवळ जाऊन तो म्हणाला, ''महाराज महिलामुखाला दुसरा कोणताहि रोग झाला नाहीं. त्याच्या जवळपास चोरांनीं चालविलेल्या मसलती ऐकून त्याचें मन बिघडून गेलें आहे व तो उन्मत्त झाला आहे महिलामुखाला दुसरा कोणताहि रोग झाला नाहीं. त्याच्या जवळपास चोरांनीं चालविलेल्या मसलती ऐकून त्याचें मन बिघडून गेलें आहे व तो उन्मत्त झाला आहे दुष्ट संगतीचें हें फळ आहे दुष्ट संगतीचें हें फळ आहे \nराजा म्हणाला, ''पंडिता, पण त्याला सुधारण्याचा कांहीं उपाय आहे किंवा नाहीं \n याला सोपा उपाय आहे. सुशील साधुसंताला बोलावून त्याच्या शाळेंत धर्माविषयीं संभाषण करण्यास सांगावें. म्हणजे तो आपोआप सुधरेल.''\nराजानें वाराणसीच्या आसपास राहणार्‍या कांहीं साधुसंतांना आमंत्रण करून हस्तिशाळेंत धार्मिक संभाषण करण्यास विनंती केली. त्यांनी तेथें बसून मनुष्यानें शीलवान व्हावें, शांति धरावी, परोपकार करावा, दया वाढवावी इत्यादि गोष्टींची चर्चा केली. ती ऐकून हत्तीचा मद जागच्याजागीं निवाला; व तो पूर्वीपेक्षांहि सौम्य झाला \nराजानें पुनः चोर किंवा धूर्त लोक त्या शाळेंत येणार नाहींत असा बंदोबस्त केला; आणि बोधिसत्त्वाच्या चातुर्याची वाखाणणी करून त्याचा योग्य गौरव केला.\nजातककथासंग्रह भाग १ ला 1\nजातककथासंग्रह भाग १ ला 2\nजातककथासंग्रह भाग १ ला 3\nजातककथासंग्रह भाग १ ला 4\nजातककथासंग्रह भाग १ ला 5\nजातककथासंग्रह भाग १ ला 6\nजातककथासंग्रह भाग १ ला 7\nजातककथासंग्रह भाग १ ला 8\nजातककथासंग्रह भाग १ ला 9\nजातककथासंग्रह भाग १ ला 10\nजातककथासंग्रह भाग १ ला 11\nजातककथासंग्रह भाग १ ला 12\nजातककथासंग्रह भाग १ ला 13\nजातककथासंग्रह भाग १ ला 14\nजातककथासंग्रह भाग १ ला 15\nजातककथासंग्रह भाग १ ला 16\nजातककथासंग्रह भाग १ ला 17\nजातककथासंग्रह भाग १ ला 18\nजातककथासंग्रह भाग १ ला 19\nजातककथासंग्रह भाग १ ला 20\nजातककथासंग्रह भाग १ ला 21\nजातककथासंग्रह भाग १ ला 22\nजातककथासंग्रह भाग १ ला 23\nजातककथासंग्रह भाग १ ला 24\nजातककथासंग्रह भाग १ ला 25\nजातककथासंग्रह भाग १ ला 26\nजातककथासंग्रह भाग १ ला 27\nजातककथासंग्रह भाग १ ला 28\nजातककथासंग्रह भाग १ ला 29\nजातककथासंग्रह भाग १ ला 30\nजातककथासंग्रह भाग १ ला 31\nजातककथासंग्रह भाग १ ला 32\nजातककथासंग्रह भाग १ ला 33\nजातककथासंग्रह भाग १ ला 34\nजातककथासंग्रह भाग १ ला 35\nजातककथासंग्रह भाग १ ला 36\nजातककथासंग्रह भाग १ ला 37\nजातककथासंग्रह भाग १ ला 38\nजातककथासंग्रह भाग १ ला 39\nजातककथासंग्रह भाग १ ला 40\nजातककथासंग्रह भाग १ ला 41\nजातककथासंग्रह भाग १ ला 42\nजातककथासंग्रह भाग १ ला 43\nजातककथासंग्रह भाग १ ला 44\nजातककथासंग्रह भाग १ ला 45\nजातककथासंग्रह भाग १ ला 46\nजातककथासंग्रह भाग १ ला 47\nजातककथासंग्रह भाग १ ला 48\nजातककथासंग्रह भाग १ ला 49\nजातककथासंग्रह भाग १ ला 50\nजातककथासंग्रह भाग १ ला 51\nजातककथासंग्रह भाग १ ला 52\nजातककथासंग्रह भाग १ ला 53\nजातककथासंग्रह भाग १ ला 54\nजातककथासंग्रह भाग १ ला 55\nजातककथासंग्रह भाग १ ला 56\nजातककथासंग्रह भाग १ ला 57\nजातककथासंग्रह भाग १ ला 58\nजातककथासंग्रह भाग १ ला 59\nजातककथासंग्रह भाग १ ला 60\nजातककथासंग्रह भाग १ ला 61\nजातककथासंग्रह भाग १ ला 62\nजातककथासंग्रह भाग १ ला 63\nजातककथासंग्रह भाग १ ला 64\nजातककथासंग्रह भाग १ ला 65\nजातककथासंग्रह भाग १ ला 66\nजातककथासंग्रह भाग १ ला 67\nजातककथासंग्रह भाग १ ला 68\nजातककथासंग्रह भाग १ ला 69\nजातककथासंग्रह भाग १ ला 70\nजातककथासंग्रह भाग १ ला 71\nजातककथासंग्रह भाग १ ला 72\nजातककथासंग्रह भाग १ ला 73\nजातककथासंग्रह भाग १ ला 74\nजातककथासंग्रह भाग १ ला 75\nजातककथासंग्रह भाग १ ला 76\nजातककथासंग्रह भाग १ ला 77\nजातककथासंग्रह भाग १ ला 78\nजातककथासंग्रह भाग १ ला 79\nजातककथासंग्रह भाग १ ला 80\nजातककथासंग्रह भाग १ ला 81\nजातककथासंग्रह भाग १ ला 82\nजातककथासंग���रह भाग १ ला 83\nजातककथासंग्रह भाग १ ला 84\nजातककथासंग्रह भाग १ ला 85\nजातककथासंग्रह भाग १ ला 86\nजातककथासंग्रह भाग १ ला 87\nजातककथासंग्रह भाग १ ला 88\nजातककथासंग्रह भाग १ ला 89\nजातककथासंग्रह भाग १ ला 90\nजातककथासंग्रह भाग १ ला 91\nजातककथासंग्रह भाग १ ला 92\nजातककथासंग्रह भाग १ ला 93\nजातककथासंग्रह भाग १ ला 94\nजातककथासंग्रह भाग १ ला 95\nजातककथासंग्रह भाग १ ला 96\nजातककथासंग्रह भाग १ ला 97\nजातककथासंग्रह भाग १ ला 98\nजातककथासंग्रह भाग १ ला 99\nजातककथासंग्रह भाग १ ला 100\nजातककथासंग्रह भाग १ ला 101\nजातककथासंग्रह भाग १ ला 102\nजातककथासंग्रह भाग १ ला 103\nजातककथासंग्रह भाग १ ला 104\nजातककथासंग्रह भाग १ ला 105\nजातककथासंग्रह भाग १ ला 106\nजातककथासंग्रह भाग १ ला 107\nजातककथासंग्रह भाग १ ला 108\nजातककथासंग्रह भाग १ ला 109\nजातककथासंग्रह भाग १ ला 110\nजातककथासंग्रह भाग १ ला 111\nजातककथासंग्रह भाग १ ला 112\nजातककथासंग्रह भाग १ ला 113\nजातककथासंग्रह भाग १ ला 114\nजातककथासंग्रह भाग १ ला 115\nजातककथासंग्रह भाग १ ला 116\nजातककथासंग्रह भाग १ ला 117\nजातककथासंग्रह भाग १ ला 118\nजातककथासंग्रह भाग १ ला 119\nजातककथासंग्रह भाग १ ला 120\nजातककथासंग्रह भाग १ ला 121\nजातककथासंग्रह भाग १ ला 122\nजातककथासंग्रह भाग १ ला 123\nजातककथासंग्रह भाग १ ला 124\nजातककथासंग्रह भाग १ ला 125\nजातककथासंग्रह भाग १ ला 126\nजातककथासंग्रह भाग १ ला 127\nजातककथासंग्रह भाग १ ला 128\nजातककथासंग्रह भाग १ ला 129\nजातककथासंग्रह भाग १ ला 130\nजातककथासंग्रह भाग १ ला 131\nजातककथासंग्रह भाग १ ला 132\nजातककथासंग्रह भाग १ ला 133\nजातककथासंग्रह भाग १ ला 134\nजातककथासंग्रह भाग १ ला 135\nजातककथासंग्रह भाग १ ला 136\nजातककथासंग्रह भाग १ ला 137\nजातककथासंग्रह भाग १ ला 138\nजातककथासंग्रह भाग २ रा 1\nजातककथासंग्रह भाग २ रा 2\nजातककथासंग्रह भाग २ रा 3\nजातककथासंग्रह भाग २ रा 4\nजातककथासंग्रह भाग २ रा 5\nजातककथासंग्रह भाग २ रा 6\nजातककथासंग्रह भाग २ रा 7\nजातककथासंग्रह भाग २ रा 8\nजातककथासंग्रह भाग २ रा 9\nजातककथासंग्रह भाग २ रा 10\nजातककथासंग्रह भाग २ रा 11\nजातककथासंग्रह भाग २ रा 12\nजातककथासंग्रह भाग २ रा 13\nजातककथासंग्रह भाग २ रा 14\nजातककथासंग्रह भाग २ रा 15\nजातककथासंग्रह भाग २ रा 16\nजातककथासंग्रह भाग २ रा 17\nजातककथासंग्रह भाग २ रा 18\nजातककथासंग्रह भाग २ रा 19\nजातककथासंग्रह भाग २ रा 20\nजातककथासंग्रह भाग २ रा 21\nजातककथासंग्रह भाग २ रा 22\nजातककथासंग्रह भाग ��� रा 23\nजातककथासंग्रह भाग २ रा 24\nजातककथासंग्रह भाग २ रा 25\nजातककथासंग्रह भाग २ रा 26\nजातककथासंग्रह भाग २ रा 27\nजातककथासंग्रह भाग २ रा 28\nजातककथासंग्रह भाग २ रा 29\nजातककथासंग्रह भाग २ रा 30\nजातककथासंग्रह भाग २ रा 31\nजातककथासंग्रह भाग २ रा 32\nजातककथासंग्रह भाग २ रा 33\nजातककथासंग्रह भाग ३ रा 1\nजातककथासंग्रह भाग ३ रा 2\nजातककथासंग्रह भाग ३ रा 3\nजातककथासंग्रह भाग ३ रा 4\nजातककथासंग्रह भाग ३ रा 5\nजातककथासंग्रह भाग ३ रा 6\nजातककथासंग्रह भाग ३ रा 7\nजातककथासंग्रह भाग ३ रा 8\nजातककथासंग्रह भाग ३ रा 9\nजातककथासंग्रह भाग ३ रा 10\nजातककथासंग्रह भाग ३ रा 11\nजातककथासंग्रह भाग ३ रा 12\nजातककथासंग्रह भाग ३ रा 13\nजातककथासंग्रह भाग ३ रा 14\nजातककथासंग्रह भाग ३ रा 15\nजातककथासंग्रह भाग ३ रा 16\nजातककथासंग्रह भाग ३ रा 17\nजातककथासंग्रह भाग ३ रा 18\nजातककथासंग्रह भाग ३ रा 19\nजातककथासंग्रह भाग ३ रा 20\nजातककथासंग्रह भाग ३ रा 21\nजातककथासंग्रह भाग ३ रा 22\nजातककथासंग्रह भाग ३ रा 23\nजातककथासंग्रह भाग ३ रा 24\nजातककथासंग्रह भाग ३ रा 25\nजातककथासंग्रह भाग ३ रा 26\nजातककथासंग्रह भाग ३ रा 27\nजातककथासंग्रह भाग ३ रा 28\nजातककथासंग्रह भाग ३ रा 29\nजातककथासंग्रह भाग ३ रा 30\nजातककथासंग्रह भाग ३ रा 31\nजातककथासंग्रह भाग ३ रा 32\nजातककथासंग्रह भाग ३ रा 33\nजातककथासंग्रह भाग ३ रा 34\nजातककथासंग्रह भाग ३ रा 35\nजातककथासंग्रह भाग ३ रा 36\nजातककथासंग्रह भाग ३ रा 37\nजातककथासंग्रह भाग ३ रा 38\nजातककथासंग्रह भाग ३ रा 39\nजातककथासंग्रह भाग ३ रा 40\nजातककथासंग्रह भाग ३ रा 41\nजातककथासंग्रह भाग ३ रा 42\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/50030", "date_download": "2019-06-20T15:35:05Z", "digest": "sha1:FMBDQ4OWBGYPCARMVKP76FJMW7KYA375", "length": 14914, "nlines": 95, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "आरंभ: एप्रिल - मे २०१८ | माध्यमांतर सीरिज भाग ३| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nमाध्यमांतर सीरिज भाग ३\n(एपिक चॅनल: धर्मक्षेत्र) कर्ण\nमग दुर्योधनावर भीष्म आरोप करतात की त्याने कर्णाशी मैत्री फक्त यासाठी केली की त्याला एक असा योद्धा हवा होता जो अर्जुनाला हरवू शकेल. म्हणजे स्वार्थासाठी मैत्री आणि कर्णाचे दुर्योधनाप्रती काही कर्तव्य आहे असे म्हणता येत नाही कारण त्यांची मैत्रीच मुळात स्वार्थावर आधारित होती...\nमध्येच दुर्योधन त्यांना तोडून खंडन करतो पण..\nचित्रगुप्त दोघांना मध्येच थांबवून म्हणतात की, कर्ण���वर याआधी जो आरोप होता तो आधी पाहू त्याने आपली आई आणि पाच भाऊ यांचेप्रती जे त्याचे कर्तव्य होते ते पाळले नाही, पण जर का पांडव कुंती यांनीच त्याला जाणूनबुजून त्यांच्यापासून दूर ठेवले होते तर मग कर्णाचे त्यांचेप्रती काही कर्तव्य उरत नाही...\nम्हणून त्या आरोपाचे खंडन करून तो आरोप चूक आहे असे चित्रगुप्त जाहीर करतात.\nपुढे चित्रगुप्त सांगतात: \"आता पाहू कर्णाचे दुर्योधनाप्रती असलेले कर्तव्य भीष्माचार्यच्या म्हणण्यानुसार कर्णाचे दुर्योधनाप्रती काही कर्तव्य नव्हतेच कारण कर्णाला अंग देशाचा राजा त्याला बनवण्याची प्रक्रियाच मुळात चूक होती तर मग कर्ण दुर्योधचे उपकार फेडण्यासाठी जे कर्तव्य करत होता त्याला काहीही अर्थ नाही भीष्माचार्यच्या म्हणण्यानुसार कर्णाचे दुर्योधनाप्रती काही कर्तव्य नव्हतेच कारण कर्णाला अंग देशाचा राजा त्याला बनवण्याची प्रक्रियाच मुळात चूक होती तर मग कर्ण दुर्योधचे उपकार फेडण्यासाठी जे कर्तव्य करत होता त्याला काहीही अर्थ नाही आता कर्ण अंगराज असो की नसो पण प्रश्न हा आहे की कर्णाने दुर्योधनासोबत मैत्री काय फक्त स्वार्थासाठी केली आता कर्ण अंगराज असो की नसो पण प्रश्न हा आहे की कर्णाने दुर्योधनासोबत मैत्री काय फक्त स्वार्थासाठी केली हाच पुढचा आरोप आहे कर्णावर की त्याने दुर्योधनाशी मैत्री फक्त अर्जुनाला पराजित करण्यासाठी केली हाच पुढचा आरोप आहे कर्णावर की त्याने दुर्योधनाशी मैत्री फक्त अर्जुनाला पराजित करण्यासाठी केली\nकर्ण: \"महाराज, हे असत्य आहे\nभीम: \"कर्ण, हे सत्य आहे. आमच्या दिक्षांत समारंभात तू ज्या पद्धतीने अर्जुनाला आव्हान दिले होतेस त्यावरून हे स्पष्ट होते की तुझ्या आयुष्याचा उद्देशफक्त अर्जुनाला हरवणे हाच होता\nदुर्योधन: \"भीमा, तुला हजारदा सांगितले आहे की माझ्या आणि कर्णाच्या मैत्रीचा उपहास करण्याचा तुला काहीही अधिकार नाही\nगांधारी: \"पुत्र, भीम योग्य तेच सांगतोय\nदुर्योधन: \"माते, हे काय सांगते आहेस तू\nगांधारी: \"हो दुर्योधन मी बरोबर सांगते आहे, कर्ण, तू एक दुर्योधनाचा चांगला मित्र असल्याची बतावणी करतोस ना मग एक सांग, युद्ध झाल्यावर दुर्योधनाला नुकसान होईल तसेच कृष्ण ज्या पक्षात आहेत त्याचाच विजय होईल, हे तुला माहीत होते ना मग एक सांग, युद्ध झाल्यावर दुर्योधनाला नुकसान होईल तसेच कृष्ण ज्य��� पक्षात आहेत त्याचाच विजय होईल, हे तुला माहीत होते ना मग तू दुर्योधनाला परावृत्त का नाही केलेस युद्धापासून मग तू दुर्योधनाला परावृत्त का नाही केलेस युद्धापासून\nकर्ण शांत... निरुत्तर नाही पण भावनावश होतो... म्हणून शब्द निघत नाहीत...\nसगळे म्हणतात की तू शांत राहिलास याचा अर्थ तुला हा आरोप मान्य आहे\nमग चिडून कर्ण म्हणतो: \"चित्रगुप्त महाराज, मी दुर्योधनाला युद्धपासून परावृत्त केले नाही कारण मी त्याला गमावू इच्छित नव्हतो महाराज मला सांगाइथे बसलेले सगळेजण जन्मापासून जाणतात की ते कोण आहेत मला सांगाइथे बसलेले सगळेजण जन्मापासून जाणतात की ते कोण आहेत पण मला मात्र तरुण होईपर्यंत मी कोण आहे मला माहित नव्हते. नेहमी वाटायचे की मी जर सूतपुत्र आहे तर माझ्यात क्षत्रिय गुण का पण मला मात्र तरुण होईपर्यंत मी कोण आहे मला माहित नव्हते. नेहमी वाटायचे की मी जर सूतपुत्र आहे तर माझ्यात क्षत्रिय गुण का मग कळले की कुणीतरी मला जन्म दिला आणि त्यागले. हे लक्षात घ्या की, दिक्षांत समारंभात मी फक्त माझे क्षत्रिय गुण लोकांना दाखवण्यासाठी गेलो होतो. पण गुरू द्रोण आणि कृपाचार्य यांनी मला स्पर्धेत भाग घेऊ दिला नाही. कुंतीनंतर पुन्हा एकदा कुणीतरी मला स्विकारू शकत नव्हते. तशातच माझा मित्र दुर्योधन माझे भाग्य बनून आला. माझ्यासारख्या अनाथाला घर मिळाले दुर्योधनाच्या हृदयात मग कळले की कुणीतरी मला जन्म दिला आणि त्यागले. हे लक्षात घ्या की, दिक्षांत समारंभात मी फक्त माझे क्षत्रिय गुण लोकांना दाखवण्यासाठी गेलो होतो. पण गुरू द्रोण आणि कृपाचार्य यांनी मला स्पर्धेत भाग घेऊ दिला नाही. कुंतीनंतर पुन्हा एकदा कुणीतरी मला स्विकारू शकत नव्हते. तशातच माझा मित्र दुर्योधन माझे भाग्य बनून आला. माझ्यासारख्या अनाथाला घर मिळाले दुर्योधनाच्या हृदयात\nभीम: \"मिळालं का उत्तर आता भीष्म महाराज\nभीष्म चूप आणि निरुत्तर\nमग कर्ण जुना एक प्रसंग सांगतो....\nदुर्योधन, दु:शासन आणि कर्ण बोलत असतात.\nदु:शासनला दुर्योधनाने विचारल्यावर तो युद्ध नक्की करण्याचा सल्ला भावाला देतो, नंतर मग दुर्योधन कर्णाला विचारतो...\n कृष्णाचा संधीचा प्रस्ताव मी नाकारला आहे पण सगळेच म्हणतात की युद्ध करू नकोस. सगळे म्हणत आहेत तर ते योग्यच असेल पण कर्ण तू सांग युद्ध करू की नको तू सांग कर्णा, माझ्या जागी असतास तर काय केले अस��ेस तू सांग कर्णा, माझ्या जागी असतास तर काय केले असतेस\nकर्ण: \"आतापर्यंत तू जे नाही करायला हवे होते, तेही केलेस आणि आता युद्धाच्या वेळेस विचारतोस की युद्ध करू का मग मी सांगतो की नको करुस मग मी सांगतो की नको करुस भाऊ भावाशी लढून काय मिळणार आपल्याला भाऊ भावाशी लढून काय मिळणार आपल्याला नको करुस युद्ध\nदुर्योधन: \"पण युद्ध जर झाले नाही तर तुला अर्जुनाशी लढायला पण मिळणार नाही मित्रा तुझी धनुष्यकला तुला जगासमोर सिद्ध करायला मिळणार नाही, लक्षात ठेव तुझी धनुष्यकला तुला जगासमोर सिद्ध करायला मिळणार नाही, लक्षात ठेव\nकर्ण: \"दुर्योधन, माझ्या धनुष्यापेक्षा मला माझा मित्र म्हणजे तू प्रिय आहेस. तुला युध्दाबद्दल आणि आपल्या विजयाबद्दल शंका असेल तर नकोच ते युद्ध आणि राहिली गोष्ट माझी धनुर्विद्या सिद्ध करण्याची आणि राहिली गोष्ट माझी धनुर्विद्या सिद्ध करण्याची तर, मला माहिती आहे की मी नक्कीच अर्जुनापेक्षा श्रेष्ठ धनुर्धर आहे, त्यासाठी मला सिद्ध करायची गरज नाही तर, मला माहिती आहे की मी नक्कीच अर्जुनापेक्षा श्रेष्ठ धनुर्धर आहे, त्यासाठी मला सिद्ध करायची गरज नाही\nदुर्योधन: \"पण मित्रा युद्ध टाळून पांडवांना आपल्यासोबत उठता बसता समोर बघून तसेच त्यांना आपल्यावर राज्य करताना बघून आपले उर्वरित आयुष्य घालवण्यापेक्षा तर युद्ध केलेलं परवडलं रे\nकर्ण: \"तू मला सल्ला मागितलास आणि मी दिला पण मित्रा, शेवटी तू जे म्हणशील ते पण मित्रा, शेवटी तू जे म्हणशील ते तुला वाटतंय ना युद्ध करावसं तुला वाटतंय ना युद्ध करावसं मग करूया आपण युद्ध मग करूया आपण युद्ध मी सदैव तुझ्याच सोबत राहीन मी सदैव तुझ्याच सोबत राहीन\nचित्रगुप्त: \"या सर्व एकंदरीत स्पष्टीकरणावरून आणि चर्चेवरून दिसून येते की कर्णावरचा हा आरोप आता चुकीचा सिद्ध झाला की त्याने दुर्योधनाशी स्वार्थासाठी मैत्री केली उलट त्याने दुर्योधनाप्रती असलेले मित्रत्वावचे कर्तव्य चांगल्या रितीने पार पाडले उलट त्याने दुर्योधनाप्रती असलेले मित्रत्वावचे कर्तव्य चांगल्या रितीने पार पाडले\nआरंभ: एप्रिल - मे २०१८\nवर्ष १, अंक ४\nउन्हाळ्याच्या सुट्टीत कोठे जाण्यास आवडेल\nहॅलोऽ मी मोनी बोलतेय...\nदेवघर - मला स्फूर्ती देणारा पवित्र कोपरा\nचांदण्या रात्रीत चंद्राच्या उजेडातील वाटचाल....\nगेले ते दिवस, राहिल्या त्या फक्त आठवणी\nमाध्यमांतर सीरिज भाग ३\nअर्थक्षेत्र भाग ४ - डी मॅट अकाऊंट\nसिद्धेश देवधर यांची व्यंगचित्रे १\nसिद्धेश देवधर यांची व्यंगचित्रे २\nशेंगदाणे-मिरचीचा तव्यावरचा चवदार ठेचा\nबडबडगीत : अंग घुसळे घुसळे....\nबडबडगीत : अजून झोका पारंबीला......\nबडबडगीत : गावाकडचे हरीण...\nबडबडगीत : जादूचे स्वप्न........\nबडबडगीत : जादूच्या गोष्टी.....\nचित्रकविता - इवलासा जीव\nचित्रकविता - झपझप पडती..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/6660", "date_download": "2019-06-20T15:49:43Z", "digest": "sha1:UWD2HG6E7YEEDCWB7VDQILFK7SPP4J2Z", "length": 6431, "nlines": 93, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "गुरूचरित्र | अध्याय अकरावा| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\n तिला वरी माधव विप्र ॥१॥\nतो पढें बाळ ओंकार पिता करी तत्संस्कार अवतार हा म्हणती ॥३॥\n पिता वेंची धन धर्मा चित्र नर्मा दावी बाळ ॥४॥\nन इच्छि शिंशु बोलाया तया मूक मानूनियां ते करितीं बहु उपाया शिशु तयां दावी खुणा ॥५॥\n असें म्हणूनी करी तेव्हां बाल लोहाचें सुवर्ण ॥६॥\n मागे तीन वेद पढे ॥७॥\n तेवीं बाळें वेद पढतां \nसर्वां परम हर्ष झाला बटू प्रार्थी मातेला होती तुला पुत्र पुत्री ॥९॥\n क्रम असे संन्यासासी ॥१०॥\n क्रम असे नच आधीं अन्यथा पडे मधीं पुत्र सुधी ऐक म्हणे ॥११॥\nइति श्री०प०प०वा०स० नृसिंहावतारो नाम एकादशो०\nगुरूचरित्र - अध्याय एकेचाळीसावा\nगुरूचरित्र - अध्याय बेचाळीसावा\nगुरूचरित्र - अध्याय त्रेचाळीसावा\nगुरूचरित्र - अध्याय पंचेचाळीसावा\nगुरूचरित्र - अध्याय सेहेचाळीसावा\nगुरूचरित्र - अध्याय अठ्ठेचाळीसावा\nगुरूचरित्र - अध्याय एकोणपन्नासावा\nगुरूचरित्र - अध्याय पन्नासावा\nगुरूचरित्र - अध्याय एकावन्नावा\nगुरूचरित्र - अध्याय बावन्नावा\nगुरूचरित्र - अध्याय त्रेपन्नावा\nगुरूचरित्र - अध्याय सत्तेचाळीसावा\nगुरूचरित्र - अध्याय १२२\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/stree-abhyas-kendra", "date_download": "2019-06-20T16:24:34Z", "digest": "sha1:ZOKWFTSOGBCQCC5TT3QWC263A3IQWLJC", "length": 17009, "nlines": 85, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "स्त्री अभ्यास केंद्रांवर संक्रांत! - द वायर मराठी", "raw_content": "\nस्त्री अभ्यास केंद्रांवर संक्रांत\nइंडियन असोसिएशन फॉर विमेन स्टडीजच्या मते नवीन मार्गदर्शक तत्त्वांमुळे अनुदानामध्ये मोठी कपात होईल.\nविद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) स्त्री अभ्यास केंद्रासाठी काढलेल्या नव्या मार्गदर्शक तत्त���वांमुळे अनेक प्राध्यापक आणि विद्यार्थी चिंतित झाले आहेत. जरी या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सध्याच्या शिक्षकांच्या जागा रद्द करणे किंवा त्यांच्या संख्येत कपात करण्याबाबत स्पष्ट नमूद केले नसले, तरीदेखील संबंधित शिक्षकांच्या मते ह्या तरतुदी अंतर्भूत आहेत. शिक्षक आणि विद्यार्थ्यांना साशंक वाटण्याचे कारण म्हणजे या आधीच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये बी.ए, एम.ए, एम.फिल आणि पी.एच.डी यांच्या पात्रता निकषांबरोबरच स्त्री अभ्यास केंद्रांमधील शिक्षण आणि प्रशिक्षण याबाबत खूप तपशीलवारपणे सांगितले होते.\nनवीन मार्गदर्शक तत्त्वे मात्र केवळ २३ पानी असून त्यामध्ये शिक्षण, प्रशिक्षणाबद्दल काहीही म्हटलेले नाही किंवा या चार पदव्यांबद्दलही जवळजवळ काहीच नमूद केलेले नाही.\nकालिकत विद्यापीठातील, स्त्री अभ्यास केंद्राच्या प्रमुख, मिनी सुकुमार म्हणतात, “युजीसीने दिलेल्या अनुदानाच्या जोरावर अनेक स्त्री अभ्यास केंद्रे चालू करण्यात आली होती. युजीसीनेच या केंद्रांना अनुदान देत राहणे अपेक्षित आहे. पण नवीन मार्गदर्शक तत्त्वांमध्ये याविषयी मौन बाळगले आहे. याचा परिणाम अनेक प्राध्यापकांवर होऊ शकतो कारण त्यांचे वेतन या अनुदानावर आधारित आहे.”\nफिरदोस अझमत सिद्दिकी, या जामिया मिलीया इस्लामिया विद्यापीठात सहयोगी प्राध्यापक आहेत. या मार्गदर्शक तत्त्वांसंदर्भात युजीसीबरोबर चर्चा करणाऱ्यांपैकी त्या एक होत्या. त्यांच्या मते, ही तत्त्वे त्यांच्यासारख्या अभ्यासकांसाठी ‘मृत्युपत्र’ आहेत. सिद्दिकी म्हणतात, “जेंव्हा आम्ही या विषयाशी निगडित अधिकाऱ्यांना भेटलो तेंव्हा आम्हाला सांगण्यात आले की स्त्री अभ्यास केंदांसाठीची तरतूद रद्द करण्यात आली आहे आणि त्यामुळेच काही शिक्षकांची पदे देखील गुंडाळण्यात येतील.”\nमात्र, ऑगस्ट २०१७ मध्ये, युजीसीच्या सचिवांनी जाहीर केलेल्या सूचनेमध्ये असे म्हणण्यात आले होते, की स्त्री अभ्यास केंद्रांचे अनुदान खंडित करण्याचा अथवा त्यांचे पाठबळ काढून घेण्याचा कुठलाही प्रस्ताव मान्य झालेला नाही.\nमागील मार्गदर्शक तत्त्वांमध्ये स्त्री अभ्यास केंद्रातर्फे दिल्या जाणाऱ्या पदव्या कशा प्रकारे असव्या याचे अनेक तपशील दिले होते. उदाहरणार्थ, बी.ए (ऑनर्स) ही पदवी मिळविण्यासाठीचा शोधनिबंध (dissertation) साधारण ७५ ते १०० पानी असावा. त्यात असेही म्हटले आहे की स्त्री अभ्यासाची ओळख विज्ञानाच्या विद्यार्थ्यांनादेखील करून दिली पाहिजे. त्याबरोबरच स्त्रियांच्या दृष्टिकोनातून तयार केलेला मानवी हक्क, जागतिकीकरण आणि पर्यावरण याचा अभ्यासक्रम अनिर्वाय केला पाहिजे. एम.फिल आणि पी.एच.डीच्या अभ्यासक्रमाची उद्दिष्टेदेखील स्पष्टपणे मांडण्यात आली होती.\nसंशोधन प्रकल्पाची शिष्यवृत्ती, पीएचडीसाठीची शिष्यवृत्ती (डॉक्टरल फेलोशिप) यासंदर्भात देखील उल्लेख केला होता. तसेच केंद्र सुरु करून ते प्रगत केंद्र (Advanced Centre) बनविण्यासाठी जे अनेक टप्पे पार करावे लागतात तेसुद्धा नमूद केले होते.\nकाही विद्यापीठे आणि महाविद्यालये स्वत:च्या जोरावर स्त्री अभ्यास केंद्र चालवितात, पण अनेक केंद्रे मात्र अनुदानासाठी संपूर्णपणे युजीसीवर अवलंबून आहेत. जर युजीसीने हे अनुदान काढून घेतले तर अनेक केंद्रे बंद पडू शकतात आणि त्याचा घातक परिणाम शिक्षक आणि विद्यार्थ्यांवर होऊ शकतो.\nस्त्री अभ्यास केंद्रावरील परिणाम\nइंडियन असोसिएशन फॉर विमेन स्टडीजने युजीसीला सादर केलेल्या निवेदनामध्ये ‘नवीन मार्गदर्शक तत्वे म्हणजे ‘वार्षिक निधीतील तरतुदीमधील विदारक कपात’ होय’ असे म्हटले आहे. हा निधी प्रत्येक केंद्रांच्या दर्जा प्रमाणे १२.५ लाख ते ४० लाख पर्यंत असू शकतो. मागील मार्गदर्शक तत्त्वांमध्ये वार्षिक निधी तरतूद, केंद्रांच्या दर्जाप्रमाणे ४७.५ लाख ते ७५ लाख अशी केली होती. हा निधी केंद्र किती प्रगत आहे त्यानुसार ठरविला जायचा.\nइंडियन असोसिएशन फॉर विमेन स्टडीजच्या माजी पदाधिकारी, इंद्राणी मजूमदार म्हणतात, “नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, त्यांनी सरधोपटपणे सगळ्यांना एकच समान रक्कम दिली आहे. पण अनेक स्त्री अभ्यास केंद्रांनी आधीच प्रगत केंद्राचा दर्जा प्राप्त केला आहे. या सरधोपट रकमेमुळे प्रगत केंद्रांना देखील कपातीला तोंड द्यावे लागू शकते. त्यामुळे आधीपासून नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांचा पगार देणे अशक्य होऊ शकते.” सध्याच्या मागर्दर्शक तत्त्वांप्रमाणे, २ प्रकल्प अधिकारी, ४ शिक्षकेतर अधिकारी आणि एक प्राध्यापक-संचालक या सगळ्यांचा पगार १.३ लाख रुपये महिना या रकमेतून दिला गेला पाहिजे.\nया पद्धतीच्या कपातीचे ३ महत्त्वाचे परिणाम होतील – सध्याच्या स्त्री अभ्यास केंद्रांसाठीच्या नि��ीच्या तरतुदीनुसार, सक्रिय असलेल्या कर्मचाऱ्यांना पगार देणे शक्य नाही, त्यामुळे त्यांच्या नोकऱ्या जाण्याची शक्यता आहे. तसेच जे अभ्यासक सध्या स्त्री अभ्यास केंद्रात शिकत आहेत किंवा संशोधन करत आहेत त्यांना पुढे शिक्षक किंवा संशोधक म्हणून जागा मिळणार नाहीत. कारण या जागांचे अनुदान युजीसी तर्फे मिळत होते. शेवटी, एम.ए, एम.फील आणि पी.एच.डीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाच्या किंवा शैक्षणिक वर्षाच्या मध्येच आपले शिक्षक आणि मार्गदर्शक गमवावे लागू शकतात.\nद वायरने युजीसीला इमेल द्वारे संपर्क केला आहे आणि काही शंका व प्रश्न विचारले आहेत, त्यांचे उत्तर आल्यावर हा लेख पुनर्लिखित करण्यात येईल.\n(छायाचित्र ओळी: युजीसी विनियम मसुद्यातील नकारात्मक सेवा अटींच्या विरोधात विद्यापीठ आणि महाविद्यालायील शिक्षक दिल्लीत निषेध करताना. सौजन्य: डीयुटीए (DUTA))\nहा लेख मूळ इंग्रजी लेखाचा अनुवाद आहे\nमहिला 12 महिला 15 राजकारण 150 हक्क 71 college 2 Gender study 1 teacher 1 UGC 4 university 6 women 3 विद्यापीठ 4 विद्यापीठ अनुदान आयोग 1 विद्यार्थिनी 1 शिक्षक 2 स्त्री अभ्यास केंद्र 1\nस्वच्छ भारत मिशन : एक धूळफेक\n२०१७च्या कर्जमाफी नंतरही महाराष्ट्रात ४५०० शेतकर्‍यांच्या आत्महत्या\nधनगर समाजासाठी अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस\nलोकसंख्येत येत्या ९ वर्षांत भारत चीनच्या पुढे\nशांघाई सहकार्य संघटना भारतासाठी महत्त्वाची का\nओम बिर्ला नवे लोकसभा सभापती\n२० व्या शतकातल्या आण्विक चाचण्यांचा परिणाम महासागरांच्या तळांपर्यंत\nआधार डेटा पुन्हा खाजगी क्षेत्रासाठी खुला\nचोरीच्या संशयावरून दलित मुलाला मारहाण\nमुझफ्फरपूर मेंदूज्वर साथ : मृत मुलांचा आकडा १०८\nरक्षकांपासून रक्षण कोण करेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/nashik-warli-art-exhibition-tribal-culture-warli-picture-style/", "date_download": "2019-06-20T15:58:31Z", "digest": "sha1:S3QAYUS34XBF2QVARNYCABSKXKO347NP", "length": 19905, "nlines": 240, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "PhotoGallery : वारली चित्रशैलीबरोबर समृद्ध आदिवासी संस्कृती समजून घ्यावी : राजेंद्र जोशी | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nनेवासा स्टेट बँक शाखेतून ग्राहकाचे अडीच लाख लांबवले\nखोट्या अ‍ॅट्रोसिटीच्या विरोधात राहुरीत मोर्चा\nबालाणी बंगल्यावरील दरोड्यातील आरोपी जेरबंद\nभंडारदरा पाणलोटात मृगाचा जोर वाढला\nविधानसभा निवडणुकीचे चोख नियोजन करा : विभ���गीय आयुक्त माने\nकंत्राटदार बदलला तरी कर्मचार्‍यांना कायम ठेवा\nबार्‍हे ग्रामिण रुग्णालयात आरोग्यांची हेळसांड\nसुरगाणा तालुक्यातील बोरगाव धरण कोरडे ठणठणीत\nआकाशवाणी चौकात अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर पोलिसांनी पकडले\nशेतीपंपाचा वीजपुरवठा खंडित न करण्याचा महावितरणचा निर्णय\nगावठी कट्ट्यातून गोळी झाडल्याचा पोलिसांना संशय\n…अखेर ग.स.तील बेनामी ठेवीप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा\nना.जयकुमार रावल यांच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन\nवादळग्रस्तांसाठी आ.कुणाल पाटील विधानसभेत आक्रमक\n46 विभागांच्या 482 सेवा ऑनलाईन- जिल्हाधिकारी राहुल रेखावार\nसाक्रीत तीव्र पाणीटंचाई; उपाययोजना करा\nतळोद्यानजिक अहमदाबाद-शिरपूर बसवर दगडफेक\nकोळदा-खेतिया रस्त्याचे काम संथगतीने\nनवापुरात वेळेवर पाणीपुरवठा होत नसल्याने भाजपातर्फे मुख्याधिकार्‍यांना घेराव\nजिल्ह्यात विविध कार्यक्रमांनी तसेच गुलाबपुष्प देवून नवागतांचे स्वागत\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nVideo : बंगालची अभिनेत्री खासदार नुसरत जहाँने केले लग्न; तुर्कीत झालेल्या लग्नाचे फोटो/व्हिडीओ इथे पहा\nPhotoGallery : वारली चित्रशैलीबरोबर समृद्ध आदिवासी संस्कृती समजून घ्यावी : राजेंद्र जोशी\nPhotoGallery : वारली चित्रशैलीबरोबर समृद्ध आदिवासी संस्कृती समजून घ्यावी : राजेंद्र जोशी\nनाशिक( प्रतिनिधी) : आदिवासी वारली जमात अभावग्रस्त असूनही कोणत्याही प्रकारची तक्रार करीत नाही. निसर्गाच्या सानिध्यात ते जीवनात आनंद घेतात. साधी, सोपी, हव्यास नसलेली जीवनशैली जगतात व समाधानी असतात. शहरातील कलाप्रेमींनी वारली चित्रशैलीबरोबर समृद्ध आदिवासी संस्कृती समजून घ्यायला हवी असे प्रतिपादन शंकराचार्य न्यास संचलित गोशाळेचे प्रमुख राजेन्द्र जोशी यांनी केले.\nग्रीन केअर संस्था, विनर ग्रुप आणि वारली आर्ट फाउंडेशनतर्फे काल रविवारी( दि. 13) ‘ चित्रांजली ‘ वारली चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. पद्मश्री जिव्या सोमा मशे यांच्या स्मृतींना समर्पित या प्रदर्शनाचे उद्घाटन राजेंद्र जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार व वारली चित्रशैलीचे अभ्यासक संजय देवधर उपस्थित होते. कुसुमाग्रज स्मारकातील कलादालनात झालेल्या या प्रदर्शनात ज्येष्ठ कलाशिक्षक पूर्णिमा आठवले, त्यांच्या विद्यार्थिनी शर्वरी देशपांडे, सिमरन संधू, श्रावणी शिंदे, हर्षाली पुनावाला,ओवी नानिवडेकर यांची ५०पेक्षा जास्त वारली चित्रे मांडण्यात आली. संजय देवधर यांनी कॅनव्हासवर रंगवलेली पेंटिंग्ज आणि सिन्नरचे रवींद्र वैष्णव यांच्या आकर्षक पॉटसचा समावेश होता.\nकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वाती गाडगीळ आणि कर्नल अरुण गाडगीळ होते. प्रारंभी पूर्णिमा आठवले यांनी स्वागत केले व संस्थेच्या कार्याची माहिती दिली. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. स्वाती गाडगीळ म्हणाल्या, कलाकार बुद्धी, मन, हृदय आणि बोटांच्या समन्वयातून कलानिर्मिती करतात. माणसाचा ‘ मानव ‘ होण्यासाठी कला महत्वाची ठरते हे वारली कलेतून प्रत्ययाला येते. संजय देवधर म्हणाले, आदिम कलेतील सौंदर्य शहरी रसिकांपर्यन्त नेतानाच आदिवासी बांधवांपर्यंत मदतीचा हात पोहोचवला जातो असे सांगून नाशिकमध्ये वारली चित्रसंग्रहालय व्हावे असा मानस व्यक्त केला.\nप्रदर्शनात मांडलेल्या चित्रांमधून आदिवासी जीवनशैली, बहारदार निसर्ग, दैनंदिन जीवन, समृद्ध पर्यावरण यांचा प्रत्यय रसिकांना आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सोनल चिनागी हिने केले. सलिम सय्यद यांनी मान्यवरांचे सत्कार केले. शर्वरी देशपांडे हिने आभार मानले. रात्रीपर्यंत नाशिककर रसिकांनी प्रदर्शनाला भेट देऊन कलेचा आस्वाद घेतला.\nनगर टाइम्स ई-पेपर : सोमवार, 14 जानेवारी 2019\nअकोले तालुक्यातील निळवंडे येथील काम लवकरच सुरु करू : मुख्यअभियंता कुलकर्णी\nविधानसभा निवडणुकीचे चोख नियोजन करा : विभागीय आयुक्त माने\nकंत्राटदार बदलला तरी कर्मचार्‍यांना कायम ठेवा\nमै दृढ प्रतिज्ञा करता हूँ…मै संविधान के प्रति इमानदार रहूँगा…; 378 जवानांची तुकडी सैन्यात दाखल\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nबस व दुचाकीच्या धडकेत पती -पत्नी जागीच ठार\nBreaking News, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nपश्चिम बंगालमध्ये पुन्हा पूल कोसळला, तीन दिवसात दुसरी घटना\nBreaking News, आवर्जून वाचाच, देश विदेश, मुख्य बातम्या\n‘बंद’तून उघडले आघाडीचे दार\nकोकणात मान्सून दाखल; हवामान खात्याकडून अधिकृत माहिती\nबार्‍हे ग्रामिण रुग्णालयात आरोग्यांची हेळसांड\nसुरगाणा तालुक्यातील बोरगाव धरण कोरडे ठणठणीत\nआदिवासी विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवा : आदीवासी विकास परिषदेतर्फे प्रधान सचिवांना साकडे\nVideo : बंगालची अभिनेत्री खासदार नुसरत जहाँने केले लग्न; तुर्कीत झालेल्या लग्नाचे फोटो/व्हिडीओ इथे पहा\nBreaking News, Featured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, हिट-चाट\nविधानसभा निवडणुकीचे चोख नियोजन करा : विभागीय आयुक्त माने\nकोकणात मान्सून दाखल; हवामान खात्याकडून अधिकृत माहिती\nकंत्राटदार बदलला तरी कर्मचार्‍यांना कायम ठेवा\nविधानसभा निवडणुकीचे चोख नियोजन करा : विभागीय आयुक्त माने\nकंत्राटदार बदलला तरी कर्मचार्‍यांना कायम ठेवा\nमै दृढ प्रतिज्ञा करता हूँ…मै संविधान के प्रति इमानदार रहूँगा…; 378 जवानांची तुकडी सैन्यात दाखल\nअकोले तालुक्यातील निळवंडे येथील काम लवकरच सुरु करू : मुख्यअभियंता कुलकर्णी\nVideo : बंगालची अभिनेत्री खासदार नुसरत जहाँने केले लग्न; तुर्कीत झालेल्या लग्नाचे फोटो/व्हिडीओ इथे पहा\nBreaking News, Featured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, हिट-चाट\nविधानसभा निवडणुकीचे चोख नियोजन करा : विभागीय आयुक्त माने\nकोकणात मान्सून दाखल; हवामान खात्याकडून अधिकृत माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.glorystarlaser.com/mr/gs-3015ggs-4020g-fiber-laser-cutting-machine-with-tubes-cutting.html", "date_download": "2019-06-20T15:02:50Z", "digest": "sha1:BZEX2BM7B5YWI6YFJZRTIS2AMKL4XJTN", "length": 12125, "nlines": 223, "source_domain": "www.glorystarlaser.com", "title": "चीन डोंगगुअन Glorystar लेझर - सामान्य अध्ययन 3015G / सामान्य अध्ययन 4020G फायबर लेझर नळ्या कापून मशीन कटिंग", "raw_content": "\nसीएनसी फायबर लेझर कटिंग मशीन\nसीएनसी हायड्रोलिक प्रेस ब्रेक\nCO2 लेझर कटिंग आणि खोदकाम मशीन\nसीएनसी फायबर लेझर कटिंग मशीन\nसीएनसी फायबर लेझर कटिंग मशीन\nसीएनसी हायड्रोलिक प्रेस ब्रेक\nCO2 लेझर कटिंग आणि खोदकाम मशीन\nमशीन चिन्हांकित अतिनील किरणांच्या\nमशीन चिन्हांकित फायबर लेसर\nCO2 लेझर कटिंग खोदकाम मशीन\nएकच स्टेशन लेझर वेल्डिंग मशीन\nऑप्टिकल फायबर कुंभारकामविषयक लेझर कटिंग मशीन\nफिंगरप्रिंट मॉड्यूल अतिनील लेझर कटिंग मशीन\nअतिनील लेझर कटिंग मशीन\nडबल स्टेशन लेझर वेल्डिंग मशीन\nF-6018T पाईप लेझर कटिंग मशीन\nसामान्य अध्ययन 3015G / सामान्य अध्ययन 4020G फायबर लेझर टी मशीनवर कटिंग ...\nफायबर लेझर एक्सचेंज टेबलसह मशीन कटिंग\nसामान्य अध्ययन 3015CE / सामान्य अध्ययन 6020CE पूर्ण बंद आणि एक्सचेंज टेबल F ...\nउच्च प्रिसिजन फायबर लेझर मशीन सामान्य अध्ययन 0605P कटिंग\nपूर्ण संलग्न Exchangeable Worktable सामान्य अध्ययन 4020CE\nसामान्य अध्ययन 3015CEG / सामान्य अध्ययन 4020CEG पूर्ण बंद फायबर लेझर Cuttin ...\nOpen Type फायबर मेटल लेझर कटिंग मशीन सामान्य अध्ययन 3015\nनळ्या कापून सामान्य अध्ययन 3015G / सामान्य अध्ययन 4020G फायबर लेझर कटिंग मशीन\nउत्पादन वैशिष्ट्ये ● आयात उच्च सुस्पष्टता गियर आणि रॅक प्रेषण, उच्च सुस्पष्टता रेषेचा मार्गदर्शक-रेल्वे ● आयात मदतनीस मोटर ड्रायव्हिंग प्रणाली, आयात helical gearbox. ● स्वतंत्र ट्यूब पठाणला साधन ● जलद पठाणला गती, उच्च कार्यक्षमता, सुरक्षित, स्थिर कामगिरी लागू उद्योग मोठ्या प्रमाणावर अशा पाईप मेटल प्रोसेसिंग, cookware आणि स्नानगृह उपकरण, जाहिरात आणि चिन्हे, प्रकाश आणि हार्डवेअर, इलेक्ट्रिकल कॅबिनेट म्हणून धातू उत्पादने उद्योग सर्व प्रकारच्या वापरले, स्वयं भाग, यंत्रसामग्री एक ...\nभरणा: एल / सी, टी / तिलकरत्ने\nप्रमाणपत्रे: इ.स., SGS, आयएसओ\nआम्हाला ई-मेल पाठवा PDF म्हणून डाउनलोड करा\n● आयात उच्च सुस्पष्टता गियर आणि रॅक प्रेषण, उच्च सुस्पष्टता रेषेचा मार्गदर्शक-रेल्वे\n● आयात मदतनीस मोटर ड्रायव्हिंग प्रणाली, helical gearbox आयात केला.\n● स्वतंत्र ट्यूब पठाणला साधन\n● जलद पठाणला गती, उच्च कार्यक्षमता, सुरक्षित, स्थिर कामगिरी\nमोठ्या प्रमाणावर त्यामुळे अशा पाईप मेटल प्रोसेसिंग, cookware आणि स्नानगृह उपकरण, जाहिरात आणि चिन्हे, प्रकाश आणि हार्डवेअर, इलेक्ट्रिकल कॅबिनेट, स्वयं भाग, यंत्रणा आणि उपकरणे, घरगुती उपकरण, elavator आणि सुस्पष्टता भाग प्रक्रिया म्हणून धातू उत्पादने उद्योग सर्व प्रकारच्या वापरले .\nमुख्यतः शीट मेटल साहित्य नॉन-संपर्क जलद धारदार, खोदकाम सर्व प्रकारच्या लागू. आणि सल्ल्याची, अशा सौम्य स्टील, स्टेनलेस स्टील, धातूंचे मिश्रण, मॅंगनीज स्टील, जस्ताचा थर दिलेला, अॅल्युमिनियम, तांबे आणि मेटल पाईप प्रक्रिया, इ\nमॉडेल सामान्य अध्ययन 3015G\nकाम क्षेत्र 3000 * 1500mm\nएकूणच वीज वापर <12KW\nट्रान्समिशन मोड गियर आणि रॅक / बॉल स्क्रू ट्रान्समिशन\nकार्यरत आहे व्होल्टेज 380V 50Hz (60Hz)\nमागील: फायबर लेझर एक्सचेंज टेबलसह मशीन कटिंग\nपुढे: F-6018T पाईप लेझर कटिंग मशीन\n1mm स्टेनलेस स्टील लेझर कटिंग मशीन\n3015 लेझर मेटल पठाणला मशीन\n3 डी पाईप लेझर कटिंग मशीन\n3 डी नलिका कटिंग मशीन\n6000w मेटल पठाणला मशीन\n6mm मेटल लेझर कटिंग मशीन\nसीएनसी फायबर लेझर कट मशीन\nसीएनसी फायबर लेझर कटिंग मशीन\nसीएनसी फायबर लेझर मशीन किंमत कटिंग\nसीएनसी लेझर कटिंग मशीन किंमत\nसीएनसी लेझर कटिंग स्टील मशीन\nसीएनसी पत्रक हवामान अल कटिंग मशीन\nकार्यक्षम सीएनसी फायबर लेझर कटिंग मशीन किंमत\nफायबर लेझर कटिंग मशीन\nफायबर लेझर कटिंग मशीन किंमत\nहाय स्पीड प्रिसिजन फायबर लेझर कटिंग मशीन\nधातू फायबर लेझर कटिंग मशीन\nपाईप लेझर मशीन कटिंग\nस्क्वेअर ट्यूब लेझर कटिंग मशीन\nस्टील लेझर कटिंग मशीन\nसीएनसी फायबर लेझर कटिंग मशीन सामान्य अध्ययन 0605P\nसामान्य अध्ययन 3015CE / सामान्य अध्ययन 6020CE पूर्ण बंद आणि एक्सचेंज ता ...\nऑप्टिकल फायबर कुंभारकामविषयक लेझर कटिंग मशीन\nअतिनील लेझर कटिंग मशीन\nOpen Type फायबर मेटल लेझर मशीन सामान्य अध्ययन कटिंग -...\nपूर्ण संलग्न Exchangeable Worktable सामान्य अध्ययन 6015CE\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nपत्ता: Jingyi रोड, Niushan आंतरराष्ट्रीय औद्योगिक क्षेत्र, पूर्व जिल्हा. डोंगगुअन, Guangdong प्रांत, चीन\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "http://punerispeaks.com/tag/sandip-mohol-story/", "date_download": "2019-06-20T15:57:14Z", "digest": "sha1:Y27PRKWVGBYIPTYQQJXIQKTRQVR6BDF4", "length": 2225, "nlines": 56, "source_domain": "punerispeaks.com", "title": "sandip mohol story Archives - Puneri Speaks", "raw_content": "\nMulshi Pattern Real Story: मुळशी पॅटर्न मागील खरी स्टोरी \n“मुळशी पॅटर्न” Mulshi Pattern मराठी चित्रपट सध्या महाराष्ट्रात गाजत आहे. सर्व सिनेमागृहात चित्रपट हॉउसफ़ुल्ल झाला आहे. चित्रपट प्रदर्शनावरून अनेक वाद सुद्धा … Read More “Mulshi Pattern Real Story: मुळशी पॅटर्न मागील खरी स्टोरी \nशिवाजी महाराज घोषणा: शिवाजी महाराज गारद अर्थ काय\nएसपीज बिर्याणी हाऊस च्या जेवणात आढळली अळी, मालकाचा उद्धटपणा | VIDEO\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून तीन दिवस पुणे दौऱ्यावर\nरातोरात प्रसिद्ध झालेल्या खेळणी विक्रेत्यांला अटक\n मुंबईतील इडलीवाला चटणी बनवण्यासाठी संडासचे पाणी वापरताना सापडला | VIDEO\nराज्यात वळवाचा पाऊस पडण्याची शक्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/51574", "date_download": "2019-06-20T15:19:28Z", "digest": "sha1:NWHDURQKYPSFM2F2DWQ5VRFS3PGJ6G4J", "length": 5965, "nlines": 83, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "श्री गणेश प्रताप | प्रस्तावना| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\n’ श्री गणेश प्रताप’ हा ग्रंथ कै. विनायक महादेव नातू यांनी गणेशपुराणाच्या आधारे लिहिला. त्यांचे गुरू बडोद्याचे निजानंद अथवा ब्रम्हानंद होत. ग्रंथ लेखनाचा समाप्तिकाळ विक्रम सं १९०��� सन १८४८ शके १७७७ माघ शु. १४ मंगळवार असा आहे. ग्रंथाची पहिली आवृत्ती शिळाप्रेसवर छापली होती, तर दुसरी आवृत्ती सन १८९१ मध्ये छापली गेली.\n’ सुखकर्ता तू दुःखहर्ता विघ्नविनाशक विद्यादाता भवसागरी ह्या तूचि त्राता ’ अशा सर्व कीर्तीने युक्त, सर्व देवाधिदेवांमध्ये श्रेष्ठ अशा अत्यंत प्रिय असलेल्या श्रीगजाननाच्या स्तुतीपर हा ग्रंथ आहे. दयाघना श्रीगजानना कोणास काय पाहिजे हे तुला सांगावे लागत नाही. तुला शरण आलेल्यांचे तु नेहमी भलेच करतोस. दुष्टांचा तु संहार करतोस. ’श्री गणेशप्रताप ’ ग्रंथात वर्णिलेल्या बाललीला व परा्क्रम वाचून मनाला शांती व समाधान मिळते. जो भक्त एकाग्रतेने व मनोभावाने ह्या ग्रंथाचे वाचन करील त्याचे मनोरथ पूर्ण होतील यात संदेह नाही. निर्गुण असूनही, हे गजानना तू सगुण रूपात प्रगट होतोस. मनाची एकाग्रता ठेऊन भक्ति केल्यास श्रीगजाननाचे विशाल रूपात दर्शन होते. जेव्हा श्रीगजाननाची सगुण रूपात भक्ति केली जाते, तेव्हा माया हि मिथ्या आहे, ब्रम्ह हेच सत्य आहे हे मनाला पटते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/rift-between-two-sisters-after-a-issue-related-to-their-marriage-5990569.html", "date_download": "2019-06-20T16:23:19Z", "digest": "sha1:MI3YLVRKFVE3NZK25MOF3N2MCH663MOF", "length": 11782, "nlines": 158, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Rift between two sisters after a issue related to their Marriage | काही आठवड्यांत मोठी बहीण करणार होती लग्न, पण लहानीने केले असे काही की तिला बसला धक्का, 10 वर्षे मनात लपवून ठेवले दुःख", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nकाही आठवड्यांत मोठी बहीण करणार होती लग्न, पण लहानीने केले असे काही की तिला बसला धक्का, 10 वर्षे मनात लपवून ठेवले दुःख\nदहा वर्षांनंतर बहिणीने लिहिलेल्या पत्रामुळे ही बाब सर्वांसमोर आली. सोशल मीडियावर ते व्हायरल झाले आहे.\nडबलिन - प्रत्येक मुलीने लग्नाबबात काही स्वप्ने पाहिलेली असतात. पण लग्न जवळ आलेले असतानाच तिला कोणीतरी मोठा धक्का दिला तर.. आयरलँडच्या एका तरुणीबरोबर असेच काही घडले. तिच्या लग्नाच्या काही आठवड्यांपूर्वीच तिच्या लहान बहिणीने साखरपुडा केला. ते ऐकूण नवरीला फार दुःख झाले. ऐनवेळी बहिणीने एंगेजमेंट केल्याने सर्व स्पॉटलाइट बहिणीवर असेल आणि तिच्या लग्नाकडे कोणाले लक्ष नसेल असे तिला वाटले. त्यावेळी तर ती काहीही बोलली नाही. पण नाराजीत तिने एक ���त्र लिहिले. आता 10 वर्षांनी ते पत्र समोर आले आहे. एका टीव्ही शोमध्ये हे पत्र वाचण्यात आले आणि ते व्हायरल झाले आहे.\n- ही कथा आयरलँडच्या 10 वर्षांपूर्वी लग्न झालेल्या एका महिलेची आहे. तिच्या लग्नाच्या 45 दिवसांआधी तिच्या लहान बहिणीने एंगेजमेंट केली होती. त्यामुळे मोठी बहीण खूप नाराज झाली. रागात तिने एक पत्र लिहिले होते.\n- महिलेने रागात पत्र लिहिले पण ते कोणालाही सांगितले नाही. पण आता लग्नाच्या 10 वर्षांनंतर तिने ते पत्र एका सोशल साइटवर शेअर केले. एका टीव्ही शोवर ते वाचून दाखवण्यात आले.\n- महिलेने लिहिलेल्या पत्रात असा मजकूर होता..\nडियर सिस्टर, माझ्या लग्नाला आता फक्त सहा आठवडे उरले आहेत. सध्या मी पाहुण्यांची यादी करण्यात बिझी आहे. माझ्यासाठी हा फार तणावाचा काळ आहे. कारण वेडिंग प्लान्ससाठी मला अनेक तडजोडी कराव्या लागत आहेत. ज्यांना मी ओळखत नाही, त्यांच्यासाठीही मी तडजोडी करतेय. दोन दिवसांपासून मी एका अशा गोष्टीसाठी रडतेय ज्यासाठी रडायला नको. (महिला बहिणीच्या एंगेजमेंटबद्दल बोलत होती) प्लीज मला चूक नको समजू, मी तुझ्यासाठी खूप आनंदी आहे. तुला आनंदी ठेवेल आणि ज्याच्याबरोबर तुला संपूर्ण आयुष्य घालवण्याची इच्छा आहे, असा कोणीतरी तुला भेटला याचा मला आनंद आहे.\n- नाराजीचे कारण लिहिताना तिने पुढे लिहिले, पण एंगेजमेंट करण्यापूर्वी तुला आणखी सहा आठवडे थांबता आले नसते का. आपण एकदा एंगेजमेंट करतो आणि एकदाच लग्नही करतो. त्यामुळे लग्नापूर्वीचे काही आठवडे माझ्यासाठीही खूप महत्त्वाचे आहेत.\n- दोन आठवड्यांनी माझी हेन नाइट (गर्ल्स बॅचलर पार्टी) होईल. कदाचित मी जास्त डिमांडिंग असेल पण या काळात सर्वांचे लक्ष माझ्यावर असायला हवे, तुझ्यावर आणि तुझ्या एंगेजमेंटवर नव्हे.\n- आता आपण लहान नाही. आणी जीवन ही काही स्पर्धा नाही. त्यामुळे मी पत्र लिहिण्याचा निर्णय घेतला आणि सध्या ते सील करून ठेवत आहे. लग्नानंतर मी ते पोस्ट करेल.\n- या निर्णयाचा माझ्यावर काय परिणाम होईल याचा तू आणि तुझ्या पार्टनरने विचार केला नाही, याने मी निराश झाले आहे. हा काळ माझ्या लग्नाच्या सेलिब्रेशनचा आहे. पण तुम्ही दोघांनी ठरवून तो माझ्यापासून दूर नेला.\n- लवकरच तुम्हाला सेलिब्रेट करण्याची संधी मिळेल. पण तुम्ही माझ्याबरोबर जे केले ते तुमच्याबरोबर कोणी करता कामा नये. मला जो त्रास झाला त्याबाबत मी कोणाला काही बोलले नाही, कारण मला तुमच्या आनंदात विरजण टाकायचे नाही. शेवटी तिने लिहिले, तर माझ्या प्रिय बहिणी, तुझ्या बिनविचारीपणासाठी तुझे आभार. तुझ्या अशा वागण्याने मला काहीही आश्चर्य वाटले नाही.\nपाणबुड्यांचे समुद्र स्वच्छता अभियान, समुद्र किनाऱ्यावरील 700 किलो कचरा काढून केला विश्वविक्रम\nरिसर्चनुसार समोर आली धक्कादायक माहिती; स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे बिघडली शरीराची रचना, मानेत निर्माण होत आहे टोकदार हाड\nटॅक्सी ड्राव्हरने बदलले आजारी वयोवृद्धाचे आयुष्य, लोकांच्या मदतीने बदलले घराचे स्वरूप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.gov.in/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2019-06-20T15:16:12Z", "digest": "sha1:VU24VDJRCP26TLY5YDJSSVK5DBZCPT5D", "length": 6834, "nlines": 68, "source_domain": "marathi.gov.in", "title": "महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ | मराठी भाषा विभाग", "raw_content": "भारत सरकार | महाराष्ट्र राज्य | आपले सरकार\nअधिकाऱ्यांची माहिती व संपर्क\nमहाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ\nमहाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ\nराज्य मराठी विकास संस्था\nस्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार\nविंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार\nश्री. पु. भागवत पुरस्कार\nराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त साहित्यिक\nअभिजात मराठी भाषा अहवाल\nमहाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ\nमराठी भाषा, साहित्य, इतिहास सांस्कृतीक व कला या क्षेत्रामध्ये महाराष्ट्रास लाभलेला वारसा जतन/संवर्धन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 1930 मध्ये या मंडळाची स्थापना केली. विज्ञान, आधुनिक तंत्रज्ञान, समाजविद्या यांच्या कक्षेत येणारे विषय तसेच, महाराष्ट्राची भाषा, संस्कृती आणि इतिहास या विषांयावर मराठीमध्ये ग्रंथरचना करण्याविषयाच्या बहुविध वाङमय योजनांच्या परिपूर्तीसाठी चालना देणे, मदत करणे तसेच, ज्ञान आणि संस्कृतीच्या विकासासाठी साधनस्वरुप व आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञान यातील अद्ययावत प्रगतीची माहिती देणारी, मूलभुत ज्ञान देणारी पुस्तके व अभिजात ग्रंथाची भाषांतरे स्वस्त किंमतीत उपलब्ध करुन देणे या मंडळाचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची अधिक माहिती http://sahitya.marathi.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध होईल.\nबृहन्महाराष्ट्र मंडळे अर्थसहाय्य योजना..\nराज्य मराठी विकास संस्थेच्या माध्यमातून “बृहन्महाराष्ट्र मंडळे अर्थसहाय्य योजना” कार्यान्वित करण्यात आली असून अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.\nमराठी भाषा विभागाच्या नविन वेबसाइट्स..\nमराठी भाषा विभाग व अंतर्गत संस्था ह्यांच्या अद्ययावत डायनॅमिक वेबसाइट बनवणे व क्लाऊड सर्वरवरून प्रसारीत करण्याचे काम चालू आहे.\nस्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार २०१७ जाहीर\nमराठी भाषा विभाग शासन निर्णय क्रमांक रावापु – २०१८/प्र.क्र.१२८ /२०१८/भाषा – ३, दि. २० डिसेंबर, २०१८ अन्वये स्व. यशवंतराव\nअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन\nमराठी भाषा गौरव दिन\nअभिजात मराठी भाषा समिती\nमराठी भाषा विभागाचा ४ लाखाहून अधिक शब्द असलेला अद्ययावत शब्दकोश\nसाहित्य आणि संस्कृती मंडळ\nराज्य मराठी विकास संस्था\nमराठी भाषा विभाग नवीन प्रशासन भवन, ८ वा मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई-400032.\nCopyright 2019 - मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य | सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/topic/%E0%A4%9D%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE/", "date_download": "2019-06-20T16:11:11Z", "digest": "sha1:J7CVQJRPFZVLP6EUSSA5HUUIT6CS742Z", "length": 16691, "nlines": 149, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "झिवा – Latest News Information in Marathi | ताज्या बातम्या, Articles & Updates on झिवा | Photos & Videos | लेटेस्टली", "raw_content": "गुरूवार, जून 20, 2019\nHappy Birthday CSMT: ऐतिहासिक अशा सीएसएमटी स्थानकाची 132 वर्ष पूर्ण, पाहा अविस्मरणीय फोटो\nDabholkar Murder Case: अॅड. संजीव पुनाळेकर यांना 23 जूनपर्यंत सीबीआय कोठडी\nठाणे: भिवंडी येथे 23 वर्षीय महिलेची हत्या; काही तास 6 महिन्यांचा मुलगा आईच्या मृतदेहापाशी एकटाच बसला\nराज्यातील सगळ्या बोर्डांच्या शाळेत मराठी भाषा शिकवणे अनिवार्य, मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांची घोषणा\nहिमाचल प्रदेश येथे झालेल्या बस अपघातावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिक्रीया\nहिमाचल प्रदेशात बसला भीषण अपघात, 25 प्रवाशांचा मृत्यू\nओडिशा मध्ये चालती ट्रेन पकडण्याच्या नादात या प्रवाशासोबत झाले असे काही, थरारक दृश्य सीसीटीव्हीत झाले कैद\nAir India च्या विमानाला दोन तास उशीर, जेवणाचा डब्बा धुण्यावरून पायलट आणि कर्मचाऱ्यांमध्ये राडा\nरामदास आठवले यांची विनोदी कविता ऐकून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राहुल गांधी, सोनिया गांधी खळखळून हसले\nराफेल ��िमानाची जागा घेणार Dassault Aviation चं सर्वात शक्तीशाली नवं लढाऊ विमान; Airbus सोबत करार\nअमेरिका: 90 लाख डॉलर्स साठी मैत्रीवर कलंक 18 वर्षीय तरुणीने केली जवळच्या मैत्रिणीची हत्या\nमहिला डॉक्टरने सोशल मिडीयावर पोस्ट केले बिकीनितील फोटो; मेडिकल कौन्सिलला आला राग, कारवाई करत परवाना रद्द (Photos)\nअमेरिका: Las Dallas शहरात एकाच भारतीय कुटुंबातील चार जणांची गोळी झाडून हत्या, पोलिसांचा तपास सुरु\n 5 चिमुरड्यांची हत्या करून, 9 दिवस मृतदेह घेऊन फिरणाऱ्या बापाला फाशी; पत्नीने केली शिक्षा रद्द करण्याची मागणी\nGoogle Pay Tez Shots गेम खेळून जिंका 2000 रुपये; जाणून घ्या गेम खेळण्याची पद्धत\nWhatsApp ने सादर केले 'हे' भन्नाट फीचर; चुकीच्या व्यक्तिला पाठवला जाणार नाही मेसेज अथवा फोटो\nजंक फूड खाणे, नखं चावणे यांसारख्या वाईट सवयी असल्यास शॉक देणारं Pavlok Bracelet; पहा काय आहे किंमत आणि फिचर्स\nTata Motors ची Tigor ऑटोमेटिक लाँच, किंमत 6.39 लाखांपासून सुरु\nफोटोशॉप आणि एडिट केलेले फोटोज ओळखणारं Adobe चे नवे AI Tool\nMahindra Cars 1 जुलै पासून महागणार; इतक्या वाढणार किंमती\nMicromax सहसंस्थापकांनी सादर केली भारतातील पहिली Artificial intelligence इलेक्ट्रिक बाइक; 1000 मध्ये करा बूक, जाणून घ्या वैशिठ्ये\nपॅडल न मारताही तब्बल 65 km चालते ही सायकल; कुलूप नव्हे, पासवर्ड टाकल्यावर होते लॉक-अनलॉक\nआजपासून वाहनांच्या किंमती महागल्या; थर्ड पार्टी विम्यात झाली वाढ, जाणून घ्या नवे दर\nBattRE ने सादर केली वजनाने सर्वात हलकी इलेक्ट्रिक स्कूटर; एकदा चार्ज केल्यावर धावेल 90 किमी, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत\nICC World Cup 2019 मधून बाहेर पडल्यानंतर भावूक झालेल्या शिखर धवन साठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खास ट्विट\nInd vs Pak, ICC World Cup 2019 सामन्यावेळी रणवीर सिंह खेळाडू-सामना अधिकाऱ्यांच्या क्षेत्रात दिसला, ICC ने दिले स्पष्टीकरण\nICC World Cup 2019: विजय शंकर याला 3D नजर बाधा, सोशल मीडियात Netizens ची तिरकस प्रतिक्रिया\nICC World Cup 2019: भारतीय क्रिकेट संघाला दुसरा झटका; विजय शंकर दुखापतग्रस्त\nIND vs ENG मॅचसाठी भारतीय संघ होणार 'केशरी'; Team India वरही भगव्या रंगाची छाप असल्याचा Netizens चा सूर\nBigg Boss Marathi 2, Episode 26 Preview: बिग बॉसच्या घरातील ग्लॅमडॉल हीना पांचाळ साठी अभिजित बिचुकले यांनी गायले 'हे' गाणे (Watch Video)\nSmile Please Shwaas De Song: मुक्ता बर्वे आणि ललित प्रभाकर यांच्या 'स्माईल प्लिज' सिनेमातील 'श्वास दे' गाणे रसिकांच्या भेटीला\n'या' कारणामुळे तैमूरला करिना कपूर युरोप ये���े सोडून मुंबईत दाखल\nVaani Kapoor हिचा Sun Bath घेताना छायाचित्रं पाहून चाहते फिदा; पांढऱ्या रंगातील Bikini Photo व्हायरल\nInternational Yoga Day 2019: बॉलिवूडच्या या '5' हॉट अभिनेत्री फिटनेससाठी करतात योगा; पहा व्हिडिओज\nशुद्ध मध ओळखण्यासाठी 'या' सोप्या ट्रिक्स जाणून घ्या\nInternational Yoga Day 2019 निमित्त जाणून घ्या सूर्य नमस्कार घालण्याच्या स्टेप्स आणि फायदे\nYoga Day 2019 Wishes: जागतिक योग दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठमोळी ग्रिटिंग्स, SMS, GIFs, Images, WhatsApp Status and Messages\nInternational Yoga Day 2019 निमित्त जगातील सर्वात कमी उंचीची महिला ज्योती अमगे हिने केला योगासनांचा सराव (Watch Video)\nInternational Yoga Day 2019: योगा करताना या 10 गोष्टींचा नक्की करा विचार, नाहीतर फायदा होण्याऐवजी शरीरावर होईल दुष्परिणाम\nनरेंद्र मोदींची क्रिकेट चाहत्यांमध्येही क्रेझ; Modi Mask घालून केला डान्स (Video Viral)\nप्रेमिकांसाठी XXX वेबसाइट Youporn.com ची खास ऑफर, आपल्या जोडीदाराला 20 लाख लोकांसमोर करा हटके प्रपोज\nमहिलांनी लसूण सोलण्यासाठी 'या' सोप्या पद्धतीचा वापर करा, वाचेल वेळ (Watch Video)\nTEAM INDIA साठी पूनम पांडे हिचा इन्स्टाग्रामवर STRIP TEASER; व्हिडिओ जरा जपूनच पाहा\nनव्या मानवी प्रजातीचे अवशेष पाहून शास्त्रज्ञही थक्क; वैशिष्ठ्ये वाचून व्हाल हैराण\nHD Photos: मलाईका अरोडा आणि जान्हवी कपूर यांचा हॉट जिम लुक चाहत्यांना करत आहे घायाळ\nHD Photos: मलाईका अरोडा आणि जान्हवी कपूर यांचा हॉट जिम लुक चाहत्यांना करत आहे घायाळ\n‘जिवलगा’साठी स्वप्नील जोशी आणि सिद्धार्थ चांदेकर यांनी घेतलं पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं दर्शन\nInternational Kite Festival 2019 : आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवात रंगीबेरंगी पतंगांनी सजले आकाश \nमिताली बोरुडे : राज ठाकरेंची होणारी सून कुण्या सेलिब्रिटी, अभिनेत्रीपेक्षाही कमी सुंदर नाही\nIPL 2019: झिवाचे अपहरण करीन, प्रिती जिंटा हिची धोनीला धमकी- जाणून घ्या यामागील कारण\nप्रिती जिंटा (Preity Zinta) हिने सामना संपल्यावर एमएस धोनी (MS Dhoni) याची भेट घेतली होती. त्यावेळचा एक फोटो प्रिति हिने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.\nLok Sabha Elections 2019: महेंद्र सिंग धोनी याची लेक 'झिवा'ने सुपरक्युट अंदाजात केलं मतदानाचं आवाहन\nआज जवाहर विद्यामंदिर (Jawahar Vidya Mandir) मध्ये आज दुपारी झारखंडमध्ये मतदान केलं.\nVideo : धोनीकन्या झिवाचा फिटनेस फंडा ; व्हिडिओवर लाईक्सचा पाऊस\nधोनीची पत्नी साक्षीने झिवाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून त्याला अल्पावधीतच च��र लाखांहून अधिक व्ह्युज मिळाले आहेत.\nहिमाचल प्रदेश येथे झालेल्या बस अपघातावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिक्रीया\nशुद्ध मध ओळखण्यासाठी 'या' सोप्या ट्रिक्स जाणून घ्या\nICC World Cup 2019 मधून बाहेर पडल्यानंतर भावूक झालेल्या शिखर धवन साठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खास ट्विट\nHappy Birthday CSMT: ऐतिहासिक अशा सीएसएमटी स्थानकाची 132 वर्ष पूर्ण, पाहा अविस्मरणीय फोटो\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/nashik-newsgram-today-main-headline-5/", "date_download": "2019-06-20T16:18:16Z", "digest": "sha1:5VNI6Q5SW55WMJHMMVAJ5PKRCXKNSO6E", "length": 13040, "nlines": 234, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "नाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nसोन्याच्या भावानं गाठला उच्चांक\nभैय्या, पक्कं ठरलं ना..\n‘ती’ रेपकार अखेर पोलिसांच्या ताब्यात\nतडीपारीनंतर नगरात फिरणारा टिंग्या गजाआड\nघोरवड घाटात मर्सिडीज कार पेटली\nमहासभेत चर्चेविना कोट्यवधींची विकासकामे मंजुर\nनाशिकची गुन्हेगारी संपता संपेना; अब्रू वाचविण्यासाठी ‘तिने’ मारली धावत्या रिक्षातून उडी\nविधानसभा निवडणुकीचे चोख नियोजन करा : विभागीय आयुक्त माने\nआकाशवाणी चौकात अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर पोलिसांनी पकडले\nशेतीपंपाचा वीजपुरवठा खंडित न करण्याचा महावितरणचा निर्णय\nगावठी कट्ट्यातून गोळी झाडल्याचा पोलिसांना संशय\n…अखेर ग.स.तील बेनामी ठेवीप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा\nना.जयकुमार रावल यांच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन\nवादळग्रस्तांसाठी आ.कुणाल पाटील विधानसभेत आक्रमक\n46 विभागांच्या 482 सेवा ऑनलाईन- जिल्हाधिकारी राहुल रेखावार\nसाक्रीत तीव्र पाणीटंचाई; उपाययोजना करा\nतळोद्यानजिक अहमदाबाद-शिरपूर बसवर दगडफेक\nकोळदा-खेतिया रस्त्याचे काम संथगतीने\nनवापुरात वेळेवर पाणीपुरवठा होत नसल्याने भाजपातर्फे मुख्याधिकार्‍यांना घेराव\nजिल्ह्यात विविध कार्यक्रमांनी तसेच गुलाबपुष्प देवून नवागतांचे स्वागत\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nघोरवड घाटात मर्सिडीज कार पेटली\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनकडून फूटपाथवर���ल नागरिकांना मायेची उब\nअखंड चैतन्याचा झरा म्हणजे स्वामी विवेकानंदांचे विचार : प्राचार्य डॉ दिनेश शिरोडे\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nबस व दुचाकीच्या धडकेत पती -पत्नी जागीच ठार\nBreaking News, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nपश्चिम बंगालमध्ये पुन्हा पूल कोसळला, तीन दिवसात दुसरी घटना\nBreaking News, आवर्जून वाचाच, देश विदेश, मुख्य बातम्या\n‘बंद’तून उघडले आघाडीचे दार\nकोकणात मान्सून दाखल; हवामान खात्याकडून अधिकृत माहिती\nचार वर्षांत राज्यात 12 हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nबोदवड औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षकाचा महिला कर्मचार्‍यावर चाकू हल्ला\nmaharashtra, जळगाव, मुख्य बातम्या\nघोरवड घाटात मर्सिडीज कार पेटली\nमहासभेत चर्चेविना कोट्यवधींची विकासकामे मंजुर\nसोन्याच्या भावानं गाठला उच्चांक\nभैय्या, पक्कं ठरलं ना..\n‘ती’ रेपकार अखेर पोलिसांच्या ताब्यात\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nअखंड चैतन्याचा झरा म्हणजे स्वामी विवेकानंदांचे विचार : प्राचार्य डॉ दिनेश शिरोडे\nघोरवड घाटात मर्सिडीज कार पेटली\nमहासभेत चर्चेविना कोट्यवधींची विकासकामे मंजुर\nसोन्याच्या भावानं गाठला उच्चांक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "http://punerispeaks.com/drdabholkarkilled/", "date_download": "2019-06-20T15:38:03Z", "digest": "sha1:XL73RCOWXZBFPRVI6FSK3JMNVPZPCTFO", "length": 6604, "nlines": 106, "source_domain": "punerispeaks.com", "title": "दाभोलकरांच्या हत्येच्या ४ वर्ष पूर्ती नंतर ट्विटर फेसबुक वर #JawaabDo चा नारा... - Puneri Speaks", "raw_content": "\nदाभोलकरांच्या हत्येच्या ४ वर्ष पूर्ती नंतर ट्विटर फेसबुक वर #JawaabDo चा नारा…\nतब्बल ४ वर्ष पूर्ण होऊन सुद्धा डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्यारांना तपासयंत्रनेला पकडण्यात अपयश आले आहे. या सर्वांचा आवाज उठवण्यासाठी ट्विटर आणि फेसबुक वरील सर्व मंडळी एकत्र आलीय ती #JawaabDo आणि #WhoKilledDabholkar या टॅग खाली.\n#JawabDo खुनाचा तपास एक टप्प्यावर येऊन का थांबलाय\nमाणुस मारता येतो पण विचार मरत नाही.\nतपासयंत्रणेच्या अपयशाला कारणीभुत कोण\nकाँग्रेस-राष्ट्रवादी सत्ताकाळात हत्या. भाजप-शिवसेना सत्ताकाळात #मारेकरीमोकाटच त्यामुळे आता तर�� राजकारण न करता #JawabDo #whokilledDabholkar pic.twitter.com/EGW61jZnXs\n“पुरोगामी” चा तुरा लावून फिरणाऱ्या महाराष्ट्रात अशी घटना घडावी आणि त्यातील गुन्हेगार मोकाट फिरावेत यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही😞 #JawabDo pic.twitter.com/OsAJ4RQIAb\nप्रकाश कैद करता येत नसतो रे\nलोक निघालेत पर्वताच्या दिशेने ताऱ्याकडे.. pic.twitter.com/uBHk9S6cjq\nपुण्यात घटना घडूनही CCTV फुटेज मिळू नयेत, अत्यंत पूर्वनियोजित सर्व होते🤔 #whokilledDabholkar #JawabDo https://t.co/HLC3qcm0P5\nमारेकर्यांचा शोध लागणार केव्हा \nत्यामागची डोकी तितकेच जबाबदार..ती सुद्धा ठेचा#JawabDo pic.twitter.com/ESGvCrOdO8\nआपली तपासयंत्रणा ४ वर्षानंतरही मारेकऱ्यांना पकडू शकत नसेल तर सामान्य नागरिकांना न्यायाची अपेक्षा कोणाकडे करायची.\nआपली प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. @PuneriSpeaks\nPrevious articleआर्थिक संकटात ‘रेमंड’चा मालक\nNext articleसोशल मीडियावर #उसळणार चा ट्रेंड अचानक सुरू\nशिवाजी महाराज घोषणा: शिवाजी महाराज गारद अर्थ काय\nएसपीज बिर्याणी हाऊस च्या जेवणात आढळली अळी, मालकाचा उद्धटपणा | VIDEO\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून तीन दिवस पुणे दौऱ्यावर\nरातोरात प्रसिद्ध झालेल्या खेळणी विक्रेत्यांला अटक\n मुंबईतील इडलीवाला चटणी बनवण्यासाठी संडासचे पाणी वापरताना सापडला | VIDEO\nराज्यात वळवाचा पाऊस पडण्याची शक्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/6665", "date_download": "2019-06-20T15:00:41Z", "digest": "sha1:R7U7KP3EE66A4IUY5RKNQQ3SNLQV6A3E", "length": 8900, "nlines": 102, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "गुरूचरित्र | अध्याय सोळावा| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nतो महात्मा लोटुनी शिष्यां स्वयें कोठें राहोनियां काय करी असे तया विप्रें पुसतां सिद्ध सांगे ॥\nसवें जितात्मा मी एक वैजनाथीं गुरुनायक असतां विप्र आला एक सांगे दुःख गुरुनें दिल्हें ॥२॥\n म्हणती तूं रे जा यथोन येरु धरुनियां चरण गुरुसेवन सांगा म्हणे ॥३॥\n गुरु ब्रह्म साक्षात्‌ म्हणती भक्तां देती ते सर्वार्थ ज्ञ ॥४॥\nसेवा गहन वाटे तरी गुरु आपुल्या शिष्या तारी गुरु आपुल्या शिष्या तारी कथा झाली हे द्वापारीं कथा झाली हे द्वापारीं \nधौम्य दोषज्ञ गुरु भला तिघे शिष्य होते त्याला तिघे शिष्य होते त्याला कठिण सेवा सांगे त्याला कठिण सेवा सांगे त्याला न वेदांसी सांगे पूर्वी ॥\n रहाटी ऐसी गुरुची हे ॥७॥\nधौम्य अशा रीती शिष्या अरुणा म्हणे शेतीं तोया अरुणा म्हणे शेतीं तोया न्हेयी म्हणतां तो न्हे तोया न्हेयी म्हण��ां तो न्हे तोया तें न जाय शेताकडे ॥\n जळ क्षेत्रीं ये स्वच्छंद गुरु प्रसाद करी तेव्हां ॥९॥\nअध्यात्म ज्ञानी तो झाला तया गेहा पाठविला ह्या शेताला यत्‍नें राखीं ॥१०॥\nराखोनि तो मळी धान गुरुला ते दे सांगून गुरुला ते दे सांगून गाडा रेडा एक देऊन गाडा रेडा एक देऊन म्हणे आण धान्य घरीं॥११॥\nगाडा त्या धान्ये भरुन आणिता पंकी तो गढून आणिता पंकी तो गढून गेला तव गुरु येवून गेला तव गुरु येवून त्या काढून प्रसन्न हो ॥१२॥\nसर्व विद्या आल्या त्याला तया गेहीं पाठविला तूं धेनूला वनी चारीं ॥१३॥\nनेवोनि तो गुरें रानीं चरवी तेथें भिक्षा करुनी चरवी तेथें भिक्षा करुनी गुरु मागे तें जाणुनी गुरु मागे तें जाणुनी भिक्षा आणुनि दे ती मला ॥१४॥\n शिश्य एक देई घरीं तें जाणुनी गुरु दुसरी तें जाणुनी गुरु दुसरी भिक्षा घरीं देई म्हणे ॥१५॥\nदुश्चित्त तो नच होई दोनी भिक्षा घरीं देई दोनी भिक्षा घरीं देई वस्तोच्छिष्टपय घेई गुरुमायी वारी तया ॥१६॥\nतो अर्‌काचें क्षीर पीतां होई अंध कूपी पडतां होई अंध कूपी पडतां कृपा आली गुरुनाथा दृष्टी देता झाला मंत्रें ॥१७॥\n असें म्हणुनि धाडी त्यातें तो हो कृतार्थ कीर्तीते तो हो कृतार्थ कीर्तीते \n जा तूं गुरुला पुनः सेवीं ॥१९॥\n मग तारिती गुरु त्याला आले भिल्लवाडीला वास केला चार मास ॥२०॥\nइति श्री०प०प०वा०गु० सारे शिष्यत्रयाख्यानं नाम षोडशो०\nगुरूचरित्र - अध्याय एकेचाळीसावा\nगुरूचरित्र - अध्याय बेचाळीसावा\nगुरूचरित्र - अध्याय त्रेचाळीसावा\nगुरूचरित्र - अध्याय पंचेचाळीसावा\nगुरूचरित्र - अध्याय सेहेचाळीसावा\nगुरूचरित्र - अध्याय अठ्ठेचाळीसावा\nगुरूचरित्र - अध्याय एकोणपन्नासावा\nगुरूचरित्र - अध्याय पन्नासावा\nगुरूचरित्र - अध्याय एकावन्नावा\nगुरूचरित्र - अध्याय बावन्नावा\nगुरूचरित्र - अध्याय त्रेपन्नावा\nगुरूचरित्र - अध्याय सत्तेचाळीसावा\nगुरूचरित्र - अध्याय १२२\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A4%BE_%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%B0", "date_download": "2019-06-20T15:08:47Z", "digest": "sha1:5GS37YYMGO5OGLZIMXCTPLUM425FMWRC", "length": 5313, "nlines": 78, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "दीपा गोवारीकर - विकिपीडिया", "raw_content": "\nदीपा गोवारीकर (जन्म : १२ ऑक्टोबर, १९३४) या मराठीतील एक लेखिका आहेत. बी.ए. झालेल्या दीपा गोवारीकर यांची ११हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. विनोदी लेखनासाठी त्या प्रसिद्ध आहेत.\nदीपा गोवारीकर यांचे शालेय शिक्षण कराडच्या नूतन मराठी शाळेतून झाले. त्या शाळेतून शालान्त परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या पहिल्या बॅचमध्ये त्या होत्या.\nदीपा गोवारीकर यांनी लिहिलेली/संपादित केलेली पुस्तके)[संपादन]\nकिटकिट नगरात पिटपिट राजा (बालसाहित्य)\nकुरकुरीत आणि चुरचुरीत (विनोदी कथासंग्रह)\nखसखस आणि खुसखुस (विनोदी लेखसंग्रह)\nबापलेकी (संपादित, सहसंपादिका - पद्मजा फाटक व विद्या विद्वांस)\nसाष्टांग धप्प (विनोदी कथासंग्रह)\nदीपा गोवारीकर यांना मिळालेले पुरस्कार[संपादन]\nमहाराष्ट्र शासनाचा बालवाङ्‌मय पुरस्कार (१९९५)\nमहाराष्ट्र साहित्य परिषदेचा विनोदी लेखनासाठीचा चिं.वि. जोशी पुरस्कार (२०००)\nमहाराष्ट्र साहित्य परिषदेचा शरदबाबू पुरस्कार (१९९९)\nइ.स. १९३४ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ जुलै २०१७ रोजी ०९:१५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%A5%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2019-06-20T16:19:24Z", "digest": "sha1:5WDUP3FZBJ63OXHRJY7SSYMV5KUCTDXO", "length": 3335, "nlines": 78, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:थ्रिसुर जिल्हा - विकिपीडिया", "raw_content": "\n\"थ्रिसुर जिल्हा\" वर्गातील लेख\nएकूण ६ पैकी खालील ६ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ फेब्रुवारी २०१४ रोजी १८:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://punerispeaks.com/%E0%A4%85%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%95-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9F/", "date_download": "2019-06-20T15:36:02Z", "digest": "sha1:PJPTIYIMZRRO3JSXULVGLWXNBM5YV26J", "length": 3092, "nlines": 68, "source_domain": "punerispeaks.com", "title": "अशोक मामांच्या शेंटिमेंटल सिनेमाचा ट्रेलर झाला रिलीज ... - Puneri Speaks", "raw_content": "\nअशोक मामांच्या शेंटिमेंटल सिनेमाचा ट्रेलर झाला रिलीज …\nअशोक मामा उर्फ अशोक सराफ यांच्या नवीन आणि दमदार “शेंटिमेंटल” सिनेमाचा ट्रेलर आज रिलीज झाला आहे. दिग्दर्शक समिर पाटील यांचा हा तुफान विनोदी चित्रपट मराठी प्रेक्षकांसाठी एक वेगळाच अनुभव राहील..\nट्रेलर कसा वाटला ते कमेंट मध्ये लिहा…\nPrevious articleरिचा सिंग च्या वादग्रस्त ट्विट ला उत्तर देत पुणेकरांनी तिला चांगलेच धुतले…\nNext articleशूरवीर तानाजी मालुसरे यांच्यावर आधारित अजय देवगन चा ‘तानाजी’ चित्रपटाचे पोस्टर रिलीज\nशिवाजी महाराज घोषणा: शिवाजी महाराज गारद अर्थ काय\nएसपीज बिर्याणी हाऊस च्या जेवणात आढळली अळी, मालकाचा उद्धटपणा | VIDEO\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून तीन दिवस पुणे दौऱ्यावर\nरातोरात प्रसिद्ध झालेल्या खेळणी विक्रेत्यांला अटक\n मुंबईतील इडलीवाला चटणी बनवण्यासाठी संडासचे पाणी वापरताना सापडला | VIDEO\nराज्यात वळवाचा पाऊस पडण्याची शक्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://weeklyamber.com/index.php/talegaon-important-news", "date_download": "2019-06-20T15:46:15Z", "digest": "sha1:CE5KU4EKK5XTLSZMFJJRWDFLYUCGTY3L", "length": 11847, "nlines": 110, "source_domain": "weeklyamber.com", "title": "प्रमुख बातमी \";} /*B6D1B1EE*/ ?>", "raw_content": "\nसाप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......\nमुख्य पान -- पुढे वाचा >>\n1\t सर्व विषयात ३५ गुण pragati\t 16\n2\t 10 वीचा निकाल जाहीर; सरासरी 77.10 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण pragati\t 13\n3\t राधाकृष्ण विखे पाटील यांचा आमदारकीचा राजीनामा, काँग्रेसच्या बंडखोर आमदारांसह लवकरच भाजप प्रवेश pragati\t 7\n4\t मावळच्या रणांगणात पवारांचा पार्थ पराभूत pragati\t 31\n5\t महाराष्ट्र : यंदा १५ जूनपर्यंत लांबणार मान्सूनचे आगमन pragati\t 23\n6\t फनीमुळे आंध्र प्रदेशातील किनारपट्टीवरील जिल्ह्यात पाऊस सुरू pragati\t 20\n7\t 70 हजार कोटींचे मालक सापडेनात\n8\t देशातील सर्वात उष्ण शहरांत राज्यातील ९ शहरे pragati\t 43\n9\t पुण्यातील्या सदाशिव पेठेत एका तरुणावर ॲसिड हल्ला pragati\t 33\n10\t लातूरच्या प्रचार सभेत पीएम मोदींचा घणाघात pragati\t 25\n11\t पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी नीरव मोदीला मंगळवारी लंडनमध्ये अटक pragati\t 60\n12\t गोव्याचे मु��्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे निधन, वयाच्या 63 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास pragati\t 48\n13\t सीएसटीजवळील एका पादचारी पुलाचा स्लॅब कोसळून ३ महिलांसह ६ जणांचा मृत्यू pragati\t 48\n14\t रिकाम्या खुर्च्यांपुढे पार्थ आणि अजित पवारांचे भाषण pragati\t 56\n15\t पुण्यात गिरीशबापटांची माघार तर भिवंडीतून पुन्हा कपिल पाटील pragati\t 52\n16\t मेहुल चोक्सीने अमेरिकेलाही लावला चुना\n17\t नीरव मोदी वेषांतर करून राहतो 72 कोटी रुपयांच्या अपार्टमेंटमध्ये pragati\t 83\n18\t पुलवामाचे उत्तर : भारताने पीओकेमध्ये घुसून दहशतवादी कॅम्पवर केला 1000 किलो बॉम्बचा हल्ला pragati\t 57\n19\t जी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचे दीर्घ आजाराने निधन pragati\t 74\n20\t राज्यात 29 लाख नव्या मतदारांची भर, मुंबईत 2 लाख 85 हजार मतदार वाढले pragati\t 57\n21\t पत्रकारांना पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय pragati\t 114\n22\t युतीशिवाय 40 जागा जिंकू pragati\t 70\n23\t आर्थिकदृष्ट्या दुर्बल सवर्णांनाही शिक्षण आणि नोकरीत मिळणार 10 टक्के आरक्षण pragati\t 63\n24\t सचिन तेंडुलकरचे गुरू आणि क्रिकेटचे भीष्माचार्य रमाकांत आचरेकर कालवश pragati\t 81\n25\t भरतीत मराठा आरक्षणाची अंमलबजावणी pragati\t 75\n26\t सातव्या वेतन आयोगाला गुरुवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी pragati\t 72\n27\t 17 लाख सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ pragati\t 60\n28\t कमी वजनाच्या तुलनेत जास्त वजनाची वस्तू दीडपट ते दुपटीने महाग विक्री करण्याचे प्रकार pragati\t 77\n29\t मेहुल चोकसीवर इंटरपोलकडून 'रेड कॉर्नर' नोटीस जारी pragati\t 49\n30\t पंतप्रधानांच्या हस्ते 18 डिसेंबरला समृद्धी महामार्ग, मेट्रोचे भूमिपूजन pragati\t 57\n31\t अधिक कामामुळे त्याचा परिणाम आरोग्यावर होतो, नितीन गडकरीजी काळजी घ्या, खासदार शरद पवार pragati\t 54\n32\t राज्यभरात 82 लाखांवर शेतकरी दुष्काळाच्या कचाट्यात pragati\t 69\n33\t मराठा आरक्षण मंजूर.. भाजप आणि शिवसेना आमदारांचे भगवे फेटे घालून सेलिब्रेशन pragati\t 61\n34\t मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रेमानंद गज्वी यांची निवड pragati\t 55\n35\t अयोध्येतील 35 एकर जागा हिंदू, 15 एकर मुस्लिम तर उर्वरीत जागा बौद्धांना द्या; केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा नवा फॉर्मुला... pragati\t 149\n36\t दुष्काळाचा कृती कार्यक्रम हाती घ्या, शरद पवारांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र pragati\t 43\n37\t तामिळनाडूच्या किनाऱ्याला धडकले 'गाजा' चक्रीवादळ, 11 ठार; 76 हजार लोकांचे स्थलांतर, 7 जिल्ह्यांत मूसळधार pragati\t 45\n38\t मराठा समाजाल��� आरक्षण मिळण्याच्या आशा pragati\t 41\n39\t मनेका गांधींना फक्त वाघांची, मला मात्र लाेकांचीही काळजी- वनमंत्री सुधीर मुनगंटीवार pragati\t 41\n40\t गाण्यांमध्ये 'देव'पण​ आणणारा संगीतकार हरपला, ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव यांचे निधन pragati\t 62\n41\t भिडे गुरुजींबद्दल बोलाल तर तुमचा दाभोलकर करू: छगन भुजबळ यांना धमकीचे पत्र pragati\t 37\n42\t बारामतीचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक दादा साळुंके यांची उजनी धरणाच्या पुलाखाली हत्या pragati\t 61\n43\t तितली : ओडिशा, आंध्रच्या किनारपट्टीवर धडकले चक्रीवादळ, जोरदार पावसाला सुरुवात pragati\t 54\n44\t भिलाई येथील पोलाद कारखान्यात गॅस पाइपलाइनमध्ये Blast; 8 कामगारांचा मृत्यू, 12 जण जखमी pragati\t 148\n45\t महाराष्ट्र बँकेच्या ५१ शाखा बंद होणार; खर्च कपातीसाठी उचलले पाऊल pragati\t 61\n46\t ICICI बँकेच्‍या CEO चंदा कोचर यांचा राजीनामा pragati\t 49\n47\t यंदा भक्तांनी अर्पण केले 5.5 किलो सोने आणि 75 किलो चांदी pragati\t 49\n48\t मुंबईत लालबागचा राजा, तर पुण्यात दगडूशेठच्या मिरवणुकीत प्रचंड गर्दी pragati\t 53\n49\t तेलंगाणात 70 प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळली, 6 चिमुरड्यांसह 45 जणांचा मृत्यू pragati\t 118\n50\t संघवींना मिळालेल्या पदोन्नतीमुळे जळफळाट , pragati\t 56\nह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 203\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/node/3110", "date_download": "2019-06-20T16:36:58Z", "digest": "sha1:DADOMBVMVYWS2NFZJ7NBUCH74ZLRGRZF", "length": 18417, "nlines": 111, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "गणदेवी (गुजरात) - राम गणेश गडकरी यांचे जन्मगाव | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nगणदेवी (गुजरात) - राम गणेश गडकरी यांचे जन्मगाव\nमी नवसारीला 2013 साली गेलो होतो. गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह जेथे केला त्या दांडीला जाण्यासाठी. राम गणेश गडकरी यांचा जन्म नवसारी तालुक्यात झाला होता हे मला माहीत होते. तेही औत्सुक्य होतेच. तेथे बरीच मराठी वस्ती होती. अजून काही प्रमाणात आहे, पण ते लोक गुजराथी होऊन गेले आहेत. गडकरी यांचे स्मारक होणार अशी तेव्हा बातमी होती. मी आता 2018 साली पुन्हा गेलो, तेव्हा त्याबाबत चौकशी करत फिरलो, पण गडकरी जेथे काही काळ राहत होते ते घर काही सापडले नाही. एका चौकात गडकरी यांचा पुतळा उभारण्याचा बेत होता असे कळले. त्या चौकात नुसता चौथरा दिसला.\nगडकरी यांचा जन्म गुजरातेतील नवसारी तालुक्यात गणदेवी या गावात 26 मे 1885 रोजी झाला. नवसारी प्रांत हा सयाजीराव गायकवाड यांच्या संस्थानाचा भाग होता. बडोदा धरून, मेहेसाणा, अमरेली आणि द्वारका हे विस्तारही गायकवाड यांच्या ताब्यात होते. गणदेवीची लोकवस्ती सतरा हजार आहे.\nमी गडकरी यांचा जन्म ज्या घरात झाला ते पाहण्यास बिलिमोरा जंक्शनहून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या गणदेवी या गावी गेलो. माझे तेथील मित्र निखिल देसार्इ यांनी मला ते छोटे हिरवेगार गाव मोटरसायकलवरून (बुलेट) फिरवले. जो रस्ता गडकरी यांच्या घराकडे जातो त्या रस्त्याला त्यांचे नाव आहे. गडकरी हे मराठीत महान नाटककार आणि कवी होऊन गेले हे बऱ्याच गणदेवीकरांना माहीत आहे राम गणेश गडकरी ज्या जागी राहत होते त्या जागी गांडाभार्इ मुरारभार्इ पटेल नावाचे गृहस्थ राहतात. ते भेटू शकले नाहीत. महाराष्ट्र सरकार ते घर गडकरी जन्मशताब्दीच्या वेळी विकत घेऊन स्मारक बनवणार होते असे स्थानिकांनी सांगितले, पण पटेल घर विकत देण्यास तयार झाले नाहीत, त्यामुळे तो बेत बारगळला.\nगडकरी यांचे वडील वयाच्या सहाव्या वर्षीच निवर्तले. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचा धाकटा भाऊ गोविंदही अकालीच मरण पावला. त्या कौटुंबिक धक्क्यातून सावरताना गडकरी यांचे कुटुंब पुण्यात स्थायिक झाले. गडकरी यांचे शालेय शिक्षण पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये व त्यानंतरचे शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालयात झाले.\nगडकरी महाविद्यालयात शिकत असताना ओळखी ओळखीने ‘किर्लोस्कर नाटक मंडळीत’ दाखल झाले. एकीकडे कविता व अन्य लेखांसोबतच ते नाट्यलेखनही करत असत. गडकऱ्यांच्या अनेक नाटकांची नावे ही पाच अक्षरी आहेत. त्यांची नाटके हा आजही अनेकांच्या अभ्यासाचा विषय आहे. ‘भावबंधन’, ‘एकच प्याला’ यांसारख्या नाटकांची तर आजही एव्हरग्रीन म्हणून जाहिरात केली जाते. ‘वेड्याचा बाजार’ आणि ‘राजसंन्यास’ ही त्यांची नाटके मात्र अपूर्ण राहिली. गडकरी यांचा मराठीचे शेक्सपियर असा सार्थ उल्लेख होतो. त्यांची ‘सुधाकर’, ‘सिंधू’, ‘तळीराम’, ‘घनश्याम’, ‘लतिका’ वगैरे पात्रेही अजरामर झाली आहेत. काळ बदलला, खरे तर, गडकऱ्यांनी हाताळलेले दारूबंदीसारखे विषयही कालबाह्य झाले, पण गडकऱ्यांची नाटके सदाहरित राहिली याचे श्रेय त्या देवदुर्लभ अशा लेखणीलाच द्यायला हवे.\nगणदेवी हे गाव बागायती आहे; सर्वत्र चिकू, केळी आणि नाना प्रकारच्या फळबागा आहेत. तेथील फळे निर्यात होत असल्याने गाव समृद्ध आहे. तेथे सहकारी तत्त्वावर चालणा��्या ‘अमिधारा’ फॅक्टरीतून अनेक प्रकारच्या भाज्या, फळे आणि लोणची प्रक्रिया करून परदेशी पाठवली जातात. ‘अमिधारा’ नावाचे शीतपेयही परदेशी जाते. बुर्ज खलिफाला तेथील रोपवाटिकेतून फुले पाठवली होती. तसेच, आमिर खानही तेथून रोपे मागवतो असे कळले.\nगणदेवीला ऐतिहासिक महत्त्व आहे. त्या गावचे लोक हळदीघाटीच्या आणि 1857 च्या लढार्इत सामील झाले होते. तात्या टोपे एकोणीस दिवस त्या गावात राहिले होते असे एकजण सांगत होता. गाव राजकीय बाबतीतही जागरूक आहे. एकदा, ठाकोरभार्इ नायक यांनी गणदेवी विभागातून मोरारजी देसार्इ यांना निवडणुकीत हरवले होते. ‘गणदेवी साखर कारखाना’ हा फार जुन्यांपैकी. गावात सगळी कामे सहकारी तत्त्वावर चालतात. पेट्रोलपंपही सहकारी संस्थेचा आहे.\nगणदेवीचे ‘गझदर’ वाचनालय पाहून कोणीही चाट पडेल. ते गडकरी यांच्या जन्माच्या आधी दहा वर्षें स्थापन झाले आहे. गावाला वाचनाचा नाद आहे. इतके नीटनेटके आणि सुस्थितीतील वाचनालय क्वचित पाहण्यास मिळते. ते वाचनालय र्इ पुस्तकांनी भरणार आहेत.\nगडकऱ्यांचे जन्मघर पाहण्यास म्हणून गेलो आणि नवसारी व गणदेवी या दोन सुसंस्कृत गावांची ओळख झाली. गणदेवीत प्रदूषण नाही. ते तेथे श्वास घेतानाच कळते.\nतेथील जानकीआर्इ नावाचे मंदिर हे सीकेपी लोकांचे आराध्य दैवत आहे. महाराष्ट्रातून बरीच मंडळी तेथे दर्शनाला येतात. अनेक सीकेपी कुटुंबे महाराष्ट्रातून गायकवाड संस्थानात दोनशे वर्षांपूर्वी दाखल झाली. काहींनी त्यांच्या हुषारीने संस्थानात हुद्याच्या जागा मिळवल्या. त्यामुळे ते काठेवाडात अमरेली प्रांतात मेहेसाणा; तसेच, नवसारी प्रांतात सापडत. पण त्यांची वस्ती सगळ्याच ठिकाणची कमी होत आहे असे आढळते.\nपूर्वी गणदेवीत दहा-बारा कुटुंब मराठी बोलणारे होते. काही बडोदे, सुरत, वापी गावी नोकरीसाठी गेले. सध्या सूर्यकांत सुर्वे यांचे एकच कुटुंब आहे. ते बँक ऑफ बडोदात नोकरी करतात. त्यांना गणदेवी फार आवडते. ते ते गाव सोडणार नाहीत असे म्हणाले.\nजमशेटजी नसरवानजी टाटा यांचा जन्म नवसारीला जेथे झाला ते घर ‘टाटा सन्स’ यांनी जसेच्या तसे जतन केले आहे. तेथे पारशी अग्यारी व सुंदर लायब्ररी आहे. एके काळी, पारशांची बरीच वस्ती तेथे होती.\nप्रकाश पेठे यांचा जन्‍म अमरावतीचा. ते बडोदा येथे स्‍थायिक आहेत. त्‍यांनी 'सर जे जे कॉलेज ऑफ आर्किटेक्चर' मुंबर्इ येथून शिक्षण पूर्ण केले. पेठे यांनी १९६४ साली 'मराठी विश्‍वकोशा'साठी पंधरा जगप्रसिध्द वास्तुकलाकारांच्या चरित्र नोंदींचे लेखन केले. त्‍यांनी १९६५ मध्‍ये वास्तुकलेतील नव्या प्रवाहाची प्रत्यक्ष ओळख करून घेण्याच्या ओढीने अहमदाबाद व चंदिगडची दीर्घ सफर केली. त्‍यांचा वडोदरा महानगरपालिकेसाठी शहराचा पहिला विकास आराखडा व नगर रचना योजना बनवण्यात सहभाग होता. त्‍यांनी १९८९ मध्‍ये संगीत विशारद ही पदवी मिळवली. ते १९९८ मध्‍ये नगर विकास अधिकारी या पदावरून निवृत्त झाले.\nयवतमाळचे सर्पमित्र श्याम जोशी\nअख्ख्या भारताचे मोजमाप - द ग्रेट इंडियन आर्क\nसंदर्भ: वाचन, वाचनालय, उपळवे\nदिग्विजय कला-क्रीडा केंद्र - वाचक चळवळ ते स्पर्धा परीक्षा\nसंदर्भ: वाचनालय, वडांगळी गाव, सिन्‍नर तालुका, व्‍याख्‍यानमाला\nकैलास भिंगारे - साहित्य-संस्कृतीचा शिलेदार\nसंदर्भ: कैलास भिंगारे, व्‍यंगचित्र, वाचनालय, बाळ ठाकरे, आर के लक्ष्‍मण, प्रदर्शन, पु. ल. देशपांडे, टेभुर्णी गाव\nशतकाच्या उंबरठ्यावरील निफाडचे श्री माणकेश्वर वाचनालय\nसंदर्भ: वाचनालय, न्यायमूर्ती रानडे, निफाड तालुका, निफाड गाव\nवेंगुर्ले नगर वाचनालय - १४२ वर्षांचे अविरत ज्ञानदान\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/mla-anil-kadam-nashik/", "date_download": "2019-06-20T16:22:16Z", "digest": "sha1:DG3TPX4YLYBNX3CYNX2UUIXR7GWSNTV3", "length": 29551, "nlines": 232, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "ध्यास स्वप्नपूर्तीचा : विकासाच्या ध्यासातून ध्येयपूर्ती | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nसोन्याच्या भावानं गाठला उच्चांक\nभैय्या, पक्कं ठरलं ना..\n‘ती’ रेपकार अखेर पोलिसांच्या ताब्यात\nतडीपारीनंतर नगरात फिरणारा टिंग्या गजाआड\nघोरवड घाटात मर्सिडीज कार पेटली\nमहासभेत चर्चेविना कोट्यवधींची विकासकामे मंजुर\nनाशिकची गुन्हेगारी संपता संपेना; अब्रू वाचविण्यासाठी ‘तिने’ मारली धावत्या रिक्षातून उडी\nविधानसभा निवडणुकीचे चोख नियोजन करा : विभागीय आयुक्त माने\nआकाशवाणी चौकात अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर पोलिसांनी पकडले\nशेतीपंपाचा वीजपुरवठ��� खंडित न करण्याचा महावितरणचा निर्णय\nगावठी कट्ट्यातून गोळी झाडल्याचा पोलिसांना संशय\n…अखेर ग.स.तील बेनामी ठेवीप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा\nना.जयकुमार रावल यांच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन\nवादळग्रस्तांसाठी आ.कुणाल पाटील विधानसभेत आक्रमक\n46 विभागांच्या 482 सेवा ऑनलाईन- जिल्हाधिकारी राहुल रेखावार\nसाक्रीत तीव्र पाणीटंचाई; उपाययोजना करा\nतळोद्यानजिक अहमदाबाद-शिरपूर बसवर दगडफेक\nकोळदा-खेतिया रस्त्याचे काम संथगतीने\nनवापुरात वेळेवर पाणीपुरवठा होत नसल्याने भाजपातर्फे मुख्याधिकार्‍यांना घेराव\nजिल्ह्यात विविध कार्यक्रमांनी तसेच गुलाबपुष्प देवून नवागतांचे स्वागत\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nघोरवड घाटात मर्सिडीज कार पेटली\nध्यास स्वप्नपूर्तीचा : विकासाच्या ध्यासातून ध्येयपूर्ती\nध्यास स्वप्नपूर्तीचा : विकासाच्या ध्यासातून ध्येयपूर्ती\nसन 2009 ते 2014 या काळात आमची सत्ता नसल्याने विरोधात बसूनच काम करावे लागले. सत्ता कोणाचीही असली तरी लोकप्रतिनिधी म्हणून जनतेच्या प्राथमिक गरजेच्या कामांंना आपण प्रत्येक वेळी प्राधान्य दिले. सर्वसामान्य विशेषतः गोरगरिबांसाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि इतर नेते यांच्या आशीर्वादाने आणि जनता जनार्दनाची कामे केल्यामुळे आपल्याला मतदारांनी निवडून दिले.\nआपल्या निफाड विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वांचा सहयोग अन् सहकार्याने विविध कामे करण्यास आपण प्राधान्य दिले. निफाड तालुकाा तसा सिंचनासाठी जिल्ह्यात प्रसिद्ध असला तरी शेती सिंचनाचा, पाण्याचा प्रश्नही वारंवार उपस्थित झालेला आहे. निफाड तालुक्यात सिंचनासाठी असलेले प्रासंगिक आरक्षण, शेतीप्रधान तालुका असल्यामुळे शेतीसाठी लागणारेे पाणी, मतदारसंघातील उपलब्ध पाणीसाठा याबाबत काहीवेळा गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.\nलोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना सन 2012-13 तसेच सन 2013-14 आणि त्यानंतर सन 2015-2016 दरम्यान प्रशासनाबरोबर सुनियोजित काम केल्यामुळे मतदारसंघातील द्राक्षबागा तोडण्याची वेळ आपण येऊ दिले नाही. यासाठी विशेष प्रयत्न केले. तसेच स्थानिक आमदार विकास निधीतून मतदारसंघामध्ये सभागृह, आदिवासी भागात सभामंडप तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून विविध काम�� करण्यावर आपण नेहमीच भर दिला आहे. विद्युत विभागाची विविध कामे केली असून रस्ते, पाणी अशा प्राथमिक गरजा मी आमदार म्हणून निवडून येण्यापूर्वी मतदारसंंघात मोठ्या प्रमाणात भेडसावत होत्या आणि हाच अजेंडा घेऊन मी विविध आंदोलने, मोर्चे असा सातत्याने प्रवास सुरूच ठेवला.\nगत चार वर्षांमध्ये कामांचा सतत पाठपुरावा केल्यामुळे सत्ता असतानादेखील हो-नाही म्हणत काही कामे पूर्णत्वास नेण्यास मी कमी पडलो. असे असले तरी एका उंबरठ्यावर ही कामे नेऊन ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न मी निश्चितपणे पहिल्या पाच वर्षांमध्ये केल्यामुळे त्याचा फायदा गत चार वर्षांत म्हणजेच माझ्या आमदारकीच्या दुसर्‍या टर्ममध्ये झाला. सर्वसामान्यांना उपलब्ध राहणे, मोबाईल कॉन्फरन्सवरूनच कामे करणे हा माझा पूर्वीचा अजेंडा आजही कायम आहे. माझ्या अशा कामांमुळे लोकांचे इंधन व वेळ वाचण्यास निश्चितच मदत होते. सन 2004 पासून मी हा प्रयोग अमलात आणला आहे. लोकांचा वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी तसेच पीडितांनी मला फोन करावा, त्यातून त्यांची कामे होतील हा उद्देश समोर ठेवून अशा पद्धतीतून मी लोकांची अनेक कामे मार्गी लावली आहेत. अजूनही तोच प्रयत्न सुरू आहे व राहील.\nसर्वसामान्यांचे ज्या शासकीय कार्यालयाकडे, विभागाकडे वा तत्सम कोठेही काम होत नसेल व ते अडून पडले असेल तर त्यात संबंधित व्यक्तीशी घरबसल्याच मोबाईल वा फोनद्वारे बोलून ही कामे मार्गी लावण्याचा मी सातत्याने प्रयत्न करत आहे. सर्वसामान्यांची कामे मार्गी लागावी हा प्रघात गत पंधरा वर्षांपासून माझा कायम आहे. आरोग्य समस्या, छोटी-मोठी कामे अशा विविध गोष्टींसाठी विधिमंडळात आवाज उठवण्याचे काम मी सातत्यपूर्ण करत आहे.\nनिफाड मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू असून पंचायत समितीची सुसज्ज इमारत, निफाड न्यायालयाची इमारत मार्गी लावली आहे. निफाड येथे मध्यवर्ती इमारतीसाठी भरपूर प्रयत्न केले. मात्र त्यास यापूर्वी यश मिळाले नाही. पण सत्तेत आल्यामुळे या अपेक्षा वाढल्याने आणि त्यासाठी सतत प्रयत्न केल्यामुळे या प्रशासकीय मध्यवर्ती इमारतीसाठी अर्थसंकल्पात तरतूदही करण्यात आली आहे. यासाठी दहा कोटींची तरतूद शासनाने केली आहे. मागील पंचवार्षिकमध्ये या इमारतीसाठी पाठपुरावा केल्यामुळे हे यश आले आहे. ही इमारत लवकरच म्हणजेच वर्षभरातच पूर्ण���्वास येईल, अशी खात्री आहे. पिंपळगाव बसवंत येथे ट्रॉमा सेंटर व्हावे यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू होते.\nमुंबई-आग्रा या राष्ट्रीय महामार्गावर अपघात मोठ्या प्रमाणात घडत असल्याने या अपघातात जखमी रुग्णांना ट्रॉमा सेंटरच्या माध्यमातून तात्काळ उपचार व्हावेत. यासाठी पिंपळगाव बसवंत येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रूपांतर करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.त्यास यशदेखील आले असून या ग्रामीण रुग्णालयासाठी 20 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. या इमारतीचे बांधकामही सुरू आहे. याबरोबरच पिंपळगाव बसवंत येथे राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, निवासी शाळा यांचेही काम पूर्णत्वास नेले आहे. या इमारतींचे लवकरच लोकार्पण होईल. मतदारसंघामध्ये सर्व समाजाला उपयुक्त ठरेल यासाठी सभामंडपाची आमदार निधीतून कामे केली आहेत. सन 2017-18 मध्ये मूलभूत सुविधाअंतर्गत जनसुविधाचे एक कोटी रुपये तसेच एफडीआरअंतर्गत पूरस्थिती निधीतून विविध गावांच्या ज्या स्मशानभूमी पूरपाण्यामुळे वाहून गेल्या आहेत त्या पूर्ववत होण्यासाठी बांधकाम व्हावे व त्या सुस्थितीत चांगल्या पद्धतीने याव्यात यासाठी मतदारसंघात तीन कोटी रुपये खर्च केला.\nआमदार निधीतून विविध विकासकामे सुरू आहेत. मतदारसंघांमध्ये 102 कोटींच्या कामांच्या निविदा पूर्ण झाल्या असून कामे लवकरच सुरू होणार आहेत. राज्यमार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा करून वेळोवेळी निधीही उपलब्ध करून घेतला आहे. यासाठी आपण व आपला पक्ष सत्तेत असल्याचा फायदा निशितच झाला आहे. 102 कोटी निधीच्या कामांचे कार्यारंभ आदेश लवकरच होतील. निफाड मतदारसंघात रस्त्यांचे जाळे विणले जाणार आहे. शिवसेना व भाजप युती शासनाने ‘मुख्यमंत्री ग्रामसडक योजने’तून दरवर्षी 15 किलोमीटर रस्त्यांची कामे करण्याचा निर्णय घेतला आहे. गत चार वर्षांमध्ये व यावर्षी निफाड मतदारसंघात 30 किलोमीटरचे रस्ते केले जाणार आहेत. यामध्ये इतर जिल्हा मार्गांवर हा निधी खर्च करण्यात येतो. दरवर्षी असे एकूण पाच वर्षे ही कामे आपण करत आहोत. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत (सीएमजेएसवाय) मतदारसंघात 65 ते 70 किलोमीटरच्या विविध रस्त्यांचे लोकार्पणही झाले आहे. तर काही रस्ते अंतिम ��रणात आहेत. तब्बल 30 किलोमीटरचे रस्ते पूर्ण होतील, हे माझ्यादृष्टीने फार मोठे समाधानकारक यश आहे. यापूर्वी अशा रस्त्यांच्या कामासाठी निधी उपलब्ध होत नव्हता. मात्र शिवसेना-भाजप युतीच्या शासनाने ही नवीन योजना आणून या रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे.\nमतदारसंघाला ज्या रस्त्याची प्रतीक्षा होती आणि ज्या मुद्यावरूनच माझ्यावर जी टीका होत होती तो पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती, लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीला जोडण्याबरोबरच शिर्डीकडे जाणारा आणि दोन राज्यांना जोडणारा असा पथदर्शी व्यवसायासाठी शेतीपूरक ठरणारा रस्ता. तो म्हणजे पिंपळगाव बसवंत, निफाड, शिवरे, नांदूरमध्यमेश्वर, म्हाळसाकोरे, हिवरगाव, सिन्नर असा रस्ता आणि निफाड, उगाव, शिवडी, वनसगाव, खडक माळेगावमार्गे राष्ट्रीय मार्गाला जोडणारा आणि चांदवडपर्यंत जाणारा रस्ता जो माझ्या स्वप्नातील एक प्रकल्प आहे तो निफाडकरांसाठी उपलब्ध करून देणे हे माझे स्वप्न आहे.\nहा रस्ता व्यवस्थित करणे हे माझे आद्यकर्तव्य, नैतिकता म्हणून या रस्ता दहा वर्षे टोलविरहित करण्यासाठी प्रयत्न केले आहे. हा स्वप्नातील प्रकल्प म्हणजेच हा रस्ता पूर्ण व्हावा, ही माझी इच्छा आहे. त्यासाठी मी सतत पाठपुरावा करून सहा ते सात महिन्यांत हा रस्ता मार्गी लागेल यासाठी माझे प्रयत्न आहेत. या रस्त्याचे भूमिपूजन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.\n‘तू चाल गड्या तुला कुणाची ना भीती’ या उक्तीप्रमाणे माझे काम सुरू आहे. महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराजांपासून प्रत्येकाला त्रास सामाजिक जीवनात झालेलाच आहे. त्यात मी तर एक साधा कार्यकर्ता आहे आणि म्हणूनच जनतेप्रती चांगले काम करण्याची माझी इच्छा होती आणि यापुढेही ती कायम राहील यात शंका नाही.\nअजय देवगणच्या तानाजीमध्ये या अभिनेत्याची एंट्री\nविश्वास सार्थ ठरवणार – आमदार पंकज भुजबळ\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nजात प्रमाणपत्र अवैध : नवापूरच्या दोन नगरसेवकांची पदावर टांगती तलवार.\nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, नंदुरबार, मुख्य बातम्या, राजकीय\nशहीद जवान कपिल गुंड यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार\nआवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nअभिनेत्री फ्रिडा पिंटो अडकणार लग्नबेडीत\nआवर्जून वाचाच, मुख्य ��ातम्या, हिट-चाट\nसुनील अरोरा भारताचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त\nआवर्जून वाचाच, देश विदेश, मुख्य बातम्या\nकोकणात मान्सून दाखल; हवामान खात्याकडून अधिकृत माहिती\nचार वर्षांत राज्यात 12 हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nबोदवड औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षकाचा महिला कर्मचार्‍यावर चाकू हल्ला\nmaharashtra, जळगाव, मुख्य बातम्या\nघोरवड घाटात मर्सिडीज कार पेटली\nमहासभेत चर्चेविना कोट्यवधींची विकासकामे मंजुर\nसोन्याच्या भावानं गाठला उच्चांक\nभैय्या, पक्कं ठरलं ना..\n‘ती’ रेपकार अखेर पोलिसांच्या ताब्यात\nविश्वास सार्थ ठरवणार – आमदार पंकज भुजबळ\nघोरवड घाटात मर्सिडीज कार पेटली\nमहासभेत चर्चेविना कोट्यवधींची विकासकामे मंजुर\nसोन्याच्या भावानं गाठला उच्चांक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://shriramkrishnakshirsagarmaharaj.com/Pages/Dharmakarya.aspx", "date_download": "2019-06-20T15:39:46Z", "digest": "sha1:5DO7ARAS3ENSICPLE75PPMVSCJGGZUMW", "length": 12660, "nlines": 37, "source_domain": "shriramkrishnakshirsagarmaharaj.com", "title": "Dharmakarya", "raw_content": "|| श्री गणेशदत्तगुरुभ्यो नमः ||\nआपली भाषा निवडा: मराठी हिन्दी English घरपोच ग्रंथसेवा\nपरमपूज्य स्वामी श्री नरसिंहसरस्वती यांनी जेव्हा गुरुदेवांवर अनुग्रह केला, तेव्हां त्यांचाकडे जे कार्य आले ते म्हणजे धर्म सांभाळणे, धर्म समजून सांगणे आणि वेदांत विचारांवर आधारित धर्माची स्थापना करणे.\n१) श्री दत्तात्रेय निवास:-“श्री दत्त देवस्थान ट्रस्ट” ह्या ट्रस्टची स्थापना परमपूज्य गुरुदेवांनी ११ मार्च १९७४ रोजी केली. दर्शनाला येणाऱ्या भक्तांचा सतत वाढता ओघ लक्षात घेऊन सद्गुरूंनी नगर येथील मनमाड रस्त्यावर “श्री दत्तात्रेय निवास“ ही वास्तू १९७४ साली उभी केली. हे अखंड जागृत धर्मस्थान आहे.\n२) वेदकार्य:- परमपूज्य गुरुदेवांनी ईश्वरी आज्ञेने वेदविद्येच्या संरक्षणाचे व संवर्धनाचे कार्य हाती घेतले. वेदांचा विस्तार व्हावा, वेदांची महती सामान्यजनांना कळावी, वेद सामान्य जनांपर्यंत पोहोचावेत, हे महत्त्वाचे कार्य आहे. ह्या कार्याचे मूळ लक्षात घेतले तर ते हेच कि, लोकांना सुबुद्धी व्हावी, लोकांना या कार्याचे ज्ञान व्हावे आणि ह्या संगतीत आल्यावर त्यांच्या मनाला शांती लाभावी. वेदमंत्राच्या पठणाद्वारे शक्ती पुन्हा व्यक्त रुपाने दिसायला लागते. गुरुदेवांनी वेदपठणाची परंपरा सुरु करण्याचे मूळ कारण हेच आहे. त्यासाठी नाना प��रकारची पुस्तके तयार करून व विद्यार्थी वर्ग निर्माण करून वेदांचे हे कार्य करायचे आहे. वेदांचे अखंड पठण चालले तर परमेश्वर अवतार घेण्याची शक्यता आहे. वेदांमुळे मानवांच्या बुद्धीला चालना मिळते आणि तेच मानवाचे कल्याण करतात. जर वेदांचे उच्चार थांबले तर कठीण प्रसंग येईल. नंतर त्याला पर्याय शोधणे कठीण जाईल. या भूमीला वसुंधरेचे रूप आले पाहिजे. वेदोच्चारातून ज्या लहरी निर्माण होतात त्यांची शक्ती उपयोगी पडणारी आहे. भारतावर ओढवलेली अनेक संकटे नाहीशी झाली ती वेदांच्या उच्चारामुळेच. सद्यःस्थितीत वेदांच्या उच्चारणामुळे, लहरीच्या प्रभावाने हजारो लोकांचे मन आणि बुद्धि यात परिवर्तन घडून ते या मार्गाकडे वळू लागले आहेत. वेदविद्येच्या अध्यापनासाठी “वेदांत” ही भव्य वास्तू श्री दत्तात्रेय निवासाशेजारी उभारली असून आज सुमारे १०० छात्रांची गुरुकुल पद्धतीने शिक्षणाची सोय होईल अशी व्यवस्था केली आहे. या वेदपाठशाळेच्या बीजाचे वेदांत विद्यापीठाच्या प्रचंड वटवृक्षात रूपांतर होणार आहे. ट्रस्टतर्फे येथील छात्रांची जेवणाखाण्याची, राहण्याची, कपड्या-लत्त्याची. पुस्तकांची व शिक्षणाची विनामूल्य सोय उपलब्ध केली आहे. वेदविद्येचे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही जतन करणाऱ्या घनपाठी ब्राह्मणांचा ट्रस्टतर्फे इ.स्.१९८१ पासून दत्त जयंतीला महावस्त्र व दक्षिणा देऊन सत्कार करण्यात येतो. ट्रस्ट तर्फे अनेक दुर्मिळ धार्मिक ग्रंथ उपलब्ध करण्यात येणार आहेत. दुर्मिळ धार्मिक हस्तलिखिते व ग्रंथ यांचे मुद्रण व पुनर्मुद्रण करण्याचे कार्य हाती घेतले आहे. वैदिक ग्रंथालय, वैदिक वस्तू संग्रहालय, भक्तनिवास व वैदिक संशोधन केंद्र यांचे निर्माण कार्य सुरु आहे.\n३) धर्मकार्य हे समाजकार्यच:- गुरुदेव भक्तांना म्हणत, ”तुम्ही येथे दर्शनाला येता. तुमची मानसिक दुःखे बरीच कमी होतात. हे सुद्धा समाजकार्यचं आहे मनुष्याचे मन, अंतःकरण सद्धर्मनिष्ठ होणे, तसा सतत पर्यटन करणे, स्वतःच्या प्रयत्नाने ते इतरांच्या अनुभवला आणून देणे, हे खरे समाजकार्यच आहे.” गुरुदेव धर्मकार्याबरोबरच अनाथांना आधार देतआले. त्यांनी जनकल्याणकारी, सेवाभावी अशा शैक्षणिक, वैद्यकीय व सामाजिक संस्थांना, तसेच दुष्काळ पीडित, भूकंपग्रस्त व दंगलग्रस्त यांना आर्थिक व वैद्यकीय मदतही केली आहे. आजही ति केल��� जात आहे.\n४) शिकवण:- भक्तांच्या कल्याणासाठी ईश्वरसेवेत अखंड रममाण असलेल्या गुरुमूर्तीचे जीवन दिव्य, उदात्त, व त्यागमय होते. आपल्या भक्तांच्या शंकांचे निरसन करताना त्यांच्या उत्स्फूर्त उपदेशामृताच्या वाक्गंगेचा ओघ सहजपणे वाहू लागे. यामध्ये अवताररूपी गुरूंनी आपले सामर्थ्य ओतलेले असे आणि हे सर्व ज्ञान भगवत् प्रेरणेनेच भक्तांच्या ओंजळीत टाकले जाई. ईश्वरभक्तीने भरलेल्या हृदयातून हे बोल येत असतं. गुरुदेवांची शिकवणूक म्हणजे “सहज बोलता करती उपदेश” अशीच होती. गुरुदेव बोलत ते साधे मोकळे. त्यात भारंभार ग्रांथिक संदर्भ नसत. तर्ककर्कशत नसे. असे फक्त आंतरिक उमाळा सारे सह्तेने प्रकटत असे. ग्रंथाभ्यासातून, पुर्वतयारीतून स्मरणाने केलेले हे कथन-निवेदन नसे, तर जागृत झालेल्या प्रज्ञेतूनमुखवटे उत्तरे आपोआप बाहेर पडत. ते नेहमी सांगत कि, “तुमचा प्रपंच तुमच्या प्रारब्धाने होतो, पण अध्यात्मिक प्रगती मात्र तुमच्या कृतीने होते. त्यासाठी सद्गुरूंचे मार्गदर्शन आवश्यक आहे.” ते सांगत कि, “मी तुमचा अध्यात्मगुरु आहे. कल्पवृक्षाच्या झाडाखाली बसून कुरमुरे मागू नका तर पूर्व सुकृताने मिळालेल्या संधीचा फायदा घ्या व आत्मोन्नती साधा” या दिव्य वाणीतून निघालेल्या ज्ञानपुष्पांचा गुच्छ भाविकांना, जिज्ञासूंना उपलब्ध व्हावा हासुद्धा ईश्वरी संकेतच आहे. यातील बोल अधिकारी मूर्तींचे आहेत. वरून जेवढे सरळ, सोपे वाटतात त्यापेक्षा त्यांत खोल गुढार्थ आहे. तो सतत वाचनाने, मनाने आणि चिंतनाने उलगडला जाईल.\nश्रीगुरुदेवांच्या विभूतिमत्त्वाचे विविध पैलू\nसद्गुरुंचे जीवन आणि कार्य\nश्री गुरुदेव दत्त अँप्लिकेशन\nश्री दत्त देवस्थान ट्रस्टची प्रकाशने\nसद्गुरु सेवा प्रतीष्ठानची प्रकाशने", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/50733", "date_download": "2019-06-20T15:02:30Z", "digest": "sha1:YV6N7FRSWJZFJS5U2745AI5NI7QDSCOZ", "length": 7678, "nlines": 126, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "देवी आरती संग्रह | जयजय भगवति रुक्मिणि ...| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nजयजय भगवति रुक्मिणि ...\nजयजय भगवति रुक्मिणि तव वलये कलये \nनीरांजन रंजना मीहभयदा भयकलये ॥\nक्षीरधित नयेसुनयेऽपन येती: कलये \nशादिकनिल येभास्यमेतकृत शोकलये ॥ धृ. ॥\nक्षेमया कुसुमे कुसुमेषू सुतेनंतसमे ॥\nमहादालो केलोकेश्वर परितो वस मे \nगेह ह्रदर्येसदये न��भूज जितविसमे ॥ जय. ॥ १ ॥\nभगवति भगवति मुरजिति पुरजिती ह्रत्कमले \nयमिनां राजसि वंदे त्वा हत भजकमलें \nसुरनर चंचलचेत: संप्रापित कमले ॥\nअनंतो पाध्यायसुतं विठ्ठल भवलकये ॥ जय. जय. ॥ २ ॥\nदुर्गे दुर्घट भारी तुजविण...\nजय देवी श्रीदेवी माते \nअंबे प्रार्थितसें तुजला म...\nआद्यस्थान तुझे करविरपुर म...\nआनंदे उदो बोलणें भवानीचा ...\nजय जय निजादिमाता श्रीलक्ष...\nमी तूं विरहित हें तूं तें...\nभूकैलासा ऎसी हे केवल...\nचित्कळा चिदपा चिच्छक्ती व...\nअजुनी अंत माते किती पाहसी...\nआई सगुण हेंचीं ब्रह्...\nशिव मनभ्रमर कमलिनी ज...\nमारुनि कोल्हासुर दैत्य दत्तात्...\nआवाहन ध्यान निवेदुनि आसन ...\nभक्ती प्रेमें करुनी आरती ...\nतुझें स्वरुप पाहता मन माझ...\nस्वेच्छे ब्रह्म तुं स्फुर...\nसद्‌गुरु सदय द्विदळी वसतो...\nजय जयवो जगदंबा अंबा सप्तश...\nजय जय मायभवानी अंबा तुळजा...\nस्वेच्छे ब्रह्म तूं कौतुकनट क...\nजयजय भगवति रुक्मिणि ...\nयर्हि न सन्नासदपि स्...\nकवण अपराधास्तव जननी ...\nजयति जयति जगदंबे महा...\nजगतारिणी दु : खहारिण...\nनसतां मारुत पावक जल ...\nनिर्गुण जे होते ते स...\nजय देवी आद्यरूपे भुव...\nकोल्हापुरी देवी तूं ...\nविडा घ्याहो अंबाबाई ...\nओवाळीन वोजा ॥ शिवसहज...\nजय देवी जय जय दुर्गे...\nजय जय आरती त्रिभुवनम...\nजय देवी विष्णुकांते ...\nजय देवी जय देवी जय म...\nशिवयन भ्रमर कमळिणी ज...\nअनादि आदि माया ब्राह...\nजय जय दुर्गे माते शा...\nजय जय परमानंदे महामा...\nजय जगदंबे सुखकर अंबे...\nजय देवी जय देवी जय म...\nजय जय दीनदयाळे शांते...\nजय देवी जय देवी जय आ...\nजय अंबे जगदंबे जय जय महाक...\nश्री अन्नपूर्णे देवी जयजय...\nजय देवी श्रीदेवी माते \nयेई हो एकवीरा देवी माझे म...\nचल चल सखे पुजना \nओवाळू आरतीला मंगळागौरी तु...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://store.dadabhagwan.org/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%AE-marathi", "date_download": "2019-06-20T15:31:28Z", "digest": "sha1:75NGQXS5WM2JKMSUWG4AMVU63R5DN64V", "length": 3242, "nlines": 46, "source_domain": "store.dadabhagwan.org", "title": "प्रेम (Marathi) | Dada Bhagwan Store", "raw_content": "\nखरे प्रेम आपण कशास म्हणतो खरे प्रेम त्यास म्हणतात की जे कधी वाढत नाही आणि घटतही नाही, नेहमी एक समानच राहते.\nखरे प्रेम आपण कशास म्हणतो खरे प्रेम त्यास म्हणतात की जे कधी वाढत नाही आणि घटतही नाही, नेहमी एक समानच राहते. आपल्याला वाटते की आपल्या जवळपास राहणा:या सर्वांवर आपले प्रेम आहे पण जेव्हा ते आपल्या म्हणण्यानुसार करत नाहीत तेव्हा लगेचच आपल्याला राग येतो. पूज्य दादा भगवान यास प्रेम म्हणत नाहीत. ते म्हणतात की ही सर्व तर भ्रांतीच आहे. खरे प्रेम तर त्यास म्हणतात की ज्यात कुठल्याही प्रकारची अपेक्षा नसते आणि ते प्रेम कुठल्याही परिस्थितीत सर्वांवर एक समानच राहते. असे खरे प्रेम तर फक्त एक ज्ञानीच करु शकतात. ज्ञानींना लोकांसाठी कोणताही भेदभाव वाटत नाही आणि म्हणूनच त्यांचा व्यवहार सर्वांशी अतिशय स्नेहपूर्ण असतो. तरी देखील आपण जर थोडे प्रयत्न केले तर काही अंशी असे प्रेम आपल्या आत सुद्धा उत्पन्न करु शकतो. हे सर्व कसे शक्य आहे हे जाणून घेण्यासाठी हे पुस्तक अवश्य वाचा आणि आपले जीवन प्रेममय बनवा.\nपैसांचा व्यवहार - मराठी\nपति-पत्नी चा दिव्य व्यवहार (MARATHI)\nआई-वडील आणि मुलांचा व्यवहार (MARATHI)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://suhas.online/2011/04/", "date_download": "2019-06-20T15:26:08Z", "digest": "sha1:5XNM2YC2N4TLUF4PAMR2R4KMXJBBWRFA", "length": 39334, "nlines": 323, "source_domain": "suhas.online", "title": "April 2011 – मन उधाण वार्‍याचे…", "raw_content": "\nसरतेशेवटी सत्यसाईबाबा अनंतात विलीन झाले.. (असंच लिहितात ना) आज सकाळपासून त्यांच्या अत्याविधीचे थेट, आपलं लाईव्ह प्रक्षेपण सुरु होतो. गेले ३ दिवस हा प्रकार सुरु होता म्हणा. कोण रडले, कोण काय बोलले, त्यांची संपत्ती किती, त्यांचे शिष्य किती, तो बाबा खरा होता की खोटा, यावर प्रचंड काथ्याकुट झाला. माझा देवबाप्पा त्या बाबांच्यासमोर देहासमोर बसून शोकाकुल रडला, हे ही किती तरी वेळा बघितलं, नव्हे तेच तेच दाखवलं. सगळ सगळ बघत आलो हे गेले तीन दिवस. त्यांनी आयुष्यभर जमा केलेल्या मायेचा, माफ करा ट्रस्टचा पुढला धनी कोण यावर चिंतन सुरु आहे सध्या. ट्रस्टपण काही छोटी नाही, तब्बल १ लाख ४० हजार कोटीं रुपयाची मालमत्ता आहे. तुम्ही म्हणाल, हे सगळ का सांगतोय\nमी त्यांच्या विषयी बोलणारा कोण त्यांनी पैसा कमावला, लोकांची सेवा केली आणि आता ते गेले. लोकांनी श्रध्दांजली वाहिली, त्यांना शांती मिळाली. एक बाबा इतकी संपती जगभरातून गोळा करतो, आणि त्याचा काही भाग लोकांसाठी वापरतो आणि त्याचा उदो उदो होतो. आता ती ट्रस्टच्या नावे असल्याने कोणी चौकशी करायचा प्रश्न नाहीच. आता तो सगळा पांढरा पैसा आहे.\nअसो, माझा बोलायचा मुद्दा हा नाही. आपण भारतात राहतो आणि बडे बडे देशो मैं, ऐसी छोटी छोटी बाते होती रहती हैं. आपल्या देशात पैश्याला काही म्हणजे काहीही कमी नाही हे दाखवायला ए�� उदाहरण सांगितलं. गेल्या एका वर्षात जितके घोटाळे बाहेर आले आहेत, त्याने आपण काही देशांच्या बजेटचा डोलारा उचलू शकलो असतो. १२ हजार कोटी काय, ७० हजार कोटी काय… किती किती पैसा आहे आपल्या देशात, पण साला आपलंच नशीब पांडू म्हणून रोज ऑफिसला जा, मरमर काम करा. महिन्याच्या शेवटी पोटाला चिमटे काढत जगा, हौसमौज टाळा. आपला जन्म हा केवळ असाच जाणार. ह्याउलट अशी लोक आहेत ज्यांना पैसे ठेवायला जागा नाही. स्विस बँकमध्ये १०-१२ खाती काय, ७०-८० मजल्याची घर ती काय, फिरायला ऊंची गाड्यांचा ताफा तो काय, जीव जपायला केलेली सुरक्षायंत्रणा काय.सगळ कसं स्वप्नवत.\nपैसा कमावत असताना ह्यांनी केलेले कष्ट () जगजाहीर आहेतच. मोठमोठ्या लोकांकडून चुटकीसरशी कामे करून देणारा पैसा ह्यांच्या हातचा मळ. ह्या लोकांना भीती कशाचीही नाही, कालसुद्धा जेव्हा कलमाडीला कोर्टातून बाहेर आणलं, तेव्हा साहेब असे बाहेर आले की, त्यांनी भारतरत्न मिळवलं आहे. त्यांच्यावर सॉरी त्याच्यावर जेव्हा चप्पल फेकून मारली आणि त्याचा नेम चुकला, तर हे ध्यान दात काढून हसत होत. लाज, शरम, भीती, कायदा ह्या सगळ्या तुच्छ गोष्टी आहेत.\nगेल्या दोन तीन दिवसात कानावर आलेल्या बातम्यांमध्ये अजून एक बातमी होती, ती ज्युलिअन असांजेची. टाइम्सला दिलेल्या एका मुलाखतीत त्याने सांगितलं की त्याने स्वतः स्विस बँकची माहिती बघितली आहे आणि त्यात अनेक भारतीय नावे आहेत. त्यांच्या नावावर भला मोठा पैसा जमा आहे. जगातला सगळ्यांत जास्त काळा पैसा हा भारतातूनच येतो (बातमी) आणि त्याचे पुरावेदेखील तो लवकरच देणार आहे. त्याने भारतीयांना सांगितलं आहे “Don’t Loose Hopes Completely, We will soon put those names in front of you”\nहे तर आपल्या देशातील लोकसुद्धा, कित्येक वर्ष ओरडून सांगत आहेत. विरोधक थोडे दिवस हल्लाबोल करतात पण हे सगळ नावापुरतं. कारण त्यांचीही खाती जोपर्यंत तिथे भरली जात नाही, तोपर्यंत हे इथे गोंधळ घालणार. एकदा का पैसे पोचल्याची पोचपावती आली, की मुग गिळून गप्प राहायचं आणि दुसऱ्या मुद्द्यावर सरकारला धाऱ्यावर धरायचं.\nखरंच सांगतो, आता पेशन्स नाही आणि खात्री तर नाहीच नाही. जे आजवर बघितलं आहे त्यानंतर जरी ती नावे बाहेर आली त्या बँकेमधून, तरी काही फरक पडणार नाही असंच दिसतंय. विकीलिक्सला सुरुवातीला अमेरिकेतून जास्त विरोध होता, पण आता तो भारतातून आहे. एखादी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी जशी कमीतकमी पैश्यात लोकांना काम करायला लावून जगवते आणि आपण वारेमाप नफा ओढत राहते. 😦\nखरंच सांगा कुठे आहे होप नक्की कुठे जातोय आपण नक्की कुठे जातोय आपण\nछत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी \nआज चैत्र शुद्ध पौर्णिमा , शके १९३३\nछत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी आणि हनुमान जयंती ..\nछत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मुजरा \nआज महाराजांची ३३१ वी पुण्यतिथी.\nमनात स्वराज्याच्या स्वप्नाची ज्योत अखंड तेवत ठेवून, आयुष्यभर त्या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी झटणाऱ्या महाराजांच्या पराक्रमाचं कितीही वर्णन केलं तरी कमीच आहे. आज रायगडावर होणाऱ्या एका विशेष समारंभात, शिवभूषण हे पुस्तक प्रकाशीत होतंय. हे पुस्तक म्हणजे, कवी भूषण यांच्या ५८६ छंदांचे, श्रीयुत निनादराव बेडेकरांनी मराठीत केलेला अनुवाद आहे. त्यातील एक सवैया स्तुती छंद महाराजांच्या चरणी अर्पण.\nसुंदरता गुरुता प्रभुता भनि भूषन होती है आदरजामें |\nसज्जनता ओ दयालुता दीनता कोमलता झलकै परजा में |\nदान कृपानहु कों करिबो करिबो अभै दिनन को बर जामें |\nसाहिनसें रनटेक विवेक इते गुन एक सिवा सरजा में || ३७७||\nकवी भूषण म्हणतो – सौंदर्य, गुरुत्व, प्रभुत्व या गुणांमुळे त्याला आदर प्राप्त झाला आहे. प्रजेविषयी सौजन्य, सज्जनता, दयाळूपणा आणि विनम्रपणा हे गुणही त्याच्यात आहेत. शत्रूंना तो तलवारीचे दान तर दीनांना तो अभयदान देतो. शाहाशी प्राणपणे युद्ध आणि विवेक हे असे सर्व गुण त्या शिवा सरजात एकवटलेले आहेत….\n|| छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मुजरा ||\nमंदार ऑफिसमध्ये मिटींगमध्ये खुप व्यस्त होता, त्याचं मन लागत नव्हत कशातच. तिला माहेरी जाऊन एक महिना झाला होता. आज कामाच्या गडबडीत त्याला तिला भेटता देखील आलं नाही की साधा फोन करता आला नाही. अचानक त्याचा फोन वाजला आणि तो ऑफिसमधून गडबडीत बाहेर पडला. गाडी सुरु केली आणि मंगलमूर्ती नर्सिंग होमच्या दिशेने सुसाट निघाला. पिल्लूला लेबर पेन सुरु झाले होते आणि पिल्लूच्या बाबांनी धावपळ करून तिला हॉस्पिटलला नेलं होत.\nमंदार हॉस्पिटलला पोचला, पिल्लूला लेबर रूममध्ये नेलं होत. बाहेर तिचे आई-बाबा चिंताग्रस्त उभे होते. मंदार ने घरी फोन करून सांगितलं आणि त्याचे आई बाबा तडक निघाले हॉस्पिटलकडे. डॉक्टरांची धावपळ सुरु होती. नर्स आत-बाहेर करत होत्या. ह्याला खुप काळजी लागून राहिली होत���. डॉक्टर बाहेर आले आणि त्यांनी मंदारला आत बोलावलं पिल्लू जवळ. हा तिला धीर देत होता, तिच्या डोक्यावरून हात फिरवत होता. तिने त्याचा हात घट्ट धरून ठेवला होता. थोड्यावेळाने सगळ सुरळीत पार पडलं. एक पांढऱ्याशुभ्र टॉवेलमध्ये गुंडाळलेला, हात पाय मारत असलेला, जोर जोरात रडत असलेला एक छोटुसा जीव घेऊन डॉक्टर दोघांच्या पुढे आले. पिल्लू घामाने चिंब भिजलेली होती, पण चेहऱ्यावर एक समाधान होत आणि खुप आनंद पण.\nडॉक्टर म्हणाले, “अभिनंदन मुलगी झालीय” मंदार ने पिल्लूच्या कपाळाचे हलकेच चुंबन घेतले आणि तिचा हात घट्ट धरून मनापासून आभार मानले. दोन वर्ष सुखाने संसार केल्यावर, त्यांनी बघितलेलं एक स्वप्न साकार झाल्याचा आनंद दोघेही लपवू शकत नव्हते. मंदार बाहेर आला आणि त्याने सगळ्यांना ही गोड बातमी दिली. पिल्लूला दुसऱ्या वार्डमध्ये हलवणार होते काही मिनिटात.\nतिथे प्रत्येक पलंगाशेजारी एक पाळणा ठेवला होता. पिल्लूला तिथे नेलं आणि सगळे तिच्याभोवती गोळा झाले. ती शांत पडून होती. मंदार शेजारीच बसला होता. सगळे त्या बाळाची वाट बघत होते. काही मिनिटांनी डॉक्टर तिथे त्या पिल्लूच्या छोट्याश्या बाळाला घेऊन आले. तिला पिल्लूच्या शेजारी ठेवलं. गुलाबी गुलाबी कांती, इवले इवले हात-पाय, चेहऱ्यावर एका नवीन अनोळखी जगात आल्याचे भाव. भिरभिरती नजर…पिल्लू लाडाने त्या बाळाकडे बघत होती.\nसगळ्यांना खुप खुप आनंद झाला होता. सगळे मग बाहेर थांबले. पिल्लू हलकेच उठून बसली, मंदार ने काळजीपूर्वक ते बाळ तिच्या कुशीत ठेवलं. तिचे डोळे पाण्याने भरून वाहू लागले, मंदारसुद्धा आपले अश्रू थांबवू शकत नव्हता. तिच्या शेजारी बसून तो दोघी मायलेकींना न्याहाळत बसला होता. ते बाळ पिल्लुकडे टकामका बघत होत. ती त्या बाळाच्या इवल्या हातात एक बोट देऊन खेळत होती, तोंडून आपसूक बोबडे बोल बाहेर पडत होते त्या बाळासाठी. खुप खुश होती ती.\nमग तिला जाणीव झाली की समोर मंदार बसलाय. त्याला मांडी घालायला सांगून, हलकेच ते बाळ त्याच्या हाती देऊन म्हणाली, “बघ तुला मुलगी हवी होती ना. तुझ्या मनाप्रमाणे झालं आणि ती दिसतेय पण अगदी तुझ्यासारखीच” त्याने भरलेल्या डोळ्याने दोघींकडे बघितले आणि मनोमन देवाचे आभार मानले. तेव्हढ्यात ते बाळ रडू लागलं. त्याने तिला “अले अले..काय झाल बाळाला…” अस् म्हणून शांत करायचा प्रयत्न केला, पण तिने मोठ्ठ भोकाड पसरलं होत. त्याने पिल्लूकडे बघितलं. ती हसत होती आणि तिने हलकेच त्या जीवाला आपल्या मांडीवर घेऊन त्याला शांत करू लागली.\nकसली तरी आठवण झाल्याने, मंदार ने घाई घाईत मोबाईल काढला आणि एक नंबर फिरवला. पिल्लू त्याला इशाऱ्याने विचारात होती, काय झालं म्हणून. त्याने डोळे हलकेच मिटून शांत राहायला सांगितलं तिला. नंबर लागला आणि तो बोलू लागला.\n“सई, आली… अभिनंदन.” आणि त्याने तो फोन सईच्या जवळ नेऊन तीच रडणं ऐकवलं. मग त्याने फोन कट केला आणि तिच्याशी खेळू लागला. पिल्लूने विचारलं “कोणाला फोन केला होतास. कोणाच अभिनंदन केलंस”\nमंदार म्हणाला, “तु रागावणार नसशील तरच सांगेन”\nती म्हणाली, “बोल ना, नाही रागवत..काय झालं\nतो बोलू लागला, “हा फोन मी तुझ्या शोनाला केला होता, जेव्हा मला कळलं की तु हॉस्पिटलमध्ये आहेस, तेव्हाचं मी त्याला इथे बोलावून घेतलं होत. पण तो भेटणार नाही म्हणाला. तो तुझा एक भूतकाळ आहे आणि तुझ्या समोर तो यायला तयार नव्हता. तो म्हणाला मला की, बेबी झालं की मला तिचा एकदा आवाज ऐकव बस्स. मला तुमच्या दोघांबद्दल लग्नाच्या आधीच माहित होत. तोच मला भेटून सगळ सांगून गेला. त्याने मला तुझी काळजी घेण्याचे आणि मी त्याला भेटलोय हे तुला कळू न देण्याचे वचन मागितले. त्याची स्वप्न तो तुझ्या रुपात बघत जगत होता पिल्लू, इथेच तुझ्या आसपास. मला त्या क्षणी त्याचा आणि तुझा राग आला होता, पण त्याने मला सगळी परिस्थिती समजावून सांगितली. तु तुझा भूतकाळ आपल्या संसारात आणणार नव्हतीस आणि तु त्यासाठी त्याच्याशी तुसडेपणाने वागलीस आणि त्याच्याशी भांडलीस. तो पण रागावला तुझ्यावर आणि परत कधी तुला भेटणार नाही म्हणून तुझ्या आयुष्यातून कायमचा निघून गेला, पण त्याचं प्रेम तसूभरही कमी झालं नाही तुझ्यावर असलेलं. त्याच्या डोळ्यात मला ते दिसायचं आणि तुझा खुप हेवा वाटायचा, पण त्याची इच्छा नव्हती की मी हे तुला कधी कळू द्याव.”\nती ओरडली अक्षरशः – “काssssय तु हे काय बोलतोयस मंदार. मला हे का नाही सांगितलं तु आधीच तु हे काय बोलतोयस मंदार. मला हे का नाही सांगितलं तु आधीच मी त्याला साफ सांगितलं होत की एकदा माझ लग्न झालं की मी त्याची कोणी राहणार नाही आमच्या लग्नाला घरून विरोध होता आणि मी घरच्या लोकांच्या संमतीशिवाय काही करणार नव्हते आणि हे त्याचं देखील मत होत. माझा नवरा आणि त्याचे कुटुंब हेच माझ घर आण�� त्यांची काळजी घेण हेच माझ कर्तव्य, अस त्याला मी ठाम बजावून सांगितलं होत. त्यामुळेचं तो माझ्या आयुष्यातून दूर निघून गेला होता आणि त्याला माझी मान्यता होती. मी त्याला पूर्णपणे विसरले नाही, पण माझ आयुष्य हे फक्त आपल्या कुटुंबापर्यंतचं मर्यादित आहे आणि ते शेवटच्या श्वासापर्यंत राहील. विश्वास ठेव मंदार मी त्याला साफ सांगितलं होत की एकदा माझ लग्न झालं की मी त्याची कोणी राहणार नाही आमच्या लग्नाला घरून विरोध होता आणि मी घरच्या लोकांच्या संमतीशिवाय काही करणार नव्हते आणि हे त्याचं देखील मत होत. माझा नवरा आणि त्याचे कुटुंब हेच माझ घर आणि त्यांची काळजी घेण हेच माझ कर्तव्य, अस त्याला मी ठाम बजावून सांगितलं होत. त्यामुळेचं तो माझ्या आयुष्यातून दूर निघून गेला होता आणि त्याला माझी मान्यता होती. मी त्याला पूर्णपणे विसरले नाही, पण माझ आयुष्य हे फक्त आपल्या कुटुंबापर्यंतचं मर्यादित आहे आणि ते शेवटच्या श्वासापर्यंत राहील. विश्वास ठेव मंदार \nमंदार : “अग हो, मी कुठे काय म्हणतोय… तु उगाच तसा काही विचार करू नकोस. माझा तुझ्यावर पुर्ण विश्वास आहे ग. त्याचं एक स्वप्न तु पुर्ण करणार आहेस, म्हणून मी त्याला बोलावलं होत. तो खाली बागेतच बसून राहिला, वर यायला त्याने स्पष्ट नकार दिला. फक्त म्हणाला तिचा आवाज ऐकव मला. तुला बोलायचं आहे का त्याच्याशी”\nतिने मानेनेच हो म्हटले…मंदार ने फोन लावला आणि तिच्याकडे दिला. त्याने बाळाला उचलून आपल्याकडे घेतलं आणि खेळत राहिला. ती थोडी अवघडून उभी रहात खिडकीजवळ आली. तिची नजर बागेमध्ये त्याला शोधू लागली. तितक्यात बागेमधून बाहेर पडणारी एक पाठमोरी आकृती तिने लगेच ओळखली. तिने फोनवर “हॅल्लो” म्हटले…तिथून प्रतिसाद यायची वाट बघत ती त्या पाठमोरी आकृतीकडे बघत होती.\nएक हलकेच दीर्घ श्वास घेऊन पलीकडून आवाज आला, “अभिनंदन पिल्लू. सईला अगदी लाडात वाढवं. तिला जास्त ओरडू नकोस, काळजी घे. तुझी आणि तिची. मंदारला सांगून ठेव, मी आता त्याला परत कधीच भेटणार नाही. मी इथून लांब जातोय कायमचा. सुखी रहा \nएक दीर्घ कथा लिहायचे काही महिन्यांपूर्वी ठरवले होते. काही केल्याने जमत नव्हते, माझा कंटाळा आणि वाचकांना होणारा अतिदीर्घ कथेचा त्रास म्हणून हे आटोपशीर घेतोय. स्वैरलिखाणाच्या नावाखाली तीन लघु कथा लिहिल्या आणि हा त्या कथेचा शेवटचा भाग. अर्धवट वाटेल, पण प्रत्येक कथा सुरु होऊन तिथेच संपवायचा प्रयत्न केलाय जेणेकरून, त्या वेगवेगळया कथा वाटाव्यात. जमल्यास कधी मधले भाग टाकेन. बघुया पुढेचं पुढे 🙂\nह्या आधीचे भाग …\n२. पहिली भेट – एक स्वैरलिखाण\n३. ओढ नव्या जीवाची…\nBPO Mixed Uncategorized अडोबी असंच काहीसं... आतंकवाद आपले सण इतिहास कथा कविता काही वाचण्यासारखं खाद्ययात्रा टॅग तंत्रज्ञान दखल दिवाळी अंक लेखन पुस्तक परीक्षण मराठी माझी खरडपट्टी.. माझी भटकंती युद्धकथा राजकारण समाजकारण सिनेमा परीक्षण स्वैरलिखाण हसा चकटफू\nUmesh Padte on शिवस्मारक – मुंबई\nSuhas Diwakar Zele on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\namolkelkar9 on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\nSuhas Diwakar Zele on प्रोजेक्ट शेड बॉल्स…\nSuhas Diwakar Zele on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\nPrachi on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\nमाझं स्वप्न आणि माझी शाळा..\n|| श्री गणेशाय नम: ||\n'त्या' कविता – श्रद्धा भोवड\n’रमतारामा’चे विश्रांतीस्थळ – मंदार काळे\nआपला सिनेमास्कोप – गणेश मतकरी\nइतिहासाची सुवर्णपाने – कौस्तुभ कस्तुरे\nइतिहासातील सत्याच्या मागावर – प्रणव महाजन\nउनाडक्या – सागर बोरकर\nउसाटगिरी – अनुजा सावे\nऐसी अक्षरे मेळविन – विशाल कुलकर्णी\nकट्टा आठवणींचा – अभिषेक\nखरडपट्टी सांजवेळेची.. – आका\nखा रे खा – प्रतिक ठाकूर\nखा रे खा – प्रतीक ठाकूर\nखाण्यासाठी जन्म आपुला – पूर्वा सावंत\nडोण्ट पॅनिक – अनिशचा ब्लॉग\nपु.ल. प्रेम – दीपक गायकवाड\nपूर्वानुभव – देव काका\nप्रकाशरान – स्वप्नाली मठकर\nबशर आरटी – दिव्या देसाई\nमन वढाय वढाय…. – संकेत\nमनातलं जनात, ब्रिजेश उवाच – ब्रिजेश मराठे\nमराठा इतिहासाची दैनंदिनी ..\nमहाभारत – काही नवीन विचार\nमाझ्या मनाचे अंतरंग…. सारिका\nमाझ्या मनातले काही – सागर कोकणे\nमेरा कुछ सामान… – श्वेता पाटोळे\nयेss रे मना येरेss मना \nलेखनबिखन – शर्मिला फडके\nविचारचक्र….. – गुरुनाथ क्षीरसागर\nशब्द-पट : श्रद्धा भोवड\nशब्द-पट म्हणजे कोडं.. श्रद्धा भोवड\nसिनेमा कॅनव्हास – आनंद पत्रे\nसिनेमाची गोष्ट – मंदार काळे\nसूर्यकांती – सूर्यकांत डोळसे\nस्वच्छंदी – मनाली साटम\nDiscoverसह्याद्री – साईप्रकाश बेलसरे\nMaratha Navy – प्रतिश खेडेकर\nRandom Thoughts – राजेंद्र क्षीरसागर\nप्रोजेक्ट शेड बॉल्स – मीमराठी लाईव्ह (ब्लॉगांश)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://punerispeaks.com/page/59/", "date_download": "2019-06-20T15:53:04Z", "digest": "sha1:FZOKXRDWXEV3YE435JXAGAUTCUTZLMMO", "length": 8895, "nlines": 111, "source_domain": "punerispeaks.com", "title": "Puneri Speaks - Page 59 of 70 - Punerispeaks.com Your One Stop Destination For Funny Content and News", "raw_content": "\nटॉयलेट मध्ये फोन वापरायचे धोका….\nटॉयलेटमधये फोन घेऊन जाण्याची सवय असेल तर वेळीच सावध व्हा. कारण तुम्ही टॉयलेटमध्ये फोन घेऊन जाता म्हणजे गंभीर आजाराला निमंत्रण … Read More “टॉयलेट मध्ये फोन वापरायचे धोका….”\nनेहमीप्रमाणे उदयनराजेंची त्यांच्या शैलीत फटकेबाजी… पवार साहेबांबरोबरच्या सफरीबद्दलचा अनुभव\nसातारा: काल अचानकपणे उदयनराजे महाराज हे शरद पवार यांच्या गाडीतून पुणे-सातारा प्रवास करत आले आणि सर्वांना चकित करून सोडले. राष्ट्रवादीचे … Read More “नेहमीप्रमाणे उदयनराजेंची त्यांच्या शैलीत फटकेबाजी… पवार साहेबांबरोबरच्या सफरीबद्दलचा अनुभव”\nरणवीर सिंगला जावे लागतेय मनोरुग्ण चिकित्सकाकडे☹️☹️\nरणवीर सिंगला त्यांच्या चित्रपटातील चरित्राच्या खोलवर जाऊन भूमिका करण्यासाठी ओळखला जातो, मग ती कोणतीही भूमिका असो, बँड बाजा बारात पासून, … Read More “रणवीर सिंगला जावे लागतेय मनोरुग्ण चिकित्सकाकडे☹️☹️”\nयुद्धस्थितीत ‘महाराष्ट्र पोसणारा’ शेतकरी, शेतकऱ्यांना हमीभाव, कर्जमाफी आणि बिनव्याजी कर्ज देणारे छत्रपती \nशेतकऱ्यांना सवलती का द्याव्यात, कर्जमाफी का द्यावी आताच्या काळात १५-२० % टक्के कर भरणाऱ्यांनी आणि तोही वाचवण्यासाठी खोटी कागदपत्रे जोडून … Read More “युद्धस्थितीत ‘महाराष्ट्र पोसणारा’ शेतकरी, शेतकऱ्यांना हमीभाव, कर्जमाफी आणि बिनव्याजी कर्ज देणारे छत्रपती आताच्या काळात १५-२० % टक्के कर भरणाऱ्यांनी आणि तोही वाचवण्यासाठी खोटी कागदपत्रे जोडून … Read More “युद्धस्थितीत ‘महाराष्ट्र पोसणारा’ शेतकरी, शेतकऱ्यांना हमीभाव, कर्जमाफी आणि बिनव्याजी कर्ज देणारे छत्रपती \nफडणवीस सरकारने गेल्या तीन वर्षात काय दिवे लावले – शरद पवार\nमुंबई, दि. ४ – विधानसभा निवडणुकीनंतर फक्त स्थिरतेसाठी भाजप सरकारला पाठिंबा देऊ केला होता; पण मागील तीन वर्षात मुख्यमंत्री देंवेद्र … Read More “फडणवीस सरकारने गेल्या तीन वर्षात काय दिवे लावले – शरद पवार”\nराज्यात ५ ते १४ दरम्यान अतिवृष्टीचा इशारा\nयेत्या 5 ते 14 ऑक्टोबरपर्यंत राज्यातील बहुतांश भागात अतिवृष्टीचा इशारा वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचं नुकसान होण्याची शक्यता … Read More “राज्यात ५ ते १४ दरम्यान अतिवृष्टीचा इशारा”\nदसऱ्याच्या मुहूर्तावर पुण्यात दिवाळी, विक्रमी वाहनविक्री\nदसऱ्याच्या मुहूर्तावर पुण्यात तब्ब्ल नऊ हजार वाहनांची विक्री झाली आहे. गेल्यावर्षी पेक्षा वाहन विक्रीत २५ टक्के वाढ झाली आहे. सर्वच … Read More “दसऱ्याच्या मुहूर्तावर पुण्यात दिवाळी, विक्रमी वाहनविक्री”\nलंडनमध्ये कर्जबुडव्या विजय मल्ल्या अटकेत मनी लॉंड्रिंग प्रकरणात मल्ल्यांवर कारवाई\nलंडन : भारतातील बँकांना चुना लावून परदेशात पळालेला विजय मल्ल्याला अखेर अटक करण्यात आले आहे. मनी लाँडरिंगच्या प्रकरणात विजय मल्ल्याला अटक करण्यात … Read More “लंडनमध्ये कर्जबुडव्या विजय मल्ल्या अटकेत मनी लॉंड्रिंग प्रकरणात मल्ल्यांवर कारवाई”\nनेहा पेंडसेचा पोल डान्स होतोय व्हायरल\nनेहाने पोल डान्सचा हा काही पहिलाच व्हिडिओ शेअर केला नाही प्रसिद्ध अभिनेत्री नेहा पेंडसे सध्या मे आय कम इन मॅडम … Read More “नेहा पेंडसेचा पोल डान्स होतोय व्हायरल”\nशिवाजी महाराज घोषणा: शिवाजी महाराज गारद अर्थ काय\nएसपीज बिर्याणी हाऊस च्या जेवणात आढळली अळी, मालकाचा उद्धटपणा | VIDEO\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून तीन दिवस पुणे दौऱ्यावर\nरातोरात प्रसिद्ध झालेल्या खेळणी विक्रेत्यांला अटक\n मुंबईतील इडलीवाला चटणी बनवण्यासाठी संडासचे पाणी वापरताना सापडला | VIDEO\nराज्यात वळवाचा पाऊस पडण्याची शक्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/three-and-a-half-hour-fire-in-narayanagawa-foam-godown-5978971.html", "date_download": "2019-06-20T15:55:25Z", "digest": "sha1:LT5DQSW5D4UUWXGUB6LIQ47N4JKP4HGG", "length": 7610, "nlines": 150, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Three-and-a-half hour fire in Narayanagawa foam godown | नारेगावातील फोम गोदामात साडेतीन तास अग्नितांडव", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nनारेगावातील फोम गोदामात साडेतीन तास अग्नितांडव\nसहा बंब आणि खासगी २० टँकरच्या मदतीने रात्री नऊ वाजता आग आटोक्यात आली. यात लाखो रुपयांचे नुकसान झाले.\nऔरंगाबाद - नारेगाव कचरा डेपोपासून ५०० मीटर अंतरावर असलेल्या ३० बाय १०० फुटांच्या फोमच्या बंद गोदामाला सोमवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास भीषण आग लागली. अग्निशमन विभागाचे सहा बंब आणि खासगी २० टँकरच्या मदतीने रात्री नऊ वाजता आग आटोक्यात आली. यात लाखो रुपयांचे नुकसान झाले.\nनारेगावात तीन लाइनमध्ये प्रत्येकी तीन अशी नऊ पत्र्यांची गोदाम आहेत. सय्यद साबेर यांच्या मध्यभागी असलेल्या फोमच्या गोदामाने सर्वप्रथम पेट घेतला. सर्व गोदामे एकमेकांना लागून चारही बाजूंनी बंद आहेत. त्यामुळे आग लागल्याचे लवकर लक्षात आले नाही. पत्र्याच्या बाहेर धुराचे लोट दिसू लागल्यानंतर स्थानिकांनी तत्काळ पोलिस व अग्निशमन विभागाला कळवले. थोड्याच वेळात सिडको, चिकलठाणा आणि एमआयडीसीतील अग्निशमन बंब घटनास्थळी पोहोचले. फोमचा मोठा साठा असल्यामुळे आग लवकर आटोक्यात येत नव्हती. अखेर विशेष यंत्रणा असलेला बंब बोलावण्यात आला. त्यानंतर आग आटोक्यात आली.\nफोमच्या गोदामाच्या आजूबाजूला प्लास्टिक, पुठ्ठा, गोण्या असलेली गोदामे आणि दुकाने आहेत. मात्र, एकाही दुकानात अग्निशमन यंत्रणा बसवलेली नाही. शिवाय पत्र्याची गोदामे शास्त्रशुद्ध पद्धतीने बांधलेली नाहीत. यापुढे निष्काळजीपणा करणाऱ्या आणि दुसऱ्यांच्या जीवितास हानी पोहोचवणाऱ्या गोदाम चालकांवर कडक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलिस निरीक्षक मळाळे यांनी दिली\nशिक्षकाच्या मागणीसाठी चिमुकल्या विद्यार्थांची जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात भरवली शाळा\nपत्नीपीडित पुरुषांचे पुढील जन्मी ही पत्नी नको म्हणून यमराजाला साकडे, पिंपळाच्या झाडाला घातल्या प्रदक्षिणा\nभरदिवसा फक्त पंधरा मिनिटांत कुप्रसिद्ध घरफोड्याने चोरले ७१ तोळे सोने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://spsnews.in/?p=3262", "date_download": "2019-06-20T15:53:52Z", "digest": "sha1:UTWNJQVWAKWFCMGQBVXU3BFMVJMM6MF3", "length": 7009, "nlines": 97, "source_domain": "spsnews.in", "title": "लुबाडणूक करणाऱ्यांना कायद्याचा धाक दाखवा – श्री.एन.ए. कुलकर्णी | | SPSNEWS", "raw_content": "\nशासनाच्या विकास योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा- जिल्हाधिकारी दौलत देसाई\nपावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी १०.२३ कोटींचा निधी :आम.सत्यजित पाटील\nबांबवडे विद्यामंदिरात दफ्तर व शालेय साहित्याचे वाटप\nबांबवडे विद्यामंदिरात दफ्तर व शालेय साहित्याचे वाटप\nचिमुकल्यांचा किलबिलाट पाहण्यासाठी जमला जनसमुदाय\nलुबाडणूक करणाऱ्यांना कायद्याचा धाक दाखवा – श्री.एन.ए. कुलकर्णी\nबांबवडे : ग्राहक हा बाजारपेठेचा राजा आहे. त्याची लुबाडणूक करणाऱ्यांना कायद्याचा धाक दाखवा. असे प्रतिपादन अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे विभागीय सदस्य एन.ए. कुलकर्णी यांनी केले.\nश्री शिवशाहू महाविद्यालय सरूड तालुका शाहुवाडी येथे २४ ���िसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिन ग्राहक प्रबोधन निमित्ताने ते बोलत होते. यावेळी प्राचार्य बी.आर. गाडवे अध्यक्षस्थानी होते. स्वागत प्रा.एल. टी.आरगे यांनी तर तालुका अध्यक्ष जगन्नाथ जोशी यांनी प्रास्ताविक केले.\nश्री. कुलकर्णी पुढे म्हणाले कि,आपल्याला संवादातून व्यवस्थेला सुधारायचे आहे. हिंसाचार दूर ठेवून राष्ट्रीय हित जोपासायचे आहे. यासाठी चिकीस्तक ग्राहक दृष्टी आत्मसात करा,व चौकस रहा.\nयावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे तालुका सचिव रामचंद्र सातपुते ,सचिव उदय पाटील ,दत्तात्रय नलगे ,विध्यार्थी उपस्थित होते.सुत्रासंचालन समर्था हंडे यांनी केले. तर आभार अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे बांबवडे शहर अध्यक्ष अमर पाटील यांनी मानले .\n← जवान रमजान हवालदार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार\nजिल्ह्यातील जेष्ठ पत्रकार सोपान दादा पाटील यांचे निधन →\nप्रयत्नांना अपयश…आणि एक करुण अंत …\nभिडे गुरुजींचे व्याख्यान जोशपूर्ण वातावरणात हजारोंच्या उपस्थितीत संपन्न\nशेतकऱ्याच्या खात्यावर अनुदान जमा व्हावे,यासाठीच दुध रोको आंदोलन : पद्मसिंह पाटील\nशासनाच्या विकास योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा- जिल्हाधिकारी दौलत देसाई\nपावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी १०.२३ कोटींचा निधी :आम.सत्यजित पाटील\nबांबवडे विद्यामंदिरात दफ्तर व शालेय साहित्याचे वाटप\nबांबवडे विद्यामंदिरात दफ्तर व शालेय साहित्याचे वाटप\nचिमुकल्यांचा किलबिलाट पाहण्यासाठी जमला जनसमुदाय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathimati.net/moholeshe-maharashtra-a-r-kulkarni/11/", "date_download": "2019-06-20T14:59:53Z", "digest": "sha1:6R3NU4LXIVPHS4ZG4NSFDC4ESX2UC3DY", "length": 8667, "nlines": 142, "source_domain": "www.marathimati.net", "title": "मोहोलेश ते महाराष्ट्र | Moholesh Maharashtra - Part 11", "raw_content": "\nकॉंग्रेसने भाषावर प्रांतरचनेचे तत्त्व मान्य केले होते. पण १९५६ सालच्या राज्यपुनर्रचना समितीने महाराष्ट्राच्या बाबतीत मात्र ते लागू केले नाही आणि येथे गुजराती व मराठी लोकांचे द्वैभाषिक राज्य निर्माण करून मुंबई राजधानी केली. महाराष्ट्रात यावर तीव्र प्रतिक्रिया झाली. केशवराव जेध्यांच्या नेतृत्वाखाली पुणे येथे एक सर्वपक्षीयांची सभा होऊन ६ फेब्रूवारी १९५६ साली संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना झाली. दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत या समितीला भरघोष यश मिळाले. विधानसभेच्या १३३ पैकी समितीला १०१ जागा मिळाल्या. यात मुंबई शहराच्या १२ जागा होत्या. गुजरात, मराठवाडा आणि विदर्भ यांच्या सहकार्याने कॉंग्रेसला मंत्रिमंडळ बनविता आले. या विशाल द्वैभाषिकाचे यशवंतराव चव्हाण हे पहिले मुख्यमंत्री बनले. एस. एम. जोशी, डांगे, नानासाहेब गोरे, आचार्य अत्रे यांनी संयुक्त महाराष्ट्राचा लढा तीव्र केला. काही लोकांना आत्मबलिदान करावे लागले. पण कॉंग्रेसचे मतपरिवर्तन करण्यात त्यांना शेवटी यश आले. नेहरूंच्या मंत्रिमंडळातील चिंतामणराव देशमुखांनी आपल्या अर्थमंत्रीपदाचा राजीनामा दिला. १ मे १९६० रोजी, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा यांचे पंडित जवाहरलाल नेहरूच्या आशीर्वादाने ‘महाराष्ट्र राज्य‘ निर्माण झाले. मोहोलोश ते महाराष्ट्र ही ऐतिहासिक वाटचाल १९६० मध्ये पूर्ण झाली. आणि मराठी माणसाचे अनंत वर्षांचे स्वप्न साकार झाले.\nह्यूएनत्संगने तेराशे वर्षांपूर्वी रेखाटलेल्या प्रतिमेशी नूतन महाराष्ट्राचा तोंडवळा मिळताजुळता आहे.\nया वर्गातील आणखी काही लेख\nज्येष्ठ पत्रकार नारायण आठवले यांचे निधन\nलठ्ठ कोंबडी बारीक कोंबडी\nThis entry was posted in भूतकाळ आणि वर्तमान and tagged अ.रा.कुलकर्णी, इंग्रज, पेशवे, मराठे, महाराष्ट्र, मुसलमान, शिवाजी, संयुक्त महाराष्ट्र on जानेवारी 4, 2011 by प्रशासक.\n← टोमॅटो भात जीवनातली ही घडी →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8_%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC_%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B2", "date_download": "2019-06-20T15:10:59Z", "digest": "sha1:PE2IBDZUPE623NLVEDWTOJCHBWY5HKOR", "length": 7176, "nlines": 132, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "श्रीनिवास दादासाहेब पाटील - विकिपीडिया", "raw_content": "\nइ.स. १९९९ – इ.स. २००९\n११ एप्रिल, १९४१ (1941-04-11) (वय: ७८)\nमारूल-हवेली, सातारा जिल्हा, महाराष्ट्र\nश्रीनिवास दादासाहेब पाटील (जन्म: ११ एप्रिल १९४१) हे भारत देशाच्या महाराष्ट्रामधील एक राजकारणी व सिक्किम राज्याचे विद्यमान राज्यपाल आहेत.\nलोकसभेच्या अधिकृत संकेतस्थळावरील व्यक्तिचित्र[मृत दुवा]\nभारतामधील राज्यांचे विद्यमान राज्यपाल\nआंध्र प्रदेश: ई.एस.एल. नरसिंहन\nअरुणाचल प्रदेश: निर्भय शर्मा\nआसाम: जानकी बल्लभ पटनाईक\nबिहार: ज्ञानदेव यशवंतराव पाटील\nछत्तीसगड: बलराम दास टंडन\nगुजरात: ओम प्रकाश कोहली\nहरयाणा: कप्तान सिंह सोळंकी\nहिमाचल प्रदेश: उर्मिला सिंह\nजम्मू आणि काश्मीर: नरिंदर नाथ व्होरा\nमध्य प्रदेश: राम नरेश यादव\nमहाराष्ट्र: सी. विद्यासागर राव\nमणिपूर: विनोद कुमार दुग्गल\nमिझोरम: विनोद कुमार दुग्गल (अतिरिक्त भार)\nपंजाब: कप्तान सिंह सोळंकी\nसिक्किम: श्रीनिवास दादासाहेब पाटील\nतामिळ नाडू: कोनिजेटी रोसैय्या\nत्रिपुरा: पद्मनाभ आचार्य (अतिरिक्त भार)\nउत्तर प्रदेश: राम नाईक\nपश्चिम बंगाल: केशरी नाथ त्रिपाठी\nइ.स. १९४१ मधील जन्म\nराष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील राजकारणी\n१४ वी लोकसभा सदस्य\n१३ वी लोकसभा सदस्य\nमृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख\nमृत बाह्य दुवे असणारे लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २७ डिसेंबर २०१७ रोजी १५:५८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/human-deand-and-smashanbhumi-motivational-story-5990577.html", "date_download": "2019-06-20T15:24:12Z", "digest": "sha1:HYNTG4FOUISS4MCCHFQ5LBHIYJC5YF7J", "length": 8408, "nlines": 151, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "human deand and smashanbhumi motivational story | संताने यात्रेकरूला सांगितले स्मशानाचे रहस्य, तुम्हीही लक्षात ठेवा या गोष्टी", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nसंताने यात्रेकरूला सांगितले स्मशानाचे रहस्य, तुम्हीही लक्षात ठेवा या गोष्टी\nएक संत गावाबाहेर झोपडीत राहते होते, यात्रेकरू त्यांना वस्तीचा रस्ता विचारायचे आणि त्यांनी सांगितलेल्या रस्त्यावरून स्मशा\nप्राचीन काळी एक संत गावाच्या बाहेर एका झोपडीत राहत होते. गावामध्ये आणि जवळपासच्या भागात ते संत खूप प्रसिद्ध होते. यामुळे गावाच्या बाहेर असूनही लोक त्यांच्याकडे जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी येत होते. अनेकवेळा अनोळखी लोकही त्यांचेकडे जाऊन अडचणी सांगत होते. कधीकधी काही लोक त्यांना गावामध्ये परत जाण्याचा रस्ताही विचारात होते. संत त्यांना समोरच्या दिशेकडे इशारा करून रस्ता सांगत होते. काही लोक एखादा दुसरा रस्ता नाही का असेही विचारात होते, संत सांगायचे गावामध्ये जाण्याचा हाच रस्ता आहे.\n> लोक संताने सांगितलेल्या रस्त्यावरून गेल्यानंतर ते स्मशानात पोहोचत होते. त्यानंतर लोकांना संताचा खूप राग येत होता. काही लोक संताला शिव्याही देत होते. काही लोक काहीही न बोलता दुसरा रस्ता पकडत होते. एके दिवशी एका यात्रेकरूसोबत असेच झाले. त्याला संताचा खूप राग आला.\n> क्रोधीत यात्री संताला बोलण्यासाठी त्यांच्याकडे आला. संताला विचारले की, मला चुकीचा रस्ता का सांगितला त्याने संताला खूप वाईट शब्द वापरले आणि बोलता-बोलता यात्री थकून गेला आणि गप्प बसला. त्यानंतर संताने बोलणे सुरु केले.\n> संत म्हणाले, कर बाबा स्मशान वस्ती नाही का तुम्ही लोक ज्याला वस्ती म्हणता तेथे रोज कोणाचा न कोणाचा तरी मृत्यू होतो, रोज एखादा बेघर होतो, लोकांचे येणे-जाणे सुरूच राहते. परंतु स्मशानाच्या वस्तीमध्ये एकदा जो येतो तो मग कुठेही जात नाही. हीसुद्धा एक वस्ती आहे. माझ्या दृष्टीने हीच वस्ती आहे. प्रत्येक व्यक्तीचे अंतिम स्थान हेच असून सर्वांना येथेच यायचे आहे. यामुळे आपण चुकीच्या कामांपासून दूर राहावे. या कारणांमुळे मी तुला हा रस्ता सांगितला.\n> संतांच्या या गोष्टी ऐकून यात्री नतमस्तक झाला आणि आपल्या घरी निघून गेला.\nयशाचे सुत्र/कोणत्याही कामात एक्सपर्ट बनायचे असेल तर एकाग्रत महत्त्वाची आहे\nनवीन कामाच्या सुरुवातीलाच कामाचे पूर्ण ज्ञान असेल तरच यश प्राप्त होऊ शकते\nसुखी जीवनाचे रहस्य : ज्या घरात प्रेम असते तिथे यशासोबत धनसंपत्तीचेही आगमन होते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://weeklyamber.com/index.php/talegaonnews/17217-2019-01-29-09-41-57", "date_download": "2019-06-20T16:08:15Z", "digest": "sha1:36MIDJSFDCYN45VPUMGVCGX7AJ6BLMZ6", "length": 4121, "nlines": 46, "source_domain": "weeklyamber.com", "title": "टाटा केलेली थंडी पुन्हा आपली दत्त म्हणून हजर! \";} /*B6D1B1EE*/ ?>", "raw_content": "\nसाप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......\nमुख्य पान -- पुढे वाचा >> -- टाटा केलेली थंडी पुन्हा आपली दत्त म्हणून हजर\nटाटा केलेली थंडी पुन्हा आपली दत्त म्हणून हजर\nतळेगाव दाभाडे, दि. 24 : जवळ जवळ दीड महिना पूर्ण काकडवून टाकणारी थंडी खरं तर संपली होती. पुरा डिसेंबर आणि जानेवारीच्या मध्यापर्यंत सगळीकडे गारेगार झालं होतं. त्यानंतर गेला आठवडाभर हवा गरम झाल्याने व संक्रांतही होऊन गेल्यामुळे आता थंडी संपली, उन्हाळा सुरू होणार असे वाटू लागले होते. तोच आज अचान भलतीच थंडी पडली अशा बदलत्या हवामानामुळे आजारपण ओढवते. डोकेदुखी, अंगदुखी, ताप, पोटाचे विकार असे त्रास होतात. गरम कपडे वापरावेत, हलके भोजन घ्यावे, दोन घास कमी खावेत, सारखे झोपणे टाळावे असा सल्ला डॉ. सौ. वैशाली दळवी यांनी दिला.\nह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 55\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/abpnews-apprachar", "date_download": "2019-06-20T15:52:43Z", "digest": "sha1:BCHBOH2WIY5B4OQT47NXG3W2A4673T5W", "length": 20306, "nlines": 84, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "एबीपी न्यूजचा अपप्रचार - द वायर मराठी", "raw_content": "\nएबीपी न्यूजसारख्या आघाडीच्या राष्ट्रीय वृत्तवाहिनीला एखाद्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसमवेत सादर केल्या जाणाऱ्या परिसंवादामध्ये पंतप्रधान मोदीधार्जिणा सूर सापडला नाही तर ती वाहिनी काय करते धादांत खोटेपणा करते. कार्यक्रम खोटा आणि विद्यार्थीही भाडोत्री \nअलिकडेच एबीपी न्यूज वाहिनीने आपल्या ‘२०१९ के जोशिले’ या आयआयटी बॉम्बेच्या परिसरात घेतलेल्या कार्यक्रमासाठी, संस्थेबाहेरील तरुणांना बोलावून त्यांच्याकडून मोदी सरकारच्या समर्थनार्थ वक्तव्ये वदवून घेतली असा आरोप या वाहिनीविरुद्ध करण्यात आला आहे. हा कार्यक्रम २ मार्च रोजी संध्याकाळी ४ ते ५ या दरम्यान प्रसारित करण्यात आला. दुसऱ्या दिवशी १० वाजता “आयआयटी बॉम्बे आहे मोदींच्या पाठीशी”, “२०१९ के जोशिले: आयआयटी मुंबईतील विद्यार्थी मोदी सरकारचे समर्थक” अशा ठळक शीर्षकासह त्याचे पुनर्प्रक्षेपण करण्यात आले.\nया घडवून आणलेल्या कार्यक्रमाची चित्रफीत वाहिनीने संकेत स्थळावरुनदेखील प्रसारित केली होती आणि हा लेख छापून आल्यावर ६ मार्च रोजी ती काढून टाकली.\nआयआयटी बॉम्बेच्या विद्यार्थ्यांशी संपर्क केला असता या कार्यक्रमाबाबत त्यांना त्यांच्या कॉलेजच्या ईमेल पत्त्यावर आलेल्या ईमेलमधून माहिती मिळाल्याचे त्यांनी सांगितले. त्यामध्ये संस्थेच्या परिसरात एबीपी न्यूजने आगामी निवडणुकांवर परिसंवाद आयोजित केला असून सहभाग ऐच्छिक असल्याचे नमूद केले होते.\nविद्यार्थी कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचल्यावर मात्र चित्र काहीसे वेगळे होते. तिथे मोठ्या संख्येने जमलेल्या घोळक्यामध्ये अनेक चेहरे अनोळखी असल्याचे विद्यार्थ्य��ंच्या लक्षात आले. “आमच्या संस्थेचा परिसर खूप मोठा आहे आणि विभागही अनेक असल्याने एखादी व्यक्ती इथली आहे की बाहेरील हे सहजपणे ओळखणे अवघड असते. तरीसुद्धा परिसंवादामध्ये अचानक इतके अनोळखी चेहरे एकत्र पाहिल्यावर मात्र आमच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्यातही भर म्हणजे त्यातला प्रत्येक जण शासनाचे समर्थन करत होता.” या कार्यक्रमात सहभागी झालेला एक विद्यार्थी आम्हाला सांगत होता.\nविद्यार्थ्यांच्या तोंडी चुकीचे वक्तव्य घालणे आणि खोटी मते तयार करण्याच्या या गैरप्रकाराला प्रथम आयआयटी बॉम्बेच्या ‘आंबेडकर पेरियार फुले स्टडी सर्कल’ने (एपीपीएससी) वाचा फोडली. या कार्यक्रमात सहभागी झालेल्यांपैकी ११ जण (कार्यक्रमात सहभागी झालेल्या एकूण ५० तरूणापैकी ) “बाहेरचे” होते असे आता विद्यार्थ्यांच्या लक्षात आले आहे. त्यापैकी एक तरुण हिंदू युवा वाहिनी या हिंदू संघटनेचा सदस्य असल्याचे समजले आहे.\n“हा कार्यक्रम आयआयटीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केला होता तर वाहिनीने बाहेरील लोकांना कशासाठी बोलावले त्यातील प्रत्येक जण भाजपची बाजू उचलून धरत होता हा निव्वळ योगायोग होता का त्यातील प्रत्येक जण भाजपची बाजू उचलून धरत होता हा निव्वळ योगायोग होता का” असा सवाल एका विद्यार्थ्याने केला.द वायरने ज्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला, ते संस्था त्यांच्यावर कारवाई करेल या भीतीने आपली नावे उघड करण्यास कचरत होते.\nएबीपी न्यूजने भाजप आमदार आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार आणि अखिल भारतीय कॉंग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांना या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याचे आमंत्रण दिले होते. बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, राफेल करार आणि अलीकडेच केंद्रीय राखीव पोलीस दलावरील (सीआरपीएफ) पुलवामा येथील हल्ला अशा अनेकविध विषयांवर सहभागी मंडळींनी चर्चा केली. ३८ मिनिटे चाललेल्या या परिसंवादामध्ये पहिली १८ मिनिटे दोन्ही पक्षाच्या प्रवक्त्यांनी आपापल्या पक्षांच्या भूमिका स्पष्ट करत सत्तेत असताना तुम्ही सक्षमपणे कार्य करत नसल्याचे आरोप एकमेकांवर केले.\nचर्चेत सहभागी झालेल्या आणखी एका विद्यार्थ्याने बोलण्याची संधी मिळावी म्हणून वारंवार मायक्रोफोन त्याच्याकडे देण्याची मागणी करूनही त्याला बोलू दिले नाही, “संयोजक त्यांच्या नि��ोजित लोकांना बरोबर घेऊन आले होते आणि त्यांनी पुढील रांगेतील खुर्च्यांवर ताबा मिळवला होता. कार्यक्रमाचा सूत्रधार केवळ त्याच लोकांकडे जात होता आणि त्यांनाच तज्ञांना प्रश्न विचारण्याची संधी देत होता. संस्थेत शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांनी प्रयत्नपूर्वक मायक्रोफोन मिळवून कॉलेजमध्ये भरतीसाठी नव्याने लागू केलेली१३ मुद्द्यांवर आधारित रोस्टर पद्धती आणि शेतीवरील संकट या विषयांवर प्रश्न विचारण्यास सुरुवात केल्यावर त्यांना मध्यातच थांबवून तज्ञांनी त्यांचे प्रश्न विचारार्थ घेतले नाहीत.” केमिकल इंजिनियरिंग विभागातील पीएचडीच्या एका विद्यार्थ्याने आमच्याकडे तक्रार केली.\nचर्चेमध्ये अनिल यादव नावाच्या एकाने पहिला प्रश्न उपस्थित केला. त्याने चतुर्वेदींना १९७१ सालच्या भारत पाकिस्तान युद्धावर प्रश्न विचारला. तसेच १९९० सालच्या बॉम्बस्फोटात १४ पाकिस्तानी नागरिकांना ठार मारल्याच्या आरोपाखाली मृत्युदंडाची शिक्षा भोगत असलेल्या सरबजीत सिंगला परत आणण्यात कॉंग्रेस अपयशी का ठरले, असा सवाल केला. या प्रश्नात आक्षेपार्ह असे काही नव्हते, पण यादव हा आयआयटीचा विद्यार्थी नव्हता. त्याच्याफेसबुक प्रोफाईलवरून तो हिंदू युवा वाहिनीचा कार्यकर्ता आहे हे कळते.\nआयआयटी बॉम्बेच्या प्रवक्त्या फाल्गुनी बॅनर्जी यांनी संगितले, “आम्ही या कार्यक्रमाचे केवळ यजमान होतो आणि यात आमची कोणतीही भूमिका नव्हती. चर्चेत भाग घेण्यासाठी बाहेरून लोक आणण्याची परवानगी संस्थेने दिली नव्हती. हे असे कसे घडू शकते याचे मला आश्चर्य वाटते आहे”. त्या पुढे म्हणाल्या, “मी हा कार्यक्रम पाहिला असून आयआयटी बॉम्बे मोदींचे समर्थन करते असा दावा त्यांनी केला आहे. असे दावे ते कसे काय करू शकतात संस्थेतील काहीच विद्यार्थी चर्चेत सहभागी झाले आणि त्यांच्यात मतमतांतरे नक्कीच होती. आवश्यक ते बदल करावेत या संदर्भात आम्ही लवकरच वाहिनीला कळवणार आहोत.”\nएपीपीएससीने आयआयटीच्या जनसंपर्क अधिकाऱ्याकडे या सर्व प्रकारचे स्पष्टीकरण मागितले असून त्यांच्याकडून कोणतेही उत्तर अद्याप आले नसल्याचे एका सदस्याने द वायरला सांगितले.\nया कार्यक्रमामध्ये आयआयटीचे विद्यार्थी सहभागी होणार असल्याचे सांगितल्याने मी आमंत्रण स्विकारले असे असे चतुर्वेदी यांनी द वायरला सांगितले. “वृत्त��ाहिनीने यासाठी विचारल्यावर मी पहिल्यांदा नकार दिला. प्रेक्षकांना सहभागी करून घेणाऱ्या कार्यक्रमात मला सहभाग घ्यायचा नव्हता, कारण सहसा प्रेक्षकाच्या बन्दिस्त अशा ठोस राजकीय भूमिका असतात आणि त्यामुळे सकस चर्चेला वाव उरत नाही. परंतु नंतर आयआयटीमधील विद्यार्थी सहभागी होणार असे कळल्यावर मी होकार दिला. चर्चा अर्थपूर्ण होईल अशा आशेने मी आले, परंतु माझा भ्रमनिरास झाला कारण चर्चा एकांगी झाली.” असे चतुर्वेदी यांनी सांगितले.\nद वायरने एबीपी न्यूजच्या मुंबई केंद्राशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता यावर कोणतेही वक्तव्य करण्याचे आम्हाला अधिकार नसून त्यासाठी दिल्लीचे संपादक रजनीश आहुजा यांच्याशी संपर्क करावा असे उत्तर मिळाले. आम्ही आहुजा यांना ईमेल आणि मेसेज करून एक प्रश्नावली पाठवली असून आत्तापर्यंत तरी त्यांनी उत्तर पाठवलेले नाही. वाहिनीकडून माहिती मिळताच आम्ही तुमच्यापर्यंत ती पोहोचवूच.\n(आयआयटी बॉम्बेचे बीजेपीला कथित समर्थन असल्याचा दावा करणारा एबीपीचा वादग्रस्त कार्यक्रम.)\nहा लेख मूळ इंग्रजी लेखाचा अनुवाद आहे.\nआर्थिक अटींवर १०% आरक्षण समानतेच्या तत्त्वाचा भंग \nधनगर समाजासाठी अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस\nलोकसंख्येत येत्या ९ वर्षांत भारत चीनच्या पुढे\nशांघाई सहकार्य संघटना भारतासाठी महत्त्वाची का\nओम बिर्ला नवे लोकसभा सभापती\n२० व्या शतकातल्या आण्विक चाचण्यांचा परिणाम महासागरांच्या तळांपर्यंत\nआधार डेटा पुन्हा खाजगी क्षेत्रासाठी खुला\nचोरीच्या संशयावरून दलित मुलाला मारहाण\nमुझफ्फरपूर मेंदूज्वर साथ : मृत मुलांचा आकडा १०८\nरक्षकांपासून रक्षण कोण करेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/marak-pariksha-padhhatiche-bali", "date_download": "2019-06-20T15:44:42Z", "digest": "sha1:4EJDNBGTOUN3YXGL6GE3QQUHDR2IPNIU", "length": 25224, "nlines": 89, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "मारक परीक्षापद्धतीचे बळी - द वायर मराठी", "raw_content": "\nएमसीक्यू (MCQ) ही बहुपर्यायी प्रश्नांची पद्धत आज प्रवेश परीक्षांच्या क्षेत्रात विशेष लोकप्रिय आहे. यातून तात्काळ मुल्यांकन करता येतं. मात्र त्याचवेळी ही परीक्षा पद्धत तुम्हाला सूक्ष्म आणि विश्लेषणात्मक विचार करण्यापासून परावृत्त करत असते.\nजवाहरलाल नेहरू (जेएनयू) विद्यापीठाचा लोगो\nवारंवार प्रयत्न करुनही विद्यमान सत्ताधारी सरकारला जवाहरलाल ���ेहरू (जेएनयू) विद्यापीठाची प्रतिष्ठा कमी करण्यामध्ये अद्यापी यश आलेलं नाही. “‘राष्ट्रद्रोही विद्यार्थी’ आणि ‘नैतिकदृष्ट्या बेजबाबदार’ असे डाव्या विचारसारणीचे शिक्षक यांची गर्दी असलेला ‘अस्वस्थ’ कॅम्पस” अशा रीतीने सध्या ‘जेएनयू’चे चित्र रंगविले जात आहे. असे असले तरीही, हे विद्यापीठ ही एक अशी जागा आहे जिथे विचार वृद्धिंगत होतात, पुस्तकांवर आवडीने चर्चा केली जाते, सातत्याने वादविवाद होतात आणि नियमित वर्गही भरवले जातात. इथे मार्क्सचीही चिकित्सा केली जाते, त्याच्या सिद्धान्ताना प्रश्न विचारले जातात आणि आंबेडकरांकडेही बिनचूक म्हणून बघितले जात नाही. यामुळेच अध्ययन आणि संशोधन एकमेकांना पूरक ठरतात.\nयामुळे स्वतःला देशभक्त म्हणवणाऱ्या टीव्ही चॅनेल्सच्या नकारात्मक प्रचारानंतरही देशभरातले तरुण विद्यार्थी ‘जेएनयू’मध्ये येण्यासाठी उत्सुक असतात. एक संशोधक म्हणून, तज्ञ म्हणून आपली जडणघडण व्हावी आणि जबाबदार नागरिक म्हणून आपला विकास व्हावा, यासाठी त्यांना आजही जेएनय़ू हाच योग्य पर्याय वाटतो.\nयावर्षीही हे विद्यार्थी मे महिन्यात ‘जेएनयू’ विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करतील व त्यामध्ये यशस्वी होण्यासाठी मनापासून पूर्वतयारीही करतील. मात्र त्यांच्या यशासाठी त्यांना शुभेच्छा देत असतानाच मला त्यांच्याबद्दल वाईटही वाटत आहे. माझे असे बोलणे विचित्र वाटू शकते याची मला जाणीव आहे, म्हणूनच मी असे का म्हणत आहे, यामागचे कारण मी स्पष्ट करत आहे.\nकल्पनाशक्ती मारणे : एमसीक्यू (MCQ) पद्धतीची विवेकशून्यता\nजेएनयू ही चिकित्सक विचारांना प्रोत्साहन देणारी, विविध कल्पनांशी झुंजायला लावणारी आणि जगाची संकल्पानात्मक मांडणी करण्यासाठी आवश्यक असलेली योग्य भाषा विकसित करणारी, त्या भाषेवर प्रभुत्व मिळवून देणारे ज्ञानगृह आहे, याची मला एक शिक्षक म्हणून खात्री आहे. दुसर्‍या शब्दांत, जेएनयू आणि अर्थात त्याची उमदारमतवादी परंपरा म्हणजेच अर्थान्वयवादी आकलन, चिकित्सात्मक दृष्टी आणि सर्जनशील मांडणी होय. म्हणूनच इथे जेव्हा एखादा विद्यार्थी कार्ल मार्क्ससारख्या विचारवंताचा अभ्यास करतो, तेव्हा त्याला/तिला मार्क्सचे मूळ लिखाण वाचावे लागते, त्यावर चर्चा करावी लागते, वादविवादात उतरावे लागते आणि ‘वस्तूलोभस्तोम’ (कमोडिटी फेटीशिझम) यासारख्या विषयावर वादविवाद आणि चर्चा करून एक प्रबंध लिहावा लागतो.\nयामुळेच आजपर्यंत जेएनयूची प्रवेश परीक्षा ही गुणात्मकरित्या वेगळ्या प्रकारची चाचणी परीक्षा म्हणून प्रसिद्ध होती. खास करून समाज विज्ञान शाखांच्या बाबतीत, विचार करण्यास प्रवृत्त करणारे, चिंतनशील आणि निबंधाच्या स्वरुपात विचारांची सुसंगत मांडणी करायला लावणारे प्रश्न उपस्थित केले जायचे.\nसमाजशास्त्र विषयाच्या (बहुधा २०१६च्या) एम.ए.च्या प्रवेश परीक्षेमध्ये विचारलेला एक प्रश्न मला आठवतो. रविंद्रनाथ टागोरांच्या राष्ट्रवाद या संकल्पनेचे विवेचन करणाऱ्या निबंधातील उतार्‍याने त्याची सुरुवात झाली; आणि त्यांनंतर विद्यार्थ्यांना टागोरांच्या समकाळात राष्ट्रवाद या संकल्पनेभोवती जे राजकारण सुरु होतं त्याचा संदर्भ देत टागोरांचे विचार स्पष्ट करण्यास संगितले गेले. हा काही सर्वसाधारण पुस्तकी प्रश्न नव्हता. तर विद्यार्थ्याची सर्जनशीलता आणि त्यांची चिकित्सक क्षमता जाणून घेण्यासाठी खास तयार केलेला असा हा प्रश्न होता.\nत्यामुळेच ‘जेएनयू’च्या प्रवेश परीक्षेची पूर्वतयारी करणे हा विद्यार्थ्यांसाठी एक वेगळ्या प्रकारचा अनुभव असायचा. साचेबद्ध एनईटी (NET) परीक्षा, किंवा यांत्रिक युपीएससी (UPSC) परीक्षा (ज्याने प्रत्येक बातमी ‘खेळ’,‘परराष्ट्र व्यवहार’ आणि ‘राजकारण’ यासारख्या विविध संभाव्य प्रश्नांमध्ये विभागून विद्यार्थ्यांचा वर्तमानपत्र वाचण्याचा आनंद हिरावून घेतला आहे) यासाठी अभ्यास करण्यापेक्षा हा अनुभव नक्कीच वेगळा होता. या अनुभवाचा पाया दर्जेदार पुस्तकांच्या वाचनामध्ये आणि आपली विचारशक्ति तसेच कल्पनाशक्ति वाढवण्यामध्ये होता. यामध्ये एक मजा होती, एक प्रकारचा ज्ञानोत्सव होता.\nपरंतु यावेळी गोष्टी वेगळ्या पद्धतीने पार पडतील. का नाही तंत्र्ज्ञान हा आपला नवीन देव आहे आणि म्हणून आपल्याला तंत्रज्ञानाने नियंत्रित ऑनलाइन परीक्षेसाठी तयार राहायला पाहिजे. तसेच, ‘वस्तुनिष्ठता’ आणि ‘गणिती अचूकता’ यांच्या युगात ‘व्यक्तिनिष्ठ’ दृष्टीकोनातून लिहिलेले प्रबंध हे पूर्वग्रह बाळगणार्‍या भावनिक शिक्षकांकडून तपासून घेण्याचे कष्ट का घ्यावे तंत्र्ज्ञान हा आपला नवीन देव आहे आणि म्हणून आपल्याला तंत्रज्ञानाने नियंत्रित ऑनलाइन परीक्षेसाठी तयार राहायला पाहिजे. तसेच, ‘वस्तुनिष्ठता’ आणि ‘गणिती अचूकता’ यांच्या युगात ‘व्यक्तिनिष्ठ’ दृष्टीकोनातून लिहिलेले प्रबंध हे पूर्वग्रह बाळगणार्‍या भावनिक शिक्षकांकडून तपासून घेण्याचे कष्ट का घ्यावे म्हणूनच, उत्तराच्या बरोबर असलेल्या पर्यायावर क्लिक करण्याचे कौशल्य मिळवा, आणि तत्काळ निकाल देणार्‍या व मान्यवर व्यक्तीकडूनही होणार्‍या छोट्याछोट्या चूकांपासून मुक्त करणार्‍या एमसीक्यू (MCQ) परीक्षा पद्धतीच्या कार्यक्षमतेचे जतन करा, असा सध्याचा माहोल आहे.\nया वातावरणात एखादे चांगले पुस्तक वाचण्याचा आनंद घेण्याची गरज नाही किंवा लिखाण आणि वादविवादाची कौशल्ये जोपासण्याची काहीच गरज नाही. मिशेल फुको या विचारवंताने आपले प्रसिद्ध पुस्तक ‘डिसिप्लिन अँड पनिश’ (Discipline and Punish) याची सुरुवात “मनुष्य इतका अपरिहार्यपणे वेडा आहे की, वेडा नसणे हे वेडेपणाच्या दुसर्‍या व्याख्येत बसेल” या पास्कालने दिलेल्या अवतरणाने का केली हे समजून घेण्याची अजिबात गरज नाही. याऐवजी यूपीएससीसाठी झटणाऱ्या एखाद्या विद्यार्थ्याशी बोला, स्मार्ट गाइड वाचा आणि ‘वस्तुनिष्ठ’ तथ्यांची माहिती मिळवा. उदाहरणार्थ, लुई द्यूमोंत या विचारवंताने ‘होमो हायरार्किअस’ हे पुस्तक कोणत्या वर्षी लिहिले, मॅक्स वेबरची ‘आयडियल टाइप’ संज्ञेची व्याख्या काय किवा एम.एन.श्रीनिवास यांच्या नावाशी जोडलेल्या रामपूर गावाचे ठिकाण सांगा.\nनाही, आता आर्थिक निर्धारवादाच्या पलीकडे मार्क्स आहे का, जातीव्यवस्थेच्या प्रश्नाकडे गांधी-आंबेडकर या द्वंद्वातून कसे बघायचे, किंवा उपभोक्तावाद, चंगळवाद पुरुषसत्तेला आकर्षक आणि मोहक बनवत आहे का, अशा प्रकारच्या तत्वज्ञानाच्या कूटप्रश्नांवर वेळ वाया घालवण्याची काहीच गरज नाही. टिकात्मक चिकित्सा ही आता वाईट मानली जात आहे याउलट व्यवस्था सतत तुमच्या कानात कुजबुजत असते की या वास्तवाला ‘दूसरा पर्याय नाही’.\nमित्रांनो, मला तुमच्यासाठी वाईट वाटते. तत्वज्ञानाचा मृत्यू. भाषेचा मृत्यू. आत्मचिंतांनाचा मृत्यू. तरीही, तुम्हाला एमसीक्यूची (MCQ)पद्धधत ही तुमची ‘कार्यकारण क्षमता’, तुमच्या विचारांचा वेग आणि तुमच्या विचारांची स्पष्टता तपासते यावर विश्वास ठेवायला सांगण्यात येईल. आनंद आणि विविधरंगी ज्ञानोत्सवाचा अभाव असलेले यंत्र बना. एका परीने आयुष्यच नेस्तनाबूत करणाऱ्या या वाटेकडे तुम्हाला नेल्याबद्दल क्षमा करा.\nतरीही, अजून सर्व काही संपलेले नाही\nया निराशेच्या कठीण काळात ही मी होतकरु, तरुण विद्यार्थ्यांना दुखवू इच्छित नाही. यापैकी काही विद्यार्थी अंतिमतः ‘जेएनयू’मध्ये प्रवेश घेतील, त्यांना मी सांगू इच्छितो की आम्ही अजून संपलेलो नाही, मृत झालेलो नाही. आतापर्यंत तरी आमच्या शिकवण्याच्या पद्धतीत किंवा विद्यार्थ्यांना दिला जाणारा अभ्यास यात हस्तक्षेप झालेला नाही. एमसीक्यू (MCQ) पद्धत सत्रपरीक्षेमध्ये वापरण्याचा प्रयत्न झालेला नाही. ‘वस्तुनिष्ठ’ प्रश्न अजून तरी सत्रामधील असाइनमेंटस् मध्ये विचारले जात नाहीत. म्हणूनच, एकदा हे विद्यार्थी जेएनयू मध्ये आले की त्यांना एमसीक्यू (MCQ) पद्धतीच्या मिथकातून जागे करण्यासाठी आम्ही इथे आहोत.\nदार्शनिक अराजकता हा आमच्या आवडीचा विषय आहे. आम्ही वादविवाद आणि अर्थनिर्णयाच्या विविध पद्धतींना प्रोत्साहन देतो. आणि अर्थातच आम्हाला एकच एक अचूक उत्तर देणं या प्रकाराचा, अमिताभ बच्चन ‘कौन बनेगा करोडपती’जे मध्ये करतो त्याचा तिरस्कार वाटतो. म्हणूनच, आम्ही तुम्हाला या साचेबद्ध विचारपद्धतीतून मुक्त करु. आम्ही तुम्हाला मार्क्सच्या भौतिकवादाव्यतिरिक्त त्याच्या विचाराती अद्धूतरम्यता दाखवू, आंबेडकरांचे मार्क्स आणि बुद्धावरचे लिखाण वाचायला प्रोत्साहन देऊआणि आंबेडकरांचा बौद्ध धर्म आणि गांधींचे गीतेवरचे विचार यांचे तुलनात्मक वाचन करण्याची मुभा देऊ.\nआम्ही तुम्हाला प्रत्यक्षवाद, अनुभववाद आणि वैज्ञानिक दृष्टीकोन शिकवू. त्याच वेळी, लिओनार्डो दा विन्सीचे मोना लिसा हे चित्र अनेक अर्थबोधांचा विषय का आहे, किंवा आशीष नंदीसारखे विचारवंत ‘प्रभुत्ववादी विज्ञानाची’ कठोर टीका कशा प्रकारे करतात याबद्दल विचार करायला लावू. दुसर्‍या शब्दांत, आम्ही तुम्हाला अराजकता, अनिश्चितता आणि दार्शनिक प्रश्नांच्या जगात घेऊन जाऊ. इथे ठराविक आणि शाश्वत असे एकच एक‘अचूक’ उत्तर नाही. वस्तूनिष्ठतेचा मार्ग शेवटी आपल्याला सत्तावादी राजकारणाकडे घेऊन जातो, याची तुम्हाला नोंद घ्यायला लावू.\nमित्रांनो, या कठीण क्षणीसुद्धा मी तुम्हाला गाइड, प्रश्नावल्या आणि कोचिंग क्लासमध्ये घोकंपट्टी करुन शिकलेले सर्वकाही विसरायला आणि जेएनयूमध्ये यायला सांगेन.\nजेएनयू ही अजूनही एक वेगळी दिशा दाखविणारी शक्यता आहे. त्यांनी ही शक्यता संपवण्याच्या आधी तुम्हाला इथे येऊन तुमची लढाई लढावी लागेल – जी राजकीय असेल, नैतिक असेल, दार्शनिक असेल आणि अध्यापनाच्या क्षेत्रातीलही असेल.\nअविजित पाठक, हे जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये समाजशास्त्र विषयाचे प्राध्यापक आहेत.\nअनुवाद – सई पवार\nशिक्षण 17 JNU 2 MCQ 1 students 3 university 6 जवाहरलाल नेहरू विद्यापीठ 1 जेएनयू 1 डॉ. बाबासाहेब आंबेडकर 4 परीक्षा 1 मार्क्स 1 समाजशास्त्र 1\nगंगा परिक्रमेत का गप्प प्रियांका\nनिवडणूक बंधपत्र योजनेविरुद्ध धोक्याचा इशारा\nधनगर समाजासाठी अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस\nलोकसंख्येत येत्या ९ वर्षांत भारत चीनच्या पुढे\nशांघाई सहकार्य संघटना भारतासाठी महत्त्वाची का\nओम बिर्ला नवे लोकसभा सभापती\n२० व्या शतकातल्या आण्विक चाचण्यांचा परिणाम महासागरांच्या तळांपर्यंत\nआधार डेटा पुन्हा खाजगी क्षेत्रासाठी खुला\nचोरीच्या संशयावरून दलित मुलाला मारहाण\nमुझफ्फरपूर मेंदूज्वर साथ : मृत मुलांचा आकडा १०८\nरक्षकांपासून रक्षण कोण करेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/shahada-nandurbar-4/", "date_download": "2019-06-20T15:07:55Z", "digest": "sha1:7FKU5AGSURCGRFQZTBBEQDSNX723WQMU", "length": 18041, "nlines": 239, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "शहादा पालिकेतर्फे घंटागाड्यांचे लोकार्पण | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nसोन्याच्या भावानं गाठला उच्चांक\nभैय्या, पक्कं ठरलं ना..\n‘ती’ रेपकार अखेर पोलिसांच्या ताब्यात\nतडीपारीनंतर नगरात फिरणारा टिंग्या गजाआड\nनाशिकची गुन्हेगारी संपता संपेना; अब्रू वाचविण्यासाठी ‘तिने’ मारली धावत्या रिक्षातून उडी\nविधानसभा निवडणुकीचे चोख नियोजन करा : विभागीय आयुक्त माने\nकंत्राटदार बदलला तरी कर्मचार्‍यांना कायम ठेवा\nबार्‍हे ग्रामिण रुग्णालयात आरोग्यांची हेळसांड\nआकाशवाणी चौकात अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर पोलिसांनी पकडले\nशेतीपंपाचा वीजपुरवठा खंडित न करण्याचा महावितरणचा निर्णय\nगावठी कट्ट्यातून गोळी झाडल्याचा पोलिसांना संशय\n…अखेर ग.स.तील बेनामी ठेवीप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा\nना.जयकुमार रावल यांच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन\nवादळग्रस्तांसाठी आ.कुणाल पाटील विधानसभेत आक्रमक\n46 विभागांच्या 482 सेवा ऑनलाईन- जिल्हाधिकारी राहुल रेखावार\nसाक्रीत तीव्र पाणीटंचाई; उपाययोजना करा\nतळोद्यानजिक अहमद���बाद-शिरपूर बसवर दगडफेक\nकोळदा-खेतिया रस्त्याचे काम संथगतीने\nनवापुरात वेळेवर पाणीपुरवठा होत नसल्याने भाजपातर्फे मुख्याधिकार्‍यांना घेराव\nजिल्ह्यात विविध कार्यक्रमांनी तसेच गुलाबपुष्प देवून नवागतांचे स्वागत\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nसोन्याच्या भावानं गाठला उच्चांक\nशहादा पालिकेतर्फे घंटागाड्यांचे लोकार्पण\nशहादा पालिकेतर्फे घंटागाड्यांचे लोकार्पण\n ता.प्र. – येथील पालिकेतर्फे 13 घंटागाड्यांचे लोकार्पण जिल्हाधिकारी डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले.\nघनकचरा व्यवस्थापन सविस्तर प्रकल्प अहवाल शहादा नगरपालिकेस गंटागाडीसाठी निधीतून 81 लाख 25 हजार रुपये मंजूर झाले होते. या निधीतून पालिकेने ओला व सुका कचरा संकलन करणार्‍या 13 घंटागाड्या खरेदी केल्या. या गाड्यांचे लोकार्पण जिल्हाधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. नगराध्यक्ष मोतीलाल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या लोकार्पण सोहळ्यास सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील, प्रांताधिकारी लक्ष्मीकांत सातळकर,\nतहसीलदार मनोज खैरनार, जि.प. सदस्य अभिजित पाटील, मुख्याधिकारी राहुल वाघ, उपनगराध्यक्षा रेखाबाई चौधरी, बांधकाम समिती सभापती संगिता योगेश चौधरी, आरोग्य समिती सभापती सायराबी सैय्यद, पाणीपुरवठा समिती ज्योती नाईक, शिक्षण समिती सभापती लक्ष्मण बढे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी दीपक पाटील म्हणाले की, नगरपालिकेने घंटागाड्यांचे चांगले पाऊल टाकले आहे. आम्ही विरोधक असलो तरी विकासात कधीही अडथळा आणणार नाही. विधायक कामासाठी, शहराच्या विकास कामांसाठी आम्ही नेहमीच सहकार्य केले आहे व यापुढेही करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.\nजिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी म्हणाले की, शाश्वत स्वच्छतेसाठी जिल्ह्यात काम केले. पालिकेचा हा प्रकल्प अभिनंदनीय आहे. स्वच्छता कार्यक्रमात मानसिकतेत बदल आवश्यक आहे. हा बदल होत आहे पण अजून बदल अपेक्षित आहे. प्रत्येक नागरिकाने स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले पाहिजे. आरोग्य आणि स्वच्छता यांचा घनिष्ठ संबंध आहे. जेथे स्वच्छता आहे तेथे आरोग्य रहाते. शहाद्याचे नागरिक जागृत नागरिक आहेत.\nनगराध्यक्ष मोतीलाल पाटील अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, जिल्हाधिकार्‍यांनी आम्हाला पहिल्या दिवसापासून स्वच्छता अभियान राबविण्याची प्रेरणा दिली. घंटागाडयाद्वारे ओला व सुका कचरा स्वतंत्ररित्या संकलन करुन त्यावर प्रक्रिया करण्यात येईल. प्रास्तविक अभिजित पाटील यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शहादा पालिकेने 13 घंटागाड्या घेऊन शहरातील कचरा संकलन करुन स्वच्छता मोहिम राबविणार असल्याचे सांगितले-. सुत्रसंचलन विष्णु जोंधळे यांनी केले. कार्यक्रमास सर्व नगरसेवक, खातेप्रमुख, अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nजळगाव विभाग महिला क्रिकेट संघाचा विजय\nमाझ्या पुरस्कारात पत्रकारांचेही योगदान\nजळगाव ई पेपर (दि 20 जून 2019)\nधुळे ई पेपर (दि 20 जून 2019)\nनंदुरबार ई पेपर (दि 20 जून 2019)\nभविष्यवेध पुरवणी (दि 20 जून 2019)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nबस व दुचाकीच्या धडकेत पती -पत्नी जागीच ठार\nBreaking News, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nपश्चिम बंगालमध्ये पुन्हा पूल कोसळला, तीन दिवसात दुसरी घटना\nBreaking News, आवर्जून वाचाच, देश विदेश, मुख्य बातम्या\n‘बंद’तून उघडले आघाडीचे दार\nकोकणात मान्सून दाखल; हवामान खात्याकडून अधिकृत माहिती\nचार वर्षांत राज्यात 12 हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nबोदवड औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षकाचा महिला कर्मचार्‍यावर चाकू हल्ला\nmaharashtra, जळगाव, मुख्य बातम्या\nसोन्याच्या भावानं गाठला उच्चांक\nभैय्या, पक्कं ठरलं ना..\n‘ती’ रेपकार अखेर पोलिसांच्या ताब्यात\nतडीपारीनंतर नगरात फिरणारा टिंग्या गजाआड\nकर्जमंजुरीसाठी तरूणांकडून उकळले पैसे\nजळगाव ई पेपर (दि 20 जून 2019)\nधुळे ई पेपर (दि 20 जून 2019)\nनंदुरबार ई पेपर (दि 20 जून 2019)\nभविष्यवेध पुरवणी (दि 20 जून 2019)\nमाझ्या पुरस्कारात पत्रकारांचेही योगदान\nसोन्याच्या भावानं गाठला उच्चांक\nभैय्या, पक्कं ठरलं ना..\n‘ती’ रेपकार अखेर पोलिसांच्या ताब्यात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/taxonomy/term/9?page=1", "date_download": "2019-06-20T15:34:30Z", "digest": "sha1:HD6XWYSMYPNW2KPTMGUDJINVRVL6SZVX", "length": 16845, "nlines": 239, "source_domain": "misalpav.com", "title": "संगीत | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nआशाताई आणि आपलं भावगीत विश्व\nज्योति अळवणी in जनातलं, मनातलं\nआशाताई आणि आपलं भावगीत विश्व\nआशाताईंच्या जन्मदिवसानिमित्त 'पिया तू अब तो आजा....' हा लेख लिहिला; त्याचवेळी मनात होतं की आशाताईंनी अजरामर केलेल्या मराठी भावगीत विश्वातल्या काही मोजक्या गाण्यांवर जर काही लिहिलं नाही तर आपल्यासारख्या रसिकांवर तो अन्याय असेल. म्हणून हा अगदी लहानसा प्रयत्न.... मानून घ्या 'पिया तू......' या लेखात म्हंटल्या प्रमाणे हिंदी चित्रपटातील आशाताईंची गाणी ऐकताना आपल्या डोळ्यांसमोर ती अभिनेत्री उभी राहाते. मात्र मराठी भावगीतांच्या संदर्भात माझं मत थोडं वेगळं आहे. आशाताईंच्या गाण्यातून मला मीच त्या शब्दात विरघळताना दिसते....\nRead more about आशाताई आणि आपलं भावगीत विश्व\nराघवेंद्र in जनातलं, मनातलं\nहे नाव तसे जुनेच म्हणजे १५ व्या शतका पासून अस्तित्वात आहे. इटालियन भाषेतील हे नाव म्हणजे प्रार्थनेचे गाणे कुठल्याही वाद्याशिवाय एकटयाने किंवा समूहाने म्हणायचे असते. तसेही आपल्या संस्कृती मध्ये प्रार्थनेचे पाठ कुठल्याही वाद्याशिवाय म्हणले जातात.\nकौस्तुभ आपटे in जे न देखे रवी...\nसागर पिंजुन रत्न बिलोरी असतील आणले\nअन जीवनाचे सार ओतुनी भरले चांदणे\nघडवूनी क्षणभर देव असावा अचंबित ज्यांपूढे\nतुझे डोळे ...तुझे डोळे ... हे असे ...तुझे डोळे ॥धृ॥\nया तुझ्या लोचनी, खोल गेलो किती,\nतरीही त्रुप्ती मना ना मिळे.\nबाळ तान्हे कुणी, मधुरसे हासुनी,\nजैसे लळा लावते गोजीरे\nगोजीरे.. तुझे डोळे ..तुझे डोळे ... हे असे ॥१॥\nकेळीचे सुकले बाग ....\nविशाल कुलकर्णी in जनातलं, मनातलं\nमानवी आयुष्य हे अनेक चढ-उतारांनी भरलेले आहे. सुख-दुःख, आनंद-वेदना, उन्हाळा पावसाळ्याची अविरत आन्दोलने अनुभवत याची सतत वाटचाल चालू असते. म्हणूनच इथे संतुलनाचे मोल अतिशय महत्वाचे आहे. येणारा प्रत्येक सूर्य हा आनंदच घेवून येईल असे नाही, त्याला वेदनेची, दुःखाची किनारसुद्धा असु शकते. एखादी संध्याकाळ अतिशय मन प्रसन्न करुन टाकणारी असते. पण खुपदा एखादी शांत, निःशब्द संध्याकाळ काही वेगळाच् मुड घेवून येते. उगाचच खिन्नतेचा, उदासीचा परिवेष परिधान करुन येते. मग नाहकच मन जुन्या, भूतकालीन आठवणीत रेंगाळायला ला��ते.\nमाई री मैं कासे कहूँ पीर अपने जिया की....\nविशाल कुलकर्णी in जनातलं, मनातलं\nमैना, तू तो गां, मेरा नाही तो कमसे कम अपना ही दिल बहलाँ ….\nप्राक्तनाच्या अदृष्य पिंजर्‍यात अडकलेली सलमा अतिशय आर्त स्वरात पौलादी पिंजर्‍यात बंदी असलेल्या मैनेला कळकळीने सांगते. आपण सुन्न झालेले असतो आणि त्यात वेदनेची परमावधी साधत लताबाईंचे प्रभावी सूर काळीज चिरत कानावर येतात.\nन तड़पने की इजाजत है न फरियाद की है,\nघुट के मर जाऊँ, ये मर्जी मेरे सैय्याद की है \nRead more about माई री मैं कासे कहूँ पीर अपने जिया की....\nवनफॉरटॅन in जनातलं, मनातलं\nदैवी आवाजाचे गायक - येशुदास\nउपयोजक in जनातलं, मनातलं\nRead more about दैवी आवाजाचे गायक - येशुदास\nसलगीराह मुबारक हो गुलाम अली साहब\nस्वलिखित in जनातलं, मनातलं\nसालगीराह मुबारक हो ,\nतुमच्या बद्दल सर्व काही माहित असूनही काय लिहावं हेच कळत नाही, कारण तुम्हाला आजपर्यंत जे काही ओळखले ते फक्त संगीतामध्ये आणि गाण्यामध्ये.. स्वतःला व्यक्त करायचं म्हटले तरी श्यक्य नसणारे कित्येक जण तुम्हाला गुणगुणत असतात..\nRead more about सलगीराह मुबारक हो गुलाम अली साहब\nnishapari in जनातलं, मनातलं\nनाच नाचूनी अति मी दमले थकले रे नंदलाला\nया गाण्यावर कुठल्यातरी एका वर्तमानपत्रात फार अप्रतिम लेख आला होता .... सुरुवातीस गाणं ऐकताना कोणीतरी नर्तकी नाचून दमली आहे असं वाटतं पण नीट ऐकल्यावर काम , क्रोध , लोभ , मोह , मद , मत्सर या षड्रिपूंच्या पाशात अडकल्यामुळे व्यथित झालेले मन परमेश्वराची सुटकेसाठी करुणा भाकत आहे हे लक्षात येतं असा साधारण या लेखाचा आशय होता ... त्यातच गायिका , संगीतकार , गीतकार यांबद्दलही थोडीफार माहिती होती .\nRead more about थकले रे नंदलाला\nलता, नूरजहा, आणि काही समकालीन गायिका\nआदित्य कोरडे in जनातलं, मनातलं\nआज लताचा ८८वा वाढदिवस. ह्या निमित्ताने मागे मराठी पिझ्झावर लिहिलेला लेख परत इथे टाकत आहे.\nलता, नूरजहा, आणि काही समकालीन गायिका\nRead more about लता, नूरजहा, आणि काही समकालीन गायिका\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 8 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://punerispeaks.com/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2019-06-20T15:29:20Z", "digest": "sha1:NFC4PZ44HOFHNTXRSO7KC74ZN4G4MIWI", "length": 4211, "nlines": 76, "source_domain": "punerispeaks.com", "title": "मराठमोळ्या रितेश ने मिका ला काय दिले उत्तर.. - Puneri Speaks", "raw_content": "\nमराठमोळ्या रितेश ने मिका ला काय दिले उत्तर..\nनुकत्याच झालेल्या IIFA Awards मध्ये मराठमोळा रितेश देशमुख चांगलाच चर्चेत राहिला. त्याचे award मधील वेगवेगळे फोटो चांगलेच वायरल झालेत. सुप्रसिद्ध गायक मिका सिंग च्या एका ट्विट ला उत्तर देताना तो काय म्हणाला,\nयामध्ये IIFA च्या ऑफिसियल ट्विटर वर सलमान व रितेश चा एक अप्रतिम फोटो अपलोड करण्यात आला आहे.\nरितेश देशमुख ला ट्विटर वर येऊन आज ८ वर्षे होत आहेत. त्याचाही एक फोटो त्याने अपलोड केला आहे.\nमराठमोळा रितेश लवकरच छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर चित्रपट घेऊन येणार आहे. संपूर्ण महाराष्ट्राला त्याची आतुरता आहे.\nPrevious articleपाकिस्तानी क्रिकेटर उमर अक्मल च्या सोशल मिडिया वरील फोटोवर शिव्यांचा वर्षाव…\nNext articleरिचा सिंग च्या वादग्रस्त ट्विट ला उत्तर देत पुणेकरांनी तिला चांगलेच धुतले…\nशिवाजी महाराज घोषणा: शिवाजी महाराज गारद अर्थ काय\nएसपीज बिर्याणी हाऊस च्या जेवणात आढळली अळी, मालकाचा उद्धटपणा | VIDEO\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून तीन दिवस पुणे दौऱ्यावर\nरातोरात प्रसिद्ध झालेल्या खेळणी विक्रेत्यांला अटक\n मुंबईतील इडलीवाला चटणी बनवण्यासाठी संडासचे पाणी वापरताना सापडला | VIDEO\nराज्यात वळवाचा पाऊस पडण्याची शक्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://khetigaadi.com/compare-tractor/eicher-5660-and-mahindra-arjun-555-di/mr", "date_download": "2019-06-20T16:26:50Z", "digest": "sha1:PKOUP7FBASN5UYW5BW32FQ5Z3D2AAPUW", "length": 5399, "nlines": 144, "source_domain": "khetigaadi.com", "title": "ट्रॅक्टरच्या अवलोकनाची तुलना कराkhetigaadi", "raw_content": "मोबाइल अनुप्रयोग डाउनलोड करा\nभाडे तत्तावावर ट्रॅक्टर शोधा\nभाडे तत्तावावर ट्रॅक्टर द्या\nट्रॅक्टर मॉडेल 5660 ARJUN 555 DI\nट्रॅक्टर ड्र���इव्ह 2WD 2WD\nट्रॅक्टर एचपी 50 50\nइंजिनचे प्रकार 320 DED\nइंजिन रेट आरपीएम 2100\nडिस्प्लेसमेंट सीसी 3300 3054\nसिलेंडर संख्या 3 4\nएअर क्लिनर / फिल्टर\nपुढील गीयर संख्या 8 8\nउलटा गीयर संख्या 2 2\nइंधनच्या टाकीची क्षमता 45 Liters 65 Liters\nएकूण लांबी 3660 mm\nएकूण रूंदी 1780 mm\nग्राउंड क्लिअरन्स 380 mm\nटर्निंग रेडियस ब्रेक्स सहित 3750 min\nबॅटरीची क्षमता 12V, 75Ah\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/nandurbar-pm-narendra-modi-news/", "date_download": "2019-06-20T15:10:16Z", "digest": "sha1:IBO5HCRJL3MP4WQSTPCF23H73FHBGOA2", "length": 17464, "nlines": 240, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्‍याच्या आयोजनाच्या बैठकीवर शिवसेनेच्या नेत्यांचा बहिष्कार | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nसोन्याच्या भावानं गाठला उच्चांक\nभैय्या, पक्कं ठरलं ना..\n‘ती’ रेपकार अखेर पोलिसांच्या ताब्यात\nतडीपारीनंतर नगरात फिरणारा टिंग्या गजाआड\nनाशिकची गुन्हेगारी संपता संपेना; अब्रू वाचविण्यासाठी ‘तिने’ मारली धावत्या रिक्षातून उडी\nविधानसभा निवडणुकीचे चोख नियोजन करा : विभागीय आयुक्त माने\nकंत्राटदार बदलला तरी कर्मचार्‍यांना कायम ठेवा\nबार्‍हे ग्रामिण रुग्णालयात आरोग्यांची हेळसांड\nआकाशवाणी चौकात अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर पोलिसांनी पकडले\nशेतीपंपाचा वीजपुरवठा खंडित न करण्याचा महावितरणचा निर्णय\nगावठी कट्ट्यातून गोळी झाडल्याचा पोलिसांना संशय\n…अखेर ग.स.तील बेनामी ठेवीप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा\nना.जयकुमार रावल यांच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन\nवादळग्रस्तांसाठी आ.कुणाल पाटील विधानसभेत आक्रमक\n46 विभागांच्या 482 सेवा ऑनलाईन- जिल्हाधिकारी राहुल रेखावार\nसाक्रीत तीव्र पाणीटंचाई; उपाययोजना करा\nतळोद्यानजिक अहमदाबाद-शिरपूर बसवर दगडफेक\nकोळदा-खेतिया रस्त्याचे काम संथगतीने\nनवापुरात वेळेवर पाणीपुरवठा होत नसल्याने भाजपातर्फे मुख्याधिकार्‍यांना घेराव\nजिल्ह्यात विविध कार्यक्रमांनी तसेच गुलाबपुष्प देवून नवागतांचे स्वागत\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nसोन्याच्या भावानं गाठला उच्चांक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्‍याच्या आयोजनाच्या बैठकीवर शिवसेनेच्या नेत्यांचा बहिष्कार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्‍याच्या आयोजनाच्���ा बैठकीवर शिवसेनेच्या नेत्यांचा बहिष्कार\n नंदुरबारमध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ दि.22 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सभा घेणार आहे. त्यांच्या सभेची पूर्वतयारी म्हणून आज नंदुरबारमध्ये युतीचे नेते, पदाधिकारी यांची बैठक घेण्यात आली होती. मात्र युतीच्या बॅनरवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व उद्धव ठाकरे यांचा फोटो नसल्याने शिवसेनेच्या नेत्यांनी बैठकीत बहिष्काराचे हत्यार उपसत काढता पाय घेतला. बैठकीतून नेते निघून गेल्याने काहीसा गोंधळ निर्माण झाला.\nनंदुरबार येथे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ दि.22 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सभा घेणार आहे. त्यांच्या सभेची पूर्वतयारी म्हणून आज शहरातील सिंधी कॉलनीत भाजपा सेना युतीची बैठक बोलविण्यात आली होती.बैठक सुरू असतांना नंदुरबार लोकसभा मतदार संघात युती धर्म पाळला जात नसल्याचा आरोप शिवसेनेच्या नेत्यांनी बैठकीत बहिष्काराचे हत्यार उपसत काढता पाय घेतला. या बैठकीला शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आमशा पाडवी, युवती सेनेच्या मालती वळवी, मुबंईच्या शालिनी देशपांडे, तालुका प्रमुख रमेश पाटील यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते. व्यासपीठावर लावण्यात आलेल्या फलकावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, उमेदवार खासदार हिना गावीत यांचेच फोटो होते. सेनेच्या नेत्यांना स्थान देण्यात आले नसल्याने शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी बैठकीवर बहिष्कार टाकला.\nयुतीचा धर्म पाळण्यासाठी दक्षता घेणार\nदेशात शिवसेनेचे महायुती झालेली आहे.तसा निर्णय पक्षाच्या वरिष्ठांकडून घेण्यात आलेला आहे. युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सर्वच कार्यकर्ते कामाला लागले आहेत समज-गैरसमज करण्याचे काही कारण नसून, युतीचा धर्म पाळण्यासाठी अधिका-अधिक दक्षता घेतली जाणार असल्याची माहिती पालकमंत्री ना. जयकुमार रावल यांनी पत्रकार परिषदेत दिली\nनंदुरबार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 22 एप्रिल रोजी विजय संकल्प मेळावा\nधुळे-सुरत महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार\nजळगाव ई पेपर (दि 20 जून 2019)\nधुळे ई पेपर (दि 20 जून 2019)\nनंदुरबार ई पेपर (दि 20 जून 2019)\nभविष्यवेध पुरवणी (दि 20 जून 2019)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nडॉ. विखेंचे दणदणीत यश\nBreaking News, Featured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nजळगाव, धुळ्यात जून जुलैत पावसाचा खं�� पडणार : हवामान शास्त्रज्ञ डॉ.साबळे यांचा अंदाज\nभुसावळ औष्णिक वीज निर्मिती केेंद्राचा देशात विक्रम; कोट्यवधींचा दंड वाचला\nmaharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव\nउपोषणकर्त्या हार्दिक पटेलने सांगितली ‘अंतिम इच्छा’\nआवर्जून वाचाच, देश विदेश, मुख्य बातम्या, राजकीय\nकोकणात मान्सून दाखल; हवामान खात्याकडून अधिकृत माहिती\nचार वर्षांत राज्यात 12 हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nबोदवड औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षकाचा महिला कर्मचार्‍यावर चाकू हल्ला\nmaharashtra, जळगाव, मुख्य बातम्या\nसोन्याच्या भावानं गाठला उच्चांक\nभैय्या, पक्कं ठरलं ना..\n‘ती’ रेपकार अखेर पोलिसांच्या ताब्यात\nतडीपारीनंतर नगरात फिरणारा टिंग्या गजाआड\nकर्जमंजुरीसाठी तरूणांकडून उकळले पैसे\nजळगाव ई पेपर (दि 20 जून 2019)\nधुळे ई पेपर (दि 20 जून 2019)\nनंदुरबार ई पेपर (दि 20 जून 2019)\nभविष्यवेध पुरवणी (दि 20 जून 2019)\nधुळे-सुरत महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार\nसोन्याच्या भावानं गाठला उच्चांक\nभैय्या, पक्कं ठरलं ना..\n‘ती’ रेपकार अखेर पोलिसांच्या ताब्यात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/nashik-news-helmet-drive-by-nashik-police/", "date_download": "2019-06-20T16:17:35Z", "digest": "sha1:GMBLA6EH5U3PR5GABNKS2JJ4WX4737OJ", "length": 14332, "nlines": 238, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "हेल्मेटसाठी शेकडो नाशिककरांची आज पुन्हा अडवणूक | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nसोन्याच्या भावानं गाठला उच्चांक\nभैय्या, पक्कं ठरलं ना..\n‘ती’ रेपकार अखेर पोलिसांच्या ताब्यात\nतडीपारीनंतर नगरात फिरणारा टिंग्या गजाआड\nनाशिकची गुन्हेगारी संपता संपेना; अब्रू वाचविण्यासाठी ‘तिने’ मारली धावत्या रिक्षातून उडी\nविधानसभा निवडणुकीचे चोख नियोजन करा : विभागीय आयुक्त माने\nकंत्राटदार बदलला तरी कर्मचार्‍यांना कायम ठेवा\nबार्‍हे ग्रामिण रुग्णालयात आरोग्यांची हेळसांड\nआकाशवाणी चौकात अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर पोलिसांनी पकडले\nशेतीपंपाचा वीजपुरवठा खंडित न करण्याचा महावितरणचा निर्णय\nगावठी कट्ट्यातून गोळी झाडल्याचा पोलिसांना संशय\n…अखेर ग.स.तील बेनामी ठेवीप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा\nना.जयकुमार रावल यांच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन\nवादळग्रस्तांसाठी आ.कुणाल पाटील विधानसभेत आक्रमक\n46 विभागांच्या 482 सेवा ऑनलाईन- जिल्हाधिकारी राहुल रेखावार\nसाक्रीत तीव्र पाणीटंचाई; उपाययो��ना करा\nतळोद्यानजिक अहमदाबाद-शिरपूर बसवर दगडफेक\nकोळदा-खेतिया रस्त्याचे काम संथगतीने\nनवापुरात वेळेवर पाणीपुरवठा होत नसल्याने भाजपातर्फे मुख्याधिकार्‍यांना घेराव\nजिल्ह्यात विविध कार्यक्रमांनी तसेच गुलाबपुष्प देवून नवागतांचे स्वागत\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nसोन्याच्या भावानं गाठला उच्चांक\nहेल्मेटसाठी शेकडो नाशिककरांची आज पुन्हा अडवणूक\nनाशिक फोटोगॅलरी मुख्य बातम्या\nहेल्मेटसाठी शेकडो नाशिककरांची आज पुन्हा अडवणूक\nनाशिक ता. १५ : हेल्मेट न वापरणाऱ्या दुचाकीचालकांविरोधात आज सकाळपासून नाशिक शहर पोलिस आयुक्तालयाच्या वतीने पुन्हा कारवाईची मोहीम सुरू करण्यात आली.\nजुना आडगाव नाका, रामवाडीपूल, सरकारवाडा पोलिस स्टेशनसमोर, गंगापूर रोड, यासारख्या विविध ठिकाणी आज सकाळपासून विना हेल्मेटधारकांवर कारवाई करण्यात आली. याशिवाय सीटबेल्ट न वापरणाऱ्या चारचाकीधारकांवरही कारवाई करण्यात येत आहे.\n(सर्व छायाचित्रे : सतीश देवगिरे, देशदूत)\n‘जेट एअरवेज’ची भरारी; सहा महिन्यांत नाशिक-दिल्लीच्या १५४ फेऱ्या\nVideo : विहिरीत पडलेल्या उदमांजरास जीवदान\nबहिणाबाई विद्यापीठात हेल्मेट सक्तीला सुरुवात; आजपासून काटेकोरपणे अंमलबजावणी\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nजात प्रमाणपत्र अवैध : नवापूरच्या दोन नगरसेवकांची पदावर टांगती तलवार.\nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, नंदुरबार, मुख्य बातम्या, राजकीय\nशहीद जवान कपिल गुंड यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार\nआवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nअभिनेत्री फ्रिडा पिंटो अडकणार लग्नबेडीत\nआवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, हिट-चाट\nसुनील अरोरा भारताचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त\nआवर्जून वाचाच, देश विदेश, मुख्य बातम्या\nकोकणात मान्सून दाखल; हवामान खात्याकडून अधिकृत माहिती\nचार वर्षांत राज्यात 12 हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nबोदवड औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षकाचा महिला कर्मचार्‍यावर चाकू हल्ला\nmaharashtra, जळगाव, मुख्य बातम्या\nसोन्याच्या भावानं गाठला उच्चांक\nभैय्या, पक्कं ठरलं ना..\n‘ती’ रेपकार अखेर पोलिसांच्या ताब्यात\nतडीपारीनंतर नगरात फिरणारा टिंग्या गजाआड\nकर्जमंजुरीसाठी तरूणांकडून उकळले पैसे\nबहिणाबाई विद्यापीठात हेल्मेट सक्तीला स���रुवात; आजपासून काटेकोरपणे अंमलबजावणी\nVideo : विहिरीत पडलेल्या उदमांजरास जीवदान\nसोन्याच्या भावानं गाठला उच्चांक\nभैय्या, पक्कं ठरलं ना..\n‘ती’ रेपकार अखेर पोलिसांच्या ताब्यात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/node/44629", "date_download": "2019-06-20T16:09:36Z", "digest": "sha1:M6VF2G4JODJCXSUVMWCYGR4TSYDXBBOS", "length": 8626, "nlines": 156, "source_domain": "misalpav.com", "title": "बाबुराव अर्नाळकर | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nबाबुराव अर्नाळकर हे प्रसिद्ध मराठी रहस्यकथाकार होते.\nएके काळी खूप मोठा चाहता वर्ग असणाऱ्या अर्नाळकरांनी हजारावर रहस्य कथा लिहील्या होत्या.\nहि त्यांची खास पात्रे..\nआजच्या पिढीला हा लेखक माहित असण्याची शक्यता कमीच..\nपण आमच्या पौगंडावस्थेत या लेखकाला खुप महत्वाचे स्थान होते जिवनात.\nएका बाजुला साने गुरुजिंची डोळे पाणवणारी पुस्तके तर एका बाजुला झुंजार,,विजया छोटु\nहातात पुस्त्क घेतले कि संपविल्या शिवाय खाली ठेववत नसे..अशी जादु होति..\nआचार्य अत्रे यांनी या लेखकावर खास अग्र लेख लिहिला होता.\nअन वैशिश्ठ म्हणजे कथेला अजिबात श्रुंगाराची फोडणी नसायची.\nखुप मजा यायची वाचन करताना\nआचार्य अत्रे यांनी या लेखकावर\nआचार्य अत्रे यांनी या लेखकावर खास अग्र लेख लिहिला होता.\nहा अग्रलेख कुठे वाचायला मिळेल \nबाबुराव अर्नाळकर यान्चे बन्धु मधुकर अर्नाळकर हे देखील मराठी रहस्यकथा लिहीत. पण त्यान्ची निर्मिती बाबुरावान्च्या इतकी नव्हती.\nया सगळ्या कथा वाचताना मला अनेक वेळा वाटे - का इतक्या वेळा त्यात \"अरे देवा\" यायचे\nइन्ग्रजी वाचू लागल्यावर लक्षात आले - या बर्‍याच कथा इन्ग्रजी कथानकावरून मुम्बईकेन्द्रित स्थळे वापरून customise केलेल्या असत.\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 14 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/krysta-davis-was-told-18-weeks-into-her-pregnancy-her-baby-had-anencephaly-6008325.html", "date_download": "2019-06-20T15:03:05Z", "digest": "sha1:VF4P5YJGC6IES6QKIQUV42G3N455RBK4", "length": 10468, "nlines": 154, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Krysta Davis was told 18 weeks into her pregnancy her baby had anencephaly, Missing parts of her skull and brain, the baby was expected to live just moments | गर्भातच मुलीला झाला विचित्र आजार, डॉक्टरांनी सांगितले की, जन्म झाल्यानंतर काही वेळातच होईल तिचा मृत्यू; पण यामुळे आईने घेतला बाळाला जन्म देण्याचा निर्णय", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nगर्भातच मुलीला झाला विचित्र आजार, डॉक्टरांनी सांगितले की, जन्म झाल्यानंतर काही वेळातच होईल तिचा मृत्यू; पण यामुळे आईने घेतला बाळाला जन्म देण्याचा निर्णय\nकटू सत्य माहीत असूनही महिलेने नाही केला गर्भपात, कारण जाणून डॉक्टरही झाले इमोशनल\nक्लेवलँड (टेनेसी) : अमेरिकेत राहणाऱ्या एका महिलेला आपल्या गर्भात वाढणाऱ्या मुलीचा जन्म झाल्यानंतर मृत्यू होणार हे माहीत होते. पण यानंतरही एका भावनिकतेमुळे मुलीला जन्म देण्याचा निर्णय घेतला. डॉक्टरांनी देखील गर्भपात करण्याचा सल्ला दिला होता. पण महिला यासाठी तयार झाली नाही. ती मुलीला जन्म देण्यावर ठाम होती. माझ्यासारख्या इतर आईंनी दुःखाचा सामना करू नये यासाठी मी मुलीला जन्म देणार असल्याचे महिलेचे म्हणणे होते. यावेळी महिला मुलीचे अवयवदान करत इतर मुलांचे प्राण वाचविण्याविषयी बोलत होती.\nविना डोक्याची गर्भात वाढत होती मुलगी....\n- अमेरिकेतील टेनेसी येथील क्लेवलँड शहरात राहणाऱ्या क्रिस्टा डेविस (23) आणि तिचा पार्टनर डेरेक लोवेट (26) यांची ही कथा आहे. 18 आठवड्यांच्या गर्भधारणेनंतर डॉक्टरांनी क्रिस्टाला सांगितले की, गर्भात असलेल्या मुलीला एनिन्सेफली नावाचा आजार झालेला आहे. यामुळे तिच्या मेंदू तयार होत नाहीये.\n- डॉक्टरांनी सांगितले की, या आजारामुळे मुलीचा गर्भात मृत्यू होऊ शकतो. पण जर ��ाचली तर काही तासांसाठीच ती जिवंत राहू शकते. यामुळे डॉक्टरांनी क्रिस्टाला तत्काळ प्रसुती करून मुलीला पाडण्याचा सल्ला दिला होता. यानंतर पुन्हा प्रेग्नंसी टर्म पूर्ण करण्याची वाट पाहण्यास सांगितले होते.\n- सोबत तिचा मिसकेरिज (गर्भपात) होण्याची शक्यता असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. सत्या माहीत झाल्यानंतरही क्रिस्टा गर्भपात करण्यास तयार झाली नाही. तर उलट तिने प्रेग्नसीचा कालावधी आनंदात घालवण्याचा निर्णय घेतला.\nसर्व माहीत असूनही यामुळे दिला मुलीला जन्म\n- जन्माला आल्यानंतर काही वेळातच मुलीचा मृत्यू होणार हे कटू सत्य माहीत असूनदेखील क्रिस्टाने प्रेग्नंनी कालावधी पूर्ण करण्याचा निश्चय केला. तिची मुलगी काही वेळासाठी जरी जिवंत राहत असली तरी तिच्या मृत्यूनंतर ती इतर मुलांचे प्राण वाचवेल असे क्रिस्टाला वाटत होते.\n- मुलीच्या मृत्यूनंतर तिचे अवयव दान करण्यात यावे ही क्रिस्टाची इच्छा होती. यामुळे इतर मुलांचे प्राण वाचवता येतील. यासाठी तिने मुलीला जन्म देण्याचा निर्णय घेतला. तिचे म्हणणे होते की, आम्ही तर आमच्या मुलीला घरी घेऊन जाऊ शकणार नाही. पण मुलीचे अवयवदान केल्याने इतर परिवारांना हे दुःख सोसावे लागणार नाही. तसेच माझी मुलगी इतर मुलांमध्ये जिवंत राहणार असल्याचे क्रिस्टाचे म्हणणे होते.\nपाणबुड्यांचे समुद्र स्वच्छता अभियान, समुद्र किनाऱ्यावरील 700 किलो कचरा काढून केला विश्वविक्रम\nरिसर्चनुसार समोर आली धक्कादायक माहिती; स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे बिघडली शरीराची रचना, मानेत निर्माण होत आहे टोकदार हाड\nटॅक्सी ड्राव्हरने बदलले आजारी वयोवृद्धाचे आयुष्य, लोकांच्या मदतीने बदलले घराचे स्वरूप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/print/44004", "date_download": "2019-06-20T16:14:29Z", "digest": "sha1:2KHSV3E756DVHR7QFIV6QPGAUZ7B5VFV", "length": 18076, "nlines": 57, "source_domain": "misalpav.com", "title": "सूरत शहरातून निघाल्यावर भाग 2...", "raw_content": "\nस्वगृह > सूरत शहरातून निघाल्यावर भाग 2...\nसूरत शहरातून निघाल्यावर भाग 2... [1]\nशशिकांत ओक in काथ्याकूट [2]\nमित्रांनो आपण भाग १ वाचला आहे. समजा त्यात म्हटले आहे त्या प्रमाणे माल जप्त केला गेला आहे… तर मिलिट्री कमांडरच्या नजरेतून अभ्यास करत असताना पुढे काय करावे लागेल\nसुरत शहरातील लुट मिळवून महाराज घाईघाईने निघाले असावेत. साधारणपणे जिथे माल हस्तगत केला जातो तिथून शक्य तितक्या पटकन ती जागा सोडून पाठलाग व्हायची भिती कमी असेल तिथे पोहोचून मिळालेल्या मालाची मोजणी, प्रतवारी, किंमत आणि नंतर 4शे किमीपेक्षा जास्त अंतर घेऊन जायला वाहतुकीचे काय मार्ग अवलंबावेत याचा विचार करून सैन्याची विभागणी करायला बारडोली हे गाव सोईचे असावे. कारण उन, कानसाद, अदाडा, अमलसाड , नवसारीही दक्षिणेच्या वाटेवरील खेडगावे समुद्रसपाटीपासून 10 मिटरपेक्षा कमी उंची वर आहेत म्हणून वाटेत दलदली, आणि पुर्णानदीचे पात्र समुद्राला मिळताना भरती ओहोटीचा प्रभावपडून रुंद होत असल्याने त्यातून हजारो जनावरांना घालून इतक्या लांब येऊन हिम्मत करून मिळवलेला माल वाहून न जावा किंवा ओला होऊन खराब व्हायची शक्यता लक्षात घेणे मिलिट्री कमांडरांना म्हणजेच महाराजांच्या लेखी महत्वाचे ठरते.\nपहिला तळ बारडोलीला … सूरत (10 समुद्रसपाटीपासून उंची 10 मीटर) हून बारडोली अंतर 40 किमी. सपाट 30 मी. उंची, नदी, ओहोळाचे पात्र ओलांडायला सोपे. ताशी 3 ते 4 किमी 10 तासात कापून रात्री मुक्काम. तिथे रात्रीच्या शांत वेळात लुटीचे तीन किंवा जास्त भाग केले असावेत.\n1.एक भाग बोजड सामानाचा - कनातीचे खांब, गालिचे, लहान मोठे तंबू, खुंट्या दोर, विदेशातून आलेले कापड गठ्ठे, तोफांच्या दारूची, हत्यारांची लहान-मोठी लाकडी खोकी, अवजड लोखंडी उपकरणे, जेवणावणी बनवायची उंची भांडी- कुंडी, शोभिवंत अवजड दरवाजे, नक्षिकाम केलेल्या जाळ्या, लाकडी कोरीवकाम, लोखंडी माल, तांबे पितळेची अवजड चीजवस्तू, अन्य समुद्रातून आणताना ओलेचिंब झाले, बुडले, नष्ट झाले तरी चालेल असे सामान .\n2. दुसरा भाग अती किमती माल - तयार दाग-दागिने, सोन्या चांदीच्या लडी-विटा, मोहोरा, दाम, वराह, महमूदी, लारी, पौंड, शिलिंग, रियाल अशी विविध देशोदेशींच्या चलनांच्या थैल्या भरलेल्या रोख रक्कमा, विविध आकाराच्या धारदार पात्यांच्या रत्नजडित मुठींची शस्त्रे. किंमत जास्त पण पाठीवरून वाहून न्यायला सोईचा असा कोठल्याही परिस्थितीत न गमवायचा ऐवज.\n3. तिसरा भाग -किमती कापड, मसाल्याचे पदार्थ, अफू चहा परदेशात विकायला येईल अशी मालाची खोकी, गठ्ठे. हा माल गमावायला लागला तरी चालेल असा ऐवज.\nकोणता माल उचलायचा कोणता नाही ते त्यांना आधीच्या १६६४ सालामधील प्रकारातून माहिती असावे.\nदिनांक 6 ऑक्टोबर १६७० सकाळी ६ वाजल्यापासून... सर्व जनावरांचे तांडे एका��ागोमाग लावून आधी बैलावरील मालवाहक वाटाडे ज्यांना त्या भागातील बोलीतून गाववाल्या लोकांकडून पुढे जाऊन खायची प्यायची सोय करायला पुढाकार घेणारे असावेत. नंतर वेगवेगळ्या जातीच्या गाढवांच्या तांड्यांसोबत पायदळाचे महाराजांच्या माहितीतील सरदार सैनिक. त्यामागे चाकांच्या गाड्यांना ओढत नेणाऱ्या जनावरांचा काफिला असे हळूहळू सकाळी दहा पर्यंत सर्व मालजनावरे सुरतेची वेस ओलांडून पुढे गेल्यानंतर महाराजांच्या बरोबर असलेल्या खास रक्षकांची स्क्वाड्स, संदेशवाहक हलकारे, जासूसी टोळी जायला तयार झाले असावेत. तो पर्यंत दहा हजार सैन्यापैकी सात हजार घोडदळ पुढची फळी (अ‍ॅडव्हान्स फोर्स) पुढे गेले असावे. उरलेल्यांना सुरतच्या तापी नदीच्या पलीकडील काठावर, अहमदाबादहून सुभेदार बहादूर खानाचे सैन्य घेऊन आला तर त्याला थोपवला ठेवले असावे. या मध्ये महाराजांच्या आपल्या बरोबरचे १ हजार सैन्य मागच्या आणि पुढच्या फोर्सशी संपर्कात राहून आपल्या कडील सैन्य संचलनाच्या आज्ञा, संदेश मिळवून पुढील कूच करायचे नियोजन करण्यात मदत करत असावेत.\nसुरतच्या जनतेतील आर्थिक विषमता इतकी असेल की आपण इथून निघून गेल्यावर प्रचंड गहजब माजून जे काही हाती लागेल ते पळवून नेणारे झुंडीने लुटालूट, जाळपोळ, धार्मिक दंगे, आपापसातील वैर याला उत येऊन मुघलांना त्यांना आवरता आवरता अशक्य होईल आणि ते सर्व जान-मालाचे, विदेशी व्यापाराचे, जहाज वाहतूकीचे अपरिमित नुकसान, करोडोंचे दरवर्षी मिळणारे जकातीचे उत्पन्न पुढील अनेक वर्षाकरिता न भरणाऱ्या जखमेप्रमाणे ठसठसत राहणारा असेल. हे कलंक ‘शिवा’च्या म्हणजे महाराजांच्या नावावर लावले जाणार आहेत याची पूर्ण जाणीव ठेवून ‘आता नाही तर कधीच नाही’ या इरिशिरीने इथून पार घरपोच होईपर्यंत अगदी जपून व न गमावता नेणे ही प्रचंड कसरत आहे याची जाणीव महाराजांना म्हणजे सध्याच्या मिलिट्री कमांडरच्या आखणीत आहे.\nसरावाच्या मालवाहक जनावरांना १२ तास पिदडवून मधे मधे थांबत 2 तास, वैरण, दाणापाणी यासाठी विश्रांती, एका गाढवावर (त्याचा आकार, वय पाहून दोन्ही बाजूला लटकलेल्या पडशात एकूण *50 ते 70 किलो भार त्याच्या बरोबरच्या चालकाच्या खांद्याला पाण्याच्या पिशव्या. अशी एकूण गाढवे, बैल, बैलगाडी १ हजार होती असे मानले तर (म्हणजे ५ ते ७ शे टन) म्हणजे सध्याच्या काळात 5 टन मालवाह�� टाटा कंपनीचे १०० ते १४० ट्रक . आता १ हजार मालवाहक जनावरे किंवा (सध्याच्या काळातील १४० ट्रक) एका मागे एक जात असताना त्यांच्यावर सतत लक्ष ठेऊन ते आपापसात संगनमत करून मधल्यामधे सटकून पसार होऊन जात नाहीत ना कारण त्यांना माहिती आहे ‘हपापाचा माल गपापा’ केला तर कोण पकडणार नाही\n* जगातल्या काही गाढवांच्या जाती 150 किलो पर्यंत वाकडेतिकडे आणि जड माल लीलया नेताना वापरल्या जातात. पण एका वेळी ते किती दूरवर असे वजन नेऊ शकतात हे नक्की माहित नाही. म्हणून 50 ते 70 किलो इतपत वाहून नेतील असे धरले आहे.\nतळटीप :-१६६४ च्या नंतर औरंगजेबाने सूरत शहराला संरक्षक भिंत बांधून द्यायचा हुकूम दिला होता. पण गलथानपणा, आपापसातील हेवेदावे, पैशाचा अपहार यामुळे भिंतीचे काम अर्धवट सोडून दिले होते. एप्रिल १६७० पासून शिवा सुरतेवर हल्ला करायला निघाला अशा बातम्या वेळोवेळी येत म्हणून ५ हजार फौज घेऊन गुजरातचा सुभेदार बहादुरखान व्यापार्‍यांच्या समाधानासाठी काही महिने सुरतेत राहिला होता. पण उत्तरेत अफगाणिस्तान आणि इराण मधे संघर्ष सुरु झाला म्हणून औरंगजेबाने दक्षिण सुभ्यातील अनेक वेचक सरदारांना त्यांच्या सैन्यासह पंजाब, सिंध भागात नेमले. अशाच एका सैन्य पथकातून नेतोजी पालकरांची रवानगी काबूल मोहिमेला झाली होती.\nविरजी व्होरा हे सुरतेतील व त्यावेळच्या जगाच्या बाजारपेठेतील अव्वल स्थानावर होते. त्यांनी १६६४ नंतर स्वतः च्यापेढ्यांसाठी सुरक्षाव्यवस्था केली होती. पण ऐनवेळी सुरतच्या किल्ल्यावरून सैनिक सुरक्षा मिळेना म्हणून त्यांना व अन्य गबर श्रीमंत धनिकांना त्यांच्या पेढ्या, घरेदारे, मालाची कोठारे जीव वाचवण्यासाठी उघड करून द्यावी लागली. आपली जरब बसली पाहिजे म्हणून महाराजांनी डच, इंग्रजांना धमकाऊन त्यांनी त्यांच्या वखारीबाहेर येऊन न देण्याची ताकीद दिली होती. मात्र त्या भागात जो सापडेल त्याचा शारीरिक छळ करून, मारून, धाक दाखवत माल मिळवायला गेलेल्या सैनिकांना दौलत विना अडथळा धनसंपत्ती आपणहून देण्याची सोय केली असावी. अशा पैकी एका वेळी अँथनी स्मिथ महाभाग आपल्या अंग चतुराईने मरणाच्या दारातून सुटले होते. तो वृतांत पूर्वीच्या एका धाग्यावर दिलेला होता.\nभाग ३ पुढे चालू...\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/uma-bharti-bjp-loksabha-election-2019/", "date_download": "2019-06-20T15:39:40Z", "digest": "sha1:CUQKVMDAWFM5DQ7LWNWDY6YF4TPBO7DK", "length": 16722, "nlines": 239, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "उमा भारतींची भाजपाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nसोन्याच्या भावानं गाठला उच्चांक\nभैय्या, पक्कं ठरलं ना..\n‘ती’ रेपकार अखेर पोलिसांच्या ताब्यात\nतडीपारीनंतर नगरात फिरणारा टिंग्या गजाआड\nनाशिकची गुन्हेगारी संपता संपेना; अब्रू वाचविण्यासाठी ‘तिने’ मारली धावत्या रिक्षातून उडी\nविधानसभा निवडणुकीचे चोख नियोजन करा : विभागीय आयुक्त माने\nकंत्राटदार बदलला तरी कर्मचार्‍यांना कायम ठेवा\nबार्‍हे ग्रामिण रुग्णालयात आरोग्यांची हेळसांड\nआकाशवाणी चौकात अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर पोलिसांनी पकडले\nशेतीपंपाचा वीजपुरवठा खंडित न करण्याचा महावितरणचा निर्णय\nगावठी कट्ट्यातून गोळी झाडल्याचा पोलिसांना संशय\n…अखेर ग.स.तील बेनामी ठेवीप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा\nना.जयकुमार रावल यांच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन\nवादळग्रस्तांसाठी आ.कुणाल पाटील विधानसभेत आक्रमक\n46 विभागांच्या 482 सेवा ऑनलाईन- जिल्हाधिकारी राहुल रेखावार\nसाक्रीत तीव्र पाणीटंचाई; उपाययोजना करा\nतळोद्यानजिक अहमदाबाद-शिरपूर बसवर दगडफेक\nकोळदा-खेतिया रस्त्याचे काम संथगतीने\nनवापुरात वेळेवर पाणीपुरवठा होत नसल्याने भाजपातर्फे मुख्याधिकार्‍यांना घेराव\nजिल्ह्यात विविध कार्यक्रमांनी तसेच गुलाबपुष्प देवून नवागतांचे स्वागत\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nसोन्याच्या भावानं गाठला उच्चांक\nउमा भारतींची भाजपाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती\nदेश विदेश मुख्य बातम्या राजकीय\nउमा भारतींची भाजपाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती\nनवी दिल्‍ली : भाजपच्‍या राष्‍��्रीय उपाध्‍यक्षपदी केंद्रीय मंत्री उमा भारती यांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे. उभा भारती यांची नियुक्‍ती भाजपचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष अमित शहा यांनी केली असून, केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांनी याबाबतची घोषण केली आहे.\n‘उमा भारती यांनी यंदाची लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्यांना पक्षासाठी काम करायचे आहे. त्यामुळे पक्षाच्या अध्यक्षांनी त्यांची राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे’, असे जेपी नड्डा यावेळी म्हणाले.\nनवी जबाबदारी मिळाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या की, ‘ जर मी लोकसभा निवडणूक लढवली असती तर झांसीमधूनच लढवली असती. माझ्या मतदारसंघातील लोकांना माझ्यावर विश्वास असून ते मला त्यांची मुलगी मानतात. २०१६ मध्ये निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले होते. मला गंगा नदीच्या तीर्थस्थानांवर जायचे आहे, पुढील दीड वर्षात गंगा नदी स्वच्छ करण्यासाठी काम करणार आहे.\nपक्षाने मला मुख्यमंत्री पदापासून केंद्रिय मंत्री पदापर्यंत खूप काही दिले आहे. भाजपाचे अध्यक्ष पद सोडून जवळपास सर्व संस्थात्मक जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. मी 5 मेपर्यंत निवडणूक प्रचार करणार आहे, असे उमा भारती म्हणाल्या.\n95 टक्के रुग्ण टीबीपासून मुक्त; जिल्ह्यात वर्षभरात 3 हजार रुग्ण\n४५ दिवस सतत पबजी गेम खेळल्यामुळे २० वर्षीय तरुणाचा मृत्यू\nनवापुरात वेळेवर पाणीपुरवठा होत नसल्याने भाजपातर्फे मुख्याधिकार्‍यांना घेराव\n; आघाडी आणि युतीकडूनही उपेक्षा\nराज्य मंत्रीमंडळ विस्ताराला सुरवात; मंत्रीमंडळात कोणाला मिळाली संधी\nनाशिकला मंत्रीपद की पुन्हा एकदा ठेंगा\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nऑनलाईन गेम्स आणि सट्टा\nBreaking News, Featured, आवर्जून वाचाच, नाशिक, मुख्य बातम्या\nप्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण\nआवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nअतिरिक्त जमीन रामजन्मभूमी न्यासाला द्या – केंद्र सरकारची मागणी\nआवर्जून वाचाच, देश विदेश, मुख्य बातम्या\nपुन्हा एकदा नाशिकात ‘बिबट्या आला, रे बिबट्या आला’; अफवांनी नाशिककर चिनभिन\nकोकणात मान्सून दाखल; हवामान खात्याकडून अधिकृत माहिती\nचार वर्षांत राज्यात 12 हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nबोदवड औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षकाचा महिला कर्���चार्‍यावर चाकू हल्ला\nmaharashtra, जळगाव, मुख्य बातम्या\nसोन्याच्या भावानं गाठला उच्चांक\nभैय्या, पक्कं ठरलं ना..\n‘ती’ रेपकार अखेर पोलिसांच्या ताब्यात\nतडीपारीनंतर नगरात फिरणारा टिंग्या गजाआड\nकर्जमंजुरीसाठी तरूणांकडून उकळले पैसे\nनवापुरात वेळेवर पाणीपुरवठा होत नसल्याने भाजपातर्फे मुख्याधिकार्‍यांना घेराव\n; आघाडी आणि युतीकडूनही उपेक्षा\nराज्य मंत्रीमंडळ विस्ताराला सुरवात; मंत्रीमंडळात कोणाला मिळाली संधी\nनाशिकला मंत्रीपद की पुन्हा एकदा ठेंगा\n४५ दिवस सतत पबजी गेम खेळल्यामुळे २० वर्षीय तरुणाचा मृत्यू\nसोन्याच्या भावानं गाठला उच्चांक\nभैय्या, पक्कं ठरलं ना..\n‘ती’ रेपकार अखेर पोलिसांच्या ताब्यात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/dictatorship-fear-diversity", "date_download": "2019-06-20T15:29:02Z", "digest": "sha1:ZLMHTVNHNBQLS6GGAO54ND5HGE6OP2WK", "length": 26118, "nlines": 83, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "कलेवर नियंत्रण हे हुकुमशाहीचं लक्षण ! - द वायर मराठी", "raw_content": "\nकलेवर नियंत्रण हे हुकुमशाहीचं लक्षण \nवैविध्य हे आपल्या सामाजिक व्यवस्थेचे मूळ आहे. आज मात्र धार्मिक विविधता निपटून टाकून आपल्याला एकाच धार्मिक आणि सांस्कृतिक ओळखीमध्ये कोंबू पहाणार्‍या धोरणामुळे आपली हीच गोष्ट धोक्यात आली आहे. हे धोरण एका फटक्यात, हिंदू नसलेल्या आपल्या कोट्यावधी देशबंधूंचे आणि स्त्रियांचे अधिकार काढून घेऊन त्यांना आक्रमक शत्रू ठरवू पाहाते आहे.\nमाझा जन्म १९३९ मधला म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळातला, पण ती वर्षे काही जाणतेपणाची नव्हती. पण जसजशी जाणीव होऊ लागली तसतशी राज्यघटनेची संहिता आणि वास्तव यातल्या फटी जाणवू लागल्या. राज्यकर्ते आणि राजकारण यांनी निर्माण केलेल्या अनेक फटी टोचू लागल्या. अनेक मागास समाजगटांचे प्रश्न जाणवू लागले. आणीबाणीचा कालखंड येण्यापूर्वीही राज्यघटनेला धक्का पोहोचविणारे अनेक प्रसंग घडू लागले. आणीबाणीत तर कहर झाला. त्यावेळी स्वातंत्र्यासाठी काही करण्याची संधी प्राप्त झाली. त्याचवेळी स्वातंत्र्याविषयी गाभ्याचा विचार करण्याची संधी मिळाली. संकट आले होते त्यामानाने ते लवकर नाहीसे झाले. पण मन हादरून टाकणारा अनुभव मिळाला.\nआणीबाणीनंतर मन अधिक सजग झाले, स्वातंत्र्याचे पेच जाणवू लागले. नयनतारा सहगल यांनी प्रश्न विचारला आहे, “आज आपल्यामध्ये स्वातंत्र्याची तीच आस आहे का आपल्या आधी होऊन गेलेल्या, भारताच्या भावी पिढ्या स्वातंत्र्यात जगाव्या म्हणून लढत मृत्यू पत्करलेल्या स्त्री-पुरुषांचे नाव सांगण्यास आपण पात्र आहोत का आपल्या आधी होऊन गेलेल्या, भारताच्या भावी पिढ्या स्वातंत्र्यात जगाव्या म्हणून लढत मृत्यू पत्करलेल्या स्त्री-पुरुषांचे नाव सांगण्यास आपण पात्र आहोत का हा प्रश्न विचारण्याचे कारण म्हणजे आपलीविविध प्रकारची स्वातंत्र्ये आज धोक्यात आहेत. याचे कारण म्हणजे, या गोष्टी आपल्या जीवनाच्या प्रत्येक बाबींवर वाईटरित्या परिणाम करत आहेत. आपण काय खातो, कुणाशी विवाह करतो, काय विचार करतो, काय लिहितो, आणि अर्थातच आपण ईश्वराशी कसा संवाद करतो. आज अशी परिस्थिती आहे, जिच्यात वेगळेपण आणि सत्तारुढ विचारप्रणालीला विरोध या गोष्टींवर भयंकर हल्ले होत आहेत.\nवैविध्य हे आपल्या सामाजिक व्यवस्थेचे मूळ आहे. आपल्याकडे विविध भाषांमध्ये प्राचीन साहित्य आहे. आपण वेगवेगळ्या प्रकारचे अन्न खातो, आपली वेषभूषा भिन्न आहे, आपले सण वेगवेगळे आहेत आणि आपण वेगवेगळ्या धर्माचे आचरण करतो. सर्वसमावेशकता हा आपल्या जीवनाचा एक भाग राहिलेला आहे आणि ही प्राचीन बहुसांस्कृतिक सामाजिक व्यवस्था जिचे नाव भारत आहे, ती म्हणजे आपले सर्वात मोठे, विलक्षण असे यश आहे, जे अन्य कोणत्याही देशाला माहित देखील नाही.\nनयनतारा सहगल यांनी वर्णन केलेले हे जे भारत नावाचे व्यवस्थापन आहे, आज मात्र धार्मिक विविधता निपटून टाकून आपल्याला एकाच धार्मिक आणि सांस्कृतिक ओळखीमध्ये कोंबू पहाणार्‍या धोरणामुळे आपली हीच गोष्ट धोक्यात आली आहे. हे धोरण एका फटक्यात हिंदू नसलेल्या आपल्या कोट्यावधी देशबंधूंचे आणि स्त्रियांचे अधिकार काढून घेऊन त्यांना आक्रमक बाहेरचे शत्रू ठरवू पहाते आहे.\nस्वातंत्र्य मिळाल्यावर देशाची जडणघडण करणार्‍या आपल्या पूर्वसूरींनी देशाकरता धार्मिक ओळख नाकारली होती आणि भारताला एक निधर्मी लोकशाहीप्रजासत्तक देश घोषित करण्याचा सूज्ञपणा दाखवला होता. याचा अर्थ ते धर्मविरोधी होते असे नव्हे, तर आपल्यासारख्या विविध धर्म असलेल्या आणि धार्मिक प्रवृत्तीच्या देशाला, केवळ निधर्मी राज्यव्यवस्थाच एक सर्व समावेशक, तटस्थ छत्रछाया देऊ शकेल आणि तिच्यात प्रत्येक भारतीयाला त्याच्या वा तिच्या श्रध्देनुसार जगण्याचा व ईश्वरभक्ती करण्याचा अधिकार असेल, हे त्यांनी जाणले होते.\nहा निर्णय ज्यात घेतला गेला, त्या विधिमंडळामध्ये बहुसंख्य सदस्य हिंदू होते आणि तरीही त्यांनी अशी एक राज्यघटना तयार केली, जिच्या प्रस्तावनेमध्ये सर्व भारतीयांना स्वातंत्र्य, समता आणि बंधूभावयुक्त जीवनाची हमी देण्यात आली होती. या उच्च, आदर्श घटनेचे शिल्पकार आणि ज्यांच्या ‘अखिल मानवजात समान आहे’ अशा आग्रहातून जातीव्यवस्थेविरुद्ध एक क्रांती सुरू झाली, ते थोर मराठी विभूती डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यांच्या प्रेरणेतून निर्माण झाला होता. आज तोच उच्च, आदर्श बाजूला सारण्यात आला आहे. अल्पसंख्यांक आणि हिंदूराष्ट्राच्या उद्दिष्टाला पाठिंबा देणारे लोक रस्त्यांवरुन मोकाट फिरणार्‍या दुराग्रही लोकांचे लक्ष्य ठरत आहेत.\nकलेवर नियंत्रण हे हुकुमशाहीचं लक्षण आहे. एक प्रसिद्ध रशियन प्रकरण आहे सोल्झोनित्सिन यांचे – त्यांना सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली गेली. नंतर त्यांना साहित्याचे नोबेल पारितोषिक मिळाले. लेखकांवर अज्ञानमूलक आगपाखड होते आणि त्याहीपेक्षा भयंकर प्रसंग येतात.\nगेल्या काही वर्षात महाराष्ट्रात आणि कर्नाटकात केवळ बुद्धिप्रामाण्यवादी असल्याबद्दल डॉ. नरेंद्र दाभोलकर, साथी गोविंद पानसरे यांना बंदुकीच्या गोळया घालून ठार करण्यात आले. तर कर्नाटकात डॉ. कलबुर्गी या अभ्यासकाला आणि गौरी लंकेश या पत्रकाराला बंदुकीच्या गोळ्यांना बळी जावे लागले. तर काही लेखकांना, कवींना केवळ जहरी टीकेला सामोरे जावे लागले, ज्यामुळे ते लेखकसंन्यास घेऊ इच्छितात. अनेक चित्रपट दिग्दर्शकांना अमुक दृश्य वगळा नाहीतर आम्ही तुमचे चित्रपट दाखवू देणार नाही अशी धमकी देण्यात येते. सेन्सॉरशिपची जणू काही वेगवेगळी मंडळे स्थापन झाली आहेत.\nवैयक्तिक आयुष्यात विवाहासारख्या संस्कारांवर अनेक बंधने निर्माण झाली आहेत. जातीपातीची बंधने पाळली नाहीत तर हिंसक प्रतिक्रिया निर्माण होतात. मृत्यूदंड देण्याची शिक्षा होते आणि त्याला ऑनर किलिंग म्हटले जाते. हत्येमध्ये काहीच गौरव नाही याचे भानही राखले जात नाही. गोहत्या आणि गाईचे मांस खाणे हे केवळ अफवांच्या आधारे मुस्लिमांवर आरोप करून कायदा हातात घेणारे लोक उघडपणे माणसांना चेचतात. यामुळे हिंसाचाराच्या भयाचे वातावरण निर्माण झाले आहे. हे भय वातावरणात आहे. स्वराज्यातील ज्या ��ंस्था आपापले स्वायत्त रुप सांभाळून, आपले नेटके विव्दत स्वरुप सांभाळून उभ्या असायला हव्यात त्यांचे सुलभीकरण होते. सत्ताधिशांच्या सोयीने त्यांचा विनीयोग होतो.\nकलावंताला नाडणार्‍या या परिस्थितीविषयी नयनतारा सहगल सतत व्यक्त होत आल्या आहेत. त्यांना यवतमाळच्या संमेलनास उद्घाटक म्हणून आमंत्रित केले गेले. त्यांचे या परिस्थितीचे विलक्षण समीक्षण करणारे भाषण आयोजकांकडे आले. आयोजकांनी त्यांचे आमंत्रण का कोण जाणे रद्द केले. या विलक्षण घटनेची अनेक कारणे असू शकतील, त्यातील एकही वैध नाही. महाराष्ट्राला लज्जास्पद ठरणारी अशी ही घटना होती. आज आपण कलावंत एकत्र आलो आहोत ती एकापरीने क्षमायाचना आहे. पण त्याहीपुढे जाऊन आपल्याला एकत्र येऊन काही करायचे आहे.\nमहाराष्ट्रात डॉ. दाभोलकर, साथी पानसरे यांच्या खुनानंतर सततच्या प्रतिक्रिया निर्माण झाल्या. दक्षिणायनमध्ये गणेश देवींच्याबरोबर लेखक-कवींचा मोठा जथा सामिल झाला. ही काही आनंदचिन्ह होती. नयनतारा सहगल यांच्याविषयी खूपच प्रतिक्रिया आल्या. आता आपल्याला इथे थांबायचे नाही. अखिल भारतीय मराठी संमेलनातही काही प्रसादचिन्ह दिसतात. ग.त्र्यं.माडखोलकरांनी केलेला संयुक्त महाराष्ट्राचा ठराव, दुर्गा भागवतांनी संमेलनाच्या व्यासपीठावर अध्यक्षिय हस्तक्षेप करीत सर्वांना जयप्रकाश नारायण यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी करायला लावलेली प्रार्थना आणि विंदा करंदीकर यांनी सातारच्या संमेलनात केलेली गर्जना. विंदांचे जन्मशताब्दी वर्ष चालू आहे पण त्यांच्या गर्जनेचे स्मरण सोयीस्करदृष्ट्या विसरले जाते. सातार्‍याला नाटककार विद्याधर गोखले यांच्या अध्यक्षतेखाली संमेलन चालू होते. या संमेलनाच्या समारोप सोहळ्याआधीचा कार्यक्रम नाट्यपूर्ण कलाटणी घेणारा ठरला. विंदांना मध्यप्रदेश सरकारचा ‘कबीर सन्मान’ प्राप्त झाला होता. त्या सत्काराला उत्तर देताना कबीराचे नाव घेण्याची आपली लायकी नाही हे त्यांनी सांगून टाकले. आपल्या धारदार आवाजात ते कडाडले “स्वातंत्रोत्तरकाळात आपल्या हातून जी पंचमहापातके घडली त्यातले गांधीहत्या हे पहिले महापातक आहे आणि बाबरी मशीद पाडणे हे पाचवे महापातक आहे” यानंतर संपूर्ण मंडप सुन्न झाला. विंदांचे भाकित खरे ठरले आहे. आपण त्या महाचुकीच्या परिणामस्वरूप अशा एका द्वेषपूर्ण कालखंडात आलो आहोत. वाद, मतभिन्नता यांना टोकाचे अर्थ प्राप्त झाले आहेत. लेखक एकटा पडत चालला आहे. तो वेगाने आपलं लिहिण्याचं स्वातंत्र्य गमावत चालला आहे.\n२०१४ मध्ये नवं सरकार सत्तेत आलं, तेव्हा ओरिएंट, ब्लॅक स्वान, पेंग्विन इंडिया सारख्या मोठ्या प्रकाशन संस्थांनी आपणहून आपल्या आक्षेपार्ह ठरू शकतील अशा पुस्तकांची यादी करून यांच्या प्रती आपल्या दुकानांतून नष्ट केल्या होत्या. याची लेखकाला खंत वाटते आहे का आपल्या संकुचित होणार्‍या अवकाशाची सल त्यांना बोचते आहे का आपल्या संकुचित होणार्‍या अवकाशाची सल त्यांना बोचते आहे का साहित्यसंमेलनाच्या प्रसंगी हा प्रश्न नेमकेपणाने विचारला पाहिजे. एका बाजूला दक्षिणायन मधील लेखक पोलिस संरक्षणात फिरत आहेत याची जणीव या माध्यमांना क्वचित दिसते. त्याहूनही ती जनसामान्यांना क्वचित दिसते.\nप्रश्न परत येणाऱ्या निवडणूकांचा नाही. कोणताही पक्ष निवडून आला तरी वातावरण कमी जास्त तसे रहाणार. कारण साऱ्याच पक्षांनाराज्यघटनेतील मानवी स्वातंत्र्याविषयी चिंता कमी आहे. एकदा विस्कळित झालेली मूलभूत संस्था पुरेशी बांधीव होत नाही. प्रश्न मूलभूत स्वातंत्र्याचा आहे, समूह जीवनाच्या चारित्र्याचा आहे. समाजजीवनाच्या पोताचा आहे. या समाजजीवनाचा नैतिक पोत सुधारला पाहिजे. त्यासाठी सर्वांनी नेटाने प्रयत्न केले पाहिजेत. हे काम विचारवंतांनी, कलावंतांनी नेटाने करायला हवे. हे काम करताना तळातून येणाऱ्या हातात हात मिळवायला हवे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याबरोबर संवादात पारदर्शकता हवी.\nनयनतारा सहगल यांनी आपल्याला जागे केले त्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद.\nपुष्पा भावे ह्या महाराष्ट्रातल्या पुरोगामी चळवळीचा वैचारिक आधारस्तंभ आहेत. रस्त्यावर उतरुन लढणाऱ्या कार्यकर्त्यांना वैचारिक बळ पुरवण्याचे काम पुष्पाबाई सातत्याने करत असतात. गुंतागुंतीच्या प्रश्नांची वैचारिक मांडणी करत सामाजिक कार्याला एक सुस्पष्टता देत असतात. शोषित-वंचितांच्या नव्यानव्या प्रवाहांची दखल घेत असतात. आपल्या याच वैचारिक योगदानातून पुष्पाबाई आज राज्यातल्या वेगवेगळ्या चळवळींशी जोडलेल्या आहेत.\nएकटं असण्यासाठी एकत्र येऊ या\nआरक्षण आणि नरेंद्र मोदी: श्रीयुत दहा टक्के\nधनगर समाजासाठी अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस\nलोकसंख्येत येत्या ९ वर्षांत भ���रत चीनच्या पुढे\nशांघाई सहकार्य संघटना भारतासाठी महत्त्वाची का\nओम बिर्ला नवे लोकसभा सभापती\n२० व्या शतकातल्या आण्विक चाचण्यांचा परिणाम महासागरांच्या तळांपर्यंत\nआधार डेटा पुन्हा खाजगी क्षेत्रासाठी खुला\nचोरीच्या संशयावरून दलित मुलाला मारहाण\nमुझफ्फरपूर मेंदूज्वर साथ : मृत मुलांचा आकडा १०८\nरक्षकांपासून रक्षण कोण करेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://shriramkrishnakshirsagarmaharaj.com/Pages/Stotra4.aspx", "date_download": "2019-06-20T15:44:23Z", "digest": "sha1:X4DBUQ2IAR4SBQTMJR2ZHZRWTIJOVXJ4", "length": 12162, "nlines": 96, "source_domain": "shriramkrishnakshirsagarmaharaj.com", "title": "Stotra", "raw_content": "|| श्री गणेशदत्तगुरुभ्यो नमः ||\nआपली भाषा निवडा: मराठी हिन्दी English घरपोच ग्रंथसेवा\nश्री प. I पू. I श्री वासुदेवानंद सरस्वती विरचितं\nII श्री दत्त स्त्रोत्र II\nहे स्त्रोत्र मूळ संस्कृत भाषेत आहे. विषय मुळांतच कठीण, त्यांत वासुदेवानंदांची पांडित्यपूर्ण प्रासादिक वाणी, त्यामुळे साधकांस कळण्यास महाकठीण झाले. म्हणून अगणित साधकांची दया येऊन सद्गुरूंनी ते सोपे करून सांगितले तसे लिहून घेतले. यात लेखनिकाची अक्कल शुन्य. हे संपूर्ण स्तोत्र श्री दत्त महाराजांची स्तुती करून, त्यांना भक्ताने केलेल्या विनवणीच्या स्वरुपांत आहे. किंबहुना या स्त्रोतांतील सहाव्या श्लोकांत स्वामी सुस्पष्ट शब्दांत सांगताहेत ''जो साधक प्रयत्नपूर्वक बुद्धी शाबूत ठेऊन ह्या पांच श्लोकांचं लक्ष देऊन वाचन करील त्यांचेमन स्थिरावून तो परमेश्वर कृपेला पात्र होईल.\" या श्लोकामुळे 'स्वामी आपण हे सांगितलं न्हवत' अस म्हणण्यास स्वामींनी वावच ठेवलेला नाही मुळी. सर्व साधकांचे शिरोमणी टेंबेस्वामी यांची शैली जरी अवघड वाटली तरी, दुर्दम्य ईच्छा असल्यास साधकाला त्यांचे मार्गदर्शन विभ्रमावस्थेत कदापि पडू देणार नाही. स्तुती करतांना वापरलेली दत्त महाराजांची विशेषणे हीच मन स्थिर करण्यासाठी उपयुक्त जिन्याच्या पायऱ्या आहेत, हे सद्गुरूंनी विशद करून सांगितले आहे. घोरात-कष्ट-उद्धारण-स्तोत्रांत सुद्धा स्वामींनी हीच पद्धती अवलंबिली आहे. भक्त दैवतापासून वेगळा न रहाण हेच खऱ्या भक्तीच लक्षण, म्हणून ज्या संबोधनांनी देवाला भक्त आळवतो त्यांच संबोधनांत वर्णिलेले दैवताचे गूण आत्मसात करणे, हि दैवतांशी एकरूप होण्याची जवळची वाट. किंबहुना हिंदूंची विभिन्न दैवते, म्हणजे विभिन्न साधन��� आहेत. त्या साधनांच्या योगे दैवी गूण आत्मसात करण्याचा सोपा मार्ग म्हणजे भक्तिपंथ. मूळ स्तोत्र संधी सोडवून आधी वाचूया.\nअन-असूया-अ-त्रि संभूत दत्त अत्रेय महामते I\nसर्व देवाधि देव, त्वंमम चित्तंस्थिरंकुरु II १ II\nशरणागत-दीना-आर्त-तारका अ- खिलकारका I\nसर्व चालक देव त्वंमम चित्तंस्थिरंकुरु II २ II\nसर्व संकट-हारिन: त्वंमम चित्तंस्थिरंकुरु II ३ II\nस्मर्त्रुगामी स्वभक्तानांकामद: रिपु-नाशन: I\nभुक्ति-मुक्ति-पद: स: त्वंमम चित्तंस्थिरंकुरु II ४ II\nय: अभीष्टद: प्रभु: स: त्वंमम चित्तंस्थिरंकुरु II ५ II\nय: एतत-प्रयत: श्लोक-पंचकंप्रपठेत-सुधी: I\nस्थिर-चित्त: स: भगवत-कृपा-पात्रंभविष्यति II ६ II\nयावरील सद्गुरूंच स्पष्टीकरण आता वाचूया. II\nशश्री प. पू. श्रीवासुदेवानंद सरस्वती विरचितंII\nश्री गणेशाय नमः I सर्व साधकांच्या मना I\nएकाग्र चित्त करण्या I प्रार्थितो तुझ II १ II\nकधी ध्यानांत बैसतां I वोसण नाही चित्ता I\nत्या सतत धावत्या I मना स्थिरकरी II २ II\nसर्व योग्यांचा मेरु I सर्व गुरूंचा गुरु I\nत्या श्री दत्तासी स्मरू I मन स्थिरावण्या II ३ II\nसर्व विकारांचेमाहेर I ऐसी खालचींतीन चक्रं I\nतींधुवूनि झाला निर्विकार I त्या अवधूता विनवूं II ४ II\nअवतार त्या दत्ताचा I ऐसा योगिराज साचा I\nऐशा वासुदेवानंद सरस्वतींचा I उपदेश हा असे II ५ II\nत्यांनीच हेलिहविले I नातरी आम्ही कारकून भले I\nयोगपुष्पांच्या स्मरणामुळे I मातीस आला सुगंध II ६ II\nअन असूया वृत्ति I नाहींदुष्मनी कोणाशीं I\nऐशा मनोधारणेसी I माता केली II ७ II\nअत्रि ज्याचा पिता I ना उद्भव भविष्यभूता I\nकेवळ वर्तमानी रमता I ऐसा सद्गुरुदत्त II ८ II\nसर्व देवांचा ईश I विश्वंभरत्व ज्याचा अंश I\nप्रेमेंजाहला विश्र्वेष I त्या गुरुदत्ता विनवणी II ९ II\nत्यालाची जावेशरण I पूर्ण करुनी समर्पण I\nमी देह या भावांतून I तीच निवारील II १० II\nऐसी आर्तता दाटावी I की सद्गुरुदत्ता दया यावी I\nदयेपोटी त्यांनी दयावी I अद्वैताची अनुभूती II ११ II\nजो काबूंत ठेवी चलन वळन I त्यापुढेका जाईल मन\nऐशा गुरुदत्ता समर्पून I जेहोई तेहोउंदयावें II १२ II\nतो जेकरी तेंमंगल I सर्व व्याधी निवारील I\nसर्व संकटेहरील I ऐशी श्रद्धा असो दयावी II १३ II\nसतत स्मरण त्यांचे I पूर्णत्व देई साधनेतें I\nमग षडरिपूंचें I भय मुळी न राहील II १४ II\nभविष्य भूतांचेविचार I ना मनाला शिवणार I\nहाच मुक्ती विचार I मनी सदा मिरवावा II १५ II\nभोगणारा नाही दुजा I भोग्य कल्पनेच्या शेजा I\nहेबाणवूनि मनोराज्या I काबूंत ठेवूंयेई II १६ II\nअद्वैताचा अनुभव I या देहाला का मिळणार\nमी देह हेंविसरणार I तेव्हाच मिळे II १७ II\nपाप पुण्याचा हिशेब I हि देहभावाची बाब I\nभिती आणि ताप I देहभावाची पिलावळ II १८ II\nजेयोग्य साधकास I पचेल त्याला दिल्यास I\nतेंच मिळो या भावास I मनामध्येस्थिरवावा II १९ II\nऐसी होता मन स्थिती I मन फिरेल जरी अवती भवती I\nत्र्ययस्थपणेंत्यास पाहती I त्यांचेमन स्थिरावेल II २० II\nऐसी सतत साधना I संसारामध्येअसताना I\nसर्व कार्येकरितांना I करी त्यावर कृपा होई II २१ II\nकेवळ पाठांतर करुनी I अर्थ न घेतला ध्यानी I\nजेकथिलेवासुदेवानंदांनी I त्याचा उपयोग न होईल II २२ II\nम्हणूनी सदगुरूंनी I सांगितलेविषद करुनी I\nजेकथिलेवासुदेवानंदांनी I श्री दत्तस्त्रोत्रांत II २३ II\nII इति चित्तस्थिर करणारेश्री दत्तात्रेय स्त्रोत्र संपन्न II\nश्रीगुरुदेवांच्या विभूतिमत्त्वाचे विविध पैलू\nसद्गुरुंचे जीवन आणि कार्य\nश्री गुरुदेव दत्त अँप्लिकेशन\nश्री दत्त देवस्थान ट्रस्टची प्रकाशने\nसद्गुरु सेवा प्रतीष्ठानची प्रकाशने", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%A6%E0%A5%AC_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%82", "date_download": "2019-06-20T15:54:28Z", "digest": "sha1:6FZ745L6SUR3AJ2XA5KT4TPDNWEDN6CR", "length": 3422, "nlines": 68, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १९०६ मध्ये जन्मलेले क्रिकेट खेळाडू - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १९०६ मध्ये जन्मलेले क्रिकेट खेळाडू\n\"इ.स. १९०६ मध्ये जन्मलेले क्रिकेट खेळाडू\" वर्गातील लेख\nएकूण ४ पैकी खालील ४ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ जुलै २०१२ रोजी २०:४२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%97%E0%A4%AF%E0%A4%BE_(%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98)", "date_download": "2019-06-20T15:58:46Z", "digest": "sha1:WQBRE5FK5SVFFZ6YWX5TKICC3SWCTYUG", "length": 4562, "nlines": 66, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "गया (लोकसभा मतदारसंघ)ला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nगया (लोकसभा मतदारसंघ)ला जोडलेली पाने\n← गया (लोकसभा मतदारसंघ)\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख गया (लोकसभा मतदारसंघ) या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nभारतीय लोकसभा मतदारसंघ सूची ‎ (← दुवे | संपादन)\nचौदावी लोकसभा ‎ (← दुवे | संपादन)\nतेरावी लोकसभा ‎ (← दुवे | संपादन)\nबारावी लोकसभा ‎ (← दुवे | संपादन)\nअकरावी लोकसभा ‎ (← दुवे | संपादन)\nदहावी लोकसभा ‎ (← दुवे | संपादन)\nनववी लोकसभा ‎ (← दुवे | संपादन)\nआठवी लोकसभा ‎ (← दुवे | संपादन)\nसातवी लोकसभा ‎ (← दुवे | संपादन)\nसहावी लोकसभा ‎ (← दुवे | संपादन)\nपाचवी लोकसभा ‎ (← दुवे | संपादन)\nचौथी लोकसभा ‎ (← दुवे | संपादन)\nतिसरी लोकसभा ‎ (← दुवे | संपादन)\nदुसरी लोकसभा ‎ (← दुवे | संपादन)\nपहिली लोकसभा ‎ (← दुवे | संपादन)\n१६ व्या लोकसभेचे सदस्य ‎ (← दुवे | संपादन)\n१७व्या लोकसभेचे सदस्य ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/the-mahabharata-2019-is-the-way-the-wind-turns-in-itself-5980650.html", "date_download": "2019-06-20T15:03:13Z", "digest": "sha1:3ITJN45EGZOSZSD6JOW2CGWN55ZLMAI2", "length": 10718, "nlines": 154, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "The Mahabharata - 2019, is the way the wind turns in itself | महाभारत - 2019 जिकडे वारे तिकडेच वळतात सारे", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nमहाभारत - 2019 जिकडे वारे तिकडेच वळतात सारे\nप्रसिद्ध कवी कुमार विश्वास यांची ५२ विनोदी भागांची वर्षभर चालणारी मालिका\nहाजी पंडित यांचे वागणे आज काहीसे वेगळे वाटत होते. अचानक ते सोफ्यावर चढले आणि भिंतीवर अडकवलेल्या कॅलेंडरच्या समोर जाऊन थांबले. तेथून बाजूला सरकले तेव्हा कॅलेंडरवरील ८ नोव्हेंबर ही तारीख गायब होती. कॅलेंडरवरील ८ तारीख असलेली जागा कापण्यासाठी त्यांनी कात्री घरूनच आणली होती. काम झाल्यानंतर कापलेला कागदाचा तुकडा माझ्या हातात देऊन त्यांनी कात्री खिशात घातली. मला काही कळत नव्हते. आश्चर्याने मी त्यांच्याकडे पाहिले. काही विचारण्याआधीच ते म्हणाले, “८ नोव्हेंबरची तारीख कापली जाणे ठरलेले होते. मागील वर्षी त्यांनी कापली होती. या वर्षी दुसऱ्या भामट्यांनी कापली. दरवर्षी ही परंपरा कायम असल्याने मीही कॅलेंडरवरील ही तारीख कापून टाकली. दोन वेळा मोठमोठ्या लोकांनी ही तारीख कापली, आता आमच्यासारख्या साधारण व्यक्तीने केली तर बिघडले कुठे’ हाजींचे बोलणे ऐकून मला हसू आवरले नाही. मी म्हणालो, “तुम्ही बरोबर म्हणत आहात.\nया तारखेची स्वत:च्या कुंडलीत गडबड आहे. पण ८ नोव्हेंबरची तारीख तर तुम्ही कापली, पण त्याच्या खाली ६ नोव्हेंबर तारीख दिसत आहे. तोपर्यंत ज्याचे तिकीट कापले जायला हवे त्याचे नक्की कापले जाईल. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील प्रचारही आता थांबला आहे.’ हाजी अचानक बाबाच्या भूमिकेत गेले, “तुमचे म्हणणे योग्य आहे महाकवी त्या दिवशी तर वादळापूर्वीची शांतता असणार आहे. ११ डिसेंबरला तर वादळच येईल.\nतसे पाहिले तर राजकारणात काही वादळ वगैरे काही नसते. नेहमी एकाचीच हवा असते आणि दुसऱ्यांची हवा उडून जाते.’ बालिश वक्तव्य करून हाजी स्वत:च जोरजोरात हसू लागले. मी विचारले, “हाजी राजस्थानात उंट उलटा बसलाय वाटतं. पण मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये काय होईल’ हाजी म्हणाले, “प्रिय शायर मित्र, इशारे तर केवळ प्रेमात होत असतात. निवडणुकीत तर कल सांगितला जातो. आता कुठे पत्त्यांचा डाव मांडण्यात आला आहे. खेळ तर सुरू होऊ द्या. तुम्ही तर आतापासूनच अस्वस्थ झालात महाकवी’ हाजी म्हणाले, “प्रिय शायर मित्र, इशारे तर केवळ प्रेमात होत असतात. निवडणुकीत तर कल सांगितला जातो. आता कुठे पत्त्यांचा डाव मांडण्यात आला आहे. खेळ तर सुरू होऊ द्या. तुम्ही तर आतापासूनच अस्वस्थ झालात महाकवी\nचित्रपटाच्या भाषेत बोलायचे झाले तर “कहानी अभी बाकी है मेरे दोस्त...’ हाजींनी दिलेले ज्ञान पाहता येणाऱ्या काळात मोठी उलथापालथ होणार असल्याचे हाजींच्या लक्षात आल्याचे मला समजले. मी म्हणालो, “आज सावधगिरीने मत व्यक्त करत आहात हाजी, इतका विचार करून बोलत असाल तर टीव्हीवर एक्स्पर्ट पॅनलमध्ये जाण्याची संधी तुम्हाला ��शी मिळणार’ हाजींनी प्रस्ताव धुडकावून लावला अन् म्हणाले, “आग लागो त्या एक्स्पर्ट पॅनलला. टीव्हीवरच यायचे असेल तर तुमच्या कार्यक्रमात येणार नाही का मी’ हाजींनी प्रस्ताव धुडकावून लावला अन् म्हणाले, “आग लागो त्या एक्स्पर्ट पॅनलला. टीव्हीवरच यायचे असेल तर तुमच्या कार्यक्रमात येणार नाही का मी कुटुंबामुळे राजकारण धुळीस मिळत आहे आणि राजकारणामुळे कुटुंबाला नुकसान होत आहे. उद्या कुठली चिमणी कोणत्या फांदीवर बसेल याबद्दल सांगता येणार नाही. मेहबूब शायर निदा फाजली साहेबांचा एक शेर तर आठवणीत असेल तुमच्या....\n‘अपनी मर्ज़ी से कहां\nअपने सफ़र के हम हैं\nरुख़ हवाओं का जिधर\nका है उधर के हम हैं’\nविश्वचषकातील सर्वात हायव्हाेल्टेज सामना आज; ‘पाक संघ पलटवार करू शकतो, चॅम्पियन्स चषक विसरू नका’\nभारत-पाकिस्तान सामन्याबाबत दर तासाला होत आहेत तब्बल ७२० ट्विट, आजच्या सामन्याबद्दल साेशल मीडियावरील युद्धाचा वृत्तांत\nरात्री मुलांचा गृहपाठ घ्यायच्या आणि पहाटे ४ वाजेपर्यंत काम करायच्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/INT-CHN-HDLN-infog-11-year-old-girl-found-to-be-5-month-pregnant-in-a-shocking-incident-5801114-PHO.html", "date_download": "2019-06-20T15:01:40Z", "digest": "sha1:ZBODGODBZAHCQ2HHZZJOA5PYQLQFADZ7", "length": 5851, "nlines": 193, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "11 Year Old Girl Found To Be 5 Month Pregnant In A Shocking Incident, This Is What Happened To Her | 11 वर्षांची मुलगी 5 महिन्यांची गर्भवती, समोर आले धक्कादायक कारण...", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\n11 वर्षांची मुलगी 5 महिन्यांची गर्भवती, समोर आले धक्कादायक कारण...\nतिच्यावर पहिल्यांदा बलात्कार झाला, तेव्हा ती फक्त 9 वर्षांची होती.\nइंटरनॅशनल डेस्क - चीनमध्ये एक अल्पवयीन मुलगी गर्भवती असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तिचे वय फक्त 11 वर्षे असून ती 5 महिन्यांची गर्भवती आहे. विशेष म्हणजे, मुलीच्या या अवस्थेसाठी जबाबदार असलेला नराधम तब्बल 50 वर्षांचा आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून तिचे पालक आता डॉक्टरांकडे गर्भपाताच्या याचना करत आहेत. शाळेतच तिच्यावर हा अत्याचार गेल्या 2 वर्षांपासून सुरू होता. तिच्यावर पहिल्यांदा बलात्कार झाला, तेव्हा ती फक्त 9 वर्षांची होती.\nपुढील स्लाइड्सवर वाचा, कोण आहे तो नराधम आणि संपूर्ण प्रकरण...\nएससीओ परिषद : मोदी चीनच्या अध्यक्षांना म्हणाले- पाकने दहशतवादमुक्त वातावरण तयार करावे\nचीनमध्ये रुग्णालयात आजारी वडिलांना बोन मॅरो देण्यासाठी वजन वाढवतोय 11 वर्षांचा मुलगा\nचीन : सतत वाहत होते रक्त, तपासात कळले की, नाकात उगवला होता दात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/english-medium-students-leave-school-and-take-admission-marathi-school-189643", "date_download": "2019-06-20T15:29:55Z", "digest": "sha1:3PVMSMHGO66E4ZUFM5GNCKXKI464LSVL", "length": 15758, "nlines": 219, "source_domain": "www.esakal.com", "title": "English Medium students leave school and take admission in Marathi school इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी मराठी शाळांकडे | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, जून 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर गुरुवार, जून 20, 2019\nइंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी मराठी शाळांकडे\nरविवार, 19 मे 2019\nइंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये प्रवेश घेणारे विद्यार्थी पुन्हा मराठी माध्यमांच्या शाळांकडे.\nबालिका आदर्श, मराठी विद्यानिकेतन, शानभाग शाळेत अशा विद्यार्थ्यांची संख्या अधिक .\nयावर्षी बालिका आदर्श शाळेत आतापर्यंत इंग्रजी माध्यमाच्या ८ विद्यार्थ्यांचा प्रवेश.\nबेळगाव - इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये प्रवेश घेणारे विद्यार्थी पुन्हा मराठी माध्यमांच्या शाळांकडे वळू लागले आहेत. गेल्या काही वर्षात एक ते दोन वर्षे इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतल्यानंतर पुन्हा मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये विद्यार्थी प्रवेश घेत आहेत. बालिका आदर्श, मराठी विद्यानिकेतन, शानभाग शाळेत अशा विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. यावर्षी बालिका आदर्श शाळेत आतापर्यंत इंग्रजी माध्यमाच्या ८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. तसेच इतर शाळांमध्येही इंग्रजी माध्यमाचे शिक्षण अर्धवट सोडून अनेक विद्यार्थी प्रवेश घेत आहेत.\nगेल्या काही वर्षात शहरातील इंग्रजी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढत असल्यामुळे मराठीसह कन्नड व उर्दू माध्यमाच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी होत आहे. मात्र, इंग्रजी शाळांमध्ये प्रवेश घेतल्यानंतर विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती किती झाली, हा प्रश्‍न मात्र अनुत्तरीतच रहात आहे. त्यामुळे इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या काही विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम कठीण जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच काही विद्यार्थी इंग्रजी माध्यमातील शिक्षण अर्धवट सोडून मराठी माध्यमाला प्राधान्य देत आहेत.\nप्राथमिक मराठी शाळांबरोबरच माध्यमिक मराठी शाळांमध्येही इंग्रजीचे शिक्ष��� अर्धवट सोडून विद्यार्थी प्रवेश घेत आहेत. मातृभाषेतून शिक्षण घेतल्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम व्यवस्थितरित्या समजून येतो. याचा पालकांनी विचार करावा.\n-आर. आर. कुडतूरकर, मुख्याध्यापक, ठळकवाडी हायस्कूल\nमराठी माध्यमाच्या शाळांमध्ये इंग्रजी माध्यमाच्या ५२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. तर यावर्षी आतापर्यंत ३५ हून अधिक विद्यार्थ्यांनी विविध वर्गात प्रवेश घेतला आहे.\nअनेक पालकांनाही आता मातृभाषेतून शिक्षणाचे महत्व पटले आहे. त्यामुळेच शहरातील खासगी माध्यमाच्या मराठी शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी गर्दी करु लागले आहेत. त्यामुळेच काही शाळांमध्ये डोनेशन भरुन विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यावा लागत आहे. दरम्यान, काही शाळांमधील एलकेजी, युकेजी व पहिलीतील प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n आज दिवसभरात काय झालं\nवैद्यकीय शिक्षणातील मराठा आरक्षणाबाबत सरकारने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय...काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष ठरला...हिमाचल प्रदेशात झाला मोठा बस अपघात......\nमोडकळीस आलेल्या शाळांसाठी 200 कोटींचा प्रस्ताव\nमुंबई : राज्यातील जिल्हा परिषदेच्या नादुरुस्त शाळांची वर्गवारी करून त्यांच्या दुरूस्ती करण्यासाठी दोनशे कोटी रूपयांचा प्रस्ताव करण्यात आला आहे, अशी...\nसीबीएसई, आयसीएसईसह सर्व बोर्डाच्या शाळात मराठी अनिवार्य : मुख्यमंत्री\nमुंबई : राज्यातील सीबीएससी, आयसीएसई आणि सर्व बोर्डाच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकविणे बंधनकारक करणार असून, त्यासाठी कठोर कायदा केला जाईल, अशी...\nतळवाडे दिगर येथील माध्यमिक विद्यालयास ग्रामस्थांनी ठोकले टाळे\nतळवाडे दिगरः बागलाण तालुक्यातील तळवाडे दिगर येथील माध्यमिक विद्यालयातील शिक्षक शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीच्या दिवसापासूनच मुख्याध्यापकास शिक्षक...\n शहरातील रस्त्यांवर धावताहेत अनफिट स्कूल बस\nलातूर - तुमचा पाल्य किंवा तुमचा विद्यार्थी ज्या स्कूल बसमधून ये-जा करीत आहे ती स्कूल बस फिट आहे का, असेल तर त्याप्रकारचे फिटनेस सर्टिफिकेट (...\nशाळांच्या गुणवत्तावाढीकरिता फाइव्ह स्टार मूल्यांकन पद्धत\nनाशिक - प्राथमिक शाळेतील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांना व वर्���ांच्या गुणवत्तेचा आढावा घेण्यासाठी यापुढे फाइव्ह...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%85%E0%A5%85%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%A8&search_api_views_fulltext=%E0%A4%85%E0%A5%85%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%A8&f%5B0%5D=field_site_section_tags%3A53", "date_download": "2019-06-20T15:29:15Z", "digest": "sha1:LBMNOW2QGEUTAU767PBFOECBOEDNEOAM", "length": 15614, "nlines": 248, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nगुरुवार, जून 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर गुरुवार, जून 20, 2019\nसर्व बातम्या (8) Apply सर्व बातम्या filter\nटेक्नोवन (2) Apply टेक्नोवन filter\nफेसबुक (2) Apply फेसबुक filter\nस्मार्टफोन (2) Apply स्मार्टफोन filter\nअँड्रॉईड (1) Apply अँड्रॉईड filter\nअॅग्रोवन (1) Apply अॅग्रोवन filter\nआरोग्य (1) Apply आरोग्य filter\nउपक्रम (1) Apply उपक्रम filter\nप्लास्टिक (1) Apply प्लास्टिक filter\nमधुमेह (1) Apply मधुमेह filter\nमशिन लर्निंग (1) Apply मशिन लर्निंग filter\nमार्क झुकेरबर्ग (1) Apply मार्क झुकेरबर्ग filter\nमोबाईल (1) Apply मोबाईल filter\nराजकारण (1) Apply राजकारण filter\nविंडोज (1) Apply विंडोज filter\nविज्ञान तंत्रज्ञान (1) Apply विज्ञान तंत्रज्ञान filter\nसलील उरुणकर (1) Apply सलील उरुणकर filter\nहैदराबाद (1) Apply हैदराबाद filter\nसोनी इंडियाचे सुपरफास्ट युएसबी फ्लॅश ड्राईव्ह\nसोनी इंडियाने नुकतीच USM-BA2, USM-CA2 आणि USM-MX3 हे आपले नवीन मेड इन इंडिया युएसबी फ्लॅश ड्राईव्ह लॉन्च केले आहे. हे ड्राईव्ह अतिशय वेगाने डेटा शेअरिंग आणि ट्रांसफरसाठी उपयुक्त आहे. या ड्राईव्हचे वैशिष्टय असे की, हे तीनही स्टोअरेज डिव्हाइस मॉडेल्स मेटालिक, अॅण्टी-कॉरोसिव्ह आणि सुपरस्पीड 3.1 जेन 1...\nरेडमी नोट 5 चा आज 24 तासांचा सेल\nमुंबई - शाओमीचा बजेट स्मार्टफोन रेडमी नोट 5 हा विक्रीसाठी 24 तास उपलब्ध राहणार आहे. आतापर्यंत या फोनची विक्री फ्लॅश सेलमध्ये केली जात होती, मात्र आज संपूर्ण दिवसभर हा फोन खरेदी करण्याची संधी आहे. रेडमी नोट 5 चे दोन व्हेरिएंट लाँन्च करण्यात आले होते. यामध्ये 3GB रॅम आणि 32GB इंटर्नल स्टोरेज व 4GB...\nसकाळचा नाश्ता ठरतो दिवसाच��� हेल्दी स्टार्ट\nसकाळचा नाश्ता म्हणजे आपल्या रोजच्या आहारातला दिवसाचा परफेक्ट आणि हेल्दी स्टार्ट म्हणता येईल. विशेषतः जे टाइप 2 मधुमेह रुग्ण नाश्ता उशीरा करतात त्यांच्यासाठी बॉडी मास इंडेक्स वाढण्याचा धोका असतो. शिकागो येथील इलिनॉइस विद्यापिठाने केलेल्या अभ्यासानुसार, रात्री उशीरापर्यंत जागणे आणि नाश्ताची वेळ...\nअति पाणी पिणे ठरेल धोकादायक\nहैदराबाद - आता उन्हाळा सुरु झाला आहे. त्यामुळे पाण्याचे प्रमाण शरीरात घटता कामा नये. डॉक्टर, डायटेशियन सुध्दा आपल्याला उन्हाळ्यातील आहाराविषयी सल्ले देताना असेच सल्ले देत असतात. पण प्रमाणात पाणी पिणे हेही तितकेच महत्त्वपुर्ण आहे. होय, पाणी पिण्याचेही प्रमाण असावे लागते. त्वचा मॉश्चर्यराइझ राहावी...\nऑर्कुटचा सोशल मीडिया नेटवर्कींगला 'हॅलो'\n पहिले सोशल मिडीया प्लॅटफॉर्म ज्याने दुरावलेले मित्र जोडण्याची आणि कनेक्शन वाढविण्याची ताकद लोकांना दिली. एक आभासी जग जेथे आपण जरी आपल्या मित्र-मैत्रीणींना प्रत्यक्षात भेटू शकत नसलो तरी अप्रत्यक्षपणे आपला संवाद आपण कायम ठेऊ शकलो. पण जेव्हा फेसबुक सोशल मिडीयाच्या बाजारात आले...\nफेक अकाउंट रोखण्यासाठी फेसबुकचे 'फेस रिकग्निशन' फिचर\nडेटा गैरवापर प्रकरणानंतर फेसबुक चांगलेच गोत्यात आले. फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांना युजर्सची नाराजी आणि कायद्याची टांगती तलवार या दोहोंचा सामना करावा लागला. फेसबुक च्या 8.70 कोटी युजर्सचा डेटा चोरीला गेल्याचे कबुल करत जाहीरपणे झुकेरबर्ग यांनी माफी मागितली होती. काल तर फेसबुक मुख्य...\nआता बाळाशी कनेक्‍ट व्हा \"मोबाईल'द्वारे\nआतापर्यंत आपण आर्टिफिशियल इंटलिजन्स किंवा मशिन लर्निंग या तंत्रज्ञानाचा वापर अनेक क्षेत्रात होत असल्याचे ऐकले, वाचले असेल किंवा प्रत्यक्षात अनुभवलेही असेल. पण आता या तंत्रज्ञानाचा वापर तुमच्या बाळासाठीही होऊ शकतो. म्हणजे तुमचे बाळ किती वेळ झोपले आहे, त्याला आणखी चांगली झोप लागण्यासाठी काय करावे...\nवायरलेस व्हर्च्युअल रिॲलिटीचा अनुभव\nटाइम झोंबीज, बार्किंग आयरन्स, प्लॅंकटोज आणि ड्रोनस्ट्रॉर्म या गेम्सची नावे ऐकली आहेत कदाचित नसेल कारण हे गेम आभासी विश्‍वातील म्हणजे व्हर्च्युअल रिॲलिटीमधील आहेत. व्हर्च्युअल रिॲलिटी किंवा व्हीआर म्हणजे संगणकाच्या आधारे तयार केलेले थ्रीडी वातावरण. ही व्हर्च्युअल रिॲलिटी अनुभवण्यासाठी हेडसेट लागतात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80%2520%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C&search_api_views_fulltext=%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80%20%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%82%2520%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C", "date_download": "2019-06-20T16:01:30Z", "digest": "sha1:EWIL747ERTMQBH6GPPX5GTH4O6WHB55I", "length": 28026, "nlines": 310, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nगुरुवार, जून 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर गुरुवार, जून 20, 2019\nसर्व बातम्या (51) Apply सर्व बातम्या filter\nमहाराष्ट्र (10) Apply महाराष्ट्र filter\nसंपादकिय (3) Apply संपादकिय filter\nसप्तरंग (3) Apply सप्तरंग filter\nकाही सुखद (1) Apply काही सुखद filter\n(-) Remove शाहू महाराज filter शाहू महाराज\nशिवाजी महाराज (39) Apply शिवाजी महाराज filter\nकोल्हापूर (25) Apply कोल्हापूर filter\nमहाराष्ट्र (15) Apply महाराष्ट्र filter\nमहात्मा फुले (10) Apply महात्मा फुले filter\nप्रशासन (8) Apply प्रशासन filter\nदिल्ली (7) Apply दिल्ली filter\nसंभाजीराजे (7) Apply संभाजीराजे filter\nधार्मिक (6) Apply धार्मिक filter\nमराठा समाज (5) Apply मराठा समाज filter\nकर्जमाफी (4) Apply कर्जमाफी filter\nचंद्रकांत पाटील (4) Apply चंद्रकांत पाटील filter\nछत्रपती संभाजी महाराज (4) Apply छत्रपती संभाजी महाराज filter\nनरेंद्र मोदी (4) Apply नरेंद्र मोदी filter\nपुढाकार (4) Apply पुढाकार filter\nखाद्यजत्रा खरेदीयात्रा (sunday स्पेशल)\nदूरचं पाहायला जातो. पण आपल्या जवळच्या अनेक बाबींकडं पाहायचंच राहून जातं, अशी आपल्या पर्यटनाची स्थिती आहे. जिभेचे चोचले पुरवण्यापासून ते डोळ्यांची पारणे फेडणारी वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणं आणि खरेदी करायला गेलं तरी खिसा पूर्ण रिकामा होईल अशी स्थळं आहेत आपल्याच महाराष्ट्रात. पण त्याची माहिती सगळीच असते असं...\nशाहू महाराज शिष्यवृत्ती सवर्णांनाही लागू; क्रांती मोर्चाची टीका\nमुंबई - मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनानंतर मराठा समाजातील गरीब विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेली राजर्षि छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना मागल्या दाराने खुल्या गटातील १० टक्के आर्थिकदृष्ट्या मागासांनाही लागू केली जाणार आहे. शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेत राज्य...\nखुल्या गटातील मागासांनाही योजना लागू\nमुंबई - मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनानंतर मराठा समाजातील गरीब विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेली राजर्षि छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना मागल्या दाराने खुल्या गटातील १० टक्के आर्थिकदृष्ट्या मागासांनाही लागू केली जाणार आहे. शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेत राज्य...\nकुठे हरवली मूळ त्र्यंबोली टेकडी\nकोल्हापूर - शहराच्या पूर्वेस ही टेकडी आहे. सूर्य उगवला, की सूर्याची किरणे या टेकडीवरील त्र्यंबोली देवीला स्पर्श करून पुढे कोल्हापूर शहरावर पसरतात. म्हणून या टेकडीला एक उंच धार्मिक अधिष्ठान आहे. या टेकडीवर स्वातंत्र्यपूर्व काळात राजाराम बटालियन, जी बटालियन पुढे मराठा लाइट इन्फन्ट्री म्हणून ओळखली जाऊ...\nशाहीरीतुन युवकांचे समाज प्रभोधन: शाहीर आझाद नायकवडी\nसिडको (नाशिक) - आगामी काळात महायुद्ध झालेच तर ते धर्म आणि पाणी या दोन गोष्टींमुळेच होईल असे सांगून मानवतेचा संदेश नव्या पिढीने महामानवपासून घेतला पाहिजे असे मत कोल्हापूर दरबार शाहीर विशारद आझाद नायकवडी यांनी सकाळशी बोलताना व्यक्त केले. आज नायकवाडी हे शिवजयंतीसाठी नाशिकमध्ये आले होते त्यावेळी ते...\nपुणे - ‘समाज एकरूप, जिवंत आणि कायमस्वरूपी तरुण ठेवण्यासाठी श्री शिवाजी व्यायाम मंडळाच्या माध्यमातून अनेक प्रयत्न केले जात आहेत. शिवाजी महाराजांची प्रतिमा पाहिली की शरीरात स्फूर्ती येते. या स्फूर्तीमधून माणूस कुठल्याही पक्षाचा असला तरी चांगल्या कार्यासाठी एकत्र येतो,’’ असे...\nताराराणी एक्‍स्प्रेस दिल्लीला रवाना\nकोल्हापूर - दोन वर्षांपासून खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या पुढाकाराने राजधानी नवी दिल्लीत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होते. १९ फेब्रुवारीला होणाऱ्या शिवजयंतीसाठी यंदा जिल्ह्यातील शेकडो मावळ्यांचा ताफा आज ‘महाराणी ताराराणी एक्‍स्प्रेस’ या विशेष रेल्वेने दिल्लीला रवाना झाला...\nछत्रपती राजाराम महाराजांचे कोल्हापूर विमानतळाला नाव\nकोल्हापूर - येथील विमानतळाचे नामकरण छत्रपती राजाराम महाराज विमानतळ असे राज्य आणि केंद्र सरकारतर्फे जाहीर करतो, अशी घोषणा केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांनी आज येथील विमानतळावर केली. याच वेळी कोल्हापूर विमानतळावर कार्गो हब, नाईट लॅंडिंग, पार्किंगच्या व्यवस्थेबरोबर...\nतारळे...पराक्रमी राजेमहाडिक घराण्याचे गाव\nतारळे - मराठ्यांची तिसरी राजधानी जिंजीचे कर्तबगार प्रशासक असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे जावई तारळ्याच्या हरजीराजे महाडिक यांचा पराक्रम अनेकांना अवगत नाही. स्वराज्याचा महत्त्वाचा जिंजी प्रांत हा मोगलांपासून मुक्त ठेवण्याचे श्रेय हरजीराजे महाडिक यांचे आहे. अशा कर्तबगार राजेमहाडिक...\nसरकारी दिनदर्शिकेतून फुले, आंबेडकर गायब - धनंजय मुंडे\nमुंबई - महाराष्ट्र शासनातर्फे प्रकाशित व वितरित करण्यात आलेल्या वर्ष २०१९च्या दिनदर्शिकेवर महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा जोतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांचे छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आलेले नाही....\nमोदींच्या भाषणाची सुरवात शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकरांच्या नावाने\nकल्याण : छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी असलेल्या महाराष्ट्राला मी वंदन करतो. महाराष्ट्राने अनेक रत्ने दिली आहेत, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषणाची सुरवात मराठीतून केली. नरेंद्र मोदी आज (मंगळवार) कल्याणमध्ये मेट्रो 5 मार्गाच्या उद्घाटनासाठी आले होते. त्यांना यावेळी मराठीतून...\nविनोद तावडे यांनी राजीनामा द्यावा - संभाजी ब्रिगेड\nपुणे - छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, संत तुकाराम यांच्याविषयी बदनामीकारक लेखन करणारे लेखक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीचे आहेत. ‘त्या’ विकृत लेखकांचे ‘मास्टर माइंड’ शिक्षणमंत्री विनोद तावडे आहेत, अशी टीका संभाजी ब्रिगेडने केली आहे. अशा...\nशाहूकालीन समाजजीवन, पानिपतविषयी भाष्य करणारी पत्रे उजेडात\nपुणे : छत्रपती शाहूकालीन समाजजीवन, त्यावरील भाष्य, तत्कालीन महसूल व्यवस्था आणि पानिपतविषयी भाष्य करणारी अप्रकाशित पत्रे संशोधनातून प्रकाशझोतात आली आहेत. विशेषत्वाने या पत्रांतून बाळाजी विश्‍वनाथ ऊर्फ नानासाहेब पेशवे, महादजी सालोंखे, मराठे विरुद्ध अब्दाली युद्धाचे वर्णन विशद होते, तर जयाजी शिंदे...\nविवेकान��दांचे तत्त्वज्ञान हीच डोम उभारणीची प्रेरणा\nलोणी काळभोर येथे जगातील धर्म आणि तत्त्वज्ञान यांना एकत्र आणणारी भव्य वास्तू उभारली आहे. तिचे उद्‌घाटन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते आज (मंगळवारी) होत आहे. त्या उभारणीमागील प्रेरणा काय, याबद्दल एमआयटीचे संचालक राहुल कराड यांचा हा लेख... शिक्षणाचं अंतिम ध्येय हे शांतता नांदविणे, हेच आहे...\nराज्याच्या दृश्‍यकलेवर समग्र दृष्टिक्षेप\nमुंबई : महाराष्ट्राच्या कला इतिहासात सध्या दृश्‍यकला परंपरेचा उल्लेख नाही. कारण या संदर्भात माहितीच उपलब्ध नाही. याची दखल घेता महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने महाराष्ट्राच्या दृश्‍यात्मक कला परंपरेचा आढावा घेणारा प्रागैतिहासिक ते आधुनिक ग्रंथ तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. या ग्रंथाचे...\n“नांदेडला डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार संमेलन घेण्यात आले. आम्ही सर्वजण त्याचे आयोजक होतो. बजरंग बिहारी तिवारी, कुमार केतकर,उत्तम कांबळे,संजय आवटे,प्रज्ञा दया पवार,भालचंद्र कांगो,आणि मेधा पाटकर अशा अनेक मान्यवरांनी या संमेलनाला वक्ते ऐकता आले. अशी संमेलने समाजाच्या मानसिक आरोग्यासाठी खूप महत्वाची...\nराजाराम महाराजांच्या नावाची केवळ घोषणाच\nशिरोली पुलाची - कोल्हापूर विमानतळास छत्रपती राजाराम महाराज असे नाव देण्याचा निर्णय होऊन सात महिने झाले, दोन सरकारची दोन अधिवेशने झाली तरी नामांतराबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. विमानतळास कोल्हापूर विमानतळ म्हणूनच ओळखले जाते. त्यामुळे विमानतळाच्या नामांतरणाची अंमलबजावणी केव्हा...\nmaratha kranti morcha : मराठा बांधवांनो, पुढच्या तयारीला लागला - श्रीमंत शाहू महाराज\nकोल्हापूर - मराठा बांधवांनो, मूक मोर्चे शांततेत होऊनही सरकारला जाग येत नसेल, तर आता पुढच्या तयारीला लागा, असे आवाहन श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी आज येथे केले. समाजाला आरक्षण मिळेपर्यंत लढा सुरूच राहील, असेही त्यांनी सांगितले. सकल मराठा समाजातर्फे मराठा ठोक मोर्चाप्रसंगी ते बोलत...\n#marathakrantimorcha आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन - शाहू छत्रपती महाराज\nकोल्हापूर - ‘मराठा समाजाच्या वतीने आरक्षणासह इतर प्रश्‍नांसाठी आंदोलन सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी आरक्षण देण्याचे आश्‍वासन दिले असले, तरी त्यावर लगेच विश्‍वास बसणार नाही. म्हणूनच जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच ठेवले जाईल,’ असा रोखठोक इशारा श्रीमंत शाहू छत्रपती ...\n होय म्हणतोय, होय म्हणतोय...\nकोल्हापूर - मराठा आरक्षणासाठी सत्तेतील मंत्र्यांना जाग येणार का नाही म्हणतोय नाही म्हणतो... मराठ्यांना आरक्षण मिळणार का नाही म्हणतोय नाही म्हणतो... मराठ्यांना आरक्षण मिळणार का होय म्हणतोय होय म्हणतोय... सत्तेतील मंत्री सुधारणार का होय म्हणतोय होय म्हणतोय... सत्तेतील मंत्री सुधारणार का नाही म्हणतोय नाही म्हणतोय.... असे प्रश्‍न नंदीबैलाला विचारून झालेले अनोखे आंदोलन लक्षवेधी ठरले. सकल मराठा समाजातर्फे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3Aairport&search_api_views_fulltext=airport&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B", "date_download": "2019-06-20T15:42:07Z", "digest": "sha1:246F2SMG4I3RD5PMI4IWKTDRC2DWJWKG", "length": 28612, "nlines": 310, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nगुरुवार, जून 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर गुरुवार, जून 20, 2019\nसर्व बातम्या (43) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (30) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nगेल्या ३० दिवसांतील पर्याय (2) Apply गेल्या ३० दिवसांतील पर्याय filter\nमहाराष्ट्र (5) Apply महाराष्ट्र filter\nअर्थविश्व (1) Apply अर्थविश्व filter\nसंपादकिय (1) Apply संपादकिय filter\nसिटिझन जर्नालिझम (1) Apply सिटिझन जर्नालिझम filter\nविमानतळ (28) Apply विमानतळ filter\nपीएमआरडीए (9) Apply पीएमआरडीए filter\nमहापालिका (9) Apply महापालिका filter\nमहाराष्ट्र (8) Apply महाराष्ट्र filter\nमुख्यमंत्री (8) Apply मुख्यमंत्री filter\nपायाभूत सुविधा (7) Apply पायाभूत सुविधा filter\nपिंपरी (7) Apply पिंपरी filter\nसार्वजनिक वाहतूक (7) Apply सार्वजनिक वाहतूक filter\nमहामेट्रो (6) Apply महामेट्रो filter\nरिंगरोड (6) Apply रिंगरोड filter\nशिवाजीनगर (6) Apply शिवाजीनगर filter\nगुंतवणूक (5) Apply गुंतवणूक filter\nझोपडपट्टी (5) Apply झोपडपट्टी filter\nनवी मुंबई (5) Apply नवी मुंबई filter\nमहामार्ग (5) Apply महामार्ग filter\nलोकसभा (5) Apply लोकसभा filter\nदिल्ली (4) Apply दिल्ली filter\nरिक्षा (4) Apply रिक्षा filter\nअभियांत्रिकी (3) Apply अभियांत्रिकी filter\nअर्थसंकल्प (3) Apply अर्थसंकल्प filter\nखासदार (3) Apply खासदार filter\nगिरीश बापट (3) Apply गिरीश बापट filter\nजलसंपदा विभाग (3) Apply जलसंपदा विभाग filter\nदेवेंद्र फडणवीस (3) Apply देवेंद्र फडणवीस filter\nनरेंद्र मोदी (3) Apply नरेंद्र मोदी filter\nनागपूर (3) Apply नागपूर filter\nपुण्याची मेट्रो धावणार विमानतळापर्यंत\nपुणे - भविष्यातील गरज लक्षात घेऊन हडपसरपासून पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत मेट्रो मार्ग पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) सर्वंकष वाहतूक आराखड्यात (सीएमपी) प्रस्तावित केला आहे. या मार्गाची लांबी सुमारे ३३ किलोमीटर आहे. केंद्र सरकारच्या शहर विकास विभागाकडे (...\nमनमानी भाडेवसुली रिक्षाचालकाला भोवली\nमुंबई - मीटरप्रमाणे भाडे न आकारणे एका रिक्षाचालकाला चांगलेच महागात पडले. तब्बल नऊपट भाडे घेतल्याची तक्रार प्रवाशांनी ट्विटरवरून केल्यावर पोलिसांनी या रिक्षाचालकाला अवघ्या तासाभरात पकडून दंड वसूल केला. विमानतळ रोड मेट्रो स्थानकापासून विमानतळ टर्मिनस-2 पर्यंत रिक्षाने जाण्यासाठी 18 रुपये भाडे होते...\nloksabha 2019 : पदयात्रा, सभांतून प्रचाराची सांगता\nपिंपरी - मावळ व शिरूर लोकसभा मतदारसंघात सोमवारी (ता. २९) मतदान होणार आहे. त्यामुळे शनिवारी (ता. २७) सायंकाळी सहा वाजता प्रचार संपला. मात्र, ४३ अंशांवर पोचलेल्या तापमानाची पर्वा न करता शहरातील सुमारे साडेबारा लाख मतदारांपर्यंत पोचण्यासाठी महायुती आणि महाआघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिवाचे रान...\nloksabha 2019 : काँग्रेसच्या जिद्दीची कसोटी\nभाजपसाठी अनुकूल समजल्या जाणाऱ्या पुणे मतदारसंघात काँग्रेस आघाडी विरोधकांची मोट किती घट्ट बांधली जाणार, यावर या मतदारसंघातील निकालाचे चित्र अवलंबून राहणार आहे. पुणे जिल्ह्यात वाट्याला असलेली ही एकमेव जागा काँग्रेसला ‘जिंका किंवा मरा’ अशाच पद्धतीने लढावी लागणार आहे. खासदार, आमदार, शंभर नगरसेवक अशी ‘...\nचिकलठाणा विमानतळ ‘टॉप टेन’मध्ये\nऔरंगाबाद - चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाने नॉन मेट्रो विमानतळाच्या श्रेणीत देशभरात दहावे स्थान मिळवीत औरंगाबादचा नावलौकिक वाढवला आहे. एअरपोर्ट ॲथॉरिटी ऑफ इंडियातर्फे देशभरातील ५२ विमानतळांचे सर्वेक्षण जानेवारी ते जूनदरम्यान करण्��ात आले होते. यात एअरपोर्ट ॲथॉरिटीच्या गाईडलाईननुसार ३३ मापदंड...\nकामे मंदावली; अधिकारी धास्तावले\nपुणे - लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यावर सुरू असलेल्या विकासकामांची माहिती दिल्याबद्दल जिल्हा निवडणूक आयोगाकडून गुन्हे दाखल होत असल्यामुळे शासकीय अधिकारी धास्तावले आहेत अन्‌ कामांचाही वेग मंदावला आहे. त्यामुळे माहिती देण्यास एरवी ‘उत्सुक’ असलेल्या अधिकाऱ्यांना आता आयतेच निमित्त मिळाले आहे...\nमूलभूत सुविधांचा गुंता कायम\n‘अच्छे दिन आनेवाले है,’ अशी घोषणा देत भाजपने पाच वर्षांपूर्वी दाखविलेल्या अनेक स्वप्नांपैकी मूलभूत सुविधांची कोंडी काही सुटली नाही. त्यामुळे झोपडपट्टी पुनर्वसन, समान पाणीपुरवठा, वाहतूक सुधारणा, कचरा हे प्रश्‍न आणखी गंभीर झाले आहेत. मात्र, मेट्रो, वर्तुळाकार रिंगरोड, विमानतळ आदी प्रकल्पांना गती...\n#punekardemands आम्हाला हवंय समृद्ध, सुरक्षित पुणे\nलोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्याने राजकीय पक्षांकडून आता मतदारांना विविध आश्‍वासने दिली जातील. अनेक प्रकारची स्वप्ने दाखवली जातील. पण पुण्यातील नागरिकांना नेमकं काय हवं आहे, याचा कानोसा ‘सकाळ’ने जनतेच्या जाहीरनाम्याद्वारे घेतला. त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांनी जाहीरनाम्यात काय असावे याचे सविस्तर...\nनागपूर - गेल्या साडेतीन वर्षांत अनेक मैलाचे दगड पार करणाऱ्या ‘माझी मेट्रो’तून लोकार्पणानंतर लगेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रवास केला. हजारो नागपूरकरांच्या साक्षीने धावलेल्या माझी मेट्रोची आज नागपूरच्या सुवर्ण इतिहासात नोंद होतानाच गडकरी, फडणवीस यांनी स्वतः...\nरेडी रेकनरच्या दरात वाढीचा प्रस्ताव\nपुणे - मागील वर्षी रेडी रेकनरमधील दर \"जैसे थे' ठेवत दिलासा देणाऱ्या मुद्रांक शुल्क विभागाने यंदा देखील आश्‍चर्यांचा धक्का दिला. पुढील आर्थिक वर्षासाठी (2019-20) पुणे जिल्ह्याच्या रेडी रेकनरच्या दरात सरासरी 1.74 टक्के वाढ प्रस्तावित केली आहे; तर पुणे महापालिका हद्दीत 0. 64 टक्के, पिंपरी-चिंचवड...\nमुंबई ते नवी मुंबई विमानतळ मेट्रोने जोडणार\nमुंबई, ता. 9 - राज्य सरकारने एमएमआरडीए क्षेत्रात मेट्रोचे मोठे जाळे निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई, नवीन मुंबई आणि ठाण्यात आणखी तीन मार्ग निर्माण करण्यात येणार आहेत. याबाबतचा प्���स्ताव तयार असून, लवकरच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यतेसाठी ठेवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुंबई...\nमेट्रो ३ चे भुयारीकरण दादरपर्यंत पूर्ण\nमुंबई - माहीम येथील नयानगर लाँचिंग शाफ्टमधून भुयारीकरणास प्रारंभ करणाऱ्या कृष्णा १ आणि कृष्णा २ या टनेल बोअरिंग मशीनने (टीबीएम) दादरपर्यंतचे भुयारीकरण यशस्वीरीत्या पूर्ण केले. एकाच दिवशी जुळ्या बोगद्यातून दोन्ही टीबीएम बाहेर पडणे वैशिष्ट्यपूर्ण मानले जात आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनद्वारे...\nमाहिम ते दादर पर्यंतचे मेट्रो भुयारीकरण पूर्ण\nमुंबई : माहिम येथील नयानगर लॉचिंग शाफ्ट मधून भुयारीकरणास प्रारंभ करणाऱ्या कृष्णा 1 आणि कृष्णा 2 या टनेल बोअरिंग मशीनने (टीबीएम) दादरपर्यंतचे भुयारीकरण यशस्वीरित्या पूर्ण केले. एकाच दिवशी जुळ्या बोगद्यातून दोन्ही ही टीबीएम्स बाहेर पडणे हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनद्वारे (मुं.मे...\nलोकलचा जीवघेणा प्रवास कधी थांबणार \nकल्याण - मध्य रेल्वेच्या कल्याण ते कसारा आणि बदलापूर ते कल्याण रेल्वे स्थानक परिसरात लोकसंख्या वाढली. मात्र लोकल फेऱ्या न वाढल्याने प्रवाश्याना आपला जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. हा जीवघेणा प्रवास कधी थांबणार असा प्रश्न केला जात आहे. कल्याण ते कसारा आणि कल्याण ते कर्जत रेल्वे मार्गजवळील...\nपुरंदर विमानतळाच्या आराखड्यासाठी 'सल्लागार'\nमुंबई : पुरंदर येथे उभारण्यात येणाऱ्या छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विकास आराखड्यासाठी सल्लागार नेमण्यास व प्रकल्प व्यवस्थापन कार्यालय स्थापन करण्यास आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली...\nविकासाच्या वेगाला हवे सुविधांचे लॅंडिंग\nदेशातील औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात परकी गुंतवणूक होण्यासाठी हवा आहे तो पायाभूत सुविधांचा विकास. त्यादृष्टीने व्यवसाय आणि उद्योगांच्या विकासाचे केंद्र म्हणून सर्वप्रथम विमानतळांचा विकास होण्याची गरज आहे. औद्योगिक सुधारणा आणि पायाभूत सुविधा या एकमेकांसोबत चालणाऱ्या गोष्टी आहेत. देशाच्या...\nभविष्यात पुणे रेल्वेचे हब : संभाजी पाटील-निलंगेकर\nपुणे : 'जर्मनीसह विविध देशांतील कंपन्य�� पुण्यात असून, कुशल मनुष्यबळ येथे उपलब्ध आहे. तसेच नवीन तंत्रज्ञान विकसित करण्याची क्षमता या शहरात असून, औद्योगिक क्षेत्रही मोठे आहे. त्यामुळे भविष्यात पुणे हे रेल्वे इंडस्ट्रीजचे हब होऊ शकेल,'' असे मत कामगार व कौशल्य विकासमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी...\n#puneissues योजना मार्गी, प्रतीक्षा अंमलबजावणीची\nपुणे - पीएमआरडीए, मेट्रो, रिंगरोड, आंतरराष्ट्रीय विमानतळ, स्मार्ट सिटी हे पुणे शहरावर दीर्घकालीन परिणाम करणारे मोठे प्रकल्प सुरू करण्यास गेल्या चार वर्षांत यश आले. मात्र, पीएमपीचे सक्षमीकरण, वाढीव पाणीपुरवठा, कचरा प्रक्रिया, नदी सुधारणेचा जायका प्रकल्प यासाठी पुणेकरांना आणखी काहीकाळ प्रतीक्षा करावी...\nकाम तातडीने करण्याची बापट यांची सूचना\nपुणे - चांदणी चौक येथील रस्तारुंदीकरण आणि उड्डाण पुलासाठीचे भूसंपादन लवकर पूर्ण करावे आणि तातडीने कामाला सुरवात करावी, अशी सूचना पालकमंत्री गिरीश बापट यांनी मंगळवारी पुणे महानगरपालिकेला दिल्या. जिल्ह्यातील विविध प्रलंबित विकासकामांचा आढावा व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे पालकमंत्री बापट आणि मुख्यमंत्री...\nपुण्याच्या प्रलंबित प्रश्नाबाबत मंत्रालयात बैठक\nपुणे : बीडीपी, मेट्रो, शिवसृष्टी, न्यायालयाचे खंडपीठ यासह पुण्यातील महत्वाचे विषय मार्गी लावण्यासाठी अकरा सप्टेबरला मंत्रालयात खास बैठक बोलवण्यात आली आहे. अशी माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. पुण्यातील विकासकामांना गती मिळावी आणि प्रलंबित कामे लवकर मार्गी लागावी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/infog-the-contractual-ground-staff-of-air-india-on-strike-today-5979650.html", "date_download": "2019-06-20T15:43:58Z", "digest": "sha1:EDZBOSZHYHI6S74MPBSM67R3YIPC5SRA", "length": 6605, "nlines": 149, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "The contractual ground staff of Air India on strike today | एअर इंडियाचे क्रॉन्टॅक्चुअल ग्राऊंड स्टाफने उपसले संपाचे हत्यार..अनेक फ्लाइट्स विलंब", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nएअर इंडियाचे क्रॉन्टॅक्चुअल ग्राऊंड स्टाफने उपसले संपाचे हत्यार..अनेक फ्लाइट्स विलंब\nविमानात प्रवाशांचा सामान चढविणे, विमानात साफ-सफाई करणे तसेच कार्गोची संपूर्ण जबाबदारी ग्राऊंड स्टाफकडे असते.\nमुंबई- एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट लिमिटेडच्या (एआयएटीएसएल) क्रॉन्टॅक्चुअल ग्राऊंड स्टाफने ऐन दिवाळीत संपाचे हत्यार उपसले आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी एअरपोर्टवरून उड्डाण घेणार्‍या विमानांचे वेळापत्रक कोलमडले आहेत. अनेक विमाने उशीराने उड्डाण घेत आहेत.\nएअर इंडियाच्या सूत्रांनी सांगितले की, मुंबई एअरपोर्टवर एआयएटीएसएल कर्मचारी अचानक संपावर गेल्याने समस्या निर्माण झाली आहे. अनेक विमानांच्या उड्डाणाला विलंब होत आहे. समस्या दूर करण्‍यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत.\nविमानात प्रवाशांचा सामान चढविणे, विमानात साफ-सफाई करणे तसेच कार्गोची संपूर्ण जबाबदारी ग्राऊंड स्टाफकडे असते. मात्र, या कर्मचार्‍यांनी अचानक संप पुकारल्याने सर्व सेवांवर परिणाम झाला आहे. प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.\nअखेर मान्सून महाराष्ट्रात दाखल, तळकोकणातील सावंतवाडी, कुडाळसह किनारपट्टीत जोरदार पाऊस\nव्हेलच्या उलटी (vomit)ची तस्करी करणाऱ्या एकास अटक, 1.7 कोटी रूपये किमतीची दीड किलो उलटी जप्त; मुंबई पोलिसांची कारवाई\nमंत्री दीपक केसरकरांच्या ब्रेकिंग न्यूजमुळे मुनगंटीवार अस्वस्थ; म्हणून फाेडले बजेट - अजित पवार यांचा सरकारला टाेला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3Aforest&%3Bpage=2&search_api_views_fulltext=forest&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%98%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A4%BE", "date_download": "2019-06-20T15:46:50Z", "digest": "sha1:3UGDJAEKSA2442XXF6QKPMOH3ZY5QDAC", "length": 27896, "nlines": 311, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nगुरुवार, जून 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर गुरुवार, जून 20, 2019\nसर्व बातम्या (50) Apply सर्व बातम्या filter\nसप्तरंग (46) Apply सप्तरंग filter\nसंपादकिय (45) Apply संपादकिय filter\nमहाराष्ट्र (9) Apply महाराष्ट्र filter\nफॅमिली डॉक्टर (2) Apply फॅमिली डॉक्टर filter\nसिटिझन जर्नालिझम (2) Apply सिटिझन जर्नालिझम filter\nमनोरंजन (1) Apply मनोरंजन filter\nसप्तरंग (42) Apply सप्तरंग filter\nराजकारण (40) Apply राजकारण filter\nबिबट्या (39) Apply बिबट्या filter\nमहाराष्ट्र (28) Apply महाराष्ट्र filter\nमुख्यमंत्री (24) Apply मुख्यमंत्री filter\nप्रशासन (23) Apply प्रशासन filter\nदहशतवाद (20) Apply दहशतवाद filter\nपाकिस्तान (18) Apply पाकिस्तान filter\nमहामार्ग (18) Apply महामार्ग filter\nमुस्लिम (17) Apply मुस्लिम filter\nहिंसाचार (17) Apply हिंसाचार filter\nवन्यजीव (16) Apply वन्यजीव filter\nगुन्हेगार (15) Apply गुन्हेगार filter\nचाळीसगाव (15) Apply चाळीसगाव filter\nचित्रपट (15) Apply चित्रपट filter\nपर्यावरण (15) Apply पर्यावरण filter\nसर्वोच्च न्यायालय (15) Apply सर्वोच्च न्यायालय filter\nउत्तर प्रदेश (14) Apply उत्तर प्रदेश filter\nधार्मिक (14) Apply धार्मिक filter\nअग्रलेख : आरोग्यसेवेलाच पक्षाघात\nमेंदूज्वरामुळे शंभरावर बालकांचे मृत्यू झाल्याने बिहारमधील आरोग्यसेवेची लक्तरे चव्हाट्यावर आली आहेत. बिहार सरकारने सुशासनाच्या कितीही गप्पा मारल्या, तरी त्यातील पोकळपणा या घटनेने समोर आणला आहे. बि हारमधील मुझफ्फरपूर या राजकीयदृष्ट्या जागृत असलेल्या जिल्ह्यात मेंदूज्वरामुळे मृत्युमुखी पडलेल्या...\nपिंपरी - महापालिकेच्या महिला व बाल कल्याण विकास समितीने अखेर बालवाडीच्या विद्यार्थ्यांसाठी पोषण आहार देण्याचे ठरविले आहे. या समितीने गेल्या ३० वर्षांत विद्यार्थिभिमुख उपक्रम राबविला नव्हता. परिणामी विद्यार्थ्यांअभावी बालवाड्या ओस पडल्या होत्या. शाळेच्या पहिल्या दिवशी मिळालेल्या आहाराने आनंदी झालेले...\nभाष्य: हाँगकाँग-चीनची दुखरी नस\nहाँगकाँगच्या प्रशासनाने गुन्हेगार हस्तांतर विधेयक मागे घेतले असले, तरी तेथील आंदोलन निवळण्याची चिन्हे दिसत नाहीत. हे आंदोलन चिघळले, तर त्यातून नवनव्या मागण्या पुढे येऊ शकतात; जी चीनसाठी मोठीच डोकेदुखी ठरू शकते. हाँ गकाँगच्या जनतेने प्रचंड संख्येने रस्त्यावर उतरत केलेल्या भव्य निदर्शनांमुळे चीनच्या...\nकोल्हापूर : हात्तीवडे येथे गव्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर\nआजरा - हात्तीवडे (ता. आजरा) येथे गव्याने केलेल्या हल्ल्यात दिनकर आण्णाप्पा पाटील (वय 65) हे शेतकरी जखमी झाले. बामणीकी नावाच्या शेतात ते आज सकाळी जनावरांना वैरण आणण्यासाठी गेले होते. गवत कापत असतांना गव्याने त्यांच्यावर हल्ला केला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले आहेत. आज सकाळी नऊच्या सुमाराला ही घटना...\nभंगसाळ नदी गाळप्रश्‍नी कुडाळात जल आंदोलन\nकुडाळ - भंगसाळ नदीतील गाळ उपसा पार्श्‍वभूमीवर आज जिल्हा प्रशासन यंत्रणेने दुर्लक्ष केल्यामुळे अखेर कुडाळवासीय, सर्वपक्षीय, व्यापारी यांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नदीच्या पात्रात आगळंवेगळं जल आंदोलन केले. जिल्हा प्रशासन, दिलीप बिल्डकॉनच्या विरोधात घोषणा देत प्रशासनाचे लक्ष वेधले. अखेर एक ते दीड...\nपौड येथील वनखात्‍याच्‍या कार्यालयात गावठी बॉम्‍बचा स्‍फोट\nमाले (पुणे) : पौड (ता.मुळशी) येथील ताम्हिणी वनपरिक्षेत्र कार्यालयामध्‍ये अवैध शिकाऱ्यांनी वन्‍यप्राण्‍यांसाठी लावलेले गावठी बॉम्‍ब जप्‍त करुन ठेवण्‍यात आले होते. बुधवार (ता. 5) पहाटे चार ते पाचच्‍या दरम्‍यान याबॉम्‍बचा मोठा स्‍फोट झाला. या स्‍फोटात कार्यालयाच्‍या इमारतीचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने...\nमार्क ट्‌वेन या तत्त्ववेत्त्याच्या संदर्भातील घटना. एकदा गाडीनं जात असताना चिखलात पडलेलं कुत्र्याचं पिलू पाहून त्यांनी गाडी माघारी घेतली. पिलाला कोरड्या जागी नेऊन पुसलं, बिस्किट खायला दिलं. त्यांच्यासोबत असलेला मित्र त्यांना म्हणाला, ‘किती नि:स्वार्थ बुद्धीनं तू प्राणिमात्रांवर प्रेम करतोस.’ यावर...\nworld cup 2019 : लेखनाच्या मैदानात क्रिकेटपटू... (केदार ओक)\nक्रिकेटच्या मैदानात दिग्गज खेळाडूंचा खेळ पाहून क्रिकेटप्रेमी दिपून-हरखून जातात. या खेळाडूंचं \"दिग्गज'पण कशात आहे, याचा शोध सच्चे क्रिकेटप्रेमी आपापल्या परीनं कुठून ना कुठून घेत असतात. आवडत्या क्रिकेटपटूंविषयीची हमखास आणि खात्रीशीर माहिती मिळण्याचा एक स्रोत म्हणजे त्यांच्यावर अन्य कुणी लिहिलेली वा...\nमच्छीमाराच्या जाळ्यात अडकला अजगर\nमूल (जि. चंद्रपूर) - मासेमारी करताना एका मच्छीमाराच्या जाळ्यात मासोळीऐवजी अजगर अडकल्याची घटना तालुक्‍यातील गडीसुर्ला येथे मंगळवारी (ता. 21) घडली. बुधवारी (ता.22) अजगराला सुखरूपपणे केळझरच्या जंगलात सोडण्यात आले. गडीसुर्ला येथे गावाजवळच्या तलावामध्ये मंगळवारी सामूहिकरीत्या मासेमारी सुरू होती....\nपाचल-दिवाळवाडीत विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान\nराजापूर - गेल्या काही दिवसांपासून पाचल परिसरामध्ये बिबट्याचा मुक्तपणे संचार असल्याचे ग्रामस्थ सांगत होते. आज त्याचा पडताळा झाला. रात्रीच्या वेळी भक्ष्याचा पाठलाग करताना अंदाज न आल्याने बिबट्या विहिरीमध्ये पडला. वन विभागाने त्याला स्थानिक ग्रामस्थांच्या साथीने सुखरूपपणे बाहेर काढून नैसर्गिक अधिवासात...\nमी एक माणूस आहे हे सर्वजण विसरलेले दिसतात. मी एक मित्र, नातेवाईक, सहकारी आहे यात कुणालाच रस नाही. मी एक नागरिक आहे असं मानणंही त्यांच्यासाठी अडचणीचंच. पैसा आणि प्रतिष्ठेच्या शोधात असणाऱ्या, धर्म-जातीचं बंधन माणुसकीच्या गळ्याभोवती आवळणाऱ्या या समूहात मी कोण आहे एकदा विमानात सहप्रवाशाबरोबर संवाद...\nहोरपळ बालमनांची (मोहना प्रभुदेसाई-जोगळेकर)\nअमेरिकेत शाळा किंवा महाविद्यालयांत गोळीबार होण्याची समस्या चिंताजनक पातळीवर आली आहे. हे संकट प्रत्येक गावात, प्रत्येक घरासमोर उभं आहे. एकीकडं शस्त्रांवर, त्यांच्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी काही जण कळकळीनं प्रयत्न करत आहेत, हिंसेला तोंड देण्याचं प्रशिक्षण होतं आहे, त्याच वेळी अशा मार्गाकडं...\nमानवतावादी हस्तक्षेपाची दुसरी बाजू\nमानवतावाद आणि त्याचे रक्षण करण्यासाठी जे तथाकथित धोरण अवलंबिले जाते, ते प्रत्येक वेळेस स्वयंनिर्णयाचा अधिकार आणि मानवी मूल्यांचा आदर करणारे असते असे नाही; तर ती दहशतवादाची ठिणगीदेखील असू शकते. ‘मानवी हक्क’ हे खरे म्हणजे महत्त्वाचे मूल्य. या संकल्पनेत अभिप्रेत असलेला आशय तिच्या राजकीय दृष्टीने...\nनक्षलवाद्यांनी जाळले वन विभागाचे लाकूड, लाखोंचे नुकसान\nएटापल्ली (गडचिरोली) : तालुक्यातील ताटीगुडम गावांच्या शेजारी असलेल्या पेरमिली वनपरिक्षेत्र हद्दीच्या डेपोतील सागवानसह इतर लाकडी बीटांना (ता.26) शुक्रवारी रात्री दरम्यान आग लाऊन जाळले. यात शासनाचे लाखो रूपयाचे नुकसान झाले आहे. लोकसभा निवडणुकीपासून सुरु असलेला नक्षली धुमाकुळ सुरुच असून दिनांक 10...\nमहाभारतातल्या मूल्यांचा वेध (आशिष तागडे)\nमहाभारताचं नाव उच्चारलं, तरी जीवनातल्या विविध समस्यांवर असलेल्या निरसनाची आपल्याला जाणीव होते. जीवनातल्या प्रत्येक पैलूला या महाकाव्यानं सामावून घेतलं आहे. आयुष्यातल्या प्रत्येक समस्येवर महाभारतात ठोस उत्तर आहे. अशा महाकाव्याकडे डॉ. अपर्णा जोशी यांनी मूल्यशिक्षणाच्या दृष्टिकोनातून पाहिलं आहे. मुळात...\nवरखेड जंगलात बिबट्याची शिकार\nअमरावती : मेळघाट व्याघ्रप्रकल्पात नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या अकोट उपवनविभागाच्या बफर झोनमध्ये लोखंडी जाळी अडकवून बिबटची शिकार करण्यात आली. शनिवारी (ता. 23) रात्री दुर्गंधी पसरल्यामुळे ही घटना उघडकीस आली. अकोट उपवनसंरक्षक पी. ब्युलासह त्यांच्या पथकाने वरखेड वारी हन��मान मंदिरानजीक असलेल्या...\nरत्नागिरीः काळबादेवी किनारी सापडले खवल्या मांजर\nरत्नागिरी - शहराजवळील काळबादेवी किनारी सापडलेल्या दुर्मिळ खवल्या मांजराला तेथील ग्रामस्थांनी वन विभागाकडे सुपूर्द केले. काळबादेवी येथील पारकर बिर्जेवाडी येथील द्वारका पारकर हे समुद्र किनाऱ्यावर फेरफटका मारण्यासाठी गेले होते. त्यांना समुद्राच्या पाण्यामध्ये खवल्या मांजर दिसले. त्यांनी तातडीने...\nलाडोवाली रोड शूटआऊट (एस. एस. विर्क)\nजालंधरला वरिष्ठ जिल्हा पोलिसप्रमुख (सिनिअर एसपी) म्हणून नियुक्तीस असताना मी असंच एक शूटआऊट पाहिलं. मी अनुभवलेलं हे पहिलंच शूटआऊट. ती सन 1984 च्या दिवाळीच्या आदल्या दिवशीची संध्याकाळ होती. \"ऑपरेशन ब्लू स्टार' होऊन चार महिने झाले होते. पंजाबमध्ये हिंसाचाराचे तुरळक प्रकार घडत होते. वातावरणात सतत एक...\nअयोध्येत दीर्घकाळ प्रलंबित राहिलेला आणि आंदोलन, राजकीय संघर्ष यामुळे चिघळलेला बाबरी मशीद-राममंदिर जागेचा वाद अखेर कायद्याने नव्हे; तर मध्यस्थांमार्फत सहमतीने सोडविण्याची भूमिका सर्वोच्च न्यायालयाने घेतली आहे. सर्व संबंधित पक्षांना एकत्र आणून चर्चा, तडजोडीतून मार्ग निघाला, तर ते महत्त्वाचे यश असेल,...\nगोष्ट तिची, माझी आणि समाजाचीही\nगो ष्ट जेवढी तिची, माझी आहे, तेवढीच ती समाजाची आहे. काल पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय महिलादिनी नेहमीचे सोहळे, पुरस्कार, प्रतीकात्मक कार्यक्रमांची रेलचेल होती. समारंभ संपले; पण मनातले काहूर तसेच राहिले. त्या अस्वस्थतेला शब्दरूप देण्याचा केलेला हा प्रयत्न. समाज मान्य करतो प्रवासाचा प्रत्येक क्षण. जो...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/pens/flair-marathon-pack-of-10-ball-pen-price-p6X8OA.html", "date_download": "2019-06-20T15:21:50Z", "digest": "sha1:DOHYUHOD2KSJELUSLTMHDQZ5XACSHCUG", "length": 13893, "nlines": 315, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "फ्लिर मॅरेथॉन पॅक ऑफ 10 बॉल पेन सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nफ्लिर मॅरेथॉन पॅक ऑफ 10 बॉल पेन\nफ्लिर मॅरेथॉन पॅक ऑफ 10 बॉल पेन\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n+ पर्यंत 4.8% कॅशबॅक\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nफ्लिर मॅरेथॉन पॅक ऑफ 10 बॉल पेन\nफ्लिर मॅरेथॉन पॅक ऑफ 10 बॉल पेन किंमतIndiaयादी\n+ पर्यंत 4.8% कॅशबॅक\nवरील टेबल मध्ये फ्लिर मॅरेथॉन पॅक ऑफ 10 बॉल पेन किंमत ## आहे.\nफ्लिर मॅरेथॉन पॅक ऑफ 10 बॉल पेन नवीनतम किंमत Jun 12, 2019वर प्राप्त होते\nफ्लिर मॅरेथॉन पॅक ऑफ 10 बॉल पेनफ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nफ्लिर मॅरेथॉन पॅक ऑफ 10 बॉल पेन सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 95)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nफ्लिर मॅरेथॉन पॅक ऑफ 10 बॉल पेन दर नियमितपणे बदलते. कृपया फ्लिर मॅरेथॉन पॅक ऑफ 10 बॉल पेन नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nफ्लिर मॅरेथॉन पॅक ऑफ 10 बॉल पेन - वापरकर्तापुनरावलोकने\nखूप चांगले , 70 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nफ्लिर मॅरेथॉन पॅक ऑफ 10 बॉल पेन - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nफ्लिर मॅरेथॉन पॅक ऑफ 10 बॉल पेन वैशिष्ट्य\nफ्लिर मॅरेथॉन पॅक ऑफ 10 बॉल पेन\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणा��े प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4650331507680302102&title=Ukti%20NGO%20distributes%20notebooks&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2019-06-20T15:50:41Z", "digest": "sha1:REWGVNZYSJQ5JNP6NEUPZ6A443V54VCZ", "length": 8083, "nlines": 121, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "वाड्यातील दुर्गम भागात उक्ती संस्थेतर्फे शालापयोगी वस्तूंचे वाटप", "raw_content": "\nवाड्यातील दुर्गम भागात उक्ती संस्थेतर्फे शालापयोगी वस्तूंचे वाटप\nवाडा (पालघर) : ठाण्यातील उक्ती संस्था आणि शिवसेना चर्मोद्योग कामगार सेना यांच्या वतीने वाडा तालुक्यातील उज्जेनी या दुर्गम गावातील विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. वाडा तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या या गावात नागरी सुविधांचा अभाव आहे. तरीही, या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये सुमारे १२७ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.\nपूर्णत: आदिवासी वस्ती असलेल्या या गावात दैनंदिन गरजा भागवण्याची भ्रांत असतानाही विद्यार्थी शिक्षण घेत असल्याने या विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूंचे वाटप करण्याचा निर्णय उक्ती फाउंडेशनच्या मुख्य समन्वयक डॉ. गीतांजली लेले यांनी घेतला होता. त्या अनुषंगाने त्यांनी शिवसेना चर्मोद्योग कामगार सेनेचे अध्यक्ष भरत गायकवाड यांच्या साह्याने या गावातील विद्यार्थ्यांना वह्या, खाऊ आणि कपड्यांचे वाटप केले.\nया वेळी प्रसिद्ध उद्योगपती तथा इंडियन मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष रमण खुराना यांनी या विद्यार्थ्यांना दप्तरे, वह्या, पेन आणि घड्याळे देण्याची घोषणा केली. या वेळी ‘दै. लोकनायक’चे कार्यकारी संपादक संजय भालेराव, ‘उक्ती’च्या सदस्या दीपा सावंत, प्रतिमा होडकर आदी उपस्थित होते.\nस्वामी चिद्विलासानंदाचा जन्मदिन महोत्सव साजरा ठाणे, पालघरमधील गडकोटांवर ‘छोट्या मावळ्यां’ची ऐतिहासिक सफर आदिवासी भागात शौचालये व सोलर पंपाची उभारणी आदिवासी गावांत २०७ शौचालयांची उभारणी विचारांनी प्रेरित होऊन या तरुणाने स्वीकारला बौद्ध धर्म\n‘आयआयटी-कानपूर’मध्ये तयार झाले चांद्रयानाला दिशा देणारे सॉफ्टवेअर\nफ्रान्स आणि जर्मनीचे लघुपट पाहण्याची संधी\nरत्नागिरी जिल्हा माजी सैनिक संघटनेची आढावा बैठक\nकर्‍हाडे ब्राह्मण संघाचा राणी लक्ष्मीबाई गौरव पुरस्कार आकांक्षा कदमला जाहीर\nविश्वास नांगरे-पाटील यांनी वधू-वरांना दिले हेल्मेट भेट\nध्वनीचा किमयागार : मंदार कमलापूरकर\nकर्‍हाडे ब्राह्मण संघाचा राणी लक्ष्मीबाई गौरव पुरस्कार आकांक्षा कदमला जाहीर\nचारुदत्त आफळे यांना बालगंधर्व पुरस्कार जाहीर\n‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’च्या २५ टाक्यांत साठणार तीन लाख लिटर पाणी\n‘रमाई आवास योजनेसाठी साडेतीन कोटींचा निधी मंजूर’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5", "date_download": "2019-06-20T15:02:31Z", "digest": "sha1:CPYWOAQQPQ2PMVD5D3M4GNRGVSZ2MAUK", "length": 4224, "nlines": 89, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "राजनांदगांव - विकिपीडिया", "raw_content": "\nराजनांदगांव भारताच्या छत्तीसगढ राज्यातील एक शहर आहे. राजनांदगाव हे मराठी संस्थान, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, वल्लभभाई पटेलांनी खालसा केले, आणि तो प्रदेश, इ.स. १९४८मध्ये दुर्ग जिल्ह्यात विलीन केला. १९७३ सालापासून हे शहर, आता राजनांदगांव जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.\nछतीसगढ पर्यटन मंडळाचे संकेतस्थळ\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ नोव्हेंबर २०१६ रोजी १७:३४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AB%E0%A5%AF_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%82", "date_download": "2019-06-20T15:57:32Z", "digest": "sha1:RXSXURVS7XGOVEHNVIVDXJL2OXF6OPPI", "length": 3420, "nlines": 64, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १९५९ मध्ये जन्मलेले क्रिकेट खेळाडू - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १९५९ मध्ये जन्मलेले क्रिकेट खेळाडू\n\"इ.स. १९५९ मध्ये जन्मलेले क्रिकेट खेळाडू\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nइ.स. १९५९ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ डिसेंबर २०१० रोजी १३:४९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन��स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/ganesh-festival/idol-guruji-talim-ganapati-pune-144317", "date_download": "2019-06-20T15:30:47Z", "digest": "sha1:W7QZ55Q4JMKLRKXL46M6CVSPB4M5LIZW", "length": 12100, "nlines": 210, "source_domain": "www.esakal.com", "title": "Idol Of Guruji Talim Ganapati Pune गुरुजी तालीम गणपतीची रुबाबदार बाप्पा | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, जून 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर गुरुवार, जून 20, 2019\nगुरुजी तालीम गणपतीची रुबाबदार बाप्पा\nसोमवार, 17 सप्टेंबर 2018\nहा गणपती विजय गणपती आहे. या स्वरुपाच्या गणपतीची उपासना केली तर तुम्हाला विजय प्राप्त होतो, अशा स्वरुपाचं हे ध्यान आहे.\nपुण्यात तसे तालमींचे खुप गणपती आहेत. पहिलवानासारखे अंग असलेली मूर्ती या गणपतींची असते. अशीच गुरुजी तालीम गणपतीही मूर्ती आहे. उंदरावर बसलेल्या गुरुजी तालीम गणपतीची मूर्ती चतुर्भुज आहे. पद्मपुराणामध्ये गणपतीची 32 वर्णनं सांगितली आहे. त्यापैकी हा गणपती विजय गणपती आहे. या स्वरुपाच्या गणपतीची उपासना केली तर तुम्हाला विजय प्राप्त होतो, अशा स्वरुपाचं हे ध्यान आहे. या गणपतीची मूर्ती अतिशय आकर्षक आणि मोठ्या उंदरावर बसलेली अशी आहे.\n2011 साली फायबरची मूर्ती तयार करून घेण्यात आली. हीच मूर्ती आता सांगता मिरवणुकीत ठेवण्यात येते. गुरुजी तालीम गणपतीसाठी मंडळातील सभासद आणि कार्यकर्ते यांनी जमविलेल्या निधीतून दागिने तयार केलेले आहेत. याच दागिन्यांचा साज दरवर्षी चढविला जातो, असे मंडळाचे कार्याध्यक्ष पृथ्वीराज परदेशी सांगतात.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमाझ्या पत्नीला मधुमेह नाही, मात्र गेल्या आठ महिन्यांपासून तिच्या उजव्या पावलावर झालेली जखम भरून येत नाही. शुद्ध रक्‍ताचा पुरवठा होत नसल्याने जखम भरत...\n आज हे आवर्जून वाचा\nदिवस सुरू झाला आहे आणि रोजचं कामही आता सुरू होईलच.. कामात गुंग झालो, की काही महत्त्वाचं वाचायचं राहून जातं.. पण काळजी नको\nशून्य टक्के निकालाच्या शाळांत वाढ; 100 टक्के निकालाच्या शाळांची संख्याही घटली\nमुंबई : दहावी निकालामध्ये यंदा राज्यभरातील 100 टक्के निकाल लागणाऱ्या शाळांची संख्या कमी झाली आहे. गेल्या वर्षी चार हजार 28 शाळांचा निकाल 100 टक्के...\n आज दिवसभरात काय झालं\nआजचा दिवस आता सं��त आलाय.. दिवसभरात अनेक घडामोडी झाल्या; पण कदाचित त्या वाचायच्या राहून गेल्या असतील.. आज दिवसभरात कुठे काय महत्त्वाचं झालं, हे आता...\nइफ्तार पार्टीला न बोलावल्याने संताप; तीन बालकांची हत्या\nनवी दिल्ली : रोजा इफ्तार पार्टीचे निमंत्रण न दिल्याने संतप्त झालेल्या तरुणांनी तीन बालकांची गोळ्या झाडून हत्या केली. ही घटना उत्तर प्रदेशातील...\nWorld Cup 2019 : विराटच्या संघाला चमकण्याची संधी (संजय मांजरेकर)\nविश्‍वकरंडक स्पर्धा ही एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम मालिका आहे. बाकी एकदिवसीय क्रिकेटमध्ये फार काही खास सुरू आहे असं मला तरी वाटत नाही. थोडक्‍या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0&search_api_views_fulltext=%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%93", "date_download": "2019-06-20T15:43:00Z", "digest": "sha1:TAZSY2LU6Q4XRC552HE47N2NE6KKIG6T", "length": 28021, "nlines": 307, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nगुरुवार, जून 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर गुरुवार, जून 20, 2019\nसर्व बातम्या (22) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (8) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nमुक्तपीठ (1) Apply मुक्तपीठ filter\nसंपादकिय (1) Apply संपादकिय filter\n(-) Remove व्हिडिओ filter व्हिडिओ\nश्रीनगर (20) Apply श्रीनगर filter\nदहशतवाद (9) Apply दहशतवाद filter\nसोशल मीडिया (9) Apply सोशल मीडिया filter\nकाश्‍मीर (7) Apply काश्‍मीर filter\nपाकिस्तान (6) Apply पाकिस्तान filter\nजम्मू-काश्मीर (5) Apply जम्मू-काश्मीर filter\nभारतीय लष्कर (4) Apply भारतीय लष्कर filter\nनिवडणूक (3) Apply निवडणूक filter\nसीआरपीएफ (3) Apply सीआरपीएफ filter\nक्रिकेट (2) Apply क्रिकेट filter\nपत्रकार (2) Apply पत्रकार filter\nफेसबुक (2) Apply फेसबुक filter\nमुख्यमंत्री (2) Apply मुख्यमंत्री filter\nराष्ट्रगीत (2) Apply राष्ट्रगीत filter\nहिंसाचार (2) Apply हिंसाचार filter\nआयएसआय (1) Apply आयएसआय filter\nइम्रान खान (1) Apply इम्रान खान filter\nगौतम गंभीर (1) Apply गौतम गंभीर filter\nट्विटर (1) Apply ट्विटर filter\nदगडफेक (1) Apply दगडफेक filter\nदहशतवादी (1) Apply दहशतवादी filter\nनरेंद्र मोदी (1) Apply नरेंद्र मोदी filter\nफुटबॉल (1) Apply फुटबॉल filter\nबारामुल्ला (1) Apply बारामुल्ला filter\nबीएसएफ (1) Apply बीएसएफ filter\nमुस्लिम (1) Apply मुस्लिम filter\nराजनाथसिंह (1) Apply राजनाथसिंह filter\nकाश्मीरमध्ये अपंग मुलाला जवानाने भरवले जेवण; व्हिडिओ व्हायरल\nश्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 40 जवान हुतात्मा झाले. या घटनेला बरोबर दोन महिने पुर्ण होत असतानाच येथे अपंग मुलाला स्वतःच्या हाताने जेवन भरवणाऱया जवानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जम्मू-काश्मीरमधील युवक जवानांवर दगडफेक करताना...\nindian air strike : भारतानं हल्ला केला अन् सगळंच बदललं.. नेमकं काय घडत गेलं\nनवी दिल्लीः भारताच्या लढाऊ विमानांनी मंगळवारी (ता. 26) प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (एलओसी) ओलांडून बालाकोट परिसरात तब्बल 1 हजार किलोचे बॉम्ब टाकल्यानंतर भारत पाक सीमारेषेवर घडामोडींना वेग आला. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारतानं अवाजवी आक्रमकता दाखवली असून पाकिस्तान योग्य त्यावेळी व स्वत:...\nजैश-ए-मोहम्मद पुन्हा मोठ्या हल्ल्याच्या तयारीत\nश्रीनगरः जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवादी हल्ला घडवून आणल्यानंतर जैश-ए-मोहम्मद ही दहशतवादी संघटना पुन्हा मोठा हल्ला घडवून आणण्याच्या तयारी आहे, असा इशारा गु्प्तचर यंत्रणांनी दिला आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यात यश मिळाल्याने जैश-ए-मोहम्मदने यापेक्षाही मोठा आत्मघाती हल्ला करण्याची योजना...\nश्रीनगर/नवी दिल्ली - केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर आत्मघातकी हल्ला करणारी गाडी ‘जैशे महंमद’चा दहशतवादी आदिल अहमद दार चालवीत होता, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. गेल्याच वर्षी या संघटनेत दाखल झालेला हा दहशतवादी ‘आदिल अहमद गड्डी टकरानेवाला’ या नावाने कुप्रसिद्ध होता. ‘...\npulwama terror attack: 'त्या' दहशतवाद्याचा व्हिडिओ व्हायरल\nश्रीनगरः जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवादयांनी सीआरपीएफच्या ताफ्यावर केलेल्या हल्ल्यातील आत्मघातकी बॉम्बस्फोट घडविणारा आदिल दर याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर आज (गुरुवार) केलेल्या हल्ल्यात 30 जवान हुतात्मा झाले आहेत. जैश-ए-मोहम्मद या...\n'तिचे' सर सलामत तो पगड़ी पचास...\n���्रीनगरः राज्यमार्गावर वेगात असलेला ट्रक महिलेला उडवतो. महिला रक्ताच्या थारोळ्यात पडते. महिलेला पाहण्यासाठी गर्दी होते. काही जण फोटो काढतात तर काही जण व्हिडिओ. पण, या गर्दीला पाहून एक युवक पुढे सरसावतो अन् डोक्यावरील पगडी काढून त्याची पट्टी करून महिलेच्या डोक्याला गुंढाळतो. यामुळे रक्तस्त्राव...\nबालिकेसोबत अश्‍लील चाळे करणाऱ्यास चोप\nठाणे - अल्पवयीन बालिकेसोबत अश्‍लील चाळे करणाऱ्या विकृताला मनसेच्या कार्यकर्त्यांनी भर पत्रकार परिषदेत चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले. ठाण्यात सोमवारी ही घटना घडली. जगदीश रॉय असे विकृताचे नाव आहे. श्रीनगर पोलिसांनी पॉस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. वागळे इस्टेट परिसरात...\nकाश्‍मीरमध्ये अपहरण केलेल्या तीन पोलिसांची हत्या\nश्रीनगर : दक्षिण काश्‍मीरमधील शोपियां येथून अपहरण केलेल्या तीन पोलिसांची दहशतवाद्यांनी हत्या केली. या तिघांचेही मृतदेह आज (शुक्रवार) पहाटे हाती लागले. दहशतवाद्यांनी 30 ऑगस्ट रोजी आठ नागरिकांचे अपहरण केले होते. या सर्वांचे नातेवाईक जम्मू-काश्‍मीर पोलिस दलात कार्यरत आहेत. त्यानंतर काही...\nभरकटलेल्या युवकांच्या समुपदेशनावर भर\nश्रीनगर : जम्मू-काश्‍मीरमध्ये गेल्या सात महिन्यांमध्ये सत्तरहून अधिक दहशतवाद्यांना ठार मारल्यानंतर सुरक्षा दलांनी नव्यानेच दहशतवादाकडे वळलेल्या युवकांना पकडण्यावर विशेष भर देण्याचे ठरविले आहे. अशा भरकटलेल्या युवकांना पकडून, त्यांचे समुपदेशन करून त्यांना पुन्हा एकदा त्यांच्या कुटुंबाकडे...\nपाकच्या राष्ट्रगीताला उभे राहिलेल्या 4 क्रिकेटपटूंना अटक\nश्रीनगर - जम्मू काश्मीरमधील बंदिपुरा जिल्ह्यात एका क्रिकेटसामन्यादरम्यान लावण्यात आलेल्या पाकिस्तानच्या राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ उभे राहिलेल्या चार क्रिकेटपटूंना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बंदिपुरा जिल्ह्यातील अरीन गावात क्रिकेट सामन्यापूर्वी पाकिस्तानचे...\nआईने मायेमुळे सोडला दहशतवादी मार्ग\n\"लष्करे'ची साथ सोडून काश्‍मीरमधील फुटबॉलपटूची शरणागती श्रीनगर: दहशतवादी संघटनेत सहभागी झालेला माजिद अर्शिद हा आईच्या मायेमुळे पुन्हा घराकडे परतला आहे. दक्षिण काश्‍मीरमधील अनंतनाग येथे राहणारा महाविद्यालयीन विद्यार्थी व फुटबॉलपटू माजिद हा गेल्या आठवड्यात लष्करे तैयबा या दहशतवादी संघटनेत...\nकुपवाडामध्ये दोन दहशतवाद्यांना मारण्यात यश\nश्रीनगर: भारतीय लष्कराच्या जवानांनी कुपवाडामध्ये दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावला. या वेळी झालेल्या चकमकीत जवानांनी दोन दहशतवाद्यांना ठार मारले. कुपवाडा जिल्ह्याच्या माचिल सेक्‍टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ ही घटना घडली. येथे काही जणांच्या संशयास्पद हालचाली आढळून आल्यावर जवानांनी...\n'लष्कर दहशतवादी संपविते; सरकारने दहशतवाद संपवावा'\nपुणे - काश्‍मीरमधील सध्याची आव्हानात्मक परिस्थिती व भारतीय लष्कराची यासंदर्भातील भूमिका या विषयाबद्दल बोलताना मेजर जनरल संजय भिडे (निवृत्त) यांनी आज (बुधवार) \"दहशतवादी संपविणे हे भारतीय लष्कराचे काम आहे; तर दहशतवाद संपविणे हे सरकारचे काम आहे,'' अशी स्पष्टोक्ती केली. या छोटेखानी मुलाखतीदरम्यान...\nकाश्मीरमध्ये जवानांची कारवाई; पाकचे दोन कमांडो ठार\nश्रीनगर- भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर भारतीय जवानांनी पाकिस्तानी बॉर्डर ऍक्शन टीमच्या दोन कमांडोना आज (शुक्रवार) कंठस्नान घातले आहे, अशी माहिती अधिकाऱयांनी दिली. अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये पाकिस्तानी कमांडो हल्ल्याच्या प्रयत्नात होते....\nकाश्‍मीरमध्ये खेळाडूंनी गायले पाकव्याप्त काश्‍मीरचे गीत\nश्रीनगर: दक्षिण काश्‍मीरच्या पुलवामा येथील एका स्टेडियमध्ये क्रिकेटच्या अंतिम सामन्यापूर्वी पाकिस्तानव्याप्त काश्‍मीरचे गीत म्हटल्याचा प्रकार आज उघडकीस आला आहे. हे गीत फेसबुकवरदेखील लाइव्ह करण्यात आले होते. हा प्रकार रविवारी घडला असून, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओची पोलिसांनी...\nकाश्‍मीरमध्ये राज्यपालांची राजवट लागू करा- सागर\nश्रीनगर: काश्‍मिरी नागरिकांवर विशेषतः विद्यार्थ्यांवर लष्करी बळाचा वापर सरकार मोठ्या प्रमाणावर करीत असल्याच्या निषेधार्थ जम्मू-काश्‍मीरमधील नॅशनल कॉन्फरन्स पक्षाच्या युवा विभागाने मंगळवारी मोर्चा काढला. काश्‍मिरी जनतेला दिलासा मिळण्यासाठी राज्यात राज्यपाल राजवट लागू करावी, अशी मागणी...\nजीपला बांधल्याबद्दल लष्कराविरुद्ध काश्मीर पोलिसांची fir\nश्रीनगर : एका व्यक्तीला जीपच्या पुढे बॉनेटवर बांधून त्याचा दगडफेकीविरुद्ध ढाल म्हणून वापर के���्याबद्दल भारतीय लष्कराविरुद्ध जम्मू-काश्मीर पोलिसांनी प्राथमिक चौकशी अहवाल (FIR) दाखल केला आहे. एका काश्मिरी युवकाला लष्कराच्या जीपच्या पुढे बांधल्याचा व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला...\nजवानांशी गैरवर्तन करणाऱ्यांना गोळ्या घाला- योगेश्वर दत्त\nसोनिपत : जो कोणी आपल्या देशाविरोधात कृती करेल आणि आपल्या सैनिकांशी गैरवर्तन करेल त्याला गोळ्या घालून मारले पाहिजे, अशी तीव्र प्रतिक्रिया ऑलिंपिक पदकविजेता कुस्तीपटू योगेश्वर दत्त याने व्यक्त केली आहे. CRPF या भारतीय निमलष्करी दलातील एका जवानाला श्रीनगरमध्ये काही युवकांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ...\nअक्षयकुमार-सोनाक्षी सिन्हाचा 'रावडी राठौर' चित्रपट आठवा. त्यातलं एक दृश्‍य. खलनायक एमएलए बावुजीच्या (विनीतकुमार) हवेलीतून त्याचा अय्याशी, बलात्कारी मुलगा मुन्नाला नायक विक्रम राठौर उचलून आणत असताना बावुजी आवाराचं मुख्य प्रवेशद्वार बंद करायला सांगतो. मग, अक्षयकुमार मुन्नाला पोलिस जीपच्या पुढच्या...\nकाश्मीरमध्ये युवकाला लष्कराच्या जीपला बांधले\nश्रीनगर- जम्मू-काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यात एका युवकाला लष्कराच्या जीपच्या पुढे बांधल्याचा व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला आहे. काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी चौकशीची मागणी केली आहे. Here's the video as well. A warning can be heard saying stone pelters will meet...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://spsnews.in/?p=3692", "date_download": "2019-06-20T16:05:25Z", "digest": "sha1:W6HUOBG7KY7A35OW5ZH7OT7ZS6FSBPK4", "length": 9264, "nlines": 97, "source_domain": "spsnews.in", "title": "शिराळ्याची आणखी एक चित्रकृती \"लेझीम \" | | SPSNEWS", "raw_content": "\nशासनाच्या विकास योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा- जिल्हाधिकारी दौलत देसाई\nपावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी १०.२३ कोटींचा निधी :आम.सत्यजित पाटील\nबांबवडे विद्याम��दिरात दफ्तर व शालेय साहित्याचे वाटप\nबांबवडे विद्यामंदिरात दफ्तर व शालेय साहित्याचे वाटप\nचिमुकल्यांचा किलबिलाट पाहण्यासाठी जमला जनसमुदाय\nशिराळ्याची आणखी एक चित्रकृती “लेझीम “\nशिराळा प्रतिनिधी : भोपाळ येथे घेण्यात आलेल्या २२ व्या अखिल भारतीय बाल शैक्षणिक ऑडीओ- व्हिडिओ महोत्सव व आईसीटी मेला – २०१८ मध्ये ढाणकेवाडी (ता.शिराळा )येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक प्रवीण डाकरे यांच्या “लेझीम ” या लघुचित्रपटाला “बेस्ट व्हिडिओ प्रोग्राम-टीचर” हा राष्ट्रीय पुरस्कार अभिनेता व दिग्दर्शक मुकेश खन्ना यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. २० हजार रुपये, सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते.\nहा महोत्सव दि. २२ ते २३ फेब्रुवारी रोजी भोपाळ येथे संपन्न झाला. या लघुचित्रपटात लेझीम या पारंपरिक लोककलेचा टिकवलेला वारसा व शाळाबाह्य मूल आनंददायी शिक्षणाच्या माध्यमातून शाळेत कसे रमले होते , याबाबत केलेले वर्णन हे प्रत्येकाच्या अंगावर शहारे आणते. विशेष म्हणजे बालकलाकार ओम बिबेकर ने केलेल्या अभिनयाने परीक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. या लघुचित्रपटात शिवाजीराव चौगुले, प्राजुली साळुंखे, हरिभाऊ घोडे, अरुण पवार, प्रविण डाकरे यांच्या प्रमुख भुमिका आहेत. संगीत दिग्दर्शन जयदिप डाकरे तर कथा, संवाद, दिग्दर्शन व निर्मिती प्रविण डाकरे यांनी केली आहे. यासाठी विद्या प्राधिकरण पूणे, सांगली मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, शिक्षणाधिकारी निशादेवी वाघमोडे, गटशिक्षणाधिकारी मोहनराव गायकवाड, विस्ताराधिकारी बाजीराव देशमुख, केंद्रप्रमुख हरिभाऊ घोडे, मुख्याध्यापक अरुण पवार, शिक्षक सहकारी व ढाणकेवाडी ग्रामस्थांची प्रेरणा व मार्गदर्शन मिळाले. ग्रामीण भागातील शिक्षकाने केलेल्या या अनोख्या प्रयोगाबद्दल प्रविण डाकरे यांचे अनेक स्तरातून कौतुक होत आहे.\nस्वच्छ भारत अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या लघुचित्रपट स्पर्धेत शिवाजीराव चौगुले दिग्दर्शित शिवरत्न व एंजिल्स फिल्मच्या खराटा व टमरेल या दोन लघुचित्रपटांचा सांगली जिल्ह्यात पहिला क्रमांक आला होता.आत्ता ‘ लेझीम ‘ चा पाहिलं क्रमांक आल्याने शिराळ्याची लघुचित्रपटाने स्पर्धेत हॅट्रीक मिळवली असल्याने, तालुक्यात उत्साहाचे वातावरण आहे.\n← सजीव देखाव्यांसह भगवी शिवमय मिरवणूक बोरपाडळे इथ संपन्न\nश्रीदेवी यांचे हृदयविकाराने निधन : सिनेसृष्टीवर शोककळा →\nह.भ.प.रुक्मीणी रामचंद्र गाडवे यांचे निधन : सोमवार दि.२९ ऑक्टोबर रोजी रक्षाविसर्जन\nभिडे गुरुजींच्या व्याख्यानाबाबत पोलीस उपाधीक्षक यांना निवेदन सादर\nशाहुवाडीत महिलादिनानिमित्त विविध उपक्रम\nशासनाच्या विकास योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा- जिल्हाधिकारी दौलत देसाई\nपावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी १०.२३ कोटींचा निधी :आम.सत्यजित पाटील\nबांबवडे विद्यामंदिरात दफ्तर व शालेय साहित्याचे वाटप\nबांबवडे विद्यामंदिरात दफ्तर व शालेय साहित्याचे वाटप\nचिमुकल्यांचा किलबिलाट पाहण्यासाठी जमला जनसमुदाय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/SPO-FTF-HDLN-ipl-match-between-mumbai-indians-and-delhi-daredavils-5876899-PHO.html", "date_download": "2019-06-20T15:00:56Z", "digest": "sha1:34DNPYQ6RFQB6SZLHV6VRFMAKSVZ2R3G", "length": 9710, "nlines": 173, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "IPL Match between mumbai indians and Delhi Daredavils | IPL 2011: प्लेआॅफमध्ये स्थान निश्चित करु शकली नाही मुंबई इंडियन्स, दिल्लीने 11 धावांनी केला पराभव", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nIPL 2011: प्लेआॅफमध्ये स्थान निश्चित करु शकली नाही मुंबई इंडियन्स, दिल्लीने 11 धावांनी केला पराभव\nयंदाच्या पर्वात सनरायझर्स हैदराबाद, चेन्नई सुपकिंग्ज आणि कोलकाता नाइटरायडर्स यांनी प्लेऑफमध्ये स्थान निश्चित केले आहे.\nनवी दिल्ली- फिरोशजशाह कोटला स्टेडिअम मध्ये आयपीएल-11 च्या 55 व्या सामन्यात दिल्ली डेअरडेव्हिल्सने मुंबईचा 11 धावांनी पराभव करत आयपीएलमधील आपले स्थान निश्चित केले आहे त्यामुळे मुंबईचा इंडियन्सचा आयपीएलमधील पुढील प्रवास थांबला आहे.\nदिल्ली डेअरडेव्हिल्सने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा फलदांजी करण्याचा निर्णय घेतला आणि 20 अोव्हरमध्ये 4 बाद 174 धावा करत मुंबई इंडियन्सपुढे 175 धावांचे आव्हान उभे केले होते. या आव्हानाचा सामना करत 19.3 ओव्हर मध्ये 163 धावा केल्या आणि 11 धावांनी पराभव झाला. यामुळे मुंबईची आयपीएलमधील स्थाननिश्चितीची आशा मावळली. दिल्लीच्या रिषभ पंतने सगळयात जास्त धावा केल्या.त्याने आठवी हाफ सेंच्युरी पूर्ण केली.\nफर्स्ट इनिंग - दिल्ली डेअरडेव्हील्स\n>> दिल्लीने टॉस जिंक प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.\n>> दिल्लीसाठी पृथ्वी शॉ आणि ग्लेन मॅक्सवेल जोडी���े डावाची सुरुवात केली.\n>> पहिल्या तीन ओव्हरमध्ये चांगली फलंदाजी करत दिल्लीने 30 धावा केल्या.\n>> पण चौथ्या ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर पृथ्वी शॉ धावबाद झाला. हार्दिक पांड्याने डायरेक्ट हिट करत त्याला बाद केले.\n>> त्यानंतर पुढच्याच ओव्हरमध्ये बुमराहने मॅक्सवेलला बोल्ड करत मुंबईला दुसरी विकेट मिळवून दिली.\n>> स्कोअर कार्ड - 5 ओव्हरनंतर दिल्ली डेअरडेव्हील्स 2 बाद 39 (अय्यर नाबाद 1, पंत नाबाद 1)\n>> सुरुवातीला दोन विकेट पडल्या तरी दिल्लीच्या रिषभ पंतने मुंबईच्या गोलंदाजांची धुलाई केली.\n>> दिल्लीला नवव्या ओव्हरच्या अखेरच्या चेंडूवर तिसरा धक्का बसला.\n>> मार्कंडेयच्या गोलंदाजीवर फटका मारण्याच्या प्रयत्नात श्रेयस अय्यरचा झेल क्रुणालने घेतला.\n>> अय्यर 6 धावा काढून बाद झाला.\n>> स्कोअर कार्ड - 10 ओव्हरनंतर दिल्ली डेअरडेव्हील्स 3 बाद 84 (पंत नाबाद 34, शंकर नाबाद 6 )\n>> रिषभ पंत आणि व्ही शंकर यांनी चांगली फलंदाजी करत धावांचा ओघ सुरू ठेवला.\n>> मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांना दोघांनीही यश मिळू दिले नाही.\n>> स्कोअर कार्ड - 15 ओव्हरनंतर दिल्ली डेअरडेव्हील्स 3 बाद 120 (पंत नाबाद 50, शंकर नाबाद 26 )\n>> रिषभ पंत चांगली फलंदाजी करत असतानाच क्रुणालच्या गोलंदाजीवर तो बाद झाला.\n>> स्कोअर कार्ड - 20 ओव्हरनंतर दिल्ली डेअरडेव्हील्स 4 बाद 174 (शंकर नाबाद 43, अभिषेक नाबाद15 )\nपुढे पाहा संबंधित PHOTOS..\nभारताकडून पराभवाचा इतका राग पाक समर्थकानेच केली पाकिस्तानी क्रिकेट टीमवर बंदीची मागणी\nभारतीय फलंदाज सरासरीत नंबर वन, सलामीवीरांची सर्वाधिक तीन शतके\nWolrdCup/ भारताला शिखर धवननंतर दुसरा मोठा धक्का, स्नायुंच्या दुखापतीमुळे भुवनेश्वर कुमार पुढील 3 सामन्यासांठी बाहेर, शमीला मिळणार संघात स्थान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/hapuschyaa-kalamala-nivdung", "date_download": "2019-06-20T16:20:02Z", "digest": "sha1:SEU4D4KY5DPBR4HYCR3NGDOEJQNWXKGG", "length": 18281, "nlines": 85, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "हापूसच्या कलमाला निवडुंगाचे काटे! - द वायर मराठी", "raw_content": "\nहापूसच्या कलमाला निवडुंगाचे काटे\nज्यांच्याकडे अडवाणींनी या रथाचा सारथी म्हणून पाहिले त्याने रथ मुक्कामाला पोचता पोचता त्यांनाच रथातून ढकलून दिले आणि स्वतःच रथात जाऊन बसला. हिंदुत्वाच्या फुग्यात हवा भरून अडवाणींचे गाल दुखले॰ परंतु त्याला लटकून सारथी दिल्लीत पोहोचला आणि हवेतल्या हवेत त्यानी अडवाणींच्या फुग्याला मात्र टाचणी मारली. गर्व आणि अभिमान या दोन शब्दांत गफलत करण्याची चूक, वागण्यात आणि व्यवहारात सतत करत आलेल्या भाजपने अखेर अडवाणींच्या ‘दोन्हीचे घर खाली’ केले.\nलक्ष्यवेधी आणि लक्ष्यभेदी : वायर मराठी\nओरिजिनल पोलादी पुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा उभा राहिला तेव्हाच डुप्लिकेट पोलादी पुरूषाचाही पुतळा करून टाकायचे निश्चित झाले असावे. एका म्यानात एकच तलवार राहू शकते, तसं एका पक्षात एकच पोलादी पुरूष राहू शकतो. त्यामुळे अखेर लालकृष्ण अडवाणींना उपेक्षेच्या रथात बसवून विस्मरणाच्या यात्रेला पाठवून दिले गेले. इतिहासातले पोलाद उत्तम प्रतीचे होते त्यामुळे एवढी वर्षे जाऊनही त्याला गंज चढला नाही. वर्तमानातले पोलाद पोलादीपणाचा आव आणणारे होते त्यामुळे ते टिकू शकले नाही. भारतीय संस्कृतीच्या वगैरे बाता करणाऱ्या अडवाणींना भीष्माचार्य वगैरेच्या उपाध्या देणाऱ्या पक्षाने, अखेर त्यांना कटू वास्तवाच्या शरशय्येवर झोपण्यास भाग पाडले आहे. या वास्तवाचे कलम अडवाणींनी स्वतःच लावले होते, त्यामुळे आपण लावलेल्या हापूसच्या कलमाला निवडुंगाचे काटे कसे लगडून आले, अशी तक्रार आता ते करू शकणार नाहीत.\nवाजपेयी आणि अडवाणी ही दोन नावे एके काळी भारतीय जनता पक्षात अमेरिकन डॉलरसारखी चालायची. मोदींनी पक्षाच्या नेतृत्वाचेही डिमॉनिटायझेशन करून टाकले आणि जुने नेते बदलून नवे नेते आणले. बाद झालेल्या नोटा किमान बँकेत जाऊन तरी बदलता आल्या, बाद केलेल्या नेत्यांना मात्र त्यांनी ‘बादमे देखेंगे’ या कॅटेगरीत ढकलून दिले. वाजपेयींचे नशीब बलवत्तर म्हणून मोदींच्या काळात ते कार्यरत नव्हते. ते जर कार्यरत असते तर त्यांची स्थिती अडवणींपेक्षा वेगळी झाली नसती. अडवाणी हात जोडून उभे आहेत आणि मोदी त्यांच्याकडे न बघता तसेच पुढे निघून जात आहेत, हे जे दृष्य आपण गेले सहा-सात दिवस सतत टीव्हीवर पाहतो आहोत, त्या दृष्यात कदाचित आपल्याला वाजपेयी आणि अडवाणी दोघेही उभे असलेले पहायला मिळाले असते. एखाद्याला ‘ज्येष्ठ म्हणून निकालात काढायचे की म्हातारा म्हणून निरोपयोगी ठरवायचे’ यापैकी कोणताही पर्याय\nव्यंगचित्रकार सुरेन्द्र आणि ‘द हिंदू’च्या सौजन्याने साभार.\nस्वीकारला तरी त्याचे पर्यवसान सारखेच होते. पण कदाचित अशी वेळ येण्याआधीच वाजपेयी आपल्या क��ीच्या मूळ भूमिकेत शिरले असते आणि जगण्यातले काव्य अनुभवत राहिले असते, कारण आधीही वेळोवेळी त्यांनी आपण ‘अडवाणी नाही आहोत’ हे दाखवून दिले होतेच.\nएकेकाळी भारतीय राजकारणात ‘मुखवटा आणि चेहरा’ ही फ्रेज फारच लोकप्रिय होती. त्यातला मुखवटा होते वाजपेयी आणि चेहरा होते आडवाणी. वाजपेयी मवाळ बोलायचे, समजूतीची भाषा करायचे तो मुखवटा. आडवाणी जहाल बोलायचे, आक्रमकतेची भाषा बोलायचे तो खरा चेहरा. आजच्या भाजपची हिंदुत्वाची भाषा ऐकली आणि तोंडाळ नेत्यांची वक्तव्ये पाहिली तर, अडवाणींचा चेहरा म्हणजे सुद्धा मुखवटाच वाटेल, सोंग वाटेल. त्या सोंगाने आक्रमकतेचा आणलेला आव, मोदींनी त्यांच्या ५६ इंची पट्टीने खरवडून काढला. दरम्यान भारतीय जनता पक्षाला मुखवट्याची गरजही राहिली नव्हती. पक्षाचा जो चेहरा तोवर देशाला, नागरिकांना लोकशाहीविरोधी, देशात रूजलेल्या सामाजिक मूल्यांच्या विरोधी वाटत होता, तोच आता अनेकांना आपलासा वाटू लागला आहे, हे मोदींच्या यशाने आणि शहांच्या पेशाने सांगून टाकले होते. पक्षाला आता मुखवटा आणि चेहरा वेगळा असण्याची गरज राहिली नव्हती. अडवाणींना हे तेंव्हाच कळायला हवे होते. परंतु आपण लावलेल्या कलमाला हापूस लागेल, अशा भ्रमात ते रसाळीची स्वप्ने पाहात राहिले.\nअडवाणींना अडगळीत टाकले गेल्यावर आणि आता त्यांचा मतदारसंघही हिसकावून घेतल्यावर ना संघाने कुरबुर केली ना एखाद्या भाजप कार्यकर्त्याने ‘अरेरे’ म्हटले. १९९८ पासून अडवाणी सतत गांधीनगर मधून निवडून येत आले आहेत. आता वयाची नव्वदी ओलांडल्यावरही त्यांना पुन्हा उमेदवारी मिळावी असा हट्ट धरता येत नाही. परंतु तिथे त्यांच्या जागी अमित शहांची वर्णी लागणे हे वर्मी लागणेच आहे. उमेदवार बदलताना, उमेदवारी नाकारताना अडवाणींना ना विचारले गेले, ना सांगितले गेले ‘वक्त’ या सिनेमासाठी साहिर लुधियानवीने लिहिलेल्या गाण्यातील ‘सोचता हू अपने घर को देखकर, हो न हो ये है मेरा देखा हुवा’ या ओळीत वर्णन केलेली स्थिती आज अडवाणींची झालेली आहे.\nव्यंगचित्रकार मंजुल आणि सोशल मीडिया यांच्या सौजन्याने साभार\n२००२ साली वाजपेयी नरेंद्र मोदींना त्यांच्या राजधर्माची आठवण करून देत होते तेव्हा अडवाणी मोदींच्या फुग्यात हिंदुत्वाची हवा भरत होते. अडवाणींच्या रथयात्रेलाही वाजपेयींनी पाठिंबा दिला नव्हता. वाजपेय�� आणि अडवाणी यांच्यात मैत्री आहे की मैत्रीपूर्ण स्पर्धा आहे याच्या चर्चा सुरू असतानाच अडवाणींना हिंदुत्वाचे भविष्य उज्ज्वल असल्याचे लक्षात आले होते. त्या भविष्याकडे जायचे तर धर्माभिमान, संस्कृती, देशाभिमान, परधर्मव्देष हे चार घोडे रथाला जोडले पाहिजेत हे त्यांना कळले होते. परंतु ज्यांच्याकडे त्यांनी या रथाचा सारथी म्हणून पाहिले त्याने रथ मुक्कामाला पोचता पोचता त्यांनाच रथातून ढकलून दिले आणि स्वतःच रथात जाऊन बसला. हिंदुत्वाच्या फुग्यात हवा भरून अडवाणींचे गाल दुखले परंतु त्याला लटकून मोदी दिल्लीत पोचले आणि हवेतल्या हवेत त्यांनी अडवाणींच्या फुग्याला मात्र टाचणी मारली. गर्व आणि अभिमान या दोन शब्दांत गफलत करण्याची चूक, वागण्यात आणि व्यवहारात सतत करत आलेल्या भाजपने अखेर अडवाणींच्या ‘दोन्हीचे घर खाली’ केले. पंतप्रधापदाची शक्यता संपली, राष्ट्रपतीपदाची संपवली गेली.\nविरोधी पक्षात असताना, तरूण नेता म्हणून, सतत देवेंद्र फडणवीस यांना पुढे करणाऱ्या एकनाथ खडसेंना आणि मोदींची पाठराखण करणाऱ्या अडवाणींना आलेला अनुभव जवळपास एकाच जातीचा आहे. या स्थितीत अडवाणींविषयी सहानुभूती असणारांची संख्याही हाताची बोटे जास्त होतील एवढीच आहे ही खरी शोकांतिका.\nवाजपेयी असते आणि कविता करत राहिले असते तर त्यांनी अडवाणींसाठी काय लिहिले असते\nकुछभी नही है शाश्वत\nएक यही सत्य है\nतेरा जाना, उसका आना\nअगस्ती चापेकर, घरंदाज राजकीय विश्लेषक असून, लेखात व्यक्त केलेली मते त्यांची स्वतःची आहेत.\nराजकारण 150 Adwani 1 Atalbihari 1 BJP 73 Iron Man 1 Narendra Modi 90 अटलबिहारीवाजपेयी 1 नरेंद्र मोदी 50 पोलादी पुरुष 1 लालकृष्ण अडवाणी 1\nअपस्मार (epilepsy) मेंदूचा एक आजार\nनाटक – जगण्याची समृद्ध अडगळ\nधनगर समाजासाठी अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस\nलोकसंख्येत येत्या ९ वर्षांत भारत चीनच्या पुढे\nशांघाई सहकार्य संघटना भारतासाठी महत्त्वाची का\nओम बिर्ला नवे लोकसभा सभापती\n२० व्या शतकातल्या आण्विक चाचण्यांचा परिणाम महासागरांच्या तळांपर्यंत\nआधार डेटा पुन्हा खाजगी क्षेत्रासाठी खुला\nचोरीच्या संशयावरून दलित मुलाला मारहाण\nमुझफ्फरपूर मेंदूज्वर साथ : मृत मुलांचा आकडा १०८\nरक्षकांपासून रक्षण कोण करेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/sohrabuddin-murder-cbi", "date_download": "2019-06-20T15:27:59Z", "digest": "sha1:C3SFKLHYV7KQAYHFKJOVOLALEJVPJAQA", "length": 26482, "nlines": 109, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "सोहराबुद्दीन: आरोपीने खुनाची कबुली दिली, तरी न्याय नाहीच - द वायर मराठी", "raw_content": "\nसोहराबुद्दीन: आरोपीने खुनाची कबुली दिली, तरी न्याय नाहीच\nसोहराबुद्दीन प्रकरणाची चौकशी गुंडाळून टाकण्यात आली असल्याची दखल घेऊन अर्थमंत्री अरूण जेटली यांनी प्रस्तुत प्रकरणात न्याय मिळाला नाही असेही म्हटले आहे. मात्र असे का घडले याबाबतच्या त्यांच्या स्पष्टीकरणाला कोणताही अर्थ नाही.\nद सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनच्या (सीबीआयच्या) विशेष न्यायालयाच्या न्यायाधीशांना बहुधा निवृत्त होण्याआधी कायद्याच्या संदर्भपुस्तकांमध्ये आपल्या नावाची नोंद राहावी अशी इच्छा असावी. म्हणूनच घाईघाईने सोहराबुद्दीन खटल्यामधल्या सर्व आरोपींना त्यांनी दोषमुक्त केले. इतकेच नव्हे तर त्यांनी या खटल्यात सादर न करण्यात आलेल्या पुराव्यांबद्दल स्वत:हूनच आपली टिप्पणीही केली व त्यांच्या न्यायालयासमोर आरोप दाखल न करण्यात आलेल्या व्यक्तींना निर्दोष म्हणून घोषित केले.\nशेवटी हे एक कायद्यानुसार चालणारे न्यायालय असल्याने, साहजिकच कुणीही असा प्रश्न विचारेल : का\nसध्याच्या घडीला तरी याचे उत्तर देणे कठीणच आहे. जेव्हा दोन्हीही बाजूंकडून राजकीय चिखलफेक टोक गाठते, तेव्हा त्या धुमश्चक्रीत सत्य मागे पडणे साहजिकच आहे.\nअर्थात, पूर्वाश्रमीचे वकील आणि सध्याचे अर्थमंत्री अरूण जेटली यांनी लिहिलेल्या ‘हा तपास कोणी गुंडाळला’ या फेसबुकवर लिहिलेल्या नोंदीचे मात्र स्वागत केले पाहिजे.\nसोहराबुद्दीन खटल्याचा तपास कुणी संपवला\nसीबीआयचे खटले पाहणाऱ्या विशेष न्यायाधीश, मुंबई यांनी सोहराबुद्दीन खटल्यातील सर्व आरोपींना मुक्त केलेले आहे. या खटल्यात आरोपींना मुक्त करण्याच्या आदेशापेक्षा न्यायाधीशांनी नोंदवलेले एक निरीक्षण अधिक अर्थपूर्ण आहे. त्यांच्या मते या तपासामध्ये अगदी सुरुवातीपासूनच, तपासकार्य करणाऱ्या संस्थेने या प्रकरणाचा तपास व्यावसायिक पद्धतीने सत्याचा शोध घेण्यासाठी करण्याऐवजी ते प्रकरण विशिष्ट राजकीय व्यक्तींच्या दिशेने वळवण्यासाठी केला.\nया खटल्याच्या निकालाच्या दिवशी काँग्रेसचे अध्यक्ष श्री. राहुल गांधी यांनी “म्हणजे सोहराबुद्दीनला कोणीच मारले नाही का” असा मुद्दा उपस्थित केला होता. मात्र त��यांनी जर योग्य प्रश्न विचारला असता, तर आणखी चांगले झाले असते. तो योग्य प्रश्न म्हणजे ‘सोहराबुद्दीनची केस कोणी गुंडाळली” असा मुद्दा उपस्थित केला होता. मात्र त्यांनी जर योग्य प्रश्न विचारला असता, तर आणखी चांगले झाले असते. तो योग्य प्रश्न म्हणजे ‘सोहराबुद्दीनची केस कोणी गुंडाळली’, यावर त्यांना योग्य उत्तर मिळाले असते.\nराज्यसभेतील विरोधी पक्षनेता या नात्याने २७ सप्टेंबर २०१३ रोजी मी तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांना सोहराबुद्दीन, तुलसी प्रजापती, इशरत जहाँ, राजेंद्र राठोड आणि हरेन पंड्या या खटल्यांच्या तपासकामातील राजकीय हस्तक्षेपाबद्दल लिहिलेले होते. या पत्राची प्रत सोबत जोडलेली आहे. त्या पत्रात मी लिहिलेला प्रत्येक शब्द न शब्द पुढच्या पाच वर्षात खरा ठरलेला आहे. काँग्रेस पक्षाने आपल्या देशाच्या तपास यंत्रणांचे जे काही (नुकसान)केलेले आहे त्याचा हा ढळढळीत पुरावा आहे.\nनुकतीच ज्यांनी अशा यंत्रणांच्या स्वातंत्र्याबद्दल चिंता व्यक्त केलेली आहे, त्यांनी ते स्वत: सत्तेमध्ये असताना त्यांनी सीबीआयचे काय केले, याबद्दल गंभीरपणे आत्मपरीक्षण केले पाहिजे.\nया खटल्याचा तपास गुंडाळण्यात आला याची दखल घेताना, भाजपच्या मंत्र्यांनी अखेर सोहराबुद्दीन, कौसरबी, तुलसीराम प्रजापती यांच्या हत्या आणि अर्थातच त्या संदर्भाने हरेन पंड्या यांच्या खून खटल्यांमध्ये न्याय मिळालेला नाही याची दखल घेतलेली आहे.\nसोहराबुद्दीन खटल्याबाबत याची दखल घेतली जाण्याला सुमारे १३ वर्ष आणि दोन महिने लागले, तर हरेन पंड्या खटल्याबाबत हाच कालावधी १५ वर्ष आणि ९ महिने इतका आहे.\nजरी या खटल्यातील मृत्युमुखी पडलेली एक व्यक्ती गुंड आणि दुसरी भूतपूर्व गृहमंत्री असली, तरी कायद्याच्या नजरेत या दोन्हीही व्यक्ती एकसमानच असल्या पाहिजेत. एकप्रकारे त्या तशा आहेतही, कारण दोघांकडेही सारखेच दुर्लक्ष केले गेलेले आहे आणि दोघांनाही न्याय मिळालेला नाही.\nही बाब मान्य करत असतानाच जेटली यांनी या १५ वर्ष जुन्या खटल्याच्या इतिहासात एक अत्यंत दुर्मिळ गोष्ट केलेली आहे ती म्हणजे या खटल्याबाबतचे असणारे एकमत. सर्वांना घाईने मुक्त करून टाकणारे न्यायाधीश, काँग्रेस पक्ष व भाजप या सर्वांचे या खटल्याचे तपासकाम गुंडाळण्यात आले यावर एकमत आहे.\nआरोपींनी गुन्ह्याची कबुली दिलेल�� होती\nयाहून महत्त्वाचे म्हणजे निदान सोहराबुद्दीन खटल्यात तरी आरोपीने गुन्ह्याची कबुली दिलेली होती.\nसाऱ्या जगभर प्रसृत झालेल्या आपल्या ट्वीटमध्ये डी. जी. वंजारा यांनी जॉर्ज बुश यांच्या पद्धतीप्रमाणेच या घटनेलाही आम्ही केलेले प्रतिबंधात्मक एन्काऊंटर“ असे म्हटलेले होते. डी. जी. वंजारा या खटल्यातील आरोपी क्र. १ आणि या एन्काऊंटरच्या वेळी डीआयजी (ATS) होते.\nमुंबई न्यायालयाच्या #सोहराबुद्दीनखटल्याच्या (#Soharabuddincase) निकालपत्रात सर्वच्या सर्व २२ पोलीस अधिकाऱ्यांना निर्दोष मुक्त करण्यात आल्यामुळे आम्ही केलेले एन्काऊंटर योग्यच होते, या माझ्या म्हणण्याला पुष्टी मिळालेली आहे : आमची जबाबदारी पार पाडत असताना आम्हाला चुकीच्या पद्धतीने यात गोवण्यात आलेले होते. तत्कालीन दिल्ली आणि गांधीनगर इथल्या सत्ताधीशांमधील राजकीय हाणामारीचे आम्ही बळी ठरलो.\nअतिरेक्यांनी इंदिरा गांधी, राजीव गांधी, बिअंत सिंग, बेनझीर भुट्टो आणि प्रेमदास यांसारख्या राजकीय नेत्यांची यशस्वीरित्या हत्या केलेली आहे. जर गुजरात पोलिसांद्वारे गोध्रा दंगलींनंतर प्रतिबंधात्मक चकमकी करण्यात आल्या नसत्या, तर नरेंद्र मोदी (@narendramodi) यांना अशाच प्रकारच्या घटनेला भविष्यात सामोरे जावे लागले असते. आम्ही तर सर्वांचे संरक्षण करणाऱ्याचेच संरक्षण केले. #sohrabuddinCase\nखरंतर, या खोट्या चकमकी होत्या याबाबत कधीही कोणालाही शंका नव्हती, हे स्पष्ट केले पाहिजे. सुमारे १२ वर्षांपूर्वी म्हणजे मार्च २००७ मध्ये, गुजरातचे तत्कालीन अॅटर्नी जनरल के. टी. एस. तुलसी यांनी सर्वोच्च न्यायालयाला सोहराबुद्दीनला खोट्या एन्काऊंटरमध्ये मारण्यात आले होते, असे सांगितलेले होते.\nत्यानंतर एक महिन्याने त्यांनी न्यायालयाला कौसर बीचा खून करण्यात आला, तिच्या प्रेताचे तुकडे करण्यात आले आणि ते जाळले गेले; जाळूनही उरलेल्या अवशेषांची नंतर विल्हेवाट लावण्यात आली असेही त्यांनी न्यायालयाला सांगितलेले होते.\nजर पोलिसांनी अत्यंत क्रूरपणे हत्या केलेल्या एखाद्या आदर्श खटल्याचे उदाहरण द्यायचे असेल, तर तो हा खटला म्हणावा लागेल; त्यामधील तथ्ये सर्वांना मान्य होती. आणि तरीदेखील इथे न्याय दिला गेलेला नाही.\nइथे आरोपी आणि खुद्द गुजरात सरकारला दोन प्रश्न विचारले गेले आहेत आणि त्यांची उत्तरेही मिळाली आहेत.\nप्रश्न एक : सोहराबुद्दीनचा खून खोट्या चकमकीमध्ये झाला का\nप्रश्न दोन : कौसरबी हिलासुद्धा मारून आणि जाळून टाकण्यात आले का अवशेषांची विल्हेवाट लावण्यात आली का\nतर मग अर्थमंत्री अरूण जेटली जो प्रश्न विचारत आहेत, तोच प्रश्न आम्हीदेखील विचारत आहोत: मग इथे न्याय का मिळालेला नाही\nजेटली यांनी लिहिलेली नोंद त्यांनी २०१३ मध्ये तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांना लिहिलेल्या पत्राचाच एक भाग आहे, आणि त्यात काही ढोबळ आरोप आहेत, ज्यांचा सीबीआय न्यायाधीशांनी देखील पुनरुच्चार केलेला आहे.\nआता ही बाब राजकीय आणि वरवर पाहता न्यायालयीन क्षेत्रातली दंतकथा बनली असल्याने तिला संबोधित केले जाणे जरुरीचे आहे.\nप्रश्न तीन : सोहराबुद्दीनला आयएसआय आणि लष्कर-ए-तोयबाद्वारे पाठवण्यात आलेले होते का\nयाचे उत्तर नेहमी प्रमाणेच तुम्ही गुजरातमधल्या ‘कोणाशी’ बोलता आहात यावर अवलंबून आहे. सोहराबुद्दीनला “प्रतिबंधात्मक” कारवाईत मारल्यानंतर काही तासांतच, कौसरबीला अजूनही कुठल्यातरी फार्म हाऊसमध्ये नंतर ठार करण्याच्या उद्देशानं डांबून ठेवण्यात आलेले असतानाच, डी. जी. वंजारा यांनी “तो खरोखरीच लष्करचा अतिरेकी होता” असे एका पत्रकार परिषदेत पत्रकारांना सांगितले होते.\nमात्र त्यानंतर सहा महिन्यांनी, म्हणजे २० मार्च २००६ रोजी गुजरात विधानसभेला दिलेल्या एका लेखी उत्तरामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी इतकेच म्हटलेले होते, की सोहराबुद्दीन कोणतेही तपशील नसलेल्या एका खून खटल्यामधील संशयित होता आणि शस्त्रास्त्र कायद्याखालील गुन्ह्यांमध्ये तो हवा असलेला आरोपी होता. आपले हे उत्तर “त्यावेळी उपलब्ध असलेल्या माहितीवर आधारित होते,” असे त्यांनी म्हटलेले होते. याचाच अर्थ डी. जी. वंजारा यांनी केसबद्दल सांगताना अतिशयोक्ती केलेली होती.\nअर्थमंत्री जेटली यांनी २०१३मध्ये सोहराबुद्दीनचे वर्णन करताना “गुजरात, मध्यप्रदेश आणि राजस्थान इथे कार्यरत असलेला एक कुख्यात, पोलिसांना हवा असलेला माफिया” आणि “वेगवेगळ्या राज्य सरकारांना हवा असलेला फरारी गुंड” असे केलेले आहे. म्हणजेच वंजारांच्या म्हणण्याला खुद्द जेटली यांचाच पाठिंबा नाही.\nमात्र अर्थमंत्र्यांनी सोहराबुद्दीनच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा योग्य प्रकारे उल्लेख केलेला आहे. झिरनिया खटल्यानंतर तुरुंगातून ��ुक्तता झाल्यावर, सोहराबुद्दीन जगण्यासाठी नेमके काय करत होता आणि याच तीन राज्यात तो नेहमीच फरारी अवस्थेत कसा काय होता\nसन १९९८ पासून गुजरातमध्ये भाजपाची सत्ता आहे. डिसेंबर २००३ ते डिसेंबर २०१८ पर्यंत मध्यप्रदेशमध्येही भाजपाची सत्ता आहे. १९९३ ते २००८ या १५ वर्षांपैकी १० वर्ष राजस्थानमध्ये भाजपाची सत्ता होती. – याच साऱ्या काळात सोहराबुद्दीन कृतिशील होता.\nएक निवृत्त डीआयजी (इंटेलिजन्स ब्युरो) म्हणतात : “हे लक्षात ठेवा : माफिया सरकार चालवत नाहीत, तर सरकारच माफियांना चालवत असते. जेव्हा त्यांचा (माफियांचा) उपयोग संपतो तेव्हा त्यांना उडवण्यात येते.”\nम्हणजे, जर सोहराबुद्दीनला या तीनही राज्यात मुक्तपणे संचार करता येत असेल, तर त्याला संरक्षण कोणी पुरवले आणि का या प्रश्नाचे उत्तर श्री. जेटली किंवा त्यांनी उल्लेख केलेल्या तीन राज्यसरकारांमधल्या त्यांच्या सहकाऱ्यांनी देणेच सर्वात योग्य राहील.\nसरिता रानी पेशाने इंजिनिअर असल्या तरी गेली १८ वर्षे त्या वार्ताहार म्हणून कार्यरत आहेत. सध्या त्या एका स्वतंत्र प्रकल्पासाठी संशोधन करतात.\nबाबरी मशिदीत राममूर्ती कशी आली : एकाने सांगितलेली कथा\nव्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने: कंगवा- प्रेमाचे लुप्त झालेले प्रतीक\nधनगर समाजासाठी अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस\nलोकसंख्येत येत्या ९ वर्षांत भारत चीनच्या पुढे\nशांघाई सहकार्य संघटना भारतासाठी महत्त्वाची का\nओम बिर्ला नवे लोकसभा सभापती\n२० व्या शतकातल्या आण्विक चाचण्यांचा परिणाम महासागरांच्या तळांपर्यंत\nआधार डेटा पुन्हा खाजगी क्षेत्रासाठी खुला\nचोरीच्या संशयावरून दलित मुलाला मारहाण\nमुझफ्फरपूर मेंदूज्वर साथ : मृत मुलांचा आकडा १०८\nरक्षकांपासून रक्षण कोण करेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://asavarikakade.blogspot.com/2016/03/blog-post_70.html", "date_download": "2019-06-20T15:35:52Z", "digest": "sha1:ZGJVRFSE4LGLDBP36RIZHH7FPW3LJLPV", "length": 5717, "nlines": 68, "source_domain": "asavarikakade.blogspot.com", "title": "ब्लॉग, एक नवी सुरुवात: रूपांतर : एक रियाज", "raw_content": "ब्लॉग, एक नवी सुरुवात\nविषयानुसार बनवलेल्या माझ्या विविध ब्लॉग्जचा अल्पपरिचय आणि लिंक्स इथे एकत्रित-\nरूपांतर : एक रियाज\nसंहिता-रूपांतर म्हणजे केवळ भाषांतर नाही. तो एक आंतरिक रियाज असतो शब्दांचा आकलन-यात्रा घडवणारा.\nएकदा एका मैत्रिणीला चांगदेवपासष्टी समजून घ्यायची ���ोती. ती माझ्याकडे आली. पण मला तरी कुठं कळली होती त्या निमित्तानं मी ती समजून घ्यायचा प्रयत्न सुरू केला. एकेका ओवीचा समजलेला आशय नोंदवत राहिले. विशेष म्हणजे ही नोंद अभंग छंदात होऊ लागली. काही काळ या रूपांतर-प्रक्रियेत बुडून गेले होते. जे मला उमगलं आणि जे शब्दांकित होत गेलं ते परिपूर्ण नसणार... पण त्यातून मला अवर्णनीय आनंद मिळाला.\nएवढंच नाही तर हेही उमगलं की महत्त्वाची संहिता आकळून घेण्याचा हा एक सर्जक असा सुंदर मार्ग आहे. कुठेतरी वाचलेलं की ‘translation is an intense way of reading..' याचा प्रत्यय मला आला.\nअशा अनुभवातून, स्वांतःसुखाय केलेली काही रूपांतरं इथे सादर करतेय-\nनिःशब्द विचार आतल्या आत सांभाळून ठेवण्याच्या ताणातून मुक्त होण्याचा मार्ग म्हणजे त्यांचं शब्दांकन करणं. ही प्रक्रिया एकाच वेळी ताणातून मुक्त करते आणि नव्या विचारांना जागा करून देते... हे अनुभवता अनुभवता शब्दांकन करणं ही माझी आंतरिक निकड बनून गेली. डायरीलेखन, हिंदी-मराठी कविता, बालकविता, वैचारिक-ललित लेख, अनुवाद, रूपांतर.. अशा विविध आकृतिबंधात हे शब्दांकन होत राहिलं आहे. अलिकडे शब्दांच्या जोडीला छायाचित्र हे नवं माध्यम मिळालं. त्यातून छायाचित्र-कविता असा नवा उपक्रम साकारला.\nपुस्तकरूपात प्रकाशित न झालेलं असं सर्व लेखन ब्लॉगद्वारा प्रकाशित करण्याचा नवा आधुनिक मार्ग सापडल्यावर विषयानुसार वेगवेगळे ब्लॉग्ज तयार केले. ते सर्व एका छताखाली इथे एकत्रित सादर करते आहे-\nरूपांतर : एक रियाज\nमाझ्या डायरीतील पुनर्जन्मांच्या नोंदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Waiting-for-transparency-in-municipal-corporation/", "date_download": "2019-06-20T15:39:36Z", "digest": "sha1:5J5NW6EYMZLSABCTBEIESU5EN2E3DIME", "length": 8904, "nlines": 50, "source_domain": "www.pudhari.news", "title": " महापालिकेत पारदर्शक कारभाराची प्रतीक्षा कायम | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › महापालिकेत पारदर्शक कारभाराची प्रतीक्षा कायम\nमहापालिकेत पारदर्शक कारभाराची प्रतीक्षा कायम\nपिंपरी : मिलिंद कांबळे\nमहापालिकेत भाजपची सत्ता येऊन दहा महिन्यांचा कार्यकाल होत आला, तरी अद्याप ‘पारदर्शक’ व ‘शिस्तबद्ध’ कारभाराच्या प्रतीक्षेत नागरिक आहेत. मुख्यमंत्र्यांचे जवळचे असलेले आयुक्त महापालिकेस लाभले; मात्र त्यांच्याकडून जुन्याच नियमांना उजळणी देण्याची कार्यतत्परता दिसत असल्याने ‘स्मार्ट सिटी’चा क���रभार खरेच पारदर्शक आणि गतिमान होईल का, असा सवाल केला जात आहे.\nठाण मांडून बसलेल्या राष्ट्रवादीकडून सत्ता घेत भाजपने पालिकेवर फेबु्रवारीच्या निवडणुकीत झेंडा फडकाविला. पारदर्शक, शिस्तबद्ध आणि भयमुक्त कारभाराचे वचन दिलेल्या भाजपच्या कारभार्‍यांकडून नागरिकांच्या मोठ्या अपेक्षा होत्या. आतापर्यंतचे सुमारे दहा महिन्यांचे कामकाज पाहता, भाजपकडून ठोस असे काम अद्याप नागरिकांना दिसून आलेले नाही. अद्याप मागील सत्ताधार्‍यांच्या काळातीलच कामे सुरू आहेत. सत्ताधार्‍यांमधील गटातटांचे राजकारण दिवसेंदिवस उघडे पडत आहे. पवनाथडी रद्दची, तर दुसरीकडे कमी खर्चात आयोजनाचा निर्धार भाजपच्या वेगवेगळ्या पदाधिकार्‍यांनी व्यक्त केला.\nपालिका कारभारातील भ्रष्टाचाराची कीड कायम असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने वारंवारच्या कारवाईतून दिसून येत आहे. तत्कालीन आयुक्तांच्या स्वीय सहायकाला 12 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली होती. गेल्याच आठवड्यात लेखा विभागातील क्लार्कला अटक केली. वर्षभरात एकूण सात कारवाईंत 8 अधिकार्‍यांना अटक झाली आहे. यावरून प्रशासनात ‘खाबूगिरी’ किती बोकाळली आहे, हे स्पष्ट होते.\nखर्चाला आळा घालण्याचा पुकारा भाजपने केला होता; मात्र महापौराचा स्पेन, आयुक्तांचा स्वीडन, दोन अधिकारी फिलिपाईन्स, महिला व बाल कल्याण समितीचा सिंगापूर आणि नगरसेवक व अधिकार्‍यांचा अहमदाबाद अशा असंख्य दौर्‍यांची यादीच तयार झाली. प्रत्येक दौर्‍याचा अहवाल सभागृहात मांडणार, असे भाजपने छातीठोकपणे सांगितले होते. अद्याप अहवाल सभागृहासमोर आलेला नाही. विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती खरेदीत भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपाचे प्रकरण गाजले होते. सदर प्रकरणात एका पैशाचाही भ्रष्टाचार झाला नसल्याचे कारण देत आयुक्तांनी ठपका असलेल्या दोन अधिकार्‍यांना दोषमुक्त केले आहे.\nमुख्यमंत्र्यांचे ‘नागपूर कनेक्शन’ असलेले आयुक्त श्रावण हर्डीकर एप्रिलमध्ये आयुक्त म्हणून रुजू झाले. गतिमान, भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाचा नारा त्यांनी दिला. महापालिकेच्या जुने नियमांची सक्ती केली; मात्र थोडे दिवस त्यावर अंमलबजावणी झाल्यानंतर पहिले पाढे पंचावन्न अशी तर्‍हा सुरू आहे. आयुक्तांकडून शहराला गतिमान कामकाजाची अपेक्षा होती; मात्र त्यांच्या कार्यपद्धतीवरून ते दिसत न��ल्याची खंत नागरिक व्यक्त करीत आहेत.\nनोकरीवर घेण्यासाठी आत्मदहनाचा प्रयत्न\nसार्वजनिक इमारतींचे होणार ’फायर ऑडिट‘\nसव्वा लाख विद्यार्थी देणार संगणक टायपींग परीक्षा\nस्मार्ट सिटीचे भांडवल ३०० कोटी\nराज्यात ६५ हजार निष्क्रिय संस्थांची नोंदणी रद्द\nबीआरटी’तून जाणारी वाहने होणार जप्त\nकृषी योजनांसाठी यापुढे शेतकऱ्यांसाठी एक अर्ज योजना\nराज्यात शिक्षक भरतीचा बोजवारा\nलालबागच्या राजाचा ८६ वा पाद्यपूजन सोहळा उत्साहात\nलग्नाच्या तिसऱ्याच दिवशी नवविवाहिता प्रियकरासोबत फरार\nसीमा प्रश्नावर भाजप का बोलत नाही\nकृषी योजनांसाठी यापुढे शेतकऱ्यांसाठी एक अर्ज योजना\nलालबागच्या राजाचा ८६ वा पाद्यपूजन सोहळा उत्साहात\nसीमा प्रश्नावर भाजप का बोलत नाही\nझेडपी शाळांच्या दुरुस्तीसाठी दोनशे कोटी : पंकजा मुंडे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Dadasaheb-Mokashi-welcomes-the-opening-of-the-arch/", "date_download": "2019-06-20T16:20:02Z", "digest": "sha1:2EVWDZEGVWHAIYJTJFCZUPMMZ2R642PM", "length": 7510, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " संचालकांना पोसण्याचा ठेका शेतकर्‍यांनी घेतला नाही : ना. खोत | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › संचालकांना पोसण्याचा ठेका शेतकर्‍यांनी घेतला नाही : ना. खोत\nसंचालकांना पोसण्याचा ठेका शेतकर्‍यांनी घेतला नाही : ना. खोत\nअहोरात्र काबाडकष्ट करून शेतीमाल तयार करणार्‍या शेतकर्‍याला तो विकायचा कुठे याचे स्वातंत्र्य आहे. तो शेतमाल बाजार समितीकडेच आला पाहिजे हा अट्टाहास कशासाठी, असा सवाल करून शेतकरी सोडून सर्वांचे भले करून बाजार समित्यांचे संचालक पोसायचा ठेका शेतकर्‍यांनी घेतलेला नाही, असा घणाघाती हल्ला कृषी व पणन राज्यमंत्री ना.सदाभाऊ खोत यांनी केला.\nबनपुरी ता.पाटण येथे स्व.दादासाहेब मोकाशी यांच्या स्मरणार्थ त्यांच्या कुटुंबीयांनी बांधलेल्या स्वागत कमानीचे उद्घाटन ना. खोत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जाहिर सभेत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर, पं.स.सभापती सौ.उज्ज्वला जाधव, दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालयाचे संचालक विश्‍वजीत मोकाशी व अभिजित मोकाशी, पं.स.सदस्य प्रतापराव देसाई, प्रांताधिकारी तांबे,उद्योजक राजू मस्कर,इचलकरंजीचे माजी नगराध्यक्ष राजाराम धावडकर, आर.टी.स्वामी, तालुका कृषी अधिकारी तुषार जाधव, दत्ता सुर���वे, रघुनाथ जाधव आदींसह विविध मान्यवरांची उपस्थिती होती.\nना.खोत म्हणाले, आम्ही शेतकर्‍यांची स्वायत्तता जपण्यासाठी भाजीपाला व कडधान्ये आणि शेतीमाल नियमन मुक्त करण्याचा निर्णय घेतला. बाजारात कुठेही शेतमाल विक्रीची परवानगी दिली तर त्यावर गदारोळ केला जातो. बाजार समित्या बंद ठेऊन संपाची हाक दिली जाते मात्र शेतकर्‍यांचा विचार कुणी करीत नाही, बाजार समितीत माल नेल्यावर आडते,व्यापारी,हमाल, मापडी यांचे भले होते. शेतकर्‍याच्या लुटीचा कुणी विचार करीत नाही. उलट शेतीमालाचे दर वाढल्यावर अनेकांच्या पोटात दुखायला लागते. मात्र डिझेल,पेट्रोल, साबण, सोने, चांदी, मोटारींची दरवाढ झाली तर कुणी आवाज काढत नाही.\nएफ.आर.पी.प्रमाणे पहिली उचल 2750 रूपये व पुढच्या प्रति एक रिकव्हरीला 268 रूपये प्रमाणे ऊस उत्पादकांना दर मिळालाच पाहिजे.कर्जमाफी देताना दिरंगाई झाली हे त्यांनी मान्य केले. प्रा.चौधरी व बनपुरीचे उपसरपंच शिवाजीराव पवार यांनी स्वागत केले. प्रा.एस.एम.शिंदे यांनी आभार मानले.\nसातार्‍यातील प्‍लास्टिक बंदीचा फज्जा\nओंड येथे सशस्त्र मारामारी\nफलटणमध्ये बिल्डरकडून २५ लाखांची फसवणूक\nदहशतवादी संघटनेशी संबंधित मोर्चात भोंदूबाबा\nसैनिकांच्या सातार्‍यात आजपासून सैन्य भरती\nतब्‍बल ९४ टक्‍के गुण मिळवूनही शिष्‍यवृत्‍तीच्या चिंतेने विद्यार्थ्याची आत्महत्या\nकृषी योजनांसाठी यापुढे शेतकऱ्यांसाठी एक अर्ज योजना\nराज्यात शिक्षक भरतीचा बोजवारा\nलालबागच्या राजाचा ८६ वा पाद्यपूजन सोहळा उत्साहात\nलग्नाच्या तिसऱ्याच दिवशी नवविवाहिता प्रियकरासोबत फरार\nकृषी योजनांसाठी यापुढे शेतकऱ्यांसाठी एक अर्ज योजना\nलालबागच्या राजाचा ८६ वा पाद्यपूजन सोहळा उत्साहात\nसीमा प्रश्नावर भाजप का बोलत नाही\nझेडपी शाळांच्या दुरुस्तीसाठी दोनशे कोटी : पंकजा मुंडे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/little-girl-fighting-for-life-after-man-blasts-fire-crackers-in-her-mouth-in-meerut-5979685.html", "date_download": "2019-06-20T15:02:29Z", "digest": "sha1:4TP747VXW7LO2TSAGKOXZXA32S6NCXC5", "length": 7399, "nlines": 149, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "little girl fighting for life after man blasts fire crackers in her mouth in meerut | चिमुकलीच्या तोंडात मिठाई म्हणत ठेवला सुतळी बॉम्ब; स्फोट होताच जमीनीवर कोसळली, झाले असे हाल...", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nचिमुकलीच्या तोंड���त मिठाई म्हणत ठेवला सुतळी बॉम्ब; स्फोट होताच जमीनीवर कोसळली, झाले असे हाल...\nडॉक्टरांनी तिच्या गालांवर तब्बल 50 टाके लावले आहेत.\nलखनौ - भारतासह जगभरात दिवाळी साजरी होत असताना एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. उत्तर प्रदेशात एका अवघ्या 3 वर्षांच्या मुलीच्या तोंडात सुतळी बॉम्ब ठेवला आणि आग लावली. चिमुकली इतकी गंभीर जखमी झाली की तिचे दोन्ही गाल फाटले. पीडितेच्या मुलीने सांगितल्याप्रमाणे, गावातच राहणारा एक युवक त्या मुलीला खाऊ देण्याच्या बहाण्याने घेऊन गेला आणि तिच्यासोबत असे कृत्य केले. आरोपी सध्या फरार असून पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत.\nगालांवर लागले 50 टाके...\nसर्वत्र दिवाळी साजरी होत असताना 3 वर्षांची मुलगी आयुषी घराबाहेर खेळत होती. त्याचवेळी शेजारी राहणारा एक युवक तिला खाऊ देण्याच्या बहाण्याने सोबत घेऊन गेला. हात बंद करून त्याने मुलीच्या तोंडाजवळ नेले. तिला ती मिठाई असल्याचा गैरसमज झाला. परंतु, ते प्रत्यक्षात एक सुतळी बॉम्ब होते. एवढेच नव्हे, तर आरोपीने तो बॉम्ब तिच्या तोंडात ठेवून आग लावली. अवघ्या काही सेकंदात बॉम्ब फुटला आणि तिच्या तोंडाच्या चिंधळ्या उडाल्या. गंभीर जखमी अवस्थेत मुलीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी डॉक्टरांनी तिच्या गालांवर तब्बल 50 टाके लावले आहेत. संक्रमण तिच्या गळ्यापर्यंत पोहोचले असून तिची प्रकृती अजुनही चिंताजनक आहे.\nहिमाचल प्रदेशातील कुल्लूजवळ 500 फुट खोल दरीत कोसळली बस, 25 जणांचा मृत्यू तर 35 पेक्षा जास्त गंभीर जखमी\nप्रेमप्रसंगामुळे नक्षल सीमाची झाली होती पदावन्नती, शिपायाची हत्या केल्यानंतर पुन्हा मिळाले पद\nलहान भाऊ आणि पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा होता संशय, आरोपीने संपूर्ण परिवारावर केला कृपाणने हल्ला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://weeklyamber.com/index.php/mavalnews/17190-----10----", "date_download": "2019-06-20T15:45:15Z", "digest": "sha1:2XDG6FPSF3HJL7G4W3ECVHYXOOPTLTND", "length": 6495, "nlines": 47, "source_domain": "weeklyamber.com", "title": "कामशेतच्या मोफत आरोग्य शिबिराचा 10 हजार मावळवासियांना लाभ \";} /*B6D1B1EE*/ ?>", "raw_content": "\nसाप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......\nमुख्य पान -- पुढे वाचा >> -- कामशेतच्या मोफत आरोग्य शिबिराचा 10 हजार मावळवासियांना लाभ\nकामशेतच्या मोफत आरोग्य शिबिराचा 10 हजार मावळवासियांना लाभ\nतळेगाव दाभाडे, दि. 15 : कामशेत येथे झालेल्या मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचा 10 हजार मावळवासीयांनी लाभ घेतला. शिबिरात विविध आजारांच्या तपासण्या करण्यात आल्या. तसेच ज्या रुग्णांना शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे त्यांच्यावर मोफत शस्त्रक्रियादेखील करण्यात येणार आहे. शिबिराचे यंदा दुसरे वर्ष होते. लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे प्रतिष्ठान मावळ, माय माऊली ज्येष्ठ नागरिक महासंघ, श्री विठ्ठल परिवा मावळ आणि सुनील शेळके मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले.\nया वेळी मावळ पंचायत समितीचे सभापती गुलाबराव म्हाळसकर, उपसभापती शांताराम कदम, ज्येष्ठ नेते भास्करराव म्हाळसकर, तळेगाव नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, वडगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष मयूर ढोरे, तळेगाव नगरपरिषदेचे नगरसेवक आदी उपस्थित होते. या मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरात एन्जोग्राफी, एन्जोप्लास्टी, हृदयरोग, कॅन्सर, मणक्याचे आजार, पोटातील गाठ, नाक, कान, घसा, दात, फाटलेले ओठ, टाळू, त्वचारोग, स्त्रीरोग, रक्तदाब, मधुेह, किडनी व मूत्रमार्गाचे विकार, अपेंडिक्स, हार्निया, मोतीबिंदू तिरळेपणा यांसारख्या विविध आजारांच्या तपासण्या मोफत करण्यात आल्या. रक्त तपासणी, श्रवणयंत्र, चष्मे आणि औषधांचेहीोफत वाटप करण्यात आले. अपंगांना मोफत जयपूर फूट देण्यात आले. शिबिरामध्ये डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटल, पवना हॉस्पिटल, स्पर्श हॉस्पिटल, डॉ. भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रुग्णालय, मायमर मेडिकल कॉलेज, साक्षी डायग्नॉस्टिक, लोकमान्य हॉस्पिटल या रुग्णालयांनी सहभाग घेतला.\nह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 58\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://punerispeaks.com/first-night-of-marriage/", "date_download": "2019-06-20T15:06:40Z", "digest": "sha1:X7FVFX3UHR6BVJBXBUCXRONAUDKEPBFX", "length": 11495, "nlines": 103, "source_domain": "punerispeaks.com", "title": "शंका-कुशंका: लग्नानंतरची पहिली रात्र | अजिंक्य भोसले", "raw_content": "\nशंका-कुशंका: लग्नानंतरची पहिली रात्र | अजिंक्य भोसले\nमी अविनाश. आणि आज माझ लग्न झाल. माझी बायको प्रिया. आज आम्ही दोघ एकत्र झालो. आमच प्रेम नाही. आम्ही रिलेशन मध्ये ही नव्हतो. आमच ठरव��न लग्न झाल आहे. आम्ही एकमेकांना अनोळखी आहोत. ती थोड्यावेळाने येईल माझ्या रूम मध्ये. आता आजपासून माझी ही रूम आमची होईल. आज आमचा मधुचंद्र आहे. कस होईल काय होईल आणि निट सगळ होईल का या विचारासोबत मनात एक धाकधूक पण होतीय.\nअविनाश आणि प्रिया दोघ बेडवर बसलेले. दोघात शांतता. कोण पहिलं बोलेल या विचारात दोघ हि बोलत नाहीत. आणि ती तयारी दाखवते. स्वतःला सावरून बसलेली प्रिया मोकळ्या अंगाने बसते. तो तिच्या जवळ जातो पण तिला सांगतो, काही गोष्टींना आपण आत्ताच बोलून मोकळ्या मनान प्रणय करू. त्या आधी थोड बोलू. ती होकार देते.\nअविनाश: प्रिया. मी या आधी एका मुलीवर प्रेम केल आहे. आणि अजून करत आहे. तीच नाव सायली आहे. या माझ्या जॉब आणि जॉबमूळ बाहेरच्या कामात माझ तिच्याकड दुर्लक्ष झाल. तिला माझ्याशी लग्न करायचं होत. पण तीची आणि माझी जात वेगळी. त्यामुळ तिच्या भावाने नकार दिला. ती एका रात्री मागच्या ख्रिसमसला पार्टीसाठी बाहेर आली, पण डायरेक्ट माझ्याकड आली. मी काय कराव समजत नव्हत मला. अशात कुणीतरी तिच्या घरी टीप दिली आणि तिला तिचा भाऊ घेऊन गेला. परत आम्ही एकमेकांना बघितल नाही. बोलण झाल नाही. पण तिन अजून लग्न केल नाहीये. माझ्यासाठी तिन नकार दिलेत. आणि मी इथ तिला सोडून तुझ्याशी लग्न केल. मी तुला फसवल आणि तिला सुद्धा. मला समजेना मी काय करू.\nप्रिया: मी ही एका मुलावर प्रेम केल आहे. तो माझ्याहून तीन वर्षाने लहान आहे. पण विचारांनी खूप छान आहे. म्हणजे मला जे कळत नाही ते तो मला समजावून सांगायचा. खुप काही मला शिकायला मिळाल त्याच्याकडून…. कधी वाटल नव्हत मला कि मला कोणी बदलवणारा भेटेल. त्यान माझ्यात खूप बदल केला. पॉजीटीव्ह झाले मी खूप. आमची मैत्री होती अस हि म्हणता येत नाही. कारण आम्ही फक्त फोनवर बोलायचो. कधीतरी भेटायचो गप्पा मारायचो. अशात त्याला मी आवडले. पण त्यान मला सांगितल नाही. पण प्रत्येक भेटीत मला त्याच्या डोळ्यात प्रेम दिसायचं. मी त्याची वाट बघत होते. तो कधी मला प्रेमाची कबुली देईल पण त्यान दिली नाही. आणि अशात कधी माझ लग्न ठरलं कळाल नाही. तो माझ्याशिवाय नीट नाही जगणार. मी काय करू हा प्रश्न मला पडला आहे. म्हणजे मीही त्याला फसवल्यासारख केलय. त्याच प्रेम मी समजून घेतल नाही या विचाराने तो रडत बसेल. कस सांगू मी त्याला कि मी प्रेम ओळखलं आहे त्याच.\n म्हणजे आपल्या दोघांच्या प्रेमात सारखेपणा आहे. मी तिच्यासोबत खुपदा सेक्स केला आहे. त्यामुळे आमच्यात जे नात तयार झालय त्याला मी विसरू नाही शकत.\nप्रिया: मी नाही कधी केल तस कुणासोबत. मला तो आवडला पण आमच्यात काहीच घडल नाही.\nअविनाश: या क्षणा नंतर मला वाटत आपण एकत्र येऊ शकतो का आता \nप्रिया: हो नक्कीच आपला भूतकाळ हा न विसरता येण्यासारखा आहे. पण त्या दोन व्यक्तींसाठी आपण दोन्ही घरातल्या एवढ्या लोकांच मन मोडू शकत नाही. समजाचा हि आपण विचार करायला हवाच. आणि हो तू सायलीवर तितकच प्रेम करत राहशील आयुष्यभर जितक मी अजिंक्यवर करेन. आणि हे प्रेम कुठेतरी मनाच्या कोपऱ्यात कायम असेल. आणि आपण दोघ हि प्रेम करू शकतो.\nतर अस हे आमच बोलण सुरु असताना बऱ्याच आठवणीना उजाळा देत आम्ही दोन पर्यंत जाग होतो. नंतर ती झोपली. आणि मीही मग झोपून गेलो. मनातल्या सगळ्या शंका-कुशंका निरस झाल्या. आणि नकळत त्या मनमोकळे पणाचा परिणाम म्हणा किंवा काहीही. सकाळी मला पहिली जाग आली तेव्हा तिचा हात माझ्या कमरेवर अलगद पडलेला होता. आणि माझा हात तिच्या हातावर होता….\n(कल्पना करेल तितकी बनत जाते. त्यातलीच ही एक कल्पना)\nकोणीही लेख चोरू नये. लेख आवडल्यास नक्की शेअर करा.\nदुसऱ्याचा लेख परवानगी शिवाय वापरणाऱ्याला ३ वर्षापर्यंत कैद होऊ शकते.\nअपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.\nरहस्य शिवाजी महाराज यांच्या बेमतलब मृत्यूचं\nमी म्हणतो का कराव प्रेम\nNext articleपाच दिवसाच्या बाळाला कवेत घेऊन लष्कर अधिकारी आली आपल्या पतीच्या अंत्यसंस्काराला\nशिवाजी महाराज घोषणा: शिवाजी महाराज गारद अर्थ काय\nएसपीज बिर्याणी हाऊस च्या जेवणात आढळली अळी, मालकाचा उद्धटपणा | VIDEO\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून तीन दिवस पुणे दौऱ्यावर\nरातोरात प्रसिद्ध झालेल्या खेळणी विक्रेत्यांला अटक\n मुंबईतील इडलीवाला चटणी बनवण्यासाठी संडासचे पाणी वापरताना सापडला | VIDEO\nराज्यात वळवाचा पाऊस पडण्याची शक्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/youth-killed-his-friend-by-sharp-weapon-and-surrendered-in-police-station-5980110.html", "date_download": "2019-06-20T15:51:15Z", "digest": "sha1:QWML76BXOMPL3JGZR6HT5HHOXPM4PPJ7", "length": 9692, "nlines": 153, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Youth killed his friend by sharp weapon and surrendered in police station | ज्या दिवशी झाली वडिलांची हत्या, वर्षभरानंतर त्याच तारखेला मुलाने केला मारेकऱ्याचा शिरच्छेद; मुंडके धडावेगळे करून पोलिसांसमोर आत्मसमर्पण", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nज्या दिवशी झाली वडिलांची हत्या, वर्षभरानंतर त्याच तारखेला मुलाने केला मारेकऱ्याचा शिरच्छेद; मुंडके धडावेगळे करून पोलिसांसमोर आत्मसमर्पण\nआरोपीने आपल्या वडिलांच्या पहिल्या पुण्यतिथीला सूड उगवला.\nरायपूर - छत्तिसगडच्या जशपूर जिल्ह्यातील बरटोली परिसरात एका युवकाचा खून करून त्याचे शिर धडावेगळे करण्यात आले आहे. ज्याने खून केला त्याच्या वडिलांची पहिली पुण्यतिथी होती. तर ज्याचा खून झाला तोच आरोपीच्या वडिलांचा मारेकरी होता. अर्थातच, ज्या दिवशी वडिलांचा खून झाला होता, वर्षभरानंतर त्याने त्याच तारखेला मारेकऱ्याची हत्या केली. एवढेच नव्हे, तर तो स्वतः पोलिस स्टेशनला गेला आणि हत्येची कबुली देत आत्मसमर्पण केले.\n- बरटोली परिसरात राहणाऱ्या निशांत नायकचे (20) वडील ब्रह्मदेव नायक यांची 8 नोव्हेंबर 2017 रोजी हत्या झाली होती. या प्रकरणात जवळपास राहणारा राहुल (20) याला अटक करण्यात आली होती. त्याच्या विरोधात हत्येचा खटला चालवण्यात आला. परंतु, तीन महिन्यांपूर्वी कोर्टाने त्याची निर्दोष मुक्तता केली.\n- आपल्या वडिलांचा मारेकरी मोकाट फिरत असल्याचा राग निशांतच्या मनात होता. निशांतने या दरम्यान वेळोवेळी राहुल आणि त्याच्या कुटुंबियांना धमकावण्यास सुरुवात केली. अनेकवेळा दोघांमध्ये वादही झाले. त्यात गुरुवारी निशांतच्या वडिलांची पहिली पुण्यतिथी होती. याच दिवशी निशांतच्या जखमा पुन्हा ताज्या झाल्या.\n- पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निशांतने याच दिवशी राहुलची हत्या करणार असे ठरवले होते. प्लॅनिंगनुसार, त्याने राहुलला अडवले आणि वाद घातला. यावेळी दोघांमध्ये मारामारी सुरू झाली. निशांतने अचानक आपल्याकडे असलेले धारदार शस्त्र काढले आणि राहुलवर सपा-सप वार केले. एवढेच नव्हे, तर त्याचे शिर सुद्धा धडापासून वेगळे केले.\nहत्या करून पोलिसांना शरण गेला निशांत\nघटनास्थळी काही लहान मुले क्रिकेट खेळत होती. परंतु, अचानक झालेली ही हत्या पाहून ते प्रचंड घाबरले. त्यापैकीच एकाने राहुलचा भाऊ सूरजकडे जाऊन या घटनेची माहिती दिली. वेळीच घटनास्थळी दाखल झालेला सूरजने आपल्या भावाचा शिर नसलेला मृतदेह पाहून हंबरडा फोडला. निशांतला मारण्यासाठी तो सरसावला. परंतु, निशांतने सूरज आण��� तेथे उपस्थित असलेल्या लोकांना शस्त्राचा धाक दाखवून तेथून पळ काढला. त्यानंतर काही वेळात खुद्द पोलिस स्टेशनमध्ये शरण आला.\nआंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंना मोठा धक्का, तेलुगू देसम पार्टीच्या 4 खासदारांनी केला भारतीय जनता पक्षात प्रेवश\nहिमाचल प्रदेशातील कुल्लूजवळ 500 फुट खोल दरीत कोसळली बस, 25 जणांचा मृत्यू तर 35 पेक्षा जास्त गंभीर जखमी\nप्रेमप्रसंगामुळे नक्षल सीमाची झाली होती पदावन्नती, शिपायाची हत्या केल्यानंतर पुन्हा मिळाले पद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/6675", "date_download": "2019-06-20T15:26:14Z", "digest": "sha1:EWGCUBSSEQOAHIJ2AZ5YTCZAVQEA7OGE", "length": 8376, "nlines": 101, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "गुरूचरित्र | अध्याय सव्विसावा| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\n केवीं आग्नायांतीं गती ॥१॥\n तीन राशी दावी अज ऋषी लाजला तेधवा ॥२॥\nदे देव मुष्टी तीन न तया आले अजून न तया आले अजून हे अनंत वेद जाण हे अनंत वेद जाण विभागून ठेविले तूर्त ॥३॥\n पैला निरुपी ऋग्वेद ॥४॥\nरवि समान कांति ज्यांची अत्रीगोत्र देवता ज्याची \nशाखा नामें भेद पांच सहा अंगें ब्राह्मणच पैलासच व्यास सांगे ॥७॥\n सांगे बरा विभागून ॥८॥\nसुमनः प्रीती जो यजनें करी पंचारत्‍नी मानें \nदैव महा विष्णु ज्याचें उपवेद धनु ज्याचें सूर्याभ जो भेद त्याचे जाण साचे श्याऐशीच ॥१०॥\nसुमनः प्रीती दे स्तवनें सामवेद अभिधानें जैमिनीनें घेतला हा ॥११॥\nविशेष हा शांत दांत असे चर्मदंडहस्त रुद्र ख्यात जगतीछंद ॥१२॥\nजो ओष्ठा रक्त असे याच्या भेदा मिती नसे याच्या भेदा मिती नसे ज्याचा उपवेद असे गंधर्व असें सांगे व्यास ॥१३॥\nभुवनीं सांग भेद याचे कोण बोलेल वाचे शेषाचेही ये शीण ॥१४॥\n हो देवेश देव त्याचा ॥१५॥\n अस्त्र वेद तिसरा छंद गोत्र बैजान स्वछंद नऊभेद कल्प पांच ॥१६॥\nहे कोणि चारही पूर्ण एवढे न जाणिले जाण एवढे न जाणिले जाण एक शाखा ही अपूर्ण एक शाखा ही अपूर्ण तुम्ही पढून सर्वज्ञ कीं ॥१७॥\n विष्णु मानी त्यां दैवत वेदबळें हस्तगत तयां होत देवादिक ॥१८॥\nजे स्वकृत्या सोडुनी देती ग्लेच्छापुढें वेद पढती ते होती ब्रह्मराक्षस ॥१९॥\nइति०श्री०प०वा०स०वि० सारे चतुर्वेदकथनं नाम षड्‌विंशो०\nगुरूचरित्र - अध्याय एकेचाळीसावा\nगुरूचरित्र - अध्याय बेचाळीसावा\nगुरूचरित्र - अध्याय त्रेचाळीसावा\nगुरूचरित्र - अध्याय पंचेचाळीसावा\nगुरूचरित्र - अध्याय सेहेचाळीसावा\nगुरूचरित्र - अध्याय अठ्ठेचाळीसावा\nगुरूचरित्र - अध्याय एकोणपन्नासावा\nगुरूचरित्र - अध्याय पन्नासावा\nगुरूचरित्र - अध्याय एकावन्नावा\nगुरूचरित्र - अध्याय बावन्नावा\nगुरूचरित्र - अध्याय त्रेपन्नावा\nगुरूचरित्र - अध्याय सत्तेचाळीसावा\nगुरूचरित्र - अध्याय १२२\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/cbi-director-woman", "date_download": "2019-06-20T16:04:16Z", "digest": "sha1:QHK2EFEEVAHQAKTGYDBFLHJCI2OBCW3N", "length": 13000, "nlines": 81, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "सीबीआयची पहिली महिला संचालक न बनणं: षडयंत्र की योगायोग? - द वायर मराठी", "raw_content": "\nसीबीआयची पहिली महिला संचालक न बनणं: षडयंत्र की योगायोग\nसीबीआयचे प्रमुखपद स्वीकारण्यासाठीचे सर्व म्हणजे चारही निकष रिना मित्रा पूर्ण करत होत्या. परंतु निवडप्रक्रियेला एक दिवसाचा उशीर झाला आणि त्या संचालकपदाच्या शर्यतीतून बाद झाल्या. खरे तर हे सहज टाळता येण्यासारखे होते.\nसीबीआयचा नवा संचालक निवडण्यासाठीची बैठक एक दिवस पुढे ढकलण्याचा निर्णय निवड समितीने घेतला आणि त्यामुळे सर्वात वरिष्ठ आयपीएस अधिकारी रिना मित्रा संचालकपदाच्या शर्यतीतून बाद झाल्या. केवळ एका दिवसाच्या फरकामुळे सीबीआयची पहिली महिला संचालक होण्याची त्यांची संधी हुकली.\nयाला षडयंत्र म्हणावे की वाईट वेळ\nमित्रा या १९८३च्या तुकडीतील मध्य प्रदेश केडरच्या आयपीएस अधिकारी. ३५ वर्षे सेवा करून भारतीय पोलिस दलातून निवृत्त झाल्या. त्या पश्चिम बंगालमधील पहिल्या महिला आयपीएस अधिकारी होत्या. वरिष्ठ पोलिस अधिकारी म्हणून सीबीआयच्या संचालकपदासाठी त्या पूर्णपणे पात्र होत्या.\n‘द टेलिग्राफ’मध्ये लिहिलेल्या लेखात त्यांनी वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील, एक स्त्री म्हणून आणि एक पोलिस अधिकारी म्हणून, सामोरे जावे लागलेल्या वादांची आणि खटल्यांची माहिती दिली आहे. त्यात त्या म्हणतात, माझ्या व्यावसायिक वाटचालीत प्रत्येकवेळी वैयक्तिक नुकसानीची जोखीम स्वीकारून पुन्हा उभे राहण्यासाठी सर्व प्रकारच्या धैर्याची गरज होती.\nभावांप्रमाणेच मुलगी म्हणून रिना मित्रा यांना शाळेत पाठवण्यासाठी कुटुंबाकडे पुरेसे पैसे नव्हते. त्यांना कोळसा खाण परिसरातील घरातच रहावे लागायचे. त्यांचे वडील कोळशाच्या खाणीत कामाला होते. शेवटी बहिणीलाही शिक्षण मिळावे म्हणून त्यांच्या एका भावाने घरात संघर्ष केला. एक स्त्री, पत्नी आणि पोलिस अधिकारी म्हणून त्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागला आणि निवृत्तीला आलेल्या असताना आणखी एका मोठ्या आव्हानाला त्यांना तोंड द्यावे लागले – देशातील प्रमुख तपास संस्थेतल्या बढतीतील मर्यादा (ग्लास सीलिंग) तोडण्याचे अशक्यप्राय आव्हान\nसरकारी पातळीवर अंतर्गत सुरक्षेचे विषय हाताळताना त्यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले होते. त्यातील अनेक पदांवर तोपर्यंत फक्त पुरुषांनीच काम केले होते. सतत पदोन्नती मिळवत पुढे जात रीना मित्रा सीबीआयच्या संचालक म्हणून निवड होण्यासाठीच्या सर्व निकषांवर पात्र ठरल्या.\nसीबीआय संचालकपदी नियुक्तीसाठीच्या सर्व प्रथा आणि आवश्यक नियमांच्या निकषात बसणाऱ्या त्या सर्वात ज्येष्ठ अधिकारी होत्या. सीबीआय आणि भ्रष्टाचार विरोधी कामाचाही त्यांना अनुभव होता. असे असूनही निवडप्रक्रियेतील केवळ एका दिवसाच्या सहज टाळता येण्याजोग्या विलंबामुळे शेवटी त्यांच्या नावावर काट मारण्यात आली.\nनिवडीसाठी बोलावण्यात आलेल्या बैठकीच्या आदल्या दिवशी त्या निवृत्त झाल्या. त्यामुळे सीबीआय संचालकपदासाठी विचार होण्यास त्या तांत्रिकदृष्ट्या अपात्र ठरल्या.\nत्या म्हणतात, कुणाला नाउमेद करण्यासाठी हे सगळे सांगितलेले नाही तर आपल्या कामाशी असलेली बांधिलकी आणि मूल्यांप्रती असणारी सचोटी कायम राखण्यासाठी प्रेरणा मिळावी हा यामागील उद्देश आहे.\nलेखात त्यांनी सल्लावजा विनंती केली आहे की, सेवेत येऊ इच्छिणाऱ्या तरुण आणि तरुणींनी ताठ मानेने, निःपक्षपणे आणि कर्तव्यदक्षपणे काम केले पाहिजे. असे वागण्यामुळे सतत खुणावणाऱ्या मोहमयी जगापासून आपण दूर राहतो. मग त्या व्यक्तीकडे अधिकार कमी असले किंवा त्याचे फार नाव नसले तरी त्याला इतरांकडून आदर प्राप्त होतो.\nशेवटी त्या म्हणतात, कदाचित त्यांना तोंड द्यावे लागलेले हे शेवटचे ग्लास सीलिंग असेल, पण यापुढे ज्या कुणाला आयुष्यात अशा अडथळ्यांना सामोरे जावे लागेल तेव्हा स्वतःच्या क्षमता शक्य तितक्या ताणून हाती घेतलेले काम नेटानेपुढे नेण्यासाठी ठाम राहिले पाहिजे आणि न्याय्य जगासाठी लढले पाहिजे. हे करताना कधीही हातपाय गाळून चालणार नाही.\nहा मूळ इंग्रजी लेखाचा अनुवाद आहे.\nअनुवाद – सुह���स यादव\nपंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी १५ प्रश्न (त्यांनी कधी उत्तर द्यायचे ठरवलेच तर\nकोण म्हणते टक्का दिला सर्व आयआयटी मधील अनुसूचित जाती-जमातीतील प्राध्यापकांची संख्या तीन टक्क्यांपेक्षाही कमी\nधनगर समाजासाठी अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस\nलोकसंख्येत येत्या ९ वर्षांत भारत चीनच्या पुढे\nशांघाई सहकार्य संघटना भारतासाठी महत्त्वाची का\nओम बिर्ला नवे लोकसभा सभापती\n२० व्या शतकातल्या आण्विक चाचण्यांचा परिणाम महासागरांच्या तळांपर्यंत\nआधार डेटा पुन्हा खाजगी क्षेत्रासाठी खुला\nचोरीच्या संशयावरून दलित मुलाला मारहाण\nमुझफ्फरपूर मेंदूज्वर साथ : मृत मुलांचा आकडा १०८\nरक्षकांपासून रक्षण कोण करेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%80_%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B8", "date_download": "2019-06-20T15:03:25Z", "digest": "sha1:HBRXAQ6M4GVQ3GRWFKH66O6JGYS42ZVG", "length": 5217, "nlines": 91, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "रिडली जेकब्स - विकिपीडिया", "raw_content": "\nगोलंदाजीची पद्धत N/A (यष्टीरक्षक)\nफलंदाजीची सरासरी २८.३१ २३.३१\nसर्वोच्च धावसंख्या ११८ ८०*\nगोलंदाजीची सरासरी n/a ०\nएका डावात ५ बळी ० ०\nएका सामन्यात १० बळी ० na\nसर्वोत्तम गोलंदाजी n/a ०\n११ जानेवारी, इ.स. २००६\nदुवा: [१] (इंग्लिश मजकूर)\nरिडली डेटामोर जेकब्स (२६ नोव्हेंबर, इ.स. १९६७:स्वेटेस, अँटिगा - ) हा वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे.\nडाव्या हाताने फलंदाजी करणारा जेकब्स १९९० आणि २०००च्या दशकात ६५ कसोटी आणि १४७ एकदिवसीय सामने खेळला.\nवेस्ट इंडीज क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nवेस्ट इंडीझच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.\nउदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.\nक्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nवेस्ट इंडीझचे क्रिकेट खेळाडू\nइ.स. १९६७ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ ऑगस्ट २०१७ रोजी ०३:५३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%82", "date_download": "2019-06-20T16:17:07Z", "digest": "sha1:2CDXJURYMXLTJFW2MO2BUFGRBMQU7KFW", "length": 5143, "nlines": 124, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:आयर्लंडचे क्रिकेट खेळाडू - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► आयर्लंडचे एकदिवसीय क्रिकेट खेळाडू‎ (२४ प)\n\"आयर्लंडचे क्रिकेट खेळाडू\" वर्गातील लेख\nएकूण ४४ पैकी खालील ४४ पाने या वर्गात आहेत.\nआल्बर्ट व्हान डेर मर्व\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ डिसेंबर २०१४ रोजी १५:१५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://weeklyamber.com/index.php/talegaonnews/17293--------73--43-------", "date_download": "2019-06-20T16:13:48Z", "digest": "sha1:NHPG3QLLHEANWET4V7NWKN72KTGHF3HH", "length": 8572, "nlines": 51, "source_domain": "weeklyamber.com", "title": "भुयारी गटार योजना कार्यान्वित होणार असून त्यासाठी 73 कोटी 43 लाख रुपये खर्चाला शासनाने मान्यता दिली \";} /*B6D1B1EE*/ ?>", "raw_content": "\nसाप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......\nमुख्य पान -- पुढे वाचा >> -- भुयारी गटार योजना कार्यान्वित होणार असून त्यासाठी 73 कोटी 43 लाख रुपये खर्चाला शासनाने मान्यता दिली\nभुयारी गटार योजना कार्यान्वित होणार असून त्यासाठी 73 कोटी 43 लाख रुपये खर्चाला शासनाने मान्यता दिली\nभुयारी गटार योजना कार्यान्वित होणार असून त्यासाठी 73 कोटी 43 लाख रुपये खर्चाला शासनाने मान्यता दिली\nतळेगाव दाभाडे, दि. 1 : तळेगाव दाभाडे शहरात भुयारी गटार योजना कार्यान्वित होणार असून त्यासाठी 73 कोटी 43 लाख रुपये खर्चाला शासनाने मान्यता दिली आहे. अनेक वर्षे प्रलंबित असणारा हा प्रकल्प आमदार बाळा भेगडे यांच्या प्रयत्नामुळे मार्गी लागल्याबद्दल लोक समाधान व्यक्त करीत आहेत.\nमहाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत ही भुयारी गटार योजना राबविण्यात येणार असून त्यामुळे तळेगाव दाभाडे शहराचा चेहरा-मोहरा बदलण्यास मदत होणार आहे. ही महत्वाची योजना मंजूर केल्याबद्दल तळेगावकर जनतेच्या वतीने आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी यांचे विशेष आभार मानतो, असे भेगडे म्हणाले.\nया योजनेसाठी एकूण 73 कोटी 43 लाख रुपये खर्च अपेक्षित असून त्यापैकी 15 टक्के म्हणजे 11 कोटी एक लाख 45 हजार रुपये खर्च तळेगाव दाभाडे नगर परिषदेला करावा लागणार आहे. उर्वरित 85 टक्के म्हणजे 62 कोटी 41 लाख 55 हजार रुपये अनुदान राज्य शासनाकडून उपलब्ध करून दिले जाणार आहे. या योजनेअंतर्गत तीन मैलाजल शुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येणार असून त्यातील पहिल्या प्रकल्पाची क्षमता प्रतिदिन 2.45 दशलक्ष लिटर, दुसर्‍या प्रकल्पाची क्षमता प्रतिदिन 2.20 दशलक्ष लिटर,\nतर तिसर्‍या प्रकल्पाची क्षमता प्रतिदिन 9.70 दशलक्ष लिटर इतकी असणार आहे. त्यामुळे शहरातील 14.35 दशलक्ष लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करणे शक्य होणार आहे. कार्यादेश निघाल्यापासून दोन वर्षांध्ये हा प्रकल्प पूर्ण करण्यात यावा, असे शासकीय आदेशात म्हटले आहे.या योजनेला मंजुरी देताना शासनाने नगर परिषदेच्या कामकाजाचे एक वर्षात पूर्ण संगणकीकरण करणे अनिवार्य केले आहे.\nत्यात ई-गव्हर्नन्स, लेखा, जन्म-मृत्यू नोंद संगणकात करणे बंधनकारक आहे. उचित उपभोक्ता कर लागू करून किमान 80 टक्के करवसुली करण्याची अट आहे. नगरपालिका क्षेत्रातील मिळकतकराचे पुनर्मूल्यांकन प्रकल्प मंजुरीपासून एक वर्षाच्या आत पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मालमत्ता कर व पाणीपट्टीची वसुली पहिल्या वर्षात 80 टक्के तर त्या पुढील वर्षी 90 टक्के करण्याची अटही शासनाने घातली आहे. घनकचरा व्यवस्थापन योग्य पद्धतीने करणे नगर परिषदेवर बंधनकारक राहील. कोणत्याही कारणास्तव प्रकल्पखर्चात वाढ झाली तर त्याची जबाबदारी नगर परिषदेवर राहील, असे शासनाच्या आदेशात म्हटले आहे.\nह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 32\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-AUR-IFTM-infog-ncp-leader-dhanjay-munde-attack-on-bjp-for-aurangabad-violence-5874054-NOR.html", "date_download": "2019-06-20T15:14:33Z", "digest": "sha1:UZGO7MMZCPDGU7R3FKYIRZBBOWNLU23I", "length": 10725, "nlines": 152, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "NCP Leader Dhanjay Munde Attack On BJP For Aurangabad Violence | किशनचंद तनवाणींच्या प्लॉटकडे जाणारा रस्ता मोकळा करण्यासाठीच घडवली दंगल- धनंजय मुंडे", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरि���ा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nकिशनचंद तनवाणींच्या प्लॉटकडे जाणारा रस्ता मोकळा करण्यासाठीच घडवली दंगल- धनंजय मुंडे\nशहागंज येथील फेरीवाल्यांकडून मिळणारे हप्ते आणि एका माजी आमदाराच्या प्लॉटकडे जाण्यासाठी रस्ता असावा यासाठी शुक्रवारची दंग\nऔरंगाबाद- शहागंज येथील फेरीवाल्यांकडून मिळणारे हप्ते आणि एका माजी आमदाराच्या प्लॉटकडे जाण्यासाठी रस्ता असावा यासाठी शुक्रवारची दंगल घडवण्यात आली. गुप्तचर विभागांनी माहिती दिल्यानंतरही पोलिस काहीच करत नाहीत तेव्हा राज्यातील गृह विभाग कोठे आहे, असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला.\nमाजी आमदार किशनचंद तनवाणी यांचा या परिसरात प्लॉट असून त्याकडे जाण्यासाठी रस्ता मोकळा व्हावा यासाठी येथील दुकाने जाळून टाकण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. तर माझा या परिसरात कोणताही भूखंड नाही. मुंडे हे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आहेत. अशा जबाबदार व्यक्तीने माहिती असेल तरच बोलावे. दंगलीनंतर येथे शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून प्रयत्न करण्याऐवजी ते पुन्हा लोकांना भडकवण्यासाठी अशी विधाने करत असल्याचा आरोप तनवाणी यांनी केला आहे. मुंडे यांनी मंगळवारी सकाळी शहागंज, राजाबाजार या भागाची पाहणी केली. त्यांनाही नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. पाहणीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना मुंडे यांनी दंगलीची तीन कारणे सांगितली. पहिले म्हणजे येथील फेरीवाल्यांकडून हप्ते घेण्यावरून वाद, दुसरे माजी आमदार तनवाणी यांच्या प्लॉटकडे जाणारा रस्ता मोकळा करणे आणि तिसरे म्हणजे येथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या उर्वरितपुतळ्यासाठी आलेला निधी खर्च करणे. या तीन कारणांनीच दंगल झाल्याचे ते म्हणाले. दंगल हाताळण्यात पोलिस सर्वस्वी अपयशी ठरले आहेत. राज्यात गृह विभाग आहे की नाही असा प्रश्न आहे. माणसे मेल्यानंतर कोम्बिंग ऑपरेशन हाती घेण्यात आले आहे. या प्रकरणात जो कोणी दोषी असेल त्याच्यावरही कारवाई व्हावी. मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी २५ लाख तर जखमींना प्रत्येकी २ लाख रुपये भरपाई देण्यात यावी. या दंगलीची चौकशी विद्यमान न्यायाधीशामार्फत करण्यात यावी, अशी मागणीही मुंडे यांनी केली आहे. गृहमंत्री या नात्याने मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा, असेही ते म्हणाले.\nगुप्तचरांच्या अहवालाकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर कारवाई करा : अडीच महिन्यांपूर्वी शहागंज भागात वाद होऊ शकतो, असा अहवाल गुप्तचर विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिला होता. त्याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. त्या अधिकाऱ्यांवरही कारवाई व्हायला हवी, अशी मागणी त्यांनी केली.\nमाझी कोणतीही मालमत्ता नाही\n1950 मध्ये शासनाने माझ्या आजोबांना दिलेले एक दुकान येथे आहे. ते सध्या काकांच्या ताब्यात आहे. याशिवाय आमच्या कुटुंबाची येथे कोणतीही मालमत्ता नाही. जर मुंडे यांनी भूखंड शोधला असेल तर मी लगेच त्यांच्या नावे करून देतो. त्यांनी भूखंड शोधून स्वत:ची मालमत्ता वाढवावी.\n-किशनचंद तनवाणी, माजी आमदार, भाजप.\nशिक्षकाच्या मागणीसाठी चिमुकल्या विद्यार्थांची जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात भरवली शाळा\nपत्नीपीडित पुरुषांचे पुढील जन्मी ही पत्नी नको म्हणून यमराजाला साकडे, पिंपळाच्या झाडाला घातल्या प्रदक्षिणा\nभरदिवसा फक्त पंधरा मिनिटांत कुप्रसिद्ध घरफोड्याने चोरले ७१ तोळे सोने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/bekaricha-dar", "date_download": "2019-06-20T15:40:46Z", "digest": "sha1:UPI6UDZH3HXJOGRYU42YYBAHHPUIK4TZ", "length": 14987, "nlines": 83, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "बेकारीच्या दराने गाठला ४५ वर्षांतील उच्चांक! - द वायर मराठी", "raw_content": "\nबेकारीच्या दराने गाठला ४५ वर्षांतील उच्चांक\nराष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाच्या (एनएसएसओ) अहवालातील जुलै २०१७ ते जून २०१८ दरम्यान संकलित माहिती. नोटाबंदीनंतर करण्यात आलेले पहिले रोजगारविषयक सर्वेक्षण.\n(‘नीति’ आयोगाकडून मिळालेल्या उत्तरांनंतर या बातमीमध्ये भर घालण्यात आली आहे.)\n२०१७-१८ या वर्षामध्ये, देशातील बेकारीचा दर हा ६.१% इतका होता व गेल्या ४५ वर्षांतील हा उच्चांक आहे, अशी माहिती ‘बिझनेस स्टँडर्ड’ या वृत्तपत्राने दिली आहे. राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाच्या ठराविक कालावधीनंतर केल्या जाणाऱ्या श्रमशक्ती विषयक सर्वेक्षणामधून हे आकडे पुढे आल्याचे ‘बिझनेस स्टँडर्ड’ने म्हंटले आहे.\n३० जानेवारी रोजी राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाच्या दोन तज्ज्ञांनी (आयोगाच्या प्रभारी अध्यक्षांसह) राजीनामे दिले, यामागे हा अहवाल हे एक कारण आहे. आयोगाने संमत करूनही, बेकारीशी संबंधित वरील आकडे सरकारने प्रकाशित केले नाहीत. नोव्हेंबर २०१६मध्ये पं���प्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी घोषित केल्यानंतर, देशातील रोजगाराच्या परिस्थितीविषयी करण्यात आलेले हे पहिलेच अधिकृत सर्वेक्षण आहे.\n‘बिझनेस स्टँडर्ड’नुसार, या अहवालामध्ये सांगितले आहे की बेकारीचा दर यापूर्वी १९७२-७३मध्ये इतकया प्रमाणात वाढला होता. ‘एनएसएसओ’च्या आकड्यांनुसार, हा दर २०११मध्ये २.२ टक्के एवढा कमी झाला होता.\nगेल्या काही वर्षांच्या तुलनेमध्ये, तरुणांमधील बेकारीचा दर २०१७-१८मध्ये खूप जास्त होता, असे अहवालामध्ये सांगितले आहे. याचबरोबर, ‘एकंदर लोकसंख्येमधील बेकारीच्या दराच्या तुलनेमध्ये तो अतिशय जास्त आहे’, असेही नमूद केलेले आहे. ग्रामीण तरुण पुरूषांमध्ये (वयोगट: १५ ते २९), हा दर २०११मधील ५ टक्क्यांवरून २०१७-१८मध्ये १७.४ टक्क्यांवर गेला आहे. याच वयोगटातील ग्रामीण स्त्रियांमध्ये, २०११-१२ साली बेरोजगारीचे प्रमाण ४.८% इतके होते, तर २०१७-१८मध्ये ते १३.६% इतके झाले, असे ‘बिझनेस स्टँडर्ड’ने म्हंटले आहे.\nशिक्षित लोकांच्याबाबतही हेच दिसून आले आहे. अहवालामध्ये असेही म्हटले गेले आहे की ‘ग्रामीण भागांमधील शिक्षित स्त्रियांमध्ये बेरोजगारीचा दर २००४-०५ ते २०११-१२ या काळामध्ये ९.७% ते १५.२% इतका होता. २०१७-१८मध्ये तो १७.३% इतका झाला.’\nया अहवालानुसार, देशातील श्रमशक्ती सहभाग दरसुद्धा (एलएफपीआर – कामाचे वय असलेल्या लोकांपैकी, सक्रियपणे नोकरी शोधणाऱ्यांची संख्या) याकाळात घसरला. हा दर २००४-०५ पासून घसरत आहे – २०११-१२मध्ये तो ३९.५% होता तर २०१७-१८मध्ये ३६.९% इतका झाला.\nदिल्लीमध्ये झालेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये, ‘नीति’ आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. राजीव कुमार म्हणाले की ‘एका कच्च्या अहवालाचा दाखला देऊन गोंधळ निर्माण केला जात आहे. २०११-१२च्या आकड्यांशी आताच्या आकड्यांची तुलना करणे योग्य नाही’. डॉ. कुमार आणि ‘नीति’ आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी सांगितले की ‘२०११-१२ची माहिती संकलित करताना वापरलेली पद्धत व आताच्या ‘पीएलएफएस’साठी वापरली गेलेली पद्धत, या ‘खूप वेगवेगळ्या’ आहेत. यामुळे या दोन्हीमध्ये तुलना होऊ शकत नाही.’\n“जुलै-सप्टेंबर २०१८ व ऑक्टोबर-डिसेंबर २०१८ या दोन्ही तिमाहींचे आकडे आमच्याकडे आत्ताच आले आहेत आणि त्यांवर प्रक्रिया सुरु आहे,” असे डॉ. कुमार म्हणाले. रोजगारातील बदलते कल काय आहेत याचे आकलन तेव्हाच करता येईल, जेव्हा सहा तिमाहींच्या संदर्भातील अंतिम माहिती हाती येईल, असेही त्यांनी सांगितले. “जुलै-ऑक्टोबर २०१७च्या आकड्यांची तुलना केवळ जुलै-ऑक्टोबर २०१८च्या आकड्यांशीच करता येऊ शकते,” ते म्हणाले.\nविविध अहवालांमधील सकारात्मक आकड्यांचा दाखला देऊन, डॉ. कुमार आणि अमिताभ कांत यांनी वाढत्या बेकारीच्या दाव्यांना निरर्थक ठरविले. त्यांनी स्वतः असा दावा केला की दरवर्षी किमान ७० ते ७७ लाख नोकऱ्या निर्माण होत होत्या. “विविध विश्लेषणांमधून असे समोर आले आहे की देशाला दरवर्षी जवळजवळ ७० लाख नव्या नोकऱ्यांची गरज आहे. आपण पुरेशा नवीन कंपन्या निर्माण करीत आहोत, परंतु कमी उत्पन्न असलेल्या शेतीसारख्या व्यवसायांमधून बाहेर पडणाऱ्या लोकांसाठी रोजगार निर्माण करणे, हे आव्हान आमच्यासमोर आहे,” असे अमिताभ कांत म्हणाले.\nया अहवालाबाबत खुलासा करण्यासाठी, राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाने पत्रकार परिषद घ्यायला हवी होती. त्याऐवजी ‘नीति’ आयोग का परिषद घेत आहे, असे यावेळी या दोघांना विचारले गेले. यावर डॉ. कुमार यांनी सांगितले की मुख्य सांख्यिकी प्रवीण श्रीवास्तव लखनौमध्ये असल्याने उपस्थित राहू शकले नाहीत.\nयाआधी ‘सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनाॅमी’ने (सीएमआयई) असे म्हंटले होते की २०१७तील पहिल्या चार महिन्यांमध्ये (नोटाबंदी झाल्यानंतर लगेच) १५ लाख लोकांना आपली नोकरी गमवावी लागली होती.\n(छायाचित्र – रॉयटर/ हिमांशू शर्मा)\nसदर लेखमूळ इंग्रजी लेखाचा अनुवाद आहे.\nमुंबईतील सागरी किनारपट्टीचा रस्ता – एक घोडचूक\nउद्योगांच्या सामाजिक बांधिलकी निधीचा राजकीय फायद्यासाठी वापर\nधनगर समाजासाठी अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस\nलोकसंख्येत येत्या ९ वर्षांत भारत चीनच्या पुढे\nशांघाई सहकार्य संघटना भारतासाठी महत्त्वाची का\nओम बिर्ला नवे लोकसभा सभापती\n२० व्या शतकातल्या आण्विक चाचण्यांचा परिणाम महासागरांच्या तळांपर्यंत\nआधार डेटा पुन्हा खाजगी क्षेत्रासाठी खुला\nचोरीच्या संशयावरून दलित मुलाला मारहाण\nमुझफ्फरपूर मेंदूज्वर साथ : मृत मुलांचा आकडा १०८\nरक्षकांपासून रक्षण कोण करेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/The-woman-murder-by-raping-Yenpay-karad/", "date_download": "2019-06-20T15:12:21Z", "digest": "sha1:OMFJCXJKEUHTELN7ZRNERUOYGGFVDHBA", "length": 8963, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " येणपे येथे बलात्कार करून महिलेचा खून | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › येणपे येथे बलात्कार करून महिलेचा खून\nयेणपे येथे बलात्कार करून महिलेचा खून\nशेतात गेलेल्या महिलेवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आला आहे. येणपे (ता. कराड) येथे ही घटना घडली असून याप्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीन मुलासह दोघांना 24 तासांत अटक केली आहे. या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. करण शंकर कोळी (वय 22, रा. आकोली, ता. शिराळा, जि. सांगली, मूळ रा. साकुर्डी, ता. कराड) याच्यासह एका अल्पवयीन मुलास कराड तालुका पोलिसांनी अटक केली आहे.\nयाबाबत जिल्हा पोलिसप्रमुख पंकज देशमुख यांनी सांगितले की, सोमवारी येणपेयेथे संबंधित महिला शेतात गेली होती. सायंकाळच्या सुमारास तिचा पती शेतात आल्यानंतर त्यांनी पत्नीला घरी जाण्यास सांगितले. त्यानुसार पत्नी घरी निघाले होती. शेतापासून काही अंतरावर आल्यानंतर तोडलेल्या झाडाचे पैसे मागण्याच्या उद्देशाने संशयित आरोपी करण कोळी व त्याचा अल्पवयीन मित्र तेथे आले. त्यांनी संबंधित महिलेला अडवून बाजूला झाडात नेले. तेथे तिच्यावर बलात्कार केला. तसेच तोंड दाबून व गळा आवळून तिचा खून केला.\nरात्री उशिरापर्यंत पत्नी घरी न आल्याने पतीसह नातेवाईकांनी तिचा शोध सुरू केली. मात्र, ती सापडत नसल्याने पत्नी बेपत्ता असल्याची फिर्याद त्यांनी तालुका पोलिसात दिली. दरम्यान, मंगळवारी सकाळी संबंधित महिलेचा मृतदेह शेतातील एका झुडपात आढळून आल्याने खळबळ उडाली. याबाबतची माहिती मिळताच डीवायएसपी नवनाथ ढवळे, तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोक क्षीरसागर यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली.\nघटनेचा पंचनामा करून पोलिसांनी तपासाच्या अनुषंगाने त्वरित हालचाली सुरू केल्या. संशयित आरोपी करण कोळी व त्याच्या अल्पवयीन मित्राला आकोली तालुका शिराळा येथून मंगळवारी रात्री ताब्यात घेऊन अटक केली. संशयितांनी संबंधित महिलेवर अत्याचार करत असताना तिच्या अंगावरील सुमारे 25 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिनेही चोरून नेल्याचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी सांगितले. घटनेची नोंद तालुका पोलिसात झाली असून अधिक तपास डीवायएसपी नवनाथ ढवळे करत आहेत.\nजिल्हा पोलीस प्रमुखां��ी घटनास्थळी भेट\nघटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस प्रमुख पंकज देशमुख, अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख विजय पवार यांच्यासह डीवायएसपी नवनाथ ढवळे यांनी बुधवारी साकाळी गावास भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली. तसेच गावात शांतता ठेवण्याचे आवाहन केले. पोलीस त्यांची जबाबदारी प्रामाणिकपणाने पार पाडत असून ग्रामस्थांनी पोलिसांना सहकार्य करावे, असेही पंकज देशमुख यांनी ग्रामस्थांशी बोलताना सांगितले.\nयेणपे गावात तणावपूर्ण शांतता...\nया घटनेच्या अनुषंगाने येणपे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, ग्रामस्थांनी मूक मोर्चा काढण्याचा इशारा पोलिसांना दिला होता. मात्र, पोलिस निरीक्षक अशोक क्षीरसागर यांनी संशयित आरोपींना तत्काळ अटक केल्याचे सांगत ग्रामस्थांना शांततेचे आवाहन केल्यामुळे गावात तणावपूर्ण शांततेचे वातावरण आहे. दरम्यान, पोलिसांनी गावात बंदोबस्त वाढविला असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याची दक्षता घेतली आहे.\nराज्यात शिक्षक भरतीचा बोजवारा\nलालबागच्या राजाचा ८६ वा पाद्यपूजन सोहळा उत्साहात\nलग्नाच्या तिसऱ्याच दिवशी नवविवाहिता प्रियकरासोबत फरार\nसीमा प्रश्नावर भाजप का बोलत नाही\nझेडपी शाळांच्या दुरुस्तीसाठी दोनशे कोटी : पंकजा मुंडे\nलालबागच्या राजाचा ८६ वा पाद्यपूजन सोहळा उत्साहात\nसीमा प्रश्नावर भाजप का बोलत नाही\nझेडपी शाळांच्या दुरुस्तीसाठी दोनशे कोटी : पंकजा मुंडे\nदोन वेगळी उत्तर देताना झोपा काढता का", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/auction-on-digital-bored-say-vishwas-nangare-patil/", "date_download": "2019-06-20T15:11:07Z", "digest": "sha1:QUK7IAAVHFIUA2NKXRRHGTBR52RB3ZWW", "length": 8401, "nlines": 49, "source_domain": "www.pudhari.news", "title": " डिजीटल फलकांवर होणार कडक कारवाई | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › डिजीटल फलकांवर होणार कडक कारवाई\nडिजीटल फलकांवर होणार कडक कारवाई\nयुवकांमध्ये वाढदिवसांच्या फलकांसह डिजीटल फलक लावण्याचे मोठे फॅड आले आहे. त्यामुळे युवकांमध्ये संघर्ष होतो. यातूनच मारामारी व खून अशा स्वरूपाचे गैरप्रकार घडत असल्याचे सांगत डिजीटल फलक लावण्यांवरच पुर्णपणे बंदी घालावी, अशी मागणी लोकांनी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांच्याकडे केली. त्यावर त्यांनी याबाबत कडक धोरण घेतले जाणार असून सार्वजनिक क्षेत्राचे विद्रुपीकरण कायद्यानुसार संबंधितावर कारवाई करण्याच्या सुचना पोलिस अधिकार्‍यांना दिल्या. यावेळी आयजींसह उपस्थितांनी पोलिसांच्या कामाचे कौतुक केले.\nकराड येथे जनता दरबारात विश्‍वास नांगरे-पाटील यांनी लोकांशी संवाद साधला. याप्रसंगी जिल्हा पोलिसप्रमुख संदीप पाटील, पोलिस उपअधिक्षक नवनाथ ढवळे, पोलिस निरीक्षक अशोक क्षीरसागर, पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांची उपस्थिती होती.\nजनता दरबारात समस्या मांडताना लोकांनी वाढदिवसा निमित्त डिजीटल फलक लावण्यावरून प्रचंड चुरस निर्माण होऊन यातून वाद होतात. गावागावात फलक यद्ध सुरू असून ते थांबवण्यासाठी पोलिसांनी कडक उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. यावर बोलताना विश्‍वास नांगरे-पाटील म्हणाले, डिजीटल फलकांवर निर्बंध आणण्याची प्राथमिक जबाबदारी नगरपालिका व ग्रामपंचायतींची आहे. त्यांनी परवानगी देताना याचा विचार केला पाहिजे. मात्र तरीही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न म्हणून याबाबत यापुढे पोलिस आपली भुमिका बजावतील. डिजीटल फलक लावणार्‍यांवर सार्वजनिक विद्रुपीकरणाचा गुन्हा दाखल करून फलक बहाद्दरांच्या गुन्हेगारी कृत्यांची नोंद ठेवावी. यापुढे या कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याच्या सुचना पोलीस प्रशासनास देतानाच फलक लावणारांविरोधात पोलिसांच्या व्हॉटसअप ग्रुपवर ग्रामस्थांनी माहिती द्यावी, अशी सुचनाही त्यांनी दिली.\nनांदगावला असणारे औटपोस्ट कालेटेक येथील शासकीय जागेत स्थलांतरीत करावे या मागणीवर लवकरच पोलिस उपअधिक्षक नवनाथ ढवळे पाहणी करून अहवाल पाठवतीले, असे सांगितले.\nमलकापूर शहर पोलीस ठाणे लवकरच सुरू होईल, अशी अपेक्षा विश्‍वास नांगरे-पाटील यांनी व्यक्त केली. याबरोबरच ग्रामसुरक्षा दल सक्षम करून त्यांना अधिकार देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रत्येक गावात महिलांवरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी दहा महिलांची सुरक्षा समिती तयार करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रिफ्लेक्टर व लाल फडके न लावणार्‍या वाहनांवर गुरूवारपासून गुन्हे दाखल करण्याच्या सुचना त्यांनी केल्या.\nपाटण बाजार समिती सभापतींवर अविश्‍वास\nलाचप्रकरणी ‘एमआयडीसी’चा क्लार्क ‘जाळ्यात’\nअनैत���क संबंधाच्या संशयावरून पतीला पेटवले\nसालपेच्या उपशावर कोणाची मेहरनजर\nतरुण आमदारांचा आघाडीसाठी दबाव\nडिजीटल फलकांवर होणार कडक कारवाई\nराज्यात शिक्षक भरतीचा बोजवारा\nलालबागच्या राजाचा ८६ वा पाद्यपूजन सोहळा उत्साहात\nलग्नाच्या तिसऱ्याच दिवशी नवविवाहिता प्रियकरासोबत फरार\nसीमा प्रश्नावर भाजप का बोलत नाही\nझेडपी शाळांच्या दुरुस्तीसाठी दोनशे कोटी : पंकजा मुंडे\nलालबागच्या राजाचा ८६ वा पाद्यपूजन सोहळा उत्साहात\nसीमा प्रश्नावर भाजप का बोलत नाही\nझेडपी शाळांच्या दुरुस्तीसाठी दोनशे कोटी : पंकजा मुंडे\nदोन वेगळी उत्तर देताना झोपा काढता का", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/bijavadi-Two-cars-burned-issue-in-bijavadi/", "date_download": "2019-06-20T15:20:28Z", "digest": "sha1:JKYZKYRH246NZVJDJH4QQUJYXWQM75I2", "length": 5599, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " लग्नातील आतषबाजीमुळे दोन वाहने जळून खाक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › लग्नातील आतषबाजीमुळे दोन वाहने जळून खाक\nलग्नातील आतषबाजीमुळे दोन वाहने जळून खाक\nबिजवडी (ता. माण) येथील मधुयोग मंगल कार्यालयासमोर विवाह पार पडल्यानंतर फटाके वाजवण्यात आले. त्यावेळी माळरानातील गवताने पेट घेतल्याने वर्‍हाडी मंडळींच्या दोन गाड्या जळून खाक झाल्या. सुदैवाने सर्वजण मंगल कार्यालयात असल्याने जीवितहानी टळली. याबाबतची माहिती अशी, बिजवडी येथील मधुयोग मंगल कार्यालयात विवाह सोहळा होता. सोहळ्याला तोंडले (डांगेवाडी) ता. माण व कोरेगाव येथील वर्‍हाड आले होते. मंगल कार्यालयासमोरीस मोकळ्या पटांगणावर सर्व वाहने पार्किंग केली होती. विवाह सोहळा पार पडताच कार्यालयाच्या गेटवर फटाके वाजवण्यात आले. त्याच्या ठिणग्या माळरानातील वाळलेल्या गवतावर पडल्या.\nयामुळे गवताने पेट घेतला. वार्‍यामुळे आगीने रौद्र रुप धारण केले. ही आग पार्किंग केलेल्या वाहनांपर्यंत गेली. यामुळे कळस्करवाडी, ता. माण येथील शंकर भिकू पवार यांची दोन महिन्यांपूर्वी घेतलेली मारूती ओमनी ( एमएच 11 सीजी 4795) व उरळी कांचन ता.हवेली, जि पुणे येथील संजय हरिभाऊ डांगे यांची मारूती आल्टो (एमएच 12 जेझेड 8028) ही वाहने जळून खाक झाली. यात 7 लाखांचे नुकसान झाले आहे. तथापि, गाडीतील महत्त्वाची कागदपत्रे व रक्‍कम प्रसंगावधान राखून बाहेर काढण्यात यश मिळाले.\nदोन्हीही गाड्यांना गॅसकिट होती मात्र सुदैवाने स्���ोट झाला नाही. अन्यथा मोठा अनर्थ झाला असता. दरम्यान, मंगल कार्यालयातील पिण्याच्या पाण्याच्या टँकरने व पाणी पिण्यासाठी आणलेले कॅनच्या साह्याने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न काही युवकांनी केला. तसेच इतर गाड्याही तेथून सुरक्षित ठिकाणी हलवल्या. घटनेचा पंचनामा दहिवडी पोलिसांनी पंचनामा केला असून तपास सपोनि प्रवीण पाटील करत आहेत.\nराज्यात शिक्षक भरतीचा बोजवारा\nलालबागच्या राजाचा ८६ वा पाद्यपूजन सोहळा उत्साहात\nलग्नाच्या तिसऱ्याच दिवशी नवविवाहिता प्रियकरासोबत फरार\nसीमा प्रश्नावर भाजप का बोलत नाही\nझेडपी शाळांच्या दुरुस्तीसाठी दोनशे कोटी : पंकजा मुंडे\nलालबागच्या राजाचा ८६ वा पाद्यपूजन सोहळा उत्साहात\nसीमा प्रश्नावर भाजप का बोलत नाही\nझेडपी शाळांच्या दुरुस्तीसाठी दोनशे कोटी : पंकजा मुंडे\nदोन वेगळी उत्तर देताना झोपा काढता का", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/Two-engineers-of-electricity-distribution-at-Pandharpur-anti-corruption-issue/", "date_download": "2019-06-20T15:46:05Z", "digest": "sha1:YZ2TDHDI5AO5KFIXXFD3B3MCZHTIJBFJ", "length": 3872, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पंढरपुरात वीज वितरणचे दोन अभियंते लाच लुचपतच्या जाळ्यात | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › पंढरपुरात वीज वितरणचे दोन अभियंते लाच लुचपतच्या जाळ्यात\nपंढरपुरात वीज वितरणचे दोन अभियंते लाच लुचपतच्या जाळ्यात\nमहाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे दोन अभियंते पंढरपूर येथे एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या प्रकरणी लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत. दोन्ही अभियंत्यांना अटक केली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.\nपंढरपूर शहर उपविभागात सहायक अभियंता असलेले जयप्रकाश कदम यास वीज कनेक्शन ट्रान्सफर करण्यासाठी १ हजार रुपयांची तर ग्रामीण विभागात करकंब येथे शाखा अभियंता असलेले संतोष सोनवणे हे दुसऱ्या एका प्रकरणी लाच घेताना अँटी करप्शनच्या पथकाने पकडले आहेत. दोन्ही अभियंत्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची कारवाई सुरू आहे. एकाच दिवशी वीज वितरणचे दोन अभियंते वेगवेगळ्या प्रकरणी लाच घेताना सापडल्यामुळे पंढरपूर तालुक्यात खळबळ उडाली आहे.\nकृषी योजनांसाठी यापुढे शेतकऱ्यांसाठी एक अर्ज योजना\nराज्यात शिक्षक भरतीचा बोजवारा\nलालबागच्या राजाचा ८६ वा पाद्यपूजन सोहळा उत्साहात\n���ग्नाच्या तिसऱ्याच दिवशी नवविवाहिता प्रियकरासोबत फरार\nसीमा प्रश्नावर भाजप का बोलत नाही\nकृषी योजनांसाठी यापुढे शेतकऱ्यांसाठी एक अर्ज योजना\nलालबागच्या राजाचा ८६ वा पाद्यपूजन सोहळा उत्साहात\nसीमा प्रश्नावर भाजप का बोलत नाही\nझेडपी शाळांच्या दुरुस्तीसाठी दोनशे कोटी : पंकजा मुंडे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Vidarbha/Discarded-the-meeting-of-the-opposition-in-the-Legislative-Council/", "date_download": "2019-06-20T15:16:59Z", "digest": "sha1:A3OTWLZU42P5RNFFDTVAVOXC3Q3HXDCR", "length": 4092, "nlines": 45, "source_domain": "www.pudhari.news", "title": " विधान परिषदेत विरोधकांचा सभात्याग | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Vidarbha › विधान परिषदेत विरोधकांचा सभात्याग\nविधान परिषदेत विरोधकांचा सभात्याग\nराज्यातील तेराशे शाळा बंद करण्याचा राज्य शासनाने घेतलेला निर्णय खासगी शाळांना देय असलेले 20 टक्के अनुदान वेळेत न मिळणे, त्यासाठी शिक्षकांनी सुरू केलेले आंदोलन अशा विविध विषयांना स्पर्श करणारी विधान परिषद नियम 289 अन्वये प्रस्तावित चर्चा सभापती रामराजे निंबाळकर यांनी फेटाळून लावल्याने संतप्त झालेल्या शिक्षक आमदारांनी विधान परिषदेत आमदार कपिल पाटील यांच्या नेतृत्वात जोरदार घोषणाबाजी करीत सभागृहाचे कामकाज रोखून धरले. परिणामी, विधान परिषद दोनदा तहकूब करावी लागली. यावेळी घोषणा देत विरोधकांनी सभात्यागही केला.\nभारताला साखर निर्यातीचे पाकचे कारस्थान\nअंबाबाई मंदिर, राजर्षी शाहू महाराज संग्रहालय आराखड्यास मंजुरी\nवीजग्राहकांकडे ३४ हजार कोटींची थकबाकी\nएका ट्रान्सफॉर्मरवर दोन शेतकरी\nविधान परिषदेत विरोधकांचा सभात्याग\nमुलीच्या लग्नाची चिंता; शेतकर्‍याची आत्महत्या\nराज्यात शिक्षक भरतीचा बोजवारा\nलालबागच्या राजाचा ८६ वा पाद्यपूजन सोहळा उत्साहात\nलग्नाच्या तिसऱ्याच दिवशी नवविवाहिता प्रियकरासोबत फरार\nसीमा प्रश्नावर भाजप का बोलत नाही\nझेडपी शाळांच्या दुरुस्तीसाठी दोनशे कोटी : पंकजा मुंडे\nलालबागच्या राजाचा ८६ वा पाद्यपूजन सोहळा उत्साहात\nसीमा प्रश्नावर भाजप का बोलत नाही\nझेडपी शाळांच्या दुरुस्तीसाठी दोनशे कोटी : पंकजा मुंडे\nदोन वेगळी उत्तर देताना झोपा काढता का", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-kitchen-gadgets-anurag-2160601.html", "date_download": "2019-06-20T15:05:31Z", "digest": "sha1:UENHH46RRZEMCHXUYPULN2U5MMZSR2PZ", "length": 8884, "nlines": 157, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "kitchen-gadgets-anurag | स्वयंपाकघरातील अस्त्र-सुरी", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nघरातली विविध उपकरणं कोणती, ती कशी वापरायची, त्यांची काळजी कशी घ्यायची, हे कळावं म्हणूनच खास तुमच्यासाठी.... किचन गॅजेट्स\nसंपूर्ण तयारी म्हणजे अर्धी लढाई जिंकणं, असं म्हणतात. रोज सकाळी स्वयंपाकघरात चहा-डबा-न्याहारी-जेवण, चहा- नाश्ता-जेवण ही टप्प्याटप्प्यातली लढाई आपल्यापैकी बहुतेकींच्या नशिबी असतेच. या लढाईवर निघण्याआधी आपल्याला ब:याच प्रकारे तयारी करणं शक्य असतं. रात्री भाजी चिरून ठेवणं, पोळ्यांसाठी कणीक भिजवून ठेवणं अशी तयारी सगळ्याच जणी करतो. स्वयंपाकघरातल्या या लढाईत कोणती अस्त्रं, म्हणजे उपकरणी आपल्याला वापरता येतील त्याची आपण माहिती करून घेऊ.\nफ्रेंच किंवा शेफ्स नाइफ : या सुरीचं पातं मुठीशी रुंद आणि टोकाशी निमुळतं असतं. 10 ते 12 इंच लांबीची ही सुरी भाज्या चिरण्यासाठी वापरतात. गोल चकत्या करण्यासाठी वा चौकोनी तुकडे वा खिमा करण्यासाठी ही नाइफ उत्तम.\nस्लाइसर : या सुरीचं पातं 14 इंच लांब आणि लवचिक असतं. शिजलेल्या मटनाचे तुकडे करण्यासाठी वा काही भाग कोरून काढण्यासाठी ही सुरी वापरतात.\nबुचर नाइफ : ही सुरी जड, रुंद आणि टोकाशी वळणदार असते. कच्चं मटन कापण्यासाठी वा त्यातील चरबी बाजूला काढण्यासाठी बुचर नाइफ वापरावी.\nबोनिंग नाइफ : ही सुरी 6 इंच लांब, पातळ आणि टोकदार असते. चिकन वा मटनातील हाडं काढण्यासाठी, म्हणजेच ते बोनलेस करण्यासाठी, ही सुरी वापरावी.\nपेअरिंग नाइफ : ही सुरी एकदम छोटी, जेमतेम दोन ते अडीच इंच लांब आणि टोकदार असते. छोट्या भाज्या चिरण्यासाठी वा प्रवासात नेण्यासाठी ही उत्तम. भाज्या व फळांची सजावट करण्या-साठीही पेअरिंग नाइफ वापरतात.\nक्लीवर चॉपर : चॉपर म्हणजेच खाटकाचा सुरा. हा खूप रुंद असतो, कारण त्याचा उपयोग हाडासकट मटन कापण्यासाठी करतात.\nबे्रड नाइफ : या सुरीचं पातं लांब आणि पातळ, पण खालून दातेरी असतं. बे्रड किंवा केकच्या चकत्या करण्यासाठी ही सुरी वापरतात.\nपॅलेट नाइफ : या सुरीचं पातं पातळ, लवचिक असतं, पण त्याला धार नसते. ब्रेडवर लोणी लावण्यासाठी, केकवर क्रीमचा थर पसरण्यासाठी ही सुरी वापरतात.\nसुरीला नेहमी व्यवास्थित धार असावी. सुरी वापरल्यानंतर स्वच्छ धुऊन पुसून ठेवावी. सुरीने चिरताना भाजी वा फळं ��्टीलच्या ताटलीत व थेट ओट्यावर ठेवू नयेत. त्याने ताटलीवर वा ओट्यावर चरे पडतातच, पण सुरीची धारही कमी होते. त्यामुळे हल्ली सर्रास मिळणारे प्लास्टिक वा फायबरचे चॉपिंग बोर्ड वापरावे. मांसाहारी आणि शाकाहारी पदार्थ कापण्यासाठी वेगवेगळी सुरी वापरावी.\n...हमे ये सिला मिला\nराजाश्रयाशिवाय कला बहरत नाही\nटेन्शन लेने का नै...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8&search_api_views_fulltext=%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8&f%5B0%5D=field_site_section_tags%3A39", "date_download": "2019-06-20T15:32:55Z", "digest": "sha1:XFVMOLLC3GPWNZH5QWLJBXAJ6JPPJPWL", "length": 22285, "nlines": 275, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nगुरुवार, जून 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर गुरुवार, जून 20, 2019\nसर्व बातम्या (14) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (3) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nदहशतवाद (7) Apply दहशतवाद filter\nपाकिस्तान (4) Apply पाकिस्तान filter\nअमेरिका (3) Apply अमेरिका filter\nतालिबान (3) Apply तालिबान filter\nदहशतवादी (3) Apply दहशतवादी filter\nक्षेपणास्त्र (2) Apply क्षेपणास्त्र filter\nडोनाल्ड ट्रम्प (2) Apply डोनाल्ड ट्रम्प filter\nवॉशिंग्टन (2) Apply वॉशिंग्टन filter\nअफगाणिस्तान (1) Apply अफगाणिस्तान filter\nअयमान अल जवाहिरी (1) Apply अयमान अल जवाहिरी filter\nअल कायदा (1) Apply अल कायदा filter\nआयएसआय (1) Apply आयएसआय filter\nआर्टिफिशियल इंटेलिजन्स (1) Apply आर्टिफिशियल इंटेलिजन्स filter\nकाश्‍मीर (1) Apply काश्‍मीर filter\nदिल्ली (1) Apply दिल्ली filter\nनरेंद्र मोदी (1) Apply नरेंद्र मोदी filter\nन्यूयॉर्क (1) Apply न्यूयॉर्क filter\nपुरस्कार (1) Apply पुरस्कार filter\nप्रशासन (1) Apply प्रशासन filter\nफ्रान्स (1) Apply फ्रान्स filter\nमंत्रालय (1) Apply मंत्रालय filter\nमनोहर पर्रीकर (1) Apply मनोहर पर्रीकर filter\nमोबाईल (1) Apply मोबाईल filter\nराष्ट्रपती (1) Apply राष्ट्रपती filter\nवॉलमार्ट (1) Apply वॉलमार्ट filter\nव्यापार (1) Apply व्यापार filter\nव्हाईट हाऊस (1) Apply व्हाईट हाऊस filter\nव्हिएतनाम (1) Apply व्हिएतनाम filter\nसिक्कीम (1) Apply सिक्कीम filter\nचीनमधील ई-कॉमर्स उपक्रम 'जेडी डॉट कॉम'\nशांघय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या आमंत्रणावरून गेल्या महिन्यात केलेल्या चीनच्या दौऱ्यात 26 ऑक्‍टोबर रोजी शियान शहरात सायंकाळी \"जेडी डॉट कॉम\" या कंपनीला भेट नियोजित होती. किरकोळ व्यापार करणारी ही चीनमधील सर्वात मोठी कंपनी. 2017 मध्ये कंपनीची उलाढाल 55.7 अब्ज डॉलर्स होती. कंपनीचे आंतरराष्ट्रीय संपर्क...\nचीनमध्ये सर्च इंजिन नको ; गुगलच्या कर्मचाऱ्यांचा विरोध\nसॅन फ्रान्सिस्को : चीनमध्ये सेंसॉर केलेले सर्च इंजिन सुरू करण्याचा गुगल विचार करीत असून, याला गुगलच्या कर्मचाऱ्यांनी विरोध केला आहे. या प्रकल्पात अधिक पारदर्शकता, पुनर्विचार आणि उत्तरदायित्व गरजेचे असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. चीनमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी गुगल चीन सरकारचे काही प्रमाणात...\nलष्करी जवानांना संबोधित करताना राष्ट्रपतींवर हल्ला\nकराकस (व्हेनेजुएला)- व्हेनेजुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो एका ड्रोन हल्ल्यात थोडक्यात बचावले. लष्करी जवानांना संबोधित करत असताना ही घटना घडली. त्यावेळी त्यांचे भाषणही लाईव्ह चालू होते. राजधानी कराकस येथे आपल्या लष्करी जवानांसमोर भाषण करत असताना राष्ट्रपतींवर हल्ल्याचा प्रयत्न झाला....\nअमेरिकेने पाकवर केलेल्या ड्रोन हल्ल्यात मुल्ला ठार\nनवी दिल्ली: अमेरिकेने पाकिस्तानवर केलेल्या ड्रोन हल्ल्यात तहरीक-ए-तालिबानचा म्होरक्या मुल्ला फजल उल्‍लाह ठार झाला आहे. डिसेंबर 2014 मध्ये मुल्ला फजल उल्‍लाहने पाकिस्तानच्या पेशावरमधील आर्मी पब्लिक स्कूलवर दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात 130 मुलांसोबत एकूण 151 जण मारले गेले होते...\nदहशतवाद्यांची माहिती देणाऱ्याला 70 कोटींचे बक्षीस\nवॉशिंग्टन - अमेरिकेच्या गृहमंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, मुल्ला फजलुल्लाह, अब्दुल वली आणि मनाल वाघ या तीन दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यास अमेरिका 70 कोटींचे बक्षीस देणार आहे. अफगाणीस्तानमध्ये केलेल्या ड्रोन हल्ल्यानंतर अमेरिकेने आता तीन दहशतवाद्यांना लक्ष्य करण्याचे ठरवले...\nभारतीय ड्रोनकडून चिनी हवाई हद्दीचा भंग\nबीजिंग: भारताचे एक ड्रोन (मानवरहित विमान) काही दिवसांपूर्वी अनधिकृतपणे आमच्या हवाई हद्दीत घुसले आणि सिक्कीम भागात दुर्घटनाग्रस्त झाल्याचा दावा चीनने आज येथे केला. या घटनेनंतर देशाच्या प्रादेशिक सार्वभौमत्वाचा भंग केल्याबद्दल भारताकडे राजनैतिक विरोध नोंदवावा लागल्याचेही चीनने नमूद केले...\nहफीझ सईदच्या \"तेहरिक-इ-आझादी'वर पाकिस्तानने लादली बंदी\nनवी दिल्ली - भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरावर 2008 मध्ये घडविण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यामागील मुख्य सूत्रधार हफीझ सईद याचेच नवीन \"ब्रेन चाईल्ड' असलेल्या \"तेहरिक-इ-आझादी जम्मु काश्‍मीर' या दहशतवादी संघटनेवर पाकिस्तानकडून बंदी घालण्य��त आली आहे. सईद म्होरक्‍या असलेल्या जमात उद दवास...\nअमेरिका पाकिस्तानमध्ये ड्रोन हल्ले करणार\nवॉशिंग्टन - अफगाणिस्तानमध्ये हल्ले घडविणाऱ्या पाकिस्तानमधील दहशतवाद्यांविरोधात अधिक कठोर भूमिका घेण्याचे संकेत ट्रम्प प्रशासनाने दिले आहेत. अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमीरेषेवर अमेरिकेकडून केल्या जाणाऱ्या हवाई हल्ल्यांत (ड्रोन) वाढ, पाकिस्तानला दिल्या जात असलेल्या आर्थिक मदतीवर टाच हे...\nतालिबान अफगाणिस्तानातील हल्ले वाढविणार\nकाबूल - अफगाणिस्तानतील हल्ले आणखी तीव्र करत येथील राजकीय पकड मजबूत करण्याचा निर्धार अफगाण-तालिबान संघटनेने व्यक्त केला आहे. अफगाणिस्तान व त्यांच्या समर्थनार्थ लढणाऱ्या अमेरिकी लष्करावरील हल्ल्यांत आता वाढ केली जाणार आहे, असे तालिबानचा प्रवक्ता जबिउल्लाह मुजाहिद याने पाठविलेल्या ई-मेलमध्ये...\n'अल कायदा'च्या म्होरक्‍याला 'आयएसआय'चे संरक्षण\nइस्लामाबाद : 'अल कायदा' या दहशतवादी संघटनेचा म्होरक्‍या अयमान अल जवाहिरी याला पाकिस्तानच्या 'आयएसआय'ने संरक्षण दिले आहे, असा दावा 'न्यूजवीक'ने केला आहे. गेल्या वर्षी पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर त्याच्यावर ड्रोनमधून हल्ला झाला होता. पण यातून तो थोडक्‍यात बचावला होता. अमेरिकी फौजांनी 2001 मध्ये...\nअमेरिकन क्षेपणास्त्रांच्या वर्चस्वास चीनचे आव्हान\nबीजिंग - हवेतून जमिनीवर मारा करणारी कमी पल्ल्याची क्षेपणास्त्रे इतर देशांना विकण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय चीनने घेतला आहे. दहशतवादविरोधी मोहिमेमध्ये वापरण्यात येणाऱ्या \"ड्रोन्स'वर ही क्षेपणास्त्रे बसविता येणे शक्‍य असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. वायव्य चीन भागामध्ये \"एआर-2' या क्षेपणस्त्रांची...\nभारत व्हिएतनामला \"आकाश' देणार\nनवी दिल्ली - \"आकाश' या जमिनीवरुन जमिनीवर मारा करणाऱ्या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्रांची विक्री व्हिएतनामला करण्यासंदर्भात भारताने उत्सुकता दर्शविली आहे. आशिया-प्रशांत महासागर भागामधील चीनच्या वाढत्या आक्रमकतेच्या पार्श्‍वभूमीवर भारत व व्हिएतनाममधील सबंधही हळुहळू दृढमूल होऊ लागल्याचे सूत्रांनी...\nचीन अमेरिकेचे \"ड्रोन' परत करणार\nवॉशिंग्टन - दक्षिण चिनी समुद्रामध्ये चीनकडून पकडण्यात आलेले \"ड्रोन' विमान अमेरिकेस परत केले जाईल, असे पेंटॅगॉनने म्हटले आहे. यासंदर्भात चीनशी \"आश्‍��ासक चर्चा' झाल्याची माहिती यावेळी पॅंटॅगॉनकडून देण्यात आली. चीनकडून आंतरराष्ट्रीय सागरी क्षेत्रामध्ये हे विमान गेल्या गुरुवारी पकडण्यात...\nमोसूलमध्ये इराकी तोफा थंडावल्या\nगोगजाली (इराक) : 'इसिस'कडून मोसूल शहर ताब्यात घेण्यासाठी सुरू असलेल्या संघर्षात खराब हवामानामुळे अडथळा येत असून, दृश्‍यमानता कमी होत असल्यामुळे कारवाई काहीशी मंदावली असल्याचे समजते. मात्र, मोसूलच्या पूर्वेकडील सीमेवर इराकच्या सरकारी फौजांनी आपली स्थिती मजबूत केली आहे. इराकमधील दुसरे सर्वांत मोठे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=lemon&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Alemon", "date_download": "2019-06-20T15:47:39Z", "digest": "sha1:5D7MGVFT3CMOLU5XZXAF76EQXEFVXJLW", "length": 28116, "nlines": 315, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nगुरुवार, जून 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर गुरुवार, जून 20, 2019\nसर्व बातम्या (37) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (34) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nगेल्या ३० दिवसांतील पर्याय (11) Apply गेल्या ३० दिवसांतील पर्याय filter\nगेल्या ७ दिवसांतील पर्याय (2) Apply गेल्या ७ दिवसांतील पर्याय filter\nगेल्या २४ तासांमधील पर्याय (1) Apply गेल्या २४ तासांमधील पर्याय filter\nसप्तरंग (10) Apply सप्तरंग filter\nअॅग्रो (3) Apply अॅग्रो filter\nफॅमिली डॉक्टर (2) Apply फॅमिली डॉक्टर filter\nसंपादकिय (2) Apply संपादकिय filter\nकाही सुखद (1) Apply काही सुखद filter\nक्रीडा (1) Apply क्रीडा filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\nमुक्तपीठ (1) Apply मुक्तपीठ filter\nसिटिझन जर्नालिझम (1) Apply सिटिझन जर्नालिझम filter\nसप्तरंग (8) Apply सप्तरंग filter\nसाहित्य (6) Apply साहित्य filter\nमहाराष्ट्र (5) Apply महाराष्ट्र filter\nविष्णू मनोहर (5) Apply विष्णू मनोहर filter\nडाळिंब (4) Apply डाळिंब filter\nस्पर्धा (4) Apply स्पर्धा filter\nबचत गट चळवळ बनली गावासाठी आधार\nनागठाणे - ‘गाव करील ते राव काय करील’ ही उक्ती सर्वार्थाने साध्य करताना रेवंडे या दुर्गम भागातील ���ावाने बचतगटाची चळवळ स्वतःसाठी आधार बनविली आहे. केवळ १०० रुपयांवर सुरू झालेल्या इथल्या बचत गटाने शासनाच्या सहकार्याने तब्बल एक कोटी रुपयांचा महत्त्वाकांक्षी सामूहिक शेती प्रकल्प हाती घेतला आहे. रेवंडे हे...\nएकावेळी पाच शस्त्रे फिरविणारा संभाजी (व्हिडिओ)\nकोल्हापूर - लाठी, तलवार अथवा भालाफेक करीत असताना एखादा खेळाडू पाहिल्यानंतर अंगावर रोमांच उभे राहतात. मात्र, एकाच वेळी पाच शस्त्रे फिरविणारा खेळाडू पाहिला तर भुवया उंचावल्याशिवाय राहणाऱ्या नाहीत. उजव्या हातात तीन व डाव्या हातात दोन शस्त्रे चढवून ती चालविणे म्हणजे अवघड कला. रामानंदनगरातील संभाजी...\nफुलपाखराच्या प्रजातींवर रत्नागिरीतही संकट\nरत्नागिरी - विकासाच्या नावाखाली वृक्षतोड होते. त्यामुळे फुलपाखरांचा अधिवास नष्ट होतो. फुलपाखरे सोंगाडी असतात, शत्रूपासून वाचण्यासाठी अनेक युक्त्या करतात हे मी पाहिल्यावर अभ्यास सुरू केला. काही प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. ठाण्याप्रमाणेच रत्नागिरीतही ही स्थिती येऊ शकते, असा धोक्याचा इशारा...\nमुंबईतील नोकरी सांभाळून विस्तारली लिंबाची बाग\nमुंबईला शिक्षकाची नोकरी करताना सुटीच्या काळात गुढे पाचगणी (जि. सांगली) असा गावापर्यंतचा दीर्घ प्रवास करायचा. प्राधान्याने शेतात जायचं. घरच्या सदस्यांबरोबर कामाला जुंपायचं. आठवडाभरातील कामांचं नियोजन करायचं. रविवारी संध्याकाळी पुन्हा मुंबईला लिंबू घेऊन परतायचं. वाशी मार्केटमध्ये विक्री करायची....\nपरिपूर्ण डबा बनवा असा...\nज्याला डबा द्यायचाय त्याची प्रकृती, ऊर्जेची गरज लक्षात घेऊन आहार दिला पाहिजे. याबरोबरच पौष्टिकतेचे सर्वसाधारण सूत्र पाळले तरी सकस आहार निश्‍चित मिळू शकतो. शालेय तसेच कॉलेजच्या मुलामुलींचा रोजचा डबा हा गृहिणींचा जिव्हाळ्याचा विषय आहे. आरोग्य, आवड आणि वेळ या सगळ्यांची सांगड घालत रोजच्या रोज टिफीन...\n'नकारात्मकता काढून टाका' (धनश्री काडगावकर)\nआपलं आयुष्य आनंदी होण्यासाठी मानसिक अन्‌ शारीरिक आरोग्य अतिशय महत्त्वाचं आहे. आपल्या जे पाहिजे ते मिळालं नाही, तर आपण नाराज होतो. त्यामुळं आपल्यात नकारात्मकता येते. त्याचा परिणाम आपल्या आरोग्यासह मानसिक स्थितीवरही होतो. त्यामुळं आपल्यातली नकारात्मकता काढून टाकून आनंदी राहणं ही उत्तम आरोग्याची...\nलांबलेला उन्हाळा ��न्‌ उष्णतेची लाट\nऔरंगाबाद - पावसाळ्याची प्रतीक्षा करणाऱ्या औरंगाबादकरांच्या नशिबाला मात्र सध्या उकाडा कायम राहणार आहे. उकाड्यावर हा सिलसिला थांबणार नसून शहरावर उष्णतेच्या लाटेचे संकट येऊन ठेपले आहे. शुक्रवार (ता. सात) आणि शनिवार (ता. आठ) तापमानाचा आकडा हा ४३ अंशांपर्यंत जाणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला...\nप्रयोगशील शेतीतून थांबविले कुटुंबांचे स्थलांतर\nदेवगाव, आंबेवंगण (ता. अकोले, जि. नगर) ही आदिवासी पट्ट्यातील गावे. भात हे प्रमुख पीक. बाएफ संस्थेच्या मार्गदर्शनातून देवगावच्या ममताबाई भांगरे आणि आंबेवंगण येथील शांताबाई खंडू धांडे यांनी शेतीमध्ये वेगळी ओळख तयार केली. नियोजन आणि सुधारित तंत्राने शेती करत वर्षोनुवर्ष रोजगारासाठी कुटुंबांचे होणारे...\nworld cup 2019 : अब की बार किसी की भी सरकार (मुकुंद पोतदार)\nटी20च्या धुमधडाक्‍यातही वन-डे क्रिकेटचा विश्‍वकरंडक म्हणजे \"क्रिकेटचं ऑलिंपिक' हे समीकरण कायम राहिलं आहे. क्रिकेटच्या जन्मभूमीत होणारी स्पर्धा आजवरच्या इतिहासातील सर्वाधिक चुरशीची ठरेल. याचे कारण निवडक नव्हे तर बहुतेक संघ जय्यत तयारीनं आलेत. स्पर्धेचं आणि संघांचं स्वरूप बघता क्रिकेटची सत्ता संपादन...\nउन्हाळ्यात शीतपेयांचे आजाराला आमंत्रण\nजळगाव - उन्हाची तीव्रता वाढल्यानंतर या कडक उन्हात फिरताना शीतपेये, सरबत किंवा हातगाडीवर बर्फावर ठेवलेले खाद्यपदार्थ सर्वांनाच हवेहवेसे वाटतात. पण कडक उन्हात काही क्षण गारवा देणारे हे उघड्यावरचे पदार्थ, अस्वच्छ पाण्यापासून तयार केलेला बर्फ व शीतपेयांमधील कार्बन आजारपणाला आमंत्रण देणारे ठरत असल्याचे...\nझोंबू लागली मिरची; वधारले लिंबू\nसातारा - चवीला तिखट असली, तरी आवश्‍यक असणाऱ्या हिरव्या मिरचीने नागरिकांच्या डोळ्यांत आता पाणी आणले आहे. किलोभर मिरचीला ९० रुपये मोजावे लागत आहेत. उन्हाळ्यामुळे भाज्यांची आवक रोडावू लागली असून, गेल्या आठवड्यात वीस रुपये किलो मिळणाऱ्या वांग्याच्या दरात दुपटीने वाढ झाली आहे. कडक उन्हाळ्यामुळे सर्व...\nजादूटोणा विरोधी कायद्याला पोलिसांकडूनच फाटा\nपैशांच्या पाऊसप्रकरणी केवळ फसवणुकीचा नोंदविला गुन्हा औरंगाबाद - समाजातील अंधश्रद्धा नष्ट करण्यासाठी मोठ्या प्रयत्नांनंतर जादूटोणा विरोधी कायद्याची निर्मिती झाली; परंतु अंमलबजावणीबाबत ���ारशी अनुकूलता नसून पैशांचा पाऊस प्रकरणात केवळ फसवणुकीचा गुन्हा नोंदविला. विशेषत: जादूटोणा विरोधी कलमांचा समावेश...\nतुडकिया भात, तेलिया माह, खट्टा जिमिखंड... (विष्णू मनोहर)\nहिमाचल प्रदेश...हिमालयाच्या कुशीत वसलेलं पर्वतराजीचं राज्य. साहजिकच इतर राज्यांपेक्षा इथली खाद्यसंस्कृती काहीशी निराळीच असणार. खाद्यपदार्थांच्या नावांवरूनच ते लक्षात यावं. अशाच काही खास खाद्यपदार्थांविषयी... हिमाचल प्रदेशाच्या एका बाजूला जम्मू-काश्‍मीर, हरियाना, उत्तर प्रदेश, दुसऱ्या बाजूला...\nमुंबई - अंगाची लाही लाही करणाऱ्या उकाड्यात थोडासा गारवा म्हणून रस्त्यात कुठेही मिळणारे लिंबू सरबत वा उसाचा रस पिण्याचा किंवा बर्फाचा गोळा खाण्याचा मोह आवरता येत नाही. मात्र, असे रस आणि सरबत आरोग्याला धोकादायक ठरत आहे. पालिका पथकांच्या तपासणीत रस, सरबत आणि बर्फांचे ८१ टक्के नमुने दूषित असल्याचे...\nमां, मानुष अने माटीनां लड्डू\nनमोजीभाई : (खुशीत) जे श्री क्रष्ण...तमे क्‍यारे आव्या मोटाभाई : (विषण्णपणे) अमणाज मोटाभाई : (विषण्णपणे) अमणाज नमोजीभाई : (उत्साहात) हूं पण अमणाज आव्यो नमोजीभाई : (उत्साहात) हूं पण अमणाज आव्यो बंगालमधी गेला होता ने बंगालमधी गेला होता ने मोटाभाई : (खचलेल्या सुरात) शुं कहे छे आपडी ममताबेन मोटाभाई : (खचलेल्या सुरात) शुं कहे छे आपडी ममताबेन सारु छे ने नमोजीभाई : (प्रेमाने) चिंता ना कोई कारण नथी मी तिला सांगून आला के, बंगालमाटे बहु काम...\nआंब्याच्या मोहोराचे आता कैऱ्यात रूपांतर होऊन त्या हवेत मस्त झोके घेत असतात. त्यांच्याकडे असे लटकताना पाहिले, की वाटते देवळ्यातल्या घंटेचे लोलक काढून हवेत अदृश्‍य घंटा वाजवून सारी सृष्टी या ऋतूंच्या राजाला सलामी देत आहे. एप्रिल फळ..... हो एप्रिल फळच. हे कळ फलकामुळे झाले नाही, मला एप्रिल फळ असेच...\nवय 74 वर्षे; तरीही जिद्दीने यशस्वी शेती\nऔरंगाबाद - नोकरीतून वर्षाला जेवढे उत्पन्न मिळत होते त्यापेक्षा निवृत्तीनंतर शेतीतून जास्त उत्पन्न मिळवता येते, हे खरे करून दाखविले एका अल्पभूधारक शेतकऱ्याने. वय वर्षे 74, निवृत्त झाल्यानंतर हाती आलेल्या पैशातून चार एकर शेती घेतली. एकही मजूर न लावता पती-पत्नीच शेतीची सर्व कामे करतात. ही कथा आहे...\nवाढत्‍या तापमानामुळे मूत्रमार्ग विकारांत वाढ\nनांदेड - वाढत्या तापमानात आरोग्याच्या समस्या डोक वर काढतात. अशातच महिलांमध्ये युरिन इन्फेक्‍शनचा त्रास वाढला असून, ७० टक्के महिलांना त्रास उद्‌भवत असल्याची माहिती स्त्रीरोगतज्ज्ञांनी दिली. बाहेर नोकरी करणाऱ्या महिलांसोबतच महिला पोलिसांमध्ये यूटीआयचा त्रास अधिक प्रमाणात आहे. महिला पोलिसांचे अधिक...\nलवंगलतिका, संतुला, मच्छा बेसारा... (विष्णू मनोहर)\nओडिशा. निसर्गसंपन्न असं समुद्रकिनाऱ्यांचं राज्य. शेजारच्या पश्‍चिम बंगालची आणि इथली खाद्यसंस्कृती बरीचशी मिळतीजुळती. मात्र, तरीही ओडिशाच्या खाद्यसंस्कृतीचंही स्वत:चं असं वेगळेपण आहेच. या वेळी ओडिशातल्या अशाच काही वेगळ्या खाद्यपदार्थांची ही ओळख. भारताच्या पूर्वेकडच्या सागरकिनाऱ्यावर वसलेल्या ओडिशा...\nविदर्भ 'तापला'; जगातील सर्वांत उष्ण शहरांमध्ये सहा शहरांचा समावेश\nमुंबई : मागील काही दिवसांपासून संपुर्ण महाराष्ट्रात सुर्य आग ओकत आहे. त्यातही विदर्भात याचे प्रमाण सर्वाधिक आहे. जगातल्या सर्वात उष्ण 15 शहरांमध्ये विदर्भातील तब्बल सहा शहरांचा समावेश असल्याचे 'इआय डोरॅडो' हवामानाचा अभ्यास करणाऱ्या वेबसाइटवर जाहीर करण्यात आला आहे. यावरून वाढत्या तापमानाची दाहकता...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/node/44633", "date_download": "2019-06-20T15:06:13Z", "digest": "sha1:W67FKWYOC4IBLXAHICDQIMMZPAB3A7IA", "length": 15484, "nlines": 166, "source_domain": "misalpav.com", "title": "मनात आले म्हणून | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nसर टोबी in जनातलं, मनातलं\nआज काही प्रवासाशी संबंधित वाचण्यात आले आणि वाटले क�� आपणही काही आठवणी लिहाव्यात. प्रवास म्हटलं कि बऱ्याच वेळेला मुंबईतील लोकांची आठवण आल्या शिवाय राहत नाही. जवळपास दररोजच नोकरीनिमित्त आणि सुटी असली तरी खरेदी, नातेवाईकांना भेटणे या निमित्ताने प्रवास करण्याशिवाय मुंबईकरांना पर्याय नसतो. तसे धुळे, जळगाव येथील लोकांनाही बराच प्रवास करावा लागत असावा. पण त्यांच्या प्रवासाचा इतरांनाही त्रास होतो हे कधीकाळी रेल्वेने ज्यांनी त्या मार्गावर प्रवास केला असेल त्यांना चांगलेच ठाऊक असेल.\nमी पहिल्यांदा मुंबई आलो ती आठवण सुरुवातीला तरी सुखावह नव्हती. १९८७ सालचे पुणे नुकतेच थोडेसे कोथरूडच्या दिशेने वाढायला लागले होते. बाकी सर्व शहर अगदी जुन्या गोष्टीत वाचावे तसेच होते. प्रभात रोडवरून डेक्कन क्वीन पकडायची म्हटले तरी डेक्कन कॉर्नर पर्यंत चालत येण्याचे नियोजन करूनच घरातून निघावे लागे. सर्व पुणे शहरच अतिशय सुंदर वाटावे असे होते. अशा शहरातून मुंबईत येणे म्हणजे शिक्षाच वाटायची. सुरुवातीला तुमच्या शरीराला सवय होऊ पर्यंत सतत जाणवणारी तेलकट, घामट त्वचा, सर्व वातावरणात भरून राहिलेला उग्र दर्प, गर्दी, आणि या सर्वांवर वरताण करणारा वाशी ते व्हिक्टोरिया टर्मिनस हा प्रवास. अगदी वसई, विरारला राहणारी माणसं देखील वाशीच्या लोकांपेक्षा आरामात प्रवास करीत असावे अशी त्या वेळची स्थिती होती.\nकाही दिवसांनी वैतागून मी परत पुण्याला बदली मागून घेतली. त्यानंतर थेट नऊ वर्षांनी मी परत मुंबईला आलो. या वेळेस राहण्याचे ठिकाण होते जेव्हीपीडीची म्हाडा कॉलोनी. पश्चिम रेल्वेचा त्यातल्यात्यात 'वरच्या' वर्गाचा, सांगताना कॉलर ताठ व्हाव्ही असा प्रवास आणि कुलाब्यासारख्या शांत ठिकाणी कामाची जागा. कधी मनात आले तर संध्याकाळी रमत गमत चर्चगेट पर्यंत चालत जावे, कधी वाटले तर दादरला आस्वादमध्ये जेवण करून ७९ नंबरच्या बसने उलट्या दिशेने शांत प्रवास करीत घरी जावे. तसे कुलाबा देखील टाईमपास करायला बरे ठिकाण होते. संध्याकाळी इलेक्ट्रिक हाऊस समोरच्या कामत मध्ये जेवण करून काश्मीर हाऊस, केम्ब्रिज, आणि कुसरो बागेच्या बाहेरील बाजूस असणाऱ्या दुकानांच्या बाजूने विंडो शॉपिंग करीत घरी जावे असा दिनक्रम असायचा.\nशनिवारी रात्री पुण्याला येणे मात्र कष्टप्रद होते. काही दिवस रात्रीचा एशियाडने प्रवास केला. पण नंतर महालक्ष्मी एक्सप��रेसचा स्वस्त आणि जलद प्रवासाचा पर्याय सापडला. त्यातही कधी लवकर पुण्याला यायला मिळाले तर कोयना एक्सप्रेसनेदेखील छान प्रवास व्हायचा.\nहळूहळू मित्रांचा ग्रुप जमला आणि मुंबईत राहण्याचा आनंद कळायला लागला. एकदा मित्राने ग्रांट रोडवरील गीता भुवन या सिंधी हॉटेलमध्ये जेवायला नेले. तेथील दाल म्हणजे घट्ट वरण आणि देशी घीचा भला थोरला थर. जोडीला तवा पराठा आणि बटाट्याच्या काचऱ्या. कधी माहीमचे पार्टी हॉटेल तर कधी जेव्हीपीडी सर्कलला असलेल्या शिवसागरमध्ये तवा पुलाव आणि रायतं.\nटाईमपास करायला ग्रेट वेस्टर्न स्टोर, खादी ग्रामोद्योग स्टोर, अकबरअलीज, ऱ्हिदम हाऊस आणि जहांगीर आर्ट गॅलरी अशा ठिकाणी भटकंती. तिथून मुलासाठी काहीतरी खरेदी करायची असे चालायचे. एकदा त्याच्यासाठी फनस्कुलचा मोठ्ठा प्लास्टिकचा ट्रक घेतला आणि त्याच्या उशापाशी सकाळी ठेऊन दिला. त्याची झोप झाल्यावर त्याने सावकाश डोळे उघडले. समोर ट्रक बघून त्याला खरेच वाटले नाही. त्याने सावकाश त्याच्या छोट्याश्या बोटांनी ट्रकला हलवून पाहिले. मग एका हाताने ट्रक पकडला. आता त्याची खात्री पटली कि ट्रक खराच आहे. मग स्वारी उठून बसली आणि ट्रक मांडीवर घेऊन इकडे तिकडे बघितले. मग मला आणि बायकोला बघून खुशीत हसला. मुंबईतील प्रवासाचे दिवस आठवले कि हि आठवण आल्या शिवाय आठवणींचा हिंदोळा थांबत नाही.\nखूप छान लिहीलंय. शेवटची आयडीया आवडली.\nअसे टाईमलाईन लेखन मस्त वाटते वाचायला.\nहलका फुलका , साधा सरळ, सुंदर\nहलका फुलका , साधा सरळ, सुंदर लेख ..\nहे असं काहीतरी वाचायला मिळावं मिपावर ..\nमुंबईमधील एखादे लोकल(रेल्वे) प्रवासवर्णन देखिल येउद्या ना\nआजची स्वाक्षरी :- वे तू लौंग, वे मैं लाची तेरे पीछे आ गवाची... :- Laung Laachi\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 17 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87%2520%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%A8&search_api_views_fulltext=%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87%20%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%A8&f%5B0%5D=field_site_section_tags%3A34", "date_download": "2019-06-20T15:44:18Z", "digest": "sha1:NDL7HSXIFMDZVRGIDYDTAIY4VQIBGO6D", "length": 27395, "nlines": 306, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nगुरुवार, जून 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर गुरुवार, जून 20, 2019\nसर्व बातम्या (69) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (6) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\n(-) Remove अर्थविश्व filter अर्थविश्व\nगुंतवणूक (31) Apply गुंतवणूक filter\nगुंतवणूकदार (29) Apply गुंतवणूकदार filter\nमहाराष्ट्र (25) Apply महाराष्ट्र filter\nव्यवसाय (14) Apply व्यवसाय filter\nशेअर बाजार (14) Apply शेअर बाजार filter\nव्याजदर (12) Apply व्याजदर filter\nम्युच्युअल फंड (11) Apply म्युच्युअल फंड filter\nरिझर्व्ह बॅंक (10) Apply रिझर्व्ह बॅंक filter\nमोबाईल (9) Apply मोबाईल filter\nउपक्रम (8) Apply उपक्रम filter\nरिअल इस्टेट (8) Apply रिअल इस्टेट filter\nअहमदाबाद (7) Apply अहमदाबाद filter\nउत्पन्न (7) Apply उत्पन्न filter\nअर्थशास्त्र (6) Apply अर्थशास्त्र filter\nकोल्हापूर (6) Apply कोल्हापूर filter\nदिल्ली (6) Apply दिल्ली filter\nपुरस्कार (6) Apply पुरस्कार filter\nप्रशासन (6) Apply प्रशासन filter\nगुजरात (5) Apply गुजरात filter\nनेटवर्क (5) Apply नेटवर्क filter\nबंगळूर (5) Apply बंगळूर filter\nराजस्थान (5) Apply राजस्थान filter\nहैदराबाद (5) Apply हैदराबाद filter\nअल्पबचत (4) Apply अल्पबचत filter\nआयसीआयसीआय (4) Apply आयसीआयसीआय filter\nएसबीआय (4) Apply एसबीआय filter\nनिवडणूक (4) Apply निवडणूक filter\nपायाभूत सुविधा (4) Apply पायाभूत सुविधा filter\nमहागाई (4) Apply महागाई filter\nशिवाजीनगर (4) Apply शिवाजीनगर filter\nसंस्था/कंपनी (4) Apply संस्था/कंपनी filter\nहोय... खरंच काळं पाणी बाजारात आलंय; हा बघा व्हिडिओ\nपुणे: काळया पाण्याच्या शिक्षेबद्दल आपण शाळेत असताना ऐकलं आहे. पण कधी तुम्हाला देखील खरोखर काळं पाणी पिण्यास दिलं तर होय खरोखर पुण्यामध्ये ए. व्ही. ऑरगॅनिक्स या स्टार्ट-अप व्हेंचरने ‘इवोकस’ हे भारतातील पहिले नैसर्गिक काळे अल्कलाइन पाणी बाजारात विक्रीला आणले आहे. या पूर्णतः शुद्ध...\n\"22 किमको'ची आय फ्लो इलेक्‍ट्रीक स्कूटर सप्टेंबरमध्ये\nनवी दिल्ली - तायवान येथील इलेक्‍ट्रीक स्कूटर उत्पादन क्षेत्रात अग्रेसर असलेल्या किमको या कंपनीसोबत \"22 मोटर्स' या कंपनीशी करार झाला असून बुधवारी या कंपनीची आय फ्लो ही इलेक्‍ट्रीक स्कूटर सादर करण्यात आली. हरियाना (भीवाडी) येथे 22 कॅमको उत्पादन केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचे किमकोचे अध्यक्ष...\nशेअर बाजारात गुंतवणूक करताय\nपुणे: लोकसभा निवडणुकांच्या एक्झिट पोलच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात गेल्या दोन दिवसात उत्साहाचे वातावरण संचारले होते. सोमवारी मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजारात गुंतवणूकदारांकडून शेअर खरेदीचा सपाटा सुरु झाल्याने तेजीचे वातावरण निर्माण झाले. परिणामी शेअर बाजारातील नोंदणीकृत कंपन्यांच्या...\n‘इमर्जिंग थीम्स फॉर वेल्थ क्रिएशन’\nसर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी विविध सेमिनारचे आयोजन, ‘पोर्टपोलिओ चेक-अप कॅम्प’ आणि मार्गदर्शनाबरोबरच प्रत्यक्ष गुंतवणुकीची संधी उपलब्ध करून दिल्यानंतर ‘सकाळ मनी’ने आता उच्च उत्पन्न गटातील गुंतवणूकदारांना डोळ्यांसमोर ठेवून पुण्यात एका खास उपक्रमाचे आयोजन केले आहे. ‘पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस’...\nमुलीच्या ऍडमिशनसाठी त्याने चक्क मोजले 45 कोटी रुपये \nवॉशिंग्टन: आपल्या मुलाने किंवा मुलीने चांगल्या कॉलेज किंवा विद्यापीठामधून शिक्षण घ्यावे असे सगळ्याच पालकांना वाटत असते. त्यासाठी साम, दाम.. असे सगळे काही करण्याची त्यांची तयारी असते. डोनेशन किंवा देणगी हा त्याचा मुख्य भाग. अगदी आपल्या मुलाला अमुकच एका शाळेत बालवाडीमध्ये ( नर्सरी, केजी) प्रवेश...\nपुणे - मार्चअखेर संपलेल्या चौथ्या तिमाहीत बॅंक ऑफ महाराष्ट्रला ७२.३८ कोटी रुपयांचा नफा झाला आहे. बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ए. एस. राजीव यांनी चौथ्या तिमाहीअखेरचे आर्थिक निकाल आज जाहीर केले. या वेळी बॅंकेचे कार्यकारी संचालक ए. सी. राऊत आणि कार्यकारी संचालक...\nपुणे: लोकसभा निवडणुकीच्या वातावरणाचा पारा मध्यावर आला असून, शेअर बाजार त्याबाबत अंदाज घेत वाढत आहे. यंदाची ही सार्वत्रिक निवडणूक बाजारासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. या निवडणुकीतून \"अपेक्षित निकाल' समोर येतील, असे बाजार गृहीत धरून आहे. या अनुषंगाने मागील काही दिवसांपासून \"निफ्टी' 12,000...\n‘ब्राइड्‌स ऑफ इंडिया’ची सातवी आवृत्ती सादर\nपुणे - मलबार गोल्ड आणि डायमंड्‌सने ‘ब्राइड्‌स ऑफ इंडिया’ची सातवी आवृत्ती सादर केली आहे. या वर्षी ‘ब्राइड्‌स ऑफ इंडिया’ कॅंपेन परंपरा थीमवर आधारित आहे. भारतात अनेक प्रांत व समाज आहेत. प्रत्येकाची ���िराळी परंपरा आहे. या थीममध्ये विविधतेचा अनोखेपणा उठून दिसतो. ‘अनेक उत्सव, एक भारत’, हाच...\nपुणे जिल्हा बॅंकेला २२० कोटींचा नफा\nपुणे - पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेला (पीडीसीसी) सरत्या आर्थिक वर्षात (२०१८-१९) तब्बल २२० कोटींचा ढोबळ नफा झाला आहे. बॅंकेच्या स्थापनेपासून आजतागायतच्या १०१ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच नफ्याचा एवढा मोठा विक्रम झाल्याची माहिती बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी...\nरूपी सहकारी बॅंकेला ११.८७ कोटींचा नफा\nपुणे- रिझर्व्ह बॅंकेच्या निर्बंधाखाली असलेल्या रूपी सहकारी बॅंकेने ३१ मार्च २०१९ अखेर ३८.४० कोटींची कर्जवसुली केली असून, ११.८७ कोटींचा नफा मिळविला आहे. रिझर्व्ह बॅंकेने निर्बंध लागू केल्यापासून बॅंकेने ३७१ कोटी ४६ लाख रुपये थकीत कर्जवसुली केली. तसेच, विलिनीकरणासाठी प्रयत्न सुरू आहेत....\n...तर असे करा ''फायनान्शिअल प्लॅनिंग''\nपुणे: योग्य वेळी योग्य पद्धतीने आर्थिक गुंतवणूक केल्यास आपली उद्दिष्टे साध्य करता येणे शक्य आहेत. मात्र आपल्या उद्दिष्टानुसार गुंतवणूक समजून घेतली पाहिजे. आर्थिक नियोजन अर्थात फायनान्शिअल प्लॅनिंग हे भविष्यातील आपली गरज आणि चलनवाढ ओळखून करणे गरजेचे आहे. शिवाय चलनवाढीचा दर लक्षात घेऊन...\nआजपासून होणार हे आर्थिक बदल\nपुणे - एक एप्रिलपासून नव्या आर्थिक वर्षाला प्रारंभ होत आहे. या पार्श्‍वभूमीवर सरकारच्या विविध खात्यांकडून जुन्या नियम योजनांमध्ये बदल किंवा नवीन योजना बदल आणले जात आहेत. संभाव्य बदलांचा थोडक्‍यात आढावा... पॅन कार्डच्या नियमांमध्ये बदल - आर्थिक व्यवहारांसाठीचे ओळखपत्र म्हणून ओळखल्या...\nएम्बसी ऑफिस पार्क्‍स या ‘रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट’चा (आरईआयटी) पब्लिक इश्‍यू आजपासून बाजारात दाखल होत आहे. अशा प्रकारचा हा पहिलाच इश्‍यू असेल. याद्वारे गुंतवणुकीचा नवा प्रकार खुला होत असून, आपल्या बाजाराच्या दृष्टीने हा महत्त्वाचा ऐतिहासिक क्षण आहे. या निमित्ताने ‘आरईआयटी’ म्हणजे काय,...\n'बजाज समूहा'त मोठी घडामोड; राहुल बजाज होणार पायउतार\nपुणे : प्रसिद्ध उद्योगपती राहुल बजाज, बजाज फिनसर्व्हच्या (बजाज फायनान्स) चेअरमन आणि कार्यकारी संचालकपदावरून पायउतार होणार आहेत. 16 मे पासून ते बजाज फिनसर्व्हच्या चेअरमन आणि कार्यकारी संचालकपदाचा भार सोडणार आहेत. पुढील पि���ीच्या हाती सूत्रे सोपवण्याच्या योजनेचा भाग म्हणून हा निर्णय...\nतुम्ही ''टॅक्स प्लँनिंग'' केलं का\nपुणे : आर्थिक वर्षातील शेवटचा महिना म्हणजे 'मार्च महिना' होय. करदात्याला १ एप्रिल ते 31 मार्च या कालावधीत झालेल्या व्यवहारानुसार उत्पन्न, खर्च, गुंतवणूक यांची गणना करून आपल्या करपात्र उत्पन्नावर 'टॅक्स' भरावा लागतो. मार्च महिना अखेर कर बचत व्हावी यामुळे बरेच लोक गुंतवणुकीचे विविध मार्ग...\nपुणे : 'जिप्सी' म्हटल तरी आपल्या डोळ्यासमोर डोंगराळ, वाळवंट, खडकाळ प्रदेशातील रस्त्यांवर धावनारे लष्करातील वाहन उभे राहते. भारतीय लष्कराची ओळख असलेल्या या मारूती सुझुकी कंपनीच्या जिप्सी वाहनाचे उत्पादन बंद करण्यात आले आहे. 'रश्लेन' च्या एका अहवालानुसार कंपनीने इ-मेलद्वारे आपल्या...\n‘पूर्विका’ मोबाईल - देशातील एक उदयोन्मुख रिटेल कंपनी\nपुणे - पूर्विका मोबाईल प्रायव्हेट लिमिटेड या प्रतिष्ठित कंपनीने आपले जाळे दक्षिण भारतात पसरवले आहे. त्यांच्या सेवेचे गुडविल संपूर्ण देशात पसरत आहे. ‘थिंक मोबाईल, थिंक पूर्विका’ हे या कंपनीचे ब्रीदवाक्‍य आहे. या ब्रीदवाक्‍यानेच पूर्विका कंपनी देशी आणि विदेशी कंपन्यांचे मोबाईल फोन,...\nडायनॅमिक इक्विटी फंड म्हणजे काय\nपुणे - शेअर/ इक्विटी बाजारातील अस्थिरतेचा गुंतवणुकीवर कमीतकमी नकारात्मक परिणाम व्हावा मात्र त्याच वेळेस इक्विटीचा फायदा मिळावा यासाठी डायनॅमिक इक्विटी फंड हा गुंतवणुकीचा सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. या फंडाचे स्वरूप डेट व इक्विटी असे मिश्र असते. डायनॅमिक इक्विटी फंड बाजारमूल्य वाढले की...\nबीएनपी पारिबा म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणुकीची संधी\nपुणे - बीएनपी पारिबा म्युच्युअल फंडाने बीएनपी पारिबास डायनॅमिक इक्विटी फंड बाजारात आणला आहे. या योजनेअंतर्गत इक्विटी, कॅश फ्युचर/ आर्बिट्राज, मनी मार्केट आणि डेट फंडामध्ये गुंतवणूक केली जाणार आहे. हा फंड गुंतवणूकीसाठी खुला झाला असून फंडाचा एनएफओ 14 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारीच्या...\nबजाज ऑटो आता बनली ‘द वर्ल्डस फेव्हरेट इंडियन’\nपुणे - आघाडीची ऑटोमोबाईल कंपनी असणाऱ्या बजाज ऑटो लिमिटेडने त्यांची ‘द वर्ल्डस फेव्हरेट इंडियन’ अशी नवी ओळख निर्माण केली आहे. या माध्यमातून कंपनीने १७ वर्षांच्या कालावधीत राष्ट्रीय स्कूटर निर्मात्यांपासून जागतिक पातळीवरील दिग्गज मोटारसायकल उत्पादक बनण्याचा बहुमान मिळवला आहे. चाकण येथील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/user/register?destination=node/40939%23comment-form", "date_download": "2019-06-20T16:06:04Z", "digest": "sha1:GBAOGBYFFMC2EGN23YMOCAXLZ6BOTMBM", "length": 5875, "nlines": 121, "source_domain": "misalpav.com", "title": "सदस्य खाते | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nहे कोडं तुम्ही माणुसच आहात हे जाणण्यासाठी आहे. अनेकदा अश्या नोंदणी अर्जांवर संगणकाच्या सहाय्याने हल्ले होत असतात. ते टाळण्यासाठी हा खटाटोप आहे. खाली चित्रात दिसणारी अक्षरे व अंक त्याखालील चौकटीत भरा.\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 14 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://spsnews.in/?p=2707", "date_download": "2019-06-20T15:17:41Z", "digest": "sha1:SSNRUEKQ7MOQG75D7NPNCPDTPLXZDUZI", "length": 12706, "nlines": 104, "source_domain": "spsnews.in", "title": "'लॅटेराईट ' उत्खननास सं��िश्र प्रतिक्रिया : स्वाभिमानी संघटनेचा विरोध | | SPSNEWS", "raw_content": "\nशासनाच्या विकास योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा- जिल्हाधिकारी दौलत देसाई\nपावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी १०.२३ कोटींचा निधी :आम.सत्यजित पाटील\nबांबवडे विद्यामंदिरात दफ्तर व शालेय साहित्याचे वाटप\nबांबवडे विद्यामंदिरात दफ्तर व शालेय साहित्याचे वाटप\nचिमुकल्यांचा किलबिलाट पाहण्यासाठी जमला जनसमुदाय\n‘लॅटेराईट ‘ उत्खननास संमिश्र प्रतिक्रिया : स्वाभिमानी संघटनेचा विरोध\nबांबवडे : घुंगुर तालुका शाहुवाडी इथं खाण काम उत्खननासाठी बोलवण्यात आलेल्या जाहीर लोकसुनावणीत संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या, तर बाधित पाच गावातून पाण्यासाठी लोकांनी या उत्खननास विरोध दर्शवला. दरम्यान ‘ स्वाभिमानी शेतकरी संघटने ‘ च्यावतीनेहि विरोध करण्यात आला.\nघुंगुर इथं झालेल्या लोकसुनावणीत घुंगुर,परळी, आम्बर्डे, परखंदळे ,सावर्डे बु. येथील ग्रामस्थांनी या लोकसुनावणीत सहभाग दर्शवला,तसेच शाहुवाडी तालुक्यातील इतर गावातील ग्रामास्थानीदेखील या सुनावणीत आपली उपस्थिती दर्शवली.\nयावेळी, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, निवासी जिल्हाधिकारी संजय शिंदे, शाहुवाडी,पन्हाळा प्रांताधिकारी अजय पवार, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी दिलीप खेडेकर हे या समितीवर उपस्थित होते. यांच्यासमोर हि सुनावणी घेण्यात आली.\nदरम्यान उपरोक्त गावातील डोंगर पठारावर उपलब्ध असलेल्या लॅटेराईट या खनिजाच्या उत्खनना संदर्भात हि सुनावणी बोलवण्यात आली होती.\nयावेळी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी सांगितले कि, हि सुनावणी तक्रार व सूचना ऐकून घेण्यासाठी आहे तसेच लेखी स्वरुपात देखील ग्रामस्थ आपली मते मांडू शकतात. परंतु याचा निर्णय शासन घेणार आहे, याची नोंद उपस्थितांनी घ्यावी.\nयावेळी तांत्रिक सल्लागार डॉ. प्रशांत बन्ने यांनी या उत्खननासंदर्भात उपस्थितांना माहिती दिली. तसेच या प्रकल्पामुळे रोजगार उपलब्ध होणार असून, येथील तरुणांच्या हाताला काम मिळेल. तसेच या प्रकल्पासाठी वहातुकीसाठी लागणारी वाहनेदेखील इथूनच घेतली जाणार असून,ट्रक,जेसीबी, ट्रॅक्टर ,आदी वाहन मालकांना देखील रोजगार उपलब्ध होणार आहे. तसेच पर्यावरण रक्षणाची सर्व जबाबदारी संबंधित कंपन्या घेणार आहेत.\nयावेळी उदय साखर चे संचालक रणवीरसिंग गायकवाड यांनी या प्रकल्पास संमती दर्शविली आहे.\nयावेळी सावर्डे बु. येथील तानाजी रवंदे यांनी या उत्खननास कडाडून विरोध करताना, सांगितले कि, मुळातच या परिसरात पाण्याचा तुटवडा आहे. उपरोक्त गावांना जे पाणी मिळते,ते सायपन पद्धतीने मिळते . पठाराच्या दगडातून मिळणारे पाणी उत्खननानंतर बंद होईल, आणि ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागेल. दरम्यान या प्रकल्पासाठी शेकडो झाडांची कत्तल करण्यात आली आहे, यासंदर्भात आपल्याकडे पुरावे देखील आहेत.असेही श्री. रवंदे यांनी सांगितले.\nया सुनावणी प्रसंगी महिलांनी देखील उत्स्फूर्तपणे आपली मते मांडली.\nयावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तुकाराम खुटाळे, विश्वजित महाजन, सुरेश म्हाऊटकर,अवधूत जानकर आदी कार्यकर्त्यांनी देखील कडाडून विरोध केला. यावेळी शहाजी पाटील तेलवे ,अशोक खोत घुंगुरवाडी, प्रदीप कांबळे सावर्डे बु., महादेव बाडे गमेवाडी, शिवाजी केसरकर घुंगुरवाडी, मानसिंग सावरे, प्रकाश कांबळे करुंगळे, दीपक पाटील ननुंद्रे, रामभाऊ मोहिते, शिवाजी खोत परखंदळे ,विश्वजित महाजन, श्रीकांत खोत घुंगुर, रंगराव किटे सावर्डे बु. ,तानाजी भोसले बांदिवडे, सरदार कांबळे घुंगुर, सागर केसरकर घुंगुर, सविता खोत घुंगुरवाडी, रेखा पाटील घुंगुर, शांताराम पाटील नांदारी, गीता पाटील घुंगुरवाडी, बाजीराव रेडकर नांदगाव, श्रीकांत कांबळे घुंगुरवाडी, मनीषा सुतार घुंगुरवाडी, यशवंत सुतार आम्बर्डे,कल्पना पाटील घुंगुरवाडी आदी नागरिकांनी आपली मते सुनावणी समोर मांडली .\nया प्रकल्पाचे काम श्री भैरवनाथ अर्थमुव्हर्स, श्री जुगाई मिनरल्स,घुंगुर, श्री मल्हार मिनरल्स,कोल्हापूर, आणि श्री केदारनाथ मायनिंग अँड अर्थमुव्हर्स कंपनी, बांदिवडे या कंपन्या करणार आहेत.यासाठी वन क्षेत्रातील ११० हेक्टर जमिनीची मागणी करण्यात आली असून, वन खाते ती जमीन द्यायला देखील तयार झाली आहे.\n← शनिवार दि. २८ ऑक्टोबर ला जयसिंगपुरात स्वभिमानीची १६ वी ऊस परिषद\nगांव तसं चांगलं… →\nलोकमत चे पत्रकार राजाराम कांबळे यांना पितृशोक\nकोल्हापूरमध्ये एसटी अपघातात दोन ठार :चालकाला हृदय विकाराचा झटका आल्याने घटना\nआजवर केले धर्मासाठी, आता करा देशासाठी…\nशासनाच्या विकास योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा- जिल्हाधिकारी दौलत देसाई\nपावसाळी अध���वेशनाच्या पहिल्याच दिवशी १०.२३ कोटींचा निधी :आम.सत्यजित पाटील\nबांबवडे विद्यामंदिरात दफ्तर व शालेय साहित्याचे वाटप\nबांबवडे विद्यामंदिरात दफ्तर व शालेय साहित्याचे वाटप\nचिमुकल्यांचा किलबिलाट पाहण्यासाठी जमला जनसमुदाय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/nagar-contractors-increasingly-interfere-with-administrative-work/", "date_download": "2019-06-20T15:22:22Z", "digest": "sha1:GDO6A3NPRZURFNWHGORMEI766O5YWY7V", "length": 6490, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ठेकेदांराना कार्यालयात घेऊन बसू नका | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › ठेकेदांराना कार्यालयात घेऊन बसू नका\nठेकेदांराना कार्यालयात घेऊन बसू नका\nप्रशासकीय अनागोंदी, ठेकेदारांचा प्रशासकीय कामातील वाढत्या हस्तक्षेपाच्या पार्श्‍वभूमीवर आयुक्‍त घनश्याम मंगळे यांनी महापालिकेच्या मुख्य कार्यालयातील विभागांमध्ये काल (दि.20) अचानक भेट दिली. ठेकेदारांना बरोबर घेवून बसू नका, अशी तंबी कर्मचार्‍यांना देतांनाच उपस्थित ठेकेदारांनाही त्यांनी कार्यालयातून हुसकावून लावले. दरम्यान, लेखाधिकार्‍यांच्या ‘बेवारस’ असलेल्या दालनालाही आयुक्‍तांनी टाळे ठोकले.\nआयुक्‍त मंगळे यांनी सामान्य प्रशासन विभागात सरप्राईज व्हिजीट देऊन कर्मचार्‍यांच्या उपस्थितीबाबत आढावा घेतला.\nयात तीन लिपिक अनुपस्थित असल्याने त्यांना आयुक्‍तांनीच कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. त्यानंतर आयुक्‍तांनी मुख्य लेखाधिकार्‍यांच्या दालनाकडे मोर्चा वळविला. यावेळी लेखाधिकारी दिलीप झिरपे गैरहजर असल्याने त्यांच्या दालनाला आयुक्‍तांनी टाळे ठोकून दालन चक्क ‘सील’ केले. तेथून बांधकाम विभागात आढावा घेण्यासाठी आलेल्या आयुक्‍तांना नेहमीप्रमाणे ठेकेदार-कर्मचार्‍यांच्या एकत्रित कारभाराचे दर्शन घडल्याने ते चांगलेच संतापले. ठेकेदारांना कार्यालयाच्या बाहेर हुसकावून यापुढे ठेकेदारांना बरोबर घेवून बसू नका, अन्यथा कारवाई केली जाईल, अशी तंबीही त्यांनी कर्मचार्‍यांना दिली.\nआयुक्‍तांनी दिलेल्या या सरप्राईज व्हिजीटमुळे कर्मचार्‍यांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली. तसेच लेखाधिकार्‍यांच्या दालनाला टाळे ठोकून ते सील केल्याने मनपा वर्तुळात याची चर्चा रंगली होती. दरम्यान, विविध विभागांमधील कर्मचार्‍यांच्या उपस्थितीबाबत आढावा घेतल्याचे व अनुपस्थित कर्म���ार्‍यांना नोटिसा बजावण्यात आल्याचे आयुक्‍त मंगळे यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले. लेखाधिकारी कार्यालयात कधीच बसत नाही, अशा तक्रारी वारंवार होतात. आजही ते नव्हते. त्यामुळे त्यांच्या दालनाला सील ठोकून प्रतिकात्मक स्वरुपात कारवाई केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आयुक्‍तांच्या कारवाईनंतर लेखाधिकारी झिरपे यांचा किरकोळ रजेचा अर्ज आयुक्‍तांकडे सादर झाला.\nराज्यात शिक्षक भरतीचा बोजवारा\nलालबागच्या राजाचा ८६ वा पाद्यपूजन सोहळा उत्साहात\nलग्नाच्या तिसऱ्याच दिवशी नवविवाहिता प्रियकरासोबत फरार\nसीमा प्रश्नावर भाजप का बोलत नाही\nझेडपी शाळांच्या दुरुस्तीसाठी दोनशे कोटी : पंकजा मुंडे\nलालबागच्या राजाचा ८६ वा पाद्यपूजन सोहळा उत्साहात\nसीमा प्रश्नावर भाजप का बोलत नाही\nझेडपी शाळांच्या दुरुस्तीसाठी दोनशे कोटी : पंकजा मुंडे\nदोन वेगळी उत्तर देताना झोपा काढता का", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Belgaum-revenue-important/", "date_download": "2019-06-20T15:12:51Z", "digest": "sha1:C424W7MVH3GLKVOCGUXRMZIPXWXCCR5B", "length": 7805, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नागरिकांच्या जीवापेक्षा महसूल महत्त्वाचा? | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › नागरिकांच्या जीवापेक्षा महसूल महत्त्वाचा\nनागरिकांच्या जीवापेक्षा महसूल महत्त्वाचा\nगुजरातनंतर बिहार राज्यात दारूबंदीची अंमलबजावणी सुरु झाली. कर्नाटक राज्यातही सातत्याने दारुबंदीची हाक दिली जात असते.नुकताच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी राज्यातील दारूबंदीचा प्रस्ताव फेटाळून लावला. शासनाला वर्षाकाठी अबकारी रुपात 18 हजार कोटी रुपये महसूल मिळत असतो. त्यामुळे नागरिकांच्या जीवापेक्षा दारूतून मिळणारा महसूल महत्त्वाचा ठरला आहे. बेळगाव जिल्ह्यामध्ये परवानाधारक 580 दारुची दुकाने होती. त्यामध्ये दुकानाबरोबर बारचाही समावेश आहे. सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच महामार्गांवर मद्यविक्री बंदी आदेश जारी केला.न्यायालयाच्या आदेशामुळे जिल्ह्यातील महामार्गावरील 130 दारु दुकाने आणि बार बंद झाले. एकट्या बेळगाव शहरामध्ये उत्तर भागात 76, दक्षिणेत 93 अशी एकूण 169 दारू दुकाने व बार आहेत.\nशहरात महिन्याकाठी विविध प्रकारच्या 54 हजार बॉक्सची विक्री होते. खानापूर येथील एकूण 12 दारु दुकाने व बारमधून 7300 बॉक्स विकले जातात. याचप्रकारे बैलहोंगल येथील 39 बार व दारु दुकानातून 19 हजार बॉक्समधील दारू तळीराम रिचवितात. बेळगाव जिल्ह्यात दारू विक्रीपासून दरवर्षी 1150 कोटीपेक्षा जास्त महसूल मिळतो. दुकानदार दारूचा खप वाढविण्यासाठी दुकानातच खुली दारू विक्री राजरोसपणे सुरु आहे. त्यामुळे दुकानांसमोर वाहन पार्किंगची समस्या निर्माण होत आहे. दुकानातच किंवा दुकानाला लागून मद्यपींसाठी स्नॅकची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे बारपेक्षा दारू दुकानातच जास्त गर्दी दिसून येते.\nशहराच्या दाट वसतीत, बाजारपेठेत, मुख्य रस्त्याला लागूनच ही दुकाने असल्यामुळे मद्यपींचा त्रास सहन करावा लागत आहे. बेळगाव शहरामध्ये हे सर्रास चित्र दिसून येत असल्यामुळे अबकारी खात्याचे या बेकायदा खुल्या दारू विक्रीवर नियंत्रण आहे का, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. अबकारी खात्याला तर जास्तीत जास्त दारूचा खप करून अबकारी कर मिळवायचा असतो. त्यामुळे अबकारी खातेही टार्गेटवर डोळा ठेवून आपला कारभार करते. मात्र त्याचा विपरित परिणाम जनजीवनावर झाला आहेे. वडगाव, शहापूर, खासबाग या भागात तर भर बाजारपेठेतच दारू दुकान असल्यामुळे तेथून ये जा करणार्‍या नागरिकांना व प्रामुख्याने लहान मुले, महिलांना मद्यपींचा उपद्रव सहन करावा लागतो.\nसुपारी खुन्यांना शस्त्रे पुरविणार्‍यास अटक\nवादग्रस्त पत्रकार बेलेगेरेला अटक\nरागाच्या भरात मुलाचा आईवर कुर्‍हाडीने हल्ला\nलक्झरीची ट्रॅक्टरला धडक; 1 ठार\nगांधील माश्यांचा हल्ला; तुर्केवाडीचा शेतकरी ठार\nहमी भावासाठी शेतकर्‍यांचा हलगी मोर्चा\nराज्यात शिक्षक भरतीचा बोजवारा\nलालबागच्या राजाचा ८६ वा पाद्यपूजन सोहळा उत्साहात\nलग्नाच्या तिसऱ्याच दिवशी नवविवाहिता प्रियकरासोबत फरार\nसीमा प्रश्नावर भाजप का बोलत नाही\nझेडपी शाळांच्या दुरुस्तीसाठी दोनशे कोटी : पंकजा मुंडे\nलालबागच्या राजाचा ८६ वा पाद्यपूजन सोहळा उत्साहात\nसीमा प्रश्नावर भाजप का बोलत नाही\nझेडपी शाळांच्या दुरुस्तीसाठी दोनशे कोटी : पंकजा मुंडे\nदोन वेगळी उत्तर देताना झोपा काढता का", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/ruling-and-opposition-issue/", "date_download": "2019-06-20T15:12:36Z", "digest": "sha1:7PUGGUTCCJD46UBBZSNIDNY6EBGXNXMQ", "length": 6895, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सत्ताधारी-विरोधक आज आमनेसामने | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › सत्ताधारी-विरोधक आज आमनेसामने\nमुंबई : विशेष प्रतिनिधी\nशुक्रवारी देशभर प्रजासत्ताक दिन साजरा होणार असताना महाराष्ट्रात राज्यभर सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांना भिडणार आहेत. मुंबईत विरोधकांच्या संविधान बचाव रॅलीला परवानगी नाकारली असताना ही रॅली काढायचीच, असा निर्धार त्यांनी केला आहे. तर, भाजपने प्रत्युत्तर म्हणून राज्यभर तिरंगा यात्रा काढली असून मुंबईतील यात्रेच्या समारोपाप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा होणार असून मुख्यमंत्री विरोधकांना सडेतोड उत्तर देण्याची शक्यता आहे.\nराज्यात निवडणुकीआधीच राजकीय वातावरण तापले आहे. केेंद्र आणि राज्य सरकार घटनेची पायमल्ली करीत असल्याचा आरोप करीत संविधान बचाव रॅलीचा नारा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि डाव्या पक्षांनी दिला आहे. या रॅलीला मुंबई पोर्ट ट्रस्टने परवानगी नाकारली असली तरी ही रॅली काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.\nमुंबई विद्यापीठाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ही रॅली निघेल. या रॅलीत शरद पवार यांच्यासह सीताराम येच्युरी, फारूख अब्दुल्ला, शरद यादव, अशोक चव्हाण, हार्दिक पटेल, खा. राजू शेट्टी, मेधा पाटकर यांच्यासह विरोधी पक्ष एकवटणार आहे. गेट वे ऑफ इंडियावर रॅलीच्या समारोपाची परवानगी नाकारली असली, तरी ही रॅली तेथे जाणार असल्याने राज्य सरकार आणि पोलीस काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रॅली काढल्यास अटक अटळ असल्यामुळे राज्य सरकारची चिंता वाढली आहे.\nदुसरीकडे या रॅलीला प्रत्युत्तर म्हणून भाजपने तिरंगा यात्रेचे आयोजन केले आहे. चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांच्या नेतृत्वात ही रॅली काढण्यात येणार आहे. शिवाजी पार्क, माटुंगा, दादर रेल्वे स्टेशन फूलमार्केट मार्गे एल्फिन्स्टन रोड येथील हुतात्मा बाबू गेणू क्रीडांगणावर येईल. तेथे मुख्यमंत्री या रॅलीला संबोधित करणार आहेत.\nजात, पंथ, भाषा या आधारे सामाजिक स्वास्थ्य बिघडविणार्‍या स्वार्थी प्रवृत्तींना एकच उत्तर अशी प्रसिद्धी या तिरंगा यात्रेची करण्यात आल्याने मुख्यमंत्री विरोधकांचा खास आपल्या शैलीत समाचार घेतील हे स्पष्ट आहे. त्यामुळे प्रजासत्ताक दिन��� मुंबईतील राजकीय हवा आणखी तापण्याची शक्यता आहे.\nराज्यात शिक्षक भरतीचा बोजवारा\nलालबागच्या राजाचा ८६ वा पाद्यपूजन सोहळा उत्साहात\nलग्नाच्या तिसऱ्याच दिवशी नवविवाहिता प्रियकरासोबत फरार\nसीमा प्रश्नावर भाजप का बोलत नाही\nझेडपी शाळांच्या दुरुस्तीसाठी दोनशे कोटी : पंकजा मुंडे\nलालबागच्या राजाचा ८६ वा पाद्यपूजन सोहळा उत्साहात\nसीमा प्रश्नावर भाजप का बोलत नाही\nझेडपी शाळांच्या दुरुस्तीसाठी दोनशे कोटी : पंकजा मुंडे\nदोन वेगळी उत्तर देताना झोपा काढता का", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Academic-heritage-to-be-carried-forward-initiative/", "date_download": "2019-06-20T15:12:55Z", "digest": "sha1:IUZ5LHR5Q5SMUYPJOX55R4ZO2IMC6HTM", "length": 6353, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘पुढे चालवू हा शैक्षणिक वारसा’ उपक्रम | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › ‘पुढे चालवू हा शैक्षणिक वारसा’ उपक्रम\n‘पुढे चालवू हा शैक्षणिक वारसा’ उपक्रम\nकडेगाव : शहर प्रतिनिधी\nमाजी मंत्री (स्व.)आमदार डॉ.पतंगराव कदम यांची स्मृती जपण्यासाठी ‘पुढे चालवू हा शैक्षणिक वारसा’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे .या उपक्रमातूनच पलूस -कडेगाव तालुक्यांसह जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात येत असल्याची माहिती आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी दिली .येथील मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम कन्या महाविद्यालय येथे शालेय विद्यार्थांना वह्या वाटप कार्यक्रम संपन्न झाला.त्यावेळी आमदार डॉ.कदम बोलत होते.\nयावेळी प्रातिनिधिक स्वरूपात विविध शाळांतील विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. सागरेश्वर सहकारी सूतगिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम ,काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष भीमराव मोहिते,डॉ.जितेश कदम ,सोनहिरा कारखान्याचे संचालक दीपक भोसले उपस्थित होते .आमदार डॉ.कदम म्हणाले , डॉ.पतंगराव कदम यांचा वाढदिवस वेगळ्या पद्धतीने करण्याचा संकल्प कार्यकर्त्यांकडून करण्यात आला होता.त्यानुसार वाढदिवसानिमित्त दि. 8 जानेवारीस लोकसहभागातून 3 लाख 25 हजार वह्या जमा झाल्या होत्या. त्या वह्यांचे वाटप त्यांच्या हस्ते करण्याचा संकल्प होता.परंतु त्यांचे आकस्मिक निधन झाले.त्या दुःखातून सावरत आता त्यांच्या स्मृती जपण्यासाठी ‘पुढे चालवू हा शैक्षणिक वारसा’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे.काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रकाश जाधव ,पंढरीनाथ घाडगे ,युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इंद्रजित साळुंखे ,उपनगराध्यक्ष साजिद पाटील,सागर सुर्यवशी,मुसा इनामदार आदींसह काँग्रेसचे कार्यकर्ते ,विविध शाळांतील विद्यार्थी ,पालक व ग्रामस्थ उपस्थित होते .\nपुढील वर्षी 5 लाख वह्यांचे संकलन\nआमदार डॉ. कदम म्हणाले, डॉ.पतंगराव कदम यांनी कडेगाव -पलूस मतदार संघाचा भरभरून विकास केला आहे. त्यांच्यावर प्रेम करणार्‍या कार्यकर्त्यानी त्यांच्या वाढदिवसानिमित्त गावोगावी लोकसहभागातून यावर्षी सव्वातीन लाख वह्यांचे संकलन केले होते.पुढील वर्षी डॉ. कदम यांच्या जयंतीदिनी 5 लाख वह्यांचे संकलन करण्यात येणार आहे.\nराज्यात शिक्षक भरतीचा बोजवारा\nलालबागच्या राजाचा ८६ वा पाद्यपूजन सोहळा उत्साहात\nलग्नाच्या तिसऱ्याच दिवशी नवविवाहिता प्रियकरासोबत फरार\nसीमा प्रश्नावर भाजप का बोलत नाही\nझेडपी शाळांच्या दुरुस्तीसाठी दोनशे कोटी : पंकजा मुंडे\nलालबागच्या राजाचा ८६ वा पाद्यपूजन सोहळा उत्साहात\nसीमा प्रश्नावर भाजप का बोलत नाही\nझेडपी शाळांच्या दुरुस्तीसाठी दोनशे कोटी : पंकजा मुंडे\nदोन वेगळी उत्तर देताना झोपा काढता का", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Nishikant-Bhosale-Patil-criticizes-NCP-in-Islampur/", "date_download": "2019-06-20T16:17:01Z", "digest": "sha1:BAAC62PLZKNQCLGUAAW7HU3MO3Z7VQMC", "length": 7476, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पाहुणा ते नेता ही राष्ट्रवादीची संस्कृती : निशिकांत भोसले-पाटील | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › पाहुणा ते नेता ही राष्ट्रवादीची संस्कृती : निशिकांत भोसले-पाटील\nपाहुणा ते नेता ही राष्ट्रवादीची संस्कृती : निशिकांत भोसले-पाटील\nपाहुणा ते नेता ही वाळवा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संस्कृती आहे. तर कार्यकर्ता ते नेता ही देशातील भाजप पक्षाची संस्कृती आहे. भाजपने सत्तेच्या माध्यमातून सर्वसामान्यांचा विकास साधला, तर विरोधकांनी कार्यकर्ते आणि सर्वसामान्यांना विकासाच्या प्रवाहात कधी आणले नाही, असे प्रतिपादन नगराध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांनी केले.\nइस्लामपूर शहरातील भारतीय जनता पक्षाच्या युवा कार्यकारणीची निवड करण्यात आली. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार भगवानराव साळुंखे होते. चंद्रशेखर तांदळे यांची इस्लामपूर शहराच्या भारतीय जनता युवा ���ोर्चाच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. निशिकांत पाटील म्हणाले, भारतीय जनता पक्ष हा एक विचार घेवून काम करीत आहे. या पक्षाच्या पाठीशी सर्वसामान्यांपासून उच्चवर्गापर्यंत सर्व स्तरातील लोक आहेत. युवा पिढीची मोठी ताकद पक्षाबरोबर आहे. युवकांनी पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या विकासासाठी एकत्र येवून एका विचाराने काम करावे.\nमाजी आमदार भगवानराव साळुंखे म्हणाले, निशिकांत पाटील यांच्या रूपाने भारतीय जनता पक्षाला एक सुसंस्कृत सक्षम असे नेतृत्व मिळाले आहे. त्यांचे नेतृत्व त्यांचे विचार हे आपल्या तालुक्यातील जनतेला विकासाच्या प्रवाहात आणणारे आहेत. त्यांच्या विचाराने तालुक्यातील भारतीय जनता पक्षाची ताकद निश्‍चित वाढली आहे.वाळवा तालुका भाजपचे अध्यक्ष प्रसाद पाटील, युवा मोर्चाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, इस्लामपूर शहर अध्यक्ष अशोकराव खोत, भाजपाचे संघटक धैर्यशील मोरे, नंदकुमार कुंभार, यांनी मनोगत व्यक्‍त केले.\nराजकुमार पाटील, विकास पाटील, सुभाष शिंगण, महादेव करे, यदुराज थोरात, अमित कदम, अजित पाटील, संजय हवलदार, विजय हुबाले, रियाज पटेल, अजित मटकरी उपस्थित होते.\nभाजप युवा मोर्चाची शहर कार्यकारिणी अशी ः चंद्रशेखर तांदळे शहराध्यक्ष. अंकित कांबळे, अर्जुन पाटील, अभिजित वीरकर, प्रवीण परीट, सुरज पाटील, कल्याणी भांडारकर, अनंत दीक्षित सरचिटणीस, विजय बनसोडे, राहुल राठोड, सागर जाधव, माहेश्‍वरी करे, रोहन कारंजकर, रोहित यादव, केतन पोरवाल, प्रदीप क्षीरसागर, मिलिंद माळी यांच्यासह 52 युवकांची सदस्यपदी निवड करण्यात आली. यावेळी निवडीचे पत्र सर्व पदाधिकार्‍यांना प्रमुख मान्यवरांच्याहस्ते देण्यात आले.\nकृषी योजनांसाठी यापुढे शेतकऱ्यांसाठी एक अर्ज योजना\nराज्यात शिक्षक भरतीचा बोजवारा\nलालबागच्या राजाचा ८६ वा पाद्यपूजन सोहळा उत्साहात\nलग्नाच्या तिसऱ्याच दिवशी नवविवाहिता प्रियकरासोबत फरार\nसीमा प्रश्नावर भाजप का बोलत नाही\nकृषी योजनांसाठी यापुढे शेतकऱ्यांसाठी एक अर्ज योजना\nलालबागच्या राजाचा ८६ वा पाद्यपूजन सोहळा उत्साहात\nसीमा प्रश्नावर भाजप का बोलत नाही\nझेडपी शाळांच्या दुरुस्तीसाठी दोनशे कोटी : पंकजा मुंडे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/now-kids-will-learn-a-for-arjun-5979572.html", "date_download": "2019-06-20T15:41:17Z", "digest": "sha1:6ELTEML5MWYQ7OQ62WU5QZZCENRHH7DE", "length": 7466, "nlines": 149, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Now kids will learn A for Arjun .. Kanchi Kamkoti Peeth's new study | आता मुले शिकणार ए फॉर अर्जुन.. कांची कामकोटी पीठाचा नवा अभ्यास", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nआता मुले शिकणार ए फॉर अर्जुन.. कांची कामकोटी पीठाचा नवा अभ्यास\nतामिळनाडूत पीठाने विद्यार्थ्यांसाठी केला खास अभ्यासक्रम\nरांची - आतापर्यंत मुले ए फॉर अॅपल, बी फॉर बॉल व सी फॉर कॅट.. अशी वर्णाक्षरे शिकत होते. पण लवकरच ते ए फॉर अर्जुन, बी फॉर ब्रह्मा व सी फॉर कावेरी अशी वर्णाक्षरे शिकतील. कांचीपुरम येथील पीठात शंकराचार्य विजयेंद्र सरस्वती यांनी ‘दैनिक भास्कर’ला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली. नव्या अभ्यासक्रमाचा उद्देश मुलांना आपल्या संस्कृतीची ओळख व्हावी असा आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून मुलांना आपल्या संस्कृतीची ओळख पटलेली नाही.\nयासाठी पीठाने भारतातील नद्या, रामायण, महाभारत व वेदांतील पात्रांचा या अभ्यासक्रमात समावेश केला आहे. नीता प्रकाशन, दिल्ली व कांची कामकोटी पीठाने या पुस्तकांचे प्रकाशन केले आहे. या पीठातील शाळांसह दक्षिण भारतातील अनेक शाळांमधून हा अभ्यास शिकवला जातोय. झारखंडमध्येही पीठाने शिक्षण, आरोग्य व वेदांशी संबंधित प्रकल्पाची सुरूवात केली आहे. या पुस्तकांना झारखंड पीठाद्वारे संचलित शाळांमध्ये शिकवण्यात येईल, हिंदी वर्णाक्षरांची ओळख करून देतानाही क से कर्ण, ज से जरासंध, इ से इंद्र, ई से ईश्वर, उ से उमा, ऋ से ऋग्वेद असे शंकराचार्यांनी सांगितले.\nइंग्रजीतील गोल्डन रीडरमध्ये वाचतील : ए फॉर अर्जुन, बी फाॅर ब्रह्मा, सी फॉर कावेरी, डी फॉर दुर्गा, इ फॉर एकलव्य, जी फॉर गणेश, एच फॉर हरि (शंकर), आय फॉर इंडिया, आदी.\nआंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंना मोठा धक्का, तेलुगू देसम पार्टीच्या 4 खासदारांनी केला भारतीय जनता पक्षात प्रेवश\nहिमाचल प्रदेशातील कुल्लूजवळ 500 फुट खोल दरीत कोसळली बस, 25 जणांचा मृत्यू तर 35 पेक्षा जास्त गंभीर जखमी\nप्रेमप्रसंगामुळे नक्षल सीमाची झाली होती पदावन्नती, शिपायाची हत्या केल्यानंतर पुन्हा मिळाले पद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/modi-prashant-bhushan-contempt", "date_download": "2019-06-20T16:14:58Z", "digest": "sha1:YWONOQIWDU4FUXU25ETLIA5GSEUOS3VL", "length": 24494, "nlines": 111, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "शासनाचे खरे लक्ष्य प्रशांत भूषण नव्हे तर पारदर्शी न्यायसंस्था होय ! - द वायर मराठी", "raw_content": "\nशासनाचे खरे लक्ष्य प्रशांत भूषण नव्हे तर पारदर्शी न्यायसंस्था होय \nसर्वोच्च न्यायालय ही बंदिस्त संस्था असल्याने केवळ ‘प्रसारमाध्यमे आणि वकील’ हेच समाजासाठी माहितीचे स्त्रोत ठरतात.\nनर्मदा बचाव आंदोलन खटल्याचा निकाल येईपर्यंत याचिकाकर्त्यांनी माध्यमांशी याबाबत चर्चा करू नये असा आदेश देत १९९७ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांची मुस्कटदाबी केली होती.\nया खटल्यात ११ एप्रिल १९९७ रोजी अंतरिम निकाल लागला. माध्यमांशी चर्चा न करण्याचा न्यायालयीन आदेश असतानाही मेधा पाटकर यांनी ५ नोव्हेंबर १९९८ रोजी ‘हिंदुस्तान टाइम्स’ला मुलाखत दिली. आणि त्याविषयी बुकर पुरस्कार विजेत्या लेखिका अरुंधती रॉय यांनी ‘द ग्रेटर कॉमन गुड’या पुस्तकात लिहिले.\nयानंतर रॉय यांच्यावर न्यायालयाने अवमानाचा खटला दाखल केला व के.के. वेणुगोपाल यांची ‘न्यायालयाचा मित्र’वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली.\nवेणुगोपाल यांनी रॉय यांची बाजू यशस्वीपणे मांडली आणि युक्तिवाद केला की अंतरिम आदेशाने याचिकाकर्त्यांचे तोंड बंद केले आहे आणि “सार्वजनिक महत्त्वाच्या प्रकरणांत असा आदेश भाषण स्वातंत्र्याच्या मूलभूत हक्काच्या सांविधानिक हमीला छेद देणारा आहे.”\nयोगायोगाने प्रशांत भूषण हे रॉय यांचे वकील होते.\nआता २०१९ मध्ये काय झाले ते पाहू.\nभारतीय जनता पक्षाने ॲटर्नी जनरल ऑफ इंडिया म्हणून नियुक्ती केलेल्या वेणुगोपाल यांनी २०१६मध्ये भूषण यांच्याविरुद्ध न्यायालयाच्या अवमानाची याचिका दाखल केली.\nही अवमानकारक कृती होती भूषण यांचे एक ट्वीट भूषण यांनी १० जानेवारीला ट्वीट करून ॲटर्नी जनरल त्यांच्यावर आरोप केला होता की केंद्रीय गुन्हे अन्वेषणचे अंतरिम संचालक एम नागेश्वर राव यांच्या नियुक्तीबाबत ॲटर्नी जनरल हे सर्वोच्च न्यायालयाची दिशाभूल करत आहेत.\nवेणुगोपाल यांनी न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की भूषण यांनी न्यायप्रविष्ट प्रकरणात अयोग्य आणि द्वेषपूर्ण ट्वीट करून न्यायालयाला धक्का देऊन न्यायाधिश ए.के. सिक्री आणि ॲटर्नी जनरल या दोघांवरही शिंतोडे उडवले गेले.\n1 फेब्रुवारी रोजी ॲटर्नी जनरल यांनी युक्तिवाद केला, की पंतप्रधान नरेंद्�� मोदी, न्यायाधीश ए. के. सिक्री आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खरगे यांचा सहभाग असलेल्या उच्चाधिकार समितीची १० जानेवारीला बैठक झाली व त्या बैठकीत राव यांची सीबीआयच्या अंतरिम प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली.\nवेणुगोपाल यांनी त्या बैठकीचे गोपनीय इतिवृत्त न्यायालयाला दिले (आणि ते केवळ न्यायाधीश अरुण मिश्रा आणि नवीन सिंह यांच्या खंडपीठालाच सादर केले) आणि म्हटले की उच्चाधिकार समितीने राव यांच्या नियुक्तीचा निर्णय घेतला.\nखरगे यांनी मोदींना लिहिलेल्या पत्रांच्या आधारे भूषण यांनी आपल्या ट्वीटमध्ये या दाव्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि शासनाने बंद लिफाफ्यात सादर केलेले इतिवृत्त दुरुस्त केलेले असण्याची शक्यता असू शकते असा अंदाज व्यक्त केला.\nबंद लिफाफ्यातील गुप्त बाबींविषयी कोण जबाबदारी घेणार\nगतवर्षी राफेल प्रकरणाच्या सुनावणीवेळी वेणुगोपाल यांनी स्वतः हा बंद लिफाफा न्यायालयास सादर केला असला तरीही त्यांनी त्याची जबाबदारी घेण्यास नकार दिला आहे.\n‘मी लिफाफा उघडून पाहिलेला नाही, त्यामुळे त्या कागदपत्रांतील मजकुराबाबत मला काहीही माहिती नाही. उद्या जर त्या लिफाफ्यातील कोणतीही माहिती बाहेर फुटली तर त्याबाबत माझ्या कार्यालयाला कुठलाही दोष देऊ नये.’ असे त्यांनी न्यायालयात लिफाफा सादर करताना म्हंटले होते.\nआतापर्यंत बंद लिफाफ्यात संशयास्पद माहिती देऊन किंवा माहिती दाबून ठेवून शासनाने किमान एकदा तरी न्यायालयाची दिशाभूल केली असल्याचे प्रकाशात येत आहे. सर्वोच्च कायदा अधिकारी असणारे ॲटर्नी जनरलच जबाबदारी घेत नाहीत तर ती कोणाची जबाबदारी आहे\nअशा स्थितीत, बंद लिफाफ्यातील माहितीबाबतच्या ॲटर्नी जनरल यांच्या वक्तव्याबाबत प्रश्न विचारणे संयुक्तिक आहे.\nवेणुगोपाल यांनी रॉय यांच्या व्यतिरिक्त अनेक न्यायालयीन अवमानाच्या खटल्यांमध्ये बाजू लढवली आहे. १९८१मध्ये त्यांनी न्यायाधीशांच्या दिशेने बूट भिरकावून न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी एका वकिलाची बाजू मांडली होती. यात त्या वकीलाला दोन महिन्याची शिक्षा झाली. त्यावेळी वेणुगोपाल यांनी युक्तिवाद केला होता की आरोपीची झालेली बदनामी ही त्याला मिळालेली पुरेशी शिक्षा आहे. याची दखल घेऊन उच्च न्यायालय अनावश्यकच या घटनेला हवा देत आहे.\n१९९४मध्ये त्यांनी उत्तर प्रदेश शासनाची बाजू मांडली. बाबरी मशीद उद्ध्वस्त केली जाण्याच्या प्रकरणानंतर तत्कालीन मुख्यमंत्री कल्याण सिंग यांच्यावर न्यायालय अवमान प्रकरण दाखल झाले. आजही हा खटला न्यायालयात प्रलंबित आहे.\nअगदी अलीकडे २०१७मध्ये कलकत्ता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सी.एस.कर्णन यांच्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयाच्या सात न्यायाधीशांच्या खंडपीठाने अवमान प्रकरण दाखल केले होते. त्यावेळी त्यांनी कर्णन यांची बाजू मांडली होती. वेणुगोपाल यांनी न्यायालयाला सांगितले की न्यायाधीश कर्णन यांना सन्मानाने निवृत्त होऊ द्यावे. मात्र ॲटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी याला जोरदार विरोध केला.\nॲटर्नी जनरल असतानाही वेणुगोपाल यांनी ज्येष्ठ वकील आणि काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांच्याविरुद्ध अवमान याचिकेची कार्यवाही सुरू करण्यास परवानगी नाकारली होती.\nतर मग आता वेणुगोपाल का या खटल्याच्या मागे लागले आहेत कारण ते आता मोदी शासनाच्यावतीने बोलत आहेत. निवडणुकीच्या काळात त्रासदायक प्रकरणामध्ये कार्यकर्त्या वकीलांना बोलता येऊ यासाठी मोदी शासनाची ही धडपड चालू आहे.\nॲटर्नीजनरल के. के. वेणुगोपाल. सौजन्य: निखिल कनेकल, CC BY-SA 3.0\nन्यायालयाने सुनावणीमध्ये भूषण आणि वेणुगोपाल यांनी केलेल्या युक्तिवादांची साधी सत्यता तपासली असती तरी प्रकरण मिटले असते. भूषण अगदी चूक असल्याचे सिद्ध झाले असते तरी तो न्यायालयाचा अवमान निश्चितच ठरला नसता.\nइथेच भूषण यांच्या विरोधात ही कारवाई क्षुद्र सूडबुद्धीने केली असल्याचे सिद्ध होते.\nवेणुगोपाल यांनी खरे तर भूषण यांना पुकारायला हवे होते, पण असे न करता त्यांनी सांगितले की या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यात त्यांना अजिबात रस नाही. मात्र वकिलांनी त्यांच्या न्यायप्रविष्ट प्रकरणांबाबत सार्वजनिकरित्या बोलावे का यासाठीची ‘मार्गदर्शक तत्त्वे’ न्यायालयाकडून त्यांना अपेक्षित आहेत.\nकेंद्र सरकारसुद्धा भूषण यांच्याविरुद्ध आपल्या वतीने अवमान याचिका दाखल करून या प्रकरणात सहभागी झाले आहे.\nकेंद्र सरकारच्या वतीने बोलताना सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी भूषण यांना कठोर शिक्षा व्हावी असा आग्रह केला. तुषार मेहता हे भाजपाचे विश्वासू वकील आहेत आणि अलिकडेच त्यांनीकेरळच्या भाजपा नेत्यांविरुद्ध अवमान याचिकेचा खटला दाखल करण्याची परव���नगी नाकारली.\n“ॲटर्नी जनरल हे भीष्मपितामहांसारखे असल्यामुळे त्यांना कदाचित अपेक्षित नसेल पण अशा वकीलांना कठोर शिक्षा मिळावी अशी माझी इच्छा आहे,” असे तुषार यांनी न्यायालयाला सांगितले.\nवेणुगोपाल यांनी ६ फेब्रुवारीला अवमानाचा अर्ज दाखल केला आणि ७ फेब्रुवारीला अर्जावर सुनावणी होऊन नोटीस बजावण्यात आली. याउलट रावच्या नियुक्तीबाबत भूषण यांनी १४ जानेवारी रोजी अर्ज दाखल केला होता आणि यावर सुनावणीस तीन न्यायाधीशांनी असमर्थता दर्शवल्यानंतर एक फेब्रुवारीला सुनावणी झाली होती.\nखंडपीठाचे प्रमुख न्यायमूर्ती अरुण मिश्रा म्हणाले की जी प्रकरणे वकील चालवत आहेत त्याबाबत त्या वकिलांनी लेख लिहिणे, मुलाखती देणे किंवा दूरदर्शनच्या वादविवादात सहभागी होणे याबाबत एक रीतसर मार्गदर्शिका तयार करावी लागेल.\nपारदर्शक न्यायसंस्था : एक स्वप्नरंजन\nया सगळ्या पार्श्वभूमीवर पारदर्शक न्यायसंस्थेची कल्पना दूरवर क्षितिजावर असल्यासारखी भासते. तुम्ही जसजसे क्षितिजाच्या दिशेने पुढे जाता तसतसे ते अधिक दूर जाते.\n२०१२मध्ये सहारा विरुद्ध सेबीया खटल्यात न्यायप्रविष्ट प्रकरणांचे वार्तांकन करण्यापासून माध्यमांना रोखण्याचा हक्क सर्वोच्च न्यायालयाने स्वतःलाच दिला होता कारण खंडपीठासमोरील प्रकरणात तसे करणे योग्य वाटले होते. बारचे एक प्रतिष्ठित वकील फली नरिमन यांनी या धोकादायक प्रस्तावाचे समर्थन केले होते. आता दुसरे प्रतिष्ठित वकील वेणुगोपाल हे देखील न्यायालयाला अशीच चूक करण्यास उद्युक्त करत आहेत.\nसर्वोच्च न्यायालय ही बंदिस्त संस्था असल्याने केवळ प्रसारमाध्यमे (मोजकेच न्यायालयीन वार्तांकन करणारे बातमीदार) आणि वकील हेच समाजाला माहिती पुरवणारे स्त्रोत असतात.\nमागील वर्षी सध्याचे मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांच्यासह चार न्यायाधीशांनी, न्यायाधीश लोया यांच्या प्रकरणाबाबत सार्वजनिकरित्या वक्तव्य केले. खरे तर हेही प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.\nवकिलांना बोलण्यापासून रोखण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश पूर्णपणे चुकीचा आहे. असे केल्याने ते विरोधी आवाज दाबून टाकण्याच्या शासनाच्या प्रयत्नांनाच हातभार लावेल असा धोका संभवतो.\nअपूर्वा विश्वनाथ या मुक्त पत्रकार आहेत.\nहा लेख मूळ इंग्रजी लेखाचा अनुवाद आहे.\nअनुवाद – हिनाकौसर खान- पिंजार\nहिंद��कुश हिमालयातील दोन तृतियांश हिमनद्या २१०० सालापर्यंत वितळून जाऊ शकतील\nपंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी १५ प्रश्न (त्यांनी कधी उत्तर द्यायचे ठरवलेच तर\nधनगर समाजासाठी अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस\nलोकसंख्येत येत्या ९ वर्षांत भारत चीनच्या पुढे\nशांघाई सहकार्य संघटना भारतासाठी महत्त्वाची का\nओम बिर्ला नवे लोकसभा सभापती\n२० व्या शतकातल्या आण्विक चाचण्यांचा परिणाम महासागरांच्या तळांपर्यंत\nआधार डेटा पुन्हा खाजगी क्षेत्रासाठी खुला\nचोरीच्या संशयावरून दलित मुलाला मारहाण\nमुझफ्फरपूर मेंदूज्वर साथ : मृत मुलांचा आकडा १०८\nरक्षकांपासून रक्षण कोण करेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/topic/tamil-nadu/", "date_download": "2019-06-20T15:12:11Z", "digest": "sha1:QFOMDC7EQ6J4VTC6NPWPXTZKZICFL5KL", "length": 26529, "nlines": 190, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Tamil Nadu – Latest News Information in Marathi | ताज्या बातम्या, Articles & Updates on Tamil Nadu | Photos & Videos | लेटेस्टली", "raw_content": "गुरूवार, जून 20, 2019\nHappy Birthday CSMT: ऐतिहासिक अशा सीएसएमटी स्थानकाची 132 वर्ष पूर्ण, पाहा अविस्मरणीय फोटो\nDabholkar Murder Case: अॅड. संजीव पुनाळेकर यांना 23 जूनपर्यंत सीबीआय कोठडी\nठाणे: भिवंडी येथे 23 वर्षीय महिलेची हत्या; काही तास 6 महिन्यांचा मुलगा आईच्या मृतदेहापाशी एकटाच बसला\nराज्यातील सगळ्या बोर्डांच्या शाळेत मराठी भाषा शिकवणे अनिवार्य, मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांची घोषणा\nहिमाचल प्रदेशात बसला भीषण अपघात, 25 प्रवाशांचा मृत्यू\nओडिशा मध्ये चालती ट्रेन पकडण्याच्या नादात या प्रवाशासोबत झाले असे काही, थरारक दृश्य सीसीटीव्हीत झाले कैद\nAir India च्या विमानाला दोन तास उशीर, जेवणाचा डब्बा धुण्यावरून पायलट आणि कर्मचाऱ्यांमध्ये राडा\nरामदास आठवले यांची विनोदी कविता ऐकून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राहुल गांधी, सोनिया गांधी खळखळून हसले\nओम बिरला यांची 17 व्या लोकसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड\nराफेल विमानाची जागा घेणार Dassault Aviation चं सर्वात शक्तीशाली नवं लढाऊ विमान; Airbus सोबत करार\nअमेरिका: 90 लाख डॉलर्स साठी मैत्रीवर कलंक 18 वर्षीय तरुणीने केली जवळच्या मैत्रिणीची हत्या\nमहिला डॉक्टरने सोशल मिडीयावर पोस्ट केले बिकीनितील फोटो; मेडिकल कौन्सिलला आला राग, कारवाई करत परवाना रद्द (Photos)\nअमेरिका: Las Dallas शहरात एकाच भारतीय कुटुंबातील चार जणांची गोळी झाडून हत्या, पोलिसांचा तपास सुरु\n 5 चिमुरड्या���ची हत्या करून, 9 दिवस मृतदेह घेऊन फिरणाऱ्या बापाला फाशी; पत्नीने केली शिक्षा रद्द करण्याची मागणी\nGoogle Pay Tez Shots गेम खेळून जिंका 2000 रुपये; जाणून घ्या गेम खेळण्याची पद्धत\nWhatsApp ने सादर केले 'हे' भन्नाट फीचर; चुकीच्या व्यक्तिला पाठवला जाणार नाही मेसेज अथवा फोटो\nजंक फूड खाणे, नखं चावणे यांसारख्या वाईट सवयी असल्यास शॉक देणारं Pavlok Bracelet; पहा काय आहे किंमत आणि फिचर्स\nTata Motors ची Tigor ऑटोमेटिक लाँच, किंमत 6.39 लाखांपासून सुरु\nफोटोशॉप आणि एडिट केलेले फोटोज ओळखणारं Adobe चे नवे AI Tool\nMahindra Cars 1 जुलै पासून महागणार; इतक्या वाढणार किंमती\nMicromax सहसंस्थापकांनी सादर केली भारतातील पहिली Artificial intelligence इलेक्ट्रिक बाइक; 1000 मध्ये करा बूक, जाणून घ्या वैशिठ्ये\nपॅडल न मारताही तब्बल 65 km चालते ही सायकल; कुलूप नव्हे, पासवर्ड टाकल्यावर होते लॉक-अनलॉक\nआजपासून वाहनांच्या किंमती महागल्या; थर्ड पार्टी विम्यात झाली वाढ, जाणून घ्या नवे दर\nBattRE ने सादर केली वजनाने सर्वात हलकी इलेक्ट्रिक स्कूटर; एकदा चार्ज केल्यावर धावेल 90 किमी, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत\nICC World Cup 2019 मधून बाहेर पडल्यानंतर भावूक झालेल्या शिखर धवन साठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खास ट्विट\nInd vs Pak, ICC World Cup 2019 सामन्यावेळी रणवीर सिंह खेळाडू-सामना अधिकाऱ्यांच्या क्षेत्रात दिसला, ICC ने दिले स्पष्टीकरण\nICC World Cup 2019: विजय शंकर याला 3D नजर बाधा, सोशल मीडियात Netizens ची तिरकस प्रतिक्रिया\nICC World Cup 2019: भारतीय क्रिकेट संघाला दुसरा झटका; विजय शंकर दुखापतग्रस्त\nIND vs ENG मॅचसाठी भारतीय संघ होणार 'केशरी'; Team India वरही भगव्या रंगाची छाप असल्याचा Netizens चा सूर\nBigg Boss Marathi 2, Episode 26 Preview: बिग बॉसच्या घरातील ग्लॅमडॉल हीना पांचाळ साठी अभिजित बिचुकले यांनी गायले 'हे' गाणे (Watch Video)\nSmile Please Shwaas De Song: मुक्ता बर्वे आणि ललित प्रभाकर यांच्या 'स्माईल प्लिज' सिनेमातील 'श्वास दे' गाणे रसिकांच्या भेटीला\n'या' कारणामुळे तैमूरला करिना कपूर युरोप येथे सोडून मुंबईत दाखल\nVaani Kapoor हिचा Sun Bath घेताना छायाचित्रं पाहून चाहते फिदा; पांढऱ्या रंगातील Bikini Photo व्हायरल\nInternational Yoga Day 2019: बॉलिवूडच्या या '5' हॉट अभिनेत्री फिटनेससाठी करतात योगा; पहा व्हिडिओज\nशुद्ध मध ओळखण्यासाठी 'या' सोप्या ट्रिक्स जाणून घ्या\nInternational Yoga Day 2019 निमित्त जाणून घ्या सूर्य नमस्कार घालण्याच्या स्टेप्स आणि फायदे\nYoga Day 2019 Wishes: जागतिक योग दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठमोळी ग्रिटिं���्स, SMS, GIFs, Images, WhatsApp Status and Messages\nInternational Yoga Day 2019 निमित्त जगातील सर्वात कमी उंचीची महिला ज्योती अमगे हिने केला योगासनांचा सराव (Watch Video)\nInternational Yoga Day 2019: योगा करताना या 10 गोष्टींचा नक्की करा विचार, नाहीतर फायदा होण्याऐवजी शरीरावर होईल दुष्परिणाम\nनरेंद्र मोदींची क्रिकेट चाहत्यांमध्येही क्रेझ; Modi Mask घालून केला डान्स (Video Viral)\nप्रेमिकांसाठी XXX वेबसाइट Youporn.com ची खास ऑफर, आपल्या जोडीदाराला 20 लाख लोकांसमोर करा हटके प्रपोज\nमहिलांनी लसूण सोलण्यासाठी 'या' सोप्या पद्धतीचा वापर करा, वाचेल वेळ (Watch Video)\nTEAM INDIA साठी पूनम पांडे हिचा इन्स्टाग्रामवर STRIP TEASER; व्हिडिओ जरा जपूनच पाहा\nनव्या मानवी प्रजातीचे अवशेष पाहून शास्त्रज्ञही थक्क; वैशिष्ठ्ये वाचून व्हाल हैराण\nHD Photos: मलाईका अरोडा आणि जान्हवी कपूर यांचा हॉट जिम लुक चाहत्यांना करत आहे घायाळ\nHD Photos: मलाईका अरोडा आणि जान्हवी कपूर यांचा हॉट जिम लुक चाहत्यांना करत आहे घायाळ\n‘जिवलगा’साठी स्वप्नील जोशी आणि सिद्धार्थ चांदेकर यांनी घेतलं पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं दर्शन\nInternational Kite Festival 2019 : आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवात रंगीबेरंगी पतंगांनी सजले आकाश \nमिताली बोरुडे : राज ठाकरेंची होणारी सून कुण्या सेलिब्रिटी, अभिनेत्रीपेक्षाही कमी सुंदर नाही\nपत्नीला लागले होते Tik-Tok चे वेड, पतीने रागाच्या भरात केला खून; सोशल मीडियामुळे दोन मुले असलेल्या संसाराची वाताहत\nआपली पत्नी सोशल मीडियावर जास्त सक्रीय असते या गोष्टीचा राग या नवऱ्याच्या मनात होता, त्यामुळे रागाच्या भरात त्याच्याकडून हे कृत्य घडले. यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.\nकामाच्या ठिकाणी पारंपारिक कपडे घालण्याचे तामिळनाडू सरकारचे फर्मान\nसरकारी पुरुष आणि महिला कर्मचाऱ्यांनी कामाच्या ठिकाणी केवळ पारंपारिक पोशाख परिधान करावा, असा फतवा तामिळनाडू सरकारने काढला आहे.\nक्रूरतेचा कळस: टीव्ही पाहते म्हणून आईने पोटच्या 5 वर्षाच्या मुलीची केली हत्या; बेल्टने मारून केले होते उन्हात उभे\nरागाच्या भरात या आईने आपल्या एकुलत्या एक मुलीला बेल्टने मारहाण करण्यास सुरुवात केली. एवढ्यावरच तिचा राग शांत झाला नाही, त्यानंतर तिने या मुलीला बाहेर कडक उन्हात उभे केले. अखेर तिथेच ही मुलगी बेशुद्ध झाली.\nPollachi Sex Scandal: 50 पेक्षाही अधिक मुलींचे अश्लिल व्हिडिओ; CBI कडून तपास सुरु\n१२ फेब्रुवारी २०१९ रोजी कोईमतूर जिल्ह्यात पोलाची जवळ एका कारमध्ये चार युवकांनी एका तरुणीचे कथित रुपात लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराचा व्हिडिओ बनवून हे लोक तिला सातत्याने ब्लॅकमेल करत होते. त्यातच पीडितेचा व्हिडिओही लीक झाला. ज्यात तीचा आरडाओरडा आणि नराधमांना केलेला विरोधही स्पष्ट दिसत होता. या व्हिडिओनंतर प्रकरणाला वाचा फुटली आणि एक भयानक सेक्स स्कँडल समोर आले.\n दहशतवादी हल्ल्याचा इशारा खोटा, फेक फोन कॉलद्वारे माहिती देणारा ट्रक चालक स्वामी गुरु मूर्ती बंगळुरु पोलिसांच्या ताब्यात\nट्रक चालक स्वामी सुंदर मूर्ती याने बंगळुरु पोलिसांच्या कंट्रोल रुमला फोन करुन संभाव्य दहशतवादी हल्ल्याबाबत माहिती दिली होती. यात स्वामी सुंदर मूर्ती याने दावा केला होता की, पुड्डूचेरीसह इतर सात राज्यांमध्ये दहशतवादी हल्ल्याचा कट रचन्यात आला आहे. या हल्ल्यातील सर्व 19 दहशतवादी हे तामिळनाडू राज्यातील रामनाथपुरम येथे लपल्याचेही त्याने म्हटले होते.\n'मुंबई'तील 2 वर्षांच्या मुलाने केले हृदयदान; यशस्वी हृदयप्रत्यारोपण शस्त्रक्रियेने चेन्नईतील मुलाचे प्राण वाचले\nमुंबईतील एका दोन वर्षांच्या मुलाने हृदयदान करुन तामिळनाडू येथील एका त्याच्याच वयाच्या मुलाचे प्राण वाचले आहेत.\nतामिळनाडू: कोयंबटूर येथील एटीएम मध्ये सापडला साप; अशी केली सुटका (Watch Video)\nतामिळनाडू येथील कोयंबटूर येथून एक भयंकर घटना समोर आली आहे. कोयंबटूर येथील थनीरपंडाल रोड जवळील एका एटीएम मधून एक साप निघाला.\nLok Sabha Elections 2019: दुसऱ्या टप्प्यातील मतदान 95 जागांसाठी दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; 18 एप्रिल रोजी मतदान\nलोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान 18 एप्रिलला होणार आहे.\nCardiac Arrest: वृत्तपत्र वाचत असताना AIADMK आमदाराचा मृत्यू\nटेलिव्हिजनवरील चॅनल बदलायला सांगितल्याने संतप्त नवऱ्याकडून बायकोला बेदम मारहाण\nतमिळनाडू (Tamil Nadu) येथे एका विवाहित दापंत्यात टेलिव्हिजनवरील चॅनल बदलण्यास सांगितल्याने नवऱ्याने बायकोला बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे.\n6 मार्च रोजी होणार भाजप आणि AIADMK-PMK यांच्या युतीबाबत बैठक,पंतप्रधान नरेंद्र मोदी लावणार उपसस्थिती\nभाजप (BJP), एआयएडीएमके (AIADMK)आणि पीएमके (PMK) यांच्यातील महाआघाडीबाबत चेन्नई येथे 6 मार्च रोजी मोठी बैठक होणार आहे.\nमदुराई येथील मुनियांदी देवीच्या मंदिरात भाविकांना प्रसादामध्ये मटण बिर्याणी\nतमिळनाडू (Tamil Nadu) मधील मदुराई (Madurai) येथील मुनियांदी देवीच्या मंदिरात दरवर्षी मुनियांदी सोहळ्याचे आयोजन केले जाते. तर या महोत्सवाचे खास कारण म्हणजे देवीचे दर्शन घ्यायला येणाऱ्या भाविकांना मटण बिर्याणी प्रसाद म्हणून दिली जाते.\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुद्रा योजनेमुळे तामिळनाडूतील अरुलमोझी सर्वानन ही महिला झाली करोडपती; 234 रुपयांनी सुरु केला होता व्यवसाय\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महत्त्वाकांक्षी मुद्रा योजनेमुळे तामिळनाडूतील एक महिला चक्क करोडपती झाली आहे.\nतामिळनाडू : 15 फूट उंचीच्या मूर्तीची पूजा करताना पाय घसरून कोसळला पुजारी, दुर्देवी मृत्यू (Video)\nतामिळनाडूमध्ये (Tamil Nadu) एका पुजार्‍याचा मूर्तीचा हार व्यवस्थित करताना पाय घसरून कोसळल्याने दुर्देवी मृत्यू झाला आहे.\nपंतप्रधानांच्या तामिळनाडू दौऱ्याविरुद्ध सोशल मिडियावर आंदोलन; #GoBackModi हॅशटॅग ट्रेंडमध्ये\nयेथील जनतेने सोशल मिडीयावर मोदींविरुद्ध आंदोलन पुकारले आहे. ट्विटवर गो बॅक मोदी #GoBackModi हा हॅशटॅग सध्या ट्रेंडमध्ये आहे.\nतमिळनाडू येथे हत्तीणीने Mouth Organ वाजूवन सर्वांना केले थक्क, पाहा व्हिडिओ\nतमिळनाडू (Tamil Nadu) येथे एका हत्तीणीने चक्क बाजा (Mouth Organ) वाजवून आजूबाजूच्या परिसरातील लोकांना थक्क केले आहे.\n गेल्या 9 महिन्यांमध्ये 20 हजार अल्पवयीन मुली गर्भवती\nतमिळनाडूच्या आरोग्य विभागाने गर्भवती महिलांचे आकडे जाहीर नुकतेच जाहीर केले आहेत. त्यामध्ये धक्कादायक गोष्ट अशी की, गेल्या 9 महिन्यांमध्ये (एप्रिल ते डिसेंबर) 20 हजार अल्पवयीन मुली गर्भवती झाल्याचा खुलासा झाला आहे.\nशुद्ध मध ओळखण्यासाठी 'या' सोप्या ट्रिक्स जाणून घ्या\nICC World Cup 2019 मधून बाहेर पडल्यानंतर भावूक झालेल्या शिखर धवन साठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खास ट्विट\nHappy Birthday CSMT: ऐतिहासिक अशा सीएसएमटी स्थानकाची 132 वर्ष पूर्ण, पाहा अविस्मरणीय फोटो\nDabholkar Murder Case: अॅड. संजीव पुनाळेकर यांना 23 जूनपर्यंत सीबीआय कोठडी\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/nashik-newsgram-today-main-headlines-68/", "date_download": "2019-06-20T16:01:35Z", "digest": "sha1:2TTHC2QFJZTXLKAZ6EKY73YCWL2QWK2I", "length": 12935, "nlines": 234, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "नाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nसोन्याच्या भावानं गाठला उच्चांक\nभैय्या, पक्कं ठरलं ना..\n‘ती’ रेपकार अखेर पोलिसांच्या ताब्यात\nतडीपारीनंतर नगरात फिरणारा टिंग्या गजाआड\nनाशिकची गुन्हेगारी संपता संपेना; अब्रू वाचविण्यासाठी ‘तिने’ मारली धावत्या रिक्षातून उडी\nविधानसभा निवडणुकीचे चोख नियोजन करा : विभागीय आयुक्त माने\nकंत्राटदार बदलला तरी कर्मचार्‍यांना कायम ठेवा\nबार्‍हे ग्रामिण रुग्णालयात आरोग्यांची हेळसांड\nआकाशवाणी चौकात अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर पोलिसांनी पकडले\nशेतीपंपाचा वीजपुरवठा खंडित न करण्याचा महावितरणचा निर्णय\nगावठी कट्ट्यातून गोळी झाडल्याचा पोलिसांना संशय\n…अखेर ग.स.तील बेनामी ठेवीप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा\nना.जयकुमार रावल यांच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन\nवादळग्रस्तांसाठी आ.कुणाल पाटील विधानसभेत आक्रमक\n46 विभागांच्या 482 सेवा ऑनलाईन- जिल्हाधिकारी राहुल रेखावार\nसाक्रीत तीव्र पाणीटंचाई; उपाययोजना करा\nतळोद्यानजिक अहमदाबाद-शिरपूर बसवर दगडफेक\nकोळदा-खेतिया रस्त्याचे काम संथगतीने\nनवापुरात वेळेवर पाणीपुरवठा होत नसल्याने भाजपातर्फे मुख्याधिकार्‍यांना घेराव\nजिल्ह्यात विविध कार्यक्रमांनी तसेच गुलाबपुष्प देवून नवागतांचे स्वागत\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nसोन्याच्या भावानं गाठला उच्चांक\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nसंजय बच्छाव आणि प्रकाश आहेर यांना डॉ पंजाबराव देशमुख प्रेरणा पुरस्कार\nनाशिकच्या डॉ मीना बोरसे यांना ‘क्वीनऑफ द वर्ल्ड ‘ चा किताब\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nबस व दुचाकीच्या धडकेत पती -पत्नी जागीच ठार\nBreaking News, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nपश्चिम बंगालमध्ये पुन्हा पूल कोसळला, तीन दिवसात दुसरी घटना\nBreaking News, आवर्जून वाचाच, देश विदेश, मुख्य बातम्या\n‘बंद’तून उघडले आघाडीचे दार\nकोकणात मान्सून दाखल; हवामान खात्याकडून अधिकृत माहिती\nचार वर्षांत राज्यात 12 हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nबोदवड औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षकाचा महिला कर्मचार्‍यावर चाकू हल्ला\nmaharashtra, जळगाव, मुख्य बातम्या\nसोन्याच्या भावानं गाठला उच्चांक\nभैय्या, पक्कं ठरलं ना..\n‘ती’ रेपकार अखेर पोलिसांच्या ताब्यात\nतडीपारीनंतर नगरात फिरणारा टिंग्या गजाआड\nकर्जमंजुरीसाठी तरूणांकडून उकळले पैसे\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nनाशिकच्या डॉ मीना बोरसे यांना ‘क्वीनऑफ द वर्ल्ड ‘ चा किताब\nसोन्याच्या भावानं गाठला उच्चांक\nभैय्या, पक्कं ठरलं ना..\n‘ती’ रेपकार अखेर पोलिसांच्या ताब्यात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/node/44361", "date_download": "2019-06-20T15:48:50Z", "digest": "sha1:N4ABQ32JSPAOC5JBBRFGVJTFFAUVUHLW", "length": 38923, "nlines": 173, "source_domain": "misalpav.com", "title": "माथेरानची सायकल सफर | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nनमिता श्रीकांत दामले in भटकंती\nमुंबईपासून सगळ्यात जवळ असा माथेरानचा डोंगर, सदाहरित जंगल अंगावर ल्यालेला. या माथेरानला घेऊन जाणाऱ्या अनेक रानवाटा आहेत; नेरळ, कर्जत जवळील छोट्या-छोट्या गावांमधून फुटलेल्या आणि माथेरानमध्ये फिरवणा-या अनेक नाजुक पाऊलवाटा. माथेरान म्हटलं की आठवते माथेरानची लाल माती, माथेरानमधील घोडे, शार्लोट लेक आणि माथेरानमधील खाऊ पळविणारी माकडे. माथेरानला घेऊन जाणारी माथेरानची राणी मिनी ट्रेन म्हणजे माथेरानचा दिमाख माथेरानशी सलगी करणा-या अनेक आठवणी आहेत. कॉलेजच्या मैत्रीणींच्या ग्रुपबरोबर पहिल्यांदा माथेरानला गेले होते.आॕफिसच्या ग्रुपच्या पिकनिकला रात्री रेल्वे ट्रॕकमध्ये बसून गाण्याच्या भेंड्या खेळणे, घोड्यावरुन फिरतानाची मजेशीर आठवण, माकडांचा धाक दाखवून शार्लोट लेकच्या वाटेवर दोन वर्षांच्या दीपश्रीला भरविण्याची आठवण, भावंडांच्या स्नेहमिलनाच्या वेळी केलेली मजा आणि पावसाळ्यात भिवपुरी रोडहून तळ्याच्या काठाकाठानी तुडवलेली गारबेट पॉइंटची वाट, पेब किल्ल्यावरुन माथेरानला जाऊन कड्यावरच्या गणपतीचे दर्शन घे��न रेल्वे रुळांमधून फिरलेले माथेरान आणि अगदी अलीकडे युथ होस्टेलबरोबर केलेला पोखरवाडी ते अलेक्झांडर पॉइंटचा ट्रेक आणि आणखीही बरेच काही या माथेरानच्या आठवणींच्या पोतडीत दडलेले आहे.\nमाथेरान हे माझे अगदी लाडके ठिकाण. येऊररच्या समर्पयामि सायकल मित्रांचे माथेरानला सायकलनी जाण्याचे ठरले. सायकलनी हा खडा चढ चढणे खरंच अवघड आहे, म्हणूनच हे आव्हान स्वीकारायचे ठरविले. तीन आठवडे सायकलला फिरायला नेले नव्हते म्हणून सायकल जरा रुसली होती. पण गुरुवारी धुळवडीच्या सुट्टीची संधी साधून सायकलला प्रेमानी आंजारुन-गोंजारुन येऊरला चार फे-या मारुन आले. मग सायकल जरा खुशीत आली आणि शनिवारी माथेरानला जायला सज्ज झाली. शुक्रवारी रात्री सॕक तयार ठेवली. २३ मार्चला पहाटे ३.४५ च्या गजराने लगेच जाग आली. सव्वाचारला किशोरीला तिकिट काढण्यासाठी संदेश पाठवला. आणि पाचची कर्जत गाडी पकडण्यासाठी पावणे पाचला ठाणा स्टेशनवर पोहोचले. मी वेळेवर येत्येय की नाही याची किशोरीला काळजी होती म्हणून ४.३५ लाच 'गाडी आली आहे, तू ताबडतोब ये.' असा किशोरीचा फोन येऊन गेला होता. स्टेशनपासून लांब राहणारे सगळे सायकल मित्र माझ्याआधीच पोहोचले होते. चार जणांच्या सायकली कर्जत बाजूच्या मालडब्यात तर आम्हा सहा जणांच्या सायकली मुंबई बाजूच्या मालडब्यात उलट्या करुन ठेवल्या आणि त्यांची काळजी घ्यायला आमचे चार मित्र असल्यामुळे मी आणि किशोरी बाजूच्या लेडिज ङब्यात जाऊन बसलो. माझ्याकडे खाऊ म्हणून फक्त एक केळं होतं पण आवश्यक त्या वस्तू म्हणजे हँड ग्लोव्हज्, फुल स्लीव्हज्, गॉगल आणि मुख्य म्हणजे शिरस्त्राण या सगळ्या वस्तू मात्र न विसरता घेतल्या होत्या. खोपोली - खंडाळा सायकल फेरी अशोक खळेजींना श्रद्धांजली म्हणून केली होती, त्यावेळी घरातून निघताना शिरस्त्राण विसरले होते; मग पहाटे पाचला अंबरनाथला राहणाऱ्या स्मिताताईला मला स्टेशनवर हेल्मेट आणून दे म्हणून सांगितले होते. ती आणि विनायक सर पहाटे पावणेसहाला माझ्यासाठी हेल्मेट घेऊन अंबरनाथ स्टेशनवर हजर झाले होते, त्याची आठवण आताही हटकून झाली. गाडीत थोड्या गप्पा आणि थोड्या डुलक्या झाल्या. नेरळ आल्यवर सायकली उतरवून घ्यायला बाजूच्या मालडब्याकडे आम्ही लगेच गेलो. गार्डनी सायकली चढवताना ठाण्याला बघितले होते. त्यामुळे सायकली उतरवेपर्यंत गाडी न सांगता थांबली होती. गार्डला धन्यवाद देऊन आम्ही पलीकडे गेलो. पाठोपाठ मागच्या गाडीनी सतीश सर आणि लक्ष्मण सर आले. आम्ही एकूण तेरा जण होतो. आमच्यामध्ये दोघे म्हणजे म्हात्रे आणि हिरेन हे उत्तम सायकलपटू आणि मेकॕनिकही होते. आदित्य आणि मयुरेश यांनी हा कार्यक्रम ठरवला होता. नेरळ स्टेशनबाहेर टपरीवर चहा घेऊन आणि पंचमहाभूतांना प्रार्थना करुन आदित्यनी काही खबरदारीच्या सूचना दिल्या. आम्ही माथेरानकडे निघालो. सायकलपटू असलेला मयुरेशचा मित्र निरंजन आमच्या बरोबर सपोर्टसाठी गाडी घेऊन आला होता. त्या गाडीला वरती सामान ठेवण्यासाठी स्टँड असल्यामुळे गरज पडली तर त्यामधून सायकली आणि सायकलस्वारही जाऊ शकणार होते. गाडीत बिस्लेरीचा दहा लिटरचा कॕनही त्यानी ठेवला होता. फक्त एक पाण्याची बाटली बरोबर ठेवून सॕक गाडीत टाकली आणि आम्ही माथेरान कडे निघालो. दुकानदार सकाळी - सकाळी रस्त्यांवर उन्हाच्या तडाख्यापासून बचाव करण्यासाठी बादल्या भरभरून पाणी मारत होते. त्यामुळे सचैल स्नानाची आयतीच सोय होती. 'गणपती बाप्पा मोरया'चा गजर करून आम्ही जोशात निघालो कारण नंतर सगळ्यांची हवा निघाणार होती. मी उत्साहामध्ये २/५ वर चालले होते, म्हात्रेंना ते पसंत नव्हते. ते मला १/३ वर यायला सांगत होते आणि मला ते मान्य नव्हते. सुरुवात अशी जोरदार झाली.\nमस्त हवा होती. आता आमच्या आगमनामुळे सुस्त रस्ते जागे झाले. मधेच ऊन मधेच सावली; रस्ता मात्र गुळगुळीत होता. मयुरेशला त्यानी दोन वर्षांपूर्वी केलेल्या माथेरानवारीच्या वेळचा खडबडीत रस्ता आठवत होता. किशोरी सुरुवातीला अगदी वेगात चालली होती, मी मात्र मध्यम गतीनी पुढे सरकत होते. म्हात्रे पुढे जाऊन कोण कुठे आहे, कोणाला काही मदत हवी आहे का याची काळजी घेत होते. मयुरेश आणि आदित्य गार्डच्या डब्यांना पुढे ढकलत होते, सायकलने कसे चढावे याचे तंत्र शिकवीत होते. थोडे मागे फिरुन पुढे चढायला सांगत होते. हे मागे फिरुन वळण घेऊन पुढे चढण्याचे तंत्र भारी आहे. पण वाहत्या रस्त्यावर मध्येच असे वळण घेणे अवघड असते. म्हात्रे जाता-जाता सूचना देऊन गेले , जुम्मापट्टीला काही जण थांबले आहेत, तिथेच थांबा त्यांच्या पुढे जाऊ नका. जुम्मापट्टी रेल्वे स्टेशन आलं आणि एक वळण घेऊन पुढे गेल्यावर हॕपी पिकनिक पॉइंटला काही जण थांबलेले दिसले. चढाईचा हा पहिला टप्पा तर हसतच गाठला होत���. एनर्जी बारचा एक-एक तुकडा खाल्ला आणि मजेत गप्पा सुरु झाल्या. सगळे जण पोहोचल्यावर निरंजनची गाडी आली. गाडीमध्ये आदित्यनी स्वतः तयार केलेला नाश्ता होता. स्ट्राॕबेरी क्रीममध्ये मुबलक सुका मेवा घालून दोन मोठे डबे गच्च भरुन आणले होते. सगळ्यांसाठी बाउल्स आणि चमचेही होते. असा दमदार नाश्ता घेऊन आम्ही पुढे निघालो. आता खडा चढ सुरु झाला. पण माझी सायकल अजून १/३ वरच होती. कारण आपण उभे राहून सायकल दामटवू या असा मला फाजील विश्वास होता. मग एका कठीण क्षणी चाकांनी पुढे जायला नकार दिला. आणि पेडल्सही अडूनच बसली. आता खाली उतरून पुन्हा चढणे क्रमप्राप्त होते. बरोबर मयुरेश आणि म्हात्रे होतेच. मी मुकाट्याने सायकल उलटी फिरवली. आणि खाली गेले पण रस्त्यावर सफाईदार वळण घेणे काही जमेना. माझ्या तंत्राप्रमाणे मी अजून थोडे खाली जाऊन आडवे जात सायकल सुरू केली असती पण उत्साही म्हात्रे म्हणाले तुम्ही बिनधास्त पॅडल वर पाय ठेवा मी आहे मागे मग पटापट१/२ - १/१ वर आले आणि माझी गाडी मार्गी लागली. मग मात्र मी मनाशी खूणगाठ बांधली की आता आगाऊपणा न करता मुकाट्यानी १/१ वर सायकल न्यायची. जुम्मापट्टी पर्यंत एक घोटही पाणी पिण्याची गरज पडली नव्हती. पण आता ऊन होऊ लागले होते. वाॕटर पाईप स्टेशनच्या अलीकडे दोघे- तिघे थांबले होते. माथेरानची राणी उजवीकडून येणार होती. सतीश सरांनी स्टेशनवरून विलायती चिंचा घेतल्या होत्या. त्यांचा मस्त आस्वाद घेत टाइमपास सुरू होता. तेवढ्यात झुक - झुक गाडी आली. तिचं व्हिडिओ शूटिंग सुरू झाले. तेवढ्यात कोणी पटकन उडी मारून गाडीत चढले आणि फोटो काढून घेतला. अशी गंमत जंमत केल्यावर रुळ ओलांडून पुढे निघालो. असे करताना विशेष काळजी घ्यावी लागते. कारण सायकल चे चाक घसरण्याची किंवा अडकण्याची शक्यता असते. त्यामुळे रुळावरून चपळाईने सटकावे लागते. माझ्यापुढे पुढे राज, लक्ष्मण नवले आणि सतीशसर निघाले होते. नंतर मला नवले भेटले, राज पुढे दिसत होता. सतीश सर मात्र कुठे दिसेनात. मी आणि नवले सर जरा गप्पा मारत चाललो होतो. तेवढ्यात ठाण्याचे जाधव सर ही आले. दरीच्या भिंतीला टेकून थोडे विसावून आणि पाण्याचे दोन घोट घेऊन मी पुढे निघाले. आता मी ठरवले होते की जास्त गंमत करत बसायचे नाही, दोन क्षण विसावून लगेच पुढे निघायचे आणि चाकांची आणि पेडल्सची फार परीक्षा बघायची नाही, पायांनी संप पुकारे पर्यंत वाट बघायची नाही, दोन वळणे झाली की आपल्या शक्तीचा अंदाज घेऊन मुकाट्याने अशी जागा बघून थांबायचे की तिथून सायकल पुन्हा सुरू करता येईल. आणि शरीराने मागण्या आधीच दोन घोट पाणीही प्यायचेच. हे अनुभवाचे तंत्र शंभर टक्के यशस्वी ठरले. आणि वाॕटर पाईप स्टेशन नंतर तीन वेळा लघु विश्राम घेऊन मी राजच्या पाठोपाठ दस्तुरीला पोहोचले. हे तीनही विश्राम मी इतर कोणी थांबले म्हणून नाही तर मला हवे तिथे सावली आणि रस्त्याचा उतार बघून घेतले होते. पण सतीश सर वाटेत कुठेच दिसले नव्हते; हे न थांबता कसे गेले म्हणून मी हैराण होते.\nबरोबर साडेनऊ वाजता मी आणि राज दस्तुरीला\nपोहोचलो. दस्तुरीला सगळे घोडेवाले आणि टॅक्सीवाले आमच्या दुक्कलीबद्दल सायकल घेऊन आलेले असल्यामुळे उत्सुकता बाळगून होते. भरपूर माकडे झाडांवर बागडत होती. आम्ही दोघे रस्त्याच्या कडेला मारलेल्या पत्र्याला सायकली टेकवून गप्पा मारत बसलो. मी बाटलीतले शिल्लक पाणी संपविले. हळूहळू घोडेवाल्यांची भीड चेपली. कुठून आलात, किती वेळ लागला, कोण-कोण आला आहेत इत्यादी प्रश्न सुरू करून सायकलची किंमत किती, गिअर कसे टाकायचे वगैरे - वगैरे अनेक गोष्टी त्यांनी विचारून घेतल्या. त्यांनाही तिथे सायकल चालवून बघण्याची इच्छा वाटत होती. राज हा आमच्या ग्रुप मधला वयानी सगळ्यात छोटा भिडू होता. तो कॉलेजच्या तिसऱ्या वर्षाला शिकत होता. त्याची सायकल त्याला स्केटिंग मध्ये राष्ट्रीय पातळीवरील सुवर्णपदक मिळाल्याबद्दल त्याच्या काकांनी बक्षीस म्हणून दिली होती. राजला ट्रेकिंगची आणि मोटरसायकल, गाड्या चालविण्याची ही आवड होती. त्यामुळे आमच्या गप्पा रंगात आल्या. साधारण सव्वादहा नंतर आमचे एक - एक भिडू यायला सुरुवात झाली. तेव्हा उलगडा झाला की सतीश सर रानमेवा घ्यायला वाॕटर पाइप स्टेशनमध्ये शिरले होते. साडेदहा वाजता मयुरेश, आदित्य, किशोरी आणि निरंजन आले. मग प्रत्येकाचे टाळ्या वाजवून स्वागत, शुभेच्छा देणे आम्ही मनापासून केले. कारण माथेरानचा घाट सायकलने चढणे ही अती अवघड अशी श्रेणी आहे आणि सगळ्यांनी ही सायकल स्वारी पूर्ण केली होती. त्यामुळे विशेष उत्साहाचे वातावरण होते. मग थोडे वर चढून फोटो झाले आणि मिठ्ठास संत्र्यांचा व एनर्जी बार्सचा आस्वाद घेतला. गुलाबी विलायती चिंचाही सोबतीला होत्याच. थोडी मजा झाल्यावर निघायचे झाले. सगळ्यां��ी पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या. मुख्य भाग झालेला असला तरी खाली जातानाही सावधगिरीने जाणे आवश्यक होते. बहुतेक सगळ्यांकडे माऊंटन बाइक होत्या. पण माझी सायकल हायब्रीड आहे. माऊंटन बाइकला डिस्क ब्रेक असतात; ते उतारावरही चांगले लागतात. तसेच चढावर जाताना सस्पेन्शन लाॕक काढल्यामुळे चढ चढणे थोडे सोपे पडते. माझ्या सायकल ला V ब्रेक आहेत. त्यामुळे उतरताना मी अगदी जपून जाणार होते. निघण्याआधी आदित्यने सर्वांना गवती चहाच्या सुगंधी आणि थंड पाण्याचा हातांवर, तोंडावर फवारा मारला. ही अक्षरशः उच्च दर्जाची चैन होती. मी सर्वात पुढे निघाले पण माझ्या मागून येऊन सगळे सुसाट गेले. मी मात्र अतिशय मर्यादित वेगाने तंत्र सांभाळत शांतपणानी आणि घाट उतरले. कारण या आधी बोर घाटात माझ्यासमोर बारावीतला एक मुलगा वेग आवरता न आल्यामुळे जोरात आपटून त्याला फ्रॕक्चर झाल्याचे मी बघितले होते. घाटाचा राजा अशोक खळे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी दूर-दूरहून आमच्यासारखे अनेक सायकलस्वार खोपोली- खंडाळा सायकल फेरी करुन परत चालले होते, त्या वेळची ही घटना. माथेरानहून निघताना इथून कर्जतला न जाता आपण ठाण्यापर्यंतही सायकलने जाऊ शकतो असा माझा विचार मी मयुरेश ला सांगितला पण मी - मी म्हणणाऱ्या उन्हामुळे त्याला तो फारसा रुचला नसावा. शिवाय त्याला ग्रुप मधल्या सर्वांच्या क्षमतेचा विचार करणे गरजेचे होते. मी आणि राज तर अरे हा तर एकच लूप झाला अजून एक लूप करू या, असेही सगळे वर आल्यावर त्यांना सांगत होतो. चढ चढायला किती वेळ लागतो; उतरताना तेच अंतर पंधरा मिनिटात कापले गेले. जुम्मापट्टी ला हॕपी पिकनिक पॉइंट ला आता सगळे ताक पीत होते. ताक संपले म्हणून लिंबू सरबताची ऑर्डर दिली आणि गरमागरम वड्यांवर ताव मारण्यासाठी सगळे सज्ज झाले. इथे मुलुंडच्या समर्थ वडापाव वाल्या बहात्तर वर्षांच्या खेडेकर काका आणि त्यांच्या पुतण्याची ओळख झाली. माथेरानला सायकल फेरी मारण्याचा काकांचा उत्साह अतुल्य होता आणि त्यांनी त्यासाठी पुरेपूर प्रयत्नही केला होता. अरुणाताई पण आल्या असत्या का साठी ओलांडून पुढे आल्यावर देखील अरुणाताईंचा उत्साह आणि स्फूर्ती एखाद्या तरुणाला लाजवेल अशीच आहे. जाधव सर, नवले सर, सतीश सर, खेडेकर सर ही सारी बुजुर्ग मंडळीही आम्हाला असेच स्फूर्तीदायी चित्र दाखवतात आणि माणूस हा वयान�� नाही तर मनानी म्हातारा होतो हे वाक्य अगदी मनोमन पटते.\nसगळे सुखरुप खाली उतरले. इथे कर्जत कडे जाण्यासाठी उजवीकडे वळायचे होते. या चौकात शिवजयंतीनिमित्त शिवसेनेची बाईक स्वारांची मिरवणूक होती. त्यांनी आमच्या सायकलींनाही भगवे झेंडे लावून आमच्या सोबत फोटो आणि व्हिडिओ शूटिंग केले. शिवाजी महाराजांचा जयजयकार करून आम्ही कर्जत कडे रवाना झालो. आता भट्टी चांगलीच तापली होती, पण रस्ता सपाट होता. वाटेत एक-दोन ठिकाणी थांबून सुगंधी जल फवारून आदित्य आणि निरंजननी आमचे लाड पुरवले. कर्जत स्टेशन बाहेर सतीश सरांनी जाम घेतले. निरंजन पोहोचल्यावर त्याच्या गाडीतून सामान घेऊन आणि त्यांचे मनःपूर्वक आभार मानून आम्ही १.२७ ची कर्जत-ठाणे गाडी पकडण्यासाठी पूल पार करून फलाटावर आलो. सायकली माल डब्यात लावून घ्यायला हिरेन मदतीला आलाच. आम्ही लेडीज डब्यात गेल्यावर किशोरीकडून कळले की घाट चढताना तिला पायात गोळे आल्यामुळे बराच त्रास झाला पण निरंजननी तिला ॲक्युप्रेशर च्या उपचारांनी लगेच उभे केले आणि आदित्य, मयुरेश आणि म्हात्रे यांच्या प्रोत्साहनामुळे ती हा सगळा चढ चढून येऊ शकली; किशोरीच्या प्रयत्नांना खरंच सलामआता पुढची माथेरान फेरी मात्र परत येताना ठाण्यापर्यंत करण्याचा मानस आहे.\nखूप छान. फोटो असते तर\nखूप छान. फोटो असते तर आम्हालाही माथेरान पहाता आले असते.\nएक नंबर भटकंती वर्णन \nएक नंबर भटकंती वर्णन खूप ओघवतं. स्वतःच सायकलिंग करत माथेरान चढतोय असं वाटलं खूप ओघवतं. स्वतःच सायकलिंग करत माथेरान चढतोय असं वाटलं\nआमच्या एका जुन्या सायकल सफारीची आठवण झाली.\nफोटो आणि दोन परिच्छेदांमध्ये ब्रेक असते तर लेखाला चार चांद लागले असते \nयेत्या रविवारी हे करायचं ठरवलं आहे..\n9 Apr 2019 - 1:25 pm | राजेंद्र मेहेंदळे\nमाथेरान माझीदेखील अतिशय आवडती जागा आहे.\nतिथे सायकलने घाट चढणे किती कठीण आहे याची जाणीव आहे. तुमच्या प्रयत्नांना सलाम\nमस्त वर्णन , काही निसर्गाचे आणि सायकल फ्रेम मध्ये असलेले फोटो लेखनात अपेक्षित\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 10 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/marathi-film-savita-damodar-paranjpe-now-releasing-in-america-5953125.html", "date_download": "2019-06-20T15:00:36Z", "digest": "sha1:W3676LDS26S5ZTGX6FDMGE6TEGF4YU7U", "length": 9787, "nlines": 150, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Marathi Film Savita Damodar Paranjpe Now Releasing In America | जॉन अब्राहमचा 'सविता दामोदर परांजपे' चित्रपट आता अमेरिकेतील प्रेक्षकांच्या भेटीला", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nजॉन अब्राहमचा 'सविता दामोदर परांजपे' चित्रपट आता अमेरिकेतील प्रेक्षकांच्या भेटीला\nअमेरिकेतील चित्रपटगृहात झळकण्याचा मान ‘सविता दामोदर परांजपे’ या चित्रपटाने मिळवला आहे.\nमराठी चित्रपटांची परदेशवारी ही काही नवी गोष्ट नाही, पण महाराष्ट्रात प्रदर्शित होऊन प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळवत लगेच अमेरिकेतील चित्रपटगृहात झळकण्याचा मान ‘सविता दामोदर परांजपे’ या चित्रपटाने मिळवला आहे. गेल्या शुक्रवारी (३१ ऑगस्ट) प्रदर्शित झालेला हा चित्रपट येत्या शुक्रवारी (७ सप्टेंबर) अमेरिकेतील चित्रपटगृहांतून झळकणार आहे. ऑस्टीन, शिकागो, लॉस एंजिलस, वॉशिंग्टन, सॅन फ्रान्सिस्को, अटलांटा, सिएटेल, डॅलस, पोर्टलॅण्ड, सॅक्रामेंटो, एडिसन या शहरांतील चित्रपटगृहात ‘सविता दामोदर परांजपे’ प्रदर्शित होणार आहे.\nप्रदर्शनानंतर पहिल्या तीन दिवसांतच या चित्रपटाने १ कोटीच्या उत्पन्नाचा आकडा पार केला आहे. राज्यभरातील २३२ चित्रपटगृहांतून दररोज ४१० शोज दाखविले जात आहेत. ब-याच काळानंतर एक उत्तम थरारपट पाहिल्याचा अनुभव प्रेक्षक व्यक्त करताहेत. रंगभूमी गाजवलेलं हे नाटक, चित्रपटरूपातही प्रेक्षकांची गर्दी खेचण्यात यशस्वी झाले हे महत्त्वाचे. माध्यमांनी देखील या चित्रपटाची उत्तम दखल घेतली असून क्षणोक्षणी भय आणि उत्कंठा वाढवणारा सिनेमा तसेच उत्तम माध्यमांतर अशा विशेषणांनी गौरविले आहे. चित्रपटाची गाणी संगीतप्रेमींच्या मनाचा ठाव घेण्यात यशस्वी झाली आहेत.\nअभि���ेता जॉन अब्राहम यांची पहिली मराठी चित्रपट निर्मिती असलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वप्ना वाघमारे- जोशी यांनी केलंय. या चित्रपटात सुबोध भावे, तृप्ती तोरडमल, राकेश बापट, अंगद म्हसकर, पल्लवी पाटील, सविता प्रभुणे या कलाकारांच्या भूमिका आहेत. ‘जे.ए.एन्टरटेन्मेंट’ आणि ‘पॅनोरमा स्टुडिओज’ ‘सविता दामोदर परांजपे’ या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत.\nचित्रपटाची कथा शेखर ताम्हाणे यांची असून लेखन व संवाद शिरीष लाटकर यांचे आहेत. मंदार चोळकर व वैभव जोशी लिखित या चित्रपटातील गीतांना निलेश मोहरीर आणि अमित राज यांचं सुश्राव्य संगीत लाभले आहे. स्वप्नील बांदोडकर, आदर्श शिंदे, जान्हवी प्रभू–अरोरा, निशा उपाध्याय-कापाडिया या गायकांच्या सुरेल आवाजात ही गीते स्वरबद्ध झाली आहेत. योगेंद्र मोगरे, तृप्ती मधुकर तोरडमल सहनिर्माते आहेत. छायांकन प्रसाद भेंडे तर संकलन क्षितिजा खंडागळे यांचे आहे. कलादिग्दर्शन संतोष फुटाणे, ध्वनी संयोजन प्रणाम पानसरे यांचे आहे. वेशभूषा मालविका बजाज यांनी तर मेकअप विनोद सरोदे यांनी केला आहे.\n‘मोगरा फुलला’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, पहिल्या 3 दिवसात केली 1 कोटी 45 लाखांची कमाई\n'मिस यू मिस्टर’चा टीझर प्रकाशित, 28 जून रोजी प्रदर्शित होणार चित्रपट\nस्वप्नील जोशीचा हितचिंतक म्हणून ‘मोगरा फुलला’मध्ये वेगळ्या भूमिकेत दिसणार आनंद इंगळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://khetigaadi.com/new-tractor-model/mahindra-jivo-245-di-4wd/mr", "date_download": "2019-06-20T16:20:59Z", "digest": "sha1:C7SWX2RWCFDF7MMKTH3MGZS6SI5TZWA6", "length": 11114, "nlines": 272, "source_domain": "khetigaadi.com", "title": "Mahindra JIVO Price, Mini Tractor Specs, Review & Photos - KhetiGaadi", "raw_content": "मोबाइल अनुप्रयोग डाउनलोड करा\nभाडे तत्तावावर ट्रॅक्टर शोधा\nभाडे तत्तावावर ट्रॅक्टर द्या\nपीटीओ एचपी : 22\nऑन रोड प्राइज मिळवा डेमोसाठी विनंती तुलना जुना ट्रॅक्टर\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nइंजिन रेट आरपीएम :\nएअर क्लिनर / फिल्टर :\nपॉवर टेकऑफ(पी.टी.ओ. आरपीएम) :\nपुढील गीयर संख्या :\nउलटा गीयर संख्या :\nमैक्स पीटीओ (एचपी) :\nलिफ्टिंग कैपेसिटी ऐट स्टैण्डर्ड फ्रेम :\nटर्निंग रेडियस ब्रेक्स सहित :\nMahindra JIVO 245 DI 4WD ची इतर लोकप्रिय ट्रॅक्टर्स सह तुलना करा\nसंपर्क तपशील मिळविण्यासाठी फॉर्म भरा :\nपहिले नाव : *\nभ्रमणध्वनी क्रमांक : *\nवेरीफिकेशन कोड : *\nकिंमत जाणून घेण्यासाठी फॉर्म भरा :\nमी मान्य करतो की खालील \"किंमत मिळवा\" बटणावर क्लिक करून मी माझ्या ट्रॅक्टर खरेदीसह मला सहाय्य करण्यासाठी माझ्या \"मोबाईलवर\" खेतीगाडी किंवा त्याच्या पार्टनरकडून स्पष्टपणे मागण्या करीत आहे.\nमी सहमत आहे की खालील \"निवेदन\" बटण क्लिक करून मी माझ्या ट्रेक्टर खरेदीसह मला सहाय्य करण्यासाठी माझ्या \"मोबाईल\" वर खेतीगाडी किंवा त्याच्या भागीदाराकडून कॉल स्पष्टपणे विचारत आहे.\nही उत्पादन माहिती सामान्य आणि कंपनी किंवा त्याच्या वेबसाइटद्वारे प्रदान केलेल्या माहितीवर आधारित आहे. कृपया अधिक माहितीसाठी कंपनी किंवा डीलरशी संपर्क साधा. कृपया येथे कोणत्याही त्रुटीचा अहवाल द्या connect@khetigaadi.com .\nमहिंद्रा एंड महिंद्रा ने किया जिवो ट्रैक्टर लॉन्च महज 3 लाख 90 हजार रुपये में\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/%E0%A4%A6%E0%A4%B9%E0%A4%B6%E0%A4%A4%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98", "date_download": "2019-06-20T15:25:15Z", "digest": "sha1:ZGY4PBFPE3SOA3KUZZZWGVXMUSZ4HFGP", "length": 22127, "nlines": 91, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "‘दहशतवाद’ आणि ‘हिंसक संघर्ष’ या वेगळ्या गोष्टी आहेत! - द वायर मराठी", "raw_content": "\n‘दहशतवाद’ आणि ‘हिंसक संघर्ष’ या वेगळ्या गोष्टी आहेत\nसरकारच्या जम्मू-काश्मीरमधील धोरणांना विरोध करणाऱ्या प्रत्येकाला मोदी सरकारने जवळपास दहशतवादी म्हणून जाहीर करून टाकले आहे. यामुळे काश्मीरमधील विखारी वातावरणातून मार्ग काढणे अवघड झाले आहे.\nसध्या निवडणुकांचा हंगाम आहे. अशावेळी, दहशतवादाविरुद्ध आवाज उठविण्याच्या फायद्याचा पंतप्रधान मोदींना पुन्हा साक्षात्कार झाला यात आश्चर्य ते काय ते म्हणतात, दहशतवाद हाताळण्यासाठी या सरकारने प्रथमच नवीन ‘नीती’ आणि नवी ‘रीती’अवलंबली आहे, ज्याची सुरुवात सरकारी भाषेत ज्याला सर्जिकल स्ट्राईक म्हणतात त्यापासून झाली. हा सर्जिकल स्ट्राईक सप्टेंबर २०१६ मध्ये झाला होता.\nसर्जिकल स्ट्राईकनंतर केवळ दोनच महिन्यात म्हणजेच नोव्हेंबर महिन्यात, दहशतवाद्यांनीनागरोटा येथील भारतीय लष्कराच्या तळावर हल्ला करून दोन लष्करी अधिकाऱ्यांची आणि पाच जवानांची हत्या केली. त्यावर सरकारने काय केले\nज्या उरी येथील हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून कथित सर्जिकल स्ट्राईकची कारवाई झाली त्यापेक्षा नागरोटा हे जास्त महत्त्वाचे लक्ष्य होते. ते तर भारतील लष्कराच्या १६व्या तुकडीचे मुख्यालय आहे. २०१७ आणि २०१८ दरम्यान सीमेपलीकडून अनेक घातक हल्ले झाले. फेब्रुवारी २०१८ मध्ये जम्मू शहराबाहेरील सुंजुवान छावणीवर झालेल्या हल्ल्याचाही त्यामध्ये समावेश होतो. या हल्ल्यात ११ जवान मारले गेले. तरी देखील त्यानंतर कुठेही ‘पारंपरिक’ सर्जिकल स्ट्राईक केलेला ऐकिवात नाही.\nउपयुक्त न ठरणारी धोरणे\nमोदी गर्वाने सांगतात ती ‘नीती’ आणि ‘रीती’ काय आहे\nमूलतः हे वाढवून-रंगवून केलेली भाषणे, खोटे दावे आणि अपयशी धोरणांचे मिश्रण आहे. खरे तर मोदी सरकार सुमारे पाच वर्षे सत्तेवर आहे. फक्त दिल्लीतच नव्हे तर श्रीनगरमध्येही. असे असूनही दहशतवाद राज्यात पसरत असेल आणि त्यात बळी जात असतील तर त्याची जबाबदारी मोदी आणि त्यांच्या पक्षानेच घेतली पाहिजे. पण ते मोदी ‘रीती’ मध्ये बसत ऩाही.\nकथित ‘नव्या’ धोरणाला पठाणकोटमधील हल्ल्यानंतर सुरुवात होते. त्यावेळचे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना मिठी मारल्यामुळे ते काश्मीरमधील अतिरेक्यांना पाठबळ देणे सोडून देतील, या मोदींच्या अननुभवी विश्वासातून हे कथित धोरण आलेले आहे.\nजेव्हा भारतातील दहशतवाद आणि अतिरेक्यांना पाठबळ देण्याचा प्रश्न येतो तेव्हा शरीफ यांच्या मताला फारशी किंमत नसते; ही सगळी कृत्ये पाकिस्तानी फौजेच्या इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स (आयएसआय) मार्फत राबवली जातात, हे मोदींना पटवून सांगण्यात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या नेतृत्वाखालील उच्चस्तरीय मंडळ असफल झाले हे उघड आहे.\nपाकिस्तानच्या लष्कराला शह देण्यासाठी, शरीफ यांचा भाव वाढवण्याच्या हेतूने खेळलेल्या अपरिपक्व खेळीचा उलट परिणाम झाला; भारत-पाकिस्तान दरम्यानचा तणाव तर कमी झाला नाहीच, पण शरीफ यांच्या स्थानालाही ग्रहण लागले.\nपण आपण हे काय केले आणि त्याचे परिणाम काय झाले याचा विचार न करता, पंतप्रधानांनी नवी चाल खेळणे सुरू केले. त्यानुसार पाकिस्तान हा दहशतवादाचा पुरस्कार करणारा देश म्हणून ओळखला जावा आणि आंतरराष्ट्रीय दहशतवादावर सर्वसमावेशक परिषद (सीसीआयटी) व्हावी या दुसूत्रिचा पाठपुरावा ते करु लागले.\nदहशतवादाची व्याख्या ठरवण्यापासूनच समस्या सुरु होते. सर्वसाधारणपणे ‘राजकीय परिणामांसाठी नागरिकांवर करण्यात आलेले हल्ले’ ही व्याख्या मान्य होते. ‘हिंसक संघर्ष’ या व्यापक छत्राखाली देशाला आणि तेथील संस्थांना लक्ष्य करणे असाही एक हिंसेचा प्रकार आहे. त्यामध्ये जम्मू-काश्मीर आणि माओवादी या हिंसक संघर्षवाद्यांच्या वर्गाचा समावेश होतो.\nअर्थातच महत्त्वाचा फरक आहे तो समजुतीचा. एका व्यक्तीला जो स्वातंत्र्यसैनिक वाटत असतो तो दुसऱ्याला दहशतवादी किंवा हिंसक संघर्षवादी वाटतो. परंतु सर्वार्थाने विचार करता सरकार ‘हिंसक संघर्षवाद्यांशी’ वाटघाटी करायला तयार असते, परंतु ‘दहशतवाद्यांशी’ अगदी दुर्मिळ प्रसंगातच\nहा फरक महत्त्वाचा आहे कारण जम्मू-काश्मीरमध्ये सरकारच्या धोरणांना विरोध करणाऱ्या जवळपास सर्वांनाच मोदी सरकारने स्वतःच्या बुद्धीच्या अखत्यारीत दहशतवादी म्हणून जाहीर करून टाकले आहे. त्यामुळे काश्मीरमधील विखारी वातावरणातून मार्ग काढणे काहीसे अवघड झाले आहे.\nजेव्हा वाटाघाटी करायला कुणीच नसते तेव्हा लष्करी बळाचा वापर एवढाच पर्याय शिल्लक राहतो – आणि सध्या काश्मीरमध्ये तेच घडत आहे. त्यातून गेल्या पाच वर्षात राज्यातील हिंसाचारात वाढ होत गेली आहे. साऊथ एशिया टेररिझम पोर्टलच्या माहितीनुसार २०१४ पासून नागरिकांच्या हत्यांमध्ये तिप्पट वाढ झाली आहे आणि सुरक्षा जवानांच्या मृत्यूमध्ये जवळपास दुप्पटीने वाढ झाली आहे. तितकीच वाढ मारल्या गेलेल्या संघर्षवाद्यांच्या संख्येत झाली आहे.\nअर्थातच परिस्थिती हाताळण्याच्या मोदी सरकाराच्या पद्धतीमुळे काश्मीरमधील हिंसक संघर्षवादी तयार होण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू झाली आहे. गेली दोन दशके जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंट आणि हिज्बुल मुजाहिदिनचे सुरक्षा जवानांनी कंबरडे मोडल्यानंतर त्यांना सर्व प्रकारच्या चर्चेतून बाहेर ठेवण्यात आले होते. आता स्थानिक पातळीवर हिंसक संघर्षवादी तयार होत असल्याचे दिसत आहे. या मुलांची क्षमता संघर्षवाद्यांना पाठबळ पुरवणाऱ्या पाकिस्तानच्या तोडीची नक्कीच नाही. पाकिस्तानकडे ज्या प्रकारची शस्त्रे आहेत तशी शस्त्रेही या मुलांकडे नाहीत. त्यांचा जहाल अवतार फार काळ टिकणारा नाही. पण दिल्लीच्या धोरणांच्या विरोधातील तीव्र नाराजीतून त्यांचा उदय झालेला आहे.\nराजकीय हेतू साध्य करण्यासाठी नागरिकांवर हल्ले अशी दहशतवादाची मूळ व्याख्या लक्षात घेतली टीआर भारतात अशा घटनांमध्ये घट झाल्याचे दिसते. अर्थात जुलै २०११मध्ये मुंबईत विविध ठिकाणी झालेल्या तीन बॉम्बस्फोटांच्या घटनेनंतर (त्यात २१ जण मरण पावले आणि १४१ जण जखमी झाले.) अशी कुठलीही गंभीर घटना घडलेली नाही. त्याच वर्षी दिल्लीतील उच्च न्यायालयाच्या आवारातही स्फोट झाले. त्यात ११ जण मरण पावले तर ७५ जण जखमी झाले. त्यानंतर देशात स्फोटाच्या आणि हल्ल्याच्या तुरळक घटना घडल्या. त्यातील काही केवळ गुन्हेगारीच्या उद्देशाने होत्या. त्यामागे दहशतवादाचा हेतू नव्हता.\nठोस निर्णय दृष्टीपथात नाही\n‘दहशतवादी’ आणि ‘हिंसक संघर्षवादी’ यांची सरमिसळ करून मोदी सरकारने हे दोन्ही विषय हाताळणे त्यांच्यासाठीच अवघड करून ठेवले आहे. येथे दहशतवादाच्या मुद्याचा राजकीय हेतूसाठी वापर करणे यात मोठा घोटाळा आहे. परिणामी काश्मीरमध्ये २००४ ते २०१४ दरम्यान कमी झालेल्या हिंसाचाराची कारणमीमांसा लक्षात घेतली गेली नाही.\nखऱ्या दहशतवादाशी लढण्यासाठी काही खास यंत्रणा सरकारने तयार केली आहे, असे दिसत नाही. बहुतेक दहशतवादी हल्ल्यांना जबाबदार असणारे पाकिस्तानी, मुंबईतील २००८च्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी पकडले गेले. पण त्यानंतर त्यांनी त्यांच्या तंत्रात बदल केले. त्यांच्या जिहादींनी जम्मू-काश्मीरमधील लष्कर आणि पोलिसांना लक्ष्य करणे सुरु केले. जेणेकरून आम्ही काश्मीरच्या स्वातंत्र्यासाठी लढत आहोत असा दावा करता यावा खरी समस्या सोडवणे सोडून इस्लामिक स्टेटच्या (इसिस)च्या कथित अतिरेक्यांच्या अटकेच्या बातम्या अधूनमधून देण्यामागे वृत्तपत्रांमधले मथळे गाजवणे हा उघड हेतु दिसतो. गतकाळात अल कायदा आणि स्टुडंटस् इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडियाच्या बाबतीत जसा डांगोरा पिटला गेला तसाच प्रकार इस्लामिक स्टेटच्या बाबतीतही होत आहे.\nअल् कायदा सदस्य फार कृतीशील उरले नाहीत. इस्लामिक स्टेटवाली मंडळी म्हणजे दिशाभूल झालेले मूठभर मूलतत्ववादी निघाले. त्यातील अनेकांना किरकोळ गुन्ह्यांमध्ये खालच्या न्यायालयात शिक्षा होते आणि मग वरच्या न्यायालयात पुरावे थोडे काळजीपूर्वक तपासल्यानंतर सोडून देण्यात येते.\nमनोज जोशी हे नवी दिल्लीतील ऑब्झर्व्हर रिसर्च फौंडेशनमध्ये सन्मान्य फेलो आहेत.\nअनुवाद – सुहास यादव\nइतिहास 16 राजकारण 150 सरकार 45 सामाजिक 70 ISIS 1 manoj joshi 1 Narendra Modi 90 ORF 1 Pakistan 11 Pathankot 1 Prime Minister 7 Pulwama attack 3 surgical strikes 3 terrorism 2 अल् कायदा 1 इसिस 1 ऑब्झर्व्हर रिसर्च फौंडेशन 1 काश्मीर 2 ���हशत 1 नरेंद्र मोदी 50 पठाणकोट 1 पंतप्रधान 10 पाकिस्तान 10 पुलवामा 4 भारत 16 लष्कर 1 सर्जिकल स्ट्राईक 2 स्टुडंटस् इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया 1\nगुरांच्या छावणीत साताऱ्यातील गावांचे स्थलांतर\n१८८२ मध्ये करून ठेवलेली “स्त्रीपुरुषतुलना” – आज ८ मार्च, आंतरराष्ट्रीय महिला दिन\nधनगर समाजासाठी अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस\nलोकसंख्येत येत्या ९ वर्षांत भारत चीनच्या पुढे\nशांघाई सहकार्य संघटना भारतासाठी महत्त्वाची का\nओम बिर्ला नवे लोकसभा सभापती\n२० व्या शतकातल्या आण्विक चाचण्यांचा परिणाम महासागरांच्या तळांपर्यंत\nआधार डेटा पुन्हा खाजगी क्षेत्रासाठी खुला\nचोरीच्या संशयावरून दलित मुलाला मारहाण\nमुझफ्फरपूर मेंदूज्वर साथ : मृत मुलांचा आकडा १०८\nरक्षकांपासून रक्षण कोण करेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/village-diary-bhag6", "date_download": "2019-06-20T15:25:08Z", "digest": "sha1:7UPO5I2HIHHUHKQDM6XUG5ICZBX7FY6R", "length": 23653, "nlines": 158, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "व्हिलेज डायरी - भाग ६ - द वायर मराठी", "raw_content": "\nव्हिलेज डायरी – भाग ६\nबिनपायडलीची सायकल एका हातानं वढत स्वतासंग बडबडत, तिथं अजूनबी खंदिल हाय कुडाच्या भाईर लावलेला; म्हातारी अजूनबी ठिगळं लागलेल्या लुगड्याच्या पदरानं काच पुसती त्येची काळी पडलेली, लेकी नातवाची मेलेल्या म्हाताऱ्याची आठवण काढत..\nशहरांनी बरोबर असण्याच्या अट्टाहसाला जन्म दिला, चांगलं वाईट ही अर्धी अर्धी विभागणी शहरांनी केली. ग्रामीण पर्सपेक्टीव्ह या दोन्हीच्या हॉरीझॉन वर विसवणारा होता आणि आहे. रावण वाईट राम चांगला, ही विभागणी शहरांची. शहरी मानसिकतेची देण, या आणि अशा कित्येक.\nग्रामीण लोकगीतांमध्ये ओव्यांमध्ये जे वर्णन चित्रण लिखाण आढळतं ते दोन्ही बाजूच्या नजरेतून मांडलेलं, अगदी इंद्रजिताला मारल्या नंतर त्याच्या पत्नीने केलेला शोक आणित्याशोकात विचारलेले प्रश्न…\n“सुलोचना मातेच्या सपनात आई वैऱ्यानं अन आई वैऱ्यानं वं केला घात” इथे वैरी हा तिचा की ओव्या गाणाऱ्या लिहून ठेवलेल्या आत्म्यांचा हा प्रश्न पडतो इतका त्यात ओलावा आहे..\nअगदी रावण इंद्रजित नावं ठेवण्यापर्यंत.. इथला इतिहास त्याचा रंग आणि वास वेगळाय..\nआत्यानं इंद्रजित ठेवलेलं माझंनाव..\nत्याच्या वव्यात पहीलंच ऐकलं आणि मग आत घुसत गेलं.. वाड्याला पडली तशी भगदाडं काळजाला पाडत..\n“मारिला इंद्रजित शीर पडलं झाडीत..\nसुलोचना मातेच्या सपनात आई वैऱ्यानं अन आई वैऱ्यानं वं केला घात\nसुलोचना मातेच्या सपनात आई वैऱ्यानं अन आई वैऱ्यानं वं केला घात..”\nग्रामीण जीवन, इथली संस्कृती आणि लोकं हि प्रचंड वेगळी आणि किचकट आहेत. झटक्यात समजणारी किंवा मग युगं वलांडली तरी अनोळखी असणारी. जात्यावरच्या ओव्या, देवदासी पोतराज्याची कथनं, म्हारवड्यातल्या वह्या त्याचे अर्थ आणि रुजलेल्या भावना वर दिसतात तशाच असतील असं नाही. रावण, इंद्रजित ते बळी पर्यंतची दानव ठरवलेली अमानुष जमात पण पोराबाळांना नावं ठेवलेली सापडतात इथं.\nपोतराजानं रामायणावर ओव्या सुरु केल्या आणि इंद्रजितावर आला. गावी २/४ नावं पोराला ठेवायची पद्धत असतीय. आत्या मला इंद्रजित म्हणायची. का हा विचार तेव्हा कधी आला नाही, ती गेल्यावर विचारायचा प्रश्नच आला नाही. तिच्या आवाजात काही ऐकलेलं इंद्रजितावर पन आता आठवत नाही, घर करून राहिलेला आवाज मात्र आठवतो. त्याच्या आवाजात तीच आर्तता जाणवली. ओढणारी..\nतो वतातनं चालत बांधावर आला, त्याच्या मागं वस्तीवरचं कुत्रं अन बारकी पोरं.. गंजी च्या बाजूला पसरलेल्या कडब्यावर चवाळ टाकून मी पसरलेलो. नमस्कार वगैरे घालून त्याच्या तयारीला लागला तो.\nदोन एक गाणी म्हणून मग थांबला. तंबाकू मळत समोर बसल्यावर मग गप्पा सुरु झाल्या. शेजारच्या तालुक्यातला. चार पोरं आहेत म्हणाला. एक ड्रायव्हर म्हणून जातय, एक बिगारी, एक पोतराज अन धाकलं शिकतंय. मुली असतील पण सागंताना विचार आला नसावा. तो थकलेला.. पण समाधान होतं बोलण्यात. सरकार कडून ११०० रुपये भत्ता मिळतो म्हणाला, पण तो फक्त ६० वर्षाच्या वरच्याला असतो म्हणाला. त्याच्या अपेक्षाहीन जगण्याकड पाहत मी हरवत होतो..\nतसा मी त्याला लहानपणापासून ओळखतो. माझ्या. त्याचा अवतार-वेश-भूषा, त्याची गाणी, त्याच बोलणं, त्याचं जगणं, त्याच मन, त्याचा या मातीशी अन इथल्या पिढ्यांशी असलेला संवाद सगळं सगळं तेच फक्त बदलत गेला तो त्या अवताराआडचा चेहरा.\nभीती वाटायची त्याच्या त्या उग्र चेहऱ्याची, वाढलेल्या जटा दाढी मिशांची, भरलेल्या मळवटाची, थिरकणाऱ्या घुंगराचे तोडे बांधलेल्या त्याच्या कुंकवानं माखलेल्या अनवाणी पायांची अन त्यानं ओढून घेतलेल्या आसुडाची…\nबऱ्याच काळानं कळायला लागलं तो उग्र चेहरा बंड केलेल्या पोराचा-बापाचा-भावाचा-नवऱ्याचा असतो. त्या डोळ्यांमधली आग त्याच्या जगण्याला टॅबु ठरवून टाकलेल्या समाजासाठी असते. त्या आसुडाचे फटके शिक्षा असते बाप मुलगा नवरा भाऊ म्हणून अपेक्षा पूर्ण करू न शकलेल्या पुरुषाची..स्वतःला..\nप्रत्येकानं नोटा देऊन पाया पडल्यावर अंगारा लावून भरभरून आशीर्वाद देत तो उठला. मीही गावात सोडून यायला निघालो. गाडीत सोडतो म्हणल्यावर खुश झालेला बराच, पण समोरून दुसरा पाव्हना आला, चल तिकडचं चाललोय तुला सोडतो म्हणत गाडीवर बसवून घेऊन निघाला. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद जराही हलला नव्हता.\nभौतिकतेला त्याच्या आसूडानं फटकारून टराटरा फाडून टाकलेलं आहे.\nरेकॉर्ड केलेल्या त्याच्या ओव्या ऐकत मी त्या युगंयुगं प्रवास करणाऱ्या शब्दात हरवत निघालो…\n“मारीला इंद्रजीत रक्ती भिजली पायरी\nशेजची सुलोचना जाऊन माहेरी राहिली..\nमारीला इंद्रजित शीर उडलं गंगणी\nसुलोचना पतिव्रता कुंकू लाविते अंगणी..\nमारीला इंद्रजीत शिर पडलं एकाऐकी\nआस्तरी सुलोचना रडती मायलेकी..\nमारीला इंद्रजीत भुज पडली दारामधी\nएक वचनी सुलोचना नार झोपच्या भरामधी..\nसुलोचनाबाई भुज बसली घेऊनी\nकुणी मारीला माझा पती दयाव पुस्तकी लिहुनी..\nइंद्रजिताची बाई राणी रामाच्या सभेमंदी\nशीर मागती हो सादन्या अन पती सावध करण्या..\nमारीला इंद्रजीत मेघा आडूनी फसविला\nपतीव्रता सुलोचना शिर लावीते हसायाला..\nइंद्रजिताचं शीर टाकलं कढईत\nइंद्रजिताचं बाई शीर शीर शिजतंया कढईत..\nशिजल्याच्या नंतर शीर काढून भाईर\nसुलोचना त्याची राणी शीर दिलंया तिच्या हाती\nइंद्रजिताची राणी बोलती रामाला\nशिजलेल्या शिराचा उप्येग करू काही..\nइंद्रजिताची राणी बोलती चुलत्याला\nअन जन्माचा ग बाई जोडा कुंकू पुसलं\nअन कुंकू पुसलं व बापा ह्यांनी .. ”\nबंद डोळ्यांमध्ये कित्येक वक्ती आवर्तनं जागा फिरायला लागल्या नैतिक अनैतिकतेला भगदाड पाडून अव्याहत वाहणाऱ्या..\nद वायर मराठी घेऊन येत आहे वेब पोर्टल वर कधी न झालेला प्रयोग\nएक अस्सल, प्रदीर्घ लिखाण – दर सोमवारी सकाळी\nकॅनव्हास काळा पांढरा असा कधी विभागला नाही ग्रामीण संस्कृती ने, मधल्या अगणित शेड्स जन्मात पुरणार नाहीत ना समजणार नाहीत अशा रीतीने विस्तारलेला आहे तो..\nमग अगदी देवक बांधण्यापासून ते उंबरा वलांडून आल्या नंतर बाहुली वटीत देऊन गायलेल्या लग्ना रात्रीच्या ओव्या अन जोडीनं लाथाडलेल्या भांड्यांपर्यंत इथला बा�� घट्ट रुतून बसलेलाय..\nधोतरातनं विजरीत अन विजरीतनं पँटीत आलेल्या पिढ्या गळ्यात टाळ अन डोक्यावर टोपी सोडत नाहीत, कधी सुटेल तुटेल बुझेल विझेल हा वारसा माहीत नाही पण पिढ्या येतील आणि शिक्षण शहर नोकरी उद्योगाचे सगळे सगळे सोपस्कार करून तिशी नंतर वारश्याला पुन्हा गोंजारतील चाळीशी नंतर वेस वलांडून गावाकडं येण्यासाठीतरी सातबारा नावानं काळा करून घ्यायलाच फायजेल..\nशहरं आयुष्याची मावळती दुपार जन्मात ऐकू द्यायची न्हाईत..\nवावटळीतली उडून आलेली फाटक्या लुगड्या धोताराची चिंधी पायाला कवटाळून खळ्यावरल्या उडायलेल्या पदरांची नाजूक कहाणी सांगणार नाहीत..\nअगणित कथा दडल्यायत त्या सावल्यात..\nप्रत्येक पानगळी सोबत वाहून नेल्या जातात..\nभिरभिरत राहतात मग वाऱ्यावर..\nत्या अधांतरिच होत्या तशा त्यांच्या अधांतरी आयुष्यांसारख्या..\nत्या पोकळ होत्या अपेक्षाहीन होत्या त्यांच्या अपेक्षाहीन जगण्यासारख्या..\nत्या सावल्या होत्या त्यांच्या मातीवर पडलेल्या पिढ्या पिढ्यांच्या मुरलेल्या सावलीतल्या अस्तिवासारख्या..\nपण आता ती आयुष्य अन त्यांच्या कथा पानगळी आधीच सावल्यांसोबत उडवून नेली जाणार आहेत..\nवादळं आयात केलीयत म्हणे फार मोठी, तिकडून पलीकडून..\nया जमिनीत या सावल्यांसोबत गाडली जाणार आहेत ती सर्व ती सर्व ती सर्व\nआठवणी उगवतील शतकांनी, त्या करोडो सांगाड्यांच्या शरीरांच्या विघटनातून तयार झालेल्या तेलाच्या साठ्यात..\nत्या मातीवर मग लावा दिवा त्या तेलात\nतुमच्या कथा उजळवुन टाकायला..\nउत्क्रांतीत एक घटक संपवला शहरांच्या समृद्धीसाठी याची गोष्ट लिहायला उजेड मिळालेला असेल..\nती माती अन वरचं आकाश साक्षीला असेल..\nतो कायमचा समाधिस्त व्हायला निघालाय\nत्याला गदागदा हलवून सांगू वाटतंय मागून वादळ यायलंय तू काढलेलं तुझ्या लेकिसुना नातवंडांचं मळ्याचं तळ्याचं हिरीचं मोटारीचं चित्र नष्ट करणार आहे..\nपण त्याची अखेरची समाधी मोडण्या इतका, त्या वादळं आयात केलेल्या समाजाईतका क्रूर मी कसा होऊ\nतिथं अजूनबी वाट हाय गवतातली मातीतली;\nवतातनं अजूनबी तात्या येतो काळ्याढोम रातीत चिखलात पाय भरवत ईजार वर करून,\nया बारीला बांधकाम काढायचंच म्हणत..\nबिनपायडलीची सायकल एका हातानं वढत स्वतासंग बडबडत,\nतिथं अजूनबी खंदिल हाय कुडाच्या भाईर लावलेला;\nम्हातारी अजूनबी ठिगळं लागलेल्या लु��ड्याच्या पदरानं काच पुसती त्येची काळी पडलेली,\nलेकी नातवाची मेलेल्या म्हाताऱ्याची आठवण काढत..\nअंधारायलेल्या आभातल्या सुर्व्याला थरथरायलेलं म्हातारं हात जोडत,\nतिथं अजूनबी बाभळीला बांधल्याली साडी लुगड्या धोतराची झोळीय,\nझोळीत अजूनबी लेकरू असतंय मायची वाट बघाल्यालं पाय झाडात रडून रडून घसा फाडत;\nमग तात्या चं पोर,\nआता म्हातारीची परतवंडं ..\nपदराखाली धरून त्या लेकराला पाजालेली ती अजूनबी वढतेय संसाराचा गाडा लागणीला खुरपायला काढणी खळ्याला जाऊन..\nत्येच्या मागं रातपाळीला दारं धरून..\nआकाश शिवदास चटके सोलापूर जिल्ह्यातील तरुण शेतकरी आहेत. लेखात व्यक्त केलेली मते त्यांची स्वतःची आहेत.\nवस्तुविक्रेत्याचा नाटकीपणा आणि खोटेपणा : मोदींचे भाषण ‘पाहावे’ कसे\nआपण इतके रक्तपिपासू का होतोय\nधनगर समाजासाठी अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस\nलोकसंख्येत येत्या ९ वर्षांत भारत चीनच्या पुढे\nशांघाई सहकार्य संघटना भारतासाठी महत्त्वाची का\nओम बिर्ला नवे लोकसभा सभापती\n२० व्या शतकातल्या आण्विक चाचण्यांचा परिणाम महासागरांच्या तळांपर्यंत\nआधार डेटा पुन्हा खाजगी क्षेत्रासाठी खुला\nचोरीच्या संशयावरून दलित मुलाला मारहाण\nमुझफ्फरपूर मेंदूज्वर साथ : मृत मुलांचा आकडा १०८\nरक्षकांपासून रक्षण कोण करेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.royalchef.info/2016/04/eggless-butterscotch-ice-cream-recipe-in-marathi.html", "date_download": "2019-06-20T16:14:55Z", "digest": "sha1:FROLZ6EG3MYK66GZ2HKLPJTSZ545UGYT", "length": 11275, "nlines": 150, "source_domain": "www.royalchef.info", "title": "Eggless Butterscotch Ice Cream Recipe in Marathi", "raw_content": "\nबटरस्कॉच आईसक्रिम अंडे न वापरता: आईसक्रिम हे कोणत्यापण सीझनमध्ये करता येते. उन्हाळा असो, हिवाळा असो किंवा पावसाळा असो कोणत्यापण सीझनमध्ये आईसक्रिम छान लागते. बटरस्कॉच आईसक्रिम हे चवीला खूप छान लागते. हे आईसक्रिम बनवताना आगोदर बेस बनवला आहे बेस बनवून ठेवला की आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा कोणत्यापण आईसक्रिमचा फेव्हर दोन तासात बनवता येतो. जेव्हडा पाहिजे तेव्हडा बेस वापरून आईसक्रिम बनवावे.\nबटरस्कॉच आईसक्रिम बनवतांना मध, पिवळा रंग व बटरस्कॉच ईसेन्स वापरला आहे. तसेच ह्या आईसक्रिम मध्ये साखरेचे खडे म्हणजे प्रोलेन वापरले आहे त्यामुळे आईसक्रिम खाताना मधून मधून क्रंची साखरेचे खडे लागतात ते फार छान लागतात.\nबेसिक आईसक्रिम बनवण्यासाठी वेळ: २० मिनिट\nफ्रीजमध्ये सेट करण्याचा वेळ: ७-८ तास\nबटरस्कॉच आईसक्रिम बनवण्यासाठी वेळ: १० मिनिट\nफ्रीझमध्ये सेट करण्यासाठी वेळ: २ तास\nवाढणी: ह्या बेसमध्ये १०-१२ जणांसाठी बनते\n२ कप दुध (गाईचे)\n१ १/२ टे स्पून कॉर्नफ्लोर\n१ १/२ टे स्पून GMS पावडर\n७ टे स्पून साखर\n१/८ टी स्पून Stabilizer पावडर\n२ टे स्पून मिल्क पावडर\n१ टे स्पून मध\n१/४ टी स्पून पिवळा खाण्याचा रंग\n१ टी स्पून बटरस्कॉच ईसेन्स\nप्रेलाईन म्हणजे बटर स्कॉच आईसक्रिम साठी साखर जाळून (डार्क ब्राऊन) करून त्याचे तुकडे आईस्क्रीम मध्ये मिक्स करायचे. आईसक्रिम खाताना ते तुकडे छान क्रंची लागतात.)\n१/२ टी स्पून तूप\n४ बदाम (तुकडे करून)\n४ काजू (तुकडे करून)\nबेसिक आईस्क्रीम साठी: एक कप दुध गरम करायला ठेवा. दुसऱ्या एक कप दुधात कॉर्नफ्लोर, मिल्क पावडर, GMS पावडर, Stabilizer पावडर व साखर मिक्स करून गरम दुधात हळूहळू ओता व मिक्स करून हलवत रहा. दुध चांगले गरम झाले की थंड करायला ठेवा. मग डीप फ्रीजमध्ये ७-८ तास सेट करायला ठेवा.\nPraline घरी कसे बनवायचे: नॉनस्टिक तव्यावर साजूक तूप गरम करून त्यामध्ये साखर घालावी व मध्यम आचेवर साखर डार्क ब्राऊन होई परंत गरम करावी मग त्यामध्ये बदाम व काजूचे तुकडे घालून मिक्स करावे व थंड करायला ठेवावे. थंड झाल्यावर त्याचे तुकडे करावे.\nबेस सेट झाल्यावर आपल्याला जेव्हा आईसक्रिम बनवायचे आहे तेव्हा डीप फ्रीज मधून बाहेर काढून जेव्हडे आईसक्रिम बनवायचे तेव्हडाच बेस घ्या. (जर निम्मा बेस घेतला तर ६ जणासाठी आईसक्रिम बनते.) आईस्क्रीम बनवताना बेसचे तुकडे करून घ्या.\nआईसक्रिम बनवतांना एका अलुमिनीयम च्या भांड्यात बेस घेवून त्यामध्ये मध, क्रीम, पिवळा रंग, बटरस्कॉच ईसेन्स घालून पाच मिनिट ब्लेंडरने ब्लेंड करून त्यामध्ये Praline घालून मिक्स करून मग डीप फ्रीजमध्ये २ तास सेट करायला ठेवावे.\nआईसक्रिम सेट झाल्यावर वरतून Praline ने सजवावे मग सर्व्ह करावे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://www.bbc.com/marathi/topics/8b04c2e8-5409-4e7d-9877-3ccaf04727af", "date_download": "2019-06-20T15:37:07Z", "digest": "sha1:CX77YIN35RZNPKFSMAWS3A4U45ZMYZSO", "length": 15805, "nlines": 131, "source_domain": "www.bbc.com", "title": "मानवी हक्क - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nChild Adoption: महाराष्ट्र दत्तक घेण्यात देशात अव्वल, पण मुलांपेक्षा मुलींना अधिक पसंती का दिली जाते\nभारतात या देशात मुलगी नको म्हणणारे आहेत तसंच मुलांच्या तुलनेत मुलींना दत्तक घेणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे.\nChild Adoption: महाराष्ट्र दत्तक घेण्यात देशात अव्वल, पण मुलांपेक्षा मुलींना अधिक पसंती का दिली जाते\nकोलकाता: डॉक्टरांचा संप, राजकारण आणि रुग्णांचे हाल\nशहरातल्या पाच प्रतिष्ठित डॉक्टरांनी या प्रकरणी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्यांची मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याबरोबर दोन तास बैठक झाली.\nकोलकाता: डॉक्टरांचा संप, राजकारण आणि रुग्णांचे हाल\nसुदान संघर्ष: लोकशाही प्रस्थापित करण्यासाठीच्या संघर्षात आपलेच लोक गमावत आहेत\nसुदानमध्ये लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी सुरू असलेल्या संघर्षात आतापर्यंत चाळीसहून अधिक जणांचा मृत्यू झालाय.\nसुदान संघर्ष: लोकशाही प्रस्थापित करण्यासाठीच्या संघर्षात आपलेच लोक गमावत आहेत\nWeChat अॅपचा वापर करून चीनचं सरकार लोकांवर पाळत ठेवतं\nट्विटर, फेसबुक, गुगल मॅप्स, या सगळ्यांना एकत्रित करून ही अॅप विकसित केली आहे.\nWeChat अॅपचा वापर करून चीनचं सरकार लोकांवर पाळत ठेवतं\nभीमा कोरेगाव: वकील सुधा भारद्वाज आजही तुरुंगातच का आहेत\nसुधा भारद्वाज यांच्यावर 'शहरी नक्षली' असल्याचा ठपका ठेवत पुणे पोलिसांनी त्यांना भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात 6 जून 2018ला अटक केली.\nभीमा कोरेगाव: वकील सुधा भारद्वाज आजही तुरुंगातच का आहेत\nफॅक्ट चेक: बॅलेट बॉक्समध्ये चिठ्ठी टाकून केली बीअरची मागणी\nसोशल मीडियावर ही चिठ्ठी इतकी व्हायरल झाली आहे की राष्ट्रीय प्रसारमाध्यमांतही ही बातमी प्रकाशित करण्यात आली आहे.\nफॅक्ट चेक: बॅलेट बॉक्समध्ये चिठ्ठी टाकून केली बीअरची मागणी\nअलिगढ ग्राउंड रिपोर्ट: खरंच काही हजारांसाठी त्या चिमुकलीचा खून करण्यात आला का\n30 मे रोजी अलिगढ जिल्ह्यातील टप्पल गावात एक अडीच वर्षांची मुलगी बेपत्ता झाली. 2 जूनच्या सकाळी तिचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत कचऱ्याच्या ढिगात सापडला.\nअलिगढ ग्राउंड रिपोर्ट: खरंच काही हजारांसाठी त्या चिमुकलीचा खून करण्यात आला का\nआसाम: परदेशी असल्याचं सांगून ताब्यात घेतलेल्या माजी सैनिकाला जामीन\nपरदेशी असल्याचं सांगून ताब्यात घेतलेल्या माजी सैनिकाला डिटेंशन सेंटरमध्ये पाठवण्यात आलं होतं. त्यांना उच्च न्यायालयाने जामीन दिला आहे.\nआसाम: परदेशी असल्याचं सांगून ताब्यात घेतलेल्या माजी सैनिकाला जामीन\nसुदानमध्ये सत्ता स्थापनेसाठीच्या संघर्षात 46 लोकांचा ��ृत्यू\nसुदानच्या सरकारी अधिकाऱ्यांनी या संघर्षात आतापर्यंत 46 लोक ठार झाल्याचं मान्य केलं आहे.\nसुदानमध्ये सत्ता स्थापनेसाठीच्या संघर्षात 46 लोकांचा मृत्यू\nपायल तडवी प्रकरण : 'शिक्षणासाठी सातासमुद्रापार गेल्यावरही जातीने पिच्छा सोडला नाही.'\nअमेरिकेतील भारतीय स्कॉलर सूरज येंगडे यांनी परदेशातही शिक्षण संस्थांमध्ये होणाऱ्या दलित विद्यार्थ्यांच्या जातीय छळाचा मुद्दा पुढे आला आहे.\nपायल तडवी प्रकरण : 'शिक्षणासाठी सातासमुद्रापार गेल्यावरही जातीने पिच्छा सोडला नाही.'\nकाय आहे 250 लोकांच्या हत्या करणाऱ्या मुस्लीम कॅब ड्रायव्हरचं वास्तव\nएका टॅक्सी चालकाने आपण 120 दिवसांत 250 प्रवाशांची हत्या केल्याचं कबूल केल्याची बातमी सध्या सोशल मीडियावर पसरवली जात आहे.\nकाय आहे 250 लोकांच्या हत्या करणाऱ्या मुस्लीम कॅब ड्रायव्हरचं वास्तव\nसुदानमध्ये लष्कराच्या गोळीबारात 18 ठार, लष्कराने आरोप नाकारले\nसुदानमध्ये डिसेंबरपासून असंतोषाची लाट आली असून अनेक नागरिक या संघर्षात होरपळत आहेत.\nसुदानमध्ये लष्कराच्या गोळीबारात 18 ठार, लष्कराने आरोप नाकारले\nचीनमध्ये तियानानमेन चौकातील हिंसाचाराच्या स्मृती आजही का दडपल्या जात आहेत\n4 जून 1989 च्या मध्यरात्री तियानानमेन चौकात रणगाडे घुसवण्यात आले होते. तियानानमेन चौकातील हिंसक दडपशाहीमध्ये 10 हजार लोक ठार झाल्याचं सांगितलं जातं.\nचीनमध्ये तियानानमेन चौकातील हिंसाचाराच्या स्मृती आजही का दडपल्या जात आहेत\nपाकिस्तान: आपल्याच नागरिकांचा पाकिस्तानी सैन्याकडून अमानुष छळ\nअमेरिकेवर झालेल्या 9/11च्या अतिरेकी हल्ल्यानंतर कट्टरपंथीयांविरोधातल्या दिर्घकालीन लढ्यात पाकिस्तानच्या हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे.\nपाकिस्तान: आपल्याच नागरिकांचा पाकिस्तानी सैन्याकडून अमानुष छळ\nतियानानमेन चौकातली कारवाई ‘योग्य’, तीस वर्षांनी केला चीनी मंत्र्याने बचाव\n1989 मध्ये तियानमेन चौकात विद्यार्थी आणि मजूर एकत्र आले होते. हे लोक स्वातंत्र्याची मागणी करत होते. मात्र चीनच्या डाव्या विचारसरणीच्या सरकारने हे आंदोलन दडपलं होतं.\nतियानानमेन चौकातली कारवाई ‘योग्य’, तीस वर्षांनी केला चीनी मंत्र्याने बचाव\nअमेरिकेत व्हर्जिनियामध्ये शासकीय इमारतीत गोळीबार, 11 ठार\nपोलिसांच्या मते एकाच व्यक्तीने गोळीबार केला असून या हल्ल्या���ागचं उद्दिष्ट स्पष्ट नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे.\nअमेरिकेत व्हर्जिनियामध्ये शासकीय इमारतीत गोळीबार, 11 ठार\n'डॉ. पायल तडवीची मी आई आहे, खूप अभिमानानं सांगते, पण आता काय सांगणार मी\nपायलचा धाकटा भाऊ जन्मापासूनच पायानं अधू आहे. त्याची अवस्था पाहून पायलला डॉक्टर बनण्यासाठी आणखीनच प्रेरणा मिळाली.\n'डॉ. पायल तडवीची मी आई आहे, खूप अभिमानानं सांगते, पण आता काय सांगणार मी\nपायल तडवीच्या आता फक्त आठवणीच : पाहा व्हीडिओ\nडॉ पायल तडवीने सीनियर्सच्या छळाला कंटाळून जीव दिला. पायलच्या कुटुंबीयांच्या दु:खाला पारावार उरलेला नाही.\nपायल तडवीच्या आता फक्त आठवणीच : पाहा व्हीडिओ\nश्रीलंका: गृहयुद्धाच्या 10 वर्षानंतरही बेपत्ता आहेत फादर फ्रान्सिस\nश्रीलंका गृहयुद्धाच्या एक दशकानंतरही या युद्धात आपले कुटुंबीय तसंच मित्र गमावलेल्या हजारो नागरिकांच्या मनात युद्धाच्या काळ्या आठवणी अजूनही ताज्या आहेत.\nश्रीलंका: गृहयुद्धाच्या 10 वर्षानंतरही बेपत्ता आहेत फादर फ्रान्सिस\nतैवानच्या संसदेकडून समलैंगिक विवाहाला मान्यता\nया ऐतिहासिक निर्णयाची घोषणा होण्याची वाट बघत अनेक समलैंगिक व्यक्ती, त्यांचे पाठीराखे, मानवी हक्क कार्यकर्ते राजधीनी तैपईमध्ये गोळा झाले होते.\nतैवानच्या संसदेकडून समलैंगिक विवाहाला मान्यता\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2019 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/topic/congress-president-rahul-gandhi/", "date_download": "2019-06-20T15:09:09Z", "digest": "sha1:TVMSTMSZUZ4NGEXFZ75LOAT2VYKQGQWN", "length": 30173, "nlines": 200, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Congress President Rahul Gandhi – Latest News Information in Marathi | ताज्या बातम्या, Articles & Updates on Congress President Rahul Gandhi | Photos & Videos | लेटेस्टली", "raw_content": "गुरूवार, जून 20, 2019\nHappy Birthday CSMT: ऐतिहासिक अशा सीएसएमटी स्थानकाची 132 वर्ष पूर्ण, पाहा अविस्मरणीय फोटो\nDabholkar Murder Case: अॅड. संजीव पुनाळेकर यांना 23 जूनपर्यंत सीबीआय कोठडी\nठाणे: भिवंडी येथे 23 वर्षीय महिलेची हत्या; काही तास 6 महिन्यांचा मुलगा आईच्या मृतदेहापाशी एकटाच बसला\nराज्यातील सगळ्या बोर्डांच्या शाळेत मराठी भाषा शिकवणे अनिवार्य, मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांची घोषणा\nहिमाचल प्रदेशात बसला भीषण अपघात, 25 प्रवाशांचा मृत्यू\nओडिशा मध्ये चालती ट्रेन पकडण्याच्या नादात या प्रवाशासोबत झाले असे काही, थरारक दृश्य सीसीटीव्हीत झाले कैद\nAir India च्या विमानाला दोन तास उशीर, जेवणाचा डब्बा धुण्यावरून पायलट आणि कर्मचाऱ्यांमध्ये राडा\nरामदास आठवले यांची विनोदी कविता ऐकून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राहुल गांधी, सोनिया गांधी खळखळून हसले\nओम बिरला यांची 17 व्या लोकसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड\nराफेल विमानाची जागा घेणार Dassault Aviation चं सर्वात शक्तीशाली नवं लढाऊ विमान; Airbus सोबत करार\nअमेरिका: 90 लाख डॉलर्स साठी मैत्रीवर कलंक 18 वर्षीय तरुणीने केली जवळच्या मैत्रिणीची हत्या\nमहिला डॉक्टरने सोशल मिडीयावर पोस्ट केले बिकीनितील फोटो; मेडिकल कौन्सिलला आला राग, कारवाई करत परवाना रद्द (Photos)\nअमेरिका: Las Dallas शहरात एकाच भारतीय कुटुंबातील चार जणांची गोळी झाडून हत्या, पोलिसांचा तपास सुरु\n 5 चिमुरड्यांची हत्या करून, 9 दिवस मृतदेह घेऊन फिरणाऱ्या बापाला फाशी; पत्नीने केली शिक्षा रद्द करण्याची मागणी\nGoogle Pay Tez Shots गेम खेळून जिंका 2000 रुपये; जाणून घ्या गेम खेळण्याची पद्धत\nWhatsApp ने सादर केले 'हे' भन्नाट फीचर; चुकीच्या व्यक्तिला पाठवला जाणार नाही मेसेज अथवा फोटो\nजंक फूड खाणे, नखं चावणे यांसारख्या वाईट सवयी असल्यास शॉक देणारं Pavlok Bracelet; पहा काय आहे किंमत आणि फिचर्स\nTata Motors ची Tigor ऑटोमेटिक लाँच, किंमत 6.39 लाखांपासून सुरु\nफोटोशॉप आणि एडिट केलेले फोटोज ओळखणारं Adobe चे नवे AI Tool\nMahindra Cars 1 जुलै पासून महागणार; इतक्या वाढणार किंमती\nMicromax सहसंस्थापकांनी सादर केली भारतातील पहिली Artificial intelligence इलेक्ट्रिक बाइक; 1000 मध्ये करा बूक, जाणून घ्या वैशिठ्ये\nपॅडल न मारताही तब्बल 65 km चालते ही सायकल; कुलूप नव्हे, पासवर्ड टाकल्यावर होते लॉक-अनलॉक\nआजपासून वाहनांच्या किंमती महागल्या; थर्ड पार्टी विम्यात झाली वाढ, जाणून घ्या नवे दर\nBattRE ने सादर केली वजनाने सर्वात हलकी इलेक्ट्रिक स्कूटर; एकदा चार्ज केल्यावर धावेल 90 किमी, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत\nICC World Cup 2019 मधून बाहेर पडल्यानंतर भावूक झालेल्या शिखर धवन साठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खास ट्विट\nInd vs Pak, ICC World Cup 2019 सामन्यावेळी रणवीर सिंह खेळाडू-सामना अधिकाऱ्यांच्या क्षेत्रात दिसला, ICC ने दिले स्पष्टीकरण\nICC World Cup 2019: विजय शंकर याला 3D नजर बाधा, सोशल मीडियात Netizens ची तिरकस प्रतिक्रिया\nICC World Cup 2019: भारतीय क्रिकेट संघाला दुसरा झटका; विजय शंकर दुखापतग्रस्त\nIND vs ENG मॅचसाठी भा��तीय संघ होणार 'केशरी'; Team India वरही भगव्या रंगाची छाप असल्याचा Netizens चा सूर\nBigg Boss Marathi 2, Episode 26 Preview: बिग बॉसच्या घरातील ग्लॅमडॉल हीना पांचाळ साठी अभिजित बिचुकले यांनी गायले 'हे' गाणे (Watch Video)\nSmile Please Shwaas De Song: मुक्ता बर्वे आणि ललित प्रभाकर यांच्या 'स्माईल प्लिज' सिनेमातील 'श्वास दे' गाणे रसिकांच्या भेटीला\n'या' कारणामुळे तैमूरला करिना कपूर युरोप येथे सोडून मुंबईत दाखल\nVaani Kapoor हिचा Sun Bath घेताना छायाचित्रं पाहून चाहते फिदा; पांढऱ्या रंगातील Bikini Photo व्हायरल\nInternational Yoga Day 2019: बॉलिवूडच्या या '5' हॉट अभिनेत्री फिटनेससाठी करतात योगा; पहा व्हिडिओज\nInternational Yoga Day 2019 निमित्त जाणून घ्या सूर्य नमस्कार घालण्याच्या स्टेप्स आणि फायदे\nYoga Day 2019 Wishes: जागतिक योग दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठमोळी ग्रिटिंग्स, SMS, GIFs, Images, WhatsApp Status and Messages\nInternational Yoga Day 2019 निमित्त जगातील सर्वात कमी उंचीची महिला ज्योती अमगे हिने केला योगासनांचा सराव (Watch Video)\nInternational Yoga Day 2019: योगा करताना या 10 गोष्टींचा नक्की करा विचार, नाहीतर फायदा होण्याऐवजी शरीरावर होईल दुष्परिणाम\nआग्रा मधील असे एक ठिकाण जेथे मृत व्यक्तीला त्याच्याच घरात पुरावे लागते, याबद्दल अधिक जाणून घ्या\nनरेंद्र मोदींची क्रिकेट चाहत्यांमध्येही क्रेझ; Modi Mask घालून केला डान्स (Video Viral)\nप्रेमिकांसाठी XXX वेबसाइट Youporn.com ची खास ऑफर, आपल्या जोडीदाराला 20 लाख लोकांसमोर करा हटके प्रपोज\nमहिलांनी लसूण सोलण्यासाठी 'या' सोप्या पद्धतीचा वापर करा, वाचेल वेळ (Watch Video)\nTEAM INDIA साठी पूनम पांडे हिचा इन्स्टाग्रामवर STRIP TEASER; व्हिडिओ जरा जपूनच पाहा\nनव्या मानवी प्रजातीचे अवशेष पाहून शास्त्रज्ञही थक्क; वैशिष्ठ्ये वाचून व्हाल हैराण\nHD Photos: मलाईका अरोडा आणि जान्हवी कपूर यांचा हॉट जिम लुक चाहत्यांना करत आहे घायाळ\nHD Photos: मलाईका अरोडा आणि जान्हवी कपूर यांचा हॉट जिम लुक चाहत्यांना करत आहे घायाळ\n‘जिवलगा’साठी स्वप्नील जोशी आणि सिद्धार्थ चांदेकर यांनी घेतलं पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं दर्शन\nInternational Kite Festival 2019 : आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवात रंगीबेरंगी पतंगांनी सजले आकाश \nमिताली बोरुडे : राज ठाकरेंची होणारी सून कुण्या सेलिब्रिटी, अभिनेत्रीपेक्षाही कमी सुंदर नाही\nराहुल गांधी याचा राजीनामा देण्याचा निश्चय कायम, काँग्रेस अध्यक्ष पदासाठी 'या' मंडळींची नावं चर्चेत\nलोकसभा निवडणुकीतील पराभवाच्या नंतर राहुल गांधी हे ���ाँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याच्या निर्णयावर तर्हाम असल्याचे समजत आहे. त्यामुळे आता काँग्रेस अध्यक्षपदासाठी नेमी कोणाची वर्णी लागणार याविषयी कुतुहूल पाहायला अमलात आहे. त्यामध्ये ही काही नावे सध्या चर्चेत आहेत.\nकाँग्रेसचे 52 खासदार देशाचं संविधान वाचवण्यासाठी भाजपाला इंचा इंचाची टक्कर देणार: राहुल गांधी\nकाँग्रेस पक्षाच्या शनिवारी सकाळी पार पडलेल्या बैठकीत आपल्या 52 खासदारांतर्फे भाजपाला इंच इंचाची टक्कर देऊन देशाच्या संविधानाचे रक्षण करण्याचे आवाहन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केले आहे.\nमहाराष्ट्र काँग्रेसमध्ये पहिली विकेट अशोक चव्हाण यांचा प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा; लोकसभा पराभवानंतर पक्षांतर्गत नेतृत्वबदलाचे स्पष्ट संकेत\nअशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यापूर्वीच उत्तर प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष राज बब्बर यांनीही आपल्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिली होता. तसेच, राहुल गांधी यांच्या अमेठीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारुन योगेश मिश्रा यांनीही आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. दरम्यान, आता अशोक चव्हाण यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.\nLok Sabha Elections 2019 Results: लोकसभा निवडणूक 2019 निकाल लागताच नरेंद्र मोदी यांनी नावाच्या पुढून चौकीदार शब्द हटवला, ट्विटवरून दिले 'हे' कारण\nलोकसभा निवडणूक 2019 चे निकाल हाती येताच नरेंद्र मोदींच्या नावापुढचा बहुचर्चित चौकीदार हा शब्द अचानक हटवण्यात आला आहे, मोदीनी ट्विट करून आपल्या अन्य कार्यकर्तना देखील असे करण्याची आवाहन केले आहे.\nLoksabha Elections 2019 Results: अमेठी मध्ये काँग्रेसला मोठा धक्का, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या बाजूने प्राथमिक कल\nकाँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला अमेठीमध्ये स्मृती इराणी यांची दमदार आघाडी प्राथमिक कलांमध्ये दिसून येत आहे तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सुरवाती पासूनच मतांच्या शर्यतीत मागे पडले आहेत.\nLok Sabha Election 2019: निवडणूकीच्या निकालावर 12,000 करोड रुपयांचा सट्टा, जाणून घ्या निवडणूकीच्या रणधुमाळीतील सट्टा बाजाराचे स्वरुप\nलोकसभा निवडणूक 2019 च्या निकालासाठी सट्टाबाजार तेजीत असून 12,000 करोड रुपयांचा सट्टा लागला आहे.\nLok Sabha Election 2019 Phase 5 Voting: देशातील 7 राज्यांत पाचव्या टप्प्यातील मतदान सुरु\nलोकसभा निवडणूक 2019 च्या पाचव्या टप्प्यात (5th Phase Voting) देशातील 7 ���ाज्यांत मतदान सुरु झाले आहे\nLoksabha Elections 2019: मी सुप्रीम कोर्टाची माफी मागितली, मोदींची नाही, 'चौकीदार चोर है' हे विधान योग्यच : राहुल गांधी\nकाँगेसच्या मुख्यालयात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी भाजपा आणि नरेंद्र मोदींवर शाब्दिक हल्ले चढवले, यावेळी चौकीदार चोर है प्रकरणी सुप्रीम कोर्टाची माफी मागितल्याबद्दल राहुल यांनी माध्यमांना स्पष्टीकरण दिले.\nLoksabha Election 2019: निवडणूक आयोगाचा भाजपा साठी मवाळ पवित्रा: राहुल गांधी\nनिवडणूक आयोगाच्या कामकाजावर राहुल गांधींनी प्रश्न करत भाजपा आणि नरेंद्र मोदींच्या पारड्यात झुकतं माप आयोगाकडून दिल जातंय असा थेट आरोप राहुल गांधी यांनी काँग्रेस मुख्यालयात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत केला\nLoksabha Elections २०१९: नरेंद्र मोदींची प्रतिमा हीच त्यांची ताकद आणि मी ती मलिन करेनच: राहुल गांधी\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केला हल्ला बोल, मोदींच्या कारकिर्दीतील घोटाळे बाहेर काढून त्यांची प्रतिमा खराब करूनच राहीन असे विधान करत निशाणा साधला\nअहमदनगर जिल्ह्यात संगमनेर येथे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची उद्या सभा; फितुरांना तंबी देणार का\nसुरुवातीला राहुल गांधी यांची उद्या (26 एप्रिल 2019) संगमनेर येथे पार पडत असलेली सभा ही नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे आयोजित करण्यात आली होती. मात्र, काही कारणास्तव सभास्थळात बदल करत ही सभा संगमनेर येथील जाणता राजा मैदानावर आयोजित करण्यात आली.\nLok Sabha Elections 2019: अमेठी येथून राहुल गांधी यांचा उमेदवारी अर्ज दाखल, प्रियंका गांधी, रॉबर्ट वाड्रा यांच्यासोबत रोड शो\nकेंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी अद्याप अमेठी येथून निवडणूक अर्ज दाखल केला नाही. भाजप जिल्हाध्यक्ष दुर्गेश त्रिपाठी यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, स्मृती इराणी या 17 एप्रिल रोजी आपला निवडणूक अर्ज दाखल करणार होत्या. मात्र, त्या दिवशी सुट्टी असल्यामुळे आता त्या 11 एप्रिल रोजी अर्ज दाखल करणार आहेत.\nकाँग्रेस निवडणूक जाहीरनाम्यात देशद्रोह कलम हटविण्याबाबत आश्वासन; राहुल गांधी यांच्या विरोधात तक्रार\nकाँग्रेसने आपला जाहीरनामा जाहीर करताच त्यावर भाजपने टीकेची झोड उठवली. काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे खोटारडेपणा आहे. काँग्रेसचे सरकार सत्तेत असतानाही ��ाँग्रेसने दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत अशी भाजपने टीका केली आहे. देशद्रोहाचे कलम जर हटवले तर देशाच्या अखंडतेला धोका पोहोचेन असा घणाघात भाजपने केला आहे.\nLok Sabha Elections 2019: उर्मिला मातोंडकर हिला काँग्रेसकडून तिकीट जाहीर; उत्तर मुंबई मतदारसंघातून लढवणार निवडणूक\nपक्षप्रवेश झाल्यावर आता उर्मिला मातोंडकर हिला उत्तर मुंबईतून निवडणूकीचे तिकीट जाहीर झाले आहे.\nव्हिडिओ: राहुल गांधी यांनी स्वत: पुसले अपघातग्रस्त व्यक्तीच्या डोक्याचे रक्त\nप्राप्त माहितीनुसार, हा व्हिडिओ दिल्ली येथील हुमायूँ रोडवरील आहे. स्कूटरवरुन जाणाऱ्या एका व्यक्तीला गाडीने पाठीमागून धडक दिली. स्कुटरवरुन जाणारा व्यक्ती रस्त्यावर जखमी अवस्थेत पडला. जखमी व्यक्तीला पाहून राहुल गांधी यांनी आपल्या चालकाला गाडी थांबविण्याचा आदेश दिला. जखमी व्यक्तीला त्यांनी सोबत घेतले आणि स्वत:च्या रुमालाने त्यांनी त्या व्यक्तिच्या कपाळावरची जखम साफ केली.\nLok Sabha Elections 2019: काँग्रेस पक्षप्रवेशासाठी 'रंगिला गर्ल' उर्मिला मातोंडकर दिल्लीत दाखल (Photo)\n'रंगिला गर्ल' उर्मिला मातोंडकर काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असून त्यासाठी ती दिल्लीला रवाना झाली आहे\nLok Sabha Elections 2019: 'रंगिला गर्ल' उर्मिला मातोंडकर आज दिल्लीत करणार काँग्रेस प्रवेश\nसध्या देशभरात निवडणूकांचे नगारे वाजत आहेत. लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर देशभरातील राजकीय वातावरण ढवळून निघत आहे.\nकाँग्रेसच्या Minimum Income Guarantee Scheme अंतर्गत दरवर्षी गरीब कुटुंबाना मिळणार 72 हजार रुपये; राहुल गांधी यांची घोषणा\nलोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गरिबांसाठी विशेष योजना राबवली आहे.\nICC World Cup 2019 मधून बाहेर पडल्यानंतर भावूक झालेल्या शिखर धवन साठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खास ट्विट\nHappy Birthday CSMT: ऐतिहासिक अशा सीएसएमटी स्थानकाची 132 वर्ष पूर्ण, पाहा अविस्मरणीय फोटो\nDabholkar Murder Case: अॅड. संजीव पुनाळेकर यांना 23 जूनपर्यंत सीबीआय कोठडी\nठाणे: भिवंडी येथे 23 वर्षीय महिलेची हत्या; काही तास 6 महिन्यांचा मुलगा आईच्या मृतदेहापाशी एकटाच बसला\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/amol-palekar-ngma-reverse", "date_download": "2019-06-20T15:32:39Z", "digest": "sha1:O6MBPKR6AD4GWKDVV76JP5A2UU3G7C3K", "length": 8201, "nlines": 71, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "अमोल पालेकरांचे मुद्दे औचित्यभंग नव्हे तर औचित्यपूर्ण! सांस्कृतिक मंत्रालयाला सर्व मुद्दे मान्य! - द वायर मराठी", "raw_content": "\nअमोल पालेकरांचे मुद्दे औचित्यभंग नव्हे तर औचित्यपूर्ण सांस्कृतिक मंत्रालयाला सर्व मुद्दे मान्य\nअलिकडेच नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट येथे प्रभाकर बर्वे यांच्या चित्रांच्या प्रदर्शनाच्या उद्घाटनाच्या वेळी अमोल पालेकर यांनी गॅलरीच्या सल्लागार समित्यांच्या बरखास्तीबाबत चिंता व्यक्त केली होती. या कार्यक्रमात या विषयाची चर्चा करणे हे औचित्याला धरून नाही असे म्हणून त्या वेळी त्यांना भाषण करण्यापासून रोखण्यात आले होते. मात्र अमोल पालेकर यांनी या विषयाला वाचा फोडल्यामुळेच आता सांस्कृतिक मंत्रालयाकडूनच काल १० फेब्रुवारी रोजी या समित्यांच्या पुनर्रचनेसंदर्भात खालीलप्रमाणे खुलासा प्रसिद्ध करण्यात आला आहे –\n“एनजीएमए मुंबई, बंगळुरू आणि दिल्ली येथील सल्लागार समित्या बरखास्त करण्यात आल्या आहेत. त्यांची मुदत नुकतीच संपली आहे. (मुंबई आणि बंगळुरू येथील समित्यांची मुदत १५ नोव्हेंबर २०१८ रोजी संपली तर दिल्ली येथील समितीची मुदत १७ जानेवारी २०१९ रोजी संपली.) या समित्यांच्या पुनर्रचनेची प्रक्रिया सुरू आहे.\nपूर्वीच्या समित्यांनी केलेल्या शिफारसी (ज्या मुंबई एनजीएमए करिता डिसेंबर २०१९ पर्यंत असतील) आणि प्रस्तावांनुसार कलाकारांची प्रदर्शने भरवली जातील. नवीन सल्लागार समिती भविष्यातील प्रदर्शनांबाबत निर्णय घेईल.\nकायमस्वरूपी चित्रसंग्रहाबाबत असा खुलासा करण्यात आला आहे की सुरुवातीला दोन वर्षांच्या कालावधीकरिता गॅलरी तिचा स्वतःचा चित्रसंग्रह प्रदर्शित करेल (ज्यामध्ये अनेक महान चित्रकारांचे काम समाविष्ट आहे) असा एनजीएमएचा प्रस्ताव आहे. यामुळे तात्पुरती प्रदर्शने आणि रेट्रोस्पेक्टिव यांना कमी जागा उपलब्ध राहील अशी भीती काही कलाकारांनी व्यक्त केली आहे. कलाकारांकडून आलेल्या सूचनांचा एनजीएमए बारकाईने विचार करत आहे, आणि सर्व संबंधित गटांशी सल्लामसलत केल्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल.”\nहिंदुत्ववादी नेता धनंजय देसाईचे, सुटकेनंतर लगेच जामिनाच्या अटींचे उल्लंघन\nकलाकार गप्प का आहेत\nधनगर समाजासाठी अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस\nलोकसंख्येत ये���्या ९ वर्षांत भारत चीनच्या पुढे\nशांघाई सहकार्य संघटना भारतासाठी महत्त्वाची का\nओम बिर्ला नवे लोकसभा सभापती\n२० व्या शतकातल्या आण्विक चाचण्यांचा परिणाम महासागरांच्या तळांपर्यंत\nआधार डेटा पुन्हा खाजगी क्षेत्रासाठी खुला\nचोरीच्या संशयावरून दलित मुलाला मारहाण\nमुझफ्फरपूर मेंदूज्वर साथ : मृत मुलांचा आकडा १०८\nरक्षकांपासून रक्षण कोण करेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://weeklyamber.com/index.php/mavalnews/17107-2019-01-09-09-47-21", "date_download": "2019-06-20T15:45:42Z", "digest": "sha1:LIFSTYVVIF53SMYN6AKU4ZAIWCU7GD5Q", "length": 4178, "nlines": 47, "source_domain": "weeklyamber.com", "title": "नक्षत्रांचं देणं काव्यमंच \";} /*B6D1B1EE*/ ?>", "raw_content": "\nसाप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......\nमुख्य पान -- पुढे वाचा >> -- नक्षत्रांचं देणं काव्यमंच\nमावळ अध्यक्षपद भूपेंद्र आल्हाट तळेगाव दाभाडे, दि. 1 : नक्षत्रांचं देणं काव्यमंचच्या मावळ तालुकाध्यक्षपदी कवी भूपेंद्र प्रभाकर आल्हाट यांची निवड करण्यात आली आहे. संस्थापक अध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांनी नियुक्तीपत्र दिले. भूपेंद्र आल्हाट यांनी यापूर्वी संस्थेचे संयोजक म्हणून काव्यमैफल तसेच काव्यस्पर्धांचे आयोजन केले आहे. मावळ तालुक्यामध्ये काव्यचळवळ आपण वाढवणार आहोत, कवी सभासदांची नोंदणी करून त्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देऊ. लवकरच एकदिवसीय साहित्य सेंलनाचे तालुक्यामध्ये आयोजन करणार असल्याचा निर्धार भूपेंद्र आल्हाट यांनी व्यक्त केला.\nह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 67\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BUS-INDN-UTLT-infog-india-ranks-109th-globally-in-mobile-download-speeds-says-latest-report-5838207-PHO.html", "date_download": "2019-06-20T15:24:57Z", "digest": "sha1:QQA57CQRDQH2JQ7JNT5NFHOY2J3WOO3M", "length": 7764, "nlines": 154, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "india ranks 109th globally in mobile download speeds says latest report | डाउनलोडींग स्पीडमध्ये भारत आहे एवढया क्रमांकावर, ऐकून व्हाल थक्क...", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nडाउनलोडींग स्पीडमध्ये भारत आहे एवढया क्रमांकावर, ऐकून व्हाल थक्क...\nजगात सर्वात जास्त मोबाईल फोन वापरणारा देश भारत मोबाईल इंटरनेट डाउनलोडिंग स्‍पीड���्या बाबतीत 109व्या क्रमांकावर आहे.\nमुंबई- जगात सर्वात जास्त मोबाईल फोन वापरणारा देश भारत मोबाईल इंटरनेट डाउनलोडिंग स्‍पीडच्या बाबतीत 109व्या क्रमांकावर आहे. हालि‍या रि‍पोर्टमध्ये हा खुलासा झाला आहे. तसेतर गतवर्षी नोव्हेंबर 8.80 एमबीपीएस डाउनलोडिंग स्पीडच्या तुलनेने या फेब्रुवारीमध्ये सरासरी डाउनलोडिंग स्पीड 9.01 एमबीपीएस राहिली आहे. मात्र ही सुधारल्यानंतरही ऊकला स्‍पीडटेस्‍ट इंडेक्‍सनुसार, भारताची रॅंक खुपच खाली आहे.\nनंबर 1 वर आहे नॉर्वे\nडाउनलोड स्पीड बाबतीत पूर्ण जगामध्ये नॉर्वे नंबर वर पोजीशनवर आहे. येथे सरासरी डाउनलोडिंग स्‍पीड 62.07 एमबीपीएस आहे. ही बातमी अशावेळेस आली आहे. जेव्हा भारतामध्ये मोबाईल यूजर्सची संख्या आणि डेटा उपभोग दोन्ही तेजीने वाढत आहे. नीति आयोगाचे प्रमुख अमिताभ कांतने डिसेंबरमध्ये दावा केला होता की, डेटा उपभोगाच्या बाबतीत भारत नंबर वन पोजीशनवर आहे. भारतीय यूजर्स 150 कोटी गीगाबाइट डेटा कंज्‍यूम करतात. जे अमेरिका आणि चीनच्या पूर्ण डेटा वारण्यापेक्षाही अधिक आहे.\nऊकलानुसार, भारताने ब्रॉडबॅंडच्या बाबतीत पोजीशन चांगली केली आहे. फेब्रुवारीमध्ये भारत 67व्या रॅंकवर आला. मागिल वर्षी भारत 76व्या पाऊलावर होते. फि‍क्‍स ब्रॉडबॅंड डाउनलोडिंग स्‍पीड या फेब्रुवारीमध्ये वाढून 20.72 एमबीपीएस झाली आहे. मागिल वर्षी नोव्हेंबरमध्ये ही स्‍पीड 18.82 एमबीपीएस होती.\nई-कॉमर्सच्या क्षेत्रातील नियमांमुळे व्यापार करण्याची समान संधी मिळायला हवी; एफडीआय नियम बदल निराशाजनक : वॉलमार्ट\nसाखरेचा एमएसपी वाढवल्याने नफ्यात 3-4% वाढ; शेतकऱ्यांची थकबाकी 18 टक्के कमी करण्यास मदत मिळण्याचा विश्वास\nया कंपनीसोबत फ्रेंचायझी सुरू करून दरमहा कमवू शकता 2 लाख रुपये अशी आहे संपूर्ण प्रक्रिया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A5%89%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2019-06-20T15:03:19Z", "digest": "sha1:K6UDC5P5IEPCW7KVI4VDFTVAQIGIK4NF", "length": 5571, "nlines": 105, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "रॉकस्टार (चित्रपट) - विकिपीडिया", "raw_content": "\n(रॉकस्टार या पानावरून पुनर्निर्देशित)\nश्री अष्टविनायक सिने व्हिजन\nरॉकस्टार हा २०११ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. इम्तियाझ अलीने दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामध्ये रणबीर कपूरची प्रमुख भूमिका असून अभिनेता शम्मी कपूर ह्याच्या मृत्यूपूर्वीचा हा शेवटचा चित्रपट होता. हा चित्रपट तिकिट खिडकीवर प्रचंड गाजला व त्याचे ए.आर. रहमानने दिलेले संगीत देखील लोकप्रिय झाले.\nसर्वोत्तम अभिनेता - रणबीर कपूर\nसर्वोत्तम अभिनेता (समीक्षक) - रणबीर कपूर\nसर्वोत्तम संगीत दिग्दर्शक - ए.आर. रहमान\nसर्वोत्तम पुरुष पार्श्वगायक - मोहित चौहान\nसर्वोत्तम गीतकार - इर्शाद कामिल\nइंटरनेट मुव्ही डेटाबेसवरील रॉकस्टार (चित्रपट) चे पान (इंग्लिश मजकूर)\nइ.स. २०११ मधील हिंदी भाषेमधील चित्रपट\nइ.स. २०११ मधील चित्रपट\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ ऑक्टोबर २०१४ रोजी ११:५८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/comment/1033313", "date_download": "2019-06-20T15:41:46Z", "digest": "sha1:Z62L4F7WROLPLXNAXQXEJ2UYRAI2C7D2", "length": 67734, "nlines": 295, "source_domain": "misalpav.com", "title": "औरंगजेबाच्या (शिल्लक) सहिष्णूतेचे रहस्य | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nऔरंगजेबाच्या (शिल्लक) सहिष्णूतेचे रहस्य\nमाहितगार in जनातलं, मनातलं\nऔरंगजेबाने शिरच्छेद केलेल्या सरमद कशिद बद्दल लिहिलेल्या प्रतिसादात, मध्ययुगीन (छ. शिवाजी कालीन) इतिहासाचे अभ्यासक मनो यांचाही अनुषंगिक विषयावर बर्‍यापैकी समतोल प्रतिसाद आला. मनोंना त्याच धाग्यावर प्रतिसाद देण्याचा मनोदय होता पण तेथिल इतरांच्या चर्चांनी वेगळी वळणे घेतली आणि मनोंच्या प्रतिसादास योग्य न्याय मिळावा म्हणून हा वेगळा धागा लेख काढला.\nऔरंगजेबाचा विश्वासू कारभारी हमीदुद्दीनखान याने लिहिलेल्या काही आठवणीतून मुस्लीम धर्म न स्विकारणार्‍या युद्धकैद्यांचे शीरच्छेद करण्या बद्दल तसेच काही मराठ्यांनी मन्सबीसाठी किंवा कैदेतून सुटण्यासाठी धर्मांतर केले, …..दरबारच्या बातमीपत्रावरून धर्मांतर करणारी बरीच माणसे कारकून अगर सैन्याच्या खालच्या थरातील दिसतात. ही धर्मांतरे बढतीच्या आशेने झाली असावीत. क्लचित प्रसंगी अफरातफरीची शिक्षा चुकविण्यासाठी धर्मांतर झाले…...यावरून औरंगजेबाच्या मनोवत्तीवर उत्कृष्ट प्रकाश पडतो. धर्मांतर घडवून आणण्याची तो संधी सोडीत नसे. पण तीहि एका मर्यादेत. मराठ्यांशी निकराचा लढा चाळू असताना धर्मप्रसाराचा आपला छंद फार महाग पडेल याची त्याला जाणीव असावी.\n@ मनो, मध्ययुगिन इतिहासाचा आपला अभ्यास नक्कीच अधिक सखोल आहे. पण माझ्या मर्यादीत वाचनावरून मला काही गोष्टी वाटल्या त्या म्हणजे\nऔरंगजेब धार्मिक होताच त्या सोबत दारा शुकोहच्या विरोधात उभे टाकताना धर्मांध गोतावळा त्याने वापरून घेतला आणि एकदा धर्म वापरून घेतला की त्या वजना खाली येणे आपसूक होते तसे औरंगजेबाचेही झाले असावे\nबादशहा झाल्यावर काजींच्या मदतीने धार्मिक पुस्तकांनुसार शरीयाची सक्तीने अंमलबजावणी चालू केली असावी.\nऔरंगजेबाची सर्वात प्रीय पत्नी शिया होती आणि ती इराणी राजकन्यांपैकी होती, दुसर्‍या बाजूला खलिफा मंडळी कर्मठ सुन्नी धर्मगुरुंना प्रतिनिधी म्हणून पाठवत असणार. या दोन्हींचा औरंगजेबाने सत्तेत येण्यासाठी उपयोग करून घेतला असेल.\nऔरंगजेबाच्या दरबारात सुरवातीस शिया धर्म मार्तंडाचे बर्‍यापैकी वर्चस्व असावे, पण नंतर औरंगजेबाने शिया आणि सुन्नी धर्ममार्तंडाच्या चर्चा घडवल्या आणि औरंगजेब कर्मठ सुन्नी पक्षाकडे झुकला यानंतरच त्याने आपल्या दरबारातून संगित-गायन हद्दपार केले आणि औरंगजेब अधिकच कर्मठ झाला.\nतरीही औरंगजेबाला काही मर्यादा होत्या पुर्वाश्रमींप्रमाणे सरदार तसेच रेव्हेन्यू ऑडीट सिस्टीम मध्ये थोडेसे हिंदू ही होते - मधल्याफळीत हिंदूंशी काही प्रमाणात जुळवून घेण्याने मुघल सत्ता पॉप्युलर रिव्होल्टची लगेच टार्गेट होणार नव्हती , शिवाय दिलेल्या शब्दास, मीठास जागणे आणि हिशेब व्यवस्थेस लागणारी साक्षरता आणि प्रामाणिकता मधल्या फळीतील ब्राह्मण वर्ग पुरवत होता. जिथे त्याच्या घरातल्यांवर आणि स्वधर्मीयांच्या लॉयल्टी आणि सचोटीची शाश्वती नाही ती मुघलांना काफीर असलेल्या हिंदूंकडून मिळत होती. या मधल्या फळीतील हिंदू गोतावळ्यास बादशहाची मर्जी कशी राखायची याची माहिती होती. औरंगजेबाने का��ी ब्राह्मणांना दानेही दिलेली दिसतात पण प्रत्येक दानपत्रात मुघलवंशाची सत्ता चालू रहावी म्हणून प्रार्थना करणार अशी मखलाशी दिसते. हि मखलाशी नमेकी कशी करुन्न पदरात चारपैसे कसे पाडून घ्यायेचे यासाठी मधल्याफळितील दरबारी हिंदूनी थोडी फार प्रयत्न केले असू शकतात काही हेरगिरीसाठी माहिती देणारेही असू शकतील.\nइथे औरंगजेबाची अजून एक अंधश्रद्धा लक्षात घ्यावी लागते ती म्हणजे त्याचा साधू लोकांच्या चमत्कार क्षमतेवर असलेला विस्वास. धर्मांतर करणार्‍यांच्या शिक्षा धर्मानुसार त्यास माफ कराव्या लागत पण चमत्कार क्ष्मता दाखवल्यास सोडून देण्याची आश्वासनेपण औरंगजेब देताना दिसतो. औरंगाबादच्या निपट निरंजनाशी त्याच्या स्पष्ट्वक्तेपणाकडे दुर्लक्षकरून जुळवून बहुधा त्याच्या चमत्कार प्रसिद्धीमुळेच घेतले असावे.\nदरबारी सरदार आणि विशेषत\" सैनिकांना पगार असत पण जनतेला लुटणे पैसा स्त्रीया न मिळाल्यास मुलूख बेचिराख करणे ते धर्मांतरे करवणे त्यांच्या लेव्हलवरही होत असावे. पण बादशहा मंडळी विशेषतः औरंगजेब शरिया आणि धार्मिक ग्रंथांच्या मार्गदर्शनावर अधिक अवलंबून दिसतात.\nत्यांच्या पवित्रग्रंथातील काही ओळींचा कोणताही परधर्मीय दिसला तरी मारावे असा अर्थ घेऊन आजही दहशतवादी हिंसाचार करताना दिसले तरी बर्‍याच अभ्यासकांच्या मते युद्धात सापडलेल्या परधर्मीयांकडून जबर दंड घ्यावा किंवा धर्मांतर केल्यास सोडावे असे असावे अन्यथा मारावे. औरंगजेबाने गंभीर स्वधर्मीय शास्त्रार्थ केल्यानंतर धर्मांतर सक्ती कैदेतील लोकांपर्यंत मर्यादीत केली असण्याची बरीच शक्यता वाटते.\nअर्थात युद्धबंद्यांवर सुद्धा धर्मांतराची जबरदस्ती न्याय्य ठरणारी नव्हती आणि नाही ह्याचे नीटआकलन अनेकांना होत नसण्याची आजच्या काळातही शक्यता असू शकते त्यामुळे यातील असहिष्णूतेला चटकन असहिष्णूता म्हणून लक्षात घेतले जात नसावे.\nऔरंगजेब असो, टिपू सुल्तान असो वा इतर अनेक शांततेच्या धर्माचे पायिक असोत त्यांनी काही ठिकाणी सक्तीने धर्मांतरे करवली पण सरसकट सर्वच जनतेचा धर्म बदलला नाही याचे रहस्य माझ्या व्यक्तिगत मतानुसार वरील प्रमाणे असावे.\nत्यांच्या काही उदारपंथी विचारवंतानुसार तत्कथीत ग्रंथात परधर्मीयावर आक्रमणे केवळ करार मोडल्यावर, अन्याय कारणाने स्व-प्रदेश सोडाव�� लागणे तसेच दुसर्‍या बाजूने आक्रमणे झाल्यास करावयाची आहेत.\n* अनुषंगिकाव्यतरीक्त अवांतरे तसेच मिपाकराम्ना उद्देशून व्यक्तिगत टिका आणि शुद्धलेखन चर्चा करु नयेत .\nहा फार गहन विषय आहे. सर्वच\nहा फार गहन विषय आहे. सर्वच गोष्टी तपशिलात इथे लिहिणे शक्य होणार नाही, म्हणून काही थोडे जे आता आठवते ते लिहितो.\nऔरंगझेब हा इतर बादशहापेक्षा कर्मठ अशी त्याची एक प्रतिमा तयार झाली आहे, पण शहाजहानच्या काळातही हिंदूंची अवस्था तशीच होती. किंबहुना संबंध मोगल राजवटीत गरीब हिंदूंना कोणीच वाली नव्हता. परकीय प्रवाश्यांच्या वर्णनात आपल्याला त्या काळाचे वर्णन सापडते. भारतातील जमीन सुपीक असूनही इथल्या शासनकर्त्यांच्या जुलूमामुळे प्रजा हैराण होत असे. गावाबाहेर रचलेले मुंडक्यांचे मिनार, झाडाला उलट टांगलेली प्रेते हे प्रकार नित्याचे होते. याउलट परकीय मुसलमानांशी वागणूक एकदम वेगळी होती. तो केवळ बाहेरून आला या कारणासाठी त्याला मनसब मिळू शकत होती. जहागिरीतून किती पैसे वसूल करायचे याला काही मर्यादा नव्हती. बादशहाची मर्जी हाच न्याय मग त्याला काही बंधन नव्हते.\nवस्तुतः शहाजहानची सख्खी आई 'जगत गोसाईनी' मूळची राजपूत राजकन्या होती, अर्थात 'जगत गोसाई' दुर्लक्षीत ठरली, अकबराच्या एका निपुत्रिक बायकोने जबरदस्तीने शहाजहानला बालपणीच ताब्यात घेऊन पालन पोषण केले. दुसरीकडे शहाजहानची पट्टराणी चा मान औरंगजेबाची सख्खी आई मुमताज महल ला होता त्यात हि मुमताज महल जहांगिराच्या पट्टराणी नूरजहांची भाच्ची होती मुमताज महल चा बाप म्हणजे नूर जंहाचा भाऊ असफ खान -शहाजहांनचा वझीर- याचा परिवार मूळचा ईराणी सरदाराचा होता औरंगजेबाच्या बालपणावर या ईराणी परिवाराचा काही प्रभाव होता का दारा शुकोह आणि अरंगजेबात दोन सख्ख्या भावात वयाचा फक्त ३ वर्षाचे अंतर असताना एवढा वैचारीक फरक होण्या इतके वेगळे प्रभाव का पडले असावेत हे मनो आणि इतर जाणकाराम्कडुन जाणून घेण्याची इच्छा आहे.\nजर ते पुरेसे कट्टर वागले नाही तर धर्माचे पालन व्यवस्थित करत नाहीत हा आक्षेप ठेऊन प्रतिस्पर्धी सत्ता उलथवेल ही एक भिती असावी दुसरे; तुर्की खलिफा आणि ईराणी सत्ता यांचे अप्रत्यक्ष दबाव कार्यरत असावेत. आशिया ते युरोप मार्गावरील व्यापार यांच्या हातात होता. व्यापार्‍यांचे हित्संबंध जपले गेले नाही की सत्ता उल��वण्यासाठी प्रतिस्पर्ध्यांना हेरुन पडद्या आडून त्या काळातही प्रयत्न होत असावेत. आणि त्याचीही भिती दिल्लीतील सम्राटांनाही असावी. कारण अफगाणीस्तानातून होणारी काही इतिहासकालीन आक्रमणे अभ्यासली अगदी छोट्या टोळी प्रमुखाकडे अचानक मोठे सैन्य तेही चांगल्या शस्त्र सामुग्री आणि वाहन व्यवस्थेसह उपलब्ध होताना दिसते. नंतर युद्धखर्च लूटी करून भरता येतो पण सुरवातीस सैन्य उभे करण्यासाठीचा पैसा एक तर तुर्की इराणी सत्ता किंवा व्यापारी लावत असण्याची बरिच शक्यता वाटते. अर्थात पैसा लावून लॉयल्टी मिळत नाही त्या एवजी सोबत धार्मीक कारण उपयोगी पडत असावे यातून एकुणच कट्टरतेची स्पर्धा लागत असावी.\nशहाजहान आणि त्याची सावत्र आई\nशहाजहान आणि त्याची सावत्र आई नूरजहाँ यांचे वैर होते त्यामुळे जहांगीरच्या मृत्यूनंतर शहाजहानने नूरजहाँला कैद केले आणि बादशाहीचे इतर वारस म्हणजे स्वतःचे भाऊ आणि पुतणे यांचे वध केले. त्यामुळे औरंगझेबाच्या काळापर्यंत हे ठरले होते की एकच भाऊ जिवंत रहाणार आणि तोच राजा होईल. त्यामुळे ती अक्षरशः जीवन-मरणाची स्पर्धा होती.\nओह ओके, १६३१ मध्ये\nओह ओके, १६३१ मध्ये नुरजहांची भाच्ची मुमताज निवर्तलेली दिसते म्हणजे १६३१ नंतरचा काळ शहजहानवर प्रभाव मर्यादीत झाला असावा पण १६४१ पर्यंत नूरजहांचा मोठाभाऊच शहाजहानच्या वजीर पदी दिसतोय म्हणजे अटकेमुळे राज्यकारभारातील प्रभाव अंशतःच कमी झाला असेल .\nऔरंगजेब २१ वर्षाचा होई तो त्याला शहाजंहाचा वजीर आजोबाची सोबत झाली असण्याची शक्यता असू शकेल \nअसफखान हा नूरजहाँचा भाऊ,\nअसफखान हा नूरजहाँचा भाऊ, इराणी पक्षाचा प्रमुख. आपल्या बहिणीविरुद्ध तो गेला आणि त्याने खुर्रम म्हणजे शाहजहानची बाजू घेतली. ते वातावरण कसे होते कल्पना करा - भाऊ बहिणीविरुद्ध आणि तिला कैद करतो, भाऊ आपल्याच भावांचे खून करतो, या परिस्थितीत दोन भावांमध्ये आपुलकीचे संबंध कसे जुळून येतील\nजिझिया कर वसूलीसाठी सधन हिंदूंना जिवंत ठेवणे आवश्यक असावे.\nऔरंगजेबाने जिझिया कर वसूलीसाठी सधन हिंदूंना जिवंत ठेवले असावे, अशी शक्यता वाटते. जिझियाबद्दल मराठीत खालील माहिती मिळाली:\n२ एप्रिल १६७९ :-\nआलमगीर अर्थात औरंगजेबाने मोगल राजवटीतील मुस्लिमेतरांकडून जिझिया कर वसूल करण्यास पुनः चालू केले. आचार्य गोपालदास यांनी हा कर भरण्यास नकार द���ला. त्यांना अटक करून औरंगजेबाच्या दरबारात आणले गेले. तिथेदेखील त्यांनी स्पष्ट शब्दांत आपली भूमिका मांडली आणि कर भरण्यास नकार दिला. औरंगजेबाने आपल्या मारेकऱ्यांना आचार्यांची हत्या करण्यास सांगितले.परंतु मारेकरी पोहोचण्यापूर्वीच गोपालदासांनी आपल्या कुबडीतील तलवार स्वतःच्या छातीत खुपसून आत्मसमर्पण केले.\nजिझिया कर म्हणजे इस्लामिक राज्याने इस्लामेतर एकेश्वर धार्मिक लोकांवर लावलेला कर. इस्लामिक राज्यांत ख्रिस्ती किंवा जू लोक हा कर देऊन जिवंत राहू शकतात. मूर्तिपूजक, अनेक-ईश्वर धर्मीय लोक हा कर भरून सुद्धा जिवंत राहू शकत नाहीत. आमच्या डाव्या इतिहासकारांच्या मते औरंगझेब हा थोर राजा होता कारण त्याने हिंदूंना सुद्धा जिझिया भरून जिवंत राहण्याची सोय केली नाहीतर त्याच्या ४ पैकी ३ सल्लागारांनी हिंदूंना धर्मांतर किंवा मृत्युदंड हीच शिक्षा सुनावली होती.\nइस्लामच्या सुरुवातिच्या काळात मुस्लिम राजवटीत राहणार्‍या बिगर-मुस्लिमांसमोर केवळ दोनच पर्याय असत. एक तर धर्मांतर करून इस्लामचा स्वीकार करणे अथवा मृत्यू. मात्र पुढील काळात अपवाद म्हणून जिझिया कर देऊन “जिम्मी” म्हणजे दुय्यम नागरिक म्हणून जगण्याची परवानगी दिली गेली.\nशेख हमदानीने लिहिलेल्या “जसीरात-ए-मुल्क” प्रमाणे जगण्यासाठी खलिफ़ा उमरने मुस्लिमेतरांना इस्लामी देशात पुढील अटी घातल्या.\n१) त्यांनी नवीन मंदीर अथवा प्रार्थनास्थळ बनवू नये.\n२) तोडलेल्या जुन्या इमारतीचे पुर्निर्माण करू नये.\n३) मुस्लिम यात्रेकरूंना मुस्लिमेतरांच्या मंदीरात रहाण्यावर बंधन राहणार नाही.\n४) कोणताही मुसलमान कोणत्याही बिगर मुस्लिम व्यक्तीच्या घरी ३ दिवस राहू शकेल. त्या काळात त्याने केलेले कोणतेही कृत्य गुन्हा मानला जाणार नाही.\n५) जर मुस्लिमेतरांची सभा असेल त्या सभेत मुसलमानांना भाग घेण्यास प्रतिबंध न करणे.\n६) मुस्लिमेतरांनी मुस्लिमांसारखी नावे ठेऊ नयेत.\n७)त्यांनी मुस्लिमांसारखा पोषाख वापरू नये.\n८) लगाम, खोगीर असलेला घोडा वापरू नये.\n९) धनुष्य बाण व तलवार वापरू नये.\n१०) अंगठी वापरू नये.\n११) त्यांनी दारू विकू नये वा पिऊ नये.\n१२)त्यांनी जुना पोषाख बदलू नये.\n१३) आपले रितीरिवाज व धर्म यांचा प्रचार करू नये.\n१४) आपल्या मृतांची शवे त्यांनी मुस्लिम कबस्तानाजवळ आणू नयेत.\n१५) आपल्या मृत व्यक्तीबद्दल ���ोक व्यक्त करू नये.\n१६)त्यांनी मुस्लिम नोकर ठेऊ नये.\n१७) त्यांनी हेरगिरी करू नये वा हेरांना मदत करू नये.\nयातील एखाद्या जरी अटीचा भंग झाला तर भंग करणार्‍याला मृत्यूदंड व त्याची मालमत्ता एखाद्या युद्धकैद्याप्रमाणे जप्त केली जाई.\nसंदर्भ -पु ना ओक यांच्या पुस्तकातील जिझियाबद्दल संदर्भ\n@ मनो वरील आचार्य गोपालदास\n@ मनो वरील आचार्य गोपालदास प्रसंगास ऐतिहासिक दस्तएवजातून काही दुजोरा उपलब्ध आहे किंवा कसे\nपूर्वी तलवारीच्या जोरावर सक्तिची धर्मांतरण होई. आज मात्र ते शक्य नाही कारण बातम्या पसरण्यास लागणारा अत्यल्प कालावधी.\nओरंगजेबला महात्मा बनवण्याचा हेतु क़ाय असावा\nऔरंगजेब हा शेवटचा मुघल बादशाह होता ज्याच्या कारकीर्दी नंतर मुघल साम्राज्याचा अस्त सुरु झाला. अतिशय तुटपुंज्या शस्त्रसामुग्रिने मराठा लश्कराने मुघल सैन्याला जेरिस आणले.\nमागचा इतिहास बघितला तर अत्यल्प असलेले मुसलमान राज्य करत होते. हिंदुस्तानी जनतेने हा राज्यकारभार जुलमाने का होईना पण स्वीकारला होता. शिवाजी महाराजानी जेव्हा मुघलाविरुद्ध लढा दिला तेव्हा अफाट असलेली मुघल सत्ता अगतिक झालेली दिसली. यामधुन भारतीय जनतेला हा संदेश गेला की मुगलांचे पाय देखील मातीचे आहेत. शिवाजी महाराजानंतर देशील दुसऱ्या छत्रपतिनी मुघलाना वर्चस्व गाजवन्याची संधि दिली नाही. नंतर टिपू सुलतान वगळता कोणीही धर्मप्रसार करण्यास तलवार वापरली नाही. टीपुला पण मराठा, निजाम व इंग्रज यांच्या आघाडिने मारले. जर औरंगजेबला इस्लामी इतिहासकार खलनायक म्हणून रंगवते तर इस्लामी प्रसाराला बाधा आली असती. हेच कारण असावे की दारा शिकोव व शाहजहांचा खून करून देखील ओरंगया इस्लामी इतिहासकारानी हीरो म्हणून दाखवला असावा\nएक छोटी दुरुस्ती सुचवावी\nएक छोटी दुरुस्ती सुचवावी वाटते ती ही की निजामाने अगदीच टिपू प्रमाणे धर्मांतरे घडवली की नाही याची कल्पना नाही पण धर्मांतर केल्यास कैदेतून माफी असा काही प्रकार होता. माझ्या हैदेराबादेतील एका नातेवाईकांना . निजामाची मर्जी ठेवण्यासाठी धर्मांतर करावे लागले आणि शंकराचार्याच्या मदतीने ते हिंदू धर्मात वापस आले .\nनिजामी रजाकारांचा जुलूमही थोडा काळ होता तरी दाहक होता, निजामाकडून स्वातंत्र्य मिळताच हिशेब चुकते करण्याच्या प्रकारात दोन्ही कडून रक्तसांडले\nपूर्वी तलव���रीच्या जोरावर सक्तिची धर्मांतरण होई. आज मात्र ते शक्य नाही कारण बातम्या पसरण्यास लागणारा अत्यल्प कालावधी.\nओरंगजेबला महात्मा बनवण्याचा हेतु क़ाय असावा\nऔरंगजेब हा शेवटचा मुघल बादशाह होता ज्याच्या कारकीर्दी नंतर मुघल साम्राज्याचा अस्त सुरु झाला. अतिशय तुटपुंज्या शस्त्रसामुग्रिने मराठा लश्कराने मुघल सैन्याला जेरिस आणले.\nमागचा इतिहास बघितला तर अत्यल्प असलेले मुसलमान राज्य करत होते. हिंदुस्तानी जनतेने हा राज्यकारभार जुलमाने का होईना पण स्वीकारला होता. शिवाजी महाराजानी जेव्हा मुघलाविरुद्ध लढा दिला तेव्हा अफाट असलेली मुघल सत्ता अगतिक झालेली दिसली. यामधुन भारतीय जनतेला हा संदेश गेला की मुगलांचे पाय देखील मातीचे आहेत. शिवाजी महाराजानंतर देशील दुसऱ्या छत्रपतिनी मुघलाना वर्चस्व गाजवन्याची संधि दिली नाही. नंतर टिपू सुलतान वगळता कोणीही धर्मप्रसार करण्यास तलवार वापरली नाही. टीपुला पण मराठा, निजाम व इंग्रज यांच्या आघाडिने मारले. जर औरंगजेबला इस्लामी इतिहासकार खलनायक म्हणून रंगवते तर इस्लामी प्रसाराला बाधा आली असती. हेच कारण असावे की दारा शिकोव व शाहजहांचा खून करून देखील ओरंगया इस्लामी इतिहासकारानी हीरो म्हणून दाखवला असावा\nमुसलमानी आक्रमणाच्या कालावधी मधे साथारण ६% लोकांनी धर्म परिवर्तन केले. त्यामागे मुख्यत: मिळणारी पेशंन व स्वधर्मात नसलेली किंमत ही कारणे होती. इराण वरील ईस्लामी आक्रमणा नंतर दोन वर्षामधे पुर्ण इराण मुस्लीम झाला उरलेले भारतात व इतर देशात पळुन गेले. व त्यांचा धर्म जिवंत ठेवला. ऊदा. पारशी. भारतामथे हे शक्य झाले नाही या मागे मुख्य कारणृ लोकसंख्येचाृ आकार. हजार वर्षापुर्वीच्या आणी आत्ताच्या परिस्थ्तीत फारसा बदल नाही आहे. आरक्षणाच्या फायद्यासाठी आजही मराठा कुणबी जात प्रमाणपत्र वापरतात विशेषत: निवडणुकीमधे. त्यामुळे आर्थिक लाभ आणी सुरक्षतीता हे दोन धर्मातंराचे driving force असावेत.\nअ-ब्राम्हीक धर्मामधे हिंसेला अन्यन महत्व आहे. जुना करार मधे ज्याला तोराह पण म्हणतात त्यात एक वर्णन आहे जेव्हा इब्राहीम परमेश्वराच्या सात आज्ञा घेवुन डोंगरावरुन खाली आला तेव्हा त्याने पाहीले त्याचे लोक जुन्या धर्माचेच पालन करित आहेत तेव्हा त्याने त्यांना मारण्याची आज्ञा केली. त्या एका दिवसा मधेृ २५०० लोकृ मेले.\nदारा - औरंगझेबवर एक इंग्रजी\nदारा - औरंगझेबवर एक इंग्रजी लेख लिहितो आहे. प्रकाशित झाला कि इथे टाकतो.\nमनो तुमच्या लेखाची प्रतिक्षा\nमनो तुमच्या लेखाची प्रतिक्षा असेल.\nसोबतच ऑड्री ट्रुश्के या आमेरीकन विदुषीच्या औरंगजेब प्रेमाची भुरळ सध्या दक्षिण आशियातील तथाकथित पुरोगामींवर पडत आहे. त्यांच्या लेखनाबद्दलचे तुमच्या सारख्या उर्दु फारसी अंशतः गम्य असणार्‍यांकडून मत माडले जाणे गरजेचे आहे असे वाटते.\nसुरेख. कलाकृती अफलातून आहेत.\nसुरेख. कलाकृती अफलातून आहेत. भारताच्या ताब्यात नाहीत, हे जरा दुःखदायक आहे.\nआपल्याकडे याच्या दसपट चित्रांचा खजिना आहे. थोडा विस्कळीत आहे, पण इथे आता ऑनलाइन पाहता येईल\nइथे पण सविस्तर लिहिले आहे पूर्ण लेख मला वाचनीय ahe\nदार उल इस्लाम म्हणजे काय\nदार उल इस्लाम म्हणजे काय ‘दार उल इस्लाम’ म्हणजे इस्लामची भूमी. ज्या प्रदेशावर इस्लामी कायदा म्हणजे शरियतचे राज्य आहे असा भूप्रदेश म्हणजे ‘दार उल इस्लाम’. ‘ईश्वर एकमेव आहे आणि तो म्हणजे अल्लाह, आणि मुहंमद पैगंबर हे त्या एकमेव ईश्वराचे शेवटचे प्रेषित आहेत’ यावर ज्यांची मनापासून श्रद्धा आहे असा ऐक्य असलेला समाज म्हणजे ‘दार उल इस्लाम.’ इस्लामच्या भूमीत मुसलमान माणसाचे सामाजिक, आर्थिक, राजकीय स्थान कोणतेही असेल तरी त्याला शरियत हा समान कायदा लागू होतो. इस्लामच्या राज्यात अशा श्रद्धावान माणसाच्या संपत्ती आणि धार्मिक संस्थांना राजाचे संरक्षण मिळते. इस्लामच्या भूमीत ‘इस्लामच्या आदर्श’ तत्वानुसार जीवन जगेल त्याला ‘स्वर्गाची’ हमी सुद्धा देण्यात आली आहे.\nइस्लामी धर्मशास्त्राने जगाची वाटणी दोन गटांत केलेली आहे. पहिला गट म्हणजे ‘दार उल इस्लाम’ आणि दुसरा गट आहे ‘दार उल हरब’ (म्हणजे युद्धभूमी). कुराणात अशी आज्ञा ईश्वराने दिलेली आहे कि, ज्या प्रदेशात इस्लामच्या तत्वानुसार जीवन जगता येत नाही अशा ठिकाणी शक्य त्या सर्व मार्गांनी लढा देऊन (जिहाद करून) तो प्रदेश इस्लामच्या तत्वानुसार जीवन जगण्यासाठी अनुकूल बनवावा. असा लढा देणे कोणत्याही कारणाने शक्य नसेल तर जिथे ‘दार उल इस्लाम’ आहे तिकडे स्थलांतर (हिजरत) करू जाणे. सामर्थ्य असतानाही बिगर इस्लामी प्रदेशात राहिलात तर अल्लाह तुम्हाला जाब विचारेल. सामर्थ्य असतानाही इस्लामी तत्वानुसार जगण्यासाठी प्रतिकूल प्रदेशात राहणाऱ्या लोकांन��� नरकात जागा मिळेल असे सांगितले आहे.\nएक हनाफी परंपरा सोडली तर शरियतचा अन्वयार्थ लावणाऱ्या सर्व परंपरा ‘दार उल इस्लाम’ च्या तीन अटी सांगतात. पहिली – राज्य इस्लामी कायद्यानुसार चालणारे असले पाहिजे, दोन - राज्य करणारा मुसलमान असला पाहिजे आणि तीन – राज्यात मुसलमान आणि झिम्मींच्या अधिकाराचे संरक्षण झाले पाहिजे. जो दरडोई कर देऊन स्वतःचे संरक्षण करून घेतो त्याला कुराणने ‘झिम्मी’चा दर्जा दिला आहे. परंतु ‘झिम्मी’चा दर्जा केवळ एकेश्वरवादी (ज्यू, ख्रिश्चन आणि पारशी) धर्मांनाच मिळू शकतो असेही इस्लामी धर्मशास्त्र सांगते. हनफी परंपरा म्हणते कि इस्लामी राज्यानुसार चालणारा प्रदेश आणि मुसलमान आणि झिम्मींच्या अधिकाराचे रक्षण करणारा प्रदेश जिंकून घेणारा श्रद्धाहीन असला तरी ती भूमी ‘दार उल इस्लाम’च राहते.\nमुसलमानांना प्रेषित पैगंबर यांनी संपूर्ण जग ‘दार उल इस्लाम’ करण्याचे उद्दिष्ट घालून दिले आहे. संपूर्ण जगावर इस्लामचे राज्य स्थापन करावे याचा प्रेरणा मुसलमानांना प्रेषितांच्या हादीस मधून मिळतात. किंबहुन प्रत्येक मुसलमानाचे ‘दार उल इस्लाम’ साठी संघर्ष करणे कर्तव्य आहे.\nशांततावादी - सहिष्णू लोकांनी पंजाब मधे सत्याग्रह आंदोलन सुरु केले आहे .\nते तर त्यांचे धर्म कार्य करत आहेत . \" जिहाद-बा-सैफ \" हे तर श्रद्धाशील लोकांनी करावच लागत , तसेही \" तबलीग \" आणि \" तरदीद \" हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे . \" दिने कामिल \" अशा धर्मासाठी ते किती दिवस \" सबर \" करणार हे सगळ \" कादिरे मुतलक \" आहे ..\nबाकी धर्मकार्य केल्याबद्दल कोणालाही कसलीही शिक्षा होता कामा नये , कारण सगळे धर्म सहिष्णू आहेत (\" प्रेषिताला न्याय , समता , शांतता , बहुधर्मी राष्ट्र अभिप्रेत होते . पण तेराशे वर्षांची परंपरा असहिष्णूतेची , अन्यायाची , रक्तपाताची आहे \" - मौलाना आझाद) . सध्या सुरु असलेल्या पंजाब मधील सत्याग्रही आंदोलनामधील आंदोलन कर्त्यांची नावे देखील जाहीर करू नयेत - त्यांनी केलेल्या धार्मिक कृत्यांबद्दल काहीही कुठेही आणि कोणीही लिहू - बोलू - दाखवू नये अशी मागणी करून लवकरच वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज सह्यांची मोहीम राबवणार आहेत . रात्री २ ह्या ध्यान-धारणेच्या वेळी समाधी अवस्थेत एखादा कलाकार देखील ह्या घटनेच आणि आंदोलनकर्त्यांच म्हणन प्रवक्ता म्हणून मांडू शकतो . त्यांनी केलेलं धर्मकार्य अन्यायी ठरवून शांततावादी आंदोलनकर्त्यांवर कोणतीही कारवाई करणे म्हणजे मध्ययुगीन न्याय झाला हे लक्षात घ्या .\nहा देश काही शतकापूर्वी \" दारेसलाम \" ( जिंकलेला-राज्यकर्ते) होता , आपण सगळे \" झिम्मी \" असून देखील जगू शकतो हे त्यांचे उपकार आहेत आपल्यावर हे समजून घ्या . आता हा देश \" दारूलहर्ब \" (जिंकून हारलेला) आहे , आणि दारूलहर्बचे दारेसलाम मधे रुपांतर करणे हे ईश्वरी आज्ञेने प्राप्त झालेले पवित्र नैतिक कर्तव्य आहे . म्हणजे \" फर्जे ऐन \" आहे . \" प्रथम तुम्हीच आक्रमण करा - मूर्तिपूजकांना लुटा - त्यांना संपवा \" हा आदेशच प्रेषिताचा आहे . जिथे प्रेषितानेच तलवारीच्या जोरावर धर्मप्रसार केला तिथे तिथे अनुयायी काहीही वेगळे करत नाहीयेत .\nऔरंगजेबाला धर्मनिरपेक्ष ठरवणारे - आतंकवाद्यांची बाजू घेऊन लढणारे पुरोगामी म्हणून ओळखले जातात आपल्या इथे . चुका दाखवणे याला \" ध्रुवीकरण \" संबोधले जाते . शिक्षा दिल्याने गुन्हेगारी काही कमी होत नाही , अशा प्रकारचे युक्तिवाद केले जातात . अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली देशद्रोह्यांचे समर्थन केले जाते . कुठलेही संदर्भ कुठेही लावून देशद्रोह्यांचे वकीलपत्र घेतल्यासारखे प्रतिवाद केले जातात . हा देखील देशद्रोहच आहे . ( हे असे लिहिले-बोलले कि धर्मनिष्ठ मुसलमान किंवा सध्याचे विद्वान - विचारवंत - पुरोगामी असे लिहिणार्याला \" जातीयवादी हिंदू \" , बालीश , समज नसलेला वैगेरे ठरवून मोकळे होतात .. त्यांच्यासाठी नरहर कुरुंद्करांचे शब्द खाली वाचा )\n( खालील भाग हा नरहर कुरुंदकरांच्या शब्दात )\nमुस्लीम जातीयवादाला जर वेळीच आवर घातला नाही , तर मुसलमानांचे काय होईल , या चिंतेपेक्षा बदलण्यास अत्यंत कठीण असलेल्या स्थितिवादी हिंदू समाजातील सुधारणावाद जर कोलमडून पडला , तर दोन हजार वर्षांच्या गुलामीनंतर नुकत्याच स्वतंत्र झालेल्या बहुसंख्यांक हिंदूंचे काय होईल , हि चिंता मला जास्त आहे . शेवटी लोकशाहीला केंव्हाही काळजी सर्वांची घ्यावी लागते , हित सर्वांचेच पहावे लागते . पण चिंता बहुसंख्यकांची करावी लागते \nकडवे धर्मनिष्ठ मुसलमान (आणि आत्ताचे पुरोगामी-विद्वान-विचारवंत) तर मुस्लीम इतिहासाने बिगरमुसलमानांवर काही अन्याय केला आहे , हे मान्यच करत नाहीत . त्यांना असे वाटते कि , हे सगळे जातीयवादी हिंदूंचे पवित्र इस्लामला बदना�� करण्याचे कारस्थान आहे पवित्र धर्मग्रंथाचे अनुयायी धर्मग्रंथांचा अर्थ जिहाद , दिने कामिल , खातमुल नबुवत या सिद्धांतांच्या अनुरोधाने लावतात ; तोच त्यांच्या आचरणात आहे . याबद्दल दोषांचे मुख्य वाटेकरी मानवी गुलामगिरीचे प्रतिनिधी असणारे मध्ययुग हेच आहे , असे कुणी म्हटले , तर मी इतकेच म्हणेन कि , हि अंधारी गुहा सोडून तिचा धिक्कार करीत तू उजेडात येण्यास तयार आहेस का पवित्र धर्मग्रंथाचे अनुयायी धर्मग्रंथांचा अर्थ जिहाद , दिने कामिल , खातमुल नबुवत या सिद्धांतांच्या अनुरोधाने लावतात ; तोच त्यांच्या आचरणात आहे . याबद्दल दोषांचे मुख्य वाटेकरी मानवी गुलामगिरीचे प्रतिनिधी असणारे मध्ययुग हेच आहे , असे कुणी म्हटले , तर मी इतकेच म्हणेन कि , हि अंधारी गुहा सोडून तिचा धिक्कार करीत तू उजेडात येण्यास तयार आहेस का तसा ये . मग आपण दोघे मिळून परस्परांना निर्दोष ठरवू आणि भूतकालीन मृत गुहा दोषी ठरवू . कारण गुहेतून बाहेर आल्यानंतर शिल्लक राहिलेली गुहा अंधेरी असली , तरी निरुपद्रवी असते \n@ तनमयी नरहर कुरंदकरांचे या\n@ तनमयी नरहर कुरंदकरांचे या विषयावर इतर लेखनही आंतरजालावर नाही. त्यांची या विषयावरील इतर मतेही आपल्याकडे उपलब्ध असल्यास वेगळ्या लेखातून मांडावीत अशी विनंती आहे.\nमुस्लिम धर्म हा नेहमीच आक्रमक राहिला आहे\nमुस्लिम हे नेहमीच क्रूर पणे इतर धर्माशी वागले आहेत औरंगजेब पण त्यांचाच प्रतिनिधी.\nअकबर आपण जसा समजतो तसा नक्कीच नसणार\nपण त्या वेळी हिंदू मनानी पूर्ण खचले होते.महाराणा प्रताप,गुरु गोविंद सिंग यांनी प्रतिकार केला अन्यायाचा आणि हिंदूचा स्वाभिमान जगवण्याचा पाया रचला आणि महान मराठी योद्धा शिवाजी महाराजांनी त्या वर कळस चढवला . चारी patshahina हैराण करून सोडले .\nत्या साठी त्यांनी जातिभेदाचा नायनाट केला .सर्व जातीच्या लोकांना सन्मान दिला आणि हिंदू ची ऐकी निर्माण केली .\nआणि मुस्लिम राज्य सत्तेचा पूर्ण नायनाट त्यानंतर भारत मधून झालाच.ते अजुन 10, वर्ष जगले असते तर भारताचा इतिहास वेगळा असता .इंग्रज सुधा इथे राज्य करू शकले नसते.\nडाव्या लोकांना मुस्लिम विषयी सुधा प्रेम नाही भारतीय लोकशाहीत मुरखांची कमी नाही त्यामुळं औरंगजेब चा उदो उदो करून मुस्लिम ,आणि इतर ह्यांची vote bank तयार करणे ह्या साठी सर्व धडपड\nअकबराला \" द ग्रेट\" हे विशषण\nअकबराला \" द ग्रेट\" हे विश��ण लागले कारण अकबर याचा शब्दाचा अर्थच \" द ग्रेट / थोर \" असा होतो.\nअकबर हा तसा थोर नव्हता त्याने चित्तोडवर केलेला हल्ला / त्यातून म्हणे २४ मण जानवी वजन होईल इतक्या हिंदूंची राजपुतांची हत्या केली. व त्या जयाचे प्रतीक म्हणून फतेपूर सिक्रीला बुलंद दरवाजा बांधला .\nअकबरा / जोधा हे प्रकरण सिनेमावाल्यांनी जितके ग्लोरीफाय केले त्यापैकी किती खरे हा संशोधनाचा विषय आहे.\nशाहजहान ला औरंगजेबाने कैद केले याचे कारण आर्थीक होते. शहाजहान ने राज्याचा खजीना रीता केला .\nमात्र औरंगजेबाने केले तसे शहाजहान किंवा अकबराने मथुरे च्या मंदीराची मशीद बनवली नाही. किंवा कैलास लेणे तोडले नाही.\nऔरंगजेबाच्या तुलनेत अकबर किंवा शहाजहान यांचा राजकीय वकूब कमीच असावा. भारताच्या इतिहासात औरंगजेब हा एकमेव राजा होता की त्याने अफगाण सीमेपासून ते म्यानमार पर्यंत भूभाग एका अमलाखाली आणला. मात्र तो गेल्या नंतर सारी व्यवस्था ढासळली.\nयाचे कारण धर्मांधता नव्हे तर उत्तराधीकारी योग्य प्रकारे जोपासले गेले नाहीत.\nऔरंगजेब हा त्याच्या इतर पूर्वजांप्रमाणे अय्याश नव्हता, तो राज्याच्या खजीन्यातून स्वतःच्या साठी कसलाही खर्च उचलायचा नाही.\nत्याने ज्या साम दाम दम्ड पद्धतीने राज्य वाढवले त्या ला तोड नाही\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 10 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://spsnews.in/?p=4517", "date_download": "2019-06-20T15:59:48Z", "digest": "sha1:3MCHPSJKGIHSAF4SLQAR4A3RH5LB5SUV", "length": 6931, "nlines": 95, "source_domain": "spsnews.in", "title": "तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत शिंपेची वर्षाराणी पाटील प्रथम | | SPSNEWS", "raw_content": "\nशासनाच्या विकास योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा- जिल्हाधिकारी दौलत देसाई\nपावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी १०.२३ कोटींचा निधी :आम.सत्यजित पाटील\nबांबवडे विद्यामंदिरात दफ्तर व शालेय साहित्याचे वाटप\nबांबवडे विद्यामंदिरात दफ्तर व शालेय साहित्याचे वाटप\nचिमुकल्यांचा किलबिलाट पाहण्यासाठी जमला जनसमुदाय\nतालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत शिंपेची वर्षाराणी पाटील प्रथम\nसरूड : शिंपे तालुका शाहुवाडी येथील महिला पैलवान वर्षाराणी पाटील हिने तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकविल्याने तिचे सरूड पंचक्रोशीतून अभिनंदन करण्यात येत आहे.\nशिंपे गावाला पहिल्यापासूनच कुस्तीची परंपरा आहे, शिवाय वडील कृष्णा पाटील यांची जिद्द अन् वर्षाराणी ची इच्छा यांमुळे ती गावातील पहिली महिला पैलवान बनली. तिने पैलवान अनिल पाटील (मुंबई पोलीस )यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीला सुरुवात केली. आजपर्यंत तिने 41 मैदानावर आपली खेळी दाखवली आहे. यावेळेस तिने दुसऱ्यांदा तालुकास्तरीय यश मिळवून दुहेरी यश मिळविले. गतवर्षी जिल्हा स्तरावर दोन फेरीपर्यंत मजल मारली. यावेळी मात्र ती नक्कीच जिल्हास्तरावर यश मिळवेल, हा तिचा आत्मविश्वास आहे. तिला पै. अनिल पाटील (मुंबई पोलीस ), युवराज काळे, तिचे चुलते रंगराव पाटील व वडील कृष्णा पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.\n← यशवंतांच्या पाठीवर आधाराचा हात गरजेचा – बांधकाम सभापती सर्जेराव पाटील\nप्रयत्नांना अपयश…आणि एक करुण अंत … →\n‘ तात्याप्रेमी ग्रुप ‘ च्या वतीने दि. ८ व ९ डिसेंबर ला बांबवडे त भव्य कबड्डी स्पर्धा\nबोरपाडळे मध्ये बॉडी बिल्डींग असोसिएशनच्या वतीने राज्य स्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा\nकुस्ती पंढरीचं वादळ हिंदकेसरी गणपतराव आंदळकर अनंतात विलीन : उद्या कोल्हापुरात अंत्यसंस्कार\nशासनाच्या विकास योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा- जिल्हाधिकारी दौलत देसाई\nपावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी १०.२३ कोटींचा निधी :आम.सत्यजित पाटील\nबांबवडे विद्यामंदिरात दफ्तर व शालेय साहित्याचे वाटप\nबांबवडे विद्यामंदिरात दफ्तर व शालेय साहित्याचे वाटप\nचिमुकल्यांचा किलबिलाट पाहण्यासाठी जमला जनसमुदाय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathimati.net/jivanatali-hi-ghadi-song/", "date_download": "2019-06-20T15:03:19Z", "digest": "sha1:6YZ7ZLSWCGKPCUDA4OBI7MUZTTTFM56U", "length": 5888, "nlines": 149, "source_domain": "www.marathimati.net", "title": "जीवनातली ही घडी | Jivanatali Hi Ghadi", "raw_content": "\nजीवनातील ही घडी अशीच राहु दे\nप्रीतीच्या फुलावरी वसंत नाचू दे ॥धृ॥\nरंगविले मी मनात चित्र देखणे\nआवडले वेडीला स्वप्न खेळले\nस्वप्नातील चांदवा जिवास लाभु दे ॥१॥\nहळूच तुला बघण्याचा छंद आगळा\nलज्जेचा त्याविण कां अर्थ वेगळा\nस्पर्शातुन अंग अंग धुंद होऊ दे ॥२॥\nपाहु दे असेच तुला नित्य हासता\nजाऊं दे असाच काळ शब्द झेलता\nमीलनात प्रेमगीत धन्य होऊ दे ॥ ३ ॥\nया वर्गातील आणखी काही लेख\nमधू मागशि माझ्या सख्या\nजिथें सागरा धरणी मिळते\nतुला पाहते रे तुला पाहते\nफुलले रे क्षण माझे फुलले रे\nThis entry was posted in मराठी गाणी and tagged गाणी, गीत, प्रेमगीत, यशवंत देव, लता मंगेशकर on जानेवारी 5, 2011 by प्रशासक.\n← मोहोलेश ते महाराष्ट्र गुरु म्हणजे →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/this-is-how-kama-sutra-girl-indira-varma-looks-now-5978982.html", "date_download": "2019-06-20T15:32:17Z", "digest": "sha1:Q3FH6VIYLD6LYUT2VC7YTA4HROWPFWSF", "length": 10094, "nlines": 176, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "This Is How Kama Sutra Girl Indira Varma Looks Now | 22 वर्षांपूर्वी 'कामसूत्र'मध्ये दिले होते बोल्ड सीन, आता अशी दिसते ही अॅक्ट्रेस", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\n22 वर्षांपूर्वी 'कामसूत्र'मध्ये दिले होते बोल्ड सीन, आता अशी दिसते ही अॅक्ट्रेस\nअभिनेत्री इंदिरा वर्मा आता बॉलिवूडमध्ये अॅक्टिव दिसत नाही.\nमुंबईः वयाच्या 23 व्या वर्षी 'कामसूत्र : अ टेल ऑफ लव' (1997) या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री इंदिरा वर्मा आता बॉलिवूडमध्ये अॅक्टिव दिसत नाही. बाथ, सॉमरसेट, इंग्लंडमध्ये जन्मलेल्या इंदिराला तिचे चाहते 'गेम ऑफ थ्रोन्स' या इंटरनॅशनल मालिकेतील एल्लारिया सँडच्या रुपात ओळखतात.\nऐश्वर्या रायसोबत केलंय इंदिराने काम...\n- इंदिरा वर्णा कामसूत्र या चित्रपटानंतर बॉलिवूडमध्ये गायब झाली. पण गुरिंदर चड्ढा दिग्दर्शित 'ब्राइड अँड प्रिज्युडिस' (2004) चित्रपटात तिने ऐश्वर्या राय बच्चन आणि मार्टिन हंडरसन यांच्यासोबत महत्त्वाची भूमिका साकारली होती.\n- इंदिराने कामसूत्र या चित्रपटात सेक्स सीन दिले होते. या चित्रपटातील एक बोल्ड सीन लीक झाल्यानंतर फार गदारोळ माजला होता.\n- इंदिराचे वडील भारतीय तर आई स्विस होती. इंदिरा म्यूझिक यूथ थिएटर कंपनीची मेंबर होती आणि तिने लंडनमधून ग्रॅज्युएशन केले आहे.\n- 44 ���र्षीय इंदिरा तिच्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी आहे.\n- तिने 'द वॉक' (2005) आणि 'नोवेयर बॉय' (2009) या चित्रपटांमधला तिचा को-अॅक्टर कोलिन टियरनीसोबत लग्न केले असून या दाम्पत्याला एक मुलगी आहे. इवलिन हे त्यांच्या मुलीचे नाव आहे.\n- पती आणि मुलीसोबत इंदिरा नॉर्थ लंडनच्या होर्नसे येथे वास्तव्याला आहे.\n- इंदिरा आतापर्यंत 10 हून अधिक चित्रपट (हॉलिवूड चित्रपट अधिक) आणि 30 हून अधिक टीव्ही शोजमध्ये झळकली आहे.\n- अमेरिकन-ब्रिटिश-कॅनेडियन फिल्म 'Una'(2017) मध्ये ती शेवटची झळकली. तर छोट्या पडद्यावर ती ब्रिटिश क्राइम ड्रामा 'पर्नोइड' (2016) मध्ये झळकली होती.\nपुढील स्लाईड्सवर बघा, इंदिराचे 6 फोटोज...\nपती कॉलिन टियरनीसोबत इंदिरा वर्मा\nमुलगी इवलिनसोबत इंदिरा वर्मा\nइंदिरा 2014 पासून 'गेम ऑफ थ्रोन्स'मध्ये काम करत आहे. तिने टीव्ही शो 'क्रूशियल टेल्स' (1996), 'अटॅचमेंट' (2001), 'एरिना' (2010), 'रॉकफेस' (2003), 'लव सूप' (2005), 'ब्रोकन न्यूज' (2005), 'लिटिल ब्रिटेन' (2005), 'रोम' (2007), 'अदर पीपल्स चिल्ड्रन' (2000) मध्ये काम केले आहे.\n'क्लेंसी चिकन' (1997), 'सिक्थ हॅप्पीनेस' (1997), 'जिन्हा' (1998), 'मॅड डॉग' (2002), 'रोवर्स रिटर्न' (2004), 'मिडस्केप' (2013), 'उना' (2016) या हॉलिवूड चित्रपटात इंदिराने काम केले आहे.\nचित्रपटांव्यतिरीक्त इंदिरा मॉडेलिंगही करते.\nइंदिरा तिच्या बोल्डनेसमुळे प्रसिद्ध आहे. तिने करिअरची सुरुवात 1996 साली 'कामसूत्रः ए टेल ऑफ लव' पासून केली होती. काही बॉलिवूड चित्रपटात काम केल्यानंतरही तिला यश मिळाले नाही. त्यानंतर तिने हॉलिवूडमध्ये काम करण्यास सुरुवात केली.\n'सूर्यवंशी' चित्रपटात दिसेल 'टिप टिप बरसा पानी', अक्षय म्हणाला - 'इतर कुणी हे री-क्रिएट केले असते तर पश्चात्ताप झाला असता'\n'नच बलिए' शोमध्ये दिसू शकतात सलमान खानच्या माजी प्रेयसी, डान्स रिअॅलिटी शोच्या नवव्या सीझनला लवकरच होणार आहे सुरुवात\nनुकतीच खासदार बनलेली नुसरत जहां बिजनेसमन निखिल जैनसोबत तुर्कीमध्ये झाली विवाहबद्ध, लग्नामुळे घेऊ शकली नाही खासदार पदाची शपथ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/budget-2019-dalit-adivasi", "date_download": "2019-06-20T16:25:53Z", "digest": "sha1:Z5OTWHYV7242YEBBKT3LIC6WKVHLZEWH", "length": 13980, "nlines": 84, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "अर्थसंकल्प २०१९ - दलित आदिवासी विकासापासून वंचित - द वायर मराठी", "raw_content": "\nअर्थसंकल्प २०१९ – दलित आदिवासी विकासापासून वंचित\n‘सबका साथ सबका विकास’ असा नारा देत हे सरक��र स्थापन झाले असले तरी, भाजपच्या ६ केंद्रीय अर्थसंकल्पात दलित आदिवासींच्या विकासाचे रु.५४५१८६.५४ कोटी नाकारले आहेत.\nप्रधानमंत्र्यानाच जर ‘खोटे बोल पण रेटून बोल’ अशी सवय असेल तर त्यांच्या मंत्रिमंडळाकडून योग्य आकडेवारीची अपेक्षा करणे म्हणजे अजूनही रु. १५ लाखाची वाट पाहण्यासारखे आहे. आकडेवारी संबंधी सरकार स्वत:च्याच संस्थांवर विश्वास ठेवत नाही आहे असे मागील ब-याच उदाहरणांवरून आपल्याला दिसते, मग ते बेरोजगारी असो वा बलात्कारित, पिडीत व्यक्ती… आणि त्याचीच परिणीती कि काय आर्थिक सर्वेक्षण अहवालाविना अर्थसंकल्प २०१९ सादर करण्यात आला. आश्चर्य हे की मागील वर्षी स्मार्ट सिटी, मेक इन इंडिया, स्टार्ट अप, इ. महत्वाच्या योजना ज्यात खास करून दलितांना व प्रामुख्याने दलित महिलांना उद्योजक बनवू अशी सगळी जाहिरात केली गेली होती, त्याचा उल्लेख सुद्धा या अर्थसंकल्पात नाही.\nबजेट भाषणात, अर्थमंत्री पियुष गोयल यांनी दलित आदिवासींच्या तरतुदीत ३५.६% व २८% लक्षणीय वाढ नमूद केली असली तरी प्रत्यक्षात वित्तमंत्रालयाच्या २६ डिसेंबर २०१७च्या परिपत्रकाप्रमाणे ती फार कमी आहे. परिपत्रकाप्रमाणे, केंद्रीय सेक्टर योजना व केंद्रीय प्रायोजित योजनेच्या पात्र योजनेतील रुपये ९,४०,९४६ यातून दलितांना व रुपये ९,३७,७४५ आदिवासींना दिले जायला पाहिजे होते. २०१९-२० च्या अर्थसंकल्पात केंद्रीय सेक्टर योजने करिता रु ८,६०,१७९.८५ व केंद्रीय प्रायोजित योजने करिता रु. ३,२७,६७९.४३ इतकी तरतूद आहे, त्याप्रमाणे दलितांसाठी रु.१,३९,६६० व आदिवासींसाठी रु. ७५,९८७ करायला हवी होती. पण प्रत्यक्षात फक्त रु.७६,८०१ व रु.५०,०८६ इतकीच केली आहे. म्हणजेच दलित आदिवासींचे रू. ८८,७६० कोटी नाकारले गेले. मोदी सरकार मागील ५ वर्षात हेच करत आले आहे, असे खालील तक्त्यावरून दिसेल.\n‘सबका साथ सबका विकास’ असा नारा देत हे सरकार स्थापन झाले असले तरी, भाजपच्या ६ केंद्रीय अर्थसंकल्पात दलित आदिवासींच्या विकासाचे रु. ४,६१,४९३ कोटी नाकारले आहेत. दलित आदिवासींच्या विकासाकरिता ज्या योजना राबविल्या जातात त्यात निम्म्याहून जास्त तरतूद अश्या योजनेत असते ज्याचा थेट फायदा व्यक्ती वा समुदायाला होत नाही. २०१९ अर्थसंकल्पात, दलितांचे रु २२०० कोटी व आदिवासींचे रु १००० कोटी ‘स्वच्छ भारत अभियाना’करिता तरतूद केली आहे. मात्र मैला सफाई कामगारांच्या पुनर्वसनासाठी फक्त तीस कोटींची तरतूद केली आहे. यावर्षी दूरसंचार मंत्रालयात अनुसूचित जाती घटक योजनेत रुपये १८२३.२२ कोटी निधीची तरतूद करण्यात आली. या योजने अंतर्गत लष्कराकरिता ऑप्टिकल फायबरचे जाळे उभारणे व भारत नेट, दूरसंचार पायाभूत व दूरसंचार सेवा प्रदान करणाऱ्यांना भरपाई इत्यादी तरतुदी आहेत ज्यांचा दलितांच्या विकासाशी काहीही संबंध नाही. अनुसूचित जाती जमाती घटक योजनेच्या कार्यक्रमा मागे एक महत्त्वाचे उद्दिष्ट होते – शैक्षणिक क्षेत्रात मदत करणे\n२०१८-१९च्या सुधारित अंदाज पत्रकात शिष्यवृत्तीसाठी रु. ६००० कोटींची तरतूद करायची व २०१९-२० मध्ये ती तरतूद रू.२९२६.८२ कोटी करायची असा अजब निर्णय वित्तमंत्र्यांनी घेतलेला दिसतो. तसेच उच्च शिक्षणासाठी, IIT, IISER, NIT व IIM सारख्या संस्थांमधील पायाभूत सुविधांकरिता रु. ३१६६ कोटी वळविले दिसतात.\nदलित आदिवासी महिलांचा विचारच यात फारसा केलेला दिसत नाही. जेन्डर बजेटमध्ये दलित आदिवासी महिलांकरिता फक्त रु. ६८५१.४८ कोटी एवढीच तरतूद आहे. म्हणजे एकंदरीत जातीच्या प्रश्नाकडे बजेट मध्ये लक्ष दिलेले नाही व अनुसूचित जाती जमातीच्या घटक योजनेत महिलांकडे लक्ष नाही. भटके-विमुक्तांकरिता आयोग व फक्त आयोग असेच सरकारचे धोरण आहे, यापूर्वी ही होते व आतापण तसेच राहिले आहे.\nबाबासाहेब आंबेडकर ‘राज्य व अल्पसंख्यांक’ ह्यात नमूद करतात की आर्थिक जीवनाच्या महत्वपूर्ण बाबी विधिमंडळ व कार्यपालिका ह्यांच्या मर्जीवर अवलंबून न राहता कायद्यात रुपांतरीत केल्या पाहिजेत. ‘दलित आदिवासी घटक योजने’करिता कायदा निर्माण केला तरच दलित आदिवासींना आर्थिक न्याय प्राप्त होईल.\nप्रियदर्शी तेलंग, ह्या ‘दलित आदिवासी अधिकार आंदोलन’ या संघटनेच्या संयोजक आहेत.\nमोदींचा सुरुवातीचे प्रतिस्पर्धी हरेन पंड्या यांच्या खून प्रकरणी नवे पुरावे, जुनी असत्ये\nधनगर समाजासाठी अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस\nलोकसंख्येत येत्या ९ वर्षांत भारत चीनच्या पुढे\nशांघाई सहकार्य संघटना भारतासाठी महत्त्वाची का\nओम बिर्ला नवे लोकसभा सभापती\n२० व्या शतकातल्या आण्विक चाचण्यांचा परिणाम महासागरांच्या तळांपर्यंत\nआधार डेटा पुन्हा खाजगी क्षेत्रासाठी खुला\nचोरीच्या संशयावरून दलित मुलाला मारहाण\nमुझफ्फरपूर मेंदूज्वर साथ : मृत मुलांचा आकडा १०८\nरक्षकांपासून रक्षण कोण करेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-PUN-LCL-lady-suicide-after-molested-by-father-in-law-in-pune-area-5874436-NOR.html", "date_download": "2019-06-20T15:45:42Z", "digest": "sha1:SFA7K3QOZHGIXMTRZWXT7YXLF466XTWO", "length": 8697, "nlines": 148, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "lady suicide after molested by father in law in pune area | सास-याच्या वाईट नजरेपासून वाचण्यासाठी सुनने केली आत्महत्या, आरोपीला मिळाली पाच वर्षांची शिक्षा", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nसास-याच्या वाईट नजरेपासून वाचण्यासाठी सुनने केली आत्महत्या, आरोपीला मिळाली पाच वर्षांची शिक्षा\nमयत भारती हिच्या पतीचे हे दुसरे लग्न असून पहिली पत्नी सासू-सासरे त्रास देतात म्हणून साेडचिठ्ठी देवून निघून गेल्याचा पुरा\nपुणे- सुनेवर वार्इट नजर ठेवून तसेच तिचा शारिरिक व मानसिक छळ करुन तिला अात्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी न्यायालयाने सासऱ्यास पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली अाहे. सुनिल मनाेहर परदेशी असे शिक्षा झालेल्या अाराेपीचे नाव अाहे.\nभारती ललीत परदेशी (वय-25,रा.पर्वती पायथा, स्वारगेट,पुणे) या नवविवाहित महिलेने 21/6/16 राेजी अंगावर राॅकेल अाेतून घेत स्वत: पेटवून घेतले हाेते. यामध्ये ती 75 % भाजली हाेती. तिच्यावर ससून हाॅस्पिटल मध्ये औषधोपचार सुरु असताना, तिने मृत्युपूर्व जबाबात काेणा विराेधातही तक्रार दिली नव्हती. उपचार सुरु असताना तिचे 28/6/16 राेजी निधन झाले. त्यानंतर भारती हिची आर्इ सुमन रामू मदनवाले (रा.साेलापूर) यांनी पाेलीसांकडे भारती हिला तिची सासू कुंदा परदेशी व सासरे सुनिल परदेशी यांनी लग्न झालेपासून घालून पाडून बाेलणे, नवऱ्याजवळ बसू न देणे तसेच सासरा सुनिल परदेशी याने सुनेवर वार्इट नजर ठेवून तिचा मानसिक व शारिरिक छळ केल्याने भारती हिने अात्महत्या केल्याची तक्रार स्वारगेट पाेलीस ठाण्यात दिली. या गुन्हयाचा तपास महिला पाेलीस उपनिरीक्षक शाेभा क्षिरसगार, पाेहवा सुनिल कुलकर्णी यांनी करत, मयत भारती हिच्या पतीचे हे दुसरे लग्न असून पहिली पत्नी सासू-सासरे त्रास देतात म्हणून साेडचिठ्ठी देवून निघून गेल्याचा पुरावा मिळविला. तसेच घटनास्थळाचा पंचनामा करुन महत्वाचे साक्षीदारांचे जबाब नाेंदवले. अाराेपी विरुध्द सबळ पुरावे प्राप्त करुन न्यायालयात दाेषाराेपपत्र पाठविण्यात अाले. न���यायालयाने याप्रकरणी सासरा सुनिल परदेशी याला भादंवि कलम 306 व 498 नुसार पाच वर्ष कैद व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली अाहे.\nलग्नात सोन्याचे दागिने चोरणाऱ्या 'बंटी-बबली'ला पुणे ग्रामीण पोलिसांनी पकडले रंगेहात, त्यांच्याकडून 92 तोळे सोने आणि 5 लाखांच्या रोकडीसह स्विफ्ट कार जप्त\nपुण्यात 86 लाख 38 हजारांचे बनावट स्टॅम्प पेपर जप्त; आई-वडील आणि मुलगा चालवायचे धंदा, मोठ्या रॅकेटच्या हात असल्याचा पोलिसांना संशय\nकारागृहातील अधिकारी, कर्मचारी हाेणार स्लीम; सर्वांच्या वैद्यकीय तपासणीस सुरुवात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/user/register?destination=node/4816%23comment-form", "date_download": "2019-06-20T15:10:28Z", "digest": "sha1:FEH3NJRVRPOL6DYWFTFJ3GAGEHVL3FJD", "length": 6024, "nlines": 126, "source_domain": "misalpav.com", "title": "सदस्य खाते | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nहे कोडं तुम्ही माणुसच आहात हे जाणण्यासाठी आहे. अनेकदा अश्या नोंदणी अर्जांवर संगणकाच्या सहाय्याने हल्ले होत असतात. ते टाळण्यासाठी हा खटाटोप आहे. खाली चित्रात दिसणारी अक्षरे व अंक त्याखालील चौकटीत भरा.\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 19 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://punerispeaks.com/category/just-for-fun/page/2/", "date_download": "2019-06-20T16:04:26Z", "digest": "sha1:Y45EISP2AT6DB5TXDODBFQKYO2UGSP3Q", "length": 3075, "nlines": 64, "source_domain": "punerispeaks.com", "title": "Just For Fun Archives - Page 2 of 2 - Puneri Speaks", "raw_content": "\nआमीर खान चा बहुचर्चित सिनेमा #SecretSuperstar चा पहिला पोस्टर प्रदर्शित\nआमीर खान चा दंगल च्या यशानंतर सीक्रेट सुपरस्टार हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत असून त्याचा पहिला पोस्टर आज प्रदर्शित केला … Read More “आमीर खान चा बहुचर्चित सिनेमा #SecretSuperstar चा पहिला पोस्टर प्रदर्शित”\nमराठा बटालियन गणेश उत्सवाची तयारी करत असलेला व्हिडीओ वायरल ..\nमराठा बटालियन गणेश उत्सवाची तयारी करत असलेला व्हिडीओ नुकताच वायरल झाला आहे. निगेटिव्ह तापमानामध्ये हे जवान सीमेवर मातृभूमीची रक्षा करत … Read More “मराठा बटालियन गणेश उत्सवाची तयारी करत असलेला व्हिडीओ वायरल ..”\nशिवाजी महाराज घोषणा: शिवाजी महाराज गारद अर्थ काय\nएसपीज बिर्याणी हाऊस च्या जेवणात आढळली अळी, मालकाचा उद्धटपणा | VIDEO\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून तीन दिवस पुणे दौऱ्यावर\nरातोरात प्रसिद्ध झालेल्या खेळणी विक्रेत्यांला अटक\n मुंबईतील इडलीवाला चटणी बनवण्यासाठी संडासचे पाणी वापरताना सापडला | VIDEO\nराज्यात वळवाचा पाऊस पडण्याची शक्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8B,_%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%8B", "date_download": "2019-06-20T15:27:23Z", "digest": "sha1:IMZ4EEPHKWJWDPWA5RFHHPC6OXPYMYBS", "length": 5285, "nlines": 134, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पेब्लो, कॉलोराडो - विकिपीडिया", "raw_content": "\nस्थापना वर्ष नोव्हेंबर १५, इ.स. १८८५\nक्षेत्रफळ ११७.५ चौ. किमी (४५.४ चौ. मैल)\nसमुद्रसपाटीपासुन उंची ४,६९२ फूट (१,४३० मी)\n- घनता ८७४.७ /चौ. किमी (२,२६५ /चौ. मैल)\nपेब्लो हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील एक शहर आहे. पेब्लो शहर कॉलोराडोच्या दक्षिण भागात आर्कान्सा नदीच्या काठावर वसले असून ते डेन्व्हरच्या ४३ मैल (६९ किमी) दक्षिणेस स्थित आहे. २०१० साली पेब्लो शहराची लोकसंख्या १ लाख होती.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ नोव्हेंबर २०१४ रोजी १२:३३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%A1&search_api_views_fulltext=%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%A1&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%8F%E0%A4%AB%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%8F", "date_download": "2019-06-20T15:28:57Z", "digest": "sha1:DAV6IRULT6PVMDMNSK6UH6K3SVMMAXHL", "length": 7813, "nlines": 199, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nगुरुवार, जून 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर गुरुवार, जून 20, 2019\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (1) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nकार्बाईड (1) Apply कार्बाईड filter\nप्रशासन (1) Apply प्रशासन filter\nबाजार समिती (1) Apply बाजार समिती filter\n#naturalmango आंब्यांच्या गुणवत्तेवर एफडीएची नजर\nपुणे - तुम्ही खरेदी करत असलेला प्रत्येक आंबा चांगलाच असावा, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) यंत्रणा सक्रिय केली आहे. मार्केट यार्डमधून सातत्याने आंब्याचे नमुने घेण्यात येत असून, त्याच्या तपासण्यांवर भर देण्यात येत आहे. शहरात गेल्या काही वर्षांपासून अन्नसुरक्षा व मानके कायद्यानुसार कॅल्शियम...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/maharashtra/jalgaon-news/11", "date_download": "2019-06-20T15:42:17Z", "digest": "sha1:PJXWB4A2KZO3AIDSAGUYEAJMBH6MEGRX", "length": 33845, "nlines": 234, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Jalgaon News, latest News and Headlines in marathi | Divya Marathi", "raw_content": "\nदगडफेकीच्या घटनेनंतर कंडारीत दोन विद्यार्थ्यांना मारहाणीचा प्रयत्न\nभुसावळ- शहरालगताच्या कंडारी येथे किरकोळ कारणावरून झालेल्य वादात बुलेट जाळल्याचा प्रकार बुधवारी रात्री घडला. या घटनेनंतर गावात दगडफेक करण्यात आल्याने तणाव निर्माण झाला. त्यामुळे गावात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गुरूवारीदेखील दोन ते तीन शालेय विद्यार्थ्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने वाद मिटला. या पार्श्वभूमीवर गुरुवारी डीवायएसपी गजानन राठोड यांनी गावात बैठक घेतली. शांतता कायम राखण्याचे आवाहन बैठकीद्वारे करण्यात आले. दुचाकीचा...\n1 रुपये किलो दराने ज्वारी, 1 लाख 80 हजार लाभार्थ्यांना होणार वितरण\nभुसावळ- राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या माध्यमातून भुसावळ तालुक्यातील प्राधान्य गटातील १ लाख ७९ हजार ७३० लाभार्थ्यांना फेब्रुवारीपासून १ रूपये किलो दराने ज्वारी मिळणार आहे. तर अंत्योदयच्या ५ हजार १८५ लाभार्थ्यांना लाभार्थ्यांना याच दरात मका वितरीत केला जाणार आहे. प्राधान्य गटातील लाभार्थ्यांसाठी पुरवठा विभागाकडे १ हजार ७९७ किलो ज्वारीचे नियतन प्राप्त झाले आहे. तसेच प्रत्येकी ३ हजार ५९५ किलो गहू व तांदळाचे नियतन प्राप्त झाले आहे. फेब्रुवारीपासून प्राधान्य गटातील...\nदोन ट्रक समोरासमोर धडकल्या; चालकासह हमाल ठार, तीन जण जखमी; केबिन तोडून तिघांना काढले बाहेर\nजळगाव- महामार्गावर मध्यभागी असलेला मोठा खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने सिमेंटने भरलेला भरधाव ट्रक जळगावकडे येत असलेल्या ट्रकवर समोरासमोर धडकून अपघात झाला. या अपघातात ट्रकचालकासह हमालाचा मृत्यू झाला असून, तीन जण जखमी झाले आहेत. ही घटना गुरुवारी सकाळी ७.४५ वाजता नशिराबाद गावाजवळील अमर पंजाब हॉटेलजवळ घडली. गयास गंभीर पिंजारी (वय ६८, रा. कासमवाडी) व पोपट पांडुरंग पठारे (वय ५०, रा. शाहूनगर) असे अपघातात मृृत झालेल्या चालक व हमाल यांची नावे आहेत. तर अफसर अली अहमद अली (वय ४७,...\nतीन महिन्यांच्या बाळास घरात सोडून आईची आत्महत्या, कारण अस्पष्ट...\nजळगाव- तीन वर्षाच्या आणि तीन महिन्यांच्या बाळास घरात सोडून आईने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी दुपारी २ वाजता उघडकीस आली. या घटनेमुळे प्रचंड हळहळ व्यक्त केली जाते आहे. दरम्यान, या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अश्विनी विकास यादव (वय २३, रा.साईनगर, मन्यारखेडा) असे मृत विवाहितेचे नाव आहे. तिचे पती विकास यादव मजुरीचे काम करीत असून गेल्या आठ वर्षांपूर्वी यादव कुटुंबीय कामाच्या निमित्ताने मन्यारखेडा येथे स्थायीक झाले आहे. ते मूळचे पांढरी (ता.आष्टी,...\nदक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणारे शहादा प्रकाशा भूकंपाने हादरले, पालघर भूकंपाचे केंद्र\nनंदुरबार- दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणारे प्रकाशा (ता.शहादा) गुरुवारी सकाळी भूकंपाने हादरले. सकाळी 9 वाजून 15 मिनिटांलागावकर्यांनी भूकंपाचे दोन सौम्य धक्के अनुभवले. सावळदा (ता.शहादा) भूकंप मापन केंद्रात या भूकंची तीव्रता 3.2 ���िश्टर स्केल एवढी नोंदविण्यात आली आहे. या भूकंपाचा भूकंपाचे केंद्र पालघर येथे असल्याची माहिती नंदुरबारचे जिल्हाधिकारी मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिली आहे. प्रकाशा येथील भूकंपाची माहिती तहसीलदार मनोज खैरनार यांना देण्यात आली. त्यांनी तातडीने सावळदा येथील भूकंप...\nवृद्धेची साडेआठ लाखांची जमापुंजी मुलगी, जावई, नातवाने हडपली, गोळा केला होता ऐवज ...\nजळगाव - पतीच्या निधनानंतर दुकानाच्या घरभाड्यावर चरितार्थ चालवून ७५ वर्षीय वृद्धेने ८ लाख ४८ हजार रुपयांची जमापुंजी करून आजारपणासाठी जपून ठेवली होती. मात्र, पुणे येथे राहणाऱ्या स्वत:च्या मुलीने, जवई व नातवाने विश्वास संपादन करून हा ऐवज घेऊन परत केला नाही. याप्रकरणी वृद्धेने दिलेल्या फिर्यादीवरून मंगळवारी शहर पोलिस ठाण्यात मुलीसह जावई व नातवाविरुद्ध विश्वासघात केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंजनाबाई सीताराम सोनवणे (वय ७५, रा.जयकिसनवाडी) असे वृद्धेचे नाव आहे. तिची मुलगी नलिनी,...\nस्त्री भ्रूण हत्येची झाली होती तयारी; अंगणवाडी सेविकेमुळे टळला अनर्थ, कार्यक्रमात समोर आली माहिती...\nजामनेर- मोराड तांडा या गावात एका कुटुंबातील गरोदर मातेवर लक्ष ठेवले. अपेक्षेप्रमाणे कन्यारत्न जन्मले आणि त्यानंतर त्यांची पुढची तयारी सुरू झाली. पण सेविका ताईंनी अतिशय दक्ष भूमिका घेऊन त्यांचे मनपरिवर्तन केले. स्त्री भ्रूण हत्त्या होऊ नये, यासाठी थोडीशी कायद्याची भीती दाखवली. ती मात्रा लागू पडली आणि ती मुलगी वाचली. तर आणखी तीन मुली रडारवर असल्याचे सांगून खळबळजनक खुलासा पर्यवेक्षिका अर्चना धामोरे यांनी केला. त्या महिला बालकल्याण विभागाच्या कार्यक्रमात बोलत होत्या. अंगणवाडी...\nबँकेतील आणखी एक गैरव्यवहार समोर,मर्चंट बँकेला २ कोटींचा चुना, दहा जणांवर गुन्हा ...\nधुळे- पंधरा वर्षांपूर्वी डबघाईला आलेल्या मर्चंट बँकेतील आणखी एक गैरव्यवहार समोर आला आहे. बँकेच्या तत्कालीन संचालकांनी नियमबाह्यरित्या कर्ज देऊन बँकेला दोन कोटी दहा लाखांचा चुना लावल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी आझादनगर पोलिस ठाण्यात संचालक, सभासद तसेच बँक अवसायनात असताना कामकाज पाहणारे जिल्हा उपनिबंधकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जितेंद्र कांतीलाल जैन ( वय ४८) यांनी तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार सुनील मिश्रीलाल बाफना व हीना सुनील बाफना हे बँकेच्या संचालक मंडळात...\nतस्करांनी चंदनवृक्ष लांबविला, पुन्हा दोन तासांनी परतले चोरटे, नागरिक झाले सतर्क...\nधुळे - शहरातील गोपाळनगर परिसरात मध्यरात्री चंदनाचे झाड तस्करांनी तोडून नेले. यावेळी घरमालकाला जाग येताच चोरट्यांनी मोटारसायकलवरुन तोडलेल्या चंदनवृक्षाचा बुंधा लांबविला. तर शहर पोलिसांना कळवुनही त्यांचे पथक फिरकले नाही. मात्र घटनेनंतर पुन्हा दोन तासानी पहाटेच्या वेळी दोघे चोरटे तोडलेला चंदनवृक्ष घेण्यासाठी आले. यावेळी जागी झालेल्या नागरीकांमुळे त्यांना पळ काढावा लागला. गोपाळ नगर परिसरात दिलीप वासुदेव कुलकर्णी हे राहतात. त्याच्या घराजवळ चंदनाचे झाड होते. कुलकर्णी कुंटूबिय या...\nयावलमध्ये आढळला भारतीय प्रजातीचा बिनविषारी दुर्मिळ असा १० फुटी अजगर...\nयावल- येथे हतनूर कालव्यालगत भारतीय प्रजातीचा बिनविषारी दुर्मिळ असा १० फुटी अजगर आढळला आहे. बुधवारी दुपारी डॉ. सतीश यावलकर यांचे शेतात हा अजगर असल्याची माहिती मिळताच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्यास ताब्यात घेतले. बुधवारी दुपारी डॉ.सतीश यावलकर यांच्या शेतात अजगर आढळल्याची माहिती मिळताच वनविभागाचे पथक तेथे हजर झाले. वनक्षेत्रपाल विशाल कुटे, गस्ती पथकाचे कर्मचारी यांनी शिताफीने अजगराला पकडले. यानंतर तो शेड्युल १ प्रजातीमध्ये येणारा बिनविषारी जातीचा अतिशय दुर्मिळ समजला जाणारा अजगर...\nकंडारीत बुलेट जाळली, दगडफेकीमुळे तणाव, गावात पोलिस बंदोबस्तात वाढ...\nभुसावळ - कंडारी येथे मंगळवारी रात्री किरकोळ कारणावरून वाद झाले होते. याच वादातून गुरुवारी पुन्हा रात्री कंडारी येथील छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलात जमावाने एक बुलेट पेटवून दिली. तत्पूर्वी या परिसरात दगडफेक झाल्याने गावात तणाव निर्माण झाला होता. डीवायएसपी गजानन राठोड यांनी घटनास्थळ गाठून जमावाला पांगवले. कंडारी येथे बुधवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास व्यापारी संकुलात काही लोकांमध्ये वाद झाला. त्यातून तुफान दगडफेक करण्यात आली. यावेळी बाजूच्या दुकानात आलेले संजय मोरे...\nआठ वर्षीय बालिकेची बलात्कार करून निर्घृण हत्या; नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथील घटना\nनंदुरबार- जिल्ह्यातील अक्कलकुवा येथे आठ वर्षीय मुलीची बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आ��े. या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला आहे.कमलसिंग कर्तारसिंग सिकलीकर (वय-32) बलात्कारी नराधमाचे नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. संतप्त जमावाने अक्कलकुवा पोलिस स्टेशनला घेराव घातला आहे. नराधमाला फाशी द्या, अशा घोषणा महिला करताना दिसत आहेत. मिळालेली माहिती अशी की, अक्कलकुवा तालुक्यातील सोरापाडा तेथील आठ वर्षीय मुलीवर नराधमाने बलात्कार करून तिची गळा आवळून निर्घृण...\nबोदवड येथे भरवस्तीत धाडसी चाेरी; ९६ हजार लांबवले, तपासाला गती\nबोदवड - येथे प्रभाग क्रमांक सातमध्ये जय मातादी नगरमध्ये अाठ दिवसांपासून बंद असलेल्या घराचे कुलूप ताेडून ३५ हजार रोख व ६१ हजारांचे सोने-चांदीचे दागिने चोरट्यांनी लांबवले. येथील जय माता दी नगरमधील युवराजसिंग लक्ष्मणसिंग परदेशी हे नाशिक येथे नातू झाल्याने मुलाकडे गेेलेले हाेते. ही संधी साधून चोरट्यांनी साेमवारी (ता. २१ राेजी) बंद घराचे कुलूप तोडले. विशेष म्हणजे भर व दाट वस्तीत चोरीची घटना घडल्याने व घर मालकांचे तीनही भावांचे घरे शेजारी असताना चोरट्यांनी धाडसी चोरी केली. युवराज परदेशी...\n'अमृत योजने'चे काम करताना वीजचोरी, जनआधारच्या नगरसेवकांनी फोडले बिंग\nभुसावळ - पालिकेच्या माध्यमातून शहरात केंद्र सरकारच्या तब्बल ९८ कोटी रुपयांच्या अमृत योजनेच्या जलवाहिनीचे काम सुरू आहे. नेब कॉलनीत या योजनेचे काम करताना ठेकेदाराने चक्क महावितरणच्या तारांवर आकोडे टाकून वीजचोरी केल्याचा धक्कादायक प्रकार विरोधी बाकावरील जनआधारच्या नगरसेवकांनी मंगळवारी उघडकीस आणला. यानंतर वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठले. मात्र, ठेकेदारावर थेट कारवाई न करता कामावरील सुपरवायझरला ५ हजार ७०० रुपयांचे वीज बील दिले. ही रक्कम २८ जानेवारीपर्यंत न भरल्यास गुन्हा...\nकाेर्टाबाहेरील बाकावर बसून आरोपी प्याला दारू, न्यायालयाच्या आवारात उडाली होती खळबळ\nजळगाव - प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीशांकडे सुरू असलेल्या खून खटल्यातील आरोपी मंगळवारी चक्क न्यायालयाच्या आवारात वडिलांनी आणून दिलेली दारू प्यायला. हा प्रकार वेळीच लक्षात आल्यामुळे पोलिसांनी त्याला रोखला. त्यानंतर आराेपी व त्याच्या वडीलांना शहर पोलिस ठाण्यात आणले. त्या ठिकाणी त्याच्यासह वडिलांवर कारवाई करण्यात आली. या गंभीर प्रकारामुळे न्यायालयाच्या आवारा�� खळबळ उडाली होती. ज्ञानेश्वर गुलाब पाटील (रा. वाघनगर) असे दारू पिणाऱ्या आरोपीचे नाव आहे. ज्ञानेश्वर हा एका खुनाच्या...\nठेवी परत मिळण्याच्या मागणीसाठी ठेवीदारांनी केले जेलभरो आंदोलन; ठेवींच्या प्रश्नी दुर्लक्ष केल्याने केला निषेध\nजळगाव - ठेवी परत करण्याची ठोस अंमलबजावणी होण्यासाठी मंगळवारी दुपारी १.३० वाजता जनसंग्राम ठेवीदार संघटनेतर्फे कायदेभंग करून जेलभरो आंदोलन करण्यात आले. सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी येत पंधरा दिवसांत ठेवी परत करण्याची ठोस अंमलबजावणी करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने तूर्त आंदोलन स्थगित करण्यात आले. जनसंग्राम बहुजन लोकमंच प्रणीत महाराष्ट्र राज्य ठेवीदार समितीचे संस्थापक विवेक ठाकरे यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील ठेवीदारांनी ठेवीच्या तत्काळ परताव्याच्या मागणीसाठी...\nपारोळा: दळवेल गावाजवळ कार व दुचाकीच्या भीषण अपघातात पिता व पुत्र ठार, आई गंभीर जखमी\nपारोळा- तालुक्यातील दळवेल येथील महामार्गावरील गुडलक पेट्रोल पंपासमोर भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात पिता-पुत्राचा मृत्यू तर आई गंभीर जखमी झाली आहे. जावेद जहांगीर पिंजारी (35), अयान जावेद पिंजारी (11, दोन्ही रा. कुंडाणे ता.जि.धुळे) अशी मृतांची तर अंजुम जावेद पिंजारी (30) ही महिला गंभीर जखमी झाली आहे. मिळालेली माहिती अशी की, पिंजारी कुटुंब बात्सर (ता.भडगाव) येथे दोंडाईचा येथील नातेवाईकाच्या लग्नासाठी गेले होते. लग्न आटोपून परत येत असताना त्यांच्या दुचाकीला (एम...\nविविधी मागणीसोबतच, ठेवी परत मिळण्यासाठी ग्राहकांनी केले अर्धनग्न आंदोलन...\nजळगाव- बीएचआर पतसंस्थेचे मागील चार वर्षाचे लेखा परीक्षण करावे, संस्थेतील ४२कोटींच्या मॅचिंग व्यवहाराची चौकशी करावी या व अन्य विविध प्रलंबित मागण्यासाठी बीएचआर ठेवीदार संघटनेने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन करीत निषेध व्यक्त केला. ठेवीदारांच्या ठेवी परत मिळाव्या या मागण्यांसाठी ठेवीदार अनेक वर्षांपासून आंदोलने, निवेदने, बैठका करीत आहेत; मात्र सहकार विभागातील अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे आरोप ठेवीदारांनी केले. ठेवीदारांच्या मागण्या १५ दिवसात...\nबेपत्ता मच्छीमाराचा तलावात शोध, कपडे डोंगरगाव धरणाच्या काठाशी आढळले...\nधुळे- शिंदखेडा तालुक्यातील डोंगरगाव येथील हरचंद भील रविवारी सकाळी घरातून बाहेर पडले होते. त्यांचे कपडे नरडाण्यापासून जवळ असलेल्या डोंगरगाव धरणाच्या काठाशी आढळले. त्यामुळे सोमवारी त्यांचा तलावात शोध घेण्यात आला. हरचंद भील मच्छीमारीचा व्यवसाय करतात. सायंकाळी उशिरापर्यंत तलावात शोधमोहीम सुरू होती. यासाठी धुळ्याचे आपत्ती व्यवस्थापनचे पथक आले होते. शोधमोहीम उद्या मंगळवारी सकाळी पुन्हा सुरू केली जाणार आहे. नरडाण्यापासून काही अंतरावर असलेल्या डोंगरगाव येथील हरचंद मधुकर भील ( वय ४३) हे...\nकलेक्टरांची वाट पाहून थकलेल्या विद्यार्थ्यांनी चिकूवर भागविली भूक; दोन तास दिला ठिय्या ....\nधुळे - एसटी बस बंद केली म्हणून शाळा बंद झाली ही कैफियत घेऊन ७० ते ८० किलोमीटरवरून आलेल्या विद्यार्थ्यांनी सोमवारी थेट कलेक्टोरेटमध्ये धडक दिली. जिल्हाधिकारी येतील म्हणून तब्बल दोन तास वाट पाहिली तिथेच ताटकळले. अखेर भूक लागली म्हणून चिकू खाऊन भूक भागविली.तरीही जिल्हाधिकाऱ्यांची भेट झाली नाही म्हणून विद्यार्थी हिरमुसले. अखेर दोन तासांनंतर दोंडाईचा ते साहूर रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करायचा निर्णय झाला तेव्हा आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र, सकाळी ९ वाजेपासून घरून निघालेल्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BUS-AUTO-UTLT-infog-these-7-silencer-have-been-exclusively-made-for-bullet-motorcycles-5788824-PHO.html", "date_download": "2019-06-20T15:38:25Z", "digest": "sha1:QYWZJMNBINYMUF3NUF757P3YKCEJ4TAJ", "length": 8897, "nlines": 178, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "these 7 silencer have been exclusively made for bullet motorcycles | फक्त बुलेटसाठी बनले आहेत हे 7 सायलेंसर, इतरांना असे करतात 'खामोश'", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nफक्त बुलेटसाठी बनले आहेत हे 7 सायलेंसर, इतरांना असे करतात 'खामोश'\nबुलेट आपल्या आवाजासाठी ओळखली जाते. आवाजच त्याचे सिग्नल आहे. सहसालोक बुलेट विकत घेतल्यानंतर त्याचे सायलेंसर चेंच करत असत\nनवी दिल्ली - बुलेटही कान फाटेपर्यंत आवाज करणाऱ्या सायलेंसरसाठी विशेष ओळखली जाते. आवाजच त्याचे सिग्नल असते. सहसालोक बुलेट विकत घेतल्यानंतर त्याचे सायलेंसर बदलतात. कारण आवाजाच्या बाबतीत सर्वांची आवड वेगवेगळी असते. कोणाला मोठा आवाज तर कोणाला लाऊड आणि काहींना नॅचरल साऊंडच्या आसपास राहणे आवडते. तसेतर गाडीचे सायलेंसर 5000 किलोमिटरनंतर बदलायला हवे आणि सायलेंसर बदलल्यानंतर जरूर जाणून घ्या की, त्याचा आवाज कसा असेल.\nयाव्यतिरीक्त एक खास गोष्ट अशीही आहे. भलेही बाजारात अनेक प्रकारचे सायलेंसर मिळत असेल पण सायलेंसर हे कायदेशिररीत्या वैध ठरत नाही.\nजाणुन घ्या बुलेटचे 7 सायलेंसर आणि त्यांचे वैशिष्ट्ये...\nहे सायलेंसर धिम्यागतीने आणि लांब आवाज देते. बास हेवी. लांब आणि बुलेटच्या बॉडीपेक्षा अधीक बाहेर येते. याचा साऊंड अधिक त्रास करत नाही. याचा आवाज केवळ आसपासच्या लोकांनाच ऐकू येतो.\nहे सायलेंसर बुलेटच्या मुळ आवाजासारखेच आवाज देते. याचा आवाज जास्त जोरात होत नाही. याचा साऊंड अतिशय नैसर्गिक असतो.\nया सायलेंसरचा अधिक फोकस त्याच्या बासवर असतो. बासचा खोल आणि जड आवाज येतो. एकूनच, या सायलेंसरचा आवाज अधिक दुरपर्यंत ऐकू जातो.\nय सायलेंसरचा साऊंडही अत्यंत क्रुत्रीम वाटतो. यामध्ये ट्रिव्हलला वाढवले आहे. ज्यामुळे तीक्ष्ण मोठा आवाज होतो.\nया सायलेंसरला आवाजावर अधिक जोर दिला आहे. याचा आवाज मात्र मुळ बुलेटच्या सायलेंसरसारखा बिलकुल येत नाही.\nया सायलेंसरचा आवाज मोठा आणि मुळ बुलेटसारखाच येतो. यामध्ये आवाज आणि साऊंड हा बॅंलेसींग आहे. या सायलेंसरचा आवाज दमदार आहे मात्र, कानांना याचा काही त्रास होत नाही.\nहा सायलेंसर दिसायला छोटा आहे. पण याच्या आवाजाने याचे नाव मॉन्स्टर म्हणजे राक्षस पडले आहे. याचा बास सर्वात डीप असतो. याचा मोठा आवाज तयार करतो.\nहुंदाईचा हॅचबॅक कार्निव्हल : खरेदी करा हुंदाईची नवीन कार आणि मिळवा 2 लाख रुपयांपर्यंत बचत करण्याची संधी\nभारतीय लष्कराची ही मागणी पूर्ण करणार मारुती सुझुकी, संरक्षण मंत्रालयाकडून कंपनीला मिळाली नियमांत विशेष सूट\nसर्व प्रकारच्या वाहनांवर १८ टक्के जीएसटी लागू करा, अर्थसंकल्पपूर्व बैठकीत ‘सियाम’ची मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/INT-CHN-IFTM-VART-chinese-youth-thrashes-young-boy-kicked-his-face-having-fun-on-a-bus-5864004-PHO.html", "date_download": "2019-06-20T15:50:49Z", "digest": "sha1:WTVQTZRFW2G62ET7Y5SIEBB3UC2QEZJ3", "length": 8832, "nlines": 157, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Chinese Youth Thrashes Young Boy Kicked His Face Having Fun On A Bus | बसमध्ये मस्ती करत होता मुलगा, रागाच्या भरात प्रवाशाने केले असे काही...", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nबसमध्ये मस्ती करत होता मुलगा, रागाच्या भरात प्रवाशाने केले असे काही...\nचीनमध्ये टिपलेल्या या व्हिडिओवरू�� जगभरात संताप व्यक्त केला जात आहे. सोशल मीडियावर सध्या हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आह\nबीजिंग - चीनमध्ये टिपलेल्या या व्हिडिओवरून जगभरात संताप व्यक्त केला जात आहे. सोशल मीडियावर सध्या हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. बसमध्ये घडलेल्या या प्रकारात एक व्यक्ती लहान मुलाच्या मस्ती करण्यावर इतका चिडला की त्याने क्रौर्याची मर्यादा ओलांडली. त्याने केवळ त्या मुलाला मारलेच नाही तर आपल्या खांद्यापर्यंत उचलून आपटले. यानंतरही त्याच्या डोक्यावर आणि पाठीवर लाथा मारल्या. हा व्हिडिओ इतका भयंकर आहे, की पाहून अंगावर काटा येतो.\nकाय आहे या व्हिडिओमध्ये...\n- चीनचे स्थानिक ऑनलाइन मीडिया Shanghaiist च्या वृत्तानुसार, शिचुआन प्रांताच्या स्विनिंग शहरातील लोकल बसमध्ये ही घटना घडली. 27 एप्रिल रोजी एक लहान मुलगा आपल्या शाळेतून एकटाच बसने घरी जात होता. तो आपल्या समोरच बसलेल्या एका युवकाला मस्ती म्हणून मारत होता. त्याचे बूट त्या व्यक्तीच्या हातावर लागत असल्याचे दिसून आले.\n- मस्ती केल्यानंतर आपल्यासोबत काय घडेल याची त्या मुलाला कल्पनाही नव्हती. त्याने त्या युवकाकडे पाठ फिरवताच तो युवक आपल्या जागेवरून उठला. बाजूला बसलेले लोक काही विचार करतील, त्यापूर्वीच त्या युवकाने मुलाची गच्ची धरली आणि आपल्या खांद्यापर्यंत उचलून हवेत फिरवून खाली आदळले. यानंतरही तो थांबला नाही. आपली शुद्धी गमावून पालथा झालेल्या त्या मुलाच्या डोक्यावर आणि पाठीवर बेदम लाथा मारल्या.\nमारहाणीनंतर बाजूलाच असलेल्या एका महिलेने पोलिसांना फोन लावला आणि इतरांनी त्याला पकडून पोलिसांच्या हवाली केले. त्या युवकाचे नाव गुओ असून त्याला 15 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याने या घटनेनंतर पीडित मुलाच्या आई-वडिलांची माफी मागितली. कामाच्या दबावामुळे आपण तसे वागलो आणि आता चूक लक्षात आल्याचे तो म्हणाला. मारहाणीमुळे पीडित मुलाचा चेहरा सुजला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.\nसूचना - पुढील स्लाइडवर व्हिडिओ आपले मन विचलित करू शकतो...\nएससीओ परिषद : मोदी चीनच्या अध्यक्षांना म्हणाले- पाकने दहशतवादमुक्त वातावरण तयार करावे\nचीनमध्ये रुग्णालयात आजारी वडिलांना बोन मॅरो देण्यासाठी वजन वाढवतोय 11 वर्षांचा मुलगा\nचीन : सतत वाहत होते रक्त, तपासात कळले की, नाकात उगवला होता दात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/index.php/taxonomy/term/1792", "date_download": "2019-06-20T16:46:42Z", "digest": "sha1:X5LVEQG2LETIQJB5P7MVHYWRPAA2DZ4W", "length": 4452, "nlines": 43, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "Suresh Haware | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nदुस-यांच्या पैशाने करा यशस्वी उद्योग\nदुसर्‍यांच्या पैशाने उद्योग व्यवसाय करून माणसास यशस्वी होता येते - हा मंत्र सांगितला आहे, यशस्वी उद्योजक सुरेश हावरे यांनी. त्यांनी ‘उद्योग तुमचा.... पैसा दुसर्‍याचा’ या पुस्तकात ते गुपित उलगडून दाखवले आहे.\nसुरेश हावरे हे नागपूर विद्यापीठाचे केमिकल इंजिनीयर (बी.टेक.) आहेत. त्यांनी बीएआरसी ट्रेनिंग स्कूलमधून न्यूक्लिअर इंजिनीयरिंगमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलेले आहे. ते मुंबई विद्यापीठातून पीएच.डी. करत आहेत. त्यांनी केंद्र सरकारच्या अणुऊर्जा विभागात सिनियर न्यूक्लिअर सायण्टिस्ट म्हणून सत्तावीस वर्षें नोकरी केली. त्यांनी मानसन्मान मिळवलेले आहेत. ते नवी मुंबईतील ‘हावरे ग्रूप ऑफ कंपनीज’चे व्यवस्थापकीय संचालक आहेत.\nहावरे म्हणतात, वीस वर्षांत जे अनुभवले, उद्योजक झाल्यानंतर ज्या अडचणी आल्या त्यावर मात करून, बरेच काही शिकलो, ते सर्व अनुभव या पुस्तकाद्वारे वाचकांना कथन करण्यात येत आहेत. त्याद्वारे उद्योग हा दुस-यांच्या पैशांवरच करायचा असतो, ही नवी दृष्टी जनमानसाला देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%A8%2520%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B2&search_api_views_fulltext=%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%A8%20%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B2&f%5B0%5D=field_site_section_tags%3A1252", "date_download": "2019-06-20T15:45:59Z", "digest": "sha1:LTIXHMFH2T6ADHESTYOB3AYRUKWAH54I", "length": 28472, "nlines": 308, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nगुरुवार, जून 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर गुरुवार, जून 20, 2019\nसर्व बातम्या (51) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (51) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nमहाराष्ट्र (15) Apply महाराष्ट्र filter\nसप्तरंग (1) Apply सप्तरंग filter\nबारामती (81) Apply बारामती filter\nकांचन कुल (65) Apply कांचन कुल filter\nसुप्रिया सुळे (41) Apply सुप्रिया सुळे filter\nलोकसभा मतदारसंघ (30) Apply लोकसभा मतदारसंघ filter\nनिवडणूक (27) Apply निवडणूक filter\nगिरीश बापट (23) Apply ग���रीश बापट filter\nराहुल कुल (20) Apply राहुल कुल filter\nशरद पवार (20) Apply शरद पवार filter\nकाँग्रेस (18) Apply काँग्रेस filter\nराष्ट्रवाद (18) Apply राष्ट्रवाद filter\nदेवेंद्र फडणवीस (15) Apply देवेंद्र फडणवीस filter\nअजित पवार (12) Apply अजित पवार filter\nनरेंद्र मोदी (10) Apply नरेंद्र मोदी filter\nमहाराष्ट्र (10) Apply महाराष्ट्र filter\nइंदापूर (9) Apply इंदापूर filter\nराजकारण (9) Apply राजकारण filter\nअमोल कोल्हे (8) Apply अमोल कोल्हे filter\nचंद्रकांत पाटील (8) Apply चंद्रकांत पाटील filter\nपार्थ पवार (8) Apply पार्थ पवार filter\nकारणराजकारण (7) Apply कारणराजकारण filter\nमहादेव जानकर (6) Apply महादेव जानकर filter\nराष्ट्रवादी काँग्रेस (6) Apply राष्ट्रवादी काँग्रेस filter\nसंजय काकडे (6) Apply संजय काकडे filter\nमुख्यमंत्री (5) Apply मुख्यमंत्री filter\nloksabha 2019 : पुणे जिल्ह्यात ८५ उमेदवारांची अनामत जप्त\nपुणे - जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघात प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार वगळता इतर सर्व ८५ उमेदवारांची अनामत रक्‍कम जप्त झाली. पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांना अन्य उमेदवारांच्या तुलनेत सर्वाधिक ६१.१३ टक्‍के मते मिळाली आहेत. पुणे लोकसभा मतदारसंघात ३१ उमेदवार निवडणुकीच्या...\nभाजपचा स्ट्राइक रेट धडकी भरवणारा\nभक्कम केडर, तरुण चेहरे आणि दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी परस्परांना दिलेला विश्‍वास यामुळे पश्‍चिम महाराष्ट्रातील पुणे, नगर आणि सोलापूर जिल्ह्यांत आठपैकी सहा जागा युतीने जिंकल्या. स्ट्राइक रेटमध्ये भाजप अग्रेसर राहिला. भाजपने पाच जागा लढविल्या; त्यापैकी चार जिंकल्या. शिवसेनेने तीन जागा लढवून...\nपुणे-नगर-सोलापूर - भाजपचा स्ट्राइक रेट धडकी भरवणारा\nभक्कम केडर, तरुण चेहरे आणि दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी परस्परांना दिलेला विश्‍वास यामुळे पश्‍चिम महाराष्ट्रातील पुणे, नगर आणि सोलापूर जिल्ह्यांत आठपैकी सहा जागा युतीने जिंकल्या. स्ट्राइक रेटमध्ये भाजप अग्रेसर राहिला. भाजपने पाच, जागा लढविल्या; त्यापैकी चार जिंकल्या. शिवसेनेने तीन जागा लढवून...\nelection results : खासदार सुप्रिया सुळे यांची हॅटट्रीक\nपुणे : बारामती लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या विजयाने त्यांनी हॅटट्रीक साधली आहे. भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांचा त्यांनी दिड लाख पेक्षा जास्त मतांनी पराभव केला आहे. बारामती मतदारसंघात आतापर्यत राष्ट्रवादी काँग्रेसचे ��ुप्रिया...\nelection result : बारामती मतदार संघात सुळे आणि कुल यांच्यात चुरशीची लढत\nबारामती : बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे नवव्या फेरी अखेर 18,716 मतांनी आघाडीवर होत्या. यात बहुजन वंचित आघाडीचे नवनाथ पडळकर यांना दहा हजारांवर मते मिळाली आहेत. ही बाब उल्लेखनीय आहे. ही आघाडी वेगाने कमी जास्त होत असताना दिसत असून मतदारसंघनिहाय आघाडी कमी जास्त होतांना...\nelection results ​: बारामती मतदार संघाची मतमोजणी सुरू\nबारामती : देशाचे सर्वाधिक लक्ष असलेल्या बारामती लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली असून, येत्या काही तासातच कोण खासदार होणार याचा निकाल सर्वांसमोर येणार आहे. राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे विरुद्ध भाजपच्या कांचन कुल यांच्यात प्रमुख लढत होत आहे. गेल्या दोन...\nelection results : मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज ; 9.30 ला येणार पहिल्या फेरीचा निकाल\nपुणे : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी पुण्यातील कोरेगाव पार्क येथील खाद्य महामंडळाचे गोदाम आणि म्हाळुंगे-बालेवाडी येथील क्रीडा संकुलात सर्व प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे. बरोबर सकाळी आठ वाजता मतमोजणीला प्रारंभ होईल. मतमोजणीसाठी सुमारे पाच हजार कर्मचारी, पोलिस आणि उमेदवारांचे प्रतिनिधी मतमोजणी...\nपुणे : आव्वाज कुणाचा\nमाझा विजय निश्‍चित शहरातील सहाही विधानसभा मतदारसंघांतील माहिती घेतली आहे. अल्पसंख्याक, व्यापारी आदी अनेक समाज घटकांनी भाजपच्या कारभारावर मतपेटीतून नापसंती दर्शविली आहे. त्यामुळे माझा विजय निश्‍चित आहे, असा दावा काँग्रेस आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांनी बुधवारी केला. मतमोजणीच्या पार्श्‍वभूमीवर ते...\nअंदाजपंचे : शिरूर, मावळ, बारामतीवर राष्ट्रवादीचाच फडकणार झेंडा\n29 एप्रिलला महाराष्ट्रातील लोकसभेचे मतदान पूर्ण झाले. मतदानानंतर मात्र कोण जिंकणार कोण हरणार अशा चर्चांना उधाण आलंय. म्हणूनच आम्ही कोणत्या जागेवर कोण बाजी मारणार याचा एक अंदाज घेऊन आलो आहोत. शिरूरमध्ये कोल्हे इतिहास घडवणार शिरुर लोकसभा मतदारसंघात तीनवेळा खासदार राहिलेल्या शिवसेनेच्या शिवाजीराव...\nloksabha 2019: ईव्हीएम गैरव्यवहार उघड झाल्यास लोकशाही धोक्‍यात: पवार\nमुंबई : लोकसभा निवडणुकीत वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम अर्थात, इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्रात तांत्रिक घोटाळा झाल्याचे उघडकीस आल्यास देशाची लोकशाही धोक्‍यात येईल आणि जनता रस्त्यावर उतरेल, अशी भीती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत व्यक्‍त केली. शरद पवार...\nloksabha 2019: दौंडमधील 193 मतदान केंद्रावर 72 टक्के मतदान\nदौंड: दौंड तालुक्यातील 300 बुथपैकी 193 बुथवर सरासरी 72.50 टक्के मतदान झाले आहे. दौंड तालुक्याच्या पश्चिम पट्टयात वरवंडपर्यंतच्या गावात सरासरी ६८ टक्के मतदान झाले आहे. दौंड तालुक्यात गेल्यावेळी पेक्षा 05 टक्के मतदान वाढले आहे. वाढलेल्या मतांचा फायदा कोणाला होणार याची उत्सुकता आहे. बारामती लोकसभा...\nloksabha 2019 : दौंडमध्ये मतदानानंतर भाजप शहराध्यक्षांचा राजीनामा\nलोकसभा 2019 दौंड (पुणे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत भाजप उमेदवार कांचन कुल यांनी पक्षाला विश्वासात न घेतल्याने आणि निवडणूक काळात पक्षाबाहेरील लोकांना जबाबदाऱ्या दिल्याने निर्माण झालेल्या नाराजीतून भाजपचे दौंड शहराध्यक्ष फिरोज रफीक खान यांनी पदाचा राजीनामा दिला...\nतीन तरुणांनी आणले प्रस्थापितांच्या नाकी नऊ \nपुणे : राजकीय क्षेत्रात करिअर करण्याच्या उद्देशाने पुणे जिल्ह्यातील बारामती, मावळ आणि शिरुर या तीन लोकसभा मतदारसंघात तीन तरूण चेहरे यंदा निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. विशेष म्हणजे या तिघांनाही कोणत्या ना कोणत्या राष्ट्रीय पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळाली आहे. यामध्ये एका युवतीचा आणि दोन युवकांचा...\nloksabha 2019: 14 मतदारसंघाच्या निकालाचा अंदाज, तिसऱ्या टप्प्यात कोण मारणार बाजी\nनिवडणुका पार पडल्यावर कोण तरणार कोण जिंकणार कोण हरणार अशा चर्चांना मात्र उधाण येते. म्हणूनच तिसऱ्या टप्प्यात 14 जागांसाठी मतदान झालेल्या जागांचा आढावा घेण्याचा प्रयत्न. पुण्यात बापट मारणार बाजी... पुण्यात पहिल्यापासूनच भाजपचा विजय निश्चित मानला जात आहे. पण पुण्यात राज्यातील सगळ्यात कमी 53 टक्के...\nloksabha 2019 : पुण्यात टक्का घसरला; बारामतीत वाढला\nपुणे - शहरी मतदारांनी नेहमीप्रमाणे मतदानासाठी निरुत्साह दाखविल्याने पुण्यातील मतदानाचा टक्का गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत सुमारे दोन टक्‍क्‍यांनी घसरला. पुणे लोकसभा मतदारसंघात रात्री उशिरा हाती आलेल्या माहितीनुसार सरासरी ५२ टक्के मतदान झाले. गेल्या निवडणुकीत ५४.१४ टक्के मतदान झाले होते. शहरी...\nloksabha 2019 : पुणे-बारामती मतदारसंघातील मतदानाचा आढावा (व्हिडिओ)\nभारत हायस्कुल मतदार केंद्रावर अत्यल्प प्रमाणात मतदानhttps://www.facebook.com/SakalNews/videos/352625608716140/ सखी मतदान केंद्रावर मतदारांच्या स्वागतासाठी काढली रांगोळीhttps://www.facebook.com/SakalNews/videos/2225552704361073/ पोलिस सहआयुक्तांनी केले पत्नीसह मतदानhttps://www.facebook.com/SakalNews...\nloksabha 2019: तिसऱ्या टप्प्यात 'या' आहेत राज्यातील चुरशीच्या लढती\nपुणे: पहिल्या दोन टप्प्यातील मतदान झाल्यावर आज देशभरात लोकसभेसाठी तिसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे. तिसऱ्या टप्प्यात आज अनेक दिग्गज उमेदवारांचे भवितव्य मतयंत्रात बंद होईल. महाराष्ट्रात खालील लढती या चुरशीच्या आणि प्रतिष्ठेच्या मानल्या जात आहेत. - बारामती ः सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी) वि. ...\nbaramati loksabha 2019 : सुळे-कुल यांनी बजावला मतदानाचा हक्क\nबारामती : बारामती व पुणे लोकसभा मतदारसंघात सकाळी सातपासूनच मतदारांचा मतदानासाठी उत्साह होता. नवमतदार ते वृद्ध अशा सर्वच मतदारांची लगबग मतदार केंद्रावर दिसत होती. बारामती लोकसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत 41.75 टक्के मतदान झाले. दुपारी चारपर्यंत बारामती - 48.40, भोर -41.39, दौंड - 39.95,...\nloksabha 2019 : खडकवासला मतदारसंघात मशीनमध्ये बिघाड\nखडकवासला : बारामती लोकसभा मतदारसंघातील खडकवासला विधानसभा मतदार संघातील काही मतदान केंद्रावरील एव्हीएम मशीन मध्ये बिघाड झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तेथे नवीन मशीन बसविणे चे काम सुरू आहे. अशी माहिती हवेलीचे तहसीलदार सुनील कोळी यांनी सांगितले. सकाळी अकरा वाजेपर्यंत सुमारे 20 टक्के, दुपारी एक...\nloksabha 2019 : बारामतीत दुपारी 12 वाजेपर्यंत 17.45 टक्के मतदान\nबारामती : लोकसभा निवडणूकीसाठी सकाळी अकरा वाजेपर्यंत बारामती विधानसभा मतदारसंघात 17.45 टक्के मतदान झाल्याची माहिती पुढे येत आहे. लोकसभा निवडणूकीसाठी आज राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी बारामतीतील रिमांड होम येथील मतदान केंद्रात मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान पवार कुटुंबियातील प्रतिभाताई...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी स���स्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%2520%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0&search_api_views_fulltext=%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%20%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0&f%5B0%5D=field_site_section_tags%3A1236", "date_download": "2019-06-20T15:48:32Z", "digest": "sha1:PM3A3SGFFSOOY72FZMP73YWHXDCTLL77", "length": 12925, "nlines": 231, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nगुरुवार, जून 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर गुरुवार, जून 20, 2019\nसर्व बातम्या (5) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (2) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nपश्चिम महाराष्ट्र (1) Apply पश्चिम महाराष्ट्र filter\nआषाढी वारी (4) Apply आषाढी वारी filter\nमुख्यमंत्री (2) Apply मुख्यमंत्री filter\nशरद पवार (2) Apply शरद पवार filter\nसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी (2) Apply संत ज्ञानेश्वर महाराज पालखी filter\nसंत तुकाराम महाराज पालखी (2) Apply संत तुकाराम महाराज पालखी filter\nसंत_ज्ञानेश्‍वर_महाराज_पालखी (2) Apply संत_ज्ञानेश्‍वर_महाराज_पालखी filter\nसंत_तुकाराम_महाराज_पालखी (2) Apply संत_तुकाराम_महाराज_पालखी filter\nअहमदनगर (1) Apply अहमदनगर filter\nआत्महत्या (1) Apply आत्महत्या filter\nपंढरपूर (1) Apply पंढरपूर filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\nराम मंदिर (1) Apply राम मंदिर filter\nराष्ट्रवाद (1) Apply राष्ट्रवाद filter\n#saathchal गोंदवलेकर दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान\nगोंदवले - डोईवर बरसत्या रिमझिम धारा... मुखी विठुमाउलीचा नारा... अशा भक्तिरसात न्हाऊन निघालेल्या हजारो वारकऱ्यांसह श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांच्या पायी दिंडीने आज सकाळी आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. गोंदवलेकरांनीही वेशीवर गळाभेट घेत मोठ्या भक्तिभावाने वारकऱ्यांना निरोप दिला....\nनव्या पिढीपर्यंत पोचवा संतांचे विचार - पवार\nपुणे - 'मी पंढरपूरच्या वारीला कधी गेलो नाही, यात अनादराची भावना नाही. संत गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे सानिध्य मला लाभले. अशा सर्व संतांचे विचार हे नव्या पिढीपर्यंत पोचले, तर महिलांविषयी आदर, समानता आणि खऱ्याअर्थाने मानवता धर्माच्या वाटेने ते जातील,'' असा विश्‍वास राष्ट्रवादी...\nसमतेची शिकवण देणारा सोहळा\nआमच्या घरात पंढरीच्या वारीची परंपरा तब्बल सव्वाशे वर्षांपूर्वी माझी आजी तानूबाई हिने सुरू केली. पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक व्हायचे आणि परत फिरायचे, हा तिचा नित्यने���. त्यासाठी ती आषाढी वारीची वाट पाहात नव्हती. दर्शनाची आस लागेल तो दिवस वारीचा मानायची. एक दिवस आजी पंढरपूरला पायी गेली. विठ्ठल...\nवैश्‍विक मानवतेचे विठ्ठलामध्ये दर्शन\nमाझी आई शेडगे दिंडी क्रमांक चारमध्ये अनेक वर्षे पायी जात होती. घरात कितीही काम असले, तरी तिने कधी काकड आरती चुकविली नाही. घरात वडील दररोज हरिपाठ मोठ्याने म्हणायचे, त्यामुळे दररोजची सकाळ विठ्ठलाच्या नामस्मरणाने सुरू व्हायची. मामासाहेब दांडेकर, देहूकर यांची अनेक कीर्तने शालेय जीवनापासून मी ऐकत आलो,...\nआनंदाची अनुभूती हाच विठ्ठल\nदिग्विजय सिंह, ज्येष्ठ राजकीय नेते विठ्ठलावर नितांत श्रद्धा जडली आहे. जेव्हा मी वारकऱ्यांकडे पाहतो तेव्हा त्यांच्यातील विठ्ठलाविषयीचा भक्तिभाव दिसून येतो. त्यांच्यातील श्रद्धेला मोल नाही. मी राजकीय क्षेत्रात काम करतो. पण राजकारण आणि आपल्या दैवतावरील श्रद्धा या दोन गोष्टी भिन्न मानतो. ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://punerispeaks.com/will-shilpa-shinde-going-to-eliminate-from-bigg-boss-house/", "date_download": "2019-06-20T15:12:06Z", "digest": "sha1:LGIJAE4IJWH2R7CY2FXL66B4BVXU76U5", "length": 7192, "nlines": 98, "source_domain": "punerispeaks.com", "title": "Bigg Boss 11 Video : शिल्पा शिंदे ला आज रात्री घरातून बाहेर करणार का सलमान खान ?", "raw_content": "\nBigg Boss 11 Video : शिल्पा शिंदे ला आज रात्री घरातून बाहेर करणार का सलमान खान \nसलमान खान घेणार शिल्पा, हिना समवेत बाकी काही घरातल्यांचे क्लास\nकलर्स च्या एंटरटेनमेंट आणि कॉन्ट्रोवर्सी भरलेल्या रियालिटी शो ‘ बिग बॉस 11’ मध्ये आज रात्री वीकेंड के वॉर मध्ये पुन्हा एकदा होस्ट सलमान खान चा राग पाहायला मिळणार आहे. जसे कि आपण पाहिले मागील आठवड्यामध्ये वीकेंड के वॉर मध्ये सलमान खान ने कंटेटसेंटस ला ताकीद दिली होती की इथून पुढे जर कोणत्याही कंटेस्टेंट ने पर्सनल कमेंट केली तर त्याला घरातून बाहेर काढण्यात येईल. आता समजत आहे की सलमान खान शिल्पा शिंदे ची क्लास घेणार आहे.\nखरे म्हटल तर आपण पहिलेच असेल की शिल्पा शिंदे ने विकास गुप्ता ला त्रास द्यायची कोणतीही मर्यादा नाही सोडली. शिल्पा ने त्याला जेलमध्ये सुद्धा झोपून दिले नाही. एवढेच नाही तर सलमान खान ने सांगून सुद्धा तिने विकास गुप्ता वर पर्सनल कमेंट केली आहे. खालील वीडियो मध्ये विकास गुप्ता जेवत असताना शिल्पा शिंदे त्याला खूप त्रास देत आहे आणि त्यानंतर त्याने जेवण फेकून मारले.\nआता शिल्पा शिंदे च्या या वागण्यासाठी सलमान खान काय बोलणार हे आजच्या शनिवार ४ नोव्हेंबर च्या भागात समजेलच. या आठवड्यात बऱ्याच गोष्टी बिग बॉस च्या घरात घडल्या आहेत त्यावर ही सलमान काय बोलतोय हे पाहण्यासारखे राहील.\nसर्व बिग बॉस चे चाहते आपल्या आपल्या आवडत्या कंटेटसेंटस ला सपोर्ट करताना ट्विटर च्या माध्यमातून दिसत आहे.\nPrevious articleऐतिहासिक कर्जमाफीत शेतकऱ्याचे ३३९ रु झाले माफ…😢\nशिवाजी महाराज घोषणा: शिवाजी महाराज गारद अर्थ काय\nएसपीज बिर्याणी हाऊस च्या जेवणात आढळली अळी, मालकाचा उद्धटपणा | VIDEO\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून तीन दिवस पुणे दौऱ्यावर\nरातोरात प्रसिद्ध झालेल्या खेळणी विक्रेत्यांला अटक\n मुंबईतील इडलीवाला चटणी बनवण्यासाठी संडासचे पाणी वापरताना सापडला | VIDEO\nराज्यात वळवाचा पाऊस पडण्याची शक्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/topic/%E0%A4%86%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1/", "date_download": "2019-06-20T15:33:34Z", "digest": "sha1:XWLLSAS6PICEKKQ3NPTUGEZZOHHJSFPF", "length": 26884, "nlines": 200, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "आधार कार्ड – Latest News Information in Marathi | ताज्या बातम्या, Articles & Updates on आधार कार्ड | Photos & Videos | लेटेस्टली", "raw_content": "गुरूवार, जून 20, 2019\nHappy Birthday CSMT: ऐतिहासिक अशा सीएसएमटी स्थानकाची 132 वर्ष पूर्ण, पाहा अविस्मरणीय फोटो\nDabholkar Murder Case: अॅड. संजीव पुनाळेकर यांना 23 जूनपर्यंत सीबीआय कोठडी\nठाणे: भिवंडी येथे 23 वर्षीय महिलेची हत्या; काही तास 6 महिन्यांचा मुलगा आईच्या मृतदेहापाशी एकटाच बसला\nराज्यातील सगळ्या बोर्डांच्या शाळेत मराठी भाषा शिकवणे अनिवार्य, मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांची घोषणा\nहिमाचल प्रदेशात बसला भीषण अपघात, 25 प्रवाशांचा मृत्यू\nओडिशा मध्ये चालती ट्रेन पकडण्याच्या नादात या प्रवाशासोबत झाले असे काही, थरारक दृश्य सीसीटीव्हीत झाले कैद\nAir India च्या विमानाला दोन तास उशीर, जे��णाचा डब्बा धुण्यावरून पायलट आणि कर्मचाऱ्यांमध्ये राडा\nरामदास आठवले यांची विनोदी कविता ऐकून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राहुल गांधी, सोनिया गांधी खळखळून हसले\nओम बिरला यांची 17 व्या लोकसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड\nराफेल विमानाची जागा घेणार Dassault Aviation चं सर्वात शक्तीशाली नवं लढाऊ विमान; Airbus सोबत करार\nअमेरिका: 90 लाख डॉलर्स साठी मैत्रीवर कलंक 18 वर्षीय तरुणीने केली जवळच्या मैत्रिणीची हत्या\nमहिला डॉक्टरने सोशल मिडीयावर पोस्ट केले बिकीनितील फोटो; मेडिकल कौन्सिलला आला राग, कारवाई करत परवाना रद्द (Photos)\nअमेरिका: Las Dallas शहरात एकाच भारतीय कुटुंबातील चार जणांची गोळी झाडून हत्या, पोलिसांचा तपास सुरु\n 5 चिमुरड्यांची हत्या करून, 9 दिवस मृतदेह घेऊन फिरणाऱ्या बापाला फाशी; पत्नीने केली शिक्षा रद्द करण्याची मागणी\nGoogle Pay Tez Shots गेम खेळून जिंका 2000 रुपये; जाणून घ्या गेम खेळण्याची पद्धत\nWhatsApp ने सादर केले 'हे' भन्नाट फीचर; चुकीच्या व्यक्तिला पाठवला जाणार नाही मेसेज अथवा फोटो\nजंक फूड खाणे, नखं चावणे यांसारख्या वाईट सवयी असल्यास शॉक देणारं Pavlok Bracelet; पहा काय आहे किंमत आणि फिचर्स\nTata Motors ची Tigor ऑटोमेटिक लाँच, किंमत 6.39 लाखांपासून सुरु\nफोटोशॉप आणि एडिट केलेले फोटोज ओळखणारं Adobe चे नवे AI Tool\nMahindra Cars 1 जुलै पासून महागणार; इतक्या वाढणार किंमती\nMicromax सहसंस्थापकांनी सादर केली भारतातील पहिली Artificial intelligence इलेक्ट्रिक बाइक; 1000 मध्ये करा बूक, जाणून घ्या वैशिठ्ये\nपॅडल न मारताही तब्बल 65 km चालते ही सायकल; कुलूप नव्हे, पासवर्ड टाकल्यावर होते लॉक-अनलॉक\nआजपासून वाहनांच्या किंमती महागल्या; थर्ड पार्टी विम्यात झाली वाढ, जाणून घ्या नवे दर\nBattRE ने सादर केली वजनाने सर्वात हलकी इलेक्ट्रिक स्कूटर; एकदा चार्ज केल्यावर धावेल 90 किमी, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत\nICC World Cup 2019 मधून बाहेर पडल्यानंतर भावूक झालेल्या शिखर धवन साठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खास ट्विट\nInd vs Pak, ICC World Cup 2019 सामन्यावेळी रणवीर सिंह खेळाडू-सामना अधिकाऱ्यांच्या क्षेत्रात दिसला, ICC ने दिले स्पष्टीकरण\nICC World Cup 2019: विजय शंकर याला 3D नजर बाधा, सोशल मीडियात Netizens ची तिरकस प्रतिक्रिया\nICC World Cup 2019: भारतीय क्रिकेट संघाला दुसरा झटका; विजय शंकर दुखापतग्रस्त\nIND vs ENG मॅचसाठी भारतीय संघ होणार 'केशरी'; Team India वरही भगव्या रंगाची छाप असल्याचा Netizens चा सूर\nBigg Boss Marathi 2, Episode 26 Preview: बिग बॉसच��या घरातील ग्लॅमडॉल हीना पांचाळ साठी अभिजित बिचुकले यांनी गायले 'हे' गाणे (Watch Video)\nSmile Please Shwaas De Song: मुक्ता बर्वे आणि ललित प्रभाकर यांच्या 'स्माईल प्लिज' सिनेमातील 'श्वास दे' गाणे रसिकांच्या भेटीला\n'या' कारणामुळे तैमूरला करिना कपूर युरोप येथे सोडून मुंबईत दाखल\nVaani Kapoor हिचा Sun Bath घेताना छायाचित्रं पाहून चाहते फिदा; पांढऱ्या रंगातील Bikini Photo व्हायरल\nInternational Yoga Day 2019: बॉलिवूडच्या या '5' हॉट अभिनेत्री फिटनेससाठी करतात योगा; पहा व्हिडिओज\nशुद्ध मध ओळखण्यासाठी 'या' सोप्या ट्रिक्स जाणून घ्या\nInternational Yoga Day 2019 निमित्त जाणून घ्या सूर्य नमस्कार घालण्याच्या स्टेप्स आणि फायदे\nYoga Day 2019 Wishes: जागतिक योग दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठमोळी ग्रिटिंग्स, SMS, GIFs, Images, WhatsApp Status and Messages\nInternational Yoga Day 2019 निमित्त जगातील सर्वात कमी उंचीची महिला ज्योती अमगे हिने केला योगासनांचा सराव (Watch Video)\nInternational Yoga Day 2019: योगा करताना या 10 गोष्टींचा नक्की करा विचार, नाहीतर फायदा होण्याऐवजी शरीरावर होईल दुष्परिणाम\nनरेंद्र मोदींची क्रिकेट चाहत्यांमध्येही क्रेझ; Modi Mask घालून केला डान्स (Video Viral)\nप्रेमिकांसाठी XXX वेबसाइट Youporn.com ची खास ऑफर, आपल्या जोडीदाराला 20 लाख लोकांसमोर करा हटके प्रपोज\nमहिलांनी लसूण सोलण्यासाठी 'या' सोप्या पद्धतीचा वापर करा, वाचेल वेळ (Watch Video)\nTEAM INDIA साठी पूनम पांडे हिचा इन्स्टाग्रामवर STRIP TEASER; व्हिडिओ जरा जपूनच पाहा\nनव्या मानवी प्रजातीचे अवशेष पाहून शास्त्रज्ञही थक्क; वैशिष्ठ्ये वाचून व्हाल हैराण\nHD Photos: मलाईका अरोडा आणि जान्हवी कपूर यांचा हॉट जिम लुक चाहत्यांना करत आहे घायाळ\nHD Photos: मलाईका अरोडा आणि जान्हवी कपूर यांचा हॉट जिम लुक चाहत्यांना करत आहे घायाळ\n‘जिवलगा’साठी स्वप्नील जोशी आणि सिद्धार्थ चांदेकर यांनी घेतलं पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं दर्शन\nInternational Kite Festival 2019 : आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवात रंगीबेरंगी पतंगांनी सजले आकाश \nमिताली बोरुडे : राज ठाकरेंची होणारी सून कुण्या सेलिब्रिटी, अभिनेत्रीपेक्षाही कमी सुंदर नाही\nडिजिटल बँकिंगला केंद्र सरकारचे प्रोत्साहन, यापुढे वर्षाला दहा लाखाची रक्कम काढल्यास भरावा लागणार कर\nकेंद्र सरकारतर्फे डिजिटल बँकिंग ला प्रोत्साहन देण्यासाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नात आणखीन एक नवा विचार समोर येत आहे. ज्यानुसार कोणत्याही बँकेमधून वर्षाला दहा लाखापेक्षा अधिक रक्कम व��तरित केल्यास नागरिकांना कर भरावा लागणार असल्याचे संकेत आहेत. याबाबत अद्याप अधिकृत घोषणा कारण्यातआलेली नाही.\nआधार कार्डसाठी मोबाईल क्रमांक रजिस्टर्ड नसतानाही 'या' पद्धतीने करा डाऊनलोड\nसध्या आधार कार्ड (Aadhar Card) ही प्रत्येक भारतीय नागरिकाचे ओळख बनली आहे. तसेच आधार कार्ड हे विविध सरकारी कामांसहअन्य महत्वाच्या कामामध्ये एखाद्या व्यक्तीची ओळख म्हणून पुरावा सादर केला जातो.\nरहिवासी पुराव्याशिवाय आधार कार्डवरील पत्ता अपडेट करण्यासाठी 'ही' गोष्ट करा\nभारतात सध्या नागरिकाची ओळख म्हणून आधार कार्ड (Aadhaar) महत्वाचे कागदपत्र ठरले आहे. तसेच सर्व प्रकारच्या शासकीय कामामध्ये सुद्धा व्यक्तीची ओळख म्हणून आधार कार्ड दाखवावे लागते.\nAadhaar-PAN Linking: आधार-पॅन कार्ड जोडण्यासाठी CBDT ची सहा महिन्यांची मुदतवाढ; आता या तारखेपर्यंत लिंक करण्याची संधी\nआधार-पॅन कार्ड लिंक करण्यासाठी मूदतवाढ करण्यात आली आहे. केंद्रीय कर संचालक मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, तुम्ही आता 30 सप्टेंबर 2019 पर्यंत आधार-पॅन लिंक करु शकता.\nदिल्ली येथे आधार कार्डच्या माध्यमातून लोकांना लुबाडण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस\nदिल्ली (Delhi) येथे आधार कार्डच्या (Aadhar Card) माध्यमातून लोकांना लुबाडण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.\nतुमचा स्मार्टफोन बनेल तुमचे आधार कार्ड, 'या' सोप्या पद्धतींचा करा उपयोग\nUIDAI ने आधार कार्ड (Aadhaar Card) धारकांसाठी विविध सुविधा सुरु केली असल्याने त्यांची ओखळ कायम राहणार आहे.\nआधार कार्ड पडताळणीसाठी आता भरावा लागणार शुल्क\nआधार कार्ड (Aadhar Card) संबंधित नियमात भारतीय विशिष्ट प्राधिकरणात (UIDAI) बदल करण्यात आले आहेत.\nबँक खाते किंवा मोबाईल कनेक्शनसाठी आधार नंबर देणे आता ही ग्राहकाची मर्जी\nकेंद्रीय मंत्रीमंडळाने बँक खाते उघडणे किंवा मोबाईल फोनच्या कनेक्शनसाठी पुरावा म्हणून आधार कार्ड (Aadhar Card) असणे अनिवार्य असणे बंधनकारक केले होते\nAadhaar-PAN Linking: SMS आणि Login शिवाय अशा पद्धतीने करा आधार-पॅन कार्डला लिंक\nसुप्रीम कोर्टाने (Supreme Court) आधार कार्ड (Aadhar Card) पॅन कार्डसोबत (PAN Card) लिंक करणे अनिवार्य असल्याचे आदेश दिले होते.त्यामुळेच 31 मार्च ही लिंक करण्याची अंतिम तारीख ठरवली गेली आहे. तसेच आधार कार्ड पॅन कार्डसोबत लिंक न केल्यास इनकम टॅक्स रिर्टन भरण्याबाबत अडथळा येण्याची शक्यता आहे.\n19 करोड पॅन कार्ड होणार रद्द, 'या' लिस्टमध्ये तुमचे नाव तर नाही ना\nयेत्या काही दिवसात जवळजवळ 20 करोड पॅन कार्ड रद्द होण्याची शक्यता आहे. तर एका रिपोर्ट्सनुसार कोणत्या पॅनकार्डसाठी धोका आहे हे आम्ही सांगत आहोत.\nआता Income Tax Return फाईल करण्यासाठी आधार-पॅन कार्ड लिंक करणे अनिवार्य; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय\nइनकम टॅक्स रिटर्न फाईल करण्यासाठी आता आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक असणे गरजेचे आहे.\nआधार कार्ड हरवल्यास Re-Print कसे कराल, जाणून घ्या\nजर तुमचे आधार कार्ड हरवले असल्यास चिंता करु नका. कारण युआयडीएआय (UIDAI)ने आधार कार्ड हरविल्यान ते पुन्हा प्रिंट (Re-Print) करता येईल अशी सुविधा सुरु करण्यात आली आहे.\n1 एप्रिल पर्यंत पूर्ण करा 'हे' काम, नाहीतर PAN Card होईल निष्क्रिय\n1 एप्रिल 2019 पर्यंत पॅन कार्ड (PAN Card) संबंधित हे काम न केल्यास तुमचे कार्ड निष्क्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजच पॅन कार्ड संबंधित हे काम पूर्ण करण्यासाठी वेळ द्या.\nआधार कार्ड अपडेट: नाव, नंबर, पत्ता बदलण्यासाठी दरात बदल, द्यावे लागणार अधिक शुल्क\nभारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाकडून नागरिकास 12 अंकी एक विशिष्ट क्रमांक दिला जातो. हा क्रमांक म्हणजेच त्या व्यक्तीची ओळख असते. हा क्रमांक एकमेव असतो. एक क्रमांक केवळ एकाच व्यक्तीला दिला जातो. एकाच क्रमांच्या दोन व्यक्ती असू शकत नाही. तशी दक्षता भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण प्राधिकरण हा क्रमांक देताना घेते. हा क्रमांक पूर्ण सुरक्षीत असतो.\nड्रायव्हिंग लायसन्स आधार कार्डशी कसे लिंक कराल \nमोबाईल सिम कार्ड, बँक अकाऊंट आणि इतर गोष्टींप्रमाणे ड्रायव्हिंग लायसन्सलाही आधार कार्ड लिंक करणे अनिवार्य होणार आहे.\n'ड्रायव्हिंग लायसन्स'ला द्यावी लागणार 'आधार'ची जोड\nमोबाईल सिम कार्डला आधार जोडणे अनिर्वाय केल्यानंतर केंद्र सरकारने आता ड्रायव्हिंग लायसन्स आधारशी जोडणे सक्तीचे केले आहे.\n आधार कार्ड सक्ती करताय 1 कोटी रुपये दंड सोबत 1 वर्ष तुरुंगवास भोगण्यास तयार राहा\nकंपन्यांनी ग्राहकांना आधारसाठी सक्ती केल्यास संबंधीत कंपन्यांना तब्बल एक कोटी रुपयांचा दंड भरावा लागू शकतो. इतकेच नव्हे तर, ग्राहकांना अशा प्रकारे सक्ती करणाऱ्या कंपनीतील संबंधित अधिकारी किंवा कर्मचाऱ्यास 3 ते 10 वर्षांची शिक्षाही होऊ शकते.\nबॅंक खातं आणि मोबाईल क्रमांकासाठी आता Aadhaar Card सक्ती नाही, सरकारकडून कायद्यांमध्���े होणार बदल \nबॅंक खात्यासोबत (Bank Account ) किंवा मोबाईल क्रमांकासाठी (Mobile Number) आता आधार कार्ड (Aadhaar Card Number) क्रमांक देणं हे बंधनकारक ठरणार नाही.\nशुद्ध मध ओळखण्यासाठी 'या' सोप्या ट्रिक्स जाणून घ्या\nICC World Cup 2019 मधून बाहेर पडल्यानंतर भावूक झालेल्या शिखर धवन साठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खास ट्विट\nHappy Birthday CSMT: ऐतिहासिक अशा सीएसएमटी स्थानकाची 132 वर्ष पूर्ण, पाहा अविस्मरणीय फोटो\nDabholkar Murder Case: अॅड. संजीव पुनाळेकर यांना 23 जूनपर्यंत सीबीआय कोठडी\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A1_%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%9D%E0%A5%87%E0%A4%B9%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B2", "date_download": "2019-06-20T15:05:57Z", "digest": "sha1:7EN4CLDUWVA5V6Z5SXNHR4KGLNI6WNPQ", "length": 5870, "nlines": 144, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "डेव्हिड रोझेनाल - विकिपीडिया", "raw_content": "\n(डेव्हिड रोझेहनाल या पानावरून पुनर्निर्देशित)\nचेक प्रजासत्ताक 00८ (१)\n* क्लब पातळीवरील सामने व गोल अद्ययावत तारीख: १८:५१, २६ एप्रिल २००८ (UTC).\n† खेळलेले सामने (गोल).\n‡ राष्ट्रीय संघ सामने अद्ययावत तारीख: १२:००, ३१ मे २००८ (UTC)\nडेव्हिड सेबास्टियन रोझेनाल (जुलै ५, इ.स. १९८०:श्टेर्नबर्क, चेक प्रजासत्ताक - ) हा एक व्यावसायिक फुटबॉल खेळाडू आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९८० मधील जन्म\nचेक प्रजासत्ताकाचे फुटबॉल खेळाडू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ ऑगस्ट २०१७ रोजी ०७:१८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%82_%E0%A4%9A%E0%A4%B7%E0%A4%95,_%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AE%E0%A5%AF", "date_download": "2019-06-20T16:21:50Z", "digest": "sha1:ZBPB6VGCBMZF73A3IXCBNDQHZANM5O3O", "length": 25404, "nlines": 455, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "नेहरू चषक, १९८९ - विकिपीडिया", "raw_content": "\nभारतीय क्रिकेट नियामक मंडळ\nसाखळी सामने आणि बाद फेरी\n३ संदर्भ आणि नोंदी\nभारत ५ ३ २ १२ ४.६३१\nइंग्लंड ५ ३ २ १२ ४.५१८\nपाकिस्तान ५ ३ २ १२ ४.२९६\nवेस्ट इंडीज ५ ३ २ १२ ४.१२७\nऑस्ट्रेलिया ५ २ ३ ८ ४.३६४\nश्रीलंका ५ १ ४ ४ ४.०५०\nअरविंद डि सिल्व्हा ८० (८९)\nफिलिप डिफ्रेटस ३/३८ (१० षटके)\nरॉबिन स्मिथ ८१* (११९)\nकपिल विजेगुणवर्देने २/३७ (८.४ षटके)\nइंग्लंड ५ गडी व ८ चेंडू राखून विजयी\nफिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली\nपंच: राम गुप्ता (भा) आणि पीटर मॅककॉनेल (ऑ)\nसामनावीर: रॉबिन स्मिथ (इं)\nनाणेफेक : इंग्लंड, गोलंदाजी.\nएकदिवसीय पदार्पण: अँगस फ्रेझर व ॲलेक स्टीवार्ट (इं)\nॲलन बॉर्डर ८४* (४४)\nअँगस फ्रेझर १/४८ (१० षटके)\nवेन लार्किन्स १२४ (१२६)\nॲलन बॉर्डर १/४३ (१० षटके)\nइंग्लंड ७ गडी व १५ चेंडू राखून विजयी\nलाल बहादूर शास्त्री मैदान, हैदराबाद\nपंच: लॉयड बार्कर (वे) आणि खिझर हयात (पा)\nसामनावीर: वेन लार्किन्स (इं)\nनाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी\nडेसमंड हेन्स ४२ (९२)\nकपिल विजेगुणवर्देने २/३० (१० षटके)\nअरविंद डि सिल्व्हा २/३० (१० षटके)\nअसंका गुरूसिन्हा ६६ (९०)\nविन्स्टन बेंजामिन ३/२२ (९ षटके)\nश्रीलंका ४ गडी व १७ चेंडू राखून विजयी\nपंच: पिलू रिपोर्टर (भा) आणि पीटर मॅककॉनेल (ऑ)\nसामनावीर: असंका गुरूसिन्हा (श्री)\nनाणेफेक : श्रीलंका, गोलंदाजी\nजेफ मार्श ७४ (१२९)\nविन्स्टन बेंजामिन ३/३८ (९ षटके)\nरिची रिचर्ड्सन ६१ (१०१)\nॲलन बॉर्डर ३/२० (१० षटके)\nऑस्ट्रेलिया ९९ धावांनी विजयी\nएम.ए. चिदंबरम मैदान, चेपॉक, चेन्नई\nपंच: सुनित घोष (भा) आणि जॉन होल्डर (इं)\nसामनावीर: ॲलन बॉर्डर (ऑ)\nनाणेफेक : ऑस्ट्रेलिया फलंदाजी\nसलीम मलिक ४२ (५९)\nग्रॅहम गूच ३/१९ (१० षटके)\nॲलन लँब ४२ (६२)\nवसिम अक्रम २/३२ (१० षटके)\nइंग्लंड ४ गडी व ४० चेंडू राखून विजयी\nपंच: राम गुप्ता (भा) आणि व्ही.के. रामस्वामी (भा)\nसामनावीर: ग्रॅहम गूच (इं)\nनाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी\nग्रॅहम गूचची (इं) एकदिवसीय क्रिकेट मधील गोलंदाजीतील सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी.\nनवज्योतसिंग सिद्धू ८० (८८)\nरवी रत्नायके ३/३५ (१० षटके)\nअसंका गुरूसिन्हा ८३ (१०६)\nकपिल देव ३/२६ (८.४ षटके)\nभारत ६ धावांनी विजयी\nसरदार पटेल मैदान, मोटेरा, अहमदाबाद\nपंच: खिझर हयात (पा) आणि पीटर मॅककॉनेल (ऑ)\nसामनावीर: नवज्योतसिंग सिद्धू (भा)\nनाणेफेक : भारत, फलंदाजी\nशोएब मोहम्मद ७३ (१२१)\nटेरी आल्डरमन ४/२२ (१० षटके)\nडीन जोन्स ५८ (९४)\nइम्रान खान ३/१३ (८ षटके)\nपाकिस्तान ६६ धावांनी विजयी\nपंच: लॉयड बार्कर (वे) आणि पिलू रिपोर्टर (भा)\nसामना��ीर: इम्रान खान (पा)\nनाणेफेक : ऑस्ट्रेलिया, गोलंदाजी\nएकदिवसीय पदार्पण: अक्रम रझा (पा)\nरिची रिचर्डसन ५७ (११०)\nचेतन शर्मा ३/४६ (९ षटके)\nरमण लांबा ६१ (८०)\nव्हिव्ह रिचर्ड्स ६/४१ (९.४ षटके)\nवेस्ट इंडीज २० धावांनी विजयी\nफिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली\nपंच: के.टी. फ्रान्सिस (श्री) आणि जॉन होल्डर (इं)\nसामनावीर: व्हिव्ह रिचर्ड्स (वे)\nनाणेफेक : भारत, गोलंदाजी\nव्हिव्ह रिचर्ड्सची (वे) एकदिवसीय क्रिकेट मधील सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी.\nॲलन लँब ९१ (१०९)\nकपिल देव २/५६ (१० षटके)\nचेतन शर्मा १०१ (९६)\nग्लॅडस्टोन स्मॉल १/४४ (१० षटके)\nभारत ६ गडी व ११ चेंडू राखून विजयी\nपंच: के.टी. फ्रान्सिस (श्री) आणि खिझर हयात (पा)\nसामनावीर: चेतन शर्मा (भा)\nनाणेफेक : भारत, गोलंदाजी\nआमेर मलिक ७७ (१०६)\nकर्टली ॲम्ब्रोज २/४५ (१० षटके)\nरिची रिचर्डसन ८० (११६)\nवसिम अक्रम २/३८ (९.३ षटके)\nवेस्ट इंडीज ६ गडी व ९ चेंडू राखून विजयी\nपंच: जॉन होल्डर (इं) आणि व्ही.के. रामस्वामी (भा)\nसामनावीर: रिची रिचर्डसन (वे)\nनाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी\nडीन जोन्स ८५ (१०१)\nग्रेम लॅबरूय ३/३८ (१० षटके)\nअरविंद डि सिल्व्हा ९६ (१०७)\nसायमन ओ'डोनेल ३/४८ (१० षटके)\nऑस्ट्रेलिया २८ धावांनी विजयी\nपंच: लॉयड बार्कर (वे) आणि पिलू रिपोर्टर (भा)\nसामनावीर: अरविंद डि सिल्व्हा (श्री)\nनाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी\nएकदिवसीय पदार्पण: ललितामन फर्नांडो (श्री)\nडेसमंड हेन्स १३८* (१६४)\nग्लॅडस्टोन स्मॉल ३/३९ (१० षटके)\nरॉबिन स्मिथ ६५ (७४)\nमाल्कम मार्शल ४/३३ (१० षटके)\nवेस्ट इंडीज २६ धावांनी विजयी\nकॅप्टन रूप सिंग मैदान, ग्वाल्हेर\nपंच: सुनित घोष (भा) आणि व्ही.के. रामस्वामी (भा)\nसामनावीर: डेसमंड हेन्स (वे)\nनाणेफेक : वेस्ट इंडीज, फलंदाजी\nडीन जोन्स ५३ (७७)\nअजय शर्मा ३/४१ (१० षटके)\nक्रिष्णाम्माचारी श्रीकांत ५८ (६५)\nग्रेग मॅथ्यूज ३/५६ (१० षटके)\nभारत ३ गडी व १७ चेंडू राखून विजयी\nएम. चिन्नास्वामी मैदान, बंगळूर\nपंच: लॉयड बार्कर (वे) आणि खिझर हयात (पा)\nसामनावीर: अजय शर्मा (भा)\nनाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी\nया सामन्याच्या निकालामुळे भारत, इंग्लंड आणि वेस्ट इंडीज उपांत्य फेरीसाठी पात्र.\nइम्रान खान ८४* (११०)\nअरविंद डि सिल्व्हा २/४३ (१० षटके)\nअरविंद डि सिल्व्हा ८३ (९०)\nवसिम अक्रम २/३० (१० षटके)\nपाकिस्तान ६ धावांनी विजयी\nके.डी. सिंग बाबू मैदान, लखनौ\nपंच: राम गुप्ता (भा) आणि पीटर मॅककॉनल (ऑ)\nसामनावीर: इम्रान खान (पा)\nनाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी\nया सामन्याच्या निकालामुळे श्रीलंका स्पर्धेतून बाद.\nरमीझ राजा ७७ (९०)\nअर्शद अयुब २/३१ (७ षटके)\nक्रिष्णाम्माचारी श्रीकांत ६५ (७५)\nमुश्ताक अहमद ३/५१ (१० षटके)\nपाकिस्तान ७७ धावांनी विजयी\nपंच: के.टी. फ्रान्सिस (श्री) आणि जॉन होल्डर (इं)\nसामनावीर: इम्रान खान (पाकिस्तान)\nनाणेफेक : भारत, गोलंदाजी\nया सामन्याच्या निकालामुळे पाकिस्तान उपांत्य फेरीसाठी पात्र आणि ऑस्ट्रेलिया स्पर्धेतून बाद.\nरॉबिन स्मिथ ५५ (५७)\nअब्दुल कादिर ३/३० (६ षटके)\nरमीझ राजा ८५* (८२)\nफिलिप डिफ्रेटस २/४० (६ षटके)\nपाकिस्तान ६ गडी व ९ चेंडू राखून विजयी\nविदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान, जामठा, नागपूर\nपंच: राम गुप्ता (भा) आणि व्ही.के. रामस्वामी (भा)\nसामनावीर: रमीझ राजा (पा)\nनाणेफेक : पाकिस्तान, गोलंदाजी\nएकदिवसीय पदार्पण: नासीर हुसेन (इं)\nमोहम्मद अझरूद्दीन ३८ (५६)\nकोर्टनी वॉल्श ३/३९ (१० षटके)\nडेसमंड हेन्स ६४ (१००)\nकपिल देव २/३१ (८ षटके)\nवेस्ट इंडीज ८ गडी व ४७ चेंडू राखून विजयी\nपंच: जॉन होल्डर (इं) आणि पीटर ओ’कॉनल (ऑ)\nसामनावीर: व्हिव्हियन रिचर्ड्स (वे)\nनाणेफेक : भारत, फलंदाजी\nडेसमंड हेन्स १०७ (१३७)\nइम्रान खान ३/४७ (९ षटके)\nसलीम मलिक ७१ (६२)\nविन्स्टन बेंजामिन २/७१ (१० षटके)\nपाकिस्तान ४ गडी व १ चेंडू राखून विजयी\nपंच: सुनित घोष (भा) आणि पिलो रिपोर्टर (भा)\nसामनावीर: इम्रान खान (पा)\nनाणेफेक : वेस्ट इंडीज, फलंदाजी\nमालिका मुख्यपान – इएसपीएन क्रिकइन्फो विस्तृत माहिती – क्रिकइन्फो\nआंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे भारतीय दौरे\nकसोटी आणि मर्यादीत षटकांचे दौरे\n१९५६-५७ · १९५९-६० · १९६४-६५ · १९६९-७० · १९७९-८० · १९८४-८५ · १९८६-८७ · १९८९-९० · १९९६-९७ · १९९७-९८ · २००१ · २००४ · २००७ · २००८ · २००९ · २०१० · २०१३ · २०१३-१४ · २०१६-१७ · २०१७-१८ · २०१८-१९\n१९२६-२७ · १९३३-३४ · १९५१-५२ · १९६१-६२ · १९६३-६४ · १९७२-७३ · १९७६-७७ · १९७९-८० · १९८१-८२ · १९८४-८५ · १९९२-९३ · २००१-०२ · २००५-०६ · २००८-०९ · २०११ · २०१२-१३ · २०१६-१७\n१९५५-५६ · १९६४-६५ · १९६९-७० · १९७६-७७ · १९८८-८९ · १९९५-९६ · १९९९-२००० · २००३-०४ · २०१० · २०१२ · २०१६-१७ · २०१७–१८\n१९५२-५३ · १९६०-६१ · १९७९-८० · १९८३-८४ · १९८६-८७ · १९९८-९९ · २००४-०५ · २००७-०८ · २०१२-१३\n१९९१-९२ · १९९६-९७ · १९९९-२००० · २००४-०५ · २००५-०६ · २००७-०८ · २००९-१० · २०१५-१६\n१९७२-७३ · १९७५-७६ · १९८२-८३ · १९८६-८७ · १९९०-९१ · १९९३-९४ · १९९७-९८ · २००��� · २००७ · २००९ · २०१४ · २०१६ · २०१७-१८\n१९४८-४९ · १९५८-५९ · १९६६-६७ · १९७४-७५ · १९७८-७९ · १९८३-८४ · १९८७-८८ · १९९४-९५ · २००२-०३ · २००६-०७ · २०११-१२ · २०१३-१४ · २०१४-१५ · २०१८-१९\n१९९२-९३ · २०००-०१ · २००१-०२ · २०१८-१९\n१९८७ · १९८९ · १९९०-९१ · १९९३-९४ · १९९४-९५ · १९९६ · १९९६-९७ · १९९७ · १९९७-९८ · १९९७-९८ · १९९८-९९ · २००३ · २००६ · २०११ · २०१६ · २०१८ · २०२१ · २०२३\n१९४९-५० · १९५०-५१ · १९५३-५४ · १९६४-६५\nइ.स. १९८९ मधील खेळ\nआंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे भारतीय दौरे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ डिसेंबर २०१६ रोजी १७:३८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/nandurbar-dr-shree-nanasaheb-dharmadhikarani-pratistan-news/", "date_download": "2019-06-20T15:18:25Z", "digest": "sha1:42KJTY3W7RNDYT2MUENZLKVAIOHJNSOX", "length": 17300, "nlines": 232, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "स्वच्छता मोहिमेतून हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदुसरीच्या संख्यावाचनात आता नवी पद्धत\nनगरमध्ये एकाच दिवसात दोन नगरसेवकांना पोलिसांकडून अटक\nअकोलेत 3 मजुरांचा तर श्रीगोंद्यात मायलेकीचा बुडून मृत्यू\nहॉटेल मालकाला गावठी कट्टा लाऊन खंडणीची मागणी\nPhotoGallery : संत निवृत्तीनाथ पालखीचे पंढरपूरला प्रयाण; भाविकांना रेनकोट वाटप\nदिंडोरी : इंग्रजी माध्यमातील १६ विद्यार्थ्यांचा जि. प. शाळेत प्रवेश\nवाढत्या बेरोजगारीविरोधात राष्ट्रवादीचा ‘रेल रोको’\nकार अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू; मुंबईतील नगरसेवकही जखमी\nआयएमएतर्फे आज 24 तासाचा बंद\n‘त्या’ 50 लाख ठेवीमुळे संचालकांची मानहानी\nजि.प.च्या शाळांत आजपासून किलबिलाट\nटंचाईवर जि.प.ची आज सभा गाजणार\nवीज गेल्याचा राग येवून वीज वितरण कंपनीच्या चक्करबर्डी कार्यालयात अधिकार्‍याला मारहाण\nदुचाकीसह विहिरीत पडून तरुणाचा मृत्यू\nट्रक अपघातात सहचालक जागीच ठार\nखान्देश कुलस्वामिनी एकविरा देवी मंदिरात 351 किलो आंब्यांचा भोग\nतळोदा तालुक्यात साडे नऊ कोटीच्या कामांचे भुमिपुजन\nनोकरी देण्याचे आमिष दाखवुन मंदाणा येथील युवकाची साडेसात लाखात फसवणूक\nकढेल गावाजवळ रिक्षा उलटली; 20 मजूर जखमी\nजिल्ह्यात शेती विकासासंबंधी योजनांबद्दल शेतकर्‍यांमध्ये जनजागृती करावी\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nPhotoGallery : संत निवृत्तीनाथ पालखीचे पंढरपूरला प्रयाण; भाविकांना रेनकोट वाटप\nस्वच्छता मोहिमेतून हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश\nस्वच्छता मोहिमेतून हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश\n मनुष्य ही जात व मानवता हा धर्म या संतपरंपरेच्या शिकवणीचा प्रत्यय नंदुरबारकरांना आला. देशभरात धार्मिक तेढ निर्माण करुन सामाजिक अशांतता निर्माण करण्याचे काम सुरु असतानाच डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने सर्व धर्म समभाव आणि मानवतेचा संदेश दिला.\nप्रतिष्ठानच्या शेकडो सदस्यांनी सदस्यांनी नंदुरबार व जिल्ह्याभरात 27 स्मशानभूमी व अबुलगाझी कब्रस्तान नंदुरबार येथे स्वच्छता करुन एकात्मतेचे दर्शन घडविले. नंदुरबारमधील अबुलगाझी कब्रस्तान येथे अ.गुफरान पिंजारी, अब्दुल मुनाफ, अब्दुल जब्बार हाजी, रेहमत खाँ अब्दुल्ला, शे.शकील शे.नईमोद्दीन, अब्दुल गफ्फार व शे.फिरोज यांच्यासह अनेक मुस्लिम बांधवांनीही या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. या स्मशानभूमी व कब्रस्तान स्वच्छता अभियानात 816 प्रतिष्ठानचे सदस्य 2 टप्प्यात सहभागी झाले. 27 स्मशानभूमी व कब्रस्तान मधील एकुण 14870 चौरस मीटर परिसर स्वच्छ करण्यात आला. वाढलेली झाडे-झुडपे काढून एकुण 45 टन पाला पाचोळा, वाढलेले गवत, प्लास्टीक पिशव्या, बॉटल्स, इतर कचर्‍याचे संकलन करुन डंपिंग ग्राऊंडवर ट्रॅक्टरच्या सहाय्याने टाकण्यात आला.\nज्येष्ठ निरुपणकार पद्मश्री व महाराष्ट्र राज्याचे स्वच्छतादूत डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी आणि सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली या अभिनव स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. हिदू-मुस्लिम एकमेचा संदेश या मोहिमेतून देण्यात आला. या स्वच्छता अभियानातून दिसून आला.\nडॉ.आंबेडकर जयंती व क्रांतीवीर खाज्या नाईक स्मृती दिनानिमित्त रक्तदान व मोतीबिंदू तपासणी\nनंदुरबार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 22 एप्रिल रोजी विजय संकल्प मेळावा\nञ्यंबक यात्रोत्सवानंतर शहरात स्वच्छता मोहिम वेगाने सुरू\nहातगड येथे स्वच्छता अभियान\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nआवर्जून वाचाच, विश���ष लेख\nपुलवामा हल्ल्याच्या निषेधासाठी नागरीकांचा नालासोपारा रेल्वे स्थानकात रेल रोको\nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या\nयंदा सीबीएसईची दहावी, बारावीची परीक्षा होणार सोपी\nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव, मुख्य बातम्या\nदेवगिरी पडल्यावर स्वराज्याची उभारणीची फुंकर शिवरायांनी घातली : राहुल सोलापूरकर\nmaharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव\nराधाकृष्ण विखे यांच्याकडे गृहनिर्माण खाते\nFeatured, maharashtra, मुख्य बातम्या, सार्वमत\n# video # हॅप्पी योग स्ट्रिंट मध्ये जळगावकरांनी घेतला योगासह प्राणायमचा आनंद\nmaharashtra, आरोग्यदूत, आरोग्यम धनसंपदा, आवर्जून वाचाच, जळगाव\nआता ‘एसटी’ साकारणार पर्यावरणपूरक इ-बस\nराज्य मंत्रीमंडळ विस्ताराला सुरवात; मंत्रीमंडळात कोणाला मिळाली संधी\nPhotoGallery : संत निवृत्तीनाथ पालखीचे पंढरपूरला प्रयाण; भाविकांना रेनकोट वाटप\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\nजयडीचा स्टायलिश अंदाज पाहून तुम्ही थक्क व्हाल\nदिंडोरी : इंग्रजी माध्यमातील १६ विद्यार्थ्यांचा जि. प. शाळेत प्रवेश\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\nवाढत्या बेरोजगारीविरोधात राष्ट्रवादीचा ‘रेल रोको’\nआजचा तरुण कसा असावा\nञ्यंबक यात्रोत्सवानंतर शहरात स्वच्छता मोहिम वेगाने सुरू\nहातगड येथे स्वच्छता अभियान\nनंदुरबार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 22 एप्रिल रोजी विजय संकल्प मेळावा\nPhotoGallery : संत निवृत्तीनाथ पालखीचे पंढरपूरला प्रयाण; भाविकांना रेनकोट वाटप\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\nजयडीचा स्टायलिश अंदाज पाहून तुम्ही थक्क व्हाल\nदिंडोरी : इंग्रजी माध्यमातील १६ विद्यार्थ्यांचा जि. प. शाळेत प्रवेश\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/voting-percentage-down-in-vidharbha-6045909.html", "date_download": "2019-06-20T15:15:19Z", "digest": "sha1:SH2D4PL6GBBGT5W3OBMOEEIRTZSFF3E7", "length": 11891, "nlines": 170, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "voting percentage down in vidharbha | विदर्भात मतांचा टक्का घटल्याने युती-आघाडीच्याही पाेटात गाेळा", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nविदर्भात मतांचा टक्का घटल्याने युती-आघाडीच्याही पाेटात गाेळा\n७ जागांवर ५.३० वाजेपर्यंत सरासरी ५५.९७% मतदान, सकाळच्या सत्रात मतदारांची रीघ, दुपारी मात्र शुकशुकाट\nनागपूर - लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात गुरुवारी विदर्भातील नागपूर, र���मटेक, भंडारा-गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली-चिमूर, वर्धा आणि यवतमाळ-वाशीम अशा सात लोकसभा मतदारसंघात सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत सरासरी ५५.९७ टक्के मतदानाची नाेंद झाली. प्रचंड उन्हाच्या धास्तीने सर्वच मतदान केंद्रावर सकाळच्या सत्रात रांगा लागलेल्या होत्या. दुपारी अनेक ठिकाणी शुकशुकाट जाणवला. ऊन ओसरल्यावर सायंकाळी मतदारांनी पुन्हा गर्दी केली. किरकोळ घटना वगळता सर्वत्र मतदान शांततेत पार पडले. २०१४ मध्ये या ७ मतदारसंघात सरासरी ६४.२० % मतदान झाले हाेते. यंदा घटलेला मतटक्का काेणाच्या पथ्यावर पडताे याची धास्ती युती व आघाडीला पडली आहे.\nनागपुरात सकाळी सातलाच अनेक केंद्रांवर मतदारांच्या रांगा हाेत्या. मुस्लिमबहुल मध्य नागपुरात मतदान केंद्रावर सायंकाळी मतदानाची वेळ संपली तरी मतदारांच्या रांगा होत्या. दलित मतदारांचा गड मानला जाणाऱ्या उत्तर नागपुरातही हीच परिस्थिती होती. त्यामुळे मतदानाचा टक्का वाढण्याचा अंदाज आहे.\nगडचिरोलीच्या ४ विधानसभा क्षेत्रात दुपारी ३ पर्यंतच मतदान असल्याने अखेरच्या तासातही मतदारांच्या रांगा होत्या. नक्षलवाद्यांच्या इशाऱ्यानंतरही मतदारांत उत्साह होता. ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग आणि राणी बंग यांनी चातगाव येथील केंद्रावर जाऊन मतदान केले.\nगडचिरोली-चिमूरच्या देसाईगंज तालुक्यातील शंकरपूर मतदान केंद्रावर मतदान करून परतणाऱ्या गावकऱ्यांच्या ट्रॅक्टरचा अपघात झाला. यात तीन जणांचा मृत्यू, तर ९ जण गंभीर जखमी झाले. डोंगरमेढा या गावाजवळ हा अपघात झाला.\nईव्हीएममध्ये घोळ : काँग्रेस\nमुुंबई - ईव्हीएम बिघाड व भाजप कार्यकर्त्यांनी धुडगूस घातल्याच्या ५० पेक्षा जास्त तक्रारी निवडणूक आयोगाकडे दाखल केल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. या प्रकरणी आयोग व पोलिसांकडे फोन केल्याचेही काँग्रेसने सांगितले. तर १.५ टक्केच केंद्रावर ईव्हीएममध्ये किरकाेळ बिघाड झाल्याचे आयाेगाचे म्हणणे आहे.\nमत कोणाला पडले, याची खात्री पटवून देणाऱ्या व्हीव्हीपॅटचा प्रथमच वापर झाल्याने मतदारांत उत्सुकता होती. ईव्हीएममध्ये पसंतीच्या उमेदवारापुढील बटण दाबल्यावर व्हीव्हीपॅटमध्ये मत नेमके कोणाला दिले, हे स्पष्ट होत असल्याने मतदार समाधान व्यक्त करत होते.\nआधी मतदान, मगच बोहल्यावर\n> गडचिरोली जिल्ह्यात रांगी येथे बोहल्यावर चढण्यापूर्वी ग���रव पदा या नवरदेवाने मतदानाचे कर्तव्य बजावले.\n> गोंदियात लग्नाची वरातच मतदान केंद्रावर पोहोचली. नवरदेवाने मतदान केल्यावर ती पुन्हा लग्नस्थळावर रवाना झाली.\n> रामटेक मतदारसंघात नगरधन येथे नवरदेव मुनेश्वर माहुले याने बोहल्यावर चढण्यापूर्वी मतदान पार पाडले.\nजगात सर्वात बुटकी महिला नागपूरकर ज्योती आमगे हिने रांगेत उभी राहून मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर शाई लावलेले बोट दाखवत ज्योतीने सर्वांनाच मतदानाचे कर्तव्य बजावण्याचे आवाहन केले. जेमतेम ६३ सेंटीमीटर उंची असलेल्या ज्योतीला यादीत नाव पाहणे तसेच ओळखपत्र दाखविण्यासाठी चक्क कर्मचाऱ्यांच्या टेबलावर उभे राहावे लागले.\nनागपुरात या आजारी मतदाराने चक्क स्ट्रेचरवर येऊन मतदान केले\nशिरपुरात रिक्षाला उडवले, भंडाऱ्यात टॅक्सी नदीत कोसळली, 9 महिला ठार\nसोशल मीडियाने घेतला दोन भावांचा जीव, फेसबूकवर लाईव्ह करताना कार अपघातात दोघांचा मृत्यू तर 7 जण गंभीर जखमी\nवर्ध्यात चोरी केल्याच्या संशयावरून चिमुकल्याला गरम फरशीवर उघडे बसवले, यात त्याचा पार्श्वभागाला दुखापत होऊन जळाली त्वचा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE", "date_download": "2019-06-20T15:50:44Z", "digest": "sha1:DKOYSNS5ORR63YEVSLI347U23V52WF4U", "length": 5750, "nlines": 115, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अक्कलकारा - विकिपीडिया", "raw_content": "\nअक्कलकारा ला भारतीय भाषांमधून या वेगवेगळ्या नावांली ओळखले जाते -\nही वनस्पती साधारणपणे २० - ५० सेंमी. उंचीची असते. या वनस्पतीचे खोड व फांद्या केसाळ असतात. पाने साधी असून समोरासमोर, अंडाकृती, दातेरी व देठाकडे निमुळती असतात. फुलांची लंबगोल, पिवळट लाल स्तबके नोव्हेंबर ते डिसेंबर या काळात येतात. यामध्ये भोवतालची किरण-पुष्पके स्त्रीलिंगी व मधली बिंब-पुष्पके द्विलिंगी असतात.\nआयुर्वेदानुसार - दांतदुखी, मुतखडा, अपस्मार, जिव्हारोग इत्यादी\nयापासून बनणाऱ्या औषधी - अक्कलकादि चूर्ण व काढा,\nवनौषधी गुणादर्श- लेखक : आयुर्वेद महोपाध्याय शंकर दाजीशास्त्री पदे\nगांवो में औषधी रत्न-प्रकाशक-कृष्णगोपाल आयुर्वेद भवन,कालडा,(जि.-अजमेर)\nलाल दुवे असणारे लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २० डिसेंबर २०१६ रोजी २१:२६ ��ाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0", "date_download": "2019-06-20T15:56:18Z", "digest": "sha1:CORTGXBJKYCFV3OFCWNBLQ5OAWGCP74A", "length": 16739, "nlines": 113, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "त्र्यंबकेश्वर - विकिपीडिया", "raw_content": "\nत्र्यंबकेश्वर हे नाशिक जवळचे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक हिंदू तीर्थस्थान आहे. येथे सिंहस्थ कुंभमेळा भरतो. हिंदू धर्मातील वैष्णवांमध्ये दिगंबर अनी, निर्वाणी अनी आणि निर्मोही अनी असे तीन आखाडे सर्वोच्च स्थानी आहेत. याच तीन आखाड्यांच्या नेतृत्वाखाली नाशिकमध्ये दर बारा वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा भरतो. शैवांचे आखाडेही त्र्यंबकेश्वरात जमतात. येथे निवृत्तिनाथ महाराज समाधी मंदिर आहे. गोदावरी नदीचा उगम येथेच झाला.\nSource by अमित कुंदे-पाटील\n२ श्री त्र्यंबकेश्वर मंदिर (इतिहास)\n३ संदर्भ आणि नोंदी\nत्र्यंबकेश्वर हे शहर भारत देशाच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यात नाशिक पासून १८ कि.मी. अंतरावर असलेल्या ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी आहे. मुंबई पासून १६५ कि.मी.अंतरावर असून जाण्यसाठी कसारा घाटातून इगतपूरी मार्गे तसेच भिवंडी - [[वाडा] मार्गे खोडाळ्यावरून जाता येते. हे शहर समुद्रसपाटीपासून ३००० फूट उंचीवर आहे. याच ठिकाणी शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर या नांवाने प्रसिद्ध आहे.\nश्री त्र्यंबकेश्वर मंदिर (इतिहास)[संपादन]\nदहाव्या शतकातील शिलाहार राजा झंझ याने गोदावरी ते भीमा दरम्यानच्या बारा नद्यांच्या उगमस्थळी एकूण बारा शिवालये बांधली. त्यांतील एक हे शिवालय आहे..\nती शिवालये अशी : गोदावरी नदीच्या उगमाशी त्र्यंबकेश्वर, वाकी नदीच्या उगमाशेजारचे त्रिंगलवाडीतले शिवालय, धारणा नदीच्या उगमाशेजारचे -तऱ्हेळे येथे, बाम नदीच्या उगमाशेजारचे - बेलगावला, कडवा नदीच्या उगमाशेजारचे - टाकेदला, प्रवरा नदीच्या उगमाशेजारी - रतनवाडीतील अमृतेश्वर, मुळाउगमस्थानी असलेल्या - हरिश्चंद्रगडावरील हरिश्चंद्रेश्वर, पुष्पावतीजवळ - खिरेश्वरातील नागेश्वर, कुकडीजवळ्च्या - पूरमधील कुकडेश्वर, मीना नदीच्या उगमाशेजारच्या - पारुंडेतील ब्रह्मनाथ, घोड नदीच्या उगमस्थानी - वचपे गावातील सिद्धेश्वर आणि भीमा नदीजवळचे -भवरगिरी. ही सर्व मंदिरे शिल्प सौंदर्याने नटलेली आहेत, कोरीव कलेने सजलेली आहेत. यातच त्र्यंबकेश्वराच्या मंदिराचा समावेश आहे.डोंगरामधून लहान असा एक रस्ता आहे.\nनानासाहेब पेशवे यांनी इ.स. १७५५-१७८६ या कालावधीत हेमांडपंती स्थापत्यशैलीत श्री त्र्यंबकेश्वर मंदिर नव्याने बांधवले. भारत सरकारने या मंदिराला दिनांक ३० एप्रिल, इ.स. १९४१ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. हे बारा ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक मंदिर आहे. | दुवा= प्रकाशक=आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया, औरंगाबाद सर्कल | भाषा=इंग्रजी | शीर्षक=नोटीफिकेशन ऑफ सेंट्रली प्रोटेक्टेड मॉन्यूमेन्ट्स इन इंडिया | ॲक्सेसदिनांक=४ जुलै, इ.स. २०१३} मंदिराच्या चहूबाजूस दगडी तटबंदी आहे. कळसावर पाच सुवर्णकलश असून ध्वजा पंचधातूंची आहे. कलश आणि ध्वजा अण्णासाहेब विंचुरकरांनी अर्पण केली आहे. मंदिराच्या बाजूस असलेल्या कुशावर्त तीर्थाचा जीर्णोद्धार होळकरांचे फडणीस असलेल्या पारनेरकरांनी केला.\n\"गोदावरीतटी, एका ठायी नांदताती, ब्रह्मा, विष्णू, महेश वैकुंठचतुर्दशी, त्रिपुरीपौर्णिमा आणि महाशिवरात्रीस, भक्त लोटती, भावे भजती त्रिनेत्र ज्योतिर्लिंगास त्र्यंबकेश्वर महती जगती वर्णावी किती ॥ १० ॥\nब्रह्मगिरी पर्वताच्या निसर्गरम्य परिसरात वसलेले त्र्यंबकेश्वर हे तीर्थक्षेत्र असल्याने तेथे बाराही महिने भाविकांचा मोठा राबता असतो. श्रावण महिन्यात ही गर्दी अधिकच वाढते. श्रावणी सोमवारांना त्र्यंबकेश्वरी लक्षावधी भाविक हजेरी लावतात. श्रावण महिन्यातील पहिल्या तीन सोमवारी त्र्यंबकेश्वरास भाविकांची गर्दी वाढत जाते.\nत्र्यंबकेश्वर मंदिराच्या चारही बाजूंना कोट बांधलेला असून त्याच्या पूर्व बाजूस मुख्य दरवाजा आहे. या दरवाजाला लागूनच गावातला प्रमुख रस्ता आहे. तर दक्षिण बाजूलाही आणखी एक छोटा दरवाजा आहे.\nयेथील कुशावर्तात स्नान करण्यासाठी भाविक भारतवर्षातून हजेरी लावतात. येथे ब्रह्मगिरी हे महाराष्ट्रातले उंचीने दुसऱ्या क्रमांकाचे स्थळ() आहे. निवृत्तीनाथांची यात्राही येथे भरते.\nभारतात फक्त त्र्यंबकेश्वर या ठिकाणीच नारायण नागबली, त्रिपिंडी, कालसर्प शांती, ��िष्णुबली, उत्तरक्रिया, लघुरुद्र, जननशांती, सिंहस्थसिन्हास्त विधी, हे धार्मिक विधी केले जातात .\nगावात अनेक प्राचीन देवळे आहेत. त्यावरील कोरीवकाम पाहण्याजोगे आहे. गावामध्ये राहण्याची उत्तम व्यवस्था आहे. नाशिकहून दर तासाला बसगाड्यांची सोय आहे. येथून ठाणे जिल्ह्यातील जव्हार येथे जाणारा नयनरम्य असा घाट रस्ता आहे.\nया भागात मोठ्या प्रमाणात पाऊस होतो. मुख्यतः तांदूळ व नाचणी ही पिके घेतली जातात. ग्रामीण आदिवासींसाठी हे बाजाराचे गाव आहे. आदिवासी संघटना या भागात आदिवासींच्या हक्कांसाठी काम करीत असतात. मठांना इनाम मिळालेल्या जमिनी बहुधा येथील आदिवासी कसतात.\n\"त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग\" (मराठी मजकूर). मराठीमाती.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nसौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैले मल्लिकार्जुनम् उज्जयिन्यां महाकालमोङ्कारममलेश्वरम्॥परल्यां वैद्यनाथं च डाकिन्यां भीमशङ्करम् उज्जयिन्यां महाकालमोङ्कारममलेश्वरम्॥परल्यां वैद्यनाथं च डाकिन्यां भीमशङ्करम् सेतुबन्धे तु रामेशं नागेशं दारुकावने॥\nवाराणस्यां तु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमीतटे हिमालये तु केदारं घुश्मेशं च शिवालये॥एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रातः पठेन्नरः हिमालये तु केदारं घुश्मेशं च शिवालये॥एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रातः पठेन्नरः सप्तजन्मकृतं पापं स्मरणेन विनश्यति॥\nएतेशां दर्शनादेव पातकं नैव तिष्ठति कर्मक्षयो भवेत्तस्य यस्य तुष्टो महेश्वराः॥: द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्रम्\nसोरठी सोमनाथ • नागेश्वर •महांकाळेश्वर • श्रीशैल्यम्‌ मल्लिकार्जुन • भीमाशंकर • ओंकारेश्वर • केदारनाथ • विश्वेश्वर •त्र्यंबकेश्वर • रामेश्वर • घृष्णेश्वर • वैजनाथ\nमहाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारके\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ८ एप्रिल २०१९ रोजी ०४:०१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/node/42677/backlinks", "date_download": "2019-06-20T15:06:56Z", "digest": "sha1:PARCVFW26RDAAXKOWZLNYGLKF7U7TNNB", "length": 5552, "nlines": 124, "source_domain": "misalpav.com", "title": "Pages that link to आप (Discussion on characteristics, properties and classification of liquids) | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 19 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/6683", "date_download": "2019-06-20T15:01:07Z", "digest": "sha1:BXJCORFDPRG6H646DLAUDQOEILF5Z4EH", "length": 6130, "nlines": 91, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "गुरूचरित्र | अध्याय चौतिसावा| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nते होत हे अक्षप्रिय भूप म्हणें वदा भविष्य भूप म्हणें वदा भविष्य मुनि म्हणे सप्ताहायुष्य तुझा तनय असे तरी ॥१॥\n रुद्रा विधी दे मुनिश्वराम करी अधर्म संहारा यमपुरा वोस करी ॥२॥\n कथी तया म्हणे ब्रम्हा अभाविका हो अधर्म भाविका शर्म दे हा रुद्र ॥३॥\n द्विजवर्यां करवी करी ॥४॥\nत्या सुता सातवे दिनीं मृत्यु येतां तीर्थें मुनी मृत्यु येतां तीर्थें मुनी प्रोक्षी शिवदूत येउनी \nधर्मात्मा जो यम त्याप्रति ते जाउनि सांगति ते म्हनती लेख पहा ॥६॥\n यम हो भ्रांत शिवदूतां क्षमा मागता झाला ॥७॥\n नृप विप्रां करी तुष्ट तों नारद तें अदृष्ट तों नारद तें अदृष्ट सांगे स्पष्ट ऋष्युपकार ॥८॥\n ती गुरुला प्रार्थुनी म्हणे ॥९॥\nइति श्री०प०प०वा०स०वि० सारे रुद्राभिषेकफलकथनं नाम चतुस्त्रिंशो०\nगुरूचरित्र - अध्याय एकेचाळीसावा\nगुरूचरित्र - अध्याय बेचाळीसावा\nगुरूचरित्र - अध्याय त्रेचाळीसावा\nगुरूचरित्र - अध्याय पंचेचाळीसावा\nगुरूचरित्र - अध्याय सेहेचाळीसावा\nगुरूचरित्र - अध्याय अठ्ठेचाळीसावा\nगुरूचरित्र - अध्याय एकोणपन्नासावा\nगुरूचरित्र - अध्याय पन्नासावा\nगुरूचरित्र - अध्याय एकावन्नावा\nगुरूचरित्र - अध्याय बावन्नावा\nगुरूचरित्र - अध्याय त्रेपन्नावा\nगुरूचरित्र - अध्याय सत्तेचाळीसावा\nगुरूचरित्र - अध्याय १२२\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "http://www.vidyarthimitra.org/news/11th-college-admission-process-start", "date_download": "2019-06-20T16:02:43Z", "digest": "sha1:PJVVZJGY7TVBPD6RQGAWFY4FZV2I5YSY", "length": 15753, "nlines": 198, "source_domain": "www.vidyarthimitra.org", "title": "अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरु", "raw_content": "\nअकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरु\nदहावी उत्तीर्ण होऊन महाविद्यालयीन वातावरणात प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अकरावीची अर्थात कनिष्ठ महाविद्यालयातील पहिल्या वर्षाची केंद्रीय प्रवेश प्रक्रिया सोमवारपासून (ता.२७) सुरू होत आहे.\nपुणे - दहावी उत्तीर्ण होऊन महाविद्यालयीन वातावरणात प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अकरावीची अर्थात कनिष्ठ महाविद्यालयातील पहिल्या वर्षाची केंद्रीय प्रवेश प्रक्रिया सोमवारपासून (ता.२७) सुरू होत आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि मुंबई महापालिका क्षेत्रातील विद्यार्थ्यांना या दिवसापासून प्रवेश अर्जाचा भाग एक भरता येईल. त्यासाठी विद्यार्थ्यांनी त्यांच्या दहावीच्या शाळेतून माहिती पुस्तक आणि येणारे लॉगिन आयडी, पासवर्ड विकत घ्यायचा आहे. अन्य बोर्डाच्या विद्यार्थ्यांना हे साहित्य मार्गदर्शन केंद्रांवर उपलब्ध असेल. अर्जाचा भाग दोन भरण्याची प्रक्रिया दहावीचा ऑनलाइन निकाल जाहीर झाल्यानंतर सुरू होईल.\nसंगणकावर दिलेल्या सूचनांप्रमाणे टप्प्याटप्प्याने ऑनलाइन अर्ज भरा.\nमहाराष्ट्र राज्य मंडळाच्या मार्चमध्ये घेतलेल्या दहावी परीक्षेस नियमित बसलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांचा बैठक क्रमांक टाकल्यावर त्यांची वैयक्तिक माहिती आपोआप येईल, ती तपासून घ्या.\nआपोआप येणाऱ्या वैयक्तिक माहितीमध्ये काही चूक आढळल्यास त्यामध्ये शाळा वा मार्गदर्शन केंद्रातून दुरुस्ती करून घ्यावी.\nज्या विद्यार्थ्यांची माहिती संकेतस्थळावर बैठक क्रमांक टाकल्यावर येणार नाही, त्यांनी तसेच अन्य मंडळाच्या विद्यार्थ्यांनी सर्व माहिती स्वतः भरावयाची आहे.\nअर्ज शक्‍यतो आपली शाळा अथवा मार्गदर्शन केंद्रातून भरा व संपूर्ण अर्ज (भाग-एक) भरून झाल्यानंतर अर्जातील माहिती (स्वत:चे नाव, आईचे नाव, जन्म तारीख, प्रवर्ग, आरक्षण, मोबाईल नंबर इत्यादी) अचूक असल्याचे आपल्या शाळेतून वा मार्गदर्शन केंद्रातून प्रमाणित (अप्रूव्ह) करून घ्या.\nअर्ज प्रमाणित करण्यासाठी आवश्‍यक कागदपत्रे दाखवा. प्रमाणित केलेल्या अर्जाची प्रिंट घ्या व ती जपून ठेवा.\nविद्यार्थी फॉर्म प्रमाणित करून घेणार नाहीत त्यांचा अर्ज अपूर्ण म्हणजे (पेंडिंग) राहील आणि अशा विद्यार्थ्यांचे अर्ज प्रवेशप्रक्रियेसाठी विचारात घेतले जाणार नाहीत. तसेच त्यांना भाग दोन (पसंतीक्रम) भरता येणार नाही. त्यासाठी फॉर्म भरून झाल्यावर (माय स्टेटस) तपासावे. ते प्रमाणित (अप्रूव्हड्‌) असणे आवश्‍यक आहे. तरच भाग दोन पसंतीक्रम भरता येईल.\nअर्जाचा भाग एक भरताना...\nआपल्या शाळेतून किंवा मार्गदर्शन केंद्रावरून प्रवेशप्रक्रियेची माहितीपुस्तिका खरेदी करा.\nनमुना अर्ज भरण्यापूर्वी माहितीपुस्तिका काळजीपूर्वक वाचा आणि संपूर्ण प्रवेशप्रक्रिया समजून घ्या. त्यासाठी आपल्या शाळेची अथवा मार्गदर्शन केंद्राची मदत घ्या.\nऑनलाइन प्रवेश क्षेत्रनिहाय योग्य संकेतस्थळ उघडा.\nमाहितीपुस्तिकेमध्ये लॉगीन आयडी आणि पासवर्ड दिले आहेत, त्याचा प्रथम लॉगीन करण्यासाठी वापर करा. नंतर पासवर्ड बदला आणि पुढच्या वेळेस लॉगीन करण्यासाठी तो लक्षात ठेवा. (पासवर्ड बदलला तरी पूर्वीचा पासवर्डसुद्धा जपून ठेवा.)\nसिक्‍युरिटी प्रश्न निवडा आणि त्याची योग्य उत्तरे द्या. ती लक्षात ठेवा.\nसिक्‍युरिटी प्रश्न व पासवर्ड याची प्रिंट घेऊन ती जपून ठेवा. आपला पासवर्ड इतर कोणासही सांगू नका.\nअकरावी प्रवेशासाठी माहितीपुस्तिका काळजीपूर्वक वाचावी. त्यानंतरच भाग एक भरण्यास सुरवात करावी. या भागात आरक्षण विषयक माहिती द्यावयाची असल्याने आवश्‍यक कागदपत्रे शाळेचे मुख्याध्यापक वा मार्गदर्शन केंद्रातून तपासून घ्यावेत. दहावीच्या निकालानंतर आठवडाभर अर्जाचा भाग एक आणि दोन भरता येईल. अर्ज भरण्यासाठी पुरेसा वेळ असल्याने घाई करू नये.\n- मीनाक्षी राऊत, प्रभारी शिक्षण उपसंचालक\nइ. ११ वी (FYJC) अॅडमीशन साठी मुंबई (MMRDA), पुणे (पिंपरी चिंचवडसह), नाशिक, औरंगाबाद, नागपूर व अमरावती विभागांतर्गत येणाऱ्या सर्व कॉलेजेस चालू शैक्षणिक वर्ष 2018-19 CAP ROUND 1, 2 & 3 चा कट-ऑफ fyjc.vidyarthimitra.org पोर्टलवर तसेच https://goo.gl/rT2vXd या मोबाईल अॅॅप वर विनामूल्य उपलब्ध आहे.\n'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा\nअकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया: भाग २ भरा आजपासून\nअकरावीसाठीची केंद्रीय प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन स्वरूप २०१९\nअकरावी प्रवेश प्रक्रिया 2019: बायफोकल, एचएसव्हीसी ऑनलाइन पद्धतीने\nअकरावीच्या इनहाउस कोटा घटणार\nअकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया: भाग २ ..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/deshdoot-foundation-day-jitendra-belgaonkar-article/", "date_download": "2019-06-20T15:39:31Z", "digest": "sha1:HPICHNDA42GDPXQP3ZNVMNIA3RDJKOWL", "length": 20468, "nlines": 245, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "आयटी वर भर द्या - जितेंद्र बेळगावकर | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nसोन्याच्या भावानं गाठला उच्चांक\nभैय्या, पक्कं ठरलं ना..\n‘ती’ रेपकार अखेर पोलिसांच्या ताब्यात\nतडीपारीनंतर नगरात फिरणारा टिंग्या गजाआड\nनाशिकची गुन्हेगारी संपता संपेना; अब्रू वाचविण्यासाठी ‘तिने’ मारली धावत्या रिक्षातून उडी\nविधानसभा निवडणुकीचे चोख नियोजन करा : विभागीय आयुक्त माने\nकंत्राटदार बदलला तरी कर्मचार्‍यांना कायम ठेवा\nबार्‍हे ग्रामिण रुग्णालयात आरोग्यांची हेळसांड\nआकाशवाणी चौकात अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर पोलिसांनी पकडले\nशेतीपंपाचा वीजपुरवठा खंडित न करण्याचा महावितरणचा निर्णय\nगावठी कट्ट्यातून गोळी झाडल्याचा पोलिसांना संशय\n…अखेर ग.स.तील बेनामी ठेवीप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा\nना.जयकुमार रावल यांच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन\nवादळग्रस्तांसाठी आ.कुणाल पाटील विधानसभेत आक्रमक\n46 विभागांच्या 482 सेवा ऑनलाईन- जिल्हाधिकारी राहुल रेखावार\nसाक्रीत तीव्र पाणीटंचाई; उपाययोजना करा\nतळोद्यानजिक अहमदाबाद-शिरपूर बसवर दगडफेक\nकोळदा-खेतिया रस्त्याचे काम संथगतीने\nनवापुरात वेळेवर पाणीपुरवठा होत नसल्याने भाजपातर्फे मुख्याधिकार्‍यांना घेराव\nज���ल्ह्यात विविध कार्यक्रमांनी तसेच गुलाबपुष्प देवून नवागतांचे स्वागत\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nसोन्याच्या भावानं गाठला उच्चांक\nआयटी वर भर द्या – जितेंद्र बेळगावकर\nआयटी वर भर द्या – जितेंद्र बेळगावकर\nनाशिक शहराची झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे ‘मेक इन इंडिया’ याप्रमाणेच ‘मेक इन नाशिक’ म्हणून नाशिककडे बघणे आवश्यक आहे. नाशिकमध्ये विविध इंडस्ट्रीज येतात. मात्र, त्यांचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यासाठी नाशिक महानगरपालिका व येथील इंडस्ट्रीने अशा विविध कंपन्या येथे आणण्यावर भर देणे गरजेचे आहे.\nनाशिकमध्ये मल्टिनॅशनल कंपन्या आल्या तर रोजगार वाढेल आणि अशा कंपन्यांमधून नाशिककरांना रोजगार मिळेल. नाशिकमध्ये ज्याप्रमाणे महिंद्रा अँड महिंद्रा या सारख्या मोठ्या कंपन्या आल्या. मात्र, त्या आल्यानंतर दहा वर्षांत त्यांच्याप्रमाणे मोठ्या कंपन्या अजूनही नाशिकमध्ये आलेल्या नाहीत. त्यामुळे अशा कंपन्या नाशिकमध्ये येण्याकरिता लोकप्रतिनिधी, नाशिक महानगरपालिका व इंडस्ट्रीने भर देणे गरजेचे आहे.\nनाशिक शहरातील वडाळा रोड येथे आयटी पार्कसाठी जागा देण्यात आली. मात्र, पाहिजे त्या प्रमाणात आयटी कंपन्या नाशिकमध्ये आलेल्या नाहीत. पुणे शहराची ज्याप्रमाणे वाढ होत आहे. त्याप्रमाणात नाशिकमध्ये ही वाढ होणे गरजेचे आहे. त्यासाठी योगदान देणे गरजेचे आहे. ज्याप्रमाणे मुंबई, बंगळुरू, पुणे येथे आयटी कंपन्या येतात, तशा कंपन्या नाशिकमध्येही येणे गरजेचे आहे.\nवरील मोठ्या शहरांमध्ये असणार्‍या या कंपन्यांना आपल्या कामगारांना मोठ्या प्रमाणात मासिक वेतन द्यावे लागते. त्या तुलनेत नाशिकमध्ये जर अशा मोठ्या कंपन्या आल्या तर या कंपन्यांना अल्प वेतनात रोजगार उपलब्ध होऊ शकतील. यातून नाशिक शहर व जिल्ह्यातील बेरोजगारांना व तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकेल.\nनाशिकमधील अनेक तरुण आयटी, उच्च शिक्षण घेऊन इतर शहरांत नोकरीसाठी जात आहेत. इतर शहरात जाण्याचा हा ओघ जर आयटी कंपन्या नाशिकमध्ये आल्या तर निश्चितच कमी होईल. नाही म्हणता नाशिक येथे कुंभमेळा भरत असल्यामुळे शहरामध्ये पाणी, रस्ते, इलेक्ट्रिसिटी अशी कामे पूर्णत्वास गेलेली आहेत.\nमुंबई, पुणे येथून मोठे बिल्डर यांनी नाशिकमध्ये मोठी गुंतवणूक केलेली आ���े. मात्र, सध्या या व्यवसायाला मंदीचे दिवस आहेत. त्यातच जर आयटी कंपन्या नाशिकमध्ये आल्या तर या व्यवसायालाही तेजी येऊ शकते. त्यासाठी मोठ्या इंडस्ट्री व आयटी पार्क नाशिकमध्ये होणे गरजेचे आहे.\nनाशिकमधील स्वच्छतेबाबत बोलायचे म्हटल्यास, नाशिक शहराचा स्वच्छतेच्या बाबतीत भारतात तेविसावा तर महाराष्ट्र राज्यात चौथा क्रमांक लागतो. याचाच अर्थ राज्यात नाशिक हे पहिल्या पाचमध्ये आहे. मुंबई शहराची प्रचंड प्रमाणात वाढ होत आहे.\nत्याबरोबर पुण्यातही अशीच वाढ असून महाराष्ट्रातील नाशिक शहर हे आता आयटी पार्कसाठी एक पर्याय म्हणून पुढे येत आहे. यासाठी केंद्र शासनाकडूनही निधीची उपलब्धता होते. त्यातून लोकप्रतिनिधींनी नाशिक येथे आयटी पार्क होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.\nनाशिकमध्ये आयटी पार्क झाल्यास कराची रक्कम ही इतर शहरांच्या तुलनेत कमी राहील. त्यामुळे याचा फायदा नाशिकमध्ये येणार्‍या कंपन्यांनाही होऊ शकतो. सिन्नर येथे सेझ येणार येणार म्हणून त्याकडे पूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून होते. मात्र, दहा वर्षांपासून हा सेझ सिन्नरमध्ये अजूनही आलेला नाही, ही एक शोकांतिका आहे.\nसडावण माध्यमिक शाळेत विद्यार्थ्यांनी अनुभवला शिक्षकांचा कार्यभाग\nवसाका भाडेतत्वावर देण्याऐवजी दुसरा सक्षम पर्याय सुचवा – आ. डॉ. राहुल आहेर\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nस्वच्छता संस्कार रुजवावे – प्रविण जाधव\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nडॉ. विखेंचे दणदणीत यश\nBreaking News, Featured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nजळगाव, धुळ्यात जून जुलैत पावसाचा खंड पडणार : हवामान शास्त्रज्ञ डॉ.साबळे यांचा अंदाज\nभुसावळ औष्णिक वीज निर्मिती केेंद्राचा देशात विक्रम; कोट्यवधींचा दंड वाचला\nmaharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव\nउपोषणकर्त्या हार्दिक पटेलने सांगितली ‘अंतिम इच्छा’\nआवर्जून वाचाच, देश विदेश, मुख्य बातम्या, राजकीय\nकोकणात मान्सून दाखल; हवामान खात्याकडून अधिकृत माहिती\nचार वर्षांत राज्यात 12 हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nबोदवड औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षकाचा महिला कर्मचार्‍यावर चाकू हल्ला\nmaharashtra, जळगाव, मुख्य बातम्या\nसोन्याच्या भावानं गाठला उच्चांक\nभैय्या, पक्कं ठरलं ना..\n‘ती’ रेपकार अखेर पोलिसांच्या ताब्यात\nतडीपारीनंतर नगरात फिरणारा टिंग्या गजाआड\nकर्जमंजुरीसाठी तरूणांकडून उकळले पैसे\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nस्वच्छता संस्कार रुजवावे – प्रविण जाधव\nवसाका भाडेतत्वावर देण्याऐवजी दुसरा सक्षम पर्याय सुचवा – आ. डॉ. राहुल आहेर\nसोन्याच्या भावानं गाठला उच्चांक\nभैय्या, पक्कं ठरलं ना..\n‘ती’ रेपकार अखेर पोलिसांच्या ताब्यात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/taxonomy/term/2119", "date_download": "2019-06-20T16:37:22Z", "digest": "sha1:LNP2IR72VQXJDZPCP3RF6YBGOOABZEOC", "length": 7254, "nlines": 53, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "पर्यावरण संस्था | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nउमरा गावच्या उगम संस्थेचे बहुविध कार्य\n‘उगम’ ग्रामीण विकास संस्था ही उमरा (तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली) येथील आहे. ती संस्था शाश्वत ग्रामीण विकासासाठी कार्यरत आहे. ग्रामीण व दुर्गम भागातील कुटुंबांना उपजीविका निर्मिती व प्रोत्साहन यांतून त्यांचा शाश्वत विकास करून आर्थिक व सामाजिक विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणणे हे संस्थेचे मुख्य कार्य आहे. संस्थेची स्थापना 15 जानेवारी 1996 रोजी झाली. संस्था सेंद्रीय शेती, पाणलोट क्षेत्र विकास, महिला सक्षमीकरण, पतपुरवठा, क्षमताबांधणी, कौटुंबिक हिंसाचार, आरोग्य, पर्यावरण शिक्षण, उपजीविका प्रोत्साहन, नैसर्गिक साधनसंपत्ती व्यवस्थापन अशा विविध विषयांमध्ये कार्य करते.\nसचिन आशा सुभाष - पॅडयुक्त व आजारमुक्त महाराष्ट्र\nसचिन मूळ सोलापूरचा. तो सध्या पुण्यात वकिली करतो. त्याची कमाल म्हणजे तो विविध सामाजिक उपक्रमांतून माणुसकी जोपासतो त्याने तो रस्त्याच्या कडेला फूटपाथवर उघड्याने झोपलेल्या लोकांसाठी काय करू शकतो या विचाराने ‘समाजबंध’ या नावाने कपडे संकलन आणि वाटप करणारी पहिली भिंत पुण्यात सुरू केली. भिंत दांडेकर पुलाजवळ राष्ट्र सेवादल कार्यालयाजवळ होती. त्या अभिनव संकल्पनेला समाजातून आणि माध्यमांतून उदंड प्रतिसाद मिळाला. त्यातूनच ‘फिरते समाजबंध’ या त्याच्या उपक्रमाची सुरुवात झाली. त्यातून ‘समाजबंध’ पुण्याबाहेरील आदिवासी वाड्या-वस्त्यांवर पोचले.\nडॉल्फिन नेचर रिसर्च ग्रूपचे विस्तृत पर्यावरण कार्य\n‘डॉल्फिन नेचर रिसर्च ग्रूप’ ही ���ांगलीतील संस्था पर्यावरण संवर्धन व पर्यावरण जागृतीचे कार्य करते. संस्थेचे कार्य ‘इकोफ्रेंडली लाइफ स्टाइल’ लोकांनी स्वीकारावी यासाठी विविध उपक्रमांच्या माध्यमातून सुरू आहे. संस्था युवा पिढीला निसर्गाशी जोडू पाहते. त्यासाठी ‘फ्रेंडशिप डे’सारखा दिवस निसर्गाशी मैत्री म्हणून संस्थेतर्फे साजरा केला जातो. माणूस निसर्गाला जे देऊ करतो, त्याच्या कितीतरी पटींनी जास्त निसर्ग त्याला परतफेड करत असतो. म्हणूनच संस्थेचा भर बीजारोपण व वृक्षारोपण यांच्या माध्यमातून हरित वैभव वाढवण्यावर आहे. एकूणच, ‘डॉल्फिन नेचर रिसर्च ग्रूप’चा उद्देश जैव साखळीचे संवर्धन करणे हा आहे.\nSubscribe to पर्यावरण संस्था\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://punerispeaks.com/diveshinsambhajimaharajrole/", "date_download": "2019-06-20T15:17:53Z", "digest": "sha1:MW3OTXZF6YZMZBPCKV3JE5HEGT6HLIJ2", "length": 3797, "nlines": 81, "source_domain": "punerispeaks.com", "title": "'स्वराज्य रक्षक संभाजी' मध्ये युवराज संभाजी यांची भूमिका साकारणारा पुण्यातील दिवेश - Puneri Speaks", "raw_content": "\n‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मध्ये युवराज संभाजी यांची भूमिका साकारणारा पुण्यातील दिवेश\nपुणे जिल्हय़ातील #राजगुरूनगर तालुक्यात असणारे दुर्गम भागातील कूड़े बुद्रुक हे गांव सध्या महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात पोहचत आहे. हया गावचे सुपुत्र कुमार “दिवेश पंढरीनाथ मेदगे” हे सध्या “स्वराज्य रक्षक संभाजी” या मालिकेतील बाल कलाकार संभाजीराजेंच्या भूमिकेत आपल्या कलेचा ठसा उमटवत आहेत.\nज्या महाराष्ट्राच्या मातीसाठी आपल्या प्राणाचे बलिदान करणारे धर्मवीर संभाजीराजे या भुमीकेसाठी दिवेशची निवड हीच गोष्ट फार अभिमानाची आहे\nदिवेश तुला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 💐\nPrevious articleपिंपरी-चिंचवड मनपात दिवाळी भेटवस्तूंना बंदी : आयुक्त हर्डीकरांचे आदेश\nशिवाजी महाराज घोषणा: शिवाजी महाराज गारद अर्थ काय\nएसपीज बिर्याणी हाऊस च्या जेवणात आढळली अळी, मालकाचा उद्धटपणा | VIDEO\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून तीन दिवस पुणे दौऱ्यावर\nरातोरात प्रसिद्ध झालेल्या खेळणी विक्रेत्यांला अटक\n मुंबईतील इडलीवाला चटणी बनवण्यासाठी सं���ासचे पाणी वापरताना सापडला | VIDEO\nराज्यात वळवाचा पाऊस पडण्याची शक्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/pakistan-isi-chief-warned-america-2127761.html", "date_download": "2019-06-20T15:00:12Z", "digest": "sha1:2GD3HOKSDBX3FXK5M5NJDC673RNYPUZW", "length": 6868, "nlines": 148, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "pakistan isi chief warned america | अमेरिकेने ड्रोन हल्ले थांबवावेत अन्यथा प्रतिहल्ले - पाक", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nअमेरिकेने ड्रोन हल्ले थांबवावेत अन्यथा प्रतिहल्ले - पाक\nअमेरिकेने आदिवासी पट्ट्यात ड्रोन हल्ले थांबवले नाहीत तर पाकिस्तान त्याला जशास तसे प्रत्त्युत्तर देईल अशी धमकी पाकिस्तानी गुप्तहेर संस्था आयएसआयचे प्रमुख अहमद शुजा पाशा यांनी दिली आहे.\nइस्लामाबाद - अमेरिकेने आदिवासी पट्ट्यात ड्रोन हल्ले थांबवले नाहीत तर पाकिस्तान त्याला जशास तसे प्रत्त्युत्तर देईल अशी धमकी पाकिस्तानी गुप्तहेर संस्था आयएसआयचे प्रमुख अहमद शुजा पाशा यांनी दिली आहे.\nअमेरिकी गुप्तचर संस्था सीआयएचे उपसंचालक मायकेल मॉरेल यांच्यासोबत झालेल्या बैठकीत पाशा यांनी हा इशारा दिला आहे. तुम्ही ड्रोन हल्ले थांबवले नाहीत तर आम्हालाही प्रत्त्युत्तर देण्याशिवाय पर्याय राहणार नाही अशा शब्दात पाशा यांनी मॉरेल यांना सांगितल्याचे वृत्त द एक्सप्रेस ट्रिब्युन ने दिले आहे. पाकिस्तानच्या वायू हद्दीत घुसून नाटोच्या हेलिकॉप्टरसर्नी हल्ले केले होते. या घटनांची आठवण करुन देत यामुळे उभय देशांमधील संबंधांना तडा गेल्याचे पाशा यांनी सांगितले. मॉरेल यांनी आयएसआय अधिकारी आणि दहशतवाद विरोधी विभागाच्या अधिकाऱ्यांशीही भेट घेतली. दहशतवाद्यांविरोधात आणि ड्रोन हल्ले रोखण्यासंदर्भात संयुक्त कारवाई करण्याविपयीही चर्चा झाली.\nकरवाढीमुळे पाकिस्तानात महागाई गगनाला भिडली; जुलैपासून अर्थसंकल्प हाेणार लागू\nपाकिस्तानची खालच्या पातळीवरची खेळी, विंग कमांडर अभिनंदन यांच्या 'त्या' व्हिडीओचा जाहिरातीसाठी वापर\nपीएम नरेंद्र मोदींसाठी हवाई हद्द मोकळी करणार पाकिस्तान, पाकमार्गे किर्गिस्तानला जाणार पंतप्रधान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Ded-College-closure-route/", "date_download": "2019-06-20T15:10:31Z", "digest": "sha1:OG5OCGYRM7ODBI43EG3II7QWZOBFQ52U", "length": 5990, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " डीएड कॉलेज ��ंद होण्याच्या मार्गावर? | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › डीएड कॉलेज बंद होण्याच्या मार्गावर\nडीएड कॉलेज बंद होण्याच्या मार्गावर\nशिक्षक भरतीस विलंब, तांत्रिक शिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा ओढा आणि सरकारच्या काही धोरणांमुळे जिल्ह्यातील 71 डीएड महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत. उर्वरित 13 महाविद्यालयांतून विद्यार्थ्यांची संख्या कमी होत आहे.\nसहा वर्षापूर्वी जिल्ह्यात 84 डीएड महाविद्यालये होती. यापैकी आता चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यात 5 व बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात 8 डीएड महाविद्यालये आहेत. सन 2012-13 च्या शैक्षणिक वर्षात चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यातील 40 आणि बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील 22 डीएड महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत.\nआठ वर्षापूर्वी डीएड महाविद्यालयांत प्रवेश मिळविण्यासाठी वशिलेबाजी लागायची. त्यावेळी डीएड महाविद्यालयांनी डोनेशनही मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांकडून उकळले जायचे. बिदर, निपाणी, कित्तूर आदी ठिकाणचे विद्यार्थी हमखास नोकरीमुळे डोनेशन मोठ्या प्रमाणात संस्थाचालकांना देत होते. त्यामुळे डीएड महाविद्यालये काढण्यासाठी अनेक संस्था पुढे आल्या. डीएड महाविद्यालये बंद होण्यासाठी सरकारची धोरणेच कारणीभूत आहेत. प्राथमिक शाळेत 1 ली ते 5 वी पर्यंतच्या वर्गात डीएडधारकांना प्राधान्य दिले. 6 वी ते 8 वी पर्यंच्या वर्गासाठी बीएड पदवीधरकांची नेमणूक सुरू केली आहे. गेल्या पाच वर्षात डीएडधारकांची भरतीच केली नाही. टीईटी व सीईटी घेण्यात सरकार वेळ काढत आहे. निकालातही गोंधळ सुरू आहे. त्यामुळे डीएड अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा कल थंडावला.\nशुल्क भरतो, प्रवेश घ्या\nडीएडसाठी शुल्क मोठ्या प्रमाणात उकळले जात होते. मात्र सध्या पाच ते दहा हजार रूपये शुल्क आहे. तर काही प्राध्यापकांवर शुल्क आम्ही भरतो. प्रवेश घ्या, अशी ऑफर देण्याची वेळ आली आहे. उर्वरित महाविद्यालयांतून वर्षाला 25 ते 30 विद्यार्थी प्रवेश घेत आहेत. भविष्यात हीच स्थिती राहिल्यास महाविद्यालये बंद करण्याची वेळ येणार आहे.\nराज्यात शिक्षक भरतीचा बोजवारा\nलालबागच्या राजाचा ८६ वा पाद्यपूजन सोहळा उत्साहात\nलग्नाच्या तिसऱ्याच दिवशी नवविवाहिता प्रियकरासोबत फरार\nसीमा प्रश्नावर भाजप का बोलत नाही\nझेडपी शाळांच्या दुरुस्तीसाठी दोनशे कोटी : पंकजा मुंडे\nलालबागच्या राजाचा ८६ वा प��द्यपूजन सोहळा उत्साहात\nसीमा प्रश्नावर भाजप का बोलत नाही\nझेडपी शाळांच्या दुरुस्तीसाठी दोनशे कोटी : पंकजा मुंडे\nदोन वेगळी उत्तर देताना झोपा काढता का", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Goa/Panaji-coal-pollution-problem-solution/", "date_download": "2019-06-20T15:12:32Z", "digest": "sha1:NUGXOYBXAQAXINWMVNU75TGIQRH7Y47B", "length": 9184, "nlines": 49, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कोळसा प्रदूषणप्रश्‍नी तीन महिन्यांत तोडगा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › कोळसा प्रदूषणप्रश्‍नी तीन महिन्यांत तोडगा\nकोळसा प्रदूषणप्रश्‍नी तीन महिन्यांत तोडगा\nगोवा हे देशातील महत्त्वाचे पर्यटन केंद्र असल्याने कोळसा प्रदूषण राज्याला परवडणारे नाही. गोव्याबाबत काही घटकांकडून गैरसमज पसरवण्याचे षडयंत्र रचले जात असून ‘एमपीटी’तील कोळसा हाताळणी प्रकल्पाचा विस्तार होऊ देणार नाही. येत्या तीन महिन्यांत म्हणजेच अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत कोळसा प्रदूषण प्रश्‍नावर तोडगा काढू, असे आश्‍वासन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी शुक्रवारी विधानसभेत दिले.\nएमपीटी बंदरात होत असलेल्या कोळसा हाताळणीमुळे प्रदूषण होत असल्याबद्दल फोंड्याचे आमदार रवी नाईक यांनी शुक्रवारी खासगी ठराव आणला होता. या ठरावावेळी विरोधी सर्व काँग्रेस आमदारांनी भाजप सरकारवर सडकून टीका केली. काँग्रेसचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी केंद्रात तत्कालीन भाजप सरकार असतानाच कोळसा हाताळणीचा परवाना दिला असल्याचा आरोप केला. विरोधकांचे सर्व आरोप खोडून काढून मुख्यमंत्री पर्रीकर सुमारे दीड तास बोलले. नाईक यांचा खासगी ठराव सभागृहाने एकमताने मंजूर केला.\nआपण केवळ आपल्या राज्याचा विकास साधण्यासाठी केंद्रातील महत्त्वाचे पद सोडून परत आलो आहोत, असे सांगून पर्रीकर म्हणाले की, गोव्याला अप्रतिम निसर्गसौंदर्य लाभले असून पर्यटन व्यवसायप्रधान असे हे राज्य आहे. पर्यटनाच्या वाढीसाठी पर्यावरणाला पूरक वातावरण राज्यात असणे गरजेचे आहे. राज्यातील पर्यटन तीन पटीने वाढले असून, 2012 साली केवळ 26 लाख असणारी पर्यटकांची संख्या आता यंदा 80 लाखांवर जाणार आहे. कोळसा हाताळणीतून निर्माण होणार्‍या प्रदूषणाला आपलाही विरोध आहे. मात्र, काही घटकांकडून राष्ट्रीय पातळीवर गोव्यात प्रदूषण होत असल्याने ते चांगले पर्यटनस्थळ नाही, असा अपप्रचार होत आहे, असेही ते म्हणाले.\nगोव्याच�� प्रतिमा बिघडवण्याचे कोणीतरी षडयंत्र रचत आहे. मात्र विरोधक आणि स्वयंसेवी संघटना ही बाब लक्षात घेत नाहीत. मांडवी व झुवारी सारख्या महत्वाच्या पुलांबाबत न्यायालयात जाऊन अडवणूक केली जाते. कोळसा प्रदूषणाचा प्रभाव केवळ 2-3 मतदारसंघांतच असून वास्को शहराच्या दोन किलोमीटर्स परिघातच त्याचा परिणाम होऊ शकतो. मात्र, पर्यटन क्षेत्रातील काही स्पर्धक राज्यांनी याच प्रदूषणाचा मुद्दा बनवून सर्व राज्यभर कोळशाचा धुरळा पसरत असल्याचे फसवे चित्र तयार केले आहे. कोळशा विरोधात आंदोलन करणार्‍यांपैकी फक्त दोघेच जण वास्कोत राहणारे असून अन्य लोकांना प्रदूषणाचा फटका बसणे शक्यच नसल्याचे पर्रीकर म्हणाले.\nपर्रीकर म्हणाले की, गोवा दरसाली 72 लाख टन ‘कार्बन डाय ऑक्साईड’ तयार होतो. राज्याच्या शहरांतील प्रदूषणाची मात्रा पाहता आज वास्कोमधील प्रदूषणापेक्षा म्हापसा शहरात अधिक प्रदूषण असल्याचे गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या अहवालातून सिद्ध होत आहे. हे प्रदूषण वाहनातील इंधनामुळे होत असल्याने आधी आपण वाहनांचा आणि वातानूकुलन यंत्रांचा वापर कमी करणे आवश्यक आहे.\nकोळसा प्रदूषणप्रश्‍नी तीन महिन्यांत तोडगा\nउघड्यावर स्वयंपाक करणार्‍या पर्यटकांवर होणार कारवाई\nकाणका बँक दरोड्यातील आणखी दोघे गजाआड\n‘माट्टी’सह ‘माडा’ला ‘राज्य वृक्ष’दर्जा\nविरोधकांची सभागृह समिती नियुक्‍तीची मागणी फेटाळली\n‘दूधसागर’कडे जाण्यासाठी ऑनलाईन बुकिंग सुविधा\nराज्यात शिक्षक भरतीचा बोजवारा\nलालबागच्या राजाचा ८६ वा पाद्यपूजन सोहळा उत्साहात\nलग्नाच्या तिसऱ्याच दिवशी नवविवाहिता प्रियकरासोबत फरार\nसीमा प्रश्नावर भाजप का बोलत नाही\nझेडपी शाळांच्या दुरुस्तीसाठी दोनशे कोटी : पंकजा मुंडे\nलालबागच्या राजाचा ८६ वा पाद्यपूजन सोहळा उत्साहात\nसीमा प्रश्नावर भाजप का बोलत नाही\nझेडपी शाळांच्या दुरुस्तीसाठी दोनशे कोटी : पंकजा मुंडे\nदोन वेगळी उत्तर देताना झोपा काढता का", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/In-Kurundwad-Municipal-Approved-corporator-NCP-/", "date_download": "2019-06-20T15:30:17Z", "digest": "sha1:3Y6RKCRHGYZOTRHRSBBSFLEMNSLY3GYI", "length": 7637, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कुरूंदवाड पालिकेत स्वीकृत नगरसेवकसाठी राष्ट्रवादीत भाऊगर्दी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › कुरूंदवाड पालिकेत स्वीकृत नगरसेव��साठी राष्ट्रवादीत भाऊगर्दी\nकुरूंदवाड पालिकेत स्वीकृत नगरसेवकसाठी राष्ट्रवादीत भाऊगर्दी\nकुरूंदवाड पालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी राष्ट्रवादी पक्षात भाऊगर्दी झाली आहे. माजी नगराध्यक्ष रावसाहेब पाटील, चंगेजखान पठाण यांनी आपल्या पुत्रासाठी तर पक्षातील आघाडीप्रमुख व पराभूत उमेदवारांनी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. दिल्ली, मुंबई ते कागल वारीला सुरुवात झाली असून स्वीकृतपदाची संधी कोणाला मिळणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे.\nकुरूंदवाड पालिकेतील स्वीकृत नगरसेवकपद एक वर्षासाठी सत्तारूढ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळणार आहे. पालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे माजी नगराध्यक्ष दादासाहेब पाटील, तानाजी आलासे यांच्या सौ. तर पक्षाचे शहराध्यक्ष जिन्‍नापा पोवार, चंद्रकांत पोवार यांना अल्पमतात पराभवाला सामोरे जावे लागले होते. काही महिन्यांसाठी का असेना आपली या पदावर वर्णी लागावी, यासाठी त्यांनी कागलसह जयसिंगपूर वार्‍यांना सुरुवात केली आहे.\nपक्षातील ज्येष्ठ नेते राष्ट्रवादीचे नेते माजी नगराध्यक्ष रावसाहेब पाटील यांचा पालिकेत एक मोठा गट आहे. त्यांचे सुपुत्र अभिजित पाटील यांना 2011, 16 च्या सभागृहात जनविकास व शहर सुधारणा या संयुक्‍त आघाडीतर्फे स्वीकृत नगरसेवकपदाची संधी मिळणार होती. मात्र, प्रभागातील निवडणुकीत माघार घेण्यासाठी कार्यकर्त्याला दिलेला शब्द पाळण्यासाठी आपल्या मुलाला थांबवत बाबासाहेब भबिरे यांना स्वीकृत नगरसेवकपदाची संधी दिली होती. पाच वर्षांत सत्तेच्या सारीपाटात भबिरे यांचा राजीनामा न झाल्याने अभिजित पाटील यांची संधी हुकली होती. आपल्या मुलाला राजकारणात सक्रिय करण्यासाठी माजी नगराध्यक्ष रावसाहेब पाटीलसह समर्थकांनी आ. हसन मुश्रीफ, राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्याकडे फिल्डिंग लावली आहे. माजी नगराध्यक्ष चंगेजखान पठाण यांच्या कुटुंबातील एक नगरसेवक सभागृहात नेहमी असायचा. या सभागृहात सध्या त्यांच्या कुटुंबातील प्रतिनिधी नसल्याने आपला सुपुत्र शाहरूख खान पठाण यांची वर्णी लागावी, यासाठी जोरदार फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. पराभूत उमेदवारांसह माजी नगराध्यक्ष व ज्येष्ठ नेत्यांनी आपल्या सुपुत्रांना स्वीकृत नगरसेवक पदाची संधी मिळावी, यासाठी फिल्डिंग लावली असली तरी ज्येष्ठ नेत्यांनी आपल्या सुपुत्रांना संधी मिळवण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. तर पक्षातील कार्यकर्त्यांनीही नेत्यांकडे मनधरणीला सुरुवात केल्याने स्वीकृत नगरसेवक पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.\nराज्यात शिक्षक भरतीचा बोजवारा\nलालबागच्या राजाचा ८६ वा पाद्यपूजन सोहळा उत्साहात\nलग्नाच्या तिसऱ्याच दिवशी नवविवाहिता प्रियकरासोबत फरार\nसीमा प्रश्नावर भाजप का बोलत नाही\nझेडपी शाळांच्या दुरुस्तीसाठी दोनशे कोटी : पंकजा मुंडे\nलालबागच्या राजाचा ८६ वा पाद्यपूजन सोहळा उत्साहात\nसीमा प्रश्नावर भाजप का बोलत नाही\nझेडपी शाळांच्या दुरुस्तीसाठी दोनशे कोटी : पंकजा मुंडे\nदोन वेगळी उत्तर देताना झोपा काढता का", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/Hingoli-Agriculture-Assistant-bribery/", "date_download": "2019-06-20T15:11:46Z", "digest": "sha1:JQF43U5O2OCYACGLYJCPCLMNRRXXHF4T", "length": 4875, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " हिंगोली : कृषी सहाय्यक लाचलूचपतच्या जाळ्यात | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › हिंगोली : कृषी सहाय्यक लाचलूचपतच्या जाळ्यात\nहिंगोली : कृषी सहाय्यक लाचलूचपतच्या जाळ्यात\nम्हैस खरेदीसाठी वीस हजाराचे अनुदान मिळविण्यासाठी फाईलवर सह्या करून धनादेश मिळवून देण्यासाठी सेनगाव तालुक्यातील केंद्रा येथील कृषी सहाय्यक यास एसीबीच्या जाळ्यात सापडला आहे. पथकाने दि. ३१ जानेवारी रोजी सकाळी दहाच्या सुमारास हिंगोली शहरातील शिवाजीनगर भागात लाचेसह ताब्यात घेतले.\nसेनगाव तालुक्यातील जामठी येथील संतोष शिंदे यांच्या भावजईने अल्पभूधारक असल्याने कृषी विभागाकडून म्हैस खरेदीसाठी वीस हजार रूपयाचे अनुदान मिळविण्यासाठी फाईल तयार केली होती. या फाईलवर सह्या करून अनुदानाचा धनादेश मिळवून देण्यासाठी संतोष शिंदे यांच्याकडे केंद्रा येथील कृषी सहाय्यक सुनील शिवाजी सातपुते (वय ३०) याने आठ हजारची लाच मागितल्याची तक्रार एसीबीकडे करण्यात आली होती. त्यानुसार एसीबीने सापळा रचून कारवाई केली. दि. ३१ रोजी सकाळी शिवाजीनगर भागातील पाचपुते यांच्या खोलीमध्ये आठ हजाराची लाच स्विकारताना सातपुते यास रंगेहाथ पकडले. ही कारवाई एसीबीचे पोलिस उपाधीक्षक सुनील जैतापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक नितीन देशमुख, जितेंद्र पाटील, शेख उमर, सुभा�� आढावा, अभिमन्यू कांदे, शेख जमीर, ओमप्रकाश पंडीतकर, विजयकुमार उपरे, संतोष दुमाने, महारूद्र कबाडे, प्रमोद थोरात, अविनाश किर्तनकार, आगलावे यांच्या पथकाने केली.\nराज्यात शिक्षक भरतीचा बोजवारा\nलालबागच्या राजाचा ८६ वा पाद्यपूजन सोहळा उत्साहात\nलग्नाच्या तिसऱ्याच दिवशी नवविवाहिता प्रियकरासोबत फरार\nसीमा प्रश्नावर भाजप का बोलत नाही\nझेडपी शाळांच्या दुरुस्तीसाठी दोनशे कोटी : पंकजा मुंडे\nलालबागच्या राजाचा ८६ वा पाद्यपूजन सोहळा उत्साहात\nसीमा प्रश्नावर भाजप का बोलत नाही\nझेडपी शाळांच्या दुरुस्तीसाठी दोनशे कोटी : पंकजा मुंडे\nदोन वेगळी उत्तर देताना झोपा काढता का", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Nipah-virus-issue-Kerala-Maharashtra-Tourist-reduced/", "date_download": "2019-06-20T15:11:13Z", "digest": "sha1:7QKWWD3XNS2BT37YRNXOYI6HPP7PJOXZ", "length": 5180, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " निपाहचा धसका : महाराष्ट्रातून केरळला जाणारे पर्यटक घटले | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › निपाहचा धसका : महाराष्ट्रातून केरळला जाणारे पर्यटक घटले\nनिपाहचा धसका : महाराष्ट्रातून केरळला जाणारे पर्यटक घटले\nकेरळमधील निपाह विषाणूचा सर्वांनीच धसका घेतला असून केरळच्या पर्यटनावर त्याचा परिणाम झाला आहे. निपाहच्या भीतीने महाराष्ट्रातून केरळला जाणार्‍या पर्यटकांनी आपले बुकिंग रद्द केले आहे. तर तिकडे गेलेले पर्यटक देखील ट्रिप मधेच सोडून घरी परतू लागले आहेत. परतणार्‍या पर्यटकांची योग्य ती तपासणी करूनच त्यांना पाठवले जात असल्याची माहिती त्रिवेंद्रम पर्यटन कार्यालयातून देण्यात आली.\nकेरळ हे अत्यंत लोकप्रिय असे पर्यटनस्थळ आहे. त्यामुळे दरवर्षी लाखो हौशी पर्यटक त्याठिकाणी भेट देतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून केरळमधील काही भागात निपाह या विषाणूच्या दहशतीमुळे पर्यटक केरळमधून काढता पाय घेऊ लागले आहेत. अनेकांनी आपली बुकिंग रद्द केली आहेत.\nमुळातच मागील काही वर्षांच्या तुलनेत यावर्षी केरळ पर्यटक कमी होते. त्यात निपाहच्या भीतीने सध्या केरळचे पर्यटन पूर्णपणे थंडावले आहे. मुंबई कफ परेड येथील पर्यटन कार्यालयामध्ये केरळला जाण्यासाठी दिवसाला कमीत कमी 10 ते 15 चौकशी कॉल यायचे, पण सध्या ही चौकशी पूर्णपणे थांबली आहे.\nया कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार 2013 या सालात केरळला महाराष्ट्रातून ज��णार्‍या पर्यटकांची संख्या सुमारे 10 लाखांच्या घरात होती. परंतु ही संख्या या वर्षी निम्म्याहून कमी झाली आहे. त्यातच निपाह विषाणूच्या संसर्गाच्या भीतीने आता तर केरळ पर्यटन पूर्णपणे थंडावले आहे.\nराज्यात शिक्षक भरतीचा बोजवारा\nलालबागच्या राजाचा ८६ वा पाद्यपूजन सोहळा उत्साहात\nलग्नाच्या तिसऱ्याच दिवशी नवविवाहिता प्रियकरासोबत फरार\nसीमा प्रश्नावर भाजप का बोलत नाही\nझेडपी शाळांच्या दुरुस्तीसाठी दोनशे कोटी : पंकजा मुंडे\nलालबागच्या राजाचा ८६ वा पाद्यपूजन सोहळा उत्साहात\nसीमा प्रश्नावर भाजप का बोलत नाही\nझेडपी शाळांच्या दुरुस्तीसाठी दोनशे कोटी : पंकजा मुंडे\nदोन वेगळी उत्तर देताना झोपा काढता का", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/12th-result-teacher-association-maharashtra-strike-demands/", "date_download": "2019-06-20T15:45:14Z", "digest": "sha1:VQ7VUJJP5LF37WMT2TWFBQAFDPB24NPN", "length": 3469, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बारावीचा निकाल लांबणार..? | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › बारावीचा निकाल लांबणार..\nकनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी २६ मार्चला मंत्रालयासमोर उपोषणाचा निर्णय घेतला आहे. राज्याचे अर्थमंत्री आणि शिक्षणमंत्री यांच्यासोबत बुधवारी ( २१ मार्च ) रोजी आयोजित बैठकीत सकारात्मक चर्चा न झाल्याने महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने पुन्हा आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे.\nशिक्षकांनी त्यानुसार २६ मार्च रोजी मंत्रालयासमोर उपोषणाचा निर्णय घेतला आहे. त्यानंतरही निर्णय न झाल्यास विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका आणि मार्कशिट बोर्डाकडे जमा करणार नसल्याचे महासंघाचे अध्यक्ष अनिल देशमुख यांनी सांगितले. त्यामुळे बारावी चा निकाल लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे.\nकृषी योजनांसाठी यापुढे शेतकऱ्यांसाठी एक अर्ज योजना\nराज्यात शिक्षक भरतीचा बोजवारा\nलालबागच्या राजाचा ८६ वा पाद्यपूजन सोहळा उत्साहात\nलग्नाच्या तिसऱ्याच दिवशी नवविवाहिता प्रियकरासोबत फरार\nसीमा प्रश्नावर भाजप का बोलत नाही\nकृषी योजनांसाठी यापुढे शेतकऱ्यांसाठी एक अर्ज योजना\nलालबागच्या राजाचा ८६ वा पाद्यपूजन सोहळा उत्साहात\nसीमा प्रश्नावर भाजप का बोलत नाही\nझेडपी शाळांच्या दुरुस्तीसाठी दोनशे कोटी : पंकजा मुंडे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/pune-Taxation-burden-on-Punekar/", "date_download": "2019-06-20T15:13:02Z", "digest": "sha1:ZMGRJNY3J3CD7YE7EX3O55H2KGYGKDN7", "length": 5917, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पुणेकरांवर 15 टक्के कराचा बोजा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › पुणेकरांवर 15 टक्के कराचा बोजा\nपुणेकरांवर 15 टक्के कराचा बोजा\nविविध कारणांसाठी महापालिकेच्या उत्पन्नात वरचेवर घट होत आहे. त्यामुळे नियोजित विकासकामांना कात्री लावण्याची वेळ प्रशासनावर येत आहे. राज्य शासनानेही पालिकेने उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्‍वभूमीवर पुणेकरांकडून वसूल केला जाणारा मालमत्ता कर आणि पाणीपट्टीमध्ये 15 टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी स्थायी समितीसमोर ठेवला आहे. त्यामुळे पुणेकरांवर पालिकेला द्याव्या लागणार्‍या कराचा बोजा वाढणार आहे.\nयासंबंधीच्या प्रस्तावावर मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत निर्णय घेतला जाणार होता. मात्र, मंगळवारी होणारी स्थायीची बैकठ तहकूब करण्यात आली. त्यामुळे या प्रस्तावावर निर्णय झाला नाही. स्थायीच्या पुढील बैठकीत या प्रस्तावावर निर्णय होणे अपेक्षित असून, या प्रस्तावास स्थायीने मंजुरी दिल्यास मालमत्ता करातून 135 कोटी रुपये आणि पाणीपट्टी वसुलीतून 19 कोटी रुपये महापालिकेच्या तिजोरीत जमा होणार आहेत. दुसरीकडे महागाईने त्रस्त असलेल्या पुणेकरांवर आणखी कराचा बोजा वाढणार आहे.\nहा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीसमोर ठेवला असून, स्थायीकडून हा प्रस्ताव सर्वसाधारण सभेसमोर ठेवला जाणार आहे. या वाढीस सर्वसाधारण सभेत विरोधकांकडून तीव्र विरोध होण्याची शक्यता व्यक्त केली जात असली तरी बहुमताच्या जोरावर सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक याला मंजुरी देतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.\nई-वेस्ट संकलनात स्वयंसेवी संस्थांचा पुढाकार\nन्यायालयाच्या परवानगीनंतरच दापोडी- निगडी ‘बीआरटी’ सुरू करणार\nपिंपरीत चार तास रास्ता रोको; वाहनांची तोडफोड\nपिंपरीत शासन आपल्या दारी\nसाईचरणी १४ कोटी ८२ लाखांचे दान\nराज्यात शिक्षक भरतीचा बोजवारा\nलालबागच्या राजाचा ८६ वा पाद्यपूजन सोहळा उत्साहात\nलग्नाच्या तिसऱ्याच दिवशी नवविवाहिता प्रियकरासोबत फरार\nसीमा प्रश्नावर भाजप का बोलत नाही\nझेडपी शाळांच्या दुरुस्तीसाठी दोनशे कोटी : पंकजा मुंडे\nलालबागच्या राजाचा ८६ वा पाद्यपूजन सोहळा उत्साहात\nसीमा प्रश्नावर भाजप का बोलत नाही\nझेडपी शाळांच्या दुरुस्तीसाठी दोनशे कोटी : पंकजा मुंडे\nदोन वेगळी उत्तर देताना झोपा काढता का", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/valentines-day-bastar", "date_download": "2019-06-20T15:46:55Z", "digest": "sha1:IUZR25NU5Q4VNLJOWGMVWFBHJI4AKIKR", "length": 16866, "nlines": 82, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने: कंगवा- प्रेमाचे लुप्त झालेले प्रतीक - द वायर मराठी", "raw_content": "\nव्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने: कंगवा- प्रेमाचे लुप्त झालेले प्रतीक\nही गोष्ट आहे छत्तीसगडच्या मध्यवर्ती भागातील एका अनोख्या आदिवासी परंपरेची. साध्याशा कंगव्याच्या माध्यमातून व्यक्त होणाऱ्या 'मुरीया' पुरुषांच्या प्रेमाची आणि इच्छेची...\nप्रेम आणि आस्था व्यक्त करण्यासाठी कोणतेही माध्यम वर्ज्य नाही हे खरे असले तरी प्रियतमेबद्दल वाटणारे प्रेम व्यक्त करण्यासाठी आणि तिच्यावर छाप पाडण्यासाठी एखादा पुरुष तिला ‘कंगवा’ भेट देऊ शकतो हा विचार अत्यंत सृजनशील कवीच्या मनात सुद्धा येऊ शकणार नाही पण छत्तीसगडमध्ये बस्तरच्या दाट जंगलातील पुरुष मात्र आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी शेकडो वर्षांपासून लाकडी कंगव्याचा वापर करत आहेत.\nआपले प्रेम आणि इच्छा व्यक्त करण्यासाठी ‘कंगवा देणे’ ही छत्तीसगडमधल्या घोटुलमधील (आदिवासी तरुण-तरुणींची एकत्र भेटण्यासाठीची पारंपारिक जागा/व्यवस्था) काही शतकांपासूनची जुनी पद्धत. ही विशेषतः मुरीया जमातीमध्ये रूढ आहे.\nतरुण, ज्यांना ‘चेलिक’ म्हटले जाते, त्यांना आवडणाऱ्या मैत्रिणीला, ‘मोतीयारी’ला भेट देण्याच्या लाकडी कंगव्यावर कोरीव काम करण्यासाठी तासनतासच नव्हे तर अनेक दिवस खर्च करतात. ज्या घोटुलमध्ये मुरीया तरुण-तरुणी संध्याकाळचा वेळ आणि रात्र एकत्र घालवतात त्या घोटुल परंपरेचा हा एक अविभाज्य भाग आहे. हे घोटुल त्यांना केवळ सामुदायिक जीवनाचे नियमच नाही तर त्या जीवनातील कला आणि कारागिरी तसेच अनुनय आणि लैंगिक जीवन यांचीही ओळख करून देते.\nब्रिटिश मानववंशशास्त्रज्ञ आणि आदिवासी कार्यकर्ता वेरीयर एल्विन ह्याने आपल्या अभ्यासात या कंगवा बनवण्याच्या आणि अनुनयाची एक अभिव्यक्ती म्हणून तो भेट देण्याच्या वैशिष्ट्यपूर्ण प्रथेची नोंद केली आहे.\nSavaging the Civilized: Verrier Elwin, His Tribals and India (1999) या पुस्तकात इ��िहासकार रामचंद्र गुहा लिहितात, तरुणांना कामव्यवहारातील कलांचे आणि सामाजिक आयुष्यातील विविध प्रथांचे शिक्षण देणारे घोटुल हे त्यांच्यामधील कलात्मक अभिव्यक्तीला सुद्धा प्रोत्साहन देणारे होते. घोटुलच्या भिंती मोतियारींच्या आणि वाघांच्या चित्रांनी सजलेल्या असत, त्यातील खांबांवर आदिवासी नृत्य किंवा प्राण्यांमधील संघर्ष कोरलेला असे. कंगवा बनवणे आणि त्यावर कोरीव काम करणे ही कला अत्यंत विकसित झालेली होती. चेलीकने आपल्या मोतायारीसाठी बनवलेले कंगवे वेगवेगळ्या आकारांचे, वेगवेगळ्या तऱ्हेचे असत. केसांसाठी तर त्यांचा वापर होत असेच पण दंड आणि पाठीवर हव्याशा गुदगुल्या करण्यासाठी सुद्धा तो वापरला जात असे. एखाद्या तरुणीकडे अनेक कंगवे असतील तर त्याचा एकच अर्थ होता, ‘तिचा प्रियकर तिच्यावर आत्यंतिक प्रेम करतोय\nयाचा अर्थ एखादा तरुण एखाद्या तरुणीसाठी अनेक कंगवे बनवू शकतो असा आहेच. पण तरुणी अनेक तरुणांकडून कंगवे घेऊन आपल्या केसांमध्ये त्याचे दिमाखदार प्रदर्शन करून आपल्यावर अनेक तरुण फिदा असल्याचा संदेश पण देऊ शकतात, असे भोपाळच्या आदिवासी लोककला अकादमीचे माजी संचालक डॉ. कपिल के तिवारी ह्यांना आढळले आहे.\nछत्तीसगड मधील मुरीया जमातीतील कंगवा भेट देण्याची प्रथा, सौजन्य – मुश्ताक खान./ Sahapedia.org\nकंगवे अधिक आकर्षक करण्यासाठी हे तरुण त्यावर आपल्या कुळाची खास चिन्हे (आपली ओळख देण्यासाठी) फुले, फळे, आदिवासी चित्रे एवढेच नाही स्त्रियांच्या स्तनांची आकर्षक चित्रे कोरतात. एखाद्या तरुणीकडे जितके अधिक कंगवे तितके तिच्याबद्दल असलेले आकर्षण अधिक आणि मैत्रिणींमध्ये तिचा सामाजिक दर्जा अधिक प्रतिष्ठेचा मानला जातो. त्याचबरोबर, कंगव्याचा आकार आणि त्यावरील कोरीव कामाची नजाकत ही चेलिकच्या मोतायारीवरील प्रेमाची उत्कटता व्यक्त करणारी मानली जात होती. ‘तरुणी विवाहयोग्य वयाची झाली की ती आपल्याला आवडणाऱ्या तरुणाने दिलेला कंगवा आईला देऊन आपण निवडलेला जोडीदार सूचित करते.’ डॉ. तिवारी म्हणतात.\nघोटुल व्यवस्थेत झालेल्या बदलात ह्या प्रथेचा बळी गेला. बीबीसीने १९८२ मध्ये प्रदर्शित केलेल्या ‘द मुरीया’ नावाच्या माहितीपटानंतर घोटुल व्यवस्थेबद्दलही मोठे वादळ उठले. या माहितीपटामुळे घोटुलकडे राष्ट्राचेच नव्हे तर जगाचे लक्ष वेधले गेले. त्यातून या व्���वस्थेतील अनेक जोडीदारांशी येणारे नातेसंबंध समोर आले जे ‘सुसंस्कृत समाजाच्या कक्षेबाहेर’ होते असे क्राफ्ट म्युझियमचे माजी उपसंचालक आणि सहपेडिया सल्लागार मुश्ताक खान यांनी म्हटले आहे. आजही घोटुल व्यवस्था अस्तित्वात आहे पण आदिवासी तरुणांना संध्याकाळी मनोरंजनासाठी एकत्र येण्याइतपतच, रात्री जो-तो आपल्या घरी परत जातो.\nकाकै, पेडीया आणि कंघी या स्थानिक नावांनी ओळखले जाणारे ते कंगवे आता भोपाळमधील भारत भवन आणि आदिवासी लोककला अकादमी आणि अशाच एक दोन वस्तुसंग्रहालयातील भिंती आणि काचेच्या कपाटातील शोभेच्या वस्तूंपुरते उरले आहेत. स्त्रीच्या सौंदर्याचे प्रतीक आणि नववधूच्या साजशृंगाराचा एक घटक असलेल्या या कंगव्याने आधुनिक प्रेमिकांच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून स्थान मिळवले नसेल पण छत्तीसगडच्या आदिवासी भागात मात्र कोणे एके काळी हा साधा कंगवा प्रेमिकाच्या उत्कट आर्जवाचे आणि प्रेमिकेने केलेल्या त्याच्या निःशब्द स्वीकाराचे प्रतीक होते.\nश्रुती चक्रवर्ती या भारतातील कला, संस्कृती आणि वारसा याबद्दलचे एक खुले ऑनलाईन संसाधन असलेल्या http://www.sahapedia.org येथे डिजिटल माध्यमांच्या संपादक आहेत.\nहा लेख सहपीडियाच्या छत्तीसगड राज्याच्या सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारश्याचे दस्तावेजीकरण करण्याच्या चालू प्रकल्पावर आधारित आहे. सहपीडिया भारतातील मोठ्या आणि वैविध्यपूर्ण वारश्याचा मल्टिमीडिया स्वरूपातील ज्ञानकोश आहे. त्यामध्ये या विषयातील अनेक विद्वान लेखन करतात आणि अनेक तज्ञांकडून ते तपासले जाते. डिजिटल माध्यमांचा वापर करणाऱ्या मोठ्या जनसमूहांना संस्कृती आणि इतिहासातील नातेसंबंध कल्पकतेने उलगडून दाखवण्याचा हा प्रयत्न आहे.\nसदर लेख मूळ इंग्रजी लेखाचा अनुवाद आहे.\nअनुवाद – वंदना अत्रे\nसोहराबुद्दीन: आरोपीने खुनाची कबुली दिली, तरी न्याय नाहीच\nकुपोषण, लठ्ठपणा आणि हवमानबदल जागतिक समस्या\nधनगर समाजासाठी अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस\nलोकसंख्येत येत्या ९ वर्षांत भारत चीनच्या पुढे\nशांघाई सहकार्य संघटना भारतासाठी महत्त्वाची का\nओम बिर्ला नवे लोकसभा सभापती\n२० व्या शतकातल्या आण्विक चाचण्यांचा परिणाम महासागरांच्या तळांपर्यंत\nआधार डेटा पुन्हा खाजगी क्षेत्रासाठी खुला\nचोरीच्या संशयावरून दलित मुलाला मारहाण\nमुझफ्फरपूर मेंदूज्वर साथ : मृत मुलांचा आकडा १०८\nरक्षकांपासून रक्षण कोण करेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.gov.in/187/", "date_download": "2019-06-20T15:29:55Z", "digest": "sha1:R7XDN2JZCP3AHTKRT33T4KFPSW2TSMCU", "length": 6096, "nlines": 76, "source_domain": "marathi.gov.in", "title": "मराठी भाषा विभागाच्या नविन वेबसाइट्स.. | मराठी भाषा विभाग", "raw_content": "भारत सरकार | महाराष्ट्र राज्य | आपले सरकार\nअधिकाऱ्यांची माहिती व संपर्क\nमहाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ\nमहाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ\nराज्य मराठी विकास संस्था\nस्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार\nविंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार\nश्री. पु. भागवत पुरस्कार\nराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त साहित्यिक\nअभिजात मराठी भाषा अहवाल\nमराठी भाषा विभागाच्या नविन वेबसाइट्स..\nमराठी भाषा विभाग व अंतर्गत संस्था ह्यांच्या अद्ययावत डायनॅमिक वेबसाइट बनवणे व क्लाऊड सर्वरवरून प्रसारीत करण्याचे काम चालू आहे. मराठी भाषा पंधरवड्यच्या निमीत्ताने ह्यातील अधिकाधीक साइट लोकार्पण करण्याचा प्रयत्न असेल. खालील लिंकवरून चाललेल्या कामाचा अंदाज येइल..\nमहाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ\nराज्य मराठी विकास संस्थेची\nमहाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाची\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nबृहन्महाराष्ट्र मंडळे अर्थसहाय्य योजना..\nराज्य मराठी विकास संस्थेच्या माध्यमातून “बृहन्महाराष्ट्र मंडळे अर्थसहाय्य योजना” कार्यान्वित करण्यात आली असून अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.\nमराठी भाषा विभागाच्या नविन वेबसाइट्स..\nमराठी भाषा विभाग व अंतर्गत संस्था ह्यांच्या अद्ययावत डायनॅमिक वेबसाइट बनवणे व क्लाऊड सर्वरवरून प्रसारीत करण्याचे काम चालू आहे.\nस्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार २०१७ जाहीर\nमराठी भाषा विभाग शासन निर्णय क्रमांक रावापु – २०१८/प्र.क्र.१२८ /२०१८/भाषा – ३, दि. २० डिसेंबर, २०१८ अन्वये स्व. यशवंतराव\nअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन\nमराठी भाषा गौरव दिन\nअभिजात मराठी भाषा समिती\nमराठी भाषा विभागाचा ४ लाखाहून अधिक शब्द असलेला अद्ययावत शब्दकोश\nसाहित्य आणि संस्कृती मंडळ\nराज्य मराठी विकास संस्था\nमराठी भाषा विभाग नवीन प्रशासन भवन, ८ वा मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई-400032.\nCopyright 2019 - मराठी भाषा विभा��, महाराष्ट्र राज्य | सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathimati.com/p/swati-khandare.html", "date_download": "2019-06-20T16:18:14Z", "digest": "sha1:WOMPSIA4DDZP4DITRGYSU2GED63LGIII", "length": 46663, "nlines": 973, "source_domain": "www.marathimati.com", "title": "स्वाती खंदारे", "raw_content": "मराठीमाती | माझ्या मातीचे गायन\nअक्षरमंच - मुक्त व्यासपीठ\nमराठीमाती डॉट कॉमच्या सह-संपादिका आणि छायाचित्रकार\n‘स्वाती खंदारे’ या ‘मराठीमाती डॉट कॉम’च्या सह-संपादिका आणि छायाचित्रकार आहेत. पाककला, फोटो गॅलरी आणि ईतर विविध विभागांसह काही विशेष उपक्रमांत देखिल योगदान देतात. ‘विज्ञान’ आणि ‘पत्रकारिता’ विषयाची पार्श्वभूमी असलेल्या ‘स्वाती’ यांचे शिक्षण ‘मुंबई विद्यापीठ’ आणि पुण्यातील ‘टिळक महाराष्ट्र विद्यापीठ’ येथे झाले आहे.\nस्वाती खंदारे यांचे सर्व लेखन पहा ⟶\nचिकन बिर्याणी - पाककला\nमहात्मा जोतिबा फुले - मातीतले कोहिनूर\nब्रॅंड लोगो बोधचिन्हे धोरण\nईमेलद्वारे बातमीपत्र$desc=ईमेलद्वारे प्रेरणादायी, मनोरंजक लेखन प्राप्त करण्यासाठी सदस्यता घ्या\nप्रत्येकावर विश्वास ठेवणे हे धोकादायक आणि कुणावरही विश्वास न ठेवणे हे खूपच धोकादायक होय.\nमाझी मराठी मातृभाषा - मराठी लेख\nखेड्यापाड्यातली मराठी भाषा रांगडी, अशुद्ध आणि अपभ्रंश असलेली असते; कशीही असो ती ‘मराठी’च म्हणून मराठी माणसाला आवडते मराठी भाषा आमुची माय...\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक - मातीतले कोहिनूर\nटिळकांचे खरे नाव केशव आहे परंतु त्यांना ‘बाळ’ या टोपण नावानेच सगळे ओळखत. टिळक अतिशय कुशाग्र बुध्दिमत्तेचे होते. त्यांचे गुरु त्यांना ‘सु...\nसंत तुकाराम महाराज - मातीतले कोहिनूर\nसंत तुकाराम महाराज - शके १६०८ ते ९ मार्च १६५० संत तुकाराम महाराज यांचा जन्म देहू (पुणे जिल्हा) येथे झाला, भगवद्‍गीता, ज्ञानेश्वरी, एकना...\nमाघ महिना उगावला, शिवरात्र येऊ लागली की घरातली मोठी माणसं शिवलिलामृत, काशीखंड ह्या सारख्या ग्रंथांच वाचन सुरू करतात. कुणी ‘ॐ नमः शिवाय’ ...\nछत्रीवालीच्या छत्रीला आजीच्या मायेचा ओलावा\nपावसाळा आला, की सगळ्यांच्या कपाटात ठेवलेल्या छत्र्या बाहेर येतात. बाजारातही अनेक प्रकारच्या नव्या आणि ट्रेंडी छत्र्या मिळू लागतात. स्टार ...\nमाझी मराठी मातृभाषा - मराठी लेख\nखेड्यापाड्यातली मराठी भाषा रांगडी, अशुद्ध आणि अपभ्रंश असलेली असते; कशीही असो ती ‘मराठी’च म्हणू��� मराठी माणसाला आवडते मराठी भाषा आमुची माय...\nसोपा चिकन पुलाव - पाककृती\nझटपट करता येणारा मांसाहारी भाताचा पदार्थ ‘सोपा चिकन पुलाव’ ‘सोपा चिकन पुलाव’साठी लागणारा जिन्नस २ - ३ कप बासमती तांदूळ २ टेबल स्पून...\nसुरळीची वडी / खांडवी - पाककृती\nनैवेद्याच्या ताटाला सुशोभीत करणारी लुसलुशीत अशी पारंपारीक सुरळीची वडी (खांडवी) ‘सुरळीची वडी / खांडवी’साठी लागणारा जिन्नस १ वाटी ब...\n© 2015 मराठीमाती | माझ्या मातीचे गायन\nअजय दिवटे,1,अनिल गोसावी,2,अनुभव कथन,3,अपर्णा तांबे,7,अब्राहम लिंकन,2,अभंग,1,अभिव्यक्ती,344,अमन मुंजेकर,1,अमित पडळकर,4,अमित बाविस्कर,3,अमुक-धमुक,1,अमोल सराफ,1,अलका खोले,1,अक्षरमंच,174,आईच्या कविता,11,आईस्क्रीम,3,आकाश भुरसे,7,आज,405,आजीच्या कविता,1,आठवणींच्या कविता,3,आतले-बाहेरचे,1,आत्मविश्वासाच्या कविता,1,आनंद दांदळे,6,आनंदाच्या कविता,8,आभिजीत टिळक,2,आमट्या,1,आमट्या सार कढी,11,आरती गांगन,2,आरती शिंदे,4,आरती संग्रह,1,आरोग्य,3,आशिष खरात-पाटील,1,इंद्रजित नाझरे,5,इंद्रजीत नाझरे,2,इसापनीती कथा,44,उदय दुदवडकर,1,उन्मेष इनामदार,1,उपवासाचे पदार्थ,4,उमेश कुंभार,10,ऋचा मुळे,1,ऋषिकेश शिरनाथ,2,एप्रिल,30,ऑक्टोबर,31,ऑगस्ट,31,कपिल घोलप,5,कपील घोलप,2,करमणूक,34,कर्क मुलांची नावे,1,कार्यक्रम,7,किल्ले,1,किशोर चलाख,1,कुठेतरी-काहीतरी,2,केदार कुबडे,29,कोशिंबीर सलाड रायते,3,कौशल इनामदार,1,गणपतीच्या आरत्या,1,गण्याचे विनोद,1,गावाकडच्या कविता,6,गुलझार काझी,1,गोड पदार्थ,8,घरचा वैद्य,2,चटण्या,1,जानेवारी,31,जीवनशैली,139,जुलै,31,जून,30,ज्योती मालुसरे,1,टीझर्स,1,ट्रेलर्स,2,डिसेंबर,31,तरुणाईच्या कविता,1,तिच्या कविता,3,तुकाराम गाथा,3,तेजस्विनी देसाई,1,दादासाहेब गवते,1,दिनदर्शिका,388,दिनविशेष,366,दुःखाच्या कविता,8,दैनिक राशिभविष्य,8,धोंडोपंत मानवतकर,1,निसर्ग कविता,10,नोव्हेंबर,30,न्याहारी,14,पंचांग,14,पथ्यकर पदार्थ,2,पाककला,94,पावसाच्या कविता,7,पी के देवी,1,पुडिंग,1,पुणे,5,पोस्टर्स,5,पोळी भाकरी,4,पौष्टिक पदार्थ,4,प्रतिक्षा जोशी,1,प्रवासाच्या कविता,1,प्राजक्ता गव्हाणे,1,प्रिया महाडिक,4,प्रियांका न्यायाधीश,3,प्रेम कविता,24,प्रेरणादायी कविता,5,फेब्रुवारी,29,फोटो गॅलरी,7,बातम्या,2,बाबाच्या कविता,1,बायकोच्या कविता,3,बालकविता,5,बाळाची मराठी नावे,1,बाळासाहेब गवाणी-पाटील,1,बेकिंग,2,भाग्यवेध,8,भाज्या,11,भाताचे प्रकार,8,मंदिरे,1,मधल्या वेळेचे पदार्थ,11,मनाचे श्लोक,205,मराठी कथा,31,मराठी कविता,120,मराठी गझल,3,मराठी गाणी,2,मराठी चारोळी,1,मराठी चित्रपट,10,मराठी टिव्ही,20,मराठी नाटक,1,मराठी पुस्तके,1,मराठी भयकथा,29,मराठी रहस्य कथा,2,मराठी लेख,16,मराठी विनोद,1,मराठी सुविचार,2,मराठीमाती,263,मसाले,3,महाराष्ट्र,24,महाराष्ट्र फोटो,5,महाराष्ट्रीय पदार्थ,9,मांसाहारी पदार्थ,8,माझा बालमित्र,46,मातीतले कोहिनूर,7,मार्च,31,मुंबई,3,मुलांची नावे,1,मे,31,मैत्रीच्या कविता,3,यशवंत दंडगव्हाळ,6,यादव सिंगनजुडे,1,राजकीय कविता,1,राशिभविष्य,8,राहुल अहिरे,2,रोहित साठे,11,लता मंगेशकर,1,लोणची,7,वाळवणाचे पदार्थ,4,विचारधन,210,विद्या कुडवे,4,विद्या जगताप,2,विनायक मुळम,1,विरह कविता,17,विलास डोईफोडे,1,विवेक जोशी,1,विशेष,48,विज्ञान तंत्रज्ञान,1,वेदांत कोकड,1,व्यंगचित्रे,8,व्हिडिओ,16,शांततेच्या कविता,2,शाळेच्या कविता,1,शितल सरोदे,1,शिक्षकांवर कविता,1,शेतकर्‍याच्या कविता,2,श्रावणातल्या कहाण्या,4,श्रीनिवास खळे,1,संघर्षाच्या कविता,5,संजय पाटील,1,संजय शिवरकर,5,संजय सावंत,1,संत तुकाराम,5,संपादकीय,4,संपादकीय व्यंगचित्रे,7,संस्कृती,14,सचिन पोटे,2,सण-उत्सव,8,सणासुदीचे पदार्थ,7,सनी आडेकर,9,सप्टेंबर,30,समर्थ रामदास,206,सरबते शीतपेये,8,सामाजिक कविता,14,सायली कुलकर्णी,2,सार,1,साहित्य,1,साहित्य सेतू,1,साक्षी खडकीकर,9,सुमती इनामदार,1,सुरेश भट,1,सुशीला मराठे,1,सैनिकांच्या कविता,1,सैरसपाटा,4,स्त्रोत्रे,1,स्फूर्ती गीत,1,स्वाती खंदारे,95,स्वाती दळवी,2,ह मुलांची नावे,1,हर्षद खंदारे,16,हर्षदा जोशी,3,हेमा चिटगोपकर,2,होळी,5,\nमराठीमाती | माझ्या मातीचे गायन: स्वाती खंदारे\nस्वाती खंदारे - [Swati Khandare] मराठीमाती डॉट कॉमच्या सह-संपादिका आणि छायाचित्रकार.\nमराठीमाती | माझ्या मातीचे गायन\nसर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ minutes ago १ तासापूर्वी $$1$$ hours ago काल $$1$$ days ago $$1$$ weeks ago ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy\nयेथे टाईप करून शोध घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/node/44641", "date_download": "2019-06-20T15:09:23Z", "digest": "sha1:XOTGENNI355KGTEEBU2OUOWRUMQJIC7D", "length": 9009, "nlines": 186, "source_domain": "misalpav.com", "title": "सिग्नल .....! | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nफिझा in जे न देखे रवी...\nआज लाल दिव्याने नाममात्र\nथांबलेत काही गोंगाट ,\nनाहीतर कोण इथे थांबतं ......\nचार वर्षांच एक डोकं ठेवलं गेलं ..\nत्या कोमल गालांचा स्पर्श होताच ......\nझटकन पाय मागे घेऊन\nतो ओरडला \" ए हट ...... \"\nपाहायला वेळ नसेल पण,\n\"कालच नवीन चप्पल घेतलीये....\"\nअसं म्हणेपर्यंत, दिवा हिरवा झाला \nअन पोर ....... परत लाल सिग्नल ची वाट बघू लागलं \nआई गं , काय लिवलंय तुम्ही ... इथे , थेट इथे, आत जखम झाली\nया अनुभवाला कवितेची साथ , शब्दांची गुंफण नसती\nतरी ऊर भरून आला असता आणि पापणी ओलावली असती\nया कविता वाचनानंतर ,\nमलापण ते बाळ आठवलं\n ) मी ओरडलो होतो\nएक दिवसाचा प्रपंच दान दिला खरा\nपण पुढचे चार दिवस अक्षरशः रोडावलो होतो\nते बाळ अजूनही तसंच आहे आणि त्याची आईही ( \nमी पण तिथून ये-जा करतो नेहेमी\nआणि तो सिग्नलही ......\nअन तितक्याच प्रभावी काव्याला.\nवाईट वाटतं काही क्षण, मग मी ही पुन्हा रमतो पुढील मन गुंतवणाऱ्या मजकुराच्या शोधात...\n11 Jun 2019 - 8:51 pm | मिसळलेला काव्यप्रेमी\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 21 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nस���स्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://punerispeaks.com/%E0%A4%9B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A4%AF%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%87-%E0%A4%AD%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%AE/", "date_download": "2019-06-20T15:18:47Z", "digest": "sha1:5UE7R5PHRC3FUPYSFK5543DOH66ZMZ3Y", "length": 5657, "nlines": 83, "source_domain": "punerispeaks.com", "title": "छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांना ट्विटर आणि फेसबुक वर #ISupportUdayanRaje वरून सर्वांची साथ - Puneri Speaks", "raw_content": "\nछत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांना ट्विटर आणि फेसबुक वर #ISupportUdayanRaje वरून सर्वांची साथ\nसातारा जिल्ह्यातील लोणंद येथील एका उद्योजकाला खंडणी मागितल्या आरोपाखाली खासदार उदयनराजे भोसलेंचा अटकपूर्व जामीन बुधवारी मुंबई हायकोर्टाने फेटाळला आणि मिडिया उदयनराजेंच्या अटकेच्या बातमीवरून रान पिटाळू लागले.\nउदयन राजेंवर झालेल्या या आरोपांमुळे त्यांचे समर्थक आणि कार्यकते ट्वीटर आणि फेसबुक वर त्यांच्या समर्थनार्थ एकत्र आले आणि #ISupportUdayanRaje या tag खाली त्यांना समर्थन देऊ लागले\nलांडग्यांच्या कळप कितीही मोठा झाला तरी सिंहाला हात लावणे त्यांच्या आवाक्याच्या बाहेरचे असते.#ISupportUdayanRaje @Udayan_Raje pic.twitter.com/ScZfccg29D\nलांडग्यांच्या टोळ्या एकत्रित आल्या\nम्हणून जंगलाचा राजा बदलत नाही\nजंगलाचा राजा सिंहच होता\nसामान्यातील असामान्य नेतृत्व🙏🙏🙏 उदयनराजे महाराज #ISupportUdayanRaje pic.twitter.com/qcz5BKQ3Xl\nहिंदवी स्वराज्याचे 13 वे #छत्रपती आशिया खंडातील सर्वात मोठे जमीनदार 35000 एकर जमिन आहे आणि म्हणे 2 लाखांची खंडणी मागतो#ISupportUdayanRaje\nमहाराजांवर होत असलेल्या आरोपांचे खंडन करण्यासाठी त्यांचे कार्यकर्ते असे धावून आले,\nआपले या बाबतीत काय म्हणणे आहे, आम्हाला आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा\nPrevious articleशूरवीर तानाजी मालुसरे यांच्यावर आधारित अजय देवगन चा ‘तानाजी’ चित्रपटाचे पोस्टर रिलीज\nNext articleपुणे ट्राफिक पोलिसांचा नवीन उपक्रम, कोणी वाहतुक नियम मोडल्यास फोटो काढून Whatsapp करा.\nशिवाजी महाराज घोषणा: शिवाजी महाराज गारद अर्थ काय\nएसपीज बिर्याणी हाऊस च्या जेवणात आढळली अळी, मालकाचा उद्धटपणा | VIDEO\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून तीन दिवस पुणे दौऱ्यावर\nरातोरात प्रसिद्ध झालेल्या खेळणी विक्रेत्यांला अटक\n मुंबईतील इड��ीवाला चटणी बनवण्यासाठी संडासचे पाणी वापरताना सापडला | VIDEO\nराज्यात वळवाचा पाऊस पडण्याची शक्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/bjp-congress-mayajal", "date_download": "2019-06-20T15:26:21Z", "digest": "sha1:3FGHC7QGPQM2YQBE766MACBM5HXWQRAK", "length": 27066, "nlines": 97, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "भाजपा-कॉंग्रेस साधर्म्याचं मायाजाल - द वायर मराठी", "raw_content": "\nकालबाह्य झालेल्या चौकटी वापरून भाजपा आणि कॉंग्रेस हे दोघेही सारखेच आहेत अशी भूमिका घेणं हे वरकरणी मोठ्या निःपक्षपातीपणाचं वाटलं तरी प्रत्यक्षात त्यात राजकीय विश्लेषणाची वानवा तर दिसतेच पण लोकशाहीला वेढणाऱ्या धोक्याकडे दुर्लक्ष करण्याचा साहसवादसुद्धा डोकावत असतो.\nलक्ष्यवेधी आणि लक्ष्यभेदी : वायर मराठी\nभारतातल्या राजकीय पक्षाचं मूल्यमापन कसं करायचं आणि त्यांची वर्गवारी कशी करायची हा इथले अभ्यासक, निरीक्षक, पत्रकार, अशा सगळ्यांना नेहेमीच भेडसावणारा मुद्दा राहिला आहे. खास करून पुरोगामी, धर्मनिरपेक्ष, लोकशाहीवादीवगैरे लोकांना हा प्रश्न नेहेमीच आघाड वाटत आला आहे. निवडणुका आल्यावर तो मुद्दा आणखीनच ऐरणीवर येतो यात काही नवल नाही.\nखुद्द राजकीय पक्षांनाही स्वतःची आणि इतरांची ओळख कशी समजून घ्यायची हा प्रश्न पडतो आणि तो केवळ सैद्धांतिक प्रश्न नसतो कारण त्या आकलनाच्या आधारे एकमेकांशी कसा व्यवहार करायचा याचे आडाखे ठरवणे, अगदी तात्कालिक व्यूहरचना ठरवण्यापासून ते जास्त व्यापक धोरणं ठरवण्यापर्यंत अनेक निर्णय, त्यावर अवलंबून असतात.\nत्याचप्रमाणे अभ्यासक, निरीक्षक यांच्यासाठी राजकीय पक्षाचं मूल्यमापन करणं गुंतागुंतीचं असतं, कारण त्यांच्या मूल्यमापनात कदाचित काही शिफारशीची शक्यता दडलेली असते. शिवाय, आपल्या मूल्यमापनाला केवळ समकालीन तुलनेची परिमाणे असून पुरेशी नाहीत, तर, ते मूल्यमापन काही तत्त्वांच्या आधारावर केलेलं असावं असंही त्यांना वाटत असतं.\nगेल्या निदान दोन दशकांमध्ये कॉंग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांच्याबद्दल केल्या जात असलेल्या मूल्यमापनांवर आणि राजकीय पक्षांच्या आपसातल्या व्यवहारांवर या गुंत्याची सावली पडलेली दिसते. भाजपाने कॉंग्रेसला विरोध करणारे राज्या-राज्यातले पक्ष गोळा करून राष्ट्रीय लोकशाही आघाडी उभी केली आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून, स्वतःची ताकद घालवून बसल्यामुळे नाईला��ाने, कॉंग्रेसला देखील एक पर्यायी आघाडी उभी करावी लागली. अर्थातच त्या दोन्ही आघाड्यांमध्ये अघळपघळ ये-जा होत राहिली. शिवाय या दोन्ही आघाड्या बाजूला ठेवून राजकारण करू पाहणारे पक्ष नेहेमीच राहिले आहेत.\nया राजकीय वास्तवाचं मूल्यमापन कसं करायचं हे आव्हान भारताच्या समकालीन राजकीय वास्तवाच्या आकलनातील एक मध्यवर्ती आव्हान म्हणता येईल.\nदीर्घ काळ कॉंग्रेस पक्षाचा वरचष्मा राहिल्यामुळे टीकाकार आणि इतर राजकीय पक्ष यांच्यात नेहेमीच एक कॉंग्रेस-विरोधी प्रवाह राहिला आहे. दुसरीकडे गेल्या तीन दशकांमध्ये भाजपाचा बोलबाला वाढत गेला — त्या पक्षाने अगदी छोटा एक कालखंड वगळला तर कायमच हिंदुत्वावर आधारित राष्ट्रवादाचा पाठपुरावा केला आहे आणि त्यामुळे दुसरा एक मूल्यमापनाचा आणि राजकीय निवडीचा प्रवाह हा भाजपा-विरोधी राहिला आहे.\nसाहजिकच मग कॉंग्रेस आणि भाजपा दोघेही नकोत -– कारण दोघेही लोकशाहीला मारक आहेत अशी एक भूमिका या काळात प्रचलित झालेली आहे. खास करून खानदानी पुरोगामी, अव्वल क्रांतिकारक पण जनाधार मिळवू न शकणाऱ्या गटांमध्ये ही चतुर-चमकदार भूमिका विशेष प्रिय आहे. नव्वदच्या दशकात प्रादेशिक पक्ष हे लोकशाहीचे तारणहार आहेत आणि संघराज्यपद्धतीची खंदे समर्थक आहेत अशी विश्लेषणे प्रचलित झाली. त्यामुळे बिगर-कॉंग्रेस आणि बिगर-भाजपा राजकारणाचं आकर्षण काही प्रमाणात तरी निर्माण झालंच.\nम्हणूनच, कॉंग्रेस आणि भाजपा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत किंवा ते एकमेकांना पूरक असेच पक्ष आहेत, दोघांनाही फक्त उच्चवर्णीय समूहांचा कळवळा आहे, दोघेही भांडवलशाहीचे वाहक आहेत, असे युक्तिवाद वारंवार केले जातात.\nगांधींची कॉंग्रेस असो की नेहरूंची, इंदिरा गांधीची असो की नंतरची वाताहातीला तोंड देत शिल्लक राहिलेली गेल्या तीनेक दशकांमधली कॉंग्रेस असो, तिची मध्यममार्गी भूमिका, भांडवलशाहीचं नियंत्रण करण्यात अंगचोरपणा करण्याची कॉंग्रेसची सवय, राज्यसंस्था अधिकाधिक लोकशाहीसन्मुख करण्यात त्या पक्षाने केलेली कुचराई, राजकारणाला व्यापक सार्वजनिक हितापेक्षा छोट्या-छोट्या स्वार्थांची अवकळा आणण्याचं कॉंग्रेसच्या धुरिणांचं कसब, या सगळ्या गोष्टी साहजिकच कोणाही लोकशाहीवादी माणसाला अस्वस्थ करतात. सारांश, बोट दाखवायचं म्हटलं तर कॉंग्रेसच्या अवगुणांचा पाढा क���तीही वाढवता येईल.\nतेव्हा कॉंग्रेसवर टीका होणारच, तिला विरोध करणारे अनेकजण असणार. कॉंग्रेस हा काही लोकशाहीचा पुतळा आणि की तो सर्वगुणसंपन्न पक्ष नाही. त्याला पुरोगामी म्हणायचं ते सुद्धा का असा प्रश्न कोणाला पडला तर तोही वावगा नाही.\nप्रश्न कॉंग्रेसच्या चुकांचा नाही. त्या जगजाहीर आहेत. भारताच्या लोकशाहीच्या वाटचालीत सर्वात मोठा पक्ष म्हणून आणि दीर्घ काळ राज्यकर्ता राहिलेला पक्ष म्हणून लोकशाहीमधले अनेक विपर्यास चालू ठेवण्यात कॉंग्रेसचा मोठा हातभार लागलेला आहे.\nशिवाय, निखळ लोकशाही भूमिकेतून पाहायचं झालं तर प्रत्येक पक्षात काही तरी खोट दिसणारच कारण आदर्श लोकशाही भूमिकेतून पाहिलं तर सत्तेच्या व्यवहारात बुडालेल्या राजकीय पक्षांच्या वागण्याचं समर्थन करणं अवघडच असतं.\nतरीही — म्हणजे कॉंग्रेसशी स्पष्ट मतभेद असले तरीही — कॉंग्रेसच्या चुकांमुळे कॉंग्रेस आणि भाजपा यांना एकाच तागड्यात मोजण्याच्या पुरोगामी आकलनाचा प्रश्न शिल्लक राहतोच. भाजपा आणि कॉंग्रेस दोघेही समान अंतरावर ठेवले की आपलं पुरोगामी, बहुजनवादी सोवळेपण सिद्ध होतं आणि शाबूत राहातं अशा समजुतीमुळे भाजपामध्ये असणारे सगळे दोष कॉंग्रेसमध्ये शोधले जातात. अशा भूमिकेमुळे प्रत्यक्षात मात्र समकालीन राजकारणाचं आकलन विपर्यस्त बनतं.\nसध्याच्या निवडणुकीत तेलुगु देसम किंवा तृणमूल कॉंग्रेस किंवा ओडीशात बिजू जनता दल यांचं काँग्रेसबरोबर सूत जुळलं नाही तर ते समजण्यासारखं आहे कारण त्या-त्या राज्यांमध्ये त्या पक्षांची मुख्य स्पर्धा आतापावेतो कॉंगेसबरोबर राहिली आहे.\nपण तेवढ्याने कॉंग्रेस आणि भाजपा यांना एकसारखे मानण्याचं समर्थन करता येईल का हा खरा प्रश्न आहे. हा मुद्दा मांडला की अनेक जणांना कॉंग्रेसच्या छुप्या समर्थनाचा वास येतो.\nपण खरा प्रश्न असा आहे की वेगवेगळ्या पक्षांमध्ये आढळणाऱ्या मर्यादा किंवा त्रुटीदाखवून देणं आणि भारतीय जनता पक्षाची चिकित्सा करणं यात फरक करता येण्याइतपत आपलं राजकीय भान प्रगल्भ आहे की नाही\nउत्तर प्रदेशात एका मतदारसंघात भाजपाच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराचं नाव मसूद असल्यावरून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी प्रचारसभेत तो उमेदवार मसूद अझहरचा जावई असल्याची टीका केली. येते काही आठवडे ज्या पातळीवर प्रचार केला जाईल त्याची चुणूक त्या भाषणामुळे मिळाली. पण हा फक्त प्रचाराचा मुद्दा नाही, गेली पाच वर्षं भारतातल्या मुसलमान समाजाला सतत आरोपीच्या पिंजऱ्यात किंवा संशयाच्या जाळ्यात उभं केलं जाताना आपण पाहिलं आहे.\nआणि फक्त मुसलमानांनाच कोंडीत पकडलं जातंय अशातला भाग नाही. जो कोणी भाजपाला विरोध करील तो पाकिस्तानचा धार्जिणा आहे असं गेली चारपाच वर्षं सतत म्हटलं जात आहे. हिंदूंच्या चालीरीती आणि त्यांचे श्रद्धाविचार हेच भारतात अंतिमतः स्वीकारार्ह असतील असा ठाम आग्रह भाजपाच्या प्रचारात कधी थेटपणे तर कधी आडून आडून सूचित केलं जातं.\nभाजपा आणि त्याचे अनेक समर्थक खरोखरीच हिंदू आणि बिगर-हिंदू यांच्यात एक अनुल्लंघनीय सांस्कृतिक दरी असल्याचे मानून चालतात आणि त्या दरीमुळे फक्त हिंदू हेच खरेखुरे भारतीय राष्ट्राचे जनक, रक्षक आणि लाभार्थी आहेत असंही मानतात.\nही भूमिका चुकीचा, एकांतिक आणि आक्रमक राष्ट्रवाद जोपासते एवढीच तिच्यात खोट आहे असं नाही तर देशातील राजकीय स्पर्धा, लोकमत, सामाजिक संबंध आणि एकूण लोकशाही व्यवहार ह्या सर्व क्षेत्रांना दूषित करण्याची शक्यता भाजपाच्या भूमिकेत आहे.\n१९८०च्या दशकाच्या उत्तरार्धापासून भाजपाने उभ्या केलेल्या या धोक्याचा अनुभव देशाने घेतला आहे. तो काही केवळ रथयात्रा, बाबरी मशिदीची बेकायदेशीर मोडतोड, किंवा वेळोवेळी झालेल्या दंगली आणि गुजरातमधील मुस्लिमविरोधी हिंसाचार अशा काही बहुचर्चित प्रसंगांमधून घेतला आहे असं नाही, तर गेल्या तीन दशकांमध्ये देशातील लोकमत आणिलोकशाहीचा पोत ज्या प्रकारे बदलला आहे त्यामधून देखील या धोक्याचा प्रत्यय येतो. आता अगदी दैनंदिन जीवनात आणि सामाजिक संबंधांमध्ये हा बदल आढळून यायला लागला आहे.\nलोकशाहीला धोका उत्पन्न करणाऱ्या शक्ती जेव्हा राज्यसंस्थेवर नियंत्रण मिळवतात तेव्हा सर्व संस्थात्मक प्रक्रिया कशा वाकवल्या जातात याचा अनुभव गेल्या पाच वर्षांत आलेला आहे.\nलोकशाही पोखरणारे गट लोकशाहीमध्ये उपलब्ध होणारे अवकाश वापरून बस्तान बसवतात -– ते सत्तेबाहेर असताना आक्रमक आणि झटपट लोकप्रियता मिळवणाऱ्या भूमिका घेतात आणि सत्तेवर आल्यावर नव्या संस्थात्मक आणि वैचारिक मानदंडांची प्रतिष्ठापना करतात. मग सत्तातुर बुद्धीजीवी, सत्ताकांक्षी नव-अभिजन आणि सत्ता जाणार म्हणून चिंताक्रांत झालेले अनेक जुने अभिजन अशा अनेकांना आपल्याकडे आकर्षित करून आपण म्हणतो तीच लोकशाहीची खरीखुरी संकल्पना आहे असा आभास हे लोकशाही-विरोधी प्रचलित करू शकतात.\nसध्या भारत नेमक्या अशाच टप्प्यावर आहे.\nअशा वेळी, कालबाह्य झालेल्या चौकटी वापरून भाजपा आणि कॉंग्रेस हे दोघेही सारखेच आहेत अशी भूमिका घेणं हे वरकरणी मोठ्या निःपक्षपातीपणाचं वाटलं तरी प्रत्यक्षात त्यात राजकीय विश्लेषणाची वानवा तर दिसतेच पण लोकशाहीला वेढणाऱ्या धोक्याकडे दुर्लक्ष करण्याचा साहसवादसुद्धा डोकावत असतो.\nगेली पाच वर्षं कोंडी होऊनसुद्धा अनेक पुरोगामी गट आणि विचारवंत आपली दीर्घकालीन विश्लेषण चौकट आणि समकालीन व्यूहरचना बदलायला तयार नसल्याचं दिसतं आहे. अनेक पक्ष कॉंग्रेस आणि भाजपा यांना एकाच मापाने मोजून आपण कसे अस्सल लोकशाहीवादी आहोत ते सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत.\nकॉंग्रेसवर टीका करायला हवीच; तिच्या वागण्या बोलण्यातील लोकशाही-विरोधी भूमिकेचा प्रतिवाद करायला हवा हेही खरं; इतकंच काय पण नवे पक्ष उभे करताना कॉंग्रेसशी स्पर्धा देखील करायला हवीच; पण कॉंग्रेसला विरोध करताना, कॉंग्रेस पुरेशी पुरोगामी नाही हे सांगताना, किंवा अधिक लोकशाहीवादी पर्याय उभे करण्याची स्वप्नं पाहताना भाजपा आणि कॉंग्रेस हे एकसारखेच आहेत या ढिसाळ आणि सोयीस्कर दिशाभूल करणाऱ्या भूमिकेपासून सावध राहावं म्हणून हा लेखप्रपंच.\nसुहास पळशीकर, हे राजकीय विश्लेषक असून, ‘लोकनीती’ या संशोधक गटाचे सह-संचालक आणि ‘स्टडीज इन इंडियन पॉलिटिक्स’, या नियतकालिकाचे मुख्य संपादक आहेत. लेखात व्यक्त केलेली मते त्यांची स्वतःची आहेत.\nअपस्मार (epilepsy) मेंदूचा एक आजार\nधनगर समाजासाठी अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस\nलोकसंख्येत येत्या ९ वर्षांत भारत चीनच्या पुढे\nशांघाई सहकार्य संघटना भारतासाठी महत्त्वाची का\nओम बिर्ला नवे लोकसभा सभापती\n२० व्या शतकातल्या आण्विक चाचण्यांचा परिणाम महासागरांच्या तळांपर्यंत\nआधार डेटा पुन्हा खाजगी क्षेत्रासाठी खुला\nचोरीच्या संशयावरून दलित मुलाला मारहाण\nमुझफ्फरपूर मेंदूज्वर साथ : मृत मुलांचा आकडा १०८\nरक्षकांपासून रक्षण कोण करेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/hemophilia-vishyi-jagrutichi-garaj", "date_download": "2019-06-20T15:57:51Z", "digest": "sha1:BQB5T73D2RBWLWEPGNL6FTOV4JTC7MFS", "length": 30095, "nlines": 98, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "ह��मोफिलियाविषयी जागृती आणि उपचार केंद्रे वाढण्याची गरज - द वायर मराठी", "raw_content": "\nहिमोफिलियाविषयी जागृती आणि उपचार केंद्रे वाढण्याची गरज\n१७ एप्रिल हा जागतिक हिमोफिलीया दिन म्हणून पाळला जातो. या आजारामध्ये सतत आणि अचानक रक्तस्त्राव होतो. हा अनुवांशिक आजार असून, आता त्यावर मोठ्या प्रमाणावर उपचार उपलब्ध होत आहेत. दर दहा हजार लोकांमागे एक या प्रमाणावर या आजाराची व्याप्ती आहे. प्रसिध्द हिमॅटोलॉजीस्ट डॉ. शशिकांत आपटे यांनी या आजराविषयी दिलेली माहिती.\nहिमोफिलिया म्हणजे रक्त न गोठण्याचा आजार. हा एक अनुवांशिक आजार आहे. आपल्याला काही लागले, जखम झाली की रक्तस्त्राव होतो. पण रक्तातील काही घटकांमुळे हा रक्तस्त्राव लगेच थांबतो. याला रक्त गोठणे असे म्हणतात. रक्तामध्ये असणारे हे घटक, ज्यावेळी एखाद्या व्यक्तीच्या रक्तामध्ये नसतात, किंवा कमी प्रमाणात असतात. तेंव्हा त्याला हिमोफिलिया आहे, असे म्हंटले जाते. रक्तामध्ये एकूण १३ प्रकारचे घटक असतात. आपण याला प्रथिने म्हणू शकतो. यांपैकी एक जरी घटक कमी असला, किंवा नसला, तर रुग्णाला आपोआप रक्तस्त्राव होण्याची शक्यता असते. किंवा रक्तस्त्राव झाला, तर थांबत नाही.\nरक्त न गोठण्याचे २० प्रकारचे आजार आहेत. पण त्यात हिमोफिलिया सर्वसाधारणपणे आढळतो. त्यामध्ये तीन प्रकार आहेत. ए, बी आणि सी. यामध्ये ‘ए’ हा प्रकार मोठ्या प्रमाणावर आढळतो. या प्रकारामध्ये रक्तात फॅक्टर ८ अर्थात ८ क्रमांकाचे प्रथिन उपलब्ध नसते. ‘बी’ या प्रकारामध्ये फॅक्टर ९ उपलब्ध नसतो. तर ‘सी’ या प्रकारामध्ये फॅक्टर ११ उपलब्ध नसतो. सी हा प्रकार अतिशय कमी लोकांमध्ये आढळतो. (‘व्हॉन विलीब्रांड डिसीज’, या नावाचाही एक आजार आहे. हा हिमोफिलीयाचा प्रकार नसला, तरी रक्तस्त्राव होण्याचाच एक आजार आहे.)\nहिमोफिलिया ‘ए’ आणि ‘बी’, हे दोन आजार मुलांना होतात. पुरुषांकडे एक्स आणि वाय असे दोन क्रोमोझोम्स असतात. तर स्त्रियांकडे दोन्हीही एक्स क्रोमोझोम्स असतात आणि एकावेळी दोन्हीही खराब असण्याची शक्यता खूपच कमी असते. हा जनुकीय दोष असून, तो एक्स या क्रोमोझोम्समध्ये असतो. त्यामुळे सहसा हा आजार स्त्रियांना होत नाही. त्या या आजाराच्या वाहक असतात. एखाद्या स्त्रीमध्ये जर फॅक्टर ८ नसेल, किंवा कमी असेल, तर तिला हिमोफिलिया असण्यापेक्षा ‘व्हॉन विलीब्रांड डिसीज’ असण्याच�� शक्यता जास्त असते. त्याचा जनुकीय दोष हा एक्स क्रोमोजोम्सवर नसतो.\nहा आजार शोधण्यासाठी संपूर्ण कुटुंबाचा आजाराचा इतिहास पहावा लागतो. त्यामुळे जर कुटुंबाचा इतिहास पाहताना, जर असे लक्षात आले की स्त्रियांना पण रक्तस्त्राव होतो, तर त्याना हिमोफिलियापेक्षा, ‘व्हॉन विलीब्रांड डिसीज’, असण्याची शक्यता जास्त असते.\nदर १० हजार व्यक्तींमागे एक हिमोफिलिया ‘ए’चा रुग्ण असतो. दर ४० हजार व्यक्तींमागे ‘बी’चा रुग्ण असतो आणि दर २ लाख व्यक्तींमागे ‘सी’ या प्रकारचा रुग्ण असतो. ‘व्हॉन विलीब्रांड डिसीज’ तपासण्याची सोय भारतामध्ये अतिशय कमी ठिकाणी आहे. हिमोफिलीयाचीही तपासणी करण्याच्या प्रयोगशाळा कमीच आहे. त्यामुळे अनेकवेळा आजाराचे नेमके निदान होऊ शकत नाही. हिमोफिलियाची भारतासाठी एक नोंदणी आहे. त्यामध्ये प्रत्येक रुग्णाची नोंद केली जाते. भारताची लोकसंख्या १३० कोटी आहे. ‘ए’ हिमोफिलीयाचे प्रमाण दहा हजारामागे एक या प्रमाणे, १ लाख ३० हजार रुग्ण असायला हवेत. मात्र केवळ २० हजार रुग्ण नोंदविलेले आहेत. याचा अर्थ इतरांचे अजून निदान झालेले नाही. ‘बी’ चे प्रमाण लोकसंख्येनुसार किमान २५ हजार असणे अपेक्षित आहे, मात्र केवळ ५ हजार रुग्णांचे निदान झाले आहे.\nहिमोफिलियाच्या प्रत्येक प्रकारामध्येही प्रत्येकी सौम्य, मध्यम आणि तीव्र असे ३ उपप्रकार असतात. एखाद्या सामान्य व्यक्तीचे १ मिलीलीटर रक्त घेतले, तर त्यामध्ये एखाद्या प्रथिनाचे प्रमाण ५० टक्क्यांपर्यंत असते. टी २०० टक्क्यांपर्यंतही असू शकते. जर ते प्रमाण ५ ते ५० टक्के असेल, तर त्या व्यक्तीला सौम्य हिमोफिलिया ‘ए’ आहे, असे समजले जाते. १ ते ५ टक्के असेल, तर तो मध्यम प्रकारचा हिमोफिलिया ‘ए’ असतो आणि जर हे प्रमाण १ टक्क्यांपेक्षा कमी असेल, तर तो मात्र तीव्र हिमोफिलिया ‘ए’ असतो. सर्वसाधारणपणे मध्यम आणि सौम्य या प्रकारातील रुग्णांना, जखम झाल्याशिवाय रक्तस्त्राव होत नाही. तीव्र स्वरूपाच्या रुग्णांमध्ये अचानकपणे कुठेही रक्तस्त्राव होऊ शकतो.\nजन्म झाल्यानंतर पहिले तीन चार महिने बळाला रक्तस्त्राव होत नाही. पण एक वर्षाच्या आत वय असलेले बाळ रांगते, उभे राहण्याचा प्रयत्न करते. त्यावेळी लागल्यास रक्तस्त्राव होऊ शकतो. सांधे सुजतात. आतमध्ये रक्तस्त्राव होतो. मेंदूमध्ये रक्तस्त्राव होतो. अशावेळी या रुग्णाचे ���िदान होते. असे रक्तस्त्राव झालेले रुग्ण आले की वेगवेगळ्या चाचण्या केल्यावर हिमोफिलीयाचे निदान केले जाते.\nहिमिफिलीया ‘ए’ आणि ‘बी’चे १०० हून अधिक जनुकीय दोष माहिती झाले आहेत. कधी कधी हा आजार गर्भवती स्त्रीला आणि वृध्द माणसांना होऊ शकतो. त्यांना हा आजार जन्मतःच नसतो. पण काही आजारांमध्ये असे घटक निर्माण होतात की ते रक्तातील फॅक्टर ८ आणि ९ नष्ट करतात. त्यामुळे हा आजार नव्याने होऊ शकतो. त्याची उपचार पद्धतीही वेगळी असते.\nया आजारामध्ये सांध्यांवर खूप परिणाम होतो. गुडघ्यावर जास्त परिणाम होतो. ज्याला तीव्र स्वरूपाचा आजार असतो, त्याला वर्षातून २० ते २५ वेळा रक्तस्त्राव होतो. पोटात, मेंदूमध्येसुद्धा होतो. तो जास्त सांध्यांमध्ये होतो. सांधे आणि मेंदूमध्ये रक्तस्त्राव होण्याचे प्रमाण जास्त आहे. पोटात, लघवीच्या ठिकाणी होण्याचे प्रमाण कमी आहे. गुडघा, घोटा, कोपरा, खांदा कंबरेच्या सांध्यांमध्ये अनुक्रमे रक्तस्त्राव होण्याचे प्रमाण आहे. यांशिवाय इतर ठिकाणीही रक्तस्त्राव होऊ शकतो. पण ते प्रमाण विरळ आहे. योग्य निदान आणि उपचार झाले नाहीत तर ह्या आजारातून मृत्यू होऊ शकतो.\nरक्तातील नसलेला फॅक्टर सतत रक्तामध्ये देत राहणे, त्याचे रक्तातील प्रमाण सतत कायम राखणे, हा एक उपाय आहे. त्यासाठी बाहेरून इंजेक्शन द्यावी लागतात. पूर्वी जेंव्हा रक्तस्त्राव होईल, तेंव्हाच, हा उपचार दिला जायचा. म्हणजे मागणीनुसार दिला जायचा. पण त्यामुळे सांध्यांवर होणारा सततचा परिणाम टाळता येणे शक्य नसल्याचे अभ्यासातून पुढे आले. पश्चिमेत ही पद्धत खूप वापरली गेली. मात्र त्यात असे लक्षात आले की यामध्ये सांधे वाचवता येत नाहीत ज्याचा जीवनाच्या गुणवत्तेवर मोठा परिणाम होतो. आता गेल्या १० वर्षांमध्ये अशी संकल्पना पुढे आली की मुलांना रक्तस्त्राव होऊच देऊ नका. याला प्रतिबंधात्मक उपाय म्हणतात. जेंव्हा रक्तस्त्राव घेऊन रुग्ण येतो, तेंव्हा तो थांबविण्यासाठी उपचार केले जातात. पण पुढे रक्तस्त्राव होऊच नये, यासाठी उपचार केले जातात. यामध्ये सतत फॅक्टर देत राहायचा आणि रक्तातील त्याचे प्रमाण कायम राखायचे. यासाठी दर दोन दिवसांनी हे फॅक्टर देत राहावे लागते. त्यामुळे आपोआप रक्तस्त्राव होत नाही. या उपचारामध्येही तीन प्रकार आहेत. वय आणि रक्तस्त्राव कधी झाला, यानुसार उपचार केले जात��त. मात्र हे उपचार वयाच्या कोणत्याही टप्प्यावर सुरु केले जाऊ सतात. शक्यतो वयवर्षे ३ च्या आतमध्ये हे उपचार सुरु होणे आवश्यक आहे. आयुष्यभर हे उपचार घ्यावे लागतात.\nयासाठी फॅक्टरच्या एका युनिटची किंमत १५ रुपये आहे. १५०० युनिट्स एका किलोला एका वर्षासाठी लागतात. म्हणजे एका बाळाचे वजन १० किलो असेल, तर त्याला वर्षाला १५ हजार युनिट्स लागतील. ३० किलो वजनाची व्यक्ती असेल, तर त्याला ४५ हजार युनिट्स वर्षाला लागतील. म्हणजे त्याला जवळ जवळ साडेसात लाख रुपये दरवर्षी लागतील. ६० किलो वजनाची व्यक्ती असेल, तर हा खर्च १५ लाख रुपये दर वर्षाला होईल. वजन वाढले की युनिट्सची संख्या आणि खर्च वाढतो. हा खर्च अवाढव्य आहे. हे उपचार करीत असताना २०% रुग्णांमध्ये या फॅक्टरच्या विरोधात प्रतिकार (inhibitor) करणारे घटक तयार होतात. मग हे फॅक्टर काम करीत नाहीत. मग दुसरे फॅक्टर वापरावे लागतात, जे अतिशय महाग असतात. त्यासाठी एक वेगळी चाचणी (inhibitor test) करावी लागते. पण प्रत्येक रुग्णाची वर्षातून एकदा अशी चाचणी करणे आवश्यकच असते.\nमाहिती आणि जागृतीची गरज\nया आजाराबद्दल समाजामध्ये माहिती कमी प्रमाणात आहे. अनेकवेळा कोणतीही शस्त्रक्रिया करण्याआधी या संदर्भातील चाचण्या करण्याची गरज असतानाही त्या होत नाहीत. त्यामुळे शस्त्रक्रिया करताना रक्तस्त्राव थांबत नाही. याची वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये माहिती देण्याचीही गरज आहे. फॅक्टर हे रक्तातील प्लाझ्माद्वारे तयार करण्यात येतात. मात्र १९८० च्या दशकात एचआयव्हीचा संसर्ग झाला होता. त्यावेळी कृत्रिम पद्धतीने फॅक्टर तयार करण्याची पद्धत सुरु झाली आहे.\nवर्ल्ड फेडरेशन ऑफ हिमोफिलिया जगात काम करते. तसेच भारतामध्ये हिमोफिलिया फेडरेशन इंडिया काम करते. या संस्थेतर्फे फॅक्टर तयार करण्यासाठी काही मार्गदर्शक सुचना आहेत. त्यानुसार हे फॅक्टर तयार केले जातात. कृत्रिम पद्धतीने फॅक्टर तयार करण्याच्या तंत्राचे पेटंट आता खुले झाले आहे. त्यामुळे त्यात अनेक उत्पादक कंपन्या येतील आणि फॅक्टर उपचार अजून स्वस्त होतील. भारतामध्येही असे उत्पादन होत आहे. यामध्येही नवीन तंत्रज्ञान येत आहे. ज्यामध्ये फॅक्टरचे इंजेक्शन शिरेमध्ये न देता, शिरेखाली देता येईल. अजून दोन नवीन औषधांची चाचणी सुरु आहे. ही औषधे उपलब्ध झाल्यावर उपचार अजून स्वस्त होतील.\nयांशिवाय नवीन जनुकीय उपचार प्रणाली विकसित झाली आहे. याद्वारे पूर्णपणे हिमोफिलिया बरा होऊ शकतो, हे सिद्ध झाले आहे. यामध्ये जनुके तयार करून शरीरामध्ये इंजेक्शनद्वारे सोडली जातात. याची सध्याची किंमत सुमारे ४ कोटी रुपये आहे. याचीही किंमत कमी होईल. अजूनही खूप आशादायक गोष्टी आहेत ज्यामुळे हिमोफिलिया आटोक्यात येण्यास मदत होईल.\nसरकारी मदत आणि आव्हाने\n२००८ पासून देशातील विविध राज्य सरकारे हिमोफिलीयाच्या उपचारांसाठी विविध योजना राबवीत आहेत. २१ राज्यांमध्ये काही सरकारी रुग्णालयांमध्ये फॅक्टर उपचार उपलब्ध आहेत. २००८-०९ मध्ये भारतात फॅक्टरचे ५ कोटी युनिट्स विकत घेतले जायचे. आज ३५ कोटी युनिट्स विकत घेतले जातात.\nभारतातील ७६० जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी एक केंद्र हवे की जिथे हिमोफिलियाचे उपचार आणि चाचण्या होऊ शकतील. महाराष्ट्रामध्ये ३५०० रुग्ण नोंदविण्यात आले आहेत. पण राज्यात केवळ ८ केंद्रे आहेत. मुंबई, नाशिक, रत्नागिरी, सातारा, पुणे, अहमदनगर, अमरावती, नागपूर, औरंगाबाद इथेच केंद्रे आहेत. पण महाराष्ट्रामध्ये किमान ३० केंद्रे हवीत आणि कायमस्वरूपी उपचार सुरु व्हायला हवेत. अनेक फॅक्टर अनुदान म्हणूनही आता येत आहे. त्यामुळे उपचार सहज शक्य आणि स्वस्त होत आहेत. पण चाचणी केंद्रे आणि उपचार केंद्रे वाढली पाहिजेत. सरकारी रुग्णालयांमध्ये हे उपचार सहज उपलब्ध होणे, हीच गरज आहे.\nभारतामध्ये हिमोफिलियाच्या एकूणच चाचण्या करण्याची सोय अतिशय कमी ठिकाणी आहे. संपूर्ण देशामध्ये फक्त ८० प्रयोगशाळा आहेत, ज्या फॅक्टर ८ आणि ९ ची चाचणी करू शकतात. इनहीबिटर चाचणी करण्याची सोय देशात फक्त १५ ठिकाणी आहे. या प्रयोगशाळांची संख्या वाढणे गरजेचे आहे.\nसामाजिक आणि भावनिक समस्या\nजन्मलेल्या बाळाला अशा प्रकारचा दुर्धर आजार आहे म्हटल्यावर किंवा त्याचे निदान जेव्हा होते तेव्हा अनेक आई-वडिल खचून जातात. त्या मुलाला अतिसुरक्षित वातावरणात वाढवल्यास त्या मुलाच्या आत्मविश्वासावर परिणाम होतो; त्याला समाजात, मित्र-परिवारात वावरणे अवघड होते. शाळेत असताना बर्‍याच वेळा शाळा बुडू शकते. या आजाराविषयी अज्ञान असल्याने वर्गातील मुलांमध्ये आवश्यक ते ममत्व असतेच असे नाही. उपचार खर्चिक असल्याने संपूर्ण कुटुंबावर या आजारचे सावट येते. परदेशांमध्ये या आजारातील वाटचाल सुसह्य व्हावी, म्हणून एकम���कांचे हात धरून सहाय्य करण्यासाठी सहाय्यता गट असतात. भारतातही आता असे मदतगट सुरू झाले आहेत.\nडॉ. शशिकांत आपटे, हिमोफिलिया फेडरेशन इंडियाचे उपाध्यक्ष असून, हिमॅटोलॉजीस्ट म्हणून नामांकित आहेत.\nव्हिलेज डायरी भाग ७ : आणि न्याय\nअटर्नी जनरल यांचे सत्तारूढ पक्षधार्जिणे युक्तिवाद\nधनगर समाजासाठी अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस\nलोकसंख्येत येत्या ९ वर्षांत भारत चीनच्या पुढे\nशांघाई सहकार्य संघटना भारतासाठी महत्त्वाची का\nओम बिर्ला नवे लोकसभा सभापती\n२० व्या शतकातल्या आण्विक चाचण्यांचा परिणाम महासागरांच्या तळांपर्यंत\nआधार डेटा पुन्हा खाजगी क्षेत्रासाठी खुला\nचोरीच्या संशयावरून दलित मुलाला मारहाण\nमुझफ्फरपूर मेंदूज्वर साथ : मृत मुलांचा आकडा १०८\nरक्षकांपासून रक्षण कोण करेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://nanded.gov.in/mr/notice/%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95/", "date_download": "2019-06-20T15:49:50Z", "digest": "sha1:V3KW3AHZQMP6DRNW4SKHOAPTULJDAOAN", "length": 4825, "nlines": 106, "source_domain": "nanded.gov.in", "title": "समुपदेशक पदाची भरती प्रक्रिया रद्द | नांदेड जिल्हा , महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nनांदेड जिल्हा District Nanded\nएसटीडी आणि पिन कोड\nमहसुल / दंडाधिकार विभाग\nस्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक निवडणुक\nश्री सचखंड गुरुद्वारा बोर्ड निवडणुक -2018\nग्रामरक्षक दल माहिती पुस्तिका\nनिवास (हॉटेल / रिसॉर्ट / धर्मशाळा)\nकापुस पिकावरील बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसानीचा अहवाल\nछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ लाभार्थ्यांची यादी जि. नांदेड\nसमुपदेशक पदाची भरती प्रक्रिया रद्द\nसमुपदेशक पदाची भरती प्रक्रिया रद्द\nसमुपदेशक पदाची भरती प्रक्रिया रद्द\nसमुपदेशक पदाची भरती प्रक्रिया रद्द\nसमुपदेशक पदाची भरती प्रक्रिया रद्द\nसंकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क जिल्हा प्रशासनाकडे आहेत\n© जिल्हा प्रशासन,नांदेड , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jun 19, 2019", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A4%BE/", "date_download": "2019-06-20T16:15:19Z", "digest": "sha1:7S5NCTPULAZ6UAU2IORYBSEIYLHR3WVS", "length": 23215, "nlines": 246, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "नव्या वर्षातील नव्या घडामोडी | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nनेवासा स्टेट बँक शाखेतून ग्राहकाचे अडीच लाख लांबवले\nखोट्या अ‍ॅट्रोसिटीच्या विरोधात राहुरीत मोर्चा\nबालाणी बंगल्यावरील दरोड्यातील आरोपी जेरबंद\nभंडारदरा पाणलोटात मृगाचा जोर वाढला\nविधानसभा निवडणुकीचे चोख नियोजन करा : विभागीय आयुक्त माने\nकंत्राटदार बदलला तरी कर्मचार्‍यांना कायम ठेवा\nबार्‍हे ग्रामिण रुग्णालयात आरोग्यांची हेळसांड\nसुरगाणा तालुक्यातील बोरगाव धरण कोरडे ठणठणीत\nआकाशवाणी चौकात अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर पोलिसांनी पकडले\nशेतीपंपाचा वीजपुरवठा खंडित न करण्याचा महावितरणचा निर्णय\nगावठी कट्ट्यातून गोळी झाडल्याचा पोलिसांना संशय\n…अखेर ग.स.तील बेनामी ठेवीप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा\nना.जयकुमार रावल यांच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन\nवादळग्रस्तांसाठी आ.कुणाल पाटील विधानसभेत आक्रमक\n46 विभागांच्या 482 सेवा ऑनलाईन- जिल्हाधिकारी राहुल रेखावार\nसाक्रीत तीव्र पाणीटंचाई; उपाययोजना करा\nतळोद्यानजिक अहमदाबाद-शिरपूर बसवर दगडफेक\nकोळदा-खेतिया रस्त्याचे काम संथगतीने\nनवापुरात वेळेवर पाणीपुरवठा होत नसल्याने भाजपातर्फे मुख्याधिकार्‍यांना घेराव\nजिल्ह्यात विविध कार्यक्रमांनी तसेच गुलाबपुष्प देवून नवागतांचे स्वागत\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nविधानसभा निवडणुकीचे चोख नियोजन करा : विभागीय आयुक्त माने\nनव्या वर्षातील नव्या घडामोडी\nनव्या वर्षातील नव्या घडामोडी\nनव्या वर्षात आपल्या देशात नव्या सरकारचा फैसला होणार आहे. नव्या वर्षात राजकीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक, क्रीडा क्षेत्रात असंख्य घडामोडी घडणार असून त्यावर सर्वांचेच लक्ष राहणार आहे.\nप्रयागराज कुंभमेळा (15 जानेवारी ते 8 मार्च) 12 वर्षांतून एकदा होणारा कुंभमेळा जगातील सर्वात मोठा मानला जातो. देशाबरोबर जगभरातील पर्यटकही कुंभमेळ्यात मोेठ्या संख्येने सहभागी होतात. यावर्षी 15 जानेवारीपासून 8 मार्चपर्यंत हा कुंभमेळा प्रयागराज (अलाहाबाद) येथे होणार आहे. कुंभमेळ्याची तयारी गेल्या वर्षभरापासून सुरू आहे.\nएरो इंडिया 2019 (20 ते 24 फेब्रुवारी)\nबंगळुरू येथे आशिया खंडातील सर्वात मोठे लष्करी हवाई प्रदर्शन होणार आहे. या कार्यक्रमात एरोस्पेस आणि डिफेन्स कंपन्यांचे प्रदर्शन होईल. त्याचबरोबर नागरिकांसाठी शानदार एरो शोदेखील होणार आहे. चित्तथरारक कवायती आणि हवाई दलाचे सामर्थ्य यानिमित्ताने नागरिकांना आणि जगाला पाहवयास मिळणार आहेत.\nलोकसभा निवडणूक 2019 (एप्रिल-मे)\nया वर्षातील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे लोकसभेच्या निवडणुका. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची प्रतिष्ठा पणाला लावणार्‍या निवडणुकीचे पडघम गेल्या वर्षभरापासून वाजत आहेत. एप्रिल-मेदरम्यान कसभा निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 2014 मध्ये नरेंद्र मोदी सरकार बहुमताने स्थापन झाले होते. यावेळी आता भाजपला तोंड देण्यासाठी काँग्रेससह विरोधकांची महाआघाडी होत आहे. त्याची तयारी सुरू झाली आहे.\nलोकसभा निवडणुकांबरोबरच सात राज्यांत निवडणुका होत आहेत. आंध्र प्रदेश, हरियाना, महाराष्ट्र, आसाम, ओडिशा, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीर यांचा समावेश आहे. या निवडणुकांच्या वेळापत्रकाबाबत तर्कवितर्क बांधले जात आहेत. एकाचवेळी निवडणुका घेण्याबाबत केंद्र सरकार प्रयत्नशील असताना या प्रयत्नांना कितपत यश मिळते, हे आगामी काळच सांगेल.\nक्रिकेट विश्वचषक स्पर्धा (30 मे ते 14 जुलै)\nयंदा क्रिकेट विश्वचषक स्पर्धा इंग्लंडमध्ये होत आहे. 50 षटकांच्या प्रकारात भारत तिसर्‍यांदा विश्वचषकावर नाव कोरण्याचा प्रयत्न करेल. त्याचवेळी 2011 मध्ये भारताला विश्वचषक जिंकून देणार्‍या महेंद्रसिंह धोनीचे हे शेवटचे विश्वचषक असू शकते. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने अनेक पराक्रम केले असले तरी त्याची खरी कसोटी विश्वचषक स्पर्धेतच लागणार आहे.\nमहिला फुटबॉल विश्वचषक (7 जून ते 7 जुलै)\nयावर्षी फ्रान्सच्या 9 शहरांत महिला वर्ल्डकप फुटबॉल स्पर्धा खेळली जाणार आहे. उद्घाटनाचा सामना पॅरिसमध्ये तर अंतिम सामना ल्योन येथे खेळला जाणार आहे. गेल्यावर्षी रशियात खेळल्या गेलेल्या पुरुषांच्या जागतिक फुटबॉल स्पर्धेने जगावर गारूड घातले होते.\nदोन सूर्यग्रहणे (जुलै आणि डिसेंबर)\nवर्षातील पहिले पूर्ण सूर्यग्रहण 2 जुलै रोजी होणार आहे. ते चिली, अर्जेंटिना, दक्षिण प्रशांत महासागराच्या अनेक भागात दिसणार आहे. त्यानंतर डिसेंबरमध्ये होणारे दुसरे सूर्यग्रहण आखातात आणि दक्षिण आशियातील काही भागात दिसण���र आहे.\nचंद्रावर पाऊल टाकण्यास पाच दशके पूर्ण\n2019 मध्ये चंद्रावर व्यक्तीने पहिले पाऊल टाकून पाच दशके पूर्ण होत आहेत. 20 जुलै 1969 रोजी अपोलो 11 नातून जाणारे नील आर्मस्ट्राँग हे चंद्रावर पाऊल टाकणारे पहिले व्यक्ती ठरले. या ऐतिहासिक क्षणाला यावर्षी 50 वर्षे पूर्ण होत आहेत.\nसंयुक्त राष्ट्र संघ : मूळ भाषेचे वर्ष\nसंयुक्त राष्ट्र संघाने 2019 हे वर्ष इअर ऑफ द इंजिनिअस लँग्वेज घोषित केले आहे. यामागचा उद्देश म्हणजे जगातील मूळ भाषेविषयी नागरिकांत जागृती घडवून आणणे आणि मूळ भाषा वापरास प्रोत्साहन देणे.\nनव्या वर्षाचे आणखी काही आकर्षण\nभारताचा जीडीपी पहिल्यांदा ब्रिटनच्या जीडीपीपेक्षा अधिक असणार आहे. 2018-19 मध्ये भारताच्या जीडीपीत 8.2 टक्के दराने वाढ झाली. रिझर्व्ह बँकेच्या हिशेबाने एप्रिल 2019 मध्ये यात 7.4 टक्क्याने वाढ होईल. 200 वर्षे राज्य करणार्‍या ब्रिटनला भारत जीडीपीत मागे टाकेल, असा अंदाज बांधला जात आहे.\n2019 मध्ये प्रथमच जगातील तरुणांची संख्या ही वयाची पन्नाशी ओलांडणार्‍या व्यक्तींपेक्षा अधिक असणार आहे. एका अहवालानुसार 2019 मध्ये 1946 पासून 64 मध्ये जन्मलेल्या नागरिकांची संख्या मिलेनियल्स म्हणजेच 1981-96 या काळात जन्मलेल्या लोकांपेक्षा निम्मी होईल.\n2019 मध्ये जगातील निम्मी लोकसंख्या ऑनलाईन होणार असून त्यातील बहुतांशी नागरिक हे भारतीय असणार हेत. गेल्या काही वर्षांत भारताचा ऑनलाईन क्षेत्रात वाढवलेला सहभाग पाहता ही बाब रोचक मानली जात आहे. कमी दरात डेटा पॅक आणि इंटरनेट वापरणार्‍या युवकांची वाढती संख्या पाहता भारत इंटरनेटच्या जगात आघाडीवर गेला आहे.\nनव्या वर्षात चीनचे पहिले मानवरहित सॅटेलाईट चंद्रावर उतरणार आहे. इस्त्राईलकडूनदेखील चांद्र मोहीम राबवली जाणार आहे. स्पॅरो लॅडर नावाचे सॅटेलाईट चंद्रावर उतरणार असून ही मोहीम बिगरसरकारी असणार आहे.\nआता जगा 150 वर्षे\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nजात प्रमाणपत्र अवैध : नवापूरच्या दोन नगरसेवकांची पदावर टांगती तलवार.\nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, नंदुरबार, मुख्य बातम्या, राजकीय\nशहीद जवान कपिल गुंड यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार\nआवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nअभिनेत्री फ्रिडा पिंटो अडकणार लग्नबेडीत\nआवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, हिट-चाट\nसुनील अरोरा भारताचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त\nआ��र्जून वाचाच, देश विदेश, मुख्य बातम्या\nकोकणात मान्सून दाखल; हवामान खात्याकडून अधिकृत माहिती\nबार्‍हे ग्रामिण रुग्णालयात आरोग्यांची हेळसांड\nसुरगाणा तालुक्यातील बोरगाव धरण कोरडे ठणठणीत\nआदिवासी विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवा : आदीवासी विकास परिषदेतर्फे प्रधान सचिवांना साकडे\nविधानसभा निवडणुकीचे चोख नियोजन करा : विभागीय आयुक्त माने\nकोकणात मान्सून दाखल; हवामान खात्याकडून अधिकृत माहिती\nकंत्राटदार बदलला तरी कर्मचार्‍यांना कायम ठेवा\nनेवासा स्टेट बँक शाखेतून ग्राहकाचे अडीच लाख लांबवले\nBreaking News, Featured, मुख्य बातम्या, सार्वमत\nआता जगा 150 वर्षे\nविधानसभा निवडणुकीचे चोख नियोजन करा : विभागीय आयुक्त माने\nकोकणात मान्सून दाखल; हवामान खात्याकडून अधिकृत माहिती\nकंत्राटदार बदलला तरी कर्मचार्‍यांना कायम ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://pratikmukane.com/sarvadheek-takrari-polisanviroodh/", "date_download": "2019-06-20T15:54:05Z", "digest": "sha1:72TRQA7QIM7RXIEWZUNSVMWNV4IM7IGC", "length": 9376, "nlines": 168, "source_domain": "pratikmukane.com", "title": "सर्वाधिक तक्रारी पोलिसांविरुद्ध – Pratik Mukane", "raw_content": "\nसेकंड हँड फोन घेण्यापूर्वी…\nमुंबई : अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी देशातील जनता ही मानवाधिकार आयोगाकडे येत असते. मात्र, आयोगाकडे आलेल्या सर्वाधिक तक्रारी या पोलिसांविरुद्ध असल्याचे\nसमोर आले आहे. कायदेशीर कारवा ई करण्यास पोलीस अपयशी ठरल्याच्या सुमारे २ लाख ७0 हजार तर खोट्या गुन्ह्यांमध्ये गुंतवल्याच्या ७0 हजार तक्रारी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे आल्या आहेत.\nमहाराष्ट्रात एकूण तक्रारींपैकी ५५ ते ६0 टक्के तक्रारी या सरकारी अधिकार्‍यांविरोधी असल्याचे उघड झाले आहे. आयोगाकडे वर्षाला पाच ते साडेपाच हजार तक्रारी नव्याने दाखल होत असून, राज्यातील मुंबई, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे, नागपूर आणि विदर्भ आदी भागांतून या तक्रारी येतात. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे फेब्रुवारी २0१२मध्ये आयोगाचे अध्यक्ष नवृत्त झाल्याने सप्टेंबर २0१३पर्यंत, सुमारे १८ महिने आयोगाला अध्यक्षच नव्हते. त्यामुळे या काळात १३ हजार ११४ तक्रारी प्रलंबित होत्या. मात्र, गेल्या दोन महिन्यांमध्ये ३00 तक्रारी निकाली काढण्यात आल्या असून, १३ हजार ११४ तक्रारी अनिर्णीत आहेत.\nदैनंदिन जीवनात मानवाच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण व्हावे म्हणून आंतराष्ट्रीय पातळीवर दरवर्षी १0 डिसेंबर हा दिन ‘जागतिक मानवी हक्क दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. १९४८ साली युनायटेड नेशनच्या सर्वसाधारण सभेत हा दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर मानवी हक्क दिन म्हणून साजरा करावा, असे जाहीर केले होते.\nयानंतर १९५0 सालापासून जगभरात मानवी हक्क दिन साजरा केला जाऊ लागला. यामध्ये राजकारण, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक क्षेत्राच्या बरोबरीने ६0 हून अधिक क्षेत्रांचा समावेश केला आहे.\nआयोगाकडे तक्रार कशी नोंदवाल\n-एका साध्या कागदावर तक्रारदाराने तक्रार लिहून आयोगाच्या कार्यालयात आणून द्यावी.\n-तक्रारदाराला आयोगाच्या नावानेच तक्रार दाखल करावी लागते.\n-तक्रारदाराने नाव, पत्ता, फोन नंबर लिहिणे गरजेचे आहे. तसेच ज्याच्या विरोधात तक्रार आहे, त्याचे नावही नमूद केले पाहिजे.\n-तक्रारदाराची तक्रार आयोगाच्या अध्यक्षांकडे जाते व ज्याच्याविरोधात तक्रार आहे, त्याला नोटीस पाठविली जाते.\n-ज्याच्याविरोधात तक्रार आहे, त्याचे उत्तर समाधानकारक नसल्यास त्याच्याविरोधात कारवाईला सुरुवात होते.\nमहिला तक्रार निवारण समितीचे काय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/taxonomy/term/14?page=25", "date_download": "2019-06-20T15:21:25Z", "digest": "sha1:SEQ7F3MT4LQ7XX6B3MBFOTJXFCK6E4SH", "length": 7570, "nlines": 150, "source_domain": "misalpav.com", "title": "बालकथा | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nअतिदीर्घ बोधकथा (संपूर्ण काल्पनिक)\nआजानुकर्ण in जनातलं, मनातलं\nRead more about अतिदीर्घ बोधकथा (संपूर्ण काल्पनिक)\nआजानुकर्ण in जनातलं, मनातलं\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 18 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्र��य नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://punerispeaks.com/las-vegas-shooting-at-least-20-dead-100-injured-at-mandalay-bay-casino/", "date_download": "2019-06-20T15:06:30Z", "digest": "sha1:3PNSOWAYTMGFPSHN5H36RBQY3LJ3THFZ", "length": 6177, "nlines": 82, "source_domain": "punerispeaks.com", "title": "लास वेगस मध्ये म्युझिक कॉन्सर्टमध्ये अंदाधुंद गोळीबार; ५० ठार २०० जखमी - Puneri Speaks", "raw_content": "\nलास वेगस मध्ये म्युझिक कॉन्सर्टमध्ये अंदाधुंद गोळीबार; ५० ठार २०० जखमी\nलास वेगासमध्ये सुरू असलेल्या म्युझिक कॉन्सर्टमध्ये तीन अज्ञातांनी अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात ५० ठार झाले असून २०० जण जखमी झाले आहेत. त्यातील अनेकांची प्रकृती गंभीर आहे. पोलिसांच्या कारवाईत एक हल्लेखोर ठार झाला आहे.\nलास वेगास येथील मांडले बे हॉटेल आणि कॅसिनो परिसरात म्युझिक कॉन्सर्ट सुरू होती. त्याचवेळी हॉटेलमधून अचानक गोळीबार सुरू झाल्याची माहिती वृत्तसंस्थांनी दिली. हल्लेखोरांविरोधात पोलिसांनी कारवाई सुरू केली असून एकजण ठार झाल्याची माहिती समोर येत आहे. या गोळीबारामध्ये दहशतवादी हल्ला आहे की अन्य कारण आहे याचाही तपास केला जाणार असल्याचे स्थानिक पोलिसांनी सांगितले.\nस्थानिक वेळेनुसार रात्री 10 वाजता गोळीबाराला सुरुवात झाली. या कॅसिनोमध्ये कंट्री म्युझिक फेस्टिव्हल सुरु होता. त्याचवेळी हल्लेखोर घुसले आणि मशीनगनमधून त्याने गोळीबार केला. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, गायक जेसोन एल्डिनचा परफॉर्मन्स सुरु असताना गोळीबार झाला.\nयानंतर पोलिसांनीही प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. एका शूटरला कंठस्नान घातल्याची माहिती लास वेगास पोलिसांनी ट्विटरवर दिली आहे. याशिवाय कोणीही घटनास्थळी न जाण्याचं आवाहनही केली आहे. तसंच बंदूकधाऱ्यांच्या शोधासाठी स्वॉट पथक दाखल झालं आहे.\nमॅकरेन आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणाऱ्या विमानं वळवण्यात आली आहेत. जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केलं आहे.\n– हॉटेल च्या ३२ व्या मजल्यावरून फायर करीत होता बंदुकधारी\n– हल्लेखोर जाग्यावर ठार .\nPrevious articleमोडलेल्या धनुष्यामुळे मोदींनी बाण हाताने फेकला🙂\nNext articleयाचे सेलिब्रिटी बरोबरचे फोटो पाहून तुम्हीही व्हाल चकित… #Photoshop\nशिवाजी महाराज घोषणा: शिवाजी महाराज गारद अर्थ काय\nएसपीज बिर्याणी हाऊस च्या जेवणात आढळली अळी, मालकाचा उद्धटपणा | VIDEO\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून तीन दिवस पुणे दौऱ्यावर\nरातोरात प्रसिद्ध झालेल्या खेळणी विक्रेत्यांला अटक\n मुंबईतील इडलीवाला चटणी बनवण्यासाठी संडासचे पाणी वापरताना सापडला | VIDEO\nराज्यात वळवाचा पाऊस पडण्याची शक्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/shabrimala-pravesh", "date_download": "2019-06-20T15:27:30Z", "digest": "sha1:M7CJZMVLZ4LG37MV7SHVFIMGY42F24V5", "length": 20932, "nlines": 93, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "शबरीमला प्रवेश साजरा करायचे प्रयोजन काय ? - द वायर मराठी", "raw_content": "\nशबरीमला प्रवेश साजरा करायचे प्रयोजन काय \nजेव्हा सवर्ण स्त्रीवादी, एका जातीपातीच्या जुलुमाला मंजुरी देणाऱ्या मंदिरात प्रवेश करून त्या मार्गे आमच्यावर स्त्री-पुरुष समानता लादतात तेव्हा एक दलित महिला म्हणून आम्ही शांत राहणार नाही.\nदोन स्त्रियांचा शबरीमला मंदिरातील प्रवेश ही घटना, भारतीय स्त्रीहक्कांच्या चळवळीमध्ये ‘ऐतिहासिक’ का मानली जात आहे याचा विचार, मागचे काही दिवस एक दलित महिला म्हणून मी करत आहे. प्रतिच्छेदनाचा (इंटरसेक्शनॅलिटीचा) विचार न करता, जातीच्या विचारांशिवाय, एका निर्वात पोकळीत या घटनेचे विश्लेषण केले पाहिजे असे मी स्वतःला सांगत राहिले. फक्त ‘स्त्री’ म्हणून विचार कर, ‘दलित स्त्री’ म्हणून नाही, हे मी स्वतःला बजावत राहिले.\nकाय साजरे केले जातेय ही कोण माणसे आहेत जी याला महिला हक्कांच्या लढ्यातील एक मोठे पाऊल मानत आहेत ही कोण माणसे आहेत जी याला महिला हक्कांच्या लढ्यातील एक मोठे पाऊल मानत आहेत शबरीमला मंदिरातील प्रवेश हा स्त्रीमुक्तीला दिलेली मोकळी वाट कशी ठरते \nप्रामुख्याने प्रस्थापित हिंदू जातीतील महिला, शबरीमलामधील प्रवेशाला साजरा करताना दिसत आहेत. कोणीही एक व्यक्ती संपूर्ण जमातीचे प्रतिनिधित्व करू शकत नाही, आणि दलित महिलांच्या बाबतीत देखील हे लागू पडते. सवर्णांच्या नेतृत्वाने चाललेल्या जातविरोधी स्त्रीवादी भूमिकेतून या घटनेचा उदोउदो करणे हे न्यूनकारी, आत्मकेंद्री आणि पाखंडी आहे. माझ्या असे म्हणण्याला तीन कारणे आहेत.\nस्त्री-पुरुष समानतेसाठी पुरुषसत्तेला नष्ट करणे\nभारतातील स्त्रीवादी चळवळीचे ध्येय ‘पितृसत्तेला छेद देणे’ हे आहे असे मी खूप काळ गृहीत धरून चालले होते. प्राथमिक स्तरावर यातून असे सूचित होते की स्त्री-पुरुष समानतेचा मार्ग म्हणजे पुरुषांच्या नियंत्रणातून स्वातंत्र्य, म्हणजेच पुरुषांसमोर दबून न राहणे\nमहिला भक्त जेव्हा पुरुष पुजाऱ्यासमोर किंवा पुरुष ब्रह्मचारी देवासमोर नतमस्तक होतात तेव्हा पितृसत्ताक पद्धतीला विरोध होत नाही. (तर त्या पद्धतीला शरण जाणे असा अर्थ होतो.) या घटनांच्या व्यापक पटलावर नारीद्वेषाचा अंत कुठे दिसतो\nस्त्री-पुरुष समानता – सत्तासंबंधांमध्ये बदल\nस्त्रीवादी राजकारण ‘जैसे थे’ परिस्थितीला धक्का देऊन स्त्रीयांकडे अधिकारांचे हस्तांतरण करुन घ्यायला समर्थ असते असा माझा समज होता. पुरुषांच्या हाती एकवटलेल्या अधिकारांवर कब्जा मिळवणे हा ही एक अंतिम हेतू असतो. या उद्देशांप्रती शबरीमला प्रवेशाने अभूतपूर्व बदल कसा साधला जाणार आहे हे काही मला समजत नाही. ज्या मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी त्या झगडत आहेत त्या मंदिरांमधले कोणतेही निर्णय त्यांना घेता येतील का मंदिरात अजूनही फक्त ब्राह्मण पुरुषांची मक्तेदारी असते. तरीही सवर्ण स्त्रीवादी, मंदिर प्रवेशाला समानतेचा मार्ग समजतात, हे तर्काच्या पलीकडले आहे.\nशबरीमला मंदिरात प्रवेश करण्याचा रेहाना फातिमा आणि कविता जक्कल यांचा प्रयत्न. सौजन्य: फाईल/पीटीआय\nलिंगन्यायाच्या दृष्टीने आर्थिक सबलीकरण झाले का\nआर्थिक सबलीकरण, साधनसंपत्तीमधील समान हक्क, मालमत्तेतील अधिकाराची संधी, महिलांसाठी मालमत्ता उभी करणे या स्त्री-मुक्तीमधील अग्रगण्य गोष्टी म्हणून ओळखल्या जातात. देशाच्या अर्थसंकल्पांमध्ये महिलाकेंद्रित सरकारी योजनांसाठी पैसा राखून ठेवला जाईल यासाठी स्त्रीवादी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत असतात. त्यासोबत जमीन आणि मालमत्ता यातली मालकी स्त्रियांकडे येण्यासाठी सुद्धा त्या मोठ्या प्रमाणात आवाज उठवत आलेल्या आहेत. याही पुढे जाऊन महिला करत असलेल्या विना मोबदला कामांची दखल घेतली जावी यासाठी काही महिलांचे गट कार्यरत आहेत. हे गृहीतक समजायला फार कठीण नाही की आर्थिक स्वातंत्र्य आणि पुरुष सहचरावर आर्थिक दृष्टया अवलंबून नसणे हा स्त्रीवादी राजकारणाचा महत्वाचा उद्देश आहे.\nशबरीमला येथील महिला भक्तांना त्या मंदिराच्या आर्थिक बाबींमध्ये काही मत देण्याचा अधिकार मिळाला आहे मंदिराच्या मालमत्तेसंदर्भात त्यांची वर्णी लागते का मंदिराच्या मालमत्तेसंदर्भात त्यांची वर्णी लागते का मंदिर व्यवस्थापन त्यांचा निधी कसा खर्च करेल याचा निर्णय त्या घेऊ शकतील मंदिर व्यवस्थापन त्यांचा निधी कसा खर्च करेल याचा निर्णय त्या घेऊ शकतील (याची उत्तरे ‘नाही’ अशी असतील तर) हा भारतीय महिलांचा ऐतिहासिक विजय कसा\nया घटनेमुळे सवर्ण स्त्रीवादी राजकारणाचा उतावळेपणा उघडा पडला आहे. कुठल्याही प्रकारच्या जुलुमापासून मुक्त असणाऱ्या जगाची ते कल्पनाच करू शकत नाही, इतका त्यांचा दृष्टीकोण मर्यादित आहे. जातीव्यवस्थेचा महिलांवर झालेला खोल परिणाम दुर्लक्षित करताना सवर्ण नेतृत्वाच्या स्त्रीवादी मांडणीचा संकुचितपणा लक्षात येतो.\nएका अर्थाने सवर्ण स्त्रीवादी विचारांनी दलित महिलांवर वेगळ्या पद्धतीने केलेली ही हिंसाच आहे ज्यातून चळवळीला फाटे फुटत राहिले. त्यांनी आमचे मानवी अस्तित्वच नाकारले जणू \nवॉशिंग्टन पोस्टसाठी लिहिताना बरखा दत्त असे म्हणतात की ही तिरस्करणीय, आधुनिक अस्पृश्यता आहे जिथे महिला ‘दूषित पारिया’ ठरवल्या जातात. माझा आतला आवाज मला सांगतो की बरखा दत्त या दलित महिलेच्या अस्तित्वाविषयी अनभिज्ञ आहेत किंवा यातून त्यांच्या जातीमुळे बहाल झालेले विशेषाधिकार प्रकट झालेले आहेत. एखादी स्वयंघोषित स्त्रीवादी व्यक्ती अशा प्रकारचे उथळ विधान का करेल हे मला कळत नाही. ‘पारिया’ तामिळनाडू मधील एका जातीचे नाव आहे, तसेच तो अपमानास्पद शिवी सारखा वापरला जातो. बरखाने तो का वापरला असेल हे समजून घेणे कठीण आहे.\nसवर्ण स्त्रियांकडून नव्या भाषेतून, नवअस्पृश्यतेच्या ट्विट्सची आणि मतांची सरबत्ती सुरु झाली; नवे हॅशटॅग जन्माला आले #WomenAreNotUntouchable (#स्त्रिया अस्पृश्य नाहीत). यासारखा वाक्प्रचार तयार करण्यासाठी, मुळात आधी स्वतःला ‘अस्पृश्य’ न समजणे अत्यावश्यक आहे. दलितांच्या (दलित महिलांसकट) वाट्याला आलेली अस्पृश्यता सहज स्वाभाविक ठरवणारी ही भाषणे यांचे जातीचे वर्चस्व आणि या सवर्ण स्त्रियांचे विशेषाधिकार यातूनच येत असल्याचे दिसून येते.\nकोणी संविधानातील अनुच्छेद १७ नुसार ‘अस्पृश्यता‘ या शब्दाच्या वापरावरून माझ्याशी कायदेशीर वाद घालू शकेल. परंतु त्यामध्ये ब्राम्हणी पितृसत्ता आणि हिंदू ग्रंथांनी अस्पृश्यतेला दिलेली वैधता, जे अस्पृश्यतेचे मूळ आहे, हेच समजून घेतलेले नाही त्यामुळे माझ्या लेखी त्या वादाला काही अर्थ नाही.\nएक दलित महिला म्हणून, अस्पृश्यता आणि भेदभावाची वेदना सहन करताना, अशा प्रकारच्या भाषिक हिंसेमुळे यातना होतात आणि संताप येतो. हे अतिशय स्वच्छ आणि स्पष्ट आहे की जोपर्यंत सवर्ण महिला त्यांच्या फायद्याच्या, सोयीच्या रचना/व्यवस्था उद्ध्वस्त करत नाहीत तोपर्यंत खऱ्या अर्थाने एकता प्रस्थापित होऊ शकत नाही.\nएक दलित महिला म्हणून, आम्हाला आमच्या भंगलेल्या जगाची जाणीव आहे आणि घाई करून त्याला अजून भेदण्याची इच्छा नाही. कोणत्याही प्रकारच्या जुलुमापासून मुक्त असलेल्या जगाचे स्वप्न घेऊन आम्ही संघटित होतो. त्या जगात सुख, सुरक्षितता आणि मानवाधिकार असतील आणि तेही सर्वांसाठी जातीजातींमधली, गटागटांमधली हिंसा आणि अन्याय यातून वाट्याला आलेल्या अनुभवांनी आम्हाला खंबीर बनवले आहे आणि अप्रिय असलेल्या वस्तुस्थितीचा स्पष्ट उच्चार करण्याचा निश्चय आम्ही केलेला आहे.\nसावित्रीमाई सारख्या आपल्या मूळ स्त्रियांनी आपल्याला करुणा आणि दयेचे धडे दिलेले आहेत. पण ज्या मंदिरांनी जातीचे जुलूम मान्य केले अशा मंदिरात स्त्री-पुरुष समानतेच्या नावाखाली होणारा प्रवेश तुम्ही आमच्यावर लादू पाहाल तर आम्ही शांत बसणार नाही.\n(छायाचित्र ओळी – शबरीमला मंदिरातील अय्यप्पा मूर्ती. सौजन्य: पीटीआय)\nआशा कोवताल या अखिल भारतीय दलित महिला अधिकार मंचाच्या सरचिटणीस आहेत.\nहा लेख मूळ इंग्रजी लेखाचा अनुवाद आहे.\nअनुवाद – मृदगंधा दिक्षित\nसार्वजनिक आरोग्य आणि कोकाकोलाचे हितसंबंध\nएचके आर्ट्स कॉलेजच्या प्राचार्यांनी राजीनामा का दिला\nधनगर समाजासाठी अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस\nलोकसंख्येत येत्या ९ वर्षांत भारत चीनच्या पुढे\nशांघाई सहकार्य संघटना भारतासाठी महत्त्वाची का\nओम बिर्ला नवे लोकसभा सभापती\n२० व्या शतकातल्या आण्विक चाचण्यांचा परिणाम महासागरांच्या तळांपर्यंत\nआधार डेटा पुन्हा खाजगी क्षेत्रासाठी खुला\nचोरीच्या संशयावरून दलित मुलाला मारहाण\nमुझफ्फरपूर मेंदूज्वर साथ : मृत मुलांचा आकडा १०८\nरक्षकांपासून रक्षण कोण करेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/dainik-deshdoot-foundation-day-nashik-siddhi-parakh-articles/", "date_download": "2019-06-20T16:04:33Z", "digest": "sha1:IG5EMFPURXH4XJ5WBJIHVRDXGBOF633M", "length": 17645, "nlines": 229, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "रोजगार संधी साठी प्रयत्न - सिद्धी पारख | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nसोन्याच्या भावानं गाठला उच्चांक\nभैय्या, पक्कं ठरलं ना..\n‘ती’ रेपकार अखेर पोलिसांच्या ताब्यात\nतडीपारीनंतर नगरात फिरणारा टिंग्या गजाआड\nनाशिकची गुन्हेगारी संपता संपेना; अब्रू वाचविण्यासाठी ‘तिने’ मारली धावत्या रिक्षातून उडी\nविधानसभा निवडणुकीचे चोख नियोजन करा : विभागीय आयुक्त माने\nकंत्राटदार बदलला तरी कर्मचार्‍यांना कायम ठेवा\nबार्‍हे ग्रामिण रुग्णालयात आरोग्यांची हेळसांड\nआकाशवाणी चौकात अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर पोलिसांनी पकडले\nशेतीपंपाचा वीजपुरवठा खंडित न करण्याचा महावितरणचा निर्णय\nगावठी कट्ट्यातून गोळी झाडल्याचा पोलिसांना संशय\n…अखेर ग.स.तील बेनामी ठेवीप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा\nना.जयकुमार रावल यांच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन\nवादळग्रस्तांसाठी आ.कुणाल पाटील विधानसभेत आक्रमक\n46 विभागांच्या 482 सेवा ऑनलाईन- जिल्हाधिकारी राहुल रेखावार\nसाक्रीत तीव्र पाणीटंचाई; उपाययोजना करा\nतळोद्यानजिक अहमदाबाद-शिरपूर बसवर दगडफेक\nकोळदा-खेतिया रस्त्याचे काम संथगतीने\nनवापुरात वेळेवर पाणीपुरवठा होत नसल्याने भाजपातर्फे मुख्याधिकार्‍यांना घेराव\nजिल्ह्यात विविध कार्यक्रमांनी तसेच गुलाबपुष्प देवून नवागतांचे स्वागत\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nसोन्याच्या भावानं गाठला उच्चांक\nरोजगार संधी साठी प्रयत्न – सिद्धी पारख\nरोजगार संधी साठी प्रयत्न – सिद्धी पारख\nनाशिकला सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे आणि आता वाइन कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून गोदावरी नदीच्या तटबंदीच्या एका सुंदर नैसर्गिक सेटिंगमध्ये विविध सांस्कृतिक आणि जीवनशैलीतील अनुभव प्रदान केले जातात. उद्योग क्षेत्रासह आर्थिकदृष्ट्या सक्षम ‘मुंबई-पुणे-नाशिक’ हा गोल्डन त्रिकोण सक्षम बनवण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे.\nनाशिकमध्ये सद्या अस्तित्वात असलेल्या गुंतवणूकदारांच्या विद्यमान आणि संभाव्य गुंतवणूकदारांना नव्या संधी निर्माण करून देण्याच्या दृष्टीने नियोजन होणे गरजेचे आहे. गुंतवणूक आणि रहिवासी क्षेत्रात विविध रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात. त्यावर लक्ष देण्याची गरज आहे.\nस्थानिक प्र��ासनाने नाशिकला उत्तम पायाभूत सुविधा देताना त्यांच्या भविष्यातील गरजा लक्षात घेऊन नियोजन करणे अपेक्षित आहे. एक शाश्‍वत शहर चालण्यासोबतच सायकल विभागाला समान न्याय मिळणे गरजेचे आहे. ते स्वास्थ्यासोबतच पर्यावरणाचे जतन करणारे क्षेत्र आहे. त्यामुळे त्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. तसेच सुरक्षित शहर म्हणून विकसित करण्याकडे भर देणे गरजेचे आहे.\nशहर स्मार्ट होताना त्यांच्या सार्वजनिक वाहतूक सेवांचा प्रामुख्याने विचार केला जातो. त्यामुळे या क्षेत्रात काम करताना अनुभवी यंत्रणा उभारण्यावर लक्ष केंद्रित करावे. खासगी क्षेत्रातील गुंतवणूक वाढवून शहराच्या तिजोरीवरील ताण कमी करण्याचा प्रयत्न व्हावा. सोबतच सेवासुविधा व महसुलात वाढ करावी, खासगी वाहनांसोबतच शहरी मोबिलिटीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे.\nनाशिकला उद्योग नगरीची ओळख दिली जात आहे. त्यादृष्टीने उत्पादन क्षेत्राला विशेष सुविधा देण्यावर भर असणे अपेक्षित आहे. ज्यामुळे रोजगाराच्या संधी वाढणार असून, कामगार व मालक सुरक्षित करणे शक्य होणार आहे. नाशिक विविधतेने नटलेले शहर आहे.\nगड, किल्ल्यांसह, धार्मिक कार्यक्रमांसाठी नाशिक विशेष प्रसिद्ध आहे. नाशिक विभागातील विविध स्थांनाचा विचार करून पर्यटनाच्या क्षेत्रात शहरातील उच्च क्षमतेचे प्रदर्शन करून पर्यटकांना आकर्षित केल्यास शहराला आर्थिक बाजूने मजबुती देणारे असू शकते.\nयासोबतच शहराच्या सुंदरतेला जपण्याचे काम हे नागरिक म्हणून आपण करणे अपेक्षित आहे. किंबहुना ती आपली जबाबदारी आहे. प्रशासनाद्वारे केले जाणारे काम व त्यावर नागरिकांनी बाळगलेली जागरुकता यामुळे परिसर स्वच्छ व सुंदर राहण्यास मदतच होईल.\nप्रत्येक नागरिकाने नाशिकला स्मार्ट करताना आपणही स्मार्ट होणे अपेक्षित आहे. त्यांनी परिसरातील वातावरण स्वच्छ ठेवावे, रहदारी नियमांचे पालन करा आणि नाशिक सीआयए स्मार्ट बनवण्यास मदत करावी.\nसक्षम इंफ्रास्ट्रक्चरची गरज -विपूल नेरकर\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nबस व दुचाकीच्या धडकेत पती -पत्नी जागीच ठार\nBreaking News, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nपश्चिम बंगालमध्ये पुन्हा पूल कोसळला, तीन दिवसात दुसरी घटना\nBreaking News, आवर्जून वाचाच, देश विदेश, मुख्य बातम्या\n‘बंद’तून उघडले आघाडीचे दार\nकोकणात मान्सून दाखल; हवा��ान खात्याकडून अधिकृत माहिती\nचार वर्षांत राज्यात 12 हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nबोदवड औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षकाचा महिला कर्मचार्‍यावर चाकू हल्ला\nmaharashtra, जळगाव, मुख्य बातम्या\nसोन्याच्या भावानं गाठला उच्चांक\nभैय्या, पक्कं ठरलं ना..\n‘ती’ रेपकार अखेर पोलिसांच्या ताब्यात\nतडीपारीनंतर नगरात फिरणारा टिंग्या गजाआड\nकर्जमंजुरीसाठी तरूणांकडून उकळले पैसे\nसक्षम इंफ्रास्ट्रक्चरची गरज -विपूल नेरकर\nसोन्याच्या भावानं गाठला उच्चांक\nभैय्या, पक्कं ठरलं ना..\n‘ती’ रेपकार अखेर पोलिसांच्या ताब्यात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://punerispeaks.com/enggvideo/", "date_download": "2019-06-20T15:36:08Z", "digest": "sha1:ARDGFM3WTBW2MFSGBAPPL7GBVBICM6PF", "length": 2604, "nlines": 73, "source_domain": "punerispeaks.com", "title": "जॉब लागल्यापासून पुढील जीवन गाण्यांमध्ये .. नक्की पहा हा व्हिडीओ.. - Puneri Speaks", "raw_content": "\nजॉब लागल्यापासून पुढील जीवन गाण्यांमध्ये .. नक्की पहा हा व्हिडीओ..\nPrevious articleसुप्रीम कोर्टाच्या लाऊडस्पीकर बंदीवरील स्थगितीमुळे अनंत चतुर्दशी होणार कर्कश\nNext articleमुंबई मधील शिक्षेसाठी पोर्तुगाल चे कायदे अडथळा, अबू सालेम ला जन्मठेप दोघांना फाशी\nशिवाजी महाराज घोषणा: शिवाजी महाराज गारद अर्थ काय\nएसपीज बिर्याणी हाऊस च्या जेवणात आढळली अळी, मालकाचा उद्धटपणा | VIDEO\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून तीन दिवस पुणे दौऱ्यावर\nरातोरात प्रसिद्ध झालेल्या खेळणी विक्रेत्यांला अटक\n मुंबईतील इडलीवाला चटणी बनवण्यासाठी संडासचे पाणी वापरताना सापडला | VIDEO\nराज्यात वळवाचा पाऊस पडण्याची शक्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BUS-INDN-UTLT-how-to-use-hindi-voice-type-in-your-smartphone-and-computer-5881867-NOR.html", "date_download": "2019-06-20T15:10:30Z", "digest": "sha1:AJA2L72SW25P6S3E5QVLRRT4MS4EIWY3", "length": 10495, "nlines": 160, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "how to use hindi voice type in your smartphone and computer | Tech in gadgets: बोलून करायचे आहे टाईप, या 4 फ्री टूलचा करा वापर", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nTech in gadgets: बोलून करायचे आहे टाईप, या 4 फ्री टूलचा करा वापर\nएक काळ असा होता की तुम्ही कोणत्या कार्यालयात गेला की तुमच्या कानावर टाईपरायटरचा आवाज पडत होता. पण हा काळ माग\nनवी दिल्ली- एक काळ असा होता की तुम्ही कोणत्या कार्यालयात गेला की तुमच्या कानावर टाईपरायटरचा आवाज पडत होता. पण हा काळ मागे पडला आणि त्या���ी जागा संगणकाने घेतली. त्यानंतर काळ आणखी पुढे सरकारला आणि स्मार्टफोन, टॅब बाजारात आले. त्यामुळे साहजिकच की-पॅड वर टाईप करणे भाग पडू लागले. पण आता काळ त्यांच्याही पुढे गेला आहे. आता तुम्ही फक्त बोलायचे आहे आणि आपोआप टाईप होईल. जगातील अनेक भाषांमध्ये आता बोलून टाईप करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. या सुविधेला Speech to Text किंवा STT असे म्हटले जाते. सुरूवातीला ही सुविधा फक्त इंग्रजी आणि अन्य परदेशी भाषांसाठी होती. पण आता या तंत्रज्ञानाचे भारतीयकरण होऊ लागले आहे. तुम्ही हिंदीही बोलून टाईप करु शकता.\nहे चार टूल देतात बोलून टाईप करण्याची सूविधा\nतुम्हाला बोलून हिंदी टाईप करायचे असल्यास इंटरनेटवर ही सूविधा उपलब्ध आहे. यात 4 मुख्य टूल आहेत.\nयाच्या मदतीने तुम्ही सहजच आपल्या हिंदीत टाईप करु शकता. साधारण 500 शब्द टाइप करण्यासाठी 10 ते 15 मिनिटे लागतात. वॉईस टायपिंगद्वारे तुम्ही हे केवळ 4 ते 5 मिनिटात करु शकता. जर इंटरनेटची स्पीड चांगली असेल तर हे टूल तेवढाच वेळ घेतात जेवढा तुम्हाला बोलण्यास लागतो. Tech in gadgets मध्ये आपण याविषयीच जाणून घेऊ.\nस्‍मार्टफोन आणि संगणकावर करु शकता टाईप\nयेथे आम्ही तुम्हाला ज्या व्हाईस टायपिंग टूलविषयी माहिती देत आहोत त्याच्या मदतीने संगणक, लॅपटॉप आणि स्मार्टफोन या तिन्हीवर बोलून तुम्ही टाईप करु शकता. या अॅपला तुम्ही गुगल प्ले स्टोअरवरुनही तुम्ही डाउनलोड करु शकता.\n1- Dictation.io: व्हॉईस टायपिंगसाठी ही वेबसाईट सगळ्या जास्त लोकप्रिय आहे. अनेक जण व्हॉईस टायपिंगसाठी या वेबसाईटचा उपयोग करतात. याद्वारे तुम्ही अनेक भारतीय भाषांमध्ये टायपिंग करु शकता.\n2-Hindi Dictation Online: या ठिकाणी अनेक भारतीय भाषांमध्ये तुम्ही टाईप करु शकता. हिंदी तर तुम्ही सहज टाईप करु शकता.\n3 - Google Docs: मायक्रोसॉफ्ट वर्डच्या धर्तीवर तयार करण्यात आलेले हे गूगलचे खास टूल आहे. याचा उपयोग संगणक किंवा मोबाईलवर ऑनलाईन करता येतो. या व्हॉईस टायपिंगचे फीचर आहे. व्हॉईस टायपिंग करुन तुम्ही ते ऑनलाईन शेअर करु शकता. गुगल डॉक्स फाईल एका डिव्हाईसवर तयार करुन तुम्ही दुसऱ्या डिव्हाईसवर सहज अॅक्सेस करु शकता. हे मोबाईल आणि संगणकावर सहज काम करु शकते. तुम्ही अॅपही डाऊनलोड करु शकता.\n4- Google Translate: हे मुख्यत: भाषांतरासाठी तयार करण्यात आले आहे. याद्वारे तुम्ही एका भाषेतुन दुसऱ्या भाषेत सहज भाषांतर करु शकता. याद्वा���े तुम्ही व्हॉईस टायपिंगही करु शकता. व्हॉईस टायपिंगचे बहुधा हेच पहिले टूल असावे. तुम्ही माईक आयकॉनवर क्लिक करुन 200 ते 500 शब्द बोलून व्हॉईस टायपिंग लगेच करु शकता.\nई-कॉमर्सच्या क्षेत्रातील नियमांमुळे व्यापार करण्याची समान संधी मिळायला हवी; एफडीआय नियम बदल निराशाजनक : वॉलमार्ट\nसाखरेचा एमएसपी वाढवल्याने नफ्यात 3-4% वाढ; शेतकऱ्यांची थकबाकी 18 टक्के कमी करण्यास मदत मिळण्याचा विश्वास\nया कंपनीसोबत फ्रेंचायझी सुरू करून दरमहा कमवू शकता 2 लाख रुपये अशी आहे संपूर्ण प्रक्रिया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%2520%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A4%BE%2520%E0%A4%A6%E0%A4%B2&search_api_views_fulltext=%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%20%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A4%BE%20%E0%A4%A6%E0%A4%B2&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%2520%E0%A4%AB%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%B8", "date_download": "2019-06-20T15:46:12Z", "digest": "sha1:JK3T4ZJ2I3RSQGQKVGHTFQK6JH7OQURP", "length": 29317, "nlines": 312, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nगुरुवार, जून 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर गुरुवार, जून 20, 2019\nसर्व बातम्या (56) Apply सर्व बातम्या filter\nमहाराष्ट्र (119) Apply महाराष्ट्र filter\nसंपादकिय (48) Apply संपादकिय filter\nसप्तरंग (23) Apply सप्तरंग filter\nअॅग्रो (2) Apply अॅग्रो filter\nकाही सुखद (1) Apply काही सुखद filter\n(-) Remove देवेंद्र फडणवीस filter देवेंद्र फडणवीस\nमुख्यमंत्री (383) Apply मुख्यमंत्री filter\nमहाराष्ट्र (170) Apply महाराष्ट्र filter\nनरेंद्र मोदी (113) Apply नरेंद्र मोदी filter\nनिवडणूक (111) Apply निवडणूक filter\nमहापालिका (102) Apply महापालिका filter\nराजकारण (95) Apply राजकारण filter\nउद्धव ठाकरे (94) Apply उद्धव ठाकरे filter\nशिवसेना (86) Apply शिवसेना filter\nकाँग्रेस (67) Apply काँग्रेस filter\nराष्ट्रवाद (67) Apply राष्ट्रवाद filter\nजिल्हा परिषद (62) Apply जिल्हा परिषद filter\nकॉंग्रेस (58) Apply कॉंग्रेस filter\nरावसाहेब दानवे (50) Apply रावसाहेब दानवे filter\nशरद पवार (46) Apply शरद पवार filter\nनगरसेवक (44) Apply नगरसेवक filter\nअजित पवार (40) Apply अजित पवार filter\nचंद्रकांत पाटील (37) Apply चंद्रकांत पाटील filter\nकर्जमाफी (34) Apply कर्जमाफी filter\nनोटाबंदी (34) Apply नोटाबंदी filter\nपिंपरी-चिंचवड (32) Apply पिंपरी-चिंचवड filter\nराष्ट्रवादी काँग्रेस (32) Apply राष्ट्रवादी काँग्रेस filter\nप्रशासन (30) Apply प्रशासन filter\nराष्ट्रवादी कॉंग्रेस (30) Apply राष्ट्रवादी कॉंग्रेस filter\nनगरपालिका (29) Apply नगरपालिका filter\nपत्रकार (27) Apply पत्रकार filter\nघरावर फडणवीस आणि ठाकरेंचा फोटो 'ठग' म्हणून लावणारे त्यांच्याच टोळ���त- पवार\nमुंबई: विरोधी पक्षनेता असताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी जनतेच्या समस्यांचा डोंगर सरकारसमोर मांडल्या परंतु त्यांनाच भाजपने फोडले. विखे पाटलांनी 'ठग्ज ऑफ महाराष्ट्र' म्हणत हिणवलं मात्र तेच विखे आज 'ठगांमध्ये' जाऊन कधी बसले तेच आम्हाला कळले नाही असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजित...\nहेल्मेटसक्तीच्या आधी हेल्मेटच्या गुणवत्तेची हमी द्या\nपुणे : हेल्मटसक्तीमुळे काही पुणेकर हेल्मेट वापरतात खरं पण, बीआयएस (ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड)च्या प्रमाणितनुसार हेल्मटची गुणवत्ता असते का हेल्मेटच्या गुणवत्तेची खात्री कोणीही देणार नसेल तर, हेल्मेटसक्ती का केली जाते हेल्मेटच्या गुणवत्तेची खात्री कोणीही देणार नसेल तर, हेल्मेटसक्ती का केली जाते असा थेट सवाल पुणेकरांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पुणे पोलिस आयुक्त के....\n'आयाराम, गयाराम...' मुख्यमंत्र्यांसमोर विरोधकांच्या घोषणा\nमुंबई : नवनिर्वाचित गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील विधानभवनात येताच कॉंग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांनी 'आयाराम गयाराम, जय श्रीराम' अशा घोषणा देत विधानभवन परीसर दणाणून सोडला. राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज पहिल्या दिवशी विधिमंडळाच्या...\nअग्रलेख : औटघटकेची मंत्रिपदे\nमहाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस यांच्या बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तारास अखेर मुहूर्त सापडला तो या सरकारच्या अखेरच्या विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येचा फडणवीस यांनी या विस्ताराच्या निमित्ताने अनेक हिशेब चुकते करतानाच, राज्याच्या राजकारणावर आपले वर्चस्व असल्याचे दाखवून दिले आहे. मुळात हा विस्तार होऊ...\nमंत्रिमंडळ विस्तार उद्या; आमदार डॉ. संजय कुटे यांची मंत्रिमंडळात वर्णी\nबुलडाणा : गेल्या दीड वर्षांपासून विधानसभेच्या विस्ताराचे भिजत घोंगडे अखेर निकाली काढण्यात आले असून, उद्या (ता.16) अखेरच्या विस्ताराचा नारळ मुंबईत फुटणार आहे. दर सहा महिन्यानंतर या विस्ताराला एकदा उभारी येण्याचे काम आतापर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून झाले असून, वेळप्रसंगी इच्छुकांच्या शर्यतीही लावण्यात...\nराजकारणात कोण \"परमनंट' नसते - मुख्यमंत्री फडणवीस\nकागल - कोणत्याही क्षेत्रात कोण \"परमनंट' नसते, राजकीय क्षेत्रात ���े रस्ता भरकटत गेले अशा अनेक दिग्गजांना जनतेने घरी बसवले आहे. राजकारणात पाच वर्षासाठी जनता निवडून देते, पण काही लोक स्वतःला अमरत्त्व प्राप्त झाल्यासारखे जगतात, पण त्यांनी तसे समजू नये, राजकारणात कोण \"परमनंट' नसते, असा टोला...\nकऱ्हाड पालिकेचा वसुंधरा पुरस्काराने मुख्यमंत्र्याच्या हस्ते गौरव\nकऱ्हाड : राज्यातील पालिका, महापालिकांनी पर्यावरण जपण्यासाठी व त्याची जागरूकता वाढविण्यासाठी योगदान देण्याची गरज आहे. शासनाच्या पर्यावरण पुरक धोरणाला शहरी, निमशहरी भागात प्रत्येक घटकापर्यंत पोचविण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुंबई वसुंधरा पुरस्काराचे वितरण...\nनरेंद्र मोदी, उद्धव ठाकरेंवर मतदारांचा विश्‍वास : गुलाबराव पाटील\nजळगाव ः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर मतदारांचा विश्‍वास आहे. शिवाय आम्ही रस्त्यांसह केलेली अन्य विकासकामे यामुळे लोकसभा निवडणुकीत जळगाव ग्रामीणमधील जनतेने युतीचे उमेदवार उन्मेष पाटील यांना लीड दिला आहे. विधानसभेतही जनतेचा हाच विश्‍वास कायम राहणार...\nपुढील पाच वर्षे लघुउद्योगांना सुवर्णकाळ\nनागपूर : गेल्या पाच वर्षांत देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत नितीन गडकरी यांनी केलेल्या कामांची पावती जनतेने दिली. आता \"सेकंड इनिंग'मध्ये गडकरींना पायाभूत सुविधांसोबत तरुणांना रोजगार देणारे खातेही मिळाले. पुढील पाच वर्षांत विक्रमी रोजगारासोबत लघुउद्योगांना सुवर्णकाळ येणार, असा विश्‍वास...\nमहाराष्ट्रात भाजपच्या विस्ताराला खीळ (ज्ञानेश्‍वर बिजले)\nलोकसभेत एकहाती सत्ता मिळाल्याने, राज्यातही येत्या दिवाळीपूर्वी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीच राज्यात पुन्हा सत्तेवर येणार, असे सध्याचे राजकीय वातावरण आहे. जागा वाटपाची बोलणी फिसकटल्यानंतर गेल्या निवडणुकीत दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले होते. आता युती एकत्रितपणे लढणार असल्याचे...\nमहाराष्ट्र : मोदींच्या कामाला जनतेचा कौल\nआम्ही एकेकाळी दोन होतो, 1984 वर्ष होते ते. आज, 2019 च्या ऐतिहासिक निकालानंतर सलग दुसऱ्यांदा, 2014 नंतर आम्ही पुन्हा सत्तेत परतलो आहोत. भाजप म्हणून 300च्या वर आणि रालोआ म्हणून साडेतीनशेवर लोकसभा मतदारसंघांतून विजयी होऊन. 282 चे निर्विवाद ब��ुमत आम्हाला पाच वर्षांपूर्वी मिळाले होते. जनतेने दिलेल्या...\nपुन्हा केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्र\nसाडेतीनशे जागांवर मिळालेला विजय हा अनेकविध परिणाम साधत असतो. देशाच्या नकाशावर एकपक्षीय राजवटीची चिन्हे दिसू लागली की त्याची कंपने सर्वदूर पसरतात. त्यामुळे लोकसभेपाठोपाठ होत असलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या समीकरणांची चर्चा सुरू झाली असल्यास नवल नाही. लोकसभा निवडणुकीतील 2014ची मोदीलाट 2019 पावेतो...\nबारामतीचा पराभव मुख्यमंत्र्यांच्या जिव्हारी- राहुल कुल\nदौंड (पुणे) : बारामती लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या कांचन कुल यांचा झालेला पराभव हा मुख्यमंत्र्यांच्या जिव्हारी लागला असल्याची माहिती दौंडचे रासपचे आमदार राहुल कुल यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. कुल म्हणाले, मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाजपच्या यशाचे श्रेय बारामती मतदारसंघातील...\nमनसे फॅक्‍टरचा आम्हालाच फायदा -गिरीश महाजन\nजळगाव ः मनसे फॅक्‍टर अर्थातच राज ठाकरे यांच्या सभांमुळे भाजपा-शिवसेनेला मोठा फटका बसेल, असा कयास बांधला जात असतानाच मनसेचा युतीला तोटा होण्याऐवजी फायदाच झाला, असे प्रतिपादन जलसंपदा आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी सकाळशी बोलताना व्यक्त केले. अप्रत्यक्षरित्या मनसेला सोबत घेण्याची चूक...\nelection results : मागील निवडणुकीपेक्षा यंदा अधिक जागा मिळतील : मुख्यमंत्री\nलोकसभा निकाल 2019 : देशात मोदींच्या नेतृत्त्वात यश मिळत आहे. ही आता 'सायलंट व्हेव' आहे. मोदींना निवडून देण्यात उत्साह आहे. मागील निवडणुकीपेक्षा आम्हाला अधिक जागा मिळतील, असा आम्हाला विश्वास आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (गुरुवार) सांगितले. तसेच लोकसभेचा हा कौल म्हणजे झोप उडविणारा...\nकॉंग्रेस, राष्ट्रवादी नेत्यांचे मंत्रिमंडळात पुनर्वसन खडसेंचे काय\nजळगाव : राज्य मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होत असून कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांचे भारतीय जनता पक्षातर्फे पुनर्वसन करण्यात येत आहे. मात्र त्यांच्याच पक्षाचे नेते एकनाथराव खडसे यांच्याबाबत मात्र अजूनही प्रश्‍नचिन्हच आहे. राज्यातील भाजप- शिवसेना युती सरकारच्या...\nमुख्यमंत्र्यांच्या ऑडिओ ब्रीजवरील आदेशानंतरही पाण्याचे टँकर नाही\nबुलडाणा : जिल्ह्यात दुष्काळामुळे होरपळत असलेली जनता आणि जनावरे मरणाच्या दारावर उभे आहे. दरवर्षीपेक्षा यंदाही कोसोदूर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. यातच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गावपातळीवर असलेल्या दुष्काळाची तीव्रता जाणून घेण्यासाठी दौरा न करता...\nभाजपच्या मंत्र्यांचे शिवसेना जिल्हा प्रमुखांच्या घरी स्नेहभोजन; विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा\nलोकसभा 2019 सोलापूर : सलगर वस्ती परिसरात शिवसेना जिल्हाप्रमुख महेश कोठे यांच्या जागेवर प्रस्तावित असलेल्या आयटी पार्कच्या भूमिपूजनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बोलाविण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन देण्याचा शब्द भाजपचे नेते, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. कोठे...\nloksabha 2019 : तयारी पुढच्या निवडणुकीची (मुंबई वार्तापत्र)\nमतदान आटोपले, निकालांची प्रतीक्षा आहे अन्‌ महाराष्ट्रात तर पुढच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. 2014मध्ये पुन्हा सत्तापालट झाला अन्‌ भाजप-शिवसेनेची सत्ता आली. छोट्या-मोठ्या भावांच्या भूमिकाही बदलल्या; पण सरकार आले. आता ते सरकार पुन्हा निवडून यावे याची बेगमी करण्याची वेळ आली आहे. लोकसभेसाठी...\nराज यांचा नाशिकमध्येही उद्या \"लाव रे तो व्हिडिओ',महायुतीला धास्ती\nनाशिक ः लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांच्याबरोबरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शाब्दिक प्रहार करत व्हिडिओच्या माध्यमातून राज्यभर गाजत असलेल्या राज ठाकरे यांची शेवटची सभा शुक्रवारी (ता.26) सायंकाळी हुतात्मा अनंत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tinystep.in/blog/garodarpanat-pachankriyat-adthale-yeu-naye-mahnun-tips", "date_download": "2019-06-20T16:29:01Z", "digest": "sha1:UMVFMBAKIDGXT632RPQ2GJYU6TXPTAZT", "length": 14858, "nlines": 234, "source_domain": "www.tinystep.in", "title": "गरोदरपणात पचनक्रिये�� अडथळे येऊ नये म्हणून काही टिप्स - Tinystep", "raw_content": "\nगरोदरपणात पचनक्रियेत अडथळे येऊ नये म्हणून काही टिप्स\nगरोदरपणात बहुतेक स्त्रियांना पचन आणि पचनसंस्थेविषयक समस्यांना तोंड द्यावे लागते. या समस्यांमागे मागे अनेक कारणे असू शकतात. या पैकी काही पुढील प्रमाणे आहेत. जसे गरोदरपणात होण्याऱ्या संप्रेरकीय बदलामुळे किंवा गरोदरपणात तुमच्या बदललेल्या खाण्याच्या पद्धतीमुळे किंवा पोट जसे वाढत जाते त्याच्यामुळे आतड्यांवर येणाऱ्या दाबामुळे देखील अनेक स्त्रियांना पचनविषयक समस्यांना तोंड द्यावे लागते. या कारणांमुळे निर्माण होणाऱ्या समस्या कोणत्या आणि त्या होऊ नये म्हणून काय करावे याबाबत माहिती या लेखाद्वारे देणार आहोत.\nगरोदरपणात निर्माण होणाऱ्या पचनविषयक सर्वसाधारण समस्या\nसंप्रेकीय बदलांमुळे तसेच जसं-जसं बाळाची वाढ होते तसं-तसं आतड्यांवर येणाऱ्या दाबामुळे पचन मंद गतीने होते आणि हो मल पुढे सरकण्यास त्रास होतो आणि बद्धकोष्ठता होण्याची शक्यता असते.\n२.छातीत जळजळणे आणि मळमळणे\nशरीरातल्या 'स्त्रीरसाच्या' (संप्रेरक) बदलांमुळे तुमच्या पोटातील अन्ननलिका जठरात आम्लता वाढून हा त्रास होतो. हा त्रास शेवटच्या तीन-चार महिन्यांत जास्त होतो. कारण पोटात जागा कमी उरल्याने खाल्लेले अन्न व जठररस वर अन्ननलिकेत घुसतात. आणि यामुळे छातीत जळजळणे आणि मळमळणे असे त्रास सुरु होतात. हा त्रास साधारणतः शेवटच्या तीन-चार महिन्यात जास्त होतो . त्यामुळे गरोदरपणात खाण्याच्याबाबत काळजी घेणे आवश्यक असते मसालेदार पदार्थ कमी खा.\nगरोदरपणात पचन क्रिया योग्य राहण्यासाठी यासाठी काही टिप्स\n१. योग्य प्रमाणात पाणी प्यावे\nतुम्हांला योग्य प्रमाणात पाणी पिण्याचे महत्व आपण जाणतोच, तसेच गरोदरपणात पाणी योग्य प्रमाणात प्यायल्याने अन्नाचे योग्य पचन होते. तसेच शरीरात पाण्याचे योग्य प्रमाण तुम्हांला ताजेतवाने ठेवते. साधारणतः दीड-दोन लिटर पाणी पिणे आवश्यक असते.\n२. तंतुमय पदार्थांचे सेवन करा (फायबर युक्त पदार्थ)\nगरोदरपणात पचनशक्ती मंदावते आणि तंतुमय पदार्थ हे अन्नचे पचन सुकर करते त्यामुळे तुमच्या रोजच्या आहारात तंतुमय पदार्थांचा समावेश असेल याची काळजी घ्या. विविध प्रकारची धान्ये व त्यांचा कोंडा, कडधान्ये किंवा मोड आलेली कडधान्ये, सर्व प्रकारच्या भाज्या विशेषत: हिर��्या पालेभाज्या अश्या पदार्थांचा आहारात समावेश करा. यामुळे रोजची मलप्रवृत्ती साफ राहण्यास मदत होते.\n३. जेवणाच्याबाबतीत काही टिप्स\nथोड्य-थोड्या वेळाने थोडे थोडे खा. विशेषतः शेवटच्या त्रैमासिकात थोडे थोडे खावे एकदम पोट भरून खाऊ नये कारण या काळात पोटातील या अवयवांवरील दाब वाढलेला असतो आणि अश्यावेळी तुम्ही जर एकाच वेळी भरपेट खाल्ले तर पोटावरील ताण जास्त वाढतो. तसेच अन्न चावून-चावून खाल्याने अन्न पचण्यास मदत होते.\n४. प्रकिया केलेलं अन्न म्हणजेच प्रोसेस्ड\nप्रकिया केलेल्या अन्न पदार्थ्यात असणाऱ्या आरोग्यास हानिकारक असणारे घटक असतात आणि त्याच बरोबर या पदार्थाच्या सेवनाने पचन प्रकिया देखील मंदावते. तसेच या पदार्थात शरिराला काहीच पोषक घटक मिळत नाही याने फक्त पोट भरल्या सारखे होते आणि काही स्त्रियांना यामुळे मळमळणे आणि पोटाच्या तक्रारी वाढल्याचे देखील दिसून आले आहे. त्यामुळे या काळात पचायला हलके आणि सोप्पे आणि बाळाच्या वाढीसाठी आवश्यक पदार्थ खाणे गरजेचे असते.\n५. साध्या शारीरिक हालचाली चालू ठेवा\nगरोदर असताना कार्यरत असणे गरजेचे असते, म्हणजे थोड्या वेळ चालणे घरातील साधी सोप्पी कामे करणे घरातल्या घरात फिरणे अश्या हालचाली दिवसभरात केल्याने अन्न पचण्यास मदत होते. एका जागेवर नुसते बसून राहिल्याने अन्नचे पचन मंद गतीने होते. आणि पचन विषयक इतर समस्या निर्माण होता.\n६. मानसिक ताण-तणाव कमी करा\nतुम्ही गरोदर नसताना देखील मानसिक ताण-तणाव हा तुमच्या पचनावर नकारात्मक परिणाम करतो. त्यामुळे ज्यावेळी तुम्ही गरोदर असता त्यावेळी तर हा परिणाम अधिक होतो. मानसिक ताण-तणाव असेल तर यामुळे झोप न येणे , छातीत जळजळणे किंवा मळमळणे या समस्या वाढतात तसेच या सगळ्यामुळे अन्नाचे पचन व्यवस्थित होत नाही. त्यामुळे या काळात जास्त विचार करू नये आणि मानसिक ताण घेऊ नये याची काळजी घ्या. त्यासाठी तुम्ही मेडिटेशन करू शकता. तुम्हांला आवडणाऱ्या गोष्टी मध्ये वेळ घालवा. य दरम्यान तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने काही योग प्रकार करू शकता पण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय करू नका.\nफेशियल केल्यावर तुम्ही या गोष्टी करत नाही ना \nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/a-fierce-firing-by-the-archives-in-the-bar-in-california-13-deaths-5979751.html", "date_download": "2019-06-20T15:44:16Z", "digest": "sha1:774V4X5UM76GVD3XBBG3TDPOKLXHX7B5", "length": 6637, "nlines": 148, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "A fierce firing by the archives in the bar in California; 13 deaths | कॅलिफोर्नियात बारमध्ये अज्ञाताकडून अंदाधुंद गोळीबार; 13 जणांचा मृत्यू", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nकॅलिफोर्नियात बारमध्ये अज्ञाताकडून अंदाधुंद गोळीबार; 13 जणांचा मृत्यू\nकाउंटीतील शेरीफ यांच्या सर्जंटने ही माहिती दिली.\nकॅलिफोर्निया - अमेरिकेत दक्षिण कॅलिफोर्नियात भर गर्दी असलेल्या एका बारमध्ये बुधवारी रात्री एका अज्ञाताने अंदाधुंद गोळीबार केला. सुरक्षारक्षकांनी हल्लेखोराला ठार केले. त्याच्यासह एकूण १३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. काउंटीतील शेरीफ यांच्या सर्जंटने ही माहिती दिली.\nया गोळीबारात शेरीफ यांच्या एका उपअधिकाऱ्यालाही गोळी लागली. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. थाउजंड ओक्समध्ये बार अँड ग्रील मध्ये रात्री ११ वाजून २० मिनिटांनी हा गोळीबार झाला. थाउजंड ओक्स लॉस एंजेलिसहून ४० मैल दूर आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, एका माणसाने बंदुकीने अनेक गोळ्या झाडल्या आणि नंतर धुराचा बॉम्ब फोडून पुन्हा गोळीबार सुरू केला. त्याने एकूण ३० गोळ्या झाडल्या, असे पोलिसांनी लॉस एंजेलिस टाइम्सला सांगितले.\nआईला दुबईला घेऊन गेला मुलगा, नंतर नातवाची काळजी घेतली नाही म्हणून पत्नीसोबत मिळून जाळले आईला दिले चटके आणि...\n२०२० अमेरिका राष्ट्राध्यक्ष निवडणूक : डोनाल्ड ट्रम्प यांची आतापासूनच प्रचार मोहीमेला सुरुवात; अमेरिकेला आणखी महान बनवू - ट्रप्म\nनियासा जंगलातील हत्तींची शिकार करणाऱ्याला होणार 16 वर्षांची शिक्षा, तीन वर्षात 1 लाख हत्तींची शिकार झाल्यामुळे वाढवली सुरक्ष��\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/infog-couple-attempt-to-suicide-by-jumping-in-canal-sarasbaag-pune-5979611.html", "date_download": "2019-06-20T15:52:51Z", "digest": "sha1:ME5EKFWE6PJ236LKBGJP2E65YKY3S3KZ", "length": 6651, "nlines": 148, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Couple Attempt to Suicide by jumping in Canal Sarasbaag Pune | पुण्यातील सारसबागमधल्या कॅनॉलमध्ये दाम्पत्याचा आत्महत्येचा प्रयत्न; लक्ष्मीपूजनानंतर घेतली उडी", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nपुण्यातील सारसबागमधल्या कॅनॉलमध्ये दाम्पत्याचा आत्महत्येचा प्रयत्न; लक्ष्मीपूजनानंतर घेतली उडी\nप्रदीप आणि कांचनमध्ये वाद सुरु असल्याचे समजते. आधी कांचन हिने कॅनॉलमध्ये उडी घेतली.\nपुणे- सारसबाग येथील विपश्यना केंद्र कॅनॉलमध्ये एका दाम्पत्याने उडी घेऊन आत्महत्येाचा प्रयत्न केला. प्रदीप शेंडगे आणि कांचन शेंडगे असे या दाम्पत्याचे नाव आहे. बुधवारी (7 नोव्हेंबर) लक्ष्मीपूजनानंतर रात्री अकरा वाजता दोघांनी कॅनॉलमध्ये उडी घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी या जोडप्याला सुखरुप बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला.\nप्रदीप आणि कांचनमध्ये वाद सुरु असल्याचे समजते. आधी कांचन हिने कॅनॉलमध्ये उडी घेतली. त्यापाठोपाठ प्रदीपने उडी घेतली. दोघे कॅनॉलमध्ये एका झाडाला धरुन असल्याचे दिसले. कॅनॉलमध्ये पाण्याचा प्रवाह जास्त होता. अखेर अग्निशमन दलाच्या जवानांनी दोरीच्या साहाय्याने या दाम्पत्याला सुखरुप बाहेर काढले. याप्रकरणी पुणे पोलिस पुढील तपास करत आहेत.\nलग्नात सोन्याचे दागिने चोरणाऱ्या 'बंटी-बबली'ला पुणे ग्रामीण पोलिसांनी पकडले रंगेहात, त्यांच्याकडून 92 तोळे सोने आणि 5 लाखांच्या रोकडीसह स्विफ्ट कार जप्त\nपुण्यात 86 लाख 38 हजारांचे बनावट स्टॅम्प पेपर जप्त; आई-वडील आणि मुलगा चालवायचे धंदा, मोठ्या रॅकेटच्या हात असल्याचा पोलिसांना संशय\nकारागृहातील अधिकारी, कर्मचारी हाेणार स्लीम; सर्वांच्या वैद्यकीय तपासणीस सुरुवात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.honestsh.com/mr/industrial-grade-carboxymethyl-cellulosecmc-2.html", "date_download": "2019-06-20T15:41:40Z", "digest": "sha1:NHNKDQDHXT3ILZAACMUJXV3IXTARBRAI", "length": 10972, "nlines": 246, "source_domain": "www.honestsh.com", "title": "औद्योगिक ग्रेड Carboxymethyl सेल्युलोज (सीएमसी) - शांघाय प्रामाणिक Chem. सहकारी, मर्यादित", "raw_content": "\nतेल ड्रिलिंग ग्रेड HEC\nवैयक्तिक निगा आणि उटणे ग्रेड HEC\nनिवडणूक आयोगाने / ethyl सेल्युलोज\nउद्योग ग्रेड ethyl सेल्युलोज\nफार्मा ग्रेड ethyl सेल्युलोज\nअन्न ग्रेड Carboxymethyl सेल्युलोज सोडियम\nऔद्योगिक ग्रेड Carboxymethyl सेल्युलोज\nस्वत: सपाट संयुगे मास्टर बॅच\nस्वत: सपाट तोफ मास्टर बॅच\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nतेल ड्रिलिंग ग्रेड HEC\nवैयक्तिक निगा आणि उटणे ग्रेड HEC\nनिवडणूक आयोगाने / ethyl सेल्युलोज\nउद्योग ग्रेड ethyl सेल्युलोज\nफार्मा ग्रेड ethyl सेल्युलोज\nअन्न ग्रेड Carboxymethyl सेल्युलोज सोडियम\nऔद्योगिक ग्रेड Carboxymethyl सेल्युलोज\nस्वत: सपाट संयुगे मास्टर बॅच\nस्वत: सपाट तोफ मास्टर बॅच\nऔद्योगिक ग्रेड Carboxymethyl सेल्युलोज (सीएमसी)\nसोडियम Carboxymethyl सेल्युलोज 【परिचय】 नाव: सोडियम Carboxymethyl सेल्युलोज संक्षेप: सीएमसी आण्विक सूत्र: C6H7O2 (OH) 2OCH2COONa 1.Characteristics: सोडियम Carboxymethyl सेल्युलोज (सीएमसी), गंधरहित अरसिक आहे की पांढरा किंवा पिवळसर पावडर आहे आणि non-toxic.It उच्च आहे hygroscopicity आणि एक जाड द्रव तयार करण्यासाठी पाणी विद्रव्य आहे. तो एक polyanionic इलेक्ट्रोलाइट्सचे आणि कडक नाही. हे मीठ आणि चित्रपट लागत मालमत्ता चांगले गरम-स्थिरता, प्रतिकार आहे. cera साठी 2.Applications ...\nपुरवठा योग्यता: 15000 टन / वर्ष\nभरणा मुदत: टी / तिलकरत्ने; एल / सी किंवा अन्य कोणत्याही\nआम्हाला ई-मेल पाठवा PDF म्हणून डाउनलोड करा\nनाव: सोडियम Carboxymethyl सेल्युलोज\nचित्रकला आणि शाई साठी\nप्रतिस्पधीर् देखील कागद लेप, बॅटरी, डास-तिरस्करणीय धूप, तंबाखू, कापड, इलेक्ट्रिक वेल्डिंग, coemetic वापरले जाऊ शकते.\nप्रतिस्पधीर् उत्पादन 3 कापड इ चा पदर कागद पिशवी किंवा कागद बंदुकीची नळी किंवा कागद बॉक्स पुनरावृत्ती आतल्या polyethylene पिशवी पॅक आहे, निव्वळ वजन पिशवी प्रति 25kg आहे.\n4. वाहतूक आणि साठवणूक\nओलावा आणि ओलसर विरुद्ध उत्पादन संरक्षण करा.\nइतर रसायने एकत्र ठेवू नका.\nमागील: अन्न ग्रेड Carboxymethyl सेल्युलोज सोडियम (सीएमसी)\nपुढे: उद्योग ग्रेड ethyl सेल्युलोज (EC)\nCarboxyamethyl सेल्युलोज अन्न सीएमसी\nसेल्युलोज औद्योगिक ग्रेड सीएमसी\nसीएमसी सिरॅमिक ग्रेड साठी\nसीएमसी मॉस्किटो कॉइल्स ग्रेड\nसीएमसी सिगारेट साठी पावडर\nसीएमसी दात ग्रेड पेस्ट करा\nचांगले गुणवत्ता सीएमसी पावडर\nउच्च पवित्रता सेल्युलोज सीएमसी\nअल्कली धातुतत्व बॅटरी साहित्य सीएमसी\nकमी किंमत Carboxymethyl सेल्युलोज (सीएमसी)\nपेपर निर्माण ग्रेड सीएमसी\nस्टॅबिलायझर सीएमसी टूथपेस्ट साठी\nतांत्रिक ग्रेड सीएमसी पावडर\nतंबाखू ग्रेड सीएमसी पावडर\nअन्न ग्रेड Carboxymethyl सेल्युलोज सोडियम (सीएमसी)\nशांघाय प्रामाणिक Chem. सहकारी, मर्यादित\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\n© कॉपीराईट - 2010-2017: सर्व हक्क राखीव. - वीज Globalso.com\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/nashik-sports-news-national-players-come-to-nashik-for-competition-breaking-news/", "date_download": "2019-06-20T15:09:33Z", "digest": "sha1:SUKCDLIWAXT34QRH35D2XRI3KSHRTULH", "length": 19304, "nlines": 248, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "बुद्धिबळ स्पर्धेसाठी राष्ट्रीय खेळाडू येणार नाशकात | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nसोन्याच्या भावानं गाठला उच्चांक\nभैय्या, पक्कं ठरलं ना..\n‘ती’ रेपकार अखेर पोलिसांच्या ताब्यात\nतडीपारीनंतर नगरात फिरणारा टिंग्या गजाआड\nनाशिकची गुन्हेगारी संपता संपेना; अब्रू वाचविण्यासाठी ‘तिने’ मारली धावत्या रिक्षातून उडी\nविधानसभा निवडणुकीचे चोख नियोजन करा : विभागीय आयुक्त माने\nकंत्राटदार बदलला तरी कर्मचार्‍यांना कायम ठेवा\nबार्‍हे ग्रामिण रुग्णालयात आरोग्यांची हेळसांड\nआकाशवाणी चौकात अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर पोलिसांनी पकडले\nशेतीपंपाचा वीजपुरवठा खंडित न करण्याचा महावितरणचा निर्णय\nगावठी कट्ट्यातून गोळी झाडल्याचा पोलिसांना संशय\n…अखेर ग.स.तील बेनामी ठेवीप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा\nना.जयकुमार रावल यांच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन\nवादळग्रस्तांसाठी आ.कुणाल पाटील विधानसभेत आक्रमक\n46 विभागांच्या 482 सेवा ऑनलाईन- जिल्हाधिकारी राहुल रेखावार\nसाक्रीत तीव्र पाणीटंचाई; उपाययोजना करा\nतळोद्यानजिक अहमदाबाद-शिरपूर बसवर दगडफेक\nकोळदा-खेतिया रस्त्याचे काम संथगतीने\nनवापुरात वेळेवर पाणीपुरवठा होत नसल्याने भाजपातर्फे मुख्याधिकार्‍यांना घेराव\nजिल्ह्यात विविध कार्यक्रमांनी तसेच गुलाबपुष्प देवून नवागतांचे स्वागत\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nसोन्याच्या भावानं गाठला उच्चांक\nबुद्धिबळ स्पर्धेसाठी राष्ट्रीय खेळाडू येणार नाशकात\nबुद्धिबळ स्पर्धेसाठी राष्ट्रीय खेळाडू येणार नाशकात\nनाशिक | नाशिकच्या मोरफी चेस अकॅडेमीतर्फे 20 जानेवारी 16 वर्षाखालील खेळाडूंसाठी एक दिवसीय राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.\nनाशिकसह राज्यातील अनेक नामांकित बुद्ध��बळपटू सहभागी होणार आहेत. नाशिकमधून प्रचिती चंद्रात्रे, राष्ट्रीय सुवर्णपदक विजेती (आंतरराष्ट्रीय एलो गुणांकन 2071), अविष्कार वांनखेडे, माजी राष्ट्रीय सुवर्णपदक विजेता (आंतरराष्ट्रीय एलो गुणांकन 1747), वरुण वाघ (आंतरराष्ट्रीय एलो गुंनांकन 1550) (माजी राष्ट्रीय सुवर्णपदक विजेता) हे विजेतेपदापासाठी प्रयत्न करणार आहेत.\nनाशिकबरोबरच पुणे, मुंबई येथील मानांकीत स्पर्धक स्पर्धेत उतरणार आहेत. या स्पर्धा श्री सहस्त्रार्जून क्षत्रिय समाज मंगल कार्यालय, फेम सिनेमाच्या मागे, नाशिक पुणे रोड येथे होणार आहे.\nमागील 25 वर्षापासून मोरफी चेस अकॅडेमीतर्फे जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय, व राष्ट्रीय स्तरावर विविध बुद्धिबळ उपक्रमाचे यशस्वी आयोजन केले जाते.\nस्पर्धेतील विजेत्यांना 10 हजार, 6 हजार, 3 तीन हजार याप्रमाणे पहिल्या 10 खेळांडूंना मुख्य बक्षिसे, 1300, 1200, 1100 (एलो रेटिंग) आंतरराष्ट्रीय गुंनांकनखालील गटासाठी व बिगर मानांकीत (अन-रेटेड) खेळाडूंसाठी रोख बक्षिसे, मुलींमध्ये बुद्धिबळची आवड निर्माण व्हावी व त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी मुलींसाठी विशेष बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.\nतसेच 7, 9, 11 व 13 वर्षाखालील मुलामुलींसाठी प्रोत्साहानपर बक्षिसे अशी एकूण 25 रोख बक्षिसे व 30 मेडल्स देवून विजेत्यांना गौरविण्यात येणार आहे. नाशिकच्या बाल खेळांडूंसाठी ही स्पर्धा म्हणजे एक पर्वणी असून येवढ्या मोठ्या प्रमाणात बाल गटाला बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी या स्पर्धेच्या निमित्ताने पहिल्यांदाच मिळत आहे.\nएएमसीए व व हंगामी बुद्धिबळ समिती, नाशिक यांच्या मान्यतेने या स्पर्धा होणार आहे. स्पर्धेसाठी आवश्यक असलेले बुद्धिबळ संच व घड्याळ सयोजकांतर्फे खेळाडूंना पुरविण्यात येणार आहे. तसेच नवोदित खेळाडूंना स्पर्धेत सहभागी होता यावे यासाठी विशेष बुद्धिबळ प्रशिक्षण शिबीर आयोजित केले जाणार आहे.\nस्पर्धेत एकूण 200 खेळाडूंना प्रवेश देण्यात येणार आहे. स्थानिक खेळाडूंना बाहेरगावच्या खेळाडूंशी खेळण्याचा सराव व्हावा यासाठी 100 खेळाडू व बाहेरगावच्या 100 खेळाडू याप्रमाणे प्रवेश देण्यात येणार आहे. त्यामुळे स्थानिक खेळाडूंनी लवकरात लवकर नाव नोंदणी करण्याचे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.\nमोरफीच्या विविध उपक्रमांचा लाभ आतापर्यंत नाशिकसह महाराष्ट्रातील अनेक खेळाडूंना झाला अ���ून अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवले आहेत.\nपुणे : वाजगावच्या दुर्गाला अँथलेटिक्स स्पर्धेत सुवर्ण\nBreaking : पत्रकार हत्येप्रकरणी राम रहीम दोषी\nभावी महिला फौजदारास साठ हजारांचा ऑनलाईन गंडा\nपुणे महामार्गावरील अपघातात नाशिकचे दोघे ठार; चार जखमी\nस्मार्ट सिटीअंतर्गत आजपासून सीबीएस सिग्नल चौक होणार चकाचक\nमोदींनी महाराष्ट्रात येताच केले मराठीतून ट्विट\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nडॉ. विखेंचे दणदणीत यश\nBreaking News, Featured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nजळगाव, धुळ्यात जून जुलैत पावसाचा खंड पडणार : हवामान शास्त्रज्ञ डॉ.साबळे यांचा अंदाज\nभुसावळ औष्णिक वीज निर्मिती केेंद्राचा देशात विक्रम; कोट्यवधींचा दंड वाचला\nmaharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव\nउपोषणकर्त्या हार्दिक पटेलने सांगितली ‘अंतिम इच्छा’\nआवर्जून वाचाच, देश विदेश, मुख्य बातम्या, राजकीय\nकोकणात मान्सून दाखल; हवामान खात्याकडून अधिकृत माहिती\nचार वर्षांत राज्यात 12 हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nबोदवड औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षकाचा महिला कर्मचार्‍यावर चाकू हल्ला\nmaharashtra, जळगाव, मुख्य बातम्या\nसोन्याच्या भावानं गाठला उच्चांक\nभैय्या, पक्कं ठरलं ना..\n‘ती’ रेपकार अखेर पोलिसांच्या ताब्यात\nतडीपारीनंतर नगरात फिरणारा टिंग्या गजाआड\nकर्जमंजुरीसाठी तरूणांकडून उकळले पैसे\nभावी महिला फौजदारास साठ हजारांचा ऑनलाईन गंडा\nपुणे महामार्गावरील अपघातात नाशिकचे दोघे ठार; चार जखमी\nस्मार्ट सिटीअंतर्गत आजपासून सीबीएस सिग्नल चौक होणार चकाचक\nमोदींनी महाराष्ट्रात येताच केले मराठीतून ट्विट\nBreaking : पत्रकार हत्येप्रकरणी राम रहीम दोषी\nसोन्याच्या भावानं गाठला उच्चांक\nभैय्या, पक्कं ठरलं ना..\n‘ती’ रेपकार अखेर पोलिसांच्या ताब्यात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikgomantak.com/taxonomy/term/2", "date_download": "2019-06-20T15:18:49Z", "digest": "sha1:OR6XYQKVNVNHSUYGNSLROSF64ANDXKPR", "length": 8389, "nlines": 91, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "Section News | Gomantak", "raw_content": "\nपाली : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती पाली शाखेतर्फे रोहा तालुक्यातील चणेरा येथील कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सापांविषयी माहिती देण्यात आली. श्रीकॉम्प...\nमनोहर पर्रिकरांनी 2020 पर्यंत गोवा प्लास्टिक...\nठळक मुद्देगोवा प्लास्टिक मुक्त करण्याच�� सर्वांनी संकल्प करा.सर्व लोकांनी एकत्र येऊन सरकारला सहकार्य करण्याची गरजपाच हजार रुपयांपर्यंत दंड भरण्याची शिक्षा पणजी, दि. 15 -...\n‘गोवन ऑफ द इयर’ पुरस्कार वितरणाचा दिमाखदार सोहळा...\nपणजी, दि. 7 - लोकमत ‘गोवन ऑफ द इयर’ पुरस्कार वितरणाचा दिमाखदार सोहळा गुरुवारी पार पडला. उत्साह आणि चैतन्याने भारलेल्या वातावरणात तब्बल तीन तास डोळ्यांचे पारणो फेडणारा हा...\nबेळगावः डॉल्बी बंद करण्याबरोबरच विसर्जनावरून तणाव\nबेळगावः डॉल्बी बंद करण्यास सांगून लॅपटॉप काढून घेतल्याने शिवाजी उद्यानाजवळ तणाव निर्माण झाला. याशिवाय शेवटी कोणत्या मंडळाच्या श्रीचे विसर्जन यावरूनही कपीलेश्‍वर तलावाजवळ वाद...\nबाप्पाच्या दरबारात प्लास्टिकमुक्तीचा जागर\nमुंबई - पाच वर्षांपासून \"सकाळ' गणेशोत्सवात राबवत असलेल्या विविध उपक्रमांना समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. यंदा \"सकाळ'ने सुरू केलेल्या प्लास्टिकमुक्ती मोहिमेला...\nडोकलाम येथून भारत व चीनच्या सैन्यांची एकाच वेळी...\nनवी दिल्ली - भारत-भूतान-चीन असे सीमारेषांचे ट्रायजंक्‍शन असलेल्या डोकलाम येथे चिनी सैन्याने भूतानच्या सीमारेषेत घुसखोरी करण्याच्या प्रयत्न केल्यानंतर निर्माण झालेला तणाव...\nउत्तर प्रदेशात गर्भवती महिलेला तोंडी तलाक\nमीरत: सर्वोच्च न्यायालयाने तोंडी तलाक घटनाबाह्य ठरवल्यानंतर काही तासांतच एका गर्भवती महिलेला अशा प्रकारे तलाक दिल्याची घटना उत्तर प्रदेशात घडली आहे. येथील मोहल्ला कमरा नवाबन...\nनितीशकुमारांचा 'आतला' आवाज अन्‌ '...\nबिहारमध्ये गेल्या काही दिवसांत घडत असलेल्या राजकीय घडामोडी आणि त्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे राष्ट्रीय राजकारणाचा पट बदलण्याची...\nटीव्हीवरील हिंदी-मराठी मालिकेत नायिकेची फॅशन वेगाने लोकप्रिय होते. ही फॅशन लोकप्रिय होण्याचं महत्त्वाचं कारण अनेकदा जुन्या-नव्याचं फ्युजन हे असतं. यातील सध्याची एक फॅशन आहे...\nतरुण तेजपाल विरुद्ध आरोप निश्चित करण्याचे आदेश\nम्हापसा, दि. 7 - तीन वर्षांपूर्वी आरोपपत्र सादर करण्यात आलेले तरुण तेजपाल यांच्य...\nमराठ्यांनो, जातीय अस्मितेच्या विळख्यातून बाहेर पडा...\nमहाराष्ट्राच्या इतिहासात स्वातंत्र्योत्तर काळात अतिविराट अशा अर्थाने जनसमुदाय एक...\nसर्वाधिक प्रतिक्रिया असलेल��या बातम्या\nदगडूशेठची प्रतिष्ठापना पाहा LIVE : गणेश प्रतिष्ठापनेचा उत्साह शिगेला...\nपुणे : सकाळी लवकर पाऊस सुरू झल्याने मिरवणुकांना सुरवात उशिरा झाली. शिवाजी रस्त्य...\n'सकाळ' माध्यम समूह विषयी..\n'सकाळ' माध्यम समूह विषयी..\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathimati.net/old-goa/", "date_download": "2019-06-20T16:23:21Z", "digest": "sha1:SKR2QI2MCKWWOSQHR24ROKESA56BIA3I", "length": 5727, "nlines": 143, "source_domain": "www.marathimati.net", "title": "जुना गोवा | Old Goa", "raw_content": "\nमांडवी नदीमुखाच्या तीरावर जुना गोवा वसला आहे.\nजुना गोवा : हे शहर मांडवी नदीमुखाच्या डाव्या किनाऱ्यावर आहे.\nगोव्याची राजधानी पणजी आहे.\nभारताच्या पश्चिम किनाऱ्यावर मुंबईपासून दक्षिणेला ४०० कि.मी. वर असलेल्या गोव्याच्या सरहद्दी महाराष्ट्र, कर्नाटक व अरबी समुद्र यांना भिडतात.\nया वर्गातील आणखी काही लेख\nकल्पना एक आविष्कार अनेक २०१२\nमांडवी व झुआरी नद्या\nThis entry was posted in सामान्य ज्ञान and tagged अरबी समुद्र, कर्नाटक, गोवा, जुना, पणजी, महाराष्ट्र, मांडवी नदी, मुंबई, सामान्य ज्ञान on एप्रिल 15, 2011 by प्रशासक.\n← दान करण्याची इच्छा केक डोनट →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://store.dadabhagwan.org/%E0%A4%A6%E0%A4%A8", "date_download": "2019-06-20T16:14:59Z", "digest": "sha1:RQNDEVD3SXWV36CQV6H5IZL37KPRVAB7", "length": 2791, "nlines": 45, "source_domain": "store.dadabhagwan.org", "title": "दान | Dada Bhagwan Store", "raw_content": "\nदान म्हणजे स्वत:चे काहीतरी दुसऱ्याला देणे. मग ते पैशाच्या, खाण्याच्या, किंवा कोणाला काही सुख देण्याच्या रुपात पण असू शकते.\nदान म्हणजे स्वत:चे काहीतरी दुसऱ्याला देणे. मग ते पैशाच्या, खाण्याच्या, किंवा कोणाला काही सुख देण्याच्या रुपात पण असू शकते. दान केल्याने आपल्याला आनंद मिळतो. कारण आपल्याला वाटते की आपण आपण काही चांगले काम केले आहे. दान केल्याचे खूप फायदे आहेत. ज्याचे विस्तृत वर्णन दादाश्रींनी त्यांच्या ‘दान’ या पुस्तकात केले आहे. या पुस्तकातून दादाजी आपल्याला सांगतात की दान कोणाला द्यावे दानात काय द्यावे दान केल्याचे फायदे काय आहेत इत्यादी सर्व. दान केल्याने आपण फक्त समोरच्याची मदत करत नाही परंतु स्वतःसाठीही खूप सुख मिळवतो. दानाचे महत्त्व आपल्या जीवनात काय आहे, हे जाणून घेण्यासाठी हे पुस्तक अवश्य वाचा.\nमृत्यूवेळी, आधी आणि नंतर\nपति-पत्नी चा दिव्य व्यवहार (MARATHI)\nआई-वडील आणि मुलांचा व्यवहार (MARATHI)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://punerispeaks.com/tag/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%A8-%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%82-%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%89%E0%A4%AA/", "date_download": "2019-06-20T15:07:40Z", "digest": "sha1:FASI4ONLQ5LGMEF3CPPOKK5VJU4U3ONU", "length": 2679, "nlines": 56, "source_domain": "punerispeaks.com", "title": "स्वाइन फ्लू लक्षणे आणि उपचार. स्वाइन फ्लू ची लक्षणे. स्वाइन फ्लू कसा होतो. स्वाइन फ्लू कशामुळे होतो Archives - Puneri Speaks", "raw_content": "\nTag: स्वाइन फ्लू लक्षणे आणि उपचार. स्वाइन फ्लू ची लक्षणे. स्वाइन फ्लू कसा होतो. स्वाइन फ्लू कशामुळे होतो\n स्वाइन फ्लू ची लक्षणे स्वाईन फ्लू आजार कसा टाळावा\n स्वाइन फ्लू ची लक्षणे स्वाईन फ्लू आजार कसा टाळावा”\nशिवाजी महाराज घोषणा: शिवाजी महाराज गारद अर्थ काय\nएसपीज बिर्याणी हाऊस च्या जेवणात आढळली अळी, मालकाचा उद्धटपणा | VIDEO\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून तीन दिवस पुणे दौऱ्यावर\nरातोरात प्रसिद्ध झालेल्या खेळणी विक्रेत्यांला अटक\n मुंबईतील इडलीवाला चटणी बनवण्यासाठी संडासचे पाणी वापरताना सापडला | VIDEO\nराज्यात वळवाचा पाऊस पडण्याची शक्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.gov.in/145/", "date_download": "2019-06-20T15:22:58Z", "digest": "sha1:KSDGFIMPVMK3EMWGNNXQ2MVEFWQU3F7D", "length": 14994, "nlines": 240, "source_domain": "marathi.gov.in", "title": "अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन | मराठी भाषा विभाग", "raw_content": "भारत सरकार | महाराष्ट्र राज्य | आपले सरकार\nअधिकाऱ्यांची माहिती व संपर्क\nमहाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ\nमहाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ\nराज्य मराठी विकास संस्था\nस्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार\nविंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार\nश्री. पु. भागवत पुरस्कार\nराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त साहित्यिक\nअभिजात मराठी भाषा अहवाल\nअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन\nग्रंथ प्रसाराला चालना मिळण्याच्या हेतूने, तसेच त्यावर एकत्र येऊन विचार विनिमय करण्याच्या हेतूने न्या. रानडे यांनी लोकहितवादींच्या सहकार्याने १८७८ च्या मे महिन्यात ग्रंथकारांना एकत्र आणण्याचे ठरविले. त्यासाठीचे आवाहन ज्ञान प्रकाश (फेब्रुवारी ७, १८७८) मधे प्रसिद्ध झाले आणि या आवाहनानुसार मे ११, १८७८ रोजी सायंकाळी पुण्याच्या हिराबागेत मराठी ग्रंथकारांचे पहिले संमेलन भरले. याला पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन समजले जाते. या संमेलनाच�� अध्यक्ष पद न्या.रानडे यांनीच भूषविले.\nअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची परंपरा\nशासनाने मंजूर केलेले अनुदान\n१ १८७८ पुणे न्या. महादेव गोविंद रानडे\n२ १८८५ पुणे कृष्णशास्त्री राजवाडे\n३ १९०५ सातारा रघुनाथ पांडुरंग करंदीकर\n४ १९०६ पुणे वासुदेव गोविंद कानिटकर\n५ १९०७ पुणे विष्णू मोरेश्वर महाजनी\n६ १९०८ पुणे चिंतामण विनायक वैद्य\n७ १९०९ बडोदे कान्होबा रामछोडदास कीर्तिकर\n८ १९१२ अकोला हरी नारायण आपटे\n९ १९१५ मुंबई गंगाधर पटवर्धन\n१० १९१७ इंदूर गणेश जनार्दन आगाशे\n११ १९२१ बडोदे नरसिंह चिंतामण केळकर\n१२ १९२६ मुंबई माधव विनायक किबे\n१३ १९२७ पुणे श्रीपाद कृष्ण कोल्हटकर\n१४ १९२८ ग्वाल्हेर माधव श्रीहरी अणे\n१५ १९२९ बेळगाव शिवराम महादेव परांजपे\n१६ १९३० मडगाव वामन मल्हार जोशी\n१७ १९३१ हैदराबाद श्रीधर वेंकटेश केतकर\n१८ १९३२ कोल्हापूर सयाजीराव गायकवाड\n१९ १९३३ नागपूर कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर\n२० १९३४ बडोदे नारायण गोविंद चापेकर\n२१ १९३५ इंदूर भवानराव श्रीनिवासराव पंतप्रतिनिधी\n२२ १९३६ जळगांव माधव जुलियन\n२३ १९३८ मुंबई विनायक दामोदर सावरकर\n२४ १९३९ अहमदनगर दत्तो वामन पोतदार\n२५ १९४० रत्नागिरी नारायण सीताराम फडके\n२६ १९४१ सोलापूर विष्णू सखाराम खांडेकर\n२७ १९४२ नाशिक प्रल्हाद केशव अत्रे\n२८ १९४३ सांगली श्रीपाद महादेव माटे\n२९ १९४४ धुळे भार्गवराम विठ्ठल वरेरकर\n३० १९४६ बेळगाव गजानन त्र्यंबक माडखोलकर\n३१ १९४७ हैदराबाद नरहर रघुनाथ फाटक\n३२ १९४९ पुणे शंकर दत्तात्रय जावडेकर\n३३ १९५० मुंबई यशवंत दिनकर पेंढारकर\n३४ १९५१ कारवार अनंत काकबा प्रियोळकर\n३५ १९५२ अमळनेर कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी\n३६ १९५३ अमदाबाद विठ्ठल दत्तात्रय घाटे\n३७ १९५४ दिल्ली लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी\n३८ १९५५ पंढरपूर शंकर दामोदर पेंडसे\n३९ १९५७ औरंगाबाद अनंत काणेकर\n४० १९५८ मालवण अनिल\n४१ १९५९ मिरज श्रीकृष्ण केशव क्षीरसागर\n४२ १९६० ठाणे रामचंद्र श्रीपाद जोग\n४३ १९६१ ग्वाल्हेर कुसुमावती देशपांडे\n४४ १९६२ सातारा नरहर विष्णू गाडगीळ\n४५ १९६४ मडगाव वि.वा.शिरवाडकर\n४६ १९६५ सातारा वामन लक्ष्मण कुलकर्णी\n४७ १९६७ भोपाळ विष्णू भिकाजी कोलते\n४८ १९६९ वर्धा पु.शि.रेगे\n४९ १९७३ यवतमाळ गजानन दिगंबर माडगूळकर\n५० १९७४ इचलकरंजी पु.ल.देशपांडे\n५१ १९७५ कराड दुर्गा भागवत\n५२ १९७७ पुणे पु.भा.भावे\n५३ १९७९ चंद्रपूर वामन कृष्ण चोरघडे\n५४ १९८० बार्शी गं.बा.सरदार\n५५ १९८१ अकोला गो.नी.दांडेकर\n५६ १९८१ रायपूर गंगाधर गाडगीळ\n५७ १९८३ अंबेजोगाई व्यंकटेश दिगंबर माडगूळकर\n५८ १९८४ जळगांव शंकर रामचंद्र खरात\n५९ १९८५ नांदेड शंकर बाबाजी पाटील\n६० १९८८ मुंबई विश्राम बेडेकर\n६१ १९८८ ठाणे वसंत कानेटकर\n६२ १९८९ अमरावती केशव जगन्नाथ पुरोहित\n६३ १९९० पुणे यु.म.पठाण\n६४ १९९० रत्नागिरी मधू मंगेश कर्णिक\n६५ १९९२ कोल्हापूर रमेश मंत्री\n६६ १९९३ सातारा विद्याधर गोखले\n६७ १९९४ पणजी राम शेवाळकर\n६८ १९९५ परभणी नारायण सुर्वे\n६९ १९९६ आळंदी शांता शेळके\n७० १९९७ अहमदनगर ना.स.इनामदार\n७१ १९९८ परळी-वैजनाथ द.मा.मिरासदार\n७२ १९९९ मुंबई वसंत बापट\n७३ २००० बेळगाव य.दि.फडके\n७४ २००१ इंदूर विजया राजाध्यक्ष २५,००,०००/-\n७५ २००२ पुणे राजेन्द्र बनहट्टी २५,००,०००/-\n७६ २००३ कराड सुभाष भेंडे २५,००,०००/-\n७७ २००४ औरंगाबाद रा.ग.जाधव २५,००,०००/-\n७८ २००५ नाशिक केशव मेश्राम २५,००,०००/-\n७९ २००६ सोलापूर मारूती चितमपल्ली २५,००,०००/-\n८० २००७ नागपूर अरूण साधू २५,००,०००/-\n८१ २००८ सांगली मधुकर दत्तात्रेय हातकणंगलेकर २५,००,०००/-\n८२ २००९ महाबळेश्वर आनंद यादव २५,००,०००/-\n८३ २०१० पुणे द.भि.कुलकर्णी २५,००,०००/-\n८४ २०१० ठाणे उत्तम कांबळे २५,००,०००/-\n८५ २०१२ चंद्रपूर वसंत आबाजी डहाके २५,००,०००/-\n८६ २०१३ चिपळूण नागनाथ कोत्तापल्ले २५,००,०००/-\n८७ २०१४ सासवड फ. मुं. शिंदे २५,००,०००/-\n८८ २०१५ घुमान (पंजाब) सदानंद मोरे २५,००,०००/-\n८९ 2016 पिंपरी-चिंचवड श्रीपाल सबनीस २५,००,०००/-\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nबृहन्महाराष्ट्र मंडळे अर्थसहाय्य योजना..\nराज्य मराठी विकास संस्थेच्या माध्यमातून “बृहन्महाराष्ट्र मंडळे अर्थसहाय्य योजना” कार्यान्वित करण्यात आली असून अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.\nमराठी भाषा विभागाच्या नविन वेबसाइट्स..\nमराठी भाषा विभाग व अंतर्गत संस्था ह्यांच्या अद्ययावत डायनॅमिक वेबसाइट बनवणे व क्लाऊड सर्वरवरून प्रसारीत करण्याचे काम चालू आहे.\nस्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार २०१७ जाहीर\nमराठी भाषा विभाग शासन निर्णय क्रमांक रावापु – २०१८/प्र.क्र.१२८ /२०१८/भाषा – ३, दि. २० डिसेंबर, २०१८ अन्वये स्व. यशवंतराव\nअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन\nमराठी भाषा गौरव दिन\nअभिजात मराठी भाषा समिती\nमराठी भाषा विभागाचा ४ लाखाहून अधिक शब्द असलेला अद्ययावत शब्दकोश\nसाहित्य आणि संस्कृती मंडळ\nराज्य मराठी विकास संस्था\nमराठी भाषा विभाग नवीन प्रशासन भवन, ८ वा मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई-400032.\nCopyright 2019 - मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य | सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/%E0%A4%B9%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A5%82%E0%A4%A1%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3", "date_download": "2019-06-20T15:25:20Z", "digest": "sha1:Z7UDIAW574JAQECKAGUIOVQXUBV5NYVR", "length": 23235, "nlines": 90, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "हॉलीवूडचे अंधानुकरण - द वायर मराठी", "raw_content": "\nभारतीय चित्रपट उद्योगातल्या अनेकांनी निर्लज्जपणे अमेरिकन चित्रपटांच्या संकल्पना, पटकथा आणि कथानके उचलली आहेत. सत्तेतील लोकांना सत्य सांगण्याची हॉलीवूडची ताकद मात्र त्यांनी आत्मसात केली नाही, जे खरे तर त्यांनी करायला हवे होते.\nमध्यभागी दिलखुलास हसणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अवतीभवती करण जोहर, रणवीर सिंग, रणबीर कपूर, एकता कपूर, वरुण धवन, या आणि अशा बॉलीवूड प्रभूती – नवे वर्ष नुकतेच सुरु झाले असले, तरी या सेल्फीला आत्ताच ‘सेल्फी ऑफ दि इयर’ म्हंटले जात आहे. बॉलीवूडमधील अभिनेते व दिग्दर्शकांचा समावेश असलेला एक चमू १९ जानेवारी २०१९ रोजी मुंबईहून दिल्लीला पंतप्रधानांची भेट घेण्यासाठी गेला.\nचर्चेचा विषय होता, ‘राष्ट्र उभारणी’ मध्ये हे कलाकार कसे योगदान देऊ शकतील\nया भेटीचे कौतुक आणि चर्चा केवळ मुख्य प्रवाहातील वाहिन्यांनी केली असे नाही. चित्रपट निर्माते करण जोहर यांनीसुद्धा त्यांच्या ‘इन्स्टाग्राम’ खात्यावर याबाबत मोठे लक्षणीय भाष्य केले:\n“प्रभावी आणि योग्य वेळी केलेल्या संवादांमधून बदल घडविता येतो… आज माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्याची मिळालेली संधी बहुमोल होती. एक समुदाय म्हणून, राष्ट्र उभारणीमध्ये योगदान देण्याची प्रचंड इच्छा आहे. आम्हाला खूप काही करायचे आहे… जेव्हा तारुण्याने सळसळणारा (सर्वात जास्त तरुणांची लोकसंख्या असलेला) देश जगातल्या सर्वात मोठ्या चित्रपट उद्योगाशी हातमिळवणी करेल, तेव्हा आम्ही एक मोठी शक्ती म्हणून समोर येऊ, अशी आम्हाला आशा आहे. परिवर्तनशील भारतामध्ये सकारात्मक बदल घडविण्यासाठी प्रेरणा निर्माण करायला आम्हाला आवडेल.”\nक्षणभर विचार करा की मे���ील स्ट्रीप, जॉर्ज क्लूनी, अॅन हॅथवे आणि मायकल मूर, डोनल्ड ट्रम्प यांच्याभोवती गराडा घालून, दिलखुलास आणि मनमोकळे हसत सेल्फी किंवा ‘ग्रुपफी’ काढताहेत. मग जगानं आवर्जून बघावं यासाठी ती सेल्फी समाजमाध्यमांवर अभिमानाने पोस्टही करताहेत. हे चित्र जरा अतिशयोक्तीपूर्ण वाटतेय ना… याचे कारण म्हणजे, हॉलीवूड सातत्याने, स्पष्टपणे आणि बेधडकपणे तिथल्या सरकारवर टीका करत आले आहे. या घडीला, बॉलीवूड असे काही करण्याचा विचार स्वप्नातही करू शकत नाही.\nभारतीय चित्रपट उद्योगातल्या अनेकांनी निर्लज्जपणे अमेरिकन चित्रपटांच्या संकल्पना, पटकथा आणि कथानके उचलली आहेत. पण सत्तेतील लोकांना सत्य सांगण्याच्या हॉलीवूडच्या ताकदीचे अनुकरण मात्र त्यांनी खरेतर करायला हवे होते.\nट्रम्प आणि त्यांच्या धोरणांबद्दल विविध हॉलीवूड विभूतींनी काय म्हंटले आहे, ते पाहूया:\nजून २०१८ मध्ये, जॉर्ज क्लूनी आणि अमाल क्लूनी यांनी अशी घोषणा केली, की ‘यंग सेंटर फॉर इमिग्रंट चिल्ड्रन्स राईट्स’ या संस्थेला ते १,००,००० डॉलर देणगी म्हणून देत आहेत. ‘हॉलीवूड रिपोर्टर’ला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये ते दोघे म्हणतात, “भविष्यामध्ये कधीतरी आपली मुले आपल्याला विचारतील: ‘हे खरे आहे का आपल्या देशाने खरेच पालकांपासून लहान मुलांना वेगळे करून त्यांना बंदीगृहांमध्ये टाकले होते का आपल्या देशाने खरेच पालकांपासून लहान मुलांना वेगळे करून त्यांना बंदीगृहांमध्ये टाकले होते का’ आणि जेव्हा आपण याचे उत्तर ‘हो’ असे देऊ, तेव्हा ते विचारतील की मग तुम्ही याबाबत काय केले.”\nअभिनेत्री क्रिस्टन बेल हिने तिच्या चाहत्यांना आवाहन केले की त्यांनी त्यांच्या राज्यातील राज्यपालांना सांगावे, की ट्रम्प यांच्या स्थलांतरविषयक धोरणाच्या समर्थनार्थ संसाधने नाकारणाऱ्या अधिकृत हुकुमावर त्यांनी सही करावी.\nमिया फॅरो हिनेसुद्धा ट्वीट केले – “एका हुकूमशाही राष्ट्रपतीला नियंत्रणात ठेवण्यासाठी आपल्याला कायद्यांची गरज आहे.”\n‘स्टार वॉर्स’ या चित्रपट मालिकेमध्ये ल्युक स्कायवॉकरची भूमिका केलेल्या अभिनेता मार्क हॅमिल यांच्या अनेक ट्वीट्स पैकी एक होते – तुरुंगामध्ये असलेली लहान मुले दाखवणारे एक राजकीय व्यंगचित्र लहानपणी पडद्यावर जे आपले ‘हिरो’ होते, अशा अभिनेत्यांना खऱ्या आयुष्यातही स्वातंत्र्य आण�� न्यायासाठी लढताना पाहणे हे प्रेरणादायी असते. १९७७ मध्ये आलेल्या ‘स्टॉर्मट्रुपर्स’, ‘एक्स-विंग फायटर्स’ आणि ‘डेथ स्टार्स’मध्ये जेडी नाईट म्हणून हॅमिल ‘रेसिस्टंस’चे, प्रतिकार करणाऱ्या गटाचे भाग होते. तेच हॅमिल आता २०१९ मध्ये डोनल्ड ट्रम्प यांच्याविरुध्दच्या प्रतिकाराचाही भाग आहेत.\nपण बॉलीवूडमधील अभिनेत्यांचे नायकत्व, धाडस आणि बेधडकपणा मात्र, चित्रपटांपुरताच मर्यादित आहे असे दिसते. पडद्यावर भ्रष्ट आणि शक्तिशाली राजकारण्यांविरुद्ध लढणारे हे नायक, खऱ्या आयुष्यामध्ये सत्ताधाऱ्यांपुढे लीन होतात. आणि नसीरुद्दीन शाहसारखा ज्येष्ठ अभिनेता जेव्हा वाढणाऱ्या सांप्रदायिक तणावाविरुद्ध बोलतो, तेव्हा त्यांच्याच क्षेत्रातील एक सहकारी ‘तुम्हाला अजून किती स्वातंत्र्य हवे’ असे विचारून शहांची निंदा करतो.\n‘राष्ट्र उभारणी’मध्ये इतका रस दाखविण्याऐवजी, करण जोहर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आताच्या घडीला जास्त गरज असलेल्या ‘राष्ट्र संवर्धना’च्या कार्याकडे लक्ष दिल्यास, ते अधिक उपयुक्त ठरेल. (जोहर यांच्या दृष्टीने ‘राष्ट्र उभारणी’ म्हणजे काय माहित नाही). ज्या लोकशाही व्यवस्थांनी भारताला इथवर आणले, त्यांच्या स्वायत्ततेचे रक्षण आणि संवर्धन करण्यासाठी त्यांचा आवाज अधिक उपयोगी ठरेल.\nजोहर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना भारतभर केल्या जाणाऱ्या लोकशाही, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि न्यायिक संस्थांच्या पद्धतशीर नुकसानाबद्दल निश्चितच माहित आहे. शेतकऱ्यांची दशा, पत्रकारांवरचे हल्ले, जमावांद्वारे केल्या जाणाऱ्या हत्या, बेरोजगारीची धोकादायक पातळी आणि देशभर मुद्दाम वाढीस लावण्यात आलेली सांप्रदायिकता आणि जातीयवाद या गोष्टीही त्यांना निश्चितच दिसतात. मग ते या ज्वलंत समकालीन प्रश्नांबाबत शांत का आहेत, असा प्रश्न पडतो\nमाजी आयएएस अधिकारी, लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते हर्ष मंदर त्यांच्या ‘लुकिंग अवे’ या प्रभावी पुस्तकामध्ये म्हणतात, बहुतांशी बॉलीवूड आणि अनेक समस्यांमधील पोखरला गेलेला भारत यांच्या अंतर आहे. अदृश्य दरी आहे. या वास्तवाचे वर्णन करताना ते लिहितात:\n“व्यावसायिक रंगभूमी, चित्रपट आणि संगीत हे समानतेच्या संकल्पनांचा पुरस्कार करायचे. अनेक हिंदी चित्रपटांमध्ये स्वतःच्या जमिनीसाठी लढणारे शेतकरी, शोषित वर्गाच्या हक्कांसाठी लढणारे कारखान्यातील कामगार आणि आत्मसन्मानासाठी आणि घरासाठी लढणारे बेघर लोक दिसायचे. ‘मदर इंडिया’मध्ये (१९५७) नर्गिस यांनी दुष्काळ, पूर आणि दृष्ट सावकाराविरुध्द लढणाऱ्या कर्त्या स्त्रीचे पात्र उभे केले; ‘दो बिघा जमीन’मध्ये (१९५३) बलराज सहानी यांनी आपली शेतजमीन वाचविण्यासाठी कलकत्त्याच्या रस्त्यांवर रिक्षा ओढणाऱ्या शेतकऱ्याची भूमिका केली आणि राज कपूर यांनी ‘श्री ४२०’मध्ये (१९८५) मुंबईच्या फुटपाथवर राहणाऱ्या माणसाचे पात्र निभावले.”\n(सिनेमाचा) तो काळ सरल्याबद्दल मंदर पुढे खेद व्यक्त करतात. काही अपवाद सोडल्यास, “आजच्या हिंदी सिनेमामधून जर भारताची ओळख करून घ्यायची झाल्यास असे वाटेल, की या देशामध्ये कोणी गरीब माणूस उरलेलाच नाही. सगळेच गर्भश्रीमंत आहेत, ते डिझायनर कपडे घालतात व तशाच सुंदर आणि आखीव रेखीव घरांमध्ये राहतात; कर्जबाजारी शेतकरी, रोजंदारीवरचे कामगार आणि रस्त्यावर राहणारे लोक, व्यावसायिक सिनेमामधून हद्दपार झाले आहेत.”\nअरुंधती रॉय हीच भावना काहीशा वेगळ्या पद्धतीने व्यक्त करतात. ‘लिसनिंग टू ग्रासहॉपर्स’ या त्यांच्या भेदक निबंधामध्ये त्या म्हणतात: “भारतामध्ये लढण्यात आलेला सर्वात मोठा अलगाववादी संघर्ष हा मध्यमवर्ग आणि उच्च-मध्यमवर्गाचा आहे. या वर्गाने फुटून एक असा देश, असा स्तर निर्माण केला, जिथे त्यांचा व्यवहार फक्त जगभरातील उच्चभ्रूंसोबत होतो.”\nपरिवर्तनशील भारतामध्ये सकारात्मक बदल घडविण्यासाठी प्रेरणा निर्माण करण्याची इच्छा व्यक्त करणारे आपले चित्रपट तारे, खरेतर देशातल्या अशाच स्तराचा भाग झाले आहेत. इतर देशाशी फटकून त्यांचे एक वर्तुळ आहे. जगभरातील उच्चभ्रूंसोबत यशस्वीपणे मिसळलेल्या या ताऱ्यांना, स्वतःच्या फायद्यासाठी लोकशाही संस्थांचा उघडपणे वापर करणाऱ्या पंतप्रधानांना पाठींबा देण्यात काहीही गैर वाटत नाही.\nजोहर त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हणतात, “योग्य वेळी आणि प्रभावी संवादांमधून बदल घडविता येतो”. दिल्लीला गेलेल्या बॉलीवूड ताऱ्यांच्या या लवाजम्यामध्ये जर खरच पंतप्रधानांशी योग्य वेळी आणि थेट, प्रभावी संवाद साधण्याचे धाडस असते, तर त्यांनी पंतप्रधानांना आपल्या लोकशाहीच्या आजच्या अवस्थेविषयी विचारले असते.\n– रोहित कुमार सायकोमॅट्रिक्स आणि सकारात्मक मानसशास्त���र यांची पार्श्वभूमी असलेले शिक्षणतज्ञ आहेत. माध्यमिक शाळांमधील किशोरावस्थेतील विद्यार्थ्यांबरोबर भावनिक बुद्धिमत्ता या विषयात ते काम करतात. त्याच प्रमाणे समवयीन विद्यार्थ्यांमधील दादागिरीला आळा घालण्यासाठी शाळांना मदत करतात.\n(अनुवाद – प्रवीण लुलेकर)\nयुती ही भाजपा – सेनेची मजबुरी\nराजकीय मुख्य प्रवाहात स्त्री-‘शक्ती’\nधनगर समाजासाठी अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस\nलोकसंख्येत येत्या ९ वर्षांत भारत चीनच्या पुढे\nशांघाई सहकार्य संघटना भारतासाठी महत्त्वाची का\nओम बिर्ला नवे लोकसभा सभापती\n२० व्या शतकातल्या आण्विक चाचण्यांचा परिणाम महासागरांच्या तळांपर्यंत\nआधार डेटा पुन्हा खाजगी क्षेत्रासाठी खुला\nचोरीच्या संशयावरून दलित मुलाला मारहाण\nमुझफ्फरपूर मेंदूज्वर साथ : मृत मुलांचा आकडा १०८\nरक्षकांपासून रक्षण कोण करेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/tag/?tagname=Nachane", "date_download": "2019-06-20T15:32:01Z", "digest": "sha1:M3JEZLSGUKV6SP2DNJBQ4XB4VAT2YVKL", "length": 3902, "nlines": 105, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "Bytes of India - Press Release Network", "raw_content": "\n‘आयआयटी-कानपूर’मध्ये तयार झाले चांद्रयानाला दिशा देणारे सॉफ्टवेअर\n‘जीजीपीएस’चा निकाल १०० टक्के\n‘मुलगी झाली हो’ मुक्तनाट्य अभिव्यक्ती संघटनेतर्फे सादर\nकर्‍हाडे ब्राह्मण संघाचा राणी लक्ष्मीबाई गौरव पुरस्कार आकांक्षा कदमला जाहीर\n‘बँक ऑफ बडोदा’तर्फे मॅरेथॉनचे आयोजन\nध्वनीचा किमयागार : मंदार कमलापूरकर\nकर्‍हाडे ब्राह्मण संघाचा राणी लक्ष्मीबाई गौरव पुरस्कार आकांक्षा कदमला जाहीर\nचारुदत्त आफळे यांना बालगंधर्व पुरस्कार जाहीर\n‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’च्या २५ टाक्यांत साठणार तीन लाख लिटर पाणी\n‘रमाई आवास योजनेसाठी साडेतीन कोटींचा निधी मंजूर’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/consumers-will-get-50-less-electricity-if-the-electricity-tariff-reduces-in-the-state-5980039.html", "date_download": "2019-06-20T15:37:10Z", "digest": "sha1:XEAVHPNSP4DGXYOIUKC6U26BYGPLLNS3", "length": 11883, "nlines": 154, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Consumers will get 50% less electricity if the electricity tariff reduces in the state | राजधानी दिल्लीच्या तुलनेत महाराष्ट्रात वीज दुप्पट महाग, युनिट स्लॅबमध्ये घट केल्यास ग्राहकांना वीज मिळेल 50 टक्के स्वस्त", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nराजधानी दिल्लीच्या तुलनेत महाराष्ट्रात वीज दुप्प��� महाग, युनिट स्लॅबमध्ये घट केल्यास ग्राहकांना वीज मिळेल 50 टक्के स्वस्त\nदिल्लीत आम आदमी पार्टी सत्तेवर येताच केजरीवाल सरकारने जनतेला स्वस्तात वीज देण्याचे अाश्वासन पूर्ण केले.\nऔरंगाबाद - राजधानी दिल्लीच्या तुलनेत महाराष्ट्रात वीज दुप्पट महाग अाहे. भारनियमनाचा त्रास सहन करूनही राज्यातील वीज ग्राहकांना महागडी वीज खरेदी करावी लागत अाहे. मात्र दिल्लीप्रमाणे राज्यातही युनिट स्लॅबमध्ये वाढ केल्यास राज्यातील अडीच कोटी घरगुती वीज ग्राहकांना ५० टक्के स्वस्त उपलब्ध होऊ शकते, असे ‘दिव्य मराठी’ ने केलेल्या अभ्यासांती स्पष्ट झाले.\nदिल्लीत आम आदमी पार्टी सत्तेवर येताच केजरीवाल सरकारने जनतेला स्वस्तात वीज देण्याचे अाश्वासन पूर्ण केले. त्या वेळी देशभरात त्याची चर्चा झाली. केजरीवाल सरकारने हे आश्वासन कसे पूर्ण केले आणि दिल्ली सरकार स्वस्त वीज देऊ शकते तर महाराष्ट्र सरकार का नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या पार्श्वभूमीवर दिल्ली आणि महाराष्ट्रातील वीज दर आकारणीची तुलना केली असता आकारणीच्या पध्दतीत बदल केल्यास महाराष्ट्रातही वीज दर ५० टक्के स्वस्त होऊ शकतात असे दिसून आले. महाराष्ट्राच्या तुलनेत दिल्लीमध्ये युनिट स्लॅब दुपटीने जास्त आहे व युनिट दर दीड ते दुप्पट अधिक आहे. त्याचा तेथील ग्राहकांना फायदा होतो तर महाराष्ट्रातील अडीच कोटी ग्राहकांना भुर्दंड सहन करावा लागत आहे असे दिसून आले.\n० ते १०० युनिट ४.३० रुपये, १०१ ते ३०० युनिट ८.०३ रुपयेे, ३०१ ते ५०० युनिट ११.०५ रुपये, ५०१ ते १ हजार युनिटसाठी ११.८० रुपयेे, १ हजार युनिटच्या पुढे १२.८० रुपये, तसेच सिंगल फेज ८० तर थ्री फेजसाठी ३०० रुपये फिक्स चार्जेस लागतात. सबसिडी मिळत नाही. १० किलो वॅटच्या पुढे वीज वापर असेल तर १८५ रुपये वॅट फिक्स चार्जेस लागतात. वेळेत वीज बिलाचा भरणा केला नाही तर व्याज, विलंब शुल्क आणि विविध अधिभार भरावे लागतात.\nकाय आहे दिल्ली पॅटर्न\nदिल्ली सरकारने ४०० युनिटपर्यंत ५० टक्के सबसिडीची तरतूद केली. म्हणजेच २०० युनिटसाठी ३ रुपयेप्रमाणे ६०० रुपयांपैकी ग्राहकांना केवळ ३०० रुपये द्यावे लागतात. २०१ ते ४०० युनिट ४.५० रुपये दर असून ५० टक्के सवलत मिळते, ४०१ ते ८०० युनिटसाठी ६.५० रु. पैसे, ८०१ ते १२०० सात रुपये, १२०० पुढे ७.७५ रु. आकारले जातात. २ किलोवॅटसाठी १२५ रुपये ���िक्स चार्जेस, २ ते ५ किलोवॅटसाठी १४० रुपये प्रतिकिलो वॅट दर आकारले जातात.\nआपल्याला हे करावे लागेल\nदिल्ली व महाराष्ट्रातील वीज दर आकारणीचा तुलनात्मक अभ्यास केला असता महाराष्ट्रात वीज आकार खूप किचकट असल्याचे स्पष्ट होते. आकारणीच्या पध्दतीमुळे वीज अभियंतेदेखील हैराण आहेत. शिवाय वीज दर कमी करण्याऐवजी ते वाढवण्यात येत असल्याने ग्राहक रोष व्यक्त करत असल्याचे स्पष्ट होते. याचा विचार केला तर महाराष्ट्रात युनिट दर नव्हे, तर स्लॅब वाढवण्याची नितांत गरज आहे. सध्या १०१ युनिट झाल्यास ४ रुपये ३० पैसेऐवजी दुप्पट म्हणजे ८ रुपये ३ पैसे प्रमाणे वीज बिल अदा करावे लागत आहे. २०० युनिटचा स्लॅब झाला तर ४ रुपये ३० पैसे प्रमाणे बिल भरावे लागेल त्यामुळे आपोआपच वीज बिलात ५० टक्के स्वस्त होईल. महाराष्ट्रात युनिट स्लॅब वाढवून त्यावर सबसिडी दिल्यास लाखो ग्राहकांना मोठा दिलासा मिळू शकेल. याकडे महावितरण, वीज नियामक आयोग व महाराष्ट्र ऊर्जा मंत्रालयाने विशेष लक्ष देण्याची गरज आहे.\nशिक्षकाच्या मागणीसाठी चिमुकल्या विद्यार्थांची जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात भरवली शाळा\nपत्नीपीडित पुरुषांचे पुढील जन्मी ही पत्नी नको म्हणून यमराजाला साकडे, पिंपळाच्या झाडाला घातल्या प्रदक्षिणा\nभरदिवसा फक्त पंधरा मिनिटांत कुप्रसिद्ध घरफोड्याने चोरले ७१ तोळे सोने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/infog-diwali-2018-perfect-8-places-for-diya-lightning-5977826.html", "date_download": "2019-06-20T15:08:55Z", "digest": "sha1:B2PRQCL322GDM2GWYTAFGHOF4H7LST7C", "length": 5895, "nlines": 163, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "diwali 2018 perfect 8 places for diya lightning | नेहमी खिशात पैसा हवा असल्यास, दिवाळीला या 8 ठिकाणी अवश्य लावावा दिवा", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nनेहमी खिशात पैसा हवा असल्यास, दिवाळीला या 8 ठिकाणी अवश्य लावावा दिवा\nदिवाळीच्या रात्री या आठ ठिकाणी दिवा लावावा, ज्यामुळे तुमच्या आर्थिक अडचणी दूर होऊ शकतात\nदिवाळी (7 नोव्हेंबर)ची रात्र महालक्ष्मीला प्रसन्न करण्याचा सर्वात उत्तम मुहूर्त आहे. शास्त्रानुसार या दिवशी रात्री देवी लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करते. यामुळे या दिवशी देवीला प्रसन्न करण्यासाठी विविध उपाय केले जातात. प्राचीन काळापासून चालत आलेल्या प्रथेनुसार दिवाळीच्या रात्री काही विशेष ठिकाणी दिवा लावल्यास देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होऊ शकते. येथे जाणून घ्या, दिवाळीच्या रात्री कोणकोणत्या ठिकाणी दिवा लावावा ज्यामुळे तुमच्या आर्थिक अडचणी दूर होऊ शकतील.\nपुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, कोणकोणत्या 7 ठिकाणांवर दिवा लावावा...\nमहाभारत युद्ध समाप्तीनंतर पांडव धृतराष्ट्र आणि गांधारी यांना भेटण्यासाठी गेले, तेव्हा गांधारी खूप रंगात होत्या\nशांती आणि एकाग्रता वाढवण्यासोबतच मानसिक आजारांना दूर ठेवते चंदन\nदेवाला खंडित तांदूळ अर्पण करू नयेत, हार-फुल अर्पण करण्यापूर्वी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://suhas.online/tag/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4/", "date_download": "2019-06-20T15:59:51Z", "digest": "sha1:WINVMGPZCGRXSNRAYHQBQELZX6YGT5VD", "length": 51073, "nlines": 377, "source_domain": "suhas.online", "title": "भारत – मन उधाण वार्‍याचे…", "raw_content": "\nपुन्हा एकदा… सलाम सबको सलाम \nपुन्हा एकदा… सलाम सबको सलाम \nमुंबईच्या वैभवाला साजेश्या हॉटेल ताजला सलाम…\nहॉटेल ट्रायडेंटला सलाम..कॅफे लिओपोल्डला सलाम…\nबोटीतून आलेल्या त्या दहशतवाद्याना सलाम…\nतिथे गोळ्या घालून मारलेल्यांना सलाम…\nरक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मुंबईकरांना सलाम…\nसागरी सुरक्षेवर लक्ष नसणार्‍या सुरक्षा यंत्रणेला सलाम…\nकोळी बांधवांनी दहशतवाद्याना दाखवलेल्या कोयत्याला सलाम…\nसीएसटीला स्टेशनमध्ये प्राण गमावलेल्यांना सलाम…\nशहीद करकरेंना सलाम…साळसकर साहेबांना सलाम…\nजाबाझ कामटे यांचा प्राण घेणार्‍या लास्ट बुलेटला सलाम…\nहुतात्मा मेजर संदीप उन्नीकृष्णन याला सलाम…\nत्यांच्या गोळ्या लागून ठार झालेल्या प्रत्येक भारतीयाला सलाम…\nमुंबईवर हल्ला करणार्‍या पाकिस्तानला सलाम…\nपुरावे दाखवून त्यांच्यावर आरोप करणार्‍या आपल्या नेत्यांना सलाम…\nहल्लेखोर आम्ही नव्हेच म्हणणार्‍या त्यांच्या नेत्यांना सलाम…\nहल्ल्याच लाइव्ह फुटेज टीवीवर दाखवणार्‍याला मीडीयाला सलाम…\nत्याच रिपीट टेलीकास्ट करण्याच्या त्यांच्या मानसिकतेला सलाम…\nवर्षातून एकदाच आठवण येऊन श्रद्धांजली देणार्‍या प्रत्येकाला सलाम…\nकोरडे अश्रू ढाळणार्‍या लोकांना सलाम…\nशहीदांच्या पराक्रमांचे बॅनर लावणार्‍या घोटाळेबाज राज्यकर्त्यांना सलाम…\nकसाबला जिवंत पकडणार्‍या पोलिसांना सलाम..\nत्याला पोसणार्‍या आपल्या सरकारला सलाम…\nत्याला फाशी देणार्‍या आपल्या न्यायदेवतेला सलाम…\nत्याला सुधारू द्या असा म्हणणार्‍या मानवाधिकार समितीला सलाम..\nबॅनर घेऊन मूक मोर्चे काढणार्‍यांना सलाम…\nमृतांचे फोटो पुन्हापुन्हा प्रदर्शित करणार्‍या वृत्तपत्राला सलाम..\nपोस्टर्सला बघून हळहळ व्यक्त करणार्‍याला सलाम..\nउद्या त्याच पोस्टर्सचा कचरा उचलणार्‍याला सलाम…\nफेसबुकवर स्टेटस टाकून श्रद्धांजली देणाऱ्याला सलाम…\nकमीत कमी शब्दात जास्त सांगून जाणारे ट्विट करणाऱ्याला सलाम…\nकॉंग्रेस सरकारला सलाम..त्यांच्या आदर्श राजकारणाला सलाम..\nसगळा माहीत असूनही षंढ असलेल्या आपणा सर्वांना सलाम..\nज्यांना सलाम करायचा राहिला त्या सगळ्यांना सलाम..\nगांडीवर हात न ठेवता दोन्ही हाताने करतो सलाम…\nलाथ नाही पडणार, गोळीने किवा बॉम्बने मरणार ह्या माझ्या विश्वासाला सलाम..\nसलाम तुम्हा सर्वांना सलाम… सलाम तुम्हा सर्वांना सलाम… \nटेक्निकल किंवा कस्टमर सपोर्ट इंडस्ट्रीमध्ये “सी- सॅट” आणि “डी- सॅट” हे नेहमीच्या वापरातले शब्द. मागे आपण डी- सॅट बद्दल वाचले असेलंच. थोडक्यात सांगायचं झालं तर, “डी- सॅट = कस्टमर डिस सॅटिस्फॅक्षन (Cx Dis-Satisfaction )” आणि “सी- सॅट = कस्टमर सॅटिस्फॅक्षन (Cx Satisfaction)” प्रत्येक कॉलवर ही रेटींग फॉलो केली जाते.\nजर कुठला ईश्यू आपण लगेच सोडवला किंवा कस्टमरला चांगल्या प्रकारे मदत केली, तर आपल्याला सी- सॅट मिळवता येतो फीडबॅक फॉर्ममधून. त्यासाठी अनेकवेळा काही गोष्टींवर पाणी सोडावे लागते, जसं की शिफ्ट ब्रेक्स, जेवण वगैरे वगैरे. कोणाशी कसं बोलावं, असं कोणी बोलल्यावर आपण कसं बोलावं हे सगळं सगळं ठरलेलं असतं. आपल्याला फक्त ते संवादाच्या माध्यमातून परदेशात पोचवायचे असते आणि आपली तांत्रिक हुशारी बरोब्बर ठिकाणी वापरायची असते. पण एका झटक्यात ऐकणारे ते च्यामारिकन कुठले, त्यांच्यासमोर किती डोकं फोडा, जोपर्यंत ती लोकं त्यांचा मेंदू वापरणे बंद करत नाही, तो पर्यंत आपण काहीच करू शकत नाही. आपल्याला बांधता येतो तो फक्त अंदाज, तिथे ते काय करतायत याचा..त्यांना प्रत्येक गोष्ट लहान मुलांसारखी हळूहळू आणि पटवून द्यावी लागते. आता ह्यात त्यांची काही चुकी नाही म्हणा, तिथल्या प्राथमिक शिक्षणाचा घसरलेला दर्जा ह्यासाठी कारणीभूत आहे… एकदा एकीला सांगितलं की, कम्प्युटरच्या सगळ्या विंडो बंद कर, तर ती बया घरातल्या सगळ्या खिडक्या बंद करून आली आणि म्हणाली Don’t you think its odd काय बोलावं आता\nआता माझं जे नवीन प्रोजेक्ट आहे, त्यामध्ये आम्ही सॅटेलाईट कम्युनिकेशन सांभाळतो. खास करून दुर्गम, खेड्यापाड्यातील लोकांसाठी ही सुविधा एक वरदान आहे. त्यामुळे अमेरिकेच्या शहरात जितकी कंपनीची ग्राहकसंख्या आहे, त्याहून अधिक ग्राहकसंख्या दुर्गम भागात आढळते. कारण त्यांना त्याची जास्त गरज असते. तिथेही आयुष्याची ३५-४० वर्ष शहरात पैसे कमावतात ऐशो आराम करतात आणि मग उरलेला पैसा घेऊन कुठेतरी गावात, जंगलात, वाळवंटात राहायला जातात मन:शांतीसाठी. तिथे ना त्यांना फोन नेटवर्क मिळत, ना इंटरनेट. मग त्यांच्याकडे सॅटेलाईट कम्युनिकेशन, हे एकच उपलब्ध माध्यम असतं जगाशी जोडण्याचे. म्हणूनचं सॅटेलाईट कम्युनिकेशनला लगेच आणि जास्त प्रसिद्धी मिळाली. अमेरिकेचे लष्कर आणि जगभरातील सगळ्या ATM मशीन्सचं नेटवर्क, हे आमच्या सॅटेलाईट कम्युनिकेशनचा वापर करूनचं जोडलेले आहेत. हे नेटवर्क त्यातल्यात्यात कमी खर्चात सेटअप होतं, पण त्याचा मेंटेनन्स खुपंच जास्त आहे. पण हे नेटवर्क खुपच नाजूक आहे. तसेच अमेरिकेत वाढत असलेल्या नैसर्गिक आपत्तींमुळे ह्या नेटवर्कला खूप वेळा (नेहमीच) धक्का लागतो आणि तो धक्का आम्हाला सहन करावा लागतो. मग आम्हाला फोनाफोनी, शिव्याशाप सुरु…त्यातल्या अश्याच एका धक्क्याची कहाणी इथे देतोय 🙂\n(संभाषणाचे जमेल तितकं मराठीत भाषांतर करतोय…)\n) जवळपास पंचेचाळीशीच्या आसपास असलेल्या स्टिफनचा आवाज ऐकू आला… मी काही बोलायच्या आधीचं त्याने कंपनीच्या नावाने खडे फोडायला सुरुवात केली होती..\nस्टिफन:- युवर कंपनी सक्स… मी माझ्या कष्टाचे पैसे तुम्हाला देतो आणि तुम्ही मला त्याचा परतावा देत नाही.. मी तुमच्यावर केस करेन.\nमी:- (ऑफकोर्स आधी माफी मागितली आणि एका नवीन डी- सॅटची मनापासून तयारी करत विचारलं) नक्की प्रॉब्लेम काय आहे स्टिफन\nस्टिफन:- (काही बोलायच्या मुडमध्ये नव्हता) मला तुझ्या बॉसशी बोलायचं आहे, कंपनी सीईओशी.. माझा फोन ट्रान्सफर कर अमेरिकेत…\nमी:- स्टिफन, मला असे करता येणार नाही. पण तू जर मला नक्की काय झालंय सांगितलंस, तर मी तुला नक्की मदत करायचा प्रयत्न करेन…\nस्टिफन:- मदत…नको मला तुझी मदत… मला तू तुझ्या बॉसचा नंबर दे..\nमी:- सॉरी, पण मला तसे करता येणार नाही.. (मी खुणेनेच माझ्या मॅनेजरला कॉल ऐकायला सांगितला त्याच्या डेस्कवरून)\nस्टिफन:- (सूर वाढवत) #$#$@$, ^%&%^$# तू मला नाही म्हणालास…मला\nमी:- (माफी मागत) मला तू नक्की सांग काय झालंय ते, मला माझ्या मॅनेजरपेक्षा तरी जास्त माहित आहे ह्या सर्विसबद्दल. (मॅनेजर डोळे वटारून बघू लागला आणि हसायला लागला)\nस्टिफन:- अच्छा, तू स्वतःला शहाणा समजतोस काय माहितेय तुम्ही भारतीय लोकं हुशार असता..पण शेवटी अमेरिकन्स ते अमेरिकन्स…\nमी:- ह्म्म्म.. (काही बोललो नाही)\nस्टिफन:- आम्ही हे केलं, आम्ही ते केलं.. जगाला जगायची दिशा वगैरे दिली आणि आता जगावर सत्ता गाजवतोय. आमची संस्कृती सगळं जग मानतेय….\nमी:- (माईक बंद करून, मस्त पाणी पिऊन आलो..तो बोलतच होता)\nस्टिफन:- फक्त, तुमच्या भारतात एक गोष्ट चांगली आहे, नाती सांभाळायची जिद्द आणि अक्कल.. तुम्ही त्या बाबतीत पुढे गेलात..\nमी:- (हे ऐकून मी एकदम बावरलो..म्हटलं ह्याला काय झालं आता… मग मीच म्हणालो) काही प्रॉब्लेम झालाय का\nस्टिफन:- सुहास, तुझं लग्न झालंय काय रे\nमी:- नाही.. (हा विषय टाळत) मला कळेल का नक्की काय प्रॉब्लेम झालाय नेटवर्कचा\nस्टिफन:- काही नाही.. सगळं एकदम सुरळीत सुरु आहे \nमी:- क्काय…(आवशीचा घोव तुझ्या) मग तू शिव्या का देत होतास\nस्टिफन:- माफ कर दोस्ता, पण त्या तुझ्यासाठी किंवा तुझ्या कंपनीसाठी नव्हत्या…\nमी:- मग… नक्की झालंय काय मी तुला काही मदत करू शकतो काय\nस्टिफन:- मला फक्त कोणाशी तरी बोलायचं होतं… स्वतःला मोकळं करायचं होतं… माझी बायको मला सोडून गेली दुसऱ्याकडे. मी साधा सॉफ्टवेअर इंजिनिअर. आयुष्यात २० वर्ष प्रचंड कष्ट केले, पैसा कमवला आणि उडवलासुद्धा. प्रेम केलं एका मुलीवर आणि तिच्याशीच लग्न केलं, मग आम्हाला मुलगी झाली. तिच नाव जेन…मग वयाच्या ४३ व्या वर्षी कंटाळून नोकरी सोडली. मी नोकरी सोडल्याने मला पैश्याचा एकुलता एक स्त्रोत म्हणजे, गावी घरासमोर असलेली थोडीफार शेती. पोटापाण्यापुरते पैसे आरामात मिळतात त्यातून, पण बायकोला ते कमीपणाचं वाटायचं आणि शेवटी १५ वर्षाच्या पोरीला माझ्याकडे सोपवून निघून गेली… आता ती मुलगी सुद्धा घराबाहेर पडून स्वतःच्या पायावर उभं राहायचं म्हणतेय आणि गेला एक आठवडा ती घरी आली नाही. मित्राच्या ऑफिसमध्ये काम करतेय म्हणाली.. वेळ मिळाल्यास घरी चक्कर मारेन लवकरचं असं म्हणतेय… माझी मुलगी मलाच म्हणतेय जमल्यास घरी चक्कर टाकेन.. काय बोलावं तिचा खूप राग आला होता, पण तिला ओरडू शकत नाही. काही म्हणालो तर, घर सुद्धा सोडून जाईल जेन. कोणाशी बोलावं, मन मोकळं करावं, तर शेजारी कोणी नाही. माझा सख्खा शेजारी माझ्या घरापासून जवळजवळ ३०-३५ किलोमीटर अंतरावर राहतो. मोबाईल नाही, टीव्ही नाही.. आहे ते फक्त इंटरनेट\nमी:- स्टिफन, वाईट वाटलं हे ऐकून \nस्टिफन:- आमच्या इथे नात्यांना फार कमी वेळ किंमत असते… काही वेळा वाटतं की, ही नाती अशीच टिकतील…पण कुठल्याही क्षणी, तो माणूस आपल्याला लाथाडून दूर निघून जातो, कधीच परत नं येण्यासाठी.. माझं दोघींवर खूप प्रेम आहे रे.. पण त्यांना त्याची किंमत नाही… आज मनसोक्त दारू प्यायलो आहे, मस्त बार्बेक्यू बनवायचा प्लान आहे आणि तुझ्याशी बोलतोय.\nमी:- (विषय बदलावा म्हणून) अरे व्वा.. बार्बेक्यू..सही हैं… ख्रिसमसची तयारी सुरु झाली का (मी स्वतःच जीभ चावली, त्याला तर अजुन दोन महिने अवकाश आहे)\nस्टिफन:- हा हा हा हा… विषय बदलतोयस…ख्रिसमसला अजुन खूप वेळ आहे रे. जाऊ दे. तू कर तुझं काम…\nमी:- सॉरी, बोलण्याच्या ओघात निघून गेलं. मुद्दामून नाही बोललो..\nस्टिफन:- ह्म्म्म्म..ठीक आहे रे. मला फक्त कोणाशी तरी बोलायचं होत… तुमच्या नेटवर्कमध्ये, ह्या टोल फ्री क्रमांकावर कधीही फोन फिरवता येतो, म्हणून मी फोन केला आणि सगळा राग रिता केला तुझ्यावर. माफ कर मला, खरंच माफ कर \nमी:- (मी काय बोलावं मला सुचत नव्हतं…मॅनेजरला खुणावलं, त्याने हाताने खुन करून सांगितलं कट कर फोन..एएचटी वाढतेय (AHT = Average Handle Time)) स्टिफन, मी समजू शकतो तुझी परिस्थिती….पण आम्हाला वैयक्तिक गोष्टी फोनवर बोलता येत नाहीत. जर तुला सर्विसचा काही प्रॉब्लेम नसेल, तर मला हा कॉल कट करावा लागेल….सॉरी \nस्टिफन:- हो हो.. नक्की कर आणि होsss (तोडक्यामोडक्या शब्दात का होईना तो आनंदाने हिंदीत ओरडला) फिर मिलेंगे \nमी:- नक्की… काळजी घे.. Bye \nअमेरिकेच्या लॅविश संस्कृतीबद्दल सगळ्यांना माहित आहेच, पण तिथे असाही एक वर्ग आहे जो त्या लॅविशपणाला कंटाळून शहराबाहेर पळ काढतोय (आपल्यासारखंच). काय बोलावे सुचत नव्हते. एक वेगळेच वास्तव समोर आले होते..आपल्याकडे सुद्धा आपल्या मनात कधी कधी विचार येतो, जाऊया आता गावाकडे, शहरात राहून कंटाळा आलाय. ह्या धकाधकीच्या जीवनात आता जगायचा खरंच कंटाळा आलाय. 😦\nमी मॅनेजरला ओरडून सांगतो, चल मी आता ब्रेक घेतो. तो जा म्हणाला आणि मी दारातून बाहेर पडणार इतक्यात तो ओरडला… “सुहास, स्टिफनने सी-सॅट भरा हैं तेरे कॉल कें लि���े, और बार्बेक्यू पार्टी का इन्व्हिटेशन भी भेजा हैं…\nमी नुसताच हसलो… आणि बाहेर पडलो \nपूर्वप्रकाशित – मीमराठी दिवाळी अंक २०११\nमाय नेम ईज खाननंतर, प्रचंड राजकीय गदारोळात अडकलेला एक सिनेमा म्हणजे “आरक्षण”. निर्माते-दिग्दर्शक प्रकाश झा यांनी, गंगाजल आणि अपहरणनंतर, पुन्हा एकदा एका वादातीत विषयाला हात घातला. जेव्हा चित्रपटाचे प्रोमोज टीव्ही आणि ऑनलाईन दाखवायला सुरुवात झाली, तेव्हा छोट्या छोट्या राजकीय ठिणग्या उडायला सुरुवात झाली होती. गंगाजल आणि अपहरण दोन्ही सिनेमे मला प्रचंड आवडले होते. खास करून अपहरण, नानाने तबरेज आलम जबरी साकारला होता, किंवा आपण म्हणू नानाकडून तो यशस्वीपणे साकारून घेतला होता प्रकाश झा ह्यांनी. त्यामुळे आरक्षणच्यारुपाने एकदम गरमागरम राजकीय मुद्द्यावर मोठ्या पडद्यावर, नक्की काय चित्र मांडले जाते ह्याकडे सगळ्यांचे लक्ष होते.\nअपेक्षेप्रमाणे आरक्षणच्या प्रदर्शना आधीच, राजकीय पक्षांनी वादळ उठवले. देशभरातून चित्रपटाला बंदी घालण्याची मागणी सुरु झाली. त्यात महाराष्ट्रातून दलितांचे कैवारी () असलेले रामदास आठवले, छगन भुजबळ, या नेत्यांनी चित्रपटाला विरोध केला. त्यांना चित्रपट प्रदर्शित होण्याच्या आधी दाखवला गेला आणि त्यानंतरच काही दृश्ये काढून टाकायच्या अटीवर चित्रपटाच्या प्रदर्शनाला हिरवा कंदील मिळाला. ह्या सगळ्यावरून माय नेम ईज खानच्या वेळीस झालेला गोंधळ आठवला. चित्रपट अतिशय वाईट होता, पण त्या गोंधळामुळे चित्रपटाला आयती प्रसिद्धी मिळाली आणि तो हिट झाला. अश्याच साशंक मनाने आरक्षण बघायला गेलो.\nप्रोफेसर प्रभाकर आनंद (अमिताभ) हे, ३२ वर्ष सरस्वती ठकरार महाविद्यालयाचे (STM) प्रिन्सिपल पद भूषवत असतात. एकदम करारी, शुद्ध हिंदी बोलणारे, सगळ्यांवर वचक असणारे, शिस्तप्रिय व्यक्तिमत्व (मोहबत्तेमध्ये होता अगदी तसाच रोल, शेम टू शेम). त्याचं कॉलेज हे एका खाजगी ट्रस्टशी संलग्न असल्याने, त्यांना सगळे सरकारी नियम लागू करण्याची सक्ती नसते. प्रिन्सिपलसाहेब कॉलेजमध्ये प्रवेशासाठी कोणाचीही शिफारस स्वीकारत नसे, भले कोणी त्यांना कितीही पैसे देऊ करो. त्यांच्यासाठी मेरीट ही जास्त महत्वाची असते, पण ते गरजू विद्यार्थ्यांना मदत म्हणून मदत करत असतात.\nप्रोफेसर प्रभाकर आनंद, प्रत्येक विद्यार्थ्याला सामान वागणूक मिळेल असा ��्रयत्न नेहमीचं करत असतात आणि वेळोवेळी आपल्या विद्यार्थ्यांना हवी ती मदत करायला तयार असतात. त्यांच्याच एका मित्राच्या मुलांना, आपले जुने घर राहायला आणि कॉम्पुटर इन्स्टिट्यूट सुरु करायला मदत म्हणून देतात काही मोबदला न घेता.\nअसेच ते एकदा शिक्षणमंत्र्यांच्या भाच्याला प्रवेश नाकारतात. त्यांनी खूप दबाव आणायचा प्रयत्न केला तरी, प्रभाकर साहेब त्यांना जुमानत नाहीत. मग राजकारणकरून ट्रस्टी कमिटी त्यांच्याच कॉलेजमधील एक वरिष्ठ प्रोफेसर मिथलेश (मनोज वाजपेयी) ह्याला व्हाईस प्रिन्सिपल बनवून, त्या मुलाला प्रवेश मिळवून देतात. त्याबदल्यात तो मंत्री मिथलेशला, त्याच्या प्रायव्हेट क्लासच्या शाखा प्रत्येक शहरात सुरु करून देण्याचे वचन देतात आणि एक खाजगी विद्यापीठ सुरु करायला जागा देतात.\nदीपक कुमार (सैफ) हा त्यांचाच एक विद्यार्थी, त्याचं कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून रुजू होतो. त्याचा मित्र सुशांत सेठ (प्रतिक बब्बर) आणि प्रेयसी पूर्बी (दीपिका पडुकोण – अमिताभची कन्या) शिकत असतात. दीपक हा शेड्युल्ड कास्ट्चा विद्यार्थी, पण तो स्वतःच्या हिमतीवर ह्या पदावर पोचलेला असतो. अतिशय मेहनती विद्यार्थी म्हणून, प्रभाकर सर नेहमी त्याचे कौतुक करत असतात.\nत्याचवेळी सुप्रीम कोर्ट, शिक्षणामध्ये SC/ST आरक्षणाची मर्यादा २७% पर्यंत वाढवायचा ऐतिहासिक निकाल देतात, आणि सगळीकडे वातावरण बदलायला सुरुवात होते. STM कॉलेजमध्ये मारामाऱ्या, वादविवाद सुरु होतात. सुशांत आणि दीपकमध्ये फुट पडते. दीपक च्यामारीकेत जातो, जाताजाता अमिताभवर जातीवादाचा आरोप करतो आणि त्याचं आणि दीपिकाचं भांडण होत. सुशांतलासुद्धा आरक्षणामुळे आपली सीट गमवावी लागते आणि तो अजुन आरक्षणाच्या विरोधात जातो. STM मध्ये सुरु असलेला हा वाद मिडीयापासून लपून राहत नाही, प्रोफेसर प्रभाकरांच्या घरासमोर त्यांची रीघ लागते. त्यांच्या मुलाखतीतील उत्तरांना फिरवून फिरवून छापले जाते की, त्यांनी STM मध्ये आरक्षणाला पाठींबा दिलाय. साहजिकच ट्रस्टींना हे आवडतं नाही, आणि त्यांची तिथून हकालपट्टी करण्या अगोदरच अमिताभ राजीनामा देऊन निघून जातो.\nमूळ आरक्षण मुद्दा विसरून जाण्यासाठी, हा मध्यांतर दिलेला होता याची नोंद घ्यावी 🙂 🙂\nइथून पुढे लढाई सुरु होते, ती एका खाजगी क्लास मालकाची आणि एका शिक्षकाची. अमिताभने मदत म्हणून दिल��ल्या घरात, केके कोचिंग क्लासेस (मिथलेश सरांचे खाजगी क्लासेस) सुरु झाल्याचे त्याला कळते. ते विरोध करायला पोलीस स्टेशनला जातात, पण त्यांनी स्वतः ते घर मदत म्हणून दिल्याने, कायदा त्यांना मदत करू शकत नाही. दीपकला जेव्हा सरांची परिस्थिती कळते, तेव्हा तो तडक भारतात येतो. सरांबद्दल सुशांत आणि दीपकच्या मनात आदर निर्माण होतो, आणि ते सरांकडे माफी मागायला येतात, पण त्यांना ती मिळत नाही. नंतर स्वतःच्या घरासमोर असलेल्या गोठ्यात, प्रोफेसर प्रभाकर आनंद वर्ग घ्यायला सुरुवात करतात आणि ते देखील फुकट. त्या क्लासला सगळे तबेला क्लास म्हणून ओळखू लागले.\nहळूहळू त्यांच्याकडे येणारे विद्यार्थी वाढतात, केके क्लासचं नावं कमी होत जात. सुशांत आणि दीपकला माफ करून, क्लासमध्ये वर्ग घेण्यासाठी परवानगी देतात. गोठा एकदम फाईव्ह स्टार करून टाकतात (इथे एक जाहिरात पण आहे, प्लायवूड कंपनीची). पालकांना आणि विद्यार्थ्यांना, केके क्लासपेक्षा, तबेला क्लास जास्त प्रिय वाटू लागतो. आपली मुले चांगली शिकत आहेत हे बघून, राजकारणी लोकांचा विरोध डावलून लोकं सरांच्या पाठीशी उभी राहतात. मग तोच इमोशनल सीन. राजकीय दबाव आणून, त्यांचा तबेला क्लास पाडण्यासाठी बुलडोझर, पोलीस येतात. त्यांच्या समोर स्वाभिमानी अमिताभ आणि टीम हातात हात घालून ठाम उभी. अचानक देवदूतासारख्या सरस्वतीजी (हेमा मालिनी – STM च्या फाउंडर) प्रकटतात आणि सरांचे कौतुक करून पोलिसांना परत पाठवतात. त्यांच्याचं कॉलेजमध्ये एक नवीन विभाग सुरु करून, तिथे मुलांना मोफत शिक्षण देतात. हॅप्पी हॅप्पी एन्डींग \nपहिल्या भागात काही प्रसंग आणि संवाद सोडले तर, मूळ आरक्षण हा मुद्दा परत वर डोके काढत नाही. माहित नाही प्रकाशजींना राजकीय दबावामुळे, काही दृश्ये कापावी लागली की काय. अजुन एक जरा निरखून चित्रपट बघाल तर, विविध राज्यांचे नंबर प्लेट्स गाड्यांना वापरलेले आहेत. (उदा. MH, UP, MP, PB) माहित नाही, हे मुद्दाम केले गेले की, नजरचुकीने 😀\nअसो, माझ्यासाठी तरी आरक्षण साफ फसला. अमिताभने त्याची भूमिका योग्य प्रकारे निभावली आहे. मनोज वाजपेयी, दीपिका, सैफ, प्रतिक, यांचा अभिनय ठीक. प्रतिकला जास्त संधी मिळाली नाही आहे. चित्रपटाला खूप प्रसिद्धी मिळाल्याने, लोकं नक्कीचं थेटरात जाऊन बघतील. जमल्यास सकाळचा पहिला शो बघा, स्वस्त असेल जास्त पैसे वाया जाणार नाहीत 😉\nBPO Mixed Uncategorized अडोबी असंच काहीसं... आतंकवाद आपले सण इतिहास कथा कविता काही वाचण्यासारखं खाद्ययात्रा टॅग तंत्रज्ञान दखल दिवाळी अंक लेखन पुस्तक परीक्षण मराठी माझी खरडपट्टी.. माझी भटकंती युद्धकथा राजकारण समाजकारण सिनेमा परीक्षण स्वैरलिखाण हसा चकटफू\nUmesh Padte on शिवस्मारक – मुंबई\nSuhas Diwakar Zele on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\namolkelkar9 on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\nSuhas Diwakar Zele on प्रोजेक्ट शेड बॉल्स…\nSuhas Diwakar Zele on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\nPrachi on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\nमाझं स्वप्न आणि माझी शाळा..\n|| श्री गणेशाय नम: ||\n'त्या' कविता – श्रद्धा भोवड\n’रमतारामा’चे विश्रांतीस्थळ – मंदार काळे\nआपला सिनेमास्कोप – गणेश मतकरी\nइतिहासाची सुवर्णपाने – कौस्तुभ कस्तुरे\nइतिहासातील सत्याच्या मागावर – प्रणव महाजन\nउनाडक्या – सागर बोरकर\nउसाटगिरी – अनुजा सावे\nऐसी अक्षरे मेळविन – विशाल कुलकर्णी\nकट्टा आठवणींचा – अभिषेक\nखरडपट्टी सांजवेळेची.. – आका\nखा रे खा – प्रतिक ठाकूर\nखा रे खा – प्रतीक ठाकूर\nखाण्यासाठी जन्म आपुला – पूर्वा सावंत\nडोण्ट पॅनिक – अनिशचा ब्लॉग\nपु.ल. प्रेम – दीपक गायकवाड\nपूर्वानुभव – देव काका\nप्रकाशरान – स्वप्नाली मठकर\nबशर आरटी – दिव्या देसाई\nमन वढाय वढाय…. – संकेत\nमनातलं जनात, ब्रिजेश उवाच – ब्रिजेश मराठे\nमराठा इतिहासाची दैनंदिनी ..\nमहाभारत – काही नवीन विचार\nमाझ्या मनाचे अंतरंग…. सारिका\nमाझ्या मनातले काही – सागर कोकणे\nमेरा कुछ सामान… – श्वेता पाटोळे\nयेss रे मना येरेss मना \nलेखनबिखन – शर्मिला फडके\nविचारचक्र….. – गुरुनाथ क्षीरसागर\nशब्द-पट : श्रद्धा भोवड\nशब्द-पट म्हणजे कोडं.. श्रद्धा भोवड\nसिनेमा कॅनव्हास – आनंद पत्रे\nसिनेमाची गोष्ट – मंदार काळे\nसूर्यकांती – सूर्यकांत डोळसे\nस्वच्छंदी – मनाली साटम\nDiscoverसह्याद्री – साईप्रकाश बेलसरे\nMaratha Navy – प्रतिश खेडेकर\nRandom Thoughts – राजेंद्र क्षीरसागर\nप्रोजेक्ट शेड बॉल्स – मीमराठी लाईव्ह (ब्लॉगांश)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/bjp-shocks-karnataka-jd-win-4-seats-in-karnataka-byelection-5979288.html", "date_download": "2019-06-20T16:08:14Z", "digest": "sha1:DMAZDRMIVWADOLAF77HDDYRF755MX2TA", "length": 7619, "nlines": 158, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "BJP shocks Karnataka, JD win 4 seats in karnataka Byelection | कर्नाटक पोटनिवडणुकीत भाजपला धक्का, काँग्रेस-जदयूला 4 जागी यश", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nकर्न��टक पोटनिवडणुकीत भाजपला धक्का, काँग्रेस-जदयूला 4 जागी यश\nमाजी मुख्यमंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष येदियुरप्पा यांचे पुत्र बी. वाय. राघवेंद्र यांनी शिमोगामध्ये विजय मिळवला.\nबंगळुरू - कर्नाटकमध्ये लोकसभेच्या तीन आणि विधानसभेच्या दोन जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेस आणि जनता दल (सेक्युलर) युतीने चार जागा जिंकत भाजपला जोरदार धक्का दिला. काँग्रेस-जद युतीने बेल्लारी आणि मांड्या लोकसभा जागेसह विधानसेच्या जमखंडी व रामनगरम जागा जिंकल्या. तर, भाजपने आपला पारंपरिक गड मानल्या जाणाऱ्या शिमोगा लोकसभा मतदारसंघात जागा कायम राखली.\nमाजी मुख्यमंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष येदियुरप्पा यांचे पुत्र बी. वाय. राघवेंद्र यांनी शिमोगामध्ये विजय मिळवला. हा भाजपचा पारंपरिक गड मानला जातो. तर, रामनगरम विधानसभा जागेवर मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्या पत्नी अनिता कुमारस्वामी विजयी झाल्या.\nपोटनिवडणुकीत काँग्रेस-जद युतीला मिळालेला विजय पाहता आगामी लोकसभा निवडणूक एकत्रित लढवण्याची घोषणा कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी आणि प्रदेश काँग्रेस अध्यक्ष दिनेश गुंडू यांनी केली.\nही तर २०१९ची झलक\nहे निकाल म्हणजे आगामी लोकसभा निवडणुकीची झलक असल्याचे काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी म्हटले आहे. तर, मतदारांचा हा कल म्हणजे देशातील आगामी काळात होणाऱ्या बदलाचे मोठे संकेत असल्याचे काँग्रेस नेते मनीष तिवारी म्हणाले.\nपुढील स्लाईडवर पहा, मतदारांची आकडेवारी.....\nआंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंना मोठा धक्का, तेलुगू देसम पार्टीच्या 4 खासदारांनी केला भारतीय जनता पक्षात प्रेवश\nहिमाचल प्रदेशातील कुल्लूजवळ 500 फुट खोल दरीत कोसळली बस, 25 जणांचा मृत्यू तर 35 पेक्षा जास्त गंभीर जखमी\nप्रेमप्रसंगामुळे नक्षल सीमाची झाली होती पदावन्नती, शिपायाची हत्या केल्यानंतर पुन्हा मिळाले पद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://punerispeaks.com/category/political/page/2/", "date_download": "2019-06-20T16:10:45Z", "digest": "sha1:SVK75YPUGOBB4KD2MJPLBSOIOFLZZSHN", "length": 8580, "nlines": 112, "source_domain": "punerispeaks.com", "title": "Political Archives - Page 2 of 7 - Puneri Speaks", "raw_content": "\nपंतप्रधान मोदी जगातील अव्वल नेत्यांमध्ये तिसऱ्या स्थानावर\nपंतप्रधान मोदी जगातील अव्वल नेत्यांमध्ये तिसऱ्या स्थानावर विराजमान झाले आहेत. नवी दिल्ली : डेव्���ोस शिखर परिषदेपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वित्झर्लंडच्या … Read More “पंतप्रधान मोदी जगातील अव्वल नेत्यांमध्ये तिसऱ्या स्थानावर”\nगिरीश बापट यांना वास्तवाची जाण, त्यांच्या वक्तव्याचं मी स्वागत करते: सुप्रिया सुळे यांचा टोला\nगिरीश बापट यांना वास्तवाची जाणीव आहे. त्यांच्या या वक्तव्याचं मी स्वागत करते, असा सणसणीत टोला राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांनी गिरीश … Read More “गिरीश बापट यांना वास्तवाची जाण, त्यांच्या वक्तव्याचं मी स्वागत करते: सुप्रिया सुळे यांचा टोला”\nचीन ला आला पाकिस्तान चा पुळका\nगेल्या आठवड्यात अमेरिकेने पाकिस्तान ची आर्थिक मदत बंद करून दहशतवादी पाळल्याचा आरोप केल्याने चीन चा तिळपापड झाला आहे. दहशतवादी संघटनांचे … Read More “चीन ला आला पाकिस्तान चा पुळका”\nमनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी मांडला आपला तुरुंगातील एक थक्क करणारा अनुभव..\nसर्जिकल स्ट्राईक ते सर्जिकल स्ट्राईक व्हाया आर्थर रोड.. हे सत्य मान्य करायला हवं आहे. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी मांडला आपला … Read More “मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी मांडला आपला तुरुंगातील एक थक्क करणारा अनुभव..”\nभाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर\nराष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याच्या बातमीला दुजोरा दिलाय. 27 डिसेंबर : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि … Read More “भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर\nहिरव्या रंगासमोर मोदींचाही रंग टिकणार नाही – असदुद्दीन ओवैसी\nAsaduddin owaisi | Narendra modi | Rahul gandhi आमच्या हिरव्या रंगासमोर ना नरेंद्र मोदींचा रंग टिकेल ना काँग्रेसचा. आमच्या हिरव्या … Read More “हिरव्या रंगासमोर मोदींचाही रंग टिकणार नाही – असदुद्दीन ओवैसी”\nठाकरे चित्रपटाच्या टीजर मध्ये नमाज पढत असलेला मुस्लिम व्यक्ती कोण काय घडली होती घटना…..\nThackeray The Film | Thackeray The Film Teaser | Balasaheb Thackeray मेहमूद शेख यांना “मातोश्री” वर बाळासाहेबांनी ‘नमाज’ पडण्याचा दिला … Read More “ठाकरे चित्रपटाच्या टीजर मध्ये नमाज पढत असलेला मुस्लिम व्यक्ती कोण काय घडली होती घटना…..”\nगुजराज निवडणुकीत शिवसेनेच्या सर्वच उमेदवारांचे डिपॉझिट जप्त\nगुजरात: हिंदुत्वाचा मुद्दा उचलत नेहमीप्रमाणे शिवसेनेने गुजरात निवडणुकीत उडी घेतली. राज्यात आणि केंद्रात सत्तेत भागीदारी असूनही शिवसेना नेहमी विरोधकाची भूमिका … Read More “गुजराज निवडणुकीत शिवसेनेच्या सर्वच उमेदवारांचे डिपॉझिट जप्त”\nशिवाजी महाराज घोषणा: शिवाजी महाराज गारद अर्थ काय\nएसपीज बिर्याणी हाऊस च्या जेवणात आढळली अळी, मालकाचा उद्धटपणा | VIDEO\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून तीन दिवस पुणे दौऱ्यावर\nरातोरात प्रसिद्ध झालेल्या खेळणी विक्रेत्यांला अटक\n मुंबईतील इडलीवाला चटणी बनवण्यासाठी संडासचे पाणी वापरताना सापडला | VIDEO\nराज्यात वळवाचा पाऊस पडण्याची शक्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4657205226874633186&title=Round%20Table%20Conference%20In%20Ratnagiri&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2019-06-20T16:15:51Z", "digest": "sha1:4OHGYHWMU2IM7XEPWTGJXF656HHWZBPP", "length": 9905, "nlines": 123, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "रत्नागिरीत एक मे रोजी ‘राउंड टेबल कॉन्फरन्स’", "raw_content": "\nरत्नागिरीत एक मे रोजी ‘राउंड टेबल कॉन्फरन्स’\nरत्नागिरी : कोकणाच्या विकासाच्या दृष्टीने कृषी, मत्स्य, पर्यटन व वाहतूक या क्षेत्रातील विविध संधी तसेच नवीन व सुरू असणाऱ्या प्रकल्पांना गती देण्यासाठी केंद्रीय उद्योग व वाणिज्य मंत्री आणि हवाई परिवहन मंत्री सुरेश प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली रत्नागिरीत एक मे २०१८ रोजी ‘राउंड टेबल कॉन्फरन्स’ आयोजित करण्यात आली आहे.\nदेशातील एपेडा, एमपेडा, भारतीय कृषी संस्था तसेच केद्रीय पर्यटन बोर्ड, औद्योगिक विकास संस्था, रबर बोर्ड, स्पाइस बोर्ड, काजू निर्यात बोर्ड, आरोग्य प्राधिकरण, लेदर इंडस्ट्रीज, फूड प्रोसेसिंग, जेमस अँड ज्वेलरी इंडस्ट्रीज, टेक्स्टाइल्स इंडस्ट्रीज, नाबार्ड, शिपिंग पोर्ट आणि अनेक राष्ट्रीय बँकेचे प्रतिनिधी या वेळी उपस्थित राहणार आहेत.\nकोकणाच्या विकासाला चालना द्यायची असेल, तर कोकणातील तरुण नोकरीसाठी कोकण सोडून शहरांमध्ये जाणार नाही, यासाठी इथल्या तरुणांना इथेच कृषी, मत्स्य व पर्यटन क्षेत्रात स्वयंरोजगाराची निर्मिती करण्यासाठी भारतातील केंद्र शासनाच्या व राज्यशासनाच्या अनेक प्रमुख विभागाचे निर्णयक्षम उच्चाधिकारी यांच्या माध्यमातून कोणत्या प्रकारचे उपक्रम निर्माण करता येतील यांची नियोजनबद्ध आखणी करण्यासाठी प्रभू यांनी या उच्चस्तरीय ‘राउंड टेबल कॉन्फरन्स’चे नियोजन केले आहे\nप्रभूंच्या कार्यप्रणालीप्रमाणे प्र��म उत्तम आखणी त्याचप्रमाणे नवीन प्रकल्पांसंदर्भातील नियोजन व सद्य परिस्थितीत सुरू असलेल्या प्रकल्पांना गती देण्यासाठी ठोस कार्यक्रमाचे नियोजन या पद्धतीने रत्नागिरीतील उच्चस्तरीय ‘राउंड टेबल कॉन्फरन्स’ सत्राच्या माध्यमातून कोकणाच्या विकासाला पुन्हा एकदा वेग मिळणार आहे. कोकणातील कृषी उत्पादनांना निर्यातीसाठी मोठ्या प्रमाणावर कोल्ड स्टोरेज तसेच निर्यात केंद्र सुरू करण्याचा प्रभू यांचा मानस आहे.\nदरम्यान, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते भूमिपूजन झालेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाला तसेच रत्नागिरी शहरातील विमानतळाला प्रभू भेट देणार आहेत. दोन्ही विमानतळ लवकरच सुरू होण्याच्यादृष्टीने ही भेट महत्त्वाची ठरणार आहे.\nTags: RatnagiriSidhudurgSuresh PrabhuBJPRound Table ConferenceTourismपर्यटनरत्नागिरीसिंधुदुर्गसुरेश प्रभूकोकणप्रेस रिलीज\nरत्नागिरीतील कातळ-खोद-चित्रांना परदेशी तज्ज्ञांची भेट नीलेश राणे एक एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करणार रत्नागिरीत ३० जानेवारीला पर्यटन परिषद उक्षीतील खोदशिल्पाचे लोकार्पण कोकणातील खावटी कर्जधारकांना कर्जमाफीचा फायदा\n‘आयआयटी-कानपूर’मध्ये तयार झाले चांद्रयानाला दिशा देणारे सॉफ्टवेअर\n‘मुलगी झाली हो’ मुक्तनाट्य अभिव्यक्ती संघटनेतर्फे सादर\n‘बँक ऑफ बडोदा’तर्फे मॅरेथॉनचे आयोजन\nप्राचार्य डॉ. जाधवर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर\nडॉ. स्नेहल तावरे संपादित पुस्तकाचे प्रकाशन\nध्वनीचा किमयागार : मंदार कमलापूरकर\nकर्‍हाडे ब्राह्मण संघाचा राणी लक्ष्मीबाई गौरव पुरस्कार आकांक्षा कदमला जाहीर\nचारुदत्त आफळे यांना बालगंधर्व पुरस्कार जाहीर\n‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’च्या २५ टाक्यांत साठणार तीन लाख लिटर पाणी\n‘रमाई आवास योजनेसाठी साडेतीन कोटींचा निधी मंजूर’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/weight-loss-story-of-it-engineer-5990647.html", "date_download": "2019-06-20T14:59:59Z", "digest": "sha1:DWB7NSBP2NXV5PFG6VTDB5YKI7HGTAFZ", "length": 8317, "nlines": 159, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "weight loss story of IT engineer | कधीकाळी 115 किलो होते वजन, पण बोलणे एवढे जिव्हारी लागले की 6 महिन्यांत कमी केले 45 किलो, ही 1 गोष्ट दररोज न चुकता केली", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nकधीकाळी 115 किलो होते वजन, पण बोलणे एवढे जिव्हारी लागले की 6 म��िन्यांत कमी केले 45 किलो, ही 1 गोष्ट दररोज न चुकता केली\nलंच अन् डिनरमध्ये दोन्ही वेळी खायचे हे 4 पदार्थ, यामुळेच आला झटपट रिझल्ट\nहेल्थ डेस्क - काही मिळवण्यासाठी जिद्द असावी लागते, ती असेल तर तुम्हाला कोणीही हरवू शकत नाही. असेच एक उदाहरण 31 वर्षीय राहुल राशूने ठेवले आहे. राहुल लहानपणापासूनच लठ्ठपणाने ग्रस्त होता. 2014 मध्ये त्याने वजन कमी करण्याचा निश्चय केला. एकेकाळी त्याचे वजन 115 किलो झाले होते. यानंतर 6 महिन्यांतच त्याने 45 किलो वजन कमी केले. मीडियाला दिलेल्या मुलाखतीत त्याने अशा सर्व बाबी सांगितल्या, ज्यांच्यामुळे वजन कमी करणे शक्य झाले. आज आम्ही सांगत आहोत इंजिनिअर राहुलने अखेर 6 महिन्यांत 45 किलो वजन कमी कसे केले. जिथे जाईल तेथे राहुलला जाड्या म्हणून लोकं टोमणे मारत होते, ही गोष्ट त्याच्या मनाला खूप लागली.\nब्रेकफास्ट : स्किम्ड मिल्क (विना मलाईचे) आणि 1 कप ओट्स खायचे.\nलंच : उकडलेल्या भाज्या घ्यायचे. यात ब्रोकली, फूलकोबी, भेंडी आणि कधी-कधी मसूरची डाळ खायचे.\nडिनर : रात्रीही दिवसाप्रमाणेच उकडलेल्या भाज्या खाणे सुरू केले.\n- 10 किमीच्या स्पीडने दररोज एक तास धावणे सुरू केले.\n- स्वत:चे जुने फोटोज आणि व्हिडिओवरून मेहनतची प्रेरणा घेत राहिले.\n- दररोज स्वत:चे वजन चेक करायचे. ज्यावरून आपण योग्य मार्गावर आहोत की नाही, हे कळायचे.\n- इतर लोकं वजनावर हसायचे. अनोळखीही चिडवायचे. यामुळेच वजन कमी करण्याची जिद्द मनात आणली.\nकाय आहेत राहुल यांच्या टिप्स...\n- वजन कमी करण्यासाठी सुरुवातीलाच योग्य पाऊल उचलले. तुम्ही जेवढा उशीर कराल, तेवढेच वजन कमी करणे कठीण होऊन बसते.\n- रेग्युलर डाएट सोडून शिजवलेल्या खाण्यावर शिफ्ट होण्याचा माझा निर्णय खूप कडक होता, परंतु सतत ही डाएट फॉलो केल्याने माझे वजन कमी झाले.\nहिमाचल प्रदेशातील कुल्लूजवळ 500 फुट खोल दरीत कोसळली बस, 25 जणांचा मृत्यू तर 35 पेक्षा जास्त गंभीर जखमी\nप्रेमप्रसंगामुळे नक्षल सीमाची झाली होती पदावन्नती, शिपायाची हत्या केल्यानंतर पुन्हा मिळाले पद\nलहान भाऊ आणि पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा होता संशय, आरोपीने संपूर्ण परिवारावर केला कृपाणने हल्ला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://suhas.online/tag/%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3/", "date_download": "2019-06-20T15:27:13Z", "digest": "sha1:RWGOOD4JG54UNVTOP3AISBXI3QQBUDB5", "length": 49470, "nlines": 292, "source_domain": "suhas.online", "title": "चित्रपट परीक्षण – मन उधाण वार्‍याचे…", "raw_content": "\nयुद्धातील पराक्रमाच्या कथा नेहमीच रंजक असतात. त्या ऐकताना, वाचताना आपण एकदम हरवून जातो. कधी भीतीने अंगावर काटा येतो, तर कधी पराक्रमाच्या गोष्टी ऐकून अभिमानाने छाती फुलून जाते आणि कधी कधी काही गोष्टी काळाच्या पडद्याआड कायमच्या हरवून जातात. अश्याच एका युद्धाची गाथा किंवा कथा म्हणूया हवं तर, एका ब्रिटीश लेखकाने मायकल मोर्पुर्गो (Michael Morpurgo) ने १९८२मध्ये लिहिली. पहिल्या महायुद्धाच्या काळात घडलेली एक सामान्य घटना, ज्या घटनेचा शेवट अतिशय असामान्य झाला. मायकल ने एका वेगळ्या दृष्टिकोनातून ह्या युद्धाचा अभ्यास केला. त्या महायुद्धात खूप मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि वित्तहानी झाली. सैनिकांबरोबर हजारो-लाखो मुक्या जनावरांना, विशेषतः घोड्यांना आपले प्राण गमवावे लागले. त्या युद्धातील एका घोड्याची गोष्ट मायकलने पुस्तकरूपी आपल्यासमोर सादर केली. ही कादंबरी खास लहान मुलांसाठी लिहिली गेली होती. मायकल स्वत: खूप संवेदनशील आहे. आजच्या शहरीकरणाच्या काळात, फार्म्स फॉर सिटी चिल्ड्रन म्हणून एक प्रकल्प युरोपात राबवतोय आणि त्याला खूप खूप यश देखील मिळतंय. असो, अजून मी ही कादंबरी वाचली नाही (मागवली आहे फ्लिपकार्टवरून :)), पण ह्या कादंबरीवर बेतलेला एक सिनेमा गेल्यावर्षी प्रदर्शित झाला, जो ऑस्करच्या उत्कृष्ट चित्रपटांच्या शर्यतीतसुद्धा होता….स्टीव्हन स्पीलबर्ग दिग्दर्शिक – वॉर हॉर्स \nसिनेमाची सुरुवात इंग्लंडमधील डेवन नावाच्या एका छोटेखानी पण निसर्गसमृद्ध गावातून होते. अल्बर्ट त्या लहानश्या गावात आपल्या आई-वडीलांसोबत राहत असे. त्यांची परिस्थिती अगदी बेताची असते. कर्ज काढून थोडीफार शेती करून पोटापाण्याची व्यवस्था करत असे. त्याचं गावातील एका शेतकऱ्याकडे असलेल्या घोड्याचा अल्बर्टला लळा लागतो. ह्याचं घोड्याचा जन्म सिनेमाच्या सुरुवातीला दाखवला आहे. कालांतराने तो घोडा मोठा होऊ लागतो, आपल्या आईसोबत तो माळरानात यथेच्छ घौडदौड करत असे. अल्बर्ट खूप वेळा त्याच्याशी मैत्री करायचा, जवळ जाण्याचा प्रयत्न करायचा, पण तो आईची साथ सोडून कुठेही जायला तयार होत नसे. तो दुरूनच त्याच्याकडे बघत बसायचा.\nदरम्यान अल्बर्टच्या वडिलांना शेतीसाठी नांगरणी करण्यासाठी घोडा हवा असतो. जेव्हा ते घोडे बाजारात जातात, तिथे तोच घोडा त्याच्या मालकाने विकायला आणलेला असतो. अल्बर्टच्या वडिलांना तो घोडा बघता क्षणी आवडलेला असतो, पण तो शेत नांगरणी करणारा घोडा नसतो. तो एक राजबिंडा घोडा असतो, जो शेतीकामासाठी अजिबात लायक नसतो. त्यांचे मित्र देखील त्यांना समजावतात, पण ते काही ऐकत नाही. एका सावकाराच्या नाकावर टिच्चून, जास्त बोली लावून ते त्याला घरी घेऊन येतात. अपेक्षेप्रमाणे घरी आल्यावर अल्बर्टच्या आईला हे आवडत नाही, ती त्याला तत्काळ परत नेऊन द्यायला सांगते. शेवटी अल्बर्ट दोघांच्या भांडणामध्ये पडतो आणि वचन देतो की, मी ह्या घोड्याला शिकवेन, त्याची पूर्ण काळजी घेईन आणि त्याला शेतीसाठी तयार करेन. त्याचे आई-बाबा त्याच्या हट्टापुढे नमतं घेतात आणि त्याला घोडा ठेवायची परवानगी देतात.\nअल्बर्ट त्या घोड्याचे नाव जोई (Joey) ठेवतो. जोईला खाऊ-पिऊ घालणे, त्याची स्वच्छता करणे आणि थोडंफार प्रशिक्षण ही सगळी कामे अल्बर्ट इमानेइतबारे करत असतो. हळूहळू काळ पुढे सरकतो. अल्बर्टच्या बाबांकडे सावकार लवकरात लवकर कर्जाची परतफेड करायची मागणी करतो, नाहीतर तो घरावर कब्जा करेल अशी धमकी देतो. आता अल्बर्टच्या बाबांना राहवत नाही, आणि ते जोईला जबरदस्ती नांगरणीसाठी जुंपायची तयारी करतात, पण जोई काही केल्या तयार होत नाही. शेवटी रागात ते जोईला गोळी मारायला बंदूक घेऊन येतात. पुन्हा एकदा अल्बर्टमध्ये पडतो आणि तो बाबांना सांगतो, की मी जोईला तयार करतो. तो जोईसमोर जातो आणि नांगरणीसाठी असलेला फाळ आपल्या गळ्यात अडकवून जोईला दाखवतो आणि मग तो फाळ जोईच्या गळ्यात अडकवतो. संपूर्ण डेवन उत्सुकतेने बघत असतं की, काय होणार म्हणून. सावकार तिथे असतोच. मोठ्या अथक प्रयत्नाने अल्बर्ट आणि जोई शेतीची नांगरणी करण्यात यशस्वी होतात. दोघांनी रक्ताचे पाणी करून जखमांची पर्वा न करता संपूर्ण शेत नांगरून ठेवतात. सगळे त्यांची स्तुती करतात आणि तो सावकार चिडून निघून जातो.\nह्या प्रसंगानंतर अल्बर्टची आई त्याला सांगते, की अल्बर्टचे बाबा हे एकेकाळी युद्धात पराक्रम गाजवलेला एक वीर योद्धा आहे, पण युद्धात पायाने अधू झाल्यावर तो प्रचंड निराशावादी आणि चिडचिडा झाला आहे. ती त्याला युद्धात पराक्रमासाठी मिळालेलं पदक सुद्धा दाखवते. आता सगळंच सुरळीत होईल तर कसं, दैव देतं आणि कर्म नेतं. त्याचं उभं पिक पावसाच्या तड���ख्यात वाहून जाते आणि त्यांची इतक्या दिवसांची मेहनत वाया जाते. सगळे एकदम निराश होतात.\nत्याचवेळी पहिल्या महायुद्धाची घोषणा होते. सरकारकडून युद्ध भरतीची आणि जनावरे खरेदी करायला सुरुवात होते. शेती वाहून गेल्याने निराश झालेले अल्बर्टचे बाबा, अल्बर्टला न सांगता जोईला एका ब्रिटीश अधिकाऱ्याला विकायला घेऊन जातात. अल्बर्टला ते कळते आणि तो सैनिकी छावणीकडे धावत सुटतो, पण तो पोचायच्या आधीच जोईचा सौदा कॅप्टन जेम्स निकोलसशी झालेला असतो. तो प्रचंड चिडतो, सगळ्यांना विनवण्या करतो, पण कोणी ऐकत नाही. अल्बर्टचे बाबा मान खाली घालून अपराधी पणे हे बघत उभे असतात. अल्बर्टची ही तळमळ कॅप्टन जेम्सला जाणवते आणि तो अल्बर्टला वचन देतो की, तो जोईची पूर्ण काळजी घेईल आणि जमल्यास युद्ध संपल्यावर त्याला परत हवाली करेल. अल्बर्ट जड अंत:करणाने त्याला कॅप्टनच्या हाती सोपवतो आणि जोईच्या गळ्यात त्याच्या बाबांना पदकासोबत मिळालेला छोटा तिरंगी झेंडा बांधतो.\nजोईला युद्धाचे प्रशिक्षण दिले जाते, तिथे त्याची एका दुसऱ्या राजबिंड्या घोड्यासोबत दोस्ती होते. त्याचं नावं टॉपथॉर्न (Topthorn). कॅप्टन जेम्सला जोईचा खूप लळा लागतो, फावल्यावेळात जोईची विविध चित्र आपल्या स्केचबुकमध्ये काढत असे. जोईच्या पाठीवरून हात फिरवताना, त्याच्या चेहऱ्यावर एक आत्मविश्वास जाणवत असे. शेवटी ते जर्मन सैनिकांच्या छावणीवर छुपा हल्ला करायची योजना करतात आणि तिकडे हळूहळू कूच करतात. पण युद्धातील एका अनपेक्षित क्षणी जर्मन मशीनगन्सच्या माऱ्यासमोर ,कॅप्टन जेम्स निकोलस धारातीर्थी पडतो. जर्मन सैनिकांच्या गराड्यात जोई आणि टॉपथॉर्न सापडतात.\nजर्मन सैनिकांमध्ये असलेला मायकल बघता क्षणी ह्या दोन्ही घोड्यांच्या प्रेमात पडतो, त्याला ते आवडतात. तो आपल्या मोठ्या अधिकाऱ्यांना कळवळून सांगतो की, हे दोन्ही घोडे युद्धातील जखमींची ने-आण करायला रुग्णवाहिकेला जुंपता येतील, त्यांना मारू नका. तो अधिकारी त्याला ती परवानगी देतो. मायकलसोबत गंटर (Gunther) हा त्याचा भाऊदेखील जर्मन सैनिकांमध्ये असतो. ती दोघे त्या घोड्यांना घेऊन छावणीत येतात. तिथे लष्करी अधिकारी पुढल्या फ्रंटला जाण्यासाठी निघतात आणि ते मायकलला सोबत येण्याचा आदेश देतात. मायकलच्या भावाची निवड होत नाही आणि त्याला मागेच थांबायला सांगतात. त्याला त्याच्य�� भावाच्या जीवाची काळजी असते आणि आता तो एकटाच पुढे जाणार म्हटल्यावर तो विचारात पडतो. तो अधिकाऱ्यांना सारख्या विनवण्या करतो की, मला पण घेऊन चला, पण त्याची मागणी धुडकावली जाते आणि त्याला मागेच थांबायचा आदेश दिला जातो आणि ते अधिकारी पुढल्या फ्रंटकडे कूच करतात. गंटर हा आदेश धुडकावून लावतो आणि मायकल, जोई आणि टॉपथॉर्नला घेऊन युद्ध भूमीवरून पळ काढतो. ते घोडदौड करत खूप लांबवर जातात. रात्री आसऱ्यासाठी एका घराशेजारी असलेल्या पवनचक्कीमध्ये ते थांबतात, पण तिथे जर्मन सैनिक येऊन दोघांना गोळ्या घालतात आणि निघून जातात. दोन्ही घोडे आत असल्याने जिवानिशी वाचतात.\nसकाळी जेव्हा त्या घरात राहणारी फ्रेंच मुलगी, एमिली (Emilie) तिथे येते आणि आपल्या आजोबांना झालेली हकीकत सांगते. ती त्यांना सांगते मला हे दोन्ही घोडे ठेवून घ्यायचे आहे. आपल्या नातीच्या प्रेमापोटी तिला घोडे ठेवून घेण्याची परवानगी देतात, पण त्यांना कल्पना असते की, युद्ध काळात जास्त वेळ त्यांना ह्या घोड्यांना ठेवता येणार नाही. एमिलीचे आजोबा एक छोटे शेतकरी होते आणि ते विविध फळांचे उत्पादन करून, त्या पासून जॅम बनवत असतं. एमिलीच्या पालनपोषणाची जबाबदारी ते उत्तमरीतीने पार पाडत असतात. तिचे ते खूप लाड करतात आणि तिच्यासाठी काही करायची त्यांची तयारी असते. एमिलीच्या वाढदिवसाला भेट म्हणून, तिला ते जोईची सवारी करायची परवानगी देतात. एमिलीला हाडाच्या ठिसूळपणाचा आजार असतो, पण तिचा त्या घोड्यावर असलेला जीव बघून आजोबा तिला एकदाच ती परवानगी देतात. ती खूप आनंदून जाते आणि जोईच्या पाठीवर बसून रपेट मारायला निघते.\nतिथेच जर्मन सैनिक येऊन दोन्ही घोडे हिसकावून नेतात. जर्मन सैनिकांना युद्धातील महाकाय तोफा ओढायला घोड्यांची गरज असते. जर्मन सैंन्यामध्ये घोड्यांची देखरेख करणारा अधिकारी दोन्ही घोड्यांची देखभाल करत असतो. पण टॉपथॉर्न ऐवजी जोईला तोफेला जुंपायला सांगतो, कारण त्याचा टॉपथॉर्नवर जास्त जीव असतो. त्याचं हे कृत्य बघून, त्याचा अधिकारी त्याला सुनावतो, “You have given them names You should never give the names to anything that you certain to loose. Hook him up ” आणि तो टॉपथॉर्नलाच तोफा ओढायला लाव म्हणून सांगतो, पण जोई स्वत:हून पुढे धावत येतो आणि मग तो अधिकारी जोईला तोफा ओढण्यासाठी जुंपतो.\nहळूहळू युद्धकाळ पुढे सरकतो. सातत्याने ३-४ वर्ष जर्मन सैनिकांच्या सेवेत, ही दोन्ह��� जनावरं हाल सोसत असतात. त्याचवेळी दुसऱ्या फ्रंटवर अल्बर्ट सैनिक म्हणून जर्मन सैन्यासमोर उभा ठाकलेला असतो. इंग्लंड सैन्य जर्मन तोफखान्यासमोर हतबल झालेले असतात. तरी पराक्रमाची शर्थ लावून अल्बर्ट आणि त्याचे साथीदार एक जर्मन बंकर काबीज करतात, पण तिथे एक मोठ्ठा स्फोट होतो आणि त्या धुरामुळे अल्बर्ट आणि त्याच्या साथीदारांना तात्पुरते अंधत्व येते. त्यांना युद्धभूमीवरून परत बोलावतात आणि त्याच्यावर उपचार सुरु होतात. इकडे टॉपथॉर्न मान टाकतो आणि जोई एकटाच युद्धभूमीवर सुसाट धावत सुटतो. तारांच्या कुंपणाची पर्वा न करता, तो नुसता धावत सुटतो आणि खूप जखमी होऊन युद्धभूमीवर पडतो…\n आता सगळं मीच थोडी नं सांगणार, तूम्ही स्वत: चित्रपट बघा की 😉\nजोईवर चित्रित केलेली सगळी दृश्ये निव्वळ निव्वळ अप्रतिम आहेत, डिटेलिंगच्या बाबतीत स्पीलबर्गचा हात कोणी धरू शकणार नाही. अल्बर्टचं काम ठीक झालंय, कारण जोईने पूर्ण सिनेमा खाऊन टाकलाय. एमिली अतिशय गोड दिसते. (शाळा बघितल्यावर केतकीला बघून वाटले, तसंचं काहीसं वाटलं तिला बघून 🙂 ). स्पीलबर्गच्या इतर चित्रपटांसारखा हा चित्रपट इतका सुपर ग्रेट नाही (स्पीलबर्गने स्वतःचा दर्जा इतका उंचावून ठेवलाय की, अपेक्षा वाढणं स्वाभाविक आहे.), पण एक अप्रतिम कलाकृती बघायची संधी सोडू नका. वॉर हॉर्स नक्की बघा 🙂 🙂\nमाय नेम ईज खाननंतर, प्रचंड राजकीय गदारोळात अडकलेला एक सिनेमा म्हणजे “आरक्षण”. निर्माते-दिग्दर्शक प्रकाश झा यांनी, गंगाजल आणि अपहरणनंतर, पुन्हा एकदा एका वादातीत विषयाला हात घातला. जेव्हा चित्रपटाचे प्रोमोज टीव्ही आणि ऑनलाईन दाखवायला सुरुवात झाली, तेव्हा छोट्या छोट्या राजकीय ठिणग्या उडायला सुरुवात झाली होती. गंगाजल आणि अपहरण दोन्ही सिनेमे मला प्रचंड आवडले होते. खास करून अपहरण, नानाने तबरेज आलम जबरी साकारला होता, किंवा आपण म्हणू नानाकडून तो यशस्वीपणे साकारून घेतला होता प्रकाश झा ह्यांनी. त्यामुळे आरक्षणच्यारुपाने एकदम गरमागरम राजकीय मुद्द्यावर मोठ्या पडद्यावर, नक्की काय चित्र मांडले जाते ह्याकडे सगळ्यांचे लक्ष होते.\nअपेक्षेप्रमाणे आरक्षणच्या प्रदर्शना आधीच, राजकीय पक्षांनी वादळ उठवले. देशभरातून चित्रपटाला बंदी घालण्याची मागणी सुरु झाली. त्यात महाराष्ट्रातून दलितांचे कैवारी () असलेले रामदास आठवले, छगन भुजबळ, या नेत्यांनी चित्रपटाला विरोध केला. त्यांना चित्रपट प्रदर्शित होण्याच्या आधी दाखवला गेला आणि त्यानंतरच काही दृश्ये काढून टाकायच्या अटीवर चित्रपटाच्या प्रदर्शनाला हिरवा कंदील मिळाला. ह्या सगळ्यावरून माय नेम ईज खानच्या वेळीस झालेला गोंधळ आठवला. चित्रपट अतिशय वाईट होता, पण त्या गोंधळामुळे चित्रपटाला आयती प्रसिद्धी मिळाली आणि तो हिट झाला. अश्याच साशंक मनाने आरक्षण बघायला गेलो.\nप्रोफेसर प्रभाकर आनंद (अमिताभ) हे, ३२ वर्ष सरस्वती ठकरार महाविद्यालयाचे (STM) प्रिन्सिपल पद भूषवत असतात. एकदम करारी, शुद्ध हिंदी बोलणारे, सगळ्यांवर वचक असणारे, शिस्तप्रिय व्यक्तिमत्व (मोहबत्तेमध्ये होता अगदी तसाच रोल, शेम टू शेम). त्याचं कॉलेज हे एका खाजगी ट्रस्टशी संलग्न असल्याने, त्यांना सगळे सरकारी नियम लागू करण्याची सक्ती नसते. प्रिन्सिपलसाहेब कॉलेजमध्ये प्रवेशासाठी कोणाचीही शिफारस स्वीकारत नसे, भले कोणी त्यांना कितीही पैसे देऊ करो. त्यांच्यासाठी मेरीट ही जास्त महत्वाची असते, पण ते गरजू विद्यार्थ्यांना मदत म्हणून मदत करत असतात.\nप्रोफेसर प्रभाकर आनंद, प्रत्येक विद्यार्थ्याला सामान वागणूक मिळेल असा प्रयत्न नेहमीचं करत असतात आणि वेळोवेळी आपल्या विद्यार्थ्यांना हवी ती मदत करायला तयार असतात. त्यांच्याच एका मित्राच्या मुलांना, आपले जुने घर राहायला आणि कॉम्पुटर इन्स्टिट्यूट सुरु करायला मदत म्हणून देतात काही मोबदला न घेता.\nअसेच ते एकदा शिक्षणमंत्र्यांच्या भाच्याला प्रवेश नाकारतात. त्यांनी खूप दबाव आणायचा प्रयत्न केला तरी, प्रभाकर साहेब त्यांना जुमानत नाहीत. मग राजकारणकरून ट्रस्टी कमिटी त्यांच्याच कॉलेजमधील एक वरिष्ठ प्रोफेसर मिथलेश (मनोज वाजपेयी) ह्याला व्हाईस प्रिन्सिपल बनवून, त्या मुलाला प्रवेश मिळवून देतात. त्याबदल्यात तो मंत्री मिथलेशला, त्याच्या प्रायव्हेट क्लासच्या शाखा प्रत्येक शहरात सुरु करून देण्याचे वचन देतात आणि एक खाजगी विद्यापीठ सुरु करायला जागा देतात.\nदीपक कुमार (सैफ) हा त्यांचाच एक विद्यार्थी, त्याचं कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून रुजू होतो. त्याचा मित्र सुशांत सेठ (प्रतिक बब्बर) आणि प्रेयसी पूर्बी (दीपिका पडुकोण – अमिताभची कन्या) शिकत असतात. दीपक हा शेड्युल्ड कास्ट्चा विद्यार्थी, पण तो स्वतःच्या हिमतीवर ह्या पदावर पोचलेला असतो. अतिशय मेहनती विद्यार्थी म्हणून, प्रभाकर सर नेहमी त्याचे कौतुक करत असतात.\nत्याचवेळी सुप्रीम कोर्ट, शिक्षणामध्ये SC/ST आरक्षणाची मर्यादा २७% पर्यंत वाढवायचा ऐतिहासिक निकाल देतात, आणि सगळीकडे वातावरण बदलायला सुरुवात होते. STM कॉलेजमध्ये मारामाऱ्या, वादविवाद सुरु होतात. सुशांत आणि दीपकमध्ये फुट पडते. दीपक च्यामारीकेत जातो, जाताजाता अमिताभवर जातीवादाचा आरोप करतो आणि त्याचं आणि दीपिकाचं भांडण होत. सुशांतलासुद्धा आरक्षणामुळे आपली सीट गमवावी लागते आणि तो अजुन आरक्षणाच्या विरोधात जातो. STM मध्ये सुरु असलेला हा वाद मिडीयापासून लपून राहत नाही, प्रोफेसर प्रभाकरांच्या घरासमोर त्यांची रीघ लागते. त्यांच्या मुलाखतीतील उत्तरांना फिरवून फिरवून छापले जाते की, त्यांनी STM मध्ये आरक्षणाला पाठींबा दिलाय. साहजिकच ट्रस्टींना हे आवडतं नाही, आणि त्यांची तिथून हकालपट्टी करण्या अगोदरच अमिताभ राजीनामा देऊन निघून जातो.\nमूळ आरक्षण मुद्दा विसरून जाण्यासाठी, हा मध्यांतर दिलेला होता याची नोंद घ्यावी 🙂 🙂\nइथून पुढे लढाई सुरु होते, ती एका खाजगी क्लास मालकाची आणि एका शिक्षकाची. अमिताभने मदत म्हणून दिलेल्या घरात, केके कोचिंग क्लासेस (मिथलेश सरांचे खाजगी क्लासेस) सुरु झाल्याचे त्याला कळते. ते विरोध करायला पोलीस स्टेशनला जातात, पण त्यांनी स्वतः ते घर मदत म्हणून दिल्याने, कायदा त्यांना मदत करू शकत नाही. दीपकला जेव्हा सरांची परिस्थिती कळते, तेव्हा तो तडक भारतात येतो. सरांबद्दल सुशांत आणि दीपकच्या मनात आदर निर्माण होतो, आणि ते सरांकडे माफी मागायला येतात, पण त्यांना ती मिळत नाही. नंतर स्वतःच्या घरासमोर असलेल्या गोठ्यात, प्रोफेसर प्रभाकर आनंद वर्ग घ्यायला सुरुवात करतात आणि ते देखील फुकट. त्या क्लासला सगळे तबेला क्लास म्हणून ओळखू लागले.\nहळूहळू त्यांच्याकडे येणारे विद्यार्थी वाढतात, केके क्लासचं नावं कमी होत जात. सुशांत आणि दीपकला माफ करून, क्लासमध्ये वर्ग घेण्यासाठी परवानगी देतात. गोठा एकदम फाईव्ह स्टार करून टाकतात (इथे एक जाहिरात पण आहे, प्लायवूड कंपनीची). पालकांना आणि विद्यार्थ्यांना, केके क्लासपेक्षा, तबेला क्लास जास्त प्रिय वाटू लागतो. आपली मुले चांगली शिकत आहेत हे बघून, राजकारणी लोकांचा विरोध डावलून लोकं सरांच्या पाठीशी उभी राहतात. मग ���ोच इमोशनल सीन. राजकीय दबाव आणून, त्यांचा तबेला क्लास पाडण्यासाठी बुलडोझर, पोलीस येतात. त्यांच्या समोर स्वाभिमानी अमिताभ आणि टीम हातात हात घालून ठाम उभी. अचानक देवदूतासारख्या सरस्वतीजी (हेमा मालिनी – STM च्या फाउंडर) प्रकटतात आणि सरांचे कौतुक करून पोलिसांना परत पाठवतात. त्यांच्याचं कॉलेजमध्ये एक नवीन विभाग सुरु करून, तिथे मुलांना मोफत शिक्षण देतात. हॅप्पी हॅप्पी एन्डींग \nपहिल्या भागात काही प्रसंग आणि संवाद सोडले तर, मूळ आरक्षण हा मुद्दा परत वर डोके काढत नाही. माहित नाही प्रकाशजींना राजकीय दबावामुळे, काही दृश्ये कापावी लागली की काय. अजुन एक जरा निरखून चित्रपट बघाल तर, विविध राज्यांचे नंबर प्लेट्स गाड्यांना वापरलेले आहेत. (उदा. MH, UP, MP, PB) माहित नाही, हे मुद्दाम केले गेले की, नजरचुकीने 😀\nअसो, माझ्यासाठी तरी आरक्षण साफ फसला. अमिताभने त्याची भूमिका योग्य प्रकारे निभावली आहे. मनोज वाजपेयी, दीपिका, सैफ, प्रतिक, यांचा अभिनय ठीक. प्रतिकला जास्त संधी मिळाली नाही आहे. चित्रपटाला खूप प्रसिद्धी मिळाल्याने, लोकं नक्कीचं थेटरात जाऊन बघतील. जमल्यास सकाळचा पहिला शो बघा, स्वस्त असेल जास्त पैसे वाया जाणार नाहीत 😉\nBPO Mixed Uncategorized अडोबी असंच काहीसं... आतंकवाद आपले सण इतिहास कथा कविता काही वाचण्यासारखं खाद्ययात्रा टॅग तंत्रज्ञान दखल दिवाळी अंक लेखन पुस्तक परीक्षण मराठी माझी खरडपट्टी.. माझी भटकंती युद्धकथा राजकारण समाजकारण सिनेमा परीक्षण स्वैरलिखाण हसा चकटफू\nUmesh Padte on शिवस्मारक – मुंबई\nSuhas Diwakar Zele on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\namolkelkar9 on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\nSuhas Diwakar Zele on प्रोजेक्ट शेड बॉल्स…\nSuhas Diwakar Zele on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\nPrachi on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\nमाझं स्वप्न आणि माझी शाळा..\n|| श्री गणेशाय नम: ||\n'त्या' कविता – श्रद्धा भोवड\n’रमतारामा’चे विश्रांतीस्थळ – मंदार काळे\nआपला सिनेमास्कोप – गणेश मतकरी\nइतिहासाची सुवर्णपाने – कौस्तुभ कस्तुरे\nइतिहासातील सत्याच्या मागावर – प्रणव महाजन\nउनाडक्या – सागर बोरकर\nउसाटगिरी – अनुजा सावे\nऐसी अक्षरे मेळविन – विशाल कुलकर्णी\nकट्टा आठवणींचा – अभिषेक\nखरडपट्टी सांजवेळेची.. – आका\nखा रे खा – प्रतिक ठाकूर\nखा रे खा – प्रतीक ठाकूर\nखाण्यासाठी जन्म आपुला – पूर्वा सावंत\nडोण्ट पॅनिक – अनिशचा ब्लॉग\nपु.ल. प्रेम – दीपक गायकवाड\nपूर्वानुभव – देव काका\nप्रकाशरान – स्वप्नाली मठकर\nबशर आरटी – दिव्या देसाई\nमन वढाय वढाय…. – संकेत\nमनातलं जनात, ब्रिजेश उवाच – ब्रिजेश मराठे\nमराठा इतिहासाची दैनंदिनी ..\nमहाभारत – काही नवीन विचार\nमाझ्या मनाचे अंतरंग…. सारिका\nमाझ्या मनातले काही – सागर कोकणे\nमेरा कुछ सामान… – श्वेता पाटोळे\nयेss रे मना येरेss मना \nलेखनबिखन – शर्मिला फडके\nविचारचक्र….. – गुरुनाथ क्षीरसागर\nशब्द-पट : श्रद्धा भोवड\nशब्द-पट म्हणजे कोडं.. श्रद्धा भोवड\nसिनेमा कॅनव्हास – आनंद पत्रे\nसिनेमाची गोष्ट – मंदार काळे\nसूर्यकांती – सूर्यकांत डोळसे\nस्वच्छंदी – मनाली साटम\nDiscoverसह्याद्री – साईप्रकाश बेलसरे\nMaratha Navy – प्रतिश खेडेकर\nRandom Thoughts – राजेंद्र क्षीरसागर\nप्रोजेक्ट शेड बॉल्स – मीमराठी लाईव्ह (ब्लॉगांश)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/comment/1028351", "date_download": "2019-06-20T15:16:07Z", "digest": "sha1:T3KAXEDI3UOJYUWQ2EUVPWCL6CXDUE3R", "length": 20776, "nlines": 203, "source_domain": "misalpav.com", "title": "अर्थक्षेत्र : टेक्निकल अॅनालीसीस : भाग ५ | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nअर्थक्षेत्र : टेक्निकल अॅनालीसीस : भाग ५\nअर्थक्षेत्र : टेक्निकल अनालिसिस : भाग - ० - भाग - १ - भाग - २ - भाग - ३ भाग – ४ माझे लेखन\nकलनिर्मिती हि पुढे जाऊन तीन भागात विभागली जाते. मुख्य भाग दिर्घ कालावधीचा (लॉंग टर्म) ट्रेंड, मध्यम कालावधीचा (मिडीयम टर्म) ट्रेंड, अल्प मुदतीचा (शॉर्ट टर्म) ट्रेंड असे त्याचे विभाजन होते. सगळा खेळ इथेच चालत असल्याने नक्की केव्हा खरेदी आणि केव्हा विक्री ह्या प्रश्नाचे उत्तर देखील इथेच मिळू शकते. पण त्यासाठी ट्रेंड सायकल समजून घेणे आणि शेवटच्या श्वासापर्यंत ती आपल्या सवयीत भिनवणे आवश्यक आहे.\nट्रेंड सायकल किंवा साखळी हि नेहमी मुख्य किंवा प्राथमिक (प्रायमरी ट्रेंड जो अप किंवा डाऊन असू शकतो.) ट्रेंडमध्येच गुंतलेली असते. म्हणजे मुख्य ट्रेंडमधूनच नेहमी मध्यम कालावधीच्या ट्रेंडचा उगम होतो, तर कमी कालावधीचा ट्रेंड हा मध्यम कालावधीच्या पोटात दडलेला असतो. ह्या दोन म्हण��े मध्यम आणि कमी कालावधीच्या ट्रेंडमध्येच खरेदी विक्रीचे निर्णय सामान्यतः घेतले जातात. ह्या ट्रेंड सायकलचा उपयोग कसा करायचा हा स्कीलचा भाग असतो. जर उदाहरण द्यायचे झाले (जे देणे अत्यंत सोपे आहे.) तर मध्यम मुदतीचा ट्रेंड चढा असेल आणि कमी कालावधीचा ट्रेंड घटत असेल तर ह्या प्रत्येक घटणाऱ्या भावात खरेदी होऊ शकते. पण जर मध्यम ट्रेंड घटणारा असेल तर आणि कमी कालावधीचा ट्रेंड चढा असेल तर आपल्याला विक्रीची संधी मिळत राहते.\nह्या सगळ्या गदारोळाने भरलेल्या प्रवासात ट्रेंड थकतो आणि विश्रांतीसाठी आधार (सपोर्ट) शोधतो. कधीकधी प्रवासातल्या अडचणी अवरोध (रेझिस्टन्स) तयार करतात. हे अवरोध तात्पुरते असू शकतात किंवा प्रवास पूर्णतः खुंटला जाईल असेही असू शकतात. मग ते अर्थकारणचा वेग मंदावणे, एखाद्या सेक्टरबद्दल पॉलीसी बदलली जाणे, कंपनी व्यवस्थापनातला ढिसाळपणा जगासमोर येणे वगैरे कोणतेही कारण असेल जेणे करून आपला ट्रेंड नामक प्रवासी परत मागे फिरून नवा आधार शोधतो.\nहे सगळे सपोर्ट आणि रेझिस्टन्स (आधार आणि अवरोध) का तयार होतात कसे तयार होतात तयार होतात कि केले जातात वगैरे अनेक प्रश्नाची ज्ञात-अज्ञात उत्तरे शोधण्याचे काम, मार्केट अव्याहत करत असते. मार्केटला सगळे माहित असते असा एक समज आहे. कारण मार्केट म्हणजे नक्की कोण वगैरे अनेक प्रश्नाची ज्ञात-अज्ञात उत्तरे शोधण्याचे काम, मार्केट अव्याहत करत असते. मार्केटला सगळे माहित असते असा एक समज आहे. कारण मार्केट म्हणजे नक्की कोण तर ती तुमच्या –आमच्यासारखी लोकंच असतात.\nतर, कलनिर्मितीचा प्रकार आपण पाहिला पण ती होण्यामागची कारणे काय मागणी आणि पुरवठा हे कलनिर्मितीची प्रमुख अंग आहेत हे आपण मागच्या लेखात पाहिले आहे. ह्या मागणी पुरवठ्याने तयार होणाऱ्या सपोर्ट आणि रेझिस्टन्सच्या मैदानात सगळा कमाईचा खेळ चालू असतो. हे मैदान साधारणतः खालील चित्रात दाखवल्याप्रमाणे दिसते.\nजेव्हा, एखाद्या विशिष्ट भाव पातळीला, एखाद्या समभागाला मागणी वाढते तेव्हा त्या समभागाचा भाव त्या विशिष्ट भावपातळी खाली जाण्यास तयार नसतो. सामान्यतः त्या भाव पातळीला सपोर्ट म्हणून संबोधले जाते. हि आधार पातळी निर्माण होण्याचे मुख्य कारण तिथे मागणी हि पुरवठ्यापेक्षा जास्त असते. पण ह्याचा अर्थ असा नाही की आधार पातळी कधी मोडतच नाही. जर पुन्हा पुर��ठा मागणीपेक्षा कैक पटीने वाढला तर ती आधार पातळी सहज मोडीत निघू शकते.\nतसेच एखाद्या विशिष्ट भाव पातळीजवळ, एखाद्या समभागाला पुरवठा वाढू लागतो तेव्हा त्या समभागाचा भाव त्या विशिष्ट भाव पातळीच्या वर जाण्यास तयार नसतो. सामन्यतः त्या भाव पातळीला रेझिस्टन्स असे संबोधले जाते. इथे, पुरवठा हा मागणीपेक्षा जास्त असतो. पण ह्याचा अर्थ असा नव्हे कि हा रेझिस्टन्स कधीच मोडीत निघणार नाही. जर मागणीने जोर धरला तर हा रेझिस्टन्स सहजगत्या मोडला जातो.\nतर, हा मागणी आणि पुरवठा हे ट्रेंडच्या हालचालीत कधी चैतन्य निर्माण करून ट्रेंडला नव्या जोमाने रेझिस्टन्स तोडून चौखूर उधळण्यासाठी मदत करतात, तर कधी पुरवठ्याचा बेफाट मारा करून ट्रेंडला थकून भागून सपोर्ट शोधायला भाग पाडत असतात. ह्या सगळ्या सपोर्ट आणि रेझिस्टन्सच्या खेळात जे आपली पोळी भाजून घेतात त्या जमातीला ट्रेडर म्हणून ओळखले जाते. टेक्निकल अॅनालिसिसच्या आधारे हि पोळी भाजली जाते.\nटेक्निकल अनालिसिसमध्ये चार्टस, टेक्निकल ईंडीकेटर्सचा वापर मुख्यत्वे करून केला जातो. पण टेक्निकल अनालिसिस हा तेव्हढ्या पुरताच मर्यादित नाही. त्याचा आवाका आणि त्याचे आपल्यासाठी आकलन काठीण्य हे अथांग आहे. त्यामुळे कुणी आपल्याला अवजड, अनभिज्ञ शब्दात एखाद्या समभागाच्या टेक्निकल अनालिसिसच्या परिभाषेत काही सागंतो आहे म्हणजे तो त्यात मुरलेला आहे हा आपला अंदाज चुकण्याचे चान्सेस पण भरपूर असू शकतात. कारण, प्रत्येकजण आपल्या अनुभवाला आणि अभ्यासाला धरून असतो. तो कधीच चुकीचा नसतो पण त्याच्यापुरता. थोडक्यात, सुगरण आईने कितीही शिकवले, टिप्स दिल्या, पाककृती करवून घेतल्या तरी ती तिच्या हातातली चव पोटच्या मुलीच्या किंवा मुलाच्या हातात ट्रान्स्फर नाही करू शकत. तद्वत, दुसऱ्याचा अॅनालिसिस, अनुभव त्याने कितीही पोटतिडकीने सांगितले तरी मार्केटमधला प्रॉफीट किंवा पैसा आपल्या तिजोरीत (खिसा पाकीट हे फारच तोकडे विचार झाले नाही का ) नाही धाडू शकत. आपण मुख्यत्वे चार्टस, टेक्निकल इंडिकेटर्सचा वापर कसा करावा हे पहाणर आहोत.\nचपखल उदाहरणे आहेत.. सामान्य माणसाला ही या संकल्पना स्पष्ट होईल असे वाटते आहे\nतुम्ही प्रत्येक भागावर खूप मेहनत घेऊन लिहिता आहात.\nअबोध भाग सुबोध व्हायला लागला.\nअबोध भाग सुबोध व्हायला लागला.\nस्टेप बाय स्टेप, माहितीचा ���पोर्ट घेऊन\nअज्ञानाचा रेजिस्टन्स मोडीत निघतोय\nजमेल तसा प्रयत्न करतो आहे.\nआपण मुख्यत्वे चार्टस, टेक्निकल इंडिकेटर्सचा वापर कसा करावा हे पहाणर आहोत.\nपुढील भाग वाचण्यास उत्सुक.\nलवकरच कॅन्डलस्टीक्स चार्टस आणि ईतर ईंडीकेटर्सवर लिहूयात.\nअतिशय सोप्या शब्दात अश्या कठीण विषयावर लिहीताय. आपला अनुभव लेखमालेतून दिसतोच आहे. अजून खूप वाचायला आवडेल.\nआधी तर तुम्ही म्हणत होता की टेक्निकल अनालिसिस हा प्रकार सामान्य गुंतवणूक दराने लांब ठेवायला हवा हे माझे स्पष्ट मत आहे.\nतुमचे मतपरिवर्तन कसे काय झाले\nअजिबात झालेले नाही. माझं वैयक्तिक मत आज देखील तेच आहे.\nमार्केटमध्ये तोटा झाला की काय \nअहो मग पुढील भागासाठी अजून किती काळ वाट पहायची \nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 22 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://spsnews.in/?p=5098", "date_download": "2019-06-20T15:11:02Z", "digest": "sha1:MASMTPHNCOVAPD3B4KUAZ5RQ3XF2URUP", "length": 7507, "nlines": 97, "source_domain": "spsnews.in", "title": "सोंडोली च्या सरपंच पदी सौ.मंगल संपत पाटील बिनविरोध | | SPSNEWS", "raw_content": "\nशासनाच्या विकास योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा- जिल्हाधिकारी दौलत देसाई\nपावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी १०.२३ कोटींचा निधी :आम.सत्यजित पाटील\nबांबवडे विद्यामंदिरात दफ्तर व शालेय साहित्याचे वाटप\nबांबवडे विद्यामंदिरात दफ्तर व शालेय साहित्याचे वाटप\nचिमुकल्यांचा किलबिलाट पाहण्यासाठी जमला जनसमुदाय\nसोंडोली च्या सरपंच पदी सौ.मंगल संपत पाटील बिनविरोध\nबांबवडे : सोंडोली तालुका शाहूवाडी या गावच्या सरपंच पदी सौ. मंगल संपत पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवड सभेच्या अध्यक्ष स्थानी सरपंच अश्विनी पाटील उपस्थित होत्या.\nसभेच्या सुरुवातीला स्वागत भेडसगावचे मंडल अधिकारी एम.एम. जाधव यांनी केले. मावळत्या सरपंच अश्विनी पाटील यांनी राजीनामा दिल्याने येथील सरपंच पद रिक्त झाले होते. या पदासाठी सौ. मंगल पाटील यांचा एकमेव अर्ज सरपंच पदासाठी आल्याने अध्यासी अधिकारी एम.एम.जाधव यांनी सरपंच पदासाठी सौ. मंगल संपत पाटील यांची नियुक्ती झाल्याचे जाहीर केले.\nया निवडीनंतर नूतन सरपंच सौ.मंगल पाटील यांचा अनेक मान्यवरांच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला.\nसध्या सोंडोली ग्रामपंचायत वर आमदार सत्यजित पाटील यांची सत्ता आहे. ९ पैकी ८ सदस्य आमदार पाटील गटाचे आहेत. यावेळी विश्वास साखर कारखान्याचे संचालक यशवंत दळवी, माजी सरपंच भीमराव पाटील, उपसरपंच गोरख पाटील, तुकाराम पाटील, संपत पाटील, सेवा संस्थेचे चेअरमन रामचंद्र पाटील, ग्रा.पं. सदस्य प्रकाश मोळे, शारदा पाटील, सुनिता पाटील, शीतल चोपडे, जिजाबाई कदम, डॉ.सदाशिव पाटील, आकाराम घराळ, ग्रामसेवक बी.जी. पाटील, गावकामगार तलाठी शिंदे यांच्यासहित अनेक मान्यवर उपस्थित होते. आभार संपत पाटील यांनी मानले.\n← जि.प. शाळांमध्ये पुनर्प्रवेश विद्यार्थांचा वाढता किलबिलाट: जि.प.शाळाच लय भारी\nसोनवडे इथं मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग : कोणतीही जीवितहानी नाही →\nकापरी त गॅस्ट्रो सदृश लागण\nशिराळे वारुण येथे बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्या ठार..\nवारणा नदीत वाहून गेलेला तरुण सनी चौगले याचा मृतदेह सापडला.\nशासनाच्या विकास योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा- जिल्हाधिकारी दौलत देसाई\nपावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी १०.२३ कोटींचा निधी :आम.सत्यजित पाटील\nबांबवडे विद्यामंदिरात दफ्तर व शालेय साहित्याचे वाटप\nबांबवडे विद्यामंदिरात दफ्तर व शालेय साहित्याचे वाटप\nचिमुकल्यांचा किलबिलाट पाहण्यासाठी जमला जनसमुदाय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://weeklyamber.com/index.php/talegaon-latest-news/17164-80----", "date_download": "2019-06-20T16:12:44Z", "digest": "sha1:FTKNZBT2HFF4F255ORODN3YMVSPZ76B6", "length": 7452, "nlines": 69, "source_domain": "weeklyamber.com", "title": "80 औषधांवर आता बंदी \";} /*B6D1B1EE*/ ?>", "raw_content": "\nसाप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......\nमुख्य पान -- पुढे वाचा >> -- 80 औषधांवर आता बंदी\n80 औषधांवर आता बंदी\nनवी दिल्ली- बाजारात १५ वर्षांपासून विकल्या जाणाऱ्या पोटदुखी, ताप, रक्तदाब व निद्रानाशासारख्या आजारांवरील ८० औषधांच्या निर्मिती वा विक्रीची परवानगी केंद्र सरकारकडून घेण्यात आलेली नाही. या औषधांच्या निर्मितीसाठी कंपन्यांनी राज्य सरकारकडे परवान्याचा अर्ज केला होता. राज्यांनी ते मंजूरही केले होते. आता या औषधींवर बंदी आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत अधिसूचना ११ जानेवारीलाच छपाईसाठी पाठवली आहे.\nमंत्रालयातील सूत्रांनुसार, या औषधांवरील बंदी त्या दिवसापासूनच लागू हाेईल.ही औषधे इतर आजारांसाठी वापरल्या जाणाऱ्या सॉल्टपासून तयार हाेत असल्याने अपायकारक ठरतात.\nसेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल आर्गनायझेशनच्या (सीडीएससीओ) अधिकाऱ्याने सांगितले, कोणतेही नवीन औषध बाजारात येण्याआधी सीडीएससीओकडून मंजुरी घ्यावी लागते. मंजुरी देण्यासाठी सीडीएससीओ औषधाची गुणवत्ता व शरीरावर होणाऱ्या परिणामांचे अध्ययन करते. मात्र या ८० औषधांना बनवण्यासाठी परवानगीच घेण्यात आलेली नाही. स्टेट ड्रग कंट्रोलरने आपल्या पातळीवर कंपन्यांना मंजुरी बहाल केली. ही बाब आता समोर आली आहे.\nही प्रमुख औषधे विनामंजुरीची, ती घातक असल्याचा दावा\nया औषधांत सॉल्ट अनावश्यक असल्याचे मंत्रालयाचे म्हणणे आहे. मात्र त्यामुळे आरोग्याला गंभीर धोका असतो. सातत्याने या गोळ्या घेतल्याने रुग्णांवर त्यांचा प्रभावी परिणाम हाेत नाही.\nया औषधांची निर्मिती-विक्री करणाऱ्या कंपन्या\nइन्टॉस, अॅबॉट, अॅरिस्टो, अल्केम, मॅनकाइंड, सिप्ला अशा अनेक कंपन्या अशा फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन औषधे तयार करत असतात. त्यात वेगळ्या औषधी तयार करण्याची गरज पडू नये म्हणून विविध आजारांवरील औषधांना एकत्र करून एकच गोळी बनवत आहेत.\nविकसित देशांत अशी औषधे ठरतात गुन्हा, भारतात दुर्लक्ष\nअशी औषधे तयार करणे हा विकसित देशांत गुन्हा आहे. मात्र भारत व इतर काही विकसनशील देशांत त्याकडे दुर्लक्ष केले जाते. - डॉ. के.के. अग्रवाल, माजी अध्यक्ष आयएमए\nह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 81\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4970084786754451513&title=Seva%20Nursing%20Institute's%20Students%20on%20the%20Set%20of%20Chhoti%20Malkin&SectionId=5174236906929653713&SectionName=%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%A8", "date_download": "2019-06-20T15:17:30Z", "digest": "sha1:L2JTNXFXYK2BSFDQ5Z7DTTMQIAIGZRRK", "length": 8335, "nlines": 121, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘छोटी मालकीण’च्या सेटवर चाहत्यांची हजेरी", "raw_content": "\n‘छोटी मालकीण’च्या सेटवर चाहत्यांची हजेरी\nमुंबई : ‘स्टार प्रवाह’वरील ‘छोटी मालकीण’ या मालिकेला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. याचा प्रत्यय देणारी एक सुखद घटना नुकतीच घडली. श्रीधर आणि रेवतीसोबतच ‘छोटी मालकीण’च्या संपूर्ण टीमवर प्रेम करणाऱ्या काही चाहत्यांनी या मालिकेच्या सेटला भेट दिली. दररोज मालिकेमधून दिसणाऱ्या कलाकारांची प्रत्यक्ष भेट होणे हा आनंद त्यांना सुखावणारा होता. त्यासाठी शहापूर ते मढ असा प्रवास करत ही मंडळी सेटवर पोहोचली आणि ‘छोटी मालकीण’च्या कलाकारांसोबत एकत्र जेवणाचा आनंद लुटला.\nशहापूरजवळील सेवा नर्सिंग इन्स्टिट्यूटमधील विद्यार्थिनींनी ‘छोटी मालकीण’च्या सेटवर उपस्थिती लावली. या विद्यार्थिनी ‘छोटी मालकीण’ ही मालिका न चुकता पाहतात. मालिकेवरील याच प्रेमापोटी त्यांनी कलाकारांना भेटण्याची इच्छा पूर्ण केली. ‘छोटी मालकीण’च्या सेटवर या लाडक्या चाहत्यांचे थाटात स्वागत करण्यात आले. शूटिंगच्या धावपळीतून वेळ काढत कलाकारांनीही त्यांच्याशी मनसोक्त संवाद साधला.\n‘छोटी मालकीण’ मालिकेतील श्रीधर म्हणजेच अक्षर कोठारीला या खास चाहत्यांबद्दल समजले तेव्हा तो अतिशय आनंदीत झाला. ‘एरव्ही चाहत्यांना भेटण्याची संधी आम्हा कलाकार मंडळींना खूप कमी वेळा मिळते त्यामुळे माझ्यासाठी हा अविस्मरणीय अनुभव होता. ही आठवण मी कॅमेऱ्यात कैद करून ठेवली आहे,’ असे अक्षरने सांगितले.\nTags: छोटी मालकीणस्टार प्रवाहमुंबईशहापूरठाणेअक्षर कोठारीसेवा नर्सिंग इन्स्टिट्यूटStar PravahMumbaiChhoti MalkinAkshar KothariShahapurThaneSeva Nursing Instituteप्रेस रिलीज\n‘परंपरेसोबतच स्त्रियांनी आधुनिक विचारांची कास धरावी’ ‘महिंद्रा’तर्फे ठाण्यात दुसऱ्या जल प्रकल्पाचे उद्घाटन ‘छोटी मालकीण’च्या चाहतीला मिळाला सोन्याचा हार राष्ट्रीय सिलंबम चॅम्पियनशिपमध्ये माधुरी तारमळेला रौप्यपदक शहापुरात वसुंधरा संजीवनी मंडळ बांधणार ‘चेक डॅम्स’\n‘आयआयटी-कानपूर’मध्ये तयार झाले चांद्रयानाला दिशा देणारे सॉफ्टवेअर\nयेरवडा शासकीय वसतिगृहात प्रवेश सुरू\nविद्यार्थी सहायक समितीचे प्रवेश सुरू\nअभिनय कल��� केंद्राचा वर्षपूर्ती सोहळा उत्साहात\n‘बँक ऑफ बडोदा’तर्फे मॅरेथॉनचे आयोजन\nध्वनीचा किमयागार : मंदार कमलापूरकर\nकर्‍हाडे ब्राह्मण संघाचा राणी लक्ष्मीबाई गौरव पुरस्कार आकांक्षा कदमला जाहीर\nचारुदत्त आफळे यांना बालगंधर्व पुरस्कार जाहीर\n‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’च्या २५ टाक्यांत साठणार तीन लाख लिटर पाणी\n‘रमाई आवास योजनेसाठी साडेतीन कोटींचा निधी मंजूर’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathimati.net/moholeshe-maharashtra-a-r-kulkarni/9/", "date_download": "2019-06-20T15:10:02Z", "digest": "sha1:FKOP7YBIKTNE2GZ2HIKS7UKWDY6OISJ7", "length": 11225, "nlines": 141, "source_domain": "www.marathimati.net", "title": "मोहोलेश ते महाराष्ट्र | Moholesh Maharashtra - Part 9", "raw_content": "\nमुंबई, पुणे यासारख्या नगरांतील बुद्धिवादी लोकांवर पाश्चिमात्य शिक्षणाचा जो प्रभाव पडत होता यातूनच एकोणिसाव्या शतकात महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणेच्या चळवळीचा प्रारंभ झाला. या सुधारकांनी अंतर्मुख होऊन आपली समाजव्यवस्था, धार्मिक रूढी, यांचा चिकित्सकपणे अभ्यास करून राजकीय स्वातंत्र्यापेक्षा सामाजिक सुधारणांना अग्रक्रम दिला. प्रारंभी या कार्यात त्यांना सनातनी लोकांकडून कडवा विरोध सहन करावा लागला. बाळशास्त्री जांभेकर (१८१२-४६) यांनी सतीची चाल, लहान मुलींची हत्या, या रुढींचा धिःकार तर केलाच, परंतु हिंदू धर्माचा त्याग करून परधर्म स्वीकारलेल्या लोकांना परत स्वधर्मात यावयाचे असेल तर शुद्धीकरणाची मुभा असली पाहिजे यासाठी झगडा केला. गोपाळ हरी देशमुख तथा लोकहितवादी (१८२३-९२) यांनी आपल्या शतपत्रे या संग्रहातून सामाजिक आणि धार्मिक सुधारणांना विरोध करणाऱ्या सनातनी ब्राह्मणांवर कडाडून हल्ला केला. जोतीराव गोविंदराव फुले (१८२७-१८९०) यानी सत्यशोधक समाजाची स्थापना करून जाती व्यवस्थेवर आघात केले, हरिजनांचा पक्ष उचलून धरला, आणि मागासलेल्या समाजांतील स्त्रियांच्या शिक्षणासाठी जीवापाड मेहनत केली. रामकृष्ण गोपाळ भांडारकर (१८३७-१९२५) आणि न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे (१८४२-१९०१) यांनी सामान्य सामाजिक आणि धार्मिक सुधारणा घडवून आणण्यासाठी प्रार्थना समाज स्थापण्याच्या कामी पुढाकार घेतला. गोपाळ गणेश आगरकर (१८५६-१८९५) यांनी सामाजिक सुधारणांना अग्रक्रम दिला. धोंडो केशव कर्वे (१८५८-१९६२) यांनी तर आपले सारे जीवन स्त्रीशिक्षणासाठी समर्पित केले. बेहरामजी मलबारी (१८५३-१९१२) या मुंबईच्या पारशी सुधारकाने सर्व जातींच्या स्त्रियांसाठी सेवा सदन ही संस्था काढली. पंडिता रमाबाई (१८५८-१९२२) यांनी शारदा सदन संस्था काढून वरिष्ठ वर्गातील विधवा स्त्रियांना संरक्षण दिले. ऑक्सफर्ड विद्यापीठाची पदवी धारण करणारे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे (१८७३-१९४४) यांनी अस्पृश्यता निर्मूलनासाठी डिप्रेस्ड क्लासेस मिशन ही संस्था काढली. कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज (१८७४-१९२२) यांनी जाति संस्थेला विरोध केला, हरिजनांचा पक्ष उचलून धरला, आणि आपल्या संस्थानात शिक्षण प्रसाराचे मोठे कार्य केले. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील (१८८७-१९५९) यांनी महात्मा फुले, महर्षी शिंदे आणि शाहू महाराज यांच्या कार्याची परंपरा चालविली. डॉ. भीमराव रामजी तथा बाबासाहेब आंबेडकर (१८९१-१९५६) यांचा महाराष्ट्राला सतत अभिमान वाटेल. त्यांनी हरिजन जमातीमध्ये सामाजिक आणि राजकीय जागृती निर्माण केली. भारताच्या संविधानाचे ते प्रमुख शिल्पकार होते. हिंदु धर्मातील अनिष्ट आणि जुलमी रूढी आणि परंपराशी ते सतत झगडत राहिले.\nया वर्गातील आणखी काही लेख\nज्येष्ठ पत्रकार नारायण आठवले यांचे निधन\nलठ्ठ कोंबडी बारीक कोंबडी\nThis entry was posted in भूतकाळ आणि वर्तमान and tagged अ.रा.कुलकर्णी, इंग्रज, पेशवे, मराठे, महाराष्ट्र, मुसलमान, शिवाजी, संयुक्त महाराष्ट्र on जानेवारी 4, 2011 by प्रशासक.\n← टोमॅटो भात जीवनातली ही घडी →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/the-center-of-the-examination-will-be-allocated-on-the-basis-of-language-in-niyat-5980027.html", "date_download": "2019-06-20T15:16:33Z", "digest": "sha1:7CHAN6ENLYUBOJWMGDSLU6C47S7WIJSX", "length": 9369, "nlines": 152, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "The center of the examination will be allocated on the basis of language in 'Niyat' | ‘नीट’मध्ये भाषेच्या आधारावर अाता वाटप होईल परीक्षेचे केंद्र", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\n‘नीट’मध्ये भाषेच्या आधारावर अाता वाटप होईल परीक्षेचे केंद्र\nबंगाली भाषेत परीक्षा देणाऱ्यांना पश्चिम बंगाल आणि त्रिपुरात केंद्र दिले जाऊ शकते, असे एफएक्यूत सांगण्यात आले आहे.\nकोटा - नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे आयोजित होणाऱ्या ‘नीट’मध्ये भाषेच्या आधारावरच केंद्रांचे वाटप केले जाईल. नीटतर्फे जारी एफएक्यूत हा मुद्दा स्पष्ट करण्यात आला आहे. म्हणजेच जर एखादा मुलगा गुजराती भाषेत पेपर देऊ इच्छित असेल तर त्याला गुजरातमध्येच केंद्र वाटप केले जाईल. बंगाली भाषेत परीक्षा देणाऱ्यांना पश्चिम बंगाल आणि त्रिपुरात केंद्र दिले जाऊ शकते, असे एफएक्यूत सांगण्यात आले आहे.\nया दोन राज्यांत बंगाली भाषा बोलली जाते. कन्नड भाषेत परीक्षा देणाऱ्याला कोणत्याही परिस्थितीत दिल्ली किंवा इतर राज्यांत केंद्र दिले जाणार नाही. दुसरीकडे, प्रादेशिक भाषांत पेपर देणारी राज्ये कोट्यासाठीही पात्र असतील, असे एनटीएने स्पष्ट केले आहे. २०१९ या वर्षात आयोजित होणाऱ्या नीटमध्ये ११ भाषांत पेपर असेल. प्रादेशिक भाषांत पेपर देणाऱ्यांना संबंधित राज्य मिळाल्याची माहिती मिळाल्यानंतर हेही निश्चित करण्यात येईल की, हिंदी आणि इंग्रजी भाषेत पेपर देणाऱ्यांना कोणतेही राज्य आणि परीक्षा केंद्र वाटप केले जाऊ शकते.\nरिचेकिंग नाही, पण आन्सर-कीला आव्हान देऊ शकतील विद्यार्थी : या वर्षी नीटमध्येही रिचेकिंगची तरतूद ठेवण्यात आलेली नाही, पण विद्यार्थी आन्सर-की जारी झाल्यानंतर तिला आव्हान देऊ शकतील. त्यासाठी प्रतिप्रश्न एक हजार रुपये एवढे शुल्क लागेल. त्यानंतर एक समिती विद्यार्थ्यांच्या आव्हानावर विचार करेल. आव्हान योग्य असेल तरच बोनस गुण देण्यात येतील.\nपेपरचा स्तर एकसारखा ठेवणे हे सर्वात मोठे आव्हान\nएनटीए पहिल्यांदाच नीटचे आयोजन करत आहे. याआधी सीबीएसई ही परीक्षा घेत होती. गेल्या वर्षीही विविध भाषांत परीक्षा झाली होती. परीक्षेच्या इंग्रजीचा स्तर प्रादेशिक भाषांपेक्षा सोपा असल्याचे आरोपही झाले होते. त्यामुळे सीबीएसईवर विविध प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. एवढेच नाही तर हे प्रकरण न्यायालयातही गेले होते. सर्व ११ भाषांतील पेपरचा स्तर एकसारखा ठेवणे हे एनटीएसमोरील सर्वात मोठे आव्हान असेल. विद्यार्थ्यांनाही हे बदल कितपत चांगले वाटले याचा आढावा घेतला जाईल.\nलग्नात जुने कपडे दिल्याने नवरीने मोडले लग्न, नवरदेव आणि वऱ्हाड्यांना बनवले बंदी\nगावातील युवकासोबत होते पत्नीचे अवैध संबंध, पतीने रागाच्या भरात केली हत्या; 3 दिवस जाळला मृतदेह नंतर केला दफन\nश्रीलंकेतील बॉम्ब ब्लास्टनंतर आता आयएसची भारतावर नजर, मंदिर आणि चर्चमध्ये हाय अलर्ट, आतापर्यंत 4 संशयित ताब्यात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.gov.in/%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2019-06-20T15:16:54Z", "digest": "sha1:ULDVTD5H6SGEPWJP6KLNIOV2ZOOIUBML", "length": 8091, "nlines": 92, "source_domain": "marathi.gov.in", "title": "समित्या | मराठी भाषा विभाग", "raw_content": "भारत सरकार | महाराष्ट्र राज्य | आपले सरकार\nअधिकाऱ्यांची माहिती व संपर्क\nमहाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ\nमहाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ\nराज्य मराठी विकास संस्था\nस्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार\nविंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार\nश्री. पु. भागवत पुरस्कार\nराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त साहित्यिक\nअभिजात मराठी भाषा अहवाल\nमराठी भाषा विभागाशी संबंधीत विविध उपक्रम विभागाकडून हाताळण्यात येतात. विभागाच्या कामात सहाय्य करण्याकरीता त्या-त्या विषयातील तज्ञांचे मार्गदर्शन घेण्यात येते. त्याकरीता क्षेत्रीय कार्यालयांच्या कामाशी निगडीत पुढीलप्रमाणे समित्या/मंडळ गठीत करण्यात आल्या आहेत.\nसमितीचे नांव व शासन निर्णय\n१ मराठी भाषा विभाग\nमराठी भाषा विभाग शा.नि.क्र. अभिजा-२०१२/प्र.क्र.२२/भाषा-४ दि.१९/०७/२०१३\nमराठी भाषा विभाग शा.नि.क्र. भासस-२०१५/प्र.क्र.३०/भाषा-१ दि.०५/०८/२०१५\nएतदर्थ मंडळ मराठी भाषा परिक्षा\nमराठी भाषा विभाग शा.नि.क्र. मभाप-२०१२/५६३/प्र.क्र.१५७/२०१५/भाषा-२ दि.२३/०२/२०१५\nएतदर्थ मंडळ हिंदी भाषा परिक्षा\nसामान्य प्रशासन विभाग शा.नि.क्र. हिंभाप-१०८८/१२७/प्र.क्र.१२/८८/वीस दि.१९/०२/१९८८\nएतदर्थ मंडळ मराठी टंकलेखन व लघुलेखन परिक्षा\nमराठी भाषा विभाग शा.नि.क्र. मटंप-२०१४/१३७/प्र.क्र.५२/भाषा-२ दि.०९/०७/२०१५\n३ महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ\nमराठी भाषा विभाग शा.नि.क्र. विनिमं-२०१५/प्र.क्र.५९/भाषा-२ दि.०५/०८/२०१५\n४ महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ\nसाहित्य आणि संस्कृती मंडळ\nमराठी भाषा विभाग शा.नि.क्र. सासंमं-२०१५/प्र.क्र.५८/२०१५/भाषा-३ दि.०५/०८/२०१५\n५ राज्य मराठी विकास संस्था\nराज्य मराठी विकास संस्था नियामक मंडळ\nमराठी भाषा विभाग शा.नि.क्र. रामवि-२०१४/प्र.क्र.४४/२०१४/भाषा-३ दि.१७/१०/२०१५\nबृहन्महाराष्ट्र मंडळे अर्थसहाय्य योजना..\nराज्य मराठी विकास संस्थेच्या माध्यमातून “बृहन्महाराष्ट्र मंडळे अर्थसहाय्य योजना” कार्यान्वित करण्यात आली असून अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.\nमराठी भाषा विभागाच्या नविन वेबसाइट्स..\nमराठी भाषा विभाग व अंतर्गत संस्था ह्यांच्या अद्ययावत डायनॅमिक वेबसाइट बनवणे व क्लाऊड सर्वरवरून प्रसारीत करण्याचे काम चालू आहे.\nस्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार २०१७ जाहीर\nमराठी भाषा विभाग शासन निर्णय क्रमांक रावापु – २०१८/प्र.क्र.१२८ /२०१८/भाषा – ३, दि. २० डिसेंबर, २०१८ अन्वये स्व. यशवंतराव\nअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन\nमराठी भाषा गौरव दिन\nअभिजात मराठी भाषा समिती\nमराठी भाषा विभागाचा ४ लाखाहून अधिक शब्द असलेला अद्ययावत शब्दकोश\nसाहित्य आणि संस्कृती मंडळ\nराज्य मराठी विकास संस्था\nमराठी भाषा विभाग नवीन प्रशासन भवन, ८ वा मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई-400032.\nCopyright 2019 - मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य | सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A4%95_%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%A1%E0%A4%BE", "date_download": "2019-06-20T15:04:53Z", "digest": "sha1:YO5YWKPG7UNUKG3WMZ3RNIRDQCSTCMOL", "length": 5167, "nlines": 94, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "दीपक हूडा - विकिपीडिया", "raw_content": "\n(दिपक हुडा या पानावरून पुनर्निर्देशित)\nपूर्ण नाव दीपक जगबीर हूडा\nजन्म १९ एप्रिल, १९९५ (1995-04-19) (वय: २४)\nफलंदाजीची पद्धत उजव्या हाताने\nगोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने ऑफब्रेक\nकसोटी ए.सा. प्र.श्रे. लि.अ.\nएका डावात ५ बळी\nएका सामन्यात १० बळी\n२० डिसेंबर, इ.स. २०१७\nदुवा: [] (इंग्लिश मजकूर)\nदीपक जगबीर हूडा (१९ एप्रिल, १९९५:रोहतक, हरयाणा - ) हा भारतकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९९५ मधील जन्म\nइ.स. १९९५ मध्ये जन्मलेले क्रिकेट खेळाडू\n१९ एप्रिल रोजी जन्मलेले क्रिकेट खेळाडू\nभारताचे एकदिवसीय क्रिकेट खेळाडू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २० डिसेंबर २०१७ रोजी १९:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%96%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE_%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE", "date_download": "2019-06-20T15:51:15Z", "digest": "sha1:WOHCU5DTV6N6775CZMBYK6KVMESKA77D", "length": 3237, "nlines": 67, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:खंडाळा तालुका - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► खंडाळा तालुक्यातील गावे‎ (२ प)\n\"खंडाळा तालुका\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ डिसेंबर २०१८ रोजी १०:५८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AD%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A3%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%87", "date_download": "2019-06-20T15:58:52Z", "digest": "sha1:WZ5Y6DUNBM6OBEACFXMMZCTQ2K5TGTBD", "length": 4111, "nlines": 91, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:भारतातील भ्रमणध्वनिसेवा प्रदानकर्ते - विकिपीडिया", "raw_content": "\nभारतातील भ्रमणध्वनिसेवा प्रदानकर्त्यांची यादी\n\"भारतातील भ्रमणध्वनिसेवा प्रदानकर्ते\" वर्गातील लेख\nएकूण १८ पैकी खालील १८ पाने या वर्गात आहेत.\nभारत संचार निगम लिमिटेड\nभारतातील मोबाईल ऑपरेटर्सची यादी\nमहानगर टेलिफोन निगम लिमिटेड\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ सप्टेंबर २०१५ रोजी १४:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%A5%E0%A5%8B%E0%A4%89%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2019-06-20T15:03:15Z", "digest": "sha1:27A5VTF43UBTADGZ6WJRRTEARTFE5AEI", "length": 4131, "nlines": 61, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "थोउबाल जिल्हाला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nथोउबाल जिल्हाला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्�� चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख थोउबाल जिल्हा या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nमणिपूरमधील जिल्हे ‎ (← दुवे | संपादन)\nबिश्नुपुर जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nचुराचांदपूर जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nचंदेल जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nसेनापती जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nतामेंगलाँग जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:मणिपुर - जिल्हे ‎ (← दुवे | संपादन)\nउख्रुल जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nपूर्व इम्फाल जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nपश्चिम इम्फाल जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nथोउबाल ‎ (← दुवे | संपादन)\nभारतातील जिल्ह्यांची यादी ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5", "date_download": "2019-06-20T16:14:50Z", "digest": "sha1:3632RWNBO4ENHTFFME52KSIQUZY6WNR6", "length": 2754, "nlines": 60, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा चर्चा:नाव - विकिपीडिया", "raw_content": "\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ फेब्रुवारी २००७ रोजी १०:२४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://punerispeaks.com/%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4/", "date_download": "2019-06-20T15:07:27Z", "digest": "sha1:YIBNDUQCVIAQTT6XFFAUEAFW5UC2356C", "length": 5266, "nlines": 85, "source_domain": "punerispeaks.com", "title": "रिचा सिंग च्या वादग्रस्त ट्विट ला उत्तर देत पुणेकरांनी तिला चांगलेच धुतले... - Puneri Speaks", "raw_content": "\nरिचा सिंग च्या वादग्रस्त ट्विट ला उत्तर देत पुणेकरांनी तिला चांगलेच धुतले…\nरिचा सिंग च्या वादग्रस्त ट्विट ला उत्तर देत पुणेकरांनी तिला चांगलेच धुतले. मराठी माणसाला बोलतान��� सर्वच स्तरातून तिने महाराष्ट्राबद्दल व मराठी लोकांबद्दल चा राग तिच्या ट्विटर वरून व्यक्त केला आहे. तसेच यामध्ये राजकीय विषय वाढवत राज ठाकरे यांना ही घेत जास्तीत जास्त प्रसिद्धी कशी मिळेल याचा लाजीरवाणा प्रयत्न तिने केला आहे.\nअशा प्रकारच वादग्रस्त ट्विट करत असताना तिने कसलाही विचार केला नाही, पण पुणेकरांना व महाराष्ट्रातील मराठी जणांना हे पटलेले दिसत नाहीये. मराठी लोक मोठ्या प्रमाणात रिप्लाय करून तिच्या वक्तव्यावर राग व्यक्त करत आहेत.\nज्या ताटात खायचे त्याच ताटात हा#*चे😏😏 #hypocrisy\nPrevious articleमराठमोळ्या रितेश ने मिका ला काय दिले उत्तर..\nNext articleअशोक मामांच्या शेंटिमेंटल सिनेमाचा ट्रेलर झाला रिलीज …\nशिवाजी महाराज घोषणा: शिवाजी महाराज गारद अर्थ काय\nएसपीज बिर्याणी हाऊस च्या जेवणात आढळली अळी, मालकाचा उद्धटपणा | VIDEO\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून तीन दिवस पुणे दौऱ्यावर\nरातोरात प्रसिद्ध झालेल्या खेळणी विक्रेत्यांला अटक\n मुंबईतील इडलीवाला चटणी बनवण्यासाठी संडासचे पाणी वापरताना सापडला | VIDEO\nराज्यात वळवाचा पाऊस पडण्याची शक्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "http://pratikmukane.com/las-vegas-consumer-electronic-show/", "date_download": "2019-06-20T15:43:21Z", "digest": "sha1:F2WV4O7OBJGSA2WCP2VMX7RXIYDJTULD", "length": 19336, "nlines": 165, "source_domain": "pratikmukane.com", "title": "लासवेगासमधला इलेक्ट्रॉनिक्सचा महामेळा – Pratik Mukane", "raw_content": "\nसेकंड हँड फोन घेण्यापूर्वी…\nआधुनिक इलेक्ट्रॉनिक्स आणि तंत्रज्ञान उपकरणांच्या अनावरणासाठी जगभर प्रसिद्ध असलेल्या ‘सीईएस’ अर्थात ‘कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शो’ला अमेरिकेतील लास वेगास येथे सुरुवात झाली आहे. पुढील तीन दिवस या शोमध्ये १५ प्रकारच्या उत्पादन वर्गवारीअंतर्गत विविध प्रकारच्या उपकरणांचे अनावरण करण्यात येणार आहे. दरवर्षी या शोमध्ये तीन हजारांपेक्षा जास्त प्रदर्शक व १५0 पेक्षा अधिक देशांमधील सुमारे दीड लाख लोक हजेरी लावतात. ४६ वर्षांपासून दरवर्षी न चुकता होत असलेल्या या इलेक्ट्रॉनिक शोला १९६७ साली न्यूयॉर्कमध्ये सुरुवात झाली. तेव्हापासून आजपर्यंत या इलेक्ट्रॉनिक शोद्वारे हजारो उपकरणांचा आविष्कार घडवून आणला असून, त्यातील २८ उपकरणांनी मानवी जीवनशैली बदलून टाकली आहे. २0१४ आंतरराष्ट्रीय सीईएसमध्ये मोबाइल तंत्रज्ञान, रोबोटिक्स, गेमिंग, गाड्यांमधील नवीन तंत्रज्ञान ��णि ३डी प्रिंटिंग टेक्नॉलॉजीच्या नवनव्या कल्पनांचा आविष्कार बघायला मिळणार आहे.\n१0५ इंचांचा वक्राकार स्क्रीन टीव्ही\nतुमच्या हॉलरूममध्ये असलेल्या टीव्हीचे रेझोल्युशन किती आहे १0८0 पिक्सल मग सॅमसंगने अनावरण केलेल्या टीव्हीच्या तुलनेत हे रेझोल्युशन फारच कमी आहे. कारण सॅमसंगच्या या टीव्हीला अल्ट्रा हाय म्हणजेच चक्क २,१६0 पिक्सलचा डिस्प्ले देण्यात आला आहे. विशेष म्हणजे या टीव्हीची स्क्रीन वक्राकाराची आहे. रिमोटच्या एका बटनाद्वारे या टीव्हीची स्क्रीन हाऊसिंग पॅनेलमधून बाहेर येते व वक्राकारात बेंड होते.\nविंडोज-अँन्ड्रॉइड असलेल्या टॅब्लेट-लॅपटॉपचे अनावरण\nगुगल अँन्ड्रॉइड आणि मायक्रोसॉफ्ट विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमवर चालणारे ‘ट्रान्सफॉर्मर डूएट’ या टू-इन-वन टॅब्लेट-लॅपटॉपचे अनावरण असून सीईएसमध्ये केले. टॅब्लेट पीसीला मिळत असलेले प्राधान्य लक्षात घेता हे एक महत्त्वपूर्ण उपकरण ठरण्याची शक्यता आहे. या डिव्हाइसची किंमत डॉलर ५९९ इतकी आहे. एका ऑपरेटिंग सिस्टीममधून दुसर्‍या सिस्टीमवर स्विच होण्यासाठी केवळ तीन सेकंदांचा कालावधी लागतो, तर ऑपरेटिंग सिस्टीम स्विच करण्यासाठी की-बोर्डवर एक बटन देण्यात आले आहे.\nगॅलेक्सी नोट प्रो आणि टॅब प्रो\nअलीकडच्या काळात टॅब्लेट उपकरणांद्वारे आपली वेगळी छाप पाडणार्‍या सॅमसंग या कंपनीने ‘नोट प्रो’ आणि ‘टॅब प्रो’ या दोन नवीन टॅबलेटचे अनावरण केले आहे. यामुळे टॅब विश्‍वात सॅमसंग आपले नेतृत्व निर्माण करेल असा दावा कंपनीने केला आहे. गॅलेक्सी नोट प्रो १२.२ या स्क्रीन साइजमध्ये, तर टॅब प्रो हे ८.४, १0.१ आणि १२.२ या तीन स्क्रीन साइजमध्ये उपलब्ध होणार आहेत. वर्षअखेरीस हे टॅब्लेट अमेरिकेत नाकरिकांना उपलब्ध होण्याची शक्यता आहे.\nइतर कंपन्यांप्रमाणेच ‘सीईएस’मध्ये कॅनन या कंपनीने कॅनन पॉवरशॉट एन१00 या कॉम्पॅक्ट कॅमेर्‍याचे अनावरण केले. डीजिक प्रोसेसर असलेल्या या १२ मेगापिक्सल कॅमेर्‍यामध्ये सीएमओएस सेन्सर देण्यात आले आहे. या कॅमेर्‍याची किंमत डॉलर ३५0 इतकी ठेवण्यात आली आहे. मेन्यू नेव्हिगेशनसाठी आणि बेसिक एडिटिंगसाठी तीन इंचाची ९२२के डॉट टचस्क्रीन देण्यात आली आहे. फोटो स्मार्टफोन व टॅबमध्ये सहज ट्रान्सफर करण्यासाठी वायरलेस आणि एनएफसी कनेक्टीव्हिटीचा पर्याय दिला आहे.\nछोट्या फ्रेममध्ये म���ठी पॉवर\nसोनी या कंपनीने बाजारात अनेक फोन आणले असले, तरी एक्सपीरिया झेड-वन कॉम्पॅक्ट फोनची वैशिष्ट्ये प्रभावी आहेत. या फोनमध्ये अँन्ड्रॉइड ४.३ जेलीबीन, क्वॅड कोअर प्रोसेसर, २,३00 एमएएच बॅटरी, ४.३ इंचाची एचडी (७२0-१२८0) स्क्रीन, २ जीबी रॅम देण्यात आली आहे. १६ जीबीचे इनबिल्ट स्टोअरेज देण्यात आले असून, मायक्रो एसडी कार्डद्वारे मेमरी ६४ जीबीपर्यंत एक्सपांड करू शकतो. विशेष म्हणजे यामध्ये २0 मेगापिक्सलचा कॅमेरा एफ/२.0 जी लेन्ससह देण्यात आला आहे. तसेच एक्सपीरिया झेडवनच्या तुलनेत याची किंमत कमी असणार असून, पुढील महिन्यात हा फोन आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत उपलब्ध होऊ शकतो.\nएसर टॅब्लेट अँट एट इंच\nतैवान येथील एसर ही कंपनी आयकॉनिक ए-वन आणि आयकॉनिक बी-वन हे दोन नवीन टॅब्लेट बाजारात घेऊन येत आहे. एसर आयकॉनिक ए-१-८३0 स्पोर्ट्सला ७.९ इंचाचा आयपीएस डिस्प्ले असून, त्याला १0२४-७६८ पिक्सलचे रेझोल्युशन देण्यात आले आहे. तसेच १ जीबी रॅम व १६ जीबी स्टोअरेजसह १.६ गीगा हर्ट्ज इंटेल अँटम झेड २५६0 प्रोसेसर देण्यात आले आहे. स्टोअरेज कॅपॅसिटी वाढविण्यासाठी 32 जीबीपर्यंत मायक्रो एसडी कार्डची सुविधादेखील दिली आहे. अँन्ड्रॉइड ४.२.१ जेलीबीनवर चालणार्‍या या टॅब्लेटचा बॅटरी बॅक अप सात तासांपर्यंत मिळू शकतो. फ्रंट आणि रियर फेसिंग कॅमेरा या टॅब्लेटला देण्यात आला आहे. साधारण १५0 डॉलरला असणारे हे टॅब्लेट मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत बाजारात उपलब्ध होण्याची शक्यता आहे.\nडीएसएलआर कॅमेरा वापरणार्‍यांसाठी सिग्मा कंपनीने १८-२00एमएम एफ३.५-६.३ डीसी मार्को ओएस एचएसएम आणि ५0 एमएम एफ १.४ डीजी एचएसएम या दोन नवीन लेन्सेस बाजारात आणल्या आहेत. १८-२00 ही इतर लेन्सेसच्या तुलनेत लहान आणि वजनाने हलकी आहे. फोकस अंतर १५.४ इंच देण्यात आले आहे, तर ५0 एमएम एचएसएम फुल्ल फ्रेम डीएसएलआरसाठी डिझाइन करण्यात आली आहे. फास्ट ऑटोफोकसिंगसाठी दोन्ही लेन्सेसमध्ये हायपर सोनिक मोटरदेखील देण्यात आले आहे.\nजगातील पहिला १३.३ इंच क्रोमबुक\nजगातील पहिल्या १३.३ इंचाच्या क्रोमबुकचे तोशिबा या कंपनीने सीईएसमध्ये अनावरण केले आहे. क्रोम ऑपरेटिंग सिस्टीमवर चालणार्‍या या क्रोमबुकमध्ये इंटेल सेलेरान २९५५यू प्रोसेसर, २जीबी रॅम आणि १६ जीबी सॉलिड स्टेट ड्राइव्ह व १,३६६ – ७६८ चा डिस्प्ले देण्यात आला आहे.\nघराची सुरक्षा त��मच्या हातात\nतुम्ही घराच्या बाहेर आहात किंवा घरात असताना अनपेक्षितपणो आलेल्या व्यक्तीला भेटायची इच्छा नाही मग अशावेळी ‘गोजी स्मार्ट लॉक’ फायदेशीर ठरू शकतो. ऑटोमेटेड एन्ट्री सिस्टीमचा भाग असलेला हा डिव्हाइस पाळत ठेवण्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. बाजारात या प्रकारचे काही डिव्हाइसेस उपलब्ध असले, तरी ‘कॅमेरा नोटिफायर’ हे गोजीचे वैशिट्य आहे. तसेच गोजीमध्ये देण्यात आलेल्या एक्सीलरोमीटरमुळे एखाद्याने दरवाजा ठोठावला तर तुमच्या फोनवर अँलर्ट मेसेज व संबंधित व्यक्तीचा फोटा येतो. ब्लुट्युथ, गोजी अँप किंवा चावीद्वारे हा लॉक उघडला जाऊ शकतो. या डिव्हाइसच्या पॅकेजची किंमत २७८ डॉलर इतकी आहे.\nआयपोर्ट चार्ज केस आणि स्टँड कॉम्बो\nआयफोन-आयपॅडसाठी बाजारात बर्‍याच अँक्सेसरीज उपलब्ध असल्या, तरी आयपोर्ट चार्ज केस आणि स्टँड कॉम्बोने कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शोमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. कॅलिफोर्नियामधील आय-पोर्ट या कंपनीने या वायरलेस चार्जिंग केस आणि डिव्हाइसचे अनावरण केले आहे. या डिव्हाइसला दोन चार्जिंग पोर्ट देण्यात आले आहेत. फेब्रुवारी महिन्यात हे प्रोडक्ट बाजारात उपलब्ध होणार आहे. आयपॅड एअरसाठी या प्रोडक्टची किंमत ११९.९५ व मिनीसाठी ९९.९५ डॉलर इतकी ठेवण्यात आली आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://shriramkrishnakshirsagarmaharaj.com/Pages/Samadhi.aspx", "date_download": "2019-06-20T15:54:31Z", "digest": "sha1:G3SICRYCECDGE2MHXK5F4KHLBNIWB7YX", "length": 25178, "nlines": 62, "source_domain": "shriramkrishnakshirsagarmaharaj.com", "title": "Samadhi", "raw_content": "|| श्री गणेशदत्तगुरुभ्यो नमः ||\nआपली भाषा निवडा: मराठी हिन्दी English घरपोच ग्रंथसेवा\n'मनुष्य हा भक्तीच्या माध्यमातून समाधी-अवस्थेपर्यंत जाऊ शकतो. समाधी-अवस्था ही परिपूर्ण अवस्था आहे. मानवी देहामध्ये एकाग्रता निर्माण होणं, मानवी देहात ईश्वराची जी शक्ती आहे त्या शक्तीशी आपण एकरूप होणं, याला “समाधी-अवस्था” म्हणतात. तसा ईश्वर पहायचा ठरवला तर अत्यंत कठिण परिस्थिती असते, तेव्हा ईश्वर जाणण्याचं साधन म्हणजे समाधी-अवस्था प्राप्त होणं. समाधी-अवस्थेत मनुष्य त्या रुपाला एकाग्र चित्तानं पाहू शकतो, एकरूप होऊ शकतो. भक्तिमार्गातूनही ईश्वराचं सहाय्य लाभू शकतं, परंतु त्यास अनंत काळ द्यावा लागतो. पण ध्यानाच्या माध्यमातून समाधी-अवस्थेपर्यंत जर एखादी व्यक्ती पोहोचली, तर त्या व्यक्तीला इ��जन्मामध्ये ईश्वर-दर्शनाची गोष्ट साध्य होऊ शकते. या सर्व गोष्टीला मात्र गुरूंची आवश्यकता असते. गुरू हे परमपदाला पोहोचले असतील आणि गुरू हे जर या मार्गातले श्रेष्ठ पुरूष असतील तर शिष्याला ते समाधी-अवस्थेचा लाभ आणून देऊ शकतात आणि त्या अवस्थेद्वारे त्याची ईश्वराची भेट होऊ शकते. 'गुरूंच्याच मार्गदर्शनातूनच ह्या मार्गाकडे जावं लागतं.' (सद्गुरूसंवाद: समाधी-साधना आणि श्रीगुरूकृपा)\nसमाधी-अवस्थेत व्यक्ती ही शून्यावस्थेत असते. शून्यावस्था येणे म्हणजेच तेजोमय होणे, अहंकार गळून पडणे, मानवी देहाच्या आठवणी विसरणे. 'तो' मी आहे अशी भावना देहाला यावी लागते, ही भावना आली की तो देह त्या अनुभवातच राहतो. स्वतःच्या ठिकाणी त्या परमेश्वराला साक्षित्वात अनुभवणे ह्याला 'समाधी-अवस्था' म्हणतात. समाधी-अवस्थेत देह आहे तसाच राहतो. त्यात काहीही फरक पडत नाही. जे लोक समाधी अवस्थेत जातात त्यांचा देह फक्त श्वासोश्वासावर जगतो, त्यांना अन्न-पाणी कशाचीही गरज लागत नाही. कोणत्याच क्रियेचं भान नसतं, आपण कुठ आहोत याच भानसुद्धा नसतं. म्हणजेच तो परमेश्वराशी एकरुप झालेला असतो. जे लोक समाधी घेतात त्यापैकी काही लोक अशी जागा निवडतात की जवळपास नदी असेल व कंदमुळ असेल, भरपूर हवेची सोय असेल. काही लोक समाधी-अवस्थेत असताना अन्न घेत नाहीत, पाणी देखील पीत नाहीत म्हणून मलमुत्र विसर्जन होत नाही. ही स्थिती प्राप्त करायला फार मोठी योग्यता लागते. ह्या लोकांचे मन एकदम स्थिर असते म्हणून त्यांचा देह स्थिर राहतो. स्थिर अवस्था म्हणजेच समाधी अवस्था. 'आमचा देह त्यापैकी एक आहे' (रामकृष्णउवाच: समाधी)\n॥ समाधी-अवस्थेची पूर्वतयारी ॥\n'शिष्याची या अवस्थेकडे जाण्याची इच्छा असणं एवढीच पूर्वतयारी आवश्यक असते. शिष्याला जर ईश्वर भेटीची इच्छा किंवा ओढ असेल आणि त्यानं गुरूंकडे तशी प्रार्थना केली असेल, तर समाधी-अवस्थेपर्यत गुरू त्याला नेऊ शकतात. (सद्गुरूसंवाद: समाधी-साधना आणि श्रीगुरूकृपा)\nअष्टांगयोग साधनेमध्ये ‘यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी' यांसारख्या पाय-या आहेत, त्या पाय-यांनीच या समाधी-अवस्थेपर्यत जावं लागतं. धारणा, ध्यान आणि समाधी या अवस्थांचा आंतरीक संबंध असतो. 'धारणा म्हणजे विचार करणे', 'ध्यान म्हणजे साम्यावस्था येते' आणि या दोन्ही अवस्थांची अनुभूती म्हणजे समा��ी; असा ह्याचा क्रम आहे.\nसमाधी-अवस्थेस सुखासनापासून प्रारंभ होतो. देह हा निश्चल राहावा यासाठी सुखासनाची गरज असते आणि चित्त एकाग्र रहावं यासाठी धारणेची गरज असते. प्राणायाम व प्रत्याहार यातून हे साधलं जातं. मग ध्यान-समाधी अवस्था योगानेच येतात. समाधीचा अभ्यास भल्या पहाटे उठून करावा लागतो, त्याचा कालावधी व्यक्तिसापेक्ष असतो. गुरूकृपेने, गुरूआशीर्वादाने, गुरू मार्गदर्शनाने, भक्तीने उपासना करावी लागते. उपासनेद्वारे मन विरघळावे लागते. जशी देहाची उच्च अवस्था येईल, आपल्या ठिकाणी असलेलं चैतन्य शिष्याला डोळ्यांनी पाहता येतं. चैतन्य म्हणजे तेज. ज्यावेळी शिष्याच्या शरीरातून तेज बाहेर पडायला लागतं त्यावेळी तो चैतन्यरुप होतो. चैतन्यरुप ही अवस्था समाधी-अवस्थेनंतर प्राप्त होते.\nसामान्य माणूस ईश्वराचा लाभ होण्याकरता भक्तिमार्गाने जाऊ शकतो. भक्तिची तीव्रता जेवढी अधिक तेवढा तो भक्त ईश्वराप्रत अधिक जातो. नंतर त्याला समाधी अवस्था प्राप्त होणे शक्य होते, यासाठी त्याला अनेक जन्म घ्यावे लागतात. परंतु परमपदाला पोहोचलेले गुरू आणि तेवढीच ओढ असलेला शिष्य जर असेल तर समाधी-अवस्था व ईश्वराची भेट हे एका जन्मात प्राप्त होण्याची बरीच शक्यता असते. (रामकृष्णउवाच: समाधी-अवस्थेची पूर्वतयारी़)\n॥ समाधीची रुपे ॥\nसमाधीची रुपं दोनच आहेत. एक संजीवन-समाधी आणि दुसरी जड-समाधी. आपल्याकडे समाधीचा अधिकार फक्त संन्याशालाच आहे.\n१) चिरंजीव समाधी: जे लोक जीवीत समाधी घेतात, ते शेवटपर्यंत जिवंतच राहतात. जे सत्पुरूष जिवंत समाधी घेण्याच्या विचारात असतात; त्यांची फार पूर्वीपासून तयारी सुरू असते. योग साधनेने त्यांनी स्वतःच्या श्वासोश्वासाच्या गतीवर नियंत्रण मिळविलेले असते. जर जिवंत माणसाच्या नाडीचे ठोके मिनीटाला सत्तर पडत असतील तर त्यांचे मिनीटाला तीन किंवा चारच पडतात. इतक्या मंद गतीने श्वासोश्वास चालू असतो. अशा जीवंत समाधीला चिरंजीव समाधी असे म्हणतात.\n२) तंत्र समाधी: काही व्यक्तींना समाधी लावून पून्हा ती उतरवताही येत असते.\n३) जलसमाधी: ज्या सत्पुरूषांनी देह ठेवला, त्या देहावर क्रियाकर्म करावेच लागते. काही लोकांना दहन करावे लागते. तर काही लोकांना जलसमाधी घ्यावी लागते. वासुदेवानंद सरस्वती यांनी देह नर्मदा नदीत विसर्जित केलेला आहे. ज्ञानेश्वरांच्या मातापित्��ांनी ज्यावेळी जलसमाधी घेतली त्यावेळी चारही भावंड ऋणानूबंधातून मुक्त झाले.\n४) संजीवन समाधी: अध्यात्मात समाधी ही शेवटची पायरी समजली जाते. काही माणसे समाधी उतरत असताना पुनः समाधी लावून बसतात म्हणजेच कायम समाधिस्त राहतात, त्यांच्या समाधीला संजीवन समाधी म्हणतात. अशी अवस्था ज्ञानेश्वरांच्या बाबतीत घडली आहे.\n५) सविकल्प समाधी: समाधीचा दुसरा अर्थ असा असू शकतो की, जे अष्टांग योगाचं आचरण करतात, समाधीचा अपूर्व अभ्यास करतात, त्यांना हा लाभ होऊ शकतो. त्या समाधी अवस्थेला काळाची मर्यादा नसते. कारण समाधी घेणा-या कुठल्याही पुरूषाला त्रिकाल ज्ञान असू शकेल. पण जगाच्या व्यवहाराची जाण असू शकत नाही. स्थळ आणि काळ या देन्हीचेंही त्याला भान राहत नाही, ती सविकल्प समाधी.\n६) ताटस्थ समाधी: यामध्ये सबंध देह निश्चेष्ट होतो. त्यांचा मी हा मूळ स्वरुपामध्ये विसर्जीत झालेला असतो.\n७) पवित्र समाधी: दंडधारी संन्यासी यांच्यावर अग्निसंस्कार करता येत नाही, ते नारायण स्वरुपी झालेले असतात. म्हणून त्यांचा देह ठेवला जातो आणि त्यावर समाधी बांधली जाते. या समाधीवर अभिषेक वगैरे करता येत नाही. म्हणून समाधीवर शिवलिंग ठेवले जाते. त्यावर अभिषेक करतात. अशा प्रकारच्या समाधी श्रृंगेरीला श्री शंकराचार्यांच्या मठात दिसून येतात.\nजलसमाधी, जिवंतसमाधी, गुप्त होणे किंवा संजीवन समाधी हे सर्व एकच आहे. एकाच पद्धतीची समाधी सगळ्यांनी घेतली तर ती परंपरा सुरू होईल. अशी परंपरा सुरू होऊ नये म्हणून ही विविधता. एकाच पद्धतीची परंपरा सुरू झाली तर भक्तिमार्ग बाजूला राहील आणि योगमार्ग पुढे येईल. समाधी अवस्था हा योगमार्ग आहे.\n॥ श्री ज्ञानेश्वर: संजीवन समाधी ॥\n॥ अलंकापुरी पुण्य भूमी पवित्र, जिथे नांदतॊ ज्ञानराजा सुपात्र ॥\nज्ञानेश्वरांचा जन्म आपेगाव येथे तेराव्या शतकात, मध्यरात्री श्रावण कृष्ण अष्टमी, शके ११९७ (इ.स. १२७५) रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत कुलकर्णी व त्यांच्या आई रुक्मिणीबाई. निवृत्तीनाथ हे ज्ञानेश्वरांचे थोरले बंधू. निवृत्ती, सोपान व मुक्ताबाई ही त्यांची भावंडे. निवृत्तीनाथ हेच ज्ञानेश्वरांचे सद्गुरू होते. ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून संस्कृत भाषेतील ‘ज्ञान’, श्री संत ज्ञानेश्वरांनी प्राकृत भाषेत आणले.\nमाझा मराठाचि बोलू कौतुके परि अमृतातेहि पैजासी जिंके परि अमृतातेहि पैजासी जिंके ऐसी अक्षरे रसिके (ज्ञाने - ६.१४) असे म्हणत त्यांनी मराठी भाषेविषयीचा अभिमान, मराठीची महती व्यक्त केली आहे. कर्मयोग, ज्ञानयोग व भक्तियोग सांगणार्‍या ज्ञानेश्वरीत सुमारे ८५०० ओव्या आहेत. त्यांचा दुसरा ग्रंथ ‘अनुभवामृत’ किंवा ‘अमृतानुभव’ होय. हा विशुद्ध तत्त्वज्ञानाचा, जीव-ब्रह्म ऐक्याचा ग्रंथ आहे. तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने हा श्रेष्ठ ग्रंथ आहे. ‘चांगदेव पासष्टी’ या ग्रंथाद्वारे त्यांनी चांगदेवांचे गर्वहरण करून त्यांना उपदेश केला.\nज्ञानदेवांनी वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी, आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या पावन तीरावर संजीवन समाधी घेतली (कार्तिक वद्य त्रयोदशी, शके १२१८, दूर्मुखनाम संवत्सर, इ.स. १२९६, गुरुवार).\nश्री ज्ञानेश्वरांनी केवळ स्मरणाने ज्ञान प्राप्त करून ज्ञानेश्वरी सारख्या महान ग्रंथाची निर्मिती केली, ग्रंथ लेखन हे त्यांचे विहित अवतार कार्य होते.\nश्री ज्ञानेश्वरांनी वयाच्या एकविसाव्या वर्षी कार्य पूर्ण झाल्यावर निवृत्तीनाथांच्या परवानगीने संजीवन समाधी घेतली. ह्या समाधीचे वैशिष्ट्य असे की ती समाधी अजूनही आहे तशीच आहे. ती कधीही नष्ट होणार नाही. याचाच अर्थ श्री ज्ञानेश्वर तेथे शरीराने पूर्वीप्रमाणेच आहेत. आपला हा सनातन धर्म टिकावा, सनातन धर्माची ध्वजा कायम फडकत रहावी यासाठी ज्ञानेश्वरांनी संजीवन समाधी प्राप्त करून घेतली. या समाधी अवस्थेनंतर पुन्हा जागृत अवस्था येऊ नये, कारण त्या वेळी आपण करीत असलेल्या कार्याची आठवण होईल, आपण त्या काळात जी माणसे पाहिली असतील त्यांचे एखादे वेळीस स्मरण होईल, या आठवणी येऊ नयेत तसच समाधी अवस्थेमध्ये आपण ईश्वराशी अखंड एकरुप रहावं हा एकमेव हेतू ज्ञानदेवांच्या मनात असावा.\nश्री ज्ञानेश्वर हे साक्षात ईश्वराचं रुप असल्यामुळे समाधी अवस्थेत निरंतर राहून सुद्धा ते कार्य करू शकतात. त्यांनी स्थापन केलेला जो वारकरी पंथ आहे, हे त्यांचे कार्य आहे. अनंत कालापर्यंत वारकरी पंथ टिकावा, त्यांच अनेक लोकांनी अनुकरण करावं आणि त्यातूनच परमेश्वराची सेवा घडावी म्हणून या कार्याची धुरा अजुनही स्वतः ज्ञानेश्वर वहात आहेत असं समजायला काही हरकत नाही. धर्मसंस्थापनेचं किंवा धर्मप्रचाराचं कार्य हे या वारकरी पंथातून चालू आहे, ही समाधीची शक्ती आहे.\nज्ञानेश्वरांच्या समाधीला ��भिषेक करण्यासाठी पंचामृत घातले जाते. संजीवन समाधीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांना नीलप्रभेचा अनुभव आलेलाच असेल. समाधी घेत असतानाही आला असेल. तसेच समाधीच्या आतही नीलप्रभेचा अनुभव असेल. समाधीच्या ठिकाणी असल्यामुळेच तो बाहेर संक्रांत होतो आणि सर्वांवर त्याचा वर्षाव होतो. त्यालाच आनंदाचा वर्षाव म्हटलं जातं. ते अंतर्ज्ञानी आहेत, भक्तांच्या इच्छा जाणण्याची शक्ती ज्ञानेश्वरांना आहे. त्यामुळे भक्तांच्या मनःकामना पूर्ण होतात.\nश्री ज्ञानेश्वर प्रत्यक्ष दिसत नसले तरी तेथेच आहेत हे निश्चित आहे. वारकरी पंथ हा कायमस्वरुपी टिकावा यासाठी ते संजीवन समाधीच्या स्वरुपाने अखंड कार्य करित आहेत.\nरामकृष्णउवाच : समाधी: श्री ज्ञानेश्वरांची\nश्रीगुरुदेवांच्या विभूतिमत्त्वाचे विविध पैलू\nसद्गुरुंचे जीवन आणि कार्य\nश्री गुरुदेव दत्त अँप्लिकेशन\nश्री दत्त देवस्थान ट्रस्टची प्रकाशने\nसद्गुरु सेवा प्रतीष्ठानची प्रकाशने", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/sonipat-haryana-news-in-hindi-two-bike-collision-drama-after-accident-6045570.html", "date_download": "2019-06-20T15:36:02Z", "digest": "sha1:5NHAFCXJ6JMTF5ALKCDMF7Q3RDWFBUMV", "length": 7140, "nlines": 149, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Sonipat Haryana News in Hindi Two bike collision drama after accident | अल्पवयीन मुलाकडून एक छोटीशी चुक झाली म्हणून भररस्त्यात महिलेने केला हाय व्होल्टेज ड्रामा, म्हणाली- मुलासाठी मुलगी पाहायला जात होते, पण तू सगळं उद्धवस्त केलंस...", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nअल्पवयीन मुलाकडून एक छोटीशी चुक झाली म्हणून भररस्त्यात महिलेने केला हाय व्होल्टेज ड्रामा, म्हणाली- मुलासाठी मुलगी पाहायला जात होते, पण तू सगळं उद्धवस्त केलंस...\nमुलाने तिला 200 रूपये देऊन म्हणाला- माफ करा ताई, कॉलेजच्या अॅडमिशनसाठी उशीर होत आहे\nसोनीपत( हरियाणा)- शहराच्या गोहाना रोड फ्लाय ओव्हरवर मंगळवारी दुपारी 12 वाजता दोन बाईकमध्ये टक्कर झाली. अपघातानंतर खूप वेळ ड्रामा झाला. घटनास्थळी आलेल्या ट्रॅफीक पोलिसांनी प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला. एक अल्पवयीन मुलगा समोरून येणाऱ्या बाईसोबत धडकला आणि त्यात समोरच्या बाईकवर असलेल्या महिलेला आणि तिच्या मुलाला थोडंस लागलं. पण त्या अल्पवयीन मुलगाही जखमी झाला. त्यानंतर तो लहान मुलगा महिलेची हात जोडून माफी मागू लागला.\nत्याने 220 रूपये देऊन म्हणाला- माफ करा ताई, अॅडमिशनसाठी उशीर होत आहे\nमुलगा म्हणाला- ताई समजून घ्या ना, शालेत अॅडमिशनसाठी उशीर होत आहे. त्याने महिलेला 200 रूपये दिले आणि पट्टी करण्यास सांगितले. महिला म्हणाली- मुलासाठी मुलगी पाहण्यासाठी जात होते, तू सगळे काही खराब केलंस. त्यानंतर पोलिसांनी दोघांची नावे डायरीमध्ये नोट करून त्यांना सोडून दिले.\nआंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंना मोठा धक्का, तेलुगू देसम पार्टीच्या 4 खासदारांनी केला भारतीय जनता पक्षात प्रेवश\nहिमाचल प्रदेशातील कुल्लूजवळ 500 फुट खोल दरीत कोसळली बस, 25 जणांचा मृत्यू तर 35 पेक्षा जास्त गंभीर जखमी\nप्रेमप्रसंगामुळे नक्षल सीमाची झाली होती पदावन्नती, शिपायाची हत्या केल्यानंतर पुन्हा मिळाले पद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://nanded.gov.in/mr/notice/16-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%A1-%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%AB%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D-4/", "date_download": "2019-06-20T15:15:40Z", "digest": "sha1:MAOPR452XHVAUFM2BNWKYZDH3WLYXU5H", "length": 4857, "nlines": 106, "source_domain": "nanded.gov.in", "title": "16 नांदेड लोकसभा मतदान-फॉर्म 20,नायगाव | नांदेड जिल्हा , महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nनांदेड जिल्हा District Nanded\nएसटीडी आणि पिन कोड\nमहसुल / दंडाधिकार विभाग\nस्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक निवडणुक\nश्री सचखंड गुरुद्वारा बोर्ड निवडणुक -2018\nग्रामरक्षक दल माहिती पुस्तिका\nनिवास (हॉटेल / रिसॉर्ट / धर्मशाळा)\nकापुस पिकावरील बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसानीचा अहवाल\nछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ लाभार्थ्यांची यादी जि. नांदेड\n16 नांदेड लोकसभा मतदान-फॉर्म 20,नायगाव\n16 नांदेड लोकसभा मतदान-फॉर्म 20,नायगाव\n16 नांदेड लोकसभा मतदान-फॉर्म 20,नायगाव\n16 नांदेड लोकसभा मतदान-फॉर्म 20,नायगाव\n16 नांदेड लोकसभा मतदान-फॉर्म 20 नायगाव (89) मतदार संघ\nसंकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क जिल्हा प्रशासनाकडे आहेत\n© जिल्हा प्रशासन,नांदेड , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jun 19, 2019", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://punerispeaks.com/laraduttausesbhupatistoweltostoprain/", "date_download": "2019-06-20T15:07:36Z", "digest": "sha1:YFNKSMSKZDLEMWUG32V6DBVWPZFM3XUP", "length": 3880, "nlines": 81, "source_domain": "punerispeaks.com", "title": "लारा दत्ता-भूपती ने आपल्या पतीचे ग्रँ���स्लॅम मध्ये कमावलेले टॉवेल वापरले पाऊस अडवायला... - Puneri Speaks", "raw_content": "\nलारा दत्ता-भूपती ने आपल्या पतीचे ग्रँडस्लॅम मध्ये कमावलेले टॉवेल वापरले पाऊस अडवायला…\nबायका काय करतील याचा नेम नाही, अशीच घटना घडलीय काल महेश भूपती च्या घरी. लारा दत्ता-भूपती हिने मुंबईत पडलेल्या मुसळधार पावसाने पाणी घरात शिरू लागले म्हणून घरातील ग्रँडस्लॅम मधील आपल्या पतीचे टॉवेल वापरले आणि त्याचा फोटो ट्विटर वर शेयर सुद्धा केला.\nत्यावर भूपतीने चिडून उत्तर सुद्धा दिलेले दिसतेय.\nआता यावर पतीने डोके आपटून घ्यावे की काय हे सुद्धा कळायला मार्ग नाही.\nPrevious articleदोन डॉक्टरांच्या भांडणात गेला निष्पाप चिमुरड्याचा जीव\nNext articleश्रीमंत दगडूशेठ गणपतीची ऐतिहासिक परंपरा\nशिवाजी महाराज घोषणा: शिवाजी महाराज गारद अर्थ काय\nएसपीज बिर्याणी हाऊस च्या जेवणात आढळली अळी, मालकाचा उद्धटपणा | VIDEO\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून तीन दिवस पुणे दौऱ्यावर\nरातोरात प्रसिद्ध झालेल्या खेळणी विक्रेत्यांला अटक\n मुंबईतील इडलीवाला चटणी बनवण्यासाठी संडासचे पाणी वापरताना सापडला | VIDEO\nराज्यात वळवाचा पाऊस पडण्याची शक्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "http://www.hs-stationery.com/mr/products/tape-dispenser/", "date_download": "2019-06-20T15:44:15Z", "digest": "sha1:SWTCRH6LH66N2WRQG53ZMGPZVGD4LMCV", "length": 6057, "nlines": 156, "source_domain": "www.hs-stationery.com", "title": "टेप टाकी फॅक्टरी, पुरवठादार - चीन टेप टाकी उत्पादक", "raw_content": "\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nकागद इ एकत्र जोडण्याचे साधन मशीन\nकागद इ एकत्र जोडण्याचे साधन\nमिनी कागद इ एकत्र जोडण्याचे साधन\nहात धरा कागद इ एकत्र जोडण्याचे साधन\nकागद इ एकत्र जोडण्याचे साधन remover\nइलेक्ट्रिक पेन्सिल धार लावण्याचे यंत्र\nकागद इ एकत्र जोडण्याचे साधन\nमिनी कागद इ एकत्र जोडण्याचे साधन\nहात धरा कागद इ एकत्र जोडण्याचे साधन\nकागद इ एकत्र जोडण्याचे साधन remover\nइलेक्ट्रिक पेन्सिल धार लावण्याचे यंत्र\nनवीन व्यावसायिक कारखाना व्हिस्की टेप टाकी\nचीन कारखाना अद्वितीय व्हिस्की गोंडस टेप टाकी ...\nहॉट विक्री धातू अद्भुतता विद्युत पेन्सिल धार लावण्याचे यंत्र\nकारखाना किंमत स्टेशनरी सानुकूल मुले dispe टेप ...\nफॅन्सी डिझाइन सानुकूल छापील मिनी पॅकिंग टेप ड ...\nनवीन व्यावसायिक कारखाना व्हिस्की टेप टाकी\nचीन निर्माता मुलांना पशु टेप टाकी वाईड ...\nघाऊक शाळा पुरवठादार टेप टाकी मशीन\nअल्ट्रा-कमी डेस्कटॉप सानुकूल टेप उच्चार किंमत विद्यार्थ्यांना ...\nचीन कारखाना अद्वितीय व्हिस्की गोंडस टेप टाकी ...\nआमच्या बातमीपत्रासाठी नोंदणी करा\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/sheetal-sangale-zp-nashik/", "date_download": "2019-06-20T15:47:50Z", "digest": "sha1:5XGRU3MGQZ6EGJU4SJXXCEBWA5RPZGAN", "length": 32522, "nlines": 252, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "ध्यास स्वप्नपूर्तीचा : सर्वसमावेशक विकासासाठी | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदुसरीच्या संख्यावाचनात आता नवी पद्धत\nनगरमध्ये एकाच दिवसात दोन नगरसेवकांना पोलिसांकडून अटक\nअकोलेत 3 मजुरांचा तर श्रीगोंद्यात मायलेकीचा बुडून मृत्यू\nहॉटेल मालकाला गावठी कट्टा लाऊन खंडणीची मागणी\nकोब्रा जातीचा साप चावलेल्या मुलीवर यशस्वी उपचार; येवलाच्या डॉक्टरांवर कौतुकाचा वर्षाव\nPhotoGallery : संत निवृत्तीनाथ पालखीचे पंढरपूरला प्रयाण; भाविकांना रेनकोट वाटप\nदिंडोरी : इंग्रजी माध्यमातील १६ विद्यार्थ्यांचा जि. प. शाळेत प्रवेश\nवाढत्या बेरोजगारीविरोधात राष्ट्रवादीचा ‘रेल रोको’\nआयएमएतर्फे आज 24 तासाचा बंद\n‘त्या’ 50 लाख ठेवीमुळे संचालकांची मानहानी\nजि.प.च्या शाळांत आजपासून किलबिलाट\nटंचाईवर जि.प.ची आज सभा गाजणार\nवीज गेल्याचा राग येवून वीज वितरण कंपनीच्या चक्करबर्डी कार्यालयात अधिकार्‍याला मारहाण\nदुचाकीसह विहिरीत पडून तरुणाचा मृत्यू\nट्रक अपघातात सहचालक जागीच ठार\nखान्देश कुलस्वामिनी एकविरा देवी मंदिरात 351 किलो आंब्यांचा भोग\nतळोदा तालुक्यात साडे नऊ कोटीच्या कामांचे भुमिपुजन\nनोकरी देण्याचे आमिष दाखवुन मंदाणा येथील युवकाची साडेसात लाखात फसवणूक\nकढेल गावाजवळ रिक्षा उलटली; 20 मजूर जखमी\nजिल्ह्यात शेती विकासासंबंधी योजनांबद्दल शेतकर्‍यांमध्ये जनजागृती करावी\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nLIVE : राज्याचा महाअर्थसंकल्प; घोषणांचा पाऊस\nध्यास स्वप्नपूर्तीचा : सर्वसमावेशक विकासासाठी\nध्यास स्वप्नपूर्तीचा : सर्वसमावेशक विकासासाठी\nमहिला ग्रामसभेत येत नाहीत, त्यांची मते मांडत नाहीत, असे नेहमी बोलले जाते. याचे कारण महिला येत नाहीत यापेक्षा त्यांना येऊ दिले जात ��ाही हे अधिक खरे आहे. ग्रामसभेत होणारा संघर्ष हा वैचारिक मतभेदापेक्षा विकासाचे श्रेय मिळू नये, यासाठी अधिक असतो. म्हणून जनजागृती करून महिलांचा जास्तीतजास्त सहभाग ग्रामसभेत कसा होईल, यावर भर देऊन प्रयत्न करण्याचा आपला मानस आहे.\nशीतल सांगळे, अध्यक्षा, जि.प. नाशिक\nनाशिक जिल्ह्याचा ग्रामीण भाग हा 50 टक्के आदिवासी बहूल तर 50 टक्के बिगर आदिवासी याप्रमाणे विभागला गेलेला आहे. भौगोलिक परिस्थितीनुसार जिल्ह्यात शेतीची विविध प्रकारची पिके घेतली जातात.\nजागतिक स्तरावर नाशिक जिल्ह्याचे मुख्य पीक द्राक्ष व कांदा आहे. नाशिक जिल्हा हा द्राक्ष, कांदे, डाळींब व भात या प्रमुख पिंकांमध्ये देशात अग्रगण्य आहे. ग्रामीण भागात अत्यल्प पर्जन्यमान असल्यामुळे येवला, नांदगाव, मालेगांव, चांदवड, देवळा व बागलाण या भागात कांदा उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. त्यामुळे निफाड तालुक्यातील लासलगाव येथे कांद्याची मोठी बाजारपेठ असून, या ठिकाणाहून विविध देशांमध्ये कांदा मोठ्या प्रमाणात निर्यात केला जातो.\nनाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाण्याची धरणे असून, देशातील सर्वात मोठ शहर मुंबईसह शेजारील धुळे, जळगाव, अहमदनगर व औरंगाबाद या जिल्ह्यांना नाशिक जिल्ह्यातील उपलब्ध धरणामधून सिंचनासाठी पिण्यासाठी पाणी उपलब्ध करुन दिले जाते. त्यामुळे नाशिक जिल्ह्याला धरणांचा जिल्हा म्हणून संबोधले जाते.\nनाशिक जिल्हा परिषदेत गत एक वर्षापासून मी अध्यक्ष पदाची धुरा सांभाळत आहे. त्यातील ग्रामीण भागातील जनतेचा मुख्य प्रश्न पिण्याचे पाणी हा असून एक वर्षाच्या कार्यकाळात अपूर्ण पाणीपुरवठा योजना पूर्ण करुन ग्रामपंचायतकडे वर्ग करण्यासाठी प्राधान्य दिले आहे. त्यामुळे गावपातळीवरील पाणीपुरवठा योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे होऊन ग्रामीण भागातील जनतेस पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध होत आहे. ज्या पाणीपुरवठा योजना अपूर्ण अवस्थेत आहेत, त्या ठिकाणी संबंधित पाणीपुरवठा समित्यांकडून कामे पूर्ण करून घेतले जात आहेत.\nनाशिक जिल्ह्यातील सिन्नर, येवला, नांदगांव, मालेगाव, चांदवड व देवळा या तालुक्यांमध्ये अत्यल्प पर्जन्यमान व अति पाणी उपशामुळे भूजल पातळी खोलवर गेलेली आहे. त्यामुळे या तालुक्यांमध्ये वर्षानुवर्षे पाणी टंचाई परिस्थिती निर्माण होत असून त्यावर उपाययोजना म्हणून ��ासनाने निश्चित केलेल्या धोरणानुसार टंचाईग्रस्त तालुक्यातील गावांची निवड करुन जलयुक्त शिवार अभियांनातर्गत सन 2017-18 मध्ये 218 गावांची निवड करण्यात आलेली आहे.\nया गावांमध्ये शासनाच्या कृषी, जलसंधारण व लघु पाटबंधारे विभागाअंतर्गत विविध योजनांची अंमलबजावणी करुन गावतळे व साठवन बंधारे यांच्यातील गाळ काढून त्यांची पाणी साठवण क्षमता वाढविणे. नादुरुस्त बंधारे दुरुस्त करणे, साखळी बंधार्‍यांची कामे हाती घेण्यात आलेली आहेत.\nत्यामुळे या योजनेतुन जलसंधारणाची कामे होऊन टंचाई कमी करण्यास मदत होणार आहे.ग्रामीण जनतेला शुध्द पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी पाणी गुणवत्ता सनियंत्रण कार्यक्रम राबवण्यात येत आहे. याअंतर्गत यावर्षी जिल्ह्यातील सर्व पाण्याच्या स्त्रोतांची स्वच्छता करण्यात आलेली आहे.\nस्वच्छ भारत अभियानअंतर्गत पायाभूत सर्वेक्षणानुसार नाशिक जिल्हा हागणदारी मुक्त घोषित करण्यात आलेला आहे. मात्र, शौचालयांचा नियमित वापर व्हावा; यासाठी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा व अंगणवाड्यांमध्ये विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक स्वच्छतेबाबत व परिसर स्वच्छतेबाबत विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येत आहेत. तसेच स्वच्छतागृहांचा मुलांसाठी वापर व्हावा व स्वच्छतागृहे वापरात असावीत, यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.\nग्रामीण जनतेच्या आरोग्याची निगा राखण्यासाठी शासनाने मंजूर केलेली 9 प्राथमिक आरोग्य केंद्रे व 12 आरोग्य उपकेंद्राच्या इमारतींची बांधकामे हाती घेण्याबाबत पाठपुरावा करण्यात येत आहे. त्यात प्राथमिक आरोग्य केंद्र सैय्यद पिंप्री, धोंडेगांव, कोरपगांव, राजापूर, भारम, खडकमाळेगांव, जातेगांव, चांदोरी, अंजनेरी, सोमठाणे या ठिकाणी नवीन इमारत बांधकामे पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. इमारत बांधकाम पूर्ण झालेल्या आरोग्य संस्थांसाठी कर्मचारी आकृतीबंध मंजूर करण्याकामी शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात येत आहे.\nकेंद्र शासनाच्या महिला व बालकल्याण विकासाच्या संकेतस्थळावर अंगणवाडी केंद्रनिहाय बालकांची तसेच गरोदर व स्तनदा मातांची नोंदणी करण्याचे निर्देश शासनाने दिलेले आहेत. त्यानुसार नाशिक जिल्हा परिषदेने आत्तापर्यंत 3,70,253 इतकी नोंदणी केली असून, राज्यात नाशिक जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे.\nजिल्हा कुपोषण मुक्त करण्यासाठी कुपोषणाबाबत नव्याने सर्वेक्षण करण्यात आले आहे. तसेच राज्य सरकारच्या धोरणानुसार 0 ते 6 वयोगटातील तीव्र कुपोषित बालकांसाठी ग्राम बालविकास केंद्र सुरू करण्यात आले आहे.\nग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमधील वय वर्षे 11 ते 19 या वयोगटातील किशोरवयीन मुलींमध्ये सॅनिटरी नॅपकिन व वैयक्तिक स्वच्छते संदर्भात जाणीव जागृती करण्यात येत आहे.\nया विद्यार्थिनींना माफक दरात सॅनेटरी नॅपकिन उपलब्ध होऊन वापर व्हावा व वैयक्तिक स्वच्छता ठेवली जावी, यासाठी मासिक पाळी या विषयावर आधारित पॅडमॅन हा हिंदी चित्रपट जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थींनींना दाखविण्यात आला आहे. ग्रामीण भागातील अंगणवाडीतील मुलांना शाळेची आवड निर्माण होऊन गुणवत्ता वाढीसाठी लोकसहभागातून डिजिटल अंगणवाडी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्यामुळे तेथील स्थानिकांना रोजगार उपलब्ध होऊन पोषन आहार लहान बालकांना सुरळीतपणे मिळण्यास हातभार लागणार आहे. कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी अंतर्गत विविध संस्थांच्या निधीतुन संगणकीय सुविधा अंगणवाड्या व जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये उपलब्ध करुन देण्यात येत आहे. हा उपक्रम राज्यातून नाशिक जिल्ह्यात सर्वप्रथम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात पाच वर्षासाठी हा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आहे.\nनाशिक जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय यंत्रणेबरोबरच स्थानिक स्वराज संस्थांचे लोकप्रतिनीधी लिडरशिफ फॉर इक्विटी या संस्थेस मदत करणार आहे.\nग्रामीण भागातील मुलांना तथा युवक युवतींना क्रीडा प्रकारामध्ये त्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी व भावी पिढी सुदृढ होण्यासाठी नाशिक जिल्हा परिषद व नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सन 2017-18 या वर्षात जिल्हा स्तरीय पुरुष व महिलांच्या कबड्डी व कुस्ती स्पर्धांचे सिन्नर येथे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा स्तरीय कबड्डी व कुस्ती स्पर्धांना युवक युवतींचा सहभाग लक्षात घेता नाशिक जिल्हा परिषद व जिल्हा कबड्डी असोसिएशन नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्याचा बहुमान नाशिक जिल्ह्याला मिळत आहे. या स्पर्धा ऑक्टोबर 2018 मध्ये आयोजित करण्याचे निश्चित आहे.\nनाशिक जिल्हा परिषदेमार्फत ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेतील मुला मुलींसाठी क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे ‘ जिल्हा परिषद अध्यक्ष चषक मया नावाने स्पर्धा गत 18 वर्षांपासून तालुकास्तर व जिल्हा स्तरावर आयोजित करण्यात येत आहेत. अशा प्रकारच्या स्पर्धा महाराष्ट्रात नाशिक जिल्हा परिषदेने सर्व प्रथम राबविल्या आहेत. या स्पर्धांचे विभागीय स्तर व राज्य स्तरावर आयोजन होण्यासाठी मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री व ग्रामविकास मंत्री यांच्या स्तरावर पाठपुरावा करण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील शालेय शिक्षण हे ई-लर्निंग करण्याबाबतचा मानस असून, नाशिक शहरातील शासकीय कन्या विद्यालयातून याप्रमाणे शिक्षण पद्धतीची अंमलबजावणी सुरु केली आहे. प्रशासकीय कामकाज सोपे होण्यासाठी जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत वर्ग 1 ते 4 च्याअधिकारी व सेवक यांचे सेवा पुस्तके मानव संपदा या ऑनलाईन प्रणालीत संगणीकृत करण्यात येत आहेत. जिल्हा परिषद अधिकारी व सेवकांंचे सेवा पुस्तक नोंदी संगणकीकृत करण्यात नाशिक जिल्हा महाराष्ट्रात अव्वल स्थानावर आहे.\nजळगावात तरुणाची गळफास घेवून आत्महत्या\nगायक ए. आर. रेहमानकडून केरळ पूरग्रस्तांसाठी १ कोटीची मदत\nनागरी कर्तव्यांचे भान हवे – मयूर पारख\nपर्यटनातील विविधता जोपासावी – भाविक ठक्कर\nवाहतुकीची दूरदृष्टी हवी – शुभांकर टकले\nबहुमजली पार्किंग हवी – अॅड. राकेश भुजबळ\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nडॉ. विखेंचे दणदणीत यश\nBreaking News, Featured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nजळगाव, धुळ्यात जून जुलैत पावसाचा खंड पडणार : हवामान शास्त्रज्ञ डॉ.साबळे यांचा अंदाज\nभुसावळ औष्णिक वीज निर्मिती केेंद्राचा देशात विक्रम; कोट्यवधींचा दंड वाचला\nmaharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव\nउपोषणकर्त्या हार्दिक पटेलने सांगितली ‘अंतिम इच्छा’\nआवर्जून वाचाच, देश विदेश, मुख्य बातम्या, राजकीय\nLIVE : राज्याचा महाअर्थसंकल्प; घोषणांचा पाऊस\nराधाकृष्ण विखे यांच्याकडे गृहनिर्माण खाते\nFeatured, maharashtra, मुख्य बातम्या, सार्वमत\n# video # हॅप्पी योग स्ट्रिंट मध्ये जळगावकरांनी घेतला योगासह प्राणायमचा आनंद\nmaharashtra, आरोग्यदूत, आरोग्यम धनसंपदा, आवर्जून वाचाच, जळगाव\nआता ‘एसटी’ साकारणार पर्यावरणपूरक इ-बस\nLIVE : राज्याचा महाअर्थसंकल्प; घोषणांचा पाऊस\nकोब्रा जातीचा साप चावलेल���या मुलीवर यशस्वी उपचार; येवलाच्या डॉक्टरांवर कौतुकाचा वर्षाव\nPhotoGallery : संत निवृत्तीनाथ पालखीचे पंढरपूरला प्रयाण; भाविकांना रेनकोट वाटप\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\nजयडीचा स्टायलिश अंदाज पाहून तुम्ही थक्क व्हाल\nदिंडोरी : इंग्रजी माध्यमातील १६ विद्यार्थ्यांचा जि. प. शाळेत प्रवेश\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\nनागरी कर्तव्यांचे भान हवे – मयूर पारख\nपर्यटनातील विविधता जोपासावी – भाविक ठक्कर\nवाहतुकीची दूरदृष्टी हवी – शुभांकर टकले\nबहुमजली पार्किंग हवी – अॅड. राकेश भुजबळ\nगायक ए. आर. रेहमानकडून केरळ पूरग्रस्तांसाठी १ कोटीची मदत\nLIVE : राज्याचा महाअर्थसंकल्प; घोषणांचा पाऊस\nकोब्रा जातीचा साप चावलेल्या मुलीवर यशस्वी उपचार; येवलाच्या डॉक्टरांवर कौतुकाचा वर्षाव\nPhotoGallery : संत निवृत्तीनाथ पालखीचे पंढरपूरला प्रयाण; भाविकांना रेनकोट वाटप\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/node/44650", "date_download": "2019-06-20T15:16:00Z", "digest": "sha1:VQ6W6LJECIANHZY2BEAYEFA5HDWJM3IJ", "length": 29860, "nlines": 354, "source_domain": "misalpav.com", "title": "'तेरी केहॆके लुंगा' | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nवरुण मोहिते in जनातलं, मनातलं\nअन्वीता.. अन्वीता..अन्वीता '' हा बोलो वरुण''\nअन्वीता आप मुझे बोहोत अच्छी लगती हो. ''अच्छे तो सभी होते है\"बोलून ही चालायला लागली. परत दुसऱ्या दिवशी तेच मी वर्क शॉप मधून पळत बाहेर आणि ही मला टाळायला. आता मी मनावर घेतले होते. इज्जतीचा सवाल होता.\nअन्वीता झारखंड ची. ती आणि तिची एक खास मैत्रीण सोमाणी दिल्ली ची कॅम्पस मधल्या सर्वात सुंदर मुली.पण आय टी ला होत्या दोघी.\nसोमाणी ला आसनसोल च्या एका व्यापारी घरातील मुलाने पटवले होते. अन्वीता मला आवडायची . अन्वीता कुमारी नावातच प्रेम होते. .. त्यात प्रथम आणि द्वितीय वर्षाचा मी अध्यक्ष ( प्रेसिडेंट) मुलांचा सपोर्ट खूप . तृतीय वर्षा आधी जी एस बनता येत नाही. काही कमिट्या वैगरे माझ्या हातात. आता हसू होऊन द्यायचे नव्हते माझे मला.\nपुढच्या दिवशी सुट्ट�� होती. शंकरपूर बीच ला जाऊन बसलो मी दारू पित आणि काही मित्र ड्रग्स पित. मच्छी वैगरे खाऊन झाली. एका मित्राने एक प्लॅन सुचवला. तडक खरगपूर ला जाऊन अंगठी घेतली. एका आर्टिस्ट कडून अन्वीता चे चित्र काढून घेतले . मोबाईल मधील फोटो दाखवून. आणि रूम वर आलो. दुसऱ्या दिवशी ऑडिटोरियम ला लेथ मशीन संकल्पना शिकवत होते.कोणीतरी कानात सांगितले मुन्नाभाई भाभीजी का लेक्चर खतम हो गया है. पळत पळत रूम वर गेलो . चित्राची फ्रेम , अंगठी घेऊन ही लेडीज हॉस्टेल गाठायच्या आत मी तिला गाठले.\nनाटकी पणाने अंगठी दिली खूप हसायला लागली \"वरुण यार तुम महाराष्ट्र के मै रांची की कैसे कुछ होगा उपरसे बडे भैय्या थर्ड इयर मै\" मी म्हटलं होईल सगळं नीट . तू टेंशन घेऊ नको. माझ्या घरचे पण बघतील ते लिबरल आहेत. \"क्या मराठी मै बोलते जाते हो कुछ समजता नही 'तेरी भाषा' \". आता विचारात असल्यावर मातृभाषा च सर्वात जवळची असते हे काय कळणार हिला असो. हसलो फक्त.\nमग खूप फिरलो . छान दिवस जात होते. बाईक किंवा जीप ने रोज फिरायचे. लेक्चर, तिच्या वेळा, क्लास , रात्रभर अभ्यास करताना 24 *7 ज्यूस वाल्याकडे मधेच उतरणे . एकंदरीत मस्त दिवस. सुट्टी दिवशी कोलकाता. अर्धा वेळ कपडे पाहण्यातच जायचा हीचा . मी आपला पुस्तक दुकानात वेळ घालवायचो. कोलकाता च्या हवेत पण प्रेम आणि काव्य आहे सध्या बकाल झालंय ते सोडा. असाच एका विकेंड नंतर कोलकाता वरून परत येत होतो खूप फोन वाजत होते . जीप मध्ये ही होती आणि रात्र पण झालेली म्हटलं असतील मित्रांचे बसले असतील कुठेतरी जाऊन हिला सोडू मग बघू.\nपोचलो. मित्र पळत आले मुन्ना पुरा हॉस्टेल तुझे धुंड राहा. 414 रूम पे बुलाया है. कोई बडा आदमी आया है. मी मनात म्हटले च्यायला फेस्ट ला स्पॉन्सर करणारे तर खाली ऑफिसात थांबतात. कोण असेल हा डोक्यात विचार 10 एक जणांना सोबत घेऊन गेलो.दरवाजा वाजवला. \" वरुण मोहिते कौन है\" वो ही अंदर आयेगा बाकी सब बहार. नाही म्हटले तरी जरा टरकली. आत गेलो तिथे योगेश नावाचा बाहुबली बसलेला. सोबत तगडे बॉडी गार्ड. अतिशय प्रेमाने विचारपूस केली. महाराष्ट्र कैसा मस्त है वैगरे बोलला. साहेब पुण्यात शिकलेले. मग बोलला \" देखो बेटे अन्वीता मेरी बेहेन जैसी है . क्यू ऐसा करते हो \" वो ही अंदर आयेगा बाकी सब बहार. नाही म्हटले तरी जरा टरकली. आत गेलो तिथे योगेश नावाचा बाहुबली बसलेला. सोबत तगडे बॉडी गार्ड. अतिशय प्रेमाने विचार��ूस केली. महाराष्ट्र कैसा मस्त है वैगरे बोलला. साहेब पुण्यात शिकलेले. मग बोलला \" देखो बेटे अन्वीता मेरी बेहेन जैसी है . क्यू ऐसा करते हो हे करते हो बोलताना माझा गाल अगदी ओढून प्रेमात बोलल्यासारखं. उसकी शादी उसके पिताजी ने तय की है. तू पढ अच्छा कर घरपे माँ को खुश रख.. झमेले मै मत गिर. जी एस बन मै करता सपोर्ट \" इत्यादी इत्यादी .\nवेळा पाहून बोलायचं असतं त्यामुळे मी हो ला हो केलं . मिठी मारून आशीर्वाद घेऊन निघालो. ते तडक धाब्यावर तिकडे सगळ्या मित्रांना ही कथा सांगितली संमिश्र प्रतिसाद होते. लग्न ठरलं हे मला खोटं आहे माहीत होते पण तरी काही म्हणाले जाऊ दे ना काही म्हणाले मागे नाही हटायचे.. शेवटी पिऊन पिऊन मुन्ना जहाँ हम सब वहा ह्यावर एकवाक्यता झाली. जेवण आटोपली जाऊन अभ्यासाला बसायचे होते. त्यात मला लायब्ररी च लागायची अभ्यासाला. एक जण रुम वरचा गांजा प्यायचा सारखा वाचताना मग तो वास सहन नाही व्हायचा. निघालो तितक्यात हिचे बडे भैय्या उर्फ चंदन कुमार ह्यांचा प्रवेश झाला हॉटेलात. नेमकी गाठभेट. मी सक्त ताकीद आधीच दिली असताना 2-4 जण नशेत भाभी को नामशकार बोलना भैय्या असे बोललेच. चंदन ने माझ्याकडे पाहिले हसला आणि जा पढ अच्छे नंबर ला. इतकेच बोलला मी मान डोलावली आणि निघालो.वाटेत मित्रांना ओरडलो पण की आता काही दिवस शांत बसा.\nत्या रात्री लायब्ररी मधून सकाळी 5 ला निघालो आणि बाहेरच मित्राच्या रूम वर झोपायला गेलो . कॅम्पस पलीकडे. मोबाईल चेक केला हिचा सॉरी इतकाच मेसेज होता. म्हटलं काल बद्दल असावा. मी इतका थकलोलो की रिप्लाय पण नाही केला . झोपलो लगेच. तितक्यात 6.30 आसपास जोरजोरात एक मित्र उठवायला आला . मुन्ना अन्वीता मेन गेट पे कबसे खडी है तुझे बुला रही है. कबसे उठा राहा तुझे. मी झटपट उठलो . फ्रेश होऊन निघालो .\nइतक्या सकाळी हिचे काय काम असेल विचार करत चालत होतो . दिसली ती मी हसलो .अरे क्या यार निंद खराब कर दी. \"वरुण सून ना एक काम था चलो ना चलते चलते बात करते\" चालायला लागलो आम्ही तितक्यात 15 ते 20 जण पुढून आणि 5-7 जण मागून आले . मला घेराव घातला. ही बाजूला गेली. त्यांचा मुख्य घेराव घालणार्यांपैकी हीचा भाऊ होता चंदन. मग मला सॉरी मेसेज चा अर्थ कळला तोपर्यंत मला पूर्ण मारून काढले होते. मोठमोठ्याने ओरडत होतो मी.शर्ट फाटलेला, रक्त बंबाळ , सुजलेला चेहरा, पायाला फ्रॅक्चर . असा अर्ध्या तासानंतर मी हॉस्��िटलमध्ये होतो. मग चालू झाली आय आय टी ची रक्तरंजित कहाणी...\nबाब्बो शिणेमा बघतुय अस\nबाब्बो शिणेमा बघतुय अस वाटायलय\nबाझव्..... फुल्ल बालीवूड फिल्लंम\nपुढचा chapter उद्याच टाका.\nवरूणभौ. कम्प्लिट करायचं बरंका\nखतरनाक. लवकर येऊ द्या पुढचे\nखतरनाक. लवकर येऊ द्या पुढचे भाग.\nआत्ता किस्से यायला सुरवात\nआत्ता किस्से यायला सुरवात झाली आहे. थांबवू नका लिखाण. बरेच काही वाचायचे आहे. ;-)\nझक्कास सुरवात. लवकर येऊ द्या\nझक्कास सुरवात. लवकर येऊ द्या पुढचा भाग\nहे खरं असेल तर\nप्रचंड धाडसाचे आणि कल्पनातीत आहे.\nकाल्पनिक असेल तर आपल्या कल्पनाशक्तीला आणि तपशीलवार वर्णन याला सलाम.\nचाकोरीबद्ध आयुष्य असलेला पांढरपेशा मध्यमवर्गीय मिपाकर नाखु\nलेख वाचताना, विशेषतः शेवटी , 'बसवला टेम्पोत'चं ओरिजिनल व्हर्जन तोंडात आलंच होतं, फक्त टंकायचं टाळलं. :)\nमस्त सुरुवात झाली आहे.\nबराच वेळ विचार करत होतो हे\nबराच वेळ विचार करत होतो हे कुठ वाचलय / ऐकलय \" तेरी कह के लूंगा \"\nशेवटी आठवले गैंग्स ऑफ वासेपुर\nपण बाकी सुरवात छान झाली \n हे सगळं करून वर अभ्याससुद्धा करायचा \nखतरनाक अनुभव आहेत राव\nआजची स्वाक्षरी :- वे तू लौंग, वे मैं लाची तेरे पीछे आ गवाची... :- Laung Laachi\nकाल्पनिक आहे कि सत्यकथा\nस्पष्टीकराणा बद्दल आपले धन्यवाद...\nकारण लेखन तर वास्तव वाटले होतेच पण एव्हढ्यात हा प्रतिसाद वाचून उगा शंका तयार झाली होती :)\nसुपर कूल :D :D\nसुपर कूल :D :D\nपु भा येऊद्या पटकन\n मस्त, पुढचे भाग लवकर येउद्यात...\nउस हरामी को मिटाना है हमें गोली नही मारेंगे, केह्के लेंगे उसकी.\nइति- सरदार खान :)\nमुन्नाभाय जहाँ हम वहा.\nमुन्नाभाय जहाँ हम वहा.\nबोलो भाय क्या करनेका\nसाले सब एकदम आयेले थे. एक एक करके आना मंगता था.\nभाय बोले तो अपुनके सानपाडाकी गँग लेके जाने का क्या साला उस बिहारीको ठोकते है.\nबोले तो आख्खा मुंबई खरगपूर लेके जाते है जीप मे बिठाके.\nबोलो भाय, जल्दी बोलो. क्रमश: नही अब्बी के अब्बी बोलो.\nजब्राट लिवलंय , खरं असलं तर\nजब्राट लिवलंय , खरं असलं तर सैराट पार्ट २ म्हणायला हरकत नाही ...\nबाझवला.... भेन्चो , खतरनाक और आंदो\nशीर्षकाचा बोली भाषेतील अर्थ\nशीर्षकाचा बोली भाषेतील अर्थ कोणी विशद करून सांगेल का\nबोलावे तैसे चालावे त्याची\nबोलावे तैसे चालावे त्याची वंदावी पाऊले\nअर्थ नाही पण अनुवाद...\nम्हणजे मुळ लेखाचं शिर्षक \"तेरी फिरकी कहके लुंगा \" असे आहे तर ���क्त \"फिरकी\" हा शब्द सायलेंट आहे. समजले. धन्यवाद \n असे विचारून आपण माझीच फिरकी घेताय की असे मला म्हणायचे होते.\nलेखकाला काय म्हणायचे आहे हे सांगायचा मला कुठे अधिकार म्हणून मी आपलं फक्त अनुवाद नोंदवला.\nपुढचा भाग लवकर येउद्यात\nनाही तर बदडून काढणार बघा तुम्हाला\nमस्त...पुढचा भाग लवकर येउद्यात.\nदोस्ता, दोन वाक्यांत पूर्णविराम द्यायला काय जातंय\nघटनाच एवढ्या फास्ट होत्या बहुतेक. दाट लघवीला लागलेल्या अवस्थेत लिहायची सवय वाईट.\n ही फालतू भाषा दुसरीकडे वापर. कामाला येईल\nकुछ समजता नही 'तेरी भाषा'\nमला प्रतिसाद द्यायला आमंत्रणाची गरज नाही.\nअसो, पुढील लेखनास शुभेच्छा.\nमिसळपाव आणि आयआयटी खरगपूरची बीचवर जाऊन ड्रग्ज पिणारी मुलं (किंवा पुस्तकांच्या दुकानात वेळ घालवणारे मुन्ने) या दोघांच्याही भाषिक भविष्याचं यथोचित भलं व्हावं एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना वैगरे\nमस्त सुरु आहे ...\nतुम्ही लिहीत रहा हो. आम्ही वाट बघतोय\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 22 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4676410988166381006&title=End%20of%20'Gangadhar%20Swarotsav'&SectionId=4907615851820584522&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%20%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C", "date_download": "2019-06-20T15:47:55Z", "digest": "sha1:WT4ZTUWV56V2FJSU3DOVACECVFPBEFFA", "length": 13656, "nlines": 126, "source_domain": "www.bytesofindia.com", "title": "‘गंगाधर स्वरोत्सवा’चा समारोप", "raw_content": "\nपुणे : पंडित गंगाधरबुवा पिंपळखरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या ‘गंगाधर स्वरोत्सवा’चा नुकताच समारोप करण्यात आला. दोन दिवस चाललेल्या या ‘स्वरोत्सवा’त स्वर, तालांची उधळण करण्यात आली. याला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.\n‘होली कै��न कैसे खेलू’मधून गोपिकांचा प्रकट होणारा विरह... ‘चलो सखी कन्हैया संग खेले होली’ यातून कृष्णासोबत होळी खेळण्याचा झालेला आनंद... मांज खमाज रागातील ‘सावरे ऐजय्यो’च्या सादरीकरणातून पंडित अतुलकुमार उपाध्ये यांची रंगलेली मैफल... त्यानंतर राहुल देशपांडे यांच्या मारूबिहाग रागातील विलंबित एकताल बंदिशीने ‘गंगाधर स्वरोत्सवा’चा पहिला दिवस रंगला.\nसहकारनगर येथील सातव सभागृहात झालेल्या या महोत्सवाचे उद्घाटन पंडित अतुलकुमार उपाध्ये यांचे व्हायोलिनवादन आणि राहुल देशपांडे यांच्या सुमधुर गायनाने झाले. पंडित अतुलकुमार उपाध्ये यांनी यमन रागात विलंबित बंदिश- तीनताल, द्रुत बंदिश तीनही सप्तकावर अतिशय सुरेलपणे सादर करीत स्वरानुभूती दिली. त्यांना तबल्यावर निलेश रणदिवे, तर व्हायोलिनवर सविता सुपनेकर यांनी साथसंगत केली. राहुल देशपांडे यांनी विविध आलाप आणि ताना यांचा मिलापात बहारदार गायन करीत श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. आजोबा पंडित वसंतराव देशपांडे यांच्या बंदीशी सादर केल्या. 'उनहीसे जाओ कहो मोरे मन की बिथा' सादर करीत सभागृह खिळवून ठेवले. त्यांना तबल्यावर प्रशांत पांडव, हार्मोनियमवर राहुल गोळे, तानपुऱ्यावर अदिती कुलकर्णी आणि निमिष उत्पात यांनी साथसंगत केली.\nभीमपलास रागातील विलंबित तीनताल बंदिश... कलावती रागातील रूपक तालातील बंदिशीच्या तल्लीन करणाऱ्या स्वरानुभूतीनंतर अमोल निसळ यांच्या पहाडी आवाजातील ‘बाजे रे मुरलीया बाजे’ भजनाने ‘स्वरोत्सावा’च्या दुसऱ्या दिवसाला स्वरसाज चढला. गायन मैफिलीनंतर उत्तरार्धात पंडित योगेश समसी यांच्या बहारदार एकल तबलावादातून उमटलेल्या सुरावटींच्या बरसातीने रसिक श्रोते न्हाऊन निघाले.\nअभिजात शास्त्रीय संगीताचा प्रसार करणाऱ्या स्वरनिनाद संस्थेतर्फे आयोजित गंगाधर स्वरोत्सवाचा समारोप अमोल निसळ यांच्या गायनाने आणि पंडित योगेश समसी यांच्या एकल तबलावादनाने झाला. या प्रसंगी ‘स्वरनिनाद’च्या संचालिका वृषाली निसळ, अॅना कंस्ट्रक्शनचे अर्चिस अन्नछत्रे व प्रीतम इन्फ्रास्ट्रक्चरचे राजेंद्र मंडलेचा, प्रीतम मंडलेचा, समीर यार्दी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.\nपंडित गंगाधरबुवा पिंपळखरे यांचे शिष्य युवा गायक अमोल निसळ यांनी भीमपलास रागात गुरू पंडित पिंपळखरे गुरुजींच्या ‘अब तो बडी देर भ��ी’, ‘बेगून काहे करत हो मात’, ‘बिरज में धूम’ या तीनताल बंदिशी, तर कलावती रागात ‘प्यारा बनरा’ व ‘बन्सी के बजाईय्या’ या रूपक ताल बंदिशी सादर केल्या. त्यानंतर भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांची ‘बाजे रे मुरलीया बाजे’ ही भजन रचना गात अमोल निसळ यांनी भक्तीरसाची अनुभूती दिली. त्यांना तबल्यावर प्रशांत पांडव, संवादिनीवर राहुल गोळे, तानपुऱ्यावर विनय ओव्हाळ व विनय चित्राव यांनी साथसंगत केली.\nउत्तरार्धात, पंडित योगेश समसी यांनी फरुखाबाद घराण्याच्या अंगाने वादन करीत आमेर हसेन खाँ साहेबांच्या तीनताल बंदिशी पेश केल्या. उस्ताद अल्लारखा खाँ साहेबांच्या तालिमींप्रमाणे विविध कायद्यांमधून ठेका धरला. त्यावेळी श्रोत्यांमधून टाळ्यांचा कडकडाट झाला. त्यांना मिलिंद कुलकर्णी यांनी संवादिनीवर तितकीच अनुरूप आणि उंचीची साथसंगत केली. पंडित समसी यांनी ज्येष्ठ तबलावादक पंडित अरविंद मुळगावकर यांना आजचे सादरीकरण समर्पित केले.\nस्वरनिनाद ही संस्था भारतीय शास्त्रीय संगीताच्या संवर्धन आणि प्रसारासाठी कार्यरत असून, यंदा हा स्वरोत्सव दोन दिवसांचा करण्यात आल्याचे ‘स्वरनिनाद’च्या वृषाली निसळ यांनी सांगितले. निवेदन मधुरा ओक-गद्रे यांनी केले.\n‘स्वरनिनाद’तर्फे रंगणार ‘गंगाधर स्वरोत्सव’ ‘पुष्पक विमान’ येत्या तीन ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला गंगाधर स्वरोत्सवात रंगले पुणेकर ‘गंगाधर स्वरोत्सव’ रंगणार १८ जानेवारीपासून ‘अमलताश’ चित्रपटाची ‘मामि’ महोत्सवासाठी निवड\n‘आयआयटी-कानपूर’मध्ये तयार झाले चांद्रयानाला दिशा देणारे सॉफ्टवेअर\nफ्रान्स आणि जर्मनीचे लघुपट पाहण्याची संधी\n‘जीजीपीएस’चा निकाल १०० टक्के\nविश्वास नांगरे-पाटील यांनी वधू-वरांना दिले हेल्मेट भेट\n‘बँक ऑफ बडोदा’तर्फे मॅरेथॉनचे आयोजन\nध्वनीचा किमयागार : मंदार कमलापूरकर\nकर्‍हाडे ब्राह्मण संघाचा राणी लक्ष्मीबाई गौरव पुरस्कार आकांक्षा कदमला जाहीर\nचारुदत्त आफळे यांना बालगंधर्व पुरस्कार जाहीर\n‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’च्या २५ टाक्यांत साठणार तीन लाख लिटर पाणी\n‘रमाई आवास योजनेसाठी साडेतीन कोटींचा निधी मंजूर’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%B3%E0%A5%80_%E0%A4%AE%E0%A4%A3%E0%A5%80_%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2019-06-20T15:02:05Z", "digest": "sha1:JGSEIH3HVBPV63UPSC4I7JPMZKWRYXZH", "length": 3678, "nlines": 62, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जोंधळी मणी हार - विकिपीडिया", "raw_content": "\nजोंधळी मणी हार हा दागिना महाराष्ट्रातील एक प्रमुख पीक ज्वारी याने प्रेरित असून, हा सोन्याच्या मण्यांपासून बनविलेला असतो.\nडोक्यातली फुले म्हणजे जोंधळी मणी आणि एक पदक असून, त्या पदकावर शेषनाग ची प्रतिकृती असते. शेषनाग अर्थातच भगवान विष्णू एका सात फणी असलेल्या नागावर विश्राम घेत बसलेले आहेत असे म्हटले जाते.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१९ रोजी १३:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A1%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%8F%E0%A4%B2_%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B8", "date_download": "2019-06-20T15:44:40Z", "digest": "sha1:M3ZGEX46SK6WAGWCWIYQHHELO32P4NL6", "length": 3565, "nlines": 65, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "डॅनिएल चाइल्ड्स - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nदक्षिण आफ्रिकेचे क्रिकेट खेळाडू\n२००८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक खेळाडू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ जुलै २०१७ रोजी ०२:५५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%AD%E0%A5%8C%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B2_%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%95", "date_download": "2019-06-20T15:02:01Z", "digest": "sha1:BTXD35B3SM5VKJHVCNMOPWYJW4WKLCZD", "length": 8128, "nlines": 100, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिकला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nभौतिकशास्त्रातील नोबेल प���रितोषिकला जोडलेली पाने\n← भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nडिसेंबर ११ ‎ (← दुवे | संपादन)\nनोबेल पारितोषिक ‎ (← दुवे | संपादन)\nमाक्स प्लांक ‎ (← दुवे | संपादन)\nविल्हेम राँटजेन ‎ (← दुवे | संपादन)\nकेनेथ गेडीज विल्सन ‎ (← दुवे | संपादन)\nगुलियेल्मो मार्कोनी ‎ (← दुवे | संपादन)\nमेरी क्युरी ‎ (← दुवे | संपादन)\nएन्रिको फर्मी ‎ (← दुवे | संपादन)\nपिएर क्युरी ‎ (← दुवे | संपादन)\nआंद्रेई सखारोव्ह ‎ (← दुवे | संपादन)\nविल्यम लॉरेन्स ब्रॅग ‎ (← दुवे | संपादन)\nओवेन चेंबरलेन ‎ (← दुवे | संपादन)\nफिलिप लेनार्ड ‎ (← दुवे | संपादन)\nअलेक्सेइ अलेक्सेयेविच अब्रिकोसोव्ह ‎ (← दुवे | संपादन)\nबेन मॉटलसन ‎ (← दुवे | संपादन)\nआर्थर कॉम्प्टन ‎ (← दुवे | संपादन)\nजॉर्ज पेजेट थॉमसन ‎ (← दुवे | संपादन)\nचेन निंग यांग ‎ (← दुवे | संपादन)\nवैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:नोबेल पारितोषिके ‎ (← दुवे | संपादन)\nमाकोतो कोबायाशी ‎ (← दुवे | संपादन)\nतोशिहिदे मस्कावा ‎ (← दुवे | संपादन)\nयोईचिरो नाम्बू ‎ (← दुवे | संपादन)\nभौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेते (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nवैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक ‎ (← दुवे | संपादन)\nआल्बर्ट फर्ट ‎ (← दुवे | संपादन)\nरेमंड डेव्हिस जुनियर ‎ (← दुवे | संपादन)\nपीटर झीमान ‎ (← दुवे | संपादन)\nहेन्ड्रिक लॉरेंट्झ ‎ (← दुवे | संपादन)\nआंत्वान हेन्री बेकरेल ‎ (← दुवे | संपादन)\nजॉन स्ट्रट ‎ (← दुवे | संपादन)\nबर्ट्राम ब्रॉकहाउस ‎ (← दुवे | संपादन)\nजे.जे. थॉमसन ‎ (← दुवे | संपादन)\nआल्बर्ट अब्राहम मिकेलसन ‎ (← दुवे | संपादन)\nगॅब्रियेल लिपमन ‎ (← दुवे | संपादन)\nविल्हेल्म वियेन ‎ (← दुवे | संपादन)\nमाक्स फोन लाउअ ‎ (← दुवे | संपादन)\nचार्ल्स ग्लोव्हर बार्कला ‎ (← दुवे | संपादन)\nरॉबर्ट अँड्रुझ मिलिकन ‎ (← दुवे | संपादन)\nमान सीगबान ‎ (← दुवे | संपादन)\nजेम्स फ्रांक ‎ (← दुवे | संपादन)\nगुस्ताफ हेर्ट्झ ‎ (← दुवे | संपादन)\nज्याँ बॅप्टिस्ट पेरिन ‎ (← दुवे | संपादन)\nचार्ल्स थॉमसन रीस विल्सन ‎ (← दुवे | संपादन)\nओवेन विलान्स रिचर्डसन ‎ (← दुवे | संपादन)\nलुई दि ब्रॉग्ली ‎ (← दुवे | संपादन)\nवर्नर हायझेनबर्ग ‎ (← दुवे | संपादन)\nएर्विन श्र्यॉडिंगर ‎ (← दुवे | संपादन)\nपॉल डिरॅक ‎ (← दुवे | संपादन)\nजेम्स चॅडविक ‎ (← दुवे | संपादन)\nव्हिक्टर फ्रान्सिस हेस ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://shriramkrishnakshirsagarmaharaj.com/Pages/gurudevanchya_veevidh_pailu.aspx", "date_download": "2019-06-20T14:59:10Z", "digest": "sha1:PNAPXD4IYRSUFJA7G2ZCLM5CQMMTUJVN", "length": 63778, "nlines": 58, "source_domain": "shriramkrishnakshirsagarmaharaj.com", "title": "Shree Gurukrupecha Satsanga", "raw_content": "|| श्री गणेशदत्तगुरुभ्यो नमः ||\nआपली भाषा निवडा: मराठी हिन्दी English घरपोच ग्रंथसेवा\nश्रीगुरुदेवांच्या विभूतिमत्त्वाचे विविध पैलू\nप्रा. डॉ. रोहिणी अय्यर\nएम. एस्सी., पीएच. डी.\nपदार्थविज्ञान विभाग, पुणे विद्यापीठ, पुणे.\nजीवनाचे प्रयोजन, प्रेरणास्थान आणि पद्धती- याबाबत सर्वसामान्य माणूस आणि आध्यात्मिक अधिकारसंपन्न सत्पुरूष यांच्या जीवनशैलीत खूपच वेगळेपण असते. \"माती असशी मातीत मिळशी\" अशी सर्वसामान्य विकारवश माणसाची गत असते तर सत्पुरूषांचा देह जरी मानवी असला तरी जन्मतःच लाभलेली दैवी गुणसंपदा, तपश्चर्याजन्य तेजस्विता, ईश्वरी शक्तीशी असलेली एकरूपता, लोककल्याणाची विलक्षण तळमळ,ऐहिकाबद्दलची अनासक्ती अशा ठळक वैशिष्ट्यांमुळे त्यांचे विभूतिमत्त्व अलौकिक झालेले जाणवते, अगदी 'अलौकिक नोव्हावे लोकांप्रती' असे सांगणाऱ्या श्रीज्ञानेश्वर माऊलींचेही स्थूलमानाने भारतातील श्रीगुरुनानकदेव, तुलसीदास, चैतन्य महाप्रभू, शंकरदेव, सूरदास, ज्ञानदेव, तुकाराम, रामदास, नामदेव, एकनाथ, पुरंदरदास, कनकदास, अक्कम्मा महादेवी, त्यागराज, रमण महर्षी, रामकृष्ण परमहंस अशा असंख्य सत्पुरूषांच्या बाबतीत असे म्हणता आले तरी त्या त्या विभूतींच्या स्थळ, काळ, परिस्थितीनुसार त्यातही वैशिष्ट्यपूर्ण विविधता दिसते. त्या प्रत्येकाचे विभूतिमत्त्व एका विशेष प्रकारच्या तेजाच्या विविध रंगछटांनी नटलेले दिसते. ���ेल्या शतकाच्या अखेरीस देहत्याग केलेल्या व प्रसिद्धीच्या झोतात वावरलेल्यामुळे महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेरील जनसामान्यांना अपरिचित राहिलेल्या सद्गुरु श्रीरामकृष्ण क्षीरसागर स्वामी महाराजांच्या विभूतिमत्त्वातील पुढील काही वैशिष्ट्यपूर्ण पैलू, त्यांच्यातील अलौकिकत्वाचा परिचय करून घेऊ इच्छिणाऱ्या जिज्ञासूंना उपयुक्त वाटतील.\nमहाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील रायतळे या खेडगावी, एका दरिद्री शिक्षकपित्याच्या पोटी जन्मलेल्या या आठव्या अपत्याचे पितृछत्र बालपणीच हरपले. चरितार्थसाधनाच्या शोधात त्याच्या कुटुंबास अहमदनगर या जिल्ह्याच्या ठिकाणी स्थलांतर करावे लागले, तरी आर्थिक स्थिती हलाखीचीच राहिली व त्याचे चटके या बालकासही सोसावे लागले.\nवयाच्या ७ व्या वर्षी ह्या बालकास ईश्वरी साक्षात्कार झाला. आकाशातून एक तेजस्वी व्यक्ती त्याच्याकडे पाहत होती. त्या क्षणापासून ह्या बालकास जीवनाची कृतार्थता कशात आहे, याची कल्पना आली; गुरुंनी त्यास (भगवान श्रीदत्तात्रेयांचे द्वितीय अवतार श्रीमन्नृसिंह सरस्वतींचे स्थान असलेल्या कर्नाटकातील) \"श्रीक्षेत्र गाणगापुराला ये\" असा आदेश दिला. हे बालक त्या आदेशानुसार तेथे गेले. तेथे श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी त्याला दर्शन, शिष्यत्व व तपश्चर्या करण्याचे आदेश दिले.\nअहमदनगरला घरी परतल्यावर, या बालकाने आईला सर्व वृत्तांत सांगितला व श्रीगुरुंच्या आदेशानुसार तपश्चर्या करण्याचा निर्धार व्यक्त केला. इतर बालके ज्या वयात औपचारिक शिक्षणासाठी शाळेकडे वाटचाल करीत, त्या वयात हे बालक घराच्या एका भागात गुरुआज्ञेनुसार तपश्चर्या करु लागले; मात्र सर्व कुटुंबीयांचा याला तीव्र विरोध झाला. कुटुंबीयांच्या दडपणामुळे या बालकाला काही काळ शाळेत जावे लागले तरी शालेय शिक्षणात त्याला मुळीच रस वाटत नसे. एका परीक्षेच्या वेळी त्यांनी पेपरात 'श्रीराम जयराम जयजयराम' लिहून ठेवले होते. त्यांच्या वर्गात श्री. एम. टी. कुलकर्णी नावाचे एक सहाध्यायी होते. त्यांच्यापुढे या बालकाचा नंबर परिक्षास्थळी बसण्यासाठी असायचा. हे बालक पेपर लिहित नसूनही त्यांना पैकीच्या पैकी गुण मिळायचे याचे त्यांना आश्चर्य वाटे. एकदा या बालकाच्या पेपरची काॅपी करावी म्हणून त्यांचा पेपर पाहिला तर तो कोरा होता. कोरा पेपर देऊनही याला गुरुजी एवढे मार्क्स कसे देतात, हे कुलकर्णी ह्यांना समजेना.\nएकदा वर्गात शिक्षकांनी अंकलिपीसंबंधी माहिती सांगितल्यावर या बालकाला शुन्याची व्युत्पत्ती सांग, असा प्रश्न विचारताच त्याने पार विश्वाची व्युत्पत्ती सांगायला सुरूवात केली. ते सर्व शिक्षकांच्या डोक्यावरून गेले. ते थक्क झाले. त्यांनी या बालकाच्या आईला येऊन सांगितले, \"ह्याला शाळेतील शिक्षणाची आवश्यकता नाही कारण तो काय बोलतो, ते आम्हालाही कळत नाही. ह्याला शाळेत पाठवू नका.\" तेव्हापासून या बालकाने शाळा तर सोडलीच पण शिवलेले कपडेही घालायचे सोडून दिले. पंचा किंवा भगवे वस्त्र ते वापरू लागले. \"बालपणीच सर्वज्ञता तया वरी\" असा अनुभव त्यांच्या संपर्कात येणाऱ्यांना येऊ लागला. उत्तरायुष्यात अनेक उच्चशिक्षित जिज्ञासूंचे पूर्ण समाधान करू शकणारे व खवचटपणे \"परिक्षा\" पाहण्याच्या उद्देशाने प्रश्न विचारणाऱ्यांना निरुत्तर करणारे शुद्ध ज्ञान त्यांच्या देहात आश्रयाला आल्याचा अनुभव अनेकांना अनेकदा आला आणि अनेक नामवंत विद्यापीठांच्या कुलगुरूंनाही त्यांच्या दर्शनासाठी येऊन नतमस्तक व्हावेसे वाटले.\nषष्ठ्यब्दीपूर्ती सोहळ्यात बोलताना श्रीगुरुंनी या संदर्भात प्रथमच व्यक्त केलेल्या मनोगतात ते म्हणाले, \"अत्यंत गरीब कुटुंबात जन्म झाल्यामुळे सगळ्यांच्या अपेक्षा खूप वाढल्या. ह्यांना आता देव प्रसन्न झालेला आहे आणि आता आपल्याला खूप श्रीमंती येईल असे कुटुंबीयांना वाटू लागले; पण श्रीमंती तर आली नाहीच पण ज्यांना ज्यांना हे कळालं त्या प्रत्येकाची माझ्याकडे पाहण्याची दृष्टी बदलली. लहान वयात, ह्या मुलाला हे ज्ञान कसे काय झाले असेल असा संशय घ्यायला त्यांनी सुरुवात केली. परिसरातील लोकांनाही वाटू लागले की, या लहान मुलाला असा अनुभव येईलच कसा त्याला तपश्चर्या करावी लागते, बरेच काही करावे लागते असा संशय घ्यायला सुरुवात केली. त्यात घरातल्या लोकांनी जास्त प्रमाणात संशय घेतला. \"पण गुरुंची आज्ञा झालेली होती, ती मी शांतपणे ऐकली\" व त्याप्रमाणे तपाचरण सुरु ठेवले.\nसाधारणपणे मनुष्याचा स्वभाव असा असतो की \"तुम्हाला दिसलं ना ते आम्हाला दाखवा\" अशी प्रत्येकजण अपेक्षा करतो. \"पण तसे करणे शक्य नव्हते.\" त्यातून निंदा व्हायला लागली. चेष्टा, कुचेष्टा होऊ लागली. ज्याला छळ म्हणतात तो होऊ लागला. त्यातल्या त्यात माझे बोलणे कमी, निवांत राहणे, ईश्वरचिंतन करणे हे पाहून लोकांना जास्तच चेव आला व जो तो उठून माझी निंदा करु लागला. *पण गुरुआज्ञा होती. शांत राहीलो. पोलीस कस्टडी मिळाल्यावर निरपराध माणसाला कसे होते, तशी परिस्थिती माझी झाली होती. \"निंदा, अवहेलना, उपेक्षा, अपमान या सर्वांचे कडू घोट ह्या बालकाला केवळ गिळायला लागले नाहीत तर ते शांतपणे पचवावेही लागले.\nकालांतराने जसजसा या बालकातील ईश्वरी शक्तीचा अनुभव व प्रचीती कुटुंबीयांना व परिसरातील लोकांना येऊ लागली तसतशी या छळाची तीव्रता कमी होऊ लागली आणि प्रापंचिक समस्यांच्या निवारणासाठी साहाय्याच्या अपेक्षेने येणाऱ्या आपद ग्रस्तांची संख्या वाढू लागली व कोमल अंत:करणाच्या या बालकाकडून त्यांच्याविषयीच्या करुणेपोटी त्यांना मार्गदर्शन व साहाय्य होऊ लागले. दिव्याने दिवा लागावा तशी लाभधारकांकडून या बालकाच्या ज्ञानाची व शक्तीची माहिती परिसरात पसरू लागली. परमपूज्य श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी गाणगापुराला दिलेल्या आदेशांचे तंतोतंत पालन करीत श्रीगुरुंनी बालवयात तपाचरणाला प्रारंभ केला. त्यांना आधी साक्षात्कार झाला मग त्यांच्या तपश्चर्येला सुरुवात झाली. श्रीगुरुचरित्र पठण व त्याची पारायणे, नामस्मरण, ध्यानधारणा, ॐकार जप, व्रतवैकल्ये, देवपूजा अशा अनेक रितींनी, अत्यंत समर्पित वृत्तीने त्यांची साधना सुरु झाली. त्यासाठी यमनियमांचे काटेकोर रीतीने ते पालन करीत. त्या काळात त्यांना अनेक देवतांची दर्शने झाली. सालंकृत स्वरूपात श्रीविठ्ठलांनी त्यांना दर्शन दिले. तेही पहाटे दोन वाजता तोपर्यंत त्यांनी पंढरपूर पाहिलेदेखील नव्हते. त्यानंतर हा दैनिक उपासनाप्रारंभकाळाचा संकेत आहे असे समजून त्यांनी रोज पहाटे दोन वाजता उठून उपासना करणे सुरु केले. तसेच प्रतिवर्षी पंढरपूरला जाऊन श्रीविठ्ठलमूर्तीचे दर्शन, महापूजा करणे असा प्रघात सुरु केला.\nएकदा त्यांना स्वप्नात देवीचा दृष्टांत झाला की \"केडगावला एका लिबांच्या झाडाखाली मी आहे. मला घेऊन चल. माझी स्थापना कर.\" पाच सवाष्णींसह मला रस्त्यात न बोलता घरी आणायचं, अशी आज्ञा होती. वडिल बंधू दादा देवीला आणायला गेले. तो तांदळा लहानसा होता. दादा म्हणाले \"आपण नेऊ की सहज त्यात काय मोठे\" त्यांनी तो देवीचा तांदळा घेतला पण ते पाच पावलेही चालू शकले नाहीत. तो तांदळा इतका जड झाला की दादांना घाम फुटला. मग दादांना सुचवण्यात आले \"क्षमा मागा त्यांची.\" मग दादांनी नमस्कार केला; क्षमायाचना केली व ती मूर्ती हलकी झाली व मग ती मूर्ती घरी आणली. श्रीगुरुंनी स्वत: तिची पूजा करून स्थापन केली. त्यानंतर त्यांनी प्ररान्न सोडले. कोणाकडे जावे लागले तर तेथे ते दूध घेत.\nएका संध्याकाळी ते दूध घेऊन येत असताना त्यांच्या पायाला नाग चावला. ते तसेच घरी आले; कुटुंबीयांना त्याबाबत सांगितले व म्हणाले \"मला दवाखान्यात नेऊ नका. माझ्या शरीरावर लिंबाचा पाला खालीवर पसरा. तीन दिवस देह हलवू नका मी बेशुद्ध पडेन. माझा वर्ण काळपट होईल. \"एवढे बोलून ते बेशुद्ध झाले. सर्व कुटुंबीय त्यांच्या उशाशी ३ दिवस बसून राहिले. डॉक्टरांना न बोलावण्याची त्यांनी सक्त सूचना दिली होती. चौथ्या दिवशी गावात जे दत्तमंदिर होते तेथून ३ पितळी बादल्यांइतके दुधासारखे पांढरे तीर्थ वाहू लागले. ते तीर्थ वाहण्याचं जेव्हा पूर्ण बंद झालं त्यावेळी श्रीगुरुंना शुद्ध आली. त्यांचा वर्ण काळपट श्यामल झाला तो या नागदंशामुळे.\nकुटुंबीयांना वाटायचं की त्यांनी अर्थार्जन करावे. घरी खूप गरिबी होती. थोरल्या बंधूंनी त्यांना आयुर्वेदिक औषधे तयार करणाऱ्या एका कारखान्यात काम मिळवून दिले. पण तेथे ते आठच दिवस टिकले. एका सायंकाळी आसवं तयार केलेल्या पिंपात सापाने गरळ ओकले. ते दृष्य त्यांनी प्रत्यक्ष पाहिले आणि आता हे औषध विषारी झाले म्हणून त्यांनी ते औषधाने भरलेल पिंप ओतून टाकलं. ते मालकाने पाहिले. त्याला खूप राग आला व त्याने या बालकाला कामावरून काढून टाकले. या प्रकारानंतर महाराजांनी कोणाकडेही नोकरी केली नाही. फक्त श्रीहरदास यांच्याकडे ते देवपूजा करण्यासाठी जात. तेथेही एकदा ते प्रत्यक्ष जाऊ शकले नाही तरी त्यांच्या रूपाने कोणीतरी जाऊन त्या घरची देवपूजा केली. याचा अर्थ एकापेक्षा अधिक रूप ते धारण करू शकत.\nदर्शनार्थी, मार्गदर्शनार्थी आणि व्यावहारिकदृष्ट्या लाभार्थी संख्या वाढू लागल्याने १९७४ साली त्यांनी श्रीदत्तात्रेय निवासात स्थलांतर करून तेथेच कायमचे वास्तव्य केले. त्यापूर्वी खडतर तपश्चर्येचा, निंदा, चेष्टा, टिंगल टवाळी शांतपणे सोसण्याचा २५ वर्षाचा काळ लोटल्यावर त्यांना पुन्हा त्यांच्या गुरुंचे दर्शन झाले. त्यांनी सांगितले की, \"मला तुझ्याकडून वेदांचे कार्य करून घ्यायचे आहे. तू आता वेदाकार्याला लाग.\" त्यानुसार त्यांनी खूप परिश्रम करून गुर्वाज्ञेचे पालन केले. देशभरातील नामवंत वेदमूर्तींना नगरला पाचारण करून प्रतिवर्षी ५ जणांचे भव्य सत्कारसमारंभ आयोजित केले. त्यानिमित्त त्यांच्याशी वेदविद्यासंवर्धन कार्यासाठी विचारविनिमय करता आला आणि वेदान्त विद्यापीठाची योजना तयार करता आली. त्याचा एक भाग म्हणून त्यांनी वेदपाठशाळा सुरू केली. चारही वेदशाखांच्या अध्यापनासाठी योग्य त्या अध्यापकांची नियुक्ती केली. या कार्यासाठी एक भव्य वास्तु उभारली, त्या वेदविद्या अध्ययन करू इच्छिणार्‍या १०० विद्यार्थ्यांच्या निवास - भोजन इ. ची नि:शुल्क व्यवस्था केली. या कार्यासाठी लागणारा निधी उभारण्यासाठी श्रीगुरूंनी भक्तांना धर्मभिक्षा मागण्यासाठी घरोघरी जाण्याचा आदेश दिला व पूर्णत: लोकाश्रयावर हे कार्य संपन्न करून आपल्या गुरुदेवांच्या आदेशाचे पालन केले.\nवक्तशीरपणा हा श्रीगुरूंचा एक अनुकरणीय गुणविशेष होता. साधनेची, देवपूजेची, बैठकीची, आरतीची, फिरायला जाण्याची वेळ ठरलेली असे व ती अगदी काटकोरपणे पाळली जात असे. प्रसिद्ध बासरीवादक श्री. केशव गिंडे ह्यांनी श्रीगुरूंशी बोलण्यासाठी एक तास मिळावा, अशी प्रार्थना केली. ती मान्य करून श्रीगुरु त्यांच्याशी बोलत राहिले. दोघातील बोलणे संपताच तास संपल्याचा घड्याळातील टोल पडला. श्रीगुरूदेव हे भगवान श्रीकृष्णाप्रमाणे जन्माने आठवे व त्यांचा जन्मही रात्री १२ वाजताचा विशालकाय देह, पांढुरका श्यामवर्ण, पाठीवर रूळणार्‍या घनदाट जटा, शुभ्र दंतपंक्ती, दोन्ही हातांच्या आकारात व रंगात किंचितसा फरक, हातांचे तळवे आरक्त व त्या हातांवर अनेक शुभचिन्हे असे त्यांचे बाह्यरुप होते. त्यांच्या पायावरही शुभचिन्हे होती. सोमनाथच्या मुक्कामात श्री. अशोक काळे व श्री. अनिल पाटणकर ह्या भक्तांना त्यांनी आपले पाय दाखवले व म्हणाले, \"पायाची बोट नीट बघा. माझ्या दहाही बोटांवर चक्र आहेत. माझ्या एका पायावर त्रिशूल आहे. दुसर्‍या पायावर चक्र आहे.\" ते दोघे ती शुभचिन्हे पाहून गुरुचरणांवर नतमस्तक झाले. त्या शुभंकर गुरुचरणांवर अनेक आर्तजनांनी अश्रूंचा अभिषेक केलेला आहे व मनाला शांतता अनुभवलेली आहे. सगळे दु:ख त्या चरणांवर अश्रुरूपात अर्पण केले की ��ापदायक विषय मिटला, असा त्यांना अनुभव येई.\nत्यांची चर्या हसरी होती. स्वत: हसत व इतरांना हसवत. ते हसत तेव्हा त्यांच्या हास्याचा आवाज मोठ्या दरीतून वाहणार्‍या मंजुळ झर्‍याच्या आवाजासारखा वाटे ते म्हणत, \"मनुष्याच्या मनोवृत्तीत शुद्धता आल्याशिवाय तो मनमोकळेपणाने हसू शकत नाही.\" व ते हसण्याच्या अनेक बर्‍यावाईट प्रकारांची व त्यांच्या प्रभावाची माहिती देत असत. त्यांना विनोद प्रिय असे. दर्शनास येणार्‍या भक्तांना ते, अनपेक्षितपणे विनोद करून हास्यरसाचे कारंजे उंच उडवीत. त्यामुळे खिन्न मनोवृत्ती असलेल्या भक्तांच्या मनातील खिन्नता नाहीशी होऊन तिची जागा प्रसन्नता घेत असे. आलेल्या प्रत्येकाच्या मनातील मोगर्‍याच्या प्रत्येक कळीची प्रत्येक पाकळी पुर्णपणे उमलत असे आणि 'कळी खुलणे' या मराठी वाक्यप्रचाराचा सुखद अनुभव त्यांना येत असे.\nवैदिकांचा, विद्वानांचा सत्कार करताना, कलावंतांचे, गुणवंत विद्यार्थ्याचे कौतुक करताना, निरनिराळ्या उत्तम कार्य करणार्‍या सामाजिक/ शैक्षणिक संस्थांना साहाय्य करताना, दुष्काळपीडित, पूरग्रस्त, भूकंपग्रस्त अशा नैसर्गिक आपत्तींना पीडितांना साहाय्य करताना त्यांचे दातृत्व व मोठ्या मनाची विशालता प्रत्ययास येई. त्यांच्या हस्ते देणगीचा कृपाप्रसाद स्वीकारण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री नामदार श्री. शंकररावजी चव्हाण, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. गुप्ते ह्यांच्यासारखे मान्यवर त्यांच्याकडे आलेले होते. भागवत सप्ताहाची दक्षिणा, महावस्त्र व सुवर्णदान पाहून श्री. डोंगरेशास्त्री म्हणाले, \"मी एवढं दातृत्व अन्यत्र कुठेच अनुभवलं नाही.\" स्वत:चे निवासस्थान सोडून सभा, समारंभ, चर्चासत्रे, उत्सव असलेल्या ठिकाणी ते सहसा जात नसत. पण तेथे घडणार्‍या घटना ते पाहू शकत. ऐकूही शकत. एकदा त्यांनी पं. नेहरू, स्वातंत्र्यवीर सावरकर, स. का. पाटील ह्यांच्या व्याख्यानांचे व बोलताना ते करीत असलेले हावभाव, त्यांच्या लकबी ह्यांचे वर्णन ऐकवले होते. प्रत्यक्ष त्या जागी नसतानाही.\nप. पू. सद्गुरुंना पाहिल्यावर अनेक भक्तांच्या मनात उच्च भाव येत. काहींना रडूही येई. एकदा एक स्त्री भक्त आल्या व प. पू. सद्गुरुंना पाहून खूप रडू लागल्या. प. पू. सद्गुरुंनी आशीर्वाद दिले आणि म्हणाले, \"हे नाटक होते, अहो मी इथे बसलोय पण मी तुम���े अनेक जन्म पाहिलेत. तुम्ही मला आताच पाहातया, मला सगळ्यांचा भूतकाळ माहीत असतो. वर्तमानकाळही मी पाहत असतो व भविष्य घडवत असतो. मी एक देणार, त्याचे अधिक १०० करायचे की उणे १०० करायचे हे तुमच्या हातात. त्यामुळे ह्यांच पुढे काय होणार हे मला माहीत असते. गुरूंच्यासमोर नाटके नकोत. निर्लज्ज होऊन राहा. काही भक्तांना मला पाहिल्यावर इतका भाव येतो की ते नि:शब्द होतात. त्यांच्या ओठांच्या, डोळ्यांच्या व गळ्यांच्या शिरा बोलतात. काही भक्तांना गत आयुष्यातील कुकर्म बोलू देत नाहीत. भाव उत्कट असतो. पण पश्चात्तापात जळत असतात. त्यामुळे नेमके शब्द सुचत नाहीत. काही मोकळ्या भांड्यात नाणे टाकून वाजविले की कसा आवाज होतो, तसे बडबडत असतात. त्यांचा असा समज असतो की सद्गुरु मला आत्ताच ऐकतात, पाहतात काही नुसते रडतात पण आतून ओलावा नसतो. जेव्हा खरा भाव उत्पन्न होतो, रडू येते तेव्हा डोळ्यातून तर पाणी येतेच पण नाकातूनही येते, त्याला कसलेच भान राहत नाही की किती पाणी गळतय, हृदय फुटत असते. त्यामुळे आतूनही हुंडके बाहेर येऊन मोठे आवाज येतात. मी आणि तो एवढेच भान असते. त्याला इतरांची जाणीवही राहत नाही. तेव्हा नकळत आम्हीही भारावतो. आम्ही भक्तांच्या अवस्था बरोबर जाणतो. आम्ही असा वेष घेऊन येथे बसतो तर भक्तांना वाटते हे येथे बसलेत, ह्यांना बाहेरचे काय समजतेय काही नुसते रडतात पण आतून ओलावा नसतो. जेव्हा खरा भाव उत्पन्न होतो, रडू येते तेव्हा डोळ्यातून तर पाणी येतेच पण नाकातूनही येते, त्याला कसलेच भान राहत नाही की किती पाणी गळतय, हृदय फुटत असते. त्यामुळे आतूनही हुंडके बाहेर येऊन मोठे आवाज येतात. मी आणि तो एवढेच भान असते. त्याला इतरांची जाणीवही राहत नाही. तेव्हा नकळत आम्हीही भारावतो. आम्ही भक्तांच्या अवस्था बरोबर जाणतो. आम्ही असा वेष घेऊन येथे बसतो तर भक्तांना वाटते हे येथे बसलेत, ह्यांना बाहेरचे काय समजतेय पण आमच्या शक्तीची ताकद तुम्ही ओळखू शकत नाही, तुम्ही दर्शनासाठी येता तेव्हा तुमच्या सगळ्या बारीच हालचालीकडे माझे लक्ष असते. तुम्ही काय बोलणार हेही आम्हाला समजते. कोणाला बोलू द्यायचे, बोलू द्यायचे नाही हे आमच्या हातात असते. तेव्हा तुम्हाला सगळे समजते असे नाटक करू नये. \"पुढे सद्गुरुंनी असे सांगितले की\" काही भक्तांना कधीतरी आम्ही शब्द दिलेला असतो. त्यासाठी आम्हाला त्यांच्याकडे लक्ष द्यावेच लागते. आम्ही जे आशीर्वाद देतो ते या जन्मीच काय अनेक जन्मी तुम्हाला साहाय्य करतात. काही लोकांना असेही वाटते की अमुक एक व्यक्ती चोर आहे. राजकारणी आहे. दुराचारी आहे पण ती येथे दर्शनाला कशी पण आमच्या शक्तीची ताकद तुम्ही ओळखू शकत नाही, तुम्ही दर्शनासाठी येता तेव्हा तुमच्या सगळ्या बारीच हालचालीकडे माझे लक्ष असते. तुम्ही काय बोलणार हेही आम्हाला समजते. कोणाला बोलू द्यायचे, बोलू द्यायचे नाही हे आमच्या हातात असते. तेव्हा तुम्हाला सगळे समजते असे नाटक करू नये. \"पुढे सद्गुरुंनी असे सांगितले की\" काही भक्तांना कधीतरी आम्ही शब्द दिलेला असतो. त्यासाठी आम्हाला त्यांच्याकडे लक्ष द्यावेच लागते. आम्ही जे आशीर्वाद देतो ते या जन्मीच काय अनेक जन्मी तुम्हाला साहाय्य करतात. काही लोकांना असेही वाटते की अमुक एक व्यक्ती चोर आहे. राजकारणी आहे. दुराचारी आहे पण ती येथे दर्शनाला कशी पण मी सर्वांचा आहे. सात्विक लोकांपेक्षा अशा इतर अवगुणी लोकांना दर्शनाची जास्त आवश्यकता असते आणि कधीतरी दिलेला शब्द पाळून मी त्यांचे वागणे सहन करीत असतो.\"\n\"भगवंताच्या दारात सर्व प्राणिमात्रांना प्रवेश आहे. आम्ही अशा लोकांना ओळखतो. त्यांना जवळ बसवून का ठेवतो तर इतर लोकांपेक्षा त्यालाच ह्या चरणांची गरज आहे म्हणून आमच्या सहवासाने त्या व्यक्तीत बदल होतोच आणि समाजात जाऊन त्याने इतर उद्योग करण्यापेक्षा येथे त्यांच्या पापग्रहाला मी रोखून ठेवतो म्हणून आमच्या सहवासाने त्या व्यक्तीत बदल होतोच आणि समाजात जाऊन त्याने इतर उद्योग करण्यापेक्षा येथे त्यांच्या पापग्रहाला मी रोखून ठेवतो म्हणून अशाच लोकांना बांधून ठेवण्याची गरज असते. त्यांच्यावाचून माझे काही अडत नाही पण त्यांच्यामुळे तुमचे अडू नये ही चिंता असते एवढेच अशाच लोकांना बांधून ठेवण्याची गरज असते. त्यांच्यावाचून माझे काही अडत नाही पण त्यांच्यामुळे तुमचे अडू नये ही चिंता असते एवढेच\" केवढा मोठा अर्थ आहे त्यांच्या या सांगण्यामध्ये. म्हणजे समाजातील दुष्ट प्रवृत्तींना रोखून धरावे लागते, तेव्हा कोठे सत्प्रवृत्त माणसांचे रक्षण होते हे त्यांना सुचवायचे होते. श्रीगुरूंदेवांनी भक्तांसमोर गुरुभक्ती कशी करावी, गुरुसेवा कशी करावी, भगवतभक्ती कशी करावी याचे उत्तुंग आदर्श उभे केले आहेत. ते दरवर्षी कार्तिक महिन्��ात श्रीगाणगापूरला त्यांच्या श्रीगुरूंच्या दर्शनासाठी व सेवेसाठी जात असत. तेथे ७ दिवस वास्तव्य करून समप्रित वृत्तीने श्रीगुरुचरणाचे दास म्हणून सेवा करीत. गुरूदक्षिणा म्हणून अर्पण करून सेवा करीत. शिवाय, तेथील पुजारी, सेवेकरी, ब्रह्मवृंद या सर्वांचा सत्कार करून त्यांना दक्षिणा देत.\nअशीच सेवा ते प्रतिवर्षी तुळजापूरची भवानीदेवी, कोल्हापूरची महालक्ष्मी, पंढरपूरला श्रीविठ्ठल रूक्मिणी, नृसिंहवाडीला श्रीगुरुपादुका या दैवतांची करीत असत. प्रत्येक भक्तातील चांगल्या गुणांचे ते कौतुक करीत व त्यांचा देवस्थानच्या कार्यासाठी उपयोग करून घेत. मात्र, भक्तांनी देवस्थानातील सर्व कामे शिस्तीत, नियम न मोडता करावीत यावर त्यांचा कटाक्ष असे व ही शिस्त ते स्वत:ही पाळत. त्यांचे व्यवस्थापनकौशल्य अनुकरणीय व प्रशंसा करण्यासारखे होते. त्यांनी देवस्थानात लावलेल्या एका मुळीतून वड, पिपंळ व औदुंबर हे तीन वृक्ष वाढले असून तो देववृक्ष भक्तांसाठी कल्पवृक्षच ठरला आहे. तसेच श्रीगुरुंची साधना, त्यांची गुरुभक्ती, गुरुसेवा यांवर प्रसन्न होऊन, त्यांचे दत्तावतार सद्गुरु श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी, त्यांच्या आपोआप उमटलेल्या चिंतामणी पादुकांच्या रुपाने, देवस्थानात वास्तव्य केले आहे. पीठाधीश जगद्गुरू श्रीशंकराचार्य स्वामी महाराजांनी या देवस्थानास भेट देऊन उमटलेल्या पादुकांचे दर्शन घेऊन, श्रीगुरुदेवांचा सत्कार व गौरव केला आहे. रामेश्वरच्या मंदिराच्या गाभाऱ्यात, पुजारी, पीठाधीश श्रीशंकराचार्य यांनाच प्रवेश असतो. श्रीगुरुदेवांच्या आध्यात्मिक क्षेत्रातील अधिकार लक्षात घेऊन श्रृंगेरी पीठाधीश श्रीशंकराचार्यांनी गुरूदेवांना स्वत:बरोबर गाभाऱ्यात नेऊन त्यांच्याविषयीचा आपुलकीयुक्त आदर व्यक्त केला.\nश्री. दशरथ मुरलीधर गुंजाळ (सेवानिवृत्त अधिकारी, व्होल्टास कंपनी, ठाणे) ह्यांनी प्रत्यक्ष पाहिलेल्या श्रीगुरुदेवांच्या विभुतिमत्त्वातील एका वैशिष्ट्याबद्दल कळविले आहे ते असे, \"१९९९ साली श्रीगुरूदेव विश्रांतीसाठी तीन महिने श्रीक्षेत्र महाबळेश्वर येथे आयोना बंगल्यात होते. त्यावेळी ठाणे सत्संग मंडळातर्फे श्रीगुरूसेवेसाठी गेलो होतो. श्रीगुरूदेव रोज संध्याकाळी पाच वाजता फिरण्यासाठी जात असत व त्यावेळी आम्हालाही त्यांच्याबरोबर जाण्याची संधी मिळे. आम्हाला एका जागी श्रीगुरूंदेवांनी त्यांच्या देहाची सावली पडत नव्हती, हे दाखविले. संध्याकाळी सहाची वेळ असेल. त्यांच्याबरोबरच्या आम्हा सर्वांच्या सावल्या पडत होत्या परंतु श्रीगुरुदेवांची सावली पडत नव्हती. ह्याचा अर्थ माझ्या मते, त्यांच्या देहातून बाहेर पडणारे तेज हे सूर्याच्या तेजात विलीन होत असेल. म्हणून त्यांची सावली पडत नसेल व त्यांचे तेज, आपल्याला वेगळी दृष्टी नसल्याने ते आपण बघू शकत नाही, असे मला वाटले.\" सद्गुरुंच्या दूर (दिव्य) दृष्टीचा अनुभव अनेक भक्तांनी घेतला आहे. एक भक्त नगरला दर्शनासाठी गेला. सोमवार होता म्हणून त्याच्या मनात विचार आला की आज सोमवार आहे, तेव्हा श्रीगुरूंसमोरील पादुकांवर बेल अर्पण करावा. मंदिराच्या आवारात बेलाचे झाड आहे. त्या भक्ताने मंदिरातील सेवेकर्‍याकडून त्या बेलाचे पान मिळविले व वरच्या मजल्यावर आसनास्थ असलेल्या सदगुरूंच्या दर्शनासाठी तो गेला व त्यांच्या समोरच्या पादुकांवर बेल अर्पण केला. त्यावेळी पादुकांवर फुले, हार वैगेरे काहीच नव्हते. त्या भक्ताने बेल अर्पण केल्यावर सद्गुरु म्हणाले, \"मंदिरातीलच बेलफुले देवाला अर्पण होतात.\" या अनुभवावरुन श्रीगुरूंकडे दिव्यदृष्टी असल्याची प्रचीती त्या भक्ताला आली व त्याला जाणीव झाली की श्रीगुरू जरी मानवी देहात दिसत असले तरी ते प्रत्यक्ष ईश्वर अवतारी पुरुष आहेत. त्यामुळे ते सर्व विश्व पाहू शकतात; संकटसमयी ते त्यांना साहाय्य करतात, ते सर्वज्ञ, सर्वशक्तीमान आहेत.\nअध्यात्ममार्ग हा केवळ शुष्क पांडित्यपूर्ण चर्चा, कोरडे निरूपण वा कर्मकांड ह्यांचा मार्ग नाही. तो प्रत्यक्ष ईश्वरी शक्तीचा अनुभव घेण्याचा व त्यासाठी लागणारी पात्रता प्रयत्नपूर्वक संपादन करण्याचा मार्ग आहे. ज्यांनी त्या मार्गाने वाटचाल करण्याची तयारी दर्शवली त्यांना श्रीगुरूंनी सर्व प्रकारचा आधार देऊन प्रगतीपथावर सतत पुढे नेले आणि त्यांचे जीवन सुखीसमाधानी व खर्‍या अर्थाने संपन्न व कृतार्थ केले. \"जो मोकळ्या मनाने दर्शनाला येईल, येथे स्थिर होईल त्या प्रत्येकाला अनुभव येईल,\" असे ते म्हणत. आपुलकीने जवळ केलेल्या भक्तांवर श्रीगुरुदेवांनी नि:स्वार्थी प्रेमाचा, अविस्मरणीय आनंदाचा व असीम कृपेचा वर्षाव केला आणि त्यासंबंधीचे, तसेच भक्तरक्षकाची व भक्तशिक्षक��ची भूमिका करतानाच्या अनुभवांचे त्यांनी भक्तांना मोठेच पसायदान दिलेले आहे. शब्द, मौन, स्पर्श, दृष्टिक्षेप, प्रसाद, स्वप्नदृष्टांत अशा विविध माध्यमांद्वारे भक्तांना हे अनुभव श्रीगुरूदेवांकडून मिळत असत व त्या अनुभवांचा लाभार्थी भक्तांवर मोठाच प्रभाव पडत असे. त्या अनुभवांवरून श्रीगुरूंचे दैवी गुणविशेषच कळत होते असे नसून त्यांचे भक्तांवरील नि:स्वार्थी, निरपेक्ष प्रेम, दु:खी-कष्टी जीवांविषयी वाटणारी करुणा, भक्तांच्या उद्धाराविषयी वाटणारा कळवळा तसेच चराचर सृष्टीवरील त्यांचा अधिकारही लक्षात येत असे. श्रीगुरुकृपेने अशक्य गोष्टी शक्य होतात आणि अवघड समस्याही सोप्या होतात, असाही भक्तांना अनुभव येत असे.\nश्रीगुरुपौर्णिमा, श्रीदत्तात्रेयजयंती या उत्सवप्रसंगी जमणार्‍या भक्तांच्या मेळाव्यास आशीर्वाद देताना ते ह्या दिलेल्या अनुभवांच्या पसायदनाची जाणीव करून देत असत. \"या देहातील ईश्वरी शक्तीने तुमच्यापैकी प्रत्येकाला अनुभव दिलेला आहे. ज्याला अद्याप अनुभव आला नसेल त्याने सरळ हात वर करावा न घाबरता\" असेही वस्तुस्थिती सांगताना ते आवाहन करीत असत. विशेष म्हणजे ते ऐकणार्‍या शेकडो श्रोत्यांमधून एकही हात वर होत नसे; कारण प्रत्येकाला त्याच्या आवश्यकतेनुसार व पात्रतेनुसार अनुभव आलेला असेच. आलेल्या अनुभवांमुळे भक्तांची श्रीगुरूचरणांवरील श्रद्धा विशेष दृढ तर होत असेच पान श्रीगुरूंना अभिप्रेत असलेल्या भगवतभक्तीच्या मार्गावरील त्याची वाटचालही अधिक उत्साहाने होत असे.\nअनुभवांचे हे पसायदान श्रीगुरु भक्तांना कशासाठी देत होते भक्तांत हितकारक परिवर्तन घडविण्यासाठी भक्तांत हितकारक परिवर्तन घडविण्यासाठी त्या अनुभवांमुळेच विकारी व्यक्ती हळूहळू विचार करू लागे. हितकारक विचार प्रबळ झाल्यावर तिच्या आचारात व उच्चारातही अनुकूल सुधारणा होत असे. व्यसनी व्यक्ती निर्व्यसनी, नास्तिक व्यक्ती आस्तिक व आस्तिक व्यक्ती साधक होताना दिसत असे. हे क्रांतिकारक परिवर्तन आश्चर्यकारक असे (आणि विशेष असे की देहत्याग केल्यानंतरही त्यांच्याकडून मिळणाऱ्या अनुभुतीचा लाभ अद्यापही अनन्यशरण भक्तांना होत असतो.) अशा आश्चर्यकारक अनुभव घेतलेल्या काही मान्यवर व्यक्तींचे अनुभव या संग्रहात समाविष्ट केले आहेत. त्यावरूनही श्रीगुरूंच्या अलौकिक अधिकाराचे व शक्तीचे दर्शन वाचकांना घडेल. या अनुभवांचे आणखी एक वैशिष्ट्य असे की अनुभव घेतलेली व्यक्ती, त्यांच्या दर्शनाच्या वा अन्य निमित्ताने प्रत्यक्ष संपर्कात आलेली असेच असेही नाही. अलिकडचे श्रीगुरूंच्या भक्तपरिवारात दाखल झालेल्या असंख्य भक्तांना त्यांचे प्रत्यक्ष दर्शन घेण्याचा योग कधीच आला नव्हता. तरीही त्यांना स्वप्नदर्शनाच्या वा अन्य माध्यमातून या अलौकिक शक्तीचे अनुभव येत आहेत.\nश्रीगुरुदेवांना ६६ वर्षांचे आयुष्य लाभले. आयुष्यात शेवटच्या दशकात, त्यांच्या देहात तपस्येचे तेज मावेनासे झाले. ते ओसंडून बाहेर पडू लागल्याने त्यांचा देह आतून-बाहेरून प्रकाशमान झाला होता. निळ्या रंगाचे प्रकाशकिरण त्यांच्या देहातून बाहेर पडत. त्यांचा सर्व देह या नीलकांतीने उजळून निघे. तसेच त्यांची सर्व खोली या निळ्या रंगाने भरून जाई. हा अनुभव गुरुदेवांचे अत्यंत अदभूत आणि अलौकिक स्वरूप दर्शवणारा असे. अनेक गुरुभक्तांनी व अधिकारी शास्त्रज्ञांनी हा भारावून टाकणारा नीलकांतीचा अदभूत अनुभव घेतला आहे. त्यांच्या देहाचे देहपण संपून त्याला देवपण आले आहे, अशी प्रत्यक्षदर्शी भक्तांची भावना होत असे. श्रीगुरुदेवांनी ८ सप्टेंबर १९९९ ला श्रावण कृष्ण चतुर्दशीस संध्याकाळी ७.३४ ला आपले अवतारकार्य संपवले व ते अनंतात विलीन झाले. त्यांची अंत्ययात्रा १० सप्टेंबरला माध्यान्हसमयी निघाली व तपोवनात अंत्यसंस्कारासाठी दोन-अडीच तासांनी पोहोचली. शेकडो शोकाकुल गुरुभक्त त्या यात्रेत सहभागी झाले. माथ्यावर असलेल्या सूर्याच्या भोवती कंकणाकृती इंद्रधनुष्य सर्वांनी पाहिले. इंद्रधनुष्य माथ्यावर सहसा दिसत नाही. ते सामन्यात: अर्धगोल आकारात क्षितिजावर दिसते व ते सूर्याभोवती नसते, भगवंताच्या लाडक्या भक्ताला निर्गुण निराकार परमेश्वराने वाहिलेली ती श्रद्धांजली होती, असा भाव गुरुभक्तांच्या अंत:करणात निर्माण झाला. हा योगायोग होता का नव्हता. कारण १२ तारखेला जेव्हा त्यांच्या अस्थी गोळा करण्याचे काम सुरू होते, तेव्हाही मागीलप्रमाणे माथ्यावर सूर्याच्या भोवती पुन्हा कंकणाकृती इंद्रधनुष्य दिसले. हे योगायोगाने घडणे अशक्य आहे. एका अलौलिक विभूतीचे समर्पित लौकिक जीवन संपले. त्या जीवनाला वाहिलेली ही दैवी श्रद्धांजली म्हटली पाहिजे. श्रीगुरुदेवांच्या मानवी देहरूपातील अस्तित्व दृष्टीआड झाले तरी अदृश्य चैतन्यरूपातील त्यांचे अस्तित्व त्यांच्या भक्तांना सतत जाणवत असते. मानवी देहरूपातील गुरुदेवांकडून भक्तांना ज्या स्वरूपाचे अनुभव येत असत, जवळपास त्याच स्वरूपाचे अनुभव या अदृश्य चैतन्यरूपातील सदगुरूंच्या शक्तीकडून भक्तांना येत असतात. त्यात स्वप्नदर्शनापासून प्रत्यक्ष दर्शंनापर्यंत, तसेच भक्तरक्षणापासून भक्तशिक्षणापर्यंत अनेक प्रकारचे अनुभव भक्तांना येत असतात. त्यामुळे श्रीगुरुदेवांच्या अव्यक्त अदृश्य चैतन्यरूपातील अलौकिक विभूतिमत्वाच्या कृपाछत्राखाली असल्याचा त्यांना विश्वास वाटतो व ते कृतज्ञतेने श्रीगुरुचरणी नतमस्तक होतात.\nश्रीगुरुदेवांच्या विभूतिमत्त्वाचे विविध पैलू\nसद्गुरुंचे जीवन आणि कार्य\nश्री गुरुदेव दत्त अँप्लिकेशन\nश्री दत्त देवस्थान ट्रस्टची प्रकाशने\nसद्गुरु सेवा प्रतीष्ठानची प्रकाशने", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://punerispeaks.com/ekta-kapoor-condition-on-participating-in-ted-talks/", "date_download": "2019-06-20T15:57:16Z", "digest": "sha1:XROBD5UQ62CAD7YNBXRCRNHXHHOOXND2", "length": 4948, "nlines": 73, "source_domain": "punerispeaks.com", "title": "शाहरुख सूत्रसंचालन करीत असलेल्या टेड टॉक्स मध्ये बोलण्यासाठी एकता कपूर ची विचित्र अट | PuneriSpeaks", "raw_content": "\nशाहरुख सूत्रसंचालन करीत असलेल्या टेड टॉक्स मध्ये बोलण्यासाठी एकता कपूर ची विचित्र अट\nटेलिव्हिजन विश्वावर गेली काही वर्षे निर्विवाद वर्चस्व गाजवणाऱ्या एकता कपूरचा ज्योतिष आणि अंकशास्त्रावर खूप विश्वास असल्याचं तुम्ही सर्वांनी ऐकलेच असेल. मेहनत, कामाप्रती असलेले समर्पण आणि निर्णयक्षमता ती नेहमी जोतिषींनी सुचवलेल्या अंगठ्या, दागिने परिधान करून वावरत असल्याचे आपण पाहिले असेलच. युरोप-अमेरिका मध्ये गाजलेल्या ‘टेड टॉक्स‘ नुकताच भारतात चालु झाला असून शाहरुख खान त्याचे सूत्रसंचालन करत आहे. या कार्यक्रमात एकता ला बोलावल्यानंतर तिने बोलण्यासाठी एक वेगळीच मागणी केल्याचे कळतेय.\nज्योतिषाने एकताला कार्यक्रमात फक्त पाच मिनिटे आणि चाळीस सेकंदच बोलण्याचा सल्ला दिला असल्याची माहिती ‘मिड डेय‘या वृत्तपत्राने दिली आहे. हा ठराविक कालावधी तिच्यासाठी योग्य असून यापेक्षा जास्त किंवा कमी न बोलण्याचा सल्ला जोतिषींनी तिला दिला आहे. तर एकतानेही त्यांचा सल्ला ऐकत ‘टेड टॉक्स’मध्ये या वेळेतच बोलण���र असल्याचे सांगितले आहे. तिच्या या विचित्र मागणीवर शाहरुखचे काय म्हणणे असेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.\nPrevious articleभीमा कोरेगाव येथे झालेला प्रकार अशोभनीय : शरद पवार\nशिवाजी महाराज घोषणा: शिवाजी महाराज गारद अर्थ काय\nएसपीज बिर्याणी हाऊस च्या जेवणात आढळली अळी, मालकाचा उद्धटपणा | VIDEO\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून तीन दिवस पुणे दौऱ्यावर\nरातोरात प्रसिद्ध झालेल्या खेळणी विक्रेत्यांला अटक\n मुंबईतील इडलीवाला चटणी बनवण्यासाठी संडासचे पाणी वापरताना सापडला | VIDEO\nराज्यात वळवाचा पाऊस पडण्याची शक्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/50764", "date_download": "2019-06-20T15:02:07Z", "digest": "sha1:DNLS4KU4ID7PIMNGEOP3VMHBB5DWFOJ3", "length": 8795, "nlines": 136, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "देवी आरती संग्रह | महालक्ष्मी करविर क्ष...| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nमहालक्ष्मी करविर क्षेत्री ज्योतीरूप आहे \nजवाउणें काशी प्रयागवटिं गंगा आहे ॥ धृ. ॥\nमारुनि कोल्हासूर दैत्य दत्तात्रय गुरु मा \nमाया लावुनि विश्व भोंदी भजना लावी मा ॥\nमान भक्तांजवळुन घेई गोंधळ घाली मा \nमाया स्त्रियांवर आहेम अविनाप्रतिमा ॥ १ ॥\nहारूनी दु:ख पाप अवघें पुण्यवंत जीव हा \nहा नायक विश्वरूपी कीर्तन गाती हा \nहा दिनाचा अन्नदाता अंतरसाक्षी हा ॥\nहा येऊनी भेट देई शांत करी हा ॥ २ ॥\nललित अलंकार पुतळ्या कानीं तोंगल \nललित माजी राखडी माथां घालुनी मूदल ॥\nलहान थोर तुजला ध्याती स्मरणें करितील \nलमाजी बहुसुंदर दाब चरणीं सांखळ्याल ॥ ३ ॥\nक्षुद्र न भूतें जवळून येती भये पळता क्षू \nक्षु आदिशक्तीच्य़ा क्रोधे काळजळे क्षू ॥\nक्षु रंकाळ्यामध्ये रेऊन रत्नखचित क्षू \nक्षु पाण्याचा अंत न लागे कमळे फुलती क्षू ॥ ४ ॥\nमी अंबिका देवा वडिल चंडमुंड मारी मी \nमी वेदांची माता म्हणवुनि शास्त्र पुराणी मी ॥\nमी जन्ममरण चुकवी योगियांचे ध्यानीं मीं \nमी परशुरामाची स्वामिण अजरामर करी मी ॥ ५ ॥\nदुर्गे दुर्घट भारी तुजविण...\nजय देवी श्रीदेवी माते \nअंबे प्रार्थितसें तुजला म...\nआद्यस्थान तुझे करविरपुर म...\nआनंदे उदो बोलणें भवानीचा ...\nजय जय निजादिमाता श्रीलक्ष...\nमी तूं विरहित हें तूं तें...\nभूकैलासा ऎसी हे केवल...\nचित्कळा चिदपा चिच्छक्ती व...\nअजुनी अंत माते किती पाहसी...\nआई सगुण हेंचीं ब्रह्...\nशिव मनभ्रमर कमलिनी ज...\nमारुनि कोल्हासुर दैत्य दत्तात्...\nआवाहन ध्यान निवेद��नि आसन ...\nभक्ती प्रेमें करुनी आरती ...\nतुझें स्वरुप पाहता मन माझ...\nस्वेच्छे ब्रह्म तुं स्फुर...\nसद्‌गुरु सदय द्विदळी वसतो...\nजय जयवो जगदंबा अंबा सप्तश...\nजय जय मायभवानी अंबा तुळजा...\nस्वेच्छे ब्रह्म तूं कौतुकनट क...\nजयजय भगवति रुक्मिणि ...\nयर्हि न सन्नासदपि स्...\nकवण अपराधास्तव जननी ...\nजयति जयति जगदंबे महा...\nजगतारिणी दु : खहारिण...\nनसतां मारुत पावक जल ...\nनिर्गुण जे होते ते स...\nजय देवी आद्यरूपे भुव...\nकोल्हापुरी देवी तूं ...\nविडा घ्याहो अंबाबाई ...\nओवाळीन वोजा ॥ शिवसहज...\nजय देवी जय जय दुर्गे...\nजय जय आरती त्रिभुवनम...\nजय देवी विष्णुकांते ...\nजय देवी जय देवी जय म...\nशिवयन भ्रमर कमळिणी ज...\nअनादि आदि माया ब्राह...\nजय जय दुर्गे माते शा...\nजय जय परमानंदे महामा...\nजय जगदंबे सुखकर अंबे...\nजय देवी जय देवी जय म...\nजय जय दीनदयाळे शांते...\nजय देवी जय देवी जय आ...\nजय अंबे जगदंबे जय जय महाक...\nश्री अन्नपूर्णे देवी जयजय...\nजय देवी श्रीदेवी माते \nयेई हो एकवीरा देवी माझे म...\nचल चल सखे पुजना \nओवाळू आरतीला मंगळागौरी तु...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/ostrich-never-hide-face-in-sand-know-the-truth-5990609.html", "date_download": "2019-06-20T15:01:00Z", "digest": "sha1:ZXQELDLJGOKJLI6VXNMX5AREQ3B7LPQO", "length": 7642, "nlines": 149, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "ostrich never hide face in sand know the truth | संकट येताच शहामृग वाळूत तोंड लपवतात हे सत्य की असत्य, जाणून घ्या...", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nसंकट येताच शहामृग वाळूत तोंड लपवतात हे सत्य की असत्य, जाणून घ्या...\nस्वरक्षणासाठी शहामृगांना मजबूत पायांनी किक मारता येते. यांच्या किकमुळे वाघाचाही मृत्यू होऊ शकतो. स्वत:चे प्राण वाचवण्यास\nशत्रूची चाहूल लागताच किंवा एखाद्या धोक्याची जाणीव होताच ऑस्ट्रिच म्हणजेच शहामृग वाळूत किंवा जमिनीत आपले तोंड लपवतो, असे म्हटले जाते. पण हे पूर्ण तथ्य नाही. खरे म्हणजे शहामृगाच्या अशा वर्तणुकीमागे वेगळे कारण आहे. इतर सजीवांप्रमाणेच शहामृगालाही जगण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते. वाळूत किंवा जमिनीतच तोंड लपवून ठेवल्यास तो जगू शकणार नाही.\nनिसर्गप्रेमी आणि लेखक डॉ. किशोर पवार म्हणतात, अनेक म्हणींद्वारे चुकीच्या समजुती पसरवल्या जातात. अशीच एक चूक शहामृगाबद्दलही पसरवलेली आहे. शहामृग वाळू किंवा मातीचे खड्डे खोदून त्यात अंडी दडवतात. काही तासांच्या अंतरान�� ते अंडी पाहत राहतात. असे केल्याने अंडी उबवण्यासाठी योग्य सूर्यप्रकाश आणि ऊब मिळते. वेगवान वारे किंवा वादळात शहामृग वाळूत तोंड खुपसून अंडी सुरक्षित आहेत की नाही, हे पाहतात. त्यामुळेच संकट किंवा वादळाच्या वेळी शहामृग वाळूत तोंड लपवतात, ही म्हण प्रचलित झाली. दुसरे कारण म्हणजे या पक्ष्यांचे शरीर मोठे असते. त्यांना जास्त अन्नाची गरज असते. त्यामुळे अन्नाच्या शोधात ते नेहमी मान खाली घालूनच चालतात.\nशहामृग भित्रे नसतात : स्वरक्षणासाठी शहामृगांना मजबूत पायांनी किक मारता येते. यामुळे वाघाचाही मृत्यू होऊ शकतो. स्वत:चे प्राण वाचवण्यासाठी ते ताशी 70 किमी वेगाने धावू शकतात. शहामृग प्रामुख्याने अाफ्रिकेतील जंगलांमध्ये अाढळतात.\nमहाभारत युद्ध समाप्तीनंतर पांडव धृतराष्ट्र आणि गांधारी यांना भेटण्यासाठी गेले, तेव्हा गांधारी खूप रंगात होत्या\nशांती आणि एकाग्रता वाढवण्यासोबतच मानसिक आजारांना दूर ठेवते चंदन\nदेवाला खंडित तांदूळ अर्पण करू नयेत, हार-फुल अर्पण करण्यापूर्वी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://khetigaadi.com/new-tractor-model/massey-ferguson-mf-245-di/mr", "date_download": "2019-06-20T15:28:27Z", "digest": "sha1:ESAIUT47ZGPCCOK6EQCKSNHYPINNJBRA", "length": 10589, "nlines": 276, "source_domain": "khetigaadi.com", "title": "Massey Ferguson MF 245 DI Price, Specs, Mileage, Review - Khetigaadi", "raw_content": "मोबाइल अनुप्रयोग डाउनलोड करा\nभाडे तत्तावावर ट्रॅक्टर शोधा\nभाडे तत्तावावर ट्रॅक्टर द्या\nऑन रोड प्राइज मिळवा डेमोसाठी विनंती तुलना जुना ट्रॅक्टर ब्रॉउचर्स\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nपॉवर टेकऑफ(पी.टी.ओ. आरपीएम) :\nपुढील गीयर संख्या :\nउलटा गीयर संख्या :\nलिफ्टिंग कैपेसिटी ऐट स्टैण्डर्ड फ्रेम :\n3 पॉइंट लिंकेज :\nटर्निंग रेडियस ब्रेक्स सहित :\nMassey Ferguson MF 245 DI ची इतर लोकप्रिय ट्रॅक्टर्स सह तुलना करा\nसंपर्क तपशील मिळविण्यासाठी फॉर्म भरा :\nपहिले नाव : *\nभ्रमणध्वनी क्रमांक : *\nवेरीफिकेशन कोड : *\nकिंमत जाणून घेण्यासाठी फॉर्म भरा :\nमी मान्य करतो की खालील \"किंमत मिळवा\" बटणावर क्लिक करून मी माझ्या ट्रॅक्टर खरेदीसह मला सहाय्य करण्यासाठी माझ्या \"मोबाईलवर\" खेतीगाडी किंवा त्याच्या पार्टनरकडून स्पष्टपणे मागण्या करीत आहे.\nमी सहमत आहे की खालील \"निवेदन\" बटण क्लिक करून मी माझ्या ट्रेक्टर खरेदीसह मला सहाय्य करण्यासाठी माझ्या \"मोबाईल\" वर खेतीगाडी किंवा त्याच्या भागीदाराकडून कॉल स्पष्टपणे विचारत आहे.\nही उत्पादन माहिती सामान्य आणि कंपनी किंवा त्याच्या वेबसाइटद्वारे प्रदान केलेल्या माहितीवर आधारित आहे. कृपया अधिक माहितीसाठी कंपनी किंवा डीलरशी संपर्क साधा. कृपया येथे कोणत्याही त्रुटीचा अहवाल द्या connect@khetigaadi.com .\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%A8-%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AB-%E0%A4%98%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A5%87/", "date_download": "2019-06-20T15:10:56Z", "digest": "sha1:LWANUSNYBGUHCAKGBQQUOISOMPPR2IUG", "length": 25499, "nlines": 245, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "स्वेदन अर्थात वाफ घेणे | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nनेवासा स्टेट बँक शाखेतून ग्राहकाचे अडीच लाख लांबवले\nखोट्या अ‍ॅट्रोसिटीच्या विरोधात राहुरीत मोर्चा\nबालाणी बंगल्यावरील दरोड्यातील आरोपी जेरबंद\nभंडारदरा पाणलोटात मृगाचा जोर वाढला\nनाशिकची गुन्हेगारी संपता संपेना; अब्रू वाचविण्यासाठी ‘तिने’ मारली धावत्या रिक्षातून उडी\nविधानसभा निवडणुकीचे चोख नियोजन करा : विभागीय आयुक्त माने\nकंत्राटदार बदलला तरी कर्मचार्‍यांना कायम ठेवा\nबार्‍हे ग्रामिण रुग्णालयात आरोग्यांची हेळसांड\nआकाशवाणी चौकात अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर पोलिसांनी पकडले\nशेतीपंपाचा वीजपुरवठा खंडित न करण्याचा महावितरणचा निर्णय\nगावठी कट्ट्यातून गोळी झाडल्याचा पोलिसांना संशय\n…अखेर ग.स.तील बेनामी ठेवीप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा\nना.जयकुमार रावल यांच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन\nवादळग्रस्तांसाठी आ.कुणाल पाटील विधानसभेत आक्रमक\n46 विभागांच्या 482 सेवा ऑनलाईन- जिल्हाधिकारी राहुल रेखावार\nसाक्रीत तीव्र पाणीटंचाई; उपाययोजना करा\nतळोद्यानजिक अहमदाबाद-शिरपूर बसवर दगडफेक\nकोळदा-खेतिया रस्त्याचे काम संथगतीने\nनवापुरात वेळेवर पाणीपुरवठा होत नसल्याने भाजपातर्फे मुख्याधिकार्‍यांना घेराव\nजिल्ह्यात विविध कार्यक्रमांनी तसेच गुलाबपुष्प देवून नवागतांचे स्वागत\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nनाशिकची गुन्हेगारी संपता संपेना; अब्रू वाचविण्यासाठी ‘तिने’ मारली धावत्या रिक्षातून उडी\nस्वेदन अर्थात वाफ घेणे\nस्वेदन अर्थात वाफ घेणे\nHe who sweats, get more out of life अशी म्हण आहे. आयुष्यात काहीतरी मिळवण्यासाठी प्रत्येकाला घाम गाळावा लागतो हे सर्व कर्तृत्ववान व्यक्तींकडे बघितले म्हणजे कळते. परंतु घाम गाळणे हा उपचार, चिकित्सा पद्धती होय, असे आयुर्वेदाचे मत आहे.\nपंचकर्मापूर्वी वाफ करणे हे पूर्व कर्म होय. तसेच बर्‍याच वातादी विकारांमध्येसुद्धा वाफ दिली जाते. वमन अथवा विरेचनापूर्वी सर्वांगाभ्यंग करून स्वेदनपेटी (वाफ देण्याकरिताच्या विशिष्ट यंत्र, बॉक्स) मध्ये बसवून अथवा झोपवून वाफ दिली जाते. बस्तीपूर्वी पोट, कंबर, पाय या अवयवांना तेल लावून नाडीस्वेद (नळीच्या सहाय्याने बाहेरून) वाफ दिली जाते. तर नस्याकरिता चेहरा, मान, खांदा यांना तेल लावून डोळ्यांवर पट्टी बांधून नाडीस्वेद दिला जातो.\nदमा, खोकला, सर्दी, गळा खराब होणे या आजारांमध्ये छातीला, पाठीला तेल लावून नाडीस्वेद दिला जातो. अंग दुखणे, कंबर दुखणे, पाठ दुखणे, गुडघा दुखणे, खांदा दुखणे, टाच दुखणे या वाताच्या विकारांमध्येसुद्धा वाफ देणे हा उत्तम उपाय होय.\nबॉक्समध्ये वाफ देण्यासाठी त्या साईजची पेटी वा बॉक्स आवश्यक आहे. जागेच्या उपलब्धतेनुसार बसण्याची वा झोपण्याची पेटी बनवावी. रुग्णाला सर्वांगाला अभ्यंग करून स्वेदन पेटीमध्ये बसवावे वा झोपवावे. आतमध्ये जाताना अंगावर केवळ अंडरपँट असते. आपल्या इंद्रियाचा भाग हा झाकलेला असावा. त्याला डायरेक्ट वाफ लागता कामा नये. यासाठी ही काळजी. सर्वांगाला घाम सुरू झाला, धारा वाहू लागल्या म्हणजे रुग्णाच्या कपाळावर घामाचे थेंब दिसू लागतात तेव्हा समजावे की घाम योग्य प्रमाणात झाला. वाफ किती वेळेपर्यंत द्यावी याचे प्रमाण हे ऋतू, प्रकृती यावर अवलंबून असते. जसे की उन्हाळ्यात दुपारच्या वेळी, पित्त प्रकृतीच्या लोकांना, भूक लागलेली असताना लवकर घाम येतो तर हिवाळ्यात सकाळच्या वेळी कफ प्रकृतीच्या लोकांना घाम यायला तुलनेत अधिक वेळ लागतो. चेहर्‍यावर घाम दिसू लागला म्हणजे आपण समजावे स्वेदन योग्य झाले. त्यानंतर रुग्णाला बाहेर काढून अंग पुसायला सांगणे. यानंतर रुग्णाने 20 ते 30 मिनिटे एकदम हवेत जाऊ नये अथवा पंख्याच्या हवेत बसू नये. अशा तर्‍हेने 1-3 दिवस वाफ दिली जाते. नेमके दिवस डॉक्टर ठरवतात. स्त्रियांना मासिक पाळीच्या वेळी वाफ देऊ नये.\nचेहर्‍याला वाफ देण्यापूर्वी चेहर्‍याला तेल लावून पूर्ण डोळ्यांवर पट्टी बांधली जाते. डोळे हा नाजूक अवयव असल्यामुळे त्याची उष्णतेपासून काळजी घेणे आवश्यक असते. इथेसुद्धा चेहर्‍यावर घामाची लव, ओलावा जाणवू लागताच स्वेदन थांबवावे. अगदी घाम निथळेपर्यंत वाट बघू नये. नस्यापूर्वी सर्दी, सायनुसायटीस आदी विकारांमध्ये चेहर्‍याला वाफ देता येते.\nछाती, पाठीला वाफ देण्यासाठी तेथे प्रथम तेल लावावे नंतर नाडीस्वेद करावा. छातीला वाफ देताना हृदयाला जास्त वाफ देऊ नये. पाठीला मात्र तेवढी काळजी करण्याचे कारण नाही. मान अवघडली असल्यास खोकला, दमा, पाठदुखी यामध्ये याचा वापर करावा. हाताचे वा पायाचे जे सांधे दुखत असतील अशा ठिकाणी तेल लावून बाहेरून वाफ द्यावी. काही वाताच्या आजारांमध्ये मात्र तेल लावण्याने सूज वा अवघडलेपणा वाढतो. अशावेळी वाफेने वा बरेच वेळा वाळू गरम करून ती पुरचुंडीमध्ये बांधून तिने शेक करावा. याला रुक्षस्वेद म्हणतात.\nलघवीला दुखणे, मूतखड्यामुळे दुखणे, लघवी अडणे अशा आजारांमध्ये कमरेच्या भागाला तेल लावून टबमध्ये बसवले जाते. ज्यात रुग्णाचे पाय बाहेर असतात. केवळ कंबरेचा भाग पाण्यामध्ये डुंबलेला असतो, त्याला अवगाह स्वेद म्हणतात. या अवगाह स्वेदामध्ये दशमूळसारख्या औषधांचा काढासुद्धा वापरला जातो. नाडीस्वेद अथवा पेटीस्वेदनासाठी 10 लिटरचा कुकर वापरतात. त्यामध्ये आवश्यकतेनुसार म्हणजे 1-2 लिटर पाणी टाकतात. दशमूळ, एरंड पाने, काटेकोरंटींचे पान, शेवग्याची पाने, रुईची पाने, निर्गुडीची पाने यातील जी औषधे उपलब्ध असतील ती 50-100 ग्रॅम घेऊन एका पुरचुंडीमध्ये बांधून ती पुरचुंडी पाण्यात टाकावी.\nपाणी उकळण्यासोबत औषधी+पाण्याची वाफ तयार होते. कुकरच्या वरील शिटी काढून त्या ठिकाणी रबरी नळी वापरावी. त्या नळीच्या माध्यमातून कुकरमधील वाफ बाहेर येईल. ही नळी पेटीमध्ये सोडली की पेटीमध्ये वाफ जमा होईल. याच नळीने डायरेक्ट वाफ दिल्यास तो नाडीस्वेद होतो. बॉक्समध्ये एखाद्यावेळी चुकून रुग्णाला अधिक वाफ होऊ शकते. जास्त स्वेदनामुळे पित्त वाढणे, रक्त दूषित होणे, तहान लागणे, चक्कर येणे, आवाज क्षीण होणे, अंग दुखणे, सांधे दुखणे, ताप, अंगावर पांढरे लाल चट्टे उमटणे, उलटी दाह होणे, थकवा येणे, घाम येतच राहणे, दुर्बलता अशी कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. अशावेळी रुग्णाच्या अंगावर प्रथमत:\nथंड पाणी टाकावे. पंख्याच्या गार हवेत बसवावे. अधिक काळजी करण्यासारखे असल्यास कशरव श्रेु िेीळींळेप देऊन डॉक्टरांच्या सहाय्याने अन्य उपचार करावेत. स्वेदनाच्या वेळी रुग्णांना भूक लागलेली नसावी तसेच त्याचे पोट भरलेलेसुद्धा नसावे. अतिस्थूल, ज्यांची त्वचा अगदी कोरडी वाटते अशांना दुर्बलता, चक्कर येत असताना, मद्यपान करणार्‍यांना, नागीणच्या रुग्णांना, नुकतेच ज्यांनी दूध, दही, तूप, मध घेतलेले आहे व ज्यांनी जुलाब घेतलेले आहेत, राग, शोक, भय, तहान, भूक यांनी पीडित असताना, नवीन मधुमेह या आजारात तसेच गर्भवती, पाळी आलेल्या, बाळंतीण स्त्रियांना वाफ देऊ नये.\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nडॉ. विखेंचे दणदणीत यश\nBreaking News, Featured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nजळगाव, धुळ्यात जून जुलैत पावसाचा खंड पडणार : हवामान शास्त्रज्ञ डॉ.साबळे यांचा अंदाज\nभुसावळ औष्णिक वीज निर्मिती केेंद्राचा देशात विक्रम; कोट्यवधींचा दंड वाचला\nmaharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव\nउपोषणकर्त्या हार्दिक पटेलने सांगितली ‘अंतिम इच्छा’\nआवर्जून वाचाच, देश विदेश, मुख्य बातम्या, राजकीय\nकोकणात मान्सून दाखल; हवामान खात्याकडून अधिकृत माहिती\nसुरगाणा तालुक्यातील बोरगाव धरण कोरडे ठणठणीत\nचार वर्षांत राज्यात 12 हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nनाशिकची गुन्हेगारी संपता संपेना; अब्रू वाचविण्यासाठी ‘तिने’ मारली धावत्या रिक्षातून उडी\nVideo : बंगालची अभिनेत्री खासदार नुसरत जहाँने केले लग्न; तुर्कीत झालेल्या लग्नाचे फोटो/व्हिडीओ इथे पहा\nBreaking News, Featured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, हिट-चाट\nविधानसभा निवडणुकीचे चोख नियोजन करा : विभागीय आयुक्त माने\nकोकणात मान्सून दाखल; हवामान खात्याकडून अधिकृत माहिती\nकंत्राटदार बदलला तरी कर्मचार्‍यांना कायम ठेवा\nनाशिकची गुन्हेगारी संपता संपेना; अब्रू वाचविण्यासाठी ‘तिने’ मारली धावत्या रिक्षातून उडी\nVideo : बंगालची अभिनेत्री खासदार नुसरत जहाँने केले लग्न; तुर्कीत झालेल्या लग्नाचे फोटो/व्हिडीओ इथे पहा\nBreaking News, Featured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, हिट-चाट\nविधानसभा निवडणुकीचे चोख नियोजन करा : विभागीय आयुक्त माने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/mobiles/vivo-v5-plus-64-gb-matte-black-ipl-edition-4gb-ram-price-pmoJlO.html", "date_download": "2019-06-20T15:18:42Z", "digest": "sha1:BEJ3R5J6KYS2F3CXWTCZTYIJKOAQ42Y3", "length": 15583, "nlines": 368, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "विवो व्५ प्लस 64 गब मते ब्लॅक आपलं एडिशन ४गब रॅम सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "क���पन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nविवो व्५ प्लस 64 गब मते ब्लॅक आपलं एडिशन ४गब रॅम\nविवो व्५ प्लस 64 गब मते ब्लॅक आपलं एडिशन ४गब रॅम\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nविवो व्५ प्लस 64 गब मते ब्लॅक आपलं एडिशन ४गब रॅम\nविवो व्५ प्लस 64 गब मते ब्लॅक आपलं एडिशन ४गब रॅम किंमतIndiaयादी\nकूपन शेंग ईएमआय मोफत शिपिंग शेअरपैकी वगळा\nनिवडा उच्च किंमतकमी कमी किंमतकरण्यासाठीउच्च\nवरील टेबल मध्ये विवो व्५ प्लस 64 गब मते ब्लॅक आपलं एडिशन ४गब रॅम किंमत ## आहे.\nविवो व्५ प्लस 64 गब मते ब्लॅक आपलं एडिशन ४गब रॅम नवीनतम किंमत Jun 19, 2019वर प्राप्त होते\nविवो व्५ प्लस 64 गब मते ब्लॅक आपलं एडिशन ४गब रॅमटाटा Cliq, गॅजेट्सनौ, शोषकलुईस उपलब्ध आहे.\nविवो व्५ प्लस 64 गब मते ब्लॅक आपलं एडिशन ४गब रॅम सर्वात कमी किंमत आहे, , जे शोषकलुईस ( 28,900)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nविवो व्५ प्लस 64 गब मते ब्लॅक आपलं एडिशन ४गब रॅम दर नियमितपणे बदलते. कृपया विवो व्५ प्लस 64 गब मते ब्लॅक आपलं एडिशन ४गब रॅम नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nविवो व्५ प्लस 64 गब मते ब्लॅक आपलं एडिशन ४गब रॅम - वापरकर्तापुनरावलोकने\nखूप चांगले , 6 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nविवो व्५ प्लस 64 गब मते ब्लॅक आपलं एडिशन ४गब रॅम - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nविवो व्५ प्लस 64 गब मते ब्लॅक आपलं एडिशन ४गब रॅम वैशिष्ट्य\nमॉडेल नाव V5 Plus\nनेटवर्क तुपे 4G LTE\nसिम ओप्टिव Dual Sim\nरिअर कॅमेरा 16 MP\nफ्रंट कॅमेरा 20 MP + 8 MP\nइंटर्नल मेमरी 3055 mAh\nऑडिओ जॅक 3.5 mm\nडिस���प्ले सिझे 5.5 Inches\nइनपुट मेथोड Full Touch\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\nविवो व्५ प्लस 64 गब मते ब्लॅक आपलं एडिशन ४गब रॅम\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/topic/%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%A8-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%88/", "date_download": "2019-06-20T15:19:23Z", "digest": "sha1:U32USWDVQDQJN7L2HIZBCSPGBDL7IV2I", "length": 19875, "nlines": 160, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "रंजन गोगोई – Latest News Information in Marathi | ताज्या बातम्या, Articles & Updates on रंजन गोगोई | Photos & Videos | लेटेस्टली", "raw_content": "गुरूवार, जून 20, 2019\nHappy Birthday CSMT: ऐतिहासिक अशा सीएसएमटी स्थानकाची 132 वर्ष पूर्ण, पाहा अविस्मरणीय फोटो\nDabholkar Murder Case: अॅड. संजीव पुनाळेकर यांना 23 जूनपर्यंत सीबीआय कोठडी\nठाणे: भिवंडी येथे 23 वर्षीय महिलेची हत्या; काही तास 6 महिन्यांचा मुलगा आईच्या मृतदेहापाशी एकटाच बसला\nराज्यातील सगळ्या बोर्डांच्या शाळेत मराठी भाषा शिकवणे अनिवार्य, मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांची घोषणा\nहिमाचल प्रदेशात बसला भीषण अपघात, 25 प्रवाशांचा मृत्यू\nओडिशा मध्ये चालती ट्रेन पकडण्याच्या नादात या प्रवाशासोबत झाले असे काही, थरारक दृश्य सीसीटीव्हीत झाले कैद\nAir India च्या विमानाला दोन तास उशीर, जेवणाचा डब्बा धुण्यावरून पायलट आणि कर्मचाऱ्यांमध्ये राडा\nरामदास आठवले यांची विनोदी कविता ऐकून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राहुल गांधी, सोनिया गांधी खळखळून हसले\nओम बिरला यांची 17 व्या लोकसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड\nराफेल विमानाची जागा घेणार Dassault Aviation चं सर्वात शक्तीशाली नवं लढाऊ विमान; Airbus सोबत करार\nअमेरिका: 90 लाख डॉलर्स साठी मैत्रीवर कलंक 18 वर्षीय तरुणीने केली जवळच्या मैत्रिणीची हत्या\nमहिला डॉक्टरने सोशल मिडीयावर पोस्ट केले बिकीनितील फोटो; मेडिकल कौन्सिलला आला राग, कारवाई करत परवाना रद्द (Photos)\nअमेरिका: Las Dallas शहरात एकाच भारतीय कुटुंबातील चार जणांची गोळी झाडून हत्या, पोलिसांचा तपास सुरु\n 5 चिमुरड्यांची हत्या करून, 9 दिवस मृतदेह घेऊन फिरणाऱ्या बापाला फाशी; पत्नीने केली शिक्षा रद्द करण्याची मागणी\nGoogle Pay Tez Shots गेम खेळून जिंका 2000 रुपये; जाणून घ्या गेम खेळण्याची पद्धत\nWhatsApp ने सादर केले 'हे' भन्नाट फीचर; चुकीच्या व्यक्तिला पाठवला जाणार नाही मेसेज अथवा फोटो\nजंक फूड खाणे, नखं चावणे यांसारख्या वाईट सवयी असल्यास शॉक देणारं Pavlok Bracelet; पहा काय आहे किंमत आणि फिचर्स\nTata Motors ची Tigor ऑटोमेटिक लाँच, किंमत 6.39 लाखांपासून सुरु\nफोटोशॉप आणि एडिट केलेले फोटोज ओळखणारं Adobe चे नवे AI Tool\nMahindra Cars 1 जुलै पासून महागणार; इतक्या वाढणार किंमती\nMicromax सहसंस्थापकांनी सादर केली भारतातील पहिली Artificial intelligence इलेक्ट्रिक बाइक; 1000 मध्ये करा बूक, जाणून घ्या वैशिठ्ये\nपॅडल न मारताही तब्बल 65 km चालते ही सायकल; कुलूप नव्हे, पासवर्ड टाकल्यावर होते लॉक-अनलॉक\nआजपासून वाहनांच्या किंमती महागल्या; थर्ड पार्टी विम्यात झाली वाढ, जाणून घ्या नवे दर\nBattRE ने सादर केली वजनाने सर्वात हलकी इलेक्ट्रिक स्कूटर; एकदा चार्ज केल्यावर धावेल 90 किमी, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत\nICC World Cup 2019 मधून बाहेर पडल्यानंतर भावूक झालेल्या शिखर धवन साठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खास ट्विट\nInd vs Pak, ICC World Cup 2019 सामन्यावेळी रणवीर सिंह खेळाडू-सामना अधिकाऱ्यांच्या क्षेत्रात दिसला, ICC ने दिले स्पष्टीकरण\nICC World Cup 2019: विजय शंकर याला 3D नजर बाधा, सोशल मीडियात Netizens ची तिरकस प्रतिक्रिया\nICC World Cup 2019: भारतीय क्रिकेट संघाला दुसरा झटका; विजय शंकर दुखापतग्रस्त\nIND vs ENG मॅचसाठी भारतीय संघ होणार 'केशरी'; Team India वरही भगव्या रंगाची छाप असल्याचा Netizens चा सूर\nBigg Boss Marathi 2, Episode 26 Preview: बिग बॉसच्या घरातील ग्लॅमडॉल हीना पांचाळ साठी अभिजित बिचुकले यांनी गायले 'हे' गाणे (Watch Video)\nSmile Please Shwaas De Song: मुक्ता बर्वे आणि ललित प्रभाकर यांच्या 'स्माईल प्लिज' सिनेमातील 'श्वास दे' गाणे रसिकांच्या भेटीला\n'या' कारणामुळे तैमूरला करिना कपूर युरोप येथे सोडून मुंबईत दाखल\nVaani Kapoor हिचा Sun Bath घेताना छायाचित्रं पाहून चाहते फिदा; पांढऱ्या रंगातील Bikini Photo व्हायरल\nInternational Yoga Day 2019: बॉलिवूडच्या या '5' हॉट अभिनेत्री फिटनेससाठी करतात योगा; पहा व्हिडिओज\nशुद्ध मध ओळखण्यासाठी 'या' सोप्या ट्रिक्स जाणून घ्या\nInternational Yoga Day 2019 निमित्त जाणून घ्या सूर्य नमस्कार घालण्याच्या स्टेप्स आणि फायदे\nYoga Day 2019 Wishes: जागतिक योग दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठमोळी ग्रिटिंग्स, SMS, GIFs, Images, WhatsApp Status and Messages\nInternational Yoga Day 2019 निमित्त जगातील सर्वात कमी उंचीची महिला ज्योती अमगे हिने केला योगासनांचा सराव (Watch Video)\nInternational Yoga Day 2019: योगा करताना या 10 गोष्टींचा नक्की करा विचार, नाहीतर फायदा होण्याऐवजी शरीरावर होईल दुष्परिणाम\nनरेंद्र मोदींची क्रिकेट चाहत्यांमध्येही क्रेझ; Modi Mask घालून केला डान्स (Video Viral)\nप्रेमिकांसाठी XXX वेबसाइट Youporn.com ची खास ऑफर, आपल्या जोडीदाराला 20 लाख लोकांसमोर करा हटके प्रपोज\nमहिलांनी लसूण सोलण्यासाठी 'या' सोप्या पद्धतीचा वापर करा, वाचेल वेळ (Watch Video)\nTEAM INDIA साठी पूनम पांडे हिचा इन्स्टाग्रामवर STRIP TEASER; व्हिडिओ जरा जपूनच पाहा\nनव्या मानवी प्रजातीचे अवशेष पाहून शास्त्रज्ञही थक्क; वैशिष्ठ्ये वाचून व्हाल हैराण\nHD Photos: मलाईका अरोडा आणि जान्हवी कपूर यांचा हॉट जिम लुक चाहत्यांना करत आहे घायाळ\nHD Photos: मलाईका अरोडा आणि जान्हवी कपूर यांचा हॉट जिम लुक चाहत्यांना करत आहे घायाळ\n‘जिवलगा’साठी स्वप्नील जोशी आणि सिद्धार्थ चांदेकर यांनी घेतलं पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं दर्शन\nInternational Kite Festival 2019 : आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवात रंगीबेरंगी पतंगांनी सजले आकाश \nमिताली बोरुडे : राज ठाकरेंची होणारी सून कुण्या सेलिब्रिटी, अभिनेत्रीपेक्षाही कमी सुंदर नाही\nअयोध्या वाद: 'Ayodhya Case'ची होणारी आजची सुनावणी टळली, सुप्रीम कोर्टाकडून मध्यस्थी समितीला 15 ऑगस्टपर्यंत वेळ\nअयोध्या (Ayodhya) राम जन्मभूमी-बाबरी मशीद वाद प्रकरणात (Ayodhya dispute case) आज सुप्रीम कोर्टात (Supreme Court) मध्यस्थी समितीद्वारे सुनावणी होणार होती.\nदुहेरी नागरिकत्त्वाच्या मुद्द्यावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना दिलासा, सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली याचीका\nराहुल यांनी इंग्लंडचे नागरिकत्व (UK citizenship) घेतल्याचा आरोपही याचिकेत करण्यात आला होता, या पार्श्वभूमिवर सर्वोच्च न्यायालय (Supreme Court) काय निर्णय देते याकडे लक्ष लागले होते. दरम्यान, मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांनी या याचिकेत कोणतेही तथ्य आढळले नसल्याचे सांगत ही याचिका फेटाळून लावली.\nसरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी फेटाळून लावला आपल्यावरील लैंगिक शोषणाचा आरोप, म्हणाले- न्यायपालिकेच्या स्वतंत्रतेला फार मोठा धोका\nस्वतःवर झालेल्या अत्याचाराबद्दल एका महिलेने वाचा फोडली आहे, आणि यामध्ये ज्या व्यक्तीवर हे आरोप झाले आहेत ते आहेत भारतीय सर्वोच्च न्यायालयाने सरन्यायाधीश रंजन गोगोई\nRafale Deal: राफेल प्रकरणातील कागदपत्रे चोरीला; सर्वोच्च न्यायालयात सरकारने दिली माहिती म्हणाले 'चौकशी आहे सुरु'\nराफेल प्रकरणातील महत्त्वाची असणारी काही कागदपत्र चोरीला गेल्याचे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सांगितले आहे. केंद्र सरकारच्या या अजब माहितीमुळे एकच गौप्यस्फोट झाला असून, देशभरात खळबळ उडाली आहे. केंद्र सरकारच्या खुलाशावरुन विरोधकांनाही आता आयतेच कोलीत मिळाले आहे.\nतब्बल तीन कोटी खटले प्रलंबित : सरन्यायाधीश रंजन गोगोई यांचा बडगा; न्यायाधीशांच्या सुट्ट्या रद्द \nनुकतेच सरन्यायाधीशपदाची सूत्रे हाती घेतलेल्या रंजन गोगोई यांनी चक्क न्यायाधीशांच्या सुट्टया रद्द केल्‍या आहेत.\nरंजन गोगाईंनी घेतली भारताच्या 46व्या सरन्यायाधीशपदाची शपथ\nरंजन गोगोई हे भारताचे 46 वे सरन्यायाधीश असून त्यांचा कार्यकाळ 17 नोव्हेंबर 2019 पर्यंत असणार आहे.\nहे आहेत भारताचे नवे सरन्यायाधीश; ३ ऑक्टोबरपासून सांभाळतील कार्यभार\nशुद्ध मध ओळखण्यासाठी 'या' सोप्या ट्रिक्स जाणून घ्या\nICC World Cup 2019 मधून बाहेर पडल्यानंतर भावूक झालेल्या शिखर धवन साठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खास ट्विट\nHappy Birthday CSMT: ऐतिहासिक अशा सीएसएमटी स्थानकाची 132 वर्ष पूर्ण, पाहा अविस्मरणीय फोटो\nDabholkar Murder Case: अॅड. संजीव पुनाळेकर यांना 23 जूनपर्यंत सीबीआय कोठडी\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/increasing-demand-shivaji-maharaj-statues-built-belgaum-188504", "date_download": "2019-06-20T16:09:11Z", "digest": "sha1:G6AXVWDNNNTH5LQTUTQSUW4XAYXQTMYY", "length": 15377, "nlines": 229, "source_domain": "www.esakal.com", "title": "Increasing demand for Shivaji Maharaj statues built in Belgaum बेळगावात तयार केलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांना वाढती मागणी | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, जून 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर गुरुवार, जून 20, 2019\nबेळगावात तयार केलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांना वाढती मागणी\nरविवार, 12 मे 2019\nशिवाजी महाराज यांचे पुतळे तयार करणारे शहर अशी बेळगावची नवी ओळख.\nगोवा, बीड, हावेरीसह उत्तर कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या विविध भागातून पुतळ्यांना मागणी\nविविध भागात बसविण्यात येणाऱ्या 100 हुन अधिक पुतळ्याची आगाऊ नोंदणी\nगेल्या 15 दिवसात पाठवले 50 हून अधिक पुतळे\nशहरात सुमारे 100 हून अधिक मूर्तीकारापैकी 25 मूर्तीकार तयार करतात शिवाजी महाराजांचे पुतळे\nबेळगाव - शिवाजी महाराज यांचे पुतळे तयार करणारे शहर अशी बेळगावची नवी ओ��ख झाली आहे. गेल्या 15 दिवसात बेळगाव शहरातील मूर्तिकारांनी शिवाजी राजांचे 50 हुन अधिक पुतळे तयार केले आहेत. हे सर्व पुतळे गोवा, बीड, हावेरीसह उत्तर कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या विविध भागात पाठविण्यात आले आहेत.\nविविध भागात बसविण्यात येणाऱ्या 100 हुन अधिक पुतळ्याची आगाऊ नोंदणी शहरातील मूर्तिकारांकडे केली आहे. त्यामुळे दरवर्षी 100 ते 125 पुतळे विविध भागात पाठविले जात आहेत.\nयापूर्वी पुतळ्यांसाठी कोल्हापूर, सांगली आदी भागातील मूर्तिकारांवर शिवप्रेमींना अवलंबून रहावे लागत होते. परंतु बेळगाव शहरातील मूर्तीकार सुबक आणि मंडळांना आवश्यक असलेला पुतळा तयार करून देत आहेत. त्यामुळेच उत्तर कर्नाटक, कोकण, कोल्हापूर, सांगली व महाराष्ट्राच्या इतर भागातून पुतळ्यासाठी मागणी वाढू लागली आहे. शिवजयंतीचे औचित्य साधून विविध गावांमध्ये शिव पुतळ्याची प्रतिष्ठापणा करण्यात येते. नुकतीच पारंपारिक शिवजयंती झाली यामुळे गेल्या 15 दिवसात मोठ्या प्रमाणात पुतळे बेळगाव शहरातून पाठविण्यात आले.\nब्राँझपेक्षा फायबरच्या पुतळ्याना अधिक मागणी असून चांगल्या प्रतीचे सुंदर पुतळे मूर्तिकार तयार करून देत आहेत. त्यामुळेच मागणी वाढली आहे. शहरात सुमारे 100 हून अधिक मूर्तीकार आहेत. यापैकी 25 मूर्तीकार हे शिवाजी महाराज यांचे पुतळे तयार करतात. मुख्यतः विक्रम पाटील, विनायक पाटील, संजय किल्लेकर या मूर्तीकारांकडे सर्वाधिक मागणी आहे.\nकाही महिन्यांपूर्वी काही मडळांनी शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची मागणी नोंदविली होती. गेल्या 15 दिवसात मोठे आठ तर लहान सात पुतळे तयार करून दिले आहेत. गेल्या काही वर्षात शिवपुतळे बसविण्यासाठी मोठ्या प्रमाणात नोंद होत आहे यामध्ये फायबरच्या पुतळ्यांची संख्या अधिक आहे.\n- विक्रम पाटील, मूर्तिकार\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nआता देवही फडणवीस सरकारला वाचवू शकणार नाही : जयंत पाटील\nमुंबई : जलयुक्त शिवारच्या माध्यमातून १५ हजार गावे दुष्काळमुक्त झाली. मग २५ हजार गावे दुष्काळग्रस्त का ६२ हजार शेततळी बांधली. त्याचा...\nभगवा ध्वज माझा पहिला गुरु : मुख्यमंत्री\nमुंबई : आपण सगळे भगव्याला मानणारी लोकं आहोत. माझी पहिली गुरूदक्षिणा भगव्यासाठी आहे. भगवा ध्वज माझा पहिला गुरु आहे, असे...\n\"चांदा ते बांदा'चा जिल्ह्यात बट्ट्याबोळ - उपरकर\nसावंतवाडी - चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी असलेल्या \"चांदा ते बांदा' योजनेचे काम चंद्रपूरमध्ये यशस्वी प्रमाणे सुरू आहे; मात्र सिंधुदुर्गात या...\nपुतळ्याला देवपण देणारे ‘एम.जी.’\nकोल्हापूर - कर्नाटकासह सीमाभागात निम्म्याहून अधिक कलानगरींतून महात्मा बसवेश्‍वर आणि राणी चन्नम्मा यांचे अनेक पुतळे साकारणारे ज्येष्ठ शिल्पकार एम. जी...\nकिल्ले रायगडावर तिथीनुसार राज्याभिषेक दिन साजरा; सोहळ्याला वरुणराजाची हजेरी\nमहाड : शिवकालीन पांरपरिक वेशभूषेतील शिवप्रेमी, वाऱ्याने फडकणारे भगवे ध्वज, ढोलताशांच्या गजरात होणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष अशा वातावरणात...\nमालेगाव शहर औद्योगिक विकासाकडे झेप घेईल- उद्योगमंत्री सुभाष देसाई\nमालेगाव: शहर व परिसरातील तरुणांना रोजगार मिळावा. औद्योगिक वसाहत आकाराला येऊन उद्योग साकारावेत यासाठी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी घेतलेले...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/cab-increase-pune-traffic-173140", "date_download": "2019-06-20T15:33:52Z", "digest": "sha1:NUH5F6BHRWONTYL5H7NPH3RC6OMAF4SS", "length": 15600, "nlines": 220, "source_domain": "www.esakal.com", "title": "Cab Increase in Pune Traffic पुण्यातील ‘कॅब’ची संख्या दहापट वाढली | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, जून 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर गुरुवार, जून 20, 2019\nपुण्यातील ‘कॅब’ची संख्या दहापट वाढली\nसोमवार, 25 फेब्रुवारी 2019\nपुणे - सक्षम सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय नसल्यामुळे शहरातील ‘कॅब’ची संख्या वाढून आता ३३ हजारांवर पोचली आहे. मागील सुमारे चार वर्षांत कॅबची संख्या दहापट वाढली आहे. त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये ‘कॅब’ने ५० हजारांचा टप्पा ओलांडला आहे, तर कॅब कंपन्यांना संलग्न रिक्षांचीही संख्या दोन्ही शहरांत मिळून १० हजारपेक्षा जास्त झाली आहे.\nपुणे - सक्षम सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय नस���्यामुळे शहरातील ‘कॅब’ची संख्या वाढून आता ३३ हजारांवर पोचली आहे. मागील सुमारे चार वर्षांत कॅबची संख्या दहापट वाढली आहे. त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये ‘कॅब’ने ५० हजारांचा टप्पा ओलांडला आहे, तर कॅब कंपन्यांना संलग्न रिक्षांचीही संख्या दोन्ही शहरांत मिळून १० हजारपेक्षा जास्त झाली आहे.\nशहरांतर्गत वाहतुकीसाठी प्रवाशांना बस, रिक्षाचे पर्याय आहेत. गेल्या दोन-तीन वर्षांत त्यात ओला - उबरची भर पडली आहे. लोकसंख्या वाढत असल्यामुळे गतिमान आणि सुरक्षित वाहतुकीसाठी ओला- उबरचा पर्याय लोकप्रिय ठरत आहे. ओला- उबरकडे नेमक्‍या किती वाहनांची नोंदणी आहे, हे त्या कंपन्या जाहीर करीत नाहीत. मात्र, व्यावसायिक प्रवासी वाहतुकीसाठी म्हणून प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे (आरटीओ) त्यांची नोंदणी होते. गेल्या चार वर्षांत व्यावसायिक वापराच्या वाहनांची वाढलेली नोंदणी ओला- उबेरमुळे असल्याचे वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञांचे निरीक्षण आहे.\nओला- उबेरच्या चालकांना महिन्याला सुमारे २५-३० हजार रुपयांचे उत्पन्न मिळते. उत्पन्नाच्या सुरक्षिततेमुळे अनेक युवक कंपन्यांशी संपर्क साधत आहेत. स्वतःची मोटार किंवा कंपनीकडून मिळणारी भाडेतत्त्वावरील मोटार हे पर्यायही त्यांच्यासाठी उपलब्ध आहेत, असे कंपन्यांकडून सांगण्यात आले.\nटॅक्‍सी कॅबअंतर्गत नोंदणी होणाऱ्या वाहनांची संख्या वाढत आहे. विविध कंपन्या, टूरसाठी त्यातील सुमारे ३० टक्के गाड्या गृहीत धरल्या तर, ओला- उबरसारख्या कंपन्यांच्या सुमारे पुण्यात सुमारे १७-१८ हजार कॅब असाव्यात, असा अंदाज आहे.\n- संजय राऊत, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी\nकॅब कंपन्यांमधील गाड्यांची संख्या वाढत आहे. परिणामी, दीड-दोन हजार रुपयांचा व्यवसाय करण्यासाठीही चालकांना १२-१४ तास काम करावे लागत आहे. या कंपन्यांवर नियंत्रण आवश्‍यक आहे.\n- गणेश नाईकवाडे, जिल्हाध्यक्ष, मनसे वाहतूक सेना\nरिक्षाच्या तुलनेत कॅबला पैसे थोडे जास्त असले तरी, ही सेवा सुरक्षित आहे. प्रवासी भाडे, सुटे पैसे यावरून चालकाशी वाद होत नाहीत. वेळेवर पोचत असल्यामुळे मी कॅबचाच वापर करते.\n- गौरी शेट्ये, प्रवासी\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nआता देवही फडणवीस सरकारला वाचवू शकणार नाही : जयंत पाटील\nमुंबई : जलयुक्त शिवारच���या माध्यमातून १५ हजार गावे दुष्काळमुक्त झाली. मग २५ हजार गावे दुष्काळग्रस्त का ६२ हजार शेततळी बांधली. त्याचा...\nपुणे : मेट्रोचे स्थानक फडके हौदा ऐवजी आता, कसबा पेठेत\nपुणे : पुण्यातील फडके हौदा जवळील मेट्रोचे नियोजित मेट्रो स्थानक कसबा पेठेतील दादोजी कोंडदेव शाळेच्या जागेवर हलविण्याचा निर्णय झाला आहे, अशी माहिती...\nभुयारी 3600 कोटी तर, एलिव्हटेड मेट्रोला 1600 कोटी रुपये खर्च\nपुणे : स्वारगेट ते कात्रज दरम्यान मेट्रो मार्ग भुयारी होण्याची शक्यता आहे. मात्र, भुयारी मार्गाला 3600 कोटी तर एलिव्हटेड मार्गाला 1600...\nपोलिस भरती प्रक्रियेमध्ये घोटाळा करणाऱ्यास अटक\nराज्य राखीव पोलिस दलाच्या भरतीच्या उत्तर पत्रिकेत घोटाला करणाऱ्या मुख्य आरोपीस अटक, गुन्हे शाखेची कारवाई पुणे : राज्य राखीव पोलिस दलाच्या गट...\nपुण्यात रिअलमी सी 2 स्मार्टफोन लाँच\nपुणे : पुण्यात 'रिअलमी सी 2'चे लाँचिंग झाले असून 15 जूनपासून विक्रीसाठी उपलब्ध असेल. या फोनची वैशिष्ठ्य म्हणजे अल्पदरात खूप चांगल्या सुविधा...\nएल्गार परिषद प्रकरणी अटकेत असलेल्यांनी राज्यपालांना लिहलेल पत्र व्हायरल\nपुणे : नवे सरकार आल्यानंतर लगेचच 'मॉब लिचिंग'चा काळ सुरु झाला आहे. त्यामुळे भाजप सरकारची \"सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास\" ही घोषणा धोका...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%2520%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A5%80&search_api_views_fulltext=%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%20%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A5%80&f%5B0%5D=field_site_section_tags%3A51", "date_download": "2019-06-20T15:59:29Z", "digest": "sha1:NOY6DDJVVBE4ZVHYBO7UUIXGJYGH5PFH", "length": 27335, "nlines": 307, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nगुरुवार, जून 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर गुरुवार, जून 20, 2019\nसर्व बातम्या (54) Apply सर्व बातम्या filter\n(-) Remove सप्तरंग filter सप्तरंग\nअर्थविश्व (1) Apply अर्थविश्व filter\nक्रीडा (1) Apply क्रीडा filter\nसप्तरंग (141) Apply सप्तरंग filter\nव्यवसाय (50) Apply व्यवसाय filter\nगुंतवणूक (40) Apply गुंतवणूक filter\nमहाराष्ट्र (28) Apply महाराष्ट्र filter\nराजकारण (26) Apply राजकारण filter\nउत्पन्न (21) Apply उत्पन्न filter\nनरेंद्र मोदी (21) Apply नरेंद्र मोदी filter\nचित्रपट (20) Apply चित्रपट filter\nगुंतवणूकदार (17) Apply गुंतवणूकदार filter\nव्यापार (17) Apply व्यापार filter\nसोशल मीडिया (16) Apply सोशल मीडिया filter\nगुंतवणुकीचा 'सामना' (डॉ. वीरेंद्र ताटके)\nसध्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेमुळं सगळीकडं क्रिकेटमय वातावरण आहे. क्रिकेटमधले अनेक नियम हे गुंतवणुकीमध्येसुद्धा लागू होतात. हे नियम कसे लागू होतात आणि गुंतवणूकदारानं परताव्याची ट्रॉफी मिळवायला काय केलं पाहिजे यावर एक नजर. क्रिकेटची विश्‍वकरंडक स्पर्धा सुरू झाल्यापासून सगळीकडं वातावरण क्रिकटमय...\nवाचा वाफाळत्या चहाची कहाणी...\nपदार्थांची कुळकथा : वाफाळता चहा... पावसाळा सुरू झाला आणि वातावरणच एकदम बदलून गेले. उकाड्याची जागा हलक्‍याशा गारव्याने घेतली. वातावरणात हे बदल होत असताना मेंदूनेही ते हेरले आणि मनाने एका पदार्थाची ताबडतोब मागणी केली. ती म्हणजे पाण्यानंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाचं (तब्बल दोन अब्ज लोकांचं) आवडतं प्येय...\nआयटी कंपन्यांचे कोट्यधीश कर्मचारी...\nकरिअर : भारताची अग्रगण्य आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये (टीसीएस) तब्बल 100 कर्मचारी कोट्यधीश आहेत. याचाच अर्थ टीसीएसमध्ये ज्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे वार्षिक वेतन 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे अशा कर्मचाऱ्यांची संख्या 100 पेक्षा जास्त आहे. साधारण 25 वर्षांपूर्वी या...\nविनोदसम्राट - आचार्य अत्रे\nझाले बहु होतील बहु पण आचार्य अत्रे सम आचार्य अत्रेच. विनोद विद्यापीठाचे आद्यशंकराचार्य श्रीपाद कृष्ण कोल्हटकर त्यांचे शिष्य राम गणेश गडकरी आणि गडकऱ्यांचे शिष्य आचार्य प्रल्हाद केशव अत्रे अशी विनोदाची परंपरा आहे. श्रीपाद कृष्ण हे आचार्य अत्रे यांचे परात्पर गुरुनाम गुरु होते. श्रीपाद कृष्णांनी खऱ्या...\nमराठवाड्यात दुष्काळ की दारूचा महापूर\nराज्यात भीषण दुष्काळाची परिस्थिती निर्माण असताना तीव्र दुष्काळ, नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे 261 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या मराठवाड्यातील एक धक्कादायक सत्य समोर आलं आहे. पाण्यासाठी वणवण भटकणाऱ्या तालुक्यांमध्ये मद्यनिर्मितीसाठी सर्वाधिक पाणी वापरले जात असल्याचे भयानक वास्तव समोर आले आहे....\nभरज��ी कपडे सांभाळणारी ‘संदूक’\nबिझनेस वुमन - अनिता लोढा आपल्याला वर्षभरात लग्न व मुंजीसारख्या अनेक समारंभांना उपस्थित राहावे लागते. या वेळी आपण सुंदर, टापटीप व भरजरी कपडे घालून वावरत असतो. समारंभानंतर मात्र आपण या उंची कपड्यांच्या देखभालीच्या काळजीत पडतो. कपड्यांच्या देखभालीच्या या समस्येवर उत्तर शोधले आहे अनिता लोढा यांनी....\n आठवड्याच्या सुरवातीला हे आवर्जून वाचा\nरविवारची सुटी घेऊन रिफ्रेश झालेल्या वाचकांना आज आठवड्याची सुरवात होत असताना आम्ही पुन्हा जगाशी कनेक्ट करत आहोत. कामात गुंग झालो, की काही महत्त्वाचं वाचायचं राहून जातं.. पण काळजी नको कामाला सुरवात करण्यापूर्वी तुम्ही आवर्जून वाचायला हवं, ते सगळं एका क्लिकवर आता उपलब्ध आहे. - सर्वांत आधी जाणून घ्या...\nइंडियन ऑईलमध्ये नोकरीच्या संधी; कोणतेही शुल्क नाही\nइंडियन ऑईल कार्पोरेशन लिमिटेड (आयओसीएल) या पेट्रोलियम कंपन्यांतील अग्रेसर कंपनीत नोकरीच्या संधी उपलब्ध असून, यासाठी कोणतेही शुल्क देण्याचीही गरज नाही. आयओसीएलमध्ये प्रशिक्षणार्थी पदासाठी तब्बल 64 जागा निघाल्या आहेत. या पदासाठी उमेदवाराचे वय 18 ते 24 असणे आवश्यक आहेत. या पदासाठी अर्ज करताना...\nआता 'बाबा' झाल्यावर मिळणार 26 आठवड्यांची रजा\nकरिअर : मातृत्त्वानंतर नोकरी सोडण्याचं वाढतं प्रमाण पाहता आता 'झोमॅटो'नं एक अत्यंत महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. या कंपनीने आता त्यांच्या धोरणातच बदल केले आहेत आणि त्यानुसार, आता 'झोमॅटो'मध्ये 26 आठवड्यांची पगारी रजा दिली जाणार आहे. 'झोमॅटो' एकूण 13 देशांमध्ये आहे आणि प्रत्येक देशात मातृत्त्वाच्या...\nउन्हात तळपणारी माणसं... (हेरंब कुलकर्णी)\nज्या ज्या कामगारांना मी भेटलो, त्या त्या कामगारांची कामं वेगवेगळी; पण अमानुष कष्टांचा, उन्हात भाजण्याचा आणि कमी मजुरीचा सर्व कामांतला दुवा मात्र समानच. भर उन्हात भाजणारी ही माणसं बघितली की \"यांच्या वाट्याला येणारी दुःखं ही माणसांची दु:खं नाहीत' असंच वाटत राहतं... ऐन मे महिना. तापमान 42 च्या आसपास....\nराजकारणाकडून राष्ट्रकारणाकडं... (संदीप वासलेकर)\nराजकारणाकडून राष्ट्रकारणाकडं वळण्याचा अनुभव पाश्‍चिमात्य देशांप्रमाणेच भारतीय लोकशाहीलाही आहे. नवीन सरकारनं काय करावं याबद्दल अनेक विद्वान विविध सूचना करत आहेत. प्रश्‍न केवळ सरकारचा अथवा राजकीय पक्षांचा ना��ी. देशाचं भवितव्य हा राष्ट्रीय प्रश्‍न आहे व त्याच्याकडं आपण राजकीय नव्हे तर राष्ट्रीय...\nगुगल स्ट्रीट व्ह्यू (अच्युत गोडबोले)\n\"गुगल स्ट्रीट व्ह्यू'साठी बहुतांश सगळं छायाचित्रण मोटारगाडीवर बसवलेल्या कॅमेऱ्यांतून होत असलं तरी त्यात ट्रेक करणारे ट्रेकर्स, जॉगर्स, सायकलस्वार, बोटी, पाण्याखाली चालणारे कॅमेरे आणि इतर उपकरणं आणि चक्क उंट या सगळ्यांचाही उपयोग करून घेण्यात आला आहे जगभ्रमण करण्याची हौस अनेकांना असते. काहींना तसं...\nमूकनायकाची 'बोल'की कहाणी (नितीन दीक्षित)\n'प्रभात फिल्म कंपनी'ला आर्थिक पाठबळ मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती ती विष्णुपंत दामले यांनी. \"प्रभात'च्या मालकांपैकी एक असलेले विष्णुपंत यांच्यावर काही वर्षांपूर्वी माहितीपट तयार करण्यात आला. या माहितीपटाच्या पूर्वतयारीपासून ते पुरस्कारप्राप्तीपर्यंतची ही कहाणी... आमचं...\nworld cup 2019 : उजवीकडं की डावीकडं...\nआमच्या घरी जुन्या धाटणीचा मोठा रेडिओ होता. बाबा त्यावर क्रिकेटची कॉमेंट्री ऐकायचे. ती कधी स्पष्ट एकू येत नसे. पाऊस पडल्यासारखा, ढग गरजल्यासारखा आवाज रेडिओतून कायम यायचा. त्यातच भारताच्या खेळाडूनं चौकार-षटकार मारला तर बाबा लहान मुलासारखे टाळ्या वाजवून आनंदानं ओरडायचे. आजोबा तर \"याला काही चावलं का...\nworld cup 2019 : एकदिवसीय क्रिकेट ते विश्‍वकरंडक (ज्ञानेश भुरे)\nक्रिकेट हा खेळ इंग्लिश लोकांचा हे नव्याने सांगण्याची काहीच गरज नाही. मुख्य म्हणजे आता हा खेळही आपल्याला नवा राहिलेला नाही. अगदीच दाखल्यासह बोलायचे झाल्यास 1970 च्या दशकापर्यंत तो आपल्याकडे पाहुणा होता. आपण या पाहुण्याचे इतके आदरातिथ्य केले की तो आपला कधी झाला हे कळलचं नाही. आपण या खेळात इतकी प्रगती...\nएलआयसीने उघडली नोकरीची दारे; तब्बल एवढी होणार भरती\nनवी दिल्ली : एलआयसीने तुमच्यासमोर मोठ्या प्रमाणात नोकऱ्यांची दारं उघडी केली आहेत. एलआयसीने जाहीर केलेल्या सूचनेप्रमाणे 8 विभागांत एकूण 1, 753 अॅप्रेंटीस डेव्हलपमेंट ऑफिसर पदासाठीच्या या जागा रिक्त आहेत. एलआयसीने licindia.in या त्यांच्या संकेतस्थळावर याची सविस्तर माहिती दिली आहे. जे उमेदवार या...\nबांधकाम क्षेत्रातील आश्‍वासक चेहरा (व्हिडिओ)\nबिझनेस वुमन - दर्शना परमार ‘क्रेडाई’ या बांधकाम व्यावसायिकांची संस्था असलेल्या संघटनेच्या महिला विभागाची स्थाप��ा करून राष्ट्रीय पातळीवरील पहिली अध्यक्षा बनण्याचा बहुमान ईश्वर परमार ग्रुपच्या उप व्यवस्थापकीय संचालिका दर्शना परमार यांना जातो. व्यवसाय म्हटलं, की पुरुष आणि स्त्री असा भेदभाव कशाला...\nपगारवाढ मागायला भीती वाटते मग तुमचं नुकसान अटळच\nमार्च-एप्रिल-मे महिना म्हणजे बहुतांश कंपन्यांमध्ये अप्रायझल आणि त्या अनुषंगाने बाकीच्या घडामोडींचा असतो. नोकरदारांच्या दृष्टीने हे दोन-तीन महिने म्हणजे थोडा उत्सुकतेचा आणि बराचसा टेन्शनचा काळ असतो. टेन्शनचा याचसाठी, की अप्रायझलच्या त्या कालावधीमध्ये कधीही तुमच्या वरिष्ठांनी चर्चेसाठी बोलावणं धाडलं...\nमी एक माणूस आहे हे सर्वजण विसरलेले दिसतात. मी एक मित्र, नातेवाईक, सहकारी आहे यात कुणालाच रस नाही. मी एक नागरिक आहे असं मानणंही त्यांच्यासाठी अडचणीचंच. पैसा आणि प्रतिष्ठेच्या शोधात असणाऱ्या, धर्म-जातीचं बंधन माणुसकीच्या गळ्याभोवती आवळणाऱ्या या समूहात मी कोण आहे एकदा विमानात सहप्रवाशाबरोबर संवाद...\nसर्जनाच्या 'सीमे'वर... (नितीन दीक्षित)\nसूर्य उगवायच्या आधीचा आणि सूर्य मावळल्यानंतरचा जो प्रकाश असतो त्याला आमच्या भाषेत \"मॅजिक लाईट' म्हणतात. या प्रकाशात शूट केलं आणि नंतर त्यावर थोडी प्रक्रिया केली, की रात्रीचा परिणाम साधता येतो. मग हा मॅजिक लाईट आणि आर्मीच्या गाड्यांचे लाईट्‌स वापरून कारवाई चित्रीत केली. हवे तसे शॉट्‌स मिळवण्यासाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/indias-first-super-bike-yamaha-rd350-6047244.html", "date_download": "2019-06-20T15:54:49Z", "digest": "sha1:L4QOR6UD6PBXMO35CCGPI7QXAZA35SM4", "length": 8781, "nlines": 164, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "India's first super bike Yamaha RD350 | देशाची पहिली सुपर बाइक यामाहा RD350 नव्या अवतारात, दमदार लूक आणि युनिक स्टाइलमध्ये सादर", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nद��शाची पहिली सुपर बाइक यामाहा RD350 नव्या अवतारात, दमदार लूक आणि युनिक स्टाइलमध्ये सादर\nस्पीडमध्ये रॉय इनफील्ड बुलेटला सुध्दा देते टक्कर\nऑटो डेस्क- भारतात 80 च्या दशकात यामाहा RD350 चा दबदबा होता. या बाइकचा आजही एक फॅन फॉलोइंग आहे. यामधूनच एका फॅनने या जुन्या मोटरसायकलला नव्या लूक आणि शानदार स्टाईलमध्ये तयार केले आहे. पुण्याच्या एका वर्कशॉपने RD350 ला मॉडिफाइड करण्याचे काम केले आहे.\nनवा लुक आणि युनिक स्टाइलमध्ये सादर\nयामाहाच्या या बाईकच्या फ्युअल टॅंकवर कंपनीचा लोगो लावण्यात आला आहे. बाईकमध्ये ऑफ्टर मार्केट इंस्ट्रुमेंट कंसोलचा वापर करण्यात आला आहे, त्यामुळे बाइक अधिक शानदार दिसते. या सोबतच बाइकमध्ये डिजीटल युनिटचा वापर करण्यात आला आहे, जे रायडरचे गिअर शिफ्ट, स्पीड, डिस्टेंसची माहिती देईल. या बाइकमध्ये फ्रंट आणि रिअरला स्पोक व्हील बसवले आहेत. बाइकमध्ये नवे स्टायलिश सीट आणि मोठे टायर बसवले आहेत. सोबतच फ्रंट आणि रिअर डिस्कब्रेक लावण्यात आले आहेत. त्याव्यतिरीक्त जून्या फॉर्क्स ऐवजी गोल्ड फिनिश असलेले USD किट लावली आहे.\nदेशाची पहली सुपर बाइक\nजेव्हा RD350 बाइकला भारतात लॉन्च केले, त्यावेळी पॉवरफुल बाइक्समध्ये बुलेट 350, जावा( येजदी ) 250आणि राजदूत 175 सीसी दोन स्ट्रोक मार्केटमध्ये उपलब्ध होत्या. पण ही एकच मोटारसायकल होती, जी 31 बीएचपी पर्यंत पॉवर देत होती. त्यामुळेच या बाइकला देशाची पहिली सुपर बाइक म्हटले जायचे.\nभारतीय पोलिसांची आवडती बाइक\nRD350 ला भारतात 1983-1990 साली बनवण्यात आले. या बाइकच्या पहिल्या एडिशनला एचटी ( हाय टॉर्क ) म्हटले गेले. ते इंजिन 31 बीएचपी पॉवर तयार करण्याची क्षमता ठेवत होते. RD350 ला भारतीय ट्रॅफिक पोलिसांना देण्यात आले आणि ही बाइक त्यांच्या आवडिची झाली. याआधी ट्रफिक पोलिस बुलेट 350 वापरत होते. परंतू याची स्पीड खूप जास्त असल्यामुळे लोकांचे अपघाताचे प्रमाण वाढले.\nइंजिन : 347 सी.सी. दोन स्‍ट्रोक इंजिन\nपॉवर : 31 बीपीएच\nटॉर्क : 32.3 एनएम\nगिअर : 6 गि‍यर (एक खाली आणि 5 वरील पॅटर्न )\nटॉप स्‍पीड : 160 कि‍मी प्रती तास (16 सेकंदात 150 कि‍मी प्रती तासाची स्‍पीड)\nहुंदाईचा हॅचबॅक कार्निव्हल : खरेदी करा हुंदाईची नवीन कार आणि मिळवा 2 लाख रुपयांपर्यंत बचत करण्याची संधी\nभारतीय लष्कराची ही मागणी पूर्ण करणार मारुती सुझुकी, संरक्षण मंत्रालयाकडून कंपनीला मिळाली नियमांत विशे��� सूट\nसर्व प्रकारच्या वाहनांवर १८ टक्के जीएसटी लागू करा, अर्थसंकल्पपूर्व बैठकीत ‘सियाम’ची मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/infog-robbery-in-yawal-on-diwali-festival-5979642.html", "date_download": "2019-06-20T15:12:49Z", "digest": "sha1:6MC57PBVEIXEP4BPBG2LX3DBMMXEMZYI", "length": 8216, "nlines": 158, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Robbery in Yawal on Diwali Festival | अंत्यविधीसाठी गेलेल्या पेंटरच्या घरावर चोरट्यांनी मारला डल्ला; 40 हजारांच्या रोकडसह सोने-चांदीचे दागिने लंपास", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nअंत्यविधीसाठी गेलेल्या पेंटरच्या घरावर चोरट्यांनी मारला डल्ला; 40 हजारांच्या रोकडसह सोने-चांदीचे दागिने लंपास\nअज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे.\nयावल- शहरातील विस्तारित भागामध्ये कुलूप लावून बंद असलेली घरे पुन्हा चोरट्यांच्या रडारवर आली आहेत. विस्तारित भागातील आयशा नगरमध्ये लक्ष्मीपूजनाच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी एका घराला टार्गेट करीत 40 हजाराच्या रोकडसह सुमारे सोने-चांदीची दागिने लांबविली. जवळपास एक लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी पळवून नेला. घरफोडी गुरुवारी सकाळी निदर्शनास आली.\nआयेशा नगरमध्ये जमील खान रुस्तम खान उर्फ गोंडू पेंटर हे राहातात. बुधवारी सायंकाळी सावदा येथील त्यांच्या एका नातेवाइकाचे अपघाती निधन झाले. अंत्यविधीसाठी गोंडू पेंटर आपल्या कुटुंबासह सावदा येथे गेले होते. पेंटर यांच्या घराला कुलूप पाहून चोरट्यांनी आपला हात साफ केला. गुरुवारी सकाळी शेजारच्यांना घर उघडे व कुलूप तोडलेले दिसले. त्यांनी गोंडू पेंटर या निरोप पाठवला. त्यांनी घरी येऊन पाहिले असता घरातील कपाटात ठेवलेले 40 हजार आणि सोने-चांदीचे दागिने चोरीला गेल्याचे समजले.\nपेंटर यांनी पोलिस स्टेशनला ही माहिती दिली. पोलिस उपनिरीक्षक सुनीता कोळपकर, हवालदार शेख असलम, जाकिर सय्यद, नगरसेवक राकेश कोलते यांच्यासह अनेकांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी याबाबत पंचनामा केला असून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.\nशहरातील विस्तारित भागामध्ये बंद घरात घरफोड्यांचे सत्र पुन्हा सुरू झाले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी या भागांमध्ये रात्रीची गस्त पुन्हा सुरू करावी, अशी मागणी होत आहे.\nपुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा.. संबंधित फोटो..\nएकतर्फी प्रेमातून माथेफिरू शिक्षकाने विवाहीत शिक्षीकेवर चाकूने केला हल्ला, नंतर स्वतःवरही केले वार\nजळगाव जिल्ह्यातील विजया बँकेवर सशस्त्र दरोड्याचा प्रयत्न, शाखा व्यवस्थापकाच्या छातीत मारल्या गोळ्या\nवाद मिटविण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाचा हल्ला; १९ जण अटकेत, २०० वर गुन्हा दाखल, दगडफेकीत १ पोलिस गंभीर, २ तरुण जखमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A7&search_api_views_fulltext=%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A7&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE", "date_download": "2019-06-20T15:44:31Z", "digest": "sha1:DL3HUVSKJV3GYARAOOSKDQOEC5HGLRPD", "length": 15235, "nlines": 261, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nगुरुवार, जून 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर गुरुवार, जून 20, 2019\nसर्व बातम्या (6) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (2) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nपश्चिम महाराष्ट्र (2) Apply पश्चिम महाराष्ट्र filter\nउत्तर महाराष्ट्र (1) Apply उत्तर महाराष्ट्र filter\nसंपादकिय (1) Apply संपादकिय filter\nसप्तरंग (1) Apply सप्तरंग filter\nसिटिझन जर्नालिझम (1) Apply सिटिझन जर्नालिझम filter\nशोधनिबंध (5) Apply शोधनिबंध filter\nमहाराष्ट्र (3) Apply महाराष्ट्र filter\nशिक्षण (3) Apply शिक्षण filter\nपर्यावरण (2) Apply पर्यावरण filter\nशिक्षक (2) Apply शिक्षक filter\nअभियांत्रिकी (1) Apply अभियांत्रिकी filter\nउत्तराखंड (1) Apply उत्तराखंड filter\nचित्रपट (1) Apply चित्रपट filter\nजिल्हा परिषद (1) Apply जिल्हा परिषद filter\nजैवतंत्रज्ञान (1) Apply जैवतंत्रज्ञान filter\nझारखंड (1) Apply झारखंड filter\nडॉ. सुहास पेडणेकर (1) Apply डॉ. सुहास पेडणेकर filter\nपुरस्कार (1) Apply पुरस्कार filter\nप्रदर्शन (1) Apply प्रदर्शन filter\nमध्य प्रदेश (1) Apply मध्य प्रदेश filter\nमुंबई विद्यापीठ (1) Apply मुंबई विद्यापीठ filter\nशरद पवार (1) Apply शरद पवार filter\nशिक्षक दिन (1) Apply शिक्षक दिन filter\nशिष्यवृत्ती (1) Apply शिष्यवृत्ती filter\nसंभाजीराजे (1) Apply संभाजीराजे filter\nरयत विज्ञान परिषदेत 'कल्याणी'चा झेंडा\nनागठाणे - नवी मुंबईतील डॉ. होमी भाभा विज्ञान संस्थेतर्फे आयोजित रयत विज्ञान परिषदेत साताऱ्यातील अण्णासाहेब कल्याणी विद्यालयाने बनविलेल्या मजूर ट्रॉली या संकल्पनेची निवड झाली. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी या संकल्पनेची माहिती घेत विशेष कौतुक केले. रयत शिक्षण संस्थेकडून राज्यभरात तीन...\n#शिक्षकदिन : जिवंत मूर्ती घडविणारे शिक्षक\nशाळा म्हणजे ज्ञानमंदिरच. स���क्षात येथे मूर्ती घडतात. दगडांना आपल्या कलानैपुण्याने दैवत्व देणाऱ्या मूर्तिकाराप्रमाणे शिक्षक मुलांना घडवतात. जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात असे शेकडो मूर्तिकार भावी पिढी घडवत आहेत. त्यांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण केल्याशिवाय ‘शिक्षक दिन’ अपूर्ण राहील. ‘सकाळ’ने प्रातिनिधिक...\nआठवणीतील डॉ. सदाशिव शिवदे\n2001 च्या दरम्यान मी नागपुरहुन कात्रज बोगद्याच्या कामाकरिता पुण्याला येत असे. फावल्या वेळात मी इतिहासाचा मागोवा घ्यायचा प्रयत्न करित असे. यातूनच एक इतिहास अभ्यासक व पत्रकाराने डॉ. सदाशिव शिवदे यांचे भेट घालून दिली. डॉ. शिवदे हे साताऱ्या जवळील कुडाळचे. त्यामुळे त्या भागातील माहितीकरिता त्यांना मी...\nप्रकाश चव्हाण यांच्या नवोउपक्रमाला पुरस्कार\nखामखेडा(नाशिक) - 'महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या परिषद) पुणे' यांच्या संशोधन विभागाच्या वतीने प्राथमिक शिक्षकांकरीता घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय शैक्षणिक शोध निबंध (नवोपक्रम) स्पर्धेत बोरस्तेवस्ती ता निफाड शाळेचे शिक्षक प्रकाश चव्हाण यांच्या नवोउपक्रमास उत्तेजनार्थ ...\nउत्क्रांती इथली आणि तिथली\nपृथ्वीप्रमाणे अन्य ग्रहांवर जीवसृष्टी आहे काय, हा नेहमीच कुतूहलाचा विषय राहिला आहे. अलीकडेच काही संशोधकांनी उत्क्रांतीचा सिद्धान्त वापरून परग्रहवासीयांच्या स्वरूपाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे. परग्रहवासीयांबद्दल आबालवृद्धांना अपार कुतूहल असते. त्यामुळेच त्यांच्या अस्तित्वाविषयीच्या संशोधनासाठी...\nखणीकर्म व इंधन-संशोधन संस्था (सुधीर फाकटकर)\nअनुक्रमे १९४६ आणि १९५६ मध्ये स्थापन झालेल्या केंद्रीय इंधन-संशोधन संस्था आणि केंद्रीय खणीकर्म संशोधन संस्था यांचं एकत्रीकरण म्हणजे केंद्रीय खणीकर्म आणि इंधन-संशोधन संस्था (सीआयएमएफआर). या संस्थेचं कार्य विज्ञान व औद्योगिक संशोधन परिषदेच्या अखत्यारीत चालतं. इंधन-पदार्थांसंदर्भात खणन विज्ञान-...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%A4%20%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%B2&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Anarendra%2520modi", "date_download": "2019-06-20T15:33:39Z", "digest": "sha1:SRFTZJASTMN23ILSCAKXK2UM52YE7GVD", "length": 28784, "nlines": 310, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nगुरुवार, जून 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर गुरुवार, जून 20, 2019\nसर्व बातम्या (50) Apply सर्व बातम्या filter\nसप्तरंग (20) Apply सप्तरंग filter\nसंपादकिय (17) Apply संपादकिय filter\nमहाराष्ट्र (10) Apply महाराष्ट्र filter\nअर्थविश्व (2) Apply अर्थविश्व filter\nअॅग्रो (1) Apply अॅग्रो filter\nनरेंद्र मोदी (128) Apply नरेंद्र मोदी filter\nनिवडणूक (37) Apply निवडणूक filter\nहार्दिक पटेल (37) Apply हार्दिक पटेल filter\nराजकारण (34) Apply राजकारण filter\nकाँग्रेस (29) Apply काँग्रेस filter\nमुख्यमंत्री (24) Apply मुख्यमंत्री filter\nराहुल गांधी (18) Apply राहुल गांधी filter\nवल्लभभाई पटेल (15) Apply वल्लभभाई पटेल filter\nअहमदाबाद (13) Apply अहमदाबाद filter\nमहाराष्ट्र (13) Apply महाराष्ट्र filter\nअहमद पटेल (11) Apply अहमद पटेल filter\nदेवेंद्र फडणवीस (11) Apply देवेंद्र फडणवीस filter\nबेरोजगार (11) Apply बेरोजगार filter\nमोदी सरकार (11) Apply मोदी सरकार filter\nराजस्थान (11) Apply राजस्थान filter\nअरुण जेटली (9) Apply अरुण जेटली filter\nजवाहरलाल नेहरू (9) Apply जवाहरलाल नेहरू filter\nजीएसटी (9) Apply जीएसटी filter\nपाकिस्तान (9) Apply पाकिस्तान filter\nराष्ट्रवाद (9) Apply राष्ट्रवाद filter\nव्यापार (9) Apply व्यापार filter\nशरद पवार (9) Apply शरद पवार filter\nगैरव्यवहार (8) Apply गैरव्यवहार filter\nपाशा पटेल (8) Apply पाशा पटेल filter\nप्रफुल्ल पटेल (8) Apply प्रफुल्ल पटेल filter\nमध्य प्रदेश (8) Apply मध्य प्रदेश filter\nमोदी सरकारमधील नवे मंत्री आणि त्यांच्यासमोरील आव्हाने\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील 'नवभारत' घडविण्यासाठी नवे मंत्रिमंडळ शुक्रवारपासून कामाला लागले. खातेवाटप जाहीर झाले. मात्र, त्यात अर्थ मंत्रालयासमोरील बेरोजगारीचे आव्हान सर्वांत कठीण आहे. 45 वर्षांत नव्हती एवढी बेरोजगारी व 5.8 टक्‍क्‍यांवर घसरलेला आर्थिक दर (जीडीपी) ही संकटे घोंघावत...\nmodi cabinet : बेरोजगारीचेच आव्हान; नव्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप\nनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील \"नवभारत' घडविण्यासाठी नवे मंत्रिमंडळ शुक्रवारपासून कामाला लागले. खातेवाटप आज जाहीर झाले. मात्र, त्यात अर्थ मंत्रालयासमोरील बेरोजगारीचे आव्हान सर्वांत कठीण आहे. 45 वर्षांत नव्हती एवढी बेरोजगारी व 5.8 टक्‍क्‍यांवर घसरलेला आर्थिक दर (जीडीपी) ही...\nmodi cabinet : मोदी-शहांसह आता 58 मंत्री चालविणार देश\nनवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील एनडीए-2 सरकारचा शपथविधी सोहळा आज (गुरुवार) पार पडला. यामध्ये नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासह 58 खासदारांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पद आणि गोपनियतेची शपथ दिली. राष्ट्रपती भवनाच्या प्रांगण येथे नरेंद्र मोदी यांच्या...\nmodi cabinet : असे असेल मोदींचे संभाव्य मंत्रिमंडळ\nनवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील मंत्रिमंडळाचा आज (गुरुवार) शपथविधी होत असून, संभाव्य मंत्रिमंडळाबाबत अनेक शक्यता वर्तविण्यात येत आहेत. आज सायंकाळी सात वाजता याबाबत सर्वकाही स्पष्ट होणार आहे. मंत्रिमंडळ शपथविधीच्या पहिल्या टप्प्यात भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या प्रवेशाची शक्‍...\nअमित शहा मंत्रिमंडळात नाहीत आधी करणार 'मिशन बंगाल' पूर्ण\nनवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील मंत्रिमंडळाच्या पहिल्या टप्प्यात भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या प्रवेशाची शक्‍यता धूसर असल्याचे पक्षसूत्रांचे म्हणणे आहे. \"मिशन बंगाल' अद्याप पूर्ण झाले नसल्याने व पक्षसंघटनेसाठी तेवढे तोलामोलाचे नाव समोर येत नसल्याने मोदींनीही शहा यांचेबाबत...\nराहुल गांधीच राहणार अध्यक्षपदी, मात्र 'या' अटीवर\nनवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुनामीमुळे झालेल्या काँग्रेसच्या वाताहतीनंतर पक्षाध्यक्ष राहुल गांधी हे राजीनाम्यावर ठाम असताना आज (मंगळवार) अखेर त्यांचे मन वळविण्यात नेत्यांना यश आले आहे. पण, त्यांनी अध्यक्षपदी कायम राहण्यासाठी अट ठेवली असून, ती पक्षाकडून मान्य करण्यात...\nपंतप्रधान नरेंद्र मोदी आईसमोर नतमस्तक\nअहमदाबाद : दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेण्यापूर्वी नरेंद्र मोदी यांनी रविवारी रात्री आपल्या आईचे आशीर्वाद घेतले. जबाबदारीने कार्य करत जनतेने दाखवलेला विश्वास सार्थ करून देशवासीयांच्या स्वप्नातील भारत निर्माण करू,'' असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील जनतेशी बोलताना व्यक्त केला...\nनिकालाआधीच मोदी ठरले चॅम्पियन; 'एनडीए'मध्ये उत्साह\nनवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचे निकाल लागण्यापूर्वी \"एक्‍झिट पोल'च्या बहुमताच्या अंदाजामुळे उत्साहित झालेल्या \"एनडीए'च्या मंत्रिमंडळाने आपले \"प्रधानसेवक' नरेंद्र मोदी यांचे आज विजेत्याच्या थाटात स्वागत केले. भाजप मुख्यालयात पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी बोलावलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मोदींनी गेल्या पाच...\nमध्य प्रदेशातील काँग्रेस सरकार धोक्यात; भाजपची खेळी सुरू\nभोपाळ : मध्य प्रदेशातील काँग्रेस सरकारकडे पुरेसे संख्याबळ नसल्याचे पत्र भाजपने राज्यपाल आनंदीबेन पटेल यांना दिले आहे. त्यामुळे आता एक्झिट पोलच्या अंदाजानंतर मध्य प्रदेशात सत्तेचा खेळ सुरु झाला आहे. भाजपने राज्यपालांना पत्र लिहून मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस सरकारला...\nloksabha 2019 : मोदींचा नवा फंडा निवडणूक भारतात; पण उल्लेख पाकिस्तानचे\nलोकसभा निवडणुकीसाठी शेवटच्या टप्प्याचे मतदान आज (ता. 19) होत आहे. यंदा प्रचारात नेहरू-गांधी घराणी आणि पाकिस्तान, हे मुद्दे ठळकपणे आल्याचे दिसते. नेहरू-गांधी घराण्यांचा प्रचारात उल्लेख होणे, ही नवी बाब नाही. पूर्वीही असे झाले होते. मात्र, पाकिस्तानचा उल्लेख होणे ही नावीन्याची बाब म्हणावी लागेल....\nअग्रलेख : विरोधी ऐक्‍याचे दर्शन\nराजकीय लढाईत विविध कारणांनी एकमेकांपासून दूर जात चाललेले विरोधी पक्ष पुन्हा एका ‘अजेंड्या’वर एकत्र आले आहेत. निवडणूक निकालांनंतर त्या ऐक्‍याला कोणते स्वरूप येईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. देशातील विरोधकांचे ऐक्‍य त्यांच्यातील जागावाटपात प्रतिबिंबित झाले नसले, तरी केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात...\nloksabha 2019 : मित्रों, तुम नहीं, तो हमभी नही...\nभाजपला एकट्याला बहुमत मिळणार नाही. एनडीएला तरी मिळणार का, हा आता चर्चेला विषय आहे. त्यामुळे भाजपचे मित्रपक्ष कोणत्या राज्यात आहेत. तेथील राजकीय स्थिती कशी आहे, त्यांना किती जागा मिळणार, यांचे अंदाज वर्तविले जाऊ लागले आहेत. महाराष्ट्र, तमिळनाडू, बिहार, पंजाब, केरळ, आसाम, उत्तरप्रदेश येथे एनडीएतील...\nloksabha 2019 : 'भाजपचा पराभव अटळ; मतांद्वारे लोकं दाखवतील संताप'\nनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारविरोधात देशातील जनतेच्या मनात मोठ्या प्रमाणात संताप आणि आक्रोश आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजपचा पराभव होईल हे निश्चित असून, मतांच्या माध्यमातून जनता त्यांचा संताप व्यक्त करेल, असे काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी आज (...\nloksabha 2019 : वाजपेयींच्या अंत्ययात्रेचाही प्रचारासाठी वापर\nनवी मुंबई - नरेंद्र मोदी यांचा अर्ज भरताना झालेली गर्दी दाखवण्यासाठी अटलबिहारी वाजपेयी यांच्या अंत्ययात्रेचाही भाजपने वापर केल्याची चित्रफित दाखवून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले. सभांच्या अखेरच्या टप्प्यात पनवेल येथे आयोजित सभेत राज ठाकरे बोलत होते...\nloksabha 2019 : नेहरुंचा पुतळा नसणे म्हणजे त्यांचा अनादर नाही : पंतप्रधान\nनवी दिल्ली : सरदार वल्लभभाई पुतळा यांचा भलामोठा पुतळा असणे आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांचा पुतळा नसणे म्हणजे हा नेहरू यांचा अनादर नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (गुरुवार) सांगितले. गुजरातच्या अमरेली येथे आयोजित प्रचारसभेत पंतप्रधान मोदी बोलत होते. ते म्हणाले, जेव्हा आपण गुगलवर जगातील...\nloksabha 2019 : लोकांचा विश्‍वास हीच माझी कमाई - नरेंद्र मोदी\nअकलूज - देशाला २१ व्या शतकात नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी लोकांना केंद्रात मजबूत सरकार हवे आहे. लोकांचा विश्‍वास हीच माझी कमाई आहे, तर महाआघाडीच्या नेत्यांवरील लोकांचा विश्‍वास उडाला आहे. त्यामुळे देशातील जनता पुन्हा मोदी सरकारच्या हाती सत्ता देण्यासाठी स्वतःच प्रयत्नशील झाल्याचे चित्र दिसत आहे,...\nloksabha 2019 : मोदींनी आदिवासींच्या जमिनी विकल्या - मेधा पाटकर\nसांगली - पुलवामा घटनेनंतर संपूर्ण देश शोकमग्न असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचा गैरफायदा घेतला. याच काळात छत्तीसगड सरकारच्या परवानगीशिवाय आदिवासी व दलितांची एक लाख ७० हजार हेक्‍टर जमीन खाणमालकांना विकून कोट्यवधी रुपयांचा सौदा केला, असा आरोप नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी...\nloksabha 2019 : राहुल गांधींचे भाषण म्हणजे निव्वळ मनोरंजन : मुख्यमंत्री\nलातूर : राहुल गांधी यांचे भाषण म्हणजे टिव्हीवरील काल्पनिक मालिकेसारखे आहे. काही दिवसानंतर त्यांच्या भाषणापूर्वी मालिकेपूर्वी दाखवली जाणारी सूचना पाहायला मिळेल. त्यांच्या भाषणाचा वास्तवाशी काहीही संंबंध नसून, त्यांचे भाषण म्हणजे निव्वळ मनोरंजन आहे, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली....\nloksabha 2019 : विस्‍तवाशी खेळाल, तर उलथवून टाकू\nकागल - संविधान बदलण्‍याचा प्रयत्‍न करून ��िस्‍तवाशी खेळू नका, अन्‍यथा सरकार उलथवून टाकू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी मोदी सरकारला दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात देश सुरक्षित नाही. फसव्या घोषणा आणि मोठी वक्तव्ये करून सामान्यांच्या अपेक्षा...\nelection tracker: आज काय म्हणाले, अमित शहा\nनिवडणूक म्हणजे शब्दांचा आणि भाषणांचा सुकाळ.. प्रत्येक पक्षाचा प्रत्येक नेता रोज काही ना काही बोलणारच.. या निवडणुकीच्या रोजच्या रणधुमाळीत कोण, काय आणि कधी बोललंय हे कुणाच्याच लक्षात राहत नाही. याचसाठी हा प्रपंच काय म्हणालेत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा काय म्हणालेत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा 5 मार्च, 2019 पाच वर्षांपूर्वी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/JOK-DJOK-funny-promotion-interview-of-santa-in-divya-marathi-5108455-NOR.html", "date_download": "2019-06-20T16:16:33Z", "digest": "sha1:QGPHGJ6RSX7MI5VW6PZIXOWGU4FOBLMZ", "length": 7585, "nlines": 188, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Funny Promotion Interview of Santa in divya marathi | Funny: Interview मध्ये संताने दिली अशी उत्तरे की बॉस बेशुध्दच पडला, वाचा धमाकेदार JOKE", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nFunny: Interview मध्ये संताने दिली अशी उत्तरे की बॉस बेशुध्दच पडला, वाचा धमाकेदार JOKE\nऑफिसमध्ये प्रमोशनसाठी मुलाखती सुरू असतात. संताचा नंबर येतो... ​ बॉस: संता आपण सर्वात पहिले तुझी इंग्रजीची टेस्ट घेऊयात.. मी जो शब्द बोलेल, त्याचा विरुध्दार्थी (opposite) शब्द तु सांगायचास.. संताः ओके सर.. विचारा प्रश्न...\nऑफिसमध्ये प्रमोशनसाठी मुलाखती सुरू असतात. संताचा नंबर येतो...\nबॉस: संता आपण सर्वात पहिले तुझी इंग्रजीची टेस्ट घेऊयात..\nमी जो शब्द बोलेल, त्याचा विरुध्दार्थी (opposite) शब्द तु सांगायचास..\nसंताः ओके सर.. विचारा प्रश्न...\nबॉस: अरे गप्प बस..., गप्प बस... गप्प बस...\nसंता: अरे बोलत रहा, बोलत रहा, बोलत रहा...\nबॉस: अरे, यार ...\nबॉस: माझा बाप... गप्प बस जरा...\nसंता: तुझ्या मुला.. बोलत रहा...\nबॉस: देवा तुमचे चरण कुठे आहेत..\nसंता: वत्स माझा डोके इथे आहे..\nबॉस: बाप रे, कोणत्या वेड्याशी गाठ पडली माझी..\nसंता: आई गं, कोणत्या हुशार व्यक्तीशी गाठ पडली माझी...\nबॉस: साल्या, उचलून आपटेन तुला..\nसंता: भावजी, पालथा करून उचलेल तुम्हाला..\nमग संताला बॉसने एक झापड मारली...\nसंताने बॉसला दोन झापड मारल्या...\nबॉसने मग चार झापडा मारल्या...\nमग तर संताने बॉसला मारून मारून बेशुध्दच केले..\nत्यानंतर संता स्वतःशीच म्हणाला...\n\"साहेब उद्या शुध्दीवर आले की, त्यांना निकाल विचारतो.. तसे तर बॉसच्या सर्वच प्रश्नांची उत्तरे मी बरोबर दिलेली आहेत असे मला वाटते.. त्यामुळे प्रमोशन तर नक्की आहे.\"\nFunny: हसूनहसून व्‍हाल लोटपोट, हि रिझर्व्‍हेशन लिस्‍ट पाहून\nJoke: विद्यार्थ्याचा प्रश्न ऐकून हैराण झाले शिक्षक, वाचा भन्नाट पोटधरून हसायला लावणारा विनोद\nFunny: बापाने लिहिले तुरूंगातील मुलाला पत्र, वाचून तुम्हालाही खळखळून हसायला येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Rajesh-Phalke-murder-case-issue-Laxmanrao-Dhobale-demand/", "date_download": "2019-06-20T15:11:22Z", "digest": "sha1:GJ343QABMVID2R4PXTYG3HYZYXKZ4FB5", "length": 4278, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " राजेश फाळके खून खटला जलदगती न्यायालयात चालवा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › राजेश फाळके खून खटला जलदगती न्यायालयात चालवा\nराजेश फाळके खून खटला जलदगती न्यायालयात चालवा\nवायफळे येथील मातंग समाज बांधव राजेश फाळके यांच्या खूनप्रकरणातील संशयित वाळूमाफिया आहे. त्याच्या विरोधातील खटला सरकारने जलदगती न्यायालयात चालवावा, अशी मागणी माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी केली. येथे राजेश फाळके यांच्या शोकसभेत ते बोलत होते.\nप्रा. सुकुमार कांबळे म्हणाले, राज्यात सर्वत्र मातंग समाज बांधवांवर हल्ले होत आहेत. हल्ले करणारे भाजप, राष्ट्रवादी व काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. सरकारने फाळके यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत द्यावी. त्यांच्या मुलाला शासकीय नोकरी द्यावी. यावेळी लक्ष्मणराव ढोबळे यांच्यासह विविध क्षेत्रावरील मान्यवरांनी फाळके यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. मातंग सेवा संघाचे प्रा. राम कांबळे, संदेश भंडारे, भीमराव भंडारे, संदीप ठोंबरे, साहेबराव पाटील, अरुण खरमाटे, शंकर माने, नानासाहेब व���घमारे, प्रवीण धेंडे यांनी श्रध्दांजली वाहिली.\nपोलिस निरीक्षक अजय सिंदकर, प्रकाश फाळके, अमित सावंत, प्रमोद लोखंडे, अमित कांबळे, संतोष हंकारे उपस्थित होते.\nराज्यात शिक्षक भरतीचा बोजवारा\nलालबागच्या राजाचा ८६ वा पाद्यपूजन सोहळा उत्साहात\nलग्नाच्या तिसऱ्याच दिवशी नवविवाहिता प्रियकरासोबत फरार\nसीमा प्रश्नावर भाजप का बोलत नाही\nझेडपी शाळांच्या दुरुस्तीसाठी दोनशे कोटी : पंकजा मुंडे\nलालबागच्या राजाचा ८६ वा पाद्यपूजन सोहळा उत्साहात\nसीमा प्रश्नावर भाजप का बोलत नाही\nझेडपी शाळांच्या दुरुस्तीसाठी दोनशे कोटी : पंकजा मुंडे\nदोन वेगळी उत्तर देताना झोपा काढता का", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/guardian-minister-meeting-in-sangli/", "date_download": "2019-06-20T15:12:29Z", "digest": "sha1:IWZYQGPJEYW63OBHIBE2FGLLIJ655ELN", "length": 8130, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सत्तेतील आमदारांकडूनच पालकमंत्री धारेवर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › सत्तेतील आमदारांकडूनच पालकमंत्री धारेवर\nसत्तेतील आमदारांकडूनच पालकमंत्री धारेवर\nजिल्ह्यातील शेतकर्‍यांना नवीन वीज कनेक्शन मिळत नाहीत. पाणी असतानाही पिके वाळत आहेत. त्यांनी काय आकडा टाकायचा काय निकृष्ट बियाणांमुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍याला भरपाई कधी मिळणार निकृष्ट बियाणांमुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍याला भरपाई कधी मिळणार रिक्त जागा कधी भरल्या जाणार आदी प्रश्‍न विचारत पालकमंत्री सुभाष देशमुख यांना आज भाजप, शिवसेनेच्या आमदारांनीच धारेवर धरले.\nयेथील जिल्हाधिकारी कार्यालयात खरीप आढावा बैठक झाली. त्यात भाजपचे आमदार सुरेश खाडे, शिवाजीराव नाईक, शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यावर मंत्री देशमूख यांनी प्रश्‍न सोडवण्याबाबत अधिकार्‍यांना सुचना दिल्या. सरकारच्या पातळीवरही पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्‍वासन दिले.\nयावेळी खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील, कोल्हापूर विभागाचे कृषी सहसंचालक महावीर जंगटे आदी उपस्थित होते.\nआमदार बाबर यांनी सुरुवातीलाच निकृष्ट बियाणांमुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना १ कोटी ७० लाख कधी मिळणार अशी विचारणा करण्यात आली. ही कंपनी अद्यापही बियाणे विकत असल्याचे सांगितले. दहा-दहा मिनिट��ला वीज जात आहे. फ्यूजा, ट्रान्सफॉर्म जळाल्यानंतर शेतकर्‍यांनाच पैसे गोळा करून भरावे लागत आहेत. महावितरणच्या अधिकार्‍यांचे याकडे दुर्लक्ष असल्याचे सांगितले. आमदार खाडे यांनी २०१३ पासून मागणी असलेल्या शेतकर्‍यांना अद्याप कनेक्शन मिळालेली नाहीत. इतर जिल्ह्यात मात्र २०१६ पर्यंत अर्ज केलेल्या कनेक्शन मिळालेली आहेत. शेतकर्‍यांनी आता काय तारेवर आकडा टाकायचा काय महावितरणचे अधीक्षक अभियंत्यापासून विविध पदे रिक्त आहेत, ती कधी भरली जाणार असा सवालही त्‍यांनी उपस्‍थित केला.\nआमदार नाईक म्हणाले, शिराळा तालुक्यातील ३५ गावांना गावठाणमधून विद्यूत पंपाना वीज मिळत नाही. नवीन कनेक्शन मिळत नाही. लोकांनी पाण्यासाठी काय करायचे. जून महिन्यात वीज, बियाणे, खते हे प्रश्‍न गंभीर असणार आहेत. त्याबाबत आताच काळजी घ्यावी.\nदरम्यान मंत्री देशमूख यांनी विविध प्रश्‍नासंदर्भात संबंधित अधिकार्‍यांना सूचना दिल्या. प्रधानमंत्री पीक विमा योजनेसह कृषी विषयक विविध योजनांची शेतकर्‍यांमध्ये जनजागृती करावी. ज्या भागात जी पिके पिकतात त्यानुसार खरेदी केंद्रे सुरू करावीत. यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकर्‍यांना मागणीप्रमाणे बियाणे, खतांचा, पुरवठा करावा. पीक कर्जाचे वितरण करावे. शेतकर्‍यांची हेतुपुरस्पर अडवणूक आणि फसवणूक करणार्‍या निविष्ठा विक्रेत्यांची, कंपन्यांची गय करू नका, असाही इशारा त्यांनी दिला. यावेळी खरीप हंगामपूर्व नियोजन आढावा घेण्यात आला. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र साबळे यांनी स्वागत केले. कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल पुरस्कार देण्यात आले.\nराज्यात शिक्षक भरतीचा बोजवारा\nलालबागच्या राजाचा ८६ वा पाद्यपूजन सोहळा उत्साहात\nलग्नाच्या तिसऱ्याच दिवशी नवविवाहिता प्रियकरासोबत फरार\nसीमा प्रश्नावर भाजप का बोलत नाही\nझेडपी शाळांच्या दुरुस्तीसाठी दोनशे कोटी : पंकजा मुंडे\nलालबागच्या राजाचा ८६ वा पाद्यपूजन सोहळा उत्साहात\nसीमा प्रश्नावर भाजप का बोलत नाही\nझेडपी शाळांच्या दुरुस्तीसाठी दोनशे कोटी : पंकजा मुंडे\nदोन वेगळी उत्तर देताना झोपा काढता का", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://khetigaadi.com/new-tractor-model/escorts-steeltrac/mr", "date_download": "2019-06-20T15:20:05Z", "digest": "sha1:53X3TBB47N7VY2KFCVMMMX4UZ2ZEEYUQ", "length": 9699, "nlines": 246, "source_domain": "khetigaadi.com", "title": "Escort Steeltrac Price, Specifications, Mileage, Review & Photos - Khetigaadi", "raw_content": "मोबाइल अनुप्रयोग डाउनलोड करा\nभाडे तत्तावावर ट्रॅक्टर शोधा\nभाडे तत्तावावर ट्रॅक्टर द्या\nऑन रोड प्राइज मिळवा डेमोसाठी विनंती तुलना जुना ट्रॅक्टर\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nEscorts Steeltrac ट्रॅक्टर तपशील\nपुढील गीयर संख्या :\nउलटा गीयर संख्या :\nलिफ्टिंग कैपेसिटी ऐट स्टैण्डर्ड फ्रेम :\nEscorts Steeltrac ची इतर लोकप्रिय ट्रॅक्टर्स सह तुलना करा\nसंपर्क तपशील मिळविण्यासाठी फॉर्म भरा :\nपहिले नाव : *\nभ्रमणध्वनी क्रमांक : *\nवेरीफिकेशन कोड : *\nकिंमत जाणून घेण्यासाठी फॉर्म भरा :\nमी मान्य करतो की खालील \"किंमत मिळवा\" बटणावर क्लिक करून मी माझ्या ट्रॅक्टर खरेदीसह मला सहाय्य करण्यासाठी माझ्या \"मोबाईलवर\" खेतीगाडी किंवा त्याच्या पार्टनरकडून स्पष्टपणे मागण्या करीत आहे.\nमी सहमत आहे की खालील \"निवेदन\" बटण क्लिक करून मी माझ्या ट्रेक्टर खरेदीसह मला सहाय्य करण्यासाठी माझ्या \"मोबाईल\" वर खेतीगाडी किंवा त्याच्या भागीदाराकडून कॉल स्पष्टपणे विचारत आहे.\nही उत्पादन माहिती सामान्य आणि कंपनी किंवा त्याच्या वेबसाइटद्वारे प्रदान केलेल्या माहितीवर आधारित आहे. कृपया अधिक माहितीसाठी कंपनी किंवा डीलरशी संपर्क साधा. कृपया येथे कोणत्याही त्रुटीचा अहवाल द्या connect@khetigaadi.com .\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-DEL-HDLN-no-governor-can-go-against-constitution-says-congress-5874344-PHO.html", "date_download": "2019-06-20T15:13:59Z", "digest": "sha1:43DCMFXDPMY2THZEACHY3GFQ2P6CUDCR", "length": 15718, "nlines": 176, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "No Governor Can Go Against Constitution Says Congress | 2 दिवसांत बहुमत सिद्ध करणार, येदियुरप्पांचा दावा; सिद्धारमैया म्हणाले- सर्व 118 आमदार आमच्यासोबत", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\n2 दिवसांत बहुमत सिद्ध करणार, येदियुरप्पांचा दावा; सिद्धारमैया म्हणाले- सर्व 118 आमदार आमच्यासोबत\nकर्नाटकचे राज्यपाल वजूभाई वाला संविधानाच्या विरोधात जाऊ शकत नसल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.\nबंगळुरू - सुप्रीम कोर्टात मध्यरात्री झालेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने राज्यपालांचा निर्णयाला स्थगिती देण्यास नकार दिला. येदियुरप्पा यांनी सकाळी ठीक 9 वाजता कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राजभवनात हा समारंभ पार पडला. अशा प्रकारे येदियुरप्पा कर्नाटकचे तिसऱ्यांदा मुख्य��ंत्री बनले आहेत. आणि भाजपने 21वे राज्य ताब्यात घेतले आहे. आता बहुमत सिद्ध करण्यासाठी 15 दिवसांचा अवधी भाजपला मिळालेला असून या काळात त्यांना बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. दरम्यान, शपथविधी झाल्यानंतर येदियुरप्पा म्हणाले, दोन दिवसांमध्ये आम्ही बहुमत सिद्ध करु. दुसरीकडे, राज्यपालांच्या निर्णयाविरोधात धरणे आंदोलन करणाऱ्या सिद्धारमैया यांनी दावा केला आहे, की जेडीएस-काँग्रेस यांच्यासह दोन अपक्ष असे 118 आमदार आमच्यासोबत आहेत. तथापि, सुप्रीम कोर्टाने 18 मे रोजी या वादांसंबंधी पुढील सुनावणी ठेवली असून भाजपला समर्थन असलेल्या आमदारांची नावे मागितली आहेत.\nकर्नाटकात सत्तास्थापनेसाठी राज्यपाल वजुभाई वाला यांनी बुधवारी रात्री भाजपला निमंत्रित केले. यानुसार भाजप नेते येदियुरप्पा गुरुवारी सकाळी नऊ वाजता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. येदियुरप्पा यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपालांनी १५ दिवसांची मुदत दिली असली तरी येदियुरप्पा २१ मे रोजी बहुमत सिद्ध करतील. शपथविधी सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा उपस्थित राहणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले.\nकाँग्रेसने बुधवारी रात्री दाखल केली याचिका, रात्री 2.10 वाजता सुनावणीस सुरुवात\nभाजपला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रित करण्याच्या निर्णयाला काँग्रेसने बुधवारी रात्री सुप्रीम कोर्टात आव्हान दिले. हा प्रकार लोकशाहीची हत्या असल्याचे नमूद करत सरन्यायाधीशांनी तातडीने यात हस्तक्षेप करावा, अशी विनंती काँग्रेसने केली. सुप्रीम कोर्टाच्या रजिस्ट्रारची भेट घेऊन काँग्रेस नेते अभिषेक सिंघवी यांनी ही याचिका तातडीच्या सुनावणीसाठी घ्यावी, अशी विनंती केली.\nत्‍यानंतर सरन्‍यायाधीश दीपक मिश्रा यांच्‍या अध्‍यक्षतेखालील 3 न्‍यायाधीशांच्‍या बेंचने रात्री 2.10 वाजता काँग्रेसच्‍या याचिकेवर सुनावणी सुरू केली. सुप्रीम कोर्टाने दोन्‍ही बाजूंचे म्‍हणणे ऐकून घेतल्‍यानंतर येदियुरप्‍पांना शपथ घेण्‍यापासून रोखण्‍यास नकार दिला. 'या अर्जावर नंतरही सुनावणी करता येईल', असे सांगत या प्रकरणाची सुनावणी उद्यापर्यंत तहकूब करत असल्‍याचे सुप्रीम कोर्टाने म्‍हटले आहे. येदियुरप्‍पांसहित संबंधित लोकांना याचिकेवर उत्‍तर देण्‍याचे आदेशही कोर्टाने दिले आहेत.\nराज्‍यपालांनी निमंत्रि��� केले, मात्र बहुमत कसे सिद्ध करणार भाजप\nकर्नाटकात सत्ता मिळवण्यासाठी बुधवारी दिवसभर राजभवनात आणि बाहेर विविध पक्षांच्या नेत्यांची वर्दळ होती. मात्र, राज्यात नेमकी कुणाची सत्ता येणार याबद्दलचे गूढ रात्री उशिरापर्यंत कायम होते. दरम्यान, भाजप आणि काँग्रेस-जेडीएस या दोन्ही पक्षांनी बहुमताचा दावा केला. रात्री उशिरा राज्यपालांनी भाजपला निमंत्रित केले. आता खरी उत्सुकता आहे ती भाजप बहुमत सिद्ध कसे करणार याची. यासाठी काँग्रेस व जेडीएसचे किती आमदार मदतीला येतील, हे महत्त्वाचे ठरेल.\nएकट्या येड्डींनाच देणार शपथ\nदरम्यान, गुरुवारी भाजपचे मुख्यमंत्रिपदाचे प्रमुख दावेदार असलेले नेते येदियुरप्पा यांनाच पद व गोपनीयतेची शपथ दिली जाणार आहे. इतर कोणत्याही मंत्र्यांना शपथ दिली जाईल.\nगणित असे : २२२ सदस्यांच्या विधानसभेत बहुमतासाठी ११२ सदस्यांची गरज. भाजपकडे १०४ सदस्य. काँग्रेस व जेडीएसचे मिळून १३ आमदार गैरहजर राहिले तर बहुमताचा आकडा होईल १०४.\nइंग्लंटन रिसॉर्टमध्ये १२० आलिशान खोल्या बुक\nराज्यपालांसमोर आमदारांची परेड झाल्यानंतर काँग्रेस व जेडीएसने आपले आमदार दूर रिसॉर्ट आणि हॉटेलात पाठवले असल्याचीही चर्चा होती. भाजप नेते या आमदारांशी संपर्क साधू शकणार नाहीत अशी संपूर्ण दक्षता घेतली जात होती. सूत्रांनुसार, काँग्रेसने इग्लटन रिसॉर्टमध्ये या सर्व आमदारांना ठेवण्यासाठी तब्बल १२० खोल्या बुक केल्या होत्या. तर, जेडीएसचे आमदार हॉटेल शांग्रिलामध्ये प्रवेश करत असल्याचे काही जणांनी पाहिले होते, अशी माहिती समोर येत आहे.\nकाँग्रेसचे १२, जेडीएसचे २ आमदार गायब; पाठिंब्याच्या पत्रावर स्वाक्षऱ्या\nदरम्यान, बुधवारी भाजप, जेडीएस आणि काँग्रेसने आपापल्या आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीला जेडीएसचे राजा वेंटप्पा नायक, वेंकटराव नडगौडा उपस्थिती नव्हते. काँग्रेसचे ७८ पैकी ६६ आमदाराच बैठकीला उपस्थित होते. काही भागातून आमदारांना बैठकीत आणण्यासाठी काँग्रेसने हेलिकॉप्टरही पाठवले होते.\nपुढील स्‍लाइडवर वाचा, मोदी राजमध्ये राज्यपाल केवळ भाजपाला सरकार स्थापण्याचे निमंत्रण देण्याची प्रथा...\nकाँग्रेस आणि जेडीएसचे आमदार सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी बसने राजभवनात पोहोचले.\nबिर्ला यांची लोकसभेच्या सभापतिपदी एकमताने निवड; यांच्या विनम्र स्वभावाचा गैरफायदा घेण्याची भीती वाटते - मोदींनी व्यक्त केल्या भावना\nलोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर पक्षात मोठे वाद, कर्नाटक काँग्रेस समिती बरखास्त, नेत्यांच्या वादाचा बसला फटका\nएकत्र निवडणूक, १४ पक्ष राजी, १६ असहमत; काँग्रेस चिडीचूप; मोदींनी ३९ पक्षांना बोलावले, आले २१च\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/sanshodhanatil-vishamta", "date_download": "2019-06-20T15:27:20Z", "digest": "sha1:US62YJLI37N4UEU5RCY7AWDLHD5NPG5Z", "length": 27021, "nlines": 90, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "संशोधनक्षेत्रातील विषमता - द वायर मराठी", "raw_content": "\n\"भारतीय स्त्रियांकरिता संशोधक बनणे तुलनेने अधिक कठीण आहे, पण संशोधनासाठी त्या जे विषय निवडतात त्यामध्ये मात्र फार तफावत नाही.”\nभारतामध्ये संशोधन प्रबंधाच्या प्रथम लेखकांमध्ये महिला आणि पुरुष यांचे प्रमाण एकास तीन इतके विषम आहे.\nभारत आणि यूकेमधील काही अभ्यासकांनी संशोधनक्षेत्राबाबत अलिकडेच एक अभ्यास केला. भारतामधील संशोधनक्षेत्रातील प्रकाशनांमध्ये पुरुष संशोधकांचे वर्चस्व आहे असे त्यात आढळून आले. यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. मात्र अमेरिकेमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आढळून येणाऱ्या लिंगभाव विषमतेशी तुलना केली असता भारतामध्ये अधिक समानता आहे असे दिसून आले.\nएखाद्या संशोधकाकरिता प्रबंधाचा प्रथम लेखक असणे फार महत्त्वाचे असते – विशेषतः विद्यार्थ्यांकरिता. प्रथम लेखक असणाऱ्या व्यक्तीने प्रबंधात सर्वाधिक योगदान दिले आहे असेच बहुतेक वेळा मानले जाते. पण नेहमीच असे असेल असे नाही. भारतातील पीएचडी विद्यार्थ्यांनी डॉक्टरेट मिळण्याआधी किमान एका संशोधनपर प्रबंधाचे लेखक किंवा सहलेखक असणे आवश्यक असते.\nजर्नल ऑफ इनफर्मेट्रिक्स मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासाचे प्रमुख लेखक माईक थेलवॉल म्हणाले, “लिंगभावातील असंतुलन हे काही क्षेत्रांमध्ये इतर क्षेत्रांपेक्षा अधिक का असते याचे मला नेहमीच कुतुहल वाटत आले आहे”. त्यांनी यापूर्वी अमेरिकेमध्ये अभ्यास केला आहे आणि त्यांना भारतात अभ्यास करायचा होता. “मी ब्रिटनमधील अनेक भारतीय स्त्री वैज्ञानिकांना भेटलो. या स्त्रिया कम्प्यूटिंगसारख्या परंपरेने पुरुषांचे अधिक वर्चस्व असलेल्या क्षेत्रांमध्ये काम करतात. कदाचित भारत आणि अमेरिकेमधला हा सांस्कृतिक फरक असू शकतो असे यातून सूचित होते.” असे त्यांनी द वायरला सांगितले.\nभारतातील समाज हा विषम आहे. इथली लिंगभाव विषमता सुद्धा अनन्यसाधारण आहे. २०१५ मध्ये यूएनच्या लिंगभाव विषमता निर्देशांकात भारताचा क्रमांक १५९ मध्ये १२५ होता. १५ वर्षांच्या वरील केवळ २७% भारतीय महिलांना रोजगार आहे. पुरुषांमध्ये हे प्रमाण ७९% इतके आहे. भारतामध्ये स्त्रीभ्रूणहत्या कमी करण्यासाठी आणि मुलींना शाळेत दाखल केले जावे यासाठी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ यासारख्या उपक्रमांद्वारे प्रयत्न केले जात आहेत. मात्र तरीही महिलांमध्ये रोजगार मिळण्याची क्षमता आणि श्रमांमधील सहभाग खूपच कमी आहे.\n२०१८ मधील यूएन मानव विकास निर्देशांकामध्ये भारताचा क्रमांक १८९ देशांमध्ये १३०वा होता. त्यामधून देशातील माध्यमिक शाळा पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांमधील मुलामुलींचे प्रमाण (मुलींमध्ये ३९% तर मुलांमध्ये ६४%) आणि श्रमशक्तीतील सहभागामध्ये स्त्री-पुरुषांचे प्रमाण (स्त्रियांमध्ये २७.२% तर पुरुषांमध्ये ७८.८%) यामध्ये अजूनही मोठी विषमता असल्याचे दिसून आले. भारतातील स्त्रियांचा संसदेतील सहभाग ११.६% आहे. हे प्रमाण ‘मध्यम मानव विकास’ असलेल्या देशांमध्ये सर्वात कमी प्रमाणांपैकी एक आहे.\nपरंतु काही गोष्टी सकारात्मकही आहेत. एका युनेस्को अभ्यासामध्ये २०१६मध्ये प्रथमच महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये महिलांनी पुरुषांची बरोबरी केली.\nलिंगभाव विषमता याद्यांमध्ये भारताची कामगिरी फारशी चांगली नसली तरीही संशोधनपर प्रबंधांची निर्मिती करणाऱ्या देशांमध्ये भारताचा क्रमांक २०१७ मध्ये पाचवा होता. भारतातील संशोधनपर प्रबंध प्रकित करणाऱ्या पुरुष आणि स्त्री लेखकांचे हे पहिले मोठ्या प्रमाणातील विश्लेषण आहे. त्यांना तीन प्रश्नांचे उत्तर शोधायचे होते. भारतातील लेखकांच्या प्रकाशनांमध्ये पुरुष आणि स्त्री असे असंतुलन कोणकोणत्या क्षेत्रांमध्ये दिसते भारतीय लेखकांनी वेगवेगळ्या जर्नलमध्ये लिहिलेल्या लेखांमध्ये कोणते विषय आणि पद्धतींमध्ये लिंगभावी विषमता दिसते भारतीय लेखकांनी वेगवेगळ्या जर्नलमध्ये लिहिलेल्या लेखांमध्ये कोणते विषय आणि पद्धतींमध्ये लिंगभावी विषमता दिसते आणि या दोन प्रश्नांची उत्तरे यूएसमधल्या परिस्थितीशी किती मिळतीजुळती आहेत\nसहकाऱ्यांद्वारे पुनरावलोकन केल्या जाणाऱ्या साहित्याच्या एका मोठ्या ऑनलाईन डेटाबेसचा आधार घेऊन या अभ्यासकांनी भारतामध्ये २०१७मध्ये १८६ क्षेत्रांमध्ये प्रकाशित झालेल्या २७,७१० प्रबंधांचा शोध घेतला. सर्व प्रथम लेखकांच्या नावांची यादी केली आणि बाळांसाठी भारतीय नावांची यादी करणाऱ्या वेबसाईटचा संदर्भ घेऊन त्यांचे लिंग निश्चित केले. काही प्रकरणांमध्ये, त्यांनी त्यांच्या संस्थात्मक वेबपेजवर लेखकांची चित्रे तपासून खात्रीही करून घेतली. दोन्ही लिंगांमध्ये आढळणारी नावे त्यांनी वगळली.\nत्यानंतर त्यांनी प्रथम लेखकांमध्ये स्त्री आणि पुरुष यांचे गुणोत्तर शोधण्यासाठी २६ ढोबळ क्षेत्रांचे विश्लेषण केले. अंतिमतः त्यांनी यूएसमधून मिळवलेल्या डेटाशी त्याची तुलना केली. समोर आलेले निकाल काहीसे अनपेक्षित होते. “वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये लिंगभावी तफावत अमेरिकेपेक्षा अधिक असेल असे मला वाटले होते, म्हणूनच बरोबर उलटे सत्य असल्याचे समोर आले तेव्हा ती मोठी आश्चर्याची गोष्ट होती.” थेलवॉल म्हणाले. “भारतीय स्त्रियांकरिता संशोधक बनणे तुलनेने अधिक कठीण आहे, पण संशोधनासाठी त्या जे विषय निवडतात त्यामध्ये मात्र फार तफावत नाही.” थेलवॉल पुढे म्हणाले, “अमेरिकेबरोबरची तुलना जाणूनबुजून केली होती त्याचे कारण एवढेच की शैक्षणिक क्षेत्रातील लिंगभावी तफावतींकरिता जगात सर्वात जास्त अभ्यास त्या देशातच झाला आहे.”\nअभ्यासात असे आढळले की भारतात अमेरिकेच्या तुलनेत स्त्री प्रथम लेखकांची संख्या कमी आहे. मात्र, दंतवैद्यक, अर्थशास्त्र आणि गणित अशा काही क्षेत्रात भारताने अमेरिकेला मागे टाकले आहे. या क्षेत्रांमध्ये भारतात अमेरिकेपेक्षा जास्त स्त्रिया होत्या.\nलेखकांनी एक प्रचलित निरीक्षणाबाबतही चर्चा केली: ते निरीक्षण असे की पुरुष ‘वस्तूंच्या विषयीच्या’ क्षेत्रांना प्राधान्य देतात, तर स्त्रिया ‘माणसांशी संबंधित’ करियर निवडतात. मात्र डेटामधून ते काही प्रमाणात खरे तर काही प्रमाणात खोटे असल्याचे दिसते. माणसे – आणि आरोग्यसेवांवर आधारित क्षेत्रे, जसे की नर्सिंग, मानसशास्त्र आणि सामाजिक शास्त्रे यांमध्ये सरासरीपेक्षा स्त्री प्रथम लेखकांची संख्या अधिक होती. पण वैद्यकशास्त्र, व्यवसाय व्यवस्थापन आणि अकाऊंटिंग यासारख्या इतर तशाच प्रकारच्या क्षेत्रांकरिता ते तसे नव्हते. सूक्ष्मजीवशास्त्र, जैवरसायनशास्त्र आणि जनुकीय शास्त्रे यासारख्या प्रयोगशाळेवर आधारित जीवनविषयक शास्त्रांमध्येही सरासरीपेक्षा स्त्री प्रथम लेखकांची संख्या अधिक होती.\nपुरुष आणि स्त्री लेखकांद्वारे वापरल्या गेलेल्या संज्ञांमध्येही अपवाद आढळले. “अनेक पुरुषाभिमुख संज्ञा वस्तूंशी– धातूकाम, स्टील, इंजिने – किंवा वस्तूंचा समावेश असलेल्या प्रक्रियांशी – उष्णता, द्रवपदार्थ, उत्पादन प्रक्रिया, अल्गोरिदम यांच्याशी संबंधित आहेत. शल्यक्रिया हे क्षेत्र त्याला अपवाद आहे. त्या क्षेत्रामध्ये पुरुषांचे वर्चस्व असले तरी ते लोकाभिमुख आहे.” असे संशोधन प्रबंधामध्ये नमूद केले आहे.\nपशुवैद्यकशास्त्र हे आणखी एक क्षेत्र – ज्यामध्ये अमेरिकेच्या तुलनेत भारतात स्त्रियांची संख्या कमी होती. समाजशास्त्रांकरिता, ‘आरोग्य, शिक्षण आणि विकास या महिलाभिमुख क्षेत्रांमध्ये काळजी घेणे आणि पोषणाचे पैलू होते” तर ‘व्यवस्थापन आणि नियंत्रण (वाहतूक, भूगोल, नियोजन आणि विकास, राज्यशास्त्र) ह्या मध्ये पुरुषांचे वर्चस्व अधिक होते.\nयाला अपवाद म्हणजे वाचनालय आणि माहिती शास्त्र, ज्यामध्ये अमेरिकेमध्ये अधिक स्त्रिया होत्या, परंतु भारतात त्यामध्ये पुरुषांचे वर्चस्व होते. मात्र ही ‘लिंगभावी फरक असणारी क्षेत्रे आणि विषय’, खुद्द लिंगभावाप्रमाणेच सामाजिक घडणीचा भाग असू शकतात. ‘हे काही सामाजिक विश्वासांमधून येते की स्त्रिया जैवविज्ञान इ. सारख्या विशिष्ट शाखांकरिता अधिक योग्य आहेत.” आयआयटी कानपूर येथील स्वतंत्र लिंगभाव अभ्यासक नम्रता गुप्ता यांनी द वायरला सांगितले. ‘शैक्षणिक बाबतीतील निर्णय हे भारतामध्ये कौटुंबिक निर्णय असतात.’ हे कौटुंबिक निर्णय बहुधा जितके लिंगभाव-निरपेक्ष असायला हवेत तितके ते नसतात.\nपूर्वीच्या अनेक संशोधनपर प्रबंधांमध्ये भारतातील मुलींना ‘उच्च शिक्षण घेण्यापासून’ रोखणाऱ्या अनेक कारणांची यादी दिली आहे: शाळा आणि घरकाम दोन्ही सांभाळताना करावी लागणारी कसरत, मुलग्यांनाच शिक्षणाची अधिक गरज आहे असा पालकांचा पूर्वग्रह, कधीकधी शिक्षणाला फारसे प्राधान्य देण्याचीच आवश्यकता नाही हा विश्वास. गुप्ता यांनी सुरक्षेच्या प्रश्नाकडेही लक्ष वेधले. उदाहरणार्थ, ज्या क्षेत्रांमध्ये बाहेर जाऊन काम करण्याची बरीच गरज असते अशा क्षेत्रां��ध्ये जास्त स्त्रिया प्रयोगशाळेतील किंवा कार्यालयातील कामाची निवड करतात.\nस्त्रीपुरुषांना वेगळे करणाऱ्या काचेच्या भिंतींना भारतात काही प्रमाणात तडे जाऊ लागले आहेत. २००३च्या अभ्यासामध्ये चार आयआयटींमध्ये कर्मचाऱ्यांची भरती केली जात असताना स्पष्ट लिंगाधारित भेदभाव केला जात असल्याचे गुप्ता आणि इतरांनी अहवालांमध्ये नमूद केले होते. २०१२ मधील अन्य अभ्यासामध्ये, त्यांनी इंजिनियरिंग या ‘पुरुषी क्षेत्रामध्ये’ स्त्री पदवीधारकांची संख्या वाढत असल्याचे अधोरेखित केले.\nशिक्षणाच्या सर्व स्तरांवरील केंद्राचा २०१४ चा लिंगभाव विषमता डेटा एक पिरॅमिडसारखी रचना उभी करतो. खालच्या स्तरावर अधिक स्त्रिया आहेत, आणि मध्यस्तरावर त्यांची संख्या कमी होत जाते (४९% पदवीचा अभ्यास करणाऱ्या तर ४१% पीएचडीचा). पिरॅमिडचा वरचा अर्धा भाग – डॉक्टरेटच्या पुढचा अभ्यास करणाऱ्या स्त्रिया, प्रयोगशाळा/विभागांच्या प्रमुख आणि संस्थांच्या प्रमुख/संचालक – हा आणखी अरुंद आहे.\nम्हणून मग स्त्रियांचा संशोधन क्षेत्रांमधील प्रवेश सुकर करणे पुरेसे नाही पण त्या संशोधनक्षेत्रात राहतील हे निश्चित करणेही गरजेचे आहे. भारतातील अनेक स्त्रियांकरिता, त्यांच्या पीएचडीची वेळ ही अनेकदा त्यांच्या विवाहाची वेळ असते. पीएचडी संपते आणि डॉक्टरेटनंतरचा टप्पा सुरू होतो त्या काळात कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतात. अमेरिकन स्त्री वैज्ञानिकांपैकी ४०% स्त्रिया त्यांच्या पहिल्या मुलानंतर विज्ञानाचे क्षेत्र सोडतात. अलिकडेच झालेल्या एका अभ्यासातआढळून आले आहे की भारतामध्ये हे आकडे आणखी जास्त असू शकतात.\nरेणुका कुलकर्णीया एटीआरईई, बंगलोर येथे विज्ञान लेखक आहेत.\nहा लेख मूळ इंग्रजी लेखाचाअनुवाद आहे.\nअनुवाद – अनघा लेले\nजिथे पुस्तके जाळली जातात, तिथे माणसेही जाळली जातील\nइंदिरा जयसिंग यांचे सरन्यायाधिशांना पत्र\nधनगर समाजासाठी अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस\nलोकसंख्येत येत्या ९ वर्षांत भारत चीनच्या पुढे\nशांघाई सहकार्य संघटना भारतासाठी महत्त्वाची का\nओम बिर्ला नवे लोकसभा सभापती\n२० व्या शतकातल्या आण्विक चाचण्यांचा परिणाम महासागरांच्या तळांपर्यंत\nआधार डेटा पुन्हा खाजगी क्षेत्रासाठी खुला\nचोरीच्या संशयावरून दलित मुलाला मारहाण\nमुझफ्फरपूर मेंदूज्वर साथ : मृत मुलांचा आकडा १०८\nरक्षकांपासून रक्षण कोण करेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-IFTM-vasundhara-kashikar-write-about-father-and-daughter-relationship-5896840-PHO.html", "date_download": "2019-06-20T15:06:34Z", "digest": "sha1:3ABGZTUBUWKDUGEJ2YASJ6TEKAYXP7XU", "length": 22834, "nlines": 173, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Vasundhara kashikar write about father and Daughter relationship | लडकिया बैठी थी पाव डालकर...", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nलडकिया बैठी थी पाव डालकर...\nकुणी लेक “अहो बाबा’ म्हणते. कुणासाठी तो फक्त “ए बाबा’असतो. कुणी पप्पा, पॉप्स, डॅडी, डॅडा म्हणत बापलेकीच्या नात्यातले वि\nकुणी लेक “अहो बाबा’ म्हणते. कुणासाठी तो फक्त “ए बाबा’असतो. कुणी पप्पा, पॉप्स, डॅडी, डॅडा म्हणत बापलेकीच्या नात्यातले विविधरंगी पदर उलगडत असतात. मुलगा-वडील या नात्यापेक्षा हे नातं खास असतं. त्याचाच हा मासला. आज साजरा होणारा “फादर्स डे’निमित्तमात्र...\nरवा एका कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत होते. कार्यक्रमाला माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार होते. सभागृह खचाखच भरलेले. ज्या कार्यक्रमांमध्ये हायप्रोफाइल लोक असतात त्यात वेळेवर अनेक बदल होऊ शकतात. सूत्रसंचालकाला त्याची मानसिक तयारी ठेवावी लागते. कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचल्यावर अपेक्षेप्रमाणे माझ्या भोवती सूचना देणाऱ्यांची गर्दी जमली. कार्यक्रमाची सुरूवात पावनी पांडे नावाची उदयोन्मुख पार्श्वगायिका आहे, तिच्या गाण्याने होणार होती. \"सारेगामा'ची विजेती, परीक्षक आणि चित्रपटामध्ये पार्श्वगायन करते एवढीच माहिती मला तिच्याबद्दल द्यायची होती. तेवढ्यात एक लठ्ठ, पोट सुटलेला, साधारण पाच फूट सात इंच उंचीचा, चष्मा लावलेला, इन केलेला शर्ट असा पन्नाशीचा माणूस माझ्याजवळ आला.\n‘मॅडम, वो पावनी के बारे में कुछ लिख के लाया हूँ आप ये बताईये|रईस, बरेली की बर्फी’ इन पिक्चर के नाम आने चाहिए- इति तो माणूस.\n‘मुझे क्या बताना है ये आयोजकनों बताया है आप बेफिक्र रहिये|’. – मी\nत्यानंतरही त्यांचं इन्सिस्ट करणं सुरूच होतं. परत थोड्यावेळाने बुवा माझ्याकडे.\n‘मॅडम, पावनी के साथ वो गिटारिस्ट है उन दोनों के नाम बताईए’.\nआता मात्र माझा संयम सुटू लागला.\n‘सर, मेरी दरखास्त है, आप मुझे प्रेशराइज न करे, ..वैसे आप कौन है\nत्यावर लगेच त्या माणसानं उत्तर दिलं.\n‘मैं पावनी का डॅडी हूँ’.\nएका क्षणात माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. हा माण��स स्वत:चं नावही विसरला होता. त्याची ओळख तो ‘मैं पावनी का डॅडी’ ही देत होता. त्याचा हा आत्मविलय मोठा लोभस होता.\nत्यानंतर मी त्या माणसाच्या देहबोलीचं नकळत निरीक्षण करत राहिले. त्याचं सर्व लक्ष पावनी आणि पावनीवर होतं. तिचा परफॉर्मन्स, तिचं गाणं, साऊंड अरेंजमेंट नीट होतेय नं, गिटारिस्ट नीट बसले आहेत नं...जातीने लक्ष घालून ते बघत होते. त्यांची सगळी लगबग, तगमग, धावपळ पावनीसाठी होती. मला पावनीच्या वडिलांमध्ये माझे वडील दिसू लागले. सूत्रसंचालन विसरून काही क्षण मी भूतकाळात पोहोचले...\nज्या वेळी कॉलेजमध्ये असताना वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये मी भाग घेई, माझे वडिल असेच माझी भाषणं, मुद्दे, त्याची तयारी, मग बक्षिस मिळाल्यावर त्याची चर्चा यात हरवून जात. त्यांचं अवघं मन माझ्या सादरीकरणात असे. अशाच प्रकारची देहबोली आणि प्राणांतिक भावना मी फुटबॉलच्या मॅचेसमध्ये टीमच्या कोचची बघितली आहे. मॅच सुरू असताना खेळाडूंचा खेळ बघण्याइतकंच कोचला बघणं हासुद्धा अनुभव असतो. सर्व जगाचा त्या क्षणाला त्याला विसर पडलेला असतो. वेगळ्या अर्थाने ते आध्यात्मिक अद्वैत असतं, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.\nबाप आणि मुलीचं नातंही मला असंच अनोखं वाटतं. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, हे प्रसिद्ध वाक्य आहे. तसंच प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या मागे तीचा बाप असतो असं म्हटल्यास वावगं होणार नाही. मुलगा आणि बाप यांचं नातं बहुतांश वेळा हे संघर्षाचं असतं असं दिसतं. त्यामागे मानसशास्त्रीय आणि जैविक कारणंही आहेत. हा संघर्ष सत्तेचा असतो. जनावरांमध्येही दोन नर एकत्र राहत नाहीत. पण बाप आणि मुलगी हे नातं मात्र फार गोड असतं. बापाचं मुलीवर जास्त प्रेम असतं, म्हणतात ते उगीच नाही. अगदी पहिलं उदाहरण डोळ्यासमोर येतं ते इंदिरा गांधींचं. इंदिरा गांधींना तुरूंगातून पं. नेहरूंनी जी पत्रे लिहिली ती अभ्यासण्यासारखी आहेत. त्यात त्यांनी इंदिरेला गालिब, फैज असे अनेक उत्तमोत्तम उर्दू शायर समजावून दिले. भारताचा समृद्ध वारसा सांगितला. शांतीनिकेतनला शिकायला पाठवलं. या सगळ्याचा अर्थ, मुलीकडून नेहरूंच्या मोठ्या अपेक्षा होत्या. म्हणूनच फिरोजशी लग्न करते म्हटल्यावर त्यांना धक्का बसला होता. आणि संपूर्ण भारतातले कितीतरी प्रतिभावंत तरुण माझ्यासोबत काम करायला आसूसले आहेत. त��� सोबत काम करुन शिकावंसं असं वाटत असताना, हे काय खूळ अशा धर्तीचं संभाषण नेहरु आणि इंदिरा गांधींमध्ये त्या वेळी झालं होतं. (संदर्भ : इंदिरा-पुपुल जयकर)\nमानसशास्त्रज्ञांचं असं संशोधन आहे की, जिथे जिथे वडील आणि मुलीचं नातं हे आरोग्यपूर्ण असतं, तिथे तिथे मुली या स्वयंपूर्ण होतात. कुठल्याही मुलीच्या आयुष्यात तिने पाहिलेला पहिला पुरूष म्हणजे, वडील असतात. ते तिच्यासाठी रोल मॉडेल असतात. सिग्मंड फ्रॉइडची \"ओडिपस कॉम्प्लेक्स' ही मांडणी या संदर्भात ध्यानात घ्यावी लागेल. मुलीला वडिलांबद्दल, तर मुलाला आईबद्दल एक लैंगिक आकर्षण असतं,असं तो म्हणतो. त्यामुळेच वडिल-मुलगी या नात्यावर तिच्या पुढच्या सगळ्या नातेसंबंधांची वीण ठरते.\nआपल्याकडे दुर्गा भागवत आणि कमला सोहनी ही उदाहरणं प्रसिद्ध आहे. ‘तू दगडावर टाकलीस तरी रुजून येशील’ हे दुर्गाबाईंच्या वडिलांचं वाक्य त्यांना आयुष्यभरासाठी आत्मविश्वास देऊन गेलं. दुर्गाबाईंनी विवाह केला नव्हता. आयुष्यभर त्यांना व्यासंग करता यावा आणि सन्मानानं जगता यावं यासाठी त्यांच्या वडिलांनी त्यांच्यासाठी काही रक्कम ठेवली होती.\nप्रसिद्ध टेनिस प्लेअर स्टेफी ग्राफ हिच्या करिअरमध्ये तीच्या वडिलांचा(पापा मर्सिलेस असले तरीही) खूपच मोठा वाटा होता. टेनिसमधले तीचे पहिले गुरू तीचे वडीलच. करिअरच्या अगदी सुरूवातीला एकदा सोबत स्टेफी मॅच हरली होती. त्या स्पर्धेत परंपरा अशी होती की, जिंकलेल्यास घोड्याच्या सुंदर बग्गीत सर्वांना अभिवादन करत फिरवून आणलं जाई. स्टेफी म्हणाली, मी बसू या बग्गीत विजेत्या मुलीनं मोठ्या मनाने तिला बस म्हणले, स्टेफी बसायला जाणार, तो तिच्या वडिलांना तिचा चट्कन हात धरला. म्हणाले, ती विजेत्यासाठी आहे.आज तू पराभूत आहेस, तुला त्यात बसण्याचा अधिकार नाही.\nअसंही दिसून आलं आहे की, मुलगी आणि वडिलांचा संवाद आणि मुलगा आणि वडिलांचा संवाद यात भावनिकदृष्ट्या वेगळा असतो. मुलीशी बोलताना वडिल जास्त भावना व्यक्त करतात हे दिसून आलं आहे. मुलींना खेळवताना वडील जास्त गाणी गातात, हावभाव करतात असंही दिसून आलं आहे. मुलीशी बोलताना भाषेमध्येसुद्धा फरक पडतो, असं जेनिफर मॅसॅक्रो, ही अमेरिकेतल्या अटलांटा इथल्या इमोरी विदयापीठातली संशोधक म्हणते. म्हणजे मुलांशी बोलताना वडिलांच्या भाषेत अभिमान, जिंकणे, पहिले येणे असे यशाशी संबंधित, उपलब्धीशी संबंधीत शब्द येतात. भाषासुद्धा काहीशी कठोर किंवा कडक असते. तर मुलींशी बोलताना विश्लेषणात्मक आणि भविष्यातल्या शैक्षणिक यशाशी संबंधित भाषा असते. जेनिफर यांचे असेही निरीक्षण आहे की, मुलगी रडली तर वडिलांचा त्वरीत प्रतिसाद असतो.मुलगा रडला तर तुलनेने उशीरा. त्यांनी मुला-मुलींच्या वडिलांचे एमआरआय करुन ब्रेन मॅपिंग केले. त्यात असे दिसले की, मुलीचा फोटो बघितल्यावर वडिलांच्या चेहऱ्यावरचे भाव हे आनंदी होतात, तर मुलाचा फोटो बघितल्यावर तटस्थ असतात.\nबाप आणि मुलीच्या नात्याचं सगळ्यात सुंदर वैशिष्ट्य म्हणजे, स्पर्धात्मकतेचा अभाव. मुलगा आणि बाप यामध्येही खूपदा स्पर्धात्मकता आढळते. नवरा-बायको या नात्यामध्ये तर स्पर्धात्मकता असतेच असते. बायको आपल्यापेक्षा पुढे गेली, तर पुरूषांमध्ये प्रचंड नकारात्मकता येऊ शकते. पत्नीच्या यशामुळे द्वेष किंवा इर्ष्या वाटू शकते. पण मुलीच्या बाबतीत ते घडत नाही. मुलीच्या यशात बापाला शेतकऱ्याला जसा शेत बहरुन आल्याचा आनंद होतो,तसा आनंद वाटतो. आज अनेक मध्यमवर्गीय घरांमध्ये एकाच मुलीवर थांबणाऱ्यांची संख्या वाढतेय. स्वाभाविकच मुलीवरच लक्ष केंद्रित करणाऱ्यांचे प्रमाणही वाढतेय. यातून बाप आणि मुलगी हे नातं अनेकांगाने बहरण्याची शक्यता दिसतेय.\nपण, ज्यांना सगळ्या मुलीच आहे आणि मुलगा नाही, त्या वडिलांची आपल्या मुलींप्रती असलेली संवेदनशीलता परत वेगळी असते. किरण बेदी, सानिया मिर्झा ही त्याची उदाहरणं होतं. अनिल अवचट, दिनकर कर्वे (महर्षी कर्वे यांचे पुत्र गौरी देशपांडे यांचे वडील) यांनी ज्या पद्धतीने मुलींना वाढवले, अगदी वेण्या घालून देण्यापासून मुलींना वाढवण्यात यांनी ज्या प्रकारे सहभाग घेतला तो आदर्श आहे. रा.चिं.ढेरे आणि अरुणा ढेरे तसेच दया पवार-प्रज्ञा पवार ही उदाहरणं पण फार बोलकी आहेत. ज्या मुलींना मोठा भाऊ नाही किंवा भाऊच नाही,अशा मुली या जास्त बिनधास्त, बंडखोर आणि मुक्त दिसतात. थोडक्यात, बहुपदरी आणि अतिशय गोड असं वडिल आणि मुलीचं नातं आहे. मुलींबद्दल एका शाईरेचा शेर आठवतोय. ती म्हणते,\nलड़कियाँ बैठी थी पाँव डालकर, रोशनी सी हो गयी तालाब में...\nया ओळींमधलं सौंदर्य वडिलांइतकं कोण चांगलं समजू शकेल...\nकीप सायलेन्स, नो नॉनसेन्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/husband-caught-wife-lover-red-handed-in-his-bedroom-at-night-5934769.html", "date_download": "2019-06-20T15:52:27Z", "digest": "sha1:6RBVVEUEJMNTY7G7F4OOZDW5BLFRTYGX", "length": 12463, "nlines": 187, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Husband Caught Wife Lover Red Handed In His Bedroom At Night | Recall: रात्री पलंगाखालून पतीला आला आवाज, डोकावल्यावर दिसला पत्नीचा प्रियकर", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nRecall: रात्री पलंगाखालून पतीला आला आवाज, डोकावल्यावर दिसला पत्नीचा प्रियकर\nसुखी वैवाहिक जीवनात वादाचे प्रसंग उद्भवण्याचे खरे कारण म्हणजे एकमेकांवरील अविश्वास अशीच प्रकरणे नेहमी उजेडात येतात.\nमन्सूरने त्याची पत्नी फरिदाला प्रियकरासह एका रूममध्ये कोंडले.\nकटिहार - सुखी वैवाहिक जीवनात वादाचे प्रसंग उद्भवण्याचे खरे कारण म्हणजे एकमेकांवरील अविश्वास अशीच प्रकरणे नेहमी उजेडात येतात. असेच एक प्रकरण गतवर्षी उजेडात अाले होते, ज्यामुळे राज्यभरात खळबळ उडाली होती.\nरात्री 2.30 वाजता पत्नीसह पलंगावर झोपलेल्या पतीला खालून काहीतरी आवाज आला. त्याने पलंगाखाली नजर फिरवल्यावर त्याला पत्नीचा प्रियकर लपलेला आढळला. बेडरूममध्ये पत्नीचा प्रियकर पाहून पतीच्या संतापाचा पारा चढला. त्याने पत्नी आणि तिच्या प्रियकराला मारहाण सुरू केली. दरम्यान, या गोंधळाच्या आवाजाने शेजारीपाजारी गोळा झाले. पतीने पत्नी आणि तिच्या प्रियकराला एका रूममध्ये बंद केले.\n5 मुलांच्या आईचा तरुणावर जडला जीव...\n- ही घटना बिहारच्या कटिहार जिल्ह्यातील मनिहारी परिसरातील आहे. येथील पटनी बालिया गावात मंगळवार-बुधवारच्या रात्रीदरम्यान घडली.\n- मन्सूर म्हणाला की, 30 वर्षांची माझी पत्नी फरिदा खातून 5 मुलांची आई आहे. मागच्या काही दिवसांपासून फरिदाचे गावातल्या एका तरुणाशी- मोहम्मद मासूमशी प्रेमप्रकरण सुरू होते.\n-मन्सूरने अगोदरही त्याच्या पत्नीला प्रियकरासह आक्षेपार्ह अवस्थेत पकडले होते, तेव्हा त्याने पुन्हा अशी चूक न करण्याचा इशारा देऊन सोडून दिले होते. एकदा पकडल्यावरही हे दोघे लपूनछपून भेटत राहिले.\nप्रियकराच्या बाहुपाशात होती पत्नी, तेवढ्यात आला पती...\n- मन्सूरच्या घरात चार-पाच रूम आहेत. फरिदा आपल्या मुलांना वेगळ्या रूममध्ये झोपवायची आणि स्वत: पतीसह दुसऱ्या रूममध्ये झोपत होती.\n- पती आणि घरातील लोकांची नजर चुकवून ती रात्रीच्या अंधारात प्रियकराला बोलवायची. मंगळवारी रात्रीही तसे�� झाले.\n- फरिदाला भेटायला तिचा प्रियकर तिच्या बेडरूममध्ये घुसला. फरिदा त्याच्या बाहुपाशात होती तेवढ्यात पतीने दार ठोठावले.\n- भीतीमुळे फरिदाने त्याला पलंगाखाली लपवले. पतीने बेडरूम आतून बंद केले आणि लाइट बंद करून झोपण्याच्या तयारीत होता. पण त्याला झोप काही येत नव्हती.\n- दुसरीकडे, पलंगाखाली लपलेल्या प्रियकराला पळण्याची संधी मिळाली नाही. दरम्यान, त्याने थोडी चुळबुळ केली, हा आवाज मन्सूरने ऐकला आणि त्याला पकडले.\nमारहाणीत फोडले पत्नीचे डोके\n- बेडरूममध्ये पत्नी आणि प्रियकराला पकडल्यानंतर पती प्रचंड संतापला. त्याने पत्नी आणि प्रियकराला जबरदस्त मारहाण सुरू केली.\n- बुधवारी सकाळी 9 वाजता मनिहारी पोलिस घटनास्थळी पोहोचल्यावर मन्सूरने रूमचे लॉक उघडून पत्नी आणि तिच्या प्रियकराला बाहेर काढले. पोलिसांनी दोघांना पकडून सोबत न्यायला लागले, तेव्हा गावकऱ्यांनी याचा विरोध केला.\n- गावातील लोकांचे म्हणणे होते की, याप्रकरणी पंचायत बोलावली जावी. गावकऱ्यांच्या विरोधानंतर पोलिसांनी फरिदा आणि तिच्या प्रियकराला गावाचा सरपंच तस्लीम आरिफच्या ताब्यात दिले. घटनेच्या नंतर गावात तणाव आहे. गावात मोठ्या संख्येने पोलिस फोर्स तैनात करण्यात आलेली आहे.\nपुढच्या स्लाइड्सवर पाहा, या धक्कादायक घटनेचे आणखी फोटोज...\nरूममध्ये काेंडलेले फरिदा आणि तिचा प्रियकर मोहम्मद मासूम.\nफरिदाला याआधी नवऱ्याने प्रियकरासह आक्षेपार्ह अवस्थेत रंगेहाथ पकडले होते.\nमन्सूरने मारहाणीत पत्नीचे डोके फोडले.\nपोलिस येईपर्यंत दाराला टाळे होते.\nपोलिस प्रियकर आणि मन्सूरच्या पत्नीला सोबत नेत होते.\nगावकऱ्यांनी विरोध केल्यावर त्यांना पंचायतीच्या हवाली करण्यात आले.\nपोलिस घटनास्थळी माहिती घेताना.\nआंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंना मोठा धक्का, तेलुगू देसम पार्टीच्या 4 खासदारांनी केला भारतीय जनता पक्षात प्रेवश\nहिमाचल प्रदेशातील कुल्लूजवळ 500 फुट खोल दरीत कोसळली बस, 25 जणांचा मृत्यू तर 35 पेक्षा जास्त गंभीर जखमी\nप्रेमप्रसंगामुळे नक्षल सीमाची झाली होती पदावन्नती, शिपायाची हत्या केल्यानंतर पुन्हा मिळाले पद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/president-susilo-bambang-2143380.html", "date_download": "2019-06-20T15:14:55Z", "digest": "sha1:52P42Z5BIBMEA4OU6P4S7CVQDZTSF45U", "length": 6265, "nlines": 148, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "president susilo bambang | इंग्लिश बोलणे राष्ट्रपतींना पडले महागात", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nइंग्लिश बोलणे राष्ट्रपतींना पडले महागात\nइंग्रजी ही जगाची ज्ञानभाषा असली तरी इंग्लिश बोलल्याबद्दल मात्र इंडोनेशियाचे राष्ट्रपती चांगलेच अडचणीत सापडले आहेत\nजकार्ता, इंडोनेशिया - इंग्रजी ही जगाची ज्ञानभाषा असली तरी इंग्लिश बोलल्याबद्दल मात्र इंडोनेशियाचे राष्ट्रपती चांगलेच अडचणीत सापडले आहेत. इंग्लिश ही बेकायदेशीर भाषा असतानाही आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याच भाषेतून भाषणे केल्याबद्दल त्यांना न्यायालयाने झापले आहे.\nराष्ट्रपती सुसिलो बाम्बांग युधोयोनो यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर केलेली भाषणे ही इंडोनेशियन भाषेतून नसून इंग्लिशमधून आहेत. राष्ट्रपतींच्या या वागणुकीमुळे कायद्याचे उल्लंघन झाले आहे. याची दखल सर्वाेच्च न्यायालयाने घेतली. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती तसेच सरकारी अधिकारी यांनी इंडोनेशियाची राष्ट्रभाषाच वापरली पाहिजे, असे सर न्यायाधीश महफूद एमडी यांनी स्पष्ट केले.\nआईला दुबईला घेऊन गेला मुलगा, नंतर नातवाची काळजी घेतली नाही म्हणून पत्नीसोबत मिळून जाळले आईला दिले चटके आणि...\n२०२० अमेरिका राष्ट्राध्यक्ष निवडणूक : डोनाल्ड ट्रम्प यांची आतापासूनच प्रचार मोहीमेला सुरुवात; अमेरिकेला आणखी महान बनवू - ट्रप्म\nनियासा जंगलातील हत्तींची शिकार करणाऱ्याला होणार 16 वर्षांची शिक्षा, तीन वर्षात 1 लाख हत्तींची शिकार झाल्यामुळे वाढवली सुरक्षा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/topic/%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%9F%E0%A5%80/", "date_download": "2019-06-20T15:56:59Z", "digest": "sha1:XXOA7ZU527MTGES2II4AUXOHECFC5NJL", "length": 24392, "nlines": 173, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "सीएसमटी – Latest News Information in Marathi | ताज्या बातम्या, Articles & Updates on सीएसमटी | Photos & Videos | लेटेस्टली", "raw_content": "गुरूवार, जून 20, 2019\nHappy Birthday CSMT: ऐतिहासिक अशा सीएसएमटी स्थानकाची 132 वर्ष पूर्ण, पाहा अविस्मरणीय फोटो\nDabholkar Murder Case: अॅड. संजीव पुनाळेकर यांना 23 जूनपर्यंत सीबीआय कोठडी\nठाणे: भिवंडी येथे 23 वर्षीय महिलेची हत्या; काही तास 6 महिन्यांचा मुलगा आईच्या मृतदेहापाशी एकटाच बसला\nराज्यातील सगळ्या बोर्डांच्या शाळेत मराठी भाषा शिकवणे अनिवार्य, मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांची घोषणा\nहिमाचल प्रदेश येथे झालेल्या बस अपघातावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिक्रीया\nहिमाचल प्रदेशात बसला भीषण अपघात, 25 प्रवाशांचा मृत्यू\nओडिशा मध्ये चालती ट्रेन पकडण्याच्या नादात या प्रवाशासोबत झाले असे काही, थरारक दृश्य सीसीटीव्हीत झाले कैद\nAir India च्या विमानाला दोन तास उशीर, जेवणाचा डब्बा धुण्यावरून पायलट आणि कर्मचाऱ्यांमध्ये राडा\nरामदास आठवले यांची विनोदी कविता ऐकून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राहुल गांधी, सोनिया गांधी खळखळून हसले\nराफेल विमानाची जागा घेणार Dassault Aviation चं सर्वात शक्तीशाली नवं लढाऊ विमान; Airbus सोबत करार\nअमेरिका: 90 लाख डॉलर्स साठी मैत्रीवर कलंक 18 वर्षीय तरुणीने केली जवळच्या मैत्रिणीची हत्या\nमहिला डॉक्टरने सोशल मिडीयावर पोस्ट केले बिकीनितील फोटो; मेडिकल कौन्सिलला आला राग, कारवाई करत परवाना रद्द (Photos)\nअमेरिका: Las Dallas शहरात एकाच भारतीय कुटुंबातील चार जणांची गोळी झाडून हत्या, पोलिसांचा तपास सुरु\n 5 चिमुरड्यांची हत्या करून, 9 दिवस मृतदेह घेऊन फिरणाऱ्या बापाला फाशी; पत्नीने केली शिक्षा रद्द करण्याची मागणी\nGoogle Pay Tez Shots गेम खेळून जिंका 2000 रुपये; जाणून घ्या गेम खेळण्याची पद्धत\nWhatsApp ने सादर केले 'हे' भन्नाट फीचर; चुकीच्या व्यक्तिला पाठवला जाणार नाही मेसेज अथवा फोटो\nजंक फूड खाणे, नखं चावणे यांसारख्या वाईट सवयी असल्यास शॉक देणारं Pavlok Bracelet; पहा काय आहे किंमत आणि फिचर्स\nTata Motors ची Tigor ऑटोमेटिक लाँच, किंमत 6.39 लाखांपासून सुरु\nफोटोशॉप आणि एडिट केलेले फोटोज ओळखणारं Adobe चे नवे AI Tool\nMahindra Cars 1 जुलै पासून महागणार; इतक्या वाढणार किंमती\nMicromax सहसंस्थापकांनी सादर केली भारतातील पहिली Artificial intelligence इलेक्ट्रिक बाइक; 1000 मध्ये करा बूक, जाणून घ्या वैशिठ्ये\nपॅडल न मारताही तब्बल 65 km चालते ही सायकल; कुलूप नव्हे, पासवर्ड टाकल्यावर होते लॉक-अनलॉक\nआजपासून वाहनांच्या किंमती महागल्या; थर्ड पार्टी विम्यात झाली वाढ, जाणून घ्या नवे दर\nBattRE ने सादर केली वजनाने सर्वात हलकी इलेक्ट्रिक स्कूटर; एकदा चार्ज केल्यावर धावेल 90 किमी, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत\nICC World Cup 2019 मधून बाहेर पडल्यानंतर भावूक झालेल्या शिखर धवन साठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खास ट्विट\nInd vs Pak, ICC World Cup 2019 सामन्यावेळी रणवीर सिंह खेळाडू-सामना अधिकाऱ्यांच्या क्षेत्रात दिसला, ICC ने दिले स्पष्टीकरण\nICC World Cup 2019: विजय शंकर याला 3D नजर बाधा, सोशल मीडियात Netizens ची तिरकस प्रतिक्रिया\nICC World Cup 2019: भारतीय क्रिकेट संघाला दुसरा झटका; विजय शंकर दुखापतग्रस्त\nIND vs ENG मॅचसाठी भारतीय संघ होणार 'केशरी'; Team India वरही भगव्या रंगाची छाप असल्याचा Netizens चा सूर\nBigg Boss Marathi 2, Episode 26 Preview: बिग बॉसच्या घरातील ग्लॅमडॉल हीना पांचाळ साठी अभिजित बिचुकले यांनी गायले 'हे' गाणे (Watch Video)\nSmile Please Shwaas De Song: मुक्ता बर्वे आणि ललित प्रभाकर यांच्या 'स्माईल प्लिज' सिनेमातील 'श्वास दे' गाणे रसिकांच्या भेटीला\n'या' कारणामुळे तैमूरला करिना कपूर युरोप येथे सोडून मुंबईत दाखल\nVaani Kapoor हिचा Sun Bath घेताना छायाचित्रं पाहून चाहते फिदा; पांढऱ्या रंगातील Bikini Photo व्हायरल\nInternational Yoga Day 2019: बॉलिवूडच्या या '5' हॉट अभिनेत्री फिटनेससाठी करतात योगा; पहा व्हिडिओज\nशुद्ध मध ओळखण्यासाठी 'या' सोप्या ट्रिक्स जाणून घ्या\nInternational Yoga Day 2019 निमित्त जाणून घ्या सूर्य नमस्कार घालण्याच्या स्टेप्स आणि फायदे\nYoga Day 2019 Wishes: जागतिक योग दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठमोळी ग्रिटिंग्स, SMS, GIFs, Images, WhatsApp Status and Messages\nInternational Yoga Day 2019 निमित्त जगातील सर्वात कमी उंचीची महिला ज्योती अमगे हिने केला योगासनांचा सराव (Watch Video)\nInternational Yoga Day 2019: योगा करताना या 10 गोष्टींचा नक्की करा विचार, नाहीतर फायदा होण्याऐवजी शरीरावर होईल दुष्परिणाम\nनरेंद्र मोदींची क्रिकेट चाहत्यांमध्येही क्रेझ; Modi Mask घालून केला डान्स (Video Viral)\nप्रेमिकांसाठी XXX वेबसाइट Youporn.com ची खास ऑफर, आपल्या जोडीदाराला 20 लाख लोकांसमोर करा हटके प्रपोज\nमहिलांनी लसूण सोलण्यासाठी 'या' सोप्या पद्धतीचा वापर करा, वाचेल वेळ (Watch Video)\nTEAM INDIA साठी पूनम पांडे हिचा इन्स्टाग्रामवर STRIP TEASER; व्हिडिओ जरा जपूनच पाहा\nनव्या मानवी प्रजातीचे अवशेष पाहून शास्त्रज्ञही थक्क; वैशिष्ठ्ये वाचून व्हाल हैराण\nHD Photos: मलाईका अरोडा आणि जान्हवी कपूर यांचा हॉट जिम लुक चाहत्यांना करत आहे घायाळ\nHD Photos: मलाईका अरोडा आणि जान्हवी कपूर यांचा हॉट जिम लुक चाहत्यांना करत आहे घायाळ\n‘जिवलगा’साठी स्वप्नील जोशी आणि सिद्धार्थ चांदेकर यांनी घेतलं पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं दर्शन\nInternational Kite Festival 2019 : आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवात रंगीबेरंगी पतंगांनी सजले आकाश \nमिताली बोरुडे : राज ठाकरेंची होणारी सून कुण्या सेलिब्रिटी, अभिनेत्रीपेक्षाही कमी सुंदर नाही\nदादर पादचारी पूल आजपासून दुरुस्तीच्या कामासाठी काही दिवस बंद राहणार\n14 मार्च रोजी संध्���ाकाळी मुंबईतील (Mumbai) छत्रपती शिवाज महाराज टर्मिनस (Chhatrapati Shivaji Terminus) जवळील पादचारी पुल (Footover Bridge Collapses)कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर आता मुंबईतील पुलांची पहाणी सुरु करण्यात आली आहे.\nCSMT Bridge Collapse: सीएसएमटी परिसरात पूल दुर्घटनेवरून नितेश राणे यांचा 'शिवसेना' पक्षावर हल्लाबोल, पेंग्विन गोंजारण्यापेक्षा मुंबईकारांच्या जीवाची काळजी करण्याचा दिला सल्ला\nएखादा लहान अधिकारी टार्गेट केला जाईल, चौकशी समिती बसवली जाईल, पण पालिका प्रमुख, महापौर राजीनामा देणार का जबाबदारी कोण स्वीकारणार असे प्र्श्न नितेश राणे यांनी विचारले आहेत.\nCSMT Bridge Collapse: अमिताभ बच्चन, रितेश देशमुख, हेमा मालिनी यांच्यासह अनेक सेलिब्रेटींनी ट्विटरवरुन व्यक्त केल्या भावना\nCSMT पूल दुर्घटनेनंतर रितेश देशमुख, अमिताभ बच्चन, हेमा मालिनी, अनुपम खेर, विवेक ओबेरॉय या कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट करत दुर्घटनेबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या.\nCSMT Bridge Collapse: पूल दुर्घटनेची जबाबदारी संध्याकाळपर्यंत निश्चित करण्याचे पालिका आयुक्तांना आदेश- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nCSMT जवळील पूल कोसळून झालेल्या गंभीर दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी घटनास्थळी भेट दिली. तसंच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेल्या जखमींची भेट घेतली.\nMumbai CSMT FOB Collapse: मध्य रेल्वे, BMC अधिकार्‍यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल\nमृतांच्या कुटुंबीयांना प्रशासनाने 5 लाख तर जखमींना 50 हजार रूपयांची मदत जाहीर केली आहे.\nCSMT Bridge Collapse: म्हणून CSMT जवळील कोसळलेला तो पूल 'कसाब ब्रिज' म्हणून ओळखला जातो\nCSMT जवळील पूल दुर्घटनेवर अनेक चर्चा होत असताना या पुलाबद्दलची खास माहिती समोर आली आहे. या पुलाला 'कसाब ब्रिज' असेही म्हटले जाते.\nCSMT Bridge Collapse: रेल्वेमंत्री चौकशीची टिमकी वाजवणार आणि जबाबदारी झटकणार- राज ठाकरे यांनी ट्विटरवरुन संतप्त प्रतिक्रीया\nमुंबईतील छत्रपती शिवाज महाराज टर्मिनस जवळील पादचारी पुल कोसळून झालेल्या दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला तर 36 जण गंभीर जखमी झाले. या संतापजनक घटनेवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली प्रतिक्रीया नोंदवली आहे.\nमुंबई सीएसएमटी पादचारी पूल दुर्घटना: 'तो पूल आमचा नव्हेच\nहा पूल सुमारे दिडशे वर्षांपूर्वीचा आहे. मुंबईतील धोकादायक पूलांच्या यादीत या पूलाचा समावेश नव्हता. प्रशासनाने या पूलाची पाहाणी ��ेली होती. मात्र, हा पूल धोकादायक स्थितीत नाही. त्याची थोड्याफार प्रमाणात डागडुजी करण्याची आवश्यकता आहे, असे ही पाहणी करणाऱ्या अभियंत्यांनी सांगितले होते. दरम्यान, अद्यापही हा पूल नेमका कोणाचा मुंबई महापालिका की रेल्वे प्रशासनाचा याबाबत निर्माण झालेला संभ्रम दूर होऊ शकला नाही.\nPhotographs: मुंबई सीएसएमटी पादचारी पूल दुर्घटना छायाचित्रे\nMumbai CSMT footover bridge Accident Photographs: मुंबई सीएसएमटी जवळील पादचारी पूल कोसळून घडलेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, या घटनेत 30 जण जखमी झाल्याची माहिती आहे. मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येते आहे. अंगाचा थरकाप उडवणाऱ्या अशा या भयावह घटनेची ही काही छायाचित्रे.\nमुंबई सीएसएमटी पादचारी पूल दुर्घटना: राजकीय नेते काय म्हणाले पाहा\nही घटना घडल्यानंतर पोलीस, अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. मात्र, काही वेळातच राजकीय नेतेमंडळींनी घटनास्थळावर हजेरी लावली. प्रसारमाध्यमांनी त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली तेव्हा, आरोप प्रत्यारोप आणि जबाबदारी झटकण्याचा प्रकार पुन्हा एकदा पाहायला मिळाला.\nमुंबई सीएसएमटी रेल्वे स्टेशन जवळ पादचारी पूल कोसळला; 5 ठार, 30 जण जखमी\nमुंबईतील (Mumba) सीएसएमटी (CSMT) रेल्वे स्टेशन जवळील पादचारी पूल (Footover Bridge Collapses) गुरुवारी सायंकाळी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास कोसळला. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू तर, काहीजण जखमी झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. जखमींची संख्या अद्याप समजू शकली नाही. पोलीस आणि एनडीआरएफचे जवान घटनास्थळी पोहोचल्याची माहिती असून, बचत आणि मदत कार्य सुरु आहे.\nहिमाचल प्रदेश येथे झालेल्या बस अपघातावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिक्रीया\nशुद्ध मध ओळखण्यासाठी 'या' सोप्या ट्रिक्स जाणून घ्या\nICC World Cup 2019 मधून बाहेर पडल्यानंतर भावूक झालेल्या शिखर धवन साठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खास ट्विट\nHappy Birthday CSMT: ऐतिहासिक अशा सीएसएमटी स्थानकाची 132 वर्ष पूर्ण, पाहा अविस्मरणीय फोटो\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E", "date_download": "2019-06-20T15:02:24Z", "digest": "sha1:IWX3QPDSCHHWTJ5XPUM6LSWDGMLSKZUW", "length": 4976, "nlines": 149, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:राष्ट्रीयत्वानुसार जीवशास्त्रज्ञ - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण ७ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ७ उपवर्ग आहेत.\n► इंग्लिश जीवशास्त्रज्ञ‎ (२ प)\n► चिनी जीवशास्त्रज्ञ‎ (१ प)\n► जर्मन जीवशास्त्रज्ञ‎ (२ प)\n► देशानुसार पुराजीवशास्त्रज्ञ‎ (१ क)\n► भारतीय जीवशास्त्रज्ञ‎ (२ क, ९ प)\n► स्कॉटलँडचे जीवशास्त्रज्ञ‎ (२ प)\n► स्वीडिश जीवशास्त्रज्ञ‎ (१ प)\nपेशा आणि राष्ट्रीयत्वानुसार व्यक्ती\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी २१:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%88%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0_%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%95", "date_download": "2019-06-20T15:29:33Z", "digest": "sha1:GIQOGZ73S6Z4CIGVI66TXFOPANCG4JLH", "length": 6488, "nlines": 170, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सैदापूर रेल्वे स्थानक - विकिपीडिया", "raw_content": "\nरेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे\nसैदापूर रेल्वे स्थानक हे कर्नाटकाच्या यादगीर जिल्ह्यातील सैदापूर गावात असलेले रेल्वे स्थानक आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २५ ऑगस्ट २०१७ रोजी २०:५० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/taxonomy/term/67?page=306", "date_download": "2019-06-20T15:40:05Z", "digest": "sha1:G6LAZDJILEONB2II57KYAWCF5QSI3CZY", "length": 7867, "nlines": 207, "source_domain": "misalpav.com", "title": "अनुभव | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्र��गणेश लेखमाला - २०१२\nसहज in जनातलं, मनातलं\nप्रकाश घाटपांडे in जनातलं, मनातलं\nविसोबा खेचर in जनातलं, मनातलं\nभटकंती व खादाडी २\nविसोबा खेचर in काथ्याकूट\nRead more about भटकंती व खादाडी २\nनारळ आणि र द्दी कायमच एकत्र का\nRead more about नारळ आणि र द्दी कायमच एकत्र का\nविसोबा खेचर in काथ्याकूट\nRead more about भटकंती आणि खादाडी..\nविसोबा खेचर in जनातलं, मनातलं\nविसोबा खेचर in जनातलं, मनातलं\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 10 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/baby-cries-unusually-right-every-time-his-nanny-arrives-secret-camera-reveals-the-mystery-5980164.html", "date_download": "2019-06-20T15:10:27Z", "digest": "sha1:VX47PMOGWAXJUQQZYZDAZELRE6LDCTDZ", "length": 8348, "nlines": 158, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "baby cries unusually every time his nanny arrives, secret camera reveals the mystery | मोलकरीण घरात येताच रडायचा चिमुकला, आईने कारण शोधण्यासाठी लावला Secret Cam; समोर आले धक्कादायक सत्य", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nमोलकरीण घरात येताच रडायचा चिमुकला, आईने कारण शोधण्यासाठी लावला Secret Cam; समोर आले धक्कादायक सत्य\nरेकॉर्डिंग पाहिली तेव्हा आईच्या पायाखालची जमीनच सरकली.\nमॉस्को - रशियात एक महिला आपल्या 8 महिन्यांच्या मुलाचे वर्तन अचानक बदलल्याचे पाहून त्रस्त होती. घरात मोलकरीण येताच हा चिमुकला मोठ-मोठ्या रडायचा. शेवटी आईने याचे मूळ शोधून काढण्याच्या प्रयत्न आपल्या घरामध्ये एक गुप्त कॅमेरा लपविला आणि बाळाची संपूर्ण दिनचर्या रेकॉर्ड केली. रेकॉर्डिंग पाहिली तेव्हा आईच्या पायाखालची जमीनच सरकली. फुटेजमध्ये मोलकरीण त्या अवघ्या 8 महिन्यांच्या मुलाला मारहाण करून आपटताना दिसून आली.\nनेमके काय होते त्या व्हिडिओमध्ये\n> रशियातील नेफ्तेयुगान शहरात ही घटना फेब्रुवारी महिन्यात समोर आली. येथे राहणारी 26 वर्षीय अॅलेना आपल्या मुलाच्या सततच्या रडण्यावरून वैतागली होती. अॅलेनाने सांगितल्याप्रमाणे, तिची मोलकरीण घरात प्रवेश करताच बाळ जोर-जोरात ओरडून रडायला सुरुवात करत होता. अखेर तिने याचा शोध घेण्याचे ठरवले आणि घरात कुणालाही न सांगता एक सीक्रेट कॅमेरा लपवला. यानंतर तिला आपल्या मुलाच्या रडण्याचे खरे कारण कळाले.\n> फुटेजमध्ये मुलाचा सांभाळ करण्यासाठी लावलेली मोलकरीण त्याला दूध देण्याचा प्रयत्न करत होती. मुलाने नकार दिला तेव्हा तिने अचानक त्याच्या हात आणि पायांवर चापट मारण्यास सुरुवात केली. एवढेच नव्हे, तर बाळाच्या नकारावर ती इतकी संतापली की तिने त्याला सोफ्यावरून एक पाय ओढून जमीनीवर आपटले. यानंतर त्याला रडताना सोडून निघून गेली. व्हिडिओ पाहिल्यानंतर 31 नॅनी अनस्तासिया हिला पोलिसांनी अटक केली. तसेच कोर्टाने तिच्या विरोधात बालकावर हिंसाचाराचा खटला दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची सुनावणी अजुनही सुरू असून तिला कमाल 10 वर्षांची कैद होऊ शकते.\nपाणबुड्यांचे समुद्र स्वच्छता अभियान, समुद्र किनाऱ्यावरील 700 किलो कचरा काढून केला विश्वविक्रम\nरिसर्चनुसार समोर आली धक्कादायक माहिती; स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे बिघडली शरीराची रचना, मानेत निर्माण होत आहे टोकदार हाड\nटॅक्सी ड्राव्हरने बदलले आजारी वयोवृद्धाचे आयुष्य, लोकांच्या मदतीने बदलले घराचे स्वरूप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AC%E0%A4%B3-%E0%A4%AA%E0%A4%A3-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%AB%E0%A4%B3-2/", "date_download": "2019-06-20T16:04:22Z", "digest": "sha1:4ZR6ERJDVCQ7RBJWD4C23E4IWQ545CSU", "length": 19452, "nlines": 241, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "एकीचे बळ; पण मिळेल का फळ? | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nसोन्याच्या भावानं गाठला उच्चांक\nभैय्या, पक्कं ठरलं ना..\n‘ती’ रेपकार अखेर पोलिसांच्या ताब्यात\nतडीपारीनंतर नगरात फिरणारा टिंग्या गजाआड\nनाशिकची गुन्हेगारी संपता संपेना; अब्रू वाचविण्यासाठी ‘तिने’ मारली धावत्या रिक्षातून उडी\nविधानसभा निवडणुकीचे चोख नियोजन करा : विभागीय आयुक्त माने\nकंत्राटदार बदलला तरी कर्मचार्‍यांना कायम ठेवा\nबार्‍हे ग्रामिण रुग्णालयात आरोग्यांची हेळसांड\nआकाशवाणी चौकात अवैध वाळू वाहतूक करणारे डंप��� पोलिसांनी पकडले\nशेतीपंपाचा वीजपुरवठा खंडित न करण्याचा महावितरणचा निर्णय\nगावठी कट्ट्यातून गोळी झाडल्याचा पोलिसांना संशय\n…अखेर ग.स.तील बेनामी ठेवीप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा\nना.जयकुमार रावल यांच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन\nवादळग्रस्तांसाठी आ.कुणाल पाटील विधानसभेत आक्रमक\n46 विभागांच्या 482 सेवा ऑनलाईन- जिल्हाधिकारी राहुल रेखावार\nसाक्रीत तीव्र पाणीटंचाई; उपाययोजना करा\nतळोद्यानजिक अहमदाबाद-शिरपूर बसवर दगडफेक\nकोळदा-खेतिया रस्त्याचे काम संथगतीने\nनवापुरात वेळेवर पाणीपुरवठा होत नसल्याने भाजपातर्फे मुख्याधिकार्‍यांना घेराव\nजिल्ह्यात विविध कार्यक्रमांनी तसेच गुलाबपुष्प देवून नवागतांचे स्वागत\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nसोन्याच्या भावानं गाठला उच्चांक\nएकीचे बळ; पण मिळेल का फळ\nएकीचे बळ; पण मिळेल का फळ\nतीन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचे शपथविधी सोहळे वेगळ्याच उत्साहात पार पडले. मोदीत लाटेत मरगळलेले अनेक विरोधी पक्षांचे नेते यावेळी समूहाने हजर राहिले. बहुतेकांनी एकाच बसमधून प्रवास केला. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने महाआघाडीची चर्चा त्यामुळे जोरावली आहे.\nस्वबळावर सत्ताप्राप्ती हे दिवास्वप्न ठरू शकते. विरोधक एकत्र लढले तरच सत्तासोपान दृष्टिपथात येऊ शकतो. काँग्रेस हा तर अनुभवी पक्ष त्या पक्षातील धुरिणांनासुद्धा याची जाणीव झाली असावी. म्हणूनच भाजपविरोधी महाआघाडी बनवण्यासाठी वर्षभरापासून चाचपणीही सुरू असावी.\nतथापि ही एकजूट विरोधक किती दिवस टिकवतील व जरूर तर व्यक्तिगत महत्त्वाकांक्षा आणि सत्तेच्या वाट्याबद्दलच्या अपेक्षांना मुरड घालू शकतील का या एकाच मुद्यावर महाआघाडीचे अस्तित्व अवलंबून राहील. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पंतप्रधानपदाचे उमेदवार असायला हवेत, असे द्रमुक नेते एम. के. स्टॅलिन यांनी सुचवले खरे; पण त्यासाठी त्यांनी कोणकोणाची मते आजमावली असतील या एकाच मुद्यावर महाआघाडीचे अस्तित्व अवलंबून राहील. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पंतप्रधानपदाचे उमेदवार असायला हवेत, असे द्रमुक नेते एम. के. स्टॅलिन यांनी सुचवले खरे; पण त्यासाठी त्यांनी कोणकोणाची मते आजमावली असतील सोहळ्यानिमित्त जमलेल्यांपैकी फारशी कुणाला ती कल्पना कदाचित दि��ी नसावी. त्यामुळे त्या सूचनेचे फारशा उत्साहाने स्वागत झाले नसावे.\nकर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या शपथविधीलाही विरोधी पक्षांचे बहुतेक नेते उपस्थित होते. तेव्हाही विरोधकांच्या एकजुटीचा प्रारंभ लोकसभा निवडणुकीची पूर्वतयारी म्हणूनच पाहिले गेले. आताही बरेच नेते एकत्र आलेले आहेत. त्यावरूनही तो तर्क पुन्हा चर्चेत आहे. ही एकजूट तात्कालिक न ठरल्यास लोकसभा निवडणुकीत यश मिळण्याचा संभव ताज्या घटनांनी बराच वाढला आहे. तसे झाल्यास एकजूट पुढेही टिकणार का\nयशामुळे जाग्या होणार्‍या महत्त्वाकांक्षा एकजुटीला सुरूंग तर लावणार नाहीत ना इसापनीतीतील एक गोष्ट यानिमित्त आठवते. एका जंगलात एक कोल्हा, एक लांडगा व एक रानमांजर घनिष्ट मित्र असतात. रोज नियमाने सोबत फिरायला जात. एके दिवशी वाटेवरच्या मैदानात कुणा संताचे प्रवचन चालू होते. कुतूहलाने तिघेही आडोसा पाहून ते प्रवचन तत्मयतेने ऐकू लागले. बुवांनी सांगितलेला अहिंसेचा महिमा त्यांच्या मनी ठसला.\nफिरायला जाताना तिघांनी यापुढे अहिंसा पाळण्याचा निर्धार बोलून दाखवला. वाटेत लागलेल्या नाल्याच्या काठावर खेकड्यांची काही बिळे दिसली. कोल्होबा उडी मारून तिकडे धावले. लांडगा व रानमांजर कोल्ह्याच्या दांभिक अहिंसेची चर्चा करू लागले. थोड्याच वेळात कोल्हा परत सामील झाला.\nचर्चा थांबली; पण रस्त्याच्या बाजूने शेळ्या-मेंढ्यांचा कळप जात होता. काही निमित्त सांगून लांडगा तिकडे पळाला. तेव्हा कोल्हा व रानमांजर लांडग्याच्या दांभिकतेवर बोलू लागले. सत्तेचे लोणी दिसू लागल्यास एकजुटीच्या निर्धाराला पोहोचलेली मंडळी एकत्र राहू शकतील का विरोधी पक्षांच्या महाआघाडीचे अस्तित्व सत्ता लालसेने ढेपाळणार का हे काळच ठरविल.\nनदीघाट विकास प्रकल्पासाठी 65 कोटी\nजळगाव ई पेपर (दि 20 जून 2019)\nआकाशवाणी चौकात अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर पोलिसांनी पकडले\nशेतीपंपाचा वीजपुरवठा खंडित न करण्याचा महावितरणचा निर्णय\nगावठी कट्ट्यातून गोळी झाडल्याचा पोलिसांना संशय\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nजात प्रमाणपत्र अवैध : नवापूरच्या दोन नगरसेवकांची पदावर टांगती तलवार.\nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, नंदुरबार, मुख्य बातम्या, राजकीय\nशहीद जवान कपिल गुंड यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार\nआवर्जून वाचाच, मुख्य बातम��या, सार्वमत\nअभिनेत्री फ्रिडा पिंटो अडकणार लग्नबेडीत\nआवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, हिट-चाट\nसुनील अरोरा भारताचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त\nआवर्जून वाचाच, देश विदेश, मुख्य बातम्या\nकोकणात मान्सून दाखल; हवामान खात्याकडून अधिकृत माहिती\nचार वर्षांत राज्यात 12 हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nबोदवड औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षकाचा महिला कर्मचार्‍यावर चाकू हल्ला\nmaharashtra, जळगाव, मुख्य बातम्या\nसोन्याच्या भावानं गाठला उच्चांक\nभैय्या, पक्कं ठरलं ना..\n‘ती’ रेपकार अखेर पोलिसांच्या ताब्यात\nतडीपारीनंतर नगरात फिरणारा टिंग्या गजाआड\nकर्जमंजुरीसाठी तरूणांकडून उकळले पैसे\nजळगाव ई पेपर (दि 20 जून 2019)\nआकाशवाणी चौकात अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर पोलिसांनी पकडले\nशेतीपंपाचा वीजपुरवठा खंडित न करण्याचा महावितरणचा निर्णय\nगावठी कट्ट्यातून गोळी झाडल्याचा पोलिसांना संशय\nनदीघाट विकास प्रकल्पासाठी 65 कोटी\nसोन्याच्या भावानं गाठला उच्चांक\nभैय्या, पक्कं ठरलं ना..\n‘ती’ रेपकार अखेर पोलिसांच्या ताब्यात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/Doctor-recruitment-by-health-department-in-solapur/", "date_download": "2019-06-20T16:16:03Z", "digest": "sha1:JNJTCYGX3MHRRY6DXBUNCK2B4ZPYMS4J", "length": 6697, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आरोग्य विभागाकडून डॉक्टरांची जम्बो भरती | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › आरोग्य विभागाकडून डॉक्टरांची जम्बो भरती\nआरोग्य विभागाकडून डॉक्टरांची जम्बो भरती\nसोलापूर : बाळासाहेब मागाडे\nमहाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून वैद्यकीय अधिकारी गट ‘अ’च्या पदांची जम्बो भरती करण्यात येणार आहे. याबाबत शासनाकडून अर्ज मागवण्यात आले असून सोलापूर जिल्ह्यातील पदभरतीचाही यात समावेश आहे.\nमहाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून वैद्यकीय अधिकारी गट ‘अ’ दर्जाची एकूण 723 पदे भरण्यात येणार आहेत. सोलापूरसह मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, अहमदनगर, जळगाव, नंदूरबार, धुळे, औरंगाबाद, जालना, परभणी, हिगोली, लातूर, बीड, उस्मानाबाद, नांदेड, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांसाठी ही पदभरती करण्यात येणार आहे.\nमहाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्यसेवा गट ‘अ’ या संव���्गातील वैद्यकीय अधिकारी पदावर ही सरळसेवेने भरती करण्यात येणार आहे. यामध्ये विशेष मागास प्रवर्ग - 66 पदे, ओबीसी - 8 व खुला प्रवर्गातील एकूण 649 पदांचा समावेश आहे. या पदभरतीमुळे अनेक दिवसांपासून रिक्त असलेल्या पदांवर मनुष्यबळ प्राप्त होणार असल्याने रुग्णसेवेवरील ताण कमी होणार आहे.\nसोलापूर जिल्ह्यात 14 पदे रिक्त\nसोलापूर जिल्ह्यातील विविध रुग्णालयांत वैद्यकीय अधिकारी पदाची एकूण 14 पदे अनेक दिवसांपासून रिक्त आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णसेवेवर ताण येत आहे. शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून वैद्यकीय अधिकारी पदाची मोठी भरती करण्यात येणार असल्याने जिल्ह्यातील ही रिक्त पदे भरली जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.\nइतर कर्मचार्‍यांची पदभरती कधी\nमहाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून वैद्यकीय अधिकारी गट ‘अ’ दर्जाची एकूण 649 पदांची भरती करण्यात येणार असली तरी जिल्ह्यातील अनेक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांत मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहेत. आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, आरोग्य सहाय्यक आदी पदांचा त्यात समावेश आहे. त्या पदांअभावी अनेक गावांतील रुग्णसेवेवर मोठा ताण येत आहे. अनेक ठिकाणी पुरेशा ताकदीने सेवा पुरविणे अशक्य आहे. त्यामुळे या विविध पदांची तातडीने भरती करण्याची गरज आहे.\nकृषी योजनांसाठी यापुढे शेतकऱ्यांसाठी एक अर्ज योजना\nराज्यात शिक्षक भरतीचा बोजवारा\nलालबागच्या राजाचा ८६ वा पाद्यपूजन सोहळा उत्साहात\nलग्नाच्या तिसऱ्याच दिवशी नवविवाहिता प्रियकरासोबत फरार\nसीमा प्रश्नावर भाजप का बोलत नाही\nकृषी योजनांसाठी यापुढे शेतकऱ्यांसाठी एक अर्ज योजना\nलालबागच्या राजाचा ८६ वा पाद्यपूजन सोहळा उत्साहात\nसीमा प्रश्नावर भाजप का बोलत नाही\nझेडपी शाळांच्या दुरुस्तीसाठी दोनशे कोटी : पंकजा मुंडे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/maharashtra/thane-news/9", "date_download": "2019-06-20T15:58:11Z", "digest": "sha1:QKJXZK4JXISOWWBWQVCWAPA4LIFPBQWR", "length": 31013, "nlines": 234, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Thane News, latest News and Headlines in marathi | Divya Marathi", "raw_content": "\n451 ग्रामपंचायतींसाठी 23 जूनला मतदान\nमुंबई - जुलै ते सप्टेंबर 2013 या कालावधीत मुदत संपणार्या 451 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी व काही रिक्त जागांसाठी 23 जून रोजी मतदान होणार असून संबंधित ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात शुक्रवारी मध्यरात्रीपासून आचारसंहिता लागू झाली, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली. निवडणुकीसाठी 15 एप्रिल 2013 ची मतदार यादी ग्राह्य धरली जाणार असून नामनिर्देशन पत्रे 4 ते 8 जून 2013 या कालावधीत स्वीकारली जातील. 10 जून 2013 रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. नामनिर्देशनपत्रे 12 जून 2013 पर्यंत मागे घेता येतील....\nमुंब्रा इमारत दुर्घटनाप्रकरणी दोघांना जामीन\nठाणे - मुंब्रा येथील इमारत दुर्घटना प्रकरणात स्थानिक न्यायालयाने दोन आरोपींना जामीन मंजूर केला. ठाणे मनपा आयुक्त कार्यालयातील आरोपी अधिकार्याचा चालक रामदास बुरूड व बांधकाम साहित्य पुरवठादार अफरोज अन्सारी यांना 15 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला. बिल्डर आणि मनपा अधिकार्यातील लाचेच्या देवाणघेवाणीत बुरूडने मध्यस्थाचे काम केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. न्यायालयाने पोलिस कॉन्स्टेबल जहांगीर सय्यद, मनपा अभियंता सुभाष रावल आणि मनपा अधिकारी सुभाष वाघमारे, किसन मडके आणि...\nठाण्यात एलबीटीविरोधात व्यापार्‍यांचा बंद; मनसे कार्यकर्ते रस्त्यावर\nठाणे- ठाण्यातील व्यापार्यांनी एलबीटीविरोधात शनिवारपासून बेमुदत बंदची हाक दिली आहे. दुसरीकडे व्यापार्यांच्या बंदला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विरोध दर्शवला असून मनसे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहे. बंदची हाक मागे घ्या, अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करण्याचाही इशारा मनसेने दिला आहे. काही भागात मनसे कार्यकर्त्यांनी व्यापार्यांनी बंद दुकानांचे शटर परस्पर उघडून बंद उधळला. दरम्यान, अक्षय्य तृतीच्या निमित्ताने ठाण्यातील दुकानदारांनी शहरात दुकाने उघडली होती. परंतु आजपासून पुन्हा एकदा...\nठाण्‍यातील डॉट प्लस केंद्र वैद्यकीय अधिका-याविना चालू\nठाणे - कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज दवाखान्यात डॉट प्लस केंद्रावर वैद्यकीय अधिकारी नसल्याने टीबीच्या रूग्णांची दैन्या होत आहे. ती तातडीने अधिकारी नेमून सोडावावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महानगरपालिका आयुक्तांकडे केली आहे. राज्य सरकारने डॉट प्लस केंद्रासाठी वैद्यकीय अधिका-याचे पद मंजूर केले आहे. मात्र त्या पदावर कोणाचीही नियुक्ती न झाल्याने पालिकेच्या रूग्णालयात टीबी रूग्णांची दररोज रूग्णांचे हाल होत आहे. त्यामुळे लवकर वैद्यकीय अधिका-याची नेमणूक करावी, असे...\n��ुरबाडमध्‍ये सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या\nमुरबाड - सासरच्या लोकांकडून पैशांसाठी वारंवार होत असलेल्या छळाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केली. प्राप्त माहितीनुसार कर्जत तालुक्यातील खांडस गावाची गौरी भोईरची (20) मुरबाडच्या सदानंद शेळके याच्याशी मागील वर्षी लग्न झाले होते. शेळके कुटूंबीयांचा न्यायालयीन वाद सुरू होता. तो लढवण्यासाठी पैशांची गरज होती. त्यासाठी गौरीला माहेराकडून पन्नास हजार रूपये आणावे यासाठी तिचा पती, सासरा, सासू, नणंद यांच्याकडून सतत मानसिक व शारीरिक छळ केला जात होता. यास कंटाळून गौरीने आत्महत्या केली. तिच्या...\nवसई - येथील हनुमान नगर मध्ये बिल्डिंगवर अॅंटीना लावताना खाली पडून युवकाचा मृत्यू झाला. मृत्य युवक राहुल पवार (वय-23, राहणार घाटकोपर) विरारमधील गणेश बिल्डिंगवर डिश अॅंटींना लावण्यासाठी आला होता. इमारतीवर असलेल्या पत्र्यावर चालत असताना पत्रा तुटून राहूल खाली पडला. त्यात त्याचा मृत्यू झाला. तो डीबी इन्फोत कामाला होता.\nभगवान परशुरामाच्या जीवनावर पाच हजार भागांची मालिका येणार प्रेक्षकांच्या भेटीस\nठाणे - भगवान परशुरामाच्या जीवनावर 5 हजार भागांची टीव्ही मालिका काढण्यात येणार असून येत्या दिवाळीत त्याचा पहिला भाग प्रदर्शित होईल, अशी आशा या प्रोजेक्टशी संबंधित सूत्रांनी व्यक्त केली. दूरचित्रवाणी मालिकेद्वारे परशुरामाचे जीवन लोकांसमोर यावे, यासाठी देशभर या देवतेशी संबंधित माहिती गोळा करण्यात आली आहे, असे सुशील योगी यांनी सांगितले. सोमेश्वर प्रॉडक्शन कंपनीमार्फत मालिकेची निर्मिती केली जाणार आहे. भाइंदरमध्ये मालिकेचे चित्रीकरण होणार आहे.\nनिवडणुकीचा बिगुल: मतदानाच्या सुदर्शन चक्राने राक्षसरूपी सरकार ठार करा\nठाणे- भ्रष्टाचाराच्या गर्तेत अडकलेले राज्य व केंद्रातील कॉँग्रेसप्रणीत सरकार घालवण्याची वेळ आली आहे. भगवान श्रीकृष्णाने सुदर्शन चक्राने अनेक राक्षसांचा वध केला, त्याप्रमाणे मतदारांनी कॉँग्रेस आघाडी सरकारला ठार करावे, असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते ठाण्यात एका कार्यक्रमात बोलत होते. सरकार आणि सत्ताधार्यांमुळे संपूर्ण देश विविध समस्यांनी ग्रासला आहे. सरकारमुळे भ्रष्टाचार वाढला असून कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण झाले आहेत. म��दारांनी...\nप्रकल्पग्रस्तांचा लढा सुरूच राहील; राम नाईक यांच्या पुस्तकाचे प्रकाशन\nठाणे- तारापूर अणुऊर्जा प्रकल्पग्रस्तांचा लढा यापुढे सुरूच राहील, असा निर्धार भाजपचे ज्येष्ठ नेते राम नाईक यांनी व्यक्त केला. सरकारने पुनर्वसन कार्यक्रम राबवला नाही. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी त्याविरोधात न्यायालयीन लढाई सुरू आहे. नाईक यांचे चर्चगेट ते डहाणू लोकल रेल्वेवर आधारित पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले त्या वेळी ते बोलत होते. आपल्या तीन कामांसाठी आंदोलन सुरूच राहील. यात मच्छीमारांना डिझेलमध्ये सबसिडी, शेतकर्यांच्या धर्तीवर मच्छीमारांना मदत तसेच तारापूर अणुऊर्जा...\nठाण्‍यात डॉक्टरने केला महिलेवर बलात्कार\nठाणे - दिव्यात तपासणीसाठी आलेल्या महिलेवर डॉक्टरने बलात्कार केला. डॉक्टरने बलात्कार करण्यापूर्वी महिलेला बेशुध्द केले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिव्यातील डॉ विलियम जेकब याच्या दवाखान्यात 24 वर्षीय पीडित महिलेला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. महिलेने दाखल केलेल्या तक्रारीनुसार जेबक याने तिला एक पदार्थ दिला व त्यानंतर ती बेशुध्द झाली. या दरम्यान तिच्यावर डॉक्टरने बलात्कार केला असा आरोप पीडित महिलेने केला आहे. महिलेच्या तक्रारावरून डॉक्टरविरूध्द गुन्हा दाखल करण्यात...\nगॅसगळतीमुळे नवरदेव अडकले वाहतुकीत, आपत्ती व्‍यवस्‍थापनाचे वाजले बारा\nखोपोली- मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर एलपीजीचा टँकर उलटला. जवळपास 8 तास वाहतूक ठप्प होती. या 8 तासांमध्ये प्रवाशांचे आतोनात हाल झाले. या अपघाताने द्रुतगती महामार्गाची कंत्राटदार आयआरबी कंपनीच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचे बारा वाजल्याचे स्पष्ट झाले. या प्रकारामुळे झालेल्या मनस्तापावरुन प्रवाशांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली. आज सकाळी एमएच-०४ सी ए ५९६४ क्रमांकाचा टॅक्र खोपोली जवळील अंडा पोइन्टजवळ उलटला. त्यानंतर सकाळी 9 वाजतापासून दोन्ही बाजूची वाहतूक बंद ठेवण्यात आली. ही गळती...\nवेंगुर्ले - समुद्राच्या अंतर्गत भागात मान्सूनला अनुकूल असलेल्या घडामोडी घडत आहेत. कोकणात अचानक तापमानात वाढ झाली असून उन्हाची झळ वाढली आहे. शुक्रवारी भारतीय हवामान विभगाने यंदा पावसाळा लवकर सुरू होण्याचा अंदाज वर्तविला आहे. त्यानुरूप समुद्रात हालचाली होत असल्याचे काही मच्छीमारा���नी सांगितले. वाढत्या उष्णतेमुळे आंबा लवकर पिकत आहे.\nसर्वसामान्यांचा विचार न झाल्यास पर्यावरण असमतोल\nकणकवली - पश्चिम घाटातील पर्यावरण संवर्धनासाठी माधव गाडगीळ आणि कस्तुरीरंगन या दोन समित्या स्थापण्यात आल्या. पुढे आणखी समित्या येतील, परंतु त्यात सर्वसामान्यांचा विचार न झाल्यास पर्यावरणाचा समतोल राखला जाणार नाही, असे आमदार प्रमोद जठार यांनी सांगितले. नगरवाचनालयाच्या हीरक महोत्सवी वर्षाच्या सांगता प्रसंगी ठेवण्यात आलेल्या आज पर्यावरण विचार-एक नित्यकर्म या परिसंवादात आमदार जठार बोलत होते. यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष वि.शं. पडते, महेश काणेकर, जान्हवी जोशी, कौस्तुभ ताम्हाणकर, डॉ कुमुद...\nकोकणातील आंबा उत्पादन घटणार\nठाणे - अवकाळी पाऊस आणि बदलते हवामान याचा जबरदस्त फटका कोकणातील आंबा उत्पादनाला बसला असल्याचे निरीक्षण दोन संस्थांनी नोंदवले आहे. कोकणातील आंबा उत्पादन 2011 आणि 2010 च्या तुलनेत मोठ्या प्रमाणात घटणार असल्याचे या संस्थांच्या अहवालात म्हटले आहे. गेल्या तीन वर्षांपासून कोकणातील अल्फान्सोसह (हापूस) विविध वाणाच्या आंब्याचे उत्पादन सातत्याने घटत असल्याचे या संस्थांनी म्हटले आहे. कोकण विकास परिषद आणि संस्कार या दोन संस्थांनी कोकणातील आंबा उत्पादनाचा अभ्यास केला. त्याअंती त्यांनी हे निरीक्षण...\nडॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वांगणीत विद्यार्थ्यांना दप्तर वाटप\nठाणे- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अंबरनाथ तालुक्यातील वांगणी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा क्रमांक- 2 मध्ये संकल्प ग्रुपतर्फे विद्यार्थ्यांना दप्तर वाटप करण्यात आले. वांगणीचे सरपंच खंडेराव कालेकर, उपसरपंच सुखदेव पडवळ, सरचिटणीस एकनाथ शेलार, ग्रामपंचायत सदस्या योजना सांळुखे, एमएमआरडीएचे अधीक्षक अभियंता महेंद्र साळवे, सॅम्युअल कांबळे, माजी सरपंच विजय पावस्कर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक घन:श्याम युवराज कांबळे यांनी केले....\nसर्वात मोठे बॅग पेंटिंग, मनीषा गिनीज बुकात\nठाणे - मनीषा ओगले यांनी सर्वात मोठय़ा बॅगमध्ये पेंटिंग करण्याचा विश्वविक्रम केला. त्यांनी पर्यावरण सुरक्षेवर रविवारी 21 फूट लांब, 27 फूट रुंद कापडी पिशवीवर दहा तास 44 मिनिटांपर्यंत पेंटिंग केली. त्यात जागोजागी पाणी वाचवा, झाडे वाचवा, नो प्लॅस्टिक बॅग आदी संदेशही लिहिले. या आगळ्यावेगळ्या उपक्रमाबद्दल त्यांचे नाव गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंदवले आहे. सर्वात मोठा हँड पेंटेड कुर्ता (40x20 फूट) तयार करण्याचे लिम्का रेकॉर्डही त्यांच्या नावे आहे.\nआत्मक्लेश करून चूक सुधारता येत नाही : उद्धव ठाकरे\nअलिबाग- आत्मक्लेश करून चूक सुधारता येत नाही. दिवंगत माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा वारसा अजित पवारांनी सांगू नये. त्यांच्या काकांनीच यशवंतरावांच्या पाठीत खंजीर खुपसला होता, अशी घणाघाती टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माणगाव येथे शनिवारी केली. शिवसेनेच्या निर्धार सभेत ते बोलत होते. या वेळी युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे, मनोहर जोशी आदींची उपस्थिती होती. ठाकरे म्हणाले, सिंचन प्रकल्पांच्या किमतीत वाढ होण्यासाठी सुनील तटकरे जबाबदार आहेत. शिवसेनेची सत्ता आल्यास...\nकल्याणमध्‍ये टॅक्ट्ररच्या धडकेत 1 ठार, तर चार जखमी\nकल्याण - शुक्रवारी ( ता.19) कल्याण पूर्वमध्ये ट्रॅक्टरने मोटरसायकल्स आणि रिक्षांना दिलेल्या धडकेत एक ठार, तर चौघे जखमी झाले.कल्याणहून डोंबिवलीच्या दिशेने जाणा-या ट्रॅक्टरने विजय नगर येथील 4 मोटारसायकलींसह 5 रिक्षांना धडक दिली. यात 1 ठार झाला. जखमींना कल्याण आणि मुंबई येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले. ट्रॅक्टरची चालक गायब असून पोलिस पुढील तपास करत आहेत.\n'ठाणे बंद'मुळे विद्यार्थ्यांसह नागरिकांचे त्रस्त; 'बंद म्हणजे नेते आणि बिल्डरांचे साटेलोटे'\nठाणे- अनधिकृत बांधकामावरील कारवाई विरोधात शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस एकत्र आले असून त्यांनी आज (गुरुवारी) ठाणे बंद पुकारला आहे. या बंदमुळे विद्यार्थ्यांसह नागरिकांना प्रचंड हाल सहन करावे लागत आहे. रिक्षा, बस बंद असल्यामुळे नागरीकांची मोठी गैरसोय झाली आहे. ज्ञानसाधना महाविद्यालय प्रशासनाने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु विद्यापीठाच्या परीक्षा या वेळापत्रकानुसारच होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. ठाणे बंद म्हणजे राजकीय नेते आणि बिल्डरांचे साटेलोटे...\nराज्यातील जमीनीची होणार फेरमोजणी\nठाणे - ब्रिटिश काळखंडानंतर प्रथमच राज्यात जमिनीची फेरमोजणी होत असल्याची माहिती कोकण विभागाचे भूमी अभिलेख उपसंचालक विलास पाटील यांनी दिली. ठाण्यात भूमी अभिलेख विभाग��ने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पाटील बोलत होते. जमीन फेरमोजणीची प्रायोगिक तत्त्वावरील कामे पुण्यातील मुळशी तालुक्यात सुरू करण्यात आली आहे. जमीन मोजणीच्या कामाचे आता पूणपणे संगणकीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना केव्हाही जमिनीची माहिती मिळू शकेल. पहिल्या टप्प्यात सहा जिल्ह्यात, दुस-या टप्प्यात 12 , तर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/dainik-rashi-bhavishya-aajche-rashi-bhavishya-in-marathi-today-13092018-122730739-PHO.html", "date_download": "2019-06-20T15:02:21Z", "digest": "sha1:N7Q2GBEVXW4YIDQ7FJ3WWOEIKWEOYKOH", "length": 38753, "nlines": 256, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "आजचे राशिभविष्य 13 Sep 2018, Aajche Rashi Bhavishya | Today Horoscope in Marathi - 13 Sep 2018 | आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार\nToday Horoscope (Aajche Rashi Bhavishya, 13 Sep 2018): आज सूर्य-चंद्राची स्थिती काही लोकांसाठी शुभ राहील, तर काही लोक चिंताग्रस्त राहतील. या ग्रह आणि नक्षत्रामुळे आज काही लोकांना धनलाभ होऊ शकतो. ठरवलेली कामे पूर्ण होतील. आजच्या ग्रह-ताऱ्यांच्या प्रभावामुळे काही नोकरदार लोकांना वरिष्ठांची मदत मिळू शकते. याउलट काही लोकांचे टेन्शनही वाढू शकते. कामाच्या व्यापामुळे काही लोक स्वतःसाठी वेळ काढू शकणार नाहीत. अशाप्रकारे ग्रह-ताऱ्यांचा संमिश्र प्रभाव 12 राशींवर राहील. जाणून घ्या, काय लिहिले आहे आज तुमच्या राशीमध्ये, समजून घ्या काय आहेत ग्रह-ताऱ्यांचे संकेत.\nपॉझिटिव्ह - धनलाभ आणि जुन्या सौद्यांमधून फायदा होऊ शकतो. दैनंदिन कामे वेळेवर पूर्ण होऊ शकतात. बिझनेसमध्ये दीर्घकाळ गुंतवणुकीतून लाभ होऊ शकतो. अडकलेला पैसा मिळण्याचे योग आहेत. एखादा मोठा निर्णय घेण्यापूर्वी विश्वासू लोकांचा सल्ला अवश्य घ्यावा. जोडीदाराला वेळ द्यावा. पार्टनर तुमच्यासाठी पैसा आणि आरोग्य संदर्भात चर्चा करू शकतो. रोमान्ससाठी दिवस चांगला आहे. रोमँटिक संबंध आणखी चांगले होतील. मित्रांच्या मदतीने एखादे काम लवकर पूर्ण होऊ शकते.\nनिगेटिव्ह - तुम्हाला एखादी अनामिक भीती त्रास देऊ शकते. एखादी नवीन समस्या समोर उभी राहील. पैशांशी संबंधित काम पूर्ण करण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात. लोखंडामुळे जखम होऊ शकते. सावध राहावे. एखादा व्यक्ती धोका देण्याचा प्रयत्न करू शकतो.\nकाय करावे - सरकारी अधिकारी किंवा एखाद्या मोठ्या व्यक्तीला मिठाई खाऊ घालावी.\nलव्ह - या राशीच्या लोकांना प्रेमासाठी हा काळ अनुकूल राहील. लग्नासाठी एखाद्याला विचारणा करायची असल्यास ग्रहस्थिती तुमच्यासाठी चांगली आहे.\nकरिअर - बिझनेसमध्ये फायदा होण्याची शक्यता आहे. आज तुम्ही भावुक जास्त आणि व्यावहारिक कमी राहाल. कोणताही महत्त्वपूर्ण निर्णय आज घेऊ नये. विद्यार्थ्यांना यश मिळण्याचे योग आहेत.\nहेल्थ - आरोग्याच्या बाबतीत आजचा दिवस सामान्य राहील. जखमही होऊ शकते.\nपॉझिटिव्ह - आपल्या कामावर आणि व्यवसायावर लक्ष द्या. कामाची पद्धत बदलण्याचे विचार मनात येतील. काही दैनंदिन कामे आज पूर्ण होतील. कोणतेही काम परफेक्शनने करण्याचा प्रयत्न कराल. वेळे ऑफिसमध्ये जाण्याचा प्रयत्न करा आणि कामात कुणालाच तक्रार करायला जागा ठेवू नका. नातेसंबंधांच्या दृष्टीने चांगला दिवस. नवी सुरुवात करण्याचा प्रयत्न कराल. खासगी आणि विशेष संबंधांतील मतभेद थोड्याशा समजुतीनंतर मिटू शकतील. एखाद्याशी नवी मैत्री होईल. नवे प्रेमप्रकरण सुरू होण्याची शक्यता आहे.\nनिगेटिव्ह - तुमची धावपळ वाढू शकते. कामात तणाव आणि थकवा राहील. आजपासून पुढचे काही दिवस तुम्हाला खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. महत्त्वाच्या कामांसाठी इच्छा नसूनही कर्ज घ्यावे लागेल. विनाकारण राग काढल्याने नुकसान होईल.\nकाय करावे - हाताच्या छोट्या बोटावर चंदन लावा.\nलव्ह - दांपत्य जीवनात आनंद राहील. तुम्ही एखादे मोठे पाऊल उचलण्याआधी विचार केला पाहिजे. घाई करू नका. नुकसानही होऊ शकते.\nकरिअर - बिझनेस आणि कार्यक्षेत्रात तोलूनमापून व्यवहार करा. बिझनेसमध्ये चढ-उतार येतील. मोठी गुंतवणूक टाळा. विद्यार्थ्यांनी जास्त मेहनत टाळावी. कमी मेहनतीतही यश मिळेल.\nहेल्थ - आरोग्याच्या बाबतीत दिवस सामान्य राहील. खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा.\nपॉझिटिव्ह - काम वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. नोकरी किंवा बिझनेसमध्ये धनलाभ होण्याचे योग जुळून येत आहे. कोणत्याही प्रकारच्या लिखित कामामुळे आज तुम्हाला फायदा होण्याचे योग आहेत. सहकार्याची भावना ठेवून काम केल्यास लवकर यश प्राप्त होऊ शकते. आज एखाद्या मोठ्या कामाची प्लॅनिंग केल्यास भविष्यात याचा फायदा होऊ शकतो. नोकरीतील अडचणी दूर होऊ शकतात. बिझनेसमध्ये रिस्क घेणे ���ायदेशीर ठरू शकते. अचानक धन लाभाचे योग जुळून येत आहेत.\nनिगेटिव्ह - एखादे काम तुमच्या इच्छेनुसार वेळेवर होत नसेल तर त्याचा जास्त विचार आज करू नये. आज तुम्ही इच्छा नसतानाही तुम्हाला विविध जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील. काही कारणांमुळे आज कामामध्ये उशीर होऊ शकतो. उत्साहात येऊन जास्त खरेदी करू नये. आज तुम्हाला आजिबात आवडत नसलेले काम करावे लागू शकते.\nकाय करू नये - आज निळ्या रंगाचे बेडशीट, टेबल क्लॉथ आणि चेअर कव्हरचा युज करू नये.\nलव्ह - तुमचा मूड झटपट बदलू शकतो. तणावाची स्थिती निर्माण होऊ शकते. तणाव वाढत असल्याचे जाणवल्यास पार्टनरपासून काही काळासाठी दूर जावे.\nकरिअर - बिझनेसमध्ये फायद्याची स्थिती बनू शकते. घाईगडबडीत कोणताही निर्णय घेऊ नये. विद्यार्थ्यांसाठी काळ चांगला आहे.\nहेल्थ - जुने आजार त्रास देऊ शकतात. जळजळ वाढेल.\nपॉझिटिव्ह - एखादा जवळच्या नात्यात वितुष्ट निर्माण होण्याची शक्यता आहे. खर्च करताना स्वतःवर नियंत्रण ठेवा फायद्यात राहाल. पैसा कमावण्याच्या नवीन संधी तुम्हाला मिळतील. नवीन पार्टटाइम कामही मिळेल. जुन्या वस्तूंची विक्री करु शकता. कुटुंब आणि अपत्यांच्या गरजांकडे अधिक लक्ष द्यावे लागले. कुटुंबासोबत जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करा. भौतिक सुख वाढेल. कामकाज करण्याच्या पद्धतीत बदल होऊ शकतो.\nनेगिटिव्ह - तुमच्यासमोर एखादा असा त्रास उभा राहू शकतो, ज्यामुळे तुमच्या कामकाजात तुम्हाला अचडण येऊ शकेल. यातून मार्ग काढण्यात तुमचा अर्धा दिवस निघून जाईल.\nकाय करावे - 2 लवंगा चाकूने कापून घराबाहेर फेका.\nलव्ह - जोडीदारासोबत जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करा. कुटुंबासोबत घालवलेल्या वेळामुळे तुम्हाला एक नवी उर्जा मिळेल.\nकरिअर - नौकरी करणा-या लोकांसाठी हा काळ ठिक नाही. वरिष्ठांसोबत वाद होण्याची शक्यता आहे. कामाचा ताण वाढेल. विद्यार्थ्यांचे अभ्यास मन रमणार नाही.\nहेल्थ - तब्येतीकडे दुर्लक्ष करु नका. कुठल्याही आजाराला जास्त वाढू देऊ नका.\nपॉझिटिव्ह - जुनी प्रकरणे मागे सोडून पुढे जाण्याची वेळ आहे. काळही तुम्हाला साथ देऊ शकतो. आज तुम्ही जास्त भावूक व्हाल. स्वतःला पॉझिटिव्ह ठेवाल तर तुम्हाला यश मिळू शकते. आनंदी राहा आणि इतरांनाही आनंदी ठेवा. कुटुंबातील अनेक प्रकरणांचा आज निपटारा करता येऊ शकतो. आज केलेली बहुतांश कामे पूर्��ही होऊ शकतात. सुख आणि आनंद मिळेल. वैवाहिक जीवनही चांगले राहील.\nनिगेटिव्ह - आपले मत इतरांवर लादू नका. पैशांच्या काही प्रकरणांमध्ये तुम्ही गरजेपेक्षा जास्त चिंता करू शकता. कोणत्याही प्रकारची चिंता किंवा भीती तुमच्या मनात निर्माण होऊ शकते. कुटुंबाच्या कोणत्याही गरजेकडे दुर्लक्ष करू नका. एखाद्या खास विषयावर काहीही बोलण्यापासून सावध राहावे लागेल. वाद-विवादाची परिस्थिती निर्माण होऊ शकते.\nकाय करावे - कच्च्या दुधामध्ये पिवळ्या फुलाची पाने टाकून पिंपळाच्या मुलामध्ये टाका.\nलव्ह - मोकळ्या मनाने बोलण्याचा आणि ऐकण्याचा दिवस आहे. भावना लक्षात घ्या आणि समजून सांगा. तुमची लव्ह लाइफही चांगली राहील. लाईफ पार्टनरकडून गिफ्ट मिळू शकते.\nकरिअर - धन लाभासाठी थोडी मेहनत करावी लागू शकते. विद्यार्थ्यांना मेहनतीचे फळ मिळू शकते. यशही मिळेल.\nहेल्थ - आरोग्यावर लक्ष असू द्या. जास्त गरम वस्तूंपासून लांब राहा.\nपॉझिटिव्ह - तुम्ही ज्याबाबत पार विचार करत असाल अशी इच्छा पूर्ण होऊ शकते. तुमच्या अडचणींबाबत मोकळेपणाने बोला. यश मिळू शकते. कुटुंबाचे सहकार्य मिळण्याचेही योग आहेत. नातेवाईकांकडूनही चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. काही लोक तुम्हाला कॉपी करू शकतात. अनेक गोष्टींमध्ये गुंतलेले असाल. उत्साहाने काम केले तर चांगले राहील. आई-वडिलांबरोबर नाते सुधारण्याचे योग आहेत. व्यवसायासाठी दिवस चांगला ठरू शकतो.\nनिगेटिव्ह - आज तुम्ही कोणत्याही प्रकारच्या गोष्टीबाबत जिद्द करू नका. विनाकारणचे खर्च होऊ शकतात. एखाद्या वाईट व्यसनाकडेही आकर्षित होऊ शकता. जुने शत्रू त्रास दोऊ शकतात. एखादा व्यक्ती तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करेल.\nकाय करावे - 3 बदाम गोडेतेलात भिजवून घराबाहेर फेका.\nलव्ह - वैवाहिक जीवनासाठी दिवस चांगला आहे. फिरायला जाण्याचे योग आहेत. अविवाहितांनी इतरांचा राग पार्टनरवर काढणे टाळा.\nकरिअर - बिझनेससाठी बाहेर जावे लागू शकते. तुम्हाला फायदा होईल. विद्यार्थ्यांसाठी चांगला दिवस आहे.\nहेल्थ - मानसिक तणावामुळे डोकेदुखी आणि पोटदुखीचा त्रास होऊ शकतो.\nपॉझिटिव्ह - आज तुमच्यासाठी उत्तम दिवस आहे. बिझनेसमध्ये भरभराटी येईल. जुने मित्र भेटतील. मित्रांसोबत विचारविनिमय करावा लागेल. ऑफिसमध्ये प्रसन्न वातावरण राहील. प्रमोशन मिळण्याचे योग आहेत. भविष्याबाबत काही तरतूद करावी लागेल. सहकार्‍यांना खुश ठेवण्यासाठी खर्च करावा लागेल.\nनिगेटिव्ह - जुने विचार स्वस्थ बसू देणार नाहीत. कामाचा व्याप वाढेल. कोणतेही नवे काम हाती घेताना विचार करा, काम बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही.\nकाय करावे - काळभैरव ‍किंवा हनुमान मंदिरात तेलाचा दिवा लावावा.\nलव्ह - जोडीदाराला वेळ द्याल. अनेक गैरसमज दूर होतील.\nकरिअर - धनलाभ होण्याचा योग आहे. नोकरदारांना अच्छे दिन येतील. पार्टनरशिप यशस्वी होईल. विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन लागणार नाही.\nहेल्थ - दातांचे विकार डोके वर काढेल. खातापितांना सावधगिरी बाळगा.\nपॉझिटिव्ह - जुन्या गोष्टींशी तुमचा संबंध असल्याची जाणिव होईल. आज तुम्ही सकारात्मक राहाल. लोक तुमच्याकडे प्रभावित होऊ शकतात. नवीन लोकांसोबत मैत्री होण्याचे योग आहेत. एखाद्या जुन्या संबंधांमध्ये नवीन सुरुवात करण्याची वेळ आहे. महत्त्वाच्या कामांवर लक्ष द्या. आत्मविश्वासामुळे तुम्हाला यश मिळू शकते. एखाद्या खास कामासाठी तुम्हाला संधी मिळू शकते. अनुभवी लोकांचा सल्ला घेऊन काम करा.\nनिगेटिव्ह - एखादे खास काम पुर्ण करण्यासाठी जास्त धावपळ करावी लागू शकते. चंद्र हा गोचर कुंडलीतील बाराव्या स्थानावर असल्यामुळे तुम्हाला अडचण येऊ शकते. शारीरिक अडचणींसोबतच एखाद्या खास गोष्टीचे टेंशनही वाढू शकते. एखादा जुना रोग तुम्हाला त्रास देऊ शकतो. वायफळ कामांमध्ये वेळ आणि पैसा खर्च होऊ शकतो.\nकाय करावे - पराठ्यांवर थोडी हळद आणि साखर टाकून गायीला खाऊ घाला.\nलव्ह - प्रेमी किंवा जोडीदाराला वेळ देण्याचा प्रयत्न करा. पार्टनरच्या छोट्या-छोट्या इच्छा पुर्ण केल्या तर तुमची लव्ह लाइफ मजबूत होऊ शकते. वैवाहित जीवनात येत असणा-या समस्या कमी होण्याचे योग आहेत.\nकरिअर - बिझनेसमध्ये चढ-उतार येण्याचे संकेत मिळू शकतात. बॉस तुमच्यावर खुश राहतील. अभ्यासात विशेषतः एखाद्या रिसर्चमध्ये यश मिळण्याचे योग जुळत आहेत. विद्यार्थ्यांसाठी वेळ अनुकूल आहे.\nहेल्थ - जुने रोग वाढू शकतात. अॅलर्जी होऊ शकते.\nपॉझिटिव्ह - आज तुम्हाला आगामी काळातील घटनांचे संकेत मिळतील. कागदोपत्री कामे, बातचीत आणि प्रवास आज सहज पूर्ण होतील. तुम्ही तुमचे बोलणे आणि कामाच्या पद्धतीने लोकांना प्रभावित करण्याचा प्रयत्न कराल. काही जण तुमची मदतही करतील. पैशांच्या बाबतीत स्वत:वर विश्वास ठेवावा लागेल. लोकांच्या सहकार्याने तुम्हाला आज फायदा होऊ शकतो. शारीरिक आणि मानसिक शांतीही तुम्हाला मिळू शकते. अचानक धनलाभाची शक्यता आहे. वाहन सुखाचे योग आहेत. नोकरीत पुढे जाण्याची संधी मिळेल.\nनिगेटिव्ह - तुम्ही जी कार्ये केलेली आहेत, त्यांच्या परिणामांवर मनात संशय उत्पन्न होईल. तुम्ही स्वत:च्या कामावर असंतुष्ट असाल. तुम्हाला सुस्तीही जाणवेल. इतरांच्या बाबतीत तुम्हाला काही त्याग करावा लागू शकतो. याचा रिझल्ट तुम्हाला ताबडतोब मिळू शकतो. खरेदीसाठी दिवस ठीक नाही. जोडीदाराशी मतभेद होतील.\nकाय करावे - आपल्या जिभेवर थोडे मध लावा.\nलव्ह - दांपत्य जीवनात त्रासाचे योग आहेत. कोणत्याही बाबीवरून खटके उडू शकतात. तुमच्या बाबतीत एखादी अफवा उडेल, सावध राहा.\nकरिअर - नोकरदारांना अचानक धनलाभाची शक्यता. प्रमोशनचे योग बनत आहेत. विद्यार्थ्यांसाठी सामान्य दिवस राहील.\nहेल्थ - आरोग्याच्या दृष्टीने सामान्य दिवस. तरीही जेवणावर लक्ष देणे गरजेचे.\nपॉझिटिव्ह - एखादे मोठे यश मिळ्याची शक्यता आहे. केलेल्या कामांचा तुम्हाला फायदा मिळू शकेल. जे काम आज समजले नाही, ते सोडून देखील देऊ शकता. यामुळे कोणतेच नुकसान होणार नाही. अधिकाऱ्यांकडून मदत मिळू शकेल. सामाजिकरित्या तुम्ही अॅक्टीव रहाल. नविन लोकांशी ओळख होऊ शकते. नवे मित्र बनू शकतात. एखाद्या व्यक्तीविषयी तुमचे मत बदलू शकते. तुमच्या आत्मविश्वास वाढू शकतो. एखादे मोठे काम देखील तुम्हाला मिळू शकते.\nनिगेटिव्ह - कामात रिक्स घेऊ नका. आपल्या मनातील गोष्टी आसपासच्या लोकांशी शेअर करू नका. आपल्या काही कामांविषयी थोडी अनिश्चितता जाणवेल. ऑफिसमध्ये तुमच्या किंवा इतरांच्या कामामुळे कलह निर्माण होऊ शकतो. व्यर्थ खर्च करू नका.\nकाय करावे - पैसे ठेवण्याच्या जागी तुपाचा दिवा लावा.\nलव्ह - पार्टनरशी चांगले वर्तन ठेवा. त्याच्या भावनांचा सन्मान करा आणि आपल्या भावना त्यांच्यावर लादू नका.\nकरिअर - करियरच्या बाबतीत दिवस चांगला जाऊ शकतो. मोठे यश मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांचे मन आभ्यासत रमेल.\nहेल्थ - जूने आजार उद्भवण्याची शक्यता आहे. जास्तीचे जेवण करू नका. शक्य असल्यास जेवणात पिवळी मिठाई खा.\nपॉझिटिव्ह - आज दिवसभर तुम्ही उत्साहित राहाल. काही तरी नवीन शिकण्याचा प्रयत्न कराल. तुमच्यासाठी हा दिवस रोमँटिक आणि फायद्याचा आहे. गोचर कुंडलीच्या ग्रहांमु��े यश मिळण्याचे योग आहेत. तुमची कामाची क्षमता वाढेल. खासगी प्रकरणात तुम्हाला निर्णय घ्यावा लागू शकतो. आपले म्हणणे लोकांसमोर मांडण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल.\nनिगेटिव्ह - ठाऊक नसलेल्या माहितीविषयी बोलून अडचण निर्माण होऊ शकते. कर्क राशींच्या लोकांना मानसिक ताण जास्त होऊ शकतो. कार्यक्षेत्र आणि व्यवसायात एखादे मोठे काम तुमच्याशिवाय होऊ शकणार नाही. तुमची काही कामे अर्धवट राहू शकतात.\nकाय करावे - एखाद्या मंदिरात पिवळे नॅपकिन किंवा कापड दान करा.\nलव्ह - जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. कुटुंबीयांच्या सहकार्याने एखाद्या खास कामात यश मिळेल.\nकरिअर - गुंतवणूक केल्यास त्यापासून फायदा मिळेल. विद्यार्थ्यांना यश मिळण्याचे योग आहेत. अभ्यासात मन रमेल. मेहनतीचे फळ तुम्हाला मिळेल.\nहेल्थ - तब्येतीत चढउतार येतील. छोट्या छोट्या अडचणींमुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते.\nपॉझिटिव्ह - ताऱ्यांची स्थिती ठीक-ठाक आहे. जूने काम आटोपण्यात काहीच अडचण नाही. आरोग्याशी निगडीत काही समस्या दूर कमी होण्याची शक्यता आहे. नव्या लोकांना भेटण्याचा योग आहे. नविन अनुभव येऊ शकतो. तुम्ही काही नविन गोष्टी देखील समजून घेऊ शकाल. अडचणीतून मार्ग काढण्यासाठी वेळ मिळू शकतो.\nनिगेटिव्ह - अनोळखी लोकांशी संभाळून बोला. चर्चा आणि गुंतवणूकीचे प्रकरणे पुढे ढकला. तुमच्यासाठी त्रासदायक दिवस असू शकतो. कोणतीच महत्वाची चर्चा किंवा व्यवहार आज करू नका. इतरांवर अवलंबून राहणे तुमच्यासाठी ठीक नसेल. नशिबाच्या भरवशावर राहू नका. जे काम तुम्हाला सोपे वाटत होते ते आज सुरू केल्यास कठिन आणि अशक्य वाटू शकते. काही नवे करण्याची इच्छा झाल्यास स्वत:वर ताबा ठेवा.\nकाय करावे - आपल्या खालच्या स्तरातील लोकांचे मन दुखवू नका.\nलव्ह - प्रेमातील एखादी जूनी अडचण आज संपून जाईल. जिवनसाथीचे सहकार्य आज तुम्हाला मिळू शकेल. आज ठरलेली नाती चिरकाल टिकणारी ठरेल. प्रेम आणि वैवाहिक आयुष्य प्रसन्नदायक राहिल. एखाद्या नव्या व्यक्तीची ओळख होऊ शकते.\nकरिअर - प्रोफेशनल लाइफ ठीक असेल. लॉ स्टूडेंट्सला यश मिळू शकते.\nहेल्थ - कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या तब्बेतीत चढ-उतार येण्याची शक्यता आहे.\nआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार\nआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार\nतुम���्या स्वभाव आणि व्यक्तिमत्वावर कसा पडतो नऊ ग्रहांचा प्रभाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/religion-politics-by-pakistan-to-hide-unemployment-5956004.html", "date_download": "2019-06-20T15:52:14Z", "digest": "sha1:FZLV7S4C2ZM6JURKIUDBZ77RUK3NC6A3", "length": 10299, "nlines": 151, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Religion politics by Pakistan to hide unemployment | बेरोजगारी लपवण्यासाठीच पाककडून धर्माचे राजकारण; सेवानिवृत्त मेजर जनरल डॉ. बक्षी यांचे प्रतिपादन", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nबेरोजगारी लपवण्यासाठीच पाककडून धर्माचे राजकारण; सेवानिवृत्त मेजर जनरल डॉ. बक्षी यांचे प्रतिपादन\nपाकिस्तानची ढासळत चाललेली अर्थव्यवस्था, दारिद्रय आणि बेरोजगारी लपवण्यासाठी जम्मू काश्मीरच्या निमित्ताने पाकिस्तानकडून धर\nजळगाव- पाकिस्तानची ढासळत चाललेली अर्थव्यवस्था, दारिद्रय आणि बेरोजगारी लपवण्यासाठी जम्मू काश्मीरच्या निमित्ताने पाकिस्तानकडून धर्माचे राजकारण जिवंत ठेवले जात आहे. अशा वेळी भारतीयांनी एकसंघ होऊन राष्ट्रवादाची भावना वाढीला लावावी, असे मत सेवानिवृत्त मेजर जनरल डॉ.जी.डी. बक्षी यांनी व्यक्त केले.\nकवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील विचारधारा प्रशाळेतंर्गत असलेल्या स्वामी विवेकानंद अभ्यास व संशोधन केंद्राच्या वतीने मंगळवारी निवृत्त मे.जनरल डॉ.जी.डी.बक्षी यांचे `भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेसमोरील आव्हाने, विशेष संदर्भ 'सीमेपलीकडील दहशतवाद' या विषयावर व्याख्यान झाले. या वेळी ते बोलत होते. कुलसचिव भ.भा. पाटील अध्यक्षस्थानी होते. डॉ.बक्षी म्हणाले की, स्वातंत्र्य प्राप्तीनंतर काश्मीर देखील भारतात विलीन झाला होता. मात्र, काश्मीरला विशेष दर्जा दिला गेला. त्यामुळे काश्मीर समस्या अधिक बिकट होत गेली. भारतीय सैन्याने हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला; मात्र रणांगणात जिंकूनही राजकीय तहात मात्र आपण पराभूत झालो. या प्रश्नावर सार्वमत घ्यायला भारताची तयारी आहे; परंतु पाकिस्तानची तयारी नाही.\nअलीकडच्या काळात सैन्यावर दगडांचा मारा करण्याचे प्रकार वाढीला लागले आहेत. कारण पाकिस्तान रणांगणातील युद्ध लढू शकत नाही. अशा वेळी काश्मीरमधील मानवी हक्कांवर गदा येत असल्याचे आंतरराष्ट्रीय पातळीवर चित्र निर्माण केले जात आहे. हा प्रश्न सुटू शकत नाही याची पाकिस्ता��लादेखील कल्पना आहे. मात्र, तो सुटू नये हीच त्या देशाची इच्छा आहे. कारण त्यातून निधी उभा राहतो आणि शस्त्र घेता येतात.\nकेंद्राचे विभागप्रमुख प्रा. आर. बी. गोरे यांनी प्रास्ताविक केले. विचारधारा प्रशाळेचे संचालक प्रा.अनिल डोंगरे यांनी आभार मानले. या कार्यक्रमास विद्यापीठ परिसरातील विविध विभागातील प्राध्यापकांसह विद्यापीठाच्या कॅम्पसमधील विद्यार्थ्यांची देखील माेठ्या संख्येने उपस्थिती हाेती.\nजम्मू-काश्मीरमधील कुणालाही स्वतंत्र राष्ट्राची निर्मिती नको आहे. केवळ काश्मीरमधील सहा जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी स्वतंत्रतेची मागणी केली जात आहे. पण ते शक्य नाही, असे सांगून डॉ.बक्षी यांनी भारतात अस्थिरता निर्माण करण्याचे पाकिस्तानचे प्रयत्न उधळून लावण्याचे आवाहन करताना जातीयवाद आणि प्रादेशिकवाद याच्या आहारी न जाता राष्ट्रवादाची भावना वाढवा, असे तरुणांना आवाहन केले.\nएकतर्फी प्रेमातून माथेफिरू शिक्षकाने विवाहीत शिक्षीकेवर चाकूने केला हल्ला, नंतर स्वतःवरही केले वार\nजळगाव जिल्ह्यातील विजया बँकेवर सशस्त्र दरोड्याचा प्रयत्न, शाखा व्यवस्थापकाच्या छातीत मारल्या गोळ्या\nवाद मिटविण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाचा हल्ला; १९ जण अटकेत, २०० वर गुन्हा दाखल, दगडफेकीत १ पोलिस गंभीर, २ तरुण जखमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathimati.net/tag/%E0%A4%B9%E0%A5%83%E0%A4%A6%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2019-06-20T15:54:42Z", "digest": "sha1:N2PJB6GTSTBBOFUHSOTWYUZORSKUE2RL", "length": 9367, "nlines": 132, "source_domain": "www.marathimati.net", "title": "हृदयविकार | मराठीमाती", "raw_content": "\nअभिनेते रुस्तम-ए-हिंद दारासिंग यांचे निधन\nज्येष्ठ अभिनेते आणि ‘रुस्तम-ए-हिंद’ दारासिंग यांचे आज राहत्या घरी सकाळी साडेसात वाजता निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. गेल्या पाच दिवसांपासून ते मृत्यूशी झुंजत होते. बॉलिवूदमधला एक ‘सशक्त अभिनेता’ आज देवाघरी गेला.\nदारासिंग यांना ९ जुलैला हृदयविकाराचा झटका आला होता व त्यांना कोकीळाबेन हॉस्पीटलमध्ये आयसीयूत दाखल करण्यात आले होते. पण त्यांचे शरीर औषधोपचाराला फारसा प्रतिसाद देत नव्हते आणि त्यांची प्रकृती हळूहळू ढासळतच जात होती. काल तर त्यांना ब्रेन हॅमरेज झाल्यामुळे डॉकटरांचे प्रयत्न संपले. जेव्हा डॉक्टरांनी सांगितले की त्यांना चमत्कारच वाचवू शकेल तेव्हा त्यांच्या कुटुं��ियांनी त्यांना घरी परत घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. अखेरच्या क्षणी कुटुंबासोबत राहण्याची इच्छा दारासिंग यांनी व्यक्त केली होती. त्याप्रमाणे त्यांना घरी नेण्यात आले. पण दुर्दैवाने कुठलाच चमत्कार घडला नाही आणि सकाळी साडेसात वाजता त्यांची प्राणज्योत मावळली. कोकीळाबेन हॉस्पीटलमधले सीओओ डॉ. राम नारायण यांनी त्यांच्या निधनाची बातमी दिली.\nचित्रपटसृष्टीत दारासिंग यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले जात आहे. अनेक दिग्गज कलाकारांनी भावना व्यक्त केली की, दारासिंग यांची शरीरयष्टी पीळदार होती. ते अंगपिंडाने भक्कम होते पण स्वभावाने अत्यंत मृदू, संवेदनशील आणि सहृदय होते. आज दुपारी दोन वाजता दारासिंग यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.\nदारासिंग यांचे नाव आठवताच टीव्हीवरील रामायणातला ‘हनुमान’ आपल्या डोळ्यासमोर प्रकट होतो. पण चित्रपटसृष्टीतही त्यांनी १९६५ ते २००७ या दशकांच्या कारकीर्दीत आपला ठसा उमटविला होता. तब्बल १२० हिंदी आणि पंजाबी चित्रपटात त्यांनी काम केले आहे. ‘किंग कॉंग’ आणि ‘फौलाद’ या चित्रपटातील त्यांच्या भूमिका फार गाजल्या. अलिकडच्या काळात ‘दुल्हन हम ले जाएंगे’, ‘कल हो ना हो’, ‘जब वुई मेट’ अशा चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय केला होता. ‘जब वुई मेट’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता. निर्माता आणि दिग्दर्शकाची भूमिका दारासिंग यांनी समर्थपणे पेलली होती. ‘मेरी आत्मकथा’ हे दारासिंग यांच्यावर लिहिलेले आत्मचरित्र अत्यंत रंजक व प्रेरणादायी आहे.\nThis entry was posted in घडामोडी and tagged कोकीळाबेन हॉस्पीटल, दारासिंग, प्राणज्योत, रुस्तम-ए-हिंद, हृदयविकार on जुलै 12, 2012 by संपादक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathimati.net/hisheba-lihayala-bhakarya-chaturya-katha/", "date_download": "2019-06-20T15:00:22Z", "digest": "sha1:C6W2IDK6IMABTVIEDHC3DISRARCMZ66Y", "length": 11963, "nlines": 146, "source_domain": "www.marathimati.net", "title": "हिशेब लिहायला भाकऱ्या | Hisheba Lihayala Bhakarya", "raw_content": "\nदरबारातील खर्चाचे हिशोब लिहिणाऱ्या अधिकाऱ्यानं हिशेबात अफ़रातफ़र करुन पैसे खाल्ले, म्हणून तुर्कस्थानच्या सुलतानानं त्याला बोलावून घेतलं.त्या अधिकाऱ्यानं आपला अपराध कबूल करताच, सुलतान त्याला म्हणाला, ‘वास्तविक या अपराधाबद्दल तुला फ़ाशीच द्यायला हवं, पण हा तुझा पहिलाच अपराध असल्यामुळंं, तु ज्या कागदावर खोटे हिशोब लिहिले आहेस तू या दरबारात ��का बैठकीत खाऊन खलास करावे, अशी शिक्षा मी तुला फ़र्मावतो.’\nफ़ाशी चुकावी, म्हणून त्या पैसेखाऊ अधिकाऱ्यानं दरबारात सर्वासमक्ष ते पाचपंचवीस कागद चावून चावून कसेबसे संपवले, त्यानंतर त्याने सुलतानाने त्याला ताबडतोब नोकरीवरुन काढून टाकले.\nआता त्या अधिकाऱ्याच्या जागी कुठल्या नेकदार माणसाची नेमणूक करायची, या विचारात तो सुलतान पडला असता, चतूर नासिरुद्दीनवर जळणारा दरबारातील एक इसम मुद्दाम सुलतानाला म्हणाला, ‘खाविंद, ख्वाजा नासिरुद्दीन हे अतिशय बुध्दीवान आहेत. तेव्हा या रिकाम्या झालेल्या जोखमीच्या जागी आपण त्यांची नेमणूक करावी.’\nसल्ला देणाऱ्याचा हा कावा सुलतानाच्या लक्षात आला नाही. त्याने चांगल्या हेतूने नासिरुद्दीनला दरबारात येण्याचे आमंत्रण पाठविले.दरबारात आल्यावर व सुलतानाच्या निमंत्रणाला उद्देश कळल्यावर नासिरुद्दीन म्हणाला, ‘खाविंद, प्रत्येकाची बुध्दी वेगवेगळ्या विषयात चालत असते. गवयाची बुध्दी गाण्यात चालते, तर लढवय्याची बुध्दी लढाईत चालते. अशा परिस्थितीत गवयाच्या हाती तलवार आणि तरवार बहाद्दराच्या हाती तंबोरी देण्यात काय अर्थ हिशेब लिहिण्यात गम्य नाही म्हणून त्या जागी आपण माझी नेमणूक करु नये.’ परंतू एवढे सांगूनही ‘प्रयत्न तर करा. नाहीच काम जमलं, तर आपण बघू,’ असं म्हणून, सुलतानानं नासिरुद्दीनची त्या जागेवर नेमणूक केली.\nदुसऱ्या दिवशी त्या जागेवर रुजु होण्यासाठी जाताना नासिरुद्दीन याने आपल्या पाच-सहा रोट्या म्हणजे भाकऱ्या नेल्या आणि कचेरीतील आपल्या आसनावर बसताच कागदावर लिहायचे हिशेब त्याने त्या भाकऱ्यांवर लिहायला सुरुवात केली तो प्रकार एका सेवकानं पाहिला व सुलतानाकडे जाऊन त्याच्या कानी घातला.\nसुलतान स्वत: नासिरुद्दीनच्या दफ़्तरात गेला व ते दृश्य पाहून थक्क झाला. पुढे होऊन त्यानं त्याला विचारलं, ‘ख्वाजासाहेब, हे हो काय दरबारी खर्चाचे हिशेब कागदावर लिहायचं सोडून, तुम्ही रोटयांवर का लिहिता \nआपल्या जागेवरुन उठून व सुलतानाला कुर्निसात करुन नासिरुद्दीन म्हणाला, ‘हुजूर, हिशेब लिहिण्याच कामं मला बिलकूल येत नसतानादेखील केवळ आपल्या आज्ञेचा मान राखण्यासाठी मी ते स्विकारलं आहे. अशा परिस्थितीत हे हिशेब जर मी कागदावर लिहिले, आणि जर का मजकडून त्यात चुका झाल्या, तर माझ्यावरही ते कागद एका बैठकीत खाऊन खलास कर��्याचा प्रसंग येणार. तेव्हा हिशेब भाकऱ्यांवरच लिहिले की, त्यात जरी चुका झाल्या तरी शिक्षा म्हणून मला भाकऱ्याच खाव्या लागतील, अशा धोरणाने मी हे हिशेब भाकऱ्यांवर लिहित आहे. खाविंद, यात माझी काही कसूर नाही ना \nख्वाजा नासिरुद्दीन याचा हा युक्तीवाद ऎकून सुलतान ओशाळला आणि त्याने त्याला त्या हिशेबनिसाच्या पदातून ताबडतोब मुक्त केले.\nया वर्गातील आणखी काही लेख\nअखेर पितळ उघडे पडले\nकशाला पैसे खर्च करतोस\nसरदार आणि त्याचा घोडा\nमुलांना गोष्टी कथा सांगाव्यात\nThis entry was posted in चातुर्य कथा and tagged कथा, गोष्ट, गोष्टी, चातुर्य कथा, पैसे, भाकरी, लढाई, सुलतान, हिशोब on एप्रिल 21, 2011 by संपादक.\n← हवेचे बुडबुडे जुगारात बावन पत्त्यांचा खेळ →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%A4%20%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%B2&page=107", "date_download": "2019-06-20T15:32:42Z", "digest": "sha1:4WNSJV3EOAY6RQ7B65LXZ2BBT36TJZBB", "length": 27087, "nlines": 321, "source_domain": "www.esakal.com", "title": "| Page 108 | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, जून 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर गुरुवार, जून 20, 2019\nसर्व बातम्या (83) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (7) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nमहाराष्ट्र (141) Apply महाराष्ट्र filter\nसप्तरंग (97) Apply सप्तरंग filter\nसंपादकिय (78) Apply संपादकिय filter\nअर्थविश्व (72) Apply अर्थविश्व filter\nमनोरंजन (33) Apply मनोरंजन filter\nकाही सुखद (10) Apply काही सुखद filter\nगणेश फेस्टिवल (5) Apply गणेश फेस्टिवल filter\nमुक्तपीठ (3) Apply मुक्तपीठ filter\nपैलतीर (2) Apply पैलतीर filter\nफॅमिली डॉक्टर (2) Apply फॅमिली डॉक्टर filter\nसिटिझन जर्नालिझम (2) Apply सिटिझन जर्नालिझम filter\nमहाराष्ट्र (281) Apply महाराष्ट्र filter\nनिवडणूक (255) Apply निवडणूक filter\nनरेंद्र मोदी (243) Apply नरेंद्र मोदी filter\nकाँग्रेस (209) Apply काँग्रेस filter\nमुख्यमंत्री (206) Apply मुख्यमंत्री filter\nराजकारण (182) Apply राजकारण filter\nहार्दिक पटेल (167) Apply हार्दिक पटेल filter\nनगरसेवक (122) Apply नगरसेवक filter\nअहमदाबाद (100) Apply अहमदाबाद filter\nनोटाबंदी (97) Apply नोटाबंदी filter\nमहापालिका (92) Apply महापालिका filter\nराष्ट्रवाद (92) Apply राष्ट्रवाद filter\nजिल्हा परिषद (90) Apply जिल्हा परिषद filter\nदेवेंद्र फडणवीस (85) Apply देवेंद्र फडणवीस filter\nप्रशासन (85) Apply प्रशासन filter\nअहमद पटेल (83) Apply अहमद पटेल filter\nरिझर्व्ह बॅंक (80) Apply रिझर्व्ह बॅंक filter\nचित्रपट (79) Apply चित्रपट filter\nभारतातील सहकार चळवळीसाठी सरदार पटेल यांनी मोठे योगदान दिले. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी त्यांनी आपले जीवन समर्पित केले : नरेंद��र मोदी (मन की बात कार्यक्रमात बोलताना)\nउद्या (दि. 31) आपण सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी करणार आहोत. त्यांनी लोकांना एकत्र आणण्यासाठी, एकतेसाठी काम केले. त्यासाठी त्यांनी लढा दिला : नरेंद्र मोदी (मन की बात कार्यक्रमात बोलताना)\n'सरदार पटेल यांच्याकडेच काश्‍मीरचा मुद्दा हवा होता'\nनवी दिल्ली - \"सरदार वल्लभभाई पटेल यांना अन्य संस्थानिक राज्यांप्रमाणेच जम्मू - काश्‍मीरची परिस्थिती हाताळण्यासाठी मुक्त अधिकार दिला असता तर या राज्यातील स्थिती वेगळी असती, असे सांगत केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या धोरणांबाबत प्रश्‍...\nलाडू, चकलीसह घ्या मोहनथाळ, आरसालूचा आस्वाद\nपुणे - दिवाळीला नातेवाइकांसहित मित्र-मैत्रिणींना घरी बोलवायचे आणि फराळ करायचा हे ठरलेलेच मात्र आता चकली, कडबोळीसहित सर्वधर्मीय नागरिकांकडील पदार्थांचा आस्वाद घेत दिवाळी फराळ करण्याची पद्धती रूढ होऊ लागली आहे. मग बिर्याणी असो, की चिरोटे, मोहनथाळ, शांगुलू (शेवई), आरसालू, बुव्वा पोप्पू (वरण भात) अशा...\nफिरकीच्या आखाड्यात न्यूझीलंडला लोळविले\nविशाखापट्टणम : विशाखापट्टणमच्या फिरकीच्या आखाड्यामध्ये न्यूझीलंडचे फलंदाज आज (शनिवार) भारतीय गोलंदाजांसमोर टिकूही शकले नाहीत आणि पाचव्या एकदिवसीय सामन्यामध्ये भारताने 190 धावांनी दणदणीत विजय मिळविला. या विजयासह पाच सामन्यांची मालिकाही भारताने 3-2 अशी जिंकली. अमित मिश्राने केवळ सहा षटकांमध्येच पाच...\nपरिपूर्ण \"फिनिशर' सापडणे कठीण : धोनी\nरांची - एकदिवसीय क्रिकेटमध्ये \"फिनिशर' ही जबाबदारी जेवढी कठीण आहे, तेवढेच परिपूर्ण \"फिनिशिर' सापडणे कठीण असल्याचे मत भारताचा एकदिवसीय सामन्यांचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने व्यक्त केले. घरच्या मैदानावर धोनीला बुधवारी न्यूझीलंडविरुद्ध पराभव पत्करावा लागला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत तो बोलत...\nभारतीय खेळाडूंच्या 'जर्सी'वर हे कुणाचे नाव\nविशाखापट्टणम : न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील निर्णायक पाचव्या एकदिवसीय सामन्यामध्ये भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने आज (शनिवार) नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली. जयंत यादव या फिरकी गोलंदाजाला भारताने पदार्पणाची संधी दिली आहे. पाच सामन्यांच्या मालिकेमध्ये भारत आणि न्यूझीलंडमध्ये 2-2 अशी...\nमी फक्त 'पार्ट टाईम' गोलंदाज नाही: केदार जाधव\nविशाखापट्टणम: तंत्रशुद्ध फलंदाज ते बदली यष्टिरक्षक इथपासून 'आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये जमलेली जोडी फोडण्यासाठी उपयुक्त गोलंदाज' अशी केदार जाधवची ओळख निर्माण झाली आहे. 'कारकिर्दीमध्ये येणारी आव्हाने स्वीकारणे आणि त्याच्या परिणामांची जबाबदारीही स्वीकारणे महत्त्वाचे असते,' असे मत केदार जाधवने आज (...\nन्यूझीलंडकडून भारताचा 19 धावांनी पराभव\nरांची : 'प्रमुख फलंदाज बाद झाल्यानंतर तळातील फलंदाजांनी नांगी टाकतात' हे वाक्‍य खोडून काढत भारताच्या तळातील फलंदाजांनी खोडून काढत न्यूझीलंडला आज (बुधवार) झुंज दिली. पण चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा 19 धावांनी पराभव झाला. या विजयासह पाच सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडने 2-2 अशी बरोबरी साधली....\nद्विपक्षीय संबंधांतील महत्त्व अधोरेखित करणारा दौरा : मे\nलंडन : ब्रिटन - भारत द्विपक्षीय संबंधांतील महत्त्व अधोरेखित करणारा आगामी तीनदिवसीय भारत दौरा आहे, असे मत ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी मंगळवारी व्यक्त केले. थेरेसा मे 6 नोव्हेंबरपासून भारत भेटीवर येत आहेत. येथील भारतीय समुदायाला थेरेसा मे यांनी अधिकृत निवासस्थानी पहिल्यांदा दिवाळीच्या...\nआजारी रैनाला वगळले; भारतीय संघ कायम\nनवी दिल्ली: आगामी कसोटी क्रिकेटचे व्यग्र नियोजन लक्षात घेता आर. आश्‍विन, महंमद शमी आणि रवींद्र जडेजा या तीनही प्रमुख गोलंदाजांना एकदिवसीय क्रिकेटमधून विश्रांती देण्याचा निर्णय निवड समितीने कायम ठेवला. न्यूझीलंडविरुद्धच्या शेवटच्या दोन एकदिवसीय सामन्यांसाठी आधीच्या संघात काहीही बदल करण्यात आलेला...\n'युपी'वर राज्य करण्यास 'सप' असमर्थ: अनुप्रिया\nवाराणसी (उत्तर प्रदेश) - समाजवादी पक्षात सुरु असलेल्या गृहयुद्धाच्या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल यांनी उत्तर प्रदेशवर आता आणखी राज्य करण्यास समाजवादी पक्ष समर्थ नसल्याचे समाजवादी पक्षाने सिद्ध केल्याचे म्हटले आहे. वृत्तसंस्थेशी बोलताना अनुप्रिया पटेल...\nन्यूझीलंडकडून तब्बल 13 वर्षांनी भारत पराभूत\nअचूक गोलंदाजीला लाभली क्षत्ररचणाची साथ नवी दिल्ली : न्यूझीलंडने तब्बल 13 वर्षांनी भारतीय संघाला भारतात पराभूत करीत नवा इतिहास रचला. पाच सामन्याच्या मालिकेत न्यूझीलंडने या विजयाने 1-1 अशी बरोबरी राखली. यापूर्वी 6 नोव्हेंबर 2003 रोजी किवींनी टीम इंडियाला पराभूत केलं होतं. त्यानंतर न्यूझीलंडने...\nक्रिकेट: धोनीने नाणेफेक जिंकली; प्रथम क्षेत्ररक्षण\nनवी दिल्ली: फलंदाजीसाठी पोषक खेळपट्टीवर भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले. न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी भारतीय संघात कोणताही बदल झालेला नाही. न्यूझीलंडच्या संघात तीन बदल करण्यात आले आहेत. पाच सामन्यांच्या मालिकेत भारताने 1-0 अशी...\n55 व्यापारी संघटनांचा चिनी मालावर बहिष्कार\nअहमदाबाद - आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला पाठिंबा दर्शविणाऱ्या चीनला धडा शिकविण्यासाठी गुजरात चेंबरच्या वाणिज्य आणि उद्योग संघाने (जीसीसीआय) चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. अहमदाबादमधील सुमारे 70 ते 75 व्यापारी संघटनांना आज बैठकीसाठी बोलाविण्यात आले होते. यातील उपस्थित सर्व 55...\nउमेश यादव हा 'आदर्श फिल्डर' : प्रशिक्षक\nनवी दिल्ली: 'न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात कोरे अँडरसनचा अफलातून झेल घेणाऱ्या उमेश यादवने देशातील वेगवान गोलंदाजांसमोर क्षेत्ररक्षणाचा नवा आदर्श उभा केला आहे,' अशा शब्दांत भारतीय क्रिकेट संघाचे क्षेत्ररक्षणाचे प्रशिक्षक आर. श्रीधर यांनी त्याचे कौतुक केले. धरमशाला येथील सामन्यात...\nगांधीनगर: २०१७ मधील विधानसभा निवडणुकीसाठी हार्दिक पटेल यांचा अरविंद केजरीवाल यांना पाठिंबा.\n'वनडे'मध्येही आक्रमक खेळणार : रहाणे\nधरमशाला: 'न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील यशामागे 'संघाचे आक्रमक धोरण' हे महत्त्वाचे कारण होते. आता एकदिवसीय मालिकेमध्येही आम्ही हेच धोरण कायम ठेवत आक्रमक खेळ करणार आहोत,' असे प्रतिपादन भारतीय क्रिकेट संघातील भरवशाचा फलंदाज अजिंक्‍य रहाणे याने काल (शुक्रवार) केले. भारत आणि न्यूझीलंडमधील पाच...\nकेजरीवाल यांना हार्दिक पटेलांचा पाठिंबा\nअहमदाबाद - सध्या गुजरात राज्याच्या चार दिवसीय दौऱ्यावर असलेले दिल्ली राज्याचे मुख्यमंत्री व आम आदमी पक्षाचे (आप) नेते अरविंद केजरीवाल यांना येथील पटेल आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल यांनी पाठिंबा दर्शविला आहे. पटेल समुदायास ओबीसी दर्जा देण्याच्या मागणीस पाठिंबा...\nसरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती सरकारतर्फे देशभर मोठ्या प्��माणात साजरी केली जाणार असल्याची शासकीय सूत्रांनी दिली माहिती.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tinystep.in/blog/yapaiki-kontya-prkarachi-tumchi-jodi-ahe", "date_download": "2019-06-20T16:36:42Z", "digest": "sha1:IXNILPSWQW5MWATZHV4GYOQZTSOKG4YC", "length": 7457, "nlines": 232, "source_domain": "www.tinystep.in", "title": "यापैकी कोणत्या प्रकारची तुमची जोडी आहे? - Tinystep", "raw_content": "\nयापैकी कोणत्या प्रकारची तुमची जोडी आहे\nहे एकमेकांशिवाय वेगळं राहू शकत नाही\nअशी जोडपी एकमेकांशिवाय बिल्कुल राहू शकत नाही\nजे नेहमी द्विधा मनस्थिती असणारे जोडपं आहे आणि कोणत्या कोणत्या कारणाने सतत भांडत असतात.\nकूची - कू जोडपं\nया प्रकारचे जोडपे नेहमी एकमेकांमध्ये गर्क असतात. त्याना लोकांची आणि कोणत्या गोष्टींची काही पडलेली नसते.\nगर्दीची भीड न बाळगणारे\nकसलीच आणि लोकांची भीड न बाळगता आपला रोमान्स कुठेही चालू ठेवतात. तुम्ही असे आहेत का \nतुम्हा दोघांना भटकंती खूप आवडते आणि तुमच्या डोक्यात सतत असेच कुठे तरी भटकंतीही विचार असाल तर तुम्ही य प्रकारचे जोडपे आहात\nयामध्ये दोघे लाजाळू असतात\nहे दोघे एकमेकांना दुसऱ्या कोणाबरोबर बघू शकत नाही एकमेकांबद्दल फारच पजेसिव्ह असतात\nहे तर तुम्ही समाजालाच असाल.अश्या जोड्या कमी असतात\nतुम्ही यापैकी कोणत्या प्रकारामध्ये येत हे कमेंट मध्ये लिहा\nफेशियल केल्यावर तुम्ही या गोष्टी करत नाही ना \nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बा���ाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/delhi-officials-at-cbi-headquarters-attend-three-day-sri-sri-ravi-shankar-workshop-5980115.html", "date_download": "2019-06-20T16:08:55Z", "digest": "sha1:PFJJU2L636MSXH4B3NQLRHVIAJZU6ZE2", "length": 8051, "nlines": 153, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Delhi: Officials at CBI headquarters attend three-day Sri Sri Ravi Shankar Workshop | सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी CBI मुख्यालयात श्रीश्रींचे वर्कशॉप; प्रशांत भूषण म्हणाले, आता मांत्रिक, ज्योतीष आणि गारूडीही येतील...", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nसकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी CBI मुख्यालयात श्रीश्रींचे वर्कशॉप; प्रशांत भूषण म्हणाले, आता मांत्रिक, ज्योतीष आणि गारूडीही येतील...\nएजेंसीमध्ये चांगल्या वातावरणाची निर्मीती होईल-सीबीआई\nनवी दिल्ली- देशाची प्रमुख तपास संस्एथा सीबीआई मध्ये वादाचे सत्र सुरुच आहे. त्यात आता सीबीआय मुख्यालयात आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्रीश्री रवीशंकर यांच्या कार्यशाळेचे आयोजन केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. ही कार्यशाळा तीन दिवसांची आहे. सीबीआयने आधिकाऱ्यांमध्ये सकारात्मक ऊर्जा आणि क्षमता वाढवी यासाठी या कार्यशाळेचे आयोजन केले आहे. या कार्यशाळेत सीबीआईचे 150 आधिकारी सहभागी होणार आहेत.\nचांगल्या वातावरणासाठी कार्यशाळा -सीबीआय\nया कार्यशाळेचे आयोजन 'सिनर्जी प्रोग्राम' अंतर्गत होत आहे. यामुळे आधिकाऱ्यांमध्ये सकारात्मकता वाढेल, त्यांच्यात ताळमेळ वाढेल आणि चांगल्या वातावरणाची निर्मिती होईल, असे सीबीआयच्या वतीने सांगण्यात आले.\nप्रशांत भूषण म्हणाले- आता मांत्रिक आणि गारूडीही येतील\nज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी या मुद्द्यावरून जोरदार टीका केली. संचालक पदावरून आलोक वर्मा यांची हकालपट्टी करून नागेश्वर राव यांना नियुक्त केल्यानंतर सीबीआय श्रीश्री यांच्या कार्यशाळेचे आयोजन करत आहे. सीबीआयमधून नकारात्मक ऊर्जा काढून सकारात्मक ऊर्जा निर्माण करणे हा यामागचा उद्देश आहे असे म्हटले जात आहे. आता लवकरच येथे मांत्रिक, ज्योतिषी आणि गारूडीही येतील.\nबिर्ला यांची लोकसभेच्या सभापतिपदी एकमताने निवड; यांच्या विनम्र स्वभावाचा गैरफायदा घेण्याची भीती वाटते - मोदींनी व्यक्त केल्या भावना\nलोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर पक्षात मोठे वाद, कर्नाटक काँग्रेस समिती बरखास्त, नेत्यांच्या वादाचा बसला फटका\nएकत्र निवडणूक, १४ पक्ष राजी, १६ असहमत; काँग्रेस चिडीचूप; मोदींनी ३९ पक्षांना बोलावले, आले २१च\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Mumbai-Municipal-Corporation-cleaning-workers-recruitment-Inquiries/", "date_download": "2019-06-20T16:17:50Z", "digest": "sha1:7UGLEBKEO6JKENBXS4BVWIWSA7YFMJUB", "length": 4489, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मुंबई पालिकेच्या सफाई कामगार भरतीची चौकशी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई पालिकेच्या सफाई कामगार भरतीची चौकशी\nमुंबई पालिकेच्या सफाई कामगार भरतीची चौकशी\nमुंबई महानगर पालिकेने सफाई कामगारांच्या 1388 जागांसाठी केलेल्या भरतीत बहुजन समाजातील सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना नोकर्‍या मिळू नयेत म्हणून परिक्षेच्या पेपरची रचना केल्याचे दिसून येत आहे. सफाई कामगाराच्या भरतीसाठी अत्यंत कठीण प्रश्‍न विचारण्यात आले. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी भाजपाचे भाई गिरकर यांनी विधानपरिषदेत केले आणि सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी चौकशी करण्याचे निर्देश दिले.\nसफाई कामगारांच्या भरतीसाठी घेण्यात आलेल्या परिक्षेत भारताचे 44 वे सरन्यायाधीश कोण, 88 नक्षत्रांमधील सर्वात विस्तृत नक्षत्र कोणते, 88 नक्षत्रांमधील सर्वात विस्तृत नक्षत्र कोणते, गायनेशियम म्हणजे काय, गायनेशियम म्हणजे काय, लोणच्यामध्ये उपयोगात येणार्‍या विनेगरमध्ये काय असते, लोणच्यामध्ये उपयोगात येणार्‍या विनेगरमध्ये काय असते असे प्रश्‍न विचारण्यात आले होते. हे प्रश्‍न सफाई कामगारांच्या भरतीसाठी आलेल्या उमेदवारांच्या क्षमतेच्या वाहेरचे असून यासंदर्भात चौकशी करून कारवाई करण्याची मागणी गिरकर यांनी केली. विनायक मेटे व अन्य सदस्यांनी हा प्रकार गंभीर असून याची चौकशी करून दोषी अधिकार्‍यांवर कारवाईची मागणी केली.\nतब्‍बल ९४ टक्‍के गुण मिळवूनही शिष्‍यवृत्‍तीच्या चिंतेने विद्यार्थ्याची आत्महत्या\nकृषी योजनांसाठी यापुढे शेतकऱ्यांसाठी एक अर्ज योजना\nराज्यात शिक्षक भरतीचा बोजवारा\nलालबागच्या राजाचा ८६ वा पाद्यपूजन सोहळा उत्साहात\nलग्नाच्या तिसऱ्याच दिवशी नवविवाहिता प्रियकरासोबत फरार\nकृषी योजनांसाठी यापुढे शेतकऱ्यांसाठी एक अर्ज योजना\nलालबागच्या राजाचा ८६ वा पाद्यपूजन सोहळा उत्साहात\nसीमा प्रश्नावर भाजप का बोलत नाही\nझेडपी श���ळांच्या दुरुस्तीसाठी दोनशे कोटी : पंकजा मुंडे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/pune-sankrantimule-millet-turnover/", "date_download": "2019-06-20T15:24:33Z", "digest": "sha1:ZYZM7Y5NJZIFEMGU3VGTCIXJE7CT2UEE", "length": 6367, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " संक्रांतीमुळे तीळ, गुळ,बाजरीची मोठी उलाढाल | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › संक्रांतीमुळे तीळ, गुळ,बाजरीची मोठी उलाढाल\nसंक्रांतीमुळे तीळ, गुळ,बाजरीची मोठी उलाढाल\nनववर्षातील पहिला सण असलेल्या मकर संक्राती सणाच्या पार्श्‍वभुमीवर गुलटेकडी मार्केटयार्डातील भुसार बाजारात तीळ, गुळ आणि बाजरीला मागणी वाढल्याने बाजारात लाखोंची उलाढाल झाली. मागणीच्या तुलनेत आवक जास्त असल्याने डिसेंबरच्या सुरवातीस चिक्की गुळाचे वाढलेले दर शेवटच्या आठवड्यात 500 ते 600 रुपयांनी घटले. दरम्यान, आवक कमी असल्याने तीळाचे दर प्रतिकिलोमागे 20 ते 25 रुपयांनी वधारले होते. तर, बाजरीची आवक जावक कायम असल्याने दर स्थिर असल्याची माहिती व्यापार्‍यांनी दिली. मकर संक्रांतीसाठी तीळ, बाजरी आणि गुळाला अनन्य साधारण महत्त्व आहे. या काळात दरवर्षी चिक्की गुळाला मोठी मागणी असते.\nयंदा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून तीळ पापडी, वड्या, लाडू करण्यासाठी कारखानदार, लघुउद्योजकांप्रमाणेच गृहिणींकडून चिक्की गुळाला मागणी वाढली होती. परिणामी, दरात वाढ होऊन चिक्की गुळाच्या प्रतिक्विंटल ढेलीला 4 हजार ते 4 हजार 400 रुपये आणि बॉक्स पॅकींग गुळाला 4 हजार 400 ते 5 हजार रुपये दर मिळाला. गतवर्षीप्रमाणे चिक्की गुळाला यंदाही चांगली मागणी होती. राज्यातील कराड, पाटण, सांगली, निरा, केडगाव आदी भागातून प्रतिदिन 1 हजार ढेली व 700 ते 800 बॉक्स चिक्की गूळ बाजारात दाखल होत होता. त्याला पुण्यासह ठाणे व नाशिक जिल्ह्यातून मोठी मागणी होत होती. मात्र, डिसेंबर अखेर पासून मागणी घटल्याने गुळाचे दरात 500 ते 600 रुपयांनी घटल्याचे गुळाचे व्यापारी जवाहरलाल बोथरा यांनी सांगितले.\nपरदेशासह देशात तिळाच्या उत्पादनात 25 टक्क्यांनी घट झाल्याने दरात प्रतिकिलोमागे 25 रुपयांनी वाढ झाली आहे. संक्रांतीमुळे तिळाचे वाढलेले दर स्थिर आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत दर 20 ते 25 रुपयांनी जास्त असून राज्यभरातून तिळाला मागणी होत आहे. सध्यस्थितीत बाजारात गावरान तीळाची 120 रुपये तर हल्ड तिळाची 140 रुपये प्रतिकिलोने विक्री होत असल्या���े अजित बोरा यांनी सांगितले. संक्रांतीनंतर 15 दिवस तिळाला मागणी कमी राहिल. त्यानंतर फेब्रुवारीनंतर मागणी वाढेल.\nराज्यात शिक्षक भरतीचा बोजवारा\nलालबागच्या राजाचा ८६ वा पाद्यपूजन सोहळा उत्साहात\nलग्नाच्या तिसऱ्याच दिवशी नवविवाहिता प्रियकरासोबत फरार\nसीमा प्रश्नावर भाजप का बोलत नाही\nझेडपी शाळांच्या दुरुस्तीसाठी दोनशे कोटी : पंकजा मुंडे\nलालबागच्या राजाचा ८६ वा पाद्यपूजन सोहळा उत्साहात\nसीमा प्रश्नावर भाजप का बोलत नाही\nझेडपी शाळांच्या दुरुस्तीसाठी दोनशे कोटी : पंकजा मुंडे\nदोन वेगळी उत्तर देताना झोपा काढता का", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/Solapur-Death-of-a-married-woman/", "date_download": "2019-06-20T16:05:19Z", "digest": "sha1:AQCHIYEX3OQH4GEQUS4CU5AFIZJ67YG5", "length": 6682, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सोलापूर : पेटवून घेतलेल्या विवाहितेचा मृत्यू | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › सोलापूर : पेटवून घेतलेल्या विवाहितेचा मृत्यू\nसोलापूर : पेटवून घेतलेल्या विवाहितेचा मृत्यू\nसासरच्या त्रासाला कंटाळून अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेणाऱ्या विवाहितेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. अनुराधा खंडू भिसे (वय ३२, रा. नालबंदवाडी, ता. मोहोळ) असे मृत विवाहितेचे नाव आहे. १६ ऑगस्ट रोजी राहत्या घरी तिने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले होते. याप्रकरणी मोहोळ पोलिसात पतीसह सासू सासऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.\nयाबाबत सविस्तर वृत्त असे की, अनुराधा खंडू भिसे आणि खंडू हरिदास भिसे यांचे २०१७ मध्ये लग्न झाले होते. लग्नाच्या दोन महिन्यानंतर अनुराधा यांच्या सासरच्या लोकांनी घर बांधण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये आण म्हणून मारहाण करुन हाकलून दिले होते. त्यावेळी त्यांच्या माहेरच्या लोकांनी त्यांचे पती, सासू, सासरा यांची समजूत काढून पुन्हा नांदायला पाठवले होते. मात्र त्यांच्या वर्तणात कोणताच बदल झाला नाही.\nअनुराधा भिसे १६ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता घरात बसल्या होत्या. त्यावेळी त्यांची सासू मंदोधरी हरिदास भिसे, सासरा हरिदास मारुती भिसे यांनी शिवीगाळ करुन \" तू घरातून बाहेर ये, रॉकेल ओतून पेटवून घे\" असे म्हणून अनुराधा यांच्या हातात रॉकेलचा डबा दिला. सतत होणाऱ्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून त्यांनी अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. यात त्या गंभीर भाजल्याने प्��थम त्यांना उपचारासाठी सिव्हील हॉस्पीटल सोलापूर येथे दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी मुळे हॉस्पीटल येथे सुरु होते. मात्र २३ ऑगस्ट रोजी उपचारा दरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.\\\nया प्रकरणी मृत अनुराधा यांचा भाऊ परशुराम बाळू रायबान (रा.माढा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मोहोळ पोलिसात पती खंडू हरिदास भिसे, सासू मंदाधरी हरिदास भिसे, सासरा हरिदास मारुती भिसे (सर्व रा. नालबंद वाडी ता. मोहोळ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि विक्रांत बोधे हे करीत आहेत. दरम्यान मोहोळ पोलीसांनी आरोपींना अटक करुन न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना २७ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.\nकृषी योजनांसाठी यापुढे शेतकऱ्यांसाठी एक अर्ज योजना\nराज्यात शिक्षक भरतीचा बोजवारा\nलालबागच्या राजाचा ८६ वा पाद्यपूजन सोहळा उत्साहात\nलग्नाच्या तिसऱ्याच दिवशी नवविवाहिता प्रियकरासोबत फरार\nसीमा प्रश्नावर भाजप का बोलत नाही\nकृषी योजनांसाठी यापुढे शेतकऱ्यांसाठी एक अर्ज योजना\nलालबागच्या राजाचा ८६ वा पाद्यपूजन सोहळा उत्साहात\nसीमा प्रश्नावर भाजप का बोलत नाही\nझेडपी शाळांच्या दुरुस्तीसाठी दोनशे कोटी : पंकजा मुंडे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/solapur-About-sheet-towel-pomegranate-ramdev-baba-take-meeting/", "date_download": "2019-06-20T16:22:50Z", "digest": "sha1:X5THHLJXJWA3RN33OGQUIFRDPYUS4EXT", "length": 5189, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " चादर-टॉवेल, डाळिंबाबाबत रामदेवबाबा घेणार बैठक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › चादर-टॉवेल, डाळिंबाबाबत रामदेवबाबा घेणार बैठक\nचादर-टॉवेल, डाळिंबाबाबत रामदेवबाबा घेणार बैठक\nसोलापुरातील टेक्स्टाईल उद्योगात निर्माण होणार्‍या चादर-टॉवेलला वाव देण्यासाठी तसेच या जिल्ह्यात उत्पादित होणार्‍या डाळिंबापासून ज्यूस निर्मिती करण्याच्यादृष्टीने योगगुरू रामदेवबाबा सोलापुरात 17 ते 19 मार्च याकालावधीत संबंधितांच्या बैठका घेणार आहेत, अशी माहिती पतंजली परिवाराच्या सुधा अळ्ळीमोरे यांनी दिली.\nसोलापूर शहरातील चादर-टॉवेल उद्योग मागील काही वर्षात प्रचंड अडचणीत आहे. या उद्योगाला पतंजली परिवाराच्या मदतीने वाव देण्याचा प्रयत्न आहे. या अनुषंगाने 17 ते 19 मार्च या कालावधीत सोलापूर दौर्‍यावर येत असलेले रामदेवबाबा हे बैठका घेणार आहेत. यंत्रमागधारकांशी संवाद साधण्याबरोबरच डाळिंब संशोधन केंद्राला भेट देणार आहेत. डाळिंब उत्पादकांसमवेत डाळिंबाचा ज्यूस, डाळिंबाच्या सालीपासून पावडर तसेच बियांपासून तेलऔषधी तयार करण्याचा उद्योग सुरू करण्याबाबत चर्चा करणार आहेत.\nपापड उद्योगाच्या माध्यमातून महिलांना रोजगार\nपतंजली परिवारातर्फे सध्या सोलापुरात पापड उद्योग सुरू करण्यात आला आहे. या उद्योगात महिलांना जास्तीत जास्त रोजगार देण्याची योजना आहे. विडी कामगारांना या योजनेत सहभागी करुन घेण्याबाबत विचारविनिमय करण्यात येणार आहे. सोलापूरसाठी काही तरी करण्याचा रामदेवबाबांचा प्रयत्न आहे, असे सुधा अळ्ळीमोरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.\nतब्‍बल ९४ टक्‍के गुण मिळवूनही शिष्‍यवृत्‍तीच्या चिंतेने विद्यार्थ्याची आत्महत्या\nकृषी योजनांसाठी यापुढे शेतकऱ्यांसाठी एक अर्ज योजना\nराज्यात शिक्षक भरतीचा बोजवारा\nलालबागच्या राजाचा ८६ वा पाद्यपूजन सोहळा उत्साहात\nलग्नाच्या तिसऱ्याच दिवशी नवविवाहिता प्रियकरासोबत फरार\nकृषी योजनांसाठी यापुढे शेतकऱ्यांसाठी एक अर्ज योजना\nलालबागच्या राजाचा ८६ वा पाद्यपूजन सोहळा उत्साहात\nसीमा प्रश्नावर भाजप का बोलत नाही\nझेडपी शाळांच्या दुरुस्तीसाठी दोनशे कोटी : पंकजा मुंडे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/dainik-deshdoot-foundation-day-nashik-chandrashekhar-panchakshari-article/", "date_download": "2019-06-20T15:08:28Z", "digest": "sha1:3WREEV253CXQTH7UUBAUA6ZQTLVB4YFJ", "length": 21261, "nlines": 242, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "भाविकांसाठी सुविधा हव्या! - चंद्रशेखर पंचाक्षरी | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nनेवासा स्टेट बँक शाखेतून ग्राहकाचे अडीच लाख लांबवले\nखोट्या अ‍ॅट्रोसिटीच्या विरोधात राहुरीत मोर्चा\nबालाणी बंगल्यावरील दरोड्यातील आरोपी जेरबंद\nभंडारदरा पाणलोटात मृगाचा जोर वाढला\nविधानसभा निवडणुकीचे चोख नियोजन करा : विभागीय आयुक्त माने\nकंत्राटदार बदलला तरी कर्मचार्‍यांना कायम ठेवा\nबार्‍हे ग्रामिण रुग्णालयात आरोग्यांची हेळसांड\nसुरगाणा तालुक्यातील बोरगाव धरण कोरडे ठणठणीत\nआकाशवाणी चौकात अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर पोलिसांनी पकडले\nशेतीपंपाचा वीजपुरवठा खंडित न करण्याचा महावितरणचा निर्णय\nगावठी कट्ट्यातून गोळी झाडल्याचा पोलिसांना संशय\n…अखेर ग.स.तील बेनामी ठेवीप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा\nना.जयकुमार रावल यांच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन\nवादळग्रस्तांसाठी आ.कुणाल पाटील विधानसभेत आक्रमक\n46 विभागांच्या 482 सेवा ऑनलाईन- जिल्हाधिकारी राहुल रेखावार\nसाक्रीत तीव्र पाणीटंचाई; उपाययोजना करा\nतळोद्यानजिक अहमदाबाद-शिरपूर बसवर दगडफेक\nकोळदा-खेतिया रस्त्याचे काम संथगतीने\nनवापुरात वेळेवर पाणीपुरवठा होत नसल्याने भाजपातर्फे मुख्याधिकार्‍यांना घेराव\nजिल्ह्यात विविध कार्यक्रमांनी तसेच गुलाबपुष्प देवून नवागतांचे स्वागत\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nVideo : बंगालची अभिनेत्री खासदार नुसरत जहाँने केले लग्न; तुर्कीत झालेल्या लग्नाचे फोटो/व्हिडीओ इथे पहा\nनाशिक तीर्थक्षेत्र असल्याने जगभरातून मोठ्या संख्येने भाविक येत असतात. नगरीला धार्मिक, ऐतिहासिक व पौराणिक दृष्टिकोनातून अनन्य साधारण महत्त्व आहे. केंद्र शासनाच्या माध्यमातून शहराचा स्मार्ट सिटीत समावेश करण्यात आला आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत गंगा- गोदावरी परिसरांतील तीर्थक्षेत्रावर परंपरेनुसार ३५० घरे ही पौरोहित्य करणारी असून यांच्याकडे ५०० वर्षांपूर्वीच्या विविध प्रांतातील तसेच भाषेतील लोकांच्या वंशावळी त्यांनी जतन करून ठेवलेल्या आहेत.\nविधीसाठी येणारे भाविक हे पौराहित्यांना संपर्क साधून येत असतात. त्या पुरोहितांसाठी तसेच हे बाढ सांभाळण्यासाठी ऊन, वारा, पाऊस यापासून याचे संरक्षण व्हावे. तसेच पुढील शेकडो वर्षे याचे जतन व्हावे, यासाठी अत्याधुनिक संपर्क तसेच माहिती कार्यालय असावे. तीर्थक्षेत्रावर धार्मिक विधी, पर्वणी काळात येणार्‍या महिला व पुरुषांची गर्दी असते. स्नानानंतर विशेष करून महिला वर्गासाठी वस्त्रांतर गृहाची निर्मिती व्हावी. भाविकांना मौल्यवान साहित्य ठेवण्यासाठी लॉकर्स व्यवस्था, अंध-अपंग भाविकांसाठी व्हीलचेअर व स्वतंत्र मार्ग असावा.\nदशक्रिया, अस्थि विसर्जन अश्या धार्मिक विधीसाठी येणार्‍या भाविकांची संख्या लक्षणीय असून पूजेप्रसंगी ऊन, वारा, पाऊस यापासून संरक्षण व्हावे, यासाठी विधीशेड आवश्यक आहे. पैठणच्या धर्तीवर विधी कम्पार्टमेंट असावेत. हिंदू धर्मामध्ये दशक्रियेच्या दिवशी काकस्पर्�� नावाचा धार्मिक विधी महत्त्वाचा मानला जातो. काकस्पर्श म्हणजे पिंडाला कावळा शिवणे, हा भावनिक विषय आहे.\nपरंतु आजमितीस भाविकांना तासन्तास उभे रहावे लागत असल्याने यासाठी स्वतंत्र जागी काकस्पर्ध पारची निर्मिती व्हावी. त्याठिकाणी वृक्षारोपण केल्यास कावळ्यांचे प्रमाण वाढेल. श्राद्ध कर्मानंतर गाईला गोग्रासचे हिंदू धर्मात महत्त्व असल्याने त्याठिकाणी गोशाळेची निर्मिती व्हावी. अस्थिविसर्जनाला वेगळे महत्त्व असून रामकुंड येथे अस्थिविलय कुंड आहे. तसेच पिंड विसर्जनासाठी एक जागा निश्‍चित केल्यास रामतीर्थ स्वच्छ राहण्यास मदत होईल.\nधार्मिक विधी आधी केस वपन केले जाते. त्यासाठी स्वतंत्र जागेत न्हावी पार केला पाहिजे. शेगांवच्या धर्तीवर भाविकांसाठी अल्पदरातील भक्तनिवास व प्रसादालय आवश्यक आहे. गोदावरी नदीचे प्रदूषण हटवून बाराही महिने निखळ वाहते पाणी असावे, यासाठी नियोजन करावे. तीर्थक्षेत्राचे पावित्र्य अबाधित ठेवण्यासाठी मांस विक्रीला बंदी घालावी. रामकुंडात अमृताचे थेंब पडल्याचा उल्लेख पुराणामध्ये आहे, म्हणून नाशिकला दर बारा वर्षांनी होणार्‍या कुंभमेळ्यात पर्वणीच्या तारखा तिथी काढणे हे परंपरेनुसार पुरोहित संघ नियोजन करीत असतात.\nयासाठी स्मार्ट सिटी अंतर्गत तेलंगणा, हरिद्वार या राज्याप्रमाणे कायमस्वरुपी आर्थिक तरतूद करावी, तसेच स्वतंत्र महामंडळाची निर्मिती करण्याची गरज आहे. नाशिक पुरातन व धार्मिक स्थळ असल्याने येथे वेद पठणाला येणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. येथे पुरोहित संघाला वेद पाठशाळेसाठी निवासी इमारत उपलब्ध झाल्यास धार्मिक परंपरा जोपासण्यास अधिकच मदत होईल.\nस्वच्छता संस्कार रुजवावे – प्रविण जाधव\nगणेशोत्सव विशेष लेख : गणपती बाप्पा मोरया…\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nजात प्रमाणपत्र अवैध : नवापूरच्या दोन नगरसेवकांची पदावर टांगती तलवार.\nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, नंदुरबार, मुख्य बातम्या, राजकीय\nशहीद जवान कपिल गुंड यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार\nआवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nअभिनेत्री फ्रिडा पिंटो अडकणार लग्नबेडीत\nआवर्जून वाचाच, मुख्य बातम्य���, हिट-चाट\nसुनील अरोरा भारताचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त\nआवर्जून वाचाच, देश विदेश, मुख्य बातम्या\nकोकणात मान्सून दाखल; हवामान खात्याकडून अधिकृत माहिती\nबार्‍हे ग्रामिण रुग्णालयात आरोग्यांची हेळसांड\nसुरगाणा तालुक्यातील बोरगाव धरण कोरडे ठणठणीत\nआदिवासी विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवा : आदीवासी विकास परिषदेतर्फे प्रधान सचिवांना साकडे\nVideo : बंगालची अभिनेत्री खासदार नुसरत जहाँने केले लग्न; तुर्कीत झालेल्या लग्नाचे फोटो/व्हिडीओ इथे पहा\nBreaking News, Featured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, हिट-चाट\nविधानसभा निवडणुकीचे चोख नियोजन करा : विभागीय आयुक्त माने\nकोकणात मान्सून दाखल; हवामान खात्याकडून अधिकृत माहिती\nकंत्राटदार बदलला तरी कर्मचार्‍यांना कायम ठेवा\nगणेशोत्सव विशेष लेख : गणपती बाप्पा मोरया…\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nस्वच्छता संस्कार रुजवावे – प्रविण जाधव\nVideo : बंगालची अभिनेत्री खासदार नुसरत जहाँने केले लग्न; तुर्कीत झालेल्या लग्नाचे फोटो/व्हिडीओ इथे पहा\nBreaking News, Featured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, हिट-चाट\nविधानसभा निवडणुकीचे चोख नियोजन करा : विभागीय आयुक्त माने\nकोकणात मान्सून दाखल; हवामान खात्याकडून अधिकृत माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.narendramodi.in/mar/text-of-pm-s-address-at-the-foundation-stone-laying-of-city-gas-distribution-cgd-projects-under-9th-cgd-bidding-round-at-vigyan-bhawan-new-delhi--542362", "date_download": "2019-06-20T15:20:46Z", "digest": "sha1:YM64VPJWQBL4HYAPDFCUHSALLEWMVFPY", "length": 49586, "nlines": 326, "source_domain": "www.narendramodi.in", "title": "नवी दिल्लीत विज्ञान भवन येथे ९व्या सीजीडी लिलाव फेरीअंतर्गत नगर गॅस वितरण प्रकल्पांची पायाभरणी करताना पंतप्रधानांनी केलेले भाषण", "raw_content": "\nकार्यक्रम चालू आहे, बघा.\nनवी दिल्लीत विज्ञान भवन येथे ९व्या सीजीडी लिलाव फेरीअंतर्गत नगर गॅस वितरण प्रकल्पांची पायाभरणी करताना पंतप्रधानांनी केलेले भाषण\nनवी दिल्लीत विज्ञान भवन येथे ९व्या सीजीडी लिलाव फेरीअंतर्गत नगर गॅस वितरण प्रकल्पांची पायाभरणी करताना पंतप्रधानांनी केलेले भाषण\nमंचावर उपस्थित मंत्रिमंडळातले माझे सहकारी धर्मेंद्र प्रधान, डॉक्टर हर्षवर्धन, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देशाच्या वेगवेगळ्या भागातून जोडले गेलेले सर्व माननीय, आजच्या बोलीप्रक्रियेत सहभागी होत असलेले उद्योजक आणि उपस्थित मान्यवर.\nबंधू आणि भगिनींनो, भविष्यातल्या भारतासाठी अलीकडे भारतात कशा प्रकारे मोठे संकल्प करून काम कशा प्रकारे तडीला लावले जात आहे, याचे आज आपण सर्व जण साक्षीदार झालो आहोत. आजचा दिवस भारतात पुढल्या पिढीतील पायाभूत सुविधा विकसित करण्याच्या दिशेने एक खूप महत्त्वाचे पाऊल आहे. 9व्या लिलाव फेरीने देशातील 129 जिल्ह्यात नगर गॅस वितरण जाळे स्थापित करण्याच्या कामाची सुरुवात होईल. याखेरीज 10 वी लिलाव फेरीही सुरू झाली आहे.\nजेव्हा ही कामे पूर्ण होतील तेव्हा त्यांचे परिणाम खूपच व्यापक, मोठ्या प्रमाणावर असतील त्यामुळे ही सुरुवात खूप महत्त्वपूर्ण आहे. 10 व्या फेरीनंतर सुरू झालेले काम जेव्हा पूर्ण व्हायला येईल तेव्हा देशातील 400 हून अधिक जिल्ह्यात नगर गॅस वितरण जाळ्याची व्याप्ती पोहोचेल. मला असे सांगण्यात आले आहे की देशातील जवळपास 70 टक्के लोकसंख्येला ही सुविधा मिळण्याचा मार्ग खुला होईल. देशाच्या विकासाशी संबंधित, देशातील लोकांचे जीवन सुलभ होण्यासंबंधी हे एक मोठे काम आहे.\n2014 पर्यंत देशातील केवळ 66 जिल्ह्यांपर्यंत नगर गॅस वितरण जाळ्याची व्याप्ती पोहोचली होती. आज जेव्हा मी तुमच्याशी बोलत आहे तेव्हा देशातील 174 जिल्ह्यात नगर गॅसचे काम सुरू आहे. पुढल्या दोन-तीन वर्षांत 400 हून अधिक जिल्ह्यांपर्यंत त्याची व्याप्ती होईल.\nहे काही छोटेमोठे आकडे नाहीत. आपल्या शहरांनी गेल्या चार वर्षांत गॅस आधारित अर्थव्यवस्थेकडे कशा प्रकारे मजबूत पावले टाकली आहेत त्याचे हे भव्य चित्र आहे. 2014 मध्ये जवळपास 25 लाख घरांमध्ये पाईप गॅस जोडणी होती. चार वर्षात ही संख्या वाढून जवळपास दुप्पट झाली आहे. आज ज्या शहरात या कार्याची सुरुवात झाली आहे त्यानंतर ही संख्या 2 कोटींच्या वर पोहोचण्याची आशा आहे. अशा प्रकारे 2014 मध्ये देशात 947 सीएनजी केंद्रे होती. विसरू नका की 25 वर्षांपूर्वी देशातल्या दिल्ली, मुंबई आणि सुरत या तीन शहरात पहिली तीन सीएनजी केंद्र उघडण्यात आली होती. तेव्हापासून 2014 पर्यंत त्यांची संख्या 947 वर पोहोचली. म्हणजे आपण मसावि काढला तर वर्षभरात जवळपास 40 सीएनजी केंद्र उघडली. इतक्या वर्षांमध्ये दरवर्षी 40. आता त्यांची संख्या वाढून 1,470 पेक्षा अधिक झाली आहे. येणाऱ्या दशकाच्या अखेरपर्यंत त्यांची संख्या वाढून 10 हजारांच्या पुढे जाण्याचा अंदाज आहे,तश�� पूर्ण व्यवस्था आहे.\nबंधू-भगिनींनो, केंद्र सरकारच्या चार वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर आता नगर गॅस वितरण जाळ्याचा विकास पूर्वीच्या तुलनेत आज कितीतरी वेगाने होऊ शकतो. या क्षेत्राच्या विकासात येणाऱ्या अडचणी, विकासकांना येणाऱ्या अडचणी, प्रत्येक आव्हान, एकएक करत दूर करण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे.\nमी ज्या रिफॉर्म, परफॉर्म, ट्रान्सफॉर्म(सुधारणा, कामगिरी, परिवर्तन) मंत्राबद्दल बोलतो त्याचे हे क्षेत्र खूपच उत्तम उदाहरण आहे. गेल्या चार वर्षात सरकारने जी पावले उचलली, ज्या सुधारणा केल्या, त्यामुळे या क्षेत्राच्या कामगिरीमध्ये वाढ झाली आहे आणि आपण परिवर्तनाकडे वाटचाल करणार आहोत.\nआपला देश 2022 मध्ये स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण करणार आहे. आपण 130 कोटी देशवासी मिळून एक भव्य भारत, एका नव्या भारताच्या निर्माणासाठी काम करत आहोत. एक असा भारत जो आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त आणि जुन्या व्यवस्थेपासून मुक्त असेल. हा दृष्टिकोन ठेवूनच देशाच्या ऊर्जा क्षेत्राचा कायापालट केला जात आहे.\nदेशात वाढत असलेल्या आर्थिक गतिविधींमुळे ऊर्जेची मागणीही खूप वाढली आहे, त्यामुळे हे खूप आवश्यक आहे. ऊर्जेची ही वाढती मागणी पूर्ण करण्याबरोबरच स्वच्छ उर्जेसाठीच्या प्रतिबद्धतेकडे आपण लक्ष दिले पाहिजे. पर्यावरणाचे जास्त नुकसान न करताही विकास होऊ शकतो, हे आपल्याला जगाला दाखवून द्यायचे आहे. अशा स्थितीत ऊर्जेविषयक आपल्या गरजांसाठी नैसर्गिक गॅसचा जास्तीत जास्त वापर आपल्या देशासाठी खूप आवश्यक आहे.\nपुढल्या दशकाच्या अखेरपर्यंत देशात नैसर्गिक वायूचा वापर अडीच पटीने वाढावा यासाठी आपला प्रयत्न आहे. त्यामुळे सरकार गॅस आधारित अर्थव्यवस्थेच्या सर्व पैलूंकडे लक्ष देत आहे. यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा जसे की, एलएनजी केंद्रांची संख्या वाढवणे, राष्ट्रव्यापी गॅस ग्रीड आणि नगर गॅस वितरण यावर एकाच वेळी काम केले जात आहे. एलएनजी गॅसच्या आयातीची क्षमता वाढवण्यासाठी जुन्या केंद्रांचे आधुनिकीकरण करण्यात येत आहे तसेच नवी केंद्रही उभारण्यात येत आहेत.\n10 हजार कोटी रुपये खर्च करून तामिळनाडूतील एन्नोर आणि ओडीसातील धामरा इथे नव्या एलएनजी केंद्रांचे काम शेवटच्या टप्प्यात आहे. अशा प्रकारे देशातील जास्तीत जास्त जास्त जिल्ह्यांपर्यंत नैसर्गिक वायू पोहोचावा यासाठी राष्ट्री��� वायू ग्रीडची परिसंस्था विकसित केली जात आहे.\nयाअंतर्गत, जगदिशपूर-हल्दीया आणि बोकारो-धामरा पाइपलाइन प्रकल्पावर काम केले जात आहे. त्याचबरोबर ईशान्येकडील क्षेत्रे या गॅस ग्रीडला जोडण्यासाठी या प्रकल्पाचा विस्तार बरौनी ते गुवाहाटीपर्यंत केला जात आहे. या प्रकल्पांसाठी जवळपास 13 हजार कोटी रुपये खर्च केले जातील.\nया प्रकल्पांमुळे गोरखपूर, बरौनी आणि सिंदरी या तीन खत प्रकल्पांना नवसंजीवनी मिळणार आहे. सिक्कीम समवेत ईशान्येकडील प्रत्येक राज्य या ग्रीडला जोडण्यासाठी 9,200 कोटी रुपयांहून अधिक खर्चाने इंद्रधनुष्य गॅस ग्रीड नावाचा संयुक्त उपक्रम आखण्यात आला आहे\nजे गुंतवणूकदार या क्षेत्रासाठी गुंतवणूक करत आहेत त्यांच्या हिताच्या संरक्षणाकडेही लक्ष पुरवण्यात आले आहे. घरगुती गॅसच्या किंमती जागतिक वायू बाजाराशी जोडण्याचे काम या पूर्वीच करण्यात आले आहे. घरगुती स्तरावरील गॅसचे उत्पादन वाढवण्यासाठी कंपन्यांना विपणन आणि किंमत आकारणीचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे.\nगॅसच्या किंमतींवर लक्ष देण्यासाठी, गॅस ग्रीडच्या कार्यान्वयासाठी एक स्वतंत्र वहन यंत्रणा ऑपरेटरची व्यवस्था करण्यात आली आहे. याचबरोबर देशात वायू क्षेत्रासाठी मुक्त बाजारपेठेचे वातावरण राखण्याकरिता, या क्षेत्रात पारदर्शकता राखण्याकरिता सरकार गॅस ट्रेडिंग एक्स्चेंज विकसित करण्यावरही काम करत आहे.\nबंधु-भगिनींनो,या तांत्रिक पैलू आणि आकडेवारीसोबतच आपल्या सर्वांसाठी सर्वाधिक महत्त्वाचे आहे ते, या कार्यांचा, योजनांचा देशावर सकारात्मक होणारा प्रभाव. हे कार्य सामाजिक स्तरावर, आर्थिक स्तरावर आणि पर्यावरणीय स्तरावर खूप मोठा बदल घडवणार आहे.\nएखाद्या ठिकाणी जेव्हा कुठली नवी व्यवस्था निर्माण होते तेव्हा त्यामुळे आजूबाजूच्या क्षेत्रात परिसंस्थाही निर्माण होतात. जसे की, एखाद्या ठिकाणी मोठे रुग्णालय सुरू झाले तर त्याच्या आजूबाजूला औषधांची दुकाने उघडतात, ढाबे , उपाहारगृहे ,चहाच्या टपऱ्या , धर्मशाळा छोटी हॉटेल्स, रिक्षा स्टॅन्ड, टॅक्सी स्टॅन्ड सुरू होतात. ते आपापल्या पद्धतीने काम करतात पण त्यांच्या अस्तित्वाच्या केंद्रस्थानी ते रुग्णालय असते.\nअशा प्रकारे जेव्हा एखाद्या शहरात गॅस पोहोचतो तेव्हा तोही एक नवी परिसंस्था निर्माण करतो. त्या शहरात गॅस आधारित छोटेमोठे उद्योग कितीतरी अधिक पटीने वाढतात. पाईपच्या माध्यमातून थेट लोकांच्या घरात पोहोचणारा गॅस लोकांचे जीवन सुलभ करतो. तो पाईप बसवण्यासाठी सीएनजी किंवा पीएनजी नेटवर्क सुरू करण्याच्या प्रक्रियेत हजारो-लाखो युवकांना रोजगार मिळतो. त्या शहरात चालणाऱ्या रिक्षा, टॅक्सी , गाड्यांच्या इंधनासाठी एक आधुनिक पर्याय मिळतो. गॅस पायाभूत सुविधांसाठी ज्या योजना देशात सध्या सुरू आहेत त्यातून लाखो लोकांना रोजगार मिळेल.\nआज नवव्या बोलीअंतर्गत जी कार्य सुरू झाली आहेत त्यातूनच प्रत्यक्षपणे कमीतकमी तीन लाख तरुणांना रोजगार मिळेल. याखेरीज ज्या इतर व्यवस्था विकसित होतील त्यातूनही रोजगाराच्या लाखो नव्या संधी उपलब्ध होतील. खास करून पूर्व भारत आणि ईशान्येकडच्या राज्यांना याचा खूप मोठा लाभ मिळेल. सांगण्याचा अर्थ हा आहे की गॅसआधारित अर्थव्यवस्था केवळ उद्योगांसाठीच नाही तर त्या जिल्ह्यातील लोकांच्या राहण्याच्या पद्धतीतही बदल घडवत आहे. त्यांचे जीवनमान बदलत आहे.\nयेणाऱ्या वर्षांमध्ये भारतात शेकडो शहरांमध्ये हे बदल घडताना तुम्हाला दिसतील आणि तुम्हीही त्यात सहभागी व्हाल. आपल्या जीवनकाळात इतके मोठे परिवर्तन घडताना अनुभवता आले म्हणून आपण स्वतःला भाग्यशाली समजू. मला तर तो काळही आठवतो जेव्हा देशातील सर्वसामान्य नागरिक आपल्या घरात गॅसची सामान्य जोडणी घेण्यासाठी खासदार, आमदाराची शिफारशीची चिट्ठी लिहून घेण्यासाठी रांगेत उभा असायचा. या परिस्थितीतून आता आपण खूप पुढे गेलो आहोत.\nवर्ष 2014 मध्ये देशातील लोकांनी केवळ सरकारच नाही बदलले तर सरकारची कार्यशैली, कार्यसंस्कृती आणि योजना लागू करण्याची पद्धतही बदलली आहे, असे मी म्हटले तर ते चुकीचे नसेल. आज यानिमित्त तुम्हाला या क्षेत्राशी संबंधित आणखी एक उदाहरण देतो. आपण गॅस आधारित अर्थव्यवस्थेबाबत बोलतो, आपण हे विसरता कामा नये की देशात एलपीजी जोडणी देणे 1955 मध्ये सुरू झाले. तेव्हापासून 2014पर्यंत देशात 13 कोटी एलपीजी जोडणी देण्यात आल्या. म्हणजे 60 वर्षात 13 कोटी जोडणी. हे आकडे जर तुम्ही लक्षात ठेवलेत तर बदल कसे घडत आहेत, हे लोकांशी बोलताना तुम्ही विश्वासाने सांगू शकाल. 60 वर्षात 13 कोटी. देशातली सर्व संसाधने तशीच आहेत, लोक तेच आहेत, फाईली त्याच आहेत, कार्यालये तीच आहेत, कर्मचाऱ्यांची काम करण्याची पद्धत तीच आहे, तरीही चार ��र्षात जवळपास 12 कोटी जोडण्या दिल्या गेल्या आहेत.\n60 वर्षात 13 कोटी. चार वर्षात 12 कोटी. आपण त्याच गतीने वाटचाल करत राहिलो असतो तर कदाचित आपल्या दोन पिढ्यांनंतरही कुटुंबाला हा लाभ मिळाला नसता. घरगुती गॅसच्या लाभाची व्याप्ती 2014 पूर्वी केवळ 55 टक्के होती. आता ती वाढून जवळपास 90 टक्के झाली आहे. निश्चितपणे यात उज्जवला योजनेचा मोठा हात आहे. 1 मे 2016 ला सुरू झाल्यानंतर आतापर्यंत उज्जवला योजनेअंतर्गत जवळपास 6 कोटी महिलांना मोफत गॅस जोडणी देण्यात आली आहे. या योजनेमुळे देशातल्या गावात राहणाऱ्या लोकांचे जीवन जगण्याची पद्धत बदलली आहे.\nया लिलाव प्रक्रियेच्या दरम्यान, शिलान्यासाच्या दरम्यान आज आपण क्षणभर त्या महिलेबाबत विचार करायला पाहिजे जी आतापर्यंत लाकडाची चूल फुंकत होती. आपले आरोग्य दावणीला लावून ती कुटुंबाचे पोट भरत होती. या महिलेला गॅस आधारित अर्थव्यवस्थेचा अर्थ भलेही माहीत नसेल पण गॅस आधारित अर्थव्यवस्थेकडे चालणाऱ्या पावलांनी तिचे जीवन नक्कीच बदलले आहे.\nबंधू आणि भगिनींनो, काही वेळापूर्वी मी तुमच्याशी पर्यावरणाबद्दल बोललो होतो. ज्या गॅस आधारित अर्थव्यवस्थेकडे आपण वाटचाल करत आहोत, त्याचा मोठा आणि चांगला परिणाम आपल्या पर्यावरणावर होणार आहे. जेव्हा देशात हजारो नवी सीएनजी केंद्रे असतील, उदयोगांना विनाव्यत्यय गॅस मिळेल, टॅक्सी, रिक्षा,गाड्यांमध्ये भरण्यासाठी देशाच्या बहुतांश जिल्ह्यात सीएनजी सहज उपलब्ध होईल तेव्हा प्रदूषणही तितकेच कमी होईल. यामुळे सीओपी21 प्रति भारताची प्रतिबद्धता अधिक वृद्धिंगत होईल. जागतिक पर्यावरणाच्या संरक्षणासाठी भारताचे योगदान अधिक वाढेल. जागतिक मंचावर भारताचे नेतृत्व अधिक उजळून निघेल.\nस्वच्छ ऊर्जेसाठी सरकारच्या प्रयत्नांचा विस्तार खूप व्यापक आहे. आपल्या कृषी व्यवस्थेतून जो कचरा निघतो, वस्तुमान मिळते , त्यातून संपीडित जैववायू तयार करण्याच्या दृष्टीनेही सरकारने एक अभियान सुरू केले आहे. या अभियानांतर्गत, आगामी पाच वर्षांमध्ये देशात पाच हजार संपीडित जैव वायू संयंत्रांची स्थापना केली जाईल.\nहे संयंत्र तण जाळण्यात, कृषी कचऱ्यासारख्या समस्या कमी करण्यात, शिवाय शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यातही उपयुक्त ठरेल. याखेरीज जैववस्तुमानाचे जैवइंधनात रूपांतर करण्यासाठी 10 हजार कोटी रुपये खर्चाने 12 आधुनिक जै�� शुद्धीकरण कारखाने निर्माण करण्याच्या योजनेवरही काम सुरू आहे. इथेनॉल ब्लेंडिंगसंदर्भात सरकारने जे धोरणात्मक बदल केले आहेत त्यामुळे इथेनॉल ब्लेंडिंगमध्येही विक्रमी वाढ झाली आहे.\n2014 मध्ये देशात जवळपास 40 कोटी लिटर इथेनॉलचे ब्लेंडिंग होत होते. ते आता जवळपास 4 पटीपर्यंत वाढले आहे. इथेनॉल ब्लेंडिंग 10 टक्क्यांपर्यंत नेण्याचे सरकारचे लक्ष्य आहे. येणाऱ्या वर्षात इथेनॉल ब्लेंडिंग 2014 च्या तुलनेत जवळपास आठ पट होईल.\nस्वच्छ ऊर्जेद्वारे स्वच्छ पर्यावरणाच्या दिशेने वाटचाल करताना सरकारने बीएस- 4 इंधनावरून थेट बीएस-6 इंधनाकडे वळण्याचा निर्णय घेतला. दूरसंचार क्षेत्रात आपण 2 जी वरून 4 जी, 4 जी वरून 5 जी, यात आपण चारवरून थेट सहावर गेलो आहोत. याखेरीज एलईडी दिव्यांच्या किंमती कमी झाल्या आणि देशात वितरित करण्यात आलेल्या सुमारे 32 कोटी एलईडी दिव्यांमुळे तीन कोटी टनांहून अधिक कार्बन डायऑक्साईड वायूच्या उत्सर्जनाला आळा बसण्यात साहाय्य झाले.\nदेशात नवीकरणीय ऊर्जेद्वारे वर्ष 2022 पर्यंत 175 गिगावॅट ऊर्जा उत्पादनाच्या लक्ष्यावर सरकार काम करत आहे. या अंतर्गत कमीतकमी 100 गिगावॅट वीज सौरऊर्जेद्वारे तयार केली जाईल. आगामी चार वर्षात सरकार शेतकऱ्यांना 28 लाखांहून अधिक सौरपंप देण्याची मोहीम चालवणार आहे. देशात गॅस आधारित पायाभूत सुविधांच्या विकासाबरोबरच हे सगळे प्रयत्न भारताची जागतिक प्रतिबद्धता पूर्ण करण्यात साहाय्य करतील.\nएक म्हणजे भारत, 2030 पर्यंत आपली उत्सर्जन तीव्रता 33 ते 35 टक्क्यांपर्यंत कमी करेल आणि दुसरी म्हणजे कमीतकमी 40 टक्के विजेची गरज बिगर पारंपरिक स्रोताद्वारे पूर्ण करेल.\nबंधू, भगिनींनो गॅस आधारित अर्थव्यवस्थेशी संबंधित लक्ष्ये किंवा स्वच्छ ऊर्जेशी संबंधित, ही लक्ष्ये प्राप्त करण्यासाठी भारत प्रतिबद्ध आहे आणि आपण ती करूच. केवळ आपल्यासाठीच नाही तर मानवतेसाठी आपल्या येणाऱ्या पिढ्यांसाठी आम्ही हा संकल्प केला आहे आणि तो सिद्धीस नेणे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.\nमी पुन्हा एकदा तुम्हा सर्वाना, ज्या शहरांमध्ये नगर गॅस वितरण जाळ्याचे काम सुरू होत आहे तिथल्या लोकांना, १० व्या लिलाव फेरीशी संबंधित प्रतिनिधींना शुभेच्छा देतो आणि माझे बोलणे संपवतो.\nसोशल मीडिया कॉर्नर 20 जून 2019\t(June 20, 2019)\nचलता है' ही मनोवृत्ती सोडायची वेळ आता आली आहे. आता आपण 'बदल सकता है' असा विचार करायला हवा : पंतप्रधान मोदी\nसोशल मीडिया कॉर्नर 20 जून 2019\nयह सुझाव बहुत ही बढ़िया है, बार-बार चुनाव से जनता भी परेशान होती है और ख़र्चा भी ज़्यादा होता हैसमय और देश का पैसा बचाने के लिए यह सरल मार्ग हैसमय और देश का पैसा बचाने के लिए यह सरल मार्ग हैइसका सभी को स्वागत करना चाहिएइसका सभी को स्वागत करना चाहिए\nएक देश एक चुनाव से लोकतंत्र मजबूत होगा, देश का संघीय ढांचे को मजबूती मिलेगी इससे देश का विकास में भरपूर मदद मिलेगी, चुनाव खर्च में कमी आएगी, आर्थिक स्थिति मजबूत होगी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/eye-liners/latest-pencil+eye-liners-price-list.html", "date_download": "2019-06-20T15:18:21Z", "digest": "sha1:XG3H72FAWXYIN2LZ46NTMHJY6EUGU5TZ", "length": 14260, "nlines": 335, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "ताज्या पेन्सिल इये लिनर्स 2019 India | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nLatest पेन्सिल इये लिनर्स Indiaकिंमत\nताज्या पेन्सिल इये लिनर्सIndiaमध्ये 2019\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nसादर सर्वोत्तम ऑनलाइन दर ताज्या India मध्ये पेन्सिल इये लिनर्स म्हणून 20 Jun 2019 आहे. गेल्या 3 महिन्यांत 11 नवीन लाँच आणि सर्वात अलीकडील एक लॉरेल पॅरिस सुपर लिणेर ब्लॅकबुस्टर 2 5 ग ब्लॅक 750 किंमत आहे आहेत. अलीकडे करण्यात आलेली होती इतर लोकप्रिय उत्पादने समावेश: . स्वस्त पेन्सिल एएलिनेर गेल्या तीन महिन्यांत सुरू {lowest_model_hyperlink} किंमत सर्वात महाग एक जात {highest_model_price} किंमत आहे. � किंमत यादी उत्पादनांचा विस्तृत समावेश इये लिनर्स संपूर्ण यादी माध्यमातून ब्राउझ करा -.\nदर्शवत आहे 11 उत्पादने\nदाबावे रस 500 500\nशीर्ष 10पेन्सिल इये लिनर्स\nरेवलॉन कॉलोरसताय वने स्ट्रोक डेफिनिन्ग एएलिनेर 1 2 ग ग्लॅज्ड ग्रीन 2\n- उडेल फॉर Women\n- कंटेनर तुपे Pencil\nमेंबेल्लीने विविध & स्मूथ 1 2 ग साडे बोर्डेऑक्स पर्ल\n- उडेल फॉर Women\nकॉलॉरेसीन्स पर्ल इफेक्ट इये शॅडोव पेन्सिल 2 2 5 ग Aqua ब्लू\n- उडेल फॉर Women\n- कंटेनर तुपे Pencil\nस्टार स कॉस्मेटिकस कलर इये पेन्सिल 1 2 ग गोल्ड\n- कंटेनर तुपे Pencil\nअण्णा आंद्रे पॅरिस एक्सट्रॅम लेगन्स लॉन्ग लास्टिंग एएलिनेर साडे 60299 2 ग ब्लू\nडायना ऑफ लंडन सुपर लॉन्ग वेअर एएलिनेर७ब्लॅकिस्ट ब्लॅक 1 2 गम 1 2 ग 7 ब्लॅकिस्ट ब्लॅक\n- कंटेनर तुपे Pencil\nकॉलॉरेसीन्स पर्ल इफेक्ट इये शॅडोव पेन्सिल 2 2 5 ग Antique गोल्ड\n- उडेल फॉर Women\n- कंटेनर तुपे Pencil\nलॉरेल पॅरिस सुपर लिणेर ब्लॅकबुस्टर 2 5 ग ब्लॅक\n- उडेल फॉर Women\n- कंटेनर तुपे Pencil\nरेवलॉन कॉलोरसताय वने स्ट्रोक डेफिनिन्ग एएलिनेर 1 2 ग ब्लॅकिस्ट ब्लॅक 1\n- उडेल फॉर Women\n- कंटेनर तुपे Pencil\nमेंबेल्लीने हैपेर्षार्प लिणेर 0 5 ग ब्लॅक\n- उडेल फॉर Women\n- कंटेनर तुपे Pencil\nरेवलॉन कॉलोरसताय वने स्ट्रोक डेफिनिन्ग एएलिनेर 1 2 G\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/ahmednagar-collector-office-ncp-drought/", "date_download": "2019-06-20T15:11:53Z", "digest": "sha1:3GEQSHV7J3FMBNN6MI3MDEFRVZFRBAG7", "length": 16544, "nlines": 239, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "तालुक्यात दुष्काळ जाहीर करा; जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदुसरीच्या संख्यावाचनात आता नवी पद्धत\nनगरमध्ये एकाच दिवसात दोन नगरसेवकांना पोलिसांकडून अटक\nअकोलेत 3 मजुरांचा तर श्रीगोंद्यात मायलेकीचा बुडून मृत्यू\nहॉटेल मालकाला गावठी कट्टा लाऊन खंडणीची मागणी\nकोब्रा जातीचा साप चावलेल्या मुलीवर यशस्वी उपचार; येवलाच्या डॉक्टरांवर कौतुकाचा वर्षाव\nPhotoGallery : संत निवृत्तीनाथ पालखीचे पंढरपूरला प्रयाण; भाविकांना रेनकोट वाटप\nदिंडोरी : इंग्रजी माध्यमातील १६ विद्यार्थ्यांचा जि. प. शाळेत प्रवेश\nवाढत्या बेरोजगारीविरोधात राष्ट्रवादीचा ‘रेल रोको’\nआयएमएतर्फे आज 24 तासाचा बंद\n‘त्या’ 50 लाख ठेवीमुळे संचालकांची मानहानी\nजि.प.च्या शाळांत आजपासून किलबिलाट\nटंचाईवर जि.प.ची आज सभा गाजणार\nवीज गेल्याचा राग येवून वीज वितरण कंपनीच्या चक्करबर्डी कार्यालयात अधिकार्‍याला मारहाण\nदुचा���ीसह विहिरीत पडून तरुणाचा मृत्यू\nट्रक अपघातात सहचालक जागीच ठार\nखान्देश कुलस्वामिनी एकविरा देवी मंदिरात 351 किलो आंब्यांचा भोग\nतळोदा तालुक्यात साडे नऊ कोटीच्या कामांचे भुमिपुजन\nनोकरी देण्याचे आमिष दाखवुन मंदाणा येथील युवकाची साडेसात लाखात फसवणूक\nकढेल गावाजवळ रिक्षा उलटली; 20 मजूर जखमी\nजिल्ह्यात शेती विकासासंबंधी योजनांबद्दल शेतकर्‍यांमध्ये जनजागृती करावी\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nLIVE : राज्याचा महाअर्थसंकल्प; घोषणांचा पाऊस\nतालुक्यात दुष्काळ जाहीर करा; जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन\nBreaking News मुख्य बातम्या सार्वमत\nतालुक्यात दुष्काळ जाहीर करा; जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन\nराष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस च्या वतीने धरणे आंदोलन\nअहमदनगर : नगर तालुक्यात दुष्काळ जन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे नागरिकांचे मोठे हाल होत आहे. तालुक्यातील शेतकरी चिंताग्रस्त झाला असून यावर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. यासाठी नगर तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने करण्यात येत आहे.\nदरम्यान सोमवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस च्या वतीने धरणे आंदोलन पुकारण्यात आले आहे. यावेळी गजानन भाडवलकर,दादा दरेकर,माणिकराव विधाते,कुमार वाकळे, पापमिया पटेल,अनिल नरवडे,सागर वाळुंज,वैभव म्हस्के, तुकाराम भापकर, दासी फुलारी आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nमहाराष्ट्रातील संक्राती सोबतच उत्तर-दक्षिण भारतीयांमध्ये पोंगलची धामधुम\nमकर संक्रांती विशेष : कलाकारांचा पतंगोत्सव….\nदुसरीच्या संख्यावाचनात आता नवी पद्धत\nनगरमध्ये एकाच दिवसात दोन नगरसेवकांना पोलिसांकडून अटक\nमहापालिकेतील अभियंत्यांना हवे संरक्षण\n‘फेज-टू’च्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याच्या नोटिसा\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nआवर्जून वाचाच, विशेष लेख\nपुलवामा हल्ल्याच्या निषेधासाठी नागरीकांचा नालासोपारा रेल्वे स्थानकात रेल रोको\nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या\nयंदा सीबीएसईची दहावी, बारावीची परीक्षा होणार सोपी\nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव, मुख्य बातम्या\nदेवगिरी पडल्यावर स्वराज्याची उभारणीची फुंकर शिवरायांनी घातली : राहुल सोलापूरकर\nmaharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव\nLIVE : राज्याचा महाअर्थसंकल्प; घोषणांचा पाऊस\nराधाकृष्ण विखे यांच्याकडे गृहनिर्माण खाते\nFeatured, maharashtra, मुख्य बातम्या, सार्वमत\n# video # हॅप्पी योग स्ट्रिंट मध्ये जळगावकरांनी घेतला योगासह प्राणायमचा आनंद\nmaharashtra, आरोग्यदूत, आरोग्यम धनसंपदा, आवर्जून वाचाच, जळगाव\nआता ‘एसटी’ साकारणार पर्यावरणपूरक इ-बस\nLIVE : राज्याचा महाअर्थसंकल्प; घोषणांचा पाऊस\nकोब्रा जातीचा साप चावलेल्या मुलीवर यशस्वी उपचार; येवलाच्या डॉक्टरांवर कौतुकाचा वर्षाव\nPhotoGallery : संत निवृत्तीनाथ पालखीचे पंढरपूरला प्रयाण; भाविकांना रेनकोट वाटप\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\nजयडीचा स्टायलिश अंदाज पाहून तुम्ही थक्क व्हाल\nदिंडोरी : इंग्रजी माध्यमातील १६ विद्यार्थ्यांचा जि. प. शाळेत प्रवेश\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\nदुसरीच्या संख्यावाचनात आता नवी पद्धत\nनगरमध्ये एकाच दिवसात दोन नगरसेवकांना पोलिसांकडून अटक\nमहापालिकेतील अभियंत्यांना हवे संरक्षण\n‘फेज-टू’च्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याच्या नोटिसा\nमकर संक्रांती विशेष : कलाकारांचा पतंगोत्सव….\nLIVE : राज्याचा महाअर्थसंकल्प; घोषणांचा पाऊस\nकोब्रा जातीचा साप चावलेल्या मुलीवर यशस्वी उपचार; येवलाच्या डॉक्टरांवर कौतुकाचा वर्षाव\nPhotoGallery : संत निवृत्तीनाथ पालखीचे पंढरपूरला प्रयाण; भाविकांना रेनकोट वाटप\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/comment/1005343", "date_download": "2019-06-20T15:08:25Z", "digest": "sha1:ORHGCKALFO5YX3RRVG6HPTV37DYFCRE6", "length": 18660, "nlines": 337, "source_domain": "misalpav.com", "title": "(एक ग्लास त्याचा....) | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nसतिश गावडे in जे न देखे रवी...\nएक ग्लास त्याचा, एक माझा\nम्हणूनच.. एक ग्लास त्याचा,एक माझा\nमाझा आधी संपेल, त्याचा नंतर\nचालायचंच हे असं जंतरमंतर\nत्यातूनच घडते जादू शेवटी\nएक ग्लास त्याचा, एक माझा\nएकत्र बसून थोडं वेगळेपण\nवेगळं बसूनही थोडस्सं एकत्रपण..\nत्याचं सावधपण माझं झोकांडणं\nएक ग्लास त्याचा, एक माझा\nबिलाच्या बेरजा, नशेत केलेल्या वजा-बाक्या\nकधी गुणाकार.. कधी भागाकार\nपरत त्यांच्याही बेरजा वजाबाक्या\nपण गणित तिथेच येऊन थांबतं..\ndive aagarkokanअदभूतआता मला वाटते भितीकधी कधी निसर्गाला सुद्धा रंग खेळण्याचा मोह आवरत नाही आणि मग सुरु होते रंगांची किमया मनाला प्रसन्न करणारीकॉकटेल रेसिपीकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडजिलबीटका उवाचबालसाहित्यभावकविताभूछत्रीविडंबन\nअजून दोनतीन कल्पना वाढवा.\nअजून दोनतीन कल्पना वाढवा.\nमुळ कवितेत फक्त काही शब्दांचे\nमुळ कवितेत फक्त काही शब्दांचे फेरफार केले आहेत :)\nगा वडे मास्तरांचा ग्लास\nहे एक वेरिएशन बघा :\nएक ग्लास तिचा, एक माझा \nम्हणूनच.. एक ग्लास तिचा,एक माझा\nमाझी आधी संपेल, तिची नंतर\nत्यातूनच घडते जादू शेवटी\nएक ग्लास तिचा, एक माझा\nएकत्र बसून थोडं वेडेपण\nवेगळं बसूनही झक्कास एकत्रपण..\nतिचं सावधपण, माझं उधळलेपणं\nएक ग्लास तिचा, एक माझा\nचुकीची योगासनं, नशेत केलेल्या माकड उड्या\nकधी ती माझ्यावर .. कधी मी तिच्यावर\nपरत त्यातही एकमेकांवर कुरघोड्या\nपण गणित तिथेच येऊन थांबतं..\nवो सर, हा विषय मी घेणार होतो.\nवो सर, हा विषय मी घेणार होतो....जाऊदे आता\nदोन्ही ग्लास अमितचे. ;)\nदोन्ही ग्लास अमितचे. ;)\nएक तांब्या त्याचा मी टाकणारे\nएक तांब्या त्याचा मी टाकणारे ओ सगासर. डिब्ज.\nफक्कडं जमलाय हा एकचं प्याला.\nखूप मजा आली वाचताना..\nनशा कि अजून दुसरं काही\nहे असे शब्द वाचले कि ते दिवस आठवले\nजागा मिळेल तिथे प्याले रिचवले\nलक्ष्यात त्याच्याच राहिले ज्याने बिल दिले\nआज खिसा भरलेला तरी तो वेळ मात्र नाही\nआणि असला तरी , ती मजा येत नाही\nसगाशेठ , हि कविता मी प्रिंटवली आहे , आणि हालमध्ये लावण्याच्या विचारात आहे . वाचूनच चढली राव , आता बाराची गरजच नाय उरलीय . धन्यवाद त्रिवार धन्यवाद ...\nआज खिसा भरलेला तरी तो वेळ\nआज खिसा भरलेला तरी तो वेळ मात्र नाही\nअरेरे खिल्जीभौ. असं नका करत जाऊत. वेळ काढायचा. 'मद्य हे पूर्णब्रह्म' हे जाणून असा.\nपुम्बा साहेब आजही ते दिवस\nपुम्बा साहेब आजही ते दिवस आठवतात राव ,,,, लय मज्जेदार किस्से घडून रह्यायलेत या जिंदगानीत . लिहिताना बी कससंच व्हतंय ...\n@ सगाशेटनी या प्रतिसादाची नोंद घ्यावी हि नम्र विनन्ती\nमला वाटत हि चालेल ( कल्पना )\nनुसती चालणारच नाही तर सुस्साट धाव���ल\nएका हातात जॅक डॅनियल नि दुसऱ्या हातात लेखणी\nलिहू कशावर तेच कळत नाही आहे\nकागदावर पडलीय शेजवान चटणी\nडोळे थोडे झालेत मंद मंद\nलॉलिपॉप चा वास दरवळतोय धुंद धुंद\nतिसऱ्या पेंगला आता कुठे सुरुवात झालीय\nबघा जरा सवंगड्यानो ,कशी रांगोळी आलीय\nबालपणीचा बार आठवून आजही गळे काढतोय\nउद्या आषाढी लागतेय, म्हणून आजच पितोय\nजोर साहेबांमधि तेव्हाही नव्हता आणि आताही नाही\nथर्र्याची चव काही औरच होती , जाता जात नाही\nनारिंगी, मोसंबी, टॅंगो पंच , त्यावर चढायचा मळीचा कळस\nसालं आता टाय लावून प्यायचं म्हंटल\nनवख्या गडयांना येतोय आपलाच किळस\nआताच्या चखण्याला ती चवच नाही\nकाय तर म्हणे , सुरमई फ्राय , कोळंबी फ्राय\nतिखटमीठ लावलेली सुकट नि कांदा\nआता कुठेच दिसत न्हाय\nआता सोडापाणी गारेगार लागतंय\nसोबतीला ऐरकण्डिशनचं वारं लागतंय\nएव्हढं करूनही चढत न्हाई राव\nत्याचंच फार वाईट वाटतंय\nशुध्धीत लिहितात ते शुद्धलेखन\nधुंदीत लिहितात ते काव्यलेखन\nमागच्या २२ तारखेला करुनि चिकन\nहाणहाणहाणून करतोय तुम्हांसी अर्पण\nसध्याचा चातुर्मासिक खिलजी उर्फ सिद्धेश्वर विलास पाटणकर\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 18 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://spsnews.in/?p=4112", "date_download": "2019-06-20T15:06:48Z", "digest": "sha1:BMWWNG24KNA7YTDWEA5CETOCD57ASOI6", "length": 8931, "nlines": 100, "source_domain": "spsnews.in", "title": "सामान्य कुटुंबाचे दिवास्वप्न सत्यात उतरले…. | | SPSNEWS", "raw_content": "\nशासनाच्या विकास योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा- जिल्हाधिकारी दौलत देसाई\nपावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी १०.२३ कोटींचा निधी :आम.सत्यजित पाटील\nबांबवडे विद्यामंदिरात दफ���तर व शालेय साहित्याचे वाटप\nबांबवडे विद्यामंदिरात दफ्तर व शालेय साहित्याचे वाटप\nचिमुकल्यांचा किलबिलाट पाहण्यासाठी जमला जनसमुदाय\nसामान्य कुटुंबाचे दिवास्वप्न सत्यात उतरले….\nजिद्द,चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर पन्हाळा तालुक्यातील जेऊर , येथील रवींद्र दिलीप रणभिसे यांनी राज्य लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या, पी.एस.आय. परीक्षेत यश संपादन करून खाकी वर्दी परिधान करण्याचे स्वप्न साकार केले.\nरवींद्रच्या या यशाचे कैतुक करत ग्रामस्थांनी भव्य सत्कार करून गावांतून वाजत गाजत मिरवणूक काढली.\nवडील दिलीप रणभिसे यांनी हमाली करत व आईने मोलमजुरी करून आपला कुटूंबाचा उदरनिर्वाह चालवला होता .\nकुटूंबाचे अन्य कोणतेही उत्पनाचे साधन नसताना, आई वडिलांनी मुलांना संगोपनाबरोबरच उच्चशिक्षण देण्याची जिद्द मनी बाळगली होती. त्यानुसार एक मुलगा उच्चशिक्षित होऊन, गतवर्षी महसूल खात्यातर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेतुन गावाचा पोलीस पाटील झाला.\nआणि आता दुसरा मुलगा रवींद्र पी.एस.आय. झाल्यावर, आई वडिलांना आकाश ठेंगणे झाले. आनंदाने ऊर भरून आला. पोटाला चिमटा घेत मुलांना शिक्षण दिल्याचे, आज सार्थक झाल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसुन येत होते.\nरवींद्रने विद्यामंदिर जेऊर येथे प्राथमिक शिक्षण घेऊन, छत्रपती शिवाजी हायस्कुल जेऊर, येथे माध्यमिक शिक्षण अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पूर्ण केले. पुढे शहरात महाविद्यालयिन शिक्षणासाठी छोट्या मोठ्या नोकऱ्या करत शासकीय सेवेत करियर करण्याचे स्वप्न उराशी बाळगले. जिद्दीने तीन वर्षे सातत्याने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू ठेवला, घरची परिस्थिती गरिबीची असल्याने कुटूंबाला आर्थिक हातभार लावत, आत्मविश्वासाने पी.एस.आय. होण्याचे स्वप्न रवींद्रने सत्यात उतरवले. रवींद्रने मिळवलेल्या या यशाने जेऊर गावात फटाक्याची आतिषबाजीसह भव्य स्वागत मिरवणूक काढून सत्कार करण्यात आला. यांच्या यशाला सर्व ग्रामस्थानी रवींद्र व त्याच्या कुटूंबावर कैतुकाचा वर्षाव केला आहे.\n← देवाळे विद्यालय व ज्युनिय कॉलेजचा समर्थ फौंडेशन तर्फे गौरव\nमराठा आरक्षण प्रश्नी १४ ऑगस्ट ला अहवाल सादर करा- उच्चन्यायालयाचे आदेश →\nशाहूकालींन चहामळ्याच्या संवर्धनासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार : अनिल कंदूरकर\n‘ दत्तसेवा ‘ मुंबईतील अ��्रगण्य संस्था- महाराष्ट्र पत.फेडरेशनचे श्री. वसंतराव शिंदे\n“ केवळ घर नव्हे, हि असेल भविष्यातील आपली आर्थिक गुंतवणूक ” : शामराव शेळके बहुद्देशीय संकुल\nशासनाच्या विकास योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा- जिल्हाधिकारी दौलत देसाई\nपावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी १०.२३ कोटींचा निधी :आम.सत्यजित पाटील\nबांबवडे विद्यामंदिरात दफ्तर व शालेय साहित्याचे वाटप\nबांबवडे विद्यामंदिरात दफ्तर व शालेय साहित्याचे वाटप\nचिमुकल्यांचा किलबिलाट पाहण्यासाठी जमला जनसमुदाय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://nanded.gov.in/mr/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF-%E0%A4%9C%E0%A4%BF/", "date_download": "2019-06-20T15:14:23Z", "digest": "sha1:CHS5U4S6W3XMIJ27PGCCCPVX6SHZBJ2E", "length": 14656, "nlines": 171, "source_domain": "nanded.gov.in", "title": "जिल्हाधिकारी कार्यालय | नांदेड जिल्हा , महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nनांदेड जिल्हा District Nanded\nएसटीडी आणि पिन कोड\nमहसुल / दंडाधिकार विभाग\nस्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक निवडणुक\nश्री सचखंड गुरुद्वारा बोर्ड निवडणुक -2018\nग्रामरक्षक दल माहिती पुस्तिका\nनिवास (हॉटेल / रिसॉर्ट / धर्मशाळा)\nकापुस पिकावरील बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसानीचा अहवाल\nछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ लाभार्थ्यांची यादी जि. नांदेड\nजिल्हाधिकारी कार्यालयाची प्रशासकीय रचना खालील प्रमाणे आहे.\nजिल्‍हाधिकारी हे जिल्‍हा प्रशासनाचे मुख्‍य आधार आहेत. प्रत्‍येक निर्णय, कायदा आणि सुव्‍यवस्‍था, महसूल, निवडणूक, नैसर्गीक आपत्‍ती ई. महत्‍वाच्‍या जबाबद-या जिल्‍हाधिकारीस पार पाडाव्‍या लागतात. जिल्हा महसूल प्रशासनाचे मुख्य जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी असून ते जिल्ह्यातील इतर शासकीय विभागाचे समन्वय अधिकारी म्हणून देखील काम पहात असतात. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अनेक शाखा/विभाग असून अशा शाखा/विभागांवर प्रमुख म्हणून तहसिलदार/उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिका-याचे नियंत्रण असते.\nअप्पर जिल्हाधिकारी हे जिल्हाधिकारी यांना असण्या-या अधिकाराचा वापर करून जिल्हाधिकारी कार्यालयातील काही शाखा/विभाग याच्यावर नियंत्रण ठेवत असतात.\nलेखा व अस्थापना विभाग\nकर्मचा-यांचे सेवा पुस्तक अद्यावत ठेवणे.\nस्वातंत्र्य सैनिकांसाठी निवृत्तीवेत���,वाहन भाडे सवलत,आर्थिक मदत व वैद्यकीय मदत देणे.\nकर्मचा-यांचे वैद्यकीय परतावा बील अदा करणे.\nजिल्हा कोषागार कार्यालयातील मुद्रकांची विहीत मुदतीत तपासणी करणे.\nकर्मचा-यांचे प्रवास भत्ता देयक अदा करणे.\nजिल्हाधिकारी कार्यालयातील नागरी सुविधा केंद्रांचे लेखे अद्यावत ठेवणे.\nनैसर्गिक आपत्तीसाठी प्राप्त होणारे धनादेश शासकीय खात्यात जमा करणे.\nनिवृत्त होणा-या कर्मचा-यांसाठी ना-देयक दाखला,विभागीय चौकशी नसलेचा दाखला देणे.\nमहसूल विभागातील लिपीक,शिपाई यांची नेमणूक करणे.\nमहसूल विभागातील लिपीक व अन्य कर्मचा-यांच्या विहीत मुदतीनंतर बदल्या करणे.\nमहसूल विभागातील सर्व कर्मचा-यांवर प्रशासकीय नियंत्रण ठेवणे.\nवर्ग 3 व वर्ग 4 च्या कर्मच्या-यांना कायमपणाचे फायदे देणे.\nपात्र वर्ग 3 व वर्ग 4 च्या कर्मच्या-यांना आगाऊ वेतन वाढ मंजूर करणे.\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेचे काम पाहणे.\nमाजी सैनिक,सहकारी गृह निर्माण संस्था,शैक्षणिक संस्था व सार्वजनिक प्रयोजनासाठी शासकीय जमीन प्रदान करणे.\nनगर भूमापन क्षेत्रातील जमीनींचे नगर भुमापनाचे आदेश काढणे.\nमहसूल कायद्यातील निरनिराळ्या तरतूदींची अंमलबजावणी करणे.\nशासकीय थकबाकीच्या वसूलीचा मासिक आढावा घेणे.\nपीक पाणी अहवालाचे काम करणे.\nवाड्यांचे महसूली गावात रुपांतर करणेबाबतचे काम करणे.\nअंतर्गत लेखा परिक्षण पथकाने काढलेल्या लेखा परिच्छदांचा निपटारा करणे.\nवार्षिक जमाबंदी तसेच तहसिल कार्यालयांची वार्षिक तपासणी करणे.\nतहसिल मधील सजाची पुनर्रचना करण्याचे काम करणे.\nशासकीय जमिनीवरील अतिक्रमणे दूर/नियमबद्ध करणेबाबतची कार्यवाही करणे.\nकोर्ट ऑफ वॉर्डस चे काम करणे.\nजिल्हयातील कायदा व सुव्यवस्था पाहणे.\nनैसर्गिक आपत्ती,आपत्कालीन व्यवस्थेचे काम पहाणे.\nस्वातंत्र्य सैनिक यांना आर्थिक मदत करणे.\nटॅंकर व्दारा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे.\nरोजगार हमी योजनेची कामे पुर्ण करणे.\nटंचाई क्षेत्रातील कामे करणे.\nमस्टर असिस्टंटची नेमणूक करणे व त्यावर नियंत्रण ठेवणे.\nटंचाई क्षेत्रातील जनावरांसाठी चारा पुरविणे.\nरोजगार हमी योजनेची कामे करणा-या एजन्सीला अनुदान मंजूर करणे.\nरोजगार हमी योजनेमध्ये गैरप्रकार आढळून आल्यास संबंधीतांवर कार्यवाही करणे.\nलोकसभा,विधानसभा सार्वजनिक निवडणूकीचे काम पाहणे.\nलोकसभा,���िधानसभा पोटनिवडणूकीचे काम पाहणे.\nस्थानिक स्वराज्य संस्थेचे काम पाहणे.\nसहकारी साखर कारखाने,सहकारी बँका,दुध संघ यांच्या निवडणूकीचे काम पाहणे.\nजिल्हापरिषद,पंचायत समित्या,ग्रामपंचायत निवडणूकीचे काम पाहणे.\nमतदार यादी तयार करणे व तिचे पुनर्निरिक्षण करणे.\nमतदार याद्यांचे संगणकीकरण करणे.\nसर्व्हिस व्होटर्सची यादी तयार करणे.\nसार्वजनिक निवडणूकीसाठी येणा-या खर्चाचे अंदाजपत्रक तयार करणे.\nनिवडणूकीसाठी लागणारी यंत्रसामुग्री सुस्थितीत ठेवणे.\nमुंबई करमणूक कायद्यातील तरतुदींची अंमलबजावणी करणे.\nकरमणूक कर,उपकराची वसुली करणे.\nसिनेमा गृह,व्हिडिओ थिएटर,डिश अ‍ॅन्टीना,व्हिडिओ गेम्स इत्यादी करमणूकींच्या माध्यमांवर नियंत्रण ठेवुन वसुली करणे.\nसर्व करमणूक कर निरिक्षक यांचेवर नियंत्रण ठेवणे.\nजिल्हाधिकारी/अप्पर जिल्हाधिकारी यांचेकडे दाखल झालेल्या अपिलाचे काम पाहणे.\nफेरफार नोंदीचा आढावा घेणे.\nवतन अ‍ॅबोलीशन अ‍क्टची अंमलबजावणी करणे.\nगावठाण विस्तार योजनेचे काम पहाणे.\nवाळू लिलावाची प्रक्रिया पार पाडणे.\nलिलावाची रक्कम वसूल करणे.\nविनापरवाना गौण खनिज उत्खननास आळा घालणे\nसंकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क जिल्हा प्रशासनाकडे आहेत\n© जिल्हा प्रशासन,नांदेड , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jun 19, 2019", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://nanded.gov.in/mr/notice/16-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%A1-%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%AB%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D-5/", "date_download": "2019-06-20T15:28:53Z", "digest": "sha1:HWWMPYEPHYTOSZVI7RPSPDTEMB2QGQ52", "length": 4857, "nlines": 106, "source_domain": "nanded.gov.in", "title": "16 नांदेड लोकसभा मतदान-फॉर्म 20,देगलुर | नांदेड जिल्हा , महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nनांदेड जिल्हा District Nanded\nएसटीडी आणि पिन कोड\nमहसुल / दंडाधिकार विभाग\nस्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक निवडणुक\nश्री सचखंड गुरुद्वारा बोर्ड निवडणुक -2018\nग्रामरक्षक दल माहिती पुस्तिका\nनिवास (हॉटेल / रिसॉर्ट / धर्मशाळा)\nकापुस पिकावरील बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसानीचा अहवाल\nछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ लाभार्थ्यांची यादी जि. नांदेड\n16 नांदेड लोकसभा मतदान-फॉर्म 20,देगलुर\n16 नांदेड लोकसभा मतदान-फॉर्म 20,देगलुर\n16 न��ंदेड लोकसभा मतदान-फॉर्म 20,देगलुर\n16 नांदेड लोकसभा मतदान-फॉर्म 20,देगलुर\n16 नांदेड लोकसभा मतदान-फॉर्म 20 देगलुर (90) मतदार संघ\nसंकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क जिल्हा प्रशासनाकडे आहेत\n© जिल्हा प्रशासन,नांदेड , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jun 19, 2019", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/camcorders/sony-hdr-cx405-camcorder-camera-black-price-pfVh98.html", "date_download": "2019-06-20T15:21:15Z", "digest": "sha1:BYSFPIFJKLS6OMHTAQZT7OCESOLST2HL", "length": 18735, "nlines": 454, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "सोनी हदर सिक्स४०५ कंकॉर्डर कॅमेरा ब्लॅक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nसोनी हदर सिक्स४०५ कंकॉर्डर कॅमेरा ब्लॅक\nसोनी हदर सिक्स४०५ कंकॉर्डर कॅमेरा ब्लॅक\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n+ पर्यंत 1.6% कॅशबॅक\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nसोनी हदर सिक्स४०५ कंकॉर्डर कॅमेरा ब्लॅक\nसोनी हदर सिक्स४०५ कंकॉर्डर कॅमेरा ब्लॅक किंमतIndiaयादी\nकूपन शेंग ईएमआय मोफत शिपिंग शेअरपैकी वगळा\nनिवडा उच्च किंमतकमी कमी किंमतकरण्यासाठीउच्च\n+ पर्यंत 1.6% कॅशबॅक\nवरील टेबल मध्ये सोनी हदर सिक्स४०५ कंकॉर्डर कॅमेरा ब्लॅक किंमत ## आहे.\nसोनी हदर सिक्स४०५ कंकॉर्डर कॅमेरा ब्लॅक नवीनतम किंमत Jun 19, 2019वर प्राप्त होते\nसोनी हदर सिक्स४०५ कंकॉर्डर कॅमेरा ब्लॅकफ्लिपकार्ट, ऍमेझॉन उपलब्ध आहे.\nसोनी हदर सिक्स४०५ कंकॉर्ड��� कॅमेरा ब्लॅक सर्वात कमी किंमत आहे, , जे ऍमेझॉन ( 21,800)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nसोनी हदर सिक्स४०५ कंकॉर्डर कॅमेरा ब्लॅक दर नियमितपणे बदलते. कृपया सोनी हदर सिक्स४०५ कंकॉर्डर कॅमेरा ब्लॅक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nसोनी हदर सिक्स४०५ कंकॉर्डर कॅमेरा ब्लॅक - वापरकर्तापुनरावलोकने\nखूप चांगले , 414 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nसोनी हदर सिक्स४०५ कंकॉर्डर कॅमेरा ब्लॅक - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nसोनी हदर सिक्स४०५ कंकॉर्डर कॅमेरा ब्लॅक वैशिष्ट्य\nऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 9.2 Megapixels MP\nसुपपोर्टेड आस्पेक्ट श 16:9, 4:3\nफोकल लेंग्थ 26.8 - 804 mm\nअपेरतुरे रंगे F1.8 - F4\nसेन्सर तुपे Exmor R CMOS\n( 2 पुनरावलोकने )\n( 5 पुनरावलोकने )\n( 15 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 7 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 12 पुनरावलोकने )\n( 2 पुनरावलोकने )\n( 41 पुनरावलोकने )\n( 9 पुनरावलोकने )\nसोनी हदर सिक्स४०५ कंकॉर्डर कॅमेरा ब्लॅक\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "http://spsnews.in/?p=4962", "date_download": "2019-06-20T15:13:38Z", "digest": "sha1:GQUIAGWLIYGHHGI4C7JOVITBVNCQ2ILP", "length": 7349, "nlines": 96, "source_domain": "spsnews.in", "title": "पुढाऱ्यांचा शिक्षक बदल्यांमध्ये हात ? | | SPSNEWS", "raw_content": "\nशासनाच्या विकास योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा- जिल्हाधिकारी दौलत देसाई\nपावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी १०.२३ कोटींचा निधी :आम.सत्यजित पाटील\nबांबवडे विद्यामंदिरात दफ्तर व शालेय साहित्याचे वाटप\nबांबवडे विद्यामंदिरात दफ्तर व शालेय साहित्याचे वाटप\nचिमुकल्यांचा किलबिलाट पाहण्यासाठी जमला जनसमुदाय\nपुढाऱ्यांचा शिक्षक बदल्यांमध्ये हात \nबांबवडे : एकीकडे शिक्षक पाहिजे या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठींबा द्यायचा आणि दुसरीकडे मात्र त्याच क्षेत्रात शिक्षक बदली साठी चिरीमिरीच्या अपेक्षा ठेवायच्या, म्हणजे लहान विद्यार्थ्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्या��े काम पुढारी करीत आहेत काय असा प्रश्न जनतेतून विचारला जावू लागला आहे. काही दिवसांपूर्वी एका नामांकित दैनिकात प्रसिद्ध झालेल्या बांबवडे तालुका शाहूवाडी येथील “तो तरुण पुढारी कोण ” या वृत्ताबाबत एसीबी विभागाने नेमकी काय चौकशी केली,आणि त्याचे फलित काय झाले असा प्रश्न जनतेतून विचारला जावू लागला आहे. काही दिवसांपूर्वी एका नामांकित दैनिकात प्रसिद्ध झालेल्या बांबवडे तालुका शाहूवाडी येथील “तो तरुण पुढारी कोण ” या वृत्ताबाबत एसीबी विभागाने नेमकी काय चौकशी केली,आणि त्याचे फलित काय झाले याचे उत्तर अद्याप जनतेला मिळालेले नाही.\nवरील संदर्भानुसार शिक्षक बदली प्रकरणात काही पुढाऱ्यांनी पैशाची देवाण घेवाण केली असल्याचे समजते. त्यानुसार लाच लुचपत प्रतिबंधक खात्याच्या वतीने बांबवडे येथील एका तरुण पुढाऱ्याला चौकशी साठी नेले होते.पण नेमकी चौकशी काय झाली ,हे अद्याप या खात्याने सांगितलेच नसल्याने इथं देखील संशयाचे ढग दाटून आल्यासारखे वाटत आहे.\nएकीकडे आपण खूप सामाजिक कामात सहभागी असून जनतेचे प्रश्न सोडवीत आहोत ,असे जरी दाखवत असले तरी तत्सम पुढाऱ्यांचे नेमके काय धंदे चालू आहेत. हेच या एकंदरीत प्रकरणावरून समजते.\n← डॉ.एन.डी.पाटील महाविद्यालयात १९ मार्च ला ‘ भात पीक वाढ ’ संदर्भाने परिसंवाद\n२०१९ ची लोकसभा “ एकाच्या अस्तित्वाची तर एकाच्या चिंतनाची ” →\nमहाराष्ट्रात शिवसेनेचाच मुख्यमंत्री करणार- उद्धव ठाकरे\nशिवसेनेच्या शिराळा-वाळवा संपर्क प्रमुख पदी श्री.आनंदराव भेडसे यांची नियुक्ती\n…अन्यथा कन्नडीगांना पळताभुई थोडी करू- आम.राजेश क्षीरसागर\nशासनाच्या विकास योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा- जिल्हाधिकारी दौलत देसाई\nपावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी १०.२३ कोटींचा निधी :आम.सत्यजित पाटील\nबांबवडे विद्यामंदिरात दफ्तर व शालेय साहित्याचे वाटप\nबांबवडे विद्यामंदिरात दफ्तर व शालेय साहित्याचे वाटप\nचिमुकल्यांचा किलबिलाट पाहण्यासाठी जमला जनसमुदाय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://weeklyamber.com/index.php/lonavalanews/17294-2019-03-09-09-10-51", "date_download": "2019-06-20T15:46:10Z", "digest": "sha1:VOWR42VRMVOYOO5G6Y6XMUHU6XWRAAGF", "length": 9274, "nlines": 50, "source_domain": "weeklyamber.com", "title": "लोणावळा नगरपरिषदेस वरील दोन नामांकने \";} /*B6D1B1EE*/ ?>", "raw_content": "\nसाप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... ��ता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......\nमुख्य पान -- पुढे वाचा >> -- लोणावळा नगरपरिषदेस वरील दोन नामांकने\nलोणावळा नगरपरिषदेस वरील दोन नामांकने\nलोणावळा, दि. 28 (प्रशांत पुराणिक, प्रतिनिधी) : भारतभर सध्या सुरू असलेल्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत स्पर्धेध्ये लोणावळा नगरपरिषदेला दोन विभागात नामांकने प्राप्त झाली आहेत. केंद्र सरकारच्या गृहनिर्माण विभाग व शहरी विभाग मंत्रालयाने या स्पर्धा घेतल्या होत्या. दि. 6 मार्च रोजी दिल्ली येथे यासंदर्भातील पारितोषिक वितरण होणार आहे. देशभरातील 4237 शहरांनी यात सहभाग घेतला होता.\nत्यांचे सर्वेक्षण होऊन 64 लाख लोकांच्या प्रतिक्रिया व 4 कोटी समाजमाध्यमांवरील प्रतिक्रिया यांचा विचार होऊन केंद्रीय परीक्षण समितीने ही नामांकने जाहीर केली. केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी व शहर नागरी स्वच्छ सर्वेक्षण विभाग केंद्रीय सचिव दुर्गाशंकर मिश्रा यांच्या हस्ते हे पारितोषिक वितरण होणार आहे. प्राप्त झाल्यामुळे शहरात आनंदाचे वातावरण आहे. 2018 मध्ये लोणावळा नगरपरिषद 7व्या क्रमांकावर होती. 2019 मध्ये नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, मुख्याधिकारी सचिन पवार यांच्यासह सर्व नगरसेवक, नगरपरिषद कर्मचारी यांनी अहोरात्र मेहनत घेतली होती.\nनगराध्यक्ष सुरेखा जाधव यांनी जोपर्यंत लोणावळा शहर कचरकुंडीमुक्त होत नाही तोपर्यंत कोठेही सत्कर स्वीकारणार नाही संघटन मजबूत केल्यास गतवैभव - माऊली दाभाडे तळेगाव दाभाडे, दि. 27 : काँग्रेस संघटन मजबूत करून समाजाच्या विकासासाठी झोकून देऊन काम केले तर पक्षाला गतवैभव प्राप्त होईल, असा विश्‍वास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माऊली दाभाडे यांनी व्यक्त केला. तळेगाव युवक काँग्रेसच्या वतीने जनसंपर्क अभियानाचा प्रारंभ दाभाडे आळी येथील राम मंदिराच्या प्रांगणात झाला. या वेळी मार्गदर्शन करताना दाभाडे बोलत होते. मावळ तालुकाध्यक्ष बाळासाहेब ढोरे, तळेगाव शहराध्यक्ष यादवेंद्र खळदे, वडगावचे नगराध्यक्ष मयूर ढोरे,\nनगरसेवक निखिल कवीश्‍वर, अ‍ॅड. खंडुजी तिकोने, विलास मालपोटे आदींनी अभिया प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन केले. सर्वांनी भाजपचे सरकार खोटी आश्‍वासने देत असून त्यांचा बुरखा पडून आगामी निवडणुकीत ते जनतेच्या न्यायालयात पराभूत होतील असे भाष्य केले. युवक अध्यक्ष विशाल वाळुंज यांनी नूतन कार्यकारिणी जाहीर केली. मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्रे देऊन त्यांना गौरविण्यात आले. अ‍ॅड. राजेंद्र पोळ, गणेश काळे, जितेंद्र दाभाडे, सागर गायकवाड, जितेंद्र खळदे आदी उपस्थित होते. विशाल दाभाडे यांनी आभार मानले. सर्वपक्षीय नगरसेवक नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांचा सन्मान करताना असा पण केला होता. लोणावळा नगरपरिषद सर्वसाधारण सभेत नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांचे अभिनंदन करण्यात येऊन सन्मान करण्यात आला.\nस्वच्छ सर्वेक्षणात लोणावळा पालिकेस दोन नामांकने ही नामांकने प्राप्त करण्यासाठी झालेल्या प्रयत्नात नागरिकांचाही महत्त्वाचा सहभाग असल्याचे नगराध्यक्षा व मुख्याधिकारी यांनी सांगितले. हा लोणावळ्याचा सन्मान असल्याचे ते म्हणाले.\nह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 32\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%AA%E0%A4%A4_%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE", "date_download": "2019-06-20T15:09:00Z", "digest": "sha1:NNOWBPF3ECXHDOG5D2NIIPYVYEX2APEU", "length": 3647, "nlines": 68, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "गणपत वसावा - विकिपीडिया", "raw_content": "\nगणपतसिंह वेस्ताभाई वसावा (१ जून, १९७१:उमरपाडा, सुरत जिल्हा, गुजरात - ) हे विधानसभेचे माजी अध्यक्ष आहेत.\nहे मांगरोळ विधानसभा मतदारसंघातून २००२ पासून निवडून गेले आहेत.\nभारतीय जनता पक्षातील राजकारणी\nइ.स. १९७१ मधील जन्म\nगुजरातच्या १३व्या विधानसभेचे सदस्य\nगुजरातच्या १४व्या विधानसभेचे सदस्य\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २५ डिसेंबर २०१७ रोजी ०५:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2019-06-20T15:02:34Z", "digest": "sha1:26RZJ3QXNETRPUXAQKXA4S27ZDYJRHF3", "length": 3350, "nlines": 71, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:गुरगांव जिल्हा - विकि��ीडिया", "raw_content": "\nभारताच्या हरियाणा राज्यातील गुरगांव जिल्ह्याविषयीचे लेख.\n\"गुरगांव जिल्हा\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २१:०३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/women-doctor-cheated-reped-by-fraud-in-begaluru-5990548.html", "date_download": "2019-06-20T15:01:16Z", "digest": "sha1:OGOWI5YEUAG44UQL2USHRLDQHFGYMD5B", "length": 11374, "nlines": 160, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "women doctor cheated reped by fraud In begaluru | 40 वर्षीय महिला डॉक्टर घेत होती नवरदेवाचा शोध, लोकल दैनिकात दिली एक जाहिरात, मग काही दिवसांनी जो फोन आला त्यामुळे बदलले पूर्ण आयुष्य", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\n40 वर्षीय महिला डॉक्टर घेत होती नवरदेवाचा शोध, लोकल दैनिकात दिली एक जाहिरात, मग काही दिवसांनी जो फोन आला त्यामुळे बदलले पूर्ण आयुष्य\nलग्नाच्या एका जाहिरातीमुळे बरबाद झाली महिला डॉक्टरची लाइफ, अनेकदा झाला रेप, लुटले 26 लाख\nबंगळुरू - कर्नाटकात एका 40 वर्षीय महिला डॉक्टरला लग्नाची जाहिरात देणे महागात पडले. जाहिरातीमुळे ती भामट्याच्या जाळ्यात अशी अडकली, आयुष्य पुरते बरबाद झाले. दैनिकातील जाहिरात पाहून एक तरुण लग्नासाठी पुढे आला. दोघांच्या अनेक भेटीगाठी झाल्या आणि यादरम्यान त्या व्यक्तीने स्वत:ला मोठा अधिकारी असल्याचे भासवून तिच्या नातेवाइकांनाही नोकरीवर लावून देण्याचे आमिष दाखवले. याच बहाण्याने त्याने डॉक्टर आणि तिच्या नातेवाइकांकडून तब्बल 26 लाख रुपये उकळले. परंतु कुणालाच नोकरी नाही लागली. या भेटीगाठींदरम्यान त्याने अनेकदा महिलेशी संबंधही बनवले, परंतु लग्नाला फक्त 2 दिवस उरले असताना आपला फोन स्विच ऑफ केला. तेव्हापासून त्या भामट्याचा काहीही पत्ता लागलेला नाही. पोलिसांनी या ठगाचा शोध घेणे सुरू केले आहे.\nजाहिरातीमुळे अडकली भामट्याच्या जाळ्यात...\n- बंगळुरूच्या डॉक्टरने एका लोकल दैनिकात लग्नासाठी अॅड छापली होती. अॅड आल्याच्या काही दिवसांनी राममूर्ती नावाच्या एका व्यक्तीने त्यांना कॉल केला. म्हणाला की, तिच्याशी लग्न करू इच्छितो.\n- यानंतर दोघांमध्ये फोनवर अनेक वेळा बातचीत झाली आणि मेसेजिंगही सुरू झाली. मग दोघांनी भेटण्याचा निर्णय घेतला. 30 सप्टेंबरला ते कोरामंगलाच्या एका मॉलमध्ये भेटले.\n- राममूर्तीने या भेटीत स्वत:ला हेल्थ डिपार्टमेंटमध्ये मेडिकल ऑफिसर असल्याचे सांगितले आणि म्हणाला की, तो रिक्रूटमेंट कमिटीचाही मेंबर आहे. तो महिलेला असेही म्हणाला की, जर तुझ्या नातेवाइकाला नोकरीची गरज असेल, तर मी लावून देऊ शकतो.\n- महिलेने त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. तिने आपल्या काही मित्रांना आणि नातेवाइकांना राममूर्तीची भेट घातली. त्यांच्यात नोकरीवरून चर्चा झाली.\n- महिला म्हणाली की, सरकारी नोकरी देण्याचे आमिष दाखवून राममूर्तीने तिच्या मित्रांकडून तसेच नातेवाइकांकडून 22 लाख रुपये उकळले. याशिवाय त्याने महिलेकडूनही 4 लाख रुपये घेतले.\n- महिलेच्या नातेवाइकांना कोणतीही नोकरी लागली नाही, शिवाय राममूर्तीने पैसेही परत केले नाहीत. तरीही महिलेचा त्याच्यावरील विश्वास कमी झाला नाही.\n22 नोव्हेंबरला ठरले होते लग्न...\n- यानंतर आरोपीने महिलेला लग्नासाठी आवश्यक म्हणून तिचे आधार कार्ड आणि इतर डॉक्युमेंटस घेतले. यादरम्यान हॉटेल्समधील भेटींदरम्यान दोघांमध्ये अनेक वेळा संबंधही बनले.\n- राममूर्तीने महिलेला सांगितले की, 22 नोव्हेंबरला शेषाद्रिपुरम सब-रजिस्ट्रार ऑफिसमध्ये दोघेही लग्न करूत. त्यापूर्वी 20 नोव्हेंबरलाही तो महिलेला हॉटेलमध्ये अखेरचा भेटला होता.\n- महिलेने सांगितले की, त्या रात्रीनंतर तिने राममूर्तीला कधीही पाहिले नाही. त्याच्याशी बोलणेही झाले नाही. त्या रात्रीनंतर त्याचा फोन कायम स्विच ऑफ येत आहे.\n- यानंतर महिलेने 30 नोव्हेंबर रोजी पोलिसांत तक्रार केली ज्यानंतर पोलिसांनी तिचा शोध सुरू केला. पोलिसांचे म्हणणे आहे की, आरोपीचा शोध सुरू असून लवकरच अटक केली जाईल.\nहिमाचल प्रदेशातील कुल्लूजवळ 500 फुट खोल दरीत कोसळली बस, 25 जणांचा मृत्यू तर 35 पेक्षा जास्त गंभीर जखमी\nप्रेमप्रसंगामुळे नक्षल सीमाची झाली होती पदावन्नती, शिपायाची हत्या केल्यानंतर पुन्हा मिळाले पद\nलहान भाऊ आणि पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा होता संशय, आरोपीने संपूर्ण परिवारावर केला कृपाणने हल्ला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/mobiles/blackberry-dtek60-32gb-grey-price-pqN0oj.html", "date_download": "2019-06-20T15:39:08Z", "digest": "sha1:LVXZWLYR6CZEB3BURUVWX4VEWZFMVX23", "length": 16380, "nlines": 401, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "ब्लॅकबेरी दंतेक्६० ३२गब Grey सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nब्लॅकबेरी दंतेक्६० ३२गब Grey\nब्लॅकबेरी दंतेक्६० ३२गब Grey\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n+ पर्यंत 2% कॅशबॅक\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nब्लॅकबेरी दंतेक्६० ३२गब Grey\nब्लॅकबेरी दंतेक्६० ३२गब Grey किंमतIndiaयादी\n+ पर्यंत 2% कॅशबॅक\nवरील टेबल मध्ये ब्लॅकबेरी दंतेक्६० ३२गब Grey किंमत ## आहे.\nब्लॅकबेरी दंतेक्६० ३२गब Grey नवीनतम किंमत Jun 18, 2019वर प्राप्त होते\nब्लॅकबेरी दंतेक्६० ३२गब Greyस्नॅपडील उपलब्ध आहे.\nब्लॅकबेरी दंतेक्६० ३२गब Grey सर्वात कमी किंमत आहे, , जे स्नॅपडील ( 19,999)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nब्लॅकबेरी दंतेक्६० ३२गब Grey दर नियमितपणे बदलते. कृपया ब्लॅकबेरी दंतेक्६० ३२गब Grey नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nब्लॅकबेरी दंतेक्६० ३२गब Grey - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 39 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nब्लॅकबेरी दंतेक्६० ३२गब Grey - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nब्लॅकबेरी दंतेक्६० ३२गब Grey वैशिष्ट्य\nरिअर कॅम���रा 21 MP\nफ्रंट कॅमेरा 8 MP\nऑपरेटिंग सिस्टिम v6.0 (Marshmallow)\nऑडिओ जॅक 3.5 mm\nडिस्प्ले सिझे 13.97 cm (5.5\nमॅक्स स्टॅन्ड बी तिने Upto 350 hrs\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\nब्लॅकबेरी दंतेक्६० ३२गब Grey\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/taxonomy/term/206?page=1", "date_download": "2019-06-20T16:44:35Z", "digest": "sha1:OA7DJCVDBJZIZDHUMZDBVJAWTUCFTLF4", "length": 19935, "nlines": 103, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "व्यक्ती | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nमी कराडची होऊन गेले – सुलभा ब्रम्हनाळकर\n‘डॉक्टर म्हणून जगताना-जगवताना’ या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशन कार्यक्रमात आदिती परांजपे-दामले यांनी सुलभा ब्रम्हनाळकर यांची घेतलेली मुलाखत त्यातील काही भाग.\nअदिती : मी तुमच्या वाचकांच्या मनात असणारे प्रश्न घेऊन आलेली आहे. मी तुमच्या वाचकांचे प्रतिनिधित्व करणार आहे. तुम्ही एक डॉक्टर आहात. तुम्हाला साहित्य-संगीतकला-नाटक-चित्रपट अशा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये रस आहे आणि जाणही आहे. इतक्या वेगवेगळ्या क्षेत्रांमधील अनुभव घेऊन इतके खुमासदार आणि छान लिहिण्यास तुम्हाला नेमके सुचते कसे\nजन्मदत्त उदारमतवादी लक्ष्मण नारायण गोडबोले\n‘वडिलांची सांगे कीर्ती’ अशा तऱ्हेचा रामदासी मूर्खपणा करून माझ्या दिवंगत वडिलांबद्दल लिहीत आहे. पण प्रत्येक माणसामध्ये त्याच्या गरजेपुरता शहाणपणा असतोच असतो ही त्यांचीच धारणा होती\nबालकवी यांची शंभरावी पुण्यतिथी झाली. बालकवींचा मृत्यू तिशीच्या आत झाला. बालकवी यांचे अपघाती निधन 17 एप्रिल 1918 या दिवशी झाले. त्यांच्या पत्नी पार्वतीबाई यांच्या आत्मचरित्रात तशी नोंद आहे. काहींनी तो दिनांक 5 मे असा नोंदला आहे. तिथी मात्र चैत्र वद्य नवमी हीच आहे.\nनामदेव माळी : मुलांच्या सृजनशीलतेला साद\nनामदेव माळी यांची ओळख प्राथमिक शिक्षण क्षेत्रातील अभ्यासू, कल्पक, प्रयोगशील गटशिक्षणाधिकारी आणि लेखक म्हणून महाराष्ट्रात सर्वदूर आहे. ते शिक्षण विषयात कळकळीने आणि आस्थेने लिहीत असतात. एक सरकारी अधिकारी असा संवेद���ाशील असे एक नवल त्यांच्याबद्दल असते. नामदेव माळी रचनावादी शिक्षण, शिक्षकांसाठी कार्यप्रेरणा आणि जाणीवजागृती यासंबंधी कार्यरत आहेत.\nसांगली जिल्ह्यातील विसापूर (ता. तासगाव) हे नामदेव माळी यांचे गाव. त्यांचा जन्म शेतकरी कुटुंबातील. त्यांनी त्यांचे शिक्षण शेतमजुरी व पडेल ते काम आणि कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या ‘कमावा आणि शिका’ योजनेतील कामे करत पूर्ण केले. ते शिक्षक म्हणून नोकरीला रत्नागिरी जिल्ह्यातील पैसाफंड विद्यालयात लागले.\nअविनाश बर्वे – उत्स्फूर्त उपक्रमशीलता\nठाणे येथील मो.ह. विद्यालयाच्या सव्वाशे वर्षांच्या इतिहासात प्रथम नि.गो. पंडितराव आणि त्यांच्यानंतर अविनाश बर्वे या दोन शिक्षकांनी शाळेचे सांस्कृतिक जीवन समृद्ध केले आणि इतर शिक्षक-विद्यार्थी व व्यवस्थापन यांना शाळेचा, शिक्षणाचा लळा लावला असा स्वच्छ निर्वाळा बर्वे सत्कार समारंभास जमलेले शिक्षक, व्यवस्थापक, विश्वस्त आणि ठाणेकर नागरिक यांनी दिला. यापेक्षा आणखी मोठा गौरव कोणा शिक्षकाला मिळू शकेल ठाणे येथील ‘मो. ह. विद्यालय’ हे एक संस्कार केंद्र आहे. विद्यालयाची ती ओळख जपण्याची जबाबदारी शिक्षकांच्या सध्याच्या पिढीची आहे. बर्वेसरांच्या पंचाहत्तरीचा कार्यक्रम हे त्यासाठी एक निमित्त होते. नव्या शिक्षकांशी संवाद साधणे हा कार्यक्रमाचा महत्त्वाचा हेतू होता. तो सफल झाला. सारे सभागृह बर्वे सरांच्या चांगुलपणाच्या आठवणींनी भारावून गेले होते. शाळेच्या एकशेपंचवीस वर्षांच्या इतिहासात अनेक नामवंत शिक्षक होऊन गेले. मी त्या एकशेपंचवीस वर्षांपैकी किमान पंच्याहत्तर वर्षांच्या कालखंडाशी जवळून परिचित आहे.\nसंजय नहार – काश्मीर राज्याचा पुण्यातील मित्र\nसंजय नहार आणि त्यांची पुण्यामधील सामाजिक संस्था ‘सरहद’ यांचे काश्मीरशी असलेले नाते मोठे विलक्षण आहे. ते नाते आस्थेचे आहे, प्रेमाचे आहे आणि विश्वासाचे आहे. त्यात राजकारण, अर्थकारण नाही; असलेच, तर समाजकारण आहे. खरे तर, ती एका ध्येयवेड्या मनुष्याची तडफड आहे, माणुसकीची कळकळ आहे. फक्त काश्मीर नव्हे, तर ‘सरहद’ या नावानुसार भारताच्या विविध सीमाप्रांतांमध्ये मानवतेचा तो झरा, संजयच्या रूपाने गेली तीस-बत्तीस वर्षें अखंड वाहत आहे. त्यामुळेच, पंजाबमधील साहित्य अकादमी असो, ईशान्येतील ऑल इंडिया बोडो स्टुडंट्��् युनियन (आबसू) चे प्रमुख नेते प्रमोद बोरो असोत, मणिपूरमधील जीवनसिंग, जेसुसेन यांसारखे कार्यकर्ते असोत, आसामचे माजी मुख्यमंत्री प्रफुल्लकुमार महंतो असोत, की काश्मीरचे राज्यपाल, मुख्यमंत्री; एवढेच नव्हे, तर फुटीरतावादी हुर्रियत नेते यासीन मलिक, शब्बीर शाह आणि गिलानी असोत, ते सर्व लोक जर कोणाशी मुक्तपणे आणि आस्थेने बोलत असतील, तर ते फक्त संजय नहार यांच्याशी.\nचंद्रपुर येथील इतिहासलेखक दत्ता तन्नीरवार\nदत्ता तन्नीरवार हे अपघातानेच इतिहासाचे लेखक झाले. त्यांचे शिक्षण फारसे नाही, पण प्रेरणेतून निर्माण झालेली आवड त्यांना लेखनप्रवृत्त करती झाली. त्यांनी एक-दोन नव्हे तर तब्बल दीडशेच्यावर नामांकित नियतकालिके, वर्तमानपत्रे, मासिके व त्रैमासिके यांतून लेखन केले. ते सारे ऐतिहासिक संशोधनपर आहे.\nडॅा. रखमाबाई - भारतातील वैद्यकीय सेवेच्या पहिल्या मानकरी\nआनंदीबाई जोशी (31 मार्च 1865 - 26 फेब्रुवारी 1887) या आधुनिक वैद्यकशास्त्राचे शिक्षण घेतलेल्या पहिल्या भारतीय महिला. पण त्यांचा मृत्यू परदेशातून शिकून आल्यावर लगेच झाला. त्यानंतर अॅनी जगन्नाथ यांचा उल्लेख आढळतो. त्या डॉक्टर होऊन भारतात 1894 मध्ये परतल्या, पण अॅनी यांच्यावरही काळाने वैद्यकीय सेवा सुरू करण्याआधी झडप घातली. त्यामुळे दोघींच्याही शिक्षणाचा फायदा स्त्री समाजाला झाला नाही. रखमाबाई सावे (राऊत) त्या दोघींनंतर डॉक्टर झाल्या. त्यांनी प्रदीर्घ काळ डॉक्टर म्हणून काम केले (22 नोव्हेंबर 1864 - 25 सप्टेंबर 1955). त्यामुळे वैद्यकीय सेवा देणारी पहिली भारतीय महिला डॉक्टर हा मान डॉ. रखमाबाई यांच्याकडे जातो. त्यांनी मुंबई, सुरत आणि राजकोट या तीन वेगवेगळ्या शहरांत डॉक्टर म्हणून 1895 ते 1930 पर्यंत काम केले.\nमधू पाटील यांचे संस्कारशील आयुष्य\nज्येष्ठ साहित्यिक आणि शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य एम.पी. तथा मधू पाटील यांनी त्यांच्या ‘खारजमिनीतील रोप’ या आत्मकथनाला असे वेगळे शीर्षक का दिले खारजमिनीतील रोप छोटे, ठेंगणे खारजमिनीतील रोप छोटे, ठेंगणे भात कणसाभोवती वाढणारे असते, ते रोप पाखरांशी मैत्रीसंबंध जोडते. पाखरांची गुणगुण ही त्या रोपाला आनंद देते. म्हणून त्यांनी त्यांचे आत्मकथन खार -जमिनीतील रोपाला अर्पण केले आहे. त्या मनोज्ञ अर्पणपत्रिकेवरून, मधू पाटील यांच्या संवेदनशील, सुसंस्कृत आणि तितक्याच हळव्या मना���ी झलक कळते. ती जाणीव पुढे, पुस्तक वाचत असताना सातत्याने होते.\nसिंधुदुर्ग येथील सागरमंथन आणि मूर्तींचा शोध\nहेमांगी उदय रोगे 23/04/2019\nउदय रोगे यांनी ‘डिस्कव्हरी ऑफ सिंधुदुर्ग’ या व्हॉट्सअॅप ग्रूपवर ‘सागर मंथन’ या मोहिमेची माहिती थोडक्यात पाठवली आणि ‘दैनिक तरुण भारत’चे जिल्हा आवृत्ती प्रमुख विजय शेट्टी यांनी तत्काळ उत्स्फूर्तपणे कळवले, “मित्रा, चल पुढे, आम्ही आहोत बरोबर” उदयचे साहस होते, समुद्राच्या तळाशी जाऊन लपल्या गेलेल्या मूर्ती शोधून काढण्याचे. त्याचे ‘सागरमंथना’चे धाडस लोकविलक्षण होते. पण उदयविषयी आणि त्याच्या कार्याविषयी सद्भाव आहे. उदय म्हणतो, ‘विजय यांच्या प्रतिसादाने चेतना मिळाली आणि मी नाचूच लागलो” उदयचे साहस होते, समुद्राच्या तळाशी जाऊन लपल्या गेलेल्या मूर्ती शोधून काढण्याचे. त्याचे ‘सागरमंथना’चे धाडस लोकविलक्षण होते. पण उदयविषयी आणि त्याच्या कार्याविषयी सद्भाव आहे. उदय म्हणतो, ‘विजय यांच्या प्रतिसादाने चेतना मिळाली आणि मी नाचूच लागलो\nमोहीम प्रत्यक्षात संक्रांतीच्या दिवशी पाच तास चालू होती. मोहिमेत विविध प्रकारच्या अकरा मूर्ती व काही खास पाषाण मिळाले. उदय म्हणाला, की मालवणच्या समुद्रात पाषाण व मूर्ती इतिहासकाळात सोडल्या गेल्या असल्याची माहिती मिळाली होती. मात्र त्यांचे स्वरूप माहीत नव्हते. त्यामुळे औत्सुक्य होते. शोधमोहीम कोठे राबवायची ते जाणकार मंडळींकडून अधिक माहिती मिळवून ठरवले. स्कुबा डायव्हर्स सारे आमचे मित्रच आहेत. त्यामुळे त्यांनी मोहीम ताब्यात घेतली, म्हणा ना ती मंडळी अशा साहसाच्या शोधात असतातच. त्यांच्या मी करत असलेल्या कार्याबाबतचे प्रेम व आस्था या भावनादेखील त्यामधून व्यक्त होतात. उदयने मूर्तीचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करून त्यांची मांडणी केली जाईल असेही सांगितले.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/keral-vidyapith-fatwa", "date_download": "2019-06-20T15:28:46Z", "digest": "sha1:7IE4GFYKI3HJ6OTNU5QRTGTHVNF7VS5C", "length": 17442, "nlines": 79, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "केरळ केंद्रीय विद्यापीठाचा 'राष्ट्रवादी' फतवा! - द वायर मराठी", "raw_content": "\nकेरळ केंद्रीय विद्यापीठाचा ‘राष्ट्रवादी’ फतवा\nकुलगुरू म्हणतात, पीएचडीच्या विद्यार्थ्यांना ‘देशाची काय गरज आहे’ हे माहित नाही. त्यामुळे अग्रक्रमावर नसलेल्या विषयांचे संशोधन थांबवून देशासाठी महत्वाचे मुद्दे प्राधान्याने हातात घ्यायला हवेत. \"राष्ट्रीय प्राथमिकता\" सूचीतील प्रकल्पांच्या यादीतून त्यांना निवड करावी लागेल.\nकासरगोड येथील केरळ केंद्रीय विश्वविद्यालयाने नवीन येऊ घातलेल्या पीएचडी विद्यार्थ्यांना विषयांची एक यादी देण्याचे ठरवले आहे. पीएचडीचे विषय “राष्ट्राच्या दृष्टीने आत्यंतिक महत्वाच्या विषयांना’ धरून असतील याकडे लक्ष दिले जाणार आहे. विश्वविद्यालयाच्या कुलगुरूंनी काढलेल्या पत्रकानुसार विद्यार्थ्यांना याच यादीमधील विषय निवडावे लागणार आहेत आणि त्यामुळे दुसऱ्या कुठल्याही ‘अप्रस्तुत विषयावर’ संशोधन करण्याची परवानगी त्यांना दिली जाणार नाही.\nदेशाचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार के. विजयराघवन यांनी द वायरशी यासंदर्भात चर्चा करताना म्हटले की “या निर्णयामागची प्रेरणा आणि उद्देश स्पष्ट करण्यासाठी पत्रकामध्ये कुलसचिवांना अजून चांगल्या शब्दांचा वापर करता आला असता. आज मानव्यविद्या, समाजशास्त्रे आणि विज्ञान-तंत्रज्ञानात केल्या जाणाऱ्या संशोधनांमध्ये तोचतोचपणा आलेला आहे. त्यांतून त्या त्या क्षेत्रांतील मुलभूत प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत किंवा नवीन उपयोजित तंत्रे विकसित होत नाहीत.”\nविश्वविद्यालयाने मात्र कुठल्या संशोधनाला ‘अप्रस्तुत’ मानावे हे स्पष्टपणे नमूद केलेले नाही. हे भारतीय जनता पक्षाच्या (भाजपच्या) एकूणच कार्यपद्धतीला अनुसरून आहे. केंद्र सरकार सध्या केवळ ‘राष्ट्रीयदृष्ट्या अग्रक्रमावर’ असणाऱ्या विषयांना धरूनच धोरणे आखत आहे असे म्हटले जात आहे. परंतु हा अग्रक्रम कुठल्या वेळी काय असतो याचा नेमका अंदाज येत नाही. विश्वविद्यालयाचे कुलगुरू जी. गोपाल कुमार यांनी न्यू इंडियन एक्सप्रेसशी बोलताना संशोधनातील ‘राष्ट्रीय अग्रक्रम’ म्हणजे नेमके काय याचा अर्थ उलगडून सांगितला. त्यांच्या मते “राष्ट्राच्या अग्रक्रमावरचे विषय म्हणजे देशातील अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान, अन्नसुरक्षा आणि सामाजिक प्रश्नांच्या निगडित विषय होय. पंचवीस वर्षांच्या एखाद्या विद्यार्थ्याला देशातील या प्रश्नांची जाण नसते. त्यामुळे त्याला/तिला काही विषय सुचवणे अगत्याचे ठरते.”\nविजय राघवन यांनी मात्र थोडे वेगळे मत मांडले. ते म्हणतात, “तरुण संशोधकांना नव्या प्रश्नांचा आढावा घेण्यास संधी मिळायला हवी. तरुणाईने साहस दाखवून वेगळ्या वाटा निवडल्या तर त्याचे खूप चांगले परिणाम दिसून येतील. आजकालचे तरुण हे कित्येकदा सरधोपट दैनंदिन आयुष्य कंठताना दिसतात, जे त्यांच्या आधीच्या पिढ्यांनी केले त्यांचाच वारसा पुढे चालवतात.” त्यांनी पुढे असे सुचवले केले की, “विद्यापीठे प्रत्येक अभ्यासक्षेत्रातल्या आव्हानांची एक यादी तयार करू शकतात. संशोधकांना त्या यादीतील विषय हाताळण्यास मुभा असायला हवी जेणेकरून ते आणखी नव्या प्रश्नांचा शोध घेऊ शकतील, किंवा कदाचित महत्वाचे असे संपूर्णतः वेगळे प्रश्न यातून पुढे येऊ शकतील.”\nकुमार यांच्या पत्रकानुसार प्रत्येक विभागप्रमुखाला आपल्या विभागातल्या सर्व शिक्षकांसोबत एक मिटिंग घेणे आवश्यक आहे, ज्यामध्ये ‘प्रकल्पांची यादी’ तयार केली जाईल. पीएचडीच्या विद्यार्थ्यांना ही यादी संशोधनासाठी साधने/माहिती पुरवेल.\nथेटपणे नाही तरीही या घटनेचा २०१५ साली पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या भारतीय विज्ञान काँग्रेसमधील वक्तव्यांशी सहज संबंध लावता येतो. त्यामध्ये त्यांनी वैज्ञानिकांनी काही विशिष्ट क्षेत्रांमध्ये संशोधन करावे असे आवाहन केले होते. डिसेंबर २०१८ मध्ये दिल्लीत झालेल्या कुलगुरूंच्या मिटिंगच्या अनुषंगाने कुमार यांच्या पत्रकातील निर्णय घेतला गेला आहे. हा निर्णय देशभरातील जवळपास १५ केंद्रीय विश्वविद्यालयांत लागू होण्याची शक्यता आहे. केरळ केंद्रीय विश्वविद्यालयाची स्थापना २००९ साली झाली. आत्ताच्या घडीला तिथे २४० च्या वर पीएचडी करणारे विद्यार्थी आहेत. केरळ केंद्रीय विश्वविद्यालयातील शिक्षकांचे म्हणणे आहे की हा निर्णय शैक्षणिक मंडळाने (अकॅडेमिक काउन्सिल) कुठलीही चर्चा न करता घेतलेला आहे.\nकेरळ केंद्रीय विद्यापीठ, कासरगोड. सौजन्य: सीयूके\nएका शिक्षकाने नाव न सांगण्याच्या अटीवर एका वृत्तपत्राकडे नमूद केले की संशोधनाच्या विषयांचा अग्रक्रम आणि उपयुक्तता ठरवण्यासाठी स्वतंत्र संशोधन समिती अस्तित्वात आहे. संशोधन हे प्रशासकीय सूचनांनुसार होऊ शकत नाही.\n‘राष्ट्रीयदृष्ट्या महत्व��च्या’ विषयांवर काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिक निधी मिळणार आहे का, किंवा किमान वेळेवर पैसे मिळणार आहेत का यावर कुमार यांनी काहीही भाष्य केलेले नाही. खरेतर देशभरातल्या संशोधकांपुढची ही महत्वाची समस्या आहे, ज्यासाठी कितीतरी वेळा त्यांनी रस्त्यावर उतरून लढा दिलेला आहे. काही विद्यार्थ्यांचे असेही म्हणणे आहे की या पत्रकामुळे त्यांचे आवाज आपोआपच दबले जातील. ही भीती तळागाळातील विद्यार्थ्यांबाबत अधिक आहे.\nअजिथ या विद्यापीठातल्याच पीएचडीच्या विद्यार्थ्याने न्यूज मिनिटशी बोलताना सांगितले की, “काही विभागांना अजूनही दलितांचे प्रश्न आणि आंबेडकरांच्या विचारांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत आकस आहे. समाजशास्त्राचे विद्यार्थी अगोदरपासूनच सातत्याने विद्यापीठाला प्रश्न विचारतात आणि व्यवस्थेतील दोष अधोरेखित करतात. या पत्रकामुळे हेच अधोरेखित होते आहे की विद्यापीठातील वरिष्ठांना विद्यार्थ्यांमधील विरोधी आवाज वाढायला नको आहेत.”\n‘राष्ट्रीय अग्रक्रमाचे’ हे चर्चाविश्व केंद्र सरकारच्या गरजांनुसार आणि ध्येयांनुसार बदलते असे दिसते. २०१८ साली सुरु झालेल्या प्रधानमंत्री रिसर्च फेलोशिप योजनेवरून हे स्पष्टपणे दिसून आले. कुठलेही निकष न लावता स्वैरपणे निवड केलेल्या संस्थांमधील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना या योजनेचे लाभ घेता आले. मागच्या वर्षी निवड झालेल्यांपैकी सुमारे ९६% विद्यार्थी हे मुलभूत विषयांवर काम करत नसून उपयोजित विषयांवर संशोधन करत आहेत.\nराष्ट्रीय ई-कॉमर्स धोरण – एक गुंतावळ\nधनगर समाजासाठी अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस\nलोकसंख्येत येत्या ९ वर्षांत भारत चीनच्या पुढे\nशांघाई सहकार्य संघटना भारतासाठी महत्त्वाची का\nओम बिर्ला नवे लोकसभा सभापती\n२० व्या शतकातल्या आण्विक चाचण्यांचा परिणाम महासागरांच्या तळांपर्यंत\nआधार डेटा पुन्हा खाजगी क्षेत्रासाठी खुला\nचोरीच्या संशयावरून दलित मुलाला मारहाण\nमुझफ्फरपूर मेंदूज्वर साथ : मृत मुलांचा आकडा १०८\nरक्षकांपासून रक्षण कोण करेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/infog-ncp-chief-sharad-pawar-comment-on-black-money-issue-and-not-bandi-5979937.html", "date_download": "2019-06-20T15:16:12Z", "digest": "sha1:KFXP6WQG6INHAQ53UKF6UK6O3TM5SY3P", "length": 9399, "nlines": 149, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "NCP Chief Sharad Pawar Comment on Black Money issue and Not Bandi | पवार म्हण��ात..सरकारचे काळ्यापैशाचे धोरण फसले; गुंतवणूक करणार्‍या धनिकांना वाटतो स्विस बॅंकेचा आधार", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nपवार म्हणतात..सरकारचे काळ्यापैशाचे धोरण फसले; गुंतवणूक करणार्‍या धनिकांना वाटतो स्विस बॅंकेचा आधार\nपवार म्हणाले की, जगात पैसा ठेवण्याची तीन-चार केंद्र आहेत.\nबारामती- काळा पैसा लोकांच्या खात्यात जमा करण्यासाठी विरोधकांनी वारंवार संसदेत तगादा लावल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्विर्त्झलंडचा दौरा केला. दौर्‍यात त्यांना स्वीस बॅंकेत जमा रक्कमेविषयी माहिती देण्याबाबत स्वीस सरकारने असमर्थता दर्शविली. त्यामुळे परदेशातील काळा पैसा भारतात आणून अर्थव्यवस्था सुधारण्याचे स्वप्न दिवा स्वप्न राहिले. अन्य देशातील भारतीयांच्या बक खात्यांची माहिती बाहेर आली. मात्र, सरकारचे काळ्या पैशाविषयीचे धोरण फसल्याने काळा पैसा बाहेर काढण्यासाठी नवीन नोटाबंदी धोरण राबवले, अशी टीका करत शरद पवारांनी स्वीस बँकेच्या गुप्ततेच्या वैशिष्ट्यांची बारामतीमधील धनिक व्यापार्‍यांसमोर उजळणी केली.\nपवार म्हणाले की, जगात पैसा ठेवण्याची तीन-चार केंद्र आहेत. त्यापैकी स्वीस बँकेतील गुंतवणुकदाराची माहिती कधी बाहेर दिली जात नाही. स्वीस बॅंकेत गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणुकदाराला स्वत: जावे लागते. काही नेमलेल्या कंपन्यांना गुंतवणुकदारांनी सूचना दिल्यावर बॅंकेतून रक्कम काढणे, रक्कम टाकणे, एखाद्या ठिकाणी गुंतवणूक करणे. आदी कामे केली जातात. या सर्वकामासाठी गुंतवणुकदाराच्या स्वाक्षरीची गरज नसते. त्यामुळे गुंतवणूक करणार्‍याला आधार वाटतो. त्यामुळे स्वीस बॅंकेत पैसा ठेवण्याची प्रवृत्ती जगातील अनेक धनिकांमध्ये आहे. भारत देशातील गुंतवणूक मोठी नसली तरी स्वीस बॅंकेत गुंतवणूक आहे, अशी स्वीस बॅंकेची वैशिष्ट्ये उपस्थितांना सांगितली.\nकेंद्रीय अर्थमंत्री अरूण जेठली यांनी पहिल्यादा काळा पैसा बाहेर काढण्यासाठी नोटाबंदी केली. नंतर जेठलींनी नोटाबंदी हे कर संकलन वाढवणे, तसेच देशातील संपूर्ण पैसा विनिमयात आणण्याचा मुख्य उद्देश होता. असे नोटाबंदीला दोन वर्षे पूर्ण झाल्यावर सांगितले. मात्र काळा पैसा सरकारला भारतात आणता न आल्याने नोटाबंदी करण्यात आली. हे खरे कारण ज्येष्ठ नेते शरद पवार यां���ी बारामतीकरांना सांगितले. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी काग्रेसचे नेते अजित पवार आदी मंडळी उपस्थित होती.\nलग्नात सोन्याचे दागिने चोरणाऱ्या 'बंटी-बबली'ला पुणे ग्रामीण पोलिसांनी पकडले रंगेहात, त्यांच्याकडून 92 तोळे सोने आणि 5 लाखांच्या रोकडीसह स्विफ्ट कार जप्त\nपुण्यात 86 लाख 38 हजारांचे बनावट स्टॅम्प पेपर जप्त; आई-वडील आणि मुलगा चालवायचे धंदा, मोठ्या रॅकेटच्या हात असल्याचा पोलिसांना संशय\nकारागृहातील अधिकारी, कर्मचारी हाेणार स्लीम; सर्वांच्या वैद्यकीय तपासणीस सुरुवात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://punerispeaks.com/tag/first-citizen-of-india/", "date_download": "2019-06-20T15:41:22Z", "digest": "sha1:ESOVF6C6A4J243LTH2NE2VZZYA6NE667", "length": 2229, "nlines": 56, "source_domain": "punerispeaks.com", "title": "First Citizen of India Archives - Puneri Speaks", "raw_content": "\nदेशाचे पहिले नागरिक राष्ट्रपती, तुमचा नंबर किती\nराष्ट्रपती देशाचे पहिले नागरिक (First Citizen of India), तुमचा नंबर किती देशाच्या नागरिकत्वाच्या क्रमानुसार सामान्य नागरिकाचा यात नेमका नंबर कितवा देशाच्या नागरिकत्वाच्या क्रमानुसार सामान्य नागरिकाचा यात नेमका नंबर कितवा … Read More “देशाचे पहिले नागरिक राष्ट्रपती, तुमचा नंबर किती … Read More “देशाचे पहिले नागरिक राष्ट्रपती, तुमचा नंबर किती\nशिवाजी महाराज घोषणा: शिवाजी महाराज गारद अर्थ काय\nएसपीज बिर्याणी हाऊस च्या जेवणात आढळली अळी, मालकाचा उद्धटपणा | VIDEO\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून तीन दिवस पुणे दौऱ्यावर\nरातोरात प्रसिद्ध झालेल्या खेळणी विक्रेत्यांला अटक\n मुंबईतील इडलीवाला चटणी बनवण्यासाठी संडासचे पाणी वापरताना सापडला | VIDEO\nराज्यात वळवाचा पाऊस पडण्याची शक्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%B0_%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%87", "date_download": "2019-06-20T16:05:05Z", "digest": "sha1:D7PCCKRXG3S7GZAYZRI6KM7SVTYI3U53", "length": 4422, "nlines": 84, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मेल्चियोर न्डाडाये - विकिपीडिया", "raw_content": "\nमेल्चियोर न्डाडाये (इंग्लिश: Melchior Ndadaye; २८ मार्च १९५३ - २१ ऑक्टोबर १९९३) हा बुरुंडी देशाचा चौथा व लोकशाही मार्गाने निवडुन आलेला पहिलाच राष्ट्राध्यक्ष होता. १९९३ साली सत्तेवर आलेल्या हुतू जमातीच्या न्डाडायेने बुरुंडीमधील जातीय तणाव कमी होण्यासाठी अनेक प्रयत्न केले. परंतु केवळ ३ महिने राष्ट्राध्यक्षपदावर राहिल्यानंतर २१ ऑक्टोबर १९९३ रोजी त्याची तुत्सी जमातीच्या लोकांनी हत्या केली. त्याच्या हत्येमुळे बुरुंडीमध्ये गृहयुद्ध सुरू झाले जे पुढील १० वर्षे चालू राहिले.\nइ.स. १९५३ मधील जन्म\nइ.स. १९९३ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ०३:०३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/bomb-defuse-training-for-student-5979910.html", "date_download": "2019-06-20T16:10:38Z", "digest": "sha1:TGMMW5RTPXEXR2SQDGNL6GRX6MW62SWS", "length": 7752, "nlines": 149, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "bomb defuse training for student | अशी एक शाळा जिथे शिक्षणाबरोबर दिले जातात बॉम्ब डिफ्युज करण्याचे व पिस्तूल चालविण्याचे धडे", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nअशी एक शाळा जिथे शिक्षणाबरोबर दिले जातात बॉम्ब डिफ्युज करण्याचे व पिस्तूल चालविण्याचे धडे\nराष्ट्रीय माध्यमिक शिक्षण मोहिमेअंतर्गत नववीच्या विद्यार्थ्यांना आता नवीन व्यवसायाशी निगडित असणारे विषय शिकवले जातील.\nदमोह - येथे अशी एक शाळा आहे जेथे विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबरच बॉम्ब डीफ्युज करण्याचे आणि पिस्तूल चालवायचे धडेही दिले जातात. शक्यतो १२ वी पास झाल्यानंतर विद्यार्थी करिअरच्या शोधात असतात. पण आता विद्यार्थ्यांना करियरचा मार्ग ठरवण्याची संधी नववीत प्रवेशानंतरच मिळणार आहे.\nराष्ट्रीय माध्यमिक शिक्षण मोहिमेअंतर्गत ९ वी मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आता व्यवसायाशी संबंधित विषय शिकवले जाणार आहेत. विद्यार्थ्यांनी नववीत प्रवेश केल्यापासूनच त्यांना भविष्यात कोणता व्यवसाय करायचा आहे आणि तो आपण कशाप्रकारे करू शकतो हे समजावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. .\nहा विषय नववी आणि दहावी मध्ये संस्कृत विषयाला पर्यायी म्हणून घेता येऊ शकतो. तर अकरावी आणि बारावीमध्ये इंग्रजी विषयाला पर्याय म्हणून घेता येईल. त्यासाठी एक विशेष लॅब बनवण्यात अली आहे. त्यामध्ये सुरक्षेशी संबंधित सर्व उपकरणे ठेवण्यात अली आहेत. विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकांचा ���ाध्यमातून परिपूर्ण होता यावे यासाठी त्याचा वापर केला जातो. यामध्ये बॉम्ब डिफ्युज करण्याबरोबर VVIP सुरक्षेसंदर्भातील उपकरणाची देखील ट्रेनिंग दिली जाते. बारावीनंतर हा कोर्स पूर्ण होतो आणि त्यांना थेट खाजगी आणि सरकारी सुरक्षा एजन्सीमध्ये प्राधान्य दिले जाते.\nआंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंना मोठा धक्का, तेलुगू देसम पार्टीच्या 4 खासदारांनी केला भारतीय जनता पक्षात प्रेवश\nहिमाचल प्रदेशातील कुल्लूजवळ 500 फुट खोल दरीत कोसळली बस, 25 जणांचा मृत्यू तर 35 पेक्षा जास्त गंभीर जखमी\nप्रेमप्रसंगामुळे नक्षल सीमाची झाली होती पदावन्नती, शिपायाची हत्या केल्यानंतर पुन्हा मिळाले पद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/node/44667", "date_download": "2019-06-20T15:32:52Z", "digest": "sha1:QK7I4H3GQRESU4ORE6BWKME7SJYD3I2S", "length": 29264, "nlines": 166, "source_domain": "misalpav.com", "title": "दोसतार - २१ | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nविजुभाऊ in जनातलं, मनातलं\nमी काय काय बोलत होतो आणि आई ते ऐकत होती. त्यावेळी माझ्या पेक्षा माझा चेहेराच कदाचित जास्त बोलत असावा. कारण आईचे माझ्या बोलण्यापेक्षा माझ्या चेहेर्‍याकडेच जास्त लक्ष्य होते.\nसोमवारी सहलीला जायचे या विचारांनीच माझ्या चेहेर्‍यावर काहितरी मजेदार रंगीत रांगोळी उमटत असावी. माझ्यासारखीच ,आई पण त्या नक्षीत हरवून गेली.\nयवतेश्वर म्हणजे धगांचा डोंगर. पाटणला असताना पाऊस खूप असायचा. कधीतरी कोयनानगरला गेलो तर जंगली जयगड चा डोंगर ढगात झाकलेला दिसायचा पण त्या ढगात कधी गेलो नव्हतो. आपण एखाद्याला उडवून लावायच्म असेल तर \" ए जा जा गेला ढगात \" असे म्हणायचो. इथे प्रत्यक्षात ढगात जाणार होतो. एकदा लहानपणी तानुमामाने मला सिनेमाला नेले होते. त्यात जितेंद्र का कोणतरी हीरो होता. त्यात तो मरतो आणि स्वर्गात जातो . स्वर्गात सगळे देव सरबत पीत बसलेले असतात. तेथे अप्सरा ढगात नाचत असतात. ते ढग बघून मी तानुमामाला शंका विचारली होती. या लोकाना पायाखाली नाचताना काटा खिळे असे का���ी आले तर दिसणार कसे. त्याहूनही मोठा प्रश्न पडला होता की अशा ढगाम्च्या रस्त्यावरून रथ चालवताना जर रथाचे चाक खड्ड्यात गेले आणि पंक्चर झाले दिसणार कसे. पण माझ्य आगोदरच्या शंकेवर तानुमामाचा वाकडा झालेला चेहेरा पाहिला आणि प्रश्न आवरता घेतला. पण एक बरे आहे. ढगात चालताना पायात स्लिपर आहे की बूट ते कोणाला समजत नसेल .\nयवतेश्वर ला ढग असतील तर मग तेथे देव सरबत पीत बसलेले असतील असे उगाचच वाटून गेले.\nयवतेश्वरला जायची पहिली तयारी म्हणजे अभ्यास ग्रुहपाठ उरकून घेणे. सुदैवाने तो काही फार मोट्ठा भाग नव्हता. इंग्लीशचा एक धडा आणि मराठीची एक कविता वाचायची होती. इंगलीशचा धडा वाचणे हे थोडे कठीण होते. सरांच्या मदतीशिवाय काही वाचणे शक्य नव्हते. मनातल्या मनात वाचताना स्पेलिंग नुसार उच्च्चार चा करतायायचे. पण ते बरोबर अस्तील याची खात्री नसते. आणि मोठ्याने वाचायला गेलो की धडा बाजूला रहातो आणि स्पेलिंगच्या उच्चाराशी कुस्ती सुरू होते. ही इंग्रजीची स्पेलिंग कुणी लिहायला सुरू केली कोण जाणे. निदान काही नियम वगैरे तरी असावेत. बरे कुणाला शंका विचारावी तर त्यांची प्रतिक्रीया काय असेल ते सांगता यायचे नाही. मी एकदा तानुमामाला विचारले होते की टी ओ चा उच्चार टु असा होतो. डी ओ डू होतो मग जी गो चा उच्चार गो असा का करतात. या प्रश्नात हसायसारखे काय होते देवजाणे तानुमामा लालबुंद होईपर्यंत जमिनीवर लोळून हसत होता. त्याचे हसून सम्पल्यावर म्हणाला शाळेत हे विचारू नकोस मास्तर धोपटतील\nकाही वेळा तर एकच स्पेलिंग असले तरी उच्चार वेगळा कसा होतो तेच कळत नाही रीड, रेड स्पेलिंग तेच पण उच्चर वेगळा. आपले मराठी बरे आहे. माय असे लिहीले तर ते मुणीही वाचले तरी तेच वाचतो. इथे नटुरे फुटुरे वॉल्कड लाफ्ड स्पेलिंग प्रमाणे वाचताच येत नाहीत.\nशाळेत सरांनी धडा मोठ्याने वाचायला लावला की धडा रहातो बाजूला आणि वर्गात नुसतीच खुसखुस सुरू होत रहाते. ज्याना धडा येत असतो ते हसत असतात आणि ज्याना येत नसतो त्याना यात हसण्यासारखे काय तेच कळत नसते. इंग्लीशच्या तासाला धडा समजलेला असेल तर तो लक्षात रहातो. उद्या पर्यंत आईला हा धडा वाचून ठेवायला सांगतो आणि तीच्या कडून समजावून घेतो.\nमराठीच्या कविता वाचायला मजा येते. वर्गात वाचताना चाल लावली असेल तर अर्थ बाजुला रहातो आणि सगळे एका चालीत म्हणत असतात. पण म्हातारी उडता नयेची तीजला माता मदीया अशी , असो की मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर, किती हाकला हाकला फिरी येतं पीकावर. असो की मग खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या असो. कविता कोणतीही असो त्याला चाल एकच \" मेरा दिल ये पुकारे आजा\" चीच अशा पाठ केलेल्या कविता एकाच चाली मुळी कुठे मिसळल्या जायच्या तेच कळायचं नाही.\nपण वर्गात कविता वाचायला लावली तरी फारसे काही बिघडायचे नाही. नीट वाचता येते. निदान उच्चार तरी तेच रहातात. त्यामुळे त्याची चिंता नव्हती.\nइंग्रजीचा धडा उद्या आल्यावर आणि मराठी कविता थेट वर्गात सोमवारीच .\nआता महत्वाचा टप्पा म्हणजे सहलीची तयारी. तशी फारशी नव्हतीच पण त्यात कसूर रहायला नको. एखादा छोटासा टॉवेल, पाण्याची बाटली इतका पाऊस पडत असताना पान्याची बाटली कशाला आणायला साम्गितलीय सरांनाच माहीत. आईची भाजीची पिशवी घेतली पण ती अगदीच मोठी होती. त्यात डबा कुठे कोपर्‍यात जाईल शोधताशोधात डब्याची सुट्टी संपून जाईल. दुसरी एक पिशवी होती पण ती पिशवी कोणाकडून तरी आलेली होती आणि ती त्याना ही कोणालातरी परत द्यायची होती . हे त्या बालभारतीच्या पुस्तकावरच्या चित्रातल्यासारखे झाले. पुस्तकावर एक मुलगा मुलगी पुस्तक वाचताहेत असे चित्र. त्यांच्या हातील पुस्तकावरही तेच चित्र, आनि त्या चित्रातल्या पुस्तकावरही तेच चित्र. ही मालीका बहुतेक चित्रातले पुस्तक रेणू आणि पुढे अणु इतके लहान झाल्यावर संपत असेल आणि त्या चित्रातली मुले प्रॉटॉन इलेक्ट्रॉन बनून फिरायला लागल्यावर संपत असेल.\nबरेच शोधल्यावर शेवटी पिशवी मिळाली. त्याला थोडा तपकिरीचा वास येत होता. आणि पिशवी इकडून तिकडे हलवली तरी मोठमोठ्याने शिंका येत होत्या.\nती पिशवी धूवून घेतली तेंव्या शिंका कमी झाल्या.पिशवी हलवल्यावर मला शिंका येत नसत्या ना तर ती पिशवी नक्की घेवून गेलो असतो. आख्ख्या शाळेची सर्दी बरी झाली असती ट्रीप परत येईपर्यंत.\nपिशवी चा प्रश्न सुटला , त्यात डब्यात आई साबुदाण्याची खिचडी देणार होती. टंप्या आणि एल्प्या रताळ्याचा खीस आणि उकडलेली बटाट्याची भाजी आणि दही आणणार होते. त्यामुळे तोही प्रश्न नव्हता.\nरात्री झोपताना सकाळी लवकर उठायचे म्हणून घड्याळाचा गजर लावुन ठेवला. गजर वाजल्यावर जाग यावी म्हणून घड्याळ आईच्या उशीजवळ ठेवले. आपल्या घड्याळाचा गजर वाजला नाही तर हमखास जाग यावी म्हणून शेजा���च्या राधाकाकूनाही त्यांच्या घड्याळाचा गजर लावायला सांगीतला. पांघरुण घेवून अंथरुणावर पडलो खरा पण लवकर झोप येईना. यवतेश्वराला जाताना वाटेत पडणारा धबधब्याला किती पाणी असेल वाटेत पाऊस लागला तर काय करायचे. सरांनी दोन दोन च्या जोड्या करून जायला साम्गीतले तर आपल्या सोबत टंप्या आनि एल्प्या कसे येणार वाटेत पाऊस लागला तर काय करायचे. सरांनी दोन दोन च्या जोड्या करून जायला साम्गीतले तर आपल्या सोबत टंप्या आनि एल्प्या कसे येणार येताना पायर्‍यांवरून यायची वाट निसरडी असेल तर कसे उतरायचे येताना पायर्‍यांवरून यायची वाट निसरडी असेल तर कसे उतरायचे एक ना दोन प्रश्नच प्रश्न. आईला एक दोनदा विचारून झाले. \" आई उद्या पाऊस असेल तर खिचडी पावसात भिजणार तर नाही ना एक ना दोन प्रश्नच प्रश्न. आईला एक दोनदा विचारून झाले. \" आई उद्या पाऊस असेल तर खिचडी पावसात भिजणार तर नाही ना यवतेश्वराला वहायला फुले कोणती न्यायची असतात यवतेश्वराला वहायला फुले कोणती न्यायची असतात यवतेश्वराच्या बाजूला कास तलावातून होणार्‍या पाटाचे पाणी येते. त्यात खेळायला मजा येते. असे ऐकून होतो . तेथे पाण्यात थब्बक थबाक करत आम्ही सगळ्याना भिजवून काढणार होतो. टंप्या त्यासाठी मुद्दाम पावसाळी रबरी बूट घालून येणार होता . पण मला खरी चिंता होती ती पावसामुळे सहल रद्द नाही ना होणार याची. तसे झाले असते तर सगळ्या तयारीवर पाऊस पडला म्हणावे लागले असते.\nआईला दोनचार शंका विचारून पाहिल्या . तीला झोप येत होती. शेवटी वैतागून ती म्हणाली . झोप रे बाबा. उद्या सकाळी तुझे सगळे प्रश्न सुटतील आणि आता मलाही झोपू दे. आता एक जरी प्रश्न विचारलास ना तर उद्या ट्रीपला जाउ देणार नाही.बराच वेळ गेला असेल अंथरुणावर पडल्यापडल्या खिडकीतून दिसणारा अंधार बघत राहिलो.\nअंधारात उगाचच तानुमामा खिडकीबार उभा आहे असे दिसायला लागले. मग तानुमामासोबत सोनसळे सरही दिसले. सोनसळे सरांबरोबर टंप्या ही दिसला.टंप्या अगदी शहाण्यासारखा उभा होता. सोनसळे सर त्या खांद्यावर हात ठेवून उभे होते. मला अंधारात कुणाचे चेहरे दिसत नव्हते फक्त काळ्या सावल्याच दिसत होत्या.\nअधूनमधून तानुमामा डोके हलवत होता पण सोनसळे सर आणि टंप्या एकदम स्तब्ध होते. ते तसे बराच वेळ उभे होते. टंप्या इतका स्तब्ध शक्य च नव्हते नक्कीच काहीतरी गडबड होती. आईला विचारायचं का पण आई���े आपली ट्रीप कँसल केली तर काय म्हणून विचारलंच नाही.\nमी तानुमामाला खाणाखुणानी काय आहे म्हणून विचारले सुद्धा\nपण मग सोनसळे सर तानुमामा ,टम्प्या सगळेच काळोखात एकदम गायब झाले. अंधारात नीट दिसत नव्हते. बाहेर बहुतेक पावसाची भुरुभुरी सुरू असावी. गाव वार येत होता. मी पांघरूण डोक्यावरून ओढून घेतले.\nकिती वेळ झाला असेल कोण कोण जाणे, सकाळ काही होत नव्हती. घड्याळाची टीकटीक संथ पणे चालू होती. शाळेत मुले नीट भरभर पळत नसली तर शिक्षक कधीतरी पाठीवर छप्पी लगावतात तशी घड्याळाच्या पाठीवर कोणीतरी एखादी छप्पी द्यायला हवी. म्हणजे ते लवकर पळेल. गजर झाल्याशिवाय्य उठणे ही शक्य नव्हते. आपण उठलो आणि त्या नंतर गजर झाला तर गजर वायाच गेला म्हणायची की. स्वयंपाकघरात जाऊन पाणी पिऊन यावे. पण उगाच पाणी घेताना ओट्यावरचे काहीतरी भांडे वगैरे खाली पडले की आईला जाग येईल. ट्रीप रद्द म्हणेल ती.\nडोक्यावर पांघरून घेवून तसाच पडून राहीलो. हलकेच कधीतरी झोप लागली असावी. जाग आली तेंव्हा वार्‍याचा जोरात आवाज येत होता. आता झोप येणे शक्यच नव्हते. अंथरुणावर पडून रहाणेही शक्य नव्हते. पाटणची आज्जी तीला जाग येईल तेंव्हा उठायची भल्या पहाटे गजर न लावतासुद्धा. आणि लवकर उठून आंघोळ करून आवरून घ्यायची. आपणही तसेच करुया का एखाद दिवशी आंघोळ लवकर झाली म्हणून काय झाले. दार लावल्यावर बाथरुममधला दिव्याचा उजेड बाहेर तसाही येत नाही. आईला जाग यायचा प्रश्नच येणार नाही.\nउठलो. अंथरुणाची घडी घातली. आणि टॉवेल पंचा घेवून थेट आंघोळीला गेलो. गरम पाणी तरी कशाला हवंय. गार पाण्यानेच करुया आंघोळ .\nबादली पाण्याने भरली. ताम्ब्यात पाणी घेतले आणि तांब्या थेट डोक्यावर उपडा केला. छातीत एकदम दाटून आलं. श्वास थांबला. एकदम धडधड वाढली. पाणी खूपच गार होते. पहिला ताम्ब्या काहीही विचार न करता थेट डोक्यावर घेतला होता ते बरे झाले. त्यामुळे पुढची आंघोळ सोपी झाली. साबण लावून आणखी आठदहा तांब्य पाणी अंगावर घेतले. टॉवेल ने अंग कोरडे केले आणि बाहेर आलो. बाहेरच्या खोलीत जाऊन कपडे बदलले. भिंतीवरच्या घड्याळात किती वाजले ते दिसत नव्हते म्हणुन दिवा लावला. घड्याळात रात्रीचे साडेतीन वाजत होते. घड्याळ बंद पडलेय की कसे म्हणून अगदी जवळ जाऊन पाहिले तर त्याच्या आवाज येत होता. ते चालूच होते.\nमी सकाळ समजून बराच लवकर जागा झालो होतो. आणि रात्री ���ीन वाजता अंघोळ केली होती. आता यापुढे झोपणे शक्यच नव्हते. गजर होईपर्यंत तरी काहीतरी करुया म्हणून इंग्रजीचे पुस्तक काढले. सरांनी सांगितलेला धडा वाचून तरी पाहूया. काही समजलंच तर चांगलंच आहे. आणि आईने विचारलं काय करतो आहेस तर सांगता येईल की अभ्यास करतोय म्हणून. ती निदान ट्रीप तरी रद्द करणार नाही. ते ऐकून.\nपुस्तक उघडले आणि वाचू लागलो.\n\"वन्स अपॉन अ टाईम. देअर लिव्हड अ किंग,......\"\nछान लिहिताय पण विजुभाऊ खूप लहान भाग आहेत, कृपया दोन किंवा तीन भागांचा एक भाग करून प्रकाशित करा.\nम्हणजे छान लिहिताय, पण अजून मोठे भाग नकोत. हे आहे हे बरोबर आहे.\nम्हणजे छान लिहिताय, पण अजून मोठे भाग नकोत. हे आहे हे बरोबर आहे.\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 7 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87&search_api_views_fulltext=%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87&f%5B0%5D=field_site_section_tags%3A33", "date_download": "2019-06-20T15:35:59Z", "digest": "sha1:RXJFQ7HDDMOMZJAYERWLCLVL7X2XSGT2", "length": 21112, "nlines": 278, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nगुरुवार, जून 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर गुरुवार, जून 20, 2019\nसर्व बातम्या (13) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (2) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nरेल्वे (7) Apply रेल्वे filter\nअॅग्रोवन (4) Apply अॅग्रोवन filter\nउत्पन्न (4) Apply उत्पन्न filter\nमहाराष्ट्र (4) Apply महाराष्ट्र filter\nकर्जमाफी (3) Apply कर्जमाफी filter\nकर्नाटक (3) Apply कर्नाटक filter\nव्यवसाय (3) Apply व्यवसाय filter\nबागायत (2) Apply बागायत filter\nमहामार्ग (2) Apply महामार्ग filter\nमुख्यमंत्री (2) Apply मुख्यमंत्री filter\nशेतकरी (2) Apply शेतकरी filter\nसोयाबीन (2) Apply सोयाबीन filter\nअवकाळी पाऊस (1) Apply अवकाळी पाऊस filter\nआत्महत्या (1) Apply आत्महत्या filter\nआरक्षण (1) Apply आरक्षण filter\nआरोग्य (1) Apply आरोग्य filter\nउत्तर प्रदेश (1) Apply उत्तर प्रदेश filter\nउपक्रम (1) Apply उपक्रम filter\nबीई, एमबीए तरुणाची ‘हायटेक’ शेती\nधामनगाव रेल्वे (जि. अमरावती) येथील राम मुंदडा या ‘बीई मेकॅनिकल, एमबीए पदवीप्राप्त युवा शेतकऱ्याने १२५ एकरांपैकी ५६ एकरांत शंभर टक्के ‘ड्रिप ॲटोमेशमन’ व फवारणीसाठी ‘सेंट्रलाइज्ड’ पद्धती उभारली आहे. त्यात विविध फळबाग केंद्रित शेती असून, मार्केटिंगसाठी ‘वेबसाइट’ही तयार केली आहे. अन्य...\nध्यास, अभ्यासातून फुलवले अंजीर बागेचे नंदनवन\nनिंबूत (जि. पुणे) येथील दीपक आणि गणेश या जगताप बंधूंनी अत्यंत मन लावून, कष्टपूर्वक, ध्यास व अभ्यासातून दुष्काळी माळरानावर अंजीर बागेचे नंदनवन फुलवले आहे. लागवडीपासून ते मार्केटिंगपर्यंत चोख व्यवस्थापन ठेवत दर्जेदार अंजिरासाठी खात्रीशीर बाजारपेठही उभारली आहे. कुटुंबातील सर्व सदस्यांनी शेतीत...\nपरभणी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये ‘आपले सरकार सेवा केंद्र`\nपरभणी - ग्रामपंचायतींकडून ग्रामस्थांना देण्यात येणारे विविध संगणकीकृत प्रमाणपत्रे- दाखले; तसेच ग्रामपंचायतीशी संबंधित नसलेल्या, परंतु लोकाेपयोगी सुविधा गावात उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये ४६२ ठिकाणी ‘आपले सरकार सेवा केंद्र` स्थापन करण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे ७०४ पैकी ४९९...\nअमरावतीत बोंड अळीचा ८९ टक्‍के कपाशीला फटका\nअमरावती - गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात एकूण पेरणी क्षेत्रापैकी ८९.८४ टक्‍के क्षेत्र प्रभावित झाले आहे. हे नुकसान ३३ टक्‍क्‍यांवर असल्याने त्यापोटी ‘एनडीआरएफ’कडून १८२ कोटी २६ लाख रुपयांची मदत मिळावी, असा प्रस्ताव जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी सरकारला सादर केला आहे. या वर्षीच्या...\nशेतीमाल वाहतूक, विक्रीला फटका\nपुणे - जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथे झालेल्या घटनेनंतर जाहीर महाराष्ट्र बंदला बुधवारी काही हिंसक अपवाद वगळता राज्यात चांगला प्रतिसाद मिळाला. बंदमुळे शेतीमाल वाहतुकीला फटका बसला, तर राज्यातील अनेक बाजार समित्यांचे व्यवहार ठप्प राहिल्याने शेतकऱ्यांची गैरसोय झाली. कोरेगाव भीमा येथील दंगलप्रकरणी...\nबारमाही उत्पन्न देणाऱ्या फुलशेतीचा अंगीकार\nवसमत- परभणी राष्ट्रीय महामार्गापासून दक्षिणेकडे सात किलोमीटरवर हिंगोली जिल्ह्यातील हय��तनगर गाव आहे. गावच्या शिवारातून जाणाऱ्या सिद्धेश्वर धरणाच्या कालव्याला लागून काशिनाथ सोळंके यांची हलक्या ते मध्यम स्वरूपाची १२ एकर जमीन आहे. सिंचनासाठी विहीर, बोअरची व्यवस्था आहे. काशिनाथ यांना बाबाराव (थोरले) आणि...\nपीकपद्धतीत बदल करून पांगरा शिंदे प्रगतीपथावर\nहिंगोली जिल्ह्यातील पांगरा शिंदे (ता.वसमत) येथील तरुण कष्टाळू शेतकऱ्यांनी पीकपद्धतीमध्ये जाणीवपूर्वक बदल करीत प्रगतीकडे पाऊल टाकले आहे. भाजीपाला, झेंडू, रेशीम शेतीच्या माध्यमातून आश्वासक उत्पन्नाच्या दिशेने ग्रामस्थांची वाटचाल सुरू आहे. तरुण नेतृत्वाखाली लोकाभिमुख ग्रामविकासाचे उपक्रम राबविण्यात...\nनिसर्गानं अन् सरकारनं केली चौफेर घेराबंदी\nकपाशीची वाढ खुंटली. सोयाबीनवर कीड-रोग अन् संत्र्याची फळगळ अशी संकटं. या पिकांवरच आमचा हंगाम रायते. ही तीनही पीकं हातची गेल्यावर आता उरलच काय मग देनेदाराच देण, कुटुंबाच्या गरजा भागवाव्या तरी कशा मग देनेदाराच देण, कुटुंबाच्या गरजा भागवाव्या तरी कशा त्यातच कर्जमाफीसाठी सुरू असलेल्या त्रासाचा फेरा आजही कायम आहे. सरकारनं अन् निसर्गानं अशी चौफेर घेराबंदी...\nकमी खर्चात शेड, उत्कृष्ट रेशीम शेती\nपरभणी जिल्ह्यात पाथरी-सेलू राज्य रस्त्यावर बोरगव्हाण गाव आहे. झरी येथील लघुतलावामुळे गावशिवारातील विहिरींना मुबलक प्रमाणात पाणी असते. गावातील शेतकरी केळी, ऊस, भाजीपाला पिकांसोबतच सोयाबीन, तूर, कापूस आदींचे उत्पादन घेतात. खुडेंची शेती गावातील राधेश्याम महादेवराव खुडे यांची शेती आहे. पुणे येथील...\nकर्जाचे चक्रव्यूह कसे भेदाल\nअनेक राज्यांतून कर्जमाफीच्या घोषणा होत असताना रास्त भावाच्या मुद्द्याकडे मात्र केंद्र सरकारचे दुर्लक्ष होत आहे. यावर गांभीर्याने विचार झाला नाही, तर वारंवार कर्जमाफी करूनही शेतकरी कर्जाच्या विळख्यात पुन्हा पुन्हा अडकला जाणार, हे सत्य कोणीही नाकारू शकत नाही. इंग्रज राजवटीपासून सुरू असलेल्या...\nशेतकऱ्यांचा देशभर रास्ता, रेल रोको\nराजकीय पक्षांसह विविध संघटनांनी राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक थांबविली चंडीगड/जयपूर/भोपाळ/कटक/पाटणा - शेतकरी प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी आणि मंडसोर येथे शेतकऱ्यांवर झालेल्या पोलिस गोळीबाराचा निषेध करण्यासाठी देशातील ६२ शेतकरी संघटनांनी शुक्रवारी (ता. १६) रास्ता आण��� रेल रोकोची हाक दिली होती. तीन...\nडहाणू- घोलवड चिकूने ग्राहकांना केले आपलेसे\nअनेक प्रयत्न व संघर्ष केल्यानंतर ३० नोव्हेंबर २०१६ या दिवशी जळगाव केळीला जीआय मानांकन मिळविण्यात यश आले हे आपण मागील भागात पाहिले. जीआय मिळाल्याने काय फायदे झाले व होणार ते पाहूया. क्वालिटी टॅग मिळाला. उत्पादनाचे ब्रँडिंग होण्यास मदत झाली जगभरात बाजारपेठ मिळणे शक्य झाले. यदेशीर अधिकार...\nदर्जेदार रेशीम कोष हीच ‘देवठाण्या`ची ओळख\nगोदावरी नदीकाठी वसलेले देवठाणा हे हजार लोकवस्तीचे गाव. हे गाव आता परभणी जिल्ह्यात रेशीम कोष उत्पादक गाव म्हणून प्रसिद्ध झाले आहे. या गावात ३२५ शेतकरी खातेदार आहेत. खोल काळी कसदार, सुपीक जमीन असलेले ३१० हेक्टर शिवार आहे. त्यामध्ये २०० हेक्टर बागायती तर उर्वरित ११० हेक्टर जिरायती जमिनीचे क्षेत्र आहे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/comment/1032922", "date_download": "2019-06-20T16:08:08Z", "digest": "sha1:LY47ZA5WG4B63IGWELPRUT3HUUTWJXSM", "length": 27920, "nlines": 246, "source_domain": "misalpav.com", "title": "आणि माझी मान खाली गेली.... | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nआणि माझी मान खाली गेली....\nशशिकांत ओक in काथ्याकूट\nवेगवेगळ्या फाँट्सचा वापर करून\nसादर लेखनात जरा नाविन्य आणायची प्रयत्न केला आहे...\nपुर्वी मला विविध रंग वापरून लिहायला आवडत होते. आता ते मागे पडले...\nगूगल माय ड्राईव्ह वर ड्राफ्ट लिहून पब्लिश टू वेब च्या एमबेड ची लिंक मिसळपाव वरील कोडचा वापर करून हे साध्य झाले आहे. या नव्या धाग्यात याचा वा��र करून मोबाईलवरून वाचकांना सोईचे व्हावे म्हणून आकार लहान ठेवला आहे.\nआपली प्रतिक्रिया समजून घ्यायला आवडेल... आणखी सुबकता यावी म्हणून काय करता येईल यावर सूचना केलेल्या आवडतील.\nमसाजिस्टवर 24 तासात 929 क्लिक्स... पाहून व वाचून बरे वाटले...\nतू म्हणालास ते ९ बरोबर आहे...\nमोबाईल उभा धरला तर नीट दिसत नाही. मी आडवा करून पाहिला. तर डावा ते उजवा असा स्क्रोल करायला मिळतो त्यातून बातमीपत्राचे कात्रण व्यवस्थित दिसते आहे. पहा प्रयत्न करून आणि कळवा.\nखरी ओळख वापरु नका. रात्र वैर्‍याची आहे. कार्यकर्त्या नावाखाली गुन्हेगारांची चलती आहे. कुठली ही सामाजिककृती गनिमी काव्याने करा.\nसावधानता बाळगा असा सल्ला दिला म्हणून...\nआपण केलेला प्रयोग नक्कीच स्तुत्य आहे. पण हा मिपाच्या साईट मधील त्रुटी सुद्धा ठळकपणे दर्शवतो.\nमसाजिस्ट धाग्याला उद्देशून अभ्या नामक सदस्याचे विचार काही वेगळे\nआपण केलेला प्रयोग नक्कीच स्तुत्य आहे. पण हा मिपाच्या साईट मधील त्रुटी सुद्धा ठळकपणे दर्शवतो.\nमसाजिस्ट धाग्याला उद्देशून अभ्या नामक सदस्याचे विचार काही वेगळे होते ते आपल्याला माहित व्हावे म्हणन इथे सादर करत आहे.\nशिस्त म्हनून असते... उगी मराठीत १५०० फॉन्ट उपलब्ध आहेत म्हनून रॅन्डमली ते वापरले की सजावट होत नाही. त्याचेपण एक शास्त्र असते.\nआपण म्हणता ते बरोबर आहे. विशेषतः हवाईदलातील सदस्याला तिचे महत्व काय याचा परिचय असावा लागतो.\nलेखनतंत्राचा विकास होत गेला तसा त्यावर विविधांगांनी विचार करून ते वापराच्या काही रुढी, परंपरा, नियम किंवा परिपाठ रुजले. मान्यता पावले. पेपर, नियतकालिके, पुस्तक छपाई यात एक सूत्रता आली वगैरै कोणालाही मान्य होण्यासारखे आहे....\nलेखकांनी आपले कथन हस्तलिखित कागदावर प्रकाशकाला, पेपर, नियतकालिकाच्या हाती दिले की त्यांचा छपाई, जाहिरात, वितरण, आणि विक्री अशा प्रत्येक पुढील पायरीवरील कारवाईवर ताबा नसल्याने मानधन मिळालेच तर ते स्वीकारून नव्या जोमाने लेखनात गुंतवून घ्यायला मोकळा, असे घडत असावे.\nही पद्धत आता हळूहळू बदलत आहे हे आपण जाणताच. पुर्वीच्या काळातील व्याकरणाचे नियम ढिले होत गेले. ह्रस्व-दीर्घाची अनिवार्यता विस्कळीत झाली. अनुस्वारांचा अति वापर कमी होत संपुष्टात आला. (9वारी) सकच्छ का (5वारी) विकच्छ साडी असे वाद नाटकांचा विषय होत होते ते संपुन आज साडी ही समारंभात वापरायपुरती शोभेची उरली. वाहनावरून लीलया संचार करायला सोईचा ड्रेस गाजावाजा न होता रुळला. 4 ओळी चारोळ्या झाल्या. त्यांना राजकीय प्रतिष्ठा आली. बदल हा निसर्गाचा स्थायी भाव आहे. हे सर्व व्यवसायात दिसत आहे.\nआज ब्लॉग वरून मला काही लिहायची सुरसुरी आली की मिसळपाव सारख्या नवीन दालनातून माझ्या विचारांना वाचकापर्यंत मांडायला फोरम, वाचक वर्ग मिळत आहे. त्याला आकर्षक वाटेल असे विषय थोडक्यात पण प्रभावीपणे धाग्यांच्या जंजाळात मांडले जात आहेत. वाचकांनी आपले मत सादर करून विषयवस्तूला साजेल असा प्रतिसाद मिळवता येत आहे. ट्रोलिंगचा मान वाढला आहे. जरा वावगे म्हटले, फोटोची सरमिसळ केली तर सुप्रिम कोर्टातून बोलावणे यायची संधी उपलब्ध आहे. इतके या सर्व गोष्टींचे भान ठेवून लेखन केले असेल तर तो माल मार्केटिंगची तंत्रे अवगत करून सादर करायला यायला हवा. हे जे मी लिहित आहे ते नवे नाही पण एकत्रितपणे विचार व्यक्त करायला संधी मिळते आहे म्हणून बोटांच्या दाबाने लेखन करत आहे. असो.\nमाझी मुलाखत नुकतीच छापून आली म.टा.त. त्याचा फाँट काय असावा, कितव्या पानावर, कोणच्या दिवशी, कोणच्या सदरात, ते योग्य दिसेल याची काळजी मी करू शकत नव्हतो. ना गरज होती... आपण म्हणता तसे पेपरवाल्यांच्या नीती-नियमांचा, शिस्तीचा तो भाग होता.\nमात्र इथे माझे लिखाण मलाच टाईप करावे लागते आहे. फोटो टाकायला करावी लागणारी उसाभर, त्याच्या सादरीकरणात नेटकेपणा आणणे मलाच शक्य आहे. म्हणून त्या साठी मी असे काही प्रयोग माझ्या कुवतीनुसार केले तर ते वावगे ठरू नयेत. आपल्या ते फारसे रुचले नाहीत असे आपण नोंदता तेही योग्य आहे.\nत्यांचा आणखी एक आक्षेप होता तो तिथे जाऊन वाचावा ही विनंती.\nतुम्ही सांगितल्या प्रमाणे मोबाइल आडवा धरून डेस्कटॉप मोड़ मध्ये व्यवस्थित वाचता येते \nबाय द वे कित्ती दिवस तो भूयारी मार्ग रेंगाळला होता , अबब \nओक साहेब प्रॉब्लम क़ाय आहे स्वतःला अतीशहाणे समजणारे मतदान साठी बाहर पड़त नाही , मग मुळीक सारख्या नां निवडून येन्या साठी गठ्ठा मतदान करणाऱ्या झोपड़पट्टीवर अवलंबून राहावे लागते .\nमुळीक भाजप चा आमदार आणि त्याचा भावु नगरसेवक , मग क़ाय हिम्मत आहे कारपोरेशन ची झोपड़पट्टीवर कारवाई करण्याची \nमर्मावर बोट ठेवले आहेत.\nआपण यावरून जात येत असाल तर वाट वाकडी करून भेटायला या सवडीनुसार.\nमी कायम भाजप चा क��्टर मतदाता आहे . 2014 च्या लोकसभा आणि विधानसभे च्या निवडणूक मध्ये जनतेने मोदींच्या प्रेमापाई अक्षरशः निष्क्रिय लोकांना निवडून दिले त्याचेच मूळीक हे उदाहरण .\nमाझे काही मित्र आहेत लोहेगांव मध्ये ते सांगतात मुलिक म्हणतो लोहेगांव मधील लोकांनी मला मतदान च केले नाही मग त्यांचा विकास का करु \nहे आहे त्या आमदाराचे रिपोर्ट कार्ड =)\n२३ मे नंतर बदलत्या परिस्थितीत\nकाही जे अपेक्षित आहे त्यात सरकारी कर्मचारी व अधिकारी यांची मानसिकता बदलायला सुरू होईल.\nगिरीश बापट जेंव्हा पुणे जिल्हा पालक मंत्री म्हणून मीटिंग्ज घ्यायचे तेंव्हा अनेक आमदार, नगरसेवक मुद्दाम गैरहजर राहात असल्याचे वाचनात आले. अशा काहींना पुढच्या निवडणुकीत डच्चू दिला तर बरे...\nमुळीक यांनी मला भेटायला बोलावले होते त्यात काय काय झाले ते फोन वरून बोललेले बरे\nप्लॅनिंग कसे नसावे याचं उत्तम उदाहरण म्हणजे विमाननगर.\nआय टी पार्क, पंचतारांकीत हॉटेलं, मॉल यांची रेलचेल पण रस्ते छोटे. संध्याकाळी ऑफिस सुटली की ट्राफिकचा राडा असतो. ,नवीन एअर पोर्ट रोडला विमाननगरच्या आतून चार रोड मिळतात. संध्याकाळी क्रॉसिंगला कायम बोंब असते. ,लोकांची विमाने चुकलीत ट्राफिक जाममुळे. प्लॅनिंगच चुकलंय त्याला ट्राफिक पोलीस तरी काय करणार विद्यमान आमदारांनी फार काही केले नाही पाच वर्षांत.\nप्लॅनिंग कसे नसावे याचं उत्तम\nप्लॅनिंग कसे नसावे याचं उत्तम\nप्लॅनिंग कसे नसावे याचं उत्तम उदाहरण म्हणजे विमाननगर\nप्लॅनिंग कसे नसावे याचं उत्तम उदाहरण म्हणजे विमाननगर.\nप्लॅनिंग कसे नसावे याचं उत्तम उदाहरण म्हणजे विमाननगर.\nप्लॅनिंग कसे नसावे याचं उत्तम उदाहरण म्हणजे विमाननगर\nप्लॅनिंग कसे नसावे याचं उत्तम उदाहरण म्हणजे विमाननगर.\nगंमतीशीर अनुभव. तुम्ही केलेली पेपरमध्ये छापून आलेल्या बातमीची जाहिरात ठिकंय पण त्या केसरी आणि विणावाल्यांनी आधिच काव आणलाय. कुठलातरी प्रवासाविषयी लेख म्हणून वाचायला जावं तर यांच्या जाहिराती. सेकंड हनिमून वगैरे नाव ठेउन जेष्ठनागरीकांना उचकवत असतात. वर आवतरी मोठ्ठं समाजकार्य केल्याचं आणतात. भारतात काय पर्यटनाची ठिकाणं कमी आहेत काय उगाच हाईप करून आपल्या देशातला पैसा बाहेरच्या देशांत का घालवा\nवीणेचे तुणतुणे आणि केसरीची गर्जना\nअहो मी पण वैतागलोय त्यांना.\nएकदा काय गेलो... आमच्या बरोबर येऊन ...बार बार दखो... हजार बार देखो...यांचे सुरु होते....\nदेशात देशातील नागरिक किडामुंगी सारखे ठार केले जात आहेत [ हो ठार केले जात आहेत कारण रस्तेच तसे कंत्राटदार बनवत आहेत.] सातत्याने रस्ते अपघातात ठार केले जाणार्‍या नागरिकांचा आकडा सातत्याने वाढत आहे आणि त्यात कोणत्याही सरकारला काही करावेसे वाटत नाही हे या देशाचे आणि नागरिकांचे फार मोठे दुर्दैव आहे मोदी सरकारची आणि फडणवीस सरकारची ५ वर्ष उलटुन गेली तरी यात कणमात्र फरक पडलेला नाही ही अजुन वाईट गोष्ट मोदी सरकारची आणि फडणवीस सरकारची ५ वर्ष उलटुन गेली तरी यात कणमात्र फरक पडलेला नाही ही अजुन वाईट गोष्ट पुढील ५ वर्षात अजुन किती नागरिक ठार केले जातील पुढील ५ वर्षात अजुन किती नागरिक ठार केले जातील किती कुटुंब यामुळे उधवस्त होतात याचा विचार देखील त्रास दायक आहे किती कुटुंब यामुळे उधवस्त होतात याचा विचार देखील त्रास दायक आहे खरं तर काही काळापुर्वी कल्याण मध्ये दुचाकीवर बहुधा भोईर आडनाव असलेल्या एका स्त्रीचा नवर्‍या बरोबर दुचाकीवर जाताना झालेल्या अपघाताचा व्हिडियो माझ्या पहाण्यात आला होता त्यानंतर माझं टाळकं सटकल आहे ते अजुन तसेच सटकलेल आहे खरं तर काही काळापुर्वी कल्याण मध्ये दुचाकीवर बहुधा भोईर आडनाव असलेल्या एका स्त्रीचा नवर्‍या बरोबर दुचाकीवर जाताना झालेल्या अपघाताचा व्हिडियो माझ्या पहाण्यात आला होता त्यानंतर माझं टाळकं सटकल आहे ते अजुन तसेच सटकलेल आहे रस्त्यावर असे कुत्र्या मांजर्‍या सारखे मरण्या पेक्षा बॉर्डरवर जाउन पाकड्यांना ठार करुन आलेले मरण मला अधिक प्रिय वाटेल, पण बॉर्डरवर ठार केलेल्या जवानां पेक्षा अधिक नागरिक देशातील रस्त्यांवर ठार केले जात आहेत... याला खराब रस्ते बनवणारे आणि त्यांना अभय देणारे जवाबदार आहेत.\nखड्डय़ांमुळे राज्यात १६६ जणांचा अपघाती मृत्यू\nशहरातील अपघात घटले, पण मृत्यूसंख्या तेवढीच\nपालघर जिल्ह्यत वर्षभरात १,३६० अपघात\nचार महिन्यांत वीस पादचाऱ्यांचा अपघाती मृत्यू\nजाता जाता :- या देशातील रस्त्यांना तरी येत्या ५ वर्षात \"अच्छे दिन\" येणार का \nआजची स्वाक्षरी :- तू शायर है मैं तेरी शायरी, तू आशिक़ है मैं तेरी आशिकी... :- Saajan\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 12 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/sports/other-sports-news/1", "date_download": "2019-06-20T14:59:55Z", "digest": "sha1:BZDJRBDPPVL53225R6ALZRYI55GWGT7G", "length": 34378, "nlines": 232, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Other Sports News – Latest Sports News in Marathi – Marathi Sport News – Sports News India – Marathi News on Sports – World Sports News in Marathi", "raw_content": "\n‘फादर्स डे’ला तिरंदाज प्रवीण जाधव याने पित्याला दिली रौप्यपदकाची भेट\nनवी दिल्ली -अमरावती येथील प्रवीण जाधव या तिरंदाजाने नेदरलँडची राजधानी अॅमस्टरडॅम जागतिक स्पर्धेत रौप्यपदक पटकावून रविवारी पित्याला फादर्स डेची भेट दिली. प्रवीणची आई संगीता व वडील रमेश सातारा जिल्ह्यातील सरडे गावचे असून ते मजुरी करतात. रोजगार हमीपासून इतरांच्या शेतात मजुरी करून ते उदरनिर्वाह चालवतात. प्रवीणला नेदरलँडमधील स्पर्धेत ितघांच्या टीम इव्हेंटमध्ये रौप्य मिळाले. प्रवीणच्या संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला असून यासोबत त्यास ऑलिम्पिक कोटाही मिळाला आहे. प्रवीण दोन...\nLive सामना सुरू असताना तोकड्या कपड्यांमध्ये मैदानावर अवतरली तरुणी, रातो-रात बनली सोशल मीडिया सेन्सेशन\nमाद्रिद - सामना सुरू असताना चाहत्याने आपल्या लाडक्या खेळाडूला भेटण्यासाठी सुरक्षा भेदल्याचे आपण पाहत आलो आहोत. पण एखाद्या तरुणीने अत्यंत कमी कपड्यात सुरक्षा भेदल्याचे सहसा ऐकले नाही. शनिवारी असाच काहीसा प्रकार युरोपियन चॅम्पियन्स लीगच्या अंतिम सामन्यात पाहण्यास मिळाला आणि ती तरुणी जगभरात फेमस झाली. तिचे इंन्स्टाग्रामवर एका रात्रीत 1.6 मिलियन फॉलोवर वाढले. शनिवारी मध्यरात्री युरोपियन चॅम्पियन्स लीगचा अंतिम सामना पार पडला. टोदनहॅम आणि लिव्हरपूल या दोन संघांत हा सामना सुरू होता....\nअनोखी आशिया पॅसिफिक राेबाेकप स्पर्धा सुरू; इटली, रशिया, अमेरिकेसह जगातील १०३ संघांचा सहभा��\nबीजिंग-चीनमधील तियांजिन शहरात आशिया पॅसिफिक राेबाेकप स्पर्धा २०१९ सुरू झाली आहे. दाेन दिवस सुरू असलेल्या या कार्यक्रमात जगभरातील १०३ संघ सहभागी झाले आहेत. यात चीन, अमेरिका, रशिया आणि इटलीसह अनेक देशांचा सहभाग आहे. या टुर्नामेंटच्या पहिल्याच दिवशी फुटबाॅलचा सामना झाला. यात अनेक श्रेणीत राेबाेट्सनी सामने खेळले. फुटबाॅल सामने खेळणाऱ्या दाेन्ही संघांतून ६-६ राेबाेट्स मैदानात उतरले हाेते. हे सर्व आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड हाेते. आयाेजकांनी दिलेल्या माहितीनुसार, असे टुर्नामेंट...\nअॅथलेटिक्स : धावपटू बराेबरीत; फिनिश लाइनपूर्वी टकरने डाइव्ह मारून चॅम्पियन\nन्यूयॉर्क -अमेरिकेच्या २० वर्षीय धावपटू इनफाइनाइट टकरने रेस जिंकण्याचा एक वेगळाच पराक्रम गाजवला आहे. टेक्सास ए अँड एम युनिव्हर्सिटीच्या या धावपटूने साऊथ ईस्टर्न कान्फरन्स नॅशनल चॅम्पियनशिपच्या दरम्यान डाइव्ह मारून फिनिश लाइन गाठली आणि सुवर्णपदकाचा बहुमान पटकावला. नियमानुसार या धावपटूच्या शरीराच्या पुढील भागाने फिनिश लाइनला स्पर्श केला. त्यामुळे हा धावपटू सुवर्णपदकाचा मानकरी ठरला.टकरने ४०० मीटरची अडथळा शर्यत ४९.३८ सेकंदांत पूर्ण केली. त्याने आपल्या संघाच्या राॅबर्ट ग्रँटला...\nअमेरिकेतील सर्वात जुनी हाॅर्स रेस :अमेरिकेत दरवर्षी हाेणारी केंटुकी डर्बी हाॅर्स रेस पूर्ण झाल्यानंतर २० मिनिटांनी आला वादग्रस्त निकाल; गैरवर्तनाचा बसला फटका\nकेंटुकी - अमेरिकेत दरवर्षी घाेड्यांची केंटुकी डर्बी रेस आयाेजित करण्यात येते. या रेसच्या आयाेजनाला १८७५ मध्ये सुरुवात करण्यात आली. त्यामुळे ही सर्वात जुनी हाॅर्स रेस मानली जाते. मात्र, यंदाच्या रेसमध्ये वादग्रस्त निकाल लागला आहे. यामध्ये मॅक्झिमम सिक्युरिटी नावाच्या घाेड्याचा विजयानंतरही किताबाचा बहुमान हुकला. केंटुकी डर्बीच्या १४५ वर्षांच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच विजेत्या घाेड्याला अपात्र ठरवण्यात आले. जवळपास २ किमीच्या रेसमध्ये मॅक्झिमम सिक्युरिटी आणि त्याचा जाॅकी लुईस...\nतीन वर्षांपूर्वी वडील व कोचचा अपघाती मृत्यू; ट्रेनरचा अभाव, दुखापतीमुळे दोन वर्षे विश्रांती; आता चॅम्पियन\nचेन्नई-दोहा येथील एशियन चॅम्पियनशिपमध्ये भारताची लांब पल्ल्याची धावपटू गोमती मरिमुथू नुकतीच ८०० मीटरच्या रेसमध्ये सुवर्णप���काची मानकरी ठरली. ती तामिळनाडूची धावपटू आहे. दोहा येथील सोनेरी यशामुळे मला नवीन ओळख मिळाली. मला आता मदत केली जात आहे. यापूर्वी मला असे कधीही अनुभवता आले नाही, अशी प्रतिक्रिया एशियन चॅम्पियन गोमतीने दिली. विसाव्या वर्षी गोमतीने धावण्यास सुरुवात केली. तीन वर्षांपूर्वी तिने याच खेळात करिअर करण्याचा निर्णय घेतला. मात्र, वडील मरिमुथू आणि प्रशिक्षक गांधी यांच्यावर...\nफुटबॉलर रोनाल्डोने खरेदी केली जगातील सर्वात महागडी कार, 86 कोटी रूपये आहे किंमत; 2021 मध्ये मिळणार कार\nरोम - विश्वप्रसिद्ध फुटबॉलर क्रिस्तियानो रोनाल्डोने जगातील सर्वात महागडी कार बुगाती ला वोइतूर नोइरे खरेदी केल्याची माध्यमांत चर्चा आहे. बुगाती कंपनीने मात्र कार खरेदी करणाऱ्याची ओळख सार्वजनिक करण्यास नकार दिला आहे. स्पेनिश स्पोर्ट्स डेली मार्काच्या मते, या कारचे मालक इटालियन सीरीज ए मध्ये युव्हेंट्सकडून खेळणारा एक पोर्तगाली फुटबॉलर आहे. यापूर्वी फॉक्सवॅगन समुहाचे माजी चेअरमन फेरीनन पिएच यांनी ही कार खरेदी केल्याचे माध्यमांत आले होते. रोनाल्डोने गेल्या वर्षी बुगाती चिरोनची...\n५९ देशांचे ७०० सेलर सहभागी; वर्ल्ड सिरीजचे प्रतिभावंत खेळाडू रिओ ऑलिम्पिकमध्ये ३० पैकी २८ पदकाचे मानकरी\nमार्सेल-फ्रान्सच्या मार्सेल येथे १२ व्या सेलिंग वर्ल्डकप सिरीजला सुरुवात झाली. ऑलिम्पिक स्पर्धेनंतर ही जगातील सर्वात मोठी दुसरी टुर्नामेंट मानली जाते. २००८ पासून या सिरीजचे दरवर्षी आयोजन केले जाते. यंदाचे या स्पर्धेच्या आयोजनाचे हे १२ वे सत्र आहे. या सिरीजमध्ये यंदा ५० देशांतील ७०० रेसरने सहभाग नोंदवला आहे. सर्व १२ सत्रांपर्यंत या सिरीजचा अभ्यास केला तर, आतापर्यंत एकूण ७५ देशांतील २ हजारांपेक्षा अधिक सेलरने आपले काैशल्य पणास लावले आहे. त्यामुळे या इव्हेंटला महत्त्वाचे मानले जाते....\nतिच्या किंचाळण्याने हळ-हळले अख्खे स्टेडिअम, थेट प्रक्षेपण सुरू असताना मोडले जिमनास्टचे दोन्ही पाय\nन्यूयॉर्क - अमेरिकेत प्रादेशिक जिमनास्टिक स्पर्धा सुरू असताना एक धक्कादायक दुर्घटना घडली आहे. आपल्या कसरती प्रेक्षकांसमोर सादर करताना सॅमन्था सेरियो नावाची एका स्पर्धकाचे दोन्ही पाय मोडले. तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. ही घटना घडली त्यावेळी स्टेडिअममध्ये हजारो प्रेक्षक ���मा होते. तसेच कोट्यवधी लोक ही स्पर्धा थेट प्रक्षेपणाच्या माध्यामातून पाहत होते. तिने कशा पद्धतीने झेप घेतली आणि लॅन्ड करताना कसे तिचे पाय मोडले याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे....\nकिदांबी-सिंधुचा प्री-क्वाटर फायनलमध्ये प्रवेश, प्रणव आणि सायना अपयशी\nकुआलांलपूर- मलेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी किदांबी श्रीकांतने प्री-क्वार्टर फायनलमध्ये धडक मारली. किदांबीने इंडोनेशियाच्या एहसान मौलाना मुस्तफाला 21-18, 21-16 ने पराभुत केले. तर महिला गटात पी.व्ही सिंधुने विजयी सुरूवात करत जपानची आया ओहोरीला 20-22, 21-12 अशा फरकाने मात दिली. दुसरीकडे सायना नेहवाल आणि एच.एस. प्रणवला पहिल्याच फेरीत अपयशाचा सामना करावा लागला. प्रणवला थायलंडच्या सितथिकोम थामसिनने 12-21 21-16,21-14 ने पराभुत केले, तर सायनाला थायलंडच्या कि.पी चोचुवॉन्ग 20-22, 21-15, 21-10 च्या फरकाने...\nभारतीय संघाने 83 वर्षांनंतर उडवला युरोपियन टीमचा 10-0 ने धुव्वा\nइपोह- पाच वेळचा चॅम्पियन भारतीय हॉकी संघ आता सहाव्यांदा सुलतान अझलन शहा चषक आपल्या नावे करण्यासाठी उत्सुक आहे. यासाठी भारताच्या हॉकी संघाने साखळी सामन्यात धडाकेबाज एकतर्फी विजयाची नोंद केली. भारताने साखळीच्या शेवटच्या सामन्यात पोलंडचा पराभव केला. भारताने १०-० अशा फरकाने सामना जिंकला. वरुण कुमार (१८, २५ वा मि.), मनदीप (५०, ५१ वा मि.), विवेक प्रसाद (१ वा मि.), सुमीत कुमार (७ वा मि.), सुरेंदर कुमार (१९ वा मि.), नीळकंठ (३६ वा मि.), अमित रोहिदास (५५ वा मि.) यांनी गोल करून भारतासाठी विजयश्री खेचून आणली. भारताने ८३...\nबर्फाच्या पर्वतात हाेणारी तिसरी सर्वात आव्हानात्मक रेस; उणे 1 डिग्रीमध्ये पाच पर्वतांवर 10 हजार मीटरचे अंतर गाठण्याचे टार्गेट\nब्युफाेर्ट - दक्षिण कॅराेलिनाच्या ब्युफाेर्टमध्ये ३४ व्या सत्राच्या पिएरा-मँटा स्की माउंटेनिअरिंग रेसचे आयाेजन करण्यात आले. या स्पर्धेचे १९८६ पासून नियमित आयाेजन केले जाते. यंदाच्या या स्पर्धेत एकूण चार दिवस इव्हेंटचा थरार रंगणार आहे. त्यामुळे १६ मार्च राेजी या स्पर्धेचा समाराेप हाेईल. या स्पर्धेत ६०० स्पर्धकांनी आपला सहभाग नांेंदवला. हे सर्व खेळाडू वैयक्तिक आणि सांघिक गटातून आपले काैशल्य पणास लावतात. पिएरा मँटाची स्की माउंटेनिअरिंग रेस म्हणजे बर्फाच्या पर्वतावर आयाेजित करण्यात...\nमेहनतीच्या बळावर राष���ट्रीय कबड्डीपटूची बाेनस कामगिरी; दुसऱ्याच प्रयत्नात यशस्वीपणे बहिणीचे स्वप्न साकारले\nऔरंगाबाद - प्रचंड मेहनतीच्या बळावर चमकदार कामगिरीने कबड्डीच्या करिअरमध्ये यशाचा पल्ला गाठला. त्याचेच माेठे समाधान हाेते. मात्र, माेठ्या बहिणीची स्पर्धा परीक्षेतील यशासाठी सुरू असलेली धडपड प्रेरणादायी ठरली. यातून तिने दिलेल्या मार्गदर्शनातून राष्ट्रीय कबड्डीपटू ज्याेती लघानेने महाराष्ट्र लाेकसेवा अायाेगाच्या परीक्षेत यशाचा पल्ला गाठला. तिने पाेलिस उपनिरीक्षकाची परीक्षा उत्तीर्ण हाेत माेठी बहिणी स्वातीची स्वप्नपूर्ती केली. प्रचंड मेहनत अाणि जिद्दीच्या बळावर राष्ट्रीय...\nऑल इंग्लंड बॅडमिंटन : 18 वर्षांनंतर किताबाचे भारताचे स्वप्न भंगले\nबर्मिंगहॅम - प्रतिष्ठेच्या ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये १८ वर्षांनंतर किताब जिंकण्याचे भारतीय खेळाडूंचे स्वप्न भंगले. यासाठी प्रतिभावंत आणि अनुभवी खेळाडूंनी घेतलेली मेहनत अपयशी ठरली. यातूनच अवघ्या ४४ मिनिटांत भारताचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. सिंधू, सायनापाठाेपाठ आता शनिवारी सातव्या मानांकित के. श्रीकांतला स्पर्धेतून पॅकअप करावे लागले. त्याला पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व सामन्यात पराभवाला सामाेरे जावे लागले. यासह भारताचे या स्पर्धेतील आव्हान पूर्णपणे...\nकुस्तीच्या आखाड्यात महाराष्ट्रातील रणरागिणींचे वर्चस्व\nकुस्ती हा महाराष्ट्रातील अस्सल मातीतला रांगडा खेळ. मर्दानी खेळ म्हणूनच याची पारंपरिक आेळख. त्यामुळेच प्रचंड मेहनतीने कमावलेले शरीर आणि आत्मसात केलेली चपळता. यातूनच तळागाळातील मल्लांनी जागतिक पातळीवर मराठमाेळ्या कुस्तीचा झेंडा फडकवला. ही जबाबदारी आता माेठ्या धाडसाने पेलण्यासाठी महाराष्ट्राच्या रणरागिणी मैदानावर उतरल्या आणि वाघाच्या चपळाईने आॅलिम्पिक स्वप्नपूर्तीचा निर्धार केला. यातूनच कुस्तीच्या मॅटवरही आता महाराष्ट्रातील रणरागिणींचे वर्चस्व निर्माण हाेत आहे. खास आखाड्यात...\n120 वर्षे जुन्या आणि सर्वाधिक बक्षिसे रकमेची स्पर्धा आजपासून\nबर्मिंगहॅम - बॅडमिंटनच्या विश्वातील सर्वात जुन्या आणि सर्वाधिक बक्षिस रक्कम असलेल्या प्रतिष्टेच्या इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिपला आज बुधवारपासून सुरुवात हाेत आहे. यंदाच्या या स्पर्धेत भारताच्य�� अव्वल खेळाडूंची नजर किताबावर लागली आहे. यासाठी माजी नंबर वन सायना नेहवालसह ऑलिम्पिक राैप्यपदक विजेती पी.व्ही. सिंधू आणि के. श्रीकांतच्या रूपाने ही दीर्घ काळापासूनची मेहनत फळास येण्याची शक्यता आहे. ऑल यंदाच्या या स्पर्धेत भारताचे सुपरस्टार खेळाडू सहभागी झाले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर...\nजपानने जिंकला चार देशांच्या व्हीलचेअर रग्बीचा किताब; यंदा स्पर्धेचे दुसरे सत्र; महिला-पुरुष खेळाडू असतात एकाच संघात\nलीस्टर - जपानच्या संघाने रग्बी क्वाड नेशन टुर्नामेंटच्या दुसऱ्या सत्राचा किताब पटकावला. या टीमने फायनलमध्ये यजमान इंग्लंडला पराभूत केले. जपानने गाेल्ड मेडल इव्हेंटचा सामना ५३-५१ अशा फरकाने जिंकला. यासह टीमला किताबाचा बहुमान मिळवता आला. मध्यंतरापर्यंत इंग्लंडने २६-२५ ने आघाडी घेतली हाेती. मात्र, दुसऱ्या हाफमध्ये जपानने दमदार पुनरागमन केले आणि सामन्यात बाजी मारली. जपानने अवघ्या दाेन गुणांच्या आघाडीने हा सामना जिंकला. जपानचा संघ स्पर्धेत सलग तीन विजयांसह किताबाचा मानकरी ठरला. जपानचा...\n22 वर्षीय फिलिपो चार वर्षांत तिसऱ्यांदा वर्ल्ड चॅम्पियन बनला, इटलीचे या स्पर्धेत पहिले सुवर्ण\nप्रुस्कोव (पोलंड) - पोलंडच्या बीजीझेड वेलोड्रमवर विश्व ट्रॅक सायकलिंग चॅम्पियनशिप सुरू आहे. इटलीच्या फिलिपो गेनाने शुक्रवारी वैयक्तिक परस्यूटचे सुवर्णपदक जिंकले. २२ वर्षीय फिलिपो चार वर्षांत तिसऱ्यांदा विश्व चॅम्पियन बनला. फिलिपोने आपला किताब वाचवला. यापूर्वी त्याने २०१६ मध्येदेखील सुवर्ण जिंकले होते. युरोपियन चॅम्पियन फिलिपोने ४ किमी शर्यत ४ मिनिटे ०७. ४५६ सेकंदांत जिंकली. हे इटलीचे विश्व चॅम्पियनशिपमधील पहिले सुवर्ण ठरले. जर्मनीच्या डोमिनिक वेंस्टेनने रौप्य आणि इटलीच्या...\nआंतरराष्ट्रीय स्तरावर मराठीच्या प्रसारासाठी उत्तम संतुलन; धावपटू सुधा सिंग, ममताने अस्सल संवादातून गाठला पल्ला\nमाझा मराठीची बोलू कौतुके परि अमृतातेहि पैजा जिंके परि अमृतातेहि पैजा जिंके या आेळींमधून ज्ञानेश्वर महाराजांनी मराठी भाषेचा महत्व आणि गाेडा वर्णीला आहे. या मराठीचा गाेडवा अवीट असल्याचे जाणवते. याची गाेडी एेकलेल्या लागल्याशिवाय राहत नाही, याचाच प्रत्यय स्पेनमधील बार्सिलाेनाच्या याइझा दे लामाेच्या अस्सल मराठी बाेलण्यातून सहज येताे. व्यावसा���कि छायाचित्रकार असलेली याइझा मराठीतील शब्द बाेलायला शिकली. याचे सारे काही श्रेय शिव छत्रपती पुरस्कार विजेत्या आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्ट राेहन श्रीरामवारला जाते....\nमित्रांकडून उसने पैसे घेत विजय ‘मि. इंडिया 2019’\nअमरावती - शासन व प्रशासनाचे कोणतेही पाठबळ नसल्यामुळे मित्रांकडून उसने पैसे घेऊन केरळच्या कन्नूर शहरात झालेल्या शरीर सौष्ठव स्पर्धेत (बाॅडी बिल्डींग) सहभागी झालेला अमरावतीचा बाॅडी बिल्डर विजय भोयरने परिश्रमपूर्वक कमावलेल्या पिळदार शरीराचे प्रदर्शन घडवून ९० िकलो वजन गटात सर्वसाधारण विजेतेपदासह मिस्टर इंिडया २०१९ िकताबावर ताबा िमळवला. ७५ िकलो गटात शुभम कडूने रौप्यपदक पटकावले. नुकताच मि. आशिया किताब पटकावणाऱ्या विजयने आजवर जागतिक, आशियाई, राष्ट्रीय, राज्य, विदर्भ व स्थानिक स्तरावर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/index.php/node/1842", "date_download": "2019-06-20T16:42:52Z", "digest": "sha1:BT6NKNZQ22O5MFP6ORH63WNYRNQKNAHO", "length": 7383, "nlines": 96, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "सुतोवाच वादसंवादाचे | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nगांधीजींच्या ‘हिंदस्वराज्य’ पुस्‍तकानिमित्ताने २६-२७ ऑक्टोबरला पुण्यात चर्चा झाली. ती ‘थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम’ने गांधी स्मारक निधीच्या (पुणे) सहकार्याने योजली. महाराष्ट्रभरातून सुमारे दीडशे प्रतिनिधी दोन दिवस येऊन गेले. परिचर्चेनंतर कृतीच्या अंगाने काही घडावे हा जसा विचार व्यक्त झाला; तसेच या निमित्ताने ‘वादसंवाद’ सुरू व्हावा असेही मत, विशेषतः मोहन हिरालाल यांनी व्यक्त केले. त्याचा आरंभ तोच करून देत आहे. त्या पाठोपाठ, अवधूत परळकर याने ‘महाराष्ट्र टाइम्स मध्ये‘ परिचर्चेबाबत जो लेख लिहिला तो प्रसिद्ध करत आहोत. त्यानंतर या निमित्ताने जे साहित्य जमा झाले आहे ते एकेक प्रकट होत जाईल...\nदिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला.\nइंग्रजी भाषा - वाघिणीचे दूध\nसत्याग्रही आणि मिडीया एकत्र पुढे जाऊ शकत नाहीत का\nहे तर सरकारचे विकृत धोरण\nसंदर्भ: अव‍धूत परळकर, महात्‍मा गांधी, हिंदस्‍वराज्‍य, चर्चा\nसत्याला सामोरे की शब्दचातुर्य\nसंदर्भ: महात्‍मा गांधी, हिंदस्‍वराज्‍य, चर्चा\nभ्रष्टाचार निर्मुलन, सेक्युल्यॅरिझम आणि गांधीजी\nसंदर्भ: महात्‍मा गांधी, हिंदस्‍वराज्‍य\nगांधी नावाचे गूढ, शंभर वर्षांपूर्वीदेखील\nसंदर्भ: महात्‍मा गांधी, हिंदस्‍वराज्‍य, पुस्‍तके\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/cricbuzz-south-african-albie-morkels-goodbye-to-cricket/", "date_download": "2019-06-20T15:08:04Z", "digest": "sha1:GGZANR2IEX2B4U5GAVYH4W5DEVNDO2LR", "length": 13266, "nlines": 225, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "दक्षिण आफ्रिकेच्या ऍल्बी मोर्केलचा क्रिकेटला अलविदा | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nसोन्याच्या भावानं गाठला उच्चांक\nभैय्या, पक्कं ठरलं ना..\n‘ती’ रेपकार अखेर पोलिसांच्या ताब्यात\nतडीपारीनंतर नगरात फिरणारा टिंग्या गजाआड\nनाशिकची गुन्हेगारी संपता संपेना; अब्रू वाचविण्यासाठी ‘तिने’ मारली धावत्या रिक्षातून उडी\nविधानसभा निवडणुकीचे चोख नियोजन करा : विभागीय आयुक्त माने\nकंत्राटदार बदलला तरी कर्मचार्‍यांना कायम ठेवा\nबार्‍हे ग्रामिण रुग्णालयात आरोग्यांची हेळसांड\nआकाशवाणी चौकात अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर पोलिसांनी पकडले\nशेतीपंपाचा वीजपुरवठा खंडित न करण्याचा महावितरणचा निर्णय\nगावठी कट्ट्यातून गोळी झाडल्याचा पोलिसांना संशय\n…अखेर ग.स.तील बेनामी ठेवीप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा\nना.जयकुमार रावल यांच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन\nवादळग्रस्तांसाठी आ.कुणाल पाटील विधानसभेत आक्रमक\n46 विभागांच्या 482 सेवा ऑनलाईन- जिल्हाधिकारी राहुल रेखावार\nसाक्रीत तीव्र पाणीटंचाई; उपाययोजना करा\nतळोद्यानजिक अहमदाबाद-शिरपूर बसवर दगडफेक\nकोळदा-खेतिया रस्त्याचे काम संथगतीने\nनवापुरात वेळेवर पाणीपुरवठा होत नसल्याने भाजपातर्फे मुख्याधिकार्‍यांना घेराव\nजिल्ह्यात विविध कार्यक्रमांनी तसेच गुलाबपुष्प देवून नवागतांचे स्वागत\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nसोन्याच्या भावानं गाठला उच्चांक\nदक्षिण आफ्रिकेच्या ऍल्बी मोर्केलचा क्रिकेटला अलविदा\nदक्षिण आफ्रिकेच्या ऍल्बी मोर्केलचा क्रिकेटला अलविदा\nनवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज मोर्ने मॉर्केलचा मोठा भाऊ ऍल्बी मॉर्केलने नुकतीच क्रिकेटच्या सर्व प्रकारातून संन्यास घेतला आहे. एक कसोटी, 58 एकदिवसीय सामने आणि 50 ट्वेंटी -20 सामने दक्षिण आफ्रिकेसाठी खेळले आहेत. त्याने दक्षिण आफ्रिकेसाठी ११ वर्षे क्रिकेटसाठी योगदान दिले.\nदक्षिण आफ्रिकेच्या माजी अष्टपैलू अल्बी मॉर्केलने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने दोन दशकांच्या कारकिर्दीला पूर्णविराम दिला आहे.\nपुण्यातील भऊरकरांनो बातमी तुमच्यासाठी; तुम्हीही या, ओळख द्या, ओळख करून घ्या…\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nबस व दुचाकीच्या धडकेत पती -पत्नी जागीच ठार\nBreaking News, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nपश्चिम बंगालमध्ये पुन्हा पूल कोसळला, तीन दिवसात दुसरी घटना\nBreaking News, आवर्जून वाचाच, देश विदेश, मुख्य बातम्या\n‘बंद’तून उघडले आघाडीचे दार\nकोकणात मान्सून दाखल; हवामान खात्याकडून अधिकृत माहिती\nचार वर्षांत राज्यात 12 हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nबोदवड औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षकाचा महिला कर्मचार्‍यावर चाकू हल्ला\nmaharashtra, जळगाव, मुख्य बातम्या\nसोन्याच्या भावानं गाठला उच्चांक\nभैय्या, पक्कं ठरलं ना..\n‘ती’ रेपकार अखेर पोलिसांच्या ताब्यात\nतडीपारीनंतर नगरात फिरणारा टिंग्या गजाआड\nकर्जमंजुरीसाठी तरूणांकडून उकळले पैसे\nसोन्याच्या भावानं गाठला उच्चांक\nभैय्या, पक्कं ठरलं ना..\n‘ती’ रेपकार अखेर पोलिसांच्या ताब्यात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0&search_api_views_fulltext=%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87", "date_download": "2019-06-20T15:39:13Z", "digest": "sha1:OFMHPOS67J7EWBIQJGYHSHAEW5O3CJWF", "length": 27821, "nlines": 310, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nगुरुवार, जून 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर गुरुवार, जून 20, 2019\nसर्व बातम्या (51) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (2) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\n��हाराष्ट्र (35) Apply महाराष्ट्र filter\nसंपादकिय (2) Apply संपादकिय filter\nमुक्तपीठ (1) Apply मुक्तपीठ filter\nसप्तरंग (1) Apply सप्तरंग filter\nमहाराष्ट्र (66) Apply महाराष्ट्र filter\nसोलापूर (45) Apply सोलापूर filter\nकोल्हापूर (40) Apply कोल्हापूर filter\nमहाबळेश्वर (39) Apply महाबळेश्वर filter\nअमरावती (31) Apply अमरावती filter\nचंद्रपूर (30) Apply चंद्रपूर filter\nमालेगाव (24) Apply मालेगाव filter\nकिमान तापमान (23) Apply किमान तापमान filter\nउष्णतेची लाट (14) Apply उष्णतेची लाट filter\nऔरंगाबाद (13) Apply औरंगाबाद filter\nकमाल तापमान (13) Apply कमाल तापमान filter\nउस्मानाबाद (12) Apply उस्मानाबाद filter\nसिंधुदुर्ग (12) Apply सिंधुदुर्ग filter\nरत्नागिरी (11) Apply रत्नागिरी filter\nकिनारपट्टी (9) Apply किनारपट्टी filter\nमॉन्सून (9) Apply मॉन्सून filter\nविदर्भ, मराठवाड्यात उष्ण लाटेचा इशारा\nपुणे - वायू चक्रीवादळाने बाष्प ओढून नेल्याने राज्यात पूर्वमोसमी पावसाने उघडीप दिली आहे. तर विदर्भासह मराठवाड्यात उष्णतेची लाट आली आहे. आज (ता. १७) विदर्भ आणि मराठवाड्यात उष्ण लाट येण्याचा इशारा आहे. तर कोकणात काही ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने...\nपुणे - अरबी समुद्रात घोंघावणाऱ्या वायू चक्रीवादळामुळे नैॡत्य मोसमी पावसाला (मॉन्सून) लागलेला ब्रेक अद्यापही कायम आहे. मात्र, बंगालच्या उपसागरात मॉन्सूनच्या प्रगतीसाठी पोषक वातावरण तयार होत आहे. अरबी समुद्रात गेल्या मंगळवारी ‘वायू’ हे चक्रीवादळ तयार झाले. उत्तरेकडे सरकत गुजरातच्या समुद्रकिनाऱ्याच्या...\nमंडणगड -पुणे मार्गे शिर्डी प्रवासाला विलंब\nमंडणगड - मंडणगड आगाराच्या माणगाव ताम्हाणे पुणे मार्गे शिर्डी या मार्गावर सुरु असलेल्या लांब पल्याचा गाडीचा नेहमीचा मार्ग बदलण्याची आवश्‍यकता निर्माण झाली आहे. रस्ता सुरक्षा या विषयावर जागरूक असलेल्या आगारव्यवस्थापनाने याकडे पावसाला सुरुवात होण्यापूर्वी लक्ष देण्याची आवश्‍यकता आहे. यंदा पाऊस...\nलाखोंचा गंडा घालणारा पाच वर्षांनी जाळ्यात\nपुणे - गुंतवणुकीवर दुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून अनेक नागरिकांना लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या आरोपीस पकडण्यात गुन्हे शाखेच्या युनिट तीनला यश आले आहे. तो मागील पाच वर्षांपासून फरारी होता. वसंत गोविंद भालवणकर (वय ५३, रा. फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता) असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर...\nपुणे विभागात 33 तालुक्यामधील भूजल पातळीत घट\nपुणे : पुणे विभागातील एकूण 57 तालुक्यांपैकी 31 तालुक्यांमध्ये भूजल पातळीत दोन मीटरपर्यंत तर, दोन तालुक्यांमध्ये तीन मीटरपर्यंत घट झाली आहे. तर, उर्वरित 24 तालुक्यांमध्ये भूजल पातळी एक मीटरने वाढल्याची माहिती समोर आली आहे. भुजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या पुणे विभागाच्यावतीने पुणे विभागातील 57...\nउष्णतेच्या लाटेचा पुन्हा इशारा\nपुणे - विदर्भासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील चोवीस तासांमध्ये तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येईल, असा इशारा हवामान खात्याने दिल्याने नागरिकांनी दुपारी उन्हात बाहेर न पडण्याचे आवाहन सार्वजनिक आरोग्य खात्यातर्फे करण्यात आले आहे. राज्यात ब्रह्मपुरी येथे 46.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली....\nपुणे : दारु पिऊन शिवशाही बस चालविणाऱ्या चालकास अटक\nपुणे : दारू पिऊन शिवशाही बस चालविणाऱ्या चालकास स्वारगेट पोलिसांनी अटक केली. रविवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. बसमधून 45 प्रवासी प्रवास करत होते. पवन जगन तोडकर असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या बसचालकाचे नाव आहे. तोडकर हा त्याच्या ताब्यातील स्वारगेट ते महाबळेश्वर ही शिवशाही बस...\nकृषी निविष्ठांमध्ये हवी मधमाशी\nपुणे : पीक उत्पादनात अत्यंत मोठा हातभार असलेल्या मधमाशी या मित्रकीटकांची संख्या विविध कारणांमुळे झपाट्याने कमी होत आहे. पीक उत्पादनात मधमाशी हा घटक समाविष्ट करून घेतल्यास उत्पादकतेत वाढ हे उद्दिष्ट साध्य करणे शक्य होणार आहे. याकरिता कृषी निविष्ठांमध्ये समावेश आणि मधमाशीला राष्ट्रीय कीटक घोषित...\nमधमाश्यांना जीवदान देणारा अवलिया\nआम्ही पुण्यातुन स्टुडिओवर आल्यापासून दोन चार दिवस सतत मधमाश्यांचा वावर चाललेला. आम्हाला कळेना एवढ्या माशा कुठून आणि का येतायत त्यांनी पोळं बनवायची जागा निश्चित केलेली आणि बनवायला सुरवात ही केलेली.. सुरुवातीला 20-25 माश्यांचा घोळका किचनच्या खिडकीत वावरत होता. माश्या कमी आहेत हे पाहून आम्ही थोडासा...\nखाद्यजत्रा खरेदीयात्रा (sunday स्पेशल)\nदूरचं पाहायला जातो. पण आपल्या जवळच्या अनेक बाबींकडं पाहायचंच राहून जातं, अशी आपल्या पर्यटनाची स्थिती आहे. जिभेचे चोचले पुरवण्यापासून ते डोळ्यांची पारणे फेडणारी वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणं आणि खरेदी करायला गेलं तरी खिसा पूर्ण रिकामा होईल अशी स्थळं आहेत आपल्याच महाराष्ट्रात. पण त्याची माहिती सगळ��च असते असं...\nपुण्यात दिवसा चटके; रात्री गारवा\nपुणे - ‘फणी’ वादळामुळे राज्याच्या सर्वच भागात तापमानात एका दिवसात जवळपास अर्धा ते एक अंश सेल्सिअसने घट झाली. शुक्रवारी पुण्याचे तापमान ३५ अंश सेल्सिअस एवढे नोंदविले गेले असून, हे तापमान सरासरीपेक्षा २.७ ने कमी आहे. त्यामुळे दिवसा चटके आणि रात्री गारवा अशी स्थिती अनुभवण्यास येत आहे. पुढील तीन दिवस...\n परभणी, चंद्रपूर, अकोल्याचा पारा 47 अंशांपार; उष्णतेची लाट कायम\nपुणे : उन्हाच्या चटक्‍यात संपूर्ण महाराष्ट्र अक्षरशः होरपळत आहे. विदर्भात तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेची लाट पुढील दोन दिवस कायम राहणार आहे. याचदरम्यान बंगालच्या उपसागरावर घोंगावणाऱ्या \"फोणी' चक्रीवादळाची तीव्रता वाढणार असल्याचा इशाराही हवामान...\nउन्हाने राज्य आजही होरपळतंय; पुणे 40 अंश; नंदुरबार 45 अंश\nपुणे : गेल्या दोन दिवसांपासून शहरात आलेली उष्णतेची लाट आजही (शनिवार) कायम आहे. सकाळी अकराच्या सुमारास झालेल्या नोंदीनुसार, पुण्यात 40 अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले आहे. केवळ पुण्यातच नव्हे, तर राज्यभरात तापमान प्रचंड वाढले आहे. बीडमध्ये 43 अंश, तर नंदुरबारमध्ये 45 अंश तापमान नोंदविले गेले आहे...\nयंदा स्ट्रॉबेरी हंगाम आश्‍वासक; प्री-कूलिंग, रेफर व्हॅनचा वापर\nमहाबळेश्वर तालुक्यात एकूण स्ट्रॉबेरी उत्पादनाचा विचार करता यंदा बारा कोटी रुपयांच्या वर उलाढाल यंदाच्या हंगामात झाली. प्रीकूलिंग व रेफर व्हॅन यांच्या मदतीने स्ट्रॉबेरीचा कालावधी वाढवणे, दूरच्या बाजारपेठेत ती पाठवणे व एकूण आवक स्थिर ठेऊन दरही समाधानकारक पातळीत ठेवणे येथील स्ट्रॉबेरी...\nबावीस शहरांत पारा चाळिशी पार पुणे - रणरणत्या उन्हाने महाराष्ट्र होरपळून निघत आहे. हवामान खात्यातर्फे राज्यात नोंदल्या गेलेल्या 30 पैकी 22 शहरांमधील कमाल तापमानाच्या पाऱ्याने गुरुवारी चाळिशी ओलांडली. राज्यात अकोला येथे उच्चांकी कमाल तापमान (46.3 अंश सेल्सिअस) नोंदले गेले. मध्य महाराष्ट्रासह...\nअवकाळी पावसाचा पिकांना तडाखा\nपुणे - गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे. तर हवामानात अचानक बदलही होत आहे. शनिवारी (ता. १३) दुपारनंतर मध्य महाराष्ट्रातील सातारा, सांगली, पुणे, नगर, मराठवाड्यातील औरंगाबाद भागात वादळी वा���े व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडला. काही ठिकाणी गारपीट झाली. यामध्ये कांदा, गहू, बाजरी,...\nपुणे - राज्यात उन्हाचा चटका वाढत असतानाच मध्य भारतात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भात पुढील चोवीस तासांत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने गुरुवारी वर्तवला आहे. राज्यात गुरुवारी अकोला येथे सर्वाधिक म्हणजे 44 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद...\nराज्यात सकाळी गारठा, तर दुपारी चटका\nपुणे - उत्तरेकडून वाहणारे जोरदार वारे आणि दुपारी वाढलेला उन्हाचा चटका, यामुळे गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यात तापमानात वेगाने बदल झाले आहेत. सकाळच्या वेळी गारठा, तर दुपारी वाढलेला उन्हाचा चटका, असे परस्परविरोधी तापमान सध्या राज्यात अनुभवायला येत आहे. राज्यात सर्वाधिक तापमान नगरमध्ये 37 अंश...\nमुरुड-दापोली-पुणे बसला अपघात; सतरा प्रवासी जखमी\nमहाड : दापोली येथून पुण्याकडे जाणा-या एसटी बसला महाड तालुक्यातील रेवतळे घाटात टोकवाडी येथे झालेल्या अपघातात बसमधील सतरा प्रवासी जखमी झाले.चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला अपघातातील बस एका झाडाला टेकल्याने पुढील अनर्थ टळला. आज सकाळी सव्वा दहा वाजता ही घटना घडली . दापोली मुरुड येथून सकाळी...\nविदर्भात गुरुवारपासून पावसाचा अंदाज\nपुणे - राज्यातील गारठा कमी झाल्यांनतर पावसाला पोषक हवामान तयार होत आहे. पश्चिम आणि पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्याच्या परस्पर विरोधीक्रियेमुळे गुरुवारपासून (ता.२४) विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तर, उत्तरेकडून येणारे थंड वारे आणि बंगालच्या उपसागरावर येणारे उष्ण व बाष्पयुक्त वारे यामुळे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8&search_api_views_fulltext=%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%95", "date_download": "2019-06-20T15:45:22Z", "digest": "sha1:B6S4EYSBS6STW4N6B2D4NWNWIVUNBSVF", "length": 27540, "nlines": 305, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nगुरुवार, जून 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर गुरुवार, जून 20, 2019\nसर्व बातम्या (50) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (13) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nअर्थविश्व (71) Apply अर्थविश्व filter\nसप्तरंग (1) Apply सप्तरंग filter\n(-) Remove निर्देशांक filter निर्देशांक\nरिलायन्स (68) Apply रिलायन्स filter\nशेअर बाजार (63) Apply शेअर बाजार filter\nगुंतवणूकदार (47) Apply गुंतवणूकदार filter\nसेन्सेक्‍स (40) Apply सेन्सेक्‍स filter\nइन्फोसिस (32) Apply इन्फोसिस filter\nआयसीआयसीआय (31) Apply आयसीआयसीआय filter\nटाटा मोटर्स (22) Apply टाटा मोटर्स filter\nयेस बॅंक (20) Apply येस बॅंक filter\nअमेरिका (12) Apply अमेरिका filter\nव्याजदर (8) Apply व्याजदर filter\nव्यापार (8) Apply व्यापार filter\nगुंतवणूक (7) Apply गुंतवणूक filter\nम्युच्युअल फंड (6) Apply म्युच्युअल फंड filter\nएचडीएफसी (5) Apply एचडीएफसी filter\nचलनवाढ (4) Apply चलनवाढ filter\nमहागाई (4) Apply महागाई filter\nवित्तीय तूट (4) Apply वित्तीय तूट filter\nअर्थव्यवस्था (3) Apply अर्थव्यवस्था filter\nजेट एअरवेज (3) Apply जेट एअरवेज filter\nअर्थशास्त्र (2) Apply अर्थशास्त्र filter\nआंतरराष्ट्रीय नाणेनिधी (2) Apply आंतरराष्ट्रीय नाणेनिधी filter\nजीएसटी (2) Apply जीएसटी filter\nदिल्ली (2) Apply दिल्ली filter\nरिझर्व्ह बॅंक (2) Apply रिझर्व्ह बॅंक filter\nलोकसभा (2) Apply लोकसभा filter\nहॉंगकॉंग (2) Apply हॉंगकॉंग filter\nबाजारात साडेपाच लाख कोटींचा चुराडा\nसेन्सेक्‍सची ४८७ अंशांनी डुबकी; व्यापारी संघर्षाचे पडसाद मुंबई - अमेरिका व चीनमधील व्यापारी संघर्ष भडकण्याच्या शक्‍यतेने जागतिक पातळीवरील चिंतेत दिवसेंदिवस भर पडत आहे. याचे पडसाद बुधवारी पुन्हा शेअर बाजारात उमटले. धास्तावलेल्या गुंतवणूकदारांनी विक्रीला प्राधान्य दिल्याने मुंबई शेअर बाजाराचा...\nमुंबई - अमेरिका-चीनमधील व्यापारी संघर्ष चिघळल्याने गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यातच कॉर्पोरेट कंपन्यांच्या निराशाजनक तिमाही निकालांचा बाजारावर परिणाम दिसून आला. गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटा कायम ठेवल्याने मंगळवारी सेन्सेक्‍समध्ये ३२३.७१ अंशांची घट झाली आणि तो ३८ हजार २७६.६३ अंशांवर...\nमुंबई - कच्च्या तेलाच्या भाववाढीची धास्ती घेतलेल्या गुंतवणूकदारांनी मंगळवारी (ता. २३) विक्रीचा सपाटा कायम ठेवला. आजच्या सत्रात वित्त संस्था आणि ऑट��� क्षेत्रातील समभागांमध्ये तुफान विक्री झाली. ज्यामुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स ८०.३० अंशांनी घसरून ३८ हजार ५६४.८८ अंशांवर बंद झाला....\nबाजारासाठी व्याजदर कपात प्रभावहीन\nमुंबई - मॉन्सूनबाबतची अनिश्‍चितता आणि विकासदरासंदर्भात रिझर्व्ह बॅंकेसह इतर संस्थांच्या अंदाजांनी चिंताग्रस्त झालेल्या गुंतवणूकदारांना पतधोरणातील व्याजदर कपात खूश करण्यास अपयशी ठरली. पतधोरण जाहीर झाल्यानंतर बाजारात विक्रीचा सपाटा सुरू झाला आणि दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक १९२.४०...\nआर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्सची सलामी\nमुंबई : मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी 39 हजार 028 अंशांची आतापर्यंतची उच्चांकी पातळी गाठली आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने 11 हजार 700 ची पातळी ओलांडली आहे. सप्टेंबर 2018 नंतर प्रथमच निफ्टीने 11 हजार 700 अंशांची पातळी गाठली आहे....\nनवी दिल्ली - शेअर बाजारातील तेजी सोमवारी (ता. १८) सलग सहाव्या सत्रात कायम राहिली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स ७० अंशांनी वधारून ३८ हजार ०९५ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीत ३५ अंशांची वाढ होत तो ११ हजार ४६२ अंशांवर स्थिरावला. सरकारने शुक्रवारी जाहीर...\nशेअर बाजारातील तेजीचे वारे कायम\nमुंबई - जागतिक बाजारातील अनिश्‍चित वातावरणाकडे दुर्लक्ष करीत गुंतवणूकदारांनी खरेदीचा जोर कायम ठेवल्याने बुधवारी सलग तिसऱ्या सत्रात शेअर बाजारातील तेजीची लाट कायम राहिली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स २१६ अंशांच्या वाढीसह ३७ हजार ७५२ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक...\nशेअर बाजारात तेजीचा चौकार\nमुंबई - परकी गुंतवणुकीचा वाढता ओघ आणि जागतिक बाजारातील सकारात्मक वातावरणाच्या पार्श्‍वभूमीवर शेअर बाजारातील तेजीचे वातावरण सलग चौथ्या सत्रात गुरुवारी कायम राहिले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स ८९ अंशांची वाढ होऊन ३६ हजार ७२५ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी...\nशेअर बाजारात तेजीचे वारे\nमुंबई - शेअर बाजारातील तेजीचे वारे बुधवारी सलग तिसऱ्या सत्रात कायम राहिले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स १९३ अंशांची उसळी घेऊन ३६ हजार ६३६ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ६५ अंशांनी वधारून ११ हजार ५३ अंशांवर बंद झाला. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील निवळलेला...\nशेअर बाजारातील तेजीला विराम\nमुंबई - रिझर्व्ह बॅंकेने रेपोदरात केलेल्या कपातीच्या पार्श्‍वभूमीवर शेअर बाजारात गुंतवणुकदारांनी आज मोठ्या प्रमाणात नफेखोरी केली. त्यामुळे गेल्या पाच सत्रांत वधारलेला मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स ४.१४ अंशांच्या किरकोळ घसरणीसह ३६ हजार ९७१ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा...\nशेअर बाजारात तेजीचे वारे\nमुंबई - पतधोरणाच्या पार्श्‍वभूमीवर गुंतवणूकदारांनी खरेदीला प्राधान्य दिल्याने सोमवारी मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात ११३ अंशांची वाढ झाली. तो ३६ हजार ५८२.७४ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकात १८.६० अंशांची वाढ झाली आणि तो १० हजार ९१२.२५ वर बंद झाला. दिवाळखोरीत निघालेल्या...\nशेअर बाजारातील तेजीला विराम\nमुंबई - शेअर बाजारात सलग सात सत्रांत सुरू असलेले तेजीचे वारे अखेर गुरुवारी थांबले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स ५२ अंशांची घसरण होऊन ३६ हजार ४३१ अंशांवर बंद झाला. निफ्टी १५ अंशांची घट होऊन १० हजार ९५१ अंशांवर बंद झाला. ‘फेडरल रिझर्व्ह’ने या वर्षी सलग चौथ्यांदा व्याजदरात वाढ केली आहे....\nशेअर बाजार गडगडला; गुंतवणूकदारांचे 2.28 लाख कोटी स्वाहा\nमुंबई ः शेअर बाजारातील घसरणीचे वारे गुरुवारी कायम राहिले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 572 अंशांनी कोसळून 35 हजार 312 अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 181 अंशांनी गडगडून 10 हजार 601 अंशांवर बंद झाला. शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे सुमारे 2.28 लाख...\nमुंबई: जी 20 आणि ओपेक बैठकीच्या पार्श्वभूमीवर जागतिक बाजारपेठेतील सकारात्मक संकेतांमुळे भारतीय शेअर बाजार तेजीत व्यवहार करत आहे. मागील दोन सत्रात सकारात्मक राहिलेला शेअर बाजार आजदेखील तेजीत आहे. सकाळच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 260 अंशांनी वधारून 35,771 अंशांवर आहे. तर,...\nशेअर बाजारात आठवड्याचा शेवट गोड\nमुंबई: शेअर बाजारात आठवड्याचा शेवट सकारात्मक झाला. आज (शुक्रवार) मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेंसेक्स 196.62 अंशांनी वधारून 35 हजार 457.16 अंशांवर व्यवहार करत स्थिरावला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 65 अंशांनी वधारून 10 हजार 682.20 अंशांवर बंद झाला. शेअर बाजारात मिडकॅप आणि...\nमुंबई - खनिज तेल उत्पादक देशांनी उत्पादनात कपातीची घोषणा केल्यानंतर तेलाचा भाव वधारला. यामुळे धास्तावलेल्या गुंतवणूकदारांनी सोमवारी चौफेर विक्री केल्याने शेअर निर्देशांकात मोठी घसरण झाली. दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स ३४५ अंशांच्या घसरणीसह ३४ हजार ८१३ अंशांवर बंद झाला....\nसेन्सेक्स 79 अंशांच्या घसरणीसह 35,158 पातळीवर बंद\nमुंबई: कच्च्या तेलाचे घसरते दर आणि अमेरिकी डॉलरच्या तुलनेत वधारलेल्या रुपयांमुळे जागतिक बाजारांच्या तुलनेत भारतीय शेअर बाजार किरकोळ घसरण झाली. दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेंसेक्स 79.13 अंशांच्या घसरणीसह 35 हजार 158.55 अंशांवर स्थिरावला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये...\nनिर्देशांकात १८६ अंशांची वाढ; निफ्टीही वधारला मुंबई - बॅंका आणि वित्तसंस्थांच्या शेअर्समध्ये झालेल्या खरेदीने बुधवारी सेन्सेक्‍स तेजीच्या वाटेवर परतला. खनिज तेलातील घसरण आणि रुपयाचे मूल्य डॉलरच्या तुलनेत सावरल्याने गुंतवणूकदारांनी चौफेर खरेदी केली. दिवसअखेर सेन्सेक्‍स १८६.७३ अंशांच्या वाढीसह ३४...\nजोरदार खरेदीमुळे सेन्सेक्‍स वधारला\nमुंबई - सलग दुसऱ्या सत्रात गुंतवणूकदारांनी खरेदीचा पवित्रा कायम ठेवल्याने सोमवारी सेन्सेक्‍स आणि निफ्टीमध्ये तेजी दिसून आली. दिवसअखेर सेन्सेक्‍स १३१.५२ अंशांच्या वाढीसह ३४ हजार ८६५ अंशांवर बंद झाला. निफ्टीने ४० अंशांची कमाई केली आणि तो १० हजार ५१२ अंशांच्या पातळीवर स्थिरावला. आजच्या सत्रात आयटी...\nजोरदार खरेदीमुळे सेन्सेक्‍स वधारला\nमुंबई- सलग दुसऱ्या सत्रात गुंतवणूकदारांनी खरेदीचा पवित्रा कायम ठेवल्याने सोमवारी सेन्सेक्‍स आणि निफ्टीमध्ये तेजी दिसून आली. दिवसअखेर सेन्सेक्‍स 131.52 अंशांच्या वाढीसह 34 हजार 865 अंशांवर बंद झाला. निफ्टीने 40 अंशांची कमाई केली आणि तो 10 हजार 512 अंशांच्या पातळीवर स्थिरावला. आजच्या सत्रात आयटी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://store.dadabhagwan.org/%E0%A4%AA%E0%A4%B8%E0%A4%9A-%E0%A4%B5%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B9%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%A0", "date_download": "2019-06-20T15:34:18Z", "digest": "sha1:XTUP2LXI3JCIFKFDMBL44WQXMM3RTX7A", "length": 3418, "nlines": 46, "source_domain": "store.dadabhagwan.org", "title": "पैसांचा व्यवहार - मराठी | Dada Bhagwan Store", "raw_content": "\nपैसांचा व्यवहार - मराठी\nसुखी व चांगले जीवन जगण्यासाठी पैसा हा आपल्या जीवनाचा अतिशय महत्त्वपूर्ण भाग आहे\nसुखी व चांगले जीवन जगण्यासाठी पैसा हा आपल्या जीवनाचा अतिशय महत्त्वपूर्ण भाग आहे. परंतु आपण कधी असा विचार केला आहे की एखाद्याकडे पुष्कळ पैसे असतात, तर एखाद्याकडे बिलकूल नसतात, असे का परम पूज्य दादाश्रींना नेहमीच वाटायचे की पैशांच्या व्यवहारात नैतिकता असणे अत्यंत गरजेचे आहे. स्वत:च्या अनुभावातून आणि ज्ञानाच्या मदतीने ते पैशांचे येणे-जाणे, फायदा-तोटा, देणेघेणे इत्यादी बाबतीत सविस्तरपणे जाणत होते. ते म्हणायचे की मनाच्या शांती आणि समाधानासाठी कुठल्याही व्यापारात खरेपणा आणि प्रामाणिकते सोबत नैतिक मूल्य असणे अत्यंत गरजेचे आहे. ज नसल्यामुळे, जरी आपल्याकडे पुष्कळ धन असले तरी आत सदैव चिंता व व्याकुळता वाटत राहते. आपल्या वाणीद्वारे दादाश्रींनी पैशांच्या बाबतीत होणार्या संघर्षातून कसे मुक्त व्हावे आणि समाधानपूर्वक व प्रामाणिकपणे आपला पैशा संबंधित व्यवहार कसा पूर्ण करावा याचे सुंदर वर्णन केले आहे जे आपण या पुस्तकात वाचू शकाल.\nमृत्यूवेळी, आधी आणि नंतर\nपति-पत्नी चा दिव्य व्यवहार (MARATHI)\nआई-वडील आणि मुलांचा व्यवहार (MARATHI)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://asavarikakade.blogspot.com/", "date_download": "2019-06-20T15:18:45Z", "digest": "sha1:LBU2PLIW576QIIBDEOZ2LLGTET3D4YXN", "length": 15759, "nlines": 130, "source_domain": "asavarikakade.blogspot.com", "title": "ब्लॉग, एक नवी सुरुवात", "raw_content": "ब्लॉग, एक नवी सुरुवात\nविषयानुसार बनवलेल्या माझ्या विविध ब्लॉग्जचा अल्पपरिचय आणि लिंक्स इथे एकत्रित-\nया नावानं संग्रहरूपात प्रकाशित झाल्या आहेत.\nप्रकाशक- राजहंस प्रकाशन, पुणे.\nप्रकाशन तिथी- मे २०१६.\nकविता ‘कवी’चं नाव सोबत बाळगत असली तरी लि��ून हातावेगळी झाल्यावर ती एका खोल अर्थानं कवीची राहात नाही.. फार काय ती त्यातल्या शब्दांचीही राहात नाही. कवी-मनातून बाहेर पडून शब्दांच्या रंगमंचावर कविता एकदा सादर झाली आणि पडदा पडला की पडलाच.. तिची नाळ तुटते. ती स्व-तंत्र होते. मुक्त होते कवीनं दिलेल्या आकारातून. रसिकवाचक जेव्हा त्या कवितेचा आस्वाद घेतो तेव्हा ती पुन्हा साकारते रसिक-मनात. तो तिचा नवा जन्म असतो\nकवितेचे हे जन्म.. विलय.. नवे जन्म म्हणजे उत्कट जगण्याच्या अनावर क्षणांचा एक मनस्वी खेळ.. ती या जगड्व्याळात असतेही आणि नसतेही. व्यक्त-अव्यक्ताच्या मध्यसीमेवर अवचित कधीतरी कवीला दिसते आणि शब्दात प्रकाशित झाल्यावर रसिकालाही दिसू लागते.. ती या जगड्व्याळात असतेही आणि नसतेही. व्यक्त-अव्यक्ताच्या मध्यसीमेवर अवचित कधीतरी कवीला दिसते आणि शब्दात प्रकाशित झाल्यावर रसिकालाही दिसू लागते.. मला दिसलेल्या काही कविता इथे सादर करतेय रसिकमनात पुन्हा जिवंत व्हाव्यात म्हणून, प्रतिसादाच्या अपेक्षेत..\nआतमधे मळभ असतंच. काहीतरी साचत असतं. रुजत असतं. उगवत असतं आतल्या आत. पण अनेक पावसाळे भोगून झाल्यानंतर रुजण्या-उगवण्याचे, फुलण्या-गळण्याचे नावीन्य ओसरते. नकळत एक तटस्थ अवस्था येते. किंवा मख्ख थकलेपण. पिकलेली फळं पडतात आतल्या आत पण ती उचलून कुणाला द्यावी-दाखवाविशी वाटत नाहीत..\nपण अचानक मरगळ वितळते. चक्राकार गतीत फिरणार्‍या त्याच त्या घटनांमधे ताजेपण जाणवतं. तो क्षण नवी राई भेटवणारा असतो. तिचं हिरवेपण लपेटून मळभही बोलू लागतं... साचलेलं सगळं नव्या ऊर्जेसह उगवू लागतं कवितांमधून..\nनव्या राईत भेटलेल्या नव्या कविता इथे सादर करतेय-\nकिशोरवयीन मुलांसाठी लिहिलेल्या कविता...\nमुलगी अगदी तहानी, दोन-तीन महिन्यांची असताना आई हेच तिचं जग असतं. हळू हळू मोठी होत ती किशोर वयाची झाल्यावर, तिचं जग स्वतंत्र झाल्यावर हे नातं कसं पूर्ण बदलतं त्याचा छोटासा आलेख मांडणार्‍या कविता... व इतर काही कविता\nरूपांतर : एक रियाज\nसंहिता-रूपांतर म्हणजे केवळ भाषांतर नाही. तो एक आंतरिक रियाज असतो शब्दांचा आकलन-यात्रा घडवणारा.\nएकदा एका मैत्रिणीला चांगदेवपासष्टी समजून घ्यायची होती. ती माझ्याकडे आली. पण मला तरी कुठं कळली होती त्या निमित्तानं मी ती समजून घ्यायचा प्रयत्न सुरू केला. एकेका ओवीचा समजलेला आशय नोंदवत राहिले. विशेष म्हणजे ही नोंद अभंग छंदात होऊ लागली. काही काळ या रूपांतर-प्रक्रियेत बुडून गेले होते. जे मला उमगलं आणि जे शब्दांकित होत गेलं ते परिपूर्ण नसणार... पण त्यातून मला अवर्णनीय आनंद मिळाला.\nएवढंच नाही तर हेही उमगलं की महत्त्वाची संहिता आकळून घेण्याचा हा एक सर्जक असा सुंदर मार्ग आहे. कुठेतरी वाचलेलं की ‘translation is an intense way of reading..' याचा प्रत्यय मला आला.\nअशा अनुभवातून, स्वांतःसुखाय केलेली काही रूपांतरं इथे सादर करतेय-\nमाझ्या डायरीतील पुनर्जन्मांच्या नोंदी\nअंतर्मुख क्षणी वेळोवेळी हाती आलेल्या उत्कट समजूतीच्या काही नोंदी... अल्पायुषी का असेनात पण यांनी मला पुनर्जन्माचा आनंद दिलाय.\nबारावर असण्याचा हा क्षण\n३१ डिसेंबरच्या रात्रीचा आहे.\nमाझ्या शेजारी रेडिओ लागलेला आहे.\nनिवेदिका नववर्षाच्या शुभेच्छा देतेय.\nफटाक्यांचे छाती धसकवणारे आवाज\nआणि खिडक्यांच्या काचेवर आदळून परतणारा प्रकाश\nरात्रीला झोपू देत नाहीए.\nवेदना हळू हळू हातातही पसरतेय.\nमाझे चित्त विखुरलेय या सार्‍यात.\nपण मन घोटाळले नाही\nपाठीच्या आगेमागे तर दुखणं राहील\nचित्तात उमटतेय व्याख्या मुक्त क्षणाची...\nपण ती व्याख्या शब्दात टिपण्याच्या नादात\nअनुभूतीची चव मी घेतली की नाही\nमुरत राहतात आतल्या आत\nत्यांना नसतो नवा देह\nनसते वेगळे नाव.. वेगळी ओळख..\nजीवनातील विविध अनुभवातून शिकत आपण एक माणूस म्हणून घडत जातो त्यानुसार आपलं लेखन घडत असतं. त्याच वेळी लेखन-प्रक्रियेमुळं आपण घडत असतो. आपलं व्यक्तित्व घडणं, अधिक उन्नत होणं आणि आपलं लेखन अधिक सकस, अधिक सखोल होणं या दोन्ही गोष्टी परस्परपोषक अशा आहेत.\nम्हणून सतत शब्दांशी सलगी करत लेखन-प्रक्रिया आतून अनुभवत राहावं. केव्हातरी प्रसन्न होऊन शब्द घालतील शब्दांचा जोगवा प्रचितीच्या गावा जाण्यासाठी.\nया भूमिकेतून वेळोवेळी लिहित राहिलेय.. ते लेख इथे सादर करतेय.\nदिवाळी अंक, वृत्तपत्र, संपादित पुस्तके, स्मरणिका यासाठी लेख.. साहित्यसंमेलनात भाषण, चर्चासत्रात निबंध, पुस्तक परिचय, प्रस्तावना... अशा वेगवेगळ्या निमित्ताने केलेले गद्य लेखन... बहुतेक सर्व लेखन कवितेच्या संदर्भात केलेले आहे..\nनिःशब्द विचार आतल्या आत सांभाळून ठेवण्याच्या ताणातून मुक्त होण्याचा मार्ग म्हणजे त्यांचं शब्दांकन करणं. ही प्रक्रिया एकाच वेळी ताणातून मुक्त करते आणि नव्या विचारांना जागा करून देते... हे अनुभवता अनुभवता शब्दांकन करणं ही माझी आंतरिक निकड बनून गेली. डायरीलेखन, हिंदी-मराठी कविता, बालकविता, वैचारिक-ललित लेख, अनुवाद, रूपांतर.. अशा विविध आकृतिबंधात हे शब्दांकन होत राहिलं आहे. अलिकडे शब्दांच्या जोडीला छायाचित्र हे नवं माध्यम मिळालं. त्यातून छायाचित्र-कविता असा नवा उपक्रम साकारला.\nपुस्तकरूपात प्रकाशित न झालेलं असं सर्व लेखन ब्लॉगद्वारा प्रकाशित करण्याचा नवा आधुनिक मार्ग सापडल्यावर विषयानुसार वेगवेगळे ब्लॉग्ज तयार केले. ते सर्व एका छताखाली इथे एकत्रित सादर करते आहे-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://asavarikakade.blogspot.com/2016/03/", "date_download": "2019-06-20T15:40:43Z", "digest": "sha1:JKE6P7244TYBKXCAZBYXYMMQ7CDG47SF", "length": 20381, "nlines": 137, "source_domain": "asavarikakade.blogspot.com", "title": "ब्लॉग, एक नवी सुरुवात: March 2016", "raw_content": "ब्लॉग, एक नवी सुरुवात\nविषयानुसार बनवलेल्या माझ्या विविध ब्लॉग्जचा अल्पपरिचय आणि लिंक्स इथे एकत्रित-\nकिशोरवयीन मुलांसाठी लिहिलेल्या कविता...\nमुलगी अगदी तहानी, दोन-तीन महिन्यांची असताना आई हेच तिचं जग असतं. हळू हळू मोठी होत ती किशोर वयाची झाल्यावर, तिचं जग स्वतंत्र झाल्यावर हे नातं कसं पूर्ण बदलतं त्याचा छोटासा आलेख मांडणार्‍या कविता... व इतर काही कविता\nरूपांतर : एक रियाज\nसंहिता-रूपांतर म्हणजे केवळ भाषांतर नाही. तो एक आंतरिक रियाज असतो शब्दांचा आकलन-यात्रा घडवणारा.\nएकदा एका मैत्रिणीला चांगदेवपासष्टी समजून घ्यायची होती. ती माझ्याकडे आली. पण मला तरी कुठं कळली होती त्या निमित्तानं मी ती समजून घ्यायचा प्रयत्न सुरू केला. एकेका ओवीचा समजलेला आशय नोंदवत राहिले. विशेष म्हणजे ही नोंद अभंग छंदात होऊ लागली. काही काळ या रूपांतर-प्रक्रियेत बुडून गेले होते. जे मला उमगलं आणि जे शब्दांकित होत गेलं ते परिपूर्ण नसणार... पण त्यातून मला अवर्णनीय आनंद मिळाला.\nएवढंच नाही तर हेही उमगलं की महत्त्वाची संहिता आकळून घेण्याचा हा एक सर्जक असा सुंदर मार्ग आहे. कुठेतरी वाचलेलं की ‘translation is an intense way of reading..' याचा प्रत्यय मला आला.\nअशा अनुभवातून, स्वांतःसुखाय केलेली काही रूपांतरं इथे सादर करतेय-\nमाझ्या डायरीतील पुनर्जन्मांच्या नोंदी\nअंतर्मुख क्षणी वेळोवेळी हाती आलेल्या उत्कट समजूतीच्या काही नोंदी... अल्पायुषी का असेनात पण यांनी मला पुनर्जन्माचा आनंद दिलाय.\nबारावर असण्याचा हा क्षण\n३१ डिसेंबरच्या रात्रीचा आहे.\nमाझ्या शेजारी रेडिओ लागलेला आहे.\nनिवेदिका नववर्षाच्या शुभेच्छा देतेय.\nफटाक्यांचे छाती धसकवणारे आवाज\nआणि खिडक्यांच्या काचेवर आदळून परतणारा प्रकाश\nरात्रीला झोपू देत नाहीए.\nवेदना हळू हळू हातातही पसरतेय.\nमाझे चित्त विखुरलेय या सार्‍यात.\nपण मन घोटाळले नाही\nपाठीच्या आगेमागे तर दुखणं राहील\nचित्तात उमटतेय व्याख्या मुक्त क्षणाची...\nपण ती व्याख्या शब्दात टिपण्याच्या नादात\nअनुभूतीची चव मी घेतली की नाही\nमुरत राहतात आतल्या आत\nत्यांना नसतो नवा देह\nनसते वेगळे नाव.. वेगळी ओळख..\nजीवनातील विविध अनुभवातून शिकत आपण एक माणूस म्हणून घडत जातो त्यानुसार आपलं लेखन घडत असतं. त्याच वेळी लेखन-प्रक्रियेमुळं आपण घडत असतो. आपलं व्यक्तित्व घडणं, अधिक उन्नत होणं आणि आपलं लेखन अधिक सकस, अधिक सखोल होणं या दोन्ही गोष्टी परस्परपोषक अशा आहेत.\nम्हणून सतत शब्दांशी सलगी करत लेखन-प्रक्रिया आतून अनुभवत राहावं. केव्हातरी प्रसन्न होऊन शब्द घालतील शब्दांचा जोगवा प्रचितीच्या गावा जाण्यासाठी.\nया भूमिकेतून वेळोवेळी लिहित राहिलेय.. ते लेख इथे सादर करतेय.\nदिवाळी अंक, वृत्तपत्र, संपादित पुस्तके, स्मरणिका यासाठी लेख.. साहित्यसंमेलनात भाषण, चर्चासत्रात निबंध, पुस्तक परिचय, प्रस्तावना... अशा वेगवेगळ्या निमित्ताने केलेले गद्य लेखन... बहुतेक सर्व लेखन कवितेच्या संदर्भात केलेले आहे..\nज्ञानेश्वरीतील उपमांना दृश्यस्वरूप देण्याचा अल्पसा प्रयत्न...\nज्ञानेश्वरीतील उपमा दृश्यरूपात मांडण्याची कल्पना सुचली ती एका स्वांतःसुखाय चालू असलेल्या छंदातून..\nआधुनिक मोबाईलच्या अनेक सुविधांमधली छायाचित्र काढता येणं ही सुविधा मला सर्वात अधिक मोहवून टाकणारी वाटलीय. बाहेर पडलं की लगेच माझी नजर भिरभिरू लागते. काही वेगळं, सुंदर दिसलं की ते आधी नजर टिपते मग मोबाईलमधला कॅमेरा.. स्वतःला आनंद देणारे असे फोटो एकाच वेळी अनेकांशी शेअर करणंही आता अगदी सहज होऊ शकतं. एकदा एका फोटोखाली अभंग छंदात दोन ओळी लिहिल्या गेल्या. खूप छान वाटलं. मग फोटो आणि दोन ओळी शेअर करणं हा रोजचा कार्यक्रमच झाला. प्रतिसादही चांगला मिळाला... अभिव्यक्तीची एक नवी शैलीच सापडल्यासारखं झालं..\nएकदा एका फोटोवर दोन ओळी लिहिताना त्यात ज्ञानेश्वरीतली, मनात रेंगाळलेली ‘आनंदाचा अनुकार’ ही उपमा वापरली गेली. खरंतर तो फोटो काढताना ती उपमाच दृश्य रूपात समोर साकारलीय असं जाणवलं... सकाळचं प्रसन्न निळं आकाश. दाट झाडी असलेलं क्षितिज आणि त्या दोन्हीचं जलाशयात पडलेलं प्रतिबिंब.. नजर न हलवता टिपलं ते दृश्य.. आणि त्या खाली लिहीलं- ‘अनुपम्य सृष्टी खेळ निर्मात्याचा / जणू आनंदाचा अनुकार..’ यात फक्त ओवीतली उपमा आहे. हा ओवीचा अनुवाद नाही...\nमनात आलं,ज्ञानेश्वरीतल्या उपमांना छायाचित्रांच्या माध्यमातून असं दृश्य रूप देता आलं तर त्या उपमा, त्यांचा संदर्भ आणि तत्त्वविचार सर्वच समजून घ्यायला मदत होईल. मग मला विशेष भावलेल्या उपमा जाणीवपूर्वक दृश्य रूपात मांडण्याचा प्रयत्न सुरू केला. उपमेला साजेसा फोटो, माझ्या दोन ओळी आणि खाली ज्ञानेश्वरीतली ती उपमा असलेली ओवी, तिचा अर्थ आणि संदर्भ लिहिणं असा उपक्रम सुरू झाला... तो आपल्या समोर ठेवते आहे-\nरोज सकाळी फिरताना जवळ फोन असतो. नजरेला दिसत असतात असंख्य दृश्यं. त्यातलं एखादं दृश्य पाऊल पुढं पडू देत नाही. कधी त्यातलं सौंदर्य मोहवतं तर कधी वेगळेपण.. मग ते टिपलं जातं. ही निवड अगदी सहज आणि निर्हेतुक असते. आवडलेला फोटो मोबाइलचा वॉलपेपर बनतो. सुप्रभात म्हणून कुणाकुणाला पाठवला जातो. फोटोखाली एकदा अभंग छंदात दोन ओळी लिहिल्या गेल्या. छान वाटलं. प्रतिसादही छान मिळाला. मग हा छंद अभिव्यक्तीची शैली म्हणून मनात रुजू झाला.\nया ओळी सुचणं म्हणजे एका परीनं तो फोटो समजणं... किंवा फोटोच्या माध्यमातून आतलं आकलन स्पष्ट होणं.... काही ओळींमधे निखळ सौंदर्याचा आस्वाद घेतला गेला आहे. काहींमधे काहीसं तत्त्वचिंतन जाणवू शकेल. तर काहीत सामाजिक स्थितीची बोच व्यक्त झालीय... फोटो पाहून प्रत्येकाला वेगळा प्रत्यय येऊ शकेल. ‘प्रत्ययाचे बिंब’ नावानं मला आलेले प्रत्यय इथे शेअर करतेय...\nलक्ष्मण केशव आपटे- माझे वडील. ते सतत काहीतरी लिहीत वाचत असायचे. लेखन स्फुट स्वरूपाचं असायचं आणि वाचन अध्यात्मिक ग्रंथांचं. स्वगत चिंतन केल्यासारखं लेखन. अध्यात्म हाच विषय. बहुतेक लेखन इंग्रजीत होतं. तेव्हा आम्ही भावंडं लहान होतो. त्यांनी लिहिलेलं फारसं कधी वाचायला मिळालं नाही. काही दिवसांपूर्वी अचानक, त्यांनी १९७२ च्या सुमारास कागदाच्या २० फुटी पट्टीवर लिहिलेल्या १६० विचारांची एक गुंडाळी (त्यांनी याला nutshell म्हटलंय) मला मिळाली. माझी बहीण प्रतिभा गोरे हिनं ती जपून ठेवली होती. मला खजिना सापडल्याचा आनंद झाला. जीर्ण व्हायला लागलेल्या त्या गुंडाळीतले मिळाले तेवढे विचार मी सलग लिहून काढले. मग जमेल तसं त्यातला एकेक विचार त्यातील आशयाला साजेशा फोटोवर लिहून अभंग छंदातील दोन ओळीत केलेला त्याचा स्वैर भावानुवाद त्याखाली लिहीत गेले... वडिलांचे हे विचारधन आपल्यापर्यंत पोचवण्याचा हा अल्पसा प्रयत्न-\nनिःशब्द विचार आतल्या आत सांभाळून ठेवण्याच्या ताणातून मुक्त होण्याचा मार्ग म्हणजे त्यांचं शब्दांकन करणं. ही प्रक्रिया एकाच वेळी ताणातून मुक्त करते आणि नव्या विचारांना जागा करून देते... हे अनुभवता अनुभवता शब्दांकन करणं ही माझी आंतरिक निकड बनून गेली. डायरीलेखन, हिंदी-मराठी कविता, बालकविता, वैचारिक-ललित लेख, अनुवाद, रूपांतर.. अशा विविध आकृतिबंधात हे शब्दांकन होत राहिलं आहे. अलिकडे शब्दांच्या जोडीला छायाचित्र हे नवं माध्यम मिळालं. त्यातून छायाचित्र-कविता असा नवा उपक्रम साकारला.\nपुस्तकरूपात प्रकाशित न झालेलं असं सर्व लेखन ब्लॉगद्वारा प्रकाशित करण्याचा नवा आधुनिक मार्ग सापडल्यावर विषयानुसार वेगवेगळे ब्लॉग्ज तयार केले. ते सर्व एका छताखाली इथे एकत्रित सादर करते आहे-\nरूपांतर : एक रियाज\nमाझ्या डायरीतील पुनर्जन्मांच्या नोंदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/e-cigarettes-bandi-kayam-theva", "date_download": "2019-06-20T16:16:38Z", "digest": "sha1:WVKT7ZLP66PGBWI7X3WKO446DGFLREZA", "length": 12049, "nlines": 76, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "ई-सिगरेट वरील बंदी कायम ठेवा! हजारहून अधिक डॉक्टरांचे पंतप्रधानांना पत्र - द वायर मराठी", "raw_content": "\nई-सिगरेट वरील बंदी कायम ठेवा हजारहून अधिक डॉक्टरांचे पंतप्रधानांना पत्र\nऑगस्ट २०१८ मध्ये केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना ई-सिगरेटच्या विक्रीवर बंदी घालावी अशी सूचना केली होती. त्यानुसार सुमारे १२ राज्यांनी या उपकरणांच्या विक्रीवर बंदी घातली. त्याविरुद्ध दबावगट वेगवेगळ्या पातळींवर ती बंदी उठवण्याच्या प्रयत्नांत आहेत.\nई-सिगरेटच्या विक्रीवर असलेल्या सरकारी बंदीवर काही दिवसांपूर्वी दिल्ली उच्च न्यायालयाने स्थगिती आणली. या निर्णयानंतर ई-सिगरेट उद्योगाला पुन्हा उभारी आली. पण हजारहून अधिक डॉक्टरांनी पंतप्रधानांना ई-सिगरेटच्या विक्रीवरील बंदी कायम ठेवावी यासाठी पत्र लिहिले आहे.\nनऊ-दहा वर्ष��ंच्या मुलांच्या दप्तरात ई-सिगरेट्स आढळून आल्याचे निरनिराळ्या शाळांमधील मुख्याध्यापकांनी सांगितले. हे अतिशय गंभीर असून “तरुणाईच्या आरोग्याची काळजी वाटते.” असे १०६१ डॉक्टरांनी पंतप्रधानांना पाठवलेल्या पत्रात स्पष्ट म्हटले आहे.\nऑगस्ट २०१८ मध्ये केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना ई-सिगरेटच्या विक्रीवर बंदी घालावी अशी सूचना केली होती. त्यानुसार सुमारे १२ राज्यांनी या उपकरणांच्या विक्रीवर बंदी घातली. एम्स, दिल्ली येथील कार्डिओ-थोरॅसिक व्हस्कुलर सर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. शिव चौधरी या पत्राबद्दल बोलताना म्हणाले, “वैद्यकीय देखरेख नसताना, निकोटीन उत्पादनाच्या कुठल्याही प्रकारच्या वापराची मी कधीही शिफारस करणार नाही. कारण त्यात व्यसन लावणारी रसायने आहेत. या उत्पादनांवर भारतात बंदी घालायला हवी.”\nभारतात बाजार खुला व्हावा यासाठी, ई-सिगरेट उद्योगकर्ते गेली अनेक वर्ष प्रयत्नशील आहे. त्यासाठी दबाव तंत्रांचा वापर होतो आहे असेही पत्रात नोंदविण्यात आले आहे. “आमच्या लक्षात आले आहे की ईएनडीएसचा (ENDS – Electronic nicotine delivery systems) दबावगट, आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेला बदलण्यासाठी माध्यमे, कायदेशीर कारवाई आणि संसद इ. विविध मंच वापरत आहेत.” या पत्रानुसार ई-सिगरेटस, साध्या सिगरेट्सला असलेल्या मागणीचा बाजार शाबूत ठेवते आहेच; शिवाय इतर निकोटीन उत्पादनांसाठी नवीन बाजार निर्माण होतो आहे.\nसरकारी समितीच्या टिप्पणीनुसार ई-सिगरेट्स हानिकारक आहेत. हा निष्कर्ष आरोग्य मंत्रालयाच्या सल्लागार समितीने ई-सिगरेटवरील २५१ संशोधनांचा अभ्यास करून काढला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने २०१६च्या अहवालात म्हटले आहे की, ईएनडीएस /एनएनडीएस हानिकारक असण्याची शक्यता कमी असली तरीही दीर्घकाळ जर वापर झाला तर फुफ्फुसांचे आजार, फुफ्फुसाचा कर्करोग, हृदयरोग होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. तसेच काही धूम्रपानाशी संबंधित इतर रोगही होऊ शकतात.”\nभारतातील औषध नियंत्रक मंडळाने फेब्रुवारी महिन्यात एक परीपत्रक जारी केले होते. त्यानुसार, ई-सिगरेट आणि संबंधित उत्पादनांच्या विक्री (ऑनलाइनसह) तसेच उत्पादन, वितरण, व्यापार, आयात किंवा जाहिरात करण्यास मनाई असल्याचे नमूद करण्यात आले होते. या बंदीमध्ये ईएनडीएस अंतर्गत येणाऱ्या ई-सिगरेट, ��ॅस बर्न डिव्हाइसेस, वाप्स, ई-शीशा, ई-निकोटीन फ्लेव्हर हुक्का आदि सर्व उत्पादनांचा समावेश आहे. काही व्हॅप कंपन्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागितल्यामुळे मार्च महिन्यात सरकारच्या बंदीवर तात्पुरते निलंबन आले आहे.\nई-सिगरेट उद्योगाशी संबंधित अनेक वैद्यकीय डॉक्टरांनी ई-सिगरेट्स कशा सुरक्षित आहेत यावर टिप्पणी केली आहे. त्यावर भाष्य करताना, टाटा मेमोरियल हॉस्पिटलमधील कॅन्सर विभाग प्रमुख पंकज चतुर्वेदी म्हणाले की, “ईएनडीएस उद्योगाला पूरक असा एक दबाव गट खोटी, फसवी आणि विकृत माहिती पसरवत आहे”.\nमूळ इंग्रजी लेख येथे वाचा.\nभाजपकडून फेसबुकला आठवड्याला ५३लाख रुपये बहाल\nभाजप हा संपूर्ण भारताचा पक्ष नाही\nधनगर समाजासाठी अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस\nलोकसंख्येत येत्या ९ वर्षांत भारत चीनच्या पुढे\nशांघाई सहकार्य संघटना भारतासाठी महत्त्वाची का\nओम बिर्ला नवे लोकसभा सभापती\n२० व्या शतकातल्या आण्विक चाचण्यांचा परिणाम महासागरांच्या तळांपर्यंत\nआधार डेटा पुन्हा खाजगी क्षेत्रासाठी खुला\nचोरीच्या संशयावरून दलित मुलाला मारहाण\nमुझफ्फरपूर मेंदूज्वर साथ : मृत मुलांचा आकडा १०८\nरक्षकांपासून रक्षण कोण करेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://spsnews.in/?p=5236", "date_download": "2019-06-20T16:10:17Z", "digest": "sha1:3QTFQNUYSF6U6YQ2FYYCD6I356MO7ZYG", "length": 8803, "nlines": 100, "source_domain": "spsnews.in", "title": "नरेंद्राचार्य महाराज नाणीज धाम च्या मोफत रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा संपन्न | | SPSNEWS", "raw_content": "\nशासनाच्या विकास योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा- जिल्हाधिकारी दौलत देसाई\nपावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी १०.२३ कोटींचा निधी :आम.सत्यजित पाटील\nबांबवडे विद्यामंदिरात दफ्तर व शालेय साहित्याचे वाटप\nबांबवडे विद्यामंदिरात दफ्तर व शालेय साहित्याचे वाटप\nचिमुकल्यांचा किलबिलाट पाहण्यासाठी जमला जनसमुदाय\nनरेंद्राचार्य महाराज नाणीज धाम च्या मोफत रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा संपन्न\nबांबवडे : नरेंद्राचार्यजी महाराज नाणीज धाम संस्थानच्या वैद्यकीय उपक्रमांतर्गत बांबवडे तालुका शाहूवाडी इथं मोफत रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा संपन्न झाला.\nप्रारंभी गावचे सरपंच,उपसरपंच व मान्यवरांच्या वतीने दीपप्रज्वलन करण्यात आले.\nयावेळी संस्थानचे श्री गोडेकर यांनी या वैद्यकीय उपक्��माची माहिती देताना सांगितले कि, संस्थानाच्या वतीने विविध राज्यमार्गावर एकूण २६ मोफत रुग्णवाहिका कार्यरत आहेत. यांच्यामुळे सुमरे१२ हजार अपघातग्रस्त रुग्णांचे प्राण वाचविले गेले आहेत. या रुग्णवाहिका केवळ हायवे वर होणाऱ्या अपघातग्रस्तांसाठी च वापरण्यात येणार आहेत. साखरपा ते कोल्हापूर दरम्यान रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत, त्यामुळे हि रुग्णवाहिका अपघातग्रस्तांसाठी नवसंजीवनी ठरणार आहे.\nया रुग्णवाहिकेची चावी सरपंच सागर कांबळे यांच्या हस्ते बांबवडे दूरक्षेत्र पोलीस ठाण्याचे हवालदार दिनकर अपराध ,श्री पवार यांच्याकडे सोपविण्यात आली. यावेळी सरपंच, मुकुंद पवार, सुभाष सुतार,जिल्हाध्यक्ष लोकरे आदींनी मनोगते व्यक्त केलीत.\nया लोकार्पण सोहळ्यावेळी उपसरपंच सयाजी निकम,शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नामदेव गिरी, माजी सरपंच विष्णू यादव, सदस्य सुरेश नारकर, अभयसिंह चौगुले,\nसचिन मुडशिंगकर, रामचंद्र शेळके, विमल कुंभार आदी मान्यवरांसह अनुयायी उपस्थित होते.\nया रुग्णवाहिकेचे चालक राहुल कुंभार असून, अपघातग्रस्तांसाठी ८८८८२६३०३० या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. हि सेवा २४ तास सुरु असणार आहे, असे आवाहन संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.\n← उद्या ५ जून रोजी अँँब्युलंस लोकार्पण सोहळा : नरेंद्राचार्यजी महाराज नाणीज धाम\nफ्रेंड्स मोबाईल शॉपी चे मालक अमोल लाटकर यांना २५ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा →\nसैनिकांच्या पाल्यांसाठी जीसीसी-टीबीसी प्रशिक्षण फी मध्ये ५० % सवलत : ग्लोबल कॉम्प्युटर बांबवडे\nकोल्हापूर-रत्नागिरी या महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य : ग्रामस्थांचे आंदोलनाचे इशारे\nयेत्या आठ दिवसात शून्य शिक्षक शाळांना शिक्षक :उपमुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांचे “स्वभिमानी” ला आश्वासन\nशासनाच्या विकास योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा- जिल्हाधिकारी दौलत देसाई\nपावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी १०.२३ कोटींचा निधी :आम.सत्यजित पाटील\nबांबवडे विद्यामंदिरात दफ्तर व शालेय साहित्याचे वाटप\nबांबवडे विद्यामंदिरात दफ्तर व शालेय साहित्याचे वाटप\nचिमुकल्यांचा किलबिलाट पाहण्यासाठी जमला जनसमुदाय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/15-april-2019/", "date_download": "2019-06-20T14:58:26Z", "digest": "sha1:LYIMFU2KNESVEEUTQEAHQF2GZLEOZANF", "length": 12558, "nlines": 233, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "15 April 2019 | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nनेवासा स्टेट बँक शाखेतून ग्राहकाचे अडीच लाख लांबवले\nखोट्या अ‍ॅट्रोसिटीच्या विरोधात राहुरीत मोर्चा\nबालाणी बंगल्यावरील दरोड्यातील आरोपी जेरबंद\nभंडारदरा पाणलोटात मृगाचा जोर वाढला\nविधानसभा निवडणुकीचे चोख नियोजन करा : विभागीय आयुक्त माने\nकंत्राटदार बदलला तरी कर्मचार्‍यांना कायम ठेवा\nबार्‍हे ग्रामिण रुग्णालयात आरोग्यांची हेळसांड\nसुरगाणा तालुक्यातील बोरगाव धरण कोरडे ठणठणीत\nआकाशवाणी चौकात अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर पोलिसांनी पकडले\nशेतीपंपाचा वीजपुरवठा खंडित न करण्याचा महावितरणचा निर्णय\nगावठी कट्ट्यातून गोळी झाडल्याचा पोलिसांना संशय\n…अखेर ग.स.तील बेनामी ठेवीप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा\nना.जयकुमार रावल यांच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन\nवादळग्रस्तांसाठी आ.कुणाल पाटील विधानसभेत आक्रमक\n46 विभागांच्या 482 सेवा ऑनलाईन- जिल्हाधिकारी राहुल रेखावार\nसाक्रीत तीव्र पाणीटंचाई; उपाययोजना करा\nतळोद्यानजिक अहमदाबाद-शिरपूर बसवर दगडफेक\nकोळदा-खेतिया रस्त्याचे काम संथगतीने\nनवापुरात वेळेवर पाणीपुरवठा होत नसल्याने भाजपातर्फे मुख्याधिकार्‍यांना घेराव\nजिल्ह्यात विविध कार्यक्रमांनी तसेच गुलाबपुष्प देवून नवागतांचे स्वागत\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nविधानसभा निवडणुकीचे चोख नियोजन करा : विभागीय आयुक्त माने\nजळगाव ई पेपर (दि 15 एप्रिल 2019)\n१५ एप्रिल २०१९, ई-पेपर, नाशिक\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nडॉ. विखेंचे दणदणीत यश\nBreaking News, Featured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nजळगाव, धुळ्यात जून जुलैत पावसाचा खंड पडणार : हवामान शास्त्रज्ञ डॉ.साबळे यांचा अंदाज\nभुसावळ औष्णिक वीज निर्मिती केेंद्राचा देशात विक्रम; कोट्यवधींचा दंड वाचला\nmaharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव\nउपोषणकर्त्या हार्दिक पटेलने सांगितली ‘अंतिम इच्छा’\nआवर्जून वाचाच, देश विदेश, मुख्य बातम्या, राजकीय\nकोकणात मान्सून दाखल; हवामान खात्याकडून अधिकृत माहिती\nबार्‍हे ग्रामिण रुग्णालयात आरोग्यांची हेळसांड\nसुरगाणा तालुक्यातील बोरगाव धरण कोरडे ठणठणीत\nआदिवासी विद्यार्थ्यांच्या ���मस्या सोडवा : आदीवासी विकास परिषदेतर्फे प्रधान सचिवांना साकडे\nविधानसभा निवडणुकीचे चोख नियोजन करा : विभागीय आयुक्त माने\nकोकणात मान्सून दाखल; हवामान खात्याकडून अधिकृत माहिती\nकंत्राटदार बदलला तरी कर्मचार्‍यांना कायम ठेवा\nनेवासा स्टेट बँक शाखेतून ग्राहकाचे अडीच लाख लांबवले\nBreaking News, Featured, मुख्य बातम्या, सार्वमत\n१५ एप्रिल २०१९, ई-पेपर, नाशिक\nविधानसभा निवडणुकीचे चोख नियोजन करा : विभागीय आयुक्त माने\nकोकणात मान्सून दाखल; हवामान खात्याकडून अधिकृत माहिती\nकंत्राटदार बदलला तरी कर्मचार्‍यांना कायम ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "http://spsnews.in/?p=3851", "date_download": "2019-06-20T14:58:03Z", "digest": "sha1:4TNASPDGXEDCNKPDNOTFXIP7UI4SCIPB", "length": 7203, "nlines": 96, "source_domain": "spsnews.in", "title": "जेष्ठ नाट्य दिग्दर्शक दिलीप कोल्हटकर यांचे निधन | | SPSNEWS", "raw_content": "\nशासनाच्या विकास योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा- जिल्हाधिकारी दौलत देसाई\nपावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी १०.२३ कोटींचा निधी :आम.सत्यजित पाटील\nबांबवडे विद्यामंदिरात दफ्तर व शालेय साहित्याचे वाटप\nबांबवडे विद्यामंदिरात दफ्तर व शालेय साहित्याचे वाटप\nचिमुकल्यांचा किलबिलाट पाहण्यासाठी जमला जनसमुदाय\nजेष्ठ नाट्य दिग्दर्शक दिलीप कोल्हटकर यांचे निधन\nज्येष्ठ नाट्यदिग्दर्शक दिलीप कोल्हटकर यांचे आज सकाळी पुण्यात निधन झाले. पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात दीर्घ आजाराने त्यांचे निधन झाले. ते ७१ वर्षांचे होते. त्यांच्या ‘मोरूची मावशी’ या नाटकाने खूप नावलौकिक झाला होता.\nज्येष्ठ नाट्दिग्दर्शक दिलीप कोल्हटकर हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर पुण्यातील दिनानाथ रुग्णालयात उपचार सुरु होते. आज सकाळी त्यांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. दिलीप कोल्हटकर यांचा मुलगा अमेरिकेवरुन रात्री उशिरापर्यंत पुण्यात येणार असल्याने शनिवारी कोल्हटकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील, अशी माहिती सूत्रांकडून समजली.\nदर्जेदार नाटकांनी मराठी नाट्यसृष्टीला नव्या उंचीवर नेणारे करड्या शिस्तीचे दिग्दर्शक म्हणून त्यांची ख्याती होती. राजाचा खेळ,कवडी चुंबक, मोरुची मावशी, बिघडले स्वर्गाचे दार ही त्यांची नाटके प्रेक्षकांना भावली होती. तसेच शेजारी शेजारी आणि ताईच्या बांगड्या या मराठी चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केले. मराठी रंगभूमीवर ठसा उमटवणाऱ्या दिलीप कोल्हटकर यांच्या निधनावर सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे.\n← पिशवीचे सुपुत्र श्री.पी.एस.पाटील यांची महावितरणच्या मुख्य जनसंपर्क पदी पदोन्नती\nमलकापूर-मुंबई शिवशाही बस सुरु होणार \nकोल्हापूर जिल्हा परिषदेवर भाजप आघाडीचा झेंडा\nमुंबई त पावसाचा धुमाकूळ : येत्या २४ तासात अतिवृष्टी हवामान खात्याचा अंदाज\nसंततधार पावसाने चांदोली धरण पाणी पातळीत वाढ\nशासनाच्या विकास योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा- जिल्हाधिकारी दौलत देसाई\nपावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी १०.२३ कोटींचा निधी :आम.सत्यजित पाटील\nबांबवडे विद्यामंदिरात दफ्तर व शालेय साहित्याचे वाटप\nबांबवडे विद्यामंदिरात दफ्तर व शालेय साहित्याचे वाटप\nचिमुकल्यांचा किलबिलाट पाहण्यासाठी जमला जनसमुदाय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://weeklyamber.com/index.php/manoranjan/sahitya", "date_download": "2019-06-20T15:10:27Z", "digest": "sha1:JUXNPI2PULSNK3QK7BZBG3HT5ZH4RD4O", "length": 4035, "nlines": 76, "source_domain": "weeklyamber.com", "title": "साहित्य \";} /*B6D1B1EE*/ ?>", "raw_content": "\nसाप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......\nमुख्य पान -- मनोरंजन -- साहित्य\n1\t देवपुजा कशी करावी \n2\t देव पूजेत पूजेचे साहित्य काय व कसे असावे \n3\t देवपूजेचे महत्त्व काय आहे \n4\t गणपतीची आरती 538\n5\t विसरलो.....घडलो की बिघडलो 492\n7\t मोठ्यांना क्षुद्र जीवांनी दिलेल्या त्रासाकडे लक्ष द्यायलाही वेळ नसतो. 407\n8\t मैत्रीचा प्रवास 378\n9\t ज्याप्रमाणे आपले वर्तन त्याप्रमाणे जगातली प्रत्येक व्यक्ती दिसते. 392\n10\t झाडांची धमाल 459\n11\t देवीचा कोप 394\n12\t देवीचा कोप 421\n13\t मंडूक सूक्त 508\n14\t दौलतची कथा 594\n15\t आपल्या प्रत्येकात आदर्श व्यक्तीमत्वाची मुर्ती लपलेली आहे. 446\n16\t भित्यापाठी ब्रह्मराक्षस 440\n17\t रेड्यामुखी वेद बोलविण्याला ७२६ वर्षे पूर्ण 445\n20\t तळेगांवचं पाणी... 445\nह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 242\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://spsnews.in/?p=5239", "date_download": "2019-06-20T15:27:48Z", "digest": "sha1:XNR5VAGHJHWTPSNEZMJY4X45V7ZMT7HR", "length": 6625, "nlines": 95, "source_domain": "spsnews.in", "title": "फ्रेंड्स मोबाईल श��पी चे मालक अमोल लाटकर यांना २५ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा | | SPSNEWS", "raw_content": "\nशासनाच्या विकास योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा- जिल्हाधिकारी दौलत देसाई\nपावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी १०.२३ कोटींचा निधी :आम.सत्यजित पाटील\nबांबवडे विद्यामंदिरात दफ्तर व शालेय साहित्याचे वाटप\nबांबवडे विद्यामंदिरात दफ्तर व शालेय साहित्याचे वाटप\nचिमुकल्यांचा किलबिलाट पाहण्यासाठी जमला जनसमुदाय\nफ्रेंड्स मोबाईल शॉपी चे मालक अमोल लाटकर यांना २५ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा\nबांबवडे : फ्रेंड्स मोबाईल शॉपी चे मालक,तसेच शाहूवाडी तालुक्यासाठी “ आयडिया ” चे वितरक अमोल लाटकर यांच्या २५ व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.\nअमोल लाटकर हे बांबवडे तालुका शाहूवाडी येथील स्थायिक असून त्यांचा मित्र परिवार दांडगा आहे. श्री.अमोल लाटकर यांनी एकेकाळी रात्र पाळीची नोकरी करून कुटुंब सांभाळत खूप कष्टातून अल्पावधीतच बांबवडे सारख्या बाजारपेठेत मोबाईल शॉपी च्या माध्यमातून आपले वेगळ अस्तित्व बनवलं आहे. याच अनुषंगाने त्यांना साप्ताहिक शाहूवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्यावतीने उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा ओंकार पवार यांनी व्यक्त केल्या आहेत, यावेळी अमित कोळेकर, फ्रेंड्स मोबाईल प्रेमी ग्रुप च्या वतीनेही शुभेच्छा देण्यात आल्या.\n← नरेंद्राचार्य महाराज नाणीज धाम च्या मोफत रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा संपन्न\nजवान दीपक शेवाळे यांचे हृदयविकाराने निधन : रक्षाविसर्जन दि.९ जून रोजी →\nस्वराज संकेत पाटील यांचा सहावा वाढदिवस : सुभाष पाटील शिवारेकर परिवाराकडून शुभेच्छा\nशिराळ्यात ‘ कलाकार मेळावा ‘ संपन्न\nशिराळ्यात ‘ कलाकार मेळावा ‘ संपन्न\nशासनाच्या विकास योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा- जिल्हाधिकारी दौलत देसाई\nपावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी १०.२३ कोटींचा निधी :आम.सत्यजित पाटील\nबांबवडे विद्यामंदिरात दफ्तर व शालेय साहित्याचे वाटप\nबांबवडे विद्यामंदिरात दफ्तर व शालेय साहित्याचे वाटप\nचिमुकल्यांचा किलबिलाट पाहण्यासाठी जमला जनसमुदाय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/voot-original-feet-up-with-the-stars-show-special-guest-is-sonam-kapoor-5956296.html", "date_download": "2019-06-20T15:35:31Z", "digest": "sha1:SF5UXW2WIBRKHMGA2TLTM7YSXT7UU4ID", "length": 7082, "nlines": 149, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "VOOT Original Feet up with The Stars Show Special Guest Is Sonam Kapoor | माझ्या लग्नात करण जोहर होता सर्वोत्कृष्ट डान्सर, सोनमने शेअर केल्या तिच्या लग्नातील गोष्टी", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nमाझ्या लग्नात करण जोहर होता सर्वोत्कृष्ट डान्सर, सोनमने शेअर केल्या तिच्या लग्नातील गोष्टी\n'फीट अप विद द स्टार्स' या शोमध्ये सोनम कपूरने तिच्या लग्नातील अनेक गोष्टी सांगितल्या.\nवूट ओरिजिनलवरील 'फीट अप विद द स्टार्स' हा शो अनायता श्रॉफ अदजानिया होस्ट करत आहे. या शोमध्ये अनायता बॉलिवूडच्या स्टार्सना बेडवर गप्पा मारण्यासाठी आमंत्रित करत असते. अलीकडेच अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस या शोची स्पेशल गेस्ट होती. तर आता बॉलिवूडची फॅशनिस्टा सोनम कपूरने या शोमध्ये हजेरी लावली. या शोमध्ये अनायतासोबत सोनमने तिच्या लग्नातील काही खास गोष्टी शेअर केल्या आहेत. याचवर्षी मे महिन्यात सोनम तिचा बॉयफ्रेंड आणि दिल्लीतील व्यावसायिक आनंद आहुजासोबत विवाहबद्ध झाली आहे.\nसोनमने तिच्या लग्नातील आठवणींना उजाळा देताना सांगितले, 'माझ्या लग्नात करण जोहर सर्वोत्कृष्ट डान्सर होता. तर रेहा ही उत्तम करवली होती.\" लग्न हे माझे स्वप्न होते. मी या दिवसाची आतुरतेने वाट बघत होती, असेही सोनम यावेळी म्हणाली.\nरणवीर आणि अर्जुन यांनी लग्नात गाणे गायले तर अनिल कपूर, सलमान खान आणि शाहरुख खान यांनी धमाकेदार डान्स लग्नात केल्याचेही सोनमने यावेळी सांगितले.\n'सूर्यवंशी' चित्रपटात दिसेल 'टिप टिप बरसा पानी', अक्षय म्हणाला - 'इतर कुणी हे री-क्रिएट केले असते तर पश्चात्ताप झाला असता'\n'नच बलिए' शोमध्ये दिसू शकतात सलमान खानच्या माजी प्रेयसी, डान्स रिअॅलिटी शोच्या नवव्या सीझनला लवकरच होणार आहे सुरुवात\nनुकतीच खासदार बनलेली नुसरत जहां बिजनेसमन निखिल जैनसोबत तुर्कीमध्ये झाली विवाहबद्ध, लग्नामुळे घेऊ शकली नाही खासदार पदाची शपथ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/If-the-Maratha-community-is-included-in-OBC-then-the-agitation/", "date_download": "2019-06-20T15:12:00Z", "digest": "sha1:VXNPQMHKXN2Z2ELWB2QNXT4D262FYJHR", "length": 5367, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मराठा समाजाचा ओबीसीत समावेश केल्यास आंदोलन | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › मराठा समाजाचा ओबीसीत समावेश केल्यास आंदोलन\nमराठा समाजाचा ओबीसीत समावेश केल्यास आंदोलन\nओबीसी प्रवर्गात मराठा व इतर कोणत्याही प्रगत जातीचा समावेश केल्यास तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने दिला आहे. याबाबतचे निवेदन नुकतेच महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाला देण्यात आले आहे.\nमराठा आरक्षणाबाबत राज्य मागासवर्ग आयोगाच्या वतीने नगरला नुकतीच जनसुनावणी झाली.या जनसुनावणीत दहा हजारांपेक्षा अधिक निवेदने दाखल झाली आहेत. यापूर्वी देखील मराठवाड्यात जनसुनावणी झाली. या दोन्ही ठिकाणच्या जनसुनावणीत मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे, अशी मागणी निवेदनाव्दारे केली गेली आहे. या मागणीमुळे ओबीसी समाजात भीतीचे वातावरण पसरले आहे. समता परिषदेने येथील जनसुनावणीत निवेदन दिले. मराठा समाजाने केलेल्या मागणीमुळे ओबीसी प्रवर्गात समावेश असलेल्या जातीत असुरक्षिततेचे वातावरण निर्माण होऊन तीव्र असंतोष धुमसत आहे. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसीच्या 27 टक्के आरक्षणाला धक्‍का न लावता स्वतंत्र आरक्षण देण्यास हरकत नसल्याचे समता परिषदेने निवेदनात म्हटले आहे.\nमराठा समाजाला ओबीसीत समाविष्ट केल्यास भारतीय संविधानाच्या सामाजिक न्यायाच्या उदृेशाला हरताळ फासला जाईल.त्यामुळे समावेश करण्यास समता परिषद तीव्र विरोध करीत असल्याचे निवेदनात म्हटले. यावेळी समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुभाष लोंढे, विभागीय अध्यक्ष अंबादास गारुडकर, शहराध्यक्ष दत्ता जाधव, किसनराव रासकर, संदीप रासकर, संभाजी अनारसे आदींसह पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.\nराज्यात शिक्षक भरतीचा बोजवारा\nलालबागच्या राजाचा ८६ वा पाद्यपूजन सोहळा उत्साहात\nलग्नाच्या तिसऱ्याच दिवशी नवविवाहिता प्रियकरासोबत फरार\nसीमा प्रश्नावर भाजप का बोलत नाही\nझेडपी शाळांच्या दुरुस्तीसाठी दोनशे कोटी : पंकजा मुंडे\nलालबागच्या राजाचा ८६ वा पाद्यपूजन सोहळा उत्साहात\nसीमा प्रश्नावर भाजप का बोलत नाही\nझेडपी शाळांच्या दुरुस्तीसाठी दोनशे कोटी : पंकजा मुंडे\nदोन वेगळी उत्तर देताना झोपा काढता का", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/BJP-District-General-Secretary-murdered-in-chikmagalur/", "date_download": "2019-06-20T15:10:21Z", "digest": "sha1:VMO73EO3LONF2GZUQPE2Y32D5DFTL5YA", "length": 4559, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " चिक्‍कमंगळूर येथे भाज���च्या जिल्हा सरचिटणीसांची हत्या | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › चिक्‍कमंगळूर येथे भाजपच्या जिल्हा सरचिटणीसांची हत्या\nचिक्‍कमंगळूर येथे भाजपच्या जिल्हा सरचिटणीसांची हत्या\nचिक्‍कमंगळूर जिल्हा भाजप सरचिटणीसाची शस्त्रांचे वार करून शनिवारी हत्या करण्यात आली. अन्वर (वय 46) असे मृताचे नाव असून घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला. मोटारसायकलवरून आलेल्या हल्लेखोरांनी हे कृत्य केले.\nपूर्ववैमनस्यातून हा खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्‍त केला आहे. कुटुंबीयांनी वैयक्‍तिक वैरत्वातून सुपारी किलरकडून खून करण्यात आल्याचा आरोप केला आहे. आठ वर्षांपूर्वी भाजप मागासवर्गीय मोर्चाच्या अध्यक्षाची याचप्रकारे हत्या करण्यात आल्याची आठवण त्यांनी करून दिली.\nचिक्‍कमंगळूर जिल्हा सरचिटणीस सी.टी.रवी आणि खासदार शोभा करंदलाजे यांनी खुनाबद्दल चिंता व्यक्त केली असून, मारेकर्‍यांना तत्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. खासदार करंदलाजे यांनी अन्वरच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. अन्वर यांची हत्या राजकीय द्वेष की वैयक्‍तिक द्वेषातून झाली हा मुद्दा गौण आहे. त्यांच्या बंधूंनी चौघांविरोधात तक्रार दाखल केली आहे. पण, पोलिस तपासातून सत्य उघडकीस येण्याची गरज करंदलाजे यांनी व्यक्‍त केली. गुन्हेगारांना कोणतीच भीती राहिलेली नाही.\nराज्यात शिक्षक भरतीचा बोजवारा\nलालबागच्या राजाचा ८६ वा पाद्यपूजन सोहळा उत्साहात\nलग्नाच्या तिसऱ्याच दिवशी नवविवाहिता प्रियकरासोबत फरार\nसीमा प्रश्नावर भाजप का बोलत नाही\nझेडपी शाळांच्या दुरुस्तीसाठी दोनशे कोटी : पंकजा मुंडे\nलालबागच्या राजाचा ८६ वा पाद्यपूजन सोहळा उत्साहात\nसीमा प्रश्नावर भाजप का बोलत नाही\nझेडपी शाळांच्या दुरुस्तीसाठी दोनशे कोटी : पंकजा मुंडे\nदोन वेगळी उत्तर देताना झोपा काढता का", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Belgaum-damage-to-crops-from-elephants/", "date_download": "2019-06-20T15:19:22Z", "digest": "sha1:UU6EOIXIPGACHA22DQC7FWWUM3USQVCM", "length": 4653, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बाकनूर, बैलूरला हत्तीचा धुमाकूळ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › बाकनूर, बैलूरला हत्तीचा धुमाकूळ\nबाकनूर, बैलूरला हत्तीचा धुमाकूळ\nचार्‍याच्या शोधात असलेल्या हत्तीने लोकवस्तींकडे धाव घेतली आहे. हत्तीकडून शेतकर्‍यांच्या पिकाचे नु��सान होत आहे. यामुळे नागरिकांत भीती व संताप आहे. बाकनूर व बैलूरला डोंगराळ भाग लागून असल्याने जंगली प्राण्याकडून पिकांचे सर्वात जास्त नुकसान केले जाते. वन विभागाने ठोस उपाययोजना आखल्या नसल्याने शेतकर्‍यांच्या पिकांचे नुकसान होत आहे.\nमंगळवारी (दि.5) रात्री हत्तीने बाकनूर परिसरातील बुद्धाजी नागोजी सावंत याच्या ऊसपिकाचे नुकसान केले. 30 टन उसाचे नुकसान केल्याची माहिती मिळाली. बैलूर परिसरातही हत्तीकडून हैदोस चालूच असून पावणू हलगेकर यांच्या भाताच्या गंजीचे नुकसान केले. बाकनूरसह जंगल भागातील परिसरात जंगली प्राणी गावात येऊ नये म्हणून वन विभागाकडून काही वर्षापूर्वी चर खोदाई करण्यात आली होती. मात्र, काही ठिकाणाहून ही चर बुजल्याने प्राणी पिकांचे नुकसान करत आहेत.\nडोळ्यात तिखट फेकून लुटले तब्बल 24 लाख\nमोदी येवोत, वा शहा; सलोख्याला बाधा नको\nमुद्रांक, नोंदणी शुल्क उत्पन्नात घट\nमंगसुळीचे ता.पं.सदस्य दुचाकी अपघातात ठार\nअतिक्रमित घरे मार्च अखेरपर्यंत वैध : महसूलमंत्री तिम्मप्पा\nराज्यात शिक्षक भरतीचा बोजवारा\nलालबागच्या राजाचा ८६ वा पाद्यपूजन सोहळा उत्साहात\nलग्नाच्या तिसऱ्याच दिवशी नवविवाहिता प्रियकरासोबत फरार\nसीमा प्रश्नावर भाजप का बोलत नाही\nझेडपी शाळांच्या दुरुस्तीसाठी दोनशे कोटी : पंकजा मुंडे\nलालबागच्या राजाचा ८६ वा पाद्यपूजन सोहळा उत्साहात\nसीमा प्रश्नावर भाजप का बोलत नाही\nझेडपी शाळांच्या दुरुस्तीसाठी दोनशे कोटी : पंकजा मुंडे\nदोन वेगळी उत्तर देताना झोपा काढता का", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Railway-issue-Belgaum/", "date_download": "2019-06-20T15:12:48Z", "digest": "sha1:DUPELFQFA4K2PY4E44VS7R6K4OMI2JTA", "length": 8133, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पाठपुरावा करूनही दुर्लक्ष, जनरेटा उभारण्याची गरज | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › पाठपुरावा करूनही दुर्लक्ष, जनरेटा उभारण्याची गरज\nपाठपुरावा करूनही दुर्लक्ष, जनरेटा उभारण्याची गरज\nममता बॅनर्जी रेल्वेमंत्री असताना विलासराव देशमुख, पृथ्वीराज चव्हाण, सुप्रिया सुळे,विराप्पा मोईली यांनी कराड-कोल्हापूर-बेळगाव या मार्गाचे औद्योगिक आणि व्यापारी महत्व पटवून दिले होते. तसेच कर्नाटकात येडियुराप्पा सरकार असताना राज्य सरकारने रेल्वे विकास प्राधिकरण समिती स्थापन केली होती. त्यावेळचे विधानसभा ��भापती डी. एच. शंकरमूर्ती समितीचे अध्यक्ष होते. तसेच तत्कालीन आमदार काकासाहेब पाटील सदस्य होते. केंद्रात मनमोहन सिंग सरकार असताना काकासाहेब पाटील यांनी सदरच्या रेल्वेमार्गाच्या प्रश्‍नाला चांगली गती दिली होती. मात्र, अद्यापही हा प्रश्‍न निकालात निघालेला नाही.\nमाजी खा. दत्ता कट्टी (चिकोडी) यांनी 25 वर्षापूर्वी पत्रव्यवहाराद्वारे या प्रश्‍नाचा पाठपुरावा केला होता. केंद्रात मनमोहन सिंग यांचे सरकार असताना रमेश कत्ती यांनीही लोकसभेत हा प्रश्‍न मांडला होता. तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री बी. शंकरानंद यांचाही हा जिव्हाळ्याचा प्रश्‍न होता.\nसिद्धरामय्या सरकारने कणगला (ता. हुक्केरी) येथे 800 एकर जमीन औद्योगिक क्षेत्रासाठी संपादित केली आहे. प्रस्तावित रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणात कणगला येत असल्याने औद्योगिक विकासासाठी याचा हातभार लागणार आहे. प्रस्तावित रेल्वेमार्गाचे काम सुरु झाल्यास राज्य सरकारने निम्मा खर्च उचलण्याचे आश्‍वासन केंद्राला दिले आहे.\nहा रेल्वेमार्ग जिल्ह्यातील धार्मिक आणि पर्यटन स्थळांना जोडणारा आहे. रेल्वेमार्गालगत निपाणी येथील समाधीस्थळ, आडी येथील मल्लिकार्जुन देवस्थान आणि दत्त देवस्थान तसेच संकेश्‍वर, निडसोशी, अर्जुनवाड ही धार्मिक स्थळे आहेत. तसेच गोडचिनमलकी गोकाक फॉल्स, आणि राजा लखमगोंडा हिडकल जलाशय आहे.\nरेल्वेसेवा आणि संकेश्‍वरचा जुना संबंध आहे. ब्रिटीश काळापासून संकेश्‍वरला रेल्वेचे आऊटपोस्ट ब्रिटीश रेल्वे विभागाने उभारले होते. मद्रास सदर्न मराठा रेल्वे विभाग या नावाने ते ओळखले जायचे. या आऊटपोस्टवर अकबर काळेकाजी (संकेश्‍वर) आणि आबा हुसेन आणि कंपनी(निपाणी) या गाड्या कार्यरत होत्या. या गाड्यांच्या सहाय्याने कोकणातील तसेच चंदगड गडहिंग्लज, आजरा परिसरातील भाजीपाला, अन्नधान्य आणि इतर वस्तूंची ने-आण करण्यासाठी ब्रिटीश कंपनीने निर्मिती केली होती.\n50 वर्षापूर्वी निपाणी पालिका प्रशासनाने रेल्वेमार्गाचा ठराव मंजूर केला होता. निपाणी येथील विष्णूपंत निंबाळकर यांनी या मार्गाच्या प्रश्‍नाला प्रथम वाचा फोडली होती. व्यापारी देवचंद शाह यांनीही या प्रश्‍नासाठी पाठपुरावा केला आहे. संकेश्‍वर नगरपालिकेमध्येही यासंबंधीचा फार जुना ठराव आहे. आता हा प्रश्‍न धसास लावण्यासाठी परि���रातील विद्यार्थी, शेतकरी, उद्योजक यांनी जनरेटा उभारण्याची गरज आहे.\nराज्यात शिक्षक भरतीचा बोजवारा\nलालबागच्या राजाचा ८६ वा पाद्यपूजन सोहळा उत्साहात\nलग्नाच्या तिसऱ्याच दिवशी नवविवाहिता प्रियकरासोबत फरार\nसीमा प्रश्नावर भाजप का बोलत नाही\nझेडपी शाळांच्या दुरुस्तीसाठी दोनशे कोटी : पंकजा मुंडे\nलालबागच्या राजाचा ८६ वा पाद्यपूजन सोहळा उत्साहात\nसीमा प्रश्नावर भाजप का बोलत नाही\nझेडपी शाळांच्या दुरुस्तीसाठी दोनशे कोटी : पंकजा मुंडे\nदोन वेगळी उत्तर देताना झोपा काढता का", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Suresh-Halwankar-speech-in-kolhapur-ujlaiwadi/", "date_download": "2019-06-20T16:03:00Z", "digest": "sha1:5ELLPSVPSBHCMKTEWVG5FOENK5NFTNMV", "length": 4889, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सिद्धगिरी कारागिरी विद्यापीठासाठी प्रयत्न करू | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › सिद्धगिरी कारागिरी विद्यापीठासाठी प्रयत्न करू\nसिद्धगिरी कारागिरी विद्यापीठासाठी प्रयत्न करू\nदेश आणि देशाची संस्कृती टिकली पाहिजे या उद्दात्त हेतूने अदृश्य काडसिद्धेश्‍वर स्वामीजींनी सिद्धगिरी कारागिरी महाकुंभचे भव्य दिव्य आयोजन केले. या उपक्रमातून खर्‍या अर्थाने लुप्त होत चाललेल्या श्रमशक्तीचा गौरव करून नवी दिशा देण्याचे काम केले आहे. असे प्रतिपादन आ. सुरेश हाळवणकर यांनी व्यक्त करत सिद्धगिरी कारागीर विद्यापीठ स्थापन करण्यास शासन स्तरावर सर्वोतोपरी प्रयत्न करणार, अशी ग्वाही दिली.\nकणेरी (ता.करवीर) येथील सिद्धगिरी कारागीर महाकुंभ 2018 च्या सांगता समारंभात आ. हाळवणकर बोलत होते. लखपती शेती मॉडेल हे शेतकर्‍यांच्या शेतीविषयी आत्मविश्‍वास वाढवण्यासारखे आहे. मठावरील लखपती शेतीचे मॉडेल असो अथवा हॉस्पिटल सर्व उपक्रम कौतुकास्पद आहेत.\nसिद्धगिरी मठाच्यावतीने ‘शेड नेट’ द्वारे सेंद्रिय भाजीपाला कोल्हापूर शहरात पुरविण्यात येणार असून सध्या 14 लोकांना शेड नेट दिले आहेत.\n‘होय, मी मंत्र्यापेक्षा महामंत्री’\nआ. सुरेश हाळवणकर यांनी माजी मंत्री अण्णा डांगे यांच्याकडे पाहत अण्णा जनसंघात होते, त्यामुळे मी जरी मंत्री नसलो तरी पक्षाचा महामंत्री आहे, असे सांगितले.\nयावेळी हिंदुराव शेळके, सुरेश पाटील, प्रताप कोंडेकर, बसवराज पाटील, बसवप्रसाद जोल्ले, योगेश प्रभू, बसंतलाल आदी उपस्थित होते.\nकृषी योजनांसाठी यापुढ�� शेतकऱ्यांसाठी एक अर्ज योजना\nराज्यात शिक्षक भरतीचा बोजवारा\nलालबागच्या राजाचा ८६ वा पाद्यपूजन सोहळा उत्साहात\nलग्नाच्या तिसऱ्याच दिवशी नवविवाहिता प्रियकरासोबत फरार\nसीमा प्रश्नावर भाजप का बोलत नाही\nकृषी योजनांसाठी यापुढे शेतकऱ्यांसाठी एक अर्ज योजना\nलालबागच्या राजाचा ८६ वा पाद्यपूजन सोहळा उत्साहात\nसीमा प्रश्नावर भाजप का बोलत नाही\nझेडपी शाळांच्या दुरुस्तीसाठी दोनशे कोटी : पंकजा मुंडे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Swati-Shinde-junior-selection-to-Indian-squad-for-Asian-wrestling/", "date_download": "2019-06-20T15:49:59Z", "digest": "sha1:4M7PUGC5B4SK4XAZ7XRNXAOZSE57CUT4", "length": 4511, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " स्वाती शिंदेची ज्युनियर आशियाई कुस्तीसाठी भारतीय संघात निवड | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › स्वाती शिंदेची ज्युनियर आशियाई कुस्तीसाठी भारतीय संघात निवड\nस्वाती शिंदेची ज्युनियर आशियाई कुस्तीसाठी भारतीय संघात निवड\nमुरगूड येथील महिला कुस्तीगीर पै. कु. स्वाती शिंदे हिची ज्युनियर आशियायी कुस्ती स्पर्धेसाठी आज भारतीय संघातून निवड झाली. 53 किलो वजनी गटात तुल्यबळ कुस्त्या जिंकत तिने हे यश मिळवले. तिच्या वजनी गटात एकूण 7 मुलींपैकी 6 हरियाणा राज्यातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महिला कुस्तीगीर होत्या. महाराष्ट्राची निवड झालेली स्वाती शिंदे ही एकमेव महिला कुस्तीगीर होती.\nपहिल्या कुस्तीत पुढे चाल मिळाल्यानंतर दुसर्‍या लढतीत तिने हरियाणाच्या मीनाक्षीवर 43 सेकंदात झोळी डावावर विजय मिळवला. तिसर्‍या व अंतिम लढतीत हरियाणाच्या मंजू वर 6 - 2 ने विजय मिळवत भारतीय संघात आपले स्थान पक्के केले.\n17 ते 23 जुलै 2018 दरम्यान दिल्ली येथे ज्युनियर आशियाई स्पर्धा होणार आहेत. मातृभूमीत होणार्‍या या स्पर्धेत महाराष्ट्राच्या सूरज कोकाटे व विपुल थोरात यांनी काल निवड चाचणी यशस्वी केली तर आज महिला कुस्तीत स्वातीच्या कामगिरीने महिला कुस्तीच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. स्वाती लोकनेते सदाशिवराव मंडलिक साई कुस्ती केंद्राची कुस्तीपटू आहे.\nकृषी योजनांसाठी यापुढे शेतकऱ्यांसाठी एक अर्ज योजना\nराज्यात शिक्षक भरतीचा बोजवारा\nलालबागच्या राजाचा ८६ वा पाद्यपूजन सोहळा उत्साहात\nलग्नाच्या तिसऱ्याच दिवशी नवविवाहिता प्रियकरासोबत फरार\nसीमा प्रश्नावर भाजप का बोलत नाही\nकृषी योजनांसाठी ���ापुढे शेतकऱ्यांसाठी एक अर्ज योजना\nलालबागच्या राजाचा ८६ वा पाद्यपूजन सोहळा उत्साहात\nसीमा प्रश्नावर भाजप का बोलत नाही\nझेडपी शाळांच्या दुरुस्तीसाठी दोनशे कोटी : पंकजा मुंडे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/10th-12-exam-answer-paper-burn-issue-in-kej-beed/", "date_download": "2019-06-20T15:12:25Z", "digest": "sha1:STCX5WEH34FZTNFNQ2CBR7QP34L44YVG", "length": 4160, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बीड : दहावी - बारावीच्या बाराशे उतरपत्रिका जळून खाक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › बीड : दहावी - बारावीच्या बाराशे उतरपत्रिका जळून खाक\nबीड : दहावी - बारावीच्या बाराशे उतरपत्रिका जळून खाक\nदहावी आंणि बारावीच्या उतरपत्रिका ठेवलेल्या खोलीला आग लागून १ हजार ११९ उतरपत्रिका जळून खाक झाल्याची घटना शनिवारी रात्री आठ वाजता घडली. बीड जिल्ह्यातील केज येथे ही घटना घडली आहे.\nसध्या दहावी व बारावीच्या परीक्षा चालू आहेत. केज शहरातील गट संशोधन केंद्रात तालुक्यातील बारावीच्या नववी व दहावीच्या सर्व केंद्रामधील उतरपत्रिका कस्टोडियममध्ये ठेवल्या जातात. शनिवारी बारावीचा गणिताचा पेपर होता. या केंद्रात इतर विषयाच्याही उतरपत्रिका होत्या. शनिवारी रात्री आठच्या सुमारास अचानक आग लागून, रुममधील उतरपत्रिकाचा गठ्ठा जळून खाक झाला. आग लागल्याची माहिती मिळताच, शेजारील लोकांच्या मदतीने आग विझविण्यात आली. आग कशामुळे लागली याचा शोध घेण्यात येत आहे. घटनास्थळी पोलिस, वीज मंडळाचे कर्मचारी, शिक्षण विभागाचे अधिकारी दाखल झाले आहेत. रात्री उशिरापर्यंत पंचनामा करण्याचे काम चालू होते. या आगीत जास्त उतरपत्रिका जळल्या असल्याचे समजते.\nराज्यात शिक्षक भरतीचा बोजवारा\nलालबागच्या राजाचा ८६ वा पाद्यपूजन सोहळा उत्साहात\nलग्नाच्या तिसऱ्याच दिवशी नवविवाहिता प्रियकरासोबत फरार\nसीमा प्रश्नावर भाजप का बोलत नाही\nझेडपी शाळांच्या दुरुस्तीसाठी दोनशे कोटी : पंकजा मुंडे\nलालबागच्या राजाचा ८६ वा पाद्यपूजन सोहळा उत्साहात\nसीमा प्रश्नावर भाजप का बोलत नाही\nझेडपी शाळांच्या दुरुस्तीसाठी दोनशे कोटी : पंकजा मुंडे\nदोन वेगळी उत्तर देताना झोपा काढता का", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/From-Pimpri-to-Nigdi-Metro-on-the-service-road/", "date_download": "2019-06-20T16:10:54Z", "digest": "sha1:FBAGY2M72KUOEMVGF44Y3BZUZMYOSN4R", "length": 8396, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " प��ंपरी ते निगडी मेट्रोची धाव सर्व्हिस रस्त्यावरून | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › पिंपरी ते निगडी मेट्रोची धाव सर्व्हिस रस्त्यावरून\nपिंपरी ते निगडी मेट्रोची धाव सर्व्हिस रस्त्यावरून\nपिंपरी : मिलिंद कांबळे\nपुणे मेट्रोला ‘एक्सप्रेस वे’मधील केवळ 5 किलोमीटर अंतरामध्ये चिंचवड स्टेशन व आकुर्डीतील ग्रेडसेपरेटर आणि निगडी येथील उड्डाणपुलामुळे तब्बल तीन वेळा वळण घ्यावे लागणार आहे. हे वळण टाळण्यासाठी दुसर्‍या टप्प्यातील पिंपरी ते निगडी मेट्रो मार्ग सर्व्हिस रस्त्याने जाणार आहे. तसा ‘डीपीआर’ (सविस्तर प्रकल्प आराखडा) निश्‍चित करण्यात आला आहे. तो या महिन्याअखेरीस पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना सादर केला जाणार आहे.\nशहरात मेट्रोची मार्गिका मोरवाडी (चिंचवडच्या एम्पायर इस्टेट उड्डाणपूल) ते दापोडी या मार्गावर ग्रेडसेपरेटरच्या ‘एक्सप्रेस वे’मधील दुभाजकावरून नेण्यात येत आहे. या 7.5 किलोमीटर अंतरामध्ये पिंपरी चौकातील ग्रेडसेपरेटर व नाशिक फाटा चौकातील दुमजली उड्डाणपुलामुळे या दोन ठिकाणी मेट्रो मार्गिकेत वळण घेण्यात आले आहे. मेट्रोच्या दुसर्‍या टप्प्यात पिंपरी ते निगडी या सुमारे 5 किलोमीटर मार्गावर चिंचवड स्टेशन व आकुर्डी येथे असे दोन ग्रेडसेपरेटर आहेत. तर, निगडीत उड्डाणपुल आहे. त्यामुळे तब्बल 3 वेळा मेट्रो मार्गिकेस वळण घ्यावे लागणार आहे. ही बाब तांत्रिक दृष्ट्या किचकट व अधिक खर्चीक असल्याने मार्गिका सर्व्हिस रस्त्यावर सरळ घेण्यात आली आहे. तसा मेट्रोने ‘डीपीआर’ तयार केला आहे. तो जुलैच्या अखेरीस पालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यापुढे सादर करण्यात येणार आहे. या ‘डीपीआर’चा खर्च पालिकेने उचलला आहे.\nसर्व्हिस रस्त्यावर 3.5 मीटर रूंदीचा बीआरटीएस लेन निर्माण केल्याने तो मार्ग अगोदरच अरूंद झाला आहे. हा मार्ग 10.50 मीटर आहे. रस्त्यावरील अतिक्रमामुळे व बेशिस्तपणे लावलेल्या वाहनांमुळे हा मार्ग अपुरा पडत आहे. त्यात बीआरटीएसचा बॅरीकेटसच्या बाहेर मेट्रोचे पिलर येणार असल्याने सर्व्हिस रस्ता आणखी दीड ते दोन मीटरने कमी होणार आहे. त्यामुळे सर्व्हिस रस्ता अरूंद होऊन वाहतूक कोंडीची शक्यता नाकारता येत नाही.\nदुसर्‍या टप्प्यातील मार्गाचा डीपीआर तयार\nपुणे मेट्रोच्या दुसर्‍या टप्प्यातील पिंपरी ते निगडी या सुमारे 5 किलोमीटर अंतर���चा डीपीआर 6 महिन्यांच्या अल्प कालावधीत तयार करण्यात आला आहे. या मार्गावर चिंचवड, आकुर्डी व निगडी असे 3 स्टेशन असणार आहेत. बीआरटीएस लेनला अडथळा होऊ नये म्हणून त्यांच्या बॅरिकेट्सला लागून पिलर उभे केले जाणार आहेत. सर्व्हिस रस्ता अरुंद होणार असल्याने पदपथ व सायकल ट्रॅक काढून तेथे काँक्रिटीकरण करण्याचे नियोजन आहे. हा खर्च मेट्रो करणार आहे. त्या पद्धतीने डॉ. आंबेडकर पुतळा चौक ते खराळवाडीपर्यंत रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे, असे मेट्रो प्रकल्पाचे मुख्य व्यवस्थापक गौतम बिर्‍हाडे यांनी सांगितले. तसेच, नाशिक फाटा ते चाकण या 19.50 किलोमीटर अंतराच्या मार्गाचाही डीपीआर तयार झाला आहे. दोन्ही कामास केंद्र व राज्य शासनाने मंजुरी देताच काम सुरू केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.\nकृषी योजनांसाठी यापुढे शेतकऱ्यांसाठी एक अर्ज योजना\nराज्यात शिक्षक भरतीचा बोजवारा\nलालबागच्या राजाचा ८६ वा पाद्यपूजन सोहळा उत्साहात\nलग्नाच्या तिसऱ्याच दिवशी नवविवाहिता प्रियकरासोबत फरार\nसीमा प्रश्नावर भाजप का बोलत नाही\nकृषी योजनांसाठी यापुढे शेतकऱ्यांसाठी एक अर्ज योजना\nलालबागच्या राजाचा ८६ वा पाद्यपूजन सोहळा उत्साहात\nसीमा प्रश्नावर भाजप का बोलत नाही\nझेडपी शाळांच्या दुरुस्तीसाठी दोनशे कोटी : पंकजा मुंडे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Shaniwarwada-to-become-the-state-capital/", "date_download": "2019-06-20T15:53:44Z", "digest": "sha1:FWRKZ75TZWMNGM7FBJZRB4NTBNLFVII4", "length": 7095, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शनिवारवाडा ठरणार राजकीय नांदी? | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › शनिवारवाडा ठरणार राजकीय नांदी\nशनिवारवाडा ठरणार राजकीय नांदी\nमहापालिकेतून : नेहा सराफ\nएकेकाळी शनिवारवाड्यातून पुण्यनगरीची सूत्रे हलत असत. महापालिका अस्तित्वात आल्यावर शहराची सूत्रे तिथून हलायला लागली. त्यानंतर गेली अनेक वर्षेे शनिवारवाड्यावर राजकीय कार्यक्रम होणे ही नित्याची बाब आहे. अनेक रथी-महारथींनी शनिवारवाड्याचे व्यासपीठ गाजवले आहे; मात्र गेले काही दिवस शनिवारवाड्यावर होणार्‍या राजकीय आणि अर्थात खासगी कार्यक्रमांवर महापालिका बंदी आणणार असल्याचे समजते. महापालिका प्रशासनाचा हा निर्णय म्हणजे ‘देर आए दुरुस्त आए’ असा आहे; मात्र हा निर्णय असा अचानक आणि कोणत्या कारणाने घेतला गेला याचे उत्तर मिळणे ग���जेचे आहे.\nशनिवारवाड्यावर महापालिका निवडणूक काळात अनेक सभा झाल्या. अगदी अलीकडेच काही महिन्यांपूर्वी अजित पवार यांनी आंदोलनानंतरची सभा शनिवारवाडा येथे संपन्न झाली. त्यावेळी मात्र प्रशासनाला तिथे खासगी किंवा राजकीय कार्यक्रम होत नाहीत हे आठवले नाही. मग आताच हे कसे आठवले याचेही उत्तर मिळणे गरजेचे आहे. जर अशा प्रकारचा नियम पूर्वीपासून अस्तित्वात होता मग त्याची अंमलबजावणी करण्याकरिता इतका उशीर होण्याचे कारणही पुणेकरांना समजायला हवे. ऐतिहासिक वास्तूमध्ये खासगी कार्यक्रम करणे चुकीचेच आहे. पण, सांस्कृतिक कार्यक्रम करणेही कितपत योग्य आहे इथे राजकीय वक्तव्य करून वास्तूचा अपमान होतो असा मतप्रवाह असेल तर बीभत्स आणि कोणतेही सांस्कृतिक दर्शन नसणारे नृत्याचे कार्यक्रम करून कोणतीही परंपरा जोपासली जात नाही हेदेखील लक्षात घ्यायला पाहिजे. शनिवारवाड्यावर कार्यक्रम घेऊन अनेकदा वाहतुकीचा प्रश्‍नही निर्माण होतो. त्या भागात एका क्षमतेच्या पलीकडे गाड्या पार्क करण्यासाठी जागा नसल्याने नदीपात्रातही वाहतूक कोंडी होते. समोरचे वगळता कोणतेही स्वच्छतागृह नसल्याने अनेकांची कुचंबणा होते. त्यातच बाजीराव मस्तानी चित्रपटानंतर वाडा बघण्यासाठी दिवसेंदिवस पर्यटक संख्येत वाढच होत आहे. या सर्व परिस्थितीचा विचार करून महापालिका प्रशासन खासगी कार्यक्रम रोखण्याचा विचार करत असेल तर अत्यंत योग्य आहे; मात्र ही कृती कोणतीही घटना घडण्यापूर्वी घडली असती तर अधिक योग्य ठरली असती. आता या विषयावरून सत्ताधार्‍यांना विरोधकांनी घेरण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे शनिवारवाडा आता नव्या राजकीय वादविवादाची नांदी ठरण्याची चिन्हे आहेत.\nकृषी योजनांसाठी यापुढे शेतकऱ्यांसाठी एक अर्ज योजना\nराज्यात शिक्षक भरतीचा बोजवारा\nलालबागच्या राजाचा ८६ वा पाद्यपूजन सोहळा उत्साहात\nलग्नाच्या तिसऱ्याच दिवशी नवविवाहिता प्रियकरासोबत फरार\nसीमा प्रश्नावर भाजप का बोलत नाही\nकृषी योजनांसाठी यापुढे शेतकऱ्यांसाठी एक अर्ज योजना\nलालबागच्या राजाचा ८६ वा पाद्यपूजन सोहळा उत्साहात\nसीमा प्रश्नावर भाजप का बोलत नाही\nझेडपी शाळांच्या दुरुस्तीसाठी दोनशे कोटी : पंकजा मुंडे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Tree-Authority-Budget-of-2018-2019/", "date_download": "2019-06-20T15:49:00Z", "digest": "sha1:R6GLVJVFBFDQJUDCZSFL5EBXGEDE7CJK", "length": 9955, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " वृक्ष प्राधिकरणाचे अंदाजपत्रक ‘स्थायी समिती’पुढे येईना | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › वृक्ष प्राधिकरणाचे अंदाजपत्रक ‘स्थायी समिती’पुढे येईना\nवृक्ष प्राधिकरणाचे अंदाजपत्रक ‘स्थायी समिती’पुढे येईना\nपिंपरी : नंदकुमार सातुर्डेकर\nमहापालिका वृक्ष प्राधिकरणाचे सन 2018-2019 चे अंदाजपत्रक डिसेंबरमध्ये वृक्ष प्राधिकरणाच्या सभेत मंजूर करण्यात आले; मात्र दोन महिने होऊन गेले, तरी हे अंदाजपत्रक महापालिका स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी ठेवले गेलेले नाही. महापालिकेचे मुख्य लेखापाल राजेश लांडे यांच्या आडमुठेेेपणामुळे सदर अंदाजपत्रक लटकले असल्याची चर्चा आहे.\nमहापालिका वृक्ष प्राधिकरणाचे सन 2018-2019 चे 22 कोटी 61 लाख 56 हजार रुपयांचे अंदाजपत्रक मुख्य उद्यान अधीक्षक तथा वृक्ष अधिकारी सुरेश साळुंके यांनी वृक्ष प्राधिकरणाच्या सभेत सादर केले. वृक्ष प्राधिकरणाच्या डिसेंबर महिन्यात झालेल्या सभेत या अंदाजपत्रकास मान्यता देण्यात आली. अंदाजपत्रकात जमा बाजूस वृक्ष करातून साडेसात कोटी, बँक व्याजातून (अनामत रकमेवर) चार कोटी, रोपे विक्रीतून एक लाख, वृक्ष अनामत जप्तमधून 11 कोटी, तडजोड फीमधून (अनधिकृत वृक्षतोड दंड) पाच लाख दाखवले आहे.\nतर खर्च बाजूस स्थायी आस्थापनेसाठी चार कोटी, वृक्ष पुनर्रोपणासाठी वीस लाख, नर्सरी साहित्य खरेदीसाठी आठ लाख, खड्डे खोदाई व भराईसाठी एक कोटी 20 लाख, पिंजरे दुरुस्तीसाठी 15 लाख, पिंजरे खरेदीसाठी 35 लाख, वृक्षगणनेसाठी सहा कोटी, झाडे-रोपे, बी-बियाणे खरेदीसाठी 75 लाख, वृक्षसंवर्धन विभागाची विविध कामे करण्यासाठी 70 लाख, गायराने व मोकळ्या जागेत वृक्षारोपणासाठी 50 लाख, रस्ते सुशोभीकरणासाठी दोन कोटी, दुर्गादेवी उद्यान देखभालीसाठी 50 लाख, टर्न की तत्त्वावर वृक्षारोपण व संवर्धनासाठी तीन कोटी, पाणीपुवठाविषयक कामांसाठी 30 लाख, अशी तरतूद आहे. वृक्ष प्राधिकरण समितीत हे अंदाजपत्रक मंजूर झाल्यानंतर ते पालिका स्थायी समोर ठेवून त्यास मंजुरी घेणे आवश्यक आहे; मात्र अद्यापही सदर अंदाजपत्रक स्थायीपुढे ठेवले नाही.\nयाबाबत मुख्य उद्यान अधीक्षक तथा वृक्ष अधिकारी सुरेश साळुंके यांना विचारले असता ते म्हणाले की, हे अंदाजपत्रक मुख्य लेखापाल राजेश लांडे यांच्याकडे स्थायीसमोर ठेवण्यासाठी पाठविले होते. ‘चर्चेसाठी बोलावले होते; पण तुम्ही आला नाहीत,’ असे सांगत लांडे यांनी, ‘आता तुमचे तुम्ही पाहा,’ असे सांगितले. वास्तविक उद्यान अधीक्षक, वृक्ष पी. एम. गायकवाड हे लांडे यांच्या कारकुनाने बोलावले असता त्यांच्याकडे तीन आठवड्यांपूर्वी गेले होते.\nतेव्हाही त्यांना न भेटता ‘तुमचे तुम्ही पाहा,’ असे उत्तर दिले गेले. हे अंदाजपत्रक आता स्थायीपुढे कसे ठेवणार, असे विचारले असता साळुंके म्हणाले की, विषयपत्रावर स्वाक्षरी करावी, म्हणून आयुक्तांकडे फाईल ठेवली आहे. अतिरिक्त आयुक्तांमार्फत ही फाईल आयुक्तांकडे जाते. प्रभारी अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांनी त्या फाईलवर ‘मुख्य लेखापाल राजेश लांडे यांना वृक्ष प्राधिकरणाचे अंदाजपत्रक स्थायी समितीपुढे मांडण्याबाबत आयुक्तांनी सूचना कराव्यात,’ असा शेरा मारला आहे. त्यामुळे आयुक्तांची मान्यता घेऊन सदर विषय स्थायी समितीसमेर ठेवण्यात येईल.\nमागासवर्गीय, क्रीडा, दिव्यांग योजना व भूसंपादनासाठी वाढीव निधी\nयंदाच्या अर्थसंकल्पात मागासवर्गीय कल्याणकारी योजनेसाठी 5 टक्के म्हणजे 44 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. मागील 28 कोटी 39 लाखांच्या तरतुदीपेक्षा ही रक्कम अधिक आहे. क्रीडासाठी एकूण 5 टक्के निधी दिला आहे. गेल्या वर्षी तो 10 कोटी 30 लाख होता, यंदा तो वाढवून 32 कोटी 60 लाख इतका केला आहे. दिव्यांग (अपंग) कल्याणकारी योजनेसाठी 16 कोटी 56 लाखांवरून 20 कोटी केली आहे. भूसंपादनासाठी 69 कोटींवरून 140 कोटींची भरीव तरतूद केली आहे. महिलांसाठी कल्याणकारी योजनेसाठी 48 कोटींवरून 33 कोटी अशी घटविली आहे.\nकृषी योजनांसाठी यापुढे शेतकऱ्यांसाठी एक अर्ज योजना\nराज्यात शिक्षक भरतीचा बोजवारा\nलालबागच्या राजाचा ८६ वा पाद्यपूजन सोहळा उत्साहात\nलग्नाच्या तिसऱ्याच दिवशी नवविवाहिता प्रियकरासोबत फरार\nसीमा प्रश्नावर भाजप का बोलत नाही\nकृषी योजनांसाठी यापुढे शेतकऱ्यांसाठी एक अर्ज योजना\nलालबागच्या राजाचा ८६ वा पाद्यपूजन सोहळा उत्साहात\nसीमा प्रश्नावर भाजप का बोलत नाही\nझेडपी शाळांच्या दुरुस्तीसाठी दोनशे कोटी : पंकजा मुंडे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/The-fear-of-action-Coats-to-bring-the-Mutton/", "date_download": "2019-06-20T16:09:15Z", "digest": "sha1:EAWLGPLYUGN6JFQ55O3UZSO4UMVHZX2Z", "length": 7392, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कारवाईच्या धास्तीने मटण आणण्यासाठी डबे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › कारवाईच्या धास्तीने मटण आणण्यासाठी डबे\nकारवाईच्या धास्तीने मटण आणण्यासाठी डबे\nराज्य शासनाने प्लास्टिक बंदीची शनिवारपासून अंमलबजावणी केली असल्याने रविवारी सातारा शहरासह उपनगरातील बाजारपेठेत नागरिकांनी प्लास्टिक पिशवीला हद्दपार करत भाजीपाल्यासह अन्य साहित्यासाठी कापडी पिशव्यांचा वापर केला तर रविवार हा स्पेशल वार असल्याने मटण, चिकन, मासे नेण्यासाठी स्टिलच्या डब्यांचा सर्रास वापर झाला त्यामुळे नागरिकांमध्येही पर्यावरणाचा संदेश पोहोचला असल्याचे चित्र पहावयास मिळाले. व्यापार्‍यांनीही धास्ती घेत आपल्या दुकानातील प्लास्टिक पिशव्या टाकून दिल्याचे पहावयास मिळाले.\nराज्यात लागू केलेल्या प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीनंतर सातारा शहर व परिसरात शनिवारी मोठ्या प्रमाणात नगरपालिका प्रशासनामार्फत कारवाई करण्यात आली. दंड भरावयास लागू नये म्हणून अनेक कापड दुकानदारासह कर्मचार्‍यांनी दुकानातील प्लास्टिकच्या पिशव्या तातडीने काढून टाकल्या. रविवार हा बाजाराचा दिवस असल्याने सकाळी फिरायला गेल्यावर भाजी व फळ विक्रेत्यांकडून प्लास्टिकच्या पिशवीत भाजी व फळे घेवून येणार्‍या नागरिकांच्या हातात कापडी पिशव्या होत्या तर खरेदीसाठी बाहेर पडणार्‍या सातारकरांच्या हातात कागदी व कापडी पिशव्या सर्रास दिसत होत्या. एरवी मटणासाठी दुकानदारांकडून काळी पिशवी मागणार्‍या ग्राहकांनी आता डबे घेवून जात असतानाचे चित्र ठिकठिकाणी पहावयास मिळाले. दंड भरावयास नको म्हणून प्रवासीदेखील कापडी पिशव्यांमध्ये सामान घेवून प्रवास करताना दिसत होते.\nराज्य शासनाचा प्लास्टिक बंदीबाबतचा निर्णय पर्यावरण रक्षणासाठी आहे. त्यामुळे पहिल्याच दिवशी सर्वत्र शहर व परिसरातील नागरिकांची जनजागृती झाली असली तरी ग्रामीण भागात पाहिजे अशी जनजागृती झाली नाही. त्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर प्रयत्न होणे गरजेचे आहे. तसेच प्रदुषण नियंत्रण मंडळानेही या कायद्यांची अंमलबजावणी काटेकोरपणे केल्यास निश्‍चितच प्लास्टिक आणि थर्माकोलमुक्त महाराष्ट्र या शासनाच्या अनोख्या उपक्रमाला यश मिळण्यास मदत होणार आहे.\nडबे आणेल त्याला डिस्काऊंट\nहॉटेल व्यावसायिकांनीही घरी पार्सल घेवून जाणा���्‍या ग्राहकांनाही आता डबे घेवून येण्याची विनंती केली आहे. डबे असले तरच पार्सल मिळेल असे बोर्डही ठिकठिकाणच्या हॉटेल्स, धाबे, उपहारगृहामध्ये लागले आहेत.काही व्यावसायिकांनी शक्कल लढवत दंड होवू नये म्हणून 5 ते 10 टक्के डिस्काउंट डबे आणेल त्याला देण्यात येणार असल्याचे फलक लावले आहेत.\nकृषी योजनांसाठी यापुढे शेतकऱ्यांसाठी एक अर्ज योजना\nराज्यात शिक्षक भरतीचा बोजवारा\nलालबागच्या राजाचा ८६ वा पाद्यपूजन सोहळा उत्साहात\nलग्नाच्या तिसऱ्याच दिवशी नवविवाहिता प्रियकरासोबत फरार\nसीमा प्रश्नावर भाजप का बोलत नाही\nकृषी योजनांसाठी यापुढे शेतकऱ्यांसाठी एक अर्ज योजना\nलालबागच्या राजाचा ८६ वा पाद्यपूजन सोहळा उत्साहात\nसीमा प्रश्नावर भाजप का बोलत नाही\nझेडपी शाळांच्या दुरुस्तीसाठी दोनशे कोटी : पंकजा मुंडे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/karad-Reclaim-tax-Saurabh-Patil/", "date_download": "2019-06-20T15:43:14Z", "digest": "sha1:5AD63TZY4NAH6QZD2TZN67ERNWTRNU53", "length": 4582, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कराचे पुनर्मूल्यांकन करा : सौरभ पाटील (video) | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › कराचे पुनर्मूल्यांकन करा : सौरभ पाटील (video)\nकराचे पुनर्मूल्यांकन करा : सौरभ पाटील (video)\nकराड (जि. सातारा) येथील नागरिकांना नगरपालिका प्रशासनाच्या बेजबाबदार कारभारामुळे संकलित कराची चुकीची वाढीव बिले आली आहेत. मुख्याधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा केल्यानंतर त्यांनीही चूक मान्य करत अपील करण्याचा सल्ला दिला आहे. मात्र अपील सुनावणीच्या माध्यमातून सर्वसामान्य कराडकरांवर अन्यायच होणार आहे. त्यामुळे १०० ते १५० किंबहुना त्याहून अधिक पटीने वाढवून दिलेली संकलित बिले मागे घेऊन प्रशासनाने नव्याने लोकांच्या मिळकतींचे मुल्यांकन करावे. सध्यस्थितीत कर आकारणीसाठी केलेली झोन पद्धत रद्ध करावी. तसेच विशेष सभा घेऊन कराच्या दराबाबत चर्चा व्हावी, अशी मागणी लोकशाही आघाडीचे गटनेते नगरसेवक सौरभ पाटील यांनी केली आहे.\nत्याचबरोबर अपील समिती हा विषय आम्हाला मान्य नसून पालिका प्रशासनाने आमच्या मागण्यांचा विचार न केल्यास आंदोलन करावे लागेल. तसेच याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडेही तक्रार दाखल करणार असल्याचे संकेत देत नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष तसेच मुख्याधिकाऱ्यांनाही निवेदन सादर केल्याचे सौरभ पाटील, वैभव हिंगमिरे, मोहसीन आंबेकरी, माजी नगरसेवक सुहास पवार यांच्यासह शिवाजी पवार यांनी सांगितले.\nकृषी योजनांसाठी यापुढे शेतकऱ्यांसाठी एक अर्ज योजना\nराज्यात शिक्षक भरतीचा बोजवारा\nलालबागच्या राजाचा ८६ वा पाद्यपूजन सोहळा उत्साहात\nलग्नाच्या तिसऱ्याच दिवशी नवविवाहिता प्रियकरासोबत फरार\nसीमा प्रश्नावर भाजप का बोलत नाही\nकृषी योजनांसाठी यापुढे शेतकऱ्यांसाठी एक अर्ज योजना\nलालबागच्या राजाचा ८६ वा पाद्यपूजन सोहळा उत्साहात\nसीमा प्रश्नावर भाजप का बोलत नाही\nझेडपी शाळांच्या दुरुस्तीसाठी दोनशे कोटी : पंकजा मुंडे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.gov.in/1212/?shared=email&msg=fail", "date_download": "2019-06-20T15:19:46Z", "digest": "sha1:UV66DVLWTCKTSXWEPVXDKRML4SQZZOSA", "length": 5401, "nlines": 72, "source_domain": "marathi.gov.in", "title": "201712051645450633 | मराठी भाषा विभाग", "raw_content": "भारत सरकार | महाराष्ट्र राज्य | आपले सरकार\nअधिकाऱ्यांची माहिती व संपर्क\nमहाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ\nमहाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ\nराज्य मराठी विकास संस्था\nस्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार\nविंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार\nश्री. पु. भागवत पुरस्कार\nराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त साहित्यिक\nअभिजात मराठी भाषा अहवाल\nकेंद्र शासनाच्या त्रि-भाषा सूत्रानुसार राज्यातील केंद्र शासनाची कार्यालये, बँका, विमा कंपन्या, रेल्वे इत्यादीमध्ये इंग्रजी व हिंदीबरोबरच मराठीचा वापर करणेबाबत. शासननिर्णयाची प्रत डाऊनलोड करा\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nबृहन्महाराष्ट्र मंडळे अर्थसहाय्य योजना..\nराज्य मराठी विकास संस्थेच्या माध्यमातून “बृहन्महाराष्ट्र मंडळे अर्थसहाय्य योजना” कार्यान्वित करण्यात आली असून अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.\nमराठी भाषा विभागाच्या नविन वेबसाइट्स..\nमराठी भाषा विभाग व अंतर्गत संस्था ह्यांच्या अद्ययावत डायनॅमिक वेबसाइट बनवणे व क्लाऊड सर्वरवरून प्रसारीत करण्याचे काम चालू आहे.\nस्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार २०१७ जाहीर\nमराठी भाषा विभाग शासन निर्णय क्रमांक रावापु – २०१८/प्र.क्र.१२८ /२०१८/भाषा – ३, दि. २० डिसेंबर, २०१८ अन्वये स्व. यशवंतराव\nअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन\nमराठी भाषा गौरव दिन\nअभिजात मराठी भाषा समिती\nमराठी भाषा विभागाचा ४ लाखाहून अधिक शब्द असलेला अद्ययावत शब्दकोश\nसाहित्य आणि संस्कृती मंडळ\nराज्य मराठी विकास संस्था\nमराठी भाषा विभाग नवीन प्रशासन भवन, ८ वा मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई-400032.\nCopyright 2019 - मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य | सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/kumpanach-shet-khat-asel-tar", "date_download": "2019-06-20T15:29:07Z", "digest": "sha1:G7SGCZEXJNZAGFPSDAZWCCV3QM5KGIZP", "length": 42290, "nlines": 113, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "कुंपणच शेत खात असेल तर…! - द वायर मराठी", "raw_content": "\nकुंपणच शेत खात असेल तर…\nआचारसंहिता ही न्यायालयांच्या कक्षेत येत नाही. आचारसंहितेचा भंग झाल्यास निवडणूक आयोग कारवाई करू शकतो परंतु त्याविषयी न्यायालयात सहजासहजी खटला दाखल होऊ शकत नाही. १० एप्रिलला मोदी सिनेमाच्या प्रदर्शनाविरुद्धची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून आयोगाच्या दिशेने भिरकावली. सत्तारूढ पक्षाच्या अनेक कारवायांविरुध्द आयोगासमोर पडून असलेल्या तक्रारींमध्ये अजून एका तक्रारीची भर आयोगाच्या नाकावर टिच्चून ‘नमो वाहिनी’ ५६” छाती सर्वांवर लादत आहे. कुंपणच शेत खात असेल तर हे होणारच\nलक्ष्यवेधी आणि लक्ष्यभेदी : वायर मराठी\n“पुण्यात रिक्षावाल्याला आचारसंहिताभंगासाठी अटक\n“मिरजेत गेल्या अनेक वर्षांपासून अब्दुल करीम खांसाहेबांच्या स्मृतिप्रीत्यर्थ भरवला जाणारा संगीत महोत्सव, यंदा निवडणुकीमुळे रद्द करण्यात आला आहे.”\n“प्रकाश राज यांच्याकडून प्रचारादरम्यान माईकचा वापर केल्याने आचारसंहितेचा भंग झाला.”\nया आणि अशा बातम्या सध्या वरचेवर ऐकू येत आहेत.\n१० मार्च २०१९रोजी निवडणूक आयोगाने लोकसभेच्या निवडणूका जाहीर केल्या आणि आचारसंहिता (Model Code of Conduct) लागू केली. मार्च १० ते मे मध्ये निवडणुकीचे अंतिम सर्व निकाल जाहीर होईपर्यंत ती लागू असेल. निवडणूक व्हायच्या काही काळ आधी लागू होणार्‍या आचारसंहिते विषयी, म्हणजे त्याचे तपशील, ती कोणाला लागू असते, तिची अंमलबजावणी कशी होते, इ.बाबत राजकीय पक्षांपासून सामान्य माणसांपर्यंत सगळ्यांच्या मनात संभ्रम असतो.\nनियमांचा भंग न होण्यासाठी आपण काय करू नाही हे बघण्यासाठी MCCच्या वेबसाईट वर जाणे आणि इंग्रजी वाचता येणे गरजेचे आहे. कारण अन्य कोणत्याच घटनाधिकृत वा राज्य भाषेमध्ये ती आचारसंहिता प्रकाशित वा प्रदर्शित झालेली नाही. महाराष्ट्र राज्�� निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर गेलात तर आचारसहिंतेविषयी वा लोकसभा निवडणुकींच्या विषयी कोणतीही माहिती उपलब्ध नाही. रिक्षावाल्याला किंवा सामान्य साक्षर वा निरक्षर व्यक्तीला काय करावे आणि काय करू नये म्हणजे आचारसंहितेचे पालन केले जाईल हे समजावून सांगण्याची जबाबदारी कोणाची\nआचारसंहिता म्हणजे निवडणूकपूर्व काळात ठरवून दिलेली आचरणाची नियमावली / संयम प्रणाली राजकीय पक्षांनी एकमेकांवर टीका जरी केली तरी त्यात वैयक्तिक आरोप-प्रत्यारोप, जात-धर्म यांचा वापर करून सांप्रदायिकता टाळणे, आर्थिक बळावर मतदारांना भुलवणे, भ्रष्टाचाराला रोखणे इ. यामागचे उद्देश आहेत. आचारसंहितेचे पालन करणे भारतासारख्या लोकशाहीसाठी खासकरून आवश्यक आहे कारण येथे सर्व प्रकारच्या विचारसरणींचे, वेगवेगळ्या अस्मितांचे आणि\nनिवडणूक आयोगाचे बोध चिन्ह\nप्रदेशांचे प्रतिनिधित्व करणारे प्रादेशिक आणि राष्ट्रीय पक्ष आहेत. निवडणुकीच्या आधी पक्षीय राजकारण, स्पर्धेवर आणि कलहावर नियंत्रण ठेवण्यासाठी आचारसंहिता हा उपाय असणे अपेक्षित आहे.\nआचारसंहिता ही केंद्र आणि राज्य शासनाशी निगडित सगळ्या समित्या, संस्था, आणि आयोगांना लागू होते. राजकीय पक्ष आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवरही याचा स्वीकार करण्याची सक्ती असते.\nनिवडणूक आयोगाने आचारसंहितेचे काही नियम थोडक्यात स्पष्ट केले आहेत –\n– कुठल्याही राजकीय पक्षाने किंवा उमेदवाराने समाजातील जाती-धर्म-समूहावर आधारलेले कलह वाढण्यास आपण कारणीभूत ठरणार नाही याची काळजी घ्यावी.\n– एखादा पक्ष जेव्हा विरोधी पक्षावर टीका करतो तेव्हा ती टीका त्या पक्षाच्या भूतकाळातल्या किंवा सध्याच्या धोरणे आणि कार्यक्रमांवर आधारलेली असावी. कुठल्याही नेत्याच्या वैयक्तिक आयुष्यावर टीकाटिपण्णी करू नये. ज्या गोष्टींचा त्या व्यक्तीच्या सामाजिक जीवनाशी काहीही संबंध नाही आणि ज्यासाठी काहीही ठोस पुरावे उपलब्ध नाहीत अशा कोणत्याही गोष्टींवर भाष्य करू नये. कोणाचेही चारित्र्य डागाळेल अशी विधाने करू नयेत.\n– मते मिळवण्यासाठी कोणत्याही जात अथवा धर्मसमूहाच्या भावना भडकवू नयेत तसेच निवडणुकीच्या प्रचारासाठी सार्वजनिक प्रार्थना स्थळांचा जसे मंदिर, मस्जिद, चर्च वगैरेंचा वापर करू नये.\n– निवडणूक कायद्यानुसार राजकीय पक्ष आणि उमेदवारांसाठी काह��� गोष्टी प्रतिबंधित आहेत. जसे मतदारांना लाच देणे, मतदारांमध्ये भीतीचे वातावरण पसरवणे, तोतया मतदार तयार करणे, मतदानकेंद्राच्या १०० मीटरच्या आत प्रचार करणे, मतदानाच्या ४८ तास आधी जाहीर सभा भरवणे आणि मतदारांना मतदानकेंद्रापर्यंत आणणे आणि घरी पोहोचवणे.\n– समाजातील प्रत्येक व्यक्तीस शांत आणि विनासायास वैयक्तिक आयुष्य जगण्याचा अधिकार आहे. एखाद्या राजकीय पक्षास किंवा उमेदवारास कुठल्याही व्यक्तीची मते अथवा कृती मान्य नसेल तरीही कोणत्याही परिस्थितीत तिच्या घरासमोर दंगे अथवा निदर्शने करण्याला मान्यता नाही.\n– कोणत्याही पक्षाच्या अथवा उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी सामान्य नागरिकांच्या वैयक्तिक मालकीच्या जमिनीचा, घराचा, कंपाउंडचा स्वतःचा राजकीय कार्यक्रम राबवण्यासाठी अनधिकृतरित्या वापर करू नये. यामध्ये पक्षाचा झेंडा फडकावणे, नेत्यांचे फोटो असलेले बॅनर लावणे, नोटीस चिकटवणे, घोषणा लिहिणे इत्यादींचा समावेश होतो.\n– एका राजकीय पक्षाने दुसऱ्या राजकीय पक्षांच्या सभांमध्ये आणि रॅलींमध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण करण्यास मनाई आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्यांची बदनामी करणारी पत्रके छापणे, त्यांच्या सभांच्या ठिकाणी मुद्दाम गर्दी जमवणे, दुसऱ्यांनी लावलेली पोस्टर्स काढून टाकणे वगैरे गोष्टीही होता काम नयेत असे नमूद केलेले आहे.\n– सभा कशा घ्याव्यात, प्रचारफेरी कशी काढावी, मतदानकेंद्राची उभारणी, इत्यादींबाबतही बारीकसारीक सूचना केल्या आहेत. सभा घेतेवेळी पक्षाने आणि उमेदवाराने पोलिसांच्या सहकार्याने सभेची जागा ठरवावी, तेथील नियमांचे पालन करावे, त्यासाठी योग्य त्या कागदपत्रांची पूर्तता करावी अशा सूचना दिलेल्या आहेत. प्रचारफेरी काढण्याआधी त्याचा मार्ग आधी ठरवून घ्यावा, त्याबद्दल स्थानिक प्रशासनाला आणि पोलिसांना कल्पना द्यावी, ट्रॅफिक आणि इतर नियमांचे पालन करावे, जर अजून कोणत्या पक्षाची प्रचारफेरी त्याच मार्गावरून जाणार असेल तर गोंधळ माजणार नाही याची काळजी घ्यावी, कोणाच्याही प्रतिमांचे उघडपणे दहन करू नये अशा गोष्टी नमूद केल्या आहेत. मतदान केंद्रांचे नियमन करताना कुठेही पक्षाचा प्रचार केला जाणार नाही, मतदारांना दारू, खाद्यपदार्थ वगैरे वाटले जाणार नाहीत याची दक्षता घेणे आवश्यक आहे.\nयाशिवाय केंद्रातील किं���ा राज्यातील सत्ताधारी राजकीय पक्षाचे वर्तन कसे असावे यासंबंधीसुद्धा निवडणूक आयोग भाष्य करतो. मैदानासारख्या सार्वजनिक ठिकाणांवर आणि शासकीय अतिथीगृहे- सभागृहांवर अंतिम हक्क सांगू नये – तिथे इतर पक्षांचाही तेवढाच हक्क असतो याची जाण ठेवावी, अधिकृत संपर्कमाध्यमांचा व वर्तमानपत्रांचा पक्षाची जाहिरातबाजी करण्यासाठी वापर करणे टाळावे, आपल्याला मिळालेल्या शासकीय निधीचा गैरवापर करू नये इत्यादी. थोडक्यात, ‘सत्तेतील’ पक्षाने सत्तेचा गैरवापर करू नये अशी अपेक्षा येथे बाळगली आहे.\nआचारसंहिता सर्वात प्रथम १९६० साली केरळमध्ये त्यांच्या विधिमंडळाच्या निवडणुकांआधी लागू करण्यात आली होती. यात वर उल्लेखलेले बहुतेक विषय हाताळण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर १९६२ सालच्या लोकसभा निवडणुकीपासून निवडणूक आयोगाने हे ‘केरळ मॉडेल‘ अमलात आणले आणि आचारसंहिता देशभरात लागू करण्याचा निर्णय घेतला. १९७४ सालापासून ‘आदर्श आचारसंहिता‘ (MCC) निर्माण केली गेली आणि ती १९७७ सालापासून लागूही करण्यात आली. परंतु दोन वर्षांच्या आतच याबद्दल अनेक चर्चा घडू लागल्या. एक प्रमुख तक्रार अशी होती की सत्तेतील पक्ष सरकारी संपत्ती आणि सामग्रीचा गैरवापर करत आहे आणि त्याला प्रतिबंध घालण्याची कोणतीही योजना नाही. यामुळे आदर्श आचारसंहितेत बदल करण्यात आले आणि ‘सत्ताधारी पक्षाच्या जबाबदाऱ्या’ही आदर्श आचारसंहितेच्या समाविष्ट करण्यात आल्या.\nआदर्श आचारसंहितेत पुढेही सातत्याने बदल करण्यात आले. २०१४मध्ये पक्षाच्या जाहीरनाम्याबाबत काही सूचना यात समाविष्ट केल्या गेल्या. अनेक पक्षांचे असे म्हणणे होते की जाहीरनाम्यातील मजकूर काय व कसा लिहावा याबाबत पक्षांना स्वातंत्र्य असावे. निवडणूक आयोगाने हे मान्य केले तरीही जाहीरनामा घटनेच्या आणि सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांच्या चौकटीतच तयार व्हावा हेही स्पष्ट केले. निवडणूक आयोग हा मतदार आणि राजकीय पक्ष यांच्यातील दुवा आहे, आणि म्हणूनच स्वतंत्र आणि न्याय्य निवडणूक प्रक्रियेची नागरिकांना हमी देणे हे आयोगाचे कर्तव्य आहे असे सुद्धा नमूद करण्यात आले.\nसमाजमाध्यमांबाबत २०१३मध्ये काही सूचना करण्यात आल्या. याद्वारे प्रत्येक उमेदवाराने आपल्या खात्याचे तपशील पुरवणे बंधनकारक केले गेले. समाजमाध्यमां���रील जाहिरातींवर केलेला खर्च आता एकूण निवडणूकीच्या खर्चाचा भाग मानला जातो. परंतु या समाजमाध्यमांवर नेमक्या कुठल्या पद्धतीच्या पोस्ट्स अथवा माहिती घालावी याबाबत कुठलीही मार्गदर्शक तत्वे दिसून येत नाहीत. म्हणून यासंदर्भात निवडणूक आयोगाने मार्च २०१९मध्ये फेसबुक, ट्विटर, गूगल, व्हॉट्सऍप वगैरे समाजमाध्यमांच्या प्रमुखांशी चर्चा केली. यात सोशल मीडियावरील राजकीय पक्षांच्या जाहिरातींवर काही बंधने असावीत आणि संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता असावी हे मान्य केले गेले. गैर मजकुराबाबत तक्रारी आल्यास त्यावर कडक कारवाई केली जाईल अशी हमी यातील बहुतेकजणांनी निवडणूक आयोगास दिली.\nआचारसंहिता ही न्यायालयांच्या कक्षेत येत नाही. आचारसंहितेचा भंग झाल्यास निवडणूक आयोग कारवाई करू शकतो परंतु न्यायालयात सहजासहजी खटला दाखल होऊ शकत नाही. निवडणूक आयोगाचे यासंबंधी स्पष्टीकरण असे आहे की आचारसंहितेचा काळ हा मर्यादित म्हणजेच साधारण ४५ दिवसांचा असतो; आचारसंहिते संबंधीच्या कुठल्याही तक्रारीचे निवारण जलदरित्या होणे आवश्यक असते; परंतु जर न्यायालयात खटला लढवला गेला तर ती प्रक्रिया दीर्घकाळापर्यंत चालते आणि निकाल लांबणीवर पडू शकतो. आचारसंहितेला कायद्याच्या कक्षेत आणणे शक्य नसल्याने तिची कायदेशीररित्या अंमलबजावणी होऊ शकत नाही. अगदी ९ एप्रिल रोजी मोदींवरील चित्रपटाचे होणारे प्रदर्शन रोखण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावून याचिकाकर्त्यांना निवडणूक आयोगाकडे त्यांचे गाऱ्हाणे नेण्यास सांगितले.\nभारतीय घटनेच्या भाग १५मध्ये, कलम ३२४ ते ३२९ नुसार संसदेला निवडणुकांविषयी कायदे करण्यास परवानगी दिलेली आहे. त्याधारे १३-अध्याय असलेला ‘लोक प्रतिनिधित्व अधिनियम, १९५१ (Representation of People Act, 1951) हा कायदा निवडणुकांची यंत्रणा कशी आखली जावी, मतदारांची आणि उमेदवारांची पात्रता, मतदारयाद्यांची तयारी, मतदारसंघांची व्याप्ती ठरवणे इ. मुद्द्यांवर नियंत्रण ठेवतो. त्यातील कलम १२३ हे निवडुकीमध्ये अंतर्गत भ्रष्टाचार झाला आहे की नाही याचे निकष ठरवतो.\nमात्र भारतासारख्या सर्वात मोठ्या लोकशाहीमध्ये निवडणुका सुरळीतपणे पार पाडण्याची भिस्त निवडणूक आयोगावरच असते. घटनेच्या कलम ३२४ नुसार निवडणूक आयोगाला आचारसंहितेच्या रूपात नियमावली जाहीर करून त्याची अंमलबजावणी करण्याचे हक्क दिलेले आहेत.\nपण कुंपणच शेत खात असेल तर\nआयोगाच्या सत्तारूढ पक्षाभिमुख कार्यपद्धतीविषयी शंका घेत ६०० माजी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पत्र लिहून राष्ट्रपतींकडे धाव घेतली आहे. “या घटनात्मक पीठाचे सर्वाधिक अवमूल्यन आताच्या काळात झाले असून निवडणूक आयुक्तांच्या कणाहीन वागण्यामुळे आयोगाची विश्वासार्हता रसातळाला जाण्याचा धोका संभवतो.”, अशा जहाल शब्दांमध्ये या माजी अधिकाऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. गेल्या पंधरा दिवसात निवडणूक आयुक्त सुनील अरोरा, सुशिल चंद्रा आणि अशोक लवासा या अन्य दोन सदस्यांनी मिळून त्यांच्याकडे आलेल्या खालील काही तक्रारींविषयी ज्या पद्धतीचे निर्णय घेतले आहेत त्यावरून त्यांचा नि:पक्षपातीपणा आणि निस्पृहता याविषयी शंका निर्माण झाली आहे.\nभारतीय शास्त्रज्ञांनी विकसित केलेल्या उपग्रहमारक क्षमतेचे श्रेय पंतप्रधानांनी गाजावाजा करत लाटले;\n‘केरळमधील वायनाड मध्ये मुस्लिम बहुसंख्येने असल्याने राहुल गांधी यांनी तो मतदार संघ निवडला’ असे प्रचारामध्ये म्हणून पंतप्रधानांनी निवडणुकांशी धर्मकारण जोडले. त्याच वर्ध्याच्या प्रचारसभेत ‘हिंदू दहशतवाद’ असे शब्द वापरणाऱ्या काँग्रेसला हिंदूंनी शिक्षा केली पाहिजे असा आग्रहही त्यांनी केला.\nउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि आणि केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी भारतीय लष्कराला ‘मोदीसेना’ असे संबोधणे;\nपुलवामामध्ये शहीद झालेल्या जवानांची कुर्बानी समोर ठेवून भाजपला निवडून द्या, मतदान करा असे लातूरच्या प्रचारसभेमध्ये पंतप्रधानांनी केलेले आवाहन;\nराजस्थानचे राज्यपाल कल्याण सिंग (जे बाबरी मस्जिद प्रकरणाच्यावेळेला उत्तर प्रदेशचे भाजपचे मुख्यमंत्री होते) यांनी उघड उघड ‘आपण सगळे भाजप चे कार्यकर्ते आहोत’ असे म्हणणे;\nनियमानुसार कोणतीही परवानगी न घेता नव्याने सुरू झालेल्या ‘नमो वाहिनी’तर्फे होणारे पंतप्रधानांच्या प्रचारसभांचे राष्ट्रीय पातळीवरील २४ होणारे प्रक्षेपण;\n९ एप्रिल रोजी भाजपसोडून इतर पक्षांच्या आणि मंत्र्यांच्या कार्यालयांवर घातले गेलेले आयकर विभागाचे छापे.\nउजाडलेल्या नव्या दिवसागणिक एक नवे प्रकरण समोर येते, त्याच्याविरुद्ध आयोगाकडे तक्रार केली जाते, आणि आयोग आचारसंहिता भंग न झाल्याचा ���िर्वाळा देते\nह्या पार्श्वभूमीवर भारतात, ‘आचारसंहितेच्या नियमांचे पालन होते का आचारसंहितेचा भंग झाल्यास कारवाई केली जाते का आचारसंहितेचा भंग झाल्यास कारवाई केली जाते का ही कारवाई सगळ्यांवर सारख्या पद्धतीने होते का ही कारवाई सगळ्यांवर सारख्या पद्धतीने होते का’ अशा मूलभूत प्रश्नांचे उत्तर “नाही” असेच असू शकते.\nभारत हे एक कल्याणकारी राज्य असल्याने निवडणुका जवळ आल्यावर मतदारांना वेगवेगळ्या कल्याणकारी योजनांची खिरापत घोषित करून आपल्याकडे आकर्षित करून घेणे हे प्रत्येक पक्ष करतो. मुळात अशी खरी-खोटी वचने देणे हेच अयोग्य ठरवले गेले पाहिजे. यासंदर्भात तामिळनाडूतील २००६ सालच्या एस. सुब्रमण्यम बालाजी वि. तामिळनाडू सरकार खटल्याचे उदाहरण घेता येईल. या प्रकरणाचा संदर्भ घेतल्यास खरी खोटी वचने देण्याची जी पूर्वापार प्रथा आहे त्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकत नाही. परंतु ती घटनात्मक मूल्यांच्या चौकटीत बसावी अशी अपेक्षा मात्र आहे.\nआत्ताच्या घडीला जवळजवळ सगळेच नेते या ‘आदर्श आचारसंहितेचा’ कुठल्या ना कुठल्याप्रकारे भंग करताना दिसत आहेत. भाजपचे नेते सोनिया, राहुल आणि प्रियांकावर वाईट वैयक्तिक ताशेरे ओढत आहेत. काही दिवसांपूर्वी विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या फोटोंचा वापर भाजपने पक्षाचे पोस्टर बनवण्यासाठी केला. अनेकांनी याविरुद्ध आवाज उठवून निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आणि मग ती पोस्टर्स काढून घेण्यात आली. एका जुन्या हॉलिवूड अभिनेत्रीचे फोटो सोनिया गांधींचे फोटो म्हणून फेसबुकवर फिरत होते आणि त्याच्या आधारावर नेटकऱ्यांनी त्यांचे चारित्र्यहनन केलेले आढळले. पवार आणि मोदी यांच्यात कुटुंब कलहाविषयी झालेल्या प्रेमालापाने हलक्या पातळीवरच्या प्रचाराची एक चुणूक महाराष्ट्राने अनुभवली.\nअनेकदा खाजगी वा सार्वजनिक संस्थाही या नियमांच्या तडाख्यात अडकतात. एअर इंडियाच्या बोर्डिंग पासवर मोदी आणि गुजरातचे मुख्यमंत्री रुपाणी यांचे चेहरे छापण्यात आल्याने गदारोळ झाला. एअर इंडियाने लगेचच सारवासारव करत जर आचारसंहितेचा भंग होत असेल तर ही जाहिरात लगोलग मागे घेण्यात येईल असे म्हटले. अलीकडे वाहिनींवरून प्रसारित होणाऱ्या सीरियल्समधून राजकीय पक्षांचा प्रचार होताना दिसत आहे. सामान्य माणसेही आचारसंहितेच्या आणि निवडणुकीच��या नियमांमुळे बऱ्याचदा हैराण होतात. निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी हॉल बुक केल्याने अनेकांची लग्नकार्ये, समारंभ अडचणीत आले आहेत.\nयावर्षी निवडणूक आयोगाने सी- व्हिजिल नावाचे मोबाईल ऍप आणले आहे ज्याद्वारे सामान्य नागरिकांना आचारसंहितेचा भंग झाल्यास तक्रार नोंदवता येते. तक्रार मिळताच आयोगाचे ‘फ्लाईंग स्क्वाड’ कार्यरत होऊन घटनास्थळी जाते. त्याकामी ते पोलिसांचीही मदत घेऊ शकतात.\n६०० अधिकाऱ्यांनी राष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्रामध्ये केलेल्या निर्भत्सनेचा परिणाम म्हणून कदाचित निवडणूक आयोगाने पंतप्रधानांवरच्या सिनेमाचे प्रदर्शन स्थगित केले आहे. शिवाय नमो वाहिनीला निवडणुका संपेपर्यन्त स्थगिती दिली. ह्या दोन निर्णयांमुळे जरा हायसे वाटू शकते. तरीसुद्धा बाकीची सर्व प्रकरणे कोणत्याही कारवाईशिवाय काळाच्या ओघात वाहून गेल्यात जमा आहेत हे लक्षात ठेवले पाहिजे. वर नमूद केलेल्या सर्व घटना ‘लोक प्रतिनिधित्व अधिनियम, १९५१च्या कलम १२३ अंतर्गत ‘भ्रष्टाचार’ ठरून त्या कायद्याचे उल्लंघन करणार्‍या आहेत. कलम १२३(३) अंतर्गत एखाद्या उमेदवाराने त्याच्या (किंवा मतदारांच्या) धर्माच्या आधारे मतदारांना त्याला मतदान करण्याचे आवाहन करणे हा, त्याच्या विरुद्ध उमेदवारही त्याच धर्माचा असला तरीही, भ्रष्टाचार ठरतो. सर्वोच्च न्यायालयाने १९६४मध्ये दिलेल्या कुल्तार सिंग वि. मुख्तियार सिंग, जानेवारी २०१७मध्ये दिलेल्या अभिराम सिंग वि. सी. डी. कोम्माचेन (मृत) निर्णयांच्या पुढची रेघ आखण्याची वेळ आली आहे. भाजपच्या संपूर्ण हिंदुत्ववादी विचारसरणीचा प्रसार करणार्‍या प्रचाराच्या वैधतेलाच आव्हान द्यायची वेळ आली आहे.\nसंध्या गोखले, फिल्ममेकर, लेखिका, घटनात्मक हक्कांसाठी लढणार्‍या वकील असून, काही महिन्यांसाठी ‘द वायर मराठी’च्या संपादक आहेत.\nधनगर समाजासाठी अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस\nलोकसंख्येत येत्या ९ वर्षांत भारत चीनच्या पुढे\nशांघाई सहकार्य संघटना भारतासाठी महत्त्वाची का\nओम बिर्ला नवे लोकसभा सभापती\n२० व्या शतकातल्या आण्विक चाचण्यांचा परिणाम महासागरांच्या तळांपर्यंत\nआधार डेटा पुन्हा खाजगी क्षेत्रासाठी खुला\nचोरीच्या संशयावरून दलित मुलाला मारहाण\nमुझफ्फरपूर मेंदूज्वर साथ : मृत मुलांचा आकडा १०८\nरक्षकांपासून रक्षण कोण करेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://suhas.online/2011/08/17/%E0%A4%A4%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B8/?replytocom=2641", "date_download": "2019-06-20T15:29:13Z", "digest": "sha1:7DX57TQMT3HN2IHK6EE2N53SC7V7O6MC", "length": 37519, "nlines": 370, "source_domain": "suhas.online", "title": "तबेला क्लास !! – मन उधाण वार्‍याचे…", "raw_content": "\nमाय नेम ईज खाननंतर, प्रचंड राजकीय गदारोळात अडकलेला एक सिनेमा म्हणजे “आरक्षण”. निर्माते-दिग्दर्शक प्रकाश झा यांनी, गंगाजल आणि अपहरणनंतर, पुन्हा एकदा एका वादातीत विषयाला हात घातला. जेव्हा चित्रपटाचे प्रोमोज टीव्ही आणि ऑनलाईन दाखवायला सुरुवात झाली, तेव्हा छोट्या छोट्या राजकीय ठिणग्या उडायला सुरुवात झाली होती. गंगाजल आणि अपहरण दोन्ही सिनेमे मला प्रचंड आवडले होते. खास करून अपहरण, नानाने तबरेज आलम जबरी साकारला होता, किंवा आपण म्हणू नानाकडून तो यशस्वीपणे साकारून घेतला होता प्रकाश झा ह्यांनी. त्यामुळे आरक्षणच्यारुपाने एकदम गरमागरम राजकीय मुद्द्यावर मोठ्या पडद्यावर, नक्की काय चित्र मांडले जाते ह्याकडे सगळ्यांचे लक्ष होते.\nअपेक्षेप्रमाणे आरक्षणच्या प्रदर्शना आधीच, राजकीय पक्षांनी वादळ उठवले. देशभरातून चित्रपटाला बंदी घालण्याची मागणी सुरु झाली. त्यात महाराष्ट्रातून दलितांचे कैवारी () असलेले रामदास आठवले, छगन भुजबळ, या नेत्यांनी चित्रपटाला विरोध केला. त्यांना चित्रपट प्रदर्शित होण्याच्या आधी दाखवला गेला आणि त्यानंतरच काही दृश्ये काढून टाकायच्या अटीवर चित्रपटाच्या प्रदर्शनाला हिरवा कंदील मिळाला. ह्या सगळ्यावरून माय नेम ईज खानच्या वेळीस झालेला गोंधळ आठवला. चित्रपट अतिशय वाईट होता, पण त्या गोंधळामुळे चित्रपटाला आयती प्रसिद्धी मिळाली आणि तो हिट झाला. अश्याच साशंक मनाने आरक्षण बघायला गेलो.\nप्रोफेसर प्रभाकर आनंद (अमिताभ) हे, ३२ वर्ष सरस्वती ठकरार महाविद्यालयाचे (STM) प्रिन्सिपल पद भूषवत असतात. एकदम करारी, शुद्ध हिंदी बोलणारे, सगळ्यांवर वचक असणारे, शिस्तप्रिय व्यक्तिमत्व (मोहबत्तेमध्ये होता अगदी तसाच रोल, शेम टू शेम). त्याचं कॉलेज हे एका खाजगी ट्रस्टशी संलग्न असल्याने, त्यांना सगळे सरकारी नियम लागू करण्याची सक्ती नसते. प्रिन्सिपलसाहेब कॉलेजमध्ये प्रवेशासाठी कोणाचीही शिफारस स्वीकारत नसे, भले कोणी त्यांना कितीही पैसे देऊ करो. त्यांच्यासाठी मेरीट ही जास्त महत्वाची असते, पण ते गरजू विद्यार्थ्य��ंना मदत म्हणून मदत करत असतात.\nप्रोफेसर प्रभाकर आनंद, प्रत्येक विद्यार्थ्याला सामान वागणूक मिळेल असा प्रयत्न नेहमीचं करत असतात आणि वेळोवेळी आपल्या विद्यार्थ्यांना हवी ती मदत करायला तयार असतात. त्यांच्याच एका मित्राच्या मुलांना, आपले जुने घर राहायला आणि कॉम्पुटर इन्स्टिट्यूट सुरु करायला मदत म्हणून देतात काही मोबदला न घेता.\nअसेच ते एकदा शिक्षणमंत्र्यांच्या भाच्याला प्रवेश नाकारतात. त्यांनी खूप दबाव आणायचा प्रयत्न केला तरी, प्रभाकर साहेब त्यांना जुमानत नाहीत. मग राजकारणकरून ट्रस्टी कमिटी त्यांच्याच कॉलेजमधील एक वरिष्ठ प्रोफेसर मिथलेश (मनोज वाजपेयी) ह्याला व्हाईस प्रिन्सिपल बनवून, त्या मुलाला प्रवेश मिळवून देतात. त्याबदल्यात तो मंत्री मिथलेशला, त्याच्या प्रायव्हेट क्लासच्या शाखा प्रत्येक शहरात सुरु करून देण्याचे वचन देतात आणि एक खाजगी विद्यापीठ सुरु करायला जागा देतात.\nदीपक कुमार (सैफ) हा त्यांचाच एक विद्यार्थी, त्याचं कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून रुजू होतो. त्याचा मित्र सुशांत सेठ (प्रतिक बब्बर) आणि प्रेयसी पूर्बी (दीपिका पडुकोण – अमिताभची कन्या) शिकत असतात. दीपक हा शेड्युल्ड कास्ट्चा विद्यार्थी, पण तो स्वतःच्या हिमतीवर ह्या पदावर पोचलेला असतो. अतिशय मेहनती विद्यार्थी म्हणून, प्रभाकर सर नेहमी त्याचे कौतुक करत असतात.\nत्याचवेळी सुप्रीम कोर्ट, शिक्षणामध्ये SC/ST आरक्षणाची मर्यादा २७% पर्यंत वाढवायचा ऐतिहासिक निकाल देतात, आणि सगळीकडे वातावरण बदलायला सुरुवात होते. STM कॉलेजमध्ये मारामाऱ्या, वादविवाद सुरु होतात. सुशांत आणि दीपकमध्ये फुट पडते. दीपक च्यामारीकेत जातो, जाताजाता अमिताभवर जातीवादाचा आरोप करतो आणि त्याचं आणि दीपिकाचं भांडण होत. सुशांतलासुद्धा आरक्षणामुळे आपली सीट गमवावी लागते आणि तो अजुन आरक्षणाच्या विरोधात जातो. STM मध्ये सुरु असलेला हा वाद मिडीयापासून लपून राहत नाही, प्रोफेसर प्रभाकरांच्या घरासमोर त्यांची रीघ लागते. त्यांच्या मुलाखतीतील उत्तरांना फिरवून फिरवून छापले जाते की, त्यांनी STM मध्ये आरक्षणाला पाठींबा दिलाय. साहजिकच ट्रस्टींना हे आवडतं नाही, आणि त्यांची तिथून हकालपट्टी करण्या अगोदरच अमिताभ राजीनामा देऊन निघून जातो.\nमूळ आरक्षण मुद्दा विसरून जाण्यासाठी, हा मध्यांतर दिलेला होता याची नोंद घ्य��वी 🙂 🙂\nइथून पुढे लढाई सुरु होते, ती एका खाजगी क्लास मालकाची आणि एका शिक्षकाची. अमिताभने मदत म्हणून दिलेल्या घरात, केके कोचिंग क्लासेस (मिथलेश सरांचे खाजगी क्लासेस) सुरु झाल्याचे त्याला कळते. ते विरोध करायला पोलीस स्टेशनला जातात, पण त्यांनी स्वतः ते घर मदत म्हणून दिल्याने, कायदा त्यांना मदत करू शकत नाही. दीपकला जेव्हा सरांची परिस्थिती कळते, तेव्हा तो तडक भारतात येतो. सरांबद्दल सुशांत आणि दीपकच्या मनात आदर निर्माण होतो, आणि ते सरांकडे माफी मागायला येतात, पण त्यांना ती मिळत नाही. नंतर स्वतःच्या घरासमोर असलेल्या गोठ्यात, प्रोफेसर प्रभाकर आनंद वर्ग घ्यायला सुरुवात करतात आणि ते देखील फुकट. त्या क्लासला सगळे तबेला क्लास म्हणून ओळखू लागले.\nहळूहळू त्यांच्याकडे येणारे विद्यार्थी वाढतात, केके क्लासचं नावं कमी होत जात. सुशांत आणि दीपकला माफ करून, क्लासमध्ये वर्ग घेण्यासाठी परवानगी देतात. गोठा एकदम फाईव्ह स्टार करून टाकतात (इथे एक जाहिरात पण आहे, प्लायवूड कंपनीची). पालकांना आणि विद्यार्थ्यांना, केके क्लासपेक्षा, तबेला क्लास जास्त प्रिय वाटू लागतो. आपली मुले चांगली शिकत आहेत हे बघून, राजकारणी लोकांचा विरोध डावलून लोकं सरांच्या पाठीशी उभी राहतात. मग तोच इमोशनल सीन. राजकीय दबाव आणून, त्यांचा तबेला क्लास पाडण्यासाठी बुलडोझर, पोलीस येतात. त्यांच्या समोर स्वाभिमानी अमिताभ आणि टीम हातात हात घालून ठाम उभी. अचानक देवदूतासारख्या सरस्वतीजी (हेमा मालिनी – STM च्या फाउंडर) प्रकटतात आणि सरांचे कौतुक करून पोलिसांना परत पाठवतात. त्यांच्याचं कॉलेजमध्ये एक नवीन विभाग सुरु करून, तिथे मुलांना मोफत शिक्षण देतात. हॅप्पी हॅप्पी एन्डींग \nपहिल्या भागात काही प्रसंग आणि संवाद सोडले तर, मूळ आरक्षण हा मुद्दा परत वर डोके काढत नाही. माहित नाही प्रकाशजींना राजकीय दबावामुळे, काही दृश्ये कापावी लागली की काय. अजुन एक जरा निरखून चित्रपट बघाल तर, विविध राज्यांचे नंबर प्लेट्स गाड्यांना वापरलेले आहेत. (उदा. MH, UP, MP, PB) माहित नाही, हे मुद्दाम केले गेले की, नजरचुकीने 😀\nअसो, माझ्यासाठी तरी आरक्षण साफ फसला. अमिताभने त्याची भूमिका योग्य प्रकारे निभावली आहे. मनोज वाजपेयी, दीपिका, सैफ, प्रतिक, यांचा अभिनय ठीक. प्रतिकला जास्त संधी मिळाली नाही आहे. चित्रपटाला खूप प्रसिद्धी मिळाल्याने, लोकं नक्कीचं थेटरात जाऊन बघतील. जमल्यास सकाळचा पहिला शो बघा, स्वस्त असेल जास्त पैसे वाया जाणार नाहीत 😉\nअमिताभआरक्षणचित्रपट परीक्षणजातीयवादप्रकाश झाफसलेला प्रयत्नबॉलीवूडभारतराजकारणसमाजRक्षण\nएवढ्या चांगल्या विषयाचं मातेरं झालेलं बघून वाईट वाटलं आणि तेही प्रकाश झा सारख्या कसलेल्या दिग्दर्शकाकडून होताना बघून अजूनच दुःख झालं \nहो यार… मी खूप अपेक्षेने गेलो होतो 😦\nमला पण प्रकाश झा कडून खूप अपेक्षा होत्या ,त्यामुळे हा थेटरातच बघायचा होता पण मुहूर्त निघाला नव्हता अजून …आणि आता ही पोस्ट वाचून तो मुहूर्त कधीच निघणार नाही ह्यावर शिक्कामोर्तब झाल…. 🙂\nहो मला पण थेटरात बघायचा होता, म्हणून हापिसमधून अर्ध्या दिवसाची सुट्टी मारली होती. वाया गेली 😦 😉\nहा सिनेमा मला बघायचा आहे हे निश्चित. बघू कधी जमेल ते. दिग्दर्शक म्हणून प्रकाश झाकडून अपेक्षा आहेत…परंतु, त्याच्यावरील बंधनांमुळे तो ती अपेक्षा किती पूर्ण करू शकला असेल…शंकाच आहे.\nजे काही मी वर्तमानपत्रांतून वाचलं आहे ते: ‘भारतीय नागरिकाच्या डोक्यात एक वेगळी विचारधारा कधीच सुरु होऊ नये ह्याकरिता आपले पुढारी कायम प्रयत्न करीत असतात’…हे मला निश्चित पटलेले आहे. आणि त्यामुळेच मला पूर्ण पैसे भरून हा सिनेमा बघावयाचा आहे. कारण ती मी माझी जबाबदारी समजते.\nतुझ्या मतांचा नक्कीच आदर करतो, नाही नाही मी पुर्णपणे समर्थन करतो. मला देखील ह्या विषयावर राजकीय बाजू आणि विचार जाणून घ्यायचे होते आणि म्हणून मी बघायचा नक्की केला होता. एकदा बघ आणि कळवं कसा वाटला ते. धन्स गं \nमला मुळात अपेक्षाच नव्हती.. आता बघायची गरजही नाही 🙂\nएकदा बघ, पण डालोकरून 🙂 🙂\nह्म्म्म… तुझा परामर्ष वाचून जरा प्रश्नच पडला आहे सिनेमा पाहावा की पाहू नये. :(:(\nखरे तर सगळे कलाकार चांगले आहेत, दुसरे अपहरण व गंगाजल हे दोन्ही सिनेमे मला आवडले होते. आरक्षणचा इतका प्रचंड गाजावाजा झालेला त्यामुळे व प्रकाश झा मुळेही थोड्या अपेक्षा होत्याच. खास कष्ट घेऊन नाही तरी सहज समोर आला तर पाहीनच. 🙂\nकलाकारांची निवड ही उत्तम आहेचं, त्यात वाद नाही. प्रकाश झा एक अभ्यासू दिग्दर्शक आहेत हे त्यांच्या आधीच्या प्रोजेक्ट्स मधून आपल्याला कळले आहे. पण हा विषय नाजूक, कदाचित सेन्सॉरने जास्त कात्री लावली असेल, काही सांगता येत नाही.\nतरीही आपल्या समोर जे फायनल प्रोडक्ट येत, ते अजिबात सहन करता येत नाही 😦\nसिनेमा न पाहताही पाहिल्यासारख वाटलं तुमच परीक्षण वाचून 🙂\nअजूनही समजत नाही, पहावा की नाही ते… बहूतेक पहाणार नाहीच..\nबघा थोडे दिवस वाट बघा, येईलच टीव्हीवर 🙂\nआरक्षणच राजकारण करून सत्ता मिळवायची हे जसे या देशात चालते त्याच धर्तीवर समाजातील वादग्रस्त गोष्टी वर सिनेमा काढा. जाहीरात कंपन्यांना हाताशी धरा. माध्यमात उलटसुलट चर्चा घडवून आणा. खोटी कोर्ट कचेरी करा. मग आपोआपच वातावरण तापते. वातावरण तापले की स्वार्थी राजकीय पक्ष गैरफायदा घ्यायला गिधाडा सारखे टपलेलेच असतात. सरकार तर अश्या वेळी कोठे अक्कल गहाण ठेवल्या सारखे वागते. मग सिनेमा बद्दल प्रचंड आकर्षण निर्माण होते.आणि पहिल्या आठ दिवसातच गल्ला भरून निर्माता मालामाल होऊन जातो. परत नवीन वादाच्या विषयाच्या शोधात निर्माता निघतो. प्रेक्षक बिच्चारे आपला कसा पोपट झाला याचा विचार करत घरी परततो. परत पोपट होण्या साठी .\nअगदी बरोबर, अति प्रसिद्धी, विषयाला दिलेली नको तितकी हवा, क्षणार्धात आपल्या अपेक्षांच्या फुग्यातली हवा काढून घेते…\n“जमल्यास सकाळचा पहिला शो बघा, स्वस्त असेल जास्त पैसे वाया जाणार नाहीत ”\nहा हा हा…हे जाम आवडले मला…एकदम… सीधी बात नो बकवास… 😉\nBtw…आरक्षणा सारखा चांगल्या विषयाची मातीच केली म्हणायची…बघायचा प्लान होता माझा… Thnx for info…पैसे वाचले माझे… 😉\nस्वागत, आहेस कुठे तू\nथोडे दिवस वाट बघ, येईल टीव्हीवर आरक्षण \nमी अगदी Highly Recommended अशी फीडबॅक मिळाल्याशिवाय थेटरात सिनेमा पाहायला जात नाही. सिंघमच्या वेळी Rक्षण चा ट्रेलर पाहूनच अंदाज आलेला की हा काही आपल्या औकातीतला सिनेमा नाही. तुझी पोस्ट वाचल्यामुळे आत्ता पुढे कधी टीव्हीवर लागेल तेंव्हा देखील वेळ फुकट घालवणार नाही. धन्यवाद.\nहा हा हा… बघून घे रे एकदा.. तबेला क्लास रोज बघायला मिळत नाही 😉\nबघणार नाही, बघणार नाही असा निश्चय केलेला पण साला बंगलोर – कोल्हापूर प्रवासात झक मारून पहावा लागला. नशिबाने प्रिंट खूप चांगली होती. मध्यंतरापूर्वीचा आणि मध्यंतरानंतरचा सिनेमा ह्या दोन्हींचा (पात्र सोडली तर) एकमेकांशी काडीचा देखील संबंध नाही.\nहा हा हा … चालायचंच रे \nअसेलही, पण अनएडीटेड वर्जन मिळण्याची शक्यता कमी आहे… 😦\nब्लॉगवर स्वागत, अशीच भेट देत रहा \nBPO Mixed Uncategorized अडोबी असंच काहीसं... आतंकवाद आपले सण इतिहास कथा कविता काही वाचण्यासारखं खाद्ययात्रा टॅग तंत्रज्ञान दखल दिवाळी अंक लेखन पुस्तक परीक्षण मराठी माझी खरडपट्टी.. माझी भटकंती युद्धकथा राजकारण समाजकारण सिनेमा परीक्षण स्वैरलिखाण हसा चकटफू\nUmesh Padte on शिवस्मारक – मुंबई\nSuhas Diwakar Zele on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\namolkelkar9 on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\nSuhas Diwakar Zele on प्रोजेक्ट शेड बॉल्स…\nSuhas Diwakar Zele on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\nPrachi on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\nमाझं स्वप्न आणि माझी शाळा..\n|| श्री गणेशाय नम: ||\n'त्या' कविता – श्रद्धा भोवड\n’रमतारामा’चे विश्रांतीस्थळ – मंदार काळे\nआपला सिनेमास्कोप – गणेश मतकरी\nइतिहासाची सुवर्णपाने – कौस्तुभ कस्तुरे\nइतिहासातील सत्याच्या मागावर – प्रणव महाजन\nउनाडक्या – सागर बोरकर\nउसाटगिरी – अनुजा सावे\nऐसी अक्षरे मेळविन – विशाल कुलकर्णी\nकट्टा आठवणींचा – अभिषेक\nखरडपट्टी सांजवेळेची.. – आका\nखा रे खा – प्रतिक ठाकूर\nखा रे खा – प्रतीक ठाकूर\nखाण्यासाठी जन्म आपुला – पूर्वा सावंत\nडोण्ट पॅनिक – अनिशचा ब्लॉग\nपु.ल. प्रेम – दीपक गायकवाड\nपूर्वानुभव – देव काका\nप्रकाशरान – स्वप्नाली मठकर\nबशर आरटी – दिव्या देसाई\nमन वढाय वढाय…. – संकेत\nमनातलं जनात, ब्रिजेश उवाच – ब्रिजेश मराठे\nमराठा इतिहासाची दैनंदिनी ..\nमहाभारत – काही नवीन विचार\nमाझ्या मनाचे अंतरंग…. सारिका\nमाझ्या मनातले काही – सागर कोकणे\nमेरा कुछ सामान… – श्वेता पाटोळे\nयेss रे मना येरेss मना \nलेखनबिखन – शर्मिला फडके\nविचारचक्र….. – गुरुनाथ क्षीरसागर\nशब्द-पट : श्रद्धा भोवड\nशब्द-पट म्हणजे कोडं.. श्रद्धा भोवड\nसिनेमा कॅनव्हास – आनंद पत्रे\nसिनेमाची गोष्ट – मंदार काळे\nसूर्यकांती – सूर्यकांत डोळसे\nस्वच्छंदी – मनाली साटम\nDiscoverसह्याद्री – साईप्रकाश बेलसरे\nMaratha Navy – प्रतिश खेडेकर\nRandom Thoughts – राजेंद्र क्षीरसागर\nप्रोजेक्ट शेड बॉल्स – मीमराठी लाईव्ह (ब्लॉगांश)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://spsnews.in/?p=3855", "date_download": "2019-06-20T15:06:45Z", "digest": "sha1:PE32VQ647DTB4B4LFCLBLWLXT4B64ZD3", "length": 7264, "nlines": 97, "source_domain": "spsnews.in", "title": "मलकापूर-मुंबई शिवशाही बस सुरु होणार ? | | SPSNEWS", "raw_content": "\nशासनाच्या विकास योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा- जिल्हाधिकारी दौलत देसाई\nपावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी १०.२३ कोटींचा निधी :आम.सत्यजित पाटील\nबांबवडे विद्यामंदिरात दफ्तर व शालेय साहित्याचे वाटप\nबांबवडे विद्यामंदिरात दफ्तर व शालेय साहित्याचे वाटप\nचिमुकल्यांचा किलबिलाट पाहण्यासाठी जमला जनसमुदाय\nमलकापूर-मुंबई शिवशाही बस सुरु होणार \nबांबवडे : शाहुवाडी तालुक्यातून लवकरच मलकापूर-मुंबई शिवशाही एसटी बस सुरु होणार आहे. यासाठी आमदार सत्यजित पाटील सरुडकर यांनी तशा आशयाचे पत्र सुद्धा मलकापूर आगाराला दिले आहे.\nशाहुवाडी तालुक्यातील बरीच मंडळी मुंबई सारख्या शहरात नोकरी धंद्यानिमित्त स्थायिक झाली आहेत. सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या पडल्या असून, या काळात बरीच मंडळी आपल्या गावाकडे येत असतात. त्यामुळे सहाजिकच गर्दी वाढते. आणि तिकिटे मिळेनाशी होतात. अशा परिस्थितीचा फायदा खाजगी ट्रॅव्हल्स वाले उचलतात. प्रवासाचे भाडे दुपटी, तिपटीने नागरिकांकडून घेतले जाते. आणि सुट्ट्या मर्यादित असल्याने जनता नाईलाजास्तव एवढे भाडे देवून प्रवास करतात. तसे पाहिले असता, हि जनतेची लूटच म्हणावयास हरकत नाही. यासाठीच आमदार सत्यजित पाटील यांनी मलकापूर – मुंबई शिवशाही बस सुरु करण्यासंदर्भात मलकापूर आगाराला पत्र दिले आहे.\nआमदारांच्या पत्राचा उपयोग झाल्यास सामन्य जनतेची पिळवणूक थांबेल,आणि जनतेचे आशीर्वाद आमदार पाटील यांना मिळतील,यात शंका नाही.\nपरंतु एसटी खात्याचे मलकापूर आगर एवढे निगरगठ्ठ आहे कि,आमदारांच्या पत्राला किती सन्मान देतील, हि शंकेची बाब आहे.\n← जेष्ठ नाट्य दिग्दर्शक दिलीप कोल्हटकर यांचे निधन\nवळवाच्या पावसाने बांबवडे पंचक्रोशीत गारवा →\nकोडोलीतील उमेश शिंदे वाहक, प्रदीप जाधव चालक प्रामाणिक सेवेचा सत्कार\nखरीप हंगामातील १४ पिकांच्या हमीभावात दीड पटीने वाढ : कर्जबाजारी शेतकऱ्यांना दिलासा\nबौद्ध विकास मंडळ मुंबई, परखंदळे चा २० व २१ मे रोजी जयंती सोहळा\nशासनाच्या विकास योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा- जिल्हाधिकारी दौलत देसाई\nपावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी १०.२३ कोटींचा निधी :आम.सत्यजित पाटील\nबांबवडे विद्यामंदिरात दफ्तर व शालेय साहित्याचे वाटप\nबांबवडे विद्यामंदिरात दफ्तर व शालेय साहित्याचे वाटप\nचिमुकल्यांचा किलबिलाट पाहण्यासाठी जमला जनसमुदाय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/vidur-policy-life-management-of-mahabharata-5980094.html", "date_download": "2019-06-20T15:00:24Z", "digest": "sha1:5LHBKY6T6Z2X6WLMLA6XP4GDCVIS5DWW", "length": 7535, "nlines": 160, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Vidur policy life management of Mahabharata | 3 काम, ज्यामधून कमावलेला पैसा तुम्हाला फक्त दुःखच देतो", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\n3 काम, ज्यामधून कमावलेला पैसा तुम्हाला फक्त दुःखच देतो\nअसा पैसे जो खूप त्रास सहन करून किंवा चुकीचे काम करून मिळाल्यास तुम्हाला सुख देत नाही\nमहाभारताचे एक खास अंग म्हणजे विदुर नीती. यामध्ये महात्मा विदुर यांनी काही खास कामाच्या नीती सांगितल्या आहेत. या गोष्टी आजच्या काळातही प्रासंगिक आहेत. जो व्यक्ती या नीतीचे पालन करतो त्याला जीवनात सर्व सुख आणि यश प्राप्त होऊ शकते. विदुर नीती अंतर्गत आम्ही तुम्हाला सांगत आहोत, कोणते काम केल्यानंतर कमावलेला पैसा तुम्हाला गरीब बनवू शकतो...\nअतिक्लेशेन येर्था: स्युर्धर्मस्यातिक्रमेण वा\nअरेर्वा प्रणिपातेन मा स्म तेष मन: कृथा:\nअर्थ : जे धन प्राप्त करण्यासाठी असहनीय कष्ट करावे लागले असतील, धर्माचा मार्ग सोडवा लागला असले, शत्रूसमोर खाली पाहण्याची वेळ आली तर असे धन व्यर्थ आहे. अशा प्रकारचे धन जवळ ठेवल्यास व्यक्ती हळू-हळू गरीब होऊ लागतो.\n1. खूप जास्त क्लेश म्हणजेच एखाद्याशी वाद घालून किंवा दुःख देऊन असा पैसा तुम्ही घरी घेऊन जात असाल तर यामुळे कुटुंबामध्ये वादाची स्थिती निर्माण होते. यामुळे अशा पैशांपासून दूरच राहावे.\nपुढील स्लाईडवर वाचा, श्लोकाचा सविस्तर अर्थ...\n2. धर्माचे उल्लंघन म्हणजे चुकीचे काम करून कमावलेला पैसा आयुष्यात कधीही प्रगती होऊ देत नाही. असा पैसा त्याचे अपत्य नष्ट करते. यामुळे चुकीच्या पद्धतीने पैसा कमावू नये.\n3. शत्रूसमोर मान खाली घालून म्हणजेच तुमचे एखाद्याशी काहीही पटत नसल्यास, त्याचे बोलणे खाऊन त्याच्यासोबत काम करून पैसा येत असेल तर तो पैसा तुम्हाला गरीब बनवू शकतो.\nमहाभारत युद्ध समाप्तीनंतर पांडव धृतराष्ट्र आणि गांधारी यांना भेटण्यासाठी गेले, तेव्हा गांधारी खूप रंगात होत्या\nशांती आणि एकाग्रता वाढवण्यासोबतच मानसिक आजारांना दूर ठेवते चंदन\nदेवाला खंडित तांदूळ अर्पण करू नयेत, हार-फुल अर्पण करण्यापूर्वी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/karnabadhir-lathimaar", "date_download": "2019-06-20T15:51:06Z", "digest": "sha1:XKP2NM6IGJ63YPAX7U2VFP2DIJOVIM7S", "length": 21058, "nlines": 75, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "पोलिसांचा कर्णबधिरांवर निष्ठुर लाठीमार - द वायर मराठी", "raw_content": "\nपोलिसांचा कर्णबधिरांवर निष्ठुर लाठीमार\nअनेक वर्षे पडून असलेल्या मागण्या घेऊन कर्णबधीर स्त्री-पुरुष, मुली आणि मुले, पुण्यात समाजकल्याण आयुक्तालयात २५ फेब्रुवारीला गेले होते. तेथे त्यांच्यावर पोलिसांनी दुपारी अमानुषपणे लाठीमार केला. अनेकजण जखमी झाले. तरीही पुन्हा हे सगळे आयुक्तालयाबाहेर आंदोलनासाठी जमले आणि सुमारे २८ तास उपाशी पोटी बसून होते. हे आंदोलक आणि राजकीय नेते - समाजकल्याणमंत्री या सगळ्यांच्यामध्ये संभाषणाचा दुवा म्हणून काम करणाऱ्या अतिया हाजी यांनी या २८ तासांमध्ये काय पहिले, ते त्यांनी ’द वायर मराठी’ला सांगितले.\n”गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, प्रत्येक क्षेत्रामध्ये नोकरीची संधी असावी, ‘दिव्यांगांसाठीच्या कोट्यामध्ये कर्णबधीर व्यक्तींसाठी विशेष व्यवस्था करावी, उच्च शिक्षणाची संधी मिळावी, तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षण मिळावे, सर्व ठिकाणी सांकेतिक भाषेत भाषांतर करणाऱ्या व्यक्तींची नियुक्ती करावी, माध्यमिक शिक्षणासाठी हिंदी, इंग्रजी आणि मराठी माध्यमातून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सांकेतिक भाषेमधील पुस्तके उपलब्ध करून द्यावीत. कर्णबधिरांची खोटी प्रमाणपत्रे घेऊन खऱ्या कर्णबधिरांची संधी नाकारली जात आहे त्याची चौकशी करावी, अशी प्रमाणपत्रे थांबविण्यासाठी सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, केरळ राज्याप्रमाणे वाहन चालक परवाना मिळावा, कर्णबधीर व्यक्तींच्या विकासासाठी एका समितीची नियुक्ती करण्यात यावी, यासारख्या मागण्या घेऊन महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामधून कर्णबधीर स्त्री-पुरुष, मुली आणि युवक गेली चार वर्षे आंदोलन करीत आहेत. या अतिशय रास्त आणि सहज साध्य होऊ शकणार्‍या मागण्या आहेत. ते गेली चार वर्षे समाजकल्याण आयुक्तालयावर मोर्चा घेऊन येतात. त्यांच्या मागण्या अजून मान्य झालेल्या नाहीत. हे आंदोलनाचे पाचवे वर्ष आहे\n‘राज्यस्तरीय कर्णबधीर असोसिएशन’च्या नेतृत्त्वाखाली अध्यक्ष मनोज पटवारी, उपाध्यक्ष अनिकेत सेलगावकर, सरचिटणीस प्रदीप मोरे इ. अनेक वर्षांपासून, लोकांना कर्णबधीर व्यक्तींचे प्रश्न काय आहेत, त्यांना काय अडचणी येतात याबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न करीत आहेत. या सगळ्यांनी हे प्रश्न अनेकवेळा समाजकल्याण आयुक्तांसमोर मांडले. अनेकवेळा मंत्रालयात गेले होते. मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली. दरवेळी आश्वासने देण्यात आली. सतत सांगण्यात आले की यासंदर्भातील शासन निर्णय (जीआर) लवकरच येईल. चालढकल करत टाळत गेले आणि आज पाच वर्षांनी हे आंदोलन उभे राहिले.\n“२५ फेब्रुवारीला एक शांतता मोर्चा १२ वाजता सुरु करणार होतो. आयुक्तालयाच्या बाहेरून डॉ. बाबासाहेब रस्त्यावर जाऊन, परत फिरुन आम्ही आयुक्त कार्यालयासमोर येणार होतो. त्यासाठी आम्ही रीतसर पोलिसांची परवानगी मागितली होती. आमचा उद्देश साधा होता – जोपर्यंत आम्ही सगळे मिळून लोकांच्या समोर जाणार नाही, तोपर्यंत आमच्या समस्यांचे गांभीर्य कळणार नाही. कर्णबधीर लोक इतरांसारखेच दिसतात. ते वेगळे वाटत नाहीत, त्यांचे विकलांगत्व उघड दिसत नाही. निदान मोठ्या संख्येने एकत्र लोकांसमोर गेलो, तर आमची दखल घेतली जाईल असं आम्हाला वाटले. सगळेजण हळूहळू सकाळी आठ वाजल्यापासून पुण्यातील समाजकल्याण आयुक्तालयाच्या बाहेर जमू लागले होते. वाढणारी संख्या बघून पोलीस आले. त्यांनी आयुक्तालयाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्त्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर बॅरीकेडस् लावले होते. आमचे नेते त्यांच्याशी बोलत होते. आयुक्त कार्यालयातील अधिकारी आले होते. दुपारी बारा ते दुपारी तीनपर्यंत पोलीस, नेते आणि अधिकारी अशी चर्चा सुरु होती. अधिकाऱ्यांनी सांगितले होते की ते मुख्यमंत्र्यांना आमचे गार्‍हाणे सांगतील आणि शासन निर्णय येईल. आम्ही म्हणालो की २ वाजेपर्यंत नक्की काय तो निर्णय द्या अन्यथा आम्ही मोर्चा काढू. ते आम्हाला सांगत राहिले की आत्ता होईल, थोड्या वेळात होईल. अडीच वाजले होते, आम्ही शांतपणे उभे होतो. त्याचवेळी गर्दीमुळे मागे धक्काबुक्की झाली. पोलिसांना वाटले की आम्ही त्यांच्यावर हल्ला करीत आहोत. सगळ्यांना सुचना देण्यासाठी आमच्यापैकी काहीजण उंचीवर उभे राहिले नाहीतर मागच्या लोकांशी सांकेतिक भाषेने संवाद कसा साधला असता पोलीस जे सांगत होते ते आम्ही आमच्या बोटांच्या भाषेत सर्वांना सांगत होतो. पोलिसांना वाटले की आम्ही जमावाला भडकावत होतो. त्यांनी लगेच लाठीमार सुरु केला.” अतिया हाजी कळवळून सांगत होत्या.\nअनेक वर्षे पडून असलेल्या मागण्या घेऊन कर्णबधीर स्त्री-पुरुष, मुली आणि मुले, पुण्यात समाजकल्याण आयुक्तालयात २५ फेब्रुवारीला गेले होते. आंदोलकांना नियंत्रणात ठेवण्यासाठी करण्यात आलेला पोलीस बंदोबस्त.\n“लोक इकडे तिकडे सैरावैरा पळत होते. आम्ही काही मुली रस्त्याच्या कडेला, भिंतीलगत थांबलो होतो. आमच्या बाजूला गर्दीचा लोट आला आणि त्याखाली आम्ही दबले गेलो. ४-५ लोकांना खूप लागले आहे. अनेक जखमींना आणि महिलांना अटक करून शिवाजीनगर येथे नेण्यात आले. तिथे त्यांना कोणत्याही प्रथमोपचाराशिवाय बाहेर रस्त्यावर बसवले होते. आम्ही पोलिसांना प्रथमोपचार करण्यासाठी विनंती केली. रुग्णवाहिका बोलवायची सोडून पोलीस व्हॅन बोलावली गेली. सगळ्यांना दवाखान्यात नेण्याऐवजी शिवाजीनगर येथे पोलीस मैदानात नेण्यात आले. मी इथेच आयुक्त कार्यालयाच्या बाहेर होते. आमच्या अध्यक्षांना अटक झाली होती. त्यांनाही शिवाजीनगर येथे नेण्यात आले होते. तिकडे खूप अडचणी येत असल्याने मला तिकडे बोलवण्यात आले. तिकडे जाऊन बघितले तर जखमींवर काहीही उपचार झाले नव्हते; ज्यांना खूप लागले होते ते तर बिचारे मैदानावर पडून होते. शेवटी २० मिनिटांनी रुग्णवाहिका आली. मग काहींना ससून रुग्णालयात नेले. तिथेही बर्‍याचवेळपर्यंत उपचार झाले नाहीत. लोकांनी ठरवले आहे की जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत जेवण करायचे नाही. लोक कालपासून उपाशी आहेत. एक-दोन संस्थांनी अन्न आणून, खाण्याची विनंती केली होती, पण लोकांनी ती नम्रपणे नाकारली आहे. रात्री अनेक पक्षांचे लोक आले आणि त्यांनी माहिती घेतली. लोक इथेच बसून आहेत, आता २७-२८ तास झाले आहेत. अजूनही काही निर्णय झालेला नाही. तीच तीच चर्चा परत परत सुरु आहे. पोलिसांनी पत्रकारपरिषदेत सांगितले की त्यांचे ९ लोक जखमी झाले आहेत, पण आमचे ४० लोक जखमी झाले आहेत, त्याचे काय\nलाठीमारानंतर २६ तासांनी समाजकल्याण राज्य मंत्री दिलीप कांबळे यांनी जाहीर केले की समाजकल्याणमंत्री राजकुमार बडोले यांनी विधानसभेत कर्णबधीर आंदोलकांच्या काही मागण्या मान्य केल्याचे निवेदन केले आहे. काही मागण्यांसाठी २८ तारखेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर चर्चा आयोजित करण्यात आल्याचेही कांबळे यांनी सांगितले. लातूर व नाशिक महसूल विभागामध्ये कर्णबधीर विद्यार्थ्यांसाठी उच्च माध्यमिक विद्यालय सुरू करणार, शासकीय शाळांत सांकेतिक भाषा येणाऱ्या शिक्षकांची नियुक्ती करणार, प्रत्येक जिल्ह्यातील दोन औद्योगिक प्रशिक्षण संस्थांत सांकेतिक भाषा शिक्षकांची नियुक्ती करणार, कर्णबधीर युवकास वाहन चालविण्याचा परवाना देणार इ. मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत.\nदरम्यान, २५ फेब्रुवारीला आंदोलन करणाऱ्या कर्णबधीर युवकांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया बंडगार्डन पोलिसांनी त्याच संध्याकाळी सुरू केली होती. शासकीय कामात हस्तक्षेप, बेकायदेशीरपणे जमाव जमवून गोंधळ घालणे, बेकायदेशीरपणे मोर्चा काढणे, जमाव जमवणे, असे गुन्हे नोंदविण्यात येणार होते. परंतु, लाठीमारामुळे महाराष्ट्रात जो क्षोभ उसळला होतां, तो लक्षात घेऊन आणि अधिवेशन सुरु असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुन्हे दाखल न करण्याचे आदेश दिल्याने, पोलिसांनी कारवाई थांबवल्याचे समजते.\nविज्ञान दिनानिमित्ताने विवेकाचा जागर करू या\nसफाई कर्मचाऱ्यांच्या पुनर्वसन निधीला मंजुरी नाही\nधनगर समाजासाठी अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस\nलोकसंख्येत येत्या ९ वर्षांत भारत चीनच्या पुढे\nशांघाई सहकार्य संघटना भारतासाठी महत्त्वाची का\nओम बिर्ला नवे लोकसभा सभापती\n२० व्या शतकातल्या आण्विक चाचण्यांचा परिणाम महासागरांच्या तळांपर्यंत\nआधार डेटा पुन्हा खाजगी क्षेत्रासाठी खुला\nचोरीच्या संशयावरून दलित मुलाला मारहाण\nमुझफ्फरपूर मेंदूज्वर साथ : मृत मुलांचा आकडा १०८\nरक्षकांपासून रक्षण कोण करेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%A5_%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A5%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%AE", "date_download": "2019-06-20T15:02:58Z", "digest": "sha1:5DRCWCQSA4ZDS25AIT7WO2FAVJSHJLP5", "length": 3519, "nlines": 65, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सरथ अनंथसिवम - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\n२००८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक खेळाडू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ ऑगस्ट २०१७ रोजी ०३:३९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/loksabha-2019-maharashtra/vikhe-patil-nimbalkar-and-khaire-can-win-seats-loksabha-election-estimated", "date_download": "2019-06-20T16:19:01Z", "digest": "sha1:7RLRQGVNTTQG4X4EKTJDSVJMJCFYLKCL", "length": 20296, "nlines": 228, "source_domain": "www.esakal.com", "title": "Vikhe Patil Nimbalkar And Khaire can win the seats of loksabha election estimated of astrologer ज्योतिषी म्हणतात, 'मोदीच असतील पंतप्रधान तर विखे, निंबाळकर, खैरे नक्की जिंकणार! | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, जून 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर गुरुवार, जून 20, 2019\nज्योतिषी म्हणतात, 'मोदीच असतील पंतप्रधान तर विखे, निंबाळकर, खैरे नक्की जिंकणार\nबुधवार, 8 मे 2019\nज्योतिषी सिद्धेश्वर मारटकर यांनी `सरकारनामा फेसबुक लाइव्ह` वर बोलताना महाराष्ट्रातील काही लोकसभा मतदारसंघातील जागांचा अंदाज व्यक्त केलेत. त्यात औरंगाबाद, नगर आणि माढा या बहुचर्चित मतदारसंघातून कोण विजयी होणार याविषयी त्यांनी काही नावांचा दावा त्यांनी केला आहे.\nपुणे : लोकसभा निवडणुकीनंतर भाजपला पूर्ण बहुमत मिळणार नसले तरी पुन्हा नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होणार असल्याचा दावा ज्योतिषी सिद्धेश्वर मारटकर यांनी केला. तसेच त्यांनी महाराष्ट्रातील काही लोकसभा मतदारसंघातील जागांचा अंदाज व्यक्त केला असून त्यात औरंगाबादेतून चंद्रकांत खैरे, नगरमधून सुजय विखे आणि माढा या बहुचर्चित मतदारसंघातून रणजित निंबाळकर हे विजयी होतील, असा दावा त्यांनी केला.\n`सरकारनामा फेसबुक लाइव्ह`वर बोलताना त्यांनी हा अंदाज व्यक्त केला. 2014 ला मोदींना जशी पूर्णतः अनुकूल परिस्थिती होती, तशी या वेळी नाही. तरीही ते सरकार पुन्हा बनवू शकतील. काही ज्योतिषांनी मोदी हे पंतप्रधान होणारच नसल्याचा दावा केल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर ते म्हणाले की, माझ्या अभ्यासानुसार मोदी हेच पुन्हा सर्वोच्च पदी बसतील. मोदी यांना निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात अनुकूलता होती. मात्र एप्रिल आणि मे महिन्यातील ग्रहांची स्थिती पाहता त्यांना सत्ता स्थापन्यासाठी काही अडचणी येतील पण तेच पंतप्रधान होतील. छोट्या पक्षांची भूमिका सरकार स्थापन्यात महत्त्वाची राहील, असे त्यांनी सांगितले.\nकोणत्या पक्षाला किती जागा मिळतील, हे भविष्याच्या आधारे सांगणे अवघड वाटते. कारण सर्वच पक्षांच्या कुंडलीचा अभ्यास करणे शक्य होत नाही. त्यामुळे अनेक पक्षांनी स्थापन केलेल्या आघाडीचे किती खासदार निवडून येतील, हे सांगणे अशक्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केली. राहुल गांधी यांच्या कुंडलीनुसार त्यांचे महत्त्व वाढत जाईल. मात्र ते आता पंतप्रधान होणे शक्य नसल्याचे त्यांनी नमूद केले.\nमहाराष्ट्रात काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसची जागांची परिस्थिती सुधारू शकेल, असे दिसते आहे. मात्र किती जागा मिळतील, हे सांगता येत नाही, असे मारटकर म्हणाले.\nसुप्रिया सुळे यांच्यासाठी परिस्थिती पोषक आहे. त्यांना सहज यश मिळणार नसले तरी त्याच बारामतीतून निवडून येतील, असे त्यांनी सांगितले. अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांची पत्रिका चांगली असून ते भविष्यात नेतृत्त्व करतील, असा दावा करत मावळ मतदारसंघात चमत्कारीक, आश्चर्यकारक निकाल लागू शकतो, असे मारटकर यांनी नमूद केले.\nमावळमध्ये कोण निवडून आले म्हणजे `आश्चर्यकारक` निकाल लागेल, या प्रतिप्रश्नावर त्यांनी सांगितले की, ही जागा सध्या शिवसेनेच्या बारणेंकडे आहे. त्यांचीही ताकद चांगली असल्याने ते निवडून आले तर आश्चर्यकारक ठरणार नाही. येथे अटितटीची लढत आहे. त्यामुळे पार्थ निवडून आले तर आश्चर्यकारक निकाल म्हणता येईल. पण येथे थेट निकाल सांगणे अवघड आहे.\nनगरच्या जागेबद्दल त्यांनी सुजय विखे यांच्या बाजूने अनुकूलता व्यक्त केली. त्यांचे ग्रहमान पोषक असल्याने तेच निवडून येतील, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. औरंगाबादेत तिरंगी सामन्यामुळे विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे हे धोक्यात असल्याचे बोलले जाते. त्याबद्दल मारटकर यांनी खैरे यांची पत्रिक उत्तम असून तेच निवडून येणार असल्याचा विश्वास मारटकर यांनी व्यक्त केला.\nशिरूरमधील अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या लढतीत आढळराव बाजी मारणार असल्याचे सांगत त्यांनी कोल्हे यांच्या विजयाविषयी साशंकता व्यक्त केली. गेल्या वेळच्या निवडणुकीपेक्षा आढळरावांचे मताधिक्य कमी असेल पण तेच निवडून येणार असल्याचे मारटकरांनी विश्वासाने सांगितले.\nनाशिकमध्ये समीर भुजबळ यांची परिस्थिती बरी आहे. मात्र गोडसे यांचीही पत्रिका उत्तम असल्याने येथे निकाल सांगणे अवघड असल्याचे मत त्यांनी सांगितले.\nमाढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार संजयमामा शिंदे यांच्यापेक्षा भाजपचे रणजितसिंह निंबाळकर यांचे पारडे जड आहे. त्यामुळे मारटकर यांनी निंबाळकर हेच निवडून येणार असल्याकडे कौल दिला.\nउत्��र मुंबई मतदारसंघातून काॅंग्रेसच्या उर्मिला मातोंडकर जिंकणे अवघड असल्याचे मत त्यांनी मांडले. पुण्यात गिरीश बापट यांची परिस्थिती उत्तम असून त्यांच्या विजयाबद्दल शंका नाही. त्यांना फार संघर्ष करावा लागणार नाही, असेही ते म्हणाले.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nLoksabha 2019 : 'सकाळ' वाचकांच्या मते भाजपला बहुमत मिळाले कारण...\nलोकसभा 2019 भाजप विरुद्ध काँग्रेस हे लोकसभा 2019 चे युध्द देशभरच काय तर जगभर निकालानंतरही चर्चेत आहे. 2014 च्या लोकसभा निवडणूकीच्या निकालात...\nसुप्रिया सुळेंच्या विजयाच्या हॅटट्रीकमध्ये इंदापूर तालुक्याचा सिंहाचा वाटा\nलोकसभा 2019 इंदापूर : तालुक्यात खासदार म्हणून केलेली लक्षवेधी कामे, आमदार दत्तात्रय भरणे यांनी गावे, वाड्यावस्त्यावर पिंजून काढलेला मतदारसंघ,...\nLoksabha 2019 : पार्थचा पराभव धक्कादायक - अजित पवार\nलोकसभा 2019 बारामती शहर : 'लोकसभा निवडणूकीमध्ये जनतेने जो कौल दिला, तो मान्य आहे, पाच वर्षासाठी मतदारांनी भाजपला पुन्हा संधी दिलेली आहे, निवडून...\nLoksabha 2019 : डॉ. अमोल कोल्हेंनी केले शिवजन्मभूमीला वंदन\nलोकसभा 2019 जुन्नर : शिरूर लोकसभा मतदार संघातील ऐतिहासिक विजयानंतर आज शुक्रवारी ता.२४ रोजी सकाळी नवनिर्वाचित खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी किल्ले...\nElection Results : बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीसह भुजबळांना जोरका झटका धीरेसे\nलोकसभा 2019 येवला लासलगाव मतदार संघातील अगदी जोरदारपणे झालेल्या लढाईमुळे दोन्ही पक्षांकडून मताधिक्याचे दावे करताना पंधरा ते वीस हजाराचे आकडे पार होत...\nसोशल मीडियावर राज ठाकरे ट्रोल, कार्यकर्त्यात रंगली खेचाखेची\nलोकसभा 2019 येवला : इतके दिवस सोशल मीडियावर राज ठाकरेंच्या 'लाव रे तो व्हिडिओ..' या वाक्याची मोठी चर्चा होती. आज निकालानंतर पुन्हा एक वाक्य...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/comment/811361", "date_download": "2019-06-20T15:32:21Z", "digest": "sha1:IOMUYKOBWL3LCNU7GHIFKGXL6R6IWG53", "length": 10044, "nlines": 177, "source_domain": "misalpav.com", "title": "घरात जरा उदासच वाटलं | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nघरात जरा उदासच वाटलं\nअन्नू in जे न देखे रवी...\nजव्हेरजींच्या उदासीकडे बघून आमचेही दु:ख खदाखदा करत वर आले... ;) ;)\nघरात जरा उदासच वाटलं\nहापिसात काल, जरा मटणंच हाणलं\nसायबाच्या स्टेनोला बघण्यात पण- पाणी प्यायचं राह्यलं\nबोंबलून-ओरडून जवा घसा कोरडा पडला\nमेल्या जोश्यानं त्यात जगभर पाणीच कोंबलं\nयावर हसून तिनं माझ्याकडे पाह्यलं\nसगळ्या रागाचं जणू 'पाणी-पाणी' झालं\nदुपारी तिनं फिरायचं आमंत्रण दिलं\nसिक नोटीस मागे ठेऊन, मी ऑफिस सोडलं-\nरेल्वेनं मग दादर गाठलं\nटॅक्सीत बसून हळूच तिनं चौपाटी सांगितलं\nसावली बघून बसकण मारली.\nबघता-बघता चार कणसं, तिनं माझ्याआधी संपवली\nसमुद्राकडं बघत तिचा अर्धा तास चरण्यात गेला\nतिला न्याहाळन्यातच माझा आईस्क्रीम-कोन वितळून गेला..\nसंध्याकाळची किरणं जवा समोर चम-चम चमकायला लागली\nतिसरा पुडा फोडत तिने मला, 'एक' बिस्कीट ऑफर केली\nगॉसिप सांगून-सांगून जेव्हा तिच पुरती कंटाळली\n\"चला- जाऊ\" म्हणत, तिने 'डेट' आपली संपवली.\nआपल्याच कर्माला दोष देत आंम्ही कपाळावर हात मारुन घेतला\nउठता-उठता तिने मागितलेला पॉपकॉर्न (तिच्या) हातात ठूसून दिला\nमऊ-मऊ वाळूत चालत तिने हळूच एक कटाक्ष टाकला\nखुदू-खुदू हसत मग माझा हात हातात घेतला\n' म्हणत तिने (स्वतःच्याच तोंडात) पॉपकॉर्न कोंबला\nसमुद्रात हुदडून आंम्ही परतीचा रस्ता धरला.\nपाण्यात चालताना दुप्पटा तिचा फडफडला\nतो सावरुन देत असतानाच- (आमच्या) महामायेनं मला हेरला\nत्या दिवसापासून- हापिस आमचं, कायमचं बंद आहे\nबाहेर तरी जाऊ कसा, महामाया समोरच आहे\nरोज उठून धुणं-भांडी करुन मन आज वैतागलं\nकाहीही म्हणा मंडळी पण- तेच-तेच वरणभात खावून\n...घरात जरा उदासच वाटलं\nअनर्थशास्त्रइशाराकविता माझीकाणकोणकालगंगागरम पाण्याचे कुंडचिकनमुक्त कविताभ��ानकहास्यमांडणीवावरकविताविडंबनस्थिरचित्र\n:) कविता अगम्य नाही. तुम्हाला कोणी कोलटकर भेटले नाहीत का\nतुम्हाला कोणी कोलटकर भेटले नाहीत का\nत्यांच्याच शोधात आहे. ;)\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 7 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/nashik-news-obc-savitribai-phule-scholarship-scheme/", "date_download": "2019-06-20T15:34:11Z", "digest": "sha1:LNNXIBJUREWEVDAAWGD5NH4HRHRHMTJN", "length": 18609, "nlines": 246, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेत 'ओबीसी' विद्यार्थिनींचा समावेश करा | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nस्वीकृतची झंझट नको रे बाबा..\nमानधन नको, वेतन हवे\nदिल्लीगेट रेप प्रकरण; रेपसाठी त्याने वापरली मित्राची कार\nबल्लाळांच्या बदलीत महापौरांचा हात\nVideo : साडेतेरा लाखाचे विदेशी मद्य जप्त; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई\nपाथर्डी फाटा परिसरात वृद्ध महिलेची सोनसाखळी लांबविली\nमुथूट फायनान्स गोळीबार प्रकरणी उत्तर प्रदेशातून दोन संशयित ताब्यात\nनाशिक : वयवर्ष ५८; वर्तमानपत्रापासून ‘त्या’ बनवतात शोभेच्या वस्तू, फुलदाणी आणि बाहुल्या\nबोदवड औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षकाचा महिला कर्मचार्‍यावर चाकू हल्ला\nअपघातावर उपाय : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात येणार्‍यांना आजपासून हेल्मेट सक्ती\nरोज पाच वीज जोडण्या खंडित करण्याचे फर्मान\nपालकमंत्री संकटमोचन, पण जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था धोक्यातच\nवादळातील नुकसानग्रस्तांच्या वेदना अधिवेशनात मांडणार\nआरोग्य, सौंदर्य व समृद्धीसाठी स्वच्छता आवश्यक\nनऊ महिन्यापासून कांद्यांचे पैसे न मिळाल्याने संतप्त शेतकर्‍यां���ी पिंपळनेर बाजार समितीला ठोकले कुलूप\nजलसंवर्धनासाठी ग्रामसभा घ्या- जिल्हाधिकारी राहुल रेखावार\nजिल्ह्यात विविध कार्यक्रमांनी तसेच गुलाबपुष्प देवून नवागतांचे स्वागत\nसार्वजनिक शांततेचा भंग सात महिलांविरुद्ध गुन्हा\nनवापूर पालिका कर्मचार्‍यांच्या आंदोलनानंतर आरोपींना अटक\nशिवसेनेतर्फे शेतकरी पिक विमा मदत केंद्राचे उद्घाटन\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nस्वीकृतची झंझट नको रे बाबा..\nसावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेत ‘ओबीसी’ विद्यार्थिनींचा समावेश करा\nसावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेत ‘ओबीसी’ विद्यार्थिनींचा समावेश करा\nराज्यातील अनुसूचित जाती, विमुक्त जाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थिनींना देण्यात येणाऱ्या सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेत इतर मागासवर्गीय विद्यार्थिनींचा समावेश करण्यात यावा अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी राज्याचे विजा, भज इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्ग मंत्री प्रा.राम शिंदे यांच्याकडे केली आहे.\nछगन भुजबळ यांनी मंत्री प्रा.राम शिंदे यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, मागासवर्गीय मुलींचे प्राथमिक शाळेतील गळतीचे प्रमाण कधी करण्याच्या हेतूने इ.५ वी ते इ.७ वीतील मुलींसाठी शिष्यवृत्ती देण्याची योजना सुरु करण्यात आली. त्याच धर्तीवर इ.८ वी ते इ. १० वी मधील मुलींचे गळतीचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना सुरु करण्यात आली आहे.\nत्याअंतर्गत इ.८ वी ते इ. १० वी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जातीच्या मुलींना प्रत्येक शैक्षणिक वर्षात जून ते मार्च असे दहा महिने रुपये १०० /- प्रमाणे शिष्यवृत्ती मिळते.\nया शिष्यवृत्ती योजनेमुळे ग्रामीण भागातील दलित विद्यार्थीनीला दरमहा रु.१०० /- मिळतात. ज्या घरात मुलगी म्हणजे ओझे समजले जाते अशा घरात तिला आता न्याय मिळू शकेल. मुलींचे सक्षमीकरण कारणे हा या योजनेमागचा हेतू आहे.\nसावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना ही योजना राज्यातील अनुसूचित जाती, विमुक्त जाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थिनींना लागू करण्यात आलेली आहे.\nत्याचप्रमाणे या योजनेत इतर मगासवर्गीय विद्यार्थिनींचा समावेश करून त्यांना सदर योजनेचा लाभ द्यावा अशी मागणी ��गन भुजबळ यांनी मंत्री. प्रा.राम शिंदे यांच्याकडे केली आहे.\nसटाणा : औंदाणे गावाजवळ भीषण अपघात; चौघे ठार\nनिसर्ग संवर्धनासह प्राण्यांचे संरक्षण काळाची गरज\nचार वर्षांत राज्यात 12 हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nVideo : साडेतेरा लाखाचे विदेशी मद्य जप्त; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई\nपाथर्डी फाटा परिसरात वृद्ध महिलेची सोनसाखळी लांबविली\nVideo : ‘रेनॉ’ कंपनीच्या ‘ट्रायबर’चे थाटात अनावरण; काय आहेत फीचर्स जाणून घ्या\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nमनपा निवडणुक : पहिला महिला उमेदवारी अर्ज दाखल\nआवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\n‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित\nआवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, हिट-चाट\nसमांतर रस्ता कृती समितीच्या साखळी उपोषणास 1752 जळगावकरांनी दर्शविला पाठिंबा\nmaharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव\nटी-२० महिला विश्वचषकः भारताचे आव्हान संपुष्टात\nआवर्जून वाचाच, क्रीडा, मुख्य बातम्या\nचार वर्षांत राज्यात 12 हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nबोदवड औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षकाचा महिला कर्मचार्‍यावर चाकू हल्ला\nmaharashtra, जळगाव, मुख्य बातम्या\nनाराज एकनाथ खडसेंचा सरकारला घरचा आहेर\nनेवासा : गवतातून विषबाधा; आतापर्यंत ४६ शेळ्या-मेंढ्यांचा मृत्यू\nस्वीकृतची झंझट नको रे बाबा..\nमानधन नको, वेतन हवे\nचार वर्षांत राज्यात 12 हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nदिल्लीगेट रेप प्रकरण; रेपसाठी त्याने वापरली मित्राची कार\nVideo : साडेतेरा लाखाचे विदेशी मद्य जप्त; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई\nचार वर्षांत राज्यात 12 हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nVideo : साडेतेरा लाखाचे विदेशी मद्य जप्त; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई\nपाथर्डी फाटा परिसरात वृद्ध महिलेची सोनसाखळी लांबविली\nVideo : ‘रेनॉ’ कंपनीच्या ‘ट्रायबर’चे थाटात अनावरण; काय आहेत फीचर्स जाणून घ्या\nनिसर्ग संवर्धनासह प्राण्यांचे संरक्षण काळाची गरज\nस्वीकृतची झंझट नको रे बाबा..\nमानधन नको, वेतन हवे\nचार वर्षांत राज्यात 12 हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/11-lakh-adivasi-beghar", "date_download": "2019-06-20T15:48:07Z", "digest": "sha1:ZTEWG37OPYHS7SUWYMLH5A3BEDDUSFTU", "length": 21712, "nlines": 79, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "११ लाख आदिवासींना बेघर करणारा अन्यायकारक निर्णय - द वायर मर���ठी", "raw_content": "\n११ लाख आदिवासींना बेघर करणारा अन्यायकारक निर्णय\n‘आदिवासी व इतर पारंपरिक वन निवासी वन अधिकार मान्यता कायदा २००६ व नियम २००८’च्या प्रस्तावनेत, या देशातील आदिवासींवर इंग्रजांच्या काळापासून आतापर्यंत ऐतिहासिक अन्याय झाला आहे, असे स्पष्टपणे नमूद करत दिलगिरी व्यक्त करण्यात आली होती. मा. सर्वोच्च न्यायालयाच्या नुकत्याच दिलेल्या आदेशाने ज्यांचे वनजमिनीवरील अतिक्रमणाचे दावे अमान्य करण्यात आले अशा आदिवासींना त्या जमिनीचा ताबा सोडायला सांगून, तिथून हाकलून देता येईल. या निर्णयाला आव्हान देणारी पुनर्विचार याचिका लवकर दाखल केली पाहिजे जेणेकरून या देशातील आदिवासींवरील ‘ऐतिहासिक अन्याय’ थांबेल.\nमा. सर्वोच्च न्यायालयाने, वन अधिकार कायद्यानुसार ज्यांचे वनजमिनीवरील अतिक्रमणाचे दावे अमान्य करण्यात आले अशा आदिवासींना त्या जमिनीचा ताबा सोडायला सांगून, तिथून हाकलून देण्यात यावे असा आदेश अलीकडेच जारी केला. अनेक आदिवासी व इतर पारंपरिक वननिवासींनी, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ज्या वनजमिनीवर अतिक्रमण केले होते, त्या जमिनीचा कायदेशीर ताबा मिळविण्यासाठी व त्यांचा पारंपरिक अधिकार मान्य केला जाण्यासाठी ‘आदिवासी व इतर पारंपरिक वन निवासी वन अधिकार मान्यता कायदा, २००६, नियम २००८ (थोडक्यात – वन अधिकार कायदा)’ अंतर्गत दावे दाखल केले होते. अनेक लोकांचे दावे मान्य करण्यात आले. परंतु दावे अमान्य झालेल्यांचीही संख्या लाखांमध्ये आहे. अजूनही काही आदिवासी व इतर पारंपरिक वननिवासी दावे दाखल करण्याच्या प्रक्रियेत आहेत.\nआता मा. सर्वोच्च न्यायालयाने सरकारला सांगितले आहे की दावे अमान्य झालेल्या जमिनी परत ताब्यात घेऊन आदिवासींना तेथून हाकलून द्यावे. या संपूर्ण निर्णयामुळे सर्व आदिवासी समाज व जंगलावर अवलंबून असणाऱ्या इतर पारंपरिक वननिवासींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून न्यायव्यवस्थेवरील जनतेचा विश्वास कमी होत असल्याचे दिसून येत आहे. या देशातील आदिवासी, वन अधिकार कायद्याचा वापर करून जंगलाचे व्यवस्थापन, संरक्षण व संवर्धन स्वतः ग्रामसभेच्या माध्यमातून करत आहेत. तेंदू, बांबू व इतर वनोपजांच्या विक्रीतून ग्रामसभा आर्थिक दृष्ट्या सक्षम होत आहेत.\nवन अधिकार कायदाच्या प्रस्तावनेत स्पष्टपणे नमूद केले आहे की या देशातील आदिवासींवर इंग्रजांच्या काळापासून आतापर्यंत ऐतिहासिक अन्याय झाला आहे. हा ऐतिहासिक अन्याय दूर करण्यासाठी सरकार हा कायदा अस्तित्वात आणत आहे. वन अधिकार कायद्याचा उद्देश आदिवासींवर झालेला अन्याय दूर करणे हा होता. हा अन्याय अशा निर्णयानी दूर होणार नाही असे मला वाटते.\nया वन अधिकार कायद्यामध्ये दाव्याबरोबर पुरावेही सादर करावे लागतात. यात दोन महत्त्वाचे पुरावे जोडले पाहिजेत अशी अट आहे. दावेदार जर आदिवासी असेल तर जातीचे प्रमाणपत्र अनिवार्य असते आणि दुसरा अतिक्रमण केल्याचा पुरावा अतिक्रमण केल्याच्या पुराव्यामध्ये गावातील वरिष्ठ व्यक्तिचे कथन हे ही एक पुरावा म्हणून गरजेचे असते. पण उपविभागीय समिती व जिल्हा स्तरीय समितीमध्ये हा पुरावा मान्यच केला जात नाही. ‘हा पुरावा नाही’ असे म्हणत दाव्यासोबत जोडलेला सदर पुरावा (वरिष्ठ व्यक्तीचे कथन) फेकून दिला जातो. हा कायद्याचा सरळ सरळ अपमान आहे असे मला वाटते. भामरागडसह जिल्ह्यातील जनतेने वेळोवेळी मोर्चा व निवेदन देऊन वरिष्ठ व्यक्तीचे कथन हा पुरावा गृहीत धरावा अशी मागणी केली आहे. पण सरकार याकडे कायम दुर्लक्ष करत आहे.\nशिवाय आदिवासी व्यक्तीला कागद सांभाळून ठेवायची सवय नाही. लोकांकडे अजूनही आधार कार्ड, रेशन कार्ड, इलेक्शन कार्ड नाही. जातीचे प्रमाणपत्रही नाही. ज्यांनी पिढ्यानपिढ्या जंगलाचे रक्षण व संरक्षण केले त्यांनी फक्त पुरावा सादर केला नाही म्हणून जंगलातून हाकलून देणे हे अन्यायकारक आहे. आदिवासी निसर्ग पूजक आहे. तो पहाडीची पूजा करतो, झाडांची पूजा करतो, नदीची पूजा करतो. आज जिथे आदिवासी आहे, तिथेच जंगल आहे. आज आपण त्यांना त्यांच्या जंगलातून बाहेर हाकलून देण्याची गोष्ट करतो; उद्या आदिवासी या देशाचे निवासी नाहीत असे म्हणारे लोक भेटतील. मात्र खरे तर आदिवासी या देशाचा मूलनिवासी आहे.\nआदिवासी आणि त्यांची वनसंपदा\nदुसरे महत्त्वाचे म्हणजे वन अधिकार कायद्यामध्ये वन हक्काची पडताळणी करण्यासाठी गाव पातळीवर वन हक्क समिती, तालुका पातळीवर उपविभागीय समिती आणि जिल्हा पातळीवर जिल्हा स्तरीय समिती आहे. या सर्व समितींवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य पातळीवर राज्यस्तरीय नियंत्रण समिती आहे. गाव पातळीवरील वन हक्क समिती ते जिल्हा स्तरीय वन अधिकार समिती दाव्यांची पडताळणी करतात. वन हक्क समिती व उपविभागीय समिती दाव्यांची पडताळणी करून जिल्हास्तरीय समितीकडे अंतिम मान्यतेसाठी पाठवतात. एखाद्या प्रकरणामध्ये यापैकी कोणत्याही समितीने दावा अमान्य केल्यास दावेदाराला पुढच्या समितीकडे अपील करता येते. जर ते या सर्व समित्यांनी अमान्य केले असले तरी त्यांना कोर्टात जाता येते. आता मा. सर्वोच्च न्यायालयाने नमूद केलेले ११ लाख दावे कोणत्या पातळीवर अमान्य झाले ते कोर्टाने अमान्य केले की वर नमूद केलेल्या समित्यांनी अमान्य केले ते कोर्टाने अमान्य केले की वर नमूद केलेल्या समित्यांनी अमान्य केले जर ते वन अधिकार कायद्यानुसार गठित केलेल्या समितीने अमान्य केले असतील आणि त्या अमान्यतेला अंतिम स्वरूप दिले गेले असेल, तर कायदयाने दिलेल्या त्यांच्या नैसर्गिक अधिकाराचे हनन झाले आहे. म्हणजे ग्रामस्तरीय वन हक्क समिती, उपविभागीय समिती, जिल्ह्यस्तरीय समिती, किंवा राज्य स्तरीय सनियंत्रण समिती या सर्वोच्च निर्णय घेणाऱ्या संस्था नाहीत. मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशात या सर्व बाबींचा विचार करण्यात आलेला नाही. म्हणून देशातील समस्त आदिवासी व इतर पारंपरिक वन निवासीच्या नैसर्गिक अधिकाराचे गंभीररित्या हनन झाले आहे. याचा गांभीर्याने विचार व्हावा.\nतसेच वन अधिकार कायद्यात कलम ३.१(इ) मध्ये या देशातील आदिम जमातींना (Particularly Vulnerable Tribal Group) परिसर हक्क म्हणजे निवासाचे व निवासस्थानाचे तसेच सामाजिक धारणाधिकार (Habitat Right) मान्य करण्याविषयी सांगितले आहे. या देशात एकूण ७५ आदिम जमाती आहेत. यापैकी महाराष्ट्रात ३ आदिम जमाती आहेत. संपूर्ण देशात मध्यप्रदेशातील ‘बैगा’ या आदिम जमातीच्या ९ गावांना परिसर हक्क (Habitat Right ) मान्य करण्यात आला आहे. बाकीच्या राज्यात याविषयी जाणीवही नाही, माहिती सुद्धा नाही. वन अधिकार कायद्यात या कायद्याची अंमलबजावणी सरकारने स्वतः पुढाकार घेऊन करावी असे म्हटले आहे. पण याविषयी काहीही होताना दिसत नाही. अनेक वैयक्तिक, सामूहिक दावे प्रलंबित आहेत. परिसर हक्काचे नावही अनेक अधिकाऱ्यांना माहीत नाही. अश्या परिस्थितीत आदिवासींच्या जमिनी ताब्यात घेऊन त्यांना त्यांच्या जमिनीतून बाहेर काढणे अन्यायकारक आहे.\nवन अधिकार कायदा वनजमिनीवरील अतिक्रमणाचे पट्टे देण्याविषयी नाही, त्यांचा त्यावरील अधिकार मान्य करण्याविषयी आहे. आपण पुराव्या अभावी आदिवासींचा वन अधिकार मान्य केला नाही तरी ते त्यांचे पारंपरिक अधिकार पिढ्यानपिढ्यांपासून अस्तित्वात आहेत. हे आपल्याला नाकारता येणार नाही. म्हणून जेवढे लवकर शक्य होईल तेवढे मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारी पुनर्विचार याचिका दाखल केली पाहिजे. जेणेकरून या देशातील आदिवासींवरील ऐतिहासिक अन्याय थांबेल.\nदरम्यान, २८ फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयाने, त्यांच्या खंडपीठाने १७ फेब्रुवारीला दिलेल्या वरील निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी मंजूर केली आहे. सरकारची बाजू मांडणाऱ्या तुषार मेहतांनी मान्य केले की “या कायद्यामध्ये जमिनी हिसकावून घेण्याची तरतूद नाही. हक्क आहे वा नाही एवढेच तपासण्याचा अधिकार आहे.” आदिवासींकडून कागदोपत्री पुरावे दिले गेले नाहीत म्हणजे त्यांचा हक्क नाही असे होत नाही, ह्या प्रतिवादाची दखलही न्यायालयानी घेतली. या स्थगितीमुळे लाखॊ आदिवासींना तात्पुरता तरी दिलासा मिळाला आहे.\nलालसू सोमा नोगोटी हे गडचिरोली येथील सामाजिक कार्यकर्ते असून, आदिवासींच्या अधिकारांकरिता काम करतात.\nसामाजिक 70 हक्क 71 featured 123 Forest 1 Habitat Right 1 MP 4 Supreme Court 13 Tribal Act 1 Tribal Group 1 Tribes 1 आदिम जमाती 1 आदिवासी 3 आधार कार्ड 1 इलेक्शन कार्ड 1 कायदा 4 जंगल 2 रेशन कार्ड 1 लालसू सोमा नोगोटी 1 वन अधिकार 1 सर्वोच्च न्यायालय 10\nएचके आर्ट्स कॉलेजच्या प्राचार्यांनी राजीनामा का दिला\nनऊ वर्षे उलटूनही शाहीद आझमी खून खटल्याचा निकाल नाहीच\nधनगर समाजासाठी अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस\nलोकसंख्येत येत्या ९ वर्षांत भारत चीनच्या पुढे\nशांघाई सहकार्य संघटना भारतासाठी महत्त्वाची का\nओम बिर्ला नवे लोकसभा सभापती\n२० व्या शतकातल्या आण्विक चाचण्यांचा परिणाम महासागरांच्या तळांपर्यंत\nआधार डेटा पुन्हा खाजगी क्षेत्रासाठी खुला\nचोरीच्या संशयावरून दलित मुलाला मारहाण\nमुझफ्फरपूर मेंदूज्वर साथ : मृत मुलांचा आकडा १०८\nरक्षकांपासून रक्षण कोण करेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://nanded.gov.in/mr/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2019-06-20T15:22:31Z", "digest": "sha1:NAUMZSV4YUDITZGW77VB7K67NGH534BE", "length": 9356, "nlines": 145, "source_domain": "nanded.gov.in", "title": "संपर्क निर्देशिका | नांदेड जिल्हा , महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nनांदेड जिल्हा District Nanded\nएसटीडी आणि पिन कोड\nमहसुल / दंडाधिकार विभाग\nस्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक नि��डणुक\nश्री सचखंड गुरुद्वारा बोर्ड निवडणुक -2018\nग्रामरक्षक दल माहिती पुस्तिका\nनिवास (हॉटेल / रिसॉर्ट / धर्मशाळा)\nकापुस पिकावरील बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसानीचा अहवाल\nछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ लाभार्थ्यांची यादी जि. नांदेड\nश्री सखाराम मांडवगडे तहसिलदार कंधार tahkandhar[at]gmail[dot]com 02466-223424\nश्रीमती ज्योती चव्हाण तहसिलदार धर्माबाद tahdharmabad[at]gmail[dot]com 02465-245200\nश्रीमती मृणाल जाधव तहसिलदार उमरी tahumri[at]gmail[dot]com 02467-244202\nश्री अरविंद बोळंगे तहसिलदार देगलूर tahdegloor[at]gmail[dot]com 02463-255033\nश्री.अभिनव गोयल भा. प्र. से. सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी किनवट dmkinwat[at]gmail[dot]com 02469-222228\nश्री.पी.एस.बोरगावकर उपविभागीय अधिकारी कंधार sdokandhar[at]gmail[dot]com 02466-223051\nश्री.पवन विष्णु चांंडक उपविभागीय अधिकारी भोकर sdobhokar[at]gmail[dot]com 02467-223884\nश्री.महेश वडदकर उपविभागीय अधिकारी हदगाव sdohadgaon[at]gmail[dot]com 02468-222099\nश्री अमोलसिंंह भोसले उपविभागीय अधिकारी बिलोली sdobiloli[at]gmail[dot]com 02465-223123\nडॉ.सचिन खल्लाळ उपविभागीय अधिकारी धर्माबाद sdodharmabad[at]gmail[dot]com 02465-244279\nश्री.शक्ती कदम उपविभागीय अधिकारी देगलूर sdmdegloor[at]gmail[dot]com 02463-255034\nश्री लतीफ पठाण उपविभागीय अधिकारी, नांदेड sdmnanded[at]gmail[dot]com 02462-230966\nश्री अरुण डोंगरे (भा.प्र.से) जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी,नांदेड collector[dot]nanded[at]maharashtra[dot]gov[dot]in 02462-237101\nश्री खुशालसिंह परदेशी अपर जिल्हाधिकारी,नांदेड adcnanded[at]gmail[dot]com 02462-237101\nश्री संतोष वेणीकर निवासी उपजिल्हाधिकारी, नांदेड. nandedrdc[at]gmail[dot]com 02462-248418\nश्री.संतोष वेणीकर (अतिरिक्त पदभार) जिल्हा पुरवठा अधिकारी,नांदेड dsonanded1[at]gmail[dot]com 02462-232521\nश्री महेश वडदकर (अतिरिक्त पदभार) उपजिल्‍हाधिकारी रोहयो, नांदेड. degsnanded1[at]gmail[dot]com 02462-245066\nश्रीमती. दीपाली मोतीयेळे उपजिल्‍हा निवडणूक अधिकारी ,नांदेड dydeonanded[at]gmail[dot]com 02462-235762\nश्रीमती अनुराधा ढालकरी, उपजिल्‍हाधिकारी सामान्य, नांदेड dygennanded[at]gmail[dot]com 02462-240303\nश्री प्रफुल्ल कर्णेवार जिल्‍हा सूचना विज्ञान अधिकारी,नांदेड dio-nan[at]nic[dot]in 02462-235803\nश्री सुनिल महिंद्रकर भूसंपादन समन्‍वय अधिकारी,नांदेड laoconanded[at]gmail[dot]com 02462-248418\nश्री एस.ए.थोरात जिल्हा नियोजन अधिकारी, नांदेड dponanded[at]gmail[dot]com 02462-235067\nसंकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क जिल्हा प्रशासनाकडे आहेत\n© जिल्हा प्रशासन,नांदेड , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्��ावत: Jun 19, 2019", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/jalgaon-latest-marathi-news-trends-breaking-news-22/", "date_download": "2019-06-20T16:10:12Z", "digest": "sha1:4WBR4KJNJQJFY7GWPLZWLDWAI4BTEUSO", "length": 15010, "nlines": 220, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "राहुल गांधींना राष्ट्रीय महिला आयोगाची नोटीस/Jalgaon- latest Marathi news trends, breaking news | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nसोन्याच्या भावानं गाठला उच्चांक\nभैय्या, पक्कं ठरलं ना..\n‘ती’ रेपकार अखेर पोलिसांच्या ताब्यात\nतडीपारीनंतर नगरात फिरणारा टिंग्या गजाआड\nमहासभेत चर्चेविना कोट्यवधींची विकासकामे मंजुर\nनाशिकची गुन्हेगारी संपता संपेना; अब्रू वाचविण्यासाठी ‘तिने’ मारली धावत्या रिक्षातून उडी\nविधानसभा निवडणुकीचे चोख नियोजन करा : विभागीय आयुक्त माने\nकंत्राटदार बदलला तरी कर्मचार्‍यांना कायम ठेवा\nआकाशवाणी चौकात अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर पोलिसांनी पकडले\nशेतीपंपाचा वीजपुरवठा खंडित न करण्याचा महावितरणचा निर्णय\nगावठी कट्ट्यातून गोळी झाडल्याचा पोलिसांना संशय\n…अखेर ग.स.तील बेनामी ठेवीप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा\nना.जयकुमार रावल यांच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन\nवादळग्रस्तांसाठी आ.कुणाल पाटील विधानसभेत आक्रमक\n46 विभागांच्या 482 सेवा ऑनलाईन- जिल्हाधिकारी राहुल रेखावार\nसाक्रीत तीव्र पाणीटंचाई; उपाययोजना करा\nतळोद्यानजिक अहमदाबाद-शिरपूर बसवर दगडफेक\nकोळदा-खेतिया रस्त्याचे काम संथगतीने\nनवापुरात वेळेवर पाणीपुरवठा होत नसल्याने भाजपातर्फे मुख्याधिकार्‍यांना घेराव\nजिल्ह्यात विविध कार्यक्रमांनी तसेच गुलाबपुष्प देवून नवागतांचे स्वागत\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nमहासभेत चर्चेविना कोट्यवधींची विकासकामे मंजुर\nराहुल गांधींना राष्ट्रीय महिला आयोगाची नोटीस\nBreaking News maharashtra आवर्जून वाचाच देश विदेश मुख्य बातम्या राजकीय\nराहुल गांधींना राष्ट्रीय महिला आयोगाची नोटीस\nनवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांच्याबाबात अनुद्गार काढल्याचे सांगत, राष्ट्रीय महिला आयोगानं राहुल गांधी यांच्याकडे स्पष्टीकरण मागितलं आहे.\n‘पंतप्रधान नरेंद्र मोदी घाबरले असून आपल्या बचावासाठी त्यांनी महिला मंत्र्याला पुढे केल�� आहे’, असं वक्तव्य राहुल यांनी राजस्थानमधील एका सभेत बोलताना केलंय.\nराहुल गांधी यांनी पुरुषप्रधान मानसिकतेतून हे वक्तव्य केल्याचं म्हणत, आयोगानं राहुल यांना नोटीस बजावली आहे. राहुल गांधी महिलांना कमकुवत मानतात का, असा सवाल करत, राहुल गांधींचं वक्तव्य महिलांची निंदा करणारं आणि अपमानजनक असल्याचं आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी म्हटलं आहे. राहुल गांधी यांना नोटीस पाठवून या वक्तव्यामागं त्यांचा काय उद्देश आहे, याचं आयोगानं स्पष्टीकरण मागवलं असल्याचंही शर्मा म्हणाल्या.\nअमेझॉनचे मालक जेफ बेझोस यांचा पत्नीसोबत घटस्फोट\nमराठी भाषा संवर्धनात महाविद्यालयीन युवकाची जबाबदारी मोठी : प्राचार्य डॉ.चंद्रकांत दिघावकर\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nशेंदुर्णी नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत विनापरवाना ना. महाजनांनी फोडला प्रचार नारळ : गुन्हा दाखल\nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव, मुख्य बातम्या, राजकीय\n# Dhule Municipal election Live results # पोस्टल मतमोजणीत भाजपा, कॉग्रेसला 6 जागा, राष्ट्रवादीला 4 तर लोकसंग्रामला एक जागा\nअटलबिहारी वाजपेयींचे चित्र असलेले 100 रुपयांचे नाणे लवकरच\nआवर्जून वाचाच, देश विदेश, मुख्य बातम्या\nकलेक्टरांसह इतरांवर गुन्हा नोंदवा\nआवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nकोकणात मान्सून दाखल; हवामान खात्याकडून अधिकृत माहिती\nचार वर्षांत राज्यात 12 हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nबोदवड औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षकाचा महिला कर्मचार्‍यावर चाकू हल्ला\nmaharashtra, जळगाव, मुख्य बातम्या\nमहासभेत चर्चेविना कोट्यवधींची विकासकामे मंजुर\nसोन्याच्या भावानं गाठला उच्चांक\nभैय्या, पक्कं ठरलं ना..\n‘ती’ रेपकार अखेर पोलिसांच्या ताब्यात\nतडीपारीनंतर नगरात फिरणारा टिंग्या गजाआड\nमराठी भाषा संवर्धनात महाविद्यालयीन युवकाची जबाबदारी मोठी : प्राचार्य डॉ.चंद्रकांत दिघावकर\nमहासभेत चर्चेविना कोट्यवधींची विकासकामे मंजुर\nसोन्याच्या भावानं गाठला उच्चांक\nभैय्या, पक्कं ठरलं ना..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/bollywood-and-hollywood-celebs-who-have-admitted-to-having-sex-for-money-5990610.html", "date_download": "2019-06-20T16:06:16Z", "digest": "sha1:K2OBYXTQMZHTLTGCA5RBSM6LG4ZMMWRL", "length": 9290, "nlines": 167, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Bollywood And Hollywood Celebs Who Have Admitted To Having Sex For Money | स्टारडमच्या सुरुवातीच्��ा काळात या CELEBS नी पैशांसाठी केली 'गंदी बात'", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nस्टारडमच्या सुरुवातीच्या काळात या CELEBS नी पैशांसाठी केली 'गंदी बात'\nसनीपासून ते शर्लिन चोप्रापर्यंत या सेलिब्रिटींनी पैसे कमावण्यासाठी शारीरिक संबंध ठेवल्याचे मान्य केले आहे.\nसेक्सविषयी लोक उघडपणे बोलत नाहीत. लग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवणे हे आजही समाजात अमान्य आहे. मात्र या समाजातील काही लोक असे आहेत, ज्यांनी लग्नापूर्वीच शारीरिक संबंध ठेवल्याचे सार्वजनिकरित्या मान्य केले आहे. ही गोष्ट मान्य करण्यात फिल्म इंडस्ट्रीतील सेलेब्स आघाडीवर आहेत. त्यांनी केवळ ही गोष्टच मान्य केली नाही, तर हे शारीरिक संबंध पैसे कमावण्यासाठी ठेवल्याचेही त्यांनी उघड केले.\nआज या पॅकेजमधून आम्ही तु्म्हाला अशाच काही सेलेब्सविषयी सांगतोय, ज्यांनी पैशांसाठी सेक्स केल्याचे मान्य केले आहे. कोण आहेत, हे सेलेब्स जाणून घ्या पुढील स्लाईड्समध्ये...\nबिग बॉस 9 मुळे प्रसिद्धीझोतात आलेला सुयश राय यानेदेखील संघर्षाच्या काळात पैशांसाठी आपल्या वयापेक्षा ब-याच मोठ्या असलेल्या स्त्रीसोबत शारीरिक संबंध ठेवल्याचे अलीकडेच उघड झाले. या महिलेने सुयशला सेक्ससाठी 40 हजार रुपये दिले होते.\n'गेम ऑफ थ्रोन्स'मधील 'शे'ला लोक पोर्न इंडस्ट्रीतील दिलाराच्या रुपात अधिक ओळखतात. पैशांसाठी तिने अनेक पोर्न सिनेमांत काम केले आहे.\nमिस बिकिनी एशियामध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलेली गहना वशिष्ठनेदेखील ट्विट करुन स्वीकारले होते, की तिने पैशांसाठी लोकांसोबत शारीरिक संबंध ठेवले होते. तिच्या मते, या क्षेत्रात आल्यानंतर तुम्ही सेक्सला नाही म्हणू शकत नाहीत.\nसेक्स टेपमुळे चर्चात आलेल्या किम कर्दाशिअनने तिच्या सेक्स टेपचे हक्क 5 मिलियनमध्ये विकले होते.\nप्लेबॉय गर्ल शर्लिन चोप्राने काही दिवसांपूर्वीच एक खुलासा केला. पैशासाठी सेक्स केल्याचे तिने मान्य केले. मात्र यापुढे आपण असे काही करणार नाही, असेही तिने स्पष्ट केले. ''मला आठवत नाही, मी किती लोकांबरोबर सेक्स केला ते. मी लॉस एंजिल्सला आल्यावर माझ्या विचारात बदल झाला. मी आता असा विचार करणार नाही'', असे शर्लिन म्हणाली होती.\nसनीचे सत्य कुणापासूनही लपून राहिलेले नाही. पोर्न स्टारच्या रुपात तिने प्रसिद्धी मिळवली आहे. ती ए��ेकाळची सर्वात महागडी पोर्नस्टार राहिली आहे.\n'सूर्यवंशी' चित्रपटात दिसेल 'टिप टिप बरसा पानी', अक्षय म्हणाला - 'इतर कुणी हे री-क्रिएट केले असते तर पश्चात्ताप झाला असता'\n'नच बलिए' शोमध्ये दिसू शकतात सलमान खानच्या माजी प्रेयसी, डान्स रिअॅलिटी शोच्या नवव्या सीझनला लवकरच होणार आहे सुरुवात\nनुकतीच खासदार बनलेली नुसरत जहां बिजनेसमन निखिल जैनसोबत तुर्कीमध्ये झाली विवाहबद्ध, लग्नामुळे घेऊ शकली नाही खासदार पदाची शपथ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%BE_%E0%A4%AC%E0%A5%87,_%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0", "date_download": "2019-06-20T16:01:17Z", "digest": "sha1:HL27GUOJUALTK6CQ2NKTZWCE6MVRAURC", "length": 8923, "nlines": 101, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मरीना बे, सिंगापूर - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nमरीना बे आणि पार्श्वभूमीवरील मरीना सेंटर.\nमरीना बे, सिंगापूर हे सिंगापुराच्या दक्षिणेस असलेली खाडी आहे. ऐतिहासिक महत्त्वाची सिंगापूर नदी येथे समुद्रास मिळते.\nअल्जुन्येद · अलेक्झांड्रा · आयर राजा · बॅलेस्टियर रोड · बार्टली · बिशान · बुगिस · बुकित चांदू · बुकित हो स्वी · बुकित मेरा · बुकित तिमा · बुओना विस्टा · कॅल्डेकॉट हिल · मध्यवर्ती सिंगापूर · चायनाटाउन · कॉमनवेल्थ · धोबी घाट · डोवर · एमराल्ड हिल · एस्प्लनेड · फेरर पार्क · गेय्लांग · हार्बरफ्रंट · हॉलंड व्हिलेज · जालान बसार · जू च्यात · कालांग · कांपोंग ग्लाम · कातोंग · केंट रिज · कोलाम आयर · किम सेंग · लिटल इंडिया · मॅक्फर्सन · मरीना बे · मरीना सेंटर · मरीना पूर्व · मरीना दक्षिण · मरीन परेड · मेरीमाउंट · माउंटबॅटन · माउंट फेबर · माउंट व्हर्नॉन · म्युझियम प्लॅनिंग एरिया · न्यूटन · नोवीना · वन-नॉर्थ · ऑर्चर्ड रोड · आउट्रम · पासिर पांजांग · पोतोंग पासिर · रोचोर · क्वीन्सटाउन · रादिन मास · रॅफल्स प्लेस · रिव्हर व्हॅली · शेंटन वे · सिन मिंग · सिंगापूर नदी · दक्षिणी बेटे · सेंट मायकेल्स · तांजोंग पागार · तांजोंग र्‍हू · टॅंगलिन · तलोक आयर · तलोक ब्लांगा · थॉम्सन · त्याँग बारू · तो पायो · ऊबी · व्हांपोआ\nबेडोक · बेडोक रिझर्वॉयर · चाइ ची · चांगी · चांगी बे · चांगी पूर्व · चांगी व्हिलेज · ईस्ट कोस्��� · यूनोस · काकी बुकित · कंबांगान · पासिर रिस (लोराँग हालुस · लोयांग) · पाया लेबार · सिग्लाप · सिमई · टॅंपिनीज · ताना मेरा\nऍडमिरल्टी · मध्यवर्ती जलसंधारण आरक्षित निसर्गक्षेत्र · चोंग पांग · क्रांजी · लिम चू कांग · मांदाई · मार्सिलिंग · निओ त्यू · सेंबावांग · सेनोको · सिंपांग · सुंगई कादुत · वूडलंड्स · यीशुन\nअंग मो क्यो (नियोजन क्षेत्र) · हौगांग (देफू · कोवन) · केबुन बारू · लोराँग चुआन · ईशान्य बेटे · पुंगोल · पुंगोल पॉइंट) · सलेतार · सेंकांग (बुआंकोक · जालान कायू ) · सेरंगून (सेरंगून गार्डन्स · सेरंगून उत्तर) · यो चू कांग\nबेनोई · बून ले · बुकित बातोक · बुकित गोंबाक · बुकित पांजांग · चोआ चू कांग · क्लेमंटी · गुल · हिलव्ह्यू · जू कून · जुराँग (जुराँग पूर्व · जुराँग पश्चिम) · मुराई · नान्यांग · पांदान गार्डन्स · पासिर लाबा · पायोनियर · सारिंबुन · तमन जुराँग · तेबान गार्डन्स · तेंगा · तो तुक · तुआस · वेस्ट कोस्ट · पश्चिमी बेटे · पश्चिमी जलसंधारण क्षेत्र · यू टी\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ०१:४१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/ahmednagar-makar-sankranti-festival/", "date_download": "2019-06-20T15:45:19Z", "digest": "sha1:XSISKZSZXNFDMW3AFZILAZIXUUG4DB7F", "length": 22183, "nlines": 247, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "उडी उडी रे...!", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nनेवासा स्टेट बँक शाखेतून ग्राहकाचे अडीच लाख लांबवले\nखोट्या अ‍ॅट्रोसिटीच्या विरोधात राहुरीत मोर्चा\nबालाणी बंगल्यावरील दरोड्यातील आरोपी जेरबंद\nभंडारदरा पाणलोटात मृगाचा जोर वाढला\nविधानसभा निवडणुकीचे चोख नियोजन करा : विभागीय आयुक्त माने\nकंत्राटदार बदलला तरी कर्मचार्‍यांना कायम ठेवा\nबार्‍हे ग्रामिण रुग्णालयात आरोग्यांची हेळसांड\nसुरगाणा तालुक्यातील बोरगाव धरण कोरडे ठणठणीत\nआकाशवाणी चौकात अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर पोलिसांनी पकडले\nशेतीपंपाचा वीजपुरवठा खंडित न करण्याचा महावितरणचा निर्णय\nगावठी कट्ट्यातून गोळी झाडल्याचा पोलिसांना संशय\n…अखेर ग.स.तील बेनामी ठेवीप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा\nना.जयकुमार रावल यांच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन\nवादळग्रस्तांसाठी आ.कुणाल पाटील विधानसभेत आक्रमक\n46 विभागांच्या 482 सेवा ऑनलाईन- जिल्हाधिकारी राहुल रेखावार\nसाक्रीत तीव्र पाणीटंचाई; उपाययोजना करा\nतळोद्यानजिक अहमदाबाद-शिरपूर बसवर दगडफेक\nकोळदा-खेतिया रस्त्याचे काम संथगतीने\nनवापुरात वेळेवर पाणीपुरवठा होत नसल्याने भाजपातर्फे मुख्याधिकार्‍यांना घेराव\nजिल्ह्यात विविध कार्यक्रमांनी तसेच गुलाबपुष्प देवून नवागतांचे स्वागत\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nVideo : बंगालची अभिनेत्री खासदार नुसरत जहाँने केले लग्न; तुर्कीत झालेल्या लग्नाचे फोटो/व्हिडीओ इथे पहा\nअहमदनगर (प्रतिनिधी)- सक्रांत म्हटलं की महिलांचा सण. पण नगरात बच्चे, तरुणांना पतंगबाजीचा आंनदोत्सव देणारी ही पर्वणी. सक्रांतीच्या भल्या सकाळीच बिल्डींगचे टेरेस तरुणांनी तर आकाश पतंगांनी गजबजून जाते. दे ढिल…ओय कापे..च्या आरोळ्यांनी आसमंत दुमदुमून जातो.\nपतंग, मांजा अन् चकरी खरेदीसाठी आजपासूनच झुंबड उडाली आहे. बांगडपट्टी अन् उपनगरातील चौकाचौकात पतंग विक्रीचे स्टॉल लागले आहेत. किरकोळ दुकानातही पतंग दिसू लागले आहेत. लहानापासून ते मोठ्यापर्यंत प्रत्येक नगरकर पतंग उडवण्याचा आनंद घेत असल्याचे चित्र नेहमीच दिसते. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून पतंग खरेदीसाठी मंदावलेली गर्दीने भोगीला उच्चांक केला. बागडपट्टीतील दुकाने पतंगासाठी फेमस आहेत. तेथे तरुणांसह मोठ्यांनी धाव घेत मनपसंत पतंग खरेदी करत असल्याचे चित्र आहे.\nबागडपट्टीत पतंगाची दुकाने सजली आहे. झेंडीगेट, माळीवाडा, केडगाव, प्रोफेसर कॉलनी, सावेडीसह केडगाव परिसर असणारी दुकाने विविध आकरांच्या पतंगांनी भरले आहे. बागडपट्टी परिसरात असणारे अनेक दुकाने लग्नाच्या मंडपाप्रमाणे सजविण्यात आली आहेत. प्रवेशद्वारावर व जवळपासच्या झाडांवर विविध रंगी, डिझाईनचे पतंग लावून ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न चालविला आहे. काही नामंकित दुकानात लावण्यात आलेली पक्ष्यांच्या आकाराची, पतंगांच्या शेपटीवर झालर असलेल्या, कार्टून, अभिनेते व अभिनेत्रीच्या छबी असलेले पतंग प्रत्येकाचे लक्ष वेधून घेत असल्याचे चित्र दिसत होते.\nतिरंगा, गोंडा, सुरत��� अशा पारंपरिक पतंगांसह स्पायडरमॅन, छोटा भीम, डोरेमॉन, अँग्री बर्ड, सुपरमॅन, टॉम अ‍ॅण्ड जेरीच्या नव्या पतंग बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. तसेच नवीन प्लॉस्टिकच्या चमकणार्‍या पतंगाची खरेदी करण्यासाठी बच्चे कंपनी पुढे असल्याचे चित्र आहे. बाजारात 5 रूपयांपासून ते 500 रूपयांपर्यंत पतंग बाजरात विक्रीसाठी यंदा उपलब्ध आहे.\nपूर्वी पतंगप्रेमींचा कल धारदार मांजा खरेदीकडे असत. मात्र गेल्या काही वर्षापासून बरेली, पांडा, मैदानी, चायना आदी प्रकारचे तयार मांजाचे प्रकार रिळमध्ये उपलब्ध आहेत. दरम्यान अनेक मुलांकडून नायलॉनच्या चायना मांजाला पसंती मिळत आहे. चायना मांजात मोनोकाइट, जंबो, मोनो हीरो, मोनो फिल, ड्रॅगन हे प्रकार उपलब्ध आहेत. मांजा 60-70 रुपयांपासून ते हजार रूपयांपर्यंत तर चक्री 20 रूपयांपासून ते 200 रूपयांपर्यंत बाजारात उपलब्ध आहेत. यंदा पंतग व मांजासाठी लागणार्‍या कच्चा मालाच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे भाववाढ झाल्याचे चित्र बाजारात दिसून येत होते.\nपलास्टिक, कागदी आणि कापडी अशा तीन प्रकारात पतंग बाजारात विक्रिसाठी उपलब्ध आहेत. कापडी प्रकारात गरुड, फुलपाखरू, वाघ आकारांच्या तयार करण्यात आलेल्या पतंग पाहवयास मिळत आहे. यंदा विधानसभा व लोकसभेच्या निवडणूका होऊ घातल्या आहेत. त्यातच अनेक राजकीय पक्षाचे चित्र असलेल्या पतंगी बाजारात दाखल झाल्या आहेत. अनेक तरूणांनी आपल्या आवडत्या राजकीय पक्षाच्या पतंगी खरेदी केल्या आहेत. त्यामुळे निवडणुकीपूर्वी राजकीय पक्षांची लढत आता आकाशात होणार आहे.\nआज पारंपारिक मनोरंजनाला मोबाईलचा पर्याय उपलब्ध झाल्याने बालगोपाळ त्यात गुरफटलेत. पतंगासारख्या जल्लोषी उत्सवापासून सध्याची पिढी दुरावत चालली आहे. मात्र, काहीजण प्रोढत्वाकडे झुकले असले तरी त्यांच्यातील लहानपणीचा ‘पतंगबाज’ मात्र कायम आहे.\nदरवर्षी चायना मांजामुळे मोठ्या प्रमाणात पक्ष्यांचे जीव जातात तर काही गंभीर जखमी होतात. त्यामुळे मांजा खरेदी करतांना पारंपारिक पध्दतीने तयार करण्यात आलेल्या मांजा खरेदी करावा, असे आवाहन प्राणीमित्रांनी केले आहे.\nलेकीचं आणि झाडाचं नातं झालं अधिक दृढ\nनगर टाइम्स ई-पेपर : सोमवार, 14 जानेवारी 2019\nबंद होणार्‍या शाळांतील विद्यार्थी पालकांसह धडकले महापालिकेत\nजिल्हा परिषदेवर धडकला आशा व गटप्रवर्तकांचा मोर्चा\nस्वी���ृतची झंझट नको रे बाबा..\nमानधन नको, वेतन हवे\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nडॉ. विखेंचे दणदणीत यश\nBreaking News, Featured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nजळगाव, धुळ्यात जून जुलैत पावसाचा खंड पडणार : हवामान शास्त्रज्ञ डॉ.साबळे यांचा अंदाज\nभुसावळ औष्णिक वीज निर्मिती केेंद्राचा देशात विक्रम; कोट्यवधींचा दंड वाचला\nmaharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव\nउपोषणकर्त्या हार्दिक पटेलने सांगितली ‘अंतिम इच्छा’\nआवर्जून वाचाच, देश विदेश, मुख्य बातम्या, राजकीय\nकोकणात मान्सून दाखल; हवामान खात्याकडून अधिकृत माहिती\nबार्‍हे ग्रामिण रुग्णालयात आरोग्यांची हेळसांड\nसुरगाणा तालुक्यातील बोरगाव धरण कोरडे ठणठणीत\nआदिवासी विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवा : आदीवासी विकास परिषदेतर्फे प्रधान सचिवांना साकडे\nVideo : बंगालची अभिनेत्री खासदार नुसरत जहाँने केले लग्न; तुर्कीत झालेल्या लग्नाचे फोटो/व्हिडीओ इथे पहा\nBreaking News, Featured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, हिट-चाट\nविधानसभा निवडणुकीचे चोख नियोजन करा : विभागीय आयुक्त माने\nकोकणात मान्सून दाखल; हवामान खात्याकडून अधिकृत माहिती\nकंत्राटदार बदलला तरी कर्मचार्‍यांना कायम ठेवा\nबंद होणार्‍या शाळांतील विद्यार्थी पालकांसह धडकले महापालिकेत\nजिल्हा परिषदेवर धडकला आशा व गटप्रवर्तकांचा मोर्चा\nस्वीकृतची झंझट नको रे बाबा..\nमानधन नको, वेतन हवे\nनगर टाइम्स ई-पेपर : सोमवार, 14 जानेवारी 2019\nVideo : बंगालची अभिनेत्री खासदार नुसरत जहाँने केले लग्न; तुर्कीत झालेल्या लग्नाचे फोटो/व्हिडीओ इथे पहा\nBreaking News, Featured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, हिट-चाट\nविधानसभा निवडणुकीचे चोख नियोजन करा : विभागीय आयुक्त माने\nकोकणात मान्सून दाखल; हवामान खात्याकडून अधिकृत माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/jalgoan-raver-news/", "date_download": "2019-06-20T15:21:40Z", "digest": "sha1:HMY6BIL4QSIMVL2GZB32CTRKB6R2FUEV", "length": 19418, "nlines": 239, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "रावेर तालुक्यात थंडीचा जोर वाढल्यामुळे केळीला ‘चरका’चा विळखा! | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nनेवासा स्टेट बँक शाखेतून ग्राहकाचे अडीच लाख लांबवले\nखोट्या अ‍ॅट्रोसिटीच्या विरोधात राहुरीत मोर्चा\nबालाणी बंगल्यावरील दरोड्यातील आरोपी जेरबंद\nभंडारदरा पाणलोटात मृगाचा जोर वाढला\nनाशिकची गुन्हेगारी संपता संपेना; ���ब्रू वाचविण्यासाठी ‘तिने’ मारली धावत्या रिक्षातून उडी\nविधानसभा निवडणुकीचे चोख नियोजन करा : विभागीय आयुक्त माने\nकंत्राटदार बदलला तरी कर्मचार्‍यांना कायम ठेवा\nबार्‍हे ग्रामिण रुग्णालयात आरोग्यांची हेळसांड\nआकाशवाणी चौकात अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर पोलिसांनी पकडले\nशेतीपंपाचा वीजपुरवठा खंडित न करण्याचा महावितरणचा निर्णय\nगावठी कट्ट्यातून गोळी झाडल्याचा पोलिसांना संशय\n…अखेर ग.स.तील बेनामी ठेवीप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा\nना.जयकुमार रावल यांच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन\nवादळग्रस्तांसाठी आ.कुणाल पाटील विधानसभेत आक्रमक\n46 विभागांच्या 482 सेवा ऑनलाईन- जिल्हाधिकारी राहुल रेखावार\nसाक्रीत तीव्र पाणीटंचाई; उपाययोजना करा\nतळोद्यानजिक अहमदाबाद-शिरपूर बसवर दगडफेक\nकोळदा-खेतिया रस्त्याचे काम संथगतीने\nनवापुरात वेळेवर पाणीपुरवठा होत नसल्याने भाजपातर्फे मुख्याधिकार्‍यांना घेराव\nजिल्ह्यात विविध कार्यक्रमांनी तसेच गुलाबपुष्प देवून नवागतांचे स्वागत\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nनाशिकची गुन्हेगारी संपता संपेना; अब्रू वाचविण्यासाठी ‘तिने’ मारली धावत्या रिक्षातून उडी\nरावेर तालुक्यात थंडीचा जोर वाढल्यामुळे केळीला ‘चरका’चा विळखा\nरावेर तालुक्यात थंडीचा जोर वाढल्यामुळे केळीला ‘चरका’चा विळखा\n तालुक्यात थंडीने काहूर केले आहे.यंदा अनेक वर्षाच थंडीने रेकॉर्ड मोडले असून.तालुक्यातील तब्बल 20 हजार हेक्टर क्षेत्रावरील केळीची थंडीमुळे अन्नद्रव्ये शोषण्याची प्रक्रीया मंदावल्याने या बागांना चरका लागण होऊन, हिरवेगार केळी बागा पिवळ्याधम झाल्या आहे.\nचरक्याने केळी बागा उद्ध्वस्त होण्याची भीती उत्पादकात वाढल्याने जनजागृती व मार्गदर्शन करण्यासाठी कृषी विभाग व केळी संशोधन केंद्राच पथक रावेरात तैनात झाले असून, ठिकठिकाणच्या केळी बागांची पाहणी करुन उपाययोजना आखण्यासाठी शेतकर्‍यांना मार्गदर्शन करत आहे.\nगुरुवारी केळी संशोधन केंद्राचे जळगाव येथील के.बी.पवार,तालुका अधिकारी एस.एस.पवार,पाल मंडळ अधिकारी एस.आर साळुंके,सावदा मंडळ अधिकारी एस.पी.गायकवाड,चंपालाल वारडे,पी.जी.पाटील,नीलकंठ रुले,राजपूत यांनी सावदा,वाघोदा बु,चिनावल,कुंभारखेडा,उटखेडा,भाटखेडा,या ठिकाणी बागांची पाहणी केली,दरम्यान केळी संशोधकांनी, हवेच्या थंड झोतापासून केळीचे संरक्षण करण्यासाठी चारही बाजूने शेडनेट लावावीत,रात्री चारही बाजूने ओला व सुका कचरा एकत्र जाळून धूर निर्माण करावा,बागांना पाणी देणे बंद न करता सुरु ठेवावे,\nरात्री किंवा पहाटे पाणी द्यावे,यामुळे तापमान 2 ते 3 डिग्री तापमानात वाढ होते.बागेत पाणी साठवून राहणार नाही याची काळजी घ्यावी,वाफसा स्थिती कायम ठेवावी,खोडा भोवती 50 ग्रम निंबोळी पेंड टाकावी,बागेत 19;19;19 विद्राव्य खतांची 75 ग्रम प्रती 15 लिटर पाणी यानुसार फवारणी करावे,चीलेटेड स्वरूपातील सुष्म अन्नद्रव्य 200 ग्रम प्रती 1000 खोडांना ठिंबक द्वारे द्यावेत.\nपोटेश कमी पडणार नाही,मोठ्या बागात प्रती एक हजार खोडांना 5 किलो युरिया,3 किलो अमोनिया सल्फेट,व 5 किलो पोटेश,4-5 दिवसाच्या अंतराने द्यावे,घडाना स्क्रटीग बॅग लावावी,तसेच करपा प्रादुर्भाव होवू नये यासाठी प्रोटोकॅॅनीझोल 1 मिली प्रती ली,मिनरल ऑईल 10 मि.ली.पाण्यात घेवून फवारणी करावी,बागेची सर्वसाधारण स्वच्छता राखावी अशा उपाय योजना करण्याचे तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार यांनी शेतकर्यांना आवाहन केले आहे.\nभुसावळ स्टेशनला ट्रेन पकडायची असल्यास पोहोचावे लागणार वेळेपूर्वी 20 मिनिटे आधी\nधानोरा येथे माथेफिरु तरुणाचे दुष्कृत्य बहिण-भावाला विहिरीत फेकले\nजळगाव ई पेपर (दि 20 जून 2019)\nआकाशवाणी चौकात अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर पोलिसांनी पकडले\nशेतीपंपाचा वीजपुरवठा खंडित न करण्याचा महावितरणचा निर्णय\nगावठी कट्ट्यातून गोळी झाडल्याचा पोलिसांना संशय\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nबस व दुचाकीच्या धडकेत पती -पत्नी जागीच ठार\nBreaking News, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nपश्चिम बंगालमध्ये पुन्हा पूल कोसळला, तीन दिवसात दुसरी घटना\nBreaking News, आवर्जून वाचाच, देश विदेश, मुख्य बातम्या\n‘बंद’तून उघडले आघाडीचे दार\nकोकणात मान्सून दाखल; हवामान खात्याकडून अधिकृत माहिती\nसुरगाणा तालुक्यातील बोरगाव धरण कोरडे ठणठणीत\nचार वर्षांत राज्यात 12 हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nनाशिकची गुन्हेगारी संपता संपेना; अब्रू वाचविण्यासाठी ‘तिने’ मारली धावत्या रिक्षातून उडी\nVideo : बंगालची अभिनेत्री खासदार नुसरत जहाँने केले लग्न; तुर्कीत झालेल्या लग्नाचे फोटो/व्हिडीओ इथे पहा\nBreaking News, Featured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, हिट-चाट\nविधानसभा निवडणुकीचे चोख नियोजन करा : विभागीय आयुक्त माने\nकोकणात मान्सून दाखल; हवामान खात्याकडून अधिकृत माहिती\nकंत्राटदार बदलला तरी कर्मचार्‍यांना कायम ठेवा\nजळगाव ई पेपर (दि 20 जून 2019)\nआकाशवाणी चौकात अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर पोलिसांनी पकडले\nशेतीपंपाचा वीजपुरवठा खंडित न करण्याचा महावितरणचा निर्णय\nगावठी कट्ट्यातून गोळी झाडल्याचा पोलिसांना संशय\nधानोरा येथे माथेफिरु तरुणाचे दुष्कृत्य बहिण-भावाला विहिरीत फेकले\nनाशिकची गुन्हेगारी संपता संपेना; अब्रू वाचविण्यासाठी ‘तिने’ मारली धावत्या रिक्षातून उडी\nVideo : बंगालची अभिनेत्री खासदार नुसरत जहाँने केले लग्न; तुर्कीत झालेल्या लग्नाचे फोटो/व्हिडीओ इथे पहा\nBreaking News, Featured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, हिट-चाट\nविधानसभा निवडणुकीचे चोख नियोजन करा : विभागीय आयुक्त माने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.hello4x4.com/mr/alloy-genuine-beadlock-503-size-17.html", "date_download": "2019-06-20T15:06:21Z", "digest": "sha1:ZCV2Y3NBWEON7QD3DNWQMTAOE3USEYAL", "length": 8127, "nlines": 252, "source_domain": "www.hello4x4.com", "title": "", "raw_content": "धातूंचे मिश्रण अस्सल beadlock 503 SIZE 17 - चीन Rmc औद्योगिक महामंडळ\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nधातूंचे मिश्रण नॉन beadlock\nधातूंचे मिश्रण अस्सल beadlock\nधातूंचे मिश्रण घाला beadlock\nधातूंचे मिश्रण अस्सल beadlock\nधातूंचे मिश्रण नॉन beadlock\nधातूंचे मिश्रण अस्सल beadlock\nधातूंचे मिश्रण घाला beadlock\nधातूंचे मिश्रण अस्सल beadlock 884\nधातूंचे मिश्रण अस्सल beadlock 803\nधातूंचे मिश्रण अस्सल beadlock 605\nधातूंचे मिश्रण अस्सल beadlock 504\nधातूंचे मिश्रण अस्सल beadlock 503 SIZE 17 '\nधातूंचे मिश्रण अस्सल beadlock 502\nधातूंचे मिश्रण अस्सल beadlock 129 SIZE18 '\nधातूंचे मिश्रण अस्सल beadlock 129 SIZE16 '\nधातूंचे मिश्रण अस्सल beadlock 503 SIZE 17 '\nMin.Order प्रमाण: 100 तुकडा / तुकडे\nपुरवठा योग्यता: 10000 तुकडा / दरमहा तुकडे\nपरताव्यासाठी अटी एल / सी, डी / अ, ड / पी, टी / तिलकरत्ने\nआम्हाला ई-मेल पाठवा Download as PDF\nमागील: धातूंचे मिश्रण अस्सल beadlock 503 SIZE 16 '\nपुढे: धातूंचे मिश्रण अस्सल beadlock 504\nधातूंचे मिश्रण अॅल्युमिनियम व्हील\nकार साठी धातूंचे मिश्रण रिम\nधातूंचे मिश्रण चाकांच्या धावा\nधातूंचे मिश्रण चाकांच्या धावा रणधुमाळी अॅल्युमिनियम\nधातूंचे मिश्रण व्हील रिम\nकार साठी धातूंचे मिश्रण चाक चाकांच्या धावा\nअॅल्युमिनियम धातूंचे मिश्रण व्हील\nकार साठी अॅल्युमिनियम धातूंचे मिश्रण व्हील\nक��र धातूंचे मिश्रण व्हील\nकार धातूंचे मिश्रण रणधुमाळी\nरंगीत धातूंचे मिश्रण चाक चाकांच्या धावा\nअंतर्गोल धातूंचे मिश्रण रणधुमाळी\nनवीन डिझाइन कार धातूंचे मिश्रण व्हील\nप्रतिकृती धातूंचे मिश्रण व्हील\nप्रतिकृती धातूंचे मिश्रण रणधुमाळी\nप्रतिकृती कार धातूंचे मिश्रण व्हील रिम\nRotiforms प्रतिकृती धातूंचे मिश्रण व्हील\nवापरले अॅल्युमिनियम धातूंचे मिश्रण रणधुमाळी\nमार्गे धातूंचे मिश्रण रणधुमाळी\nधातूंचे मिश्रण नॉन beadlock 801\nधातूंचे मिश्रण अस्सल beadlock 504\nधातूंचे मिश्रण अस्सल beadlock 884\nधातूंचे मिश्रण अस्सल beadlock 129 SIZE16 '\nधातूंचे मिश्रण नॉन beadlock 1201\n© कॉपीराईट - 2010-2018: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "http://spsnews.in/?p=3706", "date_download": "2019-06-20T15:18:31Z", "digest": "sha1:ZMKESTWGKCKSOU5JSMI6WD5CJIGAJR7S", "length": 10843, "nlines": 102, "source_domain": "spsnews.in", "title": "तात्यासाहेब कोरे महाविद्यालयात पारितोषक वितरण समारंभ संपन्न | | SPSNEWS", "raw_content": "\nशासनाच्या विकास योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा- जिल्हाधिकारी दौलत देसाई\nपावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी १०.२३ कोटींचा निधी :आम.सत्यजित पाटील\nबांबवडे विद्यामंदिरात दफ्तर व शालेय साहित्याचे वाटप\nबांबवडे विद्यामंदिरात दफ्तर व शालेय साहित्याचे वाटप\nचिमुकल्यांचा किलबिलाट पाहण्यासाठी जमला जनसमुदाय\nतात्यासाहेब कोरे महाविद्यालयात पारितोषक वितरण समारंभ संपन्न\nवारणानगर ता पन्हाळा येथील तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी महाविद्यालयात वार्षिक क्रीडा पारितोषक वितरण समारंभ संपन्न झाला.\nक्रीडा पारितोषक वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी प्रा. संभाजी पाटील तर प्रमुख अथिती म्हणून सचिन पाटील उपस्थित होते. या समारंभात इंटरक्लास, झोनल, लीड कॉलेज या पातळीवर खेळून वैयक्तिक, सांघिक यश संपादन करणाऱ्या २००हुन अधिक खेळाडूंचा गौरव करण्यात आला. अभिषेक जिरंगे हा खेळाडू नेपाळ इथं आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या इंडिअन नँशनल डूयूबॉल त्रिकोणी स्पर्धेत भारतीय संघाचा भाग असणार आहे, म्हणून सर्वांच्या वतीनं त्याचं विशेष अभिनंदन करण्यात आलं.\nप्रमुख अथिती, शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते सचिन पाटील यांनी खडतर परिश्रमाने व ध्येयवेडे हून निश्चितच यश प्राप्त करता येते, हे स्वत:चे उदाहरण देऊन व्यक्त केले. यांच्या मार्गदर्श���ाखाली जवळपास २५ मुले प्रशिक्षण घेत असून, त्यातील ०८ मुले राज्य पातळीवर व ०५ मुले राष्ट्रीय पातळीवर आपलं क्रीडा कौशल्य दाखवत आहेत.\nअध्यक्ष, प्रा. संभाजी पाटील यांनी आपल्या ओघवत्या शैलीत कविता, गाणी, चारोळ्या यांचा वापर सर्व विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले. ते म्हणाले कि, कीर्तन ऐकून कोणी सुधरत नाही, आणि तमाशा बघून कोणी बिघडत नाही. या उक्तीनुसार, स्वतःमध्ये सुप्त गुण ओळखून त्या दृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक आहे . तसेच त्यांनी त्यांच्या स्वलिखित ७ पुस्तकांचा व काव्यसंग्रहाचा संच प्राचार्यांकडे सुपूर्द केला. अमित कुंभार याने जिमखाना वार्षिक अहवाल वाचन केले.\nयाप्रसंगी, प्राचार्य, डॉ. एस. व्ही. आणेकर म्हणाले कि, सांघिक यशासाठी संघनायकाच्या निर्णयाबरोबर प्रामाणिक, चिकाटीने, सातत्याने काम केल्यास अत्युच्च शिखर प्राप्त करता येते.\nमहाविद्यालयाच्या जिमखाना विभागातर्फे देण्यात येणारी मानाची जनरल चॅम्पियनशीप मेकेनिकल विभागाने पटकावली. मा.विनयराव कोरे यांनी कार्यक्रमास मार्गदर्शन केले, सदर कार्यक्रमास डिप्लोमा प्राचार्य बी.व्ही. बिराजदार, जिमखाना प्रमुख प्रा. बी. आय.कुरणे , डिप्लोमा जिमखाना प्रतिनिधी एस.एस.चव्हाण, डिप्लोमा विध्यार्थी प्रतिनिधी कौस्तुभ कोळी आदी मान्यवर उपस्थित होते.\nप्रा. विवेक शेटे , प्रा.आर.बी.नाईक, प्रा ए.टी. सोनाळे, प्रा. पी. व्ही.मुळीक, प्रा देहणकर यांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी वारणा विभाग शिक्षण मंडळाचे प्रमुख डॉ. विनयरावजी कोरे यांचे मार्गदर्शन लाभले.\nडॉ. मार्क मोनीस, प्रा. गणेश कांबळे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. मुख्य सूत्रसंचालन भूषण चौधरी, ऋषीकेश खाडे, शीतल सूर्यवंशी आणि अपूर्वा जाधव यांनी केले. विद्यार्थिनी क्रीडा प्रतीनीधी ऐश्वर्या कुंभार हिने आभार मानले.\n← नावली त भीषण आग :आगीत सुमारे ५ लाखांचे नुकसान : जीवित हानी नाही\nदि.११ मार्च रोजी मुंबई त पुरस्कार सोहळा व स्नेह मेळावा →\nजिल्हा परिषद शाळांमधील १४६ शिक्षकांना मुख्याध्यापक पदी पदोन्नती\nपाचवी च्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल २१.४३ तर आठवीचा १३.४५ टक्के\nश्री सुनिल नलगे सर याना जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार\nशासनाच्या विकास योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा- जिल्हाधिकारी ��ौलत देसाई\nपावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी १०.२३ कोटींचा निधी :आम.सत्यजित पाटील\nबांबवडे विद्यामंदिरात दफ्तर व शालेय साहित्याचे वाटप\nबांबवडे विद्यामंदिरात दफ्तर व शालेय साहित्याचे वाटप\nचिमुकल्यांचा किलबिलाट पाहण्यासाठी जमला जनसमुदाय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/SPO-FTF-HDLN-chris-gayle-dances-with-preity-zinta-after-match-5855843-PHO.html", "date_download": "2019-06-20T15:53:26Z", "digest": "sha1:62K6IYUS2OQTUO3ZUMNKLMD2USI4AIKF", "length": 7547, "nlines": 169, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Chris Gayle Dances With Preity Zinta After Match | मॅच जिंकल्यानंतर प्रिती झिंटाने ख्रिस गेलला असे हग केले, पाहा त्यांची डान्स आणि मस्ती", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nमॅच जिंकल्यानंतर प्रिती झिंटाने ख्रिस गेलला असे हग केले, पाहा त्यांची डान्स आणि मस्ती\nक्रिस गेल IPL 2018 मध्ये शतक ठोकणार पहिला बॅट्समन बनला आहे. तर ही त्याच्या IPL करिअरचे सहावे शतक आहे.\nमॅच संपल्यानंतर प्लेयर ऑफ द मॅच म्हणून निवड झालेल्या ख्रिस गेलने प्रिती झिंटाबरोबर अशाप्रकारे डान्स केला.\nस्पोर्ट्स डेस्क - PL 2018 च्या 16व्या मॅचमध्ये किंग्स इलेव्हन पंजाबने सनरायझर्स हैदराबादच्या टीमला 15 धावांनी पराभूत केले. मॅचमध्ये हैदराबातच्या संघासमोर विजयासाठी 194 धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. पण त्यांना केवळ 178 धावाच करता आल्या. हा स्पर्धेतील हैदराबादचा पहिला पराभव आहे. या मॅचमध्ये पंजाबच्या विजयाचा हिरो ख्रिस गेल बनला. त्याने मॅचमध्ये पहिले शतक ठोकले. मॅच संपल्यानंतर गेलने टीमची को ओनर प्रिती झिंटाबरोबर चांगलीच मस्ती केली.\nहग, सेल्फी आणि डान्स..\n- गेलने या मॅचमध्ये नाबाद 104 धावा केल्या. 63 चेंडूंच्या या इनिंगमध्ये त्याने फक्त 1 चौकार आणि 11 षटकार खेचले.\n- गेल IPL 2018 मध्ये शतक ठोकणार पहिला फलंदाज बनला. तसेच हे त्याच्या IPL करिअरचे सहावे शतक ठरले. त्याच्या तडाखेबाज इनिंगमुळे त्याला 'प्लेयर ऑफ द मॅच'ही बनवण्यात आले.\n- मॅच संपल्यानंतर या स्फोटक फलंदाजाने टीमची कोओनर प्रिटी झिंटाबरोबर चांगलीच मस्ती केली. प्रितीबरोबर त्याने सेल्फी घेतली आणि काही डान्स स्टेप्सही केल्या.\n- यावेळी गेलबरोबरच प्रितीही चांगलीच आनंदात होती.\nगेल आणि प्रिती यांनी केलेली मस्ती पाहा पुढील स्लाइड्सवरील फोटोवरून...\nभारताकडून पराभवाचा इतका राग पाक समर्थकानेच केली पाकिस��तानी क्रिकेट टीमवर बंदीची मागणी\nभारतीय फलंदाज सरासरीत नंबर वन, सलामीवीरांची सर्वाधिक तीन शतके\nWolrdCup/ भारताला शिखर धवननंतर दुसरा मोठा धक्का, स्नायुंच्या दुखापतीमुळे भुवनेश्वर कुमार पुढील 3 सामन्यासांठी बाहेर, शमीला मिळणार संघात स्थान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/hindutva-dhananjay-mohsin-sheikh", "date_download": "2019-06-20T16:06:59Z", "digest": "sha1:VIZ3HTT5Y73TYCI6OBXW2BO6JBVZVYH3", "length": 24422, "nlines": 93, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "हिंदुत्ववादी नेता धनंजय देसाईचे, सुटकेनंतर लगेच जामिनाच्या अटींचे उल्लंघन! - द वायर मराठी", "raw_content": "\nहिंदुत्ववादी नेता धनंजय देसाईचे, सुटकेनंतर लगेच जामिनाच्या अटींचे उल्लंघन\n२०१४ च्या मोहसीन शेख खून प्रकरणातील मुख्य आरोपी धनंजय देसाई याची ९ फेब्रुवारी रोजी जामिनावर सुटका झाली.\nमुंबई: हिंदू राष्ट्र सेनेचा (एचआरएस) नेता धनंजय देसाई याची जामिनावर सुटका करण्याचा आदेश देताना मुंबई उच्च न्यायालयाने जामिनासाठी कडक अटी घातल्या आहेत. आयटी इंजिनियर मोहसीन शेख याच्या साडेचार वर्षांपूर्वीच्या खुनाच्या प्रकरणी प्रमुख आरोपी असलेल्या देसाई याला खटला संपेपर्यंत कोणत्याही स्वरूपातील सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होण्यास आणि कोणत्याही संघटनांचे, विशेषतः एचआरएसचे संचालन करण्यास मनाई करण्यात आली आहे.\nन्यायमूर्ती साधना जाधव यांनी देसाईला जामीन मंजूर करताना असे नमूद केले आहे, की: “अर्जदार हिंदू राष्ट्र सेना किंवा अन्य कोणत्याही संघटनेद्वारे आयोजित किंवा त्यांच्याशी संबंधित कोणत्याही सार्वजनिक/ राजकीय कार्यक्रमांमध्ये कोणत्याही प्रकारे सामील होणार नाही.”\nतथापि, ९ फेब्रुवारी रोजी येरवडा तुरुंगातून त्याची सुटका झाल्यानंतर लगेच या आदेशाचे उल्लंघन केले गेले.\nयेरवडा सेंट्रल जेल पासून पौड गावातील त्याच्या घरी जाणारा रस्ता मोठ्या संख्येने कार आणि बाईक घेऊन आलेल्या त्याच्या समर्थकांनी जवळजवळ एक तास अडवून ठेवला होता. हे सर्व समर्थक सर्व काळ “जय श्री राम” अशा घोषणा देत होते.\nएचआरएसचे सदस्य इतके उत्तेजित झालेले होते की त्यांनी रस्त्यावर फटाक्यांचे आवाज करत, भगवे झेंडे फडकवत मिरवणूक काढली. देसाई सार्वजनिक सभेत काहीही बोलला नाही, मात्र त्याच्या समर्थकांनी “जय हिंदू राष्ट्र”च्या घोषणांनी त्याचे अस्तित्व जाणवून दिले.\nत्याच्या स���र्थकांनी ही मिरवणूक समाजमाध्यमांमधूनही प्रसारित केली. असे करण्यालाही उच्च न्यायालयाने मनाई केली आहे. न्यायमूर्ती जाधव यांनी जामिनाच्या प्राथमिक अटी म्हणून देसाईला खालील गोष्टींची हमी देण्यास भाग पाडले आहे.\n“मी (देसाई) खटला समाप्त होईपर्यंत व्हॉट्सऍप, फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर इ. सारख्या कोणत्याही समाजमाध्यमांवर कोणत्याही प्रकारे, कोणत्याही संघटनेसाठी कोणतीही भाषणे किंवा मुलाखती किंवा बाईट प्रसिद्ध/प्रसारित करणार नाही.”\nमोहसीनचा लहान भाऊ मुबीन याने द वायरला सांगितले की देसाई खून आणि दंगलीतील आरोपी असूनही त्याला आणि त्याच्या समर्थकांना ज्या प्रकारे सार्वजनिकरित्या शक्तिप्रदर्शन करू दिले ते धक्कादायक आहे. “न्यायालयाने स्पष्टपणे मनाई करूनही खुनाच्या आरोपीला असे रस्त्यावर भव्य प्रदर्शन करू दिले जाते, त्याला आणि त्याच्या समर्थकांना अशी चिथावणीखोर मिरवणूक काढू दिली जाते हे हताश करणारे आहे,” सोलापूरहून फोनवर द वायरशी बोलताना तो म्हणाला.\nदेसाईच्या सुटकेनंतर लगेच येरवडा पोलिसांनी त्याच्यावर आणि त्याच्या समर्थकांवर दंगल करणे आणि बेकायदेशीरपणे एकत्र जमणे यासाठीच्या अनेक अजामीनपात्र कलमांखाली आरोप दाखल केले, पण अजूनही कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.\nज्या हडपसर पोलिस स्टेशनमध्ये शेखच्या खुनाचा तपास करण्यात आला होता, तेथील सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण लोंढे यांनी घटनेला दुजोरा दिला. “त्याच्या सुटकेनंतर लगेच त्याची माणसे येरवडा जेलच्या बाहेर जमा झाली आणि त्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. देसाईसकट सहभागी असणाऱ्या सर्वांवर दंगल करणे आणि बेकायदेशीर जमाव जमवण्यासाठी भारतीय दंडसंहितेतील इतर कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला,” लोंढे म्हणाले.\nपोलिस जामीन रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयाकडे दाद मागतील का याबाबत मात्र त्यांनी टिप्पणी केली नाही. “तो निर्णय पोलिस कमिशनर पातळीवर घेणे आवश्यक आहे,” असे त्यांनी सांगितले.\n२ जून २०१४ रोजी झालेल्या शेखच्या हत्येमागचा सूत्रधार म्हणून एका लहान गटाचा नेता असलेल्या देसाईचे नाव पुढे आले. शेखचा भाऊ, मुबीन हा प्रकरणी तक्रारदार आणि महत्त्वाचा साक्षीदार आहे. त्याच्या सांगण्यानुसार तो आणि मोहसीन तसेच इतर काही मित्र हडपसर येथील एका मशिदीमध्ये नमाज पढण्यासाठी गेले ���सताना मशिदीच्या बाहेर माणसांचा एक मोठा जमाव जमा झाला. या लोकांनी देसाईच्या आदेशावरून हल्ला केला असे आरोपपत्रामध्ये नमूद केले आहे.\nमोहसीन आणि रियाज यांचा पठाणी शर्ट आणि डोक्यावरची टोपी यामुळे त्यांची धार्मिक ओळख स्पष्ट होत होती. हिंदू राष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांनी पुण्याच्या छोट्या रस्त्यांवरून मोहसीन आणि रियाजचा पाठलाग करत हॉकी स्टिकने त्यांना मारले. रियाज पळून जाऊ शकला, मात्र एका हल्लेखोराने सिमेंटचा ब्लॉक डोक्यात मारल्याने मोहसीनचा बळी गेला.\nमोहसीनचा एकतीस वर्षांचा लहान भाऊ मुबीन हा सोलापूर या त्यांच्या मूळ गावी एका खाजगी फर्ममध्ये नोकरी करतो. तो म्हणाला, आमच्या कुटुंबावर एकामागोमाग एक संकटे कोसळत आहेत. कुटुंबातील तरुण मुलगा असा जमावाच्या द्वेषाला बळी पडल्याच्या धक्क्यातून सावरणे कठीण आहे.\n“त्या दिवशी आमच्या कुटुंबातला मुलगाच फक्त गेला नाही तर कुटुंबाचा आनंदाचा ठेवाच आम्ही गमावला. भाई (मोहसीन) आमच्या कुटुंबासाठी आशेचा किरण होता. तो अतिशय हुशार होता आणि त्याच्या कुटुंबावर त्याचे अत्यंत प्रेम होते. आम्ही मोठे होऊन आर्थिक भार उचलायला लागल्यानंतर आमचे पालक, विशेषतः आमचे वडील आता आयुष्य थोडे आरामदायी होईल अशी आशा करत होते,” मुबीन म्हणाला.\nशेखचे वडील मोहम्मद सादिक यांचे दीर्घ हृदयविकाराने डिसेंबरमध्ये निधन झाले.\nआता जवळजवळ पाच वर्षे झाली आहेत परंतु खटल्यामध्ये फारशी प्रगती नाही. अटक झालेल्या २१ आरोपींपैकी देसाईंसकट १९ जण आता जामिनावर बाहेर आहेत. सादिक यांच्या आग्रहामुळे त्यावेळचे मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना या केसवर नियुक्त केले होते. परंतु निकम हे कोणतेही स्पष्ट कारण न देता केसमधून बाहेर पडले. २०१७ मध्ये देसाईने सुटकेकरिता दाद मागितल्यानंतर उच्च न्यायालयाने सुनावणीला स्थगिती दिली.\nशेख यांच्या वतीने न्यायालयात लढणारे मानव अधिकार कार्यकर्ता अझर तांबोळी म्हणाले त्याचा मृत्यू नेमका २०१४ मध्ये भाजप सरकार बनत असतानाच झाला आणि हे सरकार पडत नाही तोपर्यंत न्याय मिळण्याची कोणतीही आशा नाही. “या खटल्यातल्या घडामोडी पहा. सरकारी पक्षाला मोहसीनला न्याय मिळवून देण्यामध्ये स्वारस्यच नाही असे दिसते. देसाई ही जामिनावर सुटणारी १�� व्यक्ती आहे. त्याआधी १८ हल्लेखोर असेच सुटले आहेत. खटल्याची सुनावणी होण्याबाबत शासनाने कोणतेही प्रयत्न केलेले नाहीत,” तांबोळी म्हणतात. ते या प्रकरणातील घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवतात आणि जामिनापासून ते एफआयआर रद्द करण्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रत्येक अर्जाचा न्यायालयामध्ये विरोध करतात.\nतांबोळी म्हणाले की ते आणि शेख कुटुंबियांना देसाईने उच्च न्यायालयात जामिनाकरिता अर्ज केल्याचे माहित नव्हते. “आरोपींकडून कोणताही अर्ज आला की आम्ही त्याबाबत हस्तक्षेप करत असतो. पण हा अर्ज देसाईच्या वकिलांनी गुपचूप केला आणि सरकारी पक्षानेही आम्हाला त्याबाबत काहीच सांगितले नाही. जामीन दिला गेल्यानंतरच आम्हाला त्याबाबत समजले,” ते म्हणाले.\nयाच न्यायालयाने २०१६ मध्ये त्याने “मुस्लिमांविरुद्ध धार्मिक आधारावर युद्ध छेडण्याचे आवाहन केले होते” असे कारण देऊन देसाईला जामीन नाकारला होता.\n“१९.१.२०१४ रोजी, परवानगी नाकारलेली असतानाही हिंदू राष्ट्र सेनेने जाहीर सभा घेतली आणि या अर्जदाराने त्यामध्ये भाषण दिले. त्या भाषणात त्याने मुस्लिमांच्या विरोधात हिंदूंमध्ये द्वेषाची भावना निर्माण केली. त्याची भाषा केवळ हिंसकच नव्हती तर अर्जदाराने घटनाबाह्य भाषण केले होते. सदर भाषण लिखित स्वरूपात आरोपपत्राचा भाग आहे. लोकांना धार्मिक आधारावर मुस्लिमांविरुद्ध युद्ध छेडण्याचे आवाहन करण्यात आले होते. समाजातील सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न केला जात होता,” असे २०१६ मध्ये न्यायमूर्ती जाधव यांनी नमूद केले होते.\nतांबोळी म्हणाले की त्याच न्यायालयाने तीन वर्षांनंतर जामीन मंजूर करणे हे धक्कादायक आहे. “आणि देसाई मुक्त झाल्यानंतर लगेच सांप्रदायिक विखार भडकवणाऱ्या तशाच हिंसक कार्यक्रमात सहभागी होतो, ज्याबाबत न्यायालयाने २०१६ मध्ये चिंता व्यक्त केली होती. ही खेदजनक घटना आहे.”\nमोहसीनच्या मृत्यूनंतर लगेच, त्याच्या कुटुंबाने चव्हाण यांची भेट घेतली होती. मुबीन दावा करतो की त्यांनी त्याला सरकारी नोकरीचे आश्वासन दिले होते. सोलापूरमधील स्थानिक आमदारानेही कुटुंबाला आर्थिक मदतीचे आश्वासन दिले होते. “मी शक्य त्या सर्व राजकीय नेत्यांना आणि सरकारी अधिकाऱ्यांना शेकडो पत्रे लिहिली आहेत. आम्हाला ना नोकरीची संधी मिळाली ना आर्थिक मदत. ही लढाई लढतच माझ्या वडिलांचाही मृत्यू झाला. आणि माझी आई तेव्हापासून सतत आजारी असते,” मुबीनने द वायरला सांगितले.\nत्याने पुढे सांगितले की तो त्याच्या वकिलांचा सल्ला घेऊन देसाईच्या सुटकेच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागण्याचा विचार करत आहे. तो म्हणतो,“तुरुंगात राहूनही त्याच्यामध्ये काहीच बदल झाला नसल्याचे दिसते. ज्या क्षणी त्याची सुटका झाली, त्याच क्षणी त्याने लोकांच्यात द्वेष पसरवण्याचे तेच उद्योग पुन्हा चालू केले. आम्ही हे सर्वोच्च न्यायालयाच्या नजरेस आणून देऊ.”\nआनंद तेलतुंबडेंमुळे कोण भयभीत झाले आहे\nअमोल पालेकरांचे मुद्दे औचित्यभंग नव्हे तर औचित्यपूर्ण सांस्कृतिक मंत्रालयाला सर्व मुद्दे मान्य\nधनगर समाजासाठी अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस\nलोकसंख्येत येत्या ९ वर्षांत भारत चीनच्या पुढे\nशांघाई सहकार्य संघटना भारतासाठी महत्त्वाची का\nओम बिर्ला नवे लोकसभा सभापती\n२० व्या शतकातल्या आण्विक चाचण्यांचा परिणाम महासागरांच्या तळांपर्यंत\nआधार डेटा पुन्हा खाजगी क्षेत्रासाठी खुला\nचोरीच्या संशयावरून दलित मुलाला मारहाण\nमुझफ्फरपूर मेंदूज्वर साथ : मृत मुलांचा आकडा १०८\nरक्षकांपासून रक्षण कोण करेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://spsnews.in/?p=4120", "date_download": "2019-06-20T15:06:30Z", "digest": "sha1:EIEX2KGNTYRGVL7BDV6ZU65CHPBFPPWH", "length": 7558, "nlines": 97, "source_domain": "spsnews.in", "title": "गायीच्या दुधाला अनुदान, तसेच एफआरपी च्या रकमा शेतकऱ्यांना मिळाव्यात,अन्यथा पुन्हा रस्त्यावर उतरू-खासदार राजू शेट्टी | | SPSNEWS", "raw_content": "\nशासनाच्या विकास योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा- जिल्हाधिकारी दौलत देसाई\nपावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी १०.२३ कोटींचा निधी :आम.सत्यजित पाटील\nबांबवडे विद्यामंदिरात दफ्तर व शालेय साहित्याचे वाटप\nबांबवडे विद्यामंदिरात दफ्तर व शालेय साहित्याचे वाटप\nचिमुकल्यांचा किलबिलाट पाहण्यासाठी जमला जनसमुदाय\nगायीच्या दुधाला अनुदान, तसेच एफआरपी च्या रकमा शेतकऱ्यांना मिळाव्यात,अन्यथा पुन्हा रस्त्यावर उतरू-खासदार राजू शेट्टी\nपूणे : शेतकऱ्यांची थकलेली एफआरपी २० जुलै पर्यंत देण्यात यावी.असे न झाल्यास आर.आर.सी.कायद्यानुसार कारखान्यावर कारवाई व्हावी. तसेच कर्नाटक सरकारच्या धर्तीवर शेतकऱ्यांच्या गायीच्या दुधाला ५ रुपये अनुदान मिळून ते थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा व्हावे,१५ जुलै पर्यंत हि कारवाई न झाल्यास पुन्हा रस्त्यावर येवू, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी साखर आयुक्तांना खडसावले.\nआज पूणे येथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कैफियत मोर्चा काढण्यात आला. यावेळी अखंड महाराष्ट्रातून शेतकरी वर्ग येथे जमा झाला होता.\nयावेळी श्री शेट्टी म्हणाले कि, दुधाच्या भुकटी ला अनुदान मिळत असल्याचे शासन सांगत आहे. पण याबाबत शेतकऱ्याला काहीच अद्यापि मिळालेले नाही. हे अनुदान शेतकऱ्याच्या खात्यावर जमा व्हावे.याबाबत ठोस निर्णय १५ जुलै पर्यंत न झाल्यास संघटना पुन्हा रस्त्यावर उतरेल,असा इशारा हि शेतकरी संघटनेच्या वतीने खासदार राजू शेट्टी यांनी यावेळी दिला.\nयावेळी संघटनेचे सागर शंभू शेटे, युवा आघाडीचे अवधूत जानकर, सुनील पाटील व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.\n← मराठा आरक्षण प्रश्नी १४ ऑगस्ट ला अहवाल सादर करा- उच्चन्यायालयाचे आदेश\nविकास कामात राजकारण न आणल्यास आर्थिक उन्नती- माजी आमदार मानसिंगराव नाईक\nतरुणाईच्या गळ्यातील ताईत हरपला\nडॉ.एम.व्ही.बसरे यांचे अल्पश: आजाराने निधन\nशासनाच्या विकास योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा- जिल्हाधिकारी दौलत देसाई\nपावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी १०.२३ कोटींचा निधी :आम.सत्यजित पाटील\nबांबवडे विद्यामंदिरात दफ्तर व शालेय साहित्याचे वाटप\nबांबवडे विद्यामंदिरात दफ्तर व शालेय साहित्याचे वाटप\nचिमुकल्यांचा किलबिलाट पाहण्यासाठी जमला जनसमुदाय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikgomantak.com/home", "date_download": "2019-06-20T14:58:06Z", "digest": "sha1:PA7YVZZVCMHIXTR2HWWN2343IFNMFRKG", "length": 17075, "nlines": 152, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "Gomantak |", "raw_content": "\nगणरायाच्या स्वागतासाठी पावसाच्या सरींची शक्‍यता\nपुणे - शहरात गणरायाच्या स्वागतासाठी शुक्रवारी (ता. 25) पावसाच्या हलक्‍या एक-दोन सरी पडण्याची शक्‍यता हवामान खात्याने गुरुवारी वर्तविली. येत्या बुधवारपर्यंत (ता. 30)...\nसरस्वती, घाडगे & सून या मालिकांमध्ये मध्ये...\nमुंबई : सनी लिओनी दरवेळी आपल्या नवनव्या गाण्यांनी चर्चेत असते, पण आता मात्र तिला कायदेशीर बडग्याला उत्तर द्यावे लागणार आहे. सोशल मिडियावर व्यक्त व्हायची घाई तिला नडली आहे....\nमराठ्यांनो, जातीय अस्मितेच्या विळख्यातून बाहेर...\nमहाराष्ट्राच्या इतिहासात स्वातंत्र्योत्तर काळात अतिविराट अशा अर्थाने जनसमुदाय एकत्रित झाला ते निमित्त म्हणजे \"मराठा मोर्चा.\" या मोर्चातील शिस्त, गर्दी यावर बराच...\nगोव्यात पोटनिवडणुकीतून ‘आप’ची माघार\nगुरुवारी जाहीर केला. या दोन्ही पोटनिवडणुका लढविणार असल्याचे पक्षाने यापूर्वी म्हटलेले होते. संरक्षणमंत्रिपदाचा राजीनामा देऊन मनोहर पर्रिकर यांनी गोव्याचे मुख्यमंत्री होणे...\nतरुण तेजपाल विरुद्ध आरोप निश्चित करण्याचे आदेश\nम्हापसा, दि. 7 - तीन वर्षांपूर्वी आरोपपत्र सादर करण्यात आलेले तरुण तेजपाल यांच्या विरोधात आरोप निश्चित करण्याचे आदेश दिले आहेत. म्हापसा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने...\nडोकलाम येथून भारत व चीनच्या सैन्यांची एकाच वेळी...\nनवी दिल्ली - भारत-भूतान-चीन असे सीमारेषांचे ट्रायजंक्‍शन असलेल्या डोकलाम येथे चिनी सैन्याने भूतानच्या सीमारेषेत घुसखोरी करण्याच्या प्रयत्न केल्यानंतर निर्माण झालेला तणाव...\nतरुण तेजपाल विरुद्ध आरोप निश्चित करण्याचे आदेश\nम्हापसा, दि. 7 - तीन वर्षांपूर्वी आरोपपत्र सादर करण्यात आलेले तरुण तेजपाल यांच्य...\nमराठ्यांनो, जातीय अस्मितेच्या विळख्यातून बाहेर पडा...\nमहाराष्ट्राच्या इतिहासात स्वातंत्र्योत्तर काळात अतिविराट अशा अर्थाने जनसमुदाय एक...\nसर्वाधिक प्रतिक्रिया असलेल्या बातम्या\nदगडूशेठची प्रतिष्ठापना पाहा LIVE : गणेश प्रतिष्ठापनेचा उत्साह शिगेला...\nपुणे : सकाळी लवकर पाऊस सुरू झल्याने मिरवणुकांना सुरवात उशिरा झाली. शिवाजी रस्त्य...\nविद्यार्थ्यांनी बनविले शाडूच्या मातीपासून गणपती\n'दर्या' हे ग्राफिक नॉव्हेल आहे म्हणजे...\nपाली : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती पाली शाखेतर्फे रोहा तालुक्यातील चणेरा येथील कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सापांविषयी माहिती देण्यात आली. श्रीकॉम्प...\nपुण्यात हायप्रोफाइल जुगार अड्डयावर पोलिसांचा छापा\nपुणे : पोलिसांनी शुक्रवारी रात्री मुंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत हायप्रोफाईल जुगार अडुयावर छापा टाकला. या कारवाईत बारामतीच्या पोलिस निरीक्षकासह 26 जणांना ताब्यात घेतले आहे....\nकोपर्डी प्रकरणाची अंतिम सुनावणी 10 ऑक्‍टोबरपासून\nनगर : कोपर्डी अत्याचार आणि खून खटल्याती��� सर्व साक्षीदारांची साक्ष आणि उलटतपासणी पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे येत्या 10 ऑक्‍टोबरपासून खटल्याच्या अंतिम सुनावणीस सुरवात...\nमनोहर पर्रिकरांनी 2020 पर्यंत गोवा प्लास्टिक...\nठळक मुद्देगोवा प्लास्टिक मुक्त करण्याचा सर्वांनी संकल्प करा.सर्व लोकांनी एकत्र येऊन सरकारला सहकार्य करण्याची गरजपाच हजार रुपयांपर्यंत दंड भरण्याची शिक्षा पणजी, दि. 15 -...\nपर्यायी इंधन वापरायला सुरवात करा; अन्यथा.. :...\nनवी दिल्ली : 'प्रदूषणाला आळा घालायचा असेल, तर अपारंपरिक उर्जेचा पर्याय वापरलाच पाहिजे. तुम्हाला आवडो अथवा न आवडो.. मी हे करणार आहे आणि ते करताना मी तुमची परवानगी घेत...\nबेळगावः डॉल्बी बंद करण्याबरोबरच विसर्जनावरून तणाव\nबेळगावः डॉल्बी बंद करण्यास सांगून लॅपटॉप काढून घेतल्याने शिवाजी उद्यानाजवळ तणाव निर्माण झाला. याशिवाय शेवटी कोणत्या मंडळाच्या श्रीचे विसर्जन यावरूनही कपीलेश्‍वर तलावाजवळ वाद...\nबॅंकांना वाचवण्यासाठी शस्रक्रियेचाच पर्याय\nसातत्याने उत्तम आर्थिक विकास दराने प्रगती करावयाची असल्यास बॅंकिंग क्षेत्राचे आरोग्य उत्तम आणि सशक्त असले पाहिजे. देशातील सर्व घटकांना व्यवसायासाठी सुलभ वित्त पुरवठा, दैनंदिन...\nलोकलचे डबे घसरल्याने एका महिलेसह तीन प्रवासी जखमी\nमुंबई : आज सकाळी लोकल रेल्वेचे सुमारे सहा डबे रुळावरून खाली घसरल्याने एका महिलेसह तीन प्रवासी जखमी झाले आहेत. माहीमजवळ साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. ही...\nनितीशकुमारांचा 'आतला' आवाज अन्‌ 'बाहेर'चे प्रतिसाद...\nबिहारमध्ये गेल्या काही दिवसांत घडत असलेल्या राजकीय घडामोडी आणि त्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी दिलेल्या...\nदिनकरन यांची यापूर्वीच हकालपट्टी;...\nचेन्नई: पक्षातून बाहेर फेकले गेलेले टी.टी.व्ही. दिनकरन यांची पक्षाच्या उपसरचिटणीस पदावरून यापूर्वीच हकालपट्टी करण्यात आली असून, त्यांनी पक्षाच्या...\nबाप्पाच्या दरबारात प्लास्टिकमुक्तीचा जागर\nमुंबई - पाच वर्षांपासून \"सकाळ' गणेशोत्सवात राबवत असलेल्या विविध उपक्रमांना समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. यंदा \"सकाळ'ने सुरू केलेल्या प्लास्टिकमुक्ती मोहिमेला...\nभारताकडून धोका हा पाकचा कांगावा; अमेरिकेने फटकारले\nवॉशिंग्टन: भारताकडून धोका निर्माण होत असल्याचा कांगावा करत पाकिस्तान��डून जाणीवपूर्वक दहशतवादाला खतपाणी घातले जात असून, ते तात्काळ थांबवा, अशा कठोर शब्दांत अमेरिकेतील डोनाल्ड...\nस्मार्ट फोनला हुबेहूब आयफोनचा लूक\nआपल्याकडे ब्रॅंडेड कंपनीचा ऍन्ड्रॉईड मोबाईल असल्यास समोरील व्यक्तीवर आपला प्रभाव लवकर पडतो. यामुळे अनेकांच्या मनी आयफोन हाताळण्याचा विचार असतो; पण हा मोबाईल महागडा असल्यामुळे...\nभारतात शाहरूखचे मानधन सर्वाधिक; 12 महिन्यांतील कमाई 243 कोटी\nगिरीश महाजनांचा ठेका अन्‌ पोलिस निरीक्षकाची...\nनाशिक : बाप्पांच्या निरोपासाठी नाशिकमध्ये वाकडी बारवपासून निघालेल्या मुख्य मिरवणुकीत...\nउकडीच्या मोदकांना डोंबिवलीकरांची पसंती\nडोंबिवली - गणेशोत्सवाच्या काळात नानाविध प्रकारचे मोदक बाजारात आले आहेत. चॉकलेट...\n'सकाळ' माध्यम समूह विषयी..\n'सकाळ' माध्यम समूह विषयी..\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/terrorist-attack-on-pakistan-security-post-2120124.html", "date_download": "2019-06-20T16:29:03Z", "digest": "sha1:6SINLVLSVLPX5SZ6XWE2AUQ6CYZKGD6F", "length": 6581, "nlines": 150, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "terrorist-attack-on-pakistan-security-post | सुरक्षा चौकीवर ७० दहशतवाद्यांचा हल्ला", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nसुरक्षा चौकीवर ७० दहशतवाद्यांचा हल्ला\nपाकिस्तानातील पेशावरमधील एका सुरक्षा चौकीवर बुधवारी ७० पेक्षा अधिक दहशतवाद्यांनी हल्ला केला.\nपाकिस्तानातील पेशावरमधील एका सुरक्षा चौकीवर बुधवारी ७० पेक्षा अधिक दहशतवाद्यांनी हल्ला केला. हल्ल्यात दोन सुरक्षारक्षकांसोबत १७ जण मारले गेले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गढ खैबरजवळ असलेल्या सुरक्षा चौकीवर हा हल्ला करण्यात आला. दहशतवाद्यांकडे वेगवेगळी हत्यारे आणि रॉकेट लॉंचर होती.\nसुरक्षारक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये सुमारे साडेचार तास चकमक सुरू होती. यामध्ये दोन सुरक्षारक्षकांचा मृत्यू झाला आणि पाच सुरक्षारक्षक जखमी झाले. सुरक्षारक्षकांनी दिलेल्या प्रत्युत्तरात १५ दहशतवादी ठार झाले. मंगळवारी रात्रीही दहशतवाद्यांनी या चौकीवर हल्ला केला होता.\nक्वेटा शहरात अज्ञात बंदूकधाऱयांनी एका वाहनावर हल्ला चढविला. यामध्ये पाच लोक मृत्युमुखी पडले आणि अनेकजण जखमी झाले. सरयाब भागातील एका बाजारात हा हल्ला करण्यात आला. हल्ल्यात चार लोक जागीच ठार झाले तर आणखी एकाचा रुग्णालयात मृत्यू झाला. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे.\nकरवाढीमुळे पाकिस्तानात महागाई गगनाला भिडली; जुलैपासून अर्थसंकल्प हाेणार लागू\nपाकिस्तानची खालच्या पातळीवरची खेळी, विंग कमांडर अभिनंदन यांच्या 'त्या' व्हिडीओचा जाहिरातीसाठी वापर\nपीएम नरेंद्र मोदींसाठी हवाई हद्द मोकळी करणार पाकिस्तान, पाकमार्गे किर्गिस्तानला जाणार पंतप्रधान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://punerispeaks.com/tag/nagraj-manjule-piracy-film/", "date_download": "2019-06-20T15:06:16Z", "digest": "sha1:4MEWKNKNMIB424VJCRX5EEJJOXNXRJHE", "length": 2090, "nlines": 56, "source_domain": "punerispeaks.com", "title": "nagraj manjule piracy film Archives - Puneri Speaks", "raw_content": "\nनाळ चित्रपट (Naal Movie) लीक, Piracy कॉपी इंटरनेट वर सर्वत्र उपलब्ध Naal Movie Leaked Online नुकताच प्रदर्शित झालेला नाळ चित्रपट (Naal … Read More “Naal Movie Leaked Online, Piracy कॉपी इंटरनेट वर उपलब्ध”\nशिवाजी महाराज घोषणा: शिवाजी महाराज गारद अर्थ काय\nएसपीज बिर्याणी हाऊस च्या जेवणात आढळली अळी, मालकाचा उद्धटपणा | VIDEO\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून तीन दिवस पुणे दौऱ्यावर\nरातोरात प्रसिद्ध झालेल्या खेळणी विक्रेत्यांला अटक\n मुंबईतील इडलीवाला चटणी बनवण्यासाठी संडासचे पाणी वापरताना सापडला | VIDEO\nराज्यात वळवाचा पाऊस पडण्याची शक्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "http://spsnews.in/?p=2197", "date_download": "2019-06-20T15:28:28Z", "digest": "sha1:RZTJMS6TJK7M2YFD2HDGEG2XIXT73Q6Z", "length": 5926, "nlines": 95, "source_domain": "spsnews.in", "title": "गोदावरी नदीला पूर : गणेशवाडी पुलाखाली बस अडकली | | SPSNEWS", "raw_content": "\nशासनाच्या विकास योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा- जिल्हाधिकारी दौलत देसाई\nपावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी १०.२३ कोटींचा निधी :आम.सत्यजित पाटील\nबांबवडे विद्यामंदिरात दफ्तर व शालेय साहित्याचे वाटप\nबांबवडे विद्यामंदिरात दफ्तर व शालेय साहित्याचे वाटप\nचिमुकल्यांचा किलबिलाट पाहण्यासाठी जमला जनसमुदाय\nगोदावरी नदीला पूर : गणेशवाडी पुलाखाली बस अडकली\nनाशिक : येथील गोदावरी नदीला पूर आल्याने ,गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात होत आहे. यामुळे नाशिकच्या गणेशवाडी पुलाखाली एक खाजगी बस पुलाखाली अडकून पडली आहे. आज नाशिक जिल्ह्यात सरासरी ३७.०२ मिमी पाऊस झाला आहे.\nनाशिक जिल्ह्यात पावसाची अतिवृष्टी होत आहे. यामुळे येथील पेठ इथं १३५.३ मिमी , सुरगाणा इथं ११७.२ मि.मी., नाशिक शहरात ११मि.मि., तर इगतपुरी इथं ७६ मि.मी.,दिंडोरी इथं ७३ मिमी., त्र्यंबकेश्वर इथं ४५ मि.मी.,नांदगाव इथं २४ मि.मी.,कळवण इथं १९मि.मी., तर चांदवड इथं १८ मि.मी. पाऊस झाला आहे.\n← देश विरोधी प्रवृत्ती ठेचून काढू : आमदार राजेश क्षीरसागर\nसाई भक्तांसाठी रेल्वेची अपूर्व भेट : शिर्डी -दादर एक्स्प्रेस →\nशाहुवाडी तालुका महिला कॉग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी सौ. वैशाली बोरगे यांची निवड\nपन्हाळा तालुक्यातील नेबापूर येथे भूस्खलन…\nकोकरूड रस्त्यावर क्रांती मोर्चाचे ठिय्या आंदोलन संपन्न\nशासनाच्या विकास योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा- जिल्हाधिकारी दौलत देसाई\nपावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी १०.२३ कोटींचा निधी :आम.सत्यजित पाटील\nबांबवडे विद्यामंदिरात दफ्तर व शालेय साहित्याचे वाटप\nबांबवडे विद्यामंदिरात दफ्तर व शालेय साहित्याचे वाटप\nचिमुकल्यांचा किलबिलाट पाहण्यासाठी जमला जनसमुदाय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://www.orientpublication.com/2015/01/blog-post_24.html", "date_download": "2019-06-20T15:58:16Z", "digest": "sha1:AKETGMCWRB47AQC6QKC6D2BF4ZBD3JFO", "length": 10191, "nlines": 48, "source_domain": "www.orientpublication.com", "title": "ORIENT PUBLICATION: थरारक 'बायकर्स अड्डा'", "raw_content": "\nमोकळ्या रस्त्यावर वाऱ्याशी तुफान स्पर्धा.. बेफाम स्टन्टस.. थरारक रेसिंग्स आणि बाईकर्स. तारुण्याचा जोष आणि थरार दिसून येतो तो बाईकिंगमध्ये. बाईकिंग ही केवळ तारुण्यातली नशा न राहता करिअर म्हणूनही या क्षेत्राला वलय आलंय. हेवेदावे आणि स्पर्धा यात न अडकता स्पोर्टिंगली घेत निरनिराळे स्टन्ट करत आपले कौशल्य बाईकर्स आणि त्यांचे ग्रुप्स जगासमोर आणू लागलेत. बाईकिंगचे हेच वेड, त्यांच्यातले संघर्ष, येणाऱ्या अडचणी, एकमेकांवर केलेल्या कुरघोडी, शह-मातचा रोमांचकारी खेळ आपल्याला आगामी 'बायकर्स अड्डा'मध्ये पहायला मिळणार आहे. श्री नवकर प्रस्तुत प्रमोद मारुती लोखंडे, विजय हरिया निर्मित, गणेश रमेश निबे सहनिर्मित आणि राजेश लाटकर लिखित-दिग्दर्शित 'बायकर्स अड्डा' हा चित्रपट येत्या १० एप्रिलला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. त्याआधी चित्रपटाची तरुणांमध्ये असलेली क्रेझ ओळखून 'बायकर्स अड्डा'चा फर्स्ट लूक आणि गाण्यांची खास झलक नुकत्याच एका दिमाखदार सोहळ्यात दाखवण्यात आली. केंद्रीय मंत्री श्री. श्रीपाद नाईकसाहेब यांच्या शुभहस्ते चित्रप��ाच्या ध्वनिफितीचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी श्री. अमर सिंह, सुप्रसिद्ध अभिनेत्री जयाप्रदा, सुप्रसिद्ध संगीतकार श्री. आनंद राज आनंद, श्री. दिपकभाऊ निकाळजे, श्री. सुधीर गिरी आणि श्री, कुमार मंगत, मा. वंदना जैन तसेच हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीतील असंख्य मान्यवर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.\nसुपर बाईकवर फुल ऑन स्टायलिश एन्ट्री घेत संतोष जुवेकरने उपस्थित रसिकांची वाहवा मिळवली. प्रार्थना बेहेरे आणि संतोष जुवेकरने दिलेला रोमांटीक परफ़ोर्मन्स, गायिका शाल्मली खोलगडेचे मधाळ स्वर आणि विशी-निमो यांच्या रॉकिंग म्युझिकच्या उत्साही वातावरणात उपस्थित सगळ्यांनीच ठेका धरला. 'लेक्चर ग्यान', 'आला रे आला बाप्पा तू आला', 'ट्युन टू लव्ह', 'रिमझिम', 'वल्लाह वल्लाह' अशी वेगवेळ्या मूडची गाणी 'बायकर्स अड्डा' मध्ये ऐकायला मिळतील. सत्यजित रानडे, प्रशांत हळवे, श्रेयस धर्माधिकारी आणि अमित जॉन यांनी ही गीते लिहिली आहेत तर जसराज जोशी, शाल्मली खोलगडे, श्रेयस धर्माधिकारी, प्रियांका बर्वे, शोना गोन्साल्विस आणि सिद्धांत भोसले यांनी ती गायली आहेत. म्युजिक लॉंचसोबतच 'बायकर्स अड्डा'चा फर्स्ट लूकही यावेळी दाखवण्यात आला. ४ मित्र आणि त्यांचा बाईकिंगकडे असणारा ओढा या कथानकाभोवती चित्रपटाची कथा गुंफण्यात आली आहे. 'बायकर्स अड्डा'मध्ये संतोष जुवेकर आणि प्रार्थना बेहेरेसोबत श्रीकांत मोघे, श्रीकांत वट्टमवार, राहुलराज डोंगरे हृषीकेश मांडके, जय आदित्य गिरी, अनिरुद्ध हरीप, देवेंद्र भगत आणि निखिल राजेशिर्के आदींच्या प्रमुख भूमिका पहायला मिळतील.\nफ्रेश लूक आणि मन्सूर आझमी यांच्या वेगवान संकलनामुळे 'बायकर्स अड्डा'चा ट्रेलर तरुणांना आकर्षित करतोय. मेहुल कपाडिया, जीत सिंग आणि संतोष पालवणकर यांनी चित्रपटातील गाणी कोरिओग्राफ केली आहे तर शकील खान यांच्या छायांकनाने 'बायकर्स अड्डा' चे सेट्स, लोकेशन्सना योग्य न्याय दिला आहे. कला दिग्दर्शन आणि कार्यकारी निर्मात्याची जबादारी अतुल तारकर यांनी सांभाळली आहे. वेशभूषा - चैत्राली डोंगरे, साहसदृश्य - प्रशांत नाईक आणि मेकअप - किरण सावंत ही इतर श्रेयनामावली आहे.\n‘लाल बत्ती’ चित्रपटाचा दमदार टीझर प्रदर्शित\nपोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेतील अभिनेता मंगेश देसाई यांचे ‘लाल बत्ती’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटावि���यी उत्सुकत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/vidya-athalye-writes-about-book-amaltash-5937551.html", "date_download": "2019-06-20T15:36:54Z", "digest": "sha1:A56JM2IDAFXWMZ6JMZAXJWOTQBSQ6SEX", "length": 17388, "nlines": 152, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "vidya athalye writes about book Amaltash | समृद्ध सहजीवनाची साठवण", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\n‘अमलताश’ हे डॉ. सुप्रिया दीक्षित-संत लिखित नितांत सुंदर पुस्तक. दीर्घकाळ मनात रेंगाळणारं. लेखिकेचं हे पहिलंच पुस्तक.\n‘अमलताश’ हे डॉ. सुप्रिया दीक्षित-संत लिखित नितांत सुंदर पुस्तक. दीर्घकाळ मनात रेंगाळणारं. लेखिकेचं हे पहिलंच पुस्तक. पण वाक्यावाक्यातून व्यक्त होणाऱ्या हळुवार तरल भावना, प्रसंगाचं अचूक वर्णन वाचताना आपण संतांच्या कुटुंबाचे सभासद होऊन जातो. सर्व व्यक्ती, प्रसंग, घटना, परिसर लेखिका डोळ्यांपुढे अचूक उभे करते. व्यवसायाने डॉक्टर असूनही सहज, साध्या भाषेत आयुष्यातले प्रसंग शब्दांत गुंफण्यात लेखिका यशस्वी झाली आहे.\nअमलताश म्हणजे बहावा. लेखिकेने हौसेनं बांधलेल्या आपल्या घराचे नाव अमलताश असे ठेवले आहे. त्या वृक्षाप्रमाणेच रसरशीत पिवळ्याजर्द भरघोस फुलांसारखे सर्वार्थाने जीवन जगलेल्या डॉ. सुप्रिया आणि प्रकाश यांच्या सहजीवनाचे उत्कट वर्णन म्हणजेच हे पुस्तक आहे. या पुस्तकाच्या पानापानावर लेखिकेसह पती प्रकाश संत, सासूबाई इंदिरा संत आणि त्यांचे कुटुंब येते. लेखिकेने त्या मानाने स्वत:बद्दल खूपच कमी लिहिले आहे. त्यामुळे या पुस्तकाला सरसकट आत्मचरित्र म्हणणे योग्य ठरणार नाही.\nसुधा बाळकृष्णन ओळकर म्हणजेच लेखिका ४-५ वर्षांची असताना वडलांचे घर सोडून आईबरोबर आजोळी बेळगावला आईच्या वकील वडलांकडे, रामराव नळगुंदकरांकडे येते. बेळगावमधलं प्रतिष्ठित, सधन, सर्वार्थाने संपन्न कुटुंब, भरपूर गोतावळा, कडक शिस्तीचे, दरारा असलेले, घरादारावर बारीक लक्ष असलेले आजोबा, आणि त्यांना साथ देणारी देखणी, सुगरण आजी असं हे कुटुंब. वडलांचे घर का सोडावे लागले याबाबत लेखिकेच्या मनात कुतूहल आहे. पण कालांतराने जाणत्या वयात लेखिका त्या भावना मनात बंद करून टाकते. त्याबद्दल कळत्या वयात आईला, परिस्थितीला यापैकी कुणालाच दोष देत नाही. हाही मनाचा मोठेपणात. पितृप्रेमाला पारखी झालेली लेखिका आजी-आजोबा, मामा-मामी, मामेभावंडांच्या प्रेमात रमते. ��ालांतराने आईला एकटीने काढाव्या लागणाऱ्या आयुष्याबद्दल अंतर्मुख होऊन विचार करते. आईला जास्तीत जास्त सुख देण्याचा विचार करते. आईला असणाऱ्या दम्याच्या त्रासामुळे डॉक्टर होण्याचा निर्णय घेऊन अनेक अडथळ्यांमधून आपले ध्येय गाठून डॉक्टर बनते.\nइंदिरा संत आणि लेखिकेची आई एकाच महाविद्यालयात नोकरीनिमित्त एकत्र येतात. त्यांची मैत्री होते. इंदिरा संतांचा मोठा मुलगा चंदू (प्रकाश संत) सुधाच्याच वयाचा. तो घरी येऊ लागतो. लहान वयातच त्याला असलेली वाचनाची, चित्रकलेची, संगीताची आवड त्या दोघांमधली मैत्री वाढवायला, बहरायला कारणीभूत ठरते. बालवयातली निरागस मैत्री बहरतांना एक धागा समान असतो. चंदूसुद्धा वडलांशिवाय वाढत असतो. वडलांचे टायफॉइडने अकाली निधन झाल्यामुळे आईने म्हणजे इंदिरा संतांंनी नोकरी करून तीन लहान मुलांना वाढवलेले असते. अवघ्या नवव्या वर्षी झालेल्या वडिलांच्या निधनानं चंदूच्या बालमनावर मोठाच आघात केलेला असतो. तो अकाली गंभीर बनलेला असतो. अबोल झालेला असतो. पण वडलांच्या संस्कारांची शिदोरी त्याने जपून ठेवलेली असते. त्याला असलेली स्वच्छतेची, टापटीपेची आवड, त्याचा हळुवार मृदू स्वभाव, अशा चंदूशी सुधाची मैत्री बहरू लागते. चंदू इंग्रजी अभिजात साहित्य, संगीत, चित्रकला याबाबत सुधाच्या ज्ञानात भर घालतो. मुळातच रसिक असलेली सुधा चंदूमध्ये भावनिकदृष्ट्या गुंतत जाते. चंदूही सुधाच्या प्रेमात पडतो. दरम्यान, सुधाला वैद्यकीय शिक्षणासाठी बेळगाव सोडून मंुबईला जावे लागते. चंदू पदवीपर्यंतचे शिक्षण बेळगावात घेत असतो.\nलेखिका मुंबईला शिक्षणासाठी आल्यावर तिचे विश्वच बदलते. वैद्यकीय महाविद्यालयाचा परिसर, वसुमती, शैला, मंजुळा या वर्गमैत्रिणींबरोबर जुळलेले आयुष्यभराचे भावबंध, अभ्यास, रोज नवे शिकण्याचे नावीन्य, अत्यंत बुद्धिवान शिक्षकांकडून मिळणारे ज्ञानामृत, त्याचा आयुष्यावर पडलेला प्रभाव, वेळात वेळ काढून चंदूशी चाललेला पत्रव्यवहार असे लेखिकेचे आयुष्य सुरू असते. लेखिकेच्या आयुष्यात पत्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यात प्रियकर-पती म्हणून चंदूला लिहिलेली पत्रे, सासूबाईंना, स्वत:च्या आईला, मुलाला, मुलीला, सून आणि जावयाला तसेच आजोबांना इंग्रजीत लिहिलेली पत्रे प्रत्येक प्रकरणाचा एक सुंदर भागच बनली आहेत. कदाचित मोबाइल सर्वव्याप��� झाले नसल्याच्या परिणामी, लेखिकेच्या आयुष्यात पत्रांना असलेले महत्त्व पानापानातून जाणवते. अशाच एका पत्रामधून चंदू आपले प्रेम व्यक्त करतो. सुधाचेही प्रेम असतेच. मात्र, तिचे वैद्यकीय शिक्षणाचे दुसरे सत्र सुरू असते. आपण आताच प्रेमाला होकार दिला तर कडक शिस्तीचे आजोबा आपलं शिक्षण बंद करतील म्हणून घाबरून पत्रातून नकार कळवताना सुधाची झालेली द्विधा मन:स्थिती, नकार कळाल्यावर हळव्या, संवेदनशील मनाच्या चंदूच्या होणाऱ्या मन:स्थितीची कल्पना करून सुधा कोलमडून जाते. अभ्यासात स्वत:ला गुंतवून घेते. दोन वर्षे सुधा-चंदूचा पत्रव्यवहार नसतो. अखेर डॉक्टर झालेली सुधा गावी परत येते. चंदूचे लग्न झालेले नाही याची खात्री करून घेते. आई-आजोबांकडे चंदूबद्दलच्या भावना कळवून त्याच्याशी लग्नाची पत्राद्वारे परवानगी मागते. सुधाच्या नकाराने खचलेला चंदू, सुधाच्या होकारानं आनंदलेला चंदू आणि पती बनलेला चंदू अशी चंदूची सर्व रूपे हळुवार अमलताशमध्ये उलगडतात. लग्नानंतर वेगवेगळ्या प्रसंगांनी सुधा व चंदूला वेगळे राहावे लागते. त्यामुळे झालेली मानसिक कुचंबणा, त्यातच अकस्मात उद्भवलेले आजारपण, रोजच्या प्रापंचिक विवंचनांमधून मार्ग काढताना कऱ्हाडमधल्या भाड्याच्या घरात बहरलेले सहजीवन, मुला-मुलीच्या जन्मानं दोघांच्या आयुष्यात आलेले सुखद क्षण, त्या मुलांना वाढवताना लाभलेली निसर्गाची साथ, जिऑलॉजी विषयातली प्रकाश संतांची महाविद्यालयातली प्रगती, घरातच थाटलेल्या दवाखान्यात सुधाचा बसलेला जम, असाध्य आजारांमधली एकमेकांची साथ, आयुष्यात भेटलेल्या अनेक नामांकित लेखक-कलाकारांनी घातलेली समृद्ध भर अशा वैयक्तिक आयुष्यातल्या अनेक घटनांचा संदर्भ पानोपानी आहे. आयुष्य बहरत असतानाच नियतीच्या फटकाऱ्यानं डॉ. प्रकाश संतांचा झालेला अपघाती मृत्यू सुधाचे आयुष्य गोठवून टाकतो. एकटेपणाची, प्रकाश आपल्या सोबत नसण्याच्या जाणिवेने बधीर झालेली सुधा हळूहळू जागी होते आणि आठवणींना शब्दरूपात गुंफते, ‘अमलताश’च्या रूपात.\n- विद्या आठल्ये, औरंगाबाद\n...हमे ये सिला मिला\nराजाश्रयाशिवाय कला बहरत नाही\nटेन्शन लेने का नै...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://store.dadabhagwan.org/%E0%A4%97%E0%A4%B0-%E0%A4%B6%E0%A4%B7%E0%A4%AF-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%A0-marathi", "date_download": "2019-06-20T16:08:37Z", "digest": "sha1:7VTLQWBSIIAIUCJH2MKXXIHCFVMPTCG5", "length": 3750, "nlines": 46, "source_domain": "store.dadabhagwan.org", "title": "गुरु-शिष्य-मराठी (Marathi) | Dada Bhagwan Store", "raw_content": "\nलौकिक जगात वडील-मुलगा, आई-मुलगी, पती-पत्नी अशी सर्व नाती असतात. त्यापैकी गुरू-शिष्य सुद्धा एक नाजूक नाते आहे\nलौकिक जगात वडील-मुलगा, आई-मुलगी, पती-पत्नी अशी सर्व नाती असतात. त्यापैकी गुरू-शिष्य सुद्धा एक नाजूक नाते आहे. गुरूंना समर्पित झाल्यानंतर संपूर्ण आयुष्य त्यांच्याशी प्रामाणिक राहून परम विनयापर्यंत पोहोचून, गुरूआज्ञेप्रमाणे साधना करून सिद्धी प्राप्त करायची असते. परंतु खऱ्या गुरूची लक्षणे, तसेच खऱ्या शिष्याची लक्षणे कशी असतात याचे सुंदर विवेचन या पुस्तकात प्रस्तुत केले आहे. गुरूजनांसाठी या जगात विविध मान्यता प्रचलित आहेत. तेव्हा अशा काळात यथार्थ गुरू करताना लोक संभ्रमात पडतात. येथे अशाच पेचात टाकणारे प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दादाश्रींनी प्रश्नकत्र्यांना दिली आहेत. सामान्य समजुतीनुसार गुरू, सदगुरू आणि ज्ञानीपुरुष-तिघांना एकसारखेच मानले जाते. जेव्हा की परम पूज्य दादाश्रींनी या तिघांमधील फरक अचूक स्पष्टीकरण देऊन स्पष्ट केला आहे. गुरू आणि शिष्य- दोघांनाही कल्याणाच्या मार्गावर प्रयाण करता येईल यासाठी सर्व दृष्टीकोनातून गुरू-शिष्याच्या नात्याची समज, लघुत्तम असून सुद्धा अभेद, अशा विलक्षण ज्ञानींची वाणी येथे संकलित करण्यात आली आहे.\nमृत्यूवेळी, आधी आणि नंतर\nभोगते त्याची चुक (Marathi)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/deepika-padukone-will-be-pregnent-with-in-six-months-says-ranveer-singh-5990572.html", "date_download": "2019-06-20T16:06:41Z", "digest": "sha1:TTT2UC3UCKCE7T3EXNK4OKWUW65QPQ3E", "length": 8693, "nlines": 149, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Deepika Padukone Will Be Pregnent With In Six Months Says Ranveer Singh | 'लग्नाच्या 6 महिन्यांनी आई होणार आहे दीपिका', जेव्हा रिपोर्टरने रणवीरला विचारला याचा अर्थ तर तो म्हणाला - मी जे म्हटले, त्याचा तोच अर्थ आहे, हे ऐकून हैराण झाली सारा अली खान : Video", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\n'लग्नाच्या 6 महिन्यांनी आई होणार आहे दीपिका', जेव्हा रिपोर्टरने रणवीरला विचारला याचा अर्थ तर तो म्हणाला - मी जे म्हटले, त्याचा तोच अर्थ आहे, हे ऐकून हैराण झाली सारा अली खान : Video\nरणवीर सिंहने अलीकडेच सारा अली खान, रोहित शेट्टी आणि करण जोहरसोबत त्याच्या आगामी 'सिम्बा' या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज केला\nमुंबईः दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या आगामी 'सिम्बा' या चित्रपटाचा ट्रेलर सोमवारी रिलीज झाला. यानिमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत दिग्दर्शकासोबत चित्रपटातील लीड अॅक्टर रणवीर सिंह, नवोदित सारा अली खान आणि निर्माता करण जोहर उपस्थित होते. यावेळी एका पत्रकाराने अलीकडेच लग्नाच्या बेडीत अडकलेल्या रणवीरला त्याची पत्नी आणि अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या प्रेग्नेंसीशी निगडीत एक प्रश्न विचारला असता, रणवीरला हसू आवरले नाही. पण सारा, करण आणि रोहित हैराण झाले.\nपत्रकाराने रणवीरला आठवण करुन दिली जुन्या एका मुलाखतीची...\n- रिपोर्टरने रणवीरला हा प्रश्न त्याच्या एका जुन्या मुलाखतीची आठवण करुन देताना विचारला. काही वर्षांपूर्वी रणवीरने म्हटले होते की, लग्नाच्या सहा महिन्यांची दीपिका आई होईल. पत्रकाराने रणवीरला यावेळी याच वक्तव्याचा अर्थ विचारत आता यावर त्याचे काय म्हणणे आहे असे विचारले. पत्रकाराचा प्रश्न ऐकून रणवीरला हसू आले आणि मग रोहितला विचारले - माझ्या मते 9 महिने लागतात ना रोहितला असे विचारुन रणवीर पुढे म्हणाला, \"मी जे म्हटले होते, त्याचा अर्थ तोच होतो.\" जेव्हा रिपोर्टरने रणवीरला याचे उत्तर सविस्तरपणे द्यायला सांगितले, तेव्हा रणवीर म्हणाला, \"मी जेव्हा 2012 मध्ये दीपिकाला पहिल्यांदा भेटलो होतो, तेव्हाच पुढच्या सहा महिन्यांत हीच मुलगी माझ्यासाठी योग्य असल्याचे मला वाटले होते.\" म्हणजेच रणवीरच्या म्हणण्याचा अर्थ हा होता की, दीपिकाच त्याच्या मुलांची आई होऊ शकते.\n'सूर्यवंशी' चित्रपटात दिसेल 'टिप टिप बरसा पानी', अक्षय म्हणाला - 'इतर कुणी हे री-क्रिएट केले असते तर पश्चात्ताप झाला असता'\n'नच बलिए' शोमध्ये दिसू शकतात सलमान खानच्या माजी प्रेयसी, डान्स रिअॅलिटी शोच्या नवव्या सीझनला लवकरच होणार आहे सुरुवात\nनुकतीच खासदार बनलेली नुसरत जहां बिजनेसमन निखिल जैनसोबत तुर्कीमध्ये झाली विवाहबद्ध, लग्नामुळे घेऊ शकली नाही खासदार पदाची शपथ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://nanded.gov.in/mr/notice/16-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%A1-%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%AB%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D-6/", "date_download": "2019-06-20T16:02:31Z", "digest": "sha1:RBSYFIG4VYHR6OBQNX6CFEIEBSF2NKQY", "length": 4839, "nlines": 106, "source_domain": "nanded.gov.in", "title": "16 नांदेड लोकसभा मतदान-फॉर्म 20,मुखेड | नांदेड जिल्हा , महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nनांदेड जिल्हा District Nanded\nएसटीडी आणि पिन कोड\nमहसुल / दंडाधिकार विभाग\nस्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक निवडणुक\nश्री सचखंड गुरुद्वारा बोर्ड निवडणुक -2018\nग्रामरक्षक दल माहिती पुस्तिका\nनिवास (हॉटेल / रिसॉर्ट / धर्मशाळा)\nकापुस पिकावरील बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसानीचा अहवाल\nछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ लाभार्थ्यांची यादी जि. नांदेड\n16 नांदेड लोकसभा मतदान-फॉर्म 20,मुखेड\n16 नांदेड लोकसभा मतदान-फॉर्म 20,मुखेड\n16 नांदेड लोकसभा मतदान-फॉर्म 20,मुखेड\n16 नांदेड लोकसभा मतदान-फॉर्म 20,मुखेड\n16 नांदेड लोकसभा मतदान-फॉर्म 20 मुखेड (91) मतदार संघ\nसंकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क जिल्हा प्रशासनाकडे आहेत\n© जिल्हा प्रशासन,नांदेड , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jun 19, 2019", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-JJM-UTLT-infog-mud-tips-for-happy-life-5823691-PHO.html", "date_download": "2019-06-20T15:47:40Z", "digest": "sha1:SGCG6HKN6M2S42FDRLKZLZIFZAWCWM5Y", "length": 5352, "nlines": 159, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "mud Tips For Happy Life | घरात मातीच्या या वस्तू असल्यास उजळू शकते तुमचे भाग्य", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nघरात मातीच्या या वस्तू असल्यास उजळू शकते तुमचे भाग्य\nवास्तू शास्त्रामध्ये मातीचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. माती घराच्या सुख-शांती आणि सौभाग्यचं प्रतीक मानली जाते.\nवास्तू शास्त्रामध्ये मातीचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. माती घराच्या सुख-शांती आणि सौभाग्यचं प्रतीक मानली जाते. घरामध्ये कुशीत जास्त मातीच्या भांड्याचा उपयोग करावा, कारण यामागे विविध धार्मिक आणि वैज्ञानिक कारण आहेत. घरामध्ये मातूपासून तयार केलेल्या काही खास वस्तू ठेवल्यास घरात सुख-शांती येते आणि कोणाचीही वाईट दूरस्थ घराला लागत नाही.\nपुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, घरामध्ये मातीच्या कोणकोणत्या वस्तू अवश्य असाव्यात...\nसूर्यापासून उत्पन्न ऊर्जेच्या केवळ 2 अब्जावा भाग पृथ्वीवर पाेहाेचताे\nअंतराळातही गुरुत्वाकर्षण शक्ती असते का\nवटवाघुळे दिवसादेखील पाहू शकतात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/mrinmayee-ranade-writes-about-traditional-foods-5946049.html", "date_download": "2019-06-20T15:05:00Z", "digest": "sha1:5OZ4XPQPW6MU5ADHBQ6WD7SV4Z52MUMK", "length": 8937, "nlines": 151, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Mrinmayee Ranade writes about traditional foods | खादाड स्मृती", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nदेशविदेशातील बातम्या, लेख वाचताना बऱ्याचदा काहीतरी छान हाती लागतं. म्हणजे नुसतं माहितीपूर्ण नव्हे, तर जगण्याविषयीच्या आप\nदेशविदेशातील बातम्या, लेख वाचताना बऱ्याचदा काहीतरी छान हाती लागतं. म्हणजे नुसतं माहितीपूर्ण नव्हे, तर जगण्याविषयीच्या आपल्या कक्षा विस्तारायला मदत होईल असं काही. ते नेहमीच आनंद देणारं असंही नव्हे, कधी प्रचंड अस्वस्थही करून जाणाऱ्या असतात या बातम्या, बातम्यांमधल्या गोष्टी. एक व्हिडिओ ब्लाॅग नुकता पाहण्यात आला, पास्ता ग्रॅनीज नावाचा. म्हणजे पास्ता आजीबाई. आपल्याकडे जशी पोळी किंवा भाकरी अनेक वर्षांपासून केली जाते, कदाचित शेकडोही. तसाच पास्ता हा इटालियन पदार्थ. त्याचे अनेक प्रकार आहेत, आपल्याला दोनतीनच माहीत असतात सर्वसाधारणपणे. तर असा पास्ता करण्याच्या पारंपरिक पद्धती आहेत, ज्या आता लुप्त होत चाललेल्या आहेत.\nएका ब्रिटिश बाईला हे कुतूहल वाटलं, आणि ती अशा इटालियन आजीबाईंच्या शोधात निघाली ज्या असा वेगवेगळा पास्ता बनवू शकतात. तिला जे सापडलं ते तिने या ब्लाॅगवर शेअर केलंय. ऐंशीच्या पुढच्या टुकटुकीत म्हाताऱ्या, क्वचित त्यांना मदत करणारे तितकेच टवटवीत त्यांचे म्हातारे नवरे आपापल्या स्वयंपाकघरात वेगवेगळा पास्ता करताना पाहणं हा अद्भुत अनुभव आहे, थेट जुन्या काळात नेणारा. कारण हा पास्ता हाताने लाटलेला आहे, आपण बाजारातनं विकत आणतो तसा यंत्रात केलेला नव्हे. ते पाहून आपल्याला शेंगोळ्या, शेवया, करंज्या, वगैरे आठवल्या नाहीत तरच नवल. तेही करण्याचं कौशल्य जरा मागे पडू लागलंय की काय, असं वाटावं.\nखाण्याशी, पदार्थांशी, स्वादाशी, गंधाशी आपल्या अनेक स्मृती जोडलेल्या असतात. अशी एखादी आठवण आपल्याकडे आहे, हेही अनेकदा माहीत नसतं. परंतु एखाद्या विशिष्ट पदार्थामुळे वा गंधामुळे ती आठवण अचानक डोकं वर काढते. बहुतेक वेळा ती आई, आजी, काकीमामीमावशीआत्या यांच्यापर्यंत पोचणारी असते. आजीने केलेल्या पदार्थाची चव माझ्या हातात नाही, अशी लाडिक तक्रार अनेक व्यक्ती करत असतात, बऱ्याचदा ती खरीही असते. सध्याचा ट्रेंड असा आहे की, अशी आठवण करून देणारे पदार्थ करून पाहायचे. त्या पदार���थाची आठवण पुढच्या पिढीसाठी तयार करायची. सोशल मीडियामुळे अनेक जुन्या पाककृतींना, पदार्थांना अशी संजीवनी मिळाली आहे, याबाबत दुमत नसावं. यातूनच आजच्या कव्हर स्टोरीची कल्पना घेतली आहे. त्यासोबत दिलेल्या आठवणी आणि पदार्थ तुमच्याही मनात अशा खादाड स्मृती जागवतील, याची खात्री वाटते.\n- मृण्मयी रानडे, मुंबई\n...हमे ये सिला मिला\nराजाश्रयाशिवाय कला बहरत नाही\nटेन्शन लेने का नै...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/deshdoot-foundation-day-nilesh-bafana-article/", "date_download": "2019-06-20T15:10:42Z", "digest": "sha1:AN2AKAERWQVVDFXPFG2RTSJXEKI67RQA", "length": 19184, "nlines": 225, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "रस्त्यांचा स्मार्ट विकास - निलेश बाफना | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nसोन्याच्या भावानं गाठला उच्चांक\nभैय्या, पक्कं ठरलं ना..\n‘ती’ रेपकार अखेर पोलिसांच्या ताब्यात\nतडीपारीनंतर नगरात फिरणारा टिंग्या गजाआड\nनाशिकची गुन्हेगारी संपता संपेना; अब्रू वाचविण्यासाठी ‘तिने’ मारली धावत्या रिक्षातून उडी\nविधानसभा निवडणुकीचे चोख नियोजन करा : विभागीय आयुक्त माने\nकंत्राटदार बदलला तरी कर्मचार्‍यांना कायम ठेवा\nबार्‍हे ग्रामिण रुग्णालयात आरोग्यांची हेळसांड\nआकाशवाणी चौकात अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर पोलिसांनी पकडले\nशेतीपंपाचा वीजपुरवठा खंडित न करण्याचा महावितरणचा निर्णय\nगावठी कट्ट्यातून गोळी झाडल्याचा पोलिसांना संशय\n…अखेर ग.स.तील बेनामी ठेवीप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा\nना.जयकुमार रावल यांच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन\nवादळग्रस्तांसाठी आ.कुणाल पाटील विधानसभेत आक्रमक\n46 विभागांच्या 482 सेवा ऑनलाईन- जिल्हाधिकारी राहुल रेखावार\nसाक्रीत तीव्र पाणीटंचाई; उपाययोजना करा\nतळोद्यानजिक अहमदाबाद-शिरपूर बसवर दगडफेक\nकोळदा-खेतिया रस्त्याचे काम संथगतीने\nनवापुरात वेळेवर पाणीपुरवठा होत नसल्याने भाजपातर्फे मुख्याधिकार्‍यांना घेराव\nजिल्ह्यात विविध कार्यक्रमांनी तसेच गुलाबपुष्प देवून नवागतांचे स्वागत\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nसोन्याच्या भावानं गाठला उच्चांक\nरस्त्यांचा स्मार्ट विकास – निलेश बाफना\nरस्त्यांचा स्मार्ट विकास – निलेश बाफना\nनाशिक शहरास ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. त्यामुळे शहराचा ऐतिहासिक ठेवा जतन झाला पाहिजे. शहरात दिवसेंदिवस काँक्रिटीकरण वाढत असल्यामुळे ऐतिहासिक शान कमी होत आहे. नाशिक शहराने आत्ता स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू केली असून ही चांगली बाब आहे.\nत्यासाठी अशोकस्तंभ ते सीबीएस रस्ता विकसित केला जात असल्याने नाशिकसाठी ही चांगली गोष्ट आहे. अशा पद्धतीनेच शहरातील सर्व रस्ते विकसित झाले तर देशात स्मार्ट शहरांमध्ये ‘नाशिक’ अव्वलस्थानी येऊ शकते.\nशहरात ऐतिहासिक तांब्याची व चांदीची भांडी बनवण्याची कारखाने आहेत. ते कारखाने विकसित केले पाहिजेत. त्यासाठी मनपा व राज्य सरकारने कारखान्यांना सोयी व सुविधा दिल्या पाहिजेत. त्यामुळे नाशिकच्या विकासात पडू शकते. कारण नाशिकची चांदीची भांडी देशभर आजही प्रसिद्ध आहेत. तो वारसा नाशिकला लाभला आहे. मात्र, सध्या तो वारसा लोप होत चालला आहे.\nमनपा आयुक्त तुकाराम मुंढे व पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल हे नाशिक शहरात चांगली विकासकामे करीत आहेत. त्यांना नाशिककरांच्या प्रतिसादही मिळत आहे. त्यामुळे काम करण्याचा उत्साह वाढीसाठी मदत होत आहे. नाशिक शहरात विमानसेवा सुरू झाल्यामुळे दिल्ली व मुंबईला जलदगतीने नाशिककरांना जाता येणार आहे. त्यामुळे नाशिकचा विकास झपाट्याने होणार आहे. नाशिकमध्ये एअरपोर्ट, विमाससेवा सुरू झाल्याने औद्योगिक कंपन्यासह आयटी कंपन्यांसाठी सोपा मार्ग झाला आहे.\nशहरासह जिल्ह्यात नैसर्गिक साधनसंपत्ती टिकवण्यासाठी व निसर्ग पर्यटन वाढीसाठी वृक्षारोपण करून त्यांचे संगोपन केले पाहिजे. त्यासाठी अनेक स्वयंसेवी संस्थांनीही पुढाकार घेतला आहे. त्याचबरोबर महानगरपालिकेतर्फे मोफत वृक्षांच्या रोपांचे केले जात आहे. अनेक शाळांकडून वृक्षलागवडीसाठी जनजागृती केली जात असून प्रत्येक विद्यार्थ्यांकडून एक झाड लावले जात असून त्यांचे संगोपन केले जात आहे. तसेच प्रशासनातर्फे वृक्षलागवडीसाठी चांगल्या पद्धतीने जनजागृती केली जात आहे.\nप्रदूषण इतर शहरांच्या तुलनेत नाशिक शहरात कमी आहे. शहारातील नैसर्गिक वातावरण पोषक असून ते वातावरण प्रदूषणविरहित राहण्यासाठी आत्ताच प्रयत्न केले पाहिजेत. प्लास्टिक बंदीचा निर्णय चांगला असून त्याची अंमलबजावणी सर्वांनी केली पाहिजे. प्लास्टिक वापरायचे नाहीच, असे प्रत्येक नाशिककरांनी ठरवले पाहिजे. तर नाशिक प्लास्टिकमुक्त शहर होईल आणि ते नाशिककरांनी करून दाखवले पाहिजे.\nगोदाकाठ व रामकुंडावर फिरायला गेलो तर तेथे अनेक लोक गाड्या धुताना व कपडे धुताना दिसतात. त्यामुळे पाणी प्रदूषण होत आहे. गोदाकाठ स्वच्छ राहण्यासाठी जनजागृतीची गरज आहे. त्यासाठी प्रत्येक नागरिकांनी ठरवले पाहिजे की, माझे शहर स्वच्छ ठेवयाचे आहे. महानगरपालिकेतर्फे स्वच्छतेची कामे चांगल्या पद्धतीने सुरू आहेत. ड्रेनेज वॉटरमुळे प्रदूषण होत असून ते पाणी फिल्टर करूनच सोडले गेले पाहिजे.\nत्यासाठी महानगरपालिकेने पुढाकार घेतला पाहिजे. सार्वजनिक वाहतूक प्रदूषणमुक्त राहण्यासाठी ई-रिक्षा, इलेक्ट्रीक कार सुरू झाल्या पाहिजेत. नाशिक जिल्ह्यात शेती मोठ्या प्रमाणावर केली जात असून शेतीशी संबंधित कंपन्या जिल्ह्यात आल्या पाहिजेत. त्यामुळे शेतमाल परदेशात पाठवणे सोपे होईल. शेतमाल वाहतुकीसाठी कंटेनरयार्ड, विमानसेवा सुरू झाल्यास शेतकर्‍यांना अधिक नफा मिळू शकतो.\nवाहतुकीची दूरदृष्टी हवी – शुभांकर टकले\nपर्यटनातील विविधता जोपासावी – भाविक ठक्कर\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nबस व दुचाकीच्या धडकेत पती -पत्नी जागीच ठार\nBreaking News, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nपश्चिम बंगालमध्ये पुन्हा पूल कोसळला, तीन दिवसात दुसरी घटना\nBreaking News, आवर्जून वाचाच, देश विदेश, मुख्य बातम्या\n‘बंद’तून उघडले आघाडीचे दार\nकोकणात मान्सून दाखल; हवामान खात्याकडून अधिकृत माहिती\nचार वर्षांत राज्यात 12 हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nबोदवड औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षकाचा महिला कर्मचार्‍यावर चाकू हल्ला\nmaharashtra, जळगाव, मुख्य बातम्या\nसोन्याच्या भावानं गाठला उच्चांक\nभैय्या, पक्कं ठरलं ना..\n‘ती’ रेपकार अखेर पोलिसांच्या ताब्यात\nतडीपारीनंतर नगरात फिरणारा टिंग्या गजाआड\nकर्जमंजुरीसाठी तरूणांकडून उकळले पैसे\nपर्यटनातील विविधता जोपासावी – भाविक ठक्कर\nसोन्याच्या भावानं गाठला उच्चांक\nभैय्या, पक्कं ठरलं ना..\n‘ती’ रेपकार अखेर पोलिसांच्या ताब्यात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.tinystep.in/blog/amniotic-fluid-che-mahatv", "date_download": "2019-06-20T16:29:57Z", "digest": "sha1:GS2OCUH7NULKYAVUEV7ESZ5S5PUZ7ANQ", "length": 9215, "nlines": 225, "source_domain": "www.tinystep.in", "title": "ऍम्नीऑटिक फ्लुइड चे गर्भातल्या बाळासाठी महत्व - Tinystep", "raw_content": "\nऍम्नीऑटिक फ्लुइड चे गर्भातल्या बाळासाठी महत्व\nस्त्री जेव्हा गर्भ धारण करत असते. तेव्हा बाळ गर्भाशयात ज्यात वाढत असतो त्यात एक थैली असते. त्यात ते बाळ वाढत असते. आणि त्याच थैलीच्या आत बाळाच्या पोषणासाठी ऍम्नीऑटिक फ्लुइड असते. आणि ते रक्त-पोषण तत्वाचे मिश्रण असते. ऍम्नीऑटिक द्रव्य चे नियमितपणे नवीन तयार होत असते. आईचे शरीर ह्याला निर्माण करत असते. आणि नाळे पासून ह्याला बाळा पर्यंत पोहोचवत असते. बाळ ऍम्नीऑटिक द्रव्य ला २४ आठवडे पासून दोन वेळा आपल्या शरीरात शोषून घेत असतो.\nऍम्नीऑटिक द्रव्य कशाप्रकारे बनलेले असते \nपहिल्या त्रैमासिकात ऍम्नीऑटिक द्रव्य मुख्य म्हणजे खनिज पदार्थ आणि पाणीपासून तयार झालेला असतो. परंतु, १२ ते १४ आठ्वड्यानंतर त्या भ्रूण च्या विकासासाठी सर्व आवश्यक तत्व जैसे प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फॉस्फोलिपिड, आणि युरिया हे सर्व उपस्थित असतात.\nऍम्नीऑटिक द्रव्य ची मात्रा\nसुरुवातीला गर्भाच्या काळात आणि भ्रूण चा जसा जसा विकास होत जातो तसा ऍम्नीऑटिक द्रव्य ची मात्रा वाढत जाते. २८ आठवड्याच्या दरम्यानच्या काळात १ ते १. २ लिटरच्या उंचीला जाऊन त्यात घसरण व्हायला लागते. जन्माच्या वेळी ८०० ते १००० मिलिलिटर पर्यंत असते आणि त्यानंतर ती वेगाने कमी व्हायला लागते.\n१. बाळाला चारी बाजुंनी मुलायम व सुरक्षित वातावरण तयार करून देते. त्यामुळे बाळाचे बाहेरच्या कोणत्याही झटक्यापासून सरंक्षण होत असते.\n२. हे गर्भाशयातील भ्रूणाला हालचाल करायला जागा करून देत असते. त्यामुळे बाळाची वाढ खूप व्यवस्थित होते.\n३. ऍम्नीऑटिक द्रव्य हे भ्रूण द्वारा शोषले जाऊन आतड्याच्या माध्यमातून ती पचन क्रिया विकसित होऊन बाळाचे मल (meconium) तयार होत असते.\n४. ह्यामुळे गर्भाशयावर दाब होऊन भ्रूणाचा श्वसन क्रियाचा विकास होतो.\nफेशियल केल्यावर तुम्ही या गोष्टी करत नाही ना \nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "http://punerispeaks.com/tag/%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2019-06-20T15:36:06Z", "digest": "sha1:VYL4TO376GYKLAWVMA5XKR2PKX3JKVIW", "length": 2388, "nlines": 56, "source_domain": "punerispeaks.com", "title": "नोटबंदी मराठी माहिती Archives - Puneri Speaks", "raw_content": "\nTag: नोटबंदी मराठी माहिती\nनोटाबंदी अपयशी, चलनातून बाद झालेल्या 99.3 टक्के नोटा रिझर्व्ह बँकेकडे परत\nनोटाबंदी अपयशी 8 नोव्हेंबर 2016 ची ती रात्र अनेकांना आठवत असेल, अचानक रात्री आठ च्या सुमारास पंतप्रधानांनी देशासमोर भाषण करत … Read More “नोटाबंदी अपयशी, चलनातून बाद झालेल्या 99.3 टक्के नोटा रिझर्व्ह बँकेकडे परत”\nशिवाजी महाराज घोषणा: शिवाजी महाराज गारद अर्थ काय\nएसपीज बिर्याणी हाऊस च्या जेवणात आढळली अळी, मालकाचा उद्धटपणा | VIDEO\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून तीन दिवस पुणे दौऱ्यावर\nरातोरात प्रसिद्ध झालेल्या खेळणी विक्रेत्यांला अटक\n मुंबईतील इडलीवाला चटणी बनवण्यासाठी संडासचे पाणी वापरताना सापडला | VIDEO\nराज्यात वळवाचा पाऊस पडण्याची शक्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://khetigaadi.com/new-tractor-model/new-holland-4010/mr", "date_download": "2019-06-20T15:00:55Z", "digest": "sha1:PAEF32JO4AV4GOZNB22EDPL5KUPZ6OQ6", "length": 10974, "nlines": 289, "source_domain": "khetigaadi.com", "title": "New Holland 4010 2WD Price, Specifications, Mileage, Review - Khetigaadi", "raw_content": "मोबाइल अनुप्रयोग डाउनलोड करा\nभाडे तत्तावावर ट्रॅक्टर शोधा\nभाडे तत्तावावर ट्रॅक्टर द्या\nऑन रोड प्राइज मिळवा डेमोसाठी विनंती तुलना जुना ट्रॅक्टर\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nNew Holland 4010 ट्रॅक्टर तपशील\nइंजिन रेट आरपीएम :\nएअर क्लिनर / फिल्टर :\nरिवर्स स्पीड - किमी प्रति ताशी :\nपुढील गीयर संख्या :\nउलटा गीयर संख्या :\nलिफ्टिंग कैपेसिटी ऐट स्टैण्डर्ड फ्रेम :\nटर्निंग रेडियस ब्रेक्स सहित :\nNew Holland 4010 ची इतर लोकप्रिय ट्रॅक्टर्स सह तुलना करा\nसंपर्क तपशील मिळविण्यासाठी फॉर्म भरा :\nपहिले नाव : *\nभ्रमणध्वनी क्रमांक : *\nवेरीफिकेशन कोड : *\nकिंमत जाणून घेण्यासाठी फॉर्म भरा :\nमी मान्य करतो की खालील \"किंमत मिळवा\" बटणावर क्लिक करून मी माझ्या ट्रॅक्टर खरेदीसह मला सहाय्य करण्यासाठी माझ्या \"मोबाईलवर\" खेतीगाडी किंवा त्याच्या पार्टनरकडून स्पष्टपणे मागण्या करीत आहे.\nमी सहमत आहे की खालील \"निवेदन\" बटण क्लिक करून मी माझ्या ट्रेक्टर खरेदीसह मला सहाय्य करण्या���ाठी माझ्या \"मोबाईल\" वर खेतीगाडी किंवा त्याच्या भागीदाराकडून कॉल स्पष्टपणे विचारत आहे.\nही उत्पादन माहिती सामान्य आणि कंपनी किंवा त्याच्या वेबसाइटद्वारे प्रदान केलेल्या माहितीवर आधारित आहे. कृपया अधिक माहितीसाठी कंपनी किंवा डीलरशी संपर्क साधा. कृपया येथे कोणत्याही त्रुटीचा अहवाल द्या connect@khetigaadi.com .\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/node/44670", "date_download": "2019-06-20T15:47:02Z", "digest": "sha1:EUY4WKSGXQYGKCIKQKNFAGG7UUNSQWUC", "length": 14337, "nlines": 167, "source_domain": "misalpav.com", "title": "बालकथा- दुर्बिण | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nबिपीन सुरेश सांगळे in जनातलं, मनातलं\nही बालकथा आहे . ( छोटा वयोगट ).\nमुलांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी . खास उन्हाळी सुट्टीनिमित्त .\nमला मुलांच्या प्रतिक्रिया कळवा हं . ..\nआणि तुमच्या सुद्धा .\nबाबांनी काहीतरी खेळणं आणलं होतं.\n“ काय आहे बाबा \n यामधून लांबवरचं दिसतं. वस्तू मोठ्या मोठ्या दिसतात. “\nमला गंमतच वाटली. नेहा माझी मैत्रीण आहे . वयाने माझ्या एवढीच - पण मोठी आहे म्हणजे समजलं ना तर - दुर्बिणीतून तिच्याकडे पाहिलं तर ती कित्ती मोठी दिसेल असं माझ्या मनात आलं आणि गंमतच वाटली .\nती काळी दुर्बिण मी डोळ्यांना लावली. नेहा समोर राहते. तिच्या खिडकीत बसलेलं कबुतर दिसत होतं.वर एक कावळा काव काव करत होता. मध्येच एक साळुंकी ओरडत गेली. सारं अगदी नीट दिसलं . डोळ्यांसमोर असल्यासारखं. त्यांची पिसं न् पिसं अगदी स्पष्ट दिसत होती. राखाडी , काळ्या - पिवळ्या रंगाची .\nतेवढ्यात नेहा खिडकीमध्ये आली . तिचा गोलमटोल चेहरा आणखीच वाटोळा दिसला मला .चंद्रासारखा ती खूप गोरी आणि गोड पोरगी आहे ती खूप गोरी आणि गोड पोरगी आहे माझ्यासारखीच \n“ छान आहे. यामधून पक्षी अगदी नीट दिसले,” मी म्हणाले , “ आणि नेहासुद्धा “,\nआणि बाबा पुढे म्हणालेच की , “यामधून चंद्र देखील दिसतो बरं. अगदी मोठा . खूप मोठी दुर्बिण असेल तर लांब लांबचे ग्रह – तारेही दिसतात. आकाशाचा अभ्यास करता येतो. ही तशी स���धी दुर्बिण आहे. यामधून आसपासचं दिसेल. हिचा उपयोग पक्षी बघण्यासाठी करता येईल , ” बाबा म्हणाले .\nमी दुर्बिण घेऊन नेहाकडे गेले. तिला माझी गंमत दाखवली . तिने दुर्बिणीतून पाहिलं व म्हणाली, “ भारी आहे गं \nमग तिने दुर्बीण माझ्याकडे वळवली . अन म्हणते कशी , “ अगं, यामधून तू ना मोठ्या टेडी बेअर सारखी दिसतियेस \nतीच डोकं ना असं माझ्या सारखंच चालतं . म्हणून तर आमचं जमतं .\n पण ते जाऊ दे. ही साधी आहे. यामधून आकाशाचा अभ्यास नाही करता येणार. पण पक्षी बघता येतील.” मी म्हणाले.\nतिने आकाशाकडे दुर्बीण वळवली . पण त्यावेळी आकाशात एकही पक्षी नव्हता. संध्याकाळची वेळ होती . मस्त हवा सुटली होती.\nतिने अथर्वच्या घराकडे दुर्बिण वळवली . त्याच्या घरी पिंजऱ्यात छोटे पक्षी आहेत. उडू न शकणारे. रंगीबेरंगी . सतत चिवचिवणारे . आमच्यापेक्षा जास्त चिवचिवणारे पक्ष्यांना असं कोंडून ठेवण्यात काय मजा पक्ष्यांना असं कोंडून ठेवण्यात काय मजा ते कोंडलेले पक्षी पाहून तिला लगेच कंटाळा आला. पण तेवढ्यात तिला अथर्व दिसला . तो काहीतरी खात होता. ती लगेच म्हणाली , “ए, तो अथर्व बघ नुसता खादाड पोरगा आहे ते कोंडलेले पक्षी पाहून तिला लगेच कंटाळा आला. पण तेवढ्यात तिला अथर्व दिसला . तो काहीतरी खात होता. ती लगेच म्हणाली , “ए, तो अथर्व बघ नुसता खादाड पोरगा आहे \nनेहाला ना - नुसतं खायचंच सुचतं . नेमकं तेच दिसतं \nत्यावर मी दुर्बीण घेतली . पण मला तो काही दिसला नाही. तो आत गेला होता . तो काय खातोय हे मलाही पाहायचं होतं . पण कळलंच नाही .\nमग मी दुर्बिण माझ्या घराकडे वळवली . आई स्वैपाक घरात काहीतरी करत होती. माझ्या आणि ओट्याच्या मधेमध्येच येत होती ती . छे बाई त्यामुळे दुर्बीण असूनही दिसत नव्हतं . पण मला बेसन लाडूचा वास आला. अगदी नीट \nदुर्बिणींपेक्षा माझं नाकच भारी आहे ते पाहून माझ्या तोंडाला पाणीच सुटलं. हवेमुळे वास पसरलाय, हे माझ्या लक्षात आलं . पण नंतर .\n “ मी पटकन म्हणाले , “ नेहा, मी जाते घरी आणि लाडू खायचा असेल तर तूही चल “ .\nआणि मी पळतच सुटले . माझ्या घराकडे.\n निघाली की लगेच . माझ्या मागे .\nमी दुर्बीण डोळयांना लावूनच पळत होते . त्यामुळे रॉनी दचकला. तो एक सोनेरी केसांचा दांडगा कुत्रा आहे .स्वातीकाकूंचा, लाडावलेला . दुर्बिणीमुळे मी त्याला वेगळीच वाटले अन मला तो . डब्बलच वाटला . तो माझ्या वर भुंकायला लागला . दुर्बीण बाजूला केल्यावर बसला शांत .\nमी घरी आले . अहा घरात काय खमंग वास सुटला होता.\nपिवळ्याधम्मक लाडवाला मनुके लावलेले होते .दुर्बिणीतून ते पाहून खाताना मज्जा आली . आम्हा दोघींना .\nआम्हाला मजा वाटत असल्यामुळे लाडू आणखीच गोड लागले .\nवाचकांचा आभारी आहे मी खूप.\nवाचकांचा आभारी आहे मी खूप.\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 10 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/dainik-deshdoot-foundation-day-nashik-gaurav-dharkar-article/", "date_download": "2019-06-20T16:07:49Z", "digest": "sha1:DWIOV2IONODFQKOGLJ3MZ4ETSC7PMQJ6", "length": 16827, "nlines": 228, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "विकासपूरक दृष्टिकोनावर भर - गौरव धारकर | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nसोन्याच्या भावानं गाठला उच्चांक\nभैय्या, पक्कं ठरलं ना..\n‘ती’ रेपकार अखेर पोलिसांच्या ताब्यात\nतडीपारीनंतर नगरात फिरणारा टिंग्या गजाआड\nनाशिकची गुन्हेगारी संपता संपेना; अब्रू वाचविण्यासाठी ‘तिने’ मारली धावत्या रिक्षातून उडी\nविधानसभा निवडणुकीचे चोख नियोजन करा : विभागीय आयुक्त माने\nकंत्राटदार बदलला तरी कर्मचार्‍यांना कायम ठेवा\nबार्‍हे ग्रामिण रुग्णालयात आरोग्यांची हेळसांड\nआकाशवाणी चौकात अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर पोलिसांनी पकडले\nशेतीपंपाचा वीजपुरवठा खंडित न करण्याचा महावितरणचा निर्णय\nगावठी कट्ट्यातून गोळी झाडल्याचा पोलिसांना संशय\n…अखेर ग.स.तील बेनामी ठेवीप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा\nना.जयकुमार रावल यांच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन\nवादळग्रस्तांसाठी आ.कुणाल पाटील विधानसभेत आक्रमक\n46 विभागांच्या 482 सेवा ऑनलाईन- जिल्हाधिकारी राहुल रेखावार\nसाक्रीत तीव्र पाणीटंचाई; उपाययोजना करा\nतळोद्यानजिक अहमदा��ाद-शिरपूर बसवर दगडफेक\nकोळदा-खेतिया रस्त्याचे काम संथगतीने\nनवापुरात वेळेवर पाणीपुरवठा होत नसल्याने भाजपातर्फे मुख्याधिकार्‍यांना घेराव\nजिल्ह्यात विविध कार्यक्रमांनी तसेच गुलाबपुष्प देवून नवागतांचे स्वागत\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nसोन्याच्या भावानं गाठला उच्चांक\nविकासपूरक दृष्टिकोनावर भर – गौरव धारकर\nविकासपूरक दृष्टिकोनावर भर – गौरव धारकर\nनाशिकला समृद्ध इतिहासासह आशीर्वाद दिला जातो. हा एक प्राचीन पवित्र शहर आणि आधुनिक औद्योगिक केंद्र आहे. गेल्या काही दशकांत औद्योगिक पार्श्‍वभूमी आहे. शहराच्या मूळ महत्त्व, वाढत्या बरोबरीने पायाभूत सुविधांची उपलब्धता, तांत्रिक विकास आणि मुंबई, पुणे आणि नजीकच्या गोष्टी गुजरातमधील उद्योग, हे उद्योगांसाठी अतिशय आकर्षक पर्याय बनवते.\nनैसर्गिक घटकांमुळे येथे कृषी उद्योग नेहमी संपन्न झाला आहे. स्थापना व्यवसाय आहेत, जागतिक पातळीवर जाण्यावर भर दिला जात आहे आणि नवीन सदस्य नवप्रवर्तन आणि लागू करण्याबद्दल उत्साही असतात. तंत्रज्ञान या उद्योगधंदेची भावना ही येथे आहे आणि व्यवसायाद्वारे त्याचे प्रात्यक्षिक आहे.\nप्रत्येक क्षेत्र नाशिकमधील आयटी कंपन्यांनी उच्च दर्जाचे ऍप्लिकेशन्स आणि रेंडरिंग सेवा उपलब्ध करीत आहेत. जे आंतरराष्ट्रीय स्तरावर वापरली जात आहे. नाशिक हे नक्कीच तंत्रज्ञान उदयोन्मुख केंद्र आहे आणि नवीन उपक्रम विविध उद्योगांमुळे कारखाना क्षेत्रातील एक मजबूत आणि प्रतिष्ठित उपस्थिती आहे.\nक्षेत्रे आणि क्लस्टर, खर्च आणि श्रमांची उपलब्धता आणि व्यवसाय चालवण्याची एकूण अर्थशास्त्रामध्ये भविष्यात नाशिकला संरक्षण क्षेत्राचे उत्पादन आधार म्हणून पाहिले जाते. म्हणून, संधी भरपूर आहेत आणि वेळ योग्य आहे. महात्मा गांधीजींनी म्हटल्याप्रमाणे, आपले भविष्य आपण सध्या काय करीत आहोत, त्यावर अवलंबून आहे.\nनिमामध्ये मी व माझी टीम नाशिकमधील उद्योगांच्या विकासाला हातभार लावण्याचा दृष्टिकोन आहे. याचा एक भाग म्हणून प्रयत्न, आम्ही यशस्वीरित्या हवा कनेक्टिव्हिटी स्थापन केली आहे.\nमेक इन इंडियाच्या सक्रिय सहभागासोबतच मेक इन नाशिक बॅनर अंतर्गत नाशिकच्या व्यवसायाच्या कक्षा रुंदावण्यासाठी प्रयत्न केले आणि आम्ही उद्योग आवाज उठवत उद्��ोगवाढीसाठी मदत करणार्‍या समस्यांवर लक्ष देत अधिकार्‍यांकडून उद्योगवाढीसाठी मदतीची धोरणे ठरवण्यावर भर देणार आहोत.\nभविष्याचा अंदाज देण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे तो तयार करणे आणि तेच खरे सत्य आहे असे मला वाटते हेच नेमके काय आम्ही करत आहोत.\nनव उद्योगांना प्रोस्ताहन मिळावे – योगेश्वर दंडे\nखेळाडू घडावेत – स्निग्धा शेवाडे\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nडॉ. विखेंचे दणदणीत यश\nBreaking News, Featured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nजळगाव, धुळ्यात जून जुलैत पावसाचा खंड पडणार : हवामान शास्त्रज्ञ डॉ.साबळे यांचा अंदाज\nभुसावळ औष्णिक वीज निर्मिती केेंद्राचा देशात विक्रम; कोट्यवधींचा दंड वाचला\nmaharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव\nउपोषणकर्त्या हार्दिक पटेलने सांगितली ‘अंतिम इच्छा’\nआवर्जून वाचाच, देश विदेश, मुख्य बातम्या, राजकीय\nकोकणात मान्सून दाखल; हवामान खात्याकडून अधिकृत माहिती\nचार वर्षांत राज्यात 12 हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nबोदवड औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षकाचा महिला कर्मचार्‍यावर चाकू हल्ला\nmaharashtra, जळगाव, मुख्य बातम्या\nसोन्याच्या भावानं गाठला उच्चांक\nभैय्या, पक्कं ठरलं ना..\n‘ती’ रेपकार अखेर पोलिसांच्या ताब्यात\nतडीपारीनंतर नगरात फिरणारा टिंग्या गजाआड\nकर्जमंजुरीसाठी तरूणांकडून उकळले पैसे\nखेळाडू घडावेत – स्निग्धा शेवाडे\nसोन्याच्या भावानं गाठला उच्चांक\nभैय्या, पक्कं ठरलं ना..\n‘ती’ रेपकार अखेर पोलिसांच्या ताब्यात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/comment/739177", "date_download": "2019-06-20T16:08:44Z", "digest": "sha1:EOZ4B5UP3SLPX36O5MBZG2AKW23V2UX2", "length": 18428, "nlines": 209, "source_domain": "misalpav.com", "title": "सच्चे वरण | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nश्रीगुरुजी in जनातलं, मनातलं\nसच्चे वरण ह्याचा अर्थ ’mageireména fakés / kalós fakés’ (ग्रीक शब्द) \", \"gut Linsen (जर्मन शब्द)\", \"bien lentilles (फ्रेंच शब्द)\" म्हणजेच \"चांगले शिजलेले एकजीव झालेले वरण\" असा होतो. प्रत्येक व्यक्तीला जेवणाची सुरवात चांगल्या ���रणभाताने आणि शेवट चांगल्या ताकभाताने व्हावा असे वाटते. परंतु ते आपल्या हातात नसते. ’सच्चे वरण हवे’ असे अंथरूणाला खिळलेल्या आजारी व्यक्तीने सांगितले तरी घरातल्यांना ते पटत नाही.\nअंथरूणाला खिळलेल्या वृद्ध व रूग्णांना सच्चे वरण देणे अवघड असते. नवरा किंवा बायको असली तर त्यातल्या त्यात चांगले. परंतु नवरा किंवा बायको वृद्ध असली आणि मुलगा-सुन दोघेही नौकरी करणारे असतील तर मात्र अशा वृद्धाची किंवा रूग्णाची अवस्था खुप दयनीय होते. त्यांचे करण्यासाठी माणूस किंवा बाई लावावी म्हणले तर पेपरमधील बातम्या वाचून भीती वाटते. शेवटी प्रत्येक अंथरूणाला खिळलेल्या वृद्धाच्या व रूग्णाच्या मनात सच्चे वरण मिळाले तर बरे असा विचार येतो.\nहा विषय सर्वांना माहित असला तरी मिपावरील चर्चेतून प्रत्येकाच्या मनातील विचार कळतील.\nया ऐवजी \"पिच्छाकरंन\" हे\nया ऐवजी \"पिच्छाकरंन\" हे विडंबन जास्त जमलं असतं. अर्थात मला ग्रीक शब्द माहीत नाही.\nमला मराठी समजत नसल्यामुळे लेख\nमला मराठी समजत नसल्यामुळे लेख समजला नाहि. फक्त जर्मन, ग्रीक आणी फ्रेंच भाषेतील शब्दांमुळे वरणावरती काहीतरि आहे एवढे कळले. क्रूपया कन्नड आनी तेलगु शब्द पण दिलात तर जास्त सोपे पडेल समजायला..\nकच्चे हरण नावाची मांसाहारी आवृत्ती काढा. मग अच्चे सरण, जल तरण, जे काही काढायचे ते काढा पण एकदाचा हा विडंबनाचा तरास थांबवा.\nश्रीगुरुजी लिहितायत म्हणल्यावर मोदींच्या वरणभातावर नाहीतर दाळिंच्या भावावर, निदान डेरा सच्चा सौदावर लिहितील वाटले तर हे असले. :(\nकाढून टाकतील हा तुम्हाला कार्यकारिणीतून. तुम्ही असले लिहिणे अपेक्षित नाही. ;)\nत्यांनी \"सत्तेचे कुरण\" नावाचे पीठ आंबवायला घातले आहे. विरज्ण माईंकडे मागीतले पण त्या \"नेहमीप्रमाणे\" नाही म्हणाल्या मग अत्यंत जड अंतःकरणाने दादुमियांकडून अदमुरे लोणी आणले (त्यांचेकडील लोणीही आंबलेल्या दह्यापेक्षा जालीम असते अगदी रबडी-बासुंदीचेही दही बनवू शकते असा मिपामान्य समज्+संकेत आहे).\nपीठ पुरेसे लागेपर्यंत प्रतीक्षा करणेच आप्ल्या हाती आहे असे आमचा भोकरवाडीचा वार्ताहर चिमणु चोच्मारकर उर्फ \"टोक्टॉक ताशीव\" कळवीतो.\nगुर्जी क्यान डू मच्च ब्येटर्र.\nपेपरमधल्या बातम्या वाचुन भीती वाटते म्हणताय.\nअशा रुग्णांचे नातेवाइक ज्या जाहिराती टाकतात ती वाचुन तर चक्कर च येते.\nतुम्ही ���ाचली असेल बघा मराठी पेपरात छोट्या जाहीरातीत येते.\nअशी अमुक अमुक कामे करण्यासाठी विनापाश बाई पाहीजे.\nविनापाश म्हणजे नेमकी काय अपेक्षा असते अजुन कळलेल नाही.\nकाही शब्द फिक्स होउन जातात जाहीरातवाल्यांचे\nहोतकरु उमेदवार, गरजु, आणि ते मैत्री करायचीय\nअमुक अमुक बाबा लव्ह प्रोब्लम , सौतन से छुटकारा\nथोडा भात वाढा रे\nथोडा भात वाढा रे\nबाकी वरण भात या विषयावर इतके मार्मिक भाष्य क्वचितच वाचले.\nभात आणि वजनाचा अन्योन्न संबंध\nधुतल्या तांदळासार खा खी म्हणजे नेमकी कशी\nभातखंडे यांचे भारतीय शास्त्रीय संगीतातील योगदान\nभातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी पाट मांडला भाताचा गाता दंगल गाणी या कवितेची अस्तीत्ववादी समीक्षा\nभाता लोहाराचा कुठल्या मटेरीयल ने बनवतात त्याची समकालीन उपयुक्तता काय यादवकालीन भात्याची वैशिष्ट्ये कुठली \nहिंदीतल्या तेरी जुदाई दिल को नही भाती मधील भाती हि मराठी भातांची (जेवणातल्या एकुलती एक पत्नी की) लोहाराच्या भाताची भार्या याचा व्युत्पत्तीशास्त्रान्वये इंडॉलॉजीच्या अंगाने अभ्यासपुर्ण लेख येउ दया.\nअजुन काय काय आहे तुमच्या भात्यात सगळे येउ द्या.\nभातावर जमेल तेवढा प्रकाश टाका\nभाते यांचा उल्लेख न केल्याबद्दल दुसरे ज्येष्ठ मिपाकर माहितगार यांचा कनिष्ठ मिपाकर बोका-ए-आझम यांच्याकडून मिशा फेंदारुन णिशेध\nमान्य आहे. मूळ लेखाच्या\nमान्य आहे. मूळ लेखाच्या तुलनेत विडंबन अतिसामान्य आहे. पुढच्या वेळी दर्जा सुधारायचा प्रयत्न करेन.\nआडात नाय तर पोहर्‍यात कुठून\nआडात नाय तर पोहर्‍यात कुठून येणार\nसच्चे वरण मिळत नसेल तर सच्चे मरण मागावे, ते नक्की मिळेल.\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 11 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अ���िक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0_%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2019-06-20T16:21:29Z", "digest": "sha1:7RPPORQXNVYB6Y5UKGH2AI7YJGGMHQQ5", "length": 9636, "nlines": 93, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "राजेंद्र कुमार - विकिपीडिया", "raw_content": "\nया लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.\nहा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.\nलेखन ससंदर्भ; तटस्थ, वस्तुनिष्ठ, अधिकतम नि:संदिग्ध, तर्कसुसंगत, समतोल, साक्षेपी- समिक्षीत ससंदर्भ टिकेसह, अद्ययावत ठेवा.\nप्रथम (मी/आम्ही/आपण) अथवा द्वितीय (तू/तुम्ही) पुरुषी लेखन, वाचकाला संबोधन, विशेषणे, आलंकारीकता, कथाकथन वर्णनात्मकता, स्वत:ची व्यक्तिगत मते, भलावण, प्रबोधन, व्यक्ति अथवा समुहलक्ष्य तर्कदोष, प्रताधिकार भंग टाळा.\nलेखात सुयोग्य विभाग बनवा, इतर विकिपीडिया लेखांना अंतर्गत दुवे जोडा, वर्गीकरण करा\nराजेंद्रकुमार यांचा जन्म २० जुलै १९२९ रोजी सियालकोट, पंजाब येथे झाला. ६० ते ७० या दशकातील ते एक प्रसिध्द अभिनेता होते.\nराजेन्द्र कुमार यांनी आपली चित्रपटातील कारकीर्द १९५० च्या *'जोगन'* या चित्रपटापासून केली. या चित्रपटात त्यांनी दिलीप कुमार आणि नर्गिस यांच्यासमवेत काम केले आहे. १९५७ मधील *'मदर इंडिया'* या चित्रपटात त्यांनी नर्गिस यांच्या मुलाची भूमिका केली आणि ती खूप गाजली. १९५९ मधील *'गूँज उठी शहनाई'* या चित्रपटाच्या यशाने त्यांना अभिनेता म्हणून ओळख मिळाली.\n६० च्या दशकात एकापाठोपाठ एक असे ६-७ चित्रपट रौप्यमहोत्सवी (सिल्वर जुबली) झाल्याने त्यांना लोक *'जुबली कुमार'* म्हणून ओळखू लागले.\nराजेन्द्र कुमार यांनी आपल्या कारकिर्दीत *'धूल का फूल (१९५९),दिल एक मंदिर (१९६३),मेरे महबूब (१९६३),संगम (१९६४),आरज़ू (१९६५),प्यार का सागर,गहरा दाग़,सूरज(१९६६) आणि तलाश* असे एकाहून एक सरस चित्रपट दिले.\nत्यांना सर्वश्रेष्ठ अभिनेता म्हणून फ़िल्मफ़ेयर पुरस्कारासाठी *'दिल एक मंदिर,आई मिलन की बेला आणि आरज़ू* या चित्रपटांसाठी नामांकित केले गेले तसेच सर्वश्रेष्ठ सहअभिनेता म्हणून *'संगम'* या चित्रपटांसाठी नामांकित क���ले गेले.\n१९८१ मध्ये त्यांनी आपला पुत्र कुमार गौरव याला 'लव स्टोरी' मधून चित्रपटात आणले. या चित्रपटाचे ते निर्माता-दिग्दर्शक तर होतेच पण त्याचबरोबर यामध्ये त्यांनी कुमार गौरव च्या वडिलांची भूमिका केली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफ़िस वर हीट झाला. त्यानंतर त्यांनी कुमार गौरव याच्यासोबत संजय दत्त याला घेऊन 'नाम' चित्रपट बनवला व हाही चित्रपट बॉक्स ऑफ़िस वर चांगलाच गाजला. राजेंद्रकुमार यांनी अभिनय केलेला शेवटचा चित्रपट *'अर्थ'* होता.\nअसा हा कलाकार १२ जुलै १९९९ रोजी काळाच्या पडद्याआड गेला.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ जानेवारी २०१८ रोजी २१:०४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://punerispeaks.com/tag/15-december/", "date_download": "2019-06-20T15:19:54Z", "digest": "sha1:GAXCCJ72YDBZPEAET5MGI3GSHYXO3EV7", "length": 2015, "nlines": 56, "source_domain": "punerispeaks.com", "title": "15 December Archives - Puneri Speaks", "raw_content": "\nसर्वात सुंदर चहा : जागतिक चहा दिन\n१५ डिसेंबर 15 December World Tea Day आज जागतिक चहा दिन World Tea Day… त्यानिमित्ताने थोडंसं गंमतीशीर पण रोचक… पिशवी गरम … Read More “सर्वात सुंदर चहा : जागतिक चहा दिन”\nशिवाजी महाराज घोषणा: शिवाजी महाराज गारद अर्थ काय\nएसपीज बिर्याणी हाऊस च्या जेवणात आढळली अळी, मालकाचा उद्धटपणा | VIDEO\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून तीन दिवस पुणे दौऱ्यावर\nरातोरात प्रसिद्ध झालेल्या खेळणी विक्रेत्यांला अटक\n मुंबईतील इडलीवाला चटणी बनवण्यासाठी संडासचे पाणी वापरताना सापडला | VIDEO\nराज्यात वळवाचा पाऊस पडण्याची शक्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "http://shabdankitpratibha.blogspot.com/", "date_download": "2019-06-20T16:09:18Z", "digest": "sha1:ZODKTCOTZB2IBCMPK4YMEPU7E7G4NYSR", "length": 204322, "nlines": 417, "source_domain": "shabdankitpratibha.blogspot.com", "title": "शब्दांकित प्रतिभा", "raw_content": "\nकाव्यशलाका - रिमझिमल्या सरीवर सरी\nवाहू लागल्या मनाच्या घागरी\nअडवू किती सांगा तरी\nभिजू लागली तंग चोळी\nशरमेने मी झाले बावरी\nलपवू कशी लाज सारी\nपैंजण माझे तालवर वाजती\nकोसळल्या सरींसवे किणकिण करती\nथांबवू कशी किलकिल पैंजणी\nओघळू लागले थेंब देहावरूनी\nअंग अंग माझे आतून शहारती\nझाकू कशी थरथर ओली\nगेल्या कशा बरसून सरी\nदेऊन सख्याची याद जहरी\nलपवू किती सांगा तरी\n- कु. ऋतुजा पाटील, एस.वाय.बी.ए.\nरामनारायण रुईया कॉलेज, मुंबई.\nअसे होते बाणेदार रामशास्त्री प्रभुणे\nनि:स्वार्थीपणा, निर्भीडपणा, न्याय निष्ठुर व नि:पक्षपातपणा या गुणांचा समुच्चय ज्या एका अधिकारी व्यक्तीमध्ये एकवटला होता, अशी एक व्यक्ती पेशवाईत होऊन गेली. या व्यक्तीने आपल्या कर्तव्यात मोठा आणि लहान आपला व परका असा आपपर भाव कधीच केला नाही. त्यामुळेच आज इतकी वर्षे झाली तरी त्या व्यक्तीचे नाव उच्चारल्या बरोबर मन एकदम भारावून जाते व माणूस नतमस्तक होतो. ती व्यक्ती म्हणजे पेशव्यांचे मुख्य न्यायाधीश रामशास्त्री प्रभुणे\nरामशास्त्री यांच्या वडिलांचे नाव विश्वनाथभट व आईचे नाव पार्वतीबाई. त्यांचा जन्म 1720 मध्ये झाला. वयाच्या वीस वर्षापर्यंत त्यांना विद्येचा गंध नव्हता. ते प्रथम समोरच्या अनगळ सावकाराकडे शागीर्द होते. एकदा या सावकराकडे एका जवाहिर्‍याने दागदागिने तपासणीसाठी आणले होते. त्याच वेळी लहानग्या रामाचे लक्ष दागिन्यांच्या तेजामुळे आकृष्ट झाले व त्याच्या हातून सावकाराच्या पायावर पाणी नीट न पडता ते बाजूला पडू लागले, म्हणून सावकाराने त्याला विचारले, ‘‘तुझे कामात लक्ष का नाही’’ तेव्हा रामाने उत्तर दिले की, ‘‘या जवाहिरांनी माझे लक्ष विचलित केले आहे.’’ अर्थात् त्याचे हे सरळ उत्तर सावकाराला पसंत न पडून तो रागाने त्यांना म्हणाला, ‘‘असल्या गोष्टी फक्त रणगाजी व विद्वान लोकांसाठीच असतात. या तुझ्यासारख्या भिकारड्या मुलाला कशा मिळतील’’ तेव्हा रामाने उत्तर दिले की, ‘‘या जवाहिरांनी माझे लक्ष विचलित केले आहे.’’ अर्थात् त्याचे हे सरळ उत्तर सावकाराला पसंत न पडून तो रागाने त्यांना म्हणाला, ‘‘असल्या गोष्टी फक्त रणगाजी व विद्वान लोकांसाठीच असतात. या तुझ्यासारख्या भिकारड्या मुलाला कशा मिळतील\nसावकाराच्या या उद्गारानंतर रामाने आपल्या आयुष्यातील पहिली बाणेदार वाणी उच्चारली. तो म्हणाला, ‘‘तुम्ही आपल्या खोचक व बोचक शब्दांनी मला मार्ग दाखविला व त्यामुळे तुम्ही माझे गुरू झाला आहात. हाती तलवार धरणे हा काही माझा धर्म नाही. माझा धर्म म्हणजे वेदविद्या व शास्त्रे यांच्या अभ्यास. या विषयात नावलौकिक व मानमरातब मिळवीन तेव्हाच राहीन.’’ याप्रमाणे लहान वयातच रामशास्त्र्यांनी आपल्या बाणेदारपणाची चुणूक सर्वांना दाखवून दिली.\nवरील प्रसंगानंतर रामशास्त्र्यांनी मार्ग धरला तो म्हणजे वेदविद्येचे माहेरघर असलेल्या काशी नगरीचा. या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी बाळभट पायगुडे यांच्या पाठशाळेत विद्याभ्यास करण्यास प्रारंभ करून व अत्यंत श्रम घेऊन विद्या मिळविली आणि थोड्याच दिवसात त्यांची धर्मशास्त्री म्हणून ख्याती झाली. महाराष्ट्रात ते परत आले ते महान शास्त्री म्हणूनच. 1751 मध्ये त्यांनी नानासाहेब पेशवे यांच्या कारकिर्दीत धर्मखात्यात नोकरी धरली व नंतर 1759 मध्ये ते मुख्य न्यायाधीश झाले. त्यांना प्रथम रोजमुरा दीडमाही 40 रुपये मिळकत असे व श्रावण मासाची दक्षिणा 500 व कापड 551 रुपये इतके मिळत असे. पुढे त्यांना पेशव्यांनी घोडा बक्षीस दिला आणि त्याबद्दल 15 रुपये दरमहा जास्त वाढविला.\nरामशास्त्र्यांची प्रतिष्ठा थोरले माधवराव पेशवे यांच्या कारकिर्दीत वाढली. माधवरावांनी त्यांना न्यायाधीशांचे काम सांगितले व पालखी दिली. पालखीच्या नेमणूकीबद्दल त्यांना 1 हजार रुपये अधिक मिळू लागले. माधवराव स्वत: कडक वृत्तीचे होते. तरीसुद्धा ते शास्त्रीबुवांना वचकून असत व त्यांच्याच तंत्राने वागत असत. एके दिवशी शास्त्रीबुवा माधवरावांना भेटावयास सकाळी गेले होते. त्यावेळी शिपायाने सांगितले की, श्रीमंत मौन धरून जप करीत आहेत. असा प्रकार एक दोन वेळा झाला. तेव्हा आपले सर्व सामान घेऊन ते श्रीमंताकडे आले व निरोप मागू लागले की, ‘‘काशीस जाण्यास रजा द्यावी’’, तेव्हा पेशव्यांनी विचारले, ‘‘असे विचारण्याचे कारण काय’’ त्यावर शास्त्रीबुवा उत्तरले, ‘‘प्रभू जपास लागले तर प्रजेची व्यवस्था बिघडेल. याकरिता येथे ठीक नाही आणि जाते समयी आपणास इतकेच सांगणे आहे की, आपण ब्राह्मण असून क्षत्रिय धर्म अंगिकारला आहे. तरी तो सोडून देऊन ब्राह्मणाचा धर्म घ्यावयाचा असेल तर माझेबरोबर चलावे. आपण उभयंता गंगेचे काठी बसून स्नानसंध्या करू, परंतु क्षत्रियाचा व ब्राह्मणाचा हे दोन वर्णधर्म करू म्हणाल, तर दोन्ही बिघडतील. जशी मर्जी असेल तसे करावे.’’ यावर श्रीमंतांनी सां��ितले की, ‘‘आपण जाण्याचे कारण नाही, आम्ही आपली स्नानसंध्या आजपासून सोडली.’’ तेव्हा शास्त्रीबुवा म्हणाले, ‘‘आपली स्नानसंध्या हीच की हजारो प्रजेस दाद द्यावी. त्याचे गार्‍हाणे ऐकावे हाच आपला धर्म आहे.’’\n1772 मध्ये थोरले माधवराव मृत्यू पावले व त्यांच्यानंतर नारायणराव हा गादीवर आला. परंतु चुलत्याच्या म्हणजे राघोबादादांच्या कारस्थानामुळे त्याचा 1773 मध्ये खून झाला व महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली. या प्रकरणात मुख्य आरोपी होता राघोबादादा. खून करणारी व्यक्ती एवढी मोठी होती, तरी रामशास्त्री यांनी आपल्या न्यायाच्या कामात मुळीच कसूर केली नाही. त्यांनी रोघाबास स्पष्ट बजावले की, ‘‘नारायणरावांच्या खुनाबद्दल तुम्हांस देहांत प्रायश्चित्त घेतले पाहिजे.’’ याप्रमाणे रोकडा जबाब देऊन व इतपर पुण्यात राहावयाचे नाही, असे ठरवून त्यांनी पुणे सोडले व वाईजवळ पांडववाडी म्हणून गाव आहे तेथे वास केला.\nनारायणरावांच्या हत्येनंतर पुण्यात बारभाईचे राजकारण सुरू झाले. अशा वेळी रामशास्त्री यांच्यासारख्या न्यायनिपुण व्यक्तीची पुण्यात अत्यंत जरूरी होती. म्हणून नाना फडणवीसांनी त्यांना पुन्हा पुण्यात आणले व त्यांची पूर्वीची मुख्य न्यायाधीशांची जागा त्यांना दिली. या नेमणुकीबद्दल ऐतिहासिक पुरावा उपलब्ध असून ते साल 1774 होते. हा पुरावा म्हणजे नाना फडणवीस, सखारामबापू व मोरोबादादा यांनी 4 जुलै 1774 या रोजी लिहिलेले पत्र. ते याप्रमाणे आहे :\n‘‘जा बल सु॥ खमस सब्वैन’’\nराजश्री नारी अप्पाजी स्वामी गोसावी यास विनंती उपरी. वेदशास्त्रसंपन्न राजश्री रामशास्त्री पुण्यात आले आहेत. त्याजकडे न्यायाधीशाचा अधिकार पहिल्यापासून चालत होता. त्याप्रमाणे चालता करून व्याजकडे माणसे वगैरे पूर्ववतप्रमाणे नेमून देऊन तुम्हांपासी मनसुबीचे कामकाज पडेल ते दरोबस्त यांचे हाते घेत जाणे, पहिल्याप्रमाणे घेणे जाणिजे. छ. 24 सु॥ सन खमस सबैन मया व उलफ बहुत काय लिहिणे, हे विनंती.’’\nया नेमणुकीनंतर 1780 मध्ये त्यांच्या पगारात व मानमरातबातपण पुष्कळच वाढ झालेली आढळते. कारण त्यांना रुपये 2 हजार जातीस तनखा, रुपये 1 हजार पालखी खर्च, शिवाय 1 हजार रुपये श्रावण मासाची दक्षिणा व दसर्‍याचा पोशाख इतके मिळत असे.\nन्यायदानाच्या कामात रामशास्त्री अत्यंत कर्तव्यदक्ष होते. त्यामुळे त्यांच्या कामात कोणीही ढवळाढ��ळ केलेली त्यांना पसंत पडत नसे. नाना फडणवीस व सखारामबापू हे दोघेही उत्तर पेशवाईत सर्वाधिकारी होते, तरी त्यांनी न्यायाच्या कामात कधीच हस्तक्षेप केला नाही. त्याचप्रमाणे त्यांनी शास्त्रीबुवांना लेखी पत्राद्वारे कळविले होते. 26 सप्टेंबर 1774 चे ते पत्र येणेप्रमाणे आहे -\n‘‘वेदशास्त्रसंपन्न राजश्री शास्त्रीबुवा स्वामीचे सेवेसी -\nविनंती उपरी. सांप्रत मनसुब्या होतात, यात आपणास चौघांचा उपरोध होतो. याजमुळे शेवटास जात नाही. ऐशास आम्ही आपलेतर्फेने शपथपूर्वक हे पत्र आपणास लिहिले आहे. येविसी संशय न धरिता आपणही शपथपूर्वक ईश्वर स्मरोन आमची अगर दरबारात च्यार मातबर आहेत त्यांची भीड न धरिता न्याय करून विल्हेस लावीत जावे. या उपर आलस करू नये. सा.छ. 19 रजब लोभ असो दिजे, हे विनंती.’’\nन्यायात काटेकोरपणा असूनसुद्धा काही वेळेला शास्त्रीबुवांबद्दल थेट पेशव्यांच्या कानापर्यंत गवगवा झालेला आढळतो. अशा प्रसंगी दरबारातील मुत्सुद्यांना शास्त्रीबुवांवर पक्षपाताचा निष्कारण आरोप येऊ नये म्हणून मध्यस्थी करणे भाग पडले. या विषयी पुरावा 2 ऑगस्ट 1764 च्या एका पत्रात सापडतो तो असा -\n‘‘पैत्रग्ती छ 3 सफर\nसेवेसी विज्ञापना. मोरो अनंत व चिमणाजी बलाल खोत मौजे वाटदतर्फे सेतवड सुभा राजापूर याचा व कवठेकर याचा खोतीचा कजिया आहे. त्यासी शास्त्री पक्ष धरून मनसुफी करितात. त्यास दुसर्‍याकडे सांगावी म्हणोन. मोरो अनंत व चिमणाजी बल्लाळ यांना विनंती केली... शास्त्रीबाबा पक्ष धरून मनसबी करणार नाहीत. यास्तव त्याचकडेच करावयाची आज्ञा करावी हे विज्ञापना.’’\nशास्त्रीबुवा पक्षपातीपणा करीत नसत, याबद्दल आणखी एक मनोरंजक गोष्ट उपलब्ध आहे. सवाई माधवरावांच्या कारकिर्दीत रामशास्त्री यांच्याकडे रमण्यात दक्षिणा वाटण्याचा अधिकार होता. एकदा त्यांचा सख्खा वडीलभाऊ दक्षिणा घेण्यास आला. तेव्हा जवळ बसलेल्या नानांनी सांगितले की, ‘‘वीस रुपये द्यावे.’’ यावर रामशास्त्री म्हणाले, ‘‘यास विद्या नाही, तेव्हा सर्वांप्रमाणेच दोन रुपये द्यावे, कारण मला पक्षपात केल्याचा दोष लागेल. याकरिता जास्ती देणे शिरस्त्यांबाहेर आहे. माझे भाऊ आहेत तर मीच काय ते देईन, पण दक्षिणेच्या अधिकारात पक्षपात नसावा.’’ या दक्षिणावाटपात ते इतके कडक व काटेकोर होते, की त्याबद्दल संस्कृतमध्ये एक श्‍लोक रचण्यात आला.\nस्थलद्वषे ��िष्टतिते सर्व कालं\nयाचा अर्थ, ‘पावसाशिवाय चिखल तयार होतो, किती विस्मयकारक घटना आहे ही. हा चिखल बाराही महिने दोन ठिकाणी आढळतो. एक म्हणजे श्रीमंतांच्या वाड्यात दक्षिणेवर सोडलेल्या पाण्यामुळे व दुसरे म्हणजे रामशास्त्र्यांच्या वाड्यात ब्राह्मणांच्या डोळ्यातून वाहणार्‍या अश्रुंमुळे.’ शास्त्रीबुवा दक्षिणा घ्यावयास येणार्‍या प्रत्येक ब्राह्मणाची अगदी कसून परीक्षा घेत.\nरामशास्त्री यांची राहणी अत्यंत साधी होती. त्यांची पत्नी काशीबाई यासुद्धा त्याचप्रमाणे वागत असत. डामडौलाचा शास्त्रीबुवांना तिटकारा होता. एकदा पेशव्यांच्या घरी हळदीकुंकू समारंभ होता. त्यावेळी काशीबाई तिथे गेल्या होत्या, पण त्यंाच्या अंगावर दागदागिने काहीच नव्हते. म्हणून समारंभ झाल्यावर पेशव्यांच्या पत्नीने दागिन्यांनी मढवून व पालखीत बसवून त्यांची घरी बोलवण केली. घराच्या दरवाज्यात त्या शिरणार इतक्यात रामशास्त्री यांनी त्यांना विचारले, ‘‘बाई आपणास कोण पाहिजे आपण घर चुकला नाहीत ना आपण घर चुकला नाहीत ना हे घर तर रामशास्त्र्यांचे आहे.’’ काशीबाई अत्यंत ओशाळल्या आणि त्यांनी शास्त्रीबुवांचे पाय धरले.\nवेदशास्त्र पारंगत असूनसुद्धा रामशास्त्री हे पुरोगामी विचारांचे होते. परशुरामभाऊ पटवर्धन यांच्या कन्येच्या पूनर्विवाहास त्यांनी मान्यता दिली होती. जेव्हा तिचा पती निर्वतला तेव्हा ती आठ वर्षांची मुलगी होती व ‘हे अर्भक बाल आहे. हिला दुसरा नवरा करून द्यावा असे आम्हास वाटते’, असा निर्णय त्यांनी दिला त्याचप्रमाणे ‘पूनर्विवाहाच्या बाबतीत पुरुषांनी तयार केलेले नियम स्त्रियांचे सुख-दु:खाचा विचार न करता केलेले असल्यामुळे पूर्वीच्या व चालू नियमांत विसंगती आढळते’’, असा स्पष्ट अभिप्राय त्यांनी दुसर्‍या एका प्रकरणात दिलेला आढळतो.\nन्यायदानाचे आपले काम चोखपणे, निर्भीडपणे, नि:स्वार्थीपणे व नि:पक्षपातीपणे बजावत न्यायदेवतेचा हा निस्सिम भक्त 21 ऑक्टोबर 1786 रोजी मृत्यू पावला. या श्रेष्ठ न्यायधीशाबद्दल पाश्चिमात्त्य इतिहासकार ग्रँड डक म्हणतो, ‘‘न्यायााधीशांची जागा विभुषित करणारा पहिला गृहस्थ म्हणजे रामशास्त्री. यांची नेमणूक पहिल्या माधवरावांच्या काळात झाली. या बाणेदार न्यायाधीशाचे चारित्र्य फारच उच्च कोटीचे होते. माधवरावांच्या पश्चातसुद्धा न्यायाचे काम याने अतिशय अब्रुदारपणे व मानाने केले. म्हणूनच त्याची आठवण अत्यंत पूज्य मानली आहे. नाना फडणवीसाने ज्या काही चांगल्या गोष्टी केल्या त्या सर्वांचा उगम रामशास्त्र्यांच्या प्रभावात आणि आदरात आहे. लाचलुचपतीने पोखरलेल्या सरकारात अशी व्यक्ती असणे हे त्या व्यक्तीस भूषणावह आहे. म्हणूनच अशी एखादी व्यक्ती दुसर्‍या बाजीरावाच्या काळात असती, तर तिने त्याचे व दरबाराचे नैतिक अध:पतन निश्चित थांबवले असते, असे वाटल्याशिवाय राहत नाही.’’\nधामणकर निवास, रामवाडी, पेण, जि.\nरायगड, पिन. 402 107\nबेडेकरी प्रवास - प्रवचनकार ते उद्योजक\n‘उद्योगाचे घरी रिद्धिसिद्धी पाणी भरी’, ही म्हण सर्वश्रुत आहे. माणसाने उद्योग केला, व्यवसाय केला की समृद्धीही पाठोपाठ येते, असा अर्थ या म्हणीतून ध्वनीत होतो. उद्योग आणि समृद्धी यांचा संबंध ‘उद्योगिनं पुरुषसिंहम् उपैति लक्ष्मी:’ या सुभाषितातही अधोरेखित करण्यात आला आहे. काही उद्योग-व्यवसाय हे पिढीजात चालत आलेले आहेत. पुढील पिढ्यांना आपल्या कर्तृत्वाने त्यात भर घालण्याचे काम करावे लागते.\nयंदा व्यवसायाची शताब्दी साजरी करणार्‍या सुप्रसिद्ध ‘बेडेकर मसाल्यां’चे उत्पादन करणार्‍या उद्योगसमूहाच्या पूर्वसुरींना मात्र धंद्यासाठी आवश्यक असलेली कोणतीच पार्श्वभूमी नव्हती. सुमारे सात-आठ पिढ्यांपूर्वी कोकणातील राजापूर तालुक्यातील गोवळी गावी बेडेकर घराणे उत्तम प्रवचनकार म्हणून प्रसिद्ध होते. एक प्रकारे त्या घराण्यात भाक्तिमार्गाच्या निवृत्तीपर विचारांचे महत्त्व होते. परंतु इच्छा असली की प्रगतीच्या नवनवीन वाटा सापडतात.\nसागरी मार्गाने भाताच्या-तांदुळाचा व्यापार सुरू करण्याची कल्पना सूचली व ती वसंतराव बेडेकरांच्या खापरपणजोबांनी अमलात आणली. कीर्तनकार बेडेकर उद्योजक झाले. पुढे मुंबईत मसाले तयार करून विकण्याचा व्यवसाय वासुदेव बेडेकरांनी सन 1910 पासून सुरू केला. ‘व्ही.पी. बेडेकर ऍण्ड सन्स’ या कंपनीचा पूर्वेतिहास होतकरू उद्योजकांसाठी स्फूर्तिदायक आहे, प्रेरणादायी आहे. कारण उद्योग सुरू केल्यावर अनेक तरुण उद्योजकांना गरुडभरारी घ्यावीशी वाटते, परंतु त्यासाठी पंखात पुरेसे बळ निर्माण करण्यात ते काही वेळा कमी पडतात.\nया कंपनीच्या इतिहासावरून आपल्याला एक लक्षात येते की, प्रगतीसाठी उद्योगाचे स्वरूप महत्त्वाचे नसते, तर उद्योग लहान असला तरी त्यातून स्वप्रयत्नाने, कल्पकतेने मोठी झेप घेता येते, आंतरराष्ट्रीय बाजारपेठही काबीज करता येते; अर्थात त्यासाठी टीकाकारांकडे दुर्लक्ष करून आपल्या उद्योगावर लक्ष केंद्रीत करणे गरजेचे असते. हा अनुभव अण्णासाहेब बेडेकरांना आरंभीच्या काळात आला. मसाला कुटणे, लोणची घालणे हा काय धंदा आहे, अशी अनेकांनी हेटाळणी केली होती, परंतु त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले व आपल्या उद्योगाकडे लक्ष केंद्रीत केले. आज या उद्योगाचा विस्तार पाहिल्यावर, तसेच याच क्षेत्रात नव्याने सुरू झालेल्या मसाला उद्योगांचे यश पाहिल्यावर आपल्या धंद्यातील बेडेकरांचा विश्वास किती सार्थ होता, हे लक्षात येते.\nव्यवसाय लहान म्हटला, तरी विशेष: लोणची, मसाले, किराणा माल अशा वस्तूंच्या व्यवसायात काही वेळा ग्राहकांची उधारी ठेवावी लागते, नंतर ती वसूल करण्यासाठी मुद्दाम प्रयत्न करावे लागतात ही एक कसोटीच असते. अण्णासाहेब बेडेकरांनी धाडसाने उधारी बंद करून वसुलीचा त्रास नाहीसा केला.\nबेडेकरांनी पहिल्यापासून मालाच्या दर्जाला महत्त्व दिले. मसाले, पापड, लोणची विकायला सुरुवात केल्यावर इतर किराणा वस्तूही चोख व साफ करून विकल्यामुळे खप वाढला. नफ्याचे प्रमाणही वाढले. बाजारातून मालही रोखीने आणल्यामुळे विश्वासार्हता वाढली. एखाद्या पदार्थाच्या निर्यातीसाठी कठोर नियम पाळावे लागतात. सर्व कसोट्यांना उतरल्यावरच निर्यात करता येते. हे सर्व नियम या कंपनीने डोळ्यात तेल घालून पाळले, त्यामुळे माल सदोष आहे म्हणून परदेशातून परत येण्याची, पर्यायाने आंतरराष्ट्रीय बाजारपेठ गमावण्याची नामुष्की या कंपनीवर कधी आली नाही. आज अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा या आरोग्यविषयक दक्ष असणार्‍या चोखंदळ देशांतही बेडेकरांची उत्पादने गुणवत्तेच्या कसोटीवर उतरल्यामुळे लोकप्रिय आहेत. भारत सरकार दरवर्षी भारतातील निरनिराळ्या शहरांत अखिल भारतीय फलोत्पादन प्रदर्शन आयोजित करीत असते. बेडेकरांच्या लोणच्यांनी दिल्ली, इंदूर, मुंबई, कोलकाता व इतर प्रदर्शनातून 1959 सालापासून पहिल्या व दुसर्‍या क्रमांकाने गौरवण्यात येत आहे.\nकेवळ पैसा मिळवण्यासाठी व्यवसाय करणे, हे बेडेकरांचे कधीच ध्येय नव्हते. तर समाजाचे ऋण फेडण्यासाठी सामाजिक उपक्रम राबवणे, शिक्षण संस्थांना मदत करणे, ते आपलं कर्��व्य समजतात. गिरगावात आपल्या स्वत:च्या वास्तुत अलीकडेच सुरू केलेल्या ‘व्यासपीठ’द्वारे ते दरमहा दोन कार्यक्रम आयोजित करतात. तसेच वर्षातून एकदा ‘मार्गशीर्ष महोत्सव’ हा एक आठवड्याचा सांस्कृतिक कार्यक्रमही ते आयोजित करतात. प्रा. राम शेवाळकर, वा.ना. उत्पात, किशोरजी व्यास यासारख्या अनेक विद्वानांची व्याख्याने यात झाली आहेत. या सर्वात महत्त्वाचे म्हणजे बेडेकरांनी ग्राहकांचा विश्वास मिळवला. हे ऋण कधीच विसरू शकत नाही, असे वसंतराव बेडेकर म्हणतात.\nश्रावणसरींनी आज सकाळपासूनच बरसणे सुरू केले होते. ही घटना आहे 1993 सालच्या सप्टेंबर महिन्यातील. ‘श्रावणात घन निळा बरसला, रिमझिम रेशीम धारा’, असे ते त्याचे बरसणे नव्हते. ‘बरखा रानी जरा जमके बरसो, मेरा साजन जा न पाये इस तरहा बरसो’, असे हे कोसळणे होते. आकाशात काळ्या मेघांचे पुंजके, कासेमध्ये दूध जमा व्हावे तसे साकळत होते. पान्हा दाटलेल्या सहस्रावधी स्तनाग्रातून दुग्धधारा फुटाव्या तशा श्रावणधारा धरतीवर बरसत होत्या. मनातील श्रावणगाणी अलगद ओठावर येऊन पुन्हा पुन्हा मनातच गायली जात होती. बैठकीच्या छपरीत बसून मी जलधारांच्या कथ्थक नृत्याचा, दृतलयीतील तराना अनुभवत होतो. विविध पानांवर टपटपणारे पावसाचे टपोर थेंब तबल्यासारखी साथ संगत करीत होते, थडथडणार्‍या वीजेच्या टिपर्‍याचा ढगांच्या नगार्‍यावर आदळून होणारा घनगंभीर निनाद सारा आसमंत आणि धरतीला हादरवून टाकत होता. मंत्रमुग्ध होवून सारे डोळ्यात नि कानात साठवत होतो.\nगाडेगाव येथील आमचा वाडा शेताला लागूनच आहे. वाड्याला लागूनच आमचा खाजगी रस्ता आहे. रस्त्याच्या पलीकडे 25-30 माणसे बसू शकेल अशी बैठकीची खोली आहे. बैठकीत दोन गाद्या खाली टाकल्या. त्यावर तकीये आणि लोड ठेवलेले. गाद्या समोर मोठी सतरंजी अंथरलेली. बैठकीच्या समोर कौलारू छप्पर असलेल्या, पण दोन बाजूंनी भिंती नसलेल्या भागाला आम्ही छपरी म्हणतो. तिचे तोंड शेताकडे आहे. छपरीमध्ये भिंतीला लागून मोठा आणि जड तीन फूट उंचाचा तक्तपोस, त्यावर गादी आणि तकीये, त्याच्यासमोर एक लाकडी बेंच. तक्तपोसाच्या डाव्या बाजूला जनावरांचा गोठा. त्याच्या पाठीमागे गायवाडा आहे. छपरीच्या समोर मोठं अंगण. अंगणाच्या एका टोकाला मोठी विहीर. विहिरीला लागूनच पाणी साठवण्याकरिता असलेले 15 फूट लांब, 10 फूट रूंद आणि 5 फूट उंच असे सिमेंटच��� टाके. पूर्वी पिठाच्या गिरणीकरिता व विहिरीतून पाणी काढण्याकरिता जे डिझेल इंजिन होते त्याला थंड करण्याकरिता या टाक्यातील पाणी इंजिनमधून फिरवल्या जात होते. सध्या हे निरुपयोगी होते. अंगणाच्या सभोवताली, सावरी, नीलगिरी, रामफळ, सिताफळ, कडुनिंब, डाळिंब, पेरूची झाडे लावलेली. पुढे दहा एकराचे शेत. घराच्या छपरीतूनच सारे शेत दृष्टीपथात येते. शेतात या वर्षी संकरीत ज्वारी आणि ईरवा म्हणून बाजरी पेरली होती. कणसे निसवून दाणे भरायला सुरुवात झाली होती. आजच्या पावसाने वातावरण धुसर झाले होते. खुर्चीवर बसल्या अवस्थेत कंटाळून डोळे जड झाले होते.\nइतक्यात तो पक्षी शेताच्या आणि अंगणाच्या सीमेवर असलेल्या डाळिंबाच्या झाडाच्या फांदीवर येऊन बसला. मी एकदम सजग झालो. पाण्याने तो नखशिखांत भिजला होता. काही क्षणातच तेथून तो उडाला आणि छपरीजवळ 20 फूटांवर असलेल्या नीलगिरीच्या झाडाच्या खालच्या डहाळीवर येवून बसला. माझ्यापासून जवळच असल्याने त्याचे समग्र निरीक्षण करणे शक्य होते. तो चिमणीच्या आकाराच डोक्यावर आणि पोटाखाली पिवळाजर्द रंग ल्यालेला सुगरण नर (बाया) पक्षी होता. त्याच्या बळकट चोचीमध्ये कोणत्यातरी वनस्पतीचा सोललेला धागा होता. नक्कीच तो घरटे (खोपा) बांधीत असावा पण कोठे लवकरच त्याचे उत्तर मला मिळाले. नीलगिरीच्या डहाळीवरून उडाला तो थेट अंगणातल्या विहिरीच्या आत उगवून आता विहिरीच्या दहा फूट वर आलेल्या फेफरी किंवा पाखर आणि पिंपळाच्या एकमेकात गुंतलेल्या झाडावर जावून बसला. विहिरीच्या आत असलेल्या फेफरीच्या झाडाच्या फांद्यावर सुगरण (बाया) पक्षाचे तीन खोपे (घरटे) मला दिसले. खोपे विणण्याची नुकतीच सुरुवात झाली होती. सुगरण पक्षाला आमच्याकडे ‘देवचिमणी’ म्हणतात. या पक्षांची घरटी (खोपे) नदी किनारी पाण्याकडे झुकलेल्या झाडांच्या फांद्यावर विणलेली असतात. त्याचप्रमाणे पडीक किंवा मोठ्या विहिरी ज्यांच्या दरडीमध्ये फेफरी, पिंपळ, औदुंबर यांसारखी झाडे निघाली असतात, या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने हा आपली घरटी विणतो. यामुळे साप, शिकारी पक्षी; तसेच मांसाहारी प्राण्यांपासून यांच्या पिल्लांना संरक्षण मिळते. अशा ठिकाणी त्यांच्या जीवनचक्राचे निरीक्षण करणे अत्यंत कठीण असते, परंतु आज अशी दुर्मिळ संधी घरीच चालून आली होती. या संधीचा फायदा घेण्याचा मी मनसुबा केला.\nदुसर्‍या दिवशी सकाळी माझे मित्र डॉ. मनोहर खोंडे यांना भेटण्यास गेलो. त्यांना काल घडलेला सर्व घटनाक्रम सांगितला व सुगरण पक्षाच्या प्रजननकाळाच्या क्रियाकलापाचे जवळून निरीक्षण तथा फोटो घेण्याची संधी चालून आल्याचे सांगितले. डॉक्टरांनी ताबडतोब संमती दिली व उद्यापासून सूक्ष्मनिरीक्षणाला सुरुवात करावयाचे ठरले, तरी ही आजचा दिवस फुकट घालवण्याची माझी इच्छा नव्हती. दुपारी जेवण झाल्यावर मी छपरीला येवून बसलो. आज पाऊस थांबला होता. पिंजलेल्या कापसासारखे काही ढग सूर्यासोबत लपाछपीचा खेळ खेळत होते. काल पाऊस पडून गेल्यामुळे धूलीकणांमुळे मुक्त झालेले आकाश, स्वच्छ निळेशार दिसत होते. भरपूर सूर्यप्रकाशाने विहिरीतील तीनही खोपे स्पष्ट दिसत होते, पण अजूनही तो नर सुगरण मला दिसत नव्हता.\nथोड्या प्रतिज्ञेनंतर चोचीमध्ये धागा घेवून तो आला आणि सरळ खोप्यावर जावून विणू लागला. मी छपरीतून बाहेर आलो. त्या खोप्याचे जवळून निरीक्षण करता यावे म्हणून हळूहळू विहिरीच्या दिशेने जावू लागलो. वीसेक फूट गेल्यावर मी थबकलो, त्याचे लक्ष माझ्याकडे गेले होते, आणलेला धागा त्याने खोप्याला विणला होता. आपले पंख नृत्यमुद्रेत हलवत तो खोप्यावर इकडून तिकडे, तिकडून इकडे, शीळ वाजवत फिरत होता. मी एक पाऊल पुढे टाकताच, शीळ वाजवत व पंख फडकावीत शेताच्या दिशेने तो उडून गेला. कदाचित मी त्याच्या सुरक्षा वर्तुळाच्या आत शिरलो असेन. त्याचे खोपे पाहण्याकरिता मी विहिरीच्या काठापर्यंत गेलो.\nखोपे माझ्या नजरेपासून दहा फूटांच्या आत होते. झाडाच्या वरच्या डहाळीवर त्याने पहिला खोपा बांधला असावा, कारण त्याचा हिरवा रंग, फिक्कट पिंगट झाला होता. या खोप्याचे विणकाम त्याने अर्धवट सोडून दिले होते. दुसरा खोपा वरच्या खोप्याच्या खाली, पहिल्या खोप्याच्या डहाळीपेक्षा जाड आणि मजबूत फांदीला विणणे सुरू होते. या खोप्याचे विणकाम सुरू असल्याचे संकेत त्याच्या ताज्या हिरव्या रंगांच्या धाग्यांवरून मिळत होते. याचे विणकाम अर्ध्यापर्यंत होत आलेले होते. तिसरा खोपा विहिरीच्या आत खोल गेलेल्या डहाळीवर विणणे सुरू होते. मात्र या विणकामात पहिल्या दोन खोप्यांच्या विणकामाची सफाई आणि कला दिसत नव्हती. या खोप्याचे असे ओबडधोबड विणकाम कुणी केले असावे हा प्रश्‍न मनात येवून गेला. माझे प्राथमिक निरीक्षण संपले होते. तेथून मी सरळ छपरीत येवून आरामखुर्चीत विसावलो व निरीक्षणांच्या नोंदी डायरीत लिहायला सुरुवात केली.\nदुपारी चहा घेवून नुकताच मी छपरीत येवून बसलो होतो. इतक्यात आमचे जुने आवारी (शेतीचे काम मजूरांकडून करवून घेणारे) रामराव काका मटरे आले. त्यांची मुले कमावती झाली आणि उतारवयाला सुरुवात झाल्याने काका आता कामावर येत नव्हते, तरीही आमच्या घरी त्यांची दिवसातून एक फेरी असायचीच. हा मोठा बिलंदर आणि धाडसी माणूस, कुस्तीच्या आखाड्याचा शौक केलेला होता. गावाला व शेतीला त्रास देणार्‍या जनावरांना हुसकावण्यात त्याच्या तरुणपणातील काळात तो पटाईत होता. वनवासी असल्याने निसर्गाच्या अंगाखांद्यावर खेळलेला हा माणूस अशिक्षित असूनही अत्यंत सूक्ष्मनिरीक्षक होता. जंगलांचे तसेच जंगली प्राण्यांचे त्यांनी केलेले अवलोकन व विस्मयकारी अनुभव जेव्हा ते सांगत तेव्हा अंगावर रोमांच उभे राहत.\nकाकांनी पानाची चंची बाहेर काढली आणि पान बनवायला सुरुवात करताकरता मला म्हणाले, ‘‘बटा (बेटा), काय पाहून राह्यलारे तिकडे\nमी म्हणालो, ‘‘काका, आपली विहीर आहे ना, तिच्यातल्या झाडावर देवचिमनी खोपा करून राहली ते पाहतोय\nकाका गालातल्या गालात हसला व म्हणाला, ‘‘भल्लं बिलंदर पाखरू आहे ते पह्यले एक खोपा करते, बायको धुंडून आनते, लाग करते, मादी आंड्यावर बसलीरे बसली, का दुसरा खोपा बांधाले सुरू पह्यले एक खोपा करते, बायको धुंडून आनते, लाग करते, मादी आंड्यावर बसलीरे बसली, का दुसरा खोपा बांधाले सुरू\n‘‘काका, दुसर्‍या खोप्यात तो राहतो काय’’ माझा पोरकट प्रश्‍न.\nकाका गडगडाटासारखा हसला आणि म्हणाला, ‘‘अरं लेका माह्या, दुसर्‍या खोप्यासाठी दुसरी बायको धूंढाले जाते तो, अन् पह्यलीसाठी सवत घेवूनच येते. मंग तिसर्‍या खोप्याच्या तयारीला लागते.’’\n‘‘काका, त्याला तिसरी मादी मिळते काय’’ माझा उत्कंठापूर्वक प्रश्‍न.\nकाका विचारपूर्वक म्हणाला, ‘‘मले खरंच माहीत नाही गळ्या (गड्या).’’\nरामरावकाकाने सांगितलेली ही माहिती माझ्याकरिता अगदी अनपेक्षित आणि नवीनच होती, परंतु पुढील काळात वाचलेल्या पक्ष्यांवरील पुस्तकांवरून काकाने खरे तेच सांगितल्याची पुष्टी झाली. रामरावकाकाने सांगितलेल्या वन्यप्राणी, पक्ष्यांचा बहुतेक कहाण्या पुढील 25-30 वर्षाच्या जंगलभ्रमणात व पक्षीनिरिक्षणात खर्‍या ठरल्या.\nमाझी नजर शेतावर द��रवर भिरभिरत होती. ज्वारीपेक्षा उंच असलेल्या बाजरीच्या कणसांवर चिमणीच्या आकाराचे काही पक्षी बसलेले होते. त्यातील दोन हळूहळू विहिरीकडे येत होते. शेताच्या आणि अंगणाच्या सीमेवरील डाळिंबाचं झाड त्यांचे प्रथम स्थानक असावे. तेथे येवून ते दोघे अलग अलग फांद्यावर विसावले. ते दोघेही सुगरण पक्षीच होते. मला वाटले नरासोबत मादी आली असावी. पण नाही दुसराही नरच होता, परंतु याचा रंग धोपटून धोपटून धुतलेल्या कापडासारखा फिक्कट होता. रंग आणि किरकोल बांधा यावरून तो नुकताच तारुण्यात पदार्पण करणारा नर सुगरण होता. पाच मिनिटातच छोटा नर तेथून उडाला आणि विहिरीच्या आतील अव्यवस्थित व ओबडधोबड विणकाम केलेल्या तिसर्‍या खोप्यावर जावून बसला. मी मनात म्हटले, ‘‘असे आहे तर दुसराही नरच होता, परंतु याचा रंग धोपटून धोपटून धुतलेल्या कापडासारखा फिक्कट होता. रंग आणि किरकोल बांधा यावरून तो नुकताच तारुण्यात पदार्पण करणारा नर सुगरण होता. पाच मिनिटातच छोटा नर तेथून उडाला आणि विहिरीच्या आतील अव्यवस्थित व ओबडधोबड विणकाम केलेल्या तिसर्‍या खोप्यावर जावून बसला. मी मनात म्हटले, ‘‘असे आहे तर’’ हा खोपा त्या नवतरुणाचा होता. कदाचित हा त्या मोठ्या नराचा प्रशिक्षणार्थी उमेदवार असावा.\nया लहान नरापाठोपाठ, तो मोठा नर आपल्या दुसर्‍या नवीन विणकाम सुरू असलेल्या खोप्यावर जावून त्याच्यावर सफाईचा हात फिरवू लागला. थोड्या वेळातच ते दोघे एका पाठोपाठ खोप्यावरून निघून गेले. अर्धा तास वाट बघूनही ते दोघे परत न आल्याने मी छपरीतून वाड्याकडे निघून गेले.\nदिवस तिसरा... दुर्बीण आणि पेन-डायरी घेवून छपरीतील खुर्चीवर जावून बसलो होतो. डोळ्यांना दुर्बीण लावली अन् शेताच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत नजर टाकली. शेताच्या शेवटच्या सीमेवरील ज्वारी आणि बाजरीची कणसे अगदी दहा फूटावर असल्यागत दिसत होती. अचानक पक्षांचा एक थवा दुर्बिणीच्या टप्प्यात आला. नर आणि मादी पक्ष्यांचा तो संयुक्त थवा होता. त्या समुहात पंधरा ते वीस पक्षी असावेत. कदाचित आपला नवरदेव सुगरण त्या स्वयंवरात नवरी मिळवण्याकरिता सामील झाला असावा. आता तो एखादी माती घेवून खोप्यावर येईल, या आशेने मी हाताला थकवा येईपर्यंत दुर्बीण त्या थव्यावर केंद्रित करून होतो. तो थवा विखरायला लागला. पक्षी विविध दिशांनी पांगले. माझे हात शक्तिपात झाल्य���ने आपोआपच दुर्बिणीसहित खाली आले. नजर मात्र थकली नव्हती, ती अजूनही त्याच दिशेने होती.\nदूर अंतरावरून दोन पक्षी अंगणाच्या दिशेने येताना दिसले. काही क्षणातच ते डाळींबाच्या झाडावर येवून बसले. पण हाय रे दुर्दैव ते दोघेही नर होते. मोठा नर काही क्षणांसाठी खोप्यावर गेला, अगदी घाई असल्यासारखी आकाशात झेप घेवून दृष्टीआड झाला. छोट्या नराने डाळींबांच्या झाडावरूनच आपले प्रस्थान शेताकडे केले. मी घड्यळावर नजर टाकली व वेळेची नोंद मनात केली. दुर्बीण मांडीवर ठेवून त्यांच्या आगमनाची प्रतीक्षा करीत बसलो. इतक्यात माझ्या पाठीमागे हालचाल जाणवली. मागे वळून बघतो तर, सौ. मंजू (पत्नी) हातात चहाचा कप घेवून उभी होती. मला आश्चर्याचा धक्का बसला. प्रश्‍नार्थक नजरेने मी तिच्याकडे पाहिले.\nमंजू म्हणाली, ‘‘तुम्हाला चहाची गरज असावी म्हणून चहा आणला. मला बघायचा आहे तो खोपा. बहिणाबाईंची कविता आम्हाला शाळेत होती. तेव्हापासूनची इच्छा होती. तुमच्या त्या देवचिमन्या आणि त्यांचा खोपा पाहण्याची.’’\nमी मनात म्हणालो, ‘‘चला हिची बालपणाची इच्छा पूर्ण करू, आणि चहाची परतफेडही करू’’ तिला बाजूच्या खुर्चीवर बसवले व काही सूचना दिल्या. हातात दुर्बीण दिली. तिला दुर्बिणीचा सराव होता. आम्ही दोघेही त्यांची वाट पाहू लागलो. तो मोठा नर चोंचीत हिरवा धागा घेवून आला. माझी नजर घडाळ्यावर गेली. बरोबर चौदा मिनिटानंतर तो आला होता आणि दुसर्‍या खोप्यावर बसून विणकाम करू लागला.\nएक-दोन मिनिटातच तो उडाला. बारा मिनिटांत पुन्हा घरट्यावर आला. तिसर्‍या फेरीत तो दहा मिनिटातच चोंचीत हिरवा धागा घेवून आला. आजच्या निरीक्षणात आढळले की हिरवा धागा आणल्यानंतर त्याला ज्यास्तीत जास्त एक ते दोन मिनिटे व कमीत कमी पंधरा सेकंद धागा विणायला लागतात. त्याच्या तीन फेर्‍यांनंतर तो छोटा नर हिरवा धागा घेवून आला. म्हणजेच धागा आणण्याचा छोट्याचा वेळ बराच कमी होता.\nसाडेअकरा व्हायला आले होते. डॉ. खोडे यायची वेळ झाली होती. मंजू घरात निघून गेल्यानंतर, तो मोठा सुगरण कसा विणकाम करतो याचे दुर्बिणीतून बारकाईने निरीक्षण केले. हिरवा धागा आणल्यानंतर त्याने फेफरीच्या फांदीला ज्या ठिकाणी खोपा लटकवण्याची सुरुवात होते, त्या ठिकाणी आणलेला धागा लपेटला. वारंवार तो धागा आणायला जायचा आणि फांदीवरची खोप्याची गाठ मजबूत करायचा, कारण सरळ हो���े पाऊस, वारा वादळाने किंवा इतर कोणत्याही कारणाने ती फांदी अथवा ते अख्खे झाड जरी हादरले, तरी त्याची मादी आणि पिलांसहित त्याचा खोपा विहिरीच्या पाण्यात पडायला नको याची तो काळजी घेत होता. तो तितका निश्चितच बुद्धिमान होता.\nत्याच्या खोप्याचे बांधकाम अर्धे झाले होते. अंडे उबवण्याचा कप्पा ऊर्फ बाळंतिणीचा खोली तयार झाली होती. तिचा खोलगट आकार दुर्बिणीतून स्पष्ट दिसत होता. प्रवेशद्वार अथवा खोप्याच्या आत येण्या-जाण्याचा बोगदा तयार करण्याची सुरुवात झाली होती. तो अविश्रांत फेर्‍या मारीत होता. त्याची चोच गालीच्या विणणार्‍या कसबी कारागिराच्या हातासारखी सराईतपणे विणकाम करीत होती. हातातून दुर्बीण ठेवून काही क्षण डोळे मिटले. कानात डॉक्टरांच्या स्कूटरचा आवाज कानी पडला. आल्या आल्या डॉक्टरांनी विचारले, ‘‘सकाळपासून काय काय दिसले\nमी त्यांना सविस्तर माहिती दिली. डॉक्टर म्हणाले, ‘‘आपण या घरट्याचे, तसेच पक्षाचे प्रत्येक स्टेजचे फोटो घेवू. अगदी पिल्ले खोप्यातून बाहेर येवून उडून जाईपर्यंत.’’\nकल्पना एकदम मस्त होती. पण एक मोठी अडचण होती. डॉक्टरांच्या कॅमेर्‍याला टेली लेन्स (दुरून फोटो काढण्याचे भिंग) नव्हते. त्याकरिता डॉक्टरांना खोप्याच्या जवळ जावे लागणार होते, पण मोठा सुगरण 25-30 फूटाच्या आत आल्याबरोबर उडून जात होता. हा मला आलेला अनुभव मी डॉक्टरांना सांगितला.\nडॉक्टर म्हणाले, ‘‘एक आयडिया आहे, मी विहिरीजवळच्या पाण्याच्या टाक्यात कॅमेरा घेवून लपून बसतो. बैठकीत अंथरलेली मोठी सतरंजी तू टाक्यावरून झाकून टाक. फोटो काढून झाले की मी तुला आवाज देईन तेव्हा सतरंजी काढून घे.’’\nदुर्बिणीतून खोप्याचे निरीक्षण सुरू केले. अर्ध्या तासातच मोठ्या सुगरणाच्या चार फेर्‍या होऊन गेल्या होत्या. त्याला नक्कीच कशाची तरी घाई झाली होती. छोटा सुगरण मात्र दोनदाच धागा घेवून आला होता. पुढील एक तास यांचे जाणे-येणे सुरूच होते. हे पक्षी हिरवा धागा कशाचा व कोठून आणतात हा प्रश्‍न माझ्या मनात पिंगा घालू लागला. याचे उत्तर कसे शोधावे याचा मी विचार करीत होतो. पाठीला कळा यायला लागल्याने छपरीतून उठून बैठकीच्या आतील गादीवर डोळे बंद करून लोळलो. तरीही डोक्यात हिरवा धाग्याचा विचार सुरूच होता.\nदुपारचे 4 वाजले असावेत कुणाच्या तरी पावलांच्या आवाजाने माझी तंद्री भंगली व मी डोळे उघडले. ��ामरावकाकांना बैठकीच्या दारातून आत येताना मी पाहिले आणि विचारले, ‘‘काका, तो देवचिमना हिरवा धागा कोठून आणतेगा’’ माझी भाषा अजूनही पूर्ण शहरी झाली नव्हती.\n‘‘बटा, ते पाखरू लयं हुशार हाये. शिंदीच्या लहान झाडावर जाते, कोवया पानचोई ले चोचीन फाळते, तेचा धागा काढून खोपा विनते. वावराच्या धुर्‍यावर केतकीचं झाड राह्यते, तेच्यापासून नरम धागा काढून खोपा अंदरून विनते. गवताचे धागे, नदीतल्या लव्हाळीचा धागाही ह्या आनते. म्या सौता नजरने पाह्यल हाये. झालं त्वाल समाधान’’ काका माझ्याकडे पाहत म्हणाला.\n‘‘काका या देवचिमण्यांनी अशा वर्दळीच्या जागी खोपा का केला असेल’’ माझ्या मनात प्रश्‍न विचारला. ‘‘बटा, गोस्ट असी आहे, या वर्षी या वावरात जवारीच्या सोबत बाजर्‍याचा ईरवा आहे. या पाखराले बाजर्‍याचे दाणे लय आवडते. चरासाठी ज्यास्त दूर जा लागत नाही, म्हणून या ईहरीत खोपा केला.’’ असे म्हणून काकाने माझ्या हातात पानाचा विडा दिला व बैठकीच्या बाहेर पडला.\nहातात दुर्बीण घेवून बाहेर आलो. खोप्यावर नजर टाकली, खोप्याच्या आत जाण्या-येण्याचा बोगदा किंवा प्रवेशद्वार अर्धा फूट लांब झाले होते. मोठ्या नर सूगरणाच्या फेर्‍या सुरू होत्या.\nचवथ्या दिवशी डॉक्टर सकाळी 8 वाजताच आपला कॅमेरा घेवून माझ्या घरी हजर होते. मीही आज तयारीत होतो. मदतीकरिता रामरावकाकाला बोलावून घेतले होते. डॉक्टरांनी पाण्याच्या टाक्याचे निरीक्षण केले. टाक्याचे आतील गवत काकाने कापून बाहेर काढले. टाक्यात पायाच्या घोट्याएवढे पाणी साचले होते. ते काढण्याचा काही इलाज नव्हता. टाक्यात लाकडी स्टूल ठेवून डॉक्टर त्यावर विराजमान झाले. डॉक्टरांनी कॅमेरा विहिरीकडील भागाच्या टाक्याच्या भिंतीवर ठेवला व आपले तोंड विहिरीकडे केले. मी आणि रामरावकाकाने ती बैठकीतील सतरंजी आणून टाक्यावर झाकली. आम्ही परत छपरीत जावून बसलो. मोठा नर धागा घेवून आला होता. क्षणभर तो विहिरीकडे गेला व खोप्यावर न जाता डाळींबाच्या झाडावर जावून बसला. तो सतत विहीर व डाळींबाच्या झाडादरम्यान चकरा मारीत होता. या काळात छोटा नर खोप्यावर जावून परत उडून गेला होता. 35 मिनिटे चकरा मारून झाल्यानंतर एकदाचा तो आणलेला धागा घेवून खोप्यावर गेला. सूर्य बराच वर आला होता, वातावरण गरम होत चालले होते. मोठ्या नराच्या नेहमीसारख्या धागा आणण्याच्या फेर्‍या सुरू होत्या. फेफरीच्या झाडावर दहा एक वेळा कॅमराचा फ्लॅश चमकलेला दिसला.\nडॉक्टरांना टाक्यात बसून एका तासापेक्षा ज्यास्त वेळ झाला. ठरल्याप्रमाणे डॉक्टरांनी मला आवाज दिला. आम्ही टाक्यावरून सतरंजी काढली. डॉक्टरांकडे आम्ही दोघेही आश्चर्याने बघत होतो. ते नखशिखांत घामाने भिजले होते. सर्व कपडे घामाने चिंब ओले झाले होते. डोक्यातून व चेहर्‍यावरून घामाच्या धारा वाहत होत्या. डॉक्टरांना आधार देवून टाक्यातून बाहेर काढले व छपरीत नेले. लिंबू, मीठ पाण्याच्या सरबताने डॉक्टरांना टवटवी आली.\nडॉक्टर म्हणाले, ‘‘विलक्षण अनुभव घेतला मी. अक्षरश: स्टरिलायझेशनच्या कुकरमध्ये असल्यासारखे वाटत होते. पंधरा मिनिटातच ठरवले की या पुढे टाक्यात बसणार नाही. त्यामुळे जास्तीत जास्त फोटो काढून घेतले. हा बाया लेकाचा अजिबात स्थिर राहत नव्हता त्यामुळे किती फोटो चांगले येतील यात शंका आहे. तुझे निरीक्षण चालू ठेव व मला सांग..’’ असे म्हणून डॉक्टर निघून गेले. काही वेळाने रामरावकाकाही निघून गेला.\nछपरीत आता मी एकटाच होतो. दुर्बीण डोळ्याला लावून त्याची शिवणकला न्याहाळत होतो. त्या खोप्याचे अजून एक वैशिष्ट्य माझ्या लक्षात आले की धाग्याचे टोक तो वर येवू देत नाही. आलेले दिसले तर जाणीवपूर्वक आत टोचतो. अचानक त्याने चमत्कारिक हालचाल केली. तो खोप्यावरून उडून त्याच्या विणणे सोडून दिलेल्या खोप्यावर जावून बसला. त्या खोप्याचे धागे काढण्याचा प्रयत्न केला. तेही सोडून तो उडाला आणि छोट्या नराच्या खोप्यावर जावून त्याचे धागे काढून स्वत:चा खोपा विणू लागला. त्याला खोपा विणण्याची विलक्षण घाई झाली होती. काय कारण असावे बरे मी विचार करीत जेवायला निघून गेलो.\nदुपारी 2 वाजता मी पुन्हा दुर्बीण घेवून निरीक्षण सुरू केले. खोपा पूर्ण व्हायला आला होता. त्याचा प्रवेशद्वाराच्या बोगद्याची नळी अंदाजे एक फूट इतकी लांब झाली होती. छोटा नर नसतानाच तो त्याच्या खोप्याचे धागे काढून आपल्या खोप्याला लावत होता. त्याने आपल्या खोप्यावर गोल चालत जावून प्रदक्षिणा घातली व शेताच्या दूरच्या सीमेकडे उडत निघून गेला. बराच वेळ वाट पाहूनही त्याचा पत्ता नव्हता म्हणून मी डोळे मिटून आरामखुर्चीवर लोटलो. पंधरा-वीस मिनिटांतच सुगरण पक्ष्यांच्या तोंडातून निघालेल्या विविध आवाजांनी (कॉलस) माझे लक्ष वेधून घेतले. खोप्यावर नजर टाकली ���र बघतो, दोन सुगरण माद्या फेपरीच्या डहाळीवर बसून आहेत आणि आपले दोन्ही नर आपआपल्या खोप्यावर बसून पंख हालवत नृत्य करीत विविध आवाज काढून त्या माद्यांना आपल्या खोप्यावर बोलावीत आहेत. बराच वेळ त्यांची विनवणी ऐकून त्यातील एक मादी, किंचित गुलाबी रंग ल्यालेली, चिकण्या पिसांची गुबगुबीत, क्यूट अशी ती सुगरण मोठ्या नराच्या जुन्या खोप्यावर येवून बसली. एक-दोन वेळा तिने त्या खोप्याचे धागे चोचीने ओढून पाहिले. तेथून ती त्याच्या पूर्ण झालेल्या खोप्यावर आली. या खोप्याचे तिने आत जावून तसेच बाहेरून संपूर्ण खोपा फिरून चोचीच्या साहाय्याने परीक्षण केले. थोडा वेळ खोप्यावर थांबली. तेथून उडून त्या छोट्या सूगरणाच्या खोप्यावर गेली. ते त्याचे ओबडधोबड विणकाम पाहून कदाचित तिची निराशा झाली असावी. ताबडतोब तेथून उडून ती पुन्हा फेफराच्या झाडाच्या शेंड्यावर जावून बसली.\nदुसरी मादी पहिल्या मादीचे निरीक्षण करीत असावी. तिनेही तिच प्रक्रिया रिपीट केली. काही वेळाने पहिली मादी मोठ्या नराच्या पूर्ण झालेल्या खोप्यावर येवून बसली व आपले पंख हलवू लागली. ताबडतोब तो मोठा नर तिच्याभोवती पिंगा घालू लागला. लगेचच संधी साधून तिच्यावर आरूढ होवून लागला. प्रणयक्रीडा करू लागला. 10 ते 15 वेळा ही क्रिया घडत होती. शेवटी ती मादी खोप्याच्या आत जावून बसली. मोठा नर आपल्या खोप्याला अजून व्यवस्थित करू लागला. फेपरीच्या शेंड्यावर बसलेली दुसरी मादी सरळ त्या ओबडधोबड खोप्यावर जावून बसली. दोन-चार वेळा तिने त्या खोप्याचे विणकाम तपासून पाहिले. तिचे तिलाच माहीत दोन मिनिटातच तो खोपा सोडून ती शेताच्या दिशेने उडून गेली. तिच्या पाठोपाठ तो छोटा नरही गेला.\nमोठ्या नराने, छोट्या नराच्या खोप्याला सुटणे सुरू केले होते. तेथून तो धागा पळवायचा आणि स्वत:च्या खोप्याला लावायचा थोड्या वेळातच त्याच्या स्वत:च्या खोप्याचे प्रवेशद्वार विणून पूर्ण झाले होतेे. अंधार पडायला लागला होता, म्हणून मीही आजचे निरीक्षण आटोपते घेतले.\nपाचव्या दिवसांची सकाळ उजळली ती मनात उत्सुकता घेवूनच. त्यामुळे झटपट तयार होवून साधारणत: 9 वाजता मी छपरीत जावून बसलो आणि दुर्बिणीने खोप्यांचे निरीक्षण करू लागलो. तेथे एकही पक्षी हजर नव्हता. छोट्या नराचा विस्कटलेला खोपा जशाच्या तसाच होता. अर्ध्या तासानंतर मोठा नर आणि त्याची मादी खोप्यावर आली. नर मादीसोबत प्रणयक्रीडा करू लागला. थोड्या वेळातच मादी खोप्याच्या आत गेली. नर खोपावर बसला, चोंचीने खोपा तपासला आणि उडून गेला. आज छोट्या नराचे दर्शन झाले नाही. वीस मिनिटांनंतर मोठा नर चोचीत पांढरा धाग घेवून आला व खोप्यावर बसला. मी दुर्बिणीतून बघत होतो. मला त्याच्या चोचीतला पांढरा मुलायम धागा स्पष्ट दिसत होता. तो बहुतेक कातीनीच्या (कोळी, स्पायडर) जाळ्याचा असावा. मादी घरट्यातून बाहेर पडली व शेताकडे उडून गेली. ती निघून जाताच नर खोप्याच्या आत गेला. दुपारी 1 वाजेपर्यंत त्याचे पांढरा धागा आणणे व खोपाच्या आत जाणे सुरूच होते.\nछोटा नर तसेच काल उडून गेलेली मादी अजूनपर्यंत आली नव्हती. बहुतेक त्याने त्याच्या ओबडधोबड खोप्याचा कायमचा त्याग केला होता.\nमला माझ्या कामानिमित्त काही आठवड्यांकरिता आजच बाहेरगावी जायचे असल्याने तयारी करण्याकरिता वाड्यात गेलो. जेवण करून आणि बॅग घेवून मी छपरीत आलो. सोबत मंजू होती. तिला या खोप्यावर लक्ष ठेवायची सूचना केली व खोप्यावर नजर टाकली. तो खोप्यावर बसला होता त्याची मादी आत अंडे देत असावी. त्याला किंवा मला पुढे घडणार्‍या अकल्पनीय घटनांची जाणीव नव्हती. बॅग घेवून मी बसस्थानकाच्या दिशेने चालू लागलो.\nबाहेरगावी जावून मला तेरा-चौदा दिवस झाले होते. सुगरणीच्या खोप्याची आठवण येत होती. अंडे उबवून पिल्ले तयार झाली असावी असा माझा अंदाज होता. काकाने सांगितल्याप्रमाणे तो नर पक्षी दुसर्‍या नवीन खोप्याच्या तयारीला लागला असावा. मनात इच्छा होती की खोप्यातील सुगरणीचे पिल्ले माझ्यासमोर आकाशात उडावीत.\nपुण्याहून मी अमरावतीला आणि तेथून वरूडला पोहोचलो. रात्रीचे 8 वाजून गेले होते. गाडेगावची शेवटची बस निघून गेल्याने डॉ. खोडे साहेबांकडे मुक्काम करावा म्हणून 9 वाजता राजूराबाजारला पोहोचलो. तेथून मी घरी फोन केला. मंजूने फोन उचलला, दोन-तीन वेळा हॅलो हॅलो केल्यावर तिच्या तोंडावून हलकासा हॅलोचा घूसमटलेला आवाज आला. काही तरी नक्कीच बिघडले होते.\nमी, विचारले, ‘‘सर्वांच्या तब्बेती ठीक आहे ना\nतिने होय म्हणून म्हटले.\n‘‘मग तुझा आवाज रडल्यासारखा का येत आहे टेलिफोन खराब आहे काय टेलिफोन खराब आहे काय किंवा काही वाईट बातमी आहे काय किंवा काही वाईट बातमी आहे काय उद्या घरी येतो आता मी डॉक्टरांकडे आहे.’’ मी.\n’’ तिचा आवाज आणखीच रडका झाला.\n‘‘मग काय भानगड आहे मला लवकर सांग माझा जीव टांगणीला लागला आहे.’’ मी काळजीच्या स्वरात म्हणालो.\n‘‘अहो, आपल्या विहिरीतले सुगरणीच्या खोप्याचे झाड, आपल्या कामावरच्या माणसांनी आज सकाळी तोडून टाकून फेकून दिले. दुपारपासून येथे पाऊस सुरू आहे. त्यात असलेले पिल्ले मरून गेली असतील.’’ ती फोनवरच स्फूंदू लागली. मला दु:खद धक्का बसला. मी एकदम सुन्न झालो.\nकाय करावे काही सुचेना. माझ्या हातात काहीच करण्यासारखे नव्हते. डॉक्टरांना घडलेली हकीगत सांगितली. डॉक्टर उदास झाले. कसे तरी दोन घास पोटात ढकलून मी बिछान्यावर अंग टाकले. सुगरणीच्या खोप्याचा सारा चित्रपट माझा डोळ्यासमोरून झरझर सरकत होता. परंतु झाड तोडनू खोपा नष्ट करण्याचे दृश्य मात्र डोळ्यासमोर येत नव्हते. कदाचित ही घटना माझ्या मनाने स्वीकारली नसावी. रात्री कधी झोप लागली ते कळलेच नाही.\nसकाळी 9 वाजता डॉक्टरांच्या स्कूटरवर बसून गाडेगावला गेलो. मला माझ्या घरासमोर उतरवून डॉक्टर दवाखान्याकडे निघून गेले. मी उदास मनाने घरात प्रवेश केला. सपरीमध्ये (ड्रॉइंग रूम) मंजू खिन्न मुद्रेने उभी होती. मी अबोलपणे बंगईवर (लाकडाचा मोठा पाळणा) जावून बसलो. पाणी पिवून थोडं शांत झाल्यावर तिने स्वत:हून काल सकाळी घडलेली घटना सांगितली. विहिरीच्या आणि अंगणाच्या आसपास पावसामुळे गवत तसेच रानटी झुडपे निघाली होती. सततच्या पाण्याने ती खूपच वाढली होती. त्या सकाळी माझ्या लहान भावाला त्या झुडपे आणि गवतात एक साप वावरताना दिसला. म्हणून सुरक्षेच्या दृष्टीने त्याने कामावरील माणसांना ताबडतोब परिसराची साफसफाई करण्यास सांगितले. त्यांनी ती तत्परतेने केली. पण ‘तक्षकाले नम: स्वाहा. इंद्राये नम: स्वाहा’ या न्यायाने सुगरणीची खोपे असलेली विहिरीमधील झाडेसुद्धा तोडण्यात आली.\nमी मनात विचार केला. एक आठवण म्हणून तो खोपा घरी नेवूया. मी खोप्याची फांदी टाक्यातून बाहेर काढली आणि खोपा फांदीपासून अलग करण्यास सुरुवात केली. माझ्या हाताचा हलकासा धक्का खोप्याला लगाला, काय चमत्कार काय आश्चर्य खोप्यातून पिलांचा चिवचिवाट सुरू झाला. त्यांची ती किलबिल ऐकून माझ्या आनंदाला पारावार राहिला नव्हता. मी टाक्यावरून उतरताना फांदीला मोठा धक्का बसला. पिल्ले एकदम चिडीचूप झाली. फांदीसहीत खोपा घेवून मी छपरीत आलो. खोपा जमिनीकडे लटकत राहील अशारीतीने फांदी तक्तपोसाव��� ठेवली व फांदीवर वजन ठेवले. फांदीला इतके झटके बसूनही पिल्ले एकदम चिडीचूप होती. मी खोप्याला हळूच धक्का दिला. पुन्हा आश्‍चर्य पिलांचा चिवचिवाट सुरू झाला. ‘अस्से आहे तर पिलांचा चिवचिवाट सुरू झाला. ‘अस्से आहे तर’ मी मनात म्हणालो. मला त्यांचे संकेत समजायला लागले होते. फांदीला झटके म्हणजे शतू आला आहे. सावध व्हा आणि चूप बसा. खोप्याला हळूच धक्का किंवा स्पर्श म्हणजे आई-बाबा जेवण घेवून आले. आता त्यांची चिवचिव थांबली होती.\nमाणसांनी चारलेल्या अन्नाने चिमणीची पिल्ले मरतात हा आमचा अनुभव होता. दोन वर्षांपूर्वी, एका फोटोफ्रेमच्या मागे चिमणीची पिल्लं होती. चिमणा-चिमणी त्यांचे संगोपन करीत होते. एके दिवशी चिमणी बाहेर गेली ती परत आलीच नाही. दुसर्‍या दिवशी चिमणा ही पिल्लं सोडून निघून गेला. भुकेने व्याकुळ झालेली पिल्लं फोटोफ्रेमच्यावर येवून वाट पाहत होती. मला त्यांची तगमग पाहली न गेल्याने पोळीचे भिजवलेले छोटे तुकडे, भाताची शिते चिमट्याने त्यांना चारले. त्यांनीही ते खाल्ले. चिमण्यांना जे खातांनी मी पाहिले होते तेच त्यांना मी भरवले होते. तरीही तिसर्‍या दिवशी तीनही पिल्लं त्यांच्या खोप्यात मरून गेली होती.\nया पिलांच्या बाबतीत तसे करणे प्राणघातक ठरू शकले असते. आम्ही एक प्रयोग करून पाहावयाचं ठरवलं. तो खोपा फांदीपासून वेगळा केला. ज्या डाळींबाच्या झाडावर तो सुगरण पक्षी बसायचा त्याच्या एका फांदीला हा पिल्लं असलेला खोपा बांधला. आम्ही ठरवलं की या पिल्लांचे मायबाप येतात काय याची दिवसभर वाट पाहायची. जर ते आले नाहीत तर अळ्या, ओल्या बाजरीचे दाणे असं जेवण खोप्याला छिद्र पाडून नोजप्लायरने त्यांना भरवायचे मग काहीही होवो. कारण गेल्या 30-32 तासात ते उपाशीच होते. नाही तरी भुकेने ते मरणारच होते. संजय, ओल्या बाजरीची कणसे आणण्याकरिता शेतात निघून गेला. अर्धा पाऊण तास वाट पाहून आम्ही घरी निघून आलो.\nदुपारचे 4 वाजले होते. ओल्या बाजरीचे दाणे आणि नोजप्लायर घेवून मी छपरीत आलो व खुर्चीत बसलो. अजूनपर्यंत कोणताही पक्षी खोप्यावर आला नव्हता. मी निराश झालो होतो. खोप्यापर्यंत जावून त्याची नजरेनेच तपासणी केली. तो व्यवस्थित होता. मग हळूच त्याला धक्का दिला. पिलांची चिवचिव सुरू झाली. पिलं सुरक्षित व जीवंतही होती. माझ्या मनात धर्मयुद्ध चाललं होतं. पिलांना खावू घालावे की थोडी वाट प���हावी. खावू घालण्याचे परिणाम मला माहीत होते. डॉक्टरांच्या संकटातूनही ते वाचले होते. ते खोप्याबाहेर पडले असते तर निश्चितच ते मेले असते. त्या खोप्याच्या नळीतून त्यांना आत घालणे अशक्य होते. खोप्याबाहेरच्या पिलांना आई-बापाने कधीच स्वीकारले नसते. ते काही असो पिलांचे नशीब बलवान होते. आतापर्यंतचा घटनाक्रम पाहता काही तरी मार्ग निघेल असा विश्वास वाटू लागला. लवकरच त्याचा अनुभव आला. शेताच्या दूर वर छोट्या पक्षांचा थवा मला दिसला. तसाच मी छपरीत जावून बसलो. दुर्बीण हातात घेतली. तो थवा सुगरणांचाच होता. त्यातील एक पक्षी हळूहळू ज्वारीच्या एका कणसावरून दुसर्‍यावर येत येत डाळींबाजवळ असलेल्या रामफळाच्या झाडावर येऊन बसला. त्याच्यात आत्मविश्वासाचा अभाव होता. तसाच तो भेदरलेला होता. बराच वेळ तो त्या झाडावरच थांबला. तेथून उडून तो डाळींबाच्या एका फांदीवर जाऊन बसला. त्याची नजर सारखी भिरभिरत होती. कदाचित कालचा अनुभव त्याच्या खोलवर कोरला गेला असावा. थोड्या वेळातच तो त्याच्या खोप्यावर येऊन बसला. पिलांचा चिवचिवाट सुरू झाल्याचा क्षीण आवाज माझ्या कानी पडला. काही सेकंदातच तो त्या थव्याकडे निघून गेला. तो खोप्यात आत न जाताच निघून गेल्याचे पाहून मी अत्यंत निराश झालो. तरीही धीर धरून काही तरी घडण्याची मी वाट पाहत राहिलो. संधिप्रकाश हळूहळू कमी होत होता. अंधाराने आपले हातपाय पसरणे सुरू केले होते.\nअकस्मात दोन पक्षी येवून रामफळाच्या झाडावर बसले. तेथून ते डाळींबाच्या झाडावर गेले, दुर्बिणीतून पाहिले तर ती नर-मादीची जोडी होती. बापाने आपल्या लेकरांकरता परागंदा झालेली त्यांची आई शोधून आणली होती. नर झाडावरच थांबला, मादी खोप्यात आत गेली व ताबडतोब बाहेर येऊन उडून गेली. पाठोपाठ नरही उडून गेला. काही मिनिटांतच ती दोघेही पिलांकरिता चारा घेऊन आली. घुप्प अंधार होईपर्यंत त्यांचे चारा घेऊन येणे व चार्‍याला जाणे सुरूच होते.\nत्यांचे पिलांवरचे प्रेम पाहून त्या दोन्ही पक्षांबद्दल आदर, सन्मान निर्माण झाला. मनोमन त्या सुगरण पक्ष्याच्या जोडप्याला अभिवादन केले. अत्यंत आनंदाने व प्रसन्न मनाने मीही माझ्या पिलांना आणि त्यांच्या आईला पाहण्यास माझ्या खोप्यात निघून गेलो.\n19, ‘बनाई’, आय.टी.आय. कॉलनी,\nकांतानगर कॅम्प, अमरावती - 444602\nबिजवराच्या पत्नीच्या खुनाचं प्रकरण\n4 ऑगस्ट 2005. हरकिशन लखानी आदल्याच रात्री आपल्या बिझनेस टूरवरून भारतात परतले होते. एक रात्र मुंबईत काढून दुसर्‍या दिवशी सकाळीच त्यांनी आपल्या खंडाळ्याच्या बंगल्याचा रस्ता धरला होता. गाडी पार्क करतेवेळी त्यांना बंगल्यात जरा जास्तच वर्दळ दिसली. खाकी वर्दीतील चार-पाच हवालदार इथे-तिथे फिरत होते. कसली तरी मोजमापे घेत होते. हरकिशनभाई विचार करतच गाडीतून उतरले आणि त्यांची भेट इन्स्पेक्टर तावड्यांशी झाली.\n‘‘तुम्ही श्री. लखानी का\n‘‘हो. काय भानगड काय आहे इन्स्पेक्टर\n‘‘आय ऍम एक्स्ट्रीमली सॉरी मि. लखानी, आपल्या पत्नी श्रीमती सुनंदा यांचा काल रात्री खून झाला आहे.’’\n’’ हरकिशनभाई मटकन खालीच बसले. तावड्यांनी एकाला पाणी आणावयास पाठवले. नंतर ते हरकिशनभाईंना सावकाश घरात घेऊन गेले. ‘‘लखानीजी, माफ करा. आपल्यासाठी हा एक फार मोठा धक्का आहे, हे आम्ही समजू शकतो. तरी गुन्ह्याचा तपास शक्यतो वेगाने व्हावा म्हणून आम्हास काही गोष्टी करणे भाग आहे. आम्ही सुनंदाबाईंचे प्रेत ताब्यात\nघेतले आहे. ते तुम्हाला शवविच्छेदनानंतर साधारण दोन दिवसांनी मिळेल. तुम्ही कृपया घरातील सर्व वस्तूंचा एकदा हिशोब घेऊन काही सामान गहाळ झाले आहे काय ते पाहा. आमची या ठिकाणाची बरीचशी पाहणी पूर्ण झाली आहे. मी उद्या संध्याकाळी परत येईन. तेव्हा मला मिसिंग मालमत्तेची यादी द्या. काही जबान्यासुद्धा घ्याव्या लागतील. मी उद्याच तपशीलवार सांगेन.’’ तावडे पंचनामा पूर्ण करून निघून गेले.\nहरकिशन लखानी हे मुंबईतील एक बडे प्रस्थ होते. ‘लखानी उद्योगसमूह’ हे एक प्रख्यात नाव होते. हरकिशनभाई त्याच लखानी कुटुंबातील कनिष्ठ बंधू. जरी प्रमुख अधिकारी हे त्यांचे ज्येष्ठ बंधू, स्वरूपकिशन यांच्या हातात असले तरी हरकिशनभाईंच्या शब्दालाही उद्योगसमूहात मोठा मान होता. विशेष करून तयार कपड्यांच्या\nउद्योगाच कारभार हरकिशभाई एकहाती सांभाळत असत. याकरिता त्यांची महिना-दोन महिन्यात एखादी परदेशवारी होतच असे.\nहरकिशनभाई साधारणत: पन्नाशीतील गृहस्थ होते. पण त्यांचा कामाचा उरक पाहून लोक त्यांना चाळीशीतीलच समजत. त्यांच्या समाजातील प्रथेप्रमाणे त्यांचे लग्न वयाच्या बावीसाव्या वर्षीच कलावतीदेवींबरोबर झाले. चोवीस वर्षे संसार केल्यावर कलावतीदेवी साध्याशा आजाराच्या निमित्ताने वारल्या. औषधांची अकल्पनीय रिऍक्शन असे निदान डॉ��्टरांनी सांगितले. पत्नीच्या निधनानंतर वर्षाच्या आत हरकिशनभाईंनी सुनंदाबरोबर लग्न केले. सुनंदा त्यावेळी अठ्ठावीस वर्षांची होती आणि लखानी ग्रुपमध्येच वरिष्ठ पदावर कार्यरत होती. लग्नानंतर सुनंदा नोकरी सोडून घरीच राहू लागली.\nहरकिशनभाईंना कलावतीदेवींपासून नेत्रा नावाची एक मुलगी होती. आईच्या मृत्युच्या वेळी नेत्रा सतरा वर्षांची होती. नेत्राला आपली सावत्र आ\nई कधीच आवडली नाही. या लग्नानंतरच हरकिशनभाईंनी खंडाळ्याची प्रॉपर्टी घेतली होती. सुनंदाबाई बरेचदा खंडाल्यासच असत. त्या जेव्हा मुंबईस येत, नेत्रा काकांकडे राहण्यास जात असे. नेत्राने नुकतेच शिक्षण पूर्ण करून आपल्याच उद्योगात उमेदवारी सुरू केली होती.\nसुनंदा या लग्नापूर्वी आपल्या भावाबरोबर बोरिवलीस राहत असे. सुनंदाचा भाऊ मनसुख दलाल एका सी.ए. फर्ममध्ये कामास होता. मनसुखचं छोटं आणि सुखी कुटुंब होतं. पत्नी निशा आणि मुलगा हरीश. सुनंदाचं हरकिशनभाईंशी झालेलं लग्न मनसुखला मान्य नव्हतं. त्यामुळे लग्नानंतर त्याने सुनंदाशी कसलाही संबंध ठेवला नव्हता, पण सहा महिन्यांपूर्वीच सुनंदाने स्वत:चा वीस लाखाचा विमा उतरवला होता ज्याचा लाभार्थी तिने हरीशला केले होते. तसे तिने आपल्या भाईला पत्राने कळवले होते.\nया कथेला खरी सुरुवात त्यावेळी झाली, तेव्हा निशा दलाल आपल्या नवर्‍याची केस घेऊ माझा\nमित्र देवदत्त याच्याकडे आली. 5 ऑगस्टची संध्याकाळ. शुक्रवार असल्याने मी नेहमीप्रमाणे देवदत्तकडे कॉफी आणि आठवड्याच्या गप्पा यासाठी गेलो होतो. श्रावणी पाऊस पडत होता. मी जाताना भजी घेऊन गेलो होतो. आमच्या गप्पा चालू असताना संध्याकाळी साधारणत: सातच्या सुमारास बेल वाजली. दाजीने (देवत्तचा नोकर) दार उघडले. दारात निशा दलाल या नखशिखांत भिजलेल्या अवस्थेत उभ्या होत्या. त्या अतिशय घाबरलेल्या आणि गोंधळलेल्या दिसत होत्या. दाजीने त्यांना एक टॉवेल दिला आणि जराशी कॉफी दिली. देवदत्तने त्यांना बसायला सांगितले आणि त्यांचे चित्त जरा स्थिर झाल्यावर त्यांनी आपली कैफियत सुरू केली. पण अजून मी तुम्हाला माझा आणि मुख्य म्ह\nणजे देवदत्तचा परिचय करूनच दिलेला नाही. देवदत्त हा एक खाजगी गुप्तहेर आहे. खाजगी गुप्तहेर म्हटल्यावर जी प्रतिमा आपल्या डोळ्यांसमोर उभी राहते त्याच्या एकदम उलट व्यक्तिमत्त्व. सडसडीत बांधा. अंगात साधेसे कपडे. खांद्यावर बरेचदा शबनम. गुन्ह्याच्या ठिकाणी तपासास लागतील अशा अनेक चमत्कारिक वस्तू त्या शबनममध्ये सापडतील. नोंदवही, अनेक पेनं, भिंग, कॅमेरा, फूटपट्टी, बारीक दोरा, सुतळीचा गुंडा, चाकू, एखादं फळ आणि खोट्या दाढी-मिशासुद्धा. गुन्हेगारांच्या मागावर जाताना मात्र जरा हालचालीस सोपे पडेल असे ढगळ शर्ट पँट आणि त्याच्याजवळ एक अत्यंत आधुनिक असं पिस्तूलसुद्धा आहे. अर्थात त्याचा वापर झालेला मला फारसा आठवत नाही, पण त्याला तायक्वांडो उत्तम येतं आणि त्याचं फार भयानक प्रात्यक्षिक मी एक-दोनदा पाहिलं आहे. पण त्याचं मुख्य शस्त्र म्हणजे त्याच्या सर्व गबाळेपणावर मात करीतल असे त्याचे ते दोन भेदक हिरवट डोळे. ते जेव्हा रोखून तो पाहतो तेव्हा कोणीही त्याच्याशी खोटं बोलूच शकत नाही. पण कसे कोण जाणे एखाद्या साक्षीदाराशी बोलताना तेच डोळे अतिशय आश्वासक भाव व्यक्त करताना मी पाहिले आहेत.\nदेवदत्त स्वत: शक्यतो कोणत्याही गुन्हेगारास पकडावयास जात नाही. त्याची यंत्रणा मजबूत\nआहे. हवे ते पुरावे गोळा करून तो पोलिसांना खबरा देतो. साक्षीपुरावे गोळा करणं आणि त्याआधारे आणि आपल्या तल्लख बुद्धिचा वापर करून गुन्हेगारापर्यंत पोहोचणं हे त्याचं काम. प्रत्यक्ष अटकेची जबाबदारी पोलिसांची. म्हणून गुन्हेगारी जगतात देवदत्तला ‘पँथर’ म्हणून ओळखलं जातं.\nमी डॉ. सुलाखे. सूर्यकांत सुलाखे. सध्या जनरल फिजीशियन म्हणून काम बघतो. पण फॉरेन्सिक सायन्सची फार आवड. उच्च शिक्षणासाठी हाच\nविषयही घेतला होता. काही वर्षे पोलिसात नोकरी केली. नंतर वैयक्तिक कारणांमुळे सोडावी लागली, पण अजूनही तज्ज्ञ म्हणून काही केसेससाठी जातो. देवदत्तची मैत्री तेव्हाच एका केसमुळे जुळली आणि त्याच्यासारखा स्वतंत्र झाल्यावर पक्की झाली.\nतर या कहाणीची सुरुवात होती ती 5 ऑगस्टच्या संध्याकाळी. श्रीमती दलाल जेव्हा देवदत्तला भेटायला आल्या तेव्हा मी तिथेच होतो. गुन्हा 3 तारखेस घडला. त्या सकाळी मनसुख दलाल आपल्या बहिणीस भेटायला खंडाळ्यास गेले होते. तिथून ते 4 तारखेस घरी परतले. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ते दुपारी तिथून निघाले. पण रात्री त्यांचा निवास कुठे होता, हे सांगण्यास त्यांनी नकार दिला. साहजिकच पोलिसांनी त्यांचाच संशय घेतला. त्यांचे आधीच बहिणीशी पटत नव्हते आणि त्या दिवशीही त्यांचे भांडण झाल्याचे नोक���ाने जबानीत सांगितले हो\nते. शिवाय विम्याचे पैसे हाही मुद्दा होताच. मनसुखभाईंना लगेच अटक झाली.\nश्रीमती दलाल अगदी घाबरून गेल्या होत्या. देवदत्तने त्यांना शांत केले आणि त्यांच्याकडून अधिक माहिती घेण्यास सुरुवात केली. ‘‘हे बघा बाई, जर माझ्या मदतीची अपेक्षा असेल तर काही गोष्टी मला स्पष्टपणे तुम्ही सांगितल्या पाहिजेत आणि खोटं बोलण्याचा उपयोग नाही. सुलाख्यांना तुम्ही विचारू शकता की माझं हेरांचं जाळं किती मजबूत आहे. थोडीही खोटी माहिती मी लगेच पकडेन.\n‘‘नाही देवदत्तसाहेब. काहीही विचारा. मला माहीत आहे ते सर्व सांगेन.’’\n‘‘तर 3 तारखेच्या रात्री श्री. दलाल कुठे होते\n‘‘फार कठीण प्रश्‍न आहे साहेब. पण तुम्हाला म्हणून सांगते. हे एका सी.ए. फर्ममध्ये कामाला आहेत. आता सी.ए. म्हटलं की इंन्कम टॅक्सशी संबंध आलाच. क्लायंट्सच्या\nविविध भानगडी असतात. कधी कधी प्रत्यक्ष जावं लागतं. तसे ते खरं तर कंपनीच्या कामासाठी लोणावळ्यास गेले होते. दोनलाच गेले होते. तीन तारखेस जरा वेळ मिळाला म्हणून सुनंदाला जरा समजवायला गेले होते की आम्हाला तुझे पैसे नकोत.\nआता हे काम पोलिसांना सांगितलं तर नस्ती भानगड उभी राहायची. पण यांच्याबरोबर कंपनीचा ड्रायव्हर होता. तो देईल साक्ष.’’ बाईंच्या चेहर्‍यावर खरेपणा दिसत होता.\n‘‘मी विश्वास ठेवतो बाई तुमच्यावर.’’’ देवदत्त म्हणाला. ‘‘आता काही प्रश्‍नांची उत्तरं द्या. पहिलं म्हणजे तुमच्या यजमानांना अटक कुठे झाली आहे\n‘‘मुंबईला आमच्या घरीच आले होते पोलीस. पण तपासासाठी खंडाळ्यास नेलंय. मी भेटून आले तिथे.’’\nदेवदत्तने लगेच फोन फिरवले आणि तावड्यांशी संपर्क साधला. ‘‘हॅलो, मी देवदत्त बोलतोय. सुनंदा लखानी केसवर मी काम करतोय.’’ तावडे सुदैवाने ओळखीचे निघाले. ‘‘तावडे, मी आणि डॉ. सुलाखे उद्या सकाळी खंडाल्याला पोहोचू. मग केस तपशीलवार डिस्कर करू आणि हो, बॉडी ताब्यात दिली का नाही गुड. मग सुलाखे एकदा बघतील. नंतरच द्या. उद्या सकाळी भेटूच.’’\nदेवदत्तने फोन ठेवला आणि माझ्याकडे बघितले. ‘‘तू येशील ना रे सूर्या मी आपला तुझ्यावतीने बोलून मोकळा झालो.’’\n तुम्ही नुसती आज्ञा करा. बंदा हजर आहे आणि खूप दिवसात प्रेत फाडायलाही मिळालेलं नाही.’’\n‘‘आता सांगा बाई, तुम\nचे सुनंदाबाईंशी संबंध कधीपासून फाटलेले आहेत’’, देवदत्त अशा वेळी फारच झटकन मुद्द्यावर येई.\n‘‘तिच्��ा लग्नापासूनच. तिच्यात आणि माझ्या यजमानांच्यात तसं बरंच अंतर आहे. त्यामुळे तिच्या लग्नाचं हेच बघत होते. त्या वेळेपासूनच हिच्याबद्दल आणि हरकिशन लखानींबद्दल काहीबाही बोललं जाई. आम्हालाही दिसत होतं. रात्री उशीरापर्यंत कामाच्या नावाखाली ऑफिसात थांबणं, पार्ट्या, टूर्स, सगळं चालूच होतं. तरी आम्ही थोडंसं दुर्लक्ष करून हिच्यासाठी स्थळ शोधलं. किशोर नावाचा मुलगा होता. चांगली नोकरी होती. एक मुंबईत आणि एक गावाकडे अशी दोन घरं होती. साखरपुडाही ठरला होता. आदल्या दिवशी ऑफिसात गेलो ती परतलीच नाही. नंतर थेट लग्न ठरल्याचं कार्ड. तेव्हापासून आम्ही तिच्याशी बोलतच नाही आणि मग सहा महिन्यांपूर्वी ते विम्याचं पत्र आलं. आम्हाला न विचारताच. आमच्या कुटुंबाला एक शापच होती. मेली तीसुद्धा स्वत:च्या भावाला अडकवून.’’\n‘‘बरं. तुमचा कोणावर संशय\n‘‘हरकिशन लखानी. तोच. आधी सुनंदासाठी आपल्या पहिल्या बायकोला मारलं. आता आणखी कोणासाठी हिचा जीव घेतला. यामागे त्याचाच हात असणार देवदत्तसाहेब.’’\n‘‘बरं. या आता तुम्ही मी उद्या खंडाळ्याला जाणारच आहे. मी तुम्हाला नंतर कळवीनच. बरं जाताना आमच्या दाजींकडे तुमचा पत्ता आणि दूरध्वनी क्रमांक देऊन ठेवा.’’\nआम्ही तावड्यांच्या घरी चहा पित बसलो होतो. ‘‘आता सर्व गोष्टी तपशीलवार सांगा तावडे.’’ देवदत्त म्हणाला. ‘‘आज तुम्ही खूनाची जागा पाहिलीतच देवदत्त. घटनास्थळी सर्वप्रथम लखानींची मोलकरीण पोहोचली. रखमा नाव तिचं. त्यावेळी घरात रखमा आणि सुनंदाबाई दोघीच होत्या. त्यांचा केअरटेकर गोवंडे त्या रात्री नेमका सिनेमाला गेला होता आणि त्यांचा ड्रायव्हर रजेवर होता. खंडाळ्याला एवढीच नोकर माणसं आहेत.\nरात्री साधारणत: अकराच्या सुमारास रखमा तिच्या खोलीत झोपली होती. एवढ्यात तिला सुनंदाबाईंच्या ओरडण्याचा आवाज आला. म्हणून ती पटकन उठून पळाली. आवाज स्वयंपाकघराच्या दिशेने आला होता. बाई कुणाला तरी विनवत होत्या की तुला हवे तेवढे पैसे देईन पण मला मारू नकोस. रखमाने हेच शब्द ऐकले आणि बाई पुन्हा किंचाळल्या. रखमा खोलीच्या दारात पोहोचली तेव्हा बाई रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. तिने एका पुरुषाला मागच्या मोरीच्या दरवाजाने पळताना पाहिले. ती परत बाईंच्या जवळ आली. पण तोपर्यंत प्राण गेलेला होता. दहा मिनिटातच गोवंडे तिथे पोहचला. त्याने कुंपणावरून एका��ा उडी मारून जातान पाहिले होते. त्यानेच आम्हाला कळवले. दीड वाजता आम्ही तिथे हजर होतो.’’\n‘‘मृत्यूची वेळ आपण अकरा धरू. काय सूर्या\n‘‘मग बारला संपलेल्या सिनेमानंतर गोवंडे दहा मिनिटात कसा घरी पोहोचला\n‘‘सिनेमा थिएटर जवळच आहे. आम्ही तिकट कंफर्म केलं. आणि रखमाची वेळेची यादी पक्की नव्हती. मृत्यूची वेळ बाराच्या जवळपाससुद्धा असू शकेल.’’ तावडे म्हणाले. देवदत्त यावर काहीच बोलला नाही.\n’’. आपल्या समाधीतून बाहेर येत देवदत्तने पुन्हा विचारले.\nरण्याची सुरी. प्रेताच्या जवळच पडली होती. पण त्या घरातील नव्हती. रखमा आणि गोवंडे दोघांनी हाच जबाब दिला. बोटांचे कोणतेही ठसे नाहीत. पावलांचे ठसे मिळाले. बॉडी पडलेल्या ठिकाणापासून मोरीच्या दारापर्यंत दोन प्रकाराचे आणि बाहेर एकाच प्रकारचे. फक्त आतील ठसे रखमाच्या पायांशी जुळले. बाहेरील पुरुषाचे असावेत असे बुटांच्या ठेवणीवरून वाटते. रखमाचे उघड्या तळव्यांचे दुसर्‍या ठशांच्या वर उमटले होते.’’\n‘‘एक लॉकेट मिळालं. अर्ध्या हृदयाचं. कुणाचं आहे त्याचा तपास लागला नाही.’’\n‘‘मनसुख दलालला तुम्ही पकडलंच आहे. काय वाटतं त्याच्याबद्दल\n‘‘चौकशीसाठी धरलंय. सोडून देऊ. काही तरी त्याचं इथं लफडं आहे. पण या केसशी त्याचा संबंध नाही.’’\n‘‘खरंय’’, हसून देवदत्त म्हणाला, ‘‘पण मी तुम्हाला अधिक सांगू शकत नाही. बरं इतर कोणी संशयित\n‘‘किशोर विरानी.’’ तावड्यांनी एक फोटो समोर टाकला. ‘‘सुनंदाबाईंशी लग्न ठरलं होतं. नंतर जमलंच नाही. काही महिन्यांपूर्वी शेअरमार्केटमध्ये बुडाला. नंतर एक-दोनदा फोन करून बाईंकडे पैसे मागितले होते. एकदा लखानींनी त्याला गुंडाकरवी ठोकलाही होता. त्याने खूनाची धमकी दिली होती. मुंबईत आहे. आमचं लक्ष आहे. वाटलं तर धरू.’’\n‘‘नेत्रा लखानी. बाईंची सावत्र मुलगी. 3 ऑगस्ट दुपारी इथे आली होती. बाईंशी भांडण झालं. तिच्या प्रियकरावरून. नंतर परत गेली. रात्री तिच्या प्रियकरासोबतच होती.’’\n‘‘आणि ती पैसेही मागणार नाही. रखमाबाईंनी पैशाचा स्पष्ट उल्लेख केला होता.’’ मी म्हटलं.\n त्यांच्या पहिल्या बायकोच्या मृत्यूबद्दल बर्‍याच वावड्या आहेत.’’ देवदत्तने\n‘‘हो. पण त्यांच्याविरुद्ध पुरावा गोळा करणं कठीण आहे. मागच्या वेळचा अनुभव आहेच. पण यावेळी तसे वाटत नाही. त्यांना खरोखरच धक्का बसल्याचं जाणवत होतं.’’ तावड्यांनी त्यांचं मत दिलं.\n‘‘��रं हा चोरी-दरोडेखोरीचा प्रकार असण्याची शक्यता किती काही वस्तू गहाळ आहेत का काही वस्तू गहाळ आहेत का\n‘‘बाईंच्या गळ्यातील रत्नहार सोडल्यास काहीच नाही.’’ तावडे.\n‘‘म्हणजे सध्या किशोर हाच प्रमुख संशयित आहे तर. पण खरा खुनी कोण ते शोधल्याशिवाय मनसुख दलाल खुनी नाही, हे निर्विवादपणे सिद्ध होत नाही. त्यामुळे खुनी शोधणं या देवदत्तला भाग आहे.’’\nरात्री आम्ही हॉटेलमध्ये याच प्रकरणाचा विचार करत होतो. मी शवाची पुन्हा तपासणी केली होती. हत्यारही पाहिलं होतं. रिपोर्ट्‌स सर्व बरोबर होते. तरीही मला काहीतरी खुपत होतं. मी पडल्यापडल्याच ही बाब देवदत्तला बोलून दाखवली. ‘‘म्हणजे तुला काही शंका आहेत’’, देवदत्तने ताडकन उठत विचारलं.\n‘‘म्हणजे काही फार नाहीत. असं बघ. हत्यारावर काही खुणा नाहीत. पण हातमोजे वापरल्याचं मला वाटत नाही. खुणा नंतर पुसलेल्या आहेत. त्यासाठी काही ऍसिटोनसारखं वापरल्यासारखं वाटलं. म्हणजे बघ.\nसुर्‍याची मूठ प्लॅस्टिकची आहे. ती मला काही ठिकाणी खराब झाल्यासारखी वाटली. हे केमिकल्समुळे होतं दुसरं अतिशय महत्त्वाचं. शरीरावर तीन वार झाले. पोटाच्या भागात. पण मला एकही प्राणघातक वाटला नाही. माझ्या मते बाईंचा मृत्यू हा अतिरिक्त रक्तस्त्रावाने झाला.’’\n‘‘म्हणजे खूनी नवखा आहे सूर्या. बहुधा स्त्री. पुरुषाचे घाव जास्त खोल जातील. म्हणजे नेत्राला सोडून चालणार नाही. पण रखमाच्या मते बाई लगेच मरण पावल्या होत्या.’’ देवदत्त.\n‘‘कदाचित बेशुद्ध झाल्या असतील. नंतर गोवंडे येईपर्यंत जीव गेला असेल.’’ मी.\n‘‘शक्य आहे. पण आता आपण उद्या विचार करू. उद्याला खूप कामं आहेत.’’\nदुसर्‍या दिवशी तावडे सकाळी चहालाच हजर होत. ‘‘देवदत्त, न्यूज किशोरच्या घराची आम्ही झडती घ्यायला सांगितले होते. 3 तारखेचे सिंहगडने पुण्याला गेल्याचे एक तिकिट सापडले. आम्ही लवकरच त्याला धरू.’’ तावडे चांगलेच उत्तेजित झाले होते.\n‘‘उत्तम तावडे. एक दिशा मिळाली आणि सुलाख्यांकडेसुद्धा तुमच्यासाठी न्यूज आहे. खून हा सराईत व्यक्तीने केलेला नाही. खूनी व्यक्ती शारीरिकदृष्ट्या फारशी सक्षम नसावी. एखादी स्त्री असण्याची शक्यता जास्त. किशोर जर खूनी असेल तर कोणी तरी स्त्रीसुद्धा सहभागी आहे. तिला शोधता आले तर बरीच कोडी सुटतील. बरं, एक अजून काम करा माझं. जरा रखमा आणि गोवंडे या दोघांच्याही मागे एक हवालदार लावा. त्यांची काय लफडी आहेत काय त्याची माहिती घ्या. काय आहे, यांची माहिती जरा मिळाली तर आपल्याला खूनाविषयी अजून डिटेल्स कळतील.’’\n‘‘सूर्या, आज तू बंगल्यावर येणार का काल तुझा दिवस शवागारातच गेला. आज तिथे हरकिशनदास आणि नेत्रा दोघेही असतील.’’\nबंगल्याच्या दाराशीच नेत्रा लखानी भेटल्या. त्यांना दु:ख झाल्याचं अजिबात दिसत नव्हतं. त्यांच्याशी आमचं जुजबी बोलणंच झालं. तीन तारखेला दुपारी आल्याचं त्यांनी कबूल केलं. हरकिशनभाईंशी त्यांचे काही काम होते. चार तारखेला त्या बेंगळूरास जाणार असल्याने त्यांनी काही कागदपत्रे खंडाळ्यास गोवंडेंच्या हवाली करावी असा विचार केला होता. पण सुनंदाबाई भेटल्या आणि भांडण झालं. रात्री अंशुलबरोबर असल्याचे त्यांनी मान्य केलं. कदाचित वडिलांशी सर्वच बाबतीत स्पष्ट बोलणं झालं असावं.\nहरकिशनभाईंशी फार काही बोलण्यासारखं नव्हतं. किशोरचे फोन साधारण किती महिन्यांपूर्वी आले हेच देवदत्तने विचारलं. त्यांच्या आठवणीप्रमाणे हे सर्व प्रकरण साधारणत: दोन महिन्यांपूर्वीचं होतं. त्यावेळी त्याने पाच-सात वेळा फोन करून त्रास दिला होता. पोलीस कंप्लेंट करून जरा हिसका दाखवल्यावर हे प्रकार थांबले होते.\nनंतर देवदत्तने आपल्या शबनममधून टेप काढून अंतरे मोजण्यास सुरुवात केली. त्याने स्वयंपाकघर ते बेडरूम, नोकरांच्या खोल्या अशा अनेक चकरा मारल्या. भिंग घेऊन खुनी ज्या दाराने पळाला त्याची पाहणी केली. चांगले दोन तास घालवल्यावर त्यांचं समाधान झालं. निघताना त्याला अचानक काय आठवलं काय माहीत. त्याने एकदम रखमाला बोलावलं.\n‘‘रखमा, बाई नेमकं काय ओरडत होत्या ते पुन्हा एकदा सांगशील\n‘‘नको, नको. मला मारू नकोस. हवे तेवढे पैसे घे पण मला सोड.’’ असं म्हणाल्या बाईसाहेब.\n‘‘एकदाच आणि मग किंकाळी ऐकू आली.’’ रखमा.\n‘‘बरं जा तुम्ही आता.’’ देवदत्त म्हणाला आणि काही न बोलता एकदम निघाला. जेवायच्या वेळी आम्ही लॉजवर परत आलो होतो. दुपारी जेवणानंतर गोवंडे आले होते. थोहा माल आणि थोडा धाक दाखवल्यावर बोलायला लागले. त्यांनी किशोरची वेगळीच माहिती सांगितली. ही भानगड साधारण दोन महिन्यांपूर्वी उपटली होती. किशोरला धडा शिकवायचा प्रयत्न हरकिशनभाईंनी केला होता, पण ते परदेशी गेल्यावर सुनंदाबाई किशोरला दोन-तीनदा भेटल्या होत्या. त्यांनी त्याला काही पैसेही दिले असे गोवंडेचे म्हणणे होते.\nकाही महिन्यांपूर्वी का कोण जाणे बाईंना उपरती झाली होती. कदाचित हरकिशनभाईंच्या वाढत्या वयामुळे त्यांच्यात वितुष्ट आले असेल. त्यांचे एखादे लफडे असण्याचीही शक्यता होती. या सर्वांमुळे बाई जराशा वैतागलेल्या असत. ते विम्याचे प्रकरणसुद्धा यामुळेच असावे असे गोवंडेंचे मत होते, पण किशोरच्या बाबतीत काही वेगळा प्रकार असावा असे त्यांना वाटत होते. किशोर एकदा घरी आला होता तेव्हा त्यांनी अर्ध्या बदामाचे लॉकेट पाहिल्यासारखेसुद्धा त्यांना वाटत होते.\nदेवदत्तने त्यांना रखमाबद्दलही विचारलं. त्यांचं मत फारसं चांगलं नव्हतं. ती सतत छोट्या-मोठ्या उचल्या करीत असे, असा त्यांचा संशय होता. तिच्या कामाविषयीसुद्धा ते फार खूश नव्हते. पण या प्रकरणाबद्दल संशय घेण्यासारखं त्यांना काही वाटत नव्हतं. त्यांच्या मदतीबद्दल पुन्हा एकदा ‘विशेष धन्यवाद’ देऊन देवदत्तने त्यांची बोळवण केली.\n‘‘आपलं इथलं काम संपलंय.’’ गोवंडे गेल्यावर एकदम देवदत्तने जाहीर केलं. लगोलग त्याने तावड्यांना फोन लावला. अर्धा तास बोलल्यानंतर भेटूनही आला. आल्याआल्या काही न बोलता सामान आवरायला घेतलं. आम्ही संध्याकाळी मुंबईच्या वाटेवर होतो. जाताना त्याने पुन्हा एकदा तावड्यांना फोन केला. दुसर्‍या दिवशी मुंबईस येण्याचं निमंत्रण केलं. ‘‘येताना जरा रखमा आणि गोवंडेंना आणा आणि त्या किशोरलाही बोलावणं धाडा.’’\nआठ तारखेस सकाळीच उठून देवदत्त बँकेत गेला. तिथून पोलीस स्टेशनलाही गेला. संध्याकाळच्या कार्यक्रमाची जोरदार तयारी चालली होती. मी संध्याकाळी जरासा आधीच पोहोचलो. माझ्या पाठोपाठच एक अतिशय सामान्य दिसणारा असा साधारण चाळीस-बेचाळीस वर्षांचा माणूस आत आला. त्याचे डोळे खोल गेले होते आणि डोळ्यांखालील काळी वर्तुळसुद्धा दिसत होती. तो किशोर होता हे मी त्याला पाहताच ओळखलं. थोड्याच वेळात तावडेसुद्धा पोहोचले.\n‘‘थोडा वेळ थांबा सर्वजण. आमचे क्लायंट येऊ देत.’’ देवदत्तबाहेर येत सर्वांना म्हणाला. इतक्यात श्री. मनसुख आणि निशा दलालही तिथे हजर झाले.\n‘‘आता तरी सांगा देवदत्त कोणी खून केला ते\n‘‘सांगतो. पण त्यापूर्वी रखमाबाई जरा त्या रात्री काय घडलं ते पुन्हा एकदा तपशीलवार सांगा बरं. तसं मी बजाकडून माहीत करून घेतलंय. पण तुम्ही सर्वांना तुमच्या जबानीत सांगा.’’ देवदत्त.\nबजाचं नाव निघताच रखमा��ा धीर सुटला. ‘‘मी गुन्हा कबूल करते साहेब. बाईंचा खून मीच केला.’’ सर्वचजण अवाक् झाले.\n‘‘असं नाही बाई. तपशीलवार सांगा.’’ देवदत्तने फर्मावलं.\n‘‘बाईंचं या साहेबांसोबत लफड होतं साहेब. बाईंनी यांना पैसेही दिले होते. एक-दोनदा मीच हे काम केलं होतं. मग मलाही पैशाची हाव सुटली. मी बाईंकडून वेळोवेळी पैैसे उकळायला लागले. त्याच सुमारास माझी बजाशी ओळख झाली. मग आम्ही एकदाच मोठा डल्ला मारायचं ठरवलं. पण बाई राजी होत नव्हत्या. त्या दिवशी इतर कोणीही घरी नव्हतं. गोवंडेंनीही सिनेमाचा कार्यक्रम आखला होता. आम्ही तीच रात्र ठरवली. बजा अकरा वाजता येणार होता. मी त्यापूर्वी बाईंशी पुन्हा एकदा बोलले. त्यांनी नकार दिला. मी बजानं दिलेली सुरी घेऊन त्यांना धाक दाखवण्याचा प्रयत्न केला. पण त्या बधल्या नाहीत. शब्दाने शब्द वाढला आणि मी त्यांच्यावर वार केला. तेवढ्यात बजा पोहचला. मग त्यानेच हा सर्व दिखावा रचला. ते अर्ध्या हृदयाचं लॉकेटही त्याचंच.’’ रखमा पूर्ण तुटली होती.\n‘‘घ्या तावडे तुमचा गुन्हेगार.’’ देवदत्त म्हणाला. ‘‘बजाला पुणे पोलिसांनी आधीच ताब्यात घेतलं आहे.’’\n‘‘काय ट्रिक होती देवदत्त’’ सर्वजण गेल्यावर मी विचारले.\n‘‘सगळ्यात महत्त्वाचा क्लू तूच तर दिलास. खुनी व्यक्ती स्त्री असावी, हे तुझं मत माझ्यासाठी फारच महत्त्वाचं ठरलं. तुला आठवतं पहिल्याच भेटीत मी तावडेंना वेळामधील गोंधळाबद्दल बोललो होतो. कुठल्याही कामाला लागणारा वेळ हा या तपासात महत्त्वाचा मुद्दा ठरला.’’ देवदत्त.\n‘‘समजावून सांग जरा. काहीच कळत नाही.’’ मी पुन्हा विचारलं.\n‘‘पहिल्या प्रथम मी जी गोष्ट पाहिली ती म्हणजे रखमाची खोली आणि स्वयंपाकघरातील अंतर. पहिली किंकाळी ऐकल्याबरोबर रखमा लगेच धावली. ती अर्ध्या मिनिटाच्या आत घटनास्थळी पोहचली पाहिजे, पण सुनंदाबाई एक मोठं वाक्य मध्ये बोलल्या. नंतर अजून एकदा किंकाळीचा आवाज आणि मग खून. या सर्वासाठी खूप जास्त वेळ लागतो. खून्याचे एकूण तीन वार केले याचाही विचार कर.’’\n‘‘याचा अर्थ रखमाची जबानी खोटी होती.’’\n‘‘बरोबर सूर्या. पुढची गोष्ट म्हणजे मृत्यूचं कारण. जर अतिरक्तस्राव हे कारण असेल तर तो गोवंडे येण्याच्या आधी दहा मिनिटे शक्य नाही. किमान साडेअकराला खून झाला. गोवंडेनी एक पुरुष पळून जाताना पाहिला, तो बजा होता. रखमाच्या आताच्या जबानीप्रमाणे खून झाल्यानंतर बजा तसा लगेच पोहचला होता. सर्व रचना ठीक करायला त्यांना अर्धा तास लागला असणं शक्य आहे.’’\n‘‘या पुढचं काम सोपं होतं. रखमाच्या मागे माणूस लावलाच होता नंतर बजामागेही लावला. बजा एका झेरॉक्सच्या दुकानात कामाला होता. तिथूनच त्याने टोनर केमिकल मिळवलं ज्याने सूरीची मूठ साफ करण्यात आली. खून झाला चुकून, पण बजा पूर्ण तयारीत होता. खूनाचं कारण कळणे आवश्यक होतं. गोवंडेंच्या साक्षीनंतर मी किशोरच्या मागे लागलो. त्यातून मला त्याचे सुंनदाबाईंशी असलेले संबंध तपशीलवार कळले. रखमाचा संबंधही लक्षात आला. बाकी रत्नहार आणि ते अर्ध्या बदामाचे लॉकेट म्हणजे दिशाभूल करण्याचा प्रयत्न होता. मग काय बजाला पकडलं आणि पुढे तू पाहिलंसच. रत्नहारही त्याच्याकडेच मिळाला.’’\n‘‘म्हणजे देवदत्तच्या यादीत अजून एका केसची भर’’, मी म्हटलं. ‘‘वाईट त्या किशोरचं वाटतं. एकदा हरकिशनभाई आणि आता रखमामुळे सुनंदा त्याला दुरावली आणि दोन्ही वेळा पैसाच कारण ठरला.’’\nभ्रमणध्वनी : 97699 23922\nदुपारची वेळ होती. उन्ह डोक्यावरून पुढं सरकली होती. उन्हाच्या तडाख्यामुळे रस्त्यावरील वर्दळ कमी दिसत होती. चार-सहा पोरं झाडाखाली खेळत होती. गुरुजी सकाळी नऊपर्यंत पूजा आटोपून शाळेकडे निघत असत. शाळेचे नवीन बांधकाम बघून दुपारी बारापर्यंत गुरुजी घरी परतत असत. आज साडेबारा झाले तरी गुरुजी परतले नव्हते. शाळेचे नवीन बांधकाम चालू केल्यापासून गुरुजींचा कामाचा ताण वाढला होता. प्रामाणिक व निष्ठेने काम करणारे मुख्याध्यापक म्हणून गुरुजींचा लौकिक होता. शाळेत गरीब व मध्यमवर्गीय मुलांची संख्या अधिक होती. घड्याळाचा एकचा ठोका कानी पडताच रमाकाकूंची चिंता वाढली. दारात उभ्या राहून कंटाळलेल्या रमाकाकू आता आत-बाहेर करू लागल्या. थोड्या वेळानंतर अस्वस्थ होऊन त्या झोपाळ्यावर जाऊन बसल्या.\nगुरुजींची वाट पाहत. त्या जुन्या आठवणीत हरवून गेल्या. रमाकाकू व गुरुजींच्या लग्नाला पंचवीस वर्षे पूर्ण झाली होती. तो प्रसंग त्यांना आठवला. लग्नाला पंचवीस वर्षे पूर्ण झाली म्हणून आई-बाबा आणि दादाही आले होते. गुरुजींचे वडील लहानपणीच वारले होेते. सासूबाई थकल्या होत्या त्या गावाकडेच भाऊजींबरोबर राहत होत्या. त्या आपल्या बहिणीला घेऊन गावाकडून आल्या होत्या. चार दिवस अगदी हसत खेळत गेले. होम-हवनाचा कार्यक्रम झाला. रमाकाकू व गुरुजींनी आपल्य���ला अपत्य नाही म्हणून कधी नाराजी व्यक्त केली नाही. शाळेतील मुलंच आपली मुलं, असं ते वागत असत. गुरुजींनी व काकूंनी या निमित्ताने शालेतील गरीब पंचवीस विद्यार्थ्यांना जेवण दिले. गुरुजी स्वत: वाढावयास उभे राहिले होते. सगळं अगदी शिस्तबद्धरीतीने पार पडलं होतं. दादा जाताना म्हणाला रमाबाई तुझा नवरा म्हणजे ‘रेल्वेचं टाईमटेबल आहे.’’ बरं का सर्व गोष्टींची आठवण होऊन रमाकाकू मनातल्या मनात हसल्या. हे सर्व जरी खरं असले तरी आज गुरुजींची गाडी लेट झाली होती हे मात्र खरं\nगुरुजींचं घर आणि शाळा तसं पंधरा-वीस मिनिटांच्या अंतरावर होतं. गुरुजी शाळेतून वेळेवर निघाले होते. शाळेतून निघाल्यावर उजवीकडील वळणावर बांधकाम खात्याची वसाहत होती. त्यापुढे नवीन पोलीसलाईन होती. त्यापुढे कोर्टातील कर्मचार्‍यांची घरे होती. त्याच्या जवळच मारुतीचं एक मंदिर व मोकळी जागा होती. पुढे लागून प्राध्यापकांची घ\nरे होती. गुरुजींचं घर तिथंच होतं.\nगुरुजींना आज मारुती मंदिराजवळ मोठी गर्दी दिसली. सर्व लोक गोलाकार उभे होते. मधल्या जागेतून गुबूऽऽ गुबूऽऽ गुबूऽऽ, असा ढोलकीचा आवाज येत होता. काय आहे ते पाहावे म्हणून गुरुजी तेथे थांबले. गर्दीच्या मधोमध पोतराज दोन्ही पायांवर लयबद्ध नाचत उभा होता. बर्‍याच वर्षांनंतर पोतराजाचं रूप पाहावयास मिळाले म्हणून गुरुजी थांबले. ते पोतराजासमोर येऊन उभे राहिले. पोतराज तरुण, पोरसवदा दिसत होता. रंगाने काळासावळा होता. साडेपाच फूट उंचीचा त्याचा बांधा मजबूत होता. डोक्यावर काळेभोर केस खांद्यापर्यंत लाब होते. केसांना भरपूर तेल लावलेले होते व मधून भांग पाडला होता. तोंडाला तेल लावून शेंदूर फासला होता. त्यामुळे त्याचे खरे रूप दिसत नव्हते. कपाळावर लाल कुंकवाचा रुपायाच्या आकाराचा टिळा लावलेला दिसत होता. गळ्यात चार-पाच काळ्या दोराचे गंडे बांधले होते. उजव्या दंडावर कवड्याची माळ घट्ट आवळून बांधलेली होती. दोन्ही हातात मनगटावर मोठाले पितळी कंडे होते. खण-पातळाच्या पाच-सात पदराच्या घड्या एका वर एक फ्रॉकसारख्या शिवलेल्या त्याने कमरेला घट्ट बांधलेल्या होत्या. त्याची लांबी स्कर्टसारखी गुडघ्यापर्यंत होती. त्याच्या पायात पितळी तोडे होते. याशिवाय पोतराजाचं संपूर्ण शरीर उघडं-बोडकं दिसत होतं. अंगा-खांद्यावर उन्हाचा तडाखा बसत होता. त्याच्या पाठीवर, छातीवर दोन्ही हातावर घामाच्या धारा वाहत होत्या. मोकळ्या पायांना\nवरून उन्हाचे व खालून जमिनीचे चटके बसत होते. पायावर मोठाले फोड आलेले दिसत होते. त्याच्या उजव्या हातामध्ये चाबूक होता. भान विसरून, सर्व सहन करीत. मरीआईचा हा पुजारी अशा स्थितीतही धरती मातेवर नाचत होता. मरीआईची शक्तीच त्याच्या पाठीशी उभी राहत असावी, असं गुरुजींना वाटलं.\nगुरुजींनी बर्‍याच वर्षांनी दिसणारे पोतराजाचे हे काळेसावळे रूप डोळे भरून न्याहाळले. लोकांची गर्दी वाढली होती. काही जण छत्री घेऊन उभे होते. काही जणांनी ऊन लागू नये म्हणून डोक्यावर पेपर पकडला होता. तर काही डोक्याला रुमाल बांधून उभे होते. प्रत्येकजण आपल्याला सांभाळत होता. पोतराज तेवढा मुक्त होता. त्याला कशाचाच आधार नव्हता. मरीआईचं त्याची आई असावी. तीच त्याला सांभाळत असावी.\nपोतराजासमोर एक वृद्ध स्त्री बसली होती. तिचं संपूर्ण डोकं पांढर्‍या जाळ्यांनी विणल्यासारखं दिसत होतं. अंगावर ढिगळं लावलेलं पातळ दिसत होतं. तिचं शरीर थकलेलं दिसत होतं. चेहरा भकास दिसत होता. डोळे खोलवर गेलेले होते. गालफाड आत गेलेली होती. तिचे दोन्ही हात चिपाडासारखे दिसत होते. तिच्यासमोर परडी होती. परडीमध्ये मरीआईची सहा-सात इंचाची पितळी मूर्ती होती. मूर्तीसमोर दोन टाक परडीमध्ये ठेवलेले दिसत होते. मूर्ती आणि दोन्ही टाकापुढे कुंकू-हळद पसरलेली होती. आशाळभूत नजरेनं ती सर्वत्र पाहत असलेलं जाणवत होतं. गुरुजी आपल्या नजरेत हे सर्व साठवत होते. ही बाई कोण असावी बरं\n’चा आवाज पोतराजाच्या तोंडून निघाला व तो स्वत:भोवती फिरू लागला. फिरता फिरता त्याने अंगावर चाबकाचे फटके मारून घ्यावयास सुरुवात केली. सप सप फटक्यांचा आवाज सर्वत्र घुमू लागला. उभ्या असलेल्या मुलांच्या तोंडून आई गं बाप रे चे आवाज निघाले. काही मुलांनी तोंडावर हात ठेवला तर काहींनी डोळे झाकून घेतले होते. एक छत्रीधारी उभा असलेला माणूस उद्गारला काही नाही हो, उगाच आवाज काढतात लेकाच, अंगाला काही लागत नाही त्यांच्या.\nडोक्याला रुमाल बांधून उभा असलेल्याने री ओढली, ‘अहो पैसा मिळविण्याचा धंदा आहे यांचा.’ तिसरा कुणाला तरी सांगत होता, ‘अहो हे खेळ करतात आणि गर्दीत यांचीच माणसं पाकिटं मारायला उभी असतात. बघा कसा धट्टाकट्टा आहे तो.’ गुरुजी सर्व काही पाहत होते, ऐकत होते. बारा-चौदा वर्षांची निरागस मुलं हा खेळ पाहण्यास उभी होती. पोतराज त्यांचा कोणीही नव्हता. तरीदेखील त्याच्या अंगावर बसणार्‍या चाबकाच्या फटक्याने ही सर्व मुलं व्यथित झाली होती. पोतराजाचं उघड्या अंगावर चाबकाने मारून घेणं मुलांना अस्वस्थ करीत होतं. मनुष्याची दृष्टता, कठोरता पाहून गुरुजींना वाईट वाटलं. हे सर्व चालू असतानाच ती बाई उठून सर्वांसमोर परडी फिरवीत हात जोडून फिरत होती. गर्दीमध्ये डोळे अधिक दिसत होते, परंतु परडीकडे हात मात्र फारच कमी लोकांचे वळत होते. पोतराजाने पुन्हा एकदा ‘मरीआईचं चांगभलं’ची आरोळी ठोकली आणि तो पुन्हा स्वत:भोवती फिरू लागला.\nपोतराज मध्येच थांबला तसा चाबकांच्या फटक्यांच्या आवाजाला सुरुवात झाली. एक-दोन-तीन-चार फटक्यांचा पाऊस त्यांच्या शरीरावर पडत होता. पोतराजाच्या शरीरावर पडणार्‍या चाबकाच्या फटक्यांच्या संख्येवर परडीत पडणार्‍या हातांची संख्या अवलंबून असावी असा विचित्र विचार गुरुजींच्या मनात चमकून गेला.\nपोतराजाचा, मनाला अस्वस्थ करणारा प्रकार, मरीआईची मूर्ती परडीत ठेवून लाचार मनाने फिरणारी स्त्री आणि बघ्या माणसांचे पोतराजाबद्दलचे मनाला टोचणारे शब्द या सर्वच गोष्टींनी गुरुजींच्या मनाची घालमेल वाढली. तेवढ्यात गर्दीमध्ये एकच गोंधळ उडाला, गुरुजींनी पाहिले पोतराजाने आपला चाबूक टाकून दिला होता. तो उजव्या हाताने डावा दंड दाबून धरत खाली बसत होता. चाबकाचा फटका त्याला वर्मी बसला होता. ती बाई परडी घेऊन वेगाने धावत त्याच्याजवळ आली. तिनं चिमूटभर हळद परडीतून घेऊन त्यांच्या दंडावर भरली. आपल्या फाटक्या लुगड्याची चिंधी तिनं घट्ट आवळून त्याच्या दंडावर बांधली.\nहा प्रकार चालू असताना बघ्यांची गर्दी पांगली होती. त्यांचे काम संपले होते. जो तो आपल्या कामाला निघून जात होता. काही तुरळक माणसं जवळ येत होती. परडीत चार-आठ आणे टाकून पुढे सरकत होती. गुरुजींनी खिशात हात घातला. हाताला पाच रुपयांची नोट लागली. त्यांनी वाकून त्या माऊलीच्या परडीत ती नोट ठेवली. परडीत पडलेली पाच रुपयांची नोट पाहून पोतराजाने वर पाहिले. गुरुजी परत निघाले होते. पोतराजाने गुरुजींना ओळखले. ‘‘गुरुजी’’ म्हणून त्याने हाक मारली. गुरुजी हाक ऐकून चपापले. कोण म्हणून त्यांनी मागे वळून पाहिले. गुरुजी, मी भिकाजी कुंभार’’ म्हणून त्याने हाक मारली. गुरुजी हाक ऐकून चपापले. कोण म्हणून त्यांनी मागे वळून पाहिले. गुरुजी, मी भिकाजी कुंभार भिका आपल्या शाळेचा विद्यार्थी. असे भिकाजी तू...’’\nभिकाजी सांगू लागला. गुरुजी, शाळेनंतर वर्ष-दीड वर्षे नोकरीच्या शोधात फिरत होतो. नोकरी कुणी देत नव्हतं. चुरमुरे फुटाणे खाऊन दिवस जात होते. माझं ठीक, पण आईकडे पाहावतं नव्हतं. ती दिवस दिवसभर भूकेने व्याकूळ होऊन पडून राहत होती. अशाही परिस्थितीत आई म्हणायची भिकू वेडंवाकडं कोणतंही काम करून पैसे मिळवू नको. मरिआई जे देईल ते खाऊ बाबा. एक दिवस ठरवलं, माझा बाप पोतराज होता. त्याला जाऊन दोन वर्ष झाली होती. आईनं त्या सार्‍या वस्तू व परडी कापडात बांधून ठेवल्या होत्या. त्या कापडातील सार्‍या वस्तू मी बाहेर काढल्या, अंगावर चढवल्या आणि आई समोर येऊन उभा राहिलो. आई मनातून चमकली होती. तिनं थोडा वेळ मला डोळे भरून बघितलं आणि तिच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागलं.\nकाही दिवस मी जवळपास गल्लीत पोतराज म्हणून फिरलो आणि नंतर बाहेर पडलो. ही माझी आई आहे गुरुजी, असं म्हणून भिकाजीनं त्या वृद्ध स्त्रीच्या खांद्यावर हात ठेवला. त्या स्त्रीनं भिकाजीला पुढं काही बोलू दिलं नाही. तिनं दोन्ही हात जोडले व ती बोलू लागली, ‘‘गुरुजी याचा बाप पोतराज होता. दोन वरीस झालं तो मेला. बारा-पंधरा वरीस मी त्याच्या संग फिरले. हाता-पायावर त्याच्या गोळे आले होते. पाठ चाबकाच्या फटक्यांनी गुरावानी झाली होती. पोट पाठीला लागलं होतं. उसन्या बळांनी तो नाचत होता. गुरुजी याचा बाप आता मेला, मी तर त्याच्या संग रोज मरत होतो. याचा बाप असतानाही मी रोज मेले, आता या पोरासंग पण मी रोज अशीच मरत आहे गुरुजी. मला यातून सोडवा हो. आता हे सारं बघवत नाही हो गुरुजी मला. आम्हाला यातून सोडवा नाही तर एक दिस मी याला घेऊन जीव देऊन मोकळी होईन.’’ असे म्हणत त्या स्त्रीनं हंबरडा फोडला व गुरुजींच्या पायावर डोकं टेकलं.\nत्या स्त्रीचं हे बोलणं गुरुजींना अनपेक्षित होतं. गुरुजी गोंधळून गेले. त्या स्त्रीचं बोलणं गुरुजींच्या हृदयात घुसलं होतं. तिचे बोल गुरुजींच्या जिव्हारी लागले होते. एक कटू सत्य त्या माऊलीच्या तोंडावाटे बाहेर पडले होते. माणसाने माणसाची काय दशा केली आहे याचा प्रत्यय गुरुजींना येत होता. गुरुजींनी आपले पाय मागे ओढले. काहीही न बोलता गुरुजींनी घराची वाट धरली. त्यांचे पाय जड झाले होते. गुरुजी घरी पोहोचले. त्यांचा चेहरा पाहून रमाका��ूंनी त्यांना काही विचारलं नाही. गुरुजींनी टोपी व कोट काढून खुंटीवर अडकावला. आत जाऊन त्यांनी हातपाय धुतले, देवाला नमस्कार केला व ते पाटावर बसले.\nत्यांचे जेवणात लक्ष नव्हतं. रमाकाकूंच्या लक्षात हे आलं होतं. अशावेळी रमाकाकू गुरुजींना प्रश्‍न करण्याचं टाळीत असतं. गुरुजींना आहे त्या विचारात ठेवण्याकडे त्यांचे कल असे. त्यांच्या दृष्टीने हा पवित्रा योग्य आहे अशी त्यांची श्रद्धा होती. गुरुजींनी जेवण आटोपले व ते झोपाळ्यावर येऊन बसले. झोपाळा विचारांना वेग देत होता. भिकाजीच्या आईचे शब्द त्यांच्या डोक्यातून जात नव्हते. त्या स्त्रिच्या तोंडातून बाहेर पडणारे सत्य नाकारण्यास त्यांचे मन तयार नव्हते. डोळ्यासमोर घडणार्‍या घटनेचं सत्य नाकारण्याचा अधिकार त्या लोकांना कुणी दिला होता. पोतराजाच्या पाठीवर उमटलेले चाबकाचे वण, पायावरील मोठाले फोड, उघड्या बोडक्या शरीरावरून वाहणार्‍या घामाच्या धारा हे सर्व या लोकांच्या नजरेला का दिसू नये हे सर्व खोटं तर नव्हतं. दररोज आपल्या पतीच्या आणि नंतर मुलाच्या दिवसभराच्या खेळाने ती स्त्री रोज होरपळून निघत होती. मरणयातना भोगत होती. गुरासारखा हंबरडा फोडून तिनं कटू सत्य आपल्या पुढे मांडलं होतं. हे सर्व या लोकांच्या दृष्टीला व कानाला का दिसू नये. देवाचे प्रतिक म्हणून असलेली गणपतीची मूर्ती दूध पिऊ लागली म्हटल्याबरोबर याच मंडळींनी वाटी, कप, ग्लासमध्ये दूध भरून देवळासमोर मोठाल्या रांगा लावल्या होत्या. देवाला घाम फूटला असे ऐकल्यावर पंढरीच्या देवळासमोर हीच मंडळी घाम फूटेपर्यंत उभी होती. देव-देवता काहीही मागत नसताना दही-दूधाच्या अभिषेकाकरिता शेकडोंची रांग लावणार्‍या भक्तगणांची गुरुजींना आठवण झाली. दही-दूध घेऊन देवळात जाताना देवळाबाहेर बसलेल्या आंधळ्या-पांगळ्या, रोगांनी पछाडलेले असंख्य हात वाटीभर दही-दूध मागत असताना त्यांच्या वाटीत काहीही पडत नव्हतं. वृक्षाची वाढ होत असताना झाडाच्या खोडाला काही आकार मिळाला तर तेथे कोणाला पिंड दिसू लागते तर कोणाला गणपती तर कोणाला साक्षात शंकराचा अवतार दिसू लागतो. बघता बघता शेकडो नारळ तेथे फोडले जातात. उदबत्तीचा धूर निघू लागतो. परमेश्वराचं प्रतिक असणारं परमेश्वराचं रूप या मंडळींना मान्य होतं, परंतु परमेश्वरकृपेने प्राप्त झालेला मनुष्य देह या मंडळीच्या मना��ा का शिवत नसावा हे सर्व खोटं तर नव्हतं. दररोज आपल्या पतीच्या आणि नंतर मुलाच्या दिवसभराच्या खेळाने ती स्त्री रोज होरपळून निघत होती. मरणयातना भोगत होती. गुरासारखा हंबरडा फोडून तिनं कटू सत्य आपल्या पुढे मांडलं होतं. हे सर्व या लोकांच्या दृष्टीला व कानाला का दिसू नये. देवाचे प्रतिक म्हणून असलेली गणपतीची मूर्ती दूध पिऊ लागली म्हटल्याबरोबर याच मंडळींनी वाटी, कप, ग्लासमध्ये दूध भरून देवळासमोर मोठाल्या रांगा लावल्या होत्या. देवाला घाम फूटला असे ऐकल्यावर पंढरीच्या देवळासमोर हीच मंडळी घाम फूटेपर्यंत उभी होती. देव-देवता काहीही मागत नसताना दही-दूधाच्या अभिषेकाकरिता शेकडोंची रांग लावणार्‍या भक्तगणांची गुरुजींना आठवण झाली. दही-दूध घेऊन देवळात जाताना देवळाबाहेर बसलेल्या आंधळ्या-पांगळ्या, रोगांनी पछाडलेले असंख्य हात वाटीभर दही-दूध मागत असताना त्यांच्या वाटीत काहीही पडत नव्हतं. वृक्षाची वाढ होत असताना झाडाच्या खोडाला काही आकार मिळाला तर तेथे कोणाला पिंड दिसू लागते तर कोणाला गणपती तर कोणाला साक्षात शंकराचा अवतार दिसू लागतो. बघता बघता शेकडो नारळ तेथे फोडले जातात. उदबत्तीचा धूर निघू लागतो. परमेश्वराचं प्रतिक असणारं परमेश्वराचं रूप या मंडळींना मान्य होतं, परंतु परमेश्वरकृपेने प्राप्त झालेला मनुष्य देह या मंडळीच्या मनाला का शिवत नसावा यालाच भक्तांची परमेश्वरावरील श्रद्धा समजायचे काय\nपोतराजाकडे लोक त्याचा खेळ पाहण्यासाठी येत असतात. त्यांना त्यातून आनंद हवा असतो. मनुष्याचा आनंद दुसर्‍याशी एकरूप होण्यात आहे म्हणतात, आपल्या भावनांशी समरस होणारा कोणीच नसेल तर... आज भिकाजीच्या आईने हंबरडा फोडून आपल्या पायावर डोके ठेवले ते कशापायी\nघड्याळातील चारच्या ठोक्यांनी गुरुजींची विचारशृंखला थांबली. गुरुजी लगबगीनं उठले त्यांनी अंगात कोट चढविला, डोक्यावर टोपी घातली आणि पत्नी रमाला आम्ही शाळेत जाऊन येतो म्हणून ते बाहेर पडले. रमाकाकू बराच वेळ त्यांच्या जाण्याकडे डोळे लावून उभ्या होत्या. त्यांच्या डोळ्यात विश्वास होता, जणू काय घडणार आहे, याची त्यांना आधीच ओळख झाली असावी. गुरुजी शाळेत आले त्यांनी सर्व शिक्षकांना बोलावून घेतले. गुरुजींच्या अचानक बोलवण्यामुळे सर्वचजण संभ्रमात होते. गुरुजींनी दुपारची भिकाजीची हकीगत सर्व शिक्षकांना सांगितली. भिकाजीने शाळेला कब्बडीत राज्यस्तरीय पारितोषिक मिळवून दिलेले होते. जिल्ह्यातून ‘बेस्ट कॅडेट’ म्हणून त्याने शाळेचा मान वाढविला होता. सर्व शिक्षकांना याची जाणीव होती. आपल्या शाळेचा हा विद्यार्थी शाळेजवळ पोतराज म्हणून जीवन जगत आहे, सोबत त्याची वृद्ध आई दारोदर फिरत असल्याचं सांगतांना गुरुजींचा कंठ दाटून आला. आपल्या नवीन शाळेत त्याला नोकरीवर सामावून घ्यायचा प्रस्ताव मी आपल्यासमोर मांडत आहे. त्याचा निर्णय तुम्हीच घ्यावा, असे म्हणून गुरुजींनी नाकावरचा चष्मा काढून आपले डोळे रुमालाने टिपले.\nथोडा वेळ सर्वत्र शांतता पसरली. प्रस्ताव घेऊन सर्वजण बाहेर पडले. त्यांनी बराच वेळ चर्चा केली. सर्वजण प्रस्ताव घेऊन गुरुजींकडे आले. गुरुजी डोळे बंद करून बसले होते. सर्वांच्या येण्याने गुरुजींनी डोळे उघडले सर्वांनी प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवला. एकमताने सर्वांनी प्रस्तावास मान्यता दिली होती. भरलेल्या डोळ्यांनी गुरुजींनी सर्वांना हात जोडले. संध्याकाळची वेळ होती. रमाकाकूंनी घराची झाडलोट केली. देवाजवळ समई लावली सारं घर प्रकाशानं उजळल्यासारखं वाटत होतं. दारात गुरुजी उभे होते.\nव्यंकटेश अपार्टमेंट, सोलापूर 413001\nअसे होते बाणेदार रामशास्त्री प्रभुणे\nनि:स्वार्थीपणा, निर्भीडपणा, न्याय निष्ठुर व नि:पक्षपातपणा या गुणांचा समुच्चय ज्या एका अधिकारी व्यक्तीमध्ये एकवटला होता, अशी एक व्यक्ती पेशव...\n शेणा दगडात फुले तुझा मळा लावुनिया लळा दलितांना ॥ तुझ्या दारी फुले माणसाचे झाड मुक्ता केला आड तृषार्तांना ॥ दीन-दुबळ्यांचा तुल...\nकला संघटक ‘संस्कार भारती’\nसाहित्य, ललित आणि रंगमंचावरील उच्च दर्जाच्या अभिरूचीसपन्न असलेल्या कलांच्या सादरीकरणाच्या माध्यमातून संपूर्ण समाज संघटित करण्याचे आणि संघटि...\nश्रावणसरींनी आज सकाळपासूनच बरसणे सुरू केले होते. ही घटना आहे 1993 सालच्या सप्टेंबर महिन्यातील. ‘श्रावणात घन निळा बरसला, रिमझिम रेशीम धारा’,...\nबेडेकरी प्रवास - प्रवचनकार ते उद्योजक\n‘उद्योगाचे घरी रिद्धिसिद्धी पाणी भरी’, ही म्हण सर्वश्रुत आहे. माणसाने उद्योग केला, व्यवसाय केला की समृद्धीही पाठोपाठ येते, असा अर्थ या म्हणी...\nती रात्र तो रस्ता\nत्या दिवशी दर्यापूरहून मित्राचं पत्र आलं. त्याच्या मुलीचं लग्न ठरलं होतं. त्याने लग्नाला आग्रहाने बोलावलं होतं. पुण्याला आल्यापासून तिकडे व...\nदो दिल मिल रहे है... मगर चुपके चुपके.... शाहरुख खानच्या तोंडी हे सुंदर गाणं, महिमा चौधरीची शालीन अदा, फिल्म परदेसचं हे गीत. आठवलं ना\nदुपारची वेळ होती. उन्ह डोक्यावरून पुढं सरकली होती. उन्हाच्या तडाख्यामुळे रस्त्यावरील वर्दळ कमी दिसत होती. चार-सहा पोरं झाडाखाली खेळत होती. ग...\nबिजवराच्या पत्नीच्या खुनाचं प्रकरण\n4 ऑगस्ट 2005. हरकिशन लखानी आदल्याच रात्री आपल्या बिझनेस टूरवरून भारतात परतले होते. एक रात्र मुंबईत काढून दुसर्‍या दिवशी सकाळीच त्यांनी आपल्य...\nकलिंगडाचे लाडू (डेझर्ट) साहित्य - 1 तुकडा कलिंगड, पाव किलो पनीर, 100 ग्रॅम पिठीसाखर, 4 स्पाईस पाव, 1 मोठा चमचा दूध कृती - पनीर किसू...\nकाव्यशलाका - रिमझिमल्या सरीवर सरी\nअसे होते बाणेदार रामशास्त्री प्रभुणे\nबेडेकरी प्रवास - प्रवचनकार ते उद्योजक\nबिजवराच्या पत्नीच्या खुनाचं प्रकरण\nशब्दांकित प्रतिभा दिवळी अंक - २०१०\nकला संघटक ‘संस्कार भारती’\nव्यंगचित्र : रुचा तुळसकर\nती रात्र तो रस्ता\nप्रायोजक : महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ\nप्रायोजक : भारतीय आयुर्विमा महामंडळ\nप्रायोजक : सूर्या डेव्हलपर्स\nप्रायोजक : जनसेवा सहकारी बँक (बोरिवली) लि.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://punerispeaks.com/asian-games-2018/", "date_download": "2019-06-20T15:40:59Z", "digest": "sha1:QXY2FMO3QCPPGIMP4HFLOGHSU6NERD63", "length": 6311, "nlines": 104, "source_domain": "punerispeaks.com", "title": "Asian Games 2018: आशियाई क्रीडा स्पर्धा वेळापत्रक, प्रक्षेपण, कबड्डी संघ वेळापत्रक", "raw_content": "\nAsian Games 2018: आशियाई क्रीडा स्पर्धा वेळापत्रक, प्रक्षेपण, कबड्डी संघ वेळापत्रक\n१८ व्या Asian Games 2018 आजपासून इंडोनेशिया देशात सुरु होणार आहेत. Jakarta आणि Palembang या दोन शहरांमध्ये Asian Games चे सामने रंगणार आहेत.\nआशिया खंडातील तब्बल ४५ देश त्यांच्या खेळाडूंसह स्पर्धेत सहभागी होणार आहेत. Jakarta आणि Palembang या शहरांमध्ये पहिल्यांदाच Asian Games 2018 चे आयोजन केले गेले आहे भारतीय प्रमाणवेळेनुसार १८ ऑगस्ट रोजी संध्याकाळी साडेपाच वाजल्यापासून Asian Games स्वागतसोहळ्याला सुरुवात होणार आहे.\nकालावधी : १८ ऑगस्ट ते २ सप्टेंबर २०१८\nवेळ : सकाळी ७ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत\nसोनी टेन १, सोनी टेन २, सोनी टेन ३\nभारतीय कबड्डी संघाचे वेळापत्रक Indian Kabbadi Team Timetable\n१९ ऑगस्ट २०१८ :\nभारत विरुद्ध जपान (महिला) – सकाळी ०७.३०\nभारत विरुद्ध बांगलादेश (पुरुष) – दुपारी १२.३०\nभ��रत विरुद्ध श्रीलंका (पुरुष) – संध्याकाळी ०५.३०\n२० ऑगस्ट २०१८ :\nभारत विरुद्ध थायलंड (महिला) – सकाळी ०९.१०\nभारत विरुद्ध दक्षिण कोरिया (पुरुष) – दुपारी ०२.३०\n२१ ऑगस्ट २०१८ :\nभारत विरुद्ध श्रीलंका (महिला) – सकाळी ०७.३०\nभारत विरुद्ध इंडोनेशिया (महिला) – सकाळी १०.५०\nभारत विरुद्ध थायलंड (पुरुष) – दुपारी ०३.३०\nआपण आशियाई क्रीडा स्पर्धा साठी उत्सुक आहात का\nअपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, टि्वटरवर आणि इंस्टाग्राम फाॅलो करा.\nपुण्यातील इंजिनिअर तरुणाचे ‘कडक स्पेशल’ चहा दालन प्रसिद्धीच्या शिखरावर\nपिंपरीत प्रियकराने ‘Shivde, I Am Sorry’ चे ३०० फलक लावले, कोण आहे शिवडे\nआशियाई क्रीडा स्पर्धा वेळापत्रक\nPrevious articleपिंपरीत प्रियकराने ‘Shivde, I Am Sorry’ चे ३०० फलक लावले, कोण आहे शिवडे\nNext articleनरेंद्र दाभोलकर हत्या: नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडणारा अटकेत, तपास सुरू\nशिवाजी महाराज घोषणा: शिवाजी महाराज गारद अर्थ काय\nएसपीज बिर्याणी हाऊस च्या जेवणात आढळली अळी, मालकाचा उद्धटपणा | VIDEO\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून तीन दिवस पुणे दौऱ्यावर\nरातोरात प्रसिद्ध झालेल्या खेळणी विक्रेत्यांला अटक\n मुंबईतील इडलीवाला चटणी बनवण्यासाठी संडासचे पाणी वापरताना सापडला | VIDEO\nराज्यात वळवाचा पाऊस पडण्याची शक्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://khetigaadi.com/new-tractor-model/escorts-farmtrac-60-epi/mr", "date_download": "2019-06-20T16:09:40Z", "digest": "sha1:T4G6YETFLRYDZCSH6BIISP2AMTU4BHFG", "length": 12357, "nlines": 343, "source_domain": "khetigaadi.com", "title": "Escorts Farmtrac 60 EPI Price, Specifications, Mileage, Review - Khetigaadi", "raw_content": "मोबाइल अनुप्रयोग डाउनलोड करा\nभाडे तत्तावावर ट्रॅक्टर शोधा\nभाडे तत्तावावर ट्रॅक्टर द्या\nपीटीओ एचपी : 43.2\nऑन रोड प्राइज मिळवा डेमोसाठी विनंती तुलना जुना ट्रॅक्टर\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nइंजिन रेट आरपीएम :\nबोर इन (मिलिमीटर) :\nस्ट्रोक इन (मिलिमीटर) :\nएअर क्लिनर / फिल्टर :\nरिवर्स स्पीड - किमी प्रति ताशी :\nपॉवर टेकऑफ(पी.टी.ओ. आरपीएम) :\nपुढील गीयर संख्या :\nउलटा गीयर संख्या :\nमैक्स पीटीओ (एचपी) :\nलिफ्टिंग कैपेसिटी ऐट स्टैण्डर्ड फ्रेम :\n3 पॉइंट लिंकेज :\nटर्निंग रेडियस ब्रेक्स सहित :\nटर्निंग रेडियस विना ब्रेक्स :\nव्हील ट्रैक फ्रंट :\nव्हील ट्रैक रियर :\nदर्शक आणि गेज :\nकूलैंट ताप / पाणी ताप गेज :\nहेड ल्याम्प(कमी / उच्च बीम) :\nबॅटरी निर्देश / चार्ज :\nइंजिन तेल दर्शक :\nएअर क्लिनर क्लॉगिंग सें���र\t:\nनांगर मागील दिवा :\nबोर्ड वरील साधने(अॅनालॉग / डिजिटल) :\nEscorts Farmtrac 60 EPI ची इतर लोकप्रिय ट्रॅक्टर्स सह तुलना करा\nसंपर्क तपशील मिळविण्यासाठी फॉर्म भरा :\nपहिले नाव : *\nभ्रमणध्वनी क्रमांक : *\nवेरीफिकेशन कोड : *\nकिंमत जाणून घेण्यासाठी फॉर्म भरा :\nमी मान्य करतो की खालील \"किंमत मिळवा\" बटणावर क्लिक करून मी माझ्या ट्रॅक्टर खरेदीसह मला सहाय्य करण्यासाठी माझ्या \"मोबाईलवर\" खेतीगाडी किंवा त्याच्या पार्टनरकडून स्पष्टपणे मागण्या करीत आहे.\nमी सहमत आहे की खालील \"निवेदन\" बटण क्लिक करून मी माझ्या ट्रेक्टर खरेदीसह मला सहाय्य करण्यासाठी माझ्या \"मोबाईल\" वर खेतीगाडी किंवा त्याच्या भागीदाराकडून कॉल स्पष्टपणे विचारत आहे.\nही उत्पादन माहिती सामान्य आणि कंपनी किंवा त्याच्या वेबसाइटद्वारे प्रदान केलेल्या माहितीवर आधारित आहे. कृपया अधिक माहितीसाठी कंपनी किंवा डीलरशी संपर्क साधा. कृपया येथे कोणत्याही त्रुटीचा अहवाल द्या connect@khetigaadi.com .\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://store.dadabhagwan.org/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A4%A8-%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%A5%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%B6%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A4%AE", "date_download": "2019-06-20T16:23:29Z", "digest": "sha1:VGMNUQ7KXZ7MDAQAG3PTXIY7S3QMOVJM", "length": 4078, "nlines": 36, "source_domain": "store.dadabhagwan.org", "title": "वर्तमान तीर्थंकर श्री सीमंधर स्वामी | Dada Bhagwan Store", "raw_content": "\nYou Are Here: Home वर्तमान तीर्थंकर श्री सीमंधर स्वामी\nवर्तमान तीर्थंकर श्री सीमंधर स्वामी\n‘या काळात या क्षेत्रातून सरळ मोक्ष प्राप्ति शक्य नाही’ असे शास्त्रात सांगितले आहे.\n‘या काळात या क्षेत्रातून सरळ मोक्ष प्राप्ति शक्य नाही’ असे शास्त्रात सांगितले आहे. परंतु दीर्घकाळापासून महाविदेह क्षेत्रात, श्री सीमंधर स्वामींच्या’; दर्शनाने मोक्षप्राप्तीचा मार्ग तर चालूच आहे ना संपूज्य दादाश्री त्याच मार्गाने मुमुक्षुंना मोक्षाला पोहोचविण्यात निमित्त आहेत, आणि मुमुक्षुंना ह्या मोक्षप्राप्तीची खात्री निश्चयाने प्रतीत होत असते. या काळात, या क्षेत्रात तीर्थंकर नाहीत, पण या काळात महाविदेह क्षेत्रात वर्तमान तीर्थंकर श्री सीमंधर स्वामी भगवंत विराजमान आहेत,आणि ते भरत क्षेत्रातील मोक्षार्थी जीवांना मोक्ष प्राप्ति करविण्यासाठी प्रबळ निमित्त आहेत. ज्ञानीपुरुष स्वतः त्या मार्गाने प्राप्ति करून इतरांना तो मार्ग दाखवतात. प्रत्यक्���-प्रकट तीर्थकरांची ओळख होणे, त्यांच्याप्रति भक्तिभाव जागृत होणे, आणि रात्रंदिवस त्यांचे अनुसंधान करून शेवटी त्यांचा प्रत्यक्ष दर्शनाने केवळज्ञान प्राप्त होणे, हाच मोक्षप्राप्तीचा सुरुवातीपासून ते शेवटपर्यंतचा प्रवास (मार्ग) आहे. असे ज्ञानींनी सांगितले आहे. श्री सीमंधर स्वामींची आराधना जेवढी अधिक प्रमाणात होईल तेवढेच त्यांच्यासोबतचे अनुसंधान सविशेष रूपाने होईल. यामुळे त्यांच्याबरोबरचे अनुसंधान प्रगाढ होईल. शेवटी परम अवगाढ दशेपर्यंत पोहोचून त्यांच्या चरणकमळातच स्थान प्राप्तीची मोहोर लागते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://suhas.online/tag/%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AD/", "date_download": "2019-06-20T15:26:36Z", "digest": "sha1:R7XPEPPGWDK6XYNEUDBA27M4JIV3MEUS", "length": 25286, "nlines": 261, "source_domain": "suhas.online", "title": "अमिताभ – मन उधाण वार्‍याचे…", "raw_content": "\nमाय नेम ईज खाननंतर, प्रचंड राजकीय गदारोळात अडकलेला एक सिनेमा म्हणजे “आरक्षण”. निर्माते-दिग्दर्शक प्रकाश झा यांनी, गंगाजल आणि अपहरणनंतर, पुन्हा एकदा एका वादातीत विषयाला हात घातला. जेव्हा चित्रपटाचे प्रोमोज टीव्ही आणि ऑनलाईन दाखवायला सुरुवात झाली, तेव्हा छोट्या छोट्या राजकीय ठिणग्या उडायला सुरुवात झाली होती. गंगाजल आणि अपहरण दोन्ही सिनेमे मला प्रचंड आवडले होते. खास करून अपहरण, नानाने तबरेज आलम जबरी साकारला होता, किंवा आपण म्हणू नानाकडून तो यशस्वीपणे साकारून घेतला होता प्रकाश झा ह्यांनी. त्यामुळे आरक्षणच्यारुपाने एकदम गरमागरम राजकीय मुद्द्यावर मोठ्या पडद्यावर, नक्की काय चित्र मांडले जाते ह्याकडे सगळ्यांचे लक्ष होते.\nअपेक्षेप्रमाणे आरक्षणच्या प्रदर्शना आधीच, राजकीय पक्षांनी वादळ उठवले. देशभरातून चित्रपटाला बंदी घालण्याची मागणी सुरु झाली. त्यात महाराष्ट्रातून दलितांचे कैवारी () असलेले रामदास आठवले, छगन भुजबळ, या नेत्यांनी चित्रपटाला विरोध केला. त्यांना चित्रपट प्रदर्शित होण्याच्या आधी दाखवला गेला आणि त्यानंतरच काही दृश्ये काढून टाकायच्या अटीवर चित्रपटाच्या प्रदर्शनाला हिरवा कंदील मिळाला. ह्या सगळ्यावरून माय नेम ईज खानच्या वेळीस झालेला गोंधळ आठवला. चित्रपट अतिशय वाईट होता, पण त्या गोंधळामुळे चित्रपटाला आयती प्रसिद्धी मिळाली आणि तो हिट झाला. अश्याच साशंक मनाने आरक्षण बघायला गेलो.\nप्रोफेसर प्रभाकर आनंद (अमिताभ) हे, ३२ वर्ष सरस्वती ठकरार महाविद्यालयाचे (STM) प्रिन्सिपल पद भूषवत असतात. एकदम करारी, शुद्ध हिंदी बोलणारे, सगळ्यांवर वचक असणारे, शिस्तप्रिय व्यक्तिमत्व (मोहबत्तेमध्ये होता अगदी तसाच रोल, शेम टू शेम). त्याचं कॉलेज हे एका खाजगी ट्रस्टशी संलग्न असल्याने, त्यांना सगळे सरकारी नियम लागू करण्याची सक्ती नसते. प्रिन्सिपलसाहेब कॉलेजमध्ये प्रवेशासाठी कोणाचीही शिफारस स्वीकारत नसे, भले कोणी त्यांना कितीही पैसे देऊ करो. त्यांच्यासाठी मेरीट ही जास्त महत्वाची असते, पण ते गरजू विद्यार्थ्यांना मदत म्हणून मदत करत असतात.\nप्रोफेसर प्रभाकर आनंद, प्रत्येक विद्यार्थ्याला सामान वागणूक मिळेल असा प्रयत्न नेहमीचं करत असतात आणि वेळोवेळी आपल्या विद्यार्थ्यांना हवी ती मदत करायला तयार असतात. त्यांच्याच एका मित्राच्या मुलांना, आपले जुने घर राहायला आणि कॉम्पुटर इन्स्टिट्यूट सुरु करायला मदत म्हणून देतात काही मोबदला न घेता.\nअसेच ते एकदा शिक्षणमंत्र्यांच्या भाच्याला प्रवेश नाकारतात. त्यांनी खूप दबाव आणायचा प्रयत्न केला तरी, प्रभाकर साहेब त्यांना जुमानत नाहीत. मग राजकारणकरून ट्रस्टी कमिटी त्यांच्याच कॉलेजमधील एक वरिष्ठ प्रोफेसर मिथलेश (मनोज वाजपेयी) ह्याला व्हाईस प्रिन्सिपल बनवून, त्या मुलाला प्रवेश मिळवून देतात. त्याबदल्यात तो मंत्री मिथलेशला, त्याच्या प्रायव्हेट क्लासच्या शाखा प्रत्येक शहरात सुरु करून देण्याचे वचन देतात आणि एक खाजगी विद्यापीठ सुरु करायला जागा देतात.\nदीपक कुमार (सैफ) हा त्यांचाच एक विद्यार्थी, त्याचं कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून रुजू होतो. त्याचा मित्र सुशांत सेठ (प्रतिक बब्बर) आणि प्रेयसी पूर्बी (दीपिका पडुकोण – अमिताभची कन्या) शिकत असतात. दीपक हा शेड्युल्ड कास्ट्चा विद्यार्थी, पण तो स्वतःच्या हिमतीवर ह्या पदावर पोचलेला असतो. अतिशय मेहनती विद्यार्थी म्हणून, प्रभाकर सर नेहमी त्याचे कौतुक करत असतात.\nत्याचवेळी सुप्रीम कोर्ट, शिक्षणामध्ये SC/ST आरक्षणाची मर्यादा २७% पर्यंत वाढवायचा ऐतिहासिक निकाल देतात, आणि सगळीकडे वातावरण बदलायला सुरुवात होते. STM कॉलेजमध्ये मारामाऱ्या, वादविवाद सुरु होतात. सुशांत आणि दीपकमध्ये फुट पडते. दीपक च्यामारीकेत जातो, जाताजाता अमिताभवर जातीवादाचा आरोप करतो आणि त्याचं आणि दीपिकाचं भांडण हो���. सुशांतलासुद्धा आरक्षणामुळे आपली सीट गमवावी लागते आणि तो अजुन आरक्षणाच्या विरोधात जातो. STM मध्ये सुरु असलेला हा वाद मिडीयापासून लपून राहत नाही, प्रोफेसर प्रभाकरांच्या घरासमोर त्यांची रीघ लागते. त्यांच्या मुलाखतीतील उत्तरांना फिरवून फिरवून छापले जाते की, त्यांनी STM मध्ये आरक्षणाला पाठींबा दिलाय. साहजिकच ट्रस्टींना हे आवडतं नाही, आणि त्यांची तिथून हकालपट्टी करण्या अगोदरच अमिताभ राजीनामा देऊन निघून जातो.\nमूळ आरक्षण मुद्दा विसरून जाण्यासाठी, हा मध्यांतर दिलेला होता याची नोंद घ्यावी 🙂 🙂\nइथून पुढे लढाई सुरु होते, ती एका खाजगी क्लास मालकाची आणि एका शिक्षकाची. अमिताभने मदत म्हणून दिलेल्या घरात, केके कोचिंग क्लासेस (मिथलेश सरांचे खाजगी क्लासेस) सुरु झाल्याचे त्याला कळते. ते विरोध करायला पोलीस स्टेशनला जातात, पण त्यांनी स्वतः ते घर मदत म्हणून दिल्याने, कायदा त्यांना मदत करू शकत नाही. दीपकला जेव्हा सरांची परिस्थिती कळते, तेव्हा तो तडक भारतात येतो. सरांबद्दल सुशांत आणि दीपकच्या मनात आदर निर्माण होतो, आणि ते सरांकडे माफी मागायला येतात, पण त्यांना ती मिळत नाही. नंतर स्वतःच्या घरासमोर असलेल्या गोठ्यात, प्रोफेसर प्रभाकर आनंद वर्ग घ्यायला सुरुवात करतात आणि ते देखील फुकट. त्या क्लासला सगळे तबेला क्लास म्हणून ओळखू लागले.\nहळूहळू त्यांच्याकडे येणारे विद्यार्थी वाढतात, केके क्लासचं नावं कमी होत जात. सुशांत आणि दीपकला माफ करून, क्लासमध्ये वर्ग घेण्यासाठी परवानगी देतात. गोठा एकदम फाईव्ह स्टार करून टाकतात (इथे एक जाहिरात पण आहे, प्लायवूड कंपनीची). पालकांना आणि विद्यार्थ्यांना, केके क्लासपेक्षा, तबेला क्लास जास्त प्रिय वाटू लागतो. आपली मुले चांगली शिकत आहेत हे बघून, राजकारणी लोकांचा विरोध डावलून लोकं सरांच्या पाठीशी उभी राहतात. मग तोच इमोशनल सीन. राजकीय दबाव आणून, त्यांचा तबेला क्लास पाडण्यासाठी बुलडोझर, पोलीस येतात. त्यांच्या समोर स्वाभिमानी अमिताभ आणि टीम हातात हात घालून ठाम उभी. अचानक देवदूतासारख्या सरस्वतीजी (हेमा मालिनी – STM च्या फाउंडर) प्रकटतात आणि सरांचे कौतुक करून पोलिसांना परत पाठवतात. त्यांच्याचं कॉलेजमध्ये एक नवीन विभाग सुरु करून, तिथे मुलांना मोफत शिक्षण देतात. हॅप्पी हॅप्पी एन्डींग \nपहिल्या भागात काही प्रसंग आणि संवाद सोडले तर, मूळ आरक्षण हा मुद्दा परत वर डोके काढत नाही. माहित नाही प्रकाशजींना राजकीय दबावामुळे, काही दृश्ये कापावी लागली की काय. अजुन एक जरा निरखून चित्रपट बघाल तर, विविध राज्यांचे नंबर प्लेट्स गाड्यांना वापरलेले आहेत. (उदा. MH, UP, MP, PB) माहित नाही, हे मुद्दाम केले गेले की, नजरचुकीने 😀\nअसो, माझ्यासाठी तरी आरक्षण साफ फसला. अमिताभने त्याची भूमिका योग्य प्रकारे निभावली आहे. मनोज वाजपेयी, दीपिका, सैफ, प्रतिक, यांचा अभिनय ठीक. प्रतिकला जास्त संधी मिळाली नाही आहे. चित्रपटाला खूप प्रसिद्धी मिळाल्याने, लोकं नक्कीचं थेटरात जाऊन बघतील. जमल्यास सकाळचा पहिला शो बघा, स्वस्त असेल जास्त पैसे वाया जाणार नाहीत 😉\nBPO Mixed Uncategorized अडोबी असंच काहीसं... आतंकवाद आपले सण इतिहास कथा कविता काही वाचण्यासारखं खाद्ययात्रा टॅग तंत्रज्ञान दखल दिवाळी अंक लेखन पुस्तक परीक्षण मराठी माझी खरडपट्टी.. माझी भटकंती युद्धकथा राजकारण समाजकारण सिनेमा परीक्षण स्वैरलिखाण हसा चकटफू\nUmesh Padte on शिवस्मारक – मुंबई\nSuhas Diwakar Zele on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\namolkelkar9 on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\nSuhas Diwakar Zele on प्रोजेक्ट शेड बॉल्स…\nSuhas Diwakar Zele on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\nPrachi on प्रोजेक्ट शेड बॉल्स – मी…\nमाझं स्वप्न आणि माझी शाळा..\n|| श्री गणेशाय नम: ||\n'त्या' कविता – श्रद्धा भोवड\n’रमतारामा’चे विश्रांतीस्थळ – मंदार काळे\nआपला सिनेमास्कोप – गणेश मतकरी\nइतिहासाची सुवर्णपाने – कौस्तुभ कस्तुरे\nइतिहासातील सत्याच्या मागावर – प्रणव महाजन\nउनाडक्या – सागर बोरकर\nउसाटगिरी – अनुजा सावे\nऐसी अक्षरे मेळविन – विशाल कुलकर्णी\nकट्टा आठवणींचा – अभिषेक\nखरडपट्टी सांजवेळेची.. – आका\nखा रे खा – प्रतिक ठाकूर\nखा रे खा – प्रतीक ठाकूर\nखाण्यासाठी जन्म आपुला – पूर्वा सावंत\nडोण्ट पॅनिक – अनिशचा ब्लॉग\nपु.ल. प्रेम – दीपक गायकवाड\nपूर्वानुभव – देव काका\nप्रकाशरान – स्वप्नाली मठकर\nबशर आरटी – दिव्या देसाई\nमन वढाय वढाय…. – संकेत\nमनातलं जनात, ब्रिजेश उवाच – ब्रिजेश मराठे\nमराठा इतिहासाची दैनंदिनी ..\nमहाभारत – काही नवीन विचार\nमाझ्या मनाचे अंतरंग…. सारिका\nमाझ्या मनातले काही – सागर कोकणे\nमेरा कुछ सामान… – श्वेता पाटोळे\nयेss रे मना येरेss मना \nलेखनबिखन – शर्मिला फडके\nविचारचक्र….. – गुरुनाथ क्षीरसागर\nशब्द-पट : श्रद्धा भोवड\nशब्द-पट म्हणजे कोडं.. श्रद्धा भोवड\nसिन���मा कॅनव्हास – आनंद पत्रे\nसिनेमाची गोष्ट – मंदार काळे\nसूर्यकांती – सूर्यकांत डोळसे\nस्वच्छंदी – मनाली साटम\nDiscoverसह्याद्री – साईप्रकाश बेलसरे\nMaratha Navy – प्रतिश खेडेकर\nRandom Thoughts – राजेंद्र क्षीरसागर\nप्रोजेक्ट शेड बॉल्स – मीमराठी लाईव्ह (ब्लॉगांश)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/deshdoot-foundation-day-dr-rahul-sawant-article/", "date_download": "2019-06-20T15:54:42Z", "digest": "sha1:KXLDY5A6MZ7GFZNFA6PHAWRZ2IT5N5T6", "length": 18470, "nlines": 241, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "मनाचे आरोग्य सदृढ व्हावे - डॉ. राहुल सावंत | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nसोन्याच्या भावानं गाठला उच्चांक\nभैय्या, पक्कं ठरलं ना..\n‘ती’ रेपकार अखेर पोलिसांच्या ताब्यात\nतडीपारीनंतर नगरात फिरणारा टिंग्या गजाआड\nनाशिकची गुन्हेगारी संपता संपेना; अब्रू वाचविण्यासाठी ‘तिने’ मारली धावत्या रिक्षातून उडी\nविधानसभा निवडणुकीचे चोख नियोजन करा : विभागीय आयुक्त माने\nकंत्राटदार बदलला तरी कर्मचार्‍यांना कायम ठेवा\nबार्‍हे ग्रामिण रुग्णालयात आरोग्यांची हेळसांड\nआकाशवाणी चौकात अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर पोलिसांनी पकडले\nशेतीपंपाचा वीजपुरवठा खंडित न करण्याचा महावितरणचा निर्णय\nगावठी कट्ट्यातून गोळी झाडल्याचा पोलिसांना संशय\n…अखेर ग.स.तील बेनामी ठेवीप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा\nना.जयकुमार रावल यांच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन\nवादळग्रस्तांसाठी आ.कुणाल पाटील विधानसभेत आक्रमक\n46 विभागांच्या 482 सेवा ऑनलाईन- जिल्हाधिकारी राहुल रेखावार\nसाक्रीत तीव्र पाणीटंचाई; उपाययोजना करा\nतळोद्यानजिक अहमदाबाद-शिरपूर बसवर दगडफेक\nकोळदा-खेतिया रस्त्याचे काम संथगतीने\nनवापुरात वेळेवर पाणीपुरवठा होत नसल्याने भाजपातर्फे मुख्याधिकार्‍यांना घेराव\nजिल्ह्यात विविध कार्यक्रमांनी तसेच गुलाबपुष्प देवून नवागतांचे स्वागत\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nसोन्याच्या भावानं गाठला उच्चांक\nमनाचे आरोग्य सदृढ व्हावे – डॉ. राहुल सावंत\nमनाचे आरोग्य सदृढ व्हावे – डॉ. राहुल सावंत\nपुराणकाळापासून आजपर्यंत आजारी व्यक्ती हवापालटासाठी काही दिवस नाशिक शहरामध्ये येऊन राहिल्यास तन मनाने पूर्णपणे तंदुरुस्त आरोग्य मिळवतात, असा अनेकांचा अनुभव आहे.\nसभोवती विपुल नैसर्गिक वनसंपदा, सात्विक अन्�� धान्य, बारमाही थंड हवा यामुळे साक्षात धन्वंतरी रूपामधील तज्ञ आयुर्वेद वैद्याची पंढरी ‘नाशिक’ला म्हटले जाते. योग, विपश्यना, व्यायाम, आरोग्यप्राप्ती यासाठी सांगड घालत असताना द्राक्ष ते रुद्राक्ष या दोनही संस्कृतीचा योग्य मिलाप, पाणी, आरोग्य व्यवस्था सुदृढ करण्यात नाशिककर यांचा मोठा वाटा आहे.\nआपल्या संस्कृती उत्सव समारंभाबाबत सजग असणारा नाशिककर आरोग्य प्रति तेवढाच जागरूक असतो. नैसर्गिक साधनसंपत्ती असलेले आरोग्य पोषक वातावरण याशिवाय अनेक मोठ्या शहरांपासून संलग्नता यामुळे ‘हेल्थ हब’ म्हणून नाशिकची ओळख जगभरात होत आहे. आयुर्वेद चिकित्सासोबत अनेक कार्पोरेट हॉस्पिटल, फार्मा कंपन्या यामुळे मेडिकल टूरिझम दिवसागणिक वृद्धिंगत होत आहे.\nधार्मिक पर्यटनसोबत तन मनाचे आरोग्यप्राप्ती देणार्‍या या नाशिकमध्ये निश्चितच काही तरी वेगळेपण आहे, हे निश्चितच. मदतीसाठी सदैव तयार असणारा नाशिककरांना या गुणांमुळे भुरळ घातली आहे. धन्वंतरीचे मानवरूप म्हणजे आयुर्वेद तज्ञ वैद्याची पंढरी असे नाशिकला म्हटले जाते. आध्यात्मिक वातावरणात सोबत योग विपश्यना व्यायामासाठी उपलब्ध साधने या सर्वांची सांगड घालण्यात नाशिककर यांचा सिंहाचा वाटा आहे.\nआपल्या पौराणिक, ऐतिहासिक रूढी परंपरा उत्साह याबाबत अभिमान बाळगणारा नाशिककर आपल्या तसेच विश्वकल्याण आरोग्याबाबत तेवढाच जागरूक आहे. .रुद्राक्ष ते द्राक्ष या दोन्ही संस्कृतीचा संगम करून आरोग्याचे माहेरघर म्हणून जगभरामध्ये नाशिकची नवी ओळख आहे.\nआल्हाददायक वातावरण, तज्ञ वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर्स, मोठ्या शहरापासून संलग्नता, कार्यतत्पर मनुष्यबळाची उपलब्धता असल्याने जगामधील अनेक कार्पोरेट हॉस्पिटल शृंखला डायग्नोस्टिक सेंटर्स फार्मा कंपन्या नाशिकला प्राधान्य देताना दिसतात. या सर्वांचा परिणाम म्हणून मेडिकल टूरिझममुळे नाशिक जगाच्या नकाशावर सर्वात वरचे स्थान घेत आहे.\nमंदिरांचे शहर धार्मिक नगरी, यंत्र-तंत्र भूमी असा मुकुट मिरवणारे नाशिक शहर आरोग्यसेवा देण्यामध्ये अग्रेसर वाटचाल करीत आहे. निरोगी व आनंदाची अनुभूती देणार्‍या शहराबाबत नकळत शब्द ओठांतून बाहेर पडतात. ‘कुछ तो जादू है नाशिक के हवा में’, हे मात्र तितकेच खरे.\nइंग्लंडचा महान बॅट्समन अॅलिस्टर कूक होणार निवृत्त\nवैद्यकीय विकासाचे मॉ���ेल -डॉ. योगेश जोशी\nPhotoGallery : देशदूतवर स्नेहसदिच्छांचा वर्षाव\nविश्वास सार्थ ठरवणार – आमदार पंकज भुजबळ\nवुई द ट्रेंड सेटर्स : विश्वासचं रियल इस्टेट\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nडॉ. विखेंचे दणदणीत यश\nBreaking News, Featured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nजळगाव, धुळ्यात जून जुलैत पावसाचा खंड पडणार : हवामान शास्त्रज्ञ डॉ.साबळे यांचा अंदाज\nभुसावळ औष्णिक वीज निर्मिती केेंद्राचा देशात विक्रम; कोट्यवधींचा दंड वाचला\nmaharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव\nउपोषणकर्त्या हार्दिक पटेलने सांगितली ‘अंतिम इच्छा’\nआवर्जून वाचाच, देश विदेश, मुख्य बातम्या, राजकीय\nकोकणात मान्सून दाखल; हवामान खात्याकडून अधिकृत माहिती\nचार वर्षांत राज्यात 12 हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nबोदवड औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षकाचा महिला कर्मचार्‍यावर चाकू हल्ला\nmaharashtra, जळगाव, मुख्य बातम्या\nसोन्याच्या भावानं गाठला उच्चांक\nभैय्या, पक्कं ठरलं ना..\n‘ती’ रेपकार अखेर पोलिसांच्या ताब्यात\nतडीपारीनंतर नगरात फिरणारा टिंग्या गजाआड\nकर्जमंजुरीसाठी तरूणांकडून उकळले पैसे\nPhotoGallery : देशदूतवर स्नेहसदिच्छांचा वर्षाव\nविश्वास सार्थ ठरवणार – आमदार पंकज भुजबळ\nवुई द ट्रेंड सेटर्स : विश्वासचं रियल इस्टेट\nवैद्यकीय विकासाचे मॉडेल -डॉ. योगेश जोशी\nसोन्याच्या भावानं गाठला उच्चांक\nभैय्या, पक्कं ठरलं ना..\n‘ती’ रेपकार अखेर पोलिसांच्या ताब्यात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://punerispeaks.com/tag/ipl-winner-2018/", "date_download": "2019-06-20T15:40:12Z", "digest": "sha1:ATIHNJIORTFDDIMLIDMZAV3ZR2AOEK5D", "length": 2288, "nlines": 56, "source_domain": "punerispeaks.com", "title": "ipl winner 2018 Archives - Puneri Speaks", "raw_content": "\nIPL विजेता टीम ला मिळणार एवढे पैसे, हरणारी टीम सुद्धा होणार करोडपती\nयंदाचा IPL फायनल चेन्नई सुपर किंग आणि सनरायसर्स हैदराबाद यांच्यादरम्यान होणार असून IPL विजेता संघाला किती पारितोषिक मिळणार हे जाणून … Read More “IPL विजेता टीम ला मिळणार एवढे पैसे, हरणारी टीम सुद्धा होणार करोडपती”\nशिवाजी महाराज घोषणा: शिवाजी महाराज गारद अर्थ काय\nएसपीज बिर्याणी हाऊस च्या जेवणात आढळली अळी, मालकाचा उद्धटपणा | VIDEO\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून तीन दिवस पुणे दौऱ्यावर\nरातोरात प्रसिद्ध झालेल्या खेळणी विक्रेत्यांला अटक\n मुंबईतील इडलीवाला चटणी बनवण्यासाठी संडासचे पाणी वापरताना सापडला | VIDEO\nराज���यात वळवाचा पाऊस पडण्याची शक्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://weeklyamber.com/index.php/saptahik-amber-lekh/17127-2019-01-09-11-08-45", "date_download": "2019-06-20T15:41:20Z", "digest": "sha1:Z7DWZW6XR7UHAB7Z5EJ53B3B3WZNGBFK", "length": 7828, "nlines": 49, "source_domain": "weeklyamber.com", "title": "एक निराळी संक्रात - प्रकाश राजे \";} /*B6D1B1EE*/ ?>", "raw_content": "\nसाप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......\nमुख्य पान -- पुढे वाचा >> -- एक निराळी संक्रात - प्रकाश राजे\nएक निराळी संक्रात - प्रकाश राजे\nसन 2018 ला निरोप देऊन आपण 2019 चे जोरदार स्वागत केले आहे. या नव्या वर्षातील पहिला स म्हणजे संक्रांत सर्वांना तिळगुळ देऊन वर्षभर गोड बोलण्याचे वचन घेणार आणि देणार, तर स्त्रिया रथसप्तमीपर्यं संक्रांत हळदीकुंकू समारंभ साजरा करण्याच्या गडबडीत असतील. संक्रांत हळदीकुंकूवाचे वेळी ओसा वस्तू काय द्यायची हा त्यांना एक मोठा प्रश्न असतो. कोणी गुळ, साखर, डाळ किंवा असाच एखादा पदार्थ देतात.\nकोणी स्टीलची वाटी, ताटली, चमचा वगैरे देतात तर कोणी प्लॅस्टिकच्या वस्तूपैकी काही देतात. विचार केला तर येणार्‍या स्त्रियांपैकी कोणाच्याच संसाराला या गुळ, साखर, वाटी, ताटली किंवा प्लॅस्टिकच्या वस्तूंची गरज नसते. परंतु आपली एक प्रथा म्हणून प्रत्येक घरात यावर दोनचारशे रुपये खर्च केले जातात. तर तळेगावमध्ये असे एक मोठे मुलांनी भरलेले घर आहे की त्यांना रोज डाळ 3 किलो, तांदूळ 5 किलो, कडधान्य दीड किलो, गहू किंवा ज्वारी 8 किलो, साखर 1 किलो लागत असते. या घरात 50 मुले-मुली आहेत.\nसर्व शिकणारी, पहिली ते बारावीपर्यंतची. शिक्षणासाठी वह्या पुस्तके आणि इतर खर्च आहेत . थंडीचे दिवस आले की स्वेटर, पांघरूण लागते. परीक्षेचे दिवस आले की गाईड- पुस्तके लागतातच आणि या एवढ्या मोठ्या घरात कमावते कोणीच नाही. या सर्व मुलांची काळजी घेतात.\nसंजिवनीताई मराठे आणि त्यांच्याबरोबर रविंद्र व शितल कमाने. हे घर तळेगावमधील बहुतेकांना माहीत असेलच, ते आहे कै. दादासाहेब चाफेकरांनी स्थापन केलेला छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळचा उद्योगधाममधील अनिकेत आश्रम, या सर्व 50 मुला-मुलींच्या शिक्षण, जेवण, राहण्याची व्यवस्था होते आश्रमाला मिळणार्‍या छोट्या-मोठ्या देणग्या, धान्य, वह्या, पुस्तके आणि गरजेनुसार मिळालेल्या भेटी यातूनच. आश्रमाला दिली जाणारी रक्कम करमुक्त आहेच, पण वस्तूरूपी भेटीचीही आपल्याला पावती मिळते. त्यांच्या कार्याची अधिक माहिती घेण्यासाठी सेक्रेटरी श्री. मंदार देशपांडे (मोबाइल क्र. : 9850056534) किंवा रेक्टर श्रीमती संजिवनीताई मराठे (मोबाइल क्र. : 8805756474) यांच्याशी आपण संपर्क करू शकता. असे म्हणतात की एक तीळ सात जणांनी वाटून खावा, तर दर संक्रातीला आपल्या सात तीळातील एक तीळ या 50 मुला-मुलींना दिला व संक्राती निमित्ताने भेटणार्‍या सर्वांना अनिकेत आश्रमाची माहिती करून दिलीत तर आपली संक्रांत नेहमीपेक्षा निराळी होईल. *\nह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 72\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/topic/%E0%A4%8F%E0%A4%A8%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%8F/", "date_download": "2019-06-20T15:56:05Z", "digest": "sha1:QI47RZW7OQP23XG2JYBIJVB7ZVIJ6GBG", "length": 32171, "nlines": 200, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "एनडीए – Latest News Information in Marathi | ताज्या बातम्या, Articles & Updates on एनडीए | Photos & Videos | लेटेस्टली", "raw_content": "गुरूवार, जून 20, 2019\nHappy Birthday CSMT: ऐतिहासिक अशा सीएसएमटी स्थानकाची 132 वर्ष पूर्ण, पाहा अविस्मरणीय फोटो\nDabholkar Murder Case: अॅड. संजीव पुनाळेकर यांना 23 जूनपर्यंत सीबीआय कोठडी\nठाणे: भिवंडी येथे 23 वर्षीय महिलेची हत्या; काही तास 6 महिन्यांचा मुलगा आईच्या मृतदेहापाशी एकटाच बसला\nराज्यातील सगळ्या बोर्डांच्या शाळेत मराठी भाषा शिकवणे अनिवार्य, मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांची घोषणा\nहिमाचल प्रदेश येथे झालेल्या बस अपघातावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिक्रीया\nहिमाचल प्रदेशात बसला भीषण अपघात, 25 प्रवाशांचा मृत्यू\nओडिशा मध्ये चालती ट्रेन पकडण्याच्या नादात या प्रवाशासोबत झाले असे काही, थरारक दृश्य सीसीटीव्हीत झाले कैद\nAir India च्या विमानाला दोन तास उशीर, जेवणाचा डब्बा धुण्यावरून पायलट आणि कर्मचाऱ्यांमध्ये राडा\nरामदास आठवले यांची विनोदी कविता ऐकून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राहुल गांधी, सोनिया गांधी खळखळून हसले\nराफेल विमानाची जागा घेणार Dassault Aviation चं सर्वात शक्तीशाली नवं लढाऊ विमान; Airbus सोबत करार\nअमेरिका: 90 लाख डॉलर्स साठी मैत्रीवर कलंक 18 वर्षीय तरुणीने केली जवळच्या मैत्रिणीची हत्या\nमहिला डॉक्टरने सोशल मिडीयावर पोस्ट केले बिकीनितील फोटो; मेडिकल कौन्सिलला आला राग, कारवाई करत परवाना रद्द (Photos)\nअमेरिका: Las Dallas शहरात एकाच भारतीय कुटुंबातील चार जणांची गोळी झाडून हत्या, पोलिसांचा तपास सुरु\n 5 चिमुरड्यांची हत्या करून, 9 दिवस मृतदेह घेऊन फिरणाऱ्या बापाला फाशी; पत्नीने केली शिक्षा रद्द करण्याची मागणी\nGoogle Pay Tez Shots गेम खेळून जिंका 2000 रुपये; जाणून घ्या गेम खेळण्याची पद्धत\nWhatsApp ने सादर केले 'हे' भन्नाट फीचर; चुकीच्या व्यक्तिला पाठवला जाणार नाही मेसेज अथवा फोटो\nजंक फूड खाणे, नखं चावणे यांसारख्या वाईट सवयी असल्यास शॉक देणारं Pavlok Bracelet; पहा काय आहे किंमत आणि फिचर्स\nTata Motors ची Tigor ऑटोमेटिक लाँच, किंमत 6.39 लाखांपासून सुरु\nफोटोशॉप आणि एडिट केलेले फोटोज ओळखणारं Adobe चे नवे AI Tool\nMahindra Cars 1 जुलै पासून महागणार; इतक्या वाढणार किंमती\nMicromax सहसंस्थापकांनी सादर केली भारतातील पहिली Artificial intelligence इलेक्ट्रिक बाइक; 1000 मध्ये करा बूक, जाणून घ्या वैशिठ्ये\nपॅडल न मारताही तब्बल 65 km चालते ही सायकल; कुलूप नव्हे, पासवर्ड टाकल्यावर होते लॉक-अनलॉक\nआजपासून वाहनांच्या किंमती महागल्या; थर्ड पार्टी विम्यात झाली वाढ, जाणून घ्या नवे दर\nBattRE ने सादर केली वजनाने सर्वात हलकी इलेक्ट्रिक स्कूटर; एकदा चार्ज केल्यावर धावेल 90 किमी, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत\nICC World Cup 2019 मधून बाहेर पडल्यानंतर भावूक झालेल्या शिखर धवन साठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खास ट्विट\nInd vs Pak, ICC World Cup 2019 सामन्यावेळी रणवीर सिंह खेळाडू-सामना अधिकाऱ्यांच्या क्षेत्रात दिसला, ICC ने दिले स्पष्टीकरण\nICC World Cup 2019: विजय शंकर याला 3D नजर बाधा, सोशल मीडियात Netizens ची तिरकस प्रतिक्रिया\nICC World Cup 2019: भारतीय क्रिकेट संघाला दुसरा झटका; विजय शंकर दुखापतग्रस्त\nIND vs ENG मॅचसाठी भारतीय संघ होणार 'केशरी'; Team India वरही भगव्या रंगाची छाप असल्याचा Netizens चा सूर\nBigg Boss Marathi 2, Episode 26 Preview: बिग बॉसच्या घरातील ग्लॅमडॉल हीना पांचाळ साठी अभिजित बिचुकले यांनी गायले 'हे' गाणे (Watch Video)\nSmile Please Shwaas De Song: मुक्ता बर्वे आणि ललित प्रभाकर यांच्या 'स्माईल प्लिज' सिनेमातील 'श्वास दे' गाणे रसिकांच्या भेटीला\n'या' कारणामुळे तैमूरला करिना कपूर युरोप येथे सोडून मुंबईत दाखल\nVaani Kapoor हिचा Sun Bath घेताना छायाचित्रं पाहून चाहते फिदा; पांढऱ्या रंगातील Bikini Photo व्हायरल\nInternational Yoga Day 2019: बॉलिवूडच्या या '5' हॉट अभिनेत्री फिटनेससाठी करतात योगा; पहा व्हिडिओज\nशुद्ध मध ओळखण्यासाठी 'या' सोप्या ट्रिक्स जाणून घ्या\nInternational Yoga Day 2019 निमित्त जाणून घ्या सूर्य ��मस्कार घालण्याच्या स्टेप्स आणि फायदे\nYoga Day 2019 Wishes: जागतिक योग दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठमोळी ग्रिटिंग्स, SMS, GIFs, Images, WhatsApp Status and Messages\nInternational Yoga Day 2019 निमित्त जगातील सर्वात कमी उंचीची महिला ज्योती अमगे हिने केला योगासनांचा सराव (Watch Video)\nInternational Yoga Day 2019: योगा करताना या 10 गोष्टींचा नक्की करा विचार, नाहीतर फायदा होण्याऐवजी शरीरावर होईल दुष्परिणाम\nनरेंद्र मोदींची क्रिकेट चाहत्यांमध्येही क्रेझ; Modi Mask घालून केला डान्स (Video Viral)\nप्रेमिकांसाठी XXX वेबसाइट Youporn.com ची खास ऑफर, आपल्या जोडीदाराला 20 लाख लोकांसमोर करा हटके प्रपोज\nमहिलांनी लसूण सोलण्यासाठी 'या' सोप्या पद्धतीचा वापर करा, वाचेल वेळ (Watch Video)\nTEAM INDIA साठी पूनम पांडे हिचा इन्स्टाग्रामवर STRIP TEASER; व्हिडिओ जरा जपूनच पाहा\nनव्या मानवी प्रजातीचे अवशेष पाहून शास्त्रज्ञही थक्क; वैशिष्ठ्ये वाचून व्हाल हैराण\nHD Photos: मलाईका अरोडा आणि जान्हवी कपूर यांचा हॉट जिम लुक चाहत्यांना करत आहे घायाळ\nHD Photos: मलाईका अरोडा आणि जान्हवी कपूर यांचा हॉट जिम लुक चाहत्यांना करत आहे घायाळ\n‘जिवलगा’साठी स्वप्नील जोशी आणि सिद्धार्थ चांदेकर यांनी घेतलं पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं दर्शन\nInternational Kite Festival 2019 : आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवात रंगीबेरंगी पतंगांनी सजले आकाश \nमिताली बोरुडे : राज ठाकरेंची होणारी सून कुण्या सेलिब्रिटी, अभिनेत्रीपेक्षाही कमी सुंदर नाही\nModi Cabinet 2019: नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात भाजप, शिवसेना, NDA घटक पक्षांना किती मंत्रिपतदं\nनरेंद्र मोदी हे उद्या (30 मे 2019) पंतप्रधान पदाची शपथ घेत आहेत. त्यामुळे Modi Cabinet 2019 मध्ये कोणत्या पक्षाच्या किती मंत्र्यांना शपथ दिली जाणार हे समजणार आहे. त्यामुळे एनडीएतील घटक पक्षांची सत्तेतील भागिदारी किती हे येत्या काही तासांमध्येच कळणार आहे.\nModi Cabinet 2019: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्रिमंडळातील संभाव्य चर्चीत चेहरे, पाहा कोणाला मिळणार संधी\nभाजपला स्पष्ट बहुमत मिळाले असले तरी, NDA म्हणून इतर मित्रपक्षांनाही मंत्रिमंडळात संधी द्यावी लागणार आहे. या पार्श्वभूमिवर महाराष्ट्रातून शिवसेना तर इतर राज्यांतून लोकजनशक्ती पार्ट, अकाली दल, अण्णाद्रमुक, यांसारख्या पक्षांनाही संधी द्यावी लागणार आहे. त्यामुळे राम विलास पासवान यांचे चिरंजीव चिराग पासवान, अनिल देसाई, अरविंद सावंत, भावना गवळी अशा चेहऱ्यांना मोदी मंत्रिमंडळात संधी मिळू शकते.\nराहुल गांधी काँग्रेस अध्यक्ष पदावर कायम; पक्षाच्या कार्यकारिणी समितीने फेटाळला राजीनामा; देशभरात प्रादेशिक नेतृत्व बदलाचे संकेत\nकाँग्रेस कार्यकारिणी समितीने हा राजीनामा फेटाळला आहे. लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यकारी समितीची बैठक दिल्ली येथे पार पडत आहे. या बैठकीस युपीए अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, पक्ष सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्यासह मल्लीकार्जून खर्गे, गुलाम नबी आझाद, मुकूल वासनीक यांच्यासह पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित आहेत.\nCWC Updates: राहुल गांधी हेच अध्यक्ष पदावर राहतील, कार्यकारिणीने राजीनामा फेटाळला: काँग्रेस\nकाँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीस प्रियंका गांधी वाड्रा, सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्यासह काँग्रेसचे अनेक मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, काँग्रेस समितीची बैठक पूर्ण झाल्यानंतर राहुल गांधी किंवा पक्षाच्या इतर कोणत्याच नेत्याने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला नाही. काँग्रेस प्रवक्ता सुरजेवाला यांनी पत्रकार परिषद घेत बैठकीतील एकूण वृत्तांत थोडक्यात सांगितला.\nराज्यसभा: भाजप प्रणीत NDA देशाच्या इतिहासात प्रथमच मिळवणार बहुमत, काँग्रेस, UPA अल्पमतात\nराज्यसभा हे सभागृह कधीच विसर्जित होत नाही. राज्यसभेतील सदस्यांचा कार्यकाल हा 6 वर्षांचा असतो. पाठीमागच्या वेळेस राज्यसभा सभागृहात भाजपने काँग्रेसला पहिल्यांदाच मागे टाकले होते. राज्यसभा सभागृहातील सदस्यांची एकूण संख्या 245 इतकी आहे. त्यापैकी NDA सदस्यांची संख्या 101 इतकी आहे. यापैकी स्वप्न दासगुप्ता, मेरी कोम, आणि नरेंद्र जाधव आणि इतर तीन सदस्य स्वबळावर राज्यसभेत पोहोचले आहेत ही सर्व संख्या विचारात घेता एनडीएचे 107 सदस्य राज्यसभेत आहेत.\nकाँग्रेस पक्षात मोठी उलथापालथ; राहुल गांधी यांचा राजीनामा काँग्रेस कार्यकारी समिती स्वीकारणार का प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण प्रदेशाध्यक्ष पदावरुन पायउतार होण्याची शक्यता\nलोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस पक्षात मोठी उलथापालथ सुरु आहे. त्यामुळे पक्षापुढे नेतृत्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. पराभवाची जबाबदारी स्वीकारत स्वत: पक्षाध्यच जर राजीनाम्याच्या तयारीत असतील तर, त��याचे पडसाद देशातील इतर राज्यांमध्येही उमटण्याची शक्यता आहे. दरम्यान, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणही आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात, अशी चर्चा आहे.\nNDA: राष्ट्रीय लोकशाही आघाडी संसदीय समितीची आज दिल्लीत बैठक; राज्यातील शिवसेना, भाजप खासदार दिल्लीला रवाना; नरेंद्र मोदी यांची नेतेपदी निवड होण्यीच शक्यता\nएनडीएच्या बैठकीसाठी पंतप्रधान मोदी, भाजप अध्यक्ष अमित शाह आणि भाजपचे महत्त्वाचे नेते यांच्यासह एनडीएतील घटक पक्षाचे प्रमुख नेतेही या बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत नेमकी काय चर्चा होते याबाबत मोठी उत्सुकता आहे. तसेच, एनडीएतील घटक पक्षांना सत्तेत किती वाटा मिळणार याबाबतही उत्सुकता आहे.\nदिल्ली: राहुल गांधी देणार अध्यक्ष पदाचा राजीनामा काँग्रेस कार्यकारी समिती बैठकीत प्रस्ताव ठेवण्याची शक्यता\nया बैठकीत काय चर्चा होते या पेक्षा सर्वाधिक उत्सुकता आहे की, राहुल गांधी हे खरोखरच आपल्या पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार का तसेच, राहुल गांधी यांनी पक्षाचा राजीनामा दिलाच तर तो राजीनामा पक्ष आणि काँग्रेसचे धुरीण स्वीकारणार का तसेच, राहुल गांधी यांनी पक्षाचा राजीनामा दिलाच तर तो राजीनामा पक्ष आणि काँग्रेसचे धुरीण स्वीकारणार का प्रश्न बरेज आहेत. जे अद्याप गुलदस्त्यात आहेत. काँग्रेस बैठकीत त्यावर चर्चा होईल असे संकेत आहेत.\nLok Sabha Election Results 2019: भाजप प्रणित नव्या NDA सरकारच्या शपथविधीसाठी 30 मेचा मुहूर्त\nएनडीएने 350 चा टप्पा पार केला आहे. तर भाजपाने स्वबळावर 300 जागांचा टप्पा पार केला आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज कॅबिनेट बैठक, राष्ट्रपती रामनाथ कोविंद लावणार उपस्थिती\nयंदा लोकसभा निवडणुक 2019 चे निकाल काल (23 मो) जाहीर झाले. या निकालामध्ये पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांना जनतेने बहुमताने जिंकून देत ऐतिहासिक विजय मिळवला आहे.\nMaharashtra Lok Sabha Elections Results 2019: लोकसभा निवडणूक निकाल 2019 चे महाराष्ट्रातील 48 विजयी खासदार; पहा संपूर्ण यादी\nमहाराष्ट्रात चार टप्प्यात मिळून एकूण 60.67% मतदान झाले आहे.\nMaharashtra Lok Sabha Election Results 2019: औरंगाबाद मध्ये चंद्रकांत खैरे विरूद्ध इम्तियाज जलील लढत रंगतदार वळणावर\nऔरंगाबादमध्ये सध्या शिवसेनेचे चंद्रकांत खैरे(Chandrakanth Khire) आणि एमआयएम चे इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांच्यामध्ये कांटे की टक्कर सुरू आहे.\nMaharashtra Lok Sabha Election Results 2019: प्रीतम मुंडे - पंकजा मुंडे यांनी फुगडी घालून सेलिब्रेट केला लोकसभा निवडणूक 2019 चा 'बीड' लोकसभा मतदार संघातील विजय\nगोपिनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनानंतर त्यांची मुलगी प्रीतम मुंडे (Preetam Munde) यांना लोकसभेचं तिकीट देण्यात आलं होतं. त्यावेळेस हा विजय भावनिक लाट असल्याचं म्हटलं होतं\nLok Sabha Election Results 2019: वाराणसी मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 लाख 85 हजार मतांनी विजयी; जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव\n2014 सालचा त्यांचा विक्रम मोडत नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणूक 2019 मध्ये 3 लाख 85 हजार मतांनी विजय मिळवला आहे.\nMaval Lok Sabha Election Result 2019: पार्थ पवार मावळ लोकसभा मतदार संघामध्ये पराभूत; श्रीरंग बारणे यांचा दणदणीत विजय\nश्रीरंग बारणे यांना 4 लाख मतं तर पार्थ पवारला 1 लाख 50 हजार मतं मिळाली आहेत. मात्र बारणेंनी पार्थवर विजय मिळवत एनसीपीला धक्का दिला आहे\nमहाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल: रायगड लोकसभा मतदारसंघातून NCP चे सुनील तटकरे विजयी; अनंत गीते पराभूत\n2014 सालच्या पराभवाचा वचपा घेत सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी विजय मिळवला आहे. शिवसेनेच्या अनंत गीते (Anant Gite) यांच्यावर त्यांनी मात केली आहे.\nMaharashtra Lok Sabha Election Results 2019: पार्थ पवार 44,000 हजार मतांनी पिछाडीवर; मावळ मध्ये NCPला धक्का\nसुरूवातीचे कल पाहता मावळ मतदार संघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पार्थ पवार पिछाडीवर आहेत. ही पिछाडी सुमारे 44,000 हजार मतांची आहे.\nदिल्ली: NDA बैठकीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राहणार हजर; आदित्य ठाकरे, सुभाष देसाई यांच्या उपस्थितीची चर्चा\nशिवसेना प्रतिनिधी म्हणून उद्धव ठाकरे यांच्या ऐवजी प्रतिनिधी म्हणून शिवसेना खासदार संजय राऊत हे उपस्थित राहतील अशी चर्चा होती. मात्र, संजय राऊत यांच्या ऐवजी सुभाष देसाई हे या सभेला उपस्थित राहणार असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले होते. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमुळे इतर सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.\nहिमाचल प्रदेश येथे झालेल्या बस अपघातावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिक्रीया\nशुद्ध मध ओळखण्यासाठी 'या' सोप्या ट्रिक्स जाणून घ्या\nICC World Cup 2019 मधून बाहेर पडल्यानंतर भावूक झालेल्या शिखर धवन साठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खास ट्विट\nHappy Birthday CSMT: ऐतिहासिक अशा सीएसएमटी स्थानकाची 132 वर्ष पूर्ण, पाहा अविस्मरणीय फोटो\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.glorystarlaser.com/mr/open-type-fiber-metal-laser-cutting-machine-gs-3015.html", "date_download": "2019-06-20T16:02:34Z", "digest": "sha1:FZUOPPALZTHA5RSGEIDRY5XSIC4NPBSC", "length": 14135, "nlines": 221, "source_domain": "www.glorystarlaser.com", "title": "Open Type फायबर मेटल लेझर कटिंग मशीन सामान्य अध्ययन 3015 - चीन डाँगुआन Glorystar लेझर", "raw_content": "\nसीएनसी फायबर लेझर कटिंग मशीन\nसीएनसी हायड्रोलिक प्रेस ब्रेक\nCO2 लेझर कटिंग आणि खोदकाम मशीन\nसीएनसी फायबर लेझर कटिंग मशीन\nसीएनसी फायबर लेझर कटिंग मशीन\nसीएनसी हायड्रोलिक प्रेस ब्रेक\nCO2 लेझर कटिंग आणि खोदकाम मशीन\nमशीन चिन्हांकित अतिनील किरणांच्या\nमशीन चिन्हांकित फायबर लेसर\nCO2 लेझर कटिंग खोदकाम मशीन\nएकच स्टेशन लेझर वेल्डिंग मशीन\nऑप्टिकल फायबर कुंभारकामविषयक लेझर कटिंग मशीन\nफिंगरप्रिंट मॉड्यूल अतिनील लेझर कटिंग मशीन\nअतिनील लेझर कटिंग मशीन\nडबल स्टेशन लेझर वेल्डिंग मशीन\nF-6018T पाईप लेझर कटिंग मशीन\nसामान्य अध्ययन 3015G / सामान्य अध्ययन 4020G फायबर लेझर टी मशीनवर कटिंग ...\nफायबर लेझर एक्सचेंज टेबलसह मशीन कटिंग\nसामान्य अध्ययन 3015CE / सामान्य अध्ययन 6020CE पूर्ण बंद आणि एक्सचेंज टेबल F ...\nउच्च प्रिसिजन फायबर लेझर मशीन सामान्य अध्ययन 0605P कटिंग\nपूर्ण संलग्न Exchangeable Worktable सामान्य अध्ययन 4020CE\nसामान्य अध्ययन 3015CEG / सामान्य अध्ययन 4020CEG पूर्ण बंद फायबर लेझर Cuttin ...\nOpen Type फायबर मेटल लेझर कटिंग मशीन सामान्य अध्ययन 3015\nOpen Type फायबर मेटल लेझर कटिंग मशीन सामान्य अध्ययन 3015\nउत्पादन वैशिष्ट्ये ● मशीन रचना फ्रेम तंतोतंत deforming न चालवा साधारणपणे याची खात्री करण्यासाठी CO2, उच्च तापमान annealing उपचार welded. ● आयात उच्च सुस्पष्टता चेंडू स्क्रू प्रसार आणि उच्च सुस्पष्टता रेषेचा मार्गदर्शक रेल्वे ● जपानी मदतनीस मोटर आणि ड्राइव्हर प्रणाली, आयात उच्च कडकपणे सुस्पष्टता gearbox ● धूळ काढणे आणि धूर काढणे प्रणाली ● मॉड्यूलर रचना लेसर, उच्च कार्यक्षमता आणि मोफत स्वयं-वंगण साधन सज्ज देखभाल ● व्यावसायिक लेसर cutt ...\nभरणा: एल / सी, टी / तिलकरत्ने\nप्रमाणपत्रे: इ.स., SGS, आयएसओ\nमॉडेल: सामान्य अध्ययन 3015\nऑर्डर प्रमाणात :: 1 तुकडा\nआम्हाला ई-मेल पाठवा PDF म्हणून डाउनलोड करा\n● मशीन रचना फ्रेम तंतोतंत deforming न चालवा साधारणपणे याची खात्री करण्यासाठी CO2, उच्च तापमान annealing उपचार welded.\n● आयात उच्च सुस्पष्टता चेंडू स्क्रू प्रसार आणि ���च्च सुस्पष्टता रेषेचा मार्गदर्शक रेल्वे\n● जपानी मदतनीस मोटर आणि ड्राइव्हर प्रणाली, आयात उच्च कडकपणे सुस्पष्टता gearbox\n● धूळ काढणे आणि धूर काढणे प्रणाली स्वयं-वंगण साधन सज्ज\n● मॉड्यूलर रचना लेसर, उच्च कार्यक्षमता आणि मोफत देखभाल\n● व्यावसायिक लेझर कटिंग सॉफ्टवेअर, डिझाइन आलेख सर्व प्रकारच्या, आपल्या इच्छेनुसार सहज ग्रंथ कापून ऑपरेट सोपे\nजपान / जर्मन मूळ आयात IPG लेसर जनरेटर मूलतः आयात मदतनीस मोटर\nHumanized संगणक डिझाइन, सोयिस्कर बटणे आणि स्थिर आणि मजबूत ड्रॅग साखळी\nतैवान जुळविली सोयीस्कर वायरलेस रिमोट contorl स्क्रू चेंडू, तो अतिशय convinient आहे\nAntidust तसेच मार्गदर्शक रेल्वे तैवान स्क्रू चेंडू जुळविली\nतैवान HIWIN मार्गदर्शक-रेल्वे मूलतः आयात जपानी / जर्मनी पंख आणि रॅक\nमोठ्या प्रमाणावर अशा शीट मेटल प्रक्रिया, cookware आणि स्नानगृह उपकरण, जाहिरात आणि चिन्हे, प्रकाश आणि हार्डवेअर, इलेक्ट्रिकल कॅबिनेट, स्वयं भाग, यंत्रणा आणि उपकरणे, घरगुती उपकरण, सुस्पष्टता भाग, आणि त्यामुळे वर धातू उत्पादने उद्योग सर्व प्रकारच्या वापरले.\nमुख्यतः नॉन-संपर्क जलद धारदार, खोदकाम सह शीट मेटल साहित्य सर्व प्रकारच्या लागू. आणि ड्रिलिंग, अशा कार्बन स्टील, स्टेनलेस स्टील, धातूंचे मिश्रण, मॅंगनीज स्टील, जस्ताचा थर दिलेला, अॅल्युमिनियम, तांबे आणि मेटल पाईप प्रक्रिया, इ\nमॉडेल सामान्य अध्ययन 3015\nलेझर पॉवर 500W, 750W, 800W (पर्यायी)\nकाम क्षेत्र 3000 * 1500mm\nएकूणच वीज वापर <12KW\nट्रान्समिशन मोड फिरती यारी तसेच अनेक रेल्वेमार्गावरील सिग्नल्स उभारण्यासाठी उभा केलेला आधारभुत सांगडा ड्राइव्हर पर्यायी (गियर आणि डबल ड्राइव्हर पर्यायी रॅक)\nअनियमित काम (वीज पुरवठा) 380V 50Hz (60Hz)\nडोंगगुअन गौरव स्टार लेझर तंत्रज्ञान कंपनी, लिमिटेड, भारत-चीन जर्मन सहकार्य, सतत नावीन्यपूर्ण आणि विकास वर्षांनी लेसर तंत्रज्ञान आणि अनुप्रयोग, लक्ष केंद्रित, लेसर उपकरणे एक सुप्रसिद्ध मोठ्या प्रमाणात निर्माता झाला आहे. कंपनी कार्यालय इमारत, आर & डी इमारत, यंत्र दुकान, चित्रकला आणि वेल्डिंग दुकान, एकत्र दुकान, आधुनिक शोरुम आणि मानक औद्योगिक factory.The कंपनीच्या मुख्य उत्पादने धातू लेझर कटिंग मशीन, नॉन-मेटल लेझर कटिंग मशीन, लेसर चिन्हांकित मशीन आहे, लेसर जोडणी मालकी मशीन आणि bending मशीन. 100 पेक्षा जास्त देशांमध्ये विक्री उत्पादने 8,000sets वार्षिक उत्पा��न क्षमता ...\nपुढे: Open Type फायबर मेटल लेझर मशीन सामान्य अध्ययन 3015 / सामान्य अध्ययन 6015 कटिंग\nफायबर लेझर कापणारा मशीन\nफायबर लेझर कटिंग उपकरणे\nफायबर लेझर कटिंग प्रणाली\nF-6018T पाईप लेझर कटिंग मशीन\nउच्च प्रिसिजन फायबर लेझर मशीन सामान्य अध्ययन 0 कटिंग ...\nF-6018T ट्यूब / पाईप फायबर लेझर कापणारा\nसामान्य अध्ययन 3015G / सामान्य अध्ययन 4020G फायबर लेझर कटिंग मशीन वाईड ...\nफिंगरप्रिंट मॉड्यूल अतिनील लेझर कटिंग मशीन\nऑप्टिकल फायबर कुंभारकामविषयक लेझर कटिंग मशीन\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nपत्ता: Jingyi रोड, Niushan आंतरराष्ट्रीय औद्योगिक क्षेत्र, पूर्व जिल्हा. डोंगगुअन, Guangdong प्रांत, चीन\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://punerispeaks.com/tag/%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80/", "date_download": "2019-06-20T15:43:35Z", "digest": "sha1:HHQMKOSJLGD2OV2WZYKRL7NQS7NS3T57", "length": 3094, "nlines": 62, "source_domain": "punerispeaks.com", "title": "नोटाबंदी Archives - Puneri Speaks", "raw_content": "\nनोटाबंदी अपयशी, चलनातून बाद झालेल्या 99.3 टक्के नोटा रिझर्व्ह बँकेकडे परत\nनोटाबंदी अपयशी 8 नोव्हेंबर 2016 ची ती रात्र अनेकांना आठवत असेल, अचानक रात्री आठ च्या सुमारास पंतप्रधानांनी देशासमोर भाषण करत … Read More “नोटाबंदी अपयशी, चलनातून बाद झालेल्या 99.3 टक्के नोटा रिझर्व्ह बँकेकडे परत”\nभाजपच्या काळात वाढल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या – शरद पवार\nमुंबई – भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये शेतकऱ्यांच्या आतामहत्यांचा आलेख वाढला असल्याची खंत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज व्यक्त केली. … Read More “भाजपच्या काळात वाढल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या – शरद पवार”\nशिवाजी महाराज घोषणा: शिवाजी महाराज गारद अर्थ काय\nएसपीज बिर्याणी हाऊस च्या जेवणात आढळली अळी, मालकाचा उद्धटपणा | VIDEO\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून तीन दिवस पुणे दौऱ्यावर\nरातोरात प्रसिद्ध झालेल्या खेळणी विक्रेत्यांला अटक\n मुंबईतील इडलीवाला चटणी बनवण्यासाठी संडासचे पाणी वापरताना सापडला | VIDEO\nराज्यात वळवाचा पाऊस पडण्याची शक्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%81-%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%8F%E0%A4%B0_%E0%A4%B0%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A8", "date_download": "2019-06-20T16:04:47Z", "digest": "sha1:AYS2O6PATXBTAJYU2NSZN75IBAZLILKA", "length": 3915, "nlines": 106, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ज्याँ-पिएर रफारिन - ��िकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ जानेवारी २०१८ रोजी २०:४० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%9D%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%A1_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%91%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%A6%E0%A5%8C%E0%A4%B0%E0%A4%BE,_%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AC-%E0%A5%A7%E0%A5%AD", "date_download": "2019-06-20T15:16:25Z", "digest": "sha1:Z4ICYVKTPUSHLEJT2ZSETSL3H27KUZM6", "length": 17533, "nlines": 214, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "न्यूझीलंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०१६-१७ - विकिपीडिया", "raw_content": "न्यूझीलंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०१६-१७\nन्यूझीलंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा २०१६-१७\nतारीख ४ – ९ डिसेंबर २०१६\nसंघनायक स्टीव्ह स्मिथ केन विल्यमसन\nनिकाल ऑस्ट्रेलिया संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली\nसर्वाधिक धावा डेव्हिड वॉर्नर (२९९) मार्टिन गुप्टिल (१९३)\nसर्वाधिक बळी पॅट कमिन्स (८) ट्रेंट बोल्ट (६)\nमालिकावीर डेव्हिड वॉर्नर (ऑ)\nन्यूझीलंड क्रिकेट संघ सध्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी डिसेंबर २०१६ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यावर गेला होता.[१][२] सामने चॅपेल-हॅडली चषकासाठी खेळवले गेले.\nमालिकेमध्ये ३-० असे निर्भेळ यश मिळवून ऑस्ट्रेलियाने ५व्यांदा चॅपेल-हॅडली चषक जिंकला.\n३ संदर्भ आणि नोंदी\nस्टीव्ह स्मिथ १६४ (१५७)\nट्रेंट बोल्ट २/५१ (१० षटके)\nमार्टिन गुप्टिल ११४ (१०२)\nऑस्ट्रेलिया ६८ धावांनी विजयी\nसिडनी क्रिकेट मैदान, सिडनी\nपंच: कुमार धर्मसेना (श्री) आणि मिक मार्टेल (ऑ)\nसामनावीर: स्टीव्ह स्मिथ (ऑ)\nनाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.\nएकदिवसीय पदार्पण: लॉकी फर्ग्युसन (न्यू).\nस्टीव्ह स्मिथ १६४ धावा करुन, ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराच्या सर्वोत्तम धावसंख्येच्या विक्रमाशी बरोबरी. [५] आणि सिडनी क्रिकेट मैदानावरील ही सर��वोत्तम वैयक्तिक धावसंख्या आहे.[६]\nमार्टिन गुप्टिलचा न्यूझीलंडतर्फे सर्वात जलद ५,००० एकदिवसीय धावा करण्याचा विक्रम.[७]\nडेव्हिड वॉर्नर ११९ (११५)\nटिम साऊथी २/६३ (१० षटके)\nकेन विल्यमसन ८१ (८०)\nपॅट कमिन्स ४/४१ (१० षटके)\nऑस्ट्रेलिया ११६ धावांनी विजयी\nपंच: कुमार धर्मसेना (श्री) आणि पॉल विल्सन (ऑ)\nसामनावीर: डेव्हिड वॉर्नर (ऑ)\nनाणेफेक : न्यूझीलंड, गोलंदाजी\nकेन विल्यमसनचा (न्यू) १००वा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.[८]\nडेव्हिड वॉर्नर १५६ (१२८)\nट्रेंट बोल्ट ३/४९ (१० षटके)\nमार्टिन गुप्टिल ३४ (४०)\nमिचेल स्टार्क ३/३४ (१० षटके)\nऑस्ट्रेलिया ११७ धावांनी विजयी\nमेलबर्न क्रिकेट मैदान, मेलबर्न\nपंच: नायजेल लाँग (इं) आणि मिक मार्टेल (ऑ)\nसामनावीर: डेव्हिड वॉर्नर (ऑ)\nनाणेफेक : ऑस्ट्रेलिया, फलंदाजी\nएका कॅलेंडर वर्षात सात एकदिवसीय शतके करणारा डेव्हिड वॉर्नर हा दुसरा फलंदाज[९]\nवॉर्नरने संघाच्या धावसंख्येपैकी ५९% धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांपैकी एकदिवसीय सामन्यातील हा दुसरा सर्वात जास्त टक्का आहे.[१०]\n^ \"भविष्यातील दौर्‍यांचे कार्यक्रम\". आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन (इंग्रजी मजकूर). १६ जानेवारी २०१६ रोजी पाहिले.\n^ \"२०१६-१७ उन्हाळी हंगामाची धडाक्यात सुरवात करण्यासाठी चार देश सज्ज\". क्रिकेट ऑस्ट्रेलिया (इंग्रजी मजकूर). 20 April 2016 रोजी पाहिले.\n^ \"नवोदित कार्टराईटची ऑस्ट्रेलिया एकदिवसीय संघात निवड\". इएसपीएन क्रिकन्फो (इंग्रजी मजकूर). २ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.\n^ \"चॅपेल-हॅडली चषकासाठी न्यूझीलंड संघात नवोदित फर्ग्युसनची निवड\". इएसपीएन क्रिकन्फो (इंग्रजी मजकूर). २ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.\n^ \"स्मिथची पाँटिंगच्या विक्रमाशी बरोबरी\". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी मजकूर). ५ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.\n^ \"प्रेक्षणीय स्मिथकडून विक्रमांची मोडतोड\". क्रिकेट ऑस्ट्रेलिया (इंग्रजी मजकूर). ५ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.\n^ \"ऑस्ट्रेलिया वि न्यूझीलंड, १ला एकदिवसीय सामना आकडेवारी: स्टीव्ह स्मिथ आणि मार्टिन गुप्टिलचे राष्ट्रीय विक्रम\". स्पोर्ट्स कीडा (इंग्रजी मजकूर). ५ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.\n^ \"न्यूझीलंड फेस मस्ट-विन आफ्टर फरगेटेबल स्टार्ट\". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी मजकूर). ६ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.\n^ \"वॉर्नरची तेंडुलकरच्या १९९८ च्या धावांशी स्पर्धा\". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्र���ी मजकूर). ९ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.\n^ \"पूर्ण डावामध्ये धावांचा सर्वाधिक टक्का\". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी मजकूर). ९ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.\nमालिका मुख्यपान - इएसपीएन क्रिकइन्फो\nआधीचा मोसम: आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०१६\nन्यूझीलंड वि भारत • वेस्ट इंडीज वि पाकिस्तान • अफगाणिस्तान वि बांगलादेश • आयर्लंड वि दक्षिण आफ्रिका • ऑस्ट्रेलिया वि आयर्लंड • ऑस्ट्रेलिया वि दक्षिण आफ्रिका\nन्यूझीलंड वि भारत • इंग्लंड वि बांगलादेश • श्रीलंका वि झिम्बाब्वे • २०१६ आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग चार\nदक्षिण आफ्रिका वि ऑस्ट्रेलिया • श्रीलंका वि झिम्बाब्वे • इंग्लंड वि भारत • झिम्बाब्वे त्रिकोणी मालिका, २०१६-१७ • पाकिस्तान वि न्यूझीलंड • महिला ट्वेंटी२० आशिया चषक\nन्यूझीलंड वि ऑस्ट्रेलिया • पाकिस्तान वि ऑस्ट्रेलिया • १९ वर्षांखालील आशिया चषक, २०१६ • बांगलादेश वि न्यूझीलंड • श्रीलंका वि दक्षिण आफ्रिका\nडेझर्ट टी२० • युएई त्रिकोणी मालिका • ऑस्ट्रेलिया वि न्यूझीलंड\n२०१७ महिला क्रिकेट विश्वचषक पात्रता स्पर्धा • बांगलादेश वि भारत • अफगाणिस्तान वि झिम्बाब्वे • दक्षिण आफ्रिका वि न्यूझीलंड • श्रीलंका वि ऑस्ट्रेलिया • ऑस्ट्रेलिया वि भारत\nआयर्लंड वि युएई • इंग्लंड वि वेस्ट इंडीज • आयर्लंड वि अफगाणिस्तान • बांगलादेश वि श्रीलंका • पाकिस्तान वि वेस्ट इंडीज\nसध्या सुरु असलेल्या स्पर्धा\nआयसीसी विश्व क्रिकेट लीग स्पर्धा • इंटरकॉन्टिनेन्टल चषक • आय.सी.सी. महिला चँपियनशीप\nनंतरचा मोसम: आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०१७\nइ.स. २०१६ मधील खेळ\nइ.स. २०१६ मधील क्रिकेट\nन्यू झीलँड क्रिकेट संघाचे ऑस्ट्रेलिया दौरे\nन्यू झीलँड क्रिकेट संघाचे परदेशी दौरे\nआंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे ऑस्ट्रेलिया दौरे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ जुलै २०१८ रोजी ०९:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BE_%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A5%82", "date_download": "2019-06-20T16:17:25Z", "digest": "sha1:RE3VRLRNP7HMMPCDFJVRU2SGGZQ7D75H", "length": 5557, "nlines": 100, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "प्रगणानंदा रमेशबाबू - विकिपीडिया", "raw_content": "\nऑगस्ट १०, इ.स. २००५\nइंटरनॅशनल मास्टर (इ.स. २०१६)\nप्रगणानंदा रमेशबाबू (१० ऑगस्ट, २००५ - ) हा भारतीय बुद्धिबळ खेळाडू आहे. हा सर्जी कर्जाकीन नंतर दुसऱ्या क्रमांकाचा लहान वयाचा ग्रँडमास्टर आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. २००५ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ जून २०१८ रोजी २१:२८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/minister-girish-mahajan-on-nashik-development/", "date_download": "2019-06-20T15:27:07Z", "digest": "sha1:BQNXOJPM76M4PY7DDOILC6AJWOSCEKLB", "length": 39776, "nlines": 261, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "ध्यास स्वप्नपूर्तीचा : नाशिक-पुणे रेल्वे तीन वर्षांत ट्रॅकवर | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nसोन्याच्या भावानं गाठला उच्चांक\nभैय्या, पक्कं ठरलं ना..\n‘ती’ रेपकार अखेर पोलिसांच्या ताब्यात\nतडीपारीनंतर नगरात फिरणारा टिंग्या गजाआड\nनाशिकची गुन्हेगारी संपता संपेना; अब्रू वाचविण्यासाठी ‘तिने’ मारली धावत्या रिक्षातून उडी\nविधानसभा निवडणुकीचे चोख नियोजन करा : विभागीय आयुक्त माने\nकंत्राटदार बदलला तरी कर्मचार्‍यांना कायम ठेवा\nबार्‍हे ग्रामिण रुग्णालयात आरोग्यांची हेळसांड\nआकाशवाणी चौकात अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर पोलिसांनी पकडले\nशेतीपंपाचा वीजपुरवठा खंडित न करण्याचा महावितरणचा निर्णय\nगावठी कट्ट्यातून गोळी झाडल्याचा पोलिसांना संशय\n…अखेर ग.स.तील बेनामी ठेवीप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा\nना.जयकुमार रावल यांच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन\nवादळग्रस्तांसाठी आ.कुणाल पाटील विधानसभेत आक्रमक\n46 विभागांच्या 482 सेवा ऑनलाईन- जिल्हाधिकारी राहुल रेखावार\nसाक्रीत तीव्र पाणीटंचाई; उपाययोजना करा\nतळोद्यानजिक अहमदाबाद-शिरपूर बसव��� दगडफेक\nकोळदा-खेतिया रस्त्याचे काम संथगतीने\nनवापुरात वेळेवर पाणीपुरवठा होत नसल्याने भाजपातर्फे मुख्याधिकार्‍यांना घेराव\nजिल्ह्यात विविध कार्यक्रमांनी तसेच गुलाबपुष्प देवून नवागतांचे स्वागत\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nसोन्याच्या भावानं गाठला उच्चांक\nध्यास स्वप्नपूर्तीचा : नाशिक-पुणे रेल्वे तीन वर्षांत ट्रॅकवर\nध्यास स्वप्नपूर्तीचा : नाशिक-पुणे रेल्वे तीन वर्षांत ट्रॅकवर\nनाशिक-पुणे कनेक्टिव्हिटी हा नाशिककरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. यासाठी सरकार तब्बल साडेसात हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. दळणवळणाच्या जलद सुविधा मिळाल्यामुळे नाशिकचे अर्थकारण व समाजकारण मोठ्या प्रमाणात बदलेल. पुढील तीन वर्षात हा रेल्वे मार्ग निश्चितपणे मार्गी लावण्यात येईल. तसेच इगतपुरी-नाशिक-मनमाड तिसरा रेल्वे ट्रॅक, मनमाड इंदौर रेल्वे मार्गाचे कामही लवकरच सुरू करण्यात येणार आहे. मांजरपाडा प्रकल्पाचे पुढीलवर्षी\nमहाराष्ट्र सरकारने नाशिक जिल्ह्यातील तीन मोठे प्रकल्प कॉस्ट शेअरिंग बेसिसवर नव्या रेल्वे लाईनसाठी मंजूर केले असून, त्यांची कामाची सुरुवात ‘महारेल’ अर्थात महाराष्ट्र सरकार आणि रेल्वे मंत्रालय यांच्या संयुक्तपणे निर्माण झालेल्या कंपनीच्या माध्यमातून होणार आहे. यामुळे नाशिक महानगर आणि जिल्ह्याच्या विकासात मोठी भर पडणार आहे यात शंकाच नाही. नाशिक-पुणे कनेक्टिव्हिटी हा नाशिककरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे.\nनाशिक-पुणे-मुंबई हा खरं तर गोल्डन ट्रँगल असून, पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण झालेले आहे. या ठिकाणच्या जागांचे भाव प्रचंड असून, जागेची उपलब्धता ही फारशी नाही. त्यामुळे पुणे – नाशिक याची कनेक्टिव्हिटी चांगली झाल्यास नाशिकच्या विकासाला मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होणार आहेत. आगामी नाशिक – पुणे हा नियोजित लोहमार्ग 248 किमी अंतर अवघ्या अडीच तासात पार केले जावे असे नियोजन आहे.\nयामुळे सध्या ट्रॅफिकमुळे लागणारा कंटाळवाणा सहा तासाचा वेळ निम्म्यावर येऊन, प्रवासी वाहनांच्या फेर्‍या कमी होऊन इंधन बचत होऊन, प्रदूषण कमी होईल. यामुळे रस्ते अपघात बंद होतील, रेल्वे स्थानकांवर सौर ऊर्जेची निर्मिती होईल त्यामुळे कार्बन क्रेडिटच्या माध्यमातून जागत���क स्तरावर पर्यावरण विषयक फायदे मिळतील. रेल्वे मंत्रालयाने आता नवीन कोचेस 220 किमी प्रति तास धावण्याच्या क्षमतेचे आणूनही रेल्वे ट्रॅकची क्षमता निम्मीच असल्यामुळे ते अपेक्षित वेगाने धावू शकत नाहीत. ही बाब नवीन लोहमार्गात दूर होणार असल्यामुळे नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यामुळे गाडीचा वेग दुपटीने वाढणार आहे.\nनाशिक – पुणे हा पहिला लोहमार्ग या नवीन तंत्रज्ञानाने बनवला जाईल हे निश्चितच कौतुकास्पद आहे, यासाठी सरकार तब्बल साडेसात हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. दळणवळणाच्या इतक्या जलद सुविधा मिळाल्यामुळे नाशिकचे अर्थकारण व समाजकारण मोठ्या प्रमाणात बदलेल. त्याचा फायदा नाशिकच्या औद्योगिक, आर्थिक , सामाजिक, सांस्कृतिक व स्मार्ट विकासाला निश्चितपणे होईल असा मला विश्वास असून, याद्वारे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होऊन स्थानिक युवकांसाठी संधी उपलब्ध होणार आहे.\nनियोजित नाशिक-पुणे हा 248 किलोमीटरचा लोहमार्ग असून, प्रकल्पाची किंमत सुमारे 5341 कोटी एकेरी लाईनसाठी, 6700 कोटी दुहेरी लाईनसाठी असेल. तर नाशिकसाठी महत्वपूर्ण अशा इगतपुरी-मनमाड 124 किलोमीटर लांबीच्या तिसर्‍या रेल्वे लाईनची किंमत साधारण 1860 कोटी रुपये इतकी असणार आहे. यामुळे इगतपुरी आणि मनमाड या दरम्यानची रेल्वे कनेक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.\nनाशिकच्या मनमाड-इंदोर रेल्वेमार्ग धुळे आणि मालेगाव या शहरातून जाणार असून तो 358 किलोमीटरचा असून, प्रकल्प किंमत 8 हजार 857 कोटी रुपये इतकी आहे. महाराष्ट्र रेल्वे मूलभूत सुविधा विकास कंपनी लिमिटेड ‘महारेल’ या महाराष्ट्र सरकार आणि रेल्वे मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने 8 ऑगस्ट 2017 रोजी सुरू केलेल्या कंपनीचे कामकाज नुकतेच जोमाने सुरू झाले आहे. या कंपनीने मोठ्या प्रमाणात कामे हाती घेतली आहेत. रेल्वे मंत्रालयाच्या लोहमार्ग विकास प्रकल्पाची अंमलबजावणी करण्याच्या तुलनेत महारेल कंपनीने राज्यात अल्पावधीत मोठ्या प्रमाणात घेतलेले लोहमार्ग विकासाची कामे गतीने पूर्ण करण्याचे नियोजन आहे. हे सर्व महत्वाकांक्षी प्रकल्प वेळेवर कार्यान्वित होण्यासाठी व प्रकल्पांची कामे सत्वर सुरू करण्याचा दृष्टीने याबाबत स्थानिक पातळीवर सर्व संबंधित विभागाच्या प्रमुख अधिकारी सोबत मुंबई येथे आपल्या अध्यक्षतेखाली लवकरच आढावा बैठक ��ेण्यात येणार आहे.\nजागतिक ‘ऑर्गन टेम्पल’ साकारणार\nअवयवदानाचे महत्त्व घराघरात पोहोचावे, लोकांना अवयवदानाबाबत माहिती व्हावी आणि लोकांच्या मनातील गैरसमज दूर व्हावेत, यासाठी नाशिकमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचं ऑर्गन टेम्पल उभारण्यात येणार आहे. नाशिक म्हणजे मंदिरांचे शहर. या शहराला एक आध्यात्मिक ओळख आहे. ऑर्गन टेम्पलच्या माध्यमातून अवयवदानाला प्रोत्साहन देण्याचा आमचा प्रयत्न आहे. या टेम्पलच्या माध्यमातून अवयवदाते, त्यांचे कुटुंबीय यांची ओळख कायमस्वरूपी लोकांपुढे येईल. ब्रेनडेड व्यक्तीच्या शरीरातील अवयव कशा पद्धतीने काढण्यात येतात. गरजू व्यक्तीच्या शरीरात हे अवयव कसे प्रत्यारोपित करण्यात येतात याची माहिती लोकांना या ठिकाणी मिळेल.पंचवटीत सुमारे चार एकर जागेवर हे आरोग्यकेंद्र उभारण्यात येणार आहे.\nराज्यातील शेतकरी समृद्ध व्हावा यासाठी जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे, शाश्वत शेती, समृद्ध शेतकरी अभियान, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार, प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत गेल्या दोन वर्षात जिल्ह्यात 447 गावे जलसमृद्ध झाली असून 74 हजार टीसीएम पाणीसाठा निर्माण झाला आहे. गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत 45 लाख क्युबिक मीटर गाळ उपसण्यात आल्याने धरणातील पाणी साठवण क्षमता वाढली आहे.\nमहावितरणतर्फे गेल्या चार वर्षात 21 हजार 940 शेतकर्‍यांना वीज जोडणी देण्यात आली आहे. जिल्ह्यातील 17 हजार शेतीपंपांना उच्चदाब वीजवितरण प्रणालीद्वारे वीज देण्यात येणार आहे. देशातील सर्वात मोठी कर्जमाफी राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून जाहीर केली. त्याद्वारे जिल्ह्यातील 1 लाख 49 हजार 688 शेतकर्‍यांना 793 कोटी 29 लाख रुपयांचा लाभ देण्यात आला आहे. शेतीसाठी सिंचनाची व्यवस्था झाल्यास शेतकर्‍याला खर्‍या अर्थाने समृद्ध करता येणे शक्य आहे. म्हणून प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत 26प्रकल्पांसाठी 13 हजार 663 कोटी आणि बळीराजा सिंचन योजनेच्या माध्यमातून 83 प्रकल्पांसाठी 1700 कोटी रुपयांची कामे हाती घेण्यात आली आहेत. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर प्रथमच राज्याला सिंचनासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त झाला असून, त्यामुळे राज्यातील सिंचन व्यवस्थेचे चित्र बदलेल, असा विश्वास मला वाटतो.\nआंतरराष्ट्रीय स्तरावरील योग विद्यापीठासाठी नाशिकचे वातावरण योग्य असून, त्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. याकरिता त्र्यंबकेश्वर येथे 25 एकर जागेत हे विद्यापीठ साकारण्याचे प्रस्तावित आहेत. जिल्हा प्रशासनाकडून जागेचा प्रश्न सुटल्यानंतर लगेच विद्यापीठाचा शुभारंभ केला जाईल. तसेच, आंतरराष्ट्रीय स्तरावरील योगासनाची स्पर्धा नाशिक येथे होण्यासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करणार आहोत. आयुष मंत्रालयाच्या वतीनेही नाशिकमध्ये विद्यापीठासाठी चाचपणी सुरू आहे.\n30 हजार नागरिकांना देणार हक्काचे घर\nघरकूल योजनेत नाशिक जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर तर देशात 40 व्या क्रमांकावर आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध घरकूल योजनांच्या माध्यमातून 21 हजार नागरिकांना हक्काचे घर मिळाले आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आणखी 30 हजार घरे उभारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत जिल्ह्यात या योजनेचा लाभ 3 लाख 46 हजार 301 लाभार्थ्यांनी घेतला आहे. त्यांना 522 कोटी 24 लाखांचे कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे. राज्यात किशोरवयीन मुलींच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी जिल्हा परिषद शाळांमधून ‘अस्मिता’ योजना राबविण्यात येत आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून गेल्या चार वर्षात 69 हजार 400 लाभार्थ्यांनी लाभ घेतला आहे. मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र अभियानात सहा महिन्यात 23 हजार नागरिकांवर उपचार करण्यात आले. स्त्रीभू्रणहत्या रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कठोर पावले उचलण्याबरोबरच जनजागृतीवरही भर दिला आहे. त्यामुळे गतवर्षी 923 एवढा असणारा मुलींचा जन्मदर यावर्षी 981 पर्यंत पोहोचला आहे. राज्यात सर्वात चांगली कामगिरी जिल्ह्याने केली आहे.\nदोन हजार कोटींची ‘स्मार्ट’ कामे\nस्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सुंदर नाशिक शहराची संकल्पना साकार करण्याचा प्रयत्न आहे. या प्रकल्पांतर्गत होळकर पुलावरील कारंजे, इतिहास संग्रहालय, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, नेहरु बायोडायव्हर्सिटी उद्यान, सरकारवाडा नूतनीकरण आदी कामे पूर्ण झाली आहेत. प्रकल्पाची एकूण किंमत 2 हजार 704 कोटी असून, त्याअंतर्गत 56 कामांचा समावेश आहे. या कामांमुळे नाशिकच्या पायाभूत सुविधांच्या विकासाबरोबरच पर्यटनालाही चालना मिळेल.\nराज्यात चा��गले व गुणवंत डॉक्टर्स निर्माण व्हावे, या करिता वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत सुसूत्रता आणण्यासाठी संपूर्ण देशात एकच सामाईक प्रवेशपरीक्षा नीट मार्फत पदवीपूर्व व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या सर्व प्रवेशप्रक्रिया नीटमार्फत करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात राज्यात सर्व शासकीय व खासगी महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल. त्यामुळे राज्यात गुणवंत डॉक्टर्स उपलब्ध होतील. हा ऐतिहासिक निर्णय आहे.\nविभागातील पहिले मराठा वसतिगृह\nडॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेंतर्गत विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासाठी नाशिकच्या जलसंपदा विभागाच्या महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था मेरी येथील दोन इमारती तात्काळ उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत नाशिक विभागात सुरू करण्यात येणार्‍या या पहिल्या वसतीगृहाचा मराठा समाजातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्टीने लाभ होणार आहे. मेरी संस्थेतील सी टाईप दहा आणि अकरा क्रमांकाच्या इमारती तात्पुरत्या स्वरूपात वसतिगृहासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला हस्तांतरित करण्यात आल्या आहेत. या विभागामार्फत या इमारतींची डागडुजी करण्यात आली आहे. येथे विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.\nकेंद्र शासनाच्या पर्यटनविभागामार्फत प्रसाद योजनेंतर्गत राज्यातून एकमेव त्र्यंबकेश्वर या तीर्थाची निवड करण्यात आली आहे. धार्मिक पर्यटन हा केंद्रबिंदू ठेवून भाविकांना लागणार्‍या सुविधांचा विकास यातून केला जाणार आहे. याकरीता 202 कोटींचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. यातील कामांना सुरुवात करण्यात आली असून, पुढील तीन महिन्यात ही कामे पूर्ण करण्यात येतील. तसेच त्र्यंबकेश्वर येथे मोठ्या प्रमाणावर भाविक येत असतात. मात्र, हे भाविक केवळ कुशावर्तावर स्नान करून परतात. मात्र, गोदावरीचे मूळ उगमस्थान असलेल्या ब्रह्मगिरीवर ते जाऊ शकत नाही. याकरिता आता या ठिकाणी लवकरच ‘रोप वे’करण्यात येणार आहे. हे कामही लवकरच सुरू करण्यात येणार असून, यामुळे धार्मिक पर्यटनाला चालना मिळेल.\nनाशिकमधील अन्न पदार्थांची नमुने तपासणी प्रयोगशाळा (फूड लॅब) आठ ते दहा वर्षांपासून बंद आहे. यामुळे येथील अन्नपदार्थ पुणे, मुंबई अथवा भोपाळला पाठवण्यात येतात. अन्न व औषध प्रशासनाचे काम थेट नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित आहे. दुर्दैवाने नाशिकमधील अन्नपदार्थ तपासणीची प्रयोगशाळा सुमारे 10 वर्षांपासून बंद आहे. शहरातील सिव्हिल हॉस्पिटलच्या आवारात असलेल्या आरोग्य प्रयोगशाळेत अन्नपदार्थांऐवजी केवळ पाण्याच्याच नमुन्यांची तपासणी केली जाते. नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि अहमदनगर या पाच जिल्ह्यांची अन्न सुरक्षा नाशिकमधील अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयावर अवलंबून आहे. एफडीएच्या वतीने पाचही जिल्ह्यांतील अन्न आणि औषधांचे नमुने वेळोवेळी तपासणीसाठी ताब्यात घेण्यात येतात. नाशिकमधील लॅब बंद पडल्याने अन्नपदार्थांचे नमुने मुंबई, पुणे तसेच भोपाळ येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात येतात. यामुळे एफडीएफकडून कारवाईलाही विलंब होतो. मात्र आता मानूर येथे ही अत्याधुनिक लॅब साकारण्यात येणार आहे.\nध्यास स्वप्नपूर्तीचा : विकासाचा समृद्धी मार्ग\nवाळूचा ढीग कोसळून मजूर ठार; दोन जखमी\nनागरी कर्तव्यांचे भान हवे – मयूर पारख\nपर्यटनातील विविधता जोपासावी – भाविक ठक्कर\nवाहतुकीची दूरदृष्टी हवी – शुभांकर टकले\nबहुमजली पार्किंग हवी – अॅड. राकेश भुजबळ\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nबस व दुचाकीच्या धडकेत पती -पत्नी जागीच ठार\nBreaking News, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nपश्चिम बंगालमध्ये पुन्हा पूल कोसळला, तीन दिवसात दुसरी घटना\nBreaking News, आवर्जून वाचाच, देश विदेश, मुख्य बातम्या\n‘बंद’तून उघडले आघाडीचे दार\nकोकणात मान्सून दाखल; हवामान खात्याकडून अधिकृत माहिती\nचार वर्षांत राज्यात 12 हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nबोदवड औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षकाचा महिला कर्मचार्‍यावर चाकू हल्ला\nmaharashtra, जळगाव, मुख्य बातम्या\nसोन्याच्या भावानं गाठला उच्चांक\nभैय्या, पक्कं ठरलं ना..\n‘ती’ रेपकार अखेर पोलिसांच्या ताब्यात\nतडीपारीनंतर नगरात फिरणारा टिंग्या गजाआड\nकर्जमंजुरीसाठी तरूणांकडून उकळले पैसे\nनागरी कर्तव्यांचे भान हवे – मयूर पारख\nपर्यटनातील विविधता जोपासावी – भाविक ठक्कर\nवाहतुकीची दूरदृष्टी हवी – शुभांकर टकले\nबहुमजली पार्किंग हवी – अॅड. राकेश भुजबळ\nवाळूचा ढीग कोसळून मजूर ठार; दोन जखमी\nसोन्याच्या भावानं गाठला उच्चांक\nभैय्या, पक्कं ठरलं ना..\n‘ती’ रेपकार अखेर पोलिसांच्या ताब्यात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://spsnews.in/?p=5242", "date_download": "2019-06-20T16:02:23Z", "digest": "sha1:W33ERMBEQZHR62Y7SZ5EWJE42RIZSW74", "length": 13899, "nlines": 101, "source_domain": "spsnews.in", "title": "जवान दीपक शेवाळे यांचे हृदयविकाराने निधन : रक्षाविसर्जन दि.९ जून रोजी | | SPSNEWS", "raw_content": "\nशासनाच्या विकास योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा- जिल्हाधिकारी दौलत देसाई\nपावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी १०.२३ कोटींचा निधी :आम.सत्यजित पाटील\nबांबवडे विद्यामंदिरात दफ्तर व शालेय साहित्याचे वाटप\nबांबवडे विद्यामंदिरात दफ्तर व शालेय साहित्याचे वाटप\nचिमुकल्यांचा किलबिलाट पाहण्यासाठी जमला जनसमुदाय\nजवान दीपक शेवाळे यांचे हृदयविकाराने निधन : रक्षाविसर्जन दि.९ जून रोजी\nभेडसगाव/प्रतिनिधी ( मारुती फाळके ):\nभेडसगाव ता.शाहूवाडी येथील, सी.आर.पी.एफ. चे जवान दीपक ज्ञानदेव शेवाळे {वय 48} यांचे गडचिरोली येथे सेवा बजावत असताना, गुरुवार दि.६ जून रोजी सायंकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. 1993 पासून ते सीआरपीएफ युनिट क्र.१९१मध्ये सेवा बजावत होते, आज (शनिवारी) दुपारी त्यांचे पार्थिव मूळ गावी भेडसगाव (ता शाहूवाडी) येथे आणण्यात आले. वीर जवान अमर रहे,वीर जवान तुझे सलाम अशा जयघोषात गावातून पार्थिवाची अंत्ययात्रा काढण्यात आली.\nयाबाबत ची अधिक माहिती अशी कि, दीपक सेवा बजावत असलेल्या एफ १९१ ही ८० जणांची तुकडी गडचिरोली नक्षलवादी क्षेत्रातुन जंगलातून चालत माघारी येत होती. यावेळी वडसा गावच्या हद्दीत आल्यावर दीपक यांच्या छातीत कळ येऊ लागली, याची कल्पना त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना दिली. त्यांनी ताबडतोब रुग्णवाहिकेला पाचारण करून, अहिरे या तालुक्याच्या ठिकाणी केंद्रीय राखीव दलाच्या दवाखान्यात दाखल केले. इथे उपचाराला दीपक प्रतिसाद देत नसल्याने इथल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना चंद्रपूर येथील जिल्हा शासकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली. दीपक यांचे निधन झाल्याची बातमी सी. आर. पी. एफ. च्या प्रशासनाने ताबडतोब घरच्यांना दिली.\nदुपारी १.३० च्या सुमारास दीपक यांचे पार्थिव खाजगी गाडीतून गावात आणण्यात आले. तत्पूर्वी अंत्यसंस्कार शासकीय इतमामात की घरगुती पद्धतीने करायचे याबाबत संदिग्धता होती. याची प्रशासनाने कोणतीही कल्पना दिली नव्हती. शेवटी कदम व शेवाळे भावकीने स्वतः अंत्यसंस्काराची तयारी केली. बंद पेटीतले दीपक यांचे पार्थिव खाली उतरताच दिपकची पत्नी, आई व मुलीने एकच हंबरडा फोडला. गावातील महिलांनी पार्थिव पाहताच, अश्रूंना वाट मोकळी करून दिली. यावेळी पंचक्रोशीतील आबालवृद्धासंह सर्वानी अंत्यदर्शनासाठी खूप गर्दी केली होती.\nदीपक शेवाळे हे सन १९९३ साली केंद्रीय राखीव पोलीस दलात भरती झाले. लहानपनापासून ते जिद्दी व हुशार होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण केंद्रशाळा भेडसगाव तर माध्यमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल येथे झाले. ३ महिन्यापूर्वी दीपक हे कुटुंबासमवेत गावी सुट्टीवर आले होते. तेव्हा त्यांनी कंदलगाव ता.करवीर येथे नवीन घर खरेदी केले होते. त्या घराची वास्तुशांती या महिन्यात सुट्टीवर आल्यावर घालणार होते. हे त्यांचे स्वप्न अपुरे राहिले. दीपक यांच्या निधनाची वार्ता समजताच गावातील व आठवडी बाजार व सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले. ग्रामस्थांनी सजवलेल्या ट्रॅक्टर मधून, गावातून त्यांचे व्यर्थ न हो बलिदान, अमर रहे अमर रहे, दीपक जवान अमर रहे अशा निनादात अंत्ययात्रा काढली. या अंत्ययात्रेत गावातील ग्रामस्थ, युवक, महिला, लोकप्रतिनिधी सहभागी झाले होते. गावातील अंत्ययात्रेनंतर पार्थिव आनंद माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात अंत्यसंस्काराच्या ठिकाणी आणण्यात आले. सुरुवातीला शाहुवाडीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक भालचंद्र देशमुख यांच्या नियोजनाखाली पोलिसांची मानवंदना व बंदुकीच्या फैरी झाडून अभिवादन करण्यात आले. यावेळी वाजवण्यात आलेल्या ट्रम्पेट च्या धून मुळे वातावरण खूपच भावनिक झाले. यावेळी उपस्थितांच्या डोळ्याच्या कडा ओलांवल्या. यानंतर मुलगा पार्थने दीपक यांच्या पार्थिवाला भडाग्नी दिला.\nदीपक यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा पार्थ (१० वर्ष),मुलगी-प्रियांका१८ वर्ष, भावजय, पुतणे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या दि.९ जून रोजी आहे.\nअंत्यसंस्कारा वेळी शाहुवाडीचे आमदार सत्यजित पाटील, जि. प. सदस्य हंबीरराव पाटील, अमर पाटील, पंचायत समिती सभापती अश्विनी पाटील, सदस्य दिलीप पाटील, विजय खोत, डॉ.स्नेहा जाधव, सरपंच अमरसिंह पाटील, नियोजन समिती सदस्य प्रवीण प्रभावळकर, भाजपचे तालुकाध्यक्ष दाजी चौगुले, दत्ता पोवार, अलका भालेकर, सर्जेराव पाटील माणकर, आप्पासो साळुंखे, बाळासाहेब पाटील व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.\nजवान दीपक शेवाळे यांना SPS न्यूज आणि सा.शाहुवाडी टाईम्स च्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली .\n← फ्रेंड्स मोबाईल शॉपी चे मालक अमोल लाटकर यांना २५ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा\nउद्या “ जनसुराज्य ” ची अनेक विकास कामांची उद्घाटने व शेतकरी मेळावा →\nस्व.अशोकराव पाटील यांचा रक्षाविसर्जन कार्यक्रम\nतालुक्यासाठी नवा आदर्श : भेडसगावातील दारू कायमची बंद – श्री.हंबीरराव पाटील,जि.प.सदस्य\nशासनाच्या विकास योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा- जिल्हाधिकारी दौलत देसाई\nशासनाच्या विकास योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा- जिल्हाधिकारी दौलत देसाई\nपावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी १०.२३ कोटींचा निधी :आम.सत्यजित पाटील\nबांबवडे विद्यामंदिरात दफ्तर व शालेय साहित्याचे वाटप\nबांबवडे विद्यामंदिरात दफ्तर व शालेय साहित्याचे वाटप\nचिमुकल्यांचा किलबिलाट पाहण्यासाठी जमला जनसमुदाय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/modinche-bhashan-pahave-kase1", "date_download": "2019-06-20T15:26:42Z", "digest": "sha1:OYCJZISW6LXPN5DAQI2LTCAMQNZJUFZK", "length": 26207, "nlines": 84, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "वस्तुविक्रेत्याचा नाटकीपणा आणि खोटेपणा : मोदींचे भाषण ‘पाहावे’ कसे? – भाग १ - द वायर मराठी", "raw_content": "\nवस्तुविक्रेत्याचा नाटकीपणा आणि खोटेपणा : मोदींचे भाषण ‘पाहावे’ कसे\nनरेंद्र मोदी यांचा प्रचार एवढा परिणामकारक का ठरतो, त्यांच्या अनुयायांना ते जगातील सर्वश्रेष्ठ वक्ते आहेत असे का वाटते... हे समजून घ्यायचे असेल, तर आधी मोदींचे भाषिक-वैचारिक स्वरूप जाणून घेतले पाहिजे...\nलक्ष्यवेधी आणि लक्ष्यभेदी : वायर मराठी\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भाषण देण्याचा अजिबात कंटाळा नाही. ते सतत बोलतच असतात. कधी ‘चाय पे चर्चा’ करतात, कधी ‘मन की बात’ करतात, कधी दूरचित्रवाणीवरून राष्ट्राला संबोधित करतात आणि सतत प्रचारसभांत भाषणे देत असतात. एके काळी या देशात असा कोणताही कानाकोपरा नव्हता की जेथून लता मंगेशकरांचा सूर ऐकू येत नसे. आज देशातील कोणतेही असे घर नाही की जेथील टीव्ही वा रेडिओसंचातून मोदींचा आवाज कानावर पडत नाही.\nराज ठाकरे यांच्या राजकारणाबद्दल दुमत असू शकते, परंतु त्यांच्यातील कलाकारात असलेली ध्वनी, रंग, रुप यांविषयीची जाण कोणी नाकारू शकत नाही. या राज यांनी एकदा ���ोदींच्या आवाजाची तुलना ‘फॉर्म्युला वन रेस’मध्ये धावणा-या वाहनांच्या आवाजाशी केली होती. तो काही फार कर्णसुखद आवाज आहे असे नाही. मुंबईतील गुजराती व्यापारी मंडळींचा लोकल प्रवासातील संवाद ज्यांनी ऐकला असेल, त्यांच्या हे लक्षात येईल की मोदींच्या आवाजातही तो खास गुर्जरी लहेजा आहे; एक कोरडी व्यावहारिकता आहे. तशात ते वाक्यातील शेवटचे शब्द घशातून, काहीसे खर्जात रेकल्यासारखे लांबवत नेतात. असे असतानाही भारतीय राजकारणात आज त्यांच्या तोडीचा अन्य वक्ता नाही असे म्हणतात. तशी उत्कृष्ट वक्तृत्वशैली तर काँग्रेसचे नेते आणि लेखक शशी थरूर यांच्याकडेही आहे. मुस्लिमनेते असदुद्दीन औवैसी यांची वक्तृत्वशैलीही त्यांच्या श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून सोडणारी आहे. पण मोदींची गोष्ट काही वेगळीच आहे.\nयाचे एक कारण आहे मोदींची भाषा. शशी थरूर हे प्रामुख्याने इंग्रजी वक्ते आहेत. अस्खलित प्रवाही इंग्रजी बोलण्यात मधूनच नित्याच्या वापरात नसलेले अवघड शब्द पेरून चमत्कृती निर्माण करून आपल्या उच्चभ्रू श्रोत्यांना भारावून टाकणे ही थरूर यांची खासीयत. अभिजाततेतून श्रोत्यांच्या तर्कबुद्धीला केलेले अंतिम आवाहन हे त्यांचे वैशिष्ट्य तर ओवैसी यांचे आवाहन असते ते प्रामुख्याने भावनांनाच. फारसी-अरबी-उर्दू शब्दांची पेरणी असलेले त्यांचे भाषण ऐकताना श्रोत्यांना भारावलेपण येत असले, तरी त्यामुळेच त्यांचा श्रोतृवर्ग मर्यादीत होऊन जातो.\nमोदी वेगळे ठरतात ते येथे. सर्वसामान्यांना सहज समजणा-या, सहसा संस्कृतप्रचूरतेपासून दूर असलेल्या हिंदीत ते बोलतात. त्यामुळे त्यांचे आवाहनही सर्वदूर जाते. आपणांस श्रोत्यांपर्यंत पोचविण्याच्या विचारांचे, भूमिकांचे, भावनांचे माध्यम असते भाषा. प्रत्येक भाषेला एक अंगभूत लय असते. हिंदी भाषेची ती लय मोदींच्या भाषणात अभावानेच आढळते. उलट अनेकदा तर त्यांची हिंदी उग्र भासते. पण त्याची कमतरता ते शाब्दिक चमत्कृती करून मोठ्या चलाखीने भरून काढतात. मोदींना शब्दांची लघुरूपे बनविण्याची खोडच आहे असे म्हणतात. पण ती खोड नसून ती युक्ती आहे त्यांची. अलीकडेच मीरत येथील एका सभेत त्यांनी सपा, राजद आणि बसप यांची आद्याक्षरे घेऊन ‘सराब’ असा परिवर्णी शब्द तयार केला होता. हे तिन्ही पक्ष म्हणजे शराब आहे, असे त्यांना सांगायचे होते. वरकरणी हा बाली��� खेळ वाटतो. मोदींचे टीकाकार हसतात त्याला. खिल्ली उडवतात. पण त्यातून दिसते ते हेच की मोदींची चलाखीच त्यांच्या लक्षात आलेली नाही.\nएखादी गोष्ट कायमची लक्षात राहावी यासाठी आपण सगळेच लहानपणापासून अशा आद्याक्षरसंज्ञा वापरत असतो. उदाहरणार्थ घराबाहेर पडताना ‘पेरूचा पापा’ घ्यावा असे पूर्वी म्हणत असत. पेन, रुमाल, चावी, पाकिट आणि पास यांची आठवण राहावी यासाठी आद्याक्षरसंज्ञांनी बनविलेले हे विनोदी वाक्य. असे चमत्कृतीपूर्ण शब्द नक्कीच खोल मनात कोरले जातात. मोदी हाच प्रयोग आपल्या भाषणातून करत असतात.\nभाजपमधील अन्य नेतेही याबाबत मोदींचा कित्ता गिरवताना दिसतात. उदाहरणार्थ २०१७ मध्ये भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी काँग्रेसचा क, समाजवादी पक्षाचा सा आणि बसपमधला ब घेऊन ‘कसाब’ हा शब्द तयार केला होता. विरोधकांना शराबची, दारूची उपमा देणे अशा गोष्टींतून मोदी प्रोपगंडातील बदनामकरणाचे तंत्र वापरत असतात. पण कदाचित त्यांच्याही न कळत ते भाषेच्या उपमा या अलंकाराचा पूर्ण क्षमतेने वापर करीत असतात. एखाद्या गोष्टीला उपमा दिली जाते ती नेहमीच्या माहितीतल्या बाबीची. एखाद्या गोष्टीला उपमा दिली जाते ती अनोळखी गोष्ट ओळखी-समीप आणण्यासाठी. श्रीयुत अलाणे फलाणे म्हणजे धर्मराजाच म्हटल्यानंतर अलाणे फलाणे यांचे व्यक्तित्वच आपल्यासमोर उभे राहते. कोणतीही अमूर्त बाब यातून मूर्त करणे, सादृश करणे सोपे असते. मोदींच्या भाषिक प्रोपगंडात या अलंकाराचा वापर सातत्याने आढळतो तो त्यामुळेच.\nमोदींच्या भाषेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या भाषणात आपणांस क्वचितच जडजंबाल शब्द दिसतात. ते वापरतात ते लहान-लहान सोपे, नेहमीच्या वापरातले शब्द. अनेकदा त्यांच्या वाक्यांमध्ये एक नाद असतो, शाब्दिक वारंवारता असते आणि त्याचबरोबर चित्रमयताही असते. सामान्य बुद्धिमत्तेच्या श्रोत्यांपर्यंत पोचण्यासाठीची ही सारी भाषिक-अस्त्रे.\nतर हे झाले भाषेविषयी. भाषा महत्त्वाचीच. परंतु तेवढीच महत्त्वाची असते भाषणशैली, वक्तृत्वगुण. सर विन्स्टन चर्चिल, अडॉल्फ हिटलर यांना या वक्तृत्वगुणांचे मोठे कौतुक. ‘मनुष्यप्राण्याला मिळालेल्या सगळ्या गुणांमध्ये वक्तृत्वाइतका मौल्यवान गुण अन्य कोणताही नाही. ज्याच्याकडे तो आहे त्याच्याकडे राजाहूनही अधिक टिकाऊ स्वरूपाची सत्ता असते. तो या जगातली एक स्वतंत्र शक्ती असतो. त्याच्या पक्षाने त्याला सोडून दिले, मित्रांनी विश्वासघात केला, त्याचे पद गेले, पण तरी ज्याच्याकडे ही क्षमता आहे तो महाशक्तिशालीच असतो.’ चर्चिल यांचा १८९७ सालातला एक निबंध आहे ‘स्कॅफोल्डिंग ऑफ -हेटरिक’ नावाचा. त्याची सुरुवात या वाक्यांनी झालेली आहे.\nपण हे वाक्पटुत्व अंगभूत असते की ते कमवावे लागते चर्चिल सांगतात, ‘वक्ता खरा असतो. वाक्चातुर्य अंशतः कृत्रिम असते.’ याचा अर्थ काही प्रमाणात ते कमवावे लागते. काही अंशी ते वक्त्याच्या स्वभावातच असावे लागते. मोदींचे वाक्चातुर्य समजावून घेताना हा स्वभावाचा भाग लक्षात घ्यायला हवा. मोदींच्या स्वभावात एक नाटकीपणा आहे. वस्तुविक्रेत्याचा, सेल्समनचा नाटकीपणा. तो कदाचित त्यांच्या भवतालातील गुजराती व्यापारी वातावरणातून उतरला असेल, पण एक नक्की की त्यांच्यात ही अभिनयकला अंगचीच आहे.\nमोदींच्या भाषणशैलीवर उत्तराखंड विद्यापीठात एक प्रबंध सादर करण्यात आला आहे. ‘प्रधानमंत्री के रूप में नरेंद्र मोदी की भाषिक प्रभावोत्पादकता’ हे त्याचे शीर्षक. त्याचे लेखक आहेत दिनेश शर्मा. ते सांगतात, की ‘नाटकांचे लेखन, दिग्दर्शन, अभिनय आणि आयोजनाशी संबंधित असल्यामुळे लहानपणापासूनच मोदींच्या भाषेवर नाट्यमयतेची पुटे चढू लागली होती.’ केवळ भाषेवरच नव्हे, तर मोदींच्या एकंदरीतच वर्तणुकीचा तो एक हिस्सा आहे. अन्य राष्ट्रांच्या प्रमुखांशी आपली जवळीक दाखविण्यासाठी त्यांना मिठ्या मारण्यासारखी कृती असो, संसदेत पंतप्रधान म्हणून पहिल्यांदा प्रवेश करण्यापूर्वी संसदेच्या पाय-यांसमोर नतमस्तक होणे असो वा सफाई कामगारांचे पादप्रक्षालन करण्यासारखा प्रकार असो, त्यातून मोदींच्या स्वभावातील हा नाटकीपणाच दृगोचर होतो. राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी त्यांना जागतिक रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. मोदींना ते भलतेच झोंबले होते.\nपण केवळ नाटकीपणा हाच मोदींचा स्वभाव नाही. चर्चिल सांगतात, ‘वक्ता हा अनेकांच्या मनोविकारांचे, उन्मादाचे मूर्तरूप असतो. तो लोकांना प्रेरित करण्यापूर्वी स्वतःच प्रेरित झालेला असतो. लोकांच्या मनातील घृणा जागृत करण्यापूर्वी त्याचे स्वतःचे काळीज संतापाने भरलेले असते. लोकांना रडायला लावण्यापूर्वी त्याच्या डोळ्यांतून अश्रू ओघळत असतात…. त्याची मते ��दलू शकतात… पण प्रत्येक वक्ता जेव्हा बोलत असतो तेव्हा त्याचा स्वतःचा त्या बोलण्यावर विश्वास असतो. तो अनेकदा विसंगत असू शकेल. पण तो कधीही जाणीवपूर्वक अप्रामाणिक नसतो.’ मोदींच्या वागण्या-बोलण्यात अनेक विसंगती आढळतात. विरोधी पक्षात असताना जीएसटीला विरोध करणारे मोदी पुढे स्वतःच जीएसटी आणतात. तेसुद्धा संसदेत त्याचा मोठा इव्हेन्ट करून. परकी गुंतवणुकीला आधी विरोध करणारे नंतर स्वतःच त्यासाठी पायघड्या अंथरतात. काँग्रेसच्या अपयशाचे थडगे म्हणून मनरेगावर टीका करणारे मोदी पुढे मात्र ती योजना तशीच सुरू ठेवतात. निवडणूक प्रचारात शरद पवारांवर टीकेचे घणाघात करतात आणि प्रचाराचे वारे गेले की पवार हे त्यांना गुरुस्थानी असतात. अशा प्रकारची विसंगती अन्य कुणाच्या वर्तनात आढळती, तर लोकांनी ती मनोविकृती मानली असती. मोदींच्या भक्तांना तसे वाटत नाही. त्याची कारणे वेगळी आहेत.\nएक खरे की मोदी असे विसंगत असले तरी ते अप्रामाणिक नक्कीच नाहीत. याचा अर्थ असा, की त्या-त्या वेळी ते जे-जे बोलतात त्यावर त्यांचा प्रचंड विश्वास असतो. त्यांच्यातील त्या विश्वासाने त्यांचे अनुयायी एवढे दिपून गेलेले असतात की त्यांना मोदींमधील विसंगती दिसतच नसते. त्याहून महत्त्वाची बाब म्हणजे मोदी हे त्यांच्या अनुयायांच्या मनोविकारांचे, न्यूनगंडांचे, भयाचे, उन्मादाचेच मूर्त रूप म्हणून पुढे आलेले असतात.\nमोदी हे जेव्हा लोकांच्या मनातील सांस्कृतिक-धार्मिक पूर्वग्रहांना चेतवत असतात, द्वेषपूर्ण शब्दयोजनेतून लोकांच्या मनात विरोधकांबाबत तिरस्काराची भावना निर्माण करीत असतात, तेव्हा त्या सर्व भावनांनी ते स्वतःच आधी प्रेरित झालेले असतात हे विसरता कामा नये. हे मोदींचे भाषिक आणि वैचारिक रुप आहे. त्यांची भाषणे ‘पाहताना’ ते लक्षात घ्यायला हवे. मोदींचा प्रचार एवढा परिणामकारक का ठरतो आणि मोदींच्या अनुयायांना ते जगातील सर्वश्रेष्ठ वक्ते आहेत असे का वाटते हे समजून घेण्यासाठी ते अत्यावश्यक आहे.\nया लेखाचा भाग २ येथे पहावा.\nविसोबा खेचर, सर्व घटनांवर लक्ष ठेऊन असणारे, पट्टीचे लेखक आणि पत्रकार आहेत.\nमहाअसत्याच्या तंत्राचा अविष्कार : मोदींचे भाषण ‘पाहावे’ कसे\nव्हिलेज डायरी – भाग ६\nधनगर समाजासाठी अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस\nलोकसंख्येत येत्या ९ वर्षांत भारत चीनच्या पुढे\nशां��ाई सहकार्य संघटना भारतासाठी महत्त्वाची का\nओम बिर्ला नवे लोकसभा सभापती\n२० व्या शतकातल्या आण्विक चाचण्यांचा परिणाम महासागरांच्या तळांपर्यंत\nआधार डेटा पुन्हा खाजगी क्षेत्रासाठी खुला\nचोरीच्या संशयावरून दलित मुलाला मारहाण\nमुझफ्फरपूर मेंदूज्वर साथ : मृत मुलांचा आकडा १०८\nरक्षकांपासून रक्षण कोण करेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%9F%E0%A5%85%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE_%E0%A4%AC%E0%A5%87_%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%9D", "date_download": "2019-06-20T15:56:29Z", "digest": "sha1:BER33235FMVA44LFCXTMB45ZJPW2HI3T", "length": 2984, "nlines": 62, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:टॅम्पा बे रेझ - विकिपीडिया", "raw_content": "\n\"टॅम्पा बे रेझ\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nमेजर लीग बेसबॉल संघ\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ जानेवारी २०१८ रोजी ०५:१५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/index.php/taxonomy/term/216", "date_download": "2019-06-20T16:40:16Z", "digest": "sha1:QJ7EXLQE6O3NESALQMXQRCDE3V2V7JOJ", "length": 24598, "nlines": 85, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "राजकीय | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nसुरेश भट, आयुष्यभर लढतच राहिले\nसुरेश भट यांनी राजकारणावर जबरदस्त लिहिले आहे. आचार्य अत्रे काय किंवा भट काय अशी माणसे ही खरोखरीच तत्त्वनिष्ठ असतात. जेव्हा सर्वसामान्य लोकांच्या मनात खरे कोण, खोटे कोण अशी संभ्रमाची अवस्था तयार होते, तेव्हा अशा साहित्यिकांची उणीव फार जाणवते. आचार्य अत्रे यांचा ‘मराठा’ वाचून लोक नुसता आनंद घेत नसत, तर मते तयार करत. त्यांची टीका ही राजकारणातील वायफळ बडबडीवर व फोल योजनांवर असे. त्यांना समाजाचे भले हवे असायचे. त्यांना त्यांचे भलेपण मांडण्यास राजकारण्यांच्या कोलांट्या उड्या खाद्य पुरवत. अत्रे यांच्या वेळी एखादेच स.का. पाटील होते किंवा भट यांच्या वेळी एखादेच राजनारायण होते, आता तर मतदारसंघनिहाय राजनारायण झाले आहेत. अशा वेळी तशा साहित्यिकांची कमतरता जाणवते. अत्रे यांच्यानंतर भट हे एकमेव असे साहित्यिक होते, की ज्यांचा राग ना काँग्रेसवर होता ना भाजपवर, ���ा समाजवाद्यांवर. त्यांचा राग होता तो फालतू घोषणा, बेगडी राजकारणी आणि खोट्या पक्ष ध्येयधोरणांवर. त्यांनी शिवसेना असो की भाजप; किंवा काँग्रेस असो की समाजवादी, कोणालाही सोडले नाही. त्यामुळे त्यांची उणीव भासते. ते असते तर... हे खरेच, की जरतरला काही अर्थ नसतो.\nखऱ्या लेखकाला त्याच्या सामाजिक जगण्याला वैचारिक बैठक कोणती असावी हा प्रश्न कायमच पडत असतो. खरे तर, कलात्मक निर्मिती ही अत्यंत वैयक्तिक प्रेरणा असल्याने त्या संदर्भात असे प्रश्न उपस्थित व्हायला नकोत. तो प्रश्न चित्रकार, नर्तक, संगीतकार, गायक इत्यादींसमोर उभा राहत नाही, त्याचे कारण त्यांच्या कला ह्या रूपवेधी (‘फाइन आर्टस्‌’) प्रकारच्या असतात. पण विंदा करंदीकर यांनी म्हटले आहे त्याप्रमाणे, लेखन ही जीवनवेधी कला आहे. त्यामुळे तिला भोवतालच्या जीवनापासून वेगळे काढता येत नाही. म्हणून लेखकाच्या जगण्याला आणि आविष्काराला सामाजिकतेची व वैचारिकतेची चौकट आपोआप प्राप्त होत असते.\nमहाराष्ट्र : भविष्यातील अंधार भेडसावतो\nमहाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली. महाराष्ट्राच्या स्थापनेला 2019 मध्ये साठ वर्षें पूर्ण झाली. त्या निमित्ताने सामाजिक, शैक्षणिक, साहित्य क्षेत्रांतील अभ्यासकांशी चर्चा केली. करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील मराठी विभागप्रमुख प्रा. प्रदीप मोहिते म्हणाले, महाराष्ट्र राज्याची निर्मिती मोठ्या त्यागातून आणि बलिदानातून झाली. काही राज्यकर्त्यांनी मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव आखला होता. त्याला त्यावेळी नेते एस एम जोशी, आचार्य अत्रे, कॉम्रेड डांगे, अण्णाभाऊ साठे, शाहीर अमरशेख आदींनी विरोध केला आणि मोठा लढा उभा राहिला. त्यातून जे रणकंदन माजले, विचारमंथन झाले, त्यामधून त्या काळात महाराष्ट्रात मोठे प्रबोधन आणि जागृती घडून आली. मोहिते यांनी पुढे बोलताना सांगितले, की त्यासाठी एकशेसहा लोकांना त्यांचा प्राण गमावावा लागला. त्या आंदोलनाला यश आले व मुंबईसह महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांनी सूत्रे हाती घेतली. यशवंतराव चव्हाण हे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील नेतृत्व होते.\nसंजय नहार – काश्मीर राज्याचा पुण्यातील मित्र\nसंजय नहार आणि त्यांची पुण्यामधील सामाजिक संस्था ‘सरहद’ यांचे काश्मीरशी असलेले नाते मोठे विलक्षण आहे. ते नाते आस्थेचे आहे, प्रेमाचे आहे आणि विश्वासाचे आहे. त्यात राजकारण, अर्थकारण नाही; असलेच, तर समाजकारण आहे. खरे तर, ती एका ध्येयवेड्या मनुष्याची तडफड आहे, माणुसकीची कळकळ आहे. फक्त काश्मीर नव्हे, तर ‘सरहद’ या नावानुसार भारताच्या विविध सीमाप्रांतांमध्ये मानवतेचा तो झरा, संजयच्या रूपाने गेली तीस-बत्तीस वर्षें अखंड वाहत आहे. त्यामुळेच, पंजाबमधील साहित्य अकादमी असो, ईशान्येतील ऑल इंडिया बोडो स्टुडंट्स् युनियन (आबसू) चे प्रमुख नेते प्रमोद बोरो असोत, मणिपूरमधील जीवनसिंग, जेसुसेन यांसारखे कार्यकर्ते असोत, आसामचे माजी मुख्यमंत्री प्रफुल्लकुमार महंतो असोत, की काश्मीरचे राज्यपाल, मुख्यमंत्री; एवढेच नव्हे, तर फुटीरतावादी हुर्रियत नेते यासीन मलिक, शब्बीर शाह आणि गिलानी असोत, ते सर्व लोक जर कोणाशी मुक्तपणे आणि आस्थेने बोलत असतील, तर ते फक्त संजय नहार यांच्याशी.\nवरवंडी तांडा ते मुख्यमंत्र्यांची केबिन\nफेब्रुवारी 2019 मधील एक रात्र, औरंगाबादच्या विमानतळावरून एअर इंडियाचे विमान मुंबईकडे झेपावणार होते. विमानात पहिल्या सीटवर होते- विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि इतर काही आमदार. त्यांना निरोप देण्यासाठी औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या सीईओ पवनीत कौर हजर होत्या... पण विमानातील ‘स्टार’ प्रवासी होते जिल्हा परिषद शाळा ‘वरवंडी तांडा नंबर दोन’चे तेहतीस विद्यार्थी आणि शाळेचे शिक्षक व काही पालक असे दहा जण. त्या त्रेचाळीस जणांची शैक्षणिक सहल मुंबईला निघाली होती ते सारे विद्यार्थी हे ऊसतोड कामगारांची मुले आहेत. विमान हवेत झेपावले आणि भरत काळेसरांनी पाहिलेले स्वप्न प्रत्यक्षात उतरल्याचे समाधान त्यांना लाभले.\nभारतीय समाज निवडणुकीच्या राजकारणाने ग्रस्त आहे. एरवीसुद्धा, मराठी माणसाच्या दोन पसंती सांगितल्या जातात; त्या म्हणजे नाटक आणि राजकारण. सिनेमा गेल्या शतकात आला तेव्हा मराठी माणसे तो ओढीओढीने पाहू लागली, परंतु त्यांच्या तोंडी चर्चा असे ती नाटकांची. राजकारण तर मराठी माणसाच्या पाचवीला पूजले गेले असावे. महाराष्ट्र ब्रिटिशांविरुद्धच्या स्वातंत्र्ययुद्धात आघाडीवर होता. महाराष्ट्रातील स्वातंत्र्यवीरांची परंपरा मोठी आहे. त्यात टिळकभक्त येतात आणि गांधीजींचे अनुयायी��ेखील येतात. काँग्रेस पक्षाची स्थापना मुंबईत झाली, तो फुटून समाजवादी पक्ष निर्माण झाला त्या सर्व हालचालींत पुढाकार मराठी नेते-कार्यकर्त्यांचा होता. वंचित-दलित समाजकारण देशाच्या मुख्य अजेंड्यावर आणणारे फुले-आंबेडकर हे महाराष्ट्राचे.\nराजगुरू यांचे अकोल्यात वास्तव्य\nअकोल्यामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश राजवटीविरूद्ध एक मोठी फळी निर्माण झाली. सांगली, सातारा परिसरातील क्रांतिकारकांनी त्यांची यंत्रणा वेगवेगळी नावे घेऊन त्या ठिकाणी राबवली. वऱ्हाड प्रांतातील अकोला हे शहर चर्चेत आले ते त्या क्रांतिवीरांमुळे. क्रांतीचा ज्वालामुखी पेटवण्यासाठी राजगुरू यांचे अकोल्यातील वास्तव्य महत्त्वाचे ठरले. भगतसिंग, राजगुरू व सुखदेव हे स्वातंत्र्यलढ्यातील महत्त्वाचे क्रांतिकारक. त्यांपैकी राजगुरू यांच्या सहवासाचे अनेक क्षण अकोलानगराच्या आठवणीत घट्ट बसले आहेत. राजगुरू यांनी सँडर्स या इंग्रज अधिकार्‍याला यमसदनी धाडले. त्यानंतर राजगुरू यांना शोधण्यासाठी पोलिसांनी जंग जंग पछाडले. पोलिस राजगुरू यांच्या मागावर लाहोरपासून होते. मात्र, त्यांना राजगुरू यांचा थांगपत्ता बराच काळ लागला नाही. राजगुरू यांनी त्यांच्या काही काळाच्या वास्तव्यासाठी निवडले होते, अकोला हे सुरक्षित शहर\nकथा पानेगाव येथील वाळू-संवर्धनाची\nनेवासे तालुक्यातील पानेगावच्या लोकांनी त्यांच्या गावातून वाहणाऱ्या नदिपात्रातील वाळूचा उपसा रोखण्यासाठी एकत्रित येऊन प्रयत्न केले. पानेगाव अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी-नेवासा तालुक्यांच्या सीमेवर आहे. अहमदनगर शहरापासून साठ किलोमीटर, तर राहुरी या तालुक्यापासून वीस किलोमीटर अंतरावर. पानेगाव मुळा नदीच्या उजव्या तीरावर वसलेले आहे. त्या गावामध्ये वीस ते एकवीस किलोमीटर लांबीचा, शंभर मीटर रुंदीचा आणि ऐंशी ते शंभर फूट खोलीचा वाळूचा साठा जतन केला गेलेला आहे.\nप्रशासनाची बेफिकिरी, औदासीन्य आणि जनतेची हताशता \nनिवडणुकीच्या काळात वर्तमानपत्रे वाचू नयेत व दूरचित्रवाणी वृत्तवाहिन्या पाहू नयेत असे वाटते, इतकी ती माध्यमे खऱ्या खोट्या, बऱ्या वाईट प्रचाराने बरबटलेली असतात. त्यात समाजमाध्यमे आल्याने गोंधळ, गलबला आणखीच वाढतो. पण तशातही काही लेखन मनाला भिडते, मन प्रक्षुब्ध करते. तसेच एक सदर दीपा कदम नावाची तरुण-तडफदार पत्रकार ‘सकाळ’च्या रोजच्या अंकात लिहिते. खरे तर, तो आँखो देखा हाल वर्णन करून सांगितलेला असतो. दीपा कदम निवडणूक काळात विदर्भातील गावोगावी फिरत आहेत व तेथून रोज एक प्रसंगचित्र शब्दांकित करून पाठवतात. त्यामधून राजकीय नेत्यांची बेफिकिरी, प्रशासनाचे क्रूर वाटावे असे औदासीन्य आणि जनसामान्यांची हताशता प्रकट होते. जनता अधिकाधिक परावलंबी होत चालली आहे आणि राजकारण्यांना तेच हवे आहे. त्यांना लोकांचे प्रश्न सोडवायचेच नाहीत.\nदीपा कदम यांचा प्रत्येक लेख वाचणाऱ्याच्या अंगावर काटा उभा करतो.\nफाळणी ते फाळणी - पाकिस्तानविषयक नवी दृष्टी\nपाकिस्तान या शब्दाच्या उच्चाराबरोबर भारतीयांच्या मनात अनेक प्रकारच्या भावना दाटून येतात. त्या मुख्यत्वेकरून असतात चीड आणि संताप यांच्या. फाळणीच्या वेळी झालेल्या दंगली, त्यावेळी झालेले अत्याचार, पाकिस्तानने भारतावर लादलेली युद्धे, त्यांनी दहशतवाद्यांना दिलेले प्रोत्साहन, देशात येऊन केलेले बॉम्बस्फोट, तेथे होत असलेले बॉम्बस्फोट आणि त्यांनी भारताला शांततेत जगू न देण्याचे घेतलेले व्रत... असे हे सारे असूनदेखील, भारतीयांना पाकिस्तानबद्दल अधिकाधिक जाणून घेण्याची उत्सुकता असते. त्याचे कारण म्हणजे दोघांचाही असलेला समान भूतकाळ. भारतीयांना लाहोर शहराचे आकर्षण वाटते, कारण आख्यायिकेप्रमाणे ते रामाच्या मुलाने, म्हणजे लव याने वसवलेले आहे; तर रावळपिंडी हे बाप्पा रावळ यांनी वसवलेले हडप्पा आणि मोहेन-जो-दारो ही तर भारताच्या पुराणकालीन संस्कृतीची केंद्रे, ती सर्व ठिकाणे पाकिस्तानात आहेत.\n‘फाळणी ते फाळणी’च्या लेखिका प्रतिभा रानडे या काबूलमध्ये चार वर्षें होत्या, तेव्हा त्या काही पाकिस्तानी लोकांच्या सान्निध्यात आल्या होत्या. नंतर, खुद्द त्यांचा मुक्काम पाकिस्तानातील कराची व लाहोर या शहरांत झाला. त्यांनी दोन पुस्तके लिहिली आहेत - एक ‘फाळणी ते फाळणी’ व दुसर्‍या पुस्तकाचे नाव आहे, ‘अस्मितेच्या शोधात पाकिस्तान’.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%A6_%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8", "date_download": "2019-06-20T16:16:26Z", "digest": "sha1:PUWXRXIR7PTEOFDOHS5ZGPDG4YL7AQUF", "length": 3579, "nlines": 65, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मोहम्मद नदिमुद्दिन - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\n२००८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक खेळाडू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ ऑगस्ट २०१७ रोजी ०३:२५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathimati.net/pune-navratri-mahotsav-2012-inauguration/", "date_download": "2019-06-20T15:05:49Z", "digest": "sha1:YZSP5ZPNJJAQLUWQJG24AKTQDCK624K6", "length": 9414, "nlines": 144, "source_domain": "www.marathimati.net", "title": "पुणे नवरात्रौ महोत्सव २०१२ चे शानदार उद्घाटन | Pune Navratri Mahotsav 2012 Inauguration", "raw_content": "\nपुणे नवरात्रौ महोत्सव २०१२ चे शानदार उद्घाटन\nपुणे नवरात्रौ महोत्सव २०१२ चे शानदार उद्घाटन\n१८ व्या पुणे नवरात्रौ (नवरात्र) महोत्सवाचे उद्घाटन सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते काल करण्यात आले.\nयाप्रंसगी कला आणि राजकारण क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित होते. ज्येष्ठ अभिनेत्री हेलन आणि सुप्रसिध्द संगीतकार अजय-अतुल कार्यक्रमाचे आकर्षण होते. याप्रंसगी रत्नाकार शेळेके अ‍ॅकडमीच्या कलाकारांनी सादर केलेली गणेश वंदना, प्राजक्ता माळी हिने सादर केलेले लक्ष्मी स्तवन तसेच केशवराव बडगे यांच्या शिष्याने सादर केलेल्या कलाआविष्कारांनी रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.\nया कार्यक्रमात प्रसिध्द संगीतकार अजय-अतुल, जेष्ठ पत्रकार मधुकर भावे, ज्येष्ठ नॄत्यांगणा लीना गांधी, लावणी कलाकार रेष्मा मुसळे, अभिनेते चेतन दळवी यांना ‘महालक्ष्मी कला संस्कृती ’ पुरस्काराने गौरवण्यात आले. या महोत्सवातील हेलन ची उपस्थिती आकर्षणांचा केंद्रबिंदू ठरली. “मला माईक समोर बोलण्याची सवय नाही, यापुर्वी माझे पाय बोलायचे पण आता पाय थकल्याने तोंडने बोलावे लागत आहे. पुणेकरांनी आपल्यावर केलेल्या कौतुकाच्या वर्षावाने आपण भारावून गेलो आहोत” या मोजक्याच शब्दांत हेलनने आपलं मनोगत मांडून उपस्थितांची मनं जिंकली.\nतसेच कार्यक्रमा दरम्यान संगीतकार अजय अतुल यांनी त्यांना मिळालेली पुरस्काराची रक्क्म वादक पाडूरंग घोटकर यांना देऊन पडद्यामागच्या कलाकारांना सलाम केला. दरम्यान पुणे नवरात्रौ महोत्सवाने पुण्याच्या सांस्कॄतिक क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवल्याचं सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यावेळी म्हणाले. संयोजक आबा बागूल यांच्या वतीने आयोजित पुणे नवरात्रौ महोत्सव हा दहा दिवस चालणार असून यात विविध कार्यक्रम तसेच स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.\nपुणे नवरात्रौ महोत्सव २०१२ फोटो\nया वर्गातील आणखी काही लेख\nअजून एक महिना पाणी पुरेल\nधो धो कोसळला मान्सून\nमान्सूनने घेतली तीन दिवस सुट्टी\nThis entry was posted in घडामोडी and tagged अजय-अतुल, आबा बागुल, चेतन दळवी, नवरात्र, पुणे, पुणे नवरात्रौ महोत्सव, प्राजक्ता माळी, रेष्मा मुसळे, हेलन on ऑक्टोंबर 17, 2012 by स्वप्नाली अभंग.\n← दुधी भोपळ्याचा पराठा १८ ऑक्टोबर दिनविशेष →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://nanded.gov.in/mr/document-category/%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%95-%E0%A4%A6%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B8/", "date_download": "2019-06-20T15:51:31Z", "digest": "sha1:GWF4B475X2MBAXPYISA2OCGQKWFSTDZ6", "length": 5270, "nlines": 104, "source_domain": "nanded.gov.in", "title": "ग्रामरक्षक दल माहिती पुस्तिका | संस्कृत कवींचा जिल्हा | India", "raw_content": "\nनांदेड जिल्हा District Nanded\nएसटीडी आणि पिन कोड\nमहसुल / दंडाधिकार विभाग\nस्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक निवडणुक\nश्री सचखंड गुरुद्वारा बोर्ड निवडणुक -2018\nग्रामरक्षक दल माहिती पुस्तिका\nनिवास (हॉटेल / रिसॉर्ट / धर्मशाळा)\nकापुस पिकावरील बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसानीचा अहवाल\nछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ लाभार्थ्यांची यादी जि. नांदेड\nग्रामरक्षक दल माहिती पुस्तिका\nग्रामरक्षक दल माहिती पुस्तिका\nसर्व श्री सचखंड गुरुद्वारा बोर्ड निवडणुक -2018 स्‍वातंञ्य सैनिक ग्रामरक्षक दल माहिती पुस्तिका जनहित याचिका जि.प/प.स निवडणुक स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक निवडणुक जेष्ठता सूची सार्वत्रिक निवडणुक जिल्हा नियोजन समिती नागरिकांचा सनद भूसंपादन विषयक\nग्रामरक्षक दल माहिती पुस्तिका\nग्रामरक्षक दल माहिती पुस्तिका 22/05/2018 डाउनलोड(4 MB)\nसंकेतस्थळ��वरील माहितीचे सर्व हक्क जिल्हा प्रशासनाकडे आहेत\n© जिल्हा प्रशासन,नांदेड , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jun 19, 2019", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://pngadgilandsons.com/recent-news/raja-ravi-varmas-lithographs-exhibition-in-pune", "date_download": "2019-06-20T16:01:54Z", "digest": "sha1:K5LSKOEYIWZS7IFD624BXMKEW33BOKKV", "length": 10150, "nlines": 169, "source_domain": "pngadgilandsons.com", "title": "Raja Ravi Varma’s Lithographs Exhibition in Pune - pngadgil", "raw_content": "\nरवि वर्मांच्या दुर्मीळ मुद्राचित्रांचे प्रदर्शन\nपु. ना. गाडगीळ आणि सन्स आर्ट इनिशिएटिव्ह, ‘झपूर्झा’तर्फे आयोजन\nपुणे, 24 ऑक्टोबर 2018\nभारतीय चित्रकलेला जागतिक ओळख देणारे महान चित्रकार राजा रवि वर्मा (Raja Ravi Varma’s Lithographs Exhibition ) यांनी काढलेल्या चित्रांच्या ओलियोग्राफचे प्रदर्शन पु. ना. गाडगीळ आणि सन्स आर्ट इनिशिएटिव्ह आणि झपूर्झा-क्रिएटिव्ह हबच्या सहकार्याने पुण्यात होत आहे. बालगंधर्व रंगमंदीर कलादालनात 27 ते 31 ऑक्टोबरदरम्यान होणाऱ्या ‘ए टू ट्रिब्यूट राजा रवि वर्मा’ प्रदर्शनाच्या माध्यमातून पुणेकरांना अत्यंत दुर्मीळ कलाकृती पाहण्याची संधी मिळेल. प्रदर्शन सकाळी 11 ते रात्री 8 दरम्यान सर्वांसाठी विनामूल्य खुले असून, 26 ऑक्टोबरला सायंकाळी पाच वाजता उद्घाटन आहे.\nप्रदर्शनाबाबत झपूर्झा-क्रिएटिव्ह हबचे संस्थापक व कला रसिक श्री. अजित गाडगीळ म्हणाले, की आजच्या पिढीला राजा रवि वर्मा यांनी निर्माण केलेल्या कला वारशाची ओळख व्हावी, या हेतूने हे प्रदर्शन भरवीत आहोत. प्रदर्शनात राजा रवि वर्मांची आणि रवि वर्मा प्रेसची शंभरहून अधिक मुद्राचित्रे मांडली जातील. यात रामायण, महाभारत, पौराणिक कथा व विविध देवी-देवतांची मुद्राचित्रे असतील. तसेच, त्यांच्या चित्रांवर आधारित काडेपेटीचे छाप, निरनिराळी लेबल्स, मूर्ती, कॅलेंडर्स यांचाही समावेश असेल. राजा रवि वर्मा यांच्या चित्रांपासून प्रेरणा घऊन चित्रकारिता सुरू केलेले चित्रकार म. वि. धुरंधर, श्री. माळी यांचीही मुद्राचित्रे Raja Ravi Varma’s Lithographs Exhibition येथे असतील.\nजानेवारी १८९४ मध्ये रवि वर्मा यांनी जर्मनीतून प्रिंटिंग प्रेस आणि तंत्रज्ञ बोलावून मुंबईत गिरगाव येथे रवि वर्मा प्रेसची स्थापना केली. “बर्थ ऑफ शकुंतला” (शकुंतला जन्म) हे इथे छापलेले पहिले चित्र आणि तेही या प्रदर्शनात असणार आहे. तसेच, त्या पाठोपाठ लक्ष्मी आणि सरस्वती या चित्रांचीही निर्मिती झाली आणि आजही ही चित्रे लोकप्रिय आहेत. विविध मुद्राचित्रे एकाच ठिकाणी पाहायला मिळणारे हे पहिलेच प्रदर्शन आहे, असे क्यूरेटर विक्रम मराठे यांनी सांगितले.\nदुर्मिळ लिथोग्राफचे मोठे कलेक्शन\nप्रदर्शनात लिथोग्राफी तंत्राची माहिती दिली जाईल. तसेच, पुण्यात 1888 मध्ये छापण्यात आलेला दुर्मीळ लिथोग्राफ व लिथोग्राफीची शिळाही असेल. तसेच, रवि वर्मांच्या संदर्भातील सर्व छायाचित्रे प्रदर्शनात असतील. (Raja Ravi Varma’s Lithographs Exhibition) प्रदर्शनादरम्यान 27 व 28 ऑक्टोबर रोजी अजय देशपांडे, आदित्य शिर्के हे व्यक्तिचित्रांचे प्रात्यक्षित सादर करणार आहेत, असे मुख्य क्यूरेटर दिलीप जोशी यांनी सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/maharashtra/bjp-slams-mns-chief-raj-thackeray-through-twitte-for-supporting-ncp-and-congress-in-lok-sabha-election-29988.html", "date_download": "2019-06-20T15:17:13Z", "digest": "sha1:QBQ6RX3BKLUAOZTBXHYW67AXJED3JUOM", "length": 29848, "nlines": 193, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "‘कोणीतरी साहेबांना थोडी अक्कल द्या रे, काय होतास तू काय झालास तू!' भाजपा महाराष्ट्र ट्विटर अकाऊंटवरुन राज ठाकरे यांच्यावर बोचरी टीका | लेटेस्टली", "raw_content": "गुरूवार, जून 20, 2019\nHappy Birthday CSMT: ऐतिहासिक अशा सीएसएमटी स्थानकाची 132 वर्ष पूर्ण, पाहा अविस्मरणीय फोटो\nDabholkar Murder Case: अॅड. संजीव पुनाळेकर यांना 23 जूनपर्यंत सीबीआय कोठडी\nठाणे: भिवंडी येथे 23 वर्षीय महिलेची हत्या; काही तास 6 महिन्यांचा मुलगा आईच्या मृतदेहापाशी एकटाच बसला\nराज्यातील सगळ्या बोर्डांच्या शाळेत मराठी भाषा शिकवणे अनिवार्य, मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांची घोषणा\nहिमाचल प्रदेशात बसला भीषण अपघात, 25 प्रवाशांचा मृत्यू\nओडिशा मध्ये चालती ट्रेन पकडण्याच्या नादात या प्रवाशासोबत झाले असे काही, थरारक दृश्य सीसीटीव्हीत झाले कैद\nAir India च्या विमानाला दोन तास उशीर, जेवणाचा डब्बा धुण्यावरून पायलट आणि कर्मचाऱ्यांमध्ये राडा\nरामदास आठवले यांची विनोदी कविता ऐकून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राहुल गांधी, सोनिया गांधी खळखळून हसले\nओम बिरला यांची 17 व्या लोकसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड\nराफेल विमानाची जागा घेणार Dassault Aviation चं सर्वात शक्तीशाली नवं लढाऊ विमान; Airbus सोबत करार\nअमेरिका: 90 लाख डॉलर्स साठी मैत्रीवर कलंक 18 वर्षीय तरुणीने केली जवळच्या मैत्रिणीची हत्या\nमहिला डॉक्टरन��� सोशल मिडीयावर पोस्ट केले बिकीनितील फोटो; मेडिकल कौन्सिलला आला राग, कारवाई करत परवाना रद्द (Photos)\nअमेरिका: Las Dallas शहरात एकाच भारतीय कुटुंबातील चार जणांची गोळी झाडून हत्या, पोलिसांचा तपास सुरु\n 5 चिमुरड्यांची हत्या करून, 9 दिवस मृतदेह घेऊन फिरणाऱ्या बापाला फाशी; पत्नीने केली शिक्षा रद्द करण्याची मागणी\nGoogle Pay Tez Shots गेम खेळून जिंका 2000 रुपये; जाणून घ्या गेम खेळण्याची पद्धत\nWhatsApp ने सादर केले 'हे' भन्नाट फीचर; चुकीच्या व्यक्तिला पाठवला जाणार नाही मेसेज अथवा फोटो\nजंक फूड खाणे, नखं चावणे यांसारख्या वाईट सवयी असल्यास शॉक देणारं Pavlok Bracelet; पहा काय आहे किंमत आणि फिचर्स\nTata Motors ची Tigor ऑटोमेटिक लाँच, किंमत 6.39 लाखांपासून सुरु\nफोटोशॉप आणि एडिट केलेले फोटोज ओळखणारं Adobe चे नवे AI Tool\nMahindra Cars 1 जुलै पासून महागणार; इतक्या वाढणार किंमती\nMicromax सहसंस्थापकांनी सादर केली भारतातील पहिली Artificial intelligence इलेक्ट्रिक बाइक; 1000 मध्ये करा बूक, जाणून घ्या वैशिठ्ये\nपॅडल न मारताही तब्बल 65 km चालते ही सायकल; कुलूप नव्हे, पासवर्ड टाकल्यावर होते लॉक-अनलॉक\nआजपासून वाहनांच्या किंमती महागल्या; थर्ड पार्टी विम्यात झाली वाढ, जाणून घ्या नवे दर\nBattRE ने सादर केली वजनाने सर्वात हलकी इलेक्ट्रिक स्कूटर; एकदा चार्ज केल्यावर धावेल 90 किमी, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत\nICC World Cup 2019 मधून बाहेर पडल्यानंतर भावूक झालेल्या शिखर धवन साठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खास ट्विट\nInd vs Pak, ICC World Cup 2019 सामन्यावेळी रणवीर सिंह खेळाडू-सामना अधिकाऱ्यांच्या क्षेत्रात दिसला, ICC ने दिले स्पष्टीकरण\nICC World Cup 2019: विजय शंकर याला 3D नजर बाधा, सोशल मीडियात Netizens ची तिरकस प्रतिक्रिया\nICC World Cup 2019: भारतीय क्रिकेट संघाला दुसरा झटका; विजय शंकर दुखापतग्रस्त\nIND vs ENG मॅचसाठी भारतीय संघ होणार 'केशरी'; Team India वरही भगव्या रंगाची छाप असल्याचा Netizens चा सूर\nBigg Boss Marathi 2, Episode 26 Preview: बिग बॉसच्या घरातील ग्लॅमडॉल हीना पांचाळ साठी अभिजित बिचुकले यांनी गायले 'हे' गाणे (Watch Video)\nSmile Please Shwaas De Song: मुक्ता बर्वे आणि ललित प्रभाकर यांच्या 'स्माईल प्लिज' सिनेमातील 'श्वास दे' गाणे रसिकांच्या भेटीला\n'या' कारणामुळे तैमूरला करिना कपूर युरोप येथे सोडून मुंबईत दाखल\nVaani Kapoor हिचा Sun Bath घेताना छायाचित्रं पाहून चाहते फिदा; पांढऱ्या रंगातील Bikini Photo व्हायरल\nInternational Yoga Day 2019: बॉलिवूडच्या या '5' हॉट अभिनेत्री फिटनेससाठी करतात योगा; पहा व्हिड��ओज\nशुद्ध मध ओळखण्यासाठी 'या' सोप्या ट्रिक्स जाणून घ्या\nInternational Yoga Day 2019 निमित्त जाणून घ्या सूर्य नमस्कार घालण्याच्या स्टेप्स आणि फायदे\nYoga Day 2019 Wishes: जागतिक योग दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठमोळी ग्रिटिंग्स, SMS, GIFs, Images, WhatsApp Status and Messages\nInternational Yoga Day 2019 निमित्त जगातील सर्वात कमी उंचीची महिला ज्योती अमगे हिने केला योगासनांचा सराव (Watch Video)\nInternational Yoga Day 2019: योगा करताना या 10 गोष्टींचा नक्की करा विचार, नाहीतर फायदा होण्याऐवजी शरीरावर होईल दुष्परिणाम\nनरेंद्र मोदींची क्रिकेट चाहत्यांमध्येही क्रेझ; Modi Mask घालून केला डान्स (Video Viral)\nप्रेमिकांसाठी XXX वेबसाइट Youporn.com ची खास ऑफर, आपल्या जोडीदाराला 20 लाख लोकांसमोर करा हटके प्रपोज\nमहिलांनी लसूण सोलण्यासाठी 'या' सोप्या पद्धतीचा वापर करा, वाचेल वेळ (Watch Video)\nTEAM INDIA साठी पूनम पांडे हिचा इन्स्टाग्रामवर STRIP TEASER; व्हिडिओ जरा जपूनच पाहा\nनव्या मानवी प्रजातीचे अवशेष पाहून शास्त्रज्ञही थक्क; वैशिष्ठ्ये वाचून व्हाल हैराण\nHD Photos: मलाईका अरोडा आणि जान्हवी कपूर यांचा हॉट जिम लुक चाहत्यांना करत आहे घायाळ\nHD Photos: मलाईका अरोडा आणि जान्हवी कपूर यांचा हॉट जिम लुक चाहत्यांना करत आहे घायाळ\n‘जिवलगा’साठी स्वप्नील जोशी आणि सिद्धार्थ चांदेकर यांनी घेतलं पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं दर्शन\nInternational Kite Festival 2019 : आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवात रंगीबेरंगी पतंगांनी सजले आकाश \nमिताली बोरुडे : राज ठाकरेंची होणारी सून कुण्या सेलिब्रिटी, अभिनेत्रीपेक्षाही कमी सुंदर नाही\n‘कोणीतरी साहेबांना थोडी अक्कल द्या रे, काय होतास तू काय झालास तू' भाजपा महाराष्ट्र ट्विटर अकाऊंटवरुन राज ठाकरे यांच्यावर बोचरी टीका\nमहाराष्ट्र अण्णासाहेब चवरे Apr 05, 2019 02:13 PM IST\nLok Sabha Elections 2019: महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) लोकसभा निवडणूक 2019 लढणार नाही. परंतू, या निवडणुकीत कोणतेही बंधन न पाळता भारतीय जनता पक्षाचा पर्यायाने पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Modi) आणि अमित शाह (Amit Shah) यांचा पराभव करा. जाहीर भाषणातून कार्यकर्त्यांना असा संदेश देणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांच्यावर भाजपने जोरदार हल्ला चढवला आहे. महाराष्ट्र भाजपने भाजपा महाराष्ट्र या आपल्या ट्विटर हँडलवरुन राज ठाकरे यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली आहे. त्यासाठी एका व्यंगचित्राचा आधार घेण्यात आला आहे. ‘काय होतास तू काय झालास तू’अशी कॅप��शन असलेले हे व्यंगचित्र भाजपने आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केले आहे.\nभाजप महाराष्ट्रा या ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आलेले व्यंगचित्र हे लोकसभा निवडणूक 2014 आणि लोकसभा निवडणूक 2019 यादरम्यान राज ठाकरे यांच्या बदलत्या राजकीय भूमिकेवर भाष्य करताना दिसते. व्यंगचित्रात मनसेचे निवडणूक चिन्ह असलेल्या रेल्वे इंजिन आणि डब्यांचा आधार घेण्यात आला आहे. इंजिनचे सारथ्य राज ठाकरे करत असून पक्षाचे इतर लोक मागे डब्यात बसल्याचे दर्शवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तसेच, व्यंगचित्राला ‘काय होतास तू काय झालास तू’ अशी कॅप्शन देत ‘कार्यकर्त्यांना एवढेही गृहीत धरू नये’ अशी कॅप्शन देत ‘कार्यकर्त्यांना एवढेही गृहीत धरू नये’असा खोचक सल्लाही राज ठाकरेंना देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. (हेही वाचा, मनसे कॅम्पेन: 'निवडणूक येतात आणि जातात’असा खोचक सल्लाही राज ठाकरेंना देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. (हेही वाचा, मनसे कॅम्पेन: 'निवडणूक येतात आणि जातात पण अशी सभा होणे नाही पण अशी सभा होणे नाही, गुढीपाडव्यापासून देशात नवे ‘राज’पर्व, गुढीपाडव्यापासून देशात नवे ‘राज’पर्व\nकाय होतास तू काय झालास तू\nकार्यकर्त्यांना एवढेही गृहीत धरू नये\nदरम्यान, हे व्यंगचित्र दोन भागात विभागले आहे. पहिल्या भागात ‘काँग्रेस-राष्ट्रवादीला पाडण्यासाठी साथ द्या’ अशी कँप्शन सूचवत राज ठाकरे यांची लोकसभा निवडणूक 2014 ची भूमका दर्शवण्याचा प्रयत्न दिसतो. तर, दुसऱ्या भागात‘काँग्रेस-राष्ट्रवादीला साथ द्या’ म्हणत 2019 मध्ये मनसेची असलेली भूमिका दर्शविण्यात आली आहे. दरम्यान, या चित्रात इंजिनाच्या मागील डब्यात बसलेले कार्यकर्त्यांच्या तोंडी, ‘आपल्याला हे काय मुर्ख समजतात का’, ‘कोणीतरी साहेबांना थोडी अक्कल द्या रे’असे संवाद कार्यकर्त्यांच्या तोंडी टाकले आहेत. तर, याच चित्रात मनसेच्या डब्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा झेंडा असलेला डब्बाही जोडल्याचे दाखवले आहे.\nफडण.. दोन.. शून्य म्हणजे फडणवीस; उर्जामंत्री बावनकुळे ऐवजी पन्नास... दोन कुळे असं म्हणायचं का अजित पवार यांचा सवाल\nShivsena 53rd Anniversary: विधानसभा निवडणूकीत न भूतो असा विजय होईल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास\nराज्यातील सगळ्या बोर्डांच्या शाळेत मराठी भाषा शिकवणे अनिवार्य, मुख्यमंत्री देवेद्र फ��णवीस यांची घोषणा\nICC World Cup 2019: विजय शंकर याला 3D नजर बाधा, सोशल मीडियात Netizens ची तिरकस प्रतिक्रिया\nसातारा 4.8 रिश्टल स्केलच्या भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं\nSankashti Chaturthi June 2019: यंदा 20 जून रोजी संकष्टी चतुर्थी; काय आहे चंद्रोदयाची वेळ\nInternational Yoga Day 2019: बॉलिवूडच्या या ‘5’ हॉट अभिनेत्री फिटनेससाठी करतात योगा; पहा व्हिडिओज\nICC World Cup 2019: भारतीय क्रिकेट संघाला दुसरा झटका; विजय शंकर दुखापतग्रस्त\nपुणे: मॉल्स-मल्टिप्लेक्स येथे नागरिकांना मिळणार मोफत कार पार्किंग\nYoga Day 2019 Wishes: जागतिक योग दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठमोळी ग्रिटिंग्स, SMS, GIFs, Images, WhatsApp Status and Messages\nInd vs Pak, ICC World Cup 2019 सामन्यावेळी रणवीर सिंह खेळाडू-सामना अधिकाऱ्यांच्या क्षेत्रात दिसला, ICC ने दिले स्पष्टीकरण\nICC World Cup 2019: भारतीय क्रिकेट संघाला दुसरा झटका; विजय शंकर दुखापतग्रस्त\nICC World Cup 2019 मध्ये Ind Vs Pak दरम्यान सचिन तेंडुलकर सोबत तुलना झालेल्या रोहित शर्माच्या Upper Cut वर सचिनचा खास रिप्लाय\nविधानसभा पावसाळी अधिवेशन: धनंजय मुंडे यांनी टीम इंडिया साठी मांडला अभिनंदन ठराव, सभासदांचं एकमताने अनुमोदन\nICC World Cup 2019: भारत विरूद्ध पाकिस्तान सामन्यानंतर तैमुर नेही केलं सेलिब्रेशन; फोटो व्हायरल\nBigg Boss Marathi 2, Episode 26 Preview: बिग बॉसच्या घरातील ग्लॅमडॉल हीना पांचाळ साठी अभिजित बिचुकले यांनी गायले 'हे' गाणे (Watch Video)\nBigg Boss Marathi 2: शिवानी सुर्वे ची बिग बॉस मराठी 2 मधून एक्झिट नंतर पहिली प्रतिक्रिया; Claustrophobia वर मात करून घरात पुन्हा एन्ट्री करायला आवडेल\nBigg Boss Marathi 2: अभिजीत बिचुकले यांना बिग बॉस च्या घराबाहेर काढण्यासाठी भाजपा माजी नगरसेविका रितू तावडे यांची मुख्यमंत्र्यांकडे धाव\nBigg Boss Marathi 2, 19 June, Episode 25 Updates: बिग बॉस च्या घरात आज रंगला 'धोबीपछाड'चा डाव; कोणती टीम ठरणार सरस\nBigg Boss Marathi 2, Episode 25 Preview: धोबीपछाड कार्य पार पडताना बिग बॉसच्या घरात रंगला आरोप प्रत्यारोपाचा खेळ (Watch Video)\nजागतिक योग दिन 2019→\nYoga Day 2019 Wishes: जागतिक योग दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठमोळी ग्रिटिंग्स, SMS, GIFs, Images, WhatsApp Status and Messages\nInternational Yoga Day 2019: योगा करताना या 10 गोष्टींचा नक्की करा विचार, नाहीतर फायदा होण्याऐवजी शरीरावर होईल दुष्परिणाम\nInternational Yoga Day 2019: अनुलोम विलोम आणि ध्यान यांच्यामाध्यमातून दूर ठेवा मानसिक आणि शारिरीक दोष\nInternational Yoga Day 2019: हृदयासाठी खूपच फायदेशीर आहेत ही 5 योगासने, नक्की करुन पाहा (Watch Video)\nInternational Yoga Day 2019: मनाला एकाग्र आणि बुद्धीला कुशाग्र करण्यास मदत करेल सूर्यनमस्कार, सांगतायत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Watch Video)\nशुद्ध मध ओळखण्यासाठी 'या' सोप्या ट्रिक्स जाणून घ्या\nICC World Cup 2019 मधून बाहेर पडल्यानंतर भावूक झालेल्या शिखर धवन साठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खास ट्विट\nHappy Birthday CSMT: ऐतिहासिक अशा सीएसएमटी स्थानकाची 132 वर्ष पूर्ण, पाहा अविस्मरणीय फोटो\nDabholkar Murder Case: अॅड. संजीव पुनाळेकर यांना 23 जूनपर्यंत सीबीआय कोठडी\nSankashti Chaturthi June 2019: यंदा 20 जून रोजी संकष्टी चतुर्थी; काय आहे चंद्रोदयाची वेळ\nYoga Day 2019 Wishes: जागतिक योग दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठमोळी ग्रिटिंग्स, SMS, GIFs, Images, WhatsApp Status and Messages\nLalbaugcha Raja Padya Pujan 2019 Live Streaming: संकष्टी चतुर्थी च्या मुहूर्तावर आज लालबागचा राजा पाद्य पूजन सोहळा रंगणार; lalbaugcharaja.com सह सोशल मीडियावर पहा थेट प्रक्षेपण\nMaharashtra Scholarship Exam Results 2019: 5 वी आणि 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा अंतिम निकाल जाहीर; puppss.mscescholarshipexam.in वर पहा शिष्यवृत्तीधारकांची यादी\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\nHappy Birthday CSMT: ऐतिहासिक अशा सीएसएमटी स्थानकाची 132 वर्ष पूर्ण, पाहा अविस्मरणीय फोटो\nDabholkar Murder Case: अॅड. संजीव पुनाळेकर यांना 23 जूनपर्यंत सीबीआय कोठडी\nठाणे: भिवंडी येथे 23 वर्षीय महिलेची हत्या; काही तास 6 महिन्यांचा मुलगा आईच्या मृतदेहापाशी एकटाच बसला\nराज्यातील सगळ्या बोर्डांच्या शाळेत मराठी भाषा शिकवणे अनिवार्य, मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांची घोषणा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/nandurbar-jaykumar-rawal-news/", "date_download": "2019-06-20T15:10:21Z", "digest": "sha1:NA37LOKGTJN2ZKNSFWMEA6PWUZP6TLS5", "length": 19088, "nlines": 239, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "नंदुरबारात 500 खाटांचे रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय मंजूरीनंतर प्रशासकीय कारभार अधिष्ठातांकडे | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदुसरीच्या संख्यावाचनात आता नवी पद्धत\nनगरमध्ये एकाच दिवसात दोन नगरसेवकांना पोलिसांकडून अटक\nअकोलेत 3 मजुरांचा तर श्रीगोंद्यात मायलेकीचा बुडून मृत्यू\nहॉटेल मालकाला गावठी कट्टा लाऊन खंडणीची मागणी\nव्ही.एन.नाईक शिक्षण संस्थेसाठी २० जुलैला मतदान\nराज्यात कृषी पदवीधरही होणार ‘शिक्षक’\nराज्याच्या अर्थसंकल्पात चणकापूर, नांदूरशिंगोटेसाठी विशेष तरतूद\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nरावेर : निंबोल येथील विजया बँकेवर सशस्त्र दरोडा; बँक अधिकाऱ्याचा बंदुकीची गोळी लागून मृत्यू\nआयएमएतर्फे आज 24 तासाचा बंद\n‘त्या’ 50 लाख ठेवीमुळे संचालकांची मानहानी\nजि.प.च्या शाळांत आजपासून किलबिलाट\nवीज गेल्याचा राग येवून वीज वितरण कंपनीच्या चक्करबर्डी कार्यालयात अधिकार्‍याला मारहाण\nदुचाकीसह विहिरीत पडून तरुणाचा मृत्यू\nट्रक अपघातात सहचालक जागीच ठार\nखान्देश कुलस्वामिनी एकविरा देवी मंदिरात 351 किलो आंब्यांचा भोग\nतळोदा तालुक्यात साडे नऊ कोटीच्या कामांचे भुमिपुजन\nनोकरी देण्याचे आमिष दाखवुन मंदाणा येथील युवकाची साडेसात लाखात फसवणूक\nकढेल गावाजवळ रिक्षा उलटली; 20 मजूर जखमी\nजिल्ह्यात शेती विकासासंबंधी योजनांबद्दल शेतकर्‍यांमध्ये जनजागृती करावी\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nव्ही.एन.नाईक शिक्षण संस्थेसाठी २० जुलैला मतदान\nनंदुरबारात 500 खाटांचे रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय मंजूरीनंतर प्रशासकीय कारभार अधिष्ठातांकडे\nनंदुरबारात 500 खाटांचे रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय मंजूरीनंतर प्रशासकीय कारभार अधिष्ठातांकडे\n जिल्हयाचे पालकमंत्री तथा राज्याचे रोहयो व पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्या पाठपुराव्याने नंदुरबारात 100 विद्यार्थी क्षमता असलेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि त्याच्याशी संलग्न 500 खाटांचे रुग्णालय उभारणीचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.\nयासाठी नंदुरबार जिल्हा सामान्य रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे हस्तांतरित करण्याचे आदेश वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने दिले आहेत. सदर आदेशानुसार सध्या सुरू असलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रशासकीय, ओपीडी, शस्त्रक्रिया, डायलिसिस, अपघात आदी 16 विभाग हे अधिष्ठाता यांच्याकडे 3 वर्षासाठी हस्तांतरित करण्यात येणार आहेत.\nशासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारणीसाठी अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्या अधिपत्याखाली कार्य सुरू करण्यात येणार आहे. याबाबत जयकुमार रावल यांनी नंदुरबार जिल्हयातील जनतेला आश्वासीत केले होते. सध्या सुरू असलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रशासकीय, ओपीडी, शस्त्रक्रिया, डायलिसिस, अपघात आदी 16 विभाग हे अधिष्ठाता यांच्याकडे 3 वर्षासाठी हस्तांतरित करण्यात येणार आहेत.\nतर प्रशासकीय, प्रशिक्षण, औषध भांडार आदी 4 विभाग, अपंगत्व तपासणी मंडळ, नेत्र विभाग हे सिव्हिल सर्जन यांच्याकडेच राहणार आहेत. सामान्य रुग्णालयाची 10 हजार चौरस फूट जागा सार्वजनिक आरोग्य विभाग म्हणजेच सिव्हिल सर्जन यांच्याकडे राहणार असून उर्वरित जागा अधिष्ठाता यांचे नियंत्रणाखाली असणार आहे.\nना.रावल यांच्या पुढाकारातून होणार्‍या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामुळे नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यातील हजारो गोरगरीब आदिवासी बांधवांना अधिक चांगली रुग्णसेवा मिळणार आहे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या माध्यमातून 500 बेडचे रुग्णालयही नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे. याबाबत जनतेकडून जयकुमार रावल यांचे आभार व्यक्त केले जात आहेत.\nमाझ्या पुरस्कारात पत्रकारांचेही योगदान\nपटेल परिवाराच्या आर्थिक मदतीमुळे बालकाला जीवदान\nलाभाच्या योजनांचा निधी तात्काळ पोहचवा\nधुळे, नंदुरबार जिल्ह्यातील ग्राम विद्युत सेवकांची पदे तात्काळ भरा- ना. जयकुमार रावल\nमुख्यमंत्री व पक्षश्रेष्ठींनी दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणार – ना.जयकुमार रावल\nपॉजमशिनविना वंचितांना रेशन मिळावे\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nशेगावच्या श्रींच्या पालखीचे 8 जूनला पंढरपुरकडे होणार प्रस्थान\nmaharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव, मुख्य बातम्या\n…अन् पोलिसांच्या मध्यस्थीमुळे मोडका संसार झाला सोन पाखरांचा\nBreaking News, आवर्जून वाचाच, नाशिक, मुख्य बातम्या\n#Video # कुंचला अन् रांगोळीत दिला पर्यावरण रक्षणाचा संदेश\nmaharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव\nसायबर क्राईमबाबत दक्षता बाळगा\nFeatured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nVideo : राज्याचा महाअर्थसंकल्प सादर; कोणासाठी काय\nराधाकृष्ण विखे यांच्याकडे गृहनिर्माण खाते\nFeatured, maharashtra, मुख्य बातम्या, सार्वमत\n# video # हॅप्पी योग स्ट्रिंट मध्ये जळगावकरांनी घेतला योगासह प्राणायमचा आनंद\nmaharashtra, आरोग्यदूत, आरोग्यम धनसंपदा, आवर्जून वाचाच, जळगाव\nआता ‘एसटी’ साकारणार पर्यावरणपूरक इ-बस\nव्ही.एन.नाईक शिक्षण संस्थेसाठी २० जुलैला मतदान\nराज्यात कृषी पदवीधरही होणार ‘शिक्षक’\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\nराज्याच्या अर्थसंकल्पात चणकापूर, नांदूरशिंगोटेसाठी विशेष तरतूद\nनाशिक जिल्ह्यातील आजच्या ठळक बातम्या\nVideo : ऐतिहासिक बारवेला लागले पाणी; पंचवीस दिवसांच्या श्रमदानाचे झाले चिज\nBreaking News, नाशिक, मुख्य ���ातम्या\nलाभाच्या योजनांचा निधी तात्काळ पोहचवा\nधुळे, नंदुरबार जिल्ह्यातील ग्राम विद्युत सेवकांची पदे तात्काळ भरा- ना. जयकुमार रावल\nमुख्यमंत्री व पक्षश्रेष्ठींनी दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणार – ना.जयकुमार रावल\nपॉजमशिनविना वंचितांना रेशन मिळावे\nपटेल परिवाराच्या आर्थिक मदतीमुळे बालकाला जीवदान\nव्ही.एन.नाईक शिक्षण संस्थेसाठी २० जुलैला मतदान\nराज्यात कृषी पदवीधरही होणार ‘शिक्षक’\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\nराज्याच्या अर्थसंकल्पात चणकापूर, नांदूरशिंगोटेसाठी विशेष तरतूद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.tinystep.in/blog/best-sunbai-bananaysathi-", "date_download": "2019-06-20T16:32:22Z", "digest": "sha1:2XHU52I2VTCS6YJYT673D4PNLUA76FU3", "length": 11678, "nlines": 228, "source_domain": "www.tinystep.in", "title": "नवीन घरात स्वतःला सामावून घेताना... - Tinystep", "raw_content": "\nनवीन घरात स्वतःला सामावून घेताना...\nजसं नवीन लग्न झालेल्या मुलीला आपली सासरची मंडळी कशी असतील याची काळजी असते तशीच काळजी सासरच्या मंडळींना आपल्या घरात येणारी नवीन मुलगी कशी असेल याची काळजी देखील त्यांना असते. दोन्ही पिढ्यामध्ये एक जनरेशन गॅप असते. अश्यावेळी सासरच्या मंडळींना विशेषतः सासू-सासऱ्यांचं मन जिंकण्यासाठी आणि त्याच्याशी एक चांगलं नाते निर्माण करण्यासाठी काही गोष्टीचा अवलंब केल्यास हे नाते सासू सासऱ्यांशी असणारे नाते दृढ होण्यास मदत होईल\n१ त्यांचा आदर करा\nबऱ्याच वेळा दोन पिढीतील वैचारिक अंतरामुळे दरवेळी एकमेकांचे विचार एकमेकांना पटतीलच असं नाही. त्यामुळे तुमच्या मध्ये खटके उडण्याची शक्यता असते. पण असह्यवेळी त्यांच्या वयाचा आणि नात्याचा विचार करून त्यांच्याशी आदराने वागणे गरजेचे असते. यामुळे तुमच्या मनातील त्यांच्या विषयीचा आदर त्यांच्या लक्षात येईल. आणि ते देखील तुमचा आणि तुमच्या मतांचा आदर करण्यास सुरवात करतील\n२. तुमच्या पतिच्या बाबतीत गप्पा मारा\nतुमच्या दोघांमधली एक दुवा म्हणजे तुमचे पती त्यामुळे पतीविषयक गोष्टी जसे लहानपणीच्या गोष्टी इतर गमती-जमती या विषयावर गप्पा सुरु करा ज्यामुळे तुमच्यामधील संवाद वाढेल\n३. त्यांच्या आवडी-निवडी आणि छंदांमध्ये रस दाखवा.\nसासू-सासऱ्यांबरोबरचे नाते दृढ करण्यासाठी हा एक चांगला मार्ग आहे. सासू-सासऱ्यांच्या आवडी निवडी आणि छंदाविषयी माहिती करून घ्या. आणि त्यात रस दाखवा. जर सासूबाईना वाचनाची आवड असेल तर त्याना पुस्तक भेटवस्तू म्हणून द्या. पुस्तकांविषयी त्यांच्याशी गप्पा मारा. तुमच्या त्याच्या आवडीनिवडीत रसघेण्यामुळे त्यांना देखील तुमच्याबद्दल आपुलकी वाढेल.\n४ .त्यांच्याबरोबर खरेदीला किंवा कार्यक्रमांना जा\nजर तुमच्या सासूबाईंबरोबर त्याच्या मैत्रीच्या किंवा नातेवाईकांच्या कार्यक्रमांना त्याच्या बरोबर जा. किंवा जर दोघीना खरेदीची आवड असले तर दोघी मिळून खरेदीला जा. एकमेकांबरोबर वेळ घालावा. त्यामुळे दोघींच्या आवडी-निवडी कळण्यास मदत होईल.\n५. माफी मागण्याची तयारी ठेवा\nजर तुमची चूक झाली असले किंवा काही गैरसमज झाला असले तर तर माफी मागण्याची तयारी ठेवा. कारण याच छोट्या चुका आणि गैरसमज पुढे वादाचे रुप घेतात आणि पूर्ण कुटूंबाला या गोष्टीचा त्रास होण्याची शक्यता असते. तसेच कधी कधी नाती टिकवून ठेवण्यासाठी थोडा कमीपण घेण्यास हरकत नाही.\nसासू-सासऱ्याबरोबर असणारे चांगले नाते हे तुम्हांला आयुषभरासाठी साठी उपयोगी ठरू शकते त्याच्याशी असलेल्या तुमच्या चांगल्या नात्यामुळे तुमचे तुमच्या पतीशी असणारे नाते देखील दृढ होण्यास मदत होते तसेच तुम्हांला तुमच्या आई-वडलांची उणीव भासत नाही. मुलांना आजी-आजोबांची माया मिळते. त्यामुळे हे नाते जपणे गरजेचे असते.\nआमच्या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल धन्यवाद Tinystep परिवाराच्या वतीने वाचकांना नवीन वर्षाची एक भेट देण्यात येणार आहे त्यासाठी इथे क्लिक करा\nफेशियल केल्यावर तुम्ही या गोष्टी करत नाही ना \nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.orientpublication.com/2018/09/blog-post.html", "date_download": "2019-06-20T15:59:23Z", "digest": "sha1:5BTLDQI3PPVGW6ILEC4SPK75AY5YPFRA", "length": 7376, "nlines": 50, "source_domain": "www.orientpublication.com", "title": "ORIENT PUBLICATION: ‘तू तिथे असावे’ संगीत अनावरण सोहळा संपन्न", "raw_content": "\n‘तू तिथे असावे’ संगीत अनावरण सोहळा संपन्न\nसंघर्ष माणसाला त्याच्या स्वप्नांपर्यंत, ध्येयापर्यंत नेऊ शकतो....संघर्ष करणारी माणसंच नेहमी यशस्वी होतात. या आशयाचा संदेश देणाऱ्या 'तू तिथे असावे' या आगामी प्रेरणादायी मराठी चित्रपटाचा म्युझिक आणि ट्रेलर लाँण्च सोहळा नुकताच मुंबईत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या चित्रपटाच्या ट्रेलर सोबतच सिनेमातील गाणी प्रेक्षकांना नक्कीच रोमांचित करणारी आहेत.\nगणेश पाटील 'तू तिथे असावे' या चित्रपटाचे निर्माते आहेत. आकाश कांडुरवार, शरद अनिल शर्मा, प्रशांतजी ढोमणे, संदेश बुरबुरे, सुरभी बुजाडे हे सह-निर्माते आहेत. भूषण प्रधान, पल्लवी पाटील, विजय पाटकर, समीर धर्माधिकारी, अरूण नलावडे, मोहन जोशी, जयवंत वाडकर, श्रीकांत वट्टमवार,अभिलाषा पाटील, विशाखा घुबे, मास्टर तेजस पाटील या कलाकारांच्या भूमिका 'तू तिथे असावे' या चित्रपटात आहेत.\nवेगवेगळ्या पठड्यातील सहा गाणी 'तू तिथे असावे' या चित्रपटात आहेत. दिनेश अर्जुना हे या चित्रपटाचे संगीतकार आहेत तर गीतकार मंदार चोळकर, डॉ. श्रीकृष्ण राऊत, पार्वस जाधव, दौर सैफ हे आहेत. या गीतांना आदर्श शिंदे, वैशाली माडे, स्वप्निल बांदोडकर, बेला शेंडे, जसराज जोशी, नेहा राजपाल, धनश्री बुरबुरे, गणेश पाटील यांचा सुमधूर आवाज लाभला आहे.\nचित्रपटाची कथा आणि पटकथा आशिष विरकर यांनी लिहिली आहे. संवाद आशिष विरकर आणि दिपक अंगेवार यांचे आहेत. छायांकन बाशालाल सय्यद यांचे असून संकलन मन्सूर आझमी यांचे आहे. कलादिग्दर्शन महेंद्र राऊत आणि गजानन फुलारी यांचे आहे. ध्वनी अनुप देव यांचे आहे. नृत्यदिग्दर्शन जीत सींग यांनी केले आहे. वेशभुषा कैलाश ब्राम्हणकर तर रंगभूषा अभय मोहिते यांची आहे. पोस्ट प्रोडक्शनची जबबदारी विक्रांत स्टुडिओनी सांभाळली आहे. रोहितोष सरदारे कार्यकारी निर्माते आहेत.\n'जी कुमार पाटील एन्टरटेन्मेंट' प्रस्तुत 'तू तिथे असावे' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.\n‘लाल बत्ती’ चित्रपटाचा दमदार टीझर प्रदर्शित\nपोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेतील अभिनेता मंगेश देसाई यांचे ‘लाल बत्ती’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटाविषयी उत्सुकत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-prashant-pawar-story-on-masanjogi-community-4306132-NOR.html", "date_download": "2019-06-20T16:06:03Z", "digest": "sha1:LPUFMQIW6GHNF4BGABIRTY2WWSRAET3W", "length": 22430, "nlines": 161, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Prashant Pawar Story on Masanjogi Community | मसणजोगी! त्याचीच ही कहाणी... मसणबाबाचं जिणं...", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\n त्याचीच ही कहाणी... मसणबाबाचं जिणं...\nस्मशानात आज आनंदाचे वातावरण पसरले होते... एका कोपर्‍यात पताका लावल्या होत्या. शे-पाचशे माणसे नटून-थटून आली होती.\nभटक्या विमुक्तांच्या कलेच्या अंगाने जाणार्‍या ज्या जाती आहेत, म्हणजे कला किंवा खेळ सादर करून भिक्षा मागणे हा ज्यांचा व्यवसाय आहे, अशा भटक्या समाजाच्या रूढी-परंपरांचा, कलेचा, सामाजिक प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी अलीकडेच मी महाराष्ट्राचा दौरा केला. त्यापैकीच एक म्हणजे ज्यांच्या नावातच सगळं जिणं सामावलेलं आहे तो हा मसणजोगी\nस्मशानात आज आनंदाचे वातावरण पसरले होते... एका कोपर्‍यात पताका लावल्या होत्या. शे-पाचशे माणसे नटून-थटून आली होती. अकराव्याच्या दुखवट्यासाठी स्मशानात अस्थी गोळा करायला आलेल्या काही लोकांना तेथे नेमके काय चाललेय तेच कळत नव्हते. स्मशान म्हणजे नश्वर शरीराचा अंत होण्याचे ठिकाण. मात्र याच स्मशानात आज जीवनातील सुखाची गणिते मांडली जाणार होती. नगर कँटोनमेंट बोर्डाच्या भिंगार येथील वैकुंठ अमरधाममध्ये आज सूर्यभान जाधव यांच्या मुलीच्या, म्हणजे पुष्पाच्या लग्नाचा विधी सुरू होता. आदल्याच दिवशी याच स्मशानात हळदीचा कार्यक्रमही मोठ्या थाटामाटात झाला होता...\nपुष्पाच्या लग्नाचा हा किस्सा लक्ष्मण शंकर कडमिंचे मोठ्या अभिमानाने सांगत होता...\nअलीकडेच मुंबईत ‘पवित्रम’ या स्वाती चांदोरकर यांच्या कादंबरीचे प्रकाशन चक्क स्मशानात झाले ‘स्मशानात पुस्तकाचे प्रकाशन’ हा विषयच मुंबईच्या मीडियासाठी अनोखा होता. त्यामुळे साहजिकच त्याला प्रसिद्धी मिळाली. ही घटना सांगण्यामागचे कारण म्हणजे अशा अविश्वसनीय, आश्चर्यकारक प्रकारांकडे आपण कसे आकर्षित होतो... ‘स्मशानात पुस्तकाचे प्रकाशन’ हा विषयच मुंबईच्या मीडियासाठी अनोखा होता. त्यामुळे साहजिकच त्याला प्रसिद्धी मिळाली. ही घटना सांगण्यामागचे कारण म्हणजे अशा अविश्वसनीय, आश्चर्यकारक प्रकारांकडे आपण कसे आकर्षित होतो... ‘इव्हेंट’ म्हणून प्रसारमाध्यमे कशी त्याकडे बघतात. परंतु जगण्याच्या सं��र्षात गावगाड्यात कुठेच जागा न मिळालेल्या, मसणवट हेच राहण्याचे ठिकाण असलेल्या, सरणावरची चैतन्य संपलेली कलेवरं हाच जगण्याचा आधार असलेला मसणजोगी समाज वर्षानुवर्षे याच स्मशानात राहतोय, याकडे मात्र आपण डोळेझाक करतो.\nभटक्या विमुक्तांच्या कलेच्या अंगाने जाणार्‍या ज्या जाती आहेत, म्हणजे कला किंवा खेळ सादर करून भिक्षा मागणे हा ज्यांचा व्यवसाय आहे, अशा भटक्या समाजाच्या रूढी-परंपरांचा, कलांचा, सामाजिक प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी अलीकडेच मी महाराष्ट्राचा दौरा केला. त्यापैकीच एक म्हणजे ज्यांच्या नावातच सगळं जिणं सामावलेलं आहे तो हा मसणजोगी\n‘बेटा सो जा, नही तो गब्बरसिंग आ जायेगा’... ‘शोले’मधला हा डायलॉग तर खूप नंतर लोकप्रिय झाला. त्याच्या कितीतरी वर्षांपासून आया त्यांच्या लेकरांना ‘झोप पटकन नायतर त्यो मसनबाबा येईल’, अशी भीती दाखवायच्या. त्याला कारणही तसेच होते. त्यांचा अवतारच तसा भेसूर असायचा. लांब मोकळे काळे केस, त्यावर देवदेवतांसारखा टोप, डोळ्यांत भरपूर काजळ, कपाळावर कुंकवाचा लाल मळवट, बाकीच्या चेहर्‍यावर राख फासलेली, पायघोळ पांढरा झगा, गळ्यात लांब हिरवा शेला, रुद्राक्षाच्या माळा आणि मानवी हाडांची माळ, काखेत मोठी झोळी, एका हातात मानवी कवटी तर दुसर्‍या हातात लोखंडी घंटा... मसणजोगी गावात आला रे आला की लहानग्यांची पळापळ व्हायची, बाळंतीण बायका पटापट खिडक्या-दरवाजे बंद करून घ्यायच्या. कारण... मसणजोगी पुरलेल्या बाळंतिणीचे मढे उकरून तिची कवटी काढून घेतो, बाळंतीण बाईची कुत्री किंवा गोमाशी बनवतो, चेटूक-भानामती-करणी करतो... अशा अनेक अंधश्रद्धा व गैरसमज मसणजोग्यांबद्दल समाजात पसरलेल्या आहेत.\nस्थळ- अमरधाम स्मशानभूमी (लोणी-प्रवरा, ता. राहाता, अहमदनगर)\nशंभो हर हर महादेव, जय भोलेनाथ... आली आई आली, या मसणबाबाची फेरी आली दारा म्होरं, दानधरम कर, पीकपाणी चांगलं होईल, लाख रुपयांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी सोडून जाणार...\nपटकन भीती वाटेल, अशा मसणजोग्यांच्या पारंपरिक पेहरावात लक्ष्मण कडमिंचे हातातली घंटा वाजवत गाऊ लागला. स्मशानातच एक पक्के घर, ज्यात लक्ष्मण शंकर कडमिंचे हा मसणजोगी त्याच्या कुटुंबासोबत राहतो. काही दिवसांपूर्वीच लक्ष्मणच्या भावाला, गैरसमजातून पोलिसांनी उचलले होते. शेजारच्या गावात जी चोरी झाली ती लक्ष्मणच्या भावानेच केली, असा आरोप ठेवत पोलिसांनी त्याला खूप बदडले होते. शेवटी खरा चोर सापडल्यावर त्याला सोडून दिले. ‘गावात कुठेही काही घडले तर आम्हा भटक्यांनाच उचलून घेऊन जाणार, याची आता आम्हाला सवयच झाली आहे,’ असे अतिशय निर्विकार चेहर्‍याने लक्ष्मण सांगत होता. ‘लोक घाबरतील असा पेहराव का करता’ या प्रश्नाला ‘घाबरत्यात म्हनून तर भीक देत्यात’ असे सांगून लक्ष्मणने मसणजोग्यांच्या आयुष्याचा पेटाराच उघडला...\nमसणजोगी समाज मूळचा आंध्र प्रदेशातला. भटकंती करत आलेल्या या जमातीच्या पाच पिढ्या महाराष्टÑात विसावल्या आहेत. उमरगा, सोलापूर, औरंगाबाद, उस्मानाबाद, अक्कलकोट रोड, बीड अशा सुमारे चोवीस गावांत मसणजोगी समाज अलीकडे गावगाड्याबाहेर थोडा विसावला आहे. सर्वांत मोठी वस्ती शेवगावला (नगर) आहे. कर्नाटकात या समाजाला ‘सुडगाड सिद्धा’ म्हणतात, तर आंध्र प्रदेशात ‘काटी पापलोळ’ म्हणून ओळखले जातात. पूर्वीपासून वस्ती स्मशानातच. तिथंच राहणं, तिथंच खाणं...\nजगण्याच्या संघर्षात कुठेही स्थान न मिळाल्याने स्मशानालाच मसणजोग्यांनी जवळ केले. त्यामुळे मृताच्या अंगावरची शाल, साड्या त्यांच्या रोजच्या वापरात. उलट त्यामागे श्रद्धेचे मिथक असते. ताटीवरचं पांढरं कापड, ताटीचे बांबू, सूत, पिंडदानाचं अन्न यावर उपजीविका करणार्‍या मसणजोगी समाजाचा जगण्याचा स्तर खरोखरच अस्वस्थ करणारा.\nस्मशान, मृतात्मे, भूत-खेत, करणी, पिंडदान, स्मशानाची व्यवस्था पाहायची, हे आमचे जगणे. काही जण स्मशानात रखवालदाराचं काम करतात. काही सरण रचतात. काही जण सावडल्यानंतर राखेची विल्हेवाट लावतात. मृताचे नातेवाईक बक्षिसी देतात, तीच कमाई. वेगवेगळ्या गावाच्या मसणाच्या वाटा आमच्या बापजाद्यांनी जवळ केल्या. आता गावं मोठी झाली आणि मसणवटा गावात आला... आपल्या पक्क्या घराकडे बघत लक्ष्मण सांगत होता.\nस्मशानातच झालेल्या पुष्पाच्या लग्नाचा किस्सा सांगितल्यावर मसणजोगी समाजाच्या रूढी-परंपरा जाणून घ्यायची उत्सुकता शिगेला पोहोचली होती...\nमुलीचं लग्न चौदाव्या, पंधराव्या वर्षी होतं. मुलालाच लग्नाचा खर्च करावा लागतो. मुलाकडे पन्नास हजार रुपये असतील तरच लग्न करता येतं. दुसर्‍या जातीत लग्न करता येत नाही, तसं एका कुळातही लग्न करता येत नाही. विभूते, शिरभाटे, मोगटमे, रुद्राक्षी, संकोळ, कल्लमोळ, कडमिंचे अशी कुळं आहेत. प्रत्येकाची कामं ठरलेली, देवता ठरलेल्या. हा समाज वैराग्यशील अशा शंकर आणि दुर्गेला मानतो. पूर्वी मूल पोटात असतानाच त्याचं लग्न ठरत असे. आता तसं नाही. मूल जन्मल्यानंतरचे तीन दिवस महत्त्वाचे मानतात. गाववार, वस्तीनुसार, कुळांनुसार रीतीरिवाजात थोडा बदल होतो. मूल जन्मल्यानंतर तिसर्‍या दिवशी पुरुष माणसं शिकारीला जातात. ग्रामीण भागात आणलेली शिकार सगळ्यांना वाटतात. शहरी भागात बकरे कापतात. मटण, कोंबडी, माशाचं जेवण वस्तीवर द्यावं लागतं. आनंदाच्या प्रसंगात डुकराचं मांस लागतंच. तिसर्‍या दिवशी बाळाचं नाव ठेवण्याचा कार्यक्रम करतात. रुद्राक्षी बाळाला आणि मोठ्यांना रुद्राक्षाच्या माळा घालतात. संकोळ शंख वाजवतात. घराभोवती राखेची रेघ आधीच ओढतात. म्हणजे घराबाहेर रात्री न पडण्याचं बंधन असतं. मुलामुलींची नावं शंकर, रामलू, सायम्मा, जयलक्ष्मी, ईशप्रम्मा अशी ठेवतात. बाळाला दोन नावं ठेवण्याची पद्धत आहे. एक आजोबांचं, आजीचं ठेवतात. त्या नावानं कोणी हाक मारत नाही; कारण मुलाला ओरडलं, शिव्या दिल्या तर त्या आजोबांना लागतात, अशी भावना आहे. शिकार हा मसणजोगी समाजाचा आणखी एक पैलू. शिकारीनिमित्त जंगलात बराच काळ वास्तव्य असल्याने वनौषधींचीही चांगली माहिती मसणजोगी समाजाला आहे. पारंपरिक पेहरावात दारोदारी जाऊन भिक्षा मागण्याची पद्धत आजही सुरू असली तरी बाकी सगळे आता इतिहासजमा झाले आहे. 23 ऑगस्ट 1952 हा भटक्या-विमुक्तांचा स्वातंत्र्यदिन. कोणतेही मूल आईच्या पोटातून गुन्हेगार म्हणून जन्माला येत नाही, असे उद्गार याच दिवशी भारताचे तत्कालीन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी संसदेत काढले आणि ब्रिटिशांनी भटक्यांच्या कपाळावर मारलेला गुन्हेगारीचा शिक्का कायमचा पुसून टाकला. ‘विशेष मुक्त म्हणजेच विमुक्त’ ही नवी संकल्पना नेहरूंनी उदयास आणली. आज तब्बल 60 वर्षांनंतरही स्वातंत्र्याची संकल्पना, व्याख्या भारतातील तब्बल नऊ कोटी आणि एकट्या महाराष्ट्रातील कोटीच्या घरात असलेल्या भटक्या-विमुक्तांना नीटपणे समजलेली नाही. मसणवट्यातील मसणजोगी हा मसणवट्यातच जाणार, की नव्या पिढीची मुले शाळेचा उंबरठा पार करणार, हा प्रश्न या समाजाला पडलेला आहे. (क्रमश:)\nकीप सायलेन्स, नो नॉनसेन्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/dainik-deshdoot-foundation-day-nashik-snigdha-shevade-article/", "date_download": "2019-06-20T15:22:58Z", "digest": "sha1:ZZADTGIHLTRBVV35GRGLFOM4QP2O4JS6", "length": 20779, "nlines": 244, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "खेळाडू घडावेत - स्निग्धा शेवाडे | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nनेवासा स्टेट बँक शाखेतून ग्राहकाचे अडीच लाख लांबवले\nखोट्या अ‍ॅट्रोसिटीच्या विरोधात राहुरीत मोर्चा\nबालाणी बंगल्यावरील दरोड्यातील आरोपी जेरबंद\nभंडारदरा पाणलोटात मृगाचा जोर वाढला\nनाशिकची गुन्हेगारी संपता संपेना; अब्रू वाचविण्यासाठी ‘तिने’ मारली धावत्या रिक्षातून उडी\nविधानसभा निवडणुकीचे चोख नियोजन करा : विभागीय आयुक्त माने\nकंत्राटदार बदलला तरी कर्मचार्‍यांना कायम ठेवा\nबार्‍हे ग्रामिण रुग्णालयात आरोग्यांची हेळसांड\nआकाशवाणी चौकात अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर पोलिसांनी पकडले\nशेतीपंपाचा वीजपुरवठा खंडित न करण्याचा महावितरणचा निर्णय\nगावठी कट्ट्यातून गोळी झाडल्याचा पोलिसांना संशय\n…अखेर ग.स.तील बेनामी ठेवीप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा\nना.जयकुमार रावल यांच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन\nवादळग्रस्तांसाठी आ.कुणाल पाटील विधानसभेत आक्रमक\n46 विभागांच्या 482 सेवा ऑनलाईन- जिल्हाधिकारी राहुल रेखावार\nसाक्रीत तीव्र पाणीटंचाई; उपाययोजना करा\nतळोद्यानजिक अहमदाबाद-शिरपूर बसवर दगडफेक\nकोळदा-खेतिया रस्त्याचे काम संथगतीने\nनवापुरात वेळेवर पाणीपुरवठा होत नसल्याने भाजपातर्फे मुख्याधिकार्‍यांना घेराव\nजिल्ह्यात विविध कार्यक्रमांनी तसेच गुलाबपुष्प देवून नवागतांचे स्वागत\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nनाशिकची गुन्हेगारी संपता संपेना; अब्रू वाचविण्यासाठी ‘तिने’ मारली धावत्या रिक्षातून उडी\nखेळाडू घडावेत – स्निग्धा शेवाडे\nखेळाडू घडावेत – स्निग्धा शेवाडे\nनाशिक शहराला स्मार्ट करण्यासाठी शहराचा औद्योगिक विकास करतानाच पर्यटनाच्या संधींनाही प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. त्यासोबतच शहरातील ललित कला व विविध क्रीडा प्रकारांना बळ देण्याची गरज आहे. त्यासोबतच शहर परिसरातील प्रवासाची कनेक्टिव्हिटीसह शिक्षण क्षेत्राचा दर्जा व गुणवत्ता जोपासल्यास शहर स्मार्ट होण्यास निश्‍चित मदत होईल.\nशहराला इतर शहरांशी जोडताना त्या शहरांशी विमानसेवा, रेल्वे, बस सेवेमध्ये गुणवत्ता आणणे गरजेचे आहे. त्यासोबतच व्यवसायासाठी, शिक्षणासाठी आणि पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक पर्याय आणि सेवा असणे आवश्यक आहे.\nऔद्योगिक विकास साधताना नाशिक एमआयडीसीमधील बहुराष्ट्रीय कंपन्यांना उद्योग उभारणीसाठी लागणार्‍या सुविधा उपलब्ध करून देत प्रोत्साहीत करण्याची गरज आहे. शहर परिसरातील पुरवठादारांच्या गुणवत्ता सांगून त्यांचा आधार कसा चांगला आहे, हे पटवून देणे गरजेचे आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये वाढ झाल्यास औद्योगिक क्षेत्र निश्‍चितपणे मोठे होण्यास मदत होईल.\nव्यस्त शहरातील लोकांसाठी शांत शहर म्हणून नाशिकचा लौकिक होऊ नये तर उपक्रमशील व जागरुक शहर म्हणून त्याचा लौकिक करण्यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजेत. उत्सव असलेल्या सुला महोत्सव आणि सर्व्हिस अपार्टमेंटसह, नाशिकला स्वतःला केवळ तीर्थक्षेत्र म्हणून मर्यादित केले जाऊ नये.\nललित कला – नाशिकमध्ये त्यांच्या संवर्धनासाठी अनेक कलाकार आणि उपयुक्त वातावरण आहेत. चांगले प्रशिक्षण केंद्रे आणि सांस्कृतिक उत्सव आमच्या शहरातील प्रतिभांना बढावा देण्यास मदत करतात. मायानगरी उंबरठ्यावर असल्याने आपल्या कलावंतांना प्रोत्साहन देणार्‍या कार्यक्रमांचे आयोजन करून त्या माध्यमातून दादासाहेब फाळकेंच्या संकल्पनेतील चित्रनगरी नाशिकला उभारण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.\nशाळा आणि महाविद्यालयांसाठी उत्तम पायाभूत सुविधा असलेले, पुणे आणि मुंबईनंतर नाशिक महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी पुढील गंतव्यस्थान बनले पाहिजे. हे अधिक सार्वभौमिक गर्दी आणू शकते आणि वाढणारी उद्योग अनेक रोजगार संधी देऊ शकतात. त्यासाठी शासनस्थरावरुन प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.\nआंतरराष्ट्रीय स्थरावर पदके मिळवण्याचा मान नाशिकने पटकावलेला आहे. या पुढे आणखी खेळांच्या शिक्षणाद्वारे नाशिकमध्ये खेळ व तंदुरुस्तीसाठी चांगल्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून त्यातून खेळाडू घडवण्याची प्रक्रिया राबवणे गरजचे आहे.\nयेथे जागतिक क्रीडा स्पर्धांच्या आयोजनासाठी मोठ्या खेळाडूंना आमंत्रित करणे आवश्यक आहे. शहराच्या स्मार्टनेससाठी सर्वप्रथम नाशिककरांनी आपली मानसिकता बदलणे गरजेचे आहे. आम्हीपण काहीतरी करू शकतो, याबद्दलची भावना जागवणे गरजेचे आहे.\nविकासपूरक दृष्टिकोनावर भर – गौरव धारकर\nआकर्षक आभूूषणांसाठी सराफी पेढ्या सज्ज\nगणेशोत्सव विशेष लेख : गणपती बाप्पा ���ोरया…\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nऑनलाईन गेम्स आणि सट्टा\nBreaking News, Featured, आवर्जून वाचाच, नाशिक, मुख्य बातम्या\nप्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण\nआवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nअतिरिक्त जमीन रामजन्मभूमी न्यासाला द्या – केंद्र सरकारची मागणी\nआवर्जून वाचाच, देश विदेश, मुख्य बातम्या\nपुन्हा एकदा नाशिकात ‘बिबट्या आला, रे बिबट्या आला’; अफवांनी नाशिककर चिनभिन\nकोकणात मान्सून दाखल; हवामान खात्याकडून अधिकृत माहिती\nबार्‍हे ग्रामिण रुग्णालयात आरोग्यांची हेळसांड\nसुरगाणा तालुक्यातील बोरगाव धरण कोरडे ठणठणीत\nआदिवासी विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवा : आदीवासी विकास परिषदेतर्फे प्रधान सचिवांना साकडे\nनाशिकची गुन्हेगारी संपता संपेना; अब्रू वाचविण्यासाठी ‘तिने’ मारली धावत्या रिक्षातून उडी\nVideo : बंगालची अभिनेत्री खासदार नुसरत जहाँने केले लग्न; तुर्कीत झालेल्या लग्नाचे फोटो/व्हिडीओ इथे पहा\nBreaking News, Featured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, हिट-चाट\nविधानसभा निवडणुकीचे चोख नियोजन करा : विभागीय आयुक्त माने\nकोकणात मान्सून दाखल; हवामान खात्याकडून अधिकृत माहिती\nकंत्राटदार बदलला तरी कर्मचार्‍यांना कायम ठेवा\nगणेशोत्सव विशेष लेख : गणपती बाप्पा मोरया…\nभविष्यातील गरजांचे नियोजन आवश्यक – प्रसाद सानप\nहेरीटेज राईड सुरु करा\nबांधकाम व्यवसायाला चालना मिळावी – राहूल पवार\nआकर्षक आभूूषणांसाठी सराफी पेढ्या सज्ज\nनाशिकची गुन्हेगारी संपता संपेना; अब्रू वाचविण्यासाठी ‘तिने’ मारली धावत्या रिक्षातून उडी\nVideo : बंगालची अभिनेत्री खासदार नुसरत जहाँने केले लग्न; तुर्कीत झालेल्या लग्नाचे फोटो/व्हिडीओ इथे पहा\nBreaking News, Featured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, हिट-चाट\nविधानसभा निवडणुकीचे चोख नियोजन करा : विभागीय आयुक्त माने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/taxonomy/term/207?page=0", "date_download": "2019-06-20T16:46:30Z", "digest": "sha1:EVHQISAWQDURWOW6OTJVTIPQUPP3KWYQ", "length": 23597, "nlines": 107, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "संस्था | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nपुण्याचे निसर्ग स्थल-भूषण असलेल्या मुळा-मुठा नद्या दूषण झाल्या आहेत त्यामुळे अस्वस्थ ��ोऊन काही मंडळी नदीच्या पुनरुज्जीवनासाठी निग्रहाने एकत्र आली आहेत. शैलजा देशपांडे यांनी तो संकल्प त्यांचा मानला आहे आणि ‘जीवित नदी संस्थे’ची पालखी त्यांच्या खांद्यावर घेतली\nरोजनिशी लेखन – मुलांना आत्मविश्वासाची प्रचीती\nमुलांमध्ये अभ्यासाची, शिक्षणाची आवड उत्पन्न होण्यास हवी असेल, तर मुलांना समजून घेणे, त्यांच्या आत्मविश्वासाला धक्का न लावणे व त्यांना त्यांच्या क्षमतांची जाणीव होणे ही फार आवश्यक गोष्ट आहे. मुलांमध्ये त्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आत्मविश्वास असणे हे फार महत्त्वाचे आहे. आत्मविश्वास हा त्यांच्या पूर्ण शैक्षणिक व व्यक्तिगत प्रगतीचा पाया आहे. तो आत्मविश्वास निर्माण होण्यासाठी त्यांना स्वत:मधील गुणदोषांची ओळख होण्यास हवी. त्यांना काय चांगल्या प्रकारे जमते, आवडते ते त्यांचे त्यांना कळण्यास हवे; नाहीतर योग्य त्या वयात, योग्य तो निर्णय घेता न आल्यामुळे, पुढे त्यांची प्रगती होत नाही. तेव्हा ती निर्णयक्षमता योग्य त्या वयातच येणे आवश्यक आहे. त्यासाठी योग्य विचारांची गरज आहे. ते पुन्हा आत्मविश्वासातून निर्माण होतात.\nविचार करणे ही गोष्ट सध्या टीव्ही, मोबाईल, व्हिडिओ गेम्स यांमुळे थांबली आहे किंवा चुकीच्या दिशेने जात आहे. विचार जीवनाला योग्य दिशा देतो. एक चांगला विचार मनुष्याचे आयुष्य बदलू शकतो.\nशिक्षकांनो, आत्मविश्वास पेरते व्हा\nमला महाराष्ट्रातील विविध शाळांमधून फिरत असताना एक सर्वसमान समस्या जाणवली, ती म्हणजे, मुलांना लिहिता-वाचता येत नाही ती फार आश्चर्यकारक गोष्ट आहे. शासनातर्फे अनेक प्रयत्न होऊनही त्यावर समाधानकारक उत्तर सापडलेले नाही. मुलांना लिहिता-वाचता का येत नाही ती फार आश्चर्यकारक गोष्ट आहे. शासनातर्फे अनेक प्रयत्न होऊनही त्यावर समाधानकारक उत्तर सापडलेले नाही. मुलांना लिहिता-वाचता का येत नाही त्याची कारणे विविध आहेत. मुलांमध्ये स्पर्धेचे वातावरण बालवाडीपासून शाळाशिक्षण संपेपर्यंत व नंतरही असते. बालवाडीतील मुलांनादेखील ट्यूशनला पाठवणारे पालक आहेत. समाजाची एकूण विचारसरणी त्या प्रकारची झाली आहे - यश मार्कांवर मोजले जाते. त्यामुळे मुलांना शिक्षण मिळाल्याने होऊ शकणारा आनंद निघून जात चालला आहे. मुलांवर अभ्यासाचा ताण इतका प्रचंड असतो, की ती ज्ञान घेण्यातील आनंदाला पारखी होत ज��तात. ती फक्त पोपटपंची करू लागतात. ज्या मुलांना पोपटपंची जमते, ती तरून जातात, पण ज्यांना ती जमत नाही, ती मुले मागे पडतात आणि ‘ढ’ हा शिक्का त्यांच्या नावापुढे लागतो. ती मुले त्यांचा आत्मविश्वास हरवून बसतात. उमलत्या वयात हरवलेला तो आत्मविश्वास पुन्हा आणणे कठीण होऊन बसते.\nबीड जिल्ह्याच्या अंबाजोगाईमधील ‘अनुराग पुस्तकालय’ हे केवळ पुस्तकाचे दालन नाही, तर विविधांगी वाचणास प्रेरणा देऊ पाहणारे ठिकाण आहे. अभिजीत जोंधळे यांचे कुटुंब तेथेच राहते. त्यांचे कुटुंबच पुस्तकप्रेमी आहे. त्यांच्या घरी स्वत:ची पंधराशे पुस्तकांची ग्रंथसंपदा आहे. त्यांनी घरीच पुस्तकांचे दुकान थाटले आहे. त्यांना त्यांच्या शहरातील लोकांना साहित्यविषयक पुस्तके सहज उपलब्ध झाली पाहिजेत असे मनोमन वाटे. म्हणून हा उद्योग. त्यांनी ‘अनुराग पुस्तकालय’ सुरू 2006 साली केले. ते पुस्तकांचे नुसते दुकान नाही, तर पुस्तकांवर प्रेम करणाऱ्या माणसांचा कट्टाच आहे. पुस्तके हाताळावी असे वाटणाऱ्या चिमुकल्यांसाठी तो एक खजिनाच आहे. अभ्यास करणाऱ्यांसाठी ते ज्ञानभांडार आहे.\nउमरा गावच्या उगम संस्थेचे बहुविध कार्य\n‘उगम’ ग्रामीण विकास संस्था ही उमरा (तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली) येथील आहे. ती संस्था शाश्वत ग्रामीण विकासासाठी कार्यरत आहे. ग्रामीण व दुर्गम भागातील कुटुंबांना उपजीविका निर्मिती व प्रोत्साहन यांतून त्यांचा शाश्वत विकास करून आर्थिक व सामाजिक विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणणे हे संस्थेचे मुख्य कार्य आहे. संस्थेची स्थापना 15 जानेवारी 1996 रोजी झाली. संस्था सेंद्रीय शेती, पाणलोट क्षेत्र विकास, महिला सक्षमीकरण, पतपुरवठा, क्षमताबांधणी, कौटुंबिक हिंसाचार, आरोग्य, पर्यावरण शिक्षण, उपजीविका प्रोत्साहन, नैसर्गिक साधनसंपत्ती व्यवस्थापन अशा विविध विषयांमध्ये कार्य करते.\nसंजय नहार – काश्मीर राज्याचा पुण्यातील मित्र\nसंजय नहार आणि त्यांची पुण्यामधील सामाजिक संस्था ‘सरहद’ यांचे काश्मीरशी असलेले नाते मोठे विलक्षण आहे. ते नाते आस्थेचे आहे, प्रेमाचे आहे आणि विश्वासाचे आहे. त्यात राजकारण, अर्थकारण नाही; असलेच, तर समाजकारण आहे. खरे तर, ती एका ध्येयवेड्या मनुष्याची तडफड आहे, माणुसकीची कळकळ आहे. फक्त काश्मीर नव्हे, तर ‘सरहद’ या नावानुसार भारताच्या विविध सीमाप्रांतांमध्ये मानवतेचा तो झरा, संजयच्या रूपाने गेली तीस-बत्तीस वर्षें अखंड वाहत आहे. त्यामुळेच, पंजाबमधील साहित्य अकादमी असो, ईशान्येतील ऑल इंडिया बोडो स्टुडंट्स् युनियन (आबसू) चे प्रमुख नेते प्रमोद बोरो असोत, मणिपूरमधील जीवनसिंग, जेसुसेन यांसारखे कार्यकर्ते असोत, आसामचे माजी मुख्यमंत्री प्रफुल्लकुमार महंतो असोत, की काश्मीरचे राज्यपाल, मुख्यमंत्री; एवढेच नव्हे, तर फुटीरतावादी हुर्रियत नेते यासीन मलिक, शब्बीर शाह आणि गिलानी असोत, ते सर्व लोक जर कोणाशी मुक्तपणे आणि आस्थेने बोलत असतील, तर ते फक्त संजय नहार यांच्याशी.\nस्वातंत्र्यलढ्यातील अग्निकुंड - अकोल्याची राष्ट्रीय शाळा\nअकोल्याच्या ‘राष्ट्रीय शाळे’च्या स्वातंत्र्यपूर्व कालखंडातील योगदानाला मोठा इतिहास आहे. पारतंत्र्यात असलेल्या भारतातील तरुण पिढीला मार्गदर्शन करण्याचे काम शिक्षणाच्या माध्यमातून करावे या हेतूने पश्चिम महाराष्ट्र सातारा परिसरातील पाच मुले एकत्र आली. त्यात कै. पुरुषोत्तम धोंडो कुलकर्णी, कै. अण्णासाहेब शिवनामे, कै. रघुनाथ गणेश पंडित (दादासाहेब पंडित), बापुसाहेब सहस्रबुद्धे, कै. कृष्णा मास्तर सबनीस होते. त्यांनी तो उद्योग लोकमान्य टिळक यांच्याकडून प्रेरणा घेऊन, १९१७ मधील मे महिन्यात अकोल्यात येऊन केला.\nपरमार वंशाचा उदय इसवी सन पूर्व २५०० च्या आसपास राजस्थानमधील अबू पर्वतावरील अग्निकुंडामधून झाल्याचा उल्लेख भविष्यपुराणामध्ये मिळतो. हे ‘प्रमार’ परमार वंशाचे प्रथम शासक होते व त्यांची राजधानी अवंतिका (उज्जैन) होती. परमार राजवंशामध्ये सम्राट विक्रमादित्य व चक्रवर्ती राजा भोज यांच्यासारखे महान, वीर, पराक्रमी, विद्वान राजे होऊन गेले. परमार राजवंशाचा अस्त इसवी सन ७१० मध्ये शक आणि हूण यांनी केला. ‘कृष्णराज (उपेंद्र)’ यांनी परमार राजवंशाची राजधानी उज्जैन पुन्हा इसवी सन ८९७ मध्ये जिंकली व परमार साम्राज्य उभे केले. चक्रवर्ती राजा भोज यांचा जन्म ९८० मध्ये झाला. राजा भोज त्यांच्या वयाच्या चौदाव्या वर्षी उज्जैनीचे शासक बनले. त्यांनी त्यांची राजधानी उज्जैनवरून धारमध्ये स्थलांतरित केली. त्यांनी त्यांच्या शासनकाळामध्ये शंभरपेक्षा जास्त लढाया जिंकल्या. त्यामध्ये भीम, कर्णाट, लाट, चालुक्य, अहिरात, तोग्गल, महमुद गजनवी ह्या लढाया मुख्य होत. त्यांनी हिमालय ते सागर व द्व���रका ते बंग देश अशा चतुर्भुज दिशांमध्ये शासन केले. चक्रवर्ती राजा भोज साहित्य, लोककला, संस्कृती यांचे पुरस्कर्ता होते.\nमहाराष्ट्र राज्य सरकारने ‘जलयुक्त शिवार योजना’ राज्यात फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर, 2015 पासून कार्यान्वित केली. त्याच सुमारास नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या ‘नाम फाउंडेशन’ने ‘पाणी अडवा आणि पाणी जिरवा’ ही मोहीम युद्धपातळीवर राबवण्यास सुरुवात केली. त्यानंतर, एक वर्षाने म्हणजे 2016 सालापासून आमिर खान यांच्या ‘पाणी फाउंडेशन’ने हजारो गावांत पावसाचे पाणी जमिनीच्या पोटात ढकलण्यासाठी लोकांमध्ये कुदळ, फावडी व घमेली यांचे वाटप करून लोकांना चर खणण्यासाठी उद्युक्त केले. त्या संघटनांनी त्यांच्या उपक्रमांद्वारे राज्यातील हजारो गावे पाणीदार केल्याचा दावा केला आहे. परंतु मोसमी पावसाने 2018 सालात ओढ दिल्यानंतर संघटनांचा तो दावा किती फोल होता ही बाब उघड झाली आहे. राज्यात एकशेएकावन्न तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्याची नामुष्की ओढवली आहे\nमेढ्यातील कातकरी समाजाचा मच्छिमारी हक्कासाठी लढा\nकातकरी समाजाची लोकवस्ती सातारा जिल्ह्याच्या जावळी तालुक्यात मेढा या गावी नऊशेपंचाहत्तर हेक्टरवर पसरलेल्या कण्हेर धरणाच्या परिसरात आहे. त्या आदिवासी कातकरी समाजाचे उदरनिर्वाहाचे मुख्य साधन म्हणजे मच्छिमारी. मच्छिमारीसाठी ठेकेदारी पद्धत कण्हेर धरणाच्या निर्मितीनंतर सुरू झाली. त्यामुळे कातकरी भूमिपुत्रांचे उदरनिर्वाहाचे हक्काचे साधन हिरावले गेले. त्यांना सरकारकडून उपजीविकेचे दुसरे कोणतेही साधन उपलब्ध करून दिले गेले नाही. आदिवासी विकास विभागाकडून मच्छिमारीसाठी होड्या, जाळी उपलब्ध करून देण्यात आली, पण सरकारने जलाशयात उतरण्याचा हक्क मात्र नाकारला अशा विसंगत परिस्थितीत, दीपक मुकणे हे त्याच समाजातील तरुण पुढे आले. त्यांनी कातकरी समाजाच्या दहा-पंधरा युवकांची मोट बांधली व ‘श्रमिक आदिवासी कातकरी सामाजिक व शैक्षणिक मंडळा’ची स्थापना केली. त्यांनी त्या माध्यमातून कातकरी समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी 2014 सालापासून लढा उभारला आहे. त्यांना 2019 मध्ये यश येण्याचे चिन्ह जाणवत आहे.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्��्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/china-statement-about-dalai-lama-2120447.html", "date_download": "2019-06-20T15:22:56Z", "digest": "sha1:F2AS4QTOOFQF3W2EZAY6SCZBOP4QOOHD", "length": 6558, "nlines": 148, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "china-statement-about-dalai-lama | दलाई लामांसाठी चीनची दारे खुली", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nदलाई लामांसाठी चीनची दारे खुली\nतिबेटचे धर्मगुरू दलाई लामा यांच्यासाठी चीनची दारे खुली आहेत\nबिजींग - तिबेटचे धर्मगुरू दलाई लामा यांच्यासाठी चीनची दारे खुली आहेत, असे वक्तव्य चीनने केले आहे. परंतु यासाठी लामा यांनी स्वतंत्र तिबेटच्या मागणीचा विचार सोडून द्यावा, असे म्हटले आहे. दरम्यान, लामा यांच्याशी संपर्क झाला नसल्याचेही चीनने स्पष्ट केले आहे. चीनचे तिबेटमधील उच्चाधिकाऱयाने म्हटले आहे की, हे घडू शकते मात्र ते लामा यांच्यावर अवलंबून आहे. त्यांना जर चीनमध्ये परतण्याची इच्छा असेल तर ते खुशाल येऊ शकतात. आम्ही त्यांचे स्वागत करू. त्यांच्यासाठी दार पूर्ण उघडू, असे सांकेतिकपणे त्यांनी सांगितले.\nचीनने एवढ्या वर्षांत पहिल्यांदाच लामा यांचे स्वागत करणारे वक्तव्य केले आहे. ही घटना अपवादात्मक म्हटली पाहिजे, असे पद्म शोलिंग यांनी म्हटले आहे. स्वतंत्र तिबेट प्रांताचे अध्यक्ष असलेले शोलिंग यांनी पत्रकार परिषदेत चीनच्या या वक्तव्यावर आश्चर्य व्यक्त केले. शोलिंग हे ६ वर्षांपासून स्वतंत्र तिबेटच्या चळवळीत सक्रिय आहेत. दलाई लामांना आता पायघड्या घालण्याची भाषा करणा:या चीनने मागील वर्षी त्यांना मूळ गावी जाण्याची परवानगी नाकारली होती.\nएससीओ परिषद : मोदी चीनच्या अध्यक्षांना म्हणाले- पाकने दहशतवादमुक्त वातावरण तयार करावे\nचीनमध्ये रुग्णालयात आजारी वडिलांना बोन मॅरो देण्यासाठी वजन वाढवतोय 11 वर्षांचा मुलगा\nचीन : सतत वाहत होते रक्त, तपासात कळले की, नाकात उगवला होता दात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://spsnews.in/?p=3710", "date_download": "2019-06-20T15:08:42Z", "digest": "sha1:UDJLXJXJS3VEOT6VPUFEMXRCURNCOBQC", "length": 5855, "nlines": 96, "source_domain": "spsnews.in", "title": "दि.११ मार्च रोजी मुंबई त पुरस्कार सोहळा व स्नेह मेळावा | | SPSNEWS", "raw_content": "\nशासनाच्या विकास योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा- जिल्हाधिकारी दौलत देस���ई\nपावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी १०.२३ कोटींचा निधी :आम.सत्यजित पाटील\nबांबवडे विद्यामंदिरात दफ्तर व शालेय साहित्याचे वाटप\nबांबवडे विद्यामंदिरात दफ्तर व शालेय साहित्याचे वाटप\nचिमुकल्यांचा किलबिलाट पाहण्यासाठी जमला जनसमुदाय\nदि.११ मार्च रोजी मुंबई त पुरस्कार सोहळा व स्नेह मेळावा\nबांबवडे : साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्या वतीने महाराष्ट्राच्या राजधानीत म्हणजेच मुंबई इथं ‘ एसपीएस न्यूज ‘ च्या प्रथम वर्धापनदिनाचे औचित्य साधून पुरस्कार वितरण सोहळा व स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.\nहा स्नेह मेळावा दि.११ मार्च रोजी ४ वाजता म्युनिसिपल शाळा, श्रमिक जिमखाना शेजारी ,ना. म. जोशी मार्ग मुंबई (डीलाईल रोड ) इथं संपन्न होणार आहे. तरी आपण सर्व वाचक, प्रेक्षक, जाहिरातदार, हितचिंतक मंडळीनी या कार्यक्रमास सहकुटुंब उपस्थित दर्शवावी, हि विनंती.\n← तात्यासाहेब कोरे महाविद्यालयात पारितोषक वितरण समारंभ संपन्न\nएस.पी.एस. न्यूज चे मोहन घोडके यांना मातृशोक →\nमुलुखमैदानी तोफेत शिरले,राजकारणाचे पाणी \nकच्च्या साखरेच्या करमुक्त आयातीचे धोरण शेतकऱ्याच्या मुळावरच\nकेवळ २००/- रु. मध्ये वाढदिवस जाहिरात –एसपीएस न्यूज\nशासनाच्या विकास योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा- जिल्हाधिकारी दौलत देसाई\nपावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी १०.२३ कोटींचा निधी :आम.सत्यजित पाटील\nबांबवडे विद्यामंदिरात दफ्तर व शालेय साहित्याचे वाटप\nबांबवडे विद्यामंदिरात दफ्तर व शालेय साहित्याचे वाटप\nचिमुकल्यांचा किलबिलाट पाहण्यासाठी जमला जनसमुदाय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/infog-some-rare-facts-about-deepika-padukone-5977480.html", "date_download": "2019-06-20T16:19:14Z", "digest": "sha1:K65TYD3AOI2YNUVLC5BLLFYL7QORE4PI", "length": 8842, "nlines": 181, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Some Rare Facts About Deepika Padukone | दीपिकाची करिअची 11 वर्षे : 'ओम शांती ओम' नव्हे 'हॅपी न्यू इयर' पहिला चित्रपट, वाचा 15 Facts", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nदीपिकाची करिअची 11 वर्षे : 'ओम शांती ओम' नव्हे 'हॅपी न्यू इयर' पहिला चित्रपट, वाचा 15 Facts\nआजच्याच दिवशी म्हणजे 9 नोव्हेंबर 2007 रोजी दीपिकाचा 'ओम शांती ओम' हा पहिला चित्रपट मोठ्या पडद्यावर झळकला होता.\nबॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोणला इंडस्ट्रीत पदार्पण करुन आज 11 वर्षे पूर्ण झाली आहेत. आजच्याच दिवशी म्हणजे 9 नोव्हेंबर 2007 रोजी दीपिकाचा 'ओम शांती ओम' हा पहिला चित्रपट मोठ्या पडद्यावर झळकला होता. 11 वर्षांच्या करिअरमध्ये दीपिकाने यशोशिखर गाठले आहे. शाहरुख खानसोबत 'ओम शांती ओम'मधून दीपिकाने रुपेरी पडद्यावर दमदार पदार्पण केले. हिमेश रेशमियाच्या एका म्युझिक अल्बममध्ये फराह खानने दीपिकाला पाहिले होते. तिथेच फराहने दीपिकाला तिच्या सिनेमासाठी साइन करण्याचे ठरवले. मात्र हा सिनेमा 'ओम शांती ओम' नव्हता.\n'हॅपी न्यू इयर'साठी झाली होती दीपिकाला विचारणा...\nफराह खान त्यावेळी 'ओम शांती ओम' या सिनेमावर नव्हे तर 'हॅपी न्यू इयर' या सिनेमावर काम करत होती. याच सिनेमासाठी फराहने दीपिकाला विचारणा केली होती. सर्वकाही जुळून आले होते. पण काही कारणास्तव 'हॅपी न्यू इयर' सिनेमा पुढे ढकलण्यात आला आणि फराहने 'ओम शांती ओम' सिनेमा करायचे ठरवले. मग दीपिकाला या सिनेमासाठी फराहने फायनल केले. त्यामुळे 'हॅपी न्यू इयर'ऐवजी 'ओम शांती ओम' या सिनेमातून दीपिकाचे रुपेरी पडद्यावर आगमन झाले. विशेष म्हणजे 2007 मध्ये 'ओम शांती ओम' सिनेमा रिलीज झाला आणि त्याच्या सात वर्षांनी म्हणजे 2014 मध्ये 'हॅपी न्यू इयर' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. यावेळी या सिनेमासाठी दीपिका नाही तर कतरिनाला फराहची पसंती होती. पण कतरिना 'धूम 3' आणि 'बँग बँग' या सिनेमांच्या शूटिंगमध्ये बिझी होती. तिच्याकडे फराहसाठी तारखा नव्हत्या. म्हणून फराहने 'ओम शांती ओम'च्या टीमसोबत 'हॅपी न्यू इयर' करायचे ठरवले.\nदीपिकाविषयीच्या अशाच आणखी काही रंजक गोष्टी आज आम्ही तुम्हाला या पॅकेजमध्ये सांगत आहोत. पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या दीपिकाच्या आयुष्यातील रंजक फॅक्ट्स...\n'सूर्यवंशी' चित्रपटात दिसेल 'टिप टिप बरसा पानी', अक्षय म्हणाला - 'इतर कुणी हे री-क्रिएट केले असते तर पश्चात्ताप झाला असता'\n'नच बलिए' शोमध्ये दिसू शकतात सलमान खानच्या माजी प्रेयसी, डान्स रिअॅलिटी शोच्या नवव्या सीझनला लवकरच होणार आहे सुरुवात\nनुकतीच खासदार बनलेली नुसरत जहां बिजनेसमन निखिल जैनसोबत तुर्कीमध्ये झाली विवाहबद्ध, लग्नामुळे घेऊ शकली नाही खासदार पदाची शपथ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/nayantara-sahgal-bhashan", "date_download": "2019-06-20T16:04:38Z", "digest": "sha1:VU7IYYMD4RICV52RISKJDO6DBCMGSSAE", "length": 37258, "nlines": 84, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "सर्वसमावेशकता आणि भारतीयत्व या संकल्पनेचाच आज रानटीपणे विध्वंस - द वायर मराठी", "raw_content": "\nसर्वसमावेशकता आणि भारतीयत्व या संकल्पनेचाच आज रानटीपणे विध्वंस\nज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य, यांच्या स्मृतीनिमित्त भाई वैद्य फाउंडेशन आणि आरोग्य सेनेतर्फे देण्यात येणारा पहिला 'लोकनेते भाई वैद्य पुरस्कार', २ एप्रिलला ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांना देण्यात आला. त्यावेळी नयनतारा यांनी केलेले भाषण.\nहल्ली आपल्या आजूबाजूला मुळी ‘समाजवाद’ हा शब्दच ऐकू येईनासा झालेला आहे. सध्याच्या बाजारपेठेचा आहारी गेलेल्या, उपभोगवादी समाजामध्ये प्रत्येक गोष्टीची किंमत तिच्या बाजारपेठेतल्या मूल्यावरून जोखले जात आहे. ज्या समाजातले मूठभरच प्रतिष्ठित लोक अतिश्रीमंत असतात, त्या समाजात समाजवाद ‘आउट ऑफ फॅशन’ आणि कालबाह्य झालेला आहे, असे समजले जाते. आजच्या नव्या भारतात काही मोजक्या अब्जाधीशांकडे देशातली बहुतांश संपत्ती एकवटली आहे, तर दुसरीकडे याच देशात कोट्यवधी लोक दारिद्र्यरेषेखाली राहत आहेत. ही असमानता आता जणू सगळीकडे गृहीतच धरली जात आहे.\nत्यामुळेच आजच्या या परिस्थितीत संपूर्ण जीवनभर व्रतस्थपणे समाजवादी राहिलेल्या एका महान व्यक्तीच्या स्मृतीप्रीत्यर्थ मिळणारा हा पुरस्कार स्वीकारताना मला विशेष आनंद होतो आहे. ज्या माणसाचा आदर्श बाजारपेठेतली मूल्ये नव्हे, तर मानवी मूल्ये हाच आदर्श आयुष्यभर राहिलेला आहे, अशा एका थोर व्यक्तीच्या नावाने दिला जाणारा हा पुरस्कार आहे. दुर्दैवाने भाईंना भेटण्याचा योग माझ्या आयुष्यात कधी आला नाही. मात्र त्यांचे सुपुत्र डॉ. अभिजीत वैद्य यांनी त्यांबद्दल मला जे लिहून कळवले होते, त्यावरून आणि समाजवादी राजकारणात व्यतीत केलेल्या त्यांच्या संपूर्ण कारकीर्दीबद्दल मी जे वाचले त्यावरून मी काही गोष्टी सांगू इच्छिते. वयाच्या १८व्या वर्षीच भाई काँग्रेस सोशलिस्ट पार्टीचे सदस्य बनले. त्यांनी देशसेवेचा आपला निश्चय कधीच ढळू दिला नाही. आपल्या राजकीय आयुष्याची सुरुवात त्यांनी ब्रिटिशांशी लढा देण्यापासून सुरू केली. अगदी किशोरवयातच ते ‘भारत छोडो’ अभियानात सहभागी झाले होते. त्यानंतर स्वतंत्र भारतातदेखील त्यांनी सर्व भारतीयांना न्याय्य व समतेची वागणूक मिळावी यासाठीच ते अखेरपर्यंत काम करत राहिले.\nसन १९३१पासूनच समाजवाद काँग्रेसपक्षाच्या आर्थिक धोरणाच्या केंद्रस्थानी राहिलेला होता. ’हा केवळ एक आर्थिक सिद्धांत नसून आयुष्य कसे जगावे यासाठीचे तत्त्वज्ञान आहे,’ असे नेहरूंनी समाजवादाबद्दल म्हटले होते. त्यांच्या दृष्टीने तत्कालीन भारतातल्या वास्तवाला संवेदनशीलपणे तसेच व्यावहारिकपणे हाताळण्याचा तो सर्वात योग्य मार्ग होता. आपला निधर्मी लोकशाही राष्ट्राच्या विकासाचा डोलारा ज्यावर उभा राहिला, त्याला आधार देणारे समाजवादाचे मॉडेल हाच खरा पाया होता. देश-विदेशातल्या सर्वोत्कृष्ट आणि सर्वांत बुद्धिमान लोकांनी याला साथ दिली. भारतातल्या ज्या झपाटून गेलेल्या तरूणांना सामाजिक आणि आर्थिक बदल देशात घडवून आणायचे होते, विशेष करून त्यांना समाजवादाने आकर्षित केलेच होते. भाई वैद्य अशाच काही झपाटलेल्या पुरोगामी तरूणांपैकी एक होते. एक राजकीय कार्यकर्ता या जबाबदारीतून त्यांनी पोर्तुगीजांच्या जोखडातून गोव्याची मुक्तता करून घेण्यासाठीच्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला होता. सन १९७४मध्ये जयप्रकाश नारायण यांच्या इंदिरा गांधी सरकारच्या विरोधातल्या दडपशाहीविरोधी चळवळीतही त्यांनी भाग घेतला होता. त्यावेळी खरेतर भाई वैद्य आणि माझ्या भेटीचा योग आला असता. कारण त्यावेळी मीही जेपींच्या चळवळीतच काम करत होते. जेपींच्या आग्रहामुळे मी त्यांच्या ‘एव्हरीमन्स वीकली’ या साप्ताहिकात त्या काळात स्तंभ लिहित होते. जून १९७५मध्ये आणीबाणी जाहीर झाल्यानंतर सेन्सॉरच्या बडग्याखाली हे साप्ताहिक बंद करण्यात आले. त्याच्या शेवटच्या अंकाच्या प्रती तर फाडून नष्ट करण्यात आल्या. अगदी तोवर मी त्या साप्ताहिकात नेमाने लिहित होते.\nभाई वैद्य पुण्याचे महापौर होते. ज्यावेळी सगळ्या विरोधी पक्षांना गप्प करण्यात आले होते, त्यावेळी भाईंनी मात्र आणीबाणीविरोधात एक सार्वजनिक सभा घेतलेली होती. त्यांना लगेचच तत्कालीन मिसा (म्हणजे आंतरिक सुरक्षा व्यवस्था अधिनियम) या कुख्यात कायद्याखाली तुरूंगात टाकण्यात आले. १९७५ ते १९७७ या काळात त्यांनी हा तुरूंगवास भोगला. अगदी किशोरवयापासूनच भाई वैद्य जेव्हा एखादी राष्ट्रीय आपत्ती असेल, तेव्हा हिरीरीने त्यात सहभाग होत हे दिसतेच. राष्ट्रीय महत्त्वाच्या गोष्टींत ते नेहमीच सहभागी होत असत. जेव्हा कुठल्याही प्रकारचे स्वातंत्र्य धोक्यात येई, तेव्हा ते अगदी अढळपणे त्या लढ्यामध्ये सहभागी होत.\nकाँग्रेस समाजवादी पक्षाने स्वतःला नंतर काँग्रेसपासून वेगळे केले. याचे कारण महात्मा गांधींची मवाळ आर्थिक धोरणे या पक्षाला पसंत नव्हती. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या पक्षाने शेतकरी आणि कामगार हा केंद्रबिंदू असणारा स्वतःचा तीव्र परिवर्तनवादी कार्यक्रम राबवायला सुरुवात केली.\nया पक्षाला आपण कधी सत्तेवर येऊ, अशी किंचितशीही अपेक्षा नव्हती. त्यातल्या कुणालाच वैयक्तिक तर सोडाच, राजकीय स्वरूपाचा फायदाही नको होता. या पक्षाचे सारे सदस्य एका विशिष्ट ध्येयापोटीच राजकारणात कार्यरत होते. उराशी असे उदात्त ध्येय बाळगलेल्या त्या काळच्या स्त्री-पुरुषांमध्ये भाई वैद्य यांचं नाव अग्रस्थानी घेतले पाहिजे.\nआता काळ खूपच बदललेला आहे. सद्यकालीन भारताचे आपल्या देशाच्या ६०च्या दशकातल्या राजकारणाशी काहीही नाते उरलेले नाही. निधर्मी वातावरणावरच आता मुळात हल्ला होतो आहे. समान हक्क आणि समान नागरिकत्व यांच्या चिंधड्या करण्यात येत आहेत. भारतीयांची विभागणी आता हिंदू व अन्य यांमध्ये करण्यात येते आहे. वास्तवात ही विभागणी हिंदू आणि अन्य अशी नसून, ती हिंदुत्ववादी या नावानं ओळखली जाणारी अतिरेकी जमात आणि अन्य लोक अशीच खरेतर आहे. खऱ्या हिंदुत्वाच्या अर्थाच्या तर हे अगदी विरुद्ध आहे. अनेक विवेकनिष्ठ हिंदू या जातीयवादी विचारधारेला व परकीय म्हणून हिणवल्या जाणाऱ्या अन्य भारतीयांच्या विरोधात राबवल्या जाणाऱ्या सूडबुद्धी व हिंसाचार यांनी प्रभावित असलेल्या राजकीय कार्यक्रमाला विरोध करत आहेत. सध्याच्या आपल्या लोकशाहीत मुद्दामच धर्माला कोणतीही भूमिका दिलेली नाही. या साऱ्याचा उद्देश आपल्या निधर्मी लोकशाहीच्या जागी एक हिंदूराष्ट्र प्रस्थापित करणं हा आहे. आपल्या देशाची स्थापना करणाऱ्या राज्यघटनेच्या समितीमध्ये बहुसंख्य लोक हिंदू होते, तरीदेखील त्यांनी स्वातंत्र्यानंतर एका धार्मिक ओळखीवर आधारित देशाची संकल्पना फेटाळून लावली होती. एका निधर्मी देशातच सर्व धर्मांबद्दल आदर राहील व त्यांचं संरक्षण केलं जाईल, हे त्यांना पक्के ठाऊक होतं. त्यामुळेच सर्व भारतीयांना आपापल्या विश्वासानुसार धर्माचे आचरण करता येऊ शकले असते. घटना समितीनं लोकशाहीची निवड करण्यामागे विविध संस्कृतींचे पाईक असलेल्या सर्वांनाच एकसमान मताधिकार मिळावा, नागरिकत्वाचे अधिकार सर्वांना समान असावेत हे उद्देश होते. आता या सुसंस्कृत वारशालाच नष्ट करण्याचे प्रयत्न जोमाने सुरू आहेत.\nया नव्या आक्रमक हिंदुत्वाच्या व्याख्येनुसार अन्यधर्मीयांना आता परकीय म्हणण्यात येते आहे. विशेष करून त्यातल्या मुस्लिमांना तर देशाचे शत्रू असेच वागवण्यात येते आहे. हे यावरच थांबत नाही, तर ज्या लोकांचे सत्ताधारी हिंदुत्व विचारधारेसोबत वैचारिक मतभेद आहेत, त्यांची तर चक्क राष्ट्रद्रोही अशीच संभावना करण्यात येत आहे. जे हिंदुत्वाला अनुकूल मते मांडणार नाहीत त्यांना वेचून-निवडून शिक्षा देण्यात येत आहेत.\nया नव्या हिंदुत्ववादी भारतात शोधक वृत्ती, वैज्ञानिक दृष्टिकोन, विवेकपूर्ण दृष्टिकोन आणि कल्पकता, वैचारिक स्वातंत्र्य या गोष्टींना स्थान असणार नाही. भारत हे एक लोकशाही राष्ट्र आहे याकडे दुर्लक्ष करून आपण मागे मागेच जाऊ पाहतो आहोत. कुठल्याही लोकशाहीमध्ये नागरिकांना राष्ट्रद्रोहाच्या किंवा कट कारस्थानांच्या खोट्या आरोपांवरून तुरुंगात पाठवलं जात नाही. ज्या नागरिकांचा कोणताही दोष नाही, त्यांचा सार्वजनिकरीत्या छळ करण्यात येत आहे. ते केवळ मुस्लिम आहेत म्हणून त्यांना ठेचून मारण्यात येत आहे. जमावांचे हे हल्ले मुख्यतः मुस्लिमांवर होत असतात. ख्रिश्चनांच्या चर्चेसची जमावाद्वारे मोडतोड केली जाते. आता ख्रिश्चनधर्मीयांचाही छळ सुरू झालेला आहे. खऱ्या लोकशाहीमध्ये अज्ञात मोटारसायकलस्वार येऊन नागरिकांना गोळ्या घालत नाहीत. पाच विख्यात विवेकवादी लोकांच्या बाबतीत आणि मुक्त विचाराचं समर्थन करणाऱ्या लोकांच्या बाबतीत मात्र आपल्या देशात हे घडले. अंधश्रद्धायुक्त कल्पना नाकारण्याबद्दलचे व स्वतंत्र विचार करण्याबद्दलचे शासन म्हणून त्यांना मोटारसायकलस्वार पाठवून गोळ्या घालण्यात आल्या. याहूनही महत्त्वाची गोष्ट म्हणजे, कुठल्याही सुदृढ लोकशाहीत गुन्हेगारांना अटक केली जाते व त्यांनी केलेल्या गुन्ह्यांबद्दल शिक्षाही दिली जाते. येथे मात्र बरोबर उलटे घडत आहे. येथे गुन्हेगार मोकाट हिंडत आहेत. त्यांना सत्ताधारी पक्षाचं केवळ संरक्षणच पुरवून थांबत नाही, तर त्यांचा सत्कारदेखील होतो आहे. सध्या जे सत्तेत आहेत त्या���नी अगदी स्पष्ट संदेश दिलेला आहे : एकतर आमच्यासोबत रहा किंवा परिणाम भोगायला तयार व्हा.\nअर्थातच, हा आपल्या घटनात्मक तरतुदींवरच थेट हल्ला आहे. आपली घटना जीवन, स्वातंत्र्य आणि समानता यांचा सर्व नागरिकांना हक्क मिळण्याची खात्री देते. आजवर जे समाजघटक आपल्या विविध संस्कृती असलेल्या देशात शतकानुशतके राहत आहेत, ज्यांचे अस्तित्व आपण अगदी गृहीतच धरून चालतो, जे लोक अगदी शांततेनं आपल्यासोबत राहात आहेत, ती जीवन पद्धतीच नष्ट करण्यात येते आहे. स्वातंत्र्यानंतर उभारणी करण्यात आलेल्या भारताच्या सर्वसमावेशक अशा मुख्य लोकशाही गाभ्याचा आणि भारतीयतत्व या संकल्पनेचाच आज रानटीपणे विध्वंस होताना दिसतो आहे.\nहा विध्वंस साऱ्याच क्षेत्रांना व्यापून टाकतो आहे. आज अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला तर होतोच आहे. इतिहास, विज्ञान, कला, माहिती, शिक्षण किंवा संस्कृतीचे अनेक पैलू दर्शवणाऱ्या अनेक संस्था देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्थापन करण्यात आल्या होत्या. या साऱ्या संस्थांवर आता सत्ताधारी गटाच्या मूलतत्ववादी वृत्ती असणाऱ्या लोकांनी कब्जा केलेला आहे. विद्यापीठांचे स्वातंत्र्य व त्यांचा सच्चेपणा यांबाबतच आता शंका उपस्थित करण्यात येत आहेत. सरकारविरोधी विचार मांडण्याबद्दल विद्यार्थ्यांना अटक करण्यात येते आहे. वास्तवात काय घडले होते, याचा कुठलाही विचार न करता शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल करून इतिहासाचे पुनर्लेखन केले जात आहे.\nएक – दोन राज्यात तर पाठ्यपुस्तकांतून मोगल साम्राज्याचा इतिहासच काढून टाकण्यात आलेला आहे. काही पाठ्यपुस्तकांमध्ये गांधी व नेहरू यांचा उल्लेखच केलेला नाही किंवा तो असलाच त्यावर टीकाच करण्यात आलेली आहे. संग्रहालये आणि वेगवेगळ्या अकादमी यांना सरकारी नियंत्रणाखाली आणण्यात आलेले आहे. त्यामुळे त्यांचे स्वातंत्र्य तर गेलेलेच आहे, शिवाय ज्या उद्देशाने त्यांची निर्मिती करण्यात आली तोही उद्देशही नष्ट होतो आहे. भारत स्वतंत्र झाल्यापासून आपला देश आधुनिक बनवण्यासाठी अत्यावश्यक अशा वैज्ञानिक वृत्तीची जोपासना करण्यात आलेली होती. तिची जागा आज कुठल्यातरी प्राचीन दंतकथा आणि कल्पना घेऊ पाहत आहेत. याबाबतची एक आवडती कल्पना म्हणजे – पूर्वीच्या हिंदू संस्कृतीच्या सुवर्णकाळाशी जोडलेली ओळख. त्या��ेळी म्हणे देश सांस्कृतिकदृष्ट्या, वांशिकदृष्ट्या आणि धार्मिकदृष्ट्या अत्यंत शुद्ध होता. हिंदूंचे शुद्धत्व बिघडवायला बाहेरच्या कुणाचाही देशावर वाईट प्रभाव नव्हता. अशा प्रकारच्या धार्मिक ओळखीचे आणि कुठल्यातरी काल्पनिक वांशिक शुद्धतेचे तीव्र वेड यामुळे भारत कधी आधुनिक राष्ट्र बनू शकेल का कुठलीही संस्कृती अन्य संस्कृतींची सरमिसळ होऊनच बनत असते. आपल्या सीमेपलीकडच्या संस्कृतीचा अजिबातच प्रभाव नसलेला एखादा शुद्ध वंश किंवा शुद्ध संस्कृती अशी गोष्ट कधीच अस्तित्वात नसते. व्यक्ती आणि राष्ट्रीयत्व या दोहोंबाबतीतही हे लागू पडते. या गोष्टी अन्य लोकांसोबत होणाऱ्या देवाणघेवाणीमुळंच तयार होत असतात. आपल्याला अपरिचित असणाऱ्या संस्कृतीचा आपल्यावर प्रभाव आहे आणि त्यामुळंच आपली मने अधिक विस्तारली आहेत, हे आपण त्यांचे देणे लागतो. त्यांनी आपलं आयुष्य समृद्ध केलेलं आहे; आणि अर्थातच आपणही त्यांच्यावर आपला प्रभाव सोडलेला आहेच ना.\nमी उत्तर भारतात राहते. तिथली ऐतिहासिक स्मारक, संगीत, गीते, नृत्य, भाषा, अन्नपदार्थ आणि वागण्याबोलण्याची रीत या साऱ्यांवरच इस्लामी वारशाचा ठसा आहे. भाषेबद्दल एक आठवण सांगते. १९४७ नंतर स्वतंत्र भारतामध्ये नेमक्या किती भाषांना अधिकृत राष्ट्रीय भाषांचा दर्जा द्यावा असा प्रश्न त्यावेळी उपस्थित झालेला होता. त्यावेळी असा दर्जा देण्यासाठी सुमारे तेरा भाषांची यादी काढण्यात आलेली होती. पंतप्रधान पंडित नेहरूंनी ही यादी काळजीपूर्वक पाहिली. यात उर्दूचा समावेश का केलेला नाही, अशी पृच्छा त्यांनी केली. त्यावर ‘‘उर्दू ही कुणाचीच मातृभाषा नसते ना म्हणून असे केले,’’ हे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याने उत्तर दिले. नेहरू म्हणाले, ‘‘असे आहे ती तर माझी मातृभाषा आहे’’. त्यांनी उर्दूचा या यादीत समावेश करायला लावला. हे सांगताना मी कोणतीही अतिशयोक्ती करत नसून अगदी खरीखुरी, घडलेली गोष्ट सांगते आहे. यातून मला आपल्या मिश्र-संस्कृतीय वारशाला अधोरेखित करायचे आहे. आपण अशा वास्तवात घडलेल्या घटनांमधून आपली विविधता आजवर जोपासली आहेच. याखेरीज आपली गाणी, नृत्य आणि सिनेमा यांमधूनही अशी विविधता सकारात्मकरीत्या, अगदी आनंदाने जोपासलेली दिसते.\nएक कादंबरीकार म्हणून माझ्या लेखनाचं बरंचसं श्रेय माझ्या हिंदू-मुस्लिम वारशाला जातं. येथे मी तुम्हाला एक उदाहरण देते. माझ्या “मिस्टेकन आयडेंटिटी’ या कादंबरीत भूषणसिंग नावाच्या कवीचे एक पात्र आहे. सन १९२९मध्ये, ब्रिटीश राजवटीमध्ये त्याला अटक करण्यात येते. कोर्टात त्यावर खटला भरण्यात येतो. सरकारी वकील त्याला विचारतात, “तुमचा धर्म कोणता आहे” त्यावर भूषणसिंग उत्तरतो, “माझा धर्म आहे कविता. नाहीतर एरवी मी हिंदू-मुस्लिम असतो.” सरकारी वकील यावर चिडतात आणि त्याला पुन्हा नीट उत्तर द्यायला सांगतात. ते पुन्हा विचारतात, “तुम्ही कोण आहात” त्यावर भूषणसिंग उत्तरतो, “माझा धर्म आहे कविता. नाहीतर एरवी मी हिंदू-मुस्लिम असतो.” सरकारी वकील यावर चिडतात आणि त्याला पुन्हा नीट उत्तर द्यायला सांगतात. ते पुन्हा विचारतात, “तुम्ही कोण आहात हिंदू की मुस्लिम” भूषणसिंग यावर काही काळ विचार करतो मग तो म्हणतो, “खरेतर माझी मातृभाषा हिंदी आहे आणि माझी पितृभाषा आहे उर्दू. मी या दोन्ही भाषांमध्ये स्वप्ने पाहतो. माझे अन्न आणि त्यामुळे माझी पचनसंस्था बहुतांश मुस्लिम आहे, पण माझ्या शरीरातून जे रक्त वाहते ते आहे हिंदू पद्धतीने. आणि माझे हृदय एकदा या धर्मासाठी, तर एकदा त्या धर्मासाठी स्पंदत असतं.”\nआज आपण भाई वैद्यांचं जीवन आणि त्यांचं कार्य यांची स्मृती जागवत असताना त्यांनी भारताच्या उभारणीसाठी जे योगदान दिलं ते पुन्हा एकदा स्मरू या. त्यांनी एका मुक्त आणि न्याय्य समाजाच्या निर्मितीसाठी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं, ते पुन्हा एकवार आठवू या.\nत्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ मला इथं बोलण्याची संधी दिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार.\nधनगर समाजासाठी अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस\nलोकसंख्येत येत्या ९ वर्षांत भारत चीनच्या पुढे\nशांघाई सहकार्य संघटना भारतासाठी महत्त्वाची का\nओम बिर्ला नवे लोकसभा सभापती\n२० व्या शतकातल्या आण्विक चाचण्यांचा परिणाम महासागरांच्या तळांपर्यंत\nआधार डेटा पुन्हा खाजगी क्षेत्रासाठी खुला\nचोरीच्या संशयावरून दलित मुलाला मारहाण\nमुझफ्फरपूर मेंदूज्वर साथ : मृत मुलांचा आकडा १०८\nरक्षकांपासून रक्षण कोण करेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%86_%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE", "date_download": "2019-06-20T16:22:41Z", "digest": "sha1:TRP4ZYJBTA4WF2SOBTHZUP2RTVCGT3EH", "length": 5335, "nlines": 96, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ररुआ डिकाना - विकिपीडिया", "raw_content": "\nजन्��� १९ ऑक्टोबर, १९७८ (1978-10-19) (वय: ४०)\nगोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने medium pace\n१९९८- पापुआ न्यू गिनी\nList A पदार्पण १ जुलै २००५: पापुआ न्यू गिनी v नेदरलँड्स\nशेवटचा List A ११ जुलै २००५: पापुआ न्यू गिनी v युगांडा\nUnder-१९ ODI पदार्पण १३ जानेवारी १९९८: Papua New Guinea Under-१९s v झिम्बाब्वे Under-१९s\nList A Under-१९ ODI आय.सी.सी. विश्वचषक पात्रता सामने\nसामने ७ ६ ११\nधावा ६८ ३८ ११०\nफलंदाजीची सरासरी ९.७१ ६.३३ १०.००\nशतके/अर्धशतके ०/० ०/० ०/०\nसर्वोच्च धावसंख्या २७ ३२ २८\nचेंडू २३९ १९१ ४१९\nबळी ६ ६ ८\nगोलंदाजीची सरासरी २८.६६ २८.०० ३३.७५\nएका डावात ५ बळी ० ० ०\nएका सामन्यात १० बळी n/a n/a n/a\nसर्वोत्तम गोलंदाजी ३/३१ ३/४१ ३/३१\nझेल/यष्टीचीत १/० १/१ १/०\n१४ ऑक्टोबर, इ.स. २००७\nदुवा: Cricket Archive (इंग्लिश मजकूर)\nइ.स. १९७८ मधील जन्म\nइ.स. १९७८ मध्ये जन्मलेले क्रिकेट खेळाडू\n१९ ऑक्टोबर रोजी जन्मलेले क्रिकेट खेळाडू\nपापुआ न्यू गिनीचे क्रिकेट खेळाडू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ ऑगस्ट २०१७ रोजी ०२:११ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A3_%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87", "date_download": "2019-06-20T16:16:14Z", "digest": "sha1:WTKU52YNE5E5YKAFTUSIQELGIOR5RCKB", "length": 29198, "nlines": 111, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "रामकृष्ण बाक्रे - विकिपीडिया", "raw_content": "\nरामकृष्ण धोंडो बाक्रे (जन्म : १३ जुलै[१] [२] १९१६ [३]; मृत्यू : २२ डिसेंबर १९९६ [४] पंढरपूर, सोलापूर) हे ज्येष्ठ संगीत समीक्षक आणि पत्रकार होते. ते साने गुरुजींचे अनुयायी होते. काही काळ राष्ट्र सेवा दल, मुंबई शाखेचे प्रमुख होते. ते भूमिगत स्वातंत्र्यसैनिक होते. संगीत समीक्षा लिहिणारे ते मराठीतील पहिले पत्रकार म्हणून ओळखले जातात.[५] ते 'तात्या' या नावाने परिचित होते. आजचे अनेक नामांकित पत्रकार बाक्रे यांचे विद्यार्थी आहेत.\nरामकृष्ण बाक्रे यांचा जन्म पंढरपूर येथे झाला. तेथेच त्यांचे लहानपण गेले. त्यांचे वडील धोंडो बाक्रे हे कट्टर सनातनी आणि व्यवसायाने पुराणिक होते. रामकृष्ण बाक्रे यांच्या बालपणाविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. 'मराठी वृत्तपत्रांचा इतिहास' या श्री. रा. के. लेले कृत ग्रंथातही त्यांचे दोन ओझरते उल्लेख वळगता सविस्तर माहिती उपलब्ध नाही. [६]\nघरचे कर्मठ वातावरण पाहून \"आपल्याला नवीन काही शिकावयास मिळणार नाही\" हे लक्षात आल्यानंतर ते पुण्याला पळून गेले. तेथे त्यांनी माधुकरी मागून, वारावर राहून बी.ए.टी.डी. ही शिक्षणातील पदविका मिळविली. या काळात ते कोठे, कसे, कोणत्या हालात राहिले, त्याची माहिती त्यांनी पत्‍नी सुशीला यांनाही दिली नाही, असे रामकृष्ण बाक्रे यांचे पुतणे अ.वि. बाक्रे यांनी 'तपस्वी संगीत समीक्षक' या लेखात [७] नमूद केले आहे. बाक्रे यांचा जन्म पंढरपुरात झाला असला तरी त्यांचे कायमचे वास्तव्य ठाणे येथे होते. तेथे त्यांनी शिक्षकी पेशा स्वीकारला.\nरामकृष्ण बाक्रे हे आधी शिक्षक होते. नंतर त्यांचा संबंध साने गुरुजी यांच्याशी आला. ते राष्ट्रसेवा दलाचे कार्यकर्ते बनले. गुरुजींच्या 'कर्तव्य' या वृत्तपत्रातून त्यांनी पत्रकारितेस सुरुवात केली. नंतर 'लोकमान्य' या दैनिकात, 'साधना' या साप्ताहिकात आणि 'नवाकाळ' या दैनिकात काम केले. 'लोकमान्य' मधून त्यांनी संगीत विषयक लेखनास सुरुवात केली. आणि मराठीतील पहिले संगीत समीक्षक म्हणून नावारूपास आले.\nबाक्रे कुटुंबियांची परिस्थिती हलाखीची होती, त्यांची गुजराण केवळ पुराणिकपणावरच होत असे. 'मुलानेही पुराणिक व्हावे' अशी वडिलांची इच्छा होती, असेही या लेखात म्हंटले आहे. त्यांच्या वडिलांनी त्यांना तत्कालीन प्रसिद्ध गायक थिटेबुवा यांच्या शास्त्रीय संगीताच्या वर्गात घातले होते. पुढे नामवंत सिने-नाट्य अभिनेत्री झालेल्या शांता आपटे ह्या बाक्रे यांच्या सहाध्यायी होत्या, अशी माहिती या लेखात दिली आहे. रामकृष्ण बाक्रे यांचा सेवादल कार्यकर्त्या सुशीला जोशी यांच्याबरोबर विवाह झाला. हा प्रेमविवाह होता. त्यांना एक कन्या आहे. त्यांना एक लहान बंधू होते. अ.वि. बाक्रे हे या लहान बंधूंचे पुत्र आहेत. या लहान बंधूंचे निधन झाल्याने सार्‍या कुटुंबाची जबाबदारी बाक्रे यांनी घेतली. प्रसिद्ध संगीत समीक्षक 'घरंदाज गायकी' या पुस्तकाचे लेखक वामनराव देशपांडे हे रामकृष्ण बाक्रे यांचे पुतणे अ.वि. बाक्रे यांचे सासरे आहेत. त्या नात्याने या विवाह संबंधातून श्री. देशपांडे हे रामकृष्ण बाक्रे व्याही म्हणून जोडले गेले.[८]\nसुशीला बाक्रे यांचे निधन २०��५ साली झाले. त्यावेळी त्यांचे वय ८७ वर्षे होते.[९][ दुजोरा हवा][ संदर्भ हवा ]\nराष्ट्र सेवादलातील त्यांचा सहभाग महाराष्ट्रातील मराठी पत्रकारितेत महत्वाचा मानला जातो. समाजवादी कार्यकर्त्यांमधील एस.एम. जोशी, ना.ग. गोरे, मधू दंडवते, मृणाल गोरे यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. एस.एम. जोशी यांचे मी एस.एम.\" हे आत्मवृत्त केवळ बाक्रे यांच्यामुळे लिहिले गेले. एसेम यांनी ते लिहावे यासाठी बाक्रे यांनी त्यांच्यामागे हट्ट धरला. त्यांनी सांगितलेल्या हकीकतीशी जुळणारी तत्कालीन जुनी वृत्तपत्रे काढून, त्यांतील संबंधित कात्रणे वेगळी करून बाक्रे यांनी मी एस.एम.\" चे शब्दांकन केले.\nरामकृष्ण बाक्रे हे साने गुरुजींच्या 'कर्तव्य' या दैनिकात नोकरीस होते. तसेच 'साधना' साप्ताहिकात ते स्तंभलेख आणि 'नवाकाळ' मध्ये अग्रलेख लिहीत असत. मुंबईतील दत्तोपंत सावरकर यांच्या 'लोकमान्य' या दैनिकातही त्यांनी काही काळ नोकरी केली. त्यावेळी प्रसिद्ध पत्रकार पां.वा. गाडगीळ हे नवाकाळचे संपादक होते. गाडगीळ हे नेहरूप्रेमी आणि काँग्रेसप्रेमी होते. तथापि त्यांनी वृत्तपत्र एकांगी होऊ नये, या हेतूने समाजवादी रामकृष्ण बाक्रे यांना दैनिकात सामावून घेतले. तेथे वि.स. बापट, शं.वि. सालये, र.ना. लाटे, द.पां. खांबेटे, चंद्रकांत ताह्माणे, अंबादास अग्निहोत्री, अ.ना. परांजपे, जयवंत दळवी हे बाक्रे यांचे सहकारी होते. 'लोकमान्य' मध्ये बाक्रे यांनी संगीत विषयक गंभीर लेखन करून संगीत समीक्षक अशी प्रसिद्धी मिळवली. [१०]\nमुंबईत एकदा वाहतूक बंद पडल्याने कार्यालयात जाण्यासाठी कोणतेही वाहन मिळत नसल्याने रामकृष्ण बाक्रे हे ठाणे (घर) ते ऑफिस (फोर्ट) चक्क चालत गेले. त्यांची पत्रकारितेवरील निष्ठा व प्रेम लक्षात घेऊन त्यांना 'आचार्य अत्रे' पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.\nमुंबईच्या एसएनडीटीमध्ये त्यांनी अंशकालीन पत्रकारिताविद्या हा अभ्यासक्रम सुरु केला. तेथे व्याख्याता व संयोजक म्हणून काम करीत. यातले अनेक विद्यार्थी आज पत्रकार म्हणून नावारूपाला आले आहेत.\nरामकृष्ण बाक्रे यांच्या संगीत विषयक लेखनातून आणि व्यासंगातून त्यांची कुमार गंधर्व, किशोरी आमोणकर, सुरेश हळदणकर, श्रुती सडोलीकर व त्यांचे वडील गायक वामनराव, देवकी पंडित, प्रभाकर कारेकर, पद्मा तळवलकर इत्यादी अनेक नामवंत शास्त्रीय गायकांशी घ���िष्ठ मैत्री झाली. बाक्रे यांनी अनेक संगीतकार, गायक, गायिका यांची मराठीतून चरित्रे लिहिली. त्यांनी लिहिलेले \"बुजुर्ग', \"भिन्नषड्ज\" \"सुरीले\" हे महत्त्वाचे ग्रंथ आहेत.\n‘सुरीले’ हे रामकृष्ण बाक्रे यांच्या वेगवेगळ्या वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या, मात्र पुस्तकरूपाने न आलेल्या लेखांचे संकलित पुस्तक आहे. ते इंडस प्रकाशनाने मोठ्या आकर्षक रूपात २०१४ साली प्रकाशित केले आहे. त्याच संस्थेचे मुख्य संपादक मनोज आचार्य यांनीपुस्तकाला ‘सुरीले’ हे नाव सुचवले.रामकृष्ण बाक्रेंचा आणि त्यांचा खूप चांगला परिचय होता. ह्या पुस्तकाच्या पहिल्या प्रकरणातल्या बाळकृष्ण बुवा इचलकंरजीकरांच्या लेखातले फोटॊ आणि गणपतीबुवा भिलवडीकर व पंडित मिराशी यांचे फोटो हे श्री. आचार्य यांच्या खासगी संग्रहातील आहेत.[११]\nया पुस्तकाची ओळख श्री. शांताराम कांबळे यांनी 'नवशक्ति' या दैनिकात करून दिली आहे. [१२] त्या लेखात श्री. कांबळे म्हणतात, \"या पुस्तकात रामकृष्ण बाक्रे यांनी आपल्या गायनकलेबद्दलच्या प्रेमामुळे आणि बुजुर्ग गायकांविषयी असलेल्या आदराने त्यांच्या अनेक महत्त्वाच्या नोंदी, आठवणी लिहिल्या आहेत, ज्या त्याआधी कोणा संगीत-समीक्षकाने लिहिल्या नव्हत्या. बाळकृष्णबुबा इंचलकरंजीकरांचे पहिले दोन शिष्य गणपतीबुवा भिलवडीकर आणि पंडित मिराशी यांच्याविषयी रसिकांना माहीत नसलेली आणि त्यांनी आपले गुरू ग्वाल्हेर घराण्याचे गायनाचार्य बाळकृष्णबुबा इंचलकरंजीकरांकडून गाणे शिकताना घेतलेल्या अपार कष्टाची माहिती या पुस्तकात मिळते. त्या वेळच्या कलाकारांची गायनाविषयीची आस्था किती अंतरमनापासून होती याची जाणीव होते.तसेच पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर, पंडित लक्ष्मणप्रसाद जयपूरवाले, बडे गुलाम अली, कुमार गंधर्व, पंडित यशवंतबुवा जोशी, पंडित नारायणराव व्यास यांच्या सारख्या संगीत क्षेत्रात अफाट कर्तृत्व गाजवलेल्या गायकांच्या अंगी थोर कलाकार बनण्याची सुप्त बीजे कशी होती, त्यांनी डोळसपणे आपापल्या घराण्याच्या वैशिष्ट्यपूर्ण गायनशैलीने परंपरेनुरूप किंवा वेळप्रसंगी विशिष्ट परंपरेला बंडखोर वृत्तीने झुगारूनही स्वतःची आणि रसिकांची सांगीतिक जाण समृद्ध करण्याचा कसा प्रयत्‍न केला याचा अभ्यासपूर्ण आलेख मांडण्यात रामकृष्ण बाक्रे यशस्वी झाले आहेत. रामकृष्ण बाक���रे यांची भाषाशैली अतिशय साधी, ओघवती आणि रसीली असल्याने गायनाशी नाते न जुळलेल्या व्यक्तीचेही नाते संगीताशी चटकन जुळेल अशा पद्धतीची आहे.\nभीमसेन जोशी व फिरोज दस्तुर या किराणा घराण्याच्या गायकांची गायन कलेविषयीची आस किती पराकोटीची होती, हे रामकृष्ण बाक्रे आपल्या विश्लेषणात्मक दृष्टीने पटवून देतात व त्यासंबंधीच्या आठवणी परिणामकारकपणे मांडतात. गोविंदराव टेंबे, माणिक वर्मा, पंडित जसराज, मालिनीताई राजूरकर यांनी गानविद्या मिळवण्यासाठी घेतलेले परिश्रम, त्या कलाकारांच्या मैफिली आणि कार्यकर्तृत्व यांविषयी इतक्या बारकाव्याने रामकृष्ण बाक्रे यांनी लिहिले आहे की, ते नवीन कलाकारांसाठी विशेष उद्‌बोधक आहे. हे पुस्तक म्हणजे त्या थोर गायक-गायिकांनी स्वरांपलीकडे जाऊन संगीतविश्वावरोबरच रसिकांनाही कसे घडवले, अशा गायक-गायिकांचा अभ्यासपूर्ण आणि रसाळ आलेख आहे.\"\nरामकृष्ण बाक्रे यांच्या कन्या वीणा व त्यांचे पती श्रीकांत देशपांडे यांनी मुंबईत रामकृष्ण बाक्रे यांचा पंचाहत्तरीनिमित्त समारंभ आयोजित केला होता. इतर अनेक मित्र गाणारे होते. किशोरी आमोणकरांना आमंत्रण होते. पण किशोरी आमोणकरांच्या नावाचा इतका दबदबा होता की 'इतक्या प्रसिद्ध गायिकेला गायक म्हणून कसे बोलवावे, त्यांची व्यवस्था आपण कशी सांभाळू' असा संकोच वाटून देशपांडे यांनी त्यांना बोलावण्याचे टाळले. किशोरीताईंना हे कळल्यावर त्या रागावल्या. \"(रामकृष्ण) माझ्या भावासारखा आहे. गाणार्‍यांत माझे नाव असू दे \" असे त्या म्हणाल्या आणि त्या अनौपचारिकपणे तेथे गायल्या. [१३]\nरामकृष्ण बाक्रे यांचे पत्रकारितेतील योगदान आणि निष्ठा यांची नोंद घेऊन मुंबई पत्रकार संघाने त्यांना 'आचार्य अत्रे पत्रकारिता पुरस्कार' देऊन त्यांचा सन्मान केला.\n^ दि. १० जुलै २०१६ रोजी हा लेख पाहिला. या लेखातील पहिले विधान असे आहे : \"पत्रकार व संगीत समीक्षक असे दुहेरी व्यक्तिमत्त्व असलेले रामकृष्ण (तात्या) धोंडो बाक्रे आज हयात असते तर १३ जुलै रोजी १०० वर्षांचे झाले असते. प्रत्यक्षात त्यांच्या वयाच्या ८२ व्या वर्षी त्यांनी इहलोक सोडला.\" त्यावरून ही जन्म तारीख निष्पादित केली आहे : श्रीनिवास हेमाडे.\n^ रा.के. लेले, मराठी वृत्तपत्रांचा इतिहास : दोन महायुद्धांदरम्यान, पान ६५४ व ६५९,कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे ३०, प्र��ाशन क्रमांक ९६४, प्रथमावृत्ती १९८४ किमंत १५०/-\n^ बाक्रे यांच्या स्नेही संध्या जोशी यांनी प्रस्तुत विकीपान वाचल्यानंतर what's up च्या संवादात दि. १३ जुलै २०१६ रोजी दिलेली माहिती : श्रीनिवास हेमाडे\n^ रा.के. लेले, मराठी वृत्तपत्रांचा इतिहास : दोन महायुद्धांदरम्यान, पान ६५४, कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे ३०, प्रकाशन क्रमांक ९६४, प्रथमावृत्ती १९८४ किमंत १५०/-\n^ श्री. शांताराम कांबळे, \"बुजुर्ग शास्त्रीय गायकांच्या गायकीचा अभ्यासपूर्ण आणि रसाळ आलेख\": स्वागत नव्या ग्रंथांचे\nइ.स. १९१६ मधील जन्म\nइ.स. १९९६ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ डिसेंबर २०१६ रोजी १८:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%85%E0%A4%B6%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%B0", "date_download": "2019-06-20T15:26:52Z", "digest": "sha1:RPJWJXYJJVUPM36VCYVI6WZTOD65P3ZN", "length": 4121, "nlines": 94, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "स्मॅशबर्गर - विकिपीडिया", "raw_content": "\nस्मॅशशबर्गर अमेरिकेतील ३७ राज्यांमध्ये असलेली रेस्टॉरंटसाखळी आहे. याची दुकाने आहेत. येथे मुख्यत्वे बर्गर व तत्सम खाद्यपदार्थ विकले जातात.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २४ डिसेंबर २०१७ रोजी ०४:०४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%BE-150-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%87/", "date_download": "2019-06-20T15:58:54Z", "digest": "sha1:6Z2IFKSJ4EGOZGR3ODMQBPQZGEEUACZY", "length": 24502, "nlines": 235, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "आता जगा 150 वर्षे? | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाख���ी)\nसोन्याच्या भावानं गाठला उच्चांक\nभैय्या, पक्कं ठरलं ना..\n‘ती’ रेपकार अखेर पोलिसांच्या ताब्यात\nतडीपारीनंतर नगरात फिरणारा टिंग्या गजाआड\nनाशिकची गुन्हेगारी संपता संपेना; अब्रू वाचविण्यासाठी ‘तिने’ मारली धावत्या रिक्षातून उडी\nविधानसभा निवडणुकीचे चोख नियोजन करा : विभागीय आयुक्त माने\nकंत्राटदार बदलला तरी कर्मचार्‍यांना कायम ठेवा\nबार्‍हे ग्रामिण रुग्णालयात आरोग्यांची हेळसांड\nआकाशवाणी चौकात अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर पोलिसांनी पकडले\nशेतीपंपाचा वीजपुरवठा खंडित न करण्याचा महावितरणचा निर्णय\nगावठी कट्ट्यातून गोळी झाडल्याचा पोलिसांना संशय\n…अखेर ग.स.तील बेनामी ठेवीप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा\nना.जयकुमार रावल यांच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन\nवादळग्रस्तांसाठी आ.कुणाल पाटील विधानसभेत आक्रमक\n46 विभागांच्या 482 सेवा ऑनलाईन- जिल्हाधिकारी राहुल रेखावार\nसाक्रीत तीव्र पाणीटंचाई; उपाययोजना करा\nतळोद्यानजिक अहमदाबाद-शिरपूर बसवर दगडफेक\nकोळदा-खेतिया रस्त्याचे काम संथगतीने\nनवापुरात वेळेवर पाणीपुरवठा होत नसल्याने भाजपातर्फे मुख्याधिकार्‍यांना घेराव\nजिल्ह्यात विविध कार्यक्रमांनी तसेच गुलाबपुष्प देवून नवागतांचे स्वागत\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nसोन्याच्या भावानं गाठला उच्चांक\nआता जगा 150 वर्षे\nआता जगा 150 वर्षे\nविज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे मानवाचे आयुष्यमान वाढले आहे आणि शास्त्रज्ञही वय वाढण्याची प्रक्रिया मंद करण्यासाठी धडपडत आहेत. आता यासंदर्भात विज्ञानाची एक नवी शाखाच निर्माण झाली आहे. याला जराशास्त्र म्हणजे जेरॉटॉलॉजी असे म्हणतात. वय नियंत्रणात ठेवणारी जनुके शोधण्यासाठी या शास्त्राचे शास्त्रज्ञ झटत आहेत.\nशास्त्रज्ञांनी एज-1, एज-2, क्लोफ-2 अशा प्रकारची काही गुणसूत्रे शोधून काढली आहेत. माणसाच्या शरीरावर वयाचा परिणाम केेव्हा दिसून येतो हे शोधण्याचा प्रयत्नही करत आहेत. ऑक्सफर्ड विद्यापीठातील शास्त्रज्ञ प्रा. रिचर्ड डॉकिन्स यांचे म्हणणे आहे की, 2050 पर्यंत वय वाढण्याच्या प्रक्रियेची गती कमी करण्याचा मंत्र सापडलेला असेल. स्टेम सेल, दि ह्यूमन बॉडी शॉप आणि जीन थेरपी यांच्या माध्यमातून माणसाचे आयुष्यमान 150 वर्षांहूनही अधिक करणे शक्य होणार ���हे. आपल्या देशात तर आयुष्यमान भव, चिरंजीवी भव असे आशीर्वाद नेहमीच दिले जातात. प्राचीन काळात भारतीय लोक दीर्घायुषी होते हे महाभारत, रामायण ही महाकाव्ये, पुराणे वाचल्यावर लक्षात येते. पितामह भीष्मांनी तर आपले मरणही रोखून धरले होते, असे सांगितले जाते.\n1990 मध्ये जगातील माणसांचे सरासरी आयुष्य 65.33 वर्षे होते. आता ते वाढून 71.5 वर्षे इतके झाले आहे. यादरम्यान पुरुषांचे आयुष्य सरासरी 5.8 वर्षांनी तर महिलांचे आयुष्य 6.6 वर्षांनी वाढले. सरासरी आयुष्य वाढत आहे तसे वयाची शंभरी पार पडलेल्या लोकांची संख्याही वाढते आहे. आता शतायुषी होणे ही दुर्मिळ बाब राहिलेली नाही. संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवालात नमूद करण्यात आले आहे की, भारतात 12 हजारहून अधिक लोकांनी वयाची शंभरी पार केली आहे आणि 2050 पर्यंत अशा लोकांची संख्या आणखी वाढेल. जपान शतायुषी लोकसंख्येत जगात सर्वात पुढे आहे. तेथे प्रत्येक गावात दोन-चारजण तरी शंभरी पार केलेले आढळतातच. जपानच्या सरकारी आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार 2014 मध्ये जपानमध्ये 58 हजारहून अधिक शतायुषी वृद्ध होते.\nजगभरात वाढणारे सरासरी वय आणि शंभरी पार केलेल्या वृद्धांची संख्या पाहता माणसाचे आयुष्यमान वाढत आहे, याची खात्री पटते. आरोग्यसेवांमध्ये झालेली वाढ आणि आरोग्याप्रती लोकांची वाढत असलेली जागरुकता यामुळे माणसाचे आयुष्यमान वाढत आहे. आपल्या देशातील पुरुषांचे सरासरी वय 64 आणि महिलांचे सरासरी आयुष्य 68 वर्षे आहे. गेल्या चाळीस वर्षांत पुरुष आणि महिलांचे सरासरी वय अनुक्रमे 15 आणि 18 वर्षांनी वाढले आहे.\nनिवृत्तीचे वय झाल्यानंतर बहुतांश लोक काही काम करण्याच्या किंवा सक्रिय राहण्याच्या मन:स्थितीत नसतात. इतकी वर्षे काम केले आता आराम करायचा, अशी भावना याआधी निवृत्त लोकांची असे. पण आता यात बदल होत आहे. निवृत्त झाल्यानंतरही लोक स्वत:ला कोणत्या ना कोणत्या कामात गुंतवून घेत असतात. प्रत्येक वेळी हे काम म्हणजे नोकरीच असते असे नाही, तर त्यांना आवडणार्‍या कामात किंवा छंद जोपासण्यात ते गुंग असतात. अनेकदा नव्याने नोकरीही करू लागतात. ऑस्ट्रेलियात 2014 मध्ये एक कायदा मंजूर करण्यात आला असून त्यायोगे 2035 पासून तेथे निवृत्तीचे वय 70 वर्षे असेल. तेथील सरकार वृद्धांना कामावर घेण्यासाठी प्रोत्साहन आणि आर्थिक अनुदानही देते. भारत आणि चीन या देशांनी याब��बत विचार करणे आवश्यक आहे. कारण आज जरी हे देश युवकांचे असले तरी येत्या 25 ते 30 वर्षांच्या कालावधीत या दोन देशांतही वृद्धांची संख्या वाढलेली असेल.\nवय वाढवण्याच्या काही युक्त्या\nवय वाढवणारे खाद्यपदार्थ विकसित करण्यावर सर्वाधिक संशोधन सुरू आहे. यात गेटो नावाच्या एका वनस्पतीवर संशोधन होत आहे. जपानमधील ओकिनावा क्षेत्रात सर्वाधिक शतायुषी लोक राहतात. याच गोष्टीवरून हे संशोधन सुरू झाले आहे. ओकिनावा येथील रियुक्यूस विद्यापीठातील कृषिशास्त्रज्ञ प्रा. शिंकीची तवाडा यांनी या लोकांच्या शतायुषी होण्याचे श्रेय गेटो या वनस्पतीला दिले आहे. गडद पिवळ्या-भुर्‍या रंगाच्या या वनस्पतीचा अर्क माणसाचे वय 20 टक्क्यांनी वाढवतो. ही आले (जिंजर) प्रवर्गातील वनस्पती आहे. तवाडा या वनस्पतीवर गेली वीस वर्षे संशोधन करत आहेत. त्यांनी किटकांवर एक प्रयोग केला. त्यांनी गेटोच्या अर्काचा खुराक किटकांना दिला तेव्हा त्यांना आढळून आले की त्यांचे आयुष्यमान 22 टक्क्यांनी वाढले. मोठी हिरवी पाने, लाल फळे आणि पांढरी शुभ्र फुले असलेली गेटो ही वनस्पती ओकिनावाच्या लोकांच्या जेवणातील एक प्रमुख भाजी आहे. इतर अँटी ऑिक्सिडंटस्च्या तुलनेत गेटो अधिक प्रभावी आहे. जगातील अन्य भागात राहणार्‍या लोकांवरही गेटो तितकीच प्रभावशील राहील का, यावर आता संशोधन सुरू आहे.\nजपानमध्ये तरुणांच्या तुलनेत वृद्धांची संख्या जास्त आहे; पण चीनच्या हैनान प्रांतातील चेंगमाई गावात जगातील सर्वाधिक वृद्ध राहतात. इथल्या 200 लोकांनी वयाची शंभरी पार केली आहे. या गावात संत्र्याची लागवड मोठ्या प्रमाणात होते. गावाची लोकसंख्या आहे 5,60,000. त्यातील दोनशे लोक शंभरी पार केलेले आणि तीन लोक 110 वर्षांहून अधिक वयाचे आहेत. जगात असे केवळ 400 लोक आहेत. ब्रिटनमध्ये राहणार्‍या भारतीय वंशाच्या एका दाम्पत्याने नुकताच आपल्या लग्नाचा 90 वा वाढदिवस साजरा केला. त्या समारंभात त्यांची 8 मुले, 27 नातवंडे आणि तेवीस पणतवंडे सहभागी झाली होती.\nसरासरी वयोमान सर्वाधिक असलेला देश आहे मोनॅको. तेथील सरासरी वयोमान 89.63 वर्षे आहे. इथल्या लोकांचे वैशिष्ट्य म्हणजे ते तणावरहित जीवन जगतात आणि आहाराविषयी जागरुक आहेत. हिरव्या भाज्या, सुका मेवा आणि रेड वाईन यांचे सेवन ते करतात. माणसाने वयाची शंभरी नव्हे तर 150 वर्षे गाठली तरी त्याचे आयुष्य हे निरोगी ��णि सक्रियतेचे असायला पाहिजे, याकडेही लक्ष देण्याची गरज आहे.\n– जोसेफ तुस्कानो, ज्येष्ठ विज्ञान लेखक\nनव्या वर्षातील नव्या घडामोडी\nपालकांनी शहाणे होणे बरे\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nजात प्रमाणपत्र अवैध : नवापूरच्या दोन नगरसेवकांची पदावर टांगती तलवार.\nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, नंदुरबार, मुख्य बातम्या, राजकीय\nशहीद जवान कपिल गुंड यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार\nआवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nअभिनेत्री फ्रिडा पिंटो अडकणार लग्नबेडीत\nआवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, हिट-चाट\nसुनील अरोरा भारताचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त\nआवर्जून वाचाच, देश विदेश, मुख्य बातम्या\nकोकणात मान्सून दाखल; हवामान खात्याकडून अधिकृत माहिती\nचार वर्षांत राज्यात 12 हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nबोदवड औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षकाचा महिला कर्मचार्‍यावर चाकू हल्ला\nmaharashtra, जळगाव, मुख्य बातम्या\nसोन्याच्या भावानं गाठला उच्चांक\nभैय्या, पक्कं ठरलं ना..\n‘ती’ रेपकार अखेर पोलिसांच्या ताब्यात\nतडीपारीनंतर नगरात फिरणारा टिंग्या गजाआड\nकर्जमंजुरीसाठी तरूणांकडून उकळले पैसे\nपालकांनी शहाणे होणे बरे\nसोन्याच्या भावानं गाठला उच्चांक\nभैय्या, पक्कं ठरलं ना..\n‘ती’ रेपकार अखेर पोलिसांच्या ताब्यात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-KON-RAT-darpan-award-for-tryambak-kaapade-4267735-NOR.html", "date_download": "2019-06-20T16:29:35Z", "digest": "sha1:Z3LTRCHT2DMMMJXVGUCETD6HCYEI2MRX", "length": 7361, "nlines": 149, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "darpan award for tryambak kaapade | त्र्यंबक कापडे यांना दर्पण पुरस्कार", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nत्र्यंबक कापडे यांना दर्पण पुरस्कार\nमहाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी संस्थेतर्फे मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा राज्य पातळीवरील पुरस्कार नाशिक विभागातून दै. दिव्य मराठीच्या धुळे कार्यालयाचे ब्युरो चीफ त्र्यंबक कापडे\nपोंभुर्ले (जि. सिंधुदुर्ग) - महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी संस्थेतर्फे मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा राज्य पातळीवरील पुरस्कार नाशिक विभागातून दै. दिव्य मराठीच्या धुळे कार्या���याचे ब्युरो चीफ त्र्यंबक कापडे यांना, तर महिला दर्पण पुरस्कार ‘नवाकाळ’च्या संपादिका जयश्री खाडिलकर- पांडे यांना जाहीर झाला आहे. सन्मानपत्र, अडीच हजार रुपये रोख, जांभेकर चरित्र, माहितीपट, शाल आणि श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. यंदाच्या पुरस्काराचे हे 21 वे वर्ष आहे.\nऔरंगाबाद विभाग- अंकुश गायकवाड ( दै. पुरोगामी मराठवाडा, जालना), नाशिक विभाग- त्र्यंबक कापडे (ब्युरो चीफ, दै. दिव्य मराठी), पुणे विभाग- सुधाकर राजाराम काशीद (दै. सकाळ, कोल्हापूर), कोकण विभाग- सतीश कामत (दै. लोकमत, रत्नागिरी), अमरावती विभाग- अनिल कुचे (दै. सामना, अमरावती), नागपूर विभाग-(वामन तुरिले, दै. लोकसत्ता, भंडारा) आणि ज्येष्ठ पत्रकार - साहित्यिक यशवंत पाध्ये पुरस्कृत ‘आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पत्रकार-साहित्यिक पुरस्कार’ राजा माने (संपादक, दै. लोकमत, सोलापूर) यांना जाहीर झाला आहे.\nमोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या आणखी 14 संपत्तींवर येणार जप्ती...\nमुलाच्या माहितीमुळे रातोरात पकडला चोरटा, सिनेस्टाइल पाठलाग करून पोलिसांनी पकडली चारचाकी\nसुनील तटकरे यांना धक्का, पुतण्याचा शिवसेनेत प्रवेश, कोकणात राष्ट्रवादीला भगदाड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/index.php/taxonomy/term/1109", "date_download": "2019-06-20T16:46:58Z", "digest": "sha1:CK46L3YMCKSDTINNHTS5VED536H43GQH", "length": 8526, "nlines": 62, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "वेद | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nउपनिषदे म्हणजे उप+नि+सद्. त्याचा अर्थ – जवळ जाणे, बसणे, रहस्य उलगडणे. उपनिषदे ही वेदांचे अंग ‘वेदान्त’ म्हणून प्रसिद्ध आहेत. प्रथम वेद, नंतर ब्राह्मणे, आरण्यके व शेवटी उपनिषदे असा क्रम आहे.\nविश्वाच्या शक्तीचे रहस्य कळण्याकरता प्रथम ती शक्ती आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी त्या शक्तीजवळ गेले पाहिजे. प्राचीन काळी तपोनिष्ठ ऋषींनी त्यांच्या ज्ञानाने विश्वाच्या शक्तीजवळ जाण्याचा मार्ग शोधला. त्यांत त्यांना जे ज्ञान प्राप्त झाले ते त्यांनी सूत्रबद्ध केले. तीच ‘उपनिषदे’.\nईश केन प्रश्न मुण्ड माण्डूक्य तित्तिरी |\nऐतरेयं च छान्दोग्यं बृहदारण्यकं तथा ||\nअशी दहा उपनिषदे आहेत. शिवाय आणखी उपप्रकारही आहेत.\nकृष्ण यजुर्वेदाच्या ‘कठ’ किंवा ‘काठक’ शाखेचे उपनिषद हे ‘कठोपनिषद’ म्हणून ओळखले जाते. कठोपनिषदात दोन अध्याय आहेत. प्रत्येक अध्यायात तीन भाग आहेत. त्यांना ‘वल्ली’ असे नाव आहे. अध्याय एक मध्ये तीन वल्ली आहेत. त्यात वल्ली एकमध्ये एकोणतीस श्लोक आहेत. तर दुसऱ्या वल्लीत पंचवीस श्लोक आहेत. तिसऱ्या वल्लीत सतरा श्लोक आहेत. अशा प्रकारे प्रथम अध्यायात तीनही वल्ली एकमध्ये पंधरा श्लोक आहेत, वल्ली दोनमध्ये पंधरा श्लोक आहेत, वल्ली तीनमध्ये अठरा श्लोक आहेत. संपूर्ण कठोपनिषदात दोन्ही अध्यायांत सर्व वल्ली मिळून एकशेएकोणीस श्लोक आहेत.\nकठोपनिषदात प्रामुख्याने यम-नचिकेत संवाद आहे.\n- (आदिमाता, जानेवारी २०१६ वरून उद्धृत)\nवेदांताचे तत्त्वस्वरूप समजावून देणा-या तत्त्ववेत्त्यांमध्ये आद्य शंकराचार्य यांची योग्यता सर्वश्रेष्ठ दर्जाची मानली जाते. त्यांना अवघे बत्तीस वर्षें (इ.स. 788 ते 820) आयुष्य लाभले. त्यांनी अलौकिक बुद्धिमत्तेने भारत खंडाला हालवून सोडले. त्यांनी वैदिक धर्माची प्रतिष्ठापना भक्कम पायावर पुन्हा केली. वेद हे ईश्वरप्रणीत आहेत असे त्यांचे प्रतिपादन आहे.\nआचार्यांचा जन्म केरळमध्ये मलबारात नीला आणि चर्णी नद्यांच्या संगमावर कालटी गावी नंबुद्री ब्राह्मणाच्या कुळात झाला. आचार्यांच्या आईचे नाव आर्याम्बा व वडिलांचे नाव शिवगुरू. आचार्य नदीत स्नान करतेवेळी, मगरीने त्यांचा पाय धरला. त्यांनी त्यावेळी आईकडून संन्यासाश्रमाची परवानगी घेतली आणि त्यांनी त्यांची सुटका मगरमिठीतून व त्याचबरोबर संसारबंधनातून करून घेतली.\nउपवास ही गोष्ट भारतीय संस्कृतीचा आणि विशेषत: अध्यात्माचा अविभाज्य भाग आहे. प्राचीन काळापासून अलिकडच्या सुमारे शंभर वर्षांपूर्वीपर्यंत उपवास ही व्यक्तिगत बाब होती, पण सध्या उपवासाचे राजकारण मांडले जात आहे. त्याबरोबर उपवासाचे मूळ असलेल्‍या अध्यात्म या गोष्टीचाही अतिरेक होऊ लागला आहे. सत्याग्रह, उपोषण, अहिंसा या संकल्पनांचा पुन्हा नव्याने विचार करण्याची आणि त्यांची पुनर्मांडणी करण्याची गरज निर्माण झाली आहे.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/rare-photos-of-dr-5990670.html", "date_download": "2019-06-20T15:47:46Z", "digest": "sha1:MJAPE7EWYSJJKXZ6VQ7FMRWIQDIRDY44", "length": 8533, "nlines": 187, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Rare Photos Of Dr. Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Din Special Story | डॉ. बाबासाहेब आंबेडकर असा द्यायचे व्यायामाला वेळ; 18-18 तास अभ्यास, प्रचंड वाचन अन् लेखन करून आरोग्याकडेही दिले लक्ष, पाहा दुर्मिळ Photos", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर असा द्यायचे व्यायामाला वेळ; 18-18 तास अभ्यास, प्रचंड वाचन अन् लेखन करून आरोग्याकडेही दिले लक्ष, पाहा दुर्मिळ Photos\nआज महामानवाच्या महापरिनिर्वाणदिनी पाहा दुर्मिळ Photos..\nव्यायाम करतानाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा हा दुर्मिळ फोटो आहे.\nमुंबई- आज 6 डिसेंबर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन. महामानवाला अभिवादन करण्‍यासाठी दादर येथील चैत्यभूमीवर जनसागर लोटला आहे. यानिमित्‍त divyamarathi.com आपल्यासाठी बाबासाहेबांचे दुर्मिळ फोटो घेऊन आले आहे.\nयोगा व व्यायाम करतानाचे बाबासाहेबांचे वरील फोटो हे अतिशय दुर्मिळ आहेत. विद्याव्यासंगी बाबासाहेब सर्वांनाच माहिती आहेत. मात्र, 18-18 तास अभ्यास आणि लेखन-वाचनाच्या प्रचंड ताणाने बाबासाहेबांचे आरोग्य संतुलित राहण्यासाठी त्यांना योगा आणि व्यायामाची मदत होत होती.\nपुढील दुर्मिळ फोटोंमधून पाहा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा बौद्ध धम्माकडील ओढा फार पूर्वीवासून होता.\nविलायतेला जाताना अनुयायांना अभिवादन करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर.\nविदेशात असा असायचा बाबासाहेबांचा रुबाब.\nबाबासाहेब जसे टाय आणि कोटात रुबाबदार दिसायचे तसेच ते धोतर आणि शर्टही तेवढ्याच आवडीने वापरत होते.\nबाबासाहेबांचा हा दुर्मिळ फोटो आहे.\nदिल्लीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर.\nविद्यार्थिदशेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर.\nबाबासाहेबांची अनेक भाषणे गाजली आहेत.\nबौद्ध धम्माची ओढ बाबासाहेबांना अजिंठा येथे घेऊन आली होती. बाबासाहेबांसोबत त्यांच्या पत्नी माईसाहेबही होत्या.\nबाबासाहेबांनी सक्रिय चळवळीत सहभाग घेण्याआगोदर 'मूकनायक' हे वृत्तपत्र सुरू केले होते.\nसंत गाडगेबाबा आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यासोबतचा बाबासाहेबांचा दुर्मिळ फोटो\nअनुयायी आणि पत्नी माईसाहेब यांच्यासोबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर.\nअखेर मान्सून महाराष्ट्रात दाखल, तळकोकणातील सावंतवाडी, कुडाळसह किनारपट्टीत जोरदार पाऊस\nव्हेलच्या उलटी (vomit)ची तस्करी करणाऱ्या एकास अटक, 1.7 कोटी रू���ये किमतीची दीड किलो उलटी जप्त; मुंबई पोलिसांची कारवाई\nमंत्री दीपक केसरकरांच्या ब्रेकिंग न्यूजमुळे मुनगंटीवार अस्वस्थ; म्हणून फाेडले बजेट - अजित पवार यांचा सरकारला टाेला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://khetigaadi.com/compare-tractor/mahindra-jivo-245-di-4wd-and-sonalika-gt-22-rx-4-wd/mr", "date_download": "2019-06-20T15:01:56Z", "digest": "sha1:RTIXLO3I3GLLSX3BSFRU4QEM7UBWRWO2", "length": 5423, "nlines": 144, "source_domain": "khetigaadi.com", "title": "ट्रॅक्टरच्या अवलोकनाची तुलना कराkhetigaadi", "raw_content": "मोबाइल अनुप्रयोग डाउनलोड करा\nभाडे तत्तावावर ट्रॅक्टर शोधा\nभाडे तत्तावावर ट्रॅक्टर द्या\nट्रॅक्टर ड्राइव्ह 4WD 4WD\nट्रॅक्टर एचपी 24 22\nइंजिनचे प्रकार Mahindra DI\nइंजिन रेट आरपीएम 2300 3000\nइंजिन एचपी 24 22\nसिलेंडर संख्या 2 3\nपुढील गीयर संख्या 8 6\nउलटा गीयर संख्या 4 2\nगियरबॉक्सचे प्रकार Sliding mesh\nक्लचचे प्रकार Single Clutch\nपीटीओ एचपी 22 12.82\nस्टीयरिंगचे प्रकार Power Mechanical\nइंधनच्या टाकीची क्षमता 23 Liters 31 Liters\nटर्निंग रेडियस ब्रेक्स सहित 2.3 m\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/taxonomy/term/207?page=5", "date_download": "2019-06-20T16:44:08Z", "digest": "sha1:EG7XVGZ2HBVW7P7K2JPPAZE5ONSUKSBR", "length": 27182, "nlines": 118, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "संस्था | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nसमाजातील वृद्धांसोबत मैत्रीचा हात पुढे केला आहे तो 'मैत्री चॅरीटेबल ट्रस्ट' या संस्थेने. संस्थेची स्थापना मालिनी केरकर यांनी डोंबिवलीत 2005 साली केली.\nमालिनी केरकर वैद्यकीय अधिकारी म्हणून डोंबिवलीत एका खाजगी रुग्णालयात काम करत होत्या. सर्वसाधारण वृद्ध हे अॅडमिट होत तेव्हा त्यांना तळमजल्यावर ठेवले जाई. मालिनी सर्वांची आपुलकीने विचारपूस व सेवा करत. \"आम्हाला उपचाराने नाही पण ताई तुमच्या विचारपुस करण्यामुळे बरे वाटते\" असे काही रुग्ण केरकर यांना सांगत. वृद्ध वयात होणारा त्रास व घरच्यांनी सोडलेली साथ पाहून त्यांनी वृद्धांसाठी ‘ओल्डेज होम’ सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी 31 मार्च 2005 साली नोकरी सोडली अन् 9 एप्रिल 2005 या एका दिवसात ‘मैत्री चॅरिटेबल ट्रस्ट’ या नावे संस्था सुरू केली. संस्था ओळखीच्या नगरसेवकांच्या मदतीने गोपाळनगरमधील लक्ष्मी इमारतीच्या तळमजल्यावर भाडेतत्त्व जागेत सुरू झाली. संस्थेचे कामकाज माऊथ पब्लिसिटी करुनच पसरले.\nमराठीप्रेमी पालक महासंमेलन : नव्या युगाची नांदी\nमराठीप्रेमी पालक महासंघाची निर्मिती मराठी शाळांचा आणि पालकांचा आवाज एकसंध करण्यासाठी झाली. 'मराठी अभ्यास केंद्र' आणि ऐंशी वर्षांचा इतिहास असलेली, महाराष्ट्रातील नावाजलेली मराठी शाळा 'डी. एस. हायस्कूल' यांच्या संयुक्त विद्यमाने 23 आणि 24 डिसेंबर 2017 रोजी डी. एस. हायस्कूलच्या संकुलात पालकांचे ऐतिहासिक एकीकरण झाले. ‘मराठी अभ्यास केंद्र’ गेली पंधरा वर्षें सातत्याने मराठी भाषेसंदर्भातील विविध मुद्यांवर काम करते, त्यांपैकी एक मुद्दा मराठी शाळांच्या संवर्धनाचा आहे. 'मराठीप्रेमी पालक महासंमेलन' या नावाने साजरा झालेला तो सोहळा महाराष्ट्राच्या शैक्षणिक इतिहासात प्रथमच होत होता. संमेलनाच्या आरंभी संदेश विद्यालय, विक्रोळी यांच्या मुलांनी समूहगीते सादर केली. त्यानंतर, ‘मराठी अभ्यास केंद्रा’चे अध्यक्ष दीपक पवार असे म्हणाले, की पालकांनी मुलांना मराठी शाळेत घालण्याचा त्यांचा निर्णय चुकीचा नाही हे मनात पक्के करावे. राज्यात अनेक शाळा गुणवत्तापूर्ण आणि मातृभाषेतील दर्जेदार शिक्षण देणार्‍या आहेत, पण त्यांची बेटे झाली असून, ती जोडण्याचे काम सर्वांना मिळून करायचे आहे. शिक्षणव्यवस्थेत पालक ही शक्ती सक्रिय म्हणून समोर आली पाहिजे. त्याच मुद्याला अनुसरून मराठी शाळांमध्ये पालकांनी त्यांच्या मुलांना पाठवावे यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था आणि शासनाचा शालेय शिक्षण विभाग यांनी पालक प्रबोधनाच्या कार्यशाळा आयोजित कराव्या, त्यांत शिक्षणतज्ज्ञ, मानसशास्त्रज्ञ यांना समुपदेशनासाठी बोलावावे.\nशाश्वत विकासासाठी युवा मित्रची धडपड\nनाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातील ‘युवा मित्र’ स्वयंसेवी संस्था शाश्वत विकासाच्या ध्यासाने काम करत आहे. शेतक-यांनी शेतक-यांसाठी उभी केलेली ‘देवनदी व्हॅली शेतकरी उत्पादक कंपनी’ व ग्रामीण उपजीविका व्यवस्थापन केंद्र असे ‘युवामित्र’चे शाश्वत विकासाचे मॉडेल आहे. संस्था प्रश्नाचे उत्तर शोधून देण्यासाठीही जीव तोडून काम करते. उत्तर हाती लागले, की त्या प्रश्नाशी झुंजणार्याे सर्वसामान्य नागरिकांवर पुढील धुरा सोपवून देते. त्यांचा गट, कंपनी स्थापन करून त्यावर तीच गरजवंत माणसे जोडलेली राहतात. त्यांच्या कामातील पारदर्शकता, त्यांची दीर्घकालीन विकासाकडील वाटचाल चालू ठेवण्यास मदत करते.\n‘युवा मित्र’ ही मूलत: ग्रामविकासाचे कार्य करणारी स्वयंसेवी संस्था आहे. मुलांसाठी शिक्षण, महिला व किशोरी यांच्यासाठी आरोग्य व सक्षमता, शेतक-याना आधुनिक शेती तंत्रज्ञानाबद्दल मार्गदर्शन- त्यांच्या शेतमालाला बाजारपेठ मिळवून देणे अशा विविध कामांत गुंतली आहे.\n‘युवा मित्र’ची स्थापना छात्रभारतीच्या युवकांनी मिळून 1995 मध्ये केली. संस्था मनीषा आणि सुनील पोटे या दांपत्याच्या कार्यातून उभी राहिली. ‘युवा मित्र’च्या सिन्नर तालुक्यातील मित्रांगण कॅम्पसमध्ये प्रवेश केल्यानंतर तेथील चैतन्यामुळे कामाचा आवाका लक्षात येतो.\nयजुर्वेंद्र महाजन – स्पर्धेला साथ मानवी जिव्हाळ्याची\nजळगावचे यजुर्वेंद्र महाजन यांच्या कार्याचा मूळ गाभा ग्रामीण भागातील गरीब, अंध आणि अपंग विद्यार्थ्यांकडून स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेणे हा आहे. त्यातून त्यांनी अनेक प्रकल्पांना चालना दिली आहे. त्यांपैकी मनाला स्पर्श करणारे काम आहे ते अंध-अपंगांना तशा परीक्षांसाठी तयारी करून घेण्याचे. त्याकरता भारतातील विद्यार्थी त्यांच्याकडे येतात व त्यांना विनामूल्य शिक्षण दिले जाते. तयारीच्या काळात त्यांची राहण्या-जेवण्याची सोय तशीच विनामूल्य केली जाते. यजुर्वेंद्र यांचे मूळ गाव जळगाव जिल्ह्यातील एरंडोल हे. त्यांचे आजोबा मुख्याध्यापक होते आणि वडील अनिल महाजन डॉक्टर होते. आजोबा शिस्तप्रिय. ते रविवारीसुद्धा शाळेत जाऊन काम करत असत. वडील केवळ एक रुपया घेऊन रुग्णांना औषधोपचार करत असत. यजुर्वेंद्र महाजन म्हणतात, “त्या दोघांकडून समाजसेवेचा वारसा आपसुकच माझ्याकडे आला.” त्यांनी बारावीच्या परीक्षेनंतर डॉक्टर व्हावे असा घरच्यांचा आग्रह होता, पण त्यांना स्वतःला त्यांचा पिंड भाषेचा असल्याचे जाणवत होते.\nउद्योगपती कै. भवरलाल जैन यांच्या संकल्पनेतून ‘अनुभूती निवासी शाळा’ निर्माण झाली. शाळेने २०१७ मध्ये दहा वर्षें पूर्ण केली. ‘पुस्तकी ज्ञानाला अनुभवाची जोड देऊन विद्यार्थी हा नोकरी मागणारा नव्हे; तर नोकऱ्या देणारा उद्योजक, नैतिकता असलेला उत्तम नागरिक व्हावा’ हा त्यांचा शाळा-स्थापनेमागील हेतू होता. संस्थेची जडणघडण तशीच झाली आहे. भवरलाल जैन म्हणत, विद्यार्थी या शाळेतून शिकतील, संस्कारित होतील आणि ते या स्पर्धेच्या युगात तेथे मिळवलेल्या ज्ञानाचा, अनुभवाचा उपयोग देशाच्या विकासासाठी सुसंस्काराने व कल्पकतेने करतील.\nसिन्नरचा उद्धार सहकारी औद्योगिक वसाहतीत\nनाशिक जिल्ह्यातील सिन्नर हा दुष्काळी तालुका. सरकारने 1970 च्या दशकात महाराष्ट्रातील एकशेचोवीस तालुके अतिदुष्काळी म्हणून घोषित केले होते. त्यांपैकीच एक सिन्नर होता. तालुका भौगोलिक दृष्ट्या तिन्ही बाजूंनी उंचावर, घाटमाथ्यावर आहे. नद्या तालुक्यात व तालुक्याशेजारून घाटमाथ्याच्या खालच्या बाजूने पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात. त्यामुळे त्या बारमाही वाहत असल्या तरी त्यांचे पाणी नैसर्गिकरीत्या तालुक्यात येणे अशक्यप्राय. तालुक्याच्या शेतीसाठी जलसिंचनाचा एकही प्रकल्प उभारणे अशक्य असल्याने शेतीचे उत्पन्न अत्यल्प असायचे. विडी कारखाने हे मजुरी मिळवण्याचे एकमेव साधन. सिन्नरची अशी परिस्थिती 1983 पूर्वी होती.\nमहिलांचे भावविश्व उलगडणारे बचतगट\nसपना कदम आचरेकर 01/01/2018\nआर्थिक सक्षमीकरण ही बचतगटामागील संकल्पना... पण चित्र असे दिसते, की त्याच बचतगटांनी कळत-नकळत ग्रामीण भागातील महिलांचे हळवे भावविश्व खुलवले आहे ती प्रक्रिया सूक्ष्म आणि सुप्तपणे होत असली तरी तिचे परिणाम बचतगटातील महिलांच्या शब्दांत सांगायचे तर...\nहोतो कसे आम्ही झालो कसे\nहोतो कसे आम्ही झालो कसे\nगावातील भांडण सोडून दिलं\nएकत्र राहणं सुरू केलं\nसावकाराला भिणं सोडून दिलं\nकर्ज काढणं सोडून दिलं\nहोतो कसे आम्ही झालो कसे\nहोतो कसे आम्ही झालो कसे\nबचतगटांची चळवळ गेल्या दोन दशकांत भारतात, विशेषत: ग्रामीण भागात फोफावली आहे. घरे सावरण्यासाठी बायकांना धडपड करावी लागतच होती. बचतगटांनी तशा धडपड करणाऱ्या बायांना योग्य मार्ग दाखवला. बचतगटांचे कार्य आणि त्याचे परिणाम बँका, पतपेढ्या, सोसायट्या यांच्यापेक्षा वेगळे आहेत. दहा-बारा महिलांनी एकत्र येऊन गट सुरू करायचा, प्रत्येकीने महिन्याला ठरावीक रक्कम भरायची आणि गटातील एखाद्या मंहिलेला कर्ज हवे असेल तर ते त्याच पैशांतून द्यायचे. त्यावर गटाने ठरवलेले अत्यल्प व्याज आकारायचे... व्याजस्वरूपात मिळणारा तो पैसा बचतगटाचा; म्हणजेच बचतगटातील सर्व महिलांचा फायदा. बचतगटाचे गणित हे साधेसोपे वाटते, पण त्याने ग्रामीण महिलांच्या जीवनात क्रांती निर्माण केली आहे\nभंडारा जिल्ह्यातील तलाव जपण्यासाठी\nझाडीपट्टी हा विदर्भाच्या भंडारा जिल्ह्यातील भाग तलावांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. काही तलाव केवळ कागदोपत्री आहेत, तर काही अत्यंत वाईट अवस्थेत. तलावांचे पाणी, मासे यांचा र्‍हास झाला, त्यामुळे त्यावर उपजीविका असणार्‍या लोकांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला. त्या तलावांना व त्यावर अवलंबून असणार्‍या मासेमार; तसेच, स्थानिक लोकांना काही अभ्यासक मंडळांच्या पुढाकारातून नवजीवन मिळाले आहे. तशीच एक संस्था म्हणजे 'भंडारा निसर्ग व संस्कृती अभ्यास मंडळ'. त्या संस्थेची सुरुवात राजकमल जोब, अमोल पदवाड, नंदू देवसंत, संजीव गजभिये अशा काही मित्रांनी मिळून 1993 मध्ये केली. संस्थेकडून शाळांमध्ये मुलांना पक्षीनिरीक्षण शिकवणे, विज्ञानवादी कार्यक्रम घेणे असे उपक्रम राबवले जात असत. संस्थेचे संचालक आहेत मनीष राजनकर. मनीष राजनकर एम.ए. इंग्लिश लिटरेचर घेऊन झाले, पण या वेगळ्याच छंदात व त्यातून त्यासंबंधीच्या अभ्यासात पडले. ते पर्यावरणाचे काम 1995-96 पासून करत आहेत. राजनकर म्हणाले, “भंडारा आणि त्या आसपासचे आमचे बहुतांश जिल्हे हे तलावांचे जिल्हे असल्याने स्थलांतर करुन येणारे अनेक पक्षी त्या भागात बघण्यास मिळतात. तलाव बांधणारे काही समाज त्या भागात आहेत.\nभंडारा निसर्ग व संस्कृती अभ्यास मंडळ\nसजल कुलकर्णीचा ध्यास पशुधनाच्या ओळखीसाठी\nसजल कुलकर्णी गाई-गुरांविषयी काम करतो. त्याची केंद्र सरकारात स्वतंत्र पशुमंत्री असावा अशी मागणी आहे. सजलची नाळ तो ज्या सामाजिक प्रश्नाला भिडू पाहतोय त्या गाईगुरांच्या समाजाशी जुळली आहे. सजल आहे बायोटेक्नोलॉजीचा पदवीधर. त्या पठ्ठ्याला लहानपणापासून जनावरांसोबत खेळण्याचा नाद. सजल सांगतो, “मी गोठ्यात खेळलो, तेथेच लहानाचा मोठा झालो, शाळेतसुद्धा म्हशीवर बसून गेलो. एवढेच काय, पण आईची नागपूरहून भंडाऱ्यास बदली झाली तेव्हा आमच्याकडे गुरे नव्हती, तर मी आमच्या गवळ्याच्या घरी जाऊन त्याच्या गोठ्यात खेळायचो.” म्हणूनच सजल मुक्या जनावरांप्रती सहवेदना बाळगून आहे. त्याला माणसाच्या आयुष्यातील पाळीव जनावरांचे स्थान काय आहे याची जाणीव आहे. सजलला बायोटेक्नोलॉजीचा पदवीधर झाल्यानंतर देखील माणसाच्या आयुष्यातील बायो-लॉजिक कळते\nशतकाच्या उंबरठ्यावरील निफाडचे श्री माणकेश्वर वाचनालय\nसी.के. गाडगीळ, व्ही.बी. सोनवणी आणि श्री जी.आ. उगावकर या तीन जणांच्या कमिटीने 1919 साली लावलेले रोपटे म्हणजे निफाड येथील ‘श्री माणकेश्वर वाचनालय���. त्यांनी तो ज्ञानयज्ञ त्या काळी प्रज्वलित करून मोठे, दूरदर्शी व बहुमोल कार्य केले त्या वाचनालयाच्या निमित्ताने निफाडसारख्या ग्रामीण भागात, तेथील आदिवासी, अस्पृश्य शेतकरी आणि मध्यमवर्गीय गावकर्‍यांसाठी ते सांस्कृतिक व सामाजिक परिवर्तनाचे केंद्र निर्माण झाले आहे.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/loksabha-2019-paschim-maharashtra/election-results-prof-sanjay-mandli-comment-190456", "date_download": "2019-06-20T15:34:48Z", "digest": "sha1:CVGVSD5X7HSDT44CIWZJ2O4KYPDTY3RF", "length": 19287, "nlines": 226, "source_domain": "www.esakal.com", "title": "Election Results Prof. Sanjay Mandli comment Election Results : उद्दामपणाचा पराभव मी करू शकलो - संजय मंडलिक | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, जून 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर गुरुवार, जून 20, 2019\nElection Results : उद्दामपणाचा पराभव मी करू शकलो - संजय मंडलिक\nगुरुवार, 23 मे 2019\nकोल्हापूर - माझा विजय जरूर आनंदाचा क्षण आहे. पण पैशाच्या जोरावर आपण काहीही करू शकतो. या महाडिक परिवाराच्या उद्दामपणाचा पराभव मी करू शकलो हा सर्वोच्च आनंदाचा क्षण असल्याची प्रतिक्रीया संजय मंडलिक यांनी सकाळशी बोलताना व्यक्त केली.\nकोल्हापूर - माझा विजय जरूर आनंदाचा क्षण आहे. पण पैशाच्या जोरावर आपण काहीही करू शकतो. या महाडिक परिवाराच्या उद्दामपणाचा पराभव मी करू शकलो हा सर्वोच्च आनंदाचा क्षण असल्याची प्रतिक्रीया संजय मंडलिक यांनी सकाळशी बोलताना व्यक्त केली.\nते म्हणाले, \"\"या निवडणुकीत मनी मसलं आणि पॉवरचा धनंजय महाडिक यांनी वापर केला. पण माझ्यामागे सर्वसामान्य मतदार ठामपणे उभे आहेत. याची मला खात्री होती. आणि मतदारांनी मला कोणत्याही प्रलोभनाशिवाय मते देऊन एक नवा इतिहास घडवला.\nमंडलिक म्हणाले, \"\"प्रचारात मी ठिकठिकाणी फिरत असताना सर्वसामान्य मतदारांनी मला मोठा विश्‍वास दिला. अनेक ठिकाणी मतदार माझ्याशी खुलेपणाने बोलायला घाबरत गेले. कारण त्यांच्यावर स्थानिक नेत्यांचे दडपण होते; पण मला लोकांच्या मनातील भावना कळत होत्या. आणि त्या आधारावरच मी प्रचारात प्रत्येक गावात पोचलो. तेथील लोकांचा विश्‍वास प्राप्त करू शकलो.''\nते म्हणाले, \"\"या निवडणुकीत धनंजय महाडिक व ज्येष्ठ नेत्यांनी माझ्यावर व्यक्तिगत टीक�� केली. माझी प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला. मी कितीला झोपतो, कितीला उठतो असल्या चर्चेपर्यंत काहीजण पोचले; पण मतदारांनी अशा टीका करणाऱ्यांना कायमचे झोपविले. तीन वेळा \"संसदरत्न' या मुद्यावर प्रचार केला गेला; पण संसदरत्नाबद्दल मीच प्रथम आवाज उठविला होता. या निवडणुकीत मतदारांनी संसदरत्न किंवा अन्य मुद्यांवर अजिबात विश्‍वास ठेवला नाही. महाडिक नको, या भावनेने केवळ मतदारच नव्हे तर त्यांच्या पक्षाचे कार्यकर्तेही त्यांच्या बाजूने राहिले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे.''\nसतेज पाटील यांनी केवळ \"आमचं ठरलंय' असे न म्हणता त्यांनी जे ठरवलं ते करून दाखवलं, अशा शब्दात मंडलिक यांनी सतेज पाटील यांच्याबद्दल भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, \"\"शिवसेना, भाजप, रिपब्लिकन पक्षाचे सर्व कार्यकर्ते माझ्यासाठी झटले. याशिवाय, कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीही मला जरूर छुपी मदत केली. त्या सर्वांच्या पाठबळातूनच माझा विजय झाला आहे. मी त्या सर्वांचा ऋणी आहे. भाजप-शिवसेनेचे आमदार, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, छोटे-मोठे कार्यकर्ते यांनी तर माझ्यासाठी जीवाचे रान केले, याची मला जाणीव आहे.''\nमी संसदरत्न होणार नाही\nमी प्रश्‍न विचारणारा खासदार आणि संसदरत्न मिळविणारा खासदार कधीच होणार नाही, असे श्री. मंडलिक यांनी ठळकपणे सांगितले. ते म्हणाले, \"\"मी प्रश्‍नांची सोडवणूक करणारा खासदार असेन. प्रश्‍न विचारणे फार सोपे आहे; पण प्रश्‍नांची सोडवणूक करून घेणे येथेच खरा कस आहे.''\nमला मतदान म्हणजे गोकुळ मल्टिस्टेटविरोधात लोकांनी मतदान केले असल्याचे मंडलिक यांनी सांगितले. ते म्हणाले, \"\"गोकुळ हा काही व्यक्तींच्या वैयक्तिक राजकारणाचा अड्डा झाला. मी गोकुळ मल्टिस्टेटच्या विरोधात नक्की उतरणार आहे.''\nएवढे लीड मिळणारच होते\nमी पाच-दहा हजार मतांनी निवडून येईन, असे काहीजण म्हणत होते. मला माझा विजय मोठ्या मताधिक्‍याने होणार, याची खात्री होती. कारण धनंजय महाडिक व \"राष्ट्रवादी'च्या नेत्यांना अंधारात ठेवले होते. हे कार्यकर्ते वरवर तिकडे; पण मदत मात्र मला नक्की करीत होते, कारण त्यांना उमेदवार मान्य नव्हता, असेही श्री. मंडलिक म्हणाले.\nमी झालो सर्वपक्षीय उमेदवार\nमी शिवसेनेचा अधिकृत उमेदवार होतो; पण सर्वपक्षीयांची मदत मला होती. मी त्या पक्षांच्या कार्यकर्त्यांना अडचणीत आ���णार नाही. पण, त्यांना उमेदवार मान्य नसल्याने त्यांनी मला नक्की मदत केली. काही कार्यकर्त्यांनी मला प्रचंड दबावाला विरोध करीत मदत केली. त्या सर्वांची जाणीव मी ठेवणार आहे, असेही ते म्हणाले.\nमिलिंद नार्वेकर यांचा फोन\nशिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक निवडून येणार हे जवळजवळ स्पष्ट झाल्यावर शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांचा मंडलिक यांना फोन आला. त्यांनी मतदानाच्या आकडेवारीची ताजी माहिती घेतली व संपर्कात राहण्यास सांगितले.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nआता देवही फडणवीस सरकारला वाचवू शकणार नाही : जयंत पाटील\nमुंबई : जलयुक्त शिवारच्या माध्यमातून १५ हजार गावे दुष्काळमुक्त झाली. मग २५ हजार गावे दुष्काळग्रस्त का ६२ हजार शेततळी बांधली. त्याचा...\nडॉ. लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामींचे महानिर्वाण\nकोल्हापूर - येथील लक्ष्मीसेन जैन मठाचे मठाधीश आणि जैन तत्वज्ञानाबरोबरच शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक चळवळीचे प्रणेते स्वस्तिश्री डॉ. लक्ष्मीसेन...\nमोडकळीस आलेल्या शाळांसाठी 200 कोटींचा प्रस्ताव\nमुंबई : राज्यातील जिल्हा परिषदेच्या नादुरुस्त शाळांची वर्गवारी करून त्यांच्या दुरूस्ती करण्यासाठी दोनशे कोटी रूपयांचा प्रस्ताव करण्यात आला आहे, अशी...\nआयुक्तालय प्रस्तावावर कार्यवाही का नाही - सतेज पाटील\nकोल्हापूर - गेल्या वीस वर्षापासून कोल्हापुरातील आयुक्तालयाचा प्रश्न प्रलंबित आहे. आयुक्तालयाच्या प्रस्तावावर काय कार्यवाही केली आहे \nक्रेडिट कार्डवरून पेट्रोलियम कंपनीच्या अधिकाऱ्याला एक लाखाचा गंडा\nकोल्हापूर - क्रेडिट कार्डवर जमा झालेले पॉइंट बॅंक खात्यावर वर्ग करण्याच्या बहाण्याने माहिती मागवून घेत महिलेने तरुणाला १ लाख ५ हजार हजारांचा गंडा...\nमॉन्सून अखेर महाराष्ट्रात दाखल\nपुणे - 'वायू’ चक्रीवादळामुळे लांबलेल्या मॉन्सूनची महाराष्ट्रातील प्रतीक्षा अखेर संपली असून, आज (गुरुवार) दक्षिण कोकण, कोल्हापूर आणि दक्षिण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्��ांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://zeenews.india.com/marathi/tags/maharashtra-cabinet.html", "date_download": "2019-06-20T15:11:42Z", "digest": "sha1:JFDR57J4VTUD5HRCHUEZDDLUUA2G7TST", "length": 10646, "nlines": 113, "source_domain": "zeenews.india.com", "title": "Maharashtra Cabinet News in Marathi, Latest Maharashtra Cabinet news, photos, videos | Zee News Marathi", "raw_content": "बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…\nलोकसभा निवडणुकीनंतर राज्यात मंत्रिमंडळ फेरबदलाचे वारे\nलोकसभा निवडणुकीनंतर राज्यात मंत्रिमंडळ फेरबदलाचे वारे\nलोकसभा निवडणुकीनंतर राज्यात मंत्रिमंडळ फेरबदलाचे वारे\nया ३ आमदारांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता\nराज्यात पुन्हा मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा\nलोकसभा निवडणुकांचे निकाल बाकी असताना राज्यात पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा रंगू लागल्यात.\nमहाराष्ट्रात 10 टक्के सवर्ण आरक्षण लागू\nसरकारी नोकऱ्यांमध्ये, शिक्षणामध्ये दहा टक्के आरक्षणाचा लाभ घेता येणार आहे.\nमंत्रीमंडळ फेरबदल हालचालींना वेग, मुख्यमंत्री घेणार अमित शहांची भेट\nराज्य मंत्रिमंडळ विस्तारात नव्या चेहऱ्यांना संधी तर काहींचं मंत्रीपद जाणार\nपाहा कोणाचं मंत्रीपद जाणार आणि कोणाला मंत्रीपद मिळणार...\nराज्यात लवकरच मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता\nपाहा कधी होणार मंत्रिमंडळाचा विस्तार\nजानेवारीआधीच मंत्रिमंडळात राणेंना स्थान मिळणार\nराज्यात लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याचे संकेत आज पुन्हा मिळालेत. जानेवारीआधीच हा विस्तार होणार आहे. त्यामुळे याच महिन्यात किंवा पुढील महिन्यात हे संकेत मिळत आहे.\nराज्यात पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी कपात\nपेट्रोल आणि डिझेलच्या वाढलेल्या दरामुळे संतापलेल्या नागरिकांना ऎन दिवाळीच्या तोंडावर दिलासा देण्यात आलाय. राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करून नागरिकांना खुशखबर दिली आहे.\nराज्य मंत्रीमंडळाने घेतलेले १० महत्वाचे निर्णय\nराज्य मंत्रिमंडळाने आज काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. ज्यामध्ये कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी राज्यातील बिगर आदिवासी क्षेत्रातील अंगणवाडी केंद्रांमध्ये ग्राम बाल विकास केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बरोब��च आणखी ९ निर्णय घेण्यात आले.\nयापूर्वीचे मंत्रीमंडळ फेरबदल आणि विस्तार\nमंत्रीमंडळ फेरबदल आणि विस्ताराचे वारे वाहू लागले असल्याने सध्या सत्ताधारी पक्षात खळबळ सुरू झाली आहेत.\nराज्य मंत्रिमंडळात १५ दिवसात फेरबदल\nमुख्यमंत्र्यांनी भाजपाच्या कोअर कमिटीसोबत याविषयी चर्चा केली असल्याचं सांगण्यात येत आहे.\nमंत्रिमंडळात कोण आहे दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री..\nमहसूलमंत्री चंद्रकांत पाटलांना मंत्रीमंडळात एकनाथ खडसेंच्या जागेवर अधिकृतपणे दुसरे स्थान देण्यात आले आहेत. विधानसभेतही त्यांना मुख्यमंत्र्यांच्या शेजारील जागा देण्यात आली आहे.\nराज्याच्या विधान परिषदेचे ८ जुलैला विशेष अधिवेशन\nयेत्या ८ जुलैला राज्याच्या विधान परिषदेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. या अधिवेशनात परिषदेच्या सभापतीपदी रामराजे नाईक निंबाळकर यांची फेरनिवड करण्यात येईल.\nNCPचा दबाव, काँग्रेसची पळापळ\nउपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर सर्व राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी राजीमाना दिला आहे. त्यामुळे उद्धभवलेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी आणि राष्ट्रवादीने टाकलेल्या दबावातंत्रामुळे राज्यातील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्री बंगल्याकडे धाव घेतली आहे.\nमुंबई इंडियन्सच्या खेळाडूचं २ वर्षांसाठी निलंबन\n'एक देश एक निवडणूक संकल्पना चांगली पण...'- पवार\nWorld Cup 2019: सेमीफायनलमध्ये जाऊ शकतात या ४ टीम\nइलेक्ट्रिक गाड्या झाल्या स्वस्त, मोदी सरकारचा मोठा निर्णय\nWorld Cup 2019 : वर्ल्ड कपमधून बाहेर झाल्यावर शिखर धवन भावूक, म्हणाला...\nWorld Cup 2019 : दक्षिण आफ्रिकेच्या हाशिम आमलाचा रेकॉर्ड, विराटचा विक्रम थोडक्यात हुकला\nशपथविधी सोहळ्याला दांडी; नवनिर्वाचित खासदार विवाहबंधनात\nमान्सून आला रे आला, दोन दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात बरसणार\nहिमालय पर्वताविषयीची धक्कादायक माहिती समोर\nसावरकरांना डरपोक म्हणणाऱ्या नालायकांचा पराभव झालाय- उद्धव ठाकरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/taxonomy/term/207?page=7", "date_download": "2019-06-20T16:45:28Z", "digest": "sha1:6ORTI2N7II6G3NEEXJYPLLSM56XKBQR4", "length": 26911, "nlines": 113, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "संस्था | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nरजनी परांजपे यांची शाळा तुमच्या दारी\nरजनी परांजपे यांनी ‘डोअर स्टेप स्कूल’’च्या माध्यमातून शिक्षणापासून वंचित मुलांना शिक्षण आणि संस्कार देऊन चांगला नागरिक घडवण्याचा ध्यास घेतला आहे. रजनी त्यांची ‘डोअर स्टेप स्कूल’ अर्थात ‘शाळा तुमच्या दारी’ ही संस्था पुणे व मुंबई या महानगरांमध्ये चालवत आहेत. मुलांना शाळेत जाता येत नसेल तर शाळाच तुमच्या दारी न्यायची असे त्या शाळेचे स्वरूप त्यासाठी रजनी यांनी बसचे रूपांतर शैक्षणिक साधनांनी सुसज्ज अशा एका वर्गखोलीत करून घेतले आहे. ती सर्वसाधारण गाडीसारखी गाडी, पण ती जेथे कोठे मुले असतील तेथे उभी राहिली, की तिचे रूपांतर वर्गखोलीत होते. तेथे शिकण्यासाठी व शिकवण्यासाठी लागणार्‍या सर्व गोष्टी तयार असतात. रजनी यांनी स्वत:चे असे खास तंत्र तेथे शिकवण्यासाठी विकसित करून घेतले आहे. त्यात मुलांना अनेक शैक्षणिक साधनांचा वापर करून शिकवले जाते. विविध तक्ते, पुठ्ठ्यांपासून तयार केलेले फलक, चित्रे यांचा कल्पकतेने वापर शाळेपासून दूर पळणार्‍या मुलांना शाळेची व शिक्षणाची गोडी लावण्यासाठी केला जातो. ती फिरती शाळा मुख्यत: फुटपाथ, रेल्वे स्टेशन, भाजीमार्केट अशा ठिकाणी काम करणारे, बांधकामावर-वीटभट्टीवर काम करणारे, पथारी व्यावसायिक अशा दुर्लक्षित समाजातील गरीब मुलांसाठी उपयुक्त ठरत आहे.\nबळीराजाची मुले, झाली ‘अशोक’वनातील फुले\nदुष्काळ आणि शेतकऱ्यांची आत्महत्या या विषयावर चर्चा-परिसंवाद एवढी वर्षें होऊनही त्यातून काही निष्पन्न झाले नाही. अशा वेळी अशोक देशमाने या तंत्रशिक्षित तरुणाने थेट ‘निष्काम कर्मयोग’ स्वीकारला अशोकने आयटी क्षेत्रातील गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून शेतकऱ्यांच्या भावी पिढीला उज्ज्वल भवितव्य देण्याचा ध्यास घेतला आहे. त्याचे मन पुण्यात हडपसर येथे आयटी कंपनीत नोकरी करत असतानाही गावाकडे धाव घेत असे. तो एकदा दिवाळीच्या सुट्टीत परभणी जिल्ह्यातील त्याच्या मंगरूळ गावी गेला असताना तेथील स्थानिक शेतकऱ्याने दुष्काळाला कंटाळून आत्महत्या केल्याची बातमी त्याच्या कानावर पडली. तो त्या बातमीने अंतर्बाह्य हेलावून गेला. त्याचे गाव-गावकरी-शेजारीपाजारी दुःखात असताना शहरात तो सुखात राहत आहे या विचाराने अस्वस्थ झाला. त्याला त्याचा भूतकाळ आठवला. त्याने तशी परिस्थिती अन्य मुलांवर येऊ नये म्हणून शिक्षणयज्ञ सुरू केला.\nप्रशांत कुचनकरची डॉक्टर्स टीम\nडॉ. प्रशांत कुचनकर हा बीएएमएस झालेला तरुण. त्याने डॉक्टर झाल्यावर रूढ मार्गाने नोकरी वा दवाखाना टाकला नाही. त्याने योग-प्राणायाम-ध्यान व आध्यात्मिक विचार यांची जोड देऊन वेगळी उपचारपद्धत विकसित केली. प्रशांतने जीवनात निराशा, हताशा अनुभवणा-या रुग्णांचे त्यांना भावनिक आधार देऊन काउन्सिलिंग केले. त्याने प्रेम, जिव्हाळा, आपुलकी या त्रिसूत्रीच्या बळावर कित्येक मानसिक रुग्ण कमीत कमी औषधांचा वापर करून कमी खर्चात बरे केले आहेत. प्रशांतने समविचारी दहा डॉक्टरांचा समूह तयार केला आहे. प्रशांत त्यांना त्याची ‘डॉक्टर्स टीम’ म्हणतो. ‘डॉक्टर्स टीम’ सामाजिक बांधिलकीतून कुरखेडा-गडचिरोली व नागपूर येथे रुग्णसेवा करत आहे.\nखराशीच्या शाळेतील प्रत्येक मुलाचा एक हात वर\nभंडारा जिल्ह्यात एक छोटे गाव आहे. खराशी. लोकसंख्या एक हजार. गाव दुर्लक्षितच. त्या गावातील जिल्हा परिषद शाळेत प्रथम सकाळी प्रार्थना आणि परिपाठ. त्यानंतरच्या तासात शिक्षकाकडून अचानक कोठलाही प्रश्न विचारला जातो. उदाहरणार्थ, जगातील शांतताप्रिय लोकांना तो देश उठसूठ अणुबॉम्बची धमकी देतो. मुळात, तो देशच तसा आहे. मुलांनो.. सांगा बघू त्या देशाचे नाव\n‘खराशी पॅटर्न’ची कीर्ती ऐकून आजूबाजूचे लोक शाळेच्या प्रांगणात जमलेले असतात. मुलांच्या मनात प्रश्नाचे उत्तर एका क्षणात तयार असते. चिमुकल्यांकडून सामूहिक उच्चार येतो... उत्तर कोरिया\nसर्वांना वेठीस धरणारा तेथील सम्राट कोण मुख्याध्यापकांच्या उपप्रश्नाने मुलांचा गोंधळ उडत नाही. मुलांचे हात वर. उत्तर तय्यार... किम जोंग\nजगाला आण्विक युद्धासाठी प्रवृत्त करणाऱ्या उत्तर कोरियाचा इतिहास आणि इतर प्रश्नांची हवीतशी सरबत्ती सुरू होते. मुले धडाधड उत्तरे देत असतात. त्यांना बघण्यास आलेल्या ‘प्रेक्षकां’ना सुखद धक्का बसलेला असतो. तो उपक्रम ऊन अंगावर घेत सकाळी तासभर चालतो. भेट देणारे बदलतात. त्यांच्या चेहऱ्यांवरील विस्मय विद्यार्थ्यांनाही नित्याचा झाला आहे.\nस्वप्नील गावंडे देतो आहे अंधांना प्रकाशाची दिशा\nस्वप्नील गावंडे हा अमरावती जिल्ह्यातील तरुण त्याच्या वयाच्या तेराव्या वर्षापासून नेत्रदानासंबंधी जनजागृतीच्या कामाला लागला आहे. त्याने ‘दिशा ग्रूप’च्या माध्यमातून दहा वर्षांत दहा लाख लोकांपर्यंत नेत्रदानाचा संदेश पोचवला, तर चार लाख लोकांकडून नेत्रदानाचे फॉर्मस भरू��� घेतले आहेत. स्वप्नीलने तरुण पिढी त्या कार्यात जोडली जावी म्हणून महाराष्ट्र राज्यातील सातशे शाळा-महाविद्यालयांमध्ये नेत्रदान जागृतीपर कार्यक्रम घेतले. त्याच्या त्या कामात अभियांत्रिकी, विधी व वैद्यकीय क्षेत्रातील अठराशे तरुण जोडले गेले आहेत. स्वप्नील नेत्रदानासोबत अवयवदानाच्या कामातदेखील सक्रिय आहे.\nटीम व्हिजनची डोळस मदत\nदिव्यांग व्यक्तींना गरज असते ती त्यांची अडचण समजून घेऊन केलेल्या मदतीच्या हातांची; तसेच, अंध विद्यार्थ्यांना मदतीची गरज असते ती ‘डोळस’ मदतीची. मुंबईतील विविध कॉलेजांमधील तरुण ‘व्हिजन’ या उपक्रमाअंतर्गत तशी मदत करत आहेत. अंध विद्यार्थ्यांसाठी रीडर किंवा रायटर म्हणून काम करणे किंवा तशी माणसे मिळवून देण्याचे काम त्या उपक्रमात सहभागी झालेले विद्यार्थी करत असतात.\nउपक्रमाची सुरुवात एका प्रसंगातून झाली. पोद्दार कॉलेजमध्ये ‘एनएसएस फेस्ट’च्या निमित्ताने संदेश भिंगार्डे या विद्यार्थ्याची ओळख प्रज्ञा पटेल या अंध युवतीशी झाली. ती राष्ट्रीय स्तरावरची जलतरणपटू आहे. संदेशने तिच्या बँकेच्या परीक्षेसाठी पेपर रायटर आणि रिडर म्हणून काम केले. त्याच वेळी इतर अंध विद्यार्थ्यांना सुद्धा रायटरची गरज आहे असे त्याला कळले. त्यावेळी त्याने शक्य तेवढ्या विद्यार्थ्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला. पण पुरेसे रायटर उपलब्ध होऊ शकले नाहीत. तेव्हाच त्यांना त्या गंभीर समस्येची जाणीव झाली. त्यावरचे उपाय म्हणून ‘टीम व्हिजन’ची निर्मिती झाली.\nनवभारत छात्रालय – दापोलीचे लेणे\nदापोलीचे ‘नवभारत छात्रालय’ हे नाव सुचवते त्याप्रमाणे फक्त विद्यार्थ्यांसाठी निवास, भोजन यांची सोय नाही. ते परिसरातील सर्वात जुने छात्रालय असूनही ते जोमाने वाढत आहे सहा जणांपासून १९४७ साली सुरुवात झालेल्या त्या छात्रालयात दरवर्षी सव्वाशेहून जास्त मुले-मुली राहून जातात (आजपर्यंत चार हजारांच्या वर).\n‘कुणबी सेवा संघ’ या संस्थेने छात्रालय चालवले असले तरी सर्व जातींच्या, धर्मांच्या विद्यार्थ्यांची तेथे राहण्याची व्यवस्था केली जाते. छात्रालयाचे संस्थापक सामंतगुरुजी यांची कडक शिस्त व छात्रालयाच्या स्थापनेपासून आजीवन व्यवस्थापक असलेले शिंदेगुरुजी यांचा प्रेमळ पितृभाव यांचा सुरेख मिलाफ छात्रालयाच्या व्यवस्थेत दिसून येतो. तेथे विद��यार्थ्यांमध्ये कष्ट करा व शिका, काम करण्यातून शिका हे धोरण राबवले जाते.\nगरिबांचा जीवनदाता : देवेंद्र गणवीर\nदेवेंद्र गणवीर विदर्भात आरोग्यसेवेचे काम करतात. त्यांनी आरोग्यदूत बनून, ज्या गरिबांजवळ असाध्य रोगांवर उपचार करवून घेण्यासाठी पैसा नाही, ज्यांना मरणाशिवाय पर्याय नाही अशा रुग्णांना मदत केली आहे. त्यांनी विदर्भातील नक्षलग्रस्त, अतिदुर्गम आदिवासी व ग्रामीण भागांत राहणार्‍या गरीब व कोणीही वाली नसलेल्या रुग्णांना स्वास्थ्य सुविधा पुरवल्या. त्यांनी ‘सत्य सामाजिक संस्थे’च्या माध्यमातून आरोग्य शिबिरे भरवली; रुग्णांना मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार उपलब्ध करून दिले; लोकांजवळील अतिरिक्त औषधे गोळा केली व ती गरजूंपर्यंत पोचवली. देवेंद्र यांनी ज्या शस्त्रक्रिया गरिबांपर्यंत मोफत पोचवल्या त्यांची किंमत पाच कोटी रुपयांपर्यंत निश्चितच जाईल देवेंद्र यांनी त्यांचा स्वत:चा वैद्यकीय सेवेशी कोणताही संबंध नसताना ते कार्य केले देवेंद्र यांनी त्यांचा स्वत:चा वैद्यकीय सेवेशी कोणताही संबंध नसताना ते कार्य केले देवेंद्र यांनी एकोणचाळीस आरोग्य शिबिरे आयोजित केली. त्यामध्ये बारा हजार रुग्णांची तपासणी व उपचार केले. त्यांतील शस्त्रक्रियेची आवश्यकता असणाऱ्या बाराशे एकोणचाळीस रुग्णांवर नागपूर येथील रुग्णालयांमध्ये सरकारी योजनांचा वापर करून मोफत शस्त्रक्रिया करवून घेतल्या. एका अर्थी, देवेंद्र यांना गरिबांचा धन्वंतरी म्हटले तर ते वावगे ठरू नये.\nपंचवीस गावांना जोडणारी - समीक्षा लोखंडे\nसमीक्षा लोखंडे या रत्नागिरी जिल्ह्याच्या मंडणगड तालुक्यातील ‘प्रकल्प प्रतिष्ठान’ या संस्थेच्या कार्यकर्त्या. त्यांनी पंचायतराज, महिला अत्याचार, स्त्री-भ्रूणहत्या, बचतीचे महत्त्व, ग्रामसभा या विषयांवर पथनाट्याद्वारे जनजागृती केली. समीक्षा मंडणगड तालुक्यातील कुंबळे गावच्या सरपंचपदीही अडीच वर्षे राहिल्या. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात गावात संयुक्त घरमालकी, गावातील पायवाटा-स्ट्रीट लाइट, ग्रामस्वच्छता यांसारखे उपक्रम यशस्वी रीत्या राबवले. गावातील महिलांना संघटित करून ग्रामसभेत त्यांचा ऐशी टक्के सहभाग वाढवला. तीच त्यांच्या कामाची पोचपावती म्हणता येईल.\nसमीक्षा या कुणबी समाजातील. त्यांचा जन्म २८ मार्च १९७९ रोजी झाला. समीक्ष��� यांचे शिक्षण बारावीपर्यंत मंडणगड तालुक्यात तळेघर येथील आंबेडकर कॉलेजमध्ये झाले. त्यांचे लग्न २००३ मध्ये झाल्यामुळे त्यांच्या शिक्षणात खंड पडला. त्यांची पुढे शिकण्याची इच्छा होती. समीक्षा यांची लग्नानंतरची पाच-सहा वर्षे संसार, मुले यांच्यात गेली. परंतु शिकण्याची इच्छा मावळली नाही. त्या सांगतात, “माझे पती संदेश यांनी कोठल्याही कामात आढेवेढे घेतले नाहीत, मला नेहमीच प्रोत्साहन दिले.” समीक्षा मंडणगड येथील सावित्रीबाई फुले शिक्षणसंस्थेतून ‘ग्रामविकास’ विषयात बी.ए. २०११ साली झाल्या.\nस्नेहालयचे गिरीश कुलकर्णी : स्वप्नाचेच जेव्हा ध्येय बनते\nअहमदनगरचा गिरीश कुलकर्णी नावाचा तरुण वयाच्या अठराव्या वर्षी विलक्षण चमत्कारिक स्वप्ने पाहू लागला आणि नुसती पाहू लागला नव्हे, तर त्याने त्या स्वप्नांना त्याचे ध्येय बनवले व त्यांच्या पूर्ततेकडे वाटचाल करू लागला\nत्यातून उभे राहिले नगरचे ‘स्नेहालय’ व संलग्न संस्था यांचे साम्राज्य\n‘स्नेहालय’च्या डॉ. गिरीश कुलकर्णी यांना कै. कृ.ब. तळवलकर ट्रस्टचा २०१७चा ‘सेवाव्रती’ पुरस्कार देण्याचे ठरले. त्यांनी पुरस्कार स्वीकारण्याचे मान्य केले, पण ‘त्याआधी आमची संस्था बघून जा’ असे आग्रहाचे निमंत्रण दिले. मी व अरुण नित्सुरे, आम्ही सपत्नीक नगरला निघालो. आमचे स्नेही डॉ. प्रकाश सेठ ‘स्नेहालय’च्या पुणे प्रकल्पात काम पाहतात. तेही आमच्या बरोबर होते.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%AF%2520%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87&search_api_views_fulltext=%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%AF%20%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87&f%5B0%5D=field_site_section_tags%3A50", "date_download": "2019-06-20T15:47:26Z", "digest": "sha1:YNABEDF334HWKYQ2RQNC7XYD4DXQBDLK", "length": 27385, "nlines": 304, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nगुरुवार, जून 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर गुरुवार, जून 20, 2019\nसर्व बातम्या (50) Apply सर्व बातम्या filter\n(-) Remove संपादकिय filter संपादकिय\nराजकारण (32) Apply राजकारण filter\nमहाराष्ट्र (30) Apply महाराष्ट्र filter\nमुख्यमंत्री (23) Apply मुख्यमंत्री filter\nनरेंद्र मोदी (21) Apply नरेंद्र मोदी filter\nदेवेंद्र फडणवीस (17) Apply देवेंद्र फडणवीस filter\nनिवडणूक (14) Apply निवडणू��� filter\nकाँग्रेस (12) Apply काँग्रेस filter\nउद्धव ठाकरे (11) Apply उद्धव ठाकरे filter\nराजस्थान (9) Apply राजस्थान filter\nशिक्षण (9) Apply शिक्षण filter\nउत्तर प्रदेश (8) Apply उत्तर प्रदेश filter\nखासदार (8) Apply खासदार filter\nराष्ट्रवाद (8) Apply राष्ट्रवाद filter\nस्पर्धा (8) Apply स्पर्धा filter\nदिल्ली (7) Apply दिल्ली filter\nमध्य प्रदेश (7) Apply मध्य प्रदेश filter\nआरोग्य (6) Apply आरोग्य filter\nकर्नाटक (6) Apply कर्नाटक filter\nचित्रपट (6) Apply चित्रपट filter\nराजकीय पक्ष (6) Apply राजकीय पक्ष filter\nसाहित्य (6) Apply साहित्य filter\nस्वप्न (6) Apply स्वप्न filter\nकॉंग्रेस (5) Apply कॉंग्रेस filter\nछत्तीसगड (5) Apply छत्तीसगड filter\nदिग्दर्शक (5) Apply दिग्दर्शक filter\nनिसर्ग (5) Apply निसर्ग filter\nपत्रकार (5) Apply पत्रकार filter\nपुढाकार (5) Apply पुढाकार filter\nमुद्रा : आजच्या काळाचे भाष्यकार\nसध्या डिजिटल तंत्रज्ञानाचा बोलबाला असला तरी, पुस्तक आणि कवितासंग्रहांचं महत्त्व कमी झालेलं नाही. त्याचं कारण अर्थातच या साहित्यातील संपन्न आशय. \"युवा साहित्य अकादमी' पुरस्काराची मोहोर उमटलेल्या दोन तरुण साहित्यिकांचे उदाहरण या बाबतीत विचारात घ्यावे, असे आहे. मराठीत सुशीलकुमार शिंदे...\nअग्रलेख : औटघटकेची मंत्रिपदे\nमहाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस यांच्या बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तारास अखेर मुहूर्त सापडला तो या सरकारच्या अखेरच्या विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येचा फडणवीस यांनी या विस्ताराच्या निमित्ताने अनेक हिशेब चुकते करतानाच, राज्याच्या राजकारणावर आपले वर्चस्व असल्याचे दाखवून दिले आहे. मुळात हा विस्तार होऊ...\nतिसऱ्या पिढीपर्यंत नेतृत्व टिकते चौथ्या पिढीत लोप पावते अशी कहाणी सध्या समाजमाध्यमात चलनात आहे. कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधींनी ती वाचावी असे फुकाचे सल्ले नेटकरी देत असतात. कॉंग्रेसजन असला सल्ला मनावर घेतील का ते माहित नाही, पण शिवसेना मात्र त्याकडे नक्‍कीच कानाडोळा करीत आहे. उलटपक्षी...\nमुद्रा : गृहिणी ते गृहमंत्री\nसर्वसाधारणपणे महिला आमदार म्हटले की \"महिला व बालकल्याण मंत्रालय' असे समीकरण अनेक राज्यांमध्ये आढळते. परंतु, एखाद्या राज्याचे गृहमंत्रिपद महिलेकडे गेल्याचे अपवादानेच आढळते. त्यातच ही महिला दलितवर्गातील असल्यास असा अपवाद घडणेही विरळाच परंतु, आंध्र प्रदेशमध्ये हे घडले आहे. मेकथोटी सुचरिता या महिलेने...\n...आता कुंपणावरील नेत्यांची परीक्षा\nगेल्या पाच वर्षांत कोल्हापूरचे धनंजय महाडिक यांनी भाजपशी जवळीक ठेवली होती. तशीच जवळीक कॉंग्रेसचे आमदार भारत भालके (पंढरपूर-मंगळवेळा), आमदार सिद्धाराम म्हेत्रे (अक्कलकोट), आमदार जयकुमार गोरे, शेखर गोरे (माण-खटाव) यांनी ठेवली आहे. ही मंडळी कुंपणावर आहेत. विधानसभा निवडणुकीपर्यंत मुख्यमंत्र्यांच्या...\nपैशांची भिशी सोडा; ही बघा 'झाडांची भिशी'\nवृक्षलागवड हा पर्यावरणरक्षणासह अनेक समस्यांवर उपाय ठरू शकतो, हे हेरून सोलापूरच्या काही डॉक्‍टरांनी चक्क ‘झाडांची भिशी’ हा उपक्रम काही वर्षांपूर्वी सुरू केला आणि आज त्याला चळवळीचं स्वरूप आलं आहे. उद्याच्या पर्यावरण दिनानिमित्त त्याविषयी... दागिन्यांची किंवा पैशांची भिशी आपल्याला ठाऊक आहे. पण ‘...\nसारांश : विवेकी व्यक्तींचे प्रयत्न समाज जोडतील\nसमाजातील एकजूट टिकविण्यासाठी विवेकी लोकांनी प्रसंगी धोका पत्करून प्रयत्न करण्याची गरज आहे, असे मत ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांनी व्यक्त केले. अमृतमहोत्सवानिमित्त डॉ. साळुंखे यांचा उद्या (ता. 2) पुण्यात सत्कार होत आहे. त्यानिमित्त त्यांच्याशी साधलेला संवाद. प्रश्‍न : तुम्ही आजपर्यंत 54...\nसारांश : मराठी भाषा किमान 2200 वर्षे जुनी; हा घ्या पुरावा\nआजच्या मराठीच्या उगम स्रोतांचा विचार करताना भाषाविदांनी आजवर माहाराष्ट्री प्राकृतातील शिलालेख व हाल सातवाहनाच्या गाथा सप्तशतीला मानाचे स्थान दिलेले आहे. माहाराष्ट्री प्राकृतात गद्य ग्रंथ नाही असाच दावा केला जात होता; पण ते वास्तव नाही. आजच्या मराठीचे उगमस्थान असलेल्या, संस्कृतपेक्षाही प्राचीन भाषा...\nलोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचे जुने नेते आणि कार्यकर्त्यांना ज्याची भीती वाटत होती, तेच घडले. अखेर भाजप-शिवसेना युतीचा भगवा पश्‍चिम महाराष्ट्रावर फडकला. स्वातंत्र्यापासून काँग्रेसने राखलेला हा गड पडला. या समृद्ध साखरपट्ट्यावर आणि सहकाराच्या केंद्रावर कब्जा मिळविण्याचे युतीचे स्वप्न पूर्ण होताना...\nसारांश : कौल ऐतिहासिक; पण वाटचाल आव्हानात्मक\nबऱ्याच कालावधीनंतर केंद्रात पूर्वी सत्तेत असलेल्या पक्षालाच जनतेने पुन्हा एकदा भरभरून मतांनी निवडून दिल्याची घटना प्रथमच घडत आहे. जगातील बहुसंख्य अर्थव्यवस्थांसमोर \"ब्रेक्‍झिट', व्यापारयुद्धाचा तणाव आणि इतर अनेक प्रश्न आ वासून उभे असताना भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील सर्वांत मोठे आव्हान र��जकीय...\nमंडळ-मंदिर पर्व संपले; आता मोदीपर्वच\nतब्बल तीन दशकांनंतर भारतीय राजकारणातील एक पर्व संपुष्टात आलं आणि दुसरं नवं युग अवतरलं. येथे आपण गांधी- नेहरू घराण्याचं पतन अथवा भारतीय राजकारणात उदयास आलेल्या नरेंद्र मोदी नावाच्या एकमेवाद्वितीय नव्या ध्रुवाबाबत बोलत नाही आहोत. अर्थात, भारतीय राजकारणातील या गंभीर स्थित्यंतराकडं यादृष्टीने पाहणं फार...\nपुन्हा केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्र\nसाडेतीनशे जागांवर मिळालेला विजय हा अनेकविध परिणाम साधत असतो. देशाच्या नकाशावर एकपक्षीय राजवटीची चिन्हे दिसू लागली की त्याची कंपने सर्वदूर पसरतात. त्यामुळे लोकसभेपाठोपाठ होत असलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या समीकरणांची चर्चा सुरू झाली असल्यास नवल नाही. लोकसभा निवडणुकीतील 2014ची मोदीलाट 2019 पावेतो...\nकलेचं मूळ भाषा अन्‌ संस्कृतीत\nलहानपणापासूनच मला चित्रपट बनवायची इच्छा होती; पण या सर्व गोष्टी कशा असतात हे साहजिकच माहीत नव्हतं. शाळेत असतानाच अवांतर वाचन होत असायचं. देव या संकल्पनेवरचा विश्‍वास नाहीसा झाल्यामुळे मला आजूबाजूचं जग जास्त स्पष्ट दिसू लागलं आणि त्यातून खूप प्रश्‍न पडू लागले. रुईया महाविद्यालयात बी. एम. एम. शिकत...\nअग्रलेख : पुन्हा मोदी सरकार\nनिवडणुकीत एखाद्या पक्षाच्या नेत्याची लाट आहे काय, याचा फैसला बहुदा निकालातच होत असतो. लोकसभेच्या निवडणुकीने उत्तर आणि पश्‍चिम भारतात स्पष्टपणे नरेंद्र मोदींची लाट होती, हे दिसले आहे. सलग दोनवेळा स्पष्ट बहुमत मिळवण्याचे लखलखीत यश मोदींना मिळाले, यातून लोकांनी विरोधकांचा प्रचार नाकारला आणि मोदींवर...\nभाष्य : वैविध्य जपले, तरच समृद्धी\nबिबट्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्ती, रानगव्यांमुळे शेतीचे नुकसान, हत्तींनी गावात घातलेला धुडगूस, यांसारख्या बातम्या आजकाल नवीन राहिलेल्या नाहीत. शाश्वत विकासाकडे वाटचाल करताना जंगले, त्यातील नैसर्गिक स्रोत, तेथील जैवविविधता यांचा विकासाशी असलेला संबंध नीट अभ्यासण्याची व ते स्रोत जोपासण्याची...\nयुती झाल्यानंतर मनोमिलनही झाल्याचा दावा महाराष्ट्रातील भाजप व शिवसेनेच्या नेत्यांनी केला. प्रत्यक्षातील चित्र युतीतील दोन पक्षांतच नव्हे, तर भाजपमध्येही सुरू असलेल्या धुसफुशीचे आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या महाराष्ट्रातील दोन ���्रमुख विरोधी पक्षांनी राज्य पातळीवर ‘बडी आघाडी’ उभी...\nमहाराष्ट्र कॉंग्रेसमधील अस्वस्थ वर्तमान राज्यातील पहिल्या फेरीच्या मतदानाला जेमतेम आठवडा उरलेला असतानाही, संपुष्टात न येणे ही त्या पक्षातील सुंदोपसुंदी आणि कुरघोडीचे राजकारण यावर झगझगीत प्रकाश टाकणारीच बाब आहे. त्यामुळेच अखेर पक्षश्रेष्ठींना या गोंधळाची गंभीर दखल घेणे भाग पडले आणि शनिवारी मुंबईतील...\nजे डाव्या वा मध्यममार्गी विचारांचे असतात त्यांना आपल्याकडे सहसा सेक्‍युलर म्हटले जाते. अलीकडे त्यांची छद्म-धर्मनिरपेक्षतावादी अशीही संभावना केली जाते. उजव्या विचारसरणीला सेक्‍युलॅरिझम वा धर्मनिरपेक्षता मान्य नाही, अशीही मांडणी केली जाते. पण हा सेक्‍युलॅरिझम म्हणजे काय मुंबईत अलीकडेच झालेल्या ‘...\nमोदींच्या करिष्म्याला टक्कर देण्यासाठी काँग्रेसने प्रियांका गांधींना मैदानात आणले; पण निवडणुकीतील यशासाठी काँग्रेसला इतरही आघाड्यांवर प्रयत्न करावे लागतील. ल ढाई शेवटच्या टप्प्यात आली, की आपल्याजवळचे सर्वात शक्‍तिशाली अस्त्र भात्यातून बाहेर काढण्याचा रिवाज जुना आहे. त्याला अनुसरूनच काँग्रेसने...\nकाँग्रेसचे हुकमाचे पान प्रियंका\n\"प्रियंका लाओ, कॉंग्रेस बचाओ' अशा घोषणा पक्षाचे कार्यकर्ते गेल्या कित्येक वर्षांपासून देत आहेत. आता ही घोषणा प्रत्यक्षात आली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीला दोन- अडीच महिने राहिलेले असताना कॉंग्रेसने त्यांचा हुकमी एक्का बाहेर काढला आहे. गेल्या दीड- दोन वर्षांमध्ये राहुल गांधी आपली प्रतिमा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/loksabha-2019-pune/ncp-candidate-dr-amol-kolhe-thanks-voters-win-shirur-constituency-190505", "date_download": "2019-06-20T15:28:16Z", "digest": "sha1:2L73RSSDXRWGD57HWFWIGHGHLIVFKCJB", "length": 14283, "nlines": 220, "source_domain": "www.esakal.com", "title": "NCP candidate Dr. Amol Kolhe thanks to voters for win in Shirur constituency Election Resuts : विजयाचे श्रेय जनतेला : अमोल कोल्हे | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, जून 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर गुरुवार, जून 20, 2019\nElection Resuts : विजयाचे श्रेय जनतेला : अमोल कोल्हे\nगुरुवार, 23 मे 2019\nपुणे : ''शिरूर लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे स्थानिक नेतृत्व, ज्येष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन यामुळे आपल्याला हा विजय मिळाला असून, त्याचे सर्व श्रेय मला निवडून देणाऱ्या जनतेलाच आहे,'' अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे विजयी उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी \"सकाळ'शी बोलताना दिली.\nपुणे : ''शिरूर लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे स्थानिक नेतृत्व, ज्येष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन यामुळे आपल्याला हा विजय मिळाला असून, त्याचे सर्व श्रेय मला निवडून देणाऱ्या जनतेलाच आहे,'' अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे विजयी उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी \"सकाळ'शी बोलताना दिली.\nडॉ. कोल्हे यांनी बालेवाडी येथील मतमोजणी केंद्रावर कार्यकर्त्यांना भेट दिली. त्यावेळी कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. निवडणुकीदरम्यान झालेल्या टीकेबाबत कोल्हे म्हणाले, ''जातीपातीच्या राजकारणाला आजचा तरूण जुमानत नाही, हेच या विजयातून सिद्ध झाले आहे. जनतेनेच ही निवडणकूक हातात घेतली आणि मला निवडून दिले. यामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे मार्गदर्शन, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नियोजन महत्त्वाचे ठरले. राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांचीही मोठी मदत झाली. स्थानिक नेते, अतुल बेनके, सत्यशील शेरकर, संजय काळे, मानसिंग पाचंदुकर, प्रदीप कंद, योगेश ससाणे, चेतन तुपे, विलास लांडे, दिलीप मोहिते पाटील यांनी झटून काम केले. या विजयाचा मी नम्रतापूर्व स्विकार करतो.\nमतदार संघातील प्रलंबित कामे मार्गी लावणे आणि निवडणुकीदरम्यान दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता करणे यासाठी प्राधान्य देणार आहे.\nआपल्या विजयामध्ये \"स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेचा किती वाटा आहे, या प्रश्‍नावर ते म्हणाले, ही मालिका जनतेने पाहिली त्यामुळे सर्व श्रेय जनतेलाच आहे, असे त्यांनी सांगितले.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nआता देवही फडणवीस सरकारला वाचवू शकणार नाही : जयंत पाटील\nमुंबई : जलयुक्त शिवारच्या माध्यमातून १५ हजार गावे दुष्काळमुक्त झाली. मग २५ हजार गावे दुष्काळग्रस्त का ६२ हजार शेततळी बांधली. त्याचा...\nपुणे : मेट्रोचे स्थानक फडके हौदा ऐवजी आता, कसबा पेठेत\nपुणे : पुण्यातील फडके हौदा जवळील मेट्रोचे नियोजित मेट्रो स्थानक कसबा पेठेतील दादोजी कोंडदेव शाळेच्या जागेवर हलविण्याचा निर्णय झाला आहे, अशी माहिती...\nभुयारी 3600 कोटी तर, एलिव्हटेड मेट्रोला 1600 कोटी रुपये खर्च\nपुणे : स्वारगेट ते कात्रज दरम्यान मेट्रो मार्ग भुयारी होण्याची शक्यता आहे. मात्र, भुयारी मार्गाला 3600 कोटी तर एलिव्हटेड मार्गाला 1600...\nपोलिस भरती प्रक्रियेमध्ये घोटाळा करणाऱ्यास अटक\nराज्य राखीव पोलिस दलाच्या भरतीच्या उत्तर पत्रिकेत घोटाला करणाऱ्या मुख्य आरोपीस अटक, गुन्हे शाखेची कारवाई पुणे : राज्य राखीव पोलिस दलाच्या गट...\nपुण्यात रिअलमी सी 2 स्मार्टफोन लाँच\nपुणे : पुण्यात 'रिअलमी सी 2'चे लाँचिंग झाले असून 15 जूनपासून विक्रीसाठी उपलब्ध असेल. या फोनची वैशिष्ठ्य म्हणजे अल्पदरात खूप चांगल्या सुविधा...\nएल्गार परिषद प्रकरणी अटकेत असलेल्यांनी राज्यपालांना लिहलेल पत्र व्हायरल\nपुणे : नवे सरकार आल्यानंतर लगेचच 'मॉब लिचिंग'चा काळ सुरु झाला आहे. त्यामुळे भाजप सरकारची \"सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास\" ही घोषणा धोका...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://punerispeaks.com/category/historical/page/2/", "date_download": "2019-06-20T15:50:48Z", "digest": "sha1:GURB33RH7N2FDCA7YAU5O7P27UQGPOZN", "length": 10549, "nlines": 112, "source_domain": "punerispeaks.com", "title": "Historical Archives - Page 2 of 6 - Puneri Speaks", "raw_content": "\nसंभाजी महाराज आणि पोर्तुगीज लढाई, Sambhaji Maharaj Portuguese War\nसंभाजी महाराज आणि पोर्तुगीज लढाई छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मृत्यूची बातमी समजताच मुघल सम्राट औरंगजेब मराठा साम्राज्य नेस्तनाबूत करायला लाखोंची … Read More “संभाजी महाराज आणि पोर्तुगीज लढाई, Sambhaji Maharaj Portuguese War”\nराष्ट्रीय विज्ञान दिवस | National Science Day | सी व्ही रामन\nराष्ट्रीय विज्ञान दिवस | National Science Day | 28th February 28 फेब्रुवारी 1928 रोजी भारतीय भौतिकवादी, सर चंद्रशेखर वेंकट रामन … Read More “राष्ट्रीय विज्ञान दिवस | National Science Day | सी व्ही रामन”\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यातील मुस्लीम सरदार, खरोखर शिवाजी महाराज मुस्लीम विरोधी होते का\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यातील मुस्लीम सरदार छत्रपती शिवाजी महाराज की……. म्हणल्यावर सर्व जातीतील बांधवांच्या तोंडी एकच आवाज येतो…..जय……. छत्रपती शिवाजी … Read More “छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यातील मुस्लीम सरदार, खरोखर शिवाजी महाराज मुस्लीम विरोधी होते का\nशिवाजी महाराज इतिहास, छत्रपती शिवाजी महाराज माहिती, अफजलखान वध, शिवराज्याभिषेक, मराठा साम्राज्य, आग्र्याहून सुटका, शिवाजी महाराज वंशावळ\nशिवाजी महाराज इतिहास, छत्रपती शिवाजी महाराज माहिती, अफजलखान वध, शिवराज्याभिषेक, मराठा साम्राज्य, आग्र्याहून सुटका, शिवाजी महाराज वंशावळ उत्कृष्ट योद्धा, आदर्श … Read More “शिवाजी महाराज इतिहास, छत्रपती शिवाजी महाराज माहिती, अफजलखान वध, शिवराज्याभिषेक, मराठा साम्राज्य, आग्र्याहून सुटका, शिवाजी महाराज वंशावळ”\nछत्रपती शिवाजी महाराज यांच आवडत गाणं | अजिंक्य भोसले | PuneriSpeaks\nछत्रपती शिवाजी महाराज यांचे आवडत गाण एक कुतूहल….. हिंदवी स्वराज्य निर्माता, प्रजादक्ष, मोठ्या मनाचा राजा, सह्याद्रीच्या रांगातला मराठी अवाढव्य वाघ, … Read More “छत्रपती शिवाजी महाराज यांच आवडत गाणं | अजिंक्य भोसले | PuneriSpeaks”\nप्रश्नकोडे छत्रपती शिवराय यांच्या आग्रा सुटकेचे | अजिंक्य भोसले | PuneriSpeaks\nप्रश्नकोडे छत्रपती शिवराय यांच्या आग्रा सुटकेचे. रामसिंगाच्या आतला राजपूत जागा झाला. कितीही शूर हुशार असला तरी त्याची हुशारी मुघल सल्तनतकडे … Read More “प्रश्नकोडे छत्रपती शिवराय यांच्या आग्रा सुटकेचे | अजिंक्य भोसले | PuneriSpeaks”\nयावर्षी राजपथावर अवतरणार छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा चित्ररथ\nयावर्षी प्रजासत्ताक दिनी राजपथावर छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा चित्ररथ अवतरणार आहे. कविराज भूषण यांनी शिवाजी महाराज यांच्यावर रचलेल्या कवितेचा … Read More “यावर्षी राजपथावर अवतरणार छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा चित्ररथ”\nसंभाजी महाराज माहिती, छत्रपती संभाजी महाराज इतिहास, पराक्रम, राज्याभिषेक, मराठा साम्राज्य, संभाजी राजे महाराज विशेष\nसंभाजी महाराज, मराठा साम्राज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे ज्येष्ठ पुत्र. स्वराज्याचे पहिले युवराज. मराठा साम्राज्य चे दुसरे छत्रपती, संभाजी महाराज … Read More “संभाजी महाराज माहिती, छत्रपती संभाजी महाराज इतिहास, पराक्रम, राज्याभिषेक, मराठा साम्राज्य, संभाजी राजे महाराज विशेष”\nपानिपत तिसरे युद्ध माहिती, पानिपत लढाई, मराठा साम्राज्य, सदाशिवरावभाऊ पेशवे, पानिपत युद्ध मराठी, अहमद शाह अब्दाली, बाजीराव पेशवे\nपानिपत ची तिसरे युद्ध मराठा साम्राज्य सेनापती सदाशिवरावभाऊ पेशवे आणि अफगाणिस्तानचा राजा अहमद शाह अब्दाली यांच्यात झाले. १४ जानेवारी १७६१ रोजी … Read More “पानिपत तिसरे युद्ध माहिती, पानिपत लढाई, मराठा साम्राज्य, सदाशिवरावभाऊ पेशवे, पानिपत युद्ध मराठी, अहमद शाह अब्दाली, बाजीराव पेशवे”\nस्वामी विवेकानंद जयंती: ज्यांनी जगाला दिली बंधुभावाची शिकवण\n१२ जानेवारी राष्ट्रीय युवा दिवस : वयाच्या २५ व्या वर्षी संन्यासी बनले विवेकानंद आणि जगाला भारताच्या सभ्यतेचा धडा दिला. स्वामी विवेकानंद … Read More “स्वामी विवेकानंद जयंती: ज्यांनी जगाला दिली बंधुभावाची शिकवण”\nशिवाजी महाराज घोषणा: शिवाजी महाराज गारद अर्थ काय\nएसपीज बिर्याणी हाऊस च्या जेवणात आढळली अळी, मालकाचा उद्धटपणा | VIDEO\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून तीन दिवस पुणे दौऱ्यावर\nरातोरात प्रसिद्ध झालेल्या खेळणी विक्रेत्यांला अटक\n मुंबईतील इडलीवाला चटणी बनवण्यासाठी संडासचे पाणी वापरताना सापडला | VIDEO\nराज्यात वळवाचा पाऊस पडण्याची शक्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/development-of-medicine-model-dr-yogesh-joshi-deshdoot-foundation-day-article/", "date_download": "2019-06-20T15:59:38Z", "digest": "sha1:LXYN2WWV5HLJLRXALMFSO2V3MT7ET3IJ", "length": 20756, "nlines": 232, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "वैद्यकीय विकासाचे मॉडेल -डॉ. योगेश जोशी | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nस्वीकृतची झंझट नको रे बाबा..\nमानधन नको, वेतन हवे\nदिल्लीगेट रेप प्रकरण; रेपसाठी त्याने वापरली मित्राची कार\nबल्लाळांच्या बदलीत महापौरांचा हात\nविद्युत खांबावरून पडून मनपा कर्मचारी जखमी\nVideo : साडेतेरा लाखाचे विदेशी मद्य जप्त; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई\nपाथर्डी फाटा परिसरात वृद्ध महिलेची सोनसाखळी लांबविली\nमुथूट फायनान्स गोळीबार प्रकरणी उत्तर प्रदेशातून दोन संशयित ताब्यात\nबोदवड औद्योगिक प्रश���क्षण संस्थेत शिक्षकाचा महिला कर्मचार्‍यावर चाकू हल्ला\nअपघातावर उपाय : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात येणार्‍यांना आजपासून हेल्मेट सक्ती\nरोज पाच वीज जोडण्या खंडित करण्याचे फर्मान\nपालकमंत्री संकटमोचन, पण जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था धोक्यातच\nवादळातील नुकसानग्रस्तांच्या वेदना अधिवेशनात मांडणार\nआरोग्य, सौंदर्य व समृद्धीसाठी स्वच्छता आवश्यक\nनऊ महिन्यापासून कांद्यांचे पैसे न मिळाल्याने संतप्त शेतकर्‍यांनी पिंपळनेर बाजार समितीला ठोकले कुलूप\nजलसंवर्धनासाठी ग्रामसभा घ्या- जिल्हाधिकारी राहुल रेखावार\nजिल्ह्यात विविध कार्यक्रमांनी तसेच गुलाबपुष्प देवून नवागतांचे स्वागत\nसार्वजनिक शांततेचा भंग सात महिलांविरुद्ध गुन्हा\nनवापूर पालिका कर्मचार्‍यांच्या आंदोलनानंतर आरोपींना अटक\nशिवसेनेतर्फे शेतकरी पिक विमा मदत केंद्राचे उद्घाटन\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nवैद्यकीय विकासाचे मॉडेल -डॉ. योगेश जोशी\nवैद्यकीय विकासाचे मॉडेल -डॉ. योगेश जोशी\nआजही आपल्या शहरातीलच नव्हे तर देशातील आरोग्य यंत्रणांचा भार जास्तीत जास्त खासगी व्यावसायिक उचलतात. सरकारी व खासगी व्यासायिकांनी कार्पोरेट कंपनींच्या मदतीने एक वास्तववादी योजना आखून सर्वसामान्य जनतेस याचा उपयोग होईल, अशा यापद्धतीने नियोजन केल्यास वैद्यकीय विकासात नाशिक शहर नक्कीच सुदृढ होईल.\nपरंतु, अनेक वास्तववादी योजना मनात व अस्तित्वात असूनही भ्रष्टचाराच्या राक्षसीवृत्तीमुळे आपण याचा लाभ घेऊ शकत नाही. आजही आपण ठरवले तर नाशिक शहराचा, राज्याचा व देशाचा विकास मग तो कुठल्याही वैद्यकीयसह कुठल्याही क्षेत्रात असो सहज होऊ शकतो. गरज आहे ती प्रचंड इच्छाशक्तीची.\nआजही आपल्या आदिवासी भाग, खेडीच नव्हे तर अगदी आपल्या शहरातील जनतेला वैद्यकीय सुविधेची वाणवाच आहे. तरुण पिढीला या सर्व यंत्रणेकडून काय अपेक्षा आहेत व तरुणाईने सुद्धा या सर्व गोष्टींचा कसा उपयोग करून घ्यायला हवा या संबंधी विचारमंथन होणे आवश्यक आहे.\nजसे आपण बघतो की, परदेशात विशेषकरून इंग्लंड व अमेरिकेसारख्या पुढारलेल्या देशात वैद्यकीय व्यवस्थेला किती अनन्यसाधारण महत्त्व आहे. पण या सर्व सुविधा या नागरिकांपर्यंत पोहोचण्याकरिता सर्वात महत्त्वाचा दुवा ठरतेय ती वैद्यकीय विमा योजना. तेथील पद्धती अतिशय पुढारलेली आहे तेथील अर्थव्यवस्था अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने ही वैद्यकीय सुविधा पुरवते. तेथील या सर्व गोष्टी होण्यामागे त्यांची करप्रणाली, शिक्षण, समाज नागरी कायदा व किमान वेतन कायदा या सर्व बाबी कारणीभूत आहेत.\nहे झाले पाश्चिमात्य देशांबद्दल आता आपण आपल्या तरुणाईला आपल्या देशातील वैद्यकीय व्यवस्थेबद्दल काय अपेक्षित आहे व तो विकास कसा घडवता येईल याबद्दल आज आपण जर आपल्या शासकीय सेवांचा विचार केला तर या सेवा देणारी सरकारी दवाखाने, तेथील वैद्यकीय अधिकारी व स्टाफ आपल्या परीने सुविधा देण्याचा प्रयत्न करीत असतात. परंतु, आपल्या प्रचंड लोकसंख्येमुळे या सर्व सेवा अपूर्ण ठतात.\nआज सरकार वैद्यकीय सुविधांसाठी भरमसाठ पैसा खर्च करते, परंतु यातून घेतलेली औषधे, वैद्यकीय उपकरणे ही सर्व जनतेपर्यंत पोहोचतात काय, त्यावर अंकुश ठेवणारी एक गैरसरकारी, रकारी प्रमाणिक संस्था, ऑडीट टीम यावर हवी. म्हणजे संपूर्ण सरकारी मदत जनतेपर्यंत पोहोचेल.\nसरकारी रुग्णालयातील काही ओपीडी रिसर्च करतात. उदा. काही ओपीडी किंवा शहरातील खासगी व्यावसाय करणार्‍या व्यावसायिकांनी एकत्र येऊन काही ग्रुप बनवावे व रोटेशन पद्धतीने स्वयंस्फूर्तीने आपल्या व्यवसायातील एक किंवा दोन तास किंवा जास्त वेळ देऊन सरकारी वैद्यकीय सुविधांना हातभार लावावा.\nअनेक दानशूर मंडळी व कॉर्पोरेट संस्था, सरकारी अनुदान यांच्या मदतीने एक मध्यवर्ती संस्थेची स्थापना करून त्या मार्फत निधी संकलन करून सर्वसामान्य व गरीब जनतेस काही आरोग्य कार्डस् द्यावे जेणेकरून हे कार्ड वापरून जनतेस कमी पैशात चांगला प्रकारच्या खासगी सुविधा मिळवता येतील.\nआजच्या काळाची गरज पाहता, सर्वसामान्य जनतेस वैद्यकीय सुविधा मिळण्याकरिता एक संस्था स्थापनेची गरज आहे. कार्पोरेट कंपन्यांचे फर्म, शासनाचा फंड आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून व विविध कार्यक्रमातून तसेच विविध ठिकाणच्या धार्मिक स्थळांमधून मिळणार्‍या दानातील काही हिस्सा असा निधी संकलित करून संस्थेचे कामकाज चालविण्यात यावे.\nयामधून गरीब जनतेचे आरोग्य कार्ड तयार करून विशिष्ट मर्यादेपर्यंत विविध तपासण्या किंवा शस्त्रक्रियांसाठी लागणार्‍या सुविधा अशा सर्व गरजेच्या सेवा माफक दरात द���ता येणे शक्य आहे. याद्वारे केवळ शासकीय वैद्यकीय संस्थांचा भार कमी होऊन सर्वसामान्यांना चांगल्या आरोग्य सेवा देता येणे शक्य आहे. नव्हे याद्वारे आपण आपल्या शहर तसेच राज्यभरातील दुर्लक्षीत गरीब जनतेला अपेक्षेपेक्षा चांगल्या आरोग्य सुविधा पुरवून खरा आरोग्यदायी विकास घडवू शकतो.\nमनाचे आरोग्य सदृढ व्हावे – डॉ. राहुल सावंत\nसमानता रुजावी – डॉ. माधवी गोरे-मुठाळ\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nमनपा निवडणुक : पहिला महिला उमेदवारी अर्ज दाखल\nआवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\n‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित\nआवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, हिट-चाट\nसमांतर रस्ता कृती समितीच्या साखळी उपोषणास 1752 जळगावकरांनी दर्शविला पाठिंबा\nmaharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव\nटी-२० महिला विश्वचषकः भारताचे आव्हान संपुष्टात\nआवर्जून वाचाच, क्रीडा, मुख्य बातम्या\nचार वर्षांत राज्यात 12 हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nबोदवड औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षकाचा महिला कर्मचार्‍यावर चाकू हल्ला\nmaharashtra, जळगाव, मुख्य बातम्या\nनाराज एकनाथ खडसेंचा सरकारला घरचा आहेर\nनेवासा : गवतातून विषबाधा; आतापर्यंत ४६ शेळ्या-मेंढ्यांचा मृत्यू\nविद्युत खांबावरून पडून मनपा कर्मचारी जखमी\nस्वीकृतची झंझट नको रे बाबा..\nसमानता रुजावी – डॉ. माधवी गोरे-मुठाळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/e-sarvamat-friday-11-january-2019/", "date_download": "2019-06-20T15:10:09Z", "digest": "sha1:5G4QA2OY2OMGLFRUNOJPJRN2UZ2ILJFU", "length": 13092, "nlines": 220, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "ई पेपर- शुक्रवार, 11 जानेवारी 2019", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nखोट्या अ‍ॅट्रोसिटीच्या विरोधात राहुरीत मोर्चा\nबालाणी बंगल्यावरील दरोड्यातील आरोपी जेरबंद\nभंडारदरा पाणलोटात मृगाचा जोर वाढला\nआजी -माजी संचालक म्हणतात.. नियमानुसारच कर्जवाटप\nगेल्या वर्षात 11 कोटींचे अनुदान वाटप; बांधकाम कामगारांची नोंदणी कामाच्या ठिकाणी\nहोमगार्डस् रोखणार अनधिकृत बांधकामे\n30 जूनपर्यंत कॉमर्सच्या निकालाचा फैसला\nआकाशवाणी चौकात अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर पोलिसांनी पकडले\nशेतीपंपाचा वीजपुरवठा खंडित न करण्याचा महावितरणचा निर्णय\nगावठी कट्ट्यातून गोळी झाडल्याचा पोलिसांना संशय\n…अखेर ग.स.तील बेनामी ठेवीप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा\nना.जयकुमार र��वल यांच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन\nवादळग्रस्तांसाठी आ.कुणाल पाटील विधानसभेत आक्रमक\n46 विभागांच्या 482 सेवा ऑनलाईन- जिल्हाधिकारी राहुल रेखावार\nसाक्रीत तीव्र पाणीटंचाई; उपाययोजना करा\nतळोद्यानजिक अहमदाबाद-शिरपूर बसवर दगडफेक\nकोळदा-खेतिया रस्त्याचे काम संथगतीने\nनवापुरात वेळेवर पाणीपुरवठा होत नसल्याने भाजपातर्फे मुख्याधिकार्‍यांना घेराव\nजिल्ह्यात विविध कार्यक्रमांनी तसेच गुलाबपुष्प देवून नवागतांचे स्वागत\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nअस्थिरतेच्या आणि नैराश्याच्या वातावरणातून देश बाहेर : राष्ट्रपती\nई पेपर- शुक्रवार, 11 जानेवारी 2019\nE Sarwmat E-सार्वमत Sarvamat ई-पेपर सार्वमत\nई पेपर- शुक्रवार, 11 जानेवारी 2019\nशहरात थंडीचा कहर: सायंकाळनंतर रस्ते पडू लागले ओस\nभुसावळ स्टेशनला ट्रेन पकडायची असल्यास पोहोचावे लागणार वेळेपूर्वी 20 मिनिटे आधी\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nडॉ. विखेंचे दणदणीत यश\nBreaking News, Featured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nजळगाव, धुळ्यात जून जुलैत पावसाचा खंड पडणार : हवामान शास्त्रज्ञ डॉ.साबळे यांचा अंदाज\nभुसावळ औष्णिक वीज निर्मिती केेंद्राचा देशात विक्रम; कोट्यवधींचा दंड वाचला\nmaharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव\nउपोषणकर्त्या हार्दिक पटेलने सांगितली ‘अंतिम इच्छा’\nआवर्जून वाचाच, देश विदेश, मुख्य बातम्या, राजकीय\nचार वर्षांत राज्यात 12 हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nबोदवड औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षकाचा महिला कर्मचार्‍यावर चाकू हल्ला\nmaharashtra, जळगाव, मुख्य बातम्या\nनाराज एकनाथ खडसेंचा सरकारला घरचा आहेर\nअस्थिरतेच्या आणि नैराश्याच्या वातावरणातून देश बाहेर : राष्ट्रपती\nBreaking News, देश विदेश, मुख्य बातम्या\nआजी -माजी संचालक म्हणतात.. नियमानुसारच कर्जवाटप\nगेल्या वर्षात 11 कोटींचे अनुदान वाटप; बांधकाम कामगारांची नोंदणी कामाच्या ठिकाणी\nहोमगार्डस् रोखणार अनधिकृत बांधकामे\nभुसावळ स्टेशनला ट्रेन पकडायची असल्यास पोहोचावे लागणार वेळेपूर्वी 20 मिनिटे आधी\nअस्थिरतेच्या आणि नैराश्याच्या वातावरणातून देश बाहेर : राष्ट्रपती\nBreaking News, देश विदेश, मुख्य बातम्या\nआजी -माजी संचालक म्हणतात.. नियमानुसारच कर्जवाटप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%80,_%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%95", "date_download": "2019-06-20T15:23:56Z", "digest": "sha1:2UTJ5DLJYYUBCPF2MHADHRGW5N4L4AZX", "length": 3639, "nlines": 74, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वाडी, कर्नाटक - विकिपीडिया", "raw_content": "\nहा लेख कर्नाटकातील शहर वाडी याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, वाडी (निःसंदिग्धीकरण).\nवाडी कर्नाटक मधील एक शहर आहे. येथील रेल्वे स्थानक कर्नाटक एक्सप्रेसचा एक थांबा आहे. येथून एक लोहमार्ग हैदराबादकडे तर दुसरा बंगळूर व चेन्नईकडे जातो.\nलाल दुवे असणारे लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ ऑक्टोबर २०१६ रोजी १२:२० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/british-nandi-write-dhing-tang-article-sakal-188597", "date_download": "2019-06-20T15:32:29Z", "digest": "sha1:RG5RIILFW6E2ZLFKLLN5ULCFGKO4BHYG", "length": 14029, "nlines": 270, "source_domain": "www.esakal.com", "title": "British Nandi Write Dhing tang article in sakal ढिंग टांग! दुर्भिक्ष्याची आर्जवे! | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, जून 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर गुरुवार, जून 20, 2019\nसोमवार, 13 मे 2019\nकिती पाहसी रे किती अंत आता\nपुरे ना अनंता तुझे खेळणे\nअसे काय आम्ही कुठे पाप केले\nसेवेत बा काय राही उणे\nमाथ्यावरी रोज अस्मान फाटे,\nपोटावरी एक मारी तडाखे,\nकुणी पेरिला गा शिवारात माझ्या\nअसा नष्ट अवकाळ फोफावला\nबियाणेच सारे विषारी निघाले\nसुरु आमुची रोजची रे लढाई\nखलाटीस गेले करंटे जिणे\nकसे बाळगू म्या हत्त्यार बापा\nकुडी वाहिली तूस चिंतामणे\nआधीचे निघाले, नव्यानेहि आले\nतरीही निघे पिंड अस्पृश्‍य माझा,\nचोचीविना जीव हाही जळे\nभाळी असे हे आभाळ आले\nकुणी विंधले, जीर्ण अन फाटके\nसाकार दु:खार्त ही नाटके\nनभालाच आली जिथे गा बकाली\nतिथे जीविते रे टिकावी कशी\nकितीदा पडू म्या असे रे फशी\nकशापायी केले मला तू असे रे\nजाहलो ना असा कास्तकार\nआटे जीवनाची अंतिम धार\nडोळ्यांपरी खोल विहिरीत माझ्या\nखडकेल हंडा रिकामा परी\nरक्‍ताळले पाय, छाती फुटे बा\nपाण्याविना काय नेऊ घरी\nमौनातले गाव ओसाड झाले\nइथे श्‍वास उच्छ्वास होती मुके\nचौकामध्ये रांग ती बादल्यांची\nहापशीस येती सदा आचके\nकुठे रावराण्या, नुरे थेंब काही\nजगातले काय संपे जळ\nसभोवार येथे धुळीचे उसासे\nतरी श्‍वास उच्छ्वास ये निर्बळ\nइलाख्यातले लुप्त झाले जिव्हाळे\nगिधाडांस येथे मिळे मेजवानी\nखुंटावरी बैल बसला, उठेना\nचघाळा न येतो मुखाशी कधी\nहाडेकातडेही न उरले कुडीला\nकशी गा टळावी अशी ही बदी\nतुझे काय जाते अनंता तुला रे\nमिळे सर्व वैकुंठ भोगावया\nकंठून दावी क्षण दोन येथे\nम्हणणार नाहीस- जितं मय:\nकृपाळूपणे अल्प धारिष्ट्य माझे\nनको पाहू आता पुरे बा पुरे\nथकली कुडी ही, निघे प्राण माझा\nऊर्मी जीवाची आता ना उरे\nकृपाळूपणे येई गावात माझ्या\nभिजो सृष्टी नाथा, पिको भूमी आता\nचरणी तुझ्या रे करी आर्जवे\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nढिंग टांग : कडका बजेट\nसर्वसाधारणपणे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्याच्या बुधवारी आमची महिनाअखेर सुरू होते, हे खरे आर्थिक सत्य आहे. पण ह्या कोरड्याठाक सत्याला डरणाऱ्यापैकी आम्ही...\n आज हे आवर्जून वाचा\nदिवस सुरू झाला आहे आणि रोजचं कामही आता सुरू होईलच.. कामात गुंग झालो, की काही महत्त्वाचं वाचायचं राहून जातं.. पण काळजी नको\nढिंग टांग : खुर्ची\nबाळासाहेबांना सकाळी जाग आली. काय करायचे आहे लौकर उठून असा विचार करून त्यांनी कूस बदलली. तेवढ्यात आठवले, आज अधिवेशनाचा दिवस असा विचार करून त्यांनी कूस बदलली. तेवढ्यात आठवले, आज अधिवेशनाचा दिवस मा. बाळासाहेब ताडकन उठून...\nढिंग टांग : दर्शनहेळामात्रें..\nती विकारी संवत्सरातली ज्येष्ठ शुद्ध द्वादशी होती. तशी इतिहासात मुळी नोंदच आहे. ह्या दिवसाचे महत्त्व महाराष्ट्रात कोणाला ठाऊक नाही\n आज हे आवर्जून वाचा\nदिवस सुरू झाला आहे आणि रोजचं कामही आता सुरू होईलच.. कामात गुंग झालो, की काही महत्त्वाचं वाचायचं राहून जातं.. पण काळजी नको\nढिंग टांग : हवा-इ-सियासत\nवझीरेआजम-ए-हिंदोस्तां जनाब मोदीसाहब को नाचीज इमरान का तहेदिल से सलाम. बहोत दिवसांनी आपल्याला खुफिया खत लिखतो आहे. हे खत कोड लॅंग्वेज याने की...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळवि��्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathimati.net/tag/%E0%A4%9D%E0%A4%B0%E0%A4%BE/", "date_download": "2019-06-20T16:16:53Z", "digest": "sha1:J2Y642HNVJJXBXUZLSJ3SAQWJALIRWRA", "length": 19165, "nlines": 144, "source_domain": "www.marathimati.net", "title": "झरा | मराठीमाती", "raw_content": "\nपु.लं. आंनदाचा निर्मळ झरा\nप्रिय बालमित्रांनो, आपल्या सर्वांच्या लाडक्या भाईबद्दल मी नवं काय लिहु\nभाई हे आपलं `लाडक दैवत’होतं. कुणीही विद्यार्थी माझ्याकडे आला आणि त्यानं मला विचारलं, `सर, मला वाचनाची आवड निर्माण करायचीय कुठून सुरुवत करु\nमी त्याना म्हणतो. `अपूर्वाही वाच-‘ बस्स. पु,लं.चे शब्द म्हणजे निर्मल निळाईचा गोड झरा. आपले मन त्या झऱ्यात केव्हा भिजून रमून जाईल ते कळत नसे. लाखो मराठी मनाशी मैत्री साधण्यातच कसब पुलंना साधलं कसं केवल `प्रतिमा’ हे त्याचं उत्तर नाही. प्रतिभा अनेकांना असते. पण पु.लं. आवडलं याच महत्वाच कारण त्यांचा मथाळ स्वभाव.\nसमाजातल्या कुठल्याही थरातला माणूस असो – पु,लं. त्याच्याशी दोस्ती करायचे. माणसाला `माणूस’च मानायचे. एखाद्या थोर राजकीय पुढाऱ्याशी जसं प्रेमानं वागणे, एखाद्या वसंरावासारख्या थोर गवयाशी जशी मैत्री, तशीच मैत्री कोपऱ्यावरच्या पानवाल्याशी. ते पहायचे रसिकता, ते पहायचे त्याचं जीवनावरच प्रेम, ते पहायचे त्या व्यक्तीतली निरागसता शाळकरी मुलगा असो की ऐंशीवर्षाचा ज्येष्ठ नागरिक पु.लं. दोघांशी ही सारख्याच तन्मयतेने बोलायचे, त्यांच्या पत्राला उत्तर द्यायचे.\nबालमित्रांनो, यशाच्या अत्युच्च शिखरावरही ही लीनता, हा प्रेमळ स्वभाव हे ही पुलंच्या यशाचं, त्यांच्या लोकप्रियतेच रहस्य आहे. मी माझाच एक अनुभव तुम्हाला सांगितला तर आवडेल ना\nवयाच्या दहाव्या वर्षीय भारावून जाऊन मी पुलं. ना पत्र लिहिल, त्यांचा खुप छान धडा आम्हाला अभ्यासाला होता. कशात तरी पुलंचा पत्ता मला मिळाला. वडिलांच्या मदतीने मी पुलंना पत्र लिहिले. सुरुवात अशी केली- `ती.भाईस’\nमला वाटलं, आपण पत्र लिहिलं खरं, पण एवढ्या मोठ्या लेखकाच आपल्याला पत्र कसलं येतय पंधरावीस दिवस गेले, मी विसरुनही गेलो. पण एका दुपारी पोस्टमनने माझ्या हातात, अक्षरशः आनंदाचा वसंतऋतूच दिला. पुलंच पत्र मला आलं होतं. पुलंनी मला लिहिलेल्या पत्राची सुरुवातच मोठी गमतीदार केली होती त्यानी म���ा लिहिलं होतं.\nतू मला ती. केल्यामुळे मी तुला चि. करणे ओघानेच आले. तुझे पत्र आले तेव्हा मी बंगालात होतो. म्हणूनच उत्तर देण्यास विलंब झाला. क्षमस्व\nसुरुवात वाचून मी आणि मी ज्याला पत्र दाखवी ते सर्व खो खो हसत. उत्तराला उशीर का झाला तेही त्यांनी मला सांगितलं. केवढी नम्रता केवढा थोरपणा पुलंच पत्र मला आलं आणि जादूच घडली. अशी जादू कविवर्य बोरकरांच पत्र मला आल तेव्हाही घडली होती. मी पुलंच सगळं साहित्य झपाट्यांन वाचून काढलं. पुढे एक छान योग आला. कविवर्य बा. भ. बोरकरांच्या सत्तराव्या वाढदिवशी त्यांच्याबद्दल अविस्मरणीय भाषण पु.लंनी केलं आणि मनाच्या आल्बममध्ये लाखमोलाची भर पडली.\nअशाच बालपणीच्या एका पत्रात पुलंनी माझी एक चूक मोठ्या गंमतीनं काढली. प्रवीण हे माझ नाव मी `प्रवीण’ असं लिहायचो. पुलंनी मला लिहिलं, `प्रवीण मुलानं वृत्तीनं नम्र असावं. पण प्रवीण मधला `वी’ दीर्घच असायला हवा,’ हे पत्ररुप प्रेम ही अनेकांना लाभलेली पुण्याई आहे.\nमित्रांनो, यातून मला काय सांगायचय लेखनांत, व्याख्यानांत एवढ व्यग्र असूनही माझं वय विद्यार्थीपण हे दुय्यम न मानत वेख देत होते. असा बहुमूल्य वेळ त्यांनी लाखो लोकाना दिल. त्यामुळे ते खऱ्या अर्थाने जनमानसात स्थानापन्न झाले. पु.लं.चं लेखन तुम्ही किती वाचलयं लेखनांत, व्याख्यानांत एवढ व्यग्र असूनही माझं वय विद्यार्थीपण हे दुय्यम न मानत वेख देत होते. असा बहुमूल्य वेळ त्यांनी लाखो लोकाना दिल. त्यामुळे ते खऱ्या अर्थाने जनमानसात स्थानापन्न झाले. पु.लं.चं लेखन तुम्ही किती वाचलयं मुलांनो यावर्षी तुम्ही हाच संकल्प सोडा `संपूर्ण पुलं’ मी वाचून काढीन, कारण पुलं वाचण हीच एक आनंदयात्रा आहे. पुलं लेखनातून आवडले याचं आणखी एक कारण त्यांनी स्वतःच स्वतःच्या खूप फिरक्या घेतल्या. `अपूर्वाही’ `पूर्वरंग, `जा जरा पूर्वेकडे’ अशी किती प्रवासवर्ण्ने मुलांनो यावर्षी तुम्ही हाच संकल्प सोडा `संपूर्ण पुलं’ मी वाचून काढीन, कारण पुलं वाचण हीच एक आनंदयात्रा आहे. पुलं लेखनातून आवडले याचं आणखी एक कारण त्यांनी स्वतःच स्वतःच्या खूप फिरक्या घेतल्या. `अपूर्वाही’ `पूर्वरंग, `जा जरा पूर्वेकडे’ अशी किती प्रवासवर्ण्ने प्रवासात स्वतःची कशी भंबेरी उडत असे, ते त्यांनी खुमासदारपणे रंगवून लिहिलय. एके ठिकाणि ते लिहितात, `मी माझा फोटो असलेली पुस्तक मुद्दामच बरोबर घेतली होती, लेखक असल्याचा पुरावा म्हणून प्रवासात स्वतःची कशी भंबेरी उडत असे, ते त्यांनी खुमासदारपणे रंगवून लिहिलय. एके ठिकाणि ते लिहितात, `मी माझा फोटो असलेली पुस्तक मुद्दामच बरोबर घेतली होती, लेखक असल्याचा पुरावा म्हणून’ इंग्लंडला निघताना सूट शिवणाऱ्या शिंप्यानं त्यांना इतके नाही-नाही ते प्रश विचारले की, सुटाची माप घेऊन झाल्यावर पुलं लिहितात; `एकदाचा मी त्या सूटातुन `सूट’ लो’ इंग्लंडला निघताना सूट शिवणाऱ्या शिंप्यानं त्यांना इतके नाही-नाही ते प्रश विचारले की, सुटाची माप घेऊन झाल्यावर पुलं लिहितात; `एकदाचा मी त्या सूटातुन `सूट’ लो\nएरव्ही आपणं अनेक प्रकारची माणसं पाहत असतो आणि विसरुनही जातो. पुलंच मराठी साहित्याला देणं आहे ते व्यक्तिचित्राचं आणि प्रवासवर्णनाचं. पूर्वी काहीनी थोडफार लिहिलं असेल, पण या वाड्‍ःमय प्रकारांना एवढी प्रचंड लोकप्रियता दिली ति आपल्या पुलंनीच त्यांनी लिहिलेलं`व्यक्ती आणि वल्ली त्यांनी लिहिलेलं`व्यक्ती आणि वल्ली’ या व्यक्तिरेखाच्या पुस्तकाला मराठी मनात चिरंतन स्थान आहे. अन्तू बर्वा, चितळे मास्तर, नारायण, सखाराम, गटणे अशी किती नाव सांगू. हल्ली टी.व्ही.वर अनेक नामवंत नट या व्यक्ती साकाअ करतात, पण बालमित्रांनो तुम्ही मुलांमध्ये हे पुस्तक वाचायलाच हवं. आपल्या मनात त्या व्यक्ती साकार होतात त्या आणखी अफलातून असतात वाचनाचं हे तर महत्त्व आहे नां. आपण मनाच्या डोळ्यांनी वाचतो; कल्पनेचे, आपल्या विचारांचे रंग मिसळून’ या व्यक्तिरेखाच्या पुस्तकाला मराठी मनात चिरंतन स्थान आहे. अन्तू बर्वा, चितळे मास्तर, नारायण, सखाराम, गटणे अशी किती नाव सांगू. हल्ली टी.व्ही.वर अनेक नामवंत नट या व्यक्ती साकाअ करतात, पण बालमित्रांनो तुम्ही मुलांमध्ये हे पुस्तक वाचायलाच हवं. आपल्या मनात त्या व्यक्ती साकार होतात त्या आणखी अफलातून असतात वाचनाचं हे तर महत्त्व आहे नां. आपण मनाच्या डोळ्यांनी वाचतो; कल्पनेचे, आपल्या विचारांचे रंग मिसळून बालमित्रांनो, पु.लं.कडून आपल्याला खरंच खूप शिकण्यासारख आहे. नाविन्याची त्यांना ओढ होती; ते खऱ्या अर्थाने अखंडा विद्यार्थी होते. वयाच्या साठाव्या वर्षी त्यांनी ठरविलं बंगाली भाषा शिकायची. ते आणि त्यांच्या पत्नी सुनिताबाई दोघेही कलकत्त्याला रवींद्रनाथ टागोरांच्या शांतीनिकेतनात राह��ले आणि तिथे राहून ते दोघे बंगाली शिकले. त्यांच्या या अनुभवावरच त्यांचं एक पुस्तक आहे. `रवींद्रनाथ-तीन व्याख्याने बालमित्रांनो, पु.लं.कडून आपल्याला खरंच खूप शिकण्यासारख आहे. नाविन्याची त्यांना ओढ होती; ते खऱ्या अर्थाने अखंडा विद्यार्थी होते. वयाच्या साठाव्या वर्षी त्यांनी ठरविलं बंगाली भाषा शिकायची. ते आणि त्यांच्या पत्नी सुनिताबाई दोघेही कलकत्त्याला रवींद्रनाथ टागोरांच्या शांतीनिकेतनात राहिले आणि तिथे राहून ते दोघे बंगाली शिकले. त्यांच्या या अनुभवावरच त्यांचं एक पुस्तक आहे. `रवींद्रनाथ-तीन व्याख्याने’ हे पुस्तक जी दहावीतली मुलं आहेत त्यांनी वाचायला काहीच हरकत नाही; त्यांना ते सहज समजेल.\nएकाच आयुष्यात अनेक आयुष्य पुलं जगले. बघा ना ते उत्कृष्ट नट होते-`गुळाचा गणपती’ केव्हा केव्हा टिव्हीवर लागतो. बघितला नसेल तर बघा. किती गोडा काम केलंय आपल्या भाईंनी पुलं उत्कृष्ट संगीतकार होते. त्यांचं सर्वात आवडतं गाणं `नाच रे मोरा नाच्‌.’ पुलं अप्रतिम हार्मोनियम वादक होते, कथाकथनकार होते, वक्ता होते नाटककार होते, सामाजिक कार्यकर्ते होते, शिक्षक होते, दानशूरदाते होते, कलंदर रसिक होते. खरचं मुलांनो, आचार्य अत्रे यांच्या नंतर इतके संपन्न, इतके उत्तुंग, इतकए अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आपल्या महाराष्ट्रात झाले नाही. अशा पुलंना आपल्यापैकी अनेकांनी जवळून पाहिलं, ऐकलं, त्यांना त्यांच्या पुस्तकातून आपण भेटलॊ हे केवढे भाग्य\nएवढं अफाट कर्तृत्व पुलं करु शकले कारण त्यांनी आयुष्यात वेळ फुकट घालवला नाही. प्रत्येक क्षण त्यांनी फुलासारखा वेचला, त्यांच्या सुगंध आपल्याला दिला. पुलंचं साहित्य वाचणं, त्यांच्यासारखं रसिक व्हायच प्रयत्न करणं, त्यांच्यासारखी नम्रता अंगी बाणवून प्रत्येक क्षणाला उपयोग करणं हीच त्यांना आदरांजली ठरले.\nतुम्ही कुठल्याही माध्यमात शिकत असा, पण पुलं आणि पुलंबरोबर इतर थोर लेखक तुम्ही वाचायलाच हवे. म्हणजे तुम्ही बुद्धीमान तर व्हालच, पण जीवनाचे रसिक व्हाल आनंदयात्री व्हाल\nThis entry was posted in साहित्य and tagged झरा, पु.ल.देशपांडे, पुस्तक, प्रवीन दवणे, रसिक, लेख, शांतिनिकेतन, साहित्य on जानेवारी 28, 2011 by प्रशासक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.orientpublication.com/2016/06/lets-change-2016.html", "date_download": "2019-06-20T15:03:01Z", "digest": "sha1:NHJN2LHSOMNYQOQKUOZFOI4422FROYLL", "length": 12275, "nlines": 53, "source_domain": "www.orientpublication.com", "title": "ORIENT PUBLICATION: 'Let’s Change 2016' या शाळांसाठीच्या प्रकल्पाचा लवकरच शुभारंभ", "raw_content": "\n'Let’s Change 2016' या शाळांसाठीच्या प्रकल्पाचा लवकरच शुभारंभ\nचित्रपटाच्या माध्यमातून स्वच्छतेबाबत जनजागृती\nमाननीय पंतप्रधानांनी २०१४ मध्ये ‘स्वच्छ भारत मिशन' ची सुरुवात केल्यापासून, अनेक प्रयत्न केले गेले आहेत. असाच अत्यंत विचारपूर्वक,नियोजनबद्धपणे हाती घेतलेला ‘Let’s Change' हा व्यापक प्रकल्प आहे. अस्वच्छ परिसराचं मूळ कारण, निष्काळजीपणे कचरा भिरकावणे, थुंकणे याला पायबंद घालण्याचा हा सर्वंकष प्रयत्न आहे. महाराष्ट्रातील सर्व शाळांसाठी साप्ताहिका 'तासिका ' या उपक्रमामध्ये १५४/१५ या सरकारी अध्यादेशान्वये‘Let’s Change' हा अधिकृत उपक्रम म्हणून जाहीर केला आहे. हा उपक्रम २०१६-२०१७ या शैक्षणिक वर्षात राबिवला जाणार आहे.\nया उपक्रमात सहभागी होणाऱ्या सर्व शाळांमध्ये रमेश देव प्रोडकशन प्रस्तुत, अपार एटंरटेन्मेंट निर्मित व रोहित आर्या दिग्दर्शित ‘Let’s Change' हा चित्रपट दाखवला जाणार आहे. जो दर्शकांना एक रंजक आणि त्याचबरोबर ठोस कृतीसाठी प्रोत्साहित करेल. त्यापाठोपाठ होणाऱ्या चर्चा, गटनिय अनुभवांचं आदान–प्रदान, स्पर्धा आणि वेगवेगळ्या ठिकाणी होणारे बक्षिस समारंभ यामुळे जानेवारी २०१७ पर्यंत या उपक्रमाबद्दलचा उत्साह टिकून राहील असा विश्वास आहे. शाळांवर विशिष्ट वेळाचं / काळाचं बंधन व बोजा न टाकण्याच्याच दृष्टीने आखण्यात आलेला प्रोजेक्ट ‘Let’s Change' सगळ्यांना रंजक आणि उत्सुकतापूर्ण वाटल्याने अतिशय प्रभावी ठरेल व त्याचे दृश्य परिणाम लगेचच दिसतील .\n'स्वच्छ भारत मिशन ' च्या कमिटीचे अध्यक्ष पद्मभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनीही हा उपक्रम साधा, रंजक, अतिशय मुलभूत असल्याने अत्यंत प्रभावी ठरेल असं मत व्यक्त केलं आहे. ही एक उत्तम कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी तसेच जाहिरातीची संधी ठरू शकते, असं सांगत 'उद्योग जगताने शाळांना पुरस्कृत करावे 'असं आवाहनही केलं आहे.\nतर जेष्ठ अभिनेते रमेश देव म्हणाले की, हा उपक्रम चित्रपट माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातल्या प्रत्येक शाळेमध्ये पोहचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. यामुळे शालेय स्तरावरच मुलांमध्ये चांगल्या नागरी सवयी रुजतील याचा आम्हाला विश्वास आहे. पहिल्या टप्प्यात विद्यार्थी 'सरदार पटेलबाजी' करत रस्त्यावर व इतरत्र कचरा टाकणाऱ्यांना रोखतील. 'सरदार पटेलबाजी' हा 'गांधीगिरी' पेक्षा आतिशय जहाल असा पवित्रा आहे. आमच्या उपक्रमात एकूण ४ टप्पे आहेत आणि प्रत्येक टप्पा अतिशय करमणूकप्रधान अशा चित्रपटाच्या माध्यमातून उलगडून 'स्वच्छ भारत मिशन'च्या यशासाठी मोठा हातभार देईल.\nतर प्रकल्प संचालक रोहित आर्या म्हणाले की, प्रोजेक्ट ‘Let’s Change'चा खर्च भागविण्यासाठी प्रत्येक विद्यार्थाकडून एक माफक शुल्क आकारायला महाराष्ट्र सरकारने आम्हाला परवानगी दिली असली तरी 'एबीसीडीई' (ABCDE)फाऊंडेशन च्या माध्यमातून आम्ही प्रत्येक विद्यार्थ्यामागे शुल्क न ठेवता,प्रत्येक शाळेमागे माफक शुल्क आकारण्याचा प्रयत्न करत आहोत. प्रत्येक विद्यार्थाकडून किती शुल्क घ्यायाचे हा निर्णय शाळेवर सोपविला जाईल. जर शाळेने पैसे जमवले तर दाखवलेल्या चित्रपटाचं सूत्र पकडून, सुचवण्यात आलेल्या उपक्रमांवरच ते शाळेतर्फे खर्च केले जातील. प्रोजेक्ट ‘Let’s Change' अंतर्गत\nसर्वोत्तम शाळा, आणि विद्यार्थ्यांचे अभिवादन समारंभपूर्वक विविध ठिकाणी केले जाईल. उद्योगजगताने शाळांना पुरुस्कृत करावं म्हणून आम्ही प्रयत्न करत आहोत. काहींनी त्यात रसही दाखविला आहे आणि आमहाला आशा आहे की आणखी जास्त प्रमाणात इतर कंपन्याही ह्यात रस घेतील, कारण खात्रीने भरपूर प्रसिद्धी तर मिळेलच आणि हा एक प्रभावशाली योग्य (सिएसआर- corporate social responsibility) उपक्रम ही होईल.\nतसंच व्यक्तिगत स्तरावरही कुणी आपल्या माजी शाळेला, मुलं जातात त्या शाळेला पुरस्कृत करू शकतील. किंवा किमान या उपक्रमात शाळांना सहभागी करून घेण्यासाठी साहाय्य करू शकतात. या उपक्रमाच्या यशासाठी कचरा इतस्तत: फेकून सारा परिसर गलिछ करण्याच्या घाणेरड्या सवयीला आळा घालण्यासाठी, ती नियंत्रणात आणण्यासाठी 'एबीसीडीई' फाऊंडेशन कंपनी, स्वयंसेवी संस्था तसंच वैयक्तिकरित्या यात सहभागी होऊन सामुहिक प्रयत्न करण्याचं आवाहन करत आहे. अधिक माहिती करिता पुढील संकेतस्थळावर'www.letschangeindia.net' उपलब्ध आहे.\n‘लाल बत्ती’ चित्रपटाचा दमदार टीझर प्रदर्शित\nपोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेतील अभिनेता मंगेश देसाई यांचे ‘लाल बत्ती’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटाविषयी उत्सुकत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/happy-birthday-hrithik-roshan/", "date_download": "2019-06-20T15:11:01Z", "digest": "sha1:MG775RRHRD3X4IAYNXWKIFYCLTK255MW", "length": 16952, "nlines": 226, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Happy Birthday : अभिनेता हृतिक रोशनचा आज वाढदिवस", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदुसरीच्या संख्यावाचनात आता नवी पद्धत\nनगरमध्ये एकाच दिवसात दोन नगरसेवकांना पोलिसांकडून अटक\nअकोलेत 3 मजुरांचा तर श्रीगोंद्यात मायलेकीचा बुडून मृत्यू\nहॉटेल मालकाला गावठी कट्टा लाऊन खंडणीची मागणी\nकोब्रा जातीचा साप चावलेल्या मुलीवर यशस्वी उपचार; येवलाच्या डॉक्टरांवर कौतुकाचा वर्षाव\nPhotoGallery : संत निवृत्तीनाथ पालखीचे पंढरपूरला प्रयाण; भाविकांना रेनकोट वाटप\nदिंडोरी : इंग्रजी माध्यमातील १६ विद्यार्थ्यांचा जि. प. शाळेत प्रवेश\nवाढत्या बेरोजगारीविरोधात राष्ट्रवादीचा ‘रेल रोको’\nआयएमएतर्फे आज 24 तासाचा बंद\n‘त्या’ 50 लाख ठेवीमुळे संचालकांची मानहानी\nजि.प.च्या शाळांत आजपासून किलबिलाट\nटंचाईवर जि.प.ची आज सभा गाजणार\nवीज गेल्याचा राग येवून वीज वितरण कंपनीच्या चक्करबर्डी कार्यालयात अधिकार्‍याला मारहाण\nदुचाकीसह विहिरीत पडून तरुणाचा मृत्यू\nट्रक अपघातात सहचालक जागीच ठार\nखान्देश कुलस्वामिनी एकविरा देवी मंदिरात 351 किलो आंब्यांचा भोग\nतळोदा तालुक्यात साडे नऊ कोटीच्या कामांचे भुमिपुजन\nनोकरी देण्याचे आमिष दाखवुन मंदाणा येथील युवकाची साडेसात लाखात फसवणूक\nकढेल गावाजवळ रिक्षा उलटली; 20 मजूर जखमी\nजिल्ह्यात शेती विकासासंबंधी योजनांबद्दल शेतकर्‍यांमध्ये जनजागृती करावी\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nLIVE : राज्याचा महाअर्थसंकल्प; घोषणांचा पाऊस\nHappy Birthday : अभिनेता हृतिक रोशनचा आज वाढदिवस\nHappy Birthday : अभिनेता हृतिक रोशनचा आज वाढदिवस\nमुंबई : बॉलिवूडचा हँडसम हंक हृतिक रोशनचा आज वाढदिवस आहे. लाखो-करोडो तरुणींच्या हृदयावर राज्य करणाऱ्या हृतिकने आजतागायत बॉलिवूडमध्ये अनेक दमदार भूमिका साकारल्या आहेत. आज तो ४५वा वाढदिवस साजरा करत आहे. सोशल मीडियावर त्याच्यावर चाहत्यांच्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.\n२००२ साली त्याने ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरडूपरहिट ठरला होता. त्यानंतर २००३ मध्ये त्याचा ‘कोई मिल गया’ या चित्रपटानेही प्रेक्षकांमध्ये त्याची क्रेझ निर्माण केली. या चित्रपटानंतर ‘क्रिश’ आणि ‘क्रिश-३’ हे चित्रपट���ी तुफान गाजले. ‘अग्नीपथ’ चित्रपटात त्याने प्रियांका चोप्रासोबत मुख्य भूमिका साकारली होती. जोधा-अकबर – या चित्रपटातून हृतिकने पहिल्यांदाच ऐतिहासिक भूमिका साकारली होती.\nकाबिल या फिल्ममध्ये – हृतिकने यामी गौतमसोबत या चित्रपटात अंध व्यक्तिची भूमिका साकारली होती. आता त्याचा ‘सुपर-३०’ हा चित्रपटही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.\nहृतिकच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सुझान खान हिने सोशल मीडियावर नुकतेच खास पोस्ट लिहिली असून त्यांच्या मैत्रीच्या नात्याला इथे अधोरेखित केलं आहे. Happiest happy birthday to my BFF…. असं लिहित तिने हृतिकसोबतचे आणि आपल्या कुटुंबासोबतचे काही खास फोटो शेअर केले. अवघ्या काही तासांमध्ये सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेले हे फोटो पाहून चाहत्यांनीही कमेंट बॉक्समध्ये बी- टाऊनच्या या ‘ग्रीक गॉड’ला म्हणजेच हृतिकला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.\nखुशखबर : ‘आयटीआय’ची प्रवेश क्षमता 50 हजाराहून अधिक वाढणार\nमुंदडा ग्लोबलच्या विद्यार्थ्यांकडून गरीब विद्यार्थ्यांना मायेची उब\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nआवर्जून वाचाच, विशेष लेख\nपुलवामा हल्ल्याच्या निषेधासाठी नागरीकांचा नालासोपारा रेल्वे स्थानकात रेल रोको\nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या\nयंदा सीबीएसईची दहावी, बारावीची परीक्षा होणार सोपी\nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव, मुख्य बातम्या\nदेवगिरी पडल्यावर स्वराज्याची उभारणीची फुंकर शिवरायांनी घातली : राहुल सोलापूरकर\nmaharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव\nLIVE : राज्याचा महाअर्थसंकल्प; घोषणांचा पाऊस\nराधाकृष्ण विखे यांच्याकडे गृहनिर्माण खाते\nFeatured, maharashtra, मुख्य बातम्या, सार्वमत\n# video # हॅप्पी योग स्ट्रिंट मध्ये जळगावकरांनी घेतला योगासह प्राणायमचा आनंद\nmaharashtra, आरोग्यदूत, आरोग्यम धनसंपदा, आवर्जून वाचाच, जळगाव\nआता ‘एसटी’ साकारणार पर्यावरणपूरक इ-बस\nLIVE : राज्याचा महाअर्थसंकल्प; घोषणांचा पाऊस\nकोब्रा जातीचा साप चावलेल्या मुलीवर यशस्वी उपचार; येवलाच्या डॉक्टरांवर कौतुकाचा वर्षाव\nPhotoGallery : संत निवृत्तीनाथ पालखीचे पंढरपूरला प्रयाण; भाविकांना रेनकोट वाटप\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\nजयडीचा स्टायलिश अंदाज पाहून तुम्ही थक्क व्हाल\nदिंडोरी : इंग्रजी माध्यमातील १६ विद्यार्थ्यांचा जि. प. शाळेत प्रवेश\nBreaking News, नाशिक, मु��्य बातम्या\nमुंदडा ग्लोबलच्या विद्यार्थ्यांकडून गरीब विद्यार्थ्यांना मायेची उब\nLIVE : राज्याचा महाअर्थसंकल्प; घोषणांचा पाऊस\nकोब्रा जातीचा साप चावलेल्या मुलीवर यशस्वी उपचार; येवलाच्या डॉक्टरांवर कौतुकाचा वर्षाव\nPhotoGallery : संत निवृत्तीनाथ पालखीचे पंढरपूरला प्रयाण; भाविकांना रेनकोट वाटप\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/saptarang/article-sunil-deshpande-maitrin-supplement-smita-patil-sakal-pune-today-190766", "date_download": "2019-06-20T15:57:39Z", "digest": "sha1:HILMLX3MTEBMWUXU6USKRQBHO6RRFWTZ", "length": 21612, "nlines": 230, "source_domain": "www.esakal.com", "title": "Article Sunil Deshpande maitrin supplement Smita Patil sakal pune today तिखटजाळ! | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, जून 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर गुरुवार, जून 20, 2019\nशनिवार, 25 मे 2019\nसर्वच क्षेत्रांत आत्मविश्वासाने मुक्त संचार करणाऱ्या महिलांच्या यशोगाथा, सेलिब्रेटी टिप्स, महिलांचे आरोग्य, ट्रेंड्स, पाककृती, सुरक्षिततेच्या दृष्टीने 'सेफ्टी झोन' वाचा 'सकाळ पुणे टुडे'च्या 'मैत्रीण' या पुरवणीत...\nगुजरातच्या सौराष्ट्र भागातलं एक छोटंसं खेडं. काळ स्वातंत्र्य मिळण्याच्या काही वर्षं आधीचा. मिरचीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या या गावातून मोठ्या प्रमाणात लाल मिरची वाळवून तिखट, मसाला तयार करून पाठवला जात असतो. सरकारचा कर गोळा करण्यासाठी अधूनमधून सुभेदाराची स्वारी येत असते. सोबत शिपायांचा लवाजमाही असतो. विदेशी सरकारचे हे देशी हस्तक म्हणजे गावकऱ्यांचे कर्दनकाळच जणू घोड्यांवर स्वार होऊन आलेले हे शिपाई दोन-चार दिवस मुक्काम ठोकणार, गावातल्या शेळ्या, कोंबड्या जबरदस्तीनं उचलून फस्त करणार, असा जोर-जबरदस्तीचा खाक्‍या. गावचा भ्रष्ट सरपंच आपली गैरकृत्यं झाकण्यासाठी रंगेल सुभेदाराची सर्व प्रकारे ‘बडदास्त’ ठेवायला सज्ज असतो. याही वेळी नदीकिनाऱ्यावर सुभेदाराचा पडाव असाच पडलेला. नदीवर पाणी भरायला आलेल्या स्त्रियांच्या घोळक्‍यातली एक स्त्री सुभेदाराच्या नजरेला पडते.\nत्याच्या मनात भरते, पण ती त्याला दाद देत नाही. पहिल्याच भेटीत सुभेदाराला चार शब्द सुनावून निघून जाते. ती असते सोनबाई. कष्ट करून, आब राखून घर चालवणारी. लोचट पुरुषी नजरा ओळखत अशा लोकांना त्यांची जागा दाखवून देणारी. तिचा नवरा मात्र महाआळशी. कोणत्याही कामावर न टिकणारा. त्यातच त्याला रेल्वेची नोकरी लागल्यानं तो शहराकडे निघून जातो. ती एकटीच राहते हे कळताच सुभेदाराची वासना भडकते. काहीही करून सोनबाईला वश करायचंच, या ध्यासानं तो वेडापिसा होतो.\nपुन्हा एकदा तो तिला नदीवर गाठतो. बळजबरीनं तिचा हात पकडतो. सोनबाई त्याच्या कानशिलात लगावून पळून जाते. अपमानानं सुभेदाराचा तिळपापड होतो. त्याच्या हुकमावरून शिपाई तिचा पाठलाग करत जातात. त्यांना चुकवत सोनबाई मिरची-मसाल्याच्या कारखान्यात आश्रय घेते. सुभेदारासाठी आता हा प्रतिष्ठेचा मुद्दा बनतो. कारखान्याचा मालक, गावचा सरपंच यांना धमक्‍या देत तो सोनबाईला आपल्यासमोर हजर करण्याचा हुकूम सोडतो. कारखान्याचा वृद्ध चौकीदार अब्बूमियाँ मात्र तिला अभय देतो.\nशिपाई बाहेरून दरवाजावर धडका मारतात, धमक्‍या देतात. पण चौकीदार त्यांना भीक घालत नाही. गावकऱ्यांच्या वतीनं सरपंच सुभेदाराकडे रदबदली करू पाहतो. पण ‘सोनबाई हवीच’ या हट्टानं तो पेटलेला असतो. ‘माझं ऐकलं नाहीत तर सारा गाव जाळून टाकीन,’ या त्याच्या धमकीनं गावकरी संकटात सापडतात. कारखान्यात अडकून पडलेल्या अन्य स्त्रियाही सोनबाईला हा ‘दुराग्रह’ सोडून सुभेदाराची इच्छा पूर्ण करण्याचा सल्ला देतात. परंतु स्वत:च्या शीलरक्षणासाठी कोणतीही किंमत मोजायला तयार असलेली सोनबाई तो सल्ला धुडकावून लावते. त्यातच कामगारांमधल्या एका महिलेला फीट येते. सगळ्याजणी तिला सावरतात. गरोदर असलेल्या दुसऱ्या एकीची धसक्‍यानं प्रसूती होते. तेही संकट कसंतरी निभावतं. पण बाहेर शिपायांचा पहारा तसाच असतो.\nएका असहाय क्षणी सोनबाई सुभेदाराकडं जायला तयार होतेसुद्धा. पण अब्बूमियाँ तिला धीर देत अडवून ठेवतो. सुभेदारानं ग्रामस्थांना दिलेली मुदत संपताच शिपाई दरवाजा तोडून कारखान्यात घुसतात. अब्बूमियाँ गोळीबारात मारला जातो. वासनांध सुभेदार सोनबाईजवळ पोचतो. ती त्याच्या तावडीत येणार तोच-कारखान्यातल्या अन्य स्त्रिया सुभेदारावर थेट चाल करून येतात. पोत्यावर रचून ठेवलेली लाल तिखटाची भुकटी पोत्यासकट त्याच्या तोंडावर फेकून मारतात. एकापाठोपाठ एक झालेल्या त्या तिखटजाळ माऱ्यानं सुभेदार कोसळतो. नेस्तनाबूत होतो.\nप्रख्यात गुजराती लेखक चुनीलाल मडिया यांच्या ‘अंत:स्रोत’ या कथेवर दिग्दर्शक केतन मेहता यांनी बनवलेल्या ‘मिर्च मसाला’ (१९८७) या चित्रपटातली ही खंबीर सोनबाई रंगवली होती स्मिता पाटीलनं. स्मिताच्या अकाली मृत्यूनंतर क���ही दिवसांतच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानं तिच्या अभिनयाचा आणखी एक धगधगता आविष्कार समोर आला. हा संपूर्ण चित्रपट स्मितानं तोलून धरला होता. अर्थात, यात लेखक-दिग्दर्शकाचा वाटाही तेवढाच मोलाचा. सोनबाई स्वाभिमानी आहे, पण उर्मट नाही. नवऱ्यानं कामधंदा करावा यासाठी तिचा जीव तिळतिळ तुटतो. पण हाच नवरा नोकरी लागली म्हणून शहराकडं जायला निघतो, तेव्हा ती व्याकूळ होत ‘जाऊ नको, शहर माणसांना गिळून टाकतं,’ असं त्याला विनवते.\nघोड्यावर बसलेल्या सुभेदाराला पाहून नदीवरच्या अन्य स्त्रिया पळून जातात तेव्हा सोनबाई त्याच्या नजरेला नजर भिडवत, ‘या ठिकाणी माणसं पाणी पितात, जनावरांना पाणी पाजण्याची जागा पुढं आहे,’ असं थंडपणे सुनावते. त्यावर ‘या जनावराला पाणी पाजणार का’ या सुभेदाराच्या निर्लज्ज सवालावर ‘माणसाप्रमाणं पाणी पिण्यासाठी आधी कमरेत वाकून हाथ पुढं करावा लागतो,’ या शब्दांत ती त्याचं तोंड बंद करते. असे अनेक प्रसंग स्मितानं कुठलाही आक्रस्ताळेपणा न करता केवळ डोळ्यांच्या बोलीनं साकार केले. डोक्‍यावर दोन-दोन कळशा ठेवून चालण्यातली तिची सहजताही लक्षात राहणारी. सिनेमा संपल्यानंतर आठवणीत राहते ती ‘प्रत्यक्ष माझ्या नवऱ्यानं सांगितलं तरी मी सुभेदाराकडं जाणार नाही,’ असं ठामपणे म्हणणारी स्मिता आणि तिच्या नजरेतला तो तप्त अंगार\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nअभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसचा गेल्या वर्षी प्रदर्शित झालेला ‘रेस 3’ चित्रपट सुपरफ्लॉप ठरला. आता ती 1982 मध्ये प्रदर्शित झालेल्या महेश भट्ट यांच्या ‘...\nकोल्हापुरातील शुटींग अन्‌ \"सूत्रधार'मधील पाटील...\nकोल्हापूर - \"सूत्रधार' हा हिंदी चित्रपट. पण, चित्रपटाची कथा राजकारणावर आधारित. येथील ज्येष्ठ दिग्दर्शक चंद्रकांत जोशी यांनी हा चित्रपट दिग्दर्शित...\nफुटबॉल मॅचच्या नावावर जायचो शुटींगला\nमाझं शिक्षण शहाजी कॉलेज आणि त्यानंतर दळवीज्‌ आर्टस्‌ इन्स्टिट्यूटमध्ये ‘जीडी आर्ट’ही केलं. चित्रकलेत रमलो; पण अभिनयाची आवड गप्प बसू देत नव्हती....\nआम्ही थिएटर करतो... नाटक ... तोंडाला रंग फासून जगाला हसवतो, रडवतो. आमचा आणि राजकारणाचा खरं तर काय संबंध पण अलीकडील दोन घटना. सुमारे सहाशे रंगकर्मी...\nLoksabha 2019 : सांगलीत काँग्रेस, स्वाभिमानी उमेदवारीबाबत अफवांचे पीक\nसांगली - येथील लोकसभा मतदारसंघाबाबत काँग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटने दरम्यानचा गुंता दिल्लीत पोहचल्यानंतर आज सांगलीत उलट सुलट अफवांचे पीक...\nसेवानिवृत्त अद्याप पेन्शनच्या प्रतीक्षेत\nबावधन - मार्च महिन्याचे एकवीस दिवस उलटले तरी मुळशी तालुक्‍यातील सेवानिवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांना अद्याप पेन्शन मिळाली नाही. इतर तालुक्‍यांत सातव्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/data-cards/airtel-huawei-e1731-airtel-2g-3g-usb-modem-data-card-unlocked-price-peizhl.html", "date_download": "2019-06-20T15:16:47Z", "digest": "sha1:Q7SLIATAIHGY27TFSMFWYEFYNGP6A5HD", "length": 13358, "nlines": 272, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "एरटेल हुआवेई ए१७३१ एरटेल २ग ३ग उब मोडेम डेटा कार्ड उनलोकेड सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nएरटेल हुआवेई ए१७३१ एरटेल २ग ३ग उब मोडेम डेटा कार्ड उनलोकेड\nएरटेल हुआवेई ए१७३१ एरटेल २ग ३ग उब मोडेम डेटा कार्ड उनलोकेड\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nएरटेल हुआवेई ए१७३१ एरटेल २ग ३ग उब मोडेम डेटा कार्ड उनलोकेड\nएरटेल हुआवेई ए१७३१ एरटेल २ग ३ग उब मोडेम डेटा कार्ड उनलोकेड किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये एरटेल हुआवेई ए१७३१ एरटेल २ग ३ग उब मोडेम डेटा कार��ड उनलोकेड किंमत ## आहे.\nएरटेल हुआवेई ए१७३१ एरटेल २ग ३ग उब मोडेम डेटा कार्ड उनलोकेड नवीनतम किंमत Jun 19, 2019वर प्राप्त होते\nएरटेल हुआवेई ए१७३१ एरटेल २ग ३ग उब मोडेम डेटा कार्ड उनलोकेडशोषकलुईस उपलब्ध आहे.\nएरटेल हुआवेई ए१७३१ एरटेल २ग ३ग उब मोडेम डेटा कार्ड उनलोकेड सर्वात कमी किंमत आहे, , जे शोषकलुईस ( 2,999)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nएरटेल हुआवेई ए१७३१ एरटेल २ग ३ग उब मोडेम डेटा कार्ड उनलोकेड दर नियमितपणे बदलते. कृपया एरटेल हुआवेई ए१७३१ एरटेल २ग ३ग उब मोडेम डेटा कार्ड उनलोकेड नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nएरटेल हुआवेई ए१७३१ एरटेल २ग ३ग उब मोडेम डेटा कार्ड उनलोकेड - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nएरटेल हुआवेई ए१७३१ एरटेल २ग ३ग उब मोडेम डेटा कार्ड उनलोकेड - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nएरटेल हुआवेई ए१७३१ एरटेल २ग ३ग उब मोडेम डेटा कार्ड उनलोकेड वैशिष्ट्य\nसिम सपोर्ट 2G / 3G SIM\nमेमरी कार्ड सपोर्ट स्लॉट Support up to 32g\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\nएरटेल हुआवेई ए१७३१ एरटेल २ग ३ग उब मोडेम डेटा कार्ड उनलोकेड\n3/5 (1 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://shriramkrishnakshirsagarmaharaj.com/Publications/gharpochseva.aspx", "date_download": "2019-06-20T14:59:00Z", "digest": "sha1:WXZDIUDCCWLIYBN2SVIQZSXOZ5G6XJ2W", "length": 7652, "nlines": 77, "source_domain": "shriramkrishnakshirsagarmaharaj.com", "title": "gharpochseva", "raw_content": "|| श्री गणेशदत्तगुरुभ्यो नमः ||\nआपली भाषा निवडा: मराठी हिन्दी English घरपोच ग्रंथसेवा\nपरमपूज्य श्री गुरुदेवांच्या कृपेने या वेबसाईटवर अनेक नवनवीन उपक्रम सुरु झाले आहेत. तसेच या वेबसाईटच्या परिपूर्णतेसाठी अनेक कल्पना चर्चेतून पुढे येत आहेत. वेदकार्यासोबतच अजून एक महत्वाचे कार्य म्हणजे \"परमपूज्य गुरुदेवांच्या मुखातून भक्त कल्याणासाठी या भूतलावर अवतरलेली वेदतुल्य ज्ञानगंगा अर्थात् परमपूज्य श्री गुरुदेवांची ग्रंथसंपदा\" \"माझे हे विचार सामान्यातल्या सामान्य व्यक्तीपर्यंत पोहोचवा\" या गुरुआज्ञेला शिरसावंद्य मानून \"परमपूज्य श्री गुरुदेवांची ग्रंथसेवा\" अधिक व्यापक बनविण्यासाठी एक अभिनव कल्पना घेऊन कार्य करण्याचा मानस आहे. याच वेबसाईटवर \"ग्रंथसंपदा\" या सदरात प्रदर्शित केलेली ग्रंथसंपदा आणि त्यातले विषय\n१) गुरुवाणी भाग १ ते १६ - मूल्य २५ रुपये प्रत्येकी\n२) अमृत कलश भाग १ ते ७ - मूल्य २५ रुपये प्रत्येकी (प्रत्येक भागातील विषयांची नावे \"ग्रंथसंपदा\" या सदरात प्रदर्शित केलेली आहेत, ती कृपया पाहून घ्यावीत.)\n३) धर्मदर्शन - मूल्य ५० रुपये\n४) सद्गुरुसंवाद - मूल्य १०० रुपये\n५) श्रीरामकृष्ण उवाच - मूल्य १०० रुपये\n६) श्री गुरुचरित्र अवतरणिका - मूल्य १५ रुपये\n७) श्रीगुरुसेवा त्रैमासिक - वार्षिक वर्गणी १५० रुपये\nवाचून आपणांस हव्या त्या ग्रंथांचे नाव आणि संख्या खालील (आपल्या जवळील विभागातील) व्यक्तींना कळविल्यास ते ग्रंथ आपल्या घरी पोहोचवण्याची व्यवस्था केली जाईल.\nश्री. राजेंद्र थोरवे : ९८२२ ११६ १४३\nश्रीपूर, पंढरपूर, अकलूज, बावडा, इंदापूर, नीरानरसिंहपूर, कंदर, अहमदनगर शहर-\nश्री. दीपक बंकट कानडे (पूर्ण वेळ) : ९७६३ ७७६ ३४९\n१) श्री. महेंद्र घोगरे (पूर्ण वेळ) : ९४२३ ९३५ ०४०\n२) श्री. अभिजीत पाटील : ७७५६ ८५३ ४४३\nश्री. सुभाष दंडवते (पूर्ण वेळ) : ९९२३ ४९५ ८१२\nश्री. प्रकाश गोडगे (पूर्ण वेळ) : ९६५७ ३५७ ३३१\nश्री. सुधीर टेकाळे (पूर्ण वेळ) : ९७६३ ४८३ ३४३\nश्री. साळूंके : ९४२३ ५२० ०२०\nसौ. अमृता गायकवाड (रविवारी) : ८६०० ९९० ५८७\n१) श्री. शेखर कुलकर्णी : ९९२२ १५३ ३९९\n२) श्री. संदेश पाटील : ९८२२ २२७ ५८७\n३) श्री. आशिष कुलकर्णी : ९८६० १९० ५७५\nश्री. अवधूत कोटकर (पूर्ण वेळ) : ९३२३ ९७३ २७३\nश्री. बाळू सदाशिव नारखेडे (पूर्ण वेळ) : ९४२० १०९ ०७०\nश्री. शिरोडकर बाळकृष्ण गोविंद : ९४२३ ७४४ २०१\nश्री. प्रमोद चोळसगुड : ९४२३ ५३५ ३७९\nश्री. सुकी गणेश : ९४२० २६१ ९६४\nवरील पैकी शहरात आपले गाव/शहर नसल्यास अथवा ग्रंथमिळण्यास कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवल्यास ८३७९ ९५४ २८७ / ९७६३ ७७६ ३३९ / ९७६३ ७७६ ३४९ या क्रमांकावर संपर्क करावा.\nटीप- केवळ ग्रंथसेवेकरिता ही नावे आहेत. या वेबसाईटद्वारे ग्रंथांचे मूल्य सोडून इतर कोणत्याही स्वरुपातील निधीसंकलन आम्ही करत नाही.\nश्रीगुरुदेवांच्या विभूतिमत्त्वाचे विविध पैलू\nसद्गुरुंचे जीवन आणि कार्य\nश्री गुरुदेव दत्त अँप्लिकेशन\nश्री दत्त देवस्थान ट्रस्टची प्रकाशने\nसद्गुरु सेवा प्रतीष्ठानची प्रकाशने", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://weeklyamber.com/index.php/amber-prasangik-lekh/13935-2017-05-09-10-25-27", "date_download": "2019-06-20T15:50:19Z", "digest": "sha1:RERBBWYRED7WFIJXLNOGDB7IDQD7FQBR", "length": 9287, "nlines": 50, "source_domain": "weeklyamber.com", "title": "संस्कार \";} /*B6D1B1EE*/ ?>", "raw_content": "\nसाप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......\nमुख्य पान -- पुढे वाचा >> -- संस्कार\nम्हणजे खरं तर चांगले वळण/शिस्त असे मला वाटते. लहान मुलं म्हणजे मातीचा गोळा असतो. आपण त्याला जसा आकार देऊ तसा तो सुंदर तयार होत असतो. संस्कार हे घरातून प्रत्येक मुलावर चांगले होत असतात. परंतु या बालसंस्कार वर्गात गेल्या 4 वर्षांपासून आम्ही सगळा शिक्षकवृंद वेगवेगळ्या नवीन संकल्पना राबवून मुलांना जास्तीत जास्त ज्ञान देण्याचा प्रयत्न करत असतो. या संस्कार वर्गात आम्ही मुलांवर मानसिक व शारीरिक असे दोन्ही प्रकारचे संस्कार करत असतो.\nआमचा सर्व शिक्षकवृंद त्यांच्यामागे असणारी नोकरी/ व्यवसायाची व घराची जबाबदारी सांभाळून विनामूल्य शिकवण्यासाठी येत असतो. संस्कारवर्ग दररोज सोवार ते शुक्रवार सायंकाळी 6.30 ते 7.30 या वेळात असतो. दररोज 2-3 शिक्षक असतात. यामध्ये आम्ही स्तोत्र, श्लोक, रामरक्षा, गणपती अथर्वशीर्ष, छोटी गाणी, गोष्टी, योगासने, प्राणायाम इत्यादी बरेच काही शिकवत असतो. यावर्षी आम्ही आषाढी व कार्तिकी एकादशीला मुलांची सुंदर बालदिंडी विठ्ठल मंदिरात घेऊन गेलो. तसेच बालगोपाळांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धा व मोठ्या मुलांसाठी गणपती अथर्वशीर्ष सुस्पष्ट म्हणणे या स्पर्धा घेतल्या. नवरात्रीत मुलांचा भोंडला घेतला व मुलांना खाऊ देण्यात आला. डिसेंबर महिन्यात श्रीदत्त जयंतीनिमित्त येथे संस्कारवर्ग घेण्यात आला. गणेश जयंतीनिमित्त श्रीसिद्धीविनायक मंदिर येथे मुलांनी श्लोक,\nगणपती स्तोत्र, गणपती अथर्वशीर्ष म्हटले. जानेवारी महिन्यात शाहूनगरच्या बागेध्ये सहल नेण्यात आली. मुलांचे खेळ घेतले. तसेच पोटभर नाश्ता देण्यात आला. फेब्रुवारी महिन्यात मुलांचे दातांचे आरोग्य तपासणीसाठी एक दिवस मोफत डेन्टल कॅम्प ठेवला होता. त्यासाठी पिंपरी येथील डॉ. अनिता पेसवानी व त्यांच्या सहकारी आल्या होत्या. संस्कार वर्गाचा समारोप 31 मार्च 2017 ला झाला. त्या दिवशी अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेले डॉ. संजीवकुमार पाटील आले होते. ते भूलतज्ज्ञ असून नाटककार, दिग्दर्शक आहेत. तसेच मन:शक्ती केंद्र लोणावळाचे ते साधक आहेत. त्यांनी ‘सुजाण पालकत्व’ याविषयी संस्कार वर्गातील मुलांच्या पालकांना तसेच शिक्षकांना खूप सुंदर मार्गदर्शन केले. पाण्याचे महत्त्व, रोज मोठ्यांना नमस्कार करणे, रोज मंदिरात जाणे, मोठ्यांचे ऐकणे, खोटे न बोलणे इत्यादी आम्ही सांगितलेल्या गोष्टी मुलं आपल्या पालकांना आवर्जून सांगतात.\nव या गोष्टींचे पालनही करतात. संस्कारवर्गात मुख्य रवींद्र टोळे, सौ. रोहिणी टोळे, विजय अभ्यंकर काका तसेच श्रीनिवास साठे हे कार्यरत असतात. साठे काकांचे काम हे न दाखवता पण काळजीपूर्वक व बारकाईने सगळीकडे लक्ष ठेवून चालू असते. तसेच श्रीमती सुन नामदे, सौ. प्रिती साठे, सौ. सपना साठे, सौ. मीरा जोशी, सौ. शिल्पा जोशी, सौ. रजनी जोशी, सौ. संगीता धोंडीराम, सौ. जान्हवी एरंडे, सौ. सविता स्वामी, सौ. सुवर्णा देशपांडे हे सगळे शिक्षक संस्कारवर्गात कार्यरत आहेत. यावर्षी श्रीनिवास साठे यांनी संस्कारवर्गाला 5001 रु.ची देणगी दिली आहे. हा संस्कारवर्ग अधिकाधिक चांगल्या प्रकारे घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. सौ. सुवर्णा देशपांडे\nह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 425\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://weeklyamber.com/index.php/amber-prasangik-lekh/14315-2017-08-01-11-04-33", "date_download": "2019-06-20T15:43:16Z", "digest": "sha1:N5WIJCUWX6RZLHFIRJVJ5S5WBJ26G42V", "length": 9867, "nlines": 49, "source_domain": "weeklyamber.com", "title": "श्‍वानपुराण \";} /*B6D1B1EE*/ ?>", "raw_content": "\nसाप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......\nमुख्य पान -- पुढे वाचा >> -- श्‍वानपुराण\nभटक्या कुत्र्यांचा उपद्रव हा सार्वकालीन आहे. त्यांच्याबद्दल अनेकदा, अनेक वृत्तपत्रांतून तक्रारी, सूचना येत असतात. (समर्थाघरचे श्‍वान वेगळे) सध्या त्यांचा वावर येथील अनेक वसाहतींमधून दिसून येतो. (भालेराव कॉलनीत तर ती सध्या 10च्या गटाने फिरतांना दिसतात) काळे फडके, डोक्यावर काही बोजा घेतलेल्या म���णसांवर ती भुंकतात, मुले घाबरून पळू लागली की कुत्री त्यांच्या मागे लागतात. दुचाकी, चारचाकीच्या मागे पळत पाठलाग करतात, त्यामुळे अपघात होतात. अशी भटकी कुत्री चावल्यावर पूर्वी पोटात 9 इंजेक्शन्स घ्यावी लागत असत, आता ती संख्या (पाचावर धारण) पाचावर आलेली आहे.\nमांजर लबाड, तर कुत्र्याची इमानदार म्हणून ख्याती. घराच्या राखणीसाठी, शेतावर त्यांचा उपयोग होतो. बाँबशोधक पथकात त्यांचा चांगला उपयोग करून घेतला जातो, सर्कशीतही त्यांचे खेळ दाखविले जायचे. त्यांना नटवून त्यांचे फॅशन शोही गुलहौशी मंडळी भरवत असतात. इतिहासकालीन अशा एका इमानदार कुत्र्याची समाधी महाराजांनी बांधल्याचे सर्व ज्ञात आहे. घरीदारी पाळलेल्या कुत्र्यांचे काही ठिकाणी तर माणसांपेक्षा जास्त लाड पुरवले जातात. त्यांना दूध, नॉनव्हेज खिलवले जाते. सलूनमध्ये नियमितपणे त्यांचे केस कापले जातात, त्यांच्यासाठी डॉक्टरही असतो.\nपण या कुत्र्यांध्येही एक अवखळ ‘भटकी’ जमात असते. त्यांच्या वागण्याने मात्र त्यांना वरीलप्रमाणे व्हीआयपी ट्रीटमेंट न मिळता मारच मिळतो. गेल्या चार वर्षात 50 हजार जणांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रेबीज प्रतिबंधात्मक लसीकरिता प्रत्येक इंजेक्शनाकरिता 400 रुपये याप्रमाणे सुारे दोन हजारांचा खर्च येतो. पूर्वी केइएम हॉस्पिटलची (मुंबई) श्‍वानपुराण ‘डॉगव्हॅन’, अशीच रस्त्यावरची भटकी कुत्री पकडून विद्युतदाहिनीत नष्ट करीत असे. आता मात्र सामान्य माणूस कात्रीत सापडतो, कारण एकीकडे भटकी कुत्री दंश करतात, त्यांना मारायला जावे तर ‘पेटा’सारख्या प्राणिप्रेी संस्था त्यांना वाचवायला पुढे येतात, एवढेच नाही तर त्यांना क्रूर वागणूक दिली तर संबंधिताविरुद्ध कोर्टात केसही टाकतात. हे खरे की प्रत्येकाला, मग तो मनुष्य किंवा प्राणी असो, जगण्याचा अधिकार आहे, परंतु त्याबरोबर हेही अभिप्रेत आहे की त्याच्यामुळे इतरांना त्रास होता कामा नये.\nअसं म्हणतात की मनुष्य जन्मजात गुन्हेगार नसतो, तर त्याला परिस्थिती तसे बनवते. त्यामुळे त्यांना सुधारण्याकडे सरकारचाही कल असतो. त्यामुळे मनात असा विचार येतो. रस्त्यावर बेवारस फिरणारी ही कुत्रीच व घराघरातून लाडाकोडाने पाळली जाणारीही कुत्रीच. समाजाने अव्हेरल्याने ती भटकी, गुन्हेगार बनली. कुत्र्यांची ‘व��ण’ फास्ट असल्याने त्यांची संख्या वाढत जाते, हाही एक समाजापुढे प्रॉब्ले आहे, रस्त्यावर सोडून दिलेली कुत्री, त्यांचे पालनपोषण न केल्यानेही त्यांना खायला न मिळाल्याने हिंस्र बनतात. अशा ‘भटक्या’ या सदरात मोडणार्‍या सर्व कुत्र्यांना एकत्र करून त्यांची स्वतंत्र वसाहत स्थापन करून त्यांना ‘माणसाळावले’ तर ती नक्की सुधारतील. यासाठी खर्चही बराच येईल. नाहीतर कुत्र्यांचे निर्बिजीकरण, रेबीजवरील खर्चिक इलाज, यासाठी मुबलक खर्च येतो. प्राणिप्रेी संस्थांनी खटले दाखल करण्यापेक्षा वरील सूचनेच्या अंलबजावणीसाठी मदत केल्यास त्यांना पुण्य लाभेल\nह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 333\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/taxonomy/term/1315", "date_download": "2019-06-20T16:44:53Z", "digest": "sha1:RNSBDAXG7HSYR4VG6Q3MC4FTAD4JCY7M", "length": 34930, "nlines": 100, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "गझलकार | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nसुरेश भट, आयुष्यभर लढतच राहिले\nसुरेश भट यांनी राजकारणावर जबरदस्त लिहिले आहे. आचार्य अत्रे काय किंवा भट काय अशी माणसे ही खरोखरीच तत्त्वनिष्ठ असतात. जेव्हा सर्वसामान्य लोकांच्या मनात खरे कोण, खोटे कोण अशी संभ्रमाची अवस्था तयार होते, तेव्हा अशा साहित्यिकांची उणीव फार जाणवते. आचार्य अत्रे यांचा ‘मराठा’ वाचून लोक नुसता आनंद घेत नसत, तर मते तयार करत. त्यांची टीका ही राजकारणातील वायफळ बडबडीवर व फोल योजनांवर असे. त्यांना समाजाचे भले हवे असायचे. त्यांना त्यांचे भलेपण मांडण्यास राजकारण्यांच्या कोलांट्या उड्या खाद्य पुरवत. अत्रे यांच्या वेळी एखादेच स.का. पाटील होते किंवा भट यांच्या वेळी एखादेच राजनारायण होते, आता तर मतदारसंघनिहाय राजनारायण झाले आहेत. अशा वेळी तशा साहित्यिकांची कमतरता जाणवते. अत्रे यांच्यानंतर भट हे एकमेव असे साहित्यिक होते, की ज्यांचा राग ना काँग्रेसवर होता ना भाजपवर, ना समाजवाद्यांवर. त्यांचा राग होता तो फालतू घोषणा, बेगडी राजकारणी आणि खोट्या पक्ष ध्येयधोरणांवर. त्यांनी शिवसेना असो की भाजप; किंवा काँग्रेस असो की समाजवादी, कोणालाही सोडले नाही. त्यामुळे त्यांची उणीव भासते. ते असते तर... हे खरेच, की जरतरला काही अर्थ नसतो.\nमराठी गझल - अहाहा टमाटे किती स्वस्त झाले \nचंद्रशेखर सानेकर यांच्या \"गझल आणि ‘ग्रामीण गझल’\" या लेखाच्या निमित्ताने ज्येष्ठ गझलकार सदानंद डबीर यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया ...\n1. चंद्रशेखर सानेकर यांचा (एकूणच मराठी) गजलेच्या ‘सपाटपणा’वरील आक्षेप योग्यच आहे. 2. मराठी गजलची वाढ संख्यात्मक झाली आहे, गुणात्मक दर्जा घसरला आहे ही खंत माजी संमेलनाध्यक्ष अक्षयकुमार काळे ह्यांनीही व्यक्त केली होती. 3. त्यातून मार्ग कसा काढायचा ह्यावर मतभिन्नता असू शकते. 4. मी चंद्रशेखर सानेकर यांच्या लेखनावर टिप्पणी करणार नाही, पण ह्या विषयावर काही मुद्दे मांडण्याचा प्रयत्न करतो.\n4.1बहर, काफिया, अलामत, रदीफ ह्या तांत्रिक गोष्टी आल्या म्हणजे गजल ‘जमली’ किंवा ती लिहिणाऱ्याला ‘वश झाली’ हा प्रचंड गैरसमज कार्यशाळांतून पसरला गेला आहे. त्यामुळे गजलीयत किंवा शेरीयत हेच गजलेचे किंवा शेराचे व्यवच्छेदक लक्षण आहे हेच विसरले गेले आहे.\nगजलीयत शिकवता येत नाही. तिची व्याख्या करता येत नाही. ‘होसला अफजाई’ किंवा प्रोत्साहन देण्याच्या नादात सुमार किंवा गजलच नाही अशा रचनांना दाद देणे सुरू झाले आहे.\nदिलीप पांढरपट्टे - समृद्ध जाणिवांचा गझलकार\nमराठी गझल समृद्ध करण्यातील दिलीप पांढरपट्टे यांचे कार्य महत्त्वाचे आहे. मराठी गझलमध्ये जे दहा-बारा महत्त्वाचे गझलकार मानले जातात त्यात पांढरपट्टे अग्रेसर आहेत. सुरेश भटांच्या कवितेच्या कार्यक्रमाचा परिणाम अनेक तरुणांवर झाला, त्यांमध्ये दिलीप पांढरपट्टे हे कवी होते. पांढरपट्टे ते ऋण कृतज्ञतेने मान्य करतात.\nसुरेश भट पुण्यात काही काळ वास्तव्यास होते. तेथे राहून ते दिवाळी अंकाचे प्रकाशन करत असत. त्यांच्या दिवाळी अंकासाठी दिलीप पांढरपट्टे यांनी त्यांची गझल पाठवली. ती अंकात निवडली गेली नाही. परंतु सुरेश भट यांनी त्यांना पत्र लिहून ‘आपण मला भेटावे, मला आपणाशी गझल तंत्राविषयी काही बोलायचे आहे’ असे कळवले. त्या संधीचा फायदा घेऊन पांढरपट्टे भट यांना भेटले. त्या प्रथम भेटीतून त्यांची मैत्री अतूट बनली. त्यांच्या भेटी वाढल्या. कधी शनिवारवाड्यात तर कधी सदाशिव पेठेतील कार्यालयात. भट व पांढरपट्टे यांचे गुरू-शिष्याचे नाते बनले. भट यांच्या गझलांचा प्रभाव पांढरपट्टे यांच्या गझलांवर आहे. “आज मी गझल लिहितो याचे सर्व श्रेय सुरेश भट यांना आहे” असे पांढरपट्टे सांगतात. कारण “गझलचे तंत्र हे त्यांनी मला ज्ञात करून दिले.”\nअभंगात गझलेचा शोध – एक व्यर्थ खटा���ोप\nअरुण भालेराव यांचा लेख वाचला. अभंग आणि गझल ह्या दोन काव्यप्रकारांचा आकृतिबंध वेगळा, तांत्रिक नियम वेगळे, असे असताना ह्या दोन प्रकारांची तुलना करण्याचे प्रयोजन काय आशयसाम्यता अनेक प्रकारांत दाखवता येते. अगदी गद्य साहित्यकृतीतही. केवळ आशयावरून तुकारामांच्या अभंगांना ‘गझल’ सिध्द करण्याचा खटाटोप न पटणारा आहे. अभंगापेक्षा हिंदीतला ‘दोहे’ हा प्रकार ‘शेरा’च्या अधिक जवळ जातो आणि मात्रिक छंदात असतो. तरीही कबिरांच्या किंवा निदा फाजलींसह अनेक सद्यकालीन हिंदी/उर्दू शायरांच्या दोह्याला कोणी ‘शेर’ म्हणत नाही\nसाहित्यात अभिव्यक्तीचे वेगवेगळे प्रकार काळाप्रमाणे बदलत असतात. जुने कवी घेतले तर त्यांच्या कविता अक्षर-वृत्तात वा मात्रा-वृत्तात केलेल्या दिसतात. कवी लोक कवितेची चाल कशी आहे त्याचाही नमुना त्या काळी देत असत. आजकालचे कवी हे बहुतेक मुक्तछंदात कविता करताना दिसतात. तेच निरीक्षण मग आपल्याला असे नोंदवावे लागेल, की मुक्तछंद हा काव्यप्रकार वृत्तात कविता करण्यापासून उत्क्रांत झालेला आहे किंवा आपल्या जुन्या शालेय पुस्तकात ‘नाट्यछटा’ नावाचा छोटेखानी नाटुकल्यांचा प्रकार प्रचलित होता असे आठवेल. तो प्रकार अजिबात दिसेनासा झाला आहे, तर साहित्यिक उत्क्रांतीच्या इतिहासात त्याबद्दल म्हणावे लागेल की ‘नाट्यछटा’ हा प्रकार ‘नाटका ’त विलीन होऊन गेला आहे. शेक्सपीयरच्या प्रभावाखाली सुनीत नावाचा १२+२ ओळींचा ( अथवा ८+६ ओळींचा) प्रकार लुप्तच झाला आहे. त्यालाच मुरड घालून पूर्वी कवी अनिल दशपदी नावाच्या कविता करत.\nकवितेचं नामशेष होत जाणं\nकवितेचं नामशेष होत जाणं - काही 'फ्रॅगमेंटेड' कॉमेंटस्\nज्ञानदा देशपांडेचं 'थिंकिंग' आवडलं, बरंचसं पटलंही.\nत्यांचं एक विधान - 'अरुण कोलटकरांनी अशा मॉडर्निटीला कायम अंतरावर ठेवलं म्हणून तो माणूस खरी कविता लिहू शकला की काय' ह्यावरून सुचलेली गंमत - 'अरुण कोलटकरांना, मॉडर्निटीला दूर ठेवणारे 'मॉडर्न पोएट' म्हणायचं की काय' ह्यावरून सुचलेली गंमत - 'अरुण कोलटकरांना, मॉडर्निटीला दूर ठेवणारे 'मॉडर्न पोएट' म्हणायचं की काय' - आणि आम्ही मॉडर्निटीला दूर ठेवलं असतं तर ज्ञानदांचं हे 'थिंकिंग' आमच्यापर्यंत 'पोचलं' असतं काय\n'सरत्या दशका'चा विचार - त्याचं 'ऍनॅलिसिस' ठीकच आहे. पण गेल्या पन्नास वर्षांचा विचार केला तर काय दिसत�� जनमानसात कुठले कवी शिल्लक आहेत जनमानसात कुठले कवी शिल्लक आहेत काही नावं - बहिणाबाई चौधरी, ग. दि. माडगूळकर, सुरेश भट. ही यादी लांबवायची म्हटलं तर शांता शेळके, पाडगावकर, मोघे... इत्यादी. इथं 'जनमानस' महत्त्वाचं आहे. कवितेच्या 'अभ्यासकां'त म्हटलं तर, केशवसुत, मर्ढेकर, बालकवी, कुसुमाग्रज... इत्यादी नावं येतील.\nआता गोची अशी, की ग.दि.मा., सुरेश भट इत्यादी मंडळींना 'कवी'च न समजण्याची आपली 'रीत' 'परंपरा' आहे त्यामुळे ज्ञानदांचं हे थिंकिंग 'वेबसाइट रुदन' ठरण्याची शक्यता आहे\nजे कमी गायले गेल्यामुळे जनमानसात जिवंत राहिले, त्यावर ते 'माध्यमांतर' होतं (संगीत हे अतिरिक्त माध्यम) असा प्रतिज्ञााद केला जाईल (जातो) - पण मुळात त्यांच्या शब्दांत कवितेची ताकद होतीच अन्यथा अनेक सुमार 'गीतकार' कधीच नामशेष झाले आहेत.\n'लाभले आम्हास भाग्य - बोलतो मराठी' ही सुरेश भटांची कविता, त्यांच्या पहिल्या 'रूपगंधा' संग्रहातली आहे. कौशल इनामदारांनी त्याचं 'स्वाभिमान गीत' केल्यावर ती पुढे अजून पन्नास वर्षं (कदाचित शंभरही) जिवंत राहील व त्यामुळे सुरेश भटही राहतील असं वाटतं. (त्यात त्यांच्या शब्दांचा वाटा नाही काय) जिवंत राहील व त्यामुळे सुरेश भटही राहतील असं वाटतं. (त्यात त्यांच्या शब्दांचा वाटा नाही काय) - आणि हे 'विशफुल थिंकिंग' नाही, तर आजवरचा इतिहास बघता केलेलं तर्काधारित विधान आहे\n'लोकप्रिय होणं - म्हणजे 'कवींचा आणि कवितेचा मृत्यू' अशी भंपक विधानं केली गेली आहेत. पण 'जनाधार' लाभल्याशिवाय कुठल्याही कवीची 'चिरंतना'कडे वाटचाल होत नाही. हे सत्य तथाकथित विद्वान मंडळी समजून घ्यायलाच तयार नाहीत\nकविताच काय कथा / कादंबरी / ललित... सारेच प्रकार नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. मराठी नाटकांची अवस्थाही घरघर लागण्यासारखी झाली आहे. त्याची कारणं, ज्ञानदांनी म्हटल्याप्रमाणे 'फ्रॅगमेंटेड' होण्यात आहेत, हे खरं आहे. अन्य काही कारणं अशी असू शकतात ः\nइंग्रजी भाषेनं शालेय / महाविद्यालयीन शिक्षणक्षेत्रावर आक्रमण केलं आहे. (उध्दव ठाकरेंचे चिरंजीव इंग्रजी कविता / गाणी लिहितात - असं वाचल्याचं स्मरतं.) - आणि हा प्रश्न साऱ्या भारतीय भाषांना सतावत आहे.\n'डी.टी.पी.'ने छपाईतंत्रात क्रांती झाली. परिणामी आपला कवितासंग्रह दहा-पंधरा हजार रुपयांत कवीच काढू लागले. त्यामुळे 'सुमार' संग्रह 'बेसुमार' संख्येने आले... व वाचकांना कविताच नकोशी झाली.\nसमाजातला तरुण बुध्दिमान (स्कॉलर) वर्ग मोठया प्रमाणात तंत्रज्ञान / आय. टी. / मेडिकल इत्यादी 'नगदी पिकांकडे' वळला. जो पूर्वी लेखन / संपादन / तत्त्वज्ञान इत्यादींकडे लक्ष ठेवून असायचा. पैसा / श्रीमंती हीच महत्त्वाकांक्षा झाली.\nचौदा एप्रिल (2010) रोजी बोरिवलीच्या प्रबोधनकार नाटयगृहाच्या 'मिनी थिएटर'मध्ये, विजय गटलेवारांच्या 'गझल तरुणाईची' ह्या मराठी गझल आल्बमचे (ऑडिओ सी.डी.) प्रकाशन चित्रपट निर्मात्या सुषमा शिरोमणींच्या हस्ते झाले. आल्बमच्या सर्व गझला कवी सदानंद डबीर यांच्या आहेत. ह्या प्रसंगी विजय गटलेवारांच्या गझल गायनाचाही कार्यक्रम झाला. आय्.पी.एल.चे वारे असूनही कार्यक्रम 'हौसफुल्ल' झाला\nमाधव ज्यूलियनांनी गेल्या शतकात गझलची फारसी वृत्तं (बहर) मराठीत आणली, हे योगदान मान्य करूनही, मराठी गझलांचा प्रारंभ सुरेश भटांपासून झाला हे गृहित धरले जाते. खुद्द माधव ज्यूलियनांना गझलचा 'एकयमकीपणा' (रदीफ) मराठीत रुजेल का अशी शंका होती, त्यामुळे त्यांनी, आपण फारसी वृत्तात 'गीतरचना' केल्याचे म्हटले आहे. त्यांनी फारसी शब्दांचा वापरही केला. भटांच्या हयातीत आणि नंतर मराठी गझल 'लिहिणाऱ्यांची' संख्या वाढत आहे. तो एक नवा 'कल्ट' तयार होत आहे. शेकडोजण मराठी गझला लिहिताहेत. त्यांतले बहुसंख्य, आपण भटांच्या प्रभावात आहोत हे कौतुकाने सांगतात आणि छातीला व मस्तकाला हात लावतात. (उर्दू ढंगाने की पंजाबी ढंगाने अशी शंका होती, त्यामुळे त्यांनी, आपण फारसी वृत्तात 'गीतरचना' केल्याचे म्हटले आहे. त्यांनी फारसी शब्दांचा वापरही केला. भटांच्या हयातीत आणि नंतर मराठी गझल 'लिहिणाऱ्यांची' संख्या वाढत आहे. तो एक नवा 'कल्ट' तयार होत आहे. शेकडोजण मराठी गझला लिहिताहेत. त्यांतले बहुसंख्य, आपण भटांच्या प्रभावात आहोत हे कौतुकाने सांगतात आणि छातीला व मस्तकाला हात लावतात. (उर्दू ढंगाने की पंजाबी ढंगाने) त्यांपैकी स्वतंत्र शैलीने ठसा उमटवणारे गझलकार हाताच्या बोटांवर मोजण्याइतके जेमतेम आढळतील. त्यांतही अलिकडे, 'खयाल' संग्रहानंतर सदानंद डबीरांचे नाव चर्चेत अधिक आहे. त्यांना आपली स्वतंत्र शैली गवसली आहे असा राम पंडितांसारख्यांनी अभिप्राय दिला आहे. त्यांची गीतेही लोकप्रिय झाली आहेत. फक्त त्यांच्या गझलांचा प्रस्तुत आल्बम हा तिसरा आहे. गटलेवारांच्या कार्यक्र���ाचे निवेदन करताना सदानंद डबीरांनी दोन मुद्दे मांडले. एक- डॉ. आंबेडकरांच्या जयंतीला गझल आल्बम प्रसिध्द होण्यातले औचित्य असे की 'शिका, संघटित व्हा, संघर्ष करा' ही डॉ. आंबेडकरांची त्रिसूत्री. गझल रुजवण्यासाठी सुरेश भटांनी ती वापरली. ते आधी गझल 'शिकले', त्यांनी नवोदितांना 'संघटित केले' आणि प्रस्थापित मराठी सारस्वतांशी 'संघर्ष' केला. सुरेश भटांच्या जन्मदिवसाची पूर्वसंध्या 14 एप्रिल रोजी येते.\nदुसरा मुद्दा - सुरेश भटांचा 'रूपगंधा' हा पहिला संग्रह 15 मार्च 1961 रोजी प्रकाशित झाला. 'मल्मली तारुण्य माझे', 'पूर्तता माझ्या व्यथेची' अशा त्यांतल्या गझला 1960 साली लिहिल्या गेल्या असाव्यात, म्हणजे महाराष्ट्र राज्याचा आणि मराठी गझलचा, दोन्ही सुवर्ण महोत्सव एकाच वर्षी येतात\nगझल गायकीतही फारसे नवे घडत नाही. ग़ज़लनवाज़ भीमराव पांचाळे अनेक वर्षे गात आहेत. त्यांनी स्वत:चे (सं)स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या या 'एकनिष्ठे'त त्यांचा एकसूरीपणा ध्यानात घेतला जात नाही. त्यांचा एक चाहता वर्ग असला तरी त्यांच्या आवाजाच्या मर्यादा, वयोमानानुसार अधिक त्रासदायक झाल्या आहेत. दुसरे बरेचसे एकनिष्ठ गझलगायक माधव भागवत. त्यांचा आवाज गझलगायकीला योग्य आहे. त्यांना 'गझल गंधर्व' ही उपाधीही (उदयदादा लाडांनी) दिली आहे. पण त्यांच्याकडून पारंपरिक गझलगायकीव्यतिरिक्त नवे योगदान झालेले नाही. कवी चंद्रशेखर सानेकर व गायक मिथिलेश पाटणकर काही प्रयोग करतात, पण त्यांचाही एक साचा बनतोय. ही कोंडी फोडायला ताज्या दमाचा, सळसळत्या रक्ताचा युवा गायकच यायला हवा- तो विजय गटलेवारांच्या रूपाने मराठी गझलविश्वाला मिळणार का असा आशादायक विचार गटलेवारांच्या कार्यक्रमानंतर मनी आला.\n'ग़ज़ल तरुणाईची' ह्या आल्बमच्या शीर्षकातच विजय गटलेवारांनी अर्धी बाजी मारली आहे असा अभिप्राय उपस्थितांनी दिला. 'श्रावणातल्या उन्हात बांधू घर वेडयाचे' ही गझल त्यांनी म्युझिक ट्रॅकवर सादर केली. हा प्रकार बुर्जूगांना धक्का देणारा, तर तरुणाईला आकर्षून घेणारा होता. 'सर एक पावसाची' आणि 'गझल असावी' ह्या गझला पूर्ण 'पॉप' शैलीत नसल्या तरी संयतपणे वेगळे वळण घेणाऱ्या आहेत. आल्बममधल्या अन्य गझला ताज्या असूनही परंपरेचा 'आब व अदब' सांभाळणाऱ्या आहेत. आल्बम सुरेश भटांना यथोचितपणे समर्पित करण्यात आला आहे. आल्बमच्या शेवटी, सदानंद डबी���ांनी सुरेश भटांच्या निधनानंतर त्यांच्यावर लिहिलेली गझल आहे. तीदेखील वेधक वाटते.\nडबीरांचे निवेदन 'मिश्किल' असते, पण त्यातून त्यांचा अभ्यास व त्यांची निष्ठा जाणवते. ते 'कुसुमाकर' मासिकात व त्याआधी 'रुची'त कविता व गझल ह्यां सातत्याने वाचनवेधक लिहित आले आहेत. विजयने पहिली गझल गायल्यावर विनंती केली, की सभागृहातले दिवे लावावे. त्यावर डबीरांनी हजरजबाबीपणे कॉमेंट केली, की 'आम्हाला प्रेक्षकांना अंधारात ठेवायचे नाही'- ह्या वाक्याने हशा व टाळया तर आल्याच, पण मैफिलीतले श्रोते एकदम मोकळे झाले व मैफिल उत्तरोत्तर रंगत केली.\nगझल एक 'तहजीब' (संस्कृती) आहे, हे निदा फासलींचे वाक्य उद्धृत करून, सुरेश भटांचा संदर्भ देत डबीरांनी स्पष्ट केले, की आम्ही गझलचा आकृतिबंध घेतला आहे- संस्कृती नाही. त्यामुळे मराठी गझल ही मराठी संस्कृती सांगणार व मराठीच वाटणार.\nविजयला 'थोडीच शुध्द बाकी' ह्या गझलसाठी 'वन्समोअर' मिळाला. विशेषत: 'काळोख सोबतीला घेऊन मी निघालो लाजून सूर्य आता मागून येत आहे'- ह्या बाबा आमटे यांना समर्पित केलेल्या शेराने मैफिल कळसाला गेली.\nगायक-नट बावडेकर सन्माननीय पाहुणे होते. त्यांनी एखादी रचना सादर करावी अशी सूचना आयोजकांनी (किंवा प्रायोजकांनी) केली. त्यांनी नव्या नाटकातल्या अशोक पत्कींच्या संगीतातली सदानंद डबीरांची दोन गीते (त्यामुळे ती जणू 'सदानंद डबीर-रजनी' घडून आली) व 'कैवल्याच्या चांदण्याला' हे पद म्हटले. त्यांचे गायन चांगले असले तरी त्यांनी वीस-पंचवीस मिनिटे घेतल्याने प्रकाशन समारंभ लांबणीवर पडला. संयोजकांना व कलाकारांना वेळेचे भान ही फार आवश्यक गोष्ट आहे.\n'झी सारेगमप'मुळे विजय गटलेवार हे नाव घराघरात आणि रसिकांच्या मनापर्यंत पोचले आहे. त्या स्पर्धेतही त्यांचे गझलगायन लक्षवेधी झाले होते. मात्र तेथे ते बाजी मारू शकले नाहीत, ते त्यांच्या गायनाच्या आडदांडपणामुळे. त्यांचा त्यावेळचा 'ऍप्रोच' गावरान वाटे, पण मुंबईत राहून त्यांच्यामध्ये जरूर ते 'सॉफिस्टिकेशन' येत आहे असे जाणवले.\nविजयने संगीत दिलेला व अन्य गायकांसोबत गायलेला 'कॉलेजच्या कट्टयावर' हा 'पॉप आल्बम' व इलाही जमादारांच्या गझलांची 'करार केला' ही सी.डी. ह्याआधीच प्रकाशित झाली आहे.\n'गझल तरुणाईची' ह्या आल्बमची निर्मिती 'कृणाल' ह्या कंपनीने केली आहे. ह्या आल्मबने नावाप्रमाणे मराठी गझल���िश्वात नवे वारे खेळू लागेल अशी आशा\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/11-january-2019/", "date_download": "2019-06-20T16:18:38Z", "digest": "sha1:RP3SEU6Q244VZSSX5DMLQVGXV4FDNFC6", "length": 12820, "nlines": 234, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "11 January 2019 | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदुसरीच्या संख्यावाचनात आता नवी पद्धत\nनगरमध्ये एकाच दिवसात दोन नगरसेवकांना पोलिसांकडून अटक\nअकोलेत 3 मजुरांचा तर श्रीगोंद्यात मायलेकीचा बुडून मृत्यू\nहॉटेल मालकाला गावठी कट्टा लाऊन खंडणीची मागणी\nदिंडोरी : इंग्रजी माध्यमातील १६ विद्यार्थ्यांचा जि. प. शाळेत प्रवेश\nवाढत्या बेरोजगारीविरोधात राष्ट्रवादीचा ‘रेल रोको’\nकार अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू; मुंबईतील नगरसेवकही जखमी\nवर्षभरात २९ हजार नाशिककर‘पासपोर्टधारक’; युवावर्गाचा कल अधिक\nआयएमएतर्फे आज 24 तासाचा बंद\n‘त्या’ 50 लाख ठेवीमुळे संचालकांची मानहानी\nजि.प.च्या शाळांत आजपासून किलबिलाट\nटंचाईवर जि.प.ची आज सभा गाजणार\nवीज गेल्याचा राग येवून वीज वितरण कंपनीच्या चक्करबर्डी कार्यालयात अधिकार्‍याला मारहाण\nदुचाकीसह विहिरीत पडून तरुणाचा मृत्यू\nट्रक अपघातात सहचालक जागीच ठार\nखान्देश कुलस्वामिनी एकविरा देवी मंदिरात 351 किलो आंब्यांचा भोग\nतळोदा तालुक्यात साडे नऊ कोटीच्या कामांचे भुमिपुजन\nनोकरी देण्याचे आमिष दाखवुन मंदाणा येथील युवकाची साडेसात लाखात फसवणूक\nकढेल गावाजवळ रिक्षा उलटली; 20 मजूर जखमी\nजिल्ह्यात शेती विकासासंबंधी योजनांबद्दल शेतकर्‍यांमध्ये जनजागृती करावी\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nजयडीचा स्टायलिश अंदाज पाहून तुम्ही थक्क व्हाल\nजळगाव ई पेपर (दि 11 जानेवारी 2019)\n११ जानेवारी २०१९ , ई-पेपर , नाशिक\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nडॉ. विखेंचे दणदणीत यश\nBreaking News, Featured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nजळगाव, धुळ्यात जून जुलैत पावसाचा खंड पडणार : हवामान शास्त्रज्ञ डॉ.साबळे यांचा अंदाज\nभुसावळ औष्णिक वीज निर्मिती केेंद्राचा देशात विक्रम; कोट्यवधींचा दंड वाचला\nmaharashtra, आ���र्जून वाचाच, जळगाव\nउपोषणकर्त्या हार्दिक पटेलने सांगितली ‘अंतिम इच्छा’\nआवर्जून वाचाच, देश विदेश, मुख्य बातम्या, राजकीय\nराधाकृष्ण विखे यांच्याकडे गृहनिर्माण खाते\nFeatured, maharashtra, मुख्य बातम्या, सार्वमत\n# video # हॅप्पी योग स्ट्रिंट मध्ये जळगावकरांनी घेतला योगासह प्राणायमचा आनंद\nmaharashtra, आरोग्यदूत, आरोग्यम धनसंपदा, आवर्जून वाचाच, जळगाव\nआता ‘एसटी’ साकारणार पर्यावरणपूरक इ-बस\nराज्य मंत्रीमंडळ विस्ताराला सुरवात; मंत्रीमंडळात कोणाला मिळाली संधी\nजयडीचा स्टायलिश अंदाज पाहून तुम्ही थक्क व्हाल\nदिंडोरी : इंग्रजी माध्यमातील १६ विद्यार्थ्यांचा जि. प. शाळेत प्रवेश\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\nवाढत्या बेरोजगारीविरोधात राष्ट्रवादीचा ‘रेल रोको’\nआजचा तरुण कसा असावा\nसंसदेत दिसला ‘या’ खासदारांचा मराठी बाणा; स्वाक्षऱ्याही केल्या मराठीतच\nBreaking News, Featured, देश विदेश, मुख्य बातम्या\n११ जानेवारी २०१९ , ई-पेपर , नाशिक\nजयडीचा स्टायलिश अंदाज पाहून तुम्ही थक्क व्हाल\nदिंडोरी : इंग्रजी माध्यमातील १६ विद्यार्थ्यांचा जि. प. शाळेत प्रवेश\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\nवाढत्या बेरोजगारीविरोधात राष्ट्रवादीचा ‘रेल रोको’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/nashik-news-garudzep-pratishthan-complet-vishram-gad-campaign/", "date_download": "2019-06-20T15:37:51Z", "digest": "sha1:PD2UYXXHTCBOVNFU7HIL7K5EL67JBCKM", "length": 19570, "nlines": 249, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "विश्रामगड मोहीमेची 'गरुडझेप' | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nसोन्याच्या भावानं गाठला उच्चांक\nभैय्या, पक्कं ठरलं ना..\n‘ती’ रेपकार अखेर पोलिसांच्या ताब्यात\nतडीपारीनंतर नगरात फिरणारा टिंग्या गजाआड\nनाशिकची गुन्हेगारी संपता संपेना; अब्रू वाचविण्यासाठी ‘तिने’ मारली धावत्या रिक्षातून उडी\nविधानसभा निवडणुकीचे चोख नियोजन करा : विभागीय आयुक्त माने\nकंत्राटदार बदलला तरी कर्मचार्‍यांना कायम ठेवा\nबार्‍हे ग्रामिण रुग्णालयात आरोग्यांची हेळसांड\nआकाशवाणी चौकात अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर पोलिसांनी पकडले\nशेतीपंपाचा वीजपुरवठा खंडित न करण्याचा महावितरणचा निर्णय\nगावठी कट्ट्यातून गोळी झाडल्याचा पोलिसांना संशय\n…अखेर ग.स.तील बेनामी ठेवीप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा\nना.जयकुमार रावल यांच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन\nवादळग्रस्तांसाठी आ.कुणाल पाटील विधानसभेत आ��्रमक\n46 विभागांच्या 482 सेवा ऑनलाईन- जिल्हाधिकारी राहुल रेखावार\nसाक्रीत तीव्र पाणीटंचाई; उपाययोजना करा\nतळोद्यानजिक अहमदाबाद-शिरपूर बसवर दगडफेक\nकोळदा-खेतिया रस्त्याचे काम संथगतीने\nनवापुरात वेळेवर पाणीपुरवठा होत नसल्याने भाजपातर्फे मुख्याधिकार्‍यांना घेराव\nजिल्ह्यात विविध कार्यक्रमांनी तसेच गुलाबपुष्प देवून नवागतांचे स्वागत\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nसोन्याच्या भावानं गाठला उच्चांक\nBreaking News Featured नाशिक मुख्य बातम्या\nशहरातील गरुडझेप प्रतिष्ठानकडून शिवकालीन इगतपुरी तालुक्यातील विश्रामगड किल्ला सर करत येथील किल्ल्याची साफसफाई केली. प्रतिष्ठानकडून सध्या नाशिकमधील अनेक किल्ल्यांची सर करून साफसफाई केली जात आहे.\nसह्याद्रीच्या उत्तर दक्षिण रांगेची सुरुवात इगतपुरी परिसरातून थळ घाटाच्या पूर्वेकडे जाते. याच रांगेला ‘कळसूबाई रांग’ म्हणतात. याच रांगेच्या पश्चिमेकडे अलंग, मदन, कळसूबाई तर पूर्वेकडे औंढा, पट्टा, बितनगड, आड हे किल्ले आहेत.\nअलंग, मदन, कुलंग येथे असणारे घनदाट जंगल, दुर्गमवाटा यामुळे येथील किल्ल्यांची भटकंती फारच अवघड आहे. तर औंढा, पट्टा, या परिसरातील भ्रमंती फारच सोपी आहे. पट्टा किल्ल्यावर शिवाजी महाराजांनी महीनाभर विश्रांती घेतल्यामुळे किल्ल्याचे दुसरे नाव ‘विश्रामगड’ असे देखील आहे.\nश्री एकनाथ महाराजकृत श्री भावार्थ रामायणाच्या अरण्यकांडात अवंध व पट्टा किल्ल्य़ांचा उल्लेख आढळतो. रावणाचा छेदिला आंगोठा, तेथे झाला औंढापट्टा, त्रिंबकीच्या बिकटघाटा, अवंढा-पट्टा प्रसिध्द \nवन खात्याने वरती जाण्यासाठी पायऱ्या तयार केल्या आहेत. काही अंतर चढाई केल्यावर विश्रांतीसाठी पत्र्याचे शेडदेखील आहेत.\nवाटेवर खूप मोठ्या प्रमाणात माकडे बघावयास मिळतात. वरती लक्ष्मण बाबा यांची समाधी आहे. १०–१२ पाण्याचे टाके आहेत.\nटाक्यापासून वर चढत गेल्यावर अष्टभुजा पट्टा देवीचे मंदिर लागते. या मंदिराचा अलीकडेच जीर्णोध्दार केलेला आहे. मंदिरा समोरून पुढे जाउन उजव्या बाजूने वर चढत गेल्यावर आपण एका प्रशस्त इमारतीपाशी येतो. या इमारतीला ‘अंबरखाना’ म्हणतात.\nया इमारतीची बांधणी काळ्या घडीव दगडात केलेली असून आत प्रशस्त दालन आहेत. इमारतीचे छ्त घुमटाकार आहे. अंबरखान्याची वनखात्याने डागडुजी केलेली असून आत मधे शिवाजी महाराजांचा पुतळा बसवलेला आहे. अंबरखान्याभोवती बगीचा फ़ुलवलेला आहे.\nगरुडझेप प्रतिष्ठानचे डॉ. संदीप भानोसे, रतन भावसार, संकेत भानोसे, सागर बोडके, मानसी जोशी, वैशाली कुलथे शाम कुलथे, चेतन कुलथे, निशिगंध, बाल दुर्ग्संवार्धक रेवा, सुरज कुमावत, निशांत शिरसाट, सोमनाथ कांगणे उपस्थित होते.\nसर्वांनी मिळून गडावरील प्लास्टिक गोळा केले. तसेच डॉ. संदीप भानोसे यांनी शाळेतील आलेल्या सहलीतील मुलांना गडकोट संवर्धांचे महत्व सांगत प्रबोधन केले.\nचौदाव्या शतकात पट्टा किल्ला बहामनी साम्राज्यात असल्याचे उल्लेख आढळतात. इ. स. १४९० मध्ये बहामनी साम्राज्याची शकले झाल्यावर हा किल्ला निजामशाहीत गेला. इ.स. १६२७ मधे मुगलांनी हा किल्ला निजामाकडुन जिंकून घेतला. इ. स. १६७१ मध्ये मोरोपंतानी हा किल्ला जिकूंन स्वराज्यात दाखल केला. १६७२ मध्ये मोगलांनी हा किल्ला पुन्हा जिंकून घेतला. इ. स. १६७५ मध्ये मोरोपंत पिंगळ्यांनी पट्टगड परत स्वराज्यात आणला.\nVideo : प्रेमाचा रंजक प्रवास घडवणारी प्रेमवारी\nVideo : बंगालची अभिनेत्री खासदार नुसरत जहाँने केले लग्न; तुर्कीत झालेल्या लग्नाचे फोटो/व्हिडीओ इथे पहा\nविधानसभा निवडणुकीचे चोख नियोजन करा : विभागीय आयुक्त माने\nकंत्राटदार बदलला तरी कर्मचार्‍यांना कायम ठेवा\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nजात प्रमाणपत्र अवैध : नवापूरच्या दोन नगरसेवकांची पदावर टांगती तलवार.\nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, नंदुरबार, मुख्य बातम्या, राजकीय\nशहीद जवान कपिल गुंड यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार\nआवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nअभिनेत्री फ्रिडा पिंटो अडकणार लग्नबेडीत\nआवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, हिट-चाट\nसुनील अरोरा भारताचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त\nआवर्जून वाचाच, देश विदेश, मुख्य बातम्या\nकोकणात मान्सून दाखल; हवामान खात्याकडून अधिकृत माहिती\nचार वर्षांत राज्यात 12 हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nबोदवड औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षकाचा महिला कर्मचार्‍यावर चाकू हल्ला\nmaharashtra, जळगाव, मुख्य बातम्या\nसोन्याच्या भावानं गाठला उच्चांक\nभैय्या, पक्कं ठरलं ना..\n‘ती’ रेपकार अखेर पोलिसांच्या ताब्यात\nतडीपारीनंतर नगरात फिरणारा टिंग्या गजाआड\nकर्जमंजुरीसाठी तरूणांकडून उकळले पैसे\nVideo : बंगालची अभिनेत्���ी खासदार नुसरत जहाँने केले लग्न; तुर्कीत झालेल्या लग्नाचे फोटो/व्हिडीओ इथे पहा\nविधानसभा निवडणुकीचे चोख नियोजन करा : विभागीय आयुक्त माने\nकंत्राटदार बदलला तरी कर्मचार्‍यांना कायम ठेवा\nसोन्याच्या भावानं गाठला उच्चांक\nभैय्या, पक्कं ठरलं ना..\n‘ती’ रेपकार अखेर पोलिसांच्या ताब्यात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://weeklyamber.com/index.php/e-paper/3045-saptahik-amber-diwali-ank-2012", "date_download": "2019-06-20T15:58:42Z", "digest": "sha1:W4CWYNDV7IQ3PCXB22HUK77RFLH4YTDK", "length": 2811, "nlines": 49, "source_domain": "weeklyamber.com", "title": "साप्ताहिक अंबर दिवाळी अंक २०१२ \";} /*B6D1B1EE*/ ?>", "raw_content": "\nसाप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......\nसाप्ताहिक अंबर दिवाळी अंक २०१२\nसाप्ताहिक अंबर दिवाळी अंक २०१२ - भाग १\nसाप्ताहिक अंबर दिवाळी अंक २०१२ - भाग २\nह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 1200\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/the-dark-days-of-padma-laxmi-with-salman-rushdie-5954079.html", "date_download": "2019-06-20T15:35:41Z", "digest": "sha1:ANXSQLBDR7PTCDHEVYFTT5BMFBWVISIF", "length": 13940, "nlines": 181, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "The Dark Days Of Padma Laxmi With Salman Rushdie | या अॅक्ट्रेससोबत बळजबरीने शारीरिक संबंध ठेवायचा 23 वर्षांनी मोठा पती, प्रकरण ऐकून अंगावर येईल शहारा", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nया अॅक्ट्रेससोबत बळजबरीने शारीरिक संबंध ठेवायचा 23 वर्षांनी मोठा पती, प्रकरण ऐकून अंगावर येईल शहारा\nपद्मा लक्ष्मीने सांगितले की, रश्दी तिच्यासोबत बळजबरीने शारीरिक संबंध ठेवायचे. पद्मा ही रश्‍दींची तिसरी पत्नी होती.\nनवी दिल्ली : बॉलिवूड आणि हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री पद्मा लक्ष्मी हिने तिच्या वैवाहिक आयुष्यासंबंधी अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत. 'लव्ह, लॉस अँड व्हॉट वी एट' या आपल्या पुस्तकात पद्मा लक्ष्मीने तिच्या आणि सलमान रश्दी यांच्या नातेसंबंधांबाबतच्या धक्कादायक गोष्टी उघड केल्या आहेत.\nपद्मा लक्ष्मीचे लग्न सलमान रश्दींसोबत झाले होते. 1998 मध्ये ती रश्दींना भेटली. तेव्हा ती 28 वर्षांची होती आणि मॉडेलिंग-अॅक्टिंगच्या करिअरसाठी तिचा संघर्ष सुरु होता. त्यावेळी रश्‍दी 51 वर्षांचे होते. पद्माने सांगितले, की जेव्हा ती लॉस एंजिलसमध्ये राहत होती, तेव्हा पहिल्यांदा रश्दी यांनी तिला फोन केला होता. या दोघांमध्ये 23 वर्षांचे अंतर होते. पहिल्याच डेटमध्ये ते तिला बेडरुममध्‍ये घेऊन गेले होते. 2004 मध्ये त्यांचा विवाह झाला होता पण आता दोघे विभक्त झाले आहेत. पद्मा लक्ष्मीने सांगितले की, रश्दी तिच्यासोबत बळजबरीने शारीरिक संबंध ठेवायचे. पद्मा ही रश्‍दींची तिसरी पत्नी होती.\nपद्मा लक्ष्मीने केलेले खुलासे...\n- सलमान रश्दींविषयी पद्मा लक्ष्मीने म्हटले, की एकदा तिने सलमान रश्दीसोबत सेक्स करायला नकार दिला, त्यावर सलमान यांनी तिला उत्तर दिले होते, \"तुझ्यासोबत लग्न करुन मी चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक केली.\"\n- पुस्तकात पद्माने खवय्येगिरी, कुटुंब, आव्हाने आणि आपल्या यशाबाबतचे आश्‍चर्यचकित करणारे खुलासे केले आहेत.\n- रश्दी यांना प्रत्येक क्षणाला काळजी, चांगले जेवण आणि शारीरिक संबंध हवे असत, असे पद्माने सांगितले.\n- त्यांना इतरांची परिस्थिती समजत नसे. असा स्थितीत त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवणे त्रासदायक ठरत होते.\n- विवाहानंतर पद्मा लक्ष्मीला एंडोमेट्रायोसिस आजारावर जडला होता. या आजारात गर्भाशयाबाहेर टिश्‍यू निर्माण होतातयामुळे प्रचंड वेदना होतात. या आजारावर ती उपचार घेत होती. याच काळात रश्दी यांनी तिच्याकडे शारीरिक संबंधाची मागणी केली. तिला प्रचंड वेदना होत होत्या. नकार दिल्याने रश्‍दी नाराज झाले होते.\n- दुस-या दिवशी ते एका दौ-यावर निघून गेले आणि पद्मा एका वकीलाकडे. तिने विवाह संबंध तोडण्याचा निर्णय घेतला होता. आता दोघांचा घटस्फोट झाला आहे.\nकोण आहे पद्मा लक्ष्मी\n- पद्मी लक्ष्मी भारताची पहिली सुपरमॉडल आहे. तिने मिलान, इटली, पॅरिस आणि न्यूयॉर्कसारख्या ठिकाणी रँप वॉक केला आणि त्यासोबत इतर भारतीयांसाठीचा मार्ग मोकळा केला.\n- तमिळ असलेल्या पद्मा लक्ष्मीचा जन्म चेन्नईमध्ये झालेला आहे.\n- तिचे सुरुवातीचे आयुष्य न्यूयॉर्कमध्ये गेले, तिथे पद्मा लक्ष्मीला वर्णभेदाचा सामना करावा लागला होता.\n- लहानपणापासून पद्मा लक्ष्मी स्वतःचा तिरस्कार करत मोठी झाली.\n- माद्रिदमध्ये एका एजन्सी मॅनजरची तिच्यावर नजर पडली आणि अल्पावधीत ती यूरोपियन फॅशन सर्कलमध्ये प्रसिद्ध झाली.\n- नंतर पद्मा लक्ष्मीने चित्रपटांमध्ये, हॉलिवूड आणि यूरोपियन फिल्म इंडस्ट��रीमध्ये चांगले काम केले.\n- कॅमेरासमोर पद्मा लक्ष्मी तिची स्टाइल, ग्लॅमर व्हॅल्यू आणि कॉन्फिडन्स यासाठी ओळखले जात होते.\n- सलमान रश्दीसोबत घटस्फोट झाल्यानंतर पद्मा 2009 मध्ये आयएमजीचे अब्जाधीश सीईओ टेड फोर्स्टमॅनबरोबर रिलेशनमध्ये होती.\n- टेडबरोबर पद्मा स्पेन, डेन्मार्क फिरली.\n- टेडबरोबर रिलेशनशिपमध्ये असताना पद्माला दिवस गेले. हे बाळ उद्योगपती मायकल डेलचे होते.\n- फोर्स्टमॅनने बाळाच्या संगोपनाची जबाबदारी घेतली. पण डेलशी असलेला संबंध तोडावे लागेल, अशी अट त्यांनी घातली.\n- फेब्रूवारी 2010 मध्ये पद्माने फोर्स्टमॅनच्या उपस्थितीत मुलीला जन्म दिला. तिचे नाव कृष्णा असे ठेवले.\n- जन्म दाखल्यावर डेलचे नाव नसल्याने ते नाराज झाले.\n- दोघांमध्ये मुलीच्या कस्टडीवरुन संघर्ष झाला. शेवटी कृष्णा डेल नाव ठेवण्यावर संमती बनली.\n- नोव्हेंबर 2011 मध्ये फोर्स्टमॅनचा मेंदूच्या कॅन्सरमुळे मृत्यू झाला.\nकोण आहे सलमान रश्‍दी\n- सलमान रश्‍दी प्रसिध्‍द कादंबरीकार आहेत.\n- मिडनाइट्स चिल्ड्रन आणि द सॅटॅनिक वर्सेस पुस्तकांनी त्यांना लोकप्रियता मिळवून दिले.\n- 1988 मध्‍ये ' द सॅटॅनिक वर्सेस' मध्‍ये इस्लामविरोध लेखन केल्याने इराणच्या अयातुल्ला खोमेनीने त्यांच्याविरुध्‍द फतवा काढला होता.\n26 वर्षीय अभिनेत्री करत आहे 68 वर्षीय अभिनेत्यासोबत लग्न, जाणून घ्या काय आहे सत्य...\nअॅव्हेंजर्स एंडगेममधील आयर्न मॅनला मिळाली इतकी फी, ही रक्कम दोन बाहुबली चित्रपटांच्या बजटपेक्षाही जास्त\n‘अॅव्हेंजर्स..’ची ३ दिवसांत छप्पर फाडके कमाई; अॅव्हेंजर इन्फिनिटी वॉरला टाकले मागे; इतका जमवला गल्ला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/doctor-rakhamabai", "date_download": "2019-06-20T15:26:06Z", "digest": "sha1:DGHNOBBJL47SL2RIZW2XVOJX7UD76EBB", "length": 19583, "nlines": 79, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "व्यक्तिस्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या डॉ. रखमाबाई - द वायर मराठी", "raw_content": "\nव्यक्तिस्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या डॉ. रखमाबाई\nजागतिक महिला दिनाच्या निमित्ताने डॉ. रखमाबाई राऊत यांचा संघर्षमय आणि दिशादर्शक जीवनपट उलगडून सांगण्याचा प्रयत्न\n१८६४ मध्ये मुंबईत जन्मलेल्या रखमाबाईंची ढोबळ ओळख अशी, की त्यांनी आधुनिक विवेकवादी विचारसरणीला साजेशी व्यक्तिस्वातंत्र्यवादी भूमिका घेऊन, नवऱ्याकडे मनाविरुद्ध नांदायला जाणं नाकारलं. त्यापायी झालेली ���तोनात टीका आणि मानहानी सोसली आणि इंग्लंडमध्ये वैद्यकीय शिक्षण घेऊन परत भारतात येऊन इथल्या रुग्णांच्या आणि समाजाच्या सेवेत आयुष्य वेचलं. १९५५ मध्ये रखमाबाईंच्या ९१ वर्षांच्या जीवनाची सांगता झाली.\nदोन वर्षांपूर्वी गूगलनं २२ नोव्हेंबर या त्यांच्या जन्मदिनी त्यांची प्रतिमा डूडलचित्राच्या स्वरूपात धारण केली. नवऱ्याशी घटस्फोट घेऊन आपलं करिअर उभारलेली स्त्री या ढोबळ प्रतिमेच्या बाहेर जाऊन त्यांचा विचार केला पाहिजे.\nमुंबईत जनार्दन पांडुरंग सावे आणि जयंतीबाई यांच्या कुटुंबात १८६४ साली रखमाबाईंचा जन्म झाला. मात्र रखमाबाई दोन वर्षांच्या आणि त्यांची आई १७ वर्षांची असताना जनार्दन पांडुरंग यांचं निधन झालं. कालांतराने रखमाबाई ८ वर्षांच्या असताना जयंतीबाईंनी डॉ. सखाराम अर्जुन राऊत यांच्याशी विवाह केला. तत्कालीन प्रथेनुसार ११ वर्षांच्या रखमाबाईंचं लग्न १९ वर्षांच्या दादाजी भिकाजी यांच्याशी लावलं गेलं. रखमाबाईंचे सावत्र वडील डॉ. सखाराम अर्जुन राऊत हे उच्चशिक्षित व सुधारकी विचारांचे असल्याने त्यांनी लग्न करतानाच दादाजीने उत्तम शिक्षण घेऊन आपल्या पायावर उभे रहावे ही अपेक्षा स्पष्ट केली होती. परंतु दादाजीला कधीही सुशिक्षणाची आवड निर्माण झाली नाही. रखमाबाईंनी मात्र आपल्या वडिलांना आदर्शवत् मानून शिक्षण जारी ठेवले.\nया वैचारिक अंतराचा परिणाम असा झाला की रखमाबाईंना दादाजीसोबत संसार करण्याची इच्छा राहिली नाही. १८८४ मध्ये दादाजीने रखमाबाईंना नांदायला पाठवावे असा अर्ज न्यायालयात दाखल केला. पती म्हणून पत्नीवर असणाऱ्या हक्कांची पुनर्स्थापना करावी यासाठी हा अर्ज केला होता. मात्र न्यायालयाने हा दावा फेटाळून लावला. नवऱ्याचा हक्क त्याला बजावता यावा म्हणून रखमाबाईंना त्यांच्या मनाविरुद्ध सासरी पाठवता येणार नसल्याचं कोर्टानं मान्य केलं कारण हे लग्न करताना त्या अज्ञान असल्याने त्यांच्या संमतिशिवाय लग्न झाल्याचं कोर्टानं मान्य केलं. मात्र दादाजीने ताबडतोब अपील केलं आणि १८८७ मध्ये अपिलाचा निकाल रखमाबाईंच्या विरोधात लागला. “नवऱ्याकडे नांदायला जा, नाहीतर तुला ६ महिने तुरुंगवासाची शिक्षा मिळेल असं न्यायाधीशांनी सांगितल्यावर रखमाबाईंनी ठामपणे आणि आनंदानं तुरुंगवास भोगण्याची तयारी दाखवली.\nव्यक्तिस्वातंत्र्���ासाठी लढणारी डॉ. रखमाबाई\nएकीकडे त्यांच्या विरोधात लोकमान्य टिळक मराठा वृत्तपत्रात लिहीत होते की भारतीयांच्या स्त्रियांचं नांदायला जाण्याचं वय काय असावं हे इंग्रजी कायद्यानुसार ठरवणं अयोग्य आहे. नेटिव्ह ओपिनियन या वृत्तपत्रातून विश्वनाथ नारायण मंडलिक रखमाबाईंवर टीका करत होते. केस चालू असतानाच टाइम्स ऑफ इंडियासाठी ‘अ हिंदू लेडी’ या टोपणनावानं रखमाबाईंनी पत्रं लिहून आपली बाजू स्पष्टपणे समाजासमोर मांडली होती. दादाजीनेही कोणाच्या तरी मदतीने वृत्तपत्रांत आपली बाजू मांडली. तर दुसरीकडे मॅक्स म्यूलर-पंडिता रमाबाई, यांनी उघडपणे रखमाबाईंच्या स्वातंत्र्याची भलावण केली. परंतु शेवटी २००० रुपयांच्या तडजोडीवर दादाजीने रखमाबाईंना काडीमोड दिला. रखमाबाईंनी आपल्या हक्कांसाठी, व्यक्तिस्वातंत्र्यासाठी दिलेल्या लढ्याची परिणती या वैयक्तिक सुटकेमध्ये होते असं म्हणता येईल.\nया काळात इंग्लंडमध्ये व्हिक्टोरिया राणी तिच्या काळाला सुसंगत अशा सुधारणांचा पुरस्कार करत होती. राणीला स्वत:ला गर्भाशयाचं दुखणं होतं पण पुरुष डॉक्टरांकडून तपासून घेण्याच्या लाजेपायी तिनं कधीही पुरुष डॉक्टरांकडून तपासून घेतलं नाही. स्त्रियांनी वैद्यकीय शिक्षण घेणं हा राणी व्हिक्टोरियाच्या सुधारणावादी कार्यक्रमाशी जुळणारा विषय होता. रखमाबाईंना आपल्या वडिलांसारखं वैद्यकीय शिक्षण घ्यायचं आहे हे कळल्याबरोबर इंग्लंडमधील त्यांच्या हितचिंतकांनी लगेचच आवश्यक ती रक्कम गोळा केली आणि रखमाबाई वैद्यकीय शिक्षणासाठी दूर निघून गेल्या.\n१८८९ ते १८९४ या काळात लंडनमधील ‘स्कूल ऑफ मेडिसीन फॉर वूमेन’ मधून त्यांनी एम.डी.ची पदवी प्राप्त केली आणि त्या भारतात परतल्या. ज्या लेडी डफरिन फंडामधून रखमाबाईंना शिक्षण घेता आलं, त्याच फंडातून भारतात मुंबईतील कामा हॉस्पिटल आणि नंतर राजकोट, सूरत आदि ठिकाणी स्त्रिया व लहान मुलांची हॉस्पिटल कार्यरत होती. रखमाबाईंनी सूरत आणि राजकोटच्या हॉस्पिटलांमध्ये १८९५ पासून ते १९२९ साली सेवानिवृत्तीपर्यंत काम केलं. आणि निवृत्तीनंतरही त्या समाजात समता यावी, आरोग्य राखलं जावं आणि स्त्रीपुरुषांना मुक्तिदायी असं आयुष्य जगता यावं यासाठी कार्यरत राहिल्या.\nरुग्णसेवा करताना लोकांच्या मनात आपल्याबद्दल विश्वास निर्माण करणं गरजेचं ��हे हे जाणून रखमाबाईंनी नव्या दवाखान्यात शेळीचं बाळंतपण करून, आणि त्याचे सविस्तर वृत्तांत टाइम्स ऑफ इंडियात छापले होते. स्त्रियांच्या व बालकांच्या जन्मजात आरोग्यासाठी त्यांनी दिलेलं हे योगदानही पथदर्शी आहे. रखमाबाईंनी संशोधनाच्या आणि वैद्यकीय ज्ञाननिर्मितीच्या क्षेत्रात दिलेलं योगदान ही फार मोठे आहे. रखमाबाईंनी मेजर बॅनेट यांच्या सहकार्यानं मिकसोमा नावाच्या ट्यूमर बाबत संशोधन करून त्याचा अहवाल १९०९ साली इंडियन मेडिकल गॅझेटमध्ये निबंधस्वरूपात मांडला होता. आसाबीबी नावाच्या मुस्लिम स्त्रीवर ट्यूमरसाठीची शस्त्रक्रिया व उपचारासंदर्भात तो होता. मुक्तिदायी अवकाश समाजाच्या सर्व घटकांना मिळावा यासाठी प्रबोधनमार्ग अवलंबला. तेवढ्यावर न थांबता ज्ञाननिर्मितीच्या क्षेत्रात वैद्यकीय संशोधनामध्ये भर घालून त्यांच्या काळापुरतंच नव्हे तर भविष्यातील मानवी जीवनही अधिक सुखाचं होईल यासाठी त्या कार्यरत राहिल्या असं लक्षात येतं.\nउच्च जातीचं किंवा सांस्कृतिक भांडवल नसलेल्या रखमाबाईंसारख्या स्त्रीनं दाखवलेलं कर्तृत्व पाहिलं की त्या काळातील सावित्रीबाई फुले, फातिमाबी शेख, तानूबाई बिर्जे अशा सत्यशोधकी परंपरेतील पथदर्शी कामं करणाऱ्या स्त्रियांशी त्यांच्या कामाचं साधर्म्य नक्की जाणवतं. मुंबई प्रांतात न राहता राजकोट सारख्या संस्थानात राहिल्यामुळे कदाचित् रखमाबाईंच्या कार्याबाबत म्हणावी तशी स्मृतिपरंपरा महाराष्ट्रात निर्माण झाली नसेल. परंतु जात, वर्ग, लिंगभाव, सामाजिक स्थान, या कशाचंही पाठबळ नसताना डॉ. रखमाबाईंनी दाखवलेलं कर्तृत्व हे आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या हेतूशी निश्चितच सुसंगत आहे.\nश्रद्धा कुंभोजकर दक्षिण आशिया, स्मृति अभ्यास आणि महाराष्ट्रातील समकालीन जातीव्यवस्थेच्या अभ्यासिका असून, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापिका आहेत.\nमहिला 12 महिला 15 सामाजिक 70 हक्क 71 doodle 1 England 1 English 1 google 3 Lokmanya Tilak 1 Medicine 2 Mumbai 5 Savitreebai Phule 1 shradhha Kumbhojkar 1 इंग्रजी 1 इंग्लंड 1 डॉ. रखमाबाई राऊत 1 तानूबाई बिर्जे 1 पंडिता रमाबाई 1 फातिमाबी शेख 1 लोकमान्य टिळक 1 व्यक्तीस्वातंत्र्य 1 श्रद्धा कुंभोजकर 1 सावित्रीबाई फुले 3 स्त्री 5\nलैंगिकता आणि स्त्रीवादी राजकारण\nव्हिलेज डायरी – भाग २\nधनगर समाजासाठी अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस\nलोकसंख्येत येत्या ९ वर्षांत भारत चीनच्या पुढे\nशांघाई सहकार्य संघटना भारतासाठी महत्त्वाची का\nओम बिर्ला नवे लोकसभा सभापती\n२० व्या शतकातल्या आण्विक चाचण्यांचा परिणाम महासागरांच्या तळांपर्यंत\nआधार डेटा पुन्हा खाजगी क्षेत्रासाठी खुला\nचोरीच्या संशयावरून दलित मुलाला मारहाण\nमुझफ्फरपूर मेंदूज्वर साथ : मृत मुलांचा आकडा १०८\nरक्षकांपासून रक्षण कोण करेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://spsnews.in/?p=3445", "date_download": "2019-06-20T16:09:58Z", "digest": "sha1:PE42KS5QENNNP7S4UPA353B54OPB3JH7", "length": 6235, "nlines": 96, "source_domain": "spsnews.in", "title": "दि.२७ जानेवारी रोजी बांबवडे इथं ' सूर्यनमस्कार यज्ञ ' | | SPSNEWS", "raw_content": "\nशासनाच्या विकास योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा- जिल्हाधिकारी दौलत देसाई\nपावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी १०.२३ कोटींचा निधी :आम.सत्यजित पाटील\nबांबवडे विद्यामंदिरात दफ्तर व शालेय साहित्याचे वाटप\nबांबवडे विद्यामंदिरात दफ्तर व शालेय साहित्याचे वाटप\nचिमुकल्यांचा किलबिलाट पाहण्यासाठी जमला जनसमुदाय\nदि.२७ जानेवारी रोजी बांबवडे इथं ‘ सूर्यनमस्कार यज्ञ ‘\nबांबवडे : बांबवडे तालुका शाहुवाडी इथं दि.२७ जानेवारी २०१८ रोजी सकाळी ६.३० ते ७.३० यावेळेत सूर्यनमस्कार यज्ञाचे आयोजन येथील ‘ मॉर्निंग वॉक ‘ ग्रुप च्या वतीने करण्यात आले आहे. या कार्यक्रमास सर्व नागरिकांनी उपस्थिती दर्शवावी, असे आवाहन ‘ मॉर्निंग वॉक ‘ ग्रुप च्या वतीने करण्यात आले आहे.\nहा ‘ सूर्यनमस्कार यज्ञ ‘ बांबवडे येथील क्रीडा संकुल मध्ये आयोजित करण्यात आला आहे.\nया ‘ मॉर्निंग वॉक ‘ ग्रुप चे श्री. बाळासाहेब रवंदे साहेब (मेजर ), डॉ. रमेश पचकर व या ग्रुप च्या सदस्यांच्या वतीने हे आयोजन करण्यात आले आहे.\n← लोकनेते सरुडकर दादांचा अमृतमहोत्सव ‘ ना भुतोनभविष्यती ‘ असा संपन्न होणार : कार्यकर्त्यांचा निर्धार\nबांबवडे मधील गणेशनगर येथील मुख्य रस्त्याच्या डांबरीकरण चा शुभारंभ →\nबौद्ध पौर्णिमा म्हणजे समाजाचा दीपोत्सव : अश्विनी तोरणे\nहारुगडेवाडी इथं दारूबंदी न झाल्यास उग्र आंदोलन : महिला शिष्ट मंडळाचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा\nशेतकऱ्यांच्या न्याय व हक्कासाठी १३ डिसेंबर ला बांबवडे त रास्तारोको\nशासनाच्या विकास योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा- जिल्हाधिकारी दौलत देसाई\nपावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी १०.२३ कोटींचा निधी :आम.सत्यजित पाटील\nबांबवडे विद्यामंदिरात दफ्तर व शालेय साहित्याचे वाटप\nबांबवडे विद्यामंदिरात दफ्तर व शालेय साहित्याचे वाटप\nचिमुकल्यांचा किलबिलाट पाहण्यासाठी जमला जनसमुदाय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/gather-together-for-unity", "date_download": "2019-06-20T15:24:58Z", "digest": "sha1:F5M62T6GZY2SMG4V3WIDHVNPZ4FD5ALD", "length": 35656, "nlines": 88, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "एकटं असण्यासाठी एकत्र येऊ या! - द वायर मराठी", "raw_content": "\nएकटं असण्यासाठी एकत्र येऊ या\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याची लढाई म्हणजे आपापले हितसंबंध डिवचले गेल्यावर ठोकायची बोंब नसून प्रत्येक व्यक्तीच्या आविष्काराचं मूल्य जपण्यासाठी परजलेलं हत्यार आहे. समाजातले आवाज असलेले लोकच सामान्य माणसाच्या हिताचे खरे चौकीदार आहेत. ते जेव्हा गाफिल रहातात तेव्हा चोर त्यांच्या वेशात शिरतात किंवा अनेकदा यांच्यातलेच काही महाभाग चोरांना सामील होतात.\nआपण आज इथे सारे एकत्र जमलो आहोत, ही अतिशय चांगली आणि उल्लेखनीय घटना आहे परंतु तिला कारणीभूत ठरलेली गोष्ट लाजिरवाणी आहे. हा एक विचित्र विरोधाभास आजच्या कार्यक्रमाच्या मुळाशी आहे याची जाणीव मला आहे. कोणी असं म्हटलं की, अपमान झाल्याशिवाय मराठी माणसं एकत्र येत नाहीत, तर ते फारसं चुकीचं असणार नाही.\nमागच्या वेळी एका सत्ताधीशाने साहित्यिकांना बैल म्हटलं होतं. तेव्हाही नांगीवर पाय पडल्यासारखे साहित्यिक पेटून उठले होते. आता कोणी असंही म्हणेल की, मराठी लोक अखिल भारतीय साहित्य संमेलनासारख्या मोठ्या सोहळ्याला एकत्र येतात की नाही तर येतात. पण त्याचवेळी राजकीय कृपाछत्राखाली आणि धनिकांच्या पैश्यांवर चालणारी अखिल भारतीय साहित्य संमेलनं ही त्यांचे हितसंबंध दुखवणार्‍या आणि त्यांना प्रश्न करणार्‍या साहित्यिकांचा अपमान करण्याची पूर्ण क्षमता राखून असतात, हेही आपण जाणून असायला हवं. आपली इस्त्रीदार घडी मोडू न देण्याची अभिजनवादी परंपरा राखण्याचा ती आटोकाट प्रयत्न करतात.\nआता आखिल भारतीय साहित्य संमेलन सर्वसमावेशक झाल्याचा दावा केला जातो. तसा तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघही सर्व जातींना सामावून घेऊन आणि आदिवासींनाही सोबत घेऊन आपण सर्वसमावेशक झाल्याचा दावा करतो. पण ह्या संस्थांचा मूळ ढाचा तोच असतो. त्यामुळे अशा संमेलनां��े प्रेरणास्त्रोत असणारे थोर समाजसेवक न्या. रानडे यांना त्यांच्या पहिल्या ग्रंथकार सभेचं आमंत्रण नाकारताना महात्मा जोतिराव फुले यांनी विचारलेले प्रश्न अजून तसेच आहेत. मी महात्मा फुल्यांचा वारसा मानतो. त्यामुळे मलाही काही प्रश्न पडतात.\nत्याकडे वळण्यापूर्वी मी ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांचं या कार्यक्रमात स्वागत करतो.\nप्रश्न अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आहे. आम्ही राज्य घटनेला बाधा येवू देणार नाही असं आता जाहीरपणे म्हणू लागलेले लोकच गेली चार वर्ष घटनेने दिलेल्या आचार, विचार, विहार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला करत आहेत. मला काही वर्षांपूर्वीची एक घटना आठवते आहे. टीव्हीवरच्या ‘टाइम्स नाऊ’ चॅनलवर अर्णब गोस्वामी यांनी भारतातील सर्वात मोठे चित्रपट अभिनेते आणि सुपरस्टार अमिताभ बच्चन यांची मुलाखत घेतली होती. त्यावेळीही अर्णब गोस्वामी आरडाओरडा करण्यासाठी प्रसिद्ध होते, तरी आजच्या इतके स्वैर आणि उघड पक्षपाती नव्हते. त्यांनी अमिताभ बच्चन यांची अत्यंत संयमित स्वरात मुलाखत घेतली. मुलाखतीला निमित्त होतं ते महाराष्ट्र राज्य सरकारने लागू केलेल्या गोवंश हत्याबंदी आणि गोमांस विक्रीविरोधी कायद्याचं.\nअर्णब गोस्वामी बच्चन यांना विचारत होते, सरकारने घेतलेल्या निर्णयाविषयी तुमचं काय मत आहे त्यावर बच्चन म्हणाले, काही नाही. कायदा केला आहे म्हणजे तो चांगलाच असणार. तुमची यावर काय भूमिका आहे त्यावर बच्चन म्हणाले, काही नाही. कायदा केला आहे म्हणजे तो चांगलाच असणार. तुमची यावर काय भूमिका आहे पुढचा प्रश्न. बच्चन म्हणतात, काहीच नाही. त्यावर अर्णब विचारतात, तुम्ही कधीच काही भूमिका घेत नाही. असं का पुढचा प्रश्न. बच्चन म्हणतात, काहीच नाही. त्यावर अर्णब विचारतात, तुम्ही कधीच काही भूमिका घेत नाही. असं का बच्चन म्हणतात, तुला सांगतो अर्णब, आपण काही बोललो की त्यावर लोक टीका करतात. फोन करतात. असंख्य प्रश्न विचारतात. मीडियावर चर्चा सुरू होते. खूप त्रास होतो त्याचा. मला दुसर्‍या दिवशी सकाळी कॅमेर्‍यासमोर प्रसन्न मुद्रेने उभं राहायचं असतं. वेगवेगळ्या भूमिकांना सामोरं जायचं असतं. माझं ते काम आहे. पण तेच कठीण होवून जातं. त्याचा परिणाम अभिनयावर होतो. त्यामुळे मी कुठल्याही लफड्यात पडत नाही. अगदी हेच शब्द नसतील, पण अमिताभ बच्चन यांच्या स्पष्टीकरणाचा गाभा हाच होता.\nआपली प्रसन्नता जपण्यासाठी आणि चेहर्‍यावरचं निर्मळ हसू अबाधित राखण्यासाठी देशातल्या सर्वोच्च अभिनेत्याला गप्प राहायचं होतं. आपल्या अनेक लेखक-कलावंतांची हीच भूमिका असते. त्यांना वास्तव माहीत नसतं किंवा माहीत करून घ्यायचं नसतं.\nलिओ तोलस्तोय आपल्या ‘व्हॉट इज अॅन आर्ट’ या पुस्तकात एक मार्मिक प्रश्न करतात. ते म्हणतात, कलेसाठी कलावंत जीवनाचा होम करतात. ते हुशार असतात, बुद्धिमान असतात. पण ते जी कलानिर्मिती करतात त्या कलेची साधनं निर्माण करण्यासाठी असंख्य मजूर कष्ट करत असतात. गवंडी, चित्रकार, रंगारी, शिंपी, न्हावी, धोबी, परीट, जवाहीरे आणि असे शेकडो प्रकारचे व धंद्यातले लोक आपली आयुष्यं कलांसाठी लागणार्‍या साहित्याच्या निर्मितीत खर्च करीत असतात. केवळ कलेच्या निर्मितीसाठीच नव्हे तर कलावंतांना ऐषआरामी जगता यावं म्हणूनही असंख्य लोक कष्ट उपसत असतात. कलावंतांना, कलेला धनिकांचा किंवा सरकारचा आश्रय मिळतो तेव्हा ते पैसे सामान्य माणसाच्याच खिशातून आलेले असतात. या सगळ्याची जाण जर कलावंताला नसेल तर त्याच्या कलेचा सर्वांगीण विकास होणार नाही. मग त्याच्या कलेला कला म्हणता येईल काय\nअमिताभ बच्चन यांच्यासारखे महान समजले जाणारे कलावंत जेव्हा सर्व सामान्य रसिकांनी दिलेलं स्टारपण जाहीरपणे मिरवतात आणि त्याचवेळी सर्वसामान्यांच्या आयुष्यावर परिणाम करणार्‍या गोष्टींबाबत सोयिस्कर मौन बाळगतात तेव्हा त्यांची कृती ही आत्मवंचना ठरते. केवळ लेखक-कलावंतच नव्हे तर शास्त्रज्ञ, डॉक्टर, अभियंते, वकील, प्रशासकीय अधिकारी, शिक्षक, पत्रकार अशा ज्यांना ज्यांना समाजात आवाज आहे त्यांनी बाळगलेलं मौन म्हणजे सत्ताधार्‍यांना आणि सत्तेला अंकित असलेलल्या व्यवस्थांना सर्वसामान्यांच्या न्याय्य हक्कांची लूट करण्याचा दिलेला परवाना ठरतो. त्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची लढाई म्हणजे आपापले हितसंबंध डिवचले गेल्यावर ठोकायची बोंब नसून प्रत्येक व्यक्तीच्या आविष्काराचं मूल्य जपण्यासाठी परजलेलं हत्यार आहे. समाजातले हे आवाज असलेले लोकच सामान्य माणसाच्या हिताचे खरे चौकीदार आहेत. ते जेव्हा गाफिल रहातात तेव्हा चोर त्यांच्या वेशात शिरतात किंवा अनेकदा यांच्यातलेच काही महाभाग चोरांना सामील होतात.\nमला असं वाटायला लागलं आहे की, ��त्रू तिकडे दिल्लीच्या संसदेत किंवा मंत्रालयात किंवा कुठल्या पक्षाच्या, संघटनेच्या कार्यालयात बसलेला नसून तो आपल्या जवळच वावरतोय. तो या सभागृहात असेल, कदाचित आपल्या शेजारच्या खुर्चीत असेल किंवा शक्यता अशी आहे की तो आपल्या आतच असेल.\nकवि गजानन माधव मुक्तिबोध म्हणाले होते, ‘अब अभिव्यक्ती के सारे खतरे उठाने होंगे, तोडने होगे मठ और गढ सब’॰ पण या मठी आणि गढ्यांच्या आड व्यवस्थेने इतक्या भिंती शिताफीने उभ्या केल्या आहेत की आपल्याला आता मठी आणि गढ्याच दिसत नाहीत. या भिंतींच्या रक्षणासाठी अशा माणसांच्या फौजा उभ्या केल्या आहेत ज्यांच्या आयुष्यात अभावच अभाव भरून राहिला आहे. याच अभावग्रस्त माणसांसाठी आपण भांडत होतो का, असा प्रश्न पडावा आणि मती गुंग व्हावी अशी परिस्थिति आहे. म्हणजे तुमच्याच माणसांना किवा तुम्हालाच तुमच्या विरोधात झुंजवत ठेवायची युक्ति सत्तेने आणि सत्तेला अंकित असणार्‍या व्यवस्थांनी चालखीने अवगत केली आहे. त्यामुळेच अभिव्यक्ती स्वातंत्र्याची लढाई अतिशय अवघड झाली आहे.\nगोमांस बाळगल्याच्या संशयावरून एका गरीब मुस्लिम मजुराला जाळणारा आणि जाळिताचा व्हिडिओ व्हायरल करणारा हिंदू तरुणही तितकाच गरीब आणि अभावग्रस्त जीवन जगणारा असतो. फक्त मेलेला देशद्रोही ठरवला गेलेला असतो आणि मारणारा देशभक्त मानला जातो. मेलेल्या इसमाच्या बिरादरीचे लोक स्थलांतरित, आगतिक, भयग्रस्त आणि हलाखीत जगणारे असतात आणि मारणार्‍याला धर्माभिमानी म्हणून मिरवत, त्याच्या प्रतिमेचे फलक अभिमानाने गावात लावणारे त्याचे दोस्त-बिरादर हेही गरीब, बेकार, निराश आणि जगण्याचा उद्देश हरवलेले तरीही उन्मादी झालेले असतात. त्यांच्यात फरक एवढाच असतो की एक गट ‘देशद्रोही’ म्हणून ओळख चिकटवलेला असतो तर दूसरा ‘देशभक्त’ म्हणून मिरवत असतो. राष्ट्रावादाची अदृश्य पोलादी भिंत दोघांत उभी असते. तिच्यापुढे गरीबी, बेकारी, स्थलांतर हे प्रश्न दिसेनासे होतात. ही भिंत आता हिमालयापेक्षाही उंच गेली आहे. ती इतकी उंच गेली आहे की हिमालयापलीकडून शत्रू येत असल्याची आवई जरी उठली तरी देशांतर्गत युद्धाचा भडका उडेल.\nअशावेळी अभिव्यक्ती स्वातंत्र्याची लढाई खूपच गुंतागुंतीची आणि कल्पनातीत झाली आहे. तिला तोंड देण्यासाठी आपण स्वत:पासूनच सुरुवात केली पाहिजे. आपणच उभारलेल्या भिंती ���ोडायला पाहिजे आणि आधी आपल्याआतच असलेल्या दबावांशी झुंज घेतली पाहिजे. मला माझ्याशीच भांडता येईल का माझ्या मित्र-मैत्रिणींना प्रश्न विचारता येतील का माझ्या मित्र-मैत्रिणींना प्रश्न विचारता येतील का माझ्या समाजात, जातीत होणार्‍या अन्यायाच्या विरोधात बोलता येईल का माझ्या समाजात, जातीत होणार्‍या अन्यायाच्या विरोधात बोलता येईल का माझ्याच घरातल्या पुरुषीवर्चस्वातून होणार्‍या अन्यायाचा, अत्याचाराचा प्रतिकार करता येईल का माझ्याच घरातल्या पुरुषीवर्चस्वातून होणार्‍या अन्यायाचा, अत्याचाराचा प्रतिकार करता येईल का मला माझ्यावर होणारी टीका निकोप मनाने स्वीकारता येईल का मला माझ्यावर होणारी टीका निकोप मनाने स्वीकारता येईल का मला दुसर्‍याचं म्हणणं शांतपणे ऐकून घेता येईल का मला दुसर्‍याचं म्हणणं शांतपणे ऐकून घेता येईल का हे प्रश्न निकडीचे आणि तातडीचे आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्य इथूनच सुरू होतं आणि व्यवस्थेच्या विरोधात आवाज उठवण्याचं बळ देतं, असं मला वाटतं. अन्यथा ही लढाई तत्कालिक ठरून संपूनही जाईल.\nमाझी लेखक म्हणून असलेली भीती वेगळी आहे. ती आजच्या अपूर्व परिस्थितीत दडलेली आहे. मला ठाऊक आहे की आज अनेक लेखक बोलत आहेत, काही कलावंत उघडपणे देशातल्या परिस्थितिविषयी नाराजी व्यक्त करत आहेत. आज आपण इतक्या प्रमाणावर एकत्र आलो आहोत, हे देखील याच उद्वेगाचं एक उदाहरण आहे. मी असं मानतो की, लेखक लिहितो तेव्हा तो त्याला गवसलेलं सत्य मांडत असतो. भले ते लहान असलं तरी ते त्याचं सत्य असतं. त्याला जगण्यातली, मानवी संबंधांतली काही रहस्यं उलगडलेली असतात, काही कोडी पडलेली असतात, तो ती समोर ठेवत असतो. तो त्याला दिसलेलं, जाणवलेलं वास्तव परिणामकारक शब्दांच्या वापरातून उभं करत असतो. यांतून प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे काही विधान करत असतो. तो त्याचा आतला आवाज असतो. तो सापडावा म्हणून त्याची धडपड असते. म्हणजेच सत्याच्या दिशेने लेखक निघालेला असतो. पण आज असत्याचा आवाज इतका मोठा झाला आहे की सत्य आपला स्वरच गमावून बसलंय की काय असं वाटू लागलंय.\nआपल्या देशाच्या प्रमुखांनी आणि त्यांच्या प्रभावळीतल्या लोकांनी असत्याचा एकच गजर मांडला आहे. सध्याचं युग हे काही विचारवंतांच्या मते ‘पोस्ट ट्रूथ’ युग आहे. या युगाचं लक्षण असं सांगितलं जातं की, यात लोक सत्य कि��वा वास्तव याच्यापेक्षा श्रद्धा आणि भावनांना जास्त महत्त्व देतात आणि त्यांनाच मानतात. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणूक जिंकण्यासाठी आणि त्यानंतर केलेला असत्याचा बेसुमार वापर हे ‘पोस्ट ट्रूथ इरा’चं ठळक उदाहरण मानलं जातं. अशी परिस्थिती जगातील ज्या ज्या देशांमध्ये आहे त्यांत भारताचा समावेश केला गेला आहे. ‘पोस्ट ट्रूथ पॉलिटिक्स’ असा शब्द प्रयोगच अस्तित्वात आला आहे. म्हणजे तुमच्या देशात सरकार निवडणुकांच्या माध्यमातूनच स्थापन होईल, पण या निवडणुका जाहिरात कंपन्या लढवतील. त्या तुमची मनोभूमिका निश्चित करतील. त्यांना जे हवं आहे तेच सत्य म्हणून सांगितलं जाईल. तसंच वातावरण निर्माण केलं जाईल.\nआपल्या देशाच्या संदर्भात विचार करता हिंदू युग संकल्पना ही सत्य युग, त्रेता युग, द्वापार युग आणि कलियुग अशा चार युगांत विभागली गेलेली आहे. सध्याचं युग हे कलियुग मानलं जातं. ‘गोपी’ सिनेमात गीतकार राजेंद्र कृष्ण यांनी रामाचा हवाला देत दिलीप कुमारच्या तोंडून कलियुगाचं सांगितलेलं वैशिष्ट्य सर्वांना माहितीच आहे. ‘हे रामचंद्र कह गये सीया से, ऐसा कलियुग आयेगा, हंस चुगेगा दाना दुनका, कौवा मोती खायेगा’. पण आता ही अवस्थाही मागे पडली आहे. आता कौवाच हंस दिसू लागला आहे. हा विश्वसनीय वाटावा असा दृष्टीभ्रम आहे. पाण्याच्या जागी जमीन आणि जमिनीच्या ठिकाणी पाणी दाखवणारी ‘महाभारता’त मयासुराने उभी केलेली मयसभा ही अपवादात्मक होती, पण आता ती कायमची स्थिति झाली आहे. ही पोस्ट कलियुग अवस्था आहे. किंवा आपण याला उत्तर कलियुग म्हणू. पण अगदी अचूक शब्द योजायचा झाला तर हे ‘असत्य युग’ आहे.\nआपले राष्ट्रप्रमुख हे युगकर्ते आहेत, हे आपण सर्वांनी मान्य केलं पाहिजे. त्यांनी असत्याला अशा अस्मानी उंचीवर नेऊन ठेवलं आहे की तिथवर सत्याचा आवाज पोचणंच दुष्कर झालं आहे. या असत्य युगातला राम आणि त्याचं रामायण वेगळं आहे. आपणच वाल्मिकी असल्याच्या थाटात अनेक वाल्या सभोवताली आहेत. नारदाची म्हणजे मीडियाची शेंडी त्यांच्या हातात आहे. ते ‘राम राम’ म्हणतात पण प्रत्यक्षात ते ‘मरा मरा’ असं ऐकू येतं. अशा अभूतपूर्व मायावी युगात लेखकाला सत्य सांगायचं असेल तर ते त्याने कसं सांगावं पोस्ट मॉडर्निस्ट म्हणतील की, सत्याचा अंत झाला आहे. पण ते खरं नाही. आज असत्यच सत्य म्हणून सांगितलं जातंय. समजलं जातंय आणि सत्य भूलभुलैयात गुमराह झालंय. ते कुणाला सापडू नये, सापडलं तर सांगितलं जाऊ नये, याचा बंदोबस्त केला जातो आहे. ही बांधबंदिस्ती ओळखून जे लेखक आपण बैल आहोत असं मान्य करतील त्यांना गोवंश हत्या प्रतिबंधक कायद्याखाली अभय असेल. वृद्धापकाळात अथवा संकटकाळात त्यांच्यासाथी चारा छावण्या उभारण्याची हमीही दिली जाईल. पण जे हे मान्य करणार नाहीत त्यांच्यासाठी प्रत्येक वाट बिकट करून ठेवली जाईल.\nअशा भयानक गोंधळाच्या आणि संघर्षमय परिस्थितीत आव्हान स्वीकारायचं असेल तर अभिव्यक्तीचे आपले आतले गोंधळ मिटवीत एकमेकांच्या साथीने उभं राहण्याची आणि तगून राहण्याची आज कधी नव्हे इतकी गरज आहे. लेखक निर्मितीच्या पातळीवर एकटा असतो. तो तिथे कुणाचाही, अगदी स्वत:चाही असत नाही. तीच त्याची खरी शक्ति आहे. हे एकटेपणाचं स्वातंत्र्य अबाधित राखून किंबहुना त्यासाठीच सर्वांनी एकत्र यायला हवं. या विधानातही एक विरोधाभास आहे. सुरूवातीला म्हटल्याप्रमाणे या कार्यक्रमाच्या मुळाशी एक विरोधाभासी स्थिती आहे, तसाच विरोधाभास या विधानातही आहे. पण एकूणच जगण्यात इतके अंतर्विरोध निर्माण झालेले आहेत की काहीच निखळ राहिलेलं नाही.\nया स्थितीतून मार्ग काढण्यासाठीच आपण एक असू या, एकटं असणं शक्य व्हावं यासाठी एकत्र येवू या. तसा विश्वास आपण एकमेकांत निर्माण करू शकू, अशी आशा व्यक्त करून थांबतो.\nजयंत पवार हे मराठीतील समकालीन साहित्यविश्वातील महत्त्वाचे नाटककार, कथाकार, पत्रकार आहेत. त्यांनी गेली साडेतीन दशके वृत्तपत्रीय नाट्यसमीक्षा आणि कलासंस्कृतीची चिकित्सा केली आहे.\n‘मनरेगाकडे पद्धतशीरपणे दुर्लक्ष’: भारतातील ख्यातनाम व्यक्तींचे पंतप्रधानांना खुल्या पत्रातून आवाहन\nकलेवर नियंत्रण हे हुकुमशाहीचं लक्षण \nधनगर समाजासाठी अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस\nलोकसंख्येत येत्या ९ वर्षांत भारत चीनच्या पुढे\nशांघाई सहकार्य संघटना भारतासाठी महत्त्वाची का\nओम बिर्ला नवे लोकसभा सभापती\n२० व्या शतकातल्या आण्विक चाचण्यांचा परिणाम महासागरांच्या तळांपर्यंत\nआधार डेटा पुन्हा खाजगी क्षेत्रासाठी खुला\nचोरीच्या संशयावरून दलित मुलाला मारहाण\nमुझफ्फरपूर मेंदूज्वर साथ : मृत मुलांचा आकडा १०८\nरक्षकांपासून रक्षण कोण करेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%A8%E0%A5%88%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2019-06-20T15:03:01Z", "digest": "sha1:T6DTP2CJJ6VAI3TVOZF33CEDCASMQSCA", "length": 3870, "nlines": 96, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:भारतावरील नैसर्गिक आपत्ती - विकिपीडिया", "raw_content": "\n\"भारतावरील नैसर्गिक आपत्ती\" वर्गातील लेख\nएकूण ८ पैकी खालील ८ पाने या वर्गात आहेत.\n२००४ हिंदी महासागर भूकंप व त्सुनामी\n२०१६ सियाचीन हिमनदी हिमस्खलन\n२०१७ गुरेझ सेक्टर हिमस्खलन\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३१ जानेवारी २०१७ रोजी ११:०० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/nivdnuk-bandpatra-yojanevirudhha-dhokyacha-eshara", "date_download": "2019-06-20T15:27:25Z", "digest": "sha1:YDNAKIL7SJ5EV4T3S7U626S3HHA7JLDZ", "length": 20328, "nlines": 91, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "निवडणूक बंधपत्र योजनेविरुद्ध धोक्याचा इशारा - द वायर मराठी", "raw_content": "\nनिवडणूक बंधपत्र योजनेविरुद्ध धोक्याचा इशारा\nमार्च २०१८ पर्यंत २२० कोटी रुपयांची बंधपत्रे खरेदी करण्यात आली असून यांपैकी तब्बल २१० कोटी रुपये या उजव्या विचारसरणीच्या भगव्या पक्षाच्या झोळीत पडले आहेत.\nमोदी सरकारची निवडणूक बंधपत्र योजना (electoral bond scheme) आणि राजकीय पक्षांना विदेशातून मिळणाऱ्या देणग्यांना संमती देण्याचा त्यांचा निर्णय यावर निवडणूक आयोगाने टीका केली आहे. यामुळे, देशातील निवडणुकांवर अतिरिक्त प्रभाव टाकण्याच्या उद्योगसमूहांच्या प्रयत्नांविरुद्ध कायदेशीर युद्धाला सुरुवात झाली आहे.\nनिवडणूक बंधपत्रांची योजना आणि उद्योगसमूहांकडून दिल्या जाणार्‍या निधींवरील मर्यादा हटविण्यात आल्यामुळे राजकीय पक्षांना मिळणाऱ्या देणग्यांमध्ये, त्यांच्या अर्थकारणामध्ये ‘पारदर्शकता आणण्याच्या प्रयत्नांवर विपरित परिणाम होईल’ असा धोक्याचा इशारा आयोगाने बुधवारी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात दिला आहे.\nविदेशी निधी अधिनियम कायद्यामध्ये (Foreign Contribution Regulation Act)दुरुस्ती करण्याचा निर्णय सरकारने घेतलाआहे. “भारतातील राज���ीय पक्षांना मिळणाऱ्या विदेशी देणग्यांवर नजर ठेवली नाही तर परदेशी कंपन्या भारताच्या धोरणांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करतील” अशी भीती निवडणूक आयोगाने सरकारच्या निर्णयावर भाष्य करताना व्यक्त केली.\nभारतात निवडणूक प्रचाराच्या अर्थसहाय्यास वाट मोकळी करून देण्यास कारणीभूत ठरलेल्या घटनेमधील विविध बदलांना आव्हान देणाऱ्या याचिका, देशातील विविध स्वयंसेवी संस्था तसेच मार्क्सवादी कम्युनिस्टपक्षाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केल्या आहेत. या सर्व याचिकांवर सध्या सुनावणी सुरु आहे.\nसर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीदरम्यान निवडणूक आयोगाने निवडणूक बंधपत्रांना असलेल्या विरोधाचा पुनरुच्चार केला. (राजकीय देणग्यांबाबत) अधिक पारदर्शकता आणण्याची गरज असल्याची सूचना गेली १५ वर्षे भारत सरकारला करत असल्याचे आयोगाने प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.\nआयोग एक संवैधानिक प्राधिकरण (constitutional authority) असल्यामुळे सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या सदर सुनावणीमध्ये कुणाचीच बाजू घेणार नसल्याचे आयोगाने प्रतिज्ञापत्रात स्पष्ट केले आहे.\n“दोन पक्षकारांमधील सदर प्रकरणात उत्तर देणारे प्रतिवादी (निवडणूक आयोग) कोणतेही विवादित प्रकरण हाताळणार नाही किंवा कुठल्याही निवेदनात सहभागी होणार नाही. मात्र या प्रकरणात आपली भूमिका मांडण्याव्यतिरिक्त सदर विषयावर कायदा काय सांगतो याचीही रूपरेषा मांडण्याचा प्रयत्न आयोग करेल.” असे निवडणूक आयोगाने आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.\nमोदी सरकारला २०१७च्या सुरुवातीला लिहिलेली दोन पत्रेही (खाली जोडली आहेत) आयोगाने यावेळी न्यायालयासमोर सादर केली. निवडणूक बंधपत्र योजनेची घोषणा करत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आयकर कायदा, १९६१ आणि लोकप्रतिनिधित्व अधिनियम कायदा, १९५१ मध्ये कोणकोणते बदल केले जावेत याविषयी भाष्य केल्यानंतर एक महिन्याने, म्हणजे १५ मार्च २०१७ रोजी पहिले पत्र पाठविण्यात आले होते. आयोगाकडून मोदी सरकारला २६ मे २०१७ रोजी दुसरे पत्र पाठविण्यात आले. निवडणुकांसाठी कॉर्पोरेट देणग्यांना वैधता देण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयाचे पारदर्शकतेवर गंभीर आणि हानिकारक परिणाम होतील असा इशारा या पत्रात देण्यात आला होता.\nनिवडणूक आयोगाची पत्रे द वायर वरून\nनिवडणूक बंधपत्र जारी करण्याच्या निर्ण��ावर आपले निरीक्षण नोंदविताना आयोगाने म्हटले की, “राजकीय पक्षांना निवडणूक बंधपत्रांद्वारे मिळणाऱ्या देणग्यांना लोकप्रतिनिधित्व अधिनियम कायदा, १९५१च्या कलम २९क अंतर्गत सादर केल्या जाणाऱ्या देणगी अहवालाच्या कक्षेबाहेर ठेवण्यात आले आहे.”\n“राजकीय पक्षांद्वारे वेळोवेळी सादर केल्या जाणाऱ्या देणगी अहवालात निवडणूक बंधपत्रांद्वारे मिळालेल्या देणग्यांची नोंदच न झाल्यास, या देणग्या स्वीकारताना राजकीय पक्षांनी लोकप्रतिनिधित्व अधिनियम कायदा, १९५१च्या कलम २९ब चे, म्हणजेच कुठल्याही सरकारी आणि विदेशी\nभाजप आणि कॉंग्रेस या पक्षांना मिळणाऱ्या देणग्या वैध ठरवण्यासाठीच कायदा बदलण्याचा खटाटोप केला जात असल्याची शंका समीक्षकांनी व्यक्त केली. सौजन्य : पीटीआय\nस्त्रोतांकडून देणग्या न स्वीकारण्याच्या नियमाचे उल्लंघन झाले आहे अथवा नाही याचा छडा लावता येणार नाही.” अशी भीतीही आयोगाने या प्रतिज्ञापत्रात व्यक्त केली आहे. कंपनी अधिनियम कायद्यात बदल करून कॉर्पोरेट निधीवर असणारी मर्यादा काढून टाकण्याच्या निर्णयामुळे “केवळ राजकीय पक्षांना देणग्या देण्याच्या उद्देशाने कंपन्या फक्त कागदोपत्री उभ्या केल्या जातील. अशा कंपन्यांचा ज्यातून नफ्याचा विनिमय करता येईल असा अन्य कोणताही व्यवसाय नसेल.” असा इशाराही निवडणूक आयोगाने दिला.\nसर्वोच्च न्यायालयासमोर सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात विदेशी निधी अधिनियम कायद्यातील वादग्रस्त बदलांवर जोर दिला. भाजप आणि कॉंग्रेस या पक्षांना मिळणाऱ्या देणग्या वैध ठरवण्यासाठीच कायदा बदलण्याचा खटाटोप केला जात असल्याची शंका टीकाकारांनी यापूर्वीच व्यक्त केली आहे.\n“वित्त अधिनियम, २०१७ द्वारे विदेशी निधी अधिनियम कायद्यामध्ये करण्यात आलेले बदल चिंताजनक आहेत. या दुरुस्तीमुळे भारतीय कंपन्यांमध्ये भागीदार असलेल्या परदेशी कंपन्यांकडून राजकीय पक्ष देणग्या स्वीकारू शकणार आहेत. मात्र त्यासाठी या कंपन्यांना आपल्या क्षेत्रात काम करताना परकीय गुंतवणुकीशी संबंधित असलेल्या परकीय चलन विनिमय कायदा अर्थात फेमाच्या (FEMA) नियमांचे पालन करावे लागेल.” अशी माहिती निवडणूक आयोगाने सादर केलेल्या नोंदीत नमूद करण्यात आले आहे.\n“सध्याच्या विदेशी निधी अधिनियम कायद्याअंतर्गत विदेशी स्त्रोताद्वारे मिळणारी देण���ी स्वीकारण्यास प्रतिबंध करण्यात आला होता. मात्र या कायद्यातील बदलामुळे राजकीय पक्षांना मिळणाऱ्या विदेशी देणग्यांवर लक्ष ठेवता येणे शक्य होणार नाही. यामुळे भारताच्या धोरणांवर या विदेशी कंपन्या आपला प्रभाव टाकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.” अशी शंका निवडणूक आयोगाने व्यक्त केली.\nजानेवारी २०१८ मध्ये मोदी सरकारने निवडणूक बंधपत्र योजना अंमलात आणल्यानंतर त्याद्वारे ऑक्टोबर २०१८ पर्यंत तब्बल ६०० कोटींचा राजकीय निधी जमा करण्यात आला आहे. या योजनेचा सर्वाधिक फायदा सत्ताधारी भाजपला झाला असल्याचे वृत्त माध्यमांनी दिले आहे.\nमार्च २०१८ पर्यंत २२० कोटी रुपयांची बंधपत्रे खरेदी करण्यात आली असून यांपैकी तब्बल २१० कोटी रुपये या उजव्या विचारसरणीच्या भगव्या पक्षाच्या झोळीत पडले आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सरकारसमोर या बाबी मांडल्यानंतरही सरकारने याकडे दुर्लक्ष केले असा आरोप निवडणूक आयोगाच्या माजी जेष्ठ अधिकाऱ्यांनी सार्वजनिकरीत्या केला होता.\nप्रतिज्ञापत्रातील निष्कर्षात निवडणूक आयोग म्हणते की, “निवडणूक प्रक्रियेत अधिकाधिक पारदर्शकता यावी आणि उत्तरदायित्व वाढावे याकरिता राजकीय पक्षांनी आपल्याला मिळालेल्या देणग्यांची माहिती जाहीर करणे आवश्यक असून खर्च केलेल्या रकमेचा तपशील देणे गरजेचे आहे. याकरिता आयोग वेळोवेळी आग्रही राहिले आहे हे वर उद्धृत करण्यात आलेल्या पत्रातून स्पष्ट होते.”\n५ एप्रिलला सर्वोच्च न्यायालयाने योजनेच्या वैधता सुनावणीच्या वेळी, या योजनेला तात्पुरती स्थगिती देण्याचे नाकारले. पुढील सुनावणी १० एप्रिलला होईल.\nसरकारी बाबू, भक्तीची वेळ संपली बर का\nधनगर समाजासाठी अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस\nलोकसंख्येत येत्या ९ वर्षांत भारत चीनच्या पुढे\nशांघाई सहकार्य संघटना भारतासाठी महत्त्वाची का\nओम बिर्ला नवे लोकसभा सभापती\n२० व्या शतकातल्या आण्विक चाचण्यांचा परिणाम महासागरांच्या तळांपर्यंत\nआधार डेटा पुन्हा खाजगी क्षेत्रासाठी खुला\nचोरीच्या संशयावरून दलित मुलाला मारहाण\nमुझफ्फरपूर मेंदूज्वर साथ : मृत मुलांचा आकडा १०८\nरक्षकांपासून रक्षण कोण करेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.orientpublication.com/2018/09/new-dahihandi-song-by-sandeep-kulkarni.html", "date_download": "2019-06-20T16:09:34Z", "digest": "sha1:FL2257YJWT2RJQZUA5LPJZSU65M6GTZ4", "length": 6289, "nlines": 53, "source_domain": "www.orientpublication.com", "title": "ORIENT PUBLICATION: New Dahihandi Song by Sandeep kulkarni, Hrishikesh joshi and Amol Parashar", "raw_content": "\n- आला रे हा गोविंदा आला\nआभाळाला भिडणाऱ्या गोविंदांना सलाम करणारं दहीहंडीचं खास गाणं लाँच\n- संदीप कुलकर्णी, ह्रषीकेश जोशी आणि अमोल पराशर यांच्या चेहऱ्यावरील मिश्किल भावांनी गाण्याला आणली वेगळीच मजा\nश्रावण सुरू झाला की एका पाठोपाठ एक सणांची रांग लागते. प्रत्येक सणाची आपली वेगळीच धमाल... वेगळीच मस्ती.... याच अनोख्याधमाल-मस्तीने नटलेला सण म्हणजे दहीहंडी... थरांचा थरार सादर करताना आपल्या माणसाला जपण्याची वृत्ती दरवर्षी या सणादरम्यान पाहायलामिळते. जल्लोषात साजरा होणाऱ्या या सणाचा जोश वाढवणारं संदीप कुलकर्णी यांच्या आगामी चित्रपटाचं धमाल गाणं नुकतंच लाँच करण्यात आलंआहे.\nबेभान गोविंदांच्या रंगील्या खेळीला सलाम करणारं हे दहीहंडीचं खास गाणं... ज्यात संदीप कुलकर्णी, ह्रषीकेश जोशी आणि अमोल पराशरयांच्या मिश्कील हावभावांनी चार चांद लावले आहेत. संदीप कुलकर्णींचा हा अंदाज पहिल्यांदाच या गाण्यातून प्रेक्षकांसमोर आला आहे.\nकरंबोला प्रोडक्शन्स प्रस्तुत मनाला भिडणारं हे गाणं शैलेंद्र बर्वे यांनी संगीतबध्द केलं असून चंद्रशेखर सानेकर यांनी गोविंदांचा थरारआणि जिद्द शब्दबध्द केली आहे. तर हे शब्द थेट काळजाला भिडतात ते प्रवीण कुवर यांच्या आवाजात... संदीप कुलकर्णी आणि महेंद्र अटाळे निर्मितहे गाणं कोणत्या चित्रपटातलं आहे, हे अद्याप गुलदस्त्यात असलं तरी लवकरच यावरून पडदा उठणार आहे.\n‘लाल बत्ती’ चित्रपटाचा दमदार टीझर प्रदर्शित\nपोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेतील अभिनेता मंगेश देसाई यांचे ‘लाल बत्ती’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटाविषयी उत्सुकत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A4%95-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A3-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%AA/", "date_download": "2019-06-20T16:21:43Z", "digest": "sha1:JL5M2YGUM5BAB6ALK55B672AIUF7YOSB", "length": 19209, "nlines": 241, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "संशोधक निर्माण होतीलही; पण..? | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nसोन्याच्या भावानं गाठला उच्चांक\nभैय्या, पक्कं ठरलं ना..\n‘ती’ रेपकार अखेर पोलिसांच्या ताब्यात\nतडीपारीनंतर नगरात फिरणारा टिंग्या गजाआड\nघोरवड घाटात मर्सिडीज कार पेटली\nमहासभेत चर्चेविना कोट्यवधींची वि���ासकामे मंजुर\nनाशिकची गुन्हेगारी संपता संपेना; अब्रू वाचविण्यासाठी ‘तिने’ मारली धावत्या रिक्षातून उडी\nविधानसभा निवडणुकीचे चोख नियोजन करा : विभागीय आयुक्त माने\nआकाशवाणी चौकात अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर पोलिसांनी पकडले\nशेतीपंपाचा वीजपुरवठा खंडित न करण्याचा महावितरणचा निर्णय\nगावठी कट्ट्यातून गोळी झाडल्याचा पोलिसांना संशय\n…अखेर ग.स.तील बेनामी ठेवीप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा\nना.जयकुमार रावल यांच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन\nवादळग्रस्तांसाठी आ.कुणाल पाटील विधानसभेत आक्रमक\n46 विभागांच्या 482 सेवा ऑनलाईन- जिल्हाधिकारी राहुल रेखावार\nसाक्रीत तीव्र पाणीटंचाई; उपाययोजना करा\nतळोद्यानजिक अहमदाबाद-शिरपूर बसवर दगडफेक\nकोळदा-खेतिया रस्त्याचे काम संथगतीने\nनवापुरात वेळेवर पाणीपुरवठा होत नसल्याने भाजपातर्फे मुख्याधिकार्‍यांना घेराव\nजिल्ह्यात विविध कार्यक्रमांनी तसेच गुलाबपुष्प देवून नवागतांचे स्वागत\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nघोरवड घाटात मर्सिडीज कार पेटली\nसंशोधक निर्माण होतीलही; पण..\nसंशोधक निर्माण होतीलही; पण..\n‘कुपोषण, दुष्काळ, सायबर सुरक्षा आणि साथीचे आजार अशा अनेक प्रश्नांवर उत्तरे शोधण्यासाठी संशोधकांनी पुढे यायला हवे. कमी खर्चात अधिक परिणामकारक संशोधन करायला हवे. ते समाजाच्या बदलत्या गरजांवर तोडगा काढणारे हवे. तथापि देशातील 95 टक्के विद्यार्थी जेथे शिकतात ती विद्यापीठे मात्र संशोधनांच्या बाबतीत उदासीन आहे’ अशी खंत पंतप्रधानांनी व्यक्त केली.\nती वास्तवाकडे लक्ष वेधणारी आहे. आयआयटीसारख्या संस्थांत अनेक विद्यार्थी संशोधक सामाजिक समस्यांवर आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने मार्ग काढण्याचा प्रयत्न करतात. वाहनचालकांचे मद्यपान हे रस्ते अपघातांचे एक प्रमुख कारण निष्पन्न होत आहे. चालकांनी मद्यपान केले आहे की नाही हे शोधण्यासाठी पोलीस अल्कोमीटर वापरतात; पण पुरेशा निधीअभावी पाहिजे तेवढी अल्कोमीटर यंत्रे उपलब्ध होत नसल्याचे सांगितले जाते.\nकौन्सिल फॉर सायण्टिफिक रिसर्च आणि सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरींग रिसर्च इन्स्टिट्यूटच्या संशोधकांनी भारतीय बनावटीच्या अ‍ॅपवर आधारित अल्कोमीटर तयार केले आहेत. ते वैयक्तिक वापर व पोलिसांसाठी उपयुक्त अशा दोन प्रकारात विकसित करण्यात आले आहेत. या उपकरणाचे पेटंट घेतल्यानंतर ते सर्वत्र उपलब्ध होऊ शकेल, असे संस्थेच्या प्रमुखांनी म्हटले आहे;\nपण खरेच ते तसे घडेल का ओएनजीसीतर्फे राष्ट्रीय स्तरावर सौरचूल स्पर्धा घेतली गेली. आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या सौरचुलीला तेथे प्रथम क्रमांक मिळाला. विद्यार्थी संशोधकांच्या अशा अनेक संशोधनांबद्दल अधून-मधून बातम्या प्रसिद्ध होतात. मात्र त्या यशस्वी ठरलेल्या प्रायोगिक संशोधनाचे पुढे काय होते ओएनजीसीतर्फे राष्ट्रीय स्तरावर सौरचूल स्पर्धा घेतली गेली. आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या सौरचुलीला तेथे प्रथम क्रमांक मिळाला. विद्यार्थी संशोधकांच्या अशा अनेक संशोधनांबद्दल अधून-मधून बातम्या प्रसिद्ध होतात. मात्र त्या यशस्वी ठरलेल्या प्रायोगिक संशोधनाचे पुढे काय होते याबद्दलची माहिती क्वचितच प्रसिद्ध होते.\nप्रयोगशाळेत यशस्वी ठरणारे संशोधन व्यावहारिक पातळीवर यशस्वी होईलच याची खात्री कोण देणार तथापि संशोधनाला पुरेसे प्रोत्साहन मिळाले तर प्रयोगशाळेत यशस्वी ठरलेली अनेक संशोधने व्यावहारिक पातळीवरसुद्धा उपयुक्त ठरू शकतील. केंद्र सरकारतर्फे संशोधन करणार्‍या विद्यार्थ्यांना फेलोशिप दिली जाते.\nगेल्या चार वर्षांत सरकारने ती रक्कम वाढवलेली नाही, अशी विद्यार्थ्यांची तक्रार आहे. या मागणीसाठी आंदोलन करण्याची वेळ विद्यार्थ्यांवर का आली कोणी आणली प्रायोगिक स्तरावर यशस्वी झालेली अशी अनेक संशोधने नंतर निकामी का ठरतात की जाणून-बुजून ती निकाली काढली जातात\nत्यांचे व्यावसायिक संधीत रूपांतर का होत नाही संशोधन व्यावहारिक पातळीवर यशस्वी होण्यासाठी व त्याचा फायदा जनतेला होण्यासाठी संशोधक विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे ही सरकारची जबाबदारी नाही का संशोधन व्यावहारिक पातळीवर यशस्वी होण्यासाठी व त्याचा फायदा जनतेला होण्यासाठी संशोधक विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे ही सरकारची जबाबदारी नाही का संशोधक का निर्माण होत नाहीत संशोधक का निर्माण होत नाहीत किंवा यासाठी समाजात व विद्यार्थ्यांमध्ये उदासीनता का किंवा यासाठी समाजात व विद्यार्थ्यांमध्ये उदासीनता का हा सरकारला संशोधन योग्य विषय का वाटू नये\nजळगाव ई पेपर (दि 20 जून 2019)\nआकाशवाणी चौकात अवैध वाळू वाहत���क करणारे डंपर पोलिसांनी पकडले\nशेतीपंपाचा वीजपुरवठा खंडित न करण्याचा महावितरणचा निर्णय\nगावठी कट्ट्यातून गोळी झाडल्याचा पोलिसांना संशय\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nजात प्रमाणपत्र अवैध : नवापूरच्या दोन नगरसेवकांची पदावर टांगती तलवार.\nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, नंदुरबार, मुख्य बातम्या, राजकीय\nशहीद जवान कपिल गुंड यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार\nआवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nअभिनेत्री फ्रिडा पिंटो अडकणार लग्नबेडीत\nआवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, हिट-चाट\nसुनील अरोरा भारताचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त\nआवर्जून वाचाच, देश विदेश, मुख्य बातम्या\nकोकणात मान्सून दाखल; हवामान खात्याकडून अधिकृत माहिती\nचार वर्षांत राज्यात 12 हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nबोदवड औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षकाचा महिला कर्मचार्‍यावर चाकू हल्ला\nmaharashtra, जळगाव, मुख्य बातम्या\nघोरवड घाटात मर्सिडीज कार पेटली\nमहासभेत चर्चेविना कोट्यवधींची विकासकामे मंजुर\nसोन्याच्या भावानं गाठला उच्चांक\nभैय्या, पक्कं ठरलं ना..\n‘ती’ रेपकार अखेर पोलिसांच्या ताब्यात\nजळगाव ई पेपर (दि 20 जून 2019)\nआकाशवाणी चौकात अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर पोलिसांनी पकडले\nशेतीपंपाचा वीजपुरवठा खंडित न करण्याचा महावितरणचा निर्णय\nगावठी कट्ट्यातून गोळी झाडल्याचा पोलिसांना संशय\nघोरवड घाटात मर्सिडीज कार पेटली\nमहासभेत चर्चेविना कोट्यवधींची विकासकामे मंजुर\nसोन्याच्या भावानं गाठला उच्चांक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87&search_api_views_fulltext=%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87&f%5B0%5D=field_site_section_tags%3A51", "date_download": "2019-06-20T15:42:24Z", "digest": "sha1:2O6JQM4RWVAK7T5XG27OWXRH7NXYASTH", "length": 27508, "nlines": 305, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nगुरुवार, जून 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर गुरुवार, जून 20, 2019\nसर्व बातम्या (54) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (2) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\n(-) Remove सप्तरंग filter सप्तरंग\nसप्तरंग (64) Apply सप्तरंग filter\nमहाराष्ट्र (26) Apply महाराष्ट्र filter\nराजकारण (24) Apply राजकारण filter\nनरेंद्र मोदी (22) Apply नरेंद्र मोदी filter\nव्यवसाय (15) Apply व्यवसाय filter\nचित्रपट (14) Apply चित्रपट filter\nपर्यावरण (13) Apply पर्यावरण filter\nपाकिस्तान (13) Apply पाकिस्तान filter\nस्पर्धा (12) Apply स्पर्धा filter\nअत्याचार (10) Apply अत्याचार filter\nअर्थसंकल्प (10) Apply अर्थसंकल्प filter\nव्यापार (10) Apply व्यापार filter\nगुंतवणूक (9) Apply गुंतवणूक filter\nगुन्हेगार (9) Apply गुन्हेगार filter\nदहशतवाद (9) Apply दहशतवाद filter\nनिवडणूक (9) Apply निवडणूक filter\nउत्पन्न (8) Apply उत्पन्न filter\nअपहरण आणि खंडणी (एस. एस. विर्क)\nअभिषेक रोजच्या प्रमाणेच सकाळी उठून तयार झाला होता. नाश्‍ता करून, स्कूलबॅग घेऊन नेहमीप्रमाणे आईला आणि आजीला बाय करून तो बाहेर पडला होता; पण रोजच्यासारखा घरून निघालेला अभिषेक रोजच्यासारखा शाळेत मात्र पोचलेला नव्हता. कुठं गेला असेल तो असा एकाएकी कसा नाहीसा झाला असेल असा एकाएकी कसा नाहीसा झाला असेल शर्मा ज्वेलर्स हे गुरदासपूरमधलं...\nतिच्यासाठी सारं काही... (संदीप काळे)\nत्या चौघांशी मी दोन-अडीच तास तरी गप्पा मारल्या असतील. परतीच्या प्रवासात त्यांचे विचार कितीतरी वेळ माझ्या मनात येत राहिले... असाही एक विचार मनात येत राहिला, की या चौघांच्याही स्वप्नांना साकाररूप मिळणार का त्या स्वप्नांना यशस्वितेची पालवी फुटणार का त्या स्वप्नांना यशस्वितेची पालवी फुटणार का गोवा...डोळ्यांचं पारणं फेडणारं मोहक ठिकाण. या...\nsunil dutt : अष्टपैलू अभिनेता ते राजकारणी\nआपल्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनयासह सुनील दत्त यांनी निर्मिती, दिग्दर्शन तसेच राजकारणातही ठसा उमटवला. विविध भूमिका समर्थपणे करताना त्यांनी समाजकारणातही मोलाचे योगदान दिले. 90 व्या जयंतीनिमित्त दत्त यांच्या बहुरंगी कारकिर्दीची सफर... कारकीर्द : सुनील दत्त यांचे मूळ नाव बलराज दत्त. वयाच्या पाचव्या वर्षी...\nधग उष्णतेची (डॉ. श्रीकांत कार्लेकर)\nमहाराष्ट्रानं नुकतीच उष्णतेची लाट अनुभवली. अकोल्यातला पारा 46.9 अंश सेल्सिअसपर्यंत जाऊन पोचला, तर पुण्यात सव्वाशे वर्षांतलं सर्वांत जास्त तापमान पाहायला मिळालं. ही लाट नेमकी कशामुळं येते, तिचे परिणाम काय होतात, जगभरात काय स्थिती असते, उष्णतेच्या लाटेची नेमकी व्याख्या काय आदी सर्व गोष्टींवर एक नजर...\nकसं काय, काश काय\nज्या समाजात नेता व नागरिक समान असतात तोच समाज महान होतो हे एक वैश्‍विक सत्य आहे. मात्र, आपण भारतीय लोक त्याकडं दुर्लक्ष करत आहोत. जर आपण आपली मानसिकता बदलली तर इथलं प्रत्येक शहर काशकायपेक्षा सरस होऊ शकेल यात शंका नाही. पोर्तुगालची राजधानी लिस्बन इथून पश्‍चिमेला अर्धा तास प्रवास केला की काशकाय...\nनाही चिरा...नाही पणती... (संदीप काळे)\nअसे कि���ीतरी रम्या आणि जित्या इथल्या वस्त्यांमध्ये आढळून येतात. रम्या, रम्याची आई, रम्याचा अप्पलपोट्या बाप, जित्या...अशी कितीतरी पात्रं. एकदा तरी जिवाची मुंबई करावी, अशी हौस जवळपास सगळ्यांनाच असते. अनेकजणांची ती हौस कधी ना कधी भागतेही... पण हीच जिवाची मुंबई अनेकांचा जीव घेते, अनेकांचा जीवनरस शोषून...\nmodiwithsakal : आता अजेंडा स्वप्नपूर्तीचा (पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुलाखत)\nलोकसभेच्या निवडणुकीचे रण तापले आहे. या निवडणुकीतही पंतप्रधान नरेंद्र मोदी देश उभा-आडवा पिंजून काढत आहेत. प्रचारात भाजप उपस्थित करत असलेले मुद्दे, विरोधकांचे आरोप, मोदी यांची भविष्यातील वाटचालीची धोरणे याविषयी ‘सकाळ माध्यम समूहा’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांनी घेतलेली पंतप्रधान मोदी यांची...\nजालियनवाला बाग नरसंहाराची शंभरी (श्रीमंत माने)\nतारीख 13 एप्रिल 1919. दिवस रविवार. शिखांचा बैसाखी सण. वेळ दुपारनंतरची. रौलेट ऍक्‍टच्या निमित्तानं ब्रिटिश दडपशाहीच्या निषेधार्थ अमृतसरमधील जालियनवाला बागेत हजारो लोक जमलेले. त्यांच्यावर बेछूट गोळीबार करणारा \"बचर ऑफ अमृतसर' जनरल डायर व त्याचे शिपाई. गोळ्या संपेपर्यंत गोळीबार चालला. भीषण नरसंहार....\nइंटरनेट ऑफ थिंग्ज (अच्युत गोडबोले)\nकुठल्याही कॉम्प्युटर नेटवर्कमध्ये अनेक कॉम्प्युटर्स एकमेकांना जोडलेले असतात; तर इंटरनेटमध्ये अशी अनेक नेटवर्क्‍स एकमेकांना जोडलेली असतात. इंटरनेट ऑफ थिंग्जमध्ये (आयओटी) मात्र या इंटरनेटला कॉम्प्युटर्स किंवा नेटवर्क्‍स यांच्याबरोबर अनेक उपकरणंही जोडलेली असतात. अर्थात आयओटीमध्ये जी उपकरणं इंटरनेटला...\nमनोहर पर्रीकर: संरक्षण स्वयंपूर्णतेचा ध्यास\nमनोहर पर्रीकर यांच्या अकाली निधनाने जनमानस हळहळले आहे. 63 वर्षे हे जाण्याचे वय नाही. भारतात तर हे वय राजकारण ऐन भरात येण्याचे. उच्चशिक्षित राजकारण्यांची आपल्याकडची संख्या नगण्य. पर्रीकर आयआयटीतून धातूशास्त्र विषयात पारंगत झालेले. सामान्य माणसासारखे वागणे त्यांना भलतेच आवडणारे. लग्न समारंभात...\nलाडोवाली रोड शूटआउट : २ (एस. एस. विर्क)\nमला खात्री होती की कुणीतरी त्यांना पाहिलं असणार. आता त्यांना पाहिलं असण्याची शक्‍यता असणाऱ्या या ‘कुणाला तरी’ आम्हाला शोधायचं होतं. मी माझ्या अधिकाऱ्यांशी या संदर्भात बोललो; पण मी मांडलेल्या तर्कामुळे ते फार क���ही प्रभावित झाल्याचं दिसलं नाही. अशा पद्धतीनं मला अपेक्षित असणारा माणूस शोधून काढणं...\nभारत-चीनविषयी राजदूत गौतम बंबावाले यांची 'पुणे कृती योजना'\nचीन, भूतानमधील भारतीय माजी राजदूत व पाकिस्तानमधील भारतीय उच्चायुक्त गौतम बंबावाले यांनी चीनबरोबर संबंध वृद्धिंगत करण्यासाठी 1 मार्च 2019 रोजी \"पुणे योजना\" सुचविली आहे. हे तीन देश व भारत यांचे संबंध वा दुरावा भारतासाठी अत्यंत महत्वाचा आहे. दक्षिण आशियातील राजकारण या चार देशांभोवती अनेक वर्षे फिरते...\nपोलिसी नोंदी : तपासाची किल्ली (एस. एस. विर्क)\nसात-आठ वर्षांपूर्वीच्या त्या घटनेचा उल्लेखही कुटुंबातल्या कुणाच्याच बोलण्यात आला नव्हता. मी त्यांना विचारलं ः \"\"तुम्ही आम्हाला ही गोष्ट काल सकाळी का नाही सांगितलीत'' त्यावर अब्दुलशेठ म्हणाले ः \"\"खरंच माफ करा आम्हाला. काल सकाळी घडलेल्या त्या घटनेमुळे आम्ही सगळेच खूप अस्वस्थ होतो, त्यामुळे लक्षातच...\nछकुली निशाच्या कुशीत विसावली. मायेची ऊब मिळताच तिचा थकवा नाहीसा झाला. निशा तिला थोपटत होती. ती विचार करत होती ः \"खुट्ट आवाजाला घाबरणारी, सरांनी रागावल्यावर डोळे गच्च मिटून घेणारी, साधा कुत्रा दिसल्यावर लगेच पळणारी माझी छकुली. कसं होणार बाई हिचं' समोरच्या खिडकीकडून पलीकडच्या छोटेखानी बागेकडं ती...\nउंच उडी, लांब उडी (सुनंदन लेले)\nगेल्या आठवड्यात क्रिकेटच्या विश्‍वात बऱ्याच घटना-घडामोडी घडल्या. वेस्ट इंडीजनं इंग्लंडला पराभूत करून क्रिकेटमधली रंगत परत आणली. त्याच वेळी विदर्भ क्रिकेट संघानं सलग दुसऱ्या वर्षी रणजी करंडकावर नाव कोरून सातत्य दाखवलं. मात्र, हे आशादायी उदाहरण समोर असताना मुंबई आणि महाराष्ट्र क्रिकेट संघांनी याच...\nकविता माणसातली (अरविंद जगताप)\nमाणसं खूप महत्त्वाची असतात. आपल्याला घडवण्यात. फेसबुकवर दिसतात त्यापेक्षा वेगळी असतात माणसं हे भेटून कळतं. अशी माणसं कविताच असतात. प्रत्येकवेळी कविता कशी सुचेल आपोआप कविता कागदावरच असली पाहिजे असं नाही. आपलीच असली पाहिजे असं नाही. निसर्गातच असेल असं नाही. माणसात पण कविता असते. पान शोधलं पाहिजे....\nगुन्हेगारांपर्यंत पोचवणारे खबरे (एस. एस. विर्क)\nमी मागं म्हटल्याप्रमाणे प्रत्येक गुन्ह्याची एक स्वतंत्र कथा असते. तशी गुन्ह्यांच्या तपासाचीही स्वतंत्र कथा असते. त्याचं एक स्वतंत्र तंत्र असतं. गुन्ह्याची उकल करण्यासाठी गुन्हेगाराचीच मदत घ्यायची हा त्या तंत्राचा एक भाग. चोराच्याच मदतीनं चोराचा माग काढण्याची ही क्‍लृप्ती ब्रिटिश पोलिस अधिकारी खूपदा...\nपालकांनो, बालवाडी अभ्यासासाठी नसते\nमुलांचं साधारणतः तीन ते सहा (किंवा आठ) वर्षांपर्यंतचं वय अतिशय महत्त्वाचं असतं. बालकाचा विकास कसा होईल, हे या वयातच ठरत असतं. या वयात मेंदू घडत असतो, त्याची अत्यंत झपाट्यानं वाढ होत असते. मेंदू हा माणसाच्या शिकण्याचा अवयव... त्याला शिकतं ठेवणं, त्याच्या शिकण्याच्या क्षमता वाढवत नेणं, त्याची...\nकार्यकर्त्यांच्या प्रेमापोटी जॉर्ज यांची आजरा भेट\nजार्ज फर्नांडिस हे एनडीए सरकारच्या काळात सरक्षणमंत्री होते. त्यावेळी त्यांनी एका कार्यकर्त्याच्या आग्रहाखातर आजरा तालुक्‍यातील \"हाजगोळी बुद्रक' या छोट्या खेड्याला भेट दिली होती. त्यांच्या घरी जावून कुटुंबीयांची विचारपुस केली होती. खर्डा, नाचण्याची भाकरी, आंबाड्याची भाजी याचा आस्वाद घेतला होता....\n...जॉर्ज फर्नांडिस नसते तर \nजॉर्ज फर्नांडिस नसते तर कोकणात रेल्वे येवूच शकली नसती हे विधान अतिशयोक्तीपूर्ण नाही तर वास्तव आहे. चार राज्यांची मोट बांधत स्वायत्त महामंडळ स्थापन करून कोकण रेल्वे साकारण्याचे सगळे श्रेय जॉर्ज यांच्याकडे जाते. या कार्याची जाणीव असलेला अख्खा कोकण आज त्यांच्या जाण्याने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://punerispeaks.com/tag/sandeep-mohol-wikipedia/", "date_download": "2019-06-20T16:05:29Z", "digest": "sha1:DUU6TODDOFMXHZMOQLIRUSGAQW7SEEMQ", "length": 2235, "nlines": 56, "source_domain": "punerispeaks.com", "title": "sandeep mohol wikipedia Archives - Puneri Speaks", "raw_content": "\nMulshi Pattern Real Story: मुळशी पॅटर्न मागील खरी स्टोरी \n“मुळशी पॅटर्न” Mulshi Pattern मराठी चित्रपट सध्या महाराष्ट्रात गाजत आहे. सर्व सिनेमागृहात चित्रपट हॉउसफ़ुल्ल झाला आहे. चित्रपट प्रदर्शनावरून अनेक वाद सुद्धा … Read More “Mulshi Pattern Real Story: मुळशी पॅटर्न मागील खरी स्टोरी \nशिवाजी महाराज घोषणा: शिवाजी महाराज गारद अर्थ काय\nएसपीज बिर्याणी हाऊस च्या जेवणात आढळली अळी, मालकाचा उद्धटपणा | VIDEO\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून तीन दिवस पुणे दौऱ्यावर\nरातोरात प्रसिद्ध झालेल्या खेळणी विक्रेत्यांला अटक\n मुंबईतील इडलीवाला चटणी बनवण्यासाठी संडासचे पाणी वापरताना सापडला | VIDEO\nराज्यात वळवाचा पाऊस पडण्याची शक्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/nashik-demonstrations-sambhaji-briged-aai-jijau-jayanti/", "date_download": "2019-06-20T15:57:06Z", "digest": "sha1:5ZWMPXCPKOJOZVHGOIQ44VN3TDPHWNAE", "length": 17817, "nlines": 236, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Video : शिवकालीन शस्रांचे प्रात्यक्षिके सादर करून राष्ट्रमाता जिजाऊंना अभिवादन | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nसोन्याच्या भावानं गाठला उच्चांक\nभैय्या, पक्कं ठरलं ना..\n‘ती’ रेपकार अखेर पोलिसांच्या ताब्यात\nतडीपारीनंतर नगरात फिरणारा टिंग्या गजाआड\nनाशिकची गुन्हेगारी संपता संपेना; अब्रू वाचविण्यासाठी ‘तिने’ मारली धावत्या रिक्षातून उडी\nविधानसभा निवडणुकीचे चोख नियोजन करा : विभागीय आयुक्त माने\nकंत्राटदार बदलला तरी कर्मचार्‍यांना कायम ठेवा\nबार्‍हे ग्रामिण रुग्णालयात आरोग्यांची हेळसांड\nआकाशवाणी चौकात अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर पोलिसांनी पकडले\nशेतीपंपाचा वीजपुरवठा खंडित न करण्याचा महावितरणचा निर्णय\nगावठी कट्ट्यातून गोळी झाडल्याचा पोलिसांना संशय\n…अखेर ग.स.तील बेनामी ठेवीप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा\nना.जयकुमार रावल यांच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन\nवादळग्रस्तांसाठी आ.कुणाल पाटील विधानसभेत आक्रमक\n46 विभागांच्या 482 सेवा ऑनलाईन- जिल्हाधिकारी राहुल रेखावार\nसाक्रीत तीव्र पाणीटंचाई; उपाययोजना करा\nतळोद्यानजिक अहमदाबाद-शिरपूर बसवर दगडफेक\nकोळदा-खेतिया रस्त्याचे काम संथगतीने\nनवापुरात वेळेवर पाणीपुरवठा होत नसल्याने भाजपातर्फे मुख्याधिकार्‍यांना घेराव\nजिल्ह्यात विविध कार्यक्रमांनी तसेच गुलाबपुष्प देवून नवागतांचे स्वागत\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nसोन्याच्या भावानं गाठला उच्चांक\nVideo : शिवकालीन शस्रांचे प्रात्यक्षिके सादर करून राष्ट्रमाता जिजाऊंना अभिवादन\nVideo : शिवकालीन शस्रांचे प्रात्यक्षिके सादर करून राष्ट्���माता जिजाऊंना अभिवादन\nनाशिक : शहरातील संभाजी ब्रिगेडच्या वतीने राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी चित्तथरारक कसरतींनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.\nछत्रपती शिवराय आणि छ्त्रपति संभाजी महाराज यांच्यासारखे पुत्र घडवून स्वराज्य निर्माण केले अशा आदर्श माता राजमाता जिजाऊ यांची जयंती मोठ्या उत्साहात संभाजी ब्रिगेड तर्फे व्याख्यान, पोवाडे, शोभायात्रा यासह विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात जिल्हाभर साजरी करण्यात आली.\nदरम्यान संभाजी ब्रिगेडच्या तरुणांनी चित्तथरारक प्रात्यक्षिक करत अभिवादन केले.शिवकालीन मर्दानी खेळ आखाडयाचे आनंद ठाकुर, राहुल भोईर मर्दानी खेळ प्रात्यक्षिक सादर करत उपस्थितांचे पारणे फेडले.\nयावेळी शिवव्याख्याते नितिन डांगे पाटील यांनी राजमाता जिजाऊ यांनी प्रतिकूल परिस्थितीत शिवराय व शंभू राजे यांना स्वता युद्धकला शिकवित स्वराज्य निर्माण केले. प्रसंगी जोखिम स्विकारून शत्रुचा निपात निर्माण करण्याचे धाडस निर्माण केले. त्यामुळे जिजाऊ चरित्र घरोघरी पारायण प्रमाणे वाचली गेलीत तर सुयोग्य संस्कार मुलांवर होतील, जिजाऊ गर्भातच मारली गेली असती तर शिवराय निर्माण झाले नसते म्हणुन स्रीभ्रूण हत्या करू नका असा संकल्प करणे गरजेचे असल्याचे सांगितले.\nकार्यक्रमानंतर जिल्हाभरातून संभाजी ब्रिगेड पदाधिकारी व कार्यकर्ते जिजाऊ जन्मस्थळ सिंदखेडराजा जिल्हा बुलढाणा येथे रवाना झाले.\nयाप्रसंगी माजी महापौर विनायक पांडे, संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष डॉ स्वप्निल इंगळे, महानगरप्रमुख प्रफुल्ल वाघ, जिल्हा सचिव नितिन रोठे पाटील, शिवव्याख्याते नितिन डांगे पाटील, राजेंद्र देसाई, विजय ठाकरे, विठ्ठल काळे, विक्रम गायधनी, शशिकांत कटारे, निलेश कुसमोडे, दर्शन बोरस्ते, विकी ढोले, राकेश भागवत, हर्षल पवार, भूषण काळे, प्रशांत खैरे, स्वप्नील दशमुखे, विनायक चव्हाण, शिवा चौधरी, सागर भदाणे, जितू चव्हाण, मयूर पठाडे, शिवा चव्हाण, राहुल बच्छाव, ललित निरभवणे, प्रथमेश मुळे, प्रथमेश पाटील, गणेश सहाणे, शुभम भावसार, हरीश गायके, अभि चिपाडे, राहुल यमगर, पवन बावस्कर, विशाल आहिरराव, संविधान गायकवाड, राहुल लोखंडे, मुकेश पगारे, निलेश ईंगले, पिंटू दळे, संदीप कानदे, युवराज पवार आदी उपस्थित होते.\nशाओमीने आणले अनोखे मास्क\nसेक्स रॅकेटचे डान्सबार कनेक्शन\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nडॉ. विखेंचे दणदणीत यश\nBreaking News, Featured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nजळगाव, धुळ्यात जून जुलैत पावसाचा खंड पडणार : हवामान शास्त्रज्ञ डॉ.साबळे यांचा अंदाज\nभुसावळ औष्णिक वीज निर्मिती केेंद्राचा देशात विक्रम; कोट्यवधींचा दंड वाचला\nmaharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव\nउपोषणकर्त्या हार्दिक पटेलने सांगितली ‘अंतिम इच्छा’\nआवर्जून वाचाच, देश विदेश, मुख्य बातम्या, राजकीय\nकोकणात मान्सून दाखल; हवामान खात्याकडून अधिकृत माहिती\nचार वर्षांत राज्यात 12 हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nबोदवड औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षकाचा महिला कर्मचार्‍यावर चाकू हल्ला\nmaharashtra, जळगाव, मुख्य बातम्या\nसोन्याच्या भावानं गाठला उच्चांक\nभैय्या, पक्कं ठरलं ना..\n‘ती’ रेपकार अखेर पोलिसांच्या ताब्यात\nतडीपारीनंतर नगरात फिरणारा टिंग्या गजाआड\nकर्जमंजुरीसाठी तरूणांकडून उकळले पैसे\nसेक्स रॅकेटचे डान्सबार कनेक्शन\nसोन्याच्या भावानं गाठला उच्चांक\nभैय्या, पक्कं ठरलं ना..\n‘ती’ रेपकार अखेर पोलिसांच्या ताब्यात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/topic/hotstar-online/", "date_download": "2019-06-20T15:40:06Z", "digest": "sha1:O3MYS6THRS2RRHRTDBBCCO7F3MK6HY2C", "length": 20171, "nlines": 164, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Hotstar Online – Latest News Information in Marathi | ताज्या बातम्या, Articles & Updates on Hotstar Online | Photos & Videos | लेटेस्टली", "raw_content": "गुरूवार, जून 20, 2019\nHappy Birthday CSMT: ऐतिहासिक अशा सीएसएमटी स्थानकाची 132 वर्ष पूर्ण, पाहा अविस्मरणीय फोटो\nDabholkar Murder Case: अॅड. संजीव पुनाळेकर यांना 23 जूनपर्यंत सीबीआय कोठडी\nठाणे: भिवंडी येथे 23 वर्षीय महिलेची हत्या; काही तास 6 महिन्यांचा मुलगा आईच्या मृतदेहापाशी एकटाच बसला\nराज्यातील सगळ्या बोर्डांच्या शाळेत मराठी भाषा शिकवणे अनिवार्य, मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांची घोषणा\nहिमाचल प्रदेशात बसला भीषण अपघात, 25 प्रवाशांचा मृत्यू\nओडिशा मध्ये चालती ट्रेन पकडण्याच्या नादात या प्रवाशासोबत झाले असे काही, थरारक दृश्य सीसीटीव्हीत झाले कैद\nAir India च्या विमानाला दोन तास उशीर, जेवणाचा डब्बा धुण्यावरून पायलट आणि कर्मचाऱ्यांमध्ये राडा\nरामदास आठवले यांची विनोदी कविता ऐकून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राहुल गांधी, सोनिया गांधी खळखळून हसले\nओम बिरला यांची 17 व्या ल���कसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड\nराफेल विमानाची जागा घेणार Dassault Aviation चं सर्वात शक्तीशाली नवं लढाऊ विमान; Airbus सोबत करार\nअमेरिका: 90 लाख डॉलर्स साठी मैत्रीवर कलंक 18 वर्षीय तरुणीने केली जवळच्या मैत्रिणीची हत्या\nमहिला डॉक्टरने सोशल मिडीयावर पोस्ट केले बिकीनितील फोटो; मेडिकल कौन्सिलला आला राग, कारवाई करत परवाना रद्द (Photos)\nअमेरिका: Las Dallas शहरात एकाच भारतीय कुटुंबातील चार जणांची गोळी झाडून हत्या, पोलिसांचा तपास सुरु\n 5 चिमुरड्यांची हत्या करून, 9 दिवस मृतदेह घेऊन फिरणाऱ्या बापाला फाशी; पत्नीने केली शिक्षा रद्द करण्याची मागणी\nGoogle Pay Tez Shots गेम खेळून जिंका 2000 रुपये; जाणून घ्या गेम खेळण्याची पद्धत\nWhatsApp ने सादर केले 'हे' भन्नाट फीचर; चुकीच्या व्यक्तिला पाठवला जाणार नाही मेसेज अथवा फोटो\nजंक फूड खाणे, नखं चावणे यांसारख्या वाईट सवयी असल्यास शॉक देणारं Pavlok Bracelet; पहा काय आहे किंमत आणि फिचर्स\nTata Motors ची Tigor ऑटोमेटिक लाँच, किंमत 6.39 लाखांपासून सुरु\nफोटोशॉप आणि एडिट केलेले फोटोज ओळखणारं Adobe चे नवे AI Tool\nMahindra Cars 1 जुलै पासून महागणार; इतक्या वाढणार किंमती\nMicromax सहसंस्थापकांनी सादर केली भारतातील पहिली Artificial intelligence इलेक्ट्रिक बाइक; 1000 मध्ये करा बूक, जाणून घ्या वैशिठ्ये\nपॅडल न मारताही तब्बल 65 km चालते ही सायकल; कुलूप नव्हे, पासवर्ड टाकल्यावर होते लॉक-अनलॉक\nआजपासून वाहनांच्या किंमती महागल्या; थर्ड पार्टी विम्यात झाली वाढ, जाणून घ्या नवे दर\nBattRE ने सादर केली वजनाने सर्वात हलकी इलेक्ट्रिक स्कूटर; एकदा चार्ज केल्यावर धावेल 90 किमी, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत\nICC World Cup 2019 मधून बाहेर पडल्यानंतर भावूक झालेल्या शिखर धवन साठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खास ट्विट\nInd vs Pak, ICC World Cup 2019 सामन्यावेळी रणवीर सिंह खेळाडू-सामना अधिकाऱ्यांच्या क्षेत्रात दिसला, ICC ने दिले स्पष्टीकरण\nICC World Cup 2019: विजय शंकर याला 3D नजर बाधा, सोशल मीडियात Netizens ची तिरकस प्रतिक्रिया\nICC World Cup 2019: भारतीय क्रिकेट संघाला दुसरा झटका; विजय शंकर दुखापतग्रस्त\nIND vs ENG मॅचसाठी भारतीय संघ होणार 'केशरी'; Team India वरही भगव्या रंगाची छाप असल्याचा Netizens चा सूर\nBigg Boss Marathi 2, Episode 26 Preview: बिग बॉसच्या घरातील ग्लॅमडॉल हीना पांचाळ साठी अभिजित बिचुकले यांनी गायले 'हे' गाणे (Watch Video)\nSmile Please Shwaas De Song: मुक्ता बर्वे आणि ललित प्रभाकर यांच्या 'स्माईल प्लिज' सिनेमातील 'श्वास दे' गाणे रसिकांच्या भेटीला\n'या' कारणामुळे तैमूरला करिना कपूर युरोप येथे सोडून मुंबईत दाखल\nVaani Kapoor हिचा Sun Bath घेताना छायाचित्रं पाहून चाहते फिदा; पांढऱ्या रंगातील Bikini Photo व्हायरल\nInternational Yoga Day 2019: बॉलिवूडच्या या '5' हॉट अभिनेत्री फिटनेससाठी करतात योगा; पहा व्हिडिओज\nशुद्ध मध ओळखण्यासाठी 'या' सोप्या ट्रिक्स जाणून घ्या\nInternational Yoga Day 2019 निमित्त जाणून घ्या सूर्य नमस्कार घालण्याच्या स्टेप्स आणि फायदे\nYoga Day 2019 Wishes: जागतिक योग दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठमोळी ग्रिटिंग्स, SMS, GIFs, Images, WhatsApp Status and Messages\nInternational Yoga Day 2019 निमित्त जगातील सर्वात कमी उंचीची महिला ज्योती अमगे हिने केला योगासनांचा सराव (Watch Video)\nInternational Yoga Day 2019: योगा करताना या 10 गोष्टींचा नक्की करा विचार, नाहीतर फायदा होण्याऐवजी शरीरावर होईल दुष्परिणाम\nनरेंद्र मोदींची क्रिकेट चाहत्यांमध्येही क्रेझ; Modi Mask घालून केला डान्स (Video Viral)\nप्रेमिकांसाठी XXX वेबसाइट Youporn.com ची खास ऑफर, आपल्या जोडीदाराला 20 लाख लोकांसमोर करा हटके प्रपोज\nमहिलांनी लसूण सोलण्यासाठी 'या' सोप्या पद्धतीचा वापर करा, वाचेल वेळ (Watch Video)\nTEAM INDIA साठी पूनम पांडे हिचा इन्स्टाग्रामवर STRIP TEASER; व्हिडिओ जरा जपूनच पाहा\nनव्या मानवी प्रजातीचे अवशेष पाहून शास्त्रज्ञही थक्क; वैशिष्ठ्ये वाचून व्हाल हैराण\nHD Photos: मलाईका अरोडा आणि जान्हवी कपूर यांचा हॉट जिम लुक चाहत्यांना करत आहे घायाळ\nHD Photos: मलाईका अरोडा आणि जान्हवी कपूर यांचा हॉट जिम लुक चाहत्यांना करत आहे घायाळ\n‘जिवलगा’साठी स्वप्नील जोशी आणि सिद्धार्थ चांदेकर यांनी घेतलं पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं दर्शन\nInternational Kite Festival 2019 : आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवात रंगीबेरंगी पतंगांनी सजले आकाश \nमिताली बोरुडे : राज ठाकरेंची होणारी सून कुण्या सेलिब्रिटी, अभिनेत्रीपेक्षाही कमी सुंदर नाही\nCity Of Dreams मध्ये प्रिया बापट चा बोल्ड अंदाज, Lesbian Kissing Scene वरून ट्रोल करणाऱ्यांना प्रियाने दिले चोख उत्तर\nCity Of Dreams मधून दमदार भूमिका साकारत अभिनेत्री प्रिया बापट हिने डिजिटल स्क्रीनवर पदार्पण केले आहे. या सीरिज मध्ये प्रियाचा बोल्ड अंदाज व लेस्बियन किसिंगचा सीन पाहून सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांमध्ये वेगळीच चुळबुळ ऐकायला येत आहे.\nRR vs SRH, IPL 2019: राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद संघाचा लाईव्ह सामना पाहा Star Sports आणि Hotstar Online वर\nआज (27 एप्रिल) राजस्थान मधील सवाई मान सिंह स्टेडियमवर (Sawai Mansingh Stadium) राजस्थान रॉयल्स (RR) विरुद्ध सनराईज हैदराबाद (SRH) संघाचा सामना रंगणार आहे.\nKKR vs RR, IPL 2019: कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघाचा लाईव्ह थरार पाहा Hotstar वर\nइंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) 12 व्या सीझनमधील आज (25 एप्रिल) कोलकाता नाइट रायडर्स (KKR) विरुद्ध राजस्थान रॉयल्स (RR) संघामध्ये लढत होणार आहे.\nRR vs MI IPL 2019 Live Cricket Streaming: मुंबई इंडियंस विरूद्ध राजस्थान रॉयल्स सामन्याचा लाईव्ह थरार पहा Star Sports आणि Hotstar Online वर\nहोमपीचवर खेळत असणार्‍या राजस्थान संघाने टॉस जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे.\nKKR vs RCB, IPL 2019 Live Cricket Streaming: कोलकता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर सामना आज ईडन गार्डन्स मैदानावर रंगणार, Hotstar वर बघा या सामन्याचा लाईव्ह थरार\nकोलकता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore ) हा आयपीएल 2019 मधील 35 वा सामना आज कोलकता येथील ईडन गार्डन्स (Eden Gardens) मैदानावर रंगणार आहे.\nKXIP vs RR, IPL 2019 Live Cricket Score and Streaming: राजस्थान विरूद्ध पंजाब सामना 'हॉटस्टार' वर पहा लाईव्ह\nराजस्थान रॉयल्सने टॉस जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणचा निर्णय घेतला आहे. मोहालीच्या बिंद्रा स्टेडियमवर (IS Bindra Stadium ) आज राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) विरूद्ध किंग्स इलेव्हन पंजाबचा (Kings XI Punjab) सामना रंगणार आहे.\nRCB vs KKR, IPL 2019 Live Cricket Streaming: टॉस जिंकत 'कोलकत्ता नाईट रायडर्स'चा गोलंदाजीचा निर्णय, हॉटस्टार वर पहा लाईव्ह सामना\nटॉस जिंकत कोलकत्ता नाईट रायडर्सने पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.\nRR vs RCB, IPL 2019 Live Cricket Streaming: राजस्थान रॉयल्स की रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर कोण उघडणार आज विजयाचं खातं, 'हॉटस्टार'वर लाईव्ह थरार\nराजस्थान रॉयल्स संघाने टॉस जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे.\nशुद्ध मध ओळखण्यासाठी 'या' सोप्या ट्रिक्स जाणून घ्या\nICC World Cup 2019 मधून बाहेर पडल्यानंतर भावूक झालेल्या शिखर धवन साठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खास ट्विट\nHappy Birthday CSMT: ऐतिहासिक अशा सीएसएमटी स्थानकाची 132 वर्ष पूर्ण, पाहा अविस्मरणीय फोटो\nDabholkar Murder Case: अॅड. संजीव पुनाळेकर यांना 23 जूनपर्यंत सीबीआय कोठडी\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88%2520%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE&%3Bpage=1&search_api_views_fulltext=%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88%20%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE&f%5B0%5D=field_site_section_tags%3A33", "date_download": "2019-06-20T15:36:50Z", "digest": "sha1:RHZIXBKGMRZ44SNL5XRU6BCMUGBBFHSC", "length": 28084, "nlines": 308, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nगुरुवार, जून 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर गुरुवार, जून 20, 2019\nसर्व बातम्या (58) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (6) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nगेल्या ३० दिवसांतील पर्याय (2) Apply गेल्या ३० दिवसांतील पर्याय filter\nपश्चिम महाराष्ट्र (1) Apply पश्चिम महाराष्ट्र filter\nविदर्भ (1) Apply विदर्भ filter\nमहाराष्ट्र (51) Apply महाराष्ट्र filter\nउत्पन्न (41) Apply उत्पन्न filter\nव्यवसाय (33) Apply व्यवसाय filter\nअॅग्रोवन (32) Apply अॅग्रोवन filter\nव्यापार (24) Apply व्यापार filter\nकोल्हापूर (20) Apply कोल्हापूर filter\nसोलापूर (19) Apply सोलापूर filter\nअमरावती (14) Apply अमरावती filter\nठिबक सिंचन (14) Apply ठिबक सिंचन filter\nकोरडवाहू (13) Apply कोरडवाहू filter\nनंदाताईंनी मिळवली प्रक्रिया उद्योगात ओळख\nपुणे जिल्ह्यातील शिक्रापूर (ता. शिरूर) येथील नंदा पांडुरंग भुजबळ यांनी महिला शेतकरी ते प्रक्रिया उद्योजक अशी ओळख तयार केली आहे. धान्य महोत्सव, आठवडे बाजार, प्रदर्शनांद्वारे तसेच डाळ मिल उभारून त्यांनी स्वबॅंण्डद्वारे डाळी, तांदूळ, गहू व अन्य उत्पादनांना बाजारपेठ मिळवली आहे. पुणे जिल्ह्यातील...\nमुंबईतील नोकरी सांभाळून विस्तारली लिंबाची बाग\nमुंबईला शिक्षकाची नोकरी करताना सुटीच्या काळात गुढे पाचगणी (जि. सांगली) असा गावापर्यंतचा दीर्घ प्रवास करायचा. प्राधान्याने शेतात जायचं. घरच्या सदस्यांबरोबर कामाला जुंपायचं. आठवडाभरातील कामांचं नियोजन करायचं. रविवारी संध्याकाळी पुन्हा मुंबईला लिंबू घेऊन परतायचं. वाशी मार्केटमध्ये विक्री करायची....\nपरदेशी भाजीपाल्यातून सहा कोटींची उलाढाल\nखेड तालुक्यातील (जि. पुणे) आळंदीपासून दोन किलोमीटर अंतरावर चऱ्होली हे सुमारे सहा हजार लोकसंख्येचे गाव. या परिसरात मोठ्या प्रमाणात शहरीकरण होऊ लागल्याने पीक लागवडयोग्य क्षेत्र कमी होऊ लागले. याचबरोबरीने पाणीटंचाईमुळे शेतीचे नियोजन कोलमडले. पाणीटंचाईमुळे येथील शेतकऱ्यांनी हंगामी भाजीपाला लागवडीवर...\nपुणे - उन्हाच्या झळा वाढल्याने राज्याला तीव्र टंचाईला सामोरे जावे लागत आहे. धरणे तळाशी गेल्याने पिण्याच्या पाण्याबरोबरच आता चाराटंचाईचे संकटही उभे राहिले आहे. यातच पूर्वमोसमी पावसाच्या सरींनी काहीसा दिलास मिळण्���ाची अपेक्षाही फोल ठरली आहे. राज्यात यंदा पूर्वमोसमी पावसाचाही दुष्काळ असल्याचे दिसून येत...\nयंदा स्ट्रॉबेरी हंगाम आश्‍वासक; प्री-कूलिंग, रेफर व्हॅनचा वापर\nमहाबळेश्वर तालुक्यात एकूण स्ट्रॉबेरी उत्पादनाचा विचार करता यंदा बारा कोटी रुपयांच्या वर उलाढाल यंदाच्या हंगामात झाली. प्रीकूलिंग व रेफर व्हॅन यांच्या मदतीने स्ट्रॉबेरीचा कालावधी वाढवणे, दूरच्या बाजारपेठेत ती पाठवणे व एकूण आवक स्थिर ठेऊन दरही समाधानकारक पातळीत ठेवणे येथील स्ट्रॉबेरी उत्पादकांना शक्य...\nशून्यातून राऊत दांपत्याने उभारली शेतीत स्वयंपूर्णत:\nलातूर जिल्ह्यात नागरसोगा (ता. औसा) येथील राऊत दांपत्याने शून्यातून आपल्या शेतीचे विश्‍व उभे केले आहे. त्यांची सुमारे अडीच एकर शेती. मात्र, अत्यंत कष्टाने ती वाढवत त्यात मिश्रपिके, भाजीपाला व विविध फळपिकांची बाग अशी पद्धती उभी केली. जोडीला शेळी, कुक्‍कुटपालन व दुभत्या जनावरांची मोठी आर्थिक जोड दिली...\nअवघी कारभारवाडी झाली ठिबकमय\nबारमाही पाणी उपलब्ध असलेल्या गावांना पाण्याची नेमकी किंमत कळत नसल्याचे दिसून येते. अशा गावांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गावांचा समावेश होतो. यातीलच कारभारवाडी (ता. करवीर) हे गाव. ऊस उत्पादक गावामध्ये पाटपाण्याचा अतोनात वापर होत राहिल्याने जमिनीचा पोत बिघडला होता. एकरी केवळ २७ ते ३० टन ऊस...\nपौष्टीक गोडंबीने वाढवली सुका मेव्याची लज्जत\nअकोला जिल्ह्यात गोंधळवाडी हे पातूर-मालेगाव मार्गावर वन्य भागात वसलेले पुनर्वसित गाव आहे. साधारणतः ९०० पर्यंत लोकसंख्येच्या या गावात आदिवासी समाजाचे प्राबल्य आहे. येथील सुमारे २०० कुटुंबांपैकी निम्मी कुटुंबे गोडंबी व्यवसायात मजुरीचे काम करून आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाह चालवितात. यात प्रामुख्याने...\nबीई, एमबीए तरुणाची ‘हायटेक’ शेती\nधामनगाव रेल्वे (जि. अमरावती) येथील राम मुंदडा या ‘बीई मेकॅनिकल, एमबीए पदवीप्राप्त युवा शेतकऱ्याने १२५ एकरांपैकी ५६ एकरांत शंभर टक्के ‘ड्रिप ॲटोमेशमन’ व फवारणीसाठी ‘सेंट्रलाइज्ड’ पद्धती उभारली आहे. त्यात विविध फळबाग केंद्रित शेती असून, मार्केटिंगसाठी ‘वेबसाइट’ही तयार केली आहे. अन्य आधुनिक...\n'थाई' प्रजातीच्या पेरु उत्पादनातून लाखोंची कमाई\nवणी (नाशिक) : निसर्गाची वारंवार शेतकऱ्यांना हुलकावणी, शेतमालाला म��ळणारा अल्पभाव यामूळे शेतकरी आता पारंपारिक शेतीला फाटा देत आधुनिक शेतीकडे वळले आहे. तालुक्यातील माळेदुमाळा येथील पाच शेतकऱ्यांनी थाई प्रजातीच्या पेरूची लागवड करुन लाखोंची कमाई केली आहे. दिंडोरी तालुका हा धरणांचा तालुका बरोबरच द्राक्ष...\nतूप, खवानिर्मितीसह उभारली सक्षम विक्रीव्यवस्था\nदहावीपर्यंत शिक्षण झालेले. रोजगारासाठी दूध संघात काम केले, त्यामुळे दुग्धोत्पादनाची मागणी ओळखली. गायीच्या दुधापासून तूप, खवा तयार करण्यास सुरवात केली. आई आणि पत्नीच्या मदतीने व्यवसायात भरभराट घेतली. स्थानिकसह देशातील मार्केटही मिळवले. मोरगव्हाण (जि. नगर) येथील आजीनाथ जगदाळे आज शेतकऱ्यांकडून दूध...\nसुपीक जमीन, नियोजनातून वाढविली द्राक्षाची गोडी\nसांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुका हा सुरवातीपासून द्राक्षासाठी प्रसिद्ध. परंतु मधल्या काळात दुष्काळ आणि पाणी टंचाईमुळे द्राक्ष बागा कमी होऊ लागल्या. परंतु या भागातील शेतकऱ्यांनी कष्टाने दुष्काळी स्थितीवर मात करत द्राक्ष बाग टिकविल्या आहेत. यापैकीच एक आहेत हणमंतवडिये गावातील प्रयोगशील शेतकरी साहेबराव...\nहमीभावाने कापूस खरेदीत केंद्राचा हात आखडता\nजळगाव - कापूस बाजारात हवी तशी तेजी नसल्याचे लक्षात घेता केंद्र सरकारच्या भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) पहिल्या ग्रेडच्या कापसासंबंधी ५४५० रुपये दर देण्यास सपशेल नकार दिला आहे. कापूस पहिल्या वेचणीचा, दर्जेदार असला तरी दर ५३५० रुपये मिळेल, असे केंद्रात कापूस विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना...\n'उगम' करतेय शेती, पर्यावरण अन्‌ शिक्षणाचा जागर\nहिंगोली जिल्ह्यातील ग्रामीण भाग सामाजिक आणि आर्थिक समृद्धीकडे नेण्यासाठी उगम ग्रामीण विकास संस्था कार्यरत आहे. दुष्काळापासून कायमची मुक्ती हवी असेल तर पाणी व्यवस्थापन आणि संधारण, जैवविविधता संवर्धन महत्त्वाचे आहे. संस्थेने हिंगोली जिल्ह्याची जीवनवाहिनी असणाऱ्या कयाधू नदी काठावरील गवताळ पट्ट्याच्या...\nहुरड्यातून साधला हमखास उत्पन्नाचा मार्ग\nदरवर्षी खास हुरड्याची ज्वारी करायची आणि तीन महिन्यांनंतर थेट विक्री करायची, असा हमखास उत्पन्नाचा मार्ग काळेगाव (ता. बार्शी, जि. सोलापूर) येथील हणमंत घायतिडक यांनी शोधला आहे. गेल्या तीन वर्षांपासून हुरडा उत्पादनात त्यांनी सातत्य ठेवून राज्यभरात मार्केट ��िळविले आहे. सोलापूर-बार्शी महामार्गावर...\nएफआरपीचे ३८९२ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर\nकोल्हापूर - साखर आयुक्तालयाने कारवाईचा बडगा उगारल्यनंतर गेल्या आठ दिवसांत साखर कारखान्यांनी ५ हजार ३२० कोटी रुपये थकीत एफआरपीच्या ऐंशी टक्के म्हणजेच ३ हजार ८९२ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले आहेत. साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी कारखान्यांना नोटिसा बजावल्यानंतर कारखान्यांनी थकबाकी जमा...\nचीन-अमेरिकेतील तोडग्याने ‘कापूस’ स्थिरावला\nजळगाव - जगातील कापसाचा सर्वात मोठा निर्यातदार अमेरिका व सर्वात मोठा आयातदार चीन यांच्यातील मागील आठवड्यात व्यापारासंबंधी झालेल्या सकारात्मक वार्तालापामुळे कापूस बाजार स्थिर आहे. पुढे सुतासह रुईच्या दरात तेजी येईल, अशी अपेक्षा बाळगून अनेक सौदे सूतगिरणीचालकांनी टाळले आहेत. खंडीचे दर ४३००० ते ४४०००...\nराज्यात भेंडी प्रतिक्विंटल १४०० ते ५००० रुपये\nसोलापुरात प्रतिक्विंटल ४५०० रुपये सोलापूर - सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात भेंडीला चांगली मागणी राहिली. भेंडीला प्रतिक्विंटल सर्वाधिक ४५०० रुपये दर मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. बाजार समितीच्या आवारात या सप्ताहात भेंडीची आवक रोज ७ ते १०...\nदुष्काळात फुलवली झेंडूची शेती\nजातेगाव - काठोडा (ता. गेवराई) येथील बंडू तात्यासाहेब घाटूळ यांनी दुष्काळी परिस्थितीवर मात करत मध्यम आणि हलक्‍या जमिनीत जिद्दीने शेती यशस्वी करून चार एकरांत झेंडूच्या फुलशेतीतून लाखो रुपये मिळविले आहेत. ही फुले थेट मुंबई व हैदराबाद बाजारपेठेत विक्रीसाठी नेत तीन महिन्यांत दर अपेक्षित...\nडोंगरकपारीत तरुणाने फुलविली फूलशेती\nपोहाळे तर्फ आळते - येथील नंदकुमार मारुती चौगले या तरुण शेतकऱ्याने माळरानात जरबेरा फुलांचा मळा फुलविला. त्याची फुले रोज मुंबई, दादर बाजारपेठेत जातात. ते २०१२ मध्ये नोकरी सोडून ट्रेडिंग कंपनीचा व्यवसाय करत शेतीकडे वळले. तज्ज्ञांचे मार्गदर्शन, तंत्रज्ञानाचा वापर, घरातील लोकांचे मार्गदर्शन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सब��्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Shiv-Sena-poster-issue-in-mumbai/", "date_download": "2019-06-20T15:10:39Z", "digest": "sha1:WY7KYYYRNRHODHXDGDEOHFD4ILL6XXLJ", "length": 5423, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " चलो अयोध्या, चलो वाराणसी...सेनेची पोस्टरबाजी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › चलो अयोध्या, चलो वाराणसी...सेनेची पोस्टरबाजी\nचलो अयोध्या, चलो वाराणसी...सेनेची पोस्टरबाजी\nमुंबई : खास प्रतिनिधी\nएकीकडे महाराष्ट्रात सतत विरोध करून भाजपला जेरीस आणणार्‍या शिवसेनेने आता थेट भाजपचे बलस्थान असलेल्या उत्तर प्रदेशात आणि तेदेखील अयोध्या-वाराणसीत धडक मारण्याची घोषणा केली असून, तशी पोस्टर्स मुंबईभर लावण्यात आली आहेत. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही घोषणा केल्यानंतर आता पोस्टरबाजी सुरू झाल्याने भाजपला आता आणखी मनस्ताप होण्याची चिन्हे आहेत.\nअयोध्येत राममंदिर बांधण्याची घोषणा करून त्याबद्दल गेल्या चार वर्षांत काहीही न केल्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी भाजपला धारेवर धरले होते. आता आपली अयोध्या आणि वाराणसीत जाण्याची इच्छा असल्याचेही ठाकरे यांनी जाहीर केले आहे. अयोध्येला जाण्याची आणि गंगा आरती करण्याची आपली इच्छा असल्याचे उद्धव यांनी नुकतेच जाहीर केले होते, आणि याचा कार्यक्रम लवकरच जाहीर केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.\nलोकसभा आणि विधानसभेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर भाजपला कोंडीत पकडण्यासाठीच सेनेने ही चाल खेळल्याचे दिसत आहे. उद्धव यांच्या या घोषणेमुळे आगामी निवडणुकीत राम मंदिराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर येण्याची चिन्हे आहेत. हाच मुद्दा तापवण्याची सेनेची चाल असल्याचे बोलले जाते.\nउद्धव हे खरोखरच अयोध्येत गेले, तर चार वर्षात तिकडे न फिरकणार्‍या भाजपाला त्यावरून प्रश्‍न विचारले जाणार आहेत. शिवाय वाराणसी हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचाच मतदारसंघ असून तिथे जाऊन उद्धव यांनी टीका-टिप्पणी केली, तर मोदीविरोधकांना हवाच मिळेल, असा भाजपाश्रेष्ठींचा कयास आहे.\nराज्यात शिक्षक भरतीचा बोजवारा\nलालबागच्या राजाचा ८६ वा पाद्यपूजन स���हळा उत्साहात\nलग्नाच्या तिसऱ्याच दिवशी नवविवाहिता प्रियकरासोबत फरार\nसीमा प्रश्नावर भाजप का बोलत नाही\nझेडपी शाळांच्या दुरुस्तीसाठी दोनशे कोटी : पंकजा मुंडे\nलालबागच्या राजाचा ८६ वा पाद्यपूजन सोहळा उत्साहात\nसीमा प्रश्नावर भाजप का बोलत नाही\nझेडपी शाळांच्या दुरुस्तीसाठी दोनशे कोटी : पंकजा मुंडे\nदोन वेगळी उत्तर देताना झोपा काढता का", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/maratha-reservation-agitation-violent-protest-in-nandurbar-district/", "date_download": "2019-06-20T15:29:14Z", "digest": "sha1:D2PBZ7RA72GMHOQWNFYEJMDCKFRA4GUW", "length": 4211, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मराठा आरक्षण: नंदुरबार बंदला हिंसक वळण | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › मराठा आरक्षण: नंदुरबार बंदला हिंसक वळण\nमराठा आरक्षण: नंदुरबार बंदला हिंसक वळण\nमराठा आरक्षणासाठी पुकारण्यात आलेल्या बंद दरम्यान आज (सोमवार दिनांक ३० जुलै) वाहनांच्या काचा फोडणे, दुकानांवर दगडफेक करणे, टायर जाळून निदर्शने करणे, असे प्रकार घडल्याने या आंदोलनाला हिंसक वळण लागले. मराठा मोर्चा आणि सकल मराठा समाज संघटनांनी आज नंदुरबार जिल्हा बंद पुकारला होता.\nसकाळी अकराच्या दरम्यान संघटनेतील मान्यवरांसह आंदोलकांचा मोठा समूह बंदचे आवाहन करण्यासाठी शांततेने शहराच्या प्रमुख रस्त्यावरून निघाला होता. मात्र त्याच वेळी अनियंत्रित झालेल्या तरुणांनी हे सर्व प्रकार घडवले. शहरातील सर्व प्रमुख चौकात त्याने टायर पेटवून निदर्शने केली. दगडफेक सुरू झाल्याने सारे शहर ठप्प झाले. पोलिसांच्या वाहनांच्याही काचा फुटल्या.अनेक मोटारसायकलींचे नुकसान करण्यात आले. नंदुरबार बंद आंदोलनामुळे शहरातुन एकही बस बाहेर गेली नाही.\nदरम्यान, संघटनांच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. त्या ठिकाणीही मुख्यमंत्र्यांचा निषेध करणाऱ्या जोरदार घोषणा देण्यात आल्या.\nराज्यात शिक्षक भरतीचा बोजवारा\nलालबागच्या राजाचा ८६ वा पाद्यपूजन सोहळा उत्साहात\nलग्नाच्या तिसऱ्याच दिवशी नवविवाहिता प्रियकरासोबत फरार\nसीमा प्रश्नावर भाजप का बोलत नाही\nझेडपी शाळांच्या दुरुस्तीसाठी दोनशे कोटी : पंकजा मुंडे\nलालबागच्या राजाचा ८६ वा पाद्यपूजन सोहळा उत्साहात\nसीमा प्रश्नावर भाजप का बोलत नाही\nझेडपी शाळांच्या दुरुस्तीसाठी दोनशे कोटी : पंकजा मुंडे\nदोन वेगळी उत्तर देताना झोपा काढता का", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/solapur-agriculture-and-technology-will-be-organized-at-the-agriculture-festival/", "date_download": "2019-06-20T16:17:33Z", "digest": "sha1:BHHDDE744Q2JGESTCHSMY765IHJIOSOW", "length": 7988, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कृषी महोत्सवात शेती व तंत्रज्ञानाची सांगड | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › कृषी महोत्सवात शेती व तंत्रज्ञानाची सांगड\nकृषी महोत्सवात शेती व तंत्रज्ञानाची सांगड\nयेथील होम मैदानावर सुरू असलेल्या कृषी महोत्सवाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. शेती आणि शेतीपूरक व्यवसायांबाबत याठिकाणी लावण्यात आलेले स्टॉल्स गर्दी खेचत आहेत. शेती व तंत्रज्ञान याची सांगड घालणारे नवनवे प्रयोग महोत्सवात पाहायला मिळत आहेत. या स्टॉल्सना शेतकरी व ग्राहक यांचा ओढा वाढत आहे.\nकेक असो किंवा कुकीज हे तसे विदेशी पदार्थ. भारतीयांना या पदार्थांची ओळख इंग्रजांमार्फतच झाली. मात्र तंत्रज्ञानाचा वापर करून भारतीयांनी यामध्ये विविध प्रकारचे संशोधन केले आहे. त्याचेच एक उत्तम उदाहरण म्हणजे ज्वारीचा केक आणि डाळिंबाचे कुकीज.सोलापूरला महाराष्ट्राचे ज्वारीचे कोठार असे म्हणतात. मालदांडी ज्वारीला जीआय मानांकन प्राप्त आहे. ज्वारीपासून भाकरी आणि फार तर हुरडा मिळतो असाच आपला समज होता. मात्र कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांनी यावर संशोधन करून ज्वारीचा केक बनवण्यापर्यंत मजल मारली आहे. याबाबत कृषी विज्ञान केंद्राच्या गृहविज्ञान शास्त्रज्ञ अनिता शेळके यांनी सांगितले की, ज्वारीचा वापर करून रवा, इडली, लाडू, चकली व केक यासारखी अनेक उत्पादने तयार करता येऊ शकतात. ज्वारीपासून केक बनवण्याचे संशोधन एक महत्त्वाचे संशोधन म्हणून ओळखले जाईल. केक बनवण्यासाठी ज्वारीचे पीठ व बेकिंग पावडर चाळून मिक्सरमध्ये टाकली जाते. त्यात दूध, तूप व साखर टाकून त्याचे मिश्रण केले जाते. हे मिश्रण ओव्हनमध्ये 200 डिग्री तापमानाला 15 ते 20 मिनिटे बेक केल्यास केक तयार होतो. त्यावर आवश्यकतेप्रमाणे क्रीम लावू शकतो अथवा क्रीमशिवाय कप केक म्हणूनही याचा वापर करता येऊ शकतो. यामध्ये मँगो, पायनापल किंवा चॉकलेट फ्लेवर बनवता येऊ शकतात, अशी माहिती अनिता शेळके यांनी दिली. याचप्रकारे डाळिंबावर संशोधन करून डाळिंबापासून बिस्किटे (कुकीज) तयार करण्याची किमया राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञांनी साधली आहे. डाळिंबाचे गर व दाणे वेगळे केले जातात. गराचा वापर ज्यूस तयार करण्यासाठी केला जातो, तर दाण्यांमधील तेल काढून घेतले जाते.\nयानंतर उरलेला चोथा कुकीज तयार करण्यासाठी वापरला जातो. हे डाळिंबापासून बनवलेले बिस्किट फायबर रिच असतात. 45 वर्षांपुढील व्यक्तींना या बिस्किटाचा चांगला उपयोग होतो, अशी माहिती राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राचे तांत्रिक अधिकारी दिनकर चौधरी यांनी दिली. अशा पद्धतीने शेती क्षेत्रात विविध संशोधनांतून वेगवेगळे प्रयोग करणार्‍या शेतकरी व त्यांना मार्गदर्शन करणार्‍या शासकीय संस्थांनी कृषी महोत्सवात आपले स्टॉल लावले आहेत. या सर्व स्टॉल्सना भेट देऊन नवनवीन माहिती मिळवण्याची संधी नागरिकांना आहे. असे प्रयोग आपल्या शेतात केल्यास तुमचे उत्पन वाढणार, हे मात्र नक्की.\nकृषी योजनांसाठी यापुढे शेतकऱ्यांसाठी एक अर्ज योजना\nराज्यात शिक्षक भरतीचा बोजवारा\nलालबागच्या राजाचा ८६ वा पाद्यपूजन सोहळा उत्साहात\nलग्नाच्या तिसऱ्याच दिवशी नवविवाहिता प्रियकरासोबत फरार\nसीमा प्रश्नावर भाजप का बोलत नाही\nकृषी योजनांसाठी यापुढे शेतकऱ्यांसाठी एक अर्ज योजना\nलालबागच्या राजाचा ८६ वा पाद्यपूजन सोहळा उत्साहात\nसीमा प्रश्नावर भाजप का बोलत नाही\nझेडपी शाळांच्या दुरुस्तीसाठी दोनशे कोटी : पंकजा मुंडे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.vidyarthimitra.org/news/film-school-library", "date_download": "2019-06-20T15:59:13Z", "digest": "sha1:YC3AOLLYLA3UF5KP2HCHRFMIEWIDQXGX", "length": 9902, "nlines": 169, "source_domain": "www.vidyarthimitra.org", "title": "फिल्म स्कूलसाठी ‘आंतरराष्ट्रीय ग्रंथालय’", "raw_content": "\nफिल्म स्कूलसाठी ‘आंतरराष्ट्रीय ग्रंथालय’\nपुणे : चित्रपट आणि दूरदर्शनसंबंधी अभ्यासक्रम शिकवल्या जाणाऱ्या जगभरातील सुमारे ७० फिल्म आणि टीव्ही स्कूलची वार्षिक परिषद नुकतीच झुरिक (स्वित्झर्लंड) येथे पार पडली. या परिषदेत पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (एफटीआयआय) मांडलेला चित्रपट प्रशिक्षण संस्थांसाठी ‘आंतरराष्ट्रीय ग्रंथालय संघटना’ स्थापण्याचा दूरदर्शी प्रस्ताव सर्वानुमते मान्य करण्यात आला आहे.\nया मान्यतेमुळे आता देशोदेशीच्या फिल्म स्कूल्सला एकमेकांच्या ग्रंथालयांचा (फिल्म लायब्ररी) आणि माहितीस्त्रोतांचा उपयोग करता येणार आहे.\n‘सिलेक्ट काँग्रेस’ म्हणून ओळखली जाणारी ही परिषद दरवर्षी निरनिराळ्या देशांत भरते. यंदा झुरिकला भारतातर्फे एफटीआयआय सहभागी झाली होती. एफटीआयआयचे संचालक भूपेंद्र कँथोला आणि संस्थेतील प्रा. मिलिंद दामले त्यात उपस्थित होते. सिलेक्ट काँग्रेसच्या सदस्य देशांतील फिल्म स्कूलच्या फिल्म लायब्ररी आता परस्परांशी जोडल्या जाणे शक्य होईल. त्यान्वये चित्रपट प्रशिक्षणाला नवनव्या वाटा मिळत उपयोग होणार आहे, असे कँथोला यांनी ‘मटा’ला सांगितले.\nसुमारे वर्षभर यासाठी एफटीआयआयतर्फे प्रयत्न सुरू होते. संस्थेच्या मुख्य ग्रंथपाल अनुराधा वजिरे यांनी त्यासाठी विशेष मेहनत घेतली. या परिषदेदरम्यान इस्राईल, जर्मनी, अमेरिका, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड अशा विविध देशांच्या फिल्म स्कूल्सशी चित्रपट शिक्षण आणि त्याबाबतच्या अभ्यासक्रम निर्मितीसंदर्भातील संबंध दृढ करण्याच्या दृष्टीने एफटीआयआयतर्फे सखोल चर्चाही करण्यात आली. शिवाय, ‘स्टुडंट अँड टिचर एक्स्चेंज’ उपक्रमांवरही सकारात्मक चर्चा झाली.\nपरदेशांतही चित्रपट रसग्रहण कार्यशाळा\nभारतीय सिनेमा आणि चित्रपट संगीत यांच्या रसग्रहणाची शिबिरे आता परदेशांतही अनुभवता येणार आहेत. झुरिकच्या परिषदेत अनेक परदेशी चित्रपट शिक्षण संस्थांनी यासाठी मान्यता दिली असून, त्यांच्या कॅम्पसमध्ये येत्या काळात एफटीआयआयच्या पुढाकाराने होणाऱ्या भारतीय चित्रपट रसग्रहण कार्यशाळा आयोजिल्या जाणार आहेत.\nजेरुसलेमच्या (इस्राईल) दोन फिल्म स्कूल्सशी एफटीआयआयचे बोलणे झाले असून, लवकरच या दोन्ही संस्थांसोबत ‘स्टुडंट अँड टिचर एक्स्चेंज’ उपक्रम सुरू होणार आहेत. त्यातून पुणे आणि जेरुसलेम या ठिकाणी डॉक्युमेंटरी प्रकल्प करण्यात येतील. या निमित्ताने एफटीआयआय इस्राईलसोबत पहिल्यांदाच एकत्र येत आहे.\n'एफटीआयआय' आणि 'एसआरएफटीआय' प्रवेश परीक्षा २०१९\nअकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया: भाग २ ..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/comment/1027123", "date_download": "2019-06-20T16:13:11Z", "digest": "sha1:JZSBIKNSHB4A43VT7E7Z5EKORER5MBDD", "length": 27649, "nlines": 177, "source_domain": "misalpav.com", "title": "अर्थक्षेत्र : टेक्निकल अॅनालीसीस : भाग ३ (कल) | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nअर्थक्षेत्र : टेक्निकल अॅनालीसीस : भाग ३ (कल)\nभाग - ० भाग - १भाग - २ माझे सर्व लेखन.\nअॅनालीसीसच्या बरोबरीने रिसर्च हा व्यवसायात किती महत्त्वाचा आहे त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे एकदा एका जपानी कंपनीने, जी पॅकेजिंग ह्या व्यवसायात कार्यरत होती, त्यांनी विविध प्रोडक्ट आणि त्याचे पॅकेजिंग ह्याचे गुणोत्तर काय असायला हवे हे ठरवण्याकरीता केळयाचे साल आणि केळं ह्याचे वेगवेगळे वजन करून पाहिले तसेच इतरही काही नैसर्गिक वस्तूंचे त्यांनी मूळ प्रोडक्ट आणि त्याचे टरफल ह्याचे वजन करून पाहिले असता त्यांच्या लक्षात आले कि सामान्यतः ६०:४० किंवा ७०:३० ह्या गुणोत्तराने निसर्ग मूळ प्रोडक्टचे पॅकेजिंग करून पाठवतो. त्यानंतर त्यांनी सविस्तर रिसर्च केला कि नाजूक प्रोडक्ट आणि त्याचे साल किंवा वेष्टन आणि नाजूक वेष्टनातला मूळ प्रोडक्ट ह्याची गुणोत्तरे काय असतील त्यानुसार त्यांनी मग आपल्या पॅकेजिंगमध्ये बदल किंवा इम्प्रूव्हमेंट करण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक व्यवसायात रिसर्च, अॅनालीसीसचे महत्त्व किती अनन्य साधारण आहे ह्याचे हे उत्तम उदाहरण आहे. कंपनीची स्वतःची जशी रिसर्च टीम असते तशी शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंट करण्याआधी आपली स्वतःची ही अगदी वैयक्तिक अशी एकछत्री रिसर्च आणि अॅनालीसीसची टीम असणे आवश्यक आहे. ह्या रिसर्च आपल्याला दरवेळी नवीन काहीतरी शिकवत असतो जेणेकरून एक उत्तम ट्रेडर किंवा गुंतवणुकदार म्हणून स्वतःला घडवण्यास मदत होते.\nशिक्षणासाठी लागलेला पैसा हा खर्च नसून गुंतवणूक ह्या प्रकारात मोडतो. इंजिनियरिंग जर दहा लाखात होत असेल तर सिए केवळ दोन लाखात होते असा विचार करून मग सिएचा पगार, त्याची मागणी ह्याचा विचार करून किती दिवसात पैसे परत मिळतील पगारातून लवकर निघतील कि प्रॅॅकटीसमधून निघतील हा व्यवहारी विचार आणि आपल्या मुलाची बौद्धिक कुवत हा शिक्षणासाठी कराव्या लागणाऱ्या गुंतवणुकी आधीच व्हायला हवा.\nत्यामुळे पालकांनी अत्यंत डोळसपणे आज शिक्षण क्षेत्रात कोणत्या शिक्षणाला मागणी आहे हे पाहण्या ऐवजी भविष्यात कोणत्या व्यवसायाच्या संधी बाजारात उपलब्ध होणार आहेत त्याचाच अ���्यास करून त्या अनुषंगाने आवश्यक ते शिक्षण आपल्या पाल्याला देणे हि काळाची कायमची गरज आहे. ह्याला कल ओळखणे म्हणतात.\n“कल” ह्या शब्दाचा अर्थ सांगण्याची फारशी गरज नाही इतका तो आपल्या लहानपणापासून आपल्या कानावर पडत आलेला आहे. एखाद्याचा कल शिकण्याकडे असतो (आणि त्यात गाणित शिकण्याकडेपण असतो. हे कायम मला आधीच मर्कट टाईप वाटत आले आहे. कारण गणितातले माझे अगाध ज्ञान समस्त मास्तर वर्गाला चक्कर आणणारे होते.) तर एखाद्याचा कल स्पोर्ट्सकडे असतो आणि आमच्यासारख्यांचा कल अवांतर स्त्रीलिंगी विषयांकडे (म्हणजे ती झोप, ती कादंबरी, एखादी कला, ती संध्याकाळ, ती गुंतवणूक. वगैरे....उगाच गैरसमज नकोत.) असतो.\nशेअर मार्केटमध्ये कल हा चढा आहे कि पडेल आहे कि संथ आहे ह्या अर्थाने येतो. जर आपण घेतलेल्या शेअर्सच्या किमती चढत असतील, तर तेव्हा होणाऱ्या गुदगुल्या, अभिमानाने भरून येणारे उर, सगळे वातावरण कसे प्रसन्न, आनंदी वगैरे असते. मुलांचा दंगा पण कौतुकास्पद वगैरे वाटतो; पण जर आपण घेतलेल्या शेअर्सची पडझड होत असेल, डोळ्यासमोर तोट्याचे आकडे फुगत असतील तर मग मुलांनी साधी टाचणी जरी पाडली तरी आपल्याला त्रास वगैरे होऊन आपण तिसरा डोळा उघडून जाळपोळ सुरु करतो. हे असे का होते \tह्याचे मुख्य कारण ट्रेंड किंवा कल न ओळखता केलेले खरेदी आणि विक्रीचे व्यवहार \tह्याचे मुख्य कारण ट्रेंड किंवा कल न ओळखता केलेले खरेदी आणि विक्रीचे व्यवहार मग ट्रेंड म्हणजे काय \nसंचय (Accumulation) :\t१९८५ च्या आसपास संगणक हा शब्द ऐकून माहित होता पण प्रत्यक्षात संगणक मी पहिला सुद्धा नव्हता. जेव्हा मी हा शब्द ऐकला त्या आधी बरेच जण त्या विषयी जाणून होते आणि ते त्याबद्दल बोलू ही लागले होते. १९८६ नंतर माझ्या वर्गातले ९०% विद्यार्थी – विद्यार्थिनी संगणक आणि तदनुषंगिक विषयात पदवी घेण्यासाठी आयटी नामक गंगेत आकर्षिले गेले. संगणक विज्ञान शाखेचा उदय झाल्याने बऱ्याच विद्यार्थी – विद्यार्थिनी संगणक विज्ञानाच्या छताखाली जमू (Accumulate) लागल्या. योग्य वेळी योग्य ठिकाणी प्रवेश घेतला गेला. आज माझे बरेच मित्र मोठ्या कंपन्यात मोठ्या पदावर पोहचले आहेत. काही अमेरिकेत किंवा इतरत्र स्थाईक झाले आहेत. हि ती पिढी होती जी योग्य वेळी योग्य शिक्षणाकडे आकर्षिली गेली. आणि पुढे जाऊन जी आयटीची भव्य लाट आली त्यावर स्वार होऊन आर्थिक दृष्ट्या ��बळ झाली.\nसहभाग (Participation) : पण त्यानंतर त्या गंगेत सहभागी (Participate) झालेले बरेच जण पहिल्या पिढीतल्या संगणक तज्ञांइतके कमाऊ शकले नाहीत अशी ओरड आहे. पण ते अयशस्वी आणि अस्थिर तरी नव्हते.\nवितरण किंवा विभागणी (Distribution) : आणि आता बरेच जण आयटी सोडून शेती, रेस्तराँ आणि अगदी शेअर मार्केटकडे विभागले जात आहेत. कारण आयटी क्षेत्रात झालेल्या अंतर्गत बदलाने नवीन येणाऱ्या लोंढ्याला सामावून घेण्यासाठी संधीच उरली नाही. ह्याचा अर्थ आयटी क्षेत्र संपले असे होत नाही ते विस्तारते आहे त्यातले अंतर्गत ट्रेंड बदलत आहेत. रोबोटिक्स, आर्टीफिशियल इंटेलिजन्स आणि बरेच काही नवे येऊ घातले आहे. आता त्या नव्या बदलाचे शिक्षण घेणारी पिढी हि पुन्हा योग्य वेळी योग्य ठिकाणी Accumulate होत आहे. ह्या पद्धतीने हे चक्र अव्याहत सुरूच राहणार आहे. फक्त ते चक्र समजून उमजून त्यात शिरणे किंवा आपल्या पाल्याला अलगद त्या चक्रात बसवणे हे पालकांचे काम आहे.\nगुंतवणूक आणि शिक्षण ह्या एकाच नाण्याचा दोन बाजू असल्याने, शेअर्सच्या बाबतीतसुद्धा हाच प्रकार घडत असतो. एखाद्या शेअरबद्दल किंवा कंपनी बद्दल ओरड सुरु झाली कि त्यात सहभागी होणारे वाढतात आणि नंतर तो सहभाग शिगेला पोहचला कि बरेच त्यातून बाहेर पडतात.\nथोडे मागे जाऊन पाहिले तर १९५० वगैरेचा काळ डॉक्टर्स आणि इंजिनियर्सचा होता. ज्याच्या त्याच्या पालकांना आपला मुलगा डॉक्टर नाहीतर इंजिनियर व्हावा असे वाटत होते. पण काळानुरूप जे बदल होत गेले त्याने शिक्षणाचे ट्रेंड पण बदलत गेले. काल परवा पर्यंत इंजिनियरिंगचे उत्तम चालणारे क्लासेस हळूहळू बंद होऊ लागल्याचे दिसू लागले आणि अचानक कॉमर्स – एमबीए – सिए हा ट्रेंड सुरु झाला. शेअर मार्केटच्या बाहेरचे हे उदाहरण देण्यामागचे कारण इतकेच कि जसे शेअर्सचे भाव चढू किंवा पडू लागण्यावर पैसे लावले जातात तसेच ते इतर सर्वत्र लावले जातात. जेव्हा आजूबाजूची मुलेमुली एका विशिष्ट अभ्यासक्रमात जाताना दिसतात तेव्हा त्यांचेच आदर्श ठेऊन पालकपण आपल्या मुलांनासुद्धा त्याच प्रवाहात पर्यायाने त्या ट्रेंडवर स्वार करून देतात. बहुतांशी पालक हे काम आंधळेपणाने करतात, त्यामुळे जेव्हा शिक्षण संपून मुले बाहेर पडतात तेव्हा ज्या नोकरीच्या (दुर्दैवाने हेच एक ध्येय मुलांच्या मनावर बिंबवले जाते.) ध्येयाने इतका मरमर अभ्यास आणि पाण्या��ारखा पैसा खर्च केलेला असतो त्याची वसुली पालकांच्या हयातीत होत नाही. मुलाला काही वेगळे करायचे असते आणि करावे वेगळे लागते त्यामुळे तो फ्रस्ट्रेट होतो आणि पालकांचे काय चुकले ते न कळून तो हि आपल्या मुलाच्या बाबतीत तेच निर्णय घेतो जे पालकांनी त्याच्या बाबतीत घेतले होते. हे अयोग्य विचारसरणीचे चक्रही अव्याहत सुरुच राहते. ह्यातली पालकांची चूक हि असते कि आपली ऐपत (कर्ज काढून, जमिनी विकून मुलांना शिक्षण देणे.) आणि आपण ज्या शिक्षणात मुलांसाठी मुलांकरवी गुंतवणूक करत आहोत त्याचे पुढे जाऊन काय होईल ह्याचे गणित न केल्याने ती गुंतवणूक वाया जाण्याचे चान्सेस वाढतात. ह्याला कारण ट्रेंड बदल ओळखता न येणे.\nशेअर मार्केटच्या टेक्निकल अॅनालिसिसमध्ये हे सर्व लिहिण्याचे प्रयोजन इतकेच कि ट्रेंड ओळखण्यासाठी सामन्यतः आजूबाजूला बोलल्या जाणाऱ्या विषयानुरूप किंवा आपल्यापेक्षा आर्थिक दृष्ट्या पुढे गेलेल्या माणसांचा आदर्श ठेऊन त्यांनी घेतलेल्या निर्णयाचे अंधानुकरण करणे हे सर्रास होत असते. जी चूक आपण दैनंदिन आयुष्यात करतो तीच अगदी तीच आपण शेअर मार्केटमध्येही करत असतो. ट्रेंड ओळखणे अतिशय सोपे असते पण ट्रेंड रिव्हर्सल (म्हणजे ट्रेंडमध्ये होत असलेला, होऊ घातलेला बदल) ओळखणे कर्म कठीण असते.\nपुढील लेखात ट्रेंड रिव्हर्सल बद्दल जाणून घेऊ.\nदैनंदीन जिवनातली उदाहरणे दिल्याने सगळ्यांना समजायला खूप सोप जाणारेय.\nलेख छान जमलाय. उदाहरणांमुळे\nलेख छान जमलाय. उदाहरणांमुळे समजायला सोप्पा झाला.\nपुढच्या लेखा साठी शुभेच्छा\nज्ञानव सर, लेख वाचतोय, पुलेशु\nगुंतवणुकीची गुंतागुंत समजावण्यासाठी वापरलेला शिक्षण आणि करिअरचा मेटाफोर फार आवडला.\nसर्वांचे (श्याम भागवत, टिकोजीराव, सागर गुरव, अनिंद्य, गोंधळी ) मनापासून आभार.\nप्रत्यक्ष उदाहरण देता येईल का\nप्रत्यक्ष उदाहरण देता येईल का\nम्हणजे नमुन्यादाखल 3-4 शेअर्स वगैरे घेऊन त्यांच्यासंबंधीत काही analysis कसा करता येईल, किंवा केला जावा असे काही उदाहरण देता येणे शक्य आहे का म्हणजे असे शक्य आहे का नाही, ह्याची कल्पना नाही, पण शक्य असल्यास असे काही वाचायला आवडेल.\nवरील लेख आवडला, पण ही थिअरी आहे, असे म्हणता येईल का\nदेणार आहेच. वरील पार्श्वभूमी (कदाचित खूपच रटाळ वाटू शकते.) हि कुठल्याही नवोदितांसाठी अत्यंत आवश्यक आहे असे मला मनापा��ून वाटत आले आहे. जर मार्केटकडे बघण्याचा वैयक्तिक असा दृष्टीकोन तयार झाला तर, भविष्यात भीती आणि हाव ह्या दोन भावनांवर कंट्रोल (मात करण्यासाठी नव्हे.) ठेवणे सोपे जाऊ शकते. अजून दोन भाग झाले कि प्रत्यक्ष केस स्टडी घेण्याचा विचार आहे. त्यावर काम सुरु आहे. शशक सुरु होते म्हणून थांबलो होतो.\nनाही, रटाळ तर अजिबातच नाही,\nनाही, रटाळ तर अजिबातच नाही, अतिशय रोचक आहे. उदाहरणांसकट वाचताना अधिक सुसूत्रबद्ध वाटेल, असे मनात आल्याने विनंती केली. केस स्टडी वाचायला उत्सुक आहे. धन्यवाद.\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 11 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9", "date_download": "2019-06-20T15:15:01Z", "digest": "sha1:CJZPIOADIAYOLR4DRYQOA7MZFAOPF2C2", "length": 5280, "nlines": 134, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "दिनियार बिल्यालेत्दिनोव्ह - विकिपीडिया", "raw_content": "\n२७ फेब्रुवारी, १९८५ (1985-02-27) (वय: ३४)\n* क्लब पातळीवरील सामने व गोल अद्ययावत तारीख: जानेवारी १, इ.स. २००८.\n† खेळलेले सामने (गोल).\n‡ राष्ट्रीय संघ सामने अद्ययावत तारीख: जून ७, इ.स. २००८\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९८५ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ ऑगस्ट २०१७ रोजी ०८:०८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लाय���न्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/haren-pandya-murder-investigation", "date_download": "2019-06-20T15:56:35Z", "digest": "sha1:SWCCMHWHAEQUCQU7MSVWIQA5TWA6GYYR", "length": 32848, "nlines": 102, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "गुजरातचे भूतपूर्व गृहमंत्री हरेन पंड्यांच्या खून प्रकरणाचा तपास सीबीआयने खरोखरच केला का? - द वायर मराठी", "raw_content": "\nगुजरातचे भूतपूर्व गृहमंत्री हरेन पंड्यांच्या खून प्रकरणाचा तपास सीबीआयने खरोखरच केला का\nहरेन पंड्यांच्या शरीरावर सात जखमा होत्या आणि किमान सहा ठिकाणी गोळी घुसल्याच्या खुणा. पाचच गोळ्या सापडल्या, सगळ्या शरीरातच सापडल्या, कारमध्ये एकही नाही. पंड्यांच्या शरीरातून काढलेल्या गोळ्या फोरेन्सिक्सद्वारे परीक्षण केलेल्या आणि न्यायालयात सादर केलेल्या गोळ्यांशी जुळत नाहीत. त्या बदलल्या गेल्या का कुणी बदलल्या\nहरेन पांड्या खून प्रकरणाची पुन्हा तपासणी करण्यासाठी दाखल याचिकांवर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या खून प्रकरणाची पुन्हा तपासणी होणे, का आवश्यक आहे, हे विषद करणारी ही दोन भागांची लेख मालिका.\nहा दोन भागांच्या मालिकेतील पहिला लेख आहे. पहिला भाग येथे आहे.\nहैद्राबाद : हरेन पंड्या हे १९९८ ते २००१ या दरम्यान केशूभाई पटेल यांच्या भाजप सरकारमध्ये गुजरातचे गृहमंत्री होते. हे सरकार नंतर अंतर्गत बंडाळीमुळे कोसळले. पंड्या आणि नवीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यातला संघर्ष हा भाजपमध्ये एक दंतकथा बनला आहे. हा संघर्ष गुजरात दंगलींबद्दल पंड्यांनी दिलेल्या दोन साक्षींपर्यंत चालू होता. यातील एक साक्ष न्यायमूर्ती व्ही. आर. कृष्ण अय्यर यांच्या अध्यक्षतेखालील सिटिझन्स ट्रिब्युनलसमोर झाली होती.\nमुख्यमंत्री म्हणून पदभार घेतल्यानंतर लगेचच मोदींनी पंड्या यांचे गृहमंत्रीपद काढून घेतले आणि त्यांना महसूल खात्याचे कनिष्ठ मंत्रीपद दिले. ऑगस्ट २००२ पर्यंत मोदींनी पंड्यांना मंत्रीमंडळातून पूर्ण काढूनच टाकले आणि ऑक्टोबरमध्ये पंड्यांना लगेच येणाऱ्या निवडणुकीसाठीचे तिकिटही नाकारले. ही निवडणूक भाजपने मोठ्या फरकाने जिंकली, ज्याचे बरेचसे श्रेय हिंसाचाराला दिले पाहिजे.\nबहुतांश लोकांना गप्प बसवायला एवढे पुरेसे असते. विरोध करणारे इतर आवाज ��सेच दाबले गेले होते. संजय जोशी आठवतात आठवत नसतील तर तोच एक धडा आहे.\nमात्र पंड्या बोलायला घाबरत नव्हते. त्यांनी अगोदरच दोन आयोगांसमोर साक्ष दिली होती आणि माजी गृहमंत्री असल्याने सांगाडे कुठे पुरले आहेत ते त्यांना माहीत होते.\nगुजरातमध्ये आणखी एक उदयाला येणारे राजकारणी होते, ज्यांचीही साधारण सारख्याच परिस्थितीमध्ये हत्या झाली – काँग्रेसचे रौफ वलिउल्लाह त्यांना ऑक्टोबर १९९२ मध्ये, ते अहमदाबादमधील मधुबन बिल्डिंगमधून बाहेर पडत असताना गोळ्या घातल्या. असे म्हणतात की त्यावेळी त्यांच्या हातात एक टाईप केलेली यादी होती, जिच्यामध्ये एकमेकांशी हातमिळवणी केलेले राजकारणी, पोलिस अधिकारी आणि टोळीगुंडांची नावे होती. वलिउल्लाह यांच्या खुनाच्या आरोपाखाली अनेक लोकांना अटक झाली आणि खटले चालवले गेले. यादी मात्र गायब झाली.\nपंड्या यांचा २६ मार्च २००३ रोजी खून झाला. पोलिस, सरकारी वकील आणि सीबीआय यांनी असा दावा केला की त्यांचा लॉ गार्डन्स या त्यांच्याच मतदारसंघाच्या मध्यवर्ती भागासमोर त्यांच्या कारमध्येच हा खून झाला. त्यांचे म्हणणे होते की त्यांच्यावर कारच्या किंचित उघड्या असलेल्या खिडकीमधून पाच वेळा गोळीबार झाला आणि त्यांना सात जखमा झाल्या. त्यातली एक त्यांच्या मानेवर होती आणि एक वृषणकोशामध्ये.\nआता एक लहान मारुती कार नजरेसमोर आणा, जिची सर्व दारेखिडक्या बंद आहेत. फक्त ड्रायव्हरच्या बाजूची खिडकी वरून २-३ इंच उघडी आहे. स्टिअरिंगसमोर एक उंच माणूस बसला आहे. त्याची मान आणि वृषणकोश कुठे असतील त्याची कल्पना करा. आणि आता शेवटी गोळीबार करणाऱ्याचे चित्र नजरेसमोर आणा जो ड्रायव्हरच्या बाजूच्या दाराला लागून बाहेर उभा आहे.\nपंड्यांच्या शरीरावर गोळीबाराच्या किमान सात ठिकाणी इजा झालेली होती, सहा ठिकाणी गोळी आत घुसून झालेल्या जखमा होत्या (संभवतः सात). फक्त पाचच गोळ्या सापडल्या, सगळ्या शरीरामध्येच होत्या, मात्र कारमध्ये एकही नव्हती\nपंड्यांच्या मानेवरील (म्हणजेच त्यांच्या शरीराच्या वरच्या भागात) गोळी घुसल्याची जखम डावीकडे खालच्या दिशेने जाणारी होती. पण त्यांच्या वृषणकोशावरची जखम उजवीकडे वरच्या दिशेने जाणारी होती. पोस्टमार्टेम करणाऱ्या डॉक्टरांच्या साक्षीनुसार, या जखमेकरिता शस्त्र हे वृषणकोशाच्या डाव्या बाजूला वरच्या दिशेने तोंड केलेले असायला हवे जे कारमध्ये अशक्य आहे. त्यांच्या जननेंद्रियांच्या भागातून प्रचंड रक्तस्त्राव झालेला असूनही सीटवर रक्ताचा एकही थेंब आढळला नाही. पुराव्यांकडे लक्ष देणाऱ्या कुणालाही हे कळण्यासारखे होते की हे अगदीच अशक्य आहे.\nअशा केसचा खटला उभा राहिला आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे १२ लोकांवर आरोप सिद्ध झाले आणि त्यांना जन्मठेप मिळाली. सोनिया गोकणी या न्यायाधीशांना त्यानंतर थोड्याच काळात उच्च न्यायालयात बढती मिळाली.\nखुनाच्या प्रकरणातील महत्त्वाचे टप्पे\nगुन्ह्याचे दृश्य आणि तपासाचे पहिले ४८ तास हे खुनाच्या प्रकरणामध्ये अत्यंत महत्त्वाचे असतात. बहुतांश राज्यांमध्ये खुनांची हाताळणी करण्यासाठी विशेष शाखा किंवा गुन्हे अन्वेषण शाखा असते. इतर वेळी गुजरात गुन्हे अन्वेषण शाखेने माजी गृहमंत्र्यांच्या खुनाचे प्रकरण ताबडतोब आपल्या हातात घेतले असते. मात्र, पंड्यांच्या खटल्याच्या दरम्यान, सरकारी पक्षाने असा युक्तिवाद केला की पहिल्या दिवशीच केंद्रीय आणि राज्य सरकारांनी हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याचे ठरवले असल्यामुळे, गुन्हे अन्वेषण शाखेला समाविष्ट करून घेण्यात आलेले नाही. त्यांचा युक्तिवाद पुढे म्हणतो की पहिल्या ४८ तासांसाठी तपास हा एलिसब्रिज पोलिस स्थानकावरील वरिष्ठ पोलिस निरीक्षकांनी हाताळला ज्यांचे नाव होते वाय. ए. शेख.\nशेख यांच्या सांगण्यावरून फिरत्या कारची तपासणी फोरेंजिक दलाने केली. त्यांना त्यामध्ये रक्ताच्या कोणत्याही खुणा, गोळीचे अवशेष सापडले नाहीत किंवा कारचे कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्याचे आढळले नाही. सीबीआयने या अहवालाचा अभ्यास केला नाही किंवा तो पीएममध्ये आढळलेल्या गोष्टींशी जुळवून पाहिला नाही. हे त्यांच्या तपास अधिकाऱ्यानेच खरेपणाने न्यायालयात कबूल केले.\nखटल्याच्या दरम्यान, शेखने दोन कामे केली. त्याने गुन्ह्याच्या ठिकाणाहून गायब झालेल्या किंवा वरवर पाहता पोलिसांच्या अक्षमतेमुळे जो कधी गोळाच केला गेला नाही अशा सर्व पुराव्यांची जबाबदारी घेतली. दुसरे म्हणजे त्याने सगळ्या गोष्टींची जबाबदारी स्वतःच्या अंगावर घेतल्यामुळे बाकी कुणाही पोलिसाचे नाव खटल्यात येणार नाही हे निश्चित झाले.\nयात समस्या एवढीच होती की शेख हा काही गुन्ह्याच्या ठिकाणी गेलेला पहिला पोलिस अधिकारी नव्हता. पाचवासु���्धा नव्हता. वस्तुस्थिती अशी होती की तो असा रुबाबात तपासखात्याचे रक्षण करायला आला आणि संपूर्ण पहिल्या दोन दिवसांचे उत्तरदायित्व त्याने आपल्या अंगावर घेतले, तेव्हा तो गुन्ह्याच्या ठिकाणी किती वेळ होता किंवा मुळात होता की नाही हे सांगणे त्याच्यासाठी अवघड बनले.\nदुसरीकडे, त्यावेळचे गुन्हा अन्वेषण शाखेचे डीएसपी डी. जी. वंजारा स्पष्टपणे दोन ठिकाणी असल्याचे दिसून येते. एक तर पोस्ट मार्टेम खोलीच्या आत. दुसरे म्हणजे प्रत्यक्ष गुन्ह्याच्याच ठिकाणी.\nगुन्ह्याच्या ठिकाणाची हाताळणी कशी करायची याबाबत भारतीय पोलिसांच्या नियमावलीमध्ये अगदी सविस्तर सूचना आहेत. तपासकर्त्यांचे विशेष प्रशिक्षण झालेले असायला हवे; त्यांची याबाबत वारंवार परीक्षा व्हायला हवी असे अपेक्षित असते; त्यांनी त्यांच्या अधिकृत वाहनांमध्ये तपासणीसाठीचा संच बाळगणे आवश्यक असते. गुन्ह्याच्या ठिकाणाची तपासणी हे केवळ चित्रपटांसाठी नसते – ती अत्यंत वास्तव गोष्ट आहे. जेव्हा भारतीय तपासकर्ते त्यात काही गडबड करतात तेव्हा त्यामागे नक्कीच काही कारण असले पाहिजे.\nएका बेसावध क्षणी वंजारांचे छायाचित्र\nजेव्हा शेख, पंड्यांच्या अंत्यसंस्कारांकरिता आलेल्या व्हीआयपींची व्यवस्था बघत होता – ज्यामध्ये त्यावेळचे उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी हेसुद्धा होते – तेव्हा एका गुन्हे अन्वेषण शाखेच्या छायाचित्रकाराने वंजारा यांचे चुकून गुन्ह्याच्या ठिकाणचे छायाचित्र काढले. उलट तपासणीच्या वेळी ते छायाचित्र दाखवले असता शेख सटपटला. पण एक महत्त्वाचा पुरावा तर त्या दिवशी कारमधून घेतलाच गेला नव्हता – बोटांचे ठसे. दुसरा पुरावा म्हणजे पंड्यांच्या फोनवरच्या कॉलच्या नोंदी. त्या दिवशी सकाळपासून इतक्या लोकांनी त्यांना कॉल केलेला असूनही त्यामध्ये मिस्ड कॉलच्या नोंदीच नव्हत्या. गायब झालेली तिसरी गोष्ट म्हणजे मृत व्यक्तीच्या पायात कोणतेही पादत्राण नव्हते. ते सकाळी फिरण्यासाठी बाहेर पडलेले असूनही\nवंजारा हे हरेन पंड्यांच्या पोस्ट-मार्टेमच्या खोलीतही उपस्थित होते. अर्थात, ज्यांचे तिथे काहीही काम नव्हते अशा अनेक इतर व्यक्तीही उपस्थित होत्या. पण वंजारा सतत आतबाहेर करत होते. प्रत्येक वेळी जेव्हा पंड्यांच्या शरीरातून एखादी गोळी काढली जाई, तेव्हा वंजारा बाहेर येत आणि बोटे वर करून प्रेसला त्याबाबत सूचना देत. शेवटच्या वेळी ते बाहेर आले तेव्हाची संख्या होती पाच.\nमात्र, हरेन पंड्यांच्या शरीरावर सात जखमा होत्या आणि किमान सहा ठिकाणी गोळी घुसल्याच्या खुणा. पाचच गोळ्या सापडल्या, सगळ्या शरीरातच सापडल्या, कारमध्ये एकही नाही\nसर्वात महत्त्वाचे म्हणजे, पंड्यांच्या शरीरातून काढलेल्या गोळ्या आणि न्यायालयात सादर केलेल्या गोळ्या यांचे ना वर्णन जुळत होते ना रूपरंग. तीन डॉक्टरांनी सही केलेल्या पोस्टमार्टेमच्या अहवालात पांढऱ्या धातूच्या गोळ्यांचा उल्लेख आहे. जे पिस्तुलामध्ये वापरण्यात येणाऱ्या जॅकेटेड कप्रो निकेल गोळ्यांकडे संकेत करतो. न्यायालयात सादर करण्यात आलेल्या गोळ्या मात्र रिव्हॉल्व्हरमध्ये वापरल्या जाणाऱ्या करड्या काळ्या रंगाच्या शिशाच्या गोळ्या होत्या. पीएम अहवालात ‘टोक तुटलेले’ असे गोळ्यांचे वर्णन होते, फोरेन्सिक लॅबमध्ये मात्र टोक शाबूत होते. हे फरक काही किरकोळ नव्हते. गोळ्या बदलण्यात आल्या का की त्यांचे वर्णन चुकीचे केले गेले की त्यांचे वर्णन चुकीचे केले गेले हे का आणि कोणी केले, आणि कुणाच्या आदेशावरून केले\nते जे कोणी होते, एक गोष्ट स्पष्ट आहे की ती व्यक्ती नंतर मारल्या गेलेल्या तीन गुंडांपैकी, सोहराबुद्दिन, तुलसीराम प्रजापती आणि नईमुद्दिन यांच्यापैकी कुणीही नव्हती. किंवा अजूनही ज्यांना स्वतःच्या जिवाची भीती आहे अशांपैकीही कुणी नव्हती. त्यांच्यापैकी कुणालाही पोस्टमार्टेमच्या वेळी त्या खोलीत किंवा नंतर गोळ्यांपर्यंत प्रवेश नव्हता. गुन्ह्यात वापरलेले हत्यार ही तर आणखी वेगळीच कथा आहे.\nअभय चुडासामा हे काही काळ सीबीआय तपासाशी जोडलेले होते, नंतर ज्यांची जागा तरुण कुमार अमृतलाल बारोट यांनी घेतली (ज्यांना टी. ए. बारोट म्हणून ओळखले जाई). हे दोघेही सोहराबुद्दिन आणि प्रजापती प्रकरणांमध्ये आरोपी होते.\nअभय चुडासामा हे काही काळ सीबीआय तपासाशी जोडलेले होते, आणि नंतर त्यांच्या जागी तरुण कुमार अमृतलाल बारोट आले. ते टी. ए. बारोट म्हणून ओळखले जात. दोघेही सोहराबुद्दिन आणि प्रजापती प्रकरणामध्ये आरोपी होते. चुडासामांची २०१५ मध्ये मुक्तता झाली. बारोट हे फिर्यादी पक्षाचे साक्षीदार क्रमांक ११४ आहेत आणि या संपूर्ण प्रकरणाशी त्यांचा दीर्घकाळ आणि जवळचा संबंध आहे.\nशेख याने पंड्यांचा मित्रपरिवार ��णि सचिवांची जबानी घेतली होती. ते सर्वजण पोलिसांच्या आधी गुन्ह्याच्या ठिकाणी पोहोचले होते. त्यांनीच पहिल्यांदा मृत शरीर पाहिले होते. त्यांच्यापैकी एकाने सांगितले की त्याने कारचा दरवाजा उघडला तेव्हा पंड्यांचे गुडघे अक्षरशः त्यांच्या छातीपर्यंत आलेले होते. मात्र तरीही सीबीआयने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले.\nसीबीआयने पंड्यांचा फोन, कारची अवस्था किंवा पंड्या पहिल्यांदा मृत अवस्थेत आढळले तेव्हाची कारमधली त्यांच्या शरीराची अवस्था याबाबत काहीही तपास केला नसल्याचे सांगितले आहे. खरे तर त्यांना दोनच दिवसात पाचारण करण्यात येऊनही सीबीआयने गुन्ह्यानंतर लगेच गोळा केलेल्या किंवा गोळा करायचे राहून गेलेल्या पुराव्याचे पुनरावलोकन करण्याची तसदी घेतली नाही. मात्र तरीही सीबीआयने २८ मार्चलाच साईट प्लॅन बनवला. त्यामध्ये ते पुसून टाकण्याचा कितीही प्रयत्न झाला असला तरीही असगर अली हे नाव स्पष्ट दिसते. परंतु बाब अशी आहे की हा माणूस कोण हे त्यांना खूप उशीरापर्यंत माहीतच नव्हते. अली या माणसाला नंतर खटल्यात गोवले आणि त्याला शिक्षाही झाली. मात्र उच्च न्यायालयाला सीबीआयच्या केसमधल्या विसंगती लक्षात आल्या तेव्हा त्याने त्याला आणि इतर ११ जणांना सोडून दिले. मग, सीबीआयने नक्की काय तपास केला आणि गुन्हे अन्वेषण शाखा, वंजारा आणि त्याच्या सहकाऱ्यांनी तपासामध्ये काय भूमिका निभावली आणि गुन्हे अन्वेषण शाखा, वंजारा आणि त्याच्या सहकाऱ्यांनी तपासामध्ये काय भूमिका निभावली सीबीआयला आधीच तयार केलेले स्क्रिप्ट देण्यात आले होते का आणि ते कुणी दिले\nगुन्हे अन्वेषण शाखेतल्या इतक्या अधिकाऱ्यांचा पंड्यांच्या तपासाशी अप्रत्यक्ष परंतु जवळचा संबंध आहे की शेवटी एकच प्रश्न उरतो: सीबीआयने खरोखरच पंड्यांच्या खुनाचा तपास केला का\nसरिता रानी या मूळच्या इंजिनियर असून आता पत्रकार म्हणून १८ वर्षे काम करत आहेत. त्या सध्या एका स्वतंत्र प्रकल्पाकरिता संशोधन करीत आहेत.\nसदर लेख मूळ इंग्रजी लेखाचा अनुवाद आहे.\nअनुवाद – अनघा लेले\nकलाकार गप्प का आहेत\nस्वामी अग्निवेश यांचे केरळमधील महिलांना जाहीर पत्र\nधनगर समाजासाठी अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस\nलोकसंख्येत येत्या ९ वर्षांत भारत चीनच्या पुढे\nशांघाई सहकार्य संघटना भारतासाठी महत्त्वाची का\nओम बिर्ला नवे लोकसभा सभापती\n२० व्या शतकातल्या आण्विक चाचण्यांचा परिणाम महासागरांच्या तळांपर्यंत\nआधार डेटा पुन्हा खाजगी क्षेत्रासाठी खुला\nचोरीच्या संशयावरून दलित मुलाला मारहाण\nमुझफ्फरपूर मेंदूज्वर साथ : मृत मुलांचा आकडा १०८\nरक्षकांपासून रक्षण कोण करेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/node/42284?page=5", "date_download": "2019-06-20T15:10:50Z", "digest": "sha1:H6Y74GDJZSURE2A66OAG7S4KDVDUAMQC", "length": 18512, "nlines": 197, "source_domain": "misalpav.com", "title": "ताज्या घडामोडी - भाग २८ | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nताज्या घडामोडी - भाग २८\nराजकीय पक्षांना 1976 नंतर मिळालेल्या परदेशी देणग्यांची आता चौकशी होणार नाही. या संदर्भातल्या दुरुस्तीचे विधेयक लोकसभेत कोणत्याही चर्चेविना बुधवारी मंजूर करण्यात आले.\nभाजप सरकारने यापूर्वी वित्त विधेयक 2016 च्या माध्यमातून परदेशी देणगी नियमन कायदा (FCRA) मध्ये दुरुस्त्या केल्या होत्या. ज्यामुळे राजकीय पक्षांना परदेशी कंपन्यांकडून देणग्या मिळवणं सोपं झालं होतं. पण 1976 पासून राजकीय पक्षांना मिळालेल्या परदेशी देणग्यांच्या चौकशीची शक्यता कायम होती. पण ती शक्यताही बुधवारी मंजूर झालेल्या दुरुस्ती विधेयकाने संपवली आहे. यासाठी FCRA कायद्यात काही महत्त्वाच्या दुरुस्त्या केल्या आहेत.\nकाय आहे FCRA कायदा\nलोकसभेत FCRA हा कायदा 1976 मध्ये मंजूर करण्यात आला होता. याअंतर्गत भारतातील आणि परदेशी कंपन्या ज्यांची नोंदणी परदेशात आहे, किंवा त्यांची सबसिडरी कंपनी परदेशात आहे. त्यांना परदेशी कंपन्या असं मानलं जातं.\nअशी असेल FCRA ची नवी व्याख्या\nपण सध्याच्या भाजप सरकारने वित्त विधेयक 2016 च्या माध्यमातून परदेशी कंपन्यांची व्याख्या बदलली आहे. नव्या व्याख्येनुसार, ज्या परदेशी कंपन्यांची 50 टक्क्यांपेक्षा कमी शेअरमध्ये गुंतवणूक आहे, त्यांना परदेशी कंपनी मानले जाणार नाही.\nगेल्या आठवड्यात जे दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर केलं गेलं. त्यापूर्वी 26 सप्टेंबर 2010 पूर्वी ज्या राजकीय पक्षांना परदेशी देणग्या मिळाल्य��, त्यांची चौकशी केली जाऊ शकत होती.\nदिल्ली हायकोर्टाचा भाजप-काँग्रेसवर नियम उल्लंघनाचा ठपका\nपण वित्त विधेयक 2016 मधील 233 कलम मंजूर झाल्यानंतर, भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षांनी दिल्ली हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टातून दाखल याचिका मागे घेतली आहे. हायकोर्टाने दोन्ही पक्षांवर परदेशी देणग्या स्विकारण्याच्या कायद्याचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.\nयांना कोण पैसे देत आहे कोणाच्या फायद्याचा अजेंडा राबवला जात आहे. निवडणूकी मधला प्रचंड पैसा कोणाचा असतो कोणाच्या फायद्याचा अजेंडा राबवला जात आहे. निवडणूकी मधला प्रचंड पैसा कोणाचा असतो या प्रश्नांची उत्तरे आपल्याला कधीच मिळणार नाहीत. आणि तुम्ही आम्ही मात्र भाजप की काँग्रेस भांडणार या प्रश्नांची उत्तरे आपल्याला कधीच मिळणार नाहीत. आणि तुम्ही आम्ही मात्र भाजप की काँग्रेस भांडणार शेवटी गंगाधर हाच शक्तिमान आहे.\n५० वर्षे तिरंगा विसरलेले खुर्चीत बसले , मग काय होणार दुसरे \nकर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी फक्त एक महिना राहिला आहे. निवडणूक जिंकण्यासाठी सत्तेत असणा-या काँग्रेस पक्षासहित, विरोधी पक्ष भाजपाही पुरेपूर प्रयत्न करत असून दोन्ही पक्ष विजय आपलाच होईल असा दावा करत आहेत. दरम्यान आजतकने ओपिनियन पोल जारी केला असून, यानुसार काँग्रेसचं पारडं जड दिसत आहे. सर्व्हेनुसार, आज जर निवडणूक पार पडली तर २२५ सदस्यांच्या विधानसभेत सत्तेत असणारी काँग्रेस ९० ते १०१ जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येईल. दुसरीकडे भाजपाला मात्र ७८ ते ८६ जागांवरच समाधान मानावं लागले. जेडीएस युतीला ३४ ते ४३ जागा मिळेल असा अंदाज वर्तवण्यात आलाय.\nसध्याच्या घडीला कर्नाटक विधानसभेत काँग्रेसचे १२२, भाजपाचे ४३, जेडीएसचे २९ आणि इतर १४ आमदार असून १६ जागा रिक्त आहेत. हा सर्व्हे इंडिया टुडे ग्रुप आणि कार्वी इनसाइट्सने मिळून केला आहे. १७ मार्च ते ५ एप्रिलदरम्यान एकूण २२४ विधानसभा मतदारसंघात हा सर्व्हे करण्यात आला. यावेळी एकूण २७ हजार ९१९ लोकांची मतं जाणून घेण्यात आली. सर्व्हेत ६२ टक्के ग्रामीण आणि शहरातील ३८ टक्के लोकांनी सहभाग घेतला.\nसीधा रुपैय्या बेकु, नररुंड मोडी ब्याडा ..... कर्नाटका \n16 Apr 2018 - 6:54 pm | माईसाहेब कुरसूंदीकर\nकॉंग्रेसचे ताकदवान नेते एस.एम.कृष्णा काही काळापूर्वीच भाजपामधे आले आह���त रे मंगू. आपणास हाय कमांड महत्व देत नसल्याने त्यांनी तो निर्णय घेतल्याचे समजते.\nहेच कारण असेल तर आग - फुफाटा , दगड-वीट वगैरे म्हणी त्याना लवकरच आठवतील असे वाटते.\nतुसी म्हणाले, मुघलांचे थेट वंशज या नात्याने मुघलांनी बांधलेल्या इमारतींच्या देखभालीसाठी मुत्तवलींची (ट्रस्टी) नेमणुक करावी यासाठी मी दाखल केलेली याचिका अद्यापही सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. या सर्व मालमत्ता मला भारत सरकारच्या स्वाधिन करायच्या आहेत.\nताजमहाल ही देशाची संपत्ती आहे. त्यामुळे त्यावरुन कोणालाही राजकारण करण्याचा अधिकार नाही; असे सांगताना तुसी म्हणाले, मी हिंदू महासभा आणि रा. स्व. संघाच्या कार्यकर्त्यांना शहाजहाँच्या उरुसासाठी (जत्रा) निमंत्रण देत आहे. हा उरुस येत्या रविवारी समाप्त होत आहे. यासाठी ३५ हजार लोक हजेरी लावणार आहेत. या उरुसाच्या शेवटच्या दिवशी शहाजहाँच्या कबरीवर १,१११ मिटर लांबीची सप्तरंगी चादर वाहण्यात येणार आहे.\nपुरातन वास्तूना फाइव्ह स्टार हॉटेल करुन त्याला गोचिडागत चिकटलेले इतर राजवारस असे कधी करतील \nअसीमानंद प्रकरणात राजीनामा देवुन त्या जज्जनी लगेच राजीनामा दिला.\nसलमान - हिट रन केसमध्येही ते जज्ज राजीनामा की रिटायर काहीतरी झाले होते ना\n१६ एप्रिल २०१८ नंतर देशात\n१६ एप्रिल २०१८ नंतर देशात काही घडलेच नाही कां \" ये इतना सन्नाटा क्युं है भाई \" ये इतना सन्नाटा क्युं है भाई \nतुमची गल्ली चुकली बहुतेक.\nतुमची गल्ली चुकली बहुतेक.\nदेशातील कर चुकवून फक्त हवाला\nदेशातील कर चुकवून फक्त हवाला मार्गेच पैसा स्विस बँकेत जमा होतो, आणि तेथे जमा झालेला सर्व पैसा हा काळाच असतो, असा समज असलेल्या सर्वांचा हिरमोड अर्थमंत्र्यांनी केला.\nइन्व्हेस्टमेंट म्हणतात हं बरं का ह्याला.☺\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 18 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://punerispeaks.com/category/political/page/6/", "date_download": "2019-06-20T16:09:57Z", "digest": "sha1:CBZSWGFPNXGB5P2KPZZGCWLQPN3SVL6S", "length": 9077, "nlines": 112, "source_domain": "punerispeaks.com", "title": "Political Archives - Page 6 of 7 - Puneri Speaks", "raw_content": "\nयापुढे गनिमी कावा स्टाईल आंदोलन, मराठा महासभेचा सरकारला अल्टीमेटम\nऔरंगाबाद : मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मराठा समाजाकडून गनिमी कावा आंदोलन केलं जाणार आहे. औरंगाबादेत मराठा समन्वय समितीची महासभा पार … Read More “यापुढे गनिमी कावा स्टाईल आंदोलन, मराठा महासभेचा सरकारला अल्टीमेटम”\nवय ७१ वर्षे झाले, मला जामीन द्यावा: भुजबळ\n‘आता आपले वय ७१ वर्षे झाले आहे आणि २१ महिन्यांपासून कोठडीत असून तपास यंत्रणांना आणखी कोठडीची आवश्यकता नसल्याने जामीन द्यावा’, … Read More “वय ७१ वर्षे झाले, मला जामीन द्यावा: भुजबळ”\nमाझ्या अंगावरून साप सरपटत गेला आणि मी मुख्यमंत्री झालो : शरद पवार\n‘माझ्या अंगावरून साप सरपटत गेला आणि मी मुख्यमंत्री झालो’ : शरद पवार मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले, माझ्या … Read More “माझ्या अंगावरून साप सरपटत गेला आणि मी मुख्यमंत्री झालो : शरद पवार”\n…जेंव्हा मंत्री जानकर अनिल कपुरच्या “नायक’ भूमिकेत जातात \nमुंबई : ” हॅलो, मी आत्माराम बोलतेय माझी गाडी सापडली का साहेब माझी गाडी सापडली का साहेब ” या विनंतीवर उर्मटपणे उत्तर देणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याला … Read More “…जेंव्हा मंत्री जानकर अनिल कपुरच्या “नायक’ भूमिकेत जातात ” या विनंतीवर उर्मटपणे उत्तर देणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याला … Read More “…जेंव्हा मंत्री जानकर अनिल कपुरच्या “नायक’ भूमिकेत जातात \nपिंपरी-चिंचवड मनपात दिवाळी भेटवस्तूंना बंदी : आयुक्त हर्डीकरांचे आदेश\nपिं. चिंचवड: दिवाळी म्हणले की महागड्या भेटवस्तु देणे-घेणे आलेच.त्यातच पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांची चांदी होते. दिवाळीच्या चार-पाच दिवस आधी … Read More “पिंपरी-चिंचवड मनपात दिवाळी भेटवस्तूंना बंदी : आयुक्त हर्डीकरांचे आदेश”\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करणाऱ्या प्रवृत्तींविरोधात आम्ही मजबुतीने तरुणांच्या पाठीशी उभं राहू : मा. शरद पवार\nएखाद्या विषयाबाबत, धोरणाबाबत आपलं मत मांडल्यास पोलीस नोटीस कशी काय बजावू शकतात, असा प्रश्न सरकारला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी … Read More “अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करणाऱ्या प्रवृत्तींविरोधात आम्ही मजबुतीने तरुणांच्या पाठीशी उभं राहू : मा. शरद पवार”\nनगरसेवक सोडून गेल्यावर सोशल मीडियावर राज ठाकरेंची खिल्ली\nशिवसेनेनं मुंबई महानगरपालिकेतील आपलं संख्याबळ वाढविण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ६ नगरसेवकांना गळाला लावलं आहे. त्यानंतर सोशल मीडियावर या मुद्द्यावरून अनेक … Read More “नगरसेवक सोडून गेल्यावर सोशल मीडियावर राज ठाकरेंची खिल्ली”\nआणि रशियन भिकाऱ्यांच्या मदतीला धावून आल्या सुषमा स्वराज…🤝\nनवी दिल्ली – एटीएमचा पीन लॉक झाल्यामुळे भारतात पर्यटनासाठी आलेल्या रशियन पर्यटकावर मंदिराबाहेर भीक मागण्याची वेळ त्याच्यावर आली. हा रशियन … Read More “आणि रशियन भिकाऱ्यांच्या मदतीला धावून आल्या सुषमा स्वराज…🤝”\nभाजपच्या काळात वाढल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या – शरद पवार\nमुंबई – भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये शेतकऱ्यांच्या आतामहत्यांचा आलेख वाढला असल्याची खंत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज व्यक्त केली. … Read More “भाजपच्या काळात वाढल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या – शरद पवार”\nशिवाजी महाराज घोषणा: शिवाजी महाराज गारद अर्थ काय\nएसपीज बिर्याणी हाऊस च्या जेवणात आढळली अळी, मालकाचा उद्धटपणा | VIDEO\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून तीन दिवस पुणे दौऱ्यावर\nरातोरात प्रसिद्ध झालेल्या खेळणी विक्रेत्यांला अटक\n मुंबईतील इडलीवाला चटणी बनवण्यासाठी संडासचे पाणी वापरताना सापडला | VIDEO\nराज्यात वळवाचा पाऊस पडण्याची शक्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/kiran-kshirsagar-writes-about-dr-premendra-bothra-5941853.html", "date_download": "2019-06-20T15:00:08Z", "digest": "sha1:AREKCBLFDFCD6T4SGPLA7MDB72XPXVQV", "length": 20269, "nlines": 173, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Kiran Kshirsagar writes about Dr Premendra Bothra | जंगल वसवणारा अवलिया", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nकाही माणसं छंद म्हणून झाडं लावतात. काही बागा फुलवतात. डॉ. प्रेमेन्द्र बोथरा यांनी जंगल वसवलं. मात्र, तो केवळ छंद नव्हता.\nकाही माणसं छंद म्हणून झाडं लावतात. काही बागा फुलवतात. डॉ. प्रेमेन्द्र बोथरा यांनी जंगल वसवलं. मात्र, तो केवळ छंद नव��हता. त्यांची त्या कृतीमागे निसर्गाप्रती असलेली गहिरी अात्मीयता होती. अाजच्या सदरात जाणून घेऊया एका हिरव्यागार अवलियाला…\n‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’चा माहिती संकलनाचा प्रकल्प हिंगोली जिल्ह्यात सुरू करायचा होता. जिल्हा समजून घ्यावा या उद्देशाने हिंगोलीला पोहोचलो. ‘थिंक महाराष्ट्र’च्या कामाचे स्वरूप समजल्यानंतर लोक अापसूक त्या त्या ठिकाणी वैशिष्ट्यपूर्ण काम करणाऱ्या व्यक्तींची नावे सुचवतात, भेटी घडवून देतात असा माझा अनुभव. हिंगोलीतही तेच घडले. मला हिंगोलीतील मंडळी अाग्रहाने प्रेमेन्द्र बोथरा या होमिओपॅथी डॉक्टरांकडे घेऊन गेली.\nडॉ. बोथरा यांचे क्लिनिक त्यांच्या घराला जोडून होते. वय चाळिशीपार. गोलाकार चेहरा. माझ्यासोबत अालेले दीपक नेनवाणी म्हणाले, ‘डॉक्टरांनी त्यांच्या गावामध्ये जंगल तयार केलंय.’\nमला क्षणभर अर्थबोध झाला नाही. मी डॉक्टरांकडे पाहिले. ते मंद स्मित करत म्हणाले, ‘अामच्या गावात एक डोंगर अाहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत तो उघडा-बोडका होता. अाम्ही त्यावर झाडं लावून तिथं जंगल निर्माण केलंय.’\n‘किती मोठा अाहे तो डोंगर\nमाझे डोळे विस्फारायचे बाकी राहिले. मनात त्या कामाचा अाणि त्याच्या परिणामाचा अावाका जाणून ‘क’ने सुरू होणारे बक्कळ प्रश्न निर्माण झाले. मी ते विचारले अाणि डॉक्टर सांगू लागले, ‘मी कळमनुरी तालुक्यातील पोतरा गावचा. मी लातूरहून डॉक्टरकीचं शिक्षण घेतल्यानंतर १९९१ मध्ये गावी परतलो. त्यानंतरची दहा वर्षं हिंगोलीमध्ये माझी प्रॅक्टिस स्थिरस्थावर करण्यात गेली. प्रॅक्टिससोबत घरच्या शेतीकडे लक्ष देत होतो. अामच्या गावच्या डोंगराजवळ महादेवाचं मंदिर अाहे. त्याशेजारचा डोंगर रुक्ष वाळवंटासारखा. त्यावर एकही झाड नव्हतं. माझ्या मनात त्या डोंगरावर देवराई निर्माण करावी अशा भीमकाय कल्पना येत. लोक देवाच्या धाकाने देवराईच्या वाटेला जात नाहीत. त्यामुळे तसं जंगल जर देवाच्या सान्निध्यात असेल, तर त्याचं रक्षण होऊ शकेल असा माझा विचार होता.’\n‘मी प्रयत्न करायचं ठरवलं. मी झाडांच्या बिया गोळा करू लागलो. त्यांचे सीडबॉल तयार केले. गावातील मंडळींना ती कल्पना सांगितली. तेदेखील सोबत जोडले गेले. गावच्या शाळेतील पाचवी ते सातवी इयत्तेतील सुमारे दोनशे विद्यार्थ्यांची सोबत मिळाली. मी जवळपास दहा लाख बिया गोळा केल्या. अा��्ही २००३ ते २००६ अशी तीन वर्षं सीडबॉल तयार करून ते डोंगरावर सातत्याने टाकत-पेरत राहिलो. एकेका विद्यार्थ्याने हजारो बिया पेरल्या. सोबतीला निसर्ग त्याचे काम करत राहिला. बिया रुजल्या. कोंब फुटले अाणि झाडं उगवली. अाता त्या भकास डोंगरावर घनदाट जंगल उभं अाहे.’\nडॉक्टर अाणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्रयत्नांनी पोतरा गावचा डोंगर हिरवागार झाला अाहे. त्यावर लाखो झाडे उगवली अाहेत. महत्त्वाचे म्हणजे त्या डोंगरावर पडणारे पावसाचे पाणी, जे पूर्वी झाडांअभावी जमिनीवर थेट पडून वाहून जात असे, ते त्या झाडांमुळे जमिनीत मुरू लागले. पोतरा गावाची पाण्याची पातळी गेल्या काही वर्षांत लक्षणीय प्रमाणात वाढली अाहे. गावाला पूर्वीप्रमाणे पाण्याची अडचण भासत नाही. विहिरींना मुबलक पाणी अाहे. डॉक्टर त्या जंगलाबद्दल अभिमानाने म्हणतात की, ‘हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे ‘मॅन मेड’ जंगल अाहे.’\nपोतरा गावचे जंगल मोठे, घनदाट झाले. तेथे वृक्ष अाणि वनस्पती यांच्या नवनव्या जाती अाढळू लागल्या. नवनवे पक्षी राहण्यास येऊ लागले. डॉक्टरांनी केलेल्या पाहणीनुसार त्या जंगलात किमान ४५ प्रकारच्या पक्ष्यांचा अधिवास निर्माण झाला अाहे.\nडॉक्टरांचा निसर्गाशी असलेला बंध त्यांच्या प्रत्येक कामातून जाणवतो. ज्याप्रमाणे जंगलाचे इकोसिस्टिमचे जाळे असते, तसे विविध धडपडींचे जाळे डॉक्टरांच्या कामातून जाणवते. डॉक्टरांनी त्यांच्या मालकीच्या अाठ-दहा एकर जमिनीतला एक तुकडा जंगलासारखा वाढू दिला अाहे. त्यावरचा निसर्ग मनमर्जीने पसरला अाहे. तेथेदेखील विविध पक्ष्यांचा अधिवास अाहे.\nडॉक्टरांचा झाडांप्रमाणे पक्ष्यांशीदेखील तेवढाच भावबंध अाहे. ते पक्षीनिरीक्षण करतात. त्यांनी फोटोग्राफीचा छंद जोपासला अाहे. त्यांच्याकडे हिंगोली परिसरातील अाणि तेथे येणारे स्थलांतरित अशा सर्व पक्ष्यांचे तब्बल साडेतीन हजार फोटो अाहेत. डॉक्टर फुलपाखरांची बाग वसवण्यासाठी धडपडत अाहेत.\nडॉक्टरांशी बोलताना अापण होमिओपॅथी डॉक्टरऐवजी एखाद्या वनस्पतीशास्त्राच्या प्राध्यापकासोबत बोलत असल्याचा भास होतो. त्यांना झाडा-वेलींची, शेतीची, पक्ष्यांची बक्कळ माहिती अाहे. त्यांच्या जिभेवर त्या झाडा-पक्ष्यांची शास्त्रीय नावे हजर असतात. डॉक्टरांनी वीस वर्षे हिंगोली जिल्ह्यातील प्रत्येक प्रदेशाचे निसर्गाच्या अनुषंगाने अवलोकन केले अाहे. त्यांच्याकडे त्याबद्दलचे शास्त्रीय दस्तऐवज उपलब्ध अाहेत. डॉक्टर प्रयोगशील पद्धतीने शेती करतात. त्यांनी त्यांच्या शेतात पिकांना विद्राव्य खते देण्यासाठी छोटे अाणि परिणामकारक यंत्र निव्वळ शंभर रुपयांत तयार केले अाहे. एकटा माणूस हाताळू शकेल अशा त्या यंत्राद्वारे खतफवारणीचा खर्च सहा पटीने कमी तर होतोच, सोबत बेफाम खत टाकल्यामुळे जमिनीवर होणारे दुष्परिणामदेखील अाटोक्यात येतात, असे डॉक्टर सांगतात. ते यंत्र त्यांच्या निर्मितीक्षमतेतून नव्हे, तर सर्वसामान्य माणूस, शेती, तिचा कस अाणि उत्पादन याविषयीच्या त्यांच्या विचारमंथनातून जन्माला आलेले अाहे. डॉक्टर म्हणतात, ‘मला असा वेगळा विचार करण्याचा किंवा निसर्गाशी जोडून राहण्याचा वारसा माझ्या वडिलांकडून मिळाला. ते प्रयोगशील शेतकरी होते. त्यांनी त्यांच्या काळात एका एकरात पस्तीस क्विंटल गव्हाचे उत्पन्न घेतले होते. तो त्या वेळचा विक्रम होता. अजूनपर्यंत तो कुणी मोडलेला नाही.’\nडॉक्टर बोथरा यांनी इको क्लबची सुरुवात केली. ते हिंगोली शहरातील एका शाळेचे दोनशे विद्यार्थ्यांना बसने पोतरा गावातील शेतात घेऊन जात असत. तेथे दिवसभर निसर्गाचा अभ्यासवर्ग अाणि कार्यशाळा चाले. ते विद्यार्थ्यांना तेथे शेती, पक्षी निरीक्षण, सीडबॉल तयार करण्याचे प्रशिक्षण, वनस्पती-झाडे यांची माहिती अशा बऱ्याच गोष्टी उपलब्ध करून देत. मुलांच्या प्रवासाची जबाबदारी शाळा घेई, तर त्यांची न्याहारी, जेवण अाणि परतताना खास ‘हँडमेड अाइस्क्रीम’ असा खर्च डॉक्टर स्वत: करत. ती मुले माघारी अाल्यानंतर त्यांचे अनुभव लिहून सादर करत. डॉक्टर त्यातील सर्वोत्तम पाच अनुभव निवडून त्या मुलांचा शाळेत जाऊन सत्कार करत असत. त्यांचा तो उपक्रम २०१० ते २०१२ असा तीन वर्षे चालला.\nडॉक्टर बोथरा बहुगुणी अाणि बहुप्रयत्नी अाहेत. ते पक्षी-वनस्पती यांच्याबद्दल विविध जिल्ह्यांमध्ये व्याख्याने देतात. ते चांगले कवीदेखील अाहेत. त्यांनी मराठी, हिंदी अाणि इंग्रजी भाषांत हजारो कविता लिहिल्या अाहेत. त्यांचे अक्षर सुबक अाणि देखणे अाहे. त्यांच्या चार कवितांना परदेशातून चार लाख रुपयांचा पुरस्कार अवचितपणे मिळाल्याची कहाणी डॉक्टर खुलवून सांगतात.\nडॉक्टरांना त्यांच्या कामाचा अभिमान जरूर वाटतो, मात्र ते त्या भाव���ेत अडकून पडलेले नाहीत. ते निसर्गाच्या नवनव्या वाटा शोधत सतत पुढे जात अाहेत.\nवाचक डॉ. प्रेमेन्द्र बोथरा यांच्याशी 94221 78321 वा botharapremen15@gmail.com येथे संपर्क करू शकतात.\n(लेखक ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’चे मुख्य कार्यकारी अधिकारी अाणि ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’चे सहाय्यक संपादक अाहेत.)\n- किरण क्षीरसागर, मुंबई\n...हमे ये सिला मिला\nराजाश्रयाशिवाय कला बहरत नाही\nटेन्शन लेने का नै...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.gov.in/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%B0/", "date_download": "2019-06-20T15:21:53Z", "digest": "sha1:35HH2JT2PLRERBDXBHJN4MRNBJZAWIAN", "length": 6081, "nlines": 70, "source_domain": "marathi.gov.in", "title": "विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार | मराठी भाषा विभाग", "raw_content": "भारत सरकार | महाराष्ट्र राज्य | आपले सरकार\nअधिकाऱ्यांची माहिती व संपर्क\nमहाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ\nमहाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ\nराज्य मराठी विकास संस्था\nस्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार\nविंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार\nश्री. पु. भागवत पुरस्कार\nराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त साहित्यिक\nअभिजात मराठी भाषा अहवाल\nविंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार\nशासन निर्णय रावापु-1012/प्र.क्र.104/2012/भाषा-3, दिनांक 10 सप्टेंबर, 2012 अन्वये साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नामवंत ज्येष्ठ साहित्यिकास, ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिक, कै. विंदा करंदीकर यांच्या नावे जीवन गौरव पुरस्कार महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्यावतीने सन 2012-13 पासून प्रदान करण्यात येत आहे.\nया पुरस्काराचे स्वरूप रु. 5,00,000/- (अक्षरी रुपये पाच लक्ष फक्त) रोख, मानचिन्ह व मानपत्र असे आहे.\nअधिक माहितीसाठी साहित्य संस्कृती मंडळाच्या पानाची लिंक\nबृहन्महाराष्ट्र मंडळे अर्थसहाय्य योजना..\nराज्य मराठी विकास संस्थेच्या माध्यमातून “बृहन्महाराष्ट्र मंडळे अर्थसहाय्य योजना” कार्यान्वित करण्यात आली असून अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.\nमराठी भाषा विभागाच्या नविन वेबसाइट्स..\nमराठी भाषा विभाग व अंतर्गत संस्था ह्यांच्या अद्ययावत डायनॅमिक वेबसाइट बनवणे व क्लाऊड सर्वरवरून प्रसारीत करण्याचे काम चालू आहे.\nस्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार २०१७ जाहीर\nमराठी भाषा विभाग शासन निर्णय क्रमांक रावापु – २०१८/प्र.क्र.१२८ /२०१८/भाषा – ३, दि. २० डिसेंबर, २०१८ अन्वये स्व. यशवंतराव\nअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन\nमराठी भाषा गौरव दिन\nअभिजात मराठी भाषा समिती\nमराठी भाषा विभागाचा ४ लाखाहून अधिक शब्द असलेला अद्ययावत शब्दकोश\nसाहित्य आणि संस्कृती मंडळ\nराज्य मराठी विकास संस्था\nमराठी भाषा विभाग नवीन प्रशासन भवन, ८ वा मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई-400032.\nCopyright 2019 - मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य | सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/node/44267", "date_download": "2019-06-20T15:56:43Z", "digest": "sha1:PCYHGXP37K6DAXK627IW6S7X2DVDJCSE", "length": 16175, "nlines": 166, "source_domain": "misalpav.com", "title": "सहा दिवस सायकल भ्रमंती: भाग 1: बदलापूर ते पुणे | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nसहा दिवस सायकल भ्रमंती: भाग 1: बदलापूर ते पुणे\nअन्या बुद्धे in भटकंती\nसकाळी 5:15लाच गजराशिवायच जाग आली. झपाझप आवरून 5:45ला घर सोडलं. स्टेशनवर माझं आणि सखीचं तिकीट काढलं आणि फलाटावर आलो. कर्जत पर्यंत रस्ता खराब असल्याने ट्रेनने खोपोली गाठायचं ठरवलं होतं. सुरवातच वैतागाची नको. 6:10 ला ट्रेन आली. लगेज डब्बा खच्चून भरलेला धावत पळत नॉर्मल डबा गाठला. रिकामाच होता. 5-7 जण तर आडवे पडून घोरत होते. सखीला शेजारी उभी करून दरवाज्याजवळ बसलो. एकेक स्टेशन मागे पडत होतं आणि वातावरण उजळत होतं. कर्जत अलीकडे यथावकाश रखडून 7:20 नन्तर खोपोलीत उतरलो.\nआत्ताशी सूर्य वर येत होता आणि हवेत मस्त गारवा. हायवेला आल्यावर लगेच वेग घेतला. सखी मस्त पळत होती. त्याचा मजा घेईतो घाटच सुरू झाला. गरजेप्रमाणे गियर बदलत निघालो. गेल्यावेळी इथे पोचेतो 10 होऊन गेलेले आणि गियर्स तितके एफिशियन्टली वापरताही येत नव्हते म्हणून भरपूर वेळा थांबावं लागलेलं. पण यंदा ते प्रॉब्लेम नव्हते म्हणून एका लयीत फासफूस न होता घाट चढवत होतो. मंदिराचा मोठा चढ पार केला आणि दम खायला थांबलो. चांगला 10 मिनिटांचा थांबा घेऊन परत प्रवास सुरु झाला.\nआणखी एकदोन वळणानंतर एक्सप्रेस वे वर उतरलो. आता तर चढाचा कोन देखील कमी होता. आता वेग देखील वाढला थोडा. बोगद्या अलीकडे ट्रॅफिकमुळे वहानं अगदी सावकाश जात होती. त्यांना ओव्हरटेक करून बोगदा पार करूनच थांबलो. इथे डाव्या बाजूला रेलिंग पलीकडे 20एक फूट मोकळी जागा होती. समोर दरी पलीकडे राजमाचीचे जोडकिल्ले दिसत होते. सखीला तिकडे उचलून नेलं आणि तिच्यासोबत थोडं फोटो सेशन करून परत निघालो. वेगात लोणावळा पार करून मन:शक्ती ला नाश्ता करायला थांबलो तेंव्हा साडेनऊ होत होते. आता पुणे फक्त 60एक km उरलं होतं\nआता उपमा लस्सी ची पोटपूजा करून परत प्रवास सुरु केला. ऊन जाणवायला लागलं होतं पण हवेत अजून गारवा होता. आता बऱ्यापैकी सपाटी असणार होती. फक्त दोन मोठे चढ.. एक कामशेत चा आणि एक देहूरोड चा. उजवीकडे दिसणाऱ्या लोहगडाला अच्छा करून वेगाने कामशेत ओलांडलं आणि थोडं दमल्यासारखं वाटायला लागलं. अजून 40 km अंतर बाकी होतं. एका गुर्हाळा कडे वळलो आणि शांतपणे घोटाघोटाने रस संपवला. सायकलच्या बाटलीतलं पाणी गरम झालं होतं त्यात बर्फ घालून घेतला आणि परत निघालो. बारा आसपास देहूरोड गाठलं. इथे लिंबू सरबत घेऊन निघायचं होतं पण हा थांबा तसा लांबला. बक्कळ अर्ध्या तासाने परत निघालो.\nऊन आता डोक्यावर तापत होतं. पायडल मारताना मनाशी नक्की केलं की उद्यापासून ही सावलीत आराम करायची वेळ असणार. मोदकचे फोन येऊन गेले 2दा. आम्ही जेवायला भेटणार होतो. नाहीतर मी एखादी छानशी सावली बघून झोप काढली असती. प्रवासात एक लिटर पाणी, एक उसाचा रस आणि एक लिंबू सरबत इतकंच झालेलं. त्यामुळे डीहायड्रेशन पण जाणवायला लागलेलं. पण तरी न थांबता 'धर हँडल मार पायडल' या मंत्राचा वापर करत पुणे जवळ करत होतो. शेवटी दीड आसपास चांदणी चौक कडून पुण्यात एन्ट्री घेतली.\nआजच्या प्रवासात पुढला प्रवास कसा असावा याचं नियोजन डोक्यात तयार झालं. उद्या खम्बाटकी आणि भारदस्त पसरणी असे दोन मोठे घाट पार करायचे होते. मला पाणी कमीच प्यायची सवय आहे. त्याचा त्रास भोगला होता. यापुढे जाणीवपूर्वक लिक्विडस घेत रहायचं हा पहिला मुद्दा आणि दुसरं म्हणजे दुपारी साडेबारा ते तीन नो रायडिंग. हे केलं तर पुढला प्रवास नीट होईल असा विश्वास मनात तयार झाला. रात्री साडेनऊ आसपास पुण्यातले महारथी सायकलिस्ट आबांशी बोलून पुढल्या प्रवासासाठी महत्वाच्या टिप्स घेतल्या. मित्राचा मुलगा, तोही मित्रच सदाशिव पेठेत रहायला होता. त्याच्याकडे रात्री मुक्काम केला. सकाळी साडेपाच चा गजर लावून अकरा आसपास झोपून गेलो.\nरखरखीत उन आणि साकलींग ते ही सोलो ..........ग्रेट\nपुणे ते कन्याकुमारी सहली\nपुणे ते कन्याकुमारी सहली अगोदरची पायडलपीठ\nनाही हो.. सुट्टी घेतली नाही\nनाही हो.. सुट्टी घेतली नाही तर लॅप्स होणार म्हणून 10 दिवस घेतली. मग त्यात 6 दिवस हा कार्यक्रम साधला. ऐनवेळी सुट्टी घेतल्याने सोबत कुणी येऊ शकलं नाही. म्हणून एकला चालो रे\nपण सोलो सायकलिंग तेही उन्हाळ्यात म्हणजे जरा रिस्की नाही का\nबादवे कुठवर झाली भ्रमंती बेळगाव वगैरे की थेट बंगलोर\nया मुक्कामाच्या जागा.. पुढले लेख येतील लौकरच\nभारी थरारक आहे, सायकल ट्रिप\nभारी थरारक आहे, सायकल ट्रिप \n सर्वप्रथम मि.पा.वर स्वागत. मस्तच लिहीताय. पुढचे भाग पटापट येउ देत. :-)\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 13 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/topic/social-media-trolls/", "date_download": "2019-06-20T15:30:11Z", "digest": "sha1:ZAOTEZCN5FNSA65Z2D2OUWIIXLWOXM7G", "length": 17250, "nlines": 149, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Social Media Trolls – Latest News Information in Marathi | ताज्या बातम्या, Articles & Updates on Social Media Trolls | Photos & Videos | लेटेस्टली", "raw_content": "गुरूवार, जून 20, 2019\nHappy Birthday CSMT: ऐतिहासिक अशा सीएसएमटी स्थानकाची 132 वर्ष पूर्ण, पाहा अविस्मरणीय फोटो\nDabholkar Murder Case: अॅड. संजीव पुनाळेकर यांना 23 जूनपर्यंत सीबीआय कोठडी\nठाणे: भिवंडी येथे 23 वर्षीय महिलेची हत्या; काही तास 6 महिन्यांचा मुलगा आईच्या मृतदेहापाशी एकटाच बसला\nराज्यातील सगळ्या बोर्डांच्या शाळेत मराठी भाषा शिकवणे अनिवार्य, मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांची घोषणा\nहिमाचल प्रदेशात बसला भीषण अपघात, 25 प्रवाशांचा मृत्यू\nओडिशा मध्ये ��ालती ट्रेन पकडण्याच्या नादात या प्रवाशासोबत झाले असे काही, थरारक दृश्य सीसीटीव्हीत झाले कैद\nAir India च्या विमानाला दोन तास उशीर, जेवणाचा डब्बा धुण्यावरून पायलट आणि कर्मचाऱ्यांमध्ये राडा\nरामदास आठवले यांची विनोदी कविता ऐकून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राहुल गांधी, सोनिया गांधी खळखळून हसले\nओम बिरला यांची 17 व्या लोकसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड\nराफेल विमानाची जागा घेणार Dassault Aviation चं सर्वात शक्तीशाली नवं लढाऊ विमान; Airbus सोबत करार\nअमेरिका: 90 लाख डॉलर्स साठी मैत्रीवर कलंक 18 वर्षीय तरुणीने केली जवळच्या मैत्रिणीची हत्या\nमहिला डॉक्टरने सोशल मिडीयावर पोस्ट केले बिकीनितील फोटो; मेडिकल कौन्सिलला आला राग, कारवाई करत परवाना रद्द (Photos)\nअमेरिका: Las Dallas शहरात एकाच भारतीय कुटुंबातील चार जणांची गोळी झाडून हत्या, पोलिसांचा तपास सुरु\n 5 चिमुरड्यांची हत्या करून, 9 दिवस मृतदेह घेऊन फिरणाऱ्या बापाला फाशी; पत्नीने केली शिक्षा रद्द करण्याची मागणी\nGoogle Pay Tez Shots गेम खेळून जिंका 2000 रुपये; जाणून घ्या गेम खेळण्याची पद्धत\nWhatsApp ने सादर केले 'हे' भन्नाट फीचर; चुकीच्या व्यक्तिला पाठवला जाणार नाही मेसेज अथवा फोटो\nजंक फूड खाणे, नखं चावणे यांसारख्या वाईट सवयी असल्यास शॉक देणारं Pavlok Bracelet; पहा काय आहे किंमत आणि फिचर्स\nTata Motors ची Tigor ऑटोमेटिक लाँच, किंमत 6.39 लाखांपासून सुरु\nफोटोशॉप आणि एडिट केलेले फोटोज ओळखणारं Adobe चे नवे AI Tool\nMahindra Cars 1 जुलै पासून महागणार; इतक्या वाढणार किंमती\nMicromax सहसंस्थापकांनी सादर केली भारतातील पहिली Artificial intelligence इलेक्ट्रिक बाइक; 1000 मध्ये करा बूक, जाणून घ्या वैशिठ्ये\nपॅडल न मारताही तब्बल 65 km चालते ही सायकल; कुलूप नव्हे, पासवर्ड टाकल्यावर होते लॉक-अनलॉक\nआजपासून वाहनांच्या किंमती महागल्या; थर्ड पार्टी विम्यात झाली वाढ, जाणून घ्या नवे दर\nBattRE ने सादर केली वजनाने सर्वात हलकी इलेक्ट्रिक स्कूटर; एकदा चार्ज केल्यावर धावेल 90 किमी, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत\nICC World Cup 2019 मधून बाहेर पडल्यानंतर भावूक झालेल्या शिखर धवन साठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खास ट्विट\nInd vs Pak, ICC World Cup 2019 सामन्यावेळी रणवीर सिंह खेळाडू-सामना अधिकाऱ्यांच्या क्षेत्रात दिसला, ICC ने दिले स्पष्टीकरण\nICC World Cup 2019: विजय शंकर याला 3D नजर बाधा, सोशल मीडियात Netizens ची तिरकस प्रतिक्रिया\nICC World Cup 2019: भारतीय क्रिकेट संघाला दुसरा झटका; विजय शंकर दुखापतग्रस्त\nIND vs ENG मॅचसाठी भारतीय संघ होणार 'केशरी'; Team India वरही भगव्या रंगाची छाप असल्याचा Netizens चा सूर\nBigg Boss Marathi 2, Episode 26 Preview: बिग बॉसच्या घरातील ग्लॅमडॉल हीना पांचाळ साठी अभिजित बिचुकले यांनी गायले 'हे' गाणे (Watch Video)\nSmile Please Shwaas De Song: मुक्ता बर्वे आणि ललित प्रभाकर यांच्या 'स्माईल प्लिज' सिनेमातील 'श्वास दे' गाणे रसिकांच्या भेटीला\n'या' कारणामुळे तैमूरला करिना कपूर युरोप येथे सोडून मुंबईत दाखल\nVaani Kapoor हिचा Sun Bath घेताना छायाचित्रं पाहून चाहते फिदा; पांढऱ्या रंगातील Bikini Photo व्हायरल\nInternational Yoga Day 2019: बॉलिवूडच्या या '5' हॉट अभिनेत्री फिटनेससाठी करतात योगा; पहा व्हिडिओज\nशुद्ध मध ओळखण्यासाठी 'या' सोप्या ट्रिक्स जाणून घ्या\nInternational Yoga Day 2019 निमित्त जाणून घ्या सूर्य नमस्कार घालण्याच्या स्टेप्स आणि फायदे\nYoga Day 2019 Wishes: जागतिक योग दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठमोळी ग्रिटिंग्स, SMS, GIFs, Images, WhatsApp Status and Messages\nInternational Yoga Day 2019 निमित्त जगातील सर्वात कमी उंचीची महिला ज्योती अमगे हिने केला योगासनांचा सराव (Watch Video)\nInternational Yoga Day 2019: योगा करताना या 10 गोष्टींचा नक्की करा विचार, नाहीतर फायदा होण्याऐवजी शरीरावर होईल दुष्परिणाम\nनरेंद्र मोदींची क्रिकेट चाहत्यांमध्येही क्रेझ; Modi Mask घालून केला डान्स (Video Viral)\nप्रेमिकांसाठी XXX वेबसाइट Youporn.com ची खास ऑफर, आपल्या जोडीदाराला 20 लाख लोकांसमोर करा हटके प्रपोज\nमहिलांनी लसूण सोलण्यासाठी 'या' सोप्या पद्धतीचा वापर करा, वाचेल वेळ (Watch Video)\nTEAM INDIA साठी पूनम पांडे हिचा इन्स्टाग्रामवर STRIP TEASER; व्हिडिओ जरा जपूनच पाहा\nनव्या मानवी प्रजातीचे अवशेष पाहून शास्त्रज्ञही थक्क; वैशिष्ठ्ये वाचून व्हाल हैराण\nHD Photos: मलाईका अरोडा आणि जान्हवी कपूर यांचा हॉट जिम लुक चाहत्यांना करत आहे घायाळ\nHD Photos: मलाईका अरोडा आणि जान्हवी कपूर यांचा हॉट जिम लुक चाहत्यांना करत आहे घायाळ\n‘जिवलगा’साठी स्वप्नील जोशी आणि सिद्धार्थ चांदेकर यांनी घेतलं पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं दर्शन\nInternational Kite Festival 2019 : आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवात रंगीबेरंगी पतंगांनी सजले आकाश \nमिताली बोरुडे : राज ठाकरेंची होणारी सून कुण्या सेलिब्रिटी, अभिनेत्रीपेक्षाही कमी सुंदर नाही\nराजीव गांधी यांच्याबद्दल नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाचा निषेध केल्याने अभिनेता प्रियदर्शन जाधव ट्रोल\nनरेंद्र मोदींच्या विधानाचा निषेध केल्���ाप्रकरणी मराठी कलाकार प्रियदर्शन जाधव ट्विटरवर ट्रोल झाला आहे.\nCity Of Dreams मध्ये प्रिया बापट चा बोल्ड अंदाज, Lesbian Kissing Scene वरून ट्रोल करणाऱ्यांना प्रियाने दिले चोख उत्तर\nCity Of Dreams मधून दमदार भूमिका साकारत अभिनेत्री प्रिया बापट हिने डिजिटल स्क्रीनवर पदार्पण केले आहे. या सीरिज मध्ये प्रियाचा बोल्ड अंदाज व लेस्बियन किसिंगचा सीन पाहून सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांमध्ये वेगळीच चुळबुळ ऐकायला येत आहे.\nराज ठाकरे विरोधात अर्वाच्च्य भाषेत लिखाण करणार्‍या विजय वारे यांना मनसे कार्यकर्त्यांनी दिला चोप\nअर्वाच्य भाषेतील शेरेबाजी पाहून मनसे कार्यकर्त्यांनीही विजय वारे यांचा शोध घेऊन त्यांचं घर गाठलं. विजय वारे यांना मारहाण करत पंतनगर पोलिसांच्या ताब्यात दिलं.\nशुद्ध मध ओळखण्यासाठी 'या' सोप्या ट्रिक्स जाणून घ्या\nICC World Cup 2019 मधून बाहेर पडल्यानंतर भावूक झालेल्या शिखर धवन साठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खास ट्विट\nHappy Birthday CSMT: ऐतिहासिक अशा सीएसएमटी स्थानकाची 132 वर्ष पूर्ण, पाहा अविस्मरणीय फोटो\nDabholkar Murder Case: अॅड. संजीव पुनाळेकर यांना 23 जूनपर्यंत सीबीआय कोठडी\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A8", "date_download": "2019-06-20T15:49:12Z", "digest": "sha1:YB2QEGQQPCDAHFEUKB3JGJ2RBIXJBZLP", "length": 2985, "nlines": 66, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:हरिकेन - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण ३ पैकी खालील ३ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ ऑगस्ट २०११ रोजी ०८:४५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/46791", "date_download": "2019-06-20T15:48:34Z", "digest": "sha1:UFDBYJMOP253HQA7PE7NQKGQT3YLAAAJ", "length": 3149, "nlines": 65, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "संत एकनाथ गीते | आवडीनें भावें हरिनाम| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nआवडीनें भावें हरिनाम घेसी \nतुझी चिंता त्यासी सर्व आहे ॥१॥\nनको खेद करूं कोणत्या गोष्टीचा \nपति तो लक्ष्मीचा जाणतसे ॥२॥\nसकळ जीवांचा करितो सांभाळ \nतुज मोकलील ऐसें नाहीं ॥३॥\nजैसी स्थिति आहे तैशापरी राहें \nकौतुक तूं पाहें संचिताचें ॥४॥\nएका जनार्दनी भोग प्रारब्धाचा \nहरिकृपें त्याचा नाश आहे ॥५॥\nअरे कृष्णा अरे कान्हा\nअसा कसा देवाचा देव\nकशि जांवू मी वृंदावना\nकसा मला टाकुनी गेला\nकानडा विठ्ठल कानडा विठ्ठल\nकाया ही पंढरी आत्मा\nदादला नको ग बाई\nदेवासी तो पुरे एक\nमाझ्या मना लागो छंद\nराम नाम ज्याचें मुखी\nसत्वर पाव ग मला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/sports-news-india-vs-austrelia-one-day-tournament-will-start-from-tomorrow/", "date_download": "2019-06-20T15:09:47Z", "digest": "sha1:WNJJ2ZAPVBROHOITJTNW4UES6E4BZMDT", "length": 18884, "nlines": 245, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "उद्यापासून भारत-ऑस्ट्रेलिया एकदिवसीय मालिका | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nसोन्याच्या भावानं गाठला उच्चांक\nभैय्या, पक्कं ठरलं ना..\n‘ती’ रेपकार अखेर पोलिसांच्या ताब्यात\nतडीपारीनंतर नगरात फिरणारा टिंग्या गजाआड\nनाशिकची गुन्हेगारी संपता संपेना; अब्रू वाचविण्यासाठी ‘तिने’ मारली धावत्या रिक्षातून उडी\nविधानसभा निवडणुकीचे चोख नियोजन करा : विभागीय आयुक्त माने\nकंत्राटदार बदलला तरी कर्मचार्‍यांना कायम ठेवा\nबार्‍हे ग्रामिण रुग्णालयात आरोग्यांची हेळसांड\nआकाशवाणी चौकात अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर पोलिसांनी पकडले\nशेतीपंपाचा वीजपुरवठा खंडित न करण्याचा महावितरणचा निर्णय\nगावठी कट्ट्यातून गोळी झाडल्याचा पोलिसांना संशय\n…अखेर ग.स.तील बेनामी ठेवीप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा\nना.जयकुमार रावल यांच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन\nवादळग्रस्तांसाठी आ.कुणाल पाटील विधानसभेत आक्रमक\n46 विभागांच्या 482 सेवा ऑनलाईन- जिल्हाधिकारी राहुल रेखावार\nसाक्रीत तीव्र पाणीटंचाई; उपाययोजना करा\nतळोद्यानजिक अहमदाबाद-शिरपूर बसवर दगडफेक\nकोळदा-खेतिया रस्त्याचे काम संथगतीने\nनवापुरात वेळेवर पाणीपुरवठा होत नसल्याने भाजपातर्फे मुख्याधिकार्‍यांना घेराव\nजिल्ह्यात विविध कार्यक्रमांनी तसेच गुलाबपुष्प देवून नवागतांचे स्वागत\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nसोन्याच्या भावानं गाठला उच्चांक\nउद्यापासून भारत-ऑस्ट्रेलिया एकदिवसीय मालिका\nBreaking News Featured क्रीडा मुख्य बातम्या\nउद्यापासून भारत-ऑस्ट्रेलिया एकदि���सीय मालिका\nसिडनी | ऑस्ट्रेलियाला कसोटी मालिकेत धूळ चारल्यानंतर टीम इंडिया आता एकदिवसीय मालिकेतही वर्चस्व गाजविण्यासाठी सज्ज झाली आहे.\nउद्यापासून एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. शनिवारी बहुतांश ठिकाणी सुट्टी असते त्यामुळे सुट्टीच्या दिवशी पहिला एकदिवसीय सामन्याचा आनंद घेण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत. एकूणच उद्याचा शनिवार हा ब्लॉकबस्टर शनिवार ठरणार आहे.\nभारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी पावणेआठ वाजता हा सामना सुरु होईल. सामन्याचे थेट प्रक्षेपण सोनी सिक्स वाहिनी आणि टेन थ्री वर करण्यात येणार आहे. या मैदानावर जवळपास ४८ हजार प्रेक्षक बसू शकतात.\nत्यामुळे ऑस्ट्रेलियातील भारतीय टीम इंडियाला सपोर्ट करण्यासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडण्याची शक्यता आहे. एकदिवसीय मालिकेत विजय मिळविण्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरणार आहे.\nया मैदानावर पहिला एकदिवसीय सामना ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन संघांमध्ये १९७९ साली खेळला गेला होता. तर अखेरचा एकदिवसीय सामना ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन संघांमध्ये जानेवारी २०१८ मध्ये खेळवण्यात आला होता.\nया मैदानावरील सर्वाधिक धावसंख्या ४०८-५ दक्षिण आफ्रिका विरुद्ध विंडीज २०१५ साली झाली होती. या सामन्यात आतापर्यंत ऑस्ट्रेलियाने १३० सामने खेळले असून यात ८५ लढतीत विजय मिळवला आहे.\nतर ३९ लढतींमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. भारतीय संघाने १९ सामने खेळले असून यात भारताला ५ लढती जिंकता आल्या आहेत. तर १३ लढतींमध्ये भारताचा पराभव झाला आहे.\nदक्षिण आफ्रिका संघाने विंडीज संघाचा २५७ धावांनी २०१५ मध्ये दणदणीत पराभव केला होता. अॅलेन बॉर्डर याने या मैदानावर ६५ सामन्यात १५६१ धावा केल्या आहेत. ही आतापर्यंतची सर्वाधिक कामगिरी आहे.\nअसे असतील संभाव्य संघ\nभारत : रोहीत शर्मा , शिखर धवन , विराट कोहली (कर्णधार), अंबाती रायडू , केदार जाधव , दिनेश कार्तिक , एम एस धोनी (यष्टीरक्षक), हार्दीक पंड्या कुलदीप यादव , लोकेश राहुल , युझवेन्द्र चहल , रविंद्र जडेजा , भुवनेश्वर कुमार , जसप्रीत बुमरा , खलील अहमद आणि मोहंमद शमी\nऑस्ट्रेलिया : ऐरन फिंच ( कर्णधार ), उस्मान ख्वाजा , शॉन मार्श , पीटर हॅंड्सकॉब , ग्लेन मॅक्सवेल , मार्कस स्टोइनस , मिचेल मार्श , अलेक्स केरी ( यष्टीरक्षक ), झये रिचडसन , बिली स्टॅन्लेक , जेसन बेरेंडॉफ , पीटर सीडल , नेथन ल���यन आणि ऍडम झाम्पा\nखोट्या, निराधार आरोपांमुळे माझी उचलबांगडी – आलोक वर्मा\nयेत्या जूनमध्ये रणबीर कपूर व आलिया भट्ट करणार साखरपुडा\nभारताचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत ‘मालिका’ विजय\nभारताचा ऑस्ट्रेलियावर विजय, मालिकेत बरोबरी\nमेलबर्न कसोटीत भारताला ३४६ धावांची आघाडी; ऑस्ट्रेलियाचा डाव १५१ धावांत गुंडाळला\nindia vs australia : टीम इंडियासमोर विजयासाठी २८७ धावांचं आव्हान\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nडॉ. विखेंचे दणदणीत यश\nBreaking News, Featured, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nजळगाव, धुळ्यात जून जुलैत पावसाचा खंड पडणार : हवामान शास्त्रज्ञ डॉ.साबळे यांचा अंदाज\nभुसावळ औष्णिक वीज निर्मिती केेंद्राचा देशात विक्रम; कोट्यवधींचा दंड वाचला\nmaharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव\nउपोषणकर्त्या हार्दिक पटेलने सांगितली ‘अंतिम इच्छा’\nआवर्जून वाचाच, देश विदेश, मुख्य बातम्या, राजकीय\nकोकणात मान्सून दाखल; हवामान खात्याकडून अधिकृत माहिती\nचार वर्षांत राज्यात 12 हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nबोदवड औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षकाचा महिला कर्मचार्‍यावर चाकू हल्ला\nmaharashtra, जळगाव, मुख्य बातम्या\nसोन्याच्या भावानं गाठला उच्चांक\nभैय्या, पक्कं ठरलं ना..\n‘ती’ रेपकार अखेर पोलिसांच्या ताब्यात\nतडीपारीनंतर नगरात फिरणारा टिंग्या गजाआड\nकर्जमंजुरीसाठी तरूणांकडून उकळले पैसे\nभारताचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत ‘मालिका’ विजय\nभारताचा ऑस्ट्रेलियावर विजय, मालिकेत बरोबरी\nमेलबर्न कसोटीत भारताला ३४६ धावांची आघाडी; ऑस्ट्रेलियाचा डाव १५१ धावांत गुंडाळला\nindia vs australia : टीम इंडियासमोर विजयासाठी २८७ धावांचं आव्हान\nयेत्या जूनमध्ये रणबीर कपूर व आलिया भट्ट करणार साखरपुडा\nसोन्याच्या भावानं गाठला उच्चांक\nभैय्या, पक्कं ठरलं ना..\n‘ती’ रेपकार अखेर पोलिसांच्या ताब्यात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://spsnews.in/?p=3728", "date_download": "2019-06-20T15:18:39Z", "digest": "sha1:O6JCF22CMGDGKSGND4VX7ZZURNY4QTDB", "length": 5781, "nlines": 95, "source_domain": "spsnews.in", "title": "आम्ही वारस सह्याद्रीचे सोहळा ११ मार्च ऐवजी ८ एप्रिल रोजी | | SPSNEWS", "raw_content": "\nशासनाच्या विकास योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा- जिल्हाधिकारी दौलत देसाई\nपावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी १०.२३ कोटींचा निधी :आम.सत्यजित पाटील\nबांबवडे विद्यामंदिरात दफ्तर व शालेय साहित्याचे वाटप\nबांबवडे विद्यामंदिरात दफ्तर व शालेय साहित्याचे वाटप\nचिमुकल्यांचा किलबिलाट पाहण्यासाठी जमला जनसमुदाय\nआम्ही वारस सह्याद्रीचे सोहळा ११ मार्च ऐवजी ८ एप्रिल रोजी\nबांबवडे : साप्ताहिक शाहुवाडी टाईम्स व एसपीएस न्यूज च्या वतीने आम्ही वारस सह्याद्रीचे पुरस्कार वितरण सोहळा व स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. हा स्नेह मेळावा दि.११ मार्च रोजी संपन्न होणार होता. परंतु काही तांत्रिक कारणामुळे सोहळा पुढे ढकलण्यात आला आहे. हा सोहळा आता ८ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला आहे. तसदी बद्दल क्षमस्व. तरी आपण सर्व पुरस्कार विजेते , वाचक, प्रेक्षक, जाहिरातदार, हितचिंतक मंडळीनी याची दखल घ्यावी.\n← तात्यासो पाटील भाडळेकर यांचे दु:खद निधन\nसावे गावात दि.१३ ते १५ मार्च पर्यंत निनाई देवी मंदिर वास्तुशांती व लोकार्पण सोहळा →\nकोल्हापूरच्या राजकारणात भाजपची सरशी\nदि.११ मार्च रोजी मुंबई त पुरस्कार सोहळा व स्नेह मेळावा\nग्रामसेवक विजय पाटील यांचे हृदय विकाराने दु:खद निधन\nशासनाच्या विकास योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा- जिल्हाधिकारी दौलत देसाई\nपावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी १०.२३ कोटींचा निधी :आम.सत्यजित पाटील\nबांबवडे विद्यामंदिरात दफ्तर व शालेय साहित्याचे वाटप\nबांबवडे विद्यामंदिरात दफ्तर व शालेय साहित्याचे वाटप\nचिमुकल्यांचा किलबिलाट पाहण्यासाठी जमला जनसमुदाय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/nagpur-auto-driver-murdered-by-rival-drivers-cctv-video-5980231.html", "date_download": "2019-06-20T15:30:58Z", "digest": "sha1:DKGPWXCXGKQ5Y37EJW4PC62P2MMHA6XK", "length": 8047, "nlines": 150, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Nagpur auto driver murdered by rival drivers, cctv video | नागपूर Murder चा Live Video; प्रतिस्पर्धी ऑटोरिक्शा चालकाला काठ्यांनी मारून घेतला जीव", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nनागपूर Murder चा Live Video; प्रतिस्पर्धी ऑटोरिक्शा चालकाला काठ्यांनी मारून घेतला जीव\nनागपूरच्या नंदनवन परिसरात व्यवसायात वर्चस्वावरून वाद सुरू होता.\nनागपूर - येथे दिवसाढवळ्या एका ऑटोरिक्शा चालकाचा काठ्यांनी मार-मारून त्याचा खून करण्यात आला आहे. आरोपी त्याचेच प्रतिस्पर्धी रिक्शा चालक होते. ही धक्कादायक घटना तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. रस्त्यावरच झालेल्या या ���त्येच्या वेळी लोक तेथून ये-जा करत होते. पण, कुणाचीही त्यांना रोखण्याची हिंमत झाली नाही. सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.\nयावरून झाला होता वाद...\n- नागपूरच्या नंदनवन परिसरात व्यवसायात वर्चस्वावरून वाद सुरू होता. त्याच वादातून दोन ऑटो रिक्शा चालकांनी मालवाहू ऑटो चालकाचा खून केला. मृतकाचे नाव राजेंद्र देशमुख असे होते तसेच तो मालवाहू ऑटो चालवत होता. राजेंद्र आपल्या परिसरात इतर कुणालाही ऑटो चालवण्यास मज्जाव करायचा. अनेकवेळा त्याने या परिसरात ऑटो चालवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना मारहाण सुद्धा केली होती. याच दरम्यान ऑटो चालक गोलू ठाकरे आणि एजाज शेख या दोघांनी राजेंद्रची भेट घेतली.\n- काही दिवसांपूर्वीच राजेंद्रने या दोघांच्या मित्रांना बेदम मारहाण केली होती. त्याचाच जाब विचारण्यासाठी ते दोघे आले होते. यावेळी राजेंद्रचा एजाज आणि गोलूसोबत वाद झाला. हे दोघे राजेंद्रचे अपहरण करून त्याला घेऊन गेले आणि त्याला बेदम मारहाण केली. यानंतर राजेंद्रला मरणासन्न अवस्थेत पुन्हा त्याच परिसरात आणले आणि काठ्यांनी मार-मारून त्याचा जीव घेतला. काहींच्या मते, त्या दोघांनी आधीच राजेंद्रचा खून केला आणि त्याच्या मृतदेहाला मारहाण करत होते. एजाज आणि गोलू सध्या फरार असून पोलिस त्यांचा कसून शोध आहेत.\nशिरपुरात रिक्षाला उडवले, भंडाऱ्यात टॅक्सी नदीत कोसळली, 9 महिला ठार\nसोशल मीडियाने घेतला दोन भावांचा जीव, फेसबूकवर लाईव्ह करताना कार अपघातात दोघांचा मृत्यू तर 7 जण गंभीर जखमी\nवर्ध्यात चोरी केल्याच्या संशयावरून चिमुकल्याला गरम फरशीवर उघडे बसवले, यात त्याचा पार्श्वभागाला दुखापत होऊन जळाली त्वचा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/arthavishwa/effect-economy-development-rate-186509", "date_download": "2019-06-20T16:10:10Z", "digest": "sha1:RHGHGUMDMFFKNNRPQ4BVWFQ5IT4ACVRK", "length": 14204, "nlines": 213, "source_domain": "www.esakal.com", "title": "Effect on Economy Development Rate अर्थव्यवस्थेची घोडदौड मंदावणार | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, जून 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर गुरुवार, जून 20, 2019\nमंगळवार, 30 एप्रिल 2019\nतेलाच्या वाढत्या किमती धोकादायक\nजागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे इंधन आयातीचा खर्च वाढण्याची शक्‍यता आहे. ‘एल निनो’ची शक्‍यता वाढल्यास जून आणि जुलै या महिन्यांमधील मॉन्सूनवर परिणाम होईल. यातून खरिपाच्या उत्पादनाला फटका बसल्���ास चलनवाढीचा भडका उडू शकतो, अशी शक्‍यताही व्यक्त करण्यात आली आहे.\n‘डन अँड ब्रॅडस्ट्रीट’चा अंदाज; अनिश्‍चित स्थितीने मागणीवर परिणाम\nनवी दिल्ली - देशभरात सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम सुरू असल्याने अर्थव्यवस्थेवर अनिश्‍चितता असून, २०१८-१९ या वर्षात आर्थिक विकासदरावर परिणाम होईल, असा अंदाज ‘डन अँड ब्रॅडस्ट्रीट’ या संस्थेच्या ताज्या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. ऑक्‍टोबर ते डिसेंबर या तिसऱ्या तिमाहीत विकासदरात घसरण नोंदविण्यात आली होती.\nअर्थव्यवस्थेत अनिश्‍चित परिस्थिती निर्माण झाल्याने देशांतर्गत मागणीवर परिणाम झाला आहे. यामुळे औद्योगिक उत्पादनाला फटका बसेल, असे या अहवालात म्हटले आहे. ३१ मार्चअखेर औद्योगिक उत्पादन निर्देशांकात एक ते दीड टक्‍क्‍याची घसरण अपेक्षित असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.\nजागतिक अर्थव्यवस्थेतील प्रतिकूल परिस्थिती आणि देशांतर्गत समस्यांमुळे तिसऱ्या तिमाहीप्रमाणेच चौथ्या तिमाहीत विकासदर कमी राहील, असे ‘डन अँड ब्रॅडस्ट्रीट इंडिया’चे मुख्य अर्थतज्ज्ञ अरुण सिंग यांनी सांगितले. निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्यानंतर सरकारी यंत्रणा ठप्प झाली आहे. ज्यामुळे वृद्धीदरावर परिणाम होण्याची शक्‍यता आहे, असे सिंग म्हणाले. नागरी हवाई वाहतूक, ऊर्जा, बॅंकिंग, बिगरबॅंकिंग आदी क्षेत्रांतील जोखीम जागतिक बाजारातील अस्थिरता आणि व्यापारी संघर्षामुळे वाढली आहे. अन्नधान्यांच्या किमतींमधील घसरणीने नजीकच्या काळात चलनवाढ निर्देशांक नियंत्रणात राहील, असा अंदाज व्यक्त केला आहे. एप्रिलमध्ये ग्राहक मूल्यावर आधारित चलनवाढीचा दर २.७ ते २.९ टक्‍क्‍यांदरम्यान राहील. घाऊक मूल्यावर आधारित चलनवाढीचा दर २.८ टक्के ते ३ टक्‍क्‍यांदरम्यान राहील, असे अहवालात नमूद आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n#PunePollution आपण श्‍वासातून काय घेतोय\nहे छायाचित्र पाहिल्यानंतर ‘आपण श्‍वासातून शरीरात नेमकं काय घेतोय’ हा संतापजनक सवाल नक्की मनात आला असेल. ‘पीएमपी’ या रस्त्यावरून धूर ओकतच फिरणार,...\nबाराशे डिझेल एसटी एलएनजी वर\nएलनजी वापरणारे देशातील पहिले राज्य; एक हजार कोटींची बचत होणार मुंबई - एसटीच्या डिझेलवर धावणाऱ्या 18 हजार गाड्यांपैकी, मुंबई आणि ठाणे...\nकचरा होण��यापासून शहर वाचवा\nपुण्यातील कचरा मोशीत टाकण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्याला मोशीकरांचा तीव्र विरोध आहे. कारण, शहराचा कचरा डेपो मोशीच्या हद्दीत आहे. त्यापासून होणाऱ्या...\nदापोली तालुक्यातील नारगोली धरण गाळमुक्त\nदाभोळ - दापोली तालुक्‍यातील दापोली शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नारगोली धरणातील गाळ काढून धरणाला नवीन चेहरा देण्याच्या कामाचा नुकताच समारोप करण्यात आला...\nबघा कशी बनवली 1 लाखात कार\nपुणे : वाहनांमुळे होणाऱ्या वाढत्या प्रदूषणावर मात करण्यासाठी काही अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी चक्क एक लाख रुपयांमध्ये इलेक्‍ट्रिकल...\nपीएमपी चालकांकडून २० लाखांची इंधनबचत\nपुणे - इंधनबचतीबरोबरच पर्यावरण संवर्धनाशाठी काम करणारी पेट्रोलियम कन्झर्वेशन रिसर्च असोसिएशन (पीसीआरए) या संस्थेच्या मदतीने पीएमपी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%97%E0%A4%9F%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%80&search_api_views_fulltext=%E0%A4%97%E0%A4%9F%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%80&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%86%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5%2520%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A3", "date_download": "2019-06-20T15:41:07Z", "digest": "sha1:DZ6OHSYZRPX4ZCMECGMI5HBBQO4SO434", "length": 15438, "nlines": 259, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nगुरुवार, जून 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर गुरुवार, जून 20, 2019\nसर्व बातम्या (6) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (1) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nगेल्या ३० दिवसांतील पर्याय (1) Apply गेल्या ३० दिवसांतील पर्याय filter\nअॅग्रो (2) Apply अॅग्रो filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\n(-) Remove आदिनाथ चव्हाण filter आदिनाथ चव्हाण\nगटशेती (5) Apply गटशेती filter\nनागपूर (5) Apply नागपूर filter\nसरपंच महापरिषद (5) Apply सरपंच महापरिषद filter\nअॅग्रोवन (4) Apply अॅग्रोवन filter\nउपक्रम (4) Apply उपक्रम filter\nशेतकरी (4) Apply शेतकरी filter\nश्रीराम पवार (4) Apply श्रीराम पवार filter\nजलयुक्त शिवार (3) Apply जलयुक्त शिवार filter\nदेवेंद्र फडणवीस (3) Apply देवेंद्र फडणवीस filter\nप्रदीप धाडिवाल (3) Apply प्रदीप धाडिवाल filter\nमुख्यमंत्री (3) Apply मुख्यमंत्री filter\nग्रामपंचायत (2) Apply ग्रामपंचायत filter\nजलवाहतूक (2) Apply जलवाहतूक filter\nनितीन गडकरी (2) Apply नितीन गडकरी filter\nमहामार्ग (2) Apply महामार्ग filter\nशिक्षण (2) Apply शिक्षण filter\nकौशल्य विकास (1) Apply कौशल्य विकास filter\nजलसंधारण (1) Apply जलसंधारण filter\nपंकजा मुंडे (1) Apply पंकजा मुंडे filter\nपांडुरंग फुंडकर (1) Apply पांडुरंग फुंडकर filter\nपुढाकार (1) Apply पुढाकार filter\nबेरोजगार (1) Apply बेरोजगार filter\nमहात्मा फुले (1) Apply महात्मा फुले filter\nमोबाईल (1) Apply मोबाईल filter\nराजकारण (1) Apply राजकारण filter\nशिदोरी (1) Apply शिदोरी filter\nशैलेश पांडे (1) Apply शैलेश पांडे filter\nकृषी कौशल्य प्रशिक्षणास विद्यापीठांचे सहकार्य\nपुणे - केंद्र शासनाची पंतप्रधान कृषी कौशल्य विकास योजना २.० आणि राज्य शासनाचे छत्रपती राजाराम महाराज कौशल्य विकास आणि उद्योजकता अभियान अंतर्गत कृषीक्षेत्रात व्यावसायिक करिअर करण्याची इच्छा असलेल्या बेरोजगार किंवा इच्छुक युवक-युवतींना मोफत, रोजगारक्षम वैयक्तिक कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाणार आहे....\nसकाळ-ऍग्रोवन सरपंच महापरिषदेचा थाटात समारोप\nनागपूर - सकाळ-ऍग्रोवनच्या सहाव्या सरपंच महापरिषदेत दोन दिवस चाललेल्या मंथनातून कृषिकेंद्रित ग्रामविकासाची अभ्यासपूर्ण शिदोरी घेऊन सरपंच मंडळी आपल्या गावाकडे रवाना झाली. भारावलेल्या वातावरणात दोनदिवसीय सरपंच महापरिषदेचा समारोप सोमवारी सायंकाळी झाला. या वेळी व्यासपीठावर आदर्श गाव योजनेचे...\nपरिवर्तनासाठी गटशेतीला प्राधान्य : देवेंद्र फडणवीस\nनागपूर : राज्याच्या शेतीविकासासाठी गटशेतीला यापुढे प्राधान्य दिले जाईल. त्यामुळे २० शेतकरी एकत्र आल्यानंतर १०० एकर गटशेतीला शासनाच्या सर्व योजना दिल्या जातील. तसेच, गावाच्या परिवर्तनात मोलाची भूमिका बजावणाऱ्या सरपंचांच्या समस्या थेट मंत्रालयातून सोडविण्यासाठी ‘ऑडिओ ब्रीज’ उपक्रम राबविण्याची...\n‘कृषी’शिवाय ग्रामविकास अशक्य : कृषी आयुक्त देशमुख\nनागपूर : ‘राज्यातील शेतजमिनीचे झपाट्याने तुकडे होत आहेत. त्यामुळे ७८ टक्के शेतकरी अल्पभूधारक बनले आहे. त्यात पुन्हा शेती पूर्णतः मान्सूनवर अवलंबून आहे. त्यामुळे शास्त्रोक्त पद्धतीने गटशेती आवश्यक आहे. कृषिविकासाशिवाय ग्रामविकास शक्य नाही,’ असे मत राज्याचे कृषी आयुक्त विकास देशमुख...\nशेतीविकास���साठी यापुढे गटशेतीला प्राधान्य\nनागपूर : राज्याच्या शेतीविकासासाठी गटशेतीला यापुढे प्राधान्य दिले जाईल. त्यामुळे २० शेतकरी एकत्र आल्यानंतर १०० एकर गटशेतीला शासनाच्या सर्व योजना दिल्या जातील. तसेच, गावाच्या परिवर्तनात मोलाची भूमिका बजावणाऱ्या सरपंचांच्या समस्या थेट मंत्रालयातून सोडविण्यासाठी ‘ऑडिओ ब्रीज’ उपक्रम राबविण्याची...\nपरिवर्तनासाठी गटशेतीला प्राधान्य : देवेंद्र फडणवीस\nनागपूर : राज्याच्या शेतीविकासासाठी गटशेतीला यापुढे प्राधान्य दिले जाईल. त्यामुळे २० शेतकरी एकत्र आल्यानंतर १०० एकर गटशेतीला शासनाच्या सर्व योजना दिल्या जातील. तसेच, गावाच्या परिवर्तनात मोलाची भूमिका बजावणाऱ्या सरपंचांच्या समस्या थेट मंत्रालयातून सोडविण्यासाठी ‘ऑडिओ ब्रीज’ उपक्रम राबविण्याची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/taxonomy/term/4?page=85", "date_download": "2019-06-20T15:07:07Z", "digest": "sha1:L5M2F5MREZVQK6CMZY2C4EXJXGK7KL62", "length": 8842, "nlines": 209, "source_domain": "misalpav.com", "title": "वावर | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nविसोबा खेचर in काथ्याकूट\nRead more about मिसळपाव ग्रामस्थांची गावकी...\nॐकार in जनातलं, मनातलं\nॐकार in जे न देखे रवी...\nमला आवडणारे आंतरजालावरील काही लेखक\nचित्तरंजन भट in जनातलं, मनातलं\nRead more about मला आवडणारे आंतरजालावरील काही लेखक\nविसोबा खेचर in काथ्याकूट\nRead more about विसोबांना खेटरं\nअभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा\nधोंडोपंत in जनातलं, मनातलं\nRead more about अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 19 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/astrological-tips-for-guruwar-and-ekadashi-yog-5952498.html", "date_download": "2019-06-20T15:09:00Z", "digest": "sha1:P2WTHT3ATKBPIQ5VW5MCPZ75NPKBOUNE", "length": 9191, "nlines": 179, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Astrological Tips For Guruwar And Ekadashi Yog | दुर्भाग्य दूर करण्यासाठी आजचा दिवस शुभ, योग्य उपाय केल्यास सर्व अडचणी होतील नष्ट", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nदुर्भाग्य दूर करण्यासाठी आजचा दिवस शुभ, योग्य उपाय केल्यास सर्व अडचणी होतील नष्ट\nआज (गुरुवार, 6 सप्टेंबर) श्रावण मासातील कृष्ण पक्षातील एकादशी आहे. ही तिथी भगवान विष्णूंच्या पूजेसाठी सर्वात श्रेष्ठ मान\nआज (गुरुवार, 6 सप्टेंबर) श्रावण मासातील कृष्ण पक्षातील एकादशी आहे. ही तिथी भगवान विष्णूंच्या पूजेसाठी सर्वात श्रेष्ठ मानण्यात आली आहे. या दिवशी करण्यात आलेले उपाय लवकर शुभफळ प्राप्त करतात. ज्योतिषमध्ये देवगुरु बृहस्पती यांना गुरुवारचा कारक ग्रह मानण्यात आले आहे. या दिवशी गुरु ग्रहाचे उपाय केल्यास कुंडलीतील विविध दोष दूर होऊ शकतात. गुरु भाग्य आणि धर्म कारक ग्रह आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार जाणून घ्या, एकादशी आणि गुरुवारच्या योगामध्ये राशीनुसार कोणते उपाय केल्यास व्यक्तीचा भाग्योदय होऊ शकतो....\nमेष राशि- चू, चे, चो, ला, ली, लू, ले, लो, आ\nया राशीच्या लोकांनी गुरुवार आणि एकादशी योगामध्ये लाल फळांचे दान केल्यास शुभफळ प्राप्त होऊ शकतात.\nवृष- ई, ऊ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो\nया राशीच्या लोकांनी गुरुवारी पांढरे वस्त्र दान एखाद्या गरिबाला दान केल्यास श्रेष्ठ फळ प्राप्त होऊ शकतात.\nमिथुन- का, की, कू, घ, ङ, छ, के, को, ह\nया राशीच्या लोकांनी एखाद्या गरीब व्यक्तीला हिरव्या पालेभाज्या दान कराव्यात.\nकर्क- ही, हू, हे, हो, डा, डी, डू, डे, डो\nकर्क राशीच्या लोकांनी एकादशीला एखाद्या गरीब मुलाला दूध दान करावे.\nसिंह- मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे\nया राशीच्या लोकांनी गुरुवारी लाल वस्त्र आणि गुळाचे दान करावे.\nकन्या- ढो, पा, पी, पू, ष, ण, ठ, पे, पो\nकन्या राशीच्या लोकांनी फळांचे दान करणे शुभ राहते.\nपुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर राशींचे उपाय...\nतूळ - रा, री, रू, रे, रो, ता, ती, तू, ते\nया लोकांनी गुरुवारी केळीचे दान केल्यास शुभफळ प्राप्त होऊ शकतात.\nवृश्चिक- तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यू\nया राशीच्या लोकांनी गहू आणि गूळ दान करणे शुभ राहील.\nधनु- ये, यो, भा, भी, भू, धा, फा, ढा, भे\nधनु राशीच्या लोकांनी गुरुवार आणि एकादशी योगात पिवळे वस्त्र धारण करून केळीच्या झाडाची पूजा करावी.\nमकर- भो, जा, जी, खी, खू, खे, खो, गा, गी\nया राशीच्या लोकांनी एखाद्या गरजू व्यक्तीला चप्पल-बूट दान करावेत.\nकुंभ- गू, गे, गो, सा, सी, सू, से, सो, दा\nकुंभ राशीच्या लोकांनी एखाद्या गरिबाला काळे वस्त्र दान करावेत.\nमीन- दी, दू, थ, झ, ञ, दे, दो, चा, ची\nमीन राशीच्या लोकांनी गुरुवारी हरभरा डाळ दान करावी.\nआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार\nआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार\nतुमच्या स्वभाव आणि व्यक्तिमत्वावर कसा पडतो नऊ ग्रहांचा प्रभाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/kuwait-ban-on-pakistani-people-2125323.html", "date_download": "2019-06-20T15:52:59Z", "digest": "sha1:YV5C7KVEKAQBM2OB2NMUU7CYDMVXLKDW", "length": 5982, "nlines": 148, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "kuwait ban on pakistani people | कुवेतमध्ये येण्यास पाकिस्तानी नागरिकांना बंदी", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nकुवेतमध्ये येण्यास पाकिस्तानी नागरिकांना बंदी\nकुवेतने पाकिस्तानी नागरिकांना आपल्या देशात येण्यास पूर्णपणे बंदी केली आहे.\nमनामा - कुवेतने पाकिस्तानी नागरिकांना आपल्या देशात येण्यास पूर्णपणे बंदी केली आहे. पाकिस्तानसह सिरीया, इराक, इराण आणि अफगणिस्तान येथील नागरिकांना यापुढे कुवेतचा व्हिसा मिळणार नाही.\nस्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, या देशांतील नागरिकांना पर्यटन, व्यापार असा कोणत्याही प्रकारचा व्हिसा द��ण्यात येणार नाही. कुवेतमध्ये राहत असलेल्या या देशातील नागरिकांच्या नातेवाईकांना त्यांना बोलविण्याची परवानगी नसणार आहे. या देशांमध्ये हिंसक कारवाया जास्त होत असल्याने कुवेतने हा निर्णय़ घेतल्याचे सांगण्यात येत आहे. ही बंदी कायमची नसून, या देशांतील परिस्थिती सुधारल्यानंतर ती उठविण्यात येणार आहे. सध्या यात कोणतीही सूट देण्यात येणार नाही.\nकरवाढीमुळे पाकिस्तानात महागाई गगनाला भिडली; जुलैपासून अर्थसंकल्प हाेणार लागू\nपाकिस्तानची खालच्या पातळीवरची खेळी, विंग कमांडर अभिनंदन यांच्या 'त्या' व्हिडीओचा जाहिरातीसाठी वापर\nपीएम नरेंद्र मोदींसाठी हवाई हद्द मोकळी करणार पाकिस्तान, पाकमार्गे किर्गिस्तानला जाणार पंतप्रधान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/print/44493", "date_download": "2019-06-20T15:32:17Z", "digest": "sha1:H627PGIHAELYIHO7HF7ZSSADRPDWERDK", "length": 4301, "nlines": 54, "source_domain": "misalpav.com", "title": "पाणीपुरीची पुरी", "raw_content": "\nस्वगृह > पाणीपुरीची पुरी\nआरती. in पाककृती [2]\nपाव किलो - बारीक रवा\nमीठ - 1/2 टी स्पून\nखायचा सोडा - 1/4 टी स्पून\nतेल - 1 टीस्पून\nपुर्या तळण्यासाठी 1 टेबलस्पून तेल\nपाव किलो रव्यापासून 42 पुऱ्या झाल्या\nरवा, मीठ, सोडा आणि तेल मिक्स करून थोड थोड पाणी घालुन पीठ घट्ट मळुन घ्या. हे पीठ एका भांड्यात झाकुन अर्धा तास झाकुन ठेवा.\nमी सकाळी पीठ मळून ठेवल पण नंतर मला वेळ नव्हता म्हणुन मी संध्याकाळी पाणीपुरीच्या पुऱ्या केल्या तरीही खुप मस्त्त झाल्या.\nपीठ पुन्हा मळून चपातीच्या पीठाला गोळा घेतो तेवढा घेऊन चपाती लाटा. पानी पुरी च्या आकारा च झाकण किंवा कडा असलेली वाटी घेऊन त्याने पाणीपुरीचा आकार द्या. सर्व पुऱ्या अशा बनवून घ्या.\nकढ़ईंत तेल तापवून मिडीयम फ्लेम वर पुर्या तळून घ्या. ह्या पुरया अजिबात तेलक्ट होत नाहीत आणि तळताना तेल पित नाहीत, ख़ुप कमी तेलात तळून होतात.\n1.पीठ घट्ट मळून घ्याव.\n2.पुरी तळून झाल्यावर जऱ नरम पडली तर ओव्हन मध्ये पाच मिनिट बेक करा.ओव्हन नसेल तर पुरया पुन्हा तळून घ्या\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://punerispeaks.com/category/blogs/page/2/", "date_download": "2019-06-20T15:59:34Z", "digest": "sha1:UYE2HUBVV5LKHYA5HLBO3GC4NBIKZZ4T", "length": 7258, "nlines": 112, "source_domain": "punerispeaks.com", "title": "Blogs Archives - Page 2 of 10 - Puneri Speaks", "raw_content": "\nReal Story of Mowgli, खऱ्या आयुष्यातील मोगली\n९० च्या दशकात वाढलेल्यांपैकी जर तुम्ही एक असाल तर ‘द जंगल बुक’ नक्कीच तुमच्या सर्वात सुंदर आठवणींपैकी एक असेल. आपल्यापैकी … Read More “Real Story of Mowgli, खऱ्या आयुष्यातील मोगली”\nदिवाळीत किल्ला का बनवतात\n दिवाळीत किल्ला करण्याची प्रथा केव्हापासून सुरु झाली आहे कदाचित मला या सगळ्या प्रश्नांची उत्तरे … Read More “दिवाळीत किल्ला का बनवतात कदाचित मला या सगळ्या प्रश्नांची उत्तरे … Read More “दिवाळीत किल्ला का बनवतात\nआपट्याची पाने: दसऱ्याला आपट्याची पाने का वाटतात\n25 Parenting Tips: मुलांसोबत कसे वागावे\nParenting Tips मुलांसोबत कसे वागावे बोलावे हे आजच्या आई-वडिलांना पडणारा एक सामान्य प्रश्न आहे. काही पालक आपल्या मुलांकडून डोंगराएवढ्या अपेक्षा … Read More “25 Parenting Tips: मुलांसोबत कसे वागावे”\nदेशाचे पहिले नागरिक राष्ट्रपती, तुमचा नंबर किती\nराष्ट्रपती देशाचे पहिले नागरिक (First Citizen of India), तुमचा नंबर किती देशाच्या नागरिकत्वाच्या क्रमानुसार सामान्य नागरिकाचा यात नेमका नंबर कितवा देशाच्या नागरिकत्वाच्या क्रमानुसार सामान्य नागरिकाचा यात नेमका नंबर कितवा … Read More “देशाचे पहिले नागरिक राष्ट्रपती, तुमचा नंबर किती … Read More “देशाचे पहिले नागरिक राष्ट्रपती, तुमचा नंबर किती\n स्वाइन फ्लू ची लक्षणे स्वाईन फ्लू आजार कसा टाळावा\n स्वाइन फ्लू ची लक्षणे स्वाईन फ्लू आजार कसा टाळावा”\nआता तूच धाव रे रामा……\nआता तूच धाव रे रामा…… अमेरिकेतील जगदविख्यात मॅसॅच्युसेट्स विद्यापीठातून आर्थिक व्यवस्थापन या विषयात पी. एच डी, भारतातील पहिल्या क्रमांकाच्या इंडियन … Read More “आता तूच धाव रे रामा…… अमेरिकेतील जगदविख्यात मॅसॅच्युसेट्स विद्यापीठातून आर्थिक व्यवस्थापन या विषयात पी. एच डी, भारतातील पहिल्या क्रमांकाच्या इंडियन … Read More “आता तूच धाव रे रामा……\nविनेश फोगाट: रिओ ऑलिम्पिक जखम ते आशियाई स्पर्धा सुवर्णपदक\nविनेश फोगाट: रिओ ऑलिम्पिक जखम ते आशियाई स्पर्धा सुवर्णपदक Rio Olympic आॅगस्ट २०१६… “खत्म हो गया..सब खत्म हो गया…” तोंडात … Read More “विनेश फोगाट: रिओ ऑलिम्पिक जखम ते आशियाई स्पर्धा सुवर्णपदक”\n घरगुती आणि चुलीनंतर मराठी माणसाच्या हिटलीस्ट वर क्रमांक लागतो मिसळ या पदार्थाचा…. सकाळ, दुपार, संध्याकाळ मराठी माणसं … Read More “महाराष्ट्र आणि मिसळ….\nशिवाजी महाराज घोषणा: शिवाजी महाराज गारद अर्थ काय\nएसपीज बिर्याणी हाऊस च्या जेवणात आढळली अळी, मालकाचा उद्धटपणा | VIDEO\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून तीन दिवस पुणे दौऱ्यावर\nरातोरात प्रसिद्ध झालेल्या खेळणी विक्रेत्यांला अटक\n मुंबईतील इडलीवाला चटणी बनवण्यासाठी संडासचे पाणी वापरताना सापडला | VIDEO\nराज्यात वळवाचा पाऊस पडण्याची शक्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/46795", "date_download": "2019-06-20T15:17:11Z", "digest": "sha1:ODGUNIJVQWTPMXFFDHMD55GXRWWVMXLV", "length": 3256, "nlines": 67, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "संत एकनाथ गीते | काया ही पंढरी आत्मा| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nकाया ही पंढरी आत्मा\nकाया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल \nनांदतो केवळ पांडुरंग ॥१॥\nभाव-भक्ति भीमा उदक तें वाहे \nबरवा शोभताहे पांडुरंग ॥२॥\nदया-क्षमा-शांति हें चि वाळुवंट \nमिळालासे थाट वैष्णवांचा ॥३॥\nहाचि वेणुनाद शोभतसे ॥४॥\nदश इंद्रियांचा एक मेळ केला \nऐसा गोपाळकाला होत असे ॥५॥\nएका जनार्दनी वारी करी ॥६॥\nअरे कृष्णा अरे कान्हा\nअसा कसा देवाचा देव\nकशि जांवू मी वृंदावना\nकसा मला टाकुनी गेला\nकानडा विठ्ठल कानडा विठ्ठल\nकाया ही पंढरी आत्मा\nदादला नको ग बाई\nदेवासी तो पुरे एक\nमाझ्या मना लागो छंद\nराम नाम ज्याचें मुखी\nसत्वर पाव ग मला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://khetigaadi.com/new-tractor-model/new-holland-3630-tx-super/mr", "date_download": "2019-06-20T15:09:03Z", "digest": "sha1:GTIHOLPZH67ROGPVD6IUBQ7QZCBBLDEC", "length": 11642, "nlines": 307, "source_domain": "khetigaadi.com", "title": "New Holland 3630 Super Price, Specifications, Mileage, Review - Khetigaadi", "raw_content": "मोबाइल अनुप्रयोग डाउनलोड करा\nभाडे तत्तावावर ट्रॅक्टर शोधा\nभाडे तत्तावावर ट्रॅक्टर द्या\nरिव्यू लिहा | View\nऑन रोड प्राइज मिळवा डेमोसाठी विनंती तुलना जुना ट्रॅक्टर\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nइंजिन रेट आरपीएम :\nबोर इन (मिलिमीटर) :\nस्ट्रोक इन (मिलिमीटर) :\nएअर क्लिनर / फिल्टर :\nपॉवर टेकऑफ(पी.टी.ओ. आरपीएम) :\nपुढील गीयर संख्या :\nउलटा गीयर संख्या :\nलिफ्टिंग कैपेसिटी ऐट स्टैण्डर्ड फ्रेम :\nव्हील ट्रैक फ्रंट :\nNew Holland 3630 TX Super ची इतर लोकप्रिय ट्रॅक्टर्स सह तुलना करा\nसंपर्क तपशील मिळविण्यासाठी फॉर्म भरा :\nपहिले नाव : *\nभ्रमणध्वनी क्रमांक : *\nवेरीफिकेशन कोड : *\nकिंमत जाणून घेण्यासाठी फॉर्म भरा :\nमी मान्य करतो की खालील \"किंमत मिळवा\" बटणावर क्लिक करून मी माझ्या ट्रॅक्टर खरेदीसह मला सहाय्य करण्यासाठी माझ्या \"मोबाईलवर\" खेतीगाडी किंवा त्याच्या पार्टनरकडून स्पष्टपणे मागण्या करीत आहे.\nमी सहमत आहे की खालील \"निवेदन\" बटण क्लिक करून मी माझ्या ट्रेक्टर खरेदीसह मला सहाय्य करण्यासाठी माझ्या \"मोबाईल\" वर खेतीगाडी किंवा त्याच्या भागीदाराकडून कॉल स्पष्टपणे विचारत आहे.\nही उत्पादन माहिती सामान्य आणि कंपनी किंवा त्याच्या वेबसाइटद्वारे प्रदान केलेल्या माहितीवर आधारित आहे. कृपया अधिक माहितीसाठी कंपनी किंवा डीलरशी संपर्क साधा. कृपया येथे कोणत्याही त्रुटीचा अहवाल द्या connect@khetigaadi.com .\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathimati.net/july-1/", "date_download": "2019-06-20T15:55:47Z", "digest": "sha1:GRAKPLQSS3QFGBLACYZY5HINEH5MLPEK", "length": 7404, "nlines": 159, "source_domain": "www.marathimati.net", "title": "१ जुलै दिनविशेष | July 1", "raw_content": "\nकॅनडा दिन : कॅनडा.\nप्रजासत्ताक दिन : घाना.\nकेटी कोटी (मुक्ती दिन) : सुरिनाम.\n१९६१ : महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची स्थापना.\n१९५५ : पूर्वीच्या इंपीरिअयल बॅंकेची आता स्टेट बॅंक ऑफ इंडिया नावाने स्थापना झाली.\n१९१३ : वसंतराव नाईक, हरितक्रांतीचे आणि रोजगार हमी योजनेचे जनक, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री.\n१९३८ : पंडित हरिप्रसाद चौरासिया, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे बासरीवादक.\n१९४७ : शरद यादव खासदार\n१९४९ : व्यंकय्या नायडू भाजपा नेते\n१९६० : सुदेश भोसले, गायक\n१९६० : गिरीश पंचवाडकर, गायक\n१९६१ : कल्पना चावला, अंतराळवीर\n१९६१ : डायना, वेल्सची राजकुमारी.\n१९०९ : थोर क्रांतीकारक मदनलाल धिंग्रा यांनी इंग्रज अधिकारी कर्झन वायली याचा वध केला.\n१९९४ : राजाभाऊ नातू, मराठी रंगभूमीवरील नेपथ्यकार.\nया वर्गातील आणखी काही लेख\nThis entry was posted in दिनविशेष and tagged कर्झन वायली, कल्पना चावला, जन्म, जागतिक दिवस, ठळ्क घटना, डायना, दिनविशेष, पंडित हरिप्रसाद चौरासिया, मदनलाल धिंग्रा, महाराष्ट्र कृषी दिन, महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ, मृत्यू, राजाभाऊ नातू, सुदेश भोसले, स्टे�� बॅंक ऑफ इंडिया, १ जुलै on जुलै 1, 2013 by मराठीमाती.\n← ३० जून दिनविशेष २ जुलै दिनविशेष →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/46797", "date_download": "2019-06-20T15:03:19Z", "digest": "sha1:XWMNSMD6EEXRFCAMFEPT44WEX6POXSMR", "length": 3132, "nlines": 60, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "संत एकनाथ गीते | खांद्यावरी घोंगडी हातामध्ये| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nखांद्यावरी घोंगडी हातामध्ये काठी घेउनिया चारीतसे धेनु सावळां ॥१॥\nराधे तुझा मुकुंद मुरारी वाजवि वेणू नानापरि ॥२॥\nसकळ तीर्थें ज्याच्या चरणांवरी लोळती \nतो ह्मणे राधिकेसी करीन मी तुझी वेणीफणी ॥३॥\nएका जनार्दनी रचिले रासमंडळ जिकडे पाहें तिकडे अवघें ब्रह्म कोंदले ॥४॥\nअरे कृष्णा अरे कान्हा\nअसा कसा देवाचा देव\nकशि जांवू मी वृंदावना\nकसा मला टाकुनी गेला\nकानडा विठ्ठल कानडा विठ्ठल\nकाया ही पंढरी आत्मा\nदादला नको ग बाई\nदेवासी तो पुरे एक\nमाझ्या मना लागो छंद\nराम नाम ज्याचें मुखी\nसत्वर पाव ग मला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/shivsena-bjp", "date_download": "2019-06-20T15:49:11Z", "digest": "sha1:2TT4WFAJCUX7IP4RSU6JKTD3TEE2V5XB", "length": 22157, "nlines": 80, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "शिवसेनेच्या ‘न–नाटया’तले संदेश - द वायर मराठी", "raw_content": "\nशिवसेनेच्या राजकीय हतबलतेचे मूळ शिवसेनेच्या आजवरच्या वैशिष्ट्यपूर्ण राजकारणात जसे सापडेल तसेच ते महाराष्ट्रातल्या समकालीन राजकारणाच्या संरचनेतही शोधता येईल. ती हतबलता केवळ महाराष्ट्रातल्या राजकारणाशी संबंधित नसून एका अर्थाने देशभरातल्या, विशेषत: प्रादेशिक पक्षांना सध्या भेडसावणार्‍या अस्तित्वासंबंधीच्या पेचांशी देखील तिचे नाते जुळते.\nगेली चार-साडेचार वर्षे शिवसेनेने भाजपच्या नावाने कितीही आदळ आपट केली असली तरी देखील आगामी लोकसभा (आणि लगोलग येणार्‍या विधानसभा) निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांची (पुन्हा एकदा) युती होणार याविषयी त्यांच्याच काय पण कुणाच्याच मनात फारशी शंका नव्हती. मात्र या नि:शंकतेमागे निव्वळ शिवसेनेची राजकीय अगतिकता काम करत होती असे म्हणता येणार नाही. शिवसेनेच्या आजवरच्या, आपल्याच सरकारच्या विरोधातल्या पोकळ डरकाळ्यांचे ‘न–नाटय’, आपल्या पोटात अनेक निरनिराळी राजकीय कथानके घडवत होते असे म्हणता येईल.\nत्यातील एक मुख्य कथानक शिवसेनेच्या राजकीय हतबलतेचे अर्थातच होते. या हतबलतेच�� मूळ शिवसेनेच्या आजवरच्या वैशिष्ट्यपूर्ण राजकारणात जसे सापडेल तसेच ते महाराष्ट्रातल्या समकालीन राजकारणाच्या संरचनेतही शोधता येईल. तिसरीकडे, शिवसेनेची राजकीय हतबलता केवळ महाराष्ट्रातल्या राजकारणाशी संबंधित नसून एका अर्थाने देशभरातल्या विशेषत: प्रादेशिक पक्षांना सध्या भेडसावणार्‍या अस्तित्वासंबंधीच्या पेचांशी देखील तिचे नाते जुळते असे म्हणावे लागेल.\nपहिला मुद्दा शिवसेनेच्या वैशिष्ट्यपूर्ण राजकारणासंबंधीचा आहे. तिच्या स्थापनेपासूनचे सेनेचे राजकारण नेहमीच कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या शत्रुत्वसंबंधावर आधारलेले राहिले आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या कालखंडातले गुजराती बनिये शोषक; साठ – सत्तरच्या दशकातले दाक्षिणात्य स्थलांतरित; नामांतराच्या आंदोलनकाळातील दलित आणि भाजपाशी सोयरिकी दरम्यान जुळलेल्या हिंदुत्वाच्या नात्यातून मुस्लिम, असे निरनिराळे ‘शत्रु’ सेनेने स्वत:च्या राजकारणाच्या प्रारूपातून निर्माण केले आणि वाढवले. थोरल्या ठाकर्‍यांनंतरच्या मनसेच्या उदयाच्या काळात शिवसेनेला पुन्हा एकदा मराठी विरुद्ध बिगरमराठी असे वैर रेटावे लागले. तर दुसरीकडे भाजपाच्या साथीने आपला विस्तार घडवित असतानाच हिंदुत्वाच्या ‘त्या’राजकारणापेक्षा आपले हिंदुत्वाचे राजकारण वेगळे कसे आहे याविषयीही सेना आग्रही राहिली. थोडक्यात, शत्रू बदलत गेले असले तरी सेनेने आजवर ‘शत्रुत्वसंबंधां’ वर आधारलेल्या आपल्या राजकारणाचा ढाचा कायम ठेवला आहे आणि त्यासाठी सतत कोणत्या ना कोणत्या ‘इतरे’जनांची निर्मिती केली आहे. ‘आम्ही’ विरुद्ध ‘ते’ अशा अन्यवर्जक विभागणीतूनच सेनेने आपले राजकारण आजवर पुढे रेटले आहे.\n२०१४ नंतर, विशेषत: विधानसभेतील तथाकथित बाणेदार राजकारणानंतर शिवसेनेला जेव्हा भाजपशी पुन्हा एकदा जुळवून घ्यावे लागले तेव्हापासून तिचा ‘शत्रुत्वसंबंधां’ वर आधारलेल्या राजकारणाचा ढाचा अचानक चांगलाच डळमळीत झाला. भाजपच्या साथीने सरकारातच सामील झाल्याने मराठी माणसांच्या, हिंदूंच्या आणि सकल महाराष्ट्राच्या रक्षणाची एकंदरीतच घाऊक जबाबदारी सेनेच्या शिरावर येऊन पडली आणि भांडण्यासाठी समोर शत्रूच उरला नाही.\nत्याचवेळेस भाजपने मोदींच्या नेतृत्वाखाली अखिल भारतीय स्तरावर आणि महाराष्ट्राच्या स्थानिक पातळीवर देख��ल विरोधाचे राजकारण नेस्तनाबूत करण्याचे एक नवीन प्रारूप विकसित केले. या प्रारूपात प्रांतवाद, धर्मनिरपेक्षवाद, दारिद्र्यनिर्मूलन अशा सर्व तंट्यांचा झटपट राजकीय निकाल लागून आशावादी (आणि आशाळभूत) मध्यमवर्गीय राजकारण निर्माण झाले. मोदींच्या नेतृत्वाखालील या राजकारणात केवळ शिवसेनेलाच नव्हे तर इतर अन्य कोणत्याच पक्षाला राष्ट्रीय आणि प्रादेशिक पातळीवर विरोधाचे राजकारण करण्यास फारशी मुभा राहिली नाही. त्यामुळे सेनेच्या भाजपविरोधातल्या डरकाळ्या आगतिक डरकाळ्या बनल्याचे चित्र पुढे आले.\nमात्र विरोधाचे (आणि म्हणून अपरिहार्यपणे आक्रस्ताळे) राजकारण हे सेनेच्या राजकरणाचे एक व्यवच्छेदक, व्यवस्थात्मक लक्षण आहे ही बाबदेखील या संदर्भात ध्यानात घ्यायला हवी. महाराष्ट्राच्या पूर्वीच्या काळातल्या काँग्रेस वर्चस्वाच्या चौकटीत, हे राजकारण आकाराला आले आणि त्याला अधिमान्यताही मिळाली. बाळासाहेब ठाकरेंच्या वैशिष्ट्यपूर्ण नेतृत्व शैलीतून त्याला बळ मिळाले. बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाचे आणखी एक वैशिष्टय होते. ते म्हणजे लोकशाहीविरोध लोकशाही राजकारणाच्या, संसदीय राजकारणाच्या चौकटीत वावरत असतानाच ठाकर्‍यांनी कायम लोकशाहीच्या संकल्पनेला निरनिराळ्या पातळ्यांवर विरोध केला. आणि आपल्या अनुयायांच्या बिगर-लोकशाही राजकारणाला, लोकशाही चौकटीत मान्यता मिळवून दिली. ही मान्यता कायम ठेवल्या खेरीज शिवसेनेला एक राजकीय पक्ष म्हणून आपले अस्तित्व कायम ठेवता येणार नाही ही बाब गेल्या दहा वर्षांच्या, थोरल्या ठाकर्‍यांनंतरच्या काळात अनेकदा स्पष्ट झाली आहे.\nशिवसेनेची सूत्रे उद्धव ठाकर्‍यांनी हाती घेतल्यानंतरच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी शिवसेनेला एक ‘नॉर्मल’, इतर राजकीय पक्षांसारखा एक सर्वसाधारण पक्ष म्हणून जनतेसमोर पेश करण्याचे प्रयत्न केले. परंतु ते शिवसैनिकांना रुचले नाहीत. इतकेच नव्हे तर त्यातून सेनेचे राजकीय पक्ष म्हणून असलेले अस्तित्व धोक्यात आले. त्या पार्श्वभूमीवर विरोधाचे, आक्रमक आणि लोकशाहीबाह्य (लोकशाहीच्या कडा उसवणारे – तिची परीक्षा पाहणारे) राजकारण करणे ही शिवसेनेची एक व्यवस्थात्मक गरज बनली.\nगेल्या चार-साडेचार वर्षांच्या काळात याच गरजेपायी शिवसेनेने आपल्या राजकीय हतबलतेचे रूपांतर एका अर्थाने यशस्वी डावपेचांमधे केले. भाजपबरोबर सरकारात सामील असतानाच, सरकारच्या कामकाजांची आणि धोरणांची सातत्याने खिल्ली उडवत शिवसेनेने एकीकडे शत्रुभावी संबंधांचा एक नवीन आयाम स्वत:साठी तयार केला. तर दुसरीकडे इतर सर्वसाधारण राजकीय पक्षांपेक्षा आपले चारित्र्य वेगळे कसे आहे याची खात्री शिवसैनिकांना आणि महाराष्ट्रातल्या जनतेलाही पटवून दिली.\nशिवसेनेच्या या डावपेचांना, समकालीन महाराष्ट्रातील पक्ष व्यवस्थेच्या स्वरूपाचाही ठळक संदर्भ आहे. महाराष्ट्रातल्या काँग्रेस व्यवस्थेच्या पडझडीनंतर इथे वरवर पाहता काँग्रेस–राष्ट्रवादी विरुद्ध भाजप–शिवसेना अशा आघाड्यांचे राजकारण निर्माण झाले खरे. परंतु या आघाड्या कधीच स्थिरस्थावर होऊ शकल्या नाहीत. त्या उलट प्रत्येक आघाडीतल्या घटक पक्षांमधे एकमेकांवर कुरघोडी करण्याविषयीची चढाओढ सुरू राहिली.\nत्याच वेळेस महाराष्ट्राचे एकंदर राजकारण वैचारिक दिवाळखोरीचे राजकारण बनून कोणत्याच पक्षाकडे विरोधाचा वा हिरीरीचा ठोस मुद्दा शिल्लक राहिला नाही. परिणामी महाराष्ट्रातील एकंदर पक्ष व्यवस्था कमालीची स्पर्धात्मक, कमालीची पोकळ आणि सर्वस्वी खिळखिळी बनली आहे. राज्यापातळीवरच्या राजकारणातल्या तथाकथित, औपचारिक आघाड्या स्थानिक पातळीवर पुरत्या उलट्या-पालट्या झालेल्या प्रत्येक मतदारसंघात आढळतील. सर्वच पक्षांच्या सामाजिक जनाधारांना धक्का बसून ते कमालीचे विस्कळीत झालेले आढळतील. अशा परिस्थितीत कोणत्याच पक्षाला, परंतु विशेषत: कमकुवत शिवसेनेला आपल्या अधांतरी, तळ्यात–मळ्यात अस्तित्वाचा झाला तर फायदाच होईल हे लक्षात यायला वेळ लागला नाही. म्हणून भाजपाच्या साथीने सत्तेत वाटा मिळवून एकीकडे सेनेने आपल्या शिलेदारांना खुश केले. (अर्थात आत्ताही ते फारसे खुश नाहीतच) तर दुसरीकडे आपल्याच विरोधात विरोधी पक्षाची भूमिका खुबीने निभावून पक्षाचे राजकीय अस्तित्व अबाधित राखले. या बाबतीत शिवसेनेने भाजपचाच धडा गिरवून ‘विरोधातून विरोधाचे राजकारण’ नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न केला असे म्हणता येईल. सेनेचे हे डावपेच किती यशस्वी होतात आणि तिच्या न–नाटयाचे रूपांतर यशस्वी व्यावसायिक नाटकात होते का ते लवकरच कळेल.\nदिल्ली अभी दूर नाही\nडॉ.राजेश्वरी देशपांडे या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात राज्यशास्त्र विभागात व��िष्ठ प्राध्यापिका असून, राजकीय विश्लेषक आहेत.\nसफाई कर्मचाऱ्यांच्या पुनर्वसन निधीला मंजुरी नाही\nविद्येचे माहेर घर पुणे, झाले आहे आंदोलनांचे माहेरघर \nधनगर समाजासाठी अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस\nलोकसंख्येत येत्या ९ वर्षांत भारत चीनच्या पुढे\nशांघाई सहकार्य संघटना भारतासाठी महत्त्वाची का\nओम बिर्ला नवे लोकसभा सभापती\n२० व्या शतकातल्या आण्विक चाचण्यांचा परिणाम महासागरांच्या तळांपर्यंत\nआधार डेटा पुन्हा खाजगी क्षेत्रासाठी खुला\nचोरीच्या संशयावरून दलित मुलाला मारहाण\nमुझफ्फरपूर मेंदूज्वर साथ : मृत मुलांचा आकडा १०८\nरक्षकांपासून रक्षण कोण करेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/jeff-bezos-divorce-bill-gates-richest-person/", "date_download": "2019-06-20T15:31:43Z", "digest": "sha1:IZXY4LOL5LYTVLALQ7LY7SLAVUZTGNJH", "length": 16336, "nlines": 227, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "या कारणाने बिल गेट्स पुन्हा बनू शकतात जगातील सर्वात श्रीमंती व्यक्ती", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nदुसरीच्या संख्यावाचनात आता नवी पद्धत\nनगरमध्ये एकाच दिवसात दोन नगरसेवकांना पोलिसांकडून अटक\nअकोलेत 3 मजुरांचा तर श्रीगोंद्यात मायलेकीचा बुडून मृत्यू\nहॉटेल मालकाला गावठी कट्टा लाऊन खंडणीची मागणी\nदिंडोरी : इंग्रजी माध्यमातील १६ विद्यार्थ्यांचा जि. प. शाळेत प्रवेश\nवाढत्या बेरोजगारीविरोधात राष्ट्रवादीचा ‘रेल रोको’\nकार अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू; मुंबईतील नगरसेवकही जखमी\nवर्षभरात २९ हजार नाशिककर‘पासपोर्टधारक’; युवावर्गाचा कल अधिक\nआयएमएतर्फे आज 24 तासाचा बंद\n‘त्या’ 50 लाख ठेवीमुळे संचालकांची मानहानी\nजि.प.च्या शाळांत आजपासून किलबिलाट\nटंचाईवर जि.प.ची आज सभा गाजणार\nवीज गेल्याचा राग येवून वीज वितरण कंपनीच्या चक्करबर्डी कार्यालयात अधिकार्‍याला मारहाण\nदुचाकीसह विहिरीत पडून तरुणाचा मृत्यू\nट्रक अपघातात सहचालक जागीच ठार\nखान्देश कुलस्वामिनी एकविरा देवी मंदिरात 351 किलो आंब्यांचा भोग\nतळोदा तालुक्यात साडे नऊ कोटीच्या कामांचे भुमिपुजन\nनोकरी देण्याचे आमिष दाखवुन मंदाणा येथील युवकाची साडेसात लाखात फसवणूक\nकढेल गावाजवळ रिक्षा उलटली; 20 मजूर जखमी\nजिल्ह्यात शेती विकासासंबंधी योजनांबद्दल शेतकर्‍यांमध्ये जनजागृती करावी\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लि�� करा\nदिंडोरी : इंग्रजी माध्यमातील १६ विद्यार्थ्यांचा जि. प. शाळेत प्रवेश\nया कारणाने बिल गेट्स पुन्हा बनू शकतात जगातील सर्वात श्रीमंती व्यक्ती\nदेश विदेश मुख्य बातम्या\nया कारणाने बिल गेट्स पुन्हा बनू शकतात जगातील सर्वात श्रीमंती व्यक्ती\nवॉशिंगटन : तब्बल १३७ अब्ज डॉलर्सची संपत्ती असलेल्या जेम बेझॉसला मित्राच्या पत्नीशी प्रेमप्रकरण करणं चांगलंच महागात पडणार आहे. बेझॉसचा त्याची पत्नी मॅकेन्झी हिच्याशी घटस्फोट होत असून घटस्फोटात अर्धी संपत्ती दिल्यानंतर बेझॉस बिलगेट्सहूनही गरीब होणार आहे तर मॅकेन्झी जगातील सर्वात श्रीमंत महिला होणार आहे.\n५४ वर्षीय जेस बेझॉस लॉरेन सांचेझच्या (४९) प्रेमात पडले आहेत. लॉरेन माजी न्यूज अँकर आणि हेलिकॉप्टर वैमानिक म्हणून ओळख आहे. सांचेझही तिच्या नवऱ्यापासून विभक्त झाली आहे. हॉलिवडू चित्रपटसृष्टीशी संबंधित असलेल्या पॅट्रीक व्हाईटसेलबरोबर तिचे लग्न झाले होते.\nसॅन्चेझ ही बेझॉसचा मित्र पीटर व्हाइटशेल याची पत्नी आहे. पण अनेक वर्षांपूर्वी ते दोघं विभक्त झाले आहेत. सान्चेझ-बेझॉसचं प्रेमप्रकरण मॅकेन्झीला मानवलं नाही आणि तिने घटस्फोटाची मागणी केली.\nबेझॉस-मॅकेन्झी वॉंशिंगटनचे नागरिक आहेत. वाँशिंगटनच्या कायद्यानुसार घटस्फोट झाल्यावर विवाहानंतर कमवलेल्या संपत्तीची दोघांमध्ये समान वाटणी केली जाते. यामुळे घटस्फोटानंतर बेझॉसला ६९ अब्ज डॉलरची तर मॅकेन्झीला तितकीच संपत्ती मिळणार आहे.\nघटस्फोटानंतर संपत्तीची विभागणी झाली तर मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स पुन्हा एकदा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरु शकतात. त्यांच्याकडे सध्या ९२.५ बिलियन डॉलरची संपत्ती आहे.\nBlog : आई असावी जिजाऊसारखी\nखोट्या, निराधार आरोपांमुळे माझी उचलबांगडी – आलोक वर्मा\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nआवर्जून वाचाच, विशेष लेख\nपुलवामा हल्ल्याच्या निषेधासाठी नागरीकांचा नालासोपारा रेल्वे स्थानकात रेल रोको\nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या\nयंदा सीबीएसईची दहावी, बारावीची परीक्षा होणार सोपी\nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव, मुख्य बातम्या\nदेवगिरी पडल्यावर स्वराज्याची उभारणीची फुंकर शिवरायांनी घातली : राहुल सोलापूरकर\nmaharashtra, आवर्जून वाचाच, जळगाव\nराधाकृष्ण विखे यांच्याकडे गृहनिर्माण खात��\nFeatured, maharashtra, मुख्य बातम्या, सार्वमत\n# video # हॅप्पी योग स्ट्रिंट मध्ये जळगावकरांनी घेतला योगासह प्राणायमचा आनंद\nmaharashtra, आरोग्यदूत, आरोग्यम धनसंपदा, आवर्जून वाचाच, जळगाव\nआता ‘एसटी’ साकारणार पर्यावरणपूरक इ-बस\nराज्य मंत्रीमंडळ विस्ताराला सुरवात; मंत्रीमंडळात कोणाला मिळाली संधी\nदिंडोरी : इंग्रजी माध्यमातील १६ विद्यार्थ्यांचा जि. प. शाळेत प्रवेश\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\nवाढत्या बेरोजगारीविरोधात राष्ट्रवादीचा ‘रेल रोको’\nआजचा तरुण कसा असावा\nसंसदेत दिसला ‘या’ खासदारांचा मराठी बाणा; स्वाक्षऱ्याही केल्या मराठीतच\nBreaking News, Featured, देश विदेश, मुख्य बातम्या\nकार अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू; मुंबईतील नगरसेवकही जखमी\nखोट्या, निराधार आरोपांमुळे माझी उचलबांगडी – आलोक वर्मा\nदिंडोरी : इंग्रजी माध्यमातील १६ विद्यार्थ्यांचा जि. प. शाळेत प्रवेश\nBreaking News, नाशिक, मुख्य बातम्या\nवाढत्या बेरोजगारीविरोधात राष्ट्रवादीचा ‘रेल रोको’\nआजचा तरुण कसा असावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://asavarikakade.blogspot.com/2016/03/blog-post_26.html", "date_download": "2019-06-20T15:24:06Z", "digest": "sha1:B77PIH6CANRVQAPH7JSSLHMR2TLNEZHH", "length": 4737, "nlines": 63, "source_domain": "asavarikakade.blogspot.com", "title": "ब्लॉग, एक नवी सुरुवात: कवितेच्या आगेमागे", "raw_content": "ब्लॉग, एक नवी सुरुवात\nविषयानुसार बनवलेल्या माझ्या विविध ब्लॉग्जचा अल्पपरिचय आणि लिंक्स इथे एकत्रित-\nदिवाळी अंक, वृत्तपत्र, संपादित पुस्तके, स्मरणिका यासाठी लेख.. साहित्यसंमेलनात भाषण, चर्चासत्रात निबंध, पुस्तक परिचय, प्रस्तावना... अशा वेगवेगळ्या निमित्ताने केलेले गद्य लेखन... बहुतेक सर्व लेखन कवितेच्या संदर्भात केलेले आहे..\nनिःशब्द विचार आतल्या आत सांभाळून ठेवण्याच्या ताणातून मुक्त होण्याचा मार्ग म्हणजे त्यांचं शब्दांकन करणं. ही प्रक्रिया एकाच वेळी ताणातून मुक्त करते आणि नव्या विचारांना जागा करून देते... हे अनुभवता अनुभवता शब्दांकन करणं ही माझी आंतरिक निकड बनून गेली. डायरीलेखन, हिंदी-मराठी कविता, बालकविता, वैचारिक-ललित लेख, अनुवाद, रूपांतर.. अशा विविध आकृतिबंधात हे शब्दांकन होत राहिलं आहे. अलिकडे शब्दांच्या जोडीला छायाचित्र हे नवं माध्यम मिळालं. त्यातून छायाचित्र-कविता असा नवा उपक्रम साकारला.\nपुस्तकरूपात प्रकाशित न झालेलं असं सर्व लेखन ब्लॉगद्वारा प्रकाशित करण्याचा नवा आधुनिक मार्ग सापडल्यावर विषयानुसार वेगवेगळे ब्लॉग्ज तयार केले. ते सर्व एका छताखाली इथे एकत्रित सादर करते आहे-\nरूपांतर : एक रियाज\nमाझ्या डायरीतील पुनर्जन्मांच्या नोंदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://khetigaadi.com/new-tractor-model/tafe-5900-di-/mr", "date_download": "2019-06-20T15:54:02Z", "digest": "sha1:JJYXYOKUPJU76DL53TRCTZVNNDAYOZBU", "length": 10285, "nlines": 268, "source_domain": "khetigaadi.com", "title": "Tafe 5900 DI 2WD Price, Specifications, Mileage, Review & Photos - Khetigaadi", "raw_content": "मोबाइल अनुप्रयोग डाउनलोड करा\nभाडे तत्तावावर ट्रॅक्टर शोधा\nभाडे तत्तावावर ट्रॅक्टर द्या\nऑन रोड प्राइज मिळवा डेमोसाठी विनंती तुलना जुना ट्रॅक्टर ब्रॉउचर्स\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nTafe 5900 DI ट्रॅक्टर तपशील\nएअर क्लिनर / फिल्टर :\nपॉवर टेकऑफ(पी.टी.ओ. आरपीएम) :\nपुढील गीयर संख्या :\nउलटा गीयर संख्या :\nलिफ्टिंग कैपेसिटी ऐट स्टैण्डर्ड फ्रेम :\n3 पॉइंट लिंकेज :\nटर्निंग रेडियस ब्रेक्स सहित :\nTafe 5900 DI ची इतर लोकप्रिय ट्रॅक्टर्स सह तुलना करा\nसंपर्क तपशील मिळविण्यासाठी फॉर्म भरा :\nपहिले नाव : *\nभ्रमणध्वनी क्रमांक : *\nवेरीफिकेशन कोड : *\nकिंमत जाणून घेण्यासाठी फॉर्म भरा :\nमी मान्य करतो की खालील \"किंमत मिळवा\" बटणावर क्लिक करून मी माझ्या ट्रॅक्टर खरेदीसह मला सहाय्य करण्यासाठी माझ्या \"मोबाईलवर\" खेतीगाडी किंवा त्याच्या पार्टनरकडून स्पष्टपणे मागण्या करीत आहे.\nमी सहमत आहे की खालील \"निवेदन\" बटण क्लिक करून मी माझ्या ट्रेक्टर खरेदीसह मला सहाय्य करण्यासाठी माझ्या \"मोबाईल\" वर खेतीगाडी किंवा त्याच्या भागीदाराकडून कॉल स्पष्टपणे विचारत आहे.\nही उत्पादन माहिती सामान्य आणि कंपनी किंवा त्याच्या वेबसाइटद्वारे प्रदान केलेल्या माहितीवर आधारित आहे. कृपया अधिक माहितीसाठी कंपनी किंवा डीलरशी संपर्क साधा. कृपया येथे कोणत्याही त्रुटीचा अहवाल द्या connect@khetigaadi.com .\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://weeklyamber.com/index.php/manoranjan/tv-serial", "date_download": "2019-06-20T15:45:29Z", "digest": "sha1:BLLK4EVRKJVBSOFBZ426HSA4P3IWNWQO", "length": 8996, "nlines": 103, "source_domain": "weeklyamber.com", "title": "टि. वी. मालिका \";} /*B6D1B1EE*/ ?>", "raw_content": "\nसाप्ताहिक अंबर ची वेबसाईट आता ऑनलाइन ...... आता तळेगाव आणि मावळ परिसरातील ताज्या बातम्या तुम्ही ह्या संकेत स्थळावर वाचू शकता ...... लेख, वाचकांचे विचार, स्तंभ आणि अन्य सदरे आता ऑनलाइन वाचा जगात कुठूनही...... राहा अपडेटेड......\nमुख्य पान -- मनो���ंजन -- टि. वी. मालिका\n1\t महेंद्रसिंग धोनीला ठोठावला दंड 10\n2\t हनी आणि बनीसोबत लहान ‘बने’ मंडळी करणार मज्जा 10\n3\t राहुल यांची मुलाखत मी अभिनेता म्हणून घेतली 17\n4\t सेटवर मिरगी आल्यामुळे मालिकेतून दिला डच्चू 12\n5\t 'शनाया'चा 'माझ्या नव-याची बायको'चा रामराम 41\n6\t मराठीची पहिली Bigg Boss ठरली मेघा धाडे 71\n7\t 'प्रेमा तुझा रंग कसा'तून उलगडणार गुलाबी प्रेमाची काळी बाजू, सुरु झाला शो 57\n8\t सलमान खानने भरले 'डॉ, हाथी' यांचे हॉस्पिटल बिल 50\n9\t विक्रमच्या शहीद होण्यामुळे सर्वांना बसणार धक्का, अजिंक्य समोर अनोखा पेच 62\n10\t 'प्रतिज्ञा' फेम अमिता अद्गाता यांचे निधन, फुफ्फुसं निकामी झाल्याने मालवली प्राणज्योत 69\n11\t करण परांजपेचा वयाच्या 26व्या वर्षी मृत्यू 139\n12\t दुध विकणा-याचा मुलगा झाला सुपर डान्सर, मिळाले इतक्या लाखांचे बक्षीस 104\n13\t मराठी विनोदी अभिनेता विकास समुद्रेला ब्रेन हॅमरेज, प्रकृती गंभीर 123\n14\t लग्नानंतर सरलेल्या प्रेमाची उरलेली गंमतीदार गोष्ट 'तुझं माझं ब्रेक अप', 197\n15\t ‘पहरेदार पिया की’ मालिका तातडीने बंद करा 196\n16\t अहमदनगरच्या 'नंदिनी-अंजली’ बनल्या महाराष्ट्राच्या पहिल्या 'संगीत सम्राट’\n17\t निर्मिती सावंत-किशोरी शहाणेचं कमबॅक, ही आहे ‘जाडूबाई जोरात’ 171\n18\t अक्कासाहेबांचं 'पुढचं पाऊल' थांबणार... 177\n19\t 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या सेटवर झाला मृत्यू, 298\n20\t 'का रे दुरावा' करणार प्रेक्षकांना अलविदा 253\n21\t अभिनेत्री मृणाल दुसानीस नुकतीच विवाहबंधनात अडकली 258\n22\t फेब्रुवारीला मृणाल लग्नगाठीत 251\n23\t फेब्रुवारीला मृणाल लग्नगाठीत 231\n24\t चिन्मय उदगीरकर-गिरीजा जोशीचं झालं शुभमंगल 364\n25\t दिशा वाकाणी लग्नगाठीत अडकली 430\n26\t जान्हवीचं चांदण्यातलं डोहाळेजेवण,रविवारच्या महाएपिसोडमध्ये 318\n27\t 'माझे पती सौभाग्यवती' 318\n28\t अमृता खानविलकर आणि हिमांशू मल्होत्रा या जोडीनं विजेतेपद पटकावलं 291\n29\t नच बलिये ७ मध्ये पहिल्या तिघात मराठमोळी अमृता 304\n30\t तिला जीवे मारण्याची धमकी 317\n31\t साधीभोळी दिसणारी सखी रिअल लाइफमध्ये आहे ग्लॅमरस आणि फन लविंग 314\n32\t ‘असे हे कन्यादान’ मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार 333\n33\t आपण महिला मुर्ख असतो, कारण 285\n34\t शशांकचा खळबळजनक आरोप..... 268\n35\t ..अशा दोन्ही कारणामुळे मालिकेतून कलाकार 'गायब' होतात. 340\n36\t मालिकेत काय दाखवावं यावर चॅनेलचा हक्क 751\n37\t दयाबेन-जेठालालची ही क्यूट मुलगी\n38\t 'तारक मेहता का उल्टा च��्मा'-जास्तीत जास्त स्टार्स आहेत विवाहित- 320\n39\t छोट्या पडद्यावर खंडेरायाची छाप 280\n40\t Bigg Bossमधून आऊट झाला प्रणित भट्ट 293\n41\t 'पवित्र रिश्ता'चा हा अभिनेता, उपचारासाठीसुध्दा पैसे नाहीत 341\n42\t इराणींच्या अभिनयाच्या उरणार केवळ 'स्मृती'\n43\t अभिनेत्री स्पृहा जोशी अडकली लग्नबेडीत 325\n44\t चिन्मय मांडलेकरने घोड्याचा चांगलाच धसका घेतला 316\n45\t आमचा घटस्फोट वगैरे काहीही झालेला नसून या सगळ्या अफवा 827\n46\t सनी लियोनचे रौद्र रुप 332\n47\t सव्वाशे किलो फुलं राज्याभिषेकाला 316\n48\t चॅनलचा लोचा' 333\n49\t देवयानी'तल्या नायक संग्राम साळवीनेही मालिकेला रामराम ठोकयला. 439\n50\t अशा का वागता\nह्या पानावर आत्तापर्यंत आलेल्या वाचकांची संख्या: 213\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/105-crore-fraud-harshads-brother-acquitted-8-bank-officials-acquitted-5979303.html", "date_download": "2019-06-20T15:23:01Z", "digest": "sha1:YAPPRDDR2CCAUFJQILMNT6PXWY7QY5XQ", "length": 8491, "nlines": 150, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "105 crore fraud, Harshad's brother acquitted: 8 bank officials acquitted | 105 कोटींचा घोटाळा, हर्षद मेहताच्या भावाची सुटका:8 बँक अधिकाऱ्यांनाही कोर्टाने निर्दोष ठरवले", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\n105 कोटींचा घोटाळा, हर्षद मेहताच्या भावाची सुटका:8 बँक अधिकाऱ्यांनाही कोर्टाने निर्दोष ठरवले\nहर्षदचा अधिवक्ता आणि त्याच्या कंपनीमध्ये स्टॉक ब्रोकर होता.\nमुंबई - स्टेट बँक ऑफ इंडियाची १०५ कोटी रुपयांनी फसवणूक केल्याप्रकरणी मुंबईच्या एका न्यायालयाने ९ आरोपींची सुटका केली आहे. १९९२ च्या शेअर घोटाळ्यामुळे चर्चेत आलेल्या हर्षद मेहताचा भाऊ अश्विन मेहताचाही यात समावेश आहे. अन्य आठही आरोपी बँक कर्मचारी होते.\nअश्विनी हा हर्षदचा अधिवक्ता आणि त्याच्या कंपनीमध्ये स्टॉक ब्रोकर होता. १९९१ ते १९९२ या काळात बँक अधिकाऱ्यांनी हर्षदसोबत मिळून एसबीआय कॅप्सला १०५ कोटी रुपयांचे नुकसान पोहोचवले. बँक अधिकाऱ्यांच्या माहितीशिवाय निधी हस्तांतरण शक्य नाही, असा सीबीआयचा दावा होता. दरम्यान, एसबीआयने हे सर्व २४ व्यवहार हर्षद मेहताच्या माध्यमातून केले होते आणि त्यांना कथितरीत्या यात नुकसान झाले.\nदरम्यान, हर्षदचा २००१ मध्ये मृत्यू झाल्याने त्याच्याविरोधातील खटला बंद करण्यात आला. सुटका झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये एसबीआयच्या सुरक्षा विभागाचे प्रभारी रामा सीतारमण आणि अन्य अधिकारी भ��षण राऊत, सी.रविकुमार, एस. सुरेशबाबू, पी. मुरलीधरन, अशोक अग्रवाल, जनार्दन बंदोपाध्याय आणि श्यामसुंदर गुप्ता यांचा समावेश आहे. दरम्यान, सरकारी पक्ष आरोप सिद्ध करण्यात अपयशी ठरल्याचे न्यायमूर्ती शालिनी फणसाळकर-जोशी यांनी सुनावणीवेळी नमूद केले.\nन्या. फणसााळकर या १९९२ च्या शेअर घोटाळा प्रकरणाशी संबंधीत खटल्याच्या निपटाऱ्यासाठी गठित करण्यात आलेल्या विशेष पीठाच्या प्रमुख आहेत. दरम्यान, बचाव पक्षाने हर्षद मेहताच्या मृत्यूचा आधार घेत अनेक तथ्ये मांडली होती. या कटात आरोप सिद्ध न होणे, हेसुद्धा एक तथ्यच असल्याचे न्यायालयाने म्हटले. अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचारविरोधी कायद्यानुसार कारवाई करण्यातही अनेक त्रृटी आढळून आल्या होत्या.\nअखेर मान्सून महाराष्ट्रात दाखल, तळकोकणातील सावंतवाडी, कुडाळसह किनारपट्टीत जोरदार पाऊस\nव्हेलच्या उलटी (vomit)ची तस्करी करणाऱ्या एकास अटक, 1.7 कोटी रूपये किमतीची दीड किलो उलटी जप्त; मुंबई पोलिसांची कारवाई\nमंत्री दीपक केसरकरांच्या ब्रेकिंग न्यूजमुळे मुनगंटीवार अस्वस्थ; म्हणून फाेडले बजेट - अजित पवार यांचा सरकारला टाेला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BUS-INDN-UTLT-puma-rs-1699-bag-is-available-at-rs-934-every-product-upto-50-discount-5870765-PHO.html", "date_download": "2019-06-20T15:32:46Z", "digest": "sha1:W5A3TXL34FTJC4O7KNY2SZ54QOTAVV2Y", "length": 8180, "nlines": 219, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "puma rs 1699 bag is available at rs 934 every product upto 50 discount | 934 रुपयात मिळत आहे Puma ची 1,699 रुपयांची बॅग, सर्व प्रोडक्टवर 50% सूट", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\n934 रुपयात मिळत आहे Puma ची 1,699 रुपयांची बॅग, सर्व प्रोडक्टवर 50% सूट\nपावसाळा जवळ येऊ लागला असून तुम्हाला शाळा, कॉलेज आणि ऑफिसला जाण्यासाठी बॅग असणे गरजेचे आहे. यामध्ये तुमची काग\nनवी दिल्ली- पावसाळा जवळ येऊ लागला असून तुम्हाला शाळा, कॉलेज आणि ऑफिसला जाण्यासाठी बॅग असणे गरजेचे आहे. यामध्ये तुमची कागदपत्रे आणि लॅपटॉप सुरक्षित राहू शकतो. मिंतराने खास तुमची ही गरज ओळखून एक ऑफर आणली आहे. या ऑफरमुळे तुम्हाला बॅगवर 50% सूट मिळणार आहे. मुलींसाठीही या सेलमध्ये अनेक ऑप्शन आहेत. याशिवाय तुम्ही जर एअरटेलमनीद्वारे पेमेंट केले तर तुम्हाला 10 टक्के अतिरिक्त सूट मिळेल.\nयाशिवाय ऑनलाईन शॉपिंग केल्याचा आणखी एक फायदा आहे. तो म्हणजे यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्या किंवा ऑफिसमधून ही ऑर्डर देऊ शकता.\nपुढे वाचा: कोणत्या बॅगवर किती सूट...\nडील प्राइस - 749 रुपये\nपुढे वाचा : आणखी काय आहेत ऑप्‍शन\nडील प्राइस - 962 रुपये\nपुढे वाचा : फ्लाइंग मशीन सुध्दा आहे स्पर्धेत\nडील प्राइस - 714 रुपये\nपुढे वाचा : Puma पण मिळेल स्वस्तात..\nडील प्राइस - 934 रुपये\nपुढे वाचा : गर्ल्‍ससाठीही आहेत ऑफर\nडील प्राइस - 764 रुपये\nडील प्राइस - 796 रुपये\nडील प्राइस - 749 रुपये\nई-कॉमर्सच्या क्षेत्रातील नियमांमुळे व्यापार करण्याची समान संधी मिळायला हवी; एफडीआय नियम बदल निराशाजनक : वॉलमार्ट\nसाखरेचा एमएसपी वाढवल्याने नफ्यात 3-4% वाढ; शेतकऱ्यांची थकबाकी 18 टक्के कमी करण्यास मदत मिळण्याचा विश्वास\nया कंपनीसोबत फ्रेंचायझी सुरू करून दरमहा कमवू शकता 2 लाख रुपये अशी आहे संपूर्ण प्रक्रिया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://khetigaadi.com/new-tractor-model/new-holland-3600-_-2-tx-all-rounder/mr", "date_download": "2019-06-20T15:38:06Z", "digest": "sha1:SU6VXROVVWLFMMY4CUWONAGDML5D5QFA", "length": 11452, "nlines": 294, "source_domain": "khetigaadi.com", "title": "New Holland 3600-2 All Rounder tractor price & specification -Khetigaadi", "raw_content": "मोबाइल अनुप्रयोग डाउनलोड करा\nभाडे तत्तावावर ट्रॅक्टर शोधा\nभाडे तत्तावावर ट्रॅक्टर द्या\nरिव्यू लिहा | View\nऑन रोड प्राइज मिळवा डेमोसाठी विनंती तुलना जुना ट्रॅक्टर\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nइंजिन रेट आरपीएम :\nबोर इन (मिलिमीटर) :\nस्ट्रोक इन (मिलिमीटर) :\nएअर क्लिनर / फिल्टर :\nरिवर्स स्पीड - किमी प्रति ताशी :\nपुढील गीयर संख्या :\nउलटा गीयर संख्या :\nलिफ्टिंग कैपेसिटी ऐट स्टैण्डर्ड फ्रेम :\n3 पॉइंट लिंकेज :\nटर्निंग रेडियस ब्रेक्स सहित :\nNew Holland 3600 - 2 TX All Rounder ची इतर लोकप्रिय ट्रॅक्टर्स सह तुलना करा\nसंपर्क तपशील मिळविण्यासाठी फॉर्म भरा :\nपहिले नाव : *\nभ्रमणध्वनी क्रमांक : *\nवेरीफिकेशन कोड : *\nकिंमत जाणून घेण्यासाठी फॉर्म भरा :\nमी मान्य करतो की खालील \"किंमत मिळवा\" बटणावर क्लिक करून मी माझ्या ट्रॅक्टर खरेदीसह मला सहाय्य करण्यासाठी माझ्या \"मोबाईलवर\" खेतीगाडी किंवा त्याच्या पार्टनरकडून स्पष्टपणे मागण्या करीत आहे.\nमी सहमत आहे की खालील \"निवेदन\" बटण क्लिक करून मी माझ्या ट्रेक्टर खरेदीसह मला सहाय्य करण्यासाठी माझ्या \"मोबाईल\" वर खेतीगाडी किंवा त्याच्या भागीदाराकडून कॉल स्पष्टपणे विचारत आहे.\nही उत्पादन माहिती सामान्य आणि कंपनी किंवा त्याच्या वेबसाइटद्वारे प्रदान केलेल्या माहितीवर आधारित आहे. कृपया अधिक माहितीसाठी कंपनी किंवा डीलरशी संपर्क साधा. कृपया येथे कोणत्याही त्रुटीचा अहवाल द्या connect@khetigaadi.com .\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/mp-harishchandra-chavan-nashik/", "date_download": "2019-06-20T16:03:56Z", "digest": "sha1:OLUEB7V2ZNHF56ANFRR4BA3JLINQREB2", "length": 38697, "nlines": 278, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "ध्यास स्वप्नपूर्तीचा : पाण्यासह कृषिक्रांती | Deshdoot", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nखोट्या अ‍ॅट्रोसिटीच्या विरोधात राहुरीत मोर्चा\nबालाणी बंगल्यावरील दरोड्यातील आरोपी जेरबंद\nभंडारदरा पाणलोटात मृगाचा जोर वाढला\nआजी -माजी संचालक म्हणतात.. नियमानुसारच कर्जवाटप\nगेल्या वर्षात 11 कोटींचे अनुदान वाटप; बांधकाम कामगारांची नोंदणी कामाच्या ठिकाणी\nहोमगार्डस् रोखणार अनधिकृत बांधकामे\n30 जूनपर्यंत कॉमर्सच्या निकालाचा फैसला\nआकाशवाणी चौकात अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर पोलिसांनी पकडले\nशेतीपंपाचा वीजपुरवठा खंडित न करण्याचा महावितरणचा निर्णय\nगावठी कट्ट्यातून गोळी झाडल्याचा पोलिसांना संशय\n…अखेर ग.स.तील बेनामी ठेवीप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा\nना.जयकुमार रावल यांच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन\nवादळग्रस्तांसाठी आ.कुणाल पाटील विधानसभेत आक्रमक\n46 विभागांच्या 482 सेवा ऑनलाईन- जिल्हाधिकारी राहुल रेखावार\nसाक्रीत तीव्र पाणीटंचाई; उपाययोजना करा\nतळोद्यानजिक अहमदाबाद-शिरपूर बसवर दगडफेक\nकोळदा-खेतिया रस्त्याचे काम संथगतीने\nनवापुरात वेळेवर पाणीपुरवठा होत नसल्याने भाजपातर्फे मुख्याधिकार्‍यांना घेराव\nजिल्ह्यात विविध कार्यक्रमांनी तसेच गुलाबपुष्प देवून नवागतांचे स्वागत\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nध्यास स्वप्नपूर्तीचा : पाण्यासह कृषिक्रांती\nध्यास स्वप्नपूर्तीचा : पाण्यासह कृषिक्रांती\nशासनाच्या प्रस्तावित नियोजनानुसार नार-पार-औरंगा व अंबिका या पश्चिम वाहिनी नद्यांवर 13 धरणे बांधून 11 टीएमसी पाणी गिरणा खोर्‍यासाठी उपलब्ध करून देणार आहे. त्यात कमीतकमी शेतकर्‍यांच्या जमिनी जातील व कमीतकमी पुनर्वसन करावे लागेल अशा धरणांच्या सुयोग्य साईटस निश्चित करण्यात येणार आहेत. दुसर्‍या प्रकल्प अंतर्गत पार खोर्‍यातील पाणी पुणेगांवमध्ये टाकून 3.05 टीएमसी प��णी उपलब्ध करून दिंडोरी,चांदवड,येवला या तालुक्यांना त्याचा लाभ देण्यात येणार आहे.\nनाशिक जिल्ह्यातून द्राक्ष, डांळींब, मनुका यांची मोठ्या प्रमाणात बांग्लादेशात निर्यात होते.मात्र,बांग्लादेशात यावर 100टक्के आयात कर लावला जातो. परिणामी शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावे लागत आहे. यासाठी आपण लोकसभेत अधिसूचनेनुसार मुद्दा मांडला. तसेच केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभु यांना वेळोवेळी भेटून यात निर्यात धोरणाला होणारे नुकसान समजवून सांगितले. त्यासाठी सार्क देशांच्या बैठकीतही हा मुद्दा भारताकडून मांडण्यात आला आहे.\nलोकसभेत जळवपास 600 प्रश्न आपण विचारले आहेत. 377 अधिसूचनेनुसार शुन्य काळातील मुद्दा किंवा सबमिशन यामध्ये वेळोवेळी शेती, दुष्काळ, शेतीसिंचन, द्राक्ष, डाळिंब कांदा, या विषयी प्रश्न लोकसभेत वेळोवेळी उपस्थित करंयाचा माझा विशेष प्रयत्न असतो.\nओझर मिग येथे 1964 मध्ये मिग लढाऊ विमान निर्मिती व मिसाईल निर्मित्ती करण्यासाठी कारखाना तयार झाला .या कारखान्यात जवळपास सहा हजारच्या आसपासप्रशिक्षित कुशल कर्मचारी आहेत. ओझर मिग हा अत्यंत आधुनिक असा विभाग आहे .ओझर मिग येथे काही अरब रुपयांची गुंतवणूक झालेली आहे .या विभागात लढाऊ विमानाचे सुटे भाग तयार करून .मिस्र,सायारीया,वियतनाम,मलेशिया,अल्जेरिया,और पोलंडला निर्यात मोठ्या प्रमाणात होते .तसेच येथे लढाऊ विमान दुरुस्तीही केली जाते .सध्या ओझर मिग येथे सुखोई 30 लढाऊ विमान तयार केले जाते .सुखोई लढाऊ विमान जगात प्रसिद्ध आहे .ओझर मिग येथे लढाऊ विमान विभागात लढाऊ विमान निर्मिती साठी प्रोजेक्ट सुरु व्हायला पाहिजे.ओझर मिग येथील हिंदुस्तान अरोनोटिक लिमिटेड येथे साधनांचा उपयोग करून युद्धा करिता भारत सदैव तयार राहणार.\nमनमाड, मालेगाव, धुळे नरडाणा- इंदोर रेल्वे मार्ग मंजूरीसाठी मालेगाव लोकसभेचा खासदार असताना 2004 पासून लोकसभेत सातत्याने अर्थसंकल्पात प्रश्न विचारून किंवा अधिसूचनेद्वारा लोकसभेत सभागृहात मुद्दा मांडला. त्याची परिणीती 2009 मध्ये मनमाड इंदोर 350 किमी.चा रेल्वे मार्गाचा सर्वे पूर्ण झाला. 2009 ते 2014 पर्यंत अतिशय संथगतीने काम चालू होते. परंतु2014 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यानंतर तत्कालीन रेल्वे मंत्री सुरेश प्रभु यांनी हा प्रकल्प मंजूर केला.ना. नितीन गडकरी यांनी तो मूर्त स्वरुपात आणला.\nया रेल्वे मार्गाला खरे श्रेय सुरवातीपासून लढा देणार्‍या सर्वांसह सुरेश प्रभु, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, डॉ. सुभाष भामरे यांना जाते.\nराष्ट्रीय आरोग्य अभियांन अंतर्गत कळवाडी आरोग्य केंद्रासाठी 5 कोटी 60 लाख रुपये निमगाव आरोग्य केंद्रासाठी 5 कोटी 25 लाख , न्यायडोंगरीसाठी 3 कोटी 25 लाख, आरोग्य केंद्र पूर्नस्थापनेसाठी शासनाकडून मंजूर करून घेतले.\nनाशिक येथून दिल्ली, कलकत्ता, हैद्राबाद विमान सेवा सुरू करण्यासाठी वेळोवेळी पाठपूरावा केला. यासाठी ना.सुरेश प्रभु यांचे मैत्रीपूर्ण संबंध कामाला आले. रेल्वे मंत्रालयात असतांना मनमाड- इंदोर रेल्वे सुरू करण्यास जशी मदत केली तशीच पून्हा सुरेश प्रभु यांनी नागरी विमान मंत्रालयाचा भार मिळाल्यानंतर प्रत्यय आला.त्यांनी त्वरित नाशिक-दिल्ली या विमान सेवेला सुरुवात करुन प्रत्यय दिला. 15 जून 2018 रोजी जेट एअरवेजची नाशिक- दिल्ली-नाशिक विमान सेवा सुरू करुन दिली.\nसमुद्रापासून पिण्याचे पाणी बनविण्यासाठी प्रयत्न आहेत.दमणगंगेचे पाणी नांदगाव,येवला,चांदवड,निफाड,दिंडोरी या तालुक्यांना मिळालेच पाहिजे,यासाठी लोकसभेत 377 अधिसुचेनुसार मागणी केली. दमणगंगेचे पाणी पालखेड समुहात आणण्यासाठी मी आग्रही आहे.याबाबतचा मुद्दा मांडताना आपण दमणगंगा(एकदरे)नदीजोड योजनेचे सर्वेक्षण केंद्र शासनामार्फत चालू असून ते फेर सर्वेक्षण करण्याची मागणी लोकसभेत केली आहे.एकदरे गांव हे पेठ तालुक्यातील दमणगंगा नदीवर आहे. दमणगंगा (एकदरे) नदीजोड योजनेचे फेर नियोजन करून सदरचे पाणी हे तुटीच्या पालखेड धरण समूहात वळवण्याबाबतच्या सूचना केंद्र सरकारला त्वरित द्याव्यात, अशी मागणी आपण केली आहे.दमणगंगा नदीजोड योजनेचे सर्वेक्षण केंद्र शासनामार्फत चालू आहे.एकदरेला लागूनच कादवा खोरे (पालखेड धरण समूह )आहे.\nत्यातील वाघाड हे धरण एकदरे धरणाजवळ आहे.त्यामुळे एकदरे धरणाचे पाणी वाघाड धरणात आणणे सोयीचे आहे.त्यानंतर हे पाणी वाघाड ते करंजवण आणि नंतर करंजवण ते ओझरखेड असे प्रवाही बोगद्याद्वारे पाणी पालखेड समूहात आणता येईल. पालखेड समूहाची सिंचन क्षमता 70हजार हेक्टर आहे.दिंडोरी मतदारसंघातील पालखेड धरण समूह हे तुटीचे खोरे आहे. यातील धरणे दरवर्षी भरत नाहीत. त्यामुळे ही तूट भरुन काढण्यासाठी वरीलप्रमाणे योजना केल्यास नांद���ाव,येवला,चांदवड दिंडोरी व निफाड या अवर्षणप्रवण तालुक्यातील पाण्याचा प्रश्न सुटू शकतो.दमणगंगा (एकदरे) नदीजोड योजनेचे फेर नियोजन करुन सदर पाणी हे तुटीच्या पालखेड धरण समूहात वळविण्याबाबत आपण सभागृहाच्या माध्यमातून केंद्र सरकारला विनंती केली आहे.\nदमणगंगा (एकदरे) नदीजोड योजनेचे फेर नियोजन केल्यास संपूर्ण नांदगाव ,येवला ,चांदवड ,निफाड ,दिंडोरी तालुक्यांना शेती व पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.तिसर्‍यांदा लोकसभेत प्रतिनिधित्त्व करत असल्यामुळे व अभ्यासपूर्ण पाठपुराव्यामुळे ना.नितीन गडकरी यांनी घोषित केलेल्या आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रस्तावित नदी जोड प्रकल्पा अंतर्गत दिंडोरी लोकसभा मतदार संघातील सर्वाधिक पाणी प्रश्न मिटण्यास मदत होणार आहे.शेती सिंचनासह,पिण्याच्या पाण्याचा तसेच उद्योग धंद्यांना पाणी उपलब्धतेसाठी अंदाजित साडेतीन हजार कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी मिळाल्यामुळे सुरगाणा,कळवण,देवळा,नांदगावं,दिंडोरी,चांदवड,येवला व पेठ या तालुक्यांना नदीजोड प्रकल्पांचा सर्वाधिक फायदा होणार आहे.तसेच गिरणा खोर्‍यातील सटाणा,मालेगांवसह अन्य तालुक्यांनाही फायदा होणार आहे.\nराष्ट्रीय जलविकास प्राधिकरण,नवी दिल्ली यांच्या अभ्यासानुसार नार-पार- औरंगा-अंबिका या पश्चिम वाहिनी खोर्‍यातील महाराष्ट्राच्या हद्दीतील पाणलोट क्षेत्राची 70 टक्के विश्वासार्ह जलनिष्पत्ती 813.44 दलघमी इतकी आहे.तसेच मुख्य अभियंता,जलविज्ञान,नाशिक यांचे अभ्यासानुसार 888.07 दलघमी इतकी आहे.या योजनेच्या सविस्तर सर्वेक्षण व अन्वेषणाचे काम वॅपकॉस लि.नवी दिल्ली यांच्यामार्फत डिसेंबर 2016 पासून प्रगतीत आहे.या कामाची किंमत362.42 लक्ष इतकी आहे. शासनास व राष्ट्रीय जलविकास प्राधिकरण,नवी दिल्ली यांना या योजनेचा पूर्व संभाव्यता अहवाल दि.25जुलै 2017 रोजी करण्यात आला असून सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या13.51 कोटी किंमतीच्या अंदाजपत्रकास महाराष्ट्र शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे.\nपश्चिम वाहिनी नद्या व त्याच्या उपनद्यांवर 13 धरणे बांधून गिरणा खोर्‍यात पाणी वळविणे. या धरणाची 3 लिंक्स (योजना)मध्ये विभागणी करण्यात आली असून लिंक निहाय धरणाचा प्रस्तावित पाणीसाठा,स्थानिक वापर व गिरणा खोर्‍यात वळविण्यात येणारे पाणी यांचा तपशील खल��लप्रमाणे.\nलिंकक्र.1 सोनगीर,उंबरपाडा,सारण्याअवन,प्रतापगड, बनपाडा,मुथिचापा लिंक क्र.2 राक्षसभुवन, मिलान, घोडी,देवंमाळ. लिंक क्र 3 उखडमाळ,सावरपाडा,मनखेड.सदर13 धरणांची 3 लिंक्समध्ये विभागणी केलेली असून त्यात 362.62 दलघमी (12.80 टीएमसी)पाणी साठविणे.या पाण्यापैकी 58.02 दलघमी पाणी (2.05 टीएमसी)इतका स्थानिक वापर व बाष्पीभवन व्यय वगळता उर्वरित 304.60 दलघमी (10.75 टीएमसी) वळविण्याचे नियोजन आहे.मांजरपाडा-2 चे पाणी पुढे चणकापूर धरणाच्या लाभ क्षेत्रात प्रवाही बोगदयाद्वारें सोडण्याचे नियोजन आहे.यात सुरगाणा तालुक्यातील 6600 हेक्टर सिंचनाचा समावेश प्रस्तावित करण्यात आला आहे.\nआधूनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समुद्राचं पाणी पिण्यायोग्य करण्यासाठी लोकसभेत तारांकित प्रश्न आणि 377 अधिसूचनेनुसार लोकसभेत सतत मुद्दा उठवला.\n* पार तापी नर्मदा प्रकल्पातील जास्तीत जास्त पाणी उत्तर महाराष्ट्राला मिळावे यासाठी लोकसभेत 377 अधिसूचनेनुसार लोकसभेत चर्चा.\n* वन अधिकार कायदा 2006 मध्ये वनअधिकार शासकीय समित्यांनी केलेला पक्षपात थांबवण्यासाठी लोकसभेत 377 अधिसूचनेनुसार चर्चा\n* केंद्रीय विद्यालयातील आर्थिक व्यवहाराचा मुद्द्यावर लोकसभेत चर्चा केली. संबंधित मंत्रायलाशी पत्रव्यवहार.\n* पेट्रोल आणि गॅस अशा ज्वलनशील पदार्थांची वाहतुकीदरम्यान होणारी गळती.\n* केंद्रीय राखीव दलातील जवानांच्या कुंटुंबांच्या होणार्‍या हालअपेष्टेचा मुद्दा उचलला.\n* अमली पदार्थ आणि बेकायदेशीर दारू विकण्याविरुद्ध जागरुकता अभियान\n* किसान टी.व्ही. लवकर सुरू व्हावी, यासाठी मागणी.\n* संकटग्रस्त पश्चिम अशियात अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या सुखरुप सुटकेची मागणी.\n* कांद्याला जीवनावश्क वस्तुंच्या यादीतून बाहेर काढण्यासाठी, तसेच कांद्याला किफायतशीर भाव निश्चित करणे. कांद्याला 2000 रुपये प्रतिक्विंटल हमीभाव देणे.कांद्याला जीवनावश्क वस्तुंच्या यादीत आणण्याआधी सार्वजनिक चर्चा व्हावी.\n* 2016-17 च्या केंद्रीय आर्थिक अर्थसंकल्पाच्या चर्चेदम्यान नाशिक जिल्ह्यासाठी आय.आय.एम. आणि आदिवासी विद्यार्थ्यांसाठी मेडिकल कॉलेजची मागणी.\n* दिंडोरी येथे कृषी महाविद्यालय प्रस्ताव तयार करून त्याच्या मंजुरीसाठी प्रयत्न.\n*नाशिक ते पेठ महामार्गाच्या मंजुरीसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन केंद्राकडून राष्ट्रीय महामार्गाकरिता मान्यता घेतली.\n* साक्री, सटाणा, देवळा, चांदवड, मनमाड, येवला, कोपरगाव, शिर्डी, राहुरी, अहमदनगर, कडा, बीड या 308 किमी[/button]\n* वणी धोडंबा वडाळीभोई मंजुरीसाठी प्रस्तावित.\n* वाझदा (गुजरात राज्य)पासून उंबरठाण,सुरगाणा,बोरगाव,अभोणा, कळवण,देवळा या रस्त्याच्या मंजुरीसाठी केंद्राकडे प्रस्ताव सादर.\n* बार्‍हे,नणाशी,गोळशी फाटा रस्ता केंद्र सरकारकडुन मंजुर.\n*आंतरराज्यमार्गाला त्रीभुवन , हट्टी, लाडगांव,बुबळी, कुंभीपाडा,चिकाडी, भनवड ,टिटवे,कोशंबी,लखमापूर,वरखेडा,चिराई ,बुबळी,साबरदरा,बिबळ-माणी-खोबळा,दूरपाडा,शिंगळचोंड,पळसन गुजरातबॉर्डरपर्यंत जोडले.\n* राष्ट्रीय महामार्ग ओझर वडाळीभोई आणि उमराणे येथे अनेक प्रयत्नानंतर अंडरपास मुंजूर.\n* रेल्वे ओव्हर ब्रिज निफाड- लासलगाव अंडरपास मुंजूर.\n*ओझर विमानतळ सुरू करण्यासाठी राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हस्तांतरणासाठी प्रयत्न.\n* रेल्वे मार्ग मंजुरी आणि सर्वेक्षण\n* 2004 लोकसभेत गेल्यापासून मनमाड-मालेगाव-धुळे-नरडाणा- इंदोर रेल्वे मार्ग आणि नाशिक रेल्वे मार्ग मंजूर करण्यासाठी प्रयत्नशील. दोन्ही मार्ग मंजुरीसाठी सिंहाचा वाटा.\n* पंतप्रधान आरोग्य निधीतून रुग्णांना आर्थिक मदत\n* आवनखेड,ता.दिंडोरी गावात संसद आदर्श गाव योजनेतून विविध योजना समाविष्ट करून आदर्श गाव निर्मीतीस प्रयत्नशील.\n* मांजरपाडा येथील पीडित शेतकर्‍यांना नुकसान भरपाईसाठी सहयोग.\nमालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण: ले. कर्नल पुरोहित यांची याचिका फेटाळली\nमालिका गमावली असली तरी ‘विराट’ वर्चस्व कायम\nनागरी कर्तव्यांचे भान हवे – मयूर पारख\nपर्यटनातील विविधता जोपासावी – भाविक ठक्कर\nवाहतुकीची दूरदृष्टी हवी – शुभांकर टकले\nबहुमजली पार्किंग हवी – अॅड. राकेश भुजबळ\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nजात प्रमाणपत्र अवैध : नवापूरच्या दोन नगरसेवकांची पदावर टांगती तलवार.\nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, नंदुरबार, मुख्य बातम्या, राजकीय\nशहीद जवान कपिल गुंड यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार\nआवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nअभिनेत्री फ्रिडा पिंटो अडकणार लग्नबेडीत\nआवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, हिट-चाट\nसुनील अरोरा भारताचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त\nआवर्जून वाचाच, देश विदेश, मुख्य बातम्या\nचार वर्षांत राज्यात 12 हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nबोदवड औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षकाचा महिला कर्मचार्‍यावर चाकू हल्ला\nmaharashtra, जळगाव, मुख्य बातम्या\nनाराज एकनाथ खडसेंचा सरकारला घरचा आहेर\nआजी -माजी संचालक म्हणतात.. नियमानुसारच कर्जवाटप\nगेल्या वर्षात 11 कोटींचे अनुदान वाटप; बांधकाम कामगारांची नोंदणी कामाच्या ठिकाणी\nहोमगार्डस् रोखणार अनधिकृत बांधकामे\n30 जूनपर्यंत कॉमर्सच्या निकालाचा फैसला\nनागरी कर्तव्यांचे भान हवे – मयूर पारख\nपर्यटनातील विविधता जोपासावी – भाविक ठक्कर\nवाहतुकीची दूरदृष्टी हवी – शुभांकर टकले\nबहुमजली पार्किंग हवी – अॅड. राकेश भुजबळ\nमालिका गमावली असली तरी ‘विराट’ वर्चस्व कायम\nआजी -माजी संचालक म्हणतात.. नियमानुसारच कर्जवाटप\nगेल्या वर्षात 11 कोटींचे अनुदान वाटप; बांधकाम कामगारांची नोंदणी कामाच्या ठिकाणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/belgaum-district-distribution-issue-siddharamai/", "date_download": "2019-06-20T16:23:20Z", "digest": "sha1:GINTI6FGLHKRI6ZQMZ3J5AHNJIXAG7NV", "length": 8084, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मुख्यमंत्र्यांना हवे जिल्ह्याचे विभाजन | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › मुख्यमंत्र्यांना हवे जिल्ह्याचे विभाजन\nमुख्यमंत्र्यांना हवे जिल्ह्याचे विभाजन\nप्रभावी प्रशासन व सरकारी योजनांची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने बेळगाव जिल्ह्याचे विभाजन करावेच लागेल, असे वक्तव्य मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केले आहे.\nबेळगाव येथील सुवर्णसौधमील हिवाळी अधिवेशनावेळी मुख्यमंत्र्यांनी आपली बाजू स्पष्ट केली. बेळगाव जिल्हा विस्ताराने राज्यातील सर्वात मोठा आहे. नवीन तालुक्याच्या निर्मितीनंतर जिल्ह्यामध्ये एकूण 14 तालुक्यांचा समावेश होणार आहे. निपाणी, मुडलगी, कागवाड या तीन नवीन तालुक्यांची भर पडलेली आहे. परंतु अनेक कन्नड संघटनांनी जिल्ह्यातील कन्नड भाषकांचे वर्चस्व विभाजनामुळे नष्ट होण्याची भीती व्यक्त केली आहे. परंतु मुख्यमंत्र्यांच्या दृष्टीने प्रशासकीय कामकाजासाठी अथणी तालुक्यातील नागरिकांना बेळगाव जिल्हा केंद्र 160 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर आहे.\nख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानुसार व खा. प्रकाश हुक्केरी यांच्या म्हणण्यानुसार मार्च 2018 पूर्वी चिकोडी स्वतंत्र जिल्ह्याची घोषणा सरकार करणार आहे. चिकोडीप्रमाणेच गोकाकलाही स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा मिळव��ण्यासाठी तेथील नागरिक 1996 पासून प्रयत्न करत आहेत. त्यासाठी आंदोलनही करत आहेत. गोकाक जिल्हा चालना समितीने गोकाक बारअसोसिएशनच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरूच ठेवले आहे. त्यासाठी 21 डिसेंबरला मुख्यमंत्री बेळगावच्या दौर्‍यावर येणार आहेत. यावेळी त्यांना निवेदन सादर करण्याचा निर्णय घेतला आहे. तत्पूर्वी गोकाक बंदचा आदेशही बजाविण्यात आला आहे. या विषयावर जारकीहोळी बंधूंनीही प्रयत्न चालूच ठेवले आहेत.\nचिकोडीच्या दृष्टीने त्या ठिकाणी अनेक जिल्हापातळीवरील सरकारी कार्यालये आहेत. शिवाय चिकोडी हा शैक्षणिकदृष्ट्या स्वतंत्र जिल्हा म्हणून ओळखला जातो. चिकोडीसाठी स्वतंत्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कार्यालय, विविध न्यायालये, परिवहन महामंडळाचे विभागीय नियंत्रक, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, जि. पं. कार्यकारी अभियंत्याचे कार्यालय, सार्वजनिक बांधकाम खाते, कार्यकारी अभियंत्याचे कार्यालय या कारणास्तव प्रथम चिकोडी हा स्वतंत्र जिल्हा म्हणून सरकार घोषणा करायच्या तयारीत आहे. मुख्यमंत्र्यांनीही बेळगाव जिल्ह्याचे दोन किंवा तीन जिल्ह्यात विभाजन करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या सर्व कारणांमुळे लवकरच चिकोडी स्वतंत्र जिल्हा म्हणून घोषणा झाली तर आश्‍चर्य वाटू नये.\nसुरेशकडे बेनामी मालमत्ता 10 कोटींची\nहोन्‍नावरजवळ विद्यार्थिनीवर टोळक्याकडून चाकूहल्‍ला\nहिंडलग्यात सफाई मोहीम सुरू\nऊसवाहू ट्रॅक्टरच्या धडकेत शिरगुप्पीचा दुचाकीस्वार ठार\nतब्‍बल ९४ टक्‍के गुण मिळवूनही शिष्‍यवृत्‍तीच्या चिंतेने विद्यार्थ्याची आत्महत्या\nकृषी योजनांसाठी यापुढे शेतकऱ्यांसाठी एक अर्ज योजना\nराज्यात शिक्षक भरतीचा बोजवारा\nलालबागच्या राजाचा ८६ वा पाद्यपूजन सोहळा उत्साहात\nलग्नाच्या तिसऱ्याच दिवशी नवविवाहिता प्रियकरासोबत फरार\nकृषी योजनांसाठी यापुढे शेतकऱ्यांसाठी एक अर्ज योजना\nलालबागच्या राजाचा ८६ वा पाद्यपूजन सोहळा उत्साहात\nसीमा प्रश्नावर भाजप का बोलत नाही\nझेडपी शाळांच्या दुरुस्तीसाठी दोनशे कोटी : पंकजा मुंडे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Goa/four-youth-arrested-in-stolen-case/", "date_download": "2019-06-20T15:10:43Z", "digest": "sha1:IZAPVLERGPRSHOAZITRJFXXBEGC4INA3", "length": 5376, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " हणजूण येथे पर्यटकाला लुटले; चौघांना अटक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमप���ज › Goa › हणजूण येथे पर्यटकाला लुटले; चौघांना अटक\nहणजूण येथे पर्यटकाला लुटले; चौघांना अटक\nकल्याण ठाणे येथील पर्यटकाला हणजूण येथे लुटून त्याचा मोबाईल, एटीएमकार्ड काढून घेणार्‍या गिरी येथील संशयित डेस्मंड सावियो फर्नांडिस (वय 28), इब्राहीम मुक्तगिर (वय 19) व दोन अल्पवयीन मुले अशा चौघांना हणजूण पोलिसांनी अटक केली.\nहणजूण येथे शनिवारी रात्री 9 च्या सुमारास लुटमारीचा हा प्रकार घडला. फिर्यादी विक्रांत अनिल रे (कल्याण ठाणे) हा पर्यटक अ‍ॅक्टिव्हा स्कूटरवरून पणजीहून हणजूणाला जात होता. संशयित दोन दुचाकीवरून वेर्लाहून हणजूणच्या दिशेेने जात होते. संशयितांनी फिर्यादीला एकटा पाहून त्याच्या समोर दुचाकी नेली व फिर्यादीची दुचाकी लागल्याचा बहाणा करून त्यास अडविले.\nफिर्यादीला मारहाण करून त्याच्याकडे पैशांची मागणी केली. पैसे नसल्याने संशयितांनी फिर्यादीला म्हापसा येथे कॉपोरेशन बँक एटीएम जवळ आणले. एटीएममधून फिर्यादीने 2 हजार काढून संशयितांना दिले. पैसे घेतल्याबरोबर संशयितांनी फिर्यादीकडील 44 हजारांचे दोन किंमती मोबाईल काढून घेतले. तसेच एटीएम कार्ड आणि एटीएमचा पीन कोड नंबरही धमकावून घेतला.\nफिर्यादी विक्रांत खरे यांनी पोलिसांत तक्रार दाखल करताच पोलिस निरीक्षक चेतन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विश्‍वजित चोडणकर, हवालदार गवंडी, शिपाई विशाल नाईक, सत्येंद्र नास्नोडकर, विशाल मांद्रेकर व विवेक दिवकर या पोलिस पथकाने संशयित अटक केली व त्यांच्याकडून लुटमार केलेला सर्व मुद्देमाल व दोन्ही दुचाकी हस्तगत केल्या. पोलिसांनी दोन्ही अल्पवयीन संशयितांची मेरशी येथील अपनाघरात रवानगी केली आहे.\nराज्यात शिक्षक भरतीचा बोजवारा\nलालबागच्या राजाचा ८६ वा पाद्यपूजन सोहळा उत्साहात\nलग्नाच्या तिसऱ्याच दिवशी नवविवाहिता प्रियकरासोबत फरार\nसीमा प्रश्नावर भाजप का बोलत नाही\nझेडपी शाळांच्या दुरुस्तीसाठी दोनशे कोटी : पंकजा मुंडे\nलालबागच्या राजाचा ८६ वा पाद्यपूजन सोहळा उत्साहात\nसीमा प्रश्नावर भाजप का बोलत नाही\nझेडपी शाळांच्या दुरुस्तीसाठी दोनशे कोटी : पंकजा मुंडे\nदोन वेगळी उत्तर देताना झोपा काढता का", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Kapashi-chikotra-valley-water-scheme/", "date_download": "2019-06-20T15:11:42Z", "digest": "sha1:3YBUXM4V6JSCRP4SLPPUINGH4IBFLHOR", "length": 5684, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " चिकोत्रा खोर्‍यात आठ गावांसाठी पाणी योजना : आ. मुश्रीफ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › चिकोत्रा खोर्‍यात आठ गावांसाठी पाणी योजना : आ. मुश्रीफ\nचिकोत्रा खोर्‍यात आठ गावांसाठी पाणी योजना : आ. मुश्रीफ\nसेनापती कापशी : प्रतिनिधी\nकागल तालुक्यातील कोरडवाहू आणि डोंगर माथ्यावर बसलेल्या बोळवी, बोळावीवाडी, ठाणेवाडी, हसुर खुर्द, हसूर बुद्रुक, हळदी, बेनिक्रे, बेलेवाडी मासा या आठ गावांसाठी वेदगंगा नदीवरून पाणी योजना सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्यामार्फत कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन कारखान्याचे संस्थापक आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. बेलेवाडी काळम्मा (ता. कागल) येथील सरसेनापती संताजी घोरपडे कारखाना कार्यस्थळावर चिकोत्रा खोर्‍यातील आठ गावांतील शेतकर्‍यांच्या मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते.\nया आठ गावांतील सुमारे दहा हजार एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. ही योजना ठिबक सिंचनद्वारे कार्यान्वित करण्यात येणार आहे. यासाठी बँक ऑफ बडोदाने कर्जपुरवठा करण्याचे हमीपत्र दिले आहे. या योजनेचा सर्व खर्च कारखाना करणार असून शेतकर्‍यांनी चांगला ऊस पिकवून कारखान्याला पाठवावा. इतकीच अपेक्षा आहे.\nयावेळी डॉ. अरुण देशमुख, व्ही. डी. कुलकर्णी, महादेव कोंडेकर, चंद्रकांत पाटील, बी. एम. पठाण, नितीन कासार,दिग्वीजय पाटील यांनी या योजनेबद्दल माहिती दिली. यावेळी युवराज पाटील, भैया माने, उपस्थित होते. स्वागत नविद मुश्रीफ यांनी केले. प्रास्ताविक जनरल मॅनेजर महेश जोशी यांनी केले.\n‘गोकुळ’वर घाव घालणार्‍यापासून रहा दक्ष\nमहावितरणमुळे बळीराजा विनाकारण होतोय बदनाम\nमहापौर चषक कुस्ती स्पर्धेत २५६ मल्लांचा सहभाग\nशिरोळमध्ये तरुणाची आत्महत्या; जमाव अाक्रमक\nजिल्ह्याचा पुढील वर्षाचा ३६५कोटींचा आराखडा\nराजकीय हेतूने प्रेरित ‘गोकुळ’वरील टीका चुकीची\nराज्यात शिक्षक भरतीचा बोजवारा\nलालबागच्या राजाचा ८६ वा पाद्यपूजन सोहळा उत्साहात\nलग्नाच्या तिसऱ्याच दिवशी नवविवाहिता प्रियकरासोबत फरार\nसीमा प्रश्नावर भाजप का बोलत नाही\nझेडपी शाळांच्या दुरुस्तीसाठी दोनशे कोटी : पंकजा मुंडे\nलालबागच्या राजाचा ८६ वा पाद्यपूजन सोहळा उत्साहात\nसीमा प्रश्नावर भाजप का बोलत नाही\nझेडपी शाळांच्या दुरुस्तीसाठी दोनशे कोटी : पंकजा मुं���े\nदोन वेगळी उत्तर देताना झोपा काढता का", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Kolhapur-turadal-fear/", "date_download": "2019-06-20T15:15:25Z", "digest": "sha1:BHSYCOK6BHBSDXPEOQYBJ65GUVCWOQ4U", "length": 6289, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " प्रशासनाला तूरडाळीची धास्ती | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › प्रशासनाला तूरडाळीची धास्ती\nकोल्हापूर : अनिल देशमुख\nरेशनवरून स्वस्त दरात तूरडाळ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र, या तूरडाळीची जिल्हा प्रशासनाने धास्ती घेतली आहे. विक्री होईल इतक्याच तूरडाळीची मागणी करण्याचा पुरवठा विभागाचा विचार आहे. त्यानुसार तूरडाळ मागणी निश्‍चित करण्याचे काम सध्या सुरू आहे. राज्य सरकारने यावर्षी शेतकर्‍यांकडून मोठ्या प्रमाणात तूर खरेदी केली. ही तूर शिल्लक राहिल्याने सरकारने भरडई करून तिची डाळ केली. मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेली ही तूरडाळ प्रतिकिलो 55 रुपये दराने रेशनद्वारे देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्याने मागणी करावी, अशी सूचना करण्यात आली आहे.\nराज्य सरकारने रेशनवरून तूरडाळ देण्याचा निर्णय घेतला असला, तरी ती किती प्रमाणात द्यायची, कोणत्या कार्डधारकांना द्यायची, याबाबतची सुस्पष्टता आदेशात नाही. यामुळे किती मागणी करायची, याबाबत पुरवठा विभागात संभ्रम आहे. त्यातच तूरडाळीचा सध्या बाजारात असलेला भाव 70 रुपयांच्या आसपास आहे. हा भावही कमी होण्याची शक्यता आहे. मागणी केलेली तूरडाळ उपलब्ध होईपर्यंत बाजारातील तूरडाळीचा भाव आणखी कमी झाला, तो रेशनवरील तूरडाळीच्या जवळपास आला, तर ही डाळ खरेदीचा प्रश्‍न निर्माण होणार आहे.\nदिलेल्या तूरडाळीची विक्री होईलच, अशी किती मागणी आहे, तूरडाळीची एकूण किती मागणी आहे, त्यातील 30 टक्केच तूरडाळ मागवली तर ती किती होऊ शकते, या सर्व बाबींवर सध्या जिल्हा पुरवठा विभागात काथ्याकूट सुरू आहे. यातून एक-दोन दिवसात तूरडाळीची नेमकी मागणी निश्‍चित होण्याची शक्यता आहे. यानंतर या डाळीची जिल्ह्यात आवक होईल, अशी परिस्थिती आहे.\nआ. सतेज पाटील यांचे ‘गोकुळ’वर बिनबुडाचे आरोप\nकर्जमाफीचे १३ कोटी जमा\nशेतकर्‍यांच्या प्रतिटन 1,300 रुपयांवर कारखान्यांचा दरोडा\nविष प्राशन करून तरुणाची आत्महत्या\nगोकुळ’कडून आज निषेध मोर्चाचे आयोजन\nयशवंत सिन्हांचे आंदोलन म्हणजे सोंग : रघुनाथ��ादा\nराज्यात शिक्षक भरतीचा बोजवारा\nलालबागच्या राजाचा ८६ वा पाद्यपूजन सोहळा उत्साहात\nलग्नाच्या तिसऱ्याच दिवशी नवविवाहिता प्रियकरासोबत फरार\nसीमा प्रश्नावर भाजप का बोलत नाही\nझेडपी शाळांच्या दुरुस्तीसाठी दोनशे कोटी : पंकजा मुंडे\nलालबागच्या राजाचा ८६ वा पाद्यपूजन सोहळा उत्साहात\nसीमा प्रश्नावर भाजप का बोलत नाही\nझेडपी शाळांच्या दुरुस्तीसाठी दोनशे कोटी : पंकजा मुंडे\nदोन वेगळी उत्तर देताना झोपा काढता का", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/Shubhamangal-Group-Wedding-Scheme-issue-Marathwada/", "date_download": "2019-06-20T15:11:38Z", "digest": "sha1:IBUGQ7OSIOBDDGGKUKS7Y5NLAR5F5REY", "length": 5675, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शासनाच्या शुभमंगल योजनेला यंत्रणेकडूनच खो! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › शासनाच्या शुभमंगल योजनेला यंत्रणेकडूनच खो\nशासनाच्या शुभमंगल योजनेला यंत्रणेकडूनच खो\nमहाराष्ट्र शासनाने शेतकरी व शेतमजुरांच्या मुलींसाठी शुभमंगल सामूहिक विवाह योजनेची घोषणा मोठ्या दिमाखाने केली मात्र प्रशासकीय यंत्रणेच्या दिरंगाईमुळे या योजनेला अद्यापही खो दिला जात आहे. यामुळे गरीब शेतकरी व शेतमजुरांच्या मुलींचे विवाह लांबणीवर पडत आहेत.\nमागील काही वर्षांपासून शेती व्यवसाय कोलमडला असून यामुळे शेतकरी व शेतमजुरांची आर्थिक स्थिती ढासळली आहे. यामुळे जिल्ह्यातील कित्येक शेतकरी आपल्या लाडक्या मुलींच्या बाबतीत यंदा कर्तव्य नाहीचा पाढा वाचत विवाह पुढे ढकलत आहेत. शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाकडून शुभमंगल सामूहिक विवाह योजनेचा प्रारंभ केला आहे, परंतु या योजने बाबतीत विभागाकडून योग्य जनजागृती होत नसल्याने शेतकरी व शेतमजूर यो कल्याणकारी योजनेला मुकले जात आहेत.\nलाभार्थ्यांसाठी अशा आहेत अटी\nया योजनेच्या अनुदानास पात्र ठरण्यासाठी वार्षिक उत्पन्न कमाल मर्यादा 1 लाख रुपये आहे. या योजनेंतर्गत शेतकरी व शेतमजूर कुटुंबातील मुलींच्या विवाहासाठी आवश्यक असलेल्या मंगळसूत्र व इतर वस्तूंची खरेदीसाठी प्रतिजोडपी 10 हजार रुपये अनुदान वधूच्या आईच्या नावे दिली जाते.आई नसल्यास वडिलांच्या नावाने दिली जाते. आई-वडील दोघेही हयात नसल्यास वधूच्या नावाने देण्यात येते. सामूहिक विवाहाचे आयोजन विवाह समारंभाच्या खर्चासाठी 2 हजार रुपये अनुदान दिले जाते. शुभमंगल सामूहिक नोंदणीकृत विवाह योजना संपूर्णपणे जिल्हा नियोजन विकास समितीमार्फत राबविण्यात येते. योजनेच्या लाभासाठी वधू महाराष्ट्रातील संबंधित जिल्ह्याची स्थानिक रहिवासी असावी, संबंधित व्यक्तीकडे दाखला असावा लागतो.\nराज्यात शिक्षक भरतीचा बोजवारा\nलालबागच्या राजाचा ८६ वा पाद्यपूजन सोहळा उत्साहात\nलग्नाच्या तिसऱ्याच दिवशी नवविवाहिता प्रियकरासोबत फरार\nसीमा प्रश्नावर भाजप का बोलत नाही\nझेडपी शाळांच्या दुरुस्तीसाठी दोनशे कोटी : पंकजा मुंडे\nलालबागच्या राजाचा ८६ वा पाद्यपूजन सोहळा उत्साहात\nसीमा प्रश्नावर भाजप का बोलत नाही\nझेडपी शाळांच्या दुरुस्तीसाठी दोनशे कोटी : पंकजा मुंडे\nदोन वेगळी उत्तर देताना झोपा काढता का", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/Suicide-Warning-for-Electricity-Amendment/", "date_download": "2019-06-20T15:20:22Z", "digest": "sha1:QYCHF6YAHBYOYODMAEJWX2FIXJDSD7AP", "length": 5063, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " वीजबिल दुरुस्तीसाठी आत्महत्येचा इशारा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › वीजबिल दुरुस्तीसाठी आत्महत्येचा इशारा\nवीजबिल दुरुस्तीसाठी आत्महत्येचा इशारा\nमागील सहा वषार्र्ंपासून वीजबिल दुरुस्तीसाठी सतत कार्यालयास अर्ज दाखल करणार्‍या ग्राहकाने वीजमंडळाच्या कारभारास कंटाळून वीज वितरण कंपनीस एका निवेदनाद्वारे आत्महत्येचा इशारा दिला आहे.\nसोनपेठ येथील संभाजीनगर परिसरातील पिठाची गिरणी चालवणार्‍या भीमराव महामुनी यांनी वीजबिल दुरुस्तीसाठी आत्महत्येचा इशारा दिला आहे. भीमराव यांना 2012 साली जून महिन्यात 14 हजार 790 रुपयांचे बिल आले. हे बिल दुरुस्त करण्यासाठी त्यांनी 24 जुलै 2012 साली वीज वितरण कंपनीकडे अर्ज दिला. या अर्जाची कुठलीही दखल न घेता वीज कंपनीने त्यांचे मीटर बंद केले. वारंवार विनंती अर्ज केल्यानंतर 10 हजार रुपये भरून त्यांचे मीटर चालू करून दिले. यानंतरही त्यांना वीजबिल दुरुस्त करून न देता दरमहा सरासरी 5 हजार रुपये बिल आकारल्या जाते.\nगेली सहा वर्षे महामुनी सरासरी बिल भरत आहेत. हे बिल दुरुस्त करून देण्यासाठी त्यांनी वीज वितरण कंपनीच्या मुख्य अभियंत्यापासून मुख्यमंत्र्यांपर्यंत विनंती अर्ज केले, पण वीजबिल दुरुस्तीकडे कंपनीचे कर्मचारी पूर्ण बिल भरा अन्यथा विद्युत पुरवठा खंडित करण्याच्या धमक्या देत आहेत. यामुुळेे महामुनी यांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार सोनपेठ, पोलिस स्टेशन सोनपेठ यांच्यासह वीज वितरण कंपनीच्या उप अभियंत्यास टपालाने चुकीच्या वाढत्या जास्त बिलाच्या दबावामुळे आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नसल्याचे नमूद केले आहे.\nराज्यात शिक्षक भरतीचा बोजवारा\nलालबागच्या राजाचा ८६ वा पाद्यपूजन सोहळा उत्साहात\nलग्नाच्या तिसऱ्याच दिवशी नवविवाहिता प्रियकरासोबत फरार\nसीमा प्रश्नावर भाजप का बोलत नाही\nझेडपी शाळांच्या दुरुस्तीसाठी दोनशे कोटी : पंकजा मुंडे\nलालबागच्या राजाचा ८६ वा पाद्यपूजन सोहळा उत्साहात\nसीमा प्रश्नावर भाजप का बोलत नाही\nझेडपी शाळांच्या दुरुस्तीसाठी दोनशे कोटी : पंकजा मुंडे\nदोन वेगळी उत्तर देताना झोपा काढता का", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Daily-Pudhari-Maha-Sarvekshan-Deep-Analysis/", "date_download": "2019-06-20T15:32:18Z", "digest": "sha1:7VOY42AZ3A62JWWX3LPVWFOLORHUF2A5", "length": 18119, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘महा’सर्वेक्षण: ‘आईना तो वही दिखायेगा, जैसे आप हो!’ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘महा’सर्वेक्षण: ‘आईना तो वही दिखायेगा, जैसे आप हो\n‘महा’सर्वेक्षण: ‘आईना तो वही दिखायेगा, जैसे आप हो\n‘राजकीय पक्ष आणि त्यांच्या कृतींचे प्रतिबिंब जनमत चाचण्यांत उमटत असते.’ जनमत चाचण्यांविषयीचे हे सार्वकालिक वचन आहे. ‘पुढारी’ने राज्यात केलेल्या व्यापक सर्वेक्षणात पडलेल्या प्रतिबिंबाचा विचार सत्तारूढ, विरोधी पक्ष व उभयतांचे नेते यांनी वरील वचनाच्या चौकटीत करावा. तो तसा झाला, तर त्यांना जनमत असे का व्यक्त झाले आहे, हे अधिक समजून घेता येईल. सर्वाधिक पसंतीच्या बाबतीत देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार अग्रभागी का आहेत ‘जलयुक्त शिवार’ नावाजले जात असताना ‘सेवा हमी कायदा’ फ्लॉप का आहे ‘जलयुक्त शिवार’ नावाजले जात असताना ‘सेवा हमी कायदा’ फ्लॉप का आहे ‘शेतकरी आत्महत्यां’चा विषय चिंताजनक वाटत असताना ‘ई-गव्हर्नन्स’च्या अंमलबजावणीत सरकारचे अपयश फार ठळकपणाने का पुढे येत नाही ‘शेतकरी आत्महत्यां’चा विषय चिंताजनक वाटत असताना ‘ई-गव्हर्नन्स’च्या अंमलबजावणीत सरकारचे अपयश फार ठळकपणाने का पुढे येत नाही या सार्‍या प्रश्‍नांची उत्तरे सरकारच्या आणि विरोधकांच्या कृतीवरून जनमताच्या पाहणीत प्रतिबिंबित झाली आहेत.\nमहाराष्ट्रात 2014 पूर्वीच्या चारही सरकारांमध्ये उपमुख्यमंत्री होता. या ��रकारमध्ये तो नाही. राज्याचा एकमेव आणि निर्विवाद चेहरा म्हणून देवेंद्र फडणवीसच पुढे आले. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात मोदींच्या बरोबरीने प्रचारसभा आणि नंतर महापालिका, जिल्हा परिषदा, नगरपरिषदा निवडणुकांत राज्यभरात प्रचार करीत देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाला यश मिळवून दिले आणि ‘फडणवीस फॅक्टर’ महाराष्ट्राच्या केंद्रस्थानी आणला. त्याचे प्रतिबिंब या पाहणीत दिसते आहे. सर्वाधिक टीका आणि बदनामीचे धनी निर्विवादपणाने अजित पवार होते. महाराष्ट्रात लागोपाठ पराभव स्वीकारल्यानंतर आरोपांच्या भडिमारातही मुख्यमंत्रिपदासाठीचा चेहरा म्हणून फडणवीसांनंतर अजित पवार यांचे नाव समोर येणे, हे आश्‍चर्यच आहे. तथापि, पक्षपातळीवर सर्वाधिक आंदोलने करून रस्त्यावरील असंतोष संघटित करीत जनतेत प्रमुख विरोधी पक्ष ही प्रतिमा उभी करण्यात राष्ट्रवादी काँग्रेस काही प्रमाणात यशस्वी झाल्याचे आकड्यांवरून स्पष्ट होते. याउलट, सत्तेत राहून विरोधकाची भूमिका बजावणारी शिवसेना आणि सरकार विरोधातील मुद्दे तापवत जनआक्रोश उभा करण्यासाठी फारसे हातपाय हलवताना न दिसलेला काँग्रेस पक्ष या दोघांच्या कृतीचे स्पष्ट चित्र या पाहणीत उमटलेले आहे. महाराष्ट्राच्या सत्तेच्या राजकारणात बिनीची भूमिका बजावणार्‍या काँग्रेस व शिवसेना या पक्षांना भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादीने पुरेसे मागे सोडल्याचे हा आरसा दाखवितो.\nमाध्यमे मते व्यक्त करीत असतानाच जनामनांत काय सूर आहे, त्याचाही वेध घेतच असतात. बर्‍याचदा मतभिन्नता असू शकते; परंतु जेव्हा पाहणी करून आकडेवारीतून वास्तव समोर येते, ते कठोर आणि नागवे असते. ते नाकारणे म्हणजे स्वतःच्या मनाची फसगत करण्यासारखे असते. म्हणूनच ही महाराष्ट्रव्यापी पाहणी राजकीय पक्षांना काही मुद्द्यांवर समाधान देणारी असेल. दुसर्‍या मुद्द्याबाबत चिंतन करायला भाग पाडणारी आहे.\nसंविधान धोक्यात आहे, दलित-मुस्लिम असुरक्षित आहेत, अशा प्रचाराच्या प्रचंड गदारोळातही सामाजिक सलोख्याचा मुद्दा सरकारच्या पहिल्या पाच अपयशाच्या मुद्द्यांत नाही, याबद्दल सुस्कारा टाकायचा की महिला अत्याचार आणि बेरोजगारी हे मुद्दे पहिल्या तीन अपयशांत मोडतात याचे चिंतन करायचे, हा निर्णय भारतीय जनता पक्ष आणि फडणवीसांना घ्यायचा आहे. ‘उद्योगांना प्रोत्साहन दे���्यास कमतरता’ हा मुद्दा लोकांना प्रकर्षाने भेडसावत नाही, याचा आनंद मानावयाचा की शेतकरी आत्महत्या हा मुद्दा क्रमांक एकचा आहे, याबाबतीत तातडीने ठोस पावले उचलायची, याचा निर्णय सत्तारूढ पक्षानेच घ्यायचा आहे.\nमराठा मोर्चे हा मुद्दा लोकांना सर्वात प्राधान्याचा का वाटतो आणि तुलनेत कोरेगाव भीमा खाली का गेलेला आहे, याचे उत्तर विरोधकांना शोधावे लागेल. मराठा मोर्चे शांततेने निघाले. त्यामुळे त्याचे अपील पोचले. कोरेगाव भीमाचा मुद्दा राजकीय नाही, हे पूर्णपणे पटविण्यात कदाचित विरोधी पक्ष अपयशी ठरले असावेत, असे जनतेला वाटत असावे. जनता ‘समस्या आणि राजकारण’ याची फारकत करू शकते, हाही अर्थ यातून प्रतिबिंबित होताना दिसतो.\nप्रभावी मंत्र्यांच्या यादीत फडणवीस, चंद्रकांत पाटील आणि पंकजा मुंडे आघाडीवर आहेत आणि बाकीचे मंत्री विशेषतः शिवसेनेच्या मंत्र्यांपैकी फक्त रामदास कदम यांचा ठळक उल्लेख सोडला, तर अन्य कोणताही मंत्री ठसा का उमटवू शकला नाही, याचा शोध शिवसेनेला आपल्या परस्परविरोधी भूमिकेच्या पार्श्‍वभूमीवर घ्यावा लागेल. तर काँग्रेसला अद्याप पृथ्वीराज आणि अशोक चव्हाण यांच्यानंतरचे प्रभावी नेतृत्व सापडलेले आहे, असे जनतेला वाटत नाही आणि राज ठाकरेंना अद्यापही महाराष्ट्राचा राज्यकर्ता या भूमिकेत बघण्यासाठी जनता तयार नाही, हाही या पाहणीचा अर्थ आहे.\nसरकारच्या कामगिरीबाबत गुण देताना सुमार आणि चांगले या दोन गटांत जनमत साधारणपणाने समान विभागले गेलेले असून, उत्तम म्हणणार्‍यांची संख्या त्याच्यापेक्षा कमी आहे. याचा अर्थच अद्याप सरकारला करण्यासारखे खूप आहे, असा स्पष्ट संदेश देतानाच जनतेने विरोधकांनाही तुम्हाला बराच टप्पा गाठायचा आहे, हेही सुचविले आहे.\nजनमत पाहणी हा आरसा आहे आणि ‘आईना तो वही दिखायेगा, जैसे आप हो\nदि. 4 एप्रिल ते 25 एप्रिल अशा तीन आठवड्यांच्या कालावधीत ‘पुढारी’च्या वार्ताहरांनी हे सर्वेक्षण पार पाडले. यासाठी प्रत्येक वार्ताहर साधारणपणे 50 लोकांना भेटला. या लोकांना त्यांनी प्रत्येकी 10 प्रश्‍न विचारले. या सर्व प्रश्‍नांची उत्तरे ‘पुढारी’ने बनविलेल्या एका विशेष अ‍ॅपमध्ये साठवली गेली. हे अ‍ॅप इंटरनेटच्या मदतीशिवाय चालत असल्याने अगदी ग्रामीण व दुर्गम भागांतसुद्धा पोहोचता आले. प्रामुख्याने ‘पुढारी’च्या कार्यक्षेत्र���तील 25 जिल्ह्यांमध्ये ही पाहणी झाली. प्रत्येक सहभागी व्यक्तीचा मोबाईल नंबर नोंदविण्यात आला, ज्यामुळे सर्वेक्षणामध्ये कोणत्याही प्रकारचा फेरफार करण्यास वाव राहिला नाही. महिला व पुरुषांचे प्रमाण सारखे राहावे, अशा सूचना होत्या; मात्र प्रत्यक्षात ते थोडेसे पुरुषांकडे झुकले. हे सर्वेक्षण करताना सर्व वयोगटांतील व्यक्तींना भेटणे बंधनकारक होते. प्रत्येक वार्ताहराच्या एकूण 50 सर्व्हेपैकी प्रत्येकी 14 व्यक्ती या अनुक्रमे 18 ते 30, 30 ते 40, 40 ते 50 या वयोगटांतील असतील, याची खबरदारी घेतली गेली. तर उरलेल्या आठ व्यक्ती या 50 वर्षे वयाच्या वरील होत्या. एकाच घरातील वा एकाच भागातील जास्त व्यक्ती असू नयेत, यासाठी वेगवेगळी गावे व विभाग कव्हर करायचे ठरविले होते. समाजातील सर्व घटक समाविष्ट व्हावेत, यासाठी लोकांचे व्यवसाय व शिक्षण ही माहितीदेखील घेतली गेली. ही सर्व माहिती रोजच्या रोज ‘पुढारी’च्या सर्व्हरवर जात होती.\nसर्वेक्षण संपल्यानंतर ‘पुढारी अ‍ॅनॅलिटिक्स टीम’ने ‘बिग डाटा अ‍ॅनॅलिटिक्स’ या तंत्राचा वापर करून संगणकीय पद्धतीने वेगवेगळी निरीक्षणे नोंदविली. ‘पुढारी’च्या संपादकीय टीमने आपल्या अनुभवाचा वापर करून योग्य ते निष्कर्ष काढले, जे आज आम्ही तुमच्यासमोर ठेवले आहेत.\nवाचा : ‘महा’सर्वेक्षणाचे इन्फोग्राफिक्स: आता निवडणूक झाली, तर...\nवाचा : पुढारीचे ‘महा’सर्वेक्षण: लोक सरकारवर नाराज; पण...\nवाचा : पुढारीचे ‘महा’सर्वेक्षण: आता फडणवीस फॅक्टर\nवाचा : युती-आघाडीचे राजकारण अटळ\nवाचा : जनतेच्या मनाचा ठाव घेणारा व्यापक सर्व्हे : डॉ. योगेश जाधव\nराज्यात शिक्षक भरतीचा बोजवारा\nलालबागच्या राजाचा ८६ वा पाद्यपूजन सोहळा उत्साहात\nलग्नाच्या तिसऱ्याच दिवशी नवविवाहिता प्रियकरासोबत फरार\nसीमा प्रश्नावर भाजप का बोलत नाही\nझेडपी शाळांच्या दुरुस्तीसाठी दोनशे कोटी : पंकजा मुंडे\nलालबागच्या राजाचा ८६ वा पाद्यपूजन सोहळा उत्साहात\nसीमा प्रश्नावर भाजप का बोलत नाही\nझेडपी शाळांच्या दुरुस्तीसाठी दोनशे कोटी : पंकजा मुंडे\nदोन वेगळी उत्तर देताना झोपा काढता का", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Negligence-of-municipality-administration-with-the-refinery-of-Mithi-river-water/", "date_download": "2019-06-20T15:30:20Z", "digest": "sha1:A64XS7JL4GBPZJ4CFHV6XWIOBMPKY2AX", "length": 6795, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कोट्यवधी रुपये खर्चून मिठीचे पाणी अशुद्धच! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › कोट्यवधी रुपये खर्चून मिठीचे पाणी अशुद्धच\nकोट्यवधी रुपये खर्चून मिठीचे पाणी अशुद्धच\nमिठी नदीच्या विकासावर करोडो रुपये खर्च करण्यात आले आहेत. पण मिठीच्या पाण्याच्या शुध्दीकरणाकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे मिठीचे पाणी अशुध्द करणार्‍या आरएमसी प्लॅन्ट बंद करण्याची मागणी बुधवारी भाजपाने स्थायी समितीत लावून धरली. अखेर याबाबत चौकशी करण्यात येईल, असे पालिका प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.\nपावसाळ्यापुर्वी मिठी नदीसह नालेसफाई करण्याचे प्रस्ताव बुधवारी स्थायी समितीच्या मंजूरीसाठी सादर करण्यात आले होते. यावेळी भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी मिठी नदीतील पाण्याच्या निकृष्ठ दर्जाकडे स्थायी समितीचे लक्ष वेधले. मिठी नदीच्या पात्रात आरएमसी या सिमेंट मिक्स करणार्‍या प्लॅन्टचे सपेद रंगाचे अशुध्द पाणी मिठीमध्ये सोडले जाते. त्याशिवाय अन्य छोट्या कारखान्याचे सांडपाणी मिठी नदीतच सोडले जात असल्यामुळे मिठी नदीचे पाणी अशुध्द झाल्याचे कोटक यांनी यांनी सांगितले. तर, शिवसेनेच्या मिलिंद वैद्य यांनी मिठी नदी व नाल्यातील गाळ उपसण्यासाठी दगड-माती टाकून रॅम्प बनवण्यात येतो. पण गाळ काढल्यानंतर कंत्राटदार हा रॅम्प तसाच ठेवत असल्यामुळे पावसाळ्यात पाण्याचा निचरा जलद होत नाही. त्यामुळे कंत्राटदारांच्या कामाकडे पालिकेने लक्ष द्यावे, अशी मागणीही वैद्य यांनी केली.\nमिठी नदी असो अथवा नाले यातील 100 टक्के गाळ कधीच काढला जात नाही. त्यामुळे पहिल्या पावसात मुंबईत ठिकठिकाणी पाणी तुंबते. पालिका प्रशासन मात्र 100 टक्के गाळ काढल्याचा नेहमीच दावा करते, असा आरोप विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला. नालेसफाईतील भेष्टाचारामुळे पालिकेकडे बघण्याचा दृष्टीकोण बदलला आहे. त्यामुळे नालेसफाईत काही घोटाळा होत नाही ना, याकडे प्रशासनाने काळजीपूर्वक लक्ष द्यायला हेव, असे मत स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर यांनी व्यक्त केले. अखेर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय मुखर्जी यांनी मिठी नदीच्या पात्रात सोडण्यात आलेल्या आरएमसी प्लॅटची तपासणी करून, त्याचा अहवाल स्थायी समितीला सादर करण्यात येईल. जर आरएमसी प्लॅटमुळे पाणी अशुध्द होत असेल तर, हे प्लॅन्ट बंद करण्याबाबत निर्णय घेणार असल्याचे मुखर्जी यांनी यावेळी स्पष्ट केले.\nराज्यात शिक्षक भरतीचा बोजवारा\nलालबागच्या राजाचा ८६ वा पाद्यपूजन सोहळा उत्साहात\nलग्नाच्या तिसऱ्याच दिवशी नवविवाहिता प्रियकरासोबत फरार\nसीमा प्रश्नावर भाजप का बोलत नाही\nझेडपी शाळांच्या दुरुस्तीसाठी दोनशे कोटी : पंकजा मुंडे\nलालबागच्या राजाचा ८६ वा पाद्यपूजन सोहळा उत्साहात\nसीमा प्रश्नावर भाजप का बोलत नाही\nझेडपी शाळांच्या दुरुस्तीसाठी दोनशे कोटी : पंकजा मुंडे\nदोन वेगळी उत्तर देताना झोपा काढता का", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/The-burnt-still-open-today/", "date_download": "2019-06-20T15:12:05Z", "digest": "sha1:3LGI7XIADD2VRJD4AC6C6BYEJ6O2BHB3", "length": 7224, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जळीतग्रस्त आजही उघड्यावर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › जळीतग्रस्त आजही उघड्यावर\nबिबवेवाडी : अनिल दाहोत्रे\nमार्केटयार्डमधील आंबेडकरनगर वसाहत येथील 74 झोपड्या जळून तब्बल पंधरा दिवस झाले तरी प्रशासनाकडून कोणत्याही स्वरूपाची ठोक मदत जळीतग्रस्तांना मिळाली नाही. जळीतग्रस्त उघड्यावर आपला संसार करीत आहेत. महापालिका व शासनाकडून तात्पुरती (पत्रे, लाकूड, वासे) इत्यादी मदत घेण्यास जळीतग्रस्तांनी नकार दिला आहे. परिणामी 74 जळीतग्रस्त आजही उघड्यावर संसार करत आहेत.\nआंबेडकरनगर येथे 21 एप्रिल 2018 रोजी सकाळी लागलेल्या आगीत 74 झोपड्या आगीच्या खाक झाल्या होत्या. या आगीत अनेकांचे संसार पूर्ण जाळले आहेत. चार लग्नघरातील नववधूला लागणारा संसार जळला. भांडी, कपडे, सोने, पैसा आगीत जाळून खाक झाला. काबाडकष्ट करून जगणार्‍या काही नागरिकांना एकवेळच्या अन्नाचीसुद्धा व्यवस्था करणे अवघड झाले आहे. जळालेल्या झोपड्या उभारण्याकरिता तात्पुरते मदत म्हणून महापालिकेकडून देण्यात आलेले पत्रे व बाबू घेण्यास जळीतग्रस्तांनी नकार दिला आहे. महापालिका व राज्यशासनाकडून पक्की घरे बांधून मिळण्याची मागणी येथील जळीतग्रस्त करीत आहेत.\nडोक्यावर साडी व पडद्याच्या आधाराचे छत्र, त्याच्याच खाली दगडावर चूल उभारून मिळालेल्या तुटपुंज्या मदतीने जळीतग्रस्त जगत आहेत. शासनाच्या एसआरए योजनेतून मदत कार्य होऊ शकते. त्याचा पाठपुरावा सुरू आहे, असे तहसीलदार गीता दळवी यांनी सांगितले. जळीतग्रस्तांसाठी आमदार माधुरी मिसाळ, नगरसेवक मानसी देशपांडे, सुनील कांबळे, राजें��्र शिळीमकर, अनुसया चव्हाण, विविध सामाजिक संस्था, सतीश मिसाळ प्रतिष्ठान, राष्ट्रवादी पुणे शहर, ढोले पाटील प्रतिष्ठान, पवार प्रतिष्ठान, महेश सेवा संघ अश्विनी कदम, मोहिते प्रतिष्ठान, दीपक मानकर यांच्यासह विविध सेवाभावी व सामाजिक संस्थांकडून आर्थिक मदत करण्यात आली आहे.\nप्रभाग 36, सर्व्हे 570 मध्ये 74 नागरिकांचे नुकसान झाल्याची माहिती क्षेत्रीय कार्यालयाकडून मिळाली आहे. पालकमंत्री गिरीश बापट व मंत्री दिलीप कांबळे व मुख्यमंत्र्यांशी बोलून लवकरात लवकर आंबेडकरनगरमध्ये एसआरए योजनेच्या माध्यमातून जळीतग्रस्तांचे पुनर्वसन करण्यासाठी कटिबद्ध असून, नागरिकांनी तात्पुरती सोय महापालिकेच्या माध्यमातून घ्यावी असे आमदार माधुरी मिसाळ यांनी सांगितले. आमदारांच्या माध्यमातून व महापालिका माध्यमातून मदतकार्य सुरू आहे. जळीतग्रस्तांना आवश्यक त्या मागणीची पूर्ण करण्याचे काम सुरू आहे, असे नगरसेविका मानसी देशपांडे व सुनील कांबळे यांनी सांगितले.\nराज्यात शिक्षक भरतीचा बोजवारा\nलालबागच्या राजाचा ८६ वा पाद्यपूजन सोहळा उत्साहात\nलग्नाच्या तिसऱ्याच दिवशी नवविवाहिता प्रियकरासोबत फरार\nसीमा प्रश्नावर भाजप का बोलत नाही\nझेडपी शाळांच्या दुरुस्तीसाठी दोनशे कोटी : पंकजा मुंडे\nलालबागच्या राजाचा ८६ वा पाद्यपूजन सोहळा उत्साहात\nसीमा प्रश्नावर भाजप का बोलत नाही\nझेडपी शाळांच्या दुरुस्तीसाठी दोनशे कोटी : पंकजा मुंडे\nदोन वेगळी उत्तर देताना झोपा काढता का", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Regarding-canceling-license-from-agriculture-Suspension/", "date_download": "2019-06-20T16:03:21Z", "digest": "sha1:KRL4LL5J7R5UG5IBFWNOOFLBMSTRCMIH", "length": 10147, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘कृषी’कडून परवाना रद्दपेक्षा निलंबनावरच भर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › ‘कृषी’कडून परवाना रद्दपेक्षा निलंबनावरच भर\n‘कृषी’कडून परवाना रद्दपेक्षा निलंबनावरच भर\nकृषी विभागाच्या भरारी पथकाने कृषी औषध-बियाणे वितरक व विक्रेत्या कृषी सेवा केंद्रांची तपासणी केली. त्यावेळी जिल्ह्यातील 38 कृषी सेवा केंद्रांवर विविध उणिवा, त्रुटी आढळल्या होत्या. त्यामुळे संबंधित कृषी सेवा केंद्रांचा परवाना तात्पुरता निलंबित केला होता. गंभीर बाबीतही कठोर कारवाई झाली नाही. अशावेळी परवाने रद्द करण्याऐवजी निलंबित करण्यात आले. त्यामु��े या कारवाईबाबत साशंकता व्यक्‍त होत आहे.\nकृषी विभागाच्या भरारी पथकाने बियाणे, औषधे विक्री करणार्‍या कृषी सेवा केंद्रांची नुकतीच तपासणी केली. या तपासणीत साठा व भाव फलक जाहीर न करणे, बियाणे खरेदी बिले नसल्याने जावली तालुक्यात कृषीरत्न अ‍ॅग्रो हायटेक, कुडाळ या कृषी सेवा केंद्राचा परवाना निलंबित करण्यात आला. काही कृषी सेवा केंद्रांकडून किटकनाशक नियंत्रण आदेश व किटकनाशक नियमांचे उल्‍लंघनदेखील झाले. त्यामध्ये स्टेप्टोसायक्लिन उगमपत्र नसल्याने चौंडेश्‍वरी अ‍ॅग्रो एजन्सीज नागठाणे (ता. सातारा); कराड तालुक्यातील गणेश एजन्सीज, श्रीराम अ‍ॅग्रो सेल्स अ‍ॅन्ड सर्व्हिसेस नारायणवाडी (पाचवड फाटा), श्रीराम कृषी सेवा केंद्र, सुपर मार्केट शनिवार पेठ, सर्वोदय कृषी सेवा केंद्र उंब्रज, मे. शिंदे आणि कंपनी ओंड, कृषीभूषण, गाळा नं.3 धर्मवीर संभाजी भाजी मार्केट, मे. राहूल कृषी उद्योग केंद्र शनिवार पेठ; पांडुरंग कृषी उद्योग मेन रोड (कोरेगाव), जाधव अ‍ॅग्रो एजन्सीज महात्मा फुले, शॉपिंग सेंटर गाळा नं. अ-6 (फलटण); सिध्दीविनायक अ‍ॅग्रो एजन्सीज, भिलार (ता. महाळेश्‍वर) या कृषी सेवा केंद्रांवर कारवाई झाली.\nअनुदानित खत विक्री करताना पॉज मशिनचा वापर करणे शासनाने बंधनकारक केले आहे. अशा खताची विक्री करत असताना संबंधित शेतकर्‍याकडून सात-बारा व आधार कार्ड क्रमांक घेणे बंधनकारक आहे. बरेच वितरक ही प्रक्रिया पार पाडून खतांची विक्री करत नाहीत. परिणामी शेेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान होत आहे. पॉझ मशिनमुळे संबंधित दुकानदाराने खरेदी-विक्री केलेल्या खताचा हिशेब राहणार आहे. मात्र, या गोष्टीला बगल देण्यासाठी पॉज मशिन वापरण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. यातून साठेबाजी किंवा काळाबाजार होण्याचीची दाट शक्यता असते. पॉज मशिन न वापरणार्‍या 28 कृषी सेवा केंद्रांवरही कारवाई झाली. त्यामध्ये कराड तालुक्यात यशवंतराव मोहिते सहकारी साखर कारखाना (वाठार), श्रध्दा फर्टिलायझर ओंड या केंद्रावर कारवाई झाली.\nयाच तालुक्यातील आदिनाथ कृषी सेवा केंद्र (घारेवाडी), कृषीमित्र कृषी सेवा केंद्र (विंग), लक्ष्मी कृषी सेवा केंद्र (येरवळे), साई अ‍ॅग्रो एजन्सीज (उंब्रज), ऋतु अ‍ॅग्रो एजन्सीज (मसूर) याठिकाणी दोनवेळा कारवाई करण्यात आली. खंडाळा तालुक्यातील कृषी पंढरी (लोणंद), श्री गणेश अ‍ॅग्रो एजन्सी (अंदोरी), श्रीनाथ अ‍ॅग्रोटेडर्स (खंडाळा); जावली तालुक्यातील कृषीरत्न अ‍ॅग्रो हायटेक (कुडाळ) लक्ष्मी कृषी सेवा केंद्र (केळघर), योगेश बजरंग पार्टे (केळघर); खटाव तालुक्यातील अथर्व अ‍ॅग्रो एजन्सीज (शेनवडी), हांगे अ‍ॅग्रो केअर सेंटर (पुसेसावळी), लक्ष्मी कृषी सेवा केंद्र (कलेढोण), राज ट्रेडर्स (बुध), शेतकरी कृषी सेवा केंद्र (विसापूर), श्रीविजय अ‍ॅग्रो सर्व्हिेसेस (भोसरे), श्री स्वामी समर्थ अ‍ॅग्रो (डिस्कळ), मे. विघ्नेश कृषी उद्योग (काटकरवाडी); जय हनुमान कृषी सेवा केंद्र (बोरगाव) अशी कारवाई झालेल्यांची नावे आहेत. यापैकी काहीजणांकडून गंभीर बाबी घडल्या आहेत. त्यांचे परवाने कायमचे रद्द करण्याऐवजी काही महिन्यांपुरते तात्पुरता परवाना निलंबित करण्यात आले. त्यामुळे या कारवाईकडे संशयाने पाहिले जात आहे. खते, औषधे, बियाणांमध्ये शेतकर्‍यांना फसवणार्‍या व लुबाडणार्‍या दुकानदारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.\nकृषी योजनांसाठी यापुढे शेतकऱ्यांसाठी एक अर्ज योजना\nराज्यात शिक्षक भरतीचा बोजवारा\nलालबागच्या राजाचा ८६ वा पाद्यपूजन सोहळा उत्साहात\nलग्नाच्या तिसऱ्याच दिवशी नवविवाहिता प्रियकरासोबत फरार\nसीमा प्रश्नावर भाजप का बोलत नाही\nकृषी योजनांसाठी यापुढे शेतकऱ्यांसाठी एक अर्ज योजना\nलालबागच्या राजाचा ८६ वा पाद्यपूजन सोहळा उत्साहात\nसीमा प्रश्नावर भाजप का बोलत नाही\nझेडपी शाळांच्या दुरुस्तीसाठी दोनशे कोटी : पंकजा मुंडे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/bajhar-samiti-solapur-election/", "date_download": "2019-06-20T15:11:33Z", "digest": "sha1:RMYZ6HYR3KW74PPVQLHJBCNN6QQ2I35E", "length": 5482, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शहर हद्दीतील वगळलेल्या १४ गावांचा समावेश होणार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › शहर हद्दीतील वगळलेल्या १४ गावांचा समावेश होणार\nशहर हद्दीतील वगळलेल्या १४ गावांचा समावेश होणार\nसोलापूर कृषी उत्पन्‍न बाजार समितीच्या निवडणुका आता थेट शेतकर्‍यांमधून घेण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे सात-बारा उतारा असणार्‍या आणि कार्यक्षेत्रात असणार्‍या शेतकर्‍यांना मतदानाचा अधिकार मिळणार आहे; मात्र शहर हद्दीतील काही गावे या मतदार यादीतून वगळण्यात आली होती. त्या गावांविषयी कायद्यात ज्याप्रमाणे तरतूद आहे, त्याप्रमाणे समाविष्ट केली जातील, अशी माहिती जिल��हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली आहे.\nसोलापूर कृषी उत्पन्‍न बाजार समितीसाठी सध्या प्रारूप याद्या तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे यावर येणार्‍या हरकती आणि आक्षेप यांची कायदेशीर पडताळणी करुन जे योग्य आहे त्याविषयी कायद्याच्या चाकोरीत राहून योग्य निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे कोणतीही गावे वगळली नव्हती अथवा वगळण्याचा प्रश्‍न येत नाही. त्यामुळे कोणीच गैरसमज करुन घेऊ नये, असे जिल्हाधिकारी भोसले यावेळी म्हणाले. सध्या तयार होत असलेल्या मतदार याद्या या अंतिम नाहीत, त्या प्रारुप आहेत. त्यामुळे त्या अंतिम होईपर्यंत योग्य बदल केले जातील, असेही ते यावेळी म्हणाले. ज्या शेतकर्‍यांच्या नावे किमान दहा गुंठे जमीन आहे अशा सर्व शेतकर्‍यांना मतदानाचा अधिकार आहे. त्यामुळे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात येणार्‍या दक्षिण आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील सर्व शेतकर्‍यांचा समावेश या मतदार याद्यांमध्ये होणार आहे. त्यामुळे या मतदार याद्या अंतिम होईपर्यंत कोणीही गैरसमज करुन घेऊ नये, असेही प्रशासनाने म्हटले आहे.\nराज्यात शिक्षक भरतीचा बोजवारा\nलालबागच्या राजाचा ८६ वा पाद्यपूजन सोहळा उत्साहात\nलग्नाच्या तिसऱ्याच दिवशी नवविवाहिता प्रियकरासोबत फरार\nसीमा प्रश्नावर भाजप का बोलत नाही\nझेडपी शाळांच्या दुरुस्तीसाठी दोनशे कोटी : पंकजा मुंडे\nलालबागच्या राजाचा ८६ वा पाद्यपूजन सोहळा उत्साहात\nसीमा प्रश्नावर भाजप का बोलत नाही\nझेडपी शाळांच्या दुरुस्तीसाठी दोनशे कोटी : पंकजा मुंडे\nदोन वेगळी उत्तर देताना झोपा काढता का", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/topic/%E0%A4%8F%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%B2-%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8/", "date_download": "2019-06-20T15:09:22Z", "digest": "sha1:WP4PE5B4JEZQVPTPQN4WMML3O5X23A5D", "length": 16007, "nlines": 143, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "एअरटेल युजर्स – Latest News Information in Marathi | ताज्या बातम्या, Articles & Updates on एअरटेल युजर्स | Photos & Videos | लेटेस्टली", "raw_content": "गुरूवार, जून 20, 2019\nHappy Birthday CSMT: ऐतिहासिक अशा सीएसएमटी स्थानकाची 132 वर्ष पूर्ण, पाहा अविस्मरणीय फोटो\nDabholkar Murder Case: अॅड. संजीव पुनाळेकर यांना 23 जूनपर्यंत सीबीआय कोठडी\nठाणे: भिवंडी येथे 23 वर्षीय महिलेची हत्या; काही तास 6 महिन्यांचा मुलगा आईच्या मृतदेहापाशी एकटाच बसला\nराज्यातील सगळ्या बोर्डांच्या शाळेत मराठी भाषा शिकवणे अनिवार्य, मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांची घोषणा\nहिमाचल प्रदेशात बसला भीषण अपघात, 25 प्रवाशांचा मृत्यू\nओडिशा मध्ये चालती ट्रेन पकडण्याच्या नादात या प्रवाशासोबत झाले असे काही, थरारक दृश्य सीसीटीव्हीत झाले कैद\nAir India च्या विमानाला दोन तास उशीर, जेवणाचा डब्बा धुण्यावरून पायलट आणि कर्मचाऱ्यांमध्ये राडा\nरामदास आठवले यांची विनोदी कविता ऐकून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राहुल गांधी, सोनिया गांधी खळखळून हसले\nओम बिरला यांची 17 व्या लोकसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड\nराफेल विमानाची जागा घेणार Dassault Aviation चं सर्वात शक्तीशाली नवं लढाऊ विमान; Airbus सोबत करार\nअमेरिका: 90 लाख डॉलर्स साठी मैत्रीवर कलंक 18 वर्षीय तरुणीने केली जवळच्या मैत्रिणीची हत्या\nमहिला डॉक्टरने सोशल मिडीयावर पोस्ट केले बिकीनितील फोटो; मेडिकल कौन्सिलला आला राग, कारवाई करत परवाना रद्द (Photos)\nअमेरिका: Las Dallas शहरात एकाच भारतीय कुटुंबातील चार जणांची गोळी झाडून हत्या, पोलिसांचा तपास सुरु\n 5 चिमुरड्यांची हत्या करून, 9 दिवस मृतदेह घेऊन फिरणाऱ्या बापाला फाशी; पत्नीने केली शिक्षा रद्द करण्याची मागणी\nGoogle Pay Tez Shots गेम खेळून जिंका 2000 रुपये; जाणून घ्या गेम खेळण्याची पद्धत\nWhatsApp ने सादर केले 'हे' भन्नाट फीचर; चुकीच्या व्यक्तिला पाठवला जाणार नाही मेसेज अथवा फोटो\nजंक फूड खाणे, नखं चावणे यांसारख्या वाईट सवयी असल्यास शॉक देणारं Pavlok Bracelet; पहा काय आहे किंमत आणि फिचर्स\nTata Motors ची Tigor ऑटोमेटिक लाँच, किंमत 6.39 लाखांपासून सुरु\nफोटोशॉप आणि एडिट केलेले फोटोज ओळखणारं Adobe चे नवे AI Tool\nMahindra Cars 1 जुलै पासून महागणार; इतक्या वाढणार किंमती\nMicromax सहसंस्थापकांनी सादर केली भारतातील पहिली Artificial intelligence इलेक्ट्रिक बाइक; 1000 मध्ये करा बूक, जाणून घ्या वैशिठ्ये\nपॅडल न मारताही तब्बल 65 km चालते ही सायकल; कुलूप नव्हे, पासवर्ड टाकल्यावर होते लॉक-अनलॉक\nआजपासून वाहनांच्या किंमती महागल्या; थर्ड पार्टी विम्यात झाली वाढ, जाणून घ्या नवे दर\nBattRE ने सादर केली वजनाने सर्वात हलकी इलेक्ट्रिक स्कूटर; एकदा चार्ज केल्यावर धावेल 90 किमी, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत\nICC World Cup 2019 मधून बाहेर पडल्यानंतर भावूक झालेल्या शिखर धवन साठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खास ट्विट\nInd vs Pak, ICC World Cup 2019 सामन्यावेळी रणवीर सिंह खेळाडू-सामना अधिकाऱ्यांच्या क्षेत्रात दिसला, ICC ने दिले स्पष्टीक��ण\nICC World Cup 2019: विजय शंकर याला 3D नजर बाधा, सोशल मीडियात Netizens ची तिरकस प्रतिक्रिया\nICC World Cup 2019: भारतीय क्रिकेट संघाला दुसरा झटका; विजय शंकर दुखापतग्रस्त\nIND vs ENG मॅचसाठी भारतीय संघ होणार 'केशरी'; Team India वरही भगव्या रंगाची छाप असल्याचा Netizens चा सूर\nBigg Boss Marathi 2, Episode 26 Preview: बिग बॉसच्या घरातील ग्लॅमडॉल हीना पांचाळ साठी अभिजित बिचुकले यांनी गायले 'हे' गाणे (Watch Video)\nSmile Please Shwaas De Song: मुक्ता बर्वे आणि ललित प्रभाकर यांच्या 'स्माईल प्लिज' सिनेमातील 'श्वास दे' गाणे रसिकांच्या भेटीला\n'या' कारणामुळे तैमूरला करिना कपूर युरोप येथे सोडून मुंबईत दाखल\nVaani Kapoor हिचा Sun Bath घेताना छायाचित्रं पाहून चाहते फिदा; पांढऱ्या रंगातील Bikini Photo व्हायरल\nInternational Yoga Day 2019: बॉलिवूडच्या या '5' हॉट अभिनेत्री फिटनेससाठी करतात योगा; पहा व्हिडिओज\nInternational Yoga Day 2019 निमित्त जाणून घ्या सूर्य नमस्कार घालण्याच्या स्टेप्स आणि फायदे\nYoga Day 2019 Wishes: जागतिक योग दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठमोळी ग्रिटिंग्स, SMS, GIFs, Images, WhatsApp Status and Messages\nInternational Yoga Day 2019 निमित्त जगातील सर्वात कमी उंचीची महिला ज्योती अमगे हिने केला योगासनांचा सराव (Watch Video)\nInternational Yoga Day 2019: योगा करताना या 10 गोष्टींचा नक्की करा विचार, नाहीतर फायदा होण्याऐवजी शरीरावर होईल दुष्परिणाम\nआग्रा मधील असे एक ठिकाण जेथे मृत व्यक्तीला त्याच्याच घरात पुरावे लागते, याबद्दल अधिक जाणून घ्या\nनरेंद्र मोदींची क्रिकेट चाहत्यांमध्येही क्रेझ; Modi Mask घालून केला डान्स (Video Viral)\nप्रेमिकांसाठी XXX वेबसाइट Youporn.com ची खास ऑफर, आपल्या जोडीदाराला 20 लाख लोकांसमोर करा हटके प्रपोज\nमहिलांनी लसूण सोलण्यासाठी 'या' सोप्या पद्धतीचा वापर करा, वाचेल वेळ (Watch Video)\nTEAM INDIA साठी पूनम पांडे हिचा इन्स्टाग्रामवर STRIP TEASER; व्हिडिओ जरा जपूनच पाहा\nनव्या मानवी प्रजातीचे अवशेष पाहून शास्त्रज्ञही थक्क; वैशिष्ठ्ये वाचून व्हाल हैराण\nHD Photos: मलाईका अरोडा आणि जान्हवी कपूर यांचा हॉट जिम लुक चाहत्यांना करत आहे घायाळ\nHD Photos: मलाईका अरोडा आणि जान्हवी कपूर यांचा हॉट जिम लुक चाहत्यांना करत आहे घायाळ\n‘जिवलगा’साठी स्वप्नील जोशी आणि सिद्धार्थ चांदेकर यांनी घेतलं पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं दर्शन\nInternational Kite Festival 2019 : आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवात रंगीबेरंगी पतंगांनी सजले आकाश \nमिताली बोरुडे : राज ठाकरेंची होणारी सून कुण्या सेलिब्रिटी, अभिनेत्रीपेक्षाही कमी सुंदर नाही\nAirtel Prepaid Recharge: 249 रुपयांच्या प्लॅनमध्ये खास बदलासह 'एअरटेल'ने सादर केला 129 रुपयांचा नवा प्लॅन; पहा काय आहेत सुविधा\nएअरटेलने आपल्या पोस्टपेड प्लॅनमध्ये मोठा बदल केला आहे. त्याचबरोबर आता युजर्ससाठी एअरटेलने नवा प्रीपेड प्लॅन सादर केला आहे.\nICC World Cup 2019 मधून बाहेर पडल्यानंतर भावूक झालेल्या शिखर धवन साठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खास ट्विट\nHappy Birthday CSMT: ऐतिहासिक अशा सीएसएमटी स्थानकाची 132 वर्ष पूर्ण, पाहा अविस्मरणीय फोटो\nDabholkar Murder Case: अॅड. संजीव पुनाळेकर यांना 23 जूनपर्यंत सीबीआय कोठडी\nठाणे: भिवंडी येथे 23 वर्षीय महिलेची हत्या; काही तास 6 महिन्यांचा मुलगा आईच्या मृतदेहापाशी एकटाच बसला\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://spsnews.in/?p=4845", "date_download": "2019-06-20T15:39:17Z", "digest": "sha1:VHFH2LXZEJA5ZCCGERJCULPMHAPK3P6S", "length": 71002, "nlines": 134, "source_domain": "spsnews.in", "title": "शाहूवाडी पोलिसांची शेंबवणेत धडक कारवाई | | SPSNEWS", "raw_content": "\nशासनाच्या विकास योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा- जिल्हाधिकारी दौलत देसाई\nपावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी १०.२३ कोटींचा निधी :आम.सत्यजित पाटील\nबांबवडे विद्यामंदिरात दफ्तर व शालेय साहित्याचे वाटप\nबांबवडे विद्यामंदिरात दफ्तर व शालेय साहित्याचे वाटप\nचिमुकल्यांचा किलबिलाट पाहण्यासाठी जमला जनसमुदाय\nशाहूवाडी पोलिसांची शेंबवणेत धडक कारवाई\nशाहूवाडी पोलिसांनी शेंबवणे पैकी नवलाईवाडी (ता. शाहूवाडी) परिसरात अवैध तीन पानी जुगार अड्डयावर कारवाई करून साडेसहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. यामध्ये अवैध जुगार साहित्यासह रोख रक्कम, चारचाकी दोन वाहने, दोन मोटारसायकलिंचा समावेश आहे. जुगार खेळताना आढळून आलेले नऊजण व दोन मद्य तस्कर मिळून अकरा जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहूवाडी-मलकापूर पोलीस ठाण्यापासून दक्षिणेस चाळीस किलोमीटर अंतरावर दुर्गम भागातील शेंबवणे पैकी नवलाईवाडी (ता. शाहूवाडी) येथे बंडू बाबू पाणकर यांच्या घरात अवैधरित्या तीन पानी जुगार खेळला जात असल्याची गोपनीय माहिती गुरुवारी दुपारी पोलीस निरीक्षक रानमाळे यांना मिळाली. रात्रभर चालणाऱ्या या जुगाराच्या खेळात मोठी आर्थिक उलाढाल होत असल्याची माहितीही खबऱ्याकडून मिळाल्याने रानमाळे यांनी वरीष्ठ अधिकाऱ्यांना याची तात्काळ माहिती दिली. यावेळी वरिष्ठांकडून परवानगी घेऊन पो. नि. रानमाळे यांनी सहकाऱ्यांना सोबत घेऊन शुक्रवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास या जुगार अड्डयावर छापा टाकला. यावेळी किशोर मारूती कांबळे (वय ३५, रा. गावडी, ता. शाहूवाडी), अमोल प्रताप पाटील, (वय ३५, रा. शिवाजी चौक, निपाणी) तानाजी पांडुरंग पवार (वय ३१, रा. पारिवणे, ता. शाहूवाडी), सुनील मधुकर शेटके (वय ५१, रा. राजारामपुरी, कोल्हापूर), नारायण कृष्णा सातपुते (वय ३५, रा. कळे, ता. पन्हाळा), विजय विश्वनाथ कोठावळे (वय ३२), प्रमोद पांडुरंग कांबळे (वय४०, दोघेही रा. गजापूर, ता. शाहूवाडी), उत्तम दादू कांबळे (वय ३३, रा. कुंभवडे, ता. शाहूवाडी), भरत बंडू पाणकर (वय ४५, रा. शेंबवणे पैकी नवलाईवाडी, ता. शाहूवाडी) हे नऊजण गोलाकार कडे करून पैसे लावून तीन पानी जुगार खेळताना पोलिसांना आढळून आले. रोख ५२,५५० रुपये रोकड व हिरो होंडा स्प्लेन्डर (एमएच ०९ सीबी २७८१), मारुती स्विफ्ट कार (एमएच ०२ एच ७४६३), कमांडर जीप (एमएच २० ई ९०८५) या जुगार अड्डयाबाहेर आढळलेल्या वाहनांसह सर्व जुगारी इसमांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून मुंबई जुगार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nशाहूवाडी पोलिसांनी शेंबवणे पैकी नवलाईवाडी (ता. शाहूवाडी) परिसरात अवैध तीन पानी जुगार अड्डयावर तसेच कारवाई करून साडेसहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. यामध्ये अवैध जुगार साहित्यासह रोख रक्कम, चारचाकी दोन वाहने, दोन मोटारसायकलिंचा समावेश आहे. जुगार खेळताना आढळून आलेले नऊजण व दोन मद्य तस्कर मिळून अकरा जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहूवाडी-मलकापूर पोलीस ठाण्यापासून दक्षिणेस चाळीस किलोमीटर अंतरावर दुर्गम भागातील शेंबवणे पैकी नवलाईवाडी (ता. शाहूवाडी) येथे बंडू बाबू पाणकर यांच्या घरात अवैधरित्या तीन पानी जुगार खेळला जात असल्याची गोपनीय माहिती गुरुवारी दुपारी पोलीस निरीक्षक रानमाळे यांना मिळाली. रात्रभर चालणाऱ्या या जुगाराच्या खेळात मोठी आर्थिक उलाढाल होत असल्याची माहितीही खबऱ्याकडून मिळाल्याने रानमाळे यांनी वरीष्ठ अधिकाऱ्यांना याची तात्काळ माहिती दिली. यावेळी वरिष्ठांकडून परवानगी घेऊन पो. नि. रानमाळे यांनी सहकाऱ्यांना सोबत घेऊन शुक्रवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास या जुगार अड्डयावर छापा टाकला. यावेळी किशोर मारूती कांबळे (वय ३५, रा. गावडी, ता. शाहूवाडी), अमोल प्रताप पाटील, (वय ३५, रा. शिवाजी चौक, निपाणी) तानाजी पांडुरंग पवार (वय ३१, रा. पारिवणे, ता. शाहूवाडी), सुनील मधुकर शेटके (वय ५१, रा. राजारामपुरी, कोल्हापूर), नारायण कृष्णा सातपुते (वय ३५, रा. कळे, ता. पन्हाळा), विजय विश्वनाथ कोठावळे (वय ३२), प्रमोद पांडुरंग कांबळे (वय४०, दोघेही रा. गजापूर, ता. शाहूवाडी), उत्तम दादू कांबळे (वय ३३, रा. कुंभवडे, ता. शाहूवाडी), भरत बंडू पाणकर (वय ४५, रा. शेंबवणे पैकी नवलाईवाडी, ता. शाहूवाडी) हे नऊजण गोलाकार कडे करून पैसे लावून तीन पानी जुगार खेळताना पोलिसांना आढळून आले. रोख ५२,५५० रुपये रोकड व हिरो होंडा स्प्लेन्डर (एमएच ०९ सीबी २७८१), मारुती स्विफ्ट कार (एमएच ०२ एच ७४६३), कमांडर जीप (एमएच २० ई ९०८५) या जुगार अड्डयाबाहेर आढळलेल्या वाहनांसह सर्व जुगारी इसमांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून मुंबई जुगार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nशाहूवाडी पोलिसांनी शेंबवणे पैकी नवलाईवाडी (ता. शाहूवाडी) परिसरात अवैध तीन पानी जुगार अड्डयावर कारवाई करून साडेसहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. यामध्ये अवैध जुगार साहित्यासह रोख रक्कम, चारचाकी दोन वाहने, दोन मोटारसायकलिंचा समावेश आहे. जुगार खेळताना आढळून आलेले नऊजण व दोन मद्य तस्कर मिळून अकरा जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहूवाडी-मलकापूर पोलीस ठाण्यापासून दक्षिणेस चाळीस किलोमीटर अंतरावर दुर्गम भागातील शेंबवणे पैकी नवलाईवाडी (ता. शाहूवाडी) येथे बंडू बाबू पाणकर यांच्या घरात अवैधरित्या तीन पानी जुगार खेळला जात असल्याची गोपनीय माहिती गुरुवारी दुपारी पोलीस निरीक्षक रानमाळे यांना मिळाली. रात्रभर चालणाऱ्या या जुगाराच्या खेळात मोठी आर्थिक उलाढाल होत असल्याची माहितीही खबऱ्याकडून मिळाल्याने रानमाळे यांनी वरीष्ठ अधिकाऱ्यांना याची तात्काळ माहिती दिली. यावेळी वरिष्ठांकडून परवानगी घेऊन पो. नि. रानमाळे यांनी सहकाऱ्यांना सोबत घेऊन शुक्रवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास या जुगार अड्डयावर छापा टाकला. यावेळी किशोर मारूती कांबळे (वय ३५, रा. गावडी, ता. शाहूवाडी), अमोल प्रताप ���ाटील, (वय ३५, रा. शिवाजी चौक, निपाणी) तानाजी पांडुरंग पवार (वय ३१, रा. पारिवणे, ता. शाहूवाडी), सुनील मधुकर शेटके (वय ५१, रा. राजारामपुरी, कोल्हापूर), नारायण कृष्णा सातपुते (वय ३५, रा. कळे, ता. पन्हाळा), विजय विश्वनाथ कोठावळे (वय ३२), प्रमोद पांडुरंग कांबळे (वय४०, दोघेही रा. गजापूर, ता. शाहूवाडी), उत्तम दादू कांबळे (वय ३३, रा. कुंभवडे, ता. शाहूवाडी), भरत बंडू पाणकर (वय ४५, रा. शेंबवणे पैकी नवलाईवाडी, ता. शाहूवाडी) हे नऊजण गोलाकार कडे करून पैसे लावून तीन पानी जुगार खेळताना पोलिसांना आढळून आले. रोख ५२,५५० रुपये रोकड व हिरो होंडा स्प्लेन्डर (एमएच ०९ सीबी २७८१), मारुती स्विफ्ट कार (एमएच ०२ एच ७४६३), कमांडर जीप (एमएच २० ई ९०८५) या जुगार अड्डयाबाहेर आढळलेल्या वाहनांसह सर्व जुगारी इसमांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून मुंबई जुगार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nशाहूवाडी पोलिसांनी शेंबवणे पैकी नवलाईवाडी (ता. शाहूवाडी) परिसरात अवैध तीन पानी जुगार अड्डयावर तसेच कारवाई करून साडेसहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. यामध्ये अवैध जुगार साहित्यासह रोख रक्कम, चारचाकी दोन वाहने, दोन मोटारसायकलिंचा समावेश आहे. जुगार खेळताना आढळून आलेले नऊजण व दोन मद्य तस्कर मिळून अकरा जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहूवाडी-मलकापूर पोलीस ठाण्यापासून दक्षिणेस चाळीस किलोमीटर अंतरावर दुर्गम भागातील शेंबवणे पैकी नवलाईवाडी (ता. शाहूवाडी) येथे बंडू बाबू पाणकर यांच्या घरात अवैधरित्या तीन पानी जुगार खेळला जात असल्याची गोपनीय माहिती गुरुवारी दुपारी पोलीस निरीक्षक रानमाळे यांना मिळाली. रात्रभर चालणाऱ्या या जुगाराच्या खेळात मोठी आर्थिक उलाढाल होत असल्याची माहितीही खबऱ्याकडून मिळाल्याने रानमाळे यांनी वरीष्ठ अधिकाऱ्यांना याची तात्काळ माहिती दिली. यावेळी वरिष्ठांकडून परवानगी घेऊन पो. नि. रानमाळे यांनी सहकाऱ्यांना सोबत घेऊन शुक्रवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास या जुगार अड्डयावर छापा टाकला. यावेळी किशोर मारूती कांबळे (वय ३५, रा. गावडी, ता. शाहूवाडी), अमोल प्रताप पाटील, (वय ३५, रा. शिवाजी चौक, निपाणी) तानाजी पांडुरंग पवार (वय ३१, रा. पारिवणे, ता. शाहूवाडी), सुनील मधुकर शेटके (वय ५१, रा. राजारामपुरी, कोल्हापूर), नारायण कृष्णा सातपुते (वय ३५, रा. कळे, ता. पन्हाळा), विजय विश्वनाथ कोठावळे (वय ३२), प्रमोद पांडुरंग कांबळे (वय४०, दोघेही रा. गजापूर, ता. शाहूवाडी), उत्तम दादू कांबळे (वय ३३, रा. कुंभवडे, ता. शाहूवाडी), भरत बंडू पाणकर (वय ४५, रा. शेंबवणे पैकी नवलाईवाडी, ता. शाहूवाडी) हे नऊजण गोलाकार कडे करून पैसे लावून तीन पानी जुगार खेळताना पोलिसांना आढळून आले. रोख ५२,५५० रुपये रोकड व हिरो होंडा स्प्लेन्डर (एमएच ०९ सीबी २७८१), मारुती स्विफ्ट कार (एमएच ०२ एच ७४६३), कमांडर जीप (एमएच २० ई ९०८५) या जुगार अड्डयाबाहेर आढळलेल्या वाहनांसह सर्व जुगारी इसमांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून मुंबई जुगार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nशाहूवाडी पोलिसांनी शेंबवणे पैकी नवलाईवाडी (ता. शाहूवाडी) परिसरात अवैध तीन पानी जुगार अड्डयावर कारवाई करून साडेसहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. यामध्ये अवैध जुगार साहित्यासह रोख रक्कम, चारचाकी दोन वाहने, दोन मोटारसायकलिंचा समावेश आहे. जुगार खेळताना आढळून आलेले नऊजण व दोन मद्य तस्कर मिळून अकरा जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहूवाडी-मलकापूर पोलीस ठाण्यापासून दक्षिणेस चाळीस किलोमीटर अंतरावर दुर्गम भागातील शेंबवणे पैकी नवलाईवाडी (ता. शाहूवाडी) येथे बंडू बाबू पाणकर यांच्या घरात अवैधरित्या तीन पानी जुगार खेळला जात असल्याची गोपनीय माहिती गुरुवारी दुपारी पोलीस निरीक्षक रानमाळे यांना मिळाली. रात्रभर चालणाऱ्या या जुगाराच्या खेळात मोठी आर्थिक उलाढाल होत असल्याची माहितीही खबऱ्याकडून मिळाल्याने रानमाळे यांनी वरीष्ठ अधिकाऱ्यांना याची तात्काळ माहिती दिली. यावेळी वरिष्ठांकडून परवानगी घेऊन पो. नि. रानमाळे यांनी सहकाऱ्यांना सोबत घेऊन शुक्रवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास या जुगार अड्डयावर छापा टाकला. यावेळी किशोर मारूती कांबळे (वय ३५, रा. गावडी, ता. शाहूवाडी), अमोल प्रताप पाटील, (वय ३५, रा. शिवाजी चौक, निपाणी) तानाजी पांडुरंग पवार (वय ३१, रा. पारिवणे, ता. शाहूवाडी), सुनील मधुकर शेटके (वय ५१, रा. राजारामपुरी, कोल्हापूर), नारायण कृष्णा सातपुते (वय ३५, रा. कळे, ता. पन्हाळा), विजय विश्वनाथ कोठावळे (वय ३२), प्रमोद पांडुरंग कांबळे (वय४०, दोघेही रा. गजापूर, ता. शाहूवाडी), उत्तम दादू कांबळे (वय ३३, रा. कुंभवडे, ता. शाहूवाडी), भरत बंडू पाणकर (वय ४५, रा. शेंबवणे पैकी नवलाईवाडी, ता. शाहूवाडी) हे नऊजण गोलाकार कडे करून पैसे लावून तीन पानी जुगार खेळताना पोलिसांना आढळून आले. रोख ५२,५५० रुपये रोकड व हिरो होंडा स्प्लेन्डर (एमएच ०९ सीबी २७८१), मारुती स्विफ्ट कार (एमएच ०२ एच ७४६३), कमांडर जीप (एमएच २० ई ९०८५) या जुगार अड्डयाबाहेर आढळलेल्या वाहनांसह सर्व जुगारी इसमांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून मुंबई जुगार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nशाहूवाडी पोलिसांनी शेंबवणे पैकी नवलाईवाडी (ता. शाहूवाडी) परिसरात अवैध तीन पानी जुगार अड्डयावर तसेच कारवाई करून साडेसहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. यामध्ये अवैध जुगार साहित्यासह रोख रक्कम, चारचाकी दोन वाहने, दोन मोटारसायकलिंचा समावेश आहे. जुगार खेळताना आढळून आलेले नऊजण व दोन मद्य तस्कर मिळून अकरा जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहूवाडी-मलकापूर पोलीस ठाण्यापासून दक्षिणेस चाळीस किलोमीटर अंतरावर दुर्गम भागातील शेंबवणे पैकी नवलाईवाडी (ता. शाहूवाडी) येथे बंडू बाबू पाणकर यांच्या घरात अवैधरित्या तीन पानी जुगार खेळला जात असल्याची गोपनीय माहिती गुरुवारी दुपारी पोलीस निरीक्षक रानमाळे यांना मिळाली. रात्रभर चालणाऱ्या या जुगाराच्या खेळात मोठी आर्थिक उलाढाल होत असल्याची माहितीही खबऱ्याकडून मिळाल्याने रानमाळे यांनी वरीष्ठ अधिकाऱ्यांना याची तात्काळ माहिती दिली. यावेळी वरिष्ठांकडून परवानगी घेऊन पो. नि. रानमाळे यांनी सहकाऱ्यांना सोबत घेऊन शुक्रवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास या जुगार अड्डयावर छापा टाकला. यावेळी किशोर मारूती कांबळे (वय ३५, रा. गावडी, ता. शाहूवाडी), अमोल प्रताप पाटील, (वय ३५, रा. शिवाजी चौक, निपाणी) तानाजी पांडुरंग पवार (वय ३१, रा. पारिवणे, ता. शाहूवाडी), सुनील मधुकर शेटके (वय ५१, रा. राजारामपुरी, कोल्हापूर), नारायण कृष्णा सातपुते (वय ३५, रा. कळे, ता. पन्हाळा), विजय विश्वनाथ कोठावळे (वय ३२), प्रमोद पांडुरंग कांबळे (वय४०, दोघेही रा. गजापूर, ता. शाहूवाडी), उत्तम दादू कांबळे (वय ३३, रा. कुंभवडे, ता. शाहूवाडी), भरत बंडू पाणकर (वय ४५, रा. शेंबवणे पैकी नवलाईवाडी, ता. शाहूवाडी) हे नऊजण गोलाकार कडे करून पैसे लावून तीन पानी जुगार खेळताना पोलिसांना आढळून आले. रोख ५२,५���० रुपये रोकड व हिरो होंडा स्प्लेन्डर (एमएच ०९ सीबी २७८१), मारुती स्विफ्ट कार (एमएच ०२ एच ७४६३), कमांडर जीप (एमएच २० ई ९०८५) या जुगार अड्डयाबाहेर आढळलेल्या वाहनांसह सर्व जुगारी इसमांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून मुंबई जुगार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nशाहूवाडी पोलिसांनी शेंबवणे पैकी नवलाईवाडी (ता. शाहूवाडी) परिसरात अवैध तीन पानी जुगार अड्डयावर कारवाई करून साडेसहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. यामध्ये अवैध जुगार साहित्यासह रोख रक्कम, चारचाकी दोन वाहने, दोन मोटारसायकलिंचा समावेश आहे. जुगार खेळताना आढळून आलेले नऊजण व दोन मद्य तस्कर मिळून अकरा जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहूवाडी-मलकापूर पोलीस ठाण्यापासून दक्षिणेस चाळीस किलोमीटर अंतरावर दुर्गम भागातील शेंबवणे पैकी नवलाईवाडी (ता. शाहूवाडी) येथे बंडू बाबू पाणकर यांच्या घरात अवैधरित्या तीन पानी जुगार खेळला जात असल्याची गोपनीय माहिती गुरुवारी दुपारी पोलीस निरीक्षक रानमाळे यांना मिळाली. रात्रभर चालणाऱ्या या जुगाराच्या खेळात मोठी आर्थिक उलाढाल होत असल्याची माहितीही खबऱ्याकडून मिळाल्याने रानमाळे यांनी वरीष्ठ अधिकाऱ्यांना याची तात्काळ माहिती दिली. यावेळी वरिष्ठांकडून परवानगी घेऊन पो. नि. रानमाळे यांनी सहकाऱ्यांना सोबत घेऊन शुक्रवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास या जुगार अड्डयावर छापा टाकला. यावेळी किशोर मारूती कांबळे (वय ३५, रा. गावडी, ता. शाहूवाडी), अमोल प्रताप पाटील, (वय ३५, रा. शिवाजी चौक, निपाणी) तानाजी पांडुरंग पवार (वय ३१, रा. पारिवणे, ता. शाहूवाडी), सुनील मधुकर शेटके (वय ५१, रा. राजारामपुरी, कोल्हापूर), नारायण कृष्णा सातपुते (वय ३५, रा. कळे, ता. पन्हाळा), विजय विश्वनाथ कोठावळे (वय ३२), प्रमोद पांडुरंग कांबळे (वय४०, दोघेही रा. गजापूर, ता. शाहूवाडी), उत्तम दादू कांबळे (वय ३३, रा. कुंभवडे, ता. शाहूवाडी), भरत बंडू पाणकर (वय ४५, रा. शेंबवणे पैकी नवलाईवाडी, ता. शाहूवाडी) हे नऊजण गोलाकार कडे करून पैसे लावून तीन पानी जुगार खेळताना पोलिसांना आढळून आले. रोख ५२,५५० रुपये रोकड व हिरो होंडा स्प्लेन्डर (एमएच ०९ सीबी २७८१), मारुती स्विफ्ट कार (एमएच ०२ एच ७४६३), कमांडर जीप (एमएच २० ई ९०८५) या जुगार अड्डयाबाहेर आढळलेल्या वाहनांसह सर्व जुगारी इसमांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून मुंबई जुगार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nशाहूवाडी पोलिसांनी शेंबवणे पैकी नवलाईवाडी (ता. शाहूवाडी) परिसरात अवैध तीन पानी जुगार अड्डयावर तसेच कारवाई करून साडेसहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. यामध्ये अवैध जुगार साहित्यासह रोख रक्कम, चारचाकी दोन वाहने, दोन मोटारसायकलिंचा समावेश आहे. जुगार खेळताना आढळून आलेले नऊजण व दोन मद्य तस्कर मिळून अकरा जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहूवाडी-मलकापूर पोलीस ठाण्यापासून दक्षिणेस चाळीस किलोमीटर अंतरावर दुर्गम भागातील शेंबवणे पैकी नवलाईवाडी (ता. शाहूवाडी) येथे बंडू बाबू पाणकर यांच्या घरात अवैधरित्या तीन पानी जुगार खेळला जात असल्याची गोपनीय माहिती गुरुवारी दुपारी पोलीस निरीक्षक रानमाळे यांना मिळाली. रात्रभर चालणाऱ्या या जुगाराच्या खेळात मोठी आर्थिक उलाढाल होत असल्याची माहितीही खबऱ्याकडून मिळाल्याने रानमाळे यांनी वरीष्ठ अधिकाऱ्यांना याची तात्काळ माहिती दिली. यावेळी वरिष्ठांकडून परवानगी घेऊन पो. नि. रानमाळे यांनी सहकाऱ्यांना सोबत घेऊन शुक्रवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास या जुगार अड्डयावर छापा टाकला. यावेळी किशोर मारूती कांबळे (वय ३५, रा. गावडी, ता. शाहूवाडी), अमोल प्रताप पाटील, (वय ३५, रा. शिवाजी चौक, निपाणी) तानाजी पांडुरंग पवार (वय ३१, रा. पारिवणे, ता. शाहूवाडी), सुनील मधुकर शेटके (वय ५१, रा. राजारामपुरी, कोल्हापूर), नारायण कृष्णा सातपुते (वय ३५, रा. कळे, ता. पन्हाळा), विजय विश्वनाथ कोठावळे (वय ३२), प्रमोद पांडुरंग कांबळे (वय४०, दोघेही रा. गजापूर, ता. शाहूवाडी), उत्तम दादू कांबळे (वय ३३, रा. कुंभवडे, ता. शाहूवाडी), भरत बंडू पाणकर (वय ४५, रा. शेंबवणे पैकी नवलाईवाडी, ता. शाहूवाडी) हे नऊजण गोलाकार कडे करून पैसे लावून तीन पानी जुगार खेळताना पोलिसांना आढळून आले. रोख ५२,५५० रुपये रोकड व हिरो होंडा स्प्लेन्डर (एमएच ०९ सीबी २७८१), मारुती स्विफ्ट कार (एमएच ०२ एच ७४६३), कमांडर जीप (एमएच २० ई ९०८५) या जुगार अड्डयाबाहेर आढळलेल्या वाहनांसह सर्व जुगारी इसमांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून मुंबई जुगार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nशाहूवाडी पोलिसांनी शेंबवणे पैकी नवलाईवा���ी (ता. शाहूवाडी) परिसरात अवैध तीन पानी जुगार अड्डयावर कारवाई करून साडेसहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. यामध्ये अवैध जुगार साहित्यासह रोख रक्कम, चारचाकी दोन वाहने, दोन मोटारसायकलिंचा समावेश आहे. जुगार खेळताना आढळून आलेले नऊजण व दोन मद्य तस्कर मिळून अकरा जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहूवाडी-मलकापूर पोलीस ठाण्यापासून दक्षिणेस चाळीस किलोमीटर अंतरावर दुर्गम भागातील शेंबवणे पैकी नवलाईवाडी (ता. शाहूवाडी) येथे बंडू बाबू पाणकर यांच्या घरात अवैधरित्या तीन पानी जुगार खेळला जात असल्याची गोपनीय माहिती गुरुवारी दुपारी पोलीस निरीक्षक रानमाळे यांना मिळाली. रात्रभर चालणाऱ्या या जुगाराच्या खेळात मोठी आर्थिक उलाढाल होत असल्याची माहितीही खबऱ्याकडून मिळाल्याने रानमाळे यांनी वरीष्ठ अधिकाऱ्यांना याची तात्काळ माहिती दिली. यावेळी वरिष्ठांकडून परवानगी घेऊन पो. नि. रानमाळे यांनी सहकाऱ्यांना सोबत घेऊन शुक्रवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास या जुगार अड्डयावर छापा टाकला. यावेळी किशोर मारूती कांबळे (वय ३५, रा. गावडी, ता. शाहूवाडी), अमोल प्रताप पाटील, (वय ३५, रा. शिवाजी चौक, निपाणी) तानाजी पांडुरंग पवार (वय ३१, रा. पारिवणे, ता. शाहूवाडी), सुनील मधुकर शेटके (वय ५१, रा. राजारामपुरी, कोल्हापूर), नारायण कृष्णा सातपुते (वय ३५, रा. कळे, ता. पन्हाळा), विजय विश्वनाथ कोठावळे (वय ३२), प्रमोद पांडुरंग कांबळे (वय४०, दोघेही रा. गजापूर, ता. शाहूवाडी), उत्तम दादू कांबळे (वय ३३, रा. कुंभवडे, ता. शाहूवाडी), भरत बंडू पाणकर (वय ४५, रा. शेंबवणे पैकी नवलाईवाडी, ता. शाहूवाडी) हे नऊजण गोलाकार कडे करून पैसे लावून तीन पानी जुगार खेळताना पोलिसांना आढळून आले. रोख ५२,५५० रुपये रोकड व हिरो होंडा स्प्लेन्डर (एमएच ०९ सीबी २७८१), मारुती स्विफ्ट कार (एमएच ०२ एच ७४६३), कमांडर जीप (एमएच २० ई ९०८५) या जुगार अड्डयाबाहेर आढळलेल्या वाहनांसह सर्व जुगारी इसमांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून मुंबई जुगार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nशाहूवाडी पोलिसांनी शेंबवणे पैकी नवलाईवाडी (ता. शाहूवाडी) परिसरात अवैध तीन पानी जुगार अड्डयावर तसेच कारवाई करून साडेसहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. यामध्ये अवैध जुगार साहित्यासह रोख रक्कम, चारचाकी द��न वाहने, दोन मोटारसायकलिंचा समावेश आहे. जुगार खेळताना आढळून आलेले नऊजण व दोन मद्य तस्कर मिळून अकरा जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहूवाडी-मलकापूर पोलीस ठाण्यापासून दक्षिणेस चाळीस किलोमीटर अंतरावर दुर्गम भागातील शेंबवणे पैकी नवलाईवाडी (ता. शाहूवाडी) येथे बंडू बाबू पाणकर यांच्या घरात अवैधरित्या तीन पानी जुगार खेळला जात असल्याची गोपनीय माहिती गुरुवारी दुपारी पोलीस निरीक्षक रानमाळे यांना मिळाली. रात्रभर चालणाऱ्या या जुगाराच्या खेळात मोठी आर्थिक उलाढाल होत असल्याची माहितीही खबऱ्याकडून मिळाल्याने रानमाळे यांनी वरीष्ठ अधिकाऱ्यांना याची तात्काळ माहिती दिली. यावेळी वरिष्ठांकडून परवानगी घेऊन पो. नि. रानमाळे यांनी सहकाऱ्यांना सोबत घेऊन शुक्रवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास या जुगार अड्डयावर छापा टाकला. यावेळी किशोर मारूती कांबळे (वय ३५, रा. गावडी, ता. शाहूवाडी), अमोल प्रताप पाटील, (वय ३५, रा. शिवाजी चौक, निपाणी) तानाजी पांडुरंग पवार (वय ३१, रा. पारिवणे, ता. शाहूवाडी), सुनील मधुकर शेटके (वय ५१, रा. राजारामपुरी, कोल्हापूर), नारायण कृष्णा सातपुते (वय ३५, रा. कळे, ता. पन्हाळा), विजय विश्वनाथ कोठावळे (वय ३२), प्रमोद पांडुरंग कांबळे (वय४०, दोघेही रा. गजापूर, ता. शाहूवाडी), उत्तम दादू कांबळे (वय ३३, रा. कुंभवडे, ता. शाहूवाडी), भरत बंडू पाणकर (वय ४५, रा. शेंबवणे पैकी नवलाईवाडी, ता. शाहूवाडी) हे नऊजण गोलाकार कडे करून पैसे लावून तीन पानी जुगार खेळताना पोलिसांना आढळून आले. रोख ५२,५५० रुपये रोकड व हिरो होंडा स्प्लेन्डर (एमएच ०९ सीबी २७८१), मारुती स्विफ्ट कार (एमएच ०२ एच ७४६३), कमांडर जीप (एमएच २० ई ९०८५) या जुगार अड्डयाबाहेर आढळलेल्या वाहनांसह सर्व जुगारी इसमांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून मुंबई जुगार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nशाहूवाडी पोलिसांनी शेंबवणे पैकी नवलाईवाडी (ता. शाहूवाडी) परिसरात अवैध तीन पानी जुगार अड्डयावर कारवाई करून साडेसहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. यामध्ये अवैध जुगार साहित्यासह रोख रक्कम, चारचाकी दोन वाहने, दोन मोटारसायकलिंचा समावेश आहे. जुगार खेळताना आढळून आलेले नऊजण व दोन मद्य तस्कर मिळून अकरा जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहूवाडी-मलकापूर पोलीस ठाण्यापासून दक्षिणेस चाळीस किलोमीटर अंतरावर दुर्गम भागातील शेंबवणे पैकी नवलाईवाडी (ता. शाहूवाडी) येथे बंडू बाबू पाणकर यांच्या घरात अवैधरित्या तीन पानी जुगार खेळला जात असल्याची गोपनीय माहिती गुरुवारी दुपारी पोलीस निरीक्षक रानमाळे यांना मिळाली. रात्रभर चालणाऱ्या या जुगाराच्या खेळात मोठी आर्थिक उलाढाल होत असल्याची माहितीही खबऱ्याकडून मिळाल्याने रानमाळे यांनी वरीष्ठ अधिकाऱ्यांना याची तात्काळ माहिती दिली. यावेळी वरिष्ठांकडून परवानगी घेऊन पो. नि. रानमाळे यांनी सहकाऱ्यांना सोबत घेऊन शुक्रवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास या जुगार अड्डयावर छापा टाकला. यावेळी किशोर मारूती कांबळे (वय ३५, रा. गावडी, ता. शाहूवाडी), अमोल प्रताप पाटील, (वय ३५, रा. शिवाजी चौक, निपाणी) तानाजी पांडुरंग पवार (वय ३१, रा. पारिवणे, ता. शाहूवाडी), सुनील मधुकर शेटके (वय ५१, रा. राजारामपुरी, कोल्हापूर), नारायण कृष्णा सातपुते (वय ३५, रा. कळे, ता. पन्हाळा), विजय विश्वनाथ कोठावळे (वय ३२), प्रमोद पांडुरंग कांबळे (वय४०, दोघेही रा. गजापूर, ता. शाहूवाडी), उत्तम दादू कांबळे (वय ३३, रा. कुंभवडे, ता. शाहूवाडी), भरत बंडू पाणकर (वय ४५, रा. शेंबवणे पैकी नवलाईवाडी, ता. शाहूवाडी) हे नऊजण गोलाकार कडे करून पैसे लावून तीन पानी जुगार खेळताना पोलिसांना आढळून आले. रोख ५२,५५० रुपये रोकड व हिरो होंडा स्प्लेन्डर (एमएच ०९ सीबी २७८१), मारुती स्विफ्ट कार (एमएच ०२ एच ७४६३), कमांडर जीप (एमएच २० ई ९०८५) या जुगार अड्डयाबाहेर आढळलेल्या वाहनांसह सर्व जुगारी इसमांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून मुंबई जुगार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nशाहूवाडी पोलिसांनी शेंबवणे पैकी नवलाईवाडी (ता. शाहूवाडी) परिसरात अवैध तीन पानी जुगार अड्डयावर तसेच कारवाई करून साडेसहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. यामध्ये अवैध जुगार साहित्यासह रोख रक्कम, चारचाकी दोन वाहने, दोन मोटारसायकलिंचा समावेश आहे. जुगार खेळताना आढळून आलेले नऊजण व दोन मद्य तस्कर मिळून अकरा जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहूवाडी-मलकापूर पोलीस ठाण्यापासून दक्षिणेस चाळीस किलोमीटर अंतरावर दुर्गम भागातील शेंबवणे पैकी नवलाईवाडी (ता. शाहूवाडी) येथे बंडू बाबू पाणकर या��च्या घरात अवैधरित्या तीन पानी जुगार खेळला जात असल्याची गोपनीय माहिती गुरुवारी दुपारी पोलीस निरीक्षक रानमाळे यांना मिळाली. रात्रभर चालणाऱ्या या जुगाराच्या खेळात मोठी आर्थिक उलाढाल होत असल्याची माहितीही खबऱ्याकडून मिळाल्याने रानमाळे यांनी वरीष्ठ अधिकाऱ्यांना याची तात्काळ माहिती दिली. यावेळी वरिष्ठांकडून परवानगी घेऊन पो. नि. रानमाळे यांनी सहकाऱ्यांना सोबत घेऊन शुक्रवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास या जुगार अड्डयावर छापा टाकला. यावेळी किशोर मारूती कांबळे (वय ३५, रा. गावडी, ता. शाहूवाडी), अमोल प्रताप पाटील, (वय ३५, रा. शिवाजी चौक, निपाणी) तानाजी पांडुरंग पवार (वय ३१, रा. पारिवणे, ता. शाहूवाडी), सुनील मधुकर शेटके (वय ५१, रा. राजारामपुरी, कोल्हापूर), नारायण कृष्णा सातपुते (वय ३५, रा. कळे, ता. पन्हाळा), विजय विश्वनाथ कोठावळे (वय ३२), प्रमोद पांडुरंग कांबळे (वय४०, दोघेही रा. गजापूर, ता. शाहूवाडी), उत्तम दादू कांबळे (वय ३३, रा. कुंभवडे, ता. शाहूवाडी), भरत बंडू पाणकर (वय ४५, रा. शेंबवणे पैकी नवलाईवाडी, ता. शाहूवाडी) हे नऊजण गोलाकार कडे करून पैसे लावून तीन पानी जुगार खेळताना पोलिसांना आढळून आले. रोख ५२,५५० रुपये रोकड व हिरो होंडा स्प्लेन्डर (एमएच ०९ सीबी २७८१), मारुती स्विफ्ट कार (एमएच ०२ एच ७४६३), कमांडर जीप (एमएच २० ई ९०८५) या जुगार अड्डयाबाहेर आढळलेल्या वाहनांसह सर्व जुगारी इसमांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून मुंबई जुगार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nशाहूवाडी पोलिसांनी शेंबवणे पैकी नवलाईवाडी (ता. शाहूवाडी) परिसरात अवैध तीन पानी जुगार अड्डयावर कारवाई करून साडेसहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. यामध्ये अवैध जुगार साहित्यासह रोख रक्कम, चारचाकी दोन वाहने, दोन मोटारसायकलिंचा समावेश आहे. जुगार खेळताना आढळून आलेले नऊजण व दोन मद्य तस्कर मिळून अकरा जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहूवाडी-मलकापूर पोलीस ठाण्यापासून दक्षिणेस चाळीस किलोमीटर अंतरावर दुर्गम भागातील शेंबवणे पैकी नवलाईवाडी (ता. शाहूवाडी) येथे बंडू बाबू पाणकर यांच्या घरात अवैधरित्या तीन पानी जुगार खेळला जात असल्याची गोपनीय माहिती गुरुवारी दुपारी पोलीस निरीक्षक रानमाळे यांना मिळाली. रात्रभर चालणाऱ्या या जुगाराच्या खेळात मोठी आर्थिक उलाढाल होत असल्याची माहितीही खबऱ्याकडून मिळाल्याने रानमाळे यांनी वरीष्ठ अधिकाऱ्यांना याची तात्काळ माहिती दिली. यावेळी वरिष्ठांकडून परवानगी घेऊन पो. नि. रानमाळे यांनी सहकाऱ्यांना सोबत घेऊन शुक्रवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास या जुगार अड्डयावर छापा टाकला. यावेळी किशोर मारूती कांबळे (वय ३५, रा. गावडी, ता. शाहूवाडी), अमोल प्रताप पाटील, (वय ३५, रा. शिवाजी चौक, निपाणी) तानाजी पांडुरंग पवार (वय ३१, रा. पारिवणे, ता. शाहूवाडी), सुनील मधुकर शेटके (वय ५१, रा. राजारामपुरी, कोल्हापूर), नारायण कृष्णा सातपुते (वय ३५, रा. कळे, ता. पन्हाळा), विजय विश्वनाथ कोठावळे (वय ३२), प्रमोद पांडुरंग कांबळे (वय४०, दोघेही रा. गजापूर, ता. शाहूवाडी), उत्तम दादू कांबळे (वय ३३, रा. कुंभवडे, ता. शाहूवाडी), भरत बंडू पाणकर (वय ४५, रा. शेंबवणे पैकी नवलाईवाडी, ता. शाहूवाडी) हे नऊजण गोलाकार कडे करून पैसे लावून तीन पानी जुगार खेळताना पोलिसांना आढळून आले. रोख ५२,५५० रुपये रोकड व हिरो होंडा स्प्लेन्डर (एमएच ०९ सीबी २७८१), मारुती स्विफ्ट कार (एमएच ०२ एच ७४६३), कमांडर जीप (एमएच २० ई ९०८५) या जुगार अड्डयाबाहेर आढळलेल्या वाहनांसह सर्व जुगारी इसमांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून मुंबई जुगार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nशाहूवाडी पोलिसांनी शेंबवणे पैकी नवलाईवाडी (ता. शाहूवाडी) परिसरात अवैध तीन पानी जुगार अड्डयावर तसेच कारवाई करून साडेसहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. यामध्ये अवैध जुगार साहित्यासह रोख रक्कम, चारचाकी दोन वाहने, दोन मोटारसायकलिंचा समावेश आहे. जुगार खेळताना आढळून आलेले नऊजण व दोन मद्य तस्कर मिळून अकरा जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहूवाडी-मलकापूर पोलीस ठाण्यापासून दक्षिणेस चाळीस किलोमीटर अंतरावर दुर्गम भागातील शेंबवणे पैकी नवलाईवाडी (ता. शाहूवाडी) येथे बंडू बाबू पाणकर यांच्या घरात अवैधरित्या तीन पानी जुगार खेळला जात असल्याची गोपनीय माहिती गुरुवारी दुपारी पोलीस निरीक्षक रानमाळे यांना मिळाली. रात्रभर चालणाऱ्या या जुगाराच्या खेळात मोठी आर्थिक उलाढाल होत असल्याची माहितीही खबऱ्याकडून मिळाल्याने रानमाळे यांनी वरीष्ठ अधिकाऱ्यांना याची तात्काळ माहिती दिली. यावेळी वरिष्ठांकडून परवानगी घेऊन पो. नि. रानमाळे यांनी सहकाऱ्यांना सोबत घेऊन शुक्रवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास या जुगार अड्डयावर छापा टाकला. यावेळी किशोर मारूती कांबळे (वय ३५, रा. गावडी, ता. शाहूवाडी), अमोल प्रताप पाटील, (वय ३५, रा. शिवाजी चौक, निपाणी) तानाजी पांडुरंग पवार (वय ३१, रा. पारिवणे, ता. शाहूवाडी), सुनील मधुकर शेटके (वय ५१, रा. राजारामपुरी, कोल्हापूर), नारायण कृष्णा सातपुते (वय ३५, रा. कळे, ता. पन्हाळा), विजय विश्वनाथ कोठावळे (वय ३२), प्रमोद पांडुरंग कांबळे (वय४०, दोघेही रा. गजापूर, ता. शाहूवाडी), उत्तम दादू कांबळे (वय ३३, रा. कुंभवडे, ता. शाहूवाडी), भरत बंडू पाणकर (वय ४५, रा. शेंबवणे पैकी नवलाईवाडी, ता. शाहूवाडी) हे नऊजण गोलाकार कडे करून पैसे लावून तीन पानी जुगार खेळताना पोलिसांना आढळून आले. रोख ५२,५५० रुपये रोकड व हिरो होंडा स्प्लेन्डर (एमएच ०९ सीबी २७८१), मारुती स्विफ्ट कार (एमएच ०२ एच ७४६३), कमांडर जीप (एमएच २० ई ९०८५) या जुगार अड्डयाबाहेर आढळलेल्या वाहनांसह सर्व जुगारी इसमांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून मुंबई जुगार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\n← बांबवडे येथील सी.आर. पाटील (डॅडी) यांचे निधन\nशेंबवणे त जुगार अड्ड्यावर छापा-शाहूवाडी पोलिसांची धडक कारवाई →\nपत्नीनेच केला पतीचा सुपारी देवून खून\nउखळूच्या धबधब्यात एक बेपत्ता तर एक जखमी ; ४ जन सुखरूप\nशाहूवाडी तालुक्यातून दोन ठिकाणाहून २८७४रु.ची चोरटी दारू जप्त\nशासनाच्या विकास योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा- जिल्हाधिकारी दौलत देसाई\nपावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी १०.२३ कोटींचा निधी :आम.सत्यजित पाटील\nबांबवडे विद्यामंदिरात दफ्तर व शालेय साहित्याचे वाटप\nबांबवडे विद्यामंदिरात दफ्तर व शालेय साहित्याचे वाटप\nचिमुकल्यांचा किलबिलाट पाहण्यासाठी जमला जनसमुदाय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://store.dadabhagwan.org/%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%B6-%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A4%A4-%E0%A4%9C%E0%A4%B5%E0%A4%A8", "date_download": "2019-06-20T15:21:18Z", "digest": "sha1:WIJGNAKVSD7HEJWPQ434OFL7AHCNE2TR", "length": 5718, "nlines": 46, "source_domain": "store.dadabhagwan.org", "title": "क्लेश रहित जीवन | Dada Bhagwan Store", "raw_content": "\nतुम्ही जीवनात होणाऱ्या क्लेशांपासून थकून गेला आहात का आणि चकित आहात की हे नवीन क्लेश कुठून बरे उत्पन्न होतात आणि चकित आहात की हे नवीन क्लेश कुठून बरे उत्पन्न होतात क्लेश रहित जीवनासाठी तुम्हाला फक्त पक्का निश्चय करायचा आहे की लोकांसोबत असलेला व्यवहार तुम्ही समताभावे पूर्ण कराल आणि तेही त्यात यश मिळेल की नाही याची चिंता केल्याशिवाय\nतुम्ही जीवनात होणाऱ्या क्लेशांपासून थकून गेला आहात का आणि चकित आहात की हे नवीन क्लेश कुठून बरे उत्पन्न होतात आणि चकित आहात की हे नवीन क्लेश कुठून बरे उत्पन्न होतात क्लेश रहित जीवनासाठी तुम्हाला फक्त पक्का निश्चय करायचा आहे की लोकांसोबत असलेला व्यवहार तुम्ही समताभावे पूर्ण कराल आणि तेही त्यात यश मिळेल की नाही याची चिंता केल्याशिवाय. मग एक दिवस तुम्हाला तुमच्या जीवनात नक्कीच शांती लाभेल. जर बायको-मुलांसोबत अधिक गुंतागुंतीचे कर्म असतील तर त्यांचा निकाल करण्यात जरा जास्त वेळ लागतो. जवळच्या माणसांसोबत असलेला गुंता हळूहळू संपुष्टात येतो. चिकट कर्मांचा निकाल करतेवेळी तुम्हाला अतिशय जागृत राहावे लागेल. जर तुम्ही निष्काळजीपणा आणि आळस दाखवलात तर हा सर्व गुंता सोडवण्यात तुम्हाला अपयश मिळेल. जर कोणी तुम्हाला कटू शब्द बोलला आणि त्यावर तुमचीही जर कटू वाणी निघाली तरीही तुमच्या बाहेरील व्यवहार इतका महत्वपूर्ण नाही कारण तुमची घृणा समाप्त झाली आहे आणि तुम्ही समभावे निकाल करण्याचा दृढ निश्चय केलेला आहे. च्च्बदला घेण्याच्या सर्व भावनांपासून मुक्त होण्यासाठी तुम्हाला परम पूज्य दादाश्रींकडे येऊन ज्ञान घेतले पाहिजे. मी तुम्हाला मुक्त होण्याचा रस्ता दाखवेल. जीवनात थकलेली माणसे मृत्यूला का कवटाळतात क्लेश रहित जीवनासाठी तुम्हाला फक्त पक्का निश्चय करायचा आहे की लोकांसोबत असलेला व्यवहार तुम्ही समताभावे पूर्ण कराल आणि तेही त्यात यश मिळेल की नाही याची चिंता केल्याशिवाय. मग एक दिवस तुम्हाला तुमच्या जीवनात नक्कीच शांती लाभेल. जर बायको-मुलांसोबत अधिक गुंतागुंतीचे कर्म असतील तर त्यांचा निकाल करण्यात जरा जास्त वेळ लागतो. जवळच्या माणसांसोबत असलेला गुंता हळूहळू संपुष्टात येतो. चिकट कर्मांचा निकाल करतेवेळी तुम्हाला अतिशय जागृत राहावे लागेल. जर तुम्ही निष्काळजीपणा आणि आळस दाखवलात तर हा सर्व गुंता सोडवण्यात तुम्हाला अपयश मिळेल. जर कोणी तुम्हाला कटू शब्द बोलला आणि त्यावर तुमचीही जर कटू वाणी निघाली तरीही तुमच्या बाहेरील व्यवहार इतका महत्वपूर्ण नाही कारण तुमची घृणा समाप्त झाली आहे आ���ि तुम्ही समभावे निकाल करण्याचा दृढ निश्चय केलेला आहे. च्च्बदला घेण्याच्या सर्व भावनांपासून मुक्त होण्यासाठी तुम्हाला परम पूज्य दादाश्रींकडे येऊन ज्ञान घेतले पाहिजे. मी तुम्हाला मुक्त होण्याचा रस्ता दाखवेल. जीवनात थकलेली माणसे मृत्यूला का कवटाळतात याचे कारण ते जीवनातील ताण-तनावाचा सामना करु शकत नाही. इतक्या अधिक ताण-तनावात तुम्ही किती दिवस जगू शकाल याचे कारण ते जीवनातील ताण-तनावाचा सामना करु शकत नाही. इतक्या अधिक ताण-तनावात तुम्ही किती दिवस जगू शकाल किड्या-मुंग्याप्रमाणे आजचा मनुष्य निरंतर त्रासलेला आहे. मनुष्य जीवन मिळाल्यानंतरही कोणी दु:खी का असावे किड्या-मुंग्याप्रमाणे आजचा मनुष्य निरंतर त्रासलेला आहे. मनुष्य जीवन मिळाल्यानंतरही कोणी दु:खी का असावे संपूर्ण जग दु:खातच आहे आणि जो दु:खात नाही तो काल्पनिक सुखात हरवलेला आहे. या दोन टोकांमध्ये जीवत झुलत आहे. आत्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर तुम्ही सर्व कल्पना आणि दु:खांपासून मुक्त व्हाल.ज्ज् दादाश्रींच्या या पुस्तकात क्लेश रहित जीवन जगण्याच्या चाव्या आणि योग्य समज देण्यात आली आहे.\nमृत्यूवेळी, आधी आणि नंतर\nभोगते त्याची चुक (Marathi)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B6_%E0%A4%85%E0%A4%AF%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B0", "date_download": "2019-06-20T16:10:24Z", "digest": "sha1:DKOMY2ZDOTE6GVTTH6RAKF23VXYJW4OJ", "length": 5562, "nlines": 78, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "नरेश अय्यरला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nनरेश अय्यरला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख नरेश अय्यर या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nभीमसेन जोशी ‎ (← दुवे | संपादन)\nमन्ना डे ‎ (← दुवे | संपादन)\nसंजीव अभ्यंकर ‎ (← दुवे | संपादन)\nमोहम्मद रफी ‎ (← दुवे | संपादन)\nडॉ. राजकुमार ‎ (← दुवे | संपादन)\nहरिहरन ‎ (← दुवे | संपादन)\nजयाचंद्रन ‎ (← ��ुवे | संपादन)\nके.जे. येशुदास ‎ (← दुवे | संपादन)\nएम.जी. श्रीकुमार ‎ (← दुवे | संपादन)\nमुकेश ‎ (← दुवे | संपादन)\nसोनू निगम ‎ (← दुवे | संपादन)\nएस.पी. बालसुब्रमण्यम ‎ (← दुवे | संपादन)\nउदित नारायण ‎ (← दुवे | संपादन)\nसचिनदेव बर्मन ‎ (← दुवे | संपादन)\nहेमंत कुमार मुखोपाध्याय ‎ (← दुवे | संपादन)\nसुरेश वाडकर ‎ (← दुवे | संपादन)\nमहेंद्र कपूर ‎ (← दुवे | संपादन)\nशंकर महादेवन ‎ (← दुवे | संपादन)\nआनंद भाटे ‎ (← दुवे | संपादन)\nबालमुरलीकृष्ण ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक ‎ (← दुवे | संपादन)\nराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक ‎ (← दुवे | संपादन)\nशिमोगा सुब्बन्ना ‎ (← दुवे | संपादन)\nअनुप घोषाल ‎ (← दुवे | संपादन)\nअजोय चक्रबर्ती ‎ (← दुवे | संपादन)\nपी. उन्नीकृष्णन ‎ (← दुवे | संपादन)\nगुरदास मान ‎ (← दुवे | संपादन)\nरुपम इस्लाम ‎ (← दुवे | संपादन)\nफिल्मफेअर आर.डी. बर्मन पुरस्कार ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A5%81_%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%88", "date_download": "2019-06-20T16:14:51Z", "digest": "sha1:M5WH2YKRLK6KELQLW6WENA6W4TJIOTSU", "length": 3136, "nlines": 50, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मंजु पिल्लैला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nमंजु पिल्लैला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख मंजु पिल्लै या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nमल्याळी चित्रपट कलाकारांची यादी ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%A8_%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%88%E0%A4%B8", "date_download": "2019-06-20T15:37:16Z", "digest": "sha1:QSK2EBQD65HWAF4XZLUUYMEAPI6D2PBE", "length": 6579, "nlines": 89, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "शर्मन लुईस - विकिपीडिया", "raw_content": "\nपूर्ण नाव शर्मन हाकीम लुईस\nजन्म २१ ऑक्टोबर, १९९५ (1995-10-21) (वय: २३)\nगोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने\nक.सा. पदार्पण (३१६) ४-८ ऑक्टोबर २०१८: वि भारत\nसामने {{{सामने१}}} {{{सामने२}}} {{{सामने३}}} {{{सामने४}}}\nधावा {{{धावा१}}} {{{धावा२}}} {{{धावा३}}} {{{धावा४}}}\nफलंदाजीची सरासरी {{{फलंदाजीची सरासरी१}}} {{{फलंदाजीची सरासरी२}}} {{{फलंदाजीची सरासरी३}}} {{{फलंदाजीची सरासरी४}}}\nशतके/अर्धशतके {{{शतके/अर्धशतके१}}} {{{शतके/अर्धशतके२}}} {{{शतके/अर्धशतके३}}} {{{शतके/अर्धशतके४}}}\nसर्वोच्च धावसंख्या {{{सर्वोच्च धावसंख्या१}}} {{{सर्वोच्च धावसंख्या२}}} {{{सर्वोच्च धावसंख्या३}}} {{{सर्वोच्च धावसंख्या४}}}\nचेंडू {{{चेंडू१}}} {{{चेंडू२}}} {{{चेंडू३}}} {{{चेंडू४}}}\nबळी {{{बळी१}}} {{{बळी२}}} {{{बळी३}}} {{{बळी४}}}\nगोलंदाजीची सरासरी {{{गोलंदाजीची सरासरी१}}} {{{गोलंदाजीची सरासरी२}}} {{{गोलंदाजीची सरासरी३}}} {{{गोलंदाजीची सरासरी४}}}\nएका डावात ५ बळी {{{५ बळी१}}} {{{५ बळी२}}} {{{५ बळी३}}} {{{५ बळी४}}}\nएका सामन्यात १० बळी {{{१० बळी१}}} {{{१० बळी२}}} {{{१० बळी३}}} {{{१० बळी४}}}\nसर्वोत्तम गोलंदाजी {{{सर्वोत्तम गोलंदाजी१}}} {{{सर्वोत्तम गोलंदाजी२}}} {{{सर्वोत्तम गोलंदाजी३}}} {{{सर्वोत्तम गोलंदाजी४}}}\nझेल/यष्टीचीत {{{झेल/यष्टीचीत१}}} {{{झेल/यष्टीचीत२}}} {{{झेल/यष्टीचीत३}}} {{{झेल/यष्टीचीत४}}}\nदुवा: [{{{source}}}] (इंग्लिश मजकूर)\nशर्मन हाकीम लुईस (जन्म:२१ ऑक्टोबर, १९९५) हा वेस्ट इंडीजाचा क्रिकेट खेळाडू आहे. त्याने भारताविरुध्द आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.\nइ.स. १९९५ मधील जन्म\nइ.स. १९९५ मध्ये जन्मलेले क्रिकेट खेळाडू\n२१ ऑक्टोबर रोजी जन्मलेले क्रिकेट खेळाडू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ ऑक्टोबर २०१८ रोजी १२:५९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/27662", "date_download": "2019-06-20T15:51:03Z", "digest": "sha1:QHYJDC3TZAKPJJVM3S54YIBV5NI2O6FX", "length": 10825, "nlines": 97, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "बुद्ध व बुद्धधर्म | बुद्ध 1| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nपौराणिक पंथामध्यें ब्रह्मा, विष्णु आणि शिव ही तीन मुख्य दैवतें गणिलीं आहेत. ख्रिस्ती धर्मांत पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा ह्या तिहींना प्राधान्य दिलें आहे. त्याचप्रमाणें बौद्ध धर्मांत बुद्ध, धर्म आणि संघ ह्या त्रयीला श्रेष्ठत्व मिळालें आहे. बौद्ध धर्म पौराणिक धर्मापेक्षां किंवा ख्रिस्ती धर्मापेक्षां प्राचीन असल्यामुळें त्याचें अनुकरण पौराणिकांनी आणि ख्रिस्त्यांनी केलें असावें असें कित्येकांचे अनुमान आहे. ह्या अनुमानाला संख्येचें साम्य यापलीकडे कांही आधार असेल असें मला वाटत नाहीं. पुराणांतील त्रिमूतींची किंवा बायबलांतील त्रयीची बहुतेक सर्व श्रोत्यांस माहीती असेलच. परंतु बौद्ध धर्मांतील १त्रिरत्नाची पारख अद्यापि आमच्या बांधवांपैकीं बर्‍याच जणांस झाल्याचें दिसून येत नाहीं. तेव्हां आजच्या ह्या पहिल्या व्याख्यानांत ह्या त्रिरत्नांपैकी पहिलें रत्न बुद्ध त्याची बौद्धांचा मूळग्रंथ जो त्रिपिटक त्यास अनुसरून थोडीशी माहिती आपणांसमोर मांडण्याचा मी प्रयत्न करितों.\n(१- बुद्ध धर्म आणि संघ यांना बौद्ध वाङमयात त्रिरत्न किंवा रत्नत्रय अशी संज्ञा आहे.)\nबुद्धाची माहिती देणारे ललितविस्तर आणि अश्वघोषकृत बुद्धचरित काव्य हे दोन ग्रंथ संस्कृत भाषेंत प्रसिद्ध आहेत. पालिभाषेंत जातकाच्या प्रस्तावनेंत बुद्धचरित कथन केलें आहे. अलीकडे जे इंग्रजीभाषेंत बुद्धचरित्रावर ग्रंथ झाले आहेत, ते बहुतेक वरील ग्रंथांच्या आधारें लिहिले आहेत. ह्या ग्रंथांतून बुद्धाच्या बालपणींच्या कित्येक चमत्कारिक आणि असंभवनीय गोष्टी सांगितल्या आहेत. आरंभी जेव्हां युरोपियन पंडितांनी ह्या गोष्टी वाचल्या तेव्हां त्यांतील कित्येकांनी बुद्ध ही ऐतिहासिक व्यक्ति नसून पौराणिक देवता असावी असें अनुमान केलें. प्रो० सेनार या प्रेंच पंडितानें सूर्योपासनेपासून बुद्ध दैवताची कल्पना निघाली असें सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. हा त्याचा सिद्धांत चिरायु झाला नाहीं.\nकांही वर्षांमागें आर्क्यालोजिक खात्यानें नेपाळी तरांईतील लुंबिनिदेवी ह्या गांवी नेपाळी सरकारच्या परवानगीनें कांहीं जमिनींत गाढून गेलेल्या मोडक्या इमारती खणून काढिल्या. त्यांत एक अशोकराजाचा शिलास्तंभ सांपडला. ह्या स्तंभावर अशोकानें प��लिभाषेंत लिहिविलेला लेख आहे तो येणेंप्रमाणे:--\n“देवान पियेन पियदसिंन वीसति वसाभिसितेन अतन आगाच महीयिते हिध बुध्दे जाते सक्यमुनीति सिला विगडाभिचा कालापितसिलाथंबेच उसपापिते हिध भगवं जातेति लुंमिनिगामे उबालिके कते अथभागियेच\n(देवांचा प्रिय प्रदर्शी (ह्य०अशोक) राजानें आपल्या अभिषेकास वीस वर्षें झाल्यावर येथें शाक्यमुनि बु्द्ध जन्मले होते ह्यणून स्वत:येऊन पूजा केली. चारी बाजूंस शिलास्तंभाची भिंत बांधिली, आणि (हा) शिलास्तंभ उभारिला. ह्या ठिकाणीं भगवान् बुद्ध जन्मले होते ह्याणून ह्या लुंबिनी गांवाचा कर माफ करण्यांत आला, आणि (विहाराला) कांही नेमणूक करून देण्यांत आली.)\nह्या शिलालेखानें बुद्ध ही पौराणिक देवता नसून ऐतिहासिक व्यक्ति होती अशी पाश्चात्य पंडितांची खात्री झाली, व प्रो० सेनारच्या वर सांगितलेल्या कल्पनेची इमारत आपोआप ढांसळून पडली तथापि ह्या पंडितांनी वर सांगितलेल्या चरित्रविषयक तीन ग्रंथांच्या पलिकडे जाऊन अति प्राचीन पालिग्रंथांत बुद्धचरित्रासंबंधीं काय माहिती मिळते, ललितविस्तरादि ग्रंथांतून सांगितलेल्या चमत्कारिक कथांस मूळ ग्रंथांत आधार आहे कीं काय, इत्यादि गोष्टींचा विचार केल्याचें दिसून येत नाहीं, व हें तर फार महत्त्वाचें आहे. तेव्हां केवळ मूळ पालिग्रंथ त्रिपिटक याच्या आधारें बुद्धचरित्राची माहिती देण्याचें येथें मीं योजिलें आहे.\nबुद्ध व बुद्धधर्म 1\nबुद्ध व बुद्धधर्म 2\nसंघ भाग १ला 1\nसंघ भाग १ला 2\nसंघ भाग १ला 3\nसंघ भाग १ला 4\nसंघ भाग १ला 5\nसंघ भाग १ला 6\nसंघ भाग १ला 7\nसंघ भाग १ला 8\nसंघ भाग १ला 9\nसंघ भाग १ला 10\nसंघ भाग १ला 11\nसंघ भाग १ला 12\nसंघ भाग १ला 13\nसंघ भाग २ रा 1\nसंघ भाग २ रा 2\nसंघ भाग २ रा 3\nसंघ भाग २ रा 4\nसंघ भाग २ रा 5\nसंघ भाग २ रा 6\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/maharashtra/nair-hospital-doctor-suicide-three-accused-doctors-absconding-39224.html", "date_download": "2019-06-20T15:09:31Z", "digest": "sha1:BJSUWHPUB2C2DJP5O75I5K6S7MQCBDPH", "length": 28084, "nlines": 190, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Nair Hospital Doctor Suicide: नायर हॉस्पिटल मधील प्रशिक्षणार्थी डॉक्टर आत्महत्येप्रकरणी ऍट्रॉसिटी दाखल केलेल्या तीन महिला डॉक्टर्स फरार | लेटेस्टली", "raw_content": "गुरूवार, जून 20, 2019\nHappy Birthday CSMT: ऐतिहासिक अशा सीएसएमटी स्थानकाची 132 वर्ष पूर्ण, पाहा अविस्मरणीय फोटो\nDabholkar Murder Case: अॅड. संजीव पुनाळेकर यांना 23 जूनपर्यंत सीबीआय कोठडी\nठाणे: भिवंडी येथे 23 वर्षीय महिलेची हत्या; काही तास 6 महिन्यांचा मुलगा आईच्या मृतदेहापाशी एकटाच बसला\nराज्यातील सगळ्या बोर्डांच्या शाळेत मराठी भाषा शिकवणे अनिवार्य, मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांची घोषणा\nहिमाचल प्रदेशात बसला भीषण अपघात, 25 प्रवाशांचा मृत्यू\nओडिशा मध्ये चालती ट्रेन पकडण्याच्या नादात या प्रवाशासोबत झाले असे काही, थरारक दृश्य सीसीटीव्हीत झाले कैद\nAir India च्या विमानाला दोन तास उशीर, जेवणाचा डब्बा धुण्यावरून पायलट आणि कर्मचाऱ्यांमध्ये राडा\nरामदास आठवले यांची विनोदी कविता ऐकून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राहुल गांधी, सोनिया गांधी खळखळून हसले\nओम बिरला यांची 17 व्या लोकसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड\nराफेल विमानाची जागा घेणार Dassault Aviation चं सर्वात शक्तीशाली नवं लढाऊ विमान; Airbus सोबत करार\nअमेरिका: 90 लाख डॉलर्स साठी मैत्रीवर कलंक 18 वर्षीय तरुणीने केली जवळच्या मैत्रिणीची हत्या\nमहिला डॉक्टरने सोशल मिडीयावर पोस्ट केले बिकीनितील फोटो; मेडिकल कौन्सिलला आला राग, कारवाई करत परवाना रद्द (Photos)\nअमेरिका: Las Dallas शहरात एकाच भारतीय कुटुंबातील चार जणांची गोळी झाडून हत्या, पोलिसांचा तपास सुरु\n 5 चिमुरड्यांची हत्या करून, 9 दिवस मृतदेह घेऊन फिरणाऱ्या बापाला फाशी; पत्नीने केली शिक्षा रद्द करण्याची मागणी\nGoogle Pay Tez Shots गेम खेळून जिंका 2000 रुपये; जाणून घ्या गेम खेळण्याची पद्धत\nWhatsApp ने सादर केले 'हे' भन्नाट फीचर; चुकीच्या व्यक्तिला पाठवला जाणार नाही मेसेज अथवा फोटो\nजंक फूड खाणे, नखं चावणे यांसारख्या वाईट सवयी असल्यास शॉक देणारं Pavlok Bracelet; पहा काय आहे किंमत आणि फिचर्स\nTata Motors ची Tigor ऑटोमेटिक लाँच, किंमत 6.39 लाखांपासून सुरु\nफोटोशॉप आणि एडिट केलेले फोटोज ओळखणारं Adobe चे नवे AI Tool\nMahindra Cars 1 जुलै पासून महागणार; इतक्या वाढणार किंमती\nMicromax सहसंस्थापकांनी सादर केली भारतातील पहिली Artificial intelligence इलेक्ट्रिक बाइक; 1000 मध्ये करा बूक, जाणून घ्या वैशिठ्ये\nपॅडल न मारताही तब्बल 65 km चालते ही सायकल; कुलूप नव्हे, पासवर्ड टाकल्यावर होते लॉक-अनलॉक\nआजपासून वाहनांच्या किंमती महागल्या; थर्ड पार्टी विम्यात झाली वाढ, जाणून घ्या नवे दर\nBattRE ने सादर केली वजनाने सर्वात हलकी इलेक्ट्रिक स्कूटर; एकदा चार्ज केल्यावर धावेल 90 किमी, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत\nICC World Cup 2019 मधून बाहेर पडल्यानंतर भावूक झालेल्या शिखर धवन साठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खास ट्विट\nInd vs Pak, ICC World Cup 2019 सामन्यावेळी रणवीर सिंह खेळाडू-सामना अधिकाऱ्यांच्या क्षेत्रात दिसला, ICC ने दिले स्पष्टीकरण\nICC World Cup 2019: विजय शंकर याला 3D नजर बाधा, सोशल मीडियात Netizens ची तिरकस प्रतिक्रिया\nICC World Cup 2019: भारतीय क्रिकेट संघाला दुसरा झटका; विजय शंकर दुखापतग्रस्त\nIND vs ENG मॅचसाठी भारतीय संघ होणार 'केशरी'; Team India वरही भगव्या रंगाची छाप असल्याचा Netizens चा सूर\nBigg Boss Marathi 2, Episode 26 Preview: बिग बॉसच्या घरातील ग्लॅमडॉल हीना पांचाळ साठी अभिजित बिचुकले यांनी गायले 'हे' गाणे (Watch Video)\nSmile Please Shwaas De Song: मुक्ता बर्वे आणि ललित प्रभाकर यांच्या 'स्माईल प्लिज' सिनेमातील 'श्वास दे' गाणे रसिकांच्या भेटीला\n'या' कारणामुळे तैमूरला करिना कपूर युरोप येथे सोडून मुंबईत दाखल\nVaani Kapoor हिचा Sun Bath घेताना छायाचित्रं पाहून चाहते फिदा; पांढऱ्या रंगातील Bikini Photo व्हायरल\nInternational Yoga Day 2019: बॉलिवूडच्या या '5' हॉट अभिनेत्री फिटनेससाठी करतात योगा; पहा व्हिडिओज\nInternational Yoga Day 2019 निमित्त जाणून घ्या सूर्य नमस्कार घालण्याच्या स्टेप्स आणि फायदे\nYoga Day 2019 Wishes: जागतिक योग दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठमोळी ग्रिटिंग्स, SMS, GIFs, Images, WhatsApp Status and Messages\nInternational Yoga Day 2019 निमित्त जगातील सर्वात कमी उंचीची महिला ज्योती अमगे हिने केला योगासनांचा सराव (Watch Video)\nInternational Yoga Day 2019: योगा करताना या 10 गोष्टींचा नक्की करा विचार, नाहीतर फायदा होण्याऐवजी शरीरावर होईल दुष्परिणाम\nआग्रा मधील असे एक ठिकाण जेथे मृत व्यक्तीला त्याच्याच घरात पुरावे लागते, याबद्दल अधिक जाणून घ्या\nनरेंद्र मोदींची क्रिकेट चाहत्यांमध्येही क्रेझ; Modi Mask घालून केला डान्स (Video Viral)\nप्रेमिकांसाठी XXX वेबसाइट Youporn.com ची खास ऑफर, आपल्या जोडीदाराला 20 लाख लोकांसमोर करा हटके प्रपोज\nमहिलांनी लसूण सोलण्यासाठी 'या' सोप्या पद्धतीचा वापर करा, वाचेल वेळ (Watch Video)\nTEAM INDIA साठी पूनम पांडे हिचा इन्स्टाग्रामवर STRIP TEASER; व्हिडिओ जरा जपूनच पाहा\nनव्या मानवी प्रजातीचे अवशेष पाहून शास्त्रज्ञही थक्क; वैशिष्ठ्ये वाचून व्हाल हैराण\nHD Photos: मलाईका अरोडा आणि जान्हवी कपूर यांचा हॉट जिम लुक चाहत्यांना करत आहे घायाळ\nHD Photos: मलाईका अरोडा आणि जान्हवी कपूर यांचा हॉट जिम लुक चाहत्यांना करत आहे घायाळ\n‘जिवलगा’साठी स्वप्नील जोशी आणि सिद्धार्थ चांदेकर यांनी घेतलं पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं दर्शन\nInternational Kite Festival 2019 : आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवात रंगीबेरंगी पतंगांनी सजले आकाश \nमिताली बोरुडे : राज ठाकरेंची होणारी सून कुण्या सेलिब्रिटी, अभिनेत्रीपेक्षाही कमी सुंदर नाही\nNair Hospital Doctor Suicide: नायर हॉस्पिटल मधील प्रशिक्षणार्थी डॉक्टर आत्महत्येप्रकरणी ऍट्रॉसिटी दाखल केलेल्या तीन महिला डॉक्टर्स फरार\nमहाराष्ट्र टीम लेटेस्टली May 27, 2019 04:55 PM IST\nमुंबईतील नायर रुग्णालयात जातीवरुन होत असलेल्या छळाला कंटाळून एका प्रशिक्षणार्थी डॉक्टर महिलेने आत्महत्या केली. या प्रकरणाची गंभीर दखल घेत नायर रुग्णालयाने रॅंगिंग विरोधी समितीची बैठक बोलावली. तसंच या प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर प्रसुती विभागातील डॉ. हेमा अहुजा, डॉ. भक्ती मेहरे आणि डॉ. अंकिता खंडेलवाल तिन्ही डॉक्टर फरार असल्याचे निर्दशनास आले.\nहे तीन डॉक्टर्सवर रॅंगिंगचा आरोप असून ते फरार असल्याने त्यांची बाजू अद्याप कळू शकलेली नाही. रॅगिंग विरोधी समितीच्या बैठकीत विद्यार्थी डॉक्टर, वैद्यकीय तज्ज्ञ, कर्मचारी, परिचारिका तसेच विभागप्रमुखांसह समितीमधील विद्यार्थी डॉक्टर प्रतिनिधींचा समावेश होता. तसंच नायर रुग्णालयाकडून डॉक्टरांसाठी हेल्पलाइन क्रमांक, समुपदेशन कक्ष सुरु करण्याचा विचार सुरु आहे. (मुंबई: नायर इस्पितळात त्रासाला कंटाळून रहिवाशी महिला डॉक्टरची आत्महत्या, अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल)\n26 वर्षीय पदव्यूत्तर शिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थी डॉक्टर पायल तडवी हिने बुधवारी जातीवरुन होणाऱ्या त्रासाला कंटाळून हॉस्टेलमध्ये गळफास घेत आत्महत्या केली. यानंतर आग्रीपाडा पोलिसांच्या तपासात डॉ. हेमा अहुजा, डॉ. भक्ती मेहेर, डॉ. अंकिता खंडेलवाल या तीन महिला डॉक्टर व्हाटसअॅप चॅटवरून पायलचे रॅगिंग करत असल्याचे समोर आले होते. या प्रकरणी या तीन महिला डॉक्टरांवर आयपीसी कलम 306 (आत्महत्येला भाग पाडणे), रॅगिंग विरोधी व माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच त्यांच्यावर ऍट्रॉसिटी देखील दाखल करण्यात आली आहे.\nDabholkar Murder Case: अॅड. संजीव पुनाळेकर यांना 23 जूनपर्यंत सीबीआय कोठडी\n'या' कारणामुळे तैमूरला करिना कपूर युरोप येथे सोडून मुंबईत दाखल\nराज्यातील सगळ्या बोर्डांच्या शाळेत मराठी भाषा शिकवणे अनिवार्य, मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांची घोषणा\nICC World Cup 2019: विजय शंकर याला 3D नजर बाधा, सोशल मीडियात Netizens ची तिरकस प��रतिक्रिया\nसातारा 4.8 रिश्टल स्केलच्या भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं\nSankashti Chaturthi June 2019: यंदा 20 जून रोजी संकष्टी चतुर्थी; काय आहे चंद्रोदयाची वेळ\nInternational Yoga Day 2019: बॉलिवूडच्या या ‘5’ हॉट अभिनेत्री फिटनेससाठी करतात योगा; पहा व्हिडिओज\nICC World Cup 2019: भारतीय क्रिकेट संघाला दुसरा झटका; विजय शंकर दुखापतग्रस्त\nपुणे: मॉल्स-मल्टिप्लेक्स येथे नागरिकांना मिळणार मोफत कार पार्किंग\nYoga Day 2019 Wishes: जागतिक योग दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठमोळी ग्रिटिंग्स, SMS, GIFs, Images, WhatsApp Status and Messages\nInd vs Pak, ICC World Cup 2019 सामन्यावेळी रणवीर सिंह खेळाडू-सामना अधिकाऱ्यांच्या क्षेत्रात दिसला, ICC ने दिले स्पष्टीकरण\nICC World Cup 2019: भारतीय क्रिकेट संघाला दुसरा झटका; विजय शंकर दुखापतग्रस्त\nICC World Cup 2019 मध्ये Ind Vs Pak दरम्यान सचिन तेंडुलकर सोबत तुलना झालेल्या रोहित शर्माच्या Upper Cut वर सचिनचा खास रिप्लाय\nविधानसभा पावसाळी अधिवेशन: धनंजय मुंडे यांनी टीम इंडिया साठी मांडला अभिनंदन ठराव, सभासदांचं एकमताने अनुमोदन\nICC World Cup 2019: भारत विरूद्ध पाकिस्तान सामन्यानंतर तैमुर नेही केलं सेलिब्रेशन; फोटो व्हायरल\nBigg Boss Marathi 2, Episode 26 Preview: बिग बॉसच्या घरातील ग्लॅमडॉल हीना पांचाळ साठी अभिजित बिचुकले यांनी गायले 'हे' गाणे (Watch Video)\nBigg Boss Marathi 2: शिवानी सुर्वे ची बिग बॉस मराठी 2 मधून एक्झिट नंतर पहिली प्रतिक्रिया; Claustrophobia वर मात करून घरात पुन्हा एन्ट्री करायला आवडेल\nBigg Boss Marathi 2: अभिजीत बिचुकले यांना बिग बॉस च्या घराबाहेर काढण्यासाठी भाजपा माजी नगरसेविका रितू तावडे यांची मुख्यमंत्र्यांकडे धाव\nBigg Boss Marathi 2, 19 June, Episode 25 Updates: बिग बॉस च्या घरात आज रंगला 'धोबीपछाड'चा डाव; कोणती टीम ठरणार सरस\nBigg Boss Marathi 2, Episode 25 Preview: धोबीपछाड कार्य पार पडताना बिग बॉसच्या घरात रंगला आरोप प्रत्यारोपाचा खेळ (Watch Video)\nजागतिक योग दिन 2019→\nYoga Day 2019 Wishes: जागतिक योग दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठमोळी ग्रिटिंग्स, SMS, GIFs, Images, WhatsApp Status and Messages\nInternational Yoga Day 2019: योगा करताना या 10 गोष्टींचा नक्की करा विचार, नाहीतर फायदा होण्याऐवजी शरीरावर होईल दुष्परिणाम\nInternational Yoga Day 2019: अनुलोम विलोम आणि ध्यान यांच्यामाध्यमातून दूर ठेवा मानसिक आणि शारिरीक दोष\nInternational Yoga Day 2019: हृदयासाठी खूपच फायदेशीर आहेत ही 5 योगासने, नक्की करुन पाहा (Watch Video)\nInternational Yoga Day 2019: मनाला एकाग्र आणि बुद्धीला कुशाग्र करण्यास मदत करेल सूर्यनमस्कार, सांगतायत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Watch Video)\nICC World Cup 2019 मधून बाहेर पडल्यानंतर भावूक झालेल्या शिखर धवन साठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खास ट्विट\nHappy Birthday CSMT: ऐतिहासिक अशा सीएसएमटी स्थानकाची 132 वर्ष पूर्ण, पाहा अविस्मरणीय फोटो\nDabholkar Murder Case: अॅड. संजीव पुनाळेकर यांना 23 जूनपर्यंत सीबीआय कोठडी\nठाणे: भिवंडी येथे 23 वर्षीय महिलेची हत्या; काही तास 6 महिन्यांचा मुलगा आईच्या मृतदेहापाशी एकटाच बसला\nSankashti Chaturthi June 2019: यंदा 20 जून रोजी संकष्टी चतुर्थी; काय आहे चंद्रोदयाची वेळ\nYoga Day 2019 Wishes: जागतिक योग दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठमोळी ग्रिटिंग्स, SMS, GIFs, Images, WhatsApp Status and Messages\nLalbaugcha Raja Padya Pujan 2019 Live Streaming: संकष्टी चतुर्थी च्या मुहूर्तावर आज लालबागचा राजा पाद्य पूजन सोहळा रंगणार; lalbaugcharaja.com सह सोशल मीडियावर पहा थेट प्रक्षेपण\nMaharashtra Scholarship Exam Results 2019: 5 वी आणि 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा अंतिम निकाल जाहीर; puppss.mscescholarshipexam.in वर पहा शिष्यवृत्तीधारकांची यादी\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\nHappy Birthday CSMT: ऐतिहासिक अशा सीएसएमटी स्थानकाची 132 वर्ष पूर्ण, पाहा अविस्मरणीय फोटो\nDabholkar Murder Case: अॅड. संजीव पुनाळेकर यांना 23 जूनपर्यंत सीबीआय कोठडी\nठाणे: भिवंडी येथे 23 वर्षीय महिलेची हत्या; काही तास 6 महिन्यांचा मुलगा आईच्या मृतदेहापाशी एकटाच बसला\nराज्यातील सगळ्या बोर्डांच्या शाळेत मराठी भाषा शिकवणे अनिवार्य, मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांची घोषणा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://pratikmukane.com/smart-application/", "date_download": "2019-06-20T15:42:52Z", "digest": "sha1:BISLQKYRT3Z6WWLUFFIQFSMPZUSTDU76", "length": 14462, "nlines": 172, "source_domain": "pratikmukane.com", "title": "स्मार्ट अ‍ॅप्लिकेशन – Pratik Mukane", "raw_content": "\nसेकंड हँड फोन घेण्यापूर्वी…\nबाजारातील वाढत्या स्पर्धेमुळे दर्जेदार आणि प्रसिद्ध कंपन्यांचे स्र्माटफोनदेखील कमी किमतीत उपलब्ध होत आहेत. विशेष म्हणजे ‘ईएमआय’च्या पर्यायामुळे स्मार्टफोन खरेदी करणेदेखील अगदी सोपे झाले आहे. पण स्मार्टफोन स्लो किंवा हँग झाला, अँप्लिकेशन सुरू होताना अडथळे निर्माण झाले तर काय करायचे, हा प्रश्न तुम्हालादेखील पडत असेल. म्हणूनच अँन्ड्रॉइड आणि आयफोन वापरणार्‍यांसाठी खास ‘स्मार्टफोन ट्रबलशूटर’…\nआयफोनप्रमाणेच, अनेकदा केवळ तुमचा ‘अँन्ड्रॉइड’ फोन रीस्टार्ट केल्याने तुम्ही तुमच्या फोनमधील छोटा प्रॉब्लेम सोडवू शकता. परंतु फोन रीस्टार्ट करूनदेखील तुमच्या फोनमधील प्रॉब्लेम तसाच राहिला किंवा तुमचा फोन काम करीत नसेल, तर तुमच्या फोनची बॅटरी काही मिनिटांसाठी बाजूला काढून ठेवा आणि बॅटरी पुन्हा टाकून फोन रीस्टार्ट करा. तरीदेखील तुच्या फोनमधील समस्या तशीच असली, तर तुमच्या फोनमधील Settings > Backup & reset > Factory data reset > Reset phone पर्याय निवडून तो मूळ पदावर आणू शकता. मोबाइल बनवणारी प्रत्येक कंपनी आपापल्या पद्धतीने मोबाइल इंटरफेस बनवते. त्यामुळे काही अँन्ड्रॉइड फोनमध्ये मोबाइल रीसेट करण्यासाठी settings > Privacy > Factory data reset द्वारे फोन रीसेट करावा लागतो. जर तुमचा फोन व्यवस्थित चालत नसेल, वारंवार बंद-सुरू होत असेल आणि सॉटवेअर रीसेट होत नसेल, तर तुम्ही हार्ड रीसेट करू शकता. यासाठी Volume Up + Power + Home button किंवा Volume Down + Power button काही वेळासाठी दाबून ठेवा.\nकॉन्टॅक्ट, मेसेज आणि अँप्लिकेशन बॅक अप\nगुगल क्लाऊ डद्वारे बॅक अप:\nगुगल सर्व्हरवर अँप्लिकेशन सेटिंग, वायफाय पासवर्ड, कॉन्टॅक्ट इत्यादीचे बॅकअप घेण्यासाठी Settings > Backup & reset > Back up my dataa हे पर्याय निवडून बॅक अप घ्या. Settings > Accounts > Google मध्ये जाऊन गुगल अकाउंटद्वारे ज्या गोष्टींचे बॅक अप घ्यायचे आहे, तो पर्याय निवडून बॅक अप घेता येतो. विशेष म्हणजे जर तुम्ही गुगल अकाउंटमध्ये कॉन्टॅक्ट सेव्ह केले असतील, तर तुम्ही अँन्ड्रॉइड, विंडोज फोन, बीबी10 आणि आयओएस डिव्हाइसमध्येदेखील बॅक अप घेऊ शकता. जर तुम्ही गुगल प्लस तुमच्या फोनमध्ये इन्स्टॉल केले असेल, तर तुम्ही काढत असलेले सर्व इमेजेस ऑटो अपलोड होतात.\n‘सॅमसंग’ आणि ‘एचटीसी’मध्ये काईज आणि सिंक मॅनेजर यासारखे फीचर्स असून, हे अँप्लिकेशन तुम्ही त्यांच्या वेबसाइटवरून डाऊनलोड करू शकता.\nडिझाइन, हार्डवेअर, सॉफ्टवेअर आणि सुरक्षेसाठी अ‍ॅपल कंपनीचा ‘आयफोन’ बाजारात प्रसिद्ध आहे. परंतु कधी कधी अ‍ॅप्लिकेशन क्रॅश होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रमाणापेक्षा जास्त अँप्लिकेशन्स डाऊ नलोड केल्यामुळे मोबाइल हँग होतो आणि त्याचा परिणाम मोबाइलच्या स्पीडवर होतो. अशा वेळी काही प्रमाणात अडथळा दूर करण्यासाठी तुम्ही तुमचा मोबाइल रीस्टार्ट करून प्रॉब्लेम सोडवण्याचा प्रयत्न करू शकता. त्यासाठी ‘पॉवर’ स्विच काही वेळासाठी दाबून ठेवा व स्क्रीनवर दिसणार्‍या ‘स्लाइट-टू-पॉवर-ऑफ’द्वारे फोन रीस्टार्ट करा. पण जर अडथळा दूर झाला नाही तर हँडसेटमधील सेटिंग पर्याय निवडून (Settings > General > Reset) फॅक्टरी सेटिंग रिसेट करा. जर तुमचा फोन वारंवार रीस्टार्ट होत असेल, तर मोबाइलमधील डेटा स्वाइप करून सेटिंग पूर्ववत केल्यास अडथळा दूर होण्यास मदत होऊ शकते. जर फोन फक्त हँग होत असेल, तर रिबूट करण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी ‘पॉवर’ आणि ‘होम’ बटण एकाच वेळी १0 ते १५ सेकंद दाबून धरा. त्यानंतर स्क्रीनवर ‘अँपल’चा लोगो आला तर तुमचा फोन रिबूट झाला आहे, असे समजा.\nमेसेज, कॉन्टॅक्ट्स आणि अँप्लिकेशन्सचे बॅकअप\nआय क्लाऊडद्वारे फोनचा बॅक अप : आयफोनमध्ये असलेला डेटा बॅकअप घेण्यासाठी तुम्ही ‘आय क्लाऊ ड’ या सर्व्हिसचा उपयोग करू शकता. Settings > iCloud > Storage and Backup हा पर्याय निवडून तुम्ही अँपलच्या सर्व्हरवर कॉन्टॅक्ट, अँप्लिकेशन सेटिंग्ज, मेसेज आणि इमेजेस यांचा बॅकअप घेऊ शकता. किंवा Storage and Backup > Backup Now पर्याय निवडून देखील बॅक-अप घेता येतो.\nबॅकअप आयट्युन्सद्वारे : आयट्युन्सद्वारे फोनचा बॅकअप घेण्यासाठी ज्या पीसीमध्ये आयट्युन इन्स्टॉल आहे त्या कॉम्प्युटरसोबत तुमचा आयफोन कनेक्ट करा. एकदा तुमचा फोन कनेक्ट झाला, की आयट्युन्समधील आयफोन हा पर्याय निवडून बॅक अप ऑप्शन सीलेक्ट करा.\nतुमच्या फोनमधील डेटा रीस्टोअर कसा कराल\nजर तुम्ही नवीन आयफोन घेतला असेल किंवा फॅक्टरी सेटिंग रीसेट करण्याआधी तुमच्या फोनमध्ये असलेला डेटा रीस्टोअर करण्यासाठी तुम्हाला तीन पर्याय दिले जातात.\n1) नवीन आयाफोन सेटअप\n2) आय- क्लाऊडद्वारे रीस्टोअर (त्यासाठी वायफाय असणे आवश्यक आहे.)\n3) आयट्युन्स बॅकअपद्वारे रीस्टोअर करणे (त्यासाठी डेटा केबलद्वारे तुमचा फोन कॉम्प्युटरला कनेक्ट करणे गरजेचे आहे.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/mahabharata-bhishma-pitamah-special-matters-of-marriage-5980089.html", "date_download": "2019-06-20T15:09:33Z", "digest": "sha1:7LJXW6CNZ4DC7DJQUB7EASWYHZCANVBS", "length": 10393, "nlines": 156, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Mahabharata Bhishma Pitamah special matters of marriage | किती प्रकारचे असतात लग्न, कोणते लग्न मानण्यात आले आहे सर्वश्रेष्ठ ?", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nकिती प्रकारचे असतात लग्न, कोणते लग्न मानण्यात आले आहे सर्वश्रेष्ठ \nभीष्म पितामह यांनी युधिष्ठीरला सांगितले होते की, मुलीचे लग्न करण्यापूर्वी कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे\nलग्न, हिंदू धर्म संस्कारांमधील एक महत्त्वपूर्ण संस्कार आहे. आपल्या धर्म ग्रंथांमध्ये लग्नाशी संबंधित विविध नियम सांगण्यात आले असून हे आजही प्रासंगिक आहेत. मुलीचे लग्न जमवताना आई-वडिलांनी कोणकोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे आणि योग्य वेळेला लग्न जमत नसल्यास अशा स्थितीमध्ये मुलीने काय करावे याविषयी भीष्म पितामह यांनी युधिष्ठिरला सविस्तरपणे सांगितले आहे. याचे वर्णन महाभारतातील अनुशासन पर्वामध्ये आढळून येते. तुम्हीही जाणून घ्या, लग्नाशी संबंधित या गोष्टी...\n1. मुलीच्या वडिलांनी सर्वात पहिले मुलाचा स्वभाव, व्यवहावर, कुळ-मर्यादा आणि कामाची माहिती घ्यावी. या सर्व गोष्टी व्यवस्थित असल्यास मुलीचे लग्न अशा मुलाशी करावे. अशाप्रकारे योग्य मुलाला बोलावून त्याच्यासोबत मुलीचे लग्न लावून देणे यालाच उत्तम धर्म ब्राह्म विवाह म्हणतात. आजकालचा 'नियोजित विवाह' (स्थळे पाहून ठरवलेला विवाह) हे 'ब्रह्म विवाहा'चेच एक रूप आहे.\n2. जी कन्या आईची सपिंडी (आईच्या कुटुंबातील) आणि वडिलांच्या गोत्रातील नसेल तिच्यासोबतच लग्न करणे श्रेष्ठ मानले गेले आहे.\n3. देव विवाह - कोणत्या तरी सेवाकार्यासाठी (प्रामुख्याने धार्मिक अनुष्ठानासाठी) पैशांच्या बदल्यात कन्येचे दान देणे, यास 'दैव विवाह' म्हणतात. यात पुरोहिताच्या उपस्थितीत कन्यादान केले जाते. लग्नाच्या इतर विधी सर्वसामान्य लग्नासारख्याच असतात.\n4. आर्ष विवाह - या प्रकारच्या लग्नात कन्यादान करण्यापूर्वी नवरदेव गाई किंवा म्हशी दान करतो. या विवाहाने संबंधित घरात जन्माला येणारे आपत्य आणि पुढील तीन जनरेशन्सना पुण्य मिळते.\n5- कन्येच्या सहमतीशिवाय तिचा विवाह अभिजात्य वर्गांतील वराशी करणे, यास 'प्राजापत्य विवाह' म्हणतात. यात नवरीचे वडील म्हणतात, की या कन्येसोबत धर्म आचरण करा. त्यानंतर वडील कन्येचा हात नवरदेवाच्या हाती देतात. या प्रकारच्या विवाहाने संबंधित घरातील पुढील सहा जनरेशन्सना पुण्य मिळते.\n6. आसुर विवाह - या प्रकारच्या लग्नात नवरदेवाचे कुटुंब नवरीच्या कुटुंबाला भरपाई म्हणून पैसे देतात. कन्येस विकत घेऊन, धन दौलत देऊन विवाह करणे, यास 'आसुर विवाह' म्हणतात.\n7- गांधर्व विवाह - यात केवळ मुलगा आणि मुलगी विवाहाचा निर्णय घेतात. पालकांचा निर्णय प्रक्रियेत समावेश नसतो. दुष्यंताने शकुंतलेशी अशाच प्रकारे 'गांधर्व विवाह' केला होता.\n8- राक्षस विवाह - कन्येच्या सहमतीशिवाय तिचे अपहरण करून जबरदस्तीन��� विवाह करणे, यास 'राक्षस विवाह' म्हणतात.\n9- कन्येच्या शुद्धीत नसण्याचा (ग्लानी, गाढ निद्रा आदींचा) फायदा घेऊन तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करणे व नंतर विवाह करणे, यास 'पैशाच विवाह' म्हणतात.\nमहाभारत युद्ध समाप्तीनंतर पांडव धृतराष्ट्र आणि गांधारी यांना भेटण्यासाठी गेले, तेव्हा गांधारी खूप रंगात होत्या\nशांती आणि एकाग्रता वाढवण्यासोबतच मानसिक आजारांना दूर ठेवते चंदन\nदेवाला खंडित तांदूळ अर्पण करू नयेत, हार-फुल अर्पण करण्यापूर्वी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.tinystep.in/blog/nokarivar-asanrya-aaiche-gharich-asanrya-aaila-prta", "date_download": "2019-06-20T16:31:42Z", "digest": "sha1:WMMQTF57WNRI25QUH3TB3Y3BDMHZ5QTF", "length": 12293, "nlines": 228, "source_domain": "www.tinystep.in", "title": "नोकरी करणाऱ्या आईचे गृहिणी असणाऱ्या आईला पत्र - Tinystep", "raw_content": "\nनोकरी करणाऱ्या आईचे गृहिणी असणाऱ्या आईला पत्र\nप्रिय, घरी थांबणारी आई, Dear @home mother\nमला काही लोक तुझ्याबद्धल प्रश्न विचारतात की, तू दिवसभर घरात काय करत असतेस. मला माहितीये कारण काही कालावधीसाठी मीही बाळासाठी घरीच होते. तेव्हा प्रत्येकाला तुझ्याकडून सांगते आणि त्यासाठीच हा पत्र प्रपंच.\nतू बिनपगारी काम करतेस, पहाटे उठून कामाला लागतेस रात्री उशिरापर्यंत तुझे काम चालूच असते. झोपसुद्धा तुझी पूर्ण होत नाही. तू सुटी कधीच घेत नाही. रविवार असो की दिवाळी तू नेहमी कामातच गर्क असते. तुझ्यासाठी कामाचे पेमेंट असेल तर तो म्हणजे कुटुंबाचा आनंद.\nआपल्या दोघांचे जीवन पूर्णपणे भिन्न आहे. मी ऑफिसात काम करते.आणि तू घरीच काम करत असते. माझे काम मिटिंग घेणे, मेल करणे, गूगल स्प्रेडशीटवर टाईप करणे, ऑनलाइन काम करणे. पण तुझे काम बाळाचे तासागणिक डायपर बदलणे, बाळाच्या मागोमाग पळून त्याला खाऊ घालणे, बाळ रडणार तर शांत करण्यासाठी निरनिराळ्या क्लुप्त्या लढवणे, बाळाला झोपवताना अंगाई गीत नसेल तर पाठीवर थापडत रहाणे आणि त्यातच स्वतःही झोपणे पण लगेच कामे पडली आहेत याची जाणीव होऊन कधीच न संपणारी कामे तू करत असते.\nमी माझ्या बाळासोबत आहे असे स्वप्नच पाहत असते. पण तू नेहमी बाळासोबत असतेस, त्याच्याशी खेळते, तोही तुझ्यासोबत खेळत असतो, खरंच किती मजा असते माय- लेकांची.\nतू कल्पना करत असते की, शांततेत जेवण केल्यावर दुपारी थोडी डुलकी घेऊ. पण तसे कधीच होत नाही. संध्याकाळी तुमचा नवरा जेव्हा घरी येतो आणि रात्री जेवण झाल्यावर तुम्ही खूप थकून गेल्याने झोपायच्या विचारात असतात आणि नवरा पाय चेपायला लावतो तेव्हा तुमच्या डोळ्यात अश्रू उभे राहतात. तू जे काम करतेस त्यात कधी सुटी घेत नाही व कधी पैसेही मागत नाहीस. काही वेळा तुला खूप त्रास होतो कारण सुटी घ्यावी आणि कुठेतरी दूर निघून जावे. आणि शांतपणे आराम करावा. पण तसे कधी होत नाही ते फक्त आजारी झाल्यावरच होते. तुझे काम कठीणच आहे. आणि समाजसुद्धा खूप हास्यापद रीती- रिवाज स्त्रियांवर लादत असतो.\nजर तू घरी राहिलीस तर तुझ्यातले टॅलेंट वायाच जाणार आहे. पण जर बाहेर कामाला राहिली तर बाळाकडे दुर्लक्ष होईल. खरं म्हणजे दोन्ही कल्पना फसव्याचं वाटतात. शेवटी तुही सुधा मूर्ती सारखीच आहेस तीही मुलांसाठी इन्फोसिस ची चेअरमन झाली नाही. अगोदर कुटुंबाला प्राधान्य तुलाच द्यावे लागणार आहे.\nमला तुझी ओळख करून द्यायची आहे कारण तू काही मुलांना सांभाळणारी दाई नाहीस. तुझे काम हे, अशा बाळाला घडवणे आहे की, जो जगाला त्याच्या दृष्टीने बघायला लावतो. आणि तू जे काम करते आहेस. ते काम सर्व कामापेक्षा मोठे व उच्च आहे. मला खूप कौतुक वाटते, तु तुझ्या कामाबद्धल कधीच अपेक्षा करत नाहीस, प्रमोशन मागत नाहीस, प्रसिद्धी कधी पाहिजे नसते, पगारही कधी घेत नाहीस.\nआपले जीवन जरी भिन्न असले तरी आपण विचाराने एकच आहोत. आपण दोघी, आपल्या बाळावर खूप प्रेम करतो आणि त्यांच्यासाठी बेस्ट करायला कितीही कष्ट घ्यायला तयार आहोत. आपण त्यांना स्व देऊन टाकतो.\nआईपण किती अवघड आहे तरीही आपण ती जबाबदारी आनंदाने पार पाडतो.\nफक्त मला हेच सांगायचे आहे की, आपण दोघी आईच आहोत आणि तुझ्या भावना कळताय मला. पण आपल्याला आपले काम चालूच ठेवावे लागेल.\nफेशियल केल्यावर तुम्ही या गोष्टी करत नाही ना \nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://spsnews.in/?cat=13", "date_download": "2019-06-20T15:48:55Z", "digest": "sha1:FQJACMRUJK2ZMWISMTH4UFPYPYGITEVL", "length": 9008, "nlines": 112, "source_domain": "spsnews.in", "title": "Recent | SPSNEWS", "raw_content": "\nशासनाच्या विकास योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा- जिल्हाधिकारी दौलत देसाई\nपावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी १०.२३ कोटींचा निधी :आम.सत्यजित पाटील\nबांबवडे विद्यामंदिरात दफ्तर व शालेय साहित्याचे वाटप\nबांबवडे विद्यामंदिरात दफ्तर व शालेय साहित्याचे वाटप\nचिमुकल्यांचा किलबिलाट पाहण्यासाठी जमला जनसमुदाय\nकेवळ ८००० रुपये डाऊनपेमेंट मध्ये हिरो स्प्लेंडर प्लस मोटरसायकल : गुरुनाथ ऑटोमोबाईल्स\n2+ बांबवडे :गुरुनाथ ऑटोमोबाईल्स बांबवडे तालुका शाहूवाडी यांच्यावतीने सीमोल्लंघनाचे औचीत्त्य साधून दसरा या शुभ मुहूर्तावर केवळ ८००० रुपये डाऊनपेमेंट मध्ये\nकेवळ २४९९ रुपयात हिरो स्कूटर : गुरुनाथ ऑटोमोबाईल्स\n1+ बांबवडे : गुरुनाथ ऑटोमोबाईल्स बांबवडे तालुका शाहूवाडी यांच्यावतीने सीमोल्लंघनाचे औचीत्त्य साधून, म्हणजेच साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या दसरा निमित्ताने हिरो\nकट्टर शिवसैनिक मधुकर पाटील यांचा करुण अंत\n2+ बांबवडे : बांबवडे तालुका शाहूवाडी येथील कट्टर शिवसैनिक मधुकर हिंदुराव पाटील यांचे हृदयविकाराने निधन झाले आहे. एकेकाळी जय भवानी\nमा.श्री.काशिनाथ झंजाड (भाऊ) व मा.श्री.वाल्मिक झंजाड (भाऊ) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\n0 मा.श्री.काशिनाथ झंजाड (भाऊ) व मा.श्री.वाल्मिक झंजाड (भाऊ) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक : ओंकार पवार, तृप्ती पवार श्री./सौ.मंजिरी पवार आणि\nजेष्ठ नाट्य दिग्दर्शक दिलीप कोल्हटकर यांचे निधन\n0 ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शक दिलीप कोल्हटकर यांचे आज सकाळी पुण्यात निधन झाले. पुण्यातील दीनानाथ रुग्णालयात दीर्घ आजाराने त्यांचे निधन झाले. ते\nदुःखापर्यंत येते ती आई,आणि वेदना पदरात घेते ती माई : सिंधुताई सपकाळ\n3+ बांबवडे ; स्वतः जगा,पुढे जा,पण पुढे गेल्यानंतर मागे पहायला विसरू नका. सात कप्प्यांच्या आतील सौंदर्य बाहेर दाखवू नका,कारण ती\nश्री.नामदेवराव खोत यांना मातृशोक\n0 मलकापूर प्रतिनिधी : शाहुवाडी तालुक्यातील जेष्ठ राजकीय व्यक्तिमत्व श्री.नामदेवराव ज्ञानू खोत यांच्या आई व शाहुवाडी पंचायत समिती सदस्य श्री.विजयराव\n१०० टक्के नोकरीची हमी देणारे ‘येस टेक्नो, मलकापूर’\n4+ मलकापूर : शाहुवाडी तालुक्याला लागलेली बेरोजगारीची वाळवी जर दूर करायची असेल तर विद्यार्थ्याला तांत्रिक प्रशिक्षण देणं हि काळाची गरज\nवारणानगर येथे अपघातात दोघे गंभीर जखमी\n0 कोडोली प्रतिनिधी : वारणानगर ता.पन्हाळा येथील वाठार रत्नागिरी हायवे वरील गॅलेक्सी हॉस्पिटल समोर आज दोन वाजण्याच्या सुमारास झालेल्या महिंद्रा पिकअप\nग्रामसेवक विजय पाटील यांचे हृदय विकाराने दु:खद निधन\n5+ बांबवडे : बांबवडे ता.शाहुवाडी येथील श्री.विजय दिनकर पाटील (ग्रामसेवक ) यांचे आज पहाटे हृदय विकाराच्या धक्क्याने आकस्मिक निधन झाले.\nशासनाच्या विकास योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा- जिल्हाधिकारी दौलत देसाई\nपावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी १०.२३ कोटींचा निधी :आम.सत्यजित पाटील\nबांबवडे विद्यामंदिरात दफ्तर व शालेय साहित्याचे वाटप\nबांबवडे विद्यामंदिरात दफ्तर व शालेय साहित्याचे वाटप\nचिमुकल्यांचा किलबिलाट पाहण्यासाठी जमला जनसमुदाय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?amp%3Bf%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%97%E0%A4%A1&search_api_views_fulltext=%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%97%E0%A4%A1&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%98%E0%A4%B0", "date_download": "2019-06-20T15:40:18Z", "digest": "sha1:7RXAHEMWYF2EHMFAG7XGK36MZZ7JTDG3", "length": 27877, "nlines": 310, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nगुरुवार, जून 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर गुरुवार, जून 20, 2019\nसर्व बातम्या (50) Apply सर्व बातम्या filter\nमहाराष्ट्र (32) Apply महाराष्ट्र filter\nअॅग्रो (4) Apply अॅग्रो filter\nसप्तरंग (2) Apply सप्तरंग filter\nसंपादकिय (1) Apply संपादकिय filter\nसिंधुदुर्ग (68) Apply सिंधुदुर्ग filter\nउस्मानाबाद (40) Apply उस्मानाबाद filter\nमहाराष्ट्र (39) Apply महाराष्ट्र filter\nसोलापूर (39) Apply सोलापूर filter\nकोल्हापूर (15) Apply कोल्हापूर filter\nअमरावती (14) Apply अमरावती filter\nनिवडणूक (12) Apply निवडणूक filter\nऔरंगाबाद (11) Apply औरंगाबाद filter\nचंद्रपूर (11) Apply चंद्रपूर filter\nरत्नागिरी (10) Apply रत्नागिरी filter\nनांदेड (9) Apply नांदेड filter\n'कर्जत शताब्दी' भाताची नवीन जात विकसित\nदाभोळ - डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने कोकणातील शेतकऱ्यांसाठी यावर्षी 'कर्जत शताब्दी' ही भाताची नवीन जात विकसित केली आहे. मुख्यत्वे या नवीन जातीपासून चांगल्या प्रकारच्या पोह्यांची निर्मिती होऊ शकेल त्यामुळे भाताचे मूल्यवर्धन होणार आहे. स्��ानिक जातीवर रेडिएशन करून जवळपास आठ ते दहा वर्ष...\nकोकणात मुसळधार पावसाचा जोर\nपुणे - अरबी समुद्रातील \"वायू' चक्रीवादळाच्या प्रभावामुळे कोकणात बुधवारी पावसाने जोर धरला. तर, मध्य महाराष्ट्रातही तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्‍या सरींनी हजेरी लावली आहे. मुंबईसह कोकणात गुरुवारी (ता. 13) मुसळधार पावसाची शक्‍यता आहे. \"वायू' वादळामुळे खवळलेल्या समुद्रामुळे सिंधुदुर्ग, रत्नागिरीच्या...\nठाणे : कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाने दिली बंदची हाक\nठाणे : आपल्या विविध मागण्यांसाठी कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाने संपूर्ण कोकण विभागात 18 जूनला बंदची हाक दिली आहे. बंद पुकारुन प्रवाशांना वेठीस धरण्याचे शस्त्र पहिल्यापासूनच रिक्षा संघटना अवलंबित आल्या आहेत. टॅक्सी, रिक्षा चालकांच्या समस्या, मागण्यांविषयी कायम बंदची हाक देणाऱ्या संघटनांनी...\nअंदाजपंचे: रत्नागिरी-सिंधुदुर्गात राणे हरणार तर, रायगड आणि पालघरमध्ये असा असेल निकाल\n29 एप्रिलला महाराष्ट्रातील लोकसभेचे मतदान पूर्ण झाले. मतदानानंतर मात्र कोण जिंकणार कोण हरणार अशा चर्चांना उधाण आलंय. म्हणूनच आम्ही कोणत्या जागेवर कोण बाजी मारणार याचा एक अंदाज घेऊन आलो आहोत. रत्नागिरी-सिंधुदुर्गात राणे हरणार नारायण राणेंची हवा आता पूर्णपणे कमी होत चालली असल्याचे मतदारसंघात बोलले...\nवीकएण्ड पर्यटन : अजिंक्‍य मुरूड, जंजिरा किल्ला\nवीकएण्ड पर्यटन महाराष्ट्राला सुमारे ७५० किलोमीटर लांबीचा प्रदीर्घ आणि समृद्ध सागरी किनारा लाभला आहे. पालघर जिल्ह्यातील झाई-बोरगाव या गावापासून सुरू होणारा सागरी किनारा, दक्षिणेतील सिंधुदुर्गातील तेरेखोल किल्ल्यापर्यंत पसरलेला आहे. या किनाऱ्यावर अनेक प्रेक्षणीय स्थळे, किल्ले आणि जलदुर्गांची रेलचेल...\nloksabha 2019 : वंचित बहुजन आघाडीकडून पुण्यातून अनिल जाधव यांनी उमेदवारी\nअॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीची 37 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे प्रत्येक उमेदवाराच्या नावासमोर जातीचाही उल्लेख केला गेला आहे. आघाडीकडून राज्यातील सर्व जागांवर निवडणूक लढविण्यात येणार आहे. उर्वरीत जागांची यादी येत्या 3 दिवसांत जाहीर करण्यात येणार आहे. ...\nशोध दारिद्य्र निर्मूलनाच्या उपायांचा\nमहाराष्ट्रातील दारिद्य्राच्या प्रश्‍नाचा अभ्यास करण्यासाठी विवि��� 24 जिल्ह्यांतील सव्वाशे गावांना भेटी देऊन नोंदविलेली निरीक्षणे आणि दारिद्य्र निर्मूलनाच्या उपायांची चर्चा करणारा लेख. महाराष्ट्रातील दारिद्य्राची स्थिती नेमकी काय आहे, याचा अभ्यास करण्यासाठी मी 24 जिल्ह्यांतील 125 गावांना भेटी देऊन...\nसावंतवाडी - तळकोकणात रबर, काजूची बागायती सह्याद्रीच्या रांगांमधील जंगलाकडे सरकू लागली आहे. यामुळे बिथरलेले वन्यप्राणी भक्ष्याच्या शोधात वस्तीत घुसत आहेत. यातून वन्यप्राणी आणि कोकणी माणसातील संघर्ष तीव्र होत आहे. कोकणातील संवेदनशील पर्यावरण मात्र विचित्र कोंडीत सापडले आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक...\nपेरणी संदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन\nऔरंगाबाद : शेतकऱ्यांना पेरणीची नवीन पद्धती सांगण्यासाठी आता सरकार, एनजीओ पाठोपाठ महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेनेही पुढाकार घेतला आहे. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून राज्यातील 17 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना पेरणीसह खते, कीटकनाशके फवारणी करताना काय काळजी घ्यावी, याची माहिती व तज्ज्ञांचे मार्गदर्शन...\nएक लाख कोटींचा खड्डा\nनाशिक - महाराष्ट्राचे वार्षिक सकल उत्पन्न 28 लाख कोटींचे असून, त्यात शेतीचा बारा टक्के हिस्सा आहे. पण पावसाअभावी खरीप पिकांच्या वाढीवर परिणाम होऊन उत्पादनात घट येण्यास सुरवात झाली आहे. तसेच दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या हातचा रब्बी हंगाम निघून गेला आहे. त्यामुळे राज्यातील कृषी उत्पन्नात...\nअभिजित बांगर मनपाचे नवे आयुक्त\nअभिजित बांगर मनपाचे नवे आयुक्त नागपूर : महापालिकेचे नवे आयुक्त म्हणून अभिजित बांगर गुरुवारी रुजू होणार आहेत. राज्य सरकारने आज सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. यात अमरावतीचे जिल्हाधिकारी बांगर यांचाही समावेश आहे. महापालिकेचे आयुक्त वीरेंद्र सिंग यांची कौशल्य विकास, रोजगार व उद्योजिकता आयुक्तपदी...\nरयत शिक्षण संस्थेत कार्यकर्ते आणि माजी विद्यार्थींच्या भेटीने आठवणींना उजाळा\nमोखाडा- रयत शिक्षण संस्थेच्या, शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने, मोखाड्यातील महाविध्यालयात कार्यकर्ते आणि माजी विद्यार्थी यांचा संयुक्त मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात येथील शाळा, महाविध्यालयात शिक्षण घेतलेल्या विविध पक्षांच्या लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, व्यापारी आणि शासकीय सेवेतील...\nकोकणचा समुद्रही होतोय डंपींग ग्राऊंड\nकोकणचा समुद्र किनारा देशभराच्या तुलनेत स्वच्छ मानला जात असला तरी सांडपाणी, प्लास्टीकमुळे होणाऱ्या प्रदुषणाची तीव्रता खूप वेगाने वाढत आहे. किनारपट्‌टीवर पर्यटन वाढीचे साईडइफेक्‍ट समुद्रात दिसत आहेत. दुर्दैवाने हे प्रदूषण रोखणारी भक्‍कम यंत्रणा अख्ख्या कोकण किनारपट्‌टीवर कोठेच कार्यरत नाहीत. यामुळे...\nराज्यातील 53 शिक्षकांना सर फाउंडेशनचे पुरस्कार\nसोलापूर : 'आयआयएम' अहमदाबाद व सर फाउंडेशन सोलापूर यांच्यावतीने राज्यातील 53 शिक्षकांना 'टीचर इनोव्हेशन अवॉर्ड' जाहीर झाले आहेत. त्याचे वितरण अक्कलकोट येथे सहा व सात ऑक्‍टोबरला होणाऱ्या कार्यक्रमात होणार आहे. प्राथमिक, माध्यमिक, केंद्रप्रमुख, साधनव्यक्ती व शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांना हे पुरस्कार...\nमहाराष्ट्राची \"रुसा' अनुदानात भरारी\nनाशिक - \"नॅक'प्रमाणेच राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियानात (रुसा) महाराष्ट्राने गरुडभरारी घेतली. \"रुसा'च्या प्रत्येकी दोन कोटींच्या अनुदानात देशातील 472 महाविद्यालयांत महाराष्ट्रातील 226 महाविद्यालयांचा समावेश आहे. अनुदानातून उच्च शिक्षणासाठी पायाभूत सुविधांची उपलब्धता करण्यात येणार असली, तरीही...\nदेश सेवे करिता आर्मीत भर्ती व्हा - कर्नल मनु सुदन\nमुंबई : देशसेवे करीता आर्मीत भर्ती व्हा आर्मीचा यूनिफॉर्म सर्व भारतीयांच्या अभिमानाचा केंद्र बिंदू आहे.सैनिक म्हणजे देशाचा रक्षण कर्ता होय. देशावरील विविध आपदांच्या वेळी आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्स नेहमी आपले कर्तव्य बजावत नागरिकांच्या जीवीत आणि मालमत्तेचे रक्षण करीत असतात. जनतेच्या हृदयात...\nराज्यात सरासरीच्या 86 टक्के पाऊस\nजलाशयांमध्ये 66 टक्‍के साठा, खरीप हंगामात 97 टक्के क्षेत्रावर पेरणी पुणे - राज्यात आजअखेर सरासरी 823 मिलिमीटर म्हणजेच एकूण सरासरीच्या 86.1 टक्के पाऊस झाला आहे. राज्यातील जलाशयांमध्ये 66.1 टक्के पाणीसाठा उपलब्ध असून, यंदाच्या खरीप हंगामात 97 टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. राज्यात...\nराज्यातील सहा लाख लोक झाले संगणक साक्षर\nसोलापूर : गावपातळीवर नागरिकांना गावातच संगणक साक्षरतेचे धडे मिळावेत, डिजिटल व्यवहारांची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने पंतप्रधान ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियान सुरू करण्यात आले. त्यानुसार आतापर्यंत राज्यातील सहा लाख 23 हजार 407 जणांनी प्रशिक्षण पूर्ण केले असून हे अभियान ग्रामीण भागासाठी फायद्याचे...\nपुणे - राज्यात दीर्घ खंडानंतर पावसाने गुरुवारी (ता. १६) अनेक भागात हजेरी लावली. कोकण, मध्य महाराष्ट्रातील बहुतांशी ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. मराठवाड्यातील जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड जिल्ह्यांत तर विदर्भात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. गडचिरोली जिल्ह्यातील पेरमिली येथे...\nवज्रेश्वरी - श्रमजीवींच्या स्वातंत्र्याचा जल्लोष\nवज्रेश्वरी - देशभर स्वातंत्र्याचा उत्सव सर्वत्र साजरा केला गेला, या सर्व उत्सवापेक्षा अत्यंत अनोखा उत्सव ठाणे जिल्ह्यातील गणेशपुरी येथे साजरा झाला. जे आदिवासी कष्टकरी स्वातंत्र्यानंतरही उपेक्षित आहेत, अशा निरपेक्ष आदिवासी कष्टकरी बांधवांनी हजारोंच्या संख्येने येऊन गणेशपुरीत आपल्या राष्ट्रध्वजाला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A8&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A8", "date_download": "2019-06-20T15:31:03Z", "digest": "sha1:63HS3OPA5UXQHHEUOODMVAPHGZWDRHCS", "length": 27786, "nlines": 314, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nगुरुवार, जून 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर गुरुवार, जून 20, 2019\nसर्व बातम्या (54) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (4) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसप्तरंग (13) Apply सप्तरंग filter\nफॅमिली डॉक्टर (7) Apply फॅमिली डॉक्टर filter\nसंपादकिय (7) Apply संपादकिय filter\nक्रीडा (3) Apply क्रीडा filter\nमनोरंजन (3) Apply मनोरंजन filter\nसिटिझन जर्नालिझम (3) Apply सिटिझन जर्नालिझम filter\nकाही सुखद (1) Apply काही सुखद filter\nमहाराष्ट्र (1) Apply महाराष्ट्र filter\nमुक्तपीठ (1) Apply मुक्तपीठ filter\nआयुर्वेद (9) Apply आयुर्वेद filter\nक्रीडा (9) Apply क्रीडा filter\nमधुमेह (9) Apply मधुमेह filter\nसप्तरंग (9) Apply सप्तरंग filter\nजीवनशैली (8) Apply जीवनशैली filter\nनरेंद्र मोदी (7) Apply नरेंद्र मोदी filter\nनिसर्ग (7) Apply निसर्ग filter\nमहाराष्ट्र (7) Apply महाराष्ट्र filter\nदिल्ली (6) Apply दिल्ली filter\nस्पर्धा (6) Apply स्पर्धा filter\nचित्रपट (5) Apply चित्रपट filter\nजिल्हा परिषद (5) Apply जिल्हा परिषद filter\nढिंग टांग (5) Apply ढिंग टांग filter\nनगरसेवक (5) Apply नगरसेवक filter\nमोबाईल (4) Apply मोबाईल filter\nसोशल मीडिया (4) Apply सोशल मीडिया filter\nप्रेग्नन्सीनंतर वजन केले कमी\nस्लिम फिट - शिल्पा शेट्टी, अभिनेत्री प्रेग्नन्सीनंतर माझे वजन खूप वाढले होते. ते वेळेत कमी करण्याचे आव्हान माझ्यासमोर होते. घरात लहान मूल असले, की त्याच्याजवळ सतत उपलब्ध असणे गरजेचे असते. पण अशावेळी माझ्या शरीराकडेही दुर्लक्ष करून चालणार नव्हते. त्यामुळे मी मुलगा झोपला, की दुपारच्या वेळी व्यायाम...\nयोगदिनी ‘कीप फिट’चे प्रकाशन\nपुणे - लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने योगासने कशी करावीत, याची माहिती देणारे ‘कीप फिट’ हे पुस्तक ‘सकाळ’ प्रकाशनने नुकतेच प्रसिद्ध केले आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने येत्या २१ जून रोजी सकाळी सात वाजता बालेवाडी येथील क्रीडा संकुलात मान्यवरांच्या उपस्थितीत होणाऱ्या...\nस्लिम फिट - प्रियांका चोप्रा, अभिनेत्री मी खूप नशीबवान आहे, की माझे शरीर माझे नेहमी ऐकते मनसोक्त खाऊन वजन थोडे वाढल्यास ते लगेच कमी करता येते, ही माझ्या शरीराची खासीयत आहे. अशी शरीराची साथ लाभणे हे माझे भाग्यच आहे. शरीराची रचना चांगली असल्याने मला त्यावर फार काम करावे लागत नाही. मी चीजी बर्गर,...\n'फिटनेस लेव्हल चांगली हवी' (मलखान सिंग)\nफिटनेसमुळं कणखरपणा येतो. त्यामुळं तुमची फिटनेस लेव्हल शक्‍य तितकी चांगली ठेवण्याचा प्रयत्न करा. मी आताही हातावर चालणं, कोलांटउडी मारणं यासाठी प्रयत्न करतो. एखादा जिम्नॅस्टिक खेळाडू निवृत्त होतो, तेव्हा म्हणजे वयाच्या अठ्ठाविसाव्या वर्षी मी हे सुरू केलं. त्यामुळं तुम्ही केव्हाही काहीही करू शकता,...\nपोषक खा; छान जगा (सौम्या टंडन)\nप्रत्येकानं इतर व्यायामाबरोबरच ध्यानधारणेकडंही लक्ष केंद्रित करावं. ते आनंददायी मनासाठी खूपच गरजेचं असतं. आत्मिक समाधान मिळवण्याचा प्रयत्न करावा. त्यामुळं मन, शरीर, हृदयाला प्रसन्नतेची झळाळी मिळते. आत्मिक समाधान अन्‌ ध्यानधारणा या दोन गोष्टी चांगल्या आरोग्यासाठी गरजेच्या आहेत अन्‌ याच माझ्या...\nव्यायामाला जोड योग्य आहार अन्‌ झोपेची (अभिजित श्‍वेतचंद्र)\nफिटनेसमुळंच माझ्यातली ��क्ती वाढली. विविध संकटांचा सामना करण्याची ताकद निर्माण झाली. नियमित व्यायाम, योग्य आहार आणि पुरेशी झोप हाच माझ्या वेलनेसचा मंत्र आहे. हा मंत्र प्रत्येकानं पाळला, तर निश्‍चितच तुम्ही उत्कृष्ट शरीरसंपदा कमवल्याशिवाय राहणार नाही. आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मकता ठेवून कोणतंही काम...\nमहिला, युवतींसाठी दोन दिवसांचा समरकॅंप\nसातारा - उन्हाळी सुटी म्हटले की सारेजण कोठेतरी थोडा विरंगुळा म्हणून छोटीशी का होईना सहल काढण्याचा विचार बहुतेक महिला करतात. त्यांच्या या विचाराला मूर्तस्वरुप देण्यासाठी ‘सकाळ मधुरांगण’ आणि सिनर्जी नॅचरल स्कूलच्या वतीने मधुरांगण सदस्या आणि त्यांच्या कुटुंबातील युवती, महिलांसाठी दोन दिवसांच्या...\n'व्यायामामुळं सकारात्मक ऊर्जा' (हार्दिक जोशी)\nतुम्ही कितीही खाल्लं, तरी जेवढं खाता तितका वर्कआऊट कराल, तेव्हा तुमचं शरीर जास्त सुदृढ राहील आणि प्रत्येकानं स्वतःच्या चयापचय क्रियेनुसार वर्कआऊट करावं. व्यायाम केल्यानं आपण तंदुरस्त राहतो, शिवाय प्रत्येक दिवस कसा आपल्याला फ्रेश वाटतो. त्यामुळं दिवसातून एक-दीड तास तरी प्रत्येकानं व्यायामाला देणं...\n'हे' आहेत एरोबिक्‍सचे फायदे आणि तोटे... (डॉ. राजीव शारंगपाणी)\nहेल्थ वर्क एरोबिक्‍स हा एकदम तंदुरुस्त लोकांनी करण्याचा व्यायाम आहे. त्याचे काही फायदे आणि तोटेही आहेत, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. फायदे : 1. एरोबिक्‍सचा सर्वांत महत्त्वाचा फायदा म्हणजे आपल्या शरीराच्या अत्यंत कमकुवत अवस्थेची फार तीव्र जाणीव होते. 2. आपल्या समाजात सामूहिक नृत्य ही अत्यंत...\nज्येष्ठ नागरिकांनी आपला उत्साह टिकवून ठेवला पाहिजे. आनंदात राहाल तर आनंदी राहाल. आपले आरोग्य आपणच जपायला हवे. ज्येष्ठ नागरिकांनी नेहमी सकाळी लवकर उठावे. सकाळी चहा न पिता, दूध पिऊन \"मॉर्निंग वॉक'साठी बाहेर जावे. किमान अर्धा ते पाऊण तास फिरून यावे. चालण्यासारखा दुसरा कोणताही स्वस्त व्यायाम नाही. घरी...\nहेल्थ वर्क हाडाचा वापर कोणत्याही वयात कमी झाल्यास हाडे ठिसूळ होऊ शकतात. अगदी टोकाचे उदाहरण घ्यायचे झाल्यास अंतराळवीरांचे घेता येईल. पृथ्वीवर अत्यंत धडधाकट असलेल्या या अंतराळवीरांना अंतराळात वजनरहित अवस्थेत राहावे लागते. त्यामुळे त्यांची हाडे तत्काळ ठिसूळ होऊ लागतात. त्याचप्रमाणे पृथ्वीवर परत...\nमी \"आईपण' एन्जॉय केल�� : सोनाली खरे\nकम बॅक मॉम माझी मुलगी सनाया आता 10 वर्षांची झाली आहे. ती झाल्यानंतर मी जवळजवळ 6 वर्षांचा ब्रेक घेतला होता, कारण मला घेतलेली जबाबदारी पूर्णपणे सांभाळायची होती. मला माझ्या मुलीला आईकडे किंवा पाळणाघरात ठेवायचं नव्हतं. तिला स्वतःचं स्वतःला समजेपर्यंत मला तिला सांभाळायचं होतं. ती मोठी होताना तिच्यातील...\nधावणं आणि कार्डिओमुळं ताण हलका (संदीप साळवे)\nमला कामाचा ताण असेल, किंवा मी कोणत्या विचारात अथवा टेन्शनमध्ये असलो, की धावायला जातो. त्यातून एक वेगळीच मनःशांती मिळते. कार्डिओसुद्धा करतो. धावणं आणि कार्डिओ माझ्यासाठी \"स्ट्रेसबस्टर' आहेत. मी या माझ्या आवडत्या गोष्टी करतो, तेव्हा मी वेगळ्याच दुनियेत असतो. विचार करायला पुरेसा वेळ मिळतो. फक्त...\nराष्ट्रीय योगासन स्पर्धेत महाराष्ट्र आघाडीवर\nऔरंगाबाद - विभागीय क्रीडा संकुलात सुरू असलेल्या 64 व्या राष्ट्रीय योगासन स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राने आघाडी घेतली आहे. 501.8 आणि 518 गुणांसह 14 वर्षे गटातील दोन्ही संघ अव्वल असून मुलींच्या गटात त्रिपुरा (511.5) तर मुलांच्या गटात पश्‍चिम बंगाल (492) हे द्वितीय स्थानी आहेत. ...\nऔरंगाबादेत आजपासून राष्ट्रीय योगासन स्पर्धा\nऔरंगाबाद - येथील विभागीय क्रीडा संकुलात 64 व्या राष्ट्रीय योगासन स्पर्धांचे आयोजन ता. 29 जानेवारी ते दोन फेब्रुवारीदरम्यान करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी देशभरातून 900 खेळाडू आणि पंच दाखल झाले असून, पाच दिवस ही स्पर्धा चालणार आहे, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक गिरी आणि योग...\nखेलो और खिलो (मुकुंद पोतदार)\nशाळेतल्या मुलांवर दप्तराचं ओझं...होमवर्कचा ताण...अभ्यासक्रमात खेळांचा समावेश नसणं यापासून ते ऑलिंपिकमधल्या पदकांचा दुष्काळ इथपर्यंतची प्रत्येक समस्या केवळ पाच मिनिटांत सुटू शकते. भारतात \"खेलो इंडिया'ची संकल्पना अमेरिकेतल्या स्पर्धेपेक्षाही एक पाऊल पुढं आहे, असा विश्वास बाळगणाऱ्या राजवर्धन राठोडमुळं...\nमोटाभाई : (सुस्कारा टाकत) हसावं की रडावं रडावं की हसावं नमोजी : (योगासनांच्या म्याटवर निरिच्छपणे) थोडा हसायच्या, थोडा रडायच्या मोटाभाई : (गुडघे चोळत) हसायला लागलं की रडू येतं, रडायला आलं की हसायला होतं मोटाभाई : (गुडघे चोळत) हसायला लागलं की रडू येतं, रडायला आलं की हसायला होतं नमोजी : (आयुर्वेदिक उपचार सुचवत) रोज रात्र��� झोपताना हिंग्वाष्टक चूर्ण गरम पाण्यात...\nएग्झिट पोल के बाद (ढिंग टांग\nराजधानी दिल्लीत धुक्‍यात हरवलेली वाट शोधत मोटाभाई एकदाचे विशिष्ट घरात पोचले. घरात सामसूम होती. इकडे तिकडे बघत मोटाभाई घाम पुसत बंगल्याच्या आवारात आले. तेथल्या हिरवळीवरील उलटे दोन पाय बघून त्यांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला. थोडे हुश्‍श केले. \"\"प्रणाम नमोजीभाई,'' झालेल्या पायपीटीने दमलेल्या मोटाभाईंनी...\nलहान मुलांच्या आहारात आपण काळजी घेतो, त्याप्रमाणे औषधांच्या बाबतीत अधिकच दक्ष राहणे गरजेचे होय. म्हणून लहान मुलांना एक तर कमी मात्रेत आणि दुसरे म्हणजे सौम्य प्रकारची औषधेच द्यायची असतात मागच्या आठवड्यात आपण अजीर्णाकडे कधीही दुर्लक्ष करून नये कारण त्यामुळे अनेकानेक रोगांना आमंत्रण मिळते हे पाहिले....\nथंडीच्या दिवसांत व्यायाम कराच\nगोखलेनगर - थंडीचे दिवस सुरू झाले आहेत, शिवाजीनगरमधील अनेक उद्याने, पोलिस मैदाने, फर्ग्युसन महाविद्यालयाचे गोखलेनगर येथील मैदान, वेताळ टेकडी अशा अनेक ठिकाणी पहाटेच्या रम्य वातावरणात नागरिक व्यायामासाठी जातात. शारीरिक कष्टांची कामे बंद झाल्याने व ऑफिसध्ये दिवसभर बैठे काम असल्याने पोटाची चरबी वाढणे,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://spsnews.in/?p=2494", "date_download": "2019-06-20T15:58:10Z", "digest": "sha1:NYROB5E6PCH3CRMMLCMXYQSDKROXBHDB", "length": 6009, "nlines": 94, "source_domain": "spsnews.in", "title": "सरपंचपदासाठी २५ तर ग्रामपंचायतीसाठी १०५ अर्ज दाखल | | SPSNEWS", "raw_content": "\nशासनाच्या विकास योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा- जिल्हाधिकारी दौलत देसाई\nपावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी १०.२३ कोटींचा निधी :आम.सत्यजित पाटील\nबांबवडे विद्यामंदिरात दफ्तर व शालेय साहित्याचे वाटप\nबांबवडे विद्यामंदिरात दफ्तर व शालेय साहित्याचे वाटप\nचिमुकल्यांचा किलबिलाट पाहण्य��साठी जमला जनसमुदाय\nसरपंचपदासाठी २५ तर ग्रामपंचायतीसाठी १०५ अर्ज दाखल\nशाहुवाडी प्रतिनीधी(संतोष कुंभार ):शाहुवाडी तालुक्यातील ४९ ग्राम पंचायतींच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेतून सोमवारी (ता. २५) प्रशासनाकडे तब्बल १३० उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये सरपंचपदासाठी २५ तर उर्वरित १०५ अर्ज हे सदस्य पदासाठी दाखल झाले आहेत. यापुर्वी सरपंचपदासाठी ३ तर सदस्य पदासाठी ३ नामनिर्देशनपत्र दाखल झाल्यामुळे आजपर्यंत अनुक्रमे २८ व १०८ अशी एकूण १३६ नामनिर्देशनपत्र दाखल झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.\n← तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याची ६१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न\nपन्हाळा तालुक्यामधील अंगणवाडीतील पोषण आहार विनाखंडीत सुरू →\nखेळ आणि कौशल्य विकासाला महत्व द्या- पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील\nकार्य सम्राट नव्हे,तर हे उद्घाटन सम्राट आहेत : डॉ.विनय कोरे\nउद्या १५ जून रोजी शिराळ्याच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदांची निवड\nशासनाच्या विकास योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा- जिल्हाधिकारी दौलत देसाई\nपावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी १०.२३ कोटींचा निधी :आम.सत्यजित पाटील\nबांबवडे विद्यामंदिरात दफ्तर व शालेय साहित्याचे वाटप\nबांबवडे विद्यामंदिरात दफ्तर व शालेय साहित्याचे वाटप\nचिमुकल्यांचा किलबिलाट पाहण्यासाठी जमला जनसमुदाय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-KON-RAT-narayan-rane-news-in-marathi-resign-will-today-4687065-NOR.html", "date_download": "2019-06-20T16:23:12Z", "digest": "sha1:4LKJKR2Y3ELYB7WOJMDRSB5XBJJJRHJN", "length": 11643, "nlines": 158, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Narayan Rane News in Marathi, Resign will Today | नेतृत्व बदला, अन्यथा लोकसभेसारखी गत; नारायण राणे देणार मंत्रिपदाचा राजीनामा", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nनेतृत्व बदला, अन्यथा लोकसभेसारखी गत; नारायण राणे देणार मंत्रिपदाचा राजीनामा\nसोमवारी उद्योगमंत्रिपदाचा राजीनामा देऊ, अशी घोषणा केलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याविरुद्ध पुन्हा जोरदार आघाडी उघडली आहे.\nकणकवली/सावंतवाडी- सोमवारी उद्योगमंत्रिपदाचा राजीनामा देऊ, अशी घोषणा केलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याविरुद्ध पुन्हा जोरदार आघाडी उघडली आहे. काँग्रेसने चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणुका लढवल्यास निकाल हा लोकसभेतील पराभवापेक्षा वेगळा नसेल. या कारणांमुळेच आपण सोमवारी मंत्रिपदाचा राजीनामा देत आहोत. मात्र काँग्रेसमध्ये कायम राहू, असे राणे रविवारी कणकवलीत म्हणाले. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सोमवारी सकाळी 10 वाजता राणे यांची भेट घेणार आहेत.\nनारायण राणे सध्या कोकणात आपल्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. सावंतवाडीत ते म्हणाले, काँग्रेसमध्ये गेली नऊ वर्षे मी आहे. मला त्यांनी मुख्यमंत्रिपद देण्याचे आश्वासन दिले होते. ते त्यांनी अद्याप पूर्ण केलेले नाही. त्यामुळे राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री चव्हाण यांनीही माझी मनधरणी केली असून पक्षश्रेष्ठींनी भेटीचे आमंत्रण दिले आहे. तरीही आपण राजीनाम्याच्या निर्णयावर ठाम असल्याचे राणे यांनी सांगितले.\nउद्धव यांची सरपंच होण्याचीही कुवत नाही\nराणे म्हणाले, मुख्यमंत्रिपदाची स्वप्ने पाहणार्‍या उद्धव यांची सरपंच होण्याचीही कुवत नाही. ते जितक्या वेळेस टीका करतील तितक्या वेळेस त्यांना प्रत्युत्तर देऊ. शिवसेना आता ‘गोदाम’ झाली असून तेथे नेतृत्वही उरलेले नाही. मोदी लाटेने आमचा पराभव झाला, यामुळे मंत्रिपद तरी कशाला उपभोगावे\nबापलेकात वाद नको म्हणून बाहेर...\nबाळासाहेब ठाकरे यांना त्रास दिल्याचा आरोप माझ्यावर होत आहे. मात्र बाळासाहेबांचे आयुष्य वाढावे, असाच आपण नेहमी प्रयत्न केला. बाप-लेकात वाद होऊ नये म्हणून बाळासाहेबांना सांगूनच आपण शिवसेनेतून बाहेर पडलो होतो. उद्धव ठाकरे पुन्हा जर आपल्या वाटेला आले तर त्यांच्या कारनाम्यांची जंत्रीच सादर करू, असा इशाराही राणे यांनी दिला.\nसोनियांची ज्येष्ठ नेत्यांसोबत खलबते\nनेतृत्वबदलाची मागणी करत राणे यांच्या राजीनाम्याच्या घोषणेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा केली. त्यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंसह अनेक नेत्यांसोबत रविवारी बैठक घेतली. नांदेडचे खासदार अशोक चव्हाण यांनी शिंदे यांची स्वतंत्रपणे भेट घेतली. विधानसभा जागावाटपाच्या मुद्द्यावरून राष��ट्रवादीच्या दबावावरही बैठकीत चर्चा झाली.\nशिवसेनेच्या वाटेवर असलेले सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकरांना निवडून येऊन दाखवा, असे आव्हान राणेंनी दिले. केसरकर आपल्याच जिवावर आमदार झाले. लोकसभेत केसरकरांनी पाठिंबा न दिल्यामुळे राणेंचे पुत्र नीलेश यांचा सिंधुदुर्गात पराभव झाला होता.\nआव्हान कबूल : केसरकर\nसावंतवाडीतून राणेंविरुद्ध निवडणूक लढवण्याचे आव्हान मी स्वीकारले आहे. त्यांच्याकडे मनी पॉवर आहे तर आपल्याकडे जनतेचा पाठिंबा आहे.राणे यांनी केलेल्या आरोपांविरुद्ध त्यांच्यावर 5 कोटींचा अब्रुनुकसानीचा खटला दाखल करणार आहे, असे केसरकर यांनी मुंबईत सांगितले.\nमोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या आणखी 14 संपत्तींवर येणार जप्ती...\nमुलाच्या माहितीमुळे रातोरात पकडला चोरटा, सिनेस्टाइल पाठलाग करून पोलिसांनी पकडली चारचाकी\nसुनील तटकरे यांना धक्का, पुतण्याचा शिवसेनेत प्रवेश, कोकणात राष्ट्रवादीला भगदाड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/prasanna-joshis-article-on-diwali-5980326.html", "date_download": "2019-06-20T15:02:41Z", "digest": "sha1:WB4BIH44C5DOHOPKJM6S4DNNHMEBJZYO", "length": 22099, "nlines": 164, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "prasanna joshi's article on diwali | दानतवाली दिवाळी", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nफराळ भरपून खाऊन, वाटून उरला असेल आणि भेटवस्तूंचे (आता रिकामे) खोके कोपऱ्यात फडफडणाऱ्या रॅपरसह पडून असतील.\nआपण सारे उत्सवप्रिय आहोत. पण हा आनंद आपण गरज असलेल्या इतरांपर्यंत नियमितपणे व शाश्वत स्वरूपात का वाटत नाही, वाटू शकत नाही आदिवासी पाड्यात किंवा गरिबांच्या वस्तीत फराळाचं वाटप टाइप ‘चांगुलपणा’ इथे अपेक्षित नाहीये. मी अधिक काही मोठी, व्यापक ‘देण्याची’ भूमिका मांडू पाहतोय.\nआजचा ‘दिव्य मराठी’ अंक हातात पडताना दिवाळी संपत आली असणार आणि आठवडाभराच्या दिवाळी दगदगीनंतर रविवारच्या सुस्तावलेल्या सकाळी तुम्ही थोडे निवांत असणार. फराळ भरपून खाऊन, वाटून उरला असेल आणि भेटवस्तूंचे (आता रिकामे) खोके कोपऱ्यात फडफडणाऱ्या रॅपरसह पडून असतील. आजच म्हणजे, आजच्याच रविवारी वाचायचे म्हणून आतल्या खोलीत किंवा हॉलमधल्या कोपऱ्यावरच्या टेबलवर पाच-दहा दिवाळी अंक पान उलटण्याची वाटही पाहत असतील. त्यातून तुम्ही ‘आऊटडोर’ असाल तर प्रश्नच मिटला. तर ते असो.\nआपण उ��्सवप्रिय आहोत. याचसाठी मला तुम्हा सर्वांचं खूप कौतुक आणि आश्चर्य वाटतं. रसायनशास्रात जसा निष्क्रिय एजंट असतो मी व्यक्तिश: उत्सवांच्याबाबतीत तसाच आहे. पण तरीही ही उत्साहाची सालाबाद उधाणं माझ्यावरही आनंदाचे शिडकावे करून जातातच. पण एक खंत आहे. व्यक्तिगत आणि सामाजिकही. हा आनंद आपण गरज असलेल्या इतरांपर्यंत नियमितपणे व शाश्वत स्वरूपात का वाटत नाही, वाटू शकत नाही लक्षात घ्या गरज असलेल्या, नियमित आणि शाश्वत रूपात. आदिवासी पाड्यात किंवा गरिबांच्या वस्तीत फराळाचं वाटप टाइप ‘चांगुलपणा’ इथे अपेक्षित नाहीये. मी अधिक काही मोठी, व्यापक ‘देण्याची’ भूमिका मांडू पाहतोय. फक्त भावनेचे कढ नाही, तर देण्याचं विचारपूर्वक नियोजन म्हणायचंय मला. आपण पैशाचं, संपत्तीचं जसं अधिकाधिक फायद्यासाठी नियोजन करतो, तीच शिस्त मला या ‘देण्याच्या प्लॅनिंग’मध्ये अपेक्षित आहे.\nआपलं कसंय ना, की आपण मराठी किंवा एकूणच भारतीय लोक मुळात पैसा सेव्हिंगवाले. लहानपणापासून कॉईन जमा करण्याच्या सवयीपासून मोठेपणीही काटकसर आणि बचत हेच आपलं प्रमुख आर्थिक वर्तन असतं. आता कुठे जरा मराठी मध्यमवर्गात शेअर्स, म्युच्युअल फंड्स, सोन्याऐवजी गोल्ड ईटीएफ वगैरे शब्द ऐकायला येताहेत. मग जिथे पैसा साठवण्याची, वाढवण्याची ही तऱ्हा तिथे तो उदात्त सामाजिक भावनेने देण्याबाबत तर आणखीच आनंद अपवाद सोडता बहुतेक वेळी आपलं देणं म्हणजे जुने कपडे, उरलेलं अन्न किंवा नवे कपडे आणि फराळ, धान्य वगैरे. कधी तरी माहीत असलेल्या सामाजिक कार्यकर्ता किंवा कलाकाराच्या संस्थेला पैसे देणं. तुम्ही जरा जास्त हात ढिला सोडणारे असाल तर आपल्या परिसरात कार्यक्रम करा, हरिनाम सप्ताह आयोजित करा, वारकऱ्यांना जेवण ठेवा, एखाद्या संस्थेला, मंदिराला मोठी देणगी द्या वगैरे. चला हेही ठिकच. पण, याहीपुढे जाता येऊ शकतं का अपवाद सोडता बहुतेक वेळी आपलं देणं म्हणजे जुने कपडे, उरलेलं अन्न किंवा नवे कपडे आणि फराळ, धान्य वगैरे. कधी तरी माहीत असलेल्या सामाजिक कार्यकर्ता किंवा कलाकाराच्या संस्थेला पैसे देणं. तुम्ही जरा जास्त हात ढिला सोडणारे असाल तर आपल्या परिसरात कार्यक्रम करा, हरिनाम सप्ताह आयोजित करा, वारकऱ्यांना जेवण ठेवा, एखाद्या संस्थेला, मंदिराला मोठी देणगी द्या वगैरे. चला हेही ठिकच. पण, याहीपुढे जाता येऊ शकतं का किंवा हे ��े काही करतोय तेवढ्याच पैशात अधिक चांगला विनियोग होऊ शकतो का किंवा हे जे काही करतोय तेवढ्याच पैशात अधिक चांगला विनियोग होऊ शकतो का एक निरीक्षण मांडून पुढे जातो.\nआपल्याकडे शिर्डी, लालबागचा राजा, सिद्धीविनायक अशा देवस्थानांकडे मोठ्या प्रमाणात देणग्या, वस्तू स्वरूपात दान येतं. या रकमा कोट्यवधींच्या आहेत. अशी अनेक देवस्थानं आहेत. परवा, कोलकोत्यातील एका भक्तानं तर कोल्हापूरच्या अंबाबाईला एक किलो सोन्याचा किरीट अर्पण केला. भक्तांच्या म्हणजे पर्यायानं तुमच्या या भक्तीचा मी आदर करतो. पण, एवढ्या प्रचंड पैशाचा देवाला तर थेट उपयोग नाही. म्हणजे, या पैशाचा जो काही सेवाभावी उपयोग देवस्थान करणार ते तिथल्या व्यवस्थापन समितीतले लोक विचार करू शकतील तसा. साधारणपणे हा पैसा भक्तनिवास, रूग्णालय, जीर्णोद्धार, गरजूंना आर्थिक मदतीचं वाटप या स्वरूपात जातो. म्हणजे तुमच्यासारख्या व्यक्ती आणि तुम्ही ज्यांना पैसा, सोनं वैगरे देता ज्यांच्याद्वारे पुढचं सेवाकार्य होतं, त्याचा परिघ फारच मर्यादित आहे. ...आणि म्हणूनच आपल्याला गरज आहे ते दानतीच्या नियोजनाची. त्यातल्या बारकाव्यांना जाणण्याची आणि डावं-उजवं करण्याची. सगळ्यात आधी देवस्थानांना किती पैसा-सोनं-नाणं द्यायचं,याचा काही एक धरबंद आपण ठेवायला हवा.\nविविध लोककल्याणकारी कार्यात गुंतलेल्या व्यक्ती-संस्था-उपक्रमांना आपण हा पैसा विविध मार्गांनी देऊ शकतो. आज अनेक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्था आपल्या बाजूला आहेत. त्यातील काही व्यक्ती-संस्थांना आपण ओळखत असतो. माध्यमांमधूनही अशा व्यक्ती-संस्थांचा बराच लौकीक तयार होतो. मात्र, मी या लोकांना-संस्थांनांनाही देवस्थानांसारखंच मानतो. होतं काय की ज्यांना लोकांपर्यंत जाणं शक्य आहे, त्यांना लगेच मदत मिळते. समाजकार्यात त्यांचा ब्रँड तयार झालेला असतो. मात्र, त्यांच्यापलीकडे असा हजारो व्यक्ती संस्थांना तुमच्या मदतीची गरज असते.\nही मदत तुम्ही वर्षभर करू शकता. चांगल्या मराठी नाटकांना जाणं, मराठी कला-संस्कृतीच्या कार्यक्रमांना आवर्जून तिकिट काढून जाणं, महिन्याकाठी उत्पन्नाच्या पटीत किमान १०० ते जमतील तेवढ्या पैशांची पुस्तकं, नियतकालिकं घेणं, पुस्तकं भेट देणं, दर्जेदार साहित्यिक-बौद्धिक कार्यक्रमांना शुल्क असेल तर पैसे भरून आणि नसेल तर स��वेच्छाशुल्क म्हणून आयोजकांना काही पैसे देणं, तुमच्या मुली-मुलाच्या शाळा-कॉलेजातील गरीब विद्यार्थ्याचा गणवेश, महिन्याची, वर्षाची फी, पुस्तकांचा खर्च देणं. ही काही वानगीदाखल उदाहरणं. साधं बघा... पुण्यात किंवा तुमच्या शहरात व्याख्यानं होत असतील. आपण किती जण किमान १०० रूपयाचं तिकिट काढून चांगल्या व्याख्यानाला जाऊ आयोजकांनी दर्जेदार सभागृहात कार्यक्रम घ्यावा, वक्त्याचं मानधन-येणंजाणं पाहावं, झालंच तर तुमच्यासाठी चहा द्यावा, मग आपली जबाबदारी काय आयोजकांनी दर्जेदार सभागृहात कार्यक्रम घ्यावा, वक्त्याचं मानधन-येणंजाणं पाहावं, झालंच तर तुमच्यासाठी चहा द्यावा, मग आपली जबाबदारी काय मग, नवे वक्ते, नवे कार्यक्रम कसे होतील\n‘महा अनुभव’ नावाचं मासिक आहे. व्यावसायिक ठोकताळ्यांपलिकडे, चकली-पर्यटन विशेषांकांपलिकडे वाचकाला काही देऊ पाहणाऱ्या साप्ताहिक साधना, मिळून साऱ्या जणी, नवभारत, परिवर्तनाचा वाटसरू, मुक्त शब्द अशा नियतकालिकांच्या रांगेतलं हे मासिक. तर परवा त्याचे संपादक-प्रकाशक आनंद अवधानी सांगत होते की, इतरवेळी कुटुंबाला बाहेर घेऊन गेल्यावर ५००-१००० सहज खर्च करणारा एकजण मासिकाची वर्गणी लावायची म्हटली तर म्हणाला, “बायकोला विचारून सांगतो”. पुण्याला ‘लोकायत’ नावाची संस्था आहे. दिवंगत प्रा. सुलभा ब्रह्मे त्याचं काम पाहात. त्याच संस्थेचा जेनेरिक म्हणजे परवडणाऱ्या स्वस्त औषधांसाठीचाही विभाग आहे.\nही संस्था अनेक प्रश्नांवर जनजागृतीचं काम करते. आजच्या काळात अशा संस्थेनं कसं जगावं, कसं तगावं अपंगांसाठी काम करणाऱ्या संस्था असतात. शहरात असतील तर त्यांचं तुलनेनं बरं चालतं. पण, अन्य जिल्ह्यातल्या संस्थांची नावं तरी आपण सांगू शकतो का अपंगांसाठी काम करणाऱ्या संस्था असतात. शहरात असतील तर त्यांचं तुलनेनं बरं चालतं. पण, अन्य जिल्ह्यातल्या संस्थांची नावं तरी आपण सांगू शकतो का आपल्या शहरातल्या रूग्णालयात कोणत्याही दिवशी गरिबीमुळे ऑपरेशन, टेस्ट अडलेले लोक दिसतील. त्यांची राहण्या-खाण्याची पंचाईत असते. दोन-पाच हजारांसाठीही त्यांना आटापिटा करावा लागतो. मी माझ्यापुरता काही सामाजिक क्षेत्रांना तातडीच्या मदतीची आवश्यक केंद्र मानतो. वृद्ध, अपंग, गतिमंद, महिला, यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था, अनाथालयं, गरिबांसाठी शिक्षण आणि तसं देणाऱ्या संस्थांना त्यांचं काम पाहून डोळस मदत केली पाहिजे.\nकुठल्यातरी देवस्थानाला वाहिलेल्या १ किलो सोन्यात मला एखाद्या अख्ख्या शाळेचं नूतनीकरण, संगणक कक्ष उभारणं ही कामं दिसतात. काही वर्षांपूर्वी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी कायमस्वरूपी सामाजिक सहाय्यता निधीची कल्पना मांडली. प्रत्येक शहर, गाव असा निधी का नाही उभारत गावच्या कमानीवर २-५ लाख खर्च करण्याऐवजी असा निधी ज्यात प्रत्येक शहरवासी-गावकरी रूपया-रूपयाचं दान दर महिना टाकू शकणार नाही का गावच्या कमानीवर २-५ लाख खर्च करण्याऐवजी असा निधी ज्यात प्रत्येक शहरवासी-गावकरी रूपया-रूपयाचं दान दर महिना टाकू शकणार नाही का अनेकदा एक व्हॉट्सअप मेसेज येतो. लष्कराच्या मदत निधीसाठी प्रत्येक भारतीयानं १ रू द्यावा. मी म्हणतो ही कल्पना प्रत्यक्षात का येऊ शकत नाही अनेकदा एक व्हॉट्सअप मेसेज येतो. लष्कराच्या मदत निधीसाठी प्रत्येक भारतीयानं १ रू द्यावा. मी म्हणतो ही कल्पना प्रत्यक्षात का येऊ शकत नाही लष्करच कशाला आपल्या शहर गावाचंही रूपडं आपण पालटू शकतो. जर हे शहर गाव पातळीला शक्य नसेल तर किमान सोसायटी, गल्ली, वाडीपातळीला शक्य होईल का लष्करच कशाला आपल्या शहर गावाचंही रूपडं आपण पालटू शकतो. जर हे शहर गाव पातळीला शक्य नसेल तर किमान सोसायटी, गल्ली, वाडीपातळीला शक्य होईल का जे काम रोटरी-लायन संस्था करू शकतात ते सामान्य लोक साध्या संघटनाद्वारे का करू शकणार नाही जे काम रोटरी-लायन संस्था करू शकतात ते सामान्य लोक साध्या संघटनाद्वारे का करू शकणार नाही याची सुरूवात लहानपणापासून १ रूपया बचतीचा, १ रूपया समाजसेवेचा अशा सवयीतून करू शकतो का आपण\nदिवाळीचा आनंद घेत असताना साऱ्या समाजातच सहकार्यानं उद्धार घडवू शकणारी ही दानतवाली दिवाळी आपण साजरी करू शकलो तर आपल्या सभोवताली रचनात्मक कार्याच्या असंख्य पणत्या दु:ख, दीनतेचा अंधार फेडतील... त्यातला एक दिवा मात्र आपला पाहिजे\nकीप सायलेन्स, नो नॉनसेन्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/topic/%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A1/", "date_download": "2019-06-20T16:09:50Z", "digest": "sha1:GAHL63UPBM2EVZ5ZROLJIXGWANUUWQI7", "length": 17366, "nlines": 149, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "ब्रेड – Latest News Information in Marathi | ताज्या बातम्या, Articles & Updates on ब्रेड | Photos & Videos | लेटेस्टली", "raw_content": "गुरूवार, जून 20, 2019\nHappy Birthday CSMT: ऐतिहासिक अशा सी���सएमटी स्थानकाची 132 वर्ष पूर्ण, पाहा अविस्मरणीय फोटो\nDabholkar Murder Case: अॅड. संजीव पुनाळेकर यांना 23 जूनपर्यंत सीबीआय कोठडी\nठाणे: भिवंडी येथे 23 वर्षीय महिलेची हत्या; काही तास 6 महिन्यांचा मुलगा आईच्या मृतदेहापाशी एकटाच बसला\nराज्यातील सगळ्या बोर्डांच्या शाळेत मराठी भाषा शिकवणे अनिवार्य, मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांची घोषणा\nहिमाचल प्रदेश येथे झालेल्या बस अपघातावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिक्रीया\nहिमाचल प्रदेशात बसला भीषण अपघात, 25 प्रवाशांचा मृत्यू\nओडिशा मध्ये चालती ट्रेन पकडण्याच्या नादात या प्रवाशासोबत झाले असे काही, थरारक दृश्य सीसीटीव्हीत झाले कैद\nAir India च्या विमानाला दोन तास उशीर, जेवणाचा डब्बा धुण्यावरून पायलट आणि कर्मचाऱ्यांमध्ये राडा\nरामदास आठवले यांची विनोदी कविता ऐकून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राहुल गांधी, सोनिया गांधी खळखळून हसले\nराफेल विमानाची जागा घेणार Dassault Aviation चं सर्वात शक्तीशाली नवं लढाऊ विमान; Airbus सोबत करार\nअमेरिका: 90 लाख डॉलर्स साठी मैत्रीवर कलंक 18 वर्षीय तरुणीने केली जवळच्या मैत्रिणीची हत्या\nमहिला डॉक्टरने सोशल मिडीयावर पोस्ट केले बिकीनितील फोटो; मेडिकल कौन्सिलला आला राग, कारवाई करत परवाना रद्द (Photos)\nअमेरिका: Las Dallas शहरात एकाच भारतीय कुटुंबातील चार जणांची गोळी झाडून हत्या, पोलिसांचा तपास सुरु\n 5 चिमुरड्यांची हत्या करून, 9 दिवस मृतदेह घेऊन फिरणाऱ्या बापाला फाशी; पत्नीने केली शिक्षा रद्द करण्याची मागणी\nGoogle Pay Tez Shots गेम खेळून जिंका 2000 रुपये; जाणून घ्या गेम खेळण्याची पद्धत\nWhatsApp ने सादर केले 'हे' भन्नाट फीचर; चुकीच्या व्यक्तिला पाठवला जाणार नाही मेसेज अथवा फोटो\nजंक फूड खाणे, नखं चावणे यांसारख्या वाईट सवयी असल्यास शॉक देणारं Pavlok Bracelet; पहा काय आहे किंमत आणि फिचर्स\nTata Motors ची Tigor ऑटोमेटिक लाँच, किंमत 6.39 लाखांपासून सुरु\nफोटोशॉप आणि एडिट केलेले फोटोज ओळखणारं Adobe चे नवे AI Tool\nMahindra Cars 1 जुलै पासून महागणार; इतक्या वाढणार किंमती\nMicromax सहसंस्थापकांनी सादर केली भारतातील पहिली Artificial intelligence इलेक्ट्रिक बाइक; 1000 मध्ये करा बूक, जाणून घ्या वैशिठ्ये\nपॅडल न मारताही तब्बल 65 km चालते ही सायकल; कुलूप नव्हे, पासवर्ड टाकल्यावर होते लॉक-अनलॉक\nआजपासून वाहनांच्या किंमती महागल्या; थर्ड पार्टी विम्यात झाली वाढ, जाणून घ्या नवे दर\nBattRE ने सादर केली वजनाने सर्वात हलकी इलेक्ट्रिक स्कूटर; एकदा चार्ज केल्यावर धावेल 90 किमी, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत\nICC World Cup 2019 मधून बाहेर पडल्यानंतर भावूक झालेल्या शिखर धवन साठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खास ट्विट\nInd vs Pak, ICC World Cup 2019 सामन्यावेळी रणवीर सिंह खेळाडू-सामना अधिकाऱ्यांच्या क्षेत्रात दिसला, ICC ने दिले स्पष्टीकरण\nICC World Cup 2019: विजय शंकर याला 3D नजर बाधा, सोशल मीडियात Netizens ची तिरकस प्रतिक्रिया\nICC World Cup 2019: भारतीय क्रिकेट संघाला दुसरा झटका; विजय शंकर दुखापतग्रस्त\nIND vs ENG मॅचसाठी भारतीय संघ होणार 'केशरी'; Team India वरही भगव्या रंगाची छाप असल्याचा Netizens चा सूर\nBigg Boss Marathi 2, Episode 26 Preview: बिग बॉसच्या घरातील ग्लॅमडॉल हीना पांचाळ साठी अभिजित बिचुकले यांनी गायले 'हे' गाणे (Watch Video)\nSmile Please Shwaas De Song: मुक्ता बर्वे आणि ललित प्रभाकर यांच्या 'स्माईल प्लिज' सिनेमातील 'श्वास दे' गाणे रसिकांच्या भेटीला\n'या' कारणामुळे तैमूरला करिना कपूर युरोप येथे सोडून मुंबईत दाखल\nVaani Kapoor हिचा Sun Bath घेताना छायाचित्रं पाहून चाहते फिदा; पांढऱ्या रंगातील Bikini Photo व्हायरल\nInternational Yoga Day 2019: बॉलिवूडच्या या '5' हॉट अभिनेत्री फिटनेससाठी करतात योगा; पहा व्हिडिओज\nशुद्ध मध ओळखण्यासाठी 'या' सोप्या ट्रिक्स जाणून घ्या\nInternational Yoga Day 2019 निमित्त जाणून घ्या सूर्य नमस्कार घालण्याच्या स्टेप्स आणि फायदे\nYoga Day 2019 Wishes: जागतिक योग दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठमोळी ग्रिटिंग्स, SMS, GIFs, Images, WhatsApp Status and Messages\nInternational Yoga Day 2019 निमित्त जगातील सर्वात कमी उंचीची महिला ज्योती अमगे हिने केला योगासनांचा सराव (Watch Video)\nInternational Yoga Day 2019: योगा करताना या 10 गोष्टींचा नक्की करा विचार, नाहीतर फायदा होण्याऐवजी शरीरावर होईल दुष्परिणाम\nनरेंद्र मोदींची क्रिकेट चाहत्यांमध्येही क्रेझ; Modi Mask घालून केला डान्स (Video Viral)\nप्रेमिकांसाठी XXX वेबसाइट Youporn.com ची खास ऑफर, आपल्या जोडीदाराला 20 लाख लोकांसमोर करा हटके प्रपोज\nमहिलांनी लसूण सोलण्यासाठी 'या' सोप्या पद्धतीचा वापर करा, वाचेल वेळ (Watch Video)\nTEAM INDIA साठी पूनम पांडे हिचा इन्स्टाग्रामवर STRIP TEASER; व्हिडिओ जरा जपूनच पाहा\nनव्या मानवी प्रजातीचे अवशेष पाहून शास्त्रज्ञही थक्क; वैशिष्ठ्ये वाचून व्हाल हैराण\nHD Photos: मलाईका अरोडा आणि जान्हवी कपूर यांचा हॉट जिम लुक चाहत्यांना करत आहे घायाळ\nHD Photos: मलाईका अरोडा आणि जान्हवी कपूर यांचा हॉट जिम लुक चाहत्यांना करत आहे घायाळ\n‘जिवलगा’साठी स्वप्नील ��ोशी आणि सिद्धार्थ चांदेकर यांनी घेतलं पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं दर्शन\nInternational Kite Festival 2019 : आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवात रंगीबेरंगी पतंगांनी सजले आकाश \nमिताली बोरुडे : राज ठाकरेंची होणारी सून कुण्या सेलिब्रिटी, अभिनेत्रीपेक्षाही कमी सुंदर नाही\nखबरदार: तुम्हीही या गोष्टी फ्रीजमध्ये ठेवत असाल तर व्हा सावध\nअगदी भाज्यांपासून ते डाळींपर्यंत अनेक गोष्टी आजकाल फ्रीजमध्ये ठेवल्या जातात. काही पदार्थ असे असतात जे फ्रिजमध्ये ठेवण्याची आवश्यकता नसते. परंतु तरीही आपण फ्रिजमध्ये ठेवतो.\nनूडल्स, ब्रेड, केक खाऊ नका, आगोदर धोका जाणून घ्या\nकेवळ पोट भरायचे म्हणून तुम्ही नाष्ट्याच्या नावाखाली पोटात काहीही ढकलत असाल तर वेळीच सावधान भूक भागविण्यासाठी वापरलेला शॉर्टकट तुम्हाला भविष्यात अडचणीत आणू शकतो. खास करुन नूडल्स (Noodles), सफेद ब्रेड (Breads), पॅनकेक (Cakes), फ्लेवर्ड योगर्ट. हे पदार्थ तुम्ही नाष्ट्यात वापरत असाल तर ते त्वरीत बंद करा. त्यापासून असलेला धोका आम्ही आपल्याला सांगत आहोत.\nसावधान, कधीही एकत्र खाऊ नका हे पदार्थ, नाहीतर उद्भवतील अनेक समस्या\nआहारशास्त्रामध्ये असे काही पदार्थ सांगितले आहे ज्यांच्या एकत्र खाल्ल्याने शरीराला धोका निर्माण होऊ शकतो.\nहिमाचल प्रदेश येथे झालेल्या बस अपघातावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिक्रीया\nशुद्ध मध ओळखण्यासाठी 'या' सोप्या ट्रिक्स जाणून घ्या\nICC World Cup 2019 मधून बाहेर पडल्यानंतर भावूक झालेल्या शिखर धवन साठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खास ट्विट\nHappy Birthday CSMT: ऐतिहासिक अशा सीएसएमटी स्थानकाची 132 वर्ष पूर्ण, पाहा अविस्मरणीय फोटो\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/e-sarvamat-monday-7-january-2019/", "date_download": "2019-06-20T15:25:12Z", "digest": "sha1:4SZPQ3AJ2XUMEHZQLSE6SD6FT62HFIXT", "length": 11815, "nlines": 220, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "ई पेपर- सोमवार, 7 जानेवारी 2019", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nसोन्याच्या भावानं गाठला उच्चांक\nभैय्या, पक्कं ठरलं ना..\n‘ती’ रेपकार अखेर पोलिसांच्या ताब्यात\nतडीपारीनंतर नगरात फिरणारा टिंग्या गजाआड\nनाशिकची गुन्हेगारी संपता संपेना; अब्रू वाचविण्यासाठी ‘तिने’ मारली धावत्या रिक्षातून उडी\nविधानसभा निवडणुकीचे चोख नियोजन कर�� : विभागीय आयुक्त माने\nकंत्राटदार बदलला तरी कर्मचार्‍यांना कायम ठेवा\nबार्‍हे ग्रामिण रुग्णालयात आरोग्यांची हेळसांड\nआकाशवाणी चौकात अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर पोलिसांनी पकडले\nशेतीपंपाचा वीजपुरवठा खंडित न करण्याचा महावितरणचा निर्णय\nगावठी कट्ट्यातून गोळी झाडल्याचा पोलिसांना संशय\n…अखेर ग.स.तील बेनामी ठेवीप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा\nना.जयकुमार रावल यांच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन\nवादळग्रस्तांसाठी आ.कुणाल पाटील विधानसभेत आक्रमक\n46 विभागांच्या 482 सेवा ऑनलाईन- जिल्हाधिकारी राहुल रेखावार\nसाक्रीत तीव्र पाणीटंचाई; उपाययोजना करा\nतळोद्यानजिक अहमदाबाद-शिरपूर बसवर दगडफेक\nकोळदा-खेतिया रस्त्याचे काम संथगतीने\nनवापुरात वेळेवर पाणीपुरवठा होत नसल्याने भाजपातर्फे मुख्याधिकार्‍यांना घेराव\nजिल्ह्यात विविध कार्यक्रमांनी तसेच गुलाबपुष्प देवून नवागतांचे स्वागत\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nसोन्याच्या भावानं गाठला उच्चांक\nई पेपर- सोमवार, 7 जानेवारी 2019\nE Sarwmat E-सार्वमत Sarvamat ई-पेपर सार्वमत\nई पेपर- सोमवार, 7 जानेवारी 2019\nजयपूर, अहमदाबाद, बंगळुरू आणि भोपाळसाठी शिर्डीतून विमानसेवा सुरू\nनंदुरबार ई पेपर (दि 7 जानेवारी 2019)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nबस व दुचाकीच्या धडकेत पती -पत्नी जागीच ठार\nBreaking News, आवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nपश्चिम बंगालमध्ये पुन्हा पूल कोसळला, तीन दिवसात दुसरी घटना\nBreaking News, आवर्जून वाचाच, देश विदेश, मुख्य बातम्या\n‘बंद’तून उघडले आघाडीचे दार\nकोकणात मान्सून दाखल; हवामान खात्याकडून अधिकृत माहिती\nचार वर्षांत राज्यात 12 हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nबोदवड औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षकाचा महिला कर्मचार्‍यावर चाकू हल्ला\nmaharashtra, जळगाव, मुख्य बातम्या\nसोन्याच्या भावानं गाठला उच्चांक\nभैय्या, पक्कं ठरलं ना..\n‘ती’ रेपकार अखेर पोलिसांच्या ताब्यात\nतडीपारीनंतर नगरात फिरणारा टिंग्या गजाआड\nकर्जमंजुरीसाठी तरूणांकडून उकळले पैसे\nनंदुरबार ई पेपर (दि 7 जानेवारी 2019)\nसोन्याच्या भावानं गाठला उच्चांक\nभैय्या, पक्कं ठरलं ना..\n‘ती’ रेपकार अखेर पोलिसांच्या ताब्यात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/comment/1031296", "date_download": "2019-06-20T15:09:00Z", "digest": "sha1:QRN3HEOUHHOFDTWEHXX3VDVA3QLQFU6T", "length": 12048, "nlines": 185, "source_domain": "misalpav.com", "title": "माझे पेन्सील रेखाचित्रे - लेन्डस्केप्स | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nमाझे पेन्सील रेखाचित्रे - लेन्डस्केप्स\nएकनाथ जाधव in मिपा कलादालन\nचित्रकला कशी शिकावी याविषयी\nचित्रकला कशी शिकावी याविषयी बरेच काही सांगण्यासारखे आहे ते लवकरच लिहेन परंतु त्यापूर्वी तुम्ही स्वतःविषयी, तुम्ही काय करता, काय करू इच्छिता, तुमच्या चित्रकलेच्या अभ्यासाविषयी, तुम्ही रहाता त्या परिसराविषयी वगैरे लिहीले तर नेमके काही सांगणे शक्य होईल.\nमी चित्रकालाविषयक बरेच लेख इथे लिहीले आहेत, ते वाचावेत अशी शिफारस करतो.\nचित्रगुप्तजींचे सल्ले उपयोगात आणा, स्केचेस चालू ठेवा आणि जे काही कराल ते आनंदाने, आनंदासाठीच करा.\nधन्यवाद, चित्रगुप्त साहेब. मी पेशाने ग्राफीक डिदिझायनर आहे. मुम्बईमध्ये जाहीरात एजन्सीत कामाला आहे. चित्रकलेचा विषेश अभ्यास असा केलेला नही. फक्त छन्द म्हणुन चित्रे कढतो. नवीमुम्बई मध्ये राहतो. तुमचे बरेचसे लेख वाचले आहेत. मार्गदशन केलेले नक्कीच आवडेल.\nमी पेशाने ग्राफीक डिदिझायनर\nमी पेशाने ग्राफीक डिदिझायनर आहे.\nह्याचा तुम्हा ला चित्रकलेत पुढे फारच उ प यो ग होइल \nरंगीत स्केचेस पण येवूद्यात\nअजून सराव चालू द्या.\nप्रमाण हे चित्रात फार महत्त्वाचे आहे जर केवळ शैली म्हणून चित्रात परस्पेक्टेव्ह नको असेल तर गोष्ट वेगळी अन्यथा प्रमाण व पस्पेक्टीव्ह हवाच जर केवळ शैली म्हणून चित्रात परस्पेक्टेव्ह नको असेल तर गोष्ट वेगळी अन्यथा प्रमाण व पस्पेक्टीव्ह हवाच तसंच शक्यतो शेडिंग करताना एकच शैली वापरावी . हे कसे करावे याचे मार्गदर्शन नेटवर अनेक ठिकाणी आहे .\nहात चालू राहू दे\nचित्रगुप्त आणि चौरा काकांचे मार्गदर्शन असेलच तेंव्हा इथे नवनवीन स्केचेस मात्र टाकत रहा.\nचौरा साहेब तुमची लिन्क दिसत नाही.\nचित्रगुप्त साहेब, आपणही काही\nचित्रगुप्त साहेब, आपणही काही मार्गदर्शनपर लेख लिहावेत हि विनंती. इथे माझ���यासारखे अनेक लोक उत्सुक आहेत.\nछान आहे ... माझा हा प्रांत\nछान आहे ... माझा हा प्रांत नाही तरीदेखील मी काही निरीक्षणे नोंदवू इच्छितो . ती खालीलप्रमाणे आहेत\n१ घराशेजारी झाडे बहरलेली आहेत पण ते झाड जे किनारी आहे ते मात्र सुकलेले आहे ...\n२ ती नाव आहे तर मग तिची प्रतिकृती जी पाण्यात पडलेली आहे ती थोडी वेगळी भासते आहे\nमी जर चुकत असेन तर मला आपण मार्गदर्शन करा पण एक आहे हि माझी निरीक्षणे तुम्हाला तुमच्या चित्रासाठी माझ्याकडून मिळालेली पोचपावती आहे असे समजा कारण मी आज पाहिल्यान्दाच इथे या कलादालनात प्रतिसाद देत आहे .. पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 20 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/node/44274", "date_download": "2019-06-20T16:12:53Z", "digest": "sha1:ND2KOTJGGAGROU4TYWMNBLFJUVWEOP4G", "length": 27309, "nlines": 169, "source_domain": "misalpav.com", "title": "सहा दिवस सायकल भ्रमंती : भाग 2 : पुणे ते पाचगणी | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nसहा दिवस सायकल भ्रमंती : भाग 2 : पुणे ते पाचगणी\nअन्या बुद्धे in भटकंती\nनॉर्मली पाठ टेकली की पाच मिनिटात झोप लागते. पण काल तसं नव्हतं झालं. आजचा प्रवास याही आधी सायकलने केलेला होता पण उद्याचा प्रवास जिथे व्हायचा तो पहिल्यांदाच. म्हणजे बाईक किंवा कार ने जरी तिकडे गेलेलो असली तरी सायकल प्रवास हाच ���हिला. म्हणून ती दृश्य अर्धवटपणे नजरेपुढे येत होती.\nसकाळी पहिल्या गजरात जाग आली आणि भराभर आवरून सव्वासहा ला बाहेर पडलो. मुक्काम पेठेत असल्याने गावाबाहेर पडून हायवे वर येईतो 7 km झाले. मग आता प्रवास सुरु हा फील यावा यासाठी केवळ एका शेकोटी लावलेल्या ठेल्यावर चहा घेतला. इथून पुढे 15एक km कात्रज टनेल्स. हे अंतर त्रासदायक होणार होतं. आणि तसं ते झालं ही. धड घाट नाही पण सतत 10-15 च्या कोनात चढ. नजरेला फार चढ जाणवत नाही. पण पायाला सतत जाणवत राहतो. पेडल बंद की लगेच सायकल बंद असा मामला. त्यात हेड विंड असेल तर विचारूच नका. मरतुकड्या 12 वगैरेच्या वेगाने तो चढ पार करून पलीकडच्या उताराला लागेतो सूर्य वर आलेला. पण हवेत मस्त गारवा.\nपहिल्या km मधेच एकूण ट्रेंड समजला. इथून पुढे घाट उतरल्यासारखा उतार नाही अगदी, मध्ये चढ ही आहेत पण ते उताराला लागून लगेच आहेत. त्यामुळे आधीच्या मोमेंटम वर 80 टक्के चढ पार झालेला असायचा. प्रवास मजेत सुरू होता. पुण्यापासून खंबाटकी 60 km.. म्हणजे घाट सुरू व्हायला किमान साडे नऊ. त्याहून लेट होऊ नये या उद्देशाने कुठेही न थांबता सुटलो होतो. पहिला थांबा थेट शिरवळलाच केला. एक मोठा उसाचा रस घेऊन निघालो.\nआता घाटा पर्यंत साधारण 20 km. सायकल ग्रुप कडून हट्ट वजा सूचना होती की घाटाच्या सुरवातीलाच भैरवनाथ हॉटेलात थांबून कढी वड्यावर ताव मारल्याखेरीज पुढे जाऊ नये. पण तो मी मानला नाही. असं पोटभर खाल्यावर ताण येईल असं सायकल चालवणं मला जडच जातं. म्हणजे घाटात कुठेतरी झोप काढणं आलं. म्हणजे मग उठून आळसात परत उरलेला घाट चढवायचा आणि तोवर ऊन आणखी वाढणार. नकोच ते. नाश्ता घाट पार करूनच. पण आराम हवाच होता म्हणून आता घाट एखाद km वर असेल अशा गावात थांबलो. 2 लिंबू सरबत सावकाश पीत लोकांच्या प्रश्नांना उत्तरं देत अर्धातास काढला. सखीकडची बाटली भरून घेतली परत आणि एक थंड पाण्याची पाठीवर सॅक मध्ये टाकून जाता जाता भैरवनाथला अच्छा करून निघालो.\nघाट सुरू झाला.. 6 km.. 10 वाजलेच होते अलमोस्ट. ऊन तापायला सुरवात झालेली. आधी 2-2 नंतरच्या सपाटीवर 2-5 आणि नन्तर परत जोरदार चढ आल्यावर 1-7 वरून उतरत 1-4 वर सेट झालो.50 टक्के घाट पार झाला असेल. रस्ते वळताना कडा सूर्याच्या रस्त्यात आला की आता थांबावं बसावं वाटायला लागलं होतं. पण डोंगरातली पॉलिसी इथेही वापरली. 'आता बास.. बसलच पाहिजे' असं वाटलं की त्यानंतर 5 मिनिटांनी बस��यचं. तस आता थांबू वाटायला लागल्यावर एखाद km काढून सावली बघून बसलो. रिकामपोटी 60+ अंतर चालवून आता भूक लागायला लागलेली. भैरवनाथला अच्छा करणे ही चूक तर नाही झाली असा पाणी पीत विचार करत होतो एवढ्यात सॅक मधले खजूर आठवले. ते अशाच वेळासाठी तर घेतलेले. कमी ऐवजात भरपूर आणि चटकन एनर्जी असा पाणी पीत विचार करत होतो एवढ्यात सॅक मधले खजूर आठवले. ते अशाच वेळासाठी तर घेतलेले. कमी ऐवजात भरपूर आणि चटकन एनर्जी निवांत 10-12 खाऊन पाणी ढोसलं 10 मिनिट आराम करून पुढे निघालो. आता घाट संपत आला होता. एखाद km बाकी असताना डाव्या हाताला कपारीत एक मंदिर दिसलं. शेजारी एक साधू बसलेला. मग थांबलोच तिथे दमलो नसतानाही. उरलेलं सखींसोबतच पाणी संपवलं आणि सॅक मधलं तिथे रिप्लेस केलं. शेजारी डोंगरातून झिरपून येणारं पाणी कपारीत जमा होत होतं ते बादलीने शेंदून घेतलं आणि तोंड हात पाय धुतले. थोडं गार पाणी डोक्यावर ओतून घेतलं. थोडावेळ त्या साधूशी गप्पा मारल्या नमस्कार केला आणि अगदी ताजा होऊन पुढे निघालो. अपेक्षेप्रमाणे अर्ध्या km मध्ये घाट माथा आला. आता उतारच होता. ओल्या अंगावर वारं मस्त वाटत होतं. अगदी हलकं फुलकं निवांत 10-12 खाऊन पाणी ढोसलं 10 मिनिट आराम करून पुढे निघालो. आता घाट संपत आला होता. एखाद km बाकी असताना डाव्या हाताला कपारीत एक मंदिर दिसलं. शेजारी एक साधू बसलेला. मग थांबलोच तिथे दमलो नसतानाही. उरलेलं सखींसोबतच पाणी संपवलं आणि सॅक मधलं तिथे रिप्लेस केलं. शेजारी डोंगरातून झिरपून येणारं पाणी कपारीत जमा होत होतं ते बादलीने शेंदून घेतलं आणि तोंड हात पाय धुतले. थोडं गार पाणी डोक्यावर ओतून घेतलं. थोडावेळ त्या साधूशी गप्पा मारल्या नमस्कार केला आणि अगदी ताजा होऊन पुढे निघालो. अपेक्षेप्रमाणे अर्ध्या km मध्ये घाट माथा आला. आता उतारच होता. ओल्या अंगावर वारं मस्त वाटत होतं. अगदी हलकं फुलकं तसाच तरंगत खाली उतरलो आणि रस्त्याकडेला असलेल्या हॉटेल बाहेर थांबलो.\nनिवांत एक ओनीयन उत्तपा आणि कॉफी रिचवून डॉ. कैलास वैद्य, वाई यांना फोन लावला. ते माझा मित्र डॉ.पटवर्धन यांचे सख्खे मित्र. वाईत 3 आसपास पोचलो तर पसरणी आज न करता उद्या पहाटे करायचा आणि मुक्काम वाईत डॉ. वैद्य यांच्याकडे. त्यांना म्हटलं तुमच्या कडचा मुक्काम फेलसेफ म्हणून ठेवलेला पण आता मॅक्स साडेबारा वाईत पोचेन. नातू फार्म्स मध्ये जेऊन झोप काढेन आणि 4ला घाट चढवायला घेईन. पण आपण भेटून गप्पा नक्की मारू. ते म्हणाले की नातू फार्म्स ला आलो की कळवा. लगेच पोचतो तिकडे. पुढे सुरुर फाटा 3 km आणि तिथून 12 km वाई. सपाट रस्ता, दूतर्फा शेती आणि रस्त्यावर सावली धरणारी झाडं. तासाभरात नातू फार्म्सला पोचलो.\nआमटी भात आणि ताक अशी ऑर्डर दिली आणि मालकांशी गप्पा करत होतो तोच वैद्य आलेच. मैत्री काय भारी गोष्टय. आम्ही पहिल्यांदाच भेटत होतो पण नवखेपणाचा मागमूस नव्हता त्यांच्या बोलण्यात. जेऊन झाल्यावर घरी घेऊन गेले. आमच्या फोनवरच्या बोलण्यात काही गैरसमज झालेले. त्यांना वाटलेलं नातू फार्म्स मीटिंग पॉईंट असेल आणि जेवण त्यांच्याकडेच. त्यांनी पुरणपोळीचा बेत केलेला. म्हटलं एका अर्थी बोलण्या समजण्यात गडबड झाली ते बरंच झालं. नैतर पुरणपोळ्या चेपून पसरणी चढवण काही जमलं नसतं. दुपारी त्यांच्या घरी दिडतास झोप काढून ताजा झालो. घाटावर कृष्णामाईच्या उत्सवाची तयारी सुरू होती. साडेतीनला तिकडे जाऊन दर्शन घेऊन आलो. डॉक भेटणाऱ्या प्रत्येकाला 'हा गडी बदलापुरातून सायकल चालवत आलाय आणि आता महाबळेश्वर, खेड, दिवेआगर, अलिबाग असा प्रवास करून परत जाणारे' असं कौतुकाने उत्साहाने सांगत होते. शेवटी त्यांच्याकडून निघालो. उसाचा रस पिऊन एक थंड पाण्याची बाटली सॅक मध्ये टाकून घाटाकडे निघालो..\nवाईत साडेबारा आसपास पोचलो तेंव्हाच पसरणी आजच करायचा हे फायनल झालेलं.\nनेहमी 11 km साठी अर्धातास लागतो. हा घाट आणि त्यात मातब्बर पसरणी चा म्हणून चौपट म्हणजे 2 तास राखून ठेवले. साडेसहा नंतर नो सायकलिंग म्हणून 6 आधी 2 तास असा 4 ते 6 वेळ ठरवून ठेवला.. सोबत 4 केळी होती.. दर अर्ध्या तासाने एक खायचं 4 घोट पाणी निवांत घ्यायचं की निघालो असं ठरवून टाकलं..\nया घाट डोंगर दर्याचं एक असतं की ते जितके असतात तितकेच अवघड डेंजर वगैरे असतात पण त्यात वाढ नाही होत. पण आपल्या क्षमतेत वाढ होऊ शकते. पसरणी म्हणजे एव्हरेस्ट नव्हे की फारच कमी सायकलिस्ट नी केला असेल.. सो इट्स डूएबल. आपली त्रास काढायची मानसिक ताकद वाढवून ठेवायची की जमून जातं.. कदाचित ही माझी काल आबांशी बोलल्यापासून मानसिक तयारी सुरू होती ती जरा जास्तच झाली..\nघाट चढवायला सुरवात केली.. गुडघ्यावर ताण घ्यायचाच नाही इतका गियर उतरवून म्हणजे 2-4 रेशो मध्ये सेट झालो. एखाद km नन्तर ड्रेनिंग सुरू झालं आणि 1-5, 1-4, 1-3 पर्यंत उतरलो.. एव्हाना पहिल���या डोंगराला फेरी करून झाली आणि एकूण घाटाचा पसारा नजरेपुढे आला. कल्पनेने त्या 10 km चे 3 तुकडे करून थांबायच्या जागा ठरवल्या.\nपहिला थांबा आला पण 1-3 ला सेट झालेलो. सायकल आणि माझी सीट एकजीव झालेली तो टेम्पो मोडवेना.. म्हणून जिथे छान जागा असेल छान दृश्य दिसेल किंवा दमणूक होईल यापैकी जे आधी होईल तेंव्हा थांबू असं ठरवून पेडल मारत राहिलो. साधारण 5 km झाले असतील आणि तिथे उजवीकडे प्रशस्त कट्टा दिसला खाली वाई आणि पसरणी वगैरे इतर गावं मस्त दिसत होती म्हणून थांबलो. आणि केळं ब्रेक घेतला. लगेच निघालो.\nआता सायकल माझाच भाग झाल्यागत वाटत होती. रहदारी खूप नव्हती म्हणून सगळं लक्ष रस्त्याकडे द्यायची गरज नव्हती.. मस्त मोसम पकडला होता. 2एक km झाले आणि डोंगराला उजवीकडे फेरी मारून रस्ता वळतो बहुदा बराचसा लेवलाउत होतो ती जागा 2एक km उरली असताना डाव्या हाताला मस्त दत्त मंदिर दिसलं. समोर ओट्यावर मस्त टाईल्स लावलेल्या होत्या. न थांबता जाववेना म्हणून थकलो नव्हतो तरी थांबलो.\nआत्ताशी 5 वाजत होते. अख्खा तास हातात होता आणि 5 एक km घाट असणार बाकी अस गणित सांगत होत म्हणून जरा निवांत 10 मिनिट आडवं पडून आराम केला. परत निघालो आणि एखाद km मधेच तो मोसम तुटलाय असं लक्षात आलं. डावा गुडघा हलका दुखतोय असं जाणवायला लागलं. बुड तक्रार करायला लागलं. मग बुडाचा त्रास जास्त म्हणून न बसता सायकल हानायच ठरवलं. एव्हाना ते शेवटलं वळण पण मागे पडलं. एकाला विचारलं तर पाचगणी 4 km म्हणाला. मुक्कामाचं हॉटेल मुख्य पाचगणी पासून 2 km असं साईटवर समजलेलं. मग सायकल वरून उतरून चालताचालता हॉटेलवर कॉल लावला डायरेक्शन्स विचारायला. तो पाठवतो म्हणाला. आलेला मेसेज बघितला तर त्यात मॅप्रो गार्डन पुढे 6 km असं लिहिलेलं. एकाला विचारलं तर मॅप्रो गार्डन 9 km म्हणाला.\nआयला.. म्हणजे अलमोस्ट महाबळेश्वरच की चिडचिड झाली. पाचगणीत मुक्काम म्हणून मनाची तयारी केलेली. रिलॅक्स झालेलो. आता 5:15 होऊन गेले. घाट संपल्यात जमा तरी चढ होतेच. आणि 9 km अजून जायचं आणि त्यापुढे कुठेतरी मुक्काम चिडचिड झाली. पाचगणीत मुक्काम म्हणून मनाची तयारी केलेली. रिलॅक्स झालेलो. आता 5:15 होऊन गेले. घाट संपल्यात जमा तरी चढ होतेच. आणि 9 km अजून जायचं आणि त्यापुढे कुठेतरी मुक्काम 2 मिनिटात स्वतःला सांगितलं ठिके उद्याची सायकलिंग कमी होईल. लवकर आंबेनळीत उतरू.. परत सायकलवर टांग मारली. गिय��� 3-5 केले आणि उभ्याने पेडल हाणू लागलो 15 पेडल झाले की एका पायावर येऊन दम खायचा. की पुढले 15. बघताबघता पाचगणी मागे पडलं. हा मोसम छान जमला. आणखी 2 km झाले आणि नजरेच्या कोपर्यातून माझ्या हॉटेलचं नाव दिसल्यासारखं वाटलं. नीट बघितलं तर हो 2 मिनिटात स्वतःला सांगितलं ठिके उद्याची सायकलिंग कमी होईल. लवकर आंबेनळीत उतरू.. परत सायकलवर टांग मारली. गियर 3-5 केले आणि उभ्याने पेडल हाणू लागलो 15 पेडल झाले की एका पायावर येऊन दम खायचा. की पुढले 15. बघताबघता पाचगणी मागे पडलं. हा मोसम छान जमला. आणखी 2 km झाले आणि नजरेच्या कोपर्यातून माझ्या हॉटेलचं नाव दिसल्यासारखं वाटलं. नीट बघितलं तर हो त्यांच्या माणसाने मला महाबळेश्वरातून यायच्या डायरेक्शन्स दिलेल्या म्हणजे\nलैच खुश झालो. लगेच वळवलीच तिकडं सायकल..\nखंबाटकी एकदा न थांबता केला तसाच पसरणी घाट करायचा आहे, बघु कधी योग येतो.\nपुभाप्र आणि मोहिमेला शुभेच्छा\nसफर 14 ते 19 होती. रोज एक\nसफर 14 ते 19 होती. रोज एक मुक्काम पोस्ट करेन म्हणतो. टॉपला डेट आहे\n पुन्हा वाचतोय , तरी\n पुन्हा वाचतोय , तरी मजा येते आहे.\nवाचतोय. भैरवनाथाला पार्सल घेतले असते तर\nवाह, मजा आली वाचायला.\nवाह, मजा आली वाचायला. स्वतःच सायकल चालावतोय आनि दमतोय असं फीलिंग आलं वाचताना. सुपर्ब लिहिलंय. रोज एक भाग वाचतोय. , हे पण एक्सायट्ञ्टींग वाटतयं \nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 11 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/27517", "date_download": "2019-06-20T15:33:52Z", "digest": "sha1:H5IOKCVXLCNZOTAY27A2PRAXJYG6YNAY", "length": 22501, "nlines": 265, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "जातक कथासंग्रह | जातककथासंग्रह भाग १ ला 71| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nजातककथासंग्रह भाग १ ला 71\n५४. फळ हातीं आल्यावाचून बोभाटा करूं नये.\n(उभतोभट्ट जातक नं. १३९)\nएका गांवीं एक कोळी रहात असे. तो जवळच्या नदींत गळ घालून मासे पकडून आपला निर्वाह करी. एके दिवशीं आपल्या मुलाला बरोबर घेऊन मासे धरण्यासाठीं तो नदीवर गेला. तेथें त्यानें एका डोहांत गळ टाकल्याबरोबर तो खालीं पाण्यांत कशाला तरी अडकला, व वर काढतां येईना. कोळ्याला वाटलें कीं, गळाला मोठा मासा लागला असावा. मासा हातीं येण्याची वाट न पहातां आपल्या मुलाला पाठवून आपणाला मोठा मांसा सांपडणार आहे ही बातमी त्यानें आपल्या बायकोला कळविली. ती मुलानें आणलेली बातमी ऐकून त्या बाईला फार आनंद झाला. परंतु एवढा मोठा मासा घरीं आणल्याबरोबरच शेजारीपाजारी त्याचा वाटा मागतील ही गोष्ट तिला मुळींच आवडली नाहीं. कांहीं तरी युक्ति योजून ताबडतोब शेजार्‍या पाजार्‍याशीं भांडण उकरून काढणें तिला इष्ट वाटलें, व त्याप्रमाणें एक ताडपत्र नेसून एका डोळ्यांत काजळ घालून व कुत्र्याला कडेवर घेंऊन ती आपल्या शेजारच्या घरीं गेली.\nशेजारीणबाई म्हणाली, ''कायग बाई, लुगड्यावरून हें ताडपत्र काय नेसली आहेस आणि कुत्र्याला कडेवर घेऊन या विचित्र वेषानें काय हिंडत आहेस आणि कुत्र्याला कडेवर घेऊन या विचित्र वेषानें काय हिंडत आहेस तुला वेड तर लागलें नाहीं ना तुला वेड तर लागलें नाहीं ना तेव्हां ती चवताळून जाऊन व शिव्यांची लाखोली वाहून शेजारीणबाईला म्हणाली, ''थांबा, मला वेडी म्हटल्याबद्दल तुझ्यावर मी फिर्याद लावतें.'' दुसर्‍या कांहीं बायाहि तेथें जमल्या व त्या सर्वानीं आपणास वेडें म्हटल्याबद्दल कोळ्याच्या बायकानें गांवच्या वहिवाटदारापाशीं फिर्याद नेली.\nइकडे माशाला वर ओढतां येईना म्हणून आपलें धोतर व पांघरूण नदीच्या कांठावर ठेऊन कोळ्यानें केवळ लंगोटी नेसन डोहांत उडी टाकली, व गळाच्या दोरीला धरून माशाचा थांग लावण्यासाठीं तळाला बुडी मारली. तो गळ डोहांत बुडलेल्या एका झाडाच्या बुंध्याला जाऊन अडकला होता. कोळी मासा समजून त्याला मिठी मारण्यास गेला, तों त्या बुंध्याचें एक मूळ त्याच्या डोळ्यांत शिरून डोळा साफ फुटला. त्या वेदनेनें तळमळत कोळी काठावर आला आणि पहातो तों धोतर कोणीतरी चोरानें लांबवलेलें आतां दुसरा कांही उपाय नाहीं असें जाणून एका हातानें आपला डोळा दाबून त्यानें तेथून घरचा रस्ता सुधारला. घरीं बाय���ो दिसेना. मुलाला विचारलें असतां ती शेजार्‍यावर फिर्याद करण्यासाठीं गांवच्या वहिवाटदाराच्या कचेरींत गेली आहे असें समजलें. तेव्हां डोळ्याला पट्टी बांधून व दुसरें जुनेंपुराणें धोतर नेसून तो कचेरीकडे धांवला. तेथे खटल्याचा निकाल होऊन याच्या बायकोलाच गुन्हेगार ठरविण्यांत आले होतें, व दंडाची रक्कम दिल्यावाचून चौकीवरून तिला सोडूं नये असा वहिवाटदारानें हुकूम फर्माविला होता.\nआमचा बोधिसत्त्व त्या कालीं त्या गांवांत वृक्षदेवता होऊन रहात असे. हें सर्व प्रकरण पाहून तो त्या कोळ्याला म्हणाला, ''बाबारे, वस्तु हातीं आल्याशिवाय बोभाटा केल्याचें हें फळ आहे. तुझा पाण्यांतला प्रयत्‍न फसला आहे; व जमिनीवर आल्यावर तुझ्या बोभाट्यानें काय परिणाम घडून आला हें तुला दिसून येतच आहे.* तुझ्या या उदाहरणानें वस्तु हातीं आल्याशिवाय बोभाटा न करण्याचा धडा लोकांनीं शिकला पाहिजे.''\n* मुळ गाथा --\nअक्खी भिन्नो पटो नट्ठो सखिगेहेच भंडनं\nउभतो पदुट्ठो कम्मन्तो उदकम्हि थलम्हिच ॥\nजातककथासंग्रह भाग १ ला 1\nजातककथासंग्रह भाग १ ला 2\nजातककथासंग्रह भाग १ ला 3\nजातककथासंग्रह भाग १ ला 4\nजातककथासंग्रह भाग १ ला 5\nजातककथासंग्रह भाग १ ला 6\nजातककथासंग्रह भाग १ ला 7\nजातककथासंग्रह भाग १ ला 8\nजातककथासंग्रह भाग १ ला 9\nजातककथासंग्रह भाग १ ला 10\nजातककथासंग्रह भाग १ ला 11\nजातककथासंग्रह भाग १ ला 12\nजातककथासंग्रह भाग १ ला 13\nजातककथासंग्रह भाग १ ला 14\nजातककथासंग्रह भाग १ ला 15\nजातककथासंग्रह भाग १ ला 16\nजातककथासंग्रह भाग १ ला 17\nजातककथासंग्रह भाग १ ला 18\nजातककथासंग्रह भाग १ ला 19\nजातककथासंग्रह भाग १ ला 20\nजातककथासंग्रह भाग १ ला 21\nजातककथासंग्रह भाग १ ला 22\nजातककथासंग्रह भाग १ ला 23\nजातककथासंग्रह भाग १ ला 24\nजातककथासंग्रह भाग १ ला 25\nजातककथासंग्रह भाग १ ला 26\nजातककथासंग्रह भाग १ ला 27\nजातककथासंग्रह भाग १ ला 28\nजातककथासंग्रह भाग १ ला 29\nजातककथासंग्रह भाग १ ला 30\nजातककथासंग्रह भाग १ ला 31\nजातककथासंग्रह भाग १ ला 32\nजातककथासंग्रह भाग १ ला 33\nजातककथासंग्रह भाग १ ला 34\nजातककथासंग्रह भाग १ ला 35\nजातककथासंग्रह भाग १ ला 36\nजातककथासंग्रह भाग १ ला 37\nजातककथासंग्रह भाग १ ला 38\nजातककथासंग्रह भाग १ ला 39\nजातककथासंग्रह भाग १ ला 40\nजातककथासंग्रह भाग १ ला 41\nजातककथासंग्रह भाग १ ला 42\nजातककथासंग्रह भाग १ ला 43\nजातककथासंग्रह भाग १ ला 44\nजातककथ���संग्रह भाग १ ला 45\nजातककथासंग्रह भाग १ ला 46\nजातककथासंग्रह भाग १ ला 47\nजातककथासंग्रह भाग १ ला 48\nजातककथासंग्रह भाग १ ला 49\nजातककथासंग्रह भाग १ ला 50\nजातककथासंग्रह भाग १ ला 51\nजातककथासंग्रह भाग १ ला 52\nजातककथासंग्रह भाग १ ला 53\nजातककथासंग्रह भाग १ ला 54\nजातककथासंग्रह भाग १ ला 55\nजातककथासंग्रह भाग १ ला 56\nजातककथासंग्रह भाग १ ला 57\nजातककथासंग्रह भाग १ ला 58\nजातककथासंग्रह भाग १ ला 59\nजातककथासंग्रह भाग १ ला 60\nजातककथासंग्रह भाग १ ला 61\nजातककथासंग्रह भाग १ ला 62\nजातककथासंग्रह भाग १ ला 63\nजातककथासंग्रह भाग १ ला 64\nजातककथासंग्रह भाग १ ला 65\nजातककथासंग्रह भाग १ ला 66\nजातककथासंग्रह भाग १ ला 67\nजातककथासंग्रह भाग १ ला 68\nजातककथासंग्रह भाग १ ला 69\nजातककथासंग्रह भाग १ ला 70\nजातककथासंग्रह भाग १ ला 71\nजातककथासंग्रह भाग १ ला 72\nजातककथासंग्रह भाग १ ला 73\nजातककथासंग्रह भाग १ ला 74\nजातककथासंग्रह भाग १ ला 75\nजातककथासंग्रह भाग १ ला 76\nजातककथासंग्रह भाग १ ला 77\nजातककथासंग्रह भाग १ ला 78\nजातककथासंग्रह भाग १ ला 79\nजातककथासंग्रह भाग १ ला 80\nजातककथासंग्रह भाग १ ला 81\nजातककथासंग्रह भाग १ ला 82\nजातककथासंग्रह भाग १ ला 83\nजातककथासंग्रह भाग १ ला 84\nजातककथासंग्रह भाग १ ला 85\nजातककथासंग्रह भाग १ ला 86\nजातककथासंग्रह भाग १ ला 87\nजातककथासंग्रह भाग १ ला 88\nजातककथासंग्रह भाग १ ला 89\nजातककथासंग्रह भाग १ ला 90\nजातककथासंग्रह भाग १ ला 91\nजातककथासंग्रह भाग १ ला 92\nजातककथासंग्रह भाग १ ला 93\nजातककथासंग्रह भाग १ ला 94\nजातककथासंग्रह भाग १ ला 95\nजातककथासंग्रह भाग १ ला 96\nजातककथासंग्रह भाग १ ला 97\nजातककथासंग्रह भाग १ ला 98\nजातककथासंग्रह भाग १ ला 99\nजातककथासंग्रह भाग १ ला 100\nजातककथासंग्रह भाग १ ला 101\nजातककथासंग्रह भाग १ ला 102\nजातककथासंग्रह भाग १ ला 103\nजातककथासंग्रह भाग १ ला 104\nजातककथासंग्रह भाग १ ला 105\nजातककथासंग्रह भाग १ ला 106\nजातककथासंग्रह भाग १ ला 107\nजातककथासंग्रह भाग १ ला 108\nजातककथासंग्रह भाग १ ला 109\nजातककथासंग्रह भाग १ ला 110\nजातककथासंग्रह भाग १ ला 111\nजातककथासंग्रह भाग १ ला 112\nजातककथासंग्रह भाग १ ला 113\nजातककथासंग्रह भाग १ ला 114\nजातककथासंग्रह भाग १ ला 115\nजातककथासंग्रह भाग १ ला 116\nजातककथासंग्रह भाग १ ला 117\nजातककथासंग्रह भाग १ ला 118\nजातककथासंग्रह भाग १ ला 119\nजातककथासंग्रह भाग १ ला 120\nजातककथासंग्रह भाग १ ला 121\nजातककथासंग्रह भाग १ ला 122\nजातककथासंग्रह भाग १ ला 123\nजातककथासंग्रह भाग १ ला 124\nजातककथासंग्रह भाग १ ला 125\nजातककथासंग्रह भाग १ ला 126\nजातककथासंग्रह भाग १ ला 127\nजातककथासंग्रह भाग १ ला 128\nजातककथासंग्रह भाग १ ला 129\nजातककथासंग्रह भाग १ ला 130\nजातककथासंग्रह भाग १ ला 131\nजातककथासंग्रह भाग १ ला 132\nजातककथासंग्रह भाग १ ला 133\nजातककथासंग्रह भाग १ ला 134\nजातककथासंग्रह भाग १ ला 135\nजातककथासंग्रह भाग १ ला 136\nजातककथासंग्रह भाग १ ला 137\nजातककथासंग्रह भाग १ ला 138\nजातककथासंग्रह भाग २ रा 1\nजातककथासंग्रह भाग २ रा 2\nजातककथासंग्रह भाग २ रा 3\nजातककथासंग्रह भाग २ रा 4\nजातककथासंग्रह भाग २ रा 5\nजातककथासंग्रह भाग २ रा 6\nजातककथासंग्रह भाग २ रा 7\nजातककथासंग्रह भाग २ रा 8\nजातककथासंग्रह भाग २ रा 9\nजातककथासंग्रह भाग २ रा 10\nजातककथासंग्रह भाग २ रा 11\nजातककथासंग्रह भाग २ रा 12\nजातककथासंग्रह भाग २ रा 13\nजातककथासंग्रह भाग २ रा 14\nजातककथासंग्रह भाग २ रा 15\nजातककथासंग्रह भाग २ रा 16\nजातककथासंग्रह भाग २ रा 17\nजातककथासंग्रह भाग २ रा 18\nजातककथासंग्रह भाग २ रा 19\nजातककथासंग्रह भाग २ रा 20\nजातककथासंग्रह भाग २ रा 21\nजातककथासंग्रह भाग २ रा 22\nजातककथासंग्रह भाग २ रा 23\nजातककथासंग्रह भाग २ रा 24\nजातककथासंग्रह भाग २ रा 25\nजातककथासंग्रह भाग २ रा 26\nजातककथासंग्रह भाग २ रा 27\nजातककथासंग्रह भाग २ रा 28\nजातककथासंग्रह भाग २ रा 29\nजातककथासंग्रह भाग २ रा 30\nजातककथासंग्रह भाग २ रा 31\nजातककथासंग्रह भाग २ रा 32\nजातककथासंग्रह भाग २ रा 33\nजातककथासंग्रह भाग ३ रा 1\nजातककथासंग्रह भाग ३ रा 2\nजातककथासंग्रह भाग ३ रा 3\nजातककथासंग्रह भाग ३ रा 4\nजातककथासंग्रह भाग ३ रा 5\nजातककथासंग्रह भाग ३ रा 6\nजातककथासंग्रह भाग ३ रा 7\nजातककथासंग्रह भाग ३ रा 8\nजातककथासंग्रह भाग ३ रा 9\nजातककथासंग्रह भाग ३ रा 10\nजातककथासंग्रह भाग ३ रा 11\nजातककथासंग्रह भाग ३ रा 12\nजातककथासंग्रह भाग ३ रा 13\nजातककथासंग्रह भाग ३ रा 14\nजातककथासंग्रह भाग ३ रा 15\nजातककथासंग्रह भाग ३ रा 16\nजातककथासंग्रह भाग ३ रा 17\nजातककथासंग्रह भाग ३ रा 18\nजातककथासंग्रह भाग ३ रा 19\nजातककथासंग्रह भाग ३ रा 20\nजातककथासंग्रह भाग ३ रा 21\nजातककथासंग्रह भाग ३ रा 22\nजातककथासंग्रह भाग ३ रा 23\nजातककथासंग्रह भाग ३ रा 24\nजातककथासंग्रह भाग ३ रा 25\nजातककथासंग्रह भाग ३ रा 26\nजातककथासंग्रह भाग ३ रा 27\nजातककथासंग्रह भाग ३ रा 28\nजातककथासंग्रह भाग ३ रा 29\nजातककथासंग्रह भाग ३ रा 30\nजातककथासंग्रह भाग ३ रा 31\nजातककथासंग्रह भाग ३ रा 32\nजातककथासंग्रह भाग ३ रा 33\nजातककथासंग्रह भाग ३ रा 34\nजातककथासंग्रह भाग ३ रा 35\nजातककथासंग्रह भाग ३ रा 36\nजातककथासंग्रह भाग ३ रा 37\nजातककथासंग्रह भाग ३ रा 38\nजातककथासंग्रह भाग ३ रा 39\nजातककथासंग्रह भाग ३ रा 40\nजातककथासंग्रह भाग ३ रा 41\nजातककथासंग्रह भाग ३ रा 42\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/diwali-2018-lakshmi-temple-of-vellur-5978366.html", "date_download": "2019-06-20T16:01:10Z", "digest": "sha1:XPQN3CT4FRDDXRKSPFKMAKWAP5QMX77B", "length": 8650, "nlines": 165, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Diwali 2018, Lakshmi temple of Vellur | दिवाळी : 15000 किलोपेक्षा जास्त सोन्याने मढवलेले विश्वप्रसिद्ध लक्ष्मी मंदिर", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nदिवाळी : 15000 किलोपेक्षा जास्त सोन्याने मढवलेले विश्वप्रसिद्ध लक्ष्मी मंदिर\nहे आहे विश्वप्रसिद्ध लक्ष्मी मंदिर, 100 एकरमध्ये असलेले हे मंदिर बांधायला लागले 7 वर्ष, 15000 किलोपेक्षा जास्त सोन्याने\nश्रीपुरम धार्मिक केंद्र असलेले प्रसिद्ध महालक्ष्मी सुवर्ण मंदिर वेल्लूर(तामिळनाडू)मध्ये स्थित आहे. हे मंदिर वेल्लूर शहरातील दक्षिण भागात आहेत. या महालक्ष्मी मंदिराच्या बांधकामामध्ये जवळपास 15,000 किलोग्रॅम विशुद्ध सोन्याचा वापर करण्यात आला आहे. या मंदिराच्या बांधकामासाठी 300 कोटींपेक्षा जास्त खर्च आला आहे.\nमंदिराच्या आतील आणि बाहेरील सजावटीमध्ये सोन्याचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला आहे. जगातील कोणत्याही मंदिरात सोन्याचा एवढा वापर करण्यात आलेला नाही. रात्री मंदिरातील लाईट लावल्यानंतर सोन्याची चमक पाहण्यासारखी असते.\n100 एकरपेक्षा जास्त भागामध्ये पसरलेल्या या मंदिर परिसरात चोहीबाजुला हिरवळ दिसून येते. मंदिराची रचना वृत्ताकार आहे. मंदिर परिसरात देशातील सर्व प्रमुख नद्यांचे पाणी आणून 'सर्व तीर्थम' नावाचा तलाव निर्माण करण्यात आला आहे.\nदेशातील कोणत्याही भागातून तामिळनाडूतील वेल्लूर शहरापर्यंत बस, रेल्वे, विमानसेवा उपलब्ध आहेत. दक्षिण भारतातील सर्वात व्यस्त रेल्वे स्टेशन काटपाडी असून येथून महालक्ष्मी मंदिर फक्त सात किलोमीटर अंतरावर आहे. काटपाडी स्टेशन वेल्लूर शहरातीलच एक भाग आहे.\n- सोन्यापासून निर्मित हे मंदिर बांधण्यासाठी 7 वर्षे लागले. 100 एकरावर हे मंदिर उभे आहे.\n- 24 ऑगस्ट 2007 रोजी हे मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले.\n- मंदिर परिसरात जवळपास 27 फूट उंच दीपमाळ आहे.\n- मंदिर सकाळी 4 वाजल्यापासून 8 वाजेपर्यंत अभिषेकासाठी आणि सकाळी 8 पासून रात्री 8 वाजेपर्यंत भाविकांसाठी उघडे असते.\n- वर्षभर येथे भाविकांची दर्शनासाठी गर्दी राहते. कधीकधी एक दिवसामध्ये एक लाख भाविक दर्शनासाठी आलेले असतात.\n- भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचे दर्शन घेतल्यानंतर या दीपमाळेचे दर्शन घेणे आवश्यक आहे.\nपुढील स्लाईड्सवर पाहा मंदिराचे निवडक फोटो...\nमहाभारत युद्ध समाप्तीनंतर पांडव धृतराष्ट्र आणि गांधारी यांना भेटण्यासाठी गेले, तेव्हा गांधारी खूप रंगात होत्या\nशांती आणि एकाग्रता वाढवण्यासोबतच मानसिक आजारांना दूर ठेवते चंदन\nदेवाला खंडित तांदूळ अर्पण करू नयेत, हार-फुल अर्पण करण्यापूर्वी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://nanded.gov.in/mr/notice/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D-2/", "date_download": "2019-06-20T15:52:11Z", "digest": "sha1:AX7RM5MNCLH2LYVZLAT6WXEQQKWD3XL7", "length": 5011, "nlines": 106, "source_domain": "nanded.gov.in", "title": "जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक पदभरती बाबत सुचना | नांदेड जिल्हा , महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nनांदेड जिल्हा District Nanded\nएसटीडी आणि पिन कोड\nमहसुल / दंडाधिकार विभाग\nस्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक निवडणुक\nश्री सचखंड गुरुद्वारा बोर्ड निवडणुक -2018\nग्रामरक्षक दल माहिती पुस्तिका\nनिवास (हॉटेल / रिसॉर्ट / धर्मशाळा)\nकापुस पिकावरील बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसानीचा अहवाल\nछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ लाभार्थ्यांची यादी जि. नांदेड\nजिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक पदभरती बाबत सुचना\nजिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक पदभरती बाबत सुचना\nजिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक पदभरती बाबत सुचना\nजिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक पदभरती बाबत सुचना\nजिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक पदभरती बाबत सुचना\nसंकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क जिल्हा प्रशासनाकडे आहेत\n© जिल्हा प्रशासन,नांदेड , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jun 19, 2019", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://spsnews.in/?p=2346", "date_download": "2019-06-20T15:40:50Z", "digest": "sha1:2DO44H63DMBVZZ3RO2W3VCZY6RYIC37J", "length": 7428, "nlines": 97, "source_domain": "spsnews.in", "title": "गणेशोत्सवानिमित्त \"हिरो\" च्या गाड्यांवर १५०० रुपयांची सूट, \" विमा \" मोफत : गुरुनाथ ऑटोमोबाईल्स बांबवडे | | SPSNEWS", "raw_content": "\nशासनाच्या विकास योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा- जिल्हाधिकारी दौलत देसाई\nपावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी १०.२३ कोटींचा निधी :आम.सत्यजित पाटील\nबांबवडे विद्यामंदिरात दफ्तर व शालेय साहित्याचे वाटप\nबांबवडे विद्यामंदिरात दफ्तर व शालेय साहित्याचे वाटप\nचिमुकल्यांचा किलबिलाट पाहण्यासाठी जमला जनसमुदाय\nगणेशोत्सवानिमित्त “हिरो” च्या गाड्यांवर १५०० रुपयांची सूट, ” विमा ” मोफत : गुरुनाथ ऑटोमोबाईल्स बांबवडे\nबांबवडे : हिरो कंपनी च्या दुचाकी गाडीवर गणेशोत्सवानिमित्त १५०० रुपयांची सुट तसेच विमा मोफत देण्यात येत आहे. लवकरच जवळील गुरुनाथ ऑटोमोबाईल्स बांबवडे तालुका शाहुवाडी यांच्याशी संपर्क साधा.\nहिरो कंपनी ने त्यांच्या दुचाकी सायकल च्या सर्व मॉडेल्स वर १५००रुपयांची सूट दिली आहे. तसेच गाडीचा ” विमा ” मोफत करून देण्याची, पर्वणी ग्राहकांसाठी दिली आहे. या पर्वणी चा लाभ सर्वच ग्राहकांनी घ्यावा. यासाठी हिरो कंपनीचे अधिकृत विक्रेते गुरुनाथ ऑटोमोबाईल्स बांबवडे तालुका शाहुवाडी इथं संपर्क साधावा, असे आवाहन गुरुनाथ ऑटोमोबाईल्स चे मालक श्रीकांत सिंघण यांनी केले आहे.\nगुरुनाथ ऑटोमोबाईल्स बांबवडे तालुका शाहुवाडी हे हिरो कंपनी चे गेल्या १५ वर्षांपासून अधिकृत विक्रेते आहेत. ग्राहकांशी सौजन्याने वागणे, हि त्यांची खासियत आहे. विक्री आणि विक्री पश्चात नियमानुसार सेवा हे त्यांचे गुण आहेत. हिरो च्या दुचाकी च्या सर्व मॉडेल्स विविध रंगांमध्ये त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. शेतकरी बंधुंसाठी आकर्षक कर्ज योजना त्यांनी उपलब्ध केली आहे.\nतेंव्हा एकदा येवून खात्री करा,असे आवाहन गुरुनाथ ऑटोमोबाईल्स बांबवडे चे मालक श्रीकांत सिंघण यांनी केले आहे.\n← शनिवार दि.२६ ऑगस्ट ला सरुडात मोफत ‘ आरोग्य शिबीर ‘\nकोडोली त श्री गजानन महाराज यांचा पुण्यतिथी उत्सव संपन्न →\nशिराळा तालुक्यातील खेड इथं पारायण संपन्न\nशिराळ्यात ‘ कलाकार मेळावा ‘ संपन्न\nशाहूवाडी भूषण पुरस्कार सोहळा\nशासनाच्या विकास योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा- जिल्हाधिकारी दौलत देसाई\nपावसाळी अ��िवेशनाच्या पहिल्याच दिवशी १०.२३ कोटींचा निधी :आम.सत्यजित पाटील\nबांबवडे विद्यामंदिरात दफ्तर व शालेय साहित्याचे वाटप\nबांबवडे विद्यामंदिरात दफ्तर व शालेय साहित्याचे वाटप\nचिमुकल्यांचा किलबिलाट पाहण्यासाठी जमला जनसमुदाय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/e-sarvmat-tuesday-8-january-2019/", "date_download": "2019-06-20T15:50:25Z", "digest": "sha1:ICV6ROTU4IAXYFTXLT4JMN5ZYBH4BPCD", "length": 12074, "nlines": 220, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "ई पेपर- मंगळवार, 8 जानेवारी 2019", "raw_content": "\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nसोन्याच्या भावानं गाठला उच्चांक\nभैय्या, पक्कं ठरलं ना..\n‘ती’ रेपकार अखेर पोलिसांच्या ताब्यात\nतडीपारीनंतर नगरात फिरणारा टिंग्या गजाआड\nनाशिकची गुन्हेगारी संपता संपेना; अब्रू वाचविण्यासाठी ‘तिने’ मारली धावत्या रिक्षातून उडी\nविधानसभा निवडणुकीचे चोख नियोजन करा : विभागीय आयुक्त माने\nकंत्राटदार बदलला तरी कर्मचार्‍यांना कायम ठेवा\nबार्‍हे ग्रामिण रुग्णालयात आरोग्यांची हेळसांड\nआकाशवाणी चौकात अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर पोलिसांनी पकडले\nशेतीपंपाचा वीजपुरवठा खंडित न करण्याचा महावितरणचा निर्णय\nगावठी कट्ट्यातून गोळी झाडल्याचा पोलिसांना संशय\n…अखेर ग.स.तील बेनामी ठेवीप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा\nना.जयकुमार रावल यांच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन\nवादळग्रस्तांसाठी आ.कुणाल पाटील विधानसभेत आक्रमक\n46 विभागांच्या 482 सेवा ऑनलाईन- जिल्हाधिकारी राहुल रेखावार\nसाक्रीत तीव्र पाणीटंचाई; उपाययोजना करा\nतळोद्यानजिक अहमदाबाद-शिरपूर बसवर दगडफेक\nकोळदा-खेतिया रस्त्याचे काम संथगतीने\nनवापुरात वेळेवर पाणीपुरवठा होत नसल्याने भाजपातर्फे मुख्याधिकार्‍यांना घेराव\nजिल्ह्यात विविध कार्यक्रमांनी तसेच गुलाबपुष्प देवून नवागतांचे स्वागत\nदेशदूत तेजस पुरस्कार (मुलाखती)\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nसोन्याच्या भावानं गाठला उच्चांक\nई पेपर- मंगळवार, 8 जानेवारी 2019\nE Sarwmat E-सार्वमत Sarvamat ई-पेपर सार्वमत\nई पेपर- मंगळवार, 8 जानेवारी 2019\nशासकीय कार्यक्रमात राजकीय फुलबाज्या\n०८ जानेवारी २०१९ , नाशिक देशदूत ई पेपर\nव्हाट्सअँपवर बातम्या मिळवण्या साठी क्लिक करा\nजात प्रमाणपत्र अवैध : नवापूरच्या दोन नगरसेवकांची पदावर टांगती तलवार.\nBreaking News, maharashtra, आवर्जून वाचाच, नंदुरबार, मुख्य बातम्या, राजकीय\nशहीद जवान कपिल गुंड यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार\nआवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, सार्वमत\nअभिनेत्री फ्रिडा पिंटो अडकणार लग्नबेडीत\nआवर्जून वाचाच, मुख्य बातम्या, हिट-चाट\nसुनील अरोरा भारताचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त\nआवर्जून वाचाच, देश विदेश, मुख्य बातम्या\nकोकणात मान्सून दाखल; हवामान खात्याकडून अधिकृत माहिती\nचार वर्षांत राज्यात 12 हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या\nबोदवड औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षकाचा महिला कर्मचार्‍यावर चाकू हल्ला\nmaharashtra, जळगाव, मुख्य बातम्या\nसोन्याच्या भावानं गाठला उच्चांक\nभैय्या, पक्कं ठरलं ना..\n‘ती’ रेपकार अखेर पोलिसांच्या ताब्यात\nतडीपारीनंतर नगरात फिरणारा टिंग्या गजाआड\nकर्जमंजुरीसाठी तरूणांकडून उकळले पैसे\n०८ जानेवारी २०१९ , नाशिक देशदूत ई पेपर\nसोन्याच्या भावानं गाठला उच्चांक\nभैय्या, पक्कं ठरलं ना..\n‘ती’ रेपकार अखेर पोलिसांच्या ताब्यात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathimati.com/2008/01/kharvas-recipe.html", "date_download": "2019-06-20T16:11:00Z", "digest": "sha1:TBITPK3JB2O52GK2PZS7TLICONHCUHOO", "length": 49226, "nlines": 1003, "source_domain": "www.marathimati.com", "title": "खरवस - पाककृती", "raw_content": "मराठीमाती | माझ्या मातीचे गायन\nअक्षरमंच - मुक्त व्यासपीठ\n0 0 संपादक ८ जाने, २००८ संपादन\nखरवस, पाककला - [Kharvas, Recipe] प्रोटीन व कॅलरीयुक्त खरवस हा पोष्टीक पदार्थ उष्ण असल्यामुळे थंडीच्या दिवसात खाणे चांगले असते.\nथंडीच्या दिवसात प्रोटीन व कॅलरीयुक्त आरोग्यदायी पदार्थ म्हणजे खरवस\n१ लिटर चीक (खरवसाचे दूध)\nवेलची किंवा जायफळाची पूड\nचीकाचे दूध घेऊन त्यात बारीक केलेला गूळ व साखर चांगले ढवळावे\nत्यात १ कपभर दूध घालून गाळावे\nमग त्यात वेलचीची पूड किंवा अर्धे जायफळ किसून घालावे\nकुकरच्या २ भांड्यात सारखे घालावे\n१५-२० मिनिटे शिटी न लावता वाफेवर ठेवावे\nथंड झाल्यावर वड्या पाडाव्यात\nखरवस उष्ण असल्यामुळे केवळ थंडीच्या दिवसात खाण्यास उत्तम.\nसंपादिका, मराठीमाती डॉट कॉम\nसंपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.\nजीवनशैली पाककला पौष्टिक पदार्थ महाराष्ट्रीय पदार्थ स्वाती खंदारे\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nभारत सरकारच्या आयटी पॉलिसी नुसार कोणत्याही विषयावर कोणत्याही व्यक्ती, समूदाय, धर्म तसेच देशाविरुद्ध आपत्तीजनक टिप्पणी ���ंडणीय गुन्हा आहे. अशा प्रकारच्या टिप्पणीवर कायदेशीर कारवाई (शिक्षा किंवा आर्थिक दंड किंवा दोन्ही) ची तरतूद देखील आहे. त्यामुळे या चर्चेत पाठविलेल्या कोणत्याही विचारांची जबाबदारी संपूर्णपणे लेखकाची असेल.\nईमेलद्वारे बातमीपत्र$desc=ईमेलद्वारे प्रेरणादायी, मनोरंजक लेखन प्राप्त करण्यासाठी सदस्यता घ्या\nप्रत्येकावर विश्वास ठेवणे हे धोकादायक आणि कुणावरही विश्वास न ठेवणे हे खूपच धोकादायक होय.\nमाझी मराठी मातृभाषा - मराठी लेख\nखेड्यापाड्यातली मराठी भाषा रांगडी, अशुद्ध आणि अपभ्रंश असलेली असते; कशीही असो ती ‘मराठी’च म्हणून मराठी माणसाला आवडते मराठी भाषा आमुची माय...\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक - मातीतले कोहिनूर\nटिळकांचे खरे नाव केशव आहे परंतु त्यांना ‘बाळ’ या टोपण नावानेच सगळे ओळखत. टिळक अतिशय कुशाग्र बुध्दिमत्तेचे होते. त्यांचे गुरु त्यांना ‘सु...\nसंत तुकाराम महाराज - मातीतले कोहिनूर\nसंत तुकाराम महाराज - शके १६०८ ते ९ मार्च १६५० संत तुकाराम महाराज यांचा जन्म देहू (पुणे जिल्हा) येथे झाला, भगवद्‍गीता, ज्ञानेश्वरी, एकना...\nमाघ महिना उगावला, शिवरात्र येऊ लागली की घरातली मोठी माणसं शिवलिलामृत, काशीखंड ह्या सारख्या ग्रंथांच वाचन सुरू करतात. कुणी ‘ॐ नमः शिवाय’ ...\nछत्रीवालीच्या छत्रीला आजीच्या मायेचा ओलावा\nपावसाळा आला, की सगळ्यांच्या कपाटात ठेवलेल्या छत्र्या बाहेर येतात. बाजारातही अनेक प्रकारच्या नव्या आणि ट्रेंडी छत्र्या मिळू लागतात. स्टार ...\nमाझी मराठी मातृभाषा - मराठी लेख\nखेड्यापाड्यातली मराठी भाषा रांगडी, अशुद्ध आणि अपभ्रंश असलेली असते; कशीही असो ती ‘मराठी’च म्हणून मराठी माणसाला आवडते मराठी भाषा आमुची माय...\nसोपा चिकन पुलाव - पाककृती\nझटपट करता येणारा मांसाहारी भाताचा पदार्थ ‘सोपा चिकन पुलाव’ ‘सोपा चिकन पुलाव’साठी लागणारा जिन्नस २ - ३ कप बासमती तांदूळ २ टेबल स्पून...\nसुरळीची वडी / खांडवी - पाककृती\nनैवेद्याच्या ताटाला सुशोभीत करणारी लुसलुशीत अशी पारंपारीक सुरळीची वडी (खांडवी) ‘सुरळीची वडी / खांडवी’साठी लागणारा जिन्नस १ वाटी ब...\n© 2015 मराठीमाती | माझ्या मातीचे गायन\nअजय दिवटे,1,अनिल गोसावी,2,अनुभव कथन,3,अपर्णा तांबे,7,अब्राहम लिंकन,2,अभंग,1,अभिव्यक्ती,344,अमन मुंजेकर,1,अमित पडळकर,4,अमित बाविस्कर,3,अमुक-धमुक,1,अमोल सराफ,1,अलका खोले,1,अक्षरमंच,174,आईच्या कविता,11,आईस्क्रीम,3,आकाश भुरसे,7,आज,405,आजीच्या कविता,1,आठवणींच्या कविता,3,आतले-बाहेरचे,1,आत्मविश्वासाच्या कविता,1,आनंद दांदळे,6,आनंदाच्या कविता,8,आभिजीत टिळक,2,आमट्या,1,आमट्या सार कढी,11,आरती गांगन,2,आरती शिंदे,4,आरती संग्रह,1,आरोग्य,3,आशिष खरात-पाटील,1,इंद्रजित नाझरे,5,इंद्रजीत नाझरे,2,इसापनीती कथा,44,उदय दुदवडकर,1,उन्मेष इनामदार,1,उपवासाचे पदार्थ,4,उमेश कुंभार,10,ऋचा मुळे,1,ऋषिकेश शिरनाथ,2,एप्रिल,30,ऑक्टोबर,31,ऑगस्ट,31,कपिल घोलप,5,कपील घोलप,2,करमणूक,34,कर्क मुलांची नावे,1,कार्यक्रम,7,किल्ले,1,किशोर चलाख,1,कुठेतरी-काहीतरी,2,केदार कुबडे,29,कोशिंबीर सलाड रायते,3,कौशल इनामदार,1,गणपतीच्या आरत्या,1,गण्याचे विनोद,1,गावाकडच्या कविता,6,गुलझार काझी,1,गोड पदार्थ,8,घरचा वैद्य,2,चटण्या,1,जानेवारी,31,जीवनशैली,139,जुलै,31,जून,30,ज्योती मालुसरे,1,टीझर्स,1,ट्रेलर्स,2,डिसेंबर,31,तरुणाईच्या कविता,1,तिच्या कविता,3,तुकाराम गाथा,3,तेजस्विनी देसाई,1,दादासाहेब गवते,1,दिनदर्शिका,388,दिनविशेष,366,दुःखाच्या कविता,8,दैनिक राशिभविष्य,8,धोंडोपंत मानवतकर,1,निसर्ग कविता,10,नोव्हेंबर,30,न्याहारी,14,पंचांग,14,पथ्यकर पदार्थ,2,पाककला,94,पावसाच्या कविता,7,पी के देवी,1,पुडिंग,1,पुणे,5,पोस्टर्स,5,पोळी भाकरी,4,पौष्टिक पदार्थ,4,प्रतिक्षा जोशी,1,प्रवासाच्या कविता,1,प्राजक्ता गव्हाणे,1,प्रिया महाडिक,4,प्रियांका न्यायाधीश,3,प्रेम कविता,24,प्रेरणादायी कविता,5,फेब्रुवारी,29,फोटो गॅलरी,7,बातम्या,2,बाबाच्या कविता,1,बायकोच्या कविता,3,बालकविता,5,बाळाची मराठी नावे,1,बाळासाहेब गवाणी-पाटील,1,बेकिंग,2,भाग्यवेध,8,भाज्या,11,भाताचे प्रकार,8,मंदिरे,1,मधल्या वेळेचे पदार्थ,11,मनाचे श्लोक,205,मराठी कथा,31,मराठी कविता,120,मराठी गझल,3,मराठी गाणी,2,मराठी चारोळी,1,मराठी चित्रपट,10,मराठी टिव्ही,20,मराठी नाटक,1,मराठी पुस्तके,1,मराठी भयकथा,29,मराठी रहस्य कथा,2,मराठी लेख,16,मराठी विनोद,1,मराठी सुविचार,2,मराठीमाती,263,मसाले,3,महाराष्ट्र,24,महाराष्ट्र फोटो,5,महाराष्ट्रीय पदार्थ,9,मांसाहारी पदार्थ,8,माझा बालमित्र,46,मातीतले कोहिनूर,7,मार्च,31,मुंबई,3,मुलांची नावे,1,मे,31,मैत्रीच्या कविता,3,यशवंत दंडगव्हाळ,6,यादव सिंगनजुडे,1,राजकीय कविता,1,राशिभविष्य,8,राहुल अहिरे,2,रोहित साठे,11,लता मंगेशकर,1,लोणची,7,वाळवणाचे पदार्थ,4,विचारधन,210,विद्या कुडवे,4,विद्या जगताप,2,विनायक मुळम,1,विरह कविता,17,विलास डोईफोडे,1,विवेक जोशी,1,विशेष,48,विज्ञान तंत्रज्ञान,1,वेदांत कोकड,1,व्यंगचित्रे,8,व्हिडिओ,16,शांततेच्या कविता,2,शाळेच्या कविता,1,शितल सरोदे,1,शिक्षकांवर कविता,1,शेतकर्‍याच्या कविता,2,श्रावणातल्या कहाण्या,4,श्रीनिवास खळे,1,संघर्षाच्या कविता,5,संजय पाटील,1,संजय शिवरकर,5,संजय सावंत,1,संत तुकाराम,5,संपादकीय,4,संपादकीय व्यंगचित्रे,7,संस्कृती,14,सचिन पोटे,2,सण-उत्सव,8,सणासुदीचे पदार्थ,7,सनी आडेकर,9,सप्टेंबर,30,समर्थ रामदास,206,सरबते शीतपेये,8,सामाजिक कविता,14,सायली कुलकर्णी,2,सार,1,साहित्य,1,साहित्य सेतू,1,साक्षी खडकीकर,9,सुमती इनामदार,1,सुरेश भट,1,सुशीला मराठे,1,सैनिकांच्या कविता,1,सैरसपाटा,4,स्त्रोत्रे,1,स्फूर्ती गीत,1,स्वाती खंदारे,95,स्वाती दळवी,2,ह मुलांची नावे,1,हर्षद खंदारे,16,हर्षदा जोशी,3,हेमा चिटगोपकर,2,होळी,5,\nमराठीमाती | माझ्या मातीचे गायन: खरवस - पाककृती\nखरवस, पाककला - [Kharvas, Recipe] प्रोटीन व कॅलरीयुक्त खरवस हा पोष्टीक पदार्थ उष्ण असल्यामुळे थंडीच्या दिवसात खाणे चांगले असते.\nमराठीमाती | माझ्या मातीचे गायन\nसर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ minutes ago १ तासापूर्वी $$1$$ hours ago काल $$1$$ days ago $$1$$ weeks ago ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy\nयेथे टाईप करून शोध घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/how-to-control-calorie-in-sweets-on-diwali-benefits-of-low-calorie-mithai-5978262.html", "date_download": "2019-06-20T15:01:32Z", "digest": "sha1:67X2AMD62JMP7T7PZ3W3J6AESU2434K4", "length": 5563, "nlines": 167, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "How To Control Calorie In Sweets On Diwali, Benefits Of Low Calorie Mithai | दिवाळीमध्ये लठ्ठपणापासून दूर ठेवतील या 5 टिप्स, आजपासूनच करा फॉलो", "raw_content": "\nदिव्य ���राठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nदिवाळीमध्ये लठ्ठपणापासून दूर ठेवतील या 5 टिप्स, आजपासूनच करा फॉलो\nदिवाळीच्या काळात आरोग्यासाठी फायदेशीर ठरतील या टिप्स\nदिवाळीच्या 5 दिवस जास्त गोड खाल्ल्याने वजन वाढण्याचे चान्स वाढतात. या निमित्ताने आम्ही तुम्हाला कमी कॅलरी असणा-या मिठाईचे ऑप्शन देणार आहोत. डायटीशियन स्वर्णा व्यास लठ्ठपणापासून बचाव करण्यासाठी मिठाई तयार करताना काही सावधगिरी बाळगण्यास सांगत आहेत. यासोबतच कोणत्या 3 मिठाईंमध्ये कमी कॅलरी असतात हेसुध्दा सांगत आहेत.\nपुढील 9 स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या दिवाळीमध्ये आपले खाणेपिणे कंट्रोल करण्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी...\nआरोग्यदायी योग : सूर्यनमस्काराने करा दिवसाची सुरुवात, अशी आहे शास्त्रशुद्ध पद्धत\nभूक वाढवण्यासाठी करून पाहा हे काही घरगुती उपाय\nवापरण्यापूर्वी डे आणि नाइट क्रीममधील फरक समजून घ्या, वाढते वय लपविण्यासाठी वापरतात नाइट क्रीम, तर डे क्रीम वापरतात यासाठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/indian-story-second-world-war", "date_download": "2019-06-20T16:08:39Z", "digest": "sha1:LKB7H6PKKJ7FUQXRII3HJUEJ2FTGGQFV", "length": 21747, "nlines": 89, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "इंडियन स्टोरी ऑफ सेकंड वर्ल्ड वॉर - द वायर मराठी", "raw_content": "\nइंडियन स्टोरी ऑफ सेकंड वर्ल्ड वॉर\n‘द वायर’मध्ये ब्युरो चीफ म्हणून कार्यरत असणाऱ्या ‘रघू कर्नाड’ यांना नुकताच अतिशय प्रतिष्ठेचा 'विंडहॅम-कॅम्पबेल पुरस्कार २०१९' जाहीर झाला आहे. हा पुरस्कार रघू कर्नाड यांना 'फार्देस्ट फिल्ड: अॅन इंडियन स्टोरी ऑफ सेकंड वर्ल्ड वॉर' या २०१६ मध्ये प्रकाशित केलेल्या पुस्तकासाठी जाहीर झाला. या अतिशय प्रतिष्ठेच्या पुरस्कारामध्ये एक लाख पासष्ठ हजार डॉलर्स (साधारण रु.१,१४,४१,५१२/-) रकमेचा समावेश आहे.\nपुस्तके, वाचन संस्कृती यांविषयी विचारसमृद्ध करणारे सदर\nदुसऱ्या महायुद्धातील हिंदुस्तानी सैन्याच्या योगदानाची अज्ञात कहाणी रघु कर्नाड यांनी अतिशय रोचक पद्धतीने सांगितली आहे. या पुस्तकाचा मराठी अनुवाद ‘पळभरही नाही हाय हाय…’ या नावाने प्रसिद्ध झाला आहे. ‘द वायर मराठी’च्या वाचकांसाठी पुस्तकातील काही वेचे.\nया पुस्तकात मुख्यत्वे तीन व्यक्तिरेखांच्या आयुष्याशी कुठल्या ना कुठल्या प्रकारे निगडित असे प्रसंग नमूद केले आहेत. विषयसू��्राच्या परिघाबाहेरच्या घटना मी अंतर्भूत केलेल्या नाहीत. तसेच सर्वश्रुत, बहुपरिचित घटना तर मी आवर्जून वगळल्या आहेत. एकूणच युद्धांमुळे होणारी वाताहत हा सदर पुस्तकाचा विषय नाही. युद्धामुळे आपल्याला कल्पनाही नसते अशा दूरदूरच्या प्रदेशांतील छोट्या-छोट्या माणसांच्या व्यक्तिगत आयुष्यात कशी मन्वंतरे येतात, हे या पुस्तकात दाखवून दिले आहे. ते करताना गोळा केलेल्या दस्तऐवजांच्या काही मर्यादा लक्षात येतील. या मर्यादांचा अर्थ असा की चरित्रनायकांच्या खाजगी आयुष्यातील अनेक तपशील उपलब्धच होऊ शकले नाहीत. हे पुस्तक म्हणजे ना इकडे-ना तिकडे अशा अधांतरी अवस्थेत अस्तित्व गमावून बसण्याची कहाणी आहे. ती अशीच असणार असे आपण म्हणू शकतो, कारण या कहाणीचे तिन्ही नायक मध्यमवर्गीय होते. हा वर्ग निम्नस्तरीयांपेक्षा राजकीयदृष्ट्या अधिक सक्रिय आणि बहुश्रुत होता. स्वातंत्र्य चळवळीमध्ये याच वर्गाने मोठ्या प्रमाणात नेतृत्व पुरवले होते. इंडियन सिव्हिल सर्विसेसमध्ये याच वर्गाचा भरणा होता. या वर्गाची कहाणी ही एकजूट आणि उदात्त निष्ठांची कहाणी नाही. ती संदिग्धतेची, फुटीरतेची कहाणी आहे. युद्ध जसजसे पुढे सरकले, तसतशी या वर्गातील संभ्रमावस्था आणि दुही वाढतच गेली.\nखरेतर मी वास्तव कथा लिहिण्याऐवजी कादंबरी लिहिण्याचा प्रयत्न करू शकलो असतो. पण मला जाणीव होती, की ज्या तिघांविषयी मला लिहायचे होते त्यांची अल्पायुषी परंतु वास्तव जीवनकहाणीच अधिक उत्कंठावर्धक असणार. मी कल्पकतेने रचलेल्या कहाणीला वास्तवाची सर येणार नाही. म्हणून हाती घेतलेल्या या उपक्रमाचे स्वरूप “न्यायवैद्यकशास्त्रीय वास्तवकथा” (forensic non-fiction) असे ठेवले. सुरुवात माझ्या परिवारातील तीन मृत व्यक्तींपासून केली. ते कोण होते\n‘फार्देस्ट फिल्ड: अॅन इंडियन स्टोरी ऑफ सेकंड वर्ल्ड वॉर’ या पुस्तकाचा मराठी अनुवाद ‘पळभरही नाही हाय हाय…’\nकुठे आणि का मरण पावले मुळात त्यांनी लष्करात भरती होण्याचा निर्णय का घेतला मुळात त्यांनी लष्करात भरती होण्याचा निर्णय का घेतला या तिघांच्या वैयक्तिक आयुष्यावर प्रकाशझोत टाकण्याचापण मी निर्धार केला होता. अर्धे कच्चे पुरावे, लोकांनी दिलेली निवेदने यांच्या आधारे त्या तिघांची भावविश्व, श्रद्धा आणि विचार रेखाटण्याचा प्रयत्न केला. ही खरे तर एक तडजोड होती.\nयुद्धात सहभागी झालेल्या हिंदुस्तानी सैनिकांबरोबर प्रत्यक्षात झालेल्या चर्चांमधूनच माझे याविषयीचे चित्र सर्वाधिक सुस्पष्ट झाले आहे. पण त्या बहुतेकांनी नव्वदी ओलांडली होती. त्यातील अनेकांना त्यांचे तरुणपणीचे दिवस अगदी स्पष्ट आठवत होते.\nइतस्ततः विखुरलेली हाडे एकत्र करून सांगाडा तयार करावा आणि त्याला जिवंत कातडीची झूल चढवावी तसे काहीसे माझ्या कहाणीचे स्वरूप आहे. पण त्यातील मूठभरांची कहाणी इतर अनेकांच्या आयुष्यावर प्रकाश टाकू शकेल.\nदुस-या महायुद्धाचे ढग जमू लागताच जगभर सैन्याची प्रचंड प्रमाणात जुळवाजुळव सुरू झाली. ज्या भूप्रदेशांना शस्त्रास्त्रे कशाशी खातात हे सुद्धा माहीत नव्हते, अशा ठिकाणांतून सैनिक नामक पिकाची उगवाई सुरू झाली. हे म्हणजे भाताच्या खाचरांतून गव्हाचे पीक घेण्यासारखेच होते.\nमहायुद्ध भरात आले तसा हिंदुस्तानातील लष्कर-भरतीलासुद्धा वेग आला. युद्धात अगदी सुरुवातीस उतरलेले हिंदुस्तानी सैन्य म्हणजे पोटार्थी सैनिकांचा कुपोषित जथ्था होता. पण युद्ध संपले तेव्हा त्यात लाखो प्रशिक्षित, उच्चशिक्षित आणि सक्षम हिंदुस्तानी महत्त्वाच्या पदांवर काम करत होते.\n१९४०च्या सुमारास अख्ख्या हिंदुस्तानात संभ्रमांचा कल्लोळ माजला होता : राजनिष्ठा की स्वातंत्र्याची मागणी आज्ञापालन की कायदेभंग द्विराष्ट्रवाद की अखंड हिंदुस्तान ब्रिटिशांच्या वतीने लढायचे, त्यांच्या विरोधात लढायचे, की जपान्यांशी हातमिळवणी करून हिंदुस्तान्यांच्याच विरोधात उभे ठाकायचे\nदुसरे महायुद्ध जेव्हा संपले, तेव्हा त्यात सहभागी झालेल्या हिंदुस्तानी सैन्यातील वीस लाखांच्या वर स्त्री-पुरुषांना लख्ख जाणीव झाली की जवळजवळ सहा वर्षे ते इतिहासाच्या दृष्टीने चुकीच्या बाजूने लढत होते. दुस-या महायुद्धानंतर स्वतंत्र भारतासाठी लढणे हे मोठेच श्रेयस होते. त्याच्या जोरावर कुठल्याही सैनिकास राष्ट्रीय स्मारकाचा धनी होणे शक्य होते. दुस-या महायुद्धात जे वाचले, त्यांना हे श्रेयस प्राप्त करण्याची संधी होती. अनेकांनी ती घेतलीसुद्धा. कारण स्वातंत्र्यप्राप्तीनंतर लगेच भारत अनेक लढायांमध्ये ओढला गेला. पण जे दुस-या महायुद्धातच जीव गमावून बसले, त्यांच्या नशिबी निर्जन कबरस्तानात चिरनिद्रा घेणे आले. त्यांच्या मृत्युशिळेवर लिहिलेल्या ‘यांचे नाव अजरामर राही���’ या शब्दांचे कुणालाच महत्त्व नव्हते. त्यांचे चेहरे फक्त कुणाच्या तरी व्यक्तिगत आठवणींमध्येच उजळले आणि जेव्हा त्या आठवणीपण क्षीण झाल्या, तेव्हा त्यांबरोबर त्यांचे चेहरेपण विस्मृतीच्या पडद्याआड गुडूप झाले.\nमाणसाला दोनदा मृत्यू येतो. पहिला त्याचा श्वास थांबतो आणि आत्मा पार्थिव शरीर सोडून जातो तेव्हा दुसरा मृत्यू येतो, जेव्हा त्याच्या आठवणी काढणारेच हे जग सोडून जातात तेव्हा दुसरा मृत्यू येतो, जेव्हा त्याच्या आठवणी काढणारेच हे जग सोडून जातात तेव्हा स्मृती जतन करणारेच कालवश झाले की माणसाचे या जगातले अस्तित्व पूर्णतया संपते.\nयुद्धामध्ये हे दोन्ही मृत्यू अगदी जवळजवळ येतात. याचे कारण युद्धात वेचून वेचून कोवळे तरुण मारले जातात. पंचविसाव्या वर्षी धारातिर्थी पडलेल्या सैनिकाच्या प्रियजनांपुढे खूप मोठे आयुष्य जगायला उरलेले असते. पण हातात त्या सैनिकाच्या आठवणी मात्र मोजक्याच असतात. खरे तर जगायला नीटशी सुरुवात करण्याआधीच तो हे जग सोडून गेलेला असतो. त्यामुळे मागे राहिलेल्या प्रियजनांजवळ तो केवळ तसबिरीच्या रूपात उरतो. त्याचे नाव मात्र फारसे घेतले जात नाही. कुटुंबीयांचे आयुष्य जसे पुढे सरकेल, तसे गतवर्षांच्या थरांखाली त्याची तसबीरपण गाडली जाते. अशा माणसाच्या नशिबी दोनदा दफनविधी येतो.\nकुठलेही राष्ट्र धारातीर्थी पडलेल्या त्याच्या आणि शत्रूच्या सैनिकांच्या आठवणी जिवंत ठेवते. बहुतांश वेळा युद्धात वीरमरण आलेल्यांना जितक्या सहजी ठार मारलेले असते, तेवढ्या सहजी विसरले जात नाही. पण कधी कधी राष्ट्रांनाच त्यांनी लढलेली युद्धे विसरायची असतात. अशा युद्धात मारल्या गेलेल्यांचे दुसरे, म्हणजे विस्मरणाचे मरणही तत्काळ उद्भवते.\n१९४७ साली नव्याने उदयास आलेल्या भारत या राष्ट्रास स्वत:ची आत्मकथा लिहिताना दुस-या महायुद्धात लढलेल्या हिंदुस्तान्यांची आठवण नकोशी वाटली. कारण ज्या साम्राज्याच्या ‘विरोधात’ लढून त्याने स्वातंत्र्य मिळवले, त्याच साम्राज्याच्या ‘बाजूने’ लढणा-या देशबांधवांचे नक्की काय करायचे, हे त्याला कळले नाही.\n‘मरण’ या युद्धभूमीवरून कुणीच परत येत नाही. पण मृत व्यक्तीसाठी तिचे विस्मरण ही तिच्यासाठी सर्वांत दूरची युद्धभूमी, दुसरे मरण असते. दुस-या महायुद्धात धारातीर्थी पडलेल्या हिंदुस्तानी सैनिकांच्या नशिबी म��ण आणि विस्मरण हे दोन्ही मृत्यू एका पाठोपाठ आले. त्यांच्यासाठी कुणी पळभरही हाय हाय म्हटले नाही.\nया पुस्तकाचा अनुवाद करुणा गोखले यांनी केला आहे.\nडाव्या पक्षांनी, विरोधी पक्षांना एकत्र आणले पाहिजे\nकेरळ केंद्रीय विद्यापीठाचा ‘राष्ट्रवादी’ फतवा\nधनगर समाजासाठी अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस\nलोकसंख्येत येत्या ९ वर्षांत भारत चीनच्या पुढे\nशांघाई सहकार्य संघटना भारतासाठी महत्त्वाची का\nओम बिर्ला नवे लोकसभा सभापती\n२० व्या शतकातल्या आण्विक चाचण्यांचा परिणाम महासागरांच्या तळांपर्यंत\nआधार डेटा पुन्हा खाजगी क्षेत्रासाठी खुला\nचोरीच्या संशयावरून दलित मुलाला मारहाण\nमुझफ्फरपूर मेंदूज्वर साथ : मृत मुलांचा आकडा १०८\nरक्षकांपासून रक्षण कोण करेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%97%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%80_(%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A6%E0%A5%AE_%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80_%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F)", "date_download": "2019-06-20T15:57:46Z", "digest": "sha1:WCU5DK7PWZXTUWRSPCRBOBWR5QRJF4ZY", "length": 4158, "nlines": 58, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "गजनी (२००८ हिंदी चित्रपट)ला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nगजनी (२००८ हिंदी चित्रपट)ला जोडलेली पाने\n← गजनी (२००८ हिंदी चित्रपट)\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख गजनी (२००८ हिंदी चित्रपट) या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआमिर खान ‎ (← दुवे | संपादन)\nगझनी ‎ (← दुवे | संपादन)\nनफीसा खान ‎ (← दुवे | संपादन)\nगजनी (चित्रपट) (नि:संदिग्धीकरण) ‎ (← दुवे | संपादन)\nगजनी (२००५ तमिळ चित्रपट) ‎ (← दुवे | संपादन)\nघजिनि, हिंदी चित्रपट (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nफिल्मफेअर सर्वोत्तम महिला पदार्पण पुरस्कार ‎ (← दुवे | संपादन)\nसई ताम्हणकर ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:चावडी/ध्येय आणि धोरणे/जुनी चर्चा २ ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-26/segments/1560627999261.43/wet/CC-MAIN-20190620145650-20190620171650-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}