diff --git "a/data_multi/mr/2019-09_mr_all_0098.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2019-09_mr_all_0098.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2019-09_mr_all_0098.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,840 @@ +{"url": "http://www.padmagandha.com/index.php?route=product/search&search=kar&page=2", "date_download": "2019-02-20T12:39:23Z", "digest": "sha1:6XX5UFZSUHRLS5F6DOZ2KN6UGM67WK3B", "length": 9265, "nlines": 123, "source_domain": "www.padmagandha.com", "title": "Search - kar", "raw_content": "\nआजच्या दर्जेदार विनोदी कथाकारांतील सुधीर सुखठणकर हे एक महत्त्वपूर्ण नाव. आजची जीवनशैली, स्त्री-..\nKarveernivasini Shreemahalaxmi | करवीरनिवासिनी श्रीमहालक्ष्मी\nकरवीर अथवा कोल्हापूर हे क्षेत्र आणि श्रीमहालक्ष्मी ही त्या क्षेत्राची अधिष्ठात्री देवता यांना महराष्..\nप्रा. आ. ना. पेडणेकर यांची कविता जीवनाची विविध क्षेत्रे स्पर्श करणारी, त्यातील व्यस्तता नि व्यर्थता ..\nअनेक राष्ट्रप्रेमी युवकांना संरक्षण विभागात नोकरी करण्याची इच्छा असते. सैन्यदलात अधिकारी होणे ही अभ..\nप्रस्तुत पुस्तकात लेखकाने लोकसाहित्याचे सामाजिक स्वरूप, इतिहासस्वरूप, रचनाप्रकारबंध आणि शाहिरी वाङ्म..\nMadhu Mangesh Karnik: Vyaktimattva Aani Vangmain Kartuttva|मधु मंगेश कर्णिक : व्यक्तिमत्त्व आणि वाङ्‌मयीन कर्तृत्व\nमधु मंगेश कर्णिक हे मराठीतील एक सव्यसाची साहित्यिक आहेत. गेल्या पन्नास वर्षांत सहाशेहून अधिक कथा, ..\nMardhekaranche Saundarya Shastra: Punhasthapana|मर्ढेकरांचे सौंदर्यशास्त्र : पुनःस्थापना\nमर्ढेकरांचे सौंदर्यशास्त्रीय लेखन स्फु. लेखांच्या स्वरूपात प्रकटले पण या स्फु. लेखांनी&..\n‘प्रयोगशाळेत काम कसे करावे. हे पुस्तक विज्ञानाच्या विद्यार्थ्यांना, शिक्षकांना व विविध प्रयोगशाळांतू..\nR.D.Karve |र. धों. कर्वे सेट (८ पुस्तके )\nविसाव्या शतकातील एका द्रष्ट्या पुरुषाचे व्यक्तित्व व विचार मराठीत प्रथमच १) असंग्रहित र. धों...\nRahilo Upkaraituka |राहिलो उपकाराइतुका\nडॉ. छाया महाजन ह्या संवेदनशील लेखिकेचा हा कथासंग्रह. मानवी जीवनातील अनाकलनीयता, बदलत्या जीवनश..\nमर्ढेकर हे क्रांतदर्शी कवी. त्यांच्या नवकवितेने प्रचलित मराठी साहित्याला धक्के दिले. नवे वळण दि..\n'जनतेचे सरकार, जनतेसाठी सरकार व सरकार जनतेचे' हा सिद्धांत आपण टिकविण्यासाठी निर्धार केला पाहिजे. त्..\nडॉ. शंकरराव खरात यांनी मराठीत विविध वाङ्‌मयप्रकारांत विपुल लेखन केले आहे. त्यांचे ‘तराळ-अंतराळ’..\nShree. Vyan. Ketkar Set |श्री. व्यं. केतकर सेट ( ७ पुस्तके )\nडॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर हा मराठी ज्ञानक्षेत्राचा मानबिंदू आहे ; मानदंडही आहे.&nb..\nवाचन संस्कार सतीश पोरे वाचन, लेखन व गणित हा पाया पवका असेल तर तो माणूस जीवणाच्या कोणत्याही क्ष..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://mr.pratilipi.com/read?id=6755373518993310&ret=%2F%3Fredirect%3DcatchAll", "date_download": "2019-02-20T12:10:09Z", "digest": "sha1:3DPVI5DYVBUPS7YUA7A5ZIAFNDMMCKAR", "length": 9571, "nlines": 29, "source_domain": "mr.pratilipi.com", "title": "वाचा अमृता किर्दत \"अमु\" च्या मराठी कथा संधी : एक जीवन प्रतिलिपि वर « प्रतिलिपि मराठी | Read Amruta Kirdat \"Amu\"'s Marathi content sandhi ek jivan on Pratilipi « Pratilipi Marathi", "raw_content": "(संधी ह्या कथेत रौद्र, करुण आणि बीभत्स ह्या रसांचा वापर केलेला आहे.)\nसूर्य मावळतीला झुकलेला, त्याचीच किरणं घरात कवडस्यासारखी पसरलेली, मंद वाऱ्याची झुळूक घरात शिरकाव करत होती. पाखर घरट्यात विसावत होती. वातावरण शांत आणि प्रफ्फुलीत होत; तरी घरातली उदासीनता त्यात जास्तच जाणवत होती. प्रियाला आपण अंधारातच राहिलेलं बरं असं वाटत होतं. मिनू ताईकडे केविलवाण्या नजरेनं आणि काळजीने बघत होती. दोघी बहिणी मूकपणे मनात बोलत अस्वस्थपणे दाराकडे बघत होत्या. माई रात्रीच्या जेवणासाठी तांदूळ निवडत ओसरीवर बसलेली; खरं पण तिचं पण चित्त थाऱ्यावर नव्हतं. सारखं आकाशाकडे बघत देवाला विनवत होती. इतक्यात बाबा घरी आले. तशी झटक्यात माई सूप घेऊन आत गेली आणि पाणी घेऊन आली. बाबा खाटेवर बसलेला, माईने दिलेलं पाणी प्यायला कि लगेच माईने विचारलं,\nसगळ्यांची नजर बा कड गेली. बा काहीच बोलला नाही. घरातली शांतता अधिकच भीषण झाली. माईनं घाबरूनच पदर मुठीत घेऊन पुन्हा विचारलं ,\n सांगा कि काय म्हटलीत पाव्हणं \nतसा बा हरलेल्या आवेशात म्हटलं,\" काय म्हणार आहेत ... मोडलं लग्न त्यांनी ... म्हटलं लांबची माणसं हाईत काय कळायच्या आत उरकावं...पण आपल्याच भावकीतल्यानी काडी लावली. आपलीच माणसं सुखासुखी जगू देणार नाहीत.\" असं म्हणत एका गुडघ्यावर डोकं टेकवून बा शांत बसला. हे ऐकून माई गपकन भुईवर बसून कपाळ बडवत रागानं आणि दुःखानं,\" देवा... मोडलं लग्न त्यांनी ... म्हटलं लांबची माणसं हाईत काय कळायच्या आत उरकावं...पण आपल्याच भावकीतल्यानी काडी लावली. आपलीच माणसं सुखासुखी जगू देणार नाहीत.\" असं म्हणत एका गुडघ्यावर डोकं टेकवून बा शांत बसला. हे ऐकून माई गपकन भुईवर बसून कपाळ बडवत रागानं आणि दुःखानं,\" देवा पांडुरंगा काय रं दिस दाखवलंस गेल्या जनमी काय पाप केलंत, ते ह्या जनमी भोगाया लावलं. हि अवदसा तवाच मेली असती तर .. बरं झालं असतं .\"\n ह्यात ताईचा काय दोष तिला धीर द्यायचा सोडून...\"\nसप्प सनदीशी माई ने मिनुच्या कानाखाली लगावली. मिनुला बाजूला करत इतकावेळ शून्यात बसलेली प्रिया पुढे आली.\n\" मिनुला नको... मला मारा मला मीच गुन्हेगार आहे ना तुम्हा सगळ्यांची. माझ्यामुळेच तुम्हाला सहन करावी लागते... हि बेअब्रू. आज माझं लग्न होत नाही म्हणून स्वतःच्या कर्माला दोष देत मी तेव्हाच मेले असते तर बार झालं असत, असं माझ्या आई बाबाना वाटत. ज्याच्यावर जीवापाड प्रेम करायचे,\"तुझ्यासाठी कायपण मीच गुन्हेगार आहे ना तुम्हा सगळ्यांची. माझ्यामुळेच तुम्हाला सहन करावी लागते... हि बेअब्रू. आज माझं लग्न होत नाही म्हणून स्वतःच्या कर्माला दोष देत मी तेव्हाच मेले असते तर बार झालं असत, असं माझ्या आई बाबाना वाटत. ज्याच्यावर जीवापाड प्रेम करायचे,\"तुझ्यासाठी कायपण \" म्हणारा आवि आज म्हणतोय,\" मला माझी फॅमिली आहे; प्लिज विसर मला. माफ कर मला.\" माझ्या जवळच्या माणसांना मी नकोशी आहे, तर इतरांकडून काय अपेक्षा करावी\" म्हणारा आवि आज म्हणतोय,\" मला माझी फॅमिली आहे; प्लिज विसर मला. माफ कर मला.\" माझ्या जवळच्या माणसांना मी नकोशी आहे, तर इतरांकडून काय अपेक्षा करावी तुम्ही तरी किती सहन कराल तुम्ही तरी किती सहन कराल मीच जबाबदार आहे ह्या साऱ्याला. मीच गेले होते ना त्या नराधमांच्या तावडीत सापडायला. नाही मीच जबाबदार आहे ह्या साऱ्याला. मीच गेले होते ना त्या नराधमांच्या तावडीत सापडायला. नाही माझ्यासाठी तो एक अपघात होता; हो माझ्यासाठी तो एक अपघात होता; हो अपघातच होता तो, शरीरावर अन मनावर झालेला अपघात. राक्षसांनी केलेल्या जखमा फक्त शरीरावर होत्या, त्या आज ना उद्या मिटतीलही; पण, आपल्याच माणसांनी मनावर केलेल्या जखमा मिटतील का अपघातच होता तो, शरीरावर अन मनावर झालेला अपघात. राक्षसांनी केलेल्या जखमा फक्त शरीरावर होत्या, त्या आज ना उद्या मिटतीलही; पण, आपल्याच माणसांनी मनावर केलेल्या जखमा मिटतील का सांगा ना, मिटतील का सांगा ना, मिटतील का पापी नराधम त्यांच्या कर्माची शिक्षा भोगतीलही किंवा जामिनावर सुटतील हि, परत ताठ मानेने जगायला. आणि मी पापी नराधम त्यांच्या कर्माची शिक्षा भोगतीलही किंवा जामिनावर सुटतील हि, परत ताठ मानेने जगायला. आणि मी मी तर न केलेल्या कर्माची शिक्षा भोगतेय.”\n“समाज, पद, प्रतिष्ठा महत्त्वाची; समाजातील माणुसकी ती नाही का महत्त्वाची ती नाही का महत्त्वाची माझ्यासारख्याच पण मरण पावलेल्या निर्भयासाठी करोडोने मोर्चे काढता, मेणबत्त्या पेटवता ,' SHAME माझ्यासारख्याच पण मरण पावलेल्या निर्भयासाठी करोडोने मोर्चे काढता, मेणबत्त्या पेटवता ,' SHAME SHAME' म्हणून निषेध करता . काय उपयोग होतो ह्या साऱ्याचा काय वाटत तुम्हाला असं केल्याने तिच्या आत्म्याला शांती मिळते नाही जी निर्भया आज जिवंत आहे. जी खचली आहे. तिला जगण्याची उमेद द्या. आधार द्या. लग्न हा एकच उपाय नाही ह्यावर. तिला स्वतःला सिद्ध करू द्या. समाजात ताठ मानेने जगू द्या. त्यासाठी तिला केवळ तुमच्या प्रेमाची, आपुलकीची, आधाराची गरज आहे. तुम्ही दिलेल्या एकाच संधीच सोनं ती नक्की करेल. द्याल ना, आई बाबा ... मला एक संधी द्याल ना\nअसं म्हणत प्रिया रडू लागली . तोच आई बा ने सावरलं तिला, तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवून तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. त्यांनी दिलेल्या संधीच सोन प्रियाने केलंच.\n ताई एम पी एस सी परीक्षेत पहिली आली.\"\n\" हो गं .. हे बघ .\"\n\" नाव कमवलंस पोरी.. तू \"\nअसं म्हणत बानं डोळे पुसले.\nसामग्री वाचन आनंद लुटा\nसोशल मीडिया वर अनुसरण करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.eenaduindia.com/State/MumbaiKonkan/Mumbai/2018/11/14183754/Child-who-saved-Nehru.vpf", "date_download": "2019-02-20T12:34:05Z", "digest": "sha1:JNNIILHCTLNOQGNGCLDRRSVEB4F42MOR", "length": 12651, "nlines": 239, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "Child who saved Nehru , बालदिन विशेषः 'या' मुलाने वाचवले होते नेहरुंचे प्राण, जाणून घ्या बालशौर्य पुरस्काराची कहाणी", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nठाणे : सत्कार हॉटेलच्या तळमजल्यात शिरला होता बिबट्या\nठाणे : बिबट्याला जेरबंद करण्यात ठाणे वन विभागाला यश\nनाशिक : गॅस सिलिंडर स्फोटात चौधरी कुटुंबातील चार जणांचा होरपळून मृत्यू\nनाशिक : दिंडोरी तालुक्यातील धाऊर येथे घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट\nनाशिक : घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट, पती पत्नी सह दोन मुलांचा मृत्यू\nमुंबई : दादर येथील व्यापारी दुकाने बंद ठेवून वाहणार जवानांना श्रद्धांजली\nमुंबई : पुलवामा भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ दादर व्यापारी संघाचा आज मुकमोर्चा\nबालदिन विशेषः 'या' मुलाने वाचवले होते नेहरुंचे प्राण, जाणून घ्या बालशौर्य पुरस्काराची कहाणी\nहरिश चंद मेहरांचा गौरव करताना नेहरू\nमुंबई - भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांची जयंती बालदिन म्हणून साजरी केली जाते. नेहरु आणि लहान मुले यांचे विशेष नाते होते. एका प्रसंगी लहान मुलानेच नेहरुंचे प्राण वाचवले होते हे आपल्याला माहित आहे का बालदिनाचे औचित्य साधून आपण जाणून घेणार आहोत याच घटनेबद्दल. ज्यामुळे देशात बालशौर्य पुरस्कार सुरू करण्यात आले.\nसुरक्षा दलांची दहशतवाद्यांशी चकमक, पुलवामा...\nश्रीनगर - जम्मू-काश्मीरमध्ये पुलवामा जिल्ह्यातील पिंगलान\nअमेरिकेपासून रशियापर्यंत संपूर्ण जग भारताच्या...\nनवी दिल्ली - जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी\nपुलवामा हल्ला: स्फोट झालेल्या ठिकाणावरून...\nश्रीनगर - जम्मू-कश्मीरच्या पुलवामामध्ये केंद्रीय राखीव पोलीस\nपुलवामा हल्ला: मृतांचा आकडा वाढला; ४२...\nश्रीनगर - जम्मू-कश्मीरच्या पुलवामामध्ये केंद्रीय राखीव पोलीस\nकाश्मीरमधील रक्तपात संपून इथं शांतता नांदावी;...\nश्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील रक्तपात संपुष्टात यावा आणि येथे\nतू खोटं बोलायचास, माझ्यावर प्रेम करतोय..तू तर...\nडेहराडून - काश्मीरच्या पुलवामामध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या\nभारत आणि सौदी अरबमध्ये होणार अनेक करारः 'हे' आहेत महत्वाचे मुद्दे नवी दिल्ली - सौदी अरबचे\nएरिक्सन प्रकरणात अनिल अंबानींचा पाय खोलात; जाणून घ्या, काय आहे प्रकरण नवी दिल्ली - एरिक्सन\nपुलवामा हल्ल्याबाबत 'तत्काळ निर्णय' घ्या; भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्रांची नाराजी नवी दिल्ली - पुलवामा\nAero India २०१९: एअरो इंडिया कार्यक्रमाचे संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन; १००हून... नवी दिल्ली - पुलवामा\nअवैध आर्थिक व्यवहारप्रकरणी रॉबर्ट वड्रा चौथ्यांदा ईडीसमोर हजर नवी दिल्ली - अवैध आर्थिक\nमसूदला आतंरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी फ्रान्सचा प्रयत्न - अलेक्झांडर जिग्लर बंगळुरू - 'जैश-ए-मोहम्मद'\nसपना चौधरीचं घायाळ करणारं फोटोशूट\n२०१८ मध्ये बॉलिवूड पदार्पण केलेले नवकलाकार\nइरफान खानचे हे चित्रपट नक्कीच पाहा\nभेटा ऑन स्क्रिन सोनिया गांधी , सुझान बर्नेट\n२०१९ मध्ये येणारे स्त्री केंद्रीत चित्रपट\n१०० कोटी क्लबमध्ये पदार्पण केलेले कलाकार\nमलायका अरोरा हॉट अंदाज\nसावनी रविंद्रच्या हॉट लूकवर चाहते घायाळ\n.. हा प्रस्ताव मान्य नसेल तर तोडून टाका युती - रामदास कदमांचा भाजपला इशारा\nज्यांच्या जागा जास्त, त्यांचा मुख्यमंत्री मला मान्य नाही - उद्धव ठाकरे मुंबई -\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/keywords/ashtanga.hridayam/word?page=all", "date_download": "2019-02-20T11:56:36Z", "digest": "sha1:HXNUGULZY2FXY5YHSVCNDO4OKOTON6SX", "length": 50171, "nlines": 278, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - ashtanga hridayam", "raw_content": "\nगांवे, नद्या, समुद्र, देवदेवता किंवा अन्य नांवांची उत्पत्ती काय असेल नांवे कशी पडली असतील\nअष्टांग हृदयम् - सूत्रस्थान\nआयुर्वेदातील अष्टांग हृदय प्रसिद्ध ग्रंथ आहे. याचे रचनाकार आहेत, वाग्भट. या ग्रंथाचा रचनाकाल ई.पू.५०० ते ई.पू.२५० मानतात. या ग्रंथात औषधि आणि शल्यचिक..\nसूत्रस्थान - अध्याय ०१\nआयुर्वेदातील अष्टांग हृदय प्रसिद्ध ग्रंथ आहे. याचे रचनाकार आहेत, वाग्भट. या ग्रंथाचा रचनाकाल ई.पू.५०० ते ई.पू.२५० मानतात. या ग्रंथात औषधि आणि शल्यचिक..\nसूत्रस्थान - अध्याय ०२\nआयुर्वेदातील अष्टांग हृदय प्रसिद्ध ग्रंथ आहे. याचे रचनाकार आहेत, वाग्भट. या ग्रंथाचा रचनाकाल ई.पू.५०० ते ई.पू.२५० मानतात. या ग्रंथात औषधि आणि शल्यचिक..\nसूत्रस्थान - अध्याय ०३\nआयुर्वेदातील अष्टांग हृदय प्रसिद्ध ग्रंथ आहे. याचे रचनाकार आहेत, वाग्भट. या ग्रंथाचा रचनाकाल ई.पू.५०० ते ई.पू.२५० मानतात. या ग्रंथात औषधि आणि शल्यचिक..\nसूत्रस्थान - अध्याय ०४\nआयुर्वेदातील अष्टांग हृदय प्रसिद्ध ग्रंथ आहे. याचे रचनाकार आहेत, वाग्भट. या ग्रंथाचा रचनाकाल ई.पू.५०० ते ई.पू.२५० मानतात. या ग्रंथात औषधि आणि शल्यचिक..\nसूत्रस्थान - अध्याय ०५\nआयुर्वेदातील अष्टांग हृदय प्रसिद्ध ग्रंथ आहे. याचे रचनाकार आहेत, वाग्भट. या ग्रंथाचा रचनाकाल ई.पू.५०० ते ई.पू.२५० मानतात. या ग्रंथात औषधि आणि शल्यचिक..\nसूत्रस्थान - अध्याय ०६\nआयुर्वेदातील अष्टांग हृदय प्रसिद्ध ग्रंथ आहे. याचे रचनाकार आहेत, वाग्भट. या ग्रंथाचा रचनाकाल ई.पू.५०० ते ई.पू.२५० मानतात. या ग्रंथात औषधि आणि शल्यचिक..\nसूत्रस्थान - अध्याय ०७\nआयुर्वेदातील अष्टांग हृदय प्रसिद्ध ग्रंथ आहे. याचे रचनाकार आहेत, वाग्भट. या ग्रंथाचा रचनाकाल ई.पू.५०० ते ई.पू.२५० मानतात. या ग्रंथात औषधि आणि शल्यचिक..\nसूत्रस्थान - अध्याय ०८\nआयुर्वेदातील अष्टांग हृदय प्रसिद्ध ग्रंथ आहे. याचे रचनाकार आहेत, वाग्भट. या ग्रंथाचा रचनाकाल ई.पू.५०० ते ई.पू.२५० मानतात. या ग्रंथात औषधि आणि शल्यचिक..\nसूत्रस्थान - अध्याय ०९\nआयुर्वेदातील अष्टांग हृदय प्रसिद्ध ग्रंथ आहे. याचे रचनाकार आहेत, वाग्भट. या ग्रंथाचा रचनाकाल ई.पू.५०० ते ई.पू.२५० मानतात. या ग्रंथात औषधि आणि शल्यचिक..\nसूत्रस्थान - अध्याय १०\nआयुर्वेदातील अष्टांग हृदय प्रसिद्ध ग्रंथ आहे. या��े रचनाकार आहेत, वाग्भट. या ग्रंथाचा रचनाकाल ई.पू.५०० ते ई.पू.२५० मानतात. या ग्रंथात औषधि आणि शल्यचिक..\nसूत्रस्थान - अध्याय ११\nआयुर्वेदातील अष्टांग हृदय प्रसिद्ध ग्रंथ आहे. याचे रचनाकार आहेत, वाग्भट. या ग्रंथाचा रचनाकाल ई.पू.५०० ते ई.पू.२५० मानतात. या ग्रंथात औषधि आणि शल्यचिक..\nसूत्रस्थान - अध्याय १२\nआयुर्वेदातील अष्टांग हृदय प्रसिद्ध ग्रंथ आहे. याचे रचनाकार आहेत, वाग्भट. या ग्रंथाचा रचनाकाल ई.पू.५०० ते ई.पू.२५० मानतात. या ग्रंथात औषधि आणि शल्यचिक..\nसूत्रस्थान - अध्याय १३\nआयुर्वेदातील अष्टांग हृदय प्रसिद्ध ग्रंथ आहे. याचे रचनाकार आहेत, वाग्भट. या ग्रंथाचा रचनाकाल ई.पू.५०० ते ई.पू.२५० मानतात. या ग्रंथात औषधि आणि शल्यचिक..\nसूत्रस्थान - अध्याय १४\nआयुर्वेदातील अष्टांग हृदय प्रसिद्ध ग्रंथ आहे. याचे रचनाकार आहेत, वाग्भट. या ग्रंथाचा रचनाकाल ई.पू.५०० ते ई.पू.२५० मानतात. या ग्रंथात औषधि आणि शल्यचिक..\nसूत्रस्थान - अध्याय १५\nआयुर्वेदातील अष्टांग हृदय प्रसिद्ध ग्रंथ आहे. याचे रचनाकार आहेत, वाग्भट. या ग्रंथाचा रचनाकाल ई.पू.५०० ते ई.पू.२५० मानतात. या ग्रंथात औषधि आणि शल्यचिक..\nसूत्रस्थान - अध्याय १६\nआयुर्वेदातील अष्टांग हृदय प्रसिद्ध ग्रंथ आहे. याचे रचनाकार आहेत, वाग्भट. या ग्रंथाचा रचनाकाल ई.पू.५०० ते ई.पू.२५० मानतात. या ग्रंथात औषधि आणि शल्यचिक..\nसूत्रस्थान - अध्याय १७\nआयुर्वेदातील अष्टांग हृदय प्रसिद्ध ग्रंथ आहे. याचे रचनाकार आहेत, वाग्भट. या ग्रंथाचा रचनाकाल ई.पू.५०० ते ई.पू.२५० मानतात. या ग्रंथात औषधि आणि शल्यचिक..\nसूत्रस्थान - अध्याय १८\nआयुर्वेदातील अष्टांग हृदय प्रसिद्ध ग्रंथ आहे. याचे रचनाकार आहेत, वाग्भट. या ग्रंथाचा रचनाकाल ई.पू.५०० ते ई.पू.२५० मानतात. या ग्रंथात औषधि आणि शल्यचिक..\nसूत्रस्थान - अध्याय १९\nआयुर्वेदातील अष्टांग हृदय प्रसिद्ध ग्रंथ आहे. याचे रचनाकार आहेत, वाग्भट. या ग्रंथाचा रचनाकाल ई.पू.५०० ते ई.पू.२५० मानतात. या ग्रंथात औषधि आणि शल्यचिक..\nसूत्रस्थान - अध्याय २०\nआयुर्वेदातील अष्टांग हृदय प्रसिद्ध ग्रंथ आहे. याचे रचनाकार आहेत, वाग्भट. या ग्रंथाचा रचनाकाल ई.पू.५०० ते ई.पू.२५० मानतात. या ग्रंथात औषधि आणि शल्यचिक..\nसूत्रस्थान - अध्याय २१\nआयुर्वेदातील अष्टांग हृदय प्रसिद्ध ग्रंथ आहे. याचे रचनाकार आहेत, वाग्भट. या ग्रंथाचा रचनाकाल ई.पू.५०० ���े ई.पू.२५० मानतात. या ग्रंथात औषधि आणि शल्यचिक..\nसूत्रस्थान - अध्याय २२\nआयुर्वेदातील अष्टांग हृदय प्रसिद्ध ग्रंथ आहे. याचे रचनाकार आहेत, वाग्भट. या ग्रंथाचा रचनाकाल ई.पू.५०० ते ई.पू.२५० मानतात. या ग्रंथात औषधि आणि शल्यचिक..\nसूत्रस्थान - अध्याय २३\nआयुर्वेदातील अष्टांग हृदय प्रसिद्ध ग्रंथ आहे. याचे रचनाकार आहेत, वाग्भट. या ग्रंथाचा रचनाकाल ई.पू.५०० ते ई.पू.२५० मानतात. या ग्रंथात औषधि आणि शल्यचिक..\nसूत्रस्थान - अध्याय २४\nआयुर्वेदातील अष्टांग हृदय प्रसिद्ध ग्रंथ आहे. याचे रचनाकार आहेत, वाग्भट. या ग्रंथाचा रचनाकाल ई.पू.५०० ते ई.पू.२५० मानतात. या ग्रंथात औषधि आणि शल्यचिक..\nसूत्रस्थान - अध्याय २५\nआयुर्वेदातील अष्टांग हृदय प्रसिद्ध ग्रंथ आहे. याचे रचनाकार आहेत, वाग्भट. या ग्रंथाचा रचनाकाल ई.पू.५०० ते ई.पू.२५० मानतात. या ग्रंथात औषधि आणि शल्यचिक..\nसूत्रस्थान - अध्याय २६\nआयुर्वेदातील अष्टांग हृदय प्रसिद्ध ग्रंथ आहे. याचे रचनाकार आहेत, वाग्भट. या ग्रंथाचा रचनाकाल ई.पू.५०० ते ई.पू.२५० मानतात. या ग्रंथात औषधि आणि शल्यचिक..\nसूत्रस्थान - अध्याय २७\nआयुर्वेदातील अष्टांग हृदय प्रसिद्ध ग्रंथ आहे. याचे रचनाकार आहेत, वाग्भट. या ग्रंथाचा रचनाकाल ई.पू.५०० ते ई.पू.२५० मानतात. या ग्रंथात औषधि आणि शल्यचिक..\nसूत्रस्थान - अध्याय २८\nआयुर्वेदातील अष्टांग हृदय प्रसिद्ध ग्रंथ आहे. याचे रचनाकार आहेत, वाग्भट. या ग्रंथाचा रचनाकाल ई.पू.५०० ते ई.पू.२५० मानतात. या ग्रंथात औषधि आणि शल्यचिक..\nसूत्रस्थान - अध्याय २९\nआयुर्वेदातील अष्टांग हृदय प्रसिद्ध ग्रंथ आहे. याचे रचनाकार आहेत, वाग्भट. या ग्रंथाचा रचनाकाल ई.पू.५०० ते ई.पू.२५० मानतात. या ग्रंथात औषधि आणि शल्यचिक..\nसूत्रस्थान - अध्याय ३०\nआयुर्वेदातील अष्टांग हृदय प्रसिद्ध ग्रंथ आहे. याचे रचनाकार आहेत, वाग्भट. या ग्रंथाचा रचनाकाल ई.पू.५०० ते ई.पू.२५० मानतात. या ग्रंथात औषधि आणि शल्यचिक..\nअष्टांग हृदयम् - शारीरस्थान\nआयुर्वेदातील अष्टांग हृदय प्रसिद्ध ग्रंथ आहे. याचे रचनाकार आहेत, वाग्भट. या ग्रंथाचा रचनाकाल ई.पू.५०० ते ई.पू.२५० मानतात. या ग्रंथात औषधि आणि शल्यचिक..\nशारीरस्थान - अध्याय १\nआयुर्वेदातील अष्टांग हृदय प्रसिद्ध ग्रंथ आहे. याचे रचनाकार आहेत, वाग्भट. या ग्रंथाचा रचनाकाल ई.पू.५०० ते ई.पू.२५० मानतात. या ग्रंथात औषधि आणि शल्यचिक..\n���ारीरस्थान - अध्याय २\nआयुर्वेदातील अष्टांग हृदय प्रसिद्ध ग्रंथ आहे. याचे रचनाकार आहेत, वाग्भट. या ग्रंथाचा रचनाकाल ई.पू.५०० ते ई.पू.२५० मानतात. या ग्रंथात औषधि आणि शल्यचिक..\nशारीरस्थान - अध्याय ३\nआयुर्वेदातील अष्टांग हृदय प्रसिद्ध ग्रंथ आहे. याचे रचनाकार आहेत, वाग्भट. या ग्रंथाचा रचनाकाल ई.पू.५०० ते ई.पू.२५० मानतात. या ग्रंथात औषधि आणि शल्यचिक..\nशारीरस्थान - अध्याय ४\nआयुर्वेदातील अष्टांग हृदय प्रसिद्ध ग्रंथ आहे. याचे रचनाकार आहेत, वाग्भट. या ग्रंथाचा रचनाकाल ई.पू.५०० ते ई.पू.२५० मानतात. या ग्रंथात औषधि आणि शल्यचिक..\nशारीरस्थान - अध्याय ५\nआयुर्वेदातील अष्टांग हृदय प्रसिद्ध ग्रंथ आहे. याचे रचनाकार आहेत, वाग्भट. या ग्रंथाचा रचनाकाल ई.पू.५०० ते ई.पू.२५० मानतात. या ग्रंथात औषधि आणि शल्यचिक..\nशारीरस्थान - अध्याय ६\nआयुर्वेदातील अष्टांग हृदय प्रसिद्ध ग्रंथ आहे. याचे रचनाकार आहेत, वाग्भट. या ग्रंथाचा रचनाकाल ई.पू.५०० ते ई.पू.२५० मानतात. या ग्रंथात औषधि आणि शल्यचिक..\nअष्टांग हृदयम् - निदानस्थान\nआयुर्वेदातील अष्टांग हृदय प्रसिद्ध ग्रंथ आहे. याचे रचनाकार आहेत, वाग्भट. या ग्रंथाचा रचनाकाल ई.पू.५०० ते ई.पू.२५० मानतात. या ग्रंथात औषधि आणि शल्यचिक..\nनिदानस्थान - अध्याय १\nआयुर्वेदातील अष्टांग हृदय प्रसिद्ध ग्रंथ आहे. याचे रचनाकार आहेत, वाग्भट. या ग्रंथाचा रचनाकाल ई.पू.५०० ते ई.पू.२५० मानतात. या ग्रंथात औषधि आणि शल्यचिक..\nनिदानस्थान - अध्याय २\nआयुर्वेदातील अष्टांग हृदय प्रसिद्ध ग्रंथ आहे. याचे रचनाकार आहेत, वाग्भट. या ग्रंथाचा रचनाकाल ई.पू.५०० ते ई.पू.२५० मानतात. या ग्रंथात औषधि आणि शल्यचिक..\nनिदानस्थान - अध्याय ३\nआयुर्वेदातील अष्टांग हृदय प्रसिद्ध ग्रंथ आहे. याचे रचनाकार आहेत, वाग्भट. या ग्रंथाचा रचनाकाल ई.पू.५०० ते ई.पू.२५० मानतात. या ग्रंथात औषधि आणि शल्यचिक..\nनिदानस्थान - अध्याय ४\nआयुर्वेदातील अष्टांग हृदय प्रसिद्ध ग्रंथ आहे. याचे रचनाकार आहेत, वाग्भट. या ग्रंथाचा रचनाकाल ई.पू.५०० ते ई.पू.२५० मानतात. या ग्रंथात औषधि आणि शल्यचिक..\nनिदानस्थान - अध्याय ५\nआयुर्वेदातील अष्टांग हृदय प्रसिद्ध ग्रंथ आहे. याचे रचनाकार आहेत, वाग्भट. या ग्रंथाचा रचनाकाल ई.पू.५०० ते ई.पू.२५० मानतात. या ग्रंथात औषधि आणि शल्यचिक..\nनिदानस्थान - अध्याय ६\nआयुर्वेदातील अष्टांग हृदय प्रसिद्ध ग्रंथ आहे. याचे रचनाकार आहेत, वाग्भट. या ग्रंथाचा रचनाकाल ई.पू.५०० ते ई.पू.२५० मानतात. या ग्रंथात औषधि आणि शल्यचिक..\nनिदानस्थान - अध्याय ७\nआयुर्वेदातील अष्टांग हृदय प्रसिद्ध ग्रंथ आहे. याचे रचनाकार आहेत, वाग्भट. या ग्रंथाचा रचनाकाल ई.पू.५०० ते ई.पू.२५० मानतात. या ग्रंथात औषधि आणि शल्यचिक..\nनिदानस्थान - अध्याय ८\nआयुर्वेदातील अष्टांग हृदय प्रसिद्ध ग्रंथ आहे. याचे रचनाकार आहेत, वाग्भट. या ग्रंथाचा रचनाकाल ई.पू.५०० ते ई.पू.२५० मानतात. या ग्रंथात औषधि आणि शल्यचिक..\nनिदानस्थान - अध्याय ९\nआयुर्वेदातील अष्टांग हृदय प्रसिद्ध ग्रंथ आहे. याचे रचनाकार आहेत, वाग्भट. या ग्रंथाचा रचनाकाल ई.पू.५०० ते ई.पू.२५० मानतात. या ग्रंथात औषधि आणि शल्यचिक..\nनिदानस्थान - अध्याय १०\nआयुर्वेदातील अष्टांग हृदय प्रसिद्ध ग्रंथ आहे. याचे रचनाकार आहेत, वाग्भट. या ग्रंथाचा रचनाकाल ई.पू.५०० ते ई.पू.२५० मानतात. या ग्रंथात औषधि आणि शल्यचिक..\nनिदानस्थान - अध्याय ११\nआयुर्वेदातील अष्टांग हृदय प्रसिद्ध ग्रंथ आहे. याचे रचनाकार आहेत, वाग्भट. या ग्रंथाचा रचनाकाल ई.पू.५०० ते ई.पू.२५० मानतात. या ग्रंथात औषधि आणि शल्यचिक..\nनिदानस्थान - अध्याय १२\nआयुर्वेदातील अष्टांग हृदय प्रसिद्ध ग्रंथ आहे. याचे रचनाकार आहेत, वाग्भट. या ग्रंथाचा रचनाकाल ई.पू.५०० ते ई.पू.२५० मानतात. या ग्रंथात औषधि आणि शल्यचिक..\nनिदानस्थान - अध्याय १३\nआयुर्वेदातील अष्टांग हृदय प्रसिद्ध ग्रंथ आहे. याचे रचनाकार आहेत, वाग्भट. या ग्रंथाचा रचनाकाल ई.पू.५०० ते ई.पू.२५० मानतात. या ग्रंथात औषधि आणि शल्यचिक..\nनिदानस्थान - अध्याय १४\nआयुर्वेदातील अष्टांग हृदय प्रसिद्ध ग्रंथ आहे. याचे रचनाकार आहेत, वाग्भट. या ग्रंथाचा रचनाकाल ई.पू.५०० ते ई.पू.२५० मानतात. या ग्रंथात औषधि आणि शल्यचिक..\nनिदानस्थान - अध्याय १५\nआयुर्वेदातील अष्टांग हृदय प्रसिद्ध ग्रंथ आहे. याचे रचनाकार आहेत, वाग्भट. या ग्रंथाचा रचनाकाल ई.पू.५०० ते ई.पू.२५० मानतात. या ग्रंथात औषधि आणि शल्यचिक..\nनिदानस्थान - अध्याय १६\nआयुर्वेदातील अष्टांग हृदय प्रसिद्ध ग्रंथ आहे. याचे रचनाकार आहेत, वाग्भट. या ग्रंथाचा रचनाकाल ई.पू.५०० ते ई.पू.२५० मानतात. या ग्रंथात औषधि आणि शल्यचिक..\nअष्टांग हृदयम् - चिकित्सास्थान\nआयुर्वेदातील अष्टांग हृदय प्रसिद्ध ग्रंथ आहे. याचे रचनाकार आहेत, वाग्भट. या ग्रंथाचा रचनाकाल ई.पू.५०० ते ई.पू.२५० मानतात. या ग्रंथात औषधि आणि शल्यचिक..\nअष्टांग हृदयम् - कल्पस्थान\nआयुर्वेदातील अष्टांग हृदय प्रसिद्ध ग्रंथ आहे. याचे रचनाकार आहेत, वाग्भट. या ग्रंथाचा रचनाकाल ई.पू.५०० ते ई.पू.२५० मानतात. या ग्रंथात औषधि आणि शल्यचिक..\nकल्पस्थान - अध्याय १\nआयुर्वेदातील अष्टांग हृदय प्रसिद्ध ग्रंथ आहे. याचे रचनाकार आहेत, वाग्भट. या ग्रंथाचा रचनाकाल ई.पू.५०० ते ई.पू.२५० मानतात. या ग्रंथात औषधि आणि शल्यचिक..\nकल्पस्थान - अध्याय २\nआयुर्वेदातील अष्टांग हृदय प्रसिद्ध ग्रंथ आहे. याचे रचनाकार आहेत, वाग्भट. या ग्रंथाचा रचनाकाल ई.पू.५०० ते ई.पू.२५० मानतात. या ग्रंथात औषधि आणि शल्यचिक..\nकल्पस्थान - अध्याय ३\nआयुर्वेदातील अष्टांग हृदय प्रसिद्ध ग्रंथ आहे. याचे रचनाकार आहेत, वाग्भट. या ग्रंथाचा रचनाकाल ई.पू.५०० ते ई.पू.२५० मानतात. या ग्रंथात औषधि आणि शल्यचिक..\nकल्पस्थान - अध्याय ४\nआयुर्वेदातील अष्टांग हृदय प्रसिद्ध ग्रंथ आहे. याचे रचनाकार आहेत, वाग्भट. या ग्रंथाचा रचनाकाल ई.पू.५०० ते ई.पू.२५० मानतात. या ग्रंथात औषधि आणि शल्यचिक..\nकल्पस्थान - अध्याय ५\nआयुर्वेदातील अष्टांग हृदय प्रसिद्ध ग्रंथ आहे. याचे रचनाकार आहेत, वाग्भट. या ग्रंथाचा रचनाकाल ई.पू.५०० ते ई.पू.२५० मानतात. या ग्रंथात औषधि आणि शल्यचिक..\nकल्पस्थान - अध्याय ६\nआयुर्वेदातील अष्टांग हृदय प्रसिद्ध ग्रंथ आहे. याचे रचनाकार आहेत, वाग्भट. या ग्रंथाचा रचनाकाल ई.पू.५०० ते ई.पू.२५० मानतात. या ग्रंथात औषधि आणि शल्यचिक..\nअष्टांग हृदयम् - उत्तरस्थान\nआयुर्वेदातील अष्टांग हृदय प्रसिद्ध ग्रंथ आहे. याचे रचनाकार आहेत, वाग्भट. या ग्रंथाचा रचनाकाल ई.पू.५०० ते ई.पू.२५० मानतात. या ग्रंथात औषधि आणि शल्यचिक..\nउत्तरस्थान - अध्याय १\nआयुर्वेदातील अष्टांग हृदय प्रसिद्ध ग्रंथ आहे. याचे रचनाकार आहेत, वाग्भट. या ग्रंथाचा रचनाकाल ई.पू.५०० ते ई.पू.२५० मानतात. या ग्रंथात औषधि आणि शल्यचिक..\nउत्तरस्थान - अध्याय २\nआयुर्वेदातील अष्टांग हृदय प्रसिद्ध ग्रंथ आहे. याचे रचनाकार आहेत, वाग्भट. या ग्रंथाचा रचनाकाल ई.पू.५०० ते ई.पू.२५० मानतात. या ग्रंथात औषधि आणि शल्यचिक..\nउत्तरस्थान - अध्याय ३\nआयुर्वेदातील अष्टांग हृदय प्रसिद्ध ग्रंथ आहे. याचे रचनाकार आहेत, वाग्भट. या ग्रंथाचा रचनाकाल ई.पू.५०० ते ई.पू.२५० मानतात. या ग्रंथात औषधि आणि श��्यचिक..\nउत्तरस्थान - अध्याय ४\nआयुर्वेदातील अष्टांग हृदय प्रसिद्ध ग्रंथ आहे. याचे रचनाकार आहेत, वाग्भट. या ग्रंथाचा रचनाकाल ई.पू.५०० ते ई.पू.२५० मानतात. या ग्रंथात औषधि आणि शल्यचिक..\nउत्तरस्थान - अध्याय ५\nआयुर्वेदातील अष्टांग हृदय प्रसिद्ध ग्रंथ आहे. याचे रचनाकार आहेत, वाग्भट. या ग्रंथाचा रचनाकाल ई.पू.५०० ते ई.पू.२५० मानतात. या ग्रंथात औषधि आणि शल्यचिक..\nउत्तरस्थान - अध्याय ६\nआयुर्वेदातील अष्टांग हृदय प्रसिद्ध ग्रंथ आहे. याचे रचनाकार आहेत, वाग्भट. या ग्रंथाचा रचनाकाल ई.पू.५०० ते ई.पू.२५० मानतात. या ग्रंथात औषधि आणि शल्यचिक..\nउत्तरस्थान - अध्याय ७\nआयुर्वेदातील अष्टांग हृदय प्रसिद्ध ग्रंथ आहे. याचे रचनाकार आहेत, वाग्भट. या ग्रंथाचा रचनाकाल ई.पू.५०० ते ई.पू.२५० मानतात. या ग्रंथात औषधि आणि शल्यचिक..\nउत्तरस्थान - अध्याय ८\nआयुर्वेदातील अष्टांग हृदय प्रसिद्ध ग्रंथ आहे. याचे रचनाकार आहेत, वाग्भट. या ग्रंथाचा रचनाकाल ई.पू.५०० ते ई.पू.२५० मानतात. या ग्रंथात औषधि आणि शल्यचिक..\nउत्तरस्थान - अध्याय ९\nआयुर्वेदातील अष्टांग हृदय प्रसिद्ध ग्रंथ आहे. याचे रचनाकार आहेत, वाग्भट. या ग्रंथाचा रचनाकाल ई.पू.५०० ते ई.पू.२५० मानतात. या ग्रंथात औषधि आणि शल्यचिक..\nउत्तरस्थान - अध्याय १०\nआयुर्वेदातील अष्टांग हृदय प्रसिद्ध ग्रंथ आहे. याचे रचनाकार आहेत, वाग्भट. या ग्रंथाचा रचनाकाल ई.पू.५०० ते ई.पू.२५० मानतात. या ग्रंथात औषधि आणि शल्यचिक..\nउत्तरस्थान - अध्याय ११\nआयुर्वेदातील अष्टांग हृदय प्रसिद्ध ग्रंथ आहे. याचे रचनाकार आहेत, वाग्भट. या ग्रंथाचा रचनाकाल ई.पू.५०० ते ई.पू.२५० मानतात. या ग्रंथात औषधि आणि शल्यचिक..\nउत्तरस्थान - अध्याय १२\nआयुर्वेदातील अष्टांग हृदय प्रसिद्ध ग्रंथ आहे. याचे रचनाकार आहेत, वाग्भट. या ग्रंथाचा रचनाकाल ई.पू.५०० ते ई.पू.२५० मानतात. या ग्रंथात औषधि आणि शल्यचिक..\nउत्तरस्थान - अध्याय १३\nआयुर्वेदातील अष्टांग हृदय प्रसिद्ध ग्रंथ आहे. याचे रचनाकार आहेत, वाग्भट. या ग्रंथाचा रचनाकाल ई.पू.५०० ते ई.पू.२५० मानतात. या ग्रंथात औषधि आणि शल्यचिक..\nउत्तरस्थान - अध्याय १४\nआयुर्वेदातील अष्टांग हृदय प्रसिद्ध ग्रंथ आहे. याचे रचनाकार आहेत, वाग्भट. या ग्रंथाचा रचनाकाल ई.पू.५०० ते ई.पू.२५० मानतात. या ग्रंथात औषधि आणि शल्यचिक..\nउत्तरस्थान - अध्याय १५\nआयुर्वेदातील अष्टांग हृदय प्रसिद्ध ग्रंथ आहे. याचे रचनाकार आहेत, वाग्भट. या ग्रंथाचा रचनाकाल ई.पू.५०० ते ई.पू.२५० मानतात. या ग्रंथात औषधि आणि शल्यचिक..\nउत्तरस्थान - अध्याय १६\nआयुर्वेदातील अष्टांग हृदय प्रसिद्ध ग्रंथ आहे. याचे रचनाकार आहेत, वाग्भट. या ग्रंथाचा रचनाकाल ई.पू.५०० ते ई.पू.२५० मानतात. या ग्रंथात औषधि आणि शल्यचिक..\nउत्तरस्थान - अध्याय १७\nआयुर्वेदातील अष्टांग हृदय प्रसिद्ध ग्रंथ आहे. याचे रचनाकार आहेत, वाग्भट. या ग्रंथाचा रचनाकाल ई.पू.५०० ते ई.पू.२५० मानतात. या ग्रंथात औषधि आणि शल्यचिक..\nउत्तरस्थान - अध्याय १८\nआयुर्वेदातील अष्टांग हृदय प्रसिद्ध ग्रंथ आहे. याचे रचनाकार आहेत, वाग्भट. या ग्रंथाचा रचनाकाल ई.पू.५०० ते ई.पू.२५० मानतात. या ग्रंथात औषधि आणि शल्यचिक..\nउत्तरस्थान - अध्याय १९\nआयुर्वेदातील अष्टांग हृदय प्रसिद्ध ग्रंथ आहे. याचे रचनाकार आहेत, वाग्भट. या ग्रंथाचा रचनाकाल ई.पू.५०० ते ई.पू.२५० मानतात. या ग्रंथात औषधि आणि शल्यचिक..\nउत्तरस्थान - अध्याय २०\nआयुर्वेदातील अष्टांग हृदय प्रसिद्ध ग्रंथ आहे. याचे रचनाकार आहेत, वाग्भट. या ग्रंथाचा रचनाकाल ई.पू.५०० ते ई.पू.२५० मानतात. या ग्रंथात औषधि आणि शल्यचिक..\nउत्तरस्थान - अध्याय २१\nआयुर्वेदातील अष्टांग हृदय प्रसिद्ध ग्रंथ आहे. याचे रचनाकार आहेत, वाग्भट. या ग्रंथाचा रचनाकाल ई.पू.५०० ते ई.पू.२५० मानतात. या ग्रंथात औषधि आणि शल्यचिक..\nउत्तरस्थान - अध्याय २२\nआयुर्वेदातील अष्टांग हृदय प्रसिद्ध ग्रंथ आहे. याचे रचनाकार आहेत, वाग्भट. या ग्रंथाचा रचनाकाल ई.पू.५०० ते ई.पू.२५० मानतात. या ग्रंथात औषधि आणि शल्यचिक..\nउत्तरस्थान - अध्याय २३\nआयुर्वेदातील अष्टांग हृदय प्रसिद्ध ग्रंथ आहे. याचे रचनाकार आहेत, वाग्भट. या ग्रंथाचा रचनाकाल ई.पू.५०० ते ई.पू.२५० मानतात. या ग्रंथात औषधि आणि शल्यचिक..\nउत्तरस्थान - अध्याय २४\nआयुर्वेदातील अष्टांग हृदय प्रसिद्ध ग्रंथ आहे. याचे रचनाकार आहेत, वाग्भट. या ग्रंथाचा रचनाकाल ई.पू.५०० ते ई.पू.२५० मानतात. या ग्रंथात औषधि आणि शल्यचिक..\nउत्तरस्थान - अध्याय २५\nआयुर्वेदातील अष्टांग हृदय प्रसिद्ध ग्रंथ आहे. याचे रचनाकार आहेत, वाग्भट. या ग्रंथाचा रचनाकाल ई.पू.५०० ते ई.पू.२५० मानतात. या ग्रंथात औषधि आणि शल्यचिक..\nउत्तरस्थान - अध्याय २६\nआयुर्वेदातील अष्टांग हृदय प्रसिद्ध ग्रंथ आहे. याचे रचनाकार आहेत, वाग्भट. या ग्रंथाचा रचनाकाल ई.पू.५०० ते ई.पू.२५० मानतात. या ग्रंथात औषधि आणि शल्यचिक..\nउत्तरस्थान - अध्याय २७\nआयुर्वेदातील अष्टांग हृदय प्रसिद्ध ग्रंथ आहे. याचे रचनाकार आहेत, वाग्भट. या ग्रंथाचा रचनाकाल ई.पू.५०० ते ई.पू.२५० मानतात. या ग्रंथात औषधि आणि शल्यचिक..\nउत्तरस्थान - अध्याय २८\nआयुर्वेदातील अष्टांग हृदय प्रसिद्ध ग्रंथ आहे. याचे रचनाकार आहेत, वाग्भट. या ग्रंथाचा रचनाकाल ई.पू.५०० ते ई.पू.२५० मानतात. या ग्रंथात औषधि आणि शल्यचिक..\nउत्तरस्थान - अध्याय २९\nआयुर्वेदातील अष्टांग हृदय प्रसिद्ध ग्रंथ आहे. याचे रचनाकार आहेत, वाग्भट. या ग्रंथाचा रचनाकाल ई.पू.५०० ते ई.पू.२५० मानतात. या ग्रंथात औषधि आणि शल्यचिक..\nउत्तरस्थान - अध्याय ३०\nआयुर्वेदातील अष्टांग हृदय प्रसिद्ध ग्रंथ आहे. याचे रचनाकार आहेत, वाग्भट. या ग्रंथाचा रचनाकाल ई.पू.५०० ते ई.पू.२५० मानतात. या ग्रंथात औषधि आणि शल्यचिक..\nउत्तरस्थान - अध्याय ३१\nआयुर्वेदातील अष्टांग हृदय प्रसिद्ध ग्रंथ आहे. याचे रचनाकार आहेत, वाग्भट. या ग्रंथाचा रचनाकाल ई.पू.५०० ते ई.पू.२५० मानतात. या ग्रंथात औषधि आणि शल्यचिक..\nउत्तरस्थान - अध्याय ३२\nआयुर्वेदातील अष्टांग हृदय प्रसिद्ध ग्रंथ आहे. याचे रचनाकार आहेत, वाग्भट. या ग्रंथाचा रचनाकाल ई.पू.५०० ते ई.पू.२५० मानतात. या ग्रंथात औषधि आणि शल्यचिक..\nउत्तरस्थान - अध्याय ३३\nआयुर्वेदातील अष्टांग हृदय प्रसिद्ध ग्रंथ आहे. याचे रचनाकार आहेत, वाग्भट. या ग्रंथाचा रचनाकाल ई.पू.५०० ते ई.पू.२५० मानतात. या ग्रंथात औषधि आणि शल्यचिक..\nउत्तरस्थान - अध्याय ३४\nआयुर्वेदातील अष्टांग हृदय प्रसिद्ध ग्रंथ आहे. याचे रचनाकार आहेत, वाग्भट. या ग्रंथाचा रचनाकाल ई.पू.५०० ते ई.पू.२५० मानतात. या ग्रंथात औषधि आणि शल्यचिक..\nउत्तरस्थान - अध्याय ३५\nआयुर्वेदातील अष्टांग हृदय प्रसिद्ध ग्रंथ आहे. याचे रचनाकार आहेत, वाग्भट. या ग्रंथाचा रचनाकाल ई.पू.५०० ते ई.पू.२५० मानतात. या ग्रंथात औषधि आणि शल्यचिक..\nउत्तरस्थान - अध्याय ३६\nआयुर्वेदातील अष्टांग हृदय प्रसिद्ध ग्रंथ आहे. याचे रचनाकार आहेत, वाग्भट. या ग्रंथाचा रचनाकाल ई.पू.५०० ते ई.पू.२५० मानतात. या ग्रंथात औषधि आणि शल्यचिक..\nउत्तरस्थान - अध्याय ३७\nआयुर्वेदातील अष्टांग हृदय प्रसिद्ध ग्रंथ आहे. याचे रचनाकार आहेत, वाग्भट. या ग्रंथाचा रचनाकाल ई.पू.५०० ते ई.पू.२५० मानतात. या ग्रंथात औ���धि आणि शल्यचिक..\nउत्तरस्थान - अध्याय ३८\nआयुर्वेदातील अष्टांग हृदय प्रसिद्ध ग्रंथ आहे. याचे रचनाकार आहेत, वाग्भट. या ग्रंथाचा रचनाकाल ई.पू.५०० ते ई.पू.२५० मानतात. या ग्रंथात औषधि आणि शल्यचिक..\nउत्तरस्थान - अध्याय ३९\nआयुर्वेदातील अष्टांग हृदय प्रसिद्ध ग्रंथ आहे. याचे रचनाकार आहेत, वाग्भट. या ग्रंथाचा रचनाकाल ई.पू.५०० ते ई.पू.२५० मानतात. या ग्रंथात औषधि आणि शल्यचिक..\nउत्तरस्थान - अध्याय ४०\nआयुर्वेदातील अष्टांग हृदय प्रसिद्ध ग्रंथ आहे. याचे रचनाकार आहेत, वाग्भट. या ग्रंथाचा रचनाकाल ई.पू.५०० ते ई.पू.२५० मानतात. या ग्रंथात औषधि आणि शल्यचिक..\nआयुर्वेदातील अष्टांग हृदय प्रसिद्ध ग्रंथ आहे. याचे रचनाकार आहेत, वाग्भट. या ग्रंथाचा रचनाकाल ई.पू.५०० ते ई.पू.२५० मानतात. या ग्रंथात औषधि आणि शल्यचिक..\nशिवचरित्र - लेख १७\nशिवचरित्र - लेख १६\nशिवचरित्र - लेख १५\nशिवचरित्र - लेख १४\nशिवचरित्र - लेख १३\nशिवचरित्र - लेख १२\nशिवचरित्र - लेख ११\nशिवचरित्र - लेख १०\nशिवचरित्र - लेख ९\nशिवचरित्र - लेख ८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-August2017-Dr.V.S.Bawasakar-Award.html", "date_download": "2019-02-20T12:07:26Z", "digest": "sha1:32D27YMCCPZYFEZCJW5ABIO2EBCWH2T3", "length": 6471, "nlines": 20, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology -डा.बावसकर टेक्नालाजि - ज्येष्ठ कृषी शाश्त्रज्ञ प्रा. डॉ. वि. सु. बावसकर यांना वसंतराव नाईक - कृषि साहित्य पुरस्कार", "raw_content": "\nज्येष्ठ कृषी शाश्त्रज्ञ प्रा. डॉ. वि. सु. बावसकर यांना वसंतराव नाईक - कृषि साहित्य पुरस्कार\nकृषी तंत्रज्ञान विषयात गेली ३० वर्षपासून देत असलेल्या योगदानाबद्दल डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी(अॅग्रो) प्रा. लि. चे संस्थापक चेअरमन ज्येष्ठ कृषि शास्त्रज्ञ प्रा. डॉ. वि. सु. बावसकर यांना वसंतराव नाईक कृषी प्रतिष्ठानचा वसंतनराव नाईक कृषि साहित्य पुरस्कार - २०१७ मुंबई येथे वसंतराव नाईक यांच्या १०४ व्या जन्मदिवशी दि. १ जुलै २०१७ रोजी महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री मा.ना. श्री. पांडूरंग फुंडकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.\nयाप्रसंगी वसंतराव नाईक कृषी संशोधन व ग्रामीण विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष, डॉ. बी. आर. बारवाले. कार्याध्यक्ष अविनाश नाईक यांच्यासह आदी मान्यवर पुरस्कर्ते उपस्थित होते.\nगेल्या ४० वर्षाच्या संशोधनातून प्रा. डॉ. बावसकर यांनी शेतकऱ्यांना नुसते दर्जेदार उत्पादनच नव्ह�� तर विषमुक्त अन्नधान्य फळे, फुले, भाजीपाला निर्मितीस उपयुक्त अशी पीक संरक्षके निर्माण करून त्याचा देशभरच्या शेतकऱ्यांच्या शेतावर प्रत्यक्ष प्रयोग, अवलंब होऊन शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावून मानव जातीस विषमुक्त अन्नातून कुपोषणमुक्त होऊन सुद्दढ आरोग्य लाभण्यासाठी मोलाचे कार्य केले आहे व अशी ही वाटचाल चालू आहे.\nडॉ. बावसकर तंत्रज्ञानाने पॉलिहाऊसमधील खर्चीक पिकेदेखील खुल्या जमिनीत पॉलीहाऊसपेक्षा श्रेष्ठ आल्याने अत्यंत कमी खर्चात अधिक व दर्जेदार उत्पादन मिळाल्याने बाजारपेठेमध्ये उत्पादक शेतकऱ्यांना प्रचलित भावापेक्षा १०% हून अधिक भाव मिळत आहेत. असेच विविध व्यापारी व अपारंपरिक १०० हून अधिक पिकांचे देखील सौम्य प्रतिकूल परिस्थितीत अतिशय उत्तमरित्या उत्पादन व अधिक भाव घेतल्याचे हजारो शेतकऱ्यांनी, तज्ञांनी, शाश्त्रज्ञांनी अनुभवले आहे. त्यांच्या यशोगाथा आम्ही 'कृषी विज्ञान' मासिक व विविध विषयावर पुस्तकांतून १८ वर्षापासून प्रसारित केल्या आहेत. तसेच (www.drbawasakar.com) या वेबसाईटवर आहेत. 'पहाट' हे सदर युट्यूबवर या वेबसाईटवर असून आजपर्यंत ४५ पुष्प झाली आहेत. तसेच 'Dawn of LIfe' या सदराला देश - परदेशात चांगला प्रतिसाद मिळत आहे.\nगेल्या २० वर्षामध्ये 'कृषी विज्ञान' च्या २५ लाख मासिकांमधून व द्राक्ष, डाळींब, केळी, पपई, शेवगा, संत्री - मोसंबी - लिंबू, आले, हळद, ऊस, कापूस, टोमॅटो कृषि मार्गदर्शिका अशा विविध पिकांच्या ३ लाखाहून अधिक पुस्तकांमधून शेतकऱ्यांना ज्ञान प्रबोधन करण्याचा संदेश देशभरातील महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, आंध्रप्रदेश, कर्नाटक, केरळ, छत्तीसगड, पंजाब, हिमाचल, काश्मिर येथील २५ ते ३० कोटी जनतेपर्यंत पोहचला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/kijriwal-attack-modi-shah-kolkatta-32930", "date_download": "2019-02-20T11:15:31Z", "digest": "sha1:QFRJBBRDIZOASIJ3HCO5MMILCJOO3M6B", "length": 13200, "nlines": 143, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "kijriwal attack modi shah in kolkatta | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nजे पाकला 70 वर्षे जमले नाही ते मोदी-शहांनी करून दाखविले, केजरीवालांचा घणाघात\nजे पाकला 70 वर्षे जमले नाही ते मोदी-शहांनी करून दाखविले, केजरीवालांचा घणाघात\nजे पाकला 70 वर्षे जमले नाही ते मोदी-शहांनी करून दाखविले, केजरीवालांचा घणाघात\nशनिवार, 19 जानेवारी 2019\nकोलकाता : \"\"पंतप्रधान मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी गेल्या पाच वर्षात देशात विष कालविले. पाकिस्तानला जे सत्तर वर्षात जमले नाही ते मोदी-शहा यांनी पाच वर्षात करून दाखविले. या जोडीने देशाचे वाटोळे केले.'' असा घणाघात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज येथे केले.\nनरेंद्र मोदींच्या नोटबंदीमुळे सव्वाशे कोटी नोकऱ्या संपल्या, शेतकरी देशोधडीला लागला. देशभरातील शेतकऱ्यांच्या मनात भाजपविरोधात संताप आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे अशा अत्याचारी सरकारला सत्तेवरून खाली खेचण्याचे आवाहनही केजरीवाल यांनी यावेळी केले.\nकोलकाता : \"\"पंतप्रधान मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी गेल्या पाच वर्षात देशात विष कालविले. पाकिस्तानला जे सत्तर वर्षात जमले नाही ते मोदी-शहा यांनी पाच वर्षात करून दाखविले. या जोडीने देशाचे वाटोळे केले.'' असा घणाघात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज येथे केले.\nनरेंद्र मोदींच्या नोटबंदीमुळे सव्वाशे कोटी नोकऱ्या संपल्या, शेतकरी देशोधडीला लागला. देशभरातील शेतकऱ्यांच्या मनात भाजपविरोधात संताप आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहे अशा अत्याचारी सरकारला सत्तेवरून खाली खेचण्याचे आवाहनही केजरीवाल यांनी यावेळी केले.\nआगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज कोलकातात मोदी विरोधकांना एकत्र घेऊन जाहीरसभा आयोजित केली होती. या सभेत केजरीवाल बोलत होते.\nराष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे, फारूख अब्दुल्ला, शरद यादव, अखिलेश यादव, मुख्यमंत्री कुमारस्वामी, मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, भाजपचे खासदार शत्रुघ्न सिन्हा आदी रथीमहारथी नेते यावेळी उपस्थित होते.\nकेजरीवाल यांनी मोदी सरकारविरोधात तोफ डागली. ते म्हणाले, \"\"पंतप्रधान मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी गेल्या पाच वर्षात देशात विष कालविले. पाकिस्तानला जे सत्तर वर्षात जमले नाही ते मोदी-शहा यांनी पाच वर्षात करून दाखविले. या जोडीने देशाचे वाटोळे केले. ही जोडी देशाचे तुकडे करण्यापूर्वीच या जोडीच्या पक्षाची सत्ता खाली खेचण्याची गरज आहे.''\nसत्य बोलणे हे बंड असेल तर मी बंडखोर आहे. सत्य आणि मुल्यांशी मी तडजोड करणार नाही. लोकांना परिवर्तन हवे असून जनतेला नवे नेतृत्व हवे आहे. भाजपने केवळ आश्‍वासनेच दिली कामे केली नाही.\nशत्रुघ्न सिन्हा, भाजपचे बंडखोर नेते\nसत्तर वर्षांमध्ये प्रथमच प्रादेशिक पक्ष एवढ्या ताकदीने पुढे आले आहेत, याच पक्षांनी स्वत:च्या राज्याचे हितरक्षण करण्याबरोबरच लोकांच्या भावना समजून घेतल्या. भारत जगातील सर्वांत मोठी लोकशाही असून सध्या मात्र काही अराजकवादी मंडळी लोकशाहीचे नेतृत्व करत आहेत.\nसमाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष एकत्र आल्याने देशात आनंदाची लाट उसळली असून भाजपच्या चिंता मात्र वाढल्या आहेत. ते आम्हाला पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण आहे, असे विचारतात. परंतू त्यांच्या बाजूने नरेंद्र मोदी या नावाने देशाचाच भ्रमनिरास केला आहे. आता त्यांचा उमेदवार कोण आहे ते त्यांनी जाहीर करावे.\nअखिलेश यादव, अध्यक्ष समाजवादी पक्ष\nविकासासंबंधीच्या आकडेवारीशी छेडछाड करणारे स्वातंत्र्यानंतरचे हे पहिले सरकार असून सध्या सरकारची स्तुती करणे हीच देशभक्ती ठरत असून टीका केल्यास तुम्हाला देशद्रोही जाहीर केले जात आहे. काश्‍मीर संदर्भात मी तेथील लोकांशी चर्चा करण्याचा प्रस्ताव मांडला पण मलाच देशद्रोही ठरविण्यात आले.\nयशवंत सिन्हा, माजी अर्थमंत्री\nलोकसभेची आगामी निवडणूक ही स्वातंत्र्यासाठीची दुसरी लढाई असेल. आम्ही हिंदुत्व आणि कट्टरतेच्या विषाचा प्रसार थांबवू. मोदींना पराभूत करा आणि देश वाचवा हेच आमचे आवाहन आहे. हे सरकार उद्योगपतींना हाताशी धरून काम करत असून मोदी पुन्हा सत्तेत आले तर हा देश 50 वर्षे मागे जाईल.\nकोलकाता arvind kejriwal ममता बॅनर्जी शरद पवार narendra modi\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B6%E0%A4%B9/", "date_download": "2019-02-20T11:14:16Z", "digest": "sha1:HOY75OT2NYPTLZW3TDRWHMO7PKWNQUST", "length": 14551, "nlines": 103, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "नव्या वेळापत्रकानुसार शहरात रात्री-अपरात्री केव्हाही पाणीपुरवठा | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nआम्ही बांगड्य��� घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nशत्रूला धडकी भरवणारे F-21 भारताला देण्यास अमेरिका तयार\nपतीच्या मारहाणीत पत्नीचा गर्भपात ; तू काळी आहेस, सुनेचा सासरच्यांनी केला छळ\nएकही बांधकाम कामगार कुटुंब बेघर राहणार नाही\nशहराचा पाणीपुरवठा उद्या बंद\nमुळशीत आणखी एका ‘लवासा’चा घाट\nHome breaking-news नव्या वेळापत्रकानुसार शहरात रात्री-अपरात्री केव्हाही पाणीपुरवठा\nनव्या वेळापत्रकानुसार शहरात रात्री-अपरात्री केव्हाही पाणीपुरवठा\nआजपासून पाणीपुरवठय़ाचे नवे वेळापत्रक\nशहरातील सर्व भागाला पुरेशा दाबाने आणि नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी दररोज पाच तास पाणीपुरवठय़ाचे नियोजन महापालिकेने केले आहे. या नव्या वेळापत्रकाची अंमलबजावणी सोमवारपासून (२९ ऑक्टोबर) होणार असून, त्यानुसार काही भागात रात्री-अपरात्री केव्हाही पाणीपुरवठा होणार आहे. पालिकेला पुरेसे पाणी उपलब्ध होत असतानाही विस्कळीत पाणीपुरवठा, पाणी वितरणाची सदोष यंत्रणा आणि नव्या वेळापत्रकाच्या चाचणीवेळी पुढे आलेल्या तक्रारींच्या पाश्र्वभूमीवर नव्या वेळापत्रकानुसार तरी शहरात नियमित पाणीपुरवठा होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.\nखडकवासला साखळी प्रकल्पातील धरणामध्ये गेल्या वर्षीपेक्षा कमी पाणीसाठा असल्यामुळे शहराच्या पाणीपुरवठय़ात कपात करण्याचा निर्णय कालवा समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यानुसार शहरासाठी प्रतीदिन १३५० दशलक्ष लिटर पाणी घेण्याऐवजी ११५० दशलक्ष लिटर पाणी घ्यावे, अशी सूचना महापालिकेला करण्यात आली आहे. जलसंपदा विभागाकडून कमी पाणी मिळणार असतानाही पर्वती ते लष्कर जलकेंद्रादरम्यानच्या नव्या बंद जलवाहिनीतून प्रतीदिन १५० दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होईल. त्यामुळे पाणीपुरवठय़ावर कोणताही परिणाम होणार नाही, असा दावा सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि प्रशासनाकडून नव्या वेळापत्रकाचे नियोजनात करण्यात आला होता.\nनव्या वेळापत्रकाची अंलमबजावणी म्हणजे पाणीकपात नाही. पाणीपुरवठय़ाच्या तक���रारींचे प्रमाण वाढल्यामुळे प्रत्येक भागाला पुरेशा दाबाने आणि नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. त्यानुसार प्रत्येक भागाला पाच तास पाणीपुरवठा होईल, असे महापौर मुक्ता टिळक यांनी जाहीर केले होते. नव्या वेळापत्रकाची अंमलबजावणी करताना विभाग बदलण्यात आले आहेत. यापूर्वी जुन्या वेळापत्रकानुसार पाणीपुरवठा करताना पाण्यासंदर्भात असंख्य तक्रारी येत होत्या.\nजलसंपदा विभागाकडून पुरेसे पाणी मिळत असतानाही सदोष यंत्रणेमुळे सर्व भागाला नियमित पाणीपुरवठा करण्यास प्रशासनाला अपयश आले होते. त्यातच गेल्या दोन दिवसांपासून नव्या वेळापत्रकाची चाचणी प्रशासनाकडून घेण्यात आली. कोथरूड, कर्वेनगर, औंध, बाणेर, पाषाण, सिंहगड रस्ता, सहकानगर, पद्मावती, पर्वती, शहराचा मध्यवर्ती भागातील पेठासह उपनगरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. त्यामुळे नव्या वेळापत्रकाच्या अंमलबजावणी बाबतही प्रश्नचिन्ह निर्माण होण्यास सुरुवात झाली होती. सोमवारपासून काही भागाला रात्री, मध्यरात्री तसेच पहाटेही पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे पाणीपुरवठय़ाच्या तक्रारी वाढण्याची शक्यता आहे.\nगळती रोखून मिळणारे पाणीही नियोजनात\nपर्वती ते लष्कर जलकेंद्रा दरम्यानच्या बंद जलवाहिनीचे काम येत्या पंधरा नोव्हेंबपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर प्रतिदिन १०० ते १५० दशलक्ष लिटर पाण्याची गळती रोखली जाऊन हे पाणी वापरता येणार आहे. पाण्याच्या सुधारित वेळापत्रकाच्या नियोजनात ही बाब गृहीत धरण्यात आली आहे. दिवाळीपर्यंत महापालिकेला प्रतीदिन १३५० दशलक्ष लिटर पाणी मिळणार आहे. त्यानंतर ११५० दशलक्ष लिटर आणि गळतीतून वाचणारे १५० दशलक्ष लीटर पाणी असे प्रतीदिन एकूण १३५० दशलक्ष लिटर पाणी महापालिकेला उपलब्ध होणार आहे.\nविस्कळीत पाणीपुरवठय़ामुळे लेखी आश्वासनाची महापौरांवर वेळ\nपाकिस्तानचे चार स्नायपर्स काश्मीरमध्ये सक्रिय\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमक���\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/for-animals-water-supply-will-be-through-tankers-in-belgaon/", "date_download": "2019-02-20T11:30:16Z", "digest": "sha1:WJRDAHAKIFJYDZREVJ4GIYK6PZKQQTLA", "length": 7103, "nlines": 39, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जनावरांना होणार टँकरने पाणीपुरवठा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › जनावरांना होणार टँकरने पाणीपुरवठा\nजनावरांना होणार टँकरने पाणीपुरवठा\nतीन वर्षे जिल्ह्यातील अनेक भागांत अवर्षणाने ठाण मांडले आहे. यामुळे आतापासूनच भविष्यात उद्भवणारी पाणी समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना आखण्यात येत आहे. जूनअखेर जिल्ह्यात दुष्काळी स्थिती गंभीर झाल्यास जनावरांनाही टँकरने पाणीपुरवठा केला जाणार आहे. यासाठी पशुसंगोपन खात्याने पुढाकार घेतला असून आराखडा तयार करण्यात येत आहे.\nपिण्याच्या पाण्याची समस्या जिल्ह्यातील अनेक भागांत एप्रिलनंतर सुरू होते. त्या ठिकाणी महसूल विभाग आणि जिल्हा पंचायतच्या माध्यमातून टँकरने पाणीपुरवठा करण्यात येतो. हे चित्र कायमचे आहे. परंतु, यावर्षी प्रथमच जिल्ह्यातील जनावरांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.\nजनावरांसाठी जूनपर्यंत पाणी उपलब्ध असते. त्यानंतर तलाव, धरणे पाण्याअभावी पूर्णपणे कोरडी पडतात. या काळात जनावरांचे हाल होतात. अनेक भागांत जनावरे दगावतात. तहानेने व्याकुळ झालेल्या जनावरांना आधार देण्यासाठी पाणीपुरवठा केला जाणार आहे. जनावरे असणार्‍या कुटुंबाना प्रत्येक जनावराला 60 लि. पाणी पुरविण्याचा प्रयत्न पशुसंगोपन खात्याकडून करण्यात येणार आहे.\nएका जनावराला किमान 60 लि. पाण्याची आवश्यकता असते. दररोज किमान तीनवेळा पाणी देणे गरजेचे असते. प्रत्येकवेळी 20 लि. पाणी पाजण्यात येते. उन्हाचा ताप वाढेल त्याप्रमाणे जनावरांची तहान वाढत जाते. वेळेत पाणी न मिळाल्यास जनावरांची किडनी खराब होण्याचा धोका असतो. उष्मा वाढल्यास जनावराचा मृत्यू संभवतो.\nबकरी, शेळी यांना दररोज किमान 3 लि. पाण्याची गरज भासते. मात्र, बकरी, शेळी एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी स्थलांतर करत असतात. त्यांना पाणी पुरविणे अवघड आहे.\nजिल्ह्यात एकूण 14 लाख जनावरे आहेत. रायबाग, चिकोडी तालुक्यातील बहुतेक गावे, सौंदत्ती, गोकाक, बैलहोंगल तालुक्यांत काही गावांतील जनावरांना पाणी, चार्‍याची टंचाई जाणवते.\nचिकोडी तालुक्यातील नागरमुन्नोळी भागात पाणी, गवत याची सतत कमतरता असते. अशा भागासाठी वेगळी योजना आखण्यात येणार आहे.\nजिल्ह्यात सध्या 9.27 लाख टन चारा उपलब्ध आहे. येत्या चार महिन्यांसाठी आवश्यक चारासाठा जिल्ह्यात आहे. यामुळे चार्‍याची समस्या उद्भवण्याची शक्यता कमी आहे. पशुसंगोपन खात्याकडून चारासाठा करण्यात येत आहे. छावण्या सुरू केल्या तरी चारा कमी पडण्याची शक्यता कमी आहे.\nन्यूजर्सीची किम कुमारी मिस इंडिया यूएसए\nअण्णासाहेब शेलार यांचा संचालक पदाचा राजीनामा\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\nसातारा : पोलिस निरीक्षकाच्या घरी चोरी\nइम्रान यांनी फेकलाय तो 'नो बॉल' : जावेद अख्‍तर\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\n'पीडित अल्पवयीन मुलीने साक्ष बदलली तरी आरोपीने निर्दोषत्व सिद्ध करावे'\nयुतीचा नविन चित्रपट; \"मूर्ख आहे मतदार\"\nमॉलमध्ये बिबट्याच्या 'एन्ट्री'ने खळबळ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Boat-driver-identification-card-is-compulsory/", "date_download": "2019-02-20T12:08:04Z", "digest": "sha1:27WATRGZUC54UFCMCI4QE6N55D4QL5PM", "length": 5687, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नौकाचालक, खलाशांसाठी ओळखपत्र सक्तीचे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › नौकाचालक, खलाशांसाठी ओळखपत्र सक्तीचे\nनौकाचालक, खलाशांसाठी ओळखपत्र सक्तीचे\nआय.व्ही.कायदा 1917 अंतर्गत नोंदणी झालेल्या नौका चालक आणि खलाशी यांना बंदर विभागाच्या वतीने ओळखपत्रे देण्यात येणार आहेत. बंदर विभागाकडून करण्यात येणार्‍या आकस्मिक तपासणी संबंधित नौका चालक आणि खलाशांकडे ही ओळखपत्रे आढळून न आल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे हे ओळखपत्र वापरणे हे सक्तीचे असणार आहे.\nबंदर विभागाकडून देण्यात येणार्‍या ओळखपत्रासाठी नौका चालक आणि खलाशी यांनी आधारकार्ड, पॅनकार्ड /रक्तगट तापसणी किंवा रक्तगट माहिती असणे आवश्यक, नौका नोंदणी प्रमाणपत्र, दुसर्‍या नौकेवर असल्यास नौका मालकाचे प्रमाणपत्र, एनआयडब्ल्यूएस, वायएआय प्रमाणपत्र, लाईफ सेव्हिंग टेक्निक्स प्रमाणपत्र, मोबाईल नंबर,जहाज कर्मचारी ओळखपत्र आदी कागदपत्रांच्या मूळ प्रती आणि छायांकित प्रती घेऊन 30 डिसेंबरपर्यंत बंदर कार्यालय जैतापूर येथे संपर्क साधण्याचे आवाहन प्रादेशिक बंदर अधिकारी अजित तोपणो आणि जैतापूर बंदर निरीक्षक रामदास गवार यांनी केले आहे.\nजैतापूर बंदर हद्दीमध्ये येणार्‍या सर्व प्रवासी नौका व माल वाहतूक नौका या कायद्याअंतर्गत येत असून कायद्याचा भंग 30 डिसेंबरनंतर झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.\nनितेश राणे, कोळंबकरांवर कारवाई होणार : विखे - पाटील\nवनराई बंधार्‍यासाठी जिल्ह्यात ‘अ‍ॅक्शन प्लॅन’\nचिपी विमानतळावरून जूनमध्ये ‘टेक ऑफ’\nनाहक दिलगिरी व्यक्त करावी लागल्याने पोलिस कर्मचारी बेशुद्ध\nराज ठाकरे देणार रिफायनरी’ परिसराला भेट\nकपिललाच शोतून हटवण्‍याची सलमानकडे मागणी\nमंदिराचा सभामंडप कोसळून २ मजुरांचा मृत्‍यू\n'ती' अट न पाळल्यास युती तोडू; रामदास कदम यांचा इशारा\nकल्याण- डोंबिवली मनपा आयुक्‍तांच्या अंगावर फेकल्‍या बांगड्या\nन्यूजर्सीची किम कुमारी मिस इंडिया यूएसए\n'ती' अट न पाळल्यास युती तोडू; रामदास कदम यांचा इशारा\nकल्याण- डोंबिवली मनपा आयुक्‍तांच्या अंगावर फेकल्‍या बांगड्या\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\n'पीडित अल्पवयीन मुलीने साक्ष बदलली तरी आरोपीने निर्दोषत्व सिद्ध करावे'", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/MNS-president-Raj-Thackeray/", "date_download": "2019-02-20T11:38:26Z", "digest": "sha1:GGL6IKYXIRV4TMMD2LQ5CDVQJPZQY3TQ", "length": 10361, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " महाराष्ट्र पोखरला जात असताना साहित्यिक गप्प का? | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › महाराष्ट्र पोखरला जात असताना साहित्यिक गप्प का\nमहाराष्ट्र पोखरला जात असताना साहित्यिक गप्प का\nमहाराष्ट्रात सध्या जे काही घडत आहे, त्याला राजकारणी जबाबदार आहेत. महाराष्ट्राची एकदम बजबजपुरी झाली आहे. सद्य परिस्थिती पाहता महाराष्ट्र आतून पोखरला जात आहे. शेतकरी आत्महत्या करत आहेत. हे सर्व घडत असताना साहित्यिक गप्प का बसले आहेत, असे सवाल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला.\nऔदुंबर येथे सदानंद साहित्य मंडळाच्यावतीने 75 व्या साहित्य संमेलनाच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे वात्रटीकाकार माजी आमदार रामदास फुटाणे, खासदार संजय पाटील, प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष डॉ. विश्‍वजीत कदम, माजी मंत्री आण्णासाहेब डांगे, महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. मिलिंद जोशी, माजी आमदार बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई उपस्थित होते.\nसंयुक्‍त महाराष्ट्राच्या चळवळीत साहित्यिकांनी मोठे योगदान दिले. अन्यथा मुंबई गुजरातला जोडली गेली असती. आज पुन्हा एकदा महाराष्ट्रासाठी साहित्यिक, कवी यांनी पुढे येण्याची गरज निर्माण झाली आहे. मी राजकारण बाजूला ठेवून महाराष्ट्राच्या व मराठीच्या हितासाठी लढत आहे. साहित्यिकांनी पक्ष, राजकारण बाजूला ठेवत महाराष्ट्राच्या हितासाठी माझ्या सोबत यावे. देशात आणीबाणी लागू झाल्यानंतर कराड येथे मराठी साहित्य संमेलनात तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या समोर संमेलनाध्यक्ष दुर्गा भागवत यांनी सरकारवर सडकून टिका केली होती. मग आत्ताच गप्प का असा सवाल करीत जे घडत आहे त्याविषयी बोला, लिहा, असे आवाहन ठाकरे यांनी केले.\nते पुढे म्हणाले, तरुण पिढी काम शोधत आहे, मात्र परप्रातियांच्या हाताला रोजगार आहे. महिला सुरक्षित नाहीत. आपण बेसावध राहून चालणार नाही. वेळ गेल्यावर उपयोग होणार नाही. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी सरकार कुचराई करत आहे. अन्य भाषांना अभिजात दर्जा मिळाला पण मराठीला का नाही.\nसाहित्यिकांनी पूर्वी लिहलेली पुस्तके वाचा. काय हाल अपेष्टातून महाराष्ट्र गेला आहे हे समजेल. इतिहासातून बोध घेणार नसाल तर साहित्�� संमेलने कशासाठी घेता, असा सवालही त्यांनी केला. एक दिवस साहित्य संमेलन घेऊन उपयोग होणार नाही. भांडण तंट्याशिवाय चाललेले पहिलेच साहित्य संमेलन पाहतो आहे. गंमत म्हणून साहित्य संमेलन होणार असेल तर अशी साहित्य संमेलने बंद करा. केरळमध्ये साहित्य संमेलन भरवले जाते. या संमेलनास तेथील सरकारकडून सर्वोतोपरी मदत केली जाते. परदेशातील साहित्य केरळ भाषेत व केरळी भाषेतील साहित्य इतर भाषात रुपांतरीत करण्याचे काम या संमेलनातून केले जाते. परंतु जगाला मराठी साहित्य कळण्याची गरज आहे. यासाठी साहित्यिकांनी साहित्य संमेलनातून समाजाला दिशा देण्याचे काम करणे गरजेचे आहे. मराठी माणसाकडे व भाषेकडे कोण लक्ष देत नाही. साहित्यिकांनी महाराष्ट्राच्या हिताची भुमिका वटवली पाहिजे अशी अपेक्षाही ठाकरे यांनी व्यक्‍त केली.\nवात्रटीकाकार रामदास फुटाणे यांनी आपल्या चारोळीतून सरकारच्या धोरणाविषयी टीका केली. दूध दरवाढ असो अथवा सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय पटकन घेतला जातो. पण शेतकरी हिताची भूमिका घेताना चालढकल केली जाते. अनेक पध्दतीने मागणी करूनही सरकार बधत नाही.\nखासदार संजय पाटील यांनी साहित्य चळवळ रुजवण्याचे आवाहन केले. डॉ. विश्‍वजित कदम म्हणाले, तरुण पिढी मोबाईलच्या विळख्यात ओढली गेली आहे. सोशल मिडीयामुळे वाचनापासून दुरावत आहे. साहित्य संमेलनांनी वाचन संस्कृती जपण्याची गरज आज निर्माण झाली आहे.\nयावेळी अंकलखोपचे सरपंच अनिल विभुते, उपसरपंच मछिंद्र गडदे, सदानंद साहित्य मंडळाचे अध्यक्ष श्रीनिवास कुलकर्णी, उद्योजक काकासाहेब चितळे, गिरीश चितळे, अनिल शिदोरे, पुरषोत्तम जोशी, वासुदेव जोशी, केदार जोशी, शहाजी सूर्यवंशी, सतिश जोशी उपस्थित होते.\nकल्याण-डोंबिवली मनपा आयुक्‍तांच्या अंगावर फेकल्‍या बांगड्या\nन्यूजर्सीची किम कुमारी मिस इंडिया यूएसए\nअण्णासाहेब शेलार यांचा संचालक पदाचा राजीनामा\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\nसातारा : पोलिस निरीक्षकाच्या घरी चोरी\nकल्याण-डोंबिवली मनपा आयुक्‍तांच्या अंगावर फेकल्‍या बांगड्या\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\n'पीडित अल्पवयीन मुलीने साक्ष बदलली तरी आरोपीने निर्दोषत्व सिद्ध करावे'\nयुतीचा नविन चित्रपट; \"मूर्ख आहे मतदार\"", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/karad-vita-highway-speed-breaker-issue-maharashtra-navnirman-sena-strike/", "date_download": "2019-02-20T11:19:00Z", "digest": "sha1:Q5XHNH44UVMFBESXGM4EO6JJYUNXGO5K", "length": 4766, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कराडामध्ये मनसेकडून राज्यमार्गावरील गतीरोधकास विरोध | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › कराडामध्ये मनसेकडून राज्यमार्गावरील गतीरोधकास विरोध\nकराडामध्ये मनसेकडून राज्यमार्गावरील गतीरोधकास विरोध\nकराड-विटा मार्गावर असणाऱ्या येथील सौ. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय परिसरात रस्त्यावर सुरू असणारे गतीरोधक टाकण्याचे काम मनसे पदाधिकाऱ्यांकडून गुरुवारी बंद पाडण्यात आले.\nन्यायालयाच्या निर्देशानुसार गतीरोधक न करता काम सुरू होते. तसेच मोठा गतीरोधक असल्यामुळे तो वाहनांना घासत होता, मात्र असे असूनही गतीरोधक करण्याचे काम चुकीच्या पद्धतीने सुरु होते. यामुळे येथील मनसे कार्यकर्ते संतप्‍त झाले होते. यावेळी या कामाची माहिती समजताच मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष महेश जगताप, सागर बर्गे, आशिष रैनाक यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी धाव घेत गतीरोधक काढण्यास भाग पाडले. यावेळी प्रीतम यादव, पालिकेचे अधिकारी, ठेकेदारही उपस्थित होते.\n'एसीबी'कडून सातार्‍यात दुसरी कारवाई\nकराडामध्ये मनसेकडून राज्यमार्गावरील गतीरोधकास विरोध\nभिलारमध्ये रानगवा, सांभराच्या कळपामुळे स्टॉबेरीचे नुकसान\nराष्ट्रीय महामार्गाचे जबरदस्तीने काम केल्यास आत्मदहन करू\nकरंजे एमआयडीसी भूखंडाचे श्रीखंड कुणाला\nऔद्योगिक महामंडळाचा क्लार्क ‘जाळ्यात’\nअण्णासाहेब शेलार यांचा संचालक पदाचा राजीनामा\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\nसातारा : पोलिस निरीक्षकाच्या घरी चोरी\nइम्रान यांनी फेकलाय तो 'नो बॉल' : जावेद अख्‍तर\n'पीडित अल्पवयीन मुलीने साक्ष बदलली तरी आरोपीने निर्दोषत्व सिद्ध करावे'\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\n'पीडित अल्पवयीन मुलीने साक्ष बदलली तरी आरोपीने निर्दोषत्व सिद्ध करावे'\nयुतीचा नविन चित्रपट; \"मूर्ख आहे मतदार\"\nमॉलमध्ये बिबट्याच्या 'एन्ट्री'ने खळबळ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.pratilipi.com/user/%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%B0-%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A5%87-txmvwohxyq", "date_download": "2019-02-20T12:15:56Z", "digest": "sha1:YMFKHQAX5JHLTQCFSFMR4UMRZBO5JR6T", "length": 2603, "nlines": 48, "source_domain": "mr.pratilipi.com", "title": "रसिका शेखर लोके « प्रतिलिपि मराठी | rasika loke « Pratilipi Marathi", "raw_content": "\nअनुसरण करा | 1351\nतूच दुर्गा तूच भवानी\nमी रसिका शेखर लोके. मला लहानपणापासूनच वाचनाची अतिशय आवड...स्वत: लिहण्याची सुरूवात आता अलीकडेच केली....सुरूवात झाली ती कविता लिहण्यापासून...पण आता कथा,लेख,चारोळ्या यासुध्दा लिहीते.प्रतिलिपी सारखा सुंदर मंच मिळाल्यामुळे लिहण्यास अधिक प्रेरणा मिळाली.पण लिखाण खऱ्या अर्थाने तेव्हा सफल होते जेव्हा वाचक मंडळी त्यांच्या प्रतिक्रिया कळवतात.त्यामुळे एवढीच इच्छा की,लिखाणाला मनापासून दाद द्यावी व आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवाव्यात....rasika.loke03@gmail.com या email id वर...- रसिका शेखर लोके.\nसोशल मीडिया वर अनुसरण करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/samajwadi-party-and-bahujan-samaj-party-alliance-uttar-pradesh-165457", "date_download": "2019-02-20T11:47:38Z", "digest": "sha1:CLMXFBDHXDTO7XEQ57MF2DRPHZ4YKO34", "length": 15883, "nlines": 215, "source_domain": "www.esakal.com", "title": "Samajwadi Party and Bahujan Samaj Party alliance in Uttar Pradesh 'सप', 'बसप'ने २३ वर्षांपूर्वीची 'ती' कटू आठवण विसरली तरच... | eSakal", "raw_content": "\nबुधवार, फेब्रुवारी 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर बुधवार, फेब्रुवारी 20, 2019\n'सप', 'बसप'ने २३ वर्षांपूर्वीची 'ती' कटू आठवण विसरली तरच...\nरविवार, 13 जानेवारी 2019\nबाबरी मशीद उध्वस्त केल्यानंतर उत्तर प्रदेशमधील कल्याणसिंह सरकार बरखास्त केले गेले. जनता दलातून बाजूला होत 'समाजवादी पक्ष' स्थापन करणारे मुलायमसिंह यादव आणि बहुजन समाज पक्षाचे संस्थापक कांशीराम यांनी एकत्र येत भाजपला सत्तेपासून दूर ठेवले. १९९३ मध्ये उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत 'सप'ला ११०, तर 'बसप'ला ६७ जागा मिळाल्या. अपक्ष आणि इतर छोट्या पक्षांना साथीला घेत 'सप'ने सत्ता स्थापन केली. बसपने मुलायमसिंह सरकारला बाहेरून पाठिंबा दिला होता.\nलखनौ : राजकारणामध्ये कोणीही कायमस्वरूपी मित्र किंवा शत्रू नसतो, असे म्हटले जाते. उत्तर प्रदेशामध्ये बहुजन समाज पक्ष आणि समाजवादी पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी आघाडी करण्याची केलेली घोषणा हीच उक्ती पुन्हा एकदा सिद्ध करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांना रोखण्यासाठी मायावती-अखिलेश यादव यांनी काल आघाडीची घोषणा केली.\nपण बसप आणि सप एकत्र येण्याची ही घटना दिसते तेवढी सोपी नक्कीच नाही. यासाठी दोन्ही पक्ष आणि त्यांच्या प्रमुख नेत्यांना २३ वर्षांपूर्वीची ती कटू आठवण विसरावी लागणार आहे.\nबा��री मशीद उध्वस्त केल्यानंतर उत्तर प्रदेशमधील कल्याणसिंह सरकार बरखास्त केले गेले. जनता दलातून बाजूला होत 'समाजवादी पक्ष' स्थापन करणारे मुलायमसिंह यादव आणि बहुजन समाज पक्षाचे संस्थापक कांशीराम यांनी एकत्र येत भाजपला सत्तेपासून दूर ठेवले. १९९३ मध्ये उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत 'सप'ला ११०, तर 'बसप'ला ६७ जागा मिळाल्या. अपक्ष आणि इतर छोट्या पक्षांना साथीला घेत 'सप'ने सत्ता स्थापन केली. बसपने मुलायमसिंह सरकारला बाहेरून पाठिंबा दिला होता.\nत्यावेळी मायावती 'बसप'च्या प्रमुख नेत्या होत्या. कांशीराम यांच्या सूचनेनुसार, मायावती यांनी २ जून, १९९५ रोजी पक्षाच्या आमदारांची बैठक आयोजित केली होती. त्यात मुलायमसिंह सरकारचा पाठिंबा मागे घेण्याविषयी विचारमंथन सुरू होते. सायंकाळी ५.३०-६.०० च्या सुमारास 'सप'च्या अंदाजे २०० कार्यकर्त्यांनी या बैठकीच्या ठिकाणी हल्ला केला.\nउपस्थित असलेल्या 'बसप'च्या आमदारांना जोरदार मारहाण झाली. खुद्द मायावती यांनाही मारहाण झाल्याचे काही साक्षीदारांचे म्हणणे होते. या घटनेनंतर समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षामधील कटुता वाढतच गेली.\nभूतकाळ विसरून आता आले एकत्र..\nत्यानंतर मायावती आणि सप यांचे संबंध बिघडलेच होते. पण २०१४ च्या निवडणुकीत भाजपने दिलेल्या जोरदार दणक्यामुळे आता आगामी लोकसभा निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांना स्वत:च्या भूमिकेत तडजोड करणे भाग पडले आहे. त्यामुळेच २३ वर्षांपूर्वीची ती कटू घटना विसरून आता मायावती आणि अखिलेश यादव यांनी हातमिळविणी केली आहे.\nशेतकरी सहकारी संघाचे चार अधिकारी निलंबित\nकोल्हापूर - शेतकरी सहकारी संघाच्या शिरोळ येथील शाखेत खत, मिश्रखत तसेच इतर साहित्य परस्पर विक्री करून, ३७ लाख ७२ हजार २७२ रुपयांचा अपहार झाल्याचे...\nमंचर - आंबेगाव तालुक्‍यातील आदिवासी भागातील रुग्णांना वेळेत दवाखान्यात नेण्यासाठी रोहन नाईक चॅरिटेबल ट्रस्ट पुणे, कॉम्प्टीटर फाउंडेशन पुणे व आदिम...\n घटनापीठच करणार अयोध्येचा निवाडा\nनवी दिल्ली : अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशीद जमिनी संदर्भातील वादाच्या सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयाने आज पाच सदस्यीय घटनापीठाची स्थापना केली....\nअयोध्याप्रकरणी खंडपीठच ठरवेल सुनावणीची तारीख\nनवी दिल्ली : अयोध्येतील राम जन्मभूमी- बाबरी मशीद वादासंदर्भात निवाडा करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने आता वेगळ्या खंडपीठाची स्थापना करण्याची...\n'मंदिर नाही तर मत नाही\nनवी दिल्ली : देशातील अनेक सत्तांतरांचे व जनआंदोलनांचे साक्षीदार असलेल्या दिल्लीच्या ऐतिहासिक रामलीला मैदानावरून आज नरेंद्र मोदी सरकारला (राम) \"...\nराजकारण विकासाचे की विद्वेषाचे\nएका बाजूला भारताचा विकास व प्रगतीचे नगारे वाजविले जात आहेत. दुसरीकडे धार्मिक ध्रुवीकरण आणि पुराणमतवादाचा उन्मादी प्रसार यावरुन अनुमान हेच निघू शकते...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.heeraagro.com/heera-kohinoor-thibak/", "date_download": "2019-02-20T11:19:07Z", "digest": "sha1:WFQYGW3I4AIO3IEPZDHLSEB5Y4STKUUI", "length": 4923, "nlines": 110, "source_domain": "www.heeraagro.com", "title": "हिरा कोहिनूर ठिबक - Heera Agro Industries", "raw_content": "\nहिरा अॅग्रो इंडस्ट्रीज ही भारतातील ठिबक क्षेत्रातील नामांकित कंपनी आहे. ह्या कंपनीने अथक परिश्रमातून कोहिनूर या ठिबकची निर्मिती केलेली आहे. तरी या ठीबकचे वैशिष्ट्य असे आहे कि, (3.33 पैसे) प्रती मीटर एवढ्या कमी दराने जरी ही ठिबक उपलब्ध असली (1000 रुपयाला 300 मीटर) तरी या ठिबक मध्ये ते सर्व फायदे भेटतात, जे मार्केटमध्ये उच्च दराने विकल्या जाणाऱ्या ठिबक मध्ये असतात.\nहिरा अॅग्रो इंडस्ट्रीज ही कोहिनूर ठिबक गेल्या 4 वर्षापासून विकते. एकाच दरात विकते. हजारो शेतकऱ्यांनी याचा उपयोग घेतला आहे. आणि कोणत्याही शेतकऱ्याची कुठल्याही प्रकारची तक्रार याबाबतीत नाही.\nतर या ठिबकची काही ठळक वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत :\nतासाला 2, 4, व 8 लिटर पाणी देण्याची क्षमता आहे.\n16 MM मध्ये 1.25, 1.5, 2, 2.5, 3 फुट पर्यंत पाणी देण्याची सुविधा आहे.\nHydro Turbo Design असल्याने ड्रीपर चोकप होण्याचे प्रमाण 35% कमी होते.\nइनलाईन ड्रीपर ला (शेवाळे) प्रतिबंधक कोटिंग असल्याने ड्रीपर चोकप कमी होते.\nइनलाईन चे आयुष्य 5 ते 7 वर्ष.\nहिरा सुपर 12/12 टू इन वन स्प्रेअर पंप\n2 thoughts on “हि���ा कोहिनूर ठिबक”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Aurangabad/Kakasaheb-Shinde-s-name-for-Kayagaon-bridge/", "date_download": "2019-02-20T11:19:08Z", "digest": "sha1:SODVKOSMFC4MMWKVHJ2XZDIZKIRWNNPN", "length": 5799, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कायगाव पुलाला काकासाहेब शिंदे यांचे नाव | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Aurangabad › कायगाव पुलाला काकासाहेब शिंदे यांचे नाव\nकायगाव पुलाला काकासाहेब शिंदे यांचे नाव\nमराठाला समाजाला आरक्षण मिळावे यासाठी कायगाव पुलावरून गोदावरी नदीत उडी मारत बलिदान दिलेल्या काकासाहेब शिंदे यांचा दशक्रिया विधी बुधवारी कायगाव येथील रामेश्‍वर मंदिर परिसरात शांततेत संपन्न झाला. दरम्यान या पुलाचे मराठा मोर्चाकडून हुतात्मा स्व. काकासाहेब शिंदे सेतू असे नामकरण करण्यात आले असून या फलकाचे अनावरण शिंदे यांच्या आईच्याहस्ते करण्यात आले. दरम्यान सकाळी सात ते दुपारी साडेबारा वाजेपर्यंत कायगाव पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता.\nमराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी काकासाहेब शिंदे या तरुण आंदोलकाने 23 जुलै रोजी गोदावरी नदीत उडी घेऊन जलसमाधी घेतली होती. शिंदे यांचा दशक्रिया विधी येथील रामेश्‍वर मंदिर परिसरात करण्यात आला. यावेळी संजीव भोर, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख कृष्णा पाटील डोणगावकर, लक्ष्मण सांगळे, खुलताबाद काँग्रेसचे जगन्नाथ खोसरे, बाजार समितीचे सभापती संजय जाधव, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष वाल्मीक शिरसाट, शिवसेनेचे नगरसेवक भाग्येश गंगवाल, मच्छिंद्र देवकर आदी उपस्थित होते, दरम्यान गोदावरी नदी किनार्‍यावर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.\nपुणे मार्गाने येणारी वाहने शेवगावमार्गे तर औरंगाबादकडून जाणारी वाहने पैठणमार्गे वळवण्यात आली होती. दशक्रिया विधी संपताच वाहतूक सुरळीत करण्यात आली. यावेळी गोदावरीच्या पात्रात बोटींसह पोहणार्‍यांचे पथकही तैनात करण्यात आले होते. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक सावंत व राज्य दुग्धविकास मंत्री अर्जुन खोतकर यांनी अगरकानडगाव येथे जाऊन काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबीयांनी भेट घेऊन सांत्वन केले.\nअण्णासाहेब शेलार यांचा संचालक पदाचा राजीनामा\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\nसातारा : पोलिस निरीक्षकाच्या घरी चोरी\nइम्रान यांनी फेकलाय तो 'नो बॉल' : जावेद अ���्‍तर\n'पीडित अल्पवयीन मुलीने साक्ष बदलली तरी आरोपीने निर्दोषत्व सिद्ध करावे'\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\n'पीडित अल्पवयीन मुलीने साक्ष बदलली तरी आरोपीने निर्दोषत्व सिद्ध करावे'\nयुतीचा नविन चित्रपट; \"मूर्ख आहे मतदार\"\nमॉलमध्ये बिबट्याच्या 'एन्ट्री'ने खळबळ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Kagal-factory-education-program-issue/", "date_download": "2019-02-20T11:32:21Z", "digest": "sha1:HOYHODXFL7CRXPQYSJUMMUBICUP4ZLER", "length": 5815, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘शाहू’च्या प्रगतीत औताडे यांचे मोलाचे योगदान | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › ‘शाहू’च्या प्रगतीत औताडे यांचे मोलाचे योगदान\n‘शाहू’च्या प्रगतीत औताडे यांचे मोलाचे योगदान\nछ. शाहू साखर कारखान्याच्या प्रगतीबरोबरच शाहू उद्योगाच्या प्रगतीमध्ये कार्यकारी संचालक विजय औताडे यांचे योगदान मोठे असून, पश्‍चिम महाराष्ट्रातील साखर कारखानदारीलादेखील सावरण्याचे काम त्यांनी अनेकवेळा केले आहे. अडचणीच्या काळात नेहमीच त्यांचे मार्गदर्शन दिशादर्शक ठरले आहे. भविष्यातदेखील त्यांनी मार्गदर्शक म्हणून नव्हे, तर सहकारी म्हणून सूचना कराव्यात, असे प्रतिपादन ‘म्हाडा’चे अध्यक्ष व छ. शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी केले.\nकारखान्याच्या शिक्षण संकुलामध्ये आयोजित कार्यक्रमात समरजितसिंह घाटगे बोलत होते. यावेळी श्रीमंत सुहासिनीदेवी घाटगे, सौ. नवोदितादेवी घाटगे, कार्यकारी संचालक विजय औताडे, कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, सौ. सुनीता औताडे प्रमुख उपस्थित होते.\nविजय औताडे म्हणाले, स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या सान्निध्यात अनेक वर्षे काम केल्यानंतर त्यांच्या कामाचा आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव आपल्यावर पडला. शाहू कारखान्यातील कार्यकाल हा माझ्यासाठी सुवर्णकाल आहे. राजेंच्या दूरदृष्टीमुळेच शाहू साखर कारखाना देशात आदर्श ठरला. त्यांनी मेहनतीने, बारकाईने, चिकाटीने कामे केली त्यामध्येच ‘शाहू’च्या यशाचे गमक आहे.\nकार्यक्रमात स्वागत कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांनी केले. प्रास्ताविक बाळासाहेब तिवारी यांनी केले. निवृत्त डीवायएसपी सुरेश पोवार, प्रा. सुनील मगदूम, राजाराम साखर कारखान्याचे सल्लागार पी. जी. मेढे यांची भाषणे झाली. आभार बाजीर��व पाटील यांनी मानले. यावेळी कारखान्याचे माजी अधिकारी-कर्मचारी, तसेच कर्मचारी- अधिकारी यांचे कुटुंबीय उपस्थित होते.\nन्यूजर्सीची किम कुमारी मिस इंडिया यूएसए\nअण्णासाहेब शेलार यांचा संचालक पदाचा राजीनामा\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\nसातारा : पोलिस निरीक्षकाच्या घरी चोरी\nइम्रान यांनी फेकलाय तो 'नो बॉल' : जावेद अख्‍तर\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\n'पीडित अल्पवयीन मुलीने साक्ष बदलली तरी आरोपीने निर्दोषत्व सिद्ध करावे'\nयुतीचा नविन चित्रपट; \"मूर्ख आहे मतदार\"\nमॉलमध्ये बिबट्याच्या 'एन्ट्री'ने खळबळ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/The-bus-was-burnt-due-to-the-short-circuit-in-kolhapur/", "date_download": "2019-02-20T12:16:14Z", "digest": "sha1:Z6OLX2UGY7P5A3EZMWG63FRARFPIUTU3", "length": 3930, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कोल्हापूर : शॉर्टसर्किटमुळे बस जळून खाक (व्हिडिओ) | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › कोल्हापूर : शॉर्टसर्किटमुळे बस जळून खाक (व्हिडिओ)\nकोल्हापूर : शॉर्टसर्किटमुळे बस जळून खाक (व्हिडिओ)\nहणबरवाडी नजीक शार्टसर्किटने लागलेल्या आगीत एसटी बस जळून खाक झाली. आज सकाळच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने ही घटना चालकाच्या लक्षात आल्याने मोठी दुर्घटना टळली.\nकोल्हापूर - गारगोटी बस प्रवासी घेवून गारगोटीकडे जात होती. हणबरवाडी येथे शॉर्टसर्किटने बसला अचानक आग लागली. चालकाला एसटीस आग लागल्याचे लक्षात येताच त्याने गाडी गिअर मधून काढल्याने एसटी रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यात गेली.\nदरम्यान यावेळी प्रवासी तत्काळ बाहेर आल्याने सुदैवाने यात कोणतीही हानी झाली नाही. मात्र काही प्रवासी किरकोळ जखमी झाल्याचे समजते. वेळीच घटनास्थळी पोहचत अग्निशमन दलाच्या जवानानी ही आग आटोक्यात आणली. मात्र या आगीत एसटी बस पूर्णपणे जळून खाक झाल्याने एसटीचे मोठे नुकसान झाले.\nकपिललाच शोतून हटवण्‍याची सलमानकडे मागणी\nमंदिराचा सभामंडप कोसळून २ मजुरांचा मृत्‍यू\n'ती' अट न पाळल्यास युती तोडू; रामदास कदम यांचा इशारा\nकल्याण- डोंबिवली मनपा आयुक्‍तांच्या अंगावर फेकल्‍या बांगड्या\nन्यूजर्सीची किम कुमारी मिस इंडिया यूएसए\n'ती' अट न पाळल्यास युती तोडू; रामदास कदम यांचा इशारा\nकल्याण- डोंबिवली मनपा आयुक्‍तांच्या अंगावर फेकल्‍या बांगड्या\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र ���िस्तारले; वसई, पेणचा समावेश\n'पीडित अल्पवयीन मुलीने साक्ष बदलली तरी आरोपीने निर्दोषत्व सिद्ध करावे'", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Chembur-fire-With-2-girls-8-injured/", "date_download": "2019-02-20T11:22:46Z", "digest": "sha1:VNV3A4BXJF6GKVMCEDEMFK3HMLIH26PY", "length": 5029, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नवरात्रीचा दिवा पडून लागलेल्या आगीत चेंबूरमध्ये 2 मुलींसह 8 जखमी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › नवरात्रीचा दिवा पडून लागलेल्या आगीत चेंबूरमध्ये 2 मुलींसह 8 जखमी\nनवरात्रीचा दिवा पडून लागलेल्या आगीत चेंबूरमध्ये 2 मुलींसह 8 जखमी\nचेंबूरच्या ठक्‍कर बाप्पा कॉलनीतील राजीव गांधीनगरात जगदीश जठोलिया यांच्या घरामध्ये नवरात्रनिमित्त देवाजवळ लावलेला दिवा जमिनीवर पडून लागलेल्या आगीत दीड वर्षाच्या मुलीसह 8 जण जखमी झाले आहेत.\nजगदीश जठोलिया (45) हे 70 टक्के तर त्यांची दीड वर्षाची मुलगी चांदणी 60 टक्के भाजली. तनुजा (दीड महिना), साक्षी (4), प्रमोद (5), पार्वती जठोलिया (23), प्रकाश जठोलिया (30),गीता जठोलिया (40) हे देखील भाजले असून सर्वांवर घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ठक्‍कर बाप्पा कॉलनीत चप्पल बनवण्याचे कारखाने आहेत.\nअनेक घरांत पोटमाळ्यावर हा व्यवसाय चालतो. राजीव गांधीनगरातील जगदीश जठोलिया (45) यांचाही असा कारखाना आहे. मात्र पोटमाळ्यावर त्यांचे कुटुंबीय राहतात. रविवारी देवासमोर लावलेला दिवा खाली पडला आणि चप्पल बनवण्याचे साहित्य, केमिकलमुळे काही क्षणातच आग पसरली.\nताडवाडी बीआयटी चाळीचा पुनर्विकास रद्द \nलोकसभा, विधानसभेत काँग्रेस आघाडी\n४० वर्षांनंतर भुजबळांचे पुन्हा भायखळा\nकर्जमाफी मिळालेल्यांना फेरकर्ज द्या\nकोळीवाड्यांच्या जागा जाणार बिल्डरांच्या घशात\nअ‍ॅट्रॉसिटी शिथिल करणार नाही, गरज पडल्यास अध्यादेश\nअण्णासाहेब शेलार यांचा संचालक पदाचा राजीनामा\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\nसातारा : पोलिस निरीक्षकाच्या घरी चोरी\nइम्रान यांनी फेकलाय तो 'नो बॉल' : जावेद अख्‍तर\n'पीडित अल्पवयीन मुलीने साक्ष बदलली तरी आरोपीने निर्दोषत्व सिद्ध करावे'\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\n'पीडित अल्पवयीन मुलीने साक्ष बदलली तरी आरोपीने निर्दोषत्व सिद्ध करावे'\nयुतीचा नविन चित्रपट; \"मूर्ख आहे मतदार\"\nमॉलमध्ये बिबट्याच्या 'एन्ट्री'ने खळबळ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Rainfall-information-will-be-known-in-15-minutes/", "date_download": "2019-02-20T12:13:56Z", "digest": "sha1:6Z36FH4VZNXSD6SPT4CYRCOCY3VYSV6Y", "length": 7149, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " 15 मिनिटांत कळणार पावसाची नेमकी माहिती! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › 15 मिनिटांत कळणार पावसाची नेमकी माहिती\n15 मिनिटांत कळणार पावसाची नेमकी माहिती\nमुंबई : विशेष प्रतिनिधी\nराज्याच्या कानाकोपर्‍यात नेमक्या कोणत्या भागात पाऊस पडू शकेल याची माहिती केवळ 15-20 मिनिटांत लोकांपर्यंत पोहचणारे नवे तंत्रज्ञान विकसित करण्याचे काम राज्याचा आपत्ती व्यवस्थापनाकडून केले जात आहे. वेधशाळेने दिलेल्या 24 ते 48 तासांच्या इशार्‍यावर पाऊस पडणार असे आजवर अंदाज बांधून प्रशासन यंत्रणा तशी खबरदारी घेत असे. परंतु 15 ते 20 मिनिटात पडणार्‍या पावसाचे ढग नेमके कुठे जमा होणार याची इत्थंभूत माहिती मिळू शकणार असल्याने यापुढे शहरी भागाप्रमाणे शेतकर्‍यांना नियोजन करणे शक्य होणार आहे.\nनैसर्गिक आपत्तीवर तातडीने उपाययोजना करता याव्यात यासाठी राज्याच्या 36 जिल्ह्याशी समन्वय साधून आपत्ती व्यवस्थापन कार्यात सरकारी पातळीवर तातडीने मदत उपलब्ध करून देण्यासाठी मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन विभाग हा 24 तास कार्यरत असतो. पावसाळ्यात नदीला महापूर, पूल, दरड कोसळण्याच्या घटना घडत असतात. त्यावेळी स्थानिक प्रशासन आणि पोलीस यंत्रणा यांना मंत्रालयातून लागणारी मदत केली जाते. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल यांची ज्या ठिकाणी आवश्यकता असेल तेथे त्याना तातडीने पाचारण करण्याचे काम केले जाते. राज्याच्या ग्रामीण भागात शेतकरी पावससाकडे डोळे लावून बसलेले असतात.\nआपल्याकडे वेधशाळेकडून जी माहिती येते त्या आधारावर हवामान कसे असेल तसेच पुढील 24 तासात मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज वेधशाळा व्यक्त करते. त्या भागात सतर्कतेचा इशारा दिला जातो. परंतु या जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यातील ठराविक दोन तीन गावामध्ये काही मिनिटांमध्ये पावसाच्या सरी कोसळतील याची माहिती नव्या तंत्रज्ञानामुळे राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे उपलब्ध होणार आहेे\nआतापर्यंत वेधशाळेच्या अहवालावर अवलंबून राहून जनजीवन सुरळीत राहावे यासाठी आवश्यक ती उपाययोजना केली जात असे. राज्याच्या ���ानाकोपर्‍यातील नेमक्या कोणत्या भागात किंवा ठराविक दोन तीन गावात पाऊस पडणार आहे याची माहिती संबंधित जिल्हा पातळीला या नव्या यंत्रणेमुळे मंत्रालयातून तातडीने कळविली जाईल. तसेच ठराविक गावातील लोकांपर्यंत ही माहिती पोहचविण्याची यंत्रणा उभी केली जाणार आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. दौलत देसाई यांनी दिली.\nकपिललाच शोतून हटवण्‍याची सलमानकडे मागणी\nमंदिराचा सभामंडप कोसळून २ मजुरांचा मृत्‍यू\n'ती' अट न पाळल्यास युती तोडू; रामदास कदम यांचा इशारा\nकल्याण- डोंबिवली मनपा आयुक्‍तांच्या अंगावर फेकल्‍या बांगड्या\nन्यूजर्सीची किम कुमारी मिस इंडिया यूएसए\n'ती' अट न पाळल्यास युती तोडू; रामदास कदम यांचा इशारा\nकल्याण- डोंबिवली मनपा आयुक्‍तांच्या अंगावर फेकल्‍या बांगड्या\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\n'पीडित अल्पवयीन मुलीने साक्ष बदलली तरी आरोपीने निर्दोषत्व सिद्ध करावे'", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z150316051837/view", "date_download": "2019-02-20T11:58:50Z", "digest": "sha1:NVGYVG522LNUPWZKMPODAPAOKWGB7GNR", "length": 14796, "nlines": 217, "source_domain": "www.transliteral.org", "title": "कृष्णदासकृत पदें ३५ ते ३७", "raw_content": "\nगणेश गीता कोणी वाचावी \nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|अनेककवि कृत पदे|\nकृष्णदासकृत पदें ३५ ते ३७\nमुकुंदराजकृत पदें १ ते २\nज्ञानेश्वरकृत पदें ३ ते ५\nज्ञानेश्वरकृत पदें ६ ते ९\nज्ञानेश्वरकृत पदें १० ते १३\nज्ञानेश्वरकृत पदें १४ ते १६\nश्यामसुंदरकृत पदें १७ ते १९\nकृष्दासकृत पदें २० ते २३\nकृष्णदासकृत पदें २४ ते २६\nकृष्णदासकृत पदें २७ ते ३०\nकृष्णदासकृत पदें ३१ ते ३४\nकृष्णदासकृत पदें ३५ ते ३७\nकृष्णदासकृत पदें ३८ ते ३९\nमुक्ताबाईकृत पदें ४० आणि ४१\nनामदेवकृत पदें ४२ ते ४५\nनामदेवकृत पदें ४६ ते ४९\nनामदेवकृत पदें ५० ते ५३\nनामदेवकृत पदें ५४ ते ५५\nरमणतनयकृत पदें ५६ ते ५९\nरमणतनयकृत पदें ६० ते ६२\nविठ्ठलनाथकृत पदें ६३ ते ६५\nविठ्ठलनाथकृत पदें ६६ ते ६८\nविठ्ठलनाथकृत पदें ६९ ते ७०\nरामकृष्णकृत पदें ७१ ते ७३\nरामकविकृत पदें ७४ ते ७६\nरामकविकृत पदें ७७ ते ७९\nरामकविकृत पदें ८० ते ८२\nरामकविकृत पदें ८३ ते ८६\nरामकविकृत पदें ८७ ते ९०\nरामकविकृत पदें ९१ ते ९३\nरामकविकृत पदें ९४ ते ९६\nरामकविकृत पदें ९७ ते १००\nरामकविकृत पदें १०१ ते १०३\n���ामकविकृत पदें १०४ ते १०६\nरामकविकृत पदें १०७ ते ११०\nरामकविकृत पदें १११ ते ११४\nरामकविकृत पदें ११५ ते ११८\nरामकविकृत पदें ११९ ते १२२\nरामकविकृत पदें १२३ ते १२५\nरामकविकृत पदें १२६ ते १३०\nरामकविकृत पदें १३१ ते १३३\nरामकविकृत पदें १३४ ते १३५\nकृष्णकिंकरकृत पदें १३६ ते १३७\nकृष्णकिंकरकृत पदें १३८ ते १३९\nअवधूतकृत पदें १४० ते १४३\nअवधूतकृत पदें १४४ ते १४७\nगिरिधरकृत पदें १४८ ते १५४\nश्यामात्मजकृत पदें १५५ ते १५८\nश्यामात्मजकृत पदें १५९ ते १६२\nश्यामात्मजकृत पदें १६३ ते १६५\nश्यामात्मजकृत पदें १६६ ते १६८\nचिन्मयनंदनकृत पदें १६९ ते १७१\nचिन्मयनंदनकृत पदें १७२ ते १७५\nचिन्मयनंदनकृत पदें १७५ ते १७७\nगोविंदकृत पदें २०८ ते २११\nगोविंदकृत पदें २१२ ते २१५\nगोविंदकृत पदें २१६ ते २२०\nगोविंदकृत पदें २२१ ते २२३\nगोविंदकृत पदें २२४ ते २२६\nगोविंदकृत पदें २२७ ते २३०\nगोविंदकृत पदें २३१ ते २३२\nगोविंदकृत पदें २३३ ते २३५\nगोविंदकृत पदें २३६ ते २३७\nगोविंदकृत पदें २३८ ते २४०\nगोविंदकृत पदें २४१ ते २४४\nगोविंदकृत पदें २४५ ते २४७\nगोविंदकृत पदें २४८ ते २५०\nगोविंदकृत पदें २५१ ते २५३\nगोविंदकृत पदें २५४ ते २५६\nगोविंदकृत पदें २५७ ते २६०\nगोविंदकृत पदें २६१ ते २६३\nगोविंदकृत पदें २६४ ते २६६\nगोविंदकृत पदें २६७ ते २७०\nगोविंदकृत पदें २७१ ते २७३\nगोविंदकृत पदें २७४ ते २७७\nगोविंदकृत पदें २७८ ते २८०\nगोविंदकृत पदें २८१ ते २८३\nगोविंदकृत पदें २८४ ते २८७\nगोविंदकृत पदें २८८ ते २९०\nगोविंदकृत पदें २९१ ते २९३\nगोविंदकृत पदें २९४ ते २९७\nगोविंदकृत पदें २९८ ते ३००\nगोविंदकृत पदें ३०१ ते ३०३\nगोविंदकृत पदें ३०४ ते ३०७\nगोविंदकृत पदें ३०८ ते ३१०\nगोविंदकृत पदें ३११ ते ३१३\nगोविंदकृत पदें ३१४ ते ३१७\nगोविंदकृत पदें ३१८ ते ३२०\nगोविंदकृत पदें ३२१ ते ३२३\nगोविंदकृत पदें ३२४ आणि ३२५\nगोविंदकृत पदें १७८ ते १८०\nगोविंदकृत पदें १८१ ते १८३\nगोविंदकृत पदें १८४ ते १८६\nगोविंदकृत पदें १८७ ते १९०\nगोविंदकृत पदें १९१ ते १९२\nगोविंदकृत पदें १९३ ते १९५\nगोविंदकृत पदें १९६ ते १९८\nगोविंदकृत पदें १९९ ते २००\nगोविंदकृत पदें २०१ ते २०५\nगोविंदकृत पदें २०६ ते २०८\nकृष्णदासकृत पदें ३५ ते ३७\nपद हा अभंगाचाच एक प्रकार असून लयीत गाता येतो, शिवाय गाण्याची कोणतीही ठराविक वेळ नसते.\nकृष्णदासकृत पदें ३५ ते ३७\nन्हाणीं न्��ाणीं त्या निर्मळातें न्हाणीं \nगंगा चरणीं त्यावरि मी घालीं पाणी \nभाव नंदची, हे भक्ति यशोदाराणी \nन माय गगनीं पायावरी चक्रपाणी हो \nज्याच्या स्नेहें देहबुद्धिविरहित केलें \nज्याच्या स्नेहें देहचें मीपण गेलें \nज्याच्या स्नेहें मन तन्मय होऊनि ठेलें \nत्याचे मस्तकिंचें जावळ माखि तेलें हो \nज्याची प्राप्ति नोहे नाना अनुष्ठानें \nसर्वथाही न लभ्य या कष्टानें \nज्याचे श्वासी वेदाचीं अधिष्ठानें \nत्याचें नासिक उजळीतें आंगुळ्यानें हो \nज्याचे स्मरणें दोषी वैकुंठासी जाती \nज्याच्या धानें शिव लाभे पर विश्रांती \nज्यातें स्तवितां ते वेद मौनें ठाती \nत्याचे भाळी लाविती निज चरणाची माती हो \nमीपण नेऊनि उपदेश केला सेखीं \nवृत्ति बोलतां चालतां मूकीं \nत्या कृष्णाचे न्हाणुनि कान फुकीं हो \nऐसें बोलातां कानया तें सर्वही ते मानवती ॥ध्रुवपद.॥\nसग पेंधा त्या अवसरा \nन्याहाळूनि पाहे बरा | विवसी कोठे म्हणोनि ॥हरि०॥२॥\n कानीं पेंधा ऐके तुंबळ \nघोंगडी खालीं ठेवी ताकाळ जाळीमाझी अवळिला. ॥हरि०॥३॥\n तूं बायको होऊनि आम्हांसी \n कैसी तगसी पाहूं आतां \nजरी मी कृष्णदास असेन सत्य तरी तुज करीन शांत \nरमाकांत न ये मी वो सये \nशशीकळा गमती रोग, नको सजणि भांग भरूं, ॥रमाकांत०॥१॥\nश्रम मनिं बहु दाटताति \nम्लानवदन चंद्र नको दर्पणासी आणि धरूं. ॥रमाकांत०॥२॥\nकृष्णदास विरहसिंधु सांग सखे \nविविध देवदेवतांचे आकार, रंग, रूप ही कल्पना कशी आणि कोणी निर्माण केली\nशिवचरित्र - लेख १७\nशिवचरित्र - लेख १६\nशिवचरित्र - लेख १५\nशिवचरित्र - लेख १४\nशिवचरित्र - लेख १३\nशिवचरित्र - लेख १२\nशिवचरित्र - लेख ११\nशिवचरित्र - लेख १०\nशिवचरित्र - लेख ९\nशिवचरित्र - लेख ८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z170521050618/view", "date_download": "2019-02-20T12:16:51Z", "digest": "sha1:6NANS7XGAGXNBGCYZ5TZIO3M5NDCROFK", "length": 19907, "nlines": 261, "source_domain": "www.transliteral.org", "title": "श्रीरामाचीं पदें - पद ६१ ते ७०", "raw_content": "\nजर सर्व प्राण्य़ांचा आत्मा एकच असेल तर प्राणी पक्ष्यांची भुते होतात काय\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|मध्वमुनीश्वरांची कविता|\nपद ६१ ते ७०\nपद १ ते १०\nपद ११ ते २०\nपद २१ ते ३०\nपद ३१ ते ४०\nपद ४१ ते ५०\nपद ५१ ते ६०\nपद ६१ ते ७०\nपद ७१ ते ८०\nपद ८१ ते ९०\nपद ९१ ते १००\nपद १०१ ते ११०\nपद १११ ते १२४\nपदे १ ते १०\nपदे ११ ते २०\nपदे २१ ते ३०\nपदे ३१ ते ४०\nपदे ४१ ते ५०\nपदे ५१ ते ६०\nपदे ६१ ते ७०\nपदे ७१ ते ८०\nपदे ८१ ते ९०\nपदे ९१ ते १००\nपदे १०१ ते ११०\nपदे १११ ते १२०\nपदे १२१ ते १३२\nपदे १ ते १०\nपदे ११ ते १९\nपदे १ ते ५\nपदे १ ते २\nपदे १ ते ५\nपदे १ ते ६\nपदे १ ते ७\nपदे १ ते ११\nपदे १ ते १०\nपदे ११ ते २०\nपदे २१ ते ३०\nपदे ३१ ते ४६\nपदे १ ते ३\nपदे १ ते १०\nपदे ११ ते २०\nपदे २१ ते ३०\nपदे ३१ ते ४०\nपदे ४१ ते ५०\nपदे ५१ ते ६०\nपदे ६१ ते ७०\nपदे ७१ ते ८०\nपदे ८१ ते ९०\nपदे ९१ ते १००\nपदे १०१ ते ११०\nपदे १११ ते १२०\nपदे १२१ ते १३०\nपदे १३१ ते १४०\nपदे १४१ ते १५०\nपदे १५१ ते १६०\nपदे १६१ ते १७०\nपदे १७१ ते १८०\nपदे १८१ ते १८८\nपदे १ ते १०\nपदे ११ ते १७\nपदे १ ते १०\nपदे ११ ते २०\nपदे २१ ते २८\nपदे १ ते १०\nपदे ११ ते २०\nपदे २१ ते ३०\nपत्रिका भागीरथी ३२ वीं\nपदे ३३ ते ३८\nश्रीरामाचीं पदें - पद ६१ ते ७०\nभारत इतिहास - संशोधक - मंडळ - पुरस्कृत - ग्रंथ - माला\nपद ६१ ते ७०\nदेवा आदि देवा लक्ष्मीनारायणा ॥ परिसे क्रियाहीना वचन माझें ॥१॥\nकोणें देवें तुला दिली द्वैतौद्धि ॥ जीवशिवउपाधी वाढविली ॥२॥\nउपाधीच्या योगें सळिसी तूं आम्हां ॥ बरें सर्वोत्तमा आरंभिलें ॥३॥\nतुम्ही आम्ही पूर्वीं होतों जे एकत्र ॥ मध्यें हें चरित्र रचिलें कां ॥४॥\nसमर्थाचीं बाळें लाविलीं भिकेसी ॥ बरवें हृषिकेशी नांव केलें ॥५॥\nअक्षई आमुचें बुडलें ठेवणें ॥ आम्हांसी मीपणें भुलवुनी ॥६॥\nब्रह्मारण्यामध्यें भुरलें घाली मैंद ॥ तैसा तूं गोविंद भेटकासी ॥७॥\nमध्वनाथ म्हणे घेई माझा जीव ॥ तुज काय कींव भाकूं आतां ॥८॥\nकांरे मजसी तां धरिला अबोला ॥ मैंदा बाहेर भोळा दिसतोसी ॥१॥\nऐसा काय माझा आहे अपराध ॥ सांगे निर्विवाद विचारूनि ॥२॥\nसत्यवादी तुझा पिता दशरथ ॥ तयाची शपथ घातली हे ॥३॥\nमनामध्यें कांहीं धरूं नको गूढ ॥ रुसले जडमूढ समजवावें ॥४॥\nरीण वैर हत्या न सुटे कांहीं केल्या ॥ सळिती जिता मेल्या बहुतांसी ॥५॥\nथोद्या बहुतानें आम्हांसी संतोष ॥ करितों कंठशोष द्वारापुढें ॥६॥\nजळो कळंतर आग लागो आतां ॥ मुद्दल येवो हातां येकदाचें ॥७॥\nमध्वनाथ म्हणे लौकिक न करी ॥ उमज श्रीहरी घरामध्यें ॥८॥\nदीनबंधु तुझें नाम दयानिधि ॥ बिरुदें व्यर्थ पदीं वागविसी ॥१॥\nअनाथाचा नाथ पतितपावन ॥ हें करी जतन नांव आधीं ॥२॥\nसमर्थासी लाज आपुल्या नांवाची ॥ नांवासाठीं वेंची सर्वस्वही ॥३॥\nकोटिध्वजाचिये घरीं कय उणें ॥ सदावर्तीं दुणें पुण्य जोडी ॥४॥\nसमर्थाच्या नांवें तरती पाषाण ॥ प्रत्यक्ष पुराणें गाही देती ॥५॥\nचोरटा चांडाळ गणिका अजामेळ ॥ नांवेंचि केवळ मुक्त केलीं ॥६॥\nकाशीविश्वेश्वर सांगती नेटकें ॥ तें तुवां लटिकें आरंभिलेम ॥७॥\nमध्वनाथ म्हणे कलिचा महिमा ॥ उरली नाहीं सीमा बोलायाची ॥८॥\nयेवढा कांरे माझा तुझा वैराकार ॥ मारेकरी फार घातले तां ॥१॥\nवाघाचे जाळींत बांधुनिया गाय ॥ पाहातोसी काय कृपावंता ॥२॥\nलांडग्यासी तान्हें वांसरूं निरवीलें ॥ पारणें करविलें त्याचे हातीं ॥३॥\nहिंसकासी दिल्ही पोसणितां सेळी ॥ त्यानें पुरती केली गती तीची ॥४॥\nजीवनावेगळा तळमळी मेन ॥ बगळ्याआधीन केला जैसा ॥५॥\nमांजराच्यापुढें टाकुनी मूषक ॥ पाहसी कौतुक दुरूनियां ॥६॥\nपहिल्यापासुन तुझा स्वभाव निश्चळ ॥ परदुःख शीतळ भाग्यवंता ॥७॥\nमध्वनाथ म्हणे न कले तुझी माव विउनी खाते लांव लेकुरांसी ॥८॥\nमागें चाळविले बाळेभोळे लोक तैसा मी सेवक नव्हे तुझा ॥१॥\nतुझीं वर्में कर्में आहेत मज ठावीं ते तां आठवावीं रामचंद्रा ॥२॥\nदाशरथि राम म्हणविसे नेटका मारिली ताटिका बायको ते ॥३॥\nसुबाहू मारूनि यज्ञ सिद्धि नेला पुढें घात केला मारीचातें ॥४॥\nगौतमाच्या रांगें निजली होती शीळा पाय लाउनी तिला जागें केलें ॥५॥\nविश्वामित्राचें तां म्हणविलें शिष्य मोडिलें धनुष्य जुनाट तें ॥६॥\n प्रणिली दुहिता विदेहाची ॥७॥\nमध्वनाथ म्हणे आलें होतें झट \nरामराज्य व्हावें कौसल्या नवसी उठविली विवसी घरामध्यें ॥१॥\nकांहीं केल्या तुझें राज्य नये योगा तूंही काय भोगा करिसील ॥२॥\nकैकयीनें राज्य घेतलें हिरूनी पडली फिरूनि अवघी तुज ॥३॥\nमायबापीं तुला घातलें बाहेरी तधींचा श्रीहरि नव्हेसी तूं ॥४॥\nसमागमें होता सेवक लक्ष्मण त्यानें संरक्षण केलें तुझें ॥५॥\nजानकीं घेऊनि गोसावी झालासी परदेशीं आलासी गंगातीरा ॥६॥\nग्म्गातीरीं होता गूहक माझा गडी त्यानें पैलथडीं पावविलें ॥७॥\nमध्वनाथ म्हणे उगा राहे चप मारूं नको गप मजपुढें ॥८॥\nमागें दशरथा दिल्हें बहु दुःख ॥ परतुन त्याचें मुख न पाहिलें ॥१॥\nचित्रकुटीं त्याचा ऐकुन समाचार ॥ वनामध्यें फार शोक केला ॥२॥\nकंदें मुळें फळें आणुन गोमटीं ॥ केलें गंगातटीं पिंडदान ॥३॥\nजिवंत असतां नाहीं दिल्ही भेटी ॥ मेल्या पूर लोटी आसुवांचे ॥४॥\nसमजावया आले भरत भावंड ॥ तेथेंचि फावंड रचिलें तां ॥५॥\nशत्रुघ्नासहित केलें वेडें पिसें ॥ त्यासी चौदा वर्षें ��ांबाविलें ॥६॥\nडोईवरी हात ठेउनि गेले गांवा ॥ रडे जेव्हां तेव्हा नंदिग्रामीं ॥७॥\nमध्वनाथ ह्मणे मनामधें कुडें ॥ तुझें तुजपुढें निवेदितों ॥८॥\nभरतासि केली अयोध्या पारखी ॥ होणारासारखी बुद्धि तुझी ॥१॥\nसुमित्रेसहित रडविली माय ॥ मोकलित धाय घरा गेली ॥२॥\nकांहीं केल्या तुझें द्रवेना तें मन ॥ अयोध्येचे जन रडविले ॥३॥\nमाय बाप सखा बंधु सहोदर ॥ त्यासि टाकुन दूर गेलासी तूं ॥४॥\nजनस्थानीं दिव्य पाहून पंचवटी ॥ तेथें पर्णकुटी बांधिली तां ॥५॥\nजानकीच्या बोलें धाउन मृगापाठीं ॥ वेड्या थोड्यासाठीं नाश केला ॥६॥\nआपली ते हाणी जगाची मरमर ॥ आश्रमीं तस्कर संचरला ॥७॥\nमध्वनाथ म्हणे भूमीचें ठेवणें ॥ तें नेलें रावणें उचलूनी ॥८॥\nठेवण्याच्यामुळें बहुतांचा नाश ॥ रोकडी निरास झाली तुझी ॥१॥\nपूर्वीं आम्हांसि तां केलें होतें कष्टी ॥ त्याचें फळ दृष्टि देखियलें ॥२॥\nकांरे जटायूचे उपडविले पंख ॥ त्याची केली राख आपल्या हातें ॥३॥\nअंजनीचें वज्रफळ जगजेठी ॥ त्यानें केली हेटी सुग्रीवाची ॥४॥\nसुग्रीवाचा भाऊ मारियला बाणें ॥ तुहें काय त्यानें केलें होतें ॥५॥\nयेकाची वनिता घालिसी येकापुढें ॥ हेंही तुझें कुडें जाणतों मी ॥६॥\nआपल्या कामासाठीं करसी मनधरणी ॥ सत्वर तरुणी भेटवावी ॥७॥\nमध्वनाथ म्हणे दिससी परमार्थी ॥ आहेसि कार्यार्थी गोडबोल्या ॥८॥\nगोड बोलुनियां घ्यावें त्याचें काज ॥ रीसाहातीं माज बांधविला ॥१॥\nवान्नरांचे शिरीं वाहविले दगड ॥ केला तो अवघड शिळासेतु ॥२॥\nबिभीषण न येतां शरण ॥ रावणाचें मरणें कळतें कैसें ॥३॥\nनाहीं तरी तुझ्या देवासी अटक ॥ लंकेचें कटक ऐसें होतें ॥४॥\nअष्टदश पद्में होमिलीं दुर्बळ बंधुचीही बळ दिल्ही होती ॥५॥\nकाय मारुतीचा होसील उतराई ॥ त्यानें तुहा भाई उठविला ॥६॥\nरावण मारुनि विजयी झालासी ॥ वांचुनी आलासि आमुच्या भाग्यें ॥७॥\nमध्वनाथ म्हणे विचारी तूं आज ॥ केलें रामराज्य भक्तजनीं ॥८॥\nमोकळा ; खुला ; न झांकलेला ; अनाच्छादित .\nस्पष्ट ; प्रगट ; व्यक्त ; विशद ; आविर्भूत ; स्वत : सिध्द ; ढळढळीत , गुढ ; गुप्त नव्हे असा .\nलोकविख्यात ; प्रसिध्द ; महशूर ; जगजाहीर , सर्व लोकांस माहित असणारा .\n’ श्रीदुर्गासप्तशती’ ग्रंथातील कांही मंत्र जीवनातील संकटे दूर करतात काय असे कोणते मंत्र आहेत\nशिवचरित्र - लेख १७\nशिवचरित्र - लेख १६\nशिवचरित्र - लेख १५\nशिवचरित्र - लेख १४\nशिवचरित्र - लेख १३\nशिवचरित्र - लेख १२\nशिवचरित्र - लेख ११\nशिवचरित्र - लेख १०\nशिवचरित्र - लेख ९\nशिवचरित्र - लेख ८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%8A%E0%A4%B8-%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7/", "date_download": "2019-02-20T11:42:47Z", "digest": "sha1:Z3F76QH3YOYR5VFN7P2G4WX7HKCYJ3VU", "length": 12410, "nlines": 101, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "ऊस तोडणी कामगारांना भविष्य निर्वाह निधीचा लाभ | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nशत्रूला धडकी भरवणारे F-21 भारताला देण्यास अमेरिका तयार\nपतीच्या मारहाणीत पत्नीचा गर्भपात ; तू काळी आहेस, सुनेचा सासरच्यांनी केला छळ\nएकही बांधकाम कामगार कुटुंब बेघर राहणार नाही\nशहराचा पाणीपुरवठा उद्या बंद\nमुळशीत आणखी एका ‘लवासा’चा घाट\nHome breaking-news ऊस तोडणी कामगारांना भविष्य निर्वाह निधीचा लाभ\nऊस तोडणी कामगारांना भविष्य निर्वाह निधीचा लाभ\n‘गोपीनाथ मुंडे सामाजिक सुरक्षा योजने’द्वारे शिक्षण, निवारा आणि विमा कवच\nराज्यातील सुमारे आठ लाख असंघटित ऊस तोडणी कामगारांसाठी गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने सामाजिक सुरक्षा योजना राबविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार या कामगारांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, भविष्य निर्वाह निधी, कामाच्या ठिकाणी दुखापत झाल्यास अर्थसहाय्य देण्याबरोबरच मुलांसाठी शिक्षण, वसतीगृह शुल्कपरतावा आणि शिष्यवृत्ती सहाय्य योजना राबविण्यात येणार असल्याची माहिती कामगार विभागातील उच्चपदस्थाने दिली.\nराज्यात साखर उद्योगाची व्याप्ती मोठी असून १०१ सहकारी आणि ८७ खाजगी क्षेत्रातील साखर कारखान्यांमध्ये सुमारे आठ लाख ऊस तोड कामगार काम करीत आहेत. मात्र या असंघटित कामगारांना आजवर भविष्य निर्वाह निधी, कामगार विमा योजना आदी सामाजिक सुरक्षितता योजनांचे लाभ मिळत नव्हते. या कामगारांचे आणि त्यांच्या कुटुबिंयाचे जीवन अस्थिर आणि हलाखीचे असते. आता या कामगारांना कायद्याच��या कक्षेत आणून विविध कल्याणकारी योजनांचा लाभ देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.\nत्यानुसार ऊस तोडणी कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी ‘लोकनेते गोपीनाथ मुंडे सामाजिक सुरक्षितता योजना’ सुरू करण्यात येणार आहे. या योजनेनुसार सरकारच्या विविध विभागामार्फत सुरू असलेल्या घरबांधणी, वृद्धाश्रम, शैक्षणिक योजनांमध्ये ऊस तोडणी कामगारांसाठी निधी उपलब्ध करून देणे सबंधित विभागांना बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानुसार या कामगारांना आता इंदिरा आवास, शबरी आवास, प्रधानमंत्री आवास, रमाई नागरी- ग्रामीण आवास योजनेतून घरे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच विमुक्त जाती- जमातीसाठी लागू असलेल्या सर्व शैक्षणिक सुविधाही आता ऊस तोडणी कामगारांच्या मुलांना लागू करण्यात आल्या आहेत. याबाबतचा शासन निर्णय शुक्रवारीच निर्गमित करण्यात आल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले. याशिवाय प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, सुरक्षा विमा योजना, अंत्यविधी अर्थसहाय्य, आरोग्य आणि प्रसूतीलाभ, भविष्य निर्वाह निधी, कामगार कौशल्यवृद्धी योजना आदी योजना लागू करण्यात येणार आहेत.\nकामगारांना या योजनांचा लाभ मिळावा यासाठी विशेष मोहिमेच्या माध्यमातून त्यांची नोंदणी करण्यात येणार आहे. तसेच या कामगारांच्या कल्याणासाठी धोरण आखण्यासाठी समितीही स्थापण्यात येणार आहे.\nPro Kabaddi Season 6 : मराठमोळ्या सिद्धार्थ देसाईने मोडला अनुप कुमारचा विक्रम\nदुर्गम भाग, झोपडपट्टय़ांमध्ये ‘फिरते दवाखाने’\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आं��ा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%8F%E0%A4%A8-%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A5%82-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A1%E0%A5%82-%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%81/", "date_download": "2019-02-20T11:07:34Z", "digest": "sha1:WPVB6RCSRLJY35FY4PAFLP3LEP33MGG4", "length": 9482, "nlines": 109, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "एन चंद्राबाबू नायडू , फारुख अब्दुल्ला, शरद पवार यांची दिल्लीत भेट ! | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nशत्रूला धडकी भरवणारे F-21 भारताला देण्यास अमेरिका तयार\nपतीच्या मारहाणीत पत्नीचा गर्भपात ; तू काळी आहेस, सुनेचा सासरच्यांनी केला छळ\nएकही बांधकाम कामगार कुटुंब बेघर राहणार नाही\nशहराचा पाणीपुरवठा उद्या बंद\nमुळशीत आणखी एका ‘लवासा’चा घाट\nHome breaking-news एन चंद्राबाबू नायडू , फारुख अब्दुल्ला, शरद पवार यांची दिल्लीत भेट \nएन चंद्राबाबू नायडू , फारुख अब्दुल्ला, शरद पवार यांची दिल्लीत भेट \nदेश-लोकशाही-संविधान वाचवण्यासाठी आम्ही एकत्र\nनवी दिल्ली– आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तयारीला राजकीय नेते जोरदार तयारीला लागले आहेत. देशात निवडणुकांचे वारे वाहू लागले असून राजकीय नेत्यांच्या भेटी-गाठी वाढल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष्य शरद पवार, आंध्रप्रदेशचे एन चंद्राबाबू नायडू आणि नॅशनल कॉन्फरेन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांची दिल्लीत नुकतीच भेट झाली आहे. त्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आलं आहे.\nदरम्यान, शरद पवार यांनी आज “देश मोठ्या विचित्र अशा राजकीय परिस्थितीतून जात आहे. अशा वेळी गैरभाजप पक्षांनी एकत्र उभे राहून त्याविरोधात लढा दिला पाहिजे या विचारांनी आम्ही तीन पक्षाच्या नेत्यांनी चर्चा केली. देश-लोकशाही-संविधान वाचवण्यासाठी म्हणून आम्ही एकत्र आलो आहोत, असे सांगितले\n‘एक देव आणि दुसरे दानव’ एवढाच दोन दानवेत फरक- ईश्वर बाळबुधे\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%AC%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%AF%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2019-02-20T11:15:59Z", "digest": "sha1:TVBKQBYKC3HZVAJ6DZXETH5LJ2ZABTAH", "length": 9704, "nlines": 99, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "बस्ती येथे वाजपेयींच्या अस्थी विसर्जनावेळी बोट उलटली | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nशत्रूला धडकी भरवणारे F-21 भारताला देण्यास अमेरिका तयार\nपतीच्या मारहाणीत पत्नीचा गर्भपात ; तू काळी आहेस, सुनेचा सासरच्यांनी केला छळ\nएकही बांधकाम कामगार कुटुंब बेघर राहणार नाही\nशहराचा पाणीपुरवठा उद्या बंद\nमुळशीत आणखी एका ‘लवासा’चा घाट\nHome breaking-news बस्ती येथे वाजपेयींच्या अस्थी विसर्जनावेळी बोट उलटली\nबस्ती येथे वाजपेयींच्या अस्थी विसर्जनावेळी बोट उलटली\nबस्ती- माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या अस्थी विसर्जनावेळी बोट उलटल्याची दुर्घटना उत्तर प्रदेशातील बस्ती येथे घडली. यात सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. या बोटीत खासदार, आमदारांसह अनेक पोलीस अधिकारी होते.\nबस्तीमधील कुओना नदीच्या घाटावर वाजपेयी यांच्या अस्थींचे विसर्जन करण्यासाठी राज्यमंत्री सुरेश पासी, भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष डॉ. रमापाती राम त्रिपाठी, खासदार हरीश द्विवेदी, चार आमदार, पोलीस अधीक्षक दिलीप कुमार यांच्यासह अनेक लोक एकदमच बोटीत बसले. बोटीत क्षमतेपेक्षा अधिक जण बसल्याचे बोट अचानक उलटली. यामुळे बोटीतील सर्व जण नदीत पडले. सुरक्षासाठी तैनात असलेल्या सुरक्षारक्षकांनी तात्काळ सर्वांना सुरक्षित बाहेर काढले.\nया घटनेनंतर तेथे एकच पळापळ सुरू झाली. पोलीस, सुरक्षारक्षक, भाजप कार्यकर्ते यांनी तात्काळ नदीत उडी मारून पाण्यात पडलेल्या सर्वांना सुरक्षित बाहेर काढले. त्यानंतर नदीच्या किनाऱ्यावरील घाटात जाऊन अस्थीचे विसर्जण केले, अशी माहिती पोलीस अधीक्षक दिलीप कुमार यांनी दिली.\nबेरोजगारांच्या असंतोषावर ट्रम्प, मोदींनी केला स्वार होंण्याचा प्रयत्न: राहुल गांधी\nआज पक्षात माझी कोणाला किंमत नाही, कदाचित मी गेल्यावर कळेल: मुलायम सिंह\nआम्ही बांगड्य�� घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://dindoripranit.org/archives/5055", "date_download": "2019-02-20T12:37:31Z", "digest": "sha1:GUVTQM5ZHWZPKQBFD52A2EYLHRQE2ULE", "length": 6982, "nlines": 67, "source_domain": "dindoripranit.org", "title": "देवशयनी एकादशी (आषाढ शु.११) (दि. 23 जुलै 2018) – अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर", "raw_content": "अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास मार्ग (दिंडोरी प्रणित)\nप्रधान सेवा केंद्र, श्रीक्षेत्र दिंडोरी\n१. बालसंस्कार व युवा प्रबोधन\n२. प्रश्नोत्तर व मार्गदर्शन\n४. आरोग्य व आयुर्वेद\n६. भारतीय संस्कृती व अस्मिता\n१३. पशु व गोवंश\n१६. देश विदेश अभियान\nदेवशयनी एकादशी (आषाढ शु.११) (दि. 23 जुलै 2018)\nया दिवसापासून चातुर्मास आरंभ होतो. भगवान महाविष्णू क्षीरसागरात शेषशय्येवर ४ महिने निद्राधीन होतात म्हणून या दिवसाला ‘देवशयनी एकादशी’ असेही म्हणतात. या दिवशी सर्व सेवेकर्‍यांनी उपवास करावा व आपल्याला सद्गुरू प.पू. मोरेदादांनी दिलेला भगवान श्री पांडूरंगाच्या दिव्य मंत्राचा एक माळ जप करावा. या दिवसापासून ४ महिने गोपद्मव्रत करावे. आपल्या देवघरासमोर रोज सकाळी रांगोळीने ३३ गोपद्मे काढावीत. हे व्रत कार्तिक शुध्द एकादशी पर्यंत करावे.\nएकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नानादी कार्यक्रम आटोपून आपल्या कुलदैवतांची व भगवान श्री विष्णूंची पूजा करावी. विष्णू सहस्त्रनाम, रामरक्षा, गीतेचा १५ वा अध्याय वा गीतेची १८ नावे पठण करावी, उपवास करावा. उपवास म्हणजे मनाने परमेश्‍वराजवळ निवास करणे. भगवान विष्णूंना एक हजार किंवा १०८ तुळशीपत्र वहावे. पुण्यप्राप्ती बरोबर शरीरातील इंद्रियांनाही विश्रांती मिळावी, हा उपवासाचा मूळ हेतू होय. श्री विष्णूंचा चक्र, गदा, कमळ व पायाजवळ लक्ष्मी असा मंचकावर निजलेला ङ्गोटो पूजावा. खालील मंत्र प्रार्थनापूर्वक म्हणून पूजन करावे.\n‘सुप्ते जगन्नाथे जगत्सुपां भवेदिदम् \nविबुध्दे त्वयि बुध्देत तत्सर्व सचराचरम॥\nभगवान श्री पांडुरंगाचा मंत्र १ माळ जप करणे.\n वक्षे मुक्ता माला षडाक्षरं॥\nअधिक माहितीसाठी श्री स्वामी समर्थ सेवा मासिक अंक पाहावा.\nमाहिती व तंत्रज्ञान विभाग – Mobile Apps\n|| प्रधान सेवा केंद्र, श्री क्षेत्र दिंडोरी ||\nश्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्र\nदिंडोरी, तालुका : दिंडोरी जिल्हा : नाशिक\nफोन नंबर - (०२५५७) २२१७१०\n|| गुरुपीठ, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ||\nश्री स्वामी समर्थ गुरूपीठ,मु.पो.ता.त्र्यंबकेश्वर\nफोन नंबर - (०२५९४) २३३१७०\nCopyright 2012-2017 अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्र (दिंडोरी प्रणीत) सर्व हक्क राखीव.\nऑनलाईन देणगी माहिती साठी येथे क्लीक करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://dindoripranit.org/archives/5451", "date_download": "2019-02-20T12:33:28Z", "digest": "sha1:KFDD4RYTNY5F7IFWZ6REGC3A7N2MEAXE", "length": 6300, "nlines": 64, "source_domain": "dindoripranit.org", "title": "गोवत्स द्वादशी (वसुबारस) (आश्‍विन कृ.१२- दि.४ नोव्हें) – अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर", "raw_content": "अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास मार्ग (दिंडोरी प्रणित)\nप्रधान सेवा केंद्र, श्रीक्षेत्र दिंडोरी\n१. बालसंस्कार व युवा प्रबोधन\n२. प्रश्नोत्तर व मार्गदर्शन\n४. आरोग्य व आयुर्वेद\n६. भारतीय संस्कृती व अस्मिता\n१३. पशु व गोवंश\n१६. देश विदेश अभियान\nगोवत्स द्वादशी (वसुबारस) (आश्‍विन कृ.१२- दि.४ नोव्हें)\nवसूबारसच्या सायंकाळी सवत्स गायीची (वासरासह) पूजा करावी. तिच्या पायावर अर्घ्य देऊन, ओवाळून पंचोपचार पूजा करावी. नंतर तिला उडदाचे वडे व नैवेद्य खाऊ घालावा. या दिवसापासून दीपोत्सव सुरू होतो. त्यामुळे दारासमोर आकाशकंदील लावावा. दाराजवळ, तुळशीजवळ रांगोळी काढावी. दिवे (पणत्या) लावावेत.\nश्री गुरूद्वादशी (दिंडोरी प्रणीत उत्सव)\n(आश्‍विन कृ.१२) (दि.४ नोव्हेंबर २०१८)\nगुरुद्वादशी म्हणजे भगवान श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या निजधामगमनाचा, नवा अवतार धारण करण्याचा दिवस आहे. या दिवशी सकाळी ८:०० चे आरतीपूर्वी श्रीपाद श्रीवल्लभांचा फोटो केंद्रात श्री स्वामी समर्थ महाराज व दत्त महाराजांच्या फोटोच्या मध्यभागी ठेवावा. आरती झाल्यावर प्रत्येकाने ११ माळी श्री स्वामी समर्थ जप करावा. त्यानंतर श्री गुरूचरित्र ग्रंथाचा ९ वा अध्याय एका सेवेकर्‍याने मोठ्याने वाचावा, इतरांनी त्याचे श्रवण करावे. १०:३० च्या आरतीला अन्नाचे ६ नैवेद्य करावे. श्रीपाद श्रीवल्लभांचे आवडीचे पदार्थ नैवेद्यात करावेत.\n(टीप: अधिक माहितीसाठी ज्ञानदान भाग १ बघणे.)\nमाहिती व तंत्रज्ञान विभाग – Mobile Apps\n|| प्रधान सेवा केंद्र, श्री क्षेत्र दिंडोरी ||\nश्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्र\nदिंडोरी, तालुका : दिंडोरी जिल्हा : नाशिक\nफोन नंबर - (०२५५७) २२१७१०\n|| गुरुपीठ, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ||\nश्री स्वामी समर्थ गुरूपीठ,मु.पो.ता.त्र्यंबकेश्वर\nफोन नंबर - (०२५९४) २३३१७०\nCopyright 2012-2017 अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्र (दिंडोरी प्रणीत) सर्व हक्क राखीव.\nऑनलाईन देणगी माहिती साठी येथे क्लीक करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://khetigaadi.com/new-tractor-model/john-deere-5050-d/mr", "date_download": "2019-02-20T11:24:36Z", "digest": "sha1:5N3WHG4SRKVHJBUEGM3KQKOFC2GNRC7G", "length": 12824, "nlines": 305, "source_domain": "khetigaadi.com", "title": "John Deere 5050D Price in India, Specs, Mileage, Review & Photos - KhetiGaadi", "raw_content": "मोबाइल अनुप्रयोग डाउनलोड करा\nभाडे तत्तावावर ट्रॅक्टर शोधा\nभाडे तत्तावावर ट्रॅक्टर द्या\nरिव्यू लिहा | View\nऑन रोड प्राइज मिळवा डेमोसाठी विनंती तुलना जुना ट्रॅक्टर ब्रॉउचर्स\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nइंजिन रेट आरपीएम :\nएअर क्लिनर / फिल्टर :\nरिवर्स स्पीड - किमी प्रति ताशी :\nपॉवर टेकऑफ(पी.टी.ओ. आरपीएम) :\nपुढील गीयर संख्या :\nउलटा गीयर संख्या :\nटर्निंग रेडियस ब्रेक्स सहित :\nJohn Deere 5050 D ची इतर लोकप्रिय ट्रॅक्टर्स सह तुलना करा\nसंपर्क तपशील मिळविण्यासाठी फॉर्म भरा :\nपहिले नाव : *\nभ्रमणध्वनी क्रमांक : *\nवेरीफिकेशन कोड : *\nकिंमत जाणून घेण्यासाठी फॉर्म भरा :\nमी मान्य करतो की खालील \"किंमत मिळवा\" बटणावर क्लिक करून मी माझ्या ट्रॅक्टर खरेदीसह मला सहाय्य करण्यासाठी माझ्या \"मोबाईलवर\" खेतीगाडी किंवा त्याच्या पार्टनरकडून स्पष्टपणे मागण्या करीत आहे.\nमी सहमत आहे की खालील \"निवेदन\" बटण क्लिक करून मी माझ्या ट्रेक्टर खरेदीसह मला सहाय्य करण्यासाठी माझ्या \"मोबाईल\" वर खेतीगाडी किंवा त्याच्या भागीदाराकडून कॉल स्पष्टपणे विचारत आहे.\nही उत्पादन माहिती सामान्य आणि कंपनी किंवा त्याच्या वेबसाइटद्वारे प्रदान केलेल्या माहितीवर आधारित आहे. कृपया अधिक माहितीसाठी कंपनी किंवा डीलरशी संपर्क साधा. कृपया येथे कोणत्याही त्रुटीचा अहवाल द्या connect@khetigaadi.com .\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z80228222324/view", "date_download": "2019-02-20T11:53:21Z", "digest": "sha1:C5OBMGYQR2G5646GAOK3QJYJYPFJG3ZD", "length": 13255, "nlines": 167, "source_domain": "www.transliteral.org", "title": "समश्लोकी भगवद्‌गीता - अध्याय आठवा", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|समश्लोकी भगवद्‌गीता|\nसमश्लोकी भगवद्‌गीता - अध्याय आठवा\nसंस्कृत भाषेतील गीतेचे पद्यरूपात मराठी भाषेत रूपांतर करण्याचे अवघड कार्य सदाशिवराव परांजपे यांनी केले.\nब्रह्मकाय पुरुषोत्तम अध्यात्महि काय कोणते कर्म ॥\nअधिभूतहि अधिदैवहि कैसे हे सांग मजसि तूं मर्म ॥१॥\nमधुसूदन कोण कुठें या देहांत अधि यज्ञही वसतो ॥\nनिग्रही इंद्रिया जो प्राणांती केवि तुजशि ओळखतो ॥२॥\nअविनाशी सर्वोत्तम जे आहे ब्रह्म तेंच जाणावें\nमूळ भाव वस्तूंचा अध्यात्म हेंच नांव तया द्यावें ॥३॥अ\nसृष्टी जो क्रम योजुनि निर्मी सकल चराचर वस्तु गण ॥\nक्रम जो ऐसा आहे म्हणती त्यालाच कर्म हे जाण ॥३॥ब\nभूतांतिल जो नश्‍वर भाव तया अधि भूत असें नांव ॥\nम्हणती ज्या अधि दैवत समजावे त्या वस्तुमधे जीव ॥४॥अ\nनरश्रेष्ठी देही या यज्ञांचा अधिपती असा राहे ॥\nयासाठीं जाणे तूं अधि यज्ञ नांव मज दिलें आहे ॥४॥ब\nप्राणांतासी मजला आठवुनी त्यागि तोच देहाला ॥\nनिःसंशय तो नंतर पार्था येऊन मिळतसे मजला ॥५॥\nकौंतेया आसक्‍ती असते त्याची स्मृतीच प्राणांती ॥\nदुसरे जन्मीं यास्तव गति मिळते त्यास जीत आसक्‍ती ॥६॥\nनेहमी मजला स्मरुनि युद्ध करी बुद्धि मनहि तूं मजला ॥\nअर्पण केले असतां मज मिळशी स्थळ न यांत शंकेला ॥७॥\nपार्था अभ्यासानें जो भजे परम पुरुष न अन्याला ॥\nमनही जो स्थीर करी तो तो मिळतो त्याच परम ईशाला ॥८॥\nज्ञाता पुराण, नेता, सूक्ष्म अणूहून तेचि जगताला ॥\nपावन कर्ता, अचिंत्य तेजाने साम्य जो भास्कराला ॥९॥\nअज्ञानां-धाराच्या मर्यादे बाहय जो असे त्यास ॥\nश्रेष्ठ स्वरुप ऐसे आहे ज्याचे तयाच दिव्यास ॥१०॥अ\nप्राणांती योगानें रोखुनि भुवया मधेच प्राणास ॥\nस्थीर मनें भक्‍तीनें स्मरे तोच मिळे त्याच दिव्यास ॥१०॥ब\nवेद ज्ञाते अक्षर वदति यति विरक्‍त होऊनी मिळती ॥\nब्रह्मचारी जयाची करुन इच्छा व्रतस्थ राहाती ॥११॥अ\nब्रह्म तेच जाण बहू श्रेष्ठ असे तुज तयास मी पुढती ॥\nकथितो ते न सविस्तर वर्णन परि आहे संक्षेप रिती ॥११॥ब\nनिरोधी इंद्रिय द्वारे स्थीर करी जो मनासही हृदयी ॥\nसमाधीहि मग लावी प्राणा ठेवोनि मस्तका ठायीं ॥१२॥\nॐ कारे मम चिंतन करीत असतांच सोडितो प्राणा ॥\nपुरुष तोच देहांती परम गतीलाच पावतो जाणा ॥१३॥\nचित्त न दुसरे ठायीं स्मरे नित्य मजविना न अन्यातें ॥\nपार्थांमीं सुलभ असे नित्य तृप्‍त अशा कम योग्यातें ॥१४॥\nमाझ्या प्राप्‍ती योगे परमसिद्धि महात्मेच मिळवीती ॥\nदुःखालय नश्‍वर या पुनर्जन्माला तेन कधी येती ॥१५॥\nअर्जुना पुनर्जन्मा ब्रह्म लोकासह सर्वही देती ॥\nकौंतेय तया नाहीं पुनर्जन्म जे मज प्रती येती ॥१६॥\nचतुर्युग सहस्त्र होती दिवस एक ब्रह्म देवाचा ॥\nरात्रीचा तितकाची काल म्हणति तज्ञ अहो रात्रीचा ॥१७॥\nअव्यक्‍ता-तुन जन्मति व्यक्‍त वेध्याच्या दिवस उदयाला ॥\nत्याच्या रात्री जाती अव्यक्‍तां मधें भक्‍त विलयाला ॥१८॥\nपार्था भूतें जन्मा ब्रह्मयाचा दिवस उगवतां येती ॥\nतैशीच रात्र होतां विलयाला न इच्छिता जाती ॥१९॥\nअव्यक्‍ता पेक्षाही श्रेष्ठ तत्त्व अव्यक्‍त सनातन तें ॥\nनाशा न कधी पावें जरि जाती भूत मात्र विलया तें ॥२०॥\nअक्षर नांव तयाचे म्हणती परमा गतीच तत्त्वाया ॥\nतेथुन कधी न परते जो पोचे ��्रेष्ठ मम स्थानाया ॥२१॥\nसमावेश भूतांचा पार्था होतो सर्व व्यापी तो ॥\nभक्‍तीविण इतरानें पुरुष श्रेष्ठ न कदापि ही मिळतो ॥२२॥\nज्या कालि देहाला योग्यानें टाकितां न परत येतो ॥\nकिंवा परते तोही भरतर्षभ काल मी तुला कथितो ॥२३॥\nअग्नि जोत सितपक्षी दिवसास उदगयनांत षण्मासी ॥\nब्रह्मज्ञचि जाणारे पावतीच जन श्रेष्ठ ब्रह्मासी ॥२४॥\nधूमी रात्री कृष्णे पक्षे दक्षिणायनी षण्मासी ॥\nजाऊनी चंद्र लोकी योगीही येति मृत्यु लोकासी ॥२५॥\nशुक्ल कृष्ण दोन असेअ जगताचे भाग जाण शाश्‍वतचे ॥\nपहिला परत न सोडी अनुगामी परत येति दुसर्‍याचे ॥२६॥\nमोहा न कधी पावे ज्ञाता योगीच दोन मार्गाचा ॥\nयास्तव आश्रय घेई हे अर्जुन सतत कर्म योगाचा ॥२७॥\nजाणोनी सर्वहि हें योगी बाजूस ठेवि वेदाचे ॥\nदानाचें फल तैसे तप फल तैसेच जाण यज्ञाचे ॥२८॥अ\nश्रेष्ठ असें सर्वाहूनि पुण्याला त्याच आश्रया करितो ॥\nत्या योगानें योगी जें श्रेष्ठ आद्य स्थान पावे तो ॥२८॥ब\nजे माते भजनी मनें स्थिर अशा दूजा न जे चिंतिती ॥\nत्यांना मी मम लोक देत असतो प्राणा जधी सोडिती ॥\nपार्था यास्तव भक्‍ति युक्‍त असुनी घ्यावे मलाच सर्वदा ॥\nमद्रूपी मिळशील तूं मग असा येशी न जन्मा कदा ॥१॥\nजन्मानंतर पाचवी पूजनाचे महत्व काय\nशिवचरित्र - लेख १७\nशिवचरित्र - लेख १६\nशिवचरित्र - लेख १५\nशिवचरित्र - लेख १४\nशिवचरित्र - लेख १३\nशिवचरित्र - लेख १२\nशिवचरित्र - लेख ११\nशिवचरित्र - लेख १०\nशिवचरित्र - लेख ९\nशिवचरित्र - लेख ८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-December2015-BrokoliLagwad.html", "date_download": "2019-02-20T11:52:21Z", "digest": "sha1:CAYCT7M6JMZG3TOPY2SDJ72NOQILVGSW", "length": 30385, "nlines": 65, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology -डा.बावसकर टेक्नालाजि - ब्रोकोली लागवडीचे तंत्रज्ञान", "raw_content": "\nप्रा.कु. योगिनी मनोहर पवार, सहाय्यक प्राध्यापक, उद्यानविद्या विभाग, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय, फलटण, जि. सातारा, मो. ९८८१३४४९५४\nशास्त्रीय भाषेत स्प्राऊटींग ब्रोकोलीला ब्रासिका ओलेरेसिया व्हरा इटालिका हे नाव आहे. स्प्राऊटींग ब्रोकोली आणि आपल्या नेहमीच्या खाण्यातील कोबी आणि फुलकोबी यांचे कुळ जाती एक आहेत.\nइटालियन भाषेत ब्रोक्को या शब्दाचा 'अंकुर' अथवा 'शेंडा' असा अर्थ होतो. 'स्प्राऊटिंग ब्रोकोली' या भाजीचा फक्त 'ब्रोकोली' या नावानेच उल्लेख केला जातो. या भाजीच�� मूळस्थान इटली आहे.\nभारतामध्ये हिमाचलप्रदेश, उत्तरप्रदेश, जम्मू आणि काश्मिर तसेच दक्षिण भारतात निलगिरी पर्वतीय भागात आणि उत्तर भारतातील मैदानी भागात ब्रोकोलीची लागवड वाढत आहे.\nमहाराष्ट्रामध्ये पाचगणी, महाबळेश्वर, प्रतापगड, सातारा, पुणे या शहरामध्ये खरीप, रब्बी आणि उन्हाळी हंगामात ग्रीनहाऊस शिवाय या पिकाची लागवड यशस्वीपणे करता येते.\nपोषणमूल्य व आहारातील महत्त्व:\nब्रोकोली भाजीमध्ये 'अ' आणि 'क' जीवनसत्वे तसेच कॅल्शिअम, लोह उपलब्ध असल्यामुळे ब्रोकोलीला सुरक्षित अन्न संबोधले जाते. १०० ग्रॅम खाण्यायोग्य भाजीत खालील पोषक द्रव्ये असतात.\nप्रोटीन्स (मि.ग्रॅ.) ३.२ - ३.३\nअॅस्कार्बिक अॅसिड (मि.ग्रॅ.) १८६.७\nमहाराष्ट्रातील शेतकरी लहान क्षेत्रावर या भाजीची लागवड करीत असून पुणे, मुंबई, नागपूर यासारख्या शहरामध्ये या भाजीचा सॅलडमध्ये (कोशिंबीर) वापर करतात.\nब्रोकोलीची लागवड करताना खालील बाबींचा विचार करावा :\nवाढीची सवय - स्प्राऊटींग ब्रोकोलीचा गड्डा (फुल) दिसायला काहीसा फ्लॉवर सारखाच (फुलकोबी) असतो. फक्त या गड्ड्यांचा रंग जांभळट, निळसर हिरवा, फिक्कट हिरवा किंवा गडद हिरवा असतो. पानांची वाढसुद्धा फुलकोबीच्या झाडाप्रमाणेच असते. स्प्राऊटींग ब्रोकोलीचा गड्डा म्हणजे फुलोऱ्याची पूर्ण अवस्था असून तो हिरव्या काळ्या आणि त्यांच्या दांड्यांचा मांसल भाग यांचा समूह असतो. स्प्राऊटींग ब्रोकोलीच्या अग्रांकुरापासून (टर्मिनल शुट) येणाऱ्या गड्डयाभोवती बेचक्यातून आणखी गड्डे येत असतात. मुख्य गड्ड्यांची काढणी केल्यानंतर खोडावर असलेल्या पानांच्या बेचक्यातून लहान लहान ६ सें.मी. ते ८ सें.मी. व्यासाचे गड्डे मुख्य गड्डा काढल्यानंतर तयार होतात. एका झाडापासून मुख्य गड्ड्या व्यतिरिक्त ३ ते ४ गड्डे मिळतात म्हणून या पिकास 'स्प्राऊटींग ब्रोकोली' असे म्हणतात.\nहवामान - ब्रोकोलीचे उत्पादन थंड हवामानात अतिशय उत्तमप्रकारे घेता येते. दिवसाच्या २५ डी . ते २६ डी. से. आणि रात्रीच्या १६ डी. ते १७ डी. से. तापमानात ब्रोकोलीच्या गड्ड्याचे उत्पादन व प्रत चांगली येते. हरितगृहामध्ये वर्षभर ब्रोकोलीची लागवड करण्यासाठी हरितगृहात रोपांची जोमदार वाढ होण्यासाठी दिवसाचे तापमान २० डी. ते २५ डी.से. नियंत्रित करावे व आर्द्रता ७० टक्के नियंत्रित करावी. जास्त तापमान वाढल्यास गड्डे घट्ट अवस्थेत मिळत नाहीत.\nजमिनी- चांगल्याप्रकारे पाण्याचा निचरा होणारी, माध्यम रेतीमिश्रीत जमीन या पिकाच्या लागवडीसाठी चांगली असते. जमिनीचा सामू ५.५ ते ६.५ च्या दरम्यान असणे आवश्यक आहे. हरितगृहामध्ये लागवड करण्यासाठी हरितगृहामध्ये लाल माती, शेणखत, रेती व भाताची तूस यांचे योग्य प्रमाण घेऊन माध्यम तयार करावे. त्यानंतर फॉरमॅलिन रसायनाने माध्यम निर्जंतुक करून ६० सें.मी. रुंद व ३० सें.मी. उंच व सोयीप्रमाणे लांब अशा आकाराचे गादी वाफे तयार करावेत.\nरोपे तयार करणे - ब्राकोलीची लागवड गादी वाफ्यांवर बी पेरून रोपे तयार करून करतात. गादी वाफे १ मी. रुंद व २० सें.मी. उंच व १० मी. लांब या आकाराचे तयार करावेत. गादी वाफे तयार करण्यापुर्वी जमीन नांगरून, कुळवून, भुसभुशीत करून घ्यावी. गाडी वाफ्यात अंदाजे १० ते १५ कि. ग्रॅ. चांगले कुजलेले शेणखत, ५० ग्रॅम फोरेट १० जी आणि १०० ग्रॅम फॉलीडॉल पावडर टाकून मातीत मिसळून घ्यावे. वाफ्याच्या रुंदीच्या समांतर ५ सें.मी. अंतरावर २ सें.मी. खोलीच्या रेषा आखून त्यामध्ये अतिशय पातळ प्रमाणात बियांची पेरणी करावी. वाफ्यांना झारीच्या सहाय्याने पाणी द्यावे. बिया ५ ते ६ दिवसांत उगवतात व ३० ते ३५ दिवसांत पुनर्लागणीसाठी रोपे तयार होतात. नर्सरी वाफ्यामध्ये बियांची पेरणी दर पंधरवड्याने ऑगस्टपासून ऑक्टोबर पर्यंत करावी. रोपांच्या वाढीच्या काळात तापमान २० डी. ते २२ डी. से. असणे आवश्यक आहे. रोपांवर रोग व किडीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून दर १० ते १२ दिवसांनी मॅलाथिऑन किंवा रोगोर १ मि. लि. अधिक बाविस्टीन १ ग्रॅम किंवा डायथेन एम - ४५ औषध २.५ ग्रॅम किंवा कॉपर ऑक्झिक्लोराईड १.५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात या प्रमाणात घेऊन फवारणी करावी.\nबियाण्यांचे प्रमाण - ४० आर (एक एकर) लागवडीसाठी संकरीत जातीचे बियाणे १२५ ग्रॅम लागते. १ ग्रॅम बियाण्यामध्ये ३०० ते ३५० बिया असतात.\nजाती - रॉयलग्रीन, एव्हरग्रीन, डॅन्यूब, अव्हेला, युग्रीन, सलीनास, पिलाग्रेम, सिय्याटिऑन मिडवे, ग्रीनमाऊंटेन, ग्रेड सेंट्रल प्रिमियम क्रॉप, प्रिमियम पुसा ब्रोकोली, गणेश ब्रोकोली, पालम समृद्धी, पुसा केटीएस-१ इ.\nलागवड - रोपांची पुनर्लागण सरी वरंबा, पद्धतीने ४५ सें.मी. दोन ओळीत व ४५ सें. मी. दोन रोपांत अंतर ठेवून लागवड करतात (४५ x ४५ सें.मी.) किंवा ३ x ३ मी. आकाराचे सपाट वाफे तयार करून त्यात वरी��� लागवड करतात. तसेच रोपाची लागवड ४५ x ३० सें.मी. किंवा ३० x ३० सें.मी. अंतर ठेवून करता येते.\n४० आर क्षेत्रामध्ये अंदाजे २६,६६० रोपांची लागवड करता येते. पुनर्लागण साधारणत: दुपारनंतर करावी आणि लागवड झालेल्या रोपांना ठिबक संचाद्वारे पाणी द्यावे. रोपांची लागवड करण्यापूर्वी रोपे १० लिटर पाण्यात १२ मि.ली. मोनोक्रोटोफॉस टाकून तयार केलेल्या द्रावणात बुडवून घ्यावीत.\nपाणी व्यवस्थापन - पारंपारिक पद्धतीने लागवड केलेल्या रोपांना सारी पद्धतीने पाणी द्यावे. गाडी वाफ्यावर लागवड केलेल्या रोपांना ठिबक सिंचन पद्धतीने पाणी देणे आवश्यक आहे, त्यामुळे पिकाच्या उत्पादनात वाढ होऊन गड्ड्याची प्रत चांगली मिळण्यास मदत होते. पिकाला ठिबक पद्धतीने किती व कशा प्रकारे पाणी द्यावे ही बाब महत्वाची आहे.\nखत व्यवस्थापन - साधारणत : ब्रोकोली पिकाला १ एकरला ६० कि.ग्रॅ. नत्र, ४० कि.ग्रॅ. स्फुरद आणि ७० कि.ग्रॅ. पालाश ही खते देणे आवश्यक आहे. पारंपारिक लागवड पद्धतीमध्ये स्फुरद व पालाश खतांच्या मात्रा व नत्राची अर्धी मात्रा लागवडीपूर्वी जमिनीची पूर्व मशागत करताना द्यावी. नत्राची राहिलेली अर्धी मात्रा दोन समान हप्त्यात द्यावी. पहिला हप्ता लागवडीपासून ४ -५ आठवड्यानंतर आणि दुसरा हप्ता गड्डे लागणे चालू झाल्यावर द्यावा. खतांची मात्रा दिल्यावर हलके पाणी द्यावे.\nजमिनीच्या रासायनिक पृथ:करण अहवालाप्रमाणे मॉलीब्डेनम आणि बोरॉन ही पोषणद्रव्ये फवारणी द्वारे किंवा जमिनीतून द्यावी. बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असल्यास खोड पोकळ होणे आणि गड्ड्याचा हिरवा रंग फिकट होणे ही लक्षणे पिकावर आढळून येतात याचे नियंत्रण करण्यासाठी लागवड झाल्यावर ३० दिवसांनी ४० आर जमिनीला १.६ कि.ग्रॅ. बोरॅक्स (सोडिअम ट्रेटा बोरेट) फवारावे किंवा जमिनीतून द्यावे. तसेच लागवड झाल्यावर ६० दिवसांनी पुन्हा ४० १ एकरला १.६ कि.ग्रॅ. बोरॅक्स द्यावे.\nमॉलिब्डेनम या सूक्ष्म द्रव्याच्या कमतरतेमुळे ब्रोकोली पानांच्या पाल्याची नेहमीसारखी वाढ न होता ती अरुंद व खुरटलेली दिसतात. झाडांचा शेंडा खुरटलेला राहतो व गड्डा भरत नाही. विशेषत: आम्लीय जमिनीत ही विकृती दिसून येते. नियंत्रणासाठी ४० आरला १.६ कि. ग्रॅ. अमोनियम किंवा सोडिअम मॉलिब्डेट जमिनीत मिसळून द्यावे अथवा फवारावे.\nआंतर मशागत - रोपांची पुनर्लागण झाल्य��पासून ३० दिवसांनी वाफ्यावरील/सरीमधील गवत तण काढून माती ३ - ४ से.मी. खोलीपर्यंत खुरप्याचे हलवून द्यावी. माती हलवितांना रोपांच्या बुध्यांना मातीचा आधार द्यावा म्हणजे ती कोलमडत नाहीत. शिवाय रोपांची वाढ जोमदार होते. पुन्हा २० -२५ दिवसांनी खुरपणी करून वाफे स्वच्छ तणविरहित ठेवावेत.\nकिड आणि त्यांचे नियंत्रण - १. काळी माशी (मस्टर्ड सॉफ्लाय) - लक्षणे - ही माशी पानांच्या पेशीत अंडी घालते. अंड्यातून निघालेल्या काळ्या रंगाच्या अळ्या कोवळ्या रोपांची पाने खातात. मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्यास पाने खाऊन फक्त शिरा शिल्लक राहतात. रोपांची वाढ खुंटते. रोपांचा शेंडा अळ्यांनी खाल्ल्यास रोपांवर गड्डा धरत नाही. एकंदरती उत्पादन बऱ्याच प्रमाणात घटते.\nउपाययोजना - नियंत्रणासाठी ०.०२ टक्के मॅलॅथिऑन किंवा क्विनालफॉस ०.०५ टक्के किंवा क्लोरोपायरीफॉस ०.०५ टक्के औषधांच्या १० - १२ दिवसांच्या अंतराने ३ ते ४ वेळा फवारण्या कराव्यात.\n२) मावा - लक्षणे - हिरव्या किंवा पांढऱ्या रंगाचे हे बारीक किडे पानातील अन्नरस शोषून घेतात. त्यामुळे पाने सुरकतल्यासारखी होऊन पिवळी पडतात. आणि वाळून जातात. उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. गड्ड्याची प्रत चांगली नसते.\nउपाययोजना - नियंत्रणासाठी ०.०५ टक्के मॅलॅथिऑन ५० इ. सी. किंवा अॅसिफेट ०.०१ टक्के किंवा निमअर्क ४ टक्के या औषधांच्या १० - १२ दिवसानंतर ३ ते ४ फवारण्या कराव्यात.\n३) चौकोनी ठिपक्यांचा पतंग (डायमंड ब्लॅकमॉथ) - लक्षणे - या किडीची अळी पानांच्या खालच्या बाजडूस राहून बिळे पडून पानांतील हरितद्रव्य खाते. मोठ्या प्रमाणावर किडीचा प्रादुर्भाव झाल्यास ही कीड पाने खाऊन पानांची अगदी चाळण करते. पानांच्या फक्त शिराच शिल्लक राहतात.\nउपाययोजना - नियंत्रणासाठी फेनव्हरलेट २० इसी ५० ग्रॅम ए. आय. प्रती हेक्टर या प्रमाणात १५ दिवसाच्या अंतराने फवारावे. तसेच रोपवाटिकेतील रोपांवर १० लिटर पाण्यात १२ मिली मोनोक्रोटोफॉस ३५ हब्ल्यू. एस. सी. किंवा २० मि.ली. क्विनालफॉस मिसळून फवारणी करावी.\nरोग आणि त्यांचे नियंत्रण -\n१) रोप कोलममडणे (डॅपिंग ऑफ) - लक्षणे - रोपे जमिनीच्या लगतच्या भागात कुजून अचानक कोलमडतात. हा रोग बुरशीमुळे होतो. उष्ण आणि दमट हवेत तसेच रोपवाटीकेत पाण्याचा निचरा चांगाला नसल्यास हा रोग लवकर होतो. जमिनीलगतचा भाग भुरकट, कठीण होऊन सुकतो.\nउपाययोजना - वाफ्यावर कॅप्टन किंवा फायटोलीनचे १० टक्के द्रावण झारीने दाट शिंपडावे. पाण्याचा योग्य निचरा होईल अशी काळजी घ्यावी.\n२) घाण्या रोग (ब्लॉक रॉट ) - लक्षणे - पानाच्या मुख्य आणि उपशिरामधल्या भागात पानाच्या कडा मरून इंग्रजी अक्षर V या आकाराचे पिवळे डाग दिसू लागतात. लागण झालेला भाग कुजून वाळून जातो. पानांच्या शिरा काळपट पडतात. झाडाच्या अन्न व पाणी वाहून नेणाऱ्या पेशी कुजून खोड, शिरा आतून काळ्या पडतात. असा भाग मोडून पाहिल्यास त्यातून काळपट द्रव निघतो आणि त्याला दुर्गंधी येते. रोपांना गड्डा धरत नाही व रोपे वाळून जातात.\nउपाययोजना -रोग प्रतिबंधक जातीची लागवड करावी. बी मर्क्युरीक क्लोराईडच्या द्रावणात (१ ग्रॅम औषध आणि १ लिटर पाणी या प्रमाणात) ३० मिनिटे भिजत ठेऊन नंतर सावलीत सुकवावे.\n३) करपा (ब्लेकस्पॉट ) - लक्षणे - हा बुरशीजन्य रोग आहे. पान देठ आणि खोडावर वर्तुळाकार किंवा लांब गोल डाग दिसू लागतात. हे डाग एकमेकांत मिसळून लागण झालेला भाग करपल्यासारखा काळपट दिसतो. जास्त दमट हवामानात गड्ड्यावर डाग दिसतात.\nउपाययोजना - रोगप्रतिकारक जातीची निवड करावी. डायथेन एम - ४५ हे औषध १ लिटर पाण्यात २ ग्रॅम या प्रमाणात फवारावे. २ - ३ फवारण्या १० ते १२ दिवसांच्या अंतराने कराव्यात.\n४) भुरी (पावडरी मिल्ड्यू) लक्षणे - या बुरशीजन्य रोगाची वाढ उष्ण आणि दमट हवामानात जोमाने होते. जून झालेल्या पानांवरील वरच्या भागात पांढरे ठिपके आढळून येतात. हे ठिपके मोठे होऊन पानांच्या दोन्ही खालील व वरील बाजूस पसरतात. पाने पिवळी पडून करड्या रंगाची होऊन वाळून जातात. उत्पादन कमी मिळते.\nउपाययोजना - कॅराथेन २ ग्रॅम १ लि. किंवा टोपास ४ मि. ली./१० लि. पाणी किंवा रूबीगन ३.५ मि. ली./१० लि. पाणी या प्रमाणात मिसळून ३ - ४ फवारण्या आलटून पालटून १० -१२ दिवसांच्या अंतराने कराव्यात.\n५) केवडा (डाऊनि मिल्ड्यू) - लक्षणे - पानांच्या वरील बाजूवर अनियमित आकाराचे पिवळ्या रंगाचे ठिपके आढळतात पानांच्या खालच्या बाजूससुद्धा रोगाटे चट्टे आढळून येऊन चट्ट्यावर पांढऱ्या गुलाबी रंगाची वाढ आढळते. फुलांचे दांडे वर येतात. गड्डा नासून जातो.\nउपाययोजना - डायथेन एम - ४५, २ ग्रॅम १ लि. किंवा रोडोमिल १.५ ग्रॅम /१ लि. पाणी ३ - ४ वेळा ७ - १० दिवसांच्या अंतराने फवारावे किंवा १ टक्का बोर्डो मिश्रण १० -१२ दिवसांच्या अंतराने फवारावे.\n��ाढणी - ब्रोकोलीचा गड्डा ६० ते ७० दिवसांत काढणीस तयार होतो. गड्ड्याचा व्यास ८ ते १५ सें.मी. असतानाच गड्डा काढावा. गड्डा घट्ट असून गड्ड्यातील कळ्यांचे फुलात रूपांतर होण्यापुर्वीच गड्डा काढणे आवश्यक आहे. गड्ड्याची काढणी सकाळी अथवा सायंकाळी करावी. तयार गड्डे साधारणपणे १५ सें.मी. लांबीचा दांडा ठेवून कापून घ्यावेत. प्रत्येक गड्ड्याचे वजन सरासरी ३०० ग्रॅम असणे आवश्यक आहे.\nउत्पादन - एकरी ८ ते ९ मे. टन उत्पादन मिळते. सरासरी विक्री दर रू. २५ ते ३५ प्रति किलोग्रॅम मिळतो.\nपॅकींग - गड्ड्याची काढणी झाल्यावर गड्ड्यांची आकारमानाप्रमाणे किंवा वजनाप्रमाणे प्रतवारी करून गड्डे स्वच्छ करावे. गड्डे छिद्रे असलेल्या कोरोगेटेड बॉक्समध्ये ३ किंवा ४ थरामध्ये अंदाजे ५ कि.ग्रॅ. पर्यंत भरावेत. पॅकिंगमधील बॉक्सेसमध्ये तापमान वाढल्यास गड्ड्यांचा हिरवा रंग पिवळट किंवा फिकट होऊन गड्ड्यांची प्रत कमी होते. असे गड्डे विक्रीस अयोग्य असतात.\nअशा रितीने ब्रोकोली भाजी पिकाची लागवड केल्यास कमी कालावधीत उत्तम नफा मिळतो. शेतकऱ्यांनी थोड्या क्षेत्रावर शाश्त्रोत्क तांत्रिक माहिती आत्मसात करून ब्रोकोली पिकाची लागवड करून आर्थिक दृष्टीने अधिक नफा मिळवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mazyanajretun.blogspot.com/2017/06/blog-post_28.html", "date_download": "2019-02-20T12:17:24Z", "digest": "sha1:LDXGCRETC62KUNUMZN7BMWF3CBZWEMMH", "length": 15469, "nlines": 81, "source_domain": "mazyanajretun.blogspot.com", "title": "गंपूच्या गोष्टी - जाहिरातींच वेड", "raw_content": "\nचांगली आणी वाईट : या दोनच बाजू असलेल्या गोष्टी; खरंतर खूप गूढ असतात कधीकधी. वाईटानं चांगुलपणाचं पांघरुन घ्यावं अन् चांगल्यावर वाईटाचं झाकण पडावं अश्यातली गत चांदीच्या मुलाम्यालाही भुलणारी माणसं आपण चांदीच्या मुलाम्यालाही भुलणारी माणसं आपण गोष्टींच्या मुळाशी जाऊन उकल करनं फार कंटाळवाणं वाटतं आपल्याला. जसजशी ती वस्तू मुलामा सोडून मुळ रंग दाखवायला लागते ; आपण फसवले गेल्याची प्रचिती आपल्याला येते. डोळे तर जन्मत: फुकटांतच मिळालेले असतात. कमवायची असते तीे फक्त नजर; चांगल्यातलं वाईट आणी वाईटातलं चांगलं ओळखायची पारखी नजर. @$m गोष्टींच्या मुळाशी जाऊन उकल करनं फार कंटाळवाणं वाटतं आपल्याला. जसजशी ती वस्तू मुलामा सोडून मुळ रंग दाखवायला लागते ; आपण फसवले गेल्याची प्रचिती आपल्याला येते. डोळे तर जन्मत: फुकटांतच मिळालेले असतात. कमवायची असते तीे फक्त नजर; चांगल्यातलं वाईट आणी वाईटातलं चांगलं ओळखायची पारखी नजर. @$m\nगंपूच्या गोष्टी - जाहिरातींच वेड\nमाझ्या घराला आता शांततेची सवय अजिबात नाही राहिलेली. दिवसभर युगचा दंगाच सुरु असतो नुसता. आणी जरा कुठे शांत शांत झालंच तर समजून जायचं हा गंप्या काहीतरी उचापती करतोय. आता तर काय उठसूट टपातल्या पाण्यातच जाऊन बसतो खेळत.\nआणी मग मी त्याला विचारलं \"अरे तू काय Hippopotamus आहेस का \nतर हा आपला हसतच सुटतो. काय अप्रूप वाटतं त्याला या 'हिप्पोपोटमसचं', बेंबीच्या देठापासून हसतंच सुटतो हा शब्द ऐकला की. त्याचं ते निखळ हसणं, त्यातले उत्कट भाव इतकं भारी वाटतं ना बघायला, बेंबीच्या देठापासून हसतंच सुटतो हा शब्द ऐकला की. त्याचं ते निखळ हसणं, त्यातले उत्कट भाव इतकं भारी वाटतं ना बघायला म्हणजे मला खरंतर रागवायचं असतं त्याच्या या पाणी उद्योगावर पण मी ते विसरुन त्याच्या हसऱ्या, गोबऱ्या-गालांवर आलेली चकाकी आणी त्यात मध्यभागी क्वचितच दिसणारी खळी यातच हरवते. खळखळून हसल्यावर डोळ्यांत आलेले थेंबभर आनंदाश्रू आणी त्या थेंबभर पाण्यामुळे चमकणारे डोळे बघतच रहावे. हि लहान मुलं हसतातच इतकी गोड ना की आपण विरघळतोच.\n'हिप्पोपोटमस' हा शब्द त्याने टिव्हीवर एका लहान मुलांच्या जाहिरातीत ऐकला. तेव्हापासून जेव्हा जेव्हा ऐकला तो खळखळून हसलाय. हो त्याला जाहिरातींच भयंकर वेड. कृष्णवेड्या गोपी जशा त्याच्या पाव्याचा मंजुळ स्वर कानी पडला की देहभान विसरून, हातातली कामं तशीच टाकून त्या आवाजाच्या दिशेने धावत निघायच्या तसाच हा जाहिरातीं चा आवाज ऐकला टिव्ही कडे पळत सुटतो. मला तर प्रश्न च पडतो नेहमी 'आता ह्या एवढ्याशा मुलाला कसं बरं कळतं जाहिरात सुरु झाली ते..\nजाहिराती इतका टक लावून बघतो कि त्या वेळी त्याला दगडभात जरी खायला घातला तरी तो चवीने खाईल. मीही त्याच्या या वेडाचा पुरेपूर फायदा करुन घेते मग. म्हणजे खाण्यापिण्याचे त्याचे खुप नखरे आहेत(आधी नव्हते पण आता खुप आहेत) म्हणून त्याच्यासाठी खास जाहिरातींचच चँनल लावून समोर बसवला कि मला हवं ते सगळं पौष्टिक त्याच्या पोटात ढकलता येतं. पण तेवढ्यासाठी मला दिवसभर त्याच्या त्या स्लीम-फिट-बेल्ट, कब्ज-अँसिडीटी चूर्ण आणी कालीसे गोरी होने का उपाय टाईपच्या जाहिराती बघाव्या लागतात. त्यातल्या त्यात लहान मुलांच��या जाहिराती लागल्या कि जरा बरं वाटतं, गंपू त्या लहान मुलांकडे बघत त्याच्यासारखंच नाचायला लागतो.ते टिव्हितलं बाळ त्याच्याशीच खेळत असल्यासारखं तो हातवारे करतो.\nमी आपली डोळेभरुन त्याच्या बाळलीला बघत एन्जॉय करते.\nआजोबांची लाडकी 'शोभनी'.कागदोपत्री 'शोभा' असलेल्या तिनेही ते नाव आणी तो हक्क फक्त तिच्या वडिलांसाठी खास राखीव ठेवलेला. बाजी-मोहित्यांच्या गावच्या ऐसपैस घरात वाढलेली माझी आई मुंबईतल्या या खुराड्यात कशी रुळली तिचं तिलाच ठाऊक पण आली तेव्हा या टिचभर जागेतल्या पत्र्याच्या खोपट्यालाही घरपण आणलं तिने. शिवणकाम, भरतकाम, विणकाम शिकली होती. याच कोशल्याचा पुरेपूर उपयोग केला तिने. लहानपणी माझ्यासाठी कितीतरी प्रकारची झबली, पेटीकोट शिवले. तिने विणलेलं गुलाबी रंगाचं स्वेटर-कानटोपी..,, माझ्यानंतर माझ्या भावंडांनीही वापरलं. मग हळुहळु वस्तीतल्या आजुबाजूच्या लोकांकडूनही कपड्यांची कामं तिला मिळायला लागली. तेवढाच संसाराला हातभार म्हणून तीही अगदी हौसेने करायची. एक कला जोपासण्याचं साधन म्हणून बघायची. कापड कापून उरलेल्या चिंध्या सुद्धा सांभाळून ठेवायची. पण त्या ठेवताना.., कुठे कशासाठी वापरायच्या हे तिचं-तिचं आधीच ठरलेलं असायचं. मग त्याची कुठे दुपटीच शिव, कुठे पँचवर्कवाले पडदे, झालरीवालं उशीचं कव्हर,…\nआईची रेसिपी - गुलगुलं\nनुसतं नाव वाचूनपण गुदगुल्या व्हाव्यात असा मस्त पदार्थ.\nशाळेत असताना शनिवारच्या, दहा मिनिटांच्या मधल्या सुट्टीत खाण्यासाठी मला डब्यात दिलं जाणारं हे 'गुलगुलं'.\nगव्हाच्या पिठात अंदाजानेच गूळ, चवीपुरतं मीठ आणी आवडत असेल तर वेलची पूड घालून सरसरीत भिजवून (डोश्याच्या पिठापेक्षा जरा जाडसर) पळीने तव्यावर सोडायचं, हलकंच पसरवायचं. मध्यम आचेवरच चांगलं भाजलं की पलटून दूसरी बाजू भाजायची. तुप लावून पुन्हा दोन्ही बाजु खरपूस होईस्तोवर भाजायच्या. आणी चहासोबत नाहीतर कधी नुसतं कोरडंच खायला घ्यायचं.\nलहानपणी आई एकीकडे गुलगुलं बनवायला घ्यायची नी आम्ही भावंड चुलीपुढेच गरम गरम खायला बसायचो. शाळेच्या डब्यात, मित्र-मैत्रिणीला आवडतं म्हणून एखादं जास्तीचं भरुन घ्यायचं. नेहमीच्या चपाती-भाजीच्या डब्यापेक्षा हा जरा वेगळा प्रकार बरा वाटायचा.\nबनवायलाही सोपा, कमी वेळात होणारा आणी चवीला वेगळा म्हणून मलाही आवडणारा हा पदार्थ अधनं-मधनं मी माझ्या १० महिन्याच्या लेकासाठी बनवते. गुळाच्या चवीमुळे त्यालासूद्धा खुप आवडतं. त्याला खाता यावं म्हणून जरा मऊच ठेवते.\nगंपूच्या गोष्टी - माझा छकुला effects\nलहान मुलांच एक बरं असतं..,त्यांच्यातल्या त्यांच्यात फार पटकन मैत्री होते अगदी नाव-गाव माहिती नसेल तरीही, समोरचा त्यांच्या 'लहान' या कॅटेगरीत बसला की झाली मैत्री. युगने सुद्धा आपल्या चिंटुर-पिंटुर मित्र-मैत्रीणींच एक मित्रमंडळ बनवलंय. त्यात सगळ्यामध्ये कच्चा लिंबू म्हणून याचीच दादागिरी. त्यांच्या दंग्याला कंटाळून कोणा एकालाही ओरडा दिला तरी सगळचे दोन मिनिटांच मौन पाळल्या सारखं शांत बसतात. शिवाय ओरडणाऱ्या व्यक्तीला आमच्या धुसफुस्या युगच्या जळजळीत कटाक्षाचा सामनाही करावा लागतो. युग आपल्या मित्रांच्या,टिव्हीतल्या लहान मुलांच्या आणी खेळण्यांच्याही बाबतीत बराच प्रोटेक्टीव्ह वगैरे वागतो. असं म्हणतात की लहानमुलांची भावनिक नाळ एकमेकांशी जुळलेली असते. याच अंगाचं एक उदाहरण/ एक किस्सा.\nमी याआधीही सांगितले त्याप्रमाणे युगला टिव्हीवरल्या जाहिराती आणी मराठी गाण्यांचं प्रचंड वेड. त्यात आता कार्टून्स, बेबी-राईम्सचे व्हिडिओज आणी लहान मुलांचे चित्रपटसुद्धा ऍड झालेत. कालच मी आणी 'युग', मराठी चैनलवर 'महेश कोठारें'यांचा 'छकुला' बघत होतो. त्यातला 'आद…\nगंपूच्या गोष्टी - जाहिरातींच वेड\nगंपूच्या गोष्टी - गंपूबाळ आणी उकडीचे मोदक\nगंपूच्या गोष्टी - गंपूचा योगाभ्यास\nअनुभवाची फजिती - कोंबडीचे भूत \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/1861", "date_download": "2019-02-20T12:25:53Z", "digest": "sha1:NTWMAF3KV4A6EMS6P5C4VTMVAPBXA6U4", "length": 86645, "nlines": 283, "source_domain": "mr.upakram.org", "title": "ज्ञानाचे स्वरुप , पातळी व त्यानुसार सुचवलेले पाठ्यपुस्तकातील बदल | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nज्ञानाचे स्वरुप , पातळी व त्यानुसार सुचवलेले पाठ्यपुस्तकातील बदल\nज्ञानाचे स्वरुप , पातळी व त्यानुसार सुचवलेले पाठ्यपुस्तकातील बदल\nहया लेखाचे उद्दीष्ट्य एक विचार मांडणे आहे . त्या विचारामागील भुमिका स्पष्ट व्हावी ह्या हेतूने सर्वप्रथम :\n१ . ज्ञान कशास म्हणता येईल ते विचार व्यक्त केले आहेत\n२ . ज्ञानाचे स्वरुप मांडले आहे , त्यातील कक्षा स्पष्ट केल्या आहेत\n३ . ज्ञान आत्मसात करण्याच���या विवीध पातळ्यांचा विचार मांडला आहे ( ब्लूम्स टॅक्सॉनमीच्या आधारे )\n४ . शेवटी , वरील विचारांचा वापर करुन काही सुचना मांडल्या आहेत . त्या सुचना पाठयपुस्तकाशी संबंधीत आहेत जेणे करुन शिक्षकांच्या वेळेची बचत होणे अपेक्षित आहे व विद्यार्थ्यांचा शालेय शिक्षणाचा पाय आणखी मजबूत होणे अपेक्षित आहे .\nज्ञानाची व्याख्या करणे तितकेसे सोपे नसले तरी आपल्याला प्रयत्न करता येईल व ह्यालेखाचा आशय समजण्यासाठी त्या व्याख्येचा वापर करता येईल ह्या उद्देशाने पुढील व्याख्या केली आहे .\nमानव नवे ( प्राथमिक स्वरुपाचे ) ज्ञान स्पर्ष , वास , दृष्टी , चव , ध्वनी , अशा इंद्रियांनी मिळवतो . हे नवे ज्ञान त्याच्या मेंदूतील आधीच साठवलेल्या माहितीशी सांगड घालता येत असेल तर त्याची साठवण त्या आधीच्या माहितीच्या नात्याने , अनुषंगाने , बरोबरीने करतो .\nप्राथमिक स्वरुपात साठवलेल्या ज्ञानाचा क्रमाक्रमाने विकास होतो . व ते अधिकचे , वाढीव ज्ञान आधिच्या ज्ञानाच्या बरोबरीने साठवले जाते . ह्या अशा ज्ञानाचे विश्लेषण केले असता , त्यात आपल्याला वेगवेगळे परिमाणं ( मापं / प्रकार ) दिसतात - हे ज्ञानाचे स्वरुप एखादी उतरंड नव्हे . एकाच वेळी आपण अनेक स्वरुपाचे ( परिमाणाचे ) ज्ञान उघड करु शकतो .\n१ . तथ्य ( फॅक्ट ), उदा . एव्हरेस्टची उंची ८८६८ मी . आहे\n२ . संकल्पना ( कॉन्सेप्ट ), उदा . व्याख्या , वेगवेगळ्या कल्पनातील साम्ये अथवा फरक , एखादा नियमही ( सिद्धांत ) कल्पना असतो . ह्याचे आणखी एक उदाहरण म्हणजे , मिटींगला \" शोभतील \" असे कपडे घालावेत आणि ही कल्पना कालानुसार , स्थळानुसार बदलते . ( एव्हरेस्टची उंची अशी संकल्पनेने बदलत नाही , म्हणून ते तथ्य \n३ . पद्धत ( प्रोसीजर ) उदा . गणित सोडवण्याची , गाडी सुरु करण्याची . पद्धत ही अनेक पायऱ्यांनी बनते , ती पुन्हा - पुन्हा त्याच क्रमाने करता येते .\n४ . संरचना ( मॉडेल ) उदा . परिक्षा कशी घ्यावी , उत्तरपत्रिका कशा तपासाव्यात . संरचना आपल्याला मार्ग दाखवते .\n५ . अभिसंरचना ( मेटामॉडेल ) उदा . संरचना कधी व कशी तयार केली म्हणजे ती अडचण सोपी करु / सोडवू शकेल , संरचनेचे घटक काय असावेत हे समजणे\n६ . कौशल्य उदा . मी \" अशा \" रितीने उत्तम चित्र काढू शकते . अशा - इतरांपेक्षा वेगळ्या व अधिक परिणामकारकतेने - ते कसे हे माहित असणे\n७ . निवडकौशल्य ( व त्यावर असलेला आत्मविश्वास ) उदा . मी आजपर्यंत तोरण्यावर गेलो नाहीए पण मला गडावर जाण्याचे अनेक मार्ग ऐकिव अथवा पुर्वानुभवाने माहिती आहेत , मी ह्याच वाटेचा वापर करेन\n८ . विचारसंरचना ( ह्याला अनुभव असेही म्हणता येईल पण ते तितकेसे सुसंगत वाटत नाही ) ( मेटाकॉग्निशन ) उदा . मी ह्यावर कसा आणि काय विचार केला पाहिजे - की जेणेकरुन समोरील प्रश्नाची उकल होईल - की जेणेकरुन समोरील प्रश्नाची उकल होईल तोरणावर जायचे मला १० मार्ग माहिती आहेत , त्यातील योग्य तो कसा निवडावा \nवरील ज्ञानपरिमाणं एखादी व्यक्ति कशी वापरते ते पाहूया . एक कॅप्टन हा विचार करतो आहे असे समजा -\n\" शत्रूचे ६८ सैनिक त्या टेकडीमागे आधुनिक शस्त्रांनी सज्ज आहेत . माझ्याकडे प्रशिक्षित ३४ सैनिक आहेत . रात्रीच्या वेळी सैन्याची लढण्याची क्षमता व तयारी बऱ्याचदा कमी असते . मी सगळ्यांना संध्याकाळी ७ वाजता बोलावून घेऊन सर्व - सज्जतेची चाचणी घेईन व कमतरता भरुन काढेन . वरुन होकार मिळताच आम्ही तिन तुकड्यात विभागून चाल करु . नेहमीप्रमाणे दर एक तासाने मी रेडिओने मुख्यालयाला खबर देत राहीन . अशा सज्ज आणि तुलनात्मक संख्येने जास्त असलेल्या शत्रूवर घाव कसा घालायचा हे उजळणी करत असतांनाच असे वाटतेय की , प्रत्येक तुकडीच्या लिडरला विचारावे की , ज्ञात मार्गांशिवाय आणखी काही नव्या कल्पना त्यांच्याकडे आहेत का . मलाही काही सुचतेय तेही त्यांच्यासमोर मांडावे असे वाटतेय ; वर्षीपुर्वी असेच काहीसे करुन आम्ही शत्रूला चकीत केले होते . चाल आधी कोणी करायची , कोणत्या शस्त्रांचा वापर काळजीपुर्वक करायचा हे ठरवून घेणेही आवश्यक आहे . ते कसे ठरवावे हे मला अंधुकसे दिसतेय पण खात्री वाटत नाहिए .\"\nवरील आठही ज्ञानपरिमाणं तुम्हाला ह्या विचारात स्पष्टपणे दिसतील . हे ज्ञानाचे स्वरुप लहान मुलातही दिसते फक्त त्यांच्या स्वरुपाची कक्षा वयस्कर व्यक्तिच्या कक्षेच्या तुलनेने बरीच लहान असते . परंतू ते स्वरुप आकारायला सुरुवात केव्हाच झालेली असते . ( काय केले म्हणजे बाबा मला नवे खेळणे आणून देतील मी मोठ्यापणी पायलट होणार .. वगैरे ).\nज्ञान कशाला म्हणता येईल ह्याची कल्पना आल्यावर आपण पुढील मुद्द्याकडे वळू शकतो . पुढचा मुद्दा आहे तो पंचेन्द्रीयांनी प्राथमिक स्वरुपात मिळवलेल्या ज्ञानाचे परिमाण कसे वाढवायचे ह्याचा . ह्यालाच आपण \" शिक्षणपद्धत \" म्हणू शकतो .\nज्ञान संपादनाच्या पायऱ्या ( पातळ्या )\nअसे ��्हणले जाते की , आपण तासभर एखादी कृती ऐकली , पाहिली की , ती कृती संपायच्या आत त्यातील ४० % ज्ञान आपण विसरलेलो असतो . दुसऱ्या दिवशी , पुढील आठवड्यात , महिन्यात टप्प्याटप्प्याने सर्व कृती विस्मरणात जाऊ शकते . ( मला ह्या क्षणी हे आठवतेय , \"\"Tell me, and I will forget. Show me, and I may remember. Involve me, and I will understand.\" Confucius, circa 450 BC\")\nज्ञान कायमस्वरुपी स्मरणात ठेवण्यासाठी ते ज्ञान ह्या टप्प्यातून जावे लागते :\n१ . आठवणे : एखादी गोष्ट ( तथ्य ) स्मरणात राहण्यासाठी ती समजणे आवश्यक नसते . ( उदा . बालवाडीतील मुलांनी घोकलेल्या नर्सरी ऱ्हाइम ).\n२ . समजणे : एखादी गोष्ट समजली की , ती आपल्याला स्वतःच्या शब्दात सांगता येते . त्याची उदाहरणे देता येतात , त्याचे सुपरिणाम / दुष्परिणाम सांगता येतात\n३ . वापर : वापर केला तर समज अधिक भक्कम होते तसेच समजले तरच बाहेरील जगात त्या ज्ञानाचा वापर करता येतो . नुसत्या \" सांगता \" येण्यापेक्षाच्या वरच्या पातळीत जाता येते .\n४ . चिकित्सा ( उहापोह , पडताळणी , कसोटी ): चिकित्सा करणे म्हणजेच एखादी गोष्ट योग्य रीतीने विभागून / छेदून , प्रत्येक भागाचा स्वतंत्रपणे विचार करुन त्यांचा एकमेकांशी संबंध लावता येतो .\n५ . तुलना : फायदे / तोटे , चांगल्या / वाईट बाजू , त्या गोष्टीच्या स्वरुपाशी तुलना अथवा इतर पण संबंधीत गोष्टीशी तुलना करता येते\n६ . नवनिर्माण : जेव्हा एखादी नवी कृती जन्माला येते त्यास आधीच्या ज्ञानाचा पाया असतो .\nआठवता येणे ह्या स्थितीपासुन नवनिर्माणाच्या स्थितीपर्यंत जाण्यासाठी काही सर्वमान्य पायऱ्या वापराव्या लागतात , वेळ द्यावा लागतो . ह्या लेखाच्या महत्वाच्या टप्प्याकडे वळण्याआधी , ज्ञानाचे स्वरुप व ज्ञान आत्मसात करण्याच्या पायऱ्या ह्यावर क्षणभर घुटमळून पुढे जाऊ . त्यासाठी मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो -\nअ ) एखादे मुल हुषार किंवा ढ कसे ठरते ( आयएम्पी : ज्ञानाची कक्षा , स्वरुप , अस्तित्वातच नसणे व असणे )\nब ) मानवाला शिकवता येते का की तो सतत स्व - शिक्षण करतो की तो सतत स्व - शिक्षण करतो ( आयएम्पी : पंचेंद्रिये )\nक ) तुमच्या पाठ्यपुस्तकांची ( शाळा , महाविद्यालयातील ) तुम्हाला आठवण येत असल्यास त्यात ज्ञान आत्मसात करण्याच्या पायऱ्या तुम्हाला दिसल्या का \nड ) थेअरी म्हणजे काय ती कोणी तयार केली ती कोणी तयार केली ती तयार करणाऱ्यांनी कोणते शिक्षण घेतले होते ती तयार करणाऱ्यांनी कोणते शिक्षण ���ेतले होते कोणती पुस्तके वापरली होती \nशिक्षणसंस्थेतील शिक्षण व ज्ञान संपादनाच्या पातळ्या\nशेवटच्या प्रश्नातील पुस्तकांचा धागा पकडून पुढील मुद्द्याकडे वळुया . शिक्षणसंस्थेत आपण बालवाडी , प्राथमिक .. अशा टप्प्यांनी शिकत पुढे जातो . शिक्षणसंस्थेतील शिक्षणाचे मुख्य उद्दीष्ट्य मानवाचे ज्ञानाचे स्वरुप निर्माण ( ज्ञानकक्षा ) करणे हे आहे असे गृहीत धरले तर ते स्वरुप घडवण्यासाठी आपण शिक्षणसंस्थेत जातो . पण शिक्षणसंस्थेत घडल्या जाणाऱ्या ज्ञानकक्षा ठराविक विषयांच्या असतात - गणित , भाषा , शास्त्र , संस्कार ( इतिहास ). हा पुढील शिक्षणाचा पाया असतो जो वापरुन आपण महाविद्यालयातील वेगवेगळ्या अभ्यासक्रमांच्या इमारती रचणार असतो . शिक्षणसंस्थेव्यतिरीक्त आपण घरी , समाजात , प्रवासात , ई वेगवेगळ्या ज्ञानकक्षा मनाप्रमाणे स्वीकारतो , नाकारतो . त्यामुळेच प्रत्येकाचे ज्ञानाचे स्वरुप वेगवेगळे असते .\nदहावी पर्यंत सगळ्यांना समान विषय असल्यामुळे ह्या लेखासाठी पुढील चर्चेत हाच काळ संदर्भलेला आहे .\nज्ञानकक्षेचा पाया मजबूत होण्यासाठी ज्ञान आत्मसात करण्याची क्रिया परिणामकारक असावी लागते . वरील ६ पैकी पहिल्या ३ टप्प्यांतून ज्ञान गेले नाही तर ते लक्षातही राहणार नसते . बऱ्याचशा शिक्षणसंस्थेत ३ ऱ्या टप्प्याच्याही वर मुलांना जाता यावे म्हणून वादविवाद स्पर्धा , नाटयकला इ कला , खेळ , सहली , गॅदरींग , व्यवसाय , विज्ञानप्रयोग , प्रदर्शने , असे अनेक उपक्रम आखते . त्यातील काही उपक्रमांतील सहभाग ऐच्छीक असतो व काही वेळा मर्यादीत ठेवावा लागतो . त्यामुळे सगळ्यांनाच \" तो \" टप्पा पार पाडता येत नाही . काही उपक्रमात त्या - त्या वर्षीच्या पाठ्यपुस्तकातील अपेक्षित ज्ञानकक्षा रुंदावण्याच्या दृष्टीने प्रयत्न केलेला असतो तर काही वेळा कोणताही संबंध नसु शकतो .\nअशा क्रियेतून मुलांना नेतांना ज्ञान आत्मसात करण्याची पहिल्या ३ टप्प्यातील क्रिया अतिशय परिणामकारक व्हावी असे वाटते . कारण ते टप्पे पाठ्यपुस्तकातून घडवून आणायचे असतात व त्या क्रियेत सगळ्यां विद्यार्थ्यांचा सहभाग असतोच असतो . त्या पलिकडील टप्पे शाळातील विविध उपक्रमाद्वारे व शाळेतर माध्यमातून मिळवायचे असतात . पण ते मिळवतांना त्यात सगळ्यांचा समान सहभाग नसतो आणि म्हणूनच पहिले ३ टप्पे मी पाया मजबूत करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे मानतो\nपाठ्यपुस्तके , ३ टप्पे आणि शिक्षक\nपाठ्यपुस्तके व ३ टप्पे ह्यांचा संबंध आपण पाहिला . ह्या ३ टप्प्या्तून ज्ञान समृद्ध करण्यासाठी आणखी एक दुवा असतो तो म्हणजे शिक्षक शिक्षकाला पाठयपुस्तकाच्यानुसार शिकवणे नियमानुसार क्रमप्राप्तच असते . ते पुस्तक शिकवण्याकरता व शिकवणे परिणामकारक आहे की नाही हे पाहण्याकरता किती \" तास \" प्रत्येक शिक्षकाला दर महिन्यात मिळतात हे पहाणे फार महत्वाचे आहे . खरे म्हणजे असलेला वेळ पुरतो की नाही व त्या वेळेत परिणामकारक शिक्षण विद्यार्थ्यांना मिळते की नाही ह्या विषयावर मी भाष्य करु शकणार नाही . पण असलेल्या वेळाचा पूर्ण फायदा मिळण्यासाठी शिक्षकासाठी त्याच विषयांची खास पाठ्यपुस्तके असावीत .\nशिक्षकाकडून प्रत्येक विषयाचे लेसन प्लॅन बनवणे अपेक्षिले जाते . पाठ्यपुस्तक जर सगळ्या शाळांना समान असेल तर प्रत्येक शाळातील शिक्षक आपापल्या पद्धतीने प्लॅन बनवतांना त्यांना असे मॉडेल द्यावे की , त्यांना त्यांचा वेळ त्यात खर्च करण्यापेक्षा शिकवण्याच्या प्रक्रियेवर देता येईल . प्लॅनमधील व्हेरिअशन कमी होईल . हे मॉडेल करतांना खालील सुचना द्याव्याशा वाटतात .\n१ . कोणत्याही एका विषयाचे ( गणित सोडून ) उदाहरण घेऊ . एका पुस्तकात उदा . १० धडे आहेत व त्यात सगळे मिळून १०० तथ्ये ( फॅक्ट ), पद्धती , संरचना आहेत . ह्यांना आपण १०० उद्दीष्ट्ये म्हणू . अर्थातच ह्यातील काही उद्दीष्ट्ये फक्त आठवणे ( उदा . कुप्रसिद्ध सनावळ्या ) तर काही समजणे तर काही वापर करणे अशा वेगवेगळ्या ज्ञान आत्मसात करण्याच्या पातळीवर नेणे आवशक आहे . त्यासाठी ते शिक्षकाला कळण्यासाठी ती १०० उद्दीष्ट्ये ज्ञान आत्मसात करण्याच्या पातळीला संलग्न करावीत व पाठ्यपुस्तकात नमुद करावीत . ( उदा . उद्दीष्ट्य १ : समजणे , उद्दीष्ट्य २ : आठवणे , उद्दीष्ट्य ३ : वापर , ई ). लेसन प्लॅनला ह्याचा फायदा होईल . व शिक्षकाने काय प्रश्न विचारले पाहिजेत ते ही ठरवता येईल ( हे आपण पुढे पाहूच ).\nजर एखादे उद्दीष्ट्य \" आठवणे \" ह्या ज्ञान आत्मसात करण्याच्या पातळीला नेणे अपेक्षित असेल व ते \" वापर \" ह्या ज्ञान आत्मसात करण्याच्या पातळीला शिकवले / परिक्षीले जाते आहे तर ते चूक आहे . त्याच प्रमाणे एखादे उद्दीष्ट्य \" समजणे \" ह्या ज्ञान आत्मसात करण्याच्या पातळीला नेणे अपेक्षित असेल व ते फ��्त \" आठवण \" लाच शिकवले / परिक्षीले जाते आहे तर ते चूक आहे .\nही सुविधा पाठ्यपुस्तकातून शिक्षकांना मिळाली तर त्यांना लेसन प्लॅन बनवणे तर सोपे जाईलच (किंबहुना तो तर शिक्षकांसाठीच्या) पाठ्यपुस्तकातच दिलेला असावा. शिक्षकाला आपली कल्पनाशक्ती वापरता यावी ह्यासाठी त्यांनी त्यांचा लेसन प्लॅन खालील प्रमाणे बनवावा. ह्यात त्यांना कोणते उद्दीष्ट्य कोणत्या पातळीवर न्यायचे आहे हे डावीकडे लिहावे. ज्ञानपातळी प्रमाणे प्रश्न तयार करावे. हे प्रश्न त्यांनी वर्गात धडा शिकवतांना विचारावेत अथवा परिक्षेत वापरावेत. येथे शिक्षकांचा वेळ लेसन प्लॅन बनवण्यात न जाता , चांगले प्रश्न निर्माण करण्याकडे दिल्यामुळे शाळेची एक अशी प्रश्नपेढी तयार होईलच व शिक्षकांच्या वेळेची अधिकाधिक बचत होईल. अशा प्रश्नांच्या माध्यमातून शिकवण्यातही काही प्रयोग करुन पहाता येतील- उदा. ओपन बूक लर्निंग.\nखालील तक्त्यातील धडा १: उद्दीष्ट्य क्र. 01 हे चांगले आत्मसात केले गेले आहे की नाही हे पाहण्यासाठी शिक्षक काही प्रश्न तयार करतील ते प्रश्न निरसन झाले की , ते उद्दीष्ट्य गाठले असे समजता येईल. एखादे उद्दीष्ट्य तपासतांना योग्य त्या ज्ञानपातळीचेच प्रश्न तयार करतांना कोणतीही शंका राहणार नाही. प्रत्येक शाळांमधील प्रत्येक शिक्षकातील शिकवण्याच्या पद्धतीत एक प्रकारची लय येईल. ते एकमेकांशी संवाद साधू शकतील (उदा. मराठीशब्द.कॉम सारख्या माध्यमातून प्रश्नांची देवाण-घेवाण , ई). विद्यार्थ्यांना शंका राहणार नाही की आपला पाया मजबूत राहण्यासाठी मी कोणते उद्दीष्ट्य कोणत्या पातळीपर्यंत शिकायचे आहे. त्यामुळे त्यांच्यातील भ्रम नाहिसा होऊन त्यांच्यातही एक लय येऊ शकेल. वरच्या वर्गातील विद्यार्थी खालच्या वर्गात शिकवू शकतील/प्रश्नांची उत्तरे देऊ शकतील (की ज्याने त्यांचा पाया आणखी मजबूत होउ शकेल.).\nज्ञानपातळी : माहिती आठवता येणे\nकोणी , काय , कधी , कुठे , कसे , सांगा\n( उदा. मतलई वारे म्हणजे काय ते सांगा )\nप्रश्नांतील क्रियापदे कोणती असावीत \nक्रियापदे: सांग , यादी बनव , समजाव , नातं सांग , शोध , लिही , नाव दे (काय म्हणतात ते सांग) , व्याख्या सांग\n... तेथे काय घटना घडली ते सांग\nहे का झाले ते सांग\nह्याचा अर्थ काय ते सांग\nधडा १: उद्दीष्ट्य क्र. 01\nधडा १: उद्दीष्ट्य क्र. 09\nधडा १: उद्दीष्ट्य क्र. 99\nस्वतःच्या शब्दांत सांगता येणे , माहितीच्या स्रोतातून हवे त्याची अचूक निवड करता येणे\nप्रश्नांतील क्रियापदे कोणती असावीत \nक्रियापदे: समजावून सांग , व्याख्या विस्तृत कर , सारांश तयार कर , चर्चा कर , फरक सांग , अंदाज कर , भाषांतर कर , तुलना कर , विस्तार करुन सांग\nतुझ्या शब्दात सांग , ह्या माहितीचा सारांश तयार कर\n.. ह्याच्या पुढे काय होईल ह्याचा अंदाज बांध\n... तुझे विचार सांग \n.... ह्यातील मध्यावर्ती कल्पना काय आहे \nह्या घटनेतील मुख्य दुवा कोण होता/आहे \nह्यातील फरक सांगू शकशील का \nह्याचे एखादे उदाहरण देऊ शकशील का \nह्याची व्याख्या करु शकशील का \nधडा १: उद्दीष्ट्य क्र. 22\nधडा १: उद्दीष्ट्य क्र. 56\nधडा १: उद्दीष्ट्य क्र. 72\nसौरौउर्जेचा वापर ...ह्यासाठी केला जाऊ शकतो का तसेच आणखी काय उदाहरणे देता येतील \nप्रश्नांतील क्रियापदे कोणती असावीत \nक्रियापदे: ( गणित) सोडव , ( सिद्ध करुन) दाखव , वापर , दाखले दे , तयार कर , पुर्ण कर , चालव , परिक्षा घे , गट तयार कर\n... ह्याचा आणखी एखादा दाखला देता येईल का \nहे (वेगळ्या परिस्थितीत) घडू शकते का \nह्यांचे ...असे वेगवेगळे गुणात्मक गट तयार कर\nह्यात काय बदल तुला करावे लागतील जर...\nही पद्धत तुला इतर कोणत्या (तुझ्या स्वतःच्या बाबत) ठिकाणी वापरता येईल \nतु कोणते प्रश्न विचारशील \nह्या माहितीच्या आधारे तू एखादी रीत तयार करु शकशील का \nही माहिती उपयोगाची आहे का जर...\nधडा १: उद्दीष्ट्य क्र. 25\nधडा १: उद्दीष्ट्य क्र. 48\nसुन्दर. पण वाचल्यावर वाटते की ही सुरवातच आहे. तसे असेल तर पुढचे भाग लवकर येऊ द्यात.\nमी मात्र ही पद्धत वापरतो.\nवाचल्यावर वाटते की ही सुरवातच आहे\nहो, पण त्यास निश्चितपणे टाकलेले एक पाऊल म्हणता येईल. पुढील लेख ह्यावर काय प्रतिक्रिया येतात (येथीलच नव्हे तर इतरांचाही), त्यावर अवलंबून असेल. मी मात्र ही पद्धत वापरतो.\nलेखाचा आवाका फारच मोठा आहे. मांडणी पद्धतशीर टप्प्यांनी गेल्यामुळे मुद्देसूदपणा प्रगतिशील झाला आहे. उत्तम.\n (याविषयी लेखकाने अन्य संकेतस्थळावर उपधागा सुरू केला आहे.) यात ज्ञानशास्त्राचा (एपिस्टेमॉलॉजी शास्त्राचा) आढावा घेतला आहे.\nअन्यत्र लेखकाने असे काही म्हटले आहे - प्राथमिक माहिती ज्ञानेंद्रियांमधून मिळते. याबद्दल मी जवळजवळ पूर्णतः सहमत आहे. (काही महत्त्वाची माहिती उपजत असते, तेवढा अपवाद - त्या उपजत ज्ञानाशिवाय जीवनही अशक्य झाले असते. उदाहरणार्थ - तान्हा बाळाचे दूध मागण्याचे, ओढण्याचे, घोट पिण्याचे कौशल्य.)\nमात्र ज्ञानाचे लेखात ८ प्रकार सांगितले आहेत, ते मला फारच बोजड वाटतात. साधारणपणे मला कुठल्याही प्रकारात 'क्ष', 'अधि-क्ष', 'अधि-अधि-क्ष' वगैरे प्रकार आवडत नाहीत - बोजड वाटतात. (इतकेच काय इन्फिनिट रिग्रेसमुळे तयार होणार्‍या अगणित संकल्पना त्रासदायक वाटतात.)\n३. पद्धत (प्रोसीजर), ४. संरचना (मॉड्ल), ५. अधिसंरचना (मेटामॉडेल) म्हणजे नेमके वेगवेगळे काय आहे जर मला उदाहरणे समजावून दिलीच, तर मी म्हणेन की \"मेटा-मॉडेल\" पाशी कशाला थांबावे जर मला उदाहरणे समजावून दिलीच, तर मी म्हणेन की \"मेटा-मॉडेल\" पाशी कशाला थांबावे जरा विचार करून \"मेटा-मेटामॉडेल\" असेही आपल्याला सापडेल. (बहुधा क्र. ८ - विचारसंरचना जरा विचार करून \"मेटा-मेटामॉडेल\" असेही आपल्याला सापडेल. (बहुधा क्र. ८ - विचारसंरचना\nलेखकाने सैन्याधिकार्‍याच्या विचारधारेचे उदाहरण सांगितले हे फार चांगले. पण त्या उदाहरणातील प्रत्येक वाक्यापुढे कंसात १-८ आकडे द्यायला हवे होते. त्यातील कित्येक वाक्ये कुठल्या प्रकारच्या ज्ञानात मोडतात हे मला समजत नाही.\nशत्रूचे ६८ सैनिक त्या टेकडीमागे आधुनिक शस्त्रांनी सज्ज आहेत (क्र १). माझ्याकडे प्रशिक्षित ३४ सैनिक आहेत (क्र १). रात्रीच्या वेळी सैन्याची लढण्याची क्षमता व तयारी बऱ्याचदा कमी असते (क्र १ की २). मी सगळ्यांना संध्याकाळी ७ वाजता बोलावून घेऊन सर्व - सज्जतेची चाचणी घेईन व कमतरता भरुन काढेन (). मी सगळ्यांना संध्याकाळी ७ वाजता बोलावून घेऊन सर्व - सज्जतेची चाचणी घेईन व कमतरता भरुन काढेन ( काही करण्याची इच्छा म्हणजे कुठल्या प्रकारचे ज्ञान काही करण्याची इच्छा म्हणजे कुठल्या प्रकारचे ज्ञान येथे ३ किंवा ४ किंवा ५ अपेक्षित आहे का येथे ३ किंवा ४ किंवा ५ अपेक्षित आहे का). वरुन होकार मिळताच आम्ही तिन तुकड्यात विभागून चाल करु (). वरुन होकार मिळताच आम्ही तिन तुकड्यात विभागून चाल करु ( काही करण्याची इच्छा म्हणजे कुठल्या प्रकारचे ज्ञान काही करण्याची इच्छा म्हणजे कुठल्या प्रकारचे ज्ञान येथे ३ किंवा ४ किंवा ५ अपेक्षित आहे का येथे ३ किंवा ४ किंवा ५ अपेक्षित आहे का). नेहमीप्रमाणे दर एक तासाने मी रेडिओने मुख्यालयाला खबर देत राहीन (क्र. ३). नेहमीप्रमाणे दर एक तासाने मी रेडिओने मुख्यालयाला खबर देत राहीन (क्र. ३). अशा सज्ज आणि तुलनात्म��� संख्येने जास्त असलेल्या शत्रूवर घाव कसा घालायचा हे उजळणी करत असतांनाच असे वाटतेय की , प्रत्येक तुकडीच्या लिडरला विचारावे की , ज्ञात मार्गांशिवाय आणखी काही नव्या कल्पना त्यांच्याकडे आहेत का (). अशा सज्ज आणि तुलनात्मक संख्येने जास्त असलेल्या शत्रूवर घाव कसा घालायचा हे उजळणी करत असतांनाच असे वाटतेय की , प्रत्येक तुकडीच्या लिडरला विचारावे की , ज्ञात मार्गांशिवाय आणखी काही नव्या कल्पना त्यांच्याकडे आहेत का (). मलाही काही सुचतेय तेही त्यांच्यासमोर मांडावे असे वाटतेय (). मलाही काही सुचतेय तेही त्यांच्यासमोर मांडावे असे वाटतेय (); वर्षीपुर्वी असेच काहीसे करुन आम्ही शत्रूला चकीत केले होते (क्र. १ - तथ्य); वर्षीपुर्वी असेच काहीसे करुन आम्ही शत्रूला चकीत केले होते (क्र. १ - तथ्य). चाल आधी कोणी करायची , कोणत्या शस्त्रांचा वापर काळजीपुर्वक करायचा हे ठरवून घेणेही आवश्यक आहे (क्र २ संकल्पना, ३ पद्धत, ४ संरचना, ५ अधिसंरचना की ८ अधिसंरचना). चाल आधी कोणी करायची , कोणत्या शस्त्रांचा वापर काळजीपुर्वक करायचा हे ठरवून घेणेही आवश्यक आहे (क्र २ संकल्पना, ३ पद्धत, ४ संरचना, ५ अधिसंरचना की ८ अधिसंरचना). ते कसे ठरवावे हे मला अंधुकसे दिसतेय पण खात्री वाटत नाहिए (). ते कसे ठरवावे हे मला अंधुकसे दिसतेय पण खात्री वाटत नाहिए (\nहे उदाहरण लेखकाने अगदी काळजीपूर्वक तयार केलेले आहे, पण मला समजलेले नाही.\nमाझ्या मते, यापेक्षा सुटसुटीत काही प्रकार शोधून सापडला पाहिजे. (किंवा अन्य विचारवंतांनी जे सुटसुटीत प्रकार सांगितले आहेत, त्यांचा विचार केला पाहिजे.)\nउदाहरणार्थ एक प्रसिद्ध वर्गीकरण असे (बर्ट्रांड रसेल यांच्याकडून - माझ्या शब्दांत) -\n(१) संवेदना (२) विधान आणि (३) तर्क ही तिहेरी यादी बहुतेक बाबतीत पुरेशी ठरते.\n(१) संवेदना (पर्सेप्शन) - म्हणजे ज्ञानेंद्रियांमधून जे काय समजते ते. (उदाहरण : डोळ्यांना लाल, काही विशिष्ट आकार दिसतो, स्पर्शाला काही मुलायम लागते, घ्राणेंद्रियाला विशिष्ट सुवास येतो...) संवेदना ही असते किंवा नसते. खरी/खोटी नसते. सयुक्तिक/तर्कदुष्ट नसते.\n(२) विधान (प्रोपोझिशन) - म्हणजे (अ) संवेदनेतून जाणवणार्‍या संकल्पनांचे संबंध (आ) अशा संबंधांचे संबंध सांगणे. विशेष \"संबंधांचे संबंधांचे संबंध...\" वगैरे अनवस्थिती=इन्फिनिट रिग्रेसचा काहीच त्रास होत नाही. \"संबंधांचे संबंधांचे ��ंबंधांचे... संबध\" अशी कितीही लांब साखळी झाली तरी त्याला \"विधान\" असेच म्हणतात. उदाहरण (अ) - डोळ्यांना जाणवणारा लालपणा आणि आकार, स्पर्शाला जाणवणारा मुलायमपणा, नाकाला जाणवणारा सुवास हे सर्व एकाच वस्तूच्या संवेदना आहेत - पुढील विधानांत वापरण्याच्या सोयीसाठी या विधानाला लघुस्वरूपात \"गुलाब\" किंवा \"रोझ\" किंवा \"ठ्यांय्खुस\" असे काहीही म्हणतात... (आ) हा \"गुलाब\" या \"चाफ्या\"च्या \"उजवीकडे\" आहे - [येथे \"गुलाब\", \"चाफा\", \"उजवीकडे\" वगैरे, विधानांनी सांगितलेली असली पाहिजेत]. विधाने नुसती असत/नसत नाहीत. विधाने खरी/खोटी असतात. विधाने सयुक्तिकही नसतात आणि तर्कदुष्टही नसतात.\n(३) तर्क (प्रॉपोझिशनल फंक्शन) - म्हणजे कोणत्याही विधानांच्या सत्यासत्यतेचे संबंध सांगणे. उदाहरण : जर 'अ' तर 'ब', आणि 'या संदर्भात' 'अ' खरे, तर 'ब' खरे. मग 'अ'='धूर आहे', 'ब'='आग आहे', 'या संदर्भात'='आता डोंगरावर' असे काही असू शकेल, पण ते सार्वकालिक महत्त्वाचे नाही. तर्क सयुक्तिक असतो किंवा तर्कदुष्ट असतो. केवळ 'अ', 'ब', अशा कल्पनांबद्दल असल्यामुळे खराही असू शकत नाही, खोटाही नाही. आणि डोळ्यांना दिसणार्‍या लालीसारखा हा तर्क नुसता असणारा/नसणारा नव्हे.\nअशा प्रकारे सध्या प्रचलित असलेली ज्ञानशास्त्रे त्या मानाने सुटसुटीत आहेत. लेखातील ज्ञानशास्त्रात \"संवेदना\"साठी वेगळे स्थानच नाही. पण \"मला थंडी वाजते आणि श्वास घ्यायला त्रास होतो\" हे गिर्यारोहकाचे समजणे घ्या आणि \"एव्हरेस्ट शिखराची उंची सम्युद्रसपाटीपासून ८८४८ मीटर आहे\" हे विधान घ्या - दोन्ही खचितच वेगळ्या प्रकारचे ज्ञान आहे.\nवरील लेखातील १ पैकी काही \"संवेदना\" आहेत, बाकी १, २ (आणि कदाचित ६) विधाने आहेत, आणि ३-८ तर्क आहेत, असे वाटते.\nलेखाचे उद्दिष्ट्य शिक्षण आणि व्यवस्थापन (मॅनेजमेंट) आहे काय मग ज्ञानशास्त्राच्या भानगडीत न पडता \"ज्ञान असे काही असते\" हे गृहीत धरावे. मग \"आठवणे, समजणे, वापर, चिकित्सा...\" ही एक उत्तम प्रयोगशील यादी आहे. शैक्षणिक आयोजन आणि धड्यांची मांडणी (ज्ञानप्राप्तीची चाचणी) याविषयीचे तक्ते पूर्णपणे पटण्यासारखे आहेत. उत्तम लेखाबद्दल अजय भागवत यांचे अभिनंदन.\nभल्या माणसा, तुझी रिव्ह्यू प्रोसेस शिकव एकदा\nभल्या माणसा, तुझी रिव्ह्यू प्रोसेस शिकव एकदा\n(काही महत्त्वाची माहिती उपजत असते, तेवढा अपवाद - त्या उपजत ज्ञानाशिवाय जीवनही अशक्य झाले असते. उदाहरणार्थ - तान्हा बाळाचे दूध मागण्याचे, ओढण्याचे, घोट पिण्याचे कौशल्य.)\nBoot ROM मधला प्रोग्रॅम असतो का\nमात्र ज्ञानाचे लेखात ८ प्रकार सांगितले आहेत, ते मला फारच बोजड वाटतात. साधारणपणे मला कुठल्याही प्रकारात 'क्ष', 'अधि-क्ष', 'अधि-अधि-क्ष' वगैरे प्रकार आवडत नाहीत - बोजड वाटतात. (इतकेच काय इन्फिनिट रिग्रेसमुळे तयार होणार्‍या अगणित संकल्पना त्रासदायक वाटतात.)\nमी शक्य तेव्हढा प्रयत्न केला ते शब्द बोजड होऊ न देण्याचा आणि कंसात मराठी प्रतिशब्दही त्याच साठी दिला.\n३. पद्धत (प्रोसीजर), ४. संरचना (मॉड्ल), ५. अधिसंरचना (मेटामॉडेल) म्हणजे नेमके वेगवेगळे काय आहे जर मला उदाहरणे समजावून दिलीच, तर मी म्हणेन की \"मेटा-मॉडेल\" पाशी कशाला थांबावे जर मला उदाहरणे समजावून दिलीच, तर मी म्हणेन की \"मेटा-मॉडेल\" पाशी कशाला थांबावे जरा विचार करून \"मेटा-मेटामॉडेल\" असेही आपल्याला सापडेल. (बहुधा क्र. ८ - विचारसंरचना जरा विचार करून \"मेटा-मेटामॉडेल\" असेही आपल्याला सापडेल. (बहुधा क्र. ८ - विचारसंरचना\nशब्दांच्या जंजाळात सापडायचे नसेल तर जरा सेमी-अधिकृत मराठीत त्याचा विस्तार करतो.\n४. संरचना (मॉड्ल)- मॉडेलचा उपयोग आपल्याला कमी स्ट्र्क्चर्ड कामं करतांना होतो. म्हणजे एखादे काम जर वेगवेगळ्या मार्गानी करता येत असेल तर (फाटे फुटत असतील तर) गोंधळाच्या परिस्थितीत ह्या मॉडेलचा उपयोग होतो असे समजू. म्हणजे एखादा निर्णय घ्यायचा असेल तर कोणत्या गोष्टींचा विचार करावा असे आपण सांगतो. (हे असे झालेले असेल तर हे कर नाहीतर ते कर..) व ऐनवेळी काय निर्णय घ्यायचा ते काम करणाऱ्यावर सोपवतो. ह्याला कॉग्निटीव्ह स्ट्रॅटेजी असेही म्हणता येईल.\n५. अधिसंरचना (मेटामॉडेल) - एखादी गोष्ट कशी साधायची हे जेव्हा आपल्याला माहित नसते तेव्हा ते अशा कशाच्या तरी आधारे आपण करायचा प्रयत्न करतो की जे आपल्याला माहित असते. ते मेटामॉडेल. एखाद्याच्या बेस्ट प्रॅक्टीस घेऊन आपल्या कशा असाव्यात हा विचार करणे\n८. विचारसंरचना: आखणी व एस्टीमेट ही दोन उत्तम उदाहरणे देता येतील. एखाद्या कामाचे एस्टीमेट कसे करावे हे ठरवता येणे. एस्टीमेट टेम्पलेट हे मात्र मॉडेलचे उदाहरण.\nलेखकाने सैन्याधिकार्‍याच्या विचारधारेचे उदाहरण सांगितले हे फार चांगले. पण त्या उदाहरणातील प्रत्येक वाक्यापुढे कंसात १-८ आकडे द्यायला हवे होते. त्यातील कित्येक वाक्ये ���ुठल्या प्रकारच्या ज्ञानात मोडतात हे मला समजत नाही.\nतु जे ओळखून पहायचा प्रयत्न केला आहेस तो १००% च्या जवळपास आहे.\nरात्रीच्या वेळी सैन्याची लढण्याची क्षमता व तयारी बऱ्याचदा कमी असते (क्र १ की २\nमी सगळ्यांना संध्याकाळी ७ वाजता बोलावून घेऊन सर्व - सज्जतेची चाचणी घेईन व कमतरता भरुन काढेन . वरुन होकार मिळताच आम्ही तिन तुकड्यात विभागून चाल करु . नेहमीप्रमाणे दर एक तासाने मी रेडिओने मुख्यालयाला खबर देत राहीन .- प्रोसीजर\nअशा सज्ज आणि तुलनात्मक संख्येने जास्त असलेल्या शत्रूवर घाव कसा घालायचा हे उजळणी करत असतांनाच असे वाटतेय की , प्रत्येक तुकडीच्या लिडरला विचारावे की , ज्ञात मार्गांशिवाय आणखी काही नव्या कल्पना त्यांच्याकडे आहेत का .- मॉडेल ठरवावे लागेल\nचाल आधी कोणी करायची , कोणत्या शस्त्रांचा वापर काळजीपुर्वक करायचा हे ठरवून घेणेही आवश्यक आहे (क्र २ संकल्पना, ३ पद्धत, ४ संरचना, ५ अधिसंरचना की ८ अधिसंरचना). ते कसे ठरवावे हे मला अंधुकसे दिसतेय पण खात्री वाटत नाहिए (). ते कसे ठरवावे हे मला अंधुकसे दिसतेय पण खात्री वाटत नाहिए ()- मॉडेल, मेटाकॉग्निशन, असे एकत्रीत प्रकार- सैन्याधिकारी त्याच्या जवळ गेलाय, त्याला समजते आहे की हे मला योग्य रितीने ठरवावे लागणार आहे व त्यासाठी मला ज्ञात-अज्ञात मार्गांचा वापर करावा लागणार आहे. एकदा जर का हे ठरले की ते ज्ञान त्याला त्याच्या तुकडीला आठवणे-समजणे-प्रोसीजर कळणे अशा टप्प्या-टप्प्यातून नेऊन त्यांची मानसिक तयारी करायची आहे. पण त्याआधी त्याला त्याच्या पुर्वानुभवाचा कस लावून मॉडेल तयार करायचे आहे जे त्याला अजुन डोळ्यासमोर येत नाहीये.\n\"माझ्या मते, यापेक्षा सुटसुटीत काही प्रकार शोधून सापडला पाहिजे. (किंवा अन्य विचारवंतांनी जे सुटसुटीत प्रकार सांगितले आहेत, त्यांचा विचार केला पाहिजे.) उदाहरणार्थ एक प्रसिद्ध वर्गीकरण असे (बर्ट्रांड रसेल यांच्याकडून - माझ्या शब्दांत)\" -पासुन \"वरील लेखातील १ पैकी काही \"संवेदना\" आहेत, बाकी १, २ (आणि कदाचित ६) विधाने आहेत, आणि ३-८ तर्क आहेत, असे वाटते.\"\nमी त्याचा अभ्यास करुन काही नातं लावता येतं का ते पाहीन.\nलेखाचे उद्दिष्ट्य शिक्षण आणि व्यवस्थापन (मॅनेजमेंट) आहे काय\nमग ज्ञानशास्त्राच्या भानगडीत न पडता \"ज्ञान असे काही असते\" हे गृहीत धरावे. मग \"आठवणे, समजणे, वापर, चिकित्सा...\" ही एक उत्त�� प्रयोगशील यादी आहे. शैक्षणिक आयोजन आणि धड्यांची मांडणी (ज्ञानप्राप्तीची चाचणी) याविषयीचे तक्ते पूर्णपणे पटण्यासारखे आहेत.\nनवीन संकल्पना मांडतांना ज्ञान स्वरुपपातळी, ज्ञान आत्मसात करण्याच्या पायऱ्या लिहून त्यापासुन बाजुला झालो आहे. ती लेखाची मध्यवर्ती कल्पना नव्हे. ह्या सगळ्या लेखाकडे वरुन नजर (ऍबस्ट्रॅक्ट लेव्हल वाढवली तर) मेटाकॉग्निशन पर्यंतच्या सगळ्या पायऱ्या दिसतील.\nवरील संरचनेची अभिसंरचना खालील प्रकारे:\n१. माहिती चिकित्सा: वरील फ़्रेमवर्क वाचून, ज्याला वरील तक्त्यांचा वापर करायचा आहे, त्याने, ज्या माहितीची \"चाचणी\" करायची आहे त्याची चिकित्सा करणे आवश्यक ठरते- जे आपण नेहमीच करतो.\nही पायरी पुर्ण झाल्याची खूण: तुमच्या कडे धड्यातील असा सारांश आहे की तो विद्यार्थासाठी महत्वाचा आहे. ह्यास आपण ज्ञानांश म्हणू या.\n२. ज्ञान संपादन पातळी ठरवणे: त्यातील काय (तथ्ये, व्याख्या, संरचना, ई) चाचणायचं आहे हे ठरल्यानंतर, ते ज्ञानाच्या कोणत्या पातळीला चाचणावं लागणार आहे ह्याचा निर्णय घायचा. उदा. वरील लेखातील ज्ञानाची व्याख्या नुसती \"आठवणे\" पातळीपेक्षा \"समजणे\" पातळीवर चाचणे कमीत-कमी ध्येय (पहिल्या टप्प्याचे) असणे आवश्यक आहे. ते ज्ञान किती उंचीवर न्यायचे आहे हे त्या विषयाचा सर्व-साधारण आशय व विद्यार्थी ही माहिती का शिकत आहे हे पाहून ठरवावे.\nही पायरी पुर्ण झाल्याची खूण: ज्ञानांश कोणत्या पातळीला संपादला पाहिजे हे निश्चीत असणे.\n३. शिक्षण उद्दीष्टाचा कठीणस्तर ठरवणे: ज्ञानांशाची चाचणी ज्यापातळीला चाचणायची आहे त्याचा कठीणस्तर ठरवणे. (म्हणजेच ऍबस्ट्रॅक्टनेस ठरवणे) उदा. वरील लेखातील \"ज्ञानाची व्याख्या\" हा ज्ञानांश त्यातील प्रत्येक घटकाला शिक्षण उद्दीष्ट मानुन चाचणला हवाय की, ज्ञानाची व्याख्या हीच शिक्षण उद्दीष्ट मानायची आहे- हे समजल्यास प्रश्न बनवणे सोपे जाते.\nही पायरी पुर्ण झाल्याची खूण: शिक्षण उद्दीष्ट व शिक्षण उद्दीष्टाच्या कठीणस्तराची सारणी (मराठी- कॉम्प्लेक्सिटी मॅट्रिक्स)\nएक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे वरील ३ पायऱ्या ह्यातील सर्वात महत्वाचा व वेळखाऊ भाग आहे. पण वरील भाग जर पारदर्शक असेल तरच पलिकडचे प्रश्न लख्ख दिसतील.\nतसेच, वरील भाग कितीही पारदर्शक असला तरी, प्रश्नविकास हे एक कौशल्य आहे व ज्ञानसंपादनाचा सगळा डोलारा ह्या पायावर उभा राहतो.\n४. ज्ञानपातळीचा प्रश्नतक्ता: वरील लेखात दाखवल्याप्रमाणे, एकदा तुम्ही ज्ञान संपादन पातळी ठरवली की, योग्य तो तक्ता निवडणे शक्य होईल. व प्रश्न लिहिण्यास सुरुवात करता येईल. प्रश्न विकास करतांना आपल्या मनात दोन गोष्टी घोळत राहिल्या हव्यात- शिक्षण उद्दीष्ट व शिक्षण उद्दीष्टाच्या कठीणस्तराची सारणी\nवरच्या ज्ञानपातळीचा तक्ता निवडल्यास त्या खालील ज्ञानपातळीचासुद्धा वापरणे आवश्यक असते. म्हणजेच \"समजणे\" साठी \"आठवणे\" तक्ता हवाच.\nआता एक उदाहरण घेऊन आपण ही पायरी पुर्ण झाल्याची खूण प्रत्यक्षात पाहू. मी वरील लेखाचेच उदाहरण घेऊन त्यातील ज्ञानांश घेतला आहे. त्याला काही अंदाज लावून पुढे जाण्याचा प्रयत्न केला आहे-\n१. ज्ञानांश: ज्ञानाची व्याख्या\n२. ज्ञान संपादन पातळी: समजणे\n३. शिक्षण उद्दीष्टाचा कठीणस्तर: माध्यमिक (तुम्ही हा कठीणस्तरतक्ता तुमच्या गरजेनुसार/अनुभवानुसार बनवा).\nह्यानुसार मी ज्ञानाची व्याख्याच शिक्षण उद्दीष्ट मानतोय. खालील स्तरावर मी व्याख्येतील प्रत्येक घटक एक वेगळे शिक्षण उद्दीष्ट मानले असते.\n४. तक्ता: ज्ञान संपादन पातळी: आठवणे\nज्ञानपातळी: माहिती आठवता येणे\n\tकोणी, काय, कधी, कुठे, कसे, सांगा (उदा. मतलई वारे म्हणजे काय ते सांगा)\nप्रश्नांतील क्रियापदे कोणती असावीत क्रियापदे: सांग, यादी बनव, समजाव, नातं सांग, शोध, लिही, नाव दे (काय म्हणतात ते सांग), व्याख्या सांग\nउद्दीष्ट्य क्र. 01: ज्ञानाची व्याख्या\n१. ज्ञानाची व्याख्या सांगा\n२. ज्ञानाचे स्वरुप किती घटकांनी ओळखता येते ते घटक कोणते ह्याची यादी बनवा\n३. ज्ञानाची प्रचलित व्याख्या कोणी लिहिली\n४. पुढील वाक्य पूर्ण करा: \"चिकित्सा करणे म्हणजेच एखादी गोष्ट योग्य रीतीने ..\n५. एखाद्या माहितीचे फायदे/तोटे, चांगल्या/वाईट बाजू सांगता येणे ह्या ज्ञानस्वरुपाला काय म्हणतात\t६. \"जेव्हा एखादी नवी कृती जन्माला येते त्यास आधीच्या ज्ञानाचा पाया असतो\", ह्यातील आधीच्या ज्ञानस्वरुपाच्या पायऱ्या कोणत्या\n७. \"एखादी गोष्ट समजली की, ती आपल्याला स्वतःच्या शब्दात सांगता येते\", खरे की खोटे\n८. आठवणे आणि समजणे ह्यातील फरक सांगा\n९. नवनिर्माण म्हणजे काय\nवरील प्रत्येक प्रश्नाचे उद्दीष्ट ज्ञानाची व्याख्या आठवणे ह्या पातळीवर तपासली जाते. एव्हढ्या स्कॅफोल्डींगने पुढील प्रश्नतक्ता कसा तयार करता येईल हे समजेल. एकदाका वरील ज्ञानपातळीचे प्रश्न विचारुन झाले की, समजणे ज्ञानपातळीचे प्रश्न विकास करता येतील. त्याचे एकच उदाहरण देऊन मी हा प्रतिसाद संपवतो.\n१. ज्ञानाच्या आणखी कोणत्या व्याख्या प्रचलित आहेत- त्यांची उदाहरणे देऊन थोडक्यात लिहा.\n२. ज्ञानाची व्याख्या तुमच्या शब्दात लिहा.\n३. \"\"शत्रूचे ६८ सैनिक त्या टेकडीमागे आधुनिक शस्त्रांनी सज्ज आहेत\" ह्या परिच्छेदातील ज्ञानस्वरुपाच्या पातळ्या ओळखून दाखवा.\nजाताजाता, वरील पद्ध्तीने प्रश्न तयार करणे हे सांगणे हा ह्या लेखाचा एकमेव हेतू नसुन मी शेवटी लिहिल्यानुसार, \"पाठ्यपुस्तके, ३ टप्पे आणि शिक्षक\" हा संपुर्ण भागही तितकाच महत्वाचा आहे. प्रत्येकालाच कल्पकतेने किंवा अननुभवी असण्यामुळे, प्रशिक्षीत नसल्यामुळे प्रश्नविकास करता येईलच असे नाही. ते एक कौशल्य आहे. ह्या लेखाचा वरील सर्व बाबींवर प्रकाश टाकणे हा हेतू होता. शिक्षणक्षेत्रातील अनेक व्यक्तिंना ही पद्धत आधीच माहिती असेल व ते असे कामही करत असतील अशी माझी खात्री आहे कारण मी हे मुलभूत किंवा नवे संशोधन आहे असे मानत नाही. अनेक ज्ञात गोष्टींपासुन एक पद्धत सुचविण्याचा फक्त हेतू आहे\nमोठे आणि जड वाटते आहे\nहे एकाच वेळी १८ स्कंध लिहिल्यासारखं वाटतंय.\nथोडा 'सप्ताह' वगेरे लावला तर माझ्या सारख्यांचे कल्याण होईल. पचायला सोपे जाईल.\n(मी तुकड्या-तुकड्यात वाचायचा प्रयत्न केला, पण त्यात \"वो बात नहीं\")\n(कुणीतरी सहमत पण लिहा रे, बाबांनु)\n(अर्थात आपण एकाच वेळी सगळीकडे प्रकाशित करता म्हटल्यावर .... काय बोलावे\nसहभाग आणि करुन पहाणं\nसहभाग आणि करुन पहाणं अशा टप्प्यांनी ते जमतं. योगायोगाने, मी माझ्या वरील प्रतिसादात आठवणे व समजणे ह्यासाठी काही प्रश्न लिहिले आहेत ते सोडवण्यानंतर खूपशा गोष्टी समजतील ह्याची खात्री आहे.\nआताशी ह्या धाग्याला दोन-तिन प्रतिसाद् मिळून पलिकडची खबरबात कळतेय. व्यनि अथवा येथे प्रश्न विचारले तर नक्की अजुन सोपं करुन लिहिन.\nलेख आवडला, संकल्पना स्पष्ट करण्यासाठी खूप मेहनत घेतलेली जाणवते आहे.\nधनंजय यांनी म्हटल्याप्रमाणे लेखाचा आवाका मोठा आहे.\nतरी काही मला वाटले ते - लेसन प्लॅन तयार करताना अमूक एका धडा शिकवण्यामागची मुख्य उद्दिष्टे काय ते हे ठरवावे लागेल. (एक कदाचित अवांतर म्हणून माझ्या मते लेखकाने वर्णन केलेले १-३ ट���्पे महत्त्वाचे आहेतच, पण ४-६ देखील महत्त्वाचे आहेत). ही उद्दिष्टे काय असावीत हा विचार (माझ्या मते अधिक) महत्त्वाचा आहे. पण उद्दिष्टे काय असावीत हा लेखाचा विषय नसून शिक्षकांना स्टॅंडर्डायझेशन (प्रमाणीकरण) करता यावे, एका इयत्तेतून बाहेर पडणार्‍या मुलांना ठराविक पातळी गाठण्याइतके ज्ञान असावे, यासाठी या प्रश्नांच्या पेढीचा उपयोग व्हावा अशी लेखकाची इच्छा आहे असे मला वाटले, ते बरोबर आहे का तसे असल्यास ते कमी महत्त्वाचे नाही, आणि ६०-७० मुलांना एकावेळी शिकवताना या प्रमाणीकरणाचा उपयोग नक्की होईल, एक ठराविक पातळी गाठता येईल हे म्हणणेही विचार करण्यासारखे आहे.\nअगदी तुम्ही म्हणालात तेच\nतरी काही मला वाटले ते - लेसन प्लॅन तयार करताना अमूक एका धडा शिकवण्यामागची मुख्य उद्दिष्टे काय ते हे ठरवावे लागेल. (एक कदाचित अवांतर म्हणून माझ्या मते लेखकाने वर्णन केलेले १-३ टप्पे महत्त्वाचे आहेतच, पण ४-६ देखील महत्त्वाचे आहेत). ही उद्दिष्टे काय असावीत हा विचार (माझ्या मते अधिक) महत्त्वाचा आहे.\nवरील ह्या प्रतिसादात अगदी तुम्ही म्हणालात तेच म्हणालो आहे.\nसोयीकरता पुन्हा येथे देतो-\nवरील संरचनेची अभिसंरचना खालील प्रकारे:\n१. माहिती चिकित्सा: वरील फ़्रेमवर्क वाचून, ज्याला वरील तक्त्यांचा वापर करायचा आहे, त्याने, ज्या माहितीची \"चाचणी\" करायची आहे त्याची चिकित्सा करणे आवश्यक ठरते- जे आपण नेहमीच करतो.\nही पायरी पुर्ण झाल्याची खूण: तुमच्या कडे धड्यातील असा सारांश आहे की तो विद्यार्थासाठी महत्वाचा आहे. ह्यास आपण ज्ञानांश म्हणू या.\n२. ज्ञान संपादन पातळी ठरवणे: त्यातील काय (तथ्ये, व्याख्या, संरचना, ई) चाचणायचं आहे हे ठरल्यानंतर, ते ज्ञानाच्या कोणत्या पातळीला चाचणावं लागणार आहे ह्याचा निर्णय घायचा. उदा. वरील लेखातील ज्ञानाची व्याख्या नुसती \"आठवणे\" पातळीपेक्षा \"समजणे\" पातळीवर चाचणे कमीत-कमी ध्येय (पहिल्या टप्प्याचे) असणे आवश्यक आहे. ते ज्ञान किती उंचीवर न्यायचे आहे हे त्या विषयाचा सर्व-साधारण आशय व विद्यार्थी ही माहिती का शिकत आहे हे पाहून ठरवावे.\nही पायरी पुर्ण झाल्याची खूण: ज्ञानांश कोणत्या पातळीला संपादला पाहिजे हे निश्चीत असणे.\n३. शिक्षण उद्दीष्टाचा कठीणस्तर ठरवणे: ज्ञानांशाची चाचणी ज्यापातळीला चाचणायची आहे त्याचा कठीणस्तर ठरवणे. (म्हणजेच ऍबस्ट्रॅक्टनेस ठरवणे) उदा. वरील लेखातील \"ज्ञानाची व्याख्या\" हा ज्ञानांश त्यातील प्रत्येक घटकाला शिक्षण उद्दीष्ट मानुन चाचणला हवाय की, ज्ञानाची व्याख्या हीच शिक्षण उद्दीष्ट मानायची आहे- हे समजल्यास प्रश्न बनवणे सोपे जाते.\nही पायरी पुर्ण झाल्याची खूण: शिक्षण उद्दीष्ट व शिक्षण उद्दीष्टाच्या कठीणस्तराची सारणी (मराठी- कॉम्प्लेक्सिटी मॅट्रिक्स)\nएक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे वरील ३ पायऱ्या ह्यातील सर्वात महत्वाचा व वेळखाऊ भाग आहे. पण वरील भाग जर पारदर्शक असेल तरच पलिकडचे प्रश्न लख्ख दिसतील.\nतसेच, वरील भाग कितीही पारदर्शक असला तरी, प्रश्नविकास हे एक कौशल्य आहे व ज्ञानसंपादनाचा सगळा डोलारा ह्या पायावर उभा राहतो.\n४. ज्ञानपातळीचा प्रश्नतक्ता: वरील लेखात दाखवल्याप्रमाणे, एकदा तुम्ही ज्ञान संपादन पातळी ठरवली की, योग्य तो तक्ता निवडणे शक्य होईल. व प्रश्न लिहिण्यास सुरुवात करता येईल. प्रश्न विकास करतांना आपल्या मनात दोन गोष्टी घोळत राहिल्या हव्यात- शिक्षण उद्दीष्ट व शिक्षण उद्दीष्टाच्या कठीणस्तराची सारणी\nशिक्षकांना स्टॅंडर्डायझेशन (प्रमाणीकरण) करता यावे\nपण उद्दिष्टे काय असावीत हा लेखाचा विषय नसून शिक्षकांना स्टॅंडर्डायझेशन (प्रमाणीकरण) करता यावे, एका इयत्तेतून बाहेर पडणार्‍या मुलांना ठराविक पातळी गाठण्याइतके ज्ञान असावे, यासाठी या प्रश्नांच्या पेढीचा उपयोग व्हावा अशी लेखकाची इच्छा आहे असे मला वाटले, ते बरोबर आहे का\nहोय अगदी खरे आहे. लेखाच्या उद्दीष्टातच ते नमुद केले आहे- ४ . शेवटी , वरील विचारांचा वापर करुन काही सुचना मांडल्या आहेत . त्या सुचना पाठयपुस्तकाशी संबंधीत आहेत जेणे करुन शिक्षकांच्या वेळेची बचत होणे अपेक्षित आहे व विद्यार्थ्यांचा शालेय शिक्षणाचा पाय आणखी मजबूत होणे अपेक्षित आहे\nपण ते तुम्ही योग्य शब्दात् मांडले आहे. - शिक्षकांना स्टॅंडर्डायझेशन (प्रमाणीकरण) करता यावे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.padmagandha.com/index.php?route=product/manufacturer/info&manufacturer_id=20", "date_download": "2019-02-20T12:40:39Z", "digest": "sha1:5E66U5FQQMNF5ASV3PDQ7P6FP2DDPIXZ", "length": 3930, "nlines": 91, "source_domain": "www.padmagandha.com", "title": "Arun Jakhade|अरुण जाखडे", "raw_content": "\nइर्जिक म्हणजे समूहमनाचा आविष्कार ग्रामजीवनातले समूहमन येथे एकवटले आहे. लोकसंस्कृती, कृषिजीवन आणि ग्..\nसर्वेक्षण मालिकेचे मुख्य संपादक : गणेश देवी���ाषिक सर्वेक्षणाचा स्तुत्य उपक्रम ‘महाराष्ट्रातील भाषा’..\nDiwali Ank 2013| दिवाळी अंक २०१३\nपद्मगंधा उत्तम अनुवाद आरोग्य दर्पण..\nDiwali Ank 2014 |दिवाळी अंक २०१४\nपद्मगंधा उत्तम अनुवाद आरोग्य दर्पण ..\n| लोहमित्र धातू जिंदाबाद\n’ या पुस्तकात लेखकाने लोहपरिवारातील धातूंची ओळख लालित्यपूर्ण भाषेत देण्याचा..\nअरुण जाखडे यांनी ‘पाचरुट’ या घटीतनिष्ठ कादंबरीत कृषीसंस्कतीतील उत्कट शोकांतिका अतितळमळीने व पोटतिडि..\nपद्मगंधा दिवाळी अंक २०१७ \" द्वंद्व विशेषांक \"..\n\"पद्मगंधा\" एक वाड्मयीन प्रतिष्ठा असेलेला दिवाळी अंक. महात्मा गांधी, स्त्री-मिथक, प्राचीन खुणांच..\n‘प्रयोगशाळेत काम कसे करावे. हे पुस्तक विज्ञानाच्या विद्यार्थ्यांना, शिक्षकांना व विविध प्रयोगशाळांतू..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A3-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A4%BE/", "date_download": "2019-02-20T11:30:57Z", "digest": "sha1:7754CIZDBKTUF6G5TD7UWRJUOPNRUAOQ", "length": 10315, "nlines": 100, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "पतीला मारहाण करत महिलेचा विनयभंग | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nशत्रूला धडकी भरवणारे F-21 भारताला देण्यास अमेरिका तयार\nपतीच्या मारहाणीत पत्नीचा गर्भपात ; तू काळी आहेस, सुनेचा सासरच्यांनी केला छळ\nएकही बांधकाम कामगार कुटुंब बेघर राहणार नाही\nशहराचा पाणीपुरवठा उद्या बंद\nमुळशीत आणखी एका ‘लवासा’चा घाट\nHome breaking-news पतीला मारहाण करत महिलेचा विनयभंग\nपतीला मारहाण करत महिलेचा विनयभंग\nचिखली – नवीन फ्लॅट घेण्यासाठी वीस टक्‍क्‍यांहून अधिक आगाऊ रक्कम भरली. परंतु ठरलेल्या मुदतीत बांधकाम व्यावसायिकाने फ्लॅट नावावर करून दिला नाही. याबाबत विचारणा करण्यासाठी गेलेल्या महिलेचा बांधकाम व्यावसायिकाने विनयभंग केला. तसेच पतीला मारहाण केली. ही घटना चिखलीतील जाधववाडी येथे घडली.\nयाप्रकरणी 28 वर्षीय महिलेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, निर्मलकुमार मगनभाई पटेल, मितेशकुमार पोकर, अंकीत प्रवीणभाई पटेल, हिरेन प्रवीणभाई पटेल, सतीशकुमार रावजीभाई पटेल आणि चिरायु चिमणभाई पटेल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विष्णु विहार गृहप्रकल्पामध्ये फिर्यादी यांनी टू बीएचके फ्लॅट बुक केला. त्यावेळी फिर्यादी यांनी बांधकाम व्यावसायिकाला रोख रक्कम आणि धनादेश असे एकूण 16 लाख रुपये आगाऊ दिले. ही रक्कम फ्लॅटच्या किमतीच्या 20 टक्‍क्‍यांहून अधिक असून बांधकाम व्यावसायिकाने कोणत्याही प्रकारचा करार केला नाही. तसेच फिर्यादी यांच्या संमतीशिवाय त्यांच्या खात्यामध्ये नऊ लाख रुपये परस्पर जमा केले.\nयाचा जाब विचारण्यासाठी फिर्यादी महिला पतीसह बांधकाम व्यावसायिकाच्या चिखली येथील कार्यालयात गेल्या. यावेळी चिरायू पटेल याने फिर्यादीसोबत अश्‍लील वर्तन केले. तसेच बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयातील इतरांनी मिळून फिर्यादी यांच्या पतीला मारहाण केली. तसेच अश्‍लील भाषा वापरत धमकी देखील दिली. निगडी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक रघुनाथ भोये तपास करीत आहेत.\nभाजपची अल्पसंख्यांकांना दुय्यम वागणूक\nजाहिरात फलकांना परवानगी बंधनकारक\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल�� आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/agro/weekly-successful-market-activities-160993", "date_download": "2019-02-20T11:55:49Z", "digest": "sha1:XROBPDOIIJA5H3VMEJBOBIEMBKASF5JP", "length": 20460, "nlines": 206, "source_domain": "www.esakal.com", "title": "weekly successful market activities आठवडे बाजाराचा यशस्वी उपक्रम | eSakal", "raw_content": "\nबुधवार, फेब्रुवारी 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर बुधवार, फेब्रुवारी 20, 2019\nआठवडे बाजाराचा यशस्वी उपक्रम\nसोमवार, 17 डिसेंबर 2018\nमागील पाच वर्षांत शेतकरी आठवडे बाजाराची संकल्पना यशस्वीपणे रुजवणारी श्री स्वामी समर्थ शेतकरी उत्पादक कंपनी ही सामूहिक उद्यमशीलतेचे उदाहरण आहे. आजघडीला कंपनीद्वारे होणारी वार्षिक विक्री शंभर कोटींवर पोचली आहे. सुमारे ४५० सभासद आणि पाच हजारांवर शेतकऱ्यांच्या माध्यमातून पुण्या-मुंबईत २४ ठिकाणी आठवडे बाजाराच्या माध्यमातून थेट शेतमाल विक्री सुरू आहे. शेतकऱ्याला किफायती तर ग्राहकाला वाजवी दरात ४०० पेक्षा अधिक शेती व अन्य उत्पादने आठवडे बाजाराच्या माध्यमातून उपलब्ध आहेत. राज्यातील विविध भागांतून आलेल्या उच्चशिक्षित तरुणांनी तयार केलेली ही पायवाट ग्रामीण तरुणांसाठी प्रेरक आहे.\nमागील पाच वर्षांत शेतकरी आठवडे बाजाराची संकल्पना यशस्वीपणे रुजवणारी श्री स्वामी समर्थ शेतकरी उत्पादक कंपनी ही सामूहिक उद्यमशीलतेचे उदाहरण आहे. आजघडीला कंपनीद्वारे होणारी वार्षिक विक्री शंभर कोटींवर पोचली आहे. सुमारे ४५० सभासद आणि पाच हजारांवर शेतकऱ्यांच्या माध्यमातून पुण्या-मुंबईत २४ ठिकाणी आठवडे बाजाराच्या माध्यमातून थेट शेतमाल विक्री सुरू आहे. शेतकऱ्याला किफायती तर ग्राहकाला वाजवी दरात ४०० पेक्षा अधिक शेती व अन्य उत्पादने आठवडे बाजाराच्या माध्यमातून उपलब्ध आहेत. राज्यातील विविध भागांतून आलेल्या उच्चशिक्षित तरुणांनी तयार केलेली ही पायवाट ग्रामीण तरुणांसाठी प्रेरक आहे.\nसर्वांनीच केवळ माल पिकवू नये, तर काहींनी आता व्यापारी बनावे, हे सूत्र श्री स्वामी समर्थ शेतकरी कंपनीच्या माध्यमातून साकारात आहे. या कंपनीने पुणे आणि मुंबईमध्ये शेतकरी आठवडे बाजाराची संकल्पना अनेक अडथळ्यांना तोंड देत यशस्वीपणे राबवली आहे. ग्राहकांचा त्यास मोठा प्रतिसाद मिळत आहे. शेतीमालाचा वेगाने निपटारा करण्यासाठी आणि टंचाईप्रसंगी उपलब्धता वाढविण्यासाठी हे आठवडे बाजार उपयुक्त ठरत आहेत. पुण्या-मुंबईसारखी महानगरे वाढली, पण त्यात लहान-लहान मंडईसाठी जागा सोडल्या गेल्या नाहीत. मूळचे शेतकरी असलेले स्थलांतरित विक्रेते कुठेतरी रस्त्याच्या कडेला, रहदारीत व धुळीत जीव मुठीत घेऊन शेतीमाल विकतात. रस्ता रुंदीकरणामध्ये आता त्या जागाही जाताहेत. ताजा भाजीपाला वाजवी दरात केवळ मंडईतच मिळू शकतो आणि अशा मंडई जागोजागी उपलब्ध नसल्याने एकूण शेतीमालाचा खप रोडावत असल्याची निरीक्षणे आहेत. या समस्येवर शेतकरी आठवडे बाजार हा एक चांगला पर्याय आहे. महागाई नियंत्रण आणि शेतकऱ्याला किफायती भाव ही दोन्ही उद्दिष्टे साधण्याची क्षमता शेतकरी आठवडे बाजार संकल्पनेत आहे.\nश्री स्वामी समर्थ कंपनीने आठवडे बाजारासह आता नव्या उपक्रमांना सुरवात केली आहे. कंपनी यापुढे गावरान अन्नधान्य-भाजीपाल्याचे उत्पादन घेणार आहे. खरे तर, रानभाज्या, फळे हे देखील सॅलड्सचा भाग होऊ शकतात. गरीब-मध्यमवर्गीयांच्या ताटात देशी व सकस आहार आला पाहिजे. त्या दृष्टीने हे काम महत्त्वपूर्ण आहे. सध्या जगभरामध्ये लोकल व ऑरगॅनिक खानपानाविषयी जागरूकता वाढत आहे. पुढील काळात या उद्योगाची वाढ खूप वेगाने होणार आहे. या पार्श्वभूमीवर, भक्कम विक्री व्यवस्थेचा अनुभव असलेल्या स्वामी समर्थ कंपनीने भविष्यात गावरान उत्पादनांचा मोठा पुरवठादार होण्याची आकांक्षा बाळगली आहे.\nबचत गटांतील उद्यमशील महिलांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी गावरान खाद्य महोत्सव भरवले जात आहेत. पुणे शहरात या महोत्सवांना खवय्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. एका महोत्सवात ५० स्टॉल्स असतात. एक स्टॉल तीन दिवसांत सरासरी दीड लाखांची विक्री करतो. त्यात जवळपास ४० हजार रु. नफा बचत गटाला राहतो. चार जणांना तीन दिवस थेट रोजगार मिळतो. दर आठ-पंधरा दिवसांनी चक्राकार पद्धतीने हे महोत्सव भरवले जात आहेत.\nथेट घरापर्यंत शेतमाल पोचविण्यासाठीही कंपनीने काम सुरू केले आहे. पहिल्या टप्प्यात दुधापासून सुरवात आहे. मुंबईतील डबेवाल्यांच्या व्यवस्थापनाच्या धर्तीवर लहान एक-दोन लिटरच्या कॅनमधून दूधपुरवठा केला जाणार आहे. यामुळे पारंपरिक दुधाचा रतीब घालण्याच्या पद्धतीत आमूलाग्र बदल होऊ शकतो. पुणे विभागातील असंख्य लहानमोठ्या गोठेधारक शेतकऱ्यांचे बॅकवर्ड इंटिग्रेशन करून हा संपूर्ण व्यवसाय एका संघटित व व्यावसायिक यंत्रणेद्वारा राबविण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. पुढे हेच मॉडेल थेट भाजीपाला व अन्नधान्य पुरवठ्यात राबविण्याचा कंपनीचा मानस आहे. कंपनीच्या बिझनेस मॉडेलची व्याप्ती मोठी आहे. कंपनीने विक्री व्यवस्थेचे फॉरवर्ड इंटिग्रेशन करून आता बॅकवर्ड इंटिग्रेशनचे काम सुरू केले आहे. या सर्व प्रक्रियेत नव्या तंत्रज्ञानाचा खुबीने वापर करण्यात येतो. आठवडे बाजाराच्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या ग्राहकांसाठी एक वेब अॅप्लिकेशनही तयार केले आहे. कंपनीचे प्रमुख कारभारी नरेंद्र पवार, गणेश सवाने, तुषार अग्रवाल, ऋतुराज जाधव, राजेश माने हे सर्व गावाकडचे उच्चशिक्षित तरुण आहेत. शेतकरी आठवडे बाजार संकल्पना त्यांच्यासाठी एक काम न राहता पॅशन बनली आहे.\nराज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले 'हे' महत्त्वाचे निर्णय\nमुंबई : राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज (बुधवार) पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यामध्ये मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची...\nअकोला : वैध मापन शास्त्र विभागाचा लाचखोर निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात\nअकोला : इंधन वाहक टॅंकरची तपासणी करून ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या वैध मापन शास्त्र विभाग विभाग-2 च्या ...\nपुलवामा हल्ल्याबाबत सौदीचे मौनव्रतच\nनवी दिल्ली : भारत व सौदी अरेबियामध्ये आज (ता. 20) महत्त्वपूर्ण पाच करार झाले. सौदीचे राजा मोहम्मद बिन सलमान हे मंगळवारी भारताच्या दौऱ्यावर आले आहेत....\nठेकेदारीच्या पैशातूनच आमदारांच्या भावाकडून जनतेला अगरबत्ती, खडीसाखर वाटप\nमालवण - ः गेल्या साडेचार वर्षांत या मतदारसंघाचा विकास खुंटला आहे. जिल्ह्यातील विविध रस्त्यांच्या कामांचा ठेका आमदारांचाच भाऊ घेत असून,...\nमोदी सरकारकडून 'स्टार्टअप्स'ला बूस्टर\nनवी दिल्ली: नवउद्यमींच्या (स्टार्टअप) पंखांना बळ देण्यासाठी केंद्र सरकारने मंगळवारी (ता. 19) मोठे निर्णय घेतले. स्टार्टअप्स व्याख्य���चा विस्तार...\nस्टार्टअप करणाऱ्यांना सरकारचा दिलासा \nनवी दिल्ली : नवउद्यमींच्या (स्टार्टअप) पंखांना बळ देण्यासाठी केंद्र सरकारने मंगळवारी (ता. 19) मोठे निर्णय घेतले. स्टार्टअप्स व्याख्येचा विस्तार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%91%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%A8&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%91%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%A8", "date_download": "2019-02-20T12:18:59Z", "digest": "sha1:GMI752LG7WGK4FEOSLD3J4JIXU5CEA5S", "length": 28772, "nlines": 311, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nबुधवार, फेब्रुवारी 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर बुधवार, फेब्रुवारी 20, 2019\nसर्व बातम्या (38) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (20) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nगेल्या २४ तासांमधील पर्याय (1) Apply गेल्या २४ तासांमधील पर्याय filter\nगेल्या ३० दिवसांतील पर्याय (1) Apply गेल्या ३० दिवसांतील पर्याय filter\nगेल्या ७ दिवसांतील पर्याय (1) Apply गेल्या ७ दिवसांतील पर्याय filter\nअॅग्रो (6) Apply अॅग्रो filter\nमराठवाडा (6) Apply मराठवाडा filter\nपश्चिम महाराष्ट्र (4) Apply पश्चिम महाराष्ट्र filter\nग्लोबल (3) Apply ग्लोबल filter\nसप्तरंग (3) Apply सप्तरंग filter\nउत्तर महाराष्ट्र (1) Apply उत्तर महाराष्ट्र filter\nविदर्भ (1) Apply विदर्भ filter\n(-) Remove ऑक्सिजन filter ऑक्सिजन\nप्रशासन (7) Apply प्रशासन filter\nमहाराष्ट्र (6) Apply महाराष्ट्र filter\nआरोग्य (5) Apply आरोग्य filter\nव्यवसाय (5) Apply व्यवसाय filter\nपर्यावरण (4) Apply पर्यावरण filter\nउत्पन्न (3) Apply उत्पन्न filter\nएव्हरेस्ट (3) Apply एव्हरेस्ट filter\nनायट्रोजन (3) Apply नायट्रोजन filter\nयोगी आदित्यनाथ (3) Apply योगी आदित्यनाथ filter\nसिलिंडर (3) Apply सिलिंडर filter\nहवामान (3) Apply हवामान filter\nअलिबाग (2) Apply अलिबाग filter\nइंदापूर (2) Apply इंदापूर filter\nउत्तर प्रदेश (2) Apply उत्तर प्रदेश filter\nकोळंबी (2) Apply कोळंबी filter\nगिर्यारोहण (2) Apply गिर्यारोहण filter\nप्रदूषण (2) Apply प्रदूषण filter\nमत्स्य (2) Apply मत्स्य filter\nमहापालिका (2) Apply महापालिका filter\nमहामार्ग (2) Apply महामार्ग filter\nजवानांसाठी जेंव्हा 'व्हायोलिन गाते...\nपुणेः तारीखः 17 फेब्रुवारी, रविवारची संध्याकाळ, स्थळः निवारा सभागृह पुणे. सियाचीनमधल्या भारतीय सैन्यासाठी ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी मदतनिधी उभारण्यासाठी कंबर कसलेल्या #SIRF संस्थेला मदत करण्यासाठी चारुशीला गोसावी आणि आम्ही सहकारी यांनी 'व्हायोलिन गाते तेव्हा...' हा कार्यक्रम सादर...\nइंदापूर तालुक्यातील अकोले येथील बोगद्यामधील क्रेन दुर्घटनेला एक वर्षे पूर्ण\nवालचंदनगर - अकोले (ता.इंदापूर) येथील नीरा -भीमा नदी जोडप्रकल्पाच्या बोगद्यामध्ये गतवर्षी झालेल्या क्रेन दुर्घटनेला आज मंगळवार (ता.२०) रोजी एक वर्षे पूर्ण होत आहे. या अपघातामध्ये आठ कामगारांचा मृत्यू झाला होता. यामध्ये सात परप्रांतीय व एका स्थानिक युवकाचा समावेश होता.अपघातानंतर संबधित कंपनीने...\n#bdpissue कात्रजमध्ये बीडीपीवर हागणदारी\nकात्रज - स्वच्छतागृहाविना असलेल्या बेकायदा बांधकामांच्या विळख्यात सापडलेले जैववैविध्य विकास उद्यान (बीडीपी) क्षेत्र पुरेपूर हागणदारीयुक्त झाले आहे. हागणदारीमुळे वाढलेली डुकरांची संख्या, भटक्‍या कुत्र्यांचा वावर, सांडपाणी आदी समस्यांनी कात्रज परिसरातील बीडीपी क्षेत्र साथीच्या रोगांचे उत्पत्ती स्थान...\nअन् सिलिंडर रॉकेट सारखे हवेत उडाले...\nमनमाड : येथील रेल्वेच्या केंद्रीय इंजिनिअरिंग कारखान्यामध्ये आज सायंकाळच्या दरम्यान ऑक्सिजन सिलिंडरचा नॉब उघडून सिलिंडर रॉकेट सारखे हवेत फेकले गेल्याची धक्कादायक घटना घडल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. यामध्ये तीन जण जखमी झाले यामध्ये एकजण जास्त जखमी झाल्याने त्याला नाशिक येथे उपचारासाठी...\nलोणीव्यंकनाथ येथे दरोडेखोरांनी केला गोळीबार\nश्रीगोंदे (नगर) : नगर-दौंड रस्त्याच्या कडेला असणाऱ्या लोणीव्यंकनाथ येथे सोमवारी रात्री अज्ञात सहा आरोपींनी पाठलाग करणाऱ्या तरुणांच्या दिशेने गावठी कट्ट्यातून गोळीबार करण्याची घटना घटली. हे प्रकरण रात्री उघडकीस आले. दुपारी लुटीच्या साहित्याची बॅग व गॅस सिलेंडर मिळाल्यावर गोळीबाराची चर्चा पुढे...\nबार्शीत पुठ्याच्या गोडाऊनला आग, एकाचा होरपळून मृत्यू, तिघे जखमी\nबार्शी (जि. सोलापूर) - येथील मनगिरे मळा या ठिकाणी असलेल्या पुठ्याच्या गोडाऊनला पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. यात राजेश रामावतार शाहू (वय ४०) याचा जागीच होरपळून मृत्यू झाला तर तिघेजण जखमी झाले आहेत. या बाबत अधिक माहिती अशी की मनगिरे मळा येथे...\nमुंबई-गोवा महामार्गावर उद्यापासून अवजड वाहनांना बंदी\nमहाड : गणेशोत्सव काळात कोकणात ये-जा करणाऱ्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने मुंबई-गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी होत असते. गणेशभक्तांची ही गैरसोय टाळण्यासाठी 8 सप्टेंबरपासून जड वाहनांच्या वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे. या बंदीची वेळ व तारीख रायगड पोलिसांकडून प्रवासी व...\nकाटेकोर शास्त्रीय मत्स्यपालनाला दिली अर्थशिस्तीची जोड\nपुणे जिल्ह्यातील नीरा (ता. पुरंदर) येथील पंडित जगदेवराव चव्हाण (वय ४८ वर्षे) यांच्याकडे वडिलोपार्जित २० एकर शेती आहे. नीरा नदीच्या परिसरात व येथून दोन कॅनॉल जात असल्याने जमीन पूर्णपणे चोपण आहे. परिणामी, कोणत्याही पिकाचे उत्पादन चांगले येत नाही. सातत्याने येणाऱ्या या अडचणीमुळे १९९२ दरम्यान ही जमीन...\nधान्य साठवणीतील कीड नियंत्रण सापळ्याचा वापर\nसध्या पावसाळी वातावरणामुळे ओलावा आणि तापमान कमी झाल्याने साठवणीतील अनेक किडींची क्रियाशीलता वाढते. नवीन हंगामाची गडबड सुरू असली तरी मागील हंगामातील उत्पादनांची साठवण अधिक काळजीपूर्वक करण्याची आवश्यकता आहे. धान्यावर तांदळातील सोंड किडा, छोटे भुंगेरे, खापरा भुंगा, दातेरी भुंगा, कडधान्यातील भुंगा,...\n9 दिवसांपासून गुहेत अडकलेले 12 फुटबॉलर्स जिवंत\nमे साय (थायलंड) - गेल्या 9 दिवसांपासून थायलंडच्या गुहेत अडकलेले 12 जुनिअर फुटबॉलर आणि त्यांचे प्रशिक्षक जिवंत सापडले आहेत. 11 ते 16 वर्षे वयोगटातील हे फुटबॉलर्स फक्त पाण्याच्या मदतीने जिवंत आहेत. ही अंडर-16 फुटबॉल टीम असून, सराव करत असताना अचानक मुसळधार पाऊस सुरू झाल्याने त्यांनी जवळ असलेल्या गुहेत...\nहरित औरंगाबादसाठी सर्वानी सक्रीय सहभाग घ्यावा - हरिभाऊ बागडे\nऔरंगाबाद - राज्य शासनाच्या 13 कोटी वृक्षलागवड या महत्वाकांक्षी मोहिमेव्दारा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होणार आहे. त्या अंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यासाठी ठरवून देण्यात आलेले 44.44 लक्ष वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट 100 टक्के साध्य करत हरित औरंगाबादसाठी प्रशासन, संस्था, संघटना आणि नागरिक या सर्वांनी वृक्षलागवड...\nबारामती - सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प येत्या आठवड्यात कार्यान्वित\nबाराम��ी शहर - शहराच्या दृष्टीने महत्वाचा असलेला सांडपाणी प्रक्रीया प्रकल्प येत्या आठवड्यात कार्यान्वित होणार आहे. कऱ्हा नदीमध्ये सोडले जाणारे सांडपाणी या प्रकल्पात साठवून त्यावर प्रक्रीया करुन परत हे पाणी नदीमध्ये सोडले जाणार आहे. या मुळे मोठ्या प्रमाणावरील प्रदूषण दूर होऊन शेतक-यांनाही भविष्यात...\nऔरंगाबाद - ऑक्सिजन हबवर महापालिकेचा हल्ला\nऔरंगाबाद : शहराचे 'ऑक्सिजन हब' असलेल्या हिमायतबागेच्या परिसरात महापालिकेने कचरा टाकणे सुरू केले आहे. आमखास मैदानामागील बागेच्या मोकळ्या जागेत जेसीबीने खड्डे करून वाहने कचरा आणून ओतत आहेत. आंबा, चिंच, जांभळाच्या मोठाल्या फळबागा, विविध लहानमोठ्या पक्ष्यांसह मोरांचेही निवासस्थान आणि...\nकार्बन डाय ऑक्साईड गॅसचे सिलिंडर फुटून एक ठार\nनागाव - शिरोली औद्योगिक वसाहतीमधील के इंडस्ट्रीयल गॅसेस प्रा. लि. या कंपनीत कार्बन डाय ऑक्साईड गॅसचे सिलिंडर फुटून एक जण जागीच ठार झाला. बिपीनकुमार आर्या (वय ३०, सद्या रा. कंपनीत, मुळ रा. अलिबाग, मथूरा, उत्तर प्रदेश) असे मृताचे नाव आहे. अमित वंजारी (३०, निगवे दुमाला) व वसंत परीट (४५, मलकापूर) हे...\nऔरंगाबाद - माउंट एव्हरेस्ट पार करण्यासाठी गेलेली औरंगाबादकर प्रा. मनीषा वाघमारे आता आपल्या यशाच्या जवळ आलेली आहे. कॅम्प थ्री पासून साऊथ कोल अर्थात कॅम्प फॉर कडे तिने वाटचाल सुरू केली आहे. मनीषा वाघमरेने माउंट एव्हरेस्ट सर करण्यासाठी गेल्या वर्षी आखलेली मोहीम विपरीत हवामानामुळे फसली. पण माघारी...\nकसा आहे oneplus 6 स्मार्टफोन\nमुंबई: वनप्लसचा बहुप्रतिक्षित OnePlus 6 स्मार्टफोन आज (गुरुवार) भारतात सादर करण्यात आला. भारतात लॉन्च करण्याआधी काल लंडनमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात कंपनीने हा फोन सादर केला. महागडा असलेल्या हा स्मार्टफोन अमेरिकी बाजारात तीन व्हेरिअंटमध्ये उपलब्ध करण्यात आला असून 6 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज...\nमहिलेची झाली रुग्णवाहिकेतच प्रसूती\nबार्शी : मळवंडी (ता.बार्शी) येथील अत्यवस्थ महिलेला रुग्णालयाकडे घेऊन जाताना महिलेची प्रसूती १०८ या रुग्णवाहिकीतच रस्त्याच्या कडेला करण्यात आली. वेळीच रुग्णाच्या मदतीला धावलेल्या रुग्णवाहिकेमुळे आणि रुग्णवाहिकेतील डॉ. क्षमा हंडीबाग यांच्या उपचाराने बाळासह महिलेचेही प्राण वाचले. सोमवारी (ता.१५)...\nमनिषा वाघमारेंचे 'मिशन एव्हर���स्ट' १५ मेपासून\nऔरंगाबाद : येथील महिला गिर्यारोहक प्रा. मनिषा वाघमारेंची ध्येयाकडे चढाई १५ मेदरम्यान सुरू होण्याची शक्यता आहे. एव्हरेस्ट चढाईपूर्वी करावे लागणारे सर्व सोपस्कार, चढाई मोहिमा तिने पूर्ण केल्या आहेत. एव्हरेस्ट बेस कॅम्पवर अनेक आठवडे मुक्कामी राहिलेल्या मनिषाने परिसरातील सर्व शिखरे आणि एव्हरेटच्या...\nजेव्हा एअर इडियाच्या विमानाची खिडकी निखळते...\nनवी दिल्ली : अत्यंत जलद प्रवास म्हणून विमान सेवेकडे पाहिले जाते. विमानातील व्यवस्था ही इतर प्रवासी सुविधा पुरविणाऱ्यांपेक्षा विशेष अशी मानली जाते. मात्र, आता चक्क एअर इंडियाच्या विमानाची खिडकी निखळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळे सुदैवाने मोठी दुर्घटना होता टळली. एअर इंडियाच्या बोईंग...\nस्फुरदाच्या उपलब्धतेवर परिणाम करणारे घटक\nपिकांना खते दिल्यानंतर ती उपलब्ध होण्यापर्यंतच्या टप्प्यावर मातीतील विविध घटक परिणाम करत असतात. खतामुळे मातीच्या रासायनिक घटकांवरही (सामू) परिणाम होत असतात. आजच्या लेखामध्ये स्फुरदाच्या विविध परिणामांविषयी जाणून घेऊ. पिकांच्या वाढीसाठी नत्र, स्फुरद आणि पालाश या मूलद्रव्यांची आवश्यकता असते. आपण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.keralatourism.org/marathi/destination/wildlife/", "date_download": "2019-02-20T11:22:08Z", "digest": "sha1:YTFIITKIYN2U2OPONP7AEI3GYSZFILOU", "length": 5175, "nlines": 104, "source_domain": "www.keralatourism.org", "title": "वन्यजीवन, केरळ, भारत", "raw_content": "\nपरफॉर्मिंग आर्ट्स (सादरीकरणाच्या कला)\nस्थळ: थिरुवनंतपुरम पासून साधारण 32 किम� Go>\nस्थळ: थिरुवनंतपुरम शहरापासून साधारण 50 Go>\nआपण यापूर्वी केव्हा खरोखर वन्यजीवनाच Go>\nस्थळ: कोट्ट्यम शहरापासून 16 किमी कुमर� Go>\nनिसर्ग प्रेमींसाठी त्रिशूर जिल्ह्या� Go>\nस्थळ: कोचि शहरापासून साधारण 58 किमी आणि Go>\nस्थळ: पालक्कड पासून 110 किमी दूर. परम्ब� Go>\nसायलेंट ��्हॅली राष्ट्रीय उद्यान\nस्थळ: मन्नारकाड पासून 40 किमी,पालक्काड � Go>\nस्थान: थोडुपुझापासून सुमारे 40 कि.मी. इड Go>\nउंची: समुद्रस पाटीपासून 900-1800 मीटर उं� Go>\nस्थान: इडुक्की जिल्ह्यामधे, मुन्नारप� Go>\nउंच असणाऱ्या शोला गवताच्या प्रदेशामध Go>\nस्थान: कडलुंडी पक्षी अभयारण्य, कोझिको� Go>\nमुथंगा- वन्यजीवनात रस असणाऱ्यांसाठीच\nस्थान: सुलतान बाथरीच्या पूर्वेस सुमा� Go>\nस्थान: थलासेरीपासून सुमारे 35 कि.मी व कन Go>\nबेगूर- वन्यजीवनात रस असणाऱ्यांसाठीचे\nस्थान: मानंतवाडीपासून पूर्वेस सुमारे Go>\nवायनाड पशू अभयारण्याची स्थापना 1973 मधे Go>\nपक्षीपातालम: वन्यजीवनात रस असणाऱ्यां\nपक्षीपातालम, वायनाड स्थान: थिरुनेल्� Go>\nथोलापेट्टी: वन्यजीवनात रस असणाऱ्यांस\nथोलापेट्टी (मानंतवाडीहून 20कि.मी. पूर्� Go>\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/2754", "date_download": "2019-02-20T12:28:25Z", "digest": "sha1:WBZ5BJZ737KFWSOG7YCWE5NL2JB5CNEB", "length": 15866, "nlines": 79, "source_domain": "mr.upakram.org", "title": "जनुक-रूपांतरित पिके व अन्न : द्विधा मनस्थिती | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nजनुक-रूपांतरित पिके व अन्न : द्विधा मनस्थिती\nआताच मला 'ग्रीनपीस' (हिरवी शांती - या नावाचा कोणत्याही धर्माशी संबंध नाही हे सुजाण वाचक जाणतातच) या संघटनेकडून एका उघडपत्रावर सही करण्यासाठी\nविपत्र आले. राष्ट्रीय सल्लागार समितीच्या अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांना उद्देशून हे पत्र लिहिले आहे. या पत्राचा मसुदा येथे पहावयास मिळेल.\nसदर पत्रात ज्या 'एक-खिडकी' प्राधिकरणाचा उल्लेख झालेला आहे त्या 'भारतीय जनुकतंत्रज्ञान नियमन प्राधिकरण' ( BRAI) या संस्थेच्या घटनेचा मसुदा येथे आहे.\nया (ग्रीनपीसच्या) पत्रात अशी मागणी केलेली आहे की - सध्याच्या ज्या स्वरूपात स्वरूपात केंद्रीय मंत्रीमंडळाने या मसुद्याला १६ ऑगस्ट २०१० रोजी मान्यता दिलेली आहे त्या मसुद्यावर प्राधिकरण निर्माण करण्यापूर्वी देशभर उघड चर्चा व्हावी आणि त्यावर जनसामान्यांच्या प्रतिक्रिया काय होतात ते जाणून घेऊन योग्य ते बदल करावेत. असे केल्यावरच हे प्राधिकरण निर्माण करण्याचे विधेयक संमतीसाठी संसदेपुढे मांडण्यात यावे.\n'जनुक-रूपांतरित पिके व अन्न' (Genetically modified/engineered Crops and Food) या विषयावर इथेच (उपक्रमावर) थोडीशी चर्चा झालेली होती. पण त्या चर्चेत सदस्यांचे मतप्रदर्शन फारसे झाले नाही.\nजनुक-रूपांतरण ही एक पुरोगामी प्रक्रिया आहेच. तिचे फायदे आहेत तसेच तोटेही आहेत. परंतु ती केवळ पुरोगामी प्रक्रिया आहे म्हणून स्विकारावी काय 'वर्ड हेल्थ ऑर्गनायझेशन' (WHO) या संस्थेनेही हा विषय महत्त्वाचा मानून त्यावर सांगोपांग चर्चा केलेली आहे. इथे पहा.\nWHO सारखी आंतरराष्ट्रीय आणि संतुलित संघटनाही अजून जनुक रूपांतरित अन्नाविषयी साशंक आहे. त्यामुळेच ती या विषयावर बारकाईने विचार करत आहे.\nआंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अशी उत्पादने बाजारपेठेत उतरवत असताना अनेक बंधने आहेत.\nअसे असताना भारतात मात्र जनुकीय बदल केलेली बियाणे, अन्न अथवा इतर गोष्टी बाजारात आणणे ही केवळ एक कागदोपत्री प्रक्रिया ठरेल असे दिसत आहे. अशा सरकारी नियामक मंडळांचे काम फारसे काटेकोरपणे चालत नसते असा एकंदर अनुभव आहे. त्यामुळे एकीकडे नवे तंत्रज्ञान हवे, त्यावर असे नियमन हवे - त्यातून चांगले तेच निष्पन्न होईल असे वाटत असतानाच दुसरीकडे त्या नियंत्रणांचे वाभाडे निघून अंधाधुंद गैरवापर होईल अशीही एक शक्यता वाटते. हे प्राधिकरण निर्माण करून भारत घाई करत आहे का\nवरील पत्रामुळे प्रक्रियेत अडसर निर्माण होऊ शकेल. तेव्हा या पत्रावर सही करावी की नको\nया विषयावर येथील सदस्यांची मते जाणून घेऊ इच्छितो.\nविवेकवादी संघटना आणि ग्रीनपीस यांच्यात कोणी सामायिक प्रसिद्ध व्यक्ति आहे काय माझ्या माहितीनुसार ग्रीनपीस आक्रस्ताळे आहे. त्यांचे 'कार्यकर्ते' वी.टी. स्थानकात देणगी मागत फिरताना पाहिले आहेत.\nबहुगुणा प्रकारच्या लोकांना काय भाव द्यायचा\nजनुक-रूपांतरण ही एक नवी, अज्ञात परिणामांची, तुटपुंज्या वर्षांच्या अनुभवाची अशी प्रक्रिया आहे.\nजनुक-रूपांतरणाची उत्पादने वापरण्यात धोका असल्याचा सैद्धांतिक निष्कर्ष मिळाले आहेत.\nजनुक-रूपांतरणाची उत्पादने धोकादायक असल्याचे प्रायोगिक अनुभवांतून कळले आहे.\nअशी तीन कारणे शक्य आहेत. कारण २ मला मान्य नाही. कारण १ माझ्या व्यक्तिमत्वात बसत नाही. कारण ३ विषयी काहीही विश्वासार्ह स्रोत मिळालेले नाहीत.\nजनुक रूपांतरणाची प्रक्रिया म्हणजे नैसर्गिकरित्या जनुकात बदल होण्याची (म्यूटेशन) वाट न बघता आपणच हवा तो बदल घडवून आणणे. नैसर्गिक किंवा मनुष्यप्रेरित रूपांतरणाचे फायदे आणि तोटे असणारच. प्रत्येक बियाण्याच्या, प्रत्येक रूपांतरणाचे काय फायदे आणि तोटे आहेत ते पाहून, थोडक्यात म्हणजे केस बाय केस निर्णय घेणे योग्य ठरेल.\nजनुक रूपांतरणाची प्रक्रिया म्हणजे नैसर्गिकरित्या जनुकात बदल होण्याची (म्यूटेशन) वाट न बघता आपणच हवा तो बदल घडवून आणणे.\nनैसर्गिक रित्या बदल हे होतात त्याचा कालावधी मोठा असावा असे मी समजते आहे. शिवाय हे बदल नैसर्गिक असले तर ते आपल्याला हवे तसेच असतील असे नाही. म्हणजे वांगी मोठी - मोठी होणे हे वांग्यामधील नैसर्गिक बदलावर सोडले तर तसे होईलच याची खात्री नसावी. तेव्हा आपल्याला हवे ते गुणधर्म आणायचे त्याची वाट न बघणे असे नसून आपल्याला हवे ते बदल करायचे असा मी धरते (वाट बघूनही हवे ते गुणधर्म येण्याची खात्री नसणार). या समजुतीत काही चूक आहे का\nनैसर्गिक बदल, जेव्हा उत्क्रांतीमुळे, म्हणजे स्पर्धेमुळे होतात तेव्हा बदलाचा कालावधी मोठा हे खरे.\nतसेच जनुके म्यूटेट होऊन झालेले बदल मूळ धरायलाही काही पिढ्या जातील हेही खरे. पण सावकाश उत्क्रांतीपेक्षा हा बदल वेगात झालेला असू शकेल.\nउदाहरण म्हणजे, गवताचे साधे बी ते जगातील सगळ्यात महत्त्वाचे पीक हा गव्हाचा प्रवास उत्क्रांतीच्या वेगाने झाला. वाणाची निवड नैसर्गिक स्पर्धेने न होता प्राचीन शेतकर्‍यांनी केली. आता ही निवड सावकाश पिढी दर पिढी करण्यापेक्षा थेट जनुकात घुसून करण्याचे तंत्र निर्माण झाले आहे ते नैसर्गिकरित्या होणार्‍या म्यूटेशनच्या तुलनेचे आहे.\nजनुक रूपांतरण् म्हणजे आपल्याला हवे ते बदल घडवून आणणे हे ढोबळमानाने बरोबर आहे. नेमकी कुठली जनुके बदलून काय काय परिणाम होतील याचा अंदाज लावता येऊ शकतो. पण पूर्ण परिणाम तपासण्यांसाठी पुष्कळ प्रयोग, विश्लेषण करणे आवश्यक आहे. म्हणजे वांगे मोठे झाले तर जोडीला त्याचा गर गुलाबी झाला तर काय करायचे मला वाटते, जनुकीय रूपांतरणाला संपूर्ण विरोध करण्यापेक्षा सखोल विश्लेषण कसे करता येईल यावर जास्त ऊर्जा खर्च केली तर बरे आहे. अवाढव्य लोकसंख्येला पोसण्यासाठी अन्नधान्य उत्पादनात असे मूलभूत बदल होणे अनिवार्य आहे.\nनितिन थत्ते [23 Aug 2010 रोजी 02:23 वा.]\nजनुकीय बदल नैसर्गिकरीत्य होऊ शकतात.\nज्या जनुकीय बदलांवर आपला आक्षेप आहे तो नैसर्गिकरीत्या झाला तर आपण काय करणार आहोत तो आपण रोखू शकणार आहोत काय\nत्याला आपल्याला प्रतिसाद द्यावाच लागेल. मग जाणीवपूर्वक केलेल्या बदलात काय त्रास आहे.\nनैसर्गिक बदल डिझायरेबल दिशेनेच होतील असे नाही. त्यापेक्षा जाणीवपूर्वक केलेले बदल डिझायरेबलच (उत्पादकता, रोगप्रतिकारकता इ) असतील.\n(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)\nजनुक रूपांतरणाचे फायदे तर आहेतच.\nपरंतु मूळ मुद्दा हा 'आयपीआर' संदर्भात आहे.\nअसे संशोधन करणार्‍या मसान्टो सारख्या कंपन्यांच्या हाती शेतकी व्यवसायाची सूत्रे एकवटतील काय\nसंशोधन व्हावे पण त्यासाठी शेतकर्‍याच्या भवितव्याला वेठीला धरले जाऊ नये.\nयाबद्द्ल कायद्यात काही तरतुदी करता येतील का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mazyanajretun.blogspot.com/2017/08/blog-post_16.html", "date_download": "2019-02-20T11:34:47Z", "digest": "sha1:3E6TSQ5SNQTY2HVO3NOUXTGRZNMAU2BW", "length": 18743, "nlines": 95, "source_domain": "mazyanajretun.blogspot.com", "title": "गंपूच्या गोष्टी - आई होणं सोप्पं नाहीये!", "raw_content": "\nचांगली आणी वाईट : या दोनच बाजू असलेल्या गोष्टी; खरंतर खूप गूढ असतात कधीकधी. वाईटानं चांगुलपणाचं पांघरुन घ्यावं अन् चांगल्यावर वाईटाचं झाकण पडावं अश्यातली गत चांदीच्या मुलाम्यालाही भुलणारी माणसं आपण चांदीच्या मुलाम्यालाही भुलणारी माणसं आपण गोष्टींच्या मुळाशी जाऊन उकल करनं फार कंटाळवाणं वाटतं आपल्याला. जसजशी ती वस्तू मुलामा सोडून मुळ रंग दाखवायला लागते ; आपण फसवले गेल्याची प्रचिती आपल्याला येते. डोळे तर जन्मत: फुकटांतच मिळालेले असतात. कमवायची असते तीे फक्त नजर; चांगल्यातलं वाईट आणी वाईटातलं चांगलं ओळखायची पारखी नजर. @$m गोष्टींच्या मुळाशी जाऊन उकल करनं फार कंटाळवाणं वाटतं आपल्याला. जसजशी ती वस्तू मुलामा सोडून मुळ रंग दाखवायला लागते ; आपण फसवले गेल्याची प्रचिती आपल्याला येते. डोळे तर जन्मत: फुकटांतच मिळालेले असतात. कमवायची असते तीे फक्त नजर; चांगल्यातलं वाईट आणी वाईटातलं चांगलं ओळखायची पारखी नजर. @$m\nगंपूच्या गोष्टी - आई होणं सोप्पं नाहीये\nपरवाच एकीने रस्त्यावर हाक मारली \"ओ गंपूची आई\", \"काय गं काय म्हणतोय तुझा गंपू.\" भारीच फेमस केलायस लेकाला\" भारीच फेमस केलायस लेकाला\".\"आम्हाला सगळ्यांना आवडतो हा तुझा गंपू\" आमच्या पोरांचा तर फेव्हरेट झालाय.\"\nआता लेकाचं कौतुक कोणत्या आईला नाही आवडणार. मलाही आवडलंच खरंतर गंपूची आई होणं सोपं नाहीये तसं खरंतर गंपूची आई होणं सोपं नाहीये तसं म्हणजे आईचं झोपणं, खाणं, गाणं,भाजीला जाणं, अंघोळीला जाणं, साधं शु ला जाणं सुद्धा.., तिच्या लेकराच्या मर्जीवर असतं. आमच्या घरात पण सध्या गंपूचीच मर्जी चालते.\nरात्री साधारण मनुष्यप्राण्याच्या झोपेच्या वेळेत, गंपूची झोपायची अजिबात इच्छा नसताना जर त्याच्यासमोर तुम्ही झोपेची आराधना करायला लागलात तर तो गपकन् तुमच्या पोटावर येऊन बसतो. समुद्राचं पाणी पोटात गेलेल्या माणसाला जसं पोटाला गचके देऊन पाणी बाहेर काढतात ना तसं जेवून टुम्म फुगलेल्या तुमच्या पोटाला गचके देऊन घोडा-घोडा खेळण्याचं अमानुष सुख हा पोरगा घेत असतो.\nआपल्याच घरातल्या टॉयलेटमध्ये जाण्यासाठी तुम्ही हॉल-टॉयलेट अशा फेऱ्या घालत असता आणी सोबत हा बिलंदर मागनं-पुढनं उड्या मारत असतो. जवळपास अर्ध्या तासभर घिरट्या घालून एक संधी मिळते आणी तुम्ही तिचा फायदा घेत\nटॉयलेटमध्ये शिरता. घाईत दरवाजा धडाम् करून लावून घेता आणी नेमका तोच आवाज त्याचे तुळशीपत्राएवढे कान चाणाक्षपणे टिपतात. अगदी पळभराचाही विलंब न करता राजे तडक टॉयलेट-द्वारापाशी येऊन धडकतात. सीआयडीतल्या दयालाही लाजवेल अशा धडका दरवाज्याला देऊन देऊन आतल्या कुंभकर्णासमान आईला जागं करायचंच असा चंग बांधतात. आताशा तुम्हाला या टॉयलेट-क्षेत्रातल्या ईमरजन्सी-व्हिजिट्सची सवय झालेली असतेच म्हणा. पण तरीही या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला कितीही राग आला तरी तुमच्यातली मृदु मनाची आई जोकरसारखे भाव चेहऱ्यावर आणत,\"ढँट्याढँ\" म्हणत दरवाजा उघडते. एकुणच मज्जा आल्यासारखे खुष होऊन पोरगा टाळ्या वाजवत तुमचे स्वागत करतो. आणी तुम्हीही दिवसभरातली एक मोहीम फत्ते केल्याचा सुस्कारा सोडता.\nअसं म्हणतात आईचं आईपण मागून मिळत नसतं., ते स्वतः कमवावं लागतं., किती खरंय ना हे\nतुमच्या कडल्या सगळ्या चॉकलेट्स-आईस्क्रीम वर हक्क सांगणारा बाळ जेव्हा तुमच्याघरी जन्म घेतो ना तेव्हा स्वतःसाठी आवर्जून घेतलेल्या फ्लेवर्ड आईस्क्रीम कोनाचंपण शेवटचं उरलेलं थोटुक खाऊन धन्य धन्य व्हायचं असतं. कारण आपल्याला आई व्हायचं असतं.\nरस्त्यावर चालताना धुळीचा-धुराचा लोट आपल्या दिशेने येताना दिसला की आधी आपल्या नाकावर जाणारा रुमालाचा हात, आता नकळतपणे लेकाच्या नाका-डोळ्यांकडे जातो. पावसात पर्समधले पैसे, कागदपत्र भिजू नयेत म्हणून स्वतःच्या डोक्यावर ची छत्री पर्सकडे झुकती व्हायची आता तीच छत्री,.पर्स भिजून पाणी निथळत असेल तरी लेकाच्या डोक्यावरुन हटत नाही. तेव्हा आपण आई झाल्याचं कळतं.\nसुगरणीचा किताब मिळवून देणारा तुमचा एखादा खास पदार्थ अतिशय मेहनतीने तुम्ही तुमच्या लेकासाठी बनवता. आणी तो फक्त जीभेच्या टोकावर टुच्चुक चव घेऊन \"नाय्यी-नाय-नक्को\" म्हणून सरळ धुडकावून लावतो मग अगदी किती ही विनवण्या करा. तेव्हा तुमच्यातल्या नाराजलेल्या सुगरणीला बाजूला सारून, उपाशी लेकरासाठी\nपटकन त्याच्या आवडीचं काहीतरी बनवावं म्हणून पुन्हा स्वयंपाक घराकडे धावते ना.\nतुमच्या लेकाच्या खाण्या-पिण्याच्या, उत्सर्जन प्रकियेनुसार तुम्ही स्वतःच्या खाण्याच्या वेळा प्लॅन करुन डायेट प्लॅन च्या धज्जियाँ उडवता., तरीही मातोश्री-भोजनाचा मुहूर्त साधुनच शी-कार्यक्रम करायचं ब्रीद घेऊन जन्मलेल्या लेकाला कौतुकाने न्हाऊ घालणाऱ्या आईला पाहुनच ह्या दुनियावाल्यांनी तिला देवत्व बहाल केलं असावं तर यात नवल नाही..., कारण आई होणं सोप्प नसतं.\nआजोबांची लाडकी 'शोभनी'.कागदोपत्री 'शोभा' असलेल्या तिनेही ते नाव आणी तो हक्क फक्त तिच्या वडिलांसाठी खास राखीव ठेवलेला. बाजी-मोहित्यांच्या गावच्या ऐसपैस घरात वाढलेली माझी आई मुंबईतल्या या खुराड्यात कशी रुळली तिचं तिलाच ठाऊक पण आली तेव्हा या टिचभर जागेतल्या पत्र्याच्या खोपट्यालाही घरपण आणलं तिने. शिवणकाम, भरतकाम, विणकाम शिकली होती. याच कोशल्याचा पुरेपूर उपयोग केला तिने. लहानपणी माझ्यासाठी कितीतरी प्रकारची झबली, पेटीकोट शिवले. तिने विणलेलं गुलाबी रंगाचं स्वेटर-कानटोपी..,, माझ्यानंतर माझ्या भावंडांनीही वापरलं. मग हळुहळु वस्तीतल्या आजुबाजूच्या लोकांकडूनही कपड्यांची कामं तिला मिळायला लागली. तेवढाच संसाराला हातभार म्हणून तीही अगदी हौसेने करायची. एक कला जोपासण्याचं साधन म्हणून बघायची. कापड कापून उरलेल्या चिंध्या सुद्धा सांभाळून ठेवायची. पण त्या ठेवताना.., कुठे कशासाठी वापरायच्या हे तिचं-तिचं आधीच ठरलेलं असायचं. मग त्याची कुठे दुपटीच शिव, कुठे पँचवर्कवाले पडदे, झालरीवालं उशीचं कव्हर,…\nआईची रेसिपी - गुलगुलं\nनुसतं नाव वाचूनपण गुदगुल्या व्हाव्यात असा मस्त पदार्थ.\nशाळेत असताना शनिवारच्या, दहा मिनिटांच्या मधल्या सुट्टीत खाण्यासाठी मला डब्यात दिलं जाणारं हे 'गुलगुलं'.\nगव्हाच्या पिठात अंदाजानेच गूळ, चवीपुरतं मीठ आणी आवडत असेल त��� वेलची पूड घालून सरसरीत भिजवून (डोश्याच्या पिठापेक्षा जरा जाडसर) पळीने तव्यावर सोडायचं, हलकंच पसरवायचं. मध्यम आचेवरच चांगलं भाजलं की पलटून दूसरी बाजू भाजायची. तुप लावून पुन्हा दोन्ही बाजु खरपूस होईस्तोवर भाजायच्या. आणी चहासोबत नाहीतर कधी नुसतं कोरडंच खायला घ्यायचं.\nलहानपणी आई एकीकडे गुलगुलं बनवायला घ्यायची नी आम्ही भावंड चुलीपुढेच गरम गरम खायला बसायचो. शाळेच्या डब्यात, मित्र-मैत्रिणीला आवडतं म्हणून एखादं जास्तीचं भरुन घ्यायचं. नेहमीच्या चपाती-भाजीच्या डब्यापेक्षा हा जरा वेगळा प्रकार बरा वाटायचा.\nबनवायलाही सोपा, कमी वेळात होणारा आणी चवीला वेगळा म्हणून मलाही आवडणारा हा पदार्थ अधनं-मधनं मी माझ्या १० महिन्याच्या लेकासाठी बनवते. गुळाच्या चवीमुळे त्यालासूद्धा खुप आवडतं. त्याला खाता यावं म्हणून जरा मऊच ठेवते.\nगंपूच्या गोष्टी - माझा छकुला effects\nलहान मुलांच एक बरं असतं..,त्यांच्यातल्या त्यांच्यात फार पटकन मैत्री होते अगदी नाव-गाव माहिती नसेल तरीही, समोरचा त्यांच्या 'लहान' या कॅटेगरीत बसला की झाली मैत्री. युगने सुद्धा आपल्या चिंटुर-पिंटुर मित्र-मैत्रीणींच एक मित्रमंडळ बनवलंय. त्यात सगळ्यामध्ये कच्चा लिंबू म्हणून याचीच दादागिरी. त्यांच्या दंग्याला कंटाळून कोणा एकालाही ओरडा दिला तरी सगळचे दोन मिनिटांच मौन पाळल्या सारखं शांत बसतात. शिवाय ओरडणाऱ्या व्यक्तीला आमच्या धुसफुस्या युगच्या जळजळीत कटाक्षाचा सामनाही करावा लागतो. युग आपल्या मित्रांच्या,टिव्हीतल्या लहान मुलांच्या आणी खेळण्यांच्याही बाबतीत बराच प्रोटेक्टीव्ह वगैरे वागतो. असं म्हणतात की लहानमुलांची भावनिक नाळ एकमेकांशी जुळलेली असते. याच अंगाचं एक उदाहरण/ एक किस्सा.\nमी याआधीही सांगितले त्याप्रमाणे युगला टिव्हीवरल्या जाहिराती आणी मराठी गाण्यांचं प्रचंड वेड. त्यात आता कार्टून्स, बेबी-राईम्सचे व्हिडिओज आणी लहान मुलांचे चित्रपटसुद्धा ऍड झालेत. कालच मी आणी 'युग', मराठी चैनलवर 'महेश कोठारें'यांचा 'छकुला' बघत होतो. त्यातला 'आद…\nगंपूच्या गोष्टी - आई होणं सोप्पं नाहीये\nमाझी खवय्येगिरी - फोडणीची रवा इडली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.pratilipi.com/read?id=6755373519095982&ret=%2F%3Fredirect%3DcatchAll", "date_download": "2019-02-20T11:50:04Z", "digest": "sha1:MWCVG4W6FGCROG6JSFG4MYJVCB7WEJEA", "length": 12937, "nlines": 33, "source_domain": "mr.pratilipi.com", "title": "वाचा राजवर्धन बिरंजे च्या मराठी कथा मुंजा एक रहस्य भाग-1 प्रतिलिपि वर « प्रतिलिपि मराठी | Read RAJ BIRANJE's Marathi content mystery of munja on Pratilipi « Pratilipi Marathi", "raw_content": "मुंजा एक रहस्य भाग-1\nअमुक एका गावाची ही रहस्यमय कथा\nती अमावास्याची रात्र असते. गावचे पाटील यांच्या घरी भलतीच गडबड सुरू असते **पाटील:- अहो झालं काय तुमचं बायको- झाल झालं नैवैद्य तर घेऊ द्या\nपाटील व घरचे सगळेजण दर सणाला व अमावास्याला वडाच्या झाडाला नैवेद्द अर्पण करत असतात, याच्या मागचे करण की त्या झाडावर मुंजा राहत आहे असा समज गावाचा असतो व प्रथेनुसार गावचे पाटील यांच्यावर पूजा करण्याचा मान असतो व प्रथेनुसार गावचे पाटील यांच्यावर पूजा करण्याचा मान असतो आता मुंजाची पूजा म्हणजे सगळ्यांच्या पोटात गोळा यायचा त्याच्या मागची कारणे पण तशीच आहेत आता मुंजाची पूजा म्हणजे सगळ्यांच्या पोटात गोळा यायचा त्याच्या मागची कारणे पण तशीच आहेत कारण जर काही अघटित घडले तर सगळ्या गावावर संकट उभे राहिल असा समज होता सगळ्यांचा\nसगळी आवराआवर करून पाटील गुरुजी व परिवार सहित वडाच्या झाडाकडे निघाले. त्यांच्यासोबत त्यांचा 8 वर्षाचा मुलगा पण होता ईशान त्याचे नाव खोडकर पण तितकाच लाडका मुलगा होता तो. पाटील गावच्या गुरुजींना फार मानत कारण ईशान पण त्यांच्या आशीर्वाद मूळे झाला अशी समजूत होती त्यांची\nईशान त्याच्या खेळण्यासोबत बाहेर पडला संपूर्ण रस्ता तो खेळत येत होता संपूर्ण रस्ता तो खेळत येत होता त्याची आई मधून मधून त्याला ओरडत होती त्याची आई मधून मधून त्याला ओरडत होती जस जसे ठिकाण जवळ येत होत तस तसे सगळे भिऊन एकमेकांना बघत होते जस जसे ठिकाण जवळ येत होत तस तसे सगळे भिऊन एकमेकांना बघत होते पाटील शेता जवळ जाऊन झाडाची वाट तपासुन बघतात पाटील शेता जवळ जाऊन झाडाची वाट तपासुन बघतात हातात टॉर्च घेऊन सगळे जण वडाच्या झाडाकडे जात होते\nशेवटी गुरुजी सगळ्यांना थांबण्यासाठी सांगतात. नैवेद्द ,सोने दागिने ,पैसे, हळद, कुंकू, घंटी, कापुर, उदबत्ती, नारळ, असे सर्वांची मांडणी करून घेतात.\nगुरुजी पाटील व घरच्यांना हात जोडून उभे राहण्यासाठी सांगतात . गुरुजी मंत्र म्हणण्यास सुरू करतात व सगळ्यांच्या चेहऱ्यावर भीतीचे भाव दिसु लागतात गुरुजी जोशाने अजून मोठ्याने मंत्र म्हणतात\nआवाजाची तीव्रता जशी वाढते तसे वडाचे झाड हलायला सुरू होते कर्कश आवाज ऐकू येत होते कर्कश आवाज ऐकू येत होते कुत्रे भुंकत होते जोराचे वारे सुरू झाले तसे गुरुजी अजून जोरात मंत्र म्हणत होते तसे गुरुजी अजून जोरात मंत्र म्हणत होते \"ये मुंजा ये,गावची पीडा घेऊन जा\" असे बोलताच एक स्फोट होतो सगळे जण घाबरून जातात\n**गुरुजी- सगळेजण या वडाच्या झाडाला पाठ करून घरी जावा आणि एक लक्षात ठेवा मागे वळून बघायचे नाही सगळे हो अशी मान डोलावतात सगळे हो अशी मान डोलावतात पण या सगळ्याचा ईशान वर काहीच फरक पडत नाही त्याचे खेळणे सुरू असते पण या सगळ्याचा ईशान वर काहीच फरक पडत नाही त्याचे खेळणे सुरू असते आई ओरडतच त्याला खेचून उभा करते व घरी यायला सांगत असते आई ओरडतच त्याला खेचून उभा करते व घरी यायला सांगत असते ईशान तयार होतो, सगळेजण पाठ करून चालत जात असतात ईशान तयार होतो, सगळेजण पाठ करून चालत जात असतात जाता जाता ईशानचा पाय अडकतो व तो खाली पडतो, त्याचे खेळणे मागे पडते म्हणून तो ते उचलतो व वडाच्या झाडाला बघतो जाता जाता ईशानचा पाय अडकतो व तो खाली पडतो, त्याचे खेळणे मागे पडते म्हणून तो ते उचलतो व वडाच्या झाडाला बघतो तिथले दृश्य पाहून तो तिथेच बेशुद्ध पडतो तिथले दृश्य पाहून तो तिथेच बेशुद्ध पडतोसगळ्यांची धावाधाव सुरू होते\nपाटील धावत त्याला उचलून घेतात व त्याला बाहेर घेऊन येतात घरी गेल्यावर पाटील गुरुजींना निरोप पाठवतात,\nगुरुजी घरी येतात, ईशानला बघतात, तपासून झाल्यावर त्यांचा रागाचा पारा अचानक चढतो ते सगळ्यांवर ओरडायला सुरू करतात सोबत आणलेली औषधे त्याला देतात व काळजी घ्यायला सांगतात सोबत आणलेली औषधे त्याला देतात व काळजी घ्यायला सांगतात इकडे त्याची आई व घरचे सगळे काळजीत असतात कारण तो अजून शुद्धीवर आलेला नसतो, रात्र झालेली असते सगळा परिवार ईशान सोबत झोपतो.\nसकाळ होते तसे ईशान डोळे उघडतो, हे पाहून सगळेजण फार खुश होतात, पण शुद्ध येऊन 2 तास होतात तरी ईशान काहीच बोलत नसतो, तो फक्त घरच्या भिंती व छप्पर कडे विकृत हास्य करून बघत असतो घरचे सगळे समजतात की याला मुंजा ने धरलं घरचे सगळे समजतात की याला मुंजा ने धरलं पाटील तडक त्याला घेऊन गुरुजी कडे जातात , गुरुजी म्हणतात-\"तुझ्या मुलाला मुंजाने धरलंय,त्याला आता एकच उपाय घरी होम करावा लागेल व मुंजाची क्षमा मागितली पाहिजे\", सगळेजण यावर तयार होतात......\n2दिवस होतात तरी ईशान काहीच बोलत नव्हता ना खात होता, सगळे ��ूप चिंतेत होते, सगळेजण झोपल्यावर रात्री ईशान अचानक उठतो व घरच्या माळ्यावर जायला लागतो त्याला कोणीतरी बोलावतोय असा भास होत होता, तो जायला निघतो, माळ्यावर जाताना आवाज होतो त्या आवाजाने आई जागी होते ईशान कुठे दिसत नाही म्हणून ती कालवा करते, सगळे जण शोध घेऊ लागतात, एका कोपऱ्यात आईचे लक्ष जाते तिकडे काही हालचाल दिसून येते, सगळेजण तिकडे जातात, पाहतात तर काय ईशान सगळा कुंकुमध्ये भिजला असून वेड्यासारखा नाचत होता ,ओरडत होता जसे घरचे दिसतात तसे ईशान पळून जायचा प्रयत्न करतो पण अशक्तपणा मुळे तो पुन्हा चक्कर येऊन पडतो सगळे घाबरलेल्या स्थितीत असतात सगळे घाबरलेल्या स्थितीत असतात ईशान ला अंघोळ घालून पुन्हा आई त्याला झोपवते ईशान ला अंघोळ घालून पुन्हा आई त्याला झोपवते झोपवून झाल्यावर पाटील गुरुजी कडे जायला सांगतात तसे आई बोलते- काही गरज नाही हे सगळे त्यांच्या मुळे घडतंय,त्यांच्यामुळे माझ्या मुलावर ही वेळ आली आहे, इशानच्या आईला आता गुरुजींवर राग येऊ लागला होता\nइशानच्या आईची मनस्थिती आता खराब होऊ लागली होती,त्यामुळे तिने झालेला सगळा प्रकार आपल्या भावाला म्हणजे रमेशला सांगायचे ठरवते, तिचा भाऊ पोलीस मध्ये असतो व दुर शहरात त्याची पोस्टिंग असते, तिचा भाऊ सर्व ऐकून घेतो व रजा घेऊन तडक तिकडे येतो असे सांगतो,\nरमेश रजा अर्ज घेऊन ACP राजकडे जातात,\nव झालेला सगळा प्रकार त्यांना सांगतात.\nत्यांची रजा मंजूर होते , ACP राज व ASP स्मिता यागोष्टीकडे बारीक लक्ष द्यायला सांगतात व सर्व माहिती पुरविण्यास सांगतात, तसे आदेश घेऊन रमेश गावी निघतो.\nगावी पोचल्यानंतर सगळा प्रकार समजून घेतो व तसा रिपोर्ट ACP ना कळवतो,परिस्थितीचे गांभीर्य बघून प्रकरणं हाताबाहेर जाण्याअगोदर काहीतरी करायला हवे म्हणून ACP ,ASP ना घेऊन गावाकडे जायचा विचार करतात व ते तसे निघतात पण.\nपुढे जाऊन काय होते, ईशान बरा होणार काय, मुंजाचा निकाल लागणार काय, मुंजाचा निकाल लागणार कायACP व ASP यांचे प्रयत्न यशस्वी होणार काACP व ASP यांचे प्रयत्न यशस्वी होणार काहे आपण पाहू दुसऱ्या भागात\nसामग्री वाचन आनंद लुटा\nसोशल मीडिया वर अनुसरण करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://majhi-naukri.in/category/expired-jobs/page/4/", "date_download": "2019-02-20T12:19:56Z", "digest": "sha1:4BV3JQBWSFTXQWJVJLWNXDBQYFNSJ52C", "length": 2737, "nlines": 41, "source_domain": "majhi-naukri.in", "title": "Expired Jobs | MajhiNaukri - Part 4", "raw_content": "\nअर���ज करण्याची अंतिम तारीख: 5 फेब्रुवारी 2018\nस्टेटस: भरती बंद जाहिरात\nकंपनी: राष्ट्रीय अंगूर अनुसंधान केन्द्र\nपदाचे नाव: सीनियर रिसर्च फेलो – 04 जागा\nअर्ज करण्याची अंतिम तारीख : 17 जानेवारी 2018\nस्टेटस: भरती बंद जाहिरात\nकंपनी: नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड\nअर्ज करण्याची अंतिम तारीख: 18 जानेवारी 2018\nस्टेटस: भरती बंद जाहिरात\nकंपनी: सेंट्रल बैंक ऑफ इंडिया\nपदाचे नाव: सुरक्षा अधिकारी – 17 जागा\nअर्ज करण्याची अंतिम तारीख: 1 जानेवारी 2018\nस्टेटस: भरती बंद जाहिरात\nकंपनी: भारतीय हवाई दल\nशैक्षणिक पात्रता: 12 वी/ डिप्लोमा इन इंजिनियरिंग\nअर्ज करण्याची अंतिम तारीख: 12 जानेवारी 2018\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/3844", "date_download": "2019-02-20T11:02:53Z", "digest": "sha1:HYQMTA4IMUVQGS32TBUERIBKXVAFYG7P", "length": 53832, "nlines": 200, "source_domain": "mr.upakram.org", "title": "अंगारकी चतुर्थी | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nकृष्ण पक्षातील चौथी तिथी मंगळवारी आली तर ती अंगारकी चतुर्थी असते. मंगळ ग्रह लालसर दिसतो. म्हणून तो अंगारक. एका चांद्रमासात एक कृष्ण चतुर्थी. त्या दिवशी सात वारांतील कोणताही वार असण्याचा संभव समान. म्हणून अंगारकीची संभवनीयता सात चांद्रमासांत एकदा. म्हणजे साधारणपणे तीन सौर वर्षांत पाचदा अंगारकी चतुर्थी येते. अंगारकी पौर्णिमा तसेच अंगारकी अमावास्या येण्याची संभवनीयता तेवढीच (३ वर्षांत पाचदा) असते. अंगारकी अधिक मासात येण्याचा योग (संभव) वरच्या संभवनीयतेच्या एक तृतीयांश. म्हणजे ९ वर्षांत ५ वेळां.ती अधिक दुर्मीळ म्हणून श्रद्धाळूंना अधिक महत्त्वाची वाटते.ते म्हणतात \"अधिकस्याधिकं फलम्\" (कशाला काहीही जोडायचे झाले.) अधिक दुर्मीळ ते अधिक मौल्यवान म्हणायचे तर प्रत्येक दिनांक सर्वाधिक महत्त्वाचा ठरतो.कारण तो पुन्हा कधीच येणार नसतो आणि ते खरेच आहे.प्रत्येक दिवस,किंबहुना प्रत्येक क्षण ,महत्त्वाचा असतोच.आला क्षण-गेला क्षण.आणि जो गेला तो गेलाच.तो पुन्हा येणे नाही. असो. आपण मंगळवारी येणार्‍या कृष्णचतुर्थीचा पुन्हा विचार करू.\nआकाशातील मंगळ ग्रह आणि पृथीवरील मंगळवार यांचा काही संबंध आहे का तर केवळ नावापुरताच आहे. अन्य कशाही तर्‍हेने नाही. महाभारतातील कुंतिपुत्र अर्जुन आणि आजचा सचिनपुत्र अर्जुन यांचा जसा नाममात्र संबंध आहे असे म्हणता येईल तसा. यावरून दिसून येते की अंगारकी चतुर्थीचा अंगारकाशी म्हणजे मंगळ ग्रहाशी अर्थाअर्थी सुतराम संबंध नाही. तेव्हा \"नासाची कुतूहल शकटिका (क्युरिऑसिटी रोव्हर) मंगळावर अलगद उतरून तिथे फिरते आहे.मंगळाविषयी नवनवीन माहिती पृथ्वीकडे पाठविते आहे.आणि आपणमात्र अजून इथे अंगारकी चतुर्थीचा उपास धरत आहोत.\" असे लिहिण्यात फारसा अर्थ नाही. म्हणून ते वाढवत नाही.\nआता कृष्णचतुर्थी या तिथीला अन्य तिथ्यांहून काही वेगळे महत्त्व असू शकते का त्या तिथीला पृथ्वीवरून चंद्राचा काही विशिष्ट आकाराचा भाग प्रकाशित दिसतो हे खरे.पण ते केवळ दिसणे आहे. पण दिसते तसे नसते.म्हणजे नाहीच.खरे काय आहे त्या तिथीला पृथ्वीवरून चंद्राचा काही विशिष्ट आकाराचा भाग प्रकाशित दिसतो हे खरे.पण ते केवळ दिसणे आहे. पण दिसते तसे नसते.म्हणजे नाहीच.खरे काय आहे सूर्यमालेतील सर्व ग्रह आणि त्यांचे उपग्रह हे दगड,माती,खनिजे,वायू यांचे निर्जीव गोलाकार पिंड (स्फेरिकल बॉडीज्) आहेत.त्यांना स्वत:चा प्रकाश नाही. ते सूर्याच्या प्रकाशात तरंगत नियत मार्गांनी फिरत असतात.त्यांच्या अर्ध्या भागावर प्रकाश असणार तर अर्ध्यावर अंधार हे उघड आहे. .(ग्रहणाचा कालावधी सोडून.)\nयावरून प्रत्येक तिथीला (ग्रहणकाल वगळून) चंद्राचा अर्धा भाग प्रकाशित तर अर्धा अंधारित असतो. म्हणजे पौर्णिमेचा चंद्र,तसेच चतुर्थीचा,अष्टमीचा,संकष्टीचा, अमावास्येचा हे सर्व चंद्र सारखेच.अर्धा आणि अर्धाच भाग प्रकाशित असलेले.चंद्र पृथ्वी भोवती फिरतो म्हणून त्याच्या प्रकाशित भागातील कमी-अधिक भाग आपल्याला पृथ्वीवरून दिसतो एवढेच.त्याला आपण चंद्राची कला(कोर) म्हणतो.म्हणजे चतुर्थीच्या चंद्राचे कोणतेही अंगभूत (इन्ट्रिन्झिक) वैशिष्ट्य नाही.\nबरें.आठवड्यातील मंगळवाराला इतर वारांच्या तुलनेत काही वेगळे महत्त्व आहे काय तर तसे मुळीच दिसत नाही.आकाशाचा अर्धगोलाकार दिसणारा घुमट पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो.म्हणून त्यावर बसवलेले खगोल पूर्वेला उगवून पश्चिमेला मावळतात अशी काहीशी त्याकाळी माणसाची समज होती. अधिक निरीक्षणान्ती त्यांना आढळले की सात खगोल असे आहेत जे आकाशाच्या घुमटासह फिरतातच पण स्वतंत्रपणे त्या घुमटावरही फिरतात.त्यांना ग्रह म्हटले आणि सूर्य,चंद्र,बुध,शुक्र,मंगळगुरू आणि शनी अशी नावे दिली.\nप्रतिदिनी सूर्य उगवल��� की नवा दिवस सुरू होतो.त्याला नाव कसे आणि कशाला द्यायचे पण जेव्हा बाजार-हाटासाठी सात दिवसांचे चक्र ठरले तेव्हा व्यावहारिक सोईसाठी बाजारचक्राच्या सात दिवसांना नावे द्यायचे कालान्तराने सुचले. योगायोगाने ग्रहांची संख्याही सातच. तेव्हा त्या काळच्या काही विचारवंतांनी तीच नावे, कोण्या एका दिवशी सात वारांना दिली.ती जगभर रूढ झाली.आजही तीच प्रचलित आहेत. हे नामकरण दोन दिवस आधी अथवा तीन दिवस नंतर झाले असते तर ४/९/२०१२ हा दिवस मंगळवार नसता. त्यादिवशी अंगारकी चतुर्थी नसती.(मात्र ४/९/२०१२ ला कृष्णचतुर्थी असती.) म्हणजे कोणत्याही वाराला अंगभूत असे काही महत्त्व असणे शक्य नाही. सोमवार शिवाचा,गुरुवार दत्ताचा याला काहीच अर्थ नाही. हे केवळ मानीव आहे.हे सहज लक्षात येते.\nयावरून सिद्ध होते की अंगारकी चतुर्थी या दिवसाला कोणतेही वेगळे आगळे महत्त्व नाही.इतर कोणत्याही दिवसासारखा तो एक दिवस. मग या दिवशी सिद्धिविनायकच्या मंदिरासमोर सहस्रावधी माणसे रांगा लावून तासन्-तास का तिष्ठत राहातात या दिवशी उपास केला,देवाला फुले,नारळ,पैसे वाहिले,त्याची स्तुती केली की तो विशेष संतुष्ट होतो. प्रसन्न होतो.आपल्यावर कृपा करतो.त्यामुळे संकटे दूर होतात.समृद्धी लाभते.असे श्रद्धाळूंना वाटत असावे.तसेच रूढी,परंपरा,गतानुगतिकता यांचा पगडा असतोच.त्यामुळे रांगा लागतात.या रांगांत सुशिक्षित,विज्ञान पदवीधर,डॉक्टर,इंजीनियर सुद्धा असतात. ते सर्व श्रद्धावंत असतात.त्यांनी अंगारकी विषयी स्वबुद्धीने थोडा जरी विचार केला तरी या दिवसाला कोणतेही वेगळे महत्त्व नाही हे त्यांच्या ध्यानी येईल.पण सत्य काय आहे ते जाणून घेण्यास नकार देणारी मनोवृत्ती म्हणजे श्रद्धा. आपल्या श्रद्धाविषयाची चिकित्सा करण्याचे धैर्य श्रद्धाळूपाशी नसते. सुधारककार आगरकर यांनी लिहिले आहे,\"आपल्या प्राप्‍तीचा आकडा आपल्या खर्चाच्या आकड्याशी ताडून पाहाण्याचे धैर्य ज्याप्रमाणे एखाद्या दिवाळखोर कर्जबाजार्‍यास होत नाही त्याप्रमाणे श्रद्धाळू धार्मिकास आपल्या धर्मसमजुती आणि त्यावर अवलंबणारे आचार बुद्धिवादाच्या प्रखर मुशीत घालण्याची छाती होत नाही.तसे केले तर त्या समजुतींची धडगत नाही अशी भीती त्याला वाटते.\" या विधानाची सत्यता पटते.\nवारलो.तुमच्या चिकाटीला सलाम. तुमच्या तोडीची चिकाटी फक्त नाडीवाल्या काकांचीच आहे बुवा.\nमहाभारतातील कुंतिपुत्र अर्जुन आणि आजचा सचिनपुत्र अर्जुन यांचा जसा नाममात्र संबंध आहे\nहे भारीच. अगदि मार्मिक. अर्थात ज्यांना तुमचे पटते ते तसेही वाचतातच्. ज्यांना पटत नाही, ते तसेही वाचतच नाहीत.\nपण तुमची जिद्द पाहून दंडवत घालावा वाटला; पण बुद्धीवाद्यांना तेही चालत नाही म्हणे.\nज्यांना तुमचे पटते ते तसेही वाचतातच्. ज्यांना पटत नाही, ते तसेही वाचतच नाहीत.\nहममम ... पटत नसले तरी वाचणारेच काय प्रतिसाद देणारेही असतात :) आणि हेच या लेखनाचे आणि लेखनशैलीचे यश आहे :)\nनक्कीच उपयोग आहे. खरा मुद्दा पटण्या न पटण्याचा नसून खरे/योग्य काय हा आहे. उदा. भ्रष्टाचार न करणे, नैतिकतेला धरून वागणे या गोष्टी काही लोकांना \"न पटणार्‍या\" असू शकतील म्हणून या चांगल्या गोष्टींचा पुरस्कार करू नये असे नाही. समाजात जागरूकता निर्माण करणे यासारखा थँकलेस जॉब नाही. दुर्दैवाने आजकाल बरेचसे सुशिक्षित लोक छुप्या अंधश्रद्धांच्या आहारी चालले आहेत. आत कुठेतरी त्यांना त्याबद्दल लाज वाटत असते म्हणून त्याला कोठून तरी वैज्ञानिक आधार शोधण्याचा प्रयत्न ते करत असतात. अश्या लोकांसाठी इंटरनेटवर सोप्या भाषेत अश्या थोतांडांचा पर्दाफाश करणारे 'स्ट्रेट टॉक' फारच उपयोगाचे आहे.\nवारलो.तुमच्या चिकाटीला सलाम. तुमच्या तोडीची चिकाटी फक्त नाडीवाल्या काकांचीच आहे बुवा.\nमहाभारतातील कुंतिपुत्र अर्जुन आणि आजचा सचिनपुत्र अर्जुन यांचा जसा नाममात्र संबंध आहे\nसचिनपुत्र अर्जुन आणि अर्जुना रणतुंगा हे दोघेही डाव्या हाताने खेळणारे फलंदाज आहेत, हे एक महान दैवी आश्चर्यच नाही काय\nबाकी ट्रॅफिक अडवून लागलेल्या देवळापुढील रांगा, शनिवारी मारुतीच्या मूर्तीवर वाया जाणारे तेल, नदीत फेकला जाणारे निर्माल्य , दहशतवाद्यांना प्रत्युत्तर म्हणून सण 'दणक्यात'सादर करा असे एका वर्तमानपत्रात आलेले आवाहन, अधिक महिन्यातील अनारशांची वाणे, 'आम्ही येतो आहोत' म्हणून गावभर लागलेले 'श्रीं'च्या आगमनाचे फलक, नव्वदीतल्या आजींचे गोकुळाष्टमीतल्या दहीहंडीत सामिल होतानाचे छायाचित्र आणि न्यायालयाच्या कालच्याच निर्णयामुळे गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत या वर्षी रात्रभर घुमणारा पारंपारिक वाद्यांचा दणका या गोष्टींवर बोलून-लिहून काही उपयोग नाही या मतापर्यंत मी आलो आहे. ती चिकाटी यनावाला सरच ��रु जाणोत. मी मात्र उरलेले आयुष्यभर हे सगळे जमेल तसे सहन करायचे, असे ठरवले आहे.\nश्री.मन यांनी निराशावादाचा त्याग करावा.आशावाद नको. पण वास्तववाद अंगीकारावा.चढ-उतार दिसले तरी\nमाणसाची प्रगतीकडे वाटचाल होत आहे हे निश्चित.त्यामुळे सर्व अंधश्रद्धा आज ना उद्या नामशेष होतील. सत्याचा\nविजय होणारच. माझ्या आयुष्यात नाही पण तुमच्यासारख्यांच्या आयुष्यात याची स्पष्ट लक्षणे दिसू लागतील असे मला\nवाटते. जगभर विवेकवादी विचारांचा अभ्युदय वेगाने होत आहे हे निश्चित.\nश्री. यनावाला यांनी मन यांच्या निराशावादाचा उल्लेख केला आहे, पण तो टंकनदोष असावा, असे मी मानतो. या बाबतीत मी निराश झालो आहे हे खरे आहे. यनावाला सरांचे लेख मध्येच मनाला उभारी देतात. 'स्वर्गात देवबीव काही नाहीत, पण एकंदरीत सृष्टीचे बरे चालले आहे' असे वाटून जाते. पण ते वाटणे अल्पजीवी असते. म्हणून यनावालांच्या चिकाटीला आणि आशावादाला सलाम.\nप्रकाश घाटपांडे [06 Sep 2012 रोजी 13:36 वा.]\nमाणसाची प्रगतीकडे वाटचाल होत आहे हे निश्चित.त्यामुळे सर्व अंधश्रद्धा आज ना उद्या नामशेष होतील\n काय हा दुर्दम्य आशावाद असे झाले तर किती बरे होईल. पण जोपर्यंत मानवी मन हे भावनाप्रधान आहे तो पर्यंत अंधश्रद्धा राहणार. आजच्या अंधश्रद्धा दूर होउन नवीन अंधश्रद्धा निर्माण होतील इतकेच. तंत्रज्ञानाचा वापर विज्ञानाच्या प्रसारासाठी जसा होतो तसाच अंधश्रद्धेच्या प्रसारासाठी पण होतोच की\nतंत्रज्ञानाचा वापर विज्ञानाच्या प्रसारासाठी जसा होतो तसाच अंधश्रद्धेच्या प्रसारासाठी पण होतोच की\nहे खरे बोललात. अंधश्रद्धा कशाला म्हणणार देवा धर्माची एकवेळ चालेल. पण प्रत्येक राजकिय पक्षातल्या कार्यकर्त्यांच्या त्यांच्या नेत्यांवर श्रद्धा असतात कि अंधश्रद्धा देवा धर्माची एकवेळ चालेल. पण प्रत्येक राजकिय पक्षातल्या कार्यकर्त्यांच्या त्यांच्या नेत्यांवर श्रद्धा असतात कि अंधश्रद्धा गांधी आडनावावर असंख्या भारतीयांची श्रद्धा आहे कि अंधश्रद्धा गांधी आडनावावर असंख्या भारतीयांची श्रद्धा आहे कि अंधश्रद्धा थोडक्यात काय जोपर्यंत मानवी मन हे भावनाप्रधान आहे तो पर्यंत अंधश्रद्धा राहणार. हेच खरे. तुम्ही इथे अंगारकीवरच्या लेखा पेक्षा भारतीयांना राजकिय अंधश्रद्धे कडून राजकिय साक्षरतेकडे नेणारा लेख असता तर जास्त आनंद झाला असता. आता यावरून लेखकाला अथवा इतर सदस्यांना मी आकसापोटी प्रतिसाद दिला असा वाटत असेल तर ती त्यांची या विषयावर एकांगी लेखन करण्याची अंधश्रद्धाच म्हणावी लागेल नाही का\nअंधश्रद्धा संपाव्यात म्हणून मी ही देव पाण्यात घालून बसलोय\nअंधश्रद्धा संपवाव्यात म्हणून आताच नजीकच्या मारुतीला नारळ फोडायचा नवस कबूल केलाय.\nशक्य तितक्या लवकर अंधश्रद्धा संपवू देत म्हणावं मारुतिरायाला. ;)\nप्रकाश घाटपांडे [07 Sep 2012 रोजी 03:48 वा.]\nमला यावरुन व्यंगचित्र सुचले आहे. दाभोलकर गणपतीला पाण्यात घालून अंधश्रद्धा नामशेष व्हाव्यात असं साकडं घालताहेत.\nबाबा महाराज दाभोलकर :) दाभोलकर हिंदुत्ववादी असावेत. त्यांच्या हिंदू अंधश्रद्धांवर विषेश लोभ आहे.\nप्रमोद सहस्रबुद्धे [04 Sep 2012 रोजी 17:28 वा.]\nवारांच्या नावाची जागतिकता पाहिल्यावर ती नावे एका संस्कृतीतून आली असणार हे कळते. बहुदा ती भारतीय नसावी. कारण बायबलात वाराचे उल्लेख आहे (रविवारी विश्रांती घेतली) तर भारतीय प्राचीन ग्रंथात ते दिसले नाहीत.) वार आणि देवता यांचा संबंध अधिक आधुनिक असावा असे वाटते. गणपतीचा स्वतःचा वार पूर्वी नसावा पण हल्ली तो मंगळवार झाला आहे. पण हे साधारणपणे कधी पासून झाले हे जाणण्याची उत्सुकता आहे.\nलेखात अधिक मासातील अंगारकी बद्दल छोटीशी तृटी आहे. २१ वर्षात एकदा (९ वर्षात ५दा नाही) अशी अधिक अंगारकी येते. म्हणजे हा योग अधिक दुर्मिळ आहे.\nभारतात वारांचा उपयोग सधारणतः अलेक्झांडरच्या स्वारीनंतर सुरू झाला असे मानले जाते. तत्कालीन ग्रीक समाजात वार होते. ह्या स्वारीपश्चात ग्रीक आणि भारतीय संस्कृतींमध्ये जे आदान्-प्रदान झाले, त्यातच फलज्योतिष्य आणि वार ह्या संकल्पना आपण ग्रीकांकडून घेतल्या, असे मानले जाते.\nअधिक मासातील अंगारकीच्या संभवनीयतेविषयी लेखात झालेली चूक प्रमोदजींनी निदर्शनाला आणून दिली\n अंगारिका सर्वसाधारणपणे नऊ वर्षांतून पाचदा येते.अधिक मास तीन वर्षांनी एकदा येतो.\nम्हणून अधिक मासातील अंगारकी २७ मिहिन्यांतून ५ वेळां यावी असे वाटते.प्रमोदजी २७ महिन्यांत एकदा .\nम्हणतात.त्यावर विचार करावा लागेल.\nसात अधिक मासात एक\nप्रमोद सहस्रबुद्धे [05 Sep 2012 रोजी 16:03 वा.]\nमंगळवारी चतुर्थी येण्याचा योग (प्रॉबॅबिलिटी) ही १/७ एवढी आहे. २१ वर्षात साधारणपणे सात अधिक महिने येतात. (३३ महिन्यात एकदा अधिक मास येतो) त्यात सात चतुर्���्या असतील. त्यातील एक सरासरीने मंगळवारी येणार. ३ वर्षात ५ (१२*३+१/७ = ५.४) हा हिशोब मात्र बरोबर आहे. ९ वर्षात ५ हा हिशोब मात्र समजण्यासारखा नाही. अधिक भाद्रपदातील अंगारकी अशाच सरासरीच्या गणिताने २१*१२ = २५२ वर्षात एकदा येईल.\nतिथी, वार वगैरे मानवनिर्मित संकल्पनांना अवास्तव महत्व देऊन श्रद्धेचा बाजार माडण्याच्या प्रवृत्तीमागे काहीही शास्त्रीय विचार नाही हे चांगल्या प्रकारे पटवून दिले आहे.\nकाही परिचितांना या लेखाचा दुवा पाठवावा म्हणतो.\nशेअर मार्केटमध्ये पॅटर्न जसे असतात तसेच हे देखील असते.. एकदा पॅटर्न बनला की सर्वसामान्यपणे मार्केट तो पॅटर्न फॉलो करते, तसेच हे असेल असे नाही का वाटत\nकोणाला अंगारकी करायची असल्यास, उपासतापास करायचे असल्यास माझे काही म्हणणे नाही. मी दुपारी मस्त चमचमीत बार्बेक्यू चिकन बर्गर मटकावला आहे.\nवैताग येत असे तो प्रभादेवीला सिद्धीविनायकासमोर लावलेल्या रांगा पाहून. या लोकांना इतरांना रस्त्यावरून चालण्यास त्रास होतो, ट्रॅफिक अडते याचीही तमा नसते. कळतनकळत असे इतरांचे शिव्याशाप घेणारे देवाचे आशीर्वाद मिळवत असावे काय कोणजाणे.\nआपण चिकन बर्गर मटकावण्याच्या वेळेस भारतातील अंगारकी संपली असावी असा अंदाज आहे. त्यामुळे आपण मटकावलेला बर्गर आपणांस जिव्हातृप्तीदायक आणि उदरक्षुधाशामक ठरला असला तरी अंगारकीच्या दिवशी आपण बर्गर खाल्ला या विद्रोही कृतीचे द्योतक म्हणून त्याचे सार्थक न होता ती एक सामान्य मर्त्य कृती झाली आहे असे (अर्थातच खेदाने) नमूद करावे लागत आहे.\nआता यांची अंगारकी त्यांच्या अंगारकीपेक्षा वेगळी असून, आमची अंगारकी हीच श्रेष्ठ आणि तिच (किंवा तिची वेळ) मानायला हवी असेही सांगायला लागतील लोक. ;-)\nसातों दिन भगवान के, क्या मंगल(अंगारकी) क्या पीर\nजिस दिन सोये देर तक, भूखा रहे फ़क़ीर\nवारांना ही नावे का पडली\nअरविंद कोल्हटकर [05 Sep 2012 रोजी 02:52 वा.]\nवारांना सध्याची रविवार, सोमवार अशी नावे आणि ह्याच क्रमाने का मिळाली ह्याचे स्पष्टीकरण माझ्या 'मराठीतील रूढ संस्कृत शब्द आणि वचने - भाग ६' ह्या लेखनात काही महिन्यांपूर्वी दिलेले होते. ते असे आहे:\nमराठीत 'होरा' म्हणजे भविष्याची कल्पना किंवा तर्क, ज्यावरून ज्योतिषांना आदरपूर्वक 'होराभूषण' असे संबोधले जाते. मूळचा खाल्डियन भाषेतील 'दिवसाचा २४ वा भाग' अशा अर्थाचा हा शब्द ग��रीक भाषेमध्ये ώρα असा बदलून तेथून भारतीय ज्योतिषात त्याच अर्थाने प्रचलित झाला. (इंग्रजी hour हा शब्दहि त्याच उगमाचा.) भारतीय ज्योतिषात दिवसाच्या २४ तासांना क्रमाने एकेक ग्रह 'होरेश' मानला जातो आणि त्यांचा क्रम पृथ्वीभोवतीच्या त्यांच्या प्रदक्षिणाकालाच्या उतरत्या क्रमाने शनि, गुरु, मंगळ, रवि, शुक्र, बुध आणि चंद्र (सोम) असा असतो. आजच्या दिवसाचा पहिला होरेश शनि असला तर आजचा वार शनिवार. उतरत्या क्रमाने तीन आवर्तनांनंतर आजचा शेवटचा होरेश मंगळ आणि उद्याचा पहिला होरेश रवि म्हणून उद्याचा दिवस रविवार आणि ह्याच क्रमाने सोमवार, मंगळवार इत्यादि निर्माण होतात. 'होरा' शब्दाच्या मूळ अर्थाची विस्मृति होऊन त्याला 'भविष्य' हा अर्थ चिकटला.\nमन्दादध: क्रमेण स्युश्चतुर्था दिवसाधिपा:\n(सूर्यपुत्र शनिपासून खालच्या क्रमाने होरेश होऊन चौथे ग्रह ओळीने दिवसाधिप होतात.)\nप्रमोद सहस्रबुद्धे [05 Sep 2012 रोजी 16:44 वा.]\nहोरा वाराची उपपत्ती आवडली. विशेषतः तीन स्थानाची कसरत. पत्यांच्या करमणूकीच्या चलाख्यांची आठवण झाली.\nसूर्य सिद्धांताच्या वेळी सात ग्रह लक्षात घेतले जायचे का राहू केतू धरून नऊ\nराहू केतू यांना ग्रह म्हणून मान्यता नाही..\nराहू केतू यांना ग्रह म्हणून मान्यता नाही..\nते सुर्य आणि चन्द्र यान्च्या मार्गातले छेदबिन्दू आहेत. फल़योतिषातील त्यांच्या उपयुक्ततेमुळे त्याना ग्रह असे सम्बोधले जाते इतकेच.\nअश्या सणांचा (मला होणारा) फायदा म्हणजे त्या त्या सणाशी/देवाशी निगडीत उत्तम पक्वान्न.\nजसे काल अंगारकीच्या निमित्ताने उकडीचे मोदक स्वाहा झाले.. अंगारकी वसूल\nबाकी श्री.यनावाला यांचे लेखन नेहमीच बिंदुगामी असते\nपाककुशल नसलेल्या व्यक्ती हेनपेक्ड असतील तर हव्या त्या दिवशी पक्वान्ने मागण्याचे धैर्य त्यांच्या ठायी होत नसावे. अन्यथा ते पदार्थ खाण्यासाठी धर्माचा आसरा घ्यावा लागणार नाही. शिवाय, या धोरणामुळे, घरातील पाककुशल अंधश्रद्ध व्यक्तीं (बहुदा स्त्रियां) चे शोषणही घडेल.\nत्यापेक्षा, आवडते पदार्थ सोयीच्या दिवशी खावे, त्यासाठी व्रत/पूजा/उपास इ. किंमत चुकवू नये किंवा सणासुदीची वाटही पाहू नये. काहीच किंमत चुकविली नसेल तर 'वसूल' करण्याचा ध्यासही उरणार नाही, पक्वान्न खाणे हा निव्वळ लाभ ठरेल.\nप्रकाश घाटपांडे [19 Sep 2012 रोजी 04:52 वा.]\nहीच गोष्ट उपवासाच्या पदार्थांच्या बाबत ���ण आहे. खिचडी किंवा तत्सम खाद्यपदार्थ अन्य दिवशी (ज्या दिवशी आपल्याला खायची इच्छा होईल त्यादिवशी ) पण खाता येउ शकते.\nघर हे सर्वांच असत. त्यात आपल्याला न पटणार्‍या गोष्टी पण कुटुंबातल्या अन्य लोकांच्या अंधश्रद्धेपोटी पाळल्या जातात. कधी कधी त्या गतानुगतिकतेमुळे पाळल्या जातात. त्या मोडताना एक मनात हिचकिच तयार होते. त्यापेक्षा त्या पाळल्या तर नुकसान तर काही ना असा विचार करुन लोक त्याला विरोध करीत नाहीत. अनेक कालबाह्य परंपरा रुढी देखील याच कारणामुळे टिकून आहेत.\nबाजारात उकडीचे मोदक सुद्धा अंगारिका संकष्टी वगैरे दिवशीच उपलब्ध होत असतात. मागणी तसा पुरवठा या तत्वावर\nघर हे सर्वांच असत. त्यात आपल्याला न पटणार्‍या गोष्टी पण कुटुंबातल्या अन्य लोकांच्या अंधश्रद्धेपोटी पाळल्या जातात. कधी कधी त्या गतानुगतिकतेमुळे पाळल्या जातात. त्या मोडताना एक मनात हिचकिच तयार होते. त्यापेक्षा त्या पाळल्या तर नुकसान तर काही ना\nआजोबांची आठवण झाली. त्यांना त्यांच्या तरुणवयात काहीच पटत नव्हते. पण ह्याच धर्तीवरचा विचार करुन(आणि बहुदा आजीच्या धाकाने) त्यांनी प्रथा पाळल्या.\nत्यांनी त्यांच्या ज्येष्ठांचा विचार केला.\nगंमत म्हणजे माझ्या वडिलांनी त्यांच्या ज्येष्ठांचा (माझ्या आजोबांचा, जे स्वतः धार्मिक नव्हते.) मान ठेवायचा म्हणून पद्धत/प्रथा/श्रद्धा सुरु ठेवल्या. (आईच्या धाकाचाही सहभाग असावा.)\nआता मी पालकांचे मन मोडवत नाही म्हणून त्यांना त्यांच्या मार्गाने जाण्यास काही सहाय्य लागले तर करतोच आहे.\nआजोबांना पटत नव्हते, बाबांनाही नाही, आणि मला तर नाहिच नाही. पण प्रथा मात्र जोरात सुरु आहेत.\nम्हटलं तर खाजगी गोष्ट आहे, जाहिर ठिकाणी सांगावी/बोलावी की नाही हे समजत नव्हते.\nपण म्हटलं लिहून टाकुया. आपल्यासारखे अजुन कुणी असतील तर तेही गावतील हाताला.\nमला वाटते सर्वधर्मात सर्व देशात हाच प्रकार असावा. पण गणपतीच्या बाबतीत एक गंमत पहायला मिळते. खास करुन आमच्याकडे नसतो, थोरल्या काकांकडे... हा प्रकार एकदम सोयीस्कर वाटतो. म्हणजे गणेशोत्सवाची मजा तर हवी आहे पण बाकीच्या गोष्टी नकोत. मग काकांकडे, गावाकडे इत्यादी सबबी असतातच. अर्थात कौतुकाने गणपती बसवणारे सुद्धा आहेतच. पण एकुणच गंमत वाटते.\nदुसरा एक मुद्दा हा पण आहे की अनेक आजी आजोबांना इतर गोष्टीमध्ये मन रमवण्यापेक्षा देवधर्मात रमवणे सोपे वाटते त्यामुळे ते त्यामागे असतात. वेळ निघुन जातो चांगला. आता एखाद्या अजोबांना देवधर्म आवडत असेल तर एखाद्यांना रोज बार मध्ये जाऊन एक पेग आणि मग एक सिगारेट असे आवडत असेल. शेवटी चॉईसचा प्रश्न आहे.\nशास्त्र आणि धर्म यांची चर्चा न संपणारी आहे. आयुष्यात अनेक गोष्टी लॉजिक पटत नसताना केल्या जातात. अनेकदा आपल्याला प्रत्यक्ष फायदा नसताना केल्या जातात. त्यातला हा एक भाग. आता आपल्या येथे कर भरणारे किती आणि कोण पैसा खाणारे किती आणि कोण पैसा खाणारे किती आणि कोण आरक्षणाचा फायदा घेणारे देणारे कोण आरक्षणाचा फायदा घेणारे देणारे कोण या आणि अशाच अनेक गोष्टींमध्ये अनेका काहीच लॉजिक मिळत नाही. पण आम्ही ते मान्य करतो. चालायचंच हे भारतात.\nअंगारकी चतुर्थीची दंतकथा या ब्लॉगवरती सापडली.\nगणपतीने मंगळ (अंगारक) याला वर दिला की तुझे नाव \"अंगारक\" हे सर्वांच्या लक्षात राहील. ज्या दिवशी गणपती देवता मंगळावर प्रसन्न झाली तो दिवस चतुर्थी होता अशी काहीशी कथा आहे.\nगणपती/मंगळ नावाचा ऋषीपुत्र खरच होते यबद्दल विदा(पुरावा) नाही तसेच तो नव्हता याबद्दलही नाही. ५०-५० चान्सेस. तुम्ही पल्याडच्या ५० मध्ये पडता आम्ही अल्याडच्या.\nबाकी सन्जोपरावांनी लिहीले आहे त्या सामाजिक न्युइसन्स (त्रास) बद्दल सहमती.\nचांद्रवर्ष (१२ चांद्रमास) ३५४ दिवसांचे असते.म्हणजे सौरवर्षापेक्षा ११ दिवसांनी लहान.सण आणि ऋतू जुळण्या\nसाठी चांद्र- सौरवर्षाची जुळणी आवश्यक असते. नाहीतर दिवाळी मे महिन्यातसुद्धा येईल.\nहिसोब केल्यास दिसते की १००४ दिवसांत ३४ चांद्रमास तर ३३ सौरमास बसतात.म्हणून १००४ दिवसांनी एक\nअधिक महिना धरतात.म्हणजे चांद्र महिने ३४ पण नावे ३३. म्हणजे प्रत्येक १००४ दिवसांच्या कालावधीत एक\nअधिक महिना येतो. त्यात एक कृष्णचतुर्थी असते.त्यादिवशी सातापैकी कोणताही एक वार असू शकतो म्हणून\nसाधारणतः ७०२८ दिवसांत (१९ वर्षांत ) एक अधिकमास अंगारकी चतुर्थी येते.एकोणीस वर्षांत एकदा म्हणजे\nदुर्मीळच.पुण्यलाभ अधिक. म्हणून अधिक मोठ्या रांगा लागतात.\nयनावाला लिखते रहो, हम तुम्हारे साथ है.\nहे वाक्य हिंदीत ऐकायला बरे वाटते म्हणून त्या भाषेत लिहिले आहे.\nआपल्या लिहिण्याचा उपयोग काय असा निगेटिव्ह विचार करायचे कारण नाही. या निमित्याने आलेल्या प्रतिसादांमुळे अनेकांच्या ज्ञानात मोलाची भर पडली असेलच. हा फायदा आहेच.\nदेवळांच्या समोर जे लोक रांगा लावतात त्यांचे मंगळ ग्रह, त्याचे अंगारक हे नाव, कृष्ण चतुर्थीला दिसणारी चन्द्रकोर वगैरेशी काही देणे घेणे नसते. त्यांच्या स्वतःच्या आयुष्यातले पेचप्रसंग सुटावेत किंवा त्यांची स्वतःची भरभराट व्हावी असा निखळ स्वार्थी विचारच त्यांच्या मनात असतो आणि तसा विचार करण्यात काहीही गैर नाही. नेमके कशामुळे हे साध्य होईल हे ठामपणे सांगणे कठीण असते. या अनिश्चिततेमुळे ते लोक उपास तापास, देवदर्शन वगैरे करत असतात. हा एक उपाय करून पहायला काय हरकत आहे. त्यात फायदा झाला तर चांगलेच आहे, नुकसान तर नाही. असा युक्तिवाद ते करतात. अनेक लोकांना त्यातून मनाचे समाधान मिळत असेल, निराशा दूर होत असेल, त्यातून आशेचा किरण दिसत असेल तर त्याचा लाभ त्यांना होतो.\nतरीसुद्धा हे फसवे विचार आहेत हे आपण सांगत रहायला हवे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-TomatoBook2017-Tomato11.html", "date_download": "2019-02-20T12:07:04Z", "digest": "sha1:WC5NW7XO4RLUB5BTVQNC3ALJNN3EXRGH", "length": 3222, "nlines": 18, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology -डा.बावसकर टेक्नालाजि - पंचामृत व प्रिझममुळे टोमॅटोला व्यापाऱ्यांकडून सतत मागणी", "raw_content": "\nपंचामृत व प्रिझममुळे टोमॅटोला व्यापाऱ्यांकडून सतत मागणी\nश्री. गुलाब पांडुरंग थोरात, मु.पो. रोहोकडी, ता. जुन्नर, जि. पुणे\nमी माध्यमिक शिक्षक असून शेतीची आवड असल्याने टोमॅटो नामधारी २५३५ या जातीचे ३० ग्रॅम बियाणे जर्मिनेटरची प्रक्रिया करून लागवड केली. जमीन हलकी व शेणखताचा अभाव असूनसुद्धा चांगल्या प्रतिची फळे मिळाली. सुरुवातीला फळे लहान होती. मात्र प्रिझम + क्रॉपशाईनर + राईपनरच्या फवारणीनंतर फुटवा चांगला होऊन फुलांची संख्या वाढली व फळे चांगल्या प्रतीची मिळाली. बाजारात व्यापाऱ्याकडून सतत मागणी राहिली. डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीची औषधे वापरल्यानेच टोमॅटो चांगल्या प्रतीचे मिळाले. तरी एकंदर प्रिझम, क्रॉपशाईनर, राईपनर या औषधांचा टोमॅटोसाठी चांगला उपयोग होत असल्याचे मला आढळून आले. टोमॅटोचे उत्पान्नातही वाढ झाली.\nमागील वर्षी कांदा रोपांची ६ वाफे अगोदर लागवड केली होती. नंतर ४ वाफ्यास कल्पतरू सेंद्रिय खत वापरले असता त्या रोपांची वाढ चांगली झाली. रोप सशक्त व हिरवेगार होते. दोन्ही रोपांच्या वाढीमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत होती. त्यामुळे या वर्षी पहिल्या पासूनच डॉ. बावसकर सरांचे तंत्रज्ञान वापरायचे ठरविले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://dindoripranit.org/archives/5456", "date_download": "2019-02-20T12:51:11Z", "digest": "sha1:2OT53I7FEAZTYCZFR4RMTNHATORJ4DNI", "length": 10821, "nlines": 73, "source_domain": "dindoripranit.org", "title": "कोजागरी पौर्णिमा (दिं. प्र. उत्सव) (आश्‍विन शु.१४ – २३ ऑक्टो ) – अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर", "raw_content": "अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास मार्ग (दिंडोरी प्रणित)\nप्रधान सेवा केंद्र, श्रीक्षेत्र दिंडोरी\n१. बालसंस्कार व युवा प्रबोधन\n२. प्रश्नोत्तर व मार्गदर्शन\n४. आरोग्य व आयुर्वेद\n६. भारतीय संस्कृती व अस्मिता\n१३. पशु व गोवंश\n१६. देश विदेश अभियान\nकोजागरी पौर्णिमा (दिं. प्र. उत्सव) (आश्‍विन शु.१४ – २३ ऑक्टो )\nपौर्णिमेची रात्र, चंद्राची रात्र सर्वांना आनंद देते. आश्‍विन शु. पौर्णिमा म्हणजे ‘कोजागरी पौर्णिमा’ अशा या रात्री शरदाच्या चांदण्यात जे लोक आनंदात रमत खेळत जागरण करतात. त्यांच्यावर देव प्रसन्न होतात असा समज आहे. हा उत्सव अश्‍विन शु.पौर्णिमा या दिवशी रात्री ठिक 12 ते 12.39 या 39 मिनिटात करायचा असतो. भगवान इंद्र, लक्ष्मी, चंद्र, कुबेर यांची वर्षातून सेवा करण्याची हीच एकमेव वेळ असते. शक्यतो हा उत्सव प्रत्येक सेवेकर्‍याने आपल्या घरीच करावा. उपरोक्त वरील देवता या दिवशी पृथ्वीतलावर आशीर्वाद देण्यासाठी येत असतात त्यांना अमृताचा (दूध) नैवेद्य लागतो.\n* पूजाविधी मांडणी :\nमांडणी करतांना एका पाटावर किंवा चौरंगावर-\nलक्ष्मीचे प्रतीक म्हणून विड्याच्या जोड पानावर सुपारी ठेववी.\nविड्याच्या जोडपानावर कुबेराचे प्रतीक म्हणून सुपारी ठेवावी.\nतांदुळाच्या राशीवर पाण्याने भरलेला तांब्याचा तांबा/गडवा, त्यात आंब्याचा डगळा इंद्राचे प्रतिक म्हणून घ्यावा.\nचंद्राचे प्रतीक म्हणून चंदनाचा भरीव गोल बनवावा. अशी मांडणी रात्री 12 वाजेपर्यंत करुन ठेवावी. रात्री ठीक 12 ते 12:30 या 30 मिनिटात दुधाचे भांडे चंद्रकिरणात ठेवावे. जेणे करुन चंद्र देवता शलाका रुपात अमृताचा प्रसाद देतात.\n12:30 ला पूजेच्या पाटासमोर दुधाचे भांडे ठवून चारही देवांची हळद-कुंकू, पांढरी फुले, अक्षता, अष्टगंध वाहून पूजा करावी. दुपारीच तुळशीपत्र तोडून ठेवावे. त्यात एक तुळशीपत्र टाकाव��� व नैवेद्य दाखवावा व प्रार्थना म्हणावी.\n“ऋण रोगादी दारिद्रयम अपमृत्यु भय \nशोक मनस्ताप नाशयंतु मम सर्वदा ॥”\nदुधाचा नैवेद्य फक्त घरातील व्यक्तींनीच घ्यावा. उपरोक्त सुपार्‍या जपून ठवून दरवर्षी पूजाव्यात.\nकोजागरीस त्यांची पूजा करावी. 12 ते 12:30 या काळात लक्ष्मीप्राप्तीची सेवा करावी त्यात श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 माळा जप, श्री लक्ष्मी गायत्री मंत्र, श्री विष्णू गायत्री मंत्र, श्री कुबेर मंत्र प्रत्येक 1 माळ जप करावा, तसेच 16 वेळा श्री सूक्त, श्री व्यंकटेश स्तोत्र 1 वेळा व गीतेचा 15 वा अध्याय वाचावा.\nही अतिशय महत्त्वाची लक्ष्मी प्राप्तीची सेवा आहे. लक्ष्मी म्हणजे श्री, शोभा लक्ष्मी अनेक प्रकारची आहे. वित्तलक्ष्मी, गुणलक्ष्मी, लक्ष्मी, भावलक्ष्मी वगैरे सर्वच प्रकारची लक्ष्मी जागृत माणसाला मिळते. आळशी, प्रमादी किंवा झोपाळू माणूस प्रत्यक्ष समोर आलेल्या लक्ष्मीलाही ओळखू शकत नाही. देवी महालक्ष्मी ही परमदयाळु आहे, कृपाळू आहे, ती हित करणारी आहे पण या देवीची मोठी बहिण मात्र संकटे आणते, त्रास देते कटकटी निर्माण करते अशी कल्पना आहे. या मोठ्या बहिणीस ‘अक्काबाई’ म्हणतात तिची अवकृपा झाली की लोक म्हणतात की ‘अक्काबाईचा फेरा आला’ ही अक्काबाई पौर्णिमेच्या दिवशी अनेक झोपलेल्या आळशी लोकांवर ती रागावते. पण जे जागरण करतात त्यांना सुख समाधान, संपत्ती लाभते असे म्हणतात. कोण जातोय लक्ष्मी अनेक प्रकारची आहे. वित्तलक्ष्मी, गुणलक्ष्मी, लक्ष्मी, भावलक्ष्मी वगैरे सर्वच प्रकारची लक्ष्मी जागृत माणसाला मिळते. आळशी, प्रमादी किंवा झोपाळू माणूस प्रत्यक्ष समोर आलेल्या लक्ष्मीलाही ओळखू शकत नाही. देवी महालक्ष्मी ही परमदयाळु आहे, कृपाळू आहे, ती हित करणारी आहे पण या देवीची मोठी बहिण मात्र संकटे आणते, त्रास देते कटकटी निर्माण करते अशी कल्पना आहे. या मोठ्या बहिणीस ‘अक्काबाई’ म्हणतात तिची अवकृपा झाली की लोक म्हणतात की ‘अक्काबाईचा फेरा आला’ ही अक्काबाई पौर्णिमेच्या दिवशी अनेक झोपलेल्या आळशी लोकांवर ती रागावते. पण जे जागरण करतात त्यांना सुख समाधान, संपत्ती लाभते असे म्हणतात. कोण जातोय को जागर्ती यावरुन या पौर्णिमेला ‘कोजागिरी’ हे नाव पडले. याच पौर्णिमेच्या रात्री देवांवा राजा इंद्रही पृथ्वीवर फिरत असतो आणि पूजा कोण करीत आहे किंवा नाही हे पाहत असतो.\nवारंव��र तो ‘कोजागर्ता’ असे विचारतो यावरुन हे नाव रुढ झाले.\nमाहिती व तंत्रज्ञान विभाग – Mobile Apps\n|| प्रधान सेवा केंद्र, श्री क्षेत्र दिंडोरी ||\nश्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्र\nदिंडोरी, तालुका : दिंडोरी जिल्हा : नाशिक\nफोन नंबर - (०२५५७) २२१७१०\n|| गुरुपीठ, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ||\nश्री स्वामी समर्थ गुरूपीठ,मु.पो.ता.त्र्यंबकेश्वर\nफोन नंबर - (०२५९४) २३३१७०\nCopyright 2012-2017 अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्र (दिंडोरी प्रणीत) सर्व हक्क राखीव.\nऑनलाईन देणगी माहिती साठी येथे क्लीक करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.pratilipi.com/story/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%82%E0%A4%A4-%E0%A4%AD%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%BF-rypw6h6x5qcw", "date_download": "2019-02-20T12:16:37Z", "digest": "sha1:VSJ6UZJLRFKANFSYMJAP56WJMQ3MRVCN", "length": 3102, "nlines": 54, "source_domain": "mr.pratilipi.com", "title": "तेजस्वी खेडकर कांबळे \"विदर्भकन्या\" च्या मराठी कथा अनाहूत भीति चा सारांश « प्रतिलिपि मराठी | Tejasvi Khedkar Kamble's content anahut bhiti Summary « Pratilipi Marathi", "raw_content": "\nवाचक संख्या − 23473\nए आदित्य दादा तू रोज रोज माझ्या पायाला अश्या गुदगुल्या का करतो रे१२ वर्षांची \"संयुक्ता\" तिचा सक्खा चुलत भाऊ असलेल्या \"आदित्य\" ला म्हणाली,, आणि आदित्य जवळपास २५-२६ वर्षांचा असेल..तो संयुक्ताच्या वड\nवाईट अर्थ काढू नका पण ही कथा माझ्या मते क्राईम पेट्रोल मध्ये झालेली आहे त्यामुळे यात नावीन्य पूर्वक असे काही नव्हते. अशा घटना पूर्वी पासूनच चालत आलेल्या आहे मात्र त्यांना आता वाचा फुटत आहे .\nआशय छान, पण लेखन सुमार \nसोशल मीडिया वर अनुसरण करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/khotkar-and-raosaheb-danves-democracy-wrestling-attention-state-162062", "date_download": "2019-02-20T12:06:34Z", "digest": "sha1:QFPPWOZ7LE4UJ2BWSYZOLQGJ6XDZTTKP", "length": 13648, "nlines": 204, "source_domain": "www.esakal.com", "title": "Khotkar and Raosaheb Danves Democracy Wrestling attention in State खोतकर, दानवेंच्या 'कुस्ती'कडे राज्यभराचं लक्ष | eSakal", "raw_content": "\nबुधवार, फेब्रुवारी 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर बुधवार, फेब्रुवारी 20, 2019\nखोतकर, दानवेंच्या 'कुस्ती'कडे राज्यभराचं लक्ष\nरविवार, 23 डिसेंबर 2018\nजालना : जालना शहरात राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी 62 व्या वरिष्ठ राज्य केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन केल आहे. खोतकर हे शिवसेनेकडून जालना लोकसभा मतदारसंघाचे प्रबळ दावेदार समजले जातात. या कुस्ती स्पर्धेतून खोतकरांनी आपण ही लोकसभा निवडणुकीत दानवेंना जोरदार टक्कर देऊ शकतो, हेच सिद���ध करण्याचा प्रयत्न केला आहे.\nजालना : जालना शहरात राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी 62 व्या वरिष्ठ राज्य केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन केल आहे. खोतकर हे शिवसेनेकडून जालना लोकसभा मतदारसंघाचे प्रबळ दावेदार समजले जातात. या कुस्ती स्पर्धेतून खोतकरांनी आपण ही लोकसभा निवडणुकीत दानवेंना जोरदार टक्कर देऊ शकतो, हेच सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे.\nदेशभरातील खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाल्याने ही स्पर्धा चांगलीच गाजली. खोतकरांच्या आगामी राजकारणाची जंगी तयारी सुरु असल्याची चर्चाही या स्पर्धेच्या निमित्ताने झाली. लोकसभा निवडणुका तोंडावर आल्याने शिवसेनेकडून प्रबळ दावेदार असणारे खोतकर लोकसभेची लढत आणखी रंगतदार करणार असल्याचे चित्र आहे. त्यासाठीच या स्पर्धेचे आयोजन केल्याचीही चर्चा आहे.\nभाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यातील वाद गेल्या काही दिवसांपासून वाढत आहे. मात्र, दानवेंना कोणत्याही परिस्थितीत चितपट करायचा चंगच खोतकरांनी बांधला असल्याचे दिसत आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांनीही या लोकसभेच्या कुस्तीसाठी जोरदार तयारी केली आहे. कोणत्याही परिस्थितीत प्रतिस्पर्ध्याला हरवायच आहे, असे खोतकरांनी ठरवले आहे. त्यामुळे दानवे आणि खोतकर यांच्या लोकसभा निवडणुकीत होणाऱ्या 'कुस्ती'कडे सर्वांच्याच नजरा असणार आहेत.\n'युतीमुळे काँग्रेस आघाडीच्या पायाखालची वाळू सरकली'\nनाशिक - हिंदुत्वाच्या मुद्यावर गेल्या तीस वर्षांपासून असलेली युती अबाधित राहिली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव...\nयुतीत जालन्यापासून कोकणापर्यंत धुसफूस; कसे समजवणार\nमुंबई : शिवसेना-भाजप युतीच्या सामंजस्य करारानंतर कार्यकर्त्यांमध्ये निराशेचे आणि बंडाचे झेंडे उभारले जाऊ नयेत यासाठी विधानसभेसाठी \"50-50'चा...\nयुती झाली म्हणून काय झालं, मी मैदान सोडलेलं नाही: खोतकर\nजालना : काल झालेल्या बैठकीत युतीची घोषणा झाली असली तरी कोणता मतदार संघ कुणाला याबाबत निर्णय झालेला नाही. त्यामुळे सध्या भाजपच्या ताब्यात असलेल्या...\nयुतीची घोषणा होण्याआधीच पालघरात रण पेटले\nमोखाडा- स्वबळाची भाषा करणारे भाजप - शिवसेनेने राजकीय अंदाज घेऊन एक - एक पाऊल मागे घेत युतीचे संकेत दिले आहेत. युतीची घोषणा अंतिम ��प्प्यात आलेली...\nलग्नाचा समारंभ रद्द करून हुतात्म्यांच्या कुटुंबीयांना मदत\nऔरंगाबाद : ग्वाल्हेर येथे ता. 13 फेब्रुवारीला विवाह सोहळा पार पडला. रविवारी (ता. 17) औरंगाबाद येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये, तर बुधवारी (ता. 20)...\nरत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात भाजपचा स्वबळावरच भर\nदेवरूख - लोकसभा निवडणुकीत वरिष्ठांनी युती केली तरीही रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत व्हावी. आम्हाला स्थानिक पातळीवर शिवसेनेशी युती...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/qna/15", "date_download": "2019-02-20T12:02:05Z", "digest": "sha1:MZKX5MBEMWMBQHMUSD5MGTHP5KOF6S34", "length": 8211, "nlines": 87, "source_domain": "www.transliteral.org", "title": "मकर संक्रांति हिंदू सण असूनही १४ जानेवारीला का साजरा करतात? - TransLiteral - Questions and Answers", "raw_content": "\nमकर संक्रांति हिंदू सण असूनही १४ जानेवारीला का साजरा करतात\nसूर्याचा मकरराशीत प्रवेश ही खगोलीय घटना २१ डिसेंबरला होते, पण भारतात मकर संक्रांत धार्मिक व चांद्रस्थितीवर असल्यामुळं १४ जानेवारीला असते. असं का होतं\nजगात दोन प्रकारची राशीचक्र प्रचलित आहेत, सायन( Tropical ) व निरयण ( Sidereal ). सायन राशीचक्राचा आरंभबिंदू सूर्याच्या वसंतसंपात बिंदूशी जोडलेला आहे. पृथ्वीचा कललेला अक्ष हा स्थिर नसून, तो हळूहळू फिरत साधारणतः २६ हजार वर्षात एक फेरी पूर्ण करतो. त्यामुळं सूर्याचा वसंतसंपात बिंदूसुद्धां हळूहळू मागं सरकत असतो. तो एका वर्षात साधारणतः ०.०१४ अंश इतका मागं सरकतो. म्हणजेच सायन राशीचक्राचा आरंभबिंदू सुद्धा एका वर्षात ०.०१४ अंश इतका मागं सरकतो. सायन राशीचक्राचा वापर पाश्चात्त्य कॅलेंडर मध्ये केलेला असतो. निरयन राशीचक्राचा आरंभबिंदू मात्र वसंतसंपात बिंदूसोबत न सरकता तो आकाशातल्या एका स्थिर तार्‍याशी जोडलेला असतो. म्हणजेच सायन व निरयन या दोन राशीचक्रांमध्ये दर व��्षी ०.०१४ अंश इतकं अंतर पडत आहे. भारतीय कालगणनेमध्ये निरयन राशीचक्राचा वापर केलेला असतो. साधारणतः १ हजार ७०० वर्षांपूर्वी या दोन्ही राशीचक्रांचा आरंभबिंदू एकच होता. सायन राशीचक्र दरवर्षी ०.०१४ अंश इतक्या गतीनं १ हजार ७०० वर्षात २४ अंश मागं सरकलेलं आहे; म्हणून हल्लीच्या काळात सायन व निरयन राशीचक्रांमध्ये २४ अंशाचं अंतर पडलेलं आहे. सूर्य राशीचक्रात रोज एक अंश सरकतो, त्यामुळं दोन्ही राशीचक्रांमध्ये हे २४ दिवसांचं अंतर पडलेलं आहे. त्यामुळं पाश्चात्य कालगणनेप्रमाणे सूर्याचं मकर संक्रमण २१ डिसेंबरला होतं व भारतीय कालगणनेप्रमाणे मकरसंक्रमण १४ जानेवारीला होतं. हाच तो २४ दिवसांचा फरक. यावरून हे सुद्धां लक्षांत येते की हा जो ०.०१४ अंशाचा फरक आहे, त्यामुळेच कांही वर्षांपूर्वी संक्रांत १३ जानेवारी किंवा आधी येत होती आणि काही वर्षांनंतर १५ जानेवारी व नंतर अशी सरकत जाईल. हाच तो ०.०१४ अंशाचा फरक.\nRef : मिलींद जोशी, पुणे.\nआषाढी एकादशीला \"देवशयनी एकादशी\" का म्हणतात\nचतुर्थीला चंद्र पाहूनच उपास का सोडतात\nमंगळवारी येणार्‍या संकष्टी चतुर्थीस ‘ अंगारकी चतुर्थी ’ असे कां म्हणतात \nहिंदू धर्मात स्त्रियांना उपनयनाचा धर्मसंमत अधिकार का नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%96%E0%A5%81%E0%A4%B6%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%B0-%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%A5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0/", "date_download": "2019-02-20T12:20:09Z", "digest": "sha1:YDYXV5QVJCKZKPXQWWSOJWPNYPP7WCJ6", "length": 9219, "nlines": 98, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "खुशबीर चौथ्या क्रमांकावर | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nशत्रूला धडकी भरवणारे F-21 भारताला देण्यास अमेरिका तयार\nपतीच्या मारहाणीत पत्नीचा गर्भपात ; तू काळी आहेस, सुनेचा सासरच्यांनी केला छळ\nएकही बांधकाम कामगार कुटुंब बेघर राहणार नाही\nशहराचा पाणीपुरवठा उद्या बंद\nमुळशीत आणखी एका ‘लवासा’चा घाट\nHome breaking-news खुशबीर चौथ्या क्रमांकावर\nजकार्ता – महिलांच्या 20 किलोमीटर चालण्याच्या शर्यतीत भारताच्या गतस्पर्धेतील रौप्यविजेत्या खुशबीर कौरने निराशा केली. खुशबीरला एक तास 35 मिनिटे 24 सेकंद वेळ देता आली. तिने गेल्या स्पर्धेत एक तास 33 मिनिटे 07 सेकंद अशी कितीतरी सरस वेळ देत रौप्यपदक जिंकले होते. खुशबीरची सर्वोत्तम वैयक्‍तिक कामगिरी एक तास 31 मिनिटे 40 सेकंद अशी आहे. चीनच्या जिआयू यांगने एक तास 29 मिनिटे 15 सेकंद अशा स्पर्धाविक्रमासह सुवर्णपदक पटकावले.\nचीनच्याच शिजी क्‍वियांगने एक तास 29 मिनिटे 15 सेकंदांत तिच्या पाठोपाठ स्पर्धा पूर्ण करीत रौप्यपदकाची निश्‍चिती केली. तर जपानच्या कुमिको अओकाडाने एक तास 34 मिनिटे 02 सेकंदांत कांस्यपदकाची कमाई केली. दरम्यान महिलांच्या शर्यतीतील आणखी एक भारतीय धावपटू बेबी सौम्या, तसेच पुरुषांच्या 20 कि.मी. चालण्याच्या शर्यतीतील के. टी. इरफान व मनीष रावत या भारतीय धावपटूंना नियमभंगाबद्दल स्पर्धेतून बाद करण्यात आले. “लॉस ऑफ कॉन्टॅक्‍ट’ या नियमाचा त्यांनी भंग केल्याचे पंचांना आढळून आले.\nदेवेंद्र फडणवीसजी रस्ते दुरूस्ती करण्यासाठीचा निधी कुठे गेला \nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळ�� घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-December2014-Keli.html", "date_download": "2019-02-20T12:16:58Z", "digest": "sha1:4C7WR6RKFOFMGLKPOLP3AYRUR2XDGDRJ", "length": 6917, "nlines": 19, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology - डा.बावसकर टेक्नालाजि - गारपिटीने उद्ध्वस्त झालेला केळी बाग डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने दुरुस्त होऊन मालाचा दर्जा व उत्पन्नात भरीव वाढ !", "raw_content": "\nगारपिटीने उद्ध्वस्त झालेला केळी बाग डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने दुरुस्त होऊन मालाचा दर्जा व उत्पन्नात भरीव वाढ \nश्री. जगन्नाथ डी.राठोड, २१, सुयोगनगर, रिंगरोड, नागपूर - ४४००१५. मोबा. ९८९०७०६९०९\nकेळीपीक घेण्याचे प्रयोग पुर्णपणे फसलेल्या नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील पारडी या गावी लता मंगेशकर वैद्यकीय महाविद्यालयात मुख्य लेखाधिकारी म्हणून काम करणारे अच्चशिक्षीत धाडशी आणि शेतीवर निष्ठा असणारे डॉ. एकनाथ चौधरी यांनी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने केळी लागवडीचा प्रयोग यशस्वी करून दाखविला.\nमी २०१३ सालच्या भिषण पावसानंतर अत्यंत विपरीत परिस्थितीत जैन इरीगेशनच्या ५००० टिश्यू कल्चर रोपांची लागवड केली. प्रतिकूल हवामानामुळे येणाऱ्या रोगावर मात करत जानेवारी २०१४ मधील गारपीट आणि वादळाचा तडाखा सोशीत, १०% बाग उद्धवस्त झाल्यानंतर देखील सर्व मजुर, धाकटे बंधू आणि मला देखील डॉ. चौधरींनी प्रोत्साहित केले. उत्साह कायम ठेवीत सर्व कामाला लागलो आणि योग्य फळ मिळून जुलैमध्ये घड निसवायला सुरुवात झाली. परंतु खत व्यवस्थापन योग्यरित्या करूनदेखील घड जोपासण्याची व फळांचा आकार वाढण्याची शक्यात दिसत नव्हती. म्हणजे डोळ्यात भरेल अशी क्रांती दिसत नव्हती. त्यातच भरघोस पीक घेणाऱ्या भागातील केळी पीक घेणाऱ्या मित्राला बाग दाखवली तर त्यांनी बागेला शुन्यच मार्क देण्याचे जाहीर केले. नैराश्य आले, वाईत वाटू लागले. पण डॉ. बावसकर तंत्रज्ञानाचा अभियंता म्हणून थोडासा अभ्यास होता. त्यानुसार त्यांचे पुणे कार्यालयाशी संपर्क साधला आणि नागपूर विभागालीत सल्ल���गार व कंपनीचे प्रतिनिधी श्री अंकुश वराडे यांना गाठले. त्यांनी बागेला भेट दिली, बाग पाहून त्यांनी आम्हाला प्रोत्साहित केले आणि योग्य अडचण ओळखून राईपनर दिड लिटर + हार्मोनी ६०० मिली + न्युट्राटोन दिड लिटर + २०० लि. पाण्यामध्ये घेवून फवारणी करण्यास सांगितले. त्यानंतर आठ दिवसात तर चित्रच बदलले आणि जणू काही बागेवर चमत्कारच दिसून आला. वराडेंनी 'काळजी करू नका' डॉ. बावसकर तंत्रज्ञान तुमच्या सोबात आहे असे अगोदरच सांगितले होते. त्यांच्या शब्दाने काळजीच निघून गेली आणि १० दिवसांत जादुची कांडी फिरवल्याप्रमाणे घडांचे तेज, लांबी, आकार, वजन वाढून घड डोळ्यात भरण्यासारखे झाले. १ महिन्यापुर्वी येवून गेलेल्या व्यापाऱ्यांना फोन करून बोलावले. माल घेण्याबद्दल सुरुवातीला का - कू करणाऱ्या व्यापाऱ्यांनी माल नं. ०१ असल्याचा व उद्यापासून माल काढायला सुरुवात करू असे सांगून भुसावळला जाहीर होणारा भाव देवू अशी हमी दिली आणि आज दि. १२ नोव्हेंबर २०१४ रोजी माल काढायला सुरुवात होत आहे. म्हणजे बरोबर ३६१ दिवसात मालाचे पैसे हातात यायला सुरुवात होत आहे.\nआता खोडवा पिकाचे पूर्ण नियोजन डॉ. बावसकर तंत्रज्ञानानुसार करण्याचा निश्चय आणि निर्धार केला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://dindoripranit.org/archives/5459", "date_download": "2019-02-20T12:40:44Z", "digest": "sha1:WZTSB2UPSDJIVQNI7XO7ZKV5LJ5MIENH", "length": 8329, "nlines": 63, "source_domain": "dindoripranit.org", "title": "विजयादशमी (दसरा) (१८ ऑक्टोबर) – अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर", "raw_content": "अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास मार्ग (दिंडोरी प्रणित)\nप्रधान सेवा केंद्र, श्रीक्षेत्र दिंडोरी\n१. बालसंस्कार व युवा प्रबोधन\n२. प्रश्नोत्तर व मार्गदर्शन\n४. आरोग्य व आयुर्वेद\n६. भारतीय संस्कृती व अस्मिता\n१३. पशु व गोवंश\n१६. देश विदेश अभियान\nविजयादशमी (दसरा) (१८ ऑक्टोबर)\nआश्‍विन शु. दशमीला दसरा हा सण साजरा करतात. या तिथीला “विजयादशमी” म्हणतात. नवरात्र समाप्तीच्या दिवशी हा सण येतो. काही घराण्यात नवरात्र ९ व्या दिवशी म्हणजे नवमीला उठवतात तर काही जण दसर्‍याला उठवतात. या दिवशी शमीची पूजा, सीमोल्लंघन, अपराजिता देवीची पूजा आणि शस्त्रपूजा अशा ४ गोष्टी करायच्या असतात. दसरा हा चार मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानतात. त��यामुळे कोणत्याही शुभ कार्यासाठी या दिवशी मुहूर्त पाहिला जात नाही. हा दिवस सर्व कामांना शुभ मानतात.\nदसरा हा सण भारतात सर्वत्र साजरा केला जातो. तसे पाहिले तर हा सण प्राचीन काळापासून साजरा केला जातो. सुरूवातीला तो कृषी महोत्सव होता. पावसाळ्यात शेतकरी धान्य पेरतात, ते पीक तयार झाल्यावर घरात आणण्याच्या वेळी हा सण साजरा केला जात होता. आजही त्याच्या काही खुणा हा सण साजरा करतांना दिसतात. आजही घटा जवळ धान्याची पेरणी करणे, तयार झालेले धान्याचे तण देवास वाहणे. सीमोल्लंघनाला जातांना डोक्यावर धारण करणे ही प्रथा आहे. या सर्व गोष्टी कृषी महोत्सवाचेच महत्त्व सांगतात.\nयापुढे सणाला धार्मिक रूप आले, पुढे हा दिवस पराक्रमाच्या पूजनाचा दिवस मानला जाऊ लागला. या दिवशी शस्त्रांची पूजा करतात. दसरा म्हणजे सीमोल्लंघनाचा दिवस. सीमोल्लंघन म्हणजे सीमा ओलांडणे आपल्याला याचा वेगळा अर्थही घेता येईल, आमच्या समाजात काही विचित्र रूढी आहेत धर्मभेद आहेत, जातीभेद आहेत, उच्चनीच हा भेदभाव आहे. अनेक लोक अत्यंत गरीब आहेत त्यांना पुरेसे धान्य वस्त्र मिळत नाही, राहायला घरेही नसतात, अशा वाईट सीमांनी आम्हाला वेढले आहे, आमचे सामाजिक जीवन गढूळ केले आहे, या सीमांचे उल्लंघन आम्हाला करावयाचे आहे. भेदभाव नष्ट करून बंधुभाव निर्माण करायचा आहे. सरस्वती आणि लक्ष्मी म्हणजे ज्ञान आणि धन यांची उपासना करायची आहे. त्यांची प्राप्ती करायची आहे. ‘सीमा ओलांडायची आहे’ म्हणजे प्रगतीच्या मार्गात एक पाऊल पुढे टाकायचे आहे. आम्ही हे केले तर दसरा साजरा केल्यासारखे होईल खरे सोने आमच्या हाती लागेल. दसर्‍याच्या दिवशी सोने लुटतात.\nमाहिती व तंत्रज्ञान विभाग – Mobile Apps\n|| प्रधान सेवा केंद्र, श्री क्षेत्र दिंडोरी ||\nश्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्र\nदिंडोरी, तालुका : दिंडोरी जिल्हा : नाशिक\nफोन नंबर - (०२५५७) २२१७१०\n|| गुरुपीठ, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ||\nश्री स्वामी समर्थ गुरूपीठ,मु.पो.ता.त्र्यंबकेश्वर\nफोन नंबर - (०२५९४) २३३१७०\nCopyright 2012-2017 अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्र (दिंडोरी प्रणीत) सर्व हक्क राखीव.\nऑनलाईन देणगी माहिती साठी येथे क्लीक करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathimotivation.in/category/cat/general/page/4/", "date_download": "2019-02-20T11:44:25Z", "digest": "sha1:CFZU5JOCMYWCE6M443QOE5FZVQPSCWJK", "length": 6998, "nlines": 136, "source_domain": "marathimotivation.in", "title": "जनरल Archives - Page 4 of 4 - मराठी मोटिव्हेशन", "raw_content": "\nindian techworld techअभिनेताजागतिक शास्त्रज्ञभारतीय उद्योगपतीभारतीय खेळाडूभारतीय राजकारणभारतीय शास्त्रज्ञAll जीवन चरीत्र\nरतन टाटा – भारतीय उदयोगातील एक अनमोल रतन\nश्रीनिवास रामानुजन – जागतिक दर्जाचे भारतीय गणितज्ञ यांचे जीवन चरित्र .\nराष्ट्रपिता महात्मा गांधी जीवन चरित्र\nआत्मविश्वास वाढवणारे सुविचार 2.\nआत्मविश्वास वाढवणारे मराठी सुविचार – 1\nस्टिव्ह जॉब्स यांचे यशाचे १० नियम (१० Rules of success from…\nटायटॅनिक बुडते वेळेसची एक माहिती नसलेली कथा.\nIPL च्या लिलावात विकला गेला ३० लाखात पण त्याची संपत्ती आहे…\nHappy Birthday फेसबुक – आपल्या लाडक्या फेसबुक ला झाले 18 वर्षे…\nशॉर्ट स्टोरीजAll सुंदर लेख\nबोधकथा-चित्रातील चुकांमध्ये सुधारणा करा\nटायटॅनिक बुडते वेळेसची एक माहिती नसलेली कथा.\nIPL च्या लिलावात विकला गेला ३० लाखात पण त्याची संपत्ती आहे अरबोमध्ये\nHappy Birthday फेसबुक – आपल्या लाडक्या फेसबुक ला झाले 18 वर्षे पूर्ण\nभारतातील सर्वात श्रीमंत पाच मंदिरे-संपत्ती ऐकून बसेल धक्का.\nरिकी पाँटिंग (Ricky ponting)याचे काही इंटरेस्टिंग फॅक्टस\nफोन मध्ये बेस्ट फोटो काढण्यासाठी 5 टिप्स\nतिरंग्या ची रचना आणि इतिहास\nयुवराज ची बायको हेजल कीच बद्दल ६ इंटरेस्टिंग फॅक्टस\nरतन टाटा – भारतीय उदयोगातील एक अनमोल रतन\nव्हिडियो : पोलिसांना पाहून मुलाने ठोकला सॅल्युट, काय केल ऑफिसरने \n30 शक्तीशाली सुविचार जे तुमचे जीवन आत्मविश्वासाने भरून टाकतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://prajamanch.com/?cat=61", "date_download": "2019-02-20T11:40:16Z", "digest": "sha1:TWVSO4DUUILGEP6OOMN2HQBOUHFVEZQS", "length": 6375, "nlines": 124, "source_domain": "prajamanch.com", "title": "ताज्या घडामोडी – Prajamanch", "raw_content": "\nधारणी महसूल विभागात शिव जयंती निमित्त्त रक्तदान, उप विभागीय अधिकारी राहुल कार्डिले यांनी ही केले रक्तदान\nधारणी प्रजामंच, 20/2/2019 धारणी महसूल विभाग राजस्व कर्मचारी संघटना व महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क\nकुसूमकोट खुर्द येथे भूमिहीन अतिक्रमण धारकांच्या जमिनीवर भूस्वामींनी केले अवैध अतिक्रमण\nधारणी प्रजामंच,16/2/2019 एकीकडे देशातील शहीद जवानांचा दुःखात बुडाले असतांना मात्र धारणी वरून अवघ्या चार किलोमीटर\nअखिल भारतीय बलाई महासभा राष्ट्रीय व राज्यस्तरीय कार्यकारणी घोषित\nचार राज्यस्तरी�� समाज संघटनांचे महासभेत विलनीकरण उदयपूर प्रजामंच,12/2/2019 देशस्तरावरील अखिल भारतीय बलाई महासभाची विशेष सभा\nउतावली येथील महात्मा गांधी दवाखान्यात हजारो रुग्णांचे मोफत शत्रक्रिया\nधारणी प्रजामंच,28/01/2019 मेळघाट सारख्या अति दुर्गम भागात महान ट्रस्ट व्दारा चालविण्यात येणाऱ्या महात्मा गांधी आदिवासी\nमेहरीआम ग्राम पंचायतच्या ग्राम सभेत भ्रष्ट रोजगार सेवकासह कुटुंबियांचा राडा\nचिखलदरा प्रजामंच,28/01/2019 चिखलदरा तालुक्यातील मेहरीआम ग्राम पंचायतची ग्राम सभा २६ जानेवारी २०१९ रोजी आयोजित करण्यात\nपोलीस विभागाबद्दल समाजात असलेली नकारात्मक भावना दूर व्हावी -पोलीस निरीक्षक विलास कुलकर्णी\nधारणी प्रजामंच 23/1/2019 धारणी येथील स्व. दयाराम पटेल स्मारक ट्रस्ट द्वारा संचालित तथा संत गाडगेबाबा\nधारणी महसूल विभागात शिव जयंती निमित्त्त रक्तदान, उप विभागीय अधिकारी राहुल कार्डिले यांनी ही केले रक्तदान\nकुसूमकोट खुर्द येथे भूमिहीन अतिक्रमण धारकांच्या जमिनीवर भूस्वामींनी केले अवैध अतिक्रमण\nअमरावती भा.ज.प जिल्हा प्रमुख दिनेश सूर्यवंशी यांचा वाढदिवसा निमित्य फळे वाटप.\nअखिल भारतीय बलाई महासभा राष्ट्रीय व राज्यस्तरीय कार्यकारणी घोषित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.eenaduindia.com/Evezonely/Relationships/2018/10/06211523/This-Things-Never-Told-To-Girl.vpf", "date_download": "2019-02-20T12:34:58Z", "digest": "sha1:HCCELMRZPV56W2N4XS2FZE3KXADOWP5D", "length": 10258, "nlines": 229, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "This Things Never Told To Girl , चुकूनही बोलू नका मुलींशी या '५' गोष्टी", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nठाणे : सत्कार हॉटेलच्या तळमजल्यात शिरला होता बिबट्या\nठाणे : बिबट्याला जेरबंद करण्यात ठाणे वन विभागाला यश\nनाशिक : गॅस सिलिंडर स्फोटात चौधरी कुटुंबातील चार जणांचा होरपळून मृत्यू\nनाशिक : दिंडोरी तालुक्यातील धाऊर येथे घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट\nनाशिक : घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट, पती पत्नी सह दोन मुलांचा मृत्यू\nमुंबई : दादर येथील व्यापारी दुकाने बंद ठेवून वाहणार जवानांना श्रद्धांजली\nमुंबई : पुलवामा भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ दादर व्यापारी संघाचा आज मुकमोर्चा\nमुख्‍य पान मैत्रिण नातीगोती\nचुकूनही बोलू नका मुलींशी या '५' गोष्टी\nमुलींचा स्वभाव समजणे खूपच कठीण असते, असे प्रत्येक मुलाला वाटते. परंतु, या टिप्स फॉलो केल्या तर तुम्हाला त्यांचा स्वभाव समजू शकेल. कोणत्याच मुलींना पुढील काही गोष्टी कधीच बोलू नका कारण त्यांना हे आवडत नाही. यामुळे तुमच्या नात्यात दुरावा येऊ शकतो.\nप्रेयसीसोबत लग्न करण्याअगोदर या ५ गोष्टी जाणून घ्या ज्यावेळेस गोष्ट आयुष्य एकत्र\nकरवा चौथ करत आहात तर या '७' गोष्टी जरूर जाणून घ्या करवाचौथ हे सौभाग्याचे व्रत असते.\nकरवा चौथ २०१८ : अशी करावी कुमारी मुलींनी करवा चौथची पूजा करवा चौथ हे व्रत मुख्यतः विवाहित\nकरवा चौथला 'या' राशीच्या महिलांनी परिधान करा 'या' रंगाचे कपडे यावर्षी करवा चौथ २७\nकरवा चौथला द्या आपल्या पत्नीला ही '५' वचने करवा चौथच्या दिवशी सुवासिनी स्त्रिया आपल्या\nबहीण-भावाच्या प्रेमाचे अतूट नाते सांगणारा सण 'भाऊबीज' आज बहीण-भावाच्या प्रेमाचा अत्यंत\nसपना चौधरीचं घायाळ करणारं फोटोशूट\n२०१८ मध्ये बॉलिवूड पदार्पण केलेले नवकलाकार\nइरफान खानचे हे चित्रपट नक्कीच पाहा\nभेटा ऑन स्क्रिन सोनिया गांधी , सुझान बर्नेट\n२०१९ मध्ये येणारे स्त्री केंद्रीत चित्रपट\n१०० कोटी क्लबमध्ये पदार्पण केलेले कलाकार\nमलायका अरोरा हॉट अंदाज\nसावनी रविंद्रच्या हॉट लूकवर चाहते घायाळ\n.. हा प्रस्ताव मान्य नसेल तर तोडून टाका युती - रामदास कदमांचा भाजपला इशारा\nज्यांच्या जागा जास्त, त्यांचा मुख्यमंत्री मला मान्य नाही - उद्धव ठाकरे मुंबई -\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://2know.in/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%85%E0%A4%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%B8%E0%A5%8D%E2%80%8C/", "date_download": "2019-02-20T11:38:51Z", "digest": "sha1:U5Q5YTGLI45S3G66YDBSGUZWIABD2TWO", "length": 8558, "nlines": 44, "source_domain": "2know.in", "title": "संगणकावर अँग्री बर्डस्‌ गेम", "raw_content": "\nसंगणकावर अँग्री बर्डस्‌ गेम\nRohan October 28, 2013 अँग्री बर्डस्‌, ऑनलाईन गेम, ऑफलाईन गेम, क्रोम वेब ब्राऊजर\nअँग्री बर्डस्‌ एक अतिशय लोकप्रिय गेम आहे. ‘रोविओ एन्टरटेन्मेंट’ या कंम्प्युटर गेम डेव्हलपर कंपनीने या गेमची निर्मिती केली आहे. अनेक लोक हा गेम आपल्या स्मार्टफोनवर किंवा टॅबलेटवर खेळणे पसंत करतात. पण हा गेम आपल्या संगणकावर देखील ऑनलाईन किंवा ऑफलाईन स्वरुपात खेळता येतो. त्यासाठी कोणतेही नवे सॉफ्टवेअर संगणकावर इन्स्टॉल करण्याची गरज नाही. गूगल क्रोम वेब ब्राऊजरचा वापर करुन आपण ‘अँग्री बर्डस्‌’ हा गेम ऑफलाईन खेळू शकतो. पण क्रोम सोडून इतर कोणतेही वेब ब्राऊजर आपण वापरत असाल, तरीही आपणास हा गेम ऑनलाईन स्वरुपात खेळता येतो.\nक्रोम वेब ब्राऊजरचा वापर हा ऑफलाईन अ‍ॅप्लिकेशन्स वापरण्यासाठी होऊ शकतो. क्रोम वेब स्टोअरमध्ये काही गेमही ऑफलाईन खेळण्यासाठी उपलब्ध आहेत. हे खेळ खेळण्यासाठी आपणास कोणतेही अतिरीक्त गेमिंग सॉफ्टवेअर संगणकावर इन्स्टॉल करावे लागणार नाही. केवळ क्रोम वेब ब्राऊजरचा वापर करुन आपणास हे गेम खेळता येतील. क्रोम वेब ब्राऊजरवर ‘अँग्री बर्डस्‌’ हा गेम इन्स्टॉल करण्यासाठी क्रोम वेब स्टोअर उघडा. अ‍ॅप्लिकेशन्स्‌च्या वर्गवारीमधील Collections मधून Offline Apps ची निवड करा. यामध्ये इतर अ‍ॅप्लिकेशन्स्‌ आणि गेम्स्‌ मधून ‘अँग्री बर्डस्‌’चा शोध घेऊन ते अ‍ॅप्लिकेशन आपल्या क्रोम वेब ब्राऊजरवर इन्स्टॉल करा. हे अ‍ॅप्लिकेशन आपणास chrome.angrybirds.com वर घेऊन जाईल.\nक्रोम वेब ब्राऊजरवर अँग्री बर्डस्‌\nया पानावरुन आपणास या गेमची ऑफलाईन आवृत्ती इन्स्टॉल करता येईल. त्यामुळे संगणक इंटरनेटशी जोडलेला नसतानाही आपणास क्रेम वेब ब्राऊजर उघडून हा गेम खेळता येईल. इतर कोणत्याही वेब ब्राऊजरचा वापर करुन ‘अँग्री बर्डस्‌’ खेळायचा असेल, तर मात्र आपणास हा गेम ऑनलाईन खेळावा लागेल. त्यासाठी वर सांगितलेल्या chrome.angrybirds.com या वेब पत्याचा वापर करावा. या गेमच्या काही ठरावीक लेव्हल खेळण्यासाठी आपणास लॉगइन होण्याची गरज नाही, पण या गेमच्या अधिक लेव्हल खेळण्यासाठी मात्र त्या पानावर आपणास लॉगइन होणे आवश्यक आहे. आपल्या इंटरनेट जोडणीचा वेग कमी असेल, तर हा गेम ऑनलाईन खेळत असताना HD ऐवजी SD या पर्यायाची निवड करावी.\nलेखक – रोहन जगताप\n© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.\nरोहन जगताप हा एक अभियंता आहे. जानेवारी २०१० मध्ये त्याने 2know.in हा मराठी ब्लॉग सुरु केला. 2know.in हा ब्लॉग इंटरनेट, संगणक, मोबाईल, अनुप्रयोग, इत्यादी विषयांना स्पर्श करतो. या ब्लॉगला २०१० साली स्टार माझा चॅनलचा ‘ब्लॉग माझा’ पुरस्कार मिळाला आहे. वाचकांनी इंटरनेट व तंत्रज्ञान संदर्भात काही प्रश्न असल्यास या इथे प्रतिक्रियांच्या माध्यमातून विचारावेत ही नम्र विनंती. इतर कामासाठी संपर्क - 2know.in@gmail.com.\nमोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग\nहजारो इंग्लिश पुस्तके मोफत\nबॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे\nवर्ड फाईल PDFमध्ये बदलणे\nSBI ATM केंद्रात पैसे जमा करणे\nलॅपटॉप स्पिकर लॅपटॉपशिवाय वापरणे\nअनुदिनी कशी तयार करावी\nखाली आपला ईमेल अ‍ॅड्रेस देऊन Subscribe वर क्लिक केल्यास 2know.in वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची ‘नोंद’ आपल्याला ईमेलवर मिळेल.\nअडलेल्या इंग्लिश शब्दांपासून शब्दकोश तयार करा\n****** पासवर्ड कसा पहायचा\nमोफत मराठी, इंग्रजी, हिंदी शब्दकोश\nलिंक शेअर करुन जास्त पैसे कमवणे\nफेसबुक, गुगल चे मराठी भाषांतर\nगुगल चा मराठी शोध, मराठी गुगल\n****** पासवर्ड कसा पहायचा\n© कॉपिराईट २०१० - २०१५ - 2know.in. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A4%B0-%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%97-%E0%A4%AB%E0%A5%82%E0%A4%9F%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A5%8D/", "date_download": "2019-02-20T10:57:34Z", "digest": "sha1:7KC7BIJFDYS4PF6M2URBDIQ3YEQYHWRB", "length": 16966, "nlines": 108, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "इंडियन सुपर लीग फूटबॉल स्पर्धा: निकोलाच्या स्वयंगोलमुळे बेंगळुरूचा ब्लास्टर्सला धक्का | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nशत्रूला धडकी भरवणारे F-21 भारताला देण्यास अमेरिका तयार\nपतीच्या मारहाणीत पत्नीचा गर्भपात ; तू काळी आहेस, सुनेचा सासरच्यांनी केला छळ\nएकही बांधकाम कामगार कुटुंब बेघर राहणार नाही\nशहराचा पाणीपुरवठा उद्या बंद\nमुळशीत आणखी एका ‘लवासा’चा घाट\nHome breaking-news इंडियन सुपर लीग फूटबॉल स्पर्धा: निकोलाच्या स्वयंगोलमुळे बेंगळुरूचा ब्लास्टर्सला धक्का\nइंडियन सुपर लीग फूटबॉल स्पर्धा: निकोलाच्या स्वयंगोलमुळे बेंगळुरूचा ब्लास्टर्सला धक्का\nकोची– हिरो इंडियन सुपर लिगमध्ये (आयएसएल) पाचव्या मोसमातील बहुचर्चित लढतीत संभाव्य विजेत्या बेंगळुरू एफसीने दक्षिणेतील कट्टर प्रतिस्पर्धी केरळा ब्लास्टर्सला 2-1 असे हरविले. प्रतीस्पर्धी कर्णधार सुनील छेत्रीच्या गोलमुळे पिछाडीवर पडलेल्या ब्लास्टर्सला स्लावीस्ला स्टोयानोविच याने पेनल्टी सत्कारणी लावत बरोबरी साधून दिली होती. नऊ मिनिटे बाकी असताना निकोला क्रॅमरेविच याच्या स्वयंगोलमुळे बेंगळुरूने ब्लास्टर्सला धक्का दिला. गतउपविजेत्या बेंगळुरूने य��बरोबरच गुणतक्त्‌यात आघाडीवर झेप घेतली.\nबेंगळुरूने तीन संघांना मागे टाकले. बेंगळुरूने पाच सामन्यांत चौथा विजय मिळविला. त्यांनी एक बरोबरी साधली आहे. त्यांनी अपराजित मालिका राखली आहे. आता दुसऱ्या क्रमांकावरील जमशेदपूर एफसीचे सात सामन्यांतून 11, तिसऱ्या क्रमांकावरील नॉर्थइस्ट युनायटेड एफसीचे 5 सामन्यांतून 11, तर चौथ्या स्थानावर गेलेल्या एफसी गोवाचे पाच सामन्यांतून दहा गुण आहेत. ब्लास्टर्सला सहा सामन्यांत दुसरा पराभव पत्करावा लागला. एक विजय व चार बरोबरींमुळे सात गुणांसह त्यांचे सहावे स्थान कायम राहिले. आतापर्यंत बेंगळुरू, जमशेजदपूर आणि नॉर्थइस्ट असे तीन संघ अपराजित आहेत.\nनऊ मिनिटे बाकी असताना मिकूने स्पेनचा बदली सहकारी झिको हर्नांडेझ याला पास दिला. झिकोचा फटका ब्लास्टर्सचा गोलरक्षक नवीन कुमार याने चांगला थोपविला, पण काही कळायच्या आत चेंडू ब्लास्टर्सच्या निकोला क्रॅमरेविच याच्यापाशी पडला आणि त्याच्या पोटाला लागून नेटमध्ये गेला. ब्लास्टर्ससाठी हा स्वयंगोल दुर्दैवी ठरला.\n17व्या मिनिटाला छेत्री-मिकू जोडीने आपली जादू दाखविली. मिकूने दिर्घ आणि ताकदवान पास दिला. तोपर्यंत चेंडूचा अचूक अंदाज घेत छेत्रीने ब्लास्टर्सच्या बचाव फळीच्या मागून धावण्याचे डावपेच लढविले. संदेश झिंगन त्याच्या बरोबरीने धावत मार्किंगचा प्रयत्न करीत होता, पण छेत्रीची चपळाई आणि कौशल्य सरस ठरले. झिंगनने घोट्यापाशी धक्का मारूनही छेत्रीने तोल सावरत चेंडू नेटमध्ये घालविला.\nब्लास्टर्सला 28व्या मिनिटाला पेनल्टी मिळाली. साहल अब्दुल समादने बॉक्‍समध्ये मुसंडी मारली. त्याची चाल धोकादयक ठरण्याची चिन्हे दिसत असतानाच बेंगळुरूच्या निशू कुमारने त्याला पाडले. मग पंच आर. वेंकटेश यांनी एकाही सेकंदाचा विलंब न लावता ब्लास्टर्सला पेनल्टी बहाल केली. स्टोयानोविच याने वरून मारलेला चेंडू बारला लागून नेटमध्ये गेला. त्यावेळी बेंगळुरूचा गोलरक्षक गुरप्रीत प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही गोल रोखू शकला नाही.\nसामन्याची सुरवात अपेक्षेप्रमाणे उत्कंठावर्धक झाली. पहिली संधी ब्लास्टर्सने निर्माण केली. के. प्रशांत याने सी. के. विनीत याला बॉक्‍समध्ये मैदानालगत क्रॉस पास दिला. प्रशांतने डाव्या पायाने मारलेला फटका मात्र क्रॉसबारवरून गेला. पाचव्या मिनिटाला बेंगळुरूला फ���री किक मिळाली.\nडिमास डेल्गाडो याचा प्रतिस्पर्ध्याने रोखलेला चेंडू उजव्या बाजूला एरीक पार्टालू याच्यापाशी गेला. त्याने उजव्या पायाने फटका मारण्याचा प्रयत्न केला, पण ब्लास्टर्सचा गोलरक्षक नवीन कुमार याने आपली जबाबदारी चोख पार पाडली. नवव्या मिनिटाला समादने मध्य क्षेत्रात मोकळीक मिळताच स्टोयानोविच याला पास दिला, पण त्याने जास्त ताकद वापरली आणि गुरप्रीतने पुढे झेपावत फटका रोखला.\n21व्या मिनिटाला विनीतने उजवीकडून मैदानालगत अप्रतिम क्रॉस पास दिल्यानंतर चेंडू नेटसमोरील सैमीनलेन डुंगल याच्यापाशी गेला. त्याचवेळी बेंगळुरूचा बचावपटू राहुल भेके याने चुरशीने धावत दडपण आणले. परिणामी डुंगलने मारलेला चेंडू नेटच्या बाहेरील बाजूला लागला. दोन मिनिटांनी प्रशांतने उजवीकडून मुसंडी मारली आणि त्याने डाव्या पायाने किक मारली. गुरप्रीतने डावीकडे वाकत चेंडू नेटपासून बाजूला घालविला.\nपुर्वार्धाच्या अंतिम टप्यातही चुरस झाली. मिकूने ब्लास्टर्सच्या नेमांजा लॅकिच-पेसिच याला दाद लागू दिली नाही. त्याने उजवीकडून घोडदौड करीत फटका मारला. नवीन झेपावला, पण चेंडू क्रॉसबारवरून गेला. 41व्या मिनिटाला डुंगलने चेंडूवर ताबा मिळवित सुमारे 30 यार्डावरून फटका मारला, पण अचूकतेअभावी चेंडू क्रॉसबारवरून गेला.\nकेरळा ब्लास्टर्स एफसी : 1 (स्लावीस्ला स्टोयानोविच 30-पेनल्टी) पराभूत विरुद्ध\nबेंगळुरू एफसी : 2 (सुनील छेत्री 17, निकोला क्रॅमरेविच 81-स्वयंगोल)\nसुष्मिता सेन 15 वर्षांनी लहान बॉयफ्रेन्डसोबत\nस्टार क्रिकेट ट्रॉफी 2018: पूना क्रिकेट क्‍लबचा 4 गडी राखून विजय\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झ���लेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9F-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9F-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%97/", "date_download": "2019-02-20T11:47:59Z", "digest": "sha1:K6KTSNQBVIYBDWY2OY5QCNVAEYQDOLEX", "length": 11556, "nlines": 102, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "विराट कोहलीची विराट कामगिरी | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nशत्रूला धडकी भरवणारे F-21 भारताला देण्यास अमेरिका तयार\nपतीच्या मारहाणीत पत्नीचा गर्भपात ; तू काळी आहेस, सुनेचा सासरच्यांनी केला छळ\nएकही बांधकाम कामगार कुटुंब बेघर राहणार नाही\nशहराचा पाणीपुरवठा उद्या बंद\nमुळशीत आणखी एका ‘लवासा’चा घाट\nHome breaking-news विराट कोहलीची विराट कामगिरी\nविराट कोहलीची विराट कामगिरी\nसर्वात कमी सामन्यांत सर्वाधिक शतकी खेळी करण्याचा विक्रम\nराजकोट – वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात कर्णधार विराट कोहलीने दमदार शतक ठोकले आहे. 184 चेंडूत त्याने ही विक्रमी कामगिरी केली. आतापर्यंत खेळलेल्या 72 व्या सामन्यांत विराटची ही 24 वी शतकी खेळी आहे. त्यामुळे भारतीय संघाकडून खेळताना सर्वात कमी सामन्यांत सर्वाधिक शतकी खेळी करण्याचा विक्रम विराटच्या नावावर झाला आहे. राजकोट येथे सुरू असणार्या कसोटी सामन्यात विराटने 24 वे शतक साजरे करताना वीरेंद्र सेहवागला (23 शतक) मागे टाकले आहे.\nविक्रमांचा विचार केला तर विराटने सर्वात कमी डावांत (123) 24 शतक फटकावण्याची कामगिरी केली आहे. त्याने सचिन तेंडुलकर (125) आणि सुनील गावस्कर (128) यांना मागे टाकले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर या कामगिरीचा विचार करता केवळ डॉन ब्रॅडमनच विराटच्या पुढे आहेत. त्यांनी केवळ 66 डावांत 24 कसोटी शतके ठोकली होती. शतकी खेळींचा विचार करता विराटने आणखी एक विक्रमी टप्पा गाठला आहे. भारतासाठी भारतीय मैदानांवर खेळताना त्याने 3 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. ही कामगिरी त्याने केवळ 53 डावांत केली आहे.\nभारताकडून पुजाराने 53 डावांत 3 हजार धावा पूर्ण करण्याची कामगिरी केली होती. याच सर्वाधिक कमी डावांत 3 हजार धावा पूर्ण करण्याच्या भारतीय विक्रमाशी विराटने बरोबरी साधली आहे. घरच्या मैदानावर वेगवान 3 हजार धावा पूर्ण करण्याचा आंतरराष्ट्रीय विक्रम डॉन ब्रॅडमन यांच्याच नावे आहे. त्यानी 37 डावांत ही कामगिरी केली होती. दुसर्या क्रमांकावर जावेद मियांदाद आणि स्टिव्ह स्मिथ (49) हे आहेत. त्यानंतर 51 डावांत गॅरी सोबर्स, मोहम्मद युसुफ, मॅथ्यू हेडन आणि 53 डावांत विराट कोहली, चेतेश्वर पुजारा आणि ब्रायन लारा यांचा क्रमांक लागतो. नुकताच झालेल्या इंग्लंड दौऱ्यातही विराट चांगलाच फॉर्ममध्ये दिसला. कसोटीच्या 10 डावांत त्याने 593 धावा जमवल्या होत्या. या कामगिरीसह विराट या दौऱ्यात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला होता. तसेच 2018 मध्ये आतापर्यंत विराटने 1000 धावांचा टप्पा ओलांडला आहे.\nपृथ्वी शॉ ऑस्ट्रेलियात चांगली कामगिरी करेल – सौरव गांगुली\nऋषभ पंतचा कसोटीत अनोखा पराक्रम\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्��करणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://dindoripranit.org/archives/category/agami", "date_download": "2019-02-20T12:51:38Z", "digest": "sha1:NM2WFQPDUJZCGQQ2FY3KI62ZLEE5XXX4", "length": 6452, "nlines": 65, "source_domain": "dindoripranit.org", "title": "आगामी उपक्रम – अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर", "raw_content": "अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास मार्ग (दिंडोरी प्रणित)\nप्रधान सेवा केंद्र, श्रीक्षेत्र दिंडोरी\n१. बालसंस्कार व युवा प्रबोधन\n२. प्रश्नोत्तर व मार्गदर्शन\n४. आरोग्य व आयुर्वेद\n६. भारतीय संस्कृती व अस्मिता\n१३. पशु व गोवंश\n१६. देश विदेश अभियान\nदेश-विदेश अभियान विभाग अंतर्गत: ग्राम व नागरी अभियान\nआगामी देश-विदेश अभियान वेळापत्रक  दि. ७ ते १० फेब्रुवारी २०१९ थ्रिसुर, केरळ दि.६ फेब्रुवारी – महाराष्ट्रातुन प्रस्थान दि. ७ फेब्रुवारी – केरळमध्ये आगमन दि. ८ फेब्रुवारी – मानसन्मान, प्रचारप्रसार दि. ९ फेब्रुवारी – प्रचार प्रसार दि. १० फेब्रुवारी – समस्या समाधान कार्यक्रम बुकिंग व अधिक माहितीसाठी संपर्क 9867703521 8055714433\nदेश-विदेश अभियान विभाग: चलो पशुपतीनाथ, मातृतीर्थ, काठमांडू-नेपाळ…\nदेश-विदेश अभियान विभाग के अंतर्गत चलो पशुपतीनाथ, मातृतीर्थ, काठमांडू-नेपाळ… भव्य सत्संग मेळावा, बालसंस्क���र प्रशिक्षण कृषीशास्त्र प्रशिक्षण, आरोग्य शिबीर, समस्या निवारण, यज्ञ याग एवं प्रचार-प्रसार, 6 से 15 मे 2018 1) 6 – रविवार मुंबई से प्रस्थान रात 9.00 2) 7 – सोमवार ट्रेन मे सफर 3) 8 – मंगलवार सुबह 4.00 …\nदेश-विदेश अभियान विभाग अंतर्गत: ग्राम व नागरी अभियान\nचलो ग्राम अभियान को जायेंगे… सारे विश्व मे रामराज्य लायेंगे… सारे विश्व मे रामराज्य लायेंगे… देश-विदेश ग्राम व नागरी अभियान : ध्येय (मिशन) वर्ष: २०१८ १) रोहतक+भिवानी – हरियाणा २८ ते ३१ मार्च २) थ्रिचुर – केरळ ७ ते ११ मार्च ३) काठमांडू – नेपाळ २८ ते १ एप्रिल ४) अहमदाबाद,गुजरात २९ ते ३१ मार्च …\nमाहिती व तंत्रज्ञान विभाग – Mobile Apps\n|| प्रधान सेवा केंद्र, श्री क्षेत्र दिंडोरी ||\nश्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्र\nदिंडोरी, तालुका : दिंडोरी जिल्हा : नाशिक\nफोन नंबर - (०२५५७) २२१७१०\n|| गुरुपीठ, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ||\nश्री स्वामी समर्थ गुरूपीठ,मु.पो.ता.त्र्यंबकेश्वर\nफोन नंबर - (०२५९४) २३३१७०\nCopyright 2012-2017 अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्र (दिंडोरी प्रणीत) सर्व हक्क राखीव.\nऑनलाईन देणगी माहिती साठी येथे क्लीक करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://prajamanch.com/?cat=64", "date_download": "2019-02-20T11:41:11Z", "digest": "sha1:EPWTXXXYEAIDB5S2RTCMELIFH53FK5ZY", "length": 4499, "nlines": 109, "source_domain": "prajamanch.com", "title": "Breaking News – Prajamanch", "raw_content": "\nधारणी महसूल विभागात शिव जयंती निमित्त्त रक्तदान, उप विभागीय अधिकारी राहुल कार्डिले यांनी ही केले रक्तदान\nधारणी प्रजामंच, 20/2/2019 धारणी महसूल विभाग राजस्व कर्मचारी संघटना व महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क\nकुसूमकोट खुर्द येथे भूमिहीन अतिक्रमण धारकांच्या जमिनीवर भूस्वामींनी केले अवैध अतिक्रमण\nधारणी प्रजामंच,16/2/2019 एकीकडे देशातील शहीद जवानांचा दुःखात बुडाले असतांना मात्र धारणी वरून अवघ्या चार किलोमीटर\nअखिल भारतीय बलाई महासभा राष्ट्रीय व राज्यस्तरीय कार्यकारणी घोषित\nचार राज्यस्तरीय समाज संघटनांचे महासभेत विलनीकरण उदयपूर प्रजामंच,12/2/2019 देशस्तरावरील अखिल भारतीय बलाई महासभाची विशेष सभा\nधारणी महसूल विभागात शिव जयंती निमित्त्त रक्तदान, उप विभागीय अधिकारी राहुल कार्डिले यांनी ही केले रक्तदान\nकुसूमकोट खुर्द येथे भूमिहीन अतिक्रमण धारकांच्या जमिनीवर भूस्वामींनी केले अवैध अतिक्रमण\nअमरावती भा.ज.�� जिल्हा प्रमुख दिनेश सूर्यवंशी यांचा वाढदिवसा निमित्य फळे वाटप.\nअखिल भारतीय बलाई महासभा राष्ट्रीय व राज्यस्तरीय कार्यकारणी घोषित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/bribe-secondary-engineer-arrested-in-Mumbai-Police-Municipal/", "date_download": "2019-02-20T12:14:10Z", "digest": "sha1:RFRICBOCWUNY6JB7JQVXKZ6YCTGRP4XY", "length": 5238, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मुंबई पालिकेतील लाचखोर दुय्यम अभियंता गजाआड | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई पालिकेतील लाचखोर दुय्यम अभियंता गजाआड\nमुंबई पालिकेतील लाचखोर दुय्यम अभियंता गजाआड\nमुंबई महानगरपालिकेच्या अंधेरी के पश्‍चिम वार्डातील इमारत व बांधकाम विभागातील दुय्यम अभियंता किरण अशोक पाटील (38) याला 2 लाख रुपयांची लाच घेताना एसीबीच्या पथकाने शनिवारी रंगेहाथ बेड्या ठोकल्या. एसीबीच्या या कारवाईमुळे पालिकेत एकच खळबळ उडाली आहे.\nएसीबीकडून मिळालेल्या माहितीनुसार, यातील तक्रारदाराच्या मावसभावाने त्याच्या जोगेश्‍वरी पश्‍चिमेकडील राहत्या फ्लॅटमध्ये दुरुस्तीचे काम केले आहे. हे काम अनियमित असल्याने पालिकेकडून त्याला नोटीस बजावण्यात आली होती. या नोटिसीबाबत चौकशी करण्यासाठी तक्रारदार हे पालिकेच्या के पश्‍चिम वार्ड कार्यालयात गेले असता, येथील इमारत व बांधकाम विभागातील लाचखोर दुय्यम अभियंता पाटील याने नोटिसीप्रमाणे कायदेशीर कारवाई न करण्यासाठी 8 लाख रुपयांची मागणी केली. 2 लाख रुपयांचा पहिला हप्ता, त्यानंतर काही दिवसांनी आणखी 2 लाख रुपये आणि उरलेले 4 लाख रुपये नंतरच्या हप्त्यामध्ये द्या, असे पाटीलने तक्रारदार यांना सांगितले.\nतक्रारदाराने 30 जुलैला लाचेची 2 लाख रुपयांची रक्कम त्याला दिली. त्यानंतर एसीबीकडे पाटील विरोधात तक्रार दिली. त्यानुसार एसीबीच्या पथकाने सापळा रचून लाचेचा 2 लाख रुपयांचा दुसरा हप्ता स्वीकारताना पाटीलला रंगेहाथ बेड्या ठोकल्या. पाटील याच्या कार्यालयासह घराची झडती सुरू असल्याचे एसीबीच्या अधिकार्‍याने सांगितले.\nकपिललाच शोतून हटवण्‍याची सलमानकडे मागणी\nमंदिराचा सभामंडप कोसळून २ मजुरांचा मृत्‍यू\n'ती' अट न पाळल्यास युती तोडू; रामदास कदम यांचा इशारा\nकल्याण- डोंबिवली मनपा आयुक्‍तांच्या अंगावर फेकल्‍या बांगड्या\nन्यूजर्सीची किम कुमारी मिस इंडिया यूएसए\n'ती' अट न पाळल्यास युती तोडू; रामदास कदम या���चा इशारा\nकल्याण- डोंबिवली मनपा आयुक्‍तांच्या अंगावर फेकल्‍या बांगड्या\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\n'पीडित अल्पवयीन मुलीने साक्ष बदलली तरी आरोपीने निर्दोषत्व सिद्ध करावे'", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://prajamanch.com/?p=3381", "date_download": "2019-02-20T11:33:38Z", "digest": "sha1:NMU6Q577XSDZUMR5OCVIMSGVNZOBQ3FN", "length": 10802, "nlines": 123, "source_domain": "prajamanch.com", "title": "आर्थिक अडचणीमुळे गरिब पिडीतांनी न्यायापासून वंचित राहू नये त्यासाठीच विधीसेवा समिती – न्यायाधीश मुकुल गाडे – Prajamanch", "raw_content": "\nआर्थिक अडचणीमुळे गरिब पिडीतांनी न्यायापासून वंचित राहू नये त्यासाठीच विधीसेवा समिती – न्यायाधीश मुकुल गाडे\nआर्थिक अडचणीमुळे गरिब पिडीतांनी न्यायापासून वंचित राहू नये त्यासाठीच विधीसेवा समिती – न्यायाधीश मुकुल गाडे\nदिवसेंदिवस न्याय मागण्यासाठी खर्चात वाढ होत असल्यामुळे गरीब पीडितांना न्याय मागण्यासाठी आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागते, म्हणून अनेक गरजू आणि पिडीत गोरगरीब न्यायालयापर्यंत न्याय मागणीसाठी पोहोचू शकत नाही,अशा गरिबांसाठी न्यायालयाने विधीसेवा समिती मार्फत मोफत वकील उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली आहे, त्यामुळे आपणाकडून अपेक्षा करण्यात येते की दारिद्र रेषेखालील तसेच अल्प उत्पन्न धारक अशा लोकांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाचा दाद मागण्यासाठी तालुका विधी सेवा समितीकडे रीतसर मागणी करावी,मोफत वकिलाची व्यवस्था असून न्याय देण्याचे कार्य विधी सेवा समिती करण्यासाठी तत्पर आहे , असे प्रतिपादन धारणी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे न्यायाधीश मुकुल गाडे यांनी केले.धारणी येथील न्यायालयाच्या प्रांगणात तालुका विधी सेवा समिती आणि वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लोकन्यायालयाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.\nयाप्रसंगी प्रास्ताविक करताना ऐड. सत्यदेव गुप्ता यांनी मोफत कायदेविषयक माहिती सोबत मध्यस्थी केंद्राच्या कार्याबद्दल उपस्थितांना माहिती दिली. तसेच सहायक सरकारी वकील भारत भगत यांनी महिलांना गरोदर असताना शासनाकडून मिळणाऱ्या योजना व इतर कायदेविषयक माहिती दिली. एडवोकेट सुभास मनवर यांनी पोलीस स्टेशनमध्ये दाद मागतांना अमलात येत असलेल्या फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 154 बाबत विस्तृत माहिती दिली.\nयावेळी मोठ्या संख्य���ने अशील वर्ग उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन कृष्णा मालवीय यांनी केली या कार्यक्रमानंतर न्यायाधीश व वकील मंडळी बिजुधावडी गावाला फिरते पथक वाहनाच्या माध्यमाने न्याय आपल्या दारी योजनेच्या अनुषंगाने भेटी दिल्या. यावेळी त्यांनी उपस्थितांना न्यायालयात दिल्या जाणाऱ्या योजनांची माहिती पुस्तिका वाटप केले. तसेच कायद्याबाबत उपस्थितांना माहिती दिली. राज्य विधी सेवा समिती मार्फत आयोजित तालुका विधी सेवा अंतर्गत दिनांक 16 ते 24 नोवेंबर दरम्यान विधी सेवा सप्ताह सुरू आहे या अंतर्गत तालुका विधी सेवा समिती आणि वकील संघामार्फत गावोगावी याबाबत प्रचार प्रसार करण्यात येत आहे.\nPrevious बिरसा क्रांती दलच्या वतीने देन्हद्री येथे बिरसा मुंडा जयंती साजरी\nNext वान कालव्यात बिबट्याचा बुडून मृत्यू, हिवाळ्यात होतेय मेळघाटातील वन्य प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती\nधारणी महसूल विभागात शिव जयंती निमित्त्त रक्तदान, उप विभागीय अधिकारी राहुल कार्डिले यांनी ही केले रक्तदान\nकुसूमकोट खुर्द येथे भूमिहीन अतिक्रमण धारकांच्या जमिनीवर भूस्वामींनी केले अवैध अतिक्रमण\nअमरावती भा.ज.प जिल्हा प्रमुख दिनेश सूर्यवंशी यांचा वाढदिवसा निमित्य फळे वाटप.\nखाजगी आश्रम शाळेतील भ्रष्ट मुख्याध्यापकाच्या विरोधात संस्था प्रमुखाचा उपोषणाला ७ वा दिवस, धारणी प्रकल्प कार्यालय बघ्याच्या भूमिकेत\nचुरनी तालुका,गुरे चारण्यासाठी जमीन उपलब्ध करून देण्यास कटीबद्ध – नवनीत राणा\nमेळघाटातील प्रत्येक जि.प.शाळा डिजिटल करण्याचा मानस – खा.आनंदराव अडसूळ\nधारणी महसूल विभागात शिव जयंती निमित्त्त रक्तदान, उप विभागीय अधिकारी राहुल कार्डिले यांनी ही केले रक्तदान\nकुसूमकोट खुर्द येथे भूमिहीन अतिक्रमण धारकांच्या जमिनीवर भूस्वामींनी केले अवैध अतिक्रमण\nअमरावती भा.ज.प जिल्हा प्रमुख दिनेश सूर्यवंशी यांचा वाढदिवसा निमित्य फळे वाटप.\nअखिल भारतीय बलाई महासभा राष्ट्रीय व राज्यस्तरीय कार्यकारणी घोषित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/neglect-shahir-47724", "date_download": "2019-02-20T11:48:37Z", "digest": "sha1:HVC34OETW2HLVDNAM4JQ2PXMYNQPUVL6", "length": 14253, "nlines": 209, "source_domain": "www.esakal.com", "title": "neglect to shahir शाहिरांकडे आज दुर्लक्ष - पुरंदरे | eSakal", "raw_content": "\nबुधवार, फेब्रुवारी 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर बुधवार, फेब्रुवारी 20, 2019\nशाहिरांकडे आज दुर्लक्ष - पुरंदरे\nगुरुवार, 25 मे 2017\nपुणे - ‘‘शिवपूर्वकाळ आणि शिवकाळात महाराष्ट्र जागा करण्याचे काम शाहिरांनी केले. त्या काळात शाहिरांचा गौरव झाला; पण आज शाहिरांकडे दुर्लक्ष होत आहे,’’ अशी खंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी बुधवारी येथे व्यक्त केली. चित्रपट तयार झाला, तरच आपल्याला शाहिरांचे महत्त्व कळणार आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.\nपुणे - ‘‘शिवपूर्वकाळ आणि शिवकाळात महाराष्ट्र जागा करण्याचे काम शाहिरांनी केले. त्या काळात शाहिरांचा गौरव झाला; पण आज शाहिरांकडे दुर्लक्ष होत आहे,’’ अशी खंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी बुधवारी येथे व्यक्त केली. चित्रपट तयार झाला, तरच आपल्याला शाहिरांचे महत्त्व कळणार आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.\nपुणे महापालिकेचा ‘लोकशाहीर पठ्ठे बापूराव पुरस्कार’ शाहीर हेमंत मावळे आणि लोककलावंत प्रभा शिवणेकर यांना महापौर मुक्ता टिळक आणि बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या वेळी स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, गोपाळ चिंतल उपस्थित होते. पुरंदरे म्हणाले, ‘‘शाहिरांना कमी लेखू नका, भिकारीही समजू नका; त्यांच्यासोबत कीर्तनकार आणि प्रवचनकारांचाही मान ठेवा. शिवाजीमहाराज व पेशव्यांनी त्यांचा मान ठेवला होता व गौरवही केला होता. याचा विसर पडता कामा नये; पण शाहीर, कीर्तनकार, प्रवचनकार यांचे महत्त्वच आज आपल्याला कळलेले नाही.’’\nलोकशाहीर पठ्ठे बापूराव हे एक अजब रसायन होते. त्यांच्या नावाचा पुरस्कार ही भाग्याची गोष्ट मानतो, अशा भावना व्यक्त करत मावळे म्हणाले, ‘‘शाहिरांसाठी स्वतंत्र सदन असावे. शहरात सध्या त्यांच्यासाठी हक्काची एकही जागा नाही. तसेच स्वतःचे घरसुद्धा नाही. धडपडणाऱ्या कलावंतांची दखल घेऊन पालिकेने त्यांना बळ द्यावे. ’’ दरम्यान, सीमा पाटील (शाहीर), पद्मजा कुलकर्णी (भारूड), वैशाली गांगवे, रेखा परभणीकर (नृत्यांगना), बुवा डावळकर, ज्ञानेश्वर बंड (ढोलकी), गोविंद कुडाळकर (तबला), आशाताई मुसळे, शकुंतला सोनावणे (गायिका), विठ्ठल थोरात (वगनाट्य) यांना गौरवण्यात आले.\n#WeCareForPune पदपथावरील अतिक्रमण केव्हा हटणार\nपुणे : सिंहगड रस्त्यावर हॉटेल मल्हारजवळ तनिष्कच्या समोर पदपथावर गाड्या उभ्या करतात. त्यामुळे पादचाऱ्यांना चालायला त्रास होतो आहे. तरी वाहतूक...\nश्रुतिका आळंदकरला शास्त्रीय नृत्यामध्ये भारत सरकारतर्फे स्कॉलरशिप\nपुणे : श्रुतिका आळंदकरला सत्रिय या शास्त्रीय नृत्यामध्ये भारत सरकारतर्फे सी.आर.टी.पी ही स्कॉलरशिप मिळाली आहे. ही स्कॉलरशिप महाराष्ट्रात प्रथमच...\nतरुणांना नोकरीपासून दूर ठेवण्याचे षड्यंत्र\nनागपूर - कर्मचारी राज्य विमा निगम (ईएसआयसी) ही कामगार वर्गाला आरोग्यदायी योजना आहे. मात्र अलीकडे संबंधित रुग्णालयामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात रिक्त...\nबेघर म्हणाले, ‘अपना टाइम आएगा’\nनागपूर - शहरातील बेघरांना निवारा उपलब्ध करून देणाऱ्या महापालिकेने प्रथमच त्यांच्या मनोरंजनासाठीही पुढाकार घेतला. महापालिकेने या निवाऱ्यातील बेघरांना...\nराज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले 'हे' महत्त्वाचे निर्णय\nमुंबई : राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज (बुधवार) पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यामध्ये मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची...\nपिक विम्यानंतर जलसाठ्यांच्या पुनरुत्थानातही बीड देशात प्रथम\nबीड : जलसंधारणामधील उत्कृष्ट कामांसाठी महाराष्ट्राने राष्ट्रीय पुरस्कारांत मानाचे स्थान मिळविले आहे. यामध्ये बीड जिल्ह्याने या यशामध्ये मोठा वाटा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/921", "date_download": "2019-02-20T11:01:12Z", "digest": "sha1:CNMLXYDUV4KRBBNV5VMGRMEO7P52WLJT", "length": 54505, "nlines": 210, "source_domain": "mr.upakram.org", "title": "कसा जागवला जातो | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nभारताने सोळा डिसेंबर १९७१ रोजी पाकिस्तान बरोबरील युद्धात विजय मिळवला होता.\nहा दिवस विजय दिन म्हणून साजरा केला जातो.\nभारतीय सैन्याने जे काही अतुलनिय शौर्य या युद्धात दाखवले नि पाकिस्तानच्या सैन्याला पाणी पाजले, हे भारतीय जनता कदापी विसरू शकणार नाही असे म्हंटले गेले.\nमात्र आज परिस्थिती पाहता, असे काही झाले होते याची आठवण करून देण्याची वेळ आली आहे की काय असे वाटते. कारगील युद्धाच्या वेळी चर्चगेटला, जीन्स ची स्टायलीश फाटकी पँट, अंगात यु एस ए लिहिलेला टी शर्ट व हातात पेप्सि ची कॅन घेवून \"हेय व्हॉट्स् कागील\" असे विचारणारे लोक होते ते लोण आता सगळीकडेच पोहोचले आहे की काय असे वाटावे, अशी परिस्थिती दिसून येते आहे.\nअसे काही दिन आले की (माझ्या सारख्या काही)लोकांना जाग मग नंतर, \"मरोत ते सीमेवरील सैनीक, पैले पैसा दिखाव\"; असा काहीसा भाव असलेला समाज पाहून अजूनच अस्वस्थ व्हायला होते.\nया सगळ्या पार्श्वभूमीवर, एकेकाळी सगळ्या राष्ट्राला महत्व असलेले हे दिन; आज मात्र काय साधतात असाच प्रश्न माझ्या मनाला पडला आहे.\nम्हणजे दर वेळेला यामुळे काही खळबळ उडावी असे नाही. पण या दिनांनिमित्त काही विधायक कार्ये दर वर्षी घडली तर समाजाला याची किंमत राहील असे वाटून गेल्या शिवाय् रहावत नाही.\nआज उपक्रमावरचे अनेक सदस्य वेगवेगळ्या देशांत आहेत. त्या त्या देशात असे काही विजय दिनही असणार. हे दिन कसे साजरे केले जातात या विषयी काही माहिती देवू शकलात, चर्चा करू शकलात तर आवडेल. तसेच या देशातल्या नागरीकांचीला आपल्याला वर्तमानपत्रे आदीतून कळलेली मत-मतांतरेही यात आली तरी चालतील.\nइतर देशांत कसा जागवला जातो देशाभिमान\nप्रथम विजनदिना निमित्त शुर जवानांच्या पुण्यस्मुतीस वंदन करतो. व इतकी समयोचित चर्चा सुरु केल्याबद्दल गुंडोपंतांचे आभार\nमी भारताव्यतिरिक्त केवळ अमेरिका पाहिली आहे. अमेरिका व आयर्लंड हे जगातील नं.१ देशाभिमानी देश समजले जातात*. मला तरी अमेरिकेत लोकं 'जबाबदार' वाटली. देशाभिमान हा फक्त युद्धाशीच निगडित आहे असं मला तरी वाटत नाही. व्यक्तीच्या रोजच्या वागण्यातून देशविघातक होऊ नये हे भान असणं हा देशाभिमान असं मी मानतो. यात मला केवळ सुरक्षेच्या दृष्टीने विघातक म्हणायचं नसून, प्रत्येक बाबतीत म्हणायचं आहे.\nअमेरिकेतील जागोजागी अभिमानाने फडकते झेंडे हे देशाभिमान जागृत ठेवण्यात मोलाचा वाटा उचलतात असं मला वाटतं. अगदी लायब्ररीपासून ते कॅपिटलहाऊस पर्यंत जवळ जवळ प्रत्येक सरकारी ठिकाणी झेंडे तर् दिसतातच; पण अनेक घरांबाहेरही झेंडे लावलेले आढळतात. आणि या राष्ट्रध्वजाचा अपमान झालेला कुठेही दिसत नाही. प्रत्येक रस��त्यावरच्या ३०-४०% घराबाहेर अमेरिकन फ्लॅग फडकताना आढळतील. (तुलना करायची तर आपल्याकडेचे रस्त्यावर धुळ खाणारे, गटारांमधे पडलेले, फाटलेले झेंडे आठवतात :-( )\nयाशिवाय लोकांचा न्यायसंस्थेतील वाटा यालाही मी देशाभिमान जागवण्यात मोलाचं स्थान देईन. इथे प्रत्येक नागरीकाला \"ज्युरी\"सदस्य म्हणून वर्षातील एक दिवस न्यायदानात भाग घ्यावा लागतो. यात कायद्याचं ज्ञान आवश्यक नसलं तरी \"देशाचा नागरीक\" म्हणून असलेल्या हक्का बरोबरच् अशी कर्तव्ये पार पाडायला लावल्याने देशाचा नागरीक म्हणून असलेली जबाबदारी अंगात भिनते.\nमात्र सरकारतर्फे साजरे होत असलेले दिवस मात्र केवळ सुट्टी या नजरेनेच पाहिलं जातं. अपवाद स्वातंत्र्यदिनाचा. इथे यानिमित्त नेत्यांच्या भाषणबाजीऐवजी नागरीकच उत्स्फुर्ततेने हा दिवस साजरा करतात. मोठ्यामोठ्या व्यावसायिकांतर्फे आतषबाजी होते.(आपल्याकडेही आधिच्या पिढितली लोकं अजूनहि स्वातंत्र्य दिनाचं महत्त्व राखुन आहेत. आजी असे पर्यंत आमच्या घरी यादिवशी खास पंचपक्वान्न होत असत. आता हेच प्रमाण एखाद्या गोड पदार्थावर आलय :-( ).\nतसेच बर्‍याच ठिकाणी युद्धात कामी आलेल्या सैनिकांनी स्मृतीस्थळं बांधुन त्यांचं पावित्र्य बर्‍याचदा राखलेलं दिसतं. याशिवाय देशात आखुन दिलेले नियम मग ते व्यावसायिक कायदे असोत वा वाहतुकीचे नियम पाळण्याचा कटाक्ष मी तरी देशाभिमानामुळेच भिनतो असं मानतो.\n*पहिले १० देशाभिमानी नागरीक (कंसात देशातिल कीती % लोकांना आपण या देशाचा नागरिक असल्याचा अभिमान वाटतो ते दिले आहे. अर्थात पहिल्या दहात भारतीय नाहित)\nवा पहिलाच छान प्रतिसाद.\nदेशाभिमानाचे विवेचनही उत्तम केले आहेस, आवडले\nमात्र ही यादी कोणत्या ठिकाणाहून आणली आहेस\nतसेच या यादीचे देशप्रेमाचे निकष काय होते हे पाहणेही महत्वाचे ठरेल.\nबहुतेक पाश्चात्य नावे या ठिकाणी पाहून ही कुणा पाश्चात्य प्रसार माध्यमाची यादी असावी की काय असे वाटले.\nही टक्केवारी केवळ एकाच प्रश्नाच्या उत्तराची आहे. \"तुम्हाला स्वतः \"क्ष\" देशाचा नागरीक असल्याचा अभिमान वाटतो का\". अर्थात या प्रश्नाच्या उत्तरावरून केवळ देशाभिमान दिसतो. पण देशप्रेम अथवा राष्ट्र्वाद दिसत नाही.\nतरीही यात भारत नाही याचे मला तरी आश्चर्य वाटले नाही\nमुक्तसुनीत [17 Dec 2007 रोजी 05:26 वा.]\nकुठल्याही संकल्पनेप्रमाणेच , \"देशाभिमान\" या संकल्पनेचाही आदर करायचा तो त्याबद्दलच्या जागरूकतेने ; असे मला वाटते. अगदी व्यक्तिगत पातळीवर \"देशप्रेम या कल्पनेबद्दल तुम्हाला काय वाटते \" \"तुमच्या जन्मभू वा कर्मभूबद्द्ल राष्ट्रप्रेम या कलमाखाली तुम्ही नक्की काय करता \" \"तुमच्या जन्मभू वा कर्मभूबद्द्ल राष्ट्रप्रेम या कलमाखाली तुम्ही नक्की काय करता \" या प्रश्नाची नेमकी उत्तरे मला एकदम एका फटक्यात नाही देता येणार. माझे माझ्या भाषेवर , ज्या प्रदेशात मी वाढलो त्या माझ्या प्रदेशावर , तिथल्या लोकांवर प्रेम आहे. त्यांच्याबद्द्लच्या बर्‍यावाईट गोष्टींशी , सुख-दु:खांशी मी नाते सांगू शकतो. पण हेच क्षितिज \"देश\" , \"राष्ट्र\" या पातळीपर्यंत रुंदावले की मला भांबावल्यासारखे होते. राष्ट्र्प्रेम करायचे म्हणजे (मराठी प्रदेश वगळता , यात गोवा आलाच . आणि हो , बेळगाव-धारवाडही.) नक्की कुणावर प्रेम करायचे \" या प्रश्नाची नेमकी उत्तरे मला एकदम एका फटक्यात नाही देता येणार. माझे माझ्या भाषेवर , ज्या प्रदेशात मी वाढलो त्या माझ्या प्रदेशावर , तिथल्या लोकांवर प्रेम आहे. त्यांच्याबद्द्लच्या बर्‍यावाईट गोष्टींशी , सुख-दु:खांशी मी नाते सांगू शकतो. पण हेच क्षितिज \"देश\" , \"राष्ट्र\" या पातळीपर्यंत रुंदावले की मला भांबावल्यासारखे होते. राष्ट्र्प्रेम करायचे म्हणजे (मराठी प्रदेश वगळता , यात गोवा आलाच . आणि हो , बेळगाव-धारवाडही.) नक्की कुणावर प्रेम करायचे यू पी , बिहार वर यू पी , बिहार वर तमिळ-तेलुगुवर \nमाझ्या वाढत्या वयात अनेक अमराठी लोकांशी मैत्रीचे , व्यवसायानिमित्त , अणि इतर कारणाने सौहार्दाचे संबन्ध प्रस्थापित झाले. माझ्या वकूबाप्रमाणे मी त्यांची जीवनसरणी, त्यांचे साहित्य , त्यांचे हर्षमर्ष जाणून घेतो. त्याना माझ्या वैयक्तिक आयुष्याबरोबर माझ्या \"मराठी'पणाच्या अंगाचे दर्शन नक्की घडले असेल. हे सर्व खरे असले तरी गाडी \"राष्ट्र्प्रेमाच्य\" रुळांवर आली की थोडा गोंधळ हा उडतोच.\nयेथे एक स्पष्टीकरण द्यायला हवे. मी काही फुटिरतावादी नाही. \"अनेकता मे एकता\" \"युनायटेड् वी स्टॅंड\" , \"मेरा भारत महान\"आदि गोष्टींची मला नव्याने ओळख नको. माझे उत्तर एका अगदी छोट्या (पण कोत्या नव्हे :-) ) माणसाचे एक प्रामणिक असे प्रतिबिंब आहे.\nयावर थोडे अजून बोलता येईल. एकूण चर्चेच्या ओघाने हे पुढे कदाचित् येईलही. तुम्हाला काय वाटते \nअतिशय सुरेख प्रतिसाद. लोकशाहीप्रमाणेच देशप्रेम या शब्दालाही अनेक कंगोरे व छटा आहेत सध्याच्या संक्रमणामध्ये राष्ट्रवाद म्हणजे देशप्रेम मानणे गुंतागुंतीचे होईल.\nसध्याच्या संक्रमणामध्ये राष्ट्रवाद म्हणजे देशप्रेम मानणे गुंतागुंतीचे होईल.\nराष्ट्रवाद म्हणजे बहुसंख्यांकाचा जमातवाद, त्याला देशप्रेम मानणे चुकीचेच\nप्रकाश घाटपांडे [17 Dec 2007 रोजी 08:43 वा.]\nमुक्तसुनितशी सहमत आहे. यावर पंकज कुरुलकरांचाही एक लेख साधना तसेच अनुभव मध्ये वाचला होता. माझ्याकडे ते लेख संग्रही असणारच. पण ते स्कॅनकरुन टाकावे लागतील. उपक्रमींना तो लेख अतिशय आवडेल.\nआपले म्हणणे खरे आहे असे जाणवते.\nसामाजिक जाणीवेच्या भावनांच्या सुक्ष्म पातळ्या अलगदपणे उलगडल्या आहेत आपण असे वाटते.\nआणि रोजच्या जीवनात आपण सगळेच उपरोल्लेखीत भावनांचा अनुभव घेतच असतो.\nपण त्यातही जेंव्हा देशावर एखादे युद्धासारखे संकट उभे राहते, तेंव्हा या भींती ही अंतरे चटकन विरघळतात हे पण तितकेच खरे.\nप्रकाश घाटपांडे [17 Dec 2007 रोजी 08:35 वा.]\nदुसर्‍या महायुद्धात जेव्हा ब्रिटनच्या सैनिकांना युद्धकैदी म्हणून पकडण्यात आले. त्यावेळी युद्धकैद्यांकडून पूल बांधून घेत. त्यावेळी ब्रिगेडच्या अधिकार्‍याने आपल्या सहकार्‍यांना सांगितले . पूल असा बांधा कि जेणेकरुन जगाच्या इतिहासात त्याची नोंद झाली पाहिजे \"हा पूल सहजा सहजी कोसळणार नाही . कारण तो \"ब्रिटनच्या\" युद्धकैद्यांनी बांधला आहे. कारण युद्धकैदी हे काम करताना \"कंन्स्ट्र्क्शन\" चे करतात पण संधी मिळाली कि विचार मात्र \"डिस्ट्र्क्शन\" चे असतात. कारण ते काम म्हणजे शिक्षा असते. पुल कसा कोसळेल हाच विचार मनात असतो.\nपण पुण्यातील संगम पूल हा ब्रिटिश कंपनीने बांधला होता. पुलाचे आयुष्य त्यांचे करारानुसार संपल्यावर त्याचे पुणे महानगरपालिकेला पत्र आले कि आता सदर पुलाची आमची \"हमी\" सम्पलेली आहे. ही बातमी मात्र मी वर्तमानपत्रात वाचली होती.\nअवांतर- पहिल्या किस्सा हा मी पुण्यातील विद्वज्जनांकडून ऐकलेला आहे त्याचे संदर्भमात्र माझेकडे उपलब्ध नाही.\nजर मी चुकत नसेन तर पहिला किस्सा 'द ब्रिज ऑन द रिव्हर' क्वाय या चित्रपटाची कहाणी आहे. (चूभूद्याघ्या)\n जुनी खोड. स्वतःलासुद्धा सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका...विचारणारच.\" -- मास्तर, सामना चित्रपटात.\nहा चित्रपट म्हणजे म्हणजे, पुर्वे कडील देशात, म्यानमार की थायलंड च्या एका नदीवर बांधल्या जाणार्‍या पुलाचे नाट्य आहे का\nतोच असेल तर, मी मागे वाचले होते की या चित्रपटाचा शेवट काल्पनिक आहे.\nमी स्वत: पाहिला नाहीये हा चित्रपट, पण बघायची इच्छा आहे.\nद ब्रिज ऑन द रिव्हर क्वाय\nभास्कर केन्डे [17 Dec 2007 रोजी 22:32 वा.]\nहा चित्रपट झकास आहे. मला तर बा आवडला. सैनिकांच्या मनातील घालमेल. पूल बांधून शत्रूला मदत करावी की \"ब्रिटीश\" सैन्याची छाप सोडावी या द्वंद्वातून या मरगळलेल्या युद्धकैद्यांना जीवंत करणारा त्यांचा अधिकारी तर मस्तच. नक्की बघा.\nहा चित्रपट पाहून बरेच दिवस झाले, त्यामुळे कथानक आणि शेवट विशेष आठवत नाही. तसेच कितपत सत्य आणि कितपत काल्पनिक याबद्दलही माहिती नाही.\nमी बर्‍याच अंशी मुक्तसुनीत यांच्याशी सहमत आहे. आमच्या पिढीने स्वातंत्राच्या फक्त गोष्टी ऐकल्या/वाचल्या, पारतंत्रामध्ये रहाणे नेमके कसे असते याचा अनुभव नाही. युद्ध पाहिले ते फक्त कारगिलचे, तेही न्यूझ चॅनेलवरून.\nअशा पार्श्वभूमीवर देशप्रेम, देशाभिमान असे शब्द ऐकले की गुदमरायला होते. कृपया याचा उलटा अर्थ काढू नये. भारत-पाकिस्तान म्याच असेल तर १०००% भारत जिंकावा असेच वाटते. पण आजकाल देशाभिमान किंवा भाषेचा अभिमान या गोष्टींमुळे तोटे जास्त होतात असे वाटते.\n जुनी खोड. स्वतःलासुद्धा सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका...विचारणारच.\" -- मास्तर, सामना चित्रपटात.\nआपण देशाभिमानाच्या बेगडी स्वरूपामुळे तसे म्हणत आहात का\nअतिशय दिखावटी स्वरूपाच्या तद्दन क मालिकांमध्ये शोभणार्‍या पद्धतीचे तात्पुरते 'देशाभिमानी' (\nप्रकार पाहिले की नकोच तो देशाभिमान असेच वाटायला लागते\nपण त्याच वेळी कारगील च्या काळात देश संघटीतपणे कसा उभा राहू शकतो हे पण तर अनुभवले असेलच.\nआपण ज्या देशात आहात तेथे काय परिस्थिती आहे तेथेही याचे राजकिय भांडवल केले जातेच का\nअस्मिता जागती ठेवण्यासाठी नक्की काय करतात तेथले लोक\nमाझा आधीचा प्रतिसाद त्रोटक होता त्यामुळे त्यावरून गैरसमज होण्याची शक्यता जास्त.\nआधी म्हटल्याप्रमाणे प्रत्यक्ष युद्ध अनुभवण्याचा प्रसंग कधी आला नाही. जे युद्धाचे कव्हरेज बघितले त्यामध्ये वाहिन्यांचा आपली रेटींग वाढवण्याचाच प्रयत्न दिसला. कारगिलचे युद्ध टाळता येणे शक्य नव्हते कारण ती सरळ घुसखोरी होती. सुदैवाने भारताने कधीही, कुणावर ���ुद्ध लादलेले नाही. (बांग्लादेशच्या बाबत यावर दुमत होऊ शकेल पण ते विषयांतर होईल.) पण सध्या इराकचा जो फियास्को चालला आहे त्यामुळे युद्ध या संकल्पनेविषयी नावड निर्माण होते आहे.\nआता मुख्य विषय, देशाभिमान. आपल्या देशाविषयी, संस्कृतीविषयी आपुलकी वाटणे साहजिक आहे, पण अभिमान वाटत नाही. कारण अभिमान म्हटला की आमचेच फक्त चांगले आणि तुमचे वाइट ही भावना येते. आपली रेघ मोठी करण्यासाठी दुसर्‍याची रेघ लहान करणे अपेक्षित असते. परत भारतात इतक्या प्रांतामध्ये जे निरनिराळे वाद आहेत त्याची आणि या अभिमानाची सांगड कशी घालायची हे अजून झेपलेले नाही. उदा. एखादा यूपीमधला सैनिक सीमेवर शौयाने लढला तर मला त्याचा अभिमान वाटतो. पण तोच सैनिक मुंबईत कामधंदा शोधायला आला तर परप्रांतीय म्हणून त्याला हाकलून द्यायचे हे गणित मला जमत नाही.\nयुद्धात लढणाया सैनिकांबद्दल मला नेहेमीच आदर आहे, मग तो कुठल्याही देशाचा असो. अडचण ही आहे की आपण का लढतो आहोत याचा बहुतेक वेळा सैनिकांना पत्ताही नसतो कारण युद्ध का करायचे हा निर्णय राजकारण्यांच्या हातात असतो. इराकमध्ये आता जी जीवीतहानी झाली त्याचा काहीही गरज नव्हती. या युद्धात विजय़ी वीरांना शूर म्हणण्याऐवजी दुर्दैवी म्हणावेसे वाटते कारण युद्धाचा निर्णय ज्यांना माणूस म्हणवून घेण्याचीही लायकी नाही अशांनी घेतला आहे. हे सर्व पाहिल्यावर ९९% वेळा युद्ध टाळता येते असे वाटू लागते. विशेषत: अमेरिकेची 'बॉम्ब फर्स्ट, आस्क क्वेश्चन्स लेटर' ही नीती पाहिल्यावर.\nआता युद्ध सोडून बाकीच्या गोष्टींकडे पाहू. एखाद्या भारतीयाने काही केले तर त्याचा अभिमान वाटतो का अभिमान नाही वाटत, कौतुक म्हणता येईल. पण मग यात देश कसाकाय येतो अभिमान नाही वाटत, कौतुक म्हणता येईल. पण मग यात देश कसाकाय येतो सुनिता विल्यम्सचा दूरान्वयाने भारताशी संबंध म्हणून लगेच तिचा अभिमान का वाटला पाहिजे सुनिता विल्यम्सचा दूरान्वयाने भारताशी संबंध म्हणून लगेच तिचा अभिमान का वाटला पाहिजे एखादी चांगली गोष्ट कुणीही केली तर त्याचा आनंद वाटायला हरकत नाही. मग तो/ती ग्वाटेमालात असो की रशियात.\nतुमच्या प्रश्नाचे उत्तर की इथे काय परिस्थिती आहे. इटली फारसा युद्धाच्या भानगडीत पडत नाही. तरीही इराकमध्ये पाठवलेले सैनिक परत आले की त्यांचा सत्कार वगैरे होतो. यातही नवीन पिढीचे काय मत आहे याची कल्पना नाही. इटालियन लोकांना त्यांच्या कल्चरचा मात्र अभिमान आहे.\nमजकूर संपादित. व्यक्तिगत स्वरूपाच्या आणि विषयाशी संबंधित नसणार्‍या टिप्पणी करता खरडवही किंवा व्य. नि.चा वापर करावा. - संपादन मंडळ.\nमुक्तसुनीत [17 Dec 2007 रोजी 14:39 वा.]\nपंकज कुरुलकरांचा लेख टाकाच आणि हो , त्या जखोटियांचा टाकलात तरीसुद्धा मजा येईल.\nअमेरिके विषयी ऋषिकेश ने लिहिले. हे चमत्कारिक आहे खरे.\nइतक्या देशांचे नागरिक तेथे येतात तेथलेच होतात, नि परत आपल्या देशावर प्रेम करत अमेरिकन अभिमानही जपतात. मला उलगडत नाही बॉ\nअमेरिकेत नागरिक असलेल्या इराकी लोकांना नक्की काय भावना असतील\nकाय घडत असते या द्विधा मनांमध्ये अशा वेळी\nइतर देशांत देशाभिमानाविषयी काय चालते ते कुणी तर लिहा\n ते तर अति कडवट...\nमला माहित आहे, येथे आपले उपक्रमी लोक आहेत ते\nमी तुलना करण्याचाही प्रयत्न करतोय... पण कुणी सांगितलेच नाही तर कसे कळणार की कसे आहे देशाभिमानाचे स्वरूप\nअर्थात त्यासाठे इतिहासही पाहावच लागेल त्या त्या देशाचा तुम्हाला... पण तो तर काय बोलत बोलतही मिळतोच की...\nअमेरिकेत टेक्सास राज्यात मेक्सीको देशाच्या सिमेलगत असलेल्या गावांना 'बॉर्डर टाउन्स' म्हणतात. ही गावे म्हणजे मुख्यता अमेरिकन नागरीक असणार्‍या मूळच्या मेक्सिकन लोकांची बहुसंख्य वसती असणारी गावे आहेत. आमच्या इथे तिथून आलेला एक (मेक्सिकोत जन्म घेतलेला) माझा मित्र आहे. त्याच्याशी गप्पा मारताना मी त्याला विचारले होते की, तुम्ही मेक्सिकोला इतके खेटून आहात, तरीही अमेरिकेचे नागरीक आहात तेव्हा तुम्हाला नक्की कशाचे प्रेम/अभिमान वाटतो त्यावर त्याने, 'कुणाचाही नाही त्यावर त्याने, 'कुणाचाही नाही 'असे म्हणून 'आय हेट् मेक्सिकन्स्' ह्या उद्गाराने वाक्य संपवले.\nदुसरा किस्सा एकदा इथल्या जन्माने अमेरिन नागरीक असणार्‍या भारतीय वंशाच्या मित्राचा. एकदा बार मध्ये आम्ही बसलेलो असताना तिथली एक वेट्रेस आम्हाला मुद्दाम नीट सेवा देत नाही आहे असे तो म्हणाला. मला काही तसे जाणवले नव्हते, पण मी म्हणालो हे रेसिजम मूळे का त्यावर तोच ,' मला भारताचा अभिमान आहे, पण टीप वगैरे देण्याच्या कंजुष पणामूळे आणि सतत फुकटात जास्तीत जास्त उकळू पहाण्याच्या वृत्तीमूळे, इंडीयन्स आर् नोन ऍज चीप बास्टर्ड्स् , आय हेट देम त्यावर तोच ,' मला भारताचा अभिमान आहे, पण टीप वगैरे ��ेण्याच्या कंजुष पणामूळे आणि सतत फुकटात जास्तीत जास्त उकळू पहाण्याच्या वृत्तीमूळे, इंडीयन्स आर् नोन ऍज चीप बास्टर्ड्स् , आय हेट देम\nहे माझ्या निरिक्षणात आलेले दोन व्यक्तिंचे वैयक्तिक उद्गार आहेत. कृपया त्याचे जनरलायझेशन करू नये\nएकदा बार मध्ये आम्ही बसलेलो असताना तिथली एक वेट्रेस आम्हाला मुद्दाम नीट सेवा देत नाही आहे असे तो म्हणाला. मला काही तसे जाणवले नव्हते, पण मी म्हणालो हे रेसिजम मूळे का त्यावर तोच ,' मला भारताचा अभिमान आहे, पण टीप वगैरे देण्याच्या कंजुष पणामूळे आणि सतत फुकटात जास्तीत जास्त उकळू पहाण्याच्या वृत्तीमूळे, इंडीयन्स आर् नोन ऍज चीप बास्टर्ड्स् , आय हेट देम त्यावर तोच ,' मला भारताचा अभिमान आहे, पण टीप वगैरे देण्याच्या कंजुष पणामूळे आणि सतत फुकटात जास्तीत जास्त उकळू पहाण्याच्या वृत्तीमूळे, इंडीयन्स आर् नोन ऍज चीप बास्टर्ड्स् , आय हेट देम\nअसे अनुभव आम्हीही घेतलेले आहेत. विशेषतः, चांगल्या रेस्टॉरंट्समध्ये १५% पेक्षा कमी टिप्स देण्याच्या म्हणजे खाणे ५० डॉ.चे आणि टिप २ डॉ.ची असे करणारे भारतीय पाहिले आहेत. :( त्यामुळे भारतीयांना बरेचदा चांगली वागणूक मिळत नाही असे खुद्द माझ्या नवर्‍याचे मत आहे. परंतु हे देखिल जनरलायझेशन नाही, वैयक्तिक अनुभव आहेत याची नोंद घ्यावी.\nमला आपल्या देशाबद्दल जिव्हाळा वाटतो, अमेरिकेबद्दलही वाटतो. अभिमान सहसा वाटत नाही.\nमलाही ऋषिकेशप्रमाणेच काहीसे वाटते. \" मला तरी अमेरिकेत लोकं 'जबाबदार' वाटली. देशाभिमान हा फक्त युद्धाशीच निगडित आहे असं मला तरी वाटत नाही. व्यक्तीच्या रोजच्या वागण्यातून देशविघातक होऊ नये हे भान असणं हा देशाभिमान असं मी मानतो. यात मला केवळ सुरक्षेच्या दृष्टीने विघातक म्हणायचं नसून, प्रत्येक बाबतीत म्हणायचं आहे.\"\nअमेरिका हे तसे नवीन जग.\nनव्या जगात जेव्हा असलेली बंधने शिथिल होत जातात, सीमा अस्पष्ट होत जातात तेव्हा दुसरीकडे नव्या बंधनांची/ नव्या सीमांची निर्मिती होते. या सर्वात माणसाला स्वतःचे काही तरी असण्याची, कुठेतरी स्वतःची मुळे असण्याची गरज वाटत असते. पण दुसरीकडे काळ एवढा बदलत असताना आपण न बदलून चालणार नाही, याचीही जाणीव असते. तसेच सर्वच सोडून दिल्यास सर्वसाधारण माणसाला \"आयडेंटिटी\" क्रायसिस तयार होईल असेही वाटते. अमेरिकेतील इमिग्रंट या सर्वातून गेले असावेत आणि जात��त. त्यांना सध्याच्या अमेरिकेत त्यांच्या देशांच्या संस्कृती सुजाणपणे जपायला विरोध होत नाही हे माझे सामान्य निरीक्षण आहे. कुणाचा असा विरोध असला तरी त्याला कायद्याची संमती नाही आणि कायदे (बर्‍यापैकी) पाळले जातात.\nलहान मुलांना शाळेत रोज प्रतिज्ञा वगैरे भारतातल्या शाळेसारखेच असते. झेंडे वगैरे असतातच पण अशा वरवरच्या प्रतिकांपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे देशात नव्याने आलेल्या व्यक्तीला देशाचे नियम/ कायदेकानू समजून घेता येतात एवढी व्यवस्था आहे. त्याप्रमाणे वागणे भाग पडते असेही आहे. आपण म्हणतो \"परंपरांचा अभिमान\" तो या अर्थाने इथेही आहे हे सांगावेसे वाटते. फक्त त्या परंपरा वेगळ्या आहेत.\nहा चांगला विषय होता, पण टंकायला विशेष वेळ न मिळाल्याने १६ डिसेंबरनंतर उत्तर देत आहे. वास्तवीक १६ डिसेंबर सारखेच मला १३ डिसेंबर पण लक्षात राहतो... का ते समजले असेलच.\nचर्चा बर्‍यापैकी देशाभिमान योग्य का वगैरे विषयावर जास्त चालू आहे म्हणून त्यासंबधीच मर्यादीत प्रतिसाद लिहीतो. आपला मूळ प्रश्न आहे की, \"इतर देशांत कसा जागवला जातो देशाभिमान\". याचे सरळ उत्तर देण्याऐवजी, असा विचार करा की ज्याला \"नॉर्मल सर्कमस्टन्सेस\" म्हणता येतील त्या बाबतीत आपल्याला स्वतःबद्दल्, स्वतःच्या आई-वडील-कुटूंबाबद्दल, मोठे झाल्यावर बायका-पोरांबद्दल कधी प्रेम या अर्थाने (आणि येथे देशाभिमान हा शब्द मी देशप्रेमाशी समानार्थी समजत आहे) कधी शिकवावे लागते का\". याचे सरळ उत्तर देण्याऐवजी, असा विचार करा की ज्याला \"नॉर्मल सर्कमस्टन्सेस\" म्हणता येतील त्या बाबतीत आपल्याला स्वतःबद्दल्, स्वतःच्या आई-वडील-कुटूंबाबद्दल, मोठे झाल्यावर बायका-पोरांबद्दल कधी प्रेम या अर्थाने (आणि येथे देशाभिमान हा शब्द मी देशप्रेमाशी समानार्थी समजत आहे) कधी शिकवावे लागते का अर्थातच नाही... उद्या कोणी रस्त्यावरून जाणारा आपल्याला, अथवा आपला शेजारी - आपल्या घराच्यांबाबत, काहीतरी गैरभाषा वापरू लागला तर आपण ऐकू का अर्थातच नाही... उद्या कोणी रस्त्यावरून जाणारा आपल्याला, अथवा आपला शेजारी - आपल्या घराच्यांबाबत, काहीतरी गैरभाषा वापरू लागला तर आपण ऐकू का निदान मी तरी नाही... याचा अर्थ व्यक्तिगत पातळीवर ज्या काही रिऍक्शन्स या नागरी(सिव्हीलीटी) पद्धतीने देता येतील त्या देऊ, तेथे लढाई करायचा प्रश्न येत नाही निदा��� मी तरी नाही... याचा अर्थ व्यक्तिगत पातळीवर ज्या काही रिऍक्शन्स या नागरी(सिव्हीलीटी) पद्धतीने देता येतील त्या देऊ, तेथे लढाई करायचा प्रश्न येत नाही पण थोडक्यात आपल्याला तेथे स्वाभिमान, कुटूंबाचा अभिमान शिकवावा लागत नाही, तो आपसूकच येतो. (थोडासा पीजे: उद्या कुणा लग्न झालेल्या व्यक्तीस विचारले की तुमचे तुमच्या नवर्‍यावर/बायकोवर प्रेम आहे का. आणि त्यावर कोणी असे उत्तर दिले की त्याचं काय आहे, जगात इतके स्त्री/पुरूष आहेत की असे मी माझ्य बायकोवर प्रेम करतो/नवर्‍यावर प्रेम करते असे म्हणणे म्हणजे क्षूद्रपणा होतो पण थोडक्यात आपल्याला तेथे स्वाभिमान, कुटूंबाचा अभिमान शिकवावा लागत नाही, तो आपसूकच येतो. (थोडासा पीजे: उद्या कुणा लग्न झालेल्या व्यक्तीस विचारले की तुमचे तुमच्या नवर्‍यावर/बायकोवर प्रेम आहे का. आणि त्यावर कोणी असे उत्तर दिले की त्याचं काय आहे, जगात इतके स्त्री/पुरूष आहेत की असे मी माझ्य बायकोवर प्रेम करतो/नवर्‍यावर प्रेम करते असे म्हणणे म्हणजे क्षूद्रपणा होतो, तर विचार करा हे घरी समजल्यावर काय होईल..)\nदेशप्रेम करणारे कसे चुकीचे आणि त्याची गरज कशी नाही, ह्यावरचा वाद, एका मुलीच्या तोंडून ऐकताना, \"काश्मिरी बायकांवर-पुरूषांवर (हिंदू म्हणून) अत्याचार झाले म्हणून संपूर्ण देशाने (नागरीकांनी) ओरडण्याची काय गरज आणि जगाला प्रेम 'कसे' अर्पावे\", इत्यादी ऐकल्यावर, तिला जेंव्हा विचारले गेले की तुला जर कोणी कानाखाली वाजवले तर काय करशील तेंव्हा तात्काळ उत्तर आले की खून करीन उत्तर चूक नव्हते. त्या मुलीने कुणाचा खून केला नसता पण रीऍक्शन नक्कीच दिली असती. थोडक्यात देशाभिमान ही एक जगण्यातील सुसंस्कृत राहण्याची एक विशिष्ठ पातळी आहे असे मला वाटते. जो स्व्त:चा आणि स्वतःच्या कुटूंबाचा विचार करू शकणार नाही तो समाजासाठी काय करणार आणि जो समाजासाठी/देशासाठी प्रेम ठेवू शकणार नाही तो जगासाठी थोडेच ठेवू शकणार आहे\nअसो. ह्या नमनाला घडाभर तेल लावण्याचे कारण इतकेच की देशाभिमान आहे याचा अर्थ आपण आक्रस्ताळे आहोत, कोत्या मनोवृत्तीचे आहोत अथवा इतरांचा द्वेष करतो असा घेण्याचे कारण नाही. वर चर्चेत आल्याप्रमाणे अमेरिकन्सना देशाभिमान असतो. अगदी परस्परविरोधी मते असणार्‍या लेफ्टीस्ट (अमेरिकन लिबरल्स - भारतीय कम्यूनिस्ट नाही) आणि राईटीस्ट (अमेरिकन कॉन्झर��वेटीव्हज् - पण सर्वसाधारणपणे प्रोबिझनेस) मधेपण जेंव्हा देशाबाबत निर्णय घेण्याची / देशाचा स्वार्थ बघण्याची वेळ येते तेंव्हा एकमेकांच्या विरोधात नसतात. आणि हो कॉलींग स्पेड अ स्पेड हे करताना मतैक्य असते, त्याला उत्तर शोधताना मतांतरे असली तरी. (उ.दा. इराणच्या बाबतीत अथवा क्यूबाच्या बाबतीत कोणीच त्यांना काय वाटेल याचा विचार करत प्रेम अर्पण्याची भाषा करत नाहीत). तर अशा अमेरिक्न्सना अथवा इतर प्र्गत राष्ट्रातील नागरीकांना जर असे म्हणालात की मी \"ह्युमॅनिस्ट\" आहे आणि मी देशापेक्षा जगाला मानतो वगैरे तर ते मनात हसतील आणि म्हणतील \"नो वंडर...\"\nआपल्याकडे एक छान संस्कृत वाक्य आहे, ते वर म्हणलेल्या पायर्‍यापायर्‍यांनी मोठे होण्याबद्दल बोलते: (जसे आठवते तसे लिहीत आहे..)\nगृहं कारणे स्वय्ं त्यजेत्\nराष्ट्रम् कारणे ग्रामम् त्यजेत् (याच्या आधी आत्ताच्या पद्धतीने राज्यपण येऊ शकेल)\nविश्वम् कारणे राष्ट्रम् त्यजेत्\nअर्थ सोपा असल्याने येथे लिहीत नाही. पण वरील सर्व वचनांऐवजी, भारतीयांना फक्त \"स्वयं कारणे सर्वम् त्यजेत्\" असेच म्हणायची (अर्थात मनातल्या मनात) सवय लागली आहे... परीणामी बर्‍याचदा ना धड आप्तस्वकीयांचे ना धड देशाचे आणि ना धड विश्वाचे पडलेले असते...\nशेव्टी एकच सांगावेसे वाटते की जगात दोन थोर \"पॅसिफिस्ट\" व्यक्ती २०-२१ व्या शतकात होऊन गेल्या आहेत (त्यातील एक सुदैवाने हयात आहे): एक अर्थातच महात्मा गांधी आणि दुसरे दलाई लामा. जगाला प्रेम अर्पावे म्हणणार्‍या या दोनही विभूतींना ब्रिटीशांविरुद्ध आणि चीन विरूद्ध लढावे लागले/लागत आहे. प्रेमाचा संदेश देत असताना पण स्वतःच्या माणसांचा आणि देशाचाच/प्र्देशाचाच विचार करावा लागला - लागत आहे/स्वार्थ ठेवावा लागला - लागत आहे, तेथे तुम्ही आम्ही कोण लागून गेलो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/disha-jeevanachi/3", "date_download": "2019-02-20T11:40:23Z", "digest": "sha1:XX4SU2WCFG2OXJRPUKEE6V4DBOHMJXR2", "length": 36992, "nlines": 230, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "दिशा जीवनाची | Direction of Life | Divya Marathi", "raw_content": "\nजूनियर जीवन मंत्रअध्यात्मज्योतिषपौराणिक रहस्य कथाआरोग्य/आयुर्वेदधर्मदिशा जीवनाचीतीर्थ दर्शन\nजोपर्यंत ज्ञानाच्या गोष्टींचा योग्य अर्थ समजून घेत नाहीत तोपर्यंत आपले कल्याण होऊ शकत नाही\nप्राचीन काळी एका आश्रमात एक संत आपल्या शिष्यांसोबत राहत ��ोते. त्यांचा एक शिष्य जंगलातून पोपट घेऊन आला आणि त्याला पिंजऱ्यात ठेवले. संतांनी शिष्याला तो पोपट सोडून देण्यास सांगितले, परंतु शिष्याने संतांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले आणि पोपट सोबत घेऊन गेला. शिष्य लहान असल्यामुळे गुरूंनी त्याला कडक शब्दात आदेशही दिले नाहीत. तेव्हा संतांनी पोपटालाच स्वातंत्र्याचा पाठ शिकवण्याचा निश्चय केला. त्यानंतर संत रोज पोपटाला एक पाठ शिकवू लागले. संतांनी पोपटाला पिंजरा सोडून उडून जावे हे शब्द...\nतुम्ही एखाद्या मोठ्या पदावर असाल तरीही कोणाकडूनही कोणतीच गोष्ट फुकट घेऊ नये\nएकदा एक राजा युद्धामध्ये विजयी होऊन आपल्या सैन्यासोबत राजधानीत परत येत होता. रस्त्यामध्ये सर्व खाण्याचे पदार्थ आणि उपयोगी सामान संपले होते आणि सैनीकीही पूर्णपणे थकले होते. रस्त्यामध्ये एक नदी पाहून राजाने तेथेच पडाव टाकण्याचा निर्णय घेतला. सैनिकांनीही तेथे थोडावेळ आराम केला. - थोड्यावेळाने राजा सैनिकांना म्हणाला - जवळपास असलेल्या शेतांमधील पीक काढून आणा म्हणजे आपली जेवणाची सोय होईल. राजाच्या आदेशाचे पालन करण्यासाठी सैनिकांची एक तुकडी गावाजवळ पोहोचली. गावाच्या बाहेर त्यांना एक...\nगौतम बुध्द जंगलातून जात होते, समोर एक डाकू आला, त्याने गौतम बुध्दांना मारण्याची धमकी दिली, पण बुध्दांचे उत्तर ऐकून डाकू बनला त्यांचा शिष्य\nरिलिजन डेस्क. गौतम बुध्दांचे अनेक शिष्य होते, पण त्यांच्यामधील एक सर्वात वेगळा होता, तो एक डाकू होता. त्याला लोक अंगुलीमाल नावाने ओळखायचे. एकदा गौतम बुध्द वैशाली नगरातून प्रवास करत होते. त्यांना काही लोकांनी अडवले. बुध्दांना लोकांनी सांगितले की, वैशालीच्या बाहेरच्या जंगलात एक अंगुलीमाल नावाचा डाकू राहतो. तो लोकांना लूटतो, मारतो आणि नंतर त्यांच्या हाताचे बोटे कापून त्याची माळ बनवून घालतो. अशा खतरनाक व्यक्तीसमोर जाण्यापेक्षा तुम्ही आज रात्री येथेच मुक्काम करा. - गौतम बुध्द म्हणाले, मी...\nजीवनात सुख-शांती हवी असल्यास इतरांच्या चुकीला लगेच माफ करावे\nएक राजा आपल्या राजमहालाच्या बागेत फिरत होता. राजासोबत त्याचे सैनिकही होते. भ्रमंती करत असताना अचानक राजाच्या डोक्याला कोणीतरी फेकलेला एक दगड लागला. डोक्यातून रक्त वाहू लागले. हे पाहून सैनिकांनी लगेच दगड मारणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला आणि एका म्हातारीला ��कडून घेऊन आले. या महिलेनेच दगड मारल्याचे राजाला सांगितले. राजाला पाहून ती वृद्ध महिला घाबरली. रडत-रडत महिला म्हणाली महाराज मला क्षमा करा. मी माझ्या नातवासाठी दगड मारून झाडावरचे फळ पाडण्याचा प्रयत्न करत होते आणि चुकून तो दगड तुम्हाला...\nमनामध्ये मृत्यू किंवा त्याच्याशी संबंधित विचार आल्यास एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी\nआयुष्य आणि आयुष्याशी संबंधित विषयांच्या बाबतीत गौतम बुद्धांचा दृष्टिकोन अत्यंत स्पष्ट आणि लगेच आत्मसात करता येईल असा आहे. त्यांनी कधीच कोणताच विषय फार अवघड करून समजावून सांगितला नाही. आपल्या शिष्यांच्या जीवनातील सर्व जिज्ञासांचे उत्तर ते सामान्य उदाहरणांमधून देत होते. एकदा गौतम बुद्धांच्या एका शिष्याने त्यांना विचारले, गुरुदेव, तुम्ही आजपर्यंत हे नाही सांगितले की मृत्यूनंतर काय होते. शिष्याचा प्रश्न एकूण बुद्धांनी स्मित हास्य केले आणि शिष्याला म्हणाले, पहिले माझ्या एका...\nएक प्रामाणिक गृहस्थ बॅगमध्ये पैसे भरुन समुद्र यात्रेवर गेले, दूस-या प्रवाशाला त्यांचे पैसे हडप करायचे होते, तो खोटे बोलला की, मी माझी पैशांनी भरलेली पिशवी चोरीला गेली आहे, अखेरीस प्रामाणिक गृहस्थांची तपासणी करण्यात आली तेव्हा काय झाले\nरिलिजन डेस्क. एका शहरात एक सज्जन राहत होते, ते आपल्या प्रामाणिकपणासाठी प्रसिध्द होते. एकदा ते समुद्री जहाजेत लांबच्या प्रवासाला गेले. प्रवासात काहीच अडचण येऊ नये म्हणून त्यांनी सोबत पैशांनी भरलेली बॅग ठेवली होती. प्रवासादरम्यान त्यांची मैत्री दूस-या प्रवाशांसोबत झाली. त्यांच्या चांगल्या वागण्यामुळे सर्व त्यांचे मित्र बनले. - या प्रवाशांमधील एक तरुण गृहस्थ त्यांचा चांगला मित्र बनला. एकदा बोलता बोलता या प्रामाणिक व्यक्तीने त्यांच्याकडे असलेल्या पैशांविषयी त्याला सांगितले. एवढे...\nएक राजकुमारी आपल्या आयुष्यावर आनंदी नव्हती, ती जीव देण्यासाठी जात होती, तेव्हा तिला एक वृध्द गृहस्थ भेटले, त्यांची पत्नी आणि मुलांचे निधन झालेले होते, पण तरीही ते आनंदी होते, राजकुमारीने त्यांना विचारले आनंदाचे रहस्य\nरिलिजन डेस्क. प्राचिन काळात एक राजकुमारी होती, तिच्याजवळ सर्व सुख-सुविधा होत्या, प्रत्येक वस्तू होती, शेकडो सेवका तिच्या सेवेत प्रत्येक क्षणाला हजर राहायच्या. पण राजकुमारी आपल्या या आयुष्यावर अजि���ात आनंदी नव्हती, ती नेहमी दुःखी राहायची. आनंद मिळवण्यासाठी काय करायला हवे हे तिला कळत नव्हते. - एक दिवस तिने विचार केला की, आयुष्य काहीच कामाचे नाही, आपण मुक्ती मिळवायला हवी. यामुळे ती मरण्यासाठी पर्वतावर जात होती. रस्त्यात तिला एक वृध्द गृहस्थ कुत्र्यांना खाऊ घालताना आणि त्यांची काळजी घेताना...\nहिवाळ्यात या घरगुती उपायांनी टिकवा त्वचेचा मुलायमपणा, होणार नाहीत दुष्परिणाम\nहिवाळ्यात शुष्क हवेमुळे त्वचेवरील नैसर्गिक तेल शोषले जाते. यामुळे त्वचेचा मुलायमपणा नाहीसा होतो. तेलकट त्वचा असलेल्यांचा असा समज आहे की, हिवाळ्यात पुटकुळ्यांच्या समस्येपासून थोडा दिलासा मिळेल. परंतु हा समज खरा नाही, एक तर शुष्क हवेमुळे तेल ग्रंथी (सीबेशियस ग्लँड्स) अतिरिक्त तेलाचे प्रमाण वाढवते. ज्याचे परिणाम पुटकुळ्यांच्या रूपात दिसून येते. तसेच त्वचा फुटायला लागते. त्यावर पेट्रोलियम जेली किंवा मॉइश्चरायझर लावण्याने पुन्हा पुटकुळ्या वाढतात. वरील लोशन लावले नाही तर त्वचेला खाज...\nराजाला एका ज्योतिष्याने सांगितले की, तुम्ही जिवंत असतानाच तुमच्या सर्व नातेवाईकांचा मृत्यू होईल, राजा दुःखी झाला, मंत्र्याने दूस-या पंडितला बोलावले, त्यानेही हेच सांगितले, पण यावेळी राजा आनंदी झाला\nरिलिजन डेस्क. एका राज्यात एक राजा राहायचा. तो खुप धार्मिक आणि वीर होता. या राजामध्ये अनेक गुण होते. एक दिवस त्याच्या दरबारात एक ज्योतिषी आला. एका मंत्र्याने सांगितले की, तो खुप सिध्द ज्योतिषी आहे. याची भविष्यवाणी नेहमी सत्य होते. राजाची उत्सुकता वाढली. त्याने ज्योतिषीला आपल्या महालात बोलावले. महालात राजाने आपली कुंडली दाखवली. ज्योतिषी खुप वेळ कुंडलीचा अभ्यास करत राहिला, त्याने राजाला सांगितले की, तुमचे आयुष्य तर वाईट आहे. तुमच्या सर्व नातेवाईकांचा तुमच्यासमोर मृत्यू होईल. तुम्ही तुमच्या...\nगावातील लोक सापाला मारत होते, तेव्हाच तिथे एक संत पोहोचले आणि त्यांनी सापाचे प्राण वाचवले, दूस-या दिवशी सकाळी संत स्नान करण्यासाठी नदीवर जात होते, तेव्हा साप रस्त्यात फना काढून बसलेला होता, यानंतर काय झाले\nरिलिजन डेस्क. प्राचिन काळात एका गावात लोक एका सापाला मारत होते. त्याचवेळी तिथे एक संत एकनाथजी आले. त्यांनी गावातील लोकांना सांगितले की, कोणत्याही प्राण्याला मारण्याचा हक्क आपल्याला नाही. तुम्ही या सापाला सोडून द्या. - गावातील लोक म्हणाले की, जर आम्ही याला सोडले तर साप आम्हाला चावेल. संत म्हणाले की, जर तुम्ही याला मारले नाही आणि त्रास दिला नाही तर साप तुम्हाला विनाकारण चावणार नाही. - गावातील लोकांनी संताचे बोलणे ऐकले आणि सापाला सोडून दिले. संत नंतर आपल्या आश्रमात गेले. - दूस-या दिवशी...\nया 6 कारणांमुळे कमी होते मनुष्याचे आयुष्य, करू नका याकडे दुर्लक्ष\nमहाभारतानुसार मनुष्याचे आयुष्य 100 वर्षांचे निश्चित करण्यात आले आहे, परंतु कोणताही मनुष्य स्वतःचे पूर्ण आयुष्य जगू शकत नाही. फार कमी लोक 100 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त दिवस जगतात. महाभारतातील एक प्रसंगानुसार, राजा धृतराष्ट्र महात्मा विदुरला मनुष्याचे आयुष्य कमी होण्यामागचे कारण विचारतात. तेव्हा विदुर मनुष्याचे आयुष्य कमी करणार्या 6 दोषांची माहिती राजा धृतराष्ट्रला सांगतात. महाभारतानुसार यमदेवानेच शाप मिळाल्यामुळे मनुष्य बनून विदुराच्या रुपात जन्म घेतला होता. महात्मा विदुराने राजा...\nएक शेठजी एका विद्वान संताजवळ जाऊन म्हणाले - माझे मन नेहमी अशांत राहते, मी काय करु शेठजीचे बोलणे ऐकून संतांनी अग्नी प्रज्वलित करुन त्यामध्ये लाकडे टाकली, त्यांनी असे का केले\nरिलिजन डेस्क. एका नगरामध्ये विद्वान संत राहायचे. लोक त्यांच्याकडे आपापल्या समस्या घेऊन जायचे आणि समाधान मिळवून आनंदी व्हायचे. एकदा एक शेठजी संतांजवळ गेले आणि म्हणाले - मला कोणत्याच गोष्टीची कमी नाही, तरीही माझे मन अशांत राहते. मी काय करु कृपया मला सांगा - हे ऐकताच संत उठले आणि चालू लागले. शेठजीही त्यांच्या मागे गेले. आश्रमाच्या एका रिकाम्या कोप-या जाऊन संतांनी आग लावली आणि हळुहळू त्यामध्ये लाकडं टाकण्यास सुरुवात केली. प्रत्येक लाकडासोबत त्यामधील अग्नी वाढत गेला. काही वेळानंतर संत...\nप्रेरक प्रसंग: पती-पत्नी भांडत होते आणि एकमेकांना ओरडून बोलत होते, हे पाहून संतांनी शिष्याला विचारले रागात लोक जोरात का बोलतात\nरिलिजन डेस्क. एक संत आपल्या शिष्यांसोबत कुठेतरी जात होते. त्यांनी रस्त्यात पाहिले की, पती-पत्नी एकमेकांसोबत भांडत होते आणि जोरजोरात बोलत होते. संतांनी हे पाहिले आणि आपल्या शिष्यांना विचारले, लोक रागात एकमेकांवर का ओरडतात - सर्व शिष्य विचार करत राहिले, यानंतर एकाने उत्तर दिले की, आपण रागात शांतता हर���ून देतो. यामुळे आपण जोरजोरात ओरडतो. - यानंतर गुरु म्हणाले, पण दूसरा व्यक्ती आपल्या समोर उभा असतो, तर मग ओरडायची काय गरज आहे - सर्व शिष्य विचार करत राहिले, यानंतर एकाने उत्तर दिले की, आपण रागात शांतता हरवून देतो. यामुळे आपण जोरजोरात ओरडतो. - यानंतर गुरु म्हणाले, पण दूसरा व्यक्ती आपल्या समोर उभा असतो, तर मग ओरडायची काय गरज आहे आपल्याला जे सांगायचे आहे ते हळू आवाजातही बोलले जाऊ शकते. - अजून काही...\nएका नास्तिकाने पादरीला जाऊन विचारले - धर्म ग्रंथात दारु पिणे पाप आहे असे का म्हणतात, पादरीने त्या व्यक्तीला 3 प्रश्न विचारले आणि त्याला आपल्या चुकीची जाणिव झाली, कोणते होते ते 3 प्रश्न\nरिलिजन डेस्क. एका शहरात एक नास्तिक व्यक्ती राहत होती. तो धर्म ग्रंथांची खिल्ली उडवायचा. एकदा ती व्यक्ती एका पादरीजवळ गेली. पादरीला चुकीचे ठरवण्याचा त्याचा उद्देश होता. त्याने पादरीला विचारले की, जर मी खजूर खाल्ले तर मला पाप लागेल पादरी म्हणाले - नाही पादरी म्हणाले - नाही मग त्या व्यक्तीने विचारले - जर मी खजूरसोबत थोडे पाणी मिसळले तर मला पाप लागेल मग त्या व्यक्तीने विचारले - जर मी खजूरसोबत थोडे पाणी मिसळले तर मला पाप लागेल पादरीने पुन्हा नकारार्थी उत्तर दिले. मग या व्यक्तीने प्रश्न केला की, जर मी ते खजूरचे पाणी आंबवले (यीस्ट मिसळले) तर हे धार्मिक दृष्ट्या चुकीचे ठरेल पादरीने पुन्हा नकारार्थी उत्तर दिले. मग या व्यक्तीने प्रश्न केला की, जर मी ते खजूरचे पाणी आंबवले (यीस्ट मिसळले) तर हे धार्मिक दृष्ट्या चुकीचे ठरेल\nया 6 लोकांना चुकूनही सांगू नयेत स्वतःच्या 'गुप्त' गोष्टी, होऊ शकते नुकसान\nमहाभारत केवळ एक धर्म ग्रंथ नसून, यामध्ये लाइफ मॅनेजमेंटशी संबंधित विविध सूत्र सांगण्यात आले आहेत. आजच्या काळातही हे सूत्र सर्वांसाठी लाभदायक ठरू शकतात. महाभारतातील तीर्थ पर्वामध्ये कोणत्या सहा लोकांसमोर गुप्त गोष्टींची चर्चा करू नये याविषयी सांगण्यात आले आहे. या लोकांसमोर उघड झालेल्या गुप्त गोष्टींमुळे होऊ शकतो व्यक्तीचा सर्वनाश. 1. स्त्री स्त्रियांचा स्वभाव चंचल असतो. अनेकवेळा स्त्री एखादी अशी गोष्ट सर्वांसमोर बोलून जाते, ज्यामुळे कुटुंबाचा मान-सन्मान कमी होतो. स्त्रियांच्या...\nकाळ चांगला-वाईट कसाही असो, व्यक्तीने फक्त चांगले काम करत राहावे\nशनिवार, 12 जानेवारीला स्वामी विवेकानं��� यांची जयंती आहे. स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863 मध्ये कोलकता येथे झाला होता. त्यांचे नाव नरेंद्रनाथ दत्त असे होते. वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त आणि आईचे नाव भुवनेश्वरी देवी होते. स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील विविध प्रसंगातून आपल्याला सुखी आणि यशस्वी जीवन जगण्याची प्रेरणा मिळते. येथे जणूं घ्या, असाच एक प्रसंग ज्यामध्ये कर्माचे महत्त्व सांगण्यात आले आहे... एका महिला स्वामी विवेकानंद यांना म्हणाली, स्वामीजी काही दिवसांपासून माझा एक...\nमरण्यापुर्वी एका संताने सर्व शिष्यांना आपल्याजवळ बोलावले आणि विचारले की- पाहा माझ्या तोंडात जीभ आहे की नाही, सर्व शिष्यांनी हो उत्तर दिले, यानंतर संताने विचारले - माझ्या तोंडात दात आहे की नाही, तेव्हा शिष्यांनी काय उत्तर दिले\nरिलिजन डेस्क. एका शहरात एक संत राहायचे. त्यांचे अनेक शिष्य होते. ते धर्म आणि ज्ञानाच्या गोष्टी खुप सोप्या पध्दतीने लोकांना समजवायचे. यामुळे लोक त्यांना खुप मानायचे. लोक लांबून लांबून त्यांचे प्रवचन ऐकायला यायचे. बोलता बोलता ते लोकांच्या समस्यांचे समधानही करायचे. एकदा ते खुप आजारी पडले. मृत्यू जवळ आला आहे हे पाहून त्यांनी सर्व शिष्यांना आपल्या जवळ बोलावले आणि म्हणाले की- आता माझे आयुष्य संपत आले आहे, पण मरण्यापुर्वी तुम्हाला एक अंतिम संदेश द्यायचा आहे. सर्व शिष्य त्यांचे बोलणे लक्षपुर्वक...\nएका गावात एक मेहनती मुलगा होता, एकदा राजाने गावातल्या लोकांसाठी पर्वत चढण्याची स्पर्धा ठेवली, हा पर्वत कुणीही सर करु शकले नव्हते, तरीही त्या मुलाने पर्वत सर केला, लोकांनी कारण विचारवल्यावर समोर आले हे सत्य\nरिलिजन डेस्क. एका गावात एक मेहनती मुलगा राहत होता. तो आपले प्रत्येक काम प्रामाणिकपणे करायचा. एकदा राजाने सांगितले की, गावाता एका स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे, यामध्ये भाग घेणा-यांना उंच पर्वत सर करावा लागेल. जो ही स्पर्धा जिंकेल, त्याला राजाकडून बक्षीस देण्यात येईल. यापुर्वीही कुणीही तो पर्वत सर करु शकला नव्हता. ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले, ते परत येऊ शकले नाही. तरीही खुप लोकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. या मेहनती तरुणालाही या स्पर्धेची माहिती मिळाली. त्याने स्पर्धेत भाग घेण्याचा...\nएका परदेशी महिला स्वामीजींची वेशभूषा पाहून खिल्ली उडवत होती, तेव्हा स्वामीजींनी समजावले की, सज्जनतेची पारख कशी होते, तेव्हा शरमेने महिलेने झुकवली मान\nरिलिजन डेस्क. स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी सन 1863 मध्ये कोलकाता येथे झाला. त्यांचे बालपणाचे नाव नरेंद्रनाथ होते. त्यांचे वडील विश्वनाथ दत्त त्यावेळी कलकत्ता हायकोर्टाचे वकील होते. त्यांची आई भुवनेश्वरी देवी धार्मिक विचारांची महिला होती. स्वामी विवेकानंद यांनी वयाच्या 25 व्या वर्षी कुटूंब सोडले आणि सन्यास घेतला. स्वामीजींचा मृत्यू 4 जुलै, 1902 ला झाला होता. स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील अनेक प्रसंग आपल्याला सुखी आणि यशस्वी जीवन जगण्याची प्रेरणा देतात. एखाद्या व्यक्तीच्या...\nआपण आपले मत अवश्य मांडावे परंतु इतरांचे मतही काळजीपूर्वक ऐकावे\nएका गावात 4 अंध मित्र राहत होते. एके दिवशी कोणीतरी त्यांना गावात हत्ती आल्याचे सांगितले. यापूर्वी त्यांनी हत्तीविषयी फक्त ऐकले होते. चारही मित्रांनी विचार केला की हत्तीला स्पर्श करून पाहावे तरी तो नेमका कसा असतो. चारही मित्र हत्तीजवळ पोहोचले आणि त्याला स्पर्श करू लागले. एका मित्राने हत्तीच्या पायाला स्पर्श केला आणि म्हणाला- मला समजले, हत्ती एका खांबाप्रमाणे असतो. दुसऱ्या मित्राने हत्तीचे शेपूट पकडले आणि म्हणाला- अरे नाही, हत्ती तर दोरीप्रमाणे असतो. तिसऱ्या मित्राने हत्तीच्या सोंडेला...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BUS-GADN-UTLT-govt-allows-esims-hikes-mobile-connections-limit-to-18-per-persons-5875467-NOR.html", "date_download": "2019-02-20T11:03:48Z", "digest": "sha1:G2XXWFTIVXNFTIDT654WURJD22Q2GN4Z", "length": 9324, "nlines": 151, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "govt allows esims hikes mobile connections limit to 18 per persons | अाता सिमकार्डविना चालेल स्मार्टफाेन, एकाला 18 कनेक्शन मिळू शकतील", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nअाता सिमकार्डविना चालेल स्मार्टफाेन, एकाला 18 कनेक्शन मिळू शकतील\nअाता स्मार्टफाेन सिमकार्डशिवाय चालेल. तसेच तुम्हाला माेबाइल अाॅपरेटर बदलल्यानंतर नवीन सिमकार्ड घेण्याचीही गरज नाही. म्हण\nनवी दिल्ली - अाता स्मार्टफाेन सिमकार्डशिवाय चालेल. तसेच तुम्हाला माेबाइल अाॅपरेटर बदलल्यानंतर नवीन सिमकार्ड घेण्याचीही गरज नाही. म्हणजे तुम्ही कंपनीत अापला नंबर पाेर्ट केल्यास तुम्हाला सिमकार्ड बदलावे लागणार नाही. ग्राहकाने सर्व्हिस कंपनी बदलली तरी दुसरी माेबाइल कं��नी त्याच सिमकार्डला अपडेट करेल.\nसाेप्या शब्दात सांगायचे तर, हे अातासारखे सिमकार्ड नसेल तर साॅफ्टवेअरच्या मदतीने माेबाइल फाेन किंवा डिव्हाइसमध्ये लावलेले असेल. म्हणजे त्यासाठी चिप बसवण्यासारख्या कार्डही गरजच नसेल. सरकारने देशात ई-सिमकार्डच्या वापराला मंजुरी दिली अाहे, त्यानुसार दूरसंचार विभागाने नव्या गाइडलाइन्स जारी केल्या अाहेत. ई-सिमकार्ड माेबाइलमध्ये लावून टेलिकाॅम अाॅपरेटरची माहिती अपडेट करता येऊ शकेल. त्याशिवाय सध्या एका ग्राहकाला नऊ सिमकार्ड घेण्याची असलेली मर्यादा १८ करण्यात अाली अाहे. यापैकी नऊ सिमचा वापर सामान्य माेबाइल फाेन सेवेसाठी तर इतर सिमचा उपयाेग मशीन टू मशीन कम्युनिकेशनसाठी (जसे की डाेंगल किंवा स्मार्टवाॅच) करता येईल. युजरने काेणत्याही माेबाइल कंपनीकडून नवीन कनेक्शन घेतल्यास, त्याच्या स्मार्टफाेनमध्ये इंबेडेड सबस्क्रायबर अायडेंटिटी माॅड्यूल म्हणजेच ई-सिमकार्ड टाकले जाईल.\nई-सिमचा वापर करणाऱ्या युजरची माहिती टेलिकाॅम कंपन्या अापल्या डाटाबेसमध्ये नाेंद करतील. यात देशातील सुमारे ११५ काेटींहून अधिक युजर्सचा फायदा हाेईल. सर्व टेलिकाॅम कंपन्या ई-सिमची सुविधा देऊ शकतील.\nअाॅपरेटर त्वरित पाेर्ट करता येईल, बॅटरीचे अायुष्यही वाढेल\nई-सिमला इम्बेडेड सबस्क्रायबर अायडेंटिटी माॅड्यूल म्हटले जाते. हे तंत्रज्ञान साॅफ्टवेअरच्या मदतीने काम करते. सध्या या तंत्रज्ञानाचा वापर स्मार्टवाॅचसाठी केला जाताे, मात्र अाता स्मार्टफाेनमध्येही हाेईल. यात युजर्स फक्त साॅफ्टवेअरच्या मदतीने टेलिकाॅम सेवा घेऊ शकेल. एक अाॅपरेटरकडून दुसऱ्या अाॅपरेटरकडे पाेर्ट करणेही साेपे जाईल. ई-सिम पाेर्ट करण्यासाठी सध्या ७ दिवसांची प्रतीक्षा करावी लागते, मात्र ई-सिममुळे ते त्वरित हाेईल. फाेनच्या बॅटरीचा वापर कमी हाेईल, त्यामुळे बॅटरीचे अायुष्यही वाढेल.\nभारतीय स्मार्टफोन बाजार 2018 मध्ये 14.5% वाढला, श्याओमी अव्वल ब्रँड\nगेमिंग आणि चित्रपट पाहण्यासाठी हे ‘4K मॉनिटर्स’ ठरू शकतात उत्तम\nCyborg Rat: मानवी मेंदूने उंदरांना नियंत्रित करण्यात यश; बचावकार्यांमध्ये पडणार उपयोगी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/ujani-to-solapur-new-dual-water-line-5930301.html", "date_download": "2019-02-20T11:41:18Z", "digest": "sha1:BARNNKHBRI3AFRR5QTNTHKL4S7L6M2GX", "length": 12375, "nlines": 160, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Ujani to Solapur New Dual Water line | ठराव : दुहेरीचे काम मनपाकडे, इतिवृत्तात मात्र 'स्मार्ट सिटी'", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nठराव : दुहेरीचे काम मनपाकडे, इतिवृत्तात मात्र 'स्मार्ट सिटी'\nउजनी ते सोलापूर नवीन दुहेरी जलवाहिनीचे काम स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीऐवजी महापालिकेने करावे, असा ठराव मंगळवारी झालेल\nसोलापूर- उजनी ते सोलापूर नवीन दुहेरी जलवाहिनीचे काम स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीऐवजी महापालिकेने करावे, असा ठराव मंगळवारी झालेल्या महापालिका सर्वसाधारण सभेत पारित केला होता. प्रत्यक्षात इतिवृत्तामध्ये उपसूचनेसह हे काम स्मार्ट सिटी कंपनीकडे सोपवण्यात येत असल्याचा ठराव झाल्याचे निदर्शनास आले आहे. आयुक्तांच्या प्रस्तावावर सभागृहाने विरोधात निर्णय घेतला होता. परंतु पुन्हा दोन दिवसातच इतिवृत्तात मात्र यू टर्न घेतल्याचे समोर आले आहे.\nशहरातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उजनी ते सोलापूर दुहेरी जलवाहिनी घालण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने सर्वसाधारण सभेकडे पाठवला होता. ही योजना स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीच्या वतीने करण्याचा प्रस्ताव होता. याबाबत आयुक्त डाॅ. अविनाश ढाकणे यांनी महापौर शोभा बनशेट्टी, सभागृह नेते संजय कोळी, विरोधी पक्षनेते महेश कोठे यांना माहितीही दिली होती. मात्र, आयुक्तांनी या योजनेबाबत प्रस्ताव पाठवला. पण, सभागृहात स्मार्ट सिटी कंपनीऐवजी महापालिकाच दुहेरी जलवाहिनीचे काम करण्याचा ठराव करण्यात आला. त्यामुळे हे काम महापालिका करणार असे सांगण्यात आले. पण आयुक्तांनी आगामी काळातील धोका लक्षात आणून दिल्यानंतर विरोधी पक्षाने उपसूचनेत दुरुस्त करुन स्मार्ट सिटीकडे काम करण्यास संमती दिली. इत्तिवृत्तात उपसूचना दुरुस्तीसह प्रस्ताव मंजूर, असे महापौर शोभा बनशेट्टी यांनी सांगितले. आता हा प्रस्ताव आयुक्तांकडे गेला आहे.\nया कारणाने लटकली असती योजना\nपालिकेकडे यंत्रणा नाही. ७५ कोटी देण्याच्या क्षमतेबाबत शंका आहे. कामास मंजुरी मिळवण्यासाठी लागणारा कालावधी ९० दिवसांचा आहे. मक्तेदारांच्या स्पर्धेमुळे न्यायालयात धाव घेतली जाते. राजकीय हस्तक्षेप वाढल्याने काम करणे अडचणीचे होते. महापालिकेकडे दिलेले अमृत योजना, नगरोत्थान योजना यासह अनेक कामे लटकली आहेत. त्यामुळे दुहेरी जलवाहिनी योजना लटकण्याची शक्यता होती.\nस्मार्ट सिटी कंपनीच्या वतीने शहरात एलईडी दिवे लावण्याबाबत आयुक्त डाॅ. अविनाश ढाकणे यांनी प्रस्ताव पाठवला आहे. तो प्रस्ताव आॅगस्ट महिन्याच्या नियमित अजेंड्यावर घेतला नाही. शहरात दिवे बंद आहेत. एलईडी बसवण्याचे कारण पुढे करत नवीन दिवे बसवले जात नाही. एलईडीचा प्रस्ताव लटकत पडला आहे. याचा फटका नागरिकांना बसतो. कारण प्रस्ताव आहे म्हणून प्रशासन दिवे बसवत नाही तर प्रस्ताव अजेंड्यावर घेतला जात नाही. याचा त्रास नागरिकांना होतो, असे दिसून येते.\nदुहेरी जलवाहिनीसाठी एनटीपीसीकडून २५० कोटी, शासनाचे ३०० कोटी, मनपाचे ७५ कोटी घ्यावे. स्मार्ट सिटी कंपनीकडून २०० कोटी रुपये मनपाकडे वर्ग करून घेऊन महापालिकेने काम करावे, अशी उपसूचना होती. त्यात आता बदल करून स्मार्ट सिटी कंपनीकडून काम करून घ्यावे, अशी दुरुस्ती विरोधी पक्षाने केली आहे.\nपाणीटंचाई दूर करण्याचा प्रयत्न\nस्मार्ट सिटीचे २०० कोटी मनपाकडे घेऊन काम करावे, अशी उपसूचना होती. स्मार्ट सिटी कंपनी २०० कोटी मनपाकडे देण्याची शक्यता कमी असल्याने आयुक्तांशी चर्चा करून आम्ही सूचनेत बदल केला.\n- महेश कोठे, मनपा विरोधी पक्षनेते\nदुहेरी जलवाहिनीचे काम पालिका नाही तर स्मार्ट सिटी कंपनी करेल. विरोधी पक्षाची उपसूचना दुरुस्त केली. कामाची माहिती सभागृहाकडे सादर करा, असे सूचनेत नमूद आहे.\n- संजय कोळी, मनपा सभागृह नेते\nसमांतर जलवाहिनीबाबतचा सभागृहातील प्रस्ताव आल्यावर पुढील प्रक्रिया करण्याबाबत निर्णय घेऊ.\n- डाॅ. अविनाश ढाकणे, मनपा आयुक्त\nराज ठाकरेंसोबत कुठलीही चर्चा झाली नाही; पवारांची स्पष्टोक्ती\nगरोदर पत्नीचा गळा आवळून खून केल्यानंतर रात्रभर मृतदेहाशेजारी झोपून राहिला पती\nशरद पवार म्हणाले, 'रफाल'बाबत ‘दाल में कुछ काला है’, माढा मतदार संघाबाबत लवकरच चित्र स्पष्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.nagpurcity.net/2018/10/05/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A4%B9%E0%A4%B6%E0%A4%A4%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A4%B2/", "date_download": "2019-02-20T12:44:01Z", "digest": "sha1:BQB6XNJFZL677WOS4LEDCQERDETYBQ2B", "length": 2070, "nlines": 32, "source_domain": "www.nagpurcity.net", "title": "काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला; २ नागरिक ठार – Nagpurcity", "raw_content": "\nकाश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला; २ नागरिक ठार\nश्रीनगर शहरातील करफल्ली परिसरात दहशतवाद��यांनी केलेल्या गोळीबारात नॅशनल कॉन्फरन्सचे दोन कार्यकर्ते ठार झाले आहेत तर एक कार्यकर्ता गंभीर जखमी झाला आहे. या हल्ल्यामागे कोणत्या संघटनेचा हात आहे हे मात्र अजून स्पष्ट झालं नसून पोलीस पुढील तपास करत आहेत.\nमोदींनंतर आता फडणवीस घेणार मोठा निर्णय, शेतकऱ्यांना अच्छे दिन\nपंतप्रधान मोदी पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर, होणार जाहीर सभा\nमंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक…या आहेत आजच्या 5 मोठ्या बातम्या\nपुण्यात माहिती अधिकार कार्यकर्त्याचा संशयास्पद मृत्यू\nदिल्लीः हॉटेलच्या आगीत ९ जणांचा होरपळून मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.padmagandha.com/index.php?route=product/product&product_id=169", "date_download": "2019-02-20T12:41:34Z", "digest": "sha1:6CMDABNTVOMWFB73JKVIQH6BMD5CSA5N", "length": 2548, "nlines": 68, "source_domain": "www.padmagandha.com", "title": "Agatha Christie Set 3|अगाथा ख्रिस्ती संच ३ ( ७ पुस्तकांचा )", "raw_content": "\nAgatha Christie Set 3|अगाथा ख्रिस्ती संच ३ ( ७ पुस्तकांचा )\nAgatha Christie Set 3|अगाथा ख्रिस्ती संच ३ ( ७ पुस्तकांचा )\n‘क्विन ऑफ क्राईम’ आता तुमच्या घरी..अगाथा ख्रिस्ती..जिच्या पुस्तकांच्या खपाची तुलना फक्त बायबल आणि शेक्सपियर बरोबरच होऊ शकते अशी रहस्यकथेची साम्राज्ञी अधिकृतरित्या मराठीत प्रथमच..जीच्या रहस्यकथेचा गुप्तहेर नायक आहे हर्क्युल पायरोज्..तर भेटा या जगप्रसिध्द गुप्तहेराला..प्रस्तुत पुस्तकरुपी कादंबऱ्याद्वारे..\n१) द बिग फोर\n२) द अड्वेनच्युर्स ऑफ द क्रिसमस पुद्दिंग\n३) पायरोज् अर्ली केसेस\n४) डेथ इन द क्लाऊड्स\n५) आफ्टर द फ्यूनरल\n७) द लेबर्स ऑफ हर्क्युल्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "http://2know.in/tag/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8/", "date_download": "2019-02-20T11:34:05Z", "digest": "sha1:4KS7PLOBAZ6J5CQBL5ANQ7NXPPI4I6GP", "length": 3104, "nlines": 36, "source_domain": "2know.in", "title": "मराठ्यांचा इतिहास | मराठी इंटरनेट", "raw_content": "\nमराठ्यांचा इतिहास म्हटले की छत्रपती शिवाजी महाराज सर्वसामान्यांच्या डोळ्यासमोर चटकन उभे राहतात पण १७६० साली संबंध भारतभर पसरलेले ‘मराठा साम्राज्य’ कोणासही आठवत …\nमोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग\nहजारो इंग्लिश पुस्तके मोफत\nबॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे\nवर्ड फाईल PDFमध्ये बदलणे\nSBI ATM केंद्रात पैसे जमा करणे\nलॅपटॉप स्पिकर लॅपटॉपशिवाय वापरणे\nअनुदिनी कशी तयार करावी\nखाली आपला ईमेल अ‍ॅड्रेस देऊन Subscribe वर क्लिक केल्यास 2know.in वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची ‘नोंद’ आपल्याला ईमेलवर मिळेल.\nमोफत मराठी, इंग्रजी, हिंदी शब्दकोश\nअडलेल्या इंग्लिश शब्दांपासून शब्दकोश तयार करा\n****** पासवर्ड कसा पहायचा\nस्मार्टफोनवर मराठी लिहिण्याची सोपी पद्धत\nबिंग, याहू, गुगल चा व्हिडिओ शोध, चलचित्र शोध\nविश्वकरंडक फुटबॉल ची गुगल वरुन माहिती\nगुगल युआरएल (URL) शॉर्टनर\nगुगल चा मराठी शोध, मराठी गुगल\n© कॉपिराईट २०१० - २०१५ - 2know.in. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/tracker?page=6", "date_download": "2019-02-20T12:17:52Z", "digest": "sha1:Y5QACCPTLTQKABL7FP43VVLEA73S7TCA", "length": 5583, "nlines": 63, "source_domain": "mr.upakram.org", "title": "नवे लेखन | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nचर्चेचा प्रस्ताव इस्लामिक () बॅंक कशासाठी बाबासाहेब जगताप 16 6 वर्षे 19 आठवडे आधी\n विसोबा खेचर 22 6 वर्षे 19 आठवडे आधी\nचर्चेचा प्रस्ताव कोकणासाठी हवी जलवाहतूक मंदार कात्रे 11 6 वर्षे 19 आठवडे आधी\nलेख चुकवू नयेत असे चित्रपट - ३ कॅसाब्लॅंका ( १९४२ ) प्रसाद१९७१ 0 6 वर्षे 19 आठवडे आधी\nलेख खैरलांजी हत्याकांडात न्याय मिळाला का अँड. राज जाधव 36 6 वर्षे 19 आठवडे आधी\nलेख सांगली जिल्ह्यातील ’देवराष्ट्रे’ गावाबाबत काही... अरविंद कोल्हटकर 8 6 वर्षे 19 आठवडे आधी\nलेख चुकवू नयेत असे चित्रपट - २ डॉ. झिवागो ( १९६५ ) प्रसाद१९७१ 1 6 वर्षे 19 आठवडे आधी\nलेख चुकवू नयेत असे चित्रपट - पॅटन ( १९७० ) प्रसाद१९७१ 7 6 वर्षे 19 आठवडे आधी\nलेख 'टूडीवर्ल्ड'च्या अद्भुत दुनियेत प्रभाकर नानावटी 4 6 वर्षे 20 आठवडे आधी\nचर्चेचा प्रस्ताव नवे उपक्रम चाणक्य 28 6 वर्षे 20 आठवडे आधी\n प्रभाकर नानावटी 16 6 वर्षे 20 आठवडे आधी\nचर्चेचा प्रस्ताव जैसे सूर्याचे न चलता चालणे यनावाला 20 6 वर्षे 21 आठवडे आधी\nचर्चेचा प्रस्ताव रितुपर्णो घोषची मराठी चित्रपटांविषयीची जळजळ नवीन 1 6 वर्षे 21 आठवडे आधी\nBook page साहाय्य उपक्रम 44 6 वर्षे 21 आठवडे आधी\nलेख उपभोक्ता ग्राहकासाठी पर्यायांची गरज चंद्रशेखर 13 6 वर्षे 21 आठवडे आधी\nचर्चेचा प्रस्ताव असिम त्रिवेदी वैद्य 26 6 वर्षे 21 आठवडे आधी\nलेख ओझोन दिनाच्या निमित्ताने वरदा 11 6 वर्षे 22 आठवडे आधी\nलेख अंगारकी चतुर्थी यनावाला 31 6 वर्षे 22 आठवडे आधी\nलेख हे फक्त आपल्या देशातच घडू शकते प्रभाकर नानावटी 23 6 वर्षे 22 आठवडे आधी\nचर्चेचा प्रस्ताव कौषीतकी उपनिषद आणि काही प्रश्न प्रियाली 12 6 वर्षे 22 आठवडे आधी\nचर्चेचा प्रस्ताव रामाला दैवत्व कधी प्राप्त झाले असावे प्रियाली 48 6 वर्षे 22 आठवडे आधी\nलेख एका साम्राज्याच्या शोधात: अजंठा गुंफा भाग 4 चंद्रशेखर 8 6 वर्षे 22 आठवडे आधी\nलेख माहिती अभंग देशपांडे. 0 6 वर्षे 23 आठवडे आधी\nलेख वॉटर किट वापरून कार चालवणारा पाकिस्तानचा \"रमर पिल्ले\" प्रभाकर नानावटी 6 6 वर्षे 23 आठवडे आधी\nलेख ईदका चाँद आणि ब्ल्यू मून आनंद घारे 8 6 वर्षे 23 आठवडे आधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/sonu-nigam-decides-quit-twitter-and-explains-why-24-tweets-need-de-clutter-47522", "date_download": "2019-02-20T11:45:32Z", "digest": "sha1:6FETX4DKSDWB2NERHS3QNKHEMV7QHHIL", "length": 14109, "nlines": 205, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sonu Nigam decides to quit Twitter and explains why in 24 tweets: 'Need to de-clutter' ट्विटर, सोशल मीडीयावर आगपाखड करत सोनूचा 'अलविदा' | eSakal", "raw_content": "\nबुधवार, फेब्रुवारी 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर बुधवार, फेब्रुवारी 20, 2019\nट्विटर, सोशल मीडीयावर आगपाखड करत सोनूचा 'अलविदा'\nबुधवार, 24 मे 2017\nसोशल मिडीयावर येऊन तरुण-तरुणी दहशतवाद्यांप्रमाणे वर्तन करू लागले आहेत. माझा कोणताही धर्म नाही. मी प्रत्येक ठिकाणी योग्य ते निवडून धर्माचे पालन करतो. मी डावाही नाही आणि न उजवा. मला दुःख आहे, की मी अशा ठिकाणी आहे जेथे वास्तववादी भूमिका मांडली तर विष पसरविले जाते.\nमुंबई - सोशल मीडीया व ट्विटरवर पक्षपातीपणाचा आरोप बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक सोनू निगम याने ट्विटरवरील अकाउंट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.\nअरुंधती राय व जेएनयूमधील विद्यार्थ्यांवर आरोप केल्याप्रकरणी गायक अभिजीत भट्टाचार्य यांचे ट्विटर अकाउंट बंद करण्यात आले होते. त्यानंतर सोनू निगमने अभिजीत यांचे ट्विटर अकाउंट बंद होत असेल तर शेहला रशीदचे अकाउंट बंद का होत नाही, असा प्रश्न उपस्थित केला होता. सोनूने सलग ट्विट करून मिडीया आणि ट्विटरवर आरोप करत अकाउंट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.\nसोनूने केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, की माध्यमांनी, ट्विट करणाऱ्यांनी माझ्या ट्विटर अकाऊंटचे स्क्रिनशॉट्स काढून ठेवा. कारण मी फार काळ येथे असणार नाही. ट्विटवरील माझ्या 7 मिलियन फॉलोअर्सला मी अलविदा म्हणत आहे. मला माहिती आहे, माझे फॉलोअर्स निराश होतील, चिडतील. सोशल मीडीयावर येऊन तरुण-तरुणी दहशतवाद्यांप्रमाणे वर्तन करू लागले आहेत. माझा कोणताही धर्म नाही. मी प्रत्येक ठिकाणी योग्य ते निवडून धर्माचे पालन करतो. मी डा���ाही नाही आणि न उजवा. मला दुःख आहे, की मी अशा ठिकाणी आहे जेथे वास्तववादी भूमिका मांडली तर विष पसरविले जाते. काही जण मला मुस्लिमविरोधी असल्याचे म्हणत आहेत. ट्विटरची अवस्था अशी झाली आहे, चित्रपटगृहात अश्लिल चित्रपट दाखविला जात आहे. ट्विटरवर प्रत्येकजण उतावीळ आहे. याठिकाणी मुद्देसूद चर्चा का होत नाही. त्यामुळे मी आज ट्विटर सोडण्याचा निर्णय घेत आहे. चांगल्या दृष्टीकोनातून मी हा निर्णय घेतला आहे, थँक्यू ट्विटर.\nतरुणांना नोकरीपासून दूर ठेवण्याचे षड्यंत्र\nनागपूर - कर्मचारी राज्य विमा निगम (ईएसआयसी) ही कामगार वर्गाला आरोग्यदायी योजना आहे. मात्र अलीकडे संबंधित रुग्णालयामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात रिक्त...\nबेघर म्हणाले, ‘अपना टाइम आएगा’\nनागपूर - शहरातील बेघरांना निवारा उपलब्ध करून देणाऱ्या महापालिकेने प्रथमच त्यांच्या मनोरंजनासाठीही पुढाकार घेतला. महापालिकेने या निवाऱ्यातील बेघरांना...\nराज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले 'हे' महत्त्वाचे निर्णय\nमुंबई : राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज (बुधवार) पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यामध्ये मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची...\nयुतीच्या उमेदवारांना मत देणार नाही - सर्व पक्षीय गाव बचाव संघर्ष समिती\nकल्याण - सत्तावीस गावांची स्वतंत्र नगरपालिका करण्याचे आश्वासन शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाने पुर्ण केले नाही. ही आमची फसवणूक आहे. यामुळेच आगामी...\nदक्षिण मुंबई भाजपला, तर ईशान्य मुंबई शिवसेनेला\nमुंबई - जैन, मारवाडी आणि गुजराती समाजाची वस्ती असलेला दक्षिण मुंबई मतदारसंघ भाजपने लढवावा, तर ईशान्य मुंबईतले वाद लक्षात घेता तो शिवसेनेने आपल्याकडे...\nनिवडणुकीच्या तोंडावर सरकारला घेरण्यासाठी किसान सभेचा लाँग मार्च\nनाशिक - गेल्या वर्षाच्या लाँग मार्चनंतर दिलेल्या आश्‍वासनांना सरकारने वाटाण्याच्या अक्षता लावल्याने बुधवारी (ता. २०) दुपारी चारपासून पुन्हा किसान...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://prajamanch.com/?paged=11&cat=32", "date_download": "2019-02-20T11:31:08Z", "digest": "sha1:J53GQYLPLVIMBFSB3AQH37RBNGVBCRRC", "length": 3827, "nlines": 97, "source_domain": "prajamanch.com", "title": "महाराष्ट्र – Page 11 – Prajamanch", "raw_content": "\nअधिकच्या “अभ्यासाचे सोंग न घेता सातवा वेतन आयोग दिला पाहिजे – उध्दव ठाकरे\nमुंबई प्रजामंच ऑनलाईन १५/१२/२०१७ राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग तात्काळ लागू करण्याची मागणी शिवसेना\nकडेगांवात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर युवक काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष डाँ. विश्वजीत कदम आक्रमक\nकडेगाव प्रजामंच कुलभूषण महाजन ऑनलाईन १४/१२/२०१७ कडेगांव तालुक्यात शेतकऱ्यांना शेतीच्या पाण्यासाठी वनवन करावी लागत आहे\nब्लॅकमेल करणाऱ्या युवक अध्यक्षाची हकालपट्टी\nमुद्रा बँक योजनेचे काम प्रभावीपणे होणे आवश्यक -प्र. जिल्हाधिकारी मनीषा खत्री\nअमरावती जिल्ह्यात तासिका तत्वावर शिक्षक पदांसाठी अर्ज आमंत्रित\nबारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी, तर दहावीची एक मार्चपासून, वेळापत्रक अधिकृत संकेतस्थळावर\nवान कालव्यात बिबट्याचा बुडून मृत्यू, हिवाळ्यात होतेय मेळघाटातील वन्य प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%85%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A4%AE%E0%A4%A8-%E0%A4%A6%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%87/", "date_download": "2019-02-20T11:37:07Z", "digest": "sha1:C4CFCQHE2N2XWQJV4S4SSHEFEO4AAHY3", "length": 14998, "nlines": 103, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "अग्निशमन दलाची दिवाळी सेवेतच! | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nशत्रूला धडकी भरवणारे F-21 भारताला देण्यास अमेरिका तयार\nपतीच्या मारहाणीत पत्नीचा गर्भपात ; तू काळी आहेस, सुनेचा सासरच्यांनी केला छळ\nएकही बांधकाम कामगार कुटुंब बेघर राहणार नाही\nशहराचा पाणीपुरवठा उद्या बंद\nमुळशीत आणखी एका ‘लवासा’चा घाट\nHome breaking-news अग्निशमन दलाची दिवाळी सेवेतच\nअग्निशमन दलाची दिवाळी सेवेतच\nपुणे – चैतन्य आणि मांगल्याचे प्रतीक असलेली दिवाळी प्रत्येकाच्याच मर्मबंधातली ठेव. फराळाचा आस्वाद, शुभेच्छांचा वर्षांव, फटाके उडविण्याचा आनंद लुटण्यातून दिवाळी साजरी केली जाते. मात्र, या आनंदावर विरजण पडू नये यासाठी अग्निशमन दलाचे जवान हे दिवाळीमध्येच डोळ्यांत तेल घालून सतर्क राहतात. फटाक्यांमुळे लागणाऱ्या आगी, संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांकडून प्रयत्न केले जातात. अग्निशमन दलातील जवानांची दिवाळी अहोरात्र सेवेत जाते. सामान्यांची दिवाळी सुरक्षित पार पाडल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांची दिवाळी खऱ्या अर्थाने सार्थकी लागते.\nदिवाळीत सामान्य कुटुंब, नातेवाईकांबरोबर रमतो. मात्र, अग्निशमन दलाचे जवान आणि अधिकारी त्यास अपवाद ठरता. दिवाळीत कोणी सुट्टी घ्यायची नाही, असा नियम असतो. त्यामुळे अग्निशमन दलातील प्रत्येक जवान कर्तव्यावर हजर असतो. अपवादात्मक परिस्थितीत एखाद्या जवानाला सुट्टी मिळते. गंभीर स्वरु पाची घटना घडल्यानंतर सुट्टी घेणाऱ्या जवानाला तातडीने कर्तव्यावर किंवा ‘कॉल’वर (आग लागते ते घटनास्थळ) हजर व्हावे लागते. दिवाळीचा सण अग्निशमन दलाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असतो. पावसाळा आणि दिवाळीत जवानांवर जादा ताण असतो, असे पुणे महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे प्रमुख प्रशांत रणपिसे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.\nदिवाळी सुरू होण्यापूर्वी अग्निशमन दलाकडून तयारी सुरू केली जाते. या काळात अधिकाधिक वाहने म्हणजेच बंब उपलब्ध करावे लागतात. समजा एखादा बंब किंवा यंत्रणा नादुरुस्त असेल तर ती दिवाळीपूर्वीच दुरुस्त करून घ्यावी लागते. पुणे अग्निशमन दलाचे शहरातील वेगवेगळ्या भागात चौदा केंद्र आहेत. तेथील अधिकारी, तेथील यंत्रणेची माहिती घ्यावी लागते. आपत्कालिन परिस्थिती उद्भवल्यानंतर तातडीने काय उपाययोजना करता येईल, याचा आढावा बैठकीत घेण्यात येतो. भवानी पेठेत मुख्य अग्निशमन केंद्र आहे. तेथील बिनतारी संदेश यंत्रणा चोवीस तास कार्यरत ठेवावी लागते. नियंत्रण कक्षातील कामकाज सुरळीत चालले असल्याची खातरजमा करावी लागते. शहर तसेच उपनगरातील प्रत्येक केंद्रातील पाण्याच्या टाक्या पूर्णपणे भरल्या जातील, याची काळजी घेतली जाते. एका वेळी अनेक ठिकाणी आग लागली तर त्याचे नियोजन व मनुष्यबळ कसे उपलब्ध करून द्यायचे याचाही आढावा घेतला जातो. अग्निशमन दलात अधिकारी तसेच जवान मिळून साडेचारशेजणांचे मनुष्यबळ आहे, असे त्यांनी सांगितले.\nफटाके विरहित दिवाळीला उत्तम प्रतिसाद\nगेल्या काही वर्षांपासून शहरातील विविध सामाजिक संस्थांकडून फटाके विरहित दिवाळी साजरी करण्याबाबत प्रबोधन करण्यात येत आहे. शाळा, महाविद्यालयातदेखील विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले जाते. त्यामुळे फटाके वाजविण्याचा कल कमी होत चालला आहे. यंदा सर्वोच्च न्यायालयाने फटाके उडवण्यासाठी विशिष्ट वेळेचे बंधन घालून दिले आहे. निर्देश दिल्यानंतर फटाके वाजविण्याचे प्रमाण कमी झाले आहे. सध्या फटाके विक्रीची दुकाने शहरातील वेगवेगळ्या भागात आहेत. तेथे आग लागल्यास गंभीर स्वरुपाची दुर्घटना घडू शकते. त्यामुळे या काळात विशेष काळजी घ्यावी लागते, असे रणपिसे यांनी नमूद केले.\nलक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्री मोठय़ा प्रमाणावर आतषबाजी केली जाते. घराच्या छतावर पडलेला पालपोचाळा, झाडांवरच्या फांद्या तसेच एखादी गंभीर स्वरूपाची घटना घडल्यानंतर तातडीने तेथे धाव घ्यावी लागते. गेल्या वर्षी दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शहरात चौदा ठिकाणी आग लागली होती, असे अग्निशमन दलाचे प्रमुख प्रशांत रणपिसे यांनी सांगितले.\nआंतरराष्ट्रीय कंपनीची मदत मिळविण्यासाठी सादरीकरणाची घाई\nलक्ष्मीपूजनाच्या आतषबाजीत सोळा ठिकाणी आगीच्या घटना\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%A6%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%82-%E0%A4%B2%E0%A5%88%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%B7%E0%A4%A3-%E0%A4%95/", "date_download": "2019-02-20T10:59:22Z", "digest": "sha1:33AMGNHV7OHBDW7DDNP63RLISRVXPFRH", "length": 12012, "nlines": 100, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "दहा मुलींचं लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षकाला अटक | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nशत्रूला धडकी भरवणारे F-21 भारताला देण्यास अमेरिका तयार\nपतीच्या मारहाणीत पत्नीचा गर्भपात ; तू काळी आहेस, सुनेचा सासरच्यांनी केला छळ\nएकही बांधकाम कामगार कुटुंब बेघर राहणार नाही\nशहराचा पाणीपुरवठा उद्या बंद\nमुळशीत आणखी एका ‘लवासा’चा घाट\nHome breaking-news दहा मुलींचं लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षकाला अटक\nदहा मुलींचं लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षकाला अटक\nपिंपरी चिंचवडमध्ये लैंगिक अत्याचाराच्या घटनांचे सत्र सुरूच आहे. शिक्षकानेच दहा मुलींचे लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पीडित मुलीने तक्रार करून देखील मुख्याध्यापकाने याकडे कानाडोळा केला आणि प्रकरण दडपलं. ही घटना चाकणच्या मैदनकरवाडीतील जिल्हा परिषद शाळेत घडली आहे.\nयाप्रकरणी चार शिक्षकांचे निलंबन केलं आहे. बालाजी डोंबे असे ���राधम शिक्षकाचे नाव आहे तर नितीन जाधव अस मुख्याध्यापकाचे नाव आहे. या दोघांसह आणखी दोन शिक्षकांवर गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर माहिती अशी की, चाकणच्या मैदनकरवाडीतील जिल्हा परिषद शाळेत गेल्या काही वर्षांपासून मुलीचं लैंगिक शोषण सुरू आहे. हा सर्व प्रकरा नांदी फाउंडेशनच्या शिक्षिकांमुळे समोर आला.\nनराधम शिक्षक बालाजी डोंबे हा शाळेत आणि खाजगी शिकवणी दरम्यान मुलींशी असभ्य वर्तन करत विनयभंग करायचा. या प्रकरणी मुलींनी अनेक वेळा मुख्याध्यापक नितीन जाधव यांना तक्रार केली मात्र त्यांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहिले नाही. मुली घाबरून कोठे बोलत नव्हत्या, शाळेत मुली आल्यानंतर त्या मुलांशी गप्पा मारत तेव्हा त्यांचा विडिओ किंवा फोटो शिक्षक बालाजी डोंबे काढायचा. तो फोटो मुलींना दाखवून तो धमकी द्यायचा की, तुमचं त्या मुलाशी प्रेम प्रकरण सुरू आहे. याची माहिती मी तुमच्या आई वडिलांना देणार असे म्हणून तो मुलींना घाबरवत असे. त्याच बरोबर काही मुलींची खाजगी शिकवणी नराधम शिक्षक हा त्याच्या घरी घ्यायचा तेव्हा त्यांच्याशी जवळीक साधण्यासाचा प्रयत्न करत होता.\nया घटनेची माहिती जिल्हा परिषद शाळेत शिकण्यासाठी येणाऱ्या नांदी फाउंडेशनच्या शिक्षिकेन मुख्याध्यापकांना दिली मात्र त्यावेळी देखील नितीन जाधव याने कानाडोळा केला. अखेर याची माहिती वरिष्ठांना मिळाली आणि केंद्र प्रमुख विश्वास सोनवणे यांनी चाकण पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली याप्रकरणी मुख्यद्यापक नितीन जाधव आणि नराधम शिक्षक बालाजी डोंबे यांना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच आणखी दोन शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान हा चारही शिक्षकांचे निलंबन केलं आहे अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे.\nपुण्यात होर्डिंग कोसळून तीन ठार, आठ जखमी\nपेट्रोलवर कर कपातीचा पूर्ण फायदा नाहीच, लिटरमागे इतके रुपये झाले कमी\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्स���ा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://2know.in/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%AB%E0%A4%A4-%E0%A4%85%E0%A4%81%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A4%B8/", "date_download": "2019-02-20T11:36:21Z", "digest": "sha1:MLQPGYHLINTRYNCHBYUQAXKJB3DUA3JX", "length": 8880, "nlines": 49, "source_domain": "2know.in", "title": "मोफत अँटिव्हायरस", "raw_content": "\nRohan July 30, 2012 अँटिव्हायरस, अविरा, अव्ह्यास्ट, एव्हिजी, मोफत अँटिव्हायरस, संगणक\nव्हायरस, स्पायवेअर, मालवेअर, हॅकर, फिशिंग, स्पॅम, इत्यादी गोष्टींपासून आपल्या संगणकाचे आणि आपल्या संगणकावरील, इंटरनेटवरील महत्त्वाच्या गोपणीय, खाजगी माहितीचे संरक्षण व्हावे यासाठी आपल्या संगणकावर एखादा अँटीव्हायरस प्रोग्रॅम असणे खूप आवश्यक आहे. प्रत्येक अँटिव्हायरस सेवेचे स्वतःचे असे वेगळेपण असते आणि त्यांच्या दरांतदेखील फरक असतो. शक्यतो अँटिव्हायरस हा दरवर्षी नव्याने विकत घ्यावा लागतो, आणि त्याचा दरदेखील खिशाला न परवडणारा असतो. त्यामुळेच आपण काही दर्जेदार पण मोफत असे अँटिव्हायरस या लेखामध्ये पाहणार आहोत.\n) हा प्रसिद्ध मोफत अँटिव्हायरस आपल्यापैकी अनेकांना आधिपासूनच परिचीत असेल. ‘अव्ह्यास्ट’च्या मोफत, प्रो आणि इंटरनेट अशा तीन आवृत्या आहेत. त्यापैकी मोफत आवृत्तीत ��पल्याला व्हायरस आणि स्पायवेअर यांपासून संपूर्ण सुरक्षा मिळते. फायरवॉल, अँटिस्पॅम (फिशिंग) यासारख्या सुविधा मात्र ‘इंटरनेट’ आवृत्तीत उपलब्ध आहेत.\nएव्हिजी (AVG) हा मोफत अँटिव्हायरस देखील जगभरातील लाखो लोक आपल्या संगणकावर वापरतात. हा अँटिव्हायरस स्पायवेअर आणि व्हायरस यांपासून तर सुरक्षा पुरवतोच, पण आपण जर आपला संगणक केवळ ब्राऊजिंगसाठी किंवा फेसबुक, ट्विटर यासारख्या सोशल नेटवर्किंग वेबसाईट्ससाठी वापरत असाल, तर एव्हिजी अँटिव्हायरस त्यासंदर्भातील चांगली प्राथमिक सुरक्षा पुरवितो.\nअविरा (Avira) मोफत अँटिव्हायरस ट्रॉजन्स, वॉर्मस्‌, व्हायरस इत्यादींपासून आपला संगणक सुरक्षीत आणि साफ ठेवतो. संशयीत अपरिचीत कोड्सना हा अँटिव्हायरस प्रतिबंध करतो. हा अँटिव्हायरस आपल्या संगणकावर इन्स्टॉल करणं देखील खूपच सोपं आहे. उपलब्ध मोफत अँटिव्हायरसपैकी अविरा हा देखील एक चांगला पर्याय आहे.\nहे काही मोफत अँटिव्हायरस आहेत, जे आपण आपल्या संगणकावर वापरु शकाल. पण केवळ मोफत आहेत म्हणून एकाचवेळी एकाहून अधिक अँटिव्हायरस आपल्या संगणकावर चालवू नका. दोन अँटिव्हायरस जर एकाचवेळी आपल्या संगणाकावर चालू असतील, तर ते एकमेकांच्या कामात अडथळा निर्माण करु शकतात. त्यामुळे कोणताही एक चांगला अँटिव्हायरस निवडून तो आपल्या संगणकावर चालवावा.\nलेखक – रोहन जगताप\n© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.\nरोहन जगताप हा एक अभियंता आहे. जानेवारी २०१० मध्ये त्याने 2know.in हा मराठी ब्लॉग सुरु केला. 2know.in हा ब्लॉग इंटरनेट, संगणक, मोबाईल, अनुप्रयोग, इत्यादी विषयांना स्पर्श करतो. या ब्लॉगला २०१० साली स्टार माझा चॅनलचा ‘ब्लॉग माझा’ पुरस्कार मिळाला आहे. वाचकांनी इंटरनेट व तंत्रज्ञान संदर्भात काही प्रश्न असल्यास या इथे प्रतिक्रियांच्या माध्यमातून विचारावेत ही नम्र विनंती. इतर कामासाठी संपर्क - 2know.in@gmail.com.\nमोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग\nहजारो इंग्लिश पुस्तके मोफत\nबॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे\nवर्ड फाईल PDFमध्ये बदलणे\nSBI ATM केंद्रात पैसे जमा करणे\nलॅपटॉप स्पिकर लॅपटॉपशिवाय वापरणे\nअनुदिनी कशी तयार करावी\nखाली आपला ईमेल अ‍ॅड्रेस देऊन Subscribe वर क्लिक केल्यास 2know.in वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची ‘नोंद’ आपल्याला ईमेलवर मिळेल.\nअडलेल्या इंग्लिश शब्दांपासून शब्दकोश तयार करा\n****** ��ासवर्ड कसा पहायचा\nमोफत मराठी, इंग्रजी, हिंदी शब्दकोश\nलिंक शेअर करुन जास्त पैसे कमवणे\nफेसबुक, गुगल चे मराठी भाषांतर\nगुगल चा मराठी शोध, मराठी गुगल\n****** पासवर्ड कसा पहायचा\n© कॉपिराईट २०१० - २०१५ - 2know.in. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://erail.in/hi/trains-between-stations/mumbai-central-BCT/khadavli-KDV", "date_download": "2019-02-20T12:00:55Z", "digest": "sha1:27DGLKXSY3KQMBMYBNCXZXYTSX73SOGP", "length": 5189, "nlines": 69, "source_domain": "erail.in", "title": "मुंबई सेंट्रल से खड़ावली ट्रेनें", "raw_content": "\nसे स्टेशन तक स्टेशन Loading.... सामान्य कोटा तत्काल प्रीमि.तत्काल विदेशी टूरिस्ट डिफेन्स महिला निचली बर्थ युवा विकलांग ड्यूटी पास पार्लियामेंट श्रेणी 1A-प्रथम वातानुकूलित 2A-द्वितीय वातानुकूलित 3A-तृतीय वातानुकूलित CC-वातानुकूलित कुर्सीयान FC-प्रथम श्रेणी SL-शयनयान 2S-द्वितीय श्रेणी\nछ. शिवाजी महाराज टर्मिनस से\n96401 मुंबई छ. शिवाजी कसारा लोकल 00.15 02.02 01.47hr\n96403 मुंबई छ. शिवाजी कसारा लोकल 04.15 06.02 01.47hr\n96405 मुंबई छ. शिवाजी कसारा लोकल 05.00 06.47 01.47hr\n96505 मुंबई छ. शिवाजी असंगांव लोकल 05.12 06.59 01.47hr\n96507 मुंबई छ. शिवाजी असंगांव लोकल 06.02 07.51 01.49hr\n95401 मुंबई छ. शिवाजी कसारा फास्ट 06.55 08.16 01.21hr\n95501 मुंबई छ. शिवाजी असंगांव फास्ट 07.18 08.53 01.35hr\n96511 मुंबई छ. शिवाजी असंगांव लोकल 07.42 09.29 01.47hr\n95403 मुंबई छ. शिवाजी कसारा फास्ट 08.33 09.55 01.22hr\n95503 मुंबई छ. शिवाजी असंगांव फास्ट 09.25 10.47 01.22hr\n95405 मुंबई छ. शिवाजी कसारा फास्ट 09.41 11.03 01.22hr\n95407 मुंबई छ. शिवाजी कसारा फास्ट 10.16 11.39 01.23hr\n95409 मुंबई छ. शिवाजी कसारा फास्ट 11.46 13.07 01.21hr\n95411 मुंबई छ. शिवाजी कसारा फास्ट 12.33 13.56 01.23hr\n95505 मुंबई छ. शिवाजी असंगांव सेमी फास्ट 13.04 14.38 01.34hr\n96515 मुंबई छ. शिवाजी असंगांव लोकल 13.30 15.19 01.49hr\n95413 मुंबई छ. शिवाजी कसारा फास्ट 14.25 15.43 01.18hr\n95507 मुंबई छ. शिवाजी असंगांव सेमी फास्ट 14.42 16.16 01.34hr\n96517 मुंबई छ. शिवाजी असंगांव लोकल 15.00 16.47 01.47hr\n95415 मुंबई छ. शिवाजी कसारा फास्ट 15.40 17.12 01.32hr\n95509 मुंबई छ. शिवाजी असंगांव सेमी फास्ट 16.17 17.49 01.32hr\n95417 मुंबई छ. शिवाजी कसारा फास्ट 16.52 18.27 01.35hr\n95511 मुंबई छ. शिवाजी असंगांव फास्ट 17.18 18.44 01.26hr\n95513 मुंबई छ. शिवाजी असंगांव फास्ट 17.41 19.05 01.24hr\n95419 मुंबई छ. शिवाजी कसारा फास्ट 18.25 19.48 01.23hr\n95515 मुंबई छ. शिवाजी असंगांव फास्ट 18.35 20.00 01.25hr\n95421 मुंबई छ. शिवाजी कसारा फास्ट 19.18 20.41 01.23hr\n95517 मुंबई छ. शिवाजी असंगांव सेमी फास्ट 20.00 21.36 01.36hr\n95423 मुंबई छ. शिवाजी कसारा फास्ट 20.50 22.14 01.24hr\n96519 मुंबई छ. शिवाजी असंगांव लोकल 20.56 22.44 01.48hr\n96409 मुंबई छ. शिवाजी कसारा लोकल 21.32 23.21 01.49hr\n95425 मुंबई छ. शिव���जी कसारा फास्ट 22.50 00.27 01.37hr\nमानचित्र PNR खोज ट्रेन खोज", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-EditorialDecember2016.html", "date_download": "2019-02-20T11:34:05Z", "digest": "sha1:UM4NKVVWW7Z6IZJAMQK2JBRYVPFM7KM7", "length": 15421, "nlines": 44, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology - Editorial डा.बावसकर टेक्नालाजि - शेतकऱ्यांच्या व सामान्यांच्या 'जीवनाची पहाट' (The Dawn of Life)", "raw_content": "\nशेतकऱ्यांच्या व सामान्यांच्या 'जीवनाची पहाट' (The Dawn of Life)\nप्रा. डॉ. वि.सु. बावसकर\nपुर्वीच्या काळी (२०० - ४०० वर्षापूर्वी) विविध धर्माचे संत महात्मे जगभर आपल्या विचारांना जीवनशैलीला सुयोग्य वळण देण्यासाठी माणसाचे जीवन ऐहीक किंवा व्यवहारी सुखी किंवा खुशाल चेंडू न होता त्याला मानवतेची शिदोरी आणि माणूसकीचे लोणचे व मीठ दिले तर जीवन शैली ही अधिक रुचकर होईल अशी भावना अनेक संत, माहात्म्यांमध्ये झाली आणि विशेष करून भारतात ही रूढी १३ व्य शतकापासून वेगाने प्रसारित झाली.\nकालांतराने माहिती विस्तृत मिळावी यासाठी वाचनाचा व लिखाणाचा शिक्षण क्षेत्रातून प्रसार सुरू झाला. अनेक माध्यमे (देशभरातील विविध भाषांतून) सुरु झाली. या माध्यमाचा विचार करून सुसंवाद सुरू झाले. मग त्यातील जे विचार पटतात त्यातून स्वतःची वैचारिक बैठक निर्माण केली आणि संत महात्मे यांची विचार आणि कृती (वाणी आणि कृती) (त्यामध्ये आजच्यासारखी परिस्थिती नव्हती) त्यामुळे शिक्षणाने माणसाच्या जीवनात उत्क्रांती झाली.\nमार्कोनी या शास्त्रज्ञाने रेडिओचा जेव्हा शोध लावला तेव्हा रेडीओ हा माणसासारखा भाषण करतो, स्फुर्ती देतो, माणसास प्रेरणा देतो. त्यानुसार माणूस विचार करतो व कृती करतो. म्हणजे प्रथम हे श्रवण माध्यम हे माणसासारखा विचार करते हाच पहिला विज्ञानाने दिलेला सुखद धक्का होय. रेडिओ या माध्यमातून लोक शिक्षणाचे अनेक प्रकारे, शोध व बोध यांची विविधता, सर्वसामान्य माणसांनी त्याचा वापर चांगल्या प्रकारे करून ज्ञान देणारा ज्ञानाचा खजिना म्हणून त्याकडे पाहू लागले. त्या काळातील तरुण पिढी मनोरंजनाचे एक साधन म्हणून त्याचा वापर करू लागली. त्याने माणसाच्या जीवनाला आनंद मिळू लागला. विचारांना धार लागली. अशा रितीने रेडिओने क्रांती केली.\nशिक्षण शास्त्रामध्ये एक म्हण आहे, की लिखाणाने व वाचनाने बुद्धीमत्ता ही प्रगल्भ होते. १० वेळा वाचनाची २ वेळच्या लिखाणाने बरोबरी ठरते. परं���ु शिकवण व रेडिओने केलेले भाषण हे एकदा ऐकले तर ते १० वेळा वाचण्यासारखे आहे. म्हणजे ज्ञानाच्या वृद्धीमध्ये वाचन, लिखाण यापेक्षा श्रवण याला महत्त्व आहे. म्हणून गुरुशिष्याचे नाते हे श्रवणाने जोडले आहे.\nजसजशी ऐहिक विज्ञान प्रगती होत गेली तशी प्रसारणाची विविध माध्यमे निर्माण झाली. जसे रेडिओ, ट्रांझिस्टर, टीव्ही, लाऊडस्पिकर, संगीत, व्हिडीओ, ऑडीओ, सीडी, डीव्हीडी अशारितीने अनेक प्रकारची माध्यमे ही मानवाला सुज्ञ करू लागली. नंतर फेसबुक, टिवटर, वायफाय आले. तसेच विविध टीव्ही चॅनलच्या माध्यमांचा वापर ज्ञानप्रसारासाठी केला. विचारवंत, शास्त्रज्ञ, राजकारणी लोक यांनी आपले विचार व प्रबोधन जनतेमध्ये रुजण्यासाठी प्रसारण माध्यम म्हणून याचा वापर करू लागले व त्याचा अनुभव चांगला आला.\nवर उल्लेख केलेले १ वेळचे ऐकणे हे १० वेळा वाचण्यापेक्षा श्रेष्ठ असते. तेव्हा शेती शाश्त्रात रेडिओ या श्रवण माध्यमापेक्षा रंगीत चित्रफिती दुरचित्रवाणी या माध्यमाचा वापर जास्त परिणामकारक ठरला व त्यामुळे लोक त्याचे प्रयोग आपआपल्या शेतात करू लागले. ही प्रयोगशीलता जगभर कृतीत उतरून पाश्चात्य राष्ट्र अमेरिका, युरोप, जर्मनी या राष्ट्रांनी जी प्रगती केली ती या माध्यमाद्वारे केली आणि इस्त्राईल या राष्ट्राने मात्र कठोर परिश्रमाद्वारे अतिशय प्रतिकूल परिस्थितीत चिकाटीने प्रयत्न करून कृषी क्षेत्रात यश निर्माण करून साऱ्या जगाला आशेचा नवा मार्गप्रदिप दाखविला. ही प्रगतीशीलता ही विकसनशील व विकसीत राष्ट्रात प्रायोगिकता करून दाखविली.\nमी एका ठिकाणी मागे उल्लेख केला आहेच की, शेती ही अवघड शास्त्र व कठीण कला आहे आणी ती यशस्वी करण्यासाठी अद्ययावत इत्थंभूत माहिती तंत्रज्ञान नियोजन कार्यक्रम आणी कृतीयुक्त आराखडा मिळावा यासाठी श्रवण माध्यमाचा वापर करून शेतकऱ्यांचे चालू (Current) जे काही प्रश्न असतील ते जर आपणास सोडविता आले तर 'पहाट' नावाचे सदर सुरू करण्याचा प्रयोग ४ महिन्यापासून सुरू केला आहे. त्याचा ओझरता उल्लेख कृषी विज्ञानमध्ये केला आहे.\nज्याप्रमाणे शेतीची प्रश्नोत्तरे याचा विविध चॅनेलवर २० मिनिट ते ३० - ४५ मिनिटांपर्यंत प्रबोधन दिले जाते. ते अतिशय उपयुक्त ठरत असते. म्हणून शेतकऱ्यांच्या जीवनात येणारे प्रश्न व विविध प्रसंग आणि त्यात्या हंगामातील करावयाची पिके त्याब��्दलचे तांत्रिक मार्गदर्शन केलेल्या प्रगयोगांचे निरीक्षण व त्याचा करावयाचा अवलंब या विषयी वेळोवेळी उचीत विषय मग ते पीक, पर्यावरणाचे प्रश्न, सेंद्रिय शेती, मुल्यवर्धन, अधिक दर्जेदार उत्पादन, विपणन, बाजार भावातील चढउतार गावोगाव, देशोदेशी विविध हवामानात, विविध प्रकारच्या जमिनीत आंतरपिके, मिश्रपिके, फेरपालट, कमी खतात, कमी पाण्यात, कमी निविष्ठांमध्ये विषमुक्त Nutramul, Nutraceutical जनावरे, मधमाशा, रेशीम पालन असे एक ना अनेक विषय यांची माहिती, पिकांवरील कीड- रोग, संजीवके, व्यवस्थापन, यांत्रिकीकरण, खत निर्मिती, सेंद्रिय शेती, जैव वैविधता, जैव अभियांत्रिकी, जैवशास्त्र, सुक्ष्मजीवशास्त्र, दूध तंत्रज्ञान, कृषी अभियांत्रिकीकरण, शेती व्यवस्थापन, उत्कृष्ट विपणन, शेतीचे अर्थशास्त्र, फलोद्यानशाश्त्र, सेंद्रिय खते, नैसर्गिक शेतीशास्त्र असे अनेक विषय आपल्याला पुढील काळामध्ये हाताळायचे आहेत. हे सदर सुरू करण्याचा हेतू हाच होता की, काळाच्या ओघात लो.कांना हवे असणारे ज्ञान व मार्गदर्शन प्रात्यक्षीक (Practical) वेळेत ताजे मिळावे, या हेतूने 'जीवनाची पहाट' (The Dawn of Life) हे प्रबोधनाचे सदर शेतकऱ्यांसाठी सुरू केले आहे.\nwww.drbawasakar.com ही २००० पानाची वेबसाईट आहे. त्याला जोडून 'पहाट' क्लीक केले की, युट्युबवर दर गुरुवारी प्रसारीत होणारे हे सदर सर्व बंधुभगिनींना ऐकता येईल. असे २० विषय (मराठी + इंग्रजी) झाले ते पुढीलप्रमाणे -\n१ ते ३) कृषी उत्पन्न बाजार समितीस पर्याय\n४) मनुष्य बळ व्यवस्थापन\n६) अधिक पावसात पिकांची घ्यावयाची काळजी\n७) ऊर्जा ही मानवाची दुसरी धमनी\n८) प्रगतशील शेतकऱ्यांनी काय करावे\n१०)लिंबाच्या हस्त बहाराचे नियोजन\n११) आठवडे बाजाराची यशस्वी वाटचाल\n१२) अती पावसानंतरचे पीक नियोजन\n१३) अती वृष्टीचा आनंद\n१४) आले, हळद आणि कांदा पिकांचे नियोजन\n१६) आंबा बागेचे व्यवस्थापन\n१७)कपाशी खोडवा (फरदड) असा घ्यावा\n१९)धान थ्राईवरचा फायदा (अ, ब, क)\n२०) संत्र्याचा आंबे बहार\n१९ वी पहाट मध्ये 'बेस्ट फ्रॉम वेस्ट' हा सात्विक हेतू आहे. म्हणून या सदराचा लाभ घ्यावा. आपल्या उपयुक्त सुचना व आपल्याला झालेल्या फायदा हे आम्हास कळवावे म्हणजे हे वन वे ट्राफिक सारखे न राहता टूवे ट्राफिक असावे. 'कृषी विज्ञान' मासिक हे तर वाचनाचे माध्यम आहेच. त्याच्या जोडीला अतिशय उपयुक्त असे 'पहाट' या सदराची सुरुवात केली असून याने आप���्या जीवनात 'सुखाची पहाट' निर्माण व्हावी हीच एक परमेश्वर चरणी प्रार्थना \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://2know.in/%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B2-%E0%A4%88%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A5%87/", "date_download": "2019-02-20T11:39:24Z", "digest": "sha1:36MXELJ5S6FZAWL3BC4RZKTAI6G42CFO", "length": 8563, "nlines": 50, "source_domain": "2know.in", "title": "जीमेल ईमेल पाठवण्याची वेळ ठरवा, शेड्यूल ईमेल", "raw_content": "\nजीमेल ईमेल पाठवण्याची वेळ ठरवा, शेड्यूल ईमेल\nRohan January 1, 2011 अ‍ॅप्लिकेशन, इन्स्टॉल, ईमेल, जीमेल, फायरफॉक्स, बुमरँग, ब्राऊजर, वेळ, शेड्यूल\nएखादा ईमेल लिहिल्यानंतर आपल्याला जर तो लगेच पाठवायचा नसेल, तो ठराविक दिवशी, ठराविक वेळी आपल्याला पाठवायचा असेल, अशावेळी आपण काय कराल तो ठराविक दिवस आणि ती ठराविक वेळ लक्षात ठेवाल तो ठराविक दिवस आणि ती ठराविक वेळ लक्षात ठेवाल पण आता असं काही करण्याची गरज नाही पण आता असं काही करण्याची गरज नाही लक्षात ठेवण्याची ही जबाबदारी आता ‘बुमरँग’ वर सोपवून टाका लक्षात ठेवण्याची ही जबाबदारी आता ‘बुमरँग’ वर सोपवून टाका ‘बुमरँग’ हे गुगलच्या ‘जीमेल’ या ईमेल सेवा पुरविणार्‍या साईट साठीचे फायरफॉक्स अ‍ॅड-ऑन, क्रोम एक्सटेंन्शन आहे. ‘बुमरँग’ चा वापर करुन आपले ईमेल पूर्वनिर्धारीत वेळेवर आपोआप पाठवले जातील. त्यासाठी आपल्याला व्यक्तिशः त्या तिथे असण्याची काही गरज नाही. फायरफॉक्स ३.६ किंवा गुगल क्रोम ५.० आणि अधिक वापरुन आपण जीमेल, गुगल अ‍ॅप्स ईमेल मध्ये या अ‍ॅप्लिकेशनचा वापर करु शकतो. त्यासाठी आपल्याला केवळ हे अ‍ॅप्लिकेशन आपल्या वेब ब्राऊजर वर इन्स्टॉल करायचं आहे. त्यानंतर जीमेल मध्ये त्याचा वापर कसा करायचा ‘बुमरँग’ हे गुगलच्या ‘जीमेल’ या ईमेल सेवा पुरविणार्‍या साईट साठीचे फायरफॉक्स अ‍ॅड-ऑन, क्रोम एक्सटेंन्शन आहे. ‘बुमरँग’ चा वापर करुन आपले ईमेल पूर्वनिर्धारीत वेळेवर आपोआप पाठवले जातील. त्यासाठी आपल्याला व्यक्तिशः त्या तिथे असण्याची काही गरज नाही. फायरफॉक्स ३.६ किंवा गुगल क्रोम ५.० आणि अधिक वापरुन आपण जीमेल, गुगल अ‍ॅप्स ईमेल मध्ये या अ‍ॅप्लिकेशनचा वापर करु शकतो. त्यासाठी आपल्याला केवळ हे अ‍ॅप्लिकेशन आपल्या वेब ब्राऊजर वर इन्स्टॉल करायचं आहे. त्यानंतर जीमेल मध्ये त्याचा वापर कसा करायचा हे आपण पाहणार आहोत.\n१. सर्वप्रथम boomeranggmail.com या इथे आपल्याला जावं लागेल.\n२. त्यानंतर Install Boomerang या लाल बटनावर क्लिक करा.\n३. फायरफॉक्स ब्राऊजर च्या वर उजव्या बाजूस Allow वर क्लिक करुन अ‍ॅप्लिकेशन इन्स्टॉलेशनची परवानगी द्या.\n४. बुमरँग जीमेल साठी इन्स्टॉल करा. Install Now वर क्लिक करा.\n५. आपला फायरफॉक्स वेब ब्राऊजर रिस्टार्ट करा.\n६. ब्राऊजर च्या एका टॅब मध्ये जीमेल उघडा. जीमेलच्या वरच्या बाजूस उजवीकडे आपणास ‘बुमरँग’ ची लिंक दिसेल.\nजीमेल ची ईमेल वेळ ठरवण्यासाठी, शेड्यूल करण्यासाठी ‘बुमरँग’ वापरा\n७. आपले ईमेल ठराविक वेळी पाठवायला, शेड्यूल करायला सुरुवात करा. इन्बॉक्स मधील मेसेज वाचत असताना ‘Boomerang’ बटन दिसेल, तर एखादा नवीन संदेश लिहित असताना ‘Send Later’ हे बटन दिसू लागेल.\n८. मला वाटतं इन.कॉम चा मेल विभाग ही सुविधा फार पूर्वीपासून देत आहे. पण जीमेलच्या बाबतील ‘बुमरँग’ च्या सहाय्याने ईमेल शेड्यूल करणे आता शक्य होणार आहे. ‘बुमरँग’ वापरण्यासंबंधीत खाली देत असलेला व्हिडिओ आपल्याला मोलाची मदत करेल. ज्यांना ईमेल शेड्यूल करण्याची वेळोवेळी गरज पडते, त्यांनी ‘बुमरँग’ वापरायला काही हरकत नाही.\nलेखक – रोहन जगताप\n© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.\nरोहन जगताप हा एक अभियंता आहे. जानेवारी २०१० मध्ये त्याने 2know.in हा मराठी ब्लॉग सुरु केला. 2know.in हा ब्लॉग इंटरनेट, संगणक, मोबाईल, अनुप्रयोग, इत्यादी विषयांना स्पर्श करतो. या ब्लॉगला २०१० साली स्टार माझा चॅनलचा ‘ब्लॉग माझा’ पुरस्कार मिळाला आहे. वाचकांनी इंटरनेट व तंत्रज्ञान संदर्भात काही प्रश्न असल्यास या इथे प्रतिक्रियांच्या माध्यमातून विचारावेत ही नम्र विनंती. इतर कामासाठी संपर्क - 2know.in@gmail.com.\nमोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग\nहजारो इंग्लिश पुस्तके मोफत\nबॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे\nवर्ड फाईल PDFमध्ये बदलणे\nSBI ATM केंद्रात पैसे जमा करणे\nलॅपटॉप स्पिकर लॅपटॉपशिवाय वापरणे\nअनुदिनी कशी तयार करावी\nखाली आपला ईमेल अ‍ॅड्रेस देऊन Subscribe वर क्लिक केल्यास 2know.in वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची ‘नोंद’ आपल्याला ईमेलवर मिळेल.\nअडलेल्या इंग्लिश शब्दांपासून शब्दकोश तयार करा\n****** पासवर्ड कसा पहायचा\nमोफत मराठी, इंग्रजी, हिंदी शब्दकोश\nलिंक शेअर करुन जास्त पैसे कमवणे\nफेसबुक, गुगल चे मराठी भाषांतर\nगुगल चा मराठी शोध, मराठी गुगल\n****** पासवर्ड कसा पहायचा\n© कॉपिराईट २०१० - २०१५ - 2know.in. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node?page=6", "date_download": "2019-02-20T11:35:00Z", "digest": "sha1:NYB3VJXE7EZGJ2RFYNWNVPF562CESRPN", "length": 14151, "nlines": 157, "source_domain": "mr.upakram.org", "title": "mr.upakram.org | मराठी लेख, चर्चा, समुदाय | Marathi articles, discussions, communities", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nजरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा हा व्यर्थ भार विद्येचा\nसमाज रचनेला अर्थ आहे.\nसध्याच्या समाज रचनेचा बारकाईने निरीक्षण केलं तर आपणास असे आढळून येईल कि,\nनोकरी = अल्पबुद्धी कर्मतत्पर... कर्मचारी वर्ग { स्वतःचे पोट भरण्यात सुख मानणारे }\nशूद्र म्हणजे वरील पूर्ण स्तरांना सेवा पुरवणारे, त्याना त्यांच्या त्यांच्या कार्यात मदत करणारे.\nधंदा = पैसे असलेले बुद्धीजीवी जे मोठ्या मोठ्या व्यवहारांस भांडवल पुरवताव व चालू करतात... व्यापारी वर्ग { स्वतः चे व स्वतःच्या कुटुंबाचे समृद्धी करण्यात सुख मानणारे }\nमानवाच्या उत्क्रांतीविषयी अनेक तर्क-वितर्कांचे फवारे गेली कित्येक वर्ष ' बुद्धीजीवी ' लोक उडवत आहेत. त्यातील सर्वात लोकप्रिय झालेले आणि बहुतांशी सर्वांनी मान्य केलेले तर्क म्हणजे \"डार्विन चे सिद्धांत\" डार्विनच्या या नैसर्गिक निवडीच्या सिद्धांतानुसार, \" या पृथ्वीवरील जीवजंतू हे नैसगिक बदला नुसार आपापल्या शरीर रचनेत बदल घडवून आणत असतात आणि या पृथ्वीतलावर जिवंत राहण्यासाठी प्रयत्न करत असतात\". या नियमाला इंग्रजीमध्ये \"Natural Selection\" असे संबोधण्यात येते.\nविद्यार्थ्याचे उत्तर व परीक्षकाची टिप्पणी\nकेवळ गणिताचेच नव्हे तर शिक्षण क्षेत्राशी संबंधित असलेल्या सर्व बाबींचे सुमारीकरण होत आहे. विद्यार्थीकेंद्रित व्यवस्थेत विद्यार्थ्याची नाराजी पत्करून शिक्षणक्षेत्राशी संबंधित असलेल्यांना जगता येत नाही. विद्यार्थ्यांनी काहीही केले तरी त्यांचे कौतुक करणे गरजेचे ठरत आहे. विद्यार्थ्यांच्या आकलनक्षमतेची शहानिशा करू पाहणारे शिक्षक, पर्यवेक्षक, परीक्षक इत्यादी प्रमुख घटक कुठल्याही प्रकारचा धोका पत्करण्यास तयार नाहीत. म्हणून सर्व जण safe राहण्यातच धन्यता मानत आहेत. कायद्याचा बडगा केव्हा, कसा कोसळेल याचा नेम नाही.\nबाबासाहेबांवर असलेल्या निसिम्म प्रेमापोटी, त्यांच्या स्मरकापासून लोकांनी प्रेरणा घ्यावी हा उद्दात्त हेतू ठेवून सरकाराने ईंदु मिलची जागा त्यांच्या स्मरकासाठी दि���ी अस आपल्यापैकी किती जणांना वाटते.\nभाजे येथील बौद्ध गुंफा भाग 4\n18 क्रमांकाच्या गुंफेच्या बाहेरील व्हरांड्याच्या आतील भिंतीवर, काही निराळ्याच पद्धतीची बास रिलिफ भित्तीचित्रे आहेत. या प्रकारची भित्तीचित्रे दख्खन मधील दुसर्‍या कोणत्याच गुंफेमध्ये बघण्यास मिळत नाहीत. या भितीचित्रांतील आकृत्यांच्या अंगावर दाखवलेले कपडे, त्यांची वेशभूषा आणि त्यांच्या जवळ असलेली शस्त्रे हे सर्व अगदी निराळे व मोठे वैशिष्ट्यपूर्ण दिसते आहे.\nइंटरनेट हिंदूंचा अप्रामाणिकपणा... आणि विश्वासार्हता\nदिल्लीमधील अत्यंत दुर्दैवी घटनेनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी 'बलात्कार भारतात होत नाहीत इंडियात होतात' दुवा असे वादग्रस्त विधान करुन प्रसिद्धीझोतात येण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर पाश्चात्य विवाहव्यवस्था व भारतीय विवाहव्यवस्था यांबाबत काहीतरी गोलमोल विधाने करुन आणखी गोंधळ उडवून दिला. कोणत्याही स्वरुपाच्या बाईट्ससाठी टपून बसलेल्या प्रसिद्धीमाध्यमांनी लगेचच हा मुद्दा उचलून धरला.\nकालच एका मित्राशी बोलताना अमेरिका आणि भारत यातील फरक याविषयी चर्चा झाली .अमेरिकस्थ मंडळीची या विषयावर मते ऐकण्यास आनंद होईल .तसेच भारतात राहणार्‍या /इतर देशात राहणार्‍या मंडळींनीही आपली मते मांडवीत.\nमुख्यत: खालील मुद्दे हाताळावेत , अशी अपेक्षा आहे...\n1. सरकार या संकल्पनेची व्याप्ती व मर्यादा. ...कार्ये आणि लोकांच्या अपेक्षा.\n2. विचार-आचार स्वातंत्र्य liberty आणि त्याचे फायदे /तोटे\n3. आर्थिक स्वातंत्र्य ,समानता आणि विषमता व त्याचे परिणाम\n4. जगाकडे /इतर देशांकडे पाहण्याचा /व्यवहार करण्याचा दृष्टीकोण / विचारसरणी किंवा strategic policy\nभारताला युद्ध करावे लागले तर\nवैदिक गणित म्हणजे नेमके काय आहे हे बहुतेकांना माहीत नसते. या वर बाजारात पुस्तके आहेत पण ती आणून वाचण्याच्या फंदात फार कोणी पडत नाही, व वाचले तरी त्यावर विचार तर फारच कमी लोक करतात. त्यातून आपली मानसिकता अशी आहे कि कोणतीही गोष्ट वेद पुराणातून आहे असे म्हंटले कि आपला त्यावर चटकन विश्वास बसतो एवढेच नव्हे तर ते आधुनिक विज्ञाना पेक्षा श्रेष्ठच असणार असा पण आपला समज असतो. या मानसिकते मुळे वैदिक गणित म्हणजे गणिताची काही तरी श्रेष्ठतम पद्धती आहे असा एक भ्रम पसरलेला आहे.\nआपल्या रक्तात काय काय ���सते असे लाक्षणिक अर्थाने बोलले जाते आणि ते प्रयोगशाळेत तपासून पाहिले जातांना त्यात काय पाहिले जाते किंवा सापडते हे मी या पूर्वीच्या लेखात लिहिले होते. ही रक्ताची केमिस्ट्री (रसायनशास्त्र) झाली. पदार्थविज्ञान (फिजिक्स) किंवा त्यातल्या द्रवविज्ञान (हैड्रॉलिक्स) या शास्त्रांच्या दृष्टीकोनातून रक्ताचा अभ्यास करतांना त्यात काय दिसते हे या लेखात पाहू.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://2know.in/%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%95-%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%B0/", "date_download": "2019-02-20T11:48:40Z", "digest": "sha1:VOIKO6XVBYBOZL64EIGK7MZ3V7LGR3ZO", "length": 10072, "nlines": 44, "source_domain": "2know.in", "title": "फेसबुक मेसेंजर", "raw_content": "\nRohan March 9, 2012 अ‍ॅप्लिकेशन, चॅट, फेसबुक, फेसबुक मेसेंजर, संगणक\nगूगल, याहू, एम.एस.एन., यांचे स्वतःचे असे मेसेंजर आहेत. पण आजची सर्वांत आघाडीची सोशल नेटवर्किंग साईट असलेल्या ‘फेसबुक’ने मात्र आपले स्वतःचे मेसेंजर आत्तापर्यंत निर्माण केले नव्हते. खरं तर, अनेक लोक आपल्या मित्रांबरोबर चॅट करण्यासाठी फेसबुक चॅटचा वापर करतात. तेंव्हा फेसबुकने आपल्या वापरकर्त्यांसाठी खास मेसेंजर का निर्माण केला नाही याचं मला आश्चर्व वाटत होतं. पण नुकताच फेसबुक इंडियाचा अपडेट मला वॉलवर दिसला, आणि त्यावरुन असं समजलं की, फेसबुकनेही आता आपला मेसेंजर उपलब्ध करुन दिला आहे.\nफेसबुक हे जगातील सर्वांत प्रसिद्ध असे सोशल नेटवर्क आहे. आज करोडो लोक आपल्या मित्रपरीवारीशी जवळीक साधण्यासाठी फेसबुकचा वापर करतात. मध्यंतरी फेसबुकने “फेसबुक फॉर एव्हरी फोन” हे अ‍ॅप्लिकेशन लॉन्च करुन लोकांच्या अधिक जवळ पोहचण्याचा प्रयत्न केला होता. आणि त्यांचा तो प्रयत्न खरोखरच चांगला होता. पण एकंदरीत अ‍ॅप्लिकेशन्सच्या बाबतीत फेसबुक म्हणावं तितकं कुशल वाटत नाही. त्यांचे अ‍ॅप्लिकेशन्स पाहून असं वाटतं की, त्यांना त्याची फारशी पर्वाच नाही. फेसबुकच्या मागे पैशांचं आणि तज्ञांचं इतकं मोठं पाठबळ असताना त्यांची त्याबाबतची अनास्था न समजन्याजोगी आहे. फेसबुकचे अन्ड्रॉईड अ‍ॅप्लिकेशन जर आपण पाहिलेत, तर फेसबुक ही इतकी मोठी कंपनी आहे यावर विश्वास बसत नाही. अगदी सुमार दर्जाचे फेसबुक अ‍ॅप्लिकेशन त्यांनी अँड्रॉईड मार्केटमध्ये उपलब्ध करुन दिले आहे. त्यात विशेष असं काहीच नाही आणि ते अ‍ॅप्लिकेशन फोनची महत्त्वाची इंटरनल मेमरी देखील ख���प खर्च करतं. अँड्रॉईड ब्राऊजर वापरुन फेसबुक वापरणं हे त्यांचे अ‍ॅप्लिकेशन वापरण्यापेक्षा कितीतरी अधिक सुलभ आहे. आणि त्यांच्या अ‍ॅप्लिकेशनमध्ये मूळ मोबाईल साईटहून वेगळं आणि निराळं असं काहीच नाहीये.\nअ‍ॅप्लिकेशन्सच्या बाबतीत आपला हाच सुमार दर्जा कायम राखत फेसबुकने आता आपले मेसेंजर संगणकासाठी उपलब्ध केले आहे. कालांतराने ते कदाचीत या मेसेंजरमध्ये सुधारणा करतीलही, पण सध्यातरी ते आपल्या संगणकावर इंन्स्टॉल करुन वापरावे असं त्यात काहीही नाही. सरळ ब्राऊजरच्या माध्यमातून फेसबुक उघडून चॅट का करु नये या प्रश्नाचं उत्तर फेसबुक मेसेंजरचा वापर करुनही सापडत नाही. फेसबुक मेसेंजरमध्ये व्हिडिओ कॉलिंगची सुविधा नाही, किंवा आपण एखाद्या मित्रासाठी ऑफलाईन देखील जाऊ शकत नाही. आपल्या संगणकाच्या बॅकग्राऊंडला जर चॅट अ‍ॅप्लिकेशन सुरु ठेवण्याची आपल्याला सवय असेल, तरच आपण या फेसबुक मेसेंजरचा विचार करावा. पण आपला जर केवळ हाच हेतू असेल, तर आपल्यासाठी याहू किंवा एम.एस.एन. चे मेसेंजर्स आहेतच या प्रश्नाचं उत्तर फेसबुक मेसेंजरचा वापर करुनही सापडत नाही. फेसबुक मेसेंजरमध्ये व्हिडिओ कॉलिंगची सुविधा नाही, किंवा आपण एखाद्या मित्रासाठी ऑफलाईन देखील जाऊ शकत नाही. आपल्या संगणकाच्या बॅकग्राऊंडला जर चॅट अ‍ॅप्लिकेशन सुरु ठेवण्याची आपल्याला सवय असेल, तरच आपण या फेसबुक मेसेंजरचा विचार करावा. पण आपला जर केवळ हाच हेतू असेल, तर आपल्यासाठी याहू किंवा एम.एस.एन. चे मेसेंजर्स आहेतच या मेसेंजर्समध्ये फेसबुक चॅटची सुविधा आहे. तेंव्हा केवळ एक उत्सुकता म्हणून आपल्याला फेसबुक मेसेंजर वापरुन पहायचे असल्यास ते या इथे उपलब्ध आहे – फेसबुक मेसेंजर.\nलेखक – रोहन जगताप\n© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.\nरोहन जगताप हा एक अभियंता आहे. जानेवारी २०१० मध्ये त्याने 2know.in हा मराठी ब्लॉग सुरु केला. 2know.in हा ब्लॉग इंटरनेट, संगणक, मोबाईल, अनुप्रयोग, इत्यादी विषयांना स्पर्श करतो. या ब्लॉगला २०१० साली स्टार माझा चॅनलचा ‘ब्लॉग माझा’ पुरस्कार मिळाला आहे. वाचकांनी इंटरनेट व तंत्रज्ञान संदर्भात काही प्रश्न असल्यास या इथे प्रतिक्रियांच्या माध्यमातून विचारावेत ही नम्र विनंती. इतर कामासाठी संपर्क - 2know.in@gmail.com.\nमोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग\nहजारो इंग्लिश पुस्तके मोफ��\nबॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे\nवर्ड फाईल PDFमध्ये बदलणे\nSBI ATM केंद्रात पैसे जमा करणे\nलॅपटॉप स्पिकर लॅपटॉपशिवाय वापरणे\nअनुदिनी कशी तयार करावी\nखाली आपला ईमेल अ‍ॅड्रेस देऊन Subscribe वर क्लिक केल्यास 2know.in वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची ‘नोंद’ आपल्याला ईमेलवर मिळेल.\nअडलेल्या इंग्लिश शब्दांपासून शब्दकोश तयार करा\n****** पासवर्ड कसा पहायचा\nमोफत मराठी, इंग्रजी, हिंदी शब्दकोश\nलिंक शेअर करुन जास्त पैसे कमवणे\nफेसबुक, गुगल चे मराठी भाषांतर\nगुगल चा मराठी शोध, मराठी गुगल\n****** पासवर्ड कसा पहायचा\n© कॉपिराईट २०१० - २०१५ - 2know.in. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.nagpurcity.net/2018/10/04/%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%9A%E0%A4%B0-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE/", "date_download": "2019-02-20T12:38:00Z", "digest": "sha1:OUHMAY4OSNOQKIW23AP3IRA4U5AX5ZGW", "length": 2370, "nlines": 32, "source_domain": "www.nagpurcity.net", "title": "चंदा कोचर यांनी राजीनामा देताच ICICI चे शेअर वधारले – Nagpurcity", "raw_content": "\nचंदा कोचर यांनी राजीनामा देताच ICICI चे शेअर वधारले\nआयसीआयसीआय बँकेच्या सीईओ चंदा कोचर यांनी सीईओपदाचा तात्काळ प्रभावाने राजीनामा दिला आहे. त्यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला असून त्यांच्या जागी नवे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून संदीप बक्षी यांची निवड करण्यात आली आहे. बक्षी यांची नियुक्ती ५ वर्षांसाठी करण्यात आली असून ३ ऑक्टोबर २०२३ पर्यंत ते या पदावर कार्यरत राहणार आहेत.\nमोदींनंतर आता फडणवीस घेणार मोठा निर्णय, शेतकऱ्यांना अच्छे दिन\nपंतप्रधान मोदी पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर, होणार जाहीर सभा\nमंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक…या आहेत आजच्या 5 मोठ्या बातम्या\nपुण्यात माहिती अधिकार कार्यकर्त्याचा संशयास्पद मृत्यू\nदिल्लीः हॉटेलच्या आगीत ९ जणांचा होरपळून मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-EditorialJanuary2017.html", "date_download": "2019-02-20T11:24:31Z", "digest": "sha1:XJDNLH4XY7WCCRXBRD3CUZU6ZOHNHXDA", "length": 26637, "nlines": 27, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology - Editorial डा.बावसकर टेक्नालाजि - पिकांची निवड, लागवड, उत्पादन, सुयोग्य वितरण व पारदर्शक पणन नियोजन", "raw_content": "\nपिकांची निवड, लागवड, उत्पादन, सुयोग्य वितरण व पारदर्शक पणन नियोजन\nप्रा. डॉ. वि.सु. बावसकर\nजगामध्ये दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका, आफ्रिका, युरोप, आशिया, ऑस्ट्रेलिया,अंटार्टिका या ७ खंडाची निर्मिती ही ऐतिहासीक, सांस्कृतिक, भौगोलिक, आर्थिक, राजकिय परिस्थितीवर आधारीत झाली आहे. १ हजार वर्षापूवी खंड नव्हते. त्याकाळी लोकसंख्या मर्यादीत होती. माणूस विचाराने प्रगत होता. आर्थिक दृष्ट्या कमी सक्षम होता, पण त्याच्या गरजा कमी होत्या. जशा विकासाच्या गरज वाढत गेल्या, ऐहिक गरजा वाढल्या व विज्ञान प्रगत होत गेले जसे एडीसनने लाईटच्या दिव्याचा, जेम्स वॅटने वाफेच्या इंजिनाचा, मार्कोनीने रेडिओचा, अलेक्झांडर ग्रेहॅमेबलने टेलिफोनचा असे शोध लावले. संपर्काच्या व दळणवळणाच्या गोष्टी वाढल्या. त्यामुळे जीवन वेगवान झाले. जास्त करून पाश्चिमात्य देशांचा पगडा भारतीय लोकांवर जास्त बसला. ब्रिटीशांच्या इस्ट इंडिया कंपनीने प्रथम आम्ही भारताबरोबर व्यापार करू इच्छितो म्हणून आक्रमण केले व नंतर अतिक्रमण केले. जसे वाघ सावजाला पकडतो तसे त्यांनी येथील माणसाची मानसिकता ओळखून त्यांना गुलाम बनविले. प्रथम त्यांना शेतीतून वेगळे केले. येथील लोकांना बाबु बनविले. त्याकाळी या देशात सुत गिरण्या नव्हत्या. तेव्हा येथील कच्चा माल स्वस्त दराने नेऊन मँचेस्टर वरून कापड बनवून जास्त दराने आपल्या देशात विकायचे. येथील लोक देवभोळे, प्रामाणिक, विचारवंत, माणुसकीला जगणारे, जपणारे असे सर्व धर्म सहिष्णुता म्हणून वागवणारा हा देश होता. हिंदू धर्म हा माणूसकीला व मानवतेला धर्म समजत असे. सर्व लोक एकदिलानें चालत होते. देशातल्या देशात एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जाण्यासाठी कित्येक आठवडे लागत होते. तर एका देशातून दुसऱ्या देशात जाण्यासाठी कित्येक महिने लागत असत. त्यामुळे अतिक्रमण माहित नव्हते. अतिक्रमण करण्यात ब्रिटीश पुढारले होते. अर्ध्याहून अधिक जगावर त्यांनी राज्य केले होते. एक म्हण आहे की, ब्रिटीशांच्या साम्राज्यावर कधी सुर्य मावळत नसे. साऱ्या जभवर त्यांनी अतिक्रमण अत्याचाराने केले व आपल्या वसाहती उभारल्या. त्यांनी माणुसकी हा धर्म गाडला होता.\nहे विवेचन करण्याचे कारण असे की, यातून त्यांनी भारतीयांच्या विचारांत तफावत निर्माण केली व अविवेकी गोष्टी भारतीयांमध्ये बिंबविल्या. आयुर्वेदापेक्षा विषारी औषधे श्रेष्ठ दाखविली. रेल्वे, पुल, टपाल यासारख्या सुधारणा त्यांनी त्यांच्या स्वार्थासाठी केल्या. खोटे बोला आणि लूटा ही�� संस्कृती झाली. ब्रिटीशी जेव्हा आले तेव्हा या देशाची लोकसंख्या फक्त ५ ते १० कोटी होती. जमीनजुमला घरटी मुबलक २५ एकरापासून ते १०० एकरापर्यंत होती. १८८४ साली शेती खाते ब्रिटिशांनी या देशात आणले. आणि कासवाच्या पावलाने शेतीत प्रगती होत गेली. स्वातंत्र्यापर्यंत देशाची लोकसंख्या २५ ते २८ कोटी होती. स्वातंत्र्य मिळाल्यावर ३० कोटी व देश प्रजासत्ताक झाल्यावर ३५ कोटी झाली व स्वातंत्र्यानंतर राजकीय कारणाने लोकसंख्या झपाट्याने वाढली. ऐहिक विकास, करमणूक, कपडालत्ता, सुखसाधने, चैन वाढली. त्यामुळे लोकांचे जास्त पैसा कमवण्याकडे लक्ष वाढले. सेंद्रिय शेती जाऊन रासायनिक शेती आली. येथील शेती एवढी समृद्ध होती की रोगराई या देशाला शिवली नव्हती. कॉलरा, पटकी रोगाला महामारी आली असे संबोधत, पाश्चात्य संस्कृतीचा पगडा या देशावर पाडून अप्रामाणिकपणे लोकांना कसे लुटता येईल ही संस्कृती देशाला शिकविली. त्यामुळे भारताची परिस्थिती छिन्नविछिन्न झाली. पुढे लोकसंख्या वाढल्यावर अन्नधान्य पुरणार नाही अशी आपोआपच परिस्थिती निर्माण झाली. एका बाजुला जमीन मर्यादित राहिली. लोकसंख्या वाढत गेली, उत्पादन घटत गेले, त्यामुळे देशात अन्नधान्याचा तुटवडा निर्माण झाल्याने १९६५ च्या हरितक्रांतीपर्यंत देश अमेरिकेतून पी. एल. ४८० कराराने व ऑस्ट्रेलियातून गहू आयात करत होता. यावेळी ऑस्ट्रेलियाहून कुबाभळीचे बी गुप्त मार्गाने आले व गाजर गवत पी.एल. ४८० योजनेखाली अमेरिकेतून आलेल्या गव्हातून १९४८ साली आले आणि या आयात केलेल्या अन्नधान्याबरोबर निरनिराळे रोग व किडी आल्या. हा झाला आयात धान्याचा इतिहास.\n७० - ८० च्या दशकापासून मताचा जोगवा मिळविण्यासाठी आणि ब्रिटीशांप्रमाणे राजकीय स्वामित्व राहावे म्हणून लोकसंख्या वाढीचा गुरुमंत्र जपण्यात आला आणि त्यामुळे विविध पंचवार्षिक योजना येऊन सुद्धा लोकसंख्या भुमितीच्या वेगाने वाढली व उत्पन्नाचे श्रोत व विकासाचा वेग हा मुंगीच्या वेगाने वाढला आणि या तफावतीमुळे भारत हे एक अविकसीत राष्ट्र बनविण्यात आले. दरडोई जमीन कमी झाली. शिक्षण क्षेत्रात काही अंशी प्रगती झाली. हवामानात झालेल्या बदलामुळे माणसाच्या अन्न, वस्त्र, निवारा या गरजा पुरेशा भागविल्या गेल्या नाहीत आणि अन्नधान्य आयात करण्याशिवाय देशाला पर्याय राहिला नाही.\nदक्षिण अमेरिकेचे डॉ. नॉर्मन बोर्लाग नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ यांनी अधिक उत्पन्न देणाऱ्या संकरित सोनोरा ६४ व ६५ गव्हाच्या जातीचा शोध लावला व डॉ. स्वामीनाथन यांच्या पुढाकाराने या वाणांचा प्रसार भारतात झाल्याने भारत खऱ्या अर्थाने १९६५ च्या हरितक्रांतीनंतर साधारण १९७० पर्यंत देश अन्नधान्यात स्वावलंबी झाला व देशाला स्वातंत्र्याचे महत्त्व स्वावलंबनातून आल्याचे कळू लागले. १९८० - ९० या दशकात विज्ञान आणि कारखानदारीच्या प्रगल्भता व समृद्धी आली. धरणांची संख्या वाढली. बागायती वाढली. त्याबरोबर रासायनिक खते व पाण्याच्या अती वापराने जमिनी खराब झाल्या. म्हणजे या विकासाच्या वेगाने जमीन, पाणी आणि पर्यावरण हे दुषित झाले. या देशाचा मुख्य व्यवसाय शेती हा शेतीपुरक कारखानदारी व राजकीय, भौगोलिक व आर्थिक स्वामित्वामुळे देशामध्ये उत्पन्न, खर्च व कर्जबाजारीपणा नैसर्गिक व अनैसर्गिक कारणाने वाढून यामध्ये मोठी तफावत निर्माण झाली आणि या चढाओढीत अन्नधान्य आणि प्राथमिक गरजा ह्या अत्यावश्यक बाबी म्हणून गरजेपुरत्या निर्माण करून काही पिके व काही व्यापारी पिके आणि व्यापारी प्रकल्प देशामध्ये विविध बँकामार्फत विकसित पाश्चात्य राष्ट्रांनी या देशावर मागास आहे असा शिक्का मारून त्यांची प्रगती सुधारावी या करीता जागतिक आर्थिक संस्था ज्या पाश्चात्य लोकांच्या अधिपत्याखाली होत्या म्हणजे जागतिक बॅंक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, आशियन बॅंक यांच्या मार्फत कर्ज कमी व्याजाने द्यायचे नाटक करून नवीन नवीन योजना माथी मारल्या व या संपन्न देशावर डोंगराएवढा कर्जाचा बोजा लादला.\nअधिक नफा देणाऱ्या व्यापारी पिकांची लागवड व त्याकरीता लागणाऱ्या उन्नत निविष्ठांचा वापर करण्यासाठी आयात करून उत्पन्न आणि खर्च यामधील तफावत दिवसेंदिवस वाढत गेली. अन्नधान्य पिकाखालील जमीन व्यापारी पिकाखाली जाऊन अन्नधान्य महाग, दुर्मिळ व अनुपलब्ध झाले आणि त्यामुळे जीवनावश्यक गोष्टी जसे गळीतधान्य, डाळी या गोष्टी गरजेपेक्षा कमी पडू लागल्याने अतिशय महाग झाल्या. फळांची उपलब्धता, भाजीपाला हे वाढले पण सुधारणा आणि समृद्धी ह्या करीता होणारा खर्च आवाक्याच्या बाहेर गेल्याने उत्पन्नाचे स्रोत कमी पडू लागले. त्यामुळे महागाई वाढली. एका बाजूला नोकरदारांचे पगार वाढले व शेती उत्पादनामध्���े लागणाऱ्या निविष्ठांचा खर्च वाढला. त्यामुळे खर्च व उत्पन्न यातील फार मोठी तफावत वाढली. तसेच शेतीमालास योग्य बाजारभाव मिळेनासा झाला. सरकार, जनता व शेतकरी या त्रिकोणामध्ये दलाल हा मध्यबिंदू ठरला आणि या तिघांना तो वेठीस धरू लागला. प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे, अजाणतेपणे, मुद्दाम हेतूपुरस्कर पण न कळण्याजोगे आपले उखळ पांढरे करून स्वतःची दलाली या पेशाने तुंबडी भरून शेतकरी हा परावलंबी झाला. भाव पाडणे व वाढविणे हे शेतकऱ्याच्या हातात नसून ते दलाल किंवा गिरणी मालक यांच्या हातात होते.\nभारताचे पिकवार विभाग पाडून गरजेएवढीच लागवड करावी.\nभारत हा आता उपखंड राहिलेला नसून हा खंडापेक्षा महाखंड झाला आहे. म्हणजे आर्थिक उन्नतीमध्ये जरी खंड पडला तरी ९० कोटी जनता ही या देशाची तरुण पिढी आहे आणि ती जर अखंडपणे देशाच्या पाठीशी राहिली तर ती देशाची फार मोठी जमेची बाजू (संपत्ती) आहे. म्हणजे इतर देश जसे इस्त्राईल, पोलंड, आखाती राष्ट्र, व्हिएन्ना, नेपाळ, बांगलादेश, मालदिव, सिंगापूर असे २० - २५ देश जरी एकत्र आले तरी भारताची बरोबरी होऊ शकत नाही. तेव्हा नियोजन करताना देशाचे भौगोलिक वातावरणाचा व दळणवळणाच्या दृष्टीने विभाग करून पिकांचे नियोजन करायला पाहिजे. उदा. उत्तर भारतात बारमाही वाहणाऱ्या प्रचंड मोठ्या नद्यांमुळे सुपीक झालेल्या उत्तर भारतातील राज्यांना अट्टाहासाने ऊस व साखर उत्पादन न करता तेथे गहू, डाळी, तेलबिया व तत्सम लागणारे अन्नधान्य चांगले येते म्हणून त्याचे नियोजन करून उद्योग व प्रक्रिया उत्पादन करून खेडोपाडी अशिक्षीत, अर्धशिक्षीत लोकांना कुटीर उद्योग, लघु उद्योग, प्रक्रिया उद्योग यांचे तालुकावार, जिल्हावार जाळे निर्माण करून तेथील आर्थिक व्यवस्था बळकट करावी व तेथे उत्पादित माल ४० ते १०० किलोमिटरच्या परिसरातच वाटप होईल असे पहावे. जेणेकरून वाहतुक खर्च वाढून किमती वाढणार नाहीत व तो बोजा सामान्यांवर पडणार नाही.\nएकाच भागात कांदा अथवा बटाटा, कापूस किंवा भाजीपाला अधिक प्रमाणात करण्यावर सरकारने अंकुश किंवा नियंत्रण ठेवले पाहिजे. त्या - त्या तालुका, जिल्ह्याची लोकसंख्या, आरोग्य, महसूल खात्याला माहीत असते. त्यामुळे गरजेप्रमाणेच उत्पादन घेऊन अधिक क्षेत्रात सरासरी उत्पादन कमी येऊन केवळ क्षेत्र वाढल्याने उत्पादन वाढलेले पहाण्यास मिळते, त�� टाळून कमी क्षेत्रात अधिक उत्पादन घेऊन उरलेले क्षेत्र अन्नधान्य पिकाखाली आणावे.\nअनावश्यकरित्या मुद्दाम कमी दराने निर्यात करण्याची वेळ व शेतकऱ्यांना कमी भाव आणि सरकराची कोंडी होणार नाही व सामान्यांना त्या वस्तु कमी उपलब्ध झाल्याने महागाई वाढणार नाही. अशा परिस्थितीमुळे अर्थव्यवस्थेच्या चुकीच्या धोरणाने शेतकरी गाळात जातो, सामान्य माणूस महागाईच्या झळीला बळी पडतो व सरकारची अवस्था या दोघांच्या कोंडीत अडकित्यातील सुपारीसारखी होते. यासाठी गरजेप्रमाणे पिकांचे नियोजन करणे यावर सरकारने बंधन आणून अवलंब करणे हे उचीत होय. अनावश्यक वस्तू आयात करून देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी होणार नाही. पेट्रोल आयात करण्यापेक्षा ऊस पीक हे इथेनॉलसाठीच वापरावे. सगळे दळणवळण व व्यापारी व्यवस्था ही सौरऊर्जा व इथेनॉलवर चालवून जलवाहतूकीवर भर द्यावा. त्या दृष्टीने जलवाहतूकीचे सध्याचे धोरण कौतुकास्पद आहे.\nकोणतीही कृषी उत्पादने निर्माण करताना भौगोलिक परिस्थितीनुसार (Geographical Identification) निर्माण होणारी पिके उदा. मालदांडी ज्वारी सोलापूर, बन्सी खपली गहू सातारा व महाराष्ट्राचा काही भाग, सिहोर गहू हे मावळाच्या पठारावर (म. प्र.), बेदाणा सांगली, हापूस आंबा कोकण, केशर आंबा मराठवाडा सफरचंद हिमाचलप्रदेश, भुईसुग गुजरातचा सौराष्टाचा भाग, वाघ्या घेवडा निर्माण करणारा सातारा जिल्हा तसेच हलकी, पोयट्याची जमीन, मध्यम पाऊस पडणाऱ्या, उष्ण हवामान असलेल्या भागात हे घेवडा पीक करावे. म्हणजे कुपोषण कमी होईल. थंड भागात हरियाना, पंजाब येथे वाटाणा करतातच. कडधान्य व तेल बियांसाठी विविध पर्याय शोधावेत.\nव्यापारी पिके ही देशाची आर्थिक कोंडी करणार नाहीत. आता जगभर विषमुक्त अन्नाची गरज निर्माण झाली आहे, त्याविषयी जागरूकता आलेली आहे आणि भारतात पिकांच्या एकूण ५३ निविष्ठा ह्या विषयुक्त आहेत. त्या विषारी निविष्ठा थांबवणे गरजेचे आहे. भारतीय खंडप्राय देशाला कृत्रीम मृगजलयुक्त वैभवपासून उदा. बर्गर, पिझ्झा, पास्ता, जुगार, अफू, दारू संस्कृतीपासून दूर ठेवावे. नियोजन कर्त्यांनी याची जाण ठेवून शेती उत्पादन, उद्योगधंदे, रोजगार निर्मिती, कौशल्य विकास, व्यवस्थापन याचा वापर करून उत्पादन खर्च कमी करून उत्पादनात समृद्धी व विविधता आणून जिवनामध्ये सुविधा (Comfort) आणाव्यात. भारतीयांना चैन (Luxury) नको, चैन ���ानवाला आळशी, सुस्त बनवते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Karnataka-budget-2018/", "date_download": "2019-02-20T11:18:42Z", "digest": "sha1:Y75FPG73YKQK5HMIFPEV5YWFGZFE7TCF", "length": 12948, "nlines": 70, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कर्मचार्‍यांत हर्षोल्हास; बळीराजा मात्र निराश | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › कर्मचार्‍यांत हर्षोल्हास; बळीराजा मात्र निराश\nकर्मचार्‍यांत हर्षोल्हास; बळीराजा मात्र निराश\nविधानसभा निवडणुकीवर डोळा ठेवून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शुक्रवारी विधिमंडळात विद्यमान सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प मांडला. तो सरकारी कर्मचार्‍यांना दिलासा देणारा ठरला असला तरी शेतकर्‍यांचा अपेक्षाभंग झाला आहे. सरकारी कर्मचार्‍यांना येत्या एप्रिलपासून वेतनवाढीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. मात्र, शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफीची अपेक्षा असताना केवळ मृत शेतकर्‍यांच्या नावावर असलेले एक लाखापर्यंतचे कर्ज माफ करण्यात आले आहे. शिक्षण आणि आरोग्यासाठी मात्र चांगले निर्णय सिद्धराय्यांनी जाहीर केले.\nमुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मृत आणि आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांचे एक लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर 3 टक्के व्याजदराने 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज पुरविण्याचा निर्णय घेतला. विद्यार्थ्यांना मोफत बसपास व मुलींसाठी पदव्युत्तर मोफत शिक्षण देण्याची तरतूद केली आहे.\nसिद्धरामय्या यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीतील 13 वा अर्थसंकल्प सभागृहात सादर केला. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेल्या घोषणेप्रमाणे शेतकर्‍यांचे लाखापर्यंतचे कृषिकर्ज माफ केले आहे; पण त्याचा लाभ केवळ मृत शेतकर्‍यांना मिळणार असल्यामुळे निराशेचे वातावरण आहे. अर्थात कर्जपुरवठा वाढल्याचा दिलासा आहे. शिवाय, शेतकर्‍याचा सर्पदंश होऊन मृत्यू झाल्यास 1 ते 2 लाख, वन्यप्राण्यांनी हल्ला करून मृत्यू झाल्यास वारसांना मासिक दोन हजार मदतनिधी, गवत अथवा गंजीला आग लागून नुकसान झाल्यास 20 हजार रुपये देण्यात येणार आहेत.\nज्येष्ठ व निराधार महिलांना दिलासा देत विधवा वेतन, संध्यासुरक्षा वेतन, मैत्रेय, मनस्विनी वेतनात वाढ केली आहे. त्यानुसार 500 ऐवजी 600 मासिक वेतन देण्यात येणार आहे.\nमहसूल वाढीसाठी अबकारी करात आठ टक्के वाढ केली आहे. सिद्धरामय्या यांनी महसूल वाढीसा���ी अन्य विभागामध्ये ताळमेळ साधण्याची कसरत केली आहे. तरी राज्याच्या काही भागाकडे दुर्लक्ष झाल्याने विशेषत हैद्राबाद-कर्नाटक आणि उत्तर कर्नाटकात असमाधान निर्माण झाला आहे.\nकृषी, शैक्षणिक क्षेत्राला उत्तेजनदेण्याबरोबर क्रीडा क्षेत्रालाही प्राधान्य देण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पात केला आहे. खेळाडूना उतेजन देण्यासाठी सार्वजनिक आणि खासगी माध्यमातून क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी 20 कोटीची तरतूद केली आहे. युवा सबलीकरणासाठी 226 कोटी रुपये राखीव ठेवण्यात येणार आहेत.\nपोलिसांच्या कल्याणासाठी पहिल्यांदाच विविध योजना जारी केली आहे. 25 टक्के महिला पोलिस भरती करण्यात येणार आहे. पोलिस आयुक्तालयामध्ये निर्भया केंद्र, महिला पोलिसासाठी स्वतंत्र शौचालयांची स्थापना, मंगळूर येथे नूतन सुरक्षा कारागृह, तसेच पोलिस भर्ती मंडळाची स्थापना असे निर्णय जाहीर केले आहेत.\nकेंद्र सरकारच्या ‘उजाला योजने’ला टक्कर देण्यासाठी राज्य सरकारने ‘अनिलभाग्य’ योजनेची घोषणा केली आहे. याचा लाभ राज्यातील 30 लाख कुटुंबाना मिळणार आहे. यासाठी 1350 कोटीची तरतूद केली आहे.\nअल्पसंख्याक समुदायाच्या विकासासाठीदेखील स्वतंत्र अशी भरीव तरतूद करून त्यांना चुचकारण्याचा प्रयत्न अर्थसंकल्पातून झाला आहे.\nसरकारी बाबूंना एप्रिलपासून वेतनवाढ, मात्र शेतकर्‍यांची कर्जमाफी अंशतःच\nवेतनवाढ, पेन्शनवाढ 1 एप्रिलपासून लागू होणार\nमृत शेतकर्‍यांचे नावे असलेले लाखापर्यंतचे कर्ज माफ\nशेतकर्‍यांना 3 टक्के दराने 10 लाखांपर्यंत कर्ज\nसार्‍या विद्यार्थ्यांना मोफत बसपास\nविद्यार्थिनींना पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण मोफत\nपोलिस दलात महिलांसाठी 25 टक्के जागा राखीव, सार्‍या सरकारी कार्यालयांमध्ये महिलांसाठी शौचालय\n2 लाख 9 हजार 181 कोटींचा अर्थसंकल्प\n2018-19 सालामध्ये 65,800 कोटींचा महसूल अपेक्षित\nनोंदणी आणि मुद्रांक खात्याकडून 10,400 कोटींचा महसूल\nअबकारी खात्याकडून 18,750 कोटी रुपयांचा महसूल अपेक्षित\nपरिवहन खात्याकडून 6600 कोटींच्या महसुलाचे उद्दिष्ट\nराजस्व संग्रहामध्ये 9 हजार कोटींच्या निधीची अपेक्षा, अबकारी करात\n8 टक्के वाढ, मद्य महागणार\nग्रामीण विकास व पंचायत राज खात्यासाठी 14 हजार 268 कोटी\nसमाज कल्याण विभागासाठी 6528 कोटी\nमच्छीमार विभागासाठी 337 कोटी\nलघु पाणीपुरवठ्या��ाठी 2090 कोटी\nमहसूल विभागासाठी 6642 कोटी, 35 वीज उपकेंद्रांची स्थापना\nतीस लाख लोकांना अनिल भाग्य (गॅस सिलिंडर) योजना\nस्वयंउद्योग स्थापन करण्यासाठी 100 कोटींचा निधी\nलेखिकांना 5 लाखांचे अनुदान, पत्रकारांसाठी पाच लाखांपर्यंत विमा\nफेरीवाल्यांसाठी 2 कोटींचा कल्याण निधी, बंगळूरला 5 कोटींचे पत्रकार भवन\nगुलबर्गा येथे उद्योजकांची इनक्युबेटर सेंटरची स्थापना\nचलनचित्र अकदामीला चित्रपट निर्मितीसाठी प्रत्येकी 20 लाख रुपये\nचिक्कमंगळूर येथे कुवेंपू विद्यापीठाची स्थापना\nकेंद्राच्या सहकार्यातून बंगळूर-म्हैसूर रस्त्यावर रेशीम पर्यटन\nअण्णासाहेब शेलार यांचा संचालक पदाचा राजीनामा\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\nसातारा : पोलिस निरीक्षकाच्या घरी चोरी\nइम्रान यांनी फेकलाय तो 'नो बॉल' : जावेद अख्‍तर\n'पीडित अल्पवयीन मुलीने साक्ष बदलली तरी आरोपीने निर्दोषत्व सिद्ध करावे'\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\n'पीडित अल्पवयीन मुलीने साक्ष बदलली तरी आरोपीने निर्दोषत्व सिद्ध करावे'\nयुतीचा नविन चित्रपट; \"मूर्ख आहे मतदार\"\nमॉलमध्ये बिबट्याच्या 'एन्ट्री'ने खळबळ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Opponents-able-to-challenge-before-BJP/", "date_download": "2019-02-20T12:09:17Z", "digest": "sha1:36RQXGAMYYRZPZECXUD3CDFPDC4PGSZM", "length": 15334, "nlines": 40, "source_domain": "www.pudhari.news", "title": " भाजपसमोर आव्हान सक्षम विरोधकांचे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › भाजपसमोर आव्हान सक्षम विरोधकांचे\nभाजपसमोर आव्हान सक्षम विरोधकांचे\nसांगली : अमृत चौगुले\nभाजपने महापालिकेत सत्तांतर घडवित शहर विकासाचे शिवधनुष्य नव्या कारभार्‍यांच्या माध्यमातून खांद्यावर घेतले आहे. पण भाजपमध्ये दोन-चार अपवाद वगळता सर्वच सदस्य नवे आहेत. त्या तुलनेत विरोधक काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडे अनुभवी सदस्यांची फौज आहे. त्यामुळे सभागृहात विषय मंजुरीपासून ते विकासकामांना चालना देताना विरोधकांचे मोठे आव्हान पेलावे लागणार आहे. एवढेच नव्हे तर काठावरची सत्ता असली तरी संख्याबळानुसार कुपवाड आणि मिरजेच्या प्रभाग समित्या विरोधी आघाडीकडे जाणार, हे उघड आहे. स्थायी समितीमध्येही 9 - 7 अशा काठावरच्या बहुमतामुळे तारेवरची कसरत करीत विकासाचा गाडा हाकावा लागणार आहे.\nसांगली शहर आणि जिल्हा हा काँग्रेस-राष्ट्रवादीचा ��ालेकिल्ला मानला जात असे. अर्थात कुरघोड्यांतून विधानसभेला अनेकवेळा माजी आमदार पै. संभाजी पवार यांनी जनता दल, भाजपच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीत तो भेदला.मात्र नगरपालिका ते गेल्या टर्मपर्यंत महापालिकेत ‘काँग्रेस एके काँग्रेस’चीच सत्ता होती. पण सन 2014 मधील लोकसभा, विधानसभा निवडणुकीपासून काँग्रेस सत्तेला उतरती कळा लागली. यामध्ये शहर, जिल्ह्याच्या विकासाच्यादृष्टीने योग्य कारभार झाला नाही हे आहेच. पण त्याहीपेक्षा महापालिकेतील अनागोंदी आणि भ्रष्ट कारभार हे मोठे कारण होते. त्याचाच फटका म्हणून मोदी लाटेबरोबरच आघाडीवरील नाराजीने लोकसभा, विधानसभेला भाजपला मोठे यश मिळाले. त्यानंतर जिल्हापरिषद, नगरपालिका, पंचायत समित्या, ग्रामपंचायतींमध्येही भाजपने काँग्रेस-राष्ट्रवादीचे पानिपत केले होते. परंतु महापालिकेची सत्ता भाजपपासून चार हात दूरच होती. नुकत्याच झालेल्या\nनिवडणुकीत भाजपला रोखण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने मोर्चेबांधणी केली. पण तेथेही ते अपयशी ठरले. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री सुभाष देशमुख, खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे यांच्यासह कोअर कमिटीच्या सदस्यांनी यासाठी जनतेत जाऊन विश्‍वास निर्माण केला. त्यानुसार भाजपला संधी देत जनतेने विकासाचा पर्याय निवडला. अर्थात भाजपला 41 व अपक्षांचे पाठबळ असे 42 सदस्यांचे संख्याबळ देऊन मनपा सत्तेची दारे खुली केली आहेत.\nत्यानुसार आता शहराला चांगल्यात चांगल्या स्वच्छता, शुद्ध पाणी, आरोग्य सुविधांसह कचरा व्यवस्थापन, शेरीनाला प्रश्‍न कायमचा संपवून नदी प्रदूषण थांबविणे, रस्ते रुंदीकरण, पार्किंग सुविधा उपलब्ध करून देणे, उद्योग-व्यवसायासाठी धोरण सुकर धोरण अवलंबणे या पातळीवर भाजपच्या पदाधिकारी, नगरसेवकांना काम करावे लागणार आहे. सोबतच महापालिकेच्या उत्पन्नाचे स्त्रोत वाढविणे, केंद्र, राज्यातील सत्तेच्या माध्यमातून विविध योजनांद्वारे शहराला ‘स्मार्ट सिटी’ बनविण्यासाठीही प्रयत्न करावे लागणार आहेत.\nअर्थात हे करताना महापालिकेच्या कामकाजपद्धतीतही सुधारणा घडविण्याचे नेते आणि कारभार्‍यांसमोर आव्हान राहणार आहे. कारण भाजपच्या 42 सदस्यांपैकी चार-दोन सदस्य वगळता सर्वच सदस्य नवे आहेत. त्यांना नगरसेवकांची कर्तव्ये, जबाबदार्‍या, महाप��लिकेत सर्व विभागांतून विकासकामे करवून घेणे, त्यासाठीचे प्रस्ताव, फाईल तयार करणे याबाबत काहीच माहिती नाही. महासभा, स्थायी, महिला बालकल्याण, प्रभाग समित्यांच्या माध्यमातून विकासकामांवर चर्चा, कामांना मंजुरी मिळविणे तसेच तेथे विरोधकांचे मुद्दे खोडून ते मंजूर करवून घेणे या सर्वच प्रक्रियेत हे सर्वजण नवखे आहेत. त्यासाठी विद्यमान सदस्यांतून सदस्यांना याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी सक्षम कोणीच दिसून येत नाही.\nतुलनेत काँग्रेस-राष्ट्रवादीत किमान डझनभर तरी अनुभवी नगरसेवक आहेत. यामध्ये प्रत्येकजण कामकाज पध्दतीत मुरब्बी आहेच, शिवाय विरोधक म्हणून भाजपला जेरीस आणू शकतात. प्रत्येकजण विरोधी पक्षनेत्यांची भूमिका पार पाडू शकतात. यावेळी हे मुद्दे खोडून काढण्यासाठी सक्षम सभागृह नेता, महापौरांसह सर्वच पदाधिकार्‍यांना यासंदर्भातील अनुभव येईपर्यंत मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे.\nअर्थात भाजपने या सदस्यांना रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमार्फत प्रशिक्षण देण्याची तयारी केली आहे. आजी-माजी आमदार, ज्येष्ठ पदाधिकारी असे कोअर कमिटीचे नेते विरोधकांना तोंड देण्यासाठी तसेच विकासकामासाठी पाठबळ देतीलच. पण सभागृहातील गोंधळ रोखण्यासाठी भाजपला मोठी कसरत करावी लागणार आहे.\nभाजपचे 42 सदस्यांचे बहुमत असले तरी आघाडीचे देखील 35 नगरसेवक आहेत. स्वाभिमानीचा एक असे एकूण 36 सदस्य विरोधकांचे आहेत. ही संख्या कमी नाही. त्यामुळे भाजपला स्थायी या अर्थ समितीत 9 सदस्यांचे बहुमत मिळणार असले तरी आघाडीला देखील सात जागा जाणार आहेत. जर एखादा सदस्य इकडे-तिकडे झाला तर भाजपला स्थायी सभागृहात अडचणीचे ठरू शकते. त्यामुळे प्रत्येक सभांमध्ये ही काठावरची लढाई राहणार हे उघड आहे. यामध्ये स्थायी समिती सभापती कितपत सर्वांना ‘विश्‍वासात’ घेऊन सभागृहाचे काम चालवितो, यावर भाजपचे यश अवलंबून राहणार आहे. सांगली, मिरज आणि कुपवाड तीन शहरात सदस्य संख्येनुसार चार प्रभाग समित्या होतात. त्यामध्ये कुपवाड आणि मिरजेत भाजपच्या तुलनेत काँग्रेस-राष्ट्रवादीचे संख्याबळ जास्त आहे. त्यामुळे चारपैकी दोन समित्या या आघाडीच्या ताब्यात जाणार, हे उघड आहे. त्यामुळे भाजपला विकासकामे आणि सत्ता चालविताना एकूणच तारेवरची कसरत करावी लागणार आहे.\nस्वीकृतमधून बचाव फळी निवडीला संधी\nसत्तेतील भा��पला विरोधी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ‘अनुभवी’ हल्ल्याला तोंड द्यावे लागणार आहे. अर्थात आघाडीतील आक्रमक आरोप करणार्‍यांचे हात अनेक भानगडींमध्ये अडकले आहेत. त्यामुळे त्या गैरकारभाराबद्दलच्या चौकशी आणि कारवाईचा बडगा हे भाजपसाठी विरोधकांना थोपविण्याचे हत्यार ठरू शकते. सोबतच भाजपला संख्याबळानुसार तीन स्वीकृत सदस्य महासभेत पाठविताना ते आक्रमक वक्‍तृत्व असणारे अनुभवी कार्यकर्ते निवडण्याची संधी आहे. त्यादृष्टीने अनेकांची नावे चर्चेत आहेत. साहजिकच कोअर कमिटी आणि नेते याचा विचार करूनच संधी देणार, हे उघड आहे.\nकपिललाच शोतून हटवण्‍याची सलमानकडे मागणी\nमंदिराचा सभामंडप कोसळून २ मजुरांचा मृत्‍यू\n'ती' अट न पाळल्यास युती तोडू; रामदास कदम यांचा इशारा\nकल्याण- डोंबिवली मनपा आयुक्‍तांच्या अंगावर फेकल्‍या बांगड्या\nन्यूजर्सीची किम कुमारी मिस इंडिया यूएसए\n'ती' अट न पाळल्यास युती तोडू; रामदास कदम यांचा इशारा\nकल्याण- डोंबिवली मनपा आयुक्‍तांच्या अंगावर फेकल्‍या बांगड्या\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\n'पीडित अल्पवयीन मुलीने साक्ष बदलली तरी आरोपीने निर्दोषत्व सिद्ध करावे'", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Six-people-dogs-bite-in-sangli/", "date_download": "2019-02-20T11:52:29Z", "digest": "sha1:EHR2EFO5RQE3ZCLXREK7RZNXC7WAMISN", "length": 5193, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सांगलीत पिसाळलेल्या कुत्र्याचा सहाजणांना चावा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › सांगलीत पिसाळलेल्या कुत्र्याचा सहाजणांना चावा\nसांगलीत पिसाळलेल्या कुत्र्याचा सहाजणांना चावा\nशहरातील कॉलेज कॉर्नर परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने सहाजण जखमी झाले. यामध्ये वाहतूक पोलिसासह एक मुलगा, दोन युवक व दोन नागरिकांचा समावेश आहे. रविवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. नागरिकांनी महापालिकेला कळविल्यानंतर डॉग स्कॉडकडून पिसाळलेल्या कुत्र्याला पकडण्यात आले.\nयामध्ये वाहतूक पोलिस विजयकुमार दत्तात्रय कोळेकर (वय 42, रा. नांगोळे, ता. कवठेमहांकाळ), दत्ता शिवाजी घागरे (40, रा. ढालगाव), मनोज महावीर पाटील (20, रा. नांद्रे), किशन हरिकिशन ठक्कर (55, रा. रतनशीनगर, सांगली), राजाराम हिम्मतराम घाची (28, रा. टिंबर एरिया, सांगली), अजित राजू करांडे (14, रा. वखारभाग, सांगली) जखमी झाले आहेत. रविवार अ��ल्याने कॉलेज कॉर्नर परिसरात गर्दी कमी होती. वाहतूक पोलिस कोळेकर या ठिकाणी कर्तव्य बजावत होते. त्यावेळी माधवनगर रस्त्याकडून पिसाळलेले\nएक कुत्रे कॉलेज कॉर्नर परिसरात आले. त्यावेळी त्याने पहिल्यांदा कोळेकर यांचा चावा घेतला. त्यानंतर दिसेल त्याचा चावा घेत कुत्रे निघाले. या कुत्र्याने सहाजणांचा चावा घेतला. यामध्ये सहाजण जखमी झाले असून त्यांच्यावर सांगलीच्या शासकीय रूग्णालयात उपचार करण्यात आले. या घटनेची माहिती नागरिकांनी देताच महापालिकेचे डॉगस्कॉड घटनास्थळी आले. त्यांनी कुत्र्याला पकडले. त्यानंतर या परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला.\nकल्याण- डोंबिवली मनपा आयुक्‍तांच्या अंगावर फेकल्‍या बांगड्या\nन्यूजर्सीची किम कुमारी मिस इंडिया यूएसए\nअण्णासाहेब शेलार यांचा संचालक पदाचा राजीनामा\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\nसातारा : पोलिस निरीक्षकाच्या घरी चोरी\nकल्याण- डोंबिवली मनपा आयुक्‍तांच्या अंगावर फेकल्‍या बांगड्या\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\n'पीडित अल्पवयीन मुलीने साक्ष बदलली तरी आरोपीने निर्दोषत्व सिद्ध करावे'\nयुतीचा नविन चित्रपट; \"मूर्ख आहे मतदार\"", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.pratilipi.com/read?id=5866078643683328&ret=%2F%3Fredirect%3DcatchAll", "date_download": "2019-02-20T11:41:08Z", "digest": "sha1:7KU46RUDXPWA5E7FTMOWWZRKNIRG4R4U", "length": 20922, "nlines": 17, "source_domain": "mr.pratilipi.com", "title": "वाचा अनिता शिंदे च्या मराठी कथा वंचित प्रतिलिपि वर « प्रतिलिपि मराठी | Read Anita Shinde's Marathi content vanchit on Pratilipi « Pratilipi Marathi", "raw_content": "दोन वर्षाच्या सुरजला केरबा सुताराच्या ओंजळीत टाकून कांता कायमची देवा घरी निघून गेली. दोघे बाप लेकं आणि कंब्रेत वाकलेली त्याची म्हातारी आई असे तीघेच त्या घरात उरले. म्हातारी आई तस दोघांच चांगल बघायची. पण तरीही केरबाने दुसर लग्न कराव म्हणून तीने केरबाची पाठच धरली. पण सुरजला सावत्र आई नको म्हणून तो नकार द्यायचा. शेजाऱ्या पाजाऱ्यांनीही समजावून बघितल पण गडी काही बधला नाही. आताशा तीन महिणे झाले होते कांताला जाऊन. आईची आठवण आली की सुरज भोकांड पसरायचा. त्याला शांत करताना दोघांचीही तारांबळ उडायची, पण तो काही ऐकायचा नाही. मग चार दिवस कुठे मामाकडे न्हे, कुठे मावशीकडेच सोडून ये अशा चकरा सुरू व्हायच्या. केरबा पेशाने सुतार होता. त्यामुळे मिळेल तस आण��� कुठेही लांबच्या गावी तो कामानिमित्त जायचा. कधी कधी रात्री उशीरा घरी यायचा तर हे दोघे आजी- नातू त्याची वाट बघत बसलेले असायचे. मध्येच कधी म्हातारी आजारी पडली तर केरबाला काम थांबवाव लागायच. मग घरी राहून दोघांच कराव लागायच. बिचाऱ्याची दम छाक व्हायची. हे सर्व हानम्या बघत होता. मग त्यानेच पुढाकार घेतला आणि अस एक स्थळ सुचवल ज्याचा कोणालाच त्रास होनार नाही. म्हातारीलाही ते स्थळ आवडल. कारण तीला घर काम करणारी आणि घर सांभाळणारी सून हवी होती. तर केरबाला मुकाट्याने त्याच्या मुलाची व्यवस्थित काळजी घेणारी 'आई' आणि त्याच्या सोईसाठी 'बायको' हवी होती. पुन्हा एकदा केरबा बोहल्यावर चढायला सज्ज झाला. लागलीच हानम्या बरोबर जाऊन त्याने स्थळ बघितल आणि सुपारी फोडूनच गावी परतला.\nपंधरा दिवसांनी तो लग्न करून त्याच्या नव्या बायकोला म्हणजेच नंदाला त्याच्या उजाडलेल्या घरी घेऊन आला. म्हातारीने भाकर तूकडा ओवाळून दूर भिरकावला. नंदाने आत पाय टाकताच केरबाच घर पुन्हा एकदा उजळून निघालं. सुरजने त्याच्या नव्या आईला हाक मारली एकदा, दोनदा, तीनदा पण......... तीने साद घातली नाही. मग केरबानेच मध्यस्थि करून नंदाच लक्ष सुरजकडे वळवल. तीनही त्या बछड्याला प्रेमाने जवळ घेतल. खूप लाड केले बोलली मात्र काहीच नाही. कारण दुर्दैवाने जन्मताच नंदा 'मुकी' आणि 'भैरी' होती. तीच्या या व्यंगामुळेच सुंदर असूनही पंचवीशी उलटून गेली तरी कोणीही तीच्याशी लग्न करेना. गरीबीत वाढलेली, गरीब स्वभाची नंदा पडेल ते काम करणारी. त्यात आणि शिक्षणाचा अभाव मग आई वडीलांनीही मागचा पुढचा विचार न करता एका 'बिज्वराशी' तीच लग्न लावून दिल. तीच्या नशिबी हेच लिहीलय अस खूणेनेच तीच्या आईने तीला ठासून सांगीतल. तीनेही ते मुकाट्याने सहज मान्य केल.\nकेरबाचा संसार ती मुक्यानेच बहरत होती. सासू वैतागायची कारण दोघींनाही एकमेकींची भाषाच कळायची नाही. सुरज तर खूप वेळा कपाळावर हात मारून घ्यायचा. आणी फीदी फीदी हसायचा. तरीही नंदा खाली मान घालून मुकाट्याने सगळ काम करायची. कधी केरबा कडे कसलीच तक्रार तीने केली नाही कींवा कधि कुठला हट्टही तीने केला नाही. म्हातारीचे पाय चेपून द्यायची, सुरजच संगोपण व्यवस्थित करायची आणि केरबाचा थकवाही घालवायची. तो ही जमेल तस तीला खुश ठेवायचा. संसाराचा वेल गरीबीतच का होईना बहरत चाललेला. चौघेही एकमेकांच्या ���हवासात आनंदाने नांदत होते. सुरज चार वर्षाचा झाला आणी इथे नंदाची पाळी चूकली. मनोमन नंदा सुखावली पण क्षणभरच केरबा तीला घाईघाईतच दवाखान्यात घेऊन गेला. डॉक्टरने ती गरोदर असल्याच निदान करताच नंदा लाजली मात्र केरबाने नंदा सारखी आजारी पडत असल्याच कारण सांगून इतक्यात मुल नको अस डॉक्टरांना कळवल. तीला त्रास होईल, अजून लग्नाला वर्षही झाल नाही, घरात म्हातारी आई सतत आजारी असते तीचही नंदालाच कराव लागत. अशा अनेक सबबी पुढे करून केरबाने तो नुकताच येऊ घातलेला 'गर्भ' पाडायला लावला. एकतर मुकी आणि त्यातही भैरी तीला हे संभाषण समजलच नाही. परंतू काहीतरी भयंकर आपल्याबरोबर घडणार आहे अशी चाहूल तीला लागली. आणी घडलही तसच. नंदा ढासळली. तीच्या मनाचे आणि तनाचे हाल हाल झाले. आई होण्याच स्वप्न कापरा सारख उडून गेल. रात्री उशीरा दोघे घरी पोहोचले. नंदा न जेवता तशीच पोटात पाय घेऊन, हमसून हमसून रडून कधी झोपली हे तीच तीलाही कळलं नाही.\nसकाळी ऊशीरा तीला जाग आली तेव्हा केरबा तीच्यासाठी चहा घेऊन आला. चहा देत तीला खुणेनेच कोणाला काहीच कळू देऊ नकोस म्हणाला आणि कामानिमित्त बाहेर निघून गेला. केरबा तीच्याशी अस का वागला हेच नंदाला कळत नव्हत. रस्त्यातही काहीच बोलला नाही. खूप प्रेम करत होता तीच्यावर पण अस का वागत होता हेच तीला उमजत नव्हत. असह्य वेदना तीला होत होत्या पण सांगणार कोणाला. तशीच कामाला लागली. तीन महिणे तरी डॉक्टरांनी काळजी घ्यायला सांगीतली होती म्हणून केरबा तीच्यापासून लांबच झोपत होता. पुर्वीसारखच सगळ सुरळीत झाल. नंदा सगळ्या यातना विसरून सुरजची देखभाल करू लागली. बघता बघता तीन महिने संपले. केरबाने तीला अलगद जवळ घेतल तीही तीतक्याच प्रेमाने त्याच्या मीठीत शिरली अगदी सगळ विसरून. दुसऱ्या दिवशी केरबाने तीला एक गोळी दिली जी तीने मुकाट्याने घेतली. त्याने तीला त्या गोळ्यांचे डोस व्यवस्थित खुणेनेच समजाऊन सांगीतले. तीनेही त्याच्यावर विश्वास ठेऊन त्या गोळ्या घ्यायला सुरूवात केली. मग हा क्रम वर्षानूवर्ष चालू राहीला. त्यात कधिच खंड पडला नाही. सुरज आताशा दहा वर्षाचा झाला. नंदा मात्र व्रत वैकल्य करतच राहीली परंतु तीची पाळी कधिच चूकली नाही. दोघांचेही केस पिकू लागले. सुरज सोळा वर्षाचा कॉलेज कुमार झाला. त्याच्या वाढत्या वयाबरोबर त्याचा हट्ट, त्याच्या मागण्या आणि त्याचा रागही वाढत गेला. सगळ काही वेळेवर आणि जागेवर त्याला हव असायच पण त्या मुक्या भैऱ्या आईला काही केल्या जमायच नाही. कारण म्हातारी जास्त वेळ अंतरूनावरच पडून रहायची तीच सगळ जागेवरच कराव लागायच नंदाला. मात्र वैतागलेला सुरज तीला 'ए मुके', 'ए भैरे' अशाच हाका मारायचा. तीचा खूप राग राग करायचा. तीच्या जेवनालाही नावं ठेवायचा. नंदा बिचारी चूलीपुढे आसवं गाळत बसायची. पोटी मुल होत नाही म्हणून स्व:ताला अभागी समजायची. गोळ्या खाणं मात्र चालूच होत.\nयंदा पाऊस व्यवस्थित पडला नाही म्हणून गावात पाणी कपात चालू झाली होती. नंदा आणि काही शेजारण्या लांब विहिरीवरून पाणी आणायच्या. एक दिवस शेजारची रेखा तीच्या आठ महिण्याच्या बाळाला घेऊनच विहिरीवर पाणी भरायला आली. नंदाने त्या गुलामाचे खूप लाड केले व परत त्याला त्याच्या आईजवळ दिलं. ते मुलही खूप खेळकर होत, कुठे केस ओढ, पदरच ओढ अस त्याच चाललेल. रेखाचा बटवा दिसताच त्याने हिसक्याने तो बटवाच तीच्या चोळीतून ओढून काढला आणि खाली पाडला. काही पैसे आणि गोळ्याची पाकीट बटव्यातून बाहेर पडली. नंदानेच सगळ उचलून बटव्यात घातल आणि रेखाकडे देत त्या गोळ्यांच पाकीट नीट तपासत रेखाला खुणावल. कारण तीही ह्याच गोळ्या केरबाच्या सल्ल्याने घेत होती. रेखा मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानेच डोस पूर्ण करत होती. नंदाने रेखाला सविस्तर माहिती खुणेनेच विचारली. अन् तीच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण अशा गोळ्या खाल्याने गर्भ रहात नाही हे आज नव्यानेच नंदाला रेखाकडून कळाल. खूप मोठा विश्वासघात केला होता केरबाने तीचा. ज्या गोष्टीसाठी ती स्व:ताला कम नशिबी समजत होती त्याच गोष्टीपासून केरबाने तीला लांब ठेवल होत. आई होण्यापासून वंचित ठेवल होतं त्यानं तीला. पण का हाच प्रश्न विचारायला ती रिकामी घागर घेऊन तशीच माघारी रडत पळत सुटली. स्वयपाक घरातल्या फळिवर ठेवलेल्या पितळी डब्यातून ते गोळ्यांच पाकीट काढून ती बाहेर अंगणात लाकूड तासण्यात गुंग असणाऱ्या केरबाच्या नाकासमोर धरत मुक्यानेच त्याला जाब विचारला. तीच्या वैतागलेल्या मुक्या हाव, भावाला बघून तो गोंधळला. पण क्षणभरच हाच प्रश्न विचारायला ती रिकामी घागर घेऊन तशीच माघारी रडत पळत सुटली. स्वयपाक घरातल्या फळिवर ठेवलेल्या पितळी डब्यातून ते गोळ्यांच पाकीट काढून ती बाहेर अंगणात लाकूड तासण्यात गुंग असणाऱ्या केरबाच्या नाकासमोर धरत मुक्यानेच त्याला जाब विचारला. तीच्या वैतागलेल्या मुक्या हाव, भावाला बघून तो गोंधळला. पण क्षणभरच स्वत:ला सावरत तीच्या दंडाला पकडून जवळजवळ ओढतच तीला आत नेत तीच्यावर खेकसला. तीच्या शब्दात तीला समजेल अशा भाषेतच त्याने तीला सांगीतलं की, त्याला तीच्या पोटची 'मुकी भैरी' मुलं नको होती. त्याला असच वाटत होत की नंदाने मुल मुकी भैरी जन्माला घातली तर निभावन मुश्कील होईल. दुसर म्हणजे अतिशय महत्वाच सुरजवरच लक्ष तीच कमी झाल असत. त्याला सावत्र पणाची वागणूक मिळाली असती. नाहक सावत्र भावां-भहिणींचा त्रास त्याला सहण करावा लागला असता. जे केरबाला कधीच नको होत. तीसरं घरची गरीब परिस्थिती, जीथे चौघांचच अवघड होत तीथे आणखीन एक पोट नको होत केरबाला. एकेक शब्द फाटक्या कानांनी ऐकत होती नंदा. ह्या सर्व कारणांमुळेच गेली तेरा चौदा वर्ष केरबाने नंदाला आई होण्यापासून वंचित ठेवल होत व ठेवणार होता. इतकच नव्हे तर, जर तीने त्या गोळ्या खाणं बंद केल तर तीला कायमच माहेरी पाठवल जाईल जे तीला कधिच परवडणार नव्हतं. म्हणून ह्या घरात रहायच असेल तर केरबा सांगेल तस तीला मुकाट्याने मान्य करावच लागेल. असा करारच त्याने तीच्या कडून करून घेतला आणि आपल्या कामाला निघून गेला.\nत्याच्या लेखी नंदाच्या भावना शुन्य होत्या. म्हणजेच तीच शोषणही होणार होत आणि तीला आईही होऊ द्यायच नाही असचं धोरण आजपर्यंत तीच्या विचाराने अधु असलेल्या नवऱ्याने अवलंबल होतं. किळस आली स्वत:च्या जगण्याची नंदाला आणि व्यंगांचा रागही आला. चूलीपुढे बसून ऊर बडवून ती जोर जोरात रडत होती. मात्र तीचा आवाज कोणालाच ऐकू जात नव्हता. अविचाराच व्यंग तीच्या नवऱ्याच्या डोक्यात भिनल होत. तीला मात्र रोज त्याला सामोर जाव लागत होत कारण तीच्या व्यंगाने तीला हतबल केल होत. गोळ्या घेण मात्र चालूच होत.\nसामग्री वाचन आनंद लुटा\nसोशल मीडिया वर अनुसरण करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.misalpav.com/node/43172", "date_download": "2019-02-20T12:07:03Z", "digest": "sha1:7UIPYIWMLZH4EOL5WGV3EQZZETMEX6QM", "length": 91257, "nlines": 511, "source_domain": "www.misalpav.com", "title": "दुसरे घर कि Mutual Fund ?? | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nशतशब्दकथा स्पर्धेसंबंधी सूचना :\nलेखकांनी कथा पाठवताना कथेतील शब्द प्रत्यक्ष मोजून १०० आहेत याची खात्री करावी ही विनंती. Microsoft Word मध्ये शब्द मोजू नयेत. विरामचिन्हांमुळे Microsoft Word चुकीची शब्दसंख्या दाखवत असल्याने हे करण्यात आले आहे.\nनजदीककुमार जवळकर in काथ्याकूट\nमित्रहो - चर्चा म्हणून हा धागा टाकतोय. तुमचे विचार अवश्य टका.\nएक नेहमीचाच प्रश्न घेऊन (जो बऱ्याच जणांना पडतो मलापण ) काही दिवसांपूर्वी माझा एक जवळचा वर्ग मित्र हॉटेलात भेटला. जसे बरेच सॉफ्टवेअर इंजि. असतात तसलाच mid career मधला नामांकित सॉफ्टवेअर कंपनीतला,आपली नोकरी राहील कि नाही ह्याची चिंता. Industry मधील simplification, saturation आणि नवीन qualified तरुण वर्गाला काहीसा भिलेला.\nसध्या नोकरी सुरु आहे पण पुढील काही वर्ष आपल्याला value असेल का ह्याचा विचार करणारा एक होतकरू Technical Consultant.\nजमेची बाजू अशी की - स्वतःचा फ्लॅट (२ bhk ) बंगलोरला आहे, कुठलेही लोन नाही. तो भाड्याने दिला आहे. सध्या पुण्यात नोकरी, त्याचे वय ४०, सोबत आई,बायको, एक मुलगा, एक मुलगी वय बहुतेक ६ मुलाचं माहिती नाही. बायको housewife. पुण्यात सध्या २bhk भाड्याने घेऊन राहतात.\nUS ला onsite होता काही वर्ष, एकूण १७-१८ वर्ष अनुभव आहे. एकंदर जमापुंजी साधारण ६५ लाख. योग्य ते term आणि medical insurance घेतलेले आहेत. सध्या महिन्याचे savings ४० ते ४५ हजार\nतर प्रश्न असा की : पुण्यात फ्लॅट घ्यावा कि Mutual Fund मध्ये पैसे ठेवावेत \nGoal म्हणाल तर रिटायरमेंट नन्तर महिन्याचा खर्च निघावा आणि मुलांच शिक्षण आणि लग्न.\nरिटायरमेंट वयाच्या ५८-६० पर्यंत धरून चला.\n१) महिन्यातल्या ४०-४५ हजार savings मधून २५-३० हजाराची Largecap Mutual Fund मध्ये SIP करावी\nत्याला माझा १) SIP चा सल्ला पूर्णपणे पटला, दुसरा पण चांगला म्हणाला पण दुसऱ्या सल्ल्याबाबत तो confused आहे असं म्हणला\n६० लाखात अजून एक घर पुण्यात घ्यावे कारण property market down आहे. बंगलोरच्या घराचं भाडं मिळत राहील.\nपुढे Retirement नन्तर मूळ शहरात (वडिलोपार्जित) घरी जाऊन २ (पुणे+बंगलोर) घरांच्या भाड्यावर महिन्याच्या खर्च (जगे पर्यंत)चालवता येणार.\nघराचे भाडे काळानुसार वाढेल (कधी कमीपण होईल पण नेहमी नाही) शिवाय घराची किंमत पण वाढेल.\n****शिवाय ६० वर्षी Retire होऊन समजा वय वर्षे ८५ पर्यंत जगलो तर MF STP जवळपास २५ वर्षे कामात पडेल क��� \nत्याचा हा option ऐकून मीपण confuse झालो :(\nतर मित्रांनो होऊद्या चर्चा \nतुमच्या मित्राला निवृत्ती नंतर कुठे राहायचे आहे जस पुण्याला राहायचे असेल तर जरूर घर घ्यावे ...\nअन्यथा फक्त नोकरीच्या काळात स्वत:ला राहण्यासाठी घर घेण्यात काही अर्थ नाही\nएक शंका - तुमच्या मित्राचे\nएक शंका - तुमच्या मित्राचे जर बंगलुरुला स्वताचे घर असेल तर , त्याने जर तिकडेच नोकरी केली , तर त्याचा पुण्यातला घर भाड्याचा खर्च वाचेल . व तो वाचलेला पैसा बंगलुरुला अजुन एक घर घेण्यासाठी / किंवा एम.एफ. साठी वापरता येईल .\n पुण्यात घर घेऊन HRA मिळतो आहे. बंगलोरहुन पुण्यात (महाराष्ट्रात ) राहायचे असल्यामुळे आला आहे. बंगलोरला स्वतःचा फ़्लॅटच चांगलं भाडं मिळत आहे.\nदुसरे घर घेण्यास हरकत नाही.\nदुसरे घर घेण्यास हरकत नाही. हमी नसलेली नोकरी गेली आणि लवकर नाही मिळाली तर नोकरी मिळेपर्यत वडीलोपार्जित घरात राहून दोन घराच्या भाड्यावर घर चालवता येइल.\nबंगलोरच्या घराचे भाडे कमीतकमी २५ हजार असेल. पुण्याच्या घरचे कमीतकमी २० हजार मिळेल.\n४० ते ५० हजार रुपये मध्यमवर्गीय जीवनपद्धत असणार्‍या कुटुंबास योग्य असतील.\n हेच तो पण म्हणतो\n हेच तो पण म्हणतो आहे.\nलाँगटर्म स्वतःला राहाण्यासाठी घेणार असाल तरच दुसरे घर घ्यावे. नाहितर आज पैसे आहेत म्ह्रणुन घेतले आणि २ वर्षानी पुन्हा बँगलोरला परत जायची वेळ आली तर\nघर रिकामे पडुन राहते. तुम्ही स्थानिक नसाल तर भाडेकरु वगैरे ठेवणे भारी पडते . भाडेकरुने फ्लॅटमध्ये गैर कायदेशीर धंदे केले तर मालक गोत्यात येतो. शिवाय सोसायटीवाले शिव्या देतात ते वेगळेच. फॅमिली ठेवली तर भाडे कमी मिळते, बॅचलर ठेवले तर धांगडधिंगा होउ शकतो. रिकामे पार्किंग असल्यास हडपले जाते.\nशिवाय हा एक डेड अ‍ॅसेट आहे. जेव्हा जरुरी असते तेव्हा विकले जाईलच आणि पाहिजे तसा फायदा होईलच असे सांगु शकत नाही. १० वर्षापुर्वी नाशिकला स्वस्त मिळते म्हणुन सेकंड होम घेतलेले कितीतरी आता खर्च केले तेव्हढे पैसे परत मिळावेत म्हणुन रडताहेत. उद्या पुण्यातली आय. टी. ची बूम गेली तर बाहेरुन तात्पुरती आलेली अर्धी जनता गायब होईल. मग पुनावळे, रावेत, पिंपळे सौदागर गेलाबाजार फेज-३, मेगापोलिस, ब्लु रिज,तळेगाव चे फ्लॅट कोण घेईल\nम्युच्युअल फंड एस आय पी बरोबरच पी.पी.एफ चा पर्याय बघायला हरकत नाही. दरवर्षी १ लाख रुपये टाकले तर ७.३० टक्क्या��्रमाणे १५ वर्षानी २० लाख अंदाजे (२ मुलांचे ४० लाख) जमा होतील. शिक्षण किवा लग्न दोन्हीसाठी कामी येतील.\nएल आय सी च्या रिटायरमेंट योजना बघा. महीना २०-२५ हजार त्यात टाकल्यास ५५ वर्षानंतर दर मही ना पैसे मिळतील.\nएन. पी. एस काढल्यास ८० सी.सी.डी. खाली अजुन १ लाख टॅक्स वाचेल (५०% कंपनीचे व ५०% तुमचे काँट्रिब्युशन). सध्य १४% वगैरे रीटर्न्स दिसताहेत.\n(यात एल.आय.सी. वगैरेचे १.५० लाख धरलेले नाहीत.)\nऐकीव माहिती प्रमाणे आय. पी.ओ मधुन मिळालेला फायदा टॅक्स फ्री असतो. नक्की माहिती नाहि.\nएखाद्या उद्योगात पैसे गुंतवु शकता, पण डी. ए स.के प्रकरणानंतर लोकांनी याचाही धसका घेतलाय.\nसध्या ईतकेच. बाकी जाणकार मिपाकर सांगतीलच.\nम्युच्युअल फंड एस आय पी बरोबरच पी.पी.एफ चा पर्याय बघायला हरकत नाही. दरवर्षी १ लाख रुपये टाकले तर ७.३० टक्क्याप्रमाणे १५ वर्षानी २० लाख अंदाजे (२ मुलांचे ४० लाख) जमा होतील. शिक्षण किवा लग्न दोन्हीसाठी कामी येतील.\n** मीपण MF चा सल्ला दिला. PPF मध्ये १५ वर्षासाठी पैसे lock होतात म्हणजे गरज पडल्यास तुमचे पैसे तुम्हालाच वेळेवर मिळत नाहीत. PPF सरकारी कर्मचाऱ्यांसाठी उत्तम कारण ५८/६० वर्षापर्यंत नोकरी राहतेच. जे private सेक्टर मध्ये आहेत त्यांच्या नोकरीची भीती असतेच आणि ७.५०% वा जास्त तुम्हाला debt fund पण देतातच आणि पैसे गरज असल्यास काढता येतात**\nएल आय सी च्या रिटायरमेंट योजना बघा. महीना २०-२५ हजार त्यात टाकल्यास ५५ वर्षानंतर दर मही ना पैसे मिळतील.\nएन. पी. एस काढल्यास ८० सी.सी.डी. खाली अजुन १ लाख टॅक्स वाचेल (५०% कंपनीचे व ५०% तुमचे काँट्रिब्युशन). सध्य १४% वगैरे रीटर्न्स दिसताहेत.\n** NPS माझ्या माहिती प्रमाणे १०० रु तले ४० रु तुम्हाला कधीच मिळत नाहीत . व्याज monthly पेन्शन सारखे दिले जाते\nत्यामुळे PPF आणि NPS मध्ये Govt चा फायदा जास्त आणि तुमचे पैसे तुम्हीच वापरू शकत नाही. **\n१ लाख रुपये टाकले तर ७.३०\n१ लाख रुपये टाकले तर ७.३० टक्क्याप्रमाणे\nमाझ्या माहिती प्रमाणे सध्या हा दर ७.६ % आहे.\nPPF मध्ये आपल्याला यात ३० % पर्यंत कर वजावट मिळते म्हणजेच आपण एक लाख नव्हे तर ७०००० रुपये गुंतवल्यासारखे आहेत.\nकिंवा दुसऱ्या हिशेबाने हे ३०% -- १५ वर्षावर(लॉक इन पिरियड) विभागून टाकल्यास ७.६ + २ % म्हणजे ९.६% करमुक्त उत्पन्न मिळते.\nअजून एक महत्त्वाचा फायदा म्हणजे यदाकदाचित आपे सर्व पैसे (धंद्यात/ शेअर बाजारात) बुडाले किंवा आपले नाव गुन्ह्यात अडकले तरीही या पैशाला हात लावता येत नाही. PPF मध्ये भांडवल सुरक्षा हि १०० % आहे कारण याला भारत सरकारची सार्वभौम हमी (SOVERIGN GUARANTEE) आहे.\nहे ३० टक्के कोणताही डेट फंड देत नाही. जर आपले ८० C कलमाखाली इतर गुंतवणुकी दीड लाखापेक्षा जास्त असतील तर मात्र PPF च्या या कर सवलतीचा फायदा मिळणार नाही. डेट फंडात आपले भांडवल सुरक्षित राहील याची १००% हमी नाही. डेट फंडातील उत्पन्नावर LTCG (लॉन्ग टर्म कॅपिटल गेन्स) हा कर लागतो.ते उत्पन्न करमुक्त नाही.\nअशीच स्थिती NPS ची आहे यात गुंतवलेले ५०००० रुपये करमुक्त आहेत आणि हे ८० C च्या दीड लेखाव्यतिरिक्त आहेत. म्हणजेच दर वर्षी आपण १५००० रुपये कर वाचवू शकता.\nयामुळे PPF आणि NPS एका विशिष्ट श्रेणीमध्ये इतर कोणत्याही गुंतवणुकीपेक्षा जास्त परतावा देतात.\nता क -- मी कर सल्लागार किंवा आर्थिक विषयातील तज्ञ नाही. तेंव्हा मिपा वरील आर्थिक तज्ज्ञ लोकांनी यावर टिप्पणी करावी हि विनंती\nऐकीव माहिती प्रमाणे आय. पी.ओ\nऐकीव माहिती प्रमाणे आय. पी.ओ मधुन मिळालेला फायदा टॅक्स फ्री असतो.\nआयपीओ (Initial public offering) म्हणजे खुद्द कंपनीने तुम्हाला विकलेले शेअर्स असतात... ते आणि बाजारातून (एनएसए/बीएसए मधून) विकत घेतलेले शेअर्स या दोन्हीपासून मिळालेल्या उत्पन्नात आयकराच्या बाबतीत काहीच फरक नाही.\nआयटी म्हणलं की जमिनीत पैसे\nआयटी म्हणलं की जमिनीत पैसे गुंतवायला घाबरतात हे 1000000 % खरं आहे , पण जमिनीत गुंतवलेल्या रिटर्न इतके दुसरी कुठल्याही गुंतवणूक मध्ये होणार नाही .\nपुण्या पासून 15 / 20 किलोमीटर अंतरावर कुठे ही 60 लाखात एक एकर च्या आसपास जमीन भेटू शकते , चार पाच वर्षात गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी जमीनीत गुंतवणे हाच बेस्ट पर्याय आहे .\nसाठ लाख रुपये एकर\nकाय चेष्टा करता का राव एक शुन्य जास्त पडलाय का\nजमीनीत पैसे वाढतील , पण ...\nजमीनीत पैसे वाढतील , पण विकताना जमीनीला मोठे गिर्‍हाईक मिळणे अवघड असते. एखाद्या बिल्डरने जमीन विकत घेतली तर ठिक आहे. त्यासाठी जागाही मोक्याची आणि जिथे नजिकच्या काळात विकास होणार आहे अशी असली तरच चांगला भाव मिळेल.\n जमिनीत नाही तयार फ्लॅट चा विचार करतो आहे\nआता पर्यंत च्या सगळ्या\nआता पर्यंत च्या सगळ्या राजकारण्यांनी पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची अवस्था बिकट करून टाकली , पण आता इथून पुढे वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्याची शक्यता आहे . वाघोली मधून कात्रज , हिंजवडी ला बसने येण्यास सध्या 2 तास लागतात त्यामुळे नोकरदार वाघोली किंवा उरुळी कांचन या भागात राहण्यास धजावत नव्हता . आता रामवाडी पर्यंत चे मेट्रो वाघोली पर्यंत नेण्याचा विचार चालू आहे , अजून पाच दहा वर्षांनी वर्षानीं वाघोली तील मेट्रो भीमकोरेगाव पर्यंत जाईल , कारण ज्या दिशेला वाव आहे तिकडे गृहनिर्माण प्रकल्प वेगाने बांधले जातात , आणि इतर विकसित भागा पेक्षा खूप कमी किमतीत उपलब्ध असल्या मूळे विकले जातात . तसेच इथून पुढे पुणे शहराचे भविष्यातील मेट्रो चे जाळे , लोकल ट्रेन ( झाली तर ) हे सोलापूर रोड , अहमद नगर रोड ला ( जागा उपलब्ध असल्या मुळे ) वेगाने पसरण्याची शक्यता आहे .\nआणि 60 लाखात एक एकर हा अंदाज सांगितला हो जमिनीचा भाव जवळ असलेल्या मुख्य रस्त्यावर अवलंबून असणार त्यामुळे एक शून्य कमी किंवा जास्त ही होऊ शकतो .\n वर सांगितल्या प्रमाणे ... जमिनीत नाही तर तयार फ्लॅट चा विचार करतो आहे\nनुकताच पुण्याला मिळालेला \"राहण्यास सर्वोत्तम शहर\" हा पुरस्कार शहरातील व आजूबाजूच्या जागांचे भाव वाढावे म्हणूनच दिला गेला आहे. नोटबंदी करून आधी जागांचे भाव पाडले, आता काही वर्षात दाम दुप्पट छापतील.\nकोणतीही गुंतवणूक करताना, तिचा\nकोणतीही गुंतवणूक करताना, तिचा परतावा अचानक गरज असेल तेव्हा पैशांच्या स्वरूपात हाती येईल की नाही, हा मुद्दा पण महत्वाचा असतो... या गोष्टीचाही विचार गुंतवणूकीपूर्वी करणे जरूरीचे असते.\nशेअर / (लॉक-इन वाले वगळून इतर) मुचुअल फंड यांच्यातील गुंतवणूक, १-२ कामाच्या दिवसांत, पैशांच्या स्वरूपात हाती येऊ शकते.\nत्याविरुद्ध, स्थावर मालमत्तेत (घर, फ्लॅट, जमीन, इ) केलेली गुंतवणूक पैशांमध्ये परावर्तीत करण्यासाठी बराच मोठा कालावधी व श्रम करावे लागतात. तसेच, तिचे पैसे हवे त्यावेळेस व अपेक्षित प्रमाणात हातात येतील याची खात्री नसते.\nस्थावर मालमत्तेत (घर, फ्लॅट,\nस्थावर मालमत्तेत (घर, फ्लॅट, जमीन, इ) केलेली गुंतवणूक पैशांमध्ये परावर्तीत करण्यासाठी बराच मोठा कालावधी व श्रम करावे लागतात. तसेच, तिचे पैसे हवे त्यावेळेस व अपेक्षित प्रमाणात हातात येतील याची खात्री नसते.\nमाझे घोडबंदर रोड वरील घर विकण्यासाठी २ वर्षे घाम गाळावा लागला आणि १५ % कमी भावात विकावे लागले. अर्थात ते ९ वर्षांपूर्वी घेतले असल्यामुळे तिप्पट किंमत मिळाली( चौपट मिळाय���ा हवी होती).परंतु येत्या काळात स्थावर मालमत्तेला एवढी किंमत मिळेल कि नाही याची शंका वाटते. कारण बेनामी मालमत्ता कायदा आधार कार्डशी संलग्नता आणि रेरा यामुळे राजकारण्यांचे/ चोरांचे/ बिल्डर आणि खाबू सरकारी अधिकाऱ्यांचे बरेच पैसे मालमत्तांमध्ये अडकून पडलेले आहेत जे त्यांना बाहेर काढणे फार कठीण झालेले आहे. यामुळे स्थावर मालमत्ता विभागात उलाढाल फार कमी झाली आहे. जर स्मार्ट सिटी प्रकल्प खरेच मार्गी लागले तर मुंबई पुण्यात येणारे उद्योगधंदे कमी होऊन इतर शहरात जाऊ लागले तर येथील स्थावर मालमत्ता तितका परतावा देणार नाही.\nघरासाठी कर्ज स्वस्तात मिळते शिवाय त्यावर कर वजावट मिळाल्यामुळे ३०% कर भरणार्यांना ६ ते ६.५% ( ९% वजा २.७ % कर बचत) दराने कर्ज उपलब्ध होते त्याचा दूरत्वाने मिळणार फायदा\nयाचे नफा तोट्याचे गणित बसवणे आवश्यकआहे.\n१९९० चे आणि २००० ची दशके सोडली तर भारतात स्थावर मालमत्तेवर भरघोस परतावा सुमारे २०+ वर्षांच्या मुदतीने गुंतवणूक केल्यावरच झालेला आहे.\nम्हणून माझ्या मते, स्थावर मालमत्तेत पैशाची गुंतवणूक अशी करावी की जिच्या विक्रिची वेळ तिचा परतावा, \"आपल्या मुलांना त्यांच्या अखेरच्या दिवसांत किंवा नातवडांना मिळेल\" अशी असावी. थोडक्यात, स्थावर मालमत्तेतील गुंतवणूक, स्वतःकरता नव्हे तर आपल्या मुलांच्या उत्तर आयुष्याकरिता किंवा नातवंडासाठी केली आणि त्यांनी ती योग्य (गरजेची वेळ नव्हे) वेळ पाहून विकली तरच भरघोस परतावा मिळेल... पक्षी : आपल्याला विकायची गरज नाही पण खरेदीदाराला विकत घ्यायची गरज आहे, अशी वेळ विक्रिला सर्वोत्तम असते \nहल्लीची परिस्थिती पाहता, सद्या गुंतवणूक करून स्वतःच्या आयुष्यात भरघोस परतावा मिळाला तर तो फारच नशीबवान गुंतवणूकदार असेल. यापुढची वाढ मोठ्या (ए स्तर) शहरांच्या बाहेरच्या बाजूंना आणि मध्यम (बि व सी स्तर) आकारांच्या शहरात होईल असे दिसते. ती नक्की कुठे जास्त व कुठे कमी होईल हे आत्ताच सांगणे कठीण आहे आणि हीच मुख्य गोची आहे \nत्याचबरोबर, जागांच्या मालकीबद्दलच्या गोंधळांत (अनेक खरे-खोटे वारसदार, एकच जागा अनेकांना विकणे, एकाच जागेची अनेक साठे/खरेदीखते, इ इ इ) भल्या भल्या वकिलांनी ३० वर्षांचा इतिहास काढून दिलेल्या अहवालानंतरही जाने-माने बिल्डर्स उलटसुलट खटल्यांत अडकल्याचे माध्यमांत येताना दिसतेच आहे... तर स��मान्य एकांड्या खरेदीदाराची अवस्था काय म्हणावी त्यामानाने, तयार (किंवा जवळ जवळ तयार) सदनिका/बंगलो सोसायटीत गुंतवणूक त्यामाने कमी (शून्य नव्हे) धोक्याची असावी.\nमात्र, कोणतीही स्थावर मालमत्ता विकताना वर लिहिलेले सर्व त्रास तसेच असतात.\nअसाही एक मध्यममार्ग काढता\nअसाही एक मध्यममार्ग काढता येईल...\nआपल्याला हवा तेव्हा परतावा पैशांच्या स्वरूपात मिळायला हवा असेल तितकी रक्कम, म्युच्युअल फंड किंवा तत्सम त्वरीत रकमेत बदलता येईल अश्या गुंतवणूकीत, गुंतवावी.\nस्वतःच्या आयुष्यात गुंतवणूकीच्या परताव्याची गरज पडणार नाही याची वाजवी खात्री असेल तितकी रक्कम जमीन, फ्लॅट, स्वतंत्र घर, इत्यादी स्थावर मिळकतीत गुंतवावी. म्हणजे, या दुसर्‍या गुंतवणूकीने स्वतःच्या आयुष्यात हवा असेल तितका उत्तम परतावा दिला तर सोन्याहून पिवळे, आणि नाही दिला तरीही, मूळ हेतूला धक्का न लागल्यामुळे, काहीच बिघडले नाही \nडॉ. म्हात्रे काका तुमचे पाय\nडॉ. म्हात्रे काका तुमचे पाय कुठे आहेत .\nमाझ्या शरीरालाच जोडलेले आहेत.\nमाझ्या शरीरालाच जोडलेले आहेत. सद्या त्यांचा उपयोग मला इकडे तिकडे चालत जाण्यासाठी होतो आहे. ;) =))\nअसाही एक मध्यममार्ग काढता\nअसाही एक मध्यममार्ग काढता येईल...\nआपल्याला हवा तेव्हा परतावा पैशांच्या स्वरूपात मिळायला हवा असेल तितकी रक्कम, म्युच्युअल फंड किंवा तत्सम त्वरीत रकमेत बदलता येईल अश्या गुंतवणूकीत, गुंतवावी.\nस्वतःच्या आयुष्यात गुंतवणूकीच्या परताव्याची गरज पडणार नाही याची वाजवी खात्री असेल तितकी रक्कम जमीन, फ्लॅट, स्वतंत्र घर, इत्यादी स्थावर मिळकतीत गुंतवावी. म्हणजे, या दुसर्‍या गुंतवणूकीने स्वतःच्या आयुष्यात हवा असेल तितका उत्तम परतावा दिला तर सोन्याहून पिवळे, आणि नाही दिला तरीही, मूळ हेतूला धक्का न लागल्यामुळे, काहीच बिघडले नाही \n ६५ लाखाच्या जागी जर १ करोड असते तर हे सगळेच मस्त जमले असते ***\n६५ लाखाच्या जागी जर १ करोड\n६५ लाखाच्या जागी जर १ करोड असते तर हे सगळेच मस्त जमले असते\nगुंतवणूक एकाच वेळेला एका झटक्यात करायची असते किंवा केली जाते... असे म्हणायचे असले तर परत विचार करा. हे वाक्य तुम्ही आपले म्हणणे ठासून सांगायच्या भरात केले आहे असे वाटते. म्हणूनच केवळ, खालचा लेखनप्रपंच करत आहे.\nगुंतवणूकीच्या बाबतीतली खालील काही महत्वाची सत्ये स्विकारून केले���ी गुंतवणुकच गुंतवणूकदाराच्या शारिरीक, मानसिक व आर्थिक स्वास्थ्यासाठी चांगली ठरते...\n१. गुंतवणूकीसाठी, रु६५ लाख काय पण, सर्वसाधारणपणे, रु१ लाख किंवा ५०,००० सुद्धा, फार कमी जणांच्या व तेसुद्धा फार कमी वेळेस एकहाती उपलब्ध असतात. बहुतेक वेळेस, गुंतवणूक करण्यासाठी एकवेळेस काही शे ते काही हजार रुपयेच उपलब्ध असतात.\n२. धोका आणि परतावा हे हातात हात घालून एकमेकाबरोबर समप्रमाणात वरखाली जातात. कमी (किंवा शून्य) धोका असूनही प्रचंड परतावा मिळणारी गुंतवणूक नजरेत आली तर, सर्वप्रथम, स्वतःला चिमटा काढून झोपेतून जागे व्हावे \n३. (अ) जे आपल्याला नीट किंवा अजिबात समजलेले नाही, (आ) ज्याच्या धोका व परताव्याबद्दल आपल्याला पूर्ण माहिती नाही, (इ) ज्याचा धोका आणि/अथवा परतावा आपल्याला परवडणार नाही अशा गुंतवणूक साधनाच्या वाटेलाही जाऊ नये. पूर्णविराम.\nव्यवहारात एका झटक्यात सर्व गुंतवणूक शक्य नसल्यामुळे, गुंतवणूकीच्या साधनांचा, आपल्या खिश्याला आणि (शारिरीक व मानसिक) प्रकृतीला परवडेल असा, प्राधान्यक्रम लावणे योग्य ठरते.\nतो प्राधान्यक्रम साधारणपणे असा असावा...\n१. (अ) भांडवलाला शक्य तेवढा कमीत कमी धोका (कमीत कमी, कारण हा धोका ०% कधीच नसतो) स्विकारून, (आ) शक्य तितका जास्तीत जास्त परतावा देणारे आणि (इ) हवे तेव्हा पैसे त्वरीत हातात येऊ शकतील अशी गुंतवणूक साधने : हे व्यवहारात कसे साधायचे ते, मराठीतला एक वाक्प्रचार वापरून असे समजावून देता येईल : \"जे पैसे बुडाले तर खाण्यापिण्याचे हाल होतील, ते पैसे केवळ आणि केवळ अश्याच साधनांत गुंतवावे.\"\nही पहिली पायरी प्रामाणिकपणे, पूर्णपणे शुद्धीत असताना व कोणत्याही नशेच्या प्रभावाखाली नसताना पुरी झाली असे ठरविल्यावरच पुढच्या पायरीवर पाय ठेवावा. याचा अर्थ असा नाही की, यापेक्षा खूपच धोका पत्करून कोणालाच यश मिळणार नाही... तर, तो अर्थ असा आहे की, तसे यश मिळण्याची शक्यता इतकी कमी आहे की सर्वसामान्यपणे शहाण्याने तो धोका पत्करू नये. या पहिल्या पाहिरीवर धोकादायक गुंतवणूक केलीच तर ती, गुंतवणूकीसाठी उपलब्ध असलेल्या एकूण रकमेच्या १०% पेक्षा जास्त असणे, धोक्याचे प्रमाण अस्विकार्य (unacceptable) बनवते.\nजोपर्यंत, वरच्या साधनांत पुरेसे (हे पुरेसेपण प्रत्येकाच्या गरजेप्रमाणे वेगवेगळे असते, पण ते कल्पनाविलासाने ठवू नये हे नक्की) पैसे गुंतवल्यानंतर��, पुढच्या पायरीवर जावे. इथून पुढे, गुंतवणूकीची साधने, प्रत्येकाचे (अ) वय, (आ) धोका स्विकारण्याची मनःस्थिती आणि (इ) उपलब्ध गंगाजळी, इत्यादींवर अवलंबून असतील. तेव्हा, त्या परिस्थितीच्या स्वरूपावर गुंतवणूकीचे प्रकार बदलतील.\nपण, सर्वसाधारण रणनीतिमध्ये, पुढची गुंतवणुक करताना खालील क्रम वापरावा असे साधारणपणे म्हणता येईल...\n२. (अ) तुलनेने मध्यम धोका, (आ) तुलनेने मध्यम परतावा आणि (इ) त्वरीत पैश्यात परावर्तीत करता येणारे (लॉक-इन पिरियड नसलेले) गुंतवणूक साधन : वर लिहिल्याप्रमाणे धोकादायक साधनांत १०% गुंतवणूक केली असल्यास, हा प्रकार अपरिहार्य समजावा. कारण, ही रक्कम, (क) क्रमांक एकची रक्कम अनपेक्षितपणे पुढे आलेल्या जरूरीला कमी पडली किंवा (ख) वर सांगितलेली १०% वाली गुंतवणूक समस्येत सापडली तर, सहज उपलब्ध असावी अशी \"आघातप्रतिबंधक (बफर) रक्कम\" असते.\n३. (अ) तुलनेने जास्त पण स्विकार्य धोका, (आ) तुलनेने जास्त परतावा देणारे आणि (इ) त्वरीत पैश्यात परावर्तीत न करता येणारे (लॉक-इन पिरियड असलेले किंवा स्थावर संपत्तीचे) गुंतवणूक साधन : या साधनांचे असंख्य प्रकार आहेत. त्यापैकी, ज्यांच्यातील अटी व धोके आपल्याला सहन करता येण्याजोगे असतील, ते स्विकारावे.\nमाझा अगोदरचा प्रतिसाद या विश्लेषणाचे सार होते. :)\n तुमची मतं पटण्यासारखी आहेतच\n६५ लाखाच्या जागी जर १ करोड असते तर हे सगळेच मस्त जमले असते\n**खरं सांगतो सर माझं स्वप्नच आहे की MF + Property असं करू शकेन इतका पैसे हाती असावा .. म्हणून हे वाक्य ओघात लिहिले .. संदर्भ चुकला माफ करा \nगुंतवणूक एकाच वेळेला एका झटक्यात करायची असते किंवा केली जाते... असे म्हणायचे असले तर परत विचार करा. हे वाक्य तुम्ही आपले म्हणणे ठासून सांगायच्या भरात केले आहे असे वाटते.\n**ठासून तर मुळीच नाही ..वर लिहिल्याप्रमाणे मलाही माझ्या मित्राचा प्लॅन चांगला वाटतो ..म्हणूनच ते ऐकून मीच confuse झालो असे मी लिहिले आहे\n**एका झटक्यात गुंतवणुकीच्या मार्गी मीपण नाहीच पण तो म्हणला की थोडी risk घ्यायला तो तयार आहे. आणि बाजाराची त्यालापण बऱ्यापैकी माहिती आहे.\n**शिवाय बाजार पडत असल्यास पैसे instant काढून घेता येतील कारण सगळ्या investment तो track करतोच अगदी रोज ..शिवाय individual stock सारखे एकदमच MF पडणार नाही असे वाटते\nअश्या चर्चेत माफीबिफी कशाला\nअश्या चर्चेत माफीबिफी कशाला साहेब \nफार धोका न घेता पण तरीही चांगला आणि तुलनेने स्थिर परतावा मिळण्यासाठीची, एक मी रणनीति लिहिली आहे. त्यापेक्षा जास्त परतावा मिळविण्याच्या प्रकार असतीलच, पण जेवढा जास्त परतावा तेवढाच (किंवा त्यापेक्षा जास्त) धोका पत्करायची तयारी हवी.\n हा विचार करूनच मी MF (Debt +Equity) चा सल्ला दिला\nतुम्ही मांडलेल्या प्रश्नासंबंधी काही मुद्दे विविध प्रतिसादात मांडले आहेत. रिटर्न , लिक्विडिटी हे सगळे मुद्दे तुम्ही/तुमचे मित्र विचारात घेतीलच.\nमला एक वेगळा मुद्दा मांडावासा वाटतोय.\nपुणे , मुंबई , बंगलोर ई मोठी औगद्योगिक शहरे आहेत. त्यामुळे अशा शहरांतील लोकसंख्या सातत्याने मोठ्या प्रमाणात वाढतेच आहे (यात काही शंका नाहीच पण तरी हे संकेतस्थळ बघू शकता , यात अनेक शहरांची १९९१ , २००१ , २०११ ची लोकसंख्या दिलेली आहे..इतरही महत्वपुर्ण आणि रंजक माहिती आहे.)\nउदा: पुणे शहराची लोकसंख्या 1991 -> 1,566,651\t2001 ->2,538,473\t2011-> 3,124,458 अशी वाढलेली दिसते. म्हणजे १९९१ च्या तुलनेत २००१ ची लोकसंख्या ६२% जास्त आहे तर २००१ च्या तुलनेत २०११ ची लोकसंख्या २३% जास्त आहे. ही लोकसंख्या वाढ जास्तकरुन स्थलांतरित लोकांमुळे आहे असे मानण्यास हरकत नसावी. जरी शहराच्या हद्दीत वाढ झाली असली तरी अनेक मुख्य भागांत लोकसंख्येची घनता वाढलेली दिसेलच.\nवाढत्या विस्तार आणि लोकसंख्येच्या घनतेमुळे घरांच्या किमती मोठ्या वेगाने वाढत राहतात, दैनंदिन वाहतुकीचे प्रश्न बिकट होतात. एकंदरीतच विविध व्यवस्थेवरचा ताण वाढत राहतो. राहणीमानाचा खर्च वाढतो आणि नवीन येणार्‍या लोकांना घरे घेणे अधिकच बिकट होत जाते.\nकल्पना करा की एखाद्या विविध गुणदर्शन सारख्या कार्यक्रमाकरिता एक व्यासपीठ आहे, ज्यांना आपली कला सादर करायची आहे, भाषण द्यायचे आहे त्यांना विंगेतून अथवा प्रेक्षकांतून उठून व्यासपीठावर येणे गरजेचे आहे. पण त्यांचे सादरीकरण झाल्यावरही ते व्यासपीठावरच थांबले तर तर अडचण होईलच ना ...\nमुंबई-पुण्यासारखी शहरे ही अशा व्यासपीठासारखी आहेत. येथे उद्योगधंद्यांकरिता लोक येतात. पण निवृत्त झाल्यावरही इथेच थांबणे गरजेचे आहे का हा प्रश्न विचारायला हवा. त्याऐवजी जर निवृत्त झाल्यावर इथेले घर विकून दुसर्‍या एखाद्या शहरात वास्तव्याकरिता लोक गेलेत तर तर इथले घर विकून आलेल्या पैशातले काही पैसे वाचवून कमी पैशात दुसर्‍या ठिकाणी घर घेता येईल. उरलेल्या पैशात राहणीमान जपता येईल. किंवा जर आपली गंगाजळीही चांगली असेल तर घर विकून आलेल्या रकमेत छोट्या शहरात अजून मोठे घर घेता येईल (ज्याला अशी मोठ्या घराची हौस आहे तो ती पुर्ण करु शकतो).\nअगदी खेडेगावात जाऊन रहावे असे मी म्हणत नाही कारण शहरी जीवन आणि खेड्यातील जीवन यातली मोठी तफावत सहसा मानवणार नाहीच, पण ज्या शहराची वाढ मुख्यतः नैसर्गिक प्रकारे होते आहे (ऑरगॅनिक ग्रोथ) असे एखादे आपल्याला आवडेल असे शहर निवडता येईल. निवृत्तीची वेळ जवळ आल्यावर आपल्याला आवडेल अशा शहराचा शोध घ्यायला सुरु करावे. दोन तीन ठिकाणे निवडावी. आणि निवृत्तीनंतर हवेतर काही महीने अशा ठिकाणी भाड्याने राहून आपली अंतिम निवड करावी (हवामान , घरांच्या किमती, स्वच्छता, रुग्णालयाच्या सोयी ई ई मुद्दे विचारात घेता येतील)\nयामुळे मोठ्या शहरांतील घरांच्या किमती स्थिर राहण्यास मदत होईल जे नवीन युवकांच्या फायद्याचे असेल. तर निवृत्त व्यक्तीलाही एखाद्या शांत ठिकाणी जीवन जगता येईल. पुर्वी पुणे हे पेन्शनरांचे शहर म्हणूनही ओळखले जायचे ..मला वाटते निवृत्त मुंबईकर त्यावेळी पुण्यात येत असावेत, मुंबईत शक्य नसलेले 'स्वतःचे घर' पुण्यात घेत असावेत.\nअर्थात ज्यांना मुलांसोबत एकाच घरात रहायचे आहे (आणि मुलांनाही एकत्र रहायचे आहे ) ते कदाचित असा विचार करणार नाही. पण ज्यांची मुले इतर शहरांत किंवा परराज्यांत /परराज्यात गेली आहेत किंवा ज्यांना एकत्र रहायचे नाही त्यांनी याचा विचार करायला काही हरकत नाही.\nआपल्या निर्णयाने मोठ्या शहरात आयुष्य सुरु करु पाहणार्‍या नवयुवकांसाठी जगणे काहीसे सोपे होईल हे सामाजिक भानही आहे..तेव्हा व्यासपीठावर जागा अडवून ठेवण्याऐवजी व्यासपीठावरुन पायउतार होण्याचा विचार करावा.\n@मराठी कथालेखक - सविस्तर\n@मराठी कथालेखक - सविस्तर प्रतिसादाबद्दल धन्यवाद त्याचे (मित्राचे) तेच म्हणणे आहे. सध्याच्या monthly savings ची SIP आणि पुणे -बंगलोरला फ्लॅट्स ..त्यावरचे भाडे .. आणि जन्मस्थानी वडिलोपार्जित घरात वास्तव्य\nघर घेण्यासंदर्भात काही मुद्दे\nघर घेण्यासंदर्भात काही मुद्दे मांडावेसे वाटतातः-\n- राहण्यासाठी की गुंतवणूक म्हणून\n २० वर्षे. ३५ लाख. महिना हफ्ता साधारण ३५ हजार.\n- सुरुवातीची रक्कम - १० लाख.\n- १ वर्ष - ४.२० लाख\n- ५ वर्ष - २१ लाख\n- १० वर्ष - ४२ लाख\nमाझ्या मते वरील स्थितीत, ३-४ वर्षांच्या आत जर घर \"सहजगत्या\" ७० ल���खाला विकले तरी, कर्जफेड आणि २०% कॅपिटल गेन टेक्स हे सर्व काढून हातात पडणारी रक्कम बघता हातात विशेष काहीच पडत नाही. टॅक्स वाचवला तरी ५ वर्षे साधारण रक्कम वापरता येणार नाही. त्यामुळे अडचणीत हवा तेव्हा पैसा वापरता येईलच याची शाश्वती नाही.\nजर कर्ज नसले तरीही कॅपिटल गेन काढल्यावर, हाता पडणारी रक्कम तेवढा परतावा देत नाही. त्यासाठी खूप कमी किंमतीत विकत घेतलेली प्रॉपर्टी खूप जास्त किंमतीत विकली तरच फायदा होतो, पण त्याला भरपूर वेळ देणे गरजेचे पडते. माझ्या मते तुमच्या मित्राला तुम्ही सांगितलेला पर्याय चांगलाय. मार्केट रिस्क चा अभ्यास करून घेतलेला निर्णय जास्त परतावा देईल असे वाटते.\nसविस्तर प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद \nमला आवडलेले एक संपूर्ण विश्लेषण\nमला आवडलेले एक संपूर्ण विश्लेषण. ह्या मध्ये सर्व मुद्दे गृहीत धरले आहेत.\n हे आधी वाचण्यात आले आहे म्हणून MF चा सल्ला दिला\nया लेखात बरेचसे मुद्दे एकांगी\nया लेखात बरेचसे मुद्दे एकांगी वाटले. उदा.म्युच्युअल फंड 25% परतावा देतात. किंवा घराचे येणारे भाडे त्यात गृहीत धरले नाही\n डॉ. खरे वरील चर्चेत\n डॉ. खरे वरील चर्चेत २५% परताव्याचा मी कुठेही उल्लेख केला नाही.\nसाधारण Equity Funds १० वर्षात १२-१५% (ave.) देऊ शकतात आणि Debt Funds ७ ते ९%.\nतुम्ही वर बघाल तर मी असेच लिहले आहे की माझ्या मित्राच्या प्लॅन ऐकून मी स्वतः confuse झालो कारण मला पण त्याचा प्लॅन चांगला वाटायला लागला :)\nमिपाकरांनी राजकीय धागे सोडून\nमिपाकरांनी राजकीय धागे सोडून असे आर्थिकधाग्यांवर जास्त लक्ष दिले तर मिपा लय भारी कॅटेगरी मध्ये जाईल\nसहमत. अशा चर्चांमधून बरीच उपयुक्त माहिती मिळते.\nसहमत. अशा चर्चांमधून बरीच उपयुक्त माहिती मिळते.\n चर्चेतून माहिती मिळावी ह्या साठीच हा प्रपन्च माझा हा व्यवसाय नाही पण हा विषय आवडतो एवढेच.\nसद्य स्थितीत एक फार\nसद्य स्थितीत एक फार महत्त्वाचं मुद्दा लक्षात घेणे आवश्यक आहे तो म्हणजे बाजार (अवास्तव अशा) फारच उच्च स्थितीत आहे.\nयाचे कारण निश्चलनीकरणामुळे काळ्या पैशाचा स्रोत आटला आहे.\nत्यातून रेरा आल्यामुळे बांधकाम क्षेत्राला मरगळ आलेली आहे. (काळा पैसा हा सर्वत जास्त बांधकाम क्षेत्रात फिरत असतो.)\nसोन्याची किंमत गेल्या ५ वर्षात अजिबात वाढलेली नाही आणि आता हि किंमत आंतरराष्ट्रीय किमतीही संलग्न केल्यामुळे त्यात भरीव अ��ी वाढ होणं कठीण आहे. तीन चार वर्षांपूर्वी प्रत्यक्ष सोन्यात गुंतवण्यापेक्षा गोल्ड फंडात गुंतवा म्हणून उच्चरवाने सांगणारे सर्व गुंतवणूक सल्लागार स्वतःच गार झालेले आहेत.\nयामुळे येणारा सर्व नवा पैसा प्रत्येक जण बाजारात गुंतवत आहे. अशा स्थितीत आपण आपले सर्व पैसे बाजारात गुंतवले आणि बाजाराने आपटी खाल्ली तर मुद्दल सुद्धा परत मिळणे कठीण होईल आणि बाजार जोवर मूळ वास्तव मूल्यापर्यंत येईल तोवर तीन ते चार वर्षे जाऊ शकतात.\n(जर पुढच्या वर्षी निवडणुकीत श्री मोदी निवडून आले नाहीत तर बाजार कमीत कमी ३०% ने पडेल अस अंदाज आहे.)\nयामुळे बाजारात किंवा म्युच्युअल फंडात चार ते पाच वर्षे काहीही परतावा मिळत नाही. हि स्थिती २००८ पासून ते साधारण २०१२ पर्यंत होती जर आपल्याला असे चार वर्षाने पैशाची गरज पडली तर पैसे जेमतेम बिनव्याजी परत मिळाल्यासारखे असतात.\n२००८ च्या मंदीत माझे बाजारात २००६ साली गुंतवलेले पैसे ३० % मूल्य स्थितीत आले होते. अर्थात मला त्या पैशाची गरज नव्हती म्हणून नडले नाही.\nसर्वच्या सर्व आर्थिक सल्लागार/ त्यांच्या वेबसाईट आज आपल्याला समभाग किंवा म्युच्युअल फंडाची गेल्या ५ वर्षातील घोडदौड दाखवत आहेत. गेल्या १५ वर्षातील बाजाराची स्थिती पाहिली तर वस्तुस्थिती पार वेगळी आहे असे दिसेल.\nसाध्या टी सी एसीच्या समभागांचे उदाहरण घ्या. हा अत्यंत उत्तम आणि सुदृढ कंपनीचा समभाग २००८ च्या मंदीत ५० % पडला होता आणि त्याची किंमत २१८ वरून (आजच्या तुलनेत) रुपये १०४ होती. पुढच्या चार वर्षात हि किंमत ४५० झाली. आणि यानंतर हा समभाग वाढत वाढत २००० रुपयांपर्यंत पोहोचला आहे म्हणजे आपण २००८ च्या मध्यापर्यंत हा समभाग घेतला असता तर आपली किंमत वसूल होण्यासाठी किमान ३ वर्षे थांबावे लागले असते. हि स्थिती TCS सारख्या दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्या समभागाची आहे.२००८ मध्ये अनेक समभाग झोपले ते काही परत वर उठले नाहीत. मग अशा अनेक समभागांच्या मिळून झालेला म्युच्युअल फंड आपल्याला किती परतावा देऊ शकेल याचा विचार करणे आवश्यक आहे.\nगेल्या एक वर्षात मोठे समभाग १५ टक्क्याने वधारले आहेत आणि लहान आणि माध्यम समभाग १५ आणि १२ टक्क्याने कोसळले आहेत. याला केवळ गुंतवणूकदारांची मानसिकता सोडले ता कोणतेही तर्कशास्त्र लावता येत नाही. तेंव्हा बाजार कोसळला तर मोठे समभाग जोरदार पडतील अस��� अंदाज आहे.\nजेंव्हा बाजार उच्चीत असतो तेंव्हा लुंग्या सुंग्या सुद्धा आपल्याला आतल्या बातम्या आणि सल्ले देत असतात. १९९७ च्या सुमारास एका मोठ्या ब्रोकरने आपले समभाग संपूर्ण विक्रीस काढल्याने बाजार आपटला होता तेंव्हा त्याला विचारले कि आपण समभाग का विकले तर तो म्हणाला कि मला पान वाल्याने समभागाबद्दल टिप्स दिल्या हे पाहून बाजाराचा डोलारा किती पोकळ आहे हे समजले आणि मी समभाग विक्रीस काढले आणि खरोखरच बाजार कोसळला.\nआपला पैसा सुरक्षित ठेवा आणि एकाच तर्हेच्या गुंतवणुकीत ठेवू नका\n हे अगदी बरोबर बोललात \n हे अगदी बरोबर बोललात अगदी तंतोतंत (डॉ.)खरे बाजारात अश्या cycels येणारच.\nतुम्ही उदाहरणं दिलीच आहेत. १० वर्षाचा waiting असेल तर MF परतावा देतो असे दिसते.\nहे हि वाचून पहा\nउत्तम माहिती डॉ. खरे\nउत्तम माहिती डॉ. खरे हि सत्य परिस्थिती आहे FII पैसा एवढा टाकत नाही आहेत.\nDII पैसा ओततो आहे. अशा वेळेस जास्त सतर्क राहणे आवश्यक आहे.\n(most mutual funds charge around 1.5 to 2% fees) ह्या वरून अजून एक MF बद्दल लिहावेसे वाटते (तुम्हाला माहिती असेलच/बहुदा आहेच) - Direct MF मध्ये Expense Ratio कमी असतो.\nमी काय केले असते\nतुमच्या मित्राच्या जागी असतो तर मी काय केले असते:\nहातात असलेल्या पैशातून थोडे टाकून + बँगलोरच्या मिळणार्‍या रेंट इतका हफ्ता ठेऊन पुण्यात घर घेऊन टाकले असते.\nउरलेले पैसे १००% सेफ असलेल्या पर्यायांमधे गुंतवले असते रिटायरमेंट साठी.\n४० हजाराच्या बचतीतून १०,००० ची SIP केली असती.\nवय ४० असल्याने नोकरीची शाश्वती नसली तरी लगेच उद्या नोकरी जाणार नाहीये अथवा रिटायर होणार नाहीये. त्यामुळे फार टेंशन न घेता आयुष्य एंजॉय केले असते.\nइन्फ्लेशन रेट मुळे एफडी केलेल्या पैशाची किंमत कमीच होत असते वगैरे बरेच राग म्युचुअल फंडवाले देत असतात. पण फंड प्रकार पूर्णपणे मार्केटवर अवलंबून आहे. तुमच्या गरजेच्या वेळी मार्केट पडलेले असेल तर बांबू बसू शकतो. त्यापेक्षा एफडी बरी. टाकलेले पैसे + व्याज नक्कीच मिळतं.\nहातातले सगळे पैसे कधीही मार्केटमधे गुंतवू नका अथवा तसा सल्लाही कुणाला देऊ नका. जे पैसे बुडले तर चालतील तेच इथे गुंतवा. लोकांना क्षणात नागडे करण्याची शक्ती मार्केटमधे आहे.\nहातात असलेल्या पैशातून थोडे टाकून + बँगलोरच्या मिळणार्‍या रेंट इतका हफ्ता ठेऊन पुण्यात घर घेऊन टाकले असते. *** सहमत **\n४० हजाराच्या बचतीतून १०,००० ची SIP केली असती.\nवय ४० असल्याने नोकरीची शाश्वती नसली तरी लगेच उद्या नोकरी जाणार नाहीये अथवा रिटायर होणार नाहीये. त्यामुळे फार टेंशन न घेता आयुष्य एंजॉय केले असते. *** सहमत **\nइन्फ्लेशन रेट मुळे एफडी केलेल्या पैशाची किंमत कमीच होत असते वगैरे बरेच राग म्युचुअल फंडवाले देत असतात.\n*** १०,०००/- च्या वर FD वर व्याज मिळाले तर त्यावर TDS द्यावा लागतो शिवाय Taxslab नुसार income tax द्यावा लागतो. FD चे Post Tax Returns FD करण्यापूर्वी करून पाहावेत.\nशिवाय मुदतीपूर्वी FD (गरज असल्यास )तोडल्यास पेनल्टी लागेल***\nपण फंड प्रकार पूर्णपणे मार्केटवर अवलंबून आहे. तुमच्या गरजेच्या वेळी मार्केट पडलेले असेल तर बांबू बसू शकतो. त्यापेक्षा एफडी बरी. टाकलेले पैसे + व्याज नक्कीच मिळतं.\n अशावेळेस Liquid Funds कामात पडतात ज्यांच्यावर मार्केटचा प्रभाव अतिशय कमी असतो. तुम्हाला हे माहिती असेल आणि आंतरजालावर तुम्हाला याची माहिती मिळेल.\nLiquid Funds वर long term tax gain लागतो पण Indexation Benefit मिळून हे FD पेक्षा efficient instrument बनू शकते ..सर्व माहिती आंतरजालावर आहे .. आणि तुम्हाला माहीतही असेल ..\nमार्केट पडल्यावर Liquid Funds चे काय होते ते तुम्ही बघु शकता (२००८ - २०१२)\nहातातले सगळे पैसे कधीही मार्केटमधे गुंतवू नका अथवा तसा सल्लाही कुणाला देऊ नका. जे पैसे बुडले तर चालतील तेच इथे गुंतवा.\nलोकांना क्षणात नागडे करण्याची शक्ती मार्केटमधे आहे.\n** तसे stocks मध्ये होऊ शकेल. MF मध्ये diversification करतात आणि त्यामुळे Risk कमी होते त्यामुळे MF एकदम घसरत नाहीत.\nआणि MF Redumption केव्हाही करू शकता फक्त मार्केट वर रोज ५-१० मी. नजर ठेवावी\nपुन्हा एकदा तुमचे आभार \nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 20 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathistars.com/interviews/premacha-nava-arth-sanganara-tp-ravi-jadhav/", "date_download": "2019-02-20T12:46:42Z", "digest": "sha1:NTSGPCHPBP5YHOOTCMORBXLUOJAS56FR", "length": 14168, "nlines": 135, "source_domain": "marathistars.com", "title": "Premacha nava Arth Sanganara TP - Ravi jadhav Interview", "raw_content": "\n\u0001\u0003\u0002\u0003\u0002प्रेमाचा नवा अर्थ सांगणारा ” टीपी ” – रवी जाधव\n‘बालक-पालक’ या सुपर डुपर हिट चित्रपटातून कुमारवयीन मुलांचं एक वेगळं भावविश्व पडद्यावर मांडल्यानंतर दिग्दर्शक रवी जाधव आता टाईमपास या चित्रपटातून एक आगळी वेगळी प्रेमकथा घेऊन येत आहेत. एस्सेल व्हिजन आणि अथांश कम्युनिकेशनची निर्मिती असलेल्या या ” टीपी “ बद्दल सांगतायत खुद्द रवी जाधव.\n१)” टीपी “ च्या कथानकाविषयी थोडक्यात काय सांगाल \nरवी- ” टीपी “ ही पहिल्या प्रेमाची कथा आहे. कोवळ्या वयात एखाद्या व्यक्तीबद्दल वाटणारं आकर्षण, त्याबद्दल निर्माण होणारी ओढ आणि त्यातून मनात उमलणारी प्रेमाची भावना याची ही कथा आहे. चित्रपटाचा नायक दगडू हा दहावीत नापास झालेला,समाजाच्या दृष्टीने मवाली असणारा , झोपडपट्टीत राहणारा, घरोघरी पेपर टाकणारा मुलगा आहे. तो चाळीत राहणाऱ्या प्राजक्ताच्या प्रेमात पडतो. टिपिकल मध्यमवर्गीय कुटुंबात आणि संस्कारात वाढलेल्या प्राजक्ताला दगडुचा निर्भीडपणा, त्याची टपोरी स्टाईल आवडायला लागते आणि ती पण त्याच्या प्रेमात पडते. त्यानंतर त्या दोघांच्या आयुष्यात काय बदल होतात याचं मजेशीर चित्रण म्हणजे “v “ .\n२)” टीपी “ ची ही कथा तुम्हाला कशी सुचली \nरवी– ‘नटरंग’ , ‘ बालगंधर्व ‘ , ‘बालक-पालक’ या चित्रपटाद्वारे यशाची हॅटट्रीक केल्यानंतर आता नवीन काय असा प्रश्न कायम मनात यायचा.यात बीपी मधून लहान मुलांच्या द्वारे मनोरंजना सोबतच एक संदेश देण्याचा प्रयत्नही आम्ही केला जो यशस्वी ठरला. या सगळ्या पार्श्वभूमीवर मी अशा कथेच्या विचारात होतो जी सर्वांच्या आयुष्याशी निगडीत असेल तेव्हा मला आपलं “ पहिलं प्रेम “ हा धागा मिळाला. प्रत्येकानेच आयुष्यात प्रेम केलेलं असतं त्यातही पहिलं प्रेम हे सर्वांसाठी खास असतं. बहुतेकांच्या आयुष्यात हे प्रेम नकळत्या वयात येतं आणि ती भावना खूप मजेशीर असते. यातल्या बहुतेक प्रेमकथा या अर्धवटच राहतात पण त्या आपल्याला खूप काही शिकवून जातात. आज संवादाची माध्यमं मोठ्या प्रमाणात वाढलेली असताना प्रेम ही भावना खूप प्रॅक्टिकल बनत जात आहे. प्रेमामध्ये नकार पचवण्याची वृत्ती लोप पावत असत��ना प्रेमाची एक सकारात्मक कथा लोकांसमोर मांडण्याचा विचार मनात आला ज्याला मी प्रेमातला ” पॉझिटिव्ह मॅडनेस ” असं म्हणतो. या विचारातूनच’ मला ही कथा सुचत गेली. पुढे प्रियदर्शन जाधव सोबत मिळून ती कागदावर उतरवली आणि आता ती प्रेक्षकांसमोर घेऊन येत आहोत.\n३) ” टीपी “ मधील कलाकारांबद्दल काय सांगाल \nरवी- ” टीपी “ मध्ये दगडू च्या मुख्य भूमिकेत प्रथमेश परब तर प्राजक्ताच्या भूमिकेत केतकी माटेगावकर बघायला मिळणार आहे. बीपी मधून विशू च्या भूमिकेतून प्रथमेश ने प्रेक्षकांची वाहवा मिळवली होतीच शिवाय यातील दगडू साठी मला तोच योग्य वाटत होता म्हणून त्याची निवड केली. प्राजक्ताच्या भूमिकेसाठी मला सुंदर, नाजूक आणि गोड गळ्याची मुलगी हवी होती कारण सिनेमात प्राजक्ताला गायनाची आवड दाखवलीये. या सगळ्या गोष्टी केतकी मध्ये आहेतच शिवाय तिला अभिनयाचीही जाण आहे, त्यामुळे तिची निवड झाली. याशिवाय टीपी मध्ये केतकीच्या कडक स्वभावाच्या वडिलांच्या भूमिकेत वैभव मांगले तर दगडूच्या वडिलांच्या भूमिकेत भाऊ कदम बघायला मिळतील. यांच्या सोबतीला मेघना एरंडे, उदय सबनीस,सुप्रिया पाठारे, भूषण प्रधान आणि उर्मिला कानिटकर यांनीही महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.\n४)संगीत हा तुमच्या सिनेमाचा कायम प्लस पॉंईंट ठरलेला आहे. आताही ” टीपी “ ची गाणी सध्या सगळीकडे खूप गाजत आहेत. याबद्दल काय सांगाल \nरवी- संगीत हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे त्यामुळे माझ्या प्रत्येक चित्रपटात श्रवणीय संगीत असण्याबद्दल मी आग्रही असतो. आणि त्यात टीपी ही तर एक प्रेमकथा आहे , त्यामुळे प्रेमकथेसाठी चांगलं सुमधुर संगीत असणं अनिवार्य आहे असं मी मानतो. टीपी चं संगीत चिनार – महेश या युवा जोडगोळीने केलं असून यातील गीते गुरु ठाकूर, अश्विनी शेंडे, मंगेश कांगणे आणि जी. एच. पाटील यांची आहेत. ही गाणी स्वप्नील बांदोडकर, महालक्ष्मी अय्यर, बेला शेंडे, चिनार खारकर, आनंद मेनन आणि केतकी माटेगावकर या आजच्या लोकप्रिय गायकांनी गायली आहेत. शिवाय यात आगरी भाषेचा तडका असलेलं ‘ही पोळी साजूक तुपातली’ हे धम्माल गाणं आहे जे “ रिक्षावाला फेम “ गायिका रेश्मा सोनावणेनी गायलं आहे.\n५)” टीपी “ हा चित्रपट एस्सेल व्हिजन आणि झी टॉकीज प्रेक्षकांच्या भेटीस आणत आहे. नटरंग नंतर रवी जाधव आणि झी टॉकीज हे समीकरण पुन्हा एकदा बघायला मिळणार ��हे.\nरवी – बरोबर आहे. झी मराठी वाहिनी , एस्सेल व्हिजन यांच्यासोबत माझे जुने ऋणानुबंध आहेत. माझ्या करीअरची सुरुवातच त्यांच्यामुळे झाली. नटरंग ने यशाचे सर्व विक्रम मोडीत काढत एक नवा इतिहास रचला. हे सर्व शक्य झालं ते झी च्या दूरदृष्टीमुळे.आणि आताही आम्ही परत एकदा सज्ज झालो आहोत, प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करण्यासाठी. त्यामुळे येत्या ३ जानेवारी ला प्रदर्शित होणाऱ्या टीपीच्या माध्यमातून प्रेक्षकांना नवीन वर्षाची एक विशेष भेट आम्ही देत आहोत, याचा आम्हाला आनंद आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.chhatraprabodhan.org/M_Books_Personality_Development.php", "date_download": "2019-02-20T11:49:51Z", "digest": "sha1:VITR2ELFDMG6YPIQDBGUMN6Q7S6WHILE", "length": 3723, "nlines": 66, "source_domain": "www.chhatraprabodhan.org", "title": "Toggle navigation", "raw_content": "\n२५ वर्षातील ३०० अंक\n२५ वर्षातील सर्व ३०० अंक उपलब्ध कुमार कथा ॲप्लिकेशन सुबोध अंक चालू महिन्याचा अंक\n1. प्रतिभेच्या प्रांतातील प्रवास - कल्पक लेखन\n2. कल्पक बनूया - कल्पनाशक्ती वाढवण्यासाठी कृतीपुस्तिका\n3. तरंग मनाचे - भावनिक विकसनाचे विविध पैलू\n4. गीतागीताई - विनोबा भावे लिखित गीतागीताईचा संग्रह\n5. व्यक्तीविकासासाठी विद्याव्रत - व्यक्तिमत्व विकासनावर पुस्तक\nसामाजिक बदलासाठी बुद्धिमत्तेला चालना\nज्ञान प्रबोधिनीच्या दृष्टीकोनातून बुद्धिमत्तेला चालना हे आर्थिक, सामाजिक, धार्मिक, वैचारिक भेदांना छेद देणे आहे. जोपर्यंत समाजाला बदलण्याची निकड भासत राहील तोपर्यंत इतर गोष्टी गौण आहेत. ज्ञान प्रबोधिनीच्या मते सामाजिक बदल हे खूपच दुष्कर काम आहे आणि खरे तर ज्यांना चांगल्यासाठी समाजात बदल घडवायचा आहे अशांनी मनाने, एकविचाराने एकत्र येणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.misalpav.com/node/43173", "date_download": "2019-02-20T11:30:10Z", "digest": "sha1:CRNOEHXCA77QKVVM2E5B37I4K4EWWXFH", "length": 52567, "nlines": 197, "source_domain": "www.misalpav.com", "title": "अनुभव सिन्हांचा 'मुल्क' | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nशतशब्दकथा स्पर्धेसंबंधी सूचना :\nलेखकांनी कथा पा���वताना कथेतील शब्द प्रत्यक्ष मोजून १०० आहेत याची खात्री करावी ही विनंती. Microsoft Word मध्ये शब्द मोजू नयेत. विरामचिन्हांमुळे Microsoft Word चुकीची शब्दसंख्या दाखवत असल्याने हे करण्यात आले आहे.\nउत्तरप्रदेशीय हिंदी दिग्दर्शक अनुभव सिन्हांचा चित्रपट 'मुल्क' नुकताच म्हणजे १५ ऑगस्टच्या मुहुर्तावर पाहीला. या चर्चा लेखाचा उद्देश्य चित्रपटातील वैचारीक मांडणीच्या उहापोहाचा आहे. चित्रपटातील रंजकतेची ओळख करुन देणे नाही. चित्रपटाची रंजकता मुल्याच्या दृष्टीने चित्रपटाचे वृत्तपत्रीय रिव्ह्यू माझ्या खालील त्रोटक माहिती पेक्षा अधिक माहिती देणारे आणि रंजक असू शकतात. त्यात उदाहरण म्हणून महाराष्ट्रटाईम्सचा हा रिव्ह्यू वाचण्यास हरकत नसावी.\nवाराणसीच्या मुराद आणि बिलाल या आधीच्या पिढीतील दोन भावांचे आणि त्यांच्या पुढील तरुण पिढीचे कुटूंब. ज्यात मुराद एक सश्रद्ध सकारात्मक विचाराचा वकील त्याच्या पत्नी सोबत रहातो आहे. त्याचा स्वतःचा मुलगा आणि हिंदू असलेली वकील सून 'आरती' परदेशात असतात त्यातील सुन परदेशातून कुटुंबीयांना भेटण्यासाठी परदेशातुन वाराणसीला आली आहे. मुरादचा भाऊ बिलाल - याचे मोबाईल फोन सेवांचे दुकान आहे -बिलालची पत्नी , मुलगी आणि नंतर अतीरेकी होणारा बिलालचा मुलगा असे एकुण कुटूंब. यात केवळ बिलालचा मुलगा अतीरेक्यांना सामील होतो आणि पोलीस गोळीबारात मृत्यूमुखी पडतो.\nबिलाल स्वतःच्या मोबाईल फोन शॉपमधून सीम कार्ड ओळखपत्रांशिवाय दिली जातात त्याची वेळीच दखल घेण्यास कमी पडतो, सोबतच स्वतःच्या हृदय शस्त्रक्रियेसाठी पाकीस्तानातील नातेवाईकांकडून पैसे मागवतो ते पैसे नेमके बाँंब स्फोट होऊन गेल्या नंतर हवालाने त्याला पोहोचतात ते पोलीसांच्या नजरेत येते. बाँब स्फोटापुर्वी त्याचा मुलगा अतीरेक्यांच्या म्होरक्याला दुकानात घेऊन आलेला असतो त्या म्होरक्याला केवळ कर्टसी म्हणून बिलाल त्याच्या स्कुटरवरुन रेल्वे स्टेशन पर्यंत नेऊन पोहोचवतो. एकुण मुराद, बिलाल आणि उर्वरीत कुटूंबाला त्यांच्या मुलाच्या अतीरेकी कारवाया आसपास होऊनही थांगपत्ता नसतो. पण बिलाल निष्काळजीपणामुळे कटाच्या आरोपात पोलीसांकडुन अडकतो. आणि मुस्लीम असलेला पोलीस आधिकारी आणि हिंदू असलेला सरकारी वकील दोघेही एका अतीरेकी कुटूंबसदस्याची शीक्षा संपूर्ण कुटूंबाला देऊ पहात आहेत आणि त्यातून मुरादची हिंदू सून 'आरती' या पुर्वग्रहीत दोषारोपातून उर्वरीत कुटूंबास वाचवते असा हा त्रोटक कथा पटल.\nकुटूंबातील एक सदस्य चुकला म्हणजे उर्वरीत सर्व सदस्य दोषी असतीलच असे नाही तसे मुस्लीम किंवा कोणत्याही समाजातील काही लोक मार्ग भरकटले म्हणजे तो संपूर्ण समाज भरकटलेला असतो असे नाही, असा संदेश या चित्रपटातून देण्याचा प्रयत्न दिग्दर्शक अनुभव सिन्हा करताना दिसतात. आणि या चित्रपटाच्या माध्यमातून सामाजिक संघर्षास कारणीभूत होणारे समाजातील काही पुर्वग्रह दूर करणे तर काही प्रश्न चर्चेत आणणे असा अनुभव सिन्हांचा चित्रपट निर्मिती मागचा उद्देश्य असावा.\n* नेहमी प्रमाणे मी मागून पुढे या दिशेने चित्रपटाच्या कथासूत्रातील वैचारीक मांडणीचा उहापोह करु इच्छितो.\nचित्रपटाच्या शेवटी न्यायाधीश आणि त्या आधी कुटूंबाची बाजू कोर्टात सांभाळणारी वकील सून आरती समाजातील पुर्वग्रहांची आणि सामाजिक दरीच्या कारणांची चर्चा करताना दिसतात. न्यायाधीश महोदय सामाजिक दरी वाढवली जाणे या बद्दल विशीष्ट राजकीय पक्षांना जबाबदार धरत नसले तरी निवडणूकांच्या कॅलेंडरकडे निर्देश करुन खापर राजकीय परिस्थितीवर फोडताना दिसतात. सामाजिक संघर्ष राजकारणाच्या स्पर्धेत चव्हाट्यावर येतात हे खरे असले तरी जमिनीपातळीवर कुठेतरी आधीपासून असलेल्या पुर्वग्रहीत भेदांनाच एक्सप्लॉईट केले जाऊ शकत असावे. या पुर्वग्रहांना अंशतः सामाजिक अपसमज तर अंशतः काही वेळा ग्रंथप्रामाण्यचे अप्रत्यक्ष प्रभावांचे ते इतर अनेक परिपेक्ष असू शकत असावेत.\nयातील आर्थीक आणि राजकीय फायद्यासाठी इस्लामचा गैर उपयोगाकडे न्यायाधीशाचे शेवटचे वक्तव्य लक्ष्य वेधतच नाही असे नाही. पण संबंधीत वाक्य सर्वसामान्य प्रेक्षक श्रोत्याच्या श्रवणातून सहज ओघळून जावे तसे येऊन गेल्यासारखे वाटते.\nसोबतच आपापल्या तरुण मुलांवर निटसे लक्ष्य न ठेऊ शकण्या बाबत भाष्य आहे. यात अंशतः तथ्य आहे. जसे की सीम कार्ड ची ओळखपत्रे पुरेशी दिसली नाही की बिलालने अधिक चौकशी करुन संबंधीत सीमकार्डे मोबाईल कंपनीकडून बंद करुन घ्यावयास हवी होती. पण बाकी लक्ष्य ठेवायचे म्हणजे नेमके काय करावयाचे तारुण्यात आल्यानंतर व्यक्तीचे आचरण स्वतंत्र आकलनाने व्हावयास सुरवात झालेली असते . हे आकलनातील तर्क चुकू नयेत म्हणून व��वीध माध्यमातून मांडल्या जाणार्‍या युक्तीवादांचा विवीध दिशांनी वैचारीक परामर्ष घेतला जाणे अभिप्रेत असावे, पण प्रत्यक्षात विवीध कंपु (फक्त मिपावरचे नव्हे) चर्चाच होणार नाही हे पहातात, झाली तर सुव्यवस्थित समिक्षण, प्रबोधन संबंधीतापर्यंत पोहोचण्यासाठीच्या व्यवस्थेचा अभाव असतो.\nअगदी हा चित्रपट आणि त्याचे दिग्दर्शक, मुस्लीम समाजात सखोल सुधारणा अणि प्रबोधनाची गरज समजून आहेत हे चित्रपटातून नीटसे जाणवत नाही. जो काही सामाजिक उपदेश आहे तो वरकरणी भासतो. वरकरणी उपदेश तर अनेक दशकांपासून चालू आहेत. ह्या उपदेशांच्या वरकरणीपणामुळे अपेक्षित प्रभाव पडत नसेल ना, हे दिग्दर्शक महोदयांपर्यंत पोहोचले आहे का आणि ते चित्रपटातून नीटसे पोहोचते का आणि ते चित्रपटातून नीटसे पोहोचते का याची साशंकता वाटते. कलेची तीन उद्दीष्ट्ये असू शकतात कलेसाठी कला, रंजनासाठी कला, प्रबोधनासाठी कला. या विषयाची नरहर कुरुंदकरानी त्यांच्या साहित्यातून सविस्तर चर्चा केली आहे. कला हे माध्यम प्रबोधनासाठी राबवताना कलेचे पुर्णत्व प्रकट होण्यात ज्या मर्यादा येऊ शकतात, त्या या चित्रप्टात जाणवतात का असे कुठेतरी चित्रपट संपता संपता वाटून जाते.\nपोलीसांच्या आणि वकीलांच्या पुर्वग्रहांची आणि अनुचित वर्तनाची चर्चा होते, ती केलीच पाहीजे. पण जसे एखादा समुदाय एकाच ब्रशच्या रंगाने रंगवणे अनुचित असेल, तसे पोलीस आणि वकील एकाच ब्रशच्या स्ट्रोकने रंगवले जाण्यासाठी, हा चित्रपट माध्यम बनणार नाही याची काळजी चित्रपटातून घेतली गेली नाही असे जाणवते. त्यासाठी संबंधीत पोलीस आणि वकीलांसमोरची आव्हाने, विवीध समाजशास्त्रांच्या माध्यमातून, अभ्यासपूर्णपणे अभ्यासली जाऊन नाट्यमयता आणि प्रेक्षकांना आकर्षित करुन घेणे या उद्देश्यापलीकडे जाऊन, पोलीस आणि वकीलांसमोरच्या आव्हानाम्च्या रास्त बाजू समोर येण्यास वाव असावा. अगदी हाच आक्षेप, पोलीसांचे चौकशी करण्यासाठीची वैध गरज आणि अधिकारही, अनुभव सिन्हांच्या 'मुल्क' चित्रपटातून रंगवले जात आहेत का अशी साशंकता imdb.com वरील दहा एक जणांच्या प्रतिक्रीयातून व्यक्त होताना दिसते.\nअनेक वेळा पोलीस आणि वकील, सुयोग्य इन्व्हेस्टीगेशनमध्ये कमी पडतात, केसवर काम चालू असतानाच केसवरचे काम प्रोफेशनली चालु आहे का याच्या पिअर रिव्ह्यूची निवृत्त अथवा परर���ज्यातील पोलीस आणि वकीलांकडुन ऑडीट करुन घेण्यास सध्याच्या व्यवस्थेत जागा नाही, ती निर्माण करण्यास वाव असावा. सध्या काय होते की, कोणत्याही कमतरतांमुळे आरोपी सुटला की, बघा बघा आरोपी निर्दोष होता, पोलीस आणि सरकार हकनाक छळतात, असे म्हणत त्यांच्या माथ्यावर खापर फोड होते.\nनिरपराधाला शिक्षा देणार्‍या न्यायाला न्यायही म्हणता येत नाही, म्हणून शंभर अपराधी सुटले तरी चालतील निरपराधाला शिक्षा होऊ नये हे न्यायिक तत्वच आहे. पण हे न्यायालयाचे काम झाले. पोलीसांचे काम चौकशीचे आहे तर सरकारचे काम कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे असते. त्यासाठी या दोन्ही यंत्रणांना दबाव निर्माण करावे लागत असणार. चित्रपटात दाखवलेल्या खटल्यात पोलीस पुर्वग्रहात व्यस्त राहील्यामुळे तपास चातुर्यात उणिवा राहतात असे दाखवले आहे. अटक आणि चौकशी हे तपासाचे मार्ग आहेत, त्याचा गैर उपयोग टळला पाहीजे, पण त्याच वेळी अटक आणि चौकशी ही पोलीस दलांची सत्यापर्यंत पोहोचण्याची महत्वाची साधने आहेत.\nहि साधने वापरलीच का वापरली की पोलीस आणि सत्ताधारी दोषी असे पहाणे सुयोग्य चौकशीत बाधा टाकणारे असावे.\nजो पर्यंत न्यायालय दोषी ठरवत नाही तो पर्यंत दोषी न धरणे आणि मिडिया आणि सोशल मिडिया ट्रायल टाळण्यासाठी सामाजिक जागरुकतेची गरज असावी. त्या शिवाय समुदायातील परस्पर अविश्वास कमी व्हावेत म्हणून ट्रूथ अँड रिकंसिलीएशन कमिशन सारख्या व्यवस्थेचा अभाव असण्याकडे चित्रपटकारांचे लक्ष्य जाण्याचा संभव नाही. कारण स्तुत्य उद्देश असूनही चित्रपट वरकरणी च्या संदेशात अडकला जातो आणि प्रभावाची साशंकता वाटत रहाते. ज्यांच्या मनात सौहार्द साधणे आहे ते तसेही साधतात. चित्रपटाचा उद्देश्य फ्रिंज एलेमेंटचे मत परिवर्तन असेल तर फ्रिंज एलेमेंट ला काउंट करुच नका असे न्यायाधिश म्हणताना दाखवले आहे आणि नेमक्या त्या ठिकाणीच फ्रिंज एलेमेंटना विश्वासात घेऊन मुख्यधारेत आणण्यासाठी अधिक समतोल समाजशास्त्रीय अभ्यास आणि मत परीवर्तनासाठी अ‍ॅडव्होकसी र्‍हेटॉरीक नव्हे तर सोशल मार्केटींगची गरज असावी.\nभारतात कोणते समुदाय आधी किंवा नंतर आले, कोणता विचार भारतबाह्य आहे आणि कोणता भारतबाह्य आहे; ह्या पेक्षा धर्माशी गल्लत न करता, जे इतर संस्कृतीतील चांगले आहे ते भारतीय संस्कृतीत स्विकारणे आणि भारतीय संस्कृतीच्य�� विवीध अंगांना धर्माशी गल्लत न करता, सांस्कृतिक देवाण-घेवाण अधिकतम स्वरुपात करणे यास सांस्कृतिक सम्रुद्धीच्या दृष्टीने आणि परस्पर विश्वास निर्मितित महत्व असावे.\nदुसरे केवळ नकारात्म उदाहरणांची चर्चा न होता विवीध समुदायांच्या सुधारणावादी लोकांच्या सकारात्मक योगदानाची अधिक दखल समाज माध्यमे आणि मास मिडीयाने घ्यावयास हवी. चित्रपटातील न्यायाधीश महोदय या मुद्द्यांची अप्रत्यक्ष दखल घेतात. एक व्यक्ती/समुह दुसर्‍या व्यक्ती/समुहाची उणी दुणी काढतो यात समस्या नसते, एकमेकांच्या मर्यादा मनमोकळेपणाने दाखवण्यास जागा हवी, सुधारणा आणि प्रबोधनाची दिशा हवी. समस्या चर्चा वैचारीक उहापोहा पर्यंत मर्यादीत न राहता, प्रसंगी वैचारीक चर्चा बंद पाडून, प्रश्न रस्त्यावर सोडवण्याचे संकुचित आग्रह होतात किंवा प्रत्यक्षात येतात ती काळजीची गोष्ट असते.\nफ्रिंज एलेमेंटस ना भावनिक रिअ‍ॅक्ट करु नये अथवा इंट का जवाब पत्थर असा विचार होऊ नये हे मान्यच. पण फ्रिंज एलेमेंटसच्या वैचारीक निसटत्या बाजूंचा कार्यकारण भावाचा अभ्यास होऊन त्यांचे वैचारीक पातळीवर निराकरण करणे. इथे केवळ कोणत्याही एकाच बाजूला चुक ठरवणे टाळून, जे काही रास्त वेदनाकोष असतील त्यांची ट्रूथ अँड रिकंसिलीएशन कमिशन सारख्या प्रणालीतून मानसिक वेदनाकोषांवर फुंकर घालणे हे पाहिले जावयास हवे. वेदनाकोषांवर फुंकर घातल्या शिवाय केवळ 'आरती वकीलाच्या तोंडी हम आणि वो हा द्वैतभाव संपवण्याच्या भावनिक आवाहनांना तात्पुरत्या मलमपट्टीचे स्वरुप येते. असाच एखादा वाईट प्रसंग झाला की जुन्या जखमा पुन्हा उघड्या होण्यास वेळ लागत नाही. कायम स्वरुपी मलमपट्टीसाठी कायम स्वरुपाच्या विश्वास निर्माण करणार्‍या प्रक्रीया राबवल्या जाण्याची आवश्यकता असावी असे वाटते.\nस्व-धर्मीयांच्या समज-गैरसमजांची चिकित्सा करणारे 'मुल्क' सारखे चित्रपट येतात तशा पद्धतीची चिकित्सा मुस्लीम धर्मीयांकडूनही होऊन, मुस्लीम समाजात भरीव सुधारणावादाची आणि प्रबोधनाची कास धरली जावयास हवी.\nबाकी चित्रपट दिग्दर्शकाच्या उद्दीष्टाला धरुन चित्रपट प्रथम दर्शनी व्यवस्थीत वाटतो. काही काही ठिकाणी आपल्या डोळ्याच्या कडा ओलावण्यात माणसातील माणुसपण जागे करण्यात दिग्दर्शक अंशतः यशस्वी होताना दिसतो. अवघड विषय हाताळण्यात सहजता वाटत��.\n* चित्रपटाच्या इतर मर्यादा\nदहशतवादी बाँब स्फोटाचे दृश्य ग्राफीकल असल्यामुळे जे गांभीर्य येते ते कोर्टातील अर्ग्युमेंट जोरकस असूनही ते गांभीर्य प्रेक्षकाच्या मनात उमटण्यात काही अंशाने का कोण जाणे मागे राहील्यासारखे वाटते. जे प्रसंग खटकले त्यात अतीरेक्याला गोळी घातल्या नंतर पोलीस त्याला जमिनीवरुन फरफटत नेतात असे दाखवले आहे, पोस्ट मार्टेमच्या आधी पोलीस अशा पद्धतीने अतीरेक्याची बॉडी फरफटत नेत असण्याची शक्यता वाटत नाही.\nदुसरे न्यायाधीश महोदयांना राज्यघटनेच्या प्रिअँबलचा हवाला देताना दाखवले आहे ते उचितच आहे, पण भारतीय राज्यघटनेला केवळ प्रिअँबलचे पान नाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची समानतेची इतरही पाने आहेत, राज्य घटनेच्या मुल्यांना जसे एका गटाने मुरड घालु नये तसे दुसर्‍या गटानेही मुरड घालू नये या बाबतच्या सजगतेची भारतातील इतर सर्व समाज समजून घेण्याची गरज आहे तशी ती मुस्लीम समुदायासही असणार आणि त्या दिशेनेही प्रबोधनास वाव असावा.\nतिसरे चित्रपटाच्या पुर्वार्धात सुरवातीसच प्रेम विवाह केलेल्या 'आरती'स मुल होऊ देण्याच्या आधी तिचा नवरा त्या नव्या मुलाला कोणत्या धर्मानुसार वाढवायचे ते ठरवून घेऊ असा हट्ट धरलेला दाखवले आहे, नंतर कथानक अचानक वेगळ्या दिशेने जाते आणि ह्या विषयाला दिग्दर्शक पुन्हा हात घालतच नाही. भारतीय मुस्लीम इतिहासात हिंदू सून मुस्लिम परिवारात जाणे शतकोंन शतके चालत आले असावे. पोषाख बांगडी, मेंदी सारख्या गोष्टी मुस्लीम संस्कृतीनेही स्विकारल्या पण रांगोळी कुंकू ह्या आणि अनेक इतर वस्तुतः धार्मिक परिपेक्ष नसलेल्या गोष्टी मागे पडल्या. विवीध धर्मीयांनी एकमेकांना स्विकारले एक जिनसी पणा आला, सांस्कृतिक एकेरीपणाचे आग्रहांची संस्कृती जोपासली गेली नसती तर मुलाला कोणत्या धर्मानुसार वाढवायचे असा प्रश्नही पडावयास नकोत, पालकांना ज्यातले जे सुंदर वाटते ते निवडता यावे समान नागरी कायदे किमान आंतरधर्मीय विवाहातील संततींना लागू व्हावेत या दृष्टीने गरजेचे असलेले परिशिलन या चित्रपटात निसटलेले दिसते.\nया मुद्याकडे thebetterindia.com वरील पत्रकार JOVITA ARANHA खालील शब्दात लक्ष्य वेधताना दिसतात.\nनमुद केलेल्या उणीवात शेवटचे पण कमी महत्वाचे नसलेली एक साशंकता कथा सूत्राच्या निवडीत अंतर्निहित दोष आहे का अशी ही कुठे तरी जाणवत रहाते ती म्हणजे चित्रपटात वर्णीत बाँबस्फोटात पाकीस्तानचा हात असल्याचे दाखवण्याचे टाळणे, चित्रपटाच्या उद्दीष्टाला दुहेरी अडचणीत आणणारे आहे. दिग्दर्शकाचा उद्देश्य सर्वसाधारण भारतीय मुस्लीम पाकीस्तान धार्जीणानसून भारतप्रेमीच आहे हे दाखवण्याचा असावा आणि हा उद्देश्य ठिकही आहे. कथासुत्राच्या निवडीतील अडचण पहिले म्हणजे भारतातील बहुसंख्य अतीरेकी कारवायात पाकीस्तानचा हात रहात आला आहे अतीरेक्यांना पाकिस्तानात नेऊन प्रशिक्षण पुरवणे आर्थीक मदत आणि सरते शेवटी पाकीस्तानात संरक्षण देणे हे पाकीस्तान दशकोन दशके करत आला आहे पण नाकारत असतो. या चित्रपटामुळे भारतातील दहशतवाद पाकीस्तानकृत नसून भारतातला अंतर्गत प्रश्न आहे अशा आंतरराष्ट्रीय पातळीवरील भारत विरोधी भारतात तयार झालेला चित्रपट वापरुन घेण्याची सोय होते.\nयाच नाण्याची दुसरी बाजू अशी की, एखाद्या सार्वजनिक हिंसक घटनेतील सहभाग , अविश्वास आणि त्यानंतर क्रिया आणि प्रतिक्रीया साखळीचा भाग असतो असे तरी दाखवायचे आणि सर्वच असहिष्णू आणि हिंसक क्रिया प्रतिक्रीयाच्या साखळीची निंदा करावयाची , पण त्या एवजी चित्रपटात दुसर्‍या असहिष्णूता आणि कमी किंवा इतर हिंसक घटना सुद्धा दहशतवादी घटनाच असतात की असा बचावात्मक पवित्रा एका चुकीच्या वर्तनाने दुसर्‍या चुकीच्या वर्तनाचे समर्थन होते या गटात नकळत चित्रपटास घेऊन जात नाही ना अशी साशंकता वाटते. आणि अगदी पाकीस्तानातून हवालाने आलेला पैसा आरोग्याच्या कारणासाठी आला होता असे चित्रपटात सांगण्याचा प्रयत्न आहे तर त्या कथासूत्रास आरोपी डॉक्टरकडे जातो हॉस्पीटलचा खर्च कळवतो इत्यादी पुराव्यांची शृंखला चित्रपटाने दाखवावयास हवी होती, त्या एवजी चित्रपटात हवाला प्रसंगाचे वकील सूनबाई केवळ इमोशनल समर्थन करत निर्दोष बिलालच्या आरोग्य विषयक समस्येने झालेल्या मृत्यूस पोलीसांना दोषी ठरवण्याचा प्रयत्न करते, एका प्रकारे बिलालच्या मुलाने दहशतवादी कृती केलीच नसती तर बिलालला त्याच्या कडे सापडणार्‍या सिमकार्ड रेकॉर्ड मधील उणीवेवरुन चौकशी साठी पोलीस अटके पर्यंत गेले नसते, त्याने हॉस्पीटल मध्ये उपचार करुन घेतला असता आणि सुखेनैव राहू शकला असता त्यामुळे कुटूंबावर अप्रत्यक्षपणे ओढावलेल्या अप्रीय परिस्थितीस बिलालच्यास मुलाचे अतिरे���ी वागणे जबाबदार आहे हे दाखवता आले असते त्या एवजी दोष समाजाकडे वळवून फेससेव्हरचे रुपांतरण उर्वरीत समाज अन्यायी आहे अविश्वास निर्मितीच्या चित्रणात होतो ते स्पृहणीय वाटत नाही. 'हम आपके है कौन' असे शिर्षक असलेला चित्रपट सर्वांचा होऊन जातो पण हम आणि वो मधील अंतर मिटवण्याचा उद्देश्य असलेला चित्रपट पूर्णपणे फसत नसलातरी बर्‍यापैकी धसतो, सर्वांचा होण्याचे राहून 'अनुभव सिन्हांचा 'मुल्क', अनुभव सिन्हांपुरता मर्यादीत होतो .\nबाकी चित्रपट आवडला का याचे उत्तर कदाचित होकारार्थी राहू शकले असते किंबहूना हे वाक्य आधी बर्‍यापैकी आवडला असे आधी होते त्याचे कारण चित्रपटाचा उद्देश्य स्तुत्य होता आणि आहे पण सखोल विचार केल्या नंतर चित्रपटाच्या सकारात्मक उद्देश्याचे आणि प्रश्न मांडण्याचे प्रयत्नांचे महत्व मान्य करतानाच, चित्रपट त्याच्या मूळ उद्दीष्टात पुरेसा सफल होतोय का, या बाबत साशंकता वाटते आहे . तरीही चित्रपटपूर्व ज्या पत्रकार परिषदातून प्रत्येक समस्येचे उत्तर चित्रपटात असल्याचा अविर्भाव होता त्या हाइप केलेल्या अपेक्षांना चित्रपट पूर्णपणे उतरणे अवघड होते कदाचित उरलेल्या बाजूंवर चित्रपट निर्मात्यांना अजून एखाद दोन चित्रपट काढण्याची संधी असावी.\nयांच्या लेखातून येताना दिसते आणि त्यांच्या लेखाचे शीर्षक आहे Mulk: We Need More Films That Ask Uncomfortable Questions. Here’s Why अर्थात या लेखातील सर्वच मतांशी सहमत होणे जरासे कठीण असावे.\nइतर काही रिव्ह्यू वर्तमान पत्रातून आलेले दिसतात. त्यातील बहुतेक दिग्दर्शक अनुभव सिन्हानी पत्रकार परिषदेतील टेपच पुन्हा वाजवताना दिसतात. सर्वच रिव्ह्यू वाचून झाले नाही, इंडियन एक्सप्रेस मधील निशांत शेखर यांचा Mulk calls out Islamophobia, but raises valid questions for Muslims too\nलेख केवळ दिग्दर्शकाची बाजू रेटण्यापलिकडे जाऊन समतोल वाटतो. मराठीत महाराष्ट्र टाइम्स मध्ये दोन एक लेख आलेले दिसतात. व्यक्त आणि ‌अव्यक्तही ‘मुल्क’ हा लेख भारतीय चित्रपटातील आता पर्यंत रेखाटलेल्या प्रतिमांच्या तुलनांमध्ये 'मुल्क' चित्रपट कुठे बसतो ते शोधताना दिसतो. मिपा वाचकांनाही काही रिव्ह्यू अपील झाल्यास त्याचे दुवे प्रतिसादातून देण्यास हरकत नसावी.\nचित्रपट ३ ऑगस्टला रिलीज झाला आणि १५ ऑगस्टच्या इंडियन एक्सप्रेस मध्ये अनुभव सिन्हांचा लेख आला आहे त्यातील काही अवतरणे\n* लेखातील काही संदर्भ ��ुवे अद्ययावत करणे अद्याप बाकी ते बहुधा उद्या करेन.\n* अनुषंगिका पलिकडे अवांतरे करु नयेत, चर्चा चित्रपट आणि धागा लेखास अनुसरुन असाव्यात, चंद्र सोडून चंद्राला दाखवणारे बोट कसे वाकडे अशा प्रकारचे व्यक्तिगत चर्चा करणारे प्रतिसाद टाळण्यास आभार.\n* पुर्वग्रहांवर आधारीत प्रतिसाद देण्यापेक्षा संयम बाळगून जेव्हा केव्हा चित्रपट पहाल त्या नंतर प्रतिसाद द्यावा. वैचारीक भूमिका काहीही असल्या तरी चित्रपटात किमान पक्षी पहाण्याचे टाळावे असेही काही नसावे,\n* या निमीत्ताने माझे काही मिपा दुवे.\n** भारतातील धार्मीक सहिष्णूता आणि सलोखा\n; राष्ट्रीय एकात्मतेतील स्वातंत्र्योत्तर काळातील यशाची बाजू ; 'सर्व'-समावेशक सण आणि उत्सवांचे महत्व ; संस्कृती आणि धर्म यातील गल्लत ; विवीध अभिव्यक्ती कलांमधील, सामाजिक आणि क्रिडा क्षेत्रातील यशवंत मुस्लीमांची व्यक्ती चरीत्रे इत्यादी\n** पक्षपाताच्या टिकेचे आव्हान\n** वेदनाकोष हि मिपाकर जयंत नाईक यांनी मांडलेली संकल्पना धागा लेख\n* लाईव्ह मिंटची बॉक्स ऑफीस बातमी\n* imdb.com वरील काही निवडक प्रतिक्रीया १ , २, ३, ४,\n* निवडक ट्विटर प्रतिक्रीया : १\n* ओपी इंडिया संस्थळावरचे टिका वृत्त १, २\n* इंग्रजी विकिपीडिया लेख : मुल्क चित्रपट\n* इंग्रजी विकिपीडिया लेख : अनुभव सिन्हा\n*इंग्रजी विकिपीडिया लेख : तापसी पन्नु\n* पाकीस्तानी ऑनलाईन वृत्तपत्र thenews वरील अल्प रिव्ह्यू बातमी\nमाहितगार साहेब , अतिउत्तम\nमाहितगार साहेब , अतिउत्तम परीक्षण केले आहे .\nवाचताना पूर्ण सिनेमा डोळ्यासमोर तरळत असतो , हे परीक्षण वाचताना आम्ही त्यातील एक पात्र कधी झालो हे आम्हालाच समजले नाही अशी ताकत तुमच्या लेखणी मध्ये आहे .\nतुमची असे परीक्षण लिहण्याच्या सद्गगुणाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद .\nमाझी एक विनंती आहे त्या खान गॅंग चे इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक सिनेमा चे परीक्षण फेसबुक , ट्विटर , सगळ्या आंतरजालीय स्थळा वर लिहाल का \nआपल्या ला त्यांचे पिक्चर पडायचे आहेत हो \nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 22 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तर���\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%9A%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%86%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%BF/", "date_download": "2019-02-20T12:04:15Z", "digest": "sha1:7U3OP5QHKU2PKUEJL5MYXII52K5LS35C", "length": 13671, "nlines": 103, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "चीन आकाशात सोडणार मानवनिर्मित चंद्र! | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nशत्रूला धडकी भरवणारे F-21 भारताला देण्यास अमेरिका तयार\nपतीच्या मारहाणीत पत्नीचा गर्भपात ; तू काळी आहेस, सुनेचा सासरच्यांनी केला छळ\nएकही बांधकाम कामगार कुटुंब बेघर राहणार नाही\nशहराचा पाणीपुरवठा उद्या बंद\nमुळशीत आणखी एका ‘लवासा’चा घाट\nHome breaking-news चीन आकाशात सोडणार मानवनिर्मित चंद्र\nचीन आकाशात सोडणार मानवनिर्मित चंद्र\nचीन या देशाचे नाव घेतल्यावर दोन गोष्टी डोळ्यासमोर येतात पहिली म्हणजे लोकसंख्या आणि दुसरी त्यांनी लावलेले भन्नाट शोध. जगभरातील बाजारपेठांमध्ये ‘मेड इन चायना’ टॅग असणाऱ्या एकाहून एक भन्नाट वस्तू हातोहात विकल्या जातात. मात्र सध्या जगभरात चर्चा सुरु आहे चीनच्या आणखीन एका भन्नाट कल्पनेची. ही कल्पना म्हणजे आकाशात तीन मानवनिर्मित चंद्र सोडण्याची तयारी चीनने सुरु केली आहे.\nचीनमधील चेंगडू शहरामधील रस्त्यांवरील दिव्यांच्या जागी या मानवनिर्मित चंद्राचा वापर करण्याच्या वैज्ञानिकांचा मानस आहे. हे तीन चंद्र नैसर्गिक चंद्रापेक्षा आठ पटींने अधिक तेजस्वी असतील अशी माहिती वू चुनफेंग यांनी दिली. वू चुनफेंग हे चीनमधील सिचुआन प्रांतातील ‘चेंगडू एरोस्पेस सायन्स अॅण्ड टेक्नोलॉजी मायक्रोइलेक्ट्रॉ���िक्स सिस्टम रिसर्च इंस्टिट्यूट कॉर्पोरेशन’चे अध्यक्ष आहेत. ही संस्था आकाश संशोधन क्षेत्रात काम करते.\nचीनमधील सरकारी वृत्तपत्र असलेल्या ‘पिपल्स डेली’नं दिलेल्या वृत्तानुसार या चंद्रांमुळे चेंगडू शहरामधील १० ते ८० किलोमीटरचा परिसराला रात्रीच्या वेळी प्रकाश मिळेल. या प्रकल्पामुळे चेंगडू शहरामध्ये रात्रदिव्यांवर होणाऱ्या एकूण खर्चामधून दरवर्षी २४ कोटी रुपये वाचतील असे चुनफेंग यांनी सांगितले आहे. पुढील दोन वर्षांमध्ये म्हणजेच २०२० पर्यंत चीन हे तीन कृत्रिम चंद्र अाकाशात सोडणार असल्याचे ‘पिपल्स डेली’ने आपल्या वृत्तात म्हटले आहे.\nअसे असतील हे चंद्र\nतांत्रिक भाषेत सांगायचे तर हे तीन मानवनिर्मित कृत्रिम चंद्र म्हणजे उपग्रह असतील. या उपग्रहांवर आरसश्यासारख्या परावर्तित करणाऱ्या वस्तूपासून बनवलेले आवरण लावलेले असेल. ज्याप्रमाणे नैसर्गिक चंद्रावर पडणार प्रकाश परावर्तित होऊन पृथ्वीवर पडतो त्याचप्रमाणे या उपग्रहांच्या पृष्ठभागावर पडलेला प्रकाश परावर्तित होऊन पृथ्वीवर पडेल. पुढील दोन वर्षात हे चेंगडू शहरावर जमीनीपासून ५०० किलोमीटरवर स्थिरावले जातील. खरा चंद्र पृथ्वीपासून ३ लाख ८४ किलोमीटरवर आहे तर हे चंद्र अवघ्या ५०० किलोमीटरवर असल्याने ते नैसर्गिक चंद्रापेक्षा अधिक प्रकाशित दिसतील. हे चंद्र आकाशात स्थिरावल्यानंतर चेंगडू शहराला पथदिव्यांची गरजच भासणार नाही.\nकृत्रिम चंद्र पाठवण्याच्या या मोहिमेला अनेकांनी विरोध केला आहे. या चंद्रांचा दुष्परिणाम अधिक असल्याचे विरोधकांकडून सांगण्यात आले आहे. या चंद्रांमुळे रात्री कृत्रिम प्रकाश जमिनीवर पडल्याने प्राण्यांना त्रास होईल. त्याचप्रमाणे अनेक खगोलीय घटना पाहताना या चंद्रांमुळे अडथळा निर्माण होईल असे अनेकांचे म्हणणे आहे. या आधी मागील वर्षीही रशियाने अशाप्रकारे कृत्रिम चंद्र आकाशात सोडण्याचा प्रयत्न केला होता तो पूर्णपणे फसला होता. त्यामुळे चीनने अशाप्रकारे खरोखरच हे चंद्र आकाशात सोडण्यात यश मिळवले तर तो आकाश संशोधन क्षेत्रातील पहिलाच यशस्वी प्रयोग ठरेल.\nपाणी येत नसल्याची तक्रार केल्याने भाजपा नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांकडून कुटुंबास मारहाण\nनोकरीच्या बहाण्याने तरुणीला देहविक्री व्यवसायात ढकललं, 10 दिवस सामूहिक बलात्कार\nआम्ही बांगड्या घ���तलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-November2017-Dalimb.html", "date_download": "2019-02-20T11:59:53Z", "digest": "sha1:EVC6EWGTRA7ZUTFO3KMI2GUIKJ7332EL", "length": 7892, "nlines": 23, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology -डा.बावसकर टेक्नालाजि - डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी वापरलेल्या २ एकरातील डाळींबाच्या ७०० झाडांपासून २४ टन मालाचे १२ लाख रु.", "raw_content": "\nडॉ.बावसकर टेक्नॉलॉजी वापरलेल्या २ एकरातील डाळींबाच्या ७०० झाडांपासून २४ टन मालाचे १२ लाख रु.\nश्री. ज्ञानदेव निकम, मु.पो. पाथरे, ता. सिन्नर, जि. नाशिक. मो. ९९६०३९६१६८\nभगवा डाळींबाची लागवड आम्ही ४ वर्षांपूर्वी ४ एकरमध्ये १२ x ८ फुटावरती केली आहे. जवळपास एकूण १५०० झाडे आहेत. या बागेची जानेवारी २०१७ मध्ये पानगळ केली आणि छाटणी करून खते दिली. नंतर पाणी सोड���े. यावेळी वातावरण अनकूल नुसती केन / हत्तीसोट (Water Shoot) निघत होते. कळी अजिबात निघत नव्हती. बऱ्याच कृषी सल्लागारांचा सल्ला घेतला, मात्र कळी निघण्याची समस्या कायम होती. याकरीता माहिती घेत असताना नाशिक मार्केटमध्ये डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीची माहिती मिळाली. त्यानंतर नाशिक येथील डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या ऑफिसला भेट दिली. तेथील प्रतिनिधी शिवाजी आमले (मो. ९८६००७२५४३) यांच्याशी या समस्येविषयी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचीच्या औषधांची माहिती देऊन कळी निघण्याची खात्री दिली. तरी मी प्रयोगादाखल या तंत्रज्ञानाचा ४ एकर पैकी २ एकरवरच वापर करण्याचे ठरविले.\nनाशिक प्रतिनिधींनी सांगितल्याप्रमाणे कळी निघण्यासाठी प्रिझम, थ्राईवर, क्रॉपशाईनर प्रत्येकी १ लि. ची २०० लि. पाण्यातून २ वेळा फवारणी केली आणि जर्मिनेटरचे एकरी १ लि. याप्रमाणे आळवणी केली. आश्चर्य म्हणजे एवढ्यावर बाकी २ एकरापेक्षा या बागेत सर्व झाडांवर एकसारखी मोठ्या प्रमाणात मादी कळी निघाली. त्यानंतर मात्र नाशिक प्रतिनिधीच्या वेळोवेळी संपर्कात राहून पुढील तंत्रज्ञानाचा वापर चालू ठेवला. विशेष म्हणजे फळांचे सेटींग होण्यासाठी थ्राईवर, न्युट्राटोन प्रत्येकी १ लि. सोबत प्रोटेक्टंट १ किलोची २०० लि. पाण्यातून २ वेळा फवारणी केल्यामुळे बागेमध्ये मधमाश्यांचे प्रमाण वाढून परागीभवन चांगल्याप्रकारे झाल्यामुळे फळांचे सेटींग उत्तमरित्या झाले. झाडावर १२० ते १८० पर्यंत फळे लागली. मग पुढे फळे पोषणासाठी १५ - १५ सिवसांच्या अंतराने न्युट्राटोन आणि क्रॉपशाईनर प्रत्येकी १ लि. + २०० लि. पाणी याप्रमाणे २ वेळा फवारणी केली. त्यामुळे फुगवण चांगली होऊ लागली. या बागेस जर्मिनेटरची दर महिन्याला ड्रेंचिंग केली. त्यामुळे पांढरी मुळी सतत कार्यक्षम राहिली. फळे १५० ते २०० ग्रॅमची झाल्यावर क्रॉपशाईनर व राईपनर प्रत्येकी १ - १ लि. ची २०० लि. पाण्यातून २ वेळा फवारणी केली. त्यामुळे फळांचा आकार वाढून ३०० ते ५०० ग्रॅमची फळे तयार झाली. फळांना आकर्षक गडद रंग व चकाकी आली.\nडॉ.बावसकर तंत्रज्ञान वापरलेला प्लॉट\nप्रत्येक झाडावर जवळपास १२० ते १५० फळे होती. या फळांची सप्टेंबर २०१७ मध्ये काढणी केली. तर जवळपास प्रत्येक झाडावरून २ क्रेट माल निघाला. यावेळी डाळींबाला बाजारभाव कमी होते तरी नाशिक मार्केटमध्ये या मालास ४० ते ६० - ७० रु. किलो भाव मिळाला. आम्हाला या ७०० झाडांपासून २४ टन माल निघाला. सरासरी ५० रु. किलो प्रमाणे या २ एकरातून १२ लाख रुपये उत्पन्न मिळाले.\nडॉ.बावसकर तंत्रज्ञान न वापरलेला प्लॉट\nदुसऱ्या २ एकरमध्ये डॉ.बावसकर तंत्रज्ञान वापरले नाही. तर त्या बागेमधील झाडांवर ६० ते ७० फळे होती. फळांवर खरडा व झान्थोमोनासचे डाग होते आणि कलर कमी होता. त्यामुळे हे डाळींब नाशिक मार्केटमध्ये ३० ते ३५ रु. किलोने विकले गेले.\nया अनुभवातून पुढील बहार घेताना पुर्ण १५०० झाडांवर डॉ.बावसकर तंत्रज्ञान वारपणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mazyanajretun.blogspot.com/2017/09/blog-post.html", "date_download": "2019-02-20T11:12:59Z", "digest": "sha1:OZITME76W2DHABUKHELJ3RQGSVCH74UP", "length": 14648, "nlines": 82, "source_domain": "mazyanajretun.blogspot.com", "title": "गंपूच्या गोष्टी - हट्टी गंपू", "raw_content": "\nचांगली आणी वाईट : या दोनच बाजू असलेल्या गोष्टी; खरंतर खूप गूढ असतात कधीकधी. वाईटानं चांगुलपणाचं पांघरुन घ्यावं अन् चांगल्यावर वाईटाचं झाकण पडावं अश्यातली गत चांदीच्या मुलाम्यालाही भुलणारी माणसं आपण चांदीच्या मुलाम्यालाही भुलणारी माणसं आपण गोष्टींच्या मुळाशी जाऊन उकल करनं फार कंटाळवाणं वाटतं आपल्याला. जसजशी ती वस्तू मुलामा सोडून मुळ रंग दाखवायला लागते ; आपण फसवले गेल्याची प्रचिती आपल्याला येते. डोळे तर जन्मत: फुकटांतच मिळालेले असतात. कमवायची असते तीे फक्त नजर; चांगल्यातलं वाईट आणी वाईटातलं चांगलं ओळखायची पारखी नजर. @$m गोष्टींच्या मुळाशी जाऊन उकल करनं फार कंटाळवाणं वाटतं आपल्याला. जसजशी ती वस्तू मुलामा सोडून मुळ रंग दाखवायला लागते ; आपण फसवले गेल्याची प्रचिती आपल्याला येते. डोळे तर जन्मत: फुकटांतच मिळालेले असतात. कमवायची असते तीे फक्त नजर; चांगल्यातलं वाईट आणी वाईटातलं चांगलं ओळखायची पारखी नजर. @$m\nगंपूच्या गोष्टी - हट्टी गंपू\nपोट्ट्या सगळ्यांना दमात घेतोय हल्ली. माझ्याच\nमोबाईल वर येणारे फोन मी त्याच्यापासून चोरून उचलते. म्हणजे ह्याच्या पप्पांचा फोन (video call) आला की तो फक्त त्यालाच द्यायचा. स्वतः बोलणार नाहीच पण नुसता फोन उलटा-पालटा करुन आपटून-आपटून पप्पा मोबाईल मधून बाहेर येतायत का बघतो. आणी मग कंटाळून व्हिडीओतल्या पप्पांना ओरबाडेलच काय, पापा काय देईल. आपण फोनला जरा हात लावला की हा रडायला सुरु.\nतसं त्याला रडायला कुठलंही कारण पुरतं.\nआरशासमोर, स्वयंपाकघरात, एकटी ���सताना, देवपूजा करताना,सहजच, कधी स्वत:साठी कधी माझ्याच माणसांसाठी. गाण्याची शास्त्रीय बाजु असेल थोडी कमकुवत पण गाणं गाण्यासारखंच वाटेल ईतकं बरं नक्कीच गाते. पण गंपूसमोर गायचं असेल तर त्याच्याच बुद्धीकोशात फिट्ट बसलेलं एखादं किलबिल गीत किंवा मग ढिंच्याक गाणं (हा माझा प्रांत नव्हे तरीही) गायचं. त्याच्या समोर तुम्ही तुमच्या आवडीचा एखादा अभंग किंवा 'रैना बीती जाये..' टाईप गायला घेतलंत तर हा पोरगा धाय मोकलून रडायला लागतो. आता त्याचं हे रडणं गाण्याचा भावार्थ समजून आलेलं असतं की गायिकेच्या गाण्याला दिलेली दाद असते हाही एक प्रश्नच. स्वतःच्याच घरी आवडीचं गायची सोयसुद्धा नाही राहीली आता. असो बालहट्ट कोणाला चुकलाय..\nघरचे तर घरचे पण हा तर बाहेरच्यांना पण हट्टुन मुठीत ठेवायला बघतोय. शेजारच्या मुली \"रिंगा रिंगा रोझेझ....\"म्हणत ठराविक पद्धतीने फेर धरत खेळत असतात तिथे हा मधेच जाऊन उड्या मारतो. त्या बिचाऱ्या सारख्या जागा बदलत खेळतात तर हा दरवेळी 'मुलीत मुलगा लांबोडा' बनूण शिरतो. बरं ह्याला त्यांच्यासारखं धड फेर धरायलाही जमेना की त्यांची गती ह्याच्या गतीसोबत मेळ खाईना. नुसताच सावळा गोंधळ. शेवटी त्या मुली ह्याला कृष्ण म्हणून मध्ये उभा करतात आणी चारीबाजुंनी फेर धरुन मार म्हणतात उड्या पाहिजे तेवढ्या. असो मुली जन्मतःच समजूतदार असतात त्यापुढे बालहट्ट तरी काय चीज आहे.\nआजोबांची लाडकी 'शोभनी'.कागदोपत्री 'शोभा' असलेल्या तिनेही ते नाव आणी तो हक्क फक्त तिच्या वडिलांसाठी खास राखीव ठेवलेला. बाजी-मोहित्यांच्या गावच्या ऐसपैस घरात वाढलेली माझी आई मुंबईतल्या या खुराड्यात कशी रुळली तिचं तिलाच ठाऊक पण आली तेव्हा या टिचभर जागेतल्या पत्र्याच्या खोपट्यालाही घरपण आणलं तिने. शिवणकाम, भरतकाम, विणकाम शिकली होती. याच कोशल्याचा पुरेपूर उपयोग केला तिने. लहानपणी माझ्यासाठी कितीतरी प्रकारची झबली, पेटीकोट शिवले. तिने विणलेलं गुलाबी रंगाचं स्वेटर-कानटोपी..,, माझ्यानंतर माझ्या भावंडांनीही वापरलं. मग हळुहळु वस्तीतल्या आजुबाजूच्या लोकांकडूनही कपड्यांची कामं तिला मिळायला लागली. तेवढाच संसाराला हातभार म्हणून तीही अगदी हौसेने करायची. एक कला जोपासण्याचं साधन म्हणून बघायची. कापड कापून उरलेल्या चिंध्या सुद्धा सांभाळून ठेवायची. पण त्या ठेवताना.., कुठे कशासाठी वापरायच्या हे तिचं-तिचं आधीच ठरलेलं असायचं. मग त्याची कुठे दुपटीच शिव, कुठे पँचवर्कवाले पडदे, झालरीवालं उशीचं कव्हर,…\nआईची रेसिपी - गुलगुलं\nनुसतं नाव वाचूनपण गुदगुल्या व्हाव्यात असा मस्त पदार्थ.\nशाळेत असताना शनिवारच्या, दहा मिनिटांच्या मधल्या सुट्टीत खाण्यासाठी मला डब्यात दिलं जाणारं हे 'गुलगुलं'.\nगव्हाच्या पिठात अंदाजानेच गूळ, चवीपुरतं मीठ आणी आवडत असेल तर वेलची पूड घालून सरसरीत भिजवून (डोश्याच्या पिठापेक्षा जरा जाडसर) पळीने तव्यावर सोडायचं, हलकंच पसरवायचं. मध्यम आचेवरच चांगलं भाजलं की पलटून दूसरी बाजू भाजायची. तुप लावून पुन्हा दोन्ही बाजु खरपूस होईस्तोवर भाजायच्या. आणी चहासोबत नाहीतर कधी नुसतं कोरडंच खायला घ्यायचं.\nलहानपणी आई एकीकडे गुलगुलं बनवायला घ्यायची नी आम्ही भावंड चुलीपुढेच गरम गरम खायला बसायचो. शाळेच्या डब्यात, मित्र-मैत्रिणीला आवडतं म्हणून एखादं जास्तीचं भरुन घ्यायचं. नेहमीच्या चपाती-भाजीच्या डब्यापेक्षा हा जरा वेगळा प्रकार बरा वाटायचा.\nबनवायलाही सोपा, कमी वेळात होणारा आणी चवीला वेगळा म्हणून मलाही आवडणारा हा पदार्थ अधनं-मधनं मी माझ्या १० महिन्याच्या लेकासाठी बनवते. गुळाच्या चवीमुळे त्यालासूद्धा खुप आवडतं. त्याला खाता यावं म्हणून जरा मऊच ठेवते.\nगंपूच्या गोष्टी - माझा छकुला effects\nलहान मुलांच एक बरं असतं..,त्यांच्यातल्या त्यांच्यात फार पटकन मैत्री होते अगदी नाव-गाव माहिती नसेल तरीही, समोरचा त्यांच्या 'लहान' या कॅटेगरीत बसला की झाली मैत्री. युगने सुद्धा आपल्या चिंटुर-पिंटुर मित्र-मैत्रीणींच एक मित्रमंडळ बनवलंय. त्यात सगळ्यामध्ये कच्चा लिंबू म्हणून याचीच दादागिरी. त्यांच्या दंग्याला कंटाळून कोणा एकालाही ओरडा दिला तरी सगळचे दोन मिनिटांच मौन पाळल्या सारखं शांत बसतात. शिवाय ओरडणाऱ्या व्यक्तीला आमच्या धुसफुस्या युगच्या जळजळीत कटाक्षाचा सामनाही करावा लागतो. युग आपल्या मित्रांच्या,टिव्हीतल्या लहान मुलांच्या आणी खेळण्यांच्याही बाबतीत बराच प्रोटेक्टीव्ह वगैरे वागतो. असं म्हणतात की लहानमुलांची भावनिक नाळ एकमेकांशी जुळलेली असते. याच अंगाचं एक उदाहरण/ एक किस्सा.\nमी याआधीही सांगितले त्याप्रमाणे युगला टिव्हीवरल्या जाहिराती आणी मराठी गाण्यांचं प्रचंड वेड. त्यात आता कार्टून्स, बेबी-राईम्सचे व्हिडिओज आणी ल��ान मुलांचे चित्रपटसुद्धा ऍड झालेत. कालच मी आणी 'युग', मराठी चैनलवर 'महेश कोठारें'यांचा 'छकुला' बघत होतो. त्यातला 'आद…\nमाझी खवय्येगिरी - कढी-पकोडे\nगंपूच्या गोष्टी - #कामकरी_गंपू #ओ_काक्का'\nमामाचं गाव- भाग १\nगंपूच्या गोष्टी - हट्टी गंपू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/1474", "date_download": "2019-02-20T11:41:37Z", "digest": "sha1:CERI6QEYHZC5DVOGAS35DLDTFD2VHLYT", "length": 41446, "nlines": 223, "source_domain": "mr.upakram.org", "title": "मंगेश....! | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nएक नम्र निवेदन : उपक्रमाच्या दिवा़ळी अंकात हा लेख पाठवायची माझी मनापासून इच्छा होती. परंतु दिवाळी अंकाच्या संपादक मंडळावर कोण मंडळी आहेत, या प्रश्नाचं उत्तर मला उपक्रमाकडून मिळालं नाही. सबब, इच्छा असूनही उपक्रमाच्या दिवाळी अंकात मला हा लेख देता आला नाही म्हणून तो मी येथे देत आहे. उपक्रमाच्या दिवाळी अंकात हा लेख प्रसिद्ध करता आला असता तर मला अधिक आनंद वाटला असता.. असो.\nआपल्या भारतीय संगीताचा आधार...\nआपलं भारतीय अभिजात संगीत हे अक्षरश: तानपुर्‍याच्या चार तारांवर उभं आहे असं म्हटल्यास ती अतिशोयोक्ति ठरू नये...\nया वाद्याचा इतिहास काय, जन्म केव्हा, याबद्दल मला माहीत नाही. परंतु गेली २५ वर्ष तरी मी हे वाद्य हाताळतो आहे, या आधारावर तानपुर्‍याविषयी ढोबळ असे माहितीप्रद चार शब्द लिहू इच्छितो म्हणून या लेखाचे प्रयोजन..\nही माहिती मला पं अच्युतराव अभ्यंकर, किराणा गायकीचे दिग्गज पं फिरोज दस्तूर, स्वरभास्कर पं भीमसेन जोशी यांच्याकडून मिळालेली आहे. त्याचप्रमाणे मिरज या बीनकारांच्या माहेरघर असलेल्या शहरातील काही कारागिरांकडूनही मला या वाद्याविषयी, विशेष करून याच्या ट्युनिंगविषयी खूप काही शिकायला मिळालं आहे. हा लेख लिहितांना मी या सर्वांचे ऋण व्यक्त करू इच्छितो...\nतानपुरा लावताना (ट्यून करताना) सर्वप्रथम या खुंट्यांचा वापर केला जातो. तानपुरा खूप उतरला किंवा चढला असल्यास ज्या स्वरात तो लावायचा असेल (उदा काळी ४/५, १/२, पांढरी ४ इत्यादी,) त्या स्वरात लावण्याकरता या खुंट्यांचा वापर केला जातो..\nतानपुरा या वाद्याचा जो आवाज असतो तो आवाज येण्याकरता हा भोपळाच अत्यंत महत्वाची भूमिका बजावतो. तानपुर्‍याची तार छेडल्यावर त्यातनं जो टणकार उमटतो तो टणकार या पोकळ भोपळ्यात घुमतो आणि एका घुमार्याच्या स्वरुपात हा आवाज आपल्याला ऐकू येतो..\nतानपुर्‍याकरता लागणार्या भोपळ्यांची विशेष मशागत केली जाते. त्यानंतर ते भोपळे ७५ टक्के कापून त्यातील मगज बाहेर काढला जातो व ते रिकामे भोपळे कडकडीत उन्हात वाळवले जातात..\n३) घोडी किंवा ब्रिड्ज.\nह्याला तानपुर्‍याचा प्राण म्हणता येईल. तानपुर्‍याच्या तारा ह्या खुंटी ते भोपळ्याची मागील बाजू, अश्या बांधलेल्या असतात. त्या तारा ह्या घोडीवरून गेलेल्या असतात. तार छेडल्यानंतर तारेतून टणकार उत्पन्न करण्याचं काम ही घोडी करते.\n४) जवार आणि मणी.\nजवार किंवा जवारी हिला तानपुरा वादनात अनन्यसाधारण महत्व आहे. आपण जर वरील चित्र नीट पाहिलंत तर त्यात तानपुर्‍याच्या तारा आपल्याला घोडीवरून गेलेल्या दिसतील आणि घोडीच्या मधोमध तारेच्या खाली आपल्याला एक बारील दोरा दिसेल. तानपुर्‍यातून गोळीबंद व गोलाकार आवाज येण्याकरता हा दोराच अत्यंत महत्वाची भूमिका निभावतो. त्याकरता तानपुर्‍याची घोडी कानसेने, पॉलिश पेपरने एका विशिष्ठ पद्धतीने घासावी लागते. ह्यालाच तानपुर्‍याची 'जवार काढणे' असे म्हणतात. हे अत्यंत कठीण काम आहे. ही जवार अतिशय सुपरफाईन पद्धतीने काढावी लागते. त्यामुळे दोरा तारेतून आत सरकवल्यावर घोडीच्या मध्यभागी एका विशिष्ठ ठिकाणी अडतो आणि बरोब्बर त्याच जागेवर तार छेडली असता घोडीतून गोलाकार, गोळीबंद असा टणकार उत्पन्न होतो. हा दोरा घोडीच्या एका ठराविक जागी असतांनाच तानपुर्‍यातून सुरेल व मोकळा टणकार ऐकू येतो. ह्यालाच \"जवारी लागली\" असे म्हणतात.\nजमिनीत काही अंतरावर खोदकाम केल्यावर जसा छानसा पाण्याचा झरा लागतो, अगदी तीच उपमा \"जवारी लागण्याला\" देता येईल\nहा दोरा जरा थोडासा जरी आपल्या जागेवरून हालला तर तारेतून मोकळा टणकार उत्पन्न न होता बद्द आवाज ऐकू येतो. जवारीच्या जागी उत्पन्न झालेला टणकार पोकळ भोपळ्यात घुमून त्या भोपळ्यातनं अतिशय सुंदर असा गोलाकार ध्वनी ऐकू येतो...\nवर उल्लेख केल्याप्रमाणे तानपुरा कारागिरीत पिढ्यान पिढ्या असलेले मिरजेतील काही कारागीर, दस्तूरबुवा यांच्याकडून मला जवारी काढण्याचे धडे मिळाले हे माझं भाग्य काही वेळेला अण्णांकडूनही मला उत्तम जवारी कशी असावी, कशी लावावी, तानपुरा कसा गोळीबंद बोलला पाहिजे, कसा मिळून आला पाहिजे याबाबत थोडंफार शिकायला मिळालं आहे\nघोडीच���या पुढे दिसणारे मणी हे तानपुर्‍याच्या फाईन ट्युनिंगकरता वापरले जातात. स्वरांचे सूक्ष्म फरक या मण्यांच्या साहाय्यानेच सुधारले जातात.\n हा तर खूप म्हणजे खूप मोठा विषय आहे आणि याबाबत अधिकारवाणीने काही लिहिणे ही माझी पात्रता नाही उत्तम तानपुरा लावणे ही आयुष्यभर करत रहायची साधना आहे.\nअसो, इथे फक्त ढोबळ मानाने इतकंच लिहू इच्छितो की तानपुर्‍याच्या पहिल्या तारेवर रागानुसार मंद्र पंचम, किंवा मंद्र शुद्ध मध्यम, किंवा मंद्र शुद्ध निषाद लावला जातो, मधल्या दोन तारांना 'जोड' असं म्हणतात आणि या तारांवर मध्य षड्ज लावला जातो आणि शेवटची तार ही खर्जाची असते आणि त्यावर खर्जातला षड्ज (मंद्र षड्ज) लावला जातो. शेवटची खर्जाची तार ही नेहमी तांब्याची असते आणि इतर तीन तारा या स्टीलच्या असतात.\nवर उल्लेखलेल्या गुरु मंडळींकडून थोडाफार तानपुरा लावायला शिकलो आहे, त्याची एक झलक आपल्याला इथे पाहता येईल..\nतर मंडळी, असं हे एक ढोबळ तानपुरा आख्यान उत्तम जवारीदार तानपुरा लागणे आणि त्यावर त्याच तानपुर्‍याशी मिळताजुळता, एकरूप होणार स्वर मानवी गळ्यातून उमटणे ह्याला मी तरी केवळ अन् केवळ \"देवत्वा\"चीच उपमा देईन..\nसुरेल तानपुर्‍याइतकेच सुरेल बाबुजी\nमंडळी, असं म्हणतात की तानपुर्‍यात ईश्वर वास करतो. काही ठिकाणी अशीही मान्यता आहे की तानपुरा हे शंकराचं रूप आहे ह्यातला आध्यात्मिक किंवा खरंखोटं, हा भाग सोडून द्या कारण या लेखाचा तो मुख्य मुद्दा नाही. परंतु गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या लहानपणीची एक आठवण या निमित्ताने जाता जाता सांगाविशी वाटते...\nलतादिदींना लहानपणी अगदी थोडा म्हणजे अगदी थोडा काळ त्यांच्या वडिलांकडून - मास्टर दिनानाथरावांकडून गाण्याचं शिक्षण मिळालं. मास्टर दिनानाथ नेहमी लतादिदींना म्हणत,\n\"तो तानपुरा आहे ना, तो मंगेश आहे बरं का त्यावर नेहमी श्रद्धा ठेव, तो तुला निश्चित प्रसन्न होईल...\nसर्व उपक्रमीना दिवाळीच्या मन:पूर्वक शुभेच्छा...\nविसोबा खेचर [21 Oct 2008 रोजी 18:07 वा.]\nपहिलं, सहावं, सातवं आणि आठवं चित्र आंतरजालावरून साभार...\nन लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा\nउपक्रमाच्या दिवा़ळी अंकात हा लेख पाठवायची माझी मनापासून इच्छा होती. परंतु दिवाळी अंकाच्या संपादक मंडळावर कोण मंडळी आहेत, या प्रश्नाचं उत्तर मला उपक्रमाकडून मिळालं नाही. सबब, इच्छा असूनही उपक���रमाच्या दिवाळी अंकात मला हा लेख देता आला नाही म्हणून तो मी येथे देत आहे. उपक्रमाच्या दिवाळी अंकात हा लेख प्रसिद्ध करता आला असता तर मला अधिक आनंद वाटला असता.. असो.\nमराठी संकेतस्थळे म्हंटलं की हे सगळ चालायचंच लोकशाहीप्रणीत स्थळ काढतो सगळे पारदर्शक ठेवतो म्हणणार्‍यांना तरी ते कुठं जमलय लोकशाहीप्रणीत स्थळ काढतो सगळे पारदर्शक ठेवतो म्हणणार्‍यांना तरी ते कुठं जमलय तेव्हा तुमच्या ह्या माहितीपूर्ण लेखाला सदर प्रस्तावना अनावश्यक वाटली.\nसहमत. पण .... आता काय लिहायचं\nविसोबा खेचर [21 Oct 2008 रोजी 18:17 वा.]\nमराठी संकेतस्थळे म्हंटलं की हे सगळ चालायचंच\n पण मी कुठे काय तक्रार केली आहे मी फक्त निवेदन दिले आहे...\nलोकशाहीप्रणीत स्थळ काढतो सगळे पारदर्शक ठेवतो म्हणणार्‍यांना तरी ते कुठं जमलय\n फक्त काही संस्थळांवर लोकशाही असो वा नसो, परंतु संपादक मंडळी कोण आहेत, खरडफळ्याची संपादक मंडळी कोणं आहेत याची तरी निदान माहिती आहे\nतेव्हा तुमच्या ह्या माहितीपूर्ण लेखाला\nसदर लेख आपल्याला माहितीपूर्ण वाटल्याबद्दल धन्यवाद. आमचे लिहिण्याचे कष्ट सार्थकी लागले म्हणायचे\nसदर प्रस्तावना अनावश्यक वाटली.\n मी आपल्या मताचा आदर करतो...\nन लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा\nसहमत आहे. इथे 'यस मिनिस्टर' आठवले. :)\nप्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.\nलोकशाहीप्रणीत स्थळ काढतो सगळे पारदर्शक ठेवतो म्हणणार्‍यांना तरी ते कुठं जमलय तेव्हा तुमच्या ह्या माहितीपूर्ण लेखाला सदर प्रस्तावना अनावश्यक वाटली.\nयालाच आमच्याकडे \"स्वत:च ठेवायचं झाकून\" या शब्दप्रयोगांनी सुरु होणारी म्हण वापरली जाते.\nबाकी लेख अंमळ माहितीपूर्ण वाटला.\nबोलो जाता बरळ, करिसी ते नीट नेली लाज धीट, केलो देवा॥\nलेख चांगला उतरला आहे. तुम्हालाही दिवाळीच्या शुभेच्छा\nतानपुरा खूप उतरला किंवा चढला असल्यास ज्या स्वरात तो लावायचा असेल (उदा काळी ४/५, १/२, पांढरी ४ इत्यादी,) त्या स्वरात ला���ण्याकरता या खुंट्यांचा वापर केला जातो..\nहे ४/५, १/२ काळी-पांढरी वगैरे फारसे कळले नाही. थोडे विस्ताराने यायला हवे होते.\nतानपुर्‍याला कोणता भोपळा लागतो लाल का मग तो सपाट नसतो, त्याला शिरा असतात त्या तासून घेतल्या जातात की सपाट भोपळाच येतो.\nउपक्रमाच्या दिवा़ळी अंकात हा लेख पाठवायची माझी मनापासून इच्छा होती. परंतु दिवाळी अंकाच्या संपादक मंडळावर कोण मंडळी आहेत, या प्रश्नाचं उत्तर मला उपक्रमाकडून मिळालं नाही. सबब, इच्छा असूनही उपक्रमाच्या दिवाळी अंकात मला हा लेख देता आला नाही म्हणून तो मी येथे देत आहे. उपक्रमाच्या दिवाळी अंकात हा लेख प्रसिद्ध करता आला असता तर मला अधिक आनंद वाटला असता.. असो.\nसंपादन मंडळावर मंडळी आहेत हे कशावरून हे संपूर्ण संकेतस्थळ केवळ एकानेच अस्तित्वात आणलं असा माझा समज होता तर काही चांगले लेख एकत्र गुंफणारा अंक ते स्वतःच तयार करू शकतात असे वाटत नाही का हे संपूर्ण संकेतस्थळ केवळ एकानेच अस्तित्वात आणलं असा माझा समज होता तर काही चांगले लेख एकत्र गुंफणारा अंक ते स्वतःच तयार करू शकतात असे वाटत नाही का :-) त्यामुळे हे अनावश्यक वाटले. त्यापेक्षा असा चांगला लेख विश्वासाने सुपूर्त केला असता तर बरे वाटले असते. असो.\nभारताबाहेरचे भोपळे वापरले जातात का भारताबाहेर सुद्धा भोपळे मिळतात पण तिथे का नाही बनत\nबाकी प्रियालींचे सगळे मुद्दे रास्त वाटले. खास करुन संपादना बद्दलचे.\nअवांतरः पाकिस्तानात लोकशाही असो वा हुकुमशाही. जे चालायच ते चालतंच. उगाच कोणत्या महामंडळावर कोण आहे ते सांगुन पाकिस्तानाचा हिंदुस्थान थोडाच होतो. असो, शेवटी पाकिस्तान सुद्धा एक देश आहे. तिकडे काही का चालेना\nहा प्रतिसाद संपादित होण्यास माझा कोणताही विरोध नाही.\nविसोबा खेचर [21 Oct 2008 रोजी 18:47 वा.]\nसंपादन मंडळावर मंडळी आहेत हे कशावरून हे संपूर्ण संकेतस्थळ केवळ एकानेच अस्तित्वात आणलं असा माझा समज होता तर काही चांगले लेख एकत्र गुंफणारा अंक ते स्वतःच तयार करू शकतात असे वाटत नाही का हे संपूर्ण संकेतस्थळ केवळ एकानेच अस्तित्वात आणलं असा माझा समज होता तर काही चांगले लेख एकत्र गुंफणारा अंक ते स्वतःच तयार करू शकतात असे वाटत नाही का :-) त्यामुळे हे अनावश्यक वाटले.\nआपल्या खरडवहीत वरील प्रश्नाचा खुलासा केला आहे...\nन लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा\nविसोबा खेचर [21 Oct 2008 रोजी 18:23 वा.]\nयेथील विषयांतर टाळण्याकरता नम्र निवेदनाविषयीची उत्तरे संबंधित सभासदांना यापुढे खरडवहीतून अथवा व्य नि द्वारे दिली जातील..\nन लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा\nतानपुर्‍याची ओळख करून देणारा लेख आवडला.\nमंद्र सप्तकातला निषाद म्हणजे मध्य सप्तकातल्या षड्जाच्या लगेच खालचा सुर ना\nसा.(चौथी तार) -- म./प./-/नि.(पहिली तार) सा,सा (जोड)\nअसा मंद्र सप्तकातून मध्य सप्तकापर्यंत जाणारा सुरानुक्रम बरोबर आहे ना\nअसे असल्यास समजले. नाहीतर तानपुर्‍यात निषाद लावण्याबद्दल मला जरा अज्ञानमूलक कोडे पडले आहे.\nलेख खूप आवडला. खरेच खूप माहितीपूर्ण आहे.\nयूट्यूब वरच्या तुमच्या बाकीच्या चित्रफितीही यानिमित्ताने पाहिल्या. छान आहेत\nद्वारकानाथ [22 Oct 2008 रोजी 03:19 वा.]\nतात्या स्वत एक संकेतस्थळाचे प्रवर्तक आहेत. इतका माहितीपूर्ण लेख आपला / परका असा भेदभाव न करता त्यांनी मोठ्या आणि खुल्या मनाने उपक्रमवर टाकला याबद्दल मला त्यांचे कौतुकच करावेसे वाटते.\nअसाच मोठेपणा आपल्यातील मतमतांतर ठेवत / राखत सर्वांनीच दाखवला तर मराठीचे पाऊल पुढेच पडेल यात काय शंका\nविसोबा खेचर [22 Oct 2008 रोजी 05:41 वा.]\nकलंत्रीसाहेब, आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद... :)\nअवघा रंग एक झाला,\nन लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा\nतुम्ही आमच्या प्रश्नांना उत्तरे दिली नाहीत. धन्यवादाच्या प्रतिसादा पेक्षा एखादा अभ्यासपुर्ण/माहितीपुर्ण प्रतिसाद वाचायला आवडला असता.\nबाय द वे, तंबोरा, सतार आणि तत्सम वाद्यांमध्ये काय फरक असतो पाश्चात्यांना भोपळा उपलब्ध असताना त्यांनी गिटार का बनवले असावे पाश्चात्यांना भोपळा उपलब्ध असताना त्यांनी गिटार का बनवले असावे तंतु वाद्यांबद्दल सविस्तर आणि अभ्यासपुर्ण आणि त्याच त्याच लोकांची छायाचित्रे सोडून इतर लोकांची सुद्धा छायाचित्रे असलेला लेख वाचायला नक्की आवडेल.\nपण चित्रे थोडी अजून स्पष्ट हवी होती.\nविसोबा खेचर [22 Oct 2008 रोजी 06:25 वा.]\nसर्व प्रतिसादींचे मन:पूर्वक आभार...\nकाही उत्तरे देण्याचा हा एक प्रयत्न -\nहे ४/५, १/२ काळी-पांढरी वगैरे फारसे कळले नाही. थोडे विस्ताराने यायला हवे होते.\nयांना पट्ट्या किंव स्केल असे म्हटले जाते. स्त्रियांची सर्वसाधारणपणे काळी ४/५ ही पट्टी असते तर पुरुषांची काळी १ किंवा २ ही पट्टी असते. पूर्वीचे काही गवई जसे सवाईगंधर्व, रामभाऊ मराठे, अब्दुलकरीमखासा��ेब यांची पट्टी पांढरी ४ असे..\nतानपुर्‍याला कोणता भोपळा लागतो लाल का मग तो सपाट नसतो, त्याला शिरा असतात त्या तासून घेतल्या जातात की सपाट भोपळाच येतो.\nभारताबाहेरचे भोपळे वापरले जातात का भारताबाहेर सुद्धा भोपळे मिळतात पण तिथे का नाही बनत\nवरील प्रश्नांची उत्तरे मला माहीत नाहीत. तानपुर्‍याच्या भोपळ्यांच्या बाबतीत जी माहिती मला मिरजेच्या कारागिरांकडून मिळाली आहे तेवढीच फक्त मी लिहिली आहे.\nमंद्र सप्तकातला निषाद म्हणजे मध्य सप्तकातल्या षड्जाच्या लगेच खालचा सुर ना\nहो.. याला षड्जाच्या खाली 'अर्धा स्वर' असेही म्हणता येईल..\nसा.(चौथी तार) -- म./प./-/नि.(पहिली तार) सा,सा (जोड)\nअसा मंद्र सप्तकातून मध्य सप्तकापर्यंत जाणारा सुरानुक्रम बरोबर आहे ना\nपहिली तार मंद्र शुद्ध मध्यम/पंचम/शुद्ध निषाद, दुसरी व तिसरी (जोड) मध्य सा, व चौथी खर्ज सा.\nयूट्यूब वरच्या तुमच्या बाकीच्या चित्रफितीही यानिमित्ताने पाहिल्या. छान आहेत\nबाय द वे, तंबोरा, सतार आणि तत्सम वाद्यांमध्ये काय फरक असतो\nही सर्व 'तंतूवाद्य' या प्रकारात मोडणारी वाद्य असली तरी इतर तंतूवाद्य आणि तंबोरा यात खूप फरक आहे. तंबोरा हे केवळ गायक/वादकाला आधार स्वर पुरवणारे वाद्य आहे. त्यावर एखाद्या रागाची अथवा गाण्याची अभिव्यक्ति करता येत नाही. परंतु सतार, सरोद, व्हायोलीन ही स्वतंत्र अभिव्यक्ति करणारी वाद्ये आहेत. यावर स्वतंत्र वादन करता येते. तांत्रिक दृष्ट्याही सतार, सरोद इत्यादी वाद्ये तंबोर्‍यापेक्षा वेगळी आहेत. या वाद्यांचे तारा, तराफे यात पुष्कळ फरक आहे इतकंच सांगू इच्छितो. विस्तृत माहिती माझ्यापाशी नाही.\nपाश्चात्यांना भोपळा उपलब्ध असताना त्यांनी गिटार का बनवले असावे\nमुळात गिटार आणि तंबोरा ह्या वाद्यांच्या वादनातच सतार, सरोदप्रमाणे बराच फरक आहे. गिटार या वाद्यातही एखादी ट्यून तिच्या अंगभूत लयीसकट जशी वाजवता येते तसे तंबोर्‍यात करता येत नाही.\nपण चित्रे थोडी अजून स्पष्ट हवी होती.\nकाही चित्रे आंतरजालावरून साभार घेतली आहेत आणि तानपुर्‍याची चित्रे मी माझ्या भ्रमणध्वनीचा वापर करून घेतली आहेत. माझ्या भ्रमणद्वनीद्वारे काढण्यात आलेल्या प्रकाशचित्रांना तांत्रिक मर्यादा असल्यामुळे ही चित्रे आपल्याला अस्पष्ट वाटली असण्याची शक्यता नाकारता येत नाही..\nअसो, यथाशक्ति उत्तरे देण्याचा प्रयत्न केला आहे. व्यक्तिगत रोख असलेले प्रश्न टाळले आहेत..\nसर्वांचे पुन्हा एकदा आभार...\nन लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा\nन लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा\nप्रा.डॉ.दिलीप बिरुटे [23 Oct 2008 रोजी 14:21 वा.]\nतानपुर्‍याची ओळख करून देणारा लेख आवडला.\nतात्या स्वत एक संकेतस्थळाचे प्रवर्तक आहेत. इतका माहितीपूर्ण लेख आपला / परका असा भेदभाव न करता त्यांनी मोठ्या आणि खुल्या मनाने उपक्रमवर टाकला याबद्दल मला त्यांचे कौतुकच करावेसे वाटते.\nअसाच मोठेपणा आपल्यातील मतमतांतर ठेवत / राखत सर्वांनीच दाखवला तर मराठीचे पाऊल पुढेच पडेल यात काय शंका\nद्वारकानाथ यांच्या मताशी सहमत आहे.\n(तात्याच्या लेखनाचा फॅन )\nविसोबा खेचर [26 Oct 2008 रोजी 03:26 वा.]\nन लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा\nकाही मजकूर संपादित. व्यक्तिगत संवादासाठी कृपया खरडवहीचा वापर करावा.\nया लेखावरून तंबोर्‍याबद्दल थोडक्यात पण चांगली माहिती मिळाली.\nतानपुरा लावताना (ट्यून करताना) सर्वप्रथम या खुंट्यांचा वापर केला जातो. तानपुरा खूप उतरला किंवा चढला असल्यास ज्या स्वरात तो लावायचा असेल (उदा काळी ४/५, १/२, पांढरी ४ इत्यादी,) त्या स्वरात लावण्याकरता या खुंट्यांचा वापर केला जातो..\nअसे लिहिले आहे, याबद्दल एक शंका आहे. बहुतेक गायकांना आपापल्या आवाजाचे वेगळे तंबोरे आणतांना पहातो. खुंट्या पिळून पट्टी बदलता येतात काय\nविसोबा खेचर [26 Oct 2008 रोजी 03:23 वा.]\nबहुतेक गायकांना आपापल्या आवाजाचे वेगळे तंबोरे आणतांना पहातो. खुंट्या पिळून पट्टी बदलता येतात काय\nखरे आहे. पट्टी बदलता येण्याकरता, ऍडजस्ट करण्याकरता खुंट्यांचाच वापर केला जातो. परंतु त्यालाही मर्यादा आहेतच. लेखात म्हटल्याप्रमाणे काळी ४/५, १/२, काळी ३/पांढरी ४ इत्यादी पट्ट्यांचे तानपुरे वेगवेगळे असतात व ते त्या त्या पट्ट्यातच लागू शकतात.\n(पुलंच्या भाषेतला 'पट्टी'चा गवई\nन लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/3850", "date_download": "2019-02-20T12:03:07Z", "digest": "sha1:4HIESKOND2FFI25TGVMKV75TKZ7ADS52", "length": 27770, "nlines": 71, "source_domain": "mr.upakram.org", "title": "एका साम्राज्याच्या शोधात: अजंठा गुंफा भाग 4 | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nएका साम्राज्याच्या शोधात: अजंठा गुंफा भाग 4\nअजंठा येथील गुंफा क्रमांक 9 ही आपण आ��ी बघितलेल्या 10 क्रमांकाच्या गुंफेप्रमाणेच एक चैत्य गृह आहे. आयताकृती आकाराची असलेली ही गुंफा मात्र बर्‍याच लहान आकाराची आहे. ही गुंफा 22 फूट 9 इंच रूंद, 45 फूट खोल आणि 23 फूट 2 इंच उंच आहे.\nबर्जेस व फर्ग्युसन यांनी प्रथम असे मत मांडले होते की ही गुंफा 10 क्रमांकाच्या गुहेच्या पूर्वकालात खोदलेली असावी. परंतु नंतर प्राप्त झालेल्या पुराव्यानुसार आता असे मानले जाते की ही गुंफा 10 क्रमांकाच्या गुंफेच्या निदान 100 वर्षे तरी नंतर खोदली गेलेली असावी. समकालीन इतर चैत्यगृहांप्रमाणेच या चैत्यगृहात सुद्धा स्तंभांच्या 2 रांगा, या गुंफेचे, मध्यवर्ती व बाजूचे पॅसेजेस असे 3 भाग पाडतात. गुंफेच्या मागील किंवा अगदी आतील बाजूस स्तंभांची ही रांग अर्धवर्तुळाकार बनते व या अर्धवर्तुळाच्या बरोबर मध्यावर स्तूप उभारलेला आहे. या स्तूपाचा पाया म्हणजे 5 फूट उंचीचा एक सिलिंडर असून त्यावर 4 फूट ऊंच व 6 फूट 4 इंच व्यासाचा एक घुमट बसवलेला आहे. या घुमटावर सर्व बाजूंना बौद्ध कठडा डिझाईन कोरलेले असलेला एक चौकोनी कॅपिटल बसवलेला आहे. कार्ले येथील स्तूपावर जशी लाकडी छत्री बसवलेली आहे तशीच छत्री या कॅपिटलवर बसवलेली होती.\nमध्यवर्ती कक्षाच्या दोन्ही बाजूस असणार्‍या 21 स्तंभांच्या डोकयावर एक दगडी तुळई (entablature) खोदलेली आहे व या अखंड तुळईपासूनच मधे मधे कप्पे असलेले कमानीदार छत खोदलेले आहे. या छतावर कार्ले येथील चैत्यगृहासारख्याच कमानीच्या आकाराच्या लाकडी तुळया बसवलेल्या होत्या. दोन्ही बाजूस असलेले आईल्स किंवा पॅसेजेस यांची छते मात्र सपाट आहेत. गुंफेच्या प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूस घोड्याच्या नालाच्या आकाराचे एक मोठे गवाक्ष दिसते आहे. या गवाक्षाची उंची 11 फूट 6 इंच आहे. या गवाक्षाच्या बाजूंना छोटी चैत्य गवाक्षे, लाकडी जाळ्यांचे डिझाईन, बेर्म रेल्स आणि बौद्ध रेलिंग डिझाईन या सारखी हिनायन कालातील बौद्ध सांकेतिक चिन्हे सगळीकडे कोरलेली आहेत.\nया गुंफेचा अंतर्भाग 10 क्रमांकाच्या गुंफेप्रमाणेच प्रथम इ.स.पूर्व 100 या कालात संपूर्णपणे भित्तीचित्रांनी रंगवलेला होता. 4थ्या किंवा 5 व्या शतकात या भित्तीचित्रांवरच नवी चित्रे रंगवली गेली होती. गुंफेमधील सर्व स्तंभ बुद्धाच्या चित्रांनी सजवलेले आहेत. यातील अनेक चित्रे अजूनही सुस्थितीत आहेत.1875मध्ये जॉन ग्रिफिथ्स याने केलेल्या संशो��नानंतर इ.स.पूर्व 100 या कालात रंगवलेली 3 मूळ भित्तीचित्रे उघडकीस आली. जी याझदानी या लेखकाच्या म्हणण्याप्रमाणे ही तिन्ही भित्तीचित्रे नक्कीच सातवाहन कालातील आहेत व त्या काळातील जनसामान्य व त्यांच्या चालीरीती यावर उत्तम प्रकाश टाकू शकतात. या तिन्ही भित्तीचित्रांचे जास्त खोलात जाऊन वर्णन मी करणार आहेच.\nया 3 चित्रांपैकी पहिले चित्र \"सेवकांसह असलेला नागा राजा\" (A Naga king with his attendants) या नावाने ओळखले जाते. हे चित्र या गुंफेचे प्रवेशद्वार असलेल्या पुढच्या भिंतीच्या आतील बाजूस व डाव्या गवाक्षाच्या वरच्या भागात रंगवलेले आहे. या मूळ चित्रात रंगवलेल्या 2 भिख्खूंच्या चित्रांवरच 2 नवीन भिख्खू त्यांच्या नावासह रंगवलेले आहेत हे बॉम्बे स्कूल ऑफ आर्ट्सचे प्रिन्सिपल जॉन ग्रिफिथ्स यांना प्रथम आढळून आले होते. वरच्या स्तरावरील भिख्खूंचे चित्र ग्रिफिथ्स यांना निराळे करता आले होते. तसे केल्यावर खालील स्तरावर असलेले मूळ चित्र दिसू लागले होते.\nया मूळ चित्रामध्ये डाव्या हाताला आंब्यांनी लगडलेल्या एका झाडाखाली 2 व्यक्ती बसलेल्या रंगवलेल्या आहेत. पागोटे किंवा फेटे बांधण्यासाठी जसा कापडाचा एक लांब पट्टा वापरला जातो तसा पट्टा व त्या व्यक्तींचे केस हे एकत्र बांधून डोक्याच्या वरच्या बाजूस त्याचा बुचडा येईल असे सातवाहन कालातील एक मोठे वैशिष्ट्य्पूर्ण पागोटे या व्यक्तींच्या डोक्यावर दिसते आहे. या दोन व्यक्तींपैकी एका व्यक्तीच्या डोकयावर 7 नागांच्या फण्या असलेला मुगुट आहे तर दुसर्‍या व्यक्तीच्या डोक्यावर 1 नागफणी असलेला मुगुट आहे. 7नागफणीचा मुगुट डोक्यावर असलेली व्यक्ती अर्थातच राजा व 1 नागफणीचा मुगुट असलेली व्यक्ती राजकुमार असली पाहिजे या बाबत शंका वाटत नाही. दोन्ही व्यक्तींच्या अंगाखांद्यावर भरपूर अलंकार दिसत आहेत. चक्राकृती डिझाईन असलेली कर्ण कुंडले, गळ्यात जाडजूड हार, धातूचे बाजूबंद व पोच्या या व्यक्तींनी परिधान केलेल्या दिसत आहेत. गळ्यातील हार अनेक पदरी मोत्याचे असून ते सोन्याच्या बंदांनी एकत्र बांधलेले असावेत. दोन्ही व्यक्तींची चेहेरेपट्टी पूर्णपणे या भागातील लोकांसारखी आहे. गोलसर किंवा लंबगोलाकृती चेहरा, अपरी नाके, भरदार ओठ व तेजस्वी डोळे ही या चेहर्‍यांची वैशिष्ट्ये म्हणून सांगता येतील. वरच्या बाजूस एक अप्सरा राजाकडे उडत येता���ा चित्रात रंगवलेली आहे.\nया चित्राच्या उजव्या बाजूला असलेल्या दुसर्‍या पॅनेलमध्ये याच चित्रामधील दुसरा देखावा रंगवलेला आहे. येथे राजा त्याच्या दोन सेवकांबरोबर दाखवलेला आहे. यापैकी एका सेवकाने राजाच्या डोक्यावर छत्री धरलेली आहे तर दुसरा सेवक चवरी ढाळताना दिसतो आहे. राजाच्या समोरच्या भूमीवर राजाकडे काहीतरी तक्रार घेऊन आलेले 5अर्जदार विनम्रपणे रिंगण करून बसलेले दिसत आहेत.\nया गुंफेतील व सातवाहन कालातील म्हणता येते असे दुसरे भित्तीचित्र डाव्या भिंतीवर रंगवलेले आहे. हे चित्र \"स्तूपाकडे येणार्‍या उपासकांचा गट:(A group of Votaries approaching a Stupa) या नावाने ओळखले जाते. प्रत्यक्षात हे चित्र अनेक छोट्या देखाव्यांचे मिळून रंगवलेले होते. महायान कालात या चित्राच्या वरील भागावरच बुद्धाच्या 6 प्रतिमा रंगवण्यात आलेल्या होत्या. चित्राच्या पहिल्या भागात 16 उपासकांचा 1गट चैत्यगृहाच्या प्रवेशद्वाराकडे येताना दाखवलेला आहे. मात्र हे सर्व उपासक एकसारखे न दिसता या सर्व उपासकांच्या केशरचना, त्यांच्या धोतरावरून त्यांनी कंबरेवर बांधलेले शेले आणि त्या शेल्यांच्या बांधलेल्या गाठी यात सूक्ष्म असे फरक चित्रकाराने रंगवलेले आहेत.\nया चित्राच्या दुसर्‍या भागात 4भिंतींच्या आत असलेला 1 स्तूप दाखवलेला आहे. यापैकी 2 भिंतींमध्ये प्रवेशद्वारे बनवलेली आहेत. एका प्रवेशद्वारावर एखाद्या पिंपाच्या आकाराचे छत आहे तर दुसर्‍या प्रवेशद्वाराला सांची मधील तोरणाचा आकार दिलेला आहे. स्तूपावर छत्र्या लावून स्तूप सुशोभित केलेला दिसतो आहे. तोरणाचा आकार दिलेल्या प्रवेशद्वारामधून एक व्यक्ती चालताना दिसते आहे. स्तूपाभोवती असलेल्या भिंतींच्या बाहेर एक झाड दिसते आहे. या झाडाच्या पलीकडच्या बाजूस 2मोठे कक्ष असलेला एक बौद्ध मठ दिसतो आहे. या मठाच्या बाहेर दोन व्यक्ती उभ्या आहेत.\nया चित्रातील तिसर्‍या भागात स्तूपाला भेट देऊन आलेले उपासक एका वनराईमध्ये एकत्र जमलेले दिसत आहेत. उजव्या हाताला असलेल्या एका घरात 4 स्त्रिया दिसत आहेत. यांपैकी खुर्चीवर बसलेली स्त्री राणी असू शकते. 2स्त्रिया बाहेरच्या अंगणात पेटवलेल्या अग्नीजवळ बसलेल्या आहेत.\n9 क्रमांकाच्या गुंफेमधील व सातवाहन कालातील नक्की म्हणता येईल असे तिसरे चित्र हे छताजवळ असलेल्या तुळईच्या भागावर काढलेले असून ते नक्षीकाम या स्वरूपामधील आहे. खूप ठिकाणी या चित्राचे टवके उडालेले असले तरी अनेक रानटी जनावरांच्या शेपट्या पिरगळणारा एक गुराखी या चित्रात अजूनही स्पष्ट दिसतो आहे.\nअजंठ्यातील इतर गुंफा 4थ्या किंवा 5व्या शतकात खोदलेल्या असल्याने माझ्या या अभ्यासाच्या दृष्टीने त्या गुंफातील शिल्पे किंवा चित्रे यांची फारशी मदत होणे शक्य नसल्याने मी फक्त एक धावती चक्कर मारून अजिंठ्याची माझी सफर पूर्ण करतो. परत येताना खाली अजंठा मॉलमध्ये थांबून पाषाणात कोरलेल्या एक दोन वस्तू, या सफरीची एक आठवण म्हणून खरेदी करण्यास मी विसरत नाही.\nसातवाहन राजांच्या इतिहासाबद्दल फारशी माहिती आपल्याला अजंठा गुंफांच्यात मिळू शकत नाही. मात्र ही अशी एकच जागा आहे जेथे सातवाहन राजांच्या समकालीन असलेल्या चित्रकारांनी सातवाहन राजा, त्याचे दरबारी व राणी यांची चित्रे रंगवलेली आढळतात. त्यामुळे हे राजे किंवा राण्या कोणती वस्त्रे परिधान करत असत कोणते अलंकार घालत असत कोणते अलंकार घालत असत स्वत: हिंदू असूनही बौद्ध धर्मस्थानांबद्दल ते कसे आदर बाळगत स्वत: हिंदू असूनही बौद्ध धर्मस्थानांबद्दल ते कसे आदर बाळगत या सारख्या अनेक गोष्टींबद्दल येथे माहिती मिळाली व बरेच काही शिकता आले.\nमाझा या पुढील मोर्चा सातवाहन इतिहास संशोधनातील सर्वात महत्त्वाचे स्थान मानल्या जाणार्‍या जागेकडे मी वळवणार आहे. कारण फक्त याच ठिकाणी या राजांचे कर्तुत्व, शौर्य याचे त्यांच्या कालात लिहिलेले वर्णन सापडते. ही जागा म्हणजे उत्तर महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे शहर मानल्या जाणार्‍या नाशिक जवळ असलेली पांडव किंवा पांडु लेणी.\nया लेखासोबत असलेली छायाचित्रे बघण्यासाठी या दुव्यावर क्लिक करा.\nही लेखमालिका सुरेख झाली. बरीच नवी माहिती मिळाली त्याबद्दल धन्यवाद.\nमाझा या पुढील मोर्चा सातवाहन इतिहास संशोधनातील सर्वात महत्त्वाचे स्थान मानल्या जाणार्‍या जागेकडे मी वळवणार आहे. कारण फक्त याच ठिकाणी या राजांचे कर्तुत्व, शौर्य याचे त्यांच्या कालात लिहिलेले वर्णन सापडते. ही जागा म्हणजे उत्तर महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे शहर मानल्या जाणार्‍या नाशिक जवळ असलेली पांडव किंवा पांडु लेणी.\nनवी मालिका वाचण्यास उत्सुक आहे.\nहिनायन कालातील बौद्ध सांकेतिक चिन्हे सगळीकडे कोरलेली आहेत.\nबौद्ध \"सांकेतिक चिन्हे\" म्हणजे काय\nहिनायन कालात बुद्ध मूर्ती दाखवत नसत त्यामुळे बुद्धाचे अस्तित्व स्तूपासारख्या चित्रांनी दर्शविण्याची प्रथा होती. त्याचप्रमाणे काही सांकेतिक चिन्हे त्या स्थळाचे धार्मिक महत्व दर्शविण्यासाठी सर्व ठिकाणी कोरलेली दिसतात. या लेखासोबत असलेल्या छायाचित्रात 9 क्रमांकाच्या गुंफेचा बाह्य भागाचे छायाचित्र आहे ते बघावे. यात घोड्याच्या नालाच्या आकाराची छोटी छोटी कोरलेली गवाक्षे आहेत.या गवाक्षांच्या आत एका खाली एक अशा कमानी कोरलेल्या आहेत त्यांना बेर्म रेल्स असे म्हणतात. गुंफेच्या उजव्या वरच्या कोपर्‍यात लाकडी जाळीचा पॅटर्न दिसू शकतो. ही सर्व कोरीव कामे बौद्ध सांकेतिक चिन्हे आहेत. बौद्ध रेलिंग़ डिझाईन (स्तूपावर असलेल्या कॅपिटल वर कोरलेले) हे सुद्धा ते स्थळ एक पवित्र स्थान असल्याचे दर्शवते व त्यालाही सांकेतिक चिन्ह म्हणता येईल.\nनासिक लेणीबद्दल वाचण्यास उत्सुक आहे.\nहिनायन हा शब्द हीनयान असा असावा का की हिनायन आणि हीनयान हे दोन्ही वेगवेगळ्या अर्थांचे शब्द अस्तित्वात आहेत\nखरे सांगायचे तर देवनागरीमध्ये हा शब्द इतक्या प्रकारे लिहिलेला असतो की बरोबर काय व चूक काय हे सांगणे अवघड वाटते. अर्थाच्या दृष्टीने बघितले तर हीनयान असे लिहिले गेले पाहिजे ( Inferior vehicle या अर्थाने) परंतु इंग्रजीमध्ये हा शब्द Hinayan असा लिहिला जातो. त्यामुळे देवनागरीत तो कसा लिहायचा हा एक प्रश्नच आहे.\nअरविंद कोल्हटकर [15 Sep 2012 रोजी 02:59 वा.]\nमहायान आणि हीनयान ह्या बौद्ध तत्त्वविचाराच्या दोन प्रमुख शाखा आहेत. 'महा' ह्याच्या विरुद्ध 'हीन' म्हणून हीनयान हाच योग्य शब्द आहे. इंग्रजीत तो Hinayan असा लिहिला जातो कारण रोमन लिपीमध्ये देवनागरी दीर्घ 'ई 'आणि अखेरचा 'अ' हे स्वर दाखविण्यासाठी सोपा मार्ग नाही. Heenaayana HInayAna हे कृत्रिम वाटते. ह्यामुळेच अमेरिका-ब्रिटनमधील लोक योग yoga ह्याचा उच्चार सार्वत्रिक वापरात 'योगा' असा कानावर पडतो आणि हिमालय Himalaya हिमलया होतो रशियनमध्ये 'राम' हा शब्द इंग्लिशवरून 'Рама' असा लिहिला जातो आणि रशियन व्याकरणानुसार 'आ' ने शेवट होणारी बहुतांश नामे स्त्रीलिंगी असल्याने राम Рама शब्दाचे व्याकरण आणि विभक्तिप्रत्यय स्त्रीलिंगानुसार चालतात.\nकोल्ह्टकर म्हणतात तसे अर्थाच्या दृष्टीने हीनयान हा शब्द जरी योग्य असला तरी हा बौद्ध धर्म ज्या देशांच्यात प्रचलित आहे, उदा. श्री लंका, कंबोड���या वगैरे, तेथे हा शब्द कसा उच्चारला जातो हे आता जास्त महत्त्वाचे वाटते. त्यामुळे मी योग्य असूनही हीनयान असा हा शब्द न लिहिता हिनयान किंवा हिनायन असा लिहावा या मताचा आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.pratilipi.com/user/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A5%80-f608uktxzm", "date_download": "2019-02-20T12:25:39Z", "digest": "sha1:USVGE2L5FB4MSF6VPIICMXDULEPCEIG6", "length": 2393, "nlines": 48, "source_domain": "mr.pratilipi.com", "title": "सुनील जोशी \"सर\" « प्रतिलिपि मराठी | Sunil Joshi \"Sir\" « Pratilipi Marathi", "raw_content": "\nअनुसरण करा | 1742\nमी एक सम्रुध्द वाचक आहे. नारायण धारप, रत्नाकर मतकरी,पुलं, सुहास शिरवळकर, बाबा कदम, आणि अलीकडे सतिश तांबे हे माझ्या आवडते लेखक. त्याशिवाय जे सापडतील ते वाचायचा मला चौथ्या ईयत्ते पासून छंदच लागला तो आता पर्यंत कायम आहे. यासाठीच प्रतिलीपीचा मी खूप आभारी आहे. समर्थ रामदास स्वामींनी सांगितल्याप्रमाणे, \" दीसामाजी काही तरी ते लिहावे, प्रसंगी अखंडित वाचीतजावे\" हे पाळायचे ठरवले आहे.\nसोशल मीडिया वर अनुसरण करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://saakava.com/aboutus.aspx", "date_download": "2019-02-20T12:44:22Z", "digest": "sha1:UQDLB7DX6KGSSK5Z4KMG5HV2DDPPILU5", "length": 5110, "nlines": 44, "source_domain": "saakava.com", "title": "साकवविषयी (About Saakava)", "raw_content": "\nशब्दातील शब्द (Words in word)\nस्वयंपाकघरातील शब्द(words in kitchen)\nप्राण्यांसाठी शब्द(words for animals )\nचुकीच्या शब्दप्रयोगांना योग्य पर्याय\nनेहमी शुध्दलेखनात गल्लत होणारे शब्द\nइंग्रजी वाक्य मराठीत भाषांतर करण्याची संगणक-प्रणाली.\nतसेच मराठीविषयी इतर बरेच.\nसाकव हे इंग्रजी वाक्याचे मराठी भाषांतर करून देणारे एकमेव संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळाची स्थापना १ मे २०१० ह्या दिवशी - महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षदिनी - करण्यात आली.\nइंग्रजी वाक्याचा संगणक-आज्ञावली आणि शब्दकोश यांच्या साहाय्याने अर्थ लावून त्यानुसार मराठी व्याकरणाचे नियम पाळून मराठी वाक्य करण्याची आज्ञावली तयार करत आहोत.\nवेळोवेळी त्यात सुधारणा करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो.\n२७ फेब्रुवारी २०११ (मराठी भाषा दिवस) रोजी एक महत्त्वाची आवृत्ती सादर करण्यात आली. या आवृत्तीचा विशेष म्हणजे त्यात अनेक विषयांचे पारिभाषिक शब्दकोश समाविष्ट करण्यात आले.\n१ मे २०१३ ह्या दिवशी आम्ही नवी आवृत्ती येथे सादर करत आहोत. त्यात मराठी शब्दकोडी, शब्दातील शब्द , मुरजबंध शब्द आणि वाक्ये, तसेच शब्दावरून शब्दाकडे असे अनेक खेळ समाविष्ट केले आहेत.\nपूर्वीच्या आवृत्यांप्रमाणे ह्याही आवृत्तीचे स्वागत होईल, अशी आम्हाला खात्री आहे.\nकृपया आपली मते तसेच सूचना Saakava.Suggestion@gmail.com येथे कळवा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "http://www.aiilsg.org/publications/", "date_download": "2019-02-20T11:44:37Z", "digest": "sha1:GZIZLAF6LWKQ2WQZV6ITBYXSCKZGQ7GK", "length": 9732, "nlines": 197, "source_domain": "www.aiilsg.org", "title": "Publications", "raw_content": "\n5 अ.भा.स्था.स्व.संस्था महाराष्ट्र नगरपरिषद व नगरपंचायती निवडणूक नियम – १९६६ २००६ १२५.००\n7 अ.भा.स्था.स्व.संस्था नगरपरिषद सूची २०१३ १०००.००\n8 अ.भा.स्था.स्व.संस्था ग्रामस्वराज्याची त्रिस्तरीय कार्यपद्धती २००४ ७५.००\n10 लटके एल. ए.व रणजित चव्हाण नगरपालिका सभाशास्त्र २०१३ २५०.००\n11 आसगावकर श्र. वि. तेंडोलकर जी.व्ही.फ. ब. खान महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम (एक दृष्टीक्षेप ) २०१३ ९०.००\n12 आसगावकर श्र. वि. तेंडोलकर जी.व्ही. महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरीअधिनियम – १९६५ (एक दृष्टीक्षेप ) २०१२ ७०.००\n13 तेंडोलकर जी.व्ही. उपकर २००९ १२५.००\n14 पाटील सोमनाथ नऊ दशकांची कहाणी २००९ ६०.००\n15 रणजित चव्हाण व लक्ष्मण लटके पक्षांतर बंदी कायदा व अनहर्ता २०१३ २३०.००\n16 जाधव सौदागर जनसंपर्क आणि स्थानिक स्वराज्य संस्था २०११ ३००.००\n17 रणजित चव्हाण व फ. ब. खान महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतनअधिनियम, १९७५ २०१२ ५०.००\n18 रणजित चव्हाण व लक्ष्मण लटके माननीय अध्यक्ष महोदय २०१३ २००.००\n19 रणजित चव्हाण वफ. ब. खान नगरपालिका सभाशास्त्र (हिंदी) २०१२ २००.००\n20 रहाटकर विजया औरंगाबाद (लीडिंग टू वाईड रोड्स ) २०१२ ४५०.००\n22 रणजित चव्हाण व लक्ष्मण लटके संसद व विधी मंडळातील विनोदी प्रसंग २०१३ २५०.००\nभूमी संपादन अधिनियम, १८९४ २०१३ २५०.००\n2 महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण अवधी, परकीय सेवा आणि निलंबन, बडतर्फी व सेवेतून काढून टाकणे याकाळातील प्रदाने) नियम २०११ ९०.००\n3 महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम २०१२ १७०.००\n4 महाराष्ट्र नागरी सेवा (सेवेच्या सर्वसाधारण शर्ती) नियम २०११ १००.००\n5 महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम २०११ ९०.००\n6 महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम २०११ १८०.००\n7 महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारित वेतन) नियम २००२ ३०.००\n8 महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्ती वेतनाचे अंशराशीकरण) नियम २०११ ११०.००\n9 महाराष्ट्र नागरी सेवा (शासकीय कार्यालयीन दूरध्वनी व निवास दूरध्वनी वापराबाबत ) नियम २०११ ४०.००\n10 महाराष्ट्र नागरी सेवा (संगणक हाताळणी / वापराबाबत ज्ञान आवश्यक ठरविण्याबाबत) नियम २०११ १००.००\n11 महाराष्ट्र नागरी सेवा (जेष्ठतेचे विनियमन) नियमावली २०११ ७०.००\n12 भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, १९८८ २०१२ ७०.००\n13 महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ २०१४ ८००.००\n14 अन्न सुरक्षा तथा अन्न भेसळ प्रतिबंध कायदा २०१३ ३००.००\n15 विभागीय चौकशी २०१३ ३००.००\n16 महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारित, निर्मुलन वपुनर्विकास) अधिनियम १९७१ व नियम २०११ २४०.००\n17 माहितीचा अधिकार अधिनियम २०१३ २००.००\n18 मालमत्ता हस्तांतरण अधिनियम २०११ १५०.००\n19 नुकसानीचा कायदा व ग्राहक संरक्षण अधिनियम २००९ १२५.००\n20 नगर भूमापन नियम पुस्तिका २०१२ २८०.००\n21 सरकारी जमीन २०१२ २००.००\n22 करार कायदा २०११ १००.००\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A2%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AB%E0%A5%87/", "date_download": "2019-02-20T12:00:35Z", "digest": "sha1:VJZIWAQRUQ5RIZ56772M73SHSK32VF5X", "length": 9781, "nlines": 100, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "पंढरपूर मंदिर समितीतर्फे केरळ पूरग्रस्तांसाठी २५ लाखाची मदत | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nशत्रूला धडकी भरवणारे F-21 भारताला देण्यास अमेरिका तयार\nपतीच्या मारहाणीत पत्नीचा गर्भपात ; तू काळी आहेस, सुनेचा सासरच्यांनी केला छळ\nएकही बांधकाम कामगार कुटुंब बेघर राहणार नाही\nशहराचा पाणीपुरवठा उद्या बंद\nमुळशीत आणखी एका ‘लवासा’चा घाट\nHome महाराष्ट्र पंढरपूर मंदिर समितीतर्फे केरळ पूरग्रस्तांसाठी २५ लाखाची मदत\nपंढरपूर मंदिर समितीतर्फे केरळ पूरग्रस्तांसाठी २५ लाखाची मदत\nपंढरपूर– केरळमधील पूरग्रस्तांना महाराष्ट्र शासनाकडून विविध प्रकारची मदत देणे सुरू आहे. राज्यातील जनतेने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत द्यावी या मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीतर्फे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी आज २५ लाख रूपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला.\nपूरग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य शासनाने विविध पातळ्यांवर मदतीचा ओघ सुरू ठेवला आहे. राज्यातील जनताही आपल्या परीने मदत करत असून आता राज्यातील मंदिर समिती, ट्रस्ट,सामाजिक संस्था, ज्येष्ठ नागरिक संघ, राज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी आदींकडून मदत होत आहे.\nमहाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाकडून २५ हजार\nकेरळ पूरग्रस्तांसाठी महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ (फेसकॉम) यांनी खारीचा वाटा उचलला आहे. महासंघाचे अध्यक्ष दत्तात्रय चौधरी, उपाध्यक्ष ना.ना. इंगळे, अण्णासाहेब टेकाळे, अरुण रोडे यांच्यासह ज्येष्ठ नागरिकांनी २५ हजारांचा धनादेश मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्याकडे मंत्रालयात सुपूर्द केला. यावेळी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले उपस्थित होते.\nज्येष्ठ नागरिक धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी करा- राजकुमार बडोले\nआकांक्षित जिल्ह्यांच्या कालबद्ध विकासासाठी डॅशबोर्ड सिस्टीम\nपतीच्या मारहाणीत पत्नीचा गर्भपात ; तू काळी आहेस, सुनेचा सासरच्यांनी केला छळ\nएकही बांधकाम कामगार कुटुंब बेघर राहणार नाही\nशहराचा पाणीपुरवठा उद्या बंद\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.padmagandha.com/index.php?route=product/category&path=101", "date_download": "2019-02-20T12:35:19Z", "digest": "sha1:ADANWKI37A5VIRDJBMW5ELHHDCAR7TPS", "length": 7542, "nlines": 119, "source_domain": "www.padmagandha.com", "title": "Abhinuja Prakashan |अभिनुजा प्रकाशन", "raw_content": "\nAbhinuja Prakashan |अभिनुजा प्रकाशन\nAbhinuja Prakashan |अभिनुजा प्रकाशन\n1 February 1948 Turning Point | १ फेब्रुवारी १९४८ टर्निंग पॉईंट\nउद्योगक्षेत्र आणि अभियांत्रिकी व्यवसायात असलेल्या भिडे कुटुंबात जन्माला आलेल्या चिमूने इंजिनीअर व्ह..\nभुसावळ - जळगांव - नाशिक - पुणे - मुंबई - न्यूयार्क – शिकागो असे स्थलांतर करणार्‍या पात्रांची ही कहा..\nबंडा यज्ञोपवित यांचा ‘दणका’ हा विनोदी कथासंग्रह. विविध प्रकारचे कथालेखन व चित्रपटविषयक लेखन त्यांनी..\nश्री. यज्ञोपवित यांची कथा मनोविश्‍लेषण, संज्ञाप्रवाही चित्रण, अतिवास्तवता यात अडकून न पडता साधे निव..\nEk Fraud |एक फ्राॅड\n‘हळवे क्षण’ हा वंदना उत्पात यांचा कथासंग्रह. आजच्या समाजजीवनात विसकळीत होत चाललेले मानवी व कौटुंबिक..\nJeevantirtha Bara Jyotirlinga | जीवनतीर्थ बारा ज्योतिर्लिंग\nही केवळ खुनाची गोष्ट नाही. ही आहे पाप-पुण्य, नीती-अनीती, विवेक-अविवेक, संयम-क्रोध, हव्यास-स्वार्थ ह..\nKaragruhatil Banda Shwas |कारागृहातील बंद श्वास\nमानवी जीवनातील नियतीशरणता म्हणजे काय, याचा प्रत्यय देणारी ही कादंबरी स्वप्न आणि वास्तव यांत..\nकावेरी - विद्याधरपंत या दांपत्याची ही चित्तरकथा येथे ओघवत्या भाषेत रंगविली आहे. एकविसाव्या शतकात मह..\nअरुण जाखडे यांनी ‘पाचरुट’ या घटीतनिष्ठ कादंबरीत कृषीसंस्कतीतील उत्कट शोकांतिका अतितळमळीने व पोटतिडि..\nआयुष्याच्या एका उदात्त क्षणी भेट होते , तिचे रुपांतर जन्मोजन्मीचा सोबतीपणाच्या निश्चयात होते ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://dindoripranit.org/archives/5464", "date_download": "2019-02-20T12:52:06Z", "digest": "sha1:GTDNWYFVTTFSYFVXBNOYFRYWTAZLLJ7D", "length": 6253, "nlines": 64, "source_domain": "dindoripranit.org", "title": "श्री गायत्री माता उत्सव(दिं. प्र. उत्सव) (अश्‍विन शु. ९ – दि.१८ ऑक्टों) – अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर", "raw_content": "अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास मार्ग (दिंडोरी प्रणित)\nप्रधान सेवा केंद्र, श्रीक्षेत्र दिंडोरी\n१. बालसंस्कार व युवा प्रबोधन\n२. प्रश्नोत्तर व मार्गदर्शन\n४. आरोग्य व आयुर्वेद\n६. भारतीय संस्कृती व अस्मिता\n१३. पशु व गोवंश\n१६. देश विदेश अभियान\nश्री गायत्री माता उत्सव(दिं. प्र. उत्सव) (अश्‍विन शु. ९ – दि.१८ ऑक्टों)\nश्री गायत्री माता व गायत्री मंत्र हे आपल्या आर्य धर्मांचे मूळ अधिष्ठान असून आपल्या सेवामार्गाची मूळ देवता आहे. त्यांचा उत्सव वर्षातून ङ्गक्त एकदाच होतो, तो म्हणजे आश्‍विन शुक्ल नवमी. ठिक सकाळी ८ ची आरती झाल्यानंतर प्रत्येक सेवेकर्‍याने १ माळ गायत्री मंत्र व ११ माळी श्री स्वामी समर्थ मंत्र जपावे. ठिक १०:३० अन्नाचे ५ नैवेद्य करावे. प्रथम कुलदेवता, दुसरा नारायणाचा या क्रमाने ५ वा गायत्री मातोश्रींचा असे नैवेद्य मांडावे. सकाळच्या तीन व सायंकाळच्या दोन अशा आरत्या म्हणून सर्वांना प्रसाद द्यावा. गायत्री मातेसाठी शुध्द तूप, गुळाचा, गव्हाच्या पिठाचा प्रसाद करावा.\n(अधिक माहिती ज्ञानदान भाग १ बघावा.)\nसेवा :– गायत्री सहस्त्रनाम, गायत्री जप यांचे वाचन, पठन, हवन करावे.\nअग्रयण :- नव्या तांदूळाचा हो करून मगच नवे तांदूळ खाण्यासुरूवात करतात. म्हणून याला ‘नव्याची पौर्णिा’ म्हणतात. पहिल्या अपत्यास या दिवशी सायंकाळी ओवाळावे.\n* खंडेनवमी : सर्व यंत्र, मशिनरी व वाहनांचे पूजन करावे.\nमाहिती व तंत्रज्ञान विभाग – Mobile Apps\n|| प्रधान सेवा केंद्र, श्री क्षेत्र दिंडोरी ||\nश्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्र\nदिंडोरी, तालुका : दिंडोरी जिल्हा : नाशिक\nफोन नंबर - (०२५५७) २२१७१०\n|| गुरुपीठ, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ||\nश्री स्वामी समर्थ गुरूपीठ,मु.पो.ता.त्र्यंबकेश्वर\nफोन नंबर - (०२५९४) २३३१७०\nCopyright 2012-2017 अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्र (दिंडोरी प्रणीत) सर्व हक्क राखीव.\nऑनलाईन देणगी माहिती साठी येथे क्लीक करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.pratilipi.com/read?id=6755373519199666&ret=%2F%3Fredirect%3DcatchAll", "date_download": "2019-02-20T11:34:37Z", "digest": "sha1:NSQVR42SUWTECPHGCWDSBOIACLRO3KNA", "length": 17947, "nlines": 28, "source_domain": "mr.pratilipi.com", "title": "वाचा अविनाश लष्करे \"Lashkare A.R.\" च्या मराठी कथा मुक्कामी एसटी (भाग-२) प्रतिलिपि वर « प्रतिलिपि मराठी | Read Avinash Lashkare \"Lashkare A. R.\"'s Marathi content on Pratilipi « Pratilipi Marathi", "raw_content": "\n...आम्ही सर्व मुले जेव्हा पारनेरच्या शाळेत पोहचलो तेव्हा तेथील शाळा तसेच तेथील खेळायचे रेखीव मैदान पाहून आम्ही सुखावलो आम्ही जरी सर्वजण आज विज्ञान प्रदर्शन पाहण्यास आलो असलो तरी आता ह्या क्षणाला आम्हा सर्व मुलांना मैदानावर जाऊन खो-खो आणि कब्बडी खेळू वाटत होते.\nपण ते आज शक्य नव्हते आम्ही टेम्पोतून सर्व विद्यार्थी एका मागे एक करत उतरलो तेव्हा गुरुजींनी आम्हाला पुन्हा एका रांगेत उभे करत शिस्तीचा पाढा वाचायला सुरुवात केली तसे आम्ही सर्व मूल खरच खूप वैतागून गेलो आणि माझा मित्र गोट्या मला हळूच म्हणाला आपलं गुरुजी जिथं जाईन तिथं आपली चव घालवणार हे खरं आहे. आता सकाळीच साळत काय मग भजन झालं हुतं का हेच तर सांगितलं हुतं जपून पहा तोडफोड करू नका मस्ती करू नका आण माझ्याकडे त्यो तोंड करत म्हटला आजून काय म्हटलं र गुरुजी आपलं ,थोबाड बंद ठिवून बघा मी असं म्हणताच गोट्या जाग्याव गप झाला आण गुमान पुढं बघत गुरुजी परत सकाळाचाच पाढा गात आहेत ते तो आणि आम्ही सर्व जण ऐकू लागलो.\nमनात आईचा विचार येऊ लागला अण्णा ला आजच म्हस विकाया जायचं हुतं का आई कांद्याव असलं पाणी देत असल,खर तर तिला माया मूळ त्रास झाला परत म्या नाही आईला त्रास होऊ देणार एवढ्या बारीन आये मला माफ कर असं मी मनात म्हटले, माझ्या मनात विचार चालू असताना आम्ही पहिल्या वर्गात पोहचलो ही होतो, नव नवीन प्रयोग आमच्या समोर हुते असे प्रयोग आम्ही कधी पाहिले नव्हते, मला असे जमेल का आई कांद्याव असलं पाणी देत असल,खर तर तिला माया मूळ त्रास झाला परत म्या नाही आईला त्रास होऊ देणार एवढ्या बारीन आये मला माफ कर असं मी मनात म्हटले, माझ्या मनात विचार चालू असताना आम्ही पहिल्या वर्गात पोहचलो ही होतो, नव नवीन प्रयोग आमच्या समोर हुते असे प्रयोग आम्ही कधी पाहिले नव्हते, मला असे जमेल का खरंच शिकायला हवे मी आता प्रत्येक गोष्ट बारकाईने पाहू लागलो.\nआपणही काही तरी घरी नक्कीच करून पहावे असं मनातून वाटू लागल हुतं.\nऐका मागे एक आम्ही सर्वजण शिस्तीमध्ये पहात होतो या मध्ये एक गोबर गॅसचा उपक्रम दाखवला हुता मला लय आवडला आण मनात म्या ठरवील की , घरी गेल्यावर गोबर गॅसचा प्रकल्प करून पहायचा आण.. आईला चुलीच्या धुरापासून मुक्त करायचं....\nदिवस भर वेगवेगळे उपक्रम पाहून आता मात्��� खूप कंटाळा आला हुता म्या सहज माझ्या जोडीदार गोट्याला म्हटलं लय कंटाळा आला बघ गड्या मला , तसा गोट्या म्हटला तुला कंटाळा आला मला इथं मोकार झोप आली पण कुणी पाहिलं तर काय म्हणून मी झोपत नाही नाहीतर कवाच शाळेपुढच्या झाडाखाली ताणून दिली असती.\nबराच वेळ झाल्याने आता आमची जेवायला सुट्टी झाली आम्ही सर्व मुलं मुली शाळेच्या आवारात असणाऱ्या गर्द झाडांच्या सावलीत मनसोक्त जेवण केले काही वेळाने आम्हाला आहे त्याच जागी पारनेरच्या शाळेच्या वतीने सुकी भेळ देण्यात आली होती. परंतु आताच जेवण झाल्यामुळे मी भेळ मोकळ्या झालेल्या डब्यात आहे तशीच ठेवून दिली.\nआम्हा सर्वांना सूचना आली की विज्ञान प्रदर्शन समाप्त झाले असून काही वेळातच सर्वांनी शाळे समोरील मोकळ्या जागेत जमा व्हावे त्या सुचनेचे पालन करून आम्ही सर्व मूल मुली जमा झालो त्या शाळेच्या मुख्याध्यापिका आमच्या शाळेच्या आभार मानण्यासाठी भाषण देऊ लागल्या तसा गोट्या आता घोरायला लागला आणि मला म्हटला भाषण सम्प्ले की उठीव मला आणि बसल्या बसल्या घोरू लागला. सर्वांची भाषणे झाली आमच्या शाळेतील गुरुजींनीही भाषण.. दिली, आता साधारण संध्याकाळचे साडेपाच वाजले असावेत गुरुजींनी आम्हा सर्व विद्यार्थ्यांना एका रांगेत उभे केले आणि बजावून सांगितले आता आपण सर्व पुन्हा परतीच्या प्रवासाला सुरुवात करत आहोत आता खूप उशीर झाला आहे त्यामुळे कोणी कुठेही जायचे नाही आम्ही टेम्पो शाळेच्या मैदानात येण्याची वाट पाहू लागलो.\nमाझ्या मनात आता एकच विचार येत होता गोबर गॅस चा उपक्रम पुन्हा एकदा नीट पाहून यावे नाहीतर उद्या घरी गेल्यावर एखादी गोष्ट विसरलो तर पुन्हा कुठं पहायला मिळणार नाही त्यामुळे आता पुन्हा जाऊन एकदा वर्गात तो उपक्रम पाहिलाच पाहिजे असे मी मनाशी ठाण मांडले गुरुजींची नजर चुकवून मी सरळ वर्गखोल्यांमध्ये शिरलो घाई घाईत पाहू लागलो मला काही आठवेनाच आपण तो उपक्रम कुठे पहिला कुठल्या वर्गात पाहिला मी सर्व वर्गात आता शोधू लागलो यात माझा बराच वेळ गेला मी पुन्हा एकदा शाळेच्या गेट कडे वळून पाहिले सगळी मुलं अजूनही जाग्यावरच उभी होती. मला तेव्हा सहज आठवले की आपण तो उपक्रम पहिल्या वर्गात पहिला होता घाई घाईत पहिल्या वर्गात शिरलो समोरच पाहिले गोबर गॅस चा उपक्रम मनाला वेगळाच आनंद झाला एखादी मौल्यवान गोष्ट हारावी आ��ि मिळल्यानंतर जो आनंद होतो तो आनंद मला झाला होता.\nमी निरखून पाहू लागलो या व्यतिरिक्त मला पर्याय नव्हता कारण माया कडे तेव्हा वही पेन्सिल यातलं काहीच नव्हतं मी तेव्हाच मनाशी ठरवलं अस पुन्हा कुठं जायची येळ आली की वही परेन्सिल सोबत घेऊन जायचे पूर्ण पणे निरीक्षण करून घेतले यात माझा बराच वेळ गेला होता.\nचेहऱ्यावर आता आनंद ओसंडून वाहत होता काहीतरी मिळवले याचा मला पूर्ण अनुभव आला परंतु तो आनंद जास्त वेळ टिकला नाही कारण मी जेव्हा वर्गाच्या बाहेर आलो तर समोरचे चित्र पाहून माझ्या पायाखालची वाळूच सरकली, आता काय करावे आणि काय नाही काय समजेना कारण काही वेळा पूर्वी समोर असणारी माझ्या शाळेतील मुलं व शिक्षक यातील मला समोर कोणीच दिसत नव्हते पुढे जाऊन पाहिले तर माझ्या नजरेस कोणीच दिसले नाही आहे त्याच जागी मी आता ढसा ढसा रडू लागलो...\nवातावरण ही अचानक बदलले अकाशात काळे ढग फिरू लागले सगळीकडे जास्तच काळोख पसरला वाऱ्याचा वेग वाढत चालला चंद्रही ढगांच्या मागे पुढे लपाछपी खेळू लागला असं माझ्या पुढं पहिल्यांदाच घडत होते.\nमी पूर्ण भयभीत झालो होतो इतक्यात माझ्या खांद्याव कोणीतरी हात ठेवला वातावरणात शांतता पसरली माझी हिम्मत होत नव्हती मागे वळून पाहण्याची ,\nभरदस्त अवाज कानावर पडला का रडतुस र.. पोरा, घाबरत घाबरतच हळूच जीव एकवटून मागे पाहिले तर एक साधारण चाळीशी ओलांडलेल्या खाकी कपडे घातलेला एक माणूस होता आपण कोण मी अस विचारताच ते म्हटले मी या शाळेचा शिपाई वर्गखोल्यांना कुलूप लावत असताना तुझा रडताना आवाज कानावर आला म्हणून मी कोण रडत आहे ते पाहण्यासाठी आलो बरं तुझं नाव काय आण.. का रडतोस बरं, मी त्यांना घडलेली सर्व गोष्ट जशीच्या तशी सांगितली, ते मला धीर देत म्हटले काय घाबरू नको भाळवणी या गावी जाणारी मुक्कामी एसटी असते साडेसहा वाजता ती तुमच्या गावातून पुढं सरळ भाळवणीला जाते त्या एसटीने मी तुला बसून देतो चल सायकलिवर बस माग... स्टँड वर सोडतो आणि तिकिटाला पण पैसे देतो घाबरू नको, काही वेळातच पारनेरच्या एसटी स्टँड वर आम्ही पोहचतो तेव्हा तिथं एकही एसटी नसते आणि वातावरण अजूनच भयानक झालेले होते, मनात माझ्या विचारांचे काहूर माजले होते, माझी आई किती काळजी करत असलं, माझा अण्णा मला आता मरुस्तवर हानल, कसं बी करून आता लवकर घरला जायला पाहिजे बस, चौकशी करून शाळेचा शिपाई आल�� मला म्हणाले दररोज जाणारी एसटीत बिघाड झाला आहे तिला पर्यायी एसटी येवुस्तवर थांबावे लागेल.\nमाझ्याकडे तिथंच थांम्बल्या शिवाय काहीच पर्याय नव्हता रात्र होत चालली होती किर्रर्र अंधार आता बऱ्या पैकी पडला होता आईची आता आठवण जरा जास्तच येऊ लागली बिचारी माझ्यासाठी किती रडत असल ह्या विचाराने माझी जीव कासावीस झाला होता.\nरात्रीचे नऊ वाजले पारनेर गोरेगाव भाळवणी अशी पाटी असलेली एसटी माझ्या समोर आली मला आता एक प्रकारे एसटी पाहूनच घरी पोहचल्या सारखे वाटू लागले. इतक्या रात्री मी प्रथमच प्रवास करणार होतो मी आता एसटीत बसायला निघालो तेव्हा त्या शिपायांनी मला पाच रुपये दिले आण.. काहीच न बोलता निघून गेला मला काही कळेना काहीच न बोलता ही व्यक्ती कसं जाऊ शकते मी आता एसटीत बसलो आणि स्टँड वर असणारे तीन चार पुरुष आणि तीन स्रिया बसल्या स्टँड पूर्ण मोकळे झाले इतक्या रात्री प्रवास करणारे आता कोणी राहिले नाही बहुतेक हीच शेवटची एसटी असावी त्या सर्व प्रवाश्यांकडे पाहिले तर नवलच वाटत होते एसटीच्या आतमधील गोलाकार हिरव्या निळ्या पिवळ्या बल्पांच्या प्रकाशात त्याचे चेहरे एकदम नटून थटून आल्यासारखे वाटत होते जसे की ते सर्व रात्रीच्या एखाद्या लग्नाला निघालेत.....\nसोशल मीडिया वर अनुसरण करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mazyanajretun.blogspot.com/2017/09/blog-post_19.html", "date_download": "2019-02-20T12:34:36Z", "digest": "sha1:NCEFWOE5L4ZP4IFVTTZ5447N5LPZCW2D", "length": 15936, "nlines": 84, "source_domain": "mazyanajretun.blogspot.com", "title": "गंपूच्या गोष्टी - #कामकरी_गंपू #ओ_काक्का'", "raw_content": "\nचांगली आणी वाईट : या दोनच बाजू असलेल्या गोष्टी; खरंतर खूप गूढ असतात कधीकधी. वाईटानं चांगुलपणाचं पांघरुन घ्यावं अन् चांगल्यावर वाईटाचं झाकण पडावं अश्यातली गत चांदीच्या मुलाम्यालाही भुलणारी माणसं आपण चांदीच्या मुलाम्यालाही भुलणारी माणसं आपण गोष्टींच्या मुळाशी जाऊन उकल करनं फार कंटाळवाणं वाटतं आपल्याला. जसजशी ती वस्तू मुलामा सोडून मुळ रंग दाखवायला लागते ; आपण फसवले गेल्याची प्रचिती आपल्याला येते. डोळे तर जन्मत: फुकटांतच मिळालेले असतात. कमवायची असते तीे फक्त नजर; चांगल्यातलं वाईट आणी वाईटातलं चांगलं ओळखायची पारखी नजर. @$m गोष्टींच्या मुळाशी जाऊन उकल करनं फार कंटाळवाणं वाटतं आपल्याला. जसजशी ती वस्तू मुलामा सोडून मुळ रंग दाखवायला लागते ; आपण फसवले गेल्य��ची प्रचिती आपल्याला येते. डोळे तर जन्मत: फुकटांतच मिळालेले असतात. कमवायची असते तीे फक्त नजर; चांगल्यातलं वाईट आणी वाईटातलं चांगलं ओळखायची पारखी नजर. @$m\nगंपूच्या गोष्टी - #कामकरी_गंपू #ओ_काक्का'\nवय :- १७ महिने\nअलार्मचा कानोसा माझ्याआधी माझ्या लेकानेच घेतला. अलार्म बंद करुन त्याला हलकेच थोपटले तसा पुन्हा गुडुप झोपला. आता लागलीच ऊठून दारं खिडक्यां उघडून सकाळची ताजी हवा फुफ्फुसात भरुन घ्यायची आणी अंघोळपाणी आटोपून स्वयंपाक-पाण्याकडे वळायचं. माझ्या आईच्या भाषेत रामागड्याच़्या ड्युटीला लागायचं.\nपण पिल्लु आईच्या दोन पावलं पुढेच नेहमी..., साखरझोपेत उशाला आईचीच कुस हवी म्हणून तिला गुरफटून झोपणार. तरीही आई सोडून जाईल की काय या भीतीपायी ईवल्याशा मुठीत तिच्या कपड्यांचं टोक पकडून ठेवणार. आधीच त्या माऊलीला झोपलेल्या निरागस बाळाच्या कुशीत झोपायचा मोह आवरेना., त्यात त्याची घट्ट मिठी आणी मुठी सोडवायची म्हणजे धर्मसंकटच.\nकशीबशी या मोहपाशातून निघाल्यावर आपल्या कामाला लागले. खरपुस पोळीचा आणी फोडणीचा खमंग दरवळ नाकाला झोंबला तशी बाकीची मंडळी जागी होऊन आपापल्या तयारीला लागलीत. छोटे सरकार ही मधे-मधे लुडबुडायला आलेच तोवर. त्यांना दूध-पोळी/पराठ्याचा नैवेद्य आणी झिंगाट भक्तीगीतांचं मुखदर्शन दिल्याशिवाय बाकीच्यांना आंघोळीही दुरापास्त.\nमग अहो/काहों जेवणाच्या डब्यांसहित आपापल्या वाटेला लागले की घरभर फक्त छोटे-सरकार आणी आऊसाहेबांचच राज्य. आता विनाडिगरी मेकेनिकल इंजिनिअर सगळ्या खेळण्यांचे बुर्जे ढिले करण्यात मग्न. गाडीची डिक्की, चाक, दिवा काढून झालं की ते सगळं पुन्हा लावण्याची घाई. आणी मग पुन्हा कामकरी माशीसारखं ईकडचं तिकडे उचलून ठेवणं सुरु. कामाच्या मध्ये मनोरंजन पण हवं म्हणून टिव्ही लावलेला. त्याच्या रिमोट ची पण सगळी बटणं दाबून आणखी एक कष्टाचं काम उरकून झालेलं. टिव्हीतल्या मूख्य चित्रावर जवळजवळ चार-पाच विंडो उघडून ठेवलेल्या, आवाज म्युट केलेला. आणी त्यातून ही चित्र बघून गाणी ओळखायचा सोस.\nमी ईकडे माझ्या खाद्यविश्वात रममाण असताना बाळराजांनी हाक मारली \"आई...का$$$क्का\". मी \"हो..हो असूदे\" म्हटलं आणी परत माझी मान कामात खुपसली., तरी परत त्याचं \"काका, का....क्का\" सुरुच. म्हणून बाहेर येऊन बघितलं दरवाज्यात कोणी काका नामक आलंय का... तर नाही., मग टीव्ही कडे लक्ष गेलं तेव्हा कळंलं. त्याच्या आवडीचं \"ओ काका..\" नावाचं गाणं लागलेलं. पण म्युट केल्यामुळे गाणं ऐकू येत नव्हतं.\n'पोरगा हुशारंय' म्हटलं., चित्रावरून गाणं ओळखलं. म्युट काढलं तसं गाण्याच्या तालावर सुमो(दि रेस्लर) सारखा पाय आपटत नाच सुरु झाला. आणी नाचताना \"बघ मी बरोब्बर गाणं ओळखलं कीनयी\" टाईपचे भाव आणत मला लुक दिला.\nआजोबांची लाडकी 'शोभनी'.कागदोपत्री 'शोभा' असलेल्या तिनेही ते नाव आणी तो हक्क फक्त तिच्या वडिलांसाठी खास राखीव ठेवलेला. बाजी-मोहित्यांच्या गावच्या ऐसपैस घरात वाढलेली माझी आई मुंबईतल्या या खुराड्यात कशी रुळली तिचं तिलाच ठाऊक पण आली तेव्हा या टिचभर जागेतल्या पत्र्याच्या खोपट्यालाही घरपण आणलं तिने. शिवणकाम, भरतकाम, विणकाम शिकली होती. याच कोशल्याचा पुरेपूर उपयोग केला तिने. लहानपणी माझ्यासाठी कितीतरी प्रकारची झबली, पेटीकोट शिवले. तिने विणलेलं गुलाबी रंगाचं स्वेटर-कानटोपी..,, माझ्यानंतर माझ्या भावंडांनीही वापरलं. मग हळुहळु वस्तीतल्या आजुबाजूच्या लोकांकडूनही कपड्यांची कामं तिला मिळायला लागली. तेवढाच संसाराला हातभार म्हणून तीही अगदी हौसेने करायची. एक कला जोपासण्याचं साधन म्हणून बघायची. कापड कापून उरलेल्या चिंध्या सुद्धा सांभाळून ठेवायची. पण त्या ठेवताना.., कुठे कशासाठी वापरायच्या हे तिचं-तिचं आधीच ठरलेलं असायचं. मग त्याची कुठे दुपटीच शिव, कुठे पँचवर्कवाले पडदे, झालरीवालं उशीचं कव्हर,…\nआईची रेसिपी - गुलगुलं\nनुसतं नाव वाचूनपण गुदगुल्या व्हाव्यात असा मस्त पदार्थ.\nशाळेत असताना शनिवारच्या, दहा मिनिटांच्या मधल्या सुट्टीत खाण्यासाठी मला डब्यात दिलं जाणारं हे 'गुलगुलं'.\nगव्हाच्या पिठात अंदाजानेच गूळ, चवीपुरतं मीठ आणी आवडत असेल तर वेलची पूड घालून सरसरीत भिजवून (डोश्याच्या पिठापेक्षा जरा जाडसर) पळीने तव्यावर सोडायचं, हलकंच पसरवायचं. मध्यम आचेवरच चांगलं भाजलं की पलटून दूसरी बाजू भाजायची. तुप लावून पुन्हा दोन्ही बाजु खरपूस होईस्तोवर भाजायच्या. आणी चहासोबत नाहीतर कधी नुसतं कोरडंच खायला घ्यायचं.\nलहानपणी आई एकीकडे गुलगुलं बनवायला घ्यायची नी आम्ही भावंड चुलीपुढेच गरम गरम खायला बसायचो. शाळेच्या डब्यात, मित्र-मैत्रिणीला आवडतं म्हणून एखादं जास्तीचं भरुन घ्यायचं. नेहमीच्या चपाती-भाजीच्या डब्यापेक्षा हा जरा वेगळा प्रकार बरा वाटायचा.\nबनवायलाही सोपा, कमी वेळात होणारा आणी चवीला वेगळा म्हणून मलाही आवडणारा हा पदार्थ अधनं-मधनं मी माझ्या १० महिन्याच्या लेकासाठी बनवते. गुळाच्या चवीमुळे त्यालासूद्धा खुप आवडतं. त्याला खाता यावं म्हणून जरा मऊच ठेवते.\nगंपूच्या गोष्टी - माझा छकुला effects\nलहान मुलांच एक बरं असतं..,त्यांच्यातल्या त्यांच्यात फार पटकन मैत्री होते अगदी नाव-गाव माहिती नसेल तरीही, समोरचा त्यांच्या 'लहान' या कॅटेगरीत बसला की झाली मैत्री. युगने सुद्धा आपल्या चिंटुर-पिंटुर मित्र-मैत्रीणींच एक मित्रमंडळ बनवलंय. त्यात सगळ्यामध्ये कच्चा लिंबू म्हणून याचीच दादागिरी. त्यांच्या दंग्याला कंटाळून कोणा एकालाही ओरडा दिला तरी सगळचे दोन मिनिटांच मौन पाळल्या सारखं शांत बसतात. शिवाय ओरडणाऱ्या व्यक्तीला आमच्या धुसफुस्या युगच्या जळजळीत कटाक्षाचा सामनाही करावा लागतो. युग आपल्या मित्रांच्या,टिव्हीतल्या लहान मुलांच्या आणी खेळण्यांच्याही बाबतीत बराच प्रोटेक्टीव्ह वगैरे वागतो. असं म्हणतात की लहानमुलांची भावनिक नाळ एकमेकांशी जुळलेली असते. याच अंगाचं एक उदाहरण/ एक किस्सा.\nमी याआधीही सांगितले त्याप्रमाणे युगला टिव्हीवरल्या जाहिराती आणी मराठी गाण्यांचं प्रचंड वेड. त्यात आता कार्टून्स, बेबी-राईम्सचे व्हिडिओज आणी लहान मुलांचे चित्रपटसुद्धा ऍड झालेत. कालच मी आणी 'युग', मराठी चैनलवर 'महेश कोठारें'यांचा 'छकुला' बघत होतो. त्यातला 'आद…\nमाझी खवय्येगिरी - कढी-पकोडे\nगंपूच्या गोष्टी - #कामकरी_गंपू #ओ_काक्का'\nमामाचं गाव- भाग १\nगंपूच्या गोष्टी - हट्टी गंपू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/silent-alliance-bjp-congress-exposed-congress-state-president-32977", "date_download": "2019-02-20T12:10:51Z", "digest": "sha1:SAOG6HVSZ36GIWPGBLVZ5WZNTZTIE7CW", "length": 11176, "nlines": 134, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Silent Alliance of BJP-Congress exposed before Congress State President | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nश्रीगोंद्यात भाजप- काँग्रेसच्या छुप्या युतीचा काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांसमोरच झाला गौप्यस्फोट\nश्रीगोंद्यात भाजप- काँग्रेसच्या छुप्या युतीचा काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांसम���रच झाला गौप्यस्फोट\nश्रीगोंद्यात भाजप- काँग्रेसच्या छुप्या युतीचा काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांसमोरच झाला गौप्यस्फोट\nश्रीगोंद्यात भाजप- काँग्रेसच्या छुप्या युतीचा काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांसमोरच झाला गौप्यस्फोट\nसोमवार, 21 जानेवारी 2019\nडीच वर्षापूर्वी श्रीगोंदे नगरपालिकेत मनोहर पोटे यांना नगराध्यक्ष करण्यात आपलाच हात होता, मीच त्यांना नगराध्यक्ष केले, अशी जाहीर कबुली खुद्द काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या साक्षीने देत राजेंद्र नागवडे यांनी श्रीगोंद्यातील काँग्रेस भाजपाची छुपी युती मान्य केल्याने खळबळ उडाली.\nश्रीगोंदे (नगर) : अडीच वर्षापूर्वी श्रीगोंदे नगरपालिकेत मनोहर पोटे यांना नगराध्यक्ष करण्यात आपलाच हात होता, मीच त्यांना नगराध्यक्ष केले, अशी जाहीर कबुली खुद्द काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या साक्षीने देत राजेंद्र नागवडे यांनी श्रीगोंद्यातील काँग्रेस भाजपाची छुपी युती मान्य केल्याने खळबळ उडाली.\nनगरपालिका निवडणुकीत प्रचाराचा प्रारंभ करण्यासाठी आलेल्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या साक्षीने काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी भाजपचे नेते व माजी मंत्री बबनराव पाचपुते यांना मानणाऱ्या श्रीगोंदे शहर विकास आघाडीला अडीच वर्षापूर्वी पाठिंबा दिल्याची जाहीर कबुली दिली. पाचपुते यांनी भाजपात प्रवेश केला, मात्र, त्यापूर्वी झालेल्या पालिका निवडणुकीत राष्ट्रवादीकडून निवडणूक लढलेल्या त्यांच्या नगरसेवकांना पक्षांतर करता आलेले नव्हते. परिणामी मनोहर पोटे यांच्या नेतृत्वाखाली नऊ नगरसेवकांच्या गटाने श्रीगोंदे शहर विकास आघाडीची गटनोंदणी करीत ही भाजपप्रणीत आघाडी स्थापन केली.\nत्यानंतर झालेल्या नगराध्यक्ष पदाच्या निवडीत राष्ट्रवादीचे आमदार राहुल जगताप यांना मानणाऱ्या काँग्रेसच्या फक्कड मोटे यांनी पोटे यांच्या विरुद्ध उमेदवारी केली. मात्र, नागवडे यांनी त्यांना मानणाऱ्या नगरसेवकांना पोटे यांच्या बाजूने मतदान करण्याचे आदेश दिले. त्यात दोन नगरसेवकांनी काँग्रेस पक्षादेश डावलून थेट भाजप आघाडीच्या पोटे यांना मतदान केले. त्यावेळी नागवडे यांनी या नगरसेवकांनी आपले ऐकले नसल्याचा दावा केला होता.\nमात्र, आता पोटे यांना त्यावेळी मीच नगराध्यक्ष केले, हे जाहीर सभेत व लोकांना हात वरती करायला लावून कबूल केलं. म्हणजे भाजपप्रणीत आघाडीच्या पोटे यांना नगराध्यक्ष करताना काँग्रेसचे मोटे यांचा पराभव केला हेही मान्य केले. त्यावेळी व्यासपीठावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण होते. त्यांच्या साक्षीने नागवडे यांनी अप्रत्यक्षपणे श्रीगोंदयात त्यांची व भाजपची छुपी आघाडी होती हे मान्य केल्याने नवा वाद उफाळणार आहे. जातीयवादी शक्तींना सत्तेपासून रोखण्याचे आवाहन करणाऱ्या चव्हाण यांना त्याच व्यासपीठावर त्यांच्या कार्यकर्त्यांनी भाजपला कशी मदत केली, हेच जाहीर केल्याने पक्षशिस्त भंग झाल्याचा दावा काही कार्यकर्त्यांनी केला आहे.\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/bagalkar-ruined-opportunity-mayor-33276", "date_download": "2019-02-20T11:47:08Z", "digest": "sha1:O3BT2BDWF4KC577MCDWFTQ3I26CVWIKF", "length": 13750, "nlines": 204, "source_domain": "www.esakal.com", "title": "bagalkar ruined the opportunity Mayor बागलकरांची महापौरपदाची संधी हुकली | eSakal", "raw_content": "\nबुधवार, फेब्रुवारी 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर बुधवार, फेब्रुवारी 20, 2019\nबागलकरांची महापौरपदाची संधी हुकली\nशुक्रवार, 3 मार्च 2017\nटेंडर मतांबाबत 20 तारखेला सुनावणी\nटेंडर मतांबाबत 20 तारखेला सुनावणी\nमुंबई - समान मते मिळाल्याने ईश्‍वरी चिठ्ठीद्वारे घेण्यात आलेल्या कौलात पराभूत म्हणून घोषित झालेले शिवसेनेचे उमेदवार सुरेंद्र बागलकर यांची महापौरपदाची संधी हुकली आहे. पाच टेंडर मतांबाबत लघुवाद न्यायालयात 20 मार्चला सुनावणी होणार आहे. महापौरपदाची निवडणूक त्यापूर्वीच होणार असल्याने निकाल बाजूने लागला तरी बागलकर यांच्या गळ्यात या पदाची माळ पडू शकत नाही.\nपालिका निवडणुकीसाठी दक्षिण मुंबईतील कुंभारवाडा येथील प्रभाग 220 मध्ये झालेल्या मतदानात बागलकर आणि भाजपचे अतुल शहा यांना समान मते (5946) पालिका निवडणुकीत मिळाली. त्यामुळे ईश्‍वरी चिठ्ठीचा कौल घेऊन विजयी उमेदवाराचे नाव जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला. शहा यांच्या बाजूने कौल आल्याने ते विजयी झाल्याचे घोषित करण्यात आले; मात्र या प्रभागात पाच टेंडर मते असल्याने ती उघडण्यासाठी बागलकर यांच्या वतीने ऍड. बाळकृष्ण जोशी यांनी लघुवाद न्यायालयात दावा दाखल केला आहे. त्यावर 20 मार्चला सुनावणी होणार आहे.\nमहापौरपदासाठी त���डे दावेदार म्हणून बागलकर यांच्याकडे पाहिले जाते. ते गिरगावचे असल्याने तसेच त्यांच्या नावाला कोणाचाही विरोध होण्याची चिन्हे कमी असल्याने, त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्‍यता अधिक होती. पाच टेंडर मतांपैकी तीन मते मिळाल्यास त्यांना विजयी घोषित केले जाऊ शकते; मात्र महापौरपदाची निवडणूक 8 मार्चला होणार असल्याने त्यांची संधी हुकली आहे.\nटेंडर मत म्हणजे काय\nएखाद्या मतदाराकडे सर्व पुरावे असतील, पण त्याच्या नावावर आधीच कुणी तरी मतदान केले असल्यास संबंधित मतदाराला मतपत्रिकेच्या माध्यमातून मतदान करता येते. त्यास टेंडर मत असे म्हणतात. ही मते न्यायालयातच उघडली जाऊ शकतात. त्यामुळे बागलकर यांनी लघुवाद न्यायालयात दावा दाखल केला आहे.\nतरुणांना नोकरीपासून दूर ठेवण्याचे षड्यंत्र\nनागपूर - कर्मचारी राज्य विमा निगम (ईएसआयसी) ही कामगार वर्गाला आरोग्यदायी योजना आहे. मात्र अलीकडे संबंधित रुग्णालयामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात रिक्त...\nयुतीच्या फॉर्म्युल्याने कोकणात भाजप घायाळ\nसावंतवाडी - शिवसेना-भाजप युती झाल्यामुळे कोकणातील भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. गेली निवडणूक स्वबळावर लढवल्यामुळे प्रत्येक विधानसभा...\nराज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले 'हे' महत्त्वाचे निर्णय\nमुंबई : राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज (बुधवार) पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यामध्ये मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची...\nभाजप नेते म्हणतात, देशभक्तीच्या लाटेचे मतात रुपांतर करा\nबडोदा : जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे चित्र पूर्ण देशाने पाहिले आहे. त्यामुळे सध्या देशभक्तीच्या नावावर सगळे एकत्र आले आहेत....\nयुतीच्या उमेदवारांना मत देणार नाही - सर्व पक्षीय गाव बचाव संघर्ष समिती\nकल्याण - सत्तावीस गावांची स्वतंत्र नगरपालिका करण्याचे आश्वासन शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाने पुर्ण केले नाही. ही आमची फसवणूक आहे. यामुळेच आगामी...\nमालमत्ता कराचे आश्‍वासन भाजपकडून पूर्ण\nमुंबई - सरकारमध्ये असूनही मुंबईकरांना मालमत्ता कर माफ करण्याचे दिलेले आश्‍वासन शिवसेनेला पूर्ण करता आलेले नाही. मात्र, युती झाल्याने शिवसेनेचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.misalpav.com/node/43178", "date_download": "2019-02-20T11:30:33Z", "digest": "sha1:6FAHRRUUXVOSNWFYTAXZ35MTHEKOKQUH", "length": 19559, "nlines": 200, "source_domain": "www.misalpav.com", "title": "श्रीहरिश्चंद्रेश्वर मंदिर | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nशतशब्दकथा स्पर्धेसंबंधी सूचना :\nलेखकांनी कथा पाठवताना कथेतील शब्द प्रत्यक्ष मोजून १०० आहेत याची खात्री करावी ही विनंती. Microsoft Word मध्ये शब्द मोजू नयेत. विरामचिन्हांमुळे Microsoft Word चुकीची शब्दसंख्या दाखवत असल्याने हे करण्यात आले आहे.\nगणेश विजय काळे in भटकंती\n“हरिश्चंद्र” हे नाव उच्चारले कि एकतर राजा हरिश्चंद्र आणि त्यावर आधारलेला पहिला मूकपट आठवतो नाहीतर डोंगर भटक्यांसाठी आवडते ठिकाण आणि त्यांच्यासाठी असलेले “पंढरपूर” म्हणजे हरिश्चंद्रगड .पण याच नावाने महाराष्ट्रात असलेले श्रीहरिश्चंद्रेश्वर मंदिर मात्र सगळ्यांसाठी अल्प परिचित आहे आणि हे मंदिर आपल्याच महाराष्ट्रात जुन्नर या तालुक्यात दडलेले आहे .स्वतःच्या वाहनाने जर कधी भिमाशंकरला जात असाल तर, थोडासा वेळ काढून मुद्दाम हे मंदिर पाहण्यास काहीच हरकत नाही.या मंदिराचा थोडक्यात परिचय करून देण्याचा हा माझा पहिला प्रयत्न.\nपुणे भिमाशंकर महामार्गावर मंचर या गावाच्या पश्चिमेस १२ कि. मी. अंतरावर भिमाशंकरकडे जाताना घोडेगावामध्ये हे मंदिर आहे.\nघोडेगावंचे ग्रामद्वैत असलेल्या ह्या मंदिराचा इतिहास साधारणपणे इ.स. १२०० सालापासूनचा आहे.महादेवाचे हे दगडी मंदिर म्हणजे शिल्पकलेचा अपुर्व नमुना आहे.आतामात्र जीर्ण्योधार झाल्यामुळे पूर्वीची कलाकुसर रहिली नाही तरीसुद्धा ह्या पवित्र ठिकाणाचे अध्यात्मिक महत्व अजूनही तुसभर कमी झालेले नाही.\nपूर्वापार सांगत आलेला या मंदिराचा थोडक्यात इतिहास\nहे मंदिर पुरातन शिवकालीन असून ह्या ठिकाणी साबर वनाचे दाट जंगल होते , ह्या परिसरात पूर्वी स्मशानाचे स्वरूप होते. एके दिवशी मुनीवर नावाचा वृद्ध तपस्वी साधू ऋषी भिमाशंकरकडे जात असताना ह्या ठिकाणी विश्रांती करिता गुहेत थांबले .पुढे अनेक वर्षे भगवंताची ध्यानधारणा , तप ,अनुष्ठान , साधना करून भक्तांसाठी प्रत्यक्ष भगवंतच हरिश्चंद्र या नावाने जुन्नर तालुक्यातील हरिश्चंद्रगड येथे प्रकट होऊन , गिरवली रडारकेंद्रे मार्गे, गोनवडी मार्गे घोडेगाव ह्या ठिकाणी हरिश्चंद्र ह्याच नावाने ओळख देऊन प्रसन्न झाले . पुढे सालगाव मार्गे सिद्धेश्वर ह्या नावाने ,ढाकळे मार्गे शंभू महादेव `ह्या नावाने भक्तांना दर्शन देऊन भिमाशंकर येथे प्रयाण केले.\nभिमाशंकरला जायच्या मार्गावर घोडेगाव या बसस्थानकच्या थोडे पुढे गेल्यावर रस्त्याच्या डाव्याबाजूला हे मंदिर आहे . येथे दगडी पायऱ्या उतरतो तेव्हाच ह्या मंदिराचा नव्यानेच जीर्ण्योधार झालेला कळस दिसायला लागतो नाही तर याचा थांगपत्ता लागत नाही . या पायऱ्या संपण्याच्या आधीच उजव्या हाताला साधूंचे निवासस्थान आहे . खोलीत जाताच श्री गुरुदत्तांची आणि श्री गणेश मूर्ति दिसते आणि इथेच आपणास हरिश्चंद्र देवतेच्या मुखवट्याचे दर्शन घेता येते. ह्या मुखवट्याचे यात्रेच्या दिवशी श्याम गंगाधर होनराव यांच्या घरातून मिरवणूक निघते.\nती मंदिरात येताच शिवलिंग व मुखवट्यास जलाभिषेक केला जातो.यात्रेच्या दरम्यान भजन स्पर्धा आणि कुस्तींचे सामने भरविले जातात. आता या खोलीतून बाहेर पडल्यानंतर समोरच श्री हरिश्चंद्र देवतेच्या मंदिराचे कळसापासुनचे संपूर्ण दर्शन होते.खाली उतरताच प्रथम पाण्याचे कुंडे दिसते. यात मासे तसेच कासव जे अधूनमधून मान बाहेर काढून दर्शन देते. जलकुंडाच्या लगतच कालिकामातेचे नवीनच उभारलेले मंदिर आहे. त्याच्या लगतच एक समाधी आहे.\nमंदिरात प्रवेश करताच प्रथम नंदीचे दर्शन होते. मध्यभागी मुळ मंदिराचे दोन भाग आहे.\n१)डोंगरातील कोरीव काम ,\n२)शिवलिंग आणि जवळील जिवंत पाण्याचे झरे आणि कुंडे .\nपिंडीचा मूळ भाग पाहायचा असेल तर शिवलिंगावरील पाणी बाजूस करावे लागते . हरिश्चंद्र यांनी या मंदिरात शिवलिंग स्थापन केले ���्हणून या मंदिराचे श्रीहरिश्चंद्रेश्वर असे पडले. हे शिवलिंग चार फुट खोल खळग्यात आहे.\nएका अनवट ठिकाणाची चांगली ओळख\nएका अनवट ठिकाणाची चांगली ओळख करुन दिलीत त्याबध्दल आभारी आहे, पण फोटो टाकले असते तर बरे झाले असते. पु.ले.शु.\nछान माहिती. फोटो टाकले असतेत\nछान माहिती. फोटो टाकले असतेत तर मंदिराच्या कलाकुसरीची चांगलि कल्पना आली असती.\nफोटो लेखात टाकणे शक्य नसल्यास, इथेच एका प्रतिसादात फोटो किंवा त्यांचे दुवे टाकावे.\nमंदिर आंबेगाव तालुक्यात आहे\nछान माहिती दिलीत, पण मंदिर हे आंबेगाव तालुक्यात आहे, आंबेगाव सध्या अस्तित्वात नाही, डिंभे धरणात गेले, तालुक्याची सर्व कार्यालये घोडेगाव येथे आहेत.\nहोय आत्ता घोडेगावात आहे.असे\nहोय आत्ता घोडेगावात आहे.असे म्हणतात पूर्वी घोड्यांच्या पागा होत्या म्हणून घोडेगाव नाव पडले.......\nमहादेवाच्या ह्या पुरातन मंदिराला नक्कीच भेट देण्यात येईल. त्याची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद.\nएक विनंती, तुम्ही प्रतिसादात टाकलेले फोटो लेख संपादित करून त्यातच समाविष्ट करा ना त्याने लेखाची शोभा वाढेल.\nधन्यवाद ... मी प्रयत्न करतो\nधन्यवाद ... मी प्रयत्न करतो\nघोडेगावला खूपदा जाणं झालंय.\nघोडेगावला खूपदा जाणं झालंय. हरिश्चंद्रेश्वराचं मंदिर पूर्वी पूर्णपणे दगडी बांधणीचं होतं, आता मात्र रंगामुळे, चकचकीत टाइल्समुळे मंदिराचा जुनेपणा हरवून गेलाय. मंदिराच्या शेजारचा खळाळत वाहणारा ओढ्यामुळे तो परिसर अतिशय निसर्गरम्य होता.\nघोडेगावच्या बर्‍याच आठवणी आहेत. धोंडमाळच्या टेकडीवरील मंदिर, डिंभे कालवा, त्याच्या बोगद्यावरील आग्यामोहोळं, सालोबाचं मंदिर, मंदिराच्या आवारातले वीरगळ, सालोबाच्या डोंगरमाथ्यावर गेल्याच्या आठवणी. लै भारी आहे ते.\nउजूक कव्हा येश्यांन तंव्हा नक्की भ्येटश्यान\nकळस पाहून एकदम बनेश्वर ची आठवण झाली.मंदिर रचना आणी बाहेरची पुष्करिणी अगदी एक सारख्या आहेत\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 22 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-September2017-Mixcrops.html", "date_download": "2019-02-20T11:32:18Z", "digest": "sha1:UDR6624XALGN6ADN2QIQ3SJDIGP2DHIQ", "length": 4400, "nlines": 19, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology -डा.बावसकर टेक्नालाजि - सोयाबीन, मूग व कापसासाठी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी रामबाण", "raw_content": "\nसोयाबीन, मूग व कापसासाठी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी रामबाण\nश्री. मोहन हरिभाऊ जाधव., मु.पो. खडका, ता. घनसावंगी, जि. जालना - ४३१२०९. मो. ९०४९७१३१४०\nमाझी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचे प्रतिनिधी अशोक काटे (मो. ९४६४९२७०७०) यांच्याशी तिर्थपूरि (ता. घनसावंगी) मार्केटला २०१६ च्या खरीप हंगामात भेट झाली. तेव्हा बियाणे खरेदीची लगबग चालू होती. त्यातच त्यांनी आम्हास जर्मिनेटरच्या वापरासंबंधी मार्गदर्शन केले. त्यानुसार आम्ही सोयाबीन व मूग यांच्या लागवडीवेळी जर्मिनेटरची बिजप्रक्रिया केली. त्याचे खूपच अप्रतिम रिझल्ट मिळाले. मग आम्ही कपाशीवर फवारणीसाठी संपर्क केला असता त्यांनी कॉटन थ्राईवर व जर्मिनेटरचा पिकास होणारा फायदा समजावून दिला.\nनंतर त्यांचे तालुका प्रतिनिधी श्री. गणेश कसाब हे वेळोवेळी आमच्या प्लॉटवर येत होते व मार्गदर्शन करित होते. त्याप्रमाणे जर्मिनेटर व कॉटन थ्राईवरच्या फवारण्या करत होतो. त्यामुळे आमच्या गेल्या वर्षीच्या कपाशीवर लाल्या - ताक्या ह्या प्रकारच्या कुठल्याच रोगांचा प्रादुर्भाव झाला नाही. म्हणून या हंगामात आम्ही सुरुवातीसूनच याचा वापर करत आहोत.\n११ जून २०१७ रोजी २ एकरमध्ये अजीत १५५ व चैतन्या या जातीचा कापूस लावला आहे. त्याच्या वाढीसाठी जर्मिनेटर ५० मिली/पंप याप्रमाणे घेतले व दुसऱ्या फवारणीपासून पेस्टीसाईट बरोबर कॉटन थ्राईवर ५० मिली/पंप असे घेत आहोत. त्यामुळे शेजारील कपाशीपेक्षा आमच्या कपाशीची वाढ व डेरेदारपणा अधिक असल्यामुळे आम्हाला गावातील व रोडवरून जाणारे वाटसरू उभे राहून विचारणा करतात. तेव्हा आम्ही एकच उत्तर देतो, कपाशीच्या अधिक उत्पन्नासाठी वापरा केवळ 'जर्मिनेटर + कॉटनथ्राईवर' ची जोडी. कारण त्यामुळेच हा ��्लॉट निरोगी व बहारदार दिसत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.padmagandha.com/index.php?route=product/category&path=103", "date_download": "2019-02-20T12:37:39Z", "digest": "sha1:EVHXHKJEO6IOEX6TTQOZWL7SEO3SPOVZ", "length": 6351, "nlines": 91, "source_domain": "www.padmagandha.com", "title": "New Books | नवीन पुस्तके", "raw_content": "\nNew Books | नवीन पुस्तके\nNew Books | नवीन पुस्तके\nBrahmarshi Wishwamitra | ब्रह्मर्षी विश्‍वामित्र\nप्रयत्न हीच ज्यांची आत्मशक्ती होती, त्या विश्‍वामित्राची कथा विलक्षण आहे. क्षात्रशक्तीचे बळ असलेल्या..\nगणी गण गणांत बोते ..\nपाणी म्हणजे जीवन.पाण्यात पाणी मिसळले की नवा प्रवाह निर्माण होतो.वैनगंगा आणि पैनगंगा मिसळून प्राणहिता..\nहे ललित लेख अण्णांच्या लेखनाच्या अगदी प्रारंभकाळातली आहेत. अवघ्या विशी-बाविशीतले. तरी जाणत्या वाचकां..\nLoksanskrutiche Pratibh Darshan |लोकसंस्कृतीचे प्रातिभ दर्शन\nडॉ. रा. चिं. ढेरे यांनी संशोधनसाधनांचा प्रचंड विस्तार केला आणि त्यांतून निरनिराळ्या ज्ञानशाखांच्या व..\nजन्मत:च कर्णबधिर असलेल्या मुलीचे जीवन बदलायला निघालेल्या आईचे आणि त्याबरोबरच तिच्या मुलीचे घडणे ह्या..\nगुन्हा, गुन्हेगार आणि पोलीस ह्यांविषयी सर्वच माणसांमध्ये एक कुतूहल असते. गुन्हा का झाला\nमानवी संस्कृतीच्या इतिहासात सर्प-नाग वा तत्सम जीवसृष्टीचे स्थान फार महत्त्वाचे आहेत. माणूस आणि साप ..\nडॉ. कीर्ती मुळीक यांच्या ललितगद्यात विविधता आहे. उत्कट संवेदनशीलतेने भारावलेले त्यांचे व्यक्तिमत्त्व..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/2766", "date_download": "2019-02-20T11:05:08Z", "digest": "sha1:4FMGB3G5V5SNYCFE73V7J3GPH7X7FJYK", "length": 17828, "nlines": 134, "source_domain": "mr.upakram.org", "title": "मी येडा हाय का ? मग मला लाथा घाला ! भाग १/२ | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nमी येडा हाय का मग मला लाथा घाला मग मला लाथा घाला \nमी येडा हाय का मग मला लाथा घाला मग मला लाथा घाला \nप्रेषक: गांधीवादी मंगळ, 24/08/2010 - 19:25\nमी देशी घेत नाही.\nकाल रात्री झोप येत नव्हती, २ वाजले तरी ह्या अंगावरून त्या अंगावर, हेच चालले होते, मग कंटाळून गच्चीवर गेलो, तर मला खालील शोध लागले, मी उरेका उरेका म्हणून बोंबललो तर बायकोने आणि काही आजूबाजूच्या लोकांनी मला लाथा घातल्या, मग मी निमुटपणे खाली आलो, आणि झोपलो. आणि सकाळी उठून हे टंकत आहे. तरी सुद्धा आपण सगळे शोध नीट वाचावेत हि विनंती,\nतर मला काही शोध ��ागले आहेत, ते मी इथे देत आहे, ते विचार करून आपणा मला एखादे मोबेल पारितोषिक वगेरे द्यावे नाहीतर मग माझ्या बायकोसारख्या मला येऊन लाथा घालाव्यात, माझा पत्ता मी देईनच, पण अगोदर माझे शोध वाचा, मी आपल्या सगळ्या शंकाचे पूर्णपणे निरासरण करणार आहेच, पण ते पुढच्या लेखात, ह्या लेखात फक्त माझे शोध.\n१) पृथ्वी सपाट आहे.,\nमी मागे एकदा आपल्या पुण्याच्या नेहरू खेळाच मैदान बघायला गेलो होतो, काय मस्त गुळगुळीत मैदान आहे ते, बघून मला एक शोध लागला होता, तेव्हा कोणाला सांगितला नाही, काल सांगितला आणि मार खाल्ला.\n२) सूर्य आणि चंद्र एकाच आकाराचे आहेत, (म्हणजे त्यांचा व्यास सारखा आहे )\nनाही नाही माफ करा , चंद्राचा व्यास सूर्याच्या व्यासापेक्षा निम्मा आहे. हा एकदम बरोबर.\nनक्की लक्षात येत नाहीये, पण असंच काहीतरी.\n३) आपला शनिवार वाड्यापाशी एक खूप मोठा ज्वालामुखी आहे (सुप्त आहे , तो कोणाला दिसणार नाही), तेथे खूप जड मुलद्रव्य सापडतात, त्यामुळे मला असे वाटते कि शनिवार वाडा आपल्या पृथ्वीचा गुरुत्वीय मध्य आहे.\n३) रात्री वर गच्चीत उभे असताना मला क्षितिजावर चंद्र दिसत होता, त्या चंद्राच्या आणि माझ्या मधून एक जर रेषा काढली तर ती कदाचित लंडन ला छेदून जाईल. असा मी एक निष्कर्ष काढला (मी कधी लंडन गेलो नाही कि चंद्रावर जाण्याची लायकी नाही. खरतर लंडन ला देखील जाण्याची लायकी नाहीये, जाऊ द्या सोडा. माझे रडगाणे काय चालूच राहील. )\n४) दिवसभर मोबायील वरून बोलून बोलून माझे डोके खूप दुखते, म्हणून मी डोक्याला एक तांब्याची तर बांधून ठेवली आहे, आणि तिचे दुसरे टोक जमिनीवर घसरत जाईल अशी ठेवली आहे, आपण नाही का घरात ३ पिन वापरत, त्याची एक तार earthing करतो, अगदी तसेच,.आणि माझे डोके एकदम दुखायचे थांबले. हे मी पेटंट ला टाकण्याचा विचार करत आहे.\n५) मला वाटते कि जगात मीच भारी आहे.\nतर मग कसे काय वाटले माझे शोध \nह्या सगळ्यांची थेअरी मांडताच आहे एक दोन दिवसांत. मात्र मला दाट शंका आहे कि काही जणांनी माझा शोध निबंध अगोदरच ढापला आहे, पण हरकत नाही, मोबेल पारितोषिक मलाच मिळेल ह्याची मला खात्री आहे. आपण सगळे पांढरपेशी, काळपेशी, आहेरे, नाहीरे गटातले A to Z माझ्या बरोबर जे आहात.\nचला तो पर्यंत तुमच्या प्रतिक्रिया कळवा.\nसुज्ञांना जर काही (सु)वास येत असेल तर त्यांनी प्रतिक्रिया न दिलेल्याच बऱ्या. (keep silent)\n---मी येडा हाय का मग मला लाथा घाल��� ----\nअसं म्हणू नये. (उन्हात फिरल्याचे असे दुष्परीणाम दिसतात पण चंद्रप्रकाशाततही असे होऊ लागले आहे...म्हणजे खरोखरच ग्लोबल वार्मिंग जोरात सुरु आहे)\nदोन पाय = ६.२८\nत्यापेक्षा कपडे वाळत घालण्याचा चिमटा नाकपुडीला लावा.\n'दोन' ही एकच अशी नैसर्गिक पूर्ण संख्या आहे की जिची स्वत:शी बेरीज, स्वतःशी गुणाकार आणि स्वत:चा स्वतःइतकाच घात एकच आहे. (४.)\n'पाय' ही एक अशी अविचारी, अपूर्ण संख्या आहे की जिच्या अपूर्णांकात एकच संख्याक्रम कधीच पुनरावर्त होत नाही आणि तो संपतदेखील नाही.\nत्यामुळे 'नाकात दोन पाय' या वाक्प्रचाराला काही गूढ, सखोल अर्थ असावा असा शोध मला लागलेला आहे. तो अर्थ काय हे शोधत आहे.\nया विचाराचा कॉपीराईट इतरांनी कुणीतरी घेतला असण्याची दाट शक्यता आहे.\nयात नक्कीच काहीतरी कट कारस्थान आहे असेही मला वाटते. :);)\nलोहा लोहे को काटता हय क्या\nअर्थात यदृच्छ लेखाला यदृच्छ प्रतिसाद...\nऔष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प (Thermal power plant) या वीजनिर्मिती प्रकल्पांमध्ये मुख्यत्वे उष्णतेचा वापर करुन पाण्याची उच्चदाबा वर वाफ बनवली जाते. व या उच्च दाबाच्या वाफेचा उपयोग जनित्र फिरवायला होतो. अश्या प्रकारे वीजनिर्मिती करता येते. औष्णिक वीजनिर्मितीचे प्रकल्पाचे मुख्य तत्व थर्मोडायनामिक्समधील रँन्काईन चे चक्र (Rankine cycle) आहे. या चक्रानुसार वाफ उच्च दाबावरुन कमी दाबावर आणल्यास वाफेतील उर्जेचे परिवर्तन उपयुक्त कार्यात होते. इथे वाफेचा उपयोग जनित्राचे चक्र फिरवण्यासाठी होतो. कमी दाबावरची वाफ उष्ण असली तरी तीची उर्जा कमी झालेली असते. ही थंड वाफ पुन्हा उच्च दाबावर न्यावयाची झाल्यास तिला पहिले थंड करुन त्याचे पाणी करावे लागते व ह्या पाण्याला पुन्हा उष्णता देउन उच्च दाबाची करावी लागते. हे रॅन्काईनच्या चक्राचे तत्व आहे. रँकाईन च्या चक्रावर आधारित वीजनिर्मिती प्रकल्पांची कार्यक्षमता साधारणपणे ३० ते ५० टक्यांपर्यंत असते. म्हणजे वीजनिर्मिती प्रकल्पातून निर्माण झालेल्या झालेली उर्जा इंधन जाळून तयार होणार्‍या उर्जेच्या ३० ते ५० टक्के असते. ही कार्यक्षमता वाढवणे हे आधुनिक विज्ञानाला असलेले चँले़ज आहे.\nओघवत्या मराठीमध्ये कार्नॉट चक्र आणि रॅन्काईन चक्र यांच्यातील फरक कोणी विषद करून सांगेल काय\nप्रस्तुत धाग्याची अव्यवस्था (एन्ट्रॉपी) किती असेल\nही कार्यक्षमता वाढवणे हे आधुनि�� विज्ञानाला असलेले चँले़ज आहे.\nविज्ञानाच्या मर्यादा या विषयावर कोणी जाणकार भाष्य करतील काय\nलोह आणि औष्णिक उर्जा यांच्या मदतीने चीन सुपरपॉवर होते आहे म्हणे.\nबाष्कळ चर्चा करण्याऐवजी लेह येथील आपद्ग्रस्तांना मदत करण्यासाठी स्वयंसेवक होणे चांगले काय उपक्रमच्या प्रतिसादलेखकांना 'मोठे कधी होणार उपक्रमच्या प्रतिसादलेखकांना 'मोठे कधी होणार' असा प्रश्न विचारावा काय\nआपल्याला सोसेल् तेवढीच घ्यावी. आणि घेतल्यावर लेख अजिबात लिहू नये.\nसुज्ञांना जर काही (सु)वास येत असेल तर त्यांनी प्रतिक्रिया न दिलेल्याच बऱ्या. (keep silent)\n चंद्रशेखर यांनी(च) वास लगेच ओळखला.\nवास न घेणार्‍याना येतात व सुवास घेणार्‍यांना\nहा धागा अजून (का) आहे याचे आश्चर्य वाटले.\nबरेचसे निष्कर्ष ठीक वाटतात\n असेल ठीक (बहुधा \"सूर्यबिंब\" आणि \"चंद्रबिंब\" असे म्हणायचे आहे.)\n३. तुम्हाला काय वाटते त्याबद्दल तुमच्यापेक्षा वेगळा व्यक्ती काय सांगू शकणार\n४. पेटंटचा करा विचार. यात निष्कर्ष काय आहे ते समजले नाही.\n५. तुम्हाला काय वाटते त्याबद्दल तुमच्यापेक्षा वेगळा व्यक्ती काय सांगू शकणार\nशनिवारवाड्याच्या खाली एक सुप्त ज्वालामुखी आहे आणि शनिवारवाड्याच्या खाली पृथ्वीचा गुरुत्वमध्य आहे या विषयीसुद्धा दुमत नाही.\nशनिवार वाडाच आपल्या पृथ्वीचा गुरुत्वीय मध्य आहे.\n>>शनिवारवाड्याच्या खाली पृथ्वीचा गुरुत्वमध्य आहे\nखाली नाही कि वर नाही,शनिवार वाडाच आपल्या पृथ्वीचा गुरुत्वीय मध्य आहे.\nपुढचा भाग लवकर येऊ द्यात, वाट पहात आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/narendra-modis-vc-booth-level-activist-32935", "date_download": "2019-02-20T11:19:58Z", "digest": "sha1:TCSOPUL7BOXGMFABLQ3QG73OZANIUHXG", "length": 9370, "nlines": 133, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "narendra modi's vc with booth level activist | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nबारामतीत स्वत: मोदींनी लक्ष घातले, यंदा 'कमळ' चिन्हाचा उमेदवार लढणार\nबारामतीत स्वत: मोदींनी लक्ष घातले, यंदा 'कमळ' चिन्हाचा उमेदवार लढणार\nबारामतीत स्वत: मोदींनी लक्ष घातले, यंदा 'कमळ' चिन्हाचा उमेदवार लढणार\nशनिवार, 19 जानेवारी 2019\nबारामती : पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या बुधवारी (ता. 23) बारामती लोकसभा मतदारसंघातील बूथ प्रमुखांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. येथील कविवर्य मोरोपंत सभागृहात दुपारी दोन ते चार या वेळेत मोदी मतदारसंघातील प्रमुख बूथ कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.\nभाजपचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब गावडे व अँड. नितीन भामे यांनी या बाबत माहिती दिली.\nबारामती : पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या बुधवारी (ता. 23) बारामती लोकसभा मतदारसंघातील बूथ प्रमुखांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. येथील कविवर्य मोरोपंत सभागृहात दुपारी दोन ते चार या वेळेत मोदी मतदारसंघातील प्रमुख बूथ कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.\nभाजपचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब गावडे व अँड. नितीन भामे यांनी या बाबत माहिती दिली.\nबारामती लोकसभा मतदारसंघातील सर्व विधानसभा मतदारसंघातील बूथ कार्यकर्त्यांशी लोकसभा निवडणूकीच्या पूर्वतयारीबाबत संवाद साधून मार्गदर्शन करणार आहेत. खुद्द पंतप्रधानच बूथ कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याने भाजपच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे. महाराष्ट्रात केवळ बारामती लोकसभा मतदारसंघाचीच या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या उपक्रमासाठी निवड करण्यात आली असल्याने भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी या बाबत जोरदार तयारी सुरु केली आहे.\nपंतप्रधानांच्या समोर जाताना कार्यकर्त्यांनी पुरेशा तयारीने जावे या सह मतदारसंघाचा व्यवस्थित अभ्यासही करण्यास कार्यकर्त्यांना सांगण्यात आले आहे. बारामतीत होणा-या या व्हिडीओ कॉन्फरन्सिंग संवादाच्या वेळेस पालकमंत्री गिरीश बापट, जिल्हाध्यक्ष बाळा भेगडे, संघटनमंत्री रवी अनासपुरे हेही उपस्थित राहणार आहेत.\nदरम्यान यंदाच्या निवडणूकीत कमळाच्याच चिन्हावर लढणारा उमेदवार द्यावा अशी मागणी भाजपच्या सर्वच पदाधिका-यांनी एकमुखाने रावसाहेब दानवे यांच्याकडे बारामतीतील बैठकीत केल्याची माहिती मिळाली आहे. इतर उमेदवारांना पाठिंबा देण्यापेक्षाही कमळाच्या चिन्हावरील उमेदवाराचा प्रचार आम्ही जोमाने करु असे कार्यकर्त्यांनी दानवे यांना सांगितले. कार्यकर्त्यांची ही भावना पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचविण्याची ग्वाही दानवे यांनी दिल्याचेही समजते.\nबारामती नरेंद्र मोदी narendra modi लोकसभा बाळा भेगडे रावसाहेब दानवे\nतनिष्क�� स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/accident-on-mumbai-goa-highway-2-1749021/", "date_download": "2019-02-20T11:47:53Z", "digest": "sha1:IFGAM4XDIPFVVMFMFGZZHO2YATRCA5S7", "length": 8741, "nlines": 179, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Accident on Mumbai Goa highway | मुंबई-गोवा महामार्गावर अपघात, सात प्रवासी जखमी | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nट्रम्प यांच्यावर अमेरिकेतील सोळा राज्यांचा न्यायालयात दावा\nपालघर जिल्ह्यत वर्षभरात १,३६० अपघात\nप्रकाश आंबेडकरांचे शनिवारी मुंबईत शक्तिप्रदर्शन\nअभियांत्रिकी महाविद्यालयांच्या प्रवेश क्षमतेत घट\nमुळशीत आणखी एका ‘लवासा’चा घाट\nमुंबई-गोवा महामार्गावर अपघात, सात प्रवासी जखमी\nमुंबई-गोवा महामार्गावर अपघात, सात प्रवासी जखमी\nट्रक, बस आणि टेम्पोची धडक होऊन हा अपघात झाला आहे\nउत्तर प्रदेशच्या दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) नागपूरमध्ये मोठी कारवाई केली आहे. नागपूर येथील डीआरडीओच्या यूनिटमधून पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयच्या एजंटला अटक केली आहे.\nरायगडमध्ये मुंबई-गोवा महामार्गावर अपघात झाला आहे. ट्रक, बस आणि टेम्पोची धडक होऊन हा अपघात झाला आहे. अपघातात सात प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गणेशोत्सव असल्याने मुंबईतील अनेक चाकरमानी कोकणात जात असून मुंबई – गोवा महामार्गावर वाहनांची गर्दी आहे. अनेक ठिकाणी वाहतूक अत्यंत धीम्या गतीने सुरु आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nभारत-पाकिस्तान युद्धासाठी कितपत सज्ज\n७०० सहकाऱ्यांसोबत पाकशी लढण्यास तयार; पूर्व दरोडेखोराने सरकारकडे मागितली परवानगी\nPulwama Terror Attack : पाकिस्तानी प्रेक्षकांची 'हे' पाच चित्रपट पाहण्याची संधी हुकली\nपैसे घेऊन निवडणूक प्रचार करण्यासाठी 'या' कलाकारांनी दिला नकार\nमराठीतील 'या' रिअॅलिटी शोमध्ये जॉनी लिव्हर परिक्षकाच्या भूमिकेत\nपैसे घेऊन निवडणूक प्रचार करण्यासंदर्भात सनी लिओनी, सोनू सुद म्हणतात...\n'टोटल धमाल' पाकिस्तानात प्रदर्शित होणार नाही- अजय देवगन\nमध्य मुंबई तुंबणार नाही\n‘ई चलन’चा जोर वाढणार\n‘बेस्ट’चे ५००० कर्मचारी तंबाखू व्यसनमुक्त\nपारसिक बोगद्याला पुन्ह�� धोका\nटेमघर धरण अखेर रिकामे\nभूमिगत मेट्रो मार्गिका नदीखालून\nफिरत्या वाहनांमध्ये सुरक्षित अन्नपदार्थ कधी\nपाण्यासाठीचे हाल कायमचे संपुष्टात\nरेल्वेच्या ‘को-टीव्हीएम’ला नव्या नोटांचे वावडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B3%E0%A4%AE%E0%A4%A7/", "date_download": "2019-02-20T10:59:35Z", "digest": "sha1:2WW66NL5GBZ5KMMXDZBELDEP43GQYSSN", "length": 10957, "nlines": 99, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "मराठा आरक्षणासाठी मावळमध्ये मुंबई-पुणे महामार्ग रोखला | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nशत्रूला धडकी भरवणारे F-21 भारताला देण्यास अमेरिका तयार\nपतीच्या मारहाणीत पत्नीचा गर्भपात ; तू काळी आहेस, सुनेचा सासरच्यांनी केला छळ\nएकही बांधकाम कामगार कुटुंब बेघर राहणार नाही\nशहराचा पाणीपुरवठा उद्या बंद\nमुळशीत आणखी एका ‘लवासा’चा घाट\nHome breaking-news मराठा आरक्षणासाठी मावळमध्ये मुंबई-पुणे महामार्ग रोखला\nमराठा आरक्षणासाठी मावळमध्ये मुंबई-पुणे महामार्ग रोखला\nमावळ– मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी गुरुवारी (26 जुलै) सकाळी साडेआठ वाजता मावळ तालुक्यातील कान्हेफाटा याठिकाणी मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग रोखला आहे. मावळ तालुका मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने मावळ तालुक्यात बंद पुकारण्यात आला आहे. स्थानिक व्यावसायिकांसह शाळा, महाविद्यालये,दुकानदार यांनी या बंदला उस्फुर्त पाठिंबा दिला आहे.\nलोणावळा, कार्ला, कामशेत, कान्हेफाटा, वडगाव, तळेगाव, देहूरोड, पवनानगर या महत्वाच्या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते महाराष्ट्र शासनाचा निषेध व्यक्त करण्याकरिता जमणार आहेत. कळंबोली येथे बुधवारी घडलेल्या हिंसक घटनेच्या पार्श्वभुमीवर आंदोलन शांततेमध्ये करण्याचे आवाहन मावळच्या समन्वय समितीने केले आहे. पोलीस प्रशासनाच्या वतीने देखील काही अनुचित प्रकार ���डू नये याकरिता खबरदारी घेण्यात आली आहे. बंदच्या पार्श्वभुमीवर आज सकाळपासून मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग व राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक थंडावली असून अतिशय तुरळक वाहने रस्त्यावर पहायला मिळत आहेत.\nकान्हेफाटा पाटोपाट कार्ला एकविरा देवीच्या मंदिराकडे जाणार्‍या मार्गाजवळ मराठा क्रांती मोर्चा आंदोलकांच्या वतीने कार्ला फाटा येथे रास्ता रोको करत महाराष्ट्र शासनाच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. मराठ्यांना आरक्षण मिळायलाच हवे, मराठ्यांना आरक्षण मिळेपर्यत नोकरी भरती प्रक्रिया रद्द करावी ही मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली. रास्ता रोकोमुळे राष्ट्रीय महामार्गावर मोठी वाहतुक कोंडी झाली होती. लोणावळा शहरात आरक्षणाच्या मागणीकरिता सर्व बाजारपेठा बंद ठेवत मोर्चा काढण्यात आला आहे.\nगृहप्रकल्पातील आर्थिक घोटाळ्यासाठी न्यायालयात जाणार-साने\nमारन बंधुंवर पुन्हा खटला चालणार…\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mazyanajretun.blogspot.com/2017/11/blog-post.html", "date_download": "2019-02-20T11:49:59Z", "digest": "sha1:24XY5563MU6HH3PJMC4IORBD5LJT5PLR", "length": 14986, "nlines": 81, "source_domain": "mazyanajretun.blogspot.com", "title": "सेलिब्रेशन", "raw_content": "\nचांगली आणी वाईट : या दोनच बाजू असलेल्या गोष्टी; खरंतर खूप गूढ असतात कधीकधी. वाईटानं चांगुलपणाचं पांघरुन घ्यावं अन् चांगल्यावर वाईटाचं झाकण पडावं अश्यातली गत चांदीच्या मुलाम्यालाही भुलणारी माणसं आपण चांदीच्या मुलाम्यालाही भुलणारी माणसं आपण गोष्टींच्या मुळाशी जाऊन उकल करनं फार कंटाळवाणं वाटतं आपल्याला. जसजशी ती वस्तू मुलामा सोडून मुळ रंग दाखवायला लागते ; आपण फसवले गेल्याची प्रचिती आपल्याला येते. डोळे तर जन्मत: फुकटांतच मिळालेले असतात. कमवायची असते तीे फक्त नजर; चांगल्यातलं वाईट आणी वाईटातलं चांगलं ओळखायची पारखी नजर. @$m गोष्टींच्या मुळाशी जाऊन उकल करनं फार कंटाळवाणं वाटतं आपल्याला. जसजशी ती वस्तू मुलामा सोडून मुळ रंग दाखवायला लागते ; आपण फसवले गेल्याची प्रचिती आपल्याला येते. डोळे तर जन्मत: फुकटांतच मिळालेले असतात. कमवायची असते तीे फक्त नजर; चांगल्यातलं वाईट आणी वाईटातलं चांगलं ओळखायची पारखी नजर. @$m\nआज लग्नाला सहा वर्ष झालीत. जोडीने सिक्सर मारलाय असं म्हणू., बाकी सिल्वर जुबली, गोल्डन जुबली होईल तेव्हा होईल. पण सिक्सर सेलिब्रेशनची सुरुवात कालपासुनच झालीये.,रविवार होता म्हणूनच बहुधा.\n\"खाऊगल्लीमे जायेंगे हम🙌\" म्हणता-म्हणता तिथल्या ट्राफिकच्या नुसत्या विचारानेच ईतकं दमायला झालं की खाऊगल्लीकडे निघालेली आमची गाडी ईथेच बाजूच्या उडपी हॉटेलाकडे वळली. तिथे उभ्याने खाणार.., तो ईथे खाल्ला ईडली-डोसा. सेल्फी विथ डोसा घेता-घेता राहिला. कारण ठरला आमचा बाळकृष्ण.,याला खाण्याआधी सांडण्याचीच घाई. त्याच्या कृपेनेच माझ्या पिवळ्या-धम्मक ड्रेसवर तितकाच धम्मक डाग लेवून कालच्या दिवसाची सांगता झाली.\nरात्री परतल्यावर अगदी ठरवून माझे डोळे..,छताला, टिव्हीला आणी मोबाईलला कितीतरी वेळ टांगले तरीही बाराचा टोला स्वप्नातच पडला. त्यांचीही घोरतपस्या सुरुच असणारेय. त्यामुळे शुभेच्छांची देवाणघेवाण सकाळीच झाल��.\nसकाळी स्वहस्ते उटणं बनवून घरातल्या दोन्ही बाळांच्या अंघोळी आटोपल्या. देवघरातली चंदन-फुलांची सुवासिक दरवळ घरभर दाटली..,म्हटलं सण वाटला पाहिजे आज.\nमग नवरदेव ऑफिसात आणी नवरीबाई स्वयंपाकात. संध्याकाळी आपण काहीतरी सर्प्राराईज द्यायचंच म्हणून कालच लावलेल्या दह्याचं लोणी काढलं. ताज्याच लोण्याचा केक केला. लोण्यासारखाच मऊ-लुसलुशीत केक.\nप्रेमच ते..सहा वर्ष जुन्या बायकोचे असले म्हणून काय झाले.. आजही या लोण्याईतकेच ताजे आहे..\nसंध्याकाळी नवरेबुवा बुलेटवरुन वाजतगाजत आले. की केककटिंग आणी घासभरवणं करु ठरवलं.,तर या बोक्याने केकवर पंजा मारला. 'बस्स एक पंजा और केक करलो मुठ्ठीमे' पंजा मारलेल्या केकचाच घास-घास भरवला मग दोघांनी. एव्हाना केकसाठी बाळराजाच्या टुणटुण उड्या मारुन झालेल्या. दोघेच खातायत.., मला कोणी देईना म्हणून बसले रुसुन. आधीच फुगलेल्या गालात दोन बाजूला दोन केकचे घास कोंबून भरल्यावर ते अजुनच फूगले.\nकेक झाला, लोणी संपलं, थालीपीठ-उसळीचा डिनरही उरकला आता उरलं फक्त ताक... अधमुरंसं.. ठेवलं तेही मुरवत. कुणी तरी म्हटलंच आहे \"अग्गो मुरल्याशिवाय का कळायचा हा संसार.. ठेवलं तेही मुरवत. कुणी तरी म्हटलंच आहे \"अग्गो मुरल्याशिवाय का कळायचा हा संसार..\" असो उद्या मुरलेल्या ताकाची कढी आणी मुरलेल्या संसाराची गोडी चाखू जोडीनंच. आणी करु सातव्या वर्षात पदार्पण..\nआजोबांची लाडकी 'शोभनी'.कागदोपत्री 'शोभा' असलेल्या तिनेही ते नाव आणी तो हक्क फक्त तिच्या वडिलांसाठी खास राखीव ठेवलेला. बाजी-मोहित्यांच्या गावच्या ऐसपैस घरात वाढलेली माझी आई मुंबईतल्या या खुराड्यात कशी रुळली तिचं तिलाच ठाऊक पण आली तेव्हा या टिचभर जागेतल्या पत्र्याच्या खोपट्यालाही घरपण आणलं तिने. शिवणकाम, भरतकाम, विणकाम शिकली होती. याच कोशल्याचा पुरेपूर उपयोग केला तिने. लहानपणी माझ्यासाठी कितीतरी प्रकारची झबली, पेटीकोट शिवले. तिने विणलेलं गुलाबी रंगाचं स्वेटर-कानटोपी..,, माझ्यानंतर माझ्या भावंडांनीही वापरलं. मग हळुहळु वस्तीतल्या आजुबाजूच्या लोकांकडूनही कपड्यांची कामं तिला मिळायला लागली. तेवढाच संसाराला हातभार म्हणून तीही अगदी हौसेने करायची. एक कला जोपासण्याचं साधन म्हणून बघायची. कापड कापून उरलेल्या चिंध्या सुद्धा सांभाळून ठेवायची. पण त्या ठेवताना.., कुठे कशासाठी वापरायच्या हे तिचं-तिचं आधीच ठरलेलं असायचं. मग त्याची कुठे दुपटीच शिव, कुठे पँचवर्कवाले पडदे, झालरीवालं उशीचं कव्हर,…\nआईची रेसिपी - गुलगुलं\nनुसतं नाव वाचूनपण गुदगुल्या व्हाव्यात असा मस्त पदार्थ.\nशाळेत असताना शनिवारच्या, दहा मिनिटांच्या मधल्या सुट्टीत खाण्यासाठी मला डब्यात दिलं जाणारं हे 'गुलगुलं'.\nगव्हाच्या पिठात अंदाजानेच गूळ, चवीपुरतं मीठ आणी आवडत असेल तर वेलची पूड घालून सरसरीत भिजवून (डोश्याच्या पिठापेक्षा जरा जाडसर) पळीने तव्यावर सोडायचं, हलकंच पसरवायचं. मध्यम आचेवरच चांगलं भाजलं की पलटून दूसरी बाजू भाजायची. तुप लावून पुन्हा दोन्ही बाजु खरपूस होईस्तोवर भाजायच्या. आणी चहासोबत नाहीतर कधी नुसतं कोरडंच खायला घ्यायचं.\nलहानपणी आई एकीकडे गुलगुलं बनवायला घ्यायची नी आम्ही भावंड चुलीपुढेच गरम गरम खायला बसायचो. शाळेच्या डब्यात, मित्र-मैत्रिणीला आवडतं म्हणून एखादं जास्तीचं भरुन घ्यायचं. नेहमीच्या चपाती-भाजीच्या डब्यापेक्षा हा जरा वेगळा प्रकार बरा वाटायचा.\nबनवायलाही सोपा, कमी वेळात होणारा आणी चवीला वेगळा म्हणून मलाही आवडणारा हा पदार्थ अधनं-मधनं मी माझ्या १० महिन्याच्या लेकासाठी बनवते. गुळाच्या चवीमुळे त्यालासूद्धा खुप आवडतं. त्याला खाता यावं म्हणून जरा मऊच ठेवते.\nगंपूच्या गोष्टी - माझा छकुला effects\nलहान मुलांच एक बरं असतं..,त्यांच्यातल्या त्यांच्यात फार पटकन मैत्री होते अगदी नाव-गाव माहिती नसेल तरीही, समोरचा त्यांच्या 'लहान' या कॅटेगरीत बसला की झाली मैत्री. युगने सुद्धा आपल्या चिंटुर-पिंटुर मित्र-मैत्रीणींच एक मित्रमंडळ बनवलंय. त्यात सगळ्यामध्ये कच्चा लिंबू म्हणून याचीच दादागिरी. त्यांच्या दंग्याला कंटाळून कोणा एकालाही ओरडा दिला तरी सगळचे दोन मिनिटांच मौन पाळल्या सारखं शांत बसतात. शिवाय ओरडणाऱ्या व्यक्तीला आमच्या धुसफुस्या युगच्या जळजळीत कटाक्षाचा सामनाही करावा लागतो. युग आपल्या मित्रांच्या,टिव्हीतल्या लहान मुलांच्या आणी खेळण्यांच्याही बाबतीत बराच प्रोटेक्टीव्ह वगैरे वागतो. असं म्हणतात की लहानमुलांची भावनिक नाळ एकमेकांशी जुळलेली असते. याच अंगाचं एक उदाहरण/ एक किस्सा.\nमी याआधीही सांगितले त्याप्रमाणे युगला टिव्हीवरल्या जाहिराती आणी मराठी गाण्यांचं प्रचंड वेड. त्यात आता कार्टून्स, बेबी-राईम्सचे व्हिडिओज आणी लहान मुलांचे चित्रपटसुद्धा ऍड झालेत. कालच मी आणी 'युग', मराठी चैनलवर 'महेश कोठारें'यांचा 'छकुला' बघत होतो. त्यातला 'आद…\nगंपूच्या गोष्टी - माझा छकुला effects\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/333", "date_download": "2019-02-20T11:42:54Z", "digest": "sha1:D4NXSFGVHYRUFBH2OVIHQVZCIPL666RN", "length": 28735, "nlines": 120, "source_domain": "mr.upakram.org", "title": "तुम्हाला कोण व्हायचंय? - लेखक, कवी की नाटककार! | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\n - लेखक, कवी की नाटककार\nनुकत्याच वाचनात आलेल्या एक-दोन पुस्तकांमुळे काही लेखक आणि कवींचा थोडा जवळून परिचय झाला. त्यामुळे एक प्रश्न मनात आला तो इथे चर्चेला घेत आहे.\n' आपल्या मते इथून पुढे साधारण दहा वर्षांनी मराठी साहित्यात नवीन कवी आणि लेखक निर्माण/प्रसिद्ध होतील का' असा साधारण या चर्चेचा विषय आहे. इथे मला अभिप्रेत असलेले लेखक/कवी म्हणजे ज्यांचे लिखाण प्रसिद्ध् होते/होईल असे आहेत.\nमला महत्वाचे वाटणारे काही मुद्दे आणि निरीक्षणे खाली देत आहे.\n१. कला शाखा आणि शिक्षकी पेशा - मराठीतील लेखक/कवी पाहिले तर बरेचसे हे शिक्षक/प्राध्यापक असलेले दिसतात. उदा. मर्ढेकर, खांडेकर. सध्या शिक्षक/प्राध्यापक (कला शाखा) हा व्यवसाय म्हणून पाहिला जात नाही. कला शाखा ही बाकी काही जमले नाही तर अशा कारणांमुळे घेतली जाते. मुलाला/मुलीला जरी एखादेवेळेस इच्छा असली तरीही पालक तयार नसतात. त्यामुळे गुणवान विद्यार्थांनी कलाशाखेकडे पाठ फिरवलेली दिसते. (अर्थात बाकी शाखांमध्ये पदवी घेऊन लिखाणाची आवड जोपासणे शक्य आहे. पण प्रतिभावंत आणि प्रसिद्धीस येणार्‍या लेखनासाठी कला शाखा आवश्यक वाटते.)\n२. माध्यमिक शाळांचे माध्यम - वर्तमानपत्रातून बरेचदा याबद्दल लिहून येते. तशीच आणखी एक बातमी. इंग्रजी माध्यमामुळे मराठी साहित्य वाचनाकडे मुलांचे आपोआप दुर्लक्ष होते. तसे इथून आलेले ही काही कवी बनतायत. पण इंग्लीश. (उदा. बातमी.)\n३. मराठी विषयाचा अभ्यासक्रम आणि शिकवणारे प्राध्यापक - प्राध्यापकांचा मुद्दा वर आलेला आहेच. विषयाची गोडी लावणारे शिक्षक मराठी माध्यमिक शाळेत फार कमी आढळतात. मराठी विषय ही भाषा/साहित्य असा शिकवला जात नाही. प्रश्नपत्रिकाही पाढांतरावर भर देणार्‍या असतात.\n४. यामुळे वाचन कमी. जीएंची पत्रे वाचल्यानंतर त्यांच्या अफाट इंग्रजी व मराठी वाचनाची कल्���ना आली.\n५. घरातील वातावरण - हा मुद्दा बोरकरांच्या कवितासंग्रहाची प्रस्तावना वाचताना मनात आला. त्यांनी त्यांच्या लहानपणी झालेले संतकाव्याचे संस्कार यात लिहिले होतेज आता रात्री गोष्टी सांगणे, कविता श्लोक पाठ करणे हे संपल्यात जमा झाल्यामुळे मुले उशीरा वाचनाकडे वळतात.\nया मुद्दयांना धरून आपली मते किंवा काही नवे मुद्दे असतील तर ते इथे मांडावीत ही विनंती.\nतळटीप : - शीर्षकावरून हा 'लेखक म्हणून ....वर प्रसिद्ध कसे व्हावे' किंवा 'प्रतिसाद मिळवण्याच्या सोप्या युक्त्या' अशा सदरातील लेख वाटेल. पण हा चर्चाप्रस्ताव आहे.\nलेखातील दुवे दिसत नाही आहेत. ते खाली देत आहे.\nप्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत. प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.\nटिव्हीचा प्रभाव आणि 'ग्लॅमर'चा अभाव\n' आपल्या मते इथून पुढे साधारण दहा वर्षांनी मराठी साहित्यात नवीन कवी आणि लेखक निर्माण/प्रसिद्ध होतील का\nहोतील पण त्यांची संख्या फारच कमी असेल असे वाटते.\nचर्चेच्या प्रस्तावात दिलेले मुद्दे विशेषतः कला शाखेविषयी औदासिन्य, मराठी माध्यमातून शिक्षणाचे घटते प्रमाण, इंग्रजीचा सर्वत्र वाढता वापर (जो काळाची गरज म्हणून स्वीकारणे अपरिहार्य आहे), कारणीभूत आहेतच, त्याशिवाय मला वाटते\n१. दूरचित्रवाणीचा प्रभाव - शेकडो वाहिन्या, मालिका, \"रिऍलिटी शोज़\" इ. च्या प्रभावामुळे मुलांचा तसेच पालकांचा बराच वेळ टिव्ही पाहण्यात जातो. त्यामुळे वाचनाबरोबरच इतर सामाजिक कार्यक्रम आपोआप कमी होतात.\n२. 'ग्लॅमर'चा अभाव - कलाक्षेत्रातील इतर लोकांपेक्षा लेखक, कवी यांचे ग्लॅमर कमी आहे. याला निरनिराळ्या माध्यमांमधून लेखक साहित्यिकांना मिळणारे कमी महत्त्व आणि चित्रपट/टिव्ही कलाकारांना मिळणारे अवास्तव महत्व जबाबदार आहे. म्हणजे पर्यायाने आपण सर्व (\"लोकांना जे हवे ते आम्ही देतो\") जबाबदार आहोत. (क्रिकेटच्या ग्लॅमरमुळे इतर खेळांची होणारी घुसमट या प्रकारचीच.)\nया गोष्टीही कारणीभूत आहेत.\nआपल्या मते इथून पुढे साधारण दहा वर्षांनी मराठी साहित्यात नवीन कवी आणि लेखक निर्माण/प्रसिद्ध होतील का\n१० वर्षांनी व्हायला हरकत नाही परंतु १०० वर्षांनी किती होतील किंवा होतील का असा प्रश्न पडतो.\nकलाशाखेतही जाणारे हुषार विद्यार्थीही पाहिले आहेत, परंतु प्रामुख्याने मध्यमवर्गियांत ज्यांना सुखकर आयुष्याची ओढ आहे त्यांना योग्य मार्गाने झटपट पैसा मिळवण्यासाठी कलाशाखा उपयुक्त नाही असे वाटत असावे. तसेच, जे आधीच सुखवस्तू आहेत त्यांना आपली परंपरा, पत, पोझिशन टिकवण्यासाठी कलाशाखा अडसर वाटत असावी. जसे, डॉक्टरच्या मुलाला वडिलांचा उद्योग सांभाळण्यासाठी डॉक्टरच व्हावे असे वाटते किंवा त्याच्यावर तशी जबाबदारी पडते वगैरे.\nमराठीकडे दुर्लक्ष होते ही गोष्ट नाकारून मात्र चालणार नाही. त्याला पालकांची अनास्थाही कारणीभूत आहे. लेखकांना ग्लॅमर नाही असे वरील प्रतिसादात म्हटले आहे ते खोटे नाही. मराठी सोडा परंतु इंग्रजी वाचनही मुले फार करतात असे वाटत नाही. यावर एक उदा. उपाय म्हणून द्यावेसे वाटते.\nअमेरिकेत बालकथा लिहिणार्‍या लेखकांना शाळांत आमंत्रित केले जाते. मुले त्याच्याबरोबर पूर्ण दिवस घालवतात. त्याला लेखन करायची इच्छा कशी झाली, त्याने कोणती पुस्तके लिहिली, त्यातून त्याला कसा आनंद मिळाला इ. गोष्टींवर बोलणे होते. दरवर्षी मुले अभ्यासक्रम म्हणून पुस्तके लिहितात, त्याचे मुखपृष्ठ तयार करतात, चित्रे बनवतात. लेखक ज्या दिवशी शाळेत येतो त्या दिवशी या पुस्तकांचे प्रदर्शन होते. (बालकथेचा संदर्भ आला कारण मला प्राथमिक शाळेबद्दलच माहित आहे. पुढच्या वर्गांत कसे काय होते त्याबाबत सध्या कल्पना नाही.)\nयाखेरिज, मुलांना त्यांच्या प्रगतीप्रमाणे पुस्तके वाचायला दिली जातात. ती अपेक्षित काळात वाचून त्यावर त्यांना संगणकावर प्रश्नावली सोडवावी लागते. त्यांना ग्रंथालयात काम/ मदत करता येते. पुस्तक प्रदर्शनात मदत करता येते.\nटिव्ही किंवा संध्याकाळी ट्युशन क्लासेस, खेळाचे क्लासेस यामुळे जर मुलांना वाचनाला वेळ होत नसेल तरीही दिवसातून १५-२० मि. ते अर्धा तास वाचनाला मिळू नये ही अतिशयोक्ती वाटते. काळ बदलत आहे. पाढे म्हणणे, श्लोक म्हणणे हे जर कालबाह्य होत असेल तर आपण वेगळे उपाय योजले पाहिजेत.\n पण कुठुन आणायचे ते\nकिती छान उपक्रम् आहे बालकथाकारांना शाळेत बोलावण्याचा\nपण विचार करायला लागल्यावर प्रश्न पडला की नव्या पुढीत कोणते लेखक असे आहेत राजा मंगळवेढेकर, शांता शेळके नि त्यांच्या बरोबरचे लेखक कधीच हरवले. त्यांचा वारसा वारसा चालवायला त्या ताकदीचं कोणी आलंच नाही. आणी आले असले तरी त्यांचं लेखन छापल्यावर खपलं तर पहिजे ना\nते सोडा, ऐकायची म्हंटली तर नवीन बाल कविता नि गाणी तरी कुठे आहेत\nजुन्याच \"मामाच्या गावाला जाऊया\" ला नवीन साज देण्या शिवाय काय येते आहे सध्या बाजारात\nधरून बांधून आणायला हवेत. :)\nपण विचार करायला लागल्यावर प्रश्न पडला की नव्या पुढीत कोणते लेखक असे आहेत राजा मंगळवेढेकर, शांता शेळके नि त्यांच्या बरोबरचे लेखक कधीच हरवले. त्यांचा वारसा वारसा चालवायला त्या ताकदीचं कोणी आलंच नाही. आणी आले असले तरी त्यांचं लेखन छापल्यावर खपलं तर पहिजे ना\nप्रश्न महत्त्वाचा आहे खरा परंतु याकडे वेगळ्या नजरेतून पाहता येईल. फुरसुंगीचा फा. फे. तुम्हा-आम्हाला आवडला म्हणून तो आजच्या पिढीला आवडेलच असे नाही. (असे म्हणताना वाईट वाटते पण ते सत्य आहे. शेरलॉक होम्स आजच्या पोरांना आवडत नाही. बोजड कपडे घालणारा, जवळ पिस्तुलही न बाळगणारा कोणी सत्यान्वेशी असू शकतो काय असे प्रश्न त्यांना पडतात. काळ बदलला आहे त्यामुळे मुलांनी आपल्या वाटेने जाण्याऐवजी आपण त्यांच्या वाटेने जाऊन सुवर्णमध्य साधणे आवश्यक.)\nपूर्वीच्या काळी पुस्तके सोडून इतर माध्यमे उपलब्ध नव्हती, आता आहेत, करमणूकीची साधने बदलली आहेत. तरीही,\nलोकसत्ता बालरंग नावाची पुरवणी काढते. त्यात अनेक लेखक लिहितात. वर्तमानपत्रांत मुलांच्या कार्टून फिती दिसतात, मुलांच्या मालिका बनतात त्यांचे पटकथाकार असतात. जे लेखक आता नाहीत त्यांच्या मुला-नातेवाईकांना आमंत्रित करुन आपल्या आई-वडलांविषयी आणि त्यांच्या साहित्याविषयी बोलते करता येईल. मला वाटते बाजारात अद्यापही असे अनेक लेखक पुढे येण्यास उत्सुक असावेत परंतु आम्हाला बोक्या सातबंडेऐवजी हॅरी पॉटर आवडत असल्याने आपणच त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. (मी भारतात जे बालसाहित्य अस्तित्वात आहे त्याची अंदाजपंचे नावे टाकली आहेत, त्याऐवजी योग्य नावे सुचली तर ती घालावीत.)\nअशी उदासीनता वाढत राहिली तर मात्र हे सर्व नामशेष होईल असे वाटते.\nआपल्या सविस्तर प्रतिसादाबद्दल आभार. हो. वाचनाची आवड ही लहानपणापासूनच लागते. परदेशात मुलांना शिक्षणाव्यतिरिक्त इतर कलागुणांमध्येही पुढे आणण्यासाठी प्रयत्न केले जातात. पण मला वाटते काही उपाय आपण घरापासून चालू केले पाहिजेत. अगदी चांगले उदाहरण म्हणजे भा. रा. भागवतांचा फास्टर फेणे. अलिकडे किती मुले ही पुस्तके वाचतात आणि किती हॅरी पॉटर चे सिनेमे बघतात हे पाहिले तर फरक नक्कीच स्पष्ट होईल.\nविसोबा खेचर [24 May 2007 रोजी 03:45 वा.]\nलेका, तुला नक्की काय म्हणायचं आहे, नक्की कोणत्या मुद्द्यावर चर्चा अपेक्षित आहे हे निदान मला तरी स्पष्ट झालेलं नाही\nमिसळपाव डॉट कॉमच्या संपादक मंडळात प्रवेशभरती सुरू आहे. इच्छुकांनी संत तात्याबांकडे अर्ज करावेत\nचर्चाप्रस्ताव टाकल्यानंतर मलाही असेच वाटले. काय झाले की डोक्यात बरेच मुद्दे घोळत होते. ते सगळे मांडले पण मूळ मुद्दाच हरवला. तर मला सध्याची परिस्थिती पाहता भविष्यात मराठीला चांगले लेखक/कवी मिळतील का आमच्या व नंतरच्या पिढीतील किती मुले/मुली छापण्यायोग्य लिखाण करतील आमच्या व नंतरच्या पिढीतील किती मुले/मुली छापण्यायोग्य लिखाण करतील असे प्रश्न पडले ज्यांची उत्तरे फारशी समाधानकारक नाहीत. तर यावर उपाय काय असू शकतात असे प्रश्न पडले ज्यांची उत्तरे फारशी समाधानकारक नाहीत. तर यावर उपाय काय असू शकतात असा साधारण चर्चेचा विषय मला मांडायचा आहे.\nअहो दुवा तर द्या\nपारावरचा मुंजा [24 May 2007 रोजी 20:58 वा.]\nमिसळपावाची चर्चा बरीच झाली,\nआपण सुरू केलेल्या व जाहिरातबाजी करीत असलेल्या संकेतस्थळाचा दुवा आपल्या सही शिक्क्या सोबत देण्याची कृपा तरी कराल की नाही \nकी, आपण अर्धवट सोडलेल्या कथांसारखा हा ही एक \"उपक्रम\" आहे \n(निंदकाचे घर असावे शेजारी \nप्रा.डॉ.दिलीप बिरुटे [24 May 2007 रोजी 04:40 वा.]\nमराठी विषय ही भाषा/साहित्य असा शिकवला जात नाही.\nकमालच आहे.आता काय बोलावं \nकोणताही कलावंत घडतो.तेव्हा काही गूण सोन्याचे असतात,अन् काही सोनाराचे.सर्वच मातीची, सूंदर गाडगी मडगी होत नाही.असा कूंभारांचा अनूभव असतो.त्यातली कितीतरी मातीचे गोळे टाकून द्यावे लागतात.म्हणजे बघा, मला मातीपासून सूंदर मूर्ती बनवायची आहे.त्यासाठी मातीचा दर्जा,चिखलाचा गोळा,पाण्याचे त्याच्यातले प्रमाण,आणि मग कूंभाराचे कोशल्य.मग एक सूंदर मूर्ती तयार होते.\nजर आडातच नसेल तर पोह-यात कूठून येणार.\nअवांतर:-आमच्या मार्गदर्शनामूळे अनेक विद्यार्थी , लेखक,कवी,म्हणून घडले, घडविले आहेत. नोकरी लागल्यावर,आणि लग्न झाल्यावर त्यांच्यातल्या या प्रतिभेचे काय होते कूणास ठाऊक.नंतर त्याला काही सूचतच नाही म्हणे आता हा आमच्या काळजीचा विषय आहे;)\nमराठी विषय ही भ��षा/साहित्य असा शिकवला जात नाही.\nकमालच आहे.आता काय बोलावं \nअहो यात कमाल कसली. जे अनुभवलं ते लिहिलय. आमच्या शाळेत केवळ दोन शिक्षक असे होते ज्यांना अभ्यासक्रमात असलेली कविता शिकवताना त्या कवीच्या इतर कविता ही माहीत असत. नाहीतर बाकीच्यांना धडा वाचून दाखवला आणि कवितेच्या प्रत्येक ओळीतला अर्थ (अर्थातच मार्गदर्शक वापरून ) सांगितला की मराठीचा तास झाला असे वाटे. जे लिहीले होते त्यास अर्थातच सन्माननीय अपवाद असतीलच . मुद्दा हा प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपाचा देखील आहे. जे परिक्षेत विचारतात तेच आणि तेवढेच आम्ही शिकवतो असे म्हटले तर ते देखील चूक म्हणता येणार नाही.\nअवांतर:-आमच्या मार्गदर्शनामूळे अनेक विद्यार्थी , लेखक,कवी,म्हणून घडले, घडविले आहेत. नोकरी लागल्यावर,आणि लग्न झाल्यावर त्यांच्यातल्या या प्रतिभेचे काय होते कूणास ठाऊक.नंतर त्याला काही सूचतच नाही म्हणे आता हा आमच्या काळजीचा विषय आहे;)\nहो. आमच्याही. कारण लेखक/कवी हा व्यवसाय म्हणून बघण्याची मानसिकता आता दिसत नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-February2016-Haladi.html", "date_download": "2019-02-20T11:26:47Z", "digest": "sha1:GG6WTQDSAJF4LV6PFMSJMID2YV5F3JRP", "length": 5219, "nlines": 18, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology -डा.बावसकर टेक्नालाजि - हळदीसाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर मर न होता पांढऱ्या मुळीत वाढ, २।। एकरात ७० क्विंटल वाळलेली हळद होण्याचा अंदाज", "raw_content": "\nहळदीसाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर मर न होता पांढऱ्या मुळीत वाढ, २ एकरात ७० क्विंटल वाळलेली हळद होण्याचा अंदाज\nश्री. विनोद नामदेव विनकरे, मु.पो. ब्राम्हणवाडा, ता. उमरखेड, जि. यवतमाळ, मो. नं. ९८५०३९७६४६\nमाझा मुख्य व्यवसाय हा शेती असून माझेकडे एकूण १० एकर मध्यम ते हलक्या प्रतिची जमीन आहे. गेली १० -१२ वर्षापासून दरवर्षी मी हळदीचे पीक घेतो. यावर्षी आमच्या भागात पाऊस कमी प्रमाणात असल्याने हळदीचे पीक येईल की नाही असे वाटत होते. अशा परिस्थितीत ठीबकवर १ एकर व मोकाट पाण्यावर १ एकर अशी २.५ एकर हळद लावली. यावेळी आमच्या भागातील डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी प्रतिनिधी भेटले. त्यांनी मला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीबद्दल माहिती देऊन तंत्रज्ञाना हळदीसाठी वापरण्यास सांगितले, मात्र सुरूवातीला मी फारसे लक्ष दिले नाही. प्रतिनिर्धीनी मला पुन्हा भेटल्यावर एकदा डॉ.बावसकर टे��्नॉंलॉजी वापरून हळदीमध्ये फरक बधा असे सांगितले. त्यांनतर मग मी सहारा कृषी सेवा केंद्र, ब्राम्हणवाडा येथून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे सप्तामृत आणून फवारले, तर उगवून आलेल्या कोंबाची मर झाली नाही. वाढ होऊन पानांमध्ये तेज दिसून आले. जर्मिनेटर व प्रिझमचे ड्रेंचिंग केल्याने पांढऱ्या मुळांची वाढ जोमात झाली. या अनुभवामुळे वेळ न घालवता लगेच पुन्हा सप्तामृत औषधे आणून दुसरी फवारणी केली. त्याने पानांवर करपा, ठिबके आले नाहीत. थाईवर, क्रॉपशाईनर, हार्मोनीमुळे पाने निरोगी, सरळ, टवटवीत, हिरवीगार झाली. या अवस्थेत जोराचा पाऊस झाला तरी त्याचा पिकावर नुकसानकारक परिणाम झला नाही. पुढे राईपनर, न्युट्राटोनची फवारणी केली, त्यामुळे कंदाचा आकार व वजनात वाढ झाली. नेहमीपेक्षा फण्या मोठ्या दिसू लागल्या. आता सध्या पीक पुर्णपणे निरोगी असून २ एकर व मोकाट पाण्यावर १ एकर अशी २.५ एकर हळद लावली. यावेळी आमच्या भागातील डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी प्रतिनिधी भेटले. त्यांनी मला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीबद्दल माहिती देऊन तंत्रज्ञाना हळदीसाठी वापरण्यास सांगितले, मात्र सुरूवातीला मी फारसे लक्ष दिले नाही. प्रतिनिर्धीनी मला पुन्हा भेटल्यावर एकदा डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरून हळदीमध्ये फरक बधा असे सांगितले. त्यांनतर मग मी सहारा कृषी सेवा केंद्र, ब्राम्हणवाडा येथून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे सप्तामृत आणून फवारले, तर उगवून आलेल्या कोंबाची मर झाली नाही. वाढ होऊन पानांमध्ये तेज दिसून आले. जर्मिनेटर व प्रिझमचे ड्रेंचिंग केल्याने पांढऱ्या मुळांची वाढ जोमात झाली. या अनुभवामुळे वेळ न घालवता लगेच पुन्हा सप्तामृत औषधे आणून दुसरी फवारणी केली. त्याने पानांवर करपा, ठिबके आले नाहीत. थाईवर, क्रॉपशाईनर, हार्मोनीमुळे पाने निरोगी, सरळ, टवटवीत, हिरवीगार झाली. या अवस्थेत जोराचा पाऊस झाला तरी त्याचा पिकावर नुकसानकारक परिणाम झला नाही. पुढे राईपनर, न्युट्राटोनची फवारणी केली, त्यामुळे कंदाचा आकार व वजनात वाढ झाली. नेहमीपेक्षा फण्या मोठ्या दिसू लागल्या. आता सध्या पीक पुर्णपणे निरोगी असून २ एकरारून वाळवून ७० क्विंटल हळद होईल असा अंदाज आहे.\nपुढील वर्षी मात्र लागवडीपासून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे कल्पतरू सेंद्रिय खत व जर्मिनेटर बेणे प्रक्रियापासून ते पुढे काढणीपर्यंत सप्तामृत फवारण्या व जर्म��नेटर ड्रेंचिंगसाठी वापरणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Hearing-on-Maratha-Reservation/", "date_download": "2019-02-20T11:18:50Z", "digest": "sha1:PLJH7MG5SCVLOXZ2K3EINS63EVHRGMMS", "length": 7380, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मराठा आरक्षण : मागासवर्ग आयोगाची आज जनसुनावणी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › मराठा आरक्षण : मागासवर्ग आयोगाची आज जनसुनावणी\nमराठा आरक्षण : मागासवर्ग आयोगाची आज जनसुनावणी\nमराठा समाजाचे आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाकडून कोल्हापुरात सोमवारी (दि. 21) जनसुनावणी आयोजित करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी अकरा ते सायंकाळी पाच या वेळेत होणार्‍या या जनसुनावणीत नागरिक, मंडळे, संस्था, संघटना, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, महिला मंडळे, व्यावसायिक गटांकडून माहिती घेतली जाणार आहे.\nकौटुंबिक, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, शेतीविषयक समस्या प्रामुख्याने या सुनावणीत आयोगाकडून ऐकल्या जाणार आहेत. दुष्काळ, नापिकी, प्रथा-परंपरा, अंधश्रद्धा, लग्‍नात हुंडा देण्याची पद्धत, महिलांचे सामाजिक मागासलेपण, मुला-मुलींच्या शिक्षण आणि विवाहाची अडचण, बेरोजगारी, अंगमेहनतीची करावी लागणारी कामे या सर्व बाबी अनुभवाच्या आधारे आणि उदाहरणांसह तपशीलवार आयोगासमोर लेखी स्वरूपात मांडाव्या लागणार आहेत.\nमराठा समाजातील ऐतिहासिक, प्रशासकीय, सांपत्तिक, नोकरीविषयक, भौगोलिक अशा विविध स्वरूपाची आणि मागासलेपण सिद्ध करणार्‍या जुन्या नोंदी, पुरावेही सादर करावे लागणार आहेत. जिल्ह्यात व विभागात झालेले मराठा-कुणबी सोयीर-संबंध, नागरिकांच्या साक्षी, प्रत्यक्ष निरीक्षणे याबाबतचा तपशील आयोगाला लिखित स्वरूपात सादर करावा लागणार आहे. व्यक्‍तिगत माहिती सादर करताना स्वतःचा पूर्ण परिचय देण्याबरोबरच कुटुंबातील शेतीची अवस्था, शेती किती आहे, घराचे स्वरूप, पिण्याच्या पाण्याची सोय, स्वच्छता, कुटुंबाची मागासलेपणाची विशिष्ट घटना या बाबींचा समावेश राहणार आहे. ही माहिती सादर करताना कुटुंबाची खरी व्यथा, मागासलेपणाचे वर्णन, कुणबी दाखले असणार्‍या कुटुंबांशी नातेसंबंध, जातीचे दाखले सादर करावे लागणार आहेत.\nग्रामपंचायत, जिल्हा परिषदेसह संस्थांनी माहिती सादर करताना कार्यक्षेत्रातील मराठा समाजाची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक अ��स्था कशी आहे, ते मांडावे लागणार आहे. मराठा समाजाची लोकसंख्या, उदरनिर्वाहाचे साधन, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्‍न, ओबीसींबरोबर चाली-रीतींशी तुलना, शेतीविषयक माहिती यांचाही समावेश करावा लागणार आहे. संस्था आणि मंडळांनीही अशाचप्रकारे अभ्यासपूर्ण विवेचन आयोगाला सादर करावे लागणार आहे. अभ्यासक व संशोधकांनी कालेलकर, मंडल, राष्ट्रीय मागासवर्ग या आयोगांसह खत्री, बापट, राणे समितींचे अहवाल, शेतकरी आत्महत्या ही माहिती सादर करणे अपेक्षित आहे.\nअण्णासाहेब शेलार यांचा संचालक पदाचा राजीनामा\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\nसातारा : पोलिस निरीक्षकाच्या घरी चोरी\nइम्रान यांनी फेकलाय तो 'नो बॉल' : जावेद अख्‍तर\n'पीडित अल्पवयीन मुलीने साक्ष बदलली तरी आरोपीने निर्दोषत्व सिद्ध करावे'\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\n'पीडित अल्पवयीन मुलीने साक्ष बदलली तरी आरोपीने निर्दोषत्व सिद्ध करावे'\nयुतीचा नविन चित्रपट; \"मूर्ख आहे मतदार\"\nमॉलमध्ये बिबट्याच्या 'एन्ट्री'ने खळबळ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/kaalvoet-Death-in-Shirur/", "date_download": "2019-02-20T11:21:01Z", "digest": "sha1:CRJPDYYBNKJ6N7PO7ZB3DJBLS3BCWD6Z", "length": 4143, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " टकरीमध्ये विहिरीत पडून दोन काळविटांचा मृत्यू | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › टकरीमध्ये विहिरीत पडून दोन काळविटांचा मृत्यू\nटकरीमध्ये विहिरीत पडून दोन काळविटांचा मृत्यू\nविहिरी शेजारी एकमेकांसोबत झालेल्या टकरीत पाय घसरून विहिरीत पडलेल्या दोन काळवीटांचा मृत्यू झाला. ही घटना मातोरी (ता.शिरूर) येथे शनिवारी घडली.\nमातोरी येथील शेतकरी सर्जेराव जरांगे यांच्या शेतातील विहिरीत दोन काळवीट पडून मृत्यू झाल्याची माहिती येथील सचिन गायकवाड व नितीन गायकवाड यांनी सर्पराज्ञीचे संचालक प्राणीमित्र सिद्धार्थ सोनवणे यांना भ्रमणध्वनीवरून दिली. सिद्धार्थ सोनवणे, सचिन गायकवाड, नितीन गायकवाड, वनरक्षक विजय केदार, शिवाजी आघाव, गोकूळ आघाव, दहफीळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन विहिरीत पडलेल्या दोन्ही काळवीटास बाहेर काढले मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.\nपशुधन विकास अधिकारी डॉ. विजय चौरे व डॉ. निलेश सानप यांनी शवविच्छेदन केले. विभागीय वन अधिकारी अमोल सातपुते व वनपरिक्षेत्र अधिकारी अशोक काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली या काळविटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.\nअण्णासाहेब शेलार यांचा संचालक पदाचा राजीनामा\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\nसातारा : पोलिस निरीक्षकाच्या घरी चोरी\nइम्रान यांनी फेकलाय तो 'नो बॉल' : जावेद अख्‍तर\n'पीडित अल्पवयीन मुलीने साक्ष बदलली तरी आरोपीने निर्दोषत्व सिद्ध करावे'\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\n'पीडित अल्पवयीन मुलीने साक्ष बदलली तरी आरोपीने निर्दोषत्व सिद्ध करावे'\nयुतीचा नविन चित्रपट; \"मूर्ख आहे मतदार\"\nमॉलमध्ये बिबट्याच्या 'एन्ट्री'ने खळबळ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/motivation-from-kirtan-to-clean-river/", "date_download": "2019-02-20T12:11:55Z", "digest": "sha1:57PXRHGEPYBCWBVVEP7NJSHPWDMD56SA", "length": 6293, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कीर्तनातून झाला स्वच्छतेचा जागर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › कीर्तनातून झाला स्वच्छतेचा जागर\nकीर्तनातून झाला स्वच्छतेचा जागर\nपंढरपूर : अरूण बाबर\nऐशी चंद्रभागा, ऐसे भीमातीर\nऐसा विटेवर देव कोठे \nअशी चंद्रभागा, असे भीमातीर आणि असा कर कटेवर ठेवून युगे अठ्ठावीस विटेवर उभा असलेला सावळा विठ्ठल फक्त पंढरीनगरीतच आहे. मैलो न मैल चालत आलेल्या संतांची वारी विठ्ठला दारी पोहोचली असून आषाढी एकादशी सोहळ्यासाठी लाखो भाविक चंद्रभागातीरी दाखल झाली होते.\nआषाढी एकादशीचे औचित्य साधत पहाटे 2 वाजल्यापासून वैष्णवांनी चंद्रभागा स्नानासाठी गर्दी केली. लाखोच्या संख्येने आलेल्या वैष्णवांनी पंढरीनगरीत तसेच वाळवंटात रात्री उशिरापर्यंत हरीसंकीर्तनामध्ये तल्लीन झालेले दिसून येत होते. लांबच लांब पसरलेली दर्शनरांग त्यासाठी लागणारा वेळ अशा अनेक प्रश्‍नांवर मात करत वैष्णवांनी आपल्या लाडक्या विठूरायाच्या दर्शनाला गाठ घातली. काकड्याचे भजन, हरीपाठ, दुपारी प्रदक्षिणा, सायंकाळी किर्तन असा दिनक्रम होता. रोजच्या धकाधकीच्या संसारातून शीणलेल्या भाविकांचा विठूरायाच्या दर्शनाने हरिनामाच्या गजराने आनंद शीगेला पोहचला होता. भक्तीसागरात दिंड्या आणि फडावरील वारक-यांनी एकमुखाने ज्ञानोबा-तुकाराम हरिनामाचा गजर केला आणि अवघी पंढरीनगरी दुमदुमली.भजन, नाम-संकीर्तन दरम्यान आपल्या किर्तनातुन त्यांनी स्वच्छतेचा जागर केला.\nशासनाला, स्थानिक प्रशासनाला दोष न देता ��ारीत स्वच्छता ठेवण्यात भाविकांचा सिंहाचा वाटा होता. त्यामुळे भाविकांनी जर स्वच्छतेचा आग्रह धरला तर या पंढरीचे रूपच पालटेल घरच्या स्वच्छतेला जसे महत्त्व देता तसे पंढरीला महत्त्व द्यावे. स्वच्छ परिसर ठेवणे हा ही एक धर्माचा भाग आहे हे आपल्या किर्तनातुन आवर्जून सांगत होते. दिवसभर विविध मठ, धर्मशाळा आणि मंदिरातून तसेच वाळवंट आणि नदी पलीकडे असलेल्या भक्तीसागरातुन विठ्ठल नामाचा गजर आणि हरिनाम संकीर्तन चालू होते. चंद्रभागेचे स्नान, नगर प्रदक्षिणा, विठ्ठल मंदिराच्या कळसाचे दर्शन घेऊन बहुसंख्य भाविक परतले.\nकपिललाच शोतून हटवण्‍याची सलमानकडे मागणी\nमंदिराचा सभामंडप कोसळून २ मजुरांचा मृत्‍यू\n'ती' अट न पाळल्यास युती तोडू; रामदास कदम यांचा इशारा\nकल्याण- डोंबिवली मनपा आयुक्‍तांच्या अंगावर फेकल्‍या बांगड्या\nन्यूजर्सीची किम कुमारी मिस इंडिया यूएसए\n'ती' अट न पाळल्यास युती तोडू; रामदास कदम यांचा इशारा\nकल्याण- डोंबिवली मनपा आयुक्‍तांच्या अंगावर फेकल्‍या बांगड्या\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\n'पीडित अल्पवयीन मुलीने साक्ष बदलली तरी आरोपीने निर्दोषत्व सिद्ध करावे'", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/earthquake-risk-kolkata-buildings-163646", "date_download": "2019-02-20T12:03:28Z", "digest": "sha1:MG355JRCOAJFAFXJPBBDJH2JZTOATW5F", "length": 15985, "nlines": 205, "source_domain": "www.esakal.com", "title": "Earthquake risk in Kolkata buildings कोलकत्यातील इमारतींना भूकंपाचा धोका | eSakal", "raw_content": "\nबुधवार, फेब्रुवारी 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर बुधवार, फेब्रुवारी 20, 2019\nकोलकत्यातील इमारतींना भूकंपाचा धोका\nगुरुवार, 3 जानेवारी 2019\nकोलकता : कोलकत्याचे मानबिंदू असलेली व्हिक्‍टोरिया मेमोरियल, इंडियन म्युझियम, बिर्ला प्लॅनेटोरियम आदी स्थळे व अन्य इमारती पत्यासारख्या एका क्षणात कोसळल्या तर... या कल्पनेनेही मनात धडधड निर्माण होते. कोलकत्यासह पश्‍चिम बंगालमधील असनसोल व सिलिगुडी आणि बिहारमधील धनबाद व पाटणामधील महत्त्वाच्या इमारतींना धोका आहे.\nकोलकता : कोलकत्याचे मानबिंदू असलेली व्हिक्‍टोरिया मेमोरियल, इंडियन म्युझियम, बिर्ला प्लॅनेटोरियम आदी स्थळे व अन्य इमारती पत्यासारख्या एका क्षणात कोसळल्या तर... या कल्पनेनेही मनात धडधड निर्माण होते. कोलकत्यासह पश्‍चिम बंगालमधील असनसोल व सिलिगुडी आणि बिहारमधील धनबाद व पाटणामधील महत्���्वाच्या इमारतींना धोका आहे.\nआयआयटी खरगपूरमधील भूगर्भशास्त्र आणि भू-भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख आणि पृथ्वी विशेषज्ज्ञ डॉ. शंकरकुमार नाथ यांनी केलेल्या संशोधनात हा निष्कर्ष काढण्यात आला. या इमारती ज्या भागात आहे, तो सर्व परिसर भूकंप्रवण क्षेत्रात असून, भूकंपकेंद्राच्या नजीक आहे, असे संशोधनात म्हटले आहे. पश्‍चिम बंगालमधील बहुतेक भूकंपांचा केंद्रबिंदू हा बंगालच्या उपसागर असून, त्याचे क्षेत्र 350 किलोमीटरपर्यंत विस्तारलेले आहे. उत्तर भारतातील भूकंपकेंद्र बंगालपासून 650 किलोमीटर अंतरावर आहे. हिमालय हा भूकंपाच्या धक्‍क्‍यांचे उगमस्थान मानले जाते. तो पश्‍चिम बंगालपासून 700 किलोमीटर अंतरावर आहे. या कोणत्याही भूकंपकेंद्रातून बसलेल्या धक्‍क्‍यांचा वर व्हिक्‍टोरिया मेमोरियल, इंडियन म्युझियम, बिर्ला प्लॅनेटोरियम या इमारती व नजीकच्या स्थळांवर परिणाम होतो, असे या अभ्यासात म्हटले आहे.\nपश्‍चिम बंगालमधील नऊ कोटी जनतेला 6.8 किंवा 9.2 रिश्‍टर स्केल भूकंपाच्या धक्‍क्‍याला सामोरे जाण्याची भीती आहे. एवढ्या तीव्र क्षमतेच्या धक्‍क्‍यामुळे राज्यातील अनेक भागांत प्रचंड हानी होण्याची शक्‍यता आहे. पैशात मोजणी केल्यास 23 हजार कोटी रुपयांचे नुकसान होईल; पण यामुळे सर्व काही गमावले जाईल, असा निराशावादी सूर डॉ. नाथ यांनी काढलेला नाही. योग्यवेळी योग्य उपाययोजना करणे हे यावरील एकमेव उत्तर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नियोजन न करता व अवैज्ञानिक दृष्टीने बांधलेल्या इमारती, बांधकाम कोसळून सर्वाधिक वित्त व जीवित हानी होण्याची शक्‍यता असल्याने सर्व नवीन इमारती व बांधकामे \"सिसमिक रिर्टोफॅट मायक्रोइमजिनिअरिंग कोड'नुसार बांधण्याचा सल्ला त्यांनी दिला.\nदेशातील 66 केंद्रांवर संशोधन\nभारतातील 66 केंद्रांवर भूकंपाविषयी संशोधन सुरू असल्याचे शास्त्रज्ञ डॉ. शंकरकुमार नाथ यांनी सांगितले. या संशोधनामुळे भूकंपामुळे भविष्यात होणारी जीवित व वित्त हानी टाळणे शक्‍य होईल, अशा आशावाद त्यांनी व्यक्त केला. भूकंपावर अभ्यास करणारे डॉ. नाथ यांना शांतीस्वरूप भटनागर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.\nअकोल्याचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांची बदली\nअकोला : अकोल्याचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांची अखेर बदली झाली असून, त्यांच्या जागी चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जे. एस....\n‘मोगरा फुलला’मध्ये स्वप्निल दिसणार नव्या रूपात\nमुंबई : चॉकलेट हिरो स्वप्निल जोशी आता एका नव्या लूकमध्ये प्रेक्षकांसमोर येणार आहे. श्रावणी देवधर यांच्या ‘मोगरा फुलला’ या आगामी...\nइंजिनीअरच्या परीक्षेसाठी आलेल्या अर्जात सनी लिओनी टॉपर\nपटना- सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागाने 15 ते 31 जानेवारी दरम्यान कनिष्ठ अभियंता पदासाठी अर्ज मागवले होते. यासाठी डिप्लोमा ऑफ इंजिनिअरिंगचं...\nराज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले 'हे' महत्त्वाचे निर्णय\nमुंबई : राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज (बुधवार) पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यामध्ये मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची...\nपिक विम्यानंतर जलसाठ्यांच्या पुनरुत्थानातही बीड देशात प्रथम\nबीड : जलसंधारणामधील उत्कृष्ट कामांसाठी महाराष्ट्राने राष्ट्रीय पुरस्कारांत मानाचे स्थान मिळविले आहे. यामध्ये बीड जिल्ह्याने या यशामध्ये मोठा वाटा...\nमंगळवेढा: 'मी वडार महाराष्ट्राचा' संघटनेचा रस्ता रोको\nब्रह्मपुरी (सोलापूर) - 'मी वडार महाराष्ट्राचा संघटनेचे' संस्थापक विजय चौगुले व सुधीर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवेढा येथील सांगोला नाका येथे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://dindoripranit.org/ayurvedicproduct.html", "date_download": "2019-02-20T12:51:54Z", "digest": "sha1:Y27NQYDPOONSQRX3VQCAKRUSP7ZES6MO", "length": 20201, "nlines": 158, "source_domain": "dindoripranit.org", "title": "All India Shri Swami Samarth Seva- Dindori Pradhan", "raw_content": "\nप्रधान सेवा केंद्र, श्री क्षेत्र दिंडोरी\nगुरुपीठ, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर\nसण-वार / व्रत / उत्सव\nशरीर स्वास्थ निरोगी ठेवणारे सर्वोत्तम टॉनिक\n१)बुध्दि व शक्तिवर्धक तसेच रक्तवर्धक.\n२)च्यवनप्राश हे सर्व सामान्य सर्वांनाच उपयोगी असे उत्तम रसायन आहे.\n३)कोणत्याही कारणाने शारिरिक किंवा मानसिक आजारामुळे शरीरात आलेली अशक्तता दुर करते.\n४)शरीरातील सर्व धातूंना मजबूत बनवून शरीरात नवचैतन्य,शक्ती निर्माण करते.\n५)च्यवनप्राशच्या सेवनाने मानसिक ताकद वाढून बुध्दी वाढते.\n६)या औषधाचे सेवन लहान-मोठे स्त्री-पुरूष,मुले व वृध्द करू शकतात.\nवापरण्याची पध्दतः दिवसातून २ वेळा १/१ चमचा दुधाबरोबर.\nआहार विहारः साधा आहार आणि हलकासा व्यायाम\n१)सप्तधातु वर्धक,स्नायुंना बळकटी आणते.\n२)विशेषतः लहान मुलांना अत्यंत गुणकारी.\n३)दॄष्टी विकार व त्वचा विकारांवर गुणकारी.\n४)च्यवनप्राश बुध्दीवर्धक असून स्मरणशक्ती वाढविण्यास मदत करते.\n५)च्यवनप्राश हे सर्व सामान्य सर्वांनाच उपयोगी असे उत्तम रसायन आहे.\nवापरण्याची पध्दतःदिवसातून २ वेळा १ ते २ चमचा दुधाबरोबर.\nआहार विहारःसाधा आहार आणि हलकासा व्यायाम.\nश्रीनिवास मेदोहर अर्क (गोमूत्र अर्क)\n२)कफाच्या विकारात तसेच सर्व प्रकारच्या सर्दी व खोकल्यामध्ये गोमुत्र अर्काच्या सेवनाने चांगला लाभ होतो.विविध प्रकारचे वातविकार व स्त्रियांचे अनेक विकार गोमुत्र अर्काच्या सेवनाने कमी होतात.\n३)त्वचा विकार व कृमी विकार कमी करण्यास मदत करते.\n४)उत्तम स्थुलनाशक(जाडपणा कमी करणारे)असून जास्त वजन असणार्यांसाठी हे रामबाण आहे जास्त वजन असणार्यांनी याच्या सेवनाबरोबर आरोग्यवर्धिनी वटीचे व व्यायाम,प्रणायाम करून दिवसा झोप कमी केल्यास व जेवणात गोड व तेलकट पदार्थांचे सेवन कमी केल्यास उत्तम लाभ होतो.\n५)लिव्हरचे,मुत्रपिंडाचे व डायबेटीससारख्या विकारावर उपयुक्त\nवापरण्याची पध्दतः२चमचे अर्क ४ चमचे पाण्याबरोबर मिसळून जेवणापूर्वी घेणे किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेणे.\n१)जुना व कोरड्या खोकल्यावर गुणकारी. श्वास व दमा यावर उपयुक्त,ढास व उबळ कमी करते.\n२)सर्व प्रकारच्या खोकल्यावर शिघ्र गुणकारी.\n३)छातीत साचलेला कफ कमी करण्यास मदत करून शिघ्र आराम देते.\nवापरण्याची पध्दतःवयस्कांना २/२ चमचे दिवसातून ३ वेळा पाण्याबरोबर. लहान मुलांना अर्धा ते एक चमचा दिवसातून ३ वेळा पाण्याबरोबर.\nआहार व विहारः औषध सुरू असतांना आंबट पदार्थ खाऊ नये,थंड हवेत फिरू नये,हलका आहार घ्यावा,गरम कपडे घालावे.\n१)केस पांढरे होणे किंवा केसांमध्ये कोंडा होण्याची तक्रार रोजच्या वापराने कमी होते.\n२)सकाळी आंघोळीनंतर व रात्री झोपतांना हालक्��ा हाताने मालिश करावी.\nवापरण्याची पध्दतःनियमितपणे सकाळी व रात्री झोपतांना केसांच्या मुळाशी लावणे.\nआहार विहारः हलकासा आहार,स्नानासाठी जड पाणी वापरू नये\n१)सर्व प्रकारचे सांधेदुखीवर उपयुक्त.\n२)अर्धांगवायु तसेच सर्व प्रकारचे वातविकारावर उपयुक्त.\nवापरण्याची पध्दतःवेदनामय भागावर हळुवार्पणे तेल चोळावे\nउपयोगः१)मधुमेह,साखरेचे प्रमाण नियंत्रीत ठेवण्यासाठी गुणकारी.\n२)काम करतांना उत्साह वाढून् शारिरीक थकवा कमी करते.\n३)वारंवार लघवीला जाणे कमी करते.\n४)रोग्याची रोगप्रतिकार शक्ती वाढून उत्साह वाढतो व शरीरात आत्मविश्वास निर्माण होतो.\n५)या औषधाचे कोणतेही विपरीत परिणाम होत नाहीत.\nवापरण्याची पध्दतः२/२ चमचे दिवसातून २ वेळा जेवणानंतर पाण्याबरोबर\nश्रीनिवास आवळा अननस सरबत\nउत्साहवर्धक व उत्तम पाचक आहे.\nवापरण्याची पध्दतः १/२ चमचे अर्धा ग्लास पाण्याबरोबर.\nआहार विहारः हलका आहार घेणे\nवजन कमी करण्यासाठी व औषधाच्या अनुपानासाठी\nवापरण्याची पध्दतःऔषधाच्या अनुपानासाठी १/१ चमचा व वजन कमी करण्यासाठी जेवणापूर्वी १/१ चमचा कोमट पाण्याबरोबर घेणे.\nआहार विहारः हलका आहार घ्यावा. सकाळी फिरण्याचा व्यायाम करावा.\n२)शरिरातील उष्णता कमी करण्यासाठी\nवापरण्याची पध्दतः१ ते २ चमचे थंड दुधाबरोबर दिवसातून २ वेळा.\nआहार विहारः पित्तकार आहार टाळावा.\n१)कोरडा किंवा जुना खोकला आदी सर्व प्रकारच्या खोकल्यावर उत्तम औषध आहे.\n२)शारिरीक अशक्तता,श्वास लागणे(दम लागणे),इ.मध्ये उपयुक्त.\n३)हातापायांची आग होणे यावर फार उपयोगी. ४शरीरातील कफाचे प्रमाण कमी करून कफ बाहेर काढतो.\n५)क्षयाच्या(टी.बी.)च्या रोग्यांसाठी या चुर्णाचे सेवन अतिशय हितावह ठरते.\n६)मुखदुर्गंधी कमी करतंसाठी वापरतांना आवळाचुर्णाची पेस्ट बनवून केसांमध्ये लावून ठेवावी व अर्ध्यातासानंतर केस धुवावेत\nवापरण्याची पध्दतःपोटातून घेण्यासाठी १ चमचा दिवसातून ३ वेळा साखर किंवा मधातून घ्यावी.\nआहार विहारः आंबट पदार्थ खाऊ नये. हलका आहार घ्यावा\n१) आवळा चुर्ण हे उत्तम आरोग्यवर्धक आहे.\n२)चेहर्‍याच्या लेपासाठी,आवळा चुर्ण व मुलतानी माती समभाग घेऊन,दुधात लेप लावावा व एक तासाने धुतल्याने चेहर्‍याचे तेज वाढून कांती उजळते.चेह्र्‍यावरील काळे ड\n१) आवळा चुर्ण हे उत्तम आरोग्यवर्धक आहे.\n२)चेहर्‍याच्या लेपासाठी,आवळा चुर���ण व मुलतानी माती समभाग घेऊन,दुधात लेप लावावा व एक तासाने धुतल्याने चेहर्‍याचे तेज वाढून कांती उजळते.चेह्र्‍यावरील काळे डाग कमी करण्यास मदत करते.\n३)केसांसाठी वापरतांना आवळाचुर्णाची पेस्ट बनवून केसांमध्ये लावून ठेवावी व अर्ध्यातासानंतर केस धुवावेत.\nवापरण्याची पध्दतःपोटातून घेण्यासाठी १ चमचा दिवसातून ३ वेळा साखर किंवा मधातून घ्यावी.\nआहार विहारः आंबट पदार्थ खाऊ नये. हलका आहार घ्यावा\n१)अजीर्ण पोट फुगणे (गँसेस),अरूची (तोंडाला चव नसणे) यावर उपयुक्त.\n२)अग्निमांद्य म्हणजे भूक न लागणे यावर उपयुक्त\n३)अन्नाचे व्यवस्थित पाचन करून शरीरातील बध्दकोष्ठता दूर करते.\n४)गँसेस मुळे छातीत होणार्या वेदना कमी करते.\n५)पाचन संस्थेतील सर्व प्रकारचे विकार कमी करून भूक वाढविण्यास मदत करते.\nवापरण्याची पध्दतः१/२ ते १ चमचा दिवसातून २ वेळा जेवणापूर्वी २० मिनीटे कोमट -पाण्याबरोबर.\nआहार विहारः तिखट पदार्थ खाऊ नये,चहा कमी प्रमाणात घ्यावा.रात्री जागरण करू नये.\n२)मलबध्दता,अम्लोद् गार,डोळ्यांची व पायांची आग होणे इ. उपयुक्त.\n३)आम्लपित्तामुळे होणारी छाती व घश्याची जळ्जळ थांबवते.\n४)तोंडात येणारे आंबट पाणी कमी करून भूक वाढवते.\nवापरण्याची पध्दतः १/२ चमचा मध किंवा दुधातून घेणे.\nआहार विहारः आंबट व तिखट पदार्थ खाऊ नये,रात्री जागरण करू नये. तंबाखू किंवा गुटका व्यसन असल्यास करू नये\n१)सर्व प्रकारचा मानसिक थकवा दूर करण्यासाठी अती उत्तम टॉनिक.\n२)कामात मन न लागणे,अशक्तता व म्हातारपणातील शिथीलता याच्या सेवनाने कमी होते.\n३)चित्तभ्रम,विस्मरण यामध्येही चांगला फायदा होतो.\n४)याच्या सेवनाने बल व कांती वाढते.\n५)स्त्रियांमधील हिस्टीरीया सारखे आजार,हृदयाची धड्धड व बेचैनी याच्या सेवनाने कमी होते.\n६)मेंदूस पुष्ट करणारे औषध असून याच्या नियमीत सेवनाने डोके शांत होते व झोप चांगली येण्यास मदत होते.\n७)बुध्दी व बलवर्धक,रक्त शुध्दीकर लहान मुले,गरोदर स्त्रिया व वयस्कांना विशेष लाभदायी.\nवापरण्याची पध्दतः १/२ ते १ चमचा दिवसातून २ वेळा दुधाबरोबर.\nआहार विहारः पित्तकर आहार घेवू नये\n१)उत्तम मल पाचक व मल निस्सारक असून अपक्व मलाचे पाचन करून स्वाभाविक गतीने शौचास होते.\n२)बध्दकोष्ठता दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी असे चुर्ण.\n३)डोळ्यांच्या विशिष्ठ आजारांमध्ये देखील याचा चांगला उपयोग ह���तो.\n४)घामाची दुर्गंधी याच्या सेवनाने दूर होते.\n५)शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करून शरीरातील वाढलेले मेद(जाडपणा)कमी करते.\nवापरण्याची पध्दतः२ चमचे जेवणापूर्वी कोमट पाण्याबरोबर.\nआहार विहारः पचण्यास जड असे पदार्थ खाऊ नये,सायंकाळी फिरण्याचा व्यायाम करावा.\nडायबेटीस विकारात रक्तशर्करा नियंत्रित राखण्यासाठी अत्यंत गुणकारी\nवापरण्याची पध्दतः जेवणानंतर २ चमचे कोमट पाण्याबरोबर दिवसातून २ वेळा.\nआहार विहारः सकाळी फिरण्याचा व्यायाम करावा.आहारात साखरेचे प्रमाण कमी असावे\nCopyright २०१२ अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्र (दिंडोरी प्रणित) सर्व हक्क राखीव | पॉलिसी प्रायवसी | मुख्यपान | संपर्क", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.pratilipi.com/story/shhhhhh-%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%A5%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-1-pjqotxwpym6f", "date_download": "2019-02-20T11:31:58Z", "digest": "sha1:J3ZLAYEJ462ZPZRO6QAUNBARP5AMCNSH", "length": 2717, "nlines": 52, "source_domain": "mr.pratilipi.com", "title": "Dnyaneshwar Shivbhakta च्या मराठी कथा shhhhhh तिथे काहीतरी आहे भाग 1 चा सारांश « प्रतिलिपि मराठी | 's content undefined Summary « Pratilipi Marathi", "raw_content": "\nshhhhhh तिथे काहीतरी आहे भाग 1\nवाचक संख्या − 33218\nगाडीचे हेडलाईट चालू करत विजयने गावातला रस्ता पकडला...तस पाहिलं तर 8 म्हणजे काही फार अंधार पडण्यासारखी वेळ नक्कीच न्हवती...पण गावाकडे पथदिव्यांची बोंबाबोंब असल्याने आणि रस्त्याचा नीटसा अंदाज नसल्याने व\nपुढे काय हृयाची उत्सुकता\nअंगावर काटा आला सर\nवाचकांना खिळवून ठेवण्याची ताकद आपल्या लिखाणात आहे...उत्कृष्ट लिखाण आहे सर👌👌\nरवि (राज) शिरसट \"रवि राजे\"\nखुप छान आहे तुमचे लिखाण\nलिखाण खूप भारी आहे तुमच.. अगदी मी एखादी रहस्यकथा or गूढ असं असलेली कादंबरी वाचतेय.. 👌\nसोशल मीडिया वर अनुसरण करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.tinystep.in/blog/marathi-navin-nave", "date_download": "2019-02-20T12:54:12Z", "digest": "sha1:5EZDBAFW3YDLKLVLGTCSCXU6TEY7AB4O", "length": 9996, "nlines": 235, "source_domain": "www.tinystep.in", "title": "मुलांची नवीन टॉप टेन नावे - Tinystep", "raw_content": "\nमुलांची नवीन टॉप टेन नावे\nबाळाच्या जन्म झाल्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट आणि मनाला आनंद वाटणारी गोष्ट की, बाळाला आपल्या मनासारखे नाव ठेवायचे आणि ते नाव इतर लोकांनाही आवडायला हवे. आणि बाळाचे नाव ठेवण्यातही गंमत असते. कारण नाव ठेवण्यावेळी पुस्तके घेऊन येणे त्यानंतरही खूप लो���ांना विचारणे आणि ह्या गोष्टी व्हायला हव्यात. बाळाचे नाव एकदाच ठेवावे लागते आणि ते कायमस्वरूपी बाळाच्या सोबत असते. त्याची ओळखच त्याचे नाव असते.\nएका आईने आम्हाला त्यांच्या नुकत्याच जन्मलेल्या बाळासाठी, बाळाचे नाव सुचवण्यासाठी सांगितले. तर खाली काही मुलांची नावं देत आहोत. आणि तुम्हालाही नावं सुचली किंवा माहिती असतील तर आम्हाला नक्कीच सांगा. जेणेकरून त्या आईची आपण नाव ठेवण्याबाबत थोडीशी मदत करू शकू.\n१) ऋदंग / रुदांग\nतुम्हाला जर संगीताची आवड असेल तर हे नाव संगीताशी परिचित असलेले नाव आहे.\n२) युवान / विहान\nआधुनिक नाव ठेवायचे असेल तर हे नावही योग्य ठरेल.\nहे नाव ऐतिहासिक आहे. तुमची इच्छा असेल की, मुलाचे नाव ऐतिहासिक हवे तर ह्या नावाचा चांगला पर्याय आहे.\n४) स्वयंम / तेजम\nजर तुम्हाला संस्कृत नाव ठेवण्याची इच्छा असेल तर ह्या दोन्ही नावाचा चांगला पर्याय आहे.\n५) अयान / अयन\nहे ही सध्या परिचित असलेले आधुनिक नाव आहे.\n७) नक्ष / रियांश\nजर तुम्ही पुस्तकप्रेमी असाल तर हे नाव तुमच्या मुलाला खूप चपखल बसेल कारण त्यालाही नक्कीच पुस्तकांची आवड असेल.\nहे नाव शिवाचे आहे. जर तुम्हाला शिवाच्या नावावरून नाव ठेवायचे आहे तर इतरही शिवाची नावे आहेत तेही तुम्हाला उत्तम पर्याय आहेत.\nलहान मुलांसाठी सर्वात प्रसिद्ध नाव, आरव म्हणजे ‘शांत आणि सोज्वळ’. हे नाव केवळ आधुनिकच नाही तर भारदस्त अर्थ असलेले सुद्धा आहे जे भारतीय पालकांमध्ये त्याला प्रसिद्ध बनवते.\nया नावाचा अर्थ होतो ‘सूर्याचा पहिला किरण’ आणि ह्या नावाची भगवान श्रीकृष्णाच्या नावातही गणती होते. विवान हे एक सुंदर नाव आहे जे स्वतःतच अद्वितीय असून सांगीतिक गुणधर्माचे वहन करते.\nही सर्व नावे आम्हाला अगोदर ह्या वर्षातील टॉप टेन नावे ह्या लेखात आईंनी सुचवली होती. त्याबद्धल त्यांचे आभार. आम्ही आशा करतो ही नावे तुम्हाला पसंत पडतील.\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित ��रणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%85%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C/", "date_download": "2019-02-20T11:50:35Z", "digest": "sha1:JAI2LDNZAI5IENS54QWAEDGR6SPP2UOS", "length": 8510, "nlines": 98, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "अखेर मराठा समाजाकडून राजकीय पक्षाची स्थापना | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nशत्रूला धडकी भरवणारे F-21 भारताला देण्यास अमेरिका तयार\nपतीच्या मारहाणीत पत्नीचा गर्भपात ; तू काळी आहेस, सुनेचा सासरच्यांनी केला छळ\nएकही बांधकाम कामगार कुटुंब बेघर राहणार नाही\nशहराचा पाणीपुरवठा उद्या बंद\nमुळशीत आणखी एका ‘लवासा’चा घाट\nHome breaking-news अखेर मराठा समाजाकडून राजकीय पक्षाची स्थापना\nअखेर मराठा समाजाकडून राजकीय पक्षाची स्थापना\nपुणे– मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी राजकीय पक्षाची स्थापना करण्यात आली आहे. गुरुवारी पाडव्याच्या मुहूर्तावर पक्षाची स्थापना करण्यात आली आहे. ‘महाराष्ट्र क्रांती सेना’ असे या पक्षाचे नाव असून सुरेश पाटील यांनी ही घोषणा केली आहे. रायरेश्वर मंदिरात पक्षाची स्थापना करण्यात आली.\nदरम्यान, मोठया संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. साताऱ्याचे खासदार उदयराजे भोसले यांचा या पक्षाला पाठिंबा आहे, असा दावाही सुरेश पाटील यांनी केला आहे. तसेच उदयनराजेंना आगामी लोकसभा निवडणुकीत मराठा क्रांती मोर्चाच्या तिकीटावर निवडणूक लढवण्याची विनंती करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.\nऐन दिवाळीत होमगार्डस्‌वर “शिमग्या’ची वेळ\nज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांचे निधन\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने ज��ऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%82-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2019-02-20T11:47:46Z", "digest": "sha1:WDK7GXH2U4D3Z23BS4JNDPHYYWWZM4CH", "length": 10104, "nlines": 103, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "जम्मू काश्मीरमध्ये शहरी निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nशत्रूला धडकी भरवणारे F-21 भारताला देण्यास अमेरिका तयार\nपतीच्या मारहाणीत पत्नीचा गर्भपात ; तू काळी आहेस, सुनेचा सासरच्यांनी केला छळ\nएकही बांधकाम कामगार कुटुंब बेघर राहणार नाही\nशहराचा पाणीपुरवठा उद्या बंद\nमुळशीत आणखी एका ‘लवासा’चा घाट\nHome breaking-news जम्मू काश्मीरमध्ये शहरी निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात\nजम्मू काश्मीरमध्ये शहरी निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात\nजम्मू काश्मीरमध्ये सध्या शहरी निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात आज सोमवारपासून झाली. मतदानाची वेळ सकाळी सात ते चार अशी ठरवण्यात आली आहे. ४.४२ लाख लोक ५४८ मतदानकेंद्रात जाऊन मतदानाचा हक्क बजावतील असा अंदाज आहे. यानंतर मनमोजणी प्रक्रिया २० ऑक्टोबरला होईल.\nदहशतवाडी संघटनाच्या धमक्यानंतर तेथे काही दहशतवादी कारवाया होऊ शकतात त्यामुळे मतदान केंद्रावर सुरक्षेसाठी बंदोबस्त केले गेले आहेत. परंतु, तेथिल जनतेला या गोष्टींची पुरेशी कल्पनाच नसल्याची बाब पुढे आली आहे. अनेक लोकांना आपल्या प्रदेशातील उमेदवार कोण आहे हे देखील माहिती नाही तर अनेकांनी मतदानाची तारीख माहिती नव्हती अशी तक्रार केली आहे. श्रीनगरमधील निवसी सुहैब अहमद यांनी माहिती दिली की, त्यांच्या भागातील लोकांना माहिती नाही की उमेदवार कोण- कोण आहे\nजम्मू – कश्मीरच्या प्रत्येक मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणात सुरक्षेचे बंदोबस्त केले आहेत. दहशतवाद्यांच्या धमक्या आणि दहशतवादी कारवाई यांची भीती न बाळगता तेथील लोक मतदान करण्यास समोर आले आहेत.\nबिहारमधील गुंडगिरी-होस्टेलमध्ये घुसून मुलींना मारहाण\nविंडीज विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीपूर्वी भारतीय क्रिकेटपटूंच्या कामगिरीचे म्यूल्यमापन होणार\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-November2014-Janberi.html", "date_download": "2019-02-20T11:25:32Z", "digest": "sha1:PWKQGXBOGLWCOS2APJB6YGV5O3XY6VJC", "length": 3218, "nlines": 19, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology - डा.बावसकर टेक्नालाजि - 'स्प्लेंडर' हे खरेच 'स्प्लेंडर' आहे !", "raw_content": "\n'स्प्लेंडर' हे खरेच 'स्प्लेंडर' आहे \nश्री. चंदन मधुकरराव खेरडे, मु.पो.शे.घाट. ता.वरूड, जि.अमरावती. मोबा. ८८०६४१६४६४\nमी एकूण ९५,००० जंबेरी पन्हेरी खुंटाची ७ x ७ सेमी अंतरावर लागवड केली आहे. खुंट लावतांनी २० लि. पाण्यामध्ये जर्मिनेटर ५०० मिली + प्रिझम ५० मिली असे मिसळून त्यामध्ये झाडाच्या म्हणजेच खुंटाच्या मुळ्या १० मिनिटे बुडवून ठेवल्यानंतर त्याची लागवड केली. त्यानंतर मी ८ दिवसांनी १५ लि. पाण्यामध्ये जर्मिनेटर ३० मिली + प्रिझम २५ मिली + स्प्लेंडर १५ मिली याप्रमाणे फवारणी केली.\nनंतर जंबेरीच्या खुंटाला (झाडाला) पाणी दिले. त्यानंतर १५ दिवसांनी माझ्या झाडावर मावा, तुडतुडा व माईटचा प्रादुर्भाव आढळून आला. त्यामुळे मी पुन्हा १५ लि. पाण्यामध्ये २० मिली स्प्लेंडर व ३०० मिली जर्मिनेटर फवारले. लगेच तिसऱ्या दिवशी पूर्ण झाड स्वच्छ दिसायला लागले व नवीन पालवी (पाने) निघण्यास सुरुवात झाली.\nतेव्हापासून मी स्प्लेंडर वापरत आहे. त्यामुळे माझ्या झाडावर मावा, तुडतुडा, माईट तर नाहीच पण लिफमाईनर सुद्धा आली नाही. त्याचबरोबर झाड पण जोराने (गतीने) वाढत आहे. आता मी पूर्ण डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरत आहे. त्यावर आता मी ९५,००० झाडे (नागपुरी संत्रा) तयार करणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Youth-kidnapping-for-ransom-of-Rs-2-lakh/", "date_download": "2019-02-20T11:23:16Z", "digest": "sha1:I5WWNW7Y6DYEGN5BYSRSJQ6TMKRW37BE", "length": 7857, "nlines": 39, "source_domain": "www.pudhari.news", "title": " दोन लाखांच्या खंडणीसाठी युवकाचे अपहरण | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › दोन लाखांच्या खंडणीसाठी युवकाचे अपहरण\nदोन लाखांच्या खंडणीसाठी युवकाचे अपहरण\nसुरगाणा तालुक्यातील पांगारणे जवळील गोंदुणे येथील प्रकाश नानू गावित (29) या युवकाचे 28 ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊ ते दहा वाजेच्या दरम्यान पांगारणे येथील त्रिफुलीवरून अपहरण करण्यात आल्याने तालुक्यात खळबळ उडाली. अपहृत युवकाने स्वतःची सुटका करून घेत सुरगाणा पोलीस ठाण्यात अपहरणकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.\nप्रकाश गावित हा 28 ऑगस्टला उंंबरठाण येथून आठच्या सुमारास जीजे 21 एएल 9456 क्रमांकाच्या दुचाकीवरून गोंदुणे येथे जात होता. त्यावेळी पांगारणे येथील त्रिफुलीवर एक तवेरा गाडीत बसलेल्या आठ संशयितांनी प्रकाशला अडवून आम्ही स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस आहोत, तू दमणची दारूची अवैध वाहतूक करतोस असे म्हणून गाडीत बसवण्यास सांगितले. प्रकाशने गाडीत बसण्यास नकार दिल्याने संशयितांनी त्यास जबरदस्ती गाडीत बसवून उंबरठाण मार्गे सूर्यगड येथे नेत मारहाण केली.\nतेथून सुरगाणा येथे प्रकाशला नेत त्याचा भाऊ दिनेश गावित याला फोन करून तुझा भाऊ आमच्या ताब्यात आहे. तुम्हाला जिवंत पाहिजे असेल तर दोन लाख रुपये सुरगाणा येथील पेट्रोलपंपाजवळ घेऊन ये, असे संशयितांनी धमकावले. दिनेशने गावातील नागरिकांकडून पैसे गोळा करून साठ हजार रुपये जमा केले आणि सुरगाणा येथे पहाटे चारच्या सुमारास संशयितांना दिले. पैसे खरे आहेत की नाही हे पाहण्यासाठी वाहनातील अपहरणकर्ते वाहनातून खाली उतरले. त्याचवेळी संधी साधून अपहृत प्रकाशने तेथून पळ काढला. संशयितांपैकी केशव महाले (रा. करंजाळी) यास ओळखत असल्याचा दावा प्रकाशने केला आहे.\nअपहरण केल्यानंतर संशयितांनी प्रकाशला बेदम मारहाण केली. त्यात त्याच्या हाताला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. पैसे मिळाले नाही तर तुला मारून टाकू अशी धमकी संशयित देत होते. तसेच पोलिसांना सांगितल्यास तुझ्या घरात गांजा ठेवून गुन्ह्यात अडकवू, अशी धमकीही दिली.\nसुरुवातीस पोलीस गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप होत आहे. मात्र, पोलीस खात्यात असलेल्या प्रकाशच्या भावाने मध्यस्थी केल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, गुन्हा दाखल होत आहे असे समजताच संशयितांनी बर्डीपाडा येथील एका जुगार मटका चालकाकडे खंडणीचे 60 हजार रुपये प्रकाशला परत देण्याचा प्रयत्न केला. पैसे परत घ्या आमची चूक झाली असे म्हणत अपहरणकर्त्यांनी गुन्हा दाखल करू नका असेही सांगितले.\nपोलिसांपुढे गुंडगिरी थोपविण्याचे आव्हान\nतालुक्यात गुंडगिरी फोफावली असून, पोलिसांपुढे मुसक्या आवळण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. अशा गुंडावर तत्काळ कारवाई करून बंदोबस्त करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.\nअण्णासाहेब शेलार यांचा संचालक पदाचा राजीनामा\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\nसातारा : पोलिस निरीक्षकाच्या घरी चोरी\nइम्रान यांनी फेकलाय तो 'नो बॉल' : जावेद अख्‍तर\n'पीडित अल्पवयीन मुलीने साक्ष बदलली तरी आरोपीने निर्दोषत्व सिद्ध करावे'\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\n'पीडित अल्पवयीन मुलीने साक्ष बदलली तरी आरोपीने निर्दोषत्व सिद्ध करावे'\nयुतीचा नविन चित्रपट; \"मूर्ख आहे मतदार\"\nमॉलमध्ये बिबट्याच्या 'एन्ट्री'ने खळबळ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/A-teacher-behind-seventy-students-in-the-school/", "date_download": "2019-02-20T11:27:29Z", "digest": "sha1:PPB7MUC7ABKVWRXJOLZSJFRCZDXRQB2Q", "length": 4605, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पालिकेच्या शाळेत सत्तर विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › पालिकेच्या शाळेत सत्तर विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक\nपालिकेच्या शाळेत सत्तर विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक\nखडकवासला : धायरी येथील मनपाच्या पोकळे शाळेत अपुरे शिक्षक असल्याने शेकडो विद्यार्थ्यांची हेंडसाळणा सुरू आहे. माध्यमिक शाळेतील नवीन व दहावीच्या सव्वाशे विद्यार्थ्यांना एकत्र एकाच वर्गात शिकवले जात आहे. विद्यार्थ्यांना बसण्यासाठी पुरेशी बॅच, तर प्राथमिक शाळेतील सत्तर पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनाही एकाच वर्गात एकच शिक्षक शिकवत आहेत.\nविद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा मिळत नाहीत. पुरेसे शिक्षक आहेत. याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. अपुरे शिक्षक, अपुर्‍या वर्ग खोल्या तसेच बाकड्यांकडे महापालिकेने दुर्लक्ष केले आहे. दोन वर्गातील विद्यार्थ्यांना एकच शिक्षक कसे बसे शिकवत आहेत. मुलांच्या शाळेत मुख्याध्यापकांसह चार शिक्षक कमी आहेत. इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत 544 मुले आहेत. तर मुलींच्या शाळेत तीन शिक्षक कमी आहेत. एकच शिक्षक एकाच वेळी दोन वर्गातील विद्यार्थ्यांना शिकवतात. स्थानिक नगरसेवक राजाभाऊ लायगुडे म्हणाले, प्राथमिक शाळेत अपुरे शिक्षक असल्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहेत. तातडीने पुरेस शिक्षक द्यावे यासाठी वारंवार मागणी करूनही शिक्षण विभागाने दखल घेतली नाही.\nन्यूजर्सीची किम कुमारी मिस इंडिया यूएसए\nअण्णासाहेब शेलार यांचा संचालक पदाचा राजीनामा\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\nसातारा : पोलिस निरीक्षकाच्या घरी चोरी\nइम्रान यांनी फेकलाय तो 'नो बॉल' : जावेद अख्‍तर\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\n'पीडित अल्पवयीन मुलीने साक्ष बदलली तरी आरोपीने निर्दोषत्व सिद्ध करावे'\nयुतीचा नविन चित्रपट; \"मूर्ख आहे मतदार\"\nमॉलमध्ये बिबट्याच्या 'एन्ट्री'ने खळबळ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://2know.in/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2019-02-20T11:39:15Z", "digest": "sha1:TTGDX2RV2D6GETFYDKHHPSFAFGX6EK3T", "length": 7140, "nlines": 50, "source_domain": "2know.in", "title": "नवीन वर्षाची दिनदर्शिका तयार करा", "raw_content": "\nनवीन वर्षाची दिनदर्शिका तयार करा\nRohan March 12, 2010 इंटरनेट, कॅलेंडर, कॅलेंडर तयार करा, दिनदर्शिका, मोफत दिनदर्शिका बनवा\nमराठी नवीन वर्ष जवळ आले आहे आणि म्हणूनच आज आपण तयार करणार आहोत…. एक इंग्रजी कॅलेंडर 🙂 बघायला गेलं, तर अजूनही वेळ गेलेला नाहीये. आत्ता कुठे आपण मार्चच्या मध्यावर आलो आहोत. अजून बरेच महिने बाकी आहेत. आणि त्यापुढेही अनेक वर्ष बाकी आहेत. 🙂 कॅलेंडर तयार करण्यासाठी तशा खूप सार्‍या वेबसाईट्स उपलब्ध आहेत. पण मी त्याप्रमाणेच सांगत राहीन, ज्याप्रमाणे गेल्यावर्षी मी यावर्षीचं कॅलेंडर तयार केलं 🙂 बघायला गेलं, तर अजूनही वेळ गेलेला नाहीये. आत्ता कुठे आपण मार्चच्या मध्यावर आलो आहोत. अजून बरेच महिने बाकी आहेत. आणि त्यापुढेही अनेक वर्ष बाकी आहेत. 🙂 कॅलेंडर तयार करण्यासाठी तशा खूप सार्‍या वेबसाईट्स उपलब्ध आहेत. पण मी त्याप्रमाणेच सांगत राहीन, ज्याप्रमाणे गेल्यावर्षी मी यावर्षीचं कॅलेंडर तयार केलं हे सारं १-२-३ म्हणण्याइतकं सोपं आहे. सर्वात महत्त्वाची अट आ��े ती इतकीच की, तुमच्या संगणकाला प्रिंटर जोडलेला असावा, जेणेकरुन तुम्ही तुमच्या कॅलेंडरची प्रिंट काढू शकाल.\n१. ‘इयरली कॅलेंडर मेकर’ या वेबसाईटवर जा.\n२. तुमच्या वार्षिक दिनदर्शिकेचा फॉरमॅट निवडा. तिथे ४ सुंदर फॉरमॅट दिले आहेत, त्यापॆकी एकाची निवड करा.\n३. त्यानंतर तुमच्या दिनदर्शिकेसाठी २००९ पासून ते २०२० पर्यंतचं एक वर्ष निवडा.\n४. तुमच्या संगणकावरील एखादे मनमोहक वॉलपेपर ब्राउज करा,\n५. तुम्हाला जो चांगला वाटेल तो font निवडा.\n६. शेवटी Generate वर क्लिक करा आणि पहा PDF फॉरमॅट मध्ये तुमचं कॅलेंडर तयार झालं असेल\n७. तुमची दिनदर्शिका प्रिंट करा. आणि घरात एखाद्या चांगल्या ठिकाणी भिंतीवर चटकवून टाका.\nएखाद्या वर्षी जर कोणीही तुम्हाला चांगली दिनदर्शिका भेट म्हणून दिली नाही, तर नाराज होऊ नका. 🙂 कारण आता तुम्ही स्वतःच स्वतःला हवी आहे तशी दिनदर्शिका तयार करु शकता\nलेखक – रोहन जगताप\n© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.\nरोहन जगताप हा एक अभियंता आहे. जानेवारी २०१० मध्ये त्याने 2know.in हा मराठी ब्लॉग सुरु केला. 2know.in हा ब्लॉग इंटरनेट, संगणक, मोबाईल, अनुप्रयोग, इत्यादी विषयांना स्पर्श करतो. या ब्लॉगला २०१० साली स्टार माझा चॅनलचा ‘ब्लॉग माझा’ पुरस्कार मिळाला आहे. वाचकांनी इंटरनेट व तंत्रज्ञान संदर्भात काही प्रश्न असल्यास या इथे प्रतिक्रियांच्या माध्यमातून विचारावेत ही नम्र विनंती. इतर कामासाठी संपर्क - 2know.in@gmail.com.\nमोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग\nहजारो इंग्लिश पुस्तके मोफत\nबॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे\nवर्ड फाईल PDFमध्ये बदलणे\nSBI ATM केंद्रात पैसे जमा करणे\nलॅपटॉप स्पिकर लॅपटॉपशिवाय वापरणे\nअनुदिनी कशी तयार करावी\nखाली आपला ईमेल अ‍ॅड्रेस देऊन Subscribe वर क्लिक केल्यास 2know.in वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची ‘नोंद’ आपल्याला ईमेलवर मिळेल.\nअडलेल्या इंग्लिश शब्दांपासून शब्दकोश तयार करा\n****** पासवर्ड कसा पहायचा\nमोफत मराठी, इंग्रजी, हिंदी शब्दकोश\nलिंक शेअर करुन जास्त पैसे कमवणे\nफेसबुक, गुगल चे मराठी भाषांतर\nगुगल चा मराठी शोध, मराठी गुगल\n****** पासवर्ड कसा पहायचा\n© कॉपिराईट २०१० - २०१५ - 2know.in. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-TomatoBook2017-TomatoDBT.html", "date_download": "2019-02-20T11:29:56Z", "digest": "sha1:ZFU5DQ7TGLDSMMC6T4ESCJJQCQJG6D3E", "length": 4656, "nlines": 19, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology -डा.बावसकर टेक्नालाजि - टोमॅटोचा खर्च ३० - ३५ हजार, उत्पन्न १ लाख २० हजार", "raw_content": "\nटोमॅटोचा खर्च ३० - ३५ हजार, उत्पन्न १ लाख २० हजार\nश्री. प्रविण रा. फुलझेले, मु.पो. आर्वी, ता. हिंगणघाट, जि. वर्धा -४४२००१. मो. ९९६०३१२९३१\nमी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या कृषी विज्ञान मासिकाचा वाचक असून मी त्यातील वेगवेगळ्या पिकांविषयीचे शेतकऱ्यांचे अनुभव वाचून प्रभावीत झालो. मासिकामध्ये फोरसाईट कृषी केंद्र, वर्ष यांची जाहिरात वाचली व या कृषी केंद्राला भेट दिली. त्यांच्याकडून मी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या औषधांची माहिती घेऊन त्याचा टोमॅटो पिकासाठी वापर करण्याचे ठरविले.\nअंकुर कंपनीच्या वैशाली जातीची माध्यम प्रतीच्या २० गुंठे जमिनीत ५ x १.५ फुटावर १५ जून २०१५ रोजी जर्मिनेटरच्या द्रावणात रोपे बुडवून लागवड केली. त्यामुळे मर झाली नाही. रोपे जोमदार वाढीस लागली. लागवडीनंतर १५ - २० दिवसांच्या अंतराने थ्राईवर, क्रॉपशाईनर, प्रिझम प्रत्येकी ५०० मिली + हार्मोनी २०० मिली + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + १५० लि. पाणी याप्रमाणे एकूण ३ फवारण्या केल्या. एवढ्यावर झाडांची निरोगी वाढ होऊन फलधारणा चांगल्याप्रकारे होऊन फळांचे पोषण झाले. १५ जून २०१५ ला लावलेले टोमॅटो सप्टेंबरच्या सुरुवातीस चालू झाले. डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या नियमीत फवारण्यांमुळे फळांची क्वॉलिटी नेहमीपेक्षा व बाजारातील इतर शेतकऱ्यांपेक्षा चांगली मिळाल्याचे आम्ही प्रथमच अनुभवले.\nतोडे चालू झाल्यावर पुढेही डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या २ फवारण्या १ - १ महिन्याला केल्या. एवढ्यावरच दिवसाआड २० गुंठ्यातून १० - १२ क्रेट माल निघत होता. हिंगणघाट मार्केटला सुरुवातीस ४०० रु./क्रेट भाव मिळाला. त्यानंतर हिवाळ्यात भाव कमी होऊन १०० ते १५० रु./क्रेट भाव मिळाला. तरी या टोमॅटोपासून १ लाख २० हजार रु. हे केवळ आम्हाला डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी मिळाले. यासाठी एकूण ३० ते ३५ हजार रू. खर्च आला. अशा पद्धतीने आम्हाला अर्धा एकरातून ८० हजार रु. नफा मिळाला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BUS-AUTO-UTLT-discounted-royal-enfield-on-very-low-price-5769211-PHO.html", "date_download": "2019-02-20T12:12:06Z", "digest": "sha1:LUKTMAR3HDPPFLINOEVN6WXLFSZM4LEY", "length": 8626, "nlines": 186, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "discounted royal enfield on very low price | रॉयल एनफिल्ड घेताय, एकदा हे ऑप्शन चेक करुन बघा", "raw_content": "\nदिव्य मरा��ी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nरॉयल एनफिल्ड घेताय, एकदा हे ऑप्शन चेक करुन बघा\nनवी दिल्ली-रॉयल एनफिल्ड वाईक्सची डिमांड काही कमी होताना दिसत नाही. ऑक्टोबर २०१७ मध्ये या\nनवी दिल्ली-रॉयल एनफिल्ड वाईक्सची डिमांड काही कमी होताना दिसत नाही. ऑक्टोबर २०१७ मध्ये या कंपनीने गेल्या वर्षीच्या तुलनेत १७ टक्के जास्त बाईक्स विकल्या. या बाईक्सची मागणी दिवसेंदिवस वाढत असल्याचे यावरुन दिसून येते. पण या बाईक्सची किंमत जास्त असल्याने काही ग्राहक तिचा विचार करताना दिसत नाही. अशा वेळी या ग्राहकांसाठी आम्ही काही ऑप्शन घेऊन आलोय.\nतुम्हाला कमी किमतीत रॉयल इनफिल्ड बाईक विकत घ्यायची असेल तर ऑनलाईन सेकंडहॅंड मार्केट एक चांगला पर्याय आहे. येथे कमी किमतीत चांगल्या कंडीशनमधील बाईक उपलब्ध आहेत. एक्स शोरुम प्राईसच्या अगदी अर्ध्या किमतीत येथे तुम्हाला बाईक मिळतील. तसेच काही वेबसाईटवर किमतीची तुलना करुन निर्णय घेता येईल. वेगवेगळ्या वेबसाईट आणि डिलर्सनुसार किमतीत चढ-उतार दिसू शकतो.\nरॉयल एनफिल्ड क्लासिक ३५०\nरॉयल एनफिल्ड क्लासिक ३५० ला तुम्ही ४० टक्के ते ५० टक्के कमी किमतीवर खरेदी करु शकता. सेकंड हॅंड मार्केटमध्ये सर्टिफाईड केल्यानंतर या किमती ठेवल्या जातात.\nकितीमध्ये मिळत आहे- ७५ हजार रुपये\nमुळ किंमत- १.३५ लाख\nकिती चालली- ३० हजार किमी\nपुढील स्लाईडवर बघा, इतर बाईक्सची माहिती... किंमत आहे अत्यंत कमी...\nकितीमध्ये मिळत आहे- ८५ हजार रुपये\nमुळ किंमत- १.२७ लाख\nकिती चालली- १५ हजार किमी\nरॉयल एनफिल्ड क्लासिक ५००\nकितीमध्ये मिळत आहे- ९५ हजार रुपये\nमुळ किंमत- १.७५ लाख\nकिती चालली- २० हजार किमी\nरॉयल एनफिल्ड थंडरबर्ड ३५०\nकितीमध्ये मिळत आहे- ९० हजार रुपये\nमुळ किंमत- १.४५ लाख\nकिती चालली- ३० हजार किमी\nरॉयल एनफिल्ड थंडरबर्ड ५००\nकितीमध्ये मिळत आहे- १.१६ हजार रुपये\nमुळ किंमत- २ लाख\nकिती चालली- १८ हजार किमी\nसलमान खाने आईला गिफ्ट केली हायटेक कार, मागील सर्व सीट्‍सवर 10-इंचाचा टचस्क्रीन, 19 स्पीकर असलेली पॉवरफूल ऑडिओ सिस्टिम\nया वर्षी या कारचा प्रवास थांबणार जाणून घ्या कोणत्या आहे कार...\nया वर्षी गाड्यांत मिळतील हे स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स; एबीएस, सीबीएस, एअरबॅग्ज व मॅन्युअल सेंट्रल लॉकिंगशिवाय 4 फीचर्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.matrubharti.com/book/19861978/alvani-1", "date_download": "2019-02-20T11:33:36Z", "digest": "sha1:IPRKU3VQM2DB7U7AGUZW7YSPO55PMH3R", "length": 3670, "nlines": 105, "source_domain": "www.matrubharti.com", "title": " Alvani - 1 by Aniket Samudra in Marathi Horror Fantasy PDF", "raw_content": "\nट्रींग ट्रींग… ट्रींग ट्रींग…..ट्रींग ट्रींग… ट्रींग ट्रींग……..ट्रींग ट्रींग… पुर्वाश्रमीचा अभियंता आणि आता एक उभरता लेखक ’आकाश जोशी’ अर्थात ’अक्की’ चा फोन वाजत होता. आकाश आपल्या संगणकावर कथेची पान प्रुफ-रीड करत होता. कामात असताना आणि विशेषतः कामात लिंक लागलेली असताना ...Read Moreअध्ये कुणाची लुडबुड त्याला सहसा खपत नसे, पण भ्रमणध्वनीवर त्याचा जिवश्च-कंठश्च, बालपणापासुनचा मित्र ’जयंत पेठकरचा’ नंबर बघुन आकाशला रहावले नाही. आकाश आणि जयंत लहानपणापासुनचे एकमेकांचे मित्र, एकाच शाळेत, एकाच कॉलेजातुन त्यांनी शिक्षण पुर्ण केले. दोघेही अभियंते झाले पण दोघांचाही कलाक्षेत्राकडे विशेष ओढा होता आणि त्यामुळेच दोघांचेही कामात लक्ष लागेना. मग प्रथम आकाश आणि पाठोपाठ जयंत नोकरीचा राजीनामा देऊन बाहेर पडले. Read Less\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "http://2know.in/%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%85%E0%A4%A6%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%9A%E0%A5%85%E0%A4%9F-invisible-chat-%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%BE/", "date_download": "2019-02-20T12:23:00Z", "digest": "sha1:XMZYDVTENLSHTVGHXMI3I3PPYOO5N5XF", "length": 16260, "nlines": 60, "source_domain": "2know.in", "title": "फेसबुकवर अदृष्य चॅट (Invisible Chat) कसा करता येईल?", "raw_content": "\nफेसबुकवर अदृष्य चॅट (Invisible Chat) कसा करता येईल\nRohan October 22, 2011 Invisible चॅट, अदृश्य चॅट, इन्व्हिजिबल चॅट, चॅट, फेसबुक, फेसबुक चॅट, फेसबुक लिस्ट\nआपल्यापैकी अनेकांना आपल्या गोपनियतेविषयी काळजी असते आणि आपल्या चॅट खिडकीमध्ये ऑनलाईन दिसणार्‍या काही लोकांना आपण दिसू नये असं त्यांना वाटत असतं. अदृष्य राहिल्याने आपल्याला केवळ हव्या अशाच लोकांबरोबर बोलण्यास सुरुवात करता येते. अशावेळी त्याक्षणी आपल्याला ज्या लोकांबरोबर बोलायचं नाही अशा लोकांचा अडथळा येत नाही.\nगुगल टॉक मध्ये अदृष्य राहण्याची अशी सुविधा दिसून येते आणि आपण आपल्या जीमेल चॅट मध्ये किंवा जीटॉक मध्ये अदृष्य (Invisible) राहता येतं. पण फेसबुक आपल्याला थेट असा पर्याय देताना दिसून येत नाही. आपण एक तर ऑनलाईन जाऊ शकतो अथवा ऑफलाईन. मला फेसबुकबाबत ही गोष्ट आवडत नव्हती, आणि म्हणूनच मला त्यावर काहीतरी उपाय हवा होता. मला हा उपाय मिळाला फेसबुकवर असा चॅट करणं हे अगदी सोपं आहे आणि अदृष्य (इन्व्हिजिबल) चॅट पेक्षाही चांगलं आहे. कसं फेसबुकवर असा चॅट करणं हे अगदी सोपं आहे आणि अदृष्य (इन्व्हिजिबल) चॅट पेक्षाही चांगलं आहे. कसं\nइथे आपण सर्वांसाठी पूर्णपणे अदृष्य रहात नाही. आपण केवळ त्या लोकांसाठीच अदृष्य रहाल, ज्या लोकांबरोबर आपल्याला बोलायचं नाहीये. आणि अशा लोकांनाच आपण दिसाल, ज्यांच्याबरोबर आपल्याला चॅट करायचा आहे. यालाच आपण फेसबुकवरील अदृष्य चॅट असं देखील म्हणू शकतो.\nफेसबुकवर अदृष्य (Invisible) चॅट कसा करता येईल\nफेसबुकवर अदृष्य चॅट करणं हे खूपच सोपं आहे. आपणाला ज्या लोकांबरोबर बोलायचं नाही, त्यांना आपण ऑफलाईन दिसाल आणि ज्यांच्याबरोबर आपल्याला बोलायचं आहे, त्यांनाच आपण ऑनलाईन दिसाल. हे जीमेल वरील इन्व्हिजिबल (Invisible) चॅट प्रमाणे आहे. पण जीमेलवर जसं आपण सर्वच लोकांना ऑफलाईन दिसतो, तसं फेसबुक मध्ये ज्यांच्याबरोबर बोलायचं नाही अशा केवळ ठराविक लोकांनाच आपण ऑफलाईन दिसणार आहोत. फेसबुकवर अदृष्य चॅट कसा करता येईल खाली त्याबाबत सांगण्यात आलं आहे.\nआपलं फेसबुकचं खातं उघडा. म्हणजेच फेसबुकवर जा आणि लॉग इन व्हा. फेसबुकवर उजव्या बाजूला तळाशी आपल्याला चॅटची खिडकी दिसून येईल (Chat Window).\nआपण जर ऑफलाईन असाल, तर त्यावर क्लिक करा आणि ती खिडकी उघडा. या चॅट खिडकीमध्ये चित्रात दाखवल्याप्रमाने एक चक्र आपणास दिसून येईल. त्या चक्रावर क्लिक केल्यास चॅट सेटिंग आपल्याला दिसून येतील.\nएक नवीन खिडकी उघडली जाईल. या खिडकीत आपल्याला खाली दुसर्‍या चित्रात दाखवल्याप्रमाणे आणखी नवे पर्याय दिसून येतील. तिथे निवडण्यासाठी दोन पर्याय देण्यात आलेले आहेत. हे दोन्ही पर्याय अगदी एकसारखंच काम करतात, पण त्यांचे मार्ग हे एकमेकांच्या विरुद्ध आहेत. “Make me unavailable to:” (मी या लोकांना ऑनलाईन दिसू नये:) आणि “Only make me available to:” (मी या लोकांना ऑनलाईन दिसावं:) हे ते दोन पर्याय आहेत. हे दोन पर्याय कोणतं काम करतात ते पर्याय वाचूनच आपल्याला समजू शकतं.\nया दोन पर्यायांखाली आपल्याला काही ‘फेसबुक लिस्ट’ दिसून येतील. त्यापैकी काही लिस्ट डिफॉल्ट आहेत. म्हणजेच फेसबुक कडून आधीपासूनच तयार करण्यात आल्या आहेत. तर बाकीच्या लिस्ट या आपण तयार केलेल्या फेसबुक लिस्ट आहेत (जर आपण फेसबुक लिस्ट तयार केल्या असतील.). फेसबुक लिस्ट डिफॉल्ट असेल अथवा आपण स्वतः तयार केलेली असेल, पण या प्रत्येक लिस्ट मध्ये मात्र कोणत्या व्यक्ति आहेत याचं प���र्ण नियंत्रण आपल्याकडे असतं.\nहा एक मार्ग आहे, ज्या माध्यमातून आपण केवळ आपणास हव्या अशाच लोकांना ऑनलाईन दिसू शकतो. आत्तापर्यंत मी जे काही सांगितलं ते लक्षात ठेवा. आपलं निम्मं काम झालं आहे. आता उरलेलं निम्मं काम कसं करायचं ते आपण पाहणार आहोत.\nफेसबुक चॅट: फेसबुक लिस्टच्या माध्यमातून आपली उपलद्धता ठरवा\nफेसबुकवर अदृष्य चॅट: चॅट लिस्ट तयार करा\nडाव्या बाजुच्या साईडबार मधून Lists समोरील More हा पर्याय निवडा. इथे आपल्यासाठी थेट पत्ता आहे, “फेसबुक लिस्ट्स्‌“. आपण आत्ता फेसबुक लिस्ट्स्‌ च्या पानावर आहात. नवीन लिस्ट तयार करण्यासाठी “+ Create a List” वर क्लिक करा. त्या लिस्टला एखादं नाव द्या, जसं “Chat”. Chat हे नाव या नवीन लिस्टसाठी ठिक आहे, कारण मग आपण आपले फेसबुक वरील दृश्यमान ठरवत असताना, ही लिस्ट शोधनं आपल्याला सोपं जाईल.\nआपल्याला ज्यांच्याबरोबर नेहमी चॅट करायला आवडतं, अशा काही मित्रांचा या चॅट लिस्ट मध्ये समावेश करा.\nआधीच्या निम्या भागात सांगितल्याप्रमाणे आता पुन्हा एकदा फेसबुक चॅट सेटिंग्ज मध्ये जा. “Make me unavailable to:” असं तिथे आधिपासूनच निवडलेलं असेल. त्याखालील “Only make me available to:” याची निवड करा. आणि आता या पर्यायाखालील “Chat” या लिस्टची निवड करा (टिक मार्क). ही लिस्ट आपण पायरी क्रमांक १ मध्ये तयार केलेली आहे. आता सरतेशेवटी “Okay” वर क्लिक करा.\nआता आपण केवळ त्याच लोकांना दिसत आहात, ज्या लोकांचा समावेश या “Chat” लिस्ट मध्ये आहे. या लिस्टमध्ये समाविष्ट असलेल्या लोकांवर नियंत्रण ठेवून आपण विशिष्य हव्या अशा लोकांपर्यंत आपलं दृश्यमान मर्यादित ठेवू शकतो.\nआपणाला ज्या लोकांबरोबर चॅट करायचा आहे, अशा लोकांना त्या लिस्टमध्ये समाविष्ट करा. आणि आपल्याला ज्या लोकांबरोबर त्याक्षणी चॅट करायचा नाहीये, अशा लोकांना त्या लिस्ट मधून काढून टाका. आपण केवळ त्याच लोकांना दिसू लागाल, ज्या लोकांचा या लिस्ट मध्ये समावेश आहे.\nअशाप्रकारे आपण फेसबुकवर इन्व्हिजिबल (Invisible) चॅट, अदृश्य चॅट करु शकतो. असं करण्याने फेसबुकवर आपली गोपणीयताही जपली जाईल आणि आपल्याला चॅटिंगचा खरा आनंदही मिळू शकेल. हे सर्व करत असताना आपल्याला चॅट खिडकी संदर्भात काही समस्या आली, तर घाबरुन जाऊ नका. या लेखाच्या खाली कॉमेंट बॉक्सच्या माध्यमातून माझ्याशी संपर्क साधा. मी आपल्याला त्यावरील उपाय सांगेन.\nलेखक – रोहन जगताप\n© कॉपीरा��ट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.\nरोहन जगताप हा एक अभियंता आहे. जानेवारी २०१० मध्ये त्याने 2know.in हा मराठी ब्लॉग सुरु केला. 2know.in हा ब्लॉग इंटरनेट, संगणक, मोबाईल, अनुप्रयोग, इत्यादी विषयांना स्पर्श करतो. या ब्लॉगला २०१० साली स्टार माझा चॅनलचा ‘ब्लॉग माझा’ पुरस्कार मिळाला आहे. वाचकांनी इंटरनेट व तंत्रज्ञान संदर्भात काही प्रश्न असल्यास या इथे प्रतिक्रियांच्या माध्यमातून विचारावेत ही नम्र विनंती. इतर कामासाठी संपर्क - 2know.in@gmail.com.\nमोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग\nहजारो इंग्लिश पुस्तके मोफत\nबॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे\nवर्ड फाईल PDFमध्ये बदलणे\nSBI ATM केंद्रात पैसे जमा करणे\nलॅपटॉप स्पिकर लॅपटॉपशिवाय वापरणे\nअनुदिनी कशी तयार करावी\nखाली आपला ईमेल अ‍ॅड्रेस देऊन Subscribe वर क्लिक केल्यास 2know.in वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची ‘नोंद’ आपल्याला ईमेलवर मिळेल.\nस्मार्टफोनवर मराठी लिहिण्याची सोपी पद्धत\n****** पासवर्ड कसा पहायचा\n****** पासवर्ड कसा पहायचा\nअडलेल्या इंग्लिश शब्दांपासून शब्दकोश तयार करा\nमोफत मराठी, इंग्रजी, हिंदी शब्दकोश\nलिंक शेअर करुन जास्त पैसे कमवणे\nफेसबुक, गुगल चे मराठी भाषांतर\nगुगल चा मराठी शोध, मराठी गुगल\n© कॉपिराईट २०१० - २०१५ - 2know.in. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/development-work-stopped-at-Khed-Mandangad-Marg/", "date_download": "2019-02-20T11:19:05Z", "digest": "sha1:YWDYYZI42BCWURVDNC5GW53QQUABES2D", "length": 7101, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " खेड-मंडणगड मार्गावरील ‘खोदाई’ थांबवली | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › खेड-मंडणगड मार्गावरील ‘खोदाई’ थांबवली\nखेड-मंडणगड मार्गावरील ‘खोदाई’ थांबवली\nखेड शहरासह खेड-दापोली व खेड-मंडणगड रस्त्याच्या बाजूला मोठ्या भ्रमणध्वनी कंपनीच्या नावाने काही ठेकेदार अनिर्बंध खोदाई करत असल्याची बाब समोर आली आहे. खेड सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी रवींद्र देशमुख यांनी शुक्रवारी खेड-मंडणगड मार्गावर धामणी घाटात रस्त्याच्या बाजूला खोदून टाकलेले केबलचे पाईप काढून टाकण्याच्या सूचना संबंधितांना देतानाच काम थांबवण्यास सांगितले आहे.\nशहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्याच्या बाजूला एका मोठ्या भ्रमणध्वनी कंपनीचे नाव सांगत काही ठेकेदारांनी गेल्या काही महिन्यांपासून नगरपालिका, जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाचे रस्ते, रस्त्याच्या बाजूपट्ट्या, मोर्‍या, पूल यांची राजरोसपणे नासधूस सुरू केली आहे. या प्रकारांकडे लक्ष वेधण्यासाठी माध्यमांनी सतत पाठपुरावा केला. परंतु, तालुक्यातील विविध राजकीय पक्ष, शासकीय अधिकारी यांनी या प्रकारांकडे सातत्याने दुर्लक्ष करत संबंधित ठेकेदारांना पाठीशी घालण्याचे सत्र सुरूच ठेवले होते. काही दिवसांपूर्वी माध्यमांच्या प्रतिनिधींनी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी रवींद्र देशमुख यांची भेट घेऊन या प्रकरणी कारवाईची मागणी केली होती.\nमाध्यमांच्या प्रतिनिधींनी केलेली मागणीची दखल घेऊन काही दिवसांपूर्वी खेड-मंडणगड मार्गाच्या बाजूला रस्त्याच्या बाजूपट्टीवर खोदाई करणार्‍या कामगारांकडून फावडे, टिकाव व घमेली जप्त करून आणली होती. ही कारवाई येथील बांधकाम विभागातील अभियंता पावसे यांनी देशमुख यांच्या सूचनेनुसार केली होती. त्यानंतर रस्त्याच्या बाजूपट्टीवर धोकादायकरित्या गाडण्यात आलेला केबलचा पाईप स्वतः देशमुख यांनी तोडून टाकत संबंधितांना तो काढून टाकण्याची ताकीद दिली होती. याच दरम्यान माध्यमांच्या प्रतिनिधींनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे येथील उपविभागीय अधिकारी देशमुख यांच्यासोबत सायंकाळी 4 ते 7 या कालावधीत खेड-मंडणगड मार्गावरील आयनी व धामणी घाटात सुरू असलेली खोदाई रोखण्यासाठी धडक दिली. यावेळी देशमुख यांनी संबंधित ठेकेदाराला खोदाईच्या ठिकाणी बोलवून घेत आयनी येथे रस्त्यालगत सुरू असलेली खोदाई थांबवत धामणी घाटात बाजूपट्टीवरच गाडण्यात आलेली केबल काढून टाकण्याच्या सूचना केल्या.\nअण्णासाहेब शेलार यांचा संचालक पदाचा राजीनामा\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\nसातारा : पोलिस निरीक्षकाच्या घरी चोरी\nइम्रान यांनी फेकलाय तो 'नो बॉल' : जावेद अख्‍तर\n'पीडित अल्पवयीन मुलीने साक्ष बदलली तरी आरोपीने निर्दोषत्व सिद्ध करावे'\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\n'पीडित अल्पवयीन मुलीने साक्ष बदलली तरी आरोपीने निर्दोषत्व सिद्ध करावे'\nयुतीचा नविन चित्रपट; \"मूर्ख आहे मतदार\"\nमॉलमध्ये बिबट्याच्या 'एन्ट्री'ने खळबळ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/article-regarding-raosaheb-danve-44603", "date_download": "2019-02-20T12:04:23Z", "digest": "sha1:NUHGXL46G2W5A2BDHSPD7UTFMXPSIJ27", "length": 15636, "nlines": 210, "source_domain": "www.esakal.com", "title": "article regarding raosaheb danve सत्तेचा उन्माद | eSakal", "raw_content": "\nबुधवार, फेब्रुवारी 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर बुधवार, फेब्रुवारी 20, 2019\nशुक्रवार, 12 मे 2017\nशेतकऱ्यांना मदत करणे तर दूरच; परंतु त्याचा अपमान करण्याचे धारिष्ट रावसाहेबांनी करायला नको होते. देशात तुरीचे उदंड पीक येत असताना परदेशातून लाखो क्विंटल तुरीची आयात केंद्र सरकारने केली नसती, तर तुरीचे भाव एवढे कोसळले असते काय याचे उत्तर दानवे देणार नाहीत\nभाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी तूरउत्पादक शेतकऱ्यांविषयी केलेल्या बेताल आणि बेफाम वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ निर्माण झाली आहे. दानवेंच्या वक्तव्यातून सत्तेचा उन्माद दिसत असल्याची सार्वत्रिक प्रतिक्रिया आहे.\nमराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या पोटी जन्माला आलेल्या दानवे यांच्यासारख्या नेत्याला तुरीच्या विक्रीसाठी शेतकऱ्यांची चाललेली परवड सत्तांधतेच्या चष्म्यातून दिसत नसावी. तूरउत्पादक शेतकरी हा प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा आणि सोलापूरसारख्या दुष्काळी भागातला आहे. तो अल्पभूधारकही आहे. प्रतिकूल निसर्ग, शेतीमाल उत्पादकांपेक्षा शहरी ग्राहकांच्या हिताला प्राधान्य देणारे केंद्र सरकार आणि तुरीचे संकट गंभीर झाल्यानंतर खडबडून जागे होणारे राज्य सरकार अशा तिहेरी कोंडीत सापडलेल्या तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू येणे स्वाभाविकच आहे. या शेतकऱ्यांना मदत करणे तर दूरच; परंतु त्याचा अपमान करण्याचे धारिष्ट रावसाहेबांनी करायला नको होते. देशात तुरीचे उदंड पीक येत असताना परदेशातून लाखो क्विंटल तुरीची आयात केंद्र सरकारने केली नसती, तर तुरीचे भाव एवढे कोसळले असते काय याचे उत्तर दानवे देणार नाहीत. महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत प्रचाराचा धूमधडाका उडविणारे मुख्यमंत्री, इतर मंत्री आणि प्रदेशाध्यक्षांनी राज्यातील तुरीचा प्रश्‍न वेळीच गांभीर्याने हाताळला असता, तर आज ही वेळ आलीच नसती.\nखासदार दानवे यांचा केंद्रीय मंत्री ते प्रदेशाध्यक्षपदापर्यंतचा वेगवान प्रवास ते शेतकरी वर्गाचे प्रतिनिधित्व करतात म्हणूनच झालेला आहे. ज्या शेतकरीवर्गाने भोकरदनच्या शेतीतून आमदार, खासदार, केंद्रीय मंत्रिपदापर्यंत नेले तो शेतकरी दानवेंना पुन्हा पूर्णवेळ शेत��� करण्यासाठी अन्य जबाबदाऱ्यांतून मोकळा करू शकतो, याचे भान त्यांना ठेवलेले बरे. लोकशाहीमध्ये सत्तेची गुर्मी चढली, तर मतदार विमानातून दौरे करणाऱ्यांना रस्त्यावर आणून सोडतात. पक्षाचे शेतकऱ्यांशी नाते वृद्धिंगत करण्यासाठी दानवेंना प्रदेशाध्यक्ष करण्याची भाजप पक्षश्रेष्ठींची खेळी फसली आहे. दानवेंनी वजाबाकी आणि भागाकाराचे राजकारण सुरू केल्याचे दिसते त्यामुळे विरोधकांना \"वरदान' ठरलेले प्रदेशाध्यक्षांचे हे लोढणे आणखी किती दिवस भाजप गळ्यात वागवणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.\n...तर शिवसेना युती तोडेलः रामदास कदम\nमुंबईः राज्यात अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद वाटून घेण्याच्या अटीवरच युती झाली असून, भारतीय जनता पक्षाने तसे न केल्यास शिवसेना युती तोडेल, असा दावा...\nशासकीय नोकरीत अवास्तव मेडिकल बिलांना बसणार लगाम\nसोलापूर : शासकीय नोकरीत असताना आजारी पडलेल्या वर्ग एक ते वर्ग चारच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना आता अवास्तव मेडिकल बिल मिळणार नाही. राज्य शासनाच्या...\nतरुणांना नोकरीपासून दूर ठेवण्याचे षड्यंत्र\nनागपूर - कर्मचारी राज्य विमा निगम (ईएसआयसी) ही कामगार वर्गाला आरोग्यदायी योजना आहे. मात्र अलीकडे संबंधित रुग्णालयामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात रिक्त...\nयुतीच्या फॉर्म्युल्याने कोकणात भाजप घायाळ\nसावंतवाडी - शिवसेना-भाजप युती झाल्यामुळे कोकणातील भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. गेली निवडणूक स्वबळावर लढवल्यामुळे प्रत्येक विधानसभा...\nराज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले 'हे' महत्त्वाचे निर्णय\nमुंबई : राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज (बुधवार) पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यामध्ये मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची...\nपिक विम्यानंतर जलसाठ्यांच्या पुनरुत्थानातही बीड देशात प्रथम\nबीड : जलसंधारणामधील उत्कृष्ट कामांसाठी महाराष्ट्राने राष्ट्रीय पुरस्कारांत मानाचे स्थान मिळविले आहे. यामध्ये बीड जिल्ह्याने या यशामध्ये मोठा वाटा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्या��ची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mazyanajretun.blogspot.com/2017/11/effects.html", "date_download": "2019-02-20T11:20:26Z", "digest": "sha1:6WVRY54IGDMATDAGE3QJVHNC5KQRP6WG", "length": 15110, "nlines": 71, "source_domain": "mazyanajretun.blogspot.com", "title": "गंपूच्या गोष्टी - माझा छकुला effects", "raw_content": "\nचांगली आणी वाईट : या दोनच बाजू असलेल्या गोष्टी; खरंतर खूप गूढ असतात कधीकधी. वाईटानं चांगुलपणाचं पांघरुन घ्यावं अन् चांगल्यावर वाईटाचं झाकण पडावं अश्यातली गत चांदीच्या मुलाम्यालाही भुलणारी माणसं आपण चांदीच्या मुलाम्यालाही भुलणारी माणसं आपण गोष्टींच्या मुळाशी जाऊन उकल करनं फार कंटाळवाणं वाटतं आपल्याला. जसजशी ती वस्तू मुलामा सोडून मुळ रंग दाखवायला लागते ; आपण फसवले गेल्याची प्रचिती आपल्याला येते. डोळे तर जन्मत: फुकटांतच मिळालेले असतात. कमवायची असते तीे फक्त नजर; चांगल्यातलं वाईट आणी वाईटातलं चांगलं ओळखायची पारखी नजर. @$m गोष्टींच्या मुळाशी जाऊन उकल करनं फार कंटाळवाणं वाटतं आपल्याला. जसजशी ती वस्तू मुलामा सोडून मुळ रंग दाखवायला लागते ; आपण फसवले गेल्याची प्रचिती आपल्याला येते. डोळे तर जन्मत: फुकटांतच मिळालेले असतात. कमवायची असते तीे फक्त नजर; चांगल्यातलं वाईट आणी वाईटातलं चांगलं ओळखायची पारखी नजर. @$m\nगंपूच्या गोष्टी - माझा छकुला effects\nलहान मुलांच एक बरं असतं..,त्यांच्यातल्या त्यांच्यात फार पटकन मैत्री होते अगदी नाव-गाव माहिती नसेल तरीही, समोरचा त्यांच्या 'लहान' या कॅटेगरीत बसला की झाली मैत्री. युगने सुद्धा आपल्या चिंटुर-पिंटुर मित्र-मैत्रीणींच एक मित्रमंडळ बनवलंय. त्यात सगळ्यामध्ये कच्चा लिंबू म्हणून याचीच दादागिरी. त्यांच्या दंग्याला कंटाळून कोणा एकालाही ओरडा दिला तरी सगळचे दोन मिनिटांच मौन पाळल्या सारखं शांत बसतात. शिवाय ओरडणाऱ्या व्यक्तीला आमच्या धुसफुस्या युगच्या जळजळीत कटाक्षाचा सामनाही करावा लागतो. युग आपल्या मित्रांच्या,टिव्हीतल्या लहान मुलांच्या आणी खेळण्यांच्याही बाबतीत बराच प्रोटेक्टीव्ह वगैरे वागतो. असं म्हणतात की लहानमुलांची भावनिक नाळ एकमेकांशी जुळलेली असते. याच अंगाचं एक उदाहरण/ एक किस्सा.\nमी याआधीही सांगितले त्याप्रमाणे युगला टिव्हीवरल्या जाहिराती आणी मराठी गाण्यांचं प्रचंड वेड. त्यात आता कार्टून्स, बेबी-राईम्सचे व्हिडिओज आणी लहान मुलांचे चित्रपटसुद्धा ऍड झालेत. कालच मी आणी 'युग', मराठी चैनलवर 'महेश कोठारें'यांचा 'छकुला' बघत होतो. त्यातला 'आदिनाथ' 'युग'ला भलताच आवडलेला दिसत होता. म्हणजे त्याच्या एकूण हालचाली पाहून मलातरी हेच वाटलं. तिकडे त्या आदिने लक्ष्मीकांतजी उर्फ लक्ष्याला आणी अविनाशजींना आईच्या पाकिटचोरीची शिक्षा द्यायचा चंग बांधलेला असतो. आदीनाथ, लक्ष्या,अविनाश या सगळ्यांची बराच वेळ पळापळ चाललेली असते. ती पाहून युगसुद्धा घरातल्या घरात सैरावैरा पळायला लागला. पळता-पळता मधेमधे येणारं खेळणं, पलंगावरल्या उश्या, दाराकडील पायपुसणं एक-एक करून आईच्या अंगावर फेकायला लागला. कॅरेक्टर जास्तच मनावर घेतलं की असाच चेव चढतो याला. आदीनाथ ची कोलांटीउडी बघून यानेही आपलं कौशल्य पलंगावर चढून आजमावलं. फरशीवर डोकं आपटतं हे आताशा कळून चुकलंय म्हणा.\nमग फेव्हिकॉलने चिकटलेले ते दोघे चोर आट्या-पाट्या खेळताना बघून युगच्या खेळात आईलाही सामील व्हावं लागतं. कधीतरी रडु थांबावं म्हणून पाठीवर लेकरालाच कोकरु घेऊन कुक्कुचीक्काईss...केलेलं नेमकं त्याला आज आठवतं. लांबून पळत येऊन धपाक् आईच्या पाठीवर आदळून तिच्या गळ्याभोवती विळखा घालून हे महाशय चिकटून बसतात. आणी आई बिचारी अचानक झालेल्या कोकरुहल्याने गडबडून जाते. मग स्वतःला कसंबसं सावरुन पटकन त्याच्या खेळात सामील होते. पिक्चरची स्टोरी पुढे-पुढे सरकते तशी-तशी आदिनाथ च्या सगळ्या धमाल-मस्तीची पुनुरावृत्ती युगच्या घरीही झालेली असते.\nपुढे मग कहाणीतलं रडकं वळण आलं तशी स्वारी गुपचुप येऊन आईच्या मांडीवर बसली. आदीनाथ चा तो रडका क्लोज-अप सीन बघून ईकडे हळूहळू आमच्या छकुल्याची स्माईली उलटी व्हायला लागली. डोळ्यांचा तलाव तुडुंब भरला. आणी पिक्चरमधल्या खुंटीवर अडकलेल्या आपल्या छकुल्या मित्रासाठी गंपू टिव्हीकडे धावला. टिव्हीतल्या आदिनाथ ला हात लावून 'ज्जे...ए..ए..ज्जे' ('ये इकडे ये' किंवा 'हे घे' या अर्थाने तो हे शब्द नेहमी वापरतो) असं म्हणत रडायला लागला. त्याला असं बघून आता मला क्षणभर काही सुचेचना. रडू थांबावं म्हणून मग मी चैनेलच बदललं. तर नेमकं त्याच्या आवडीचं झिंगाट गाणं लागलेलं. रडू येत होतं पण गाण्याच्या तालावर नाचायचं पण होतं. ईथे त्याचा भावनिक गोंधळ झाला हे स्पष्ट दिसत होतं चेहऱ्यावर. शेवटी डोळे पुसुन गंपुसाहेब पलंगावर चढले. त्याची झिंगाट स्टेपसाठीची बाला डान्स पोझीशन घेतली आणी सुरु केलं ....\n\" ए झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट्...\"\nआजोबांची लाडकी 'शोभनी'.कागदोपत्री 'शोभा' असलेल्या तिनेही ते नाव आणी तो हक्क फक्त तिच्या वडिलांसाठी खास राखीव ठेवलेला. बाजी-मोहित्यांच्या गावच्या ऐसपैस घरात वाढलेली माझी आई मुंबईतल्या या खुराड्यात कशी रुळली तिचं तिलाच ठाऊक पण आली तेव्हा या टिचभर जागेतल्या पत्र्याच्या खोपट्यालाही घरपण आणलं तिने. शिवणकाम, भरतकाम, विणकाम शिकली होती. याच कोशल्याचा पुरेपूर उपयोग केला तिने. लहानपणी माझ्यासाठी कितीतरी प्रकारची झबली, पेटीकोट शिवले. तिने विणलेलं गुलाबी रंगाचं स्वेटर-कानटोपी..,, माझ्यानंतर माझ्या भावंडांनीही वापरलं. मग हळुहळु वस्तीतल्या आजुबाजूच्या लोकांकडूनही कपड्यांची कामं तिला मिळायला लागली. तेवढाच संसाराला हातभार म्हणून तीही अगदी हौसेने करायची. एक कला जोपासण्याचं साधन म्हणून बघायची. कापड कापून उरलेल्या चिंध्या सुद्धा सांभाळून ठेवायची. पण त्या ठेवताना.., कुठे कशासाठी वापरायच्या हे तिचं-तिचं आधीच ठरलेलं असायचं. मग त्याची कुठे दुपटीच शिव, कुठे पँचवर्कवाले पडदे, झालरीवालं उशीचं कव्हर,…\nआईची रेसिपी - गुलगुलं\nनुसतं नाव वाचूनपण गुदगुल्या व्हाव्यात असा मस्त पदार्थ.\nशाळेत असताना शनिवारच्या, दहा मिनिटांच्या मधल्या सुट्टीत खाण्यासाठी मला डब्यात दिलं जाणारं हे 'गुलगुलं'.\nगव्हाच्या पिठात अंदाजानेच गूळ, चवीपुरतं मीठ आणी आवडत असेल तर वेलची पूड घालून सरसरीत भिजवून (डोश्याच्या पिठापेक्षा जरा जाडसर) पळीने तव्यावर सोडायचं, हलकंच पसरवायचं. मध्यम आचेवरच चांगलं भाजलं की पलटून दूसरी बाजू भाजायची. तुप लावून पुन्हा दोन्ही बाजु खरपूस होईस्तोवर भाजायच्या. आणी चहासोबत नाहीतर कधी नुसतं कोरडंच खायला घ्यायचं.\nलहानपणी आई एकीकडे गुलगुलं बनवायला घ्यायची नी आम्ही भावंड चुलीपुढेच गरम गरम खायला बसायचो. शाळेच्या डब्यात, मित्र-मैत्रिणीला आवडतं म्हणून एखादं जास्तीचं भरुन घ्यायचं. नेहमीच्या चपाती-भाजीच्या डब्यापेक्षा हा जरा वेगळा प्रकार बरा वाटायचा.\nबनवायलाही सोपा, कमी वेळात होणारा आणी चवीला वेगळा म्हणून मलाही आवडणारा हा पदार्थ अधनं-मधनं मी माझ्या ���० महिन्याच्या लेकासाठी बनवते. गुळाच्या चवीमुळे त्यालासूद्धा खुप आवडतं. त्याला खाता यावं म्हणून जरा मऊच ठेवते.\nगंपूच्या गोष्टी - माझा छकुला effects\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.pratilipi.com/read?id=4660055835148288&ret=%2F%3Fredirect%3DcatchAll", "date_download": "2019-02-20T11:47:32Z", "digest": "sha1:XAULI5LOIEWT6RJBB6WTJVUWAADTAO6Z", "length": 18320, "nlines": 25, "source_domain": "mr.pratilipi.com", "title": "वाचा हासिम नागराळ च्या मराठी कथा आईचा आत्मा प्रतिलिपि वर « प्रतिलिपि मराठी | Read Hasim Nagaral's Marathi content AAicha Aatma on Pratilipi « Pratilipi Marathi", "raw_content": "\nरात्रीचे ९ वाजले होते.... महेशला त्याच दुकान बंद करायचं होत पण तो वाट पाहत होता... एका बाईची , काय बरं नाव होतं तिचं …\nमहेशने कधी तीच नाव विचारलं नाही…. काही दिवसांपूर्वीच महेशने एक शॉप सुरु केलं होतं , तसं ते जास्त मोठं नव्हतं... लहानच होतं त्यात फक्त त्याने काही बेकरीचे पदार्थ आणि मिठाई ठेवली होती.... त्या दिवशी त्याने त्या दुकानचं उद्घाटन केलं आणि पहिलीच गिऱ्हाईक म्हणून एक बाई त्याच्या दुकानात आली...\nतिच्या कडेवर एक लहान पण खूप गोंडस बाळ होतं.. मग तिने एक दुधाची बाटली घेतली आणि महेशला म्हणाली ,\" दादा ,आता माझ्याजवळ १० च रुपये आहेत रे बाकीचे तुला उद्या दिले तर चालतील का\" महेशने एकवार तिच्याकडे पाहिले , गरीब होती बिचारी , कपाळावर कुंकू न्हवतं ना गळ्यात मंगळसूत्र कदाचित तिचा नवरा जिवंत नसेल असा अंदाज त्याने लावला , साडीला तर अक्षरश: अनेक ठिकाणी ठीगळं लावलेली होती आणि कपाळावरून घामाचे थेंब वाहत होते... मग महेशची नजर तिच्या कडेवरच्या त्या लहान सावळ्याश्या निरागस बाळाकडे गेली... त्याच्या त्या मलूल चेहऱ्यावर पण त्याचं ते निरागस हास्य... किती सुंदर दिसत होतं... हसल्यावर त्याच्या तोंडातून नुकतेच उगवलेले दोन दात लुकलुकत होते.. त्यामुळे ते बाळ आणखीच गोजीरवाणं दिसत होतं.\nमग महेश त्या बाईकडे पाहत म्हणाला ,\"ताई … काही हरकत नाही, तुम्ही उद्या पैसे दिले तरी चालतील मला \" त्या बाईने मोठ्या समाधानाने महेशकडे पहिले, आणि म्हणाली ,\" उद्या मी नक्की पैसे देईन तुम्हाला , इथे जवळच राहते मी …. समोर जी छोटी घरं आहेत न तिथल्या दुसर्या गल्लीत एक लहान घर आहे माझं \" मग महेश हसत बोलला ,\"अहो ताई काही हरकत नाहीये माझी तुम्ही या उद्या \"आणि मग ती तिथून निघून गेली .\nदुसऱ्या दिवशी ती बाई आली आणि तिने पैसे महेशच्या हातात दिले , महेश ते पैसे तिला परत करत म्हणाल��� ,\" ताई पैसे नाही घेणार मी तुमच्याकडून … काल तुमच्या हातून माझी पहिली बोहनी झाली आणि मला काल १००० रुपयांचा फायदा झाला .\" हे ऐकून त्या बाईलाही खूप आनंद झाला… कारण बर्याच दिवसांनी तिच्या पायगुनाच कोणीतरी कौतुक करत होतं … नाहीतरी तिच्या नवऱ्याच्या मृत्युनंतर तिच्या सासूने तिला \"पांढऱ्या पायाची \" म्हणून तिला घरातून हाकलून लावलं होतं . ती म्हणाली ,\" दादा , रात्री किती वाजेपर्यंत दुकान चालू असत तुमचं \" महेश म्हणाल ,\"रात्री ८ वाजता दुकान बंद करतो मी ताई \" हे ऐकून त्या बाईचा चेहराच उतरला .\nमहेशने हे लगेच ओळखलं आणि तिला विचारलं ,\" काय झालं ताई काही अडचण आहे का काही अडचण आहे का\" ती बाई म्हणाली ,\" दादा या बाळासाठी आणि स्व:तासाठी दोन घरची धुणीभांडी आणि मोलमजुरी करते.... मी रात्री साडेआठ वाजतात मला घरी यायला तोपर्यंत इथली सगळी दुकानं बंद झालेली असतात...माझ्या बाळाला तसंच रडत रडत रात्री उपाशीपोटी झोपावं लागतं.... बोलता येत नाही न त्याला याचाच गैरफायदा घेते मी.... आणि बोलत बोलता तिचा कंठ दाटून आला नी तिचे डोळे पाणावले.. महेशलाही हे ऐकून खूप वाईट वाटलं मग तो तिला म्हणाला ,\" काही काळजी करू नका ताई … तुम्हाला दुधाची बाटली दिल्याशिवाय दुकान नाही बंद करणार मी …. पण एक अट आहे \" त्या बाईने डोळे पुसत त्याच्याकडे पाहत विचारले ,\"काय अट आहे \" मग महेश म्हणाला , \"तुम्ही मला दुधाचे पैसे द्यायचे नाहीत \" हे ऐकून त्या बाईला पुन्हा गहिवरून आले, पण ह्या वेळी तिच्या डोळ्यातले अश्रू हे दु:खाचे नसून आनंदाचे होते....आज तिला माणसाच्या रुपात देव भेटल्यासारखे वाटत होते . त्या दिवसापसुन रोज रात्री ती बाई या दुकानात यायची आणि दुधाची बाटली घेऊन जायची , असे करता करता सहा महिने उलटून गेले होते...\nपण रोजच्या काबाडकष्टामुळे ती गरीब बाई हळू हळू आजारी पडू लागली होती , हळू हळू तिचे शरीर आणखीनच कृश बनत चालले होते . त्या दिवशीही महेश असाच दुकान आवरून तिच्या येण्याची वाट पाहत होता , घड्याळात तर ९.३० वाजले होते, इतक्यात ती बाई महेशच्या दुकानात आली , महेशने लगेच फ्रीज उघडून दुधाची एक बाटली काढून तिच्या हातात दिली... आज तिचा चेहरा खूपच निर्जीव वाटत होता, आजारपणामुळे डोळ्यांखालील काळे घेरे खूपच वाढलेले होते.. बाटली देवून महेश फ्रीजचे दार बंद करण्यासाठी मागे वळत तिला म्हणाला ,\"काय ताई …. आज खूपच उशीर केला यायला तुम्ही \" आणि दर बंद करून त्याने मागे वळून समोर पहिले तर समोर कोणाच न्हवते , त्याला वाटले आज उशीर झाल्यामुळे घाईगडबडीत लवकर निघून गेली असेल , आणि मग त्याने आपले दुकान बंद केले आणि तो घरी निघून गेला दुसर्या दिवशी ठीक आठ वाजता ती बाई पुन्हा आली आणि येवून फक्त उभी राहिली मग नेहमीप्रमाणे महेशने तिला फ्रीज मधून दुधाची बाटली काढून टेबलवर ठेवली.. इतक्यात काहीतरी वस्तू खाली पडली\nम्हणून ती उचलायला तो खाली वाकला आणि परत उभा राहून पुढे पाहतो तर त्याच्या लक्षात आलं कि दुधाची बाटली घेऊन ती बाई निघून गेली होती पण का कुणास ठाऊक महेशला त्या दिवशी तिचा चेहरा बघवत न्हवता , खूपच अशक्त झाली होती ती बाई... तिसऱ्या दिवशी पुन्हा ती बाई ठीक ८ वाजता आली आणि दुधाची बाटली घेऊन निघूनही गेली . महेशने आजी तिचा चेहरा जर निरखून पहिला तर तिचा चेहरा पांढराफट् पडला होता , तिच्या चेहर्यावरच तेज तर केव्हाच नाहीसं झाल होतं , महेशला कळून चुकल कि ती बाई खूपच आजारी आणि पैसे नसल्याने ती डॉक्टरकडे गेली नसणार , त्याने लगेच आपल दुकान बंद केलं आणि घरी निघून आला मग त्याने आपल्या बायकोला त्याबाईबद्दल सर्व हकीकत सांगितली , महेशची बायकोसुद्धा अगदी त्याच्यासारखीच प्रेमळ स्वभावाची असल्याने ती त्याला म्हणाली ,\" चला आपण तिच्या घरी जाऊन तिला एखाद्या चांगल्या डॉक्टरकडे घेऊन जाऊ व तिचा उपचार करू \" महेशला तिचं बोलणं पटलं आणि तिचा अभिमानही वाटला कारण त्याचीही हीच इच्छा होती .\nमग तो आपल्या बायकोला घेऊन त्या बाईच्या घरी निघाला तिचा पत्ता त्याला अजूनही चांगलाच लक्षात होता... मग ते दोघेही तिच्या घराजवळ आले तर तिथे आजूबाजूला दूर दूर पर्यंत कुणाचेच घर न्हवते नुसती एक लहानशी गल्ली मात्र तिथे होती मग त्या गल्लीतून पुढे गेले तर तिथे हि बाजूला कोणीच न्हवतं फक्त एक हलकासा घाणेरडा वास तिथे येत होता मग त्यांनी त्या बाईच्या घराचं दार ठोठावलं.... पण दारावर थाप मारताच ते दर चटकन आत लोटलं गेलं मग ते दोघे आत गेले तसा त्या घाणेरड्या वासाच एक जोराचा भपका त्यांच्या नाकात शिरला.. तसा दोघांनीही नाकाला रुमाल लावले , तरीही ते दोघे आणखी आत गेले आतमध्ये खूप अंधार होता आणि लहान बाळाच्या खेळण्याचा आवाज त्या अंधारातून येत होता महेशने चाचपडत कशीबशी त्या खोलीतली लाईट लावली.. तर समोरचे ते भयानक दृश्य पाहून दोघांचेही डो���े विस्फारले... दोघांनाही मोठा धक्का बसला . समोर ती गरीब बाई मरून पडली होती , आणि तिचे शरीर हळू हळू सडू लागले होते , तिच्याकडे पाहून वाटत होते कि ३ - ४ दिवसांपूर्वीच तिने जीव सोडला होता पण तिचे डोळे अजूनही बाजूला खेळत असलेल्या तिच्या लहान बाळालाच पाहत होते... तिचे डोळे एकदम निर्विकार झाले होते , जणू रडून रडून तिच्या डोळ्यातले पाणीच आटून गेले असावे , त्या निर्जीव देहाचे ते निर्जीव डोळे मात्र सजीव असल्यासारखे त्या बाळाकडे एकटक पाहत होते आणि ते निरागस बाळ मात्र हसून आपल्या आईच्या डोळ्याकडे पाहत खेळत होते.. त्या निरागस बाळाला तर हेही कळत न्हवतं कि, त्याच्या आईने केव्हाच आपले प्राण त्यागले आहेत . बाजूलाच ३ रिकाम्यादुधाच्या बाटल्या पडलेल्या होत्या. जणू त्याला असा विश्वास वाटत होता कि त्याच्या आईने मेल्यानंतरही त्याला उपाशी राहू दिले नाही . ते दृश्य पाहून दोघांच्या अंगावर शहारे उभे राहिले . खरोखरच त्यावेळी ते दृश्य अगदी हृद्य हेलावून टाकणारे होते . महेशला तर विश्वासच बसत न्हवत कि गेले २-३ दिवस एका मेलेल्या आईचा आत्मा आपल्या बाळासाठी त्याच्याकडून दुध घेऊन जात होता. मग महेशने त्या बाळाला उचललं आणि आपल्या बायकोच्या हातात सोपवलं तिनेही खूप प्रेमाने त्या बाळाला जवळ घेतलं . मग त्या दोघांनीही विधिवत त्या बाईच्या शरीराचे अंत्यसंस्कार केले . आणि त्या बाळाला दोघांनीही दत्तक घेतलं..\nमहेशला आजही ह्या गोष्टीची जाणीव आहे कि त्या बाळाच्या आईचा आत्मा आजही त्याच्या बरोबरच राहतो .....\nसामग्री वाचन आनंद लुटा\nसोशल मीडिया वर अनुसरण करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://prajamanch.com/?p=3397", "date_download": "2019-02-20T11:39:23Z", "digest": "sha1:ISHKG4DVHF3534JRWECX6JJ2CN3URWCX", "length": 10300, "nlines": 122, "source_domain": "prajamanch.com", "title": "अमरावती येथील आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह क्र. 3 इमारतीचे चे लोकार्पण सोहळा संपन्न – Prajamanch", "raw_content": "\nअमरावती येथील आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह क्र. 3 इमारतीचे चे लोकार्पण सोहळा संपन्न\nअमरावती येथील आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह क्र. 3 इमारतीचे चे लोकार्पण सोहळा संपन्न\nएकात्मिक आदिवासी प्रकल्पातर्फे नवसारी येथे आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह क्र.3 च्या नूतन इमारतीचे लोकार्पण पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले.खासदार आनंदराव अडसूळ, कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष तथा आ���दार प्रभुदास भिलावेकर, माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील, विजयराज शिंदे, प्रकल्प अधिकारी राहूल कर्डिले आदी उपस्थित होते. प्रारंभी थोर क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले,\nपालकमंत्री पोटे पाटील यावेळी म्हणाले की, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेच्या माध्यमातून समाजातील वंचित घटकांना न्याय व हक्क मिळवून देण्याचे कार्य केले. वंचित समाजाच्या प्रगतीसाठी समाजातील विद्यार्थ्यांनीही स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून यश मिळवून अधिकारी व्हावे. स्वत:ची प्रगती घडवून आणत असताना समाजासाठीही योगदान द्यावे. आपल्या घटनादत्त अधिकारांचे संरक्षण करत समाजाचा विकास घडवून आणावा, असे आवाहन त्यांनी केले.\nशासनाने आदिवासी विकासासाठी अनेक कल्याणकारी योजना अंमलात आणल्या आहेत. त्याची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे, असे खासदार अडसूळ यांनी सांगितले. विद्यार्थिनी वसतिगृहासाठी इमारत होणे आवश्यक होते.मुलांच्या वसतिगृहासाठी इमारत करण्यासाठीही प्रयत्न केले जात आहेत, असे मेलाघाटचे आमदार प्रभुदास भिलावेकर यांनी सांगितले.\nवसतिगृहाची इमारत जी प्लस थ्री असून, विद्यार्थिनी निवास क्षमता 180 आहे. एकूण 3 कोटी 68 लाख रुपयांच्या निधीतून उभारलेल्या या इमारतीत किचन, डायनिंग, पँट्री भांडार, कार्यालय, अधिक्षक निवासस्थान व सिक रुम अशी रचना आहे. पहिल्या व तिस-या मजल्यावर 10 खोल्या व एक अभ्यासिका आहे. एका खोलीत सहा विद्यार्थिनी राहू शकतात. अंदाजपत्रकात काँक्रिट रस्ता, सुरक्षारक्षक केबिन, अभ्यागत कक्ष, स्वच्छतागृह, वाहनतळ आदी अंतर्भूत आहे. दुस-या टप्प्यात 360 विद्यार्थिनी क्षमतेच्या वसतिगृह इमारतीच्या बांधकामासाठी अप्पर आयुक्तांकडे प्रस्ताव देण्यात आला आहे, असे उपजिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी राहुल कर्डिले यांनी सांगितले. गुल्लरघाट येथील मुख्याध्यापक जवाहर गाढवे यांनी सूत्रसंचालन केले.\nPrevious मोर्शी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांच्या वर्गखोल्या धोकादायक,शासन-प्रशासनाचे दुर्लक्ष\nNext धामणगाव रेल्वे वाळू माफियांची दादागिरी तहसीलदाराच्या अंगावर नेला ट्रक\nआ. रवी राणा राळेगण सिद्धी येथे पोहचले, अण्णांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास विदर्भात आंदोलन\nपरतवाडा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बुधवारी आयोजित निर्धार ��रिवर्तन यात्रेच्या जाहीर सभेला कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आव्हान\nअपघात टाळण्यासाठी सतर्कता महत्वाची – पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर\nमेळघाटातील प्रत्येक जि.प.शाळा डिजिटल करण्याचा मानस – खा.आनंदराव अडसूळ\nखासदार झाल्यावर पाषाण झालेल्या प्रशासनाला वठणीवर आणणार -नवनीत राणा\nनिवडणूक पूर्वतयारीसाठी संपर्क केंद्राची स्थापना\nधारणी महसूल विभागात शिव जयंती निमित्त्त रक्तदान, उप विभागीय अधिकारी राहुल कार्डिले यांनी ही केले रक्तदान\nकुसूमकोट खुर्द येथे भूमिहीन अतिक्रमण धारकांच्या जमिनीवर भूस्वामींनी केले अवैध अतिक्रमण\nअमरावती भा.ज.प जिल्हा प्रमुख दिनेश सूर्यवंशी यांचा वाढदिवसा निमित्य फळे वाटप.\nअखिल भारतीय बलाई महासभा राष्ट्रीय व राज्यस्तरीय कार्यकारणी घोषित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/937", "date_download": "2019-02-20T11:09:32Z", "digest": "sha1:WKQKLDWYORTTAEPYLR4ZLWSSDRUMUNQS", "length": 87910, "nlines": 335, "source_domain": "mr.upakram.org", "title": "भाकरीचा चंद्र | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nप्रस्तावना: उपक्रमावर पाककृती हा वेगळा विभाग नाही. खरेतर, पाककृतींना प्रसिद्धी मिळावी यासाठी उपक्रमाची निर्मितीच नाही परंतु देश-विदेशातील खाद्य संस्कृतींवर चर्चा किंवा लेख येणे हे उपक्रमावरील विषयांना पूरक वाटते. 'अन्न हे पूर्णब्रह्म' म्हणणारी आपली संस्कृती भारतीय अन्नाच्या सर्वसमावेशकतेवर नेहमी भर देते. पोळी, भात, भाजी हे आपल्याला अगदी भारतीय वाटणारे पदार्थ इतर देशांतही माहित आहेत का ते त्यांच्या अन्नातील मुख्य घटक आहेत का ते त्यांच्या अन्नातील मुख्य घटक आहेत का त्यांच्या परंपरेत ते बसतात का इ. चा उहापोह खालील लेखात केला आहे.\n\"जगण्यासाठी खाणे की खाण्यासाठी जगणे\" हा प्रश्न माझ्यासारख्या खवय्यांना विचारला तर उत्तर कोणते मिळेल ते वेगळ्याने सांगायची गरज वाटत नाही. गरीबाची भूक असो वा श्रीमंताची भूक किंवा सुर्व्यांच्या कवितेतील अगतिकताही शेवटी भाकरीपर्यंत येऊन विसावते. ज्या भाकरीपायी जगण्याला अर्थ लाभतो ती भाकरी, पोळी, चपाती हा आपल्या रोजच्या आहारातील, गरीबांपासून श्रीमंतांना परवडणारा एक महत्त्वाचा घटक मानला जातो. इंग्रजीत अशा अन्नाला स्टेपल फूड असे म्हणतात. उपलब्ध धान्याच्या प��ठापासून तयार केलेल्या पाव (ब्रेड) आणि चपाती (फ्लॅटब्रेड) जगातील अनेक देशांत वेगवेगळ्या नावांनी ओळखले जातात. या ब्रेड आणि चपातीची ओळख जगाला नेमकी कधी पटली हे शोधणे तसे कठिण आहे परंतु माणसाने अन्न शिजवायला सुरुवात केल्यावर लवकरच त्याने पाव आणि चपाती बनवायला सुरुवात केली असावी असे मत मांडले जाते. जगातील बहुतांश देशांत (अतिपूर्वेकडील काही देश वगळता, चू. भू. दे.घे) पाव आणि त्याचे विविध प्रकार मुख्य आहारात घेतले जातात. या लेखात जगभरातील काही प्रसिद्ध चपात्यांची (फ्लॅटब्रेड्स) ओळख करून घेता येईल.\nगव्हाचे पीठ करून (आणि मैद्यापासून ) प्रामुख्याने चपातीची निर्मिती होते हे सर्वांना माहीत असावे. याचबरोबर प्रादेशिक धान्यापासूनही चपाती बनवली जाते. जसे तांदूळ, ज्वारी, बाजरी, बार्ली, ओट, राय, मका इ. च्या पिठांपासूनही जगातील विविध भागांत चपाती बनवली जाते.\nगहू हे मूळचे वायव्य आशियातील धान्य आहे. इ.स.पू. ५००० च्या सुमारास ते भारतात आल्याचे सांगितले जाते. पाव आणि चपातीही त्याच सुमारास भारतात आली असावी आणि पश्चिमेकडील इतर देशांतही उदा. इजिप्तमध्ये गेली असावी. इजिप्तमधून ग्रीस आणि ग्रीसमधून युरोपात तिचे मार्गक्रमण झाले असावे. तत्कालीन लोक आधी गहू फक्त चावून खात असत. कालांतराने ते चेचले असता आणि त्याचे पाण्यातील मिश्रण विस्तवावर शेकले असता तयार होणारा पदार्थ अधिक चवदार आणि टिकाऊ असतो याचे त्यांना आकलन झाले. नंतर त्यात यीस्ट मिसळून फुगणारे पाव किंवा यीस्ट न मिसळता चपाती बनवण्यात येऊ लागली. इजिप्तच्या प्राचीन पिरॅमिड्समधून पाव सापडल्याची नोंद होते.\nख्रिश्चन आणि यहुदी धर्मांत या चपातीला विशेष धार्मिक महत्त्व आहे. काही विधींत चपातीचे तुकडे भक्तांना भरवण्याची प्रथा१ या धर्मांत दिसते. भारतात पुरणपोळीसारखे पदार्थ नैवेद्याला दाखवले गेले तरी चपातीला धार्मिक महत्त्व नाही असे वाटते. (चू. भू. दे. घे.)\nजगभरात चपाती ही विविध पद्धतींनी खाल्ली जाते.\n१. पातळ रश्श्यात बुडवून किंवा भाजीचा घास भाकरीने उचलून (स्कूपिंग). उदा. भाकरी, पोळी, पुरी\n२. भाजी/ सारण चपातीवर पसरवून उदा. पिझ्झा\n३. भाजी/ सारण चपातीत गुंडाळून उदा. मेक्सिकन बरिटो, इटालियन स्ट्रॉम्बोली किंवा कॅलझोन\n४. भाजी किंवा सारण चपातीच्या आत भरून उदा. आलू पराठा, पनीर पराठा, पुरणपोळी, पिटा.\nयापैकी लेखिकेला प्रिय असणार्‍या काही प्रमुख चपात्यांचा परामर्श या लेखात घेतला आहे.\nपुरी, पोळी, पराठा, रोटी आणि इतर भारतीय चपात्या\nभारतीय जेवण हे चपात्यांशिवाय अपूर्ण आहे. उत्तरेकडे रोटी, पराठे, भटुरे. महाराष्ट्र, गुजराथ आणि इतर प्रदेशांतील भाकरी, पोळी, पुरी, फुलके. दाक्षिणात्यांचे तांदूळ किंवा कडधान्यांचे डोसे आणि बंगाल, ओरिसात पुरी आणि लुची. भारतात इतरही अनेक चपात्या बनवल्या जातात.\nउत्तरेत तंदूर भट्टीत चपात्या भाजण्यात येतात. भारताखेरीज पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि इराणपर्यंतच्या प्रांतातही नान किंवा रोटी भाजण्यासाठी तंदूरचा वापर करतात. ही भट्टी मोहेंजेदाडो आणि हडप्पाच्या उत्खननातही सापडल्याचे (तेवढी जुनी प्रथा असल्याचे) सांगितले जाते. यापैकी नान हा पदार्थ मूळचा इराणी. भारतात, मुघल काळात तो अतिशय प्रसिद्ध झाला. यासह, मुघल काळापासून प्रसिद्ध अशी आख्यायिका असणारी दिल्लीला चांदनी चौकाजवळ परांठेवाली गली आहे. अनेक प्रकारच्या भाज्या, डाळी, पनीर आणि मसाले वापरून बनवलेले सुमारे ४०-५० प्रकारचे तेलात तळलेले किंवा तंदूरमध्ये भाजलेले आणि दही आणि लोणच्यासोबत वाढले जाणारे परांठे या गल्लीत मिळतात.\nपं नेहरू, विजयालक्ष्मी आणि इंदिरा परांठेवाली गलीत खाताना\nमहाराष्ट्र, गुजराथ आणि कर्नाटकात हाताने थापल्या जाणार्‍या भाकर्‍या आणि त्यासोबत खाल्ला जाणारा कच्चा कांदा, ठेचा, पिठले आणि झुणक्याचा स्वाद वाचकांना नव्याने वर्णन करायला नको. गुजराथी रोटल्या किंवा विस्तवावर फुलवलेले फुलकेही पश्चिम भारतात विशेष प्रसिद्ध आहेत.\nहाताने थापल्या जाणार्‍या भाकर्‍या आणि पोळपाटावर लाटण्याने लाटल्या जाणार्‍या पोळ्यांपेक्षा दाक्षिणात्यांचे डोसे (किंवा दोसे) किंचित वेगळे वाटतात पण या डोशांचे विविध प्रकार ऐकून तोंडाला पाणी सुटेल. तांदूळ आणि उडदाची डाळ वाटून डोसे बनतात. याखेरीज रवाडोसा, मूगडाळीचा डोसा, मैद्याचा डोसाही बनवला जातो. या डोशांपासून बनलेले मसाला डोसा, उत्तप्पा, ओनिअन डोसा, चीज डोसा विशेष प्रसिद्ध आहेत. कुरकुरीत डोशासोबत सांबार, चटणी, कोंबडी किंवा मटणाचा रस्सा वाढला जातो.\nपापड ही देखील भारतात बनणारी सुप्रसिद्ध चपाती गणता येईल.\nपिझ्झा ही जगातिकीकरणाच्या युगात अल्पावधीत प्रसिद्ध झालेली मूळ इटलीतील चपाती. पिझ्झ्याचा शोध कसा लागला असावा याविषयी काही मजेशीर अटकळी बांधल्या जातात. काही चिनी रहिवाशांच्या मते, इटलीचा प्रसिद्ध मुसाफिर मार्को पोलो चीनला राहून इटलीत परतला तेव्हा त्याला चीनमधील कांदापोळीची राहून राहून आठवण येत असे. तो प्रकार इटलीत करून पाहताना त्याला पिझ्झ्याची पाककृती सुचल्याची आख्यायिका सांगितली जाते परंतु तज्ज्ञांच्या मते ही गोष्ट खरी नसावी.\nसांगितले जाते की रोमन, ग्रीक आणि पर्शियन सैनिक आपल्या भाकरीवर कांदा, लसूण आणि तेल पसरवून ती खात. बहुधा, युद्धातील धामधुमीत असे अन्न खाणे त्यांना सोयिस्कर पडत असावे. पिझ्झ्याचे मूळ या पदार्थात असणे शक्य आहे. तसेच, भूमध्य सागरी देशांत फोकाचिया नावाची एक भाकरी अतिशय प्राचीन समजली जाते. तिच्यावर कांदा, लसूण आणि ऑलिवच्या फळांचे तुकडे पसरवून ती भट्टीत भाजली जाते. तिलाही पिझ्झ्याची प्राचीन पाककृती मानता येईल. १६व्या शतकांत टॉमेटो द. अमेरिकेतून युरोपात आल्यावर १८ व्या शतकाच्या अखेरीस टॉमेटोची पेस्ट भाकरीवर पसरवून खाण्याची प्रथा इटलीतील गरीब जनतेत मूळ धरू लागली. आज जो पिझ्झा खाल्ला जातो तो अशाप्रकारे अस्तित्वात आल्याचे सांगितले जाते.\nआज जगभरात अनेक प्रकारे पिझ्झा बनवला जातो. कोंबडी आणि इतर लाल मांसाचे तुकडे, कांदा, भोपळी मिरची, ऑलिवची फळे, आंचोविज मासे, अननसाच्या, सफरचंदाच्या फोडी, मक्याचे दाणे, पनीर, यांनी पिझ्झा सजवला जातो तरी पिझ्झ्यावर पसरवले जाणारे प्रमुख पदार्थ टॉमेटोचा सॉस आणि चीज हे होत. इटलीतील दोन प्रमुख प्रकारचे पिझ्झा हे मूळचे समजले जातात...\n१. मरिनारा - हे विशेष करून मासे पकडणार्‍या कोळ्यांचे खाद्य (गरीबांची भाकर) म्हणून मरिनारा हे नाव पडले.\n२. मार्गारेटा २ - चपातीवर पसरवलेले मोझरेला चीज, टॉमेटो सॉस आणि बेसिलची पाने यापासून बनलेला पिझ्झा इटलीची राणी मार्गारेट हिला भेट देण्यात आला होता. इटालियन झेंड्याशी जवळीक साधणारा हा पिझ्झा राणीचा आवडता ठरला आणि पुढे तिच्या नावाने ओळखला जाऊ लागला.\nपिझ्झ्याची चपाती करंजीप्रमाणे बंद करून तयार होणारा कॅलझोन आणि चपातीत चीज आणि इतर पदार्थ गुंडाळून तयार होणारी इटालियन गुंडाळी स्ट्रांबोलीही प्रसिद्ध आहेत.\nग्रीक पिटा आणि अरबी खबूस\nग्रीक पिटा आणि त्यासदृश असणारी खबूस नावाची जाड अरबी चपाती मूळ इराणची पण अरबस्तानात अतिशय प्रसिद्ध आहे. रोजच्या खाण्यातील एक महत्त��वाचा घटक समजली जाते. ग्रीस आणि आजूबाजूचे भूमध्यसागरी प्रदेश, इराण, अरबस्तान, अफगाणिस्तान अशा अनेक देशांत ही \"पिटा\" चपाती खाल्ली जाते.\nही चपाती दिसताना चपट दिसली तरी यीस्ट घालून थोडीशी फुगवलेली असते. खाताना तिचे पापुद्रे फाडून खिसा तयार केला जातो आणि त्यात मांस, भाज्या, फलाफल, कबाब, अरबी हामूस इ. भरले जाते. ग्रीसमध्ये ही चपाती वापरून तयार केलेले गायरोज आणि अरबस्तानात हामूस, ताहिनी आणि मांस भरून तयार केलेले शवर्मा (किंवा श्वर्मा) अतिशय प्रसिद्ध आहेत.\nभारतात गल्लोगल्ली जशा चाटच्या गाड्या उभ्या दिसतात तशा अरबस्तानात श्वर्माचे कोनाडे आणि गाड्या दिसतात. बाजूला जे श्वर्मा कॉर्नरचे चित्र आहे त्यात आचारी, सुरीने शिजवलेले मांसाच्या थप्पीतून थोडे मांस कापून घेताना दिसत आहे. हे मांस खबूसमध्ये भरून त्यासह हामूस (काबूली चण्याची पेस्ट), ताहिनी (तिळाची पेस्ट), काकडी, खारवलेली विनेगरमधील लोणची, फ्रेंच फ्राईज इ. भरतो. ग्रीसमध्ये मिळणार्‍या गायरोजची पाककृती थोड्याफार प्रमाणात अशीच. फक्त चपातीत भरलेले पदार्थ, मसाले बदलतात. अतिशय चविष्ट लागणारा हा पदार्थ भूमध्य सागरी प्रदेश आणि अरबस्तानातील सुप्रसिद्ध फास्टफूड गणले जाते.\nअमेरिका रहिवाशांना हे दोन्ही पदार्थ थोड्याफार चौकशीने आजूबाजूच्या परिसरांत मिळण्याची शक्यता आहे. चाखून पाहाल तर प्रेमात पडाल याची खात्री देता येईल.\nमेक्सिकन आहार हा मला भारतीय आहाराशी बराचसा मिळता जुळता भासतो. चेपलेल्या राजम्याची आणि इतर कडधान्यांची उसळ, ऍवोकॅडोची हिरवीगार चटणी, टॉमेटो-कांद्याची कोशिंबीर, आंबवलेले घट्ट दही, मांस पेरून केलेली किंवा फक्त कांदा, भोपळी मिरची, टॉमेटो चिरून परतलेली मुख्य भाजी , वाफाळणारा मेक्सिकन पुलाव आणि मऊसूत मेक्सिकन चपात्या- टॉर्टिया.\nमूळ द. अमेरिकेतील पण संपूर्ण अमेरिका खंडात प्रसिद्ध असणारी टॉर्टिया ही चपाती मका आणि गहू यांच्या पिठापासून आणि मैद्यापासून बनवली जाते. स्पॅनिश लोक द. अमेरिकेत आल्यावर त्यांनी या मूळ मेक्सिकन चपातीला टॉर्टिया असे नाव दिले. द. अमेरिकेतील वेगवेगळ्या देशांत अशा चपात्या कधी भाजून तर कधी तळून बनवल्या जातात.\nटॉर्टिया बनवणारी मेक्सिकन स्त्री\nअमेरिकेत किडोबा, चिपोट्ले अशा मेक्सिकन ग्रिल्स किंवा पारंपरिक मेक्सिकन उपहारगृहांत, बायका स्वयंपाक करतान��चे एखादे पारंपरिक मेक्सिकन भित्तिचित्र नजरेस पडले तर पोळपाट, लाटण्याने चपात्या लाटणार्‍या बाया, लसूण आणि कांद्याच्या गड्ड्या, टॉमेटो, मिरच्या अशा भाज्या आणि चुल्हाणावर भाजल्या जाणार्‍या चपात्या हे सर्व हमखास नजरेस पडेल.\nया चपात्यांत सारण भरून त्याची गुंडाळी केली असता त्यांना बरिटो, टॅको आणि विविध नावांनी ओळखले जाते. अमेरिकेत प्रसिद्ध असणारा बरिटो मात्र मेक्सिकोवासियांचे आवडते अन्न नाही. इतर अनेक खाद्यपदार्थांप्रमाणे अमेरिकन सोपस्कार होऊन हा पदार्थ पक्का अमेरिकी बनला आहे.\nजगभरात मुख्य अन्न समजल्या जाणार्‍या अनेक पद्धतीच्या चपात्या बनतात. आंबोळी किंवा दोश्यांप्रमाणे दिसणार्‍या इथोपियन चपात्या इंजेरा, सिरिया आणि लेबनानची मार्कूक, चीनमधील बिंग, भारतातील तळून खाण्याची चपाती - पापड आणि त्यासारखेच मेक्सिकोत बनणारे टॉर्टिया चिप्स असे अनेक प्रकार प्रसिद्ध आहेत. या लेखात लेखिकेने आपल्या आवडत्या चपात्यांची माहिती थोडक्यात दिली आहे. तुमच्या आवडत्या चपात्यांची माहितीही करून घ्यायला आवडेल.\n१ यहुदी प्रथेबद्दल अधिक माहिती येथे मिळेल.\n२ राणी मार्गेरिटाबद्दल अधिक माहिती येथे मिळेल.\nनेहरूंचे परांठेवाली गलीतील चित्र www.tribuneindia.com येथून आणि बाकीची चित्रे विकिवरून घेतली आहेत.\nदेश-परदेशांतील चपात्यांविषयी अधिक माहिती येथे मिळेल.\nपरांठेवाली गलीविषयी एक हौशी चलचित्र येथे मिळेल.\nबेल्जीयन वॅफेल्स बरोबर आइसक्रिम छान लागते.\nतसेच पॅनकेक्स मधे स्ट्राबेरी - क्रीम, किंवा पॅनकेक्स - बनाना आणी सिनॅमन शुगर असा ब्रेकफास्ट..... फस्क्लास्\nअगदी आवडत्या विषयाला हात घातलात. :)\nया पिटाब्रेड मधे जे बाबा हामुस, बाबा घनुस आश्या नाना पेस्टस् घालून \"फलाफल / फेलाफेल\"बनवतात यासाअरखा दुसरा स्वादिष्ट व्हेज अरबी पदार्थ माझ्या खाण्यात नाहि ;)\nबाकी जे वेगवेगळे मांस वापरतात त्यात काहि गाडीवाल्याकडे खास वेगळं अरबी मांस असतं (प्राणी कुठला ते माहित नाही आणि कधी मुद्द्दामहुनच विचारला नाही ;) ). तुमची त्या गाडिवाल्याशी खास ओळख झाल्यावर एक दिवस तो हळूच ते दाखवतो आणि चाखवतो. त्याची चव बाकी बाहेर मांडलेल्या कोणत्याही मांसापेक्षा प्रचंड वेगळी आणि मस्त असते. आणि मग तुम्हाला तेच मांस नेहेमी लागतं :)\nबाकी मुंबईत ज्यांना चांगले मेक्सिकन खायचे आहे त्यांनी माटुंगा सर���कलला (७-११ च्य समोर) \"टिप टॉप\" नावाचे छोटे हॉटेल आहे (म्हणजे दिड वर्षापूर्वी पर्यंत तरी होते) ते ट्राय करा\nप्रा.डॉ.दिलीप बिरुटे [28 Dec 2007 रोजी 17:03 वा.]\nभरल्या पोटाने अगा जर आम्हीही चंद्र पाहतो तर आम्हीही कोणाची याद केली असती- अशीच काहीतरी नारायण सुर्व्यांची कविता आहे.\nखरे तर त्यांनी नुसते या पोळ्या,गायरोज,पीझ्झा, खबूस,टॉर्टिया चिप्स आणि वरील वर्णन जर वाचले असते तरी रिकाम्या पोटी त्यांना बरेच काही सुचले असते. लेखिकेला प्रिय असणार्‍या प्रमुख चपात्यांचा परामर्श आवडला.\nबाय द वे, खानदेशात एक मांडे एक प्रकार आहे म्हणतात ( मनात मांडे खाणे एक वाक्प्रचारही आहे ) हातावर भाकरी थापतात तसा पोळीचाचा एक प्रकार नुसते हातातल्या हातात थापून भाजतात ती पोळीच ना लेख नेहमीप्रमाणेच संदर्भासहीत माहिती देणारा.....अगदी चवदार झालाय \nमांडे, हळदीच्या पानातील पोळी, केळीच्या पानातील पोळी असे अनेक भारतीय पदार्थ आहेत. सध्या त्यांची आठवण काढून मनात मांडे खाणे इतकेच नशीबी आहे. :-(\nमांडे मी एकदाच खाल्लेत, आणि चव फार लक्षात नाही. पण स्वयंपाक करताकरता टेलिफोन उचलण्यासाठी हात धूताना हा वाक्प्रचार आवर्जून लक्षात येतो : मांडे करणारीचे नाक पुसावे लागणे...\nछान विषय निवडलात माहिती देण्यासाठी. पोळ्या हा माझा आवडता प्रकार (मला करायला जमत नाहीत, तीच तर रड आहे.)\nहातावर थापून व थापताना वारंवार वर उडवून करतात ती रुमाली रोटी\nरूमाली रोटीचा उल्लेख लक्षात ठेवूनही विसरले. ही रोटी पालथ्या कढईवर भाजतात. घडी केल्यावर रुमालाप्रमाणे दिसते. काही ठिकाणी पिझ्झा चपातीही असाच उडवून तयार केली जाते.\nप्रा.डॉ.दिलीप बिरुटे [29 Dec 2007 रोजी 13:19 वा.]\nमोठ्या माठाच्या खापरावर मांडे भाजतात. रुमाली रोटीला ला जसे पालथ्या कढईवर भाजतात तसेच माड्यांना खापरावर किंवा कढईवर भाजतात म्हणे. आणि या मांड्याना बनवतांना हातांच्या मनगटांवर ज्या अदाकारीने बनविले जातात ते मात्र अफलातूनच असते, म्हणतात. आयते, ज्वारीच्या पीठाला भीजत घालून त्यात मिठ,मीर्ची,मसाला टाकून तव्यावर तेल टाकून करतात म्हणे. ( म्हणजे थालपीठ तर नसेल.)\nफारच रुचकर लेख आहे. व्हर्चुअल रिऍलिटीच्या या आधुनिक जगात काही वर्षात अशा लेखांबरोबर लेखिकेला या पाककृतींचे नमुनेही देता येतील अशी आशा करूया. :)\nमेक्सिकन आहार भारतीय आहाराशी बराच मिळताजुळता आहे. अशीच भावना काही ग्रीक पदार्थ खातानाही झाली होती. पिझ्झाचा उगम इटलीमधील नेपल्स येथे झाल्याचे मानले जाते. आणि नेपल्समधला पिझ्झा खाल्लात तर बाकी सर्व पिझ्झे विसरायला होते. विशेष म्हणजे हा पिझ्झा खाण्यासाठी नेपल्सलाच जावे लागते. इटलीच्या इतर भागात खास 'नेपल्स पिझ्झा' विकत मिळतो पण त्यात राम (जीझस) नसतो. नेपल्सची आणखी एक खासियत म्हणजे काही ठिकाणी एक मीटर लांब पिझ्झा मिळतो. हा पिझ्झा मागवल्यावर वेटर लोक एकामागून एक लांबच्या लांब पिझ्झे घेउन येतात आणि त्याचे तुकडे वाढत रहातात. तुम्ही बास म्हणेपर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे पिझ्झे येतच रहातात. बिल मात्र ठराविक किंमतच असते, मग तुम्ही कितीही पिझ्झे खा.\n जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच.\" -- मास्तर, सामना चित्रपटात.\nनेपल्सची आणखी एक खासियत म्हणजे काही ठिकाणी एक मीटर लांब पिझ्झा मिळतो. हा पिझ्झा मागवल्यावर वेटर लोक एकामागून एक लांबच्या लांब पिझ्झे घेउन येतात आणि त्याचे तुकडे वाढत रहातात. तुम्ही बास म्हणेपर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे पिझ्झे येतच रहातात. बिल मात्र ठराविक किंमतच असते, मग तुम्ही कितीही पिझ्झे खा.\n अगदी अस्सेच नाही पणअमेरिकेतही असे पिझ्झा बुफे आढळतात. कितीही खा. किंमत मात्र ठराविक असते. तर अशा एका रेस्टॉरंटच्या चालकाला आम्ही लाल मांस खात नाही हे माहित असल्याने (आम्हीही नेहमीचे गिर्‍हाईक) बरेचदा तो खास आम्हाला आवडेल असा भाज्या आणि चिकन घालून पिझ्झा बनवतो.\nअशीच भावना काही ग्रीक पदार्थ खातानाही झाली होती.\nमागे एकदा एका ग्रीक रेस्टॉरंटमध्ये आम्ही भेंडीची भाजी खाल्ली होती. आपल्या देशांत भेंडी-मसाला या नावाखाली जी भाजी बनते तिच्या शतपटीने ती रूचकर होती.\nव्हर्चुअल रिऍलिटीच्या या आधुनिक जगात काही वर्षात अशा लेखांबरोबर लेखिकेला या पाककृतींचे नमुनेही देता येतील अशी आशा करूया.\n अमेरिकेचे आमंत्रण घ्या. घरगुती पिझ्झ्यापासून सर्व खाऊ घालता येईल.\nतूर्तास एक टिपः भारतातील भारतीय पिझ्झे खाऊन पिझ्झा बेसवर चिकन टिक्का मसाला (ग्रेव्हीसकट) आणि त्यावर मोझरेल्ला किंवा पिझ्झा चीज पसरून भाजलेला पिझ्झा अप्रतिम लागतो. घरी करून पाहता येईल.\nमी सध्या आहे त्या भागात, म्हणजे जेनोव्हा आणि आसपासच्या भागात एक वेगळ्या प्रकारचा ब्रेड लोकप्रिय आहे, त्याचे नाव फोकाच्या. (पुण्य���त हा प्रकार आला तर रोज यावर शंभर एक पीजे सहज पडतील.) पहिल्यांदा खाल्ला आणि लगेच त्याच्या प्रेमात पडलो. पिझ्झाप्रमाणे हा ही वेगवेगळ्या प्रकारात मिळतो. काही न घालता किंवा चीजबरोबर किंवा कांदे पेरून वगैरे. याचे तुकडे सकाळी न्याहारी म्हणून किंवा चार वाजता कॉफीबरोबर किंवा दुपारी जेवणात असे (वाट्टेल तिथे) खाता येतात.\n जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच.\" -- मास्तर, सामना चित्रपटात.\nमला उच्चार फोकाचिया वाटत होता. अमेरिकेतही मिळतो. मलाही दुपारच्या चहाबरोबर आवडतो.\nसुपर टारगेटमध्ये हमखास मिळतो. इतरत्र ग्रोसरी सुपरमार्केटमध्येही पाहिला आहे. पिझ्झ्याचा जनक हाच ब्रेड मानला जातो.\nलेख वाचताना भूक लागली होती त्यामुळे उल्लेख दिसला नाही. :)\n जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच.\" -- मास्तर, सामना चित्रपटात.\nअसाच उच्चार असावा असे मलाही वाटते. ह्यावरून आठवले, चियाबाटा हा ब्रेडचा प्रकार ह्याहीपेक्षा चविष्ट असतो. पण हे सर्व विषयांतर झाले.\nइटालियनमध्ये cci म्हणजे च्च आणि a म्हणजे आ. त्यांच्या संगम होउन उच्चार फोकाच्या आणि फोकाचिआ यांच्यामध्ये कुठेतरी असतो. बोलताना चिआ असे सलगपणे बोलले जात नाही.\n जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच.\" -- मास्तर, सामना चित्रपटात.\nचौकोनी कागदबंद असतो तो (सॅन्डविच)ब्रेड, एकमेकांना चिकटलेले असतात ते (लादी)पाव, कच्छी दाबेलीसाठी लागतात व सर्व बाजूंनी पांढरे असतात ते दाबेली पाव, वर्तुळाकार बनपाव, बटर व कडक असलेले मुसलमानांमध्ये प्रिय ते ब्रून(बुरून); भाजी भरून हॉटडॉग करण्यासाठी लागतात तसले लांबडे पाव, आणखी ब्राउनब्रेड, जिरापाव वगैरे वगैरे अन्य भारतीय प्रकार.\nभारतातील भारतीय पिझ्झे खाऊन पिझ्झा बेसवर चिकन टिक्का मसाला (ग्रेव्हीसकट) आणि त्यावर मोझरेल्ला किंवा पिझ्झा चीज पसरून भाजलेला पिझ्झा अप्रतिम लागतो. घरी करून पाहता येईल.\nशिमला मिर्चीची छान पैकी जिर्‍याची फोडणी देऊन केलेली भाजी, चिज ऐवजी भरपूर चोपडलेले बटर आणि पिझ्झा सॉस ऐवजी चक्क भारतातला मॅगी टोमॅटो सॉस घालून बनवलेला पिझ्झा भारतात घरोघरी खाल्लेला आहे. :)\n लेख छान झालाय. रोजच्या खाण्याबरोबरच या पाव/चपातीला संस्कृतीतही स्थान मिळालं आहे. आपल्या सहनौभुनक्तुचे न्यू टेस्टामेंट मध्ये 'लेट अस ब्रेक द ब्रेड टुगेदर' मध्ये रुपांतर होते, पंजाबात तंदुरला गावाच्या सांस्कृतिक जीवनात महत्त्वाचं स्थान मिळतं आणि तोच ब्रेड भारतात पोर्तुगीज राजवटीत धर्मांतराचे कारण ठरतो.\nबाकी फार वर्षांपूर्वी कालनिर्णयच्या मागील पानांवर छापून येणार्‍या लेखांत दुर्गाबाई भागवतांनी घडीच्या पोळ्या कशा कराव्यात (४ किंवा त्याहून अधिक पदरांच्या) याची पाककृती दिली होती आणि ह्या पोळ्या बनवायची पद्धत सध्या लुप्त होत आहे, त्याबद्दल खंत व्यक्त केली होती. अगदी शाही प्रकारे बनवायचे म्हटले तर, कणकेत साध्या पाण्याऐवजी नारळाचे पाणी व/वा दूध घातले तर पुर्‍या अधिक मऊ होतात असेही कुठेतरी वाचल्याचे आठवते (बहुधा बंगाली लुचींच्या बाबतीत). बाकी डोशांतील वेगवेगळ्या प्रकारांबरोबरच पेसारुट्टू हा आंध्रप्रदेशीय अवतार आणि सुक्या, खोबरे घातलेल्या चिकनसोबत येणारे बन्ट्स (उ. शेट्टी) जमातीची कोरी रोटी हे खाद्यप्रकारही मस्तच.\nतळकोकणात होणार्‍या तांदूळ-उडीद डाळ मिश्र पिठाच्या खापरोळ्या नारळाच्या दुधात डुंबून येतात. त्यांच्या चवीचे वर्णन करणे हा अशक्य मामला आहे\nइटालियन पिझ्झाचाच ब्रुश्चेटा/ब्रुशेटा हा भाऊबंद असावा. बाकी टॉर्टिया, पिझ्झा, पिटा हेही अतिशय आवडते प्रकार आहेत. अजून एक आवर्जून उल्लेख करण्यासारखा प्रकार म्हणजे इथिओपियन खाण्यातला इंजेरा. आपल्या पश्चिम किनार्‍याशी इथिओपायाचा प्राचीन काळापासून व्यापार होत असल्याने त्यांच्या मसाल्यांवर, खाद्यपदार्थांवर जाणवण्याइतका भारतीय प्रभाव आहे. इंजेरा हा आपल्या आंबोळ्यांसारखाच जाळीदार मऊसूत प्रकार. त्यावर येडोरो वोट नामक चिकन किंवा लॅम्बच्या सुक्या ग्रेव्हीज पसरून तो वाढला जातो. सोबत अजून थोड्या इंजेराज सुरळी करून सोबतीला देतात.\nनुसत्या पावाचेच वेगवेगळे प्रकार चाखण्याचे आवडते ठिकाण म्हणजे पनेरा.\nपावांबरोबरच वेगवेगळे सूफलेज् ही तिथे उत्कृष्ट मिळतात.\nमुंबईत वरळीची सिटी बेकरी आणि नानाचौकातील वॉर्डन बेकरी याही अशाच भरून 'पाव'लेल्या जागा :)\nकालच पनेरा ब्रेड्समध्ये पनिनी खाल्ली. :-) हा लेख फुगवलेल्या पावासंबंधी फारसा नसल्याने क्रॉइसंट इ. ना चाट दिला आहे. ;-)\nआमच्याकडे इंडियन स्टोअरमध्ये इंजेरा विकायला असते. मी ती चाखून पाहिलेली नाही अद्याप.\nमुंबईला असताना दूध संपल्यावर त्या ��ांड्यात मी पीठ मळत असे. भारतात दूध तापवावे लागत असल्याने त्याचा अंश सायीसारखा भांड्याला चिकटतो. पोळ्या हमखास मऊ होतात हे सत्य आहे.\nसाम्बुसाच असावा. काळी डाळ किंवा खिमा केलेल्या पोर्क/बीफचा असतो.\nएका ताटात जेवणाची पद्धत मुस्लिम धर्मविशिष्ट नसून स्थलविशिष्ट (अरेबिया, उ. आफ्रिका) असावी. दादा धर्माधिकारींच्या एका पुस्तकात विनोबांची एक गोष्ट सांगितली आहे. त्यात बंधुभाव वाढीला लागावा म्हणून एक हिंदू आणि एक मुस्लिम एकाच ताटातून जेवत असतात. (प्रथेचे अनुकरण म्हणून) तेव्हा विनोबा, ही प्रथा अरबस्तानात असणार्‍या पाण्याच्या टंचाईमुळे आणि जेवण मुख्यकरून सुके असल्याने तेथे रूढ झाली असावी; ती जशीच्या तशी भारतात/भारतीय जेवणाला लागू करणे चुकीचे आहे - असा सल्ला देतात असे वाचल्याचे आठवते.\n'पानिनी' हा शब्द एके काळी 'पाणिनी' असा वाचत असल्याने गहिवरून येत असे.\n अद्यापही येते, कधीतरी वर्तकी गुण आपल्यात कायम ठेवावेत. आपल्या वंशजांना हे पाणिनीचे आवडते खाद्य होते असे सांगता येईल. किंवा अष्टाध्ययीचे नियम निश्चित करताना जेवणात वेळ दवडू नये म्हणून पाणिनी सँडविच खात असे. -- ह. घ्या.\nइथियोपिया हा देश किंवा तेथील संस्कृती तर इस्लामी नाही. मग हे कसे\nइथिओपिया मुस्लिमी नाही असे नाही. मला तर गल्फला फक्त इथिओपियन मुस्लिमच भेटले आहेत. लेबनॉनमध्येही बरेच ख्रिश्चन आहेत पण एकंदरीत गल्फ आणि अफ्रिकेतील हे ख्रिश्चन-मुस्लिम अभावाने ओळखू येतात.\nबाकी, इंजेराच्या विस्तृत माहितीबद्दल धन्यवाद.\nअवांतरः आमच्या ज्या इंडियन स्टोअरात इंजेरा मिळते, तेथे इतर इथिओपियन मसाले, पदार्थही मिळत असावेत. कारण या लोकांना तेथे येताना मी अनेकदा पाहिले आहे. एवढेच नव्हे तर सर्व हिंदी चित्रपट ते अतिशय आवडीने पाहतात. हिंदी चित्रपटांच्या डिविडी, कॅसेट्स घेऊन जातात हेही पाहिले आहे.\nअस्वस्थामा [22 Nov 2011 रोजी 23:17 वा.]\nपाणिनी आणि पानिनी चा संदर्भ आवडला आणि ह घे. :D (तशी शक्यता नाकारता येत नाही.. कोणास ठाऊक.. )\nबाकी छान माहिती.. btw लहानपणी प्रश्न पडायचा की हे इंग्रज भाकरी खात नाहीत तर नुसत्या सफेद पावावर कसे जगत असतील.. :)\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\nप्रियाली यांचा स्वानुभवाधारित माहितीपूर्ण सचित्र लेख वाचला. त्यांचे खाद्यविश्व वैविध्यपूर्ण आणि समृद्ध आहे. त्यांनी लिहिलेली माह��ती विश्वासार्ह आणि अधिकृत आहे असे वाचतानाच प्रतीत होते.या लेखावर सविस्तर अभिप्राय लिहावा म्हणून प्रतिसाद वाचत होतो.त्यांत श्री. नंदन यांच्या प्रतिसादात पुढील वाक्य आढळले:\n....\"तळकोकणात होणार्‍या तांदूळ-उडीद डाळ मिश्र पिठाच्या खापरोळ्या नारळाच्या दुधात डुंबून येतात. त्यांच्या चवीचे वर्णन करणे हा अशक्य मामला आहे\nखापरोळ्या (खापरपोळ्या ) आणि काहिलोळ्या (काहिलपोळ्या) ही दोन खास तळकोकणातील (सिंधुदुर्ग जिल्हा) पक्वान्ने आहेत.खापरोळ्यांची अप्रतिम चव अंधुक अंधुक आठवते. विसरूनच गेलो होतो. नंदन यांच्या प्रतिसादात खापरोळ्या शब्द वाचला आणि स्मृती चाळवल्या.\nमस्त लेख. स्वयंपाकघरात कुठचाही ब्रेड, चपाती/ पोळी बनत असतानाचा सुवास काही औरच कालच आमच्या ओळखीच्या पोर्तुगीज बाईने ड्राय फ्रूट घातलेला गोडसर घरगुती ब्रेड दिला तोही मस्त लागला.\nबेगल हाही एक अमेरिकेत मिळणारा पावाचा प्रकार. मागे लग्न नवे नवे असताना (नवर्‍याला आपल्या अंगच्या कलागुणांनी इंप्रेस करून काही फरक पडतो असे भाबडेपण असण्याच्या काळात :-)) एकदा मी बेगल घरी करूनही पाहिले होते, आणि चक्क मस्त झाले होते\n'घाटल्या'बरोबर खायचे घावन, गुळवणीबरोबरचे किंवा पाठीवर मारून मारून करतात तसले दिसणारे धिरडे, दूध घालून जाडसर पोळी करतात ती दशमी, नान सारखा असणारा पंजाबी कुलछा, रुमाली रोटी. रोट-रोटीपेक्षा जाड, असा भवानीआईला वाहतात तो, किंवा हत्तीचे अन्न असावे असा रोडगा, हे प्रकार वरील लेखांप्रतिसादांत दिसले नाहीत. गुजराथी 'भाकरी' गव्हाच्या पिठाची असते. बाजरीची करतात तेव्हा त्याला ते रोटला म्हणतात. शिवाय गुजराथी थेपला, चहाबरोबर खायचा खाकरा... मराठी थालपीठसुद्धा ज्वारी, भाजणीचे साधे, व राजगिरा, शिंगाड्याचे पीठ किंवा अशाच प्रकारच्या पिठाचे असते तेव्हा ते उपासाचे.. तसेच धपाटे.. मराठी भाकर्‍या देखील तांदूळ, नाचणी, जोंधळा किवा बाजरीच्या पिठाच्या करतात. पानावर करतात ती पानगी. सरसोंका सागबरोबर खायची पंजाबी मक्कईकी रोटी वेगळी यांच्या सर्वांच्या उल्लेखांशिवाय लेखाला परिपूर्णता येणार नाही. --वाचक्‍नवी\nयांच्या सर्वांच्या उल्लेखांशिवाय लेखाला परिपूर्णता येणार नाही.\nसर्व थोडक्यात लिहिताना काय घ्यावे आणि काय गाळावे हे कळत नव्हते. प्रतिसादांतूनही ही माहिती येण्याचे आपेक्षित होते.\nहे प्रकार वरील ले���ांप्रतिसादांत दिसले नाहीत.\nतुमच्या प्रतिसादाने ते आता आले. :)\nपोळी/पुरणपोळी आली, तरी गुळाची पोळी, खव्याची पोळी, सांज्याची पोळी इत्यादी पोळीप्रकार राहिलेच. निखार्‍यावर भाजायचा गाकर, गवर्‍यांवर भाजायचे बाटे, लाटून करायच्या पुर्‍या, साटोर्‍या, चिरोटे आणि सिंधी छोल्याबरोबर जाणारा भटुरा\nयासोबत आपली कोंडीची पोळी ही असू द्या.\nहे नाव कित्येक दिवसांनी ऐकले. असले पदार्थ आता जवळजवळ विस्मरणात गेले आहेत. यावरून आणखी एक पोळी आठवली..\nगुजराथी स्त्रिया आंब्याच्या रसाबरोबर खाण्याकरता एक खास चपाती करतात. कणकेचे दोन छोटे गोळे एकावर एक ठेवून, लाटून त्याची पोळी करतात. भाजलेली पोळी उभी दुभंगून तिच्या दोन वर्तुळाकार पोळ्या होतात. ही पोळी अर्धपारदर्शक म्हणावी इतकी पातळ असते. ज्या दिवशी आमरस (केरीनो रस) असतो त्या दिवशी ही पोळी हमखास असते.\nधारवाडी मांडे आणि खानदेशी मांडे बहुधा सारखेच असावेत. आंध्रप्रदेशात मच्छलीपट्टणमला एक मांड्याचा वेगळा प्रकार मिळतो. त्याचे तिकडचे नाव आता मला आठवत नाही. पण, पांढर्‍या शुभ्र ट्रेसिंगपेपरच्या जाडीच्या, साखर लावलेल्या पापुद्याच्या एकावर एक चौकोनी घड्या घालून केलेला, चिरोट्याच्या आकारातला हा मांडा आगगाडीत विकायला येतो. प्रत्येक पापुद्रा पारदर्शक असतो. या शिवाय, विशाखापट्टणमला आंब्याच्या पोळ्या मोठ्या प्रमाणात विक्रीला असतात. कोकणातली आंबापोळी आणि फणसपोळी प्रसिद्ध आहेच. मुंबईत मराठी बायका खजूरपोळी देखील करतात. --वाचक्‍नवी\nत्याचे तिकडचे नाव आता मला आठवत नाही. पण, पांढर्‍या शुभ्र ट्रेसिंगपेपरच्या जाडीच्या, साखर लावलेल्या पापुद्याच्या एकावर एक चौकोनी घड्या घालून केलेला, चिरोट्याच्या आकारातला हा मांडा आगगाडीत विकायला येतो. प्रत्येक पापुद्रा पारदर्शक असतो.\nह्याला पोत्रेकू (किंवा याच्याची ध्वनिसाधर्म्य असणारं ) नाव आहे असं ओझरतं आठवतंय. आगगाडीने आंध्रातून प्रवास करताना खाल्लेल्लं आहे.\n>>ह्याला पोत्रेकू (किंवा याच्याची ध्वनिसाधर्म्य असणारं ) नाव आहे असं ओझरतं आठवतंय.<<\nहेच नाव कदाचित असेल. कारण उच्चार साधारणपणे असाच ऐकला होता. ते नाव मी माझ्या नोंदवहीत लिहून घेतले होते; नोंदवही सापडल्यावर खात्री करून घेईन.--वाचक्‍नवी\nव माहितीपूर्ण लेखाबद्दल धन्यवाद.\nरोटी हे प्रकरण मलेशियन खाण्यातही आहे. मला वाटते (पण नक्की माहिती नाही) ह्याचा कुठेतरी मुस्लिम धर्माशी संबंध असावा. (पण मग, इंडोनेशियन खाद्यपदार्थात असले काही नाही).\nफाहिता पिटाचा उल्लेख राहून गेला.\nरोटी हे प्रकरण मलेशियन खाण्यातही आहे.\nमलेशियन पराठे (फ्रोझन) अमेरिकेत अतिशय प्रसिद्ध आहेत. काही वर्षांपूर्वी फक्त मलेशियन पराठेच मिळत आणि ते भारतीयांत प्रसिद्ध आहेत हे लक्षात आल्यावर दीप, स्वाद, अशोका अशा अनेक भारतीय कंपन्यांनी पराठे बनवण्यास सुरुवात केली. त्यापैकी काही पराठ्यांना भारतात बनवून वर मलेशियन पराठे म्हणून विकले जाते.\nप्रकाश घाटपांडे [29 Dec 2007 रोजी 12:06 वा.]\nनिसर्गतः जगण्यासाठी खाणे हे कोणालाही मान्य. पण हे वि सरदेसाईंसारखे बरेच लोक म्हणतात आपण सुरुवातीला जे चार घास खातो ते पोटासाठी , नंतरचे सगळे जिव्हाचौचल्य. हे जंक फूड भारतात आल आणी त्याबरोबर ओबेसिटी. आता ओबेसिटी पेशालिश्ट बी पुन्यात निघालेत. ही खवैय्येगिरीला ग्लॅमर देन्यात बहुराष्ट्रीय कंपन्यांचा लई मोठा हात आहे म्हन्त्यात. नंतर ओबेशिटीला बी त्यांचीच औषधे. एकदा ३-४ वर्षांपुर्वी असेल इथे गणपती बंदोबस्ताला कर्तव्यावर होतो. तिथे जवळच एक खेळणी विकणारे गरिब जोडप त्यांची दोनचार चिल्लीपिल्ली पोर, एक गाठोडे त्यात थोडी भांडीकुंडी, एक पत्र्याची ट्रंक एवढाच संसार. संध्याकाळी तीन दगडांच्या चुलीवर स्वैपाक करायला त्या बाईने घेतला. काटक्यांचा जाळ पेटवला. तवा ठेवला, भाकरी थापल्या, भाजल्या. एकिकडे काहीतरी कालवण पातेल्यावर ठेवले. आन बघता बघता या सार्‍याचा असा काही खमंग वास तिथे दरवळला. माझ्या पोटात भुकेचा डोंब उसळला आणि मी त्यांच्याकडे आशाळभुतासारखा बघत राहिलो. मला स्थानक सोडता येत नव्हत.सकाळी स्थानक उभारण्यासाठी मी त्यांनाच तेथुन हाकललं होत. आता मला ते श्रीमंत वाटत होते.\nभारतीय खाणे जंक फूड नाही\nहे जंक फूड भारतात आल आणी त्याबरोबर ओबेसिटी.\nभारतात जंक फूड नाही आलूपराठा, मसाला डोसा आणि पिझ्झा यांतील जास्त जंक कोणते\nतळलेला बटाटावडा जास्त जंक की फ्रेंच फ्राईज मैद्याचा तळलेला समोसा अधिक जंक की विस्तवावर भाजलेला टॅको\nओबेसिटी जंक फूडमुळे वाढते हे खरे पण त्याबरोबर किती प्रमाणात खावे, आठवड्यातून जंकफूड कितीदा खावे, खाल्ल्यावर व्यायाम करावा हे जेव्हा माणसांना कळत नाही तेव्हा जाडेपण वाढते. यात केवळ परदेशी अन्नाचा हात असल्याचे ��ाटत नाही. विशेषत: भारतातील सुपरमार्केटसमध्ये किंवा बाजारातही किती \"देशी\" जंकफूडस मिळतात हे पाहिले तर विदेशी कंपन्यांवरच होणारे आरोप किती फोल आहेत याची कल्पना यावी.\nजाडेपणासाठी कारणीभूत आळशीपणा, अन्नाची आणि उपकरणांची उपलब्धता (ज्यामुळे कामं यंत्रे करतात) हे मोठे फॅक्टर विसरले जातात.\nतीन दगडांच्या चुलीवर स्वयंपाक करणार्‍या बाईला तो स्वयंपाक करण्यासाठी किती काबाडकष्ट करावे लागतात याची तुलना ३०० रू.चा पिझ्झा खाऊन दुपारी वामकु़क्षी घेणार्‍या किंवा खुर्चीवर स्थानापन्न होऊन संगणाकाच्या कळा दाबणार्‍या श्रीमंत, नवश्रीमंतांशी आणि हे चोचले परवडणार्‍या उच्चमध्यमवर्गीयांशी करा - फरक लक्षात येईल. मरिनारा पिझ्झा खाणारे इटलीतील कोळी ओबीस होते असे वाटत नाही.\nखाद्य विकणार्‍या कंपन्या मात्र खप वाढवण्यासाठी तुम्हाला खाण्याचे अमिष दाखवतात हे खरे. हे आता भारतीय कंपन्यांतही रुजू होऊ लागले आहे. तरीही, फास्टफूड आणि ऑथेंटिक फूड यांत फरक आहे.\nअसो. लेख देशी-विदेशी चपात्यांच्या साम्यावर आणि संस्कृतींवर आहे याची आठवण करून द्यावीशी वाटली. सदर लेख कोणत्याही प्रकारच्या फास्टफूडची भलामण करण्यासाठी लिहिलेला नसून चपात्या जगात कोठे बनवल्या जातात आणि त्यापासून कोणते पदार्थ निर्माण केले जातात याबद्दल आहे.\nओबेसिटी आणि जाडेपणात बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या हातासाठी वेगळी चर्चा सुरु करता येईल.\nप्रकाश घाटपांडे [29 Dec 2007 रोजी 17:34 वा.]\nप्रियाली म्याडमच्या प्रतिक्रियेशी बहुतांशी सहमत आहे.\nओबेसिटी आणि जाडेपणात बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या हातासाठी वेगळी चर्चा सुरु करता येईल.\nही बी चर्चा जंगी होउन जाउ द्यात.\n(पुन्यात आल्याव चहाबरोबर पाव खायला भेटतोय म्हणुन पुणे आवडणारा)\nमसाला डोसा जंक आहे की नाही ते माहीत नाही, पण डोसा नक्कीच नाही. मसाला डोसा जंक असेल तर बटाटा जंक होईल. म्हणजे सबंध युरोप आणि अमेरिका खंड, जंक आणि फक्त जंकच खातात. आणि आपण एकादशीला जंकफूड खाऊन उपाशी राहतो.--वाचक्‍नवी\nप्रकाश घाटपांडे [07 Jan 2008 रोजी 12:57 वा.]\nआपण एकादशीला जंकफूड खाऊन उपाशी राहतो\nम्हणुनच 'एकादशी आणि दुप्पटखाशी' हा वाक्य प्रयोग आला असावा. जंकफूडची आहारशास्त्रानुसार नेमकी व्याख्या काय कुठले पदार्थ जंकफूड सदरात मोडतात कुठले नाही कुठले पदार्थ जंकफूड सदरात मोडतात कुठले नाही इ. वर ए�� वेगळा लेख होउ शकेल.\nसंजय अभ्यंकर [29 Dec 2007 रोजी 17:01 वा.]\nमुम्बईतल्या नागपाडा, भेन्डिबाजार, मो. अली रोड ई. भागात गेल्यास मुस्लिम पारंपरिक पाव जसे लंबा पाव, पावाचे नान (हे प्रकार किन्चित आंबट असतात्) मिळतात. त्यावर विविध प्रकारचे मांस, भाज्या पसरुन देतात.\nह्याच भागात खास रोट्यांचे खास भटारखाने आहेत. इथे विविध प्रकारच्या रोट्या मिळतात. येथून रोट्याघेवून दूसर्‍या रेस्टारन्ट् मधुन भाज्या / मांस घेउन खावे. इथे ईराणी, उ. प्र. , ई. प्रकारची मुस्लिम रेस्टारन्ट्स आहेत. बरीचशी रस्त्यावरच असतात. प्रत्येकांच्या पदार्थाना वेगवेगळी चव असते.\nया यादीमध्ये पॅनकेक बरोबर भारतीय पॅनकेक अप्पमही हवा :)\nअप्पमबरोबर माशाचे कालवण (म्ह. फिश करी हो) मस्त लागते.\nरोडगा आला आहे का हो या चर्चेत नसेल तर कोणी घालु शकेल का माहितीत भर\nहिंदुंच्या नेत्यांना येथे , नाझीचे वंशज मानतात \nकॉंग्रेसच्या शासनात मात्र , मुसोलीनीचे वंशज चालतात\nरोडगा वरती 'घावन, दशमी' या प्रतिसादात येऊन गेला आहे.--वाचक्‍नवी\nवर आलेल्या अनेक 'फॅन्सी' पदार्थांच्या गर्दीत हा एक अगदी साधा, सोपा, गावाकडचा पदार्थ.\nमसाला: शेंगदाण्याचे कूट, बारीक चिरलेला कांदा, आमटीचा गोडा मसाला, तिखट, मीठ हे सर्व कालवावे. त्यावर तेलाची मोहरी, हिंग, हळद याची फोडणी घालून पुन्हा कालवावे. (ज्यांना गोडूस चव आवडत असेल त्यांनी थोडा गूळ घालावा.)\nज्वारीची भाकरी करून घ्यावी. तिचा संपूर्ण पापुद्रा हलकेच सोडवून घ्यावा. भाकरीवर मसाला पसरून पुन्हा पापुद्रा त्यावर ठेवून थोडा दाबावा. थोड्या वेळाने उलथन्याने किंवा सुरीने त्याचे चतकोर, नितकोर करून तसेच हातात घेऊन खावेत. (आमच्याकडे भाकरी चांगली तवाभर करतात. म्हणून खाण्याच्या सोयीसाठी असे तुकडे करावे लागतात.)\nआपन विकि लेखिका आहातच.. पण तरीही आगावूपणा करून विचारतोच विकिवर टाकला आहे ना\nप्रतिसादाबद्दल आणि आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद निनाद. अद्याप विकीवर टाकला नाही. हॅपी हॉलिडेज अनुभवत होते. ;-) आज टाकते.\nआपन विकि लेखिका आहातच.. पण तरीही आगावूपणा करून विचारतोच विकिवर टाकला आहे ना\nमस्त लेख आणि मस्त प्रतिसाद. वाचून बरेच प्रबोधन झाले. मी आजपर्यत साध्या पोळ्या, पुरणपोळ्या, सांज्याच्या पोळ्या आणि भारतात मिळणारा पिझ्झा हे सोडता वर उल्लेखलेले काहीच खाल्ले नसल्याने इतकेही पदार्थ असतात असा विचार मना��� येऊन अप्रूप वाटले.\nअवांतरः दोन महामूर्ख प्रश्न- (पण ते मला बरेच दिवसांपासून छळत आहेत.)\n१- नान आणि कुलछा यात फरक काय\n२- रेड मीट म्हणजे काय बीफ हे रेड मीट मधे गणले जाते असे ऐकले आहे. पण असे का\n२- रेड मीट म्हणजे काय बीफ हे रेड मीट मधे गणले जाते असे ऐकले आहे. पण असे का\nसाधारणतः सस्तन प्राण्याचे मांस हे रेड मीट म्हणून समजले जाते. पोर्क, बीफ, मटण आदी प्रकार हे वेगवेगळ्या सस्तन प्राण्यांची असल्याने ते रेड मिट. पण चिकन, टर्की, डक, क्रॅब आदी पक्षी/उभयचर आणि मासे, प्रॉन्स वागैरे जलचर हे व्हाईट मीट मधे येतात. काहि जण व्हाईट मिट आणि सी फूड यांचे वेगळे वर्गीकरण करतात. पण सी फुड हे नदी, तळे यातुनही आलेले असु शकते ;)\nतसंही बर्‍याचशा सस्तन प्राण्याचे मांस नावाप्रमाणे लाल असते.\nडुकराचे मांस कच्च्या अवस्थेत पाहण्याचा योग अजूनपर्यंत आला नसल्यामुळे याच्या कारणाची प्रत्यक्ष ग्वाही देणे अशक्य आहे.\n वॉलमार्टात किंवा अन्य कोणत्याही ग्रोसरी स्टोअरात दिसले नाही का कधी मीट सेक्शनमध्ये शोधा. ते गुलाबी असते. गायीच्या मांसाएवढे लाल नसते हे निश्चित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-June2015-SiddhivinayakShevgya-Dalim.html", "date_download": "2019-02-20T12:08:45Z", "digest": "sha1:KTWTUEN5T4DQX7HWSFRDREAS4H3JWRLX", "length": 12116, "nlines": 24, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology -डा.बावसकर टेक्नालाजि - \"सिद्धीविनायक\" शेवग्याच्या १७ वर्षापुर्वीच्या अनुभवावरून डाळींबासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर व 'सिद्धीविनायक' पुनर्लागवड !", "raw_content": "\n\"सिद्धीविनायक\" शेवग्याच्या १७ वर्षापुर्वीच्या अनुभवावरून डाळींबासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर व 'सिद्धीविनायक' पुनर्लागवड \nश्री. बाळू नारायण पवार, मु.पो. बासर, ता. साक्री, जि. धुळे. मोबा. ९९२२५०३३७५\nभगवा डाळींबाची मार्च २०१३ ला ७०० झाडे लावली आहेत. जमीन मध्यम मुरमाड प्रतीची असून लागवड १० x १२ फुटावर आहे. याला शेणखताचा वापर भरपूर करत असे. तसेच रासायनिक किटकनाशकांची महिन्याला फवारणी करत असे. अशाप्रकारे २ वर्षे बाग वाढविली. २ वर्षात वाढ ४ ते ५ फूट झाली. झाडाला ३ ते ४ फुटवे ठेवले. वारंवार खालची फूट काढत होतो.\nया बागेला नोव्हेंबर - डिसेंबर २०१४ मध्ये ताण दिला. १९ जानेवारी २०१५ ला छाटणी केली. खते शेणखत (२० ते २५ किलो), निंबोळी पेंड १ किलो, झाडाच्या दोन्ही बाजूस खड्डे घेऊन दिले. खो��ाला चारी बाजूने २ - २ फुट अंतरापर्यंत मातीची भर ९\" उंचीची केली. त्यामुळे खत देताना माती उकरली तरी मुळ्या उघड्या होत नाहीत, तसेच एरवी खोडाजवळील गवत उपटताना गवत वाढलेले असल्यास मातीचा गड्डा निघून डाळींबाच्या मुळ्या उघड्या पडतात. गवत काढताना जर डाळींबाच्या मुळीला धक्का लागला तर फुलगळ होते. गाठ सेंटिग झाली असली तर फळ गळते. याकरिता ही मातीची भर लावतो. पानगळ केल्यानंतर खोडाला ५० लि. पाण्यात १ लि. नुवान, ५० डांबर गोळ्या, हिंग १५० ग्रम यांचे मिश्रण ४८ तास रापत ठेवून नंतर ते खोडाला १ लि. नुवान, ५० डांबर गोळ्या, हिंग १५० ग्रम यांचे मिश्रण ४८ तास रापत ठेवून नंतर ते खोडाला १ फुटापर्यंत लावले. त्यामुळे खोड किडीचा प्रादुर्भाव झाला नाही.\nखत दिल्यानंतर २७ जानेवारी २०१५ ला ४ तास ठिबकने पाणी तासाला ४ लि. डिस्चार्ज प्रमाणे दिले. त्यानंतर ३ दिवस पाण्याचा गॅप देऊन ४ थ्या दिवशी १ तास पाणी दिले. त्यानंतर दररोज १ तास पाणी देत होतो. तर ४० ते ४५ दिवसात ७०० झाडांपैकी ४५० झाडांना फक्त ६० - ७० फुले लागली. बाकीच्या २५० झाडांना अजिबात फूल लागले नाही. ४५० झाडांना लागलेलि फुलेही गळत होती, त्यामुळे सेटिंग होत नव्हते. पुर्ण नर फुले निघत होती. अशा परिस्थिती मला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची आठवण आली, कारण डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा शेवगा आमच्या सासरवाडीच्या शेतावर (पुरेसपूर ता. साक्री) १९९८ साली लावला होता. तर १९० झाडांपासून आठवड्याला १०० किलो शेंगा निघत होत्या. त्याकाळात ८ ते १० रू. पासून १५ रू./किलो भाव मिळत होता. त्यापासून १ ते १ लाख रू. उत्पन्न मिळत असत. त्यावेळी पुण्यातून मीच त्यांना बी नेऊन दिले होते. याची मुलाखत डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या शेवगा लागवड पुस्तकात पान नं. ४८ वर आली आहे. या अनुभवातून मी शेवग्याला व डाळींबाला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरता आहे.\nमग डाळींबाला फुलकळी निघण्यासाठी प्रिझम १ लि. + प्रोटेक्टंट ६०० ग्रॅम घेऊन गेलो. प्रथम प्रोटेक्टंट २ तास पाण्यात भिजत ठेवून त्याचे वस्त्रगाळ करून ते द्रावण व १ लि. प्रिझम २०० लि. पाण्यातून कळी न लागलेल्या २५० झाडांना ५ एप्रिल २०१५ ला फवारले. तर १५ दिवसात कमीत - कमी ३० ते ३५ फुले प्रत्येक झाडाला लागली आहेत आणि अगोदर फुले लागलेल्या ४५० झाडांना प्रिझम ५०० मिली + थ्राईवर १ लि. + क्रॉपशाईनर १ लि. + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम २५० लि. पाण्यातू�� एकाच (५ एप्रिल २०१५) दिवशी फवारले तर याचा प्रभाव असा झाला की, जोराचा अवकाळी पाऊस १५ एप्रिल २०१५ ला १ तास झाला. बागेतून पाणी वाहत होते. तरी त्याचा फुलांवरही काही परिणाम झाला नाही किंवा फळांवरही काही परिणाम झाला नाही. फुले अजिबात गळाली नाहीत. सध्या झाडांवर फळांची संख्या ३५ ते ४५ असून लिंबाएवढी साईज आहे.\nआकर्षक चमक आहे. झाडांवर पानांना जो अगोदर पिवळापणा होता तो जाऊन झाडे हिरवीगार टवटवीत दिसत आहेत.\nआता दुसरी फवारणी करायची आहे. त्यासाठी आज १९ एप्रिल २०१५ ला थ्राईवर, क्रॉपशाईनर, न्युट्राटोन घेऊन जात आहे. २८ जानेवारी २०१५ ला 'सिद्धीविनायक' शेवगा १००० बी लावले आहे. माझ्या अनुभवावरून व अभ्यासावरून मी शेवग्याची लागवड थोडी वेगळ्या पद्धतीने केली आहे. १४ फुटाचा पट्टा सोडून बैल नांगराने जोड तास मारले. दोन्ही सरीत खोलगट भागात शेजारी - शेजारी १ - १ बी लावले आणि पुढे सरीतील झाडाचे अंतर ४ फूट ठेवले.\nजोड ओळ लागवडीचा अद्देश एवढाच की, पुढे झाडांना एकमेकांचा आधार होईल. वाऱ्याने झाडे मोडणार नाहीत. झाडांना वेगळा आधार देण्याचा खर्च वाचेल. तसेच जोड ओळीच्या मधूनच ठिबकची १ लाईन टाकल्याने ठिबकचाही खर्च कमी झाला आहे आणि मधल्या १४ फुटाची जादा जागा वाया गेल्यासारखे वाटत असले तरी मी त्यामध्ये कोथिंबीर, मेथी, वांगी, मिरची, कलिंगड अशी पिके घेणार आहे. त्या आंतरपिकांपासून एकरी किमान ५० हजार रू. होतील.\nआता पहिले आंतरपीक व्ही. एन. आर. - १८०० जातीच्या मिरचीचे घेतले आहे. त्याची लागवड मे (२०१५) महिन्यात केली आहे. सरांनी सांगितले, आता तुम्ही मिरची लावली आहे. मात्र त्यावरील चुरडा, मुरडा किंवा इतर रोग किडीचा वेळीच बंदोबस्त करा म्हणजे त्याचा शेवग्यावर दुष्परिणाम होणार नाही. एरवी शेवग्यामध्ये आम्ही मेथी, कोथिंबीर, पालक, शेपू, पुदीना अशा पालेभाज्याच फक्त घेण्यास सांगतो कारण आशा पालेभाज्या शेवग्याच्या विरळ सावलीत चांगल्या येतात असा अनुभव आहे. शिवाय या पालेभाज्यांवर विशेष रोगकिडींचा प्रादुर्भाव होत नसल्याने त्याचा शेवग्यावर परिणाम होत नाही आणि १ ते १ महिन्यात ह्या पालेभाज्यापासून चांगले उत्पन्न मिळते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://2know.in/tag/%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%95-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%B6%E0%A5%8B/", "date_download": "2019-02-20T11:36:33Z", "digest": "sha1:S26AT2G2KS2AZ4LTSPVB2MOIZYNM2ZZC", "length": 2951, "nlines": 36, "source_domain": "2know.in", "title": "बुक माय शो | मराठी इंटरनेट", "raw_content": "\nमल्टिप्लेक्सच्या या जमान्यात चित्रपट तिकिटाचे दर हे मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. पण अर्थात त्याप्रकारची सुविधाही मल्टिप्लेक्स सिनेमागृहात देण्यात देते. चित्रपटाचे दर हे …\nमोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग\nहजारो इंग्लिश पुस्तके मोफत\nबॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे\nवर्ड फाईल PDFमध्ये बदलणे\nSBI ATM केंद्रात पैसे जमा करणे\nलॅपटॉप स्पिकर लॅपटॉपशिवाय वापरणे\nअनुदिनी कशी तयार करावी\nखाली आपला ईमेल अ‍ॅड्रेस देऊन Subscribe वर क्लिक केल्यास 2know.in वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची ‘नोंद’ आपल्याला ईमेलवर मिळेल.\nअडलेल्या इंग्लिश शब्दांपासून शब्दकोश तयार करा\n****** पासवर्ड कसा पहायचा\nमोफत मराठी, इंग्रजी, हिंदी शब्दकोश\nलिंक शेअर करुन जास्त पैसे कमवणे\nफेसबुक, गुगल चे मराठी भाषांतर\nगुगल चा मराठी शोध, मराठी गुगल\n****** पासवर्ड कसा पहायचा\n© कॉपिराईट २०१० - २०१५ - 2know.in. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/938", "date_download": "2019-02-20T11:09:42Z", "digest": "sha1:ZYIRV52W4MJ4C23ETT6S6NP2WO5MXTIM", "length": 76441, "nlines": 231, "source_domain": "mr.upakram.org", "title": "भारतीय राष्ट्रीय कॊंग्रेस जन्मदिनाच्या निमित्ताने | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nभारतीय राष्ट्रीय कॊंग्रेस जन्मदिनाच्या निमित्ताने\n२८ डिसेंबर, १८८५ ला इंडीयन नॆशनल कॊंग्रेसची अथवा मराठीत \"राष्ट्रीय सभेची\" स्थापना झाली. स्थापना करण्यात पुढाकार घेणारे होते: ब्रिटीश सनदी अधिकारी ऎलन ह्यूम, दादाभाई नवरोजी, दिनशा वाच्चा तसेचे अनेक रावसाहेब रावबहाद्दूर... विकीवर पटकन संदर्भ मिळाला नाही, पण मला वाचल्याचे आठवते त्याप्रमाणे काशिनाथ तेलंग, फिरोजशहा मेहता, बद्रुद्दीन तैय्यबजी आदी पण पहील्या बैठकीस हजर होते.\nकाँग्रेसची स्थापना एका दिवसात झाली नव्हती तर त्याला १८५७ चे स्वातंत्र्य युद्ध आणि नंतर तसाच प्रयत्न झालेली वासुदेव बळवंत फडके यांची प्रथम क्रांती तसेच देशभरात इतरत्रपण होत असलेले लहान-मोठे उठाव हे कारण होते. \"नेटीव्हांना\" जर संवादाचे माध्यम मिळाले नाही, तर त्याचा विपरीत परीणाम होऊ शकतो हे मायबाप ब्रिटीश सरकारच्या ध्यानात आले होते. ही सर्व (थोडक्यात) काँग्रेस स्थापनेची पार्श्वभूमी होती. स्थानीक सुिशिक्षीतांनी या व्यासपिठाचा उपयोग करून एक तत्कालीन अधुनीक चळवळ उभी करावी आणि त्याला चांगला प्रतिसाद म्हणून ब्रिटीशांनी स्थानीक पातळीवर राज्यकारभार करणारी यंत्रणा - जी त्यांना ब्रिटन मधून आणणे शक्यपण नाही आणि नियंत्रण ठेवायला गरजेची पण आहे - अशी स्थानीक स्वातंत्र्याच्या रूपात द्यावी असा एकंदर हेतू होता.\nलोकमान्य टिळकांनी ब्रिटीशांच्या वरील हेतूला एका अर्थी पहीला सुरूंग लावला. काँग्रेसच्या माध्यमातूनच त्यांनी \"स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच\" ही घोषणा प्रसिद्धीस आणली आणि स्वतः 'भारतीय असंतोषाचे जनक' म्हणून प्रसिद्ध झाले. (गंमत म्हणजे त्यांना असे म्हणल्याबद्दल त्यांनी चिरोलच्या विरुद्ध खटला दाखल केला होता...\nअर्थात सुरवातीपासून काँग्रेसमधे जहाल-मवाळ गट तयार झाले. टिळक आणि गोखले यांच्यात तात्वीक वाद होऊन काँग्रेस पहील्यांदा फुटली (त्यात गोखल्यांच्या बाजूने बोलविते धनी हे फिरोजशहा मेहता होते). टिळकांच्या शेवटच्या लंडन निवासाच्या वेळेस गांधीजींनी चळवळ चालू केली होती आणि टिळकांनी दूरदृष्टीने येणार्‍या काळाची चाहूल आणि (कदाचीत) भारतीय मानसीकतेच्या मर्यादा समजून, आपल्या अनुयायांयांना गांधीजींना पाठींबा देयला सांगीतले. त्या काळाला \"टिळक युगाचा अस्त आणि गांधी युगाची सुरवात\" असे म्हणले जाते.\nपुढे अनेक दिग्गज काँग्रेसच्या चळवळीने पुढे आणले त्यातील ठोस नावे म्हणजे मोतीलाल नेहरू, जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस, आंबेडकर, मौलाना अबुल कलम आझाद, सरदार पटेल इत्यादी.\nगांधीजी स्वतःला \"मी चार आण्याचा पण सदस्य नाही\" असे म्हणायचे जे मला सर्वात जास्त खटकते... एखाद्या संस्थेचा सदस्य नाही म्हणायचे आणि त्या संस्थेवर/चळवळीवर सर्वात जास्त हक्क आणि मी म्हणेन ती पूर्व दिशा करणे हे बाकी कितीही आदर्श व्यक्तिमत्व असले तरी त्या संस्थेस/चळवळिस आणि परीणामी त्यातून अपेक्षित असलेल्या फलीतास मारक ठरू शकते. त्यांच्या आधी तोच प्रकार फिरोजशहांनी केला होता. (अर्थात फिरोजशहा सदस्य होते, पण मी म्हणतो तेच खरेहा हट्ट). दुर्दैवाने त्य्याचा सर्वात घातक परीणाम झाला तो एका व्यक्तीकडे बघून स्वतंत्र वृत्तीने विचार न करण्याचा आणि एक व्यक्तीजरी मुख्य समजली तरी कुठल्याच पातळीवर स्वतःच्या जबाबदारीचे पितृत्व (ओनरशिप) न घेण्याची सवय... याला स्वातंत्र्योत्तर दोन सन्मान्य अपवाद - लाल बहाद्दूर शास्त्री - रेल्वे अपघातानंतर, जबाबदारी स्विकारून दिलेला राजीनामा आणि इंदीरा गांधी - खलीस्तानचे भूत स्वतः तयार करायची चूक समजल्यावर स्वतःच्या प्राणाशी बेतले तरी भोगत यशस्वी केलेले \"ऑपरेशन ब्ल्यू स्टार\"...\nस्वातंत्र्यपूर्व काळात काँग्रेस ही स्वातंत्र्युद्धाचे एक छ्त्र होती - अपवाद फक्त हिंदूत्ववादी आणि कम्यूनिस्ट क्रांतीकारक यांचा असेल. त्यातील पटणारे, न पटणारे गूण-अवगूण, तत्कालीन ऐतिहासीक प्रसंग आणि निर्णय समजून सुद्धा एक सांगावेसे वाटते की हे छ्त्र म्हणजे सनदशीर मार्गाने अवलंबलेली पक्षातीत राजकीय चळवळ होती. तशी चळवळ मान्य होती म्हणून आज भारताचा पाकिस्तान झाला नाही... या चळवळिस आज १२३ वर्षे झाली. आजच्या एका पक्षाला १२३ वर्षे झाली असे म्हणणे म्हणजे लोकभ्रम तयार करण्याचे उद्योग आहेत आणि ते तसे माध्यमांसहीत तमाम कॉग्रेसजन, तथाकथीत विचारवंत आणि न समजता सामान्य जनता करत असते.\nगांधीजींनी स्वातंर्याच्या पहाटेच सांगीतले की काँग्रेस विसर्जीत करा... अर्थात तसे न करण्याचा मोह त्यावेळच्या दिग्गजांना झाला. पण नंतर या चळवळीच्या झालेल्या पक्षात अनेक फाटे फुटत गेले... मूळ चळवळीतले अनेक नेते वेगवेगळ्या पक्षात विभागले गेले. प्रथम प्रजासमाजवादी, नंतर सिंडीकेट-इंडीकेट, नंतर इंदिरा काँग्रेस, समाजवादी काँग्रेस इत्यादी. शिवाय आंबेडकरांसारख्या नेत्याने स्वतःचा रिपब्लीकन पक्ष काढला.\nयातील कोणचा राजकीय पक्ष म्हणजे १८८५ ते १९४७ पर्यंतच्या खर्‍या काँग्रेसचळवळीचे वंशज समजायचे म्हणाल तर सर्वच. पण मग केवळ एक गांधी हे आडनाव ज्याचा महात्मा गांधीशी काडिचाही संबंध नाही आणि नेहरूंचे थोडेफार (फारथोडे) रक्त या केवळ कारणांसाठी राहूल गांधी - सोनीया गांधींच्या कॉग्रेसला १२३ वर्षाचा पक्ष म्हणणे म्हणजे तमाम स्वातंत्र्य चळवळिची आणि आपणच आपली एक भारतीय म्हणून क्रूर थट्टा करून घेतो असे वाटते...\nराहूल गांधी - सोनीया गांधींच्या कॉग्रेसला १२३ वर्षाचा पक्ष म्हणणे म्हणजे तमाम स्वातंत्र्य चळवळिची आणि आपणच आपली एक भारतीय म्हणून क्रूर थट्टा करून घेतो असे वाटते...\nबाकी लेखातील काहि मते मात्र वादनिष्ठ आहेत. पण ही चर्चा काँग्रस बद्दल असुन गांधी अथवा गोखले यांच्या बद्दल नाही तेव्हा ती मते इथे मांडण्या��ा मोह आवरतो आहे :)\nबरेच मुद्दे पटले. खास करुन शेवटचा. कालची भुट्टोंची हत्या झाल्या पासुन राहुल गांधींचा उदय अशा प्रकारेच होइल कि काय अशी शंका वाटु लागली आहे.\nआजची काँग्रेस हिच मुळी इंदिरा काँग्रेस अशी ओळखली जाते. पण त्याला १२३ वर्षांचा इतिहास आहे असे म्हणणे हास्यास्पद आहे.\nहिंदुंच्या नेत्यांना येथे , नाझीचे वंशज मानतात \nकॉंग्रेसच्या शासनात मात्र , मुसोलीनीचे वंशज चालतात\nसहमत आहे. मूळ काँग्रेस आणि आत्ताचा काँग्रेस पक्ष (किंवा कुठलाही इतर पक्ष) यांचा फारसा संबंध आहे असे वाटत नाही.\n जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच.\" -- मास्तर, सामना चित्रपटात.\nहाच लेख भारतीय जनता पक्षाच्या किंवा इतर कोणत्याही राजकीय पक्षाच्या जन्मदिनाच्या वेळी काही नावे बदलून जसाच्या तसा लिहिता येईल.\n>>>हाच लेख भारतीय जनता पक्षाच्या किंवा इतर कोणत्याही राजकीय पक्षाच्या जन्मदिनाच्या वेळी काही नावे बदलून जसाच्या तसा लिहिता येईल.\nआपल्यास काय म्हणायचे आहे ते नीटसे समजले नाही.\nभारतीय जनता पक्ष स्वतःस १९८० साली जन्माला आलेला पक्ष समजतो. ते पुर्वाश्रमीचा जनसंघ असेही कधी कधी स्वतःस म्हणतात. पण तरी देखील स्वत्:च्या वाडदिवसाच्या वर्षात ती वर्षे घालत नाहीत.\nकम्यूनिस्ट हे सुरवातीपासूनच वेगळे होते. तरी देखील भाकप आणि माकप अशी दोन शकले पडल्यावर ते आधीच्या कम्यूनिस्ट पक्षाचा, जो स्वातंत्र्यपूर्व काळात होता त्याचे सध्याचे पक्ष चुकीच्या पद्धतीने नाव घेत नाहीत.\nबाकी तीच कहाणि इतरांची अगदी रिपब्लीकन पक्षाची पण.\nएकट्या शरद पवारांनी (पटण्यासारखा योग्य) प्रकार काँग्रेस जन्मशताब्दीच्या वेळेस केला होता, ती म्हणजे इतरांना बोलवून एकत्र जन्मशताब्दी साजरी केली. अर्थात त्यावेळेस नुकत्याच इंदीरा हत्येमुळे आणि राजीव गांधींच्य उदयामुळे त्यांनी केलेल्या समारंभासच प्रसिद्धी मिळाली होती, जरी पवारसाहेब लक्ष वेधण्यात यशस्वी झाले होते तरी..\nथोडक्यात विद्यमान सोनीया काँग्रेस (आणि त्या आधी राजीव काँग्रेसपण) आणि त्यातील काँग्रेसजन जो भोंदूपणा करून काँग्रेस नामक राष्ट्रीय चळवळीशी फक्त आमचेच काय ते नाते म्हणतात ते पाहून केवळ समर्थांच्या \"सांगे वडीलांची किर्ती, तो एक मूर्ख\" याच ओळी आठवतात\nआंबेडकरांचा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसशी संबंध नसा��ा असे वाटते. त्यांच्या पक्षाचे नाव \"शेड्यूल कास्ट फेडरेशन\" की काहीसे होते. पुढे आंबेडकरांच्या मृत्यूसमयी रिपब्लीकन पक्षात तिचे रुपांतर झाले.\nआंबेडकरांचा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसशी संबंध नसावा असे वाटते.\nतुम्ही म्हणता ते एका अर्थाने बरोबर आहे.\nमी सुरवातीस म्हणल्याप्रमाणे काँग्रेस ही एक चळवळ होती ज्यात बहुतांशी प्रवाह प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सामील होते. आंबेडकर या अर्थी (स्वातंत्र्यपूर्व) काँरेसशी संबंधीत असावेत असे वाटत. सधयच्या कॉंग्रेसच्या (जे स्वतःला १२३ वर्षाचे समजतात) संकेतस्थळावर पण त्यांचा मध्यभागी फोटो आहे. सुरवातीचा कल (आणि नंतरपण बराचसा कल) हा राजकारणापेक्षा सामाजकारणाकडे होता. म्हणूनच त्यांचे विचार हे बर्‍याचदा वेगळे राहीले किंबहूना स्वतंत्र राहीले. त्या अर्थाने ते काँग्रेसशी संबंधीत नव्हते कारण वरीष्ठांसमोर (श्रेष्ठींसमोर) वैचारीक स्वातंत्र्य दाखवण्याची परंपरा (आणि नंतरच्या काळात हिंमत) काँग्रेसमधे नव्हती (नाही). पुढे राखीव मतदार संघाच्या प्रकरणावरून गांधींजींनी आमरण उपोषण केल्यामुळे (ऐकल्याप्रमाणे) आंबेडकरांच्या पत्नीने त्यांना जरा मोडते घेयला सांगीतले (उगाच महात्म्याच्या मृत्यूचे पातक डोक्यावर घेऊ नका अशा अर्थाचे सांगून). त्यावेळेस पुणे करार झाला. काँग्रेसने प्रथमच राजकीय पक्षाप्रमाणे निवडणूका लढवण्याचे ठरवले आणि त्यात आंबेडकरांचा पक्ष त्यांच्यासकट हरला आणि तेंव्हा त्यांची राजकीय चूक त्यांच्या लक्षात आली...\nत्यावेळेस काढलेल्या आंबेडकरांच्या पक्षाचे नाव होते \"इन्डीपेंडंट लेबर पार्टी\".\nकाँग्रेसने आंबेडकरांचा फोटो लावणे हे शिवसेनेने शिवरायांचा फोटो लावण्याइतकेच बिनमहत्त्वाचे आहे. :)\nकाँग्रेसने आंबेडकरांचा फोटो लावणे हे शिवसेनेने शिवरायांचा फोटो लावण्याइतकेच बिनमहत्त्वाचे आहे. :)\nकाँग्रेसच्या संकेतस्थळावरील आंबेडकरांचा फोटो हा काँग्रेसला जे महान सभासद म्हणून दाखवायचे त्या व्यक्तींमधे लावण्यात आला आहे - म्हणून त्यात गांधीजी, नेहरू, अब्दूल कलाम आझाद, पटेल, बोस, आंबेडकर, शास्त्री, कामराज, इंदीरा गांधी आणि राजीव गांधी या क्रमात लावला आहे.\nशिवसेना शिवाजीचे चित्र हे स्फुर्ती म्हणून लावते ते कधी बाळासाहेब ठाकरे, प्रमोद नवलकर, सुधीर जोशी, मनोहर जोशी, दत्ता साळवी इत्यादींच्या मधे एक शिवाजी म्हणून लावत नाही. उत्सुकतेपोटी त्यांचे संकेतस्थळ पाहीले तर लक्षात आले की त्यात त्यांनी फक्त बाळासाहेब, उद्धव ठाकरे आणि वाघ इतकेच दाखवलेत :).\nथोडक्यात ह्यात त्या त्या व्यक्तीला (आंबेडकर/शिवाजी) त्या त्या पक्षांनी दिलेल्या महत्वापेक्षा त्यांना कसे दाखवण्यात आले (portray केले)आहे ह्याबाबत विचार करणे महत्वाचे वाटते.\nखरतर आजचा काँग्रेस हा काँग्रेस ई म्हणजेच काँग्रेस इंदिरा असा ओळखला जातो. अनेक संघ विचारसरणीचे लोक आता त्याला काँग्रेस ईसाई (सोनिया आणि त्यांचे चमचे) असे म्हणतात असे ऐकुन आहे.\nहिंदुंच्या नेत्यांना येथे , नाझीचे वंशज मानतात \nकॉंग्रेसच्या शासनात मात्र , मुसोलीनीचे वंशज चालतात\n२८ डिसेंबर, १८८५ ला स्थापीत व स्वातंत्र्यपुर्व काळातील इंडीयन नॆशनल कॊंग्रेस व आजचा सोनीया गांधी यांचे नेतृत्व असलेला राजकीय पक्ष यात खूपच (जमीन अस्मानाचा) फरक आहे. कितीही समाजसेवेचा आव आणला तरी आजचे सगळेच राजकीय पक्ष हे धंदेवाईक राजकारणात आहेत.\nपुर्वीच्या काँग्रेस मधे अनेक माननीय नेते होते (ज्यांना सहजासहजी नावे ठेवणे सामान्य लोकांना शक्य नव्हते. ) आता काँग्रेस मधे फक्त हायकमांड व \"निष्ठावान\" किंवा \"बंडखोर\" अशीच नावे/विशेषणे का झळकतात.\nखरोखर चांगला नेता ज्याला देशांतर्गत, आंतरराष्ट्रीय प्रश्रांची योग्य जाण आहे तसेच बर्‍यापैकी उकल करत आहे व देशविदेशचे प्रतिथयश लोक (कॉर्पोरेट, सनदी, राजकीय) आशीयाखंडा विषयक गोष्टींबद्दल ज्याचा वेळोवेळी सल्ला घेत असतात असे का नाही कुठले नाव ऐकू येत किंवा अशी जर कोणी लोक असतील तर ती मुख्य राजकीय प्रवाहात अग्रेसर, लोकप्रिय का नाहीत\nखर्‍या काँग्रेस चळवळीचे वंशज\nमाझ्या मते सध्याचा अखिल भारतीय काँग्रेस पक्ष - ज्याला सोनिया काँग्रेस असे म्हटले आहे - हाच काँग्रेस चळवळीचा वंशज आहे. मूळच्या काँग्रेसचा जन्म एतद्देशीयांना स्थानिक राज्यकारभारात थोडीशी स्वायत्तता देण्याच्या हेतूने - निवडणुकांच्या माध्यमातून - होता. त्यानंतर सर्व निवडणूक आयोगांनी अखिल भारतीय काँग्रेस पक्ष ऊर्फ इंदिरा काँग्रेस हाच त्या पक्षाची चिन्हे व नावाचा योग्य दावेदार असल्याचे मान्य केले आहे. त्यामुळे सोनिया काँग्रेसला खरी काँग्रेस मानण्यास काही हरकत नसावी.\nअर्थात मूळ चळवळीचे आताचे स्वरूप हे भ्रष्ट झाले आहे हे मान्य आहे. पण हे तर इतर सामाजिक व्यवहारातही दिसते. केवळ काँग्रेसचेच ते व्यवच्छेदक लक्षण आहे असे नाही.\n>>>हाच लेख भारतीय जनता पक्षाच्या किंवा इतर कोणत्याही राजकीय पक्षाच्या जन्मदिनाच्या वेळी काही नावे बदलून जसाच्या तसा लिहिता येईल.\nया माझ्या वाक्याचा उद्देश हाच होता. राजकीय पक्षांची सुरुवात ज्या उद्देशाने झाली होती ते शेवटपर्यंत टिकवून धरणे बहुधा कोणत्याही पक्षाला जमले नाही.\nस्वातंत्र्यपूर्व काळात अगदी १९३५ पर्यंत हिंदू महासभा राकाँ सोबतच होती असे ऐकले आहे.\nमाझ्या मते सध्याचा अखिल भारतीय काँग्रेस पक्ष - ज्याला सोनिया काँग्रेस असे म्हटले आहे - हाच काँग्रेस चळवळीचा वंशज आहे.\nमी माझ्या लेखात शेवटी विचारले होते की \"तुम्हाला काय वाटते\" - थोडक्यात हा ज्याच्या त्याच्या वाटण्याचा प्रश्न आहे. माझा मुद्दा/आक्षेप \"हाच\" वंशज आहे म्हणताना जो \"च\" वापरला जातो त्याबद्दल आहे. त्यासंदर्भात मी म्हणतोय की स्वातंत्र्यपूर्व काँग्रेस ही चळवळ होती, केवळ एक स्वातंत्र्योत्तर पक्ष नव्हता आणि १९७७ नंतर तयार झालेला पक्ष तर अजिबात नव्हता. ही मोठी ऐतिहासीक गल्लत होते आणि त्यावर हा आक्षेप आहे कारण त्यामुळे स्वातंत्र्यपूर्व काळातील काँग्रेस ही संकुचीत ठरते.\nमूळच्या काँग्रेसचा जन्म एतद्देशीयांना स्थानिक राज्यकारभारात थोडीशी स्वायत्तता देण्याच्या हेतूने - निवडणुकांच्या माध्यमातून - होता.\nनिवडणूकीचे माध्यम हे जरी १९०९ मधे मोर्लेमिंटो सुधारणात स्थानीक स्वराज्य सम्स्थांसाठी दिले गेले असले तरी त्यात माझ्या माहीती प्रमाणे काँग्रेस नव्हती. उच्चवर्णीय आणि उच्चवर्गीय (रावसाहेब/रावबहाद्दूर) हे अशा स्थानीक स्वराज्य संस्थात निवडून येयचे (कसे त्याची मला कल्पना नाही, कोणाला माहीत असल्यास येथे सांगावे). पण १९३५ च्या कायद्यात प्रथमच प्रांतिक निवडणूका करायचे ब्रिटीश सरकारने ठरवले. (अर्थात त्याला पार्श्वभूमी ही २६ जाने. १९३० ला काँग्रेसच्या आधिवेशनात केलेला संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव ही आहे). त्यावेळेस काँग्रेसने निवडूणाकात (१९३७ साल) भाग घेयचे ठरवले.\nत्यानंतर सर्व निवडणूक आयोगांनी अखिल भारतीय काँग्रेस पक्ष ऊर्फ इंदिरा काँग्रेस हाच त्या पक्षाची चिन्हे व नावाचा योग्य दावेदार असल्याचे मान्य केले आहे.\nह्यातच गोम आहे. इंदीरा गांधीच्या काळात आणिबाणिनंतर जी का��ी काँग्रेसची शकले उडली आणि त्या (त्यामानाने) एकट्या पडल्या (असे त्यांच्या, त्यांच्याच पक्षातील दुबळ्या विरोधकांना वाटले) तेंव्हा त्यांनी स्वतःच्याच नावाची काँग्रेस चालू केली जी काँग्रेस (इं). त्या गेल्यावर कधीतरी राजीव गांधींच्या काळात \"इं \"चा अर्थ \"इंदिरा\" ऐवजी \"इंडीया \" झाला तो ऑफिशियल कधी झाला ते माहीत नाही.\nबरं चिन्ह म्हणाल तर स्वातंत्र्यपूर्व काळात काँग्रेसचे चिन्ह हे चरखा होते. इंदिरा गांधींच्या १९६७ साली फुटलेल्या काँग्रेसचे चिन्ह हे \"गाय वासरू\" होते. (\"गाय-वासरू, नका विसरू ,\" अशी घोषणा आणिबाणी नंतरच्या निवडणूकीच्या काळात होती). आणि १९८० च्या इंदीरा काँग्रेसचे चिन्ह हे (कुठल्याशा ज्योतिषाला दाखवून शुभ समजून घेतलेले) \"हात\" होते आणि आजही तेच आहे.\nअर्थात मूळ चळवळीचे आताचे स्वरूप हे भ्रष्ट झाले आहे हे मान्य आहे. पण हे तर इतर सामाजिक व्यवहारातही दिसते. केवळ काँग्रेसचेच ते व्यवच्छेदक लक्षण आहे असे नाही.\nया लेखाचा संबंध काँग्रेसला नावे ठेवणे या विषयी नव्हता, त्यावर लेखमालीका लिहीता येईल आणि तशीच इतरांवरही लिहीता येईल :) मुद्दा इतकाच होता आणि आहे की ब्रिटीशांशी सनदशीर मार्गाने स्वातंत्र्य मागणार्‍या एका राष्ट्रीय चळ्वळीस, फक्त आम्ही म्हणजेच ती काँग्रेसची चळवळ म्हणणे हे गैर आणि अयोग्य आहे हे दाखवण्यापुरता मर्यादीत होता - तो पण काँग्रेस नामक चळवळीच्या जन्मदिनानिमित्ताने.\n>>स्वातंत्र्यपूर्व काळात अगदी १९३५ पर्यंत हिंदू महासभा राकाँ सोबतच होती असे ऐकले आहे.\nमी असे कधी ऐकलेले नाही . असले तरी आश्चर्य वाटायचे कारण नाही कारण परत सुरवातीस लेखात म्हणल्याप्रमाणे काँग्रेस ही चळवळ होती ज्यात सर्व मतप्रवाह कमी अधीक प्रमाणात होते. कोणी तीला राजकीय पक्ष समजत नसे तर सनदशीर मार्गाने ब्रिटिशांशी तमाम भारतीयांनी लढण्याचे एक समान माध्यम समजायचे. म्हणूनच केवळ सोनीयाची काँग्रेस म्हणजेच पुर्वीची काँग्रेस म्हणणे हे चुकीचे वाटते.\nमराठी भाषा हा माझा प्राणवायु आहे.\nकॉंग्रेस फुटण्याच्या आधी तिचे निवडणूक चिन्ह \"बैलजोडी\"(बहुधा खटार्‍याला जुंपलेली) होते असे पुसटसे आठवतेय. समाजवादी पक्षाचा प्रचार करताना शाहीर अमरशेख त्यांच्या निवडणूक गीतांत म्हणायचे \"काँग्रेसच्या बैलाला मतं द्या म्हणता,आम्ही काय बैलोबा म्हणून घ्यायचे\nथट्टा वाटू द्या पण......\nप्रा.डॉ.दिलीप बिरुटे [29 Dec 2007 रोजी 13:35 वा.]\nकॉग्रेसला १२३ वर्षाचा पक्ष म्हणण्यात मला तरी काही गैर वाटत नाही. सुरुवातीला जर काँग्रस ही चळवळ होते असे आपण मानायला तयार आहोत आणि आज त्या पक्षाचे रुप बदलले असेल म्हणुन तो पक्ष जुना नाही, असे का म्हणत आहात ते मात्र कळत नाही.\nद्वारकानाथ [29 Dec 2007 रोजी 14:23 वा.]\nराष्ट्रीय महासभा यात आपणही कळतनकळत सहभागी आहोतच. आपल्यापैकी बर्‍याच जणांचे आजोबा आणि आजी महासभेच्या आदेशाशी बांधिल होतो. कदाचित ते खादीच्या स्वरुपात असेल अथवा अस्पृश्यतानिर्मुलनासाठी असेल.\nमहासभेने आपले आंदोलन हे खर्‍या अर्थाने जनाआंदोलन बनवले यात संशय नाही.\nमाझ्या मते खरे स्वरुप हे १९०५ च्या वंगभंग आंदोलनात, १९१७ चंपारण्य आणि १९३२ च्या चौरीचौरा किंवा कळसाध्याय १९४२ च्या वेळी झाला.\nयोग्य ते बदल करून हा लेख विकि वर चढवता येईल का\nयोग्य ते बदल करून हा लेख विकि वर चढवता येईल का\nप्रतिसादाबद्दल धन्यवाद. विकीवर लेख चढवायची कल्पना चांगली आहे. जर त्यात उचीत बदल सुचवले गेले तर बरे होईल.\nप्रा.डॉ.दिलीप बिरुटे [02 Jan 2008 रोजी 14:57 वा.]\nआपला लेख वाचल्यानंतर आणि आमच्याच येथील प्रतिसादानंतर, आम्ही एक पुस्तक चाळले \"काँग्रेस के सौ वर्ष संघर्ष और सफलता का इतिहास\" लेखक मन्मथनाथ गुप्त. आपण घेतलेला धावता आढावा योग्य त्या स्वरुपात घेतला आहे.\nविकासराव, आपण जी चळवळ आणि पक्ष यात जी तफावत दाखवता तो अभ्यासाचा विषय ठरेल असे वाटते. बाकी, जहीदी यांनी काँग्रेस या पक्षासंबंधी काही खंडात लेखन केलेले आहे म्हणतात. ते कोणी चाळले आहे का त्यात काही विशेष माहिती असल्यास वाचायला आवडेल. मात्र आपल्या विचाराने काँग्रेस हा पक्ष १२३ वर्ष जूना नाही, हा मुद्दा विचार करायला लावणारा आहे आणि तो अधिक आवडला \nधन्यवाद + एकत्मता (अवांतर)\nधन्यवाद बिरूटे साहेब आणि इतर,\nमाझा उद्देश कुठल्याएका बाजूने लेख लिहायचा नव्हता इतकेच... जसे कोणी हिंदूत्ववादी व्यक्ती पक्ष जर असे बोलू लागला की तुम्ही आम्हाला मानत असला तरच हिंदू नाहीतर नाही, तर हे जसे वाह्यातपणाचे ठरेल तितकेच आत्ताचे गैरकाँग्रेसपक्षिय जे चळवळीतील नेत्यांना आजही आपले नेतेच मानतात त्यांच्याबाबतीत ठरेल.\nआता थोडे अवांतरः काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनीया गांधी यांना बरे नसल्याने त्या इस्पितळात आहेत (कदाचीत आज त्या परत घरी येतील ही..). त्यांन��� बरे होण्यासाठी मनःपूर्वक सदीच्छा.\nएक मजेशीर चित्र मला गल्फ टाईम्समधे दिसले: कॅथलीक व्यक्तीला बरे वाटण्यासाठी, हिंदूंनी केलेला यज्ञ हा इस्लामी वृत्तपत्रात याहून वेगळी एकात्मता ती काय असणार याहून वेगळी एकात्मता ती काय असणार\nद्वारकानाथ [03 Jan 2008 रोजी 13:05 वा.]\nआपण आधुनिक भारतात राहत आहोत. त्यामुळे कॅथलिक, हिंदु, मुस्लिम इत्यादी विचारांना थारा देऊ नका.\nकाल परवाच एक जुना दिवाळी अंक वाचण्यात आला. प्रियकर आणि प्रेयसी अश्या विषयावर अंक काढलेला आहे. त्यात सोनिया आणि राजीव यांच्या बद्दल लिहिलेले आहे. राजीव यांच्या इच्छेप्रमाणे त्या दोघांना मृत्युनंतर हिंदु पध्दतीने दहन करण्यात यावे असे सुचवले आहे.\nत्यामुळे कृपया असा विचार अथवा वाद करु नका.\nआपण संकुचित कुणाला आणि कशाला म्हणताहात\nएक \"मजेशीर निरिक्षण\" म्हणून दाखवलेल्या बातमीस आपण उगाचच चुकीच्या चष्म्यातून पाहून धार्मिक वळण लावले याची खंत वाटत आहे.पण यात मला वैयक्तिक \"संकुचित\" म्हणल्यामुळे उत्तर देणे भाग आहे. ते, कृपया आपल्यासाठी वैयक्तिक धरू नये, कारण ते व्यक्तीपेक्षा त्यामागील वृत्तीबद्दल आहे, जी कुठेही सापडू शकते...\nत्यामुळे कॅथलिक, हिंदु, मुस्लिम इत्यादी विचारांना थारा देऊ नका.\nनक्की थारा दिला म्हणजे काय केले ते कळेल का कोणाची ओळख काय हे सांगणे म्हणजे त्या विचांरानी वागणे असा अर्थ होत नाही आणि त्यात गैरपण काही नाही. त्यात कुणाला काही नावे पण ठेवली नाहीत अथवा ठेवण्यासारखे काही नव्हते देखील. अमेरिकेन लोकांशी अमेरिकन राजकारणावरून (जे अजून सामाजीक दृष्ट्या मागासेलेले म्हणावे असे आहे) चर्चा करताना भारतीय लोकशाही आणि मानसीकते बद्दल कौतुकाने सांगतो की \"बहुसंख्य हिंदू धर्मीय असलेल्या स्वतंत्र राष्ट्राचा कधी धार्मीक दृष्ट्या अल्पसंख्य राष्ट्रपती, कधी धार्मीक दृष्ट्या अल्पसंख्य पंतप्रधान, कधी स्त्री पंतप्रधान/राष्ट्रपती, कधी बहुमतवाल्या राजकीय पक्षाची अध्यक्षा ही परकीय धर्माची आणि परदेशात जन्माला आलेली स्त्री होऊ शकते.\" त्यात जसे धर्म, लिंग आदीबद्दलचे निरीक्षण असते तसेच या बाबतीत केवळ मजेशीर निरीक्षण म्हणून सांगीतले गेले.\nकदाचीत सोनीयांचा धर्म कॅथलीक आहे असे म्हणल्यामुळे आपल्यास कदाचीत रुचले नसावे. पण ते सत्य ही आहे आणि त्यामुळे मला अथवा मला वाटते इतरांनाही पण काही फरक पडत नाही... तसे पहाल तर त्यांच्या तमाम (विशेष करून या संदर्भात अगदी हिंदूत्ववादी )विरोधक आणि राजकीय पक्षांनी त्यांच्या जन्माने, \"इटालीयन\" असल्याला विरोध केला आहे, त्यांच्या वैयक्तिक धर्माला नाही...\nत्यात सोनिया आणि राजीव यांच्या बद्दल लिहिलेले आहे. राजीव यांच्या इच्छेप्रमाणे त्या दोघांना मृत्युनंतर हिंदु पध्दतीने दहन करण्यात यावे असे सुचवले आहे.\nहा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे . असले काही तरी संदर्भ सांगून आपण जी गोष्ट \"डिफेन्ड\" करण्याची गरज नाही ती करत आहात असे वाटले. त्या स्वेच्छेने अथवा त्यांच्या नवर्‍याच्या इच्छेने काय करताहेत/करणार आहेत त्यात कुणालाच काही ढवळाढवळ करण्याची इच्छा नाही. पुरल्याने कोणी लहान होत नाही आणि जाळल्याने कोणी महान होत नाही. ते ती व्यक्ती जीवन कसे जगतीय ह्यावर आणि त्याचा इतरांवर होणार्‍या परीणामावर अवलंबून असते. तसे पहाल तर नर्गीस दत्त ने पण तीच्या शेवटच्या इच्छेत सांगीतले होते की घरातून बाहेर पडायच्या आधी हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार व्हावेत आणि बाहेर पडल्यावर दफन. सुनील दत्तनी तसेच केले. पण त्यामुळे नर्गीस मोठी ठरली नाही तर जे काही तिने तिच्या क्षेत्रात योगदान केले आणि बाहेर पडल्यावर समाजोपयोगी उपक्रम तयार केले त्यामुळे ती श्रेष्ठ ठरली...(आणि हो तमाम अमेरिकन्स आजकाल जन्माने ख्रिश्चन असून देखील दहन करतात आणि कधी कधी अस्थी पुरतात अथवा कपाटात ठेवून देतात)\nआता तुम्ही सुरवातीस म्हणालात त्याबद्दलः \"आपण आधुनिक भारतात राहत आहोत. \"\nअसे जर आपल्यास वाटत असेल तर,\nशरदरावांनी मदरशांच्या बाबत जे केंद्र सरकारने धोरण ठरवले आहे त्याबद्दल का बोलत नाही आहात\nआपल्याला सर्व भारतीयांना समान मानणे मान्य होते का अल्पसंख्य, बहुसंख्य इत्यादी चष्मे लावणे योग्य वाटते\nजर नरेंद्र मोदी म्हणाले की मी राज्यकारभार हा \"साडेपाच कोटी गुजराथी\"याच नजरेने सर्वांकडे बघून करणार आणि अल्पसंख्य आणि बहुसंख्य म्हणून बघून करणार नाही, आणि तरी त्यातपण, विशाल दृष्टीकोन असणार्‍या सुडोसेक्युलर्सना त्यांना वाटणारे हिंदूत्व दिसणे हे आपल्यास विशाल वाटते की संकुचित\nआपण म्हणता तसे धर्मावरून बोलणे जर गैर तर तसा स्त्री-पुरूष भेदभाव करणे पण गैर. मग सोनीयांनी म्हणणे की आम्ही \"पहीली महीला राष्ट्रपती केली\" तर हे देखील आपल्यास संकुचीत वाटते का\nहे सर्व समजले तर बरे होईल...का त्यासाठी वेगळ्या भिंगांचा चष्मा\nआपल्या सर्व मुद्यांशी सहमत.\nअसाच एक ऐकिव किस्सा. त्याला संकुचीत म्हणायचे कि गांधीजींचा किस्सा म्हणुन महान हे आपण ठरवा...\nरा.स्व.सं. च्या एका शिबीरात गांधीजींना बोलावण्यात आले होते. त्या शिबीरात आल्यावर गांधीजींनी विचारले हरिजनांची वेगळी व्यवस्था आहे का तर त्यांना उत्तर मिळाले होते कि इथे सर्व समान आहेत.\nआता हा हरिजनांचा विचार संकुचीत की महान\nथोडे विषयांतर झाले आहे खरे. पण काँग्रेस म्हणजे गांधी हे चुकीचे समीकरण खुद्द गांधीजींनीच घालुन दिले ते आज तागायत तसेच आहे. किंवा असे म्हणा कि एखाद्या खोट्या गोष्टीचा खरी गोष्ट म्हणुन मारा केला की तीच खरी वाटु लागते. त्यातला हा प्रकार आहे.\nहिंदुंच्या नेत्यांना येथे , नाझीचे वंशज मानतात \nकॉंग्रेसच्या शासनात मात्र , मुसोलीनीचे वंशज चालतात\nद्वारकानाथ [07 Jan 2008 रोजी 12:22 वा.]\nआपण फक्त बातमी दिली असती तर वेगळी गोष्ट होती परंतु आपण कॅथलिक व्यक्ती, हिंदुचा यज्ञ आणि इस्लामी पत्रीका असा विचार मांडला म्हणून मला हा विचार संकुचित वाटला.\nआता दहन विधी हा वैयक्तीक प्रश्न आहे हे नक्की. पण जन्म, विवाह आणि दहनात जरी एखाद्याने हिंदुधर्माचे पालन केले तरी तो कॅथलिकच राहणार का हा मला पडलेला प्रश्न. ते हिंदु की मुस्लिम अथवा इतर काही याचे प्रमाणपत्र आपण ( कलंत्री अथवा विकास यांनी द्यायचे का\nआता आपण बरेच मुद्दे मांडले आणि ज्याचा उल्लेख केला त्यांना काही मर्यादा आहेत. पण आपण स्वतावरच अश्या मर्यादा का लादुन घ्यायच्या हा एक प्रश्न.\nआपण उमद्या आणि पुरोगामी विचारांचा पाठपूरावा का करु नये हा प्रश्न आहे.\nमाझ्या मनात हाही विचार डोकावत असतो की धर्माचे, जातीपातीचे, भाषेचे ओझे आपण वाहिलेले आहे आणि अजूनही वाहत असतो, ते कधीतरी झूगारण्याचे साहस आपणासर्वांना होणार आहे काय\nधर्म , साहस इत्यादी...\nआपण फक्त बातमी दिली असती तर वेगळी गोष्ट होती परंतु आपण कॅथलिक व्यक्ती, हिंदुचा यज्ञ आणि इस्लामी पत्रीका असा विचार मांडला म्हणून मला हा विचार संकुचित वाटला.\nमाझ्या लिहीण्यात धर्माची नावे आली म्हणून ते संकुचित वाटले. पण ज्या संदर्भात एक विनोद म्हणून लिहीले ते न समजून घेता नसलेला अर्थ आपण काढता तो काय उदारमतवादीपणा वाटतो का\nपण जन्म, विवाह आणि दहनात जरी एखाद्याने हिंद��धर्माचे पालन केले तरी तो कॅथलिकच राहणार का हा मला पडलेला प्रश्न.... ते हिंदु की मुस्लिम अथवा इतर काही याचे प्रमाणपत्र आपण ( कलंत्री अथवा विकास यांनी द्यायचे का)..आपण उमद्या आणि पुरोगामी विचारांचा पाठपूरावा का करु नये हा प्रश्न आहे.\nतुमचा कधी कॅथलीक लोकांशी संबंध आला आहे का माझा आला आहे आणि उदाहरण म्हणून सांगतो. त्यांच्यातल्या एका अंत्यविधीच्या वेळेस मी चर्चमधे हजर होतो. आजूबाजूस सर्व गोरे आणि \"लिबरल्स\" भरले होते. त्यांच्या अंत्यसंस्काराच्या पद्धतीप्रमाणे, सर्व त्यांच्यातले म्हणून जे काही \"मंत्र(मंत्रासारखे) म्हणून झाल्यावर त्या कॉफिनच्या बाजूने सर्वजण जाऊ लागले. त्यात मृत व्यक्तीचे जसे अंत्यदर्शन घेणे (कॉफिनचेच कारण ते बंद असते) चालू होते तसेचे तेथील पाद्री आणि त्याचा सहाय्यक हे एक वाईनचा ग्लास आणि आठ आण्याचे नाणे दिसावे असा ब्रेडचा तुकडे घेऊन उभे होते. प्रत्येक व्यक्ती जाताना त्याच ग्लासातून ती रेड वाईन थोडी पित होती (जिझसचे रक्त समजून) आणि ब्रेड खात होती (जिझसचे शरीर समजून - दोन्ही स्वतःचा भाग करण्यासाठी). माझ्याबरोबरची सहकारी माझ्या कानात हळूच पुटपुटली की तुला ते करायची गरज नाही. म्हणले मला काहीच फरक पडत नाही. नंतर तीला सांगीतले की मी आत्ता जेथे आहे तेथील पद्धती हे एक \"रिस्पेक्ट\" म्हणून करतो. गेलेल्या व्यक्तिस, तिच्या नातेवाइकांस आणि ज्यांच्या बरोबर आहे त्यांत स्वतःला उगाच वेगळे ठरवण्यासाठी करणे मला पटत नाही.\nकाही महीन्यांनी परत एका अशाच \"सर्व्हीस\" (अंत्यसंस्कार) जाण्याची वेळ आली. तेंव्हा आत जायच्या आधी या याच व्यक्तीने मला परत सांगीतले की \"तसे करू नकोस\". तर मी परत उत्तर दिले की \"आय डोन्ट माइंड...\" पुढे काही बोलायच्या आत तीने मला तोडून सांगीतले की \"आय नो, यू डोन्ट, बट अदर्स (कॅथलीक्स) डू\" मग तीने मला सांगीतले की चूक तुझी नाही पण कॅथलीक्सना तसे केल्याचे आवडत नाही (जेंव्हा मी कॅथलीक नसतो तेंव्हा) कितीही लिबरल्स असले तरी...\nहा किस्सा सांगायचे कारण इतकेच (त्यात आपल्या या सादप्रतिसादाप्रमाणेच कॅथलीक्स असणे हा निव्वळ योगायोग आहे) हे सर्व लोक इतर वेळेस आपण वापरलेल्या शब्दाप्रमाणे पुरोगामीच आहेत पण धर्माचे अस्तित्व आहे हे मान्य केले की ते मानणार्‍यांचे त्या त्या धर्माशी असलेले नाते न वापरणे म्हणजे पुरोगामीपणा नाही तर दुधखुळ���पणा वाटतो. तुम्ही जर असे म्हणत असलात की तुम्हाला धर्म मान्य नाही हिंदू काय अथवा ख्रिश्चन/मुस्लीम आदी काय तर ते फारतर तुमचे स्वतःबद्दलचे आचरणात आणायचे मत झाले, आणि हो आपल्या तत्वज्ञानप्रमाणे मग तुम्ही \"नास्तीक\" (पण) धर्मीयच ठरणार पण तुमचा आटापिटा परत परत जो दिसतोय त्याप्रमाणे सोनीयांना कळत नकळत हिंदू समजण्याचा आहे. तसे असेल तर फार तर \"मी सोनीयांना हिंदू समजतो\" असे म्हणा. मी आपलाच आदर राखत म्हणेन की ते तुमचे मत आहे. पण म्हणून त्यांचा काही धर्म बदलत नाही आणि तसा न बदलल्याने मला काही फरक पडत नाही आणि म्हणूनच त्या जे आहेत त्यांना त्या धर्माचे म्हणणे हे काही शिवी ठरत नाही की संकुचितपणा ठरत नाही...त्यामुळे आपण म्हणता तसे मी काही कुणाला प्रमाणपत्र देत नाही आहे तर त्यांची धार्मीक ओळख जी आहे ती वस्तुस्थिती म्हणून सांगतली आणि ती ही कुठल्यातरी विशिष्ठ संदर्भात..\nमाझ्या मनात हाही विचार डोकावत असतो की धर्माचे, जातीपातीचे, भाषेचे ओझे आपण वाहिलेले आहे आणि अजूनही वाहत असतो, ते कधीतरी झूगारण्याचे साहस आपणासर्वांना होणार आहे काय\nतुम्ही स्वतःला कुठल्या धर्माचे मानता का मानत असल्यास का मानता मानत असल्यास का मानता नसल्यास काहीच प्रश्न नाही उलट मग मी वरील प्रश्न विचारण्याचा आपल्याला निदान नैतीक हक्क आहे असे मी म्हणेन जरी मला तो प्रश्न १००% पटला नसला तरी. १००% अशा साठी कारण जातीपाती मी काही मानत नाही आणि त्याचे समर्थन करत नाही. धर्माचे तुर्त बाजूला ठेवू पण भाषा ही आपल्याला ओझे कधी व्हायला लागली नसल्यास काहीच प्रश्न नाही उलट मग मी वरील प्रश्न विचारण्याचा आपल्याला निदान नैतीक हक्क आहे असे मी म्हणेन जरी मला तो प्रश्न १००% पटला नसला तरी. १००% अशा साठी कारण जातीपाती मी काही मानत नाही आणि त्याचे समर्थन करत नाही. धर्माचे तुर्त बाजूला ठेवू पण भाषा ही आपल्याला ओझे कधी व्हायला लागली आणि कुठली भाषा ही ओझे आहे आणि कुठली भाषा ही हलकी-फुलकी आणि कुठली भाषा ही ओझे आहे आणि कुठली भाषा ही हलकी-फुलकी बाकी आधी म्हणल्याप्रमाणे आपण निधर्मी आहात का ते कळले तर बरे होईल. बाकी मी धर्म माझ्यापुरता मानतो इतरांनी काय करायचे त्याच्या भानगडीत पडत नाही (चाहे तू माने, चाहे ना माने बाकी आधी म्हणल्याप्रमाणे आपण निधर्मी आहात का ते कळले तर बरे होईल. बाकी मी धर्म माझ्यापुरता मानतो इतर��ंनी काय करायचे त्याच्या भानगडीत पडत नाही (चाहे तू माने, चाहे ना माने). स्वतःला हिंदू धर्मीय वगैरे मी उगाच म्हणत नाही पण ती ओळख देयला कचरत ही नाही कारण जो पर्यंत जगात इतर धर्म असणार आहेत तो पर्यंत धर्माचे नाव घेयचे नाही वगैरे शहाणपण फक्त भारतीयांनी आणि त्यातही हिंदूंनी पाळावे असे मला अजीबात वाटत नाही... साहस हे धर्म/रूढी न पाळता समाजात समानतेने वागण्यात जसे आहे तसेच ते तसे वागत स्वतः कोण आहोत हे कुठलाही न्यूनगंड न बाळगता सांगण्यात देखील असते.\nत्या जे आहेत त्यांना त्या धर्माचे म्हणणे हे काही शिवी ठरत नाही की संकुचितपणा ठरत नाही..\nहे अगदी योग्य आणि सुस्पष्ट बोललात.\nस्वतःला हिंदू धर्मीय वगैरे मी उगाच म्हणत नाही पण ती ओळख देयला कचरत ही नाही कारण जो पर्यंत जगात इतर धर्म असणार आहेत तो पर्यंत धर्माचे नाव घेयचे नाही वगैरे शहाणपण फक्त भारतीयांनी आणि त्यातही हिंदूंनी पाळावे असे मला अजीबात वाटत नाही\n हे अगदी मार्मिक बोललात. आजकाल हिंदूधर्माला नाकारून, नावे ठेऊन आभासी पुरोगामित्व घेण्याची फॅशन आली आहे. हिंदूंव्यतिरिक्त सर्वधर्मीय अधिकाधिक कट्टर होत असताना हिंदूंना आपण हिंदू आहोत हे म्हणण्याचीही भीती, लाज वाटावी अशी मनोभूमिका तयार करण्यात यांना धन्यता वाटते. सर्वसामान्य जनतेने अश्या बुद्धिभ्रमित लोकांच्या अनुकूल प्रतिकूल मतांची काळजी न करता आपल्या धर्माविषयीचा योग्य तो अभिमान जोपासणे आणि वाढवणे आवश्यक आहे.\n~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: \n\"असत्याला अस्तित्व नाही आणि सत्याचा अभाव नाही\"\nतुम्ही काय मानता ह्यापेक्षा......\nमराठी भाषा हा माझा प्राणवायु आहे.\nदुसरे तुम्हाला काय मानतात ह्याला खूप महत्व आहे.\nउदा, तुम्ही अमूक एका धर्माचे असूनही धर्म मानत नसाल. सगळे मानव एक आहेत असा सिद्धांत मानत असलात तरीही इतर धर्मीय तुम्हाला तसे मानत नाहीत. म्हणजे एखादा हिंदू स्वतःला हिंदू म्हणून न मानता(हे फक्त हिंदू व्यक्तीच बोलू शकते; इतर धर्मीय नाही)\nआपण निव्वळ मानवतावादी धर्म मानतो असे म्हणत असेल तरीही इतर धर्मीय त्याला हिंदूच मानतात. हा अनुभव आहे,वस्तुस्थिती आहे.\nकम्युनिस्ट लोक धर्म मानत नाहीत असे म्हणतात.पण ही खोटी गोष्ट आहे. त्यांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे असतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://sardesaies.blogspot.com/2011/07/blog-post_28.html", "date_download": "2019-02-20T11:31:48Z", "digest": "sha1:ANCCTJIPP6YBOM5QZJGJSANMI44ZTN5V", "length": 30043, "nlines": 363, "source_domain": "sardesaies.blogspot.com", "title": "सरदेसाईज: रव्याचा केक", "raw_content": "जाता जाता एक नजर इथेही........\nकेक किंवा चॉकलेटमधले अंडे मला चालत असले तरी काही वेळा केक किंवा मफीन मधे अंड्याचा वास इतका प्रबळ असतो की आवडीने खाता येत नाही. बऱ्याच शाकाहारी लोकांना केक व तत्सम पदार्थामधले अंडे बिलकुल चालत नसल्याने खाता येत नाहीत. कधीकधी आपल्याकडे अचानक पाहुणे येतात. मग आग्रहाने जेवायला किंवा निदान पोटभरीचे चटकमटक असा बेत केला जातो. आयत्यावेळी ठरवल्याने एक तर शिरा किंवा खीर हेच पदार्थ गोडासाठी समोर येतात. शिरा नेहमीचाच असल्याने नको वाटतो आणि खीर ( शेवयांची - नेमक्या त्या संपलेल्या असतात ) किंवा पाहुण्यांपैकी एखाद्याला खीर हा प्रकारच आवडत नसतो. अशावेळी सगळ्यांना आवडेल असा व अतिशय हलका रव्याचा केक बेताचा चौथा कोपरा पुरा करतो. आंब्याचा मोसम असेल तर रव्याचा केक अजूनच अप्रतिम चव घेतो.\nरवा केक ( अंडरहित )\n१ सपाट वाटी मध्यम रवा\n१ सपाट वाटी साखर\nकाजू, बदामाचे काप, बेदाणे, इत्यादी आवडीनुसार ( सगळे मिळून दोन चमच्यापेक्षा जास्त घालू नये )\n१ सपाट चहाचा चमचा वेलची पावडर\n७/८ काड्या केशर (मिसळण्याआधी १५ मिनिटे चमचाभर दुधात भिजत घालून खलून घ्यावे.)\nअर्धा चमचा खायचा सोडा\nएका पातेल्यात रवा घ्यावा. त्यात साखर आणि दही मिसळावे. मिश्रण चांगले ढवळून ठेवावे. सुमारे अर्धा तास. तेव्हढ्या वेळात रवा चांगला उमलतो. हे मिश्रण साधारण श्रीखंडाइतपत घट्ट-सैल असायला हवे. त्याचा घट्ट-सैलपण मुख्यत: रव्यावर अवलंबून असतो. रवा जरा जास्त जाड असला तर मिश्रण घट्ट होऊ शकते. घट्ट झाले असेल तर थोडेसे पाणी घालायला हरकत नाही. मिश्रण बहुधा सैल होतच नाही. दहीच पातळ असेल तर मिश्रण पातळ होऊ शकते. मग अशा वेळी पुन्हा थोडा रवाच घालावा लागतो. आणि उमलू द्यावा लागतो. मिश्रण तयार झाल्यावर त्यात वेलची पावडर आणि खललेले केशर घालून चांगले मिसळून घ्यावे. त्यात खायचा सोडा घालावा आणि ५ मिनिटे ठेवावे. त्या ५ मिनिटात फ्राय पॅन तयार करून घ्यावे. फ्राय पॅनला तूप लावावे. हलक्या हाताने मिश्रण ढवळून संपूर्ण मिश्रण फ्राय पॅनमध्ये ओतावे. (आवड असल्यास केकमध्ये सुकी फळे घालावी. त्यामुळे मूळ चव बदलत नाही पण दिसायला चांगले दिसते. )\nगॅसवर लहान लोखंडी तवा ठेवावा. (डब्या���े झाकण किंवा तत्सम काहीही चालेल.) त्याच्यावर फ्राय पॅन ठेवावे. म्हणजे गॅसची आच फ्राय पॅनला कमी प्रमाणात आणि सगळीकडे सारखी लागेल आणि केक करपणार नाही. साधारण १५ मिनिटांत केक तयार होतो. इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. गॅसच्या शेगड्या आणि त्यांचे बर्नर लहान-मोठे असतात. अर्थात त्यांची आचही कमी-अधिक असते. त्यामुळे वेळेचा अंदाज प्रत्येकाला वेगळा घ्यायला हवा. फ्राय पॅनपेक्षा मोठ्या आकाराचे ताट त्याच्यावर उपडे घालून नंतर फ्राय पॅन त्यावर उपडे करावे म्हणजे केक अलगद निघून येईल. त्याची पहिली वाफ निघून जाईपर्यंत तो तसाच राहू द्यावा.\nकेकच्या चौकोनी किंवा आपल्याला पाहिजे असतील त्या आकाराच्या वड्या कापाव्या. समजा आपल्याला त्यावर काही नक्षी काढायची असेल किंवा कुणाचे नाव लिहायचे असेल तर केक पूर्ण गार होऊ द्यावा आणि नंतर नक्षी काढावी/ नाव लिहावे.\nआंब्याचा रस घालायचा झाल्यास दही अर्धा भाग व आंब्याचा घट्ट रस अर्धा भाग असे घालावे. केक लगेचच खाऊन संपणार असेल तर आंब्याचे तुकडेही घालावेत. अप्रतिम लागतात\nकेक थोडासा खरपुसच होऊ द्यावा. मात्र आचेकडे लक्ष द्यावे, पट्कन लागू शकतो. जर चुकून करपलाच तर तळाचा भाग अलगद कापून काढावा. केक करपला तरी वरच्या भागाला करपल्याचा वास लागत नसल्याने संपूर्ण केक फुकट जात नाही.\nहा केक गरमगरम खायला फार चांगला लागतो किंवा गारही चांगला लागतो. केक ५/६ दिवस टिकावा म्हणून फ्रीजमध्येच ठेवावा. पण फ्रीजमध्ये ठेवलेला थंडगार मात्र खायला चांगला लागत नाही. म्हणून फ्रीजमधला केक किंचित ( अगदी किंचितच )पाणी शिंपडून मायक्रोवेव्हमध्ये गरम करून खावा. अगदी ताज्या इतकाच चांगला लागतो.\n( माझा हात केशराला जरा जास्तच सैल असल्याने थोडे जास्त घातले आहे. हा जो सोनसळी रंग दिसतोय तो त्याच्यामुळेच आला. वर लिहील्याप्रमाणे घातल्यास जरासा फिकट रंग येईल इतकाच काय तो फरक. )\nद्वारा पोस्ट केलेले भानस येथे 7:26 PM\n मला ह्याची सुरुवातच खूप आवडली म्हणजे खरंच झटापट म्हणून तो शिरा आणि ती खीरच येते डोक्यात म्हणजे खरंच झटापट म्हणून तो शिरा आणि ती खीरच येते डोक्यात मस्त मी करेन हा कधीतरी आणि सांगेन तुला. :)\n छानच झालेला दिसतो आहे केक. केशराची रेलचेल केली आहे्स. रंग मस्त आला आहे. नचिकेतला आवडला म्हणतेस म्हणजे तुझे भाग्यच म्हणायचे. अर्थात तू भाग्यश्री आहेसच. नाव स���र्थ झालं. अख्खा ठेवला आहेस त्याचा रंग फारच सुंदर दिसतो आहे. नक्षी करण्यासाठी फक्त खालची बाजू वर घ्यायला हवी ना\nज ब र द स्त....\nह्या आठवड्यात करून बघतो नक्की :) :)\nखर तर असले पदार्थ पोस्टवर केवळ वाचण्याऐवजी थेट खायला मिळाले (आयते अर्थातच) तर जास्त बर होईल :-)\nफक्त मला मुदलात रवा, रवा लाडू आणि शिरा हे प्रकार आवडत नाहीत (आणि घरात सर्वांना तेच जास्त आवडतात हे वेगळं सांगायला नको..) आई लहानपणी रव्याच्या केक (मला वाटत अंड्याचा असू शकेल) करायची तो पण मी फार चाहती नव्हते...असो...\nया पार्श्वभूमीवर मला हा केक कुणी करून खायला दिला तर मी नक्की तयार आहे....(तुला काय वाटलं मी काय लिहिणार इतका इतिहास लिहून..:D)\nरव्याचा केक म्हटलं की मला माझ्या आजीची सय येतेच. तिच्या केलेल्या रव्याच्या केकची चव फारच अप्रतीम असायची. मला वाटत ती त्यात नारळाच दुध टाकत असावी. अर्थात तुझ्या पद्धतीने केलेला केक सुध्दा चांगला होतोच.\nअनघा, त्या दोहोंच्या ऐवजी खरेच हा ऑप्शन छान आहे आणि होतोही झटपट केलास की सांग गो... धन्सं\nआई, पहिला तुकडा खाल्ला आणि लगेच म्हणाला, \" आई पूर्वी करायची तसाच झाला आहे अगदी. \" :):)\nसुहास, सांगशील मला कसा झाला ते. :) आच मध्यम ठेव बर का रे. गॅस भसाभसा पेटतो एकदम. आणि निवल्याशिवाय कापू नकोस नाहीतर नीट वड्या पडायच्या नाहीत.\nहा हा... दोहोंसाठी धन्यवाद गौरी. :)\nसविता, कोण जाणे अजून काही वर्षांनी असे फोटोतून उचलून खाण्याची सोय निघेलही... टेक्नॉलॉजी का कमाल ये भी दिन दिखला सकते हैं... :D:D:D\nहीही... मला वाटले पुढे तू म्हणते आहेस की या तीन पोरांसाठीच दे धाडून... :) ट्राय कर अपर्णा, कदाचित आता तुला आवडेल... :D:D\nदेवेन, चला आजीच्या हातच्या रव्याच्या केकच्या ओढीने का होईना तुझे दर्शन तर झाले. :):)\nतोंडाला पाणी सुटलं. दुपारी ही रेसिपी बायकोला नेऊन देतो :)\nकरून (आणि खाऊनही) बघितला आजच. छानच झाला.\nमी केलेले बदल - भाजलेला रवा घरात होता, तोच वापरला. दही जरा अंबट झालेलं होतं, तसंच घातलं. कमी गोड आवडतं, त्यामुळे साखर कमी घातली. केशर जरा कमीच पडलं. बाकी खायचा सोडा आणि वेलची मात्र अगदी तुझ्या प्रमाणानुसार घातलीय ;) :D:D:D\nप्रसाद, गुन्हेगाराला गुन्हा मान्य आहे आणि केक बनवून खिलवण्याची शिक्षाही मान्य आहे. :)\nश्रीराज, पाहीलात का करून\n लगे हात करूनही पाहिलास का गौरी. अगं, थोडेफार इकडेतिकडे झाले तरी मोठ्ठा फरक पडत नाहीच. शेवटी सगळे गाडे चवीशीच असते... :)\nरेसिपी छानच आहे आणि सोप्पीपण...\nआत्ताच करून आणि खाऊन पाहिला....\nमी कामावर आलो की अंगात येते ना तुझ्या. तयारच असतात तुझे पोस्ट. मी पोचलो कामाला की दे टाका. हल्लाबोल... कुठे फेडणार हे तू. अर्थात गणेशवाडीमध्ये. अजून कुठे\nआलीस की मला सर्व बनवून हवंय. आण हो कधी येते आहेस पास रिन्यू केलास का पास रिन्यू केलास का\nकिती सोपी,न चुकणारी व झटपट होणारी रेसिपी आहे नं ही. गायत्री तुला आवडला केक हे ऐकून छान वाटले. :)\nरोहना, अरे कधीपासून वाट पाहत होते तुझ्या टिपणीची. :D तुला माहीतीये आतून नुसते क्रेविंग्ज येत आहेत पास रिन्यू करण्याचे... त्यात तू मला भरीस घाल म्हणजे मग सिरियसली विचार करायला हवा. ( अपर्णा मारेल मला :D:D )\nचला पाप फेडायच्या तयारीला लागते.मग खिलवणे आलेच की ओघाने... :)\nभानस, रेसिपी नेऊन दिलेय पण तो पदार्थ केव्हा बनेल काय माहीत\nधाडणेबल असेल तर धाड की...आम्ही धाड पडू लगेच...:D\nहे वाचताना मलाच धडाम धाड होतंय...\nपुष्पा, अगं माझी आईही बेरीचा उपयोग करते असा. फक्त तूप कढवताना थोडे लक्ष ठेवायला हवे, बेरी करपू देता नये. किती चटकन संपतो पाहीलेस नं... पदार्थ लोळत पडला की कंटाळा येतो.\nचार दिवस प्रवास केकला झेपणार नाही गं बयो... नाहीतर लगेच धाडून दिला असता. अपर्णा, अगं चुकणारच नाही तू कर ट्राय. :)\nसॉरी श्रीताई.. या पोस्टवर कमेंट राहूनच गेली. माझ्या ब्लॉगरमधे दिसलीच नव्हती ही पोस्ट.\nआमच्याकडे माझ्या लहानपणी खुपदा व्हायचा रव्याचा केक.. हल्ली बऱ्याच वर्षात खाल्ला नाहीये :(\nसॉरी काय रे त्यात... ब्लॉगर गंडवते मधून मधून... :D:D\nआता खूप वर्षांचा उपास सोडून टाक... :)\nकेक हा माझा वीक पॉईंट..\nआणि बेस्ट दिसतोय फोटो\n अख्ख्या वर्षभराने पोच देतेय म्हणजे आता किमान तुला केक खिलवावाच लागेल. :)\n केक छान जमला हे ऐकून आनंद झाला. चला आता त्यानिमित्ते मीही पुन्हा करतेच आज. :)\n आक्रोडाबरोबर खजूर टाक म्हणजे अजूनच एक वेगळा फ्लेवर येईल. खमंग लागेल. चॉकलेट्सचा ही छान होतो. वरती किसून टाक आणि आतमधे जरा जाड तुकडे. मुले उड्या मारुन खातील. :)\nआपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.\nआपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार \nझंडा उंचा रहे हमारा\nप्रेममयी शब्दांच्या पलीकडले, काही मूक संवाद खीर किमान एवढा तरी हक्क मला आहेच ना\nकधी दाटू येता पसारा घनांचा, कसा सावळा रंग होतो मनाचा असे हालते आत हळूवार काही, जसा स्पर्श पाण्यावरी चांदण्याचा, आपले सर्वांचे सहर्ष स्वागत\nआयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यात कर्मानुसार दरमजल सुरू आहे.\nभानस चे विजेट तुमच्या ब्लॊगवर जोडा\n\" ई-बुक - पोटोबा \"\nपोटोबा-१ डाऊनलोड करण्यासाठी समोरच्या पुस्तकावर क्लिक करा \"पोटोबा\"चं पहिलं \"ई-बुक\" खाली भाग्यश्रीच्या मदतीशिवाय शक्य नव्हते. चला तर मग - खादाडी सुरु करुया\nवारली - एक शाश्वतकला\nअढळ स्थान (3) अनुभव (38) अनुभव-प्रकटन-गंमत (37) अनुभव-प्रकटन-विचार (56) अनुभव-प्रकटन-विचार-- कथा (2) आनंद - मनातले (14) कथा (31) कविता (17) खाउगल्ली (74) तुकडा तुकडा चंद्र (3) निसर्ग (2) निसर्ग जीवन समाज प्रदुषण (10) पर्यटन (4) पुस्तक परिचय-साहित्य (3) प्रगती-तांत्रिक-चित्रफिती-असेच काही आवडलेले (10) भारलेपण (8) मनातले (3) मुक्तक विचार जीवन (79) मुक्तक विचार जीवन-गंमत (11) मुक्तक विचार जीवन (5) रंगकर्मी-प्रयत्न (7) विचार (10) शुभेच्छा (11) स्वर-संगीत-आनंद (11) स्वर-संगीत-आनंद-कला (4) हलकेफुलके (1)\nखाण्यासाठी जन्म आपुला ... जन्मभरच तर खाणे ... \nडोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा\nबायकोची अदलाबदली- वाइफ स्वॅप\n दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा \nउद्याची आशा नको आता......\nआधीच फार उशीर झालाय\nखारे व मसाला शेंगदाणे\nसायनचा बसस्टॉप, तो आणि ती........\n१० वाजून १० मिनिटेच का.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-February2017-Papai1.html", "date_download": "2019-02-20T11:28:55Z", "digest": "sha1:ZLGDPMAILIXKUR2FQUVUZF6D24M4X3G6", "length": 3803, "nlines": 18, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology -डा.बावसकर टेक्नालाजि - पिवळी पपई डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीने चौथ्या दिवशी हिरवीगार!", "raw_content": "\nपिवळी पपई डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीने चौथ्या दिवशी हिरवीगार\nश्री. गोविंद संताराम चांदणे, मु.पो. सोमेश्वर, ता. पालम, जि. परभणी. मो. ७६२८४८७४७०\nमाझी सोमेश्वर येथे ४ एकर जमीन आहे. त्यातील १ एकरमध्ये बेडवर मी तैवान ७८६ या जातीची पपई लागवड केली आहे. पपई मी कापूस या पिकामध्ये ८ x ६ अंतरावर लागवड केलेली आहे. माझी पपई पावसामध्ये जादा पाण्याने उबळली होती. त्यातील काही झाडे वाचली व काही अति पाण्यामुळे गेली. पपई वाढ एकदम खुंटली होती व पूर्ण पपई पिवळसर दिसत होती. मी कापसाला विषारी किटकनाशकाची फवारणी केली मात्र त्याचा दुष्परिणाम पपईवर झाला. पपईची वाढ खुंटून पपई पिवळसर पडली. या वेळी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचे प्रतिनिधी श्री. सय्यद (मो. ९१६८२११३७६) आम्हाला भेटले, त्यांना आम्ही आमची पपई दाखवली व त्यांनी आम्हाला कल्पतरू ५० किलोच्या २ बॅग आणि जर्मिनेटर व प्रिझम हे औषधे फवारण्यास सांगितले.\nआम्ही दुसऱ्या दिवशी पालम येथील धनलक्ष्मी अॅग्रो एजन्सी येथून ते आणले व पपईला कल्पतरू खत टाकले व औषध फवारले, तर तेथून चौथ्या दिवशी आमची पपई अक्षरश: हिरवीगार होऊन वाढ सुरू झाल्याचे जाणवले व आम्ही सय्यद सरांना फोन करून बोलावले व त्यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार पपईला फवारणीसाठी पुढील औषधे आणून फवारणार आहोत. संध्या माझी पपई ४ महिन्यांनी आहे व मी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी शेवटपर्यंत वापरणार आहे. मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो एकवेळ अवश्य डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी वापरावे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/keywords/%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%AE/word", "date_download": "2019-02-20T11:57:59Z", "digest": "sha1:JIEARB6LRMH5WYKPMBXPESQARNOEMWKL", "length": 10567, "nlines": 112, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - रहीम", "raw_content": "\nआषाढी एकादशीला \"देवशयनी एकादशी\" का म्हणतात\nरहीम मध्यकालीन सामंतवादी कवि होऊन गेले. रहीम यांचे व्यक्तित्व बहुमुखी प्रतिभा-संपन्न होते. तसेच ते सेनापति, प्रशासक, आश्रयदाता, दानवीर, कूटनीतिज्ञ, ब..\nदोहे - १ से ५०\nरहीम मध्यकालीन सामंतवादी कवि होऊन गेले. रहीम यांचे व्यक्तित्व बहुमुखी प्रतिभा-संपन्न होते. तसेच ते सेनापति, प्रशासक, आश्रयदाता, दानवीर, कूटनीतिज्ञ, ब..\nदोहे - ५१ से १००\nरहीम मध्यकालीन सामंतवादी कवि होऊन गेले. रहीम यांचे व्यक्तित्व बहुमुखी प्रतिभा-संपन्न होते. तसेच ते सेनापति, प्रशासक, आश्रयदाता, दानवीर, कूटनीतिज्ञ, ब..\nदोहे - १०१ से १५०\nरहीम मध्यकालीन सामंतवादी कवि होऊन गेले. रहीम यांचे व्यक्तित्व बहुमुखी प्रतिभा-संपन्न होते. तसेच ते सेनापति, प्रशासक, आश्रयदाता, दानवीर, कूटनीतिज्ञ, ब..\nदोहे - १५१ से २००\nरहीम मध्यकालीन सामंतवादी कवि होऊन गेले. रहीम यांचे व्यक्तित्व बहुमुखी प्रतिभा-संपन्न होते. तसेच ते सेनापति, प्रशासक, आश्रयदाता, दानवीर, कूटनीतिज्ञ, ब..\nदोहे - २०१ से २५०\nरहीम मध्यकालीन सामंतवादी कवि होऊन गेले. रहीम यांचे व्यक्��ित्व बहुमुखी प्रतिभा-संपन्न होते. तसेच ते सेनापति, प्रशासक, आश्रयदाता, दानवीर, कूटनीतिज्ञ, ब..\nदोहे - २५१ से ३००\nरहीम मध्यकालीन सामंतवादी कवि होऊन गेले. रहीम यांचे व्यक्तित्व बहुमुखी प्रतिभा-संपन्न होते. तसेच ते सेनापति, प्रशासक, आश्रयदाता, दानवीर, कूटनीतिज्ञ, ब..\nदोहे - ३०१ से ३५०\nरहीम मध्यकालीन सामंतवादी कवि होऊन गेले. रहीम यांचे व्यक्तित्व बहुमुखी प्रतिभा-संपन्न होते. तसेच ते सेनापति, प्रशासक, आश्रयदाता, दानवीर, कूटनीतिज्ञ, ब..\nदोहे - ३५१ से ४००\nरहीम मध्यकालीन सामंतवादी कवि होऊन गेले. रहीम यांचे व्यक्तित्व बहुमुखी प्रतिभा-संपन्न होते. तसेच ते सेनापति, प्रशासक, आश्रयदाता, दानवीर, कूटनीतिज्ञ, ब..\nदोहे - ४०१ से ४५०\nरहीम मध्यकालीन सामंतवादी कवि होऊन गेले. रहीम यांचे व्यक्तित्व बहुमुखी प्रतिभा-संपन्न होते. तसेच ते सेनापति, प्रशासक, आश्रयदाता, दानवीर, कूटनीतिज्ञ, ब..\nदोहे - ४५१ से ४८२\nरहीम मध्यकालीन सामंतवादी कवि होऊन गेले. रहीम यांचे व्यक्तित्व बहुमुखी प्रतिभा-संपन्न होते. तसेच ते सेनापति, प्रशासक, आश्रयदाता, दानवीर, कूटनीतिज्ञ, ब..\nहरिभक्त कवियोंकी भक्तिपूर्ण रचनाओंसे जगत्‌को सुख-शांती एवं आनंदकी प्राप्ति होती है\nभजन - छबि आवन मोहनलालकी \nहरिभक्त कवियोंकी भक्तिपूर्ण रचनाओंसे जगत्‌को सुख-शांती एवं आनंदकी प्राप्ति होती है\nभजन - कमलदल नैननिकी उनमानि \nहरिभक्त कवियोंकी भक्तिपूर्ण रचनाओंसे जगत्‌को सुख-शांती एवं आनंदकी प्राप्ति होती है\nभजन - शरद -निशि -निशीथे चाँदकी ...\nहरिभक्त कवियोंकी भक्तिपूर्ण रचनाओंसे जगत्‌को सुख-शांती एवं आनंदकी प्राप्ति होती है\nभजन - कलित ललित माला वा जवाहर ख...\nहरिभक्त कवियोंकी भक्तिपूर्ण रचनाओंसे जगत्‌को सुख-शांती एवं आनंदकी प्राप्ति होती है\nभजन - दृग छकित छबीली छेलराकी छर...\nहरिभक्त कवियोंकी भक्तिपूर्ण रचनाओंसे जगत्‌को सुख-शांती एवं आनंदकी प्राप्ति होती है\nभजन - कठिन कुटिल काली देख दिलदा...\nहरिभक्त कवियोंकी भक्तिपूर्ण रचनाओंसे जगत्‌को सुख-शांती एवं आनंदकी प्राप्ति होती है\nभजन - जरद बसनवाला गुलचमन देखता...\nहरिभक्त कवियोंकी भक्तिपूर्ण रचनाओंसे जगत्‌को सुख-शांती एवं आनंदकी प्राप्ति होती है\nभजन - तरल तरन -सी हैं तीर -सी न...\nहरिभक्त कवियोंकी भक्तिपूर्ण रचनाओंसे जगत्‌को सुख-शांती एवं आनंदकी प्राप्ति होती है\nअ.क्रि. ( गो . ) घाम सुटणें , येणें ; घामावणें ; घामणें . [ घाम ]\nगणपतीची सोंड कोणत्या दिशेला वळली आहे, यावरून पूजाअर्चेचे कांही धर्मशास्त्र आहे काय\nशिवचरित्र - लेख १७\nशिवचरित्र - लेख १६\nशिवचरित्र - लेख १५\nशिवचरित्र - लेख १४\nशिवचरित्र - लेख १३\nशिवचरित्र - लेख १२\nशिवचरित्र - लेख ११\nशिवचरित्र - लेख १०\nशिवचरित्र - लेख ९\nशिवचरित्र - लेख ८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://majhi-naukri.in/page/29/", "date_download": "2019-02-20T11:29:04Z", "digest": "sha1:OFLTRUJPY7UKGUD6A6OKXVS5DFOAINZJ", "length": 2942, "nlines": 40, "source_domain": "majhi-naukri.in", "title": "माझी नोकरी Majhinaukri 2018 -19 - Maharashtra Govt Jobs - Part 29", "raw_content": "\nकंपनी: भारतीय डाक विभाग, मुंबई [Mail Motor Service, Mumbai]\nअर्ज करण्याची अंतिम तारीख: 31 डिसेंबर 2018\nकंपनी: (Canara Bank) कॅनरा बँक\nशैक्षणिक पात्रता: पदवी /Experience\nअर्ज करण्याची अंतिम तारीख: 03 डिसेंबर 2018\nस्टेटस: भरती चालू जाहिरात\nअर्ज करण्याची अंतिम तारीख: 15 नोव्हेंबर 2018\nस्टेटस: भरती चालू जाहिरात\nअर्ज करण्याची अंतिम तारीख: 26 नोव्हेंबर 2018\nस्टेटस: भरती चालू जाहिरात\nअर्ज करण्याची अंतिम तारीख: 20 नोव्हेंबर 2018\nस्टेटस: भरती चालू जाहिरात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/BJP-ready-for-lok-sabha-election-in-osmanabad/", "date_download": "2019-02-20T11:22:35Z", "digest": "sha1:CK4JBNSDF5WJWIGDIKLZLWI53FUYAXG6", "length": 7483, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " उस्मानाबाद : स्वबळाची वेळ आलीच तर...भाजप आहे तयार! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › उस्मानाबाद : स्वबळाची वेळ आलीच तर...भाजप आहे तयार\nउस्मानाबाद : स्वबळाची वेळ आलीच तर...भाजप आहे तयार\nउस्मानाबाद : भीमाशंकर वाघमारे\nलोकसभा निवडणुकीला 6-7 महिन्यांचा कालावधी उरला असल्याने आता सर्वच पक्ष जोमाने तयारीला लागले आहेत. शिवसेना आणि भाजप सत्तेत एकत्र असले तरी त्यांच्यातून विस्तवही आडवा जात नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळेच ऐनवेळी धावपळ नको म्हणून भाजपने स्वबळाच्या तयारीने वाटचाल सुरू ठेवली आहे.\nगेल्या काही दिवसांतील घटना घडामोडींवरून याचे प्रत्यंतर सातत्याने येऊ लागले आहे. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व सध्या शिवसेनेकडे आहे. प्रा. रवी गायकवाड हे खासदार म्हणून किती यशस्वी व अपयशी ठरले याच्या प्रचारतोफा विरोधकाकंडून धडाडणार आहेत. या तोफांना उत्तर देण्यास शिवसेना धडाडीने पुढे येणार असली तरी त्यांना भाजपची साथ असणार की नाही, हे युतीच्या निर्णयावरच अवलंबून ��सेल.\nशिवसेनेची गेल्या काही दिवसांतील भूमिका ही एकला चलो रेची आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर पडसाद उमटल्यास शिवसेनेकडून इच्छुकांची मांदियाळी आहे. समस्या निर्माण होऊ शकते ती भाजपला. त्यामुळेच भाजपनेही जोरदार तयारी सुरू केली आहे. निलंगा येथील (जि. लातूर) भाजप नेत्या व माजी खा. रुपाताई पाटील निलंगेकर यांचे नाव भाजपकडून चर्चे त आहे. शिवाय आ. सुजितसिंह ठाकूर यांनीही मध्यंतरी जाहीर कार्यक्रमात बोलताना मी ही उमेदवार असू शकतो, असे वक्‍तव्य केले होते. त्यानंतर राज्य सरकारच्या निर्णयांची माहिती देणे, सोलापूर-उस्मानाबाद रेल्वेमार्गाचा प्रश्‍न रेल्वेमंत्र्यांसमोर मांडणे, उस्मानाबादेतील प्रस्तावीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची घोषणा झाल्यानंतर त्याची माहिती माध्यमांपर्यंत पोहोचविणे यांसह भाजपने आखलेली आक्रमक रणनीती पाहता लोकसभेत ऐनवेळी समस्या नको, यादृष्टीने भाजपने तयारी चालविली असल्याचे जाणवू लागले आहे.\nगेल्या चार वर्षांत कधीच आक्रमक नसलेल्या भाजपचे बदलते धोरण विरोधी पक्ष राष्ट्रवादीलाही आव्हान म्हणूनच पाहावे लागणार आहे. पक्षाने लोकसभेचा अधिकृत चेहरा म्हणून सध्या तरी कोणास पुढे केले नसले तरी आ. ठाकूर यांचे नाव लोकसभेसाठी चर्चे त राहील, याची दक्षता पक्षाने घेतल्याचे स्पष्ट दिसू लागले आहे. आ. ठाकूर यांचे भाजपच्या केंद्रीय वर्तुळाशी जवळीक आहे. याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री पंकजा मुंडे यांच्यासोबतच अनेक केंद्रीय नेत्यांशीही घनिष्ट संबंध आहे. त्यामुळे सध्या तरी भाजपने लोकसभेच्या दृष्टीने आक्रमक पावले टाकण्यात आघाडी घेतली आहे.\nअण्णासाहेब शेलार यांचा संचालक पदाचा राजीनामा\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\nसातारा : पोलिस निरीक्षकाच्या घरी चोरी\nइम्रान यांनी फेकलाय तो 'नो बॉल' : जावेद अख्‍तर\n'पीडित अल्पवयीन मुलीने साक्ष बदलली तरी आरोपीने निर्दोषत्व सिद्ध करावे'\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\n'पीडित अल्पवयीन मुलीने साक्ष बदलली तरी आरोपीने निर्दोषत्व सिद्ध करावे'\nयुतीचा नविन चित्रपट; \"मूर्ख आहे मतदार\"\nमॉलमध्ये बिबट्याच्या 'एन्ट्री'ने खळबळ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Ajinkya-Pawar-passed-the-Net-Examination/", "date_download": "2019-02-20T11:20:50Z", "digest": "sha1:5HRCS4PC4XEMNZSWD2N6XB6NE64YGHDC", "length": 4748, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शंभर टक्के अंध असणारा अजिंक्य पवार नेट परीक्षा उत्तीर्ण | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › शंभर टक्के अंध असणारा अजिंक्य पवार नेट परीक्षा उत्तीर्ण\nशंभर टक्के अंध असणारा अजिंक्य पवार नेट परीक्षा उत्तीर्ण\nकिसनवीर महाविद्यालयातील मराठी विभागाचा विद्यार्थी अजिंक्य पवार हा नुकत्याच पार पडलेल्या नेट परीक्षेत उत्तीर्ण होवून जे.आर.एफ.(ज्युनिअर रिसर्च फेलोशिप) व सहायक प्राध्यापक या पदासाठी पात्र ठरला आहे. दोन्ही डोळ्यांनी शंभर टक्के अंध असणार्‍या या विद्यार्थ्याने परिस्थितीवर मात आपले करिअर घडवले आहे.\nपदवीपर्यंतचे शिक्षण त्याने यशवंतराव चव्हाण महाविद्यालय पाचवड येथे पूर्ण केले तर एम.ए. पदव्युतर शिक्षण किसनवीर महाविद्यालयात प्रथम श्रेणीत पूर्ण केले. जावली तालुक्यातील दुर्गम वालुथ गावाचा तो रहिवाशी असून आपले शिक्षण जिद्द, चिकाटी व खडतर परिश्रम घेवून पूर्ण केले.\nकेवळ स्पर्श ज्ञानाने तो आपला वर्ग हुडकून काढत असे. कॉलेज सुटल्यानंतर तो काठीच्या सहायाने वाई एस.टी. बसस्थानकापर्यंत चालत जात असे. या परीक्षेसाठी मराठी विभागाचे डॉ. रामचंद्र यादव, डॉ. चंद्रकांत कांबळे, प्रा.धनंजय निंबाळकर प्रा.संग्राम थोरात यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रतापराव भोसले, उपाध्यक्ष लक्ष्मणराव पाटील, संचालक, प्राचार्य डॉ. चंद्रशेखर येवले यांनी त्याचे अभिनंदन केले.\nअण्णासाहेब शेलार यांचा संचालक पदाचा राजीनामा\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\nसातारा : पोलिस निरीक्षकाच्या घरी चोरी\nइम्रान यांनी फेकलाय तो 'नो बॉल' : जावेद अख्‍तर\n'पीडित अल्पवयीन मुलीने साक्ष बदलली तरी आरोपीने निर्दोषत्व सिद्ध करावे'\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\n'पीडित अल्पवयीन मुलीने साक्ष बदलली तरी आरोपीने निर्दोषत्व सिद्ध करावे'\nयुतीचा नविन चित्रपट; \"मूर्ख आहे मतदार\"\nमॉलमध्ये बिबट्याच्या 'एन्ट्री'ने खळबळ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Heavy-scarcity-of-Medicines-in-Karad/", "date_download": "2019-02-20T12:27:45Z", "digest": "sha1:4FEKTDJBX7MDRZEBF4Y3655ZODHV7MRF", "length": 7408, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सातारकर औषधाला महाग! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › सातारकर औषधाला महाग\nकराड : अ���ोक मोहने\nशासकीय रुग्णालये व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सध्या औषधांचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. सर्दी, तापावरील औषधांचा पूर्ण डोस देण्याइतकीही औषधे प्राथमिक आरोग्य केंद्र व जिल्हा रुग्णालयात उपलब्ध नाहीत. गेल्या सहा महिन्यांपासून राज्यभर कमी अधिक प्रमाणात हीच परिस्थिती आहे.\nऔषध खरेदीतील घोटाळ्यांमुळे संपूर्ण राज्याच्या औषध खरेदीची जबाबदारी शासनाच्या अधिपत्याखालील हाफकिन इन्स्टिट्यूटवर सोपविण्यात आली आहे. मात्र, त्यांच्याकडून विविध औषध कंपन्यांकडील टेंडर प्रक्रिया अद्याप पूर्ण होऊ शकलेली नाही.\nऔषध पुरवठा सुरळीत व्हायला अजून सहा महिने लागतील, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले आहे. मात्र, तो पर्यंत जिल्हा रूग्णालय, उपजिल्हा रुग्णालय तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रामधील रोजची ओपीडी चालवायची कशी हा प्रश्‍न वैद्यकीय अधिकारी व डॉक्टरांसमोर उभा ठाकला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात ही औषध टंचाई निर्माण झाली आहे.\nएकट्या सातारा जिल्ह्याचा विचार केल्यास जिल्ह्यात 71 प्राथमिक आरोग्य केंद्र व 400 उपकेंद्र आहेत. तसेच 2 जिल्हा रुग्णालय व साधारण 15 ग्रामीण रुग्णालये आहेत. 313 प्रकारची औषधे या रुग्णालयांना पुरविली जातात. यामध्ये अ‍ॅन्टीबायोटिक, कफशिरफ या औषधांची मागणी अधिक असते. मात्र या औषधांचा पुरेसा साठाही उपलब्ध नाही. रक्‍तदाब व मधुमेहाची औषधेही नाहीत.\nताप, थंडीच्या रुग्णांना औषधाचा पूर्ण डोस देण्याइतकीही औषधे आरोग्य केंद्रात नाहीत. अन्य आजारांवरील औषधांची तर बोंबच आहे. एक-दोन वेळच्या गोळ्या रुग्णांच्या हातावर टेकवून आरोग्य केंद्रांकडून वेळ मारून नेली जात आहे. अपुर्‍या औषधांच्या डोसमुळे रुग्ण कितपत बरा होतो याबाबत प्रश्‍नचिन्हच आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. या दिवसात साथींच्या रोगांचा फैलाव मोठ्या प्रमाणात होतो. या परिस्थितीत निर्माण झालेली औषध टंचाई रुग्णांच्या जीवावर उठली आहे.\nदरम्यान, जिल्हा परिषदेकडे असणारा सेसफंड व ग्रामनिधीतून औषधे खरेदी करण्यात यावीत. असे आदेश जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांमार्फत पंचायत समितीस्तरावर पाठविण्यात आल्याचे जिल्हा औषध निर्माण अधिकारी शहाजी गुजर यांनी सांगितले. शासन स्तरावर आरोग्याच्या अनेक योजना राबविल्या जा��� असल्या तरी या योजनांची फलनिष्पत्ती काय हे सहा महिन्यांपासून राज्यभर निर्माण झालेल्या औषध टंचाईवरून दिसून येत आहे.\nधनंजय मुंडेंना नाशिकच्या सावानाचा कार्यक्षम आमदार पुरस्कार\nकपिललाच शोतून हटवण्‍याची सलमानकडे मागणी\nमंदिराचा सभामंडप कोसळून ३ मजुरांचा मृत्‍यू\n'ती' अट न पाळल्यास युती तोडू; रामदास कदम यांचा इशारा\nकल्याण- डोंबिवली मनपा आयुक्‍तांच्या अंगावर फेकल्‍या बांगड्या\n'ती' अट न पाळल्यास युती तोडू; रामदास कदम यांचा इशारा\nकल्याण- डोंबिवली मनपा आयुक्‍तांच्या अंगावर फेकल्‍या बांगड्या\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\n'पीडित अल्पवयीन मुलीने साक्ष बदलली तरी आरोपीने निर्दोषत्व सिद्ध करावे'", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/pandharpur-cleanliness-work-to-a-private-institution/", "date_download": "2019-02-20T11:50:35Z", "digest": "sha1:5746BYK4B65DN3A4FFBFBH3D5MUXRX5L", "length": 7029, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " स्वच्छतेचे काम खासगी संस्थेला देणार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › स्वच्छतेचे काम खासगी संस्थेला देणार\nस्वच्छतेचे काम खासगी संस्थेला देणार\nश्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील अंतर्गत भागाची स्वच्छता करण्यासाठी निविदा काढणे, कर्मचारी सेवा ज्येष्ठतेनुसार आकृतीबंध शासनाला सादर करणे, महिलांसाठी चेंजिंग रुम, वॉटर ए.टी.एम. उभारण्याबरोबर श्रीविठ्ठल रुक्मिणीचे महात्म्य, विविध उपक्रमांची माहिती मोबाईल अ‍ॅपव्दारे उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी दिली.\nमंदिर समितीची बैठक अध्यक्ष अतुल भोसले यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी संपन्न झाली. या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी मंदिर समिती सदस्य गहिनीनाथ महाराज औसेकर, नगराध्यक्षा साधना भोसले, संभाजी शिदे, शकुंतला नडगिरे, सचिन अधटराव, डॉ. दिनेशकुमार कदम, कार्यकारी अधिकारी सचिन ढोले, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, लेखाधिकारी रवींद्र वाळूजकर उपस्थित होते.\nपुढे बोलताना डॉ. अतुल भोसले म्हणाले की, मंदिर परिसर व अंतर्गत भागाच्या स्वच्छतेची 2.48 कोटी रुपयांची तांत्रिक निविदा खुली करण्यात आली. यामध्य सुप्रिम फॅसिलिटी मॅनेजमेंट, बीएसए कार्पोरेशन लिमिटेड व बीव्हीजी इंडिया लि. या 3 कंपन्या पात्र ठरल्या आहेत.\nभाविकांना श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराची माहिती मोबाईल अ‍���पव्दारे तत्काळ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यानुसार त्याचे आज अनावरण करण्यात आले . हे मोबाईल अ‍ॅप गुगल अ‍ॅप स्टोअरवर श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान पंढरपूर या नावाने मोफत उपलब्ध आहे. मंदिर व्यवस्थापनाच्या आस्थापनेवरील 227 कर्मचार्‍यांच्या प्रारूप ज्येष्ठता यादीला मान्यता देऊन अंतिम सेवा ज्येेष्ठता यादीचा प्रस्ताव आकृतीबंधासह राज्य शासनाला पाठवण्यात येणार आहे.\nमंदिर समितीच्या वतीने पंढरपूरात 5 ठिकाणी वॉटर ए.टी.एम. उभा करण्यात येणार असून त्याला प्रशासकीय मान्यता देण्यात आली. शहर व परिसरातील सर्व परिवार देवतांचा विकासाचा आराखडा तयार करण्याला मान्यता देण्यात आली. लाडू कागदी पिशव्यामधून देऊन प्लास्टिक पिशव्यांपासून कायमस्वरूपी मुक्ती घेण्याचा निर्णय घेतला. भक्त निवासाचे लॅन्ड स्कॅपिंग व फर्निचर, म्युरल्स, साईन एजेस या कामांच्या निविदा प्रसिद्ध कराव्यात व काम आषाढी पूर्वी पूर्ण करावे. चंद्रभागा नदीत स्नानासाठी येणार्‍या महिलांसाठी चेंजिंग रूम उभा करण्यात येणार आहेत.\nकल्याण- डोंबिवली मनपा आयुक्‍तांच्या अंगावर फेकल्‍या बांगड्या\nन्यूजर्सीची किम कुमारी मिस इंडिया यूएसए\nअण्णासाहेब शेलार यांचा संचालक पदाचा राजीनामा\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\nसातारा : पोलिस निरीक्षकाच्या घरी चोरी\nकल्याण- डोंबिवली मनपा आयुक्‍तांच्या अंगावर फेकल्‍या बांगड्या\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\n'पीडित अल्पवयीन मुलीने साक्ष बदलली तरी आरोपीने निर्दोषत्व सिद्ध करावे'\nयुतीचा नविन चित्रपट; \"मूर्ख आहे मतदार\"", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-June2015-Kanda.html", "date_download": "2019-02-20T11:47:42Z", "digest": "sha1:6WMPP5NHPD57KEHXFHKBOBCHWMXR7RPK", "length": 7018, "nlines": 26, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology -डा.बावसकर टेक्नालाजि - कांदा बिजोत्पादन", "raw_content": "\nप्रा. डॉ. वि.सु. बावसकर\nबिजोत्पादनासाठी दोन प्रकारचे (हलवा कांदा, गरवा कांदा) कांदे वापरले जातात. हळव्या कांद्यापेक्षा गरवा कांद्याचे बिजोत्पादन महत्त्वाचे आहे. मुळातच कांदा बिजोत्पादन ही नाजूक बाब आहे. साधारणपणे एक वर्षापुर्वीचे बी पेरणीसाठी चालत नाही.\nचार महिन्यानंतर बियांची उगवण क्षीण होते. तेव्हा या बाबी टाळणेसाठी बिजोत्पादन चांगल्या पद्धीतीने करण�� आवश्यक आहे.\n* हळव्याचे गोट : एकरी ८०० किलो गोटकांदे लागतात. लागवडीचे गोटाचे शेंडे (तिसरा भाग) कापल्यानंतर एक लिटर जर्मिनेटर + १०० लिटर पाणी या प्रमाणातील द्रावणात बुडवून सरी/वरंब्याच्या बगलेत ४ -४ इंच अंतरावर लावावे. लागवडीसाठी मध्यम आकाराचे साधारण ५० ते ६० ग्रॅम वजनाचे कांदे निवडावेत. १० ते १५ दिवसात उगवण पुर्ण होते. लागवडीच्यावेळी २ टन शेणखत + १५० किलो कल्पतरू सेंद्रिय खत वापरावे. महागडी रासायनिक खते वापरू नयेत. तसेच नत्रयुक्त खताची आवश्यकता नसते. मिश्रखत आवश्यक असल्यास १ महिन्याने व ४५ दिवसानंतर डोस (मात्रा) द्यावा. त्यामुळे गोटातून निघणारे तुऱ्याचे दांडे चांगले निघतात. यामध्ये सप्तामृताच्या ३ ते ४ फवारण्या केल्यास फुलोऱ्याचे दांडे टपोरे निघून बियांचा दाणा स्पष्ट भरला जातो आणि वजन चांगले भरल्याचे होणारे बी चांगल्या प्रतिचे मिळते.\n* नवीन/ताजे बी कसे ओळखावे \n१) जुने बी विस्तवावर टाकल्यास तडतड आवाज येतो.\n२) जुन्या बियांच्या तुऱ्यातील काड्या करड्या, पिवळसर रंगाच्या सुरकुतलेल्या असतात. तर नवीन बियांच्या तुऱ्यातल्या काड्या स्वच्छ पांढऱ्या रंगाच्या असतात.\n३) नवीन वजनदार बी जर्मिनेटमुळे ३ ऱ्या दिवशी उगवून येते, तर जुने बियांची उगवण उशीरा होते, जुन्या बियांची उगवण व्यवस्थित होण्यासाठी 'जर्मिनेटर' हा एकमेव पर्याय आहे. ह्यामुळे कोट्यावधी रुपयांचे बी जगभर वाचविता येते. सप्तामृताच वापर केल्यानंतर सप्टेंबर महिन्यामध्ये कांद्याची लागवड करता येते. हळव्या कांद्याचे तुरे मार्च महिन्यामध्ये निघता.\nढगाळ हवामानामध्ये (धुई, धुके) असल्यास व सप्तामृत न वापरल्यास तुरे पोकळ निघतात. फलधारणा होत नाही. याकरीता फुलपाखरे, मधमाशा यांचे प्रमाण आवश्यक आहे.\nढगाळ आभाळ आल्यानंतर विषारी किटकनाशके वापरून नुकसानीत घालण्यासारखे आहे. सप्तामृतमध्ये प्रोटेक्टंट ह्या आयुर्वेदिक पावडरचे प्रमाणे थोडे वाढवून ४ ते ६ फवारण्या केल्यास उत्कृष्ट प्रतीचे बी तयार होते.\nमहाराष्ट्रातील खानदेश भागातील श्री. पंढरीनाथ येवले (B.E. Civil, Rd. Ex. Engi.) या प्रगतीशील शेतकऱ्यांनी बिजोत्पादनासाठी सप्तामृताचा वापर करून उत्कृष्ट प्रतीचे बियाणे घेतल्याची अनेक उदाहरणे आहेत. अशा पद्धतीने तयार केलेले बी एक वर्षानंतर देखील सप्तामृताचा वापर करून यशस्वीरित्या वापरात येऊन अधिक व द���्जेदार उत्पादन घेता येते. या पद्धतीने तयार केलेले बि ७०० ते १००० रू. किलो दराने बिजोत्पादन कंपन्या शेतकऱ्यांना देतात. घरगुती बी म्हणून १२०० ते ३००० रू. पायली या दराने विकले जाते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://2know.in/%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%97%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%AE-%E0%A4%8F%E0%A4%95/", "date_download": "2019-02-20T12:05:48Z", "digest": "sha1:HOQRYN2IK73I6LMN5YXAS7RB7CTG3VX2", "length": 14040, "nlines": 51, "source_domain": "2know.in", "title": "तीन उपयुक्त गुगल क्रोम एक्सटेन्शन", "raw_content": "\nतीन उपयुक्त गुगल क्रोम एक्सटेन्शन\nRohan July 28, 2011 अ‍ॅड धिस, इंटरनेट, एक्सटेन्शन, गुगल, गुगल क्रोम, गुगल डिक्शनरी, स्क्रिन कॅपचर\nआज आपण तीन उपयुक्त गुगल क्रोम एक्सटेन्शन्स पाहणार आहोत, जे आपणाला वेळोवेळी उपयोगी पडतील. या एक्सटेन्शन्सच्या सहाय्याने आपणाला इंटरनेटवरील आवडलेली माहिती अथवा कोणतेही पान आपल्या मित्रांबरोबर वाटता येईल, हव्या त्या शब्दाचा अर्थ अगदी सहजतेनं जाणुन घेता येईल आणि आपण पहात असलेली स्क्रिन कॅपचर करता येईल. याचा उपयोग खास करुन त्यांना होईल, जे आपला ब्लॉग प्रकाशित करतात किंवा एखाद्याला इंटरनेट वापरत असताना आलेली समस्या सांगत असताना देखिल स्क्रिनशॉट्सचा, स्क्रिन कॅपचरचा उपयोग होऊ शकतो. आपण पहात असलेली स्क्रिन जर आपल्याला इतरांना दाखवायची असेल, जी स्क्रिन ते पाहू शकत नाहीत, अशावेळी देखिल स्क्रिन कॅपचरचा उपयोग होऊ शकतो. उदा. फेसबुक मध्ये (किंवा इतरत्र कोठेही) लॉग इन झाल्यानंतर आपल्याच दिसणार आहे असा मजकूर. क्रोम वेब ब्राऊजर संबंधीत एक्सटेन्शन्स वापरण्यासाठी आपण क्रोम वेब ब्राऊजरचा इंटरनेटसाठी वापर करत असणं आवश्यक आहे.\nया तीन क्रोम एक्सटेन्शन्स मधील दोन एक्सटेन्शन्स स्वतः गुगलने उपलब्ध करुन दिले आहेत आणि एक AddThis (अ‍ॅड धिस) या कंटेंट शेअरींग मधील आघाडीच्या वेबसाईटने आपल्यासाठी आणले आहे, त्यामुळे त्यांच्या विश्वसनियतेबद्दलही शंका घेण्याचे काही कारण नाही. खाली देत असलेल्या एक्सटेन्शन संबंधीत चित्रे आपल्याला त्या त्या दुव्यांवर (links) दिसून येतील.\n‘अ‍ॅड धिस’ क्रोम एक्सटेन्शन:\nअ‍ॅड धिस या क्रोम एक्सटेन्शनचा वापर करुन आपण इंटरनेटवरील आपल्याला आवडलेले कोणतेही पान आपल्या मित्रांबरोबर वाटू शकतो. एकदा हे एक्सटेन्शन इन्स्टॉल केले, की मग अ‍ॅड धिसचं बटण आपल्याला आपल्या क्रोम ब्��ाऊजर मधील अ‍ॅड्रेस बारच्या उजवीकडे दिसू लागेल. आपल्याला जर इंटरनेटवरील एखादं पान आवडलं, तर आपण केवळ अ‍ॅड धिसचं हे बटण क्लिक करायचं. त्यातून एक यादी उघडली जाईल, ज्यात नामांकित सोशल नेटवर्कींग वेबसाईट्सचा, सोशल बुकमार्कींग साईट्सचा आणि इतर अशाच काही सुविधा देणार्‍या साईट्सचा समावेश असेल. आपण त्यांपैकी कोणावरही क्लिक केल्यास, इंटरनेटवरील आपल्यला आवडलेले पान (ज्या पानावर आपण त्यावेळी असाल) त्या साईटवर शेअर केले जाईल, वाटले जाईल, त्या पानाचा पत्ता सांगितला जाईल. जेणेकरुन त्या विशिष्ट साईटचे (उदा. फेसबुक, ट्विटर, गुगल) सदस्य असलेल्या आपल्या इतर मित्रांना त्याबाबत माहिती होईल आणि मग तेही ते पान पाहतील.\nइंटरनेटच्या जाळ्यात फिरत असताना आपल्याला जर एखादा शब्द आडला, तर त्याचा अर्थ पुन्हा एकदा ‘गुगल सर्च’ मध्ये शोधण्याची गरज नाही. आता हे काम अगदी कमी वेळात, सहजगत्या होऊ शकतं. ही डिक्शनरी इंग्लिश टू इंग्लिश असून इंग्लिश टू मराठी साठीही एक्सटेन्सन्स आहेत, पण ते गुगल कडून अधिकृतरीत्या उपलब्ध नसल्याने आणि त्यांची विश्वसनीयता माहित नसल्याने मी इथे देत नाहीये. गुगल डिक्शनरी एक्सटेन्शन इंन्स्टॉल केल्यानंतर आपण इंटरनेटवरील आपल्याला अडलेला शब्द सिलेक्ट करुन गुगल डिक्शनरी एक्सटेन्शनच्या बटणावर क्लिक केल्यास, एक खिडकी उघडली जाऊन त्यात आपल्याला त्या शब्दाचा विस्तृत अर्थ दिसून येईल. त्यामुळे एखाद्या शब्दाचा अर्थ जाणून घेताना आता कंटाळा करायची गरज नाही. या एक्सटेन्शनचा आपल्याला इंग्रजी सुधारण्यासाठी नक्कीच उपयोग होऊ शकेल.\nगुगल स्क्रिन कॅपचर एक्सटेन्शन:\nगुगल स्क्रिन कॅपचरच्या सहाय्याने आपण आपल्या संगणक स्क्रिनचा जो भाग पहात आहात, किंवा त्या भागापैकी आवश्यक असा हवा तो काही भाग चित्र स्वरुपात आपल्या संगणकावर संग्रहीत करु शकाल आणि मग ते चित्र अपलोड करुन आपण ते आपल्या मित्रांना दाखवू शकाल अथवा आपला ब्लॉग असेल, तर आपण आपल्या वाचकांना ते चित्र आपल्या ब्लॉगवर दाखवू शकाल. हे एक असं एक्सटेन्शन आहे, जे प्रत्येकाजवळ असायलाच हवं. कारण स्क्रिनशॉट्सचा, स्क्रिन कॅपचरचा आपल्याला नेहमी उपयोग होऊ शकतो. ब्लॉग चालकांसाठी तरी हे आवश्यक आहेच\nगुगल स्क्रिन कॅपचर एक्सटेन्शनच्या सहाय्याने घेतलेले 2know.in चे छायाचित्र\nगुगल क्रोम वेब ब्राऊजर वापरुन म�� वर दिलेल्या दुव्यांवर गेल्यानंतर आपण Install वर क्लिक करा. काही क्षणांमध्येच ते एक्सटेन्शन आपल्या ब्राऊजरमध्ये इन्स्टॉल होईल. फायरफॉक्स अ‍ॅड ऑन प्रमाणे आपल्याला ब्राऊजर रिस्टार्ट करण्याची गरज नाही. इन्स्टॉल झाल्यानंतर लगेच आपल्याला ते एक्सटेन्शन अ‍ॅड्रेस बारच्या उजवीकडे दिसू लागेल.\nआपल्याला इंटरनेट संबंधित, ब्लॉगिंग बाबत खूप काही शिकायचं असेल, तर या दुव्यावर देण्यात आलेले संपूर्ण पान वाचा. इथे आपल्याला भरपूर पैसे कमवण्याची संधीही उपलब्ध करुन देण्यात आली आहे.\nलेखक – रोहन जगताप\n© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.\nरोहन जगताप हा एक अभियंता आहे. जानेवारी २०१० मध्ये त्याने 2know.in हा मराठी ब्लॉग सुरु केला. 2know.in हा ब्लॉग इंटरनेट, संगणक, मोबाईल, अनुप्रयोग, इत्यादी विषयांना स्पर्श करतो. या ब्लॉगला २०१० साली स्टार माझा चॅनलचा ‘ब्लॉग माझा’ पुरस्कार मिळाला आहे. वाचकांनी इंटरनेट व तंत्रज्ञान संदर्भात काही प्रश्न असल्यास या इथे प्रतिक्रियांच्या माध्यमातून विचारावेत ही नम्र विनंती. इतर कामासाठी संपर्क - 2know.in@gmail.com.\nमोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग\nहजारो इंग्लिश पुस्तके मोफत\nबॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे\nवर्ड फाईल PDFमध्ये बदलणे\nSBI ATM केंद्रात पैसे जमा करणे\nलॅपटॉप स्पिकर लॅपटॉपशिवाय वापरणे\nअनुदिनी कशी तयार करावी\nखाली आपला ईमेल अ‍ॅड्रेस देऊन Subscribe वर क्लिक केल्यास 2know.in वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची ‘नोंद’ आपल्याला ईमेलवर मिळेल.\nअडलेल्या इंग्लिश शब्दांपासून शब्दकोश तयार करा\n****** पासवर्ड कसा पहायचा\nमोफत मराठी, इंग्रजी, हिंदी शब्दकोश\nलिंक शेअर करुन जास्त पैसे कमवणे\nफेसबुक, गुगल चे मराठी भाषांतर\nगुगल चा मराठी शोध, मराठी गुगल\n****** पासवर्ड कसा पहायचा\n© कॉपिराईट २०१० - २०१५ - 2know.in. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/when-conspiracy-happened-after-fathers-death-says-udayan-raje-160747", "date_download": "2019-02-20T12:18:41Z", "digest": "sha1:H6RSWHXX2OOKSAND7XB4PRGSTQGKH5V4", "length": 14389, "nlines": 206, "source_domain": "www.esakal.com", "title": "When the conspiracy happened after the fathers death Says Udayan Raje वडिलांच्या निधनानंतर षडयंत्र झाले, तेव्हा...- उदयनराजे | eSakal", "raw_content": "\nबुधवार, फेब्रुवारी 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर बुधवार, फेब्रुवारी 20, 2019\nवडिलांच्या निधनानंतर षडयंत्र झाले, तेव्हा...- उदयनराजे\nशनिवार, 15 डिसेंबर 2018\n\"माझ्या वडिलांच्या ��िधनानंतर माझ्यावर विरोधकांनी षडयंत्र रचले तेव्हा त्या षडयंत्राच्या विरोधात चिमणराव कदम यांनी आवाज उठवला होता. चिमणराव कदम यांनी लोकसेवेचा वसा घेतला होता. तोच वसा आता सह्याद्री यांनी पुढे चालवावा. आपण सर्वांनी सह्याद्रीच्या पाठिशी उभे राहावे. माझे व कदम घराण्याचे संबध हे जिव्हाळयाचे असून, यापुढे सह्याद्री कदम हा माझा धाकटा बंधू म्हणून त्यांच्या पाठीशी राहणार असल्याचे मत खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले आहे.''\nसातारा: \"माझ्या वडिलांच्या निधनानंतर माझ्यावर विरोधकांनी षडयंत्र रचले तेव्हा त्या षडयंत्राच्या विरोधात चिमणराव कदम यांनी आवाज उठवला होता. चिमणराव कदम यांनी लोकसेवेचा वसा घेतला होता. तोच वसा आता सह्याद्री यांनी पुढे चालवावा. आपण सर्वांनी सह्याद्रीच्या पाठिशी उभे राहावे. माझे व कदम घराण्याचे संबध हे जिव्हाळयाचे असून, यापुढे सह्याद्री कदम हा माझा धाकटा बंधू म्हणून त्यांच्या पाठीशी राहणार असल्याचे मत खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले आहे.''\nगिरवी (ता. फलटण, जि. सातारा) येथे माजी आमदार चिमणराव कदम स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात खासदार उदयनराजे भोसले बोलत होते. यावेळी सहकार मंत्री सुभाषराव देशमुख, शारदादेवी कदम, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते सुभाषराव शिंदे, डॉ. जे. टी. पोळ, अच्युतराव खलाटे, पृथ्वीराज काकडे, सह्याद्री कदम उपस्थित होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, माजी आमदार चिमणराव कदम अभ्यासू व दूरदृष्टी असणारे नेतृत्व होते. त्यांच्यात मुख्यमंत्रीपदाची पात्रता असताना केवळ राजकारणामुळे त्यांना बाजूला केले गेले, असेही ते म्हणाले.\nमाजी आमदार चिमणराव कदम एक अभ्यासू व दूरदृष्टी नेतृत्व होते. त्यांच्याकडे कर्तृत्व होते. त्यांची मुख्यमंत्रीपदाची पात्रता असताना केवळ राजकारणामुळे त्यांना बाजूला केले गेले. त्यांचे नाव पुढे येत होते पण राजकारणामुळे ते शक्‍य झाले नाही. फलटण तालुक्‍यातही लोकांवर अन्याय होतोय. पाच राज्यात जर सत्तापालट होत असेल तर फलटणमध्ये का नाही असा प्रश्‍न खासदार भोसले यांनी उपस्थित करत नाव न घेता फलटण तालुक्‍यातील सत्ताधाऱ्यांवर टीका केली.\nलंडन कॉलिंग एका संध्याकाळी, घरच्या हॉलमध्ये माझी आई, आजोबा आणि मी फोनवर नजर ठेवून बसलो होतो. आम्ही सह्याद्री स्कूल नावाच्या बोर्डिंग स्कूलमध्ये...\nउदयनराजेंविरोधात शिवसेनाच लढणार - दिवाकर रावते\nसातारा - सातारा लोकसभेची जागा शिवसेनेकडेच आहे. त्यामुळे छत्रपतींच्या विरोधात नव्हे तर आम्ही राष्ट्रवादीच्या...\nवाळू उत्खननामुळे तेरेखोलचे पात्र धोक्‍यात\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात वाळू उत्खनन परवाने बंद असल्याने बांधकाम व्यवसाय ठप्प आहे. जिल्ह्यातील अनधिकृत वाळू उत्खननाविरोधात महसूलने कडक मोहीम राबवली आहे....\nसह्याद्रीमध्ये मनसोक्त भटकंती सुरू होती तेव्हाची गोष्ट. गड-कोट-किल्ले, घाटवाटा यांच्या इतिहासाचे, सुळके, कडे, भित्ती यांच्या चढाईचे आकर्षण असलेले...\nदोन तरुणांनी बनविले नाचणी मळणी यंत्र\nचिपळूण - शेतकऱ्यांची गरज ओळखून कौंढर काळसूर येथील तरुण शेतकरी विकास जोशी व सचिन गुजर यांनी नाचणी मळणी यंत्र तयार केले. सह्याद्री निसर्ग मित्रच्या...\nकनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांचे शुक्रवारी आंदोलन\nपुणे : कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, कायम विनाअनुदानित तत्त्वावरील मूल्यांकनास पात्र कनिष्ठ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mithileshbhoir.in/2017/03/connect-dots-rashmi-bansal.html", "date_download": "2019-02-20T12:47:11Z", "digest": "sha1:YLCXDQSYLY2VUDHB7AYFMA2TO5DGWYJP", "length": 5031, "nlines": 89, "source_domain": "www.mithileshbhoir.in", "title": "Mithilesh Bhoir Blog©: Connect The Dots - Rashmi Bansal", "raw_content": "\nआयुष्याचा एक आराखडा असतो हे सत्य आहे. एक विस्तृत आराखडा. आयुष्यातील प्रत्येक अनुभव, मग तो चांगला असो वा वाईट असो, तुम्हाला घडवित असतो. आजचे तुम्ही त्या अनुभवांचा परिपाक असता.\nमनात रुतून बसलेला एखादा लेख...\nआयुष्याच्या प्रवासातील ही अनपेक्षित वळणं असतात. पण तीच तुम्हाला 'ध्येया'कड़े घेऊन जातात.\nतेव्हा मुक्त व्हा, बाहेर पडा, अधिकाधिक व विविध गोष्टी करीत रहा, अधिक शिका, अधिक अनुभव घ्या. आयुष्याच्या कॅनव्हासवर अनुभवांचे असंख्य बिंदू निर्माण करा.\nधीटपणाने, चमकदार शैलीत आयुष्याचं चित्र रंगवा... रंगांची निवड तुमची स्वतःची असू दया. एखाद्या कलाकृतीसारखे आयुष्यही निर्माण करा.\nते सुंदर असू दया. त्यामध्ये आनंद उसळू दया. तुमच्या मनीचे गुज त्यातून प्रकट होऊ दया.\n5 reasons to watch भाई: व्यक्ती की वल्ली\nरमाकांत आचरेकर सरांना भावपूर्ण श्रद्धांजली..\nआधुनिक युगातील द्रोणाचार्य तसेच भारतरत्न सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, अजित आगरकर, प्रवीण आमरे, चंद्रकांत पंडित यांसारख्या अनेक दिग्गज खेळाड...\nआज लोकसत्ता मध्ये एक मस्त कविता वाचली. त्यातले दोन सुप्रसिद्ध चरण... सृष्टीचे चमत्कार ( श्लोक : उपजाति ) वैशाखमासी प्रतिवर्षि येती , ...\n२६ जुलैच्या कटू आठवणी : मुंबई\nविज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर मानवाने अनेक प्रगती आणि विकासाची नवी शिखरे पादाक्रांत केली असली तरी निसर्ग आपल्या अस्त...\nतरुण भारत बेळगांव वृत्तपत्रात आलेली मुलाखत...चेहऱ्याआडचे चेहरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%87-%E0%A4%AB%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE/", "date_download": "2019-02-20T11:50:44Z", "digest": "sha1:KNJBPK6NFGZ45OGA3HPIFRD2TEF7SHZS", "length": 15712, "nlines": 110, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "दिवाळी पहाटे फटाक्यांचा क्षीणस्वर | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nशत्रूला धडकी भरवणारे F-21 भारताला देण्यास अमेरिका तयार\nपतीच्या मारहाणीत पत्नीचा गर्भपात ; तू काळी आहेस, सुनेचा सासरच्यांनी केला छळ\nएकही बांधकाम कामगार कुटुंब बेघर राहणार नाही\nशहराचा पाणीपुरवठा उद्या बंद\nमुळशीत आणखी एका ‘लवासा’चा घाट\nHome breaking-news दिवाळी पहाटे फटाक्यांचा क्षीणस्वर\nदिवाळी पहाटे फटाक्यांचा क्षीणस्वर\nमुंबई – सर्वोच्च न्यायालयाने दिवाळीत फटाके वाजवण्यासाठी दिलेली दोन तासांची मुदत, लोकांमध्ये झालेली प्रदूषणाविषयी जागरूकता, शाळाशाळांमधून मुलांना फटाके न वाजवता हरित दिवाळी साजरी करण्याचे झालेले आवाहन, फटाक्याने होणा��्या ध्वनी-वायू प्रदूषणावर समाजमाध्यमांतून होणाऱ्या चर्चा आणि फटाक्यांच्या वाढत जाणाऱ्या किमती यामुळे यंदा पहिल्यांदाच देशभरातील दिवाळीच्या पहिल्या पहाटे फटाक्यांचा आवाज लोपलेला होता.\nमुंबई, पुण्यासह राज्यातील सर्वच शहरांमध्ये फटाक्यांचा आवाज क्षीण झाल्याचे जाणवले. अभ्यंग स्नानानंतर उजाडेस्तोवर फटाके उडविण्याची नेहमीची हौस सर्वत्र ओसरल्याचे दिसत होते. एरवी कर्णकर्कश फटाक्यांनी दणाणणाऱ्या ठाणे शहरात फटाक्यांच्या आवाजाचा गेल्या सात वर्षांतला नीचांक जाणवला. मुंबई व पुण्यासह काही शहरांत सेल्फीला आणि व्हॉट्सअ‍ॅपमार्फत चित्रफटाक्यांना लोकांनी पसंती दिली\nमंगळवारी मुंबईतील अनेक भागांत फटाक्यांची मंगळवारी पहाटे आतषबाजी झाली नाही. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने सुमारे ३२ फटाक्यांची चाचणी केली होती. यात विहित मर्यादेपेक्षा अधिक आवाज करणाऱ्या फटाक्यांची नोंद करण्यात आली. शिवाय ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण आणून त्याची नोंद करण्यासाठी प्रदूषण मंडळातर्फे मुंबईत २५ केंद्रे उभारण्यात आली आहेत. गेल्या आठवडय़ापासून या केंद्रातील अधिकारी ध्वनी प्रदूषणाच्या पातळीची नोंद करत असल्याची माहिती मंडळाचे डॉ. विद्यानंद मोटघरे यांनी दिली. मंगळवारी मुंबईतील अनेक विभागांत फटाक्यांचा आवाज कमी होता. ध्वनी प्रदूषणाचे उल्लंघन केल्याबद्दल एकही गुन्हा शहरात नोंदवला गेला नाही. बुधवारी लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने ध्वनी प्रदूषणाचे नियम मोडून फटाक्यांची आतषबाजी होण्याची शक्यता आहे. या परिस्थितीवर लक्ष ठेवले जाणार आहे. ठाण्यातील कोपरी भागातील फटाक्यांचे घाऊक व्यापारी सतीश पिंगळे यांनीही यंदा फटाके कमी वाजल्याचे सांगितले. उपवन, हिरानंदानी, नौपाडा, राम मारुती रोड या भागात दरवर्षीपेक्षा कमी फटाके वाजल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले.\nऐन दिवाळीत पडलेला पाऊस आणि बाजारातील मंदीमुळे यंदा पुण्यात फटाके उडविण्यात नागरिकांनी आखडता हात घेतला. गेले तीन दिवस पाऊस सुरू आहे. दोन वर्षांपासून बाजारात मंदीसदृश वातावरण आहे. याबरोबरच फटाके विक्रीवरही बंधने आल्याने फटाके विक्रीचे स्टॉल यंदा कमी आहेत.\nठाण्यात सात वर्षांनी शांतता\nठाण्यात गेल्या सात वर्षांत दिवाळी पहाटेच्या दिवशी आवाजाची पातळी ही ७० ते ९९ ��ेसिबल इतकी घातक असायची, मात्र यंदा ती पातळी ५५ ते ७० डेसिबल इतकी कमी झाली, असे ठाण्यातील सामाजिक कार्यकर्ते डॉ. महेश बेडेकर यांनी सांगितले. नौपाडा, हिरानंदानी येथे मंगळवारी केलेल्या ध्वनिमापन सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे.\n* फटाक्यांचा खप देशपातळीवर घटला आहे. फटाक्यांची बाजारपेठ २० हजार कोटींची असून त्याला फटका बसला आहे.\n* दिल्लीत फटाक्यांची विक्री ५० टक्क्यांनी कमी झाली आहे. पूर्वी लोक फटाक्यांवर पाच हजार रुपये खर्च करीत, ते प्रमाण आता एक हजार रुपये झाले आहे, त्यामुळे सर्वच राज्यांत फटाक्यांना फटका बसल्याचे दिसून आले.\n* न्यायालयाने दिलेल्या निकालाचाही मोठा परिणाम लोकांवर झाला असून त्यांचे फटाक्यातील स्वारस्य संपले आहे, अशी प्रतिक्रिया बेंगळुरूतील काही दुकानदारांनी व्यक्त केली.\nपहिला गुन्हा दिल्लीत : दिल्लीतील मयूरविहार येथे\nअवेळी फटाके उडवल्यावरून पहिला गुन्हा दाखल करण्यात आला. मुंबईतही येत्या तीन दिवसांत विहित मर्यादेपेक्षा जास्त आवाज करणारे फटाके फोडणारी व्यक्ती आढळल्यास त्यासंबंधीची माहिती पोलिसांकडे दिली जाणार आहे.\nन्यायालयाने दिलेल्या निकालाचाही मोठा परिणाम लोकांवर झाला असून त्यांचे फटाक्यातील स्वारस्य संपले आहे, अशी प्रतिक्रिया बेंगळुरूतील काही दुकानदारांनी व्यक्त केली.\nछत्तीसगड स्फोटात थरार; नक्षलींना पळवून लावले\n..तर मनेका गांधींनीही राजीनामा द्यावा : मुनगंटीवार\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑ��� होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%97%E0%A5%83%E0%A4%B9%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%98%E0%A5%8B/", "date_download": "2019-02-20T11:05:12Z", "digest": "sha1:BY4PWQRF64GNNPHL45GKZCENONC6N6YM", "length": 11074, "nlines": 100, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "गृहप्रकल्पातील आर्थिक घोटाळ्यासाठी न्यायालयात जाणार-साने | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nशत्रूला धडकी भरवणारे F-21 भारताला देण्यास अमेरिका तयार\nपतीच्या मारहाणीत पत्नीचा गर्भपात ; तू काळी आहेस, सुनेचा सासरच्यांनी केला छळ\nएकही बांधकाम कामगार कुटुंब बेघर राहणार नाही\nशहराचा पाणीपुरवठा उद्या बंद\nमुळशीत आणखी एका ‘लवासा’चा घाट\nHome breaking-news गृहप्रकल्पातील आर्थिक घोटाळ्यासाठी न्यायालयात जाणार-साने\nगृहप्रकल्पातील आर्थिक घोटाळ्यासाठी न्यायालयात जाणार-साने\nपिंपरी- शहरामध्ये राबविण्यात येणाऱ्या पंतप्रधान आवास योजनेच्या गृहप्रकल्पांमध्ये आर्थिक भ्रष्टातार झाला आहे. त्याचे दर पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणापेक्षा अधिक आहेत. त्यासाठी आपण न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी दिली.\nदत्ता साने म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी आवास प्रकल्पामध्येच सत्ताधारी भाजपने गैरव्यवहार केला आहे. भाजपच्या प्रमुख नेत्यांनी त्यामध्ये हात धुवून घेतले आहेत. त्या गैरव्यवहाराची कुणकूण लागल्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वडमुखवाडीतील गृहप्रकल्पाचे भूमिपूजन ऐनवेळी रद्द करण्याची नामुष्की भाजपवर आली”\nभाजपच्या दोन्ही आमदारांमध्ये या प्रकल्पाच्या कामावरून एकमत न झाल्याने बोर्‍हाडेवाडीत प्रकल्प स्थायी समितीने दप्तरी दाखल केला आहे. या प्रकल्पाचे दर प्राधिकरणापेक्षा अधिक आहेत. ही मंडळी गोरगरीबाच्या घरांमध्येही लोणी खाण्याचे काम करीत असल्याचा आरोप साने यांनी केला.\n“राष्ट्रवादी काँग्रेसने जेएनएनयुआरमध्ये अंतर्गत राबविलेल्या घरकुल योजनेत 398 चौरस फूट आकाराच्या सदनिकासाठी 3 लाख 76रूपयांना उपलब्ध करून दिल्या. केवळ 4 वर्षांत हे दर वाढून तब्बल 10 लाख 42 हजार रूपयपर्यंत पोहचले आहेत. त्यातही केवळ323 चौरस फूट आकाराची सदनिका देण्यात येणार आहे. केवळ ठेकेदारांशी संगनमत करून वाढीव दर निश्‍चित करून सदर काही प्रकल्पांना मागील स्थायी समितीने मंजुरीही दिली आहे. त्यातील काही प्रकल्पाना वर्कऑर्डरही दिली आहे. या सर्व प्रकल्पामध्ये संगनमत करून वाढीव दर दिले गेले असून, त्याविरोधात न्यायालयात दावा दाखल करणार आहे” असेही साने यांनी सांगितले.\nस्थायी ऐवजी धोरण समिती असे नामकरण करा- नगरसेवक डोळस\nमराठा आरक्षणासाठी मावळमध्ये मुंबई-पुणे महामार्ग रोखला\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रन��थॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.nagpurcity.net/2018/10/14/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%B2%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%9A-%E0%A4%AE%E0%A4%BE/", "date_download": "2019-02-20T12:36:40Z", "digest": "sha1:BMYINQ3WDDHLJ34KVQLK7DHJERF6I6VC", "length": 2342, "nlines": 32, "source_domain": "www.nagpurcity.net", "title": "मराठा आरक्षणावर लवकरच मार्ग: नारायण राणे – Nagpurcity", "raw_content": "\nमराठा आरक्षणावर लवकरच मार्ग: नारायण राणे\n‘मराठा आरक्षण समितीचा अहवाल आपण दिला असून, सरकारने त्यावर कार्यवाहीसाठी नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली आहे. तोपर्यंत या विषयावर काही मार्ग निघेल,’ असे माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी शनिवारी सांगितले. दरम्यान, भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विष्णूचा अवतार म्हटल्याच्या प्रश्नावर राणे यांनी उत्तर देण्याचे टाळले.\nमोदींनंतर आता फडणवीस घेणार मोठा निर्णय, शेतकऱ्यांना अच्छे दिन\nपंतप्रधान मोदी पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर, होणार जाहीर सभा\nमंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक…या आहेत आजच्या 5 मोठ्या बातम्या\nपुण्यात माहिती अधिकार कार्यकर्त्याचा संशयास्पद मृत्यू\nदिल्लीः हॉटेलच्या आगीत ९ जणांचा होरपळून मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.pratilipi.com/user/%E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%A8-%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%88%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%87-1diqm474lp", "date_download": "2019-02-20T11:40:45Z", "digest": "sha1:CHNV75GWSKHFYQQRGMHN5COPBQ5ESDJI", "length": 2166, "nlines": 48, "source_domain": "mr.pratilipi.com", "title": "चेतन डोईफोडे « प्रतिलिपि मराठी | Chetan Doiphode « Pratilipi Marathi", "raw_content": "\nअनुसरण करा | 535\nलहानपणापासून रत्नाकर मतकरी आणि नारायण धारप यांच्या गूढकथा आणि भयकथा यांचा चाहता.... स्वतः काहीतरी त्यांच्या लेव्हल च ल���हावं हीच सुप्तइच्छा..आणि कविता म्हणाल तर कॉलेज च्या दिवसात लेक्चर मध्ये मागच्या बाकावर बसून लिहिलेल्या माझ्या कथांबद्दल जरूर प्रतिक्रिया द्या... माझा ई-मेल id. chetan02012@gmail.com\nसोशल मीडिया वर अनुसरण करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.misalpav.com/node/43181", "date_download": "2019-02-20T11:49:15Z", "digest": "sha1:ITRUNVE6QC7S4DIYJ2ECQA6B5L5CFCVG", "length": 48100, "nlines": 247, "source_domain": "www.misalpav.com", "title": "पावसाळी भटकंती: वर्धनगड ( Vardhangad) | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nशतशब्दकथा स्पर्धेसंबंधी सूचना :\nलेखकांनी कथा पाठवताना कथेतील शब्द प्रत्यक्ष मोजून १०० आहेत याची खात्री करावी ही विनंती. Microsoft Word मध्ये शब्द मोजू नयेत. विरामचिन्हांमुळे Microsoft Word चुकीची शब्दसंख्या दाखवत असल्याने हे करण्यात आले आहे.\nपावसाळी भटकंती: ड्युक्स नोज, नागफणी ( Dukes Nose)\nपावसाळी भटकंती: वर्धनगड ( Vardhangad)\nपावसाळी भटकंती: वर्धनगड ( Vardhangad)\nपावसाळी भटकंती: ड्युक्स नोज, नागफणी ( Dukes Nose)\nपावसाळी भटकंती: तुंग, कठीणगड( Tung, Kathingad)\nपावसाळी भटकंती: तिकोना, वितंडगड( Tikonaa,Vitandgad)\nपावसाळी भटकंती: स्वराज्याची शपथ, रायरेश्वर( Rayreshwar, Raireshwar )\nपावसाळी भटकंती: अँबी व्हॅलीचा शेजारी, कोराईगड(Koraigad,Korigad )\nपावसाळी भटकंती: दुर्ग, ढाकोबा (Durg, Dhakoba )\nपावसाळी भटकंती, घ्यावयाची काळजी ( Rainy Trks, Tips and Tricks )\nपावसाळी भटकंती: भिवगड / भिमगड (Bhivgad/Bhimgad )\nपावसाळी भटकंती : संतोषगड (Santoshgad)\nपावसाळी भटकंती : वारुगड (Varugad)\nपावसाळी भटकंती: महिमानगड ( Mahimaangad )\nपावसाळी भटकंती: वर्धनगड ( Vardhangad)\nपावसाळी भटकंती : भुषणगड ( Bhushangad )\n‹ पावसाळी भटकंती: महिमानगड ( Mahimaangad )\nपावसाळी भटकंती : भुषणगड ( Bhushangad ) ›\nएतिहासिक कागदपत्रे वाचताना खुप काळजी घ्यावी लागते, कारण जसा मराठीमधे श्लेष अलंकार आहे, ज्यामधे एकाच वाक्याचे दोन अर्थ निघतात, तसेच मोडी लिपीच्या लिहीण्याच्या सलगतेमुळे कदाचित चुकीचा निष्कर्श निघू शकतो. नेमकी अशीच एक घटना वर्धनगड किल्ल्याबाबत झाली असावी.\nजेधे शकावली या शिवचरित्राच्या दृष्टीने महत्वाच्या आणि अस्सल साधनामधे एक उल्लेख आहे, \"राजश्रीवर्धनगडास ��ाउन संपुर्ण उष्माकाल राहिले\". १२ आक्टोंबर ते नोव्हेंबर १६६१ असे महिनाभर शिवाजी महाराज या गडावर मुक्कामाला होते. पण नेमक्या कोणत्या गडावर असा प्रश्न महत्वाचा आहे. आता पर्यंत सर्वच ग्रंथात 'राजश्रीवर्धनगडास' या वाक्यावरुन राजश्री म्हणजे शिवाजी महाराज सातारा जिल्ह्यातील वर्धनगडावर येउन राहिले अशी माहिती देण्यात आली आहे. पण हि माहिती चुकीची आहे, कारण त्यांचा मुक्काम या वेळी सातारा जिल्ह्यातील वर्धनगडावर नसून पुणे जिल्ह्यातील लोणावळ्याजवळील राजमाचीच्या बालेकिल्ल्यावर म्हणजे श्रीवर्धनगडावर होता. याचे कारण असे कि याच दरम्यान म्हणजे जाने-फेब्रुवारी १६६१ मधे कारतलबखानाचा उंबरखिंडीत पराभव करुन महाराज दक्षिण कोकणात उतरले. शृंगारपुरच्या शिर्के व पालवणच्या जसवंत दळवी या आदिलशाही सरदाराचां पराभव करुन चिरदुर्ग हा बेवसाउ गड ताब्यात घेतला, व त्याची पुनर्बांधणी करुन त्याला मंडणगड नाव दिले. अर्थात याच काळात शाहिस्तेमामा पुण्यात लालमहालात तळ ठोकून होते. डिवचलेला हा खान पुढील कोणत्या चाली करतो त्यावरही नजर ठेवणे आवश्यक होते. याच काळात पेण परिसरात महाराजांच्या सैन्याच्या हालचाली चालू होत्या. स्वतः महाराजांनी पेणजवळच्या मिर्‍या डोंगराजवळ नामदारखानाचा पराभव केला. या सर्व घटना या कथित विश्रंतीच्या आसपासच झालेल्या आहेत. याचा अर्थ शाहिस्तेखानाचे सरदार लोणावळा खोपोली परिसरात आक्रमणे करीत असताना शिवाजी महाराज या प्रदेशापासून लांब सातार्‍या जिल्ह्यात वर्धनगडावर मुक्काम करतील हि शक्यता नाही. एकतर हा परिसर त्यावेळी स्वराज्यात नव्हता, शिवाय फलटणचे निंबाळकर, म्हसवडचे माने असे स्वराज्याचे शत्रु या भागात असताना मुळात १६६१ मधे वर्धनगड अस्तित्वात होता याचा पुरावा नाही. यापुर्वी या परिसरातील गडांची माहिती देतानाच लिहीले आहे कि मिर्झाराजे जयसिंहाबरोबरच्या तहानंतर शिवाजी महाराज व मिर्झाराजे यांच्या संयुक्त फौजांनी आदिलशाही मुलुखावर आक्रमण केले. त्या स्वारीत फक्त संतोषगड उर्फ ताथवडा या किल्ल्याचा उल्लेख सापडतो. या परिसरातील दुसर्‍या कोणत्याही गडाचे नाव येत नाही. शिवाय या मोहीमेतील प्रत्येक घटना मिर्झाराजे पत्राद्वारे औरंगजेबाला कळवत होते, त्यामधेही वर्धनगडाचा उल्लेख यायला पाहिजे होता. अफझलखानाच्या वधानंतर जरी हा परिसर महाराजांनी ताब्यात घेतला असला तरी सिध्दी जोहरच्या वेढ्यातून पन्हाळ्यावरुन सुटका झाल्यानंतर आदिलशहाशी जो तह केला त्यात हा परिसर त्यांना आदिलशहाला द्यावा लागला. त्या काळात महाराज या परिसरात कोणताही नवा गड उभारणे शक्यच नव्ह्ते. याचा अर्थ वर्धनगडाची उभारणी महाराजांनी १६७१ ते ७३ दरम्यान केली असावी. ( सातारा जिल्हा गॅझेटियरप्रमाणे १६७३ ते १६७४ दरम्यान )\nआता रहाता राहिला मुद्दा नावाचा, \" श्रीवर्धनगड\". जेधे शकावलीच्या उल्लेखाप्रमाणे \"राजश्रीवर्धनगडास आले\", असा उल्लेख आहे. संशोधकांनी त्याची फोड राजश्री वर्धनगडास आले, अशी केली, कारण बहुतेक संशोधकांना वर्धनगड माहिती होता, पण राजमाचीचे बालेकिल्ले स्वतंत्रपणे श्रीवर्धन व मनरंजन असे ओळखले जातात आणि स्वतंत्र किल्ले म्हणून गणले जातात हि बाब त्यांनी लक्षात घेतली नाही. ( विशेष म्हणजे सध्याच्या रायगड जिल्ह्यात अलिबागजवळ रेवस इथे मनरंजन व मांडवा इथे श्रीवर्धन अश्या दोन गढ्या शिवाजी महाराजांनी बांधल्याचा उल्लेख आहे, पुढे त्या मानाजी आंग्रांनी पाडून टाकल्या ) संभाजी महाराजांचे पेशवे नीळकंठ मोरेश्वर यांनी बाजी सर्जेराव जेधे यांना लिहीलेल्या ३ मार्च १६८६ रोजीच्या पत्रात लिहीतात कि, \"कबिला ( कुटुंब ) रोहिडागडी ठेउन तुम्ही आम्हापासी श्रीवर्धनगडी भेटीस येणे\", मात्र सातार्‍या जिल्ह्यातील वर्धनगडाचा उल्लेख हा वर्धनगड म्हणूनच येतो.\nशिवाय मोडी लिपीत लिहीताना राजश्री श्रीवर्धनगडास आले, असे दोनदा श्री न लिहीता राजश्रीवर्धनगडास असे लिहीणे हे सामान्य बाब आहे, अशी उदाहरणे अन्यत्र आहेत. जेधे शकावलीतही अशी उदाहरणे आहेत.\nचिटणीसाच्या बखरीप्रमाणे , \" राजारामाच्या जन्मानंतर ( म्हणजे १६७० ) नंतर क्र, गाडगे पुंडपणा करुन होते, त्यास दबावासाठी जागाजागा किल्ले नवेच बांधले. वारुगड, भुषणगड, वर्धनगड, सदाशिवगड, मच्छिंद्रगड हे नवेच बांधले ( संदर्भ- चिटणीसाची बखर, पान क्र- ९२,९३ )\nअर्थात वरील सर्व विवेचनावरुन शिवाजी महाराज जरी १६६१ मधे वर्धनगडावर आले नसले तरी गड बांधताना मात्र ते नक्कीच येउन गेले असावेत.\nपुढे संभाजी महाराजांच्या वधानंतर ५ में १७०१ मध्ये मोगलांनी पन्हाळा जिंकला. त्यानंतर औरंगजेबाने आपले लक्ष्य सातार्‍यातील किल्ल्यांकडे वळवले. मोगल सरदार फतेउल्लाखान याने सल्ला दिला की ‘‘ बा���शहांनी खटावला छावणी करावी, म्हणजे पावसाळ्यात चंदन-वंदन व नांदगिरी हे किल्ले जिंकून घेता येतील’’. औंरगजेबाने या योजनेला मंजुरी दिली. दि. ८ जूनला फतेउल्लाखान आपल्याबरोबर काही सैन्य घेऊन खटावच्या बंदोबस्तासाठी गेला. त्याने खटावचे ठाणे जिंकले. मराठ्यांचा पराभव झाला. यानंतर मोगलांची फौज खटावच्या ठाण्यात जमा होऊ लागली होती. आज ना उद्या हे सैन्य वर्धनगडाला वेढा घालणार हे निश्चित होतं म्हणून वर्धनगडातील मराठ्यांनी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या वाड्यांतील लोकांना आक्रमणाची आगाऊ कल्पना दिली होती. ज्या लोकांना शक्य होते त्यांनी आपल्या बायका मुलांना किल्ल्यात नेले. नंतर ९ जून १७०१ रोजी वर्धनगडाच्या किल्लेदाराने आपला एक वकील फतेउल्लाखाना जवळ पाठवला. त्याने याला सांगितले की ‘‘किल्लेदाराला प्राणाचे अभय मिळत असेल तर तो मोगलांना किल्ला देण्यास तयार आहे’’. फतेउल्लाखानाने विनंती ताबडतोब मान्य केली. खरतर फतेउल्लाखानाकडे वकील पाठवून किल्ला ताब्यात देण्याची बोलणी करणे हा वेळाकाढूपणा होता.मोगलांचा किल्ल्यावर होणारा हल्ला पुढे ढकलणे हा त्यामागचा हेतू होता. किल्लेदाराने किल्ल्याच्या संरक्षणासाठी सैन्याची जमवाजमव करणे हा त्यामागील हेतू होता. फतेउल्लाखान किल्लेदार आज येईल उद्या येईल म्हणून वाट पाहात राहीला, पण एकही मराठा सैनिक त्याच्याकडे फिरकला सुध्दा नाही. फतेउल्लाखानाला मराठयांचा डाव लक्षात आला आणि त्याने १३ जून रोजी किल्ल्यावर हल्ला चढवला. त्याला मराठ्यांनी चोख प्रत्युत्तर दिले, पण यात अनेक मराठे मारले गेले. अनेकजण जखमी झाले. मोगलानी मराठ्यांच्या चाळीस लोंकाना कैद केले. मग मोगलानी किल्ल्याच्या पायथ्याच्या अनेक वाडया जाळून टाकल्या. या लढाईत मोगलांचे पण अनेक सैनिक प्राणास मुकले. दि. १९ जूनला रात्री मराठ्यांनी वर्धनगड सोडला. दि. २२ जून रोजी ‘मीर ए सामान ’ या खात्याचा व्यवस्थापक अली रजा हा वर्धनगडातील मालमत्ता जप्त करण्यासाठी गेला. त्याने किल्ल्यातून सहाशे पंचाहत्तर मण धान्य , चाळीस मण सोरा व बंदुकीची दारू ,सहा मोठ्या तोफा व जंबुरक असा माल जप्त केला. त्याच दिवशी औरंगजेबाने किल्ल्याचे नाव बदलून ‘सादिकगड’ असे ठेवले.\nवर्धनगड तीन वर्ष मोगलांच्या ताब्यात होता. सप्टेंबर १७०४ मध्ये मराठ्यांनी किल्ला परत जिंकून घेतला व किल्लेदार किशोरसिंगला कैद केले. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मोगलांनी किल्ला पुन्हा ताब्यात घेतला. इ.स.१७०७ मध्ये मराठ्यांनी किल्ला परत जिंकून घेतला.\nइ.स. १८०० मधे हा गड पंतप्रतिनिधीकडून महादजी शिंद्याकडे गेला. या लढाईत शिंद्याचा सरदार मुझफ्फर्खान हा रामोशी सैन्याकडून घोड्यासहित मारला गेला. या लढाईत महादजींची मेहुणी जी सरनौबत घोरपडेंची पत्नी होती, तीने मध्यस्थी केली. पुढे १८०३ मधे गडाचे किल्लेदार बळवंतराव बक्षी यांची आणि येसाजी फिरंगी यांची लढाई झाली. पुढे १८०५ मधे फत्तेसिंग मानेनी गडावर आक्रमण केले. लगेचच १८०६ मधे वसंतगडाच्या लढाईनंतर बापु गोखले यांनी पंतप्रतिनिधींना पकडून वर्धनगडाच्या उत्तरेला असलेल्या चिमणगाव येथे आणले आणि गड ताब्यात घेतला. पुढे १८११ पर्यंत म्हणजे पेशव्यांनी हा गड ताब्यात घेई पर्यंत तो बापु गोखलेच्या ताब्यात राहिला. इ.स. १८१८ मध्ये वर्धनगड इंग्रजांच्या ताब्यात गेला.\nसकाळी महिमानगड पाहिल्यानंतर मला त्याच रस्त्यावर असलेला वर्धनगड पहायचा होता. मात्र बस लवकर आली नाही. अखेरीस हात केल्यावर एका ट्रकवाल्याने लिफ्ट दिली आणि सातारा-पंढरपुर रस्त्यावरच्या वर्धनगड गावात मी दाखल झालो. महादेव रांगेतील उपरांग म्हसोबा रांगेवर वर्धनगडाची उभारणी झाली आहे. गडाची उंची समुद्रसपाटीपासून जरी १५०० मीटर असली तरी गावातून जेमेतेम १०० मीटरची चढण आहे. सातरा जिल्ह्यातून जाणार्‍या महादेव डोंगर रांगेवर, भांडलीकुंडल नावाचा जो फाटा आहे. त्यावर कोरेगाव व खटाव तालुक्याच्या सीमेवर, कोरगाव पासून ७ मैलांवर व साताराच्या ईशान्येस १७ मैलांवर वर्धनगड किल्ला बांधलेला आहे. सातारा - पंढरपूर मार्गावर कोरेगाव नंतर येणारा घाट याच किल्ल्याच्या पदरातून जातो. किल्ल्याला लागूनच असलेल्या ललगुण व रामेश्वर ह्या दोन डोंगरावरून किल्ल्यावर तोफांचा चांगला मारा करता येत असे.\nमी जरी महिमानगड पाहून वर्धनगड बघण्यासाठी गेलो असलो तरी थेट वर्धनगड बघण्यासाठी पर्याय आहेत. किल्ल्यावर जाण्यासाठी सातारा आणि फलटण या दोन्ही बाजूंनी रस्ते आहेत.\n१) सातारा - पंढरपूर रस्त्यावर सातार्‍या पासून ३० किमी अंतरावर वर्धनगड गाव आहे. गावातूनच किल्ल्यावर जाण्याची वाट आहे.\n२) फलटण - मोळघाट - पुसेगाव गाठावे. या मार्गे पुसेगाव गाव फलटण पासून ४१ किमी वर आहे. प���सेगाव पासून ७ किमी अंतरावर वर्धनगड गाव आहे. गावातूनच किल्ल्यावर जाण्याची वाट आहे.\n३) फलटण - दहिवडी मार्गे पुसेगाव गाठावे. या मार्गे पुसेगाव गाव फलटण पासून ४५ किमी वर आहे. पुसेगाव पासून ७ किमी अंतरावर वर्धनगड गाव आहे. गावातूनच किल्ल्यावर जाण्याची वाट आहे.\nगावातील मुख्य चौकात गडावरच्या दोन तोफा आणून ठेवल्या आहेत. गडावरच्या वस्तु पळविल्या जाणे किंवा त्यांची होणारी नासधूस बघता गावकर्‍यांनी हा योग्य निर्णय घेतला असे म्हणले पाहिजे.\nगावातच गडाचा संपुर्ण ईतिहास आणि माहिती देणारा फलक लावला आहे. एकंदरीत गावकर्‍यांना गडाचा नुसता फुकाचा अभिमान नसून त्यांची प्रमाणिक तळमळ जाणवते.\n( वर्धनगडाचा नकाशा )\nवर्धनगड गावातूनच किल्ल्याची भक्कम तटबंदी दिसते.आजही किल्ल्याची तटबंदी चांगल्या स्थितित शाबूत आहे.\nपायथ्याच्या वर्धनगड गावातून किल्ल्यावर जाण्यासाठी एक प्रशस्त वाट आहे. ही वाट थेट गडाच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचवते. या वाटेने गडाचा दरवाजा गाठण्यास अर्धा तास लागतो.\nगडाचा बुरुजावर भगवा ध्वज डौलात फडकत होता.\nगडाचे प्रवेशद्वार हे पूर्वाभिमुख असून गोमुखी बांधणीचे आहे. आजही ते सुस्थितीत उभे आहे. दरवाज्यापासूनच किल्ल्याची तटबंदी चालू होते, ती संपूर्ण गडाला वळसा घालून पुन्हा दरवाजाच्या दुसर्‍या टोकाशी येऊन पोहोचते. ही तटबंदी आजही चांगल्या स्थितित शाबूत आहे.\nदरवाजा उंचीला फार नाही, तरी अद्याप उत्तम अवस्थेत आहे. मात्र तटबंडीवर उगवलेली साडे वेळीच काढायला हवीत.\nगडाच्या जेमतेम उंचीमुळे पायथ्याचे गाव व घरे स्पष्ट दिसत होती.\nदरवाज्यातून आत शिरल्यावर समोरच एक माठे टेकाड दिसते. यावर चढून जाण्यासाठी दगडाच्या बांधलेल्या पायर्‍या आहेत. या टेकाडावर चढून जातांना वाटेतच हनुमानाची भग्न दगडी मूर्ती आहे.\nत्याच्याच बाजूला पिण्याच्या पाण्याचे टाके आहे. प्रवेशद्वारापासून टेकाडावर असणार्‍या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी १५ मिनिटे लागतात.\nपुढे शंकराचे छोटेसे देऊळ लागते. मी विचाराच्या तंद्रीत मंदिराच्या उजवी कडून म्हणजे मंदिर डाव्या हाताला ठेउन निघालो. मात्र तिथे बसलेल्या गुराख्याने मला थांबवून मंदिराच्या डाव्या बाजुने म्हणजे मंदिर उजव्या हाताला ठेउन जाण्यास सांगितले. हि साधी गोष्ट आधी न लक्षात आल्याने मला खजील झाल्यासारखे वाटले.\nत्याच्या आवारात या उध्वस्त मुर्ती आणि दगडी दिपमाळ दिसते.\nमहादरवाजातून आत शिरल्यावर डावीकडेच हा ध्वजस्तंभ दिसतो.\nया ध्वजस्तंभाच्या थोडे पुढे गेल्यावर तटातून बाहेर पडण्यासाठी चोरवाट तयार केलेली आहे.\nगडाला एक दरवाजा आयब ( म्हणजे दोष) आहे, यासाठी शिवाजी महाराजांनी बांधलेल्या गडावर न चुकता उपदरवाजा ( चोर दरवाजा ) आढळणारच.\nसंपुर्ण गडमाथा वेढून टाकणारी गडाची तटबंदी विलक्षण देखणी आहे. बंदुकीच्या मारगिरीसाठी असलेल्या जंगा जागोजागी दिसतात.\nतटबंदीवर सैनिकांना पहारा करता यावा यासाठी अशा फांजा बांधलेल्या दिसतात.\nशिवकालीन गडाचे वैशिष्ट्य म्हणजे तटबंदी सरळ न बांधता नागमोडी बांधलेली दिसते, ज्यामुळे तोफगोळ्यांमुळे होणारे नुकसान कमी होते.\nसर्वोच्च टेकाडावर गडाची अधिष्ठात्री वर्धनीमातेचे मंदिर आहे. वर्धनीमातेच्या मंदिरात पंचक्रोशीतील लोकांचा राबता असतो. मंदिर जीर्णोध्दारीत असल्यामुळे आकर्षक दिसते.\nमंदिरासमोर फरसबंदी चौथरा बांधलेला आहे. मंदिराचा सभामंडप प्रशस्त आहे. तसेच समोर दगडी दिपमाळही दिसते.\nवर्धनीमाता नवसाला पावत असल्यामुळे कौल लावण्यासाठी भाविकांची गर्दी चालूच असते. मंदिराच्या गाभार्‍यात सुंदर कासवाची मूर्ती कोरलेली आहे.\nमंदिराच्या मागच्या बाजूने टेकाडावरून खाली उतरावे. या वाटेने खाली उतरतांना उजवीकडे पाण्याची टाकी आढळतात.\nतटबंदीवर असलेल्या तोफासाठीच्या खिडकीतून खालचा सातारा-पंढरपुरमार्गावरच्या वर्धनगडघाटाची वळणे मोठी झक्क दिसत होती. या मार्गावर पहाटे पाच वाजल्यापासून रात्री दहावाजेपर्यंत दर अर्ध्या तासाला बसेस आहेत.\nगार सावली पाहून एका झाडाखाली बरोबर आणलेला डबा सोडला आणि भोजन उरकून थोडी विश्रांती घेतली. घरी फॅन अथवा ए.सी.च्या गारव्यात झोपून जे सुख मिळत नाही, तो आनंद अशा एखाद्या डेरेदार झाडाच्या सावलीत स्वर्गसुख देउन जातो. यासाठीच सवड मिळाली कि शहरी कृत्रिमपणाचा वैताग येउन पावले एखाद्या गडाकडे वळतात. गडावर आणि पायथ्याच्या गावात जेवणाची कोणतीच सोय नाही, मात्र गडावर पिण्यायोग्य पाणी आहे. जर मुक्कामाची वेळ आलीच तर वर्धनीमातेचे मंदिर आहे.\nगडाच्या ईशान्येला असलेला नेरचा प्रचंड तलाव दिसतो. हवा स्वच्छ असेल तर याच बाजुला संतोषगड दिसतो. तर पश्चिमेला नांदगिरी उर्फ कल्याणगड, जरंडेश्वराचा डोंगर, अजिंक्यत��रा आणि सातारा शहर दिसते. संपूर्ण गड फिरण्यास एक तास लागतो. एक शिवकालीन गड पाहिल्याच्या आनंदात पायर्‍या उतरुन गावात कधी पोहचलो ते समजलेच नाही.\nआतापर्यंत आपण माणदेशातील संतोषगड, वारुगड, महिमानगड आणि आज वर्धनगड यांची स्वतंत्र धाग्यात माहिती घेतली. मात्र बहुतेक जण सोयीसाठी या सर्व गडांना एकत्रित भेट देण्याचा प्लॅन करतात. यासाठी त्याचे नियोजन देतो.\nसातारा - पंढरपूर रस्त्यावर कल्याणगड (नांदगिरी), वर्धनगड , महिमानगड हे तीन किल्ले आहेत. मुंबई / पुण्याहून रात्री निघून प्रथम कल्याणगड (नांदगिरी) पाहून घ्यावा. त्यानंतर वर्धनगड , महिमानगड हे किल्ले पाहून फलटण मार्गे परत यावे. यातील वर्धनगड , महिमानगड हे किल्ले आटोपशीर असल्यामुळे तीनही किल्ले एका दिवसात पाहून होतात. त्यासाठी काटेकोर नियोजन आवश्यक आहे. यानंतर वारुगड किंवा संतोषगडावर मुक्काम करुन दुसर्‍या दिवशी हे दोन्ही गड पहाता येतात. किंवा गोंदवले येथे मठात मुक्काम करणे देखील शक्य आहे. याचबरोबर फलटण शहरातील जबरेश्वर मंदिर आवर्जुन पहावे असेच आहे.\nतळटिपः- सर्व प्रकाशचित्रे आंतरजालावरुन साभार\nतुम्ही माझे आत्तापर्यंतचे सर्व लिखाण माझ्या ब्लॉगवर एकत्र वाचु शकता.\n१) सातारा जिल्हा गॅझेटियर\n२ ) सांगाती सह्याद्रीचा- यंग झिंगारो ट्रेकर्स\n३ ) साद सह्याद्रीची भटकंती किल्ल्यांची \n४ ) डोंगरयात्रा- आनंद पाळंदे\n५ ) शोध शिवछत्रपतींच्या दुर्गांचा - सतिश अक्कलकोट\nनेहमीसारखेच अभ्यासपुर्ण लेखन आणी फोटो .\nमाणदेशच्या संरक्षक दुर्गचौकडीची उत्तम माहिती दिलीत. छत्रपतींनी बांधलेले हे चारही किल्ले पाहायचे आहेत.\nशिवकालीन गडाचे वैशिष्ट्य म्हणजे तटबंदी सरळ न बांधता नागमोडी बांधलेली दिसते, ज्यामुळे तोफगोळ्यांमुळे होणारे नुकसान कमी होते.\nही माहिती आजच समजली. धन्यवाद.\nमाझ्या मते सरळ तटबंदी ही\nमाझ्या मते सरळ तटबंदी ही नेहमी भूदुर्गांबाबत दिसते. भूदुर्ग समतल जमिनीच्या पातळीवर असल्याने सरळ तटबंदी बांधता येते. गिरिमाथ्यांचा परिघ मात्र वेड्यावाकड्या वळणांचे असल्याने तटबंदी अर्थातच सर्पिलाकार होत जाते.\nअसे प्रत्येक्वेळी नाही. जे गिरीदुर्ग शिवाजी महाराजांनी बांधलेले नाहीत त्या ठिकाणी तटबंदी स्पष्ट्पणे सरळ रेषेत दिसते. उदा पुरंदर, सिंहगड, सज्जनगड, अजिंक्यतारा, पन्हाळा ईत्यादी. कारण तटबंदी सर्पिल��कार नागमोडी बांधली तर त्याला जास्त प्रमाणात दगड्,चुना आणि ईतर बांधकाम साहित्य लागते. मात्र शिवाजी महाराजांचा दुर्गस्थपतीचा अनोखा पैलु इथे प्रकर्षाने दिसतो.\nनेहमीप्रमाणेच सुंदर सफरवर्णन आणि फोटो. ऐतिहासिक माहिती असल्याने वाचताना जास्त मजा आली.\nछान ट्रेक वृतांत व उपयुक्त\nछान ट्रेक वृतांत व उपयुक्त माहिती.\nभटकंती पावसाळी आणि फोटो मात्र उन्हाळ्यातील, असे का \nमी हा ट्रेक साधारण २००३ च्या\nमी हा ट्रेक साधारण २००३ च्या आसपास केला होता, सहाजिकच त्यावेळी माझ्याकडे डिजीटल कॅमेरा नव्ह्ता. धाग्यातील फोटो मी काढलेले नाहीत आणि तशी स्पष्ट तळटिप दिलेली आहे. प्रतिसादाबध्दल धन्यवाद.\nसिरिसेरी, वल्लीदा, टर्मिनेटर, डॉ. सुहास म्हात्रे साहेब आणि प्रसाद_१९८२ या सर्वांनी प्रतिसाद दिला त्याबध्दल आभारी आहे.\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 24 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%9F%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%A4%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9F-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%95/", "date_download": "2019-02-20T11:30:05Z", "digest": "sha1:PRXYS6QZPBG22CUV7MZFQ5YBYBNCJCMB", "length": 13811, "nlines": 104, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "पाणीटंचाईतही सिमेंट काँक्रिट रस्त्यांच्या कामांचा धडाका | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल���लन\nशत्रूला धडकी भरवणारे F-21 भारताला देण्यास अमेरिका तयार\nपतीच्या मारहाणीत पत्नीचा गर्भपात ; तू काळी आहेस, सुनेचा सासरच्यांनी केला छळ\nएकही बांधकाम कामगार कुटुंब बेघर राहणार नाही\nशहराचा पाणीपुरवठा उद्या बंद\nमुळशीत आणखी एका ‘लवासा’चा घाट\nHome breaking-news पाणीटंचाईतही सिमेंट काँक्रिट रस्त्यांच्या कामांचा धडाका\nपाणीटंचाईतही सिमेंट काँक्रिट रस्त्यांच्या कामांचा धडाका\nपिण्याच्या पाण्याचा मोठय़ा प्रमाणावर वापर; काँक्रिटीकरणाच्या तब्बल २५० ते ३०० कामांच्या निविदा मंजुरीच्या प्रतीक्षेत\nशहरातील पाणीटंचाईच्या पाश्र्वभूमीवर पाणी काटकसरीने वापरण्याचा सल्ला दिला जात असला, तरी पिण्याच्या पाण्याचा मोठय़ा प्रमाणावर अपव्यय होणार असल्याची वस्तुस्थिती पुढे आली आहे. नागरिकांची मागणी नसतानाही गल्लीबोळात सिमेंट काँक्रिटीकरणाचे रस्ते करण्याचा सर्वपक्षीय नगरसेवकांचा धडाका कायम राहिला असून रस्ते काँक्रिटीकरणाच्या तब्बल २५० ते ३०० कामांच्या निविदा मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. यातील काहींना मंजुरी मिळाली असून रस्त्याच्या कामांसाठी पिण्याच्या पाण्याचा मोठय़ा प्रमाणावर वापर होणार असल्याचेही या निमित्ताने स्पष्ट झाले आहे.\nशहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला साखळी प्रकल्पात गेल्या वर्षीपेक्षा कमी साठा असल्यामुळे पाणी काटकसरीने वापरण्याचा सल्ला जलसंपदा विभागाने महापालिकेला दिला आहे. त्यानुसार दिवाळीनंतर प्रतिदिन ११५० दशलक्ष लिटर पाणी महापालिकेला मिळणार आहे. त्यामुळे पाणी जपून वापरा, पाण्याचा अपव्यय टाळा असे आवाहन महापालिकेकडून करण्यात येत आहे. मात्र सर्वपक्षीय नगरसेवकांकडून होत असलेल्या सिमेंट काँक्रिटीकरणाच्या रस्त्यांसाठी पिण्याच्या पाण्याचा मोठय़ा प्रमाणावर अपव्यय होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.\nमहापालिकेच्या अंदाजपत्रकामध्ये नगरसेवकांना प्रभागामध्ये विविध प्रकारची विकासकामे करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जातो. या निधीतून रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करणे, पदपथांची दुरुस्ती, पेव्हर ब्लॉक बसविणे, विद्युत खांबांची उभारणी अशी कामे करण्यात येतात. या कामांपैकी रस्ते सिमेंट काँक्रिटचे करण्यास नगरसेवकांकडून प्राधान्य दिले जाते. त्यासाठी अस्तित्वातील सुस्थितीतील डांबरी रस्ते उखडले जातात. रस्ते सिमेंट काँक्रिटचे करावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत नाही. मात्र नागरिकांच्या नावाखाली गल्लीबोळात काँक्रिटीकरणाचे पेव फुटले आहे.\nरस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर पाणी लागते. सध्या शहरात पाणीटंचाई आहे. त्यामुळे पाणी जपून वापरावे लागणार आहे. गेल्या काही महिन्यात या कामांच्या निविदा प्रशासनाकडून काढण्यात आल्या आहेत. क्षेत्रीय कार्यालयाच्या माध्यमातून अडीचशे ते तीनशे कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत.\nदरम्यान, रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण करण्याच्या काही कामांना स्थायी समिती आणि महापालिकेने यापूर्वीच मान्यता दिली आहे. त्यामुळे ही कामे सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तर काही कामांच्या निविदा मंजुरीच्या प्रक्रियेत आहेत.\nआयुक्त धाडस दाखविणार का\nदोन वर्षांपूर्वी शहरात पाण्याची समस्या गंभीर झाली असताना तत्कालीन आयुक्त कुणाल कुमार यांनी रस्ते काँक्रिटीकरणाची कामे थांबविली होती. त्याला नगरसेवकांनी विरोध दर्शविला होता. सध्याचे महापालिका आयुक्त सौरभ राव ही कामे थांबविण्याचा धाडसी निर्णय घेणार का, असा प्रश्न विचारला जात आहे.\nखासगी बसचे दिवाळी भाडे सुसाट\nपिंपरी – मिलिंदनगर येथे सहा दुचाकी जळून खाक, घातपाताची शक्यता\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंप���ी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B2-%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%9D%E0%A5%87%E0%A4%B2-%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A4%BF/", "date_download": "2019-02-20T11:48:13Z", "digest": "sha1:T5FOMJVPBLSFRENADJQVSNUF4WIM44PW", "length": 8743, "nlines": 99, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "भारतात पेट्रोल, डिझेल अधिक स्वस्त होणार ! | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nशत्रूला धडकी भरवणारे F-21 भारताला देण्यास अमेरिका तयार\nपतीच्या मारहाणीत पत्नीचा गर्भपात ; तू काळी आहेस, सुनेचा सासरच्यांनी केला छळ\nएकही बांधकाम कामगार कुटुंब बेघर राहणार नाही\nशहराचा पाणीपुरवठा उद्या बंद\nमुळशीत आणखी एका ‘लवासा’चा घाट\nHome breaking-news भारतात पेट्रोल, डिझेल अधिक स्वस्त होणार \nभारतात पेट्रोल, डिझेल अधिक स्वस्त होणार \nदिल्ली– भारतात पेट्रोल, डिझेल अधिक स्वस्त होणार आहे. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव घसरत असल्यामुळे पेट्रोल, डिझेल अधिक स्वस्त होणार असल्याचे चिन्ह आहे. अमेरिकेने इराणमधून तेल आयात करण्यावर निर्बंध लादले होते. त्यामुळे जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव वाढत होते.\n२० दिवसांत पेट्रोल ५ रुपयांनी स्वस्त झाल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळत आहे. नोव्हेंबर अखेरपर्यंत पेट्रोल डिझेलचे भाव आणखी कमी होण्याची शक्यता वर्तविल्या जात आहेत. सध्या दिल्लीत पेट्रोल ७८ रुपये लिटर तर मुंबईत ८३ रुपये लिटरच्या भावाने मिळत आहे.\nकाही दिवसांपूर्वी इंधनाचे दर ९० प्रयन्त ��ोहचले होते. त्यामुळे सामन्यांमध्ये नाराजी होती. इंधन दरवाढीविरोधात अनेक आंदोलने देखील करण्यात आली होती.\nज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग यांचे निधन\nदोन अत्याधुनिक तोफा भारतीय सैन्यदलात सामील \nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE/", "date_download": "2019-02-20T12:22:49Z", "digest": "sha1:F56TF2KHRY56Q2MQT63ZJ2GMHWFXX65C", "length": 9305, "nlines": 98, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "मराठी चित्रपटांत काम करायचे आहे- शर्मन जोशी | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nपुलवामा हल्ल्यातील शहीदांना श्रध्दाजंली अर्पण करून सभा तहकूब\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nशत्रूला धडकी भरवणारे F-21 भारताला देण्यास अमेरिका तयार\nपतीच्या मारहाणीत पत्नीचा गर्भपात ; तू काळी आहेस, सुनेचा सासरच्यांनी केला छळ\nएकही बांधकाम कामगार कुटुंब बेघर राहणार नाही\nशहराचा पाणीपुरवठा उद्या बंद\nHome breaking-news मराठी चित्रपटांत काम करायचे आहे- शर्मन जोशी\nमराठी चित्रपटांत काम करायचे आहे- शर्मन जोशी\nअभिनेता शर्मन जोशीची मुख्य भूमिका असलेला ‘काशी’ हा चित्रपट येत्या शुक्रवारी म्हणजेच २६ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात शर्मन वेगळ्या धाटणीच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. ‘रंग दे बसंती’, ‘स्टाइल’, ‘मेट्रो’, ‘गोलमाल’, ‘थ्री इडियट्स’ यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्यानंतर आता मराठी चित्रपटात काम करण्याची इच्छा त्याने व्यक्त केली आहे. ‘काशी’ चित्रपटानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत शर्मनने ही इच्छा व्यक्त केली.\n‘मला मराठी भाषेविषयी खूप प्रेम आहे. महाराष्ट्राने मला भरभरून प्रेम दिलं. मला आता मराठी चित्रपटांमध्ये काम करायची इच्छा आहे,’ असं तो म्हणाला. ‘काशी’ या चित्रपटाबद्दल दिग्दर्शक धीरज कुमार म्हणाले की, ‘हा चित्रपट माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे. शर्मन जोशी यातील भूमिकेसाठी परफेक्ट अभिनेता आहे. चित्रपटातील इतर भूमिकासुद्धा प्रेक्षकांना खूप आवडतील असा मला विश्वास आहे.’\n#MeToo : तनुश्री दत्ताचा राखी सावंतवर १० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा\nसैफचा मुलगा इब्राहिमही बॉलिवूडच्या वाटेवर \nपुलवामा हल्ल्यातील शहीदांना श्रध्दाजंली अर्पण करून सभा तहकूब\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nपुलवामा हल्ल्यातील शहीदांना श्रध्दाजंली अर्पण करून सभा तहकूब\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून ज��ानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.misalpav.com/node/43182", "date_download": "2019-02-20T11:23:06Z", "digest": "sha1:JCD2LAVFUEKTOP5DOPUGX7ZGK4VFUKQE", "length": 11428, "nlines": 152, "source_domain": "www.misalpav.com", "title": "भद्र किल्ला (अहमदाबाद- गुजरात) | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nशतशब्दकथा स्पर्धेसंबंधी सूचना :\nलेखकांनी कथा पाठवताना कथेतील शब्द प्रत्यक्ष मोजून १०० आहेत याची खात्री करावी ही विनंती. Microsoft Word मध्ये शब्द मोजू नयेत. विरामचिन्हांमुळे Microsoft Word चुकीची शब्दसंख्या दाखवत असल्याने हे करण्यात आले आहे.\nभद्र किल्ला (अहमदाबाद- गुजरात)\nगणेश विजय काळे in भटकंती\nभद्र (Bhadra Fort)किल्ल्याची माहिती पाहण्याआधी आपण हा किल्ला ज्या अहमदाबाद शहरात आहे त्याचा थोडक्यात इतिहास पाहूया…..\n११ व्या शतकात साबरमती नदीच्याकाठी आशाभिल्ल राजाने “आशावल” नावाचे गाव वसविले.पुढे कर्णसोळंकी राजाने हे गाव जिंकले आणि याचे “कर्णावती” असे नामकरण झाले.सुमारे शतकभर येथे हिंदू राजे राज्य करीत हो���े.परंतु तेराव्या शतकात मुस्लीम राजाचे आक्रमण झाले.१४-१५ व्या शतकात सुरवातीस बहामनी वंशाचा आणि गुलबर्गयाचा सुलतान अहमदशाह या राजाने राज्य केले.इ.स. १४११ मध्ये या कर्णावती शहराचे नाव बदलून अहमदाबाद असे करून अहमदशाहाने येथे आपली राजधानी वसवली. जुने अहमदाबाद साबरमतीच्या पूर्वेकडे आणि पश्चिमेकडे नवीन अहमदाबाद वसलेले आहे.\nहा किल्ला अहमदाबादच्या मध्यवर्ती आणि लाल दरवाजाच्या नजीकच्या भागात आहे.लाल दरवाजाच्या नजीकच याचे अवशेष पाहवयास मिळतात.इ.स.१४११ मध्ये हा किल्ला बांधण्यात आला होता.पूर्वी किल्ल्याला ८ गेट होते, तीन मोठे, २ पूर्वेला आणि एक दक्षिण- पूर्व भागात, तीन मधम आकाराचे यातले दोन दक्षिण आणि एक उत्तर भागात होते.\nपेशव्यांच्या काळात येथे मराठी अंमल चालू होता.दामाजी गायकवाड हे सरदार इकडे करवसुली करत होते.येथे मराठी मंडळीनी अजूनही गजबजलेला परिसर आहे.याच मराठ्यांनी भद्रकाली मातेचे मंदिर येथेच उभारले होते.हि मूर्ती काळ्या दगडाची असून मुखात चांदीची जीभ आहे.\nभद्र किल्ल्यावर घड्याळ असलेला जो मनोरा आहे आणि यात जे घड्याळ आहे ते British East India Company ने खास लंडनवरून आणून 1878 मध्ये बसवले.\nकिल्ल्यातील सुंदर लाकडी कलाकृतीचे छायाचित्र\nमी पण शनिवारीच जाऊन आलो इथे.\nमी पण शनिवारीच जाऊन आलो इथे. इतिहास तुमच्याकडून समजला.\nइतिहास मोठा आहे पण थोडक्यात\nइतिहास मोठा आहे पण थोडक्यात लेखन केले आहे. धन्यवाद .............\nएका नवीन गडाची माहिती समजली,\nएका नवीन गडाची माहिती समजली, त्याबध्दल धन्यवाद. आणखी फोटो असतील तर धाग्यात टाका. पण आणखी थोडी सविस्तर माहिती देउ शकला असतात तर चांगले झाले असते. पु.ले.शु.\nछान महिती आणि झकास फोटो \nछान महिती आणि झकास फोटो \nआणखी माहिती दिल्यास उत्तम \nमाझा एक तरूण मित्र नुकताच अहमदाबादेत पोस्ट झालाय, त्याला हा धागा पाठवतो.\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 11 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%96%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A5%87-%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%9A-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%B8/", "date_download": "2019-02-20T11:28:14Z", "digest": "sha1:OHL4F6KRD47CSUJ6IBVYQWYC2HNHRCP7", "length": 10709, "nlines": 99, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "खोटी माध्यमे हीच मोठी समस्या : डोनाल्ड ट्रम्प | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nशत्रूला धडकी भरवणारे F-21 भारताला देण्यास अमेरिका तयार\nपतीच्या मारहाणीत पत्नीचा गर्भपात ; तू काळी आहेस, सुनेचा सासरच्यांनी केला छळ\nएकही बांधकाम कामगार कुटुंब बेघर राहणार नाही\nशहराचा पाणीपुरवठा उद्या बंद\nमुळशीत आणखी एका ‘लवासा’चा घाट\nHome breaking-news खोटी माध्यमे हीच मोठी समस्या : डोनाल्ड ट्रम्प\nखोटी माध्यमे हीच मोठी समस्या : डोनाल्ड ट्रम्प\nवॉशिंग्टन– अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी माध्यमांच्या विरोधात आज पुन्हा एकदा आक्रमक विधाने करीत त्यांना धारेवर धरले आहे. त्यांनी आपल्या ट्विटरवर फेक न्युज मिडीया या विषयावर जोरदार आक्षेप घेताना काहीं माध्यमे जाणिवपुर्वक खोटेपणा पसरवत असल्याचे म्हटले आहे. आपला राग सर्वच माध्यमांवर नाही तर खोटा प्रचार करणाऱ्या माध्यमांवर आहे असे ते म्हणाले.\nत्यांनी या संबंधात सीएनएनचे नाव आर्वजून घेतले आहे. त्यांनी म्हटले आहे की सीएनएन आणि त्यांच्यासारखी माध्यमे फेक न्युज व्यवसायात आहेत ते लोक जाणिवपुर्वक खोटेपणा पसरवत असतात त्यांनीच लोकांपुढे एक मोठी समस्या निर्माण केली आहे. माध्यमे ही लोकांची शत्रु आहेत असे खोटे विधान त्यांनी माझ्या तोंडी घातले आहे. मी असे म्हणालोच नाहीं. सर्वच माध्यमे नव्हे तर खोट्या बातम्या देणारी माध्यमे ही लोकांची शत्रु आहेत असे मला म्हणायचे आहे आणि ते मी म्���णणारच असेही त्यांनी नमूद केले आहे. तुम्ही चुकीची माहिती देता हे चांगले नाही असेही त्यांनी या माध्यमांना बजावले आहे.\nलोक आता माझ्या ट्विटरवरच जास्त विसंबून राहात आहेत. आणि आपल्या 55.5 दशलक्ष समर्थकांनी केवळ माझी ट्विटर विधानेच वाचून माझ्या विषयीच्या वृत्ताची खात्री करून घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले आहे. आपल्या महान देशाचे लोक अशा खोट्या बातम्या वाचून संतप्त आणि नाराज झाले आहेत असे त्यांनी म्हटले आहे. तत्पुर्वी व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी सारा सॅंडर्स यांनी पत्रकारांना सांगितले की अध्यक्ष सर्वच माध्यमांवर नव्हे तर खोट्या बातम्या देणाऱ्या काही व्यक्तीगत लोकांवर नाराज आहेत.\nखलिदा झिया यांना पुन्हा दहा वर्षाच्या कारावासाची शिक्षा\n100 रुग्णांची हत्या केल्याची रूग्णसेवकाची कबुली\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजे���, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%A8/", "date_download": "2019-02-20T11:09:55Z", "digest": "sha1:KKO2I5VG6JSIUUT6NOZZHBBXS3HHKOOE", "length": 9729, "nlines": 99, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "रेशन कार्डावर आता आयोडीनयुक्त मीठ मिळणार | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nशत्रूला धडकी भरवणारे F-21 भारताला देण्यास अमेरिका तयार\nपतीच्या मारहाणीत पत्नीचा गर्भपात ; तू काळी आहेस, सुनेचा सासरच्यांनी केला छळ\nएकही बांधकाम कामगार कुटुंब बेघर राहणार नाही\nशहराचा पाणीपुरवठा उद्या बंद\nमुळशीत आणखी एका ‘लवासा’चा घाट\nHome breaking-news रेशन कार्डावर आता आयोडीनयुक्त मीठ मिळणार\nरेशन कार्डावर आता आयोडीनयुक्त मीठ मिळणार\nमुंबई – जेवणामध्ये मीठ हा महत्वाचा घटक आहे. मिठाशिवाय जेवणाला चव येत नाही. त्यामुळे आहाराची सकसता वाढविण्यासाठी आणि महिलांमधील ऍनिमियाचे वाढते प्रमाण कमी करण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाने महत्वाचे पाऊल उचलले आहे. त्यानुसार टाटा ट्रस्टच्या सहाय्याने रास्तभाव दुकानातून शिधापत्रिकेवर “लोह आणि आयोडिनयुक्त'(डबल फोर्टीफाईड) मीठ वितरीत करण्याचा निर्णय घेतला आहे.\nमुंबईत आज मीठ वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ चितपावन ब्राम्हण संघ सभागृह, गिरगाव येथे आयोजित करण्यात आला आहे. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री गिरीष बापट यांच्या हस्ते आणि उद्योगमंत्री तथा मुंबई शहराचे पालकमंत्री, सुभाष देसाई व, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.\nसध्या शिधापत्रिकेवर रास्त दरात गहू, तांदूळ आणि तूर डाळ देण्यात येते. तर दिवाळीसाठी शिधापत्रिकाधारकांना प्रति कार्ड 1 किलो 20/- रूपये या दराने साखर वाटप करण्यात येत आहे. तर, प्रति कार्ड 1 किलो चणाडाळ व एक किलो उडीदड���ळ किंवा दोन्ही पैकी कोणतीही एक डाळ 2 किलो, प्रतिकिलो 35/- रूपये या दराने उपलब्ध होत आहे.\nवीजमंडळाच्या कर्मचाऱ्यांना 15 हजार रुपये सानुग्रह अनुदान जाहीर\nखलिदा झिया यांना पुन्हा दहा वर्षाच्या कारावासाची शिक्षा\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%B8%E0%A4%88%E0%A4%A6-%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5/", "date_download": "2019-02-20T11:21:40Z", "digest": "sha1:RLQ4KVFO2GULT4XOICST4LX2PTS6FAXQ", "length": 9960, "nlines": 99, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "सईद, सलाहुद्दीन यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रा���्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nशत्रूला धडकी भरवणारे F-21 भारताला देण्यास अमेरिका तयार\nपतीच्या मारहाणीत पत्नीचा गर्भपात ; तू काळी आहेस, सुनेचा सासरच्यांनी केला छळ\nएकही बांधकाम कामगार कुटुंब बेघर राहणार नाही\nशहराचा पाणीपुरवठा उद्या बंद\nमुळशीत आणखी एका ‘लवासा’चा घाट\nHome breaking-news सईद, सलाहुद्दीन यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट\nसईद, सलाहुद्दीन यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट\nनवी दिल्ली – पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबा संघटनेचा संस्थापक हाफिज सईद आणि हिज्बुल मुजाहिदीन संघटनेचा प्रमुख सैद सलाहुद्दीन यांच्याविरोधात येथील विशेष एनआयए न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले. दहशतवादासाठी पैसे पाठवण्याशी संबंधित प्रकरणात न्यायालयाने हे पाऊल उचलले.\nकाश्‍मीर खोऱ्यासह भारतातील विविध भागांत अस्वस्थता निर्माण करण्याच्या उद्देशातून सईद आणि सलाहुद्दीन सक्रिय आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधात वॉरंट जारी केले जावे, अशी विनंती राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) केली होती. ती विशेष न्यायालयाने मान्य केली. भारताविरोधात युद्ध छेडण्याचे सईद आणि सलाहुद्दीनचे नापाक मनसुबे आहेत. त्यासाठी ते पाकिस्तानात प्रशिक्षण मिळालेल्या दहशतवाद्यांना काही विभाजनवादी नेत्यांच्या मदतीने भारतात पाठवत आहेत, असा आरोप एनआयएकडून करण्यात आला.\nदहशतवादी कारवाया घडवण्यासाठी पैसे पाठवण्याशी संबंधित प्रकरणी एनआयएने मे 2017 मध्ये गुन्हा दाखल केला. त्यानंतर याप्रकरणी चालू वर्षाच्या प्रारंभी सईद आणि सलाहुद्दीन यांच्यासह 12 आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले. तपासादरम्यान एनआयएने जम्मू-काश्‍मीर, दिल्ली आणि हरियाणातील साठहून अधिक ठिकाणी छापे टाकले.\nनेपाळ हिंदू राष्ट्र व्हावे – नेपाळी मुस्लिमांची मागणी\nन्यायालय हिंदू भावनेच्या आधारे निर्णय देऊ शकत नाही : असदुद्दीन ओवेसी\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या ��त्नीची आत्महत्या\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://dindoripranit.org/pradhan_kendra", "date_download": "2019-02-20T12:40:25Z", "digest": "sha1:ZLFSIC4AGYLW7FJJKRNN4JYBK372DAQM", "length": 9163, "nlines": 59, "source_domain": "dindoripranit.org", "title": "प्रधान सेवा केंद्र, श्री क्षेत्र दिंडोरी – अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर", "raw_content": "अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास मार्ग (दिंडोरी प्रणित)\nप्रधान सेवा केंद्र, श्रीक्षेत्र दिंडोरी\n१. बालसंस्कार व युवा प्रबोधन\n२. प्रश्नोत्तर व मार्गदर्शन\n४. आरोग्य व आयुर्वेद\n६. भारतीय संस्कृती व अस्मिता\n१३. पशु व गोवंश\n१६. देश विदेश अभियान\nप्रधान सेवा केंद्र, श्री क्षेत्र दिंडोरी\nमहाराजांनी इ. स. १८७८ साली अक्कलकोटला लौकिकदृष्रटया समाधी घेवून अवतार संपवला असे भासत असले तरी ते आजही पूर्वीप्रमाणेच या पृथ्वीतलावर आहेत, ही तमाम मानवासाठी भाग्याची घटना आहे. महाराजांनी अक्कलकोटच्या २२ वर्षाच्या वास्तव्यात सर्वसामान्यांच्या इच्छा पूर्ती बरोबरच अनेक संत, सिध्द यांना धर्मकार्यासाठी विविध भागात पाठवले. कालांतराने मानवाच्या स्खलनशील स्वभावामुळे मूळ गुरूतत्वाचा विसर पडला व महाराजांच्या नावाखाली स्वतःचे स्तोम माजवणे व सर्वसामान्यांच्या श्रध्देचा गैरफायदा घेऊन पैसे कमविणे हा धंदा सुरू झाला. यामुळे बहुसंख्य समाज हा धर्माविषयी उदासीन व मूळ वैदिक तत्वज्ञानापासून वंचित झाला. यामुळे कलियुगाचे चालक, मालक, पालक व संचालक असणार्‍या दत्तमहाराज म्हणजेच स्वामी महाराजांनी मूळ गुरूप्रणित तत्वज्ञान शाश्वत स्वरूपात सर्व मानवासाठी उपलब्ध व्हावे म्हणून ब्रम्हीभूत पिठले महाराजांचे (इ.स. १८७८ – १९७४) गुरूपद घेऊन त्यांच्याकडून दीर्घ काळ हिमालय, प्रदीर्घ काळ त्र्यंबकेश्वर व नासिक येथे विविध उपासना, तपश्चर्या करून घेतल्या व पुढील कार्य नियोजनासाठी आज्ञा दिली.\nब्रम्हीभूत पिठले महाराजांनी तेजोनिधी सदगुरू मोरेदादा (इ.स. १९२२ – १९८८) यांचे गुरूपद घेऊन स्वामी महाराजांच्या वैश्विक धर्मकार्यासाठी संपूर्ण तयारी करून घेतली. सदगुरू मोरेदादांनी मूळ गुरूप्रणित तत्वज्ञान काळानुरूप आवश्यक ते बदल करून सर्वसामान्यापर्यंत पोहचवले ते म्हणजेच दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास मार्ग होय. गुरूमाऊली प.पू. आण्णासाहेब मोरे यांच्या प्रभावी मार्गदर्शनाखाली दिंडोरी प्रणित सेवा कार्याची व्याप्ती दिवसेंदिवस वृध्दिंगत होत आहे. आज प.पु. गुरूमाऊलाइच्या रूपाने महाराजच कार्यरत आहेत. अशा प्रकारे तेजतत्त्वाची मूळ प्रेरणा लाभलेला श्री स्वामी समर्थ सेवामार्ग तेजातुन तेजाकडेच वाटचाल करत आहे.\nश्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र दिंडोरी प्रणित या नावाने कार्यरत असनारया संस्था ह्या जनहित, राष्ट्रहित, देशहित विज्ञानाला सामोरे जाउन अखंड परंपरा लाभलेल्या विविध पणे कार्य करीत आहे. श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग हा भक्ती , ज्ञान , वैराग्य नाम, जप, टाप, यज्ञ सेवा यांच्या अनुशागाने कार्य करीत आहे. मानवास मानव धर्म व मानवी समस्या या बाबींवर मार्गदर्शन हितगुज करून समस्या सोडवतो.\nमाहिती व तंत्रज्ञान विभाग – Mobile Apps\n|| प्रधान सेवा केंद्र, श्री क्षेत्र दिंडोरी ||\nश्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्र\nदिंडोरी, ता���ुका : दिंडोरी जिल्हा : नाशिक\nफोन नंबर - (०२५५७) २२१७१०\n|| गुरुपीठ, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ||\nश्री स्वामी समर्थ गुरूपीठ,मु.पो.ता.त्र्यंबकेश्वर\nफोन नंबर - (०२५९४) २३३१७०\nCopyright 2012-2017 अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्र (दिंडोरी प्रणीत) सर्व हक्क राखीव.\nऑनलाईन देणगी माहिती साठी येथे क्लीक करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.misalpav.com/node/43183", "date_download": "2019-02-20T11:39:21Z", "digest": "sha1:PJ43PFQLHSHP6IV3KZQA2ULOBIZVPIMF", "length": 8222, "nlines": 180, "source_domain": "www.misalpav.com", "title": "पावसाचं गीत | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nशतशब्दकथा स्पर्धेसंबंधी सूचना :\nलेखकांनी कथा पाठवताना कथेतील शब्द प्रत्यक्ष मोजून १०० आहेत याची खात्री करावी ही विनंती. Microsoft Word मध्ये शब्द मोजू नयेत. विरामचिन्हांमुळे Microsoft Word चुकीची शब्दसंख्या दाखवत असल्याने हे करण्यात आले आहे.\nचांदणशेला in जे न देखे रवी...\nहिरव्या रानात पाखरांची वस्ती\nपावसाचं गीत कंठातून गाती\nनभात उतरले रंग सावळे\nमेघात लपले आभाळ निळे\nपसरला माथ्यावर ढगांचा मांडव\nपिसाट झाडांवरती विजांचे तांडव\nशिवारात सरकते वाऱ्याची लाट\nमाती पाहते पाऊसओली वाट\nरचना आवडली. निसर्ग अजून फूलला असता असेही वाटले.\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 29 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z81002220704/view", "date_download": "2019-02-20T12:18:14Z", "digest": "sha1:PLZFZF74KEMF3YG27EM6M6XIHHULT3WA", "length": 9636, "nlines": 162, "source_domain": "www.transliteral.org", "title": "संत तुकडोजी महाराज - भजन ७६ ते ८०", "raw_content": "\nपापा पासून मुक्त होण्यासाठी काय उपाय करावेत\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|संत तुकडोजी महाराज|\nभजन ७६ ते ८०\nभजन १ ते ५\nभजन ५ ते १०\nभजन ११ ते १५\nभजन १६ ते २०\nभजन २१ ते २५\nभजन २६ ते ३०\nभजन ३१ ते ३५\nभजन ३६ ते ४०\nभजन ४१ ते ४५\nभजन ४६ ते ५०\nभजन ५१ ते ५५\nभजन ५६ ते ६०\nभजन ६१ ते ६५\nभजन ६६ ते ७०\nभजन ७१ ते ७५\nभजन ७६ ते ८०\nभजन ८१ ते ८५\nभजन ८६ ते ९०\nभजन ९१ ते ९५\nभजन ९६ ते १००\nभजन १०१ ते १०५\nभजन १०६ ते ११०\nभजन १११ ते ११५\nभजन ११६ ते १२०\nभजन १२१ ते १२५\nभजन १२६ ते १३०\nभजन १३१ ते १३५\nभजन १३६ ते १४०\nभजन १४१ ते १४५\nभजन १४६ ते १५०\nभजन १५१ ते १५५\nभजन १५६ ते १६०\nभजन १६१ ते १६५\nभजन १६६ ते १७०\nभजन १७१ ते १७५\nभजन १७६ ते १८०\nभजन १८१ ते १८५\nभजन १८६ ते १९०\nभजन १९१ ते १९५\nभजन १९६ ते २००\nसंत तुकडोजी महाराज - भजन ७६ ते ८०\nसर्व सामान्य लोकांच्या मनावर शिक्षणाचे महत्त्व बिंबवणारा , अस्पृश्यता गाडून टाका असे सांगणारा , स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करणारा , सर्व धर्मांकडं सारख्याच नजरेनं पहा असे सांगणारा, राष्ट्रसंत म्हणजेच संत तुकडोजी महाराज.\nभजन ७६ ते ८०\nगुरु येउनी मज भेटला, नि 'भक्ति कर' म्हणे \n'विसरूच नको श्रीहरी, अति प्रेम धर' म्हणे ॥धृ॥\n'अति लीन वाग लोकि या, परलोक साधण्या \nजे दुष्ट लोक त्यांची, संगतीच हर' म्हणे ॥१॥\n'नच एक क्षणही खोवी, निंदनी कुणाचिया \nमन शुध्द करी, द्रोह-कपट सर्व हर' म्हणे ॥२॥\n'दिसताति सर्व जीव, प्रेम भरुनि पाहि त्या \nप्रभुची सखा जनी-वनी हा, भाव धर' म्हणे ॥३॥\n'नीती नि न्याय ठेवुनी, संसारि वाग तू' \nतुकड्यास सदा 'सत्यप्राप्ति, हाचि वर' म्हणे ॥४॥\nकुणि येउनि मज वेड तुझे, लाविले हरी \nनव्हतीच अशी मोहनी, तुझी मनावरी ॥धृ॥\nकाम-धाम नाठवते, मार्गि चालता \n गमे, अंतरी वरी ॥१॥\nबोलता कुणाशि याद ये, तुझी झणीं \nवेडियापरीच पाहती, मला तरी ॥२॥\nझोप नाहि नेत्रि, जाग नाहि जागता \nकार्य साधता न कार्य, वाटते करी ॥३॥\nरंग एकसा, निशेपरीच वाटतो \nतुकड्याची वेळ ही, अशीच राखजो तरी ॥४॥\nमज वेडिया पहाताच, तुम्हा वेड लागु द्या \nबिघडा असेच भक्तिसी नि वृत्ति जागु द्या ॥धृ॥\nहे ऎकता जसे मनी तसेच राहु द्या \nमग वागुनी जनी, वनी, जिवासि रंगु द्या ॥१॥\nमजहुनि अधीक थोर थोर, जन्म पावु द्या \nजरि आज भासती तरी, अधीक वाढु द्या ॥२॥\nहरिभक्त होउ द्या नि पाप-मुक्त होउ द्या \nमज लोपवोनि अधिक तेज, लोकि सेवु द्या ॥३॥\nतुकड्याचि आस येवढीच पूर्ण होउ द्या \nमिटवोनि द्रोह-बुध्दि, लोकि प्रेम वाहु द्या ॥४॥\nनवल वानु मी किती गुरुचे \nदुःसंगाने भ्रमलो आम्ही, त्यांनी दिली सुमती ॥१॥\nअंधाराते दावुनि बोधे, लावि प्रकाशा-पथी ॥२॥\nजग हे भ्रमबाजारी भुलले, विसले तव निश्चिती ॥३॥\nतुकड्यादास म्हणे निज ओळख, दावित सत्संगती ॥४॥\nकर आपुला गुरु सगा, गड्या रे \nसद्गुरुज्ञानाविण सुख नाही, का भ्रमलासी उगा \nचलतीचे जगि सगे-सोयरे, शेवटि देतिल दगा ॥२॥\nगुरु-भजनाचे अंजन घालुनि, दुर कर माया-ढगा ॥३॥\nतुकड्यादास म्हणे नित नेमे, विसरु नको लक्ष्य गा ॥४॥\nक्रि. आंजारणे , गोंजारणे , गोडीगुलाबीने मन वळवणे , थोपटणे , शांत करणे .\n'डांबिस' हा शब्द मराठी कि कुठल्या भाषेतून आलाय त्याचा अर्थ किंवा उगम कोणता\nशिवचरित्र - लेख १७\nशिवचरित्र - लेख १६\nशिवचरित्र - लेख १५\nशिवचरित्र - लेख १४\nशिवचरित्र - लेख १३\nशिवचरित्र - लेख १२\nशिवचरित्र - लेख ११\nशिवचरित्र - लेख १०\nशिवचरित्र - लेख ९\nशिवचरित्र - लेख ८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://dindoripranit.org/knowledge-base.html", "date_download": "2019-02-20T12:50:39Z", "digest": "sha1:M27EGZ67YPQQ2Q23VJSQ6FU5ZIMNXDAM", "length": 11949, "nlines": 61, "source_domain": "dindoripranit.org", "title": "All India Shri Swami Samarth Seva- Dindori Pradhan", "raw_content": "\nप्रधान सेवा केंद्र, श्री क्षेत्र दिंडोरी\nगुरुपीठ, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर\nसण-वार / व्रत / उत्सव\nहस्तशास्त्र संख्याशास्त्र शिवस्वरोदय शास्त्र\nहस्तशास्त्र हे प्राचीन शास्त्र असून श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग श्रीक्षेत्र दिंडोरी येथे इतर विविध विषयांबरोबर हस्तशास्त्राचा अभ्यास केला जातो. प्रत्येक व्यक्तिच्या हातावर विविध रेषा, चक्र, तीळचिन्ह, मस चिन्ह, विविध ठिकाणी असते. हस्तशास्त्राचा अभ्यास करतांना आपणास दिंडोरी दरबार येथे प्रकाशीत झालेले व प्रत्येक नजिकच्या दिंडोरी प्रणित सेवाकेंद्रात उपलब्ध असणारे ज्ञानदान भाग-४ ग्रंथांमध्ये हस्तशास्त्रासंबंधी माहिती देण्यात आली आहे. हस्तशास्त्राच्या सहाय्याने व्यक्ती आपल्या आयुष्यातील महत्त्वाचे निर्णय घेऊ शकतात उदा. जर एखाा व्यक्तीच्या हातावर डॉक्टर किंवा ईजिनिअरचे योग असल्यास त्याला त्या क्षेत्रात जावून अभ्यास करता येतो.तस��च विविध प्रसंगावर अधयात्मिक सेवेने मातसुद्धा करता येते. सर्वत्र प्रारब्ध अटळ असते असे नाही. काही उपासना मार्गाने टळू शकते. काही भागाची तीव्रता कमी होते. अटळ प्रारब्ध अत्यल्प राहते. कारण शेवटी सुख दुःखाचे परिणाम हे मनाची आध्यात्मिक अवस्थाच असते. व हस्तरेषा शास्त्र हे मनाच्या स्थितीचा आरसाच आहे. मनावरील कायम बदल रेषेवरून जाणता येतात.\n४) विविध प्रकारच्या रेषा\n५) काही महत्त्वाचे योग\nहस्तशास्त्राबाबत अधिक माहितीसाठी ज्ञानदान भाग ४ व पंचामृत या ग्रंथाचा अभ्यास करावा.हे ग्रंथ नजिकच्या श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र (दिंडोरी प्रणित) येथे उपलब्ध आहेत.\nआपला हात समोर धरल्यानंतर नंबर १ आईची रेषा, नंबर २ बापाची रेषा व त्यांचेपासून आपण जन्माला आलो ती नंबर ३ ची अंतकरण रेषा होय. संपूर्ण आयुष्यभर आपल्या भाग्याला हातभार लावणारी नंबर ४ ची भाग्यरेषा. लहानपणापासून शिक्षण संपेपर्यंत प्रगतीपुस्तक जिच्यावर अवलंबून आहे ती ५ ची विा रेषा. शिक्षण संपल्यावर धंदा व्यापारात किती बदल होतील हेही तिच रेषा सांगून जाते. थर्मामिटतच्या पार्‍याप्रमाणे कमी-जास्त, वर-खीली सरकणारी व आपल्या आरोग्याची जाणीव करून देणारी नंबर ६ ची आरोग्य रेषा.ङङ्गङङ्ग जीवा हवे ते कुठे सापडेना म्हणोनी तुझ्या लागलो चिंतनाला '' त्या चिंतनात कुठपर्यंत यश आहे ते क थन करणारी नं.७ अंतरज्ञान रेषा आयूष्यभर आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करून हवे असणारे सुख मिळाले नाही म्हणून नाराज होवून ङङ्गङङ्ग वैनतेयाची भरारी काय साधते '' असे म्हणून समाधान मानावयास लावणारी व अखंड जीवनसंग्राम उकलवून दाखविणारी ती मंगळाची नंबर ८ ची रेषा होय. अशा प्रकारे प्रमुख म्हणून ओळखल्या जाणार्‍या ह्या आठ रेषा आपल्याला स्थानावर कशा पध्दतीने विराजमान झालेल्या आहेत ते सोबरच्या चित्रात चित्र नंबर १ मध्ये पहा. मुख्य रेषा स्पष्ट रेखीव, सरळ, एकसारख्या जाडीच्या असाव्यात. वेडीवाकडी, नागमोडी आक ार ,अगदी उथळ, चवयुक्त, तुटक, कमी - अधिक जाड, कमी - अधिक स्पष्ट, साखळीयूक्त, आडव्या रेषांनी अनेक ठिकाणी छेदलेल्या, काळे बिंदू असलेल्या, काळसर वर्णाच्या अशा रेषा दोषयुक्त असतात.रेषांचे रंग पिवळसर, फिकट गुलाबी, लालसर त्यांचे निरनिराळे परिणाम घडू शकतात.\nभारतीय ज्योतिषशास्त्र बोटावरील शंख, चक्र, शूक्ती या चिन्हास अनन्य साधारण महत्व ��िलेले आहे. अंगठ्यावर चक्र असल्यास वडिलोपार्जित इस्टेट मिळते. माणूस कर्तबगार असतो परंतु जनसेवेचे चक्र हातात धारल्याने घरच्या उोगधांकडे पहावयास मिळत नाही.तर्जनीवरील चक्र द्रव्यलोभ महत्वाकांक्षी, आपल्या संसारात मग्र, मित्रद्वारा धनलाभ होतो म्हणून सहसा कोणाशी शत्रूत्व करीत नाही.मध्यमेवर चक्र असल्यास भाग्यवान स्वपराक्रमाने संपत्ती मिळवितो, शेतीच्या उागात धनलाभ होतो. अनामिकेवरील चक्र आपणास येणार्‍या कोणत्याही धांत,व्यापारात यश देतो. कनिष्टिकेनरील चक्र तयार मालाच्या व्यापारात फायदा करून देतो. नंबर १ - मातृरेषा.\tनंबर ५ - रविरेषा : विारेषा रवि रेषा व्यवसायासंबंधी :क्रमांक ६ आरोग्य रेषा : क्रमांक ७ अंर्तज्ञान रेषा :\tनंबर २ - पितृरेषा\tनंबर ३ - अंतःकरण रेषा नंबर ४ - भाग्यरेषा\tक्रमांक ८ मंगळ रेषा :\tसंरक्षक रेषा : हस्तशास्त्रा विषयी अधिक माहिती दिंडोरी प्रणित ज्ञानदान भाग ४ मध्ये सामुद्रिक शास्त्र विस्तृत स्वरूपात दिलेली आहे, सर्व दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ केंद्रावर उपलद्ध आहे.\nविवाह - ई - नोंदणी\nकार्यक्रम / उपक्रम फोटो\n|| प्रधान सेवा केंद्र, श्री क्षेत्र दिंडोरी ||\nश्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्र\nदिंडोरी, तालुका : दिंडोरी जिल्हा : नाशिक\nफोन नंबर - (०२५५७) २२१७१०\n|| गुरुपीठ, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ||\nश्री स्वामी समर्थ गुरूपीठ,मु.पो.ता.त्र्यंबकेश्वर\nफोन नंबर - (०२५९४) २३३१७०\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida/punekar-run-great-participation-pune-half-marathon-2018-159597", "date_download": "2019-02-20T12:24:16Z", "digest": "sha1:BOG6FIYJFDAWY2DLLKALM22R766Q4GRO", "length": 18686, "nlines": 222, "source_domain": "www.esakal.com", "title": "Punekar run Great participation in the pune half marathon 2018 पुणे धावले; मॅरेथॅानमध्ये उच्चांकी सहभाग | eSakal", "raw_content": "\nबुधवार, फेब्रुवारी 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर बुधवार, फेब्रुवारी 20, 2019\nपुणे धावले; मॅरेथॅानमध्ये उच्चांकी सहभाग\nसोमवार, 10 डिसेंबर 2018\nपुणे - गुलाबी थंडी... झुंबा डान्सच्या तालावरील वॉर्मअपमुळे वाढलेला उत्साह... त्यातच इतिहासाचे साक्षीदार होण्यासाठी संचारलेले चैतन्य, अशा अभूतपूर्व अन्‌ जोशपूर्ण वातावरणात ‘सकाळ’ आयोजित व एपीजी रनिंग पुरस्कृत बजाज अलियांझ पुणे अर्धमॅरेथॉनने पदार्पणातच सर्वाधिक प्रतिसादाचा माइलस्टोन गाठला. कोणी यशवंत ठरले, तर कोणी गुणवंत, पदके ठरावीक गटातील पहिल्या तिघांना�� मिळाली; पण तंदुरुस्तीसाठी सक्रिय होण्याचा संदेश आणि तो कृतीत उतरविण्याची इच्छाशक्ती घेऊनच प्रत्येकाचा संडे ठरला हेल्थ डे\nपुणे - गुलाबी थंडी... झुंबा डान्सच्या तालावरील वॉर्मअपमुळे वाढलेला उत्साह... त्यातच इतिहासाचे साक्षीदार होण्यासाठी संचारलेले चैतन्य, अशा अभूतपूर्व अन्‌ जोशपूर्ण वातावरणात ‘सकाळ’ आयोजित व एपीजी रनिंग पुरस्कृत बजाज अलियांझ पुणे अर्धमॅरेथॉनने पदार्पणातच सर्वाधिक प्रतिसादाचा माइलस्टोन गाठला. कोणी यशवंत ठरले, तर कोणी गुणवंत, पदके ठरावीक गटातील पहिल्या तिघांनाच मिळाली; पण तंदुरुस्तीसाठी सक्रिय होण्याचा संदेश आणि तो कृतीत उतरविण्याची इच्छाशक्ती घेऊनच प्रत्येकाचा संडे ठरला हेल्थ डे\n‘९/१२’च्या रविवारची पहाट पुणेकरांसाठी खास ठरली. अबालवृद्धांना सामावून घेणाऱ्या या उपक्रमाचा ‘फॅमिली रन’ मानबिंदू ठरला. कुटुंब रंगलंय धावण्यात याची प्रचिती अनेकांना आली. त्यामुळे आरोग्याचा जागर घराघरांत घुमला आणि धावपटूंच्या फिनिश लाइनवरील जयघोषाने श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलाचा आसमंत दणाणला. सकाळी सात वाजता फॅमिली रनला प्रारंभ झाला तेव्हा सोनेरी सूर्यकिरणांनी आकाश झळाळून निघाले अन्‌ पुणे धावले\nमॅरेथॉनमार्गावरील रस्त्यावर धावपटू कौशल्य दाखवत असताना बालेवाडीतील मैदानात फॅमिली रनची तयारी सुरू झाली होती. प्रत्यक्ष धावण्यास सुरवात करण्याअगोदर वॉर्मअपबरोबर कुटुंबाचा सेल्फी तर आवर्जून होत होता. तुफान प्रतिसाद लाभलेल्या फॅमिली रनच्या या कुटुंबांनी तर मैदान भरले होते. त्यानंतर शर्यतीचा मार्ग कमी पडत होता एवढी गर्दी झाली होती. आजोबा, वडील आणि नातू अशा तीन पिढ्या एकत्र धावण्याचा हा योग इतिहास घडवणारा होता.\nया पुणे मॅरेथॉनची वार्ता अगोदरच पुण्याबाहेरही पसरली असल्यामुळे चाळीसगावहून प्राध्यापक खुशाल कांबळे दोन दिवसांपासून पुण्यात आले होते. स्वतः राहण्याची सोय केली आणि तेवढ्याच हिरिरीने सहभागी झाले, तर साताऱ्याहून डॉ. माईनकर पत्नीसह धावले. ‘सकाळ’मध्ये दररोज प्रसिद्ध होणाऱ्या टिप्सचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला.\n८१ वर्षांच्या आजींचा तुफान उत्साह\nधावण्याला वय नसते हे ८१ वर्षीय वासंती दांडेकर यांनी दाखवून दिले. त्या केवळ सहभागीच झाल्या नाहीत, तर १० कि.मी. शर्यत त्यांनी पूर्ण केली. त्या वेळी त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद तरुणांनाही लाजवणारा होता.\n‘सकाळ’ने आयोजित केलेल्या पुणे हाफ मॅरेथॉनमधील सहभागी कुटुंबांतील उत्साह पाहण्यासारखा होता. लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिकही त्यात सहभागी झाले होते. असा उत्साह आणि आनंद कधीही विकत घेता येत नाही, तो अनुभवायचा असतो. तो अनुभव आज या सगळ्या सहभागी स्पर्धक आणि शर्यत बघणाऱ्यांनी घेतला. असे उपक्रम वारंवार व्हायला हवेत. नागरिकांना चांगले वातावरण दिले, की ते सहभाग नोंदवतातच आणि हे सकाळ आयोजित पुणे हाफ मॅरेथॉनने स्पष्ट केले.\n- प्रतापराव पवार, ‘सकाळ’चे अध्यक्ष\nतीन गटांत मिळून १८ हजार धावपटूंचा अभूतपूर्व प्रतिसाद\nपुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे, पोलिस आयुक्त के. वेंकटेशम यांच्या उपस्थितीत अर्धमॅरेथॉनला निशाण\n‘फॅमिली रन’च्या उद्‌घाटनाचे क्रिकेटपटू केदार जाधव आकर्षण\nवैयक्तिक तंदुरुस्ती, तसेच शहराच्या स्वच्छतेसाठी वचनबद्ध करणाऱ्या शपथपत्राचे गिरीश बापट आणि मुक्ता टिळक यांच्याकडून वाचन\nव्हीलचेअर शर्यत सुरू होताना स्पर्धकांसाठी टाळ्यांचा अधिक गजर आणि शर्यत पूर्ण झाल्यावर पंजाबी गाण्यांवर ठेका\nछोट्या मुलांना कोणी खांद्यावर, तर कोणी हातात घेऊन शर्यत पूर्ण केली\nलढवय्या जवानांची 'लव्ह यु जिंदगी'\nपुणे : कारगिल युद्ध किंवा सीमेवर आत्तापर्यंत पाकिस्तानकडून, दहशतवाद्यांकडून झालेल्या हल्ल्यांमध्ये निकराचा लढा देताना गंभीर अवस्थेत पाय निकामी...\nनागरिकांनी अनुभवली मॅरेथॉनची चुरस\nपुणे - ‘पुणे हेल्थ डे’चा नारा देत रविवारी पार पडलेल्या अर्धमॅरेथॉनच्या माध्यमातून बालेवाडी, औंध, बोपोडी, बाणेर परिसरातील नागरिकांनी मॅरेथॉनची चुरस...\nपोलिसांकडून बंदोबस्त; कुटुंबीयांचाही सहभाग\nपुणे - रविवारी पहाटे साडेतीन ते सकाळी दहा वाजेपर्यंत पुणे व पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ‘पुणे हाफ मॅरेथॉन’ स्पर्धेत चोख बंदोबस्त ठेवला. वाहतुकीचे योग्य...\nपुणे - भल्या पहाटे केवळ धावपटूच नाही, तर कुटुंबीयांची एकत्रित पावले ही म्हाळुंगे- बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या दिशेने पडू लागली...\nपुणे- बजाज अलियांझ पुणे अर्धमॅरेथॉन स्पर्धेतील दहा किलोमीटर अंतराच्या स्पर्धेत पुरुषांच्या गटात पिंटाकुमार यादव याने (३१ मिनिटे ४२ सेकंद)...\nप्रदीप सिंग, मनीषा साळुंके य���ंनी जिंकली अर्धमॅरेथॉन\nपुणे - ‘रन फॉर हेल्थ’चा संदेश देण्याबरोबरच धावपटूंसाठी वेगळे व्यासपीठ निर्माण करणाऱ्या पुणे अर्धमॅरेथॉन शर्यतीत आर्मी स्पोर्टस इन्स्टिट्यूट (...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://dindoripranit.org/prashkiya", "date_download": "2019-02-20T12:44:20Z", "digest": "sha1:MIEYOWWTDLTXAJBLXE3INKLTLOXWE7H3", "length": 8367, "nlines": 89, "source_domain": "dindoripranit.org", "title": "प्रशासकीय विभाग – अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर", "raw_content": "अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास मार्ग (दिंडोरी प्रणित)\nप्रधान सेवा केंद्र, श्रीक्षेत्र दिंडोरी\n१. बालसंस्कार व युवा प्रबोधन\n२. प्रश्नोत्तर व मार्गदर्शन\n४. आरोग्य व आयुर्वेद\n६. भारतीय संस्कृती व अस्मिता\n१३. पशु व गोवंश\n१६. देश विदेश अभियान\nप्रशासकीय विभाग: अधिकृत सूचना व आवश्यक माहिती\nश्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे देशभरात कार्यरत असणाऱ्या सेवाकेंद्राच्या कामकाजात सुसूत्रता व पारदर्शकता असावी याकरीता श्री गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर व प्रधान केंद्र दिंडोरी येथे प्रशासकीय विभाग कार्यरत असून सेवाकेंद्राचे प्रशासकीय कामकाज करणाऱ्या सेवेकरी प्रतिनिधींसाठी दरमहा चौथ्या शनिवारी मासिक सत्संगाच्या दिवशी देशभरातील प्रशासकीय सेवेकाऱ्याना या विभागातून मार्गदर्शन करण्यात येते.\nसर्व केंद्र, तालुका, जिल्हा प्रतिनिधींसाठी महत्वपूर्ण सूचना:\nधर्मदाय आयुक्त कार्यालय येथे सर्व केंद्रांचा वार्षिक आर्थिक जमा-खर्च अहवाल ३१-मार्च-२०१८ पर्यन्त दाखल करणे अनिवार्य आहे.\nतरी, सर्व जिल्हा व तालुका प्रतिनिधिनी आपआपल्या तालुक्यातील सर्व सेवा केंद्राचा जमा-खर्च अहवाल मासिक मिटिंग २४-फेब्रुवारी रोजी पर्यंत श्री गुरुपीठ येथील मध्यवर्ती कार्यालय येथे सविस्तर बिला��ह सादर करावा.\nसर्व जिल्हा, तालुका,केंद्र व हिशोब प्रतिनिधिनी यांची नोंद घ्यावी.\nसर्वापर्यंत ही माहिती पोहचवावी.\nहिशोब तयार करणे संबंधित चौकशीसाठी संपर्क:\nवरील ईमेल वर सेवा केंद्राचा अहवाल पाठऊ शकतात.\nटीप: फॉर्म व अधिक माहिती डाऊनलोड करा…\nदेणगी व अन्नदान या विषयक सूचना\nअयशस्वी व्यवहार 100% परतावा.\nबँकेचे शुल्क देणगीदारास देय असेल .\nएकदा दिलेली देणगी रद्द करता येणार नाही.\nसेवा अधिष्टीत उत्पादनांच्या देणगी मूल्याचा परतावा न देना सेवेचा कालावधी वाढवून देण्यात येईल.\nउदा. SMS आणि व्हॉइस कॉल सेवा, स्वामी सेवा मासिक/त्रैमासिक,विवाह- SMS किंवा ईमेल सेवा इत्यादी.\nप्रशासकीय कामकाजांचे विहित नमुने\nसेवा केंद्र माहिती फॉरमॅट\nसेवाकेंद्राचे बँकेत खाते उघडण्याचे कागदपत्र\nसेवाकेंद्राचा मासिक खर्चाचा तपशील\nसेवा केंद्र नोंदणी फॉर्म\nश्रीगुरुपीठ येथे विवाह करण्याबाबत\nमाहिती व तंत्रज्ञान विभाग – Mobile Apps\n|| प्रधान सेवा केंद्र, श्री क्षेत्र दिंडोरी ||\nश्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्र\nदिंडोरी, तालुका : दिंडोरी जिल्हा : नाशिक\nफोन नंबर - (०२५५७) २२१७१०\n|| गुरुपीठ, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ||\nश्री स्वामी समर्थ गुरूपीठ,मु.पो.ता.त्र्यंबकेश्वर\nफोन नंबर - (०२५९४) २३३१७०\nCopyright 2012-2017 अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्र (दिंडोरी प्रणीत) सर्व हक्क राखीव.\nऑनलाईन देणगी माहिती साठी येथे क्लीक करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/jee-main-exam-result-166500", "date_download": "2019-02-20T12:28:09Z", "digest": "sha1:SD5FSAZDVSZK2TKOWPNZUG4ZBAOCAS52", "length": 15542, "nlines": 212, "source_domain": "www.esakal.com", "title": "JEE Main Exam Result ‘जेईई मेन्स’ परीक्षेचा निकाल ३१ जानेवारीला होणार जाहीर | eSakal", "raw_content": "\nबुधवार, फेब्रुवारी 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर बुधवार, फेब्रुवारी 20, 2019\n‘जेईई मेन्स’ परीक्षेचा निकाल ३१ जानेवारीला होणार जाहीर\nशनिवार, 19 जानेवारी 2019\nपुणे - देशातील भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी), राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (एनआयटी) आणि महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी आवश्‍यक असणारी जेईई मेन्स (जॉइंट एंट्रन्स एक्‍झामिनेशन) नुकतीच झाली.\nनॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या संकेतस्थळावर (एनटीए) परीक्षेची ‘उत्तर सूची’ (अन्सर की) देण्यात आली असून, निकाल ३१ जानेवारीला जाहीर होणार आहे.\nजेईई मेन्स ही पर��क्षा यंदा दोनदा घेण्याचे केंद्र सरकारने यापूर्वी जाहीर केले होते. त्याप्रमाणे एनटीएमार्फत पहिली परीक्षा जानेवारीमध्ये घेण्यात आली.\nपुणे - देशातील भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी), राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (एनआयटी) आणि महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी आवश्‍यक असणारी जेईई मेन्स (जॉइंट एंट्रन्स एक्‍झामिनेशन) नुकतीच झाली.\nनॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या संकेतस्थळावर (एनटीए) परीक्षेची ‘उत्तर सूची’ (अन्सर की) देण्यात आली असून, निकाल ३१ जानेवारीला जाहीर होणार आहे.\nजेईई मेन्स ही परीक्षा यंदा दोनदा घेण्याचे केंद्र सरकारने यापूर्वी जाहीर केले होते. त्याप्रमाणे एनटीएमार्फत पहिली परीक्षा जानेवारीमध्ये घेण्यात आली.\nदेशभरातील जवळपास नऊ लाख ४१ हजार ११७ विद्यार्थ्यांनी मागील आठवड्यात जेईई मेन्स परीक्षा दिली; तर दुसरी परीक्षा ही एप्रिलमध्ये घेण्यात येणार आहे. जानेवारीत पाच दिवस चाललेली ही परीक्षा जवळपास दहा टप्प्यात (स्लॉट) घेण्यात आली.\nपरीक्षेसाठी दहा वेगवेगळ्या प्रश्‍नपत्रिका काढण्यात आल्या होत्या. प्रत्येक प्रश्‍नपत्रिकेची काठिण्य पातळी समान नसली, तरीही प्रश्‍नपत्रिकेत समान धागाही नव्हता. त्यामुळे यंदा जेईई मेन्स परीक्षेच्या निकालाचे रॅंकिंग हे गुणांवर आधारित नसेल, तर पर्सेन्टाइलवर आधारित असेल. यात ज्या स्लॉटमधील प्रश्‍नपत्रिका विद्यार्थ्यांनी सोडविली असेल, त्याच स्लॉटमधील पर्सेन्टाइल काढले जाणार आहे, अशी माहिती आयआयटीयन्स प्रशिक्षण केंद्राचे व्यवस्थापकीय संचालक दुर्गेश मंगेशकर यांनी दिली.\nजानेवारीमध्ये झालेली जेईई मेन्स परीक्षा दिली आहे, तरीही एप्रिलमध्ये होणारी परीक्षाही देणार आहे. जानेवारीत झालेल्या परीक्षेत गणित आणि रसायनशास्त्राचे प्रश्‍न तुलनेने सोपे होते, तर भौतिकशास्त्राचे प्रश्‍न काहीसे अवघड होते. एनटीएने जाहीर केलेली जेईई मेन्सची उत्तरसूची काहीशी कळायला अवघड आहे.\n- मधुरा फणसळकर, विद्यार्थिनी\nएप्रिलमध्ये होणाऱ्या जेईई मेन्स परीक्षेला विद्यार्थ्यांची संख्या वाढण्याची शक्‍यता\nपुण्यातून जवळपास २० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्याचा अंदाज\nजेईई मेन्स दुसरी परीक्षा - ६ ते २० एप्रिल दरम्यान\nजेईई ॲडव्हान्स परीक्षा - १९ मे २०१९\n...तर शिवसेना युती तोडेलः रामदास कदम\nम���ंबईः राज्यात अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद वाटून घेण्याच्या अटीवरच युती झाली असून, भारतीय जनता पक्षाने तसे न केल्यास शिवसेना युती तोडेल, असा दावा...\nआता युद्ध झाले, तर पाकिस्तानला आपण हरवूच (व्हिडिओ)\nनवी दिल्ली- पुलवामा हल्ल्यानंतर देशभरात पाकिस्तानविरूद्ध संतापाची लाट आली आहे. म्हणूनच कदाचित आता जर युद्ध झाले तर निश्चित पाकिस्तानपेक्षा भारताचे...\nभारतीय कैद्यांकडून पाकिस्तानी कैद्याची हत्या\nजयपूर (राजस्थान): भारतीय कैद्यांनी पाकिस्तानी कैद्याला जबर मारहाण करुन त्याची हत्या केल्याची घटना येथील कारागृहामध्ये घडली आहे. शाकीर उल्हा असे या...\nपुलवामा हल्ल्याबाबत सौदीचे मौनव्रतच\nनवी दिल्ली : भारत व सौदी अरेबियामध्ये आज (ता. 20) महत्त्वपूर्ण पाच करार झाले. सौदीचे राजा मोहम्मद बिन सलमान हे मंगळवारी भारताच्या दौऱ्यावर आले आहेत....\nजवानांसाठी जेंव्हा 'व्हायोलिन गाते...\nपुणेः तारीखः 17 फेब्रुवारी, रविवारची संध्याकाळ, स्थळः निवारा सभागृह पुणे. सियाचीनमधल्या भारतीय सैन्यासाठी ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी मदतनिधी...\nयुतीच्या उमेदवारांना मत देणार नाही - सर्व पक्षीय गाव बचाव संघर्ष समिती\nकल्याण - सत्तावीस गावांची स्वतंत्र नगरपालिका करण्याचे आश्वासन शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाने पुर्ण केले नाही. ही आमची फसवणूक आहे. यामुळेच आगामी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tinystep.in/blog/balasathi-paushtik-lapshiche-pach-prakar", "date_download": "2019-02-20T12:47:22Z", "digest": "sha1:G3LV4M6LAWXSK7IY76WWXVJS5OOAZUN5", "length": 10566, "nlines": 253, "source_domain": "www.tinystep.in", "title": "बाळासाठी चविष्ट आणि पौष्टिक लापशीचे प्रकार - Tinystep", "raw_content": "\nबाळासाठी चविष्ट आणि पौष्टिक लापशीचे प्रकार\nबाळासाठी पौष्टिक लापशीचे पाच प्रकार\nलहान मुलाच्या पौष्टिक नाश्त्यामध्ये लापशी हा प्रकार असतोच. कारण लापशी ही पचायला हलकी आणि पौ���्टिक असते. तसेच मऊसर असल्यामुळे बाळाला खायला देखील सोप्पी असते. तसेच लहान मुल किंवा वयस्क व्यक्ती देखील आजारी पडल्यावर त्याला लापशी देतात. म्हणूनच आम्ही काही चवीष्ट आणि पौष्टिक लापशीच्या कृती खाली देत आहोत\n२ चमचे घरी धुवून वाळवलेल्या तांदळाचं पीठ जर हे पीठ ब्राऊन राईस पासून केलेलं असेल तर उत्तम नाहीतर नेहमीचे वापरातले पांढरे तांदूळ देखील चालतील.\nएका पॅनमध्ये पाणी घ्या. त्यात ते तांदळाचे पीठ घाला आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या\nनंतर तो पॅन गॅस वर ठेवून मिश्रण शिजवायला ठेवा चमच्याने ते मिश्रण ढवळत राहा. त्यात गुठळ्या होऊ देऊ नका. ते मिश्रण थोडं घट्ट होई पर्यंत ढवळत राहा\nयात तुम्ही थोडी साखर अथवा मीठ घालू शकता. लापशी जास्त घट्ट झालं असेल तर त्यात दूध ( आईचे दूध) किंवा इतर वरचे दूध घालू शकता (मीठ घेतले असल्यास दूध घालणे टाळावे,त्याऐवजी थोडे पाणी घाला )\n१ चमचा घरी केलेलं नाचणीचे पीठ\nआवश्यकतेनुसार पाणी,मीठ, साखर, दूध\nनाचणीचे पीठ पाण्यात घालून मिश्रण बनवा आणि हे मिश्रण ५ ते १० मिनटे गॅसवर ठेवा आणि नाचणीचे पीठ नीट शिजू द्या. मग त्यात आवडीनुसार साखर ,दूध किंवा मीठ घालून ही लापशी बाळाला भरवा\n२ टेबलस्पून भिजवलेला साबुदाणा\nएका पातेल्यात पाणी उकळवा, त्यात साबुदाणा घाला साबुदाणा अगदी पारदर्शक होई पर्यंत शिजवा.\nत्यात वेलची पावडर आणि बदामाची पावडर घाला. थोडंसं घट्ट झाल्यावर त्यात थोडी साखर घालून बाळाला भरवा.\n२ चमचे साजूक तूप\n१ चिमटी वेलची पूड\nपॅन /कढई मध्ये रवा चांगला खरपूस भाजून घ्या.\nनंतर एका पॅन मध्ये ३ कप पाणी घाला आणि ते उकळवा\nनंतर तो रवा त्या उकळत्या पाण्यात घाला. आणि रव्याची गुठळी होणार नाही याची काळजी घ्या.\nगुठळी होऊ नये म्हणून ते मिश्रण ढवळत राहा\nनंतर त्यात तूप घाला .\nआवडी नुसार मीठ किंवा साखर घाला\nलापशी घट्ट झाल्यास त्यात साखर घेतली असल्या थोडं दूध घालून लापशी पातळ करा आणि बाळाला भरवा.\nहे सर्व लापशीचे प्रकार बाळाला ६ महिन्यानंतर द्यावेत कमीत-कमी ६ महिने बाळाला आईचे दूधच द्यावे.\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या ��्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/2774", "date_download": "2019-02-20T12:29:02Z", "digest": "sha1:EC666MTGG4ZLKJFKI5G7FMD4DWXU64AB", "length": 6937, "nlines": 89, "source_domain": "mr.upakram.org", "title": "मी येडा हाय का ! मग मला लाथा घाला ! भाग(शेवटचा) २/२ | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nमी येडा हाय का मग मला लाथा घाला मग मला लाथा घाला \nमी येडा हाय का मग मला लाथा घाला मग मला लाथा घाला \nतर चला तर मग, आता माझे शोध निबंध वाचूयात,\nअरे अरे हे काय , कुठे गेले माझे शोध निबंध \nमाझे शोध निबंध चोरीला गेले, आणि हे काय \nते ढापून बिपून त्याचे video, तू नळीवर आले सुद्धा \nकाय म्हणावं ह्या लोकांना इथे मी इतकी दिवसरात्र मेहनत घेऊन हे माझे शोध निबंध लिहिले आणि त्यांच्या नावानी खपवित आहेत, एवढाच नाही तर त्यांचे धर्मस्थान सुद्धा आता पृथ्वीचे मध्य असे ठासून ठासून सांगत आहे आणि\nGMT बदलून आता तिथून नवीन चालू करा\nअसे सांगत आहेत. हे लेकाचे कुठे फेडतील हे पापं \naतर बघा हे त्यांचे माझ्या ढापलेल्या शोध निबंधांचे चित्रीकरण :\nक्रमाने बघा म्हणजे तुम्हाला त्याचा अर्थ कळून येईल\n2) GOLDEN RATIO चा ओडून ताणून बादरायण संबंध. तो तर आमच्या इथल्या शनिवारवाड्याला देखील लागू करु शकतो मी.\n३) त्यांचे धर्म स्थळ हे पृथ्वीचे मध्य\n४) ह्याच्या ऐवजी डोक्याला तांब्याची तार लाऊन ती जमिनीला लटकत ठेवली तर अजून फायदा होईल\n५) हे सगळे शोध मी लावले होते तव्हा मीच भारी समाजात होतो स्वताला, पण आता हेच भारी सगळ्या जगात. समजले \nमाझे शोध निबंध जर का अगोदर प्रसिद्ध झाले असते तर कदाचित मला आपल्या राजकारण्यांनी काय पदवी दिली असती माहितीये \nवसंत सुधाकर लिमये [27 Aug 2010 रोजी 14:23 वा.]\nहे असले शोध लावणारे नटकेसेस आणि त्यांचा वापर करुन द्वेषमूलक भडक लेखन करणारे तुमच्यासारखे ह्यांच्यात काहीही फरक नाही.\nराजेशघासकडवी [29 Aug 2010 रोजी 04:18 वा.]\nद्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा\nभावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी\nमुस्लिम नटकेसेस उपक्रमवर येऊ�� त्रास देत नाहीत, हिंदू नटकेसेस उपक्रमवर येऊन त्रास देतात (द्विरूक्तिज नॉट इंटेंडेड).\nआपला प्रतिसाद जरा स्पष्ट कराल काय \nतुम्हाला माझे लेखन द्वेषमूलक भडक वाटले कि मी चित्रफित नेट वरून दिलेली आहेत ती द्वेषमूलक भडक वाटली हे जरा स्पष्ट कराल काय \nबरं, हे असले शोध लावणारे नटकेसेस आणि त्यांचा वापर करुन द्वेषमूलक भडक लेखन करणारे तुमच्यासारखे ह्यांच्यात काहीही फरक नाही.\nम्हणजे तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे, दोघे हि पूज्य आहेत कि दोघेही लाथा घालण्याच्या लायकीचे आहेत \nमाझे शोध निबंध चीन्यांनीही ढापले होते कि काय असे वाटत आहे.\nमाझे शोध निबंध चीन्यांनीही ढापले होते कि काय असे वाटत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/2972", "date_download": "2019-02-20T11:04:58Z", "digest": "sha1:R4X4FXH6M26B44YOPAA622IBDE6KKUS6", "length": 54170, "nlines": 277, "source_domain": "mr.upakram.org", "title": "काय लावलय हे ओकांनी नाडीपुराण | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nकाय लावलय हे ओकांनी नाडीपुराण\nकाय लावलय हे ओकांनी नाडीपुराण असा सामान्य वाचकांचा ग्रह होणे स्वाभाविक आहे.\nतथापि, हैयो हैयैयो हे भारतीय व परदेशी भाषातज्ञ तर आहेतच शिवाय ७० पेक्षा जास्त प्राचीन ग्रंथम पासून ते फारसी, अरबी लिपींचे तज्ञ अभ्यासक आहेत. त्यांच्या अभ्यासपुर्ण या लेखनानंतर नाडी ग्रंथांकडे पहायची लोकांची मनोवृत्ती बदलेली आहे असे जाणवते.\nताडपट्यात खरोखरीच तमिळ भाषा असते का व अन्य मुळभूत शंका पुर्वी पासून उपस्थित केल्या गेल्या त्याचे निराकरण हैयोंच्या लेखातील जन्मदिनांकाचे व नवग्रहस्थितीचे वर्णन वाचून करणे आगत्याचे ठरले आहे.\nखोलवर विचार केल्यावर नाडी ग्रंथांची पर्यायाने ओकांची टिंगल टवाळी करून चेष्टेवारी नेण्याचा हा विषय नाही, ही बाब वाटते तितकी हलकी फुलकी किंवा टाळून विचारावेगळी करायला येत नाही असे हैयोहैयैयोंनी नाडी ग्रंथावर तमिळभाषेच्या अनुशंगाने अभ्यासकार्य चालू केल्यापासून लक्षात येते. ते कसे ते पहा तर -\nआता विविध आक्षेपांच्या संदर्भात विचार नीट वाचल्यावर त्यातून काय काय परिस्थिती उपस्थित होते याची झलक खाली मिळेल.\n1. पहिला आक्षेप असा असतो की या ताडपट्ट्यात काहीही लिखाण कुठल्याही भाषेत केलेले नसते. त्या कोऱ्याच असतात. भासवले असे जाते की नाडीवाच�� त्यात पाहून त्यातील मजकूर वाचतो आहे.\nउत्तर - आता त्या ताडपट्टया कोऱ्या असतात की कि काहीतरी का होईना लिहिलेल्या असतात हे शोधणे हे काम केले पाहिजे. ते काम नाडी भविष्य केंद्रातजाऊन प्रत्यक्ष शोधकरून त्यांच्याकडील उपलब्ध ताडपट्टया पडताळाव्या लागतील. हैयोंनी व प्रस्तूत लेखकाने विविध केंद्रात जाऊन नाडीपट्यांचे फोटो सादर करून असे अभ्यासकार्य केले आहे. तसे केले असता त्या संपूर्णतः कोऱ्या नसतात. त्यावर मजकूर लिहिलेला असतो. हे लक्षात येते. त्यामुळे या आक्षेपातील खोटेपणा सिद्ध होतो.\n2. दुसरा आक्षेप असा असतो की चर्चेसाठी जरी त्या ताडपट्ट्यात मजकूर असतो असे मानले तरी त्यातून नेमकी कुठली भाषा असते याचा अर्थबोध होत नाही.\nउत्तर - यावर सोपे उत्तर असे की सध्या जे नाडी ग्रंथ पट्टीवाचनाचे काम करतात ते सर्व तमिळभाषी आहेत. ते यातील मजकूर वाचून दाखवतात अणि तो मजकूर परत एका ४० पानी वहीत सध्याच्या प्रचलित तमिळ लिपित पुन्हा लिहून काढतात. यावरून त्या मजकुराची भाषा तमिळ का अन्य कोणती असावी याची खात्री करता येते. या उलट ताडपट्ट्यांचे वाचन करणारे तमिळभाषिक सोडून अन्य भाषिकांतर्फे होते वा केले जाते असा पुरावा उपलब्ध करावा लागेल. तो तसा होत नाही. आक्षेप असा खोडून निघतो. शिवाय हैयोंनी नुकत्याच प्रकाशित लेखात नाडी पट्टीतील काही श्लोकांचे तमिल व देवनागरीतून केलेले कथन नाडी पट्टीतील भाषा प्रत्यक्ष तमिलच आहे असे निर्णायकपणे सिद्ध करते,\n3. तिसरा आक्षेप असा की जरी मानले की ताडपट्टी मजकूर लिहिलेला असतो. त्याची भाषा तमिळ असते तर ती सामान्य तमिळ भाषिकाला का वाचायला येत नाही त्या अर्थी नाडीपट्टी वाचन हा एक तमिळ नाडीवाचकांचा देखावा असतो.\nउत्तर – असे लक्षात येते की सामान्य तमिळभाषिकांना या ताडपट्ट्यांवरील मजकूर वाचायला येत नाही किंवा आला तरी अर्थबोध होत नाही. याचे मराठी भाषिकांना पटेल असे स्पष्टीकरण असे की ज्ञानेश्वरी हा ग्रंथ मराठी भाषेत लिहिला गेला आहे. तरीही त्यातील छापील मराठीतील ओव्यांचा अर्थ सर्वसामान्य मराठी समजणाऱ्याला समजायला कठीण जाते. आता तीच ज्ञानेश्वरी जर मोडी भाषेत लिहून सध्याच्या मराठी वाचकाला दिली तर त्याची काय अवस्था होईल त्याला नेमके काय लिहिलेले आहे याचा अर्थ बोध होणार नाही पण कोणी ती मोडी लिपि-भाषातज्ञ वाचायला लागले तर थोडा ��ोडा अर्थ कळेल. तोच अर्थ ज्ञानेश्वरीचा अभ्यास केलेल्या जाणकार मंडळींनी फोडकरून सांगितला की 'ओहो, असा अर्थ आहे त्याला नेमके काय लिहिलेले आहे याचा अर्थ बोध होणार नाही पण कोणी ती मोडी लिपि-भाषातज्ञ वाचायला लागले तर थोडा थोडा अर्थ कळेल. तोच अर्थ ज्ञानेश्वरीचा अभ्यास केलेल्या जाणकार मंडळींनी फोडकरून सांगितला की 'ओहो, असा अर्थ आहे' असे उद्गार ओठी येतील. नेमके तेच सामान्य तमिळ भाषिकांचे होते असे हैयोंनी नाडी ग्रंथातील ओळी ओळींचा अर्थ फोड करून सादर केलेल्या पुराव्यावरून सिद्ध होते. त्यामुळे या आक्षेपात बिलकुल तथ्य नाही. हे लक्षात येते.\n4. आक्षेप चौथा असा की सामान्य तमिळांना जरी ती वाचता आली नाही तरी ती तमिळ भाषातज्ञांनी तरी वाचून कुठे मान्य केली आहे\nउत्तर – या तऱ्हेचे अभ्यासकार्य अनेक वेगवेगळ्या पुर्वी पासून तमिळ भाषा तज्ञांकडून विविध ठिकाणी झाले आहे. तथापि अजूनही त्यांच्याकडून ते आणखी पद्धतशीरपणे व्हावे यासाठी हैयोहैयैयोंच्या बाजूने प्रयत्न करणे जारी आहे. श्री लंकेतील डॉ. अरसे कुलरत्ने अणि लंडनस्थित डॉ. एस. संबंधम या दोघांनी अत्यंत परिश्रमपुर्वक दोन भागांचा एका अभ्यास निबंध सन २००२ मधे लिहून प्रकाशित केला. त्यात त्यांच्या शोधाचा महत्वाचा निष्कर्ष होता की खरोखरच नाडीच्या ताडपट्ट्यात त्यांच्या संबंधातील नावे कोरलेली होती. त्यांनी तो शोध निबंध आभिप्रायार्थ पुनर्जन्मावर आयुष्यभर काम केलेल्या स्व. डॉ. आयन स्टीव्हन्सन यांना अमेरिकेत पाठवला होता. त्यात त्यांनी असे म्हटले होते की मी यावर तत्वतः विश्वास ठेऊ शकत नाही. तरीही असा नाडी ग्रंथांचा पुरावा खरोखर असल्यास तो अविश्वसनीयच नव्हे तर सध्याचे प्रस्थापित शास्त्राचे नियम उलथुन टाकणारा आहे असे सिद्ध होईल. तथापि यावर आणखी अभ्यास कार्य करावे लागेल. तेच काम हैयोंनीआता हाती घेतले आहे.\nया पुराव्यांच्या संदर्भात विशेष उल्लेख करावा लागेल की नाडी ग्रंथ भविष्याच्या दि १४ ऑक्टोबर २००७ साली पुण्यात झालेल्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्षपद चेन्नईच्या इन्स्टिट्युट ऑफ एशियन स्टडीज या तमिळ भाषेतील इंडॉलॉजीवर काम करणाऱ्या व विशेषतः ताडपत्रांच्या ग्रंथांवर शोधकाम व त्यांचे संरक्षण करणाऱ्या संस्थेच्या संस्थापक, चालक डॉ. जी जॉन सॅम्युएल यांनी स्वीकारले होते. त्यांच्या सोबत त्याच स���स्थेच्या ताडपत्रशोध विभागाच्या प्रमुख तमिळतज्ञ श्रीमती लक्ष्मी यांनाही बोलावले गेले होते. त्यांनी उपस्थितांसमोर त्या पट्टीतील अणि अन्य एका नाडीपट्टीतील मजकूर व विशेषतः नावे वाचून ती खरोखरीच ताडपट्टीत कूट तमिळ भाषेत कोरून लिहिलेली आहेत असा असल्याचा निर्वाळा दिला.\nजर्मनीत थॉमस रिटर नावाच्या एका नाडी भविष्यावर जर्मन भाषेत पुस्तके लिहिलेल्या व्यक्तीने तेथील तमिळ भाषेतील तज्ञाकडून नाडी ग्रंथ भविष्य ताडपट्टीतील मजकूर वाचून तो भविष्य कथन सोडून अन्य धार्मिक लेखन नसल्याचा निर्वाळा दिला असा उल्लेख त्यांच्या ''द सीक्रेट ऑफ इंडियन पामलीफ लायब्ररीज्\" पुस्तकात केलेला आहे.\nयापुढे जाऊन हैयहैयैयो त्या ताडपट्ट्यात व्यक्तीच्या बाबत अन्य तपशीलाचे उल्लेख, कसे असतात याचा अभ्यास करून या ताडपट्यांचे फोटो मिळवून यावर आणखी कार्य होणे अपेक्षित आहे.\n5. आक्षेप पाचवा असा की नाडी ग्रंथ भविष्य सध्याच्या प्रचलित विज्ञानाच्या विरोधात जात असल्याने त्याला कितीही पुराव्यांनी सिद्ध करण्याचा प्रयत्न निष्फळ आहे.\nउत्तर - नुकताच एका सदस्याने हैयोंच्या लेखातील वर्णित एका व्यक्तीच्या जन्मतारखेला हैयोंनी नव्हे नाडी महर्षींनी कथन केलेला वार चुकीचा होता असे म्हणून आक्षेप घेतला होता. सध्याच्या प्रचलित कॅलेंडर प्रमाणे तो वार बरोबरच होता. मात्र जेंव्हा हैयोंनी त्यांचे ध्यान भारतीस परंपरेतील पंचांगानुसार वाराची गणना करून पहावी असे विनम्रपणे सुचवले त्यानंतर त्या सदस्याने हैयोंच्या विधानाची म्हणजेच पर्यायाने नाडी महर्षिंच्या कथनाला योग्य असल्याचे प्रांजळपणे मान्य केले. हैयोंनी सादर केलेल्या लेखातील जुळ्या बहिणींच्या जन्मवेळेची, दिनांकाची व नवग्रहांच्या स्थितीची नोंद फारच विचार करायला लावणारी आहे.\nयापुढे जाऊन हैयोंनी व्यक्तीच्या नावाची नाडी पट्टयातून उकल करून दाखवावी म्हणजे व्यक्तीचे नाव त्याचे आईवडील किंवा वरिष्ठ नातलग ठरवतात व विधिपुर्वक ठेवतात अशी सामान्यपणे मान्यता आहे. या पेक्षा त्यांना तीच नावे ठेवायची प्रेरणा आपोआप घडते की काय यावर विचार करून मते व्यक्त करता येईल.\nजर या ताडपट्याच्या मजकुरात व्यक्तीचे नाव व अन्य माहिती त्याने ती न पुरवलेली असता, त्याच्या जन्माच्या आधीपासून केंव्हातरी लिहून तयार असेल तर त्याला काय म्हणायचे त्याची संगती कशी लावायची त्याची संगती कशी लावायची ती संगती मानवी बुद्धीच्या स्तरावर लावता येत नसेल तर त्याला मानवी विज्ञानाच्या कक्षेबाहेरील म्हणजेच इंद्रीयगम्य ज्ञानाने ज्ञात न होणाऱ्या अदभूत शक्तीचा विलास किंवा लीला मानावे लागेल. कदाचित त्रिमितीच्या पलिकडे सध्या अज्ञात अन्य मितींच्या ज्ञानात त्या गूढाचे उत्तर सामावलेले असेल. भूत, वर्तमान आणि भविष्यकाळ असा आपण करतो तसा भेद न करता काही गोष्टी घटना ज्ञात करता येऊ शकतात याचा शोध घ्यावा लागेल. मात्र नाडी भविष्य थोतांड मानून त्याच्याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करून असे म्हणत बसायचे की जर आम्हा विज्ञानवाद्यांनी नाडी ग्रंथांच्या या सत्यतेला तत्वतः मान्यता दिली तर आमच्या वैज्ञानिक दृष्टीकोनाचा पायाच निखळून पडतो म्हणून आम्हाला नाडी ग्रंथांच्या अस्तित्वाची दखल घेणे मान्य नाही. ही तर वैज्ञानिक विचारांशी प्रतारणा नव्हे काय\nया बाबींवर विचार हैयोंच्या लेखाच्या संदर्भात पुनर्जागृत व्हावा म्हणून हा धागा पुन्हा पुनर्जिवित करावासा वाटला.\nय़ाशिवाय नाडी ग्रंथांच्या पट्या नाडी शास्त्री ज्या त्या व्यक्तीला का सुपूर्त करत नाहीत इतक्या संख्येने लिखाण ठेवायची सोय ते कशी करतात इतक्या संख्येने लिखाण ठेवायची सोय ते कशी करतात आदिचा खुलासा नाडीशास्त्रींच्या अखत्यारीतील विषय असल्याने त्याचे शंका समाधान उत्सुकांनी नाडी ग्रंथांचे अवलोकन करत असताना त्यांच्याशी चर्चा करून समजाऊन घ्यावे असे विनम्रपणे सुचवावेसे वाटते.\nरणजित चितळे [25 Nov 2010 रोजी 08:01 वा.]\nमाझा अनुभव येथे देऊ इच्छीतो,\nमी २००५ साली एकदा बंगळुरला आलो होतो, तेव्हा होसुरला (२० किमी दुर) कोण्या परिचीतांकडे गेलो होतो (ते तमिळ आहेत). त्यांच्या बरोबर जाता जाता मला नाडी ज्योतीष ची पाटी दिसली. काय आहे ते बघावे म्हणून मी त्याच्या कडे गेलो. त्याने आंगठ्याचा ठसा घेतला व काही वेळात काही पत्त्या घेऊन आला. त्याने मला फक्त हो - नाही हे म्हणायला सांगीतले विचारलेल्या प्रश्नांना. (तो तमिळ मधून बोलत होता व मी इंग्लीश मधून माझे स्नेही भाषांतर करत होते). पत्त्यांवर काही तही कोरलेले मला दिसत होते.\nत्याने पहीली पत्ती काढली - म्हणाला - आपली आई आपल्या लहानपणीच वारली.\nतो - आईचे नाव अमुक होते.\nत्याने ती पत्ती ठेवून दुसरी काढली.\nतो - वडील सरकारी खात्यातून निवृत्त झाले.\nत्याते ती पत्ती ठेवून तिसरी काढली.\nवडीलांचे नाव अमुक आहे.\nभाऊ सरकारी नोकरीत आहे.\nबायको अमुक अमुक नावाची आहे.\nआता तो म्हणाला की पत्ती मीळाली. पुढे त्याने ती तामीळ मधुन वाचली व त्याचा माझ्या स्नेह्याने भाषांतर केले.\nमाझ्या बद्दल चे सगळे आराखडे बरोबर होते. माझे जे व्यक्ती चित्र ते बरोबर निघाले.\nकाही गोष्टी आता कळते बरोबर पण झाल्या आहेत. आता पुढे बघू.\nमला कोणी तरी सांगीतले की ती लोकं आपले मन वाचू शकतात बाकी नाडात काही नाही - हे जरी बरोबर मानले तरी कोणी तरी आपले मन ओळखतो हा चमत्कार नव्हे का.\nआपली पट्टी नेमक्या कुठल्या नाडीकेंद्रात आहे हे कसे समजते की सगळ्या केंद्रांवर प्रत्येक पट्टीची झेरॉक्स ठेवली आहे\nमी अनेक ज्योतिष, साधना ह्या विषयावरील पुस्तके एका दमात वाचून काढली आहे. त्यात दिलेली कित्येक वर्णने आजही माझ्या लक्षात आहेत व अनेकदा त्याप्रमाणे घडले आहे.\n पण मग 'अनेक पुस्तकांची' का गरज पडली एकच पुस्तक नाही सापडलं वाटतं एकच पुस्तक नाही सापडलं वाटतं नाड्या शोधा कदाचित् सापडेल एखादं.\nओकांनी आपल्या वार्षिक उत्पन्नाचा साधारण किती वाटा प्रत्यक्ष/अप्रत्यक्षरीत्या नाडी माध्यामातून येतो हे प्रामाणिकपणे कळवावे.\n(उपक्रम व्यवस्थापनास जाहिरातींचा दर ठरवणे सोपे जाईल.)\nमाजी पुणेकर [25 Nov 2010 रोजी 18:09 वा.]\nसांगा, लवकर सांगा म्हणजे आम्हालाही शाखा उघडता येतील.\nनाडीच्या जाहीराती घेतल्यानंतर, उपक्रमावर बंगाली बाबाच्या जाहीराती येणार काय्\nओकांचा अजूनही खुलासा नाही. म्हणजे नाडीतून त्यांना भक्कम कमाई होत असावी असा निष्कर्ष काढायला हरकत नाही.\nप्रकाश घाटपांडे [06 Dec 2010 रोजी 14:20 वा.]\nओकांनी आपल्या वार्षिक उत्पन्नाचा साधारण किती वाटा प्रत्यक्ष/अप्रत्यक्षरीत्या नाडी माध्यामातून येतो हे प्रामाणिकपणे कळवावे.\nप्रत्यक्ष व अप्रत्यक्ष याची उकल करावी लागेल. कारण त्यांची पुस्तके वाचुन नाडी केंद्रात उत्सुकता म्हणुन जाणारे हे रंजकतेचे व रोचकतेचे मुल्य नाडी च्या दक्षिणारुपाने देतात. पुस्तक विक्रिच्या माध्यमातुन आलेला पैसा हे मुल्य कदाचित मोजता येईल पण प्रसिद्धी मुल्य आपण कसे मोजणार\nओकांनी नाडीपुराण फुकटात सांगुन आपली करमणुक केली त्याचे काय\nतसेही आपण आपल्याला मिळालेल्या रुपया आन् रुपयाचा हिशोब आपण आयकर खात्याला प्रामाणीकपणे देतो ��ा हा प्रश्नही उपस्थित होतो.\nनितिन थत्ते [25 Nov 2010 रोजी 11:12 वा.]\n)बाबत प्रश्न असे आहेत.\n१. नाडीपट्टीवर काही कोरले असते का असेल तर ते कोणत्या लिपीत असते\n२. विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरावरून योग्य ती पट्टी कशी शोधली ते दाखवून देतात का उदा. आईचे नाव स अक्षरावरून सुरू होते + वडीलांचे नाव क ने सुरू होते + जन्मस्थान अमुक होते + क्ष् + य् +झ् इतकी माहिती जुळली आहे म्हणून हीच पट्टी आहे असे दाखवून देतात का/देतील का/ द्यायची तयारी आहे का उदा. आईचे नाव स अक्षरावरून सुरू होते + वडीलांचे नाव क ने सुरू होते + जन्मस्थान अमुक होते + क्ष् + य् +झ् इतकी माहिती जुळली आहे म्हणून हीच पट्टी आहे असे दाखवून देतात का/देतील का/ द्यायची तयारी आहे का ते जे काही लिहिलेले/कोरलेले असते ते व्यक्तीचे भविष्य असते का\n३. तोंडाने जे बोलत आहे तेच पट्टीत आहे याची खात्री करून घेता येईल का\n४. ते सांगितलेले भविष्य नंतर खरे ठरण्याबाबत (कुंडली सिस्टिमची घेतली तशी) सांख्यिकी चाचणी घेतली आहे का घेण्याची तयारी आहे का\n५. ज्या पदार्थावर ते लेखन कोरलेले आहे त्याचे वय तपासले आहे का हजारो (म्हणजे नक्की किती हजारो (म्हणजे नक्की किती) वर्षांपूर्वीच लिहून ठेवलेल्या आहेत का\nया प्रश्नांपैकी हैयो हैयैयो यांनी फक्त क्र १ च्या बाबत लेख लिहिला आहे. त्यावरही अजून चर्चा प्रश्नोत्तरे व्हायची आहेत. त्यामुळे हैयो यांनी अभ्यास करून लेख लिहून ती लिपी तामीळ आहे असे प्रमाणित केले म्हनजे जणू संपूर्ण नाडीशास्त्रावरच शिक्कामोर्तब झाल्याप्रमाणे ओकसाहेब लेखन करीत आहेत.\n(मागे कोठेतरी नाडी म्हणजे तांब्याच्या पट्ट्या असतात असे वाचले होते). पण इथे त्याचा खुलासा अजून झाला नाही.\nवर चितळे यांनी जो \"अनुभव\" सांगितला आहे त्यात अत्यंत संदिग्ध आणि असंबद्ध प्रश्नांच्या आधारे तिसर्‍याच प्रयत्नात पट्टी मिळाली असे दिसते. हा जरा जास्तच योगायोग वाटतो. :)\nउदा. माझे वडील विदेश संचार निगम मध्ये कामाला असते तर वडील सरकारी नोकरीत होते का याचे उत्तर १९९० मध्ये हो असे असते तर २००० मध्ये नाही असे असते.\nखुलेपणा हवा, संदर्भ हवेत\nप्रमोद सहस्रबुद्धे [25 Nov 2010 रोजी 15:59 वा.]\nतथापि, हैयो हैयैयो हे भारतीय व परदेशी भाषातज्ञ तर आहेतच शिवाय ७० पेक्षा जास्त प्राचीन ग्रंथम पासून ते फारसी, अरबी लिपींचे तज्ञ अभ्यासक आहेत.\nत्यांच्याबद्दलची अधिक माहिती व संदर्भ मिळाले (त्यांनी लिहिलेले शोधनिबंध वगैरे) तर यावर विश्वास ठेवता येईल.\nखोलवर विचार केल्यावर नाडी ग्रंथांची पर्यायाने ओकांची टिंगल टवाळी करून चेष्टेवारी नेण्याचा हा विषय नाही,\nहा विषय निश्चितपणे टिंगल टवाळी करण्याचा नाही तर या पक्षाचे वा त्या पक्षाचे मतपरिवर्तन झाले पाहिजे.\nतुमचे पुस्तक अद्याप वाचले नाही. (नुकताच दुकानात जाऊन आलो. मिळाले नाही.)\nश्री लंकेतील डॉ. अरसे कुलरत्ने अणि लंडनस्थित डॉ. एस. संबंधम या दोघांनी अत्यंत परिश्रमपुर्वक दोन भागांचा एका अभ्यास निबंध सन २००२ मधे लिहून प्रकाशित केला.\nपुस्तकाचे नाव प्रकाशकाचे नाव कळेल का\nजर्मनीत थॉमस रिटर नावाच्या एका नाडी भविष्यावर जर्मन भाषेत पुस्तके लिहिलेल्या व्यक्तीने तेथील तमिळ भाषेतील तज्ञाकडून नाडी ग्रंथ भविष्य ताडपट्टीतील मजकूर वाचून तो भविष्य कथन सोडून अन्य धार्मिक लेखन नसल्याचा निर्वाळा दिला असा उल्लेख त्यांच्या ''द सीक्रेट ऑफ इंडियन पामलीफ लायब्ररीज्\" पुस्तकात केलेला आहे.\nआता हे पुस्तक मी गुगलले तर. शशी ओकांचे एक पुस्तक येथे मिळते.\nयुरोपमधे काय घडणार हे येथे नाडीपट्टीवरून लिहून ठेवले आहे.\nयेथे तुम्हाला घर बसल्या (६७ डॉलरमधे) आपली नाडी पट्टी (१४ कंदम का काय) मिळतात.\nपण हे पुस्तक कुठे मिळते त्याचा शोध लागत नाही. याचा संदर्भ मिळेल का\nनाडी ग्रंथांच्या पट्या नाडी शास्त्री ज्या त्या व्यक्तीला का सुपूर्त करत नाहीत इतक्या संख्येने लिखाण ठेवायची सोय ते कशी करतात इतक्या संख्येने लिखाण ठेवायची सोय ते कशी करतात आदिचा खुलासा नाडीशास्त्रींच्या अखत्यारीतील विषय असल्याने त्याचे शंका समाधान उत्सुकांनी नाडी ग्रंथांचे अवलोकन करत असताना त्यांच्याशी चर्चा करून समजाऊन घ्यावे असे विनम्रपणे सुचवावेसे वाटते.\n या प्रश्नांची उत्तरे नाडीग्रंथांचे प्रसारक देऊ शकत नाहीत का\nयेथे तुम्हाला घर बसल्या (६७ डॉलरमधे) आपली नाडी पट्टी (१४ कंदम का काय) मिळतात.\nही आहे त्या नाडीवाल्यांनी विचारलेल्या प्रश्नांची यादी (ठसे तर हवेतच, हेही हवे\nऔर तुम कितने जवाब पाये\nफिर भी वापस आये वो भी खाली हाथ\nनही सरदार, हमने ६७$ भी दिये|\nत्यांनी लिहिलेले शोधनिबंध वगैरे\nदिवाळी अंकात छापलेला लेख हा शोधनिबंधच आहे. (असे हैयोंना वाटते.)\nदिवाळी अंकात शोधनिबंध लिहून प्रा.डॉ. होता येते का\nसदा तुमने ऐब देखा\nमूळ मुद्दा असा आहे की मी हे विधान शास्त्रसिद्ध विधान म्हणून करण्याऐवजी 'या दृष्टिकोनातून विचार करावा' अशा स्वरूपात मांडलं होतं.\n\"प्रत्येक गणित तपासून बघणं योग्यच आहे. पण इतक्या प्राथमिक अभ्यासात तांत्रिक खुसपट काढून 'आलेलं उत्तर पूर्णपणे निरर्थक आहे' हे सिद्ध करण्यात काय अर्थ आहे साप म्हणून भुई धोपटताय राव.\"\nधासकडवींच्या एका धाग्यातील लाल अक्षरातील बोलांची भाषा नाडी ग्रंथांच्या बाबत मी करत होतो व आहे.\nत्यांचेच निळ्या अक्षरातील वोल हे त्यावेळी मी त्यांना दिलेल्या माझ्या उत्तराचा मतीतार्थ होता.\nम्हणून मी त्यांना व पर्यायाने इथल्या सर्वांना असे सुचवतो की \"खुसपट काढून' नाडीग्रंथांना पूर्णपणे निरर्थक आहेत\" असे - साप म्हणून नुसती भुई काय धोपटताय राव\nप्रमोद सहस्रबुद्धे [05 Dec 2010 रोजी 07:00 वा.]\nतुम्हाला काही प्रश्न विचारले होते. त्यातील काही अगदी सोपे म्हणजे संदर्भ द्या अशा स्वरूपाचे होते. (ज्याचा उल्लेख तुम्ही केलात त्यांचा.)\nयावर काही उत्तर मिळेल का\nस्वतः प्रचिती घ्या. हे उत्तर.\nप्रमोद सहस्रबुद्धे [05 Dec 2010 रोजी 07:33 वा.]\nस्वतः प्रचिती घेतल्यावर येथे विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळतील\nउत्तरे मिळवा आणि कळवा\nउत्तरे मिळवा आणि कळवा.\nतुमच्याशी वाद घालणे म्हणजे...\nमला वादात रस नाही\nमिसळपाव वर वा अन्य ठिकाणी वाद घालायला मी नाडी ग्रंथांचा विषय काढला नाही. मला वादात रस नाही. कारण कसेही करून आपल्यासारख्यांचे मत परिवर्तन करावे हा माझा उद्देश नाही. मला आलेला अनुभव इतरांसाठी शेअर करावा असा माझा दृष्टीकोण होता व आहे.\nआपल्या सारख्यांनी त्याला पुरोगामी विचारांविरुद्ध असावे असे वाटून नाडीग्रंथांवर एकांगी लिखाणाला वाचून आपले मत बनवले आहेत असे वाटले म्हणून नाडीग्रंथांचे मला झालेले दर्शन सचोटीने अभ्यास करून मांडून दाखवण्याचे कार्य मी करत आहे.\nनाडीग्रंथांचा विविध पद्धतीने अभ्यास करून मला झालेले आकलन मी सादर करायचे ठरवले आहे. आपल्या सारख्या विचारकांनी देखील नाडीग्रंथांचा सर्वांगांनी अभ्यास करावा असे म्हणण्यात वादाचा प्रश्न माझ्याकडून आला कुठून\nउलट विविध विचारधारांच्या व्यक्तींनी, तज्ज्ञ शोधकर्त्यांनी एकत्र येऊन नाडी ग्रंथांतील भाषेच्या, लिपीच्या मधून व अन्य अंगांनी जे काही कथन आपल्याला नाडीवाचकांकडून दिलेल्या वह्यातून दिले जाते, मि��ते त्याचा एकत्रित विचार केला जावा असा मित्रत्वाचा व मदतीचा हात मी पुढे करत आहे.\nअसे करत असताना मला आपणासारख्यांनी जरी हिणवलेत वा बोल लावलेत तरी मला त्यात वाईट वाटण्याचे कारण नाही. महर्षींच्या लेखनाला पहायची उचित वेळ आलेली नाही इतकेच क्षणभर वाटेल.\nमला आलेला अनुभव इतरांसाठी शेअर करावा असा माझा दृष्टीकोण होता व आहे.\nएकदम बराब्बर. तुम्ही लिव्हित राव्हा.\nनाडीग्रंथांचे मला झालेले दर्शन सचोटीने अभ्यास करून मांडून दाखवण्याचे कार्य मी करत आहे.\nशाब्बास ढिले नका पडू.\nमला आपणासारख्यांनी जरी हिणवलेत वा बोल लावलेत तरी मला त्यात वाईट वाटण्याचे कारण नाही. महर्षींच्या लेखनाला पहायची उचित वेळ आलेली नाही इतकेच क्षणभर वाटेल.\nहे तर एकदम भारी. सावित्रीबाईनी शिक्षण् द्याला सुरुवात केली तव्हा लोकायनी शेणाचे गोळे फेकून मारले\nपर त्या काय निश्चयापासून ढळल्या नाय. त्यायची आठवण् झाली.\nह्याला काय वाटतं आणि त्याला काय वाटेल याचा इचार करायमधी आपून टैम नै घालीत फटकन लिहून मोकळं \nनाडीग्रंथांचे मला झालेले दर्शन सचोटीने अभ्यास करून मांडून दाखवण्याचे कार्य मी करत आहे.\nत्यातून तुम्हाला पैसे सुटतात का ह्याचे उत्तर तुम्ही टाळलेले आहे. मग त्याला सचोटी म्हणायचे का\nओक या विषयावर पुस्तके लिहितात म्हणजे त्यांना काही ना काही पैसे सुटत असतील असे साधे गणित असावे ना* मग वाद कुठे उद्भवतो आहे\n* हल्ली काही स्वतःच स्वतःच्या सीडी काढतात. तसेच काही आपापली पुस्तके प्रकाशित करण्यासाठी खर्च करतात असे ऐकून आहे. त्यांच्या खर्चाचे गणित आणि प्रकाशनानंतरच्या खपाचे गणित मला माहित नाही तेव्हा चू. भू. दे. घे.\nनक्की फक्त पुस्तकेच का\nपुस्तकातून मिळणारी कमाई सोडून नाडी माध्यमातुन पैसे मिळवतात का ह्याचेही उत्तर त्यांनी दिलेले नाही. त्यांच्या सततच्या 'प्रचिती घ्या' (खाली स्वतःचा मोबाईल नंबर)ह्या मंत्रातून ते गळ टाकण्यासाठी उपक्रम वापरत असावेत असे वाटणे शक्य आहे.\nआपल्या सारख्यांनी त्याला पुरोगामी विचारांविरुद्ध असावे असे वाटून नाडीग्रंथांवर एकांगी लिखाणाला वाचून आपले मत बनवले आहेत असे वाटले म्हणून नाडीग्रंथांचे मला झालेले दर्शन सचोटीने अभ्यास करून मांडून दाखवण्याचे कार्य मी करत आहे.\nअर्थप्राप्ती होत असेल तर म्हणून या शब्दाचे समर्थन शक्य नाही.\nउलट विविध विचारधारां��्या व्यक्तींनी, तज्ज्ञ शोधकर्त्यांनी एकत्र येऊन नाडी ग्रंथांतील भाषेच्या, लिपीच्या मधून व अन्य अंगांनी जे काही कथन आपल्याला नाडीवाचकांकडून दिलेल्या वह्यातून दिले जाते, मिळते त्याचा एकत्रित विचार केला जावा असा मित्रत्वाचा व मदतीचा हात मी पुढे करत आहे.\nनाडीवाले जन्मतारीख शोधतात हा तुमचा दावा आहे की नाही वर नमूद नाडीवाले जातकाला ५२ प्रश्न विचारतात त्यांपैकीच काही जन्मतारीख इ. आहेत. म्हणजे, ते नाडीवाले भोंदू आहेत हे तुम्हाला मान्य आहे काय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/3665", "date_download": "2019-02-20T12:12:46Z", "digest": "sha1:NO53EXCH6KXY6LLSSS5IU3PGR5O3EF2V", "length": 71756, "nlines": 345, "source_domain": "mr.upakram.org", "title": "कपिलाश्रमातील घृतोत्पादन प्रकल्प | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\n[*आयुर्वेद ही आपली पूर्वापार चालत आलेली अनुभवाधिष्ठित उपचारपद्धती आहे.अनेक वनस्पती औषधी गुणांनी युक्त असतात यात शंका नाही.काही व्याधींवरील आयुर्वेदिक औषधोपचार हे अलोपाथिक उपचारांपेक्षा अधिक प्रभावी असू शकतील.हे सगळे मान्य आहे.मात्र काही ऐतिहासिक सत्यांवरून आयुर्वेद उपचाराच्या मर्यादाही स्पष्ट होतात हे सत्य दुर्लक्षूं नये.\n*शिवाजी महाराजांच्या गुढगी आजारावर आयुर्वेद उपयोगी ठरला नाही.\n*थोरले बाजीराव पेशवे धारातीर्थी पडले नाहीत. आजारी पडून अकाली वारले.आयुर्वेद उपचारांचा उपयोग झाला नाही.\n*थोरले माधवराव क्षय रोगाने गेले.तिथे आयुर्वेदाचा प्रभाव पडला नाही.\n*लो.टिळक,स्वामी विवेकानंद यांना मधुमेह होता.त्याकाळी इन्सुलिनचा शोध लागला नव्हता.आयुर्वेद निरुपयोगी ठरला.\n*पटकी(कॉलरा),प्लेग.देवी,मलेरिया, पोलिओ अशा रोगांच्या निर्मूलनाच्या संदर्भात आयुर्वेदाचे काही योगदान आहे असे दिसत नाही.\n*\"आयुर्वेद ही जगातील सर्वश्रेष्ठ उपचारपद्धती आहे.आयुर्वेदोपचारांनी कोणताही रोग पूर्णतया बरा होतो.\"असे गोडवे गाण्यापूर्वी वरील वस्तुस्थितीचा विचार करावा.\n*सध्या आयुर्वेदाच्या संदर्भात अति होते आहे असे दिसते. ते पाहून हसू येते इतकेच.]\nआयुर्वेदाचे प्रकांड पंडित आणि सर्वज्ञ डॉ.बिल्वाचार्य पंचपात्रे यांची मुलाखत एका दूरचित्रवाणी वाहिनीच्या संवाददात्याने घेतली.ती नंतर दूचिवा वरून प्रक्षेपित झाली.त्या मुलाखतीचा काही भ��ग खाली दिला आहे. या साक्षात्कारात (मुलाखतीत):\n.............बिल्वश्री=डॉ.बिल्वाचार्य पंचपात्रे...(डॉ.बि.पं.यांचे बिल्वपत्रांविषयींचे संशोधन प्रसिद्ध आहे.बिल्वपत्रातून सकारात्मक धन ऊर्जेचे उत्सर्जन होते.त्याचे एक साप्ताहिक चक्र असते.प्रत्येक सोमवारी या ऊर्जेचे प्रमाण सर्वाधिक असते,हे त्यांनी काढलेल्या आलेखांवरून सप्रमाण सिद्ध होते.अखिलविश्व वेदविज्ञान संशोधन आणि प्रसार मंडळ,मुंजाबाचा बोळ,पुणे या संस्थेने डॉ.बिल्वाचार्य यांच्या संशोधनाला मान्यता दिली आहे हे आपण जाणताच).\n आज आमच्या स्टुडिओत विश्वविख्यात आयुर्वेदतज्ज्ञ डॉ.पंचपात्रे साक्षात् उपस्थित आहेत.त्यांच्या आश्रमात आयुर्वेदिक घृतोत्पादन प्रकल्प चालू झाला आहे.त्याविषयी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ.नमस्ते डॉक्टर\n आयुर्वेदाची महती आणि उपयुक्तता सर्व लोकांना पटली आहे.आयुर्वेदिक उत्पादनांचा प्रसार जगभर वाढत आहे.अशा आयुर्वेदाविषयी आणि आमच्या नवीन प्रकल्पाविषयी चार शब्द सांगण्याची संधी मिळत आहे याबद्दल मी आपल्या वाहिनीचा आभारी आहे.\nसंदाता: घृत शब्दाचा नेमका अर्थ काय तो आमच्या प्रेक्षक श्रोत्यांसाठी सांगावा.\nबिल्वश्री: घृत या संस्कृत शब्दाचा अर्थ गाईचे तूप असा होतो.\"आज्य\" म्हणजे बकरीचे तूप.कारण अजा शब्दाचा अर्थ बकरी,शेळी असा आहे.आज्य तूप काही आयुर्वेदिक औषधांच्या निर्मितीत तसेच होम-हवनात वापरतात.\"घृत\"तुपाचा वापर मुख्यत्वेकरून खाद्य पदार्थात होतो.आमच्या कपिलाश्रमात आयुर्वेदिक सिद्ध घृतोत्पादन प्रकल्पाचा प्रारंभ झाला आहे.\nसंदाता: या तुपाला तुम्ही सिद्ध तूप का म्हणता,शुद्ध तूप का म्हणत नाही\nबिल्वश्री: हे तूप शुद्ध असतेच.पण निर्मितिप्रक्रिया करताना काही दुर्मिळ दिव्य आयुर्वेदिक वनस्पतींचे औषधी गुण या तुपात उतरवतात.म्हणून त्याला सिद्ध घृत म्हणायचे.तसेच ते शतधौत असते.\nसंदाता:कपिलाश्रमात किती गाई आहेत\nबिल्वश्री: आमच्या आश्रमात एकावन आयुर्वेदिक गोमाता आहेत.\nबिल्वश्री: गाईवर शास्त्रोक्त गर्भसंस्कार झाल्यावर जी शुभलक्षणी कालवड जन्माला येते,ती आयुर्वेदिक गोमाता होय.अशा गाई दुष्प्राप्य असतात.\nसंदाता: आयुर्वेदिक सिद्धघृत निर्मितीची प्रक्रिया कशी असते\nबिल्वश्री: पहाटे ब्राह्म मुहूर्तावर आश्रमात भूपाळ्या लागतात.तेव्हा गाई जाग्या होतात.आश्रमातील सर्��� गोमातांची शास्त्रोक्त षोडशोपचारपूर्वक पूजा करून त्यांना आरती ओवाळतात.शुभ कुंकुमतिलक लावतात आणि त्यांना आयुर्वेदिक गोग्रास देतात.त्यासाठी प्रशिक्षित पुरोहित आश्रमात आहेत.\nनंतर आयुर्वेदिक पद्धतीने गोदोहनाचा-- म्हणजे गाईची धार काढण्याचा-- कार्यक्रम असतो.आश्रमातील गोपी ते काम करतात.गोदोहनाच्या वेळी शास्त्रीय संगीत चालू असते.ते ऐकून गाईंना आनंद होतो.त्या अधिक दूध देतात.तसेच त्या गोरसात धनभारित पवित्र ऊर्जा अधिक प्रमाणात असते.\nसंदाता: तुमच्या आश्रमातील गोस्थाने म्हणजे गोठे पाहिले.वेगवेगळे बारा गोठे आहेत.एकावन्न गाईंकरिता एवढ्या स्थानांचे कारण काय\nबिल्वश्री; तुम्ही गोस्थाने पाहिली.पण त्यांच्या नावांकडे तुमचे लक्ष गेले नाही,असे दिसते.ती बारा राशींची नावे आहेत.प्रत्येक गोस्थानात त्या त्या राशीच्या गाई बांधतात.प्रत्येक गोस्थानात स्वतंत्र ध्वनिवर्धक आहे.गोदोहनाच्या वेळी त्या त्या राशीला अनुकूल अशा रागातील संगीत लावतात.त्यामुळे दुग्धोत्पादन वाढते.\nसंदाता: गाईला जन्मरास असते\nबिल्वश्री: हो तर.आमच्या सर्व आयुर्वेदिक गाईंच्या जन्मकुंडल्या मी स्वत: केल्या आहेत.प्रत्येक गाईचे संगोपन तिच्या पत्रिके अनुसार होते.\nसंदाता: या गाईंना कधी आजार होतात का हो\nबिल्वश्री: बहुधा नाहीच.मघाशी एक सांगायचे राहिले.पहाटे गोपूजनापूर्वी प्रत्येक गाईला अभ्यंग करून मग आयुर्वेदिक जलाने शुभस्नान घालतात.तसेच प्रत्येकीवर नियमितपणे आयुर्वेदिक पंचकर्मक्रिया करतात.ही क्रिया माणसांवर करतात त्याहून अगदी भिन्न आहे.आम्ही ती विकसित केली आहे. त्यामुळे आजार उद्भवत नाही.झालाच तर आयुर्वेदिक औषधोपचार करतो.\nसंदाता: छानच आहे.गोदोहनानंतर पुढची पायरी कोणती\nबिल्वश्री: गोदोहन झाल्यावर त्या गोरसावर मंदाग्निसंस्कार करतात.त्यावेळी वर येणारी साय विरजणात घालतात.अशा रीतीने दही तयार होते.\nसंदाता: हे आमच्या प्रेक्षकांना चांगले समजले असेल.आता पुढे.\nबिल्वश्री: पुढचा कार्यक्रम म्हणजे दधिमंथन. मोठ्या रांजणात दही घालून, दोरीच्या सहाय्याने उंच रवी फिरवून गोपी दही घुसळतात. आम्ही यासाठी कोणतीही यांत्रिक पद्धत वापरत नाही.या मंथनसंस्काराच्या वेळी भक्तिगीते (राधा गौळण करिते मंथन अविरत हरीचे मनात चिंतन..यासारखी) लावतात अथवा गौळणी स्वमुखे गातात.प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाचे चिंतन केल्यामुळे त्यांना प्रिय असलेले नवनीत शुद्ध स्वरूपात चटकन वर येते.त्यामुळे मंथनकार्य त्वरित होते.वेळ आणि श्रम वाचतात.\n<स्त्रोन्ग्>संदाता: चांगली कल्पना आहे.आता ते लोणी कढवतात ना\nबिल्वश्री:या नवनीतावर आयुर्वेदिक अग्निसंस्कार करतात.त्यावेळी त्यांत काही दुर्मीळ दिव्य औषधी वनस्पतींची पाने घालतात.त्यांचे औषधी गुण तुपात उतरतात.तसेच या अग्निसंस्काराच्यावेळी सामवेदातील मंत्रांचा घोष अखंड चालू असतो.त्यामुळे अत्यंत शुद्ध, पवित्र, निर्दोष आणि अष्ट सात्त्विक गुणांनी युक्त असे कपिलाश्रम आयुर्वेदिक घृत सिद्ध होते.\nसंदाता: तुम्ही फार छान समजावून सांगितले.पण घरोघरी अशा प्रक्रियेने तूप करणे शक्य होणार नाही.\nबिल्वश्री: म्हणूनच आम्ही निर्मिती प्रकल्प चालू केला आहे ना आमची उत्पादने शहरातील अनेक मोठ्या विक्रीकेंद्रात उपलब्ध आहेत.ग्राहकांनी त्याचा लाभ ध्यावा.\nसंदाता: कपिलाश्रमात आयुर्वेदिक तुपाव्यतिरिक्त आणखी कोणती उत्पादने मिळतात\nबिल्वश्री: इथे आयुर्वेदिक गोरस, आयुर्वेदिक दही,आयुर्वेदिक ताक,आयुर्वेदिक लोणी, तसेच आयुर्वेदिक श्रीखंड,आयुर्वेदिक बासुंदी असे सर्व पदार्थ उपलब्ध आहेत.याशिवाय आयुर्वेदिक गोमूत्र,आयुर्वेदिक गोमय,आणि घरोघरी होणार्‍या पवित्र अग्निहोत्रविधीसाठी आयुर्वेदिक गोमली मिळतात.या वस्तूंची मागणी सतत वृद्धिंगत होत आहे.\nसंदाता: आचार्यजी, मुलाखतीची वेळ आता संपत आली आहे. तुम्ही आमच्या प्रेक्षकांना कोणता संदेश द्याल\nबिल्वश्री: पुरातन काळच्या ज्ञानी ऋषिमुनींनी हे आयुर्वेदशास्त्र निर्माण केले.जगातील अन्य कोणत्याही उपचारपद्धतीहून आयुर्वेद श्रेष्ठ आहे. त्यात संशोधन झाले नाही असे काहीजण म्हणतात.पण तसा प्रयत्‍न करणे म्हणजे त्या त्रिकालज्ञ ऋषींच्या ज्ञानाविषयी शंका घेणे होय. म्हणून आपण श्रद्धा ठेवावी आणि आयुर्वेदिक उपचारपद्धतीचा अवश्य लाभ ध्यावा.\nनितिन थत्ते [18 Feb 2012 रोजी 17:34 वा.]\nकाल्पनिक असावी असा भास झाला.\nअलिकडेच शंभर वेळा धुतलेल्या तुपाची माहिती वाचायला मिळाली होती.\nकाल्पनिक असावी असा भास झाला.\nचांगले विडंबन हे प्रामाणिक लेखनच वाटते\nया लेखनाला गांभीर्याने घेऊन कोणीतरी ग्लर्ज बनविण्याचा धोका वाटतो ;)\nअलिकडेच शंभर वेळा धुतलेल्या तुपाची माहिती वाचायला मिळाली होती.\nहे का�� आहे बुवा\nती माहिती नसल्यामुळे प्रस्तुत लेखनाचे प्रासंगिक प्रयोजन मला समजलेले नाही.\nप्रचंड ह्सू येत होतं\nअत्रुप्त आत्मा [18 Feb 2012 रोजी 19:04 वा.]\nवाचताना प्रचंड ह्सू येत होतं,,,एक अत्यंत विनोदी लेख/मुलाखत/साक्षात्कार इथे दिल्या बद्दल धन्यवाद\nसर्वप्रथम हे लेखन 'उपक्रम'वर टिकून कसे राहिले याबद्दल आश्चर्य ( माहितीची देवाणघेवाण वगैरे) आणि नंतर खूप खूप मनोरंजन. यावरुन तांबे गुरुजींचे हे आठवले\nअज्ञः सुखमाराध्य: सुखतरमाराध्यते विशेषज्ञः|\nज्ञानलवदुर्विदग्धं ब्रह्माऽपि नरं न रञ्जयति||\n( अ़ज्ञान मनुष्याला पटविणे सुकर असते, विशेषज्ञाला पटविणे अधिकच सुकर असते. (पण) थोडक्या ज्ञानाने पंडित बनलेल्याला ब्रह्मदेवसुद्धा काही पटवू शकणार नाही.)\nप्रकाश घाटपांडे [19 Feb 2012 रोजी 05:41 वा.]\nमनोगतावरील लेख आवडला. लालित्य पुर्ण वळणाने जाणारा हा लेख उपक्रमावर कसा टिकून आहे याबद्दल असे म्हणता येईल कि तो मनोरंजन, विरंगुळा, आस्वाद , विचार या सदरात टाकल्याने तो धोरणात बसतो.\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\n....तो लेख वाचला. प्रकाश यांच्या मताशी सहमत आहे.\nप्रकाश घाटपांडे [19 Feb 2012 रोजी 05:17 वा.]\nऋणं कृत्वा घृतम् पीबेत् मधील घृत हेच असावे. अशा घृतासाठी ऋण काढल्यास त्याने आरोग्य संपदा वृद्धींगतच होते.\n३ चीअर्स फॉर यनावाला\n३ चीअर्स फॉर यनावाला\nगर्भसंस्कारित गाय हा प्रकार प्रचंड आवडला. यना अगदी पुलंची आठवण करून दिलीत. धन्यवाद\nअनेक ठिकाणी उपचार घेउन शेवटी आयुर्वेदीक उपचारानेच् बरे वाटण्याची असंख्य् उदाहरणे आहेत.\nआयुर्वेदिक उपचाराने बरे वाटत नाही असे लेखात कुठेही म्हटलेले नाही. मात्र आयुर्वेदाच्या नावाखाली जो काही भन्नाट प्रकार चालतो, तो फक्त् मांडला आहे. त्याचे एक उदाहरण म्हणजे वर उल्लेख केलेला मनोगतावरिल फर्मास लेख.\nआयुर्वेदिक उपचारांनी बरे वाटतही असेल, पण त्यामागची थिअरी ऐकताना कित्येकदा डोक्याला शॉट्ट् बसतो.\nमागे कुठल्या तरी अंकात लेखात एका पेप्रात \"नारायण तेला\"चे महत्व लिहिताना असे काहिसे लिहिले होते :-\n\"ब्राम्ह मुहूर्तावर नारायण जप पूर्वेकडे तोंड करुन् १०८ वेळेस करावा. मग ताम्र घटिकेतून नारायण तेल घेउन त्याने हळुवार मालिश करावी\" आणखी एका लेखात विष्णुनाम वर्ज्य असेल तर कुलदेवतेचे स्मरण करावे असे लिहिले होते.\n सैतानाचे स्मरण करत औषध घेतले ��र् अपाय् होणार का देवाचे स्मरण करत बचकाभर आर्सेनिक(अर्र्र् हे ऍलोपथिक झालं, चला आयुर्वेदिक हिरे किंवा धतुरा समजा) खाल्ले तर अपाय् व्हायचे टळेल का देवाचे स्मरण करत बचकाभर आर्सेनिक(अर्र्र् हे ऍलोपथिक झालं, चला आयुर्वेदिक हिरे किंवा धतुरा समजा) खाल्ले तर अपाय् व्हायचे टळेल का पारंपरिक समजुतींसोबत आलेल्या ह्या गोष्टी म्हणजे कै च्या कैच आहेत का\nआयुर्वेदिक औषधी निरुपयोगी आहेत असे कुणीही म्हटलेले नाही. मात्र त्यात ह्या अशा पारंपरिक समजूती,श्रद्धा बेमालूम् मिसळून गेलेल्या आहेत.\nतसे असेल तर मग एक लेख मॉडर्न मेडीसन वर पण येउ द्यात ना नेहमी आयुर्वेदालाच का अत्यंत उथळ पणे झोडता \nमॉडर्न मेडीसन मध्ये तर घृणा येईल अशा गोष्टी सतत घडत असतात. स्वतःच्या पायानी उपचारासाठी गेलेली माणसे शववाहीकेतुन् घरी नेण्याची वेळ आलेली अनेक् उदाहरणे देता येतील्.\nमॉडर्न मेडीसन मध्ये तर घृणा येईल अशा गोष्टी सतत घडत असतात.\nत्याला वैज्ञानिक वैद्यक म्हणू नये.\nआयुर्वेदातील मुख्य संकल्पनाच निराधार आहेत म्हणून त्याला झोडणे उचित आहे. दाखवा बरे ते त्रिदोष\nअभ्यास केला तर् समजेल्, उथळ् पणे झोडणे ही सगळ्यात् सोपी गोष्ट् आहे. आयुर्वेदातील मुख्य संकल्पनाच निराधार आहेत मग् सरकारने त्या वर् बंदी घालावी.\nनितिन थत्ते [20 Feb 2012 रोजी 16:26 वा.]\n>>आयुर्वेदातील मुख्य संकल्पनाच निराधार आहेत मग् सरकारने त्या वर् बंदी घालावी\n(शुद्ध) आयुर्वेदाला केद्रशासनाची मान्यता बहुधा नाहीच. विविध राज्यसरकारे आपल्या अखत्यारीत आपापल्या राज्यात प्रॅक्टिस करण्याची परवानगी देतात. महाराष्ट्रात महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन ही संस्था ही परवानगी व नोंदणी देते. अशी नोदणी प्राप्त असलेले आयुर्वेदिक डॉक्टर महाराष्ट्राबाहेर प्रॅक्टिस करू शकत नाहीत.\nअवांतर: ऍलोपथीच्या डॉक्टराना आपल्या उपचारांची जाहिरात करण्याची बंदी असते. तशी जाहिरात करणार्‍या डॉक्टराची मान्यता रद्द होऊ शकते. आयुर्वेदाच्या डॉक्टराना मात्र असले काही नियम लागू नसतात. (मान्यताच नसल्याने रद्द होण्याचा प्रश्नच नाही).\nइतके आपले नशीब कुठचे\nतुम्हाला आयुष माहिती नाही काय\nअभ्यास केला तर् समजेल्, उथळ् पणे झोडणे ही सगळ्यात् सोपी गोष्ट् आहे.\nकरतो अभ्यास. पण त्यासाठी आयुर्वेदाचा उपचार-गुण सिद्ध करणारी एखाद दोन जर्नल आर्टिकल���स द्या पाहू.\nआमचा आयुर्वेदाचा अभ्यास नाही असे तुम्हाला वाटते तर तुम्ही आम्हाला आयुर्वेदातील मुख्य संकल्पना शिकवा. आमचा अभ्यास आहे की नाही त्याची खात्री करून घेण्यासाठी आम्हाला प्रश्न विचारा.\n\"मुस्लिमांना चार बायका करण्याची अनुमती असते म्हणून आम्हालाही हवी\" अशा छापाचा युक्तिवाद करू नका - आम्ही गाय मारणारच, तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही वासरू मारा. ऍलोपथीला झोडणारे लेख शक्य असतील तर तुम्ही लिहा, त्याला आमचा विरोध नसेल. वैज्ञानिक वैद्यक म्हणजे काय ते आम्ही तुम्हाला शिकवू.\nतसे असेल तर मग एक लेख मॉडर्न मेडीसन वर पण येउ द्यात ना नेहमी आयुर्वेदालाच का अत्यंत उथळ पणे झोडता \n इथे तरी आयुर्वेदावर यनावाला ह्यांचा एकच लेख आहे. तुम्हाला योगबलाने दिव्यदृष्टी वगैरे प्राप्त आहे का\n(बाकी यनावालांचा तो उद्देश नसला तरी तुमच्यासारखे उथळ डिवचले गेले की मजा येतो खरा :) ;)\nअर्थात् आमची पण् अशा उथळपणाने बरीच् करमणूक् होते\nपण करमणूक होते तर मग रडता कशाला\nअशा प्रकारांनी दुसरे रडतात असे समजुन समाधान मानणे हा बालीशपणा आहे.\nअनेक ठिकाणी उपचार घेउन शेवटी आयुर्वेदीक उपचारानेच् बरे वाटण्याची असंख्य् उदाहरणे आहेत.\nसन्मान्य वैद्यकीय साहित्यात (म्हणजेच, आयुर्वेदिक जर्नल्स चालणार नाहीत) प्रकाशित पुराव्यांची माहिती द्या.\nसंदर्भ वाक्य आणि त्याचा प्रतीवाद यात काहीच समन्वय नाही\nआयुर्वेदीक उपचारानेच् बरे वाटण्याची असंख्य् उदाहरणे आहेत.\nहा दावा खोटारडा आहे. तो सत्य असल्याचे तुमचे प्रतिपादन असल्यास त्याच्या सत्यतेचा विश्वासार्ह पुरावा द्या.\nलेख छान. पण खरोखर असे कुठे घडले असेल ह्यावर विश्वास ठेवणे अंमळ कठीण वाटते.\nमुद्दाम् व्यंगात्म लिहिणे, विडंबन करणे हाच उद्देश असेल तर प्रश्नच नाही.\n[*आयुर्वेद ही आपली पूर्वापार चालत आलेली अनुभवाधिष्ठित उपचारपद्धती आहे.अनेक वनस्पती औषधी गुणांनी युक्त असतात यात शंका नाही.काही व्याधींवरील आयुर्वेदिक औषधोपचार हे अलोपाथिक उपचारांपेक्षा अधिक प्रभावी असू शकतील.हे सगळे मान्य आहे.मात्र काही ऐतिहासिक सत्यांवरून आयुर्वेद उपचाराच्या मर्यादाही स्पष्ट होतात हे सत्य दुर्लक्षूं नये.\n*शिवाजी महाराजांच्या गुढगी आजारावर आयुर्वेद उपयोगी ठरला नाही.\n*थोरले बाजीराव पेशवे धारातीर्थी पडले नाहीत. आजारी पडून अकाली वारले.आयु��्वेद उपचारांचा उपयोग झाला नाही.\n*थोरले माधवराव क्षय रोगाने गेले.तिथे आयुर्वेदाचा प्रभाव पडला नाही.\n*लो.टिळक,स्वामी विवेकानंद यांना मधुमेह होता.त्याकाळी इन्सुलिनचा शोध लागला नव्हता.आयुर्वेद निरुपयोगी ठरला.\n*पटकी(कॉलरा),प्लेग.देवी,मलेरिया, पोलिओ अशा रोगांच्या निर्मूलनाच्या संदर्भात आयुर्वेदाचे काही योगदान आहे असे दिसत नाही.\n*\"आयुर्वेद ही जगातील सर्वश्रेष्ठ उपचारपद्धती आहे.आयुर्वेदोपचारांनी कोणताही रोग पूर्णतया बरा होतो.\"असे गोडवे गाण्यापूर्वी वरील वस्तुस्थितीचा विचार करावा.\n*सध्या आयुर्वेदाच्या संदर्भात अति होते आहे असे दिसते. ते पाहून हसू येते इतकेच.]\nप्रभाकर नानावटी [20 Feb 2012 रोजी 07:58 वा.]\nया मुलाखतीचे प्रायोजक कदाचित हिमालय उत्पादने, रामदेव बाबा, असतील.\nआपल्या पुराणात गायीचा उल्ले़ख कामधेनू म्हणूनच केला जात असतो.\nमध्य प्रदेश शासनानी अलिकडेच गो वंश प्रतिशोध Act (Bill for Protection of Cow Progeny) राष्ट्रपतीकडून पास करून घेतला आहे. त्यामुळे शहरातील प्रत्येक सोसायटीतील कार पार्किंगबरोबरच गायीसाठी गोठ्याची जागा आरक्षित ठेवावी लागेल. त्यामुळे आयुर्वेदिक गोमातांची पैदास होईल. \"Incredible India\"\nवरील संवाद काल्पनिक आहे की यनांनी खरेच कोठेतरी तुपासंदर्भात असे संवाद ऐकले आहेत\nउपक्रमावर ललित लेखन लिहू नये असा संकेत आहे. हे लेखन टिकलेले दिसले. लेखनामागचा उद्देश लक्षात घेता टिकले असावे काय\nवाचून करमणूक झाली. मध्यंतरी सनातन.ऑर्गवर सात्विक वातींविषयी वाचले होते त्याची आठवण झाली.\nलेखन मजेदार आहे. पण संपादनमंडळाने ललितलेखन टिकू दिले, ही बाब आश्चर्यकारक वाटते.\nमाझ्या मते श्री. नानावटी लेखनात करतात ती ललित भागाची कमाल मर्यादा असावी. (श्री. नानावटींच्या लेखांत तृतीयांश-ते-अर्धा भाग विचार-प्रयोगाची-ललित-कथा असते; आणि उर्वरित भाग त्या मुद्द्याविषयी चिंतन असते.)\nश्री. यनावाला खुद्द (या पूर्वी) संवाद देऊन संवादात विचारमंथन करतात. तेसुद्धा ठीकच आहे. पण प्रस्तुत लेख उपक्रमाच्या धोरणाकरिता ठीक वाटत नाही.\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\nकाही सदस्यांनी शंका प्रदर्शित केली की हे लेखन काल्पनिक आहे किंवा कसे हे सर्व काल्पनिकच आहे. प्रत्यक्षात असे घडलेले नाही. पण जे लिहिले आहे ते वास्तवापासून फारसे दूर नसावे.\"आमच्या आश्रमात उत्पादित होणारे तू��� अशा प्रकारचे असते\" असे प्रकटन(जाहिरात) छापून आले तर ते खरे मानणारे अनेक ग्राहक असतील असे वाटते.\nसध्या आयुर्वेदाच्या संदर्भात अति होते आहे असे दिसते. ते पाहून हसू येते इतकेच.\nपरवाच आस्था च्यानेलवरती एकजण आयुर्वेदाच्या नावाखाली डाळींबाच्या पानांचा रस कानात ओतायला सांगत असताना पाहिला. ऐकू येण्या संबधीच्या सर्व दोषांचा समूळ नायनाट होतो ह्या खात्रीलायक दाव्यासकट विवेचन चालले होते.\nअयुर्वेद वगैरे उपचार पद्धतींचा कच्चा दुवा म्हणजे त्यात कसलेही प्रमाणीकरण नाही. अगदी ढोबळ गोष्टींमधेही एक वैद्यबुवा जे सांगेल त्याच्याशी दुसरा क्वचितच सहमत होतो. दोघांपैकी बरोबर कोण हे ठरवणे प्रमाणिकरण नसल्याने अशक्य आहे.\nदुसरा मुद्दा आयुर्वेदाची भलावण करताना पुढे येतो तो म्हणजे ह्या उपचारांना (इफेक्ट नसला तरी) साइड इफेक्ट नसतो हा. हे ही तितके खरे नाही. आयुर्वेदात वरचेवर वापरल्या जाणार्‍या भस्म वगैरे औषधांमधे एखादा जड धातू असतो ज्याचे प्रमाण थोडे जरी जास्त झाले तरी शरीराला मोठा अपाय होऊ शकतो. आणि सगळ्यात धोक्याचे म्हणजे ह्या पुड्यांवर अन्न औषध विभागाचे कसलेही निर्बंध नाहीत.\nदुसरा मुद्दा आयुर्वेदाची भलावण करताना पुढे येतो तो म्हणजे ह्या उपचारांना (इफेक्ट नसला तरी) साइड इफेक्ट नसतो हा. हे ही तितके खरे नाही. आयुर्वेदात वरचेवर वापरल्या जाणार्‍या भस्म वगैरे औषधांमधे एखादा जड धातू असतो ज्याचे प्रमाण थोडे जरी जास्त झाले तरी शरीराला मोठा अपाय होऊ शकतो. आणि सगळ्यात धोक्याचे म्हणजे ह्या पुड्यांवर अन्न औषध विभागाचे कसलेही निर्बंध नाहीत.\nहे खरे आहे. अशा प्रकारचे साईड इफेक्टस झालेले लोक माझ्या पहाण्यात आहेत.\n डॉक्टर तुम्ही मला स्टिरॉईड्स देणार आहात\nनाही बाळा, मी तुला फक्त ज्येष्ठमधाची काडी (मधुयष्टी if you please) चावायला देणारे..\nनाही बाळा, पूर्ण आयुर्वेदिक उपचार कसले साईड इफेकट (हां, ज्येष्ठमधांतील स्टिरॉईड्स बद्दलच्या लिंक्स् इथे कुणी देईल् का\nवर फक्त उदाहरण झाले. हेवी मेटल्स् जाऊ द्या हो. इंडीयन्स् लाईक् इट. वर्ख असतो विड्यावर सुद्धा. ऍल्युमिनियमचाही चालतो..\nमुंबईतील केईएम या रुग्णालयात आयुर्वेदाविषयी संशोधन चालते. डॉ बापट आणि डॉ डहाणूकर या (प्रामाणिक परंतु) आयुर्वेदास भाव देणार्‍या डॉक्टरांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या विभागाच्या निष्कर्��ांवर आयुर्वेदद्वेषाचा आरोप शक्य नाही. तेथील तपासात किती औषधांमध्ये स्टीरॉईड आणि जड धातू (रसायनशास्त्रातील धातू, आयुर्वेदातील नव्हे) सापडले ते येथे नमूद करण्यात आलेले आहे.\nसापडले ते येथे नमूद करण्यात आलेले आहे.\nइथला दुवा एरर दाखवतो आहे. नेमका पेपर मिळू शकेल काय.\n धोरणात बसतो किंवा कसे याची काळजी पंत घेतीलच.\nआम्ही घरी गायीचे दुध नुसतेच तापवून पाहिले. सायदेखिल आली नाही तर तुपा-बिपाची गोष्टच नाही कदाचित तापवताना गायत्री मंत्राची तबकडी वाजवली तर साय धरेल असे वाटते. करून पहायला हवे.\nतूर्तास साजूक तुपासाठी म्हशीचे दुध वापरले जाते आहे. (अवांतर - म्हैस काठेवाडी, रत्रांग्रीची नव्हे\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\n\"पण प्रस्तुत लेख उपक्रमाच्या धोरणाकरिता ठीक वाटत नाही. \"\nअन्य कांही सदस्यांनीसुद्धा असे मत व्यक्त केले आहे. मला हे मान्यच आहे. पण लेखाच्या प्रारंभी काही मुद्ये विचारार्थ मांडले आहेत.त्या आधारे लेख टिकेल असे वाटले. तसेच लेखन काल्पनिक आणि ललित प्रकारात मोडणारे असले तरी सध्याच्या एका सामाजिक प्रश्नावर गर्भित टीका आहे. असे मानणे योग्य व्हावे.सध्या आयुर्वेदासंदर्भात होणार्‍या अवास्तव दाव्यांविषयी अवश्य विचारमंथन व्हायला हवे.कुणाच्याही प्रभावाखाली न जाता चिकित्सक वृत्तीने दाव्यांचे/पुराव्यांचे मूल्यमापन करण्याची क्षमता किमान सुबुद्ध व्यक्तींत तरी असायला हवी या अपेक्षेने लिहिले आहे.\nविचारमंथन तर व्हायलाच हवे\nविचारमंथन तर व्हायलाच हवे.\nगर्भित टीका वगैरे सगळे प्रकार त्यांच्या ठिकाणी ठीकच आहेत. येथे ललित संवादाची भट्टीदेखील जमली आहे.\nमाहितीपूर्ण लेखात सांगता गर्भित नको. माहिती आणि मंथन लेखातील मोठ्या भागात थेट हवे.\nअर्थात धोरणे ठरवणारे संपादक मंडळ आहे. मी नव्हे.\nवर दिलेल्या संवादासारखे प्रकार प्रत्यक्षात होतात : अशा संवादाचे उदाहरण उद्धृत करून थेट मंथन करता आले असते.\nआपण संपादक नाही..मग नसते फाटे कशाला\nअर्थात धोरणे ठरवणारे संपादक मंडळ आहे. मी नव्हे.\n माहितीपूर्ण आणि ललित ह्यांना वेगळी करणारी ठळक रेषा दरवेळी असतेच असे नाही. अशा वेळेस संपादक त्यांच्या तारतम्याने ते ठरवतात असा इथला अनुभव आहे. त्यामुळे अमके चौकटीत बसते का वगैरे खुसपटं संपादक सोडून इतरांनी काढण्यात काय हशील वगैरे खुसपटं सं���ादक सोडून इतरांनी काढण्यात काय हशील अर्थात हे तुम्हाला उद्देशुन नाही, हे लेखन अजून इथे कसे असे विचारणार्‍या सर्वांना उद्देशुन आहे.\nमाहितीपूर्ण आणि ललित ह्यांना वेगळी करणारी ठळक रेषा दरवेळी असतेच असे नाही. अशा वेळेस संपादक त्यांच्या तारतम्याने ते ठरवतात असा इथला अनुभव आहे.\nअमके चौकटीत बसते का वगैरे खुसपटं संपादक सोडून इतरांनी काढण्यात काय हशील\nअमके चौकटीत बसते का असा प्रश्न विचारणारे काही खोडसाळ सदस्य उपक्रमावर होते. संकेतस्थळाने त्यांच्यावर योग्य कार्यवाही केली होती असे लक्षात आहे. परंतु या चर्चेत असा प्रश्न विचारणारे हे रोजचे उपक्रमी वाचक आहेत. त्यांनी अशा शंका विचारणे मला रास्त वाटते. किंबहुना, अनेक प्रकाशित झालेल्या लेखांवर सदस्य अशाप्रकारची टिप्पणी करतात आणि ते कधीकधी संपादकांना लेखांवर पुनश्च नजर फिरवण्यास भाग पाडते असे वाटते. या लेखाबद्दल तसेही म्हणता येत नाही. हे ललित लेखन आहे हे स्पष्ट दिसते आहे. तेव्हा संपादकांच्या डुलक्या म्हणायला हवे. :-)\nअसो. माझ्यामते नित्यनियमाने लिहिणारे लेखक आणि लेखनाचा उद्देश माहित असल्याने लेखन टिकले असावे. तरीही, यनावाला यांनी उपक्रमाच्या धोरणांचा आदर करून अशाप्रकारचे* लेखन पुनश्च टाकू नये अशी विनंती करते.\n* अशाप्रकारचे म्हणजे वरील संवाद यावा. तो करमणूकप्रधान आहे यात शंका नाही. वाचूनही मनोरंजन झाले पण त्यावर जी त्रोटक टिप्पणी आहे ती विस्ताराने यावी. यामुळे बॅलन्स साधला जाईल.\nदादा कोंडके [21 Feb 2012 रोजी 19:31 वा.]\nअवांतरः मध्यंतरी एका इस्कॉन वाल्या मित्रानं \"हाउ दे ट्रीट आवर मदर काउ\" असा विषय असलेला एक लेख पाठवला होता. त्याच्याखालीच एक विडीओची लिंकपण होती. त्या विडीओत गाई आणि तस्तम प्राण्यांचे पाश्चात्य कत्तलखान्यातले हाल दाखवले होते. अक्षरशः अंगावर काटा आला बघून. त्या प्राण्यांना हाल-हाल करून मारतात हो. अगदी पोल्ट्री मधल्या कोंबड्यांची पण अवस्था बघवत नाही. पण मग विचार केला, ह्या प्राण्यांचा आकार मोठ्ठा आहे म्हणून त्यांचा आकांत दिसतो. शेवटी जीव तो जीवच. डीडीटी घातलेल्या मुंग्या किंवा बेगॉन मारलेली झुरळं सुद्धा अशीच तडफडत असतील. मग विचार करणं सोडून दिलं. :)\nरवीन्द्र जोशी [22 Feb 2012 रोजी 04:38 वा.]\nअसाच विचार हिटलरच्या बाबतीत करणारे असू शकतील का\nदादा कोंडके [22 Feb 2012 रोजी 12:54 वा.]\nइतर प्राणी आणि मा��सं ह्यांच्यामधे जीवशास्त्राच्या दृष्टीनं काहीच फरक नाही. समाजशास्त्रात मात्र माणूस या प्राण्याला अनन्यसाधारण महत्व आहे. :)\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\nप्रियाली म्हणतात,\"यनावाला यांनी उपक्रमाच्या धोरणांचा आदर करून अशाप्रकारचे* लेखन पुनश्च टाकू नये \"\n\"पण प्रस्तुत लेख उपक्रमाच्या धोरणाकरिता ठीक वाटत नाही. \"\nदोघांचेही म्हणणे योग्यच आहे. आपण ज्या ठिकाणी वावरतो,सोयी-सुविधा वापरतो तिथले नियम पाळायला हवेत याविषयी दुमत नाही.या संदर्भात इतःपर दक्षतापूर्वक प्रयत्नशील राहीन.\nहे आयुर्वेदवाले आपली उत्पादने विकण्यासाठी काय काय लालित्यपूर्ण लांड्यालबाड्या करतात हे सांगणारे अत्यंत माहितीपूर्ण लेखन. जाता-जाता: कालच राज्याच्या मेडिकल काउन्सिलांनी कॅन्सर आणि एचआयव्हीसाठी अक्सीर इलाजाचा दावा करणाऱ्या रामदेव बाबांविरुद्ध ठराव पास केला आहे.\nनागपूरच्या आयएमए चे सदस्यांनी या महनीय बाबांकडून मेडियासमोर माफीनामा लिहून घेतला आहे असे मला 'फर्स्ट् हँड् इन्फरमेशन' ने ठाऊक आहे,..\nया बाबा आणि पंत लोकांनी आयुर्वेदाची आणि अध्यात्माची अशी काही सांगड घालून ठेवली आहे की बस्स.\nआयुर्वेद शुध्द आहे अशी दवंडी पिटणारे लोक स्वत:च तो अशुध्द करताहेत.\nउपक्रम हे मराठी संस्थळांवरील वैचारिक दृष्ट्या परिपक्व असलेल्या लोकांचा अधिकतम वावर असलेले संस्थळ आहे असे माझे गृहितक आहे. इथे, श्रद्धा अन् विश्वास यांतील सूक्ष्म सीमारेषा जोखून पाहिली जाते, असे येथील चर्चा वाचून बर्‍याचदां जाणवले आहे. तरीही, या धाग्यावर बरेच ट्रॉलिंग पाहिले. असो. इथे प्रतिसाद धाग्यापेक्षा मोठा होण्याचा प्रमाद संभवतो आहे, तो सहन करून पुढे टाईप करतो.\nअभ्यास करीत गेलो, तर, मानवी शरीर. अन् इतरही सगळीच शरीरे. प्राणी असोत की वनस्पती. उत्क्रांती होत एकत्र आलेल्या या अणूरेणूंनी एक् 'होमेओस्टॅसिस्' किंवा 'सेल्फ् करेक्टिंग् सिस्टीम' तयार केलेली आहे असे जाणवते. स्वतःमध्ये असलेली उणीव/आजारपण दुरुस्त करण्याची स्वयंभू उर्मी प्रत्येक जीवात असते. व्हायरस सारख्या अर्धवट जिवंत जीवांपासून मानवासारख्या अती उत्क्रांत जीवांपर्यंत, हे होतच आले आहे.\nमानवाने हे 'दुरुस्त' होणे पाहिले. त्याची नक्कल केली. \"monkey see monkey do\" यालाच वैद्यक म्हणतात. आदीम टोळी करून रहाणार्‍या माणसांत, टोळीच्���ा प्रमुख योध्याबरोबरीचे स्थान त्या टोळीतील 'वैद्यास' होते. अन् अजूनही आहे.\nहेच ग्लॅमर फार लोकांस भुलविते. (म्हणूनच 'क्वॅक्स्' उदयास येतात, ज्यांबद्दल् प्रस्तुत मूळ लेख आहे.) आज 'ती' टोळी फार प्रगत झालेली आहे. ३ लाख वर्षे अन् ३-५ हजार वर्षे. ज्ञात इतिहास अन् मनुष्य जन्माचा इतिहास (अंदाजे)\nआजही आपण आपल्या चिमुकल्यास काही झाले, तर डॉक्टरापेक्षा कुणी आज्जी सांगते तसे वागतो. त्यात डॉक्टराच्या फीचा विषय असो, किंवा केमिस्टाच्या बिलाचा. (डॉक्टराची फी १५०. केमिस्टाचे बिल् १२००. आपले 'लॉजिक'=डॉक्टराने लिहिले:म्हणजे त्याचीच कमाई.) किंवा आज्जीवरील विश्वासाचा. यात, १० पैकी ६ वेळा, 'स्टॅटिस्टिकली सिग्निफिकंट्' बहुधा... आज्जी ची ट्रीटमेंट बाळाला बरे करते.\nया ६ पैकी ५ वेळा, 'होमिओस्टॅसिस'ने काम केलेले असते. हे समजून घ्यायची आपली तयारी कधीच नसते. \"I did NOT consult a Doctor, yet my child got better\" हा 'ईगो' यात असतो. असो.\nटोळीतील मानवांच्या काळापासून, The people who were wearing the Mantle of the Healer were not stupid. हे जे लोक होते, अन आहेत, ते मानवी जीवाचे 'बरे' करण्याचा प्रयत्न करीत आहेत. आयुर्वेद लिहिला गेला, तेव्हांचे 'योद्धे' अन् आजचे यांत फार फरक नाही. त्यांनी जी निरिक्षणे केली, की उदा. मधूमेही रुग्णाच्या लघवीस मुंग्या लागतात.. It is uncomparable. Too good अरे वा पण. त्याच आयुर्वेदाने मधुमेह 'असाध्य' म्हटला. याच आयुर्वेदाची तत्वे कधीतरी १२-१३व्या शतकांत मध्य पूर्वेस गेली. ती युनानी झाली. ती युरोपात गेली. (तुर्कांनी कॉन्स्टँटीनोपल्.. वै) तिथे 'एलोपथी' माजली होती. मग् 'होमिओपथि' पण् येऊन गेली होती. मग् नंतर 'मॉडर्न' मेडिसिन इ..\nमी वैद्यकशास्त्राचा विद्यार्थी आहे.\nवैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण संपवून मला २५-३० वर्षे झाली आहेत. तरीही मी विद्यार्थी आहे. मला माझ्या 'स्पेशालिटी' बद्दल् शिकत रहावे लागते, अन्यथा, मला २०-२५ वर्षे ज्युनियर असे लोक येउन माझे दुकान बंद करू (पाडू) शकतात. हिप्पोक्रॅटिक ओथ् मधे, मी मला येत असलेले वैद्यक माझ्या सहकार्यांना विनामूल्य शिकवीन, असे एक् वाक्यही आहे. (सध्या मेडिकल काऊन्सिल महाराष्ट्रातील डॉक्टरांस 'कंटीन्यूड् मेडिकल एज्युकेशन'चे १२ तास पूर्ण करून त्यांचे रजिस्ट्रेशन नूतनीकरण करण्यास भाग पाडत आहे. हे अवांतर्. 'तुमच्या' आरोग्यासाठी)\nइतकी बडबड केली तिचा उपयोग झाला की नाही ते ठाऊक नाही. आता समारोप करतो.\nआयुर्वेदाशी भांडण यासाठी, की हे जे 'ज्ञान' आहे, ते सुमारे १००० वर्षांपूर्वी थिजले. ते ज्ञानच 'अल्टिमेट' आहे असा दावा करणारे सर्व भोंदू आहेत, अन् जर आपण तो दावा मान्य करीत असाल तर आपण अंधश्रद्धाळू आहात, असे माझे म्हणणे आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/taxonomy/term/39?page=27", "date_download": "2019-02-20T11:15:10Z", "digest": "sha1:LSEPUV5ZHH7B5OZLKOOT5SC5Y42EV4YO", "length": 7618, "nlines": 148, "source_domain": "mr.upakram.org", "title": "प्रसारमाध्यमे व वृत्तपत्रे | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nऐका हो ऐका, 'उपक्रम' आता 'विकि'वर\nपुन्हा एकदा राष्ट्रपती निवडणूक\nया वेळची राष्ट्रपती निवडणूक धूमधडाक्यात चालू आहे आणि तशीच पार पडणार असे दिसते. त्यात कोण राष्ट्रपती (अथवा बाळासाहेब म्हणतात त्याप्रमाणे \"राष्ट्राध्यक्ष\") होईल अथवा जास्त योग्य आहे वगैरे मुद्दे चर्चीणे हा एक् भाग झाला.\nआपल्या पूर्वजांना बी-बियाणे बनवण्याचे ज्ञान असायचे, त्यामुळे एकमेकांना मदत करत घरीच बियाणी बनवली जायची. त्यामुळे शेतकऱ्यांना दोन प्रकारे फायदे व्हायचे.\nआजच्या मटाच्या 'संवाद' या रविवारीय पुरवणीमध्ये माधव शिरवळकर यांच्या 'कंप्युटरसॅव्ही मराठी' या मुखपृष्ठीय लेखात आपला एक उपक्रमीय सदस्य ओंकार जोशी, याच्या 'गमभन' या प्रणालीचा कौतुकपूर्ण उल्लेख आला आहे.\nनको नको रे पावसा...\nमुंबईसह को़कण हा पावसाने झोडपला जात आहे. सर्वत्र \"पाण्याला जायला वाव न ठेवल्याने\" पूर येऊ लागले आहेत.\nमधुमेहाच्या रुग्णांना साखर चालत नाही. त्यांच्यासाठी स्टीव्हियाचा पर्याय उपलब्ध आहे.\nएक माहिती. नुकतीच समजलेली.\nमहाभारत - परत पुढे चालू - घटोत्कच\nचर्चेमध्ये महापराक्रमी उपक्रमींचा महाभारत हा एक जिव्हाळ्याचा विषय. आज एका मित्राने विरोपाने काही माहिती पाठवली. हि माहिती भीमपुत्र घटोत्कच बद्दल आहे. ती जशीच्या तशी येथे देतो आहे.\nवडा पाव - एक चांगला प्रयत्न\nहमारे जमाने के दाम मे... अशा जाहिरातीने स्वतःकडे वृद्धाना आणि खेळणी देउन मुलांना मॅकडोनाल्डच्या शर्यतीत आमचे घोडे कुठे तरी निदान दिसते तरी आहे.\nथेंब टपोरे ओले ओले..\nपाऊस आला वारा आला\nथेंब टपोरे ओले ओले,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%86%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BE-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AE-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A8/", "date_download": "2019-02-20T11:59:33Z", "digest": "sha1:2XJ7F3F2Z6MVL2UGQHXTDNPCUDRTFEWO", "length": 9266, "nlines": 108, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "आशियाई स्पर्धा २०१८ : सायना नेहवालने पटकाविले कांस्यपदक | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nशत्रूला धडकी भरवणारे F-21 भारताला देण्यास अमेरिका तयार\nपतीच्या मारहाणीत पत्नीचा गर्भपात ; तू काळी आहेस, सुनेचा सासरच्यांनी केला छळ\nएकही बांधकाम कामगार कुटुंब बेघर राहणार नाही\nशहराचा पाणीपुरवठा उद्या बंद\nमुळशीत आणखी एका ‘लवासा’चा घाट\nHome breaking-news आशियाई स्पर्धा २०१८ : सायना नेहवालने पटकाविले कांस्यपदक\nआशियाई स्पर्धा २०१८ : सायना नेहवालने पटकाविले कांस्यपदक\nजकार्ता – इंडोनेशियातील जकार्ता येथे सुरु असलेल्या आशियाई क्रीडा २०१८ स्पर्धांमध्ये आज नवव्या दिवशी भारताची बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिला उपांत्यफेरीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. सायनाचा चीन ताइपयेच्या ताई जु के हिने १७-२१,१४-२१ अशा सेटने पराभव केला आहे.\nउपांत्यफेरीच्या सामन्यात झालेल्या या पराभवामुळे सायना हिला वैयक्तिक बॅडमिंटन स्पर्धेत कांस्यपदकावर समाधान मानावे लागले आहे. आता आशियाई स्पर्धेच्या नवव्या दिवशी अॅथलेटिक्सआणि बॅडमिंटनमध्ये पी.व्ही.सिंधू हिच्या प्रदर्शनावर सर्वांची नजर असणार आहे.\nभारताची स्टार खेळाडू पी.व्ही. सिंधू आज उपांत्यफेरीचा सामना खेळणार आहे. यापूर्वी म्हणजे आठव्या दिवशी भारताने अॅथलेटिक्स मध्ये ३ आणि घोडेस्वारीमध्ये दोन रौप्यपदक जिंकले आहेत.\nआशियाई स्पर्धा : पीव्ही सिंधूने घडविला इतिहास, अंतिम फेरीत प्रवेश\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला ���श; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/2775", "date_download": "2019-02-20T11:02:03Z", "digest": "sha1:YHYSPPPXU77LH3MPY2IM3VLWAX45O3NJ", "length": 29992, "nlines": 148, "source_domain": "mr.upakram.org", "title": "गणीताची भीती | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nमला लहानपणापासूनच गणिताची फार भीती वाटायची. विज्ञान त्या मानाने बरे वाटायचे. भाषा विषयांत अतिशय चांगली गती होती. १ ली ते १० मराठी माध्यमातून शिकताना इतर विषयांमध्ये चांगले गुण मिळवून तो उणेपणा झाकला जायचा आणी वर्गात हुशार विद्यार्थी म्हणून नाव कमावता आले. १० वी ७२% गुणांनी उत्तीर्ण झालो (तेव्हा १८ वर्षांपुर्वी ही % म्हणजे चांगली होती) कलाशाखेत जाऊन प्रोफेसर व्हायचा मानस होता. मात्र एवढे चांगले गुण मिळाले तर हा कला शाखेत का जातोय वेडा आहे का अशी घरातून व आजूबाजूने प्रतिक्रिया येऊ लागली. मग झक मारत सायन्सला गेलो. ११ वी कशीबशी केली व १२ वी च्या परीक्षेत गणित, विज्ञान ह्या विषयांनी त्रिफळा उडविला. रडत रखडत १२ वी उत्तीर्ण झाल्यावर शेवटी कला शाखेत प्रवेश मिळवून पदवी संपादन केली. आणि हात पाय मारत मारत शेवटी सं���णक क्षेत्रात प्रवेश केला. (हार्डवेअर).\nसांगायचा मुद्दा हा की नंतर कधी कधी अजुनही भीती वाटते की माझे मुल शाळेत जाऊ लागले की त्याला ज्या अडीअडचणी येतील त्या कशा सोडवाव्यात आताशा मदतीला क्लासेस आहेतच पण आपण वैयक्तीकरित्या मदत करु शकू की नाही \nतर खालील गोष्टींबाबत मदत हवी आहे.\n१. गणीताची भीती कशी घालवता येईल (जी इतके वर्षे गेली नाही ती आता जाईल काय (जी इतके वर्षे गेली नाही ती आता जाईल काय \n२. साध्या सोप्या भाषेत गणित शिकण्यासाठी काही ऑनलाईन मदत / पुस्तके उपलब्ध आहेत काय \nमला येथेही भेट द्या.\nकाही मुलांना उपजतच गणिताची आवड असते असे वाटते पण तशी आवड नसल्यास पालकांनी ती आवड उत्पन्न करण्याचे प्रयत्न करणे आवश्यक आहे. विज्ञानालाही गणिताशिवाय पर्याय नाहीच - कविताही गण-मात्रा मोजून पाडल्या जातात असे ऐकले आहे. ;-)\nलहानपणी माझे वडिल माझी चेष्टा करत की समोरचा वाणी कधी शाळेत गेला नाही पण आकडेमोड बघ कशी पर्फेक्ट करतो. तुला शिकवणारी पुस्तके, शिक्षक, आईवडिल असून आकडेमोड जमत नाही. :-) सांगायचा मुद्दा असा की सामान्य जीवनात मुले गणिताचा जितका वापर अधिक करतील तेवढी त्यांची गणिताविषयी भीती कमी होत जाईल. त्यांना दुकानाच्या याद्या, वेळापत्रके, वेळेचा अंदाज वगैरेंची गणिते सातत्याने करायला लावावीत.\nबाकी, दोन प्रश्नांची उत्तरे काही वेळाने देते.\nव्यवहारी जगाचा संबंध लावून शिकवणे जास्त चांगले. प्रियाली म्हणते त्या प्रमाणे काही मुलांना उपजतच गणिताची आवड असते. तसे ही गरजेचे गणित महत्वाचे.\nबायदवे... ज्यांना मोठी गणिते जमत नाहीत त्यांना नोटा मात्र व्यवस्थित कळतात. :) आणि नोटांचे गणित सुद्धा...\n१. गणीताची भीती कशी घालवता येईल (जी इतके वर्षे गेली नाही ती आता जाईल काय (जी इतके वर्षे गेली नाही ती आता जाईल काय \nतुमची गणिताची भिती का मुलांची तुमची असल्यास गणिताची भिती घालवण्याची गरज तुम्हाला आता का वाटते तुमची असल्यास गणिताची भिती घालवण्याची गरज तुम्हाला आता का वाटते तुमच्या क्षेत्रात जर गणित फार वापरण्याची गरज नसली, आणि त्याच क्षेत्रात राहण्याचा विचार असला तर तुमच्या क्षेत्राच्या संदर्भात अधिक माहिती मिळवा, त्याचा उपयोग तुम्हाला अधिक होईल. गणिताच्या बाबतीत मुलांवर मात्र या वयापासून लक्ष दिलेले बरे. मुलांना ही भिती निर्माण होऊ नये, म्हणून सुरुवातीपासून पाढे पाठ करणे, अंक लिहीता येणे, गोष्टी मोजता येणे, इ. गोष्टींचा गणितात लीड घ्यायला उपयोग होतो. बेरीज-वजाबाक्या-गुणाकार-भागाकार हे वस्तू घेऊन दाखवता येतात. एकदा आपण अमूक गोष्ट का करतो आहोत हे कळले, की त्यातील ऍब्स्ट्रॅक्टपणा कमी होतो. अगदी लहान मुलांना हा ऍब्स्ट्रॅक्ट विचार जमतच असेल असे नाही. त्यामुळे ठोस उदाहरणे घेऊन समजावले की अर्थ कळतो.\n२. साध्या सोप्या भाषेत गणित शिकण्यासाठी काही ऑनलाईन मदत / पुस्तके उपलब्ध आहेत काय \nभरपूर आहेत. पण तुम्हाला जरा आपल्या मुलाला कुठच्या ऍक्टिव्हिटी आवडतील यासाठी आधी बसून विचार करावा लागेल. आणि नंतर थोडा वेळ द्यावा लागेल.\nसुरूवातीला हे वाचन उपयोगी होईल असे वाटते -\nजमेल तशी भर घालीन.\nतुमची गणिताची भिती का मुलांची\nसध्या तरी माझीच. मुलाला शाळेत जायला अजून वेळ आहे पण आतापासूनच तयारी केली तर बरे होईल असे वाटते. बहुतेक वेळा लहान मुलांच्या मनात आपल्या आई-बाबांना सगळे माहित असते असा विश्वास असतो. आता सगळे जरी नाही तरी त्यांना मदत होईल अशा गोष्टी माहित असणे हितकारकच ठरेल.\nमला येथेही भेट द्या.\nखरे आहे. प्रियाली म्हणते तशी उजळणी बरी पडेल. तुम्हाला गणिताची भिती असेल, पण पाढे आपले बर्‍यापैकी पाठ असतात. ते नसले तर तिथून सुरूवात करता येईल. मोजणेही जमतेच अगदी लहान मुलांची पाठ्यपुस्तके आणून त्यांना काय शाळेत काय शिकवणार याची माहिती करून घेतलेली बरी. शक्य असल्यास शिक्षकांनाही भेटावे, मुलांना ते कसे आणि काय शिकवणार त्याची माहिती करून घ्यावी (जमल्यास). तुम्ही भारतात असलात तर शाळेतील मुलांच्या संख्येमुळे शिक्षकांना प्रत्येक मुलाकडे लक्ष देणे शक्य होत असेल असे वाटत नाही. शाळेत शिकवले तरी काही कल्पनांचे घरगुती पातळीवर दृढीकरण चांगले असते. म्हणून अधूनमधून मुलांचे अभ्यास कुठवर आले आहेत हे समजून घ्यावे.\nअगदी लहान मुलांना आपले आईबाबा अगदीच \"हे\" नाहीत, इतके कळल्याशी मतलब आहे.\nमी दिलेला दुसरा दुवा आपण आधी वाचावा - http://www2.ed.gov/parents/academic/help/math/part_pg3.html#p3 यातील बरेचसे सल्ले तुम्हाला उपयुक्त आहेत असे वाटते.\nमुलांवर दबाव आणून, गणिताविना ती अगदी ढ समजली जातील, अशा कसल्याही कल्पना (स्वतःच्या/त्यांच्या ) मनात न भरवून घेता अभ्यास करायला शिकवावे. यामुळे निदान भविष्यकाळात त्यांना गणित आवडले, न आवडले, जमले, न जमले, मुलांना अभ्यासाची गोडी लागली तर त्यांना ज्या विषयाची निसर्गतः आवड आहे किंवा निर्माण झाली आहे, त्याचा अभ्यास करताना ते कुठच्याही दडपणाखेरीज करतील आणि त्याचा त्यांना फायदाच होईल. बाकी मुलांमध्ये रस घ्या - नुसत्या गणितात नको\n१. गणीताची भीती कशी घालवता येईल (जी इतके वर्षे गेली नाही ती आता जाईल काय (जी इतके वर्षे गेली नाही ती आता जाईल काय \n तशी भीती असल्यास मुलांचा अभ्यास घ्या. पहिलीपासून पुन्हा गणित नव्याने शिकता येईल आणि या वयात ते गणित सोपे वाटत गेल्याने भीतीही निघून जाईल. माझ्या मनात गणिताची भीती नाही पण बर्‍याच वर्षांनी शालेय गणितांकडे पाहिल्यावर मी काही रिती विसरले आहे आणि काही रिती अमेरिकन अभ्यासात वेगळ्या आहेत हे ध्यानात आले. जे वेगळे आहे ते मी मूळापासून वाचले. जे येत होते त्याची आपसूक उजळणी झाली.\nमुलांच्या मनात भीती बसू नये म्हणून काय करावे हे वर दिले आहेच. त्यांना मरमरून गणिताचा अभ्यास करायला लावण्यापेक्षा गणिताची गोडी लावा. तुमच्या मुलांचा कल ओळखा. गणित आवडते/ आवडत नाही, बीजगणित आवडते/ आवडत नाही, भूमिती आवडते/ आवडत नाही हे जाणून घ्या आणि तसा त्यांच्या अभ्यासावर भर द्या.\n२. साध्या सोप्या भाषेत गणित शिकण्यासाठी काही ऑनलाईन मदत / पुस्तके उपलब्ध आहेत काय\nअसावीत. थोडाफार शोध घेतल्यावर कळेल. तुम्ही भारतात असाल तर मला विशेष कल्पना नाही परंतु माझा अनुभव सांगते.\nशाळेच्या नियमांप्रमाणे माझ्या मुलीला दोन वर्षे पुढले गणित शिकावे लागते. म्हणजे, ५वीत असताना सातवीचे गणित आणि सातवीत असताना नववीचे गणित. असे करताना मुले हुशार असली तरी कधीतरी त्यांना ओवरडोस होतो हे लक्षात येते. त्यावेळी त्यांना तोच तोच अभ्यास करायला लावण्यापेक्षा गणिताची गोडी लावली तर बरे पडते.\nकाहीवर्षांपूर्वी यनावालांकडून मला गणितज्ज्ञ रेमंड स्मलियन यांच्या गणिती कोड्यांच्या पुस्तकांविषयी कळले. त्यांची पुस्तके आणून त्यातली कोडी सोडवण्याचा छंद मुलीला लावला. नंतर तिला सुडोकुचा छंद लागला.\nएकंदरीत गणिताचे आणि मुलीचे बरे चालले आहे. ;-)\nनितिन थत्ते [29 Aug 2010 रोजी 06:41 वा.]\nगणितातल्या संकल्पना समजणे फार महत्त्वाचे.\nत्या समजल्या तर काहीच अवघड नाही.\nअन्यथा १००० गणिते पाठ करणारी मुले पाहिली आहेत. :(\nएक रोचक अनुभव. इंजिनिअर होणार्‍या मुलांचे गणित चांगले असते. तरीही त्यांना इंजिनिअरिंगच्या गणिताची भीती ���ाटतेच.\n\"गणित अवघड असते आणि त्याचा तुला जास्त अभ्यास करायला हवा\" असे मुलांच्या समोर कधी म्हणू नका.\n(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)\nलोकांचे अनुभव वाचायला चांगले.\nमला शाळेत गणिताची थोडी भीती होती. मार्क बरे पडत तरी. बर्‍याचशा संकल्पना गणित सोडवण्यापुरत्या समजत होत्या. पण त्या सुंदर/नैसर्गिक वाटण्याइतक्या आत्मसात होत नसत.\nपुढे व्यवसायात खरीखरची गरज होती, आणि अभ्यासाचा विषयही आवडीचा होता. तेव्हा काही गणित-शाखा आणखी मनापासून समजू-उमजू लागल्या.\nतुम्ही वैदीक गणित शिकावे असे वाटते.\nवैदीक गणित म्हणजे काय ते कुठे शिकायला मिळेल ते कुठे शिकायला मिळेल \nमला येथेही भेट द्या.\nखालील प्रतिसादानुसार मार्गक्रमण करावे.\nवैदिक गणित ही संकल्पना बकवास आहे (तिच्यात वैदिकही काही नाही).\nकृपया अधिक खुलासा करावा.\nतुम्ही पूर्वपक्ष तर मांडा\nधनंजय आणि नितिन थत्ते ह्यांच्या प्रतिसादातून उत्तर मिळाले.\nवैदिक गणितावर काही तज्ज्ञांचे प्रतिसाद येथे वाचा. वैदिक गणित होते असे मला वाटत नाही.\nभारती कृष्ण तीर्थ आचार्यांच्या गणिते सोडवण्याच्या युक्त्या मला आवडतात. त्या मी कित्येकदा वापरतो.\n(१) ती सूत्रे वैदिक वाङ्मयाच्या संहितेत आढळत नाहीत. ती भारती कृष्ण तीर्थ आचार्यांना स्फुरली, त्याची स्फूर्ती त्यांनी मोठ्या मनाने वेदांच्या चरणी वाहिली. (सूत्रे आपल्यालाच स्फुरली अशा प्रकारचे खुलासेवार विधान आचार्यांनी एका मुलाखतीत दिली होती, अशी ऐकीव-वाचीव माहिती आहे.)\n(२) आचार्यांच्या काही-काही युक्त्या सुरुवातीपासून वापरल्या तर मूळ गणिती संकल्पना कळायला कठिण जाते. मूळ गणिती संकल्पना शाळेत शिकवतात तशी शिकावी. मग भारती कृष्ण तीर्थ आचार्य सांगतात ती गणित मांडायची युक्ती शिकावी. म्हणजे संकल्पनासुद्धा पक्की होते, आणि झटपट गणितासाठी चांगली युक्तीसुद्धा मिळते.\nनितिन थत्ते [29 Aug 2010 रोजी 16:06 वा.]\nवैदिक गणिताचे छोटेखानी पुस्तक लहानपणी वाचले होते. ते अर्थातच काही झटपट आकडेमोड करण्याच्या युक्त्यांपुरतेच मर्यादित होते. पण मला अंधुक आठवते त्याप्रमाणे त्यात काही प्रमाणात अप्रॉक्सिमेशनही होते. ते आपल्याला नेहमी लागणार्‍या अचूकतेसाठी* पुरेसे असते.\nपरंतु नंतरच्या वाचनात आलेल्या दाव्यांत डिफरन्शिअल कॅलक्युलस वगैरेही त्या वैदिक गणितात असल्य���ची माहिती आली.\nयुक्त्या सुरुवातीपासून वापरल्या तर मूळ गणिती संकल्पना कळायला कठिण जाते याच्याशी सहमत आहे.\nत्याबाबत काही प्रकाश टाकता येईल का\n*आमचे एक प्राध्यापक पाय च्या ऐवजी १००/३२ वापरून गणिते सोडवत असत. १००/३२ ची किंमत ३.१४ ऐवजी ३.१२५ येते पण साधारण अंदाजे आकडेमोडीस ती चालते आणि १०० व ३२ या संख्या (२२ व ७ या संख्यांपेक्षा) आकडेमोडीत वापरायला सोप्या आहेत.\n(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)\nधनंजय आणि नितिन यांच्या, \"युक्त्या सुरुवातीपासून वापरल्या तर मूळ गणिती संकल्पना कळायला कठिण जाते, आधी शाळेतल्या पद्धतीने शिकावे\", याच्याशी सहमत आहे.\nत्याबाबत काही प्रकाश टाकता येईल का\nनक्की कशावर प्रकाश टाकायला हवा आहे डिफरन्शिअल कॅलक्युलस बद्दल म्हणत असाल तर काहीतरी तसे आहे. मात्र वरवर वाचल्याने बोलत नाही, नक्की काय म्हणले हे हवे असल्यास पुस्तक पाहून सांगू शकेन.\nधनंजयने म्हणल्याप्रमाणे भारती कृष्णतिर्थ आचार्य यांनी ती सुत्रे लिहीली आणि त्याला वेंदार्पण केले असण्याची शक्यता आहे. त्यांच्या (आचार्यांच्या) म्हणण्याप्रमाणे त्यांना ती वेदात मिळाली पण तसा पुरावा न मिळाल्याने त्यांनीच ती सुत्रे रचली असावीत असे म्हणले जाते. जर त्यांनी ती रचली असतील आणी वैदीक म्हणले असले म्हणून काही बिघडत नाही. उद्या कोणी म्हणले की, \"आमचे लग्न वैदीक पद्धतीने झाले\" आणि कोणी वेदात ती लग्नाची पद्धत शोधून म्हणाले की तशी नाहीच म्हणजे हे लग्नच नाही, थोतांड आहे, तर काय म्हणणार तशातला हा प्रकार आहे. :-)\nनितिन थत्ते [30 Aug 2010 रोजी 04:44 वा.]\nत्याबाबत काही प्रकाश टाकता येईल का\nनक्की कशावर प्रकाश टाकायला हवा आहे\nमाझ्याकडून प्रतिसादात वाक्यांचा क्रम चुकला आहे.\nडिफरन्शिअल कॅलक्युलस बाबतच म्हणायचे होते.\n>>जर त्यांनी ती रचली असतील आणी वैदीक म्हणले असले म्हणून काही बिघडत नाही.\n ती सूत्रे वेदातली आहेत असे म्हटले की \"प्राचीन काळात....... ३०००/५०००/१०००० वर्षांपूर्वीपासून ....... प्रगत ज्ञान.......विमाने........अण्वस्त्रे.......\" वगैरे त्याबरोबर येते.\n(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)\nउद्या कोणी म्हणले की, \"आमचे लग्न वैदीक पद्धतीने झाले\" आणि कोणी वेदात ती लग्नाची पद्धत शोधून म्हणाले की तशी नाहीच म्हणजे हे लग्नच नाही, थोतांड आहे, तर काय म्हणणार तशातला हा प्रकार आहे. :-)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/taxonomy/term/39?page=28", "date_download": "2019-02-20T11:00:31Z", "digest": "sha1:6GC6ERS7RKLY4YRU7JMEKIPHPKFLJI4O", "length": 8236, "nlines": 154, "source_domain": "mr.upakram.org", "title": "प्रसारमाध्यमे व वृत्तपत्रे | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nदिवंगत नेते प्रमोदजी महाजन यांच्या कन्येवर आलेली ही एक बातमी\nउस्मानाबाद जिल्ह्यातल्या लमाण तांड्यातील जेमतेम लिहिता-वाचता येणाऱ्या शारुबाई शिवाजी चव्हाण या महिलेला केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम्‌ यांच्या हस्ते नाबार्डचा \"बेस्ट परफॉर्मिंग सेल्फ हेल्प ग्रुप 05' हा पुरस्कार मिळाला.\nवाल्याचा वाल्मीकी होतो तेव्हा...\nजेव्हा एखादे गाव सुधारण्याचे किंवा गावाला नवी दिशा दाखवण्याचे काम तडफदार सुशिक्षित तरुण करतात, तेव्हा आपल्याला त्याचे फारसे आश्‍चर्य वाटत नाही, पण वाम मार्ग सोडून जेव्हा एका व्यक्तीमध्ये सकारात्मक बदल होतो आणि ती गावाचा काया\nआपल्या समाजात गरीब, अनाथ अशा बऱ्याच मुलांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते. त्यांना मूलभूत गरजांपासूनही दूर राहावे लागते, शिवाय सुरक्षेचा प्रश्‍नही असतोच.\nकसा वाटतो आपला महाराष्ट्र\nमहाराष्ट्र टाईम्सला ४५ वर्षे पूर्ण झाल्याबदद्ल निघालेल्या विशेषांकात त्यांनी परदेशस्थ भारतीयांचे \"कसा काय वाटतो आपला महाराष्ट्र\" या विषयावर् लेख मागीतले होते.\nविज्नाननिष्ठ माणसाचीपण अंधश्रद्धा असू शकते.\nजगाचा अंत २०६० मध्ये होणार; सर आयझॅक न्यूटन यांचे भाकीत (हा सीएनएन चा दुवा)\nशेतकऱ्यांच्या पोटापुरतेही उत्पादन होत नाही, मग त्याची विक्री तर लांबच राहिली, परंतु शेतीच्या पद्धतीत बदल करून उत्पादन वाढविले तर कुटुंबाची गरज भागवून अतिरिक्त उत्पन्नाची विक्रीही करता येते.\nमाहितीच्या अधिकाराविषयी माहिती हवी आहे.\nकोणाला माहितीच्या अधिकाराविषयी काही माहिती आहे का\nडॉ. तात्याराव लहाने. मुंबईच्या जे.जे.रुग्णालयातील नेत्ररोग विभागाचे प्रमूख . ही एवढीच ओळख नाही ह्या व्यक्तीची. आयुष्याशी संघर्ष करत करत ते ह्या महत्पदाला पोचलेत. त्यांचीच ही कहाणी त्यांच्या शब्दात ऐकतांना मन भरून येते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2019-02-20T11:10:00Z", "digest": "sha1:UTSPZSR26HO2PLRUN5RACAORBKPWITMR", "length": 10659, "nlines": 99, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "जनतेच्या मनात भाजप सरकारबाबत रोष -आशिष देशमुख | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nशत्रूला धडकी भरवणारे F-21 भारताला देण्यास अमेरिका तयार\nपतीच्या मारहाणीत पत्नीचा गर्भपात ; तू काळी आहेस, सुनेचा सासरच्यांनी केला छळ\nएकही बांधकाम कामगार कुटुंब बेघर राहणार नाही\nशहराचा पाणीपुरवठा उद्या बंद\nमुळशीत आणखी एका ‘लवासा’चा घाट\nHome breaking-news जनतेच्या मनात भाजप सरकारबाबत रोष -आशिष देशमुख\nजनतेच्या मनात भाजप सरकारबाबत रोष -आशिष देशमुख\nमुंबई- भाजपाचे नाराज आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी आपल्या आमदारकिचा राजीनामा दिल्यानंतर आज सरकारवर हल्लाबोल केला. जनतेची कोणतीही कामे ना केंद्र सरकारने केली ना राज्य सरकारने केली. समाजातील सर्वच थरांतील जनतेच्या मनात या सरकारबाबत रोष आहे. यामुळेच आपणही नाराज होतो. माझ्यासारखीच नाराजी भाजपामधील काही आमदारांच्या मनात आहे, अशी खदखद त्यांनी व्यक्त केली. राज्यातील फडणवीस सरकार हे नपुंसक व वांझोटे असून या सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी सत्ताधारी दोन्ही पक्षांच्या आमदारांना आवाहन करणारे पत्र लिहिणार असल्याचेही त्यांनी सांगितले.\nभाजपाचे काटोल विधानसभा मतदारसंघाचे नाराज आमदार आशिष देशमुख यांनी 2 ऑक्‍टोबर रोजी आमदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर बुधवारी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्याकडे राजीनामा दिला. त्यांनतर आज त्यांनी मंत्रालयात पत्रकारांशी संवाद साधला. आपण राजीनामा देण्याआधी वा दिल्यानंतर भाजपाच्या कुठल्याही नेत्याने आपल्याशी संपर्क साधला नसल्याची खंत बोलून दाखवतानाच काटोल विधानसभा मतदारसंघात तातडीने पोटनिवडणूक घेण्यात यावी व भाजपाने तिथे आपला उमेदवार निवडून आणून दाखवावा, असे आव्हान दिले.\nराष्ट्रीय राजकारणात जाण्याचे संकेत आपण आता विधानसभा लढणार नसून राष्ट्रीय राजकारणात जाण्यास इच्छुक असल्याचे स्पष्ट करताना कॉंग्रेसमध्येच प्रवेश करणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. भाजपामध्ये आपल्यासारखेच अनेक नाराज आमदार असून मंत्रीमंडळ विस्तारानंतर या नाराजीचा स्फोट होउन ते राजीनामे देतील, असा दावाही देशमुख यांनी केला.\n2030 पर्यंत सुरू राहणार टोल वसुली\n17 फेब्रुवारीला शालेय शिष्यवृत्ती परीक्षा होणार\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-January2017-Zendoo.html", "date_download": "2019-02-20T11:26:25Z", "digest": "sha1:RBYGGGTP43EFDYN5OMOCTG3EM7IMINNL", "length": 4576, "nlines": 17, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology -डा.बावसकर टेक्नालाजि - कलकत्ता झेंडू व कापसास डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचा यशस्वी वापर", "raw_content": "\nकलकत्ता झेंडू व कापसास डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचा यशस्वी वापर\nश्री. रोशनभाऊ नगराळे, मु.पो. गायमुख, ता. सेलू, जि. वर्धा\nमी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचा काही दिवसापासून वापर करत आहे. आमच्या भागात औषधे मिळत नव्हती तेव्हा ती नागपूरवरून आणून वापरत होतो. डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीची रिझल्ट चांगले मिळत होते. पुढे आमच्या भागातील पार्थ अॅग्रो यांच्याकडे डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीची औषधे मिळू लागली. मग अधिक माहितीसाठी एक दिवस पार्थ अॅग्रो यांची भेट घेतली. तेव्हा मला राजेश आदमाने यांनी आपल्या भागातील डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचे प्रतिनिधी श्री. कुकडे यांचा मो. नं. ७५०७५०३११७ दिला. मग मी त्यांना फोन करून शेतावर बोलावले. २ दिवसांनी ते शेतावर आले व डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीविषयी सविस्तर माहिती दिली. त्यांनी कलकत्ता झेंडू आणि शेवंती या पिकांची पाहणी करून मार्गदर्शन केले, तसेच 'कृषी विज्ञान' मासिकाबद्दल सुद्धा माहिती दिली. या दोन्ही पिकांना त्यांनी थ्राईवर ४० मिली + क्रॉपशाईनर ४० मिली + राईपनर ४० मिली + प्रोटेक्टंट ३० ग्रॅम हे प्रती पंपास घेऊन फवारण्यास सांगितले. त्याप्रमाणे फवारणी केली असता चांगला फायदा झाला. माझी फ़ूले ऐन गणपतीमध्ये चालू झाली. माल भरपूर निघाला मात्र पाहिजे तसा भाव यावर्षी मिळाला नाही. डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीची औषधे मी कपाशी पिकावर सुद्धा फवारली. तर मला त्याचा सुद्धा चांगला फायदा झाला. माझा कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला नाही. तसेच पात्यांची संख्या जास्त असून गळ न होता बोंडे चांगली पोसली. आतापर्यंत माझ्या शेतातील कापूस १ बॅग बियापासून ५ क्विंटल निघाला आहे आणि अजून कमीत कमी ५ क्विंटल निघेल. मी या औषधांची फवारणी तुरीवर सुद्धा केली आहे आणि तुरीचे पीक चांगले बहारात आहे. त्यामुळे नेहमीपेक्षा उतारा निश्चितच अधिक मिळेल असे वाटते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/taxonomy/term/39?page=29", "date_download": "2019-02-20T12:03:52Z", "digest": "sha1:GBOCXNO4GXND3YUVLS6Z4USHSQVQIUTI", "length": 9032, "nlines": 183, "source_domain": "mr.upakram.org", "title": "प्रसारमाध्यमे व वृत्तपत्रे | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nहा काय प्रकार आहे\nअमूक देवीच्या नावाने २०० पत्रके छापून वितरीत करा.असे केलेत तर तुमचे भाग्य उजळेल नाहीतर काहीतरी आपत्ती य��ईल.\nअविनाश भोसले आणि मराठी माणूस \nअविनाश भोसले हे नाव सध्या भरपूर चर्चेत आहे.पेश्याने बांधकाम व्यावसायिक असलेले हे अविनाश भोसले यांचा पुण्यात असलेला भव्य दिव्य राजवाडा,आलिशान गाड्या,आणी त्यांच्याकडे असलेल्या मालमत्तेची चौकशी करण्यात येत आहे.या सग\nगावच्या वाटेवर... इकासाच्या लाटेवर... संवाद-मंथन\nस्वत:च्या बळावर, कोणाच्या तरी प्रेरणेने, सरकारी योजनांच्या आधारे महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये सुधारणेची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्याला खरा विकास म्हणायचा, की विकासाची प्रक्रिया\nअमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक जरी २००८ मध्ये होणार असली तरी त्याची धूळवड मात्रा आता पासूनच सुरू झाली आहे.\nगेल्या आठवड्यात महाराष्ट्रात् सुमारे ४०००० लोकांनी \"उपरा\"कार श्री. लक्ष्मण माने आणि रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली धर्मांतर करून बौद्ध धर्म स्वीकारला. त्याबाबतीत काही प्रश्न पडले:\nकथा पादत्राणांची: एकमेव भाग\nमहाराष्ट्राच्या नव्या पादत्राण संस्कृतीविषयीची माहिती देणारा हा लेख तुम्हाला येथेही वाचता येईल\nमाधव शिरवळकर हे नाव आता संगणक क्षेत्रात असलेल्या लोकांचे परिचयाचे झालेले आहे. तर ह्याच माधवरावांनी आता http://sanganaktoday.blogspot.com ह्या नावाने जालनिशी उघडली आहे.\nउपक्रमावर लेख का गायब होत आहेत विडंबन असू द्या ना. मुळ लेखकाची काही अडकाठी नसेल तर उपक्रमाला काय प्रॉब्लेम आहे विडंबन असू द्या ना. मुळ लेखकाची काही अडकाठी नसेल तर उपक्रमाला काय प्रॉब्लेम आहे\nगोध्रा दंगलीच्या काळात करण्यात आलेली भाषणे.\nगोध्रा दंगलीच्या काळात करण्यात आलेली भाषणे. हि भाषणे सलोखा निर्माण करणारी नक्किच नाहीत.\nदलित अत्याचार आणि प्रसारमाध्यमे.\nपाण्यासाठी दलितांना जाळणे/मारणे अशा घटना भारतात घडतच असतात. महाराष्ट्र त्याला अपवाद नाही. महाराष्ट्र पुरोगामी असल्यामुळे या घटना तुरळक प्रमाणात घडतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tinystep.in/blog/juni-diwali-ashi-asayachee", "date_download": "2019-02-20T12:51:43Z", "digest": "sha1:A67DHUAZTJVFBLYMWR2BGDHQMW7EGCTY", "length": 15672, "nlines": 223, "source_domain": "www.tinystep.in", "title": "तुम्ही ह्याप्रकारे जुनी दिवाळी अनुभवली आहे का ? - Tinystep", "raw_content": "\nतुम्ही ह्याप्रकारे जुनी दिवाळी अनुभवली आहे का \nआजचा लेख तुम्हाला जुनी दिवाळीविषयी माहिती होईल. आणि तुमच्या लहानपणीची आठवण ह्या लेखाने होईल.\nमाणूस तसा स्मरणरंजनप्रिय आहेच. थोडासा धक्काही भूतकाळातील आठवणींकडे ढकलायला पुरेसा होतो. एका नातवाच्या थोड्याशा धक्‍क्‍याने एक आजीही भूतकाळातल्या दिवाळीत रमली. त्याचीच ही गोष्ट.\nसंध्याकाळी देवापुढे दिवा लावला. हातात पोथी घेतली व वाचायला सुरवात करणार, तेवढ्यात माझा आठ-नऊ वर्षांचा नातू धावत आला आणि म्हणाला, \"\"आजी, आजी या दिवाळीत आपण कोठे जाणार माहीत आहे का अगं दिवाळीत आपण विमानाने गोव्याला जाणार आहोत आणि तिथं गेल्यावर काय मज्जा माहीत का अगं दिवाळीत आपण विमानाने गोव्याला जाणार आहोत आणि तिथं गेल्यावर काय मज्जा माहीत का बीचवर जाणार, हॉटेलमध्ये पिझ्झा, उत्तप्पा, डोसा खाणार. आहे की नाही मज्जा बीचवर जाणार, हॉटेलमध्ये पिझ्झा, उत्तप्पा, डोसा खाणार. आहे की नाही मज्जा'' तो परत खेळायला गेलाही; पण माझ्या मनात विचारांचे काहूर उठले. म्हटले, दिवाळीत, सणासुदीला आपले घर सोडून गोव्याला जायचे'' तो परत खेळायला गेलाही; पण माझ्या मनात विचारांचे काहूर उठले. म्हटले, दिवाळीत, सणासुदीला आपले घर सोडून गोव्याला जायचे मला माझी साठ-सत्तर वर्षांपूर्वीची लहानपणीची दिवाळी आठवली.\nदिवाळीच्या आधी महिनाभर आमची दिवाळी सुरू व्हायची. घराची स्वच्छता, घर झाडणे, भिंती सारवणे. तेव्हा काही सिमेंटची घरे नव्हती. साधे आपले मातीचे, खेड्यातले घर. आई, आजी, काकू सगळ्या जणी कामाला लागायच्या. स्वच्छता झाल्यावर दळणाचा कार्यक्रम असायचा. दळण बहुतेक घरी जात्यावर व्हायचे. गहू, भाजणी, डाळीचे पीठ, चकलीचे पीठ ही सर्व दळणे बहुतेक जात्यावर पहाटे दळायची. दळण, स्वच्छता झाली की मग चटण्या करायच्या. अनारशाचे पीठ व्हायचे.मग आठ-दहा दिवस पुरेल इतके म्हणजे दिवाळी संपेपर्यंत चुलीला लाकडे, शेगडीला कोळसे असा जळणफाटा आणून ठेवायचा. चूल-शेगडी हेच स्वयंपाकाचे साधन होते. त्या वेळी गॅस नव्हता. आता दिवाळी आठ दिवसांवर आली, की फराळाचे पदार्थ करायची आईची लगबग असायची. तेव्हा बाहेरचे फराळाचे मिळतही नव्हते आणि घरी फराळाचे पदार्थ करणे हेच खरे होते.\nदिवाळीच्या पहिल्या दिवशी वसुबारसेला सकाळी लवकर उठून आंघोळी उरकून आम्ही लहान मुले, आई, काकू, आजी आमच्या घराजवळ नदीच्या काठी दत्तगुरूंच्या देवळात दर्शनाला जात असू. वाहन बैलगाडी. देवाचे दर्शन घेतल्यावर आम्ही नदीच्या वाळूतले शंख, शिंपल्या गोळा करत असू. आई वाळूतले शिर���ोळे जमा करायची. शिरगोळे कुटून, चाळणीने चाळून रांगोळी तयार व्हायची. तीच रांगोळी आम्ही अंगणात काढत असू. धनत्रयोदशीला आम्हा मुलींना आई न्हायला घालायची. अंघोळीच्या वेळेस उटणे म्हणजे एका वाटीत डाळीचे पीठ व त्यात दूध घालायचे. ते एकत्र करून लावायचे. तेच आमचे उटणे. नरकचतुर्दशीला पहाटे चार-साडेचारलाच बायका उठायच्या. चुलीत पेटते घालून गरम पाण्याची व्यवस्था करायच्या. थोड्या वेळातच न्हावी यायचा. त्या वेळी अशी प्रथा होती, की नरकचतुर्दशीच्या पहाटे केसकापणी, दाढी न्हाव्याकडून करून घ्यायची. मग लगेच अंघोळ. अंघोळीला बसल्यावरसुद्धा दोन तांबे अंगावर घेतल्यावर अंघोळीच्या मध्ये वडिलांना कणिकेचे दिवे, त्यात वात, तेल घालून त्या दिव्यांनी आई औक्षण करायची.\nत्या वेळी बाराबलुतेदार असत. ते शेतीशी निगडित असत. सुतार बैलगाडी, वख्रर-पाभर लाकडाचे करून द्यायचे. लोहाराकडून विळा, खुरपे, गाडीची धाव (धाव म्हणजे गाडीच्या चाकाला लोखंडाचे गोल आवरण) बनवायचे. शिंपीदादा वर्षाला लागणारे कपडे शिवायचे. चांभाराकडून घरातल्या माणसांना चप्पल शिवून मिळायची. या कामांच्या बदल्यात बलुतेदारांना शेतकऱ्याकडून वर्षभर पुरेल इतके धान्य दिले जायचे. पैसे त्या वेळी एवढे नव्हतेच. सर्व व्यवहार धान्य-वस्तूंच्या बदल्यात चालायचे. एवढेच काय; पण गोडेतेलसुद्धा आई तेलीणीला करडई-शेंगाचे दाणे, तीळ देऊन घ्यायची.\nदिवाळीतल्या दिवशी तर फारच मज्जा. थोडेबहुत फटाके असायचे. फराळ केलेला असायचा. तरी आई देवाला नैवेद्य म्हणून घरी दळलेल्या गव्हाचा शिरा करायची. तोपण साजूक तुपाचा, गुळाचा. नंतर सगळ्यांचा फराळ व्हायचा. आई मात्र त्या दिवशी संध्याकाळपर्यंत काही खात नसे. आम्ही तिला विचारत असू, \"\"तू का काही खात नाहीस'' म्हणायची, \"\"आज लक्ष्मीपूजन. आपल्या घरी लक्ष्मी यायची. आपल्याकडे कोणी पाहुणे यायचे असले, तर आपण पाव्हण्यांच्या आधी काही खातो का'' म्हणायची, \"\"आज लक्ष्मीपूजन. आपल्या घरी लक्ष्मी यायची. आपल्याकडे कोणी पाहुणे यायचे असले, तर आपण पाव्हण्यांच्या आधी काही खातो का नाही ना मग आज लक्ष्मीपूजन झाल्यावर, नैवेद्य दाखवल्यावर मी जेवेन.'' पाडवा.\nभाऊबीज, दिवाळी झाल्यावर ओवाळी. मग जो कोणी येईल त्याला फराळ द्यायचा. दिवाळी संपली की आम्ही लहान मुले, आई व मोठी माणसे घराजवळ आठ-दहा मैलावर असलेल्या शिर्डीला जायचो. तेव���हा शिर्डीला एवढे महत्त्व नव्हते, आज आहे एवढे. साधी समाधी होती. माणसांची गर्दी नसायची. निवांत दर्शनसुख मिळायचे. सकाळी गेल्यावर तेथेच शिर्डीच्या साईबाबांच्या बागेत डबे खायचे. संध्याकाळी घरी परत.\nती पूर्वीची दिवाळी आणि आजची दिवाळी यात किती फरक आहे, नाही तेवढ्यात सूनबाईंनी हाक मारली, \"\"अहो सासूबाई, झाली का पोथी वाचून तेवढ्यात सूनबाईंनी हाक मारली, \"\"अहो सासूबाई, झाली का पोथी वाचून उपवास सोडायचा ना\nशालिनी बेल्हे साभार - सकाळ\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.eenaduindia.com/Sports/Cricket/2018/11/08183633/Virender-Sehwag-And-Other-Sports-Fraternity-Wishes.vpf", "date_download": "2019-02-20T12:34:42Z", "digest": "sha1:X6I5W7FLEJ4CL6NC4FHFEIDNWHNVTVUD", "length": 12040, "nlines": 241, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "Virender Sehwag And Other Sports Fraternity Wishes A Very Happy Diwali , क्रीडा विश्वातील दिग्गजांच्या फॅन्सला दिवाळीच्या शुभेच्छा", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nठाणे : सत्कार हॉटेलच्या तळमजल्यात शिरला होता बिबट्या\nठाणे : बिबट्याला जेरबंद करण्यात ठाणे वन विभागाला यश\nनाशिक : गॅस सिलिंडर स्फोटात चौधरी कुटुंबातील चार जणांचा होरपळून मृत्यू\nनाशिक : दिंडोरी तालुक्यातील धाऊर येथे घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट\nनाशिक : घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट, पती पत्नी सह दोन मुलांचा मृत्यू\nमुंबई : दादर येथील व्यापारी दुकाने बंद ठेवून वाहणार जवानांना श्रद्धांजली\nमुंबई : पुलवामा भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ दादर व्यापारी संघाचा आज मुकमोर्चा\nमुख्‍य पान क्रीडा क्रिकेट\nक्रीडा विश्वातील दिग्गजांच्या फॅन्सला दिवाळीच्या शुभेच्छा\nमुंबई - भारताचा माजी कर्णधार सचिन तेंडुलकरपासुन ते वीरेंद्र सेहवागपर्यंत आणि सायना नेहवालपासून ते सानिया मिर्झापर्यं�� क्रीडा विश्वातील दिग्गज खेळाडूंनी त्यांच्या फॅन्सला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.\nपुलवामा हल्ला: कर्णधार विराट कोहलीसह भारतीय...\nमुंबई - पाकिस्तानमधील जैश-ए-मोहम्मदने केलेल्या भ्याड\n'सानिया पाकिस्तानी नागरिक, तिच्याकडील...\nहैदराबाद - जम्मू काश्मिरमधील पुलवामा येथे केंद्रीय राखीव\n'फिनिशर' कार्तिकला संघातून वगळले; नेटकऱ्यांचा...\nमुंबई - भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या एकदिवसीय\n'आमला' होता बाद, पंचाने श्रीलंकेच्या...\nडरबन - दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यात सुरू असलेल्या\nIND vs SA U-19 : आफ्रिकेविरुद्ध मालिकेसाठी...\nमुंबई - भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डच्या कनिष्ठ निवड समितीने\nवीरमरण आलेल्या जवानांच्या परिवारास मदत...\nनवी दिल्ली - जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी\nसरकारने सांगितल्यास पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट खेळणार नाही - बीसीसीआय नवी दिल्ली - पुलवामा\nIPL २०१९ : रोहित शर्माला 'हे' ३ विक्रम मोडण्याची संधी मुंबई - भारताचा सलामीचा फलंदाज\nवनडेत 'हा' संघ अवघ्या २४ धावांवर सर्वबाद, ६ फलंदाज शून्यावर गारद मस्कत - अल अमेरात क्रिकेट\nन्यूझीलंडचा बांगलादेशला व्हाईटवॉश, शब्बीर रहमानचे शतक निष्फळ ड्यूनेडिन - न्यूझीलंड\nपुढच्या महिन्यात स्मिथ-वॉर्नर करु शकतात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन नवी दिल्ली - चेंडूशी\nकोहली, डिव्हिलियर्स, गांगुलीनंतर 'अशी' कामगिरी करणारा टेलर जगातला चौथा खेळाडू ड्यूनेडिन - तिसऱ्या\nसपना चौधरीचं घायाळ करणारं फोटोशूट\n२०१८ मध्ये बॉलिवूड पदार्पण केलेले नवकलाकार\nइरफान खानचे हे चित्रपट नक्कीच पाहा\nभेटा ऑन स्क्रिन सोनिया गांधी , सुझान बर्नेट\n२०१९ मध्ये येणारे स्त्री केंद्रीत चित्रपट\n१०० कोटी क्लबमध्ये पदार्पण केलेले कलाकार\nमलायका अरोरा हॉट अंदाज\nसावनी रविंद्रच्या हॉट लूकवर चाहते घायाळ\n.. हा प्रस्ताव मान्य नसेल तर तोडून टाका युती - रामदास कदमांचा भाजपला इशारा\nज्यांच्या जागा जास्त, त्यांचा मुख्यमंत्री मला मान्य नाही - उद्धव ठाकरे मुंबई -\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://dindoripranit.org/archives/category/main-category", "date_download": "2019-02-20T12:45:28Z", "digest": "sha1:KZF3RAG3IELOPIVRSW4W4XN62XV7M2MC", "length": 14067, "nlines": 86, "source_domain": "dindoripranit.org", "title": "Main Category – अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर", "raw_content": "अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास मार्ग (दिंडोरी प्रणित)\nप्रधान सेवा केंद्र, श्रीक्षेत्र दिंडोरी\n१. बालसंस्कार व युवा प्रबोधन\n२. प्रश्नोत्तर व मार्गदर्शन\n४. आरोग्य व आयुर्वेद\n६. भारतीय संस्कृती व अस्मिता\n१३. पशु व गोवंश\n१६. देश विदेश अभियान\nवसंत पंचमी-माघ शु.५ (दि. १० फेब्रुवारी २०१९)\nविस्तृत माहिती: वसंत पंचमीच्या दिवशी सकाळी ८ वाजता भूपाळी आरतीला सर्व सेवेकर्‍यांनी त्यांच्यामुलांसह केंद्रात जमावे. भूपाळी आरती नंतर एकाचौरंगावर पिवळे वस्त्र अंथरून त्यावर श्रीसरस्वतीमातेचा फोटो ठेवावा त्या फोटोची पंचोपचार पूजाकरावी. त्यानंतर सर्वांनी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा ११ माळी जप करून श्रीमहासरस्वती मातेच्या “ऐं” या बीजमंत्राचा ११ माळी सामुदायिक जप …\nरथसप्तमी-माघ शु. ७ (दि. १२ फेब्रुवारी २०१९)\nविस्तृत माहिती: या दिवशी भगवान श्री सूर्यनारायणाचीपूजा करावी. सकाळी सूर्योदयानंतर स्नान करुनसप्त अश्वांच्या रथावर आरुढ झालेल्या भगवान श्रीसहस्त्ररश्मीचे ध्यान करावे व एका तांब्याच्या भांड्यातपाणी घेऊन १ माळ श्री गायत्री मंत्राचा जप करावा. त्यातील निम्मे पाणी श्री सूर्यनारायणाकडे चेहरा करुनअर्घ्य द्यावे व उरलेले पाणी स्वत: प्यावे ही विशेषसेवा एक प्रकारची संध्या …\nश्री गुरुप्रतिपदा-श्रीनृसिंह सरस्वती महाराज श्री शैल्यगमन (दिं. प्र. उत्सव) माघ कृ. १-दि. २० फेब्रुवारी २०१९\nविस्तृत माहिती: इ. स. १५२८ च्या कालखंडातकारंजा (विदर्भ) येथेश्री गुरू दत्तात्रेयांनीएक आगळावेगळाअवतार घेतला. भगवान श्रीनृसिंहसरस्वती महाराजांनी १०० वर्षे संपूर्ण भारतभ्रण व ५० वर्षे श्री क्षेत्रगाणगापूर येथे वास्तव्य करून एका महान तीर्थक्षेत्राचीनिर्मिती केली. निजगमनास जाताना स्वत:च्या निर्गुणपादुका श्री क्षेत्र गाणगापूर येथे सेवेकरिता ठेवल्या. याकाळापासून परकीय सत्तांचा र्‍हास व हिंदू राजसत्तेचाउदय झाला. …\nकै. गं. भा. मातोश्री शकुंतलाताई खंडेराव मोरे यांना भावपुर्ण श्रद्धांजली\nIlश्री स्वामी समर्थll परमपूज्य गुरुमाऊली श्री अण्णासाहेब मोरे (प्रमुख: दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग) यांच्या मातोश्री कै. गं. भा. शकुंतलाताई खंडेराव मोरे दि.२६ डिसेंबर २०१८ रोजी अनंतात विलीन झाल्या. तरी त्य��ंच्या पवित्र आत्म्यास शांती लाभो, ही श्रीस्वामींच्या चरणी प्रार्थना शोकाकुल: समस्त श्री स्वामी समर्थ सेवेकरी परिवार\nमासिक सभा व इतर महत्वपूर्ण सूचना\n   महत्वपूर्ण सूचना 1⃣ परमपूज्य गुरुमाऊली यांच्या आदेशान्वये डिसेंबर महिन्याची मासिक सभा (मिटिंग) दि. १२-जानेवारी २०१९ (शनिवार) रोजी होईल. याची नोंद घ्यावी.  2⃣ एकदिवसीय नवनाथ पारायण ३० डिसेंबर २०१८ रविवारी श्री क्षेत्र गुरुपीठ येथे होईल.  3⃣ एकदिवसीय गुरुचरित्र व पादुका पूजन ३१ डिसेंबर २०१८ श्री क्षेत्र गाणगापूर …\nश्री स्वामी समर्थ विश्वशांती महोत्सव, दुबई\nदिनांक: १९ ऑक्टोंबर २०१८ देश-विदेश स्वामी सेवा अभियान – सेवामार्गाच्या दुबई येथील केंद्राच्या माध्यमातून दुबई येथे विश्वशांती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.या महोत्सवासाठी भारतातुन सुमारे ३५ देश – विदेश अभियान प्रतिनिधींनी उपस्थिती नोंदवली. तसेच दुबई येथील सूमारे ६०० हुन अधिक स्थानिक भाविक सेवेकरी उपस्थित होते. सर्वप्रथम भूपाळी आरती, त्यानंतर गणेश व …\nभव्य राष्ट्रीय सत्संग व भागवत सप्ताह, श्री क्षेत्र पुष्कर (२७ नोव्हें ते ३ डिसें. २०१८)\nगोवत्स द्वादशी (वसुबारस) (आश्‍विन कृ.१२- दि.४ नोव्हें)\nवसूबारसच्या सायंकाळी सवत्स गायीची (वासरासह) पूजा करावी. तिच्या पायावर अर्घ्य देऊन, ओवाळून पंचोपचार पूजा करावी. नंतर तिला उडदाचे वडे व नैवेद्य खाऊ घालावा. या दिवसापासून दीपोत्सव सुरू होतो. त्यामुळे दारासमोर आकाशकंदील लावावा. दाराजवळ, तुळशीजवळ रांगोळी काढावी. दिवे (पणत्या) लावावेत. श्री गुरूद्वादशी (दिंडोरी प्रणीत उत्सव) (आश्‍विन कृ.१२) (दि.४ नोव्हेंबर २०१८) गुरुद्वादशी म्हणजे …\nधनत्रयोदशी (आश्‍विन कृ.१३-दि.५ नोव्हेंबर)\nया दिवशी धन्वंतरी पूजन करावे. धन्वंतरी ही आरोग्याची देवता आहे. धन्वंतरीचा ङ्गोटो घरात मांडून पंचोपचार पूजा करावी व धन्वंतरी मंत्राचा १ माळ जप करावा. तुळस वहावी, नैवेद्य दाखवावा. धन्वंतरीच्या उपासने बरोबर घरगुती आयुर्वेद ग्रंथाचे वाचन करावे. व दीर्घायुष्य व आरोग्य यासाठी प्रार्थना करावी. धन्वंतरी हे आरोग्याचे अधिष्ठात्री दैवत असल्याने त्यांच्या …\nनरक चतुर्दशी (आश्‍विन कृ.१४) दि. ६ नोव्हेंबर २०१८\nजगातील पहिला सामुदायिक स्त्रीमुक्ती दिन. नरकासुराने पळवून नेलेल्या सोळा हजार स्त्रियांना नरकासुर���ला ठार मारून श्रीकृष्णाने मुक्त केले व त्याच दिवशी त्यांचे पालकत्व घेतले व स्वत:चे म्हणून सन्मानाचे जीवन प्राप्त करून दिले. यातून जगातील तमाम मानवास आदर्श घालून दिला आहे की, आपल्या देशात स्त्री भ्रष्ट होते म्हणजे देश भ्रष्ट होतो, असे …\nमाहिती व तंत्रज्ञान विभाग – Mobile Apps\n|| प्रधान सेवा केंद्र, श्री क्षेत्र दिंडोरी ||\nश्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्र\nदिंडोरी, तालुका : दिंडोरी जिल्हा : नाशिक\nफोन नंबर - (०२५५७) २२१७१०\n|| गुरुपीठ, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ||\nश्री स्वामी समर्थ गुरूपीठ,मु.पो.ता.त्र्यंबकेश्वर\nफोन नंबर - (०२५९४) २३३१७०\nCopyright 2012-2017 अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्र (दिंडोरी प्रणीत) सर्व हक्क राखीव.\nऑनलाईन देणगी माहिती साठी येथे क्लीक करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/2977", "date_download": "2019-02-20T11:40:49Z", "digest": "sha1:JWJH7HBYT7G7CIJGCZFBRWLCWT6JFBY2", "length": 71285, "nlines": 321, "source_domain": "mr.upakram.org", "title": "अनिल अवचट : एक न आवडणं | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nअनिल अवचट : एक न आवडणं\nबृहत्कथा या ब्लॉगवरून साभार\nअवचट आवडणा-या वाचकांच सारं पॅकेजच नंतर उमगून येतं. ते पॅकेज वाईट नाही - प्रेडिक्टेबल आहे, ‘बाय वन गेट वन फ्री’च्या हिशोबानं. मध्यमवर्गीय समाजवादावर अविर्भावात्मक शिवसेना-द्वेष फुकट, अभय बंगांच्या आदरासोबत दारु पिणा-यांची गुटख्याबद्दलची तिडीक फुकट, ओरिजिनॅलिटीचा अभाव आणि त्यावर आनंद नाडकर्णीचा अल्बर्ट एलिस फुकट\nअनिल अवचट व तत्सम लेखक आणि ज्ञानदा देशपांडे यांचे त्याविषयीचे मत याविषयी इथे चर्चा करूया.\nइतरत्र चर्चा झाली आहे\nथोडी शोधाशोध केली असता मायबोली या संकेतस्थळावर या विषयी चर्चा झाली असल्याचे दिसते. उपक्रमावर चर्चा करण्यास हरकत नाही.\nवार्ताहराला खास लोकाग्रहास्तव मारून मुटकून पत्रकार बनविले असे काही आहे काय\n\"पुरोगामी व्हायला आवडेल पण बुद्धिप्रामाण्य नको\" अशी काहीतरी त्यांची भूमिका दिसते.\nदेशपांडे यांचे आधुनिकोत्तरवादाला समर्थन आहे असे वाटते, ते मान्य नाही.\n\"जिच्यासोबत आपण खेळत होते ती कोंबडीच आता आपण खातो आहोत\" याची जाणीव झाल्यावर अवचट यांच्या मुलींनी मांसाहार सोडला. मी \"प्राण्यांवर प्रेम करणे\" सोडले.\nमाझ्या माहितीप्रमाणे 'कोंबडी' प्रकरणानंतर अवचटांनी मांसाहार सोडला. मुली मात्र अंडी, मासे खात होत्या.\nअवचटांनी मांसाहार सोडला होता. मुलींनी नाही.\nबोलो जाता बरळ, करिसी ते नीट नेली लाज धीट, केलो देवा॥\nमुलींनी केवळ चिकन/मटन खाणे सोडले असावे.\n'अनिल अवचट' कम्युनिटी वर सुद्धा चर्चा होत आहे. खाली लिन्क देत आहे:\nइथे ही जरूर चर्चा करू या. तिन्ही ठिकाणी वेगवेगळे सुर निघतील....\nउपक्रमावरही कोणाला अवचट आवडत नाहीत असे दिसते.\nआज काळा शुक्रवार आहे, 'खालच्यां'चे प्रतिसाद रात्री येतील.\nऱ्या/र्‍या लिहिता येत नाही असे दिसते. त्यांनी सरळ -या लिहिले आहे. काय हा अधःपात\nउपक्रमावरही कोणाला अवचट आवडत नाहीत असे दिसते.\nमी अवचटांचे कधी काहीही वाचले नाही. पु. लंचेही फार कमीच वाचले आहे (भविष्यात वाचण्याची शक्यताही कमीच आहे कारण मला त्यात आवड नाही.) त्यामु़ळे वरील चर्चा नेमकी कशावर आहे ते चर्चा आणि ब्लॉग दोन्ही वाचून फारसे कळले नाही. ब्लॉग वाचून आणि त्या खालील काही \"निवडक\" प्रतिक्रिया वाचून थोडा अंदाज आला इतकेच.\nत्यामुळे उपक्रमींना अवचट आवडत असतील/नसतील यांत मला गणू नये. तूर्तास, मी वाचक म्हणून चर्चा वाचेन.\n'आम्ही जगतो ती किती मज्जा' असं मध्यमवर्गीय लोक जेव्हा ठासून सांगू लागतात – तेव्हा त्यांच्या कार्पेटखाली प्रचंड दांभिक कचरा साठतोय हे चाणाक्षपणे पाहता येतं.\nयाचा अर्थ लागला नाही. उच्चवर्गीय लोक 'आम्ही जगतो ती किती मज्जा' असे म्हणतात तेव्हा त्यांच्या कार्पेटखाली कचरा साठलेला असतो की नसतो भारतात हल्ली मध्यमवर्गाला कसे मोजले जाते\nहा प्रतिसाद ब्लॅक फ्रायडेची खरेदी केल्यावर दिलेला आहे. ;-)\nपूर्ण लेख वाचला तरी लेखिका बाइंचा पॉइंट काय आहे कळायला तयार नाही. त्यांना अवचट आवडत नाहीत. अवचट आवडणारे आवडत नाहीत. इतके समजले पण त्याच्या पुष्टीकरणासाठी दिलेले रकानेच्या रकाने डोक्यावरुन गेले.\nमाझ्या एका माजी सहकारणीला मी सांगत होते “ च्यायला, जगात साबुदाण्याची खिचडी आणि पाळीत गरम पाण्याची बादली’ या दोन गोष्टींनी अनेक पुरुषांची आयुष्यं उध्वस्त झाली आहेत महाराष्ट्रात.\nह्याचा नेमका अर्थ काय एक अक्षर कळले तर शप्पथ एक अक्षर कळले तर शप्पथ पाळीत गरम पाण्याच्या बादलीविषयी काहीही कल्पना नाही पण साबुदाण्याच्या खिचडीने पुरुषांची आयुष्यं उध्वस्त\nह्याला अवचटांच्या लेखाचा संदर्भ असल्यास त्यावर थोडे विवेचन/पार्श्वभुमी द्यायला हवी होती.\nमलाही हे समजले नाही\nसाबुदाण्याची खिचडी आणि गरम पाण्याची बादली यांचा काहीच अर्थ लागला नाही.\nअवचटांना साबुदाण्याची खिचडी आवडते याचा काही संदर्भ इथे आहे का\nबोलो जाता बरळ, करिसी ते नीट नेली लाज धीट, केलो देवा॥\nयेथे झडलेली एक चर्चा\nमुक्तसुनीत [26 Nov 2010 रोजी 15:43 वा.]\nप्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.\nप्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.\n३ १४ अदिती ह्यांचा प्रतिसाद मस्त\nपण एकतर वाचन करणार्‍या मोठ्या समुदायाला काही ओळींमधे मूर्ख, अश्लील, आतून काहीतरी चुकलेले ठरवायचं, त्यावर दंभ, कचरा, पोस्टमेनॉपॉझल समाजवाद वगैरे बोजड शब्द वापरायचे आणि हळूच आपण चाणाक्ष आहोत हे ही सुचवायचं. हे म्हणजे उडत्या चालींची गाणी आवडणार्‍या बहुसंख्यांना शास्त्रीय संगीताच्या अभ्यासकांनी (निष्कारण) हिणवणं. किंवा माझ्या क्षेत्राबद्दल बोलायचं तर ४५ मीटरच्या ३० डिश एकाच वेळी वापरणार्‍या प्रोफेशनल्सनी आठ इंची ऑप्टीकल टेलिस्कोप वापरणार्‍यांना हिणवायचं असा प्रकार आहे.\n३ १४ अदिती ह्यांचा प्रतिसाद मस्त आहे. \"आणि हळूच आपण चाणाक्ष आहोत हे ही सुचवायचं.\" वा क्या बात है अदितीतै. अगदी मनातलं बोलल्या. असो. मुळात मुद्दा असा आहे की ह्या लोकांकडे ४५ मीटरच्या ३० डिशा आहेत हे कशावरून आणि असल्या तरी नीट वापरता येत नसेल तर फायदा काय\nबाकी ह्या महत्त्वाच्या लेखकांना, साहित्यिकांना कोण पुसतंय कळत नाही. अरे तुमच्या दोन ओळी कुणाच्या लक्षात राहत नाहीत. ह्यांना काय सिद्ध करायचे आहे कळत नाही.\n3_14 अदिती यांनी चांगलेच हाणले आहे. हाबिणंदण.\nबोलो जाता बरळ, करिसी ते नीट नेली लाज धीट, केलो देवा॥\nबाकीची बरीचशी चर्चा शहाणपंती\nबाकीची बरीचशी चर्चा शहाणपंती आहे. तेचते तेचते. चिंतू (चिंतातुर जंतू) ह्यांचा प्रतिसाद आवडला.\nआम्हाला आवडतात की अवचट\nआम्हाला आवडतात की अवचट. पण आम्ही अवचटांना बाबाबिबा म्हणायच्या भानगडीत पडत नाही. आम्हाला ते आवडतात त्याची कारणे आहेत:\n१. अवचटांची प्रेमळ दाढी\n२. अवचटांची रेखीव चित्रे\nह्या फुकटबाईंचे एवढे मनावर घेऊ नका हो सदस्य. त्यांच्या आवडीनिवडी फारच उच्च आहे. ज्ञानदाबाई रेवपा��्टीवाल्या आहेत की नाही ते माहीत नाही. पण त्यांच्या ब्लॉगचे काही वाचक मात्र गुलजारचे नाव घेत सीत्कारणारे रेवपार्टीवाले [ तेच ते. आमच्या नंदूचे मित्र. आणि तोच नंदू ज्यावर तात्याचा जीव आहे. ( हे आपले उगाच काहीतरी. ) ] दिसतात. तूर्तास एवढेच पण ह्या रेवपार्टीवाल्यांकडे (त्यांच्यासाठी आणखी 'असुंदर' शब्द आहे. masturbatorial) थोडे लक्ष द्यायला हवे. बघू. वेळ मिळाल्यास.\nउपक्रमाचे पान उघडले की दिसणारे प्रतिसाद् या गटात् मोडतात-\nएखाद्याची देवावर् श्रद्धा आहे असे दिसले की उडव खिल्ली,\nएखादा ब्राम्हणांच्या बाजूने मत देतो की टर उडव,\nमध्यमवर्गीय् आहे असे दिसले की घे तोंडसुख त्याच्यावर\nते आजवर् कमी झाले असावे म्हणून आता स्त्रियांवर मानहानीकारक् ताशेरे ओढण्याचा पण एक गट तयार करा. त्यामुळे उपक्रम हे स्थळ किती सुधारणावादी आणि प्रगत् विचार् असणा-या सद्स्यांचे आहे हे सिद्ध होईल्.\nदेशपांडे बाईंकडे जशी ही जी मुद्दाम लक्ष वेधेल् असे काही सनसनाटी लिहिण्याची वृत्ती आहे तीच डार्क मॅटर् यांच्याकडेपण् आहे.\nहे आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य उपक्रमावरचे ( आपला तो बाब्या असे काही म्हणतात या प्रकाराला)\nअवचट, देशपांडे ताई, तुमचे माझे सुद्धा अभिव्यक्ती स्वातंत्र्य् मान्य आहे का पण्\nडार्क मॅटर यांच्या प्रतिसादातील वाक्य संपादित केल्याने सुवर्णमयी यांच्या प्रतिसादातील तो संदर्भ ही संपादित केला आहे याची नोंद घ्यावी. - संपादन मंडळ\nडार्क मॅटर यांची अतिशय् हीन आणि बिलो बेल्ट् कॉमेट् आहे ही.\nत्यामुळे यातील काही शब्द् घेऊन् उहापोह करून् इतर् प्रतिसादात् केलेली सारवासारव मला विशेष उपयोगाची वाटली नाही.\nमला चर्चेत पुरुषांचे प्रतिसादही दिसत आहेत.\nह्या फुकटबाईंचे एवढे मनावर घेऊ नका हो सदस्य. त्यांच्या आवडीनिवडी फारच उच्च आहे.\nत्याशिवाय् डार्क् मॅटर् म्हणतात् त्या वाक्यात उद्धार् मुद्दाम् स्त्रियांचा कशाला या दोन स्त्रिया आणि इ. महिला वर्ग म्हणजे इतर् स्त्रिया सुद्धा आल्या . दोन् स्त्रियांची मते आणि जालावरचा समस्त स्त्रीवर्ग् सारखा असेल् किंवा नसेलही. या दोन् स्त्रिया किंवा इतर् स्त्रिया केवळ असे काही ठराविक् शब्द् दिसले की लेखाला प्रतिसाद देतात हा निव्वळ गैरसमज् असू शकतो. तर बायकांचेच वेधण्याची आणि तसे करतांनाही स्त्रियांना कमी लेखण्याची पुरुषांची मानसिकता यात् दिसते. यावर एकाही स्त्रीची प्रतिक्रिया आली नाही या दोन स्त्रिया आणि इ. महिला वर्ग म्हणजे इतर् स्त्रिया सुद्धा आल्या . दोन् स्त्रियांची मते आणि जालावरचा समस्त स्त्रीवर्ग् सारखा असेल् किंवा नसेलही. या दोन् स्त्रिया किंवा इतर् स्त्रिया केवळ असे काही ठराविक् शब्द् दिसले की लेखाला प्रतिसाद देतात हा निव्वळ गैरसमज् असू शकतो. तर बायकांचेच वेधण्याची आणि तसे करतांनाही स्त्रियांना कमी लेखण्याची पुरुषांची मानसिकता यात् दिसते. यावर एकाही स्त्रीची प्रतिक्रिया आली नाही किंवा येथील एकाही संपादकाला डार्क् मॅटर् यांच्या प्रतिसादात काही गैर वाटले नाही किंवा येथील एकाही संपादकाला डार्क् मॅटर् यांच्या प्रतिसादात काही गैर वाटले नाहीत्याचे आश्चर्य वाटले .\nकी अभिव्यक्ती स्वातंत्र्य सुद्धा फक्त् पुरुषांना असावेअसे एकंदर मत या स्थळावरच्या लोकांचे आहे का\nआता प्रतिसादाच्या पहिल्या पानावर हे प्रतिसाद आहेत :\nलेखाचे शीर्षक | प्रतिसादाचे शीर्षक | लेखक\nअनिल अवचट : एक न आवडणं |\tअभिव्यक्ती स्वातंत्र्य् | सुवर्णमयी\n |\tमयसभा/अभिज्ञानशाकुंतल/मॉक्युमेंटरी |\tधनंजय\nनीकोन कुलपीक्स एल ११० बद्दल |\tकॅमेरा कशासाठी वापरणार | वाचक\n |\tसाशा बॅरन कोहेनचा फॅशन शो | चिंतातुर जंतू\n |\tचर्चेची व्याप्ती: धडा पहिला | का\nपिंडदानाचे वेळी कावळ्याचे महत्व | क्लोजर | विकास\n | \"अधुना\" :-) | धनंजय\nधर्म की विज्ञान:या द्वंद्वयुद्धाचा ... | दुरुस्ती | प्रभाकर नानावटी\nधर्म की विज्ञान:या द्वंद्वयुद्धाचा ... | ब्लेझ् पास्कलविषयी आणखी माहिती | प्रभाकर नानावटी\n | मी | आरागॉर्न\n | रिप्रिव्ह | आरागॉर्न\n | उद्बोधक | मुक्तसुनीत\nलेखन स्पर्धा २०१० |\tउत्तम उपक्रम | असा मी आसामी\nनीकोन कुलपीक्स एल ११० बद्दल | अमेरीकेतील स्टोर्स | असा मी आसामी\nतसे तुम्ही डार्क मॅटर यांच्या प्रतिसादाबद्दल उद्वेग व्यक्त करणे ठीकच आहे. मात्र रायफल ऐवजी शेकडो छर्‍याची शॉटगन वापरली (म्हणजे उपक्रम प्रतिसाद पानावरील सर्व प्रतिसादांना टिप्पणी लागू केली) तर प्रतिसाद हवा तितका भेदक राहाणार नाही, कार्यक्षम होणार नाही.\nमला सनसनाटी लिहिता येत् नाही. अथवा लिहायची गरजही वाटत् नाही. पण माझा प्रतिसाद या प्रतिसादाला तर तो नक्कीच लागू आहे ना मुद्दा फक्त या एका प्रतिसादाचा नाही तर् त्या अनुषंगाने येणारी उपक्रमावर् येणारी वृत्ती, ति���ा मिळणारी सहमती आणि मिळणारा प्रशासकीय् /संपादकीय् पाठिंबा या सर्वांचा आहे.\nसबूर् , म्हणजेच सबुरीने घ्या असे मला सांगता आहात् पण तुमचे वाक्य आक्षेपार्ह् आहे असे तुम्ही डार्क् मॅटर् यांना म्हणणार् आहात् का ते ऐकणार नाहीत् याची खात्री आहे, की मी ऐकेन् असा विश्वास् आहे ते ऐकणार नाहीत् याची खात्री आहे, की मी ऐकेन् असा विश्वास् आहे त्याशिवाय् उपक्रमाचे संपादकीय धोरण बरोबरच् आहे असे सुचवायचे आह् एका तुम्हाला\nअसो. तुम्ही प्रतिसादाची दखल् घेतली त्याबद्दल् आभारी आहे. माझ्या प्रतिसादानंतर् कदाचित् डार्क् मॅटर् यांचे वाक्यही काढून् टाकतील. पण काही बियाँड् रिपेयर् केसेस् असतात्, त्यांना रायफल सुद्धा काही करू शकत् नाही असा अनुभव् तुमच्याजवळ् आहे का\nया पानावरील बाकीच्या वैयक्तिक प्रतिसादांबद्दलही असेच म्हणता येईल का खुद्द संपादकांनीच उपक्रमाच्या धोरणाची ऐशीतैशी केली तर त्याला वाली कोण खुद्द संपादकांनीच उपक्रमाच्या धोरणाची ऐशीतैशी केली तर त्याला वाली कोण\nअनुदिनी : मै और मेरे पाहुणे..\nसार्वजनिक स्थळावर किवा संस्थळांवर असे प्रकार घडतच असतात, कारण \"व्यक्ती तितक्या प्रकृती\" हे खरे आहे. आणि त्याचवेळी संपादन क्षमता असणे गरजेचे आहे तरच इथली कायदा आणि सुव्यवस्था टिकून राहते.\nआता डार्क मॅटर ह्यांच्या प्रतिसादाबद्दल बोलायचे तर (मी तो वाचलेला नाही), जर तो आक्षेप घेण्यासारखा असेल (आणि आहे म्हणूनच संपादित झाला) तर त्याविरुद्ध आपण जशी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे तशी सगळ्यांची असावी किवा आपण त्यांच्या प्रतिसादाकडे दुर्लक्ष करू शकतो. महत्व कशाला द्यायचे हे देखील महत्वाचे असू शकते. प्रक्षोभक लिहिणे सोपे आहे, म्हणून त्यावर अशी प्रतिक्रिया देऊन त्या प्रतिसादाला एका प्रकारे किंमत देणे देखील चुकीचे असू शकते.\nवरील चर्चा अवचट ह्यांच्याबद्दल लिहिणाऱ्या एका व्यक्तीबद्दल होती, काही अवांतर प्रतिसादामुळे आपण ती चर्चा किवा उपक्रमी एकूणच स्त्रीवर्गाबद्दल विरुद्ध मत व्यक्त करीत आहेत असे म्हणणे योग्य नाही.\n>>अभिव्यक्ती स्वातंत्र्य सुद्धा फक्त् पुरुषांना असावेअसे एकंदर मत या स्थळावरच्या लोकांचे आहे का\nनाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्य सर्वांनाच असावे पण इथे एकंदरीत स्त्री वर्ग थोडा कमी आहे त्यामुळे असे चित्र दिसत असावे.\nआजूनकोणमी यांच्या म��ाशी बर्‍यापैकी सहमत.\nकाही सदस्य अचानक उठून पाच पंचवीस महिन्यांनी येऊन एखाद्या प्रतिसादावरून संकेतस्थळावरील सदस्य, संपादक, स्त्रीवर्ग, चालक, मालक सर्वांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करतात तेव्हा अंमळ गंमत वाटते. असू दे. चालू द्या\nइथे एकंदरीत स्त्री वर्ग थोडा कमी आहे त्यामुळे असे चित्र दिसत असावे.\nयाच्या उत्तरार्धाशी असहमत. :-) इथे स्त्रीवर्ग कमी आहे पण जो आहे तो इथल्या सर्व पुरुषांना पुरून उरेल असा आहे. :-) (हे विधान अतिशयोक्तीपूर्ण असू शकते.)\nदुर्लक्षाबद्दल सांगायचे झाले तर उपक्रमावर असे अनेक सदस्य आहेत ज्यांच्याकडे दुर्लक्ष करणे भाग पडते. डार्क मॅटर हे अनेकांतले एक आहेत.\nबाकी, पन्नासपेक्षा जास्त प्रतिसाद झाले की (कदाचित २०-३०पेक्षा) चर्चा संपून कीस काढणे किंवा उणीदुणी काढणे हे चालण्याची शक्यता अधिक असते. त्याकडे दुर्लक्ष करायचे की त्यातच रस घ्यायचा ही वैयक्तिक अभिरुची आहे.\n>>याच्या उत्तरार्धाशी असहमत. :-) इथे स्त्रीवर्ग कमी आहे पण जो आहे तो इथल्या सर्व पुरुषांना पुरून उरेल असा आहे. :-) (हे विधान अतिशयोक्तीपूर्ण असू शकते.)\nशब्द मागे...जिवंतपणी पुरून नाही घ्यायचं मला\nकारण \"व्यक्ती तितक्या प्रकृती\" हे खरे आहे. आणि त्याचवेळी संपादन क्षमता असणे गरजेचे आहे तरच इथली कायदा आणि सुव्यवस्था टिकून राहते.\nपण मुळात कोणी क्ष व्यक्ती म्हणते म्हणून संपादन करायचे हे पटले नाही. हा भावना दुखावल्यामुळे जाळपोळ करणारा (खळ्ळ खट्ट) प्रकार झाला. अनेक संकेतस्थळांवर भारतीयांविरूद्ध, अनिवासी भारतीयांविरूद्ध, हिंदूविरूद्ध, मुसलमानांविरूद्ध, राजकारण्यांविरुद्ध, पत्रकारांविरुद्ध मत व्यक्त केले जाते प्रत्येक ठिकाणी भावना दुखण्याचा विचार केला तर लिहायचे काय\n>>पण मुळात कोणी क्ष व्यक्ती म्हणते म्हणून संपादन करायचे हे पटले नाही\nसंपादन हे क्ष \"व्यक्ती\" चे नसून क्ष \"प्रवृत्ती\" चे आहे, शिष्ठाचार पाळला गेला पाहिजे असे मत असते, आणि इथे थर्ड अम्पायर हा प्रकार नाही सो पंचांची एखादी चूक देखील पोटात घालावी लागते एखाद्या वेळेस (उपक्रम वर असे होते असे नाही, मी आपले एक सामान्य विधान केले..उगाच माझाच प्रतिसाद संपादित व्हायचा\nस्त्रियांना कमी लेखण्याची पुरुषांची मानसिकता यात् दिसते\nतीव्र आक्षेप. अतिशय हीन आणि बिलो बेल्ट कॉमेट आहे ही. समस्त पुरुषांनी याचा निषेध करा���ा.\nसिंपथी सिकर असे म्हणता येईल.\nडार्क मॅटर यांची कमेंट मला हीन वाटली नव्हती. उपक्रमावरील इतर अभ्यासू आणि प्रगल्भ सदस्यांनीही त्याबाबत काही टिप्पणी केली नव्हती. ती खरेच उडाल्याचे पाहून आश्चर्य वाटले.\nलेखिकेची भाषाशैली आवडली. पुस्तकविश्वमधील चर्चेत चिंतातुर जंतू यांनी म्हटल्याप्रमाणे मराठीला अशा भाषेची एक परंपरा आहे. ती परंपरा इंटरनेटवरील अळणी लेखन-प्रतिसादांमुळे लुप्त होत चालली होती, तिला थोडा तरी आधार लेखिकेने दिला आहे. (आदेश विरुद्ध अत्रे हे पु. भा. भावे यांच्या आचरट भाषेने भरलेले किंवा कशी आहे गंमत हे अत्र्यांचे जहाल लेखन मी अनेकदा या झणझणीतपणासाठी वारंवार वाचतो. तुकारामांनीही जोरदार शिवीगाळ कशी करावी याचे वस्तुपाठ अनेक अभंगांतून दिलेलेच आहेत.)\nमला जीए, नेमाडे आणि अवचट हे लेखक संपूर्णपणे आवडतात. गर्द, माणसे हे सामाजिक विषयांवरचे लेखन किंवा स्वतःविषयी, मोर अशा स्वरूपाचे ललित लेखन अवचटांच्या साध्यासोप्या अनालंकारिक शैलीमुळे फार आवडले होते. कुठलाही आव न आणता प्रामाणिकपणे केलेले लेखन मला वाटले. अवचट आवडणाऱ्यांचा एक दांभिक वगैरे टाईप असतो वगैरे आरोप मला लागू होत नसल्याने मी ते मनावर घेतलेले नाहीत. जनरलायझेशन विषयी माझे आक्षेप नाहीत. जनरलायझेशन केले नाहीत तर कोणतेही मत मांडणे अवघड जाईल.\nलेखात उल्लेख केलेले बंग यांचे माझा साक्षात्कारी हृदयरोग हे पुस्तकही छान होते. आनंद नाडकर्णी यांची माझ्याकडे इंटरनेट येण्यापूर्वी इनमिन तीनच पुस्तके वाचली होती (मनोविकारांचा मागोवा, विषादयोग आणि ताणतणावांचे नियोजन) त्यापैकी मनोविकारांचा मागोवा छान वाटले होते. आता मनोविकारांबाबतची उत्कृष्ट माहिती अनेक संकेतस्थळांवर छान मिळते.\nअवचटांची हल्लीची पुस्तके कंटाळवाणी आहेत यात काहीच शंका नाही. सृष्टीत गोष्टीत, मस्त मस्त उतार किंवा दोन वर्षापूर्वीच्या एका दिवाळी अंकात बॉस, गुरू असे वाचकाला संबोधून त्यांनी केलेले लेखन वाचवले नाही हे खरेच आहे. त्यांची आजकालची भाषणेही ऐकायला - वाचायला आवडत नाहीत. पण त्यामुळे अवचट आवडणे कमी झाले नाही. (मुळात स्वतःचे तत्त्वज्ञान असणारा म्हणावा असा मोठा लेखक जीएंसारखा एखादाच असतो. तरीही तीच गोष्ट जीए - आणि नेमाड्यांनाही - लागू होते - टीकास्वयंवरमधील एकदोन लेख वाचवले नाहीत पण नेमाडे आवडणे कमी झाले न��ही. जीएंचे मात्र अथपासून इतिपर्यंत सगळेच आवडले आहे.)\nमात्र पुस्तकविश्ववरील चर्चेत दिगम्भा यांचे मत पटले. जो जे वांछील वगैरे ठीक असले तरी लेखन व अभिरुचीच्या तुलना होणारच. त्यात काही वावगे नाही.\nबोलो जाता बरळ, करिसी ते नीट नेली लाज धीट, केलो देवा॥\nलेखिकेची भाषाशैली आवडली. पुस्तकविश्वमधील चर्चेत चिंतातुर जंतू यांनी म्हटल्याप्रमाणे मराठीला अशा भाषेची एक परंपरा आहे. ती परंपरा इंटरनेटवरील अळणी लेखन-प्रतिसादांमुळे लुप्त होत चालली होती, तिला थोडा तरी आधार लेखिकेने दिला आहे. (आदेश विरुद्ध अत्रे हे पु. भा. भावे यांच्या आचरट भाषेने भरलेले किंवा कशी आहे गंमत हे अत्र्यांचे जहाल लेखन मी अनेकदा या झणझणीतपणासाठी वारंवार वाचतो. तुकारामांनीही जोरदार शिवीगाळ कशी करावी याचे वस्तुपाठ अनेक अभंगांतून दिलेलेच आहेत.)\nइंटरनेट ही एकमेकांची खाजवाखाजवी (इथे संबंध पाठीशी. यू स्क्रॅच माय बॅक छाप खाजवणे) करण्यासाठी स्वस्त आणि फाष्ट असे साधन. पैसे लागत नाही. कविताबाईही आजकाल इंटरनेटावर कुहू कहू करतात ते उगाच नाही. असो. बाई छान लिहितात पण. ज्ञानदाबाई बरं का. कविताबाईंचे ब्र वाचताना तर मला सारखी झोप येत होती. कारण बहुधा ब्र मधले विश्व फार परिचयाचे होते असेही असावे. असो.\nगर्द, माणसे हे सामाजिक विषयांवरचे लेखन किंवा स्वतःविषयी, मोर अशा स्वरूपाचे ललित लेखन अवचटांच्या साध्यासोप्या अनालंकारिक शैलीमुळे फार आवडले होते. कुठलाही आव न आणता प्रामाणिकपणे केलेले लेखन मला वाटले.\nपटले. अवचट असेच लिहीत राहावे. आम्ही आनंदे वाचत राहू. ह्या फुकटबाईंनी काही लिहिले तरी.\nमुळात स्वतःचे तत्त्वज्ञान असणारा म्हणावा असा मोठा लेखक जीएंसारखा एखादाच असतो.\nह्यातून मी तूर्तास काढलेले निष्कर्ष\n१. जीए मोठे लेखक आहेत\n२. जीएंकडे तत्त्वज्ञान आहे\n३. ते तत्त्वज्ञान त्यांचे स्वतःचे आहे\nह्याबाबत आजानुकर्ण ह्यांनी प्रकाश पाडावा ही विनंती. विशेषतः शेवटचे २ मुद्दे. जीए सोडून कुणाकडे असे तत्त्वज्ञान आढळत नाही की काय\nमाफ करा जीएंचे तत्त्वज्ञान स्वतःचे आहे असे नाही. बरेच ग्रीक तत्त्वज्ञान आहे. जीए सोडून कुणाकडे तत्त्वज्ञान नाही असे नाही. तुकाराम, सानेगुरूजी आहेत की. भाऊ पाध्येही मला तत्त्वज्ञानी वाटतात. :)\nबोलो जाता बरळ, करिसी ते नीट नेली लाज धीट, केलो देवा॥\nवा. तुकाराम आणि साने गुरुजी हे दोघेही आमचे आवडते लेखक.\nआम्हाला श्रावण मोडक नामक लेखकही आम्हाला फार आवडतात. ते आपल्या उपक्रमावरही वावरत असतात. २ जी स्कॅम आणि इतर घोटाळे त्यांनी आधीच लिहून ठेवले होते म्हणे. द्रष्टा लेखक.\nव्यक्तिगत रोखाचा काही मजकूर संपादित.\nमात्र पुस्तकविश्ववरील चर्चेत दिगम्भा यांचे मत पटले. जो जे वांछील वगैरे ठीक असले तरी लेखन व अभिरुचीच्या तुलना होणारच. त्यात काही वावगे नाही.\n-तुलना आली की मग आपला तो बाब्या.. हे सुद्धा आलेच. या सर्वामुळे एक कल्ट तयार होतो आणखी काय\nसंकेतस्थळावर, इंटरनेटवर वाचन करणारा जो वर्ग् आहे तो सर्वसाधारणपणे विविध भाषेतले साहित्य, विविध विषयातले साहित्य वाचणारा वाचक आहे . तसेच् अशाप्रकारचे साहित्य मुद्रित् माध्यमातून् वाचणाराही एक् वर्ग आहे. या दोघांची आवडनिवड एकाच् भाषेतले वाचन करणा-या वर्गापेक्षा वेगळी असू शकते. त्याशिवाय् व्यक्तिगत् आवडनिवड सुद्धा आलीच्. त्यामुळे एका गटाची अभिरुची उच्च असा आग्रह धरण्याचे काही कारण नाही, अणि दुसरा गट सुद्धा कमी मानण्याचे कारण नाही. आपण् सर्वजण् काय् वाचायला शिकलो तेव्हा पासून फक्त् उच्च अभिव्यक्ती जोपासत् आलो आहोत् का आपली आवडनिवड् बदलली, पुढेही बदलेल. पण् तुलना करणे थांबणार् नाही. ही मनोवृत्ती सगळीकडेच् दिसते. फक्त् तुलना करतांना होणारा युक्तीवाद कोणत्या थरावर जातो त्याचे भान राहत नाही. त्याशिवाय सगळीकडे पूर्वापार चालत् आलेली कमिशन्ड समीक्षकांची प्रथा आहेच् की आपली आवडनिवड् बदलली, पुढेही बदलेल. पण् तुलना करणे थांबणार् नाही. ही मनोवृत्ती सगळीकडेच् दिसते. फक्त् तुलना करतांना होणारा युक्तीवाद कोणत्या थरावर जातो त्याचे भान राहत नाही. त्याशिवाय सगळीकडे पूर्वापार चालत् आलेली कमिशन्ड समीक्षकांची प्रथा आहेच् कीत्यांच्याविषयी न बोललेच् बरे.\nशिवसेना द्वेष आणि गुटख्याबद्दलची तिडीक यात वाईट काय आहे\nशिवसेना द्वेष आणि गुटख्याबद्दलची तिडीक यात वाईट काय आहे कोणाही सूज्ञ माणसाला शिवसेना आणि गुटख्याबद्दल तिडीक वाटणारच. लेखिका माणिकचंद आणि शिवसेनेच्या लॉबीस्ट आहेत का कोणाही सूज्ञ माणसाला शिवसेना आणि गुटख्याबद्दल तिडीक वाटणारच. लेखिका माणिकचंद आणि शिवसेनेच्या लॉबीस्ट आहेत का पत्रकारांबद्दल हल्ली भलभलत्या शंका येतात म्हणून म्हटले.\nबोलो जाता बरळ, करिसी ते नीट नेली लाज धी���, केलो देवा॥\nसमाजातील वलयांकित व्यक्तीला भर-अंतर्जालावर नावे ठेऊन त्यातून सेडीस्ट सुख मिळवण्याचा स्वस्त मार्ग, त्याचबरोबर मध्यमवर्गीय लोकांचे वाभाडे फुकट.\nसमाजातील वलयांकित व्यक्तीला भर-अंतर्जालावर नावे ठेऊन त्यातून सेडीस्ट सुख मिळवण्याचा स्वस्त मार्ग, त्याचबरोबर मध्यमवर्गीय लोकांचे वाभाडे फुकट.\nखरे आहे. यापूर्वी व. पु. काळे यांना अशाप्रकारचा मान मिळत असे. :-) आता पात्रे बदलली इतकेच.\n:) तेही आहेच. सकारात्मक लिहिता येत नसावं, मग 'मडके फोडावे ....पण प्रसिद्धीस पावावे' ह्या तत्वावर हे लोक असे लिहित असावेत.\nआम्हाला नकारात्मक लेखनही जाम आवडते. अत्रेंसारख्यांचे नकारात्मक लेखन तर आम्हाला भल्या भल्यांच्या सकारात्मक उपदेशामॄतापेक्षा कैक आवडते.\nया किलोबायटी सदस्यांनी माझ्या या 'नकारार्थी' धाग्याचा उल्लेख केला आहे.\nशिवाय घटनेने दिलेले विचार-लेखन स्वातंत्र्य आहे, त्याच्याशीही ती भूमिका सुसंगत आहे. पण म्हणून चार भिंतीत बसून बंग दांपत्यावर वा त्यांच्या कार्यावर खालच्या पातळीवर येऊन नेटवर चर्चा करणे मला किंचितही आवडले नाही.\nमुळात, येथे त्यांचा असा आविर्भाव आहे की विचार-लेखन स्वातंत्र्य ही एक 'घोडचूक' होती आणि ते मिळणे हे उपकार आहेत. पुढील वाक्यात \"अंडी घालता येत नसतील तर ऑम्लेटवर टीका नको\" ही जुनीच असंबद्ध मागणीही आहे.\nमुळात, येथे त्यांचा असा आविर्भाव आहे की विचार-लेखन स्वातंत्र्य ही एक 'घोडचूक' होती आणि ते मिळणे हे उपकार आहेत. पुढील वाक्यात \"अंडी घालता येत नसतील तर ऑम्लेटवर टीका नको\" ही जुनीच असंबद्ध मागणीही आहे.\nपु.वि.वर तुम्हाला बंदी नाही. प्लीज सदस्यत्व घ्या ;-) आणि किबाला मेबाने उत्तर द्या.\n आवडले पण किलोबाईट हा त्यांचा अपमान वाटला.\nमुळात, हा धागाच एका ब्लॉगवर टीका करण्यासाठी आहे. त्यात मुक्तसुनीत यांनी पु.वि.च्या धाग्याचा उल्लेख केला तेव्हा तेथील सारे लिखाणही अनवांतर ठरते. मुळात, त्यांनी माझ्यावर तेथे टीका करणे अवांतर नसेल तर मीही येथे टीकेला उत्तर देणे अवांतर नाही.\nकिबा आणि खळ्ळ यांना मुद्देसूद प्रतिसाद दिले तर चर्चा अवांतर ठरवून धागा गोठविण्यात आला.\nतरीही, 'ऑपरेशन सक्सेसफुल' असे म्हणता येईल ;)\nमिपावर चिंतातुर जंतूंचा धागा गोठविण्यात आला होता त्याची आठवण झाली.\nमुळात समाज नावाच्या गुंतागुंतीच्या गोष्टीचा तुम्ही विचार करायला शिकाल तेव्हाच ह्या शापातून तुम्हाला मुक्ती मिळणार.\nह्या किलोबायटी सदस्य महोदयांना (कधी कधीच) थेरपीची गरज आहे असे त्यांचा ओसीडी बघून वाटते.\nलोड घेऊ नका. द्या.\nयेथे त्यांचा असा आविर्भाव आहे की विचार-लेखन स्वातंत्र्य ही एक 'घोडचूक' होती आणि ते मिळणे हे उपकार आहेत.\nसखोल डोंगराळ भागातून तीन महिने दिवसरात्र, काटेकोराड्यातून, दगडखळग्यातून, रणरणत्या उन्हातून, प्रसंगी पाण्याशिवाय हिंडत या दांपत्याने काही साथीदारांसह १०४ गावातून फिरूनफिरून दारूची आकडेवारी गोळा केली आणि त्यावर आधारित तो रीपोर्ट तयार केला, तो नेटवरील चर्चेपेक्षा दुय्यम ठरतो\nएप्रिल-मे च्या जाळून टाकणार्‍या उन्हात आठ-नऊ तास माती मुरुम खोदून खोदून हाताची सालटे गेलेल्यांना तीन रूपये मजुरी पडते हे पाहून बंग दांपत्याने 'किमान मजुरी १२ रूपये तर हवी' यासाठी जे आंदोलन छेडले आणि त्यावर तीन वर्षे लढा देऊन तो यशस्वी केला....आणि मग ते जे लिखित स्वरूपात आपल्या वाचकांसमोर मांडले ते वाचल्यावर \"यात एक्सायटिंग काही नाही..' असे जर दुसर्‍या ब्लॉगवाल्याने वा वालीने मांडले तर आपण त्यांच्या 'साहित्यप्रेमा'ला दूर राहूनच सलाम करू \nहाहाहाहा. किती इमोशनल. किती इमोशन करायचे. मूळ चर्चेपासून भरकटवायचे असल्यास ही बेस्ट आयडिया आहे. बंग दांपत्याचे कार्य फार मोठे आहे. पण ही अशी वाक्ये (ती वाक्ये लिहिणारी किलोबायटी प्रवृत्ती नव्हे) हास्यास्पद आहेत. रिटे लोड घेऊ नका. द्या.\n कोर्टिअर्स रिप्लायची आठवण झाली.\nलोड पेक्षा स्पिन देण्यात अधिक मज्या अस्ते.\n\"लोकांना नको असलेल्या सुधारणा करू नये\" हे ते लोक मान्यच करतात. \"ऑक्युपेशनल हॅजर्ड भोगणार्‍या मजुराला नुकसानभरपाई द्या\" अशी मागणी केली तेव्हा जनतेने त्यांना हाकलून लावले. आरोग्य, व्यसनमुक्ती, हे पॉप्युलिस्ट विषय आहेत.\nत्यांच्याच जातकुळीच्या उल्का महाजन यांच्या सर्वहारा जन आंदोलनानेही पॉप्युलिस्ट वागण्याचे ठरविले आहे असे बंग यांच्याच संस्थेच्या एका ब्लॉगवर दिले आहे.\nकिमान मजूरीचा प्रश्न महत्त्वाचा असला तरी त्या प्रश्नाला इतरही सामाजिक, आर्थिक बाजू आहेत. तो ‘प्रक्षोभक’ मुद्दा लोकांना आणि संघटनेला सुद्धा अगदी सुरुवातीला पेलवणारा नव्हता. मग काही काळ लोकांमध्ये राहून, संवाद साधून दळी जमिनीचा महत्त्वाचा प्रश्न समोर आला. लोकांची ती महत्त्वाची गरज असल्यामुळे उल्काताईंना लोकांचा उत्स्फुर्त सहभाग मिळाला. त्यानंतर संघटनेला लोकांकडे कधी जावे लागले नाही. लोकच संघटनेकडे येवू लागले. प्रश्न निवडताना उल्काताईंची भूमिका स्पष्ट होती, प्रश्न जर लोकांना आपला वाटत असेल आणि जर लोक त्या प्रश्नावर काम करायला तयार असतील तरचं तो प्रश्न निवडायचा. लोकांच्या योग्य प्रश्नाला हात घालणे ही लोकसहभाग मिळवण्याची गुरुकिल्ली आहे असं जाणवलं.\nया बघा डॉ. राणी बंगः\nइथे मला अभिप्रेत असलेला नकारात्मक मुद्दा आपल्या \"या\" लेखनामध्ये नाही, तुम्ही मुद्दा घेऊन टीका करत आहात, मुद्दा कितपत योग्य हि गोष्ट वेगळी पण मुद्दा हा isolation मध्ये योग्य आहे बंग ह्यांच्या context मध्ये तितकासा योग्य नाही.\nवरील ब्लॉग मध्ये लेखन केवळ उगाच आवडत नाही वर्गातले वाटते, आणि लेखन शैली हि गोविंदाच्या गाजलेल्या सिनेमासारखी आहे, करमणूक नक्कीच होते.\nव्यक्तिगत टीका आणि अर्थपूर्ण समीक्षण ह्या दोन्ही गोष्टी नकारात्मक 'दिसू' शकतात, आपल्याला दुसरी गोष्ट जास्त आवडते असे आपल्या प्रतिसादावरून प्रतीत होते, व माझा पहिल्या गोष्टीबद्दल विरोध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%86%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%87%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AD/", "date_download": "2019-02-20T11:53:12Z", "digest": "sha1:AYLYNP222HIHKS56K5ZJMEGVBWALZFKI", "length": 11090, "nlines": 101, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "आशियाई विजेत्या इराकला भारतीय युवकांचा धक्‍का | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nशत्रूला धडकी भरवणारे F-21 भारताला देण्यास अमेरिका तयार\nपतीच्या मारहाणीत पत्नीचा गर्भपात ; तू काळी आहेस, सुनेचा सासरच्यांनी केला छळ\nएकही बांधकाम कामगार कुटुंब बेघर राहणार नाही\nशहराचा पाणीपुरवठा उद्या बंद\nमुळशीत आणखी एका ‘लवासा’चा घाट\nHome breaking-news आशियाई विजेत्या इराकला भारतीय युवकांचा धक्‍का\nआशियाई विजेत्या इराकला भारतीय युवकांचा धक्‍का\nकोणत्याही गटांत इराकवर ��हिला विजय\nअम्मान: अत्यंत चुरशीने खेळल्या गेलेल्या सामन्यात “इंजुरी टाईम’मधील गोलच्या जोरावर विद्यमान आशियाई विजेत्या इराकचा 1-0 असा रोमांचकारी पराभव करताना भारताच्या 16 वर्षांखालील फुटबॉल संघाने ऐतिहासिक विजयाची नोंद केली. कोणत्याही स्पर्धेत आणि कोणत्याही वयोगटांत भारताने इराकचा पराभव करण्याची ही पहिलीच वेळ ठरली.\nभारतीय युवक संघाने या स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात बलवान जॉर्डनचा 4-0 असा आश्‍चर्यकारक पराभव करताना सनसनाटी प्रारंभ केला होता. तीच मालिका कायम राखताना भारतीय युवकांनी गेल्या सामन्यांत जपानविरुद्ध लक्ष्यवेध करताना विक्रमी कामगिरी केली होती. भारताचा जपानवर गेल्या 36 वर्षांतील हा पहिला गोल ठरला. इराकविरुद्ध संपूर्ण सामन्यात जिद्दीने खेळ केला. भारताने मध्यंतरापर्यंत इराकला गोलशून्य बरोबरीत रोखले, तेव्हाच खळबळजनक निकालाची चाहूल लागली होती. परंतु भुवनेशने जागा वेळेत अप्रतिम हेडरवर निर्णायक गोल नोंदवीत भारताच्या इराकवरील ऐतिहासिक विजयाची निश्‍चिती केली.\nभुवनेशने लक्ष्यवेध करताच सर्व भारतीय खेळाडू त्याच्याकडे धावले व त्यांनी विजय साजरा केला. भारत व इराक यांची याआधी नेपाळमध्ये झालेल्या एएफसी स्पर्धेत गाठ पडली होती. त्या वेळी भारताने इराकला गोलशून्य बरोबरीत रोखले होते. आज त्याही पुढे पाऊल टाकताना भारताने इराकवर पहिल्या विजयाची पूर्तता केली.\nहा विजय भारतीय संघाच्या सर्व गटांमधील प्रशिक्षकांच्या मेहनतीचा असल्याचे सांगून भारतीय प्रशिक्षक बिबियानो फर्नांडिस म्हणाले की, त्यांनी एआयएफएफ अकादमीत आम्हाला बहुमोल मार्गदर्शन केले. भारतीय खेळाडूंना या सगळ्याच खूपच फायदा झाला आहे. आता भारतीय खेळाडूंनी दुखापती टाळण्याची गरज आहे, तरच आम्हाला ही कामगिरी कायम राखता येणार आहे.\nबांगलादेशचा विंडीजवर 19 धावांनी विजय\nपिंपळे सौदागर येथील जुगार अड्ड्यावर छापा, तेरा जणांवर कारवाई\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://dindoripranit.org/archives/5678", "date_download": "2019-02-20T12:30:24Z", "digest": "sha1:YA4ABN54PS3623NWQ4JN5T4ADCROJILS", "length": 5983, "nlines": 90, "source_domain": "dindoripranit.org", "title": "मोफत सर्व जातीय-धर्मीय वधू-वर परिचय मेळावे..! – अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर", "raw_content": "अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास मार्ग (दिंडोरी प्रणित)\nप्रधान सेवा केंद्र, श्रीक्षेत्र दिंडोरी\n१. बालसंस्कार व युवा प्रबोधन\n२. प्रश्नोत्तर व मार्गदर्शन\n४. आरोग्य व आयुर्वेद\n६. भारतीय संस्कृती व अस्मिता\n१३. पशु व गोवंश\n१६. देश विदेश अभियान\nमोफत सर्व जातीय-धर्मीय वधू-वर परिचय मेळावे..\nश्री स्वामी समर्थ सेवा व आध्यत्मिक विकास मार्ग(दिंडोरी प्रणीत), आयोजित राज्य निहाय तुलसी + दामोदर विवाह व\nमोफत सर्व जातीय-धर्मीय वधू-वर परिचय मेळावा.\nमुंबई (नालासोपारा, पूर्व) – 9960401572, 9869377353\nकोल्हापूर (कोटीतीर्थ) – 8421413888\nटीप – ज्या मुले-मुलींची नावे (विवाहासाठी) विवाह विभागात नाेंद करायची असतील त्यांनी १ फाेटाे, जन्मपत्रिका झेरॉक्स, सोबत आणावी.\nमाहिती व तंत्रज्ञ���न विभाग – Mobile Apps\n|| प्रधान सेवा केंद्र, श्री क्षेत्र दिंडोरी ||\nश्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्र\nदिंडोरी, तालुका : दिंडोरी जिल्हा : नाशिक\nफोन नंबर - (०२५५७) २२१७१०\n|| गुरुपीठ, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ||\nश्री स्वामी समर्थ गुरूपीठ,मु.पो.ता.त्र्यंबकेश्वर\nफोन नंबर - (०२५९४) २३३१७०\nCopyright 2012-2017 अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्र (दिंडोरी प्रणीत) सर्व हक्क राखीव.\nऑनलाईन देणगी माहिती साठी येथे क्लीक करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://educationbro.com/mr/universities/canada/ryerson-university/", "date_download": "2019-02-20T11:24:48Z", "digest": "sha1:PN6A4HKSRA3VPGA3YLWXP3AH27Y6Y3QH", "length": 41049, "nlines": 209, "source_domain": "educationbro.com", "title": "Ryerson विद्यापीठ - कॅनडा मध्ये अभ्यास. शिक्षण परदेश नियतकालिक", "raw_content": "\nस्थापना केली : 1948\nविद्यार्थी (साधारण.) : 40000\nविसरू नका Ryerson विद्यापीठ चर्चा\nRyerson विद्यापीठातील नोंदणी करा\nRyerson विद्यापीठ नाविन्यपूर्ण मध्ये कॅनडा च्या नेता आहे, कारकिर्दीतील लक्ष केंद्रित शिक्षण आणि हलवा स्पष्टपणे एक विद्यापीठ. हे नावीन्यपूर्ण आणि उद्योजगता लक्ष केंद्रित एक चालणे शहरी विद्यापीठ आहे. Ryerson सामाजिक गरज आणि त्याचे समुदाय व्यस्त ठेवण्यासाठी एक दीर्घकाल बांधिलकी सेवा ध्येय आहे.\nएक ठळक शैक्षणिक योजना मार्गदर्शन, एक महत्वाकांक्षी संशोधन अजेंडा, आणि कॅम्पस आणि आसपासच्या शेजारच्या नवचैतन्य निर्माण करणे मास्टर प्लॅन, Ryerson सर्वात लागू-आहे विद्यापीठ उपलब्ध मोकळी जागा ऑन्टारियो नातेवाईक मध्ये, आणि व्यवसाय आणि समाजातील नेत्यांसोबत त्याची प्रतिष्ठा काढणे सुरू.\nRyerson जास्त देते 100 पदवीपूर्व आणि पदवीधर कार्यक्रम. संस्कृतीशी वैविध्यपूर्ण आणि सर्वसमावेशक, विद्यापीठ मुख्यपृष्ठ आहे 38,950 विद्यार्थी, यासह 2,300 पदव्युत्तर आणि पीएचडी विद्यार्थी, सुमारे 2,700 विद्याशाखा आणि कर्मचारी, पेक्षा अधिक 170,000 जगभरातील माजी विद्यार्थी. Ryerson संशोधन यश आणि वाढ एक मार्गक्रमण आहे: बाहेरून अनुदानीत संशोधन गेल्या चार वर्षांत दुप्पट झाली आहे. जी. निरंतर शिक्षण रेमंड चँग स्कूल विद्यापीठ-आधारित प्रौढ शिक्षण कॅनडा च्या अग्रणी प्रदाता आहे. नावीन्यपूर्ण आणि उद्योजगता वर विद्यापीठाच्या लक्ष केंद्रित डिजिटल मीडिया Zone द्वारे सर्वात ठळकपणे प्रस्तुत केले जाते, सहयोग आणि बाजारात त्यांच्या डिजिटल कल्पना आणण���यासाठी विद्यार्थ्यांना एक जागा.\nRyerson तीन नवीन इमारती टोरोंटो डाउनटाउन कोर reshaping आहे: गार्डनवर Mattamy मैदानी खेळ किंवा खेळाडूविषयक केंद्र, कॅम्पस अंत: करणात Ryerson प्रतिमा केंद्र, आणि Yonge स्ट्रीट वर विद्यार्थी लर्निंग सेंटर. याव्यतिरिक्त, सध्या प्रगतीपथावर नवीन बहुउद्देशीय इमारत विकास आहे, चर्च स्ट्रीट विकास (CSD). या नवीन इमारत चर्च स्ट्रीट वर फक्त उत्तर Dundas स्थित जाईल आणि चार शैक्षणिक आरोग्य सेवा कार्यक्रम असतील, Ry\nशाळा / महाविद्यालये / विभाग / अभ्यासक्रम / क्षमता\nव्यवस्थापन टेड रॉजर्स शाळा\nव्यवस्थापन टेड रॉजर्स शाळा (TRSM) व्यवसाय शाळा व्यवसाय आगाऊ महाविद्यालयीन शाळा असोसिएशन मान्यताप्राप्त आहे(AACSB). टोरोंटो आर्थिक जिल्ह्यातील बे रस्त्यावर, TRSM व्यवसाय शिस्त विविध विविध कार्यक्रम देते. शाळा घरे कॅनडा सर्वात मोठी पदवी व्यवस्थापन कार्यक्रम, अनेक पदवीधर कार्यक्रम सोबत. वाणिज्य शाळेच्या पदवी पदवी (BComm) कार्यक्रम मध्ये गटामध्ये समाविष्ट केले जातात:\nआदरातिथ्य & पर्यटन व्यवस्थापन\nव्यवस्थापन टेड रॉजर्स शाळा कॅनडा उद्योजकता शिक्षण मान्यताप्राप्त नेते आहे आणि Ryerson विद्यापीठ उद्योजकता कार्यक्रम घरे, कॅनडा सर्वात मोठी उद्योजकता कार्यक्रम एक.\nपदवीधर अभ्यास एक जागतिक लक्ष केंद्रित एमबीए बनलेले, आणि तंत्रज्ञान आणि नवीन उपक्रम व्यवस्थापन एमबीए. शाळा देखील 'मॅनेजमेंट सायन्स मास्टर देते (mScm-) तंत्रज्ञान आणि नवीन उपक्रम व्यवस्थापन.\nव्यवस्थापन च्या एमबीए कार्यक्रम टेड रॉजर्स शाळा स्वीकार दर आहे 25%, दुसरा सर्वात कमी 39 मार्च मध्ये आर्थिक पोस्ट क्रमांकावर कॅनेडियन एमबीए कार्यक्रम 2012.\nमध्ये 2009-2010 शैक्षणिक वर्ष, Ryerson व्यवसाय व्यवस्थापन कार्यक्रम दोन नवीन कंपन्या ओळख: कायदा & व्यवसाय, आणि ग्लोबल मॅनेजमेंट स्टडीज. ग्लोबल मॅनेजमेंट स्टडीज प्रमुख व्यवस्थापन प्रमुख एक अनुक्रमिक आहे, गेल्या देण्यात 2010-2011.\nगडी बाद होण्याचा क्रम मध्ये 2013, व्यवस्थापन टेड रॉजर्स शाळा लेखा व वित्त एक नवीन शाळा सुरू. लेखा व वित्त कंपन्या केवळ लेखा व वित्त शाळा ऑफर आणि यापुढे व्यवसाय व्यवस्थापन कार्यक्रम प्राप्य आहेत.\nव्यवसाय कार्यक्रम पूर्वी कॅम्पस वर ठेवलेल्या “व्यवसाय इमारत”, एक नवीन सुविधा हलविला $15 टेड रॉजर्स लाख देणगी. शाळा बाय आणि Dundas गल्ल्या, दक्षिण-पूर्व कोपर्यात टोरोंटो, की ईटन केंद्र एक नवीन विंग आत स्थित आहे. शाळा नऊ-मजला विंग तीन मजले व्यापलेले (दोन मजले किरकोळ वापर व्यापलेल्या, वरील ग्रेड पार्किंग गॅरेज उर्वरित तीन storeys occupying). एकाच इमारतीत व्यावसायिक उपयोग Ryerson विद्याशाखा एकात्मता डाउनटाउन विद्यापीठ एक अभिनव उपाय म्हणून स्तुती करण्यात आली आहे.\nशाळा राष्ट्रीय दिवा प्राप्त त्याच्या प्राध्यापक तेव्हा एक (जेम्स Norrie) सापाच्या कास्ट अपमान केला’ शाळा विद्यार्थी यशस्वी खेळपट्टीवर अंतिम वाटाघाटी टप्प्यात दरम्यान अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी. करार शेवटी कारण प्राध्यापक क्रिया माध्यमातून पडले. त्याच प्राध्यापक नंतर कॅम्पस पासून बंदी घातली आणि विद्यापीठ फिर्याद दाखल केली होते.\nकला अध्यापक बारा मानवता आणि सामाजिक विज्ञान विभागांची समावेश (गडी बाद होण्याचा क्रम म्हणून 2016) आणि विद्यापीठ मध्ये एक अद्वितीय दुहेरी भूमिका. विद्याशाखा ऑफर:\nपदवीधर कार्यक्रम, दोन्ही पदव्युत्तर आणि डॉक्टरेट पातळीवर, या शिष्यवृत्तीसाठी एक मजबूत घटक आहे, संशोधन, नावीन्यपूर्ण आणि टीकात्मक विश्लेषण;\nउदारमतवादी अभ्यास अभ्यासक्रम Ryerson पदवी कार्यक्रम अभ्यासक्रम सर्व कपात उच्च गुणवत्तेच्या कला-आधारित शिक्षण, पत्रकारिता पासून अभियांत्रिकी व्यवसाय. उदारमतवादी अभ्यास विद्यार्थ्यांना आव्हान’ बुद्धी आणि कल्पनाशक्ती, बारकाईने विचार आणि आजच्या जगात बदल गती वेगवान करण्यासाठी परिस्थितीशी जुळवून घेत त्यांची क्षमता खेळीमेळीच्या.\nकला आणि समकालीन अभ्यास\nपर्यावरणविषयक & शहरी विकास\nभाषा, साहित्य, आणि संस्कृती\nराजकारण आणि सार्वजनिक प्रशासन\nकम्युनिकेशन विद्याशाखा & डिझाईन\nकम्युनिकेशन अध्यापक & डिझाईन नऊ शाळा बनलेला आहे, प्रमुख अभ्यास पदवीपूर्व आणि / किंवा पदवीधर अंश अर्पण.\nकम्युनिकेशन अध्यापक शाळा & डिझाईन\nमीडिया च्या RTA शाळा\nग्राफिक कम्युनिकेशन व्यवस्थापन शाळा\nअभ्यास अतिरिक्त पदवीधर कार्यक्रम डॉक्यूमेंटरी मीडिया उपलब्ध आहेत, पत्रकारिता, मीडिया निर्मिती, फोटोग्राफिक जोपासना आणि संग्रह व्यवस्थापन आणि व्यावसायिक संचार. अध्यापक देखील रॉजर्स कम्युनिकेशन्स केंद्र घरे, जे अभ्यास आणि मीडिया आणि समाजातील विविध पैलू संशोधन एक अभिनव आणि तांत्रिक पर्यावरण पुरवते.\nसमुदाय सेवा Ryerson च्या अध्यापक आरोग्य मल्टि-शिस्तीचा कार्यक्रम द��ते, लवकर बालपण अभ्यास, सामाजिक न्याय व समूह विकास. पदवी कार्यक्रम समावेश:\nबाल आणि युवा केअर\nउद्योगाची आणि सार्वजनिक आरोग्य\nशहरी आणि प्रादेशिक नियोजन\nशहर विकास, नागरी विकास\nविद्याशाखा उद्योगाची आणि सार्वजनिक आरोग्य शाळा अंतर्गत आरोग्य व सुरक्षा कार्यक्रम एकत्रित. उद्योगाची आणि सार्वजनिक आरोग्य स्कूल (पलंग) इजा आणि रोग प्रतिबंधक शिक्षण सुप्रसिद्ध नेते मानले जाते. Ryerson विद्यापीठ ऑन्टारियो प्रांतात व्यावसायिक आरोग्य व सुरक्षा पदवी कार्यक्रम देते की फक्त शाळा आहे. आरोग्य व सुरक्षा प्रमाणपत्र कार्यक्रम चालू शिक्षण चँग शाळा माध्यमातून पूर्ण केली जाऊ शकत.\nअध्यापक देखील Midwifery शिक्षण कार्यक्रम समावेश (MEP), ज्या त्याच्या 20 वर्धापनदिन साजरा केला 2013. Ryerson MEP साइटवर कॅनडा मध्ये प्रकारची प्रदीर्घ-रनिंग संघटनेचे भाग आहे (Laurentian विद्यापीठ आणि McMaster विद्यापीठातील बहीण-साइट).\nकारकिर्दीतील लक्ष केंद्रित शिक्षण Ryerson च्या ब्रँड लक्षात घेऊन, विविध मार्गदर्शन विद्यार्थ्यांना भागीदार, निरिक्षक, एक करिअर संबंधित अनुभव सुनिश्चित करण्यासाठी व्यावसायिक आणि व्यावसायिक पुरविले जाते, सामान्यतः एक वर्ग सेटिंग मध्ये देऊ सैद्धांतिक सूचना व्यतिरिक्त.\nविद्यापीठ देखील नाव मोठ्या नर्सिंग स्कूल होस्ट 2008 डाफ्ने Cockwell साठी, दाता जॅक Cockwell व परिचारिका आई दुसरे महायुद्ध पासून toSouth आफ्रिका परत दिग्गजांना काम स्वेच्छेने कोण.\nअभियांत्रिकी आणि आर्किटेक्चरल विज्ञान अध्यापक\nअभियांत्रिकी आणि आर्किटेक्चरल विज्ञान Ryerson अध्यापक (अभियांत्रिकी पूर्वी अध्यापक, आर्किटेक्चर & विज्ञान) कॅनडा सर्वात मोठी अभियांत्रिकी प्राध्यापकांच्या आहे, षटक 4,000 विद्यार्थ्यांसाठी नोंदणी 9 बॅचलर पदवी कार्यक्रम (19 पर्याय / स्पेशलायझेशननुसार समावेश तेव्हा), आणि संपले 500 मध्ये पदवीधर विद्यार्थी 15 मास्टर आणि 5 डॉक्टरेट पदवी कार्यक्रम. Ryerson च्या एरोस्पेस गणना प्रयोगशाळा ग्रेटर टोरोंटो क्षेत्र उच्च कामगिरी गणना आभासी प्रयोगशाळा एक नोड आहे. HPCVL एक आभासी महासंगणक म्हणून कार्य करतो interuniversity उच्च-गती गणना नेटवर्क आहे, गहन मोजणी शक्ती अभियांत्रिकी आणि इतर विषयातील जटिल समस्या उपाय आवश्यक प्रदान.\nअभियांत्रिकी आणि आर्किटेक्चरल विज्ञान अध्यापक खालील विषयातील अभियांत्रिकी अंश आर्किटेक्चरल विज्ञान आणि पदवी प���वी देते:\nएरोस्पेस अभियांत्रिकी : एरोनॉटिकल डिझाईन प्रवाह, विमान विज्ञान डिझाईन प्रवाह, जागा प्रणाल्या डिझाईन प्रवाह\nआर्किटेक्चर : आर्किटेक्चर पर्याय, इमारत विज्ञान पर्याय, प्रकल्प व्यवस्थापन पर्याय\nनागरी अभियांत्रिकी : पर्यावरण प्रवाह, संरचनात्मक अभियांत्रिकी पर्याय, वाहतूक प्रवाह\nविद्युत अभियांत्रिकी : एनर्जी सिस्टीम्स पर्याय, Microsystems पर्याय, मल्टीमीडिया प्रणाल्या पर्याय, रोबोटिक्स आणि नियंत्रण प्रणाली पर्याय\nयांत्रिक अभियांत्रिकी : Mechatronics पर्याय\nअभियांत्रिकी आणि आर्किटेक्चरल विज्ञान अध्यापक पदवीधर कार्यक्रम देते:\nआर्किटेक्चरल विज्ञान Ryerson विद्यापीठ विभाग येथे एक इमारतीतील ठेवलेल्या आहे 325 चर्च स्ट्रीट प्रमुख कॅनेडियन शिल्पकार रोनाल्ड Thom केलेल्या रचना(Ryersonian). हे दोन्ही पदवीधर पातळीवर करून कॅनेडियन आर्किटेक्चरल प्रमाणपत्र बोर्ड मान्यताप्राप्त आर्किटेक्चरमधील एक कार्यक्रम देते (कंडिशनिंग होते.) आणि पदव्युत्तर स्तर (M.Arch.).\nसाठी कम्प्युटिंग आणि इंजिनिअरिंग सेंटर सप्टेंबर मध्ये उघडले 2004 आणि एक राज्य-ऑफ-द-आर्ट विज्ञान आहे, तंत्रज्ञान, आणि संशोधन सुविधा डाउनटाउन टोरोंटो जवळजवळ संपूर्ण शहर ब्लॉक खेळले. इमारत नोव्हेंबर मध्ये जॉर्ज Vari अभियांत्रिकी आणि कम्प्युटिंग केंद्र असे नामकरण करण्यात आले 2005. अभियांत्रिकी आणि विज्ञान विषयातील Ryerson संशोधक प्रतिष्ठित प्रीमियर संशोधन पुरस्कार मिळवले आहेत (खूप), कॅनडा संशोधन खुर्च्या, NSERC औद्योगिक संशोधन चेअर. एक बायोमेडिकल अभियांत्रिकी कार्यक्रम गडी बाद होण्याचा क्रम मध्ये Ryerson सुरु 2008 कॅनडा मध्ये अशा प्रकारचे पहिले कार्यक्रम आहे.\nकार्यक्षमता शहरी ऊर्जा केंद्र होस्ट. CUE हायड्रो एक सहकारी पुरस्कृत आहे, ऑन्टारियो पॉवर प्राधिकरण आणि टोरोंटो हायड्रो. केंद्र ऊर्जा संशोधन आणि शहरी ऊर्जा आव्हाने लक्ष केंद्रीत.\nजून रोजी 29, 2011, विद्यापीठ सर्वोच्च नियामक मंडळ सायन्स विद्याशाखा मंजूर, अशी घोषणा केली, अंदाजे मध्ये Ryerson विद्यापीठात नवीनतम विद्याशाखा 40 वर्षे. विज्ञान अध्यापक चार संस्थापक विभाग समावेश असेल – रसायनशास्त्र & जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित, आणि संगणक विज्ञान.\nविज्ञान Ryerson विद्यापीठाच्या फॅकल्टी विज्ञान पदवी देते (बीएससी) उपयोजित गणित या क्षेत्रातील पदवी, जीवशास्त्र, बायोमेडिकल विज्ञान, रसायनशास्त्र, संगणक शास्त्र, आर्थिक गणित, आणि वैद्यकीय भौतिकशास्त्र. पदवीधर अभ्यास biomolecular भागात बनलेले, बायोमेडिकल, संगणकीय आणि गणिती अभ्यास.\nमध्ये 1852 उपस्थित मुख्य कॅम्पस मुळाशी, ऐतिहासिक सेंट. जेम्स स्क्वेअर, Egerton Ryerson ऑन्टारियो पहिले शिक्षक प्रशिक्षण सुविधा स्थापना केली, टोरोंटो सामान्य शाळा. तसेच शिक्षण विभाग आणि नैसर्गिक इतिहास संग्रहालय आणि ललित कला ठेवलेल्या, रॉयल ऑन्टारियो संग्रहालय झाले. साइटवर कृषी प्रयोगशाळा Guelph च्या ऑन्टारियो कृषि महाविद्यालय नंतर संस्थापक आणि theUniversity झाली. सेंट. जेम्स स्क्वेअर त्याच्या मूळ संस्थापक एक वस्तु गृहनिर्माण आधी इतर विविध शैक्षणिक वापर जात.\nEgerton Ryerson एक अग्रगण्य शिक्षक होते, राजकारणी, आणि मेथडिस्ट मंत्री. तो ऑन्टारियो सार्वजनिक शाळा प्रणाली वडील म्हणून ओळखले जाते. तो कॅनडा मध्ये प्रथम प्रकाशन कंपनी एक संस्थापक आहे 1829, मेथडिस्ट पुस्तक आणि पब्लिशिंग हाऊस, ज्या Ryerson प्रेस नामकरण करण्यात आले 1919 आणि आज McGraw- हिल Ryerson भाग आहे, शैक्षणिक आणि व्यावसायिक पुस्तके कॅनेडियन प्रकाशक, जे अजूनही Egerton Ryerson नाव त्याच्या कॅनेडियन ऑपरेशन साठी कोणी सोसायचा.\nदुसरे महायुद्ध करून आणले विज्ञान आणि तंत्रज्ञान सुधारण, आणि चालू कॅनेडियन औद्योगिकीकरण, पूर्वी theGreat मंदी व्यत्यय, अधिक उच्च प्रशिक्षित लोकसंख्या मागणी निर्माण. हॉवर्ड Hillen केर नऊ ऑन्टारियो प्रशिक्षण आणि पुन्हा स्थापना केंद्रे नियंत्रण देण्यात आली हे साध्य करण्यासाठी. इतर सुचवून होते काय या संस्था काय करेल त्याच्या दृष्टी पेक्षा व्यापक होते. मध्ये 1943, तो मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी भेट (लोकांबरोबर) आणि कॅनडा शंभर वर्षांच्या कालावधीत त्याच्या स्वत: च्या एमआयटी होऊ शकतो याची खात्री पटली होती. वाटेत, अशा संस्था समाजाच्या वर्तमान गरजा प्रतिसाद नाही. प्रांत शेवटी तांत्रिक संस्था कल्पना मंजूर झाल्यावर, मध्ये 1946, तो अनेक आढळले प्रस्तावित. हे सर्व तरी बाहेर चालू पण एक विशेष शाळा होईल, अशा खाण शाळा. केवळ टोरोंटो retraining केंद्र, जी तंत्रज्ञान Ryerson संस्था झाला मध्ये 1948, मल्टि-कार्यक्रम कॅम्पस होईल, कॅनडा केर भविष्यातील एमआयटी. ही दृष्टी Ryerson च्या बोधवाक्य आणि त्याचे ध्येय विधान प्रतिबिंबित आहे.\nटोरोंटो प्रशिक्षण आणि पुन्हा स्थापना संस्था मध्ये तयार केला होता 1945 ट��रोंटो सामान्य शाळा माजी साइटवर सेंट जेम्स स्क्वेअर येथे, गेरार्ड यांनी कटिबद्ध, चर्च, Yonge आणि गोल्ड. गॉथिक-रोमन अमलाखालील युरोपातील शिल्पकला किंवा स्थापत्यकलेचा इमारत उंचीच्या थॉमस Ridout आणि फ्रेडरिक विल्यम कम्बरलँड यांनी तयार केले होते 1852. साइट महायुद्धाच्या काळात रॉयल कॅनेडियन हवाई Forcetraining सुविधा म्हणून वापरले गेले होते.[10] संस्था नागरी जीवन मध्ये पुन्हा नोंद माजी सैनिक आणि महिला प्रशिक्षित करणे संघ आणि प्रांतीय सरकारच्या संयुक्त उपक्रम होता.\nतंत्रज्ञान Ryerson संस्था मध्ये स्थापना केली होती 1948, टोरोंटो प्रशिक्षण आणि पुन्हा स्थापना संस्था कर्मचारी आणि सुविधा प्राप्त. मध्ये 1966, तो Ryerson Polytechnical संस्था झाला.\nमध्ये 1971, प्रांतीय कायदे दोन्ही प्रांतीय सरकार कायदे आणि कॅनडा विद्यापीठ संघ, महाविद्यालये यांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अंश मंजूर करण्यासाठी Ryerson परवानगी सुधारीत करण्यात आली (aucc). त्या वर्षी, तो देखील ऑन्टारियो विद्यापीठांची परिषद सदस्य झाले (cou). मध्ये 1992, Ryerson कॅनेडियन अभियांत्रिकी मान्यता मंडळ प्रमाणन प्राप्त करण्यासाठी अभियांत्रिकी टोरोंटो दुसऱ्या शाळेत झाले (CEAB). पुढील वर्षी (1993), Ryerson औपचारिकपणे एक युनिव्हर्सिटी बनले, ऑन्टारियो विधानमंडळाच्या एक कायदा द्वारे.\nमध्ये 1993, Ryerson देखील पदवीधर अंश मंजूर करण्यासाठी मान्यता प्राप्त (पदव्युत्तर डॉक्टरेट्स). त्याच वर्षी, राज्यपालांच्या बोर्डाच्या संस्थेत नाव बदलले Ryerson पॉलिटेक्निक विद्यापीठ पदवीधर कार्यक्रम आणि एक विद्यापीठ अर्पण पदवी अंश असल्याने त्याच्या विस्तार संबंधित संशोधन एक मजबूत भर परावर्तित करण्यासाठी. विद्यार्थी मार्च विद्यापीठाच्या प्रशासन व्याप्त 1997, वाढत्या शिकवणी वाढ आंदोलन.\nजून मध्ये 2001, शाळा सद्यस्थितीत नाव आहे असे गृहीत धरले Ryerson विद्यापीठ. आज, Ryerson विद्यापीठ एरोस्पेस मध्ये कार्यक्रम देते, रासायनिक, नागरी, यांत्रिक, औद्योगिक, विद्युत, बायोमेडिकल आणि संगणक अभियांत्रिकी. B.Eng बायोमेडिकल इंजिनिअरिंग कार्यक्रम पहिल्या स्टँडअलोन कॅनडा मध्ये पदवी बायोमेडिकल अभियांत्रिकी कार्यक्रम आहे. विद्यापीठ देखील कॅनेडियन अभियांत्रिकी मान्यता मंडळाने अधिकृत एरोस्पेस अभियांत्रिकी एक कार्यक्रम ऑफर फक्त दोन कॅनेडियन विद्यापीठे एक आहे (CEAB).\nकरू इच्छिता Ryerson विद्यापीठ चर्चा काही प्रश्न, टिप्पण्या किंवा आढावा\nफोटो: Ryerson विद्यापीठ अधिकृत फेसबुक\nआपल्या मित्रांसह हे उपयुक्त माहिती शेअर करा\nRyerson विद्यापीठ चर्चा करण्यासाठी सामील व्हा.\nकृपया लक्षात घ्या: EducationBro नियतकालिक आपण विद्यापीठे माहिती वाचा करण्याची क्षमता देते 96 भाषा, पण आम्ही इतर सदस्य आदर आणि इंग्रजी मध्ये टिप्पण्या सोडण्यासाठी आपण विचारू.\nकॅनडा मध्ये इतर विद्यापीठे\nक्वेबेक मंट्रियाल विद्यापीठ मंट्रियाल\nसायमन फ्रेझर विद्यापीठ वॅनकूवर\nशिक्षण भावा अभ्यास परदेशात मॅगझिन आहे. आपण सर्व आवश्यक माहिती शोधण्यासाठी मदत करू परदेशात उच्च शिक्षण. आपण उपयुक्त टिपा आणि सल्ला भरपूर सापडतील, विद्यार्थी उपयुक्त मुलाखती एक प्रचंड संख्या, शिक्षक आणि विद्यापीठे. आमच्या बरोबर राहा आणि सर्व देश व त्यांची शिक्षण सुविधा शोधण्यासाठी.\n543 विद्यापीठे 17 देश 124 लेख 122.000 विद्यार्थी\nआता सुविधा लागू करा लवकरच\n2016 EducationBro - अभ्यास परदेश नियतकालिक. सर्व हक्क राखीव.\nगोपनीयता धोरण|साइट अटी & माहितीचे प्रकटीकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://dindoripranit.org/archives/author/swami/page/86", "date_download": "2019-02-20T12:54:31Z", "digest": "sha1:MAMNE7ONMVULGLDLW34NW5VT5T2ZH4E6", "length": 10029, "nlines": 87, "source_domain": "dindoripranit.org", "title": "Swami – Page 86 – अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर", "raw_content": "अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास मार्ग (दिंडोरी प्रणित)\nप्रधान सेवा केंद्र, श्रीक्षेत्र दिंडोरी\n१. बालसंस्कार व युवा प्रबोधन\n२. प्रश्नोत्तर व मार्गदर्शन\n४. आरोग्य व आयुर्वेद\n६. भारतीय संस्कृती व अस्मिता\n१३. पशु व गोवंश\n१६. देश विदेश अभियान\n९ मे पंचांग: वैशाख शु.१४ वार:भौमवार नक्षत्र:चित्रा/स्वाती योग:सिद्धि/व्यतिपात करण:गरज/विष्टि चंद्रराशी:तुळ राहूकाळ:३-४:३० १६ प. चांगला\n९ मे पंचांग: वैशाख शु.१४ वार:भौमवार नक्षत्र:चित्रा/स्वाती योग:सिद्धि/व्यतिपात करण:गरज/विष्टि चंद्रराशी:तुळ राहूकाळ:३-४:३० १६ प. चांगला\n८ मे पंचांग: वैशाख शु.१३ वार:इंदुवार नक्षत्र:हस्त/चित्रा योग:वज्र/सिद्धि करण:कौलव/गरज चंद्रराशी:कन्या/तुळ राहूकाळ:७:३०-९ शुभ दिवस\n८ मे पंचांग: वैशाख शु.१३ वार:इंदुवार नक्षत्र:हस्त/चित्रा योग:वज्र/सिद्धि करण:कौलव/गरज चंद्रराशी:कन्या/तुळ राहूकाळ:७:३०-९ शुभ दिवस\n७ मे पंचांग: वैशाख शु.१२ वार:भा���ूवार नक्षत्र:उत्तरा/हस्त योग:हर्षण/वज्र करण:बव/कौलव चंद्रराशी:कन्या राहूकाळ:४:३०-६ प.पू .मोरेदादा पुण्यतिथी\n७ मे पंचांग: वैशाख शु.१२ वार:भानूवार नक्षत्र:उत्तरा/हस्त योग:हर्षण/वज्र करण:बव/कौलव चंद्रराशी:कन्या राहूकाळ:४:३०-६ प.पू .मोरेदादा पुण्यतिथी\n६ मे पंचांग: वैशाख शु.११ वार:मंदवार नक्षत्र:उत्तरा योग:व्याघात/हर्षण करण:वणिज/बव चंद्रराशी:सिंह/कन्या राहूकाळ:९-१०:३० मोहिनी एकादशी\n६ मे पंचांग: वैशाख शु.११ वार:मंदवार नक्षत्र:उत्तरा योग:व्याघात/हर्षण करण:वणिज/बव चंद्रराशी:सिंह/कन्या राहूकाळ:९-१०:३० मोहिनी एकादशी\n५ मे पंचांग: वैशाख शु.१० वार:भृगुवार नक्षत्र:पूर्वा योग:ध्रुव/व्याघात करण:तैतिल/वणिज चंद्रराशी:सिंह राहूकाळ:१०:३०-१२ चांगला दिवस\n५ मे पंचांग: वैशाख शु.१० वार:भृगुवार नक्षत्र:पूर्वा योग:ध्रुव/व्याघात करण:तैतिल/वणिज चंद्रराशी:सिंह राहूकाळ:१०:३०-१२ चांगला दिवस\n८ नं. प्रतिकुल ४ मे पंचांग: वैशाख शु.९ वार:बृहस्पतिवार नक्षत्र:मघा योग:वृद्धि/ध्रुव करण:बालव/तैतिल चंद्रराशी:सिंह राहूकाळ:१:३०-३ चांगला दिवस\n८ नं. प्रतिकुल ४ मे पंचांग: वैशाख शु.९ वार:बृहस्पतिवार नक्षत्र:मघा योग:वृद्धि/ध्रुव करण:बालव/तैतिल चंद्रराशी:सिंह राहूकाळ:१:३०-३ चांगला दिवस\n३ मे पंचांग: वैशाख शु.८ वार:सौम्यवार नक्षत्र:आश्लेषा योग:गंड/वृद्धि करण:विष्टि/बालव चंद्रराशी:कर्क/सिंह राहूकाळ:१२-१:३०\n३ मे पंचांग: वैशाख शु.८ वार:सौम्यवार नक्षत्र:आश्लेषा योग:गंड/वृद्धि करण:विष्टि/बालव चंद्रराशी:कर्क/सिंह राहूकाळ:१२-१:३०\n२ मे पंचांग: वैशाख शु.७ वार:भौमवार नक्षत्र:पुष्य योग:शूल करण:गरज/विष्टि चंद्रराशी:कर्क राहूकाळ:३-४:३० गंगापूजन/उत्तम दिवस\n२ मे पंचांग: वैशाख शु.७ वार:भौमवार नक्षत्र:पुष्य योग:शूल करण:गरज/विष्टि चंद्रराशी:कर्क राहूकाळ:३-४:३० गंगापूजन/उत्तम दिवस\nमाहिती व तंत्रज्ञान विभाग – Mobile Apps\n|| प्रधान सेवा केंद्र, श्री क्षेत्र दिंडोरी ||\nश्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्र\nदिंडोरी, तालुका : दिंडोरी जिल्हा : नाशिक\nफोन नंबर - (०२५५७) २२१७१०\n|| गुरुपीठ, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ||\nश्री स्वामी समर्थ गुरूपीठ,मु.पो.ता.त्र्यंबकेश्वर\nफोन नंबर - (०२५९४) २३३१७०\nCopyright 2012-2017 अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्र (दिंडोरी प्रणीत) सर्व हक्क राखीव.\nऑनलाईन देणगी मा���िती साठी येथे क्लीक करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "http://www.nagpurcity.net/2018/10/05/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A5%85%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AA/", "date_download": "2019-02-20T12:39:00Z", "digest": "sha1:A2RSGGGVYK3IIJXH2Q5M4CZG6R2TTM6O", "length": 2366, "nlines": 32, "source_domain": "www.nagpurcity.net", "title": "राफेल: काँग्रेसचे ‘कॅग’ला पुन्हा साकडे – Nagpurcity", "raw_content": "\nराफेल: काँग्रेसचे ‘कॅग’ला पुन्हा साकडे\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करणाऱ्या राफेल विमान खरेदी सौद्यावरून गुरुवारी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या शिष्टमंडळाने पुन्हा भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (कॉम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल उर्फ कॅग) मुख्यालय गाठून या घोटाळ्याचे फॉरेन्सिक अंकेक्षण करण्याची मागणी केली. राफेल सौद्याप्रकरणी काँग्रेसच्या नेत्यांनी कॅगकडे जाण्याची ही दुसरी वेळ आहे.\nमोदींनंतर आता फडणवीस घेणार मोठा निर्णय, शेतकऱ्यांना अच्छे दिन\nपंतप्रधान मोदी पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर, होणार जाहीर सभा\nमंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक…या आहेत आजच्या 5 मोठ्या बातम्या\nपुण्यात माहिती अधिकार कार्यकर्त्याचा संशयास्पद मृत्यू\nदिल्लीः हॉटेलच्या आगीत ९ जणांचा होरपळून मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.nagpurcity.net/2018/10/05/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%AB%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%80/", "date_download": "2019-02-20T12:43:41Z", "digest": "sha1:44WXRO76FGXCSLHTNB6JOOXNTGAUOOOA", "length": 2364, "nlines": 32, "source_domain": "www.nagpurcity.net", "title": "सावधान! फेसबुकवर फसवणुकीचा ‘हा’ फंडा जोरात – Nagpurcity", "raw_content": "\n फेसबुकवर फसवणुकीचा ‘हा’ फंडा जोरात\nफेसबुक युजर्सच्या डेटावर गेल्या काही काळापासून संक्रांतच आली आहे. आधी केम्ब्रिज अॅनालिटिकाचा वाद झाला आणि आता पाच कोटी युजर्सचा डेटा लीक झाल्याचीही घटना नुकतीच घडली. काही युजर्सच्या तक्रारी आहेत की त्यांच्या नावाची बनावट प्रोफाइल बनवून त्याद्वारे मित्र, नातेवाईकांकडून पैसे मागितले जात आहेत. यापूर्वीही फेसबुकवर अशा प्रकारच्या फसवणुकीचा प्रकार घडला आहे.\nमोदींनंतर आता फडणवीस घेणार मोठा निर्णय, शेतकऱ्यांना अच्छे दिन\nपंतप्रधान मोदी पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर, होणार जाहीर सभा\nमंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक…या आहेत आजच्या 5 मोठ्या बातम्या\nपुण्यात माहिती अधिकार कार्यकर्त्याचा संशयास्पद मृत्यू\nदिल्लीः हॉटेलच्या आगीत ९ जणांचा होरपळून मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.pratilipi.com/read?id=5078697166503936&ret=%2F%3Fredirect%3DcatchAll", "date_download": "2019-02-20T12:13:15Z", "digest": "sha1:K4NHB5O5KB4EWE3NI2Q7ANX3J4IEPV7C", "length": 31970, "nlines": 173, "source_domain": "mr.pratilipi.com", "title": "वाचा ओमकार गुरव \"टॉम\" च्या मराठी कथा निर्णय प्रतिलिपि वर « प्रतिलिपि मराठी | Read Omkar Gurav \"Tom\"'s Marathi content NIrnay on Pratilipi « Pratilipi Marathi", "raw_content": "\nसंध्याकाळची वेळ होती. बाहेर मुसळधार पाऊस पडत होता. रेडिओ वर गाणं लागल होत. मी खिडकी पाशी बसलो होतो. खिडकीवर पावसाचे थेंब येऊन आदळत होते. मी मजा म्हणुन ते थेंब आणि गाण्याचे बिट्स यांची सांगड घालण्याचा प्रयत्न करत होतो. पण प्रयत्न फसत होता. आईला बाहेर जायचे होते. पाऊस खुप असल्यामुळे ती थांबली होती. जरा पाऊस कमी झाला तशी ती बाहेर पडली पण जाऊन 2 मिनिटे झाली नसतील तोच पावसाने पुन्हा बरसायला सुरवात केली आणि तो काय थांबला नाही. मी गॅस जवळ गेलो कॉफी करायला...भांड ठेवलं..दुध गरम केलं..कपामध्ये कॉफी आणि साखर घातली आणि मग ते गरम झालेलं दुध कपामध्ये ओतलं. कॉफी चा सुगधं काही क्षण घरामध्ये दरवळत होता... मी टेबलपाशी आलो रेडिओ बंद केला..समोरच मला पेन आणि वही दिसली. मनात विचार केला की काहीतरी लिहू म्हणून पेन घेतलं वही उघडली आणि लिहायला सुरवात केली..आजची तारीख घातली..पेनाचा पॉइंट पेपर वर ठेवला..पण काही सुचत नव्हतं. सुरवात कुठून करावी हाच प्रश्न.\nविचार करता करता मन खुप दुरवर गेलं. मन ताळ्यावर आलं मग समजल की काही सुचत नाही आहे. पेन बंद केलं आणि कॉफी संपवून मी खुर्चीत विसावलो. तोच दाराची बेल वाजली. आई अली असेल म्हणुन मी दार उघडलं पाऊस पडतच होता म्हणुन वाऱ्याबरोबर पाणी आत येत होतं. समोर एक light pink color ची छत्री घेऊन कोणीतरी उभं होत. पाठमोरी असल्यामुळे आधी कोण आहे ते कळालं नाही. पायच दिसत होते..पायात black legins होती..त्यावर तिने डार्क गुलाबी कलर चा one piece घातला होता..काहीसा ओळखीचा पोशाख होता म्हणुन मी हाक दिली...\nअसं म्हणताच ती मुलगी मागे वळली आणि तिला बघताच माझ्या हृदयाचे ठोके वाढले पावसाचा आवाज येईनासा झाला..अंग शहारून गेलं..घशाला कोरड पडली..'आत ये' अस बोलण्यासाठी पण शब्द बाहेर येत नव्हते... कारण ती 'रितिका' होती..ही तीच होति जीने मला लग्नाचं वचन दिल होत..आणि नकार सुद्धा दिला होता तो पण काही कारण न देता. मी विचारून थकलो..तीच्या घरी जाऊन थकलो..तिच्या घरा बाहेर ���ुर्खा सारखा बसायचो..ती काहीच रिस्पॉन्स देत नव्हती..मग फोन पण बंद केला तिने..नंबर चेंज केला..आणि आता 5 वर्षां नंतर ती माझ्या समोर येऊन उभी होती.....\nमग मी स्वतःला सावरलं आणि तिला आत येण्यास संगितले. औपचारिकता म्हणुन विचारले\nतिने नकारार्थी मान हलवली आणि माझ्या कडे पाहु लागली. मी समोरच्या खुर्चीमध्ये बसलो. पुढची 15 मिनिटे फक्त बाहेर घरांवर,गाड्यांवर,खिडकीवर पडणाऱ्या पावसाच्या थेंबाचा आवाज येत होता. काही वेळात पाऊस पण थांबला. घरात पुर्ण शांतता होती. कोण बोलणार होत हे दोघांनाही माहित नव्हतं. ती बोलायला सुरुवात करू पाहत होती पण तोंडुन काहीच बाहेर येत नव्हतं. मनामध्ये वादळ आलं होतं. मनामधून आलेले शब्द हे ओठांवर येऊन मागे परतत होते. शेवटी मग वातावरणातील तो awkwardness घालवण्यासाठी मीच बोलायला सुरुवात केली.\nती थोडीशी दचकली..मग सावरली..डोळ्यात टचकन पाणी आलं तिच्या..तिने लपवण्याचा प्रयत्न केला पण माझ्या नजरेतून ते सुटलं नाही..आणि ती उत्तरली...\n\"मी बरी आहे. तु कसा आहेस\n मी पण बरा आहे.\"\nबोलुन झाल्यावर पुन्हा 2 मिनिटे शांतता..\n\"मी मुंबई लाच असते.तिथेच रहातो आम्ही..घर नाही shift केलंय..\"\n\"Ok. मग आज अचानक येण केलस. काही विशेष करण\" मी तसं मुद्दामंच विचारलं.\n\"हा तस विशेषच आहे.\" अस बोलुन तिने माझ्या डोळ्यात पहिलं..आणि पाहता पाहता पुन्हा तिच्या डोळ्यात पाणी आलं. तिने नजर चुकवली..मान खाली घातली..काही क्षण ती तशीच राहिली.\nतेवढ्यात माझा फोन वाजला तशी ती दचकली तिने डोळे पुसले. फोन आईचा होता.\nतिला यायला उशीर होणार होता.\nवातावरण पुन्हा नीट व्हावं म्हणुन मी बोललो\n\"आईचा होता फोन. यायला उशीर होईल म्हणाली.\"\nक्षणाचाही विलंब न करता चटकन ती पुटपुटली \"बरं झालं उशीर होणार आहे ते.\"\n\"नाही काही नाही.\" ती म्हणाली\n\"एका कंपनीत मॅनेजर आहे.\"\n\"आणि तु काय करतेस\n\"मी पण बँकेत कामला आहे.\"\n\"काय काम होत. अशी अचानक आलीस ते.\"\n\"हा बोलुयात आपण. फक्त कामाचंच बोलणार आहेस का General काही बोलणार नाही आहेस का General काही बोलणार नाही आहेस का\nती हे थोड्या रागात..थोड्या राडक्या स्वरात..माझ्याशी बोलण्याचा भुकेने बोलली. ते मी जाणलं.\nमी एक smile दिल आणि म्हणालो.\n\" माझं वाक्य पुर्ण होता होता ती म्हणाली\n\"सवय अजुन गेली नाही वाटत...\" अस म्हणून मी हसलो.\n\"बर.\" अस म्हणत मी खुर्चीतून उठलो..चालत जाऊन fan च बटण दाबलं..हवेत गारवा होता म्हणुन fan बंद केला..आणि तिच्याकडे पाठ करून तिला विचारले\n\"काय मग लग्न वैगरे केलस की नाही\nमाझ्या समोरच आरसा होता त्या आरश्यातून मला ती स्पष्टपणे दिसत होती. मी असे बोलल्यावर तिने माझ्याकडे पाहिलं..औंढा गिळली आणि म्हणाली\n\"नाही अजुन. तु केलं असशीलच.\"अस म्हणुन ती भिंतीवर इकडे तिकडे बघु लागली.\n\"आमच्या लग्नाचा फोटो शोधते आहेस का नको शोधुस. नाही लावलाय अजुन.\" मी मुद्दाम बोललो\n\"का नाही लावला अजुन\n\"करण लग्ना आधी आमच्यात फोटो नाही लावत.\" अस म्हणुन मी हसलो.\n\" ती आश्चर्या च्या स्वरात म्हणाली.\n\"नाही केलाय मी अजुन लग्न.\"\n\"तु का नाही केलस लग्न काही विशेष करण\n\"तु..\" ती हळुच पुटपुटली.\nह्या वेळेस मी तीच पुतपुटणं दुर्लक्षित नाही केलं\n\"पण मी कस काय तुझ्या लग्न न करण्याचा करण असु शकतो\nती उठुन उभी राहिली आणि म्हणाली\n वचन दिल होत मी तुला.\"\n\"कसलं वचन सांग ना मला आठवत नाही.\"\n\"अरे....\"अस बोलुन ती शांत झाली. 2 मिनिटे शांतता.\nअचानक मला पाठीमागून तिने मिठी मारली आणि रडू लागली. आणि रडत रडत फक्त sorry म्हणत होती. डोळ्यातुन गंगा वाहत होती तिच्या. माझं शर्ट थोडा ओला झाला हे मला जाणवलं. मी एक smile देत तिचे दोन्ही हात मी बाजुला करू लागलो. तशी ती अजुन घट्ट पकडू लागली 'sorry' तर चालुच होत. त्याला भर म्हणुन 'नको ना अस करुस..'हे सुद्धां चालु होत.\nमी हात सोडवले..तिला खुर्चीत बसवले..पाणी दिल. पाण्याचा ग्लास तिने संपूर्ण संपवला. डोळे पुसायला रुमाल दिला. ति माझं हात तसाच पकडुन त्यावर डोकं ठेऊन पुन्हा रडु लागली.\n\"अग शांत हो राडतेयस कशाला.\" मी म्हणालो.\nत्यावर ती अजुन हुंदके देऊन रडायला लागली.\nऊठून मिठी मारली पुन्हा. अश्रू थांबत नव्हते..जणु सगळे पावसाचे ढग तीच्या डोळ्यात उतरले होते. पण माझे दोन्हीं हात पाठी मागे होते.. तिला जवळ घ्यावंसं वाटत नव्हतं..शेवटी मग एक हात तिच्या डोक्यावर ठेवला एक हात पाठीवर फिरवत मी तिला शांत करत बोललो\n\"ए अग शांत हो..कशाला रडतेयस.\"\nतशी ती थोडी शांत झाली..तिला मी खुर्चीत बसवलं..तिचे डोळे पुसले.\nकाही वेळ तिला मी शांत होऊ दिल. मग विषय काढला\n\"अग वाजले बघ किती.\" 7:30 वाजले होते\n\"तस नाही उगाच तुला उशीर होईल जायला म्हणुन आठवण करुन दिली.\"\n\"हा होऊदेत उशीर. तु सोडशील ना\nमी smile दिल \"बरं बरं सोडेन मी.\"\n8:15 झाले तस मी तिला म्हटलं\nमी दोघांसाठी जेवण गरम केलं. दुपारच्या चपट्या होत्याच.. फक्त मी भात लावला..भाजी आणि आमटी गरम केली. आणि जेवायला बसलो. Dinning table वर समोर समोर बसलो होतो..ती नुसती बघत होती माझ्याकडे.\n\"हा...\" अस बोलुन तिने ताट उचललं आणि माझ्या बाजूच्या खुर्चीत येऊन बसली. मी काहीही न बोलता जेवत राहिलो.\nअचानक तिने माझ्याकडुन एक प्रांजळ अपेक्षा केली \"भरव ना रे तुझ्या हाताने मला...\"\nतिच्या डोळ्यात अन्नाची नाही तर प्रेमाची भूक दिसत होती. आसुसलेल्या नजरेने पाहत होती माझ्याकडे.\n\" मी खोट्या आश्चर्यने तिला विचारले.\nमी स्वतःच्या भावनांना control मध्ये ठेऊन तिच्याशी बोलत होतो. ती खुप प्रयत्न करत होती जेणेकरुन माझ्या भावनांना घातलेला बांध फुटेल..मी रडेन..तिला जवळ घेईन..मिठीमध्ये रडेन..पण तस काहीच होत नव्हतं.\nमी हसुन बोललो \"तुझ्यासाठी\n\"बरं बरं..\" अस म्हणुन मी एक घास भरवला तिला. डोळयातून पाणी आलं तिच्या.. मग मी काही न बोलता माझं जेवण सुरू केलं.\nजेवण आटोपलं..मी सगळं आवरायला लागलो..ती सुद्धा मदत करत होती..मी नकार नाही दिल..8:50 झाले. तस मी तिला म्हटलं\nतिने घड्याळात पाहिलं आणि म्हणाली\n\"Mumbai आहे ही..12 नंतर पण चालू असते.\"\n\"हो..पण आता उशीर होईल तुला.. मी सोडतो चल आलो मी बाहेर.\" तीच काही न ऐकता मी तिला बाहेर जायला सांगितलं..मी gघर लॉक केल..गाडी काढली..highway पकडला आणि निघालो. मी ठाण्याला राहत होतो..सो जास्त वेळ लागणार नव्हता. गाडीत ती मला म्हणाली\n\"उद्या पुन्हा येईन मी.\"\n\"घरी नको भेटुयात बाहेरच भेटू कुठे तरी.\"मी म्हणालो\n\"Ok..चालेल. मग आपल्या नेहमीच्या ठिकाणी भेटुयात..\"\n\"तुला आठवते का अजुन ती जागा\" मी टोमणा मारला.\n\"हो ती जागा कशी विसरेन..तिथेच तर propose केला होतास ना मला.\"\n\"बरं ठीक आहे. तू time सांग मला call करून मग time adjust करून भेटू आपण. आहे ना माझा number की delete केलास.\"\n\"आहेच..आणि mobile मधून जरी delete केलं तरी डोक्यातून नाही होत.\" ती पटकन म्हणाली.\nमी हसलो \"बर बर..\"\nतिला तिच्या घराच्या खाली सोडलं घरी यायला मला उशीर झाला..आई-बाबा वाट पाहत बसले होते. मित्र आला होता घरी त्यालाच सोडायला गेलो होतो अशी थाप मारली मी..'जेवण झालाय माझं मगाशीच' अस्स बोललो आणि झोपी गेलो.\nरविवार असल्यामुळे मी उशिरा उठायचा प्लॅन केला होता पण आज तिने भेटायचं ठरवलं होतं म्हणुन मला आधीच रात्रभर झोप नव्हती..ती काय सांगणार होती ते मला माहित होतं..पण त्यावर मी काय react होणार याचा मी विचार करत होतो. सकाळी 6 ला उठलो. उठलो म्हणजे काय जागच अली स्वतःहुन.. झोप नव्हतीच. आईने पण आश्चर्याने विचारलं आज रविवार आ��े तरी आज लवकर का उठलास 'रक्षित'. (तुम्हाला माझी ओळखच करून दिली नाही ना..Sorry...आईच्या तोंडुनच ओळख करून द्यायची होति..अस म्हटलात तरी चालेल)\n\"जरा बाहेर जायचं आहे म्हणुन उठलो.\"\n\"काय रे सुट्टीच्या दिवशी पण कसली रे काम तुझी.\"आईने काळजीने आणि वैतागून म्हटलं.\n\"हो ग..जरा महत्वाचं आहे काम म्हणुन जावं लागणार आहे. त्या व्यक्तीचा फोन आला की निघेन.\"\n\"बरं..जा काय ते. पण खाऊन जा.\"\nबरोब्बर 8 वाजता तिचा फोन आला. Number save नव्हता माझ्याकडे पण अजूनही आवाज मात्र डोक्यात save होता.\nपहिल्याच Hello ला तीचा आवाज ओळखला.\n\"हा number save आहे तुझ्याकडे\" तिने आश्चर्याने विचारले.\n\"नाही पण आवाज save आहे अजुन.\"\n\"निघ तु. मी पण निघाले आहे आता. ये वेळेत उशीर नको करुस नेहमी सारखा.\"\nमी गाडी काढली आणि निघालो.\nह्या वेळेस तीला उशीर झाला..जास्त नाही 10 मिनिटे.\n\"Sorry..Sorry\" ती सॉरी बोलत..धावत..धापा टाकतच अली.\n\"अरे ट्रेन late झाली.\"\n\"Ok.. Ok. पाणी घे\" मी bottle पुढे करत बोललो.\n\"तोंड लावुन पाणी प्यायची सवय गेली नाही अजुन.\" मी म्हणालो\n\"Sorry हा ते train late झाली म्हणून थोडा उशीर झाला. मीच बोलले तुला की वेळेत ये आणि स्वतःच उशिरा अली.\"\n\"हा काय..मला तु हवा आहेस\"\n\"माझं तुझ्यावर प्रेम आहे..मला तुझ्याझी लग्न करायचय..तुझ्याशिवाय मी नाही राहू शकत..\nअशी माझी सुद्धा मत होती..पण ती 5 वर्षांपुर्वी.\"\n\"अस का बोलतोयस.. मी आली आहे ना तुझ्यासाठी..खुप मिस केलय मी तुला..मला तु हवा आहेस माझ्या आयुश्यात परत.\"\n\"ते शक्य नाही..आणि तू माझ्यासाठी नाही..तु तुझ्यासाठी परत आली आहेस. तुला माझी गरज पुन्हा भासली म्हणुन तु माझ्याकडे आलीस..तुला एकट वाटू लागलं म्हणून आलीस\"\n\"रक्षित नको ना अस बोलुस. मी तुला वचन दिल होत तुझ्याशिच लग्न करेन आणि त्याच साठी मी परत आली आहे.\"\nबोलताना ती रडू लागली..तिचे अश्रू थांबत नव्हते..पण मी मात्र निर्विकार चेहऱ्याने तिच्याकडे पाहत होतो..तिच्या अश्रूंचा माझ्या मनावर काडीमात्र देखील फरक पडत नव्हता.\n\"हो...मी सुद्धा दिल होत वचन तुला. पण 5 वर्षा पूर्वी माझ्या त्या दुःखाच्या नदीत मी ते विसर्जित केलं. त्या दुःखाच्या नदीत मी माझं मन धुवून स्वच्छ केलं..सगळ्या चांगल्या वाईट आठवणी धुवून टाकल्या..सर्व भावना सोडून दिल्या..\" हे बोलताना माझे शब्द अजिबात अडखळत नव्हते..डोळ्यात अजिबात नाजूकपणा नव्हता..तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला होता माझा..एक तठस्ट भूमिका मी साकारल��� होति. मन खूप कठोर बनवलं होत मी ह्या 5 वर्षात..अगदी दगडा सारख..आणि त्या दगडाला पाझर फुटेल अस ह्या जन्मात तरी मला वाटत नव्हत...\nसगळे येणारे जाणारे लोक आमच्या कडे पाहत होते. माझ्याकडे तर असे बघत होते की मी काहीतरी मोठा गुन्हा केला आहे. मी तिला शांत व्हायला बोललो..पाणी पुढे केलं..हुंदके देत ती पाणी पिऊ लागली..तिचे डोळे पुसत मी बोललो तिला\n\"बोल रितिका..रडू नकोस..जे सांगायला अली आहेस ते सांग.\"\n\"का अस वागतोयस रे तु मान्य आहे मी चुकले पण माफी मागतेय ना मी..आणि अली आहे ना तुझ्याकडे परत.\"\n\"Sorry बोलुन माझ्या मनातल्या जखमा तू भरु शकणार आहेस का Rather तू चुकलीसच नाहीस. चुकलो ते मी..तुझ्यावर प्रेम केलं..विश्वास ठेवला.. हीच माझी चूक.\"\n\"नाही..नको ना असं तोडून बोलुस.. please\"\n\"तोडून नाही बोलत आहे मी..मी फक्त सत्य जे आहे ते बोलतोय.. बाकी काही नाही..\"\n\"Sorry खरच sorry.. मला तू life मध्ये हवा आहेस पुन्हा..\"\n\"सॉरी ते शक्य नाही. तुला हवं तेव्हा दूर केलस ते ही काही कारण न देता.. आणि तुला आता एकट वाटू लागलं म्हणून तू पुन्हा आलीस माझ्याकडे. पण त्यासाठी खूप उशीर झालाय रितिका..गेल्या 5 वर्षात खूप काही शिकवून गेलं आहे माझं आयुष्य मला. तु सोडून गेलीस त्या नंतर 2 वर्ष मी वाट पाहिली तू नाही आलीस. तेव्हा मी माझा मार्ग निवडला. पूर्णपणे विसरलो तुला. मी तुला प्रेम शिकवलं आणि तू मला द्वेष..पण माझं प्रेम कमी पडला असावं तेव्हा..\"\n\"अस नको बोलुस..please.. \"\n\"हेच सत्य आह. मी स्वीकारलाय ते. तू ही स्वीकार ह्यातच दोघाचं भलं आहे. तुझ्यासाठी आता मी नाही थांबू शकत आई बाबांनी एक मुलगी शोधली आहे..लग्न करतोय मी. कदाचित काही गोष्टी नसतील तिच्यात तुझ्या सारख्या पण हाताची पाचही बोट सारखी नसतातच ना..तसच आहे.\"\n\"रडू नकोस रडून काही फायदा होणार नाही कारण आपल्या प्रेमच्या आठवणी मी एक कोपरयात बंद केल्या आहेत आणि दरवाज्याची चावी त्या दुःखाच्या नदीत फेकून दिली आहे. काळजी घे स्वतःची. या पुढे माझ्याशी contact नाही ठेवलास तर चांगल आहे.\"\nती फक्त तिच्या राडक्या डोळ्यांनी माझ्याकडे पहात राहिली. माझ्यातला ते कठोर पण तिने कधीच पहिला नव्हता पण आता ती तो अनुभवत होती.\nमी त्या bench वरून उठलो आणि चालायला लागलो..मागे वळून मी पाहिलं नाही..गाडीत जाऊन बसलो..2 मिनीटे मी शांत बसलो.. आणि माझ्या मनाचा बांध फुटला..मला रडू आलं..अश्रू थांबत नव्हते..गेली 5 वर्ष तिच्या आठवणी आणि ती गेल्याच जे दुःख माझ्या मनात मी ठेवलं होतं ते आज अचानक बाहेर आला होतं...\nसामग्री वाचन आनंद लुटा\nसोशल मीडिया वर अनुसरण करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://2know.in/way2sms-%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%AB%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%B2-%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C-%E0%A4%AF/", "date_download": "2019-02-20T12:07:55Z", "digest": "sha1:G2SY5DPJJZJUAUGHVBGJYFCPTCC5JFKO", "length": 12181, "nlines": 46, "source_domain": "2know.in", "title": "Way2sms ची मोफत मोबाईल रिचार्ज योजना", "raw_content": "\nWay2sms ची मोफत मोबाईल रिचार्ज योजना\nRohan March 20, 2012 way2sms, जाहिराती, मोफत रिजार्ज, मोबाईल\nइंटरनेटच्या माध्यमातून आपण मोबाईलवर मोफत SMS पाठवू शकतो हे तर आपणा सर्वांना माहितच असेल. याकामात सर्वाधिक वापरली जाणारी साईट म्हणजे way2sms.com. मोबाईलवर मोफत SMS पाठवण्यासाठी way2sms ही एक चांगली साईट आहे. वापरकर्त्यांना नेहमीच काहीतरी नवं आणि अधिक चांगलं देण्याचा प्रयत्न या साईटमार्फत केला जातो. या साईटचा वापर करुन आपण आपले ईमेल पाहू शकतो, फेसबुक, जीटॉक, याहूवरील आपल्या मित्रांबरोबर चॅट करु शकतो, त्यानंतर फ्युचर SMS, अशा अनेक चांगल्या सुविधा way2sms ने उपलब्ध करुन दिल्या आहेत. आणि आता ही साईट ‘मोफत मोबाईल रिचार्ज’ ही संकल्पना राबवत आहे.\nWay2sms तर्फे जरी आपल्याला असं सांगण्यात येत असलं, की ते आपल्याला मोफत रिचार्ज देत आहेत, आणि वरकरणी ते तसं वाटतंही असलं, तरी प्रत्यक्षात तसं मुळीच नाहीये. त्यांच्या ‘मोफत रिजार्च’च्या बदल्यात ते आपल्याकडून काही काम करुन घेणार आहेत. आणि त्या कामाच्या बदल्यात आपली जी कमाई होईल, त्यातून ते आपल्याला त्यांच्या साईट वरुन आपल्या मोबाईलवर रिचार्ज मारु देतील. जर ते आपल्याकडून काम करुन घेणार असतील, तर मग हा मोफत रिचार्ज कसा झाला हे तर असं झालं जसं की, आपण ऑफिसमध्ये काम करायचं आणि ज्यांच्यासाठी आपण काम केलं त्यांनी महिन्याच्या शेवटी आपल्याला पैशांऐवजी त्या किमतीची एक वस्तू द्यायची आणि म्हणायचं मी तुला ही वस्तू मोफत देत आहे. आपण त्यांना त्या वस्तूचे प्रत्यक्ष पैशे तर दिलेले नसतात, तेंव्हा वरकरणी असं वाटतं की, ती वस्तू आपल्याला मोफत देण्यात आली आहे. याला काही अर्थ आहे\nway2sms ची मोफत मोबाईल रिचार्ज योजना\nतर त्यांच्या ‘मोफत रिचार्ज’च्या बदल्यात ते आपल्याकडून कोणतं काम करुन घेणार आहेत ते आता आपण पाहूयात. Way2sms.com या साईटवर आपल्याला काही जाहिराती पुरवण्यात येतील. त्या जाहिराती आपण ईमेलने आपल्या कॉन्टॅक्टसना पाठवायच्या. याशिवाय आणखी एक पर्याय देण्यात आला आहे, त्यामध्ये ते ज्या जाहिराती पुरवतील त्या फेसबुक, ट्विटर, लिंक्डइन अशा सोशल नेटवर्किंग साईट्सवर शेअर करायच्या. जेंव्हा एखादी व्यक्ति अशाप्रकारे प्रसारित केलेल्या जाहिरातीवर क्लिक करेल, तेंव्हा आपल्या खात्यात काही पैशे जमा होतील. जेंव्हा आपल्या खात्यात कमीतकमी १० रुपये जमा होतील, आपल्याला आपल्या मोबाईलवर रिचार्ज मारता येईल. खूपच सोपं वाटत आहे ना\nपण अशाप्रकारे आपल्या मोबाईल रिचार्जचा प्रश्न सोडवण्याआधी जरा थांबा. ही गोष्ट वरकरणी वाटते तितकी सोपी नाही. अशाप्रकारे आपण दिवसातून केवळ दोन जाहिराती दोन तासांच्या अंतराने शेअर करु शकणार अहात आणि दिवसातून एक ईमेल ५० जणांना पाठवू शकणार आहात. आपण एखादी जाहिरात फेसबुकवर शेअर केलीत आणि ती हजारो लोकांनी पाहिली, तर त्यातील केवळ नाममात्र लोकंच जाहिरातीवर प्रत्यक्षात क्लिक करतात. आपणा स्वतःला आठवतं का की आपण शेवटी जाहिरातीवर कधी क्लिक केलं होतंत ते की आपण शेवटी जाहिरातीवर कधी क्लिक केलं होतंत ते तेंव्हा इतरांकडूनही फारशी अपेक्षा व्यक्त करणं हे व्यर्थ आहे. याव्यतिरिक्त अशा प्रकारच्या जाहिरातबाजीने फेसबुकवरील लोकांचा आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो हे वेगळंच. जे फेसबुकवर जाहिरात शेअर करण्याबाबत आहे, तेच ईमेलच्या बाबतीतही बोलता येईल. फेसबुकवर एखाद्या जाहिरातीवर क्लिक झाला तर आपल्याला २० पैशे देण्यात येतात आणि ईमेलमधून क्लिक झाल्यास आपल्याला ४० पैशे मिळतात. आपल्याला जर ही रक्कम मोठी वाटत असेल, तर तो आपला मोठा गैरसमज आहे. भारतात एका क्लिकला अत्यंतीक कमी म्हटलं, तरी ५० पैशे हे मिळायलाच हवे. खरं तर एका क्लिकची किंमत ही कमीतकमी १ रुपया असायलाच हवी.\nतेंव्हा way2sms ची ही योजना म्हणजे प्रत्यक्षात आभास आहे. टिनएजर मुलांसाठी हा एक खेळ होऊ शकतो, पण बाकीच्यांनी मात्र यामध्ये आपली प्रतिमा खराब होणार नाही याची काळजी घ्यावी. कारण यात शेवटी सर्वांत मोठा फायदा आहे तो केवळ way2sms या साईटचा.\nलेखक – रोहन जगताप\n© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.\nरोहन जगताप हा एक अभियंता आहे. जानेवारी २०१० मध्ये त्याने 2know.in हा मराठी ब्लॉग सुरु केला. 2know.in हा ब्लॉग इंटरनेट, संगणक, मोबाईल, अनुप्रयोग, इत्यादी विषयांना स्पर्श करतो. या ब्लॉगला २���१० साली स्टार माझा चॅनलचा ‘ब्लॉग माझा’ पुरस्कार मिळाला आहे. वाचकांनी इंटरनेट व तंत्रज्ञान संदर्भात काही प्रश्न असल्यास या इथे प्रतिक्रियांच्या माध्यमातून विचारावेत ही नम्र विनंती. इतर कामासाठी संपर्क - 2know.in@gmail.com.\nमोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग\nहजारो इंग्लिश पुस्तके मोफत\nबॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे\nवर्ड फाईल PDFमध्ये बदलणे\nSBI ATM केंद्रात पैसे जमा करणे\nलॅपटॉप स्पिकर लॅपटॉपशिवाय वापरणे\nअनुदिनी कशी तयार करावी\nखाली आपला ईमेल अ‍ॅड्रेस देऊन Subscribe वर क्लिक केल्यास 2know.in वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची ‘नोंद’ आपल्याला ईमेलवर मिळेल.\nअडलेल्या इंग्लिश शब्दांपासून शब्दकोश तयार करा\n****** पासवर्ड कसा पहायचा\nमोफत मराठी, इंग्रजी, हिंदी शब्दकोश\nलिंक शेअर करुन जास्त पैसे कमवणे\nफेसबुक, गुगल चे मराठी भाषांतर\nगुगल चा मराठी शोध, मराठी गुगल\n****** पासवर्ड कसा पहायचा\n© कॉपिराईट २०१० - २०१५ - 2know.in. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/Milk-sales-do-not-happen-for-hundreds-of-years/", "date_download": "2019-02-20T11:20:19Z", "digest": "sha1:6UGVZKEZ5NIBL3P3NRGQ5HDBQMN4F46A", "length": 5637, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शेकडो वर्षांपासून होत नाही दुधाची विक्री | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › शेकडो वर्षांपासून होत नाही दुधाची विक्री\nशेकडो वर्षांपासून होत नाही दुधाची विक्री\nपाटोदा : महेश बेदरे\nतालुक्यातील डोंगरांच्या कुशीत वसलेल्या खडकवाडी या गावात तब्बल चारशे वर्षांपासूनची एक अत्यंत आश्चर्यकारक प्रथा सुरू आहे. या गावातील लोक अजुनही दूध, दही, ताक तसेच दुधापासून तयार झालेल्या पांढर्‍या रंगाच्या कुठल्याही पदार्थाची विक्री करत नाहीत. या ठिकाणी नवनाथांपैकी एक असलेले कानिफनाथ महाराजांचे देवस्थान असून त्यांच्याच एका आख्यायिकेमुळे या गावात दूध विक्री न करण्याची परंपरा सुरू झाली ती आजतागायत सुरू आहे.\nअत्यंत निसर्गरम्य वातावरणात व डोंगराच्या कुशीत वसलेले पाटोदा तालुक्यातील खडकवाडी हे जेमतेम दोन हजारांच्या आसपास लोकसंख्या असलेले छोटेसे गाव. या गावावर निसर्गाने मुक्त हस्ते सौंदर्याची उधळण केलेली आहे. गावात दूध विक्री न करण्याची प्रथा ही चारशे वर्षांपासून पाळली जाते.\nया गावातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती हाच असल्याने येथील बहुतांश लोकांकडे दुभती जनावरे आहेत. गावातील लोक दूध व दुधापासून तयार झालेल्या पदार्थाची विक्री करत नाहीत. या प्रथेबद्दल तेथील काही वयोवृद्ध व्यक्तींनी सांगितले, की या ठिकाणी पूर्वी कानिफनाथांचे वास्तव्य होते. तेव्हा या डोंगरात काही चुकार्‍यांच्या म्हशी आल्या होत्य. त गुराखी कानिफनाथांना म्हणाले की आमच्या म्हशींचा काळा रंग बदलला व जर असे झाले तर आम्ही त्यांचे दूध कधीही विकणार नाही. त्यानंतर जनावरांचा रंग बदलला व तेव्हा दूध विक्री न करण्याची प्रथा सुरू झाली ती आजतागायत पाळली जाते. या गावातील घरांच्या भिंतींना चुना लावला जात नाही. या प्रथा आजही तितक्याच श्रद्धेने पाळल्या जातात.\nअण्णासाहेब शेलार यांचा संचालक पदाचा राजीनामा\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\nसातारा : पोलिस निरीक्षकाच्या घरी चोरी\nइम्रान यांनी फेकलाय तो 'नो बॉल' : जावेद अख्‍तर\n'पीडित अल्पवयीन मुलीने साक्ष बदलली तरी आरोपीने निर्दोषत्व सिद्ध करावे'\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\n'पीडित अल्पवयीन मुलीने साक्ष बदलली तरी आरोपीने निर्दोषत्व सिद्ध करावे'\nयुतीचा नविन चित्रपट; \"मूर्ख आहे मतदार\"\nमॉलमध्ये बिबट्याच्या 'एन्ट्री'ने खळबळ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Movement-of-Ambevadi-villagers/", "date_download": "2019-02-20T11:18:38Z", "digest": "sha1:NG2R3MK5IH3HE53SLBE4HE3QJYU72XPW", "length": 4427, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आंबेवाडी ग्रामस्थांचे आंदोलन | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › आंबेवाडी ग्रामस्थांचे आंदोलन\nआंबेवाडी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामध्ये रोजगार हमी योजनेची कामे ठप्प झाली आहेत. कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे रोजगार हमी योजनेतून कामे हाती घ्यावीत, अशी मागणी करत नागरिकांनी तालुका पंचायतला घेराव घातला. जि. पं. सदस्या सरस्वती पाटील यांनी याचे नेतृत्व केले.\nआंबेवाडी ग्रा. पं. च्या कार्यक्षेत्रात आंबेवाडी, मण्णूर, गोजगा गावांचा समावेश आहे. या ठिकाणी कामगारवर्ग मोठ्या संख्येने आहे. परंतु ग्रा. पं. कडून काम उपलब्ध करून देण्यात आलेले नाही. यामुळे नागरिकांना कामाच्या शोधात बाहेर जावे लागत आहे. त्याचबरोबर 14 व्या वित्त आयोगातून कोणतीही विकासकामे हाती घेण्यात आलेली नाहीत. परिणामी गावचा विकास खुंटला आहे. यामुळे संबंधित ग्रा. पं. अधिकार्‍यांची चौकशी करण्यात यावी, अ���ी मागणी करण्यात आली. यावेळी ता. पं. चे कार्यकारी अधिकारी एस. के. पाटील अनुपस्थित असल्यामुळे व्यवस्थापक श्रीधर यांच्याशी चर्चा करण्यात आली. त्यांनी यावेळी चौकशी करण्याचे आश्‍वासन दिले. सदस्या सरस्वती पाटील यांनी याबाबत अधिकार्‍यांना माहिती दिली.\nअण्णासाहेब शेलार यांचा संचालक पदाचा राजीनामा\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\nसातारा : पोलिस निरीक्षकाच्या घरी चोरी\nइम्रान यांनी फेकलाय तो 'नो बॉल' : जावेद अख्‍तर\n'पीडित अल्पवयीन मुलीने साक्ष बदलली तरी आरोपीने निर्दोषत्व सिद्ध करावे'\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\n'पीडित अल्पवयीन मुलीने साक्ष बदलली तरी आरोपीने निर्दोषत्व सिद्ध करावे'\nयुतीचा नविन चित्रपट; \"मूर्ख आहे मतदार\"\nमॉलमध्ये बिबट्याच्या 'एन्ट्री'ने खळबळ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/modi-attacked-again-24857", "date_download": "2019-02-20T12:05:57Z", "digest": "sha1:SW3QFVEKNAUQ4BFXGXR7T5UFLZ5GLOBU", "length": 13955, "nlines": 202, "source_domain": "www.esakal.com", "title": "Modi attacked again कथित देणग्यांवरून पंतप्रधान पुन्हा लक्ष्य | eSakal", "raw_content": "\nबुधवार, फेब्रुवारी 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर बुधवार, फेब्रुवारी 20, 2019\nकथित देणग्यांवरून पंतप्रधान पुन्हा लक्ष्य\nशनिवार, 7 जानेवारी 2017\nकॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी आज आरोप केला, की सहारा आणि बिर्ला कंपन्यांवरील छाप्यांमध्ये आढळून आलेल्या कागदपत्रांमध्ये मोदींना पैसे दिल्याचा धडधडीत उल्लेख आहे. हे प्रकरण इन्कम टॅक्‍स सेटलमेंट कमिशनने अवघ्या सोळा दिवसांत निकाली काढले\nनवी दिल्ली - सहारा आणि बिर्ला कंपन्यांच्या कथित देणग्यांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करणाऱ्या कॉंग्रेसने आज पुन्हा एकदा तिखट हल्ला चढवताना निष्पक्ष चौकशीद्वारे मोदींनी आपली विश्‍वासार्हता सिद्ध करावी, असे आव्हान दिले. इन्कम टॅक्‍स सेटलमेंट कमिशनने (प्राप्तिकर तडजोड आयोग) \"सहारा'च्या कागदपत्रांची आणखी व्यापक चौकशीची शिफारस केल्यामुळे हे प्रकरण आणखी गंभीर बनल्याचा आरोप कॉंग्रेसचा आहे.\nकॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी आज आरोप केला, की सहारा आणि बिर्ला कंपन्यांवरील छाप्यांमध्ये आढळून आलेल्या कागदपत्रांमध्ये मोदींना पैसे दिल्याचा धडधडीत उल्लेख आहे. हे प्रकरण इन्कम टॅक्‍स सेटलमेंट कमिशनने अव���्या सोळा दिवसांत निकाली काढले. त्यातही चार दिवस सुट्या असल्याने फक्त बारा दिवसांत एवढ्या गंभीर प्रकरणाची सुनावणी घेऊन निकाल देण्याची घाई अजब आहे. यामध्ये सहारा कंपनीला थेट फायदा सरकारने दिला आहे. या समूहाला 1910 कोटी रुपयांवर कोणताही कर द्यावा लागणार नाही. त्याचप्रमाणे खटला चालविणे आणि दंड आकारणे यातूनही \"सहारा'ला सूट मिळाली आहे.\nसहारा प्रकरण घाईघाईने निकाली काढण्याचे कारण काय, एकीकडे सहारा कंपनी 2009-10 ते 2014-15 या दरम्यान आपला खर्च फक्त नऊ कोटी रुपये दाखवते आणि हे प्रकरण इन्कम टॅक्‍स सेटलमेंट आयोगाकडे गेल्यानंतर 1956.50 कोटी रुपये खर्च दाखवते. यात कंपनीचे उत्पन्न 1910 कोटी रुपये दिसते. या अघोषित उत्पन्नावर सहारा कंपनीला प्राप्तिकरामध्ये दीडशे ते दोनशेपट थेट लाभ देण्यामागचा सरकारचा हेतू काय, असा प्रश्‍नही सुरजेवाला यांनी विचारला.\nपिक विम्यानंतर जलसाठ्यांच्या पुनरुत्थानातही बीड देशात प्रथम\nबीड : जलसंधारणामधील उत्कृष्ट कामांसाठी महाराष्ट्राने राष्ट्रीय पुरस्कारांत मानाचे स्थान मिळविले आहे. यामध्ये बीड जिल्ह्याने या यशामध्ये मोठा वाटा...\nपाकड्यांनो हा घ्या पुरावा; इम्रान खानचा 'हा' मंत्री दहशतवाद्यांच्या संपर्कात\nइस्लामाबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दहशतवाद्यांशी संबंध नसल्याचे जाहीर केले असले तरी त्यांचा खरा चेहरा उघड झाला आहे. त्यांच्याच...\nयुतीच्या उमेदवारांना मत देणार नाही - सर्व पक्षीय गाव बचाव संघर्ष समिती\nकल्याण - सत्तावीस गावांची स्वतंत्र नगरपालिका करण्याचे आश्वासन शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाने पुर्ण केले नाही. ही आमची फसवणूक आहे. यामुळेच आगामी...\nगोपाळगडाला संरक्षित स्मारकाचा दर्जा\nगुहागर - शिवप्रेमी, दुर्गप्रेमी संस्था आणि व्यक्तींच्या गेल्या १५ वर्षांच्या प्रयत्नांना यश येऊन शासकीय दस्ताऐवजातून गायब झालेल्या गोपाळगड किल्ल्याला...\nमोदी सरकारकडून 'स्टार्टअप्स'ला बूस्टर\nनवी दिल्ली: नवउद्यमींच्या (स्टार्टअप) पंखांना बळ देण्यासाठी केंद्र सरकारने मंगळवारी (ता. 19) मोठे निर्णय घेतले. स्टार्टअप्स व्याख्येचा विस्तार...\nस्टार्टअप करणाऱ्यांना सरकारचा दिलासा \nनवी दिल्ली : नवउद्यमींच्या (स्टार्टअप) पंखांना बळ देण्यासाठी केंद्र सरकारने मंगळवारी (ता. 19) मोठे निर्णय घेतले. स्टार्टअप्स व्याख्येचा ��िस्तार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.eenaduindia.com/Entertainment/Bollywood/2018/12/06191727/Priyanka-and-Nick-Jonas-honeymoon-plan.vpf", "date_download": "2019-02-20T12:34:37Z", "digest": "sha1:JS543PMLIIOMEHSIC7QRDFEWFVTITLR3", "length": 12109, "nlines": 242, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "Priyanka and Nick Jonas honeymoon plan , वाचा, प्रियंका-निकचा हनिमुन प्लॅन आहे खास...!", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nठाणे : सत्कार हॉटेलच्या तळमजल्यात शिरला होता बिबट्या\nठाणे : बिबट्याला जेरबंद करण्यात ठाणे वन विभागाला यश\nनाशिक : गॅस सिलिंडर स्फोटात चौधरी कुटुंबातील चार जणांचा होरपळून मृत्यू\nनाशिक : दिंडोरी तालुक्यातील धाऊर येथे घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट\nनाशिक : घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट, पती पत्नी सह दोन मुलांचा मृत्यू\nमुंबई : दादर येथील व्यापारी दुकाने बंद ठेवून वाहणार जवानांना श्रद्धांजली\nमुंबई : पुलवामा भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ दादर व्यापारी संघाचा आज मुकमोर्चा\nमुख्‍य पान मनोरंजन बॉलिवूड\nवाचा, प्रियंका-निकचा हनिमुन प्लॅन आहे खास...\nमुंबई - प्रियंका चोप्रा आणि निक जोनास यांच्या लग्नाचे सेलिब्रेशन अजून सुरुच आहे. दिल्लीच्या ताज पॅलेसमध्ये शाही रिसेप्शन पार पडल्यानंतर आता बॉलिवूड सेलेब्रिटींसाठी मुंबईत रिसेप्शन आयोजित करण्यात येत आहे. त्यानंतर दोघेही एकदा नाही तर दोनदा हनिमुनला जातील\nपुलवामा हल्ल्यात वीरमरण आलेल्या जवानांच्या...\nमुंबई - जम्मू-काश्मीरमधील पुलवामात झालेल्या दहशतवादी\nपुलवामा हल्ला : सोनू निगमची सोशल मीडियावर...\nमुंबई - पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या दहशतवादी\nशबाना आझमी देशद्रोही, कंगनाचा आरोप; नवज्योत...\nमुंबई - जम्मू काश्मिरमधील पुलवामा येथे गुरुवारी दहशतवादी\nपुलवामा हल्ल्यानंतरही विकी कौशलचा सोशल...\nनवी दिल्ली - जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी\nलोकसभेच्या रिंगणात उतरणार आसावरी जोशी \nमुंबई - ज्येष्ठ अभिनेत्री आसावरी जोशी यांनी काँग्रेस\nREVIEW: वास्तवाशी दोन हात करून पूर्ण केलेला...\nस्वप्न पाहताना आपण कोण आहोत, काय आहोत, हे स्वप्न आपल्याकडून\nसलमान खानच्या 'नोटबुक'चे नवे पोस्टर प्रदर्शित मुंबई - सलमान खानची निर्मिती असलेल्या\nसेन्सॉर बोर्डाने १६ वर्षात ७९३ चित्रपटांवर घातली बंदी, आरटीआयचा खुलासा लखनौ - केंद्रीय फिल्म\n'लुका छुपी', 'अर्जुन पटियाला' चित्रपटांचे पाकिस्तानात रिलीज नाही मुंबई - पुलवामा दहशतवादी\nनागराज मंजुळेच्या 'झुंड' सिनेमाची तारीख जाहीर मुंबई - नागराज मंजुळेचा पहिला बॉलिवूड\n'केसरी'ची नवी झलक, उद्या होणार ट्रेलर प्रदर्शित मुंबई - बॉलिवूडचा अॅक्शन आणि कॉमेडी\nछत्रपती शिवाजी महाराज हे फक्त नाव नाही एक विश्वास आहे, रितेशने दिल्या खास शुभेच्छा मुंबई - १९ फेब्रुवारी\nसपना चौधरीचं घायाळ करणारं फोटोशूट\n२०१८ मध्ये बॉलिवूड पदार्पण केलेले नवकलाकार\nइरफान खानचे हे चित्रपट नक्कीच पाहा\nभेटा ऑन स्क्रिन सोनिया गांधी , सुझान बर्नेट\n२०१९ मध्ये येणारे स्त्री केंद्रीत चित्रपट\n१०० कोटी क्लबमध्ये पदार्पण केलेले कलाकार\nमलायका अरोरा हॉट अंदाज\nसावनी रविंद्रच्या हॉट लूकवर चाहते घायाळ\n.. हा प्रस्ताव मान्य नसेल तर तोडून टाका युती - रामदास कदमांचा भाजपला इशारा\nज्यांच्या जागा जास्त, त्यांचा मुख्यमंत्री मला मान्य नाही - उद्धव ठाकरे मुंबई -\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%9C%E0%A4%96%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%A8-%E0%A4%9C%E0%A5%85%E0%A4%95%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9/", "date_download": "2019-02-20T12:08:27Z", "digest": "sha1:2QGLQDGFLAEF5KARC4RTJH4XBHALTUCO", "length": 10909, "nlines": 99, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "जखमी 'गोल्डन जॅकल' कोल्ह्य़ांना जीवदान | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nशत्रूला धडकी भरवणारे F-21 भारताला देण्यास अमेरिका तयार\nपतीच्या मारहाणीत पत्नीचा गर्भपात ; तू काळी आहेस, सुनेचा सासरच्यांनी केला छळ\nएकही बांधकाम कामगार कुट���ंब बेघर राहणार नाही\nशहराचा पाणीपुरवठा उद्या बंद\nमुळशीत आणखी एका ‘लवासा’चा घाट\nHome breaking-news जखमी ‘गोल्डन जॅकल’ कोल्ह्य़ांना जीवदान\nजखमी ‘गोल्डन जॅकल’ कोल्ह्य़ांना जीवदान\n‘गोल्डन जॅकल’ प्रजातीच्या दोन जखमी कोल्ह्य़ांना वर्सोवा आणि भांडुप येथून वन्यजीव बचाव संस्थेच्या कार्यकर्त्यांनी वनविभागाच्या मदतीने रविवारी ताब्यात घेतले. अशक्तपणा आणि शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्याने दोन्ही कोल्हे या परिसरातील कांदळवन क्षेत्रानजीक पडून होते.\nस्थानिक रहिवाशांकडून प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे या कोल्ह्य़ांना वाचविण्यात आले. यंदाच्या वर्षांत आत्तापर्यंत चार जखमी कोल्ह्य़ांचे जीव वाचविण्यात आले असून एका कोल्ह्य़ाचा रस्तेअपघात मृत्यू झाल्याची नोंद आहे.\nगेल्या काही वर्षांमध्ये कांदळवनांमधून बाहेर पडत या कोल्ह्य़ांनी मानवी वसाहतीत शिरकाव केल्याच्या घटना घडल्या आहेत. तर विक्रोळी परिसरात कोल्ह्य़ांनी माणसांवर हल्ला केल्याच्या घटनाही झाल्या आहेत. ‘रॉ’ या वन्यप्राणी बचाव संस्थेने २०१६ मध्ये १, २०१७ मध्ये २ आणि २०१८ मध्ये ४ जखमी कोल्ह्यांना भांडुप आणि पश्चिम उपनगरातील कांदळवन क्षेत्रामधून बचावले आहे. वर्सोवा आणि भांडुप येथील कांदळवन क्षेत्रांमधून या दोन्ही कोल्ह्य़ांना रविवारी वाचविण्यात आले. वर्सोवा येथील स्थानिक नागरिक संजीव चोप्रा यांनी पोलिसांच्या मदतीने कोल्ह्य़ाचे प्राण बचावले. त्यानंतर कोल्ह्य़ाला ‘रॉ’च्या कार्यकर्त्यांकडे सोपविण्यात आले. तर भांडुप उद्दचन केंद्रानजीक पक्षीनिरीक्षणासाठी गेलेल्या विशाल शहा यांना अशक्त कोल्हा आढळून आला. त्यांनी संस्थेशी संपर्क साधून कोल्ह्य़ांसंबंधी माहिती दिली. वनविभागाच्या परवानगीनंतर दोन्ही कोल्ह्य़ांवर पशुवैद्यक डॉ. रीना देव उपचार करत असून वर्सोवा येथील कोल्ह्य़ांच्या पायाला अस्थिभंग झाल्याची माहिती ‘रॉ’चे प्रमुख आणि ठाण्याचे मानद वन्यजीव रक्षक पवन शर्मा यांनी दिली.\nबेस्ट कर्मचाऱ्यांचे डोळे दिवाळी बोनसकडे\nमहिलांना आखाती देशात वेश्याव्यवसायात ढकलणारे त्रिकुट अटकेत\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून ज���ानाच्या पत्नीची आत्महत्या\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://sardesaies.blogspot.com/2010/12/blog-post_05.html", "date_download": "2019-02-20T11:32:11Z", "digest": "sha1:VMOLOL2VMKCUQEIF3YE2OOJX7EHZTAUL", "length": 22768, "nlines": 308, "source_domain": "sardesaies.blogspot.com", "title": "सरदेसाईज: शेंगोळे", "raw_content": "जाता जाता एक नजर इथेही........\nथंडीची चाहूल लागली की शेंगोळ्यांची हमखास आठवण येऊ लागते. नुसत्या आठवणीनेही तोंडाला पाणी सुटते. करायलाही अतिशय सोपे व पटकन होणारे. थोडे तिखटच करायचे व वरून साजूक तूप घालून गरम गरम मटकवायचे. अहाहा\nवाढणी : तीन माणसांना एका वेळेस पुरावेत.\nतीन वाट्या कुळथाचे पीठ\nपाव वाटी गव्हाचे पीठ\nपाव वाटी दाण्याचे कूट\nपंधरा ते वीस पाकळ्या लसूण वाटून\nतिखट दोन चमचे ( सोसत असेल तर थोडे अजून घालावे )\nहळद व हिंग अर्धा चमचा\nदोन चमचे तूप ( ऐच्छिक )\nपरातीत कुळीथ व गव्हाचे पीठ, वाटलेला लसूण, एक चमचा तेल, हळद, हिंग, तिखट व स्वादानुसार मीठ व अगदी थोडेसेच पाणी घालून घट्ट मळून घ्यावे. नंतर हाताला तेल लावून मळलेल्या गोळ्यातून छोटासा गोळा घेऊन साधारण बोटाएवढ्या लांबीचे शेंगोळे वळावेत.\nएक खोलगट पातेले किंवा कढई मध्यम आचेवर ठेवून तापली की तेल घालावे. तेल व्यवस्थित तापल्यावर नेहमीची मोहरी, हिंग, हळद व चमचाभर तिखट घालून फोडणी करावी. तित दोन चमचे कुळथाचे पीठ घालून तीन चार मिनिटे भाजावे. थोडा खमंग वास सुटला की दाण्याचे कूट घालून परतावे. दोन-तीन मिनिटाने त्यावर पाणी ओतावे व पाण्याच्या अंदाजाने मीठ घालून एक उकळी आणावी. उकळी फुटू लागली की वळून ठेवलेले शेंगोळे हलक्या हाताने पाण्यात सोडावेत. साधारण दहा ते बारा मिनिटात जठराग्नी खवळवणारा वास घरभर दरवळू लागेल. शेंगोळ्याचा छोटासा तुकडा खाऊन पाहावा. सहजी तुकडा तुटायला हवा. थोडेसे कच्चट वाटल्यास अजून पाच मिनिटे शिजू द्यावे. त्याचवेळी दोन चमचे तूप घालून ढवळून झाकण ठेवावे. आचेवरून काढून कोथिंबीर घालून गरम गरम वाढावे.\nकुळथाचे पीठ विकत आणल्यास बरेचदा कचकच येतेच. अशा पिठाचे बनवलेले शेंगोळे खाववत नाहीत. रसभंग होतो. म्हणून शक्यतो पीठ दळून आणावे.\nतिखटाचे प्रमाण जरासे जास्तच छान लागते. शेंगोळ्यात मीठ घातलेले आहे हे विसरू नये व त्या अंदाजाने पाण्यात मीठ घालावे.\nतूप जरूर घालावे. स्वाद व वास अप्रतिम.\nशेंगोळे ओलसरच असावेत. थोडासा रस्सा असतो ना तसे. मात्र शेंगोळ्यात आमटीसारखे पाणी नसावे.\n’मोगरा फुलला ’ दिवाळी अंकात आहेच. खाऊगल्लीतही असावे म्हणून....\nद्वारा पोस्ट केलेले भानस येथे 5:18 PM\n अगदी मटण कबाबच वाटतायत\nहा हा... आलीस का तू सामिषावर... :D\nफोटो बघून अगदी तोंडाला पाणी सुटलं.\nमाझ्या सासरी म्हणजे सोलापूरला शिंगोळ्या करतात. पण मुख्य ज्वारीच्या पिठाच्या. बरीचशी रेसिपी तुम्ही दिली तशीच पण दाण्याचा कूट नाही आणि आकार कडबोळ्यासारखा. फार चविष्ट लागतो.\nमनस्विता तुझे स्वागत आहे व अभिप्रायाबदल धन्यू.\nअगं, मी ज्वारीच्या पिठाचे शेंगोळे माझ्या काकूच्या माहेरी खाल्लेत. तेही मस्तच लागतात. आणि जशी भाषा बदलते तशी थोडी थोडी करण्याची पध्दतही. सारेच चविष्ट. आपली त्यामुळे चैन. :)\nच्यामारी तू तर लगेच फर्माईशी पुऱ्यापण करायला घेतलीस तुला माहिते न ही रेसिपी माझ्या सासरी हिट आहे पण मला इसके बारे मै कुछ पताच नही ते....मग कधी येतेस प्रात्यक्षिक करायला\nकरना पडता हैं... :) प्रत्यक्ष नाही तरी तुझ्या या दिवसांमध्ये जालावरुन तरी...\nबाकी प्रत्यक्ष कधी भेटीचा योग आहे कोण जा���े... कदाचित लवकरच येईलही. धन्यू गं. सांभाळून मिटक्या मार हो... :P\n हे ऐकलं नव्हतं कधी.. पण कसलं भारी दिसतंय ग \nयापुढे तू खादाडी पोस्ट टाकलीस ना की सरळ एक पार्सलची व्यवस्थाही करत जा ;) (डोळा मारणारा स्मायली टाकला असला तरी आप्पून सिरीयस है)\nरायगड जिल्हयात सहसा हा पदार्थ कुणालाच माहित नाही.पण पुणॆ जिल्ह्यातल्या ब-याच भागात हा पदार्थ करतात.आमच्याकडे दोन्ही हातात पिठाचा गोळा घेउन हात एकावर एक घासतात त्यामुळे खाली ४ते५ एमएम व्यासाची शेन्गोळि येतात.न तोडता त्याची एकावर एक अशा ७ते८ वेटोळी घालतात साधारण लम्बगोल आकारात.बाकी साहित्य सारखेच.\nजो हुकुम आका... :D( btw, आका सध्या गायबच आहे का रे\nच्यँव च्यँव च्यँव च्यँव कट कट कट कट... नुसतीच खाण्याची ऍक्शन... ह्हुह...\nपाककृतीच्या पोस्टच्या कमेंटमधे जर मी घरचा पत्ता नमूद केला तर पार्सल घरपोच पाठवलं जाईल का\njalandar, माझ्या घरी आपले स्वागत आहे. :)\nमहाराष्ट्रात जास्ती करून देशावर केला जाणारा पदार्थ. थंडीत खासच लागतो.\nआभार आहेतच व पुन्हा भेटीचा योगही लवकर येवो.\nसौरभ, अरे पार्सल कशाला... माझ्या घरापासून दोन तासाच्या परिघात् असशील तर जेवणाचे आमंत्रण कायमचेच. कधीही टपकू शकतोस.:)\nआमच्यकडे थोड्या वेगळ्या पद्धतींचे होतात, जिन्नसही बहुदा वेगळा असेल पण चवीबद्दलची गॅरंटी सेम टू सेम... फार आठवण झाली...\nयापुढे तू खादाडी पोस्ट टाकलीस ना की सरळ एक पार्सलची व्यवस्थाही करत जा ;) (डोळा मारणारा स्मायली टाकला असला तरी आप्पून सिरीयस है) + इन्फिनीटी ;)\nyammmmmm भरल्या पोटी भुक कडाडली...आधीच दोन दिवस झाले इकडे जाम थंडी पडायला लागलीआहे. त्यामुळे संध्याकाळाच्यावेळेस काहीतरी गरम आणि खमंग खावेसे वाटतेय...आता उद्याची संध्याकाळ कधी एकदा येतेय असं ालंय.\nमी बहुतेक कधीच खाल्लेले नाहीत...आता सुट्टीत आईला करायला सांगेन\nआप धन्यवाद. काश ये संभव होता... :)\nशिनू, माझी आठवण काढून खा गं. :) धन्यू.\nविद्याधर, आईला नक्कीच माहीत असतील. आवडले का ते कळव बरं का.\nहं..... डोळ्याला त्रास आणि पोटाला उपवास.... णीषेढ\nतुझ्या ब्लॉग ला लाखाच्या वर व्हिजिटर्स झालेत.. अभिनंदन..\nणिशेधाचा स्विकार आहे. :) पुढच्या वेळी आपण जमून धमाल करू रे.\nकुळथाचे पिठले माहीत होते शेंगोळे प्रथमच वाचले. जरुर करुन पाहीन.पाककृती बदद्ल धन्यवाद. आपले इतर लिखाणही फार छान आहे.\nनंदा ब्लॊगवर आपले स्वागत व आभार.\nजरूर करून पाह��. नक्कीच आवडतील. पुन्हा भेटूच. :)\n तू पण धन्य आहेस... आणि काल ते फोटो दाखवलेस त्यावरची पोस्ट कुठाय तुझेपण लिखाण कमी होत चाललंय... :(\nउन्धीयोचे दिवस आले न .....\nरोहन, हे मी नाशिकला असताना केलेले. :) आणि कुळथाचे पीठ तर मी घेऊन येतेच ना.\nहा हा... कालच्या फोटूची पोस्ट ना... टाकते टाकते.\nउंधियोचे दिवस आलेत आणि चक्क यावेळी मुंबईतही गारवा जाणवतोयं. चैन आहे बुवा तुमची... :) आता तुम्हीच करा आणि मला डबा भरून धा्डा.\nधन्यवाद Rajiv. आठवणीने लिहीलेत खूप आनंद वाटला.\nमाझी बायो अगं ही पोस्ट कशी गं सुटली माझ्या नजरेतून.... अगं सगळ्यात आवडता पदार्थ कोणता याचेही उत्तर मी शेंगोळे असे देइन गं :) .... या पोस्टवर मी जन्मात निषेधायचे नाही गं बयो\nआपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.\nआपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार \nझंडा उंचा रहे हमारा\nप्रेममयी शब्दांच्या पलीकडले, काही मूक संवाद खीर किमान एवढा तरी हक्क मला आहेच ना\nकधी दाटू येता पसारा घनांचा, कसा सावळा रंग होतो मनाचा असे हालते आत हळूवार काही, जसा स्पर्श पाण्यावरी चांदण्याचा, आपले सर्वांचे सहर्ष स्वागत\nआयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यात कर्मानुसार दरमजल सुरू आहे.\nभानस चे विजेट तुमच्या ब्लॊगवर जोडा\n\" ई-बुक - पोटोबा \"\nपोटोबा-१ डाऊनलोड करण्यासाठी समोरच्या पुस्तकावर क्लिक करा \"पोटोबा\"चं पहिलं \"ई-बुक\" खाली भाग्यश्रीच्या मदतीशिवाय शक्य नव्हते. चला तर मग - खादाडी सुरु करुया\nनवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा\nचोरावर मोर... एकदा, दोनदा, तीनदा... चालूच...\nकुपनपुस्तिका, मुले... काल आणि आज...\nरिसीविंग एंड ला पुन्हा मीच...\nअढळ स्थान (3) अनुभव (38) अनुभव-प्रकटन-गंमत (37) अनुभव-प्रकटन-विचार (56) अनुभव-प्रकटन-विचार-- कथा (2) आनंद - मनातले (14) कथा (31) कविता (17) खाउगल्ली (74) तुकडा तुकडा चंद्र (3) निसर्ग (2) निसर्ग जीवन समाज प्रदुषण (10) पर्यटन (4) पुस्तक परिचय-साहित्य (3) प्रगती-तांत्रिक-चित्रफिती-असेच काही आवडलेले (10) भारलेपण (8) मनातले (3) मुक्तक विचार जीवन (79) मुक्तक विचार जीवन-गंमत (11) मुक्तक विचार जीवन (5) रंगकर्मी-प्रयत्न (7) विचार (10) शुभेच्छा (11) स्वर-संगीत-आनं��� (11) स्वर-संगीत-आनंद-कला (4) हलकेफुलके (1)\nखाण्यासाठी जन्म आपुला ... जन्मभरच तर खाणे ... \nडोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा\nबायकोची अदलाबदली- वाइफ स्वॅप\n दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा \nउद्याची आशा नको आता......\nआधीच फार उशीर झालाय\nखारे व मसाला शेंगदाणे\nसायनचा बसस्टॉप, तो आणि ती........\n१० वाजून १० मिनिटेच का.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/748", "date_download": "2019-02-20T11:36:05Z", "digest": "sha1:BUJHZDPFBKHHJQMJQIU4YU64TXBHCHRU", "length": 10710, "nlines": 77, "source_domain": "mr.upakram.org", "title": "तर्कक्रीडा:४८ : आठव्या शतकातील चित्रकला | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nतर्कक्रीडा:४८ : आठव्या शतकातील चित्रकला\nकाही वर्षांपूर्वी कनकनग डोंगरावर एका गुंफेचा शोध लागला. त्या गुंफेच्या भिंतीवर अनेक चित्रे काढलेली आहेत. ती अजंठा येथील चित्रांच्या तोडीची आहेत असे म्हटले जाते.विशिष्ट शैलीतील ही चित्रे आठव्या शतकात चार चित्रकारांनीच काढली हे आता सिद्ध झाले आहे. हे चार कलावंत म्हणजे आनंद शर्मन,त्याचा पुत्र शोभन शर्मन,तसेच भद्र पूर्णन आणि त्याचा पुत्र रुद्र पूर्णन हे होत.\n...या प्रत्येक चित्राला स्वतंत्र चौकट आहे. त्यातील चित्र एकाच चित्रकाराचे असून त्याने स्वतःच त्या चित्राखाली एक वाक्य लिहिले आहे. शर्मन पिता-पुत्रांनी लिहिलेले प्रत्येक विधान सत्य आहे,तर पूर्णन पिता-पुत्रांनी लिहिलेले प्रत्येक वाक्य असत्यच आहे.त्यातील काही चित्रांलील विधाने पुढीलप्रमाणे::\nचित्र क्र. १: हे चित्र भद्र पूर्णन यांनी काढले आहे. तर चित्र क्र. १ चा चित्रकार कोण \nचित्र क्र.२ : हे चित्र आनंद शर्मन यांनी रेखाटलेले नाही. तर चित्र क्र. २ चा चित्रकार कोण \nचित्र क्र.३ : या जोड चित्रात डाव्या बाजूला श्रीशिवाचे चित्र असून उजव्या बाजूला श्रीविष्णूचे चित्र आहे.दोन्ही चित्रे एकाच वेळी काढली आहेत प्रत्येक चित्रकाराने आपल्या चित्राखाली वाक्य लिहिले आहे ते दोन्ही चित्रांसंबंधी आहे.\nही दोन्ही चित्रे पूर्णन घराण्यातील चित्रकारांनी काढली आहेत. |....या दोन चित्रांतील कोणतेही चित्र शोभन शर्मन\nतर श्रीशिवाचे कोणी काढले \nश्रीविष्णूचे चित्र काढणारा चित्रकार कोण (प्रा. रेमंड स्मुलियन यांच्या एका कोड्यावर आधारित. )\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\nश्री. धनंजय यांनी सविस्तर युक्तिवादासह उत्तर पाठविले. सर्व चित्रांचे चित्रकार कोण ते त्यांनी अचूक ओळखले आहे.\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\nआवडाबाई यांनी सर्व चित्रे आणि त्यांचे चित्रकार यांची योग्य संगती लावली आहे.\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\nया कोड्याचे श्री. वाचक्नवी यांनी पाठ्विलेले उत्तर पर्याप्त युक्तिवादासह परिपूर्ण असून अचूक आहे.\nतर्क्क्रीदः४८: आठव्या शतकातील चित्रकला :उत्तर\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\nया कोड्याचे श्री. धनंजय यांनी पाठविलेले उत्तर असे:\n१. हे चित्र (ही सर्व चित्रे) क्ष-पूर्णन यांनी काढली आहेत = हे वाक्य असत्य आहे असे कुठलेही विधान नित्य असत्य आहे.\n२. हे चित्र अमुक एका विवक्षित शर्मनने काढले नाही = हे वाक्य सत्य नाही असे नाही = हे वाक्य सत्य आहे हे विधान नित्य सत्य असते.\nचित्र क्र. १: हे चित्र भद्र पूर्णन यांनी काढले आहे.\nहे असत्य विधान केवळ रुद्र पूर्णनच लिहू शकतो, तोच चित्र १ चा चित्रकार.\n> चित्र क्र.२ : हे चित्र आनंद शर्मन यांनी रेखाटलेले नाही.\nहे सत्य विधान केवळ शोभन शर्मनच लिहू शकतो, तोच चित्र २ चा चित्रकार.\nचित्र क्र.३ : या जोड चित्रात डाव्या बाजूला श्रीशिवाचे चित्र असून उजव्या बाजूला श्रीविष्णूचे चित्र आहे.दोन्ही चित्रे एकाच वेळी काढली आहेत प्रत्येक चित्रकाराने आपल्या चित्राखाली वाक्य लिहिले आहे ते दोन्ही चित्रांसंबंधी आहे.\nही दोन्ही चित्रे पूर्णन घराण्यातील चित्रकारांनी काढली आहेत. |....या दोन चित्रांतील कोणतेही चित्र शोभन शर्मन\nतर श्रीशिवाचे कोणी काढले \nश्रीशिवाच्या चित्राखालचे विधान खोटे आहे. अर्थात ते कोणत्यातरी पूर्णनाने काढले आहे, म्हणजे श्रीविष्णूचे चित्र शर्मनांचे, त्याच्या॓ खालचे विधान सत्य आहे. श्रीशिवाचे चित्र रुद्र पूर्णनाने काढले नाही हे सत्य, म्हणजे ते काढले भद्रपूर्णनाने.\nशोभन शर्मनाने कुठलेच चित्र काढले नाही हे सत्य, म्हणजे श्रीविष्णूचे चित्र काढले आनंद शर्मनाने.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/hapus-mango-enter-market-153763", "date_download": "2019-02-20T12:07:38Z", "digest": "sha1:DHC3C4TTS4MXKIUQ2FIQ2OSZ2EHJFGGU", "length": 11950, "nlines": 204, "source_domain": "www.esakal.com", "title": "Hapus mango enter in market हापूस आला रे... दीड ते दोन हजारांचा भाव | eSakal", "raw_content": "\nबुधवार, फेब्रुवारी 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर बुधवार, फेब्रुवारी 20, 2019\nहापूस आला रे... दीड ते दोन हजारांचा भाव\nगुरुवार, 8 नोव्हेंबर 2018\nऐरोली : हापूसप्रेमींसाठी खूशखबर आहे. वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न बाजारात या आंब्याची पहिली पेटी दाखल झाली आहे. देवगड येथील बागायतदार संजय बाणे यांनी ही पेटी व्यापारी तानाजी पोटे यांच्याकडे पाठवली आहे. एका डझनला दीड ते दोन हजारांचा दर आहे.\nहापूसचे नाव काढले तरी अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. काहींचा तर हे फळ जीव की प्राण. त्यामुळेच पावसाळा सरल्यानंतर अशा प्रेमींना त्याची प्रतीक्षा असते. ती आता संपणार असून, पोटे यांच्याकडे पहिली पेटी पोहचली आहे.\nऐरोली : हापूसप्रेमींसाठी खूशखबर आहे. वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न बाजारात या आंब्याची पहिली पेटी दाखल झाली आहे. देवगड येथील बागायतदार संजय बाणे यांनी ही पेटी व्यापारी तानाजी पोटे यांच्याकडे पाठवली आहे. एका डझनला दीड ते दोन हजारांचा दर आहे.\nहापूसचे नाव काढले तरी अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. काहींचा तर हे फळ जीव की प्राण. त्यामुळेच पावसाळा सरल्यानंतर अशा प्रेमींना त्याची प्रतीक्षा असते. ती आता संपणार असून, पोटे यांच्याकडे पहिली पेटी पोहचली आहे.\nपावसामुळे गळणाऱ्या मोहोराची काळजी घेतल्यास लवकर आंबे लागतात; परंतु खरा हंगाम मार्चपासून सुरू होईल. तोपर्यंत तुरळक येणाऱ्या हापूस आंब्यांचा भाव डझनाला 1500 ते 2000 राहील, अशी माहिती बाजार समितीचे माजी संचालक संजय पानसरे यांनी दिली.\nकोकणातून वाशीला हापूसच्या दोन हजार पेट्या\nरत्नागिरी - कोकणातून दोन हजार २९ हापूसच्या पेट्या वाशी मार्केटमध्ये रवाना झाल्या आहेत. थंडीचा जोर कमी झाल्याने हापूस तयार होण्याची प्रक्रिया वेगाने...\nनारायणगाव - सध्या थंडीच्या लाटेमुळे फळ, भाजीपाला व फुले पिकांवरील दवबिंदूचे रूपांतर हिमकणात झाल्याने कोवळी पिके काळी पडली आहेत. पिकांच्या मुळालगत...\nपारुंडे, वैष्णवधाम मधील पिकांचे थंडीने नुकसान\nजुन्नर - गेल्या आठवड्यात सलग दोन-तीन दिवस रात्रीचे तापमान सरासरीपेक्षा कमी झाल्याने तालुक्यातील पारुंडे, वैष्णवधाम आदी गावातील रब्बीचे तसेच भाजीपाला...\nबारावीच्या उत्तरपत्रिका गुजरातला दारूच्या ट्रकमध्ये\nमालेगाव - महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या (एचएससी) उत्तरपत्रिका वाहतुकीची...\nअनैति�� संबंध असल्याच्या संशयावरुन पतीने केला पत्नीचा खून\nमंगळवेढा - पत्नीचे इतर पुरूषाबरोबर अनैतिक संबंध असल्याचा सशंय मनात धरून पतीने ऊसाच्या खांडाने मारल्याचे समोर आले आहे. संतोष बाळू मासाळ (रा....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%95-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2019-02-20T10:59:18Z", "digest": "sha1:S7WEWRAUQFMCZV7TRBDPD3Z4TIFFMRJE", "length": 9041, "nlines": 99, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "मेघालय पोटनिवडणूक : मुख्यमंत्री कोनराड के संगमा ८,४०० मतांनी विजयी | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nशत्रूला धडकी भरवणारे F-21 भारताला देण्यास अमेरिका तयार\nपतीच्या मारहाणीत पत्नीचा गर्भपात ; तू काळी आहेस, सुनेचा सासरच्यांनी केला छळ\nएकही बांधकाम कामगार कुटुंब बेघर राहणार नाही\nशहराचा पाणीपुरवठा उद्या बंद\nमुळशीत आणखी एका ‘लवासा’चा घाट\nHome breaking-news मेघालय पोटनिवडणूक : मुख्यमंत्री कोनराड के संगमा ८,४०० मतांनी विजयी\nमेघालय पोटनिवडणूक : मुख्यमंत्री कोनराड के संगमा ८,४०० मतांनी विजयी\nनवी दिल्ली – मेघालयाचे मुख्यमंत्री आणि एनपीपी (नॅशनल पीपुल्स पार्टी) पक्षाचे अध्यक्ष कोनराड के.संगमा यांनी दक्षिण तुरा येथून प्रतिस्पर्धी काँग्रेसचे शारलोट डब्ल्यू मोमिन यांचा सुमारे ८,४०० मतांनी पराभव करत विजय संपादित केला आहे.\nमुख्य निवडणुक अधिकारी एफ.आर. खारकोंगोर ने ही माहिती दिली आहे. संगमा यांच्या वि���याबरोबरच ६० सदस्यीय मेघालय विधानसभेत नॅशनल पीपुल्स पार्टी याच्यांकडे विरोधी पार्टी काँग्रेस यांच्या बरोबरीत २० जागा झाल्या आहेत.\nएनपीपी (नॅशनल पीपुल्स पार्टी ) राज्यांमध्ये सहा पक्ष असलेल्या मेघालय जनतांत्रिक युती सरकारचे नेतृत्व करीत आहे. एनपीपीचे अध्यक्ष संगमा यांना १३,६५६ मतं तर त्यांच्या प्रतिस्पर्धी असलेले मोमिन यांना ८,४२१ मतं प्राप्त झाली आहेत.\nमनमोहन सिंग यांनी पंतप्रधान मोदींना सुनावले खडे बोल\nगोध्रा हत्याकांड : तीन आरोपींची निर्दोष मुक्तता तर दोन जणांना जन्मठेप\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://2know.in/category/%E0%A4%8F%E0%A4%AB-%E0%A4%8F%E0%A4%AE/", "date_download": "2019-02-20T11:34:00Z", "digest": "sha1:7CP3GMJBSHULG65ZI53VIHVN4FKDPVCM", "length": 2926, "nlines": 36, "source_domain": "2know.in", "title": "एफ.एम. | मराठी इंटरनेट", "raw_content": "\n‘लावा’चा ड्युएल सिम मोबाईल फोन\nमागे मी ड्युएल सिम मोबाईल फोनवर एक लेख लिहिला होता. तेंव्हा त्यात म्हटलं होतं की, घेतला तर ओनिडाचाच ड्युएल सिम मोबाईल फोन …\nमोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग\nहजारो इंग्लिश पुस्तके मोफत\nबॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे\nवर्ड फाईल PDFमध्ये बदलणे\nSBI ATM केंद्रात पैसे जमा करणे\nलॅपटॉप स्पिकर लॅपटॉपशिवाय वापरणे\nअनुदिनी कशी तयार करावी\nखाली आपला ईमेल अ‍ॅड्रेस देऊन Subscribe वर क्लिक केल्यास 2know.in वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची ‘नोंद’ आपल्याला ईमेलवर मिळेल.\nमोफत मराठी, इंग्रजी, हिंदी शब्दकोश\nअडलेल्या इंग्लिश शब्दांपासून शब्दकोश तयार करा\n****** पासवर्ड कसा पहायचा\nस्मार्टफोनवर मराठी लिहिण्याची सोपी पद्धत\nबिंग, याहू, गुगल चा व्हिडिओ शोध, चलचित्र शोध\nविश्वकरंडक फुटबॉल ची गुगल वरुन माहिती\nगुगल युआरएल (URL) शॉर्टनर\nगुगल चा मराठी शोध, मराठी गुगल\n© कॉपिराईट २०१० - २०१५ - 2know.in. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://2know.in/category/%E0%A4%91%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%B0/", "date_download": "2019-02-20T11:40:18Z", "digest": "sha1:ATV46DO6QTARAOQBR72SBQPOL6AFDLCT", "length": 2814, "nlines": 36, "source_domain": "2know.in", "title": "ऑर्डर | मराठी इंटरनेट", "raw_content": "\nमी नुकताच माझा मोबाईल ऑनलाईन विकत घेतला. तर हा ऑनलाईन खरेदीचा अनुभव एकंदरीत कसा होता आणि ऑनलाईन खरेदीची प्रक्रिया नेमकी कशी पूर्ण …\nमोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग\nहजारो इंग्लिश पुस्तके मोफत\nबॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे\nवर्ड फाईल PDFमध्ये बदलणे\nSBI ATM केंद्रात पैसे जमा करणे\nलॅपटॉप स्पिकर लॅपटॉपशिवाय वापरणे\nअनुदिनी कशी तयार करावी\nखाली आपला ईमेल अ‍ॅड्रेस देऊन Subscribe वर क्लिक केल्यास 2know.in वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची ‘नोंद’ आपल्याला ईमेलवर मिळेल.\nअडलेल्या इंग्लिश शब्दांपासून शब्दकोश तयार करा\n****** पासवर्ड कसा पहायचा\nमोफत मराठी, इंग्रजी, हिंदी शब्दकोश\nलिंक शेअर करुन जास्त पैसे कमवणे\nफेसबुक, गुगल चे मराठी भाषांतर\nगुगल चा मराठी शोध, मराठी गुगल\n****** पासवर्ड कसा पहायचा\n© कॉपिराईट २०१० - २०१५ - 2know.in. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/ghanshyam-shelar-upset-shivsena-33842", "date_download": "2019-02-20T11:44:52Z", "digest": "sha1:QGBO2WRMTCRNLVIIAQY5M7QEPWFQ7ORL", "length": 10938, "nlines": 134, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Ghanshyam Shelar Upset in Shivsena | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nघनशाम शेलार शिवसेनेत अस्वस्थ : वेगळा निर्णय घेण्याचा कार्यकर्त्यांचा आग्रह\nघनशाम शेलार शिवसेनेत अस्वस्थ : वेगळा निर्णय घेण्याचा कार्यकर्त्यांचा आग्रह\nघनशाम शेलार शिवसेनेत अस्वस्थ : वेगळा निर्णय घेण्याचा कार्यकर्त्यांचा आग्रह\nघनशाम शेलार शिवसेनेत अस्वस्थ : वेगळा निर्णय घेण्याचा कार्यकर्त्यांचा आग्रह\nसोमवार, 11 फेब्रुवारी 2019\nराष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करुन शिवसैनिक झालेले घनशाम शेलार सध्या शिवसेनेत अस्वस्थ आहेत. लोकसभा निवडणुकीत ते नगरमधून शिवसेनेचे उमेदवार असतील, असा संकेत शिवसेनेच्या किचन-कॅबिनेटमधील नेत्यांनी दिला, मात्र आता युती होण्याची शक्यता वाढल्याने शेलार यांची अस्वस्थता वाढली आहे. शेलार यांचे राजकीय भवितव्य पुन्हा अधांतरी वाटून लागल्याने कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीशी घरोबा करण्याचा दबाव त्यांच्यावर आणत असल्याची चर्चा आहे.\nश्रीगोंदे (नगर) : राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करुन शिवसैनिक झालेले घनशाम शेलार सध्या शिवसेनेत अस्वस्थ आहेत. लोकसभा निवडणुकीत ते नगरमधून शिवसेनेचे उमेदवार असतील, असा संकेत शिवसेनेच्या किचन-कॅबिनेटमधील नेत्यांनी दिला, मात्र आता युती होण्याची शक्यता वाढल्याने शेलार यांची अस्वस्थता वाढली आहे. शेलार यांचे राजकीय भवितव्य पुन्हा अधांतरी वाटून लागल्याने कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीशी घरोबा करण्याचा दबाव त्यांच्यावर आणत असल्याची चर्चा आहे.\nतीन वर्षांपुर्वी शेलार यांनी राष्ट्रवादीला सोडत सेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला. धाडशी वक्ता व नियोजन कौशल्य असणारा नेता म्हणून त्यांची जिल्ह्यात ओळख आहे. भाजपातून १९९९ मध्ये त्यांनी अचानक शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर त्यांच्याकडे एसटी महामंडळाचे संचालकपद आले. ते नगर जिल्ह्याचे पक्षाचे अध्यक्षही होते. अजित पवार व त्यांचे घनिष्ठ संबध होते. मात्र त्यांनी सेनेत जाण्याचा निर्णय घेतला आणि सगळे समिकरण बदलली. शेलार यांना यापुर्वी अनेक संधी चालून आल्या, मात्र दरवेळी राजयोगाने त्यांना हुलकावणी दिली. याहीवेळी तेच होण्याची शक्यता वाढत आहे.\nशेलार हे सेनेकडून लोकसभा लढवतील, असे जाहीर संकेत सेनेच्या जेष्ठनेत्यांनी नगरमध्ये दिली होती. मात्र त्यावर शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे यांनी नगरच्या जाहीर सभेत भाष्य टाळले आणि शेलार समर्थकांच्या मनात धडकी भरली. शेलार याचे राजकीय पुर्नवसन सेनेत होईल, ही शंका आता खोटी ठरत असल्याने शिवसेना सोडण्यासाठी कार्यकर्ते आग्रही झाल्याचे समजते. लोकसभेत भाजपसोबत युती झाल्यास विद्यमान खासदार दिलीप गांधी यांना उमेदवारी जर मिळाली, तर शेलार हे त्यांचे काम करु शकणार नाहीत.\nत्यातच विधानसभेलाही येथील जागा भाजपाचा असल्याने शिवसेनेला थांबावे लागेल. त्यामुळे वेळीच निर्णय घेण्याची मागणी सुरु झाली आहे. काही कार्यकर्त्यांनी शेलार यांच्याकडे पुन्हा राष्ट्रवादीत चला असा सुरु लावल्याचे समजले. याबद्दल शेलार यांना विचारले असता, त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला मात्र काहीतरी प्रतिक्रिया असे सांगितल्यावर त्यांनी 'थोडे थांबा' असे सूचक संकेत दिले.\nलोकसभा नगर भाजप शरद पवार sharad pawar अजित पवार शिवसेना shivsena खासदार राजकीय पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस ठिकाणे ncp\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/taxonomy/term/53?page=11", "date_download": "2019-02-20T11:10:02Z", "digest": "sha1:34ZFDAFNPCIE5CL4ZX7NVNURBG5YBWIY", "length": 8002, "nlines": 161, "source_domain": "mr.upakram.org", "title": "आंतरराष्ट्रीय | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nगुगल आणि मराठी भाषांतर\nगुगलवर आता हिंदी भाषेत भाषांतर होउ शकते, पण मराठीत नाही\nदेवनागरीच असली तरी नाही\nपण इतर भाषातही लवकरच होईल असे म्हंटले आहे.\nया दुव्यावर पाहिले असता,\nतेलही गेलं ... (भाग - अंतिम)\nतेलही गेलं... (भाग ३)\nअशा रितीनं \"तेल पराकोटी\" ही संकल्पना आता आपल्या लक्षात आली असेल. आधी म्हटल्याप्रमाणे \"तेल पराकोटी\" म्हणजे तेलाचं संपणं नाही तर तेलाचं पराकोटीचं उत्पादन.\nतेलही गेलं... (भाग २)\n१९५०च्या सुमारास अमेरिका जगातला सर्वात मोठा तेल उत्पादक देश होता.\nतेलही गेले... (भाग १)\n(काही दिवसांपूर्वी मी वैश्विक शेकोटी नावाचा एक लेख लिहिला होता. या लेखात जमीन आणि तेल या दो��� नैसर्गिक संसाधनांच्या गैरवापराबद्दल सर्वसाधारण माहिती आणि त्या गैरवापरातले धोके दाखवायचा प्रयत्न केला होता.\nसिल्विया मूळची जेनोव्हा, इटलीमधली. पदार्थविज्ञानात पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर ती बोलोन्यामध्ये संपादिका म्हणून काम करते आहे. तिचे वैशिष्ट्य म्हणजे भारत आणि भारतीय संस्कृतीबद्दल तिला वाटणारे प्रेम, जिव्हाळा.\nमागच्या दोन चार आठवड्यात मुंबईतल्या अतिरेक्यांच्या हल्ल्यामुळे आपण त्याहीपेक्षा एका मोठ्या आणि संपूर्ण जगाला ग्रासून टाकणाऱ्या एका महाभयंकर हल्ल्याला थोडसं विस्मृतीत टाकलं होतं.\nअखेर ज्याची वाट पहात होतो ते झाले. ओबामा अध्यक्ष झाले. त्यांच्याच शब्दात सांगायचे झाले तर चेंज हॅज कम टू अमेरिका पहिले कृष्णवर्णीय अध्यक्ष ही खरोखरीचे बदलाची सुरूवात म्हणायला हवी. अभिनंदन\nचार नोव्हेंबर जसजसा जवळ येतो आहे तसतसे लोकशाहीचा कटोसीचा क्षण जवळ येतो आहे असे म्हणण्यास वाव आहे.\nगिनीज् बुक विषयी मला माहिती हवी आहे.\nत्यात सहभागी कसे व्हावे\nअर्जाचा नमुना कसा मिळवावा\nत्याचे काम कसे चालते\nमराठीतुन् त्याची आवृत्ती उपलब्ध आहे कायत्यातील नोंदी कधी अद्यावत केल्या जातात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://prajamanch.com/?paged=13&cat=36", "date_download": "2019-02-20T11:32:41Z", "digest": "sha1:DU2NP5QHVXZOJVLZNTBOTUJLZLYYMWGO", "length": 6417, "nlines": 115, "source_domain": "prajamanch.com", "title": "विदर्भ – Page 13 – Prajamanch", "raw_content": "\nघोषित शाळांना २० टक्के अनुदान,कनिष्ठ महाविद्यालयांची पात्र यादी घोषित करणार – विनोद तावडे\nनागपूर प्रजामंच (अधिवेशन विशेष) १ व २ जुलै, २०१६ अन्वये मूल्यांकन करुन अनुदानास पात्र घोषित\nतेल्हाराआगारातील भंगार गाड्यांमुळे प्रवासी त्रस्त\nतेल्हारा बस आगराचा अजब गजब कारभार लांब पल्यावरच्या गाड्या पडतात बंद तेल्हारा प्रजामंच,विशाल नांदोकार तेल्हारा\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मतारखेला घेऊन विधान सभेत गोंधळ\nनागपूर प्रजामंच (विशेष प्रतिनिधी) छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मतारखेचा वाद मिटला असताना भाजपचे इचलकरंजीचे आमदार सुरेश\n‘विरोधात असतांना केलेल्या’ मागण्या पूर्ण करा’ खडसेंचा सरकारला घरचा आहेर\nनागपूर प्रजामंच ऑनलाईन विरोधी पक्षात असताना आपण खूप मागण्या केल्या. आता सत्तेत आलो आहोत तर\nपांढरकवडा नगरपरिषदे वर पाहेल्यांदा ‘प्रहार’ची सत्ता १९ पैकी १४ जागा\nपांढरकवडा प्रजामंच ऑनलाईन आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाने पांढरकवडा नगरपरिषद निवडणुकीत एकतर्फी\nराष्ट्रीय आदिम कृती समितीचा नागपूर अधिवेशनावर मोर्चा\nआदीम हलबा समाजाच्या मोर्चाला कोळी महासंघाचा पाठींबा नेतृत्व करतांना युवा नेते अॅड. चेतनदादा पाटील कोळी\nतेल्हारा शहरात पिण्याच्या पाण्यात आढळला ‘नारू’ नगर प्रशासन गाढ झोपेत\nशहरातील नागरिकांच्या आरोग्याशी लावलाय खेळ. तेल्हारा प्रजामंच विशाल नांदोकार ऑनलाईन १४/१२/२०१७ शहरातील योगेश्वर कॉलोनी मधील\nगोवर रुबेला लसीकरण मोहिम सर्व शाळांनी यशस्वीपणे राबवावी,अन्यथा कठोर कार्यावाही – प्र.जिल्हाधिकारी मनीषा खत्री\nवादग्रस्त शिक्षणाधिकारी नीलिमा टाके यांच्याविरुध्द विभागीय चौकशीचे आदेश,२ कर्मचाऱ्यांना ५ हजारांचा दंड\nधामणगाव रेल्वे वाळू माफियांची दादागिरी तहसीलदाराच्या अंगावर नेला ट्रक\nअमरावती येथील आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह क्र. 3 इमारतीचे चे लोकार्पण सोहळा संपन्न\nआर्थिक अडचणीमुळे गरिब पिडीतांनी न्यायापासून वंचित राहू नये त्यासाठीच विधीसेवा समिती – न्यायाधीश मुकुल गाडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%8F%E0%A4%AB%E0%A4%B8%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE/", "date_download": "2019-02-20T11:22:34Z", "digest": "sha1:ME5UFMAFLJFD47LHVXM6TX655BMDURFP", "length": 16680, "nlines": 107, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "जमशेदपूरकडून एफसी गोवाचा एकतर्फी पराभव | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nशत्रूला धडकी भरवणारे F-21 भारताला देण्यास अमेरिका तयार\nपतीच्या मारहाणीत पत्नीचा गर्भपात ; तू काळी आहेस, सुनेचा सासरच्यांनी केला छळ\nएकही बांधकाम कामगार कुटुंब बेघर राहणार नाही\nशहराचा पाणीपुरवठा उद्या बंद\nमुळशीत आणखी एका ‘लवासा’चा घाट\nHome breaking-news जमशेदपूरकडून एफसी गोवाचा एकतर्फी पराभव\nजमशेदपूरकडून एफसी गोवाचा एकतर्फी पराभव\nइंडीयन सुपर लिग फुटबॉल स्पर्धा\nजमशेदपूर – इंडियन सुपर लिगमध्ये गतमोसमात गोल्डन बूट पटकावलेला स्पेनचा स्ट्रायकर फेरॅन कोरोमीनास याच्या गैरहजेरीत एफसी गोवा संघाची दुर्दशा झाली. जमशेदपूर एफसीविरुद्ध गोव्याला 1-4 अशा निराशाजनक आणि एकतर्फी पराभवाला सामोरे जावे लागले. येथिल जे.आर.डी. टाटा क्रीडा संकुलातील लढतीत गोव्याला एकमेव गोल करता आला. त्यांचा स्टार खेळाडू कोरो नसल्यामुळे त्यांच्या आक्रमणातील भेदकता निघून गेली होती.\nतमिळनाडूच्या मायकेल सुसैराज याने दोन गोल करीत जमशेदपूरच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. ब्राझीलचा मेमो आणि युवा भारतीय सुमित पासी यांनी जमशेदपूरच्या विजयात मोलाचे योगदान दिले. या दोघांनी अंतिम टप्यात एका मिनिटाच्या अंतराने गोल केले. त्यामुळे 22 हजार 751 प्रेक्षकांना जल्लोषाची पर्वणी मिळाली. गोव्याचा एकमेव गोल सेनेगलच्या मुर्तदा फॉल याने केला.\nपुणे सिटीविरुद्ध कोरोला लाल कार्डला सामोरे जावे लागले. त्यामुळे तो या लढतीसाठी निलंबीत होता. त्याची उणीव गोव्याला चांगलीच भासली. 17व्या मिनिटाला जमशेदपूरला कॉर्नर मिळाला. सर्जिओ सिदोंचा याने छान चेंडू मारला. मेमोने हेडिंगवर प्रतिक चौधरीकडे चेंडू सोपविला. मग प्रतिकने मायकेलला डावीकडे अलगद पास दिला. तोपर्यंत गोव्याचा गोलरक्षक महंमद नवाझ चकला आणि मायकेलने चेंडू नेटमध्ये मारला. गोव्याने 33व्या मिनिटाला बरोबरी साधली. फ्री किकवर चेंडू मिळताच एदू बेदियाने हेडींग केले. मुर्तदाने पुढे झेपावत अचूक हेडिंग करीत जमशेदपूरचा गोलरक्षक सुब्रत पॉल याच्या बाजूने चेंडू नेटमध्ये मारला.\nदुसऱ्या सत्रात प्रारंभीच मायकेलने लक्ष्य साधले. सिदोंचा याने डावीकडून चेंडू दिला. त्याची चाल गोव्याचा सेरीटॉन फर्नांडीस रोखू शकला नाही. मायकेलने अचूक टायमिंग साधत गोल केला आणि मग स्थानिक चाहत्यांच्या दिशेने धावत उत्स्फूर्त जल्लोष केला. गोव्यासारख्या संघाविरुद्ध कितीही गोलांची आघाडी असली तरी विसंबून राहणे महागात पडू शकते. यामुळे जमशेदपूरने आक्रमक पवित्रा कायम ठेवला. 77व्या मिनिटाला कार्लोस कॅल्वोने कॉर्नर किक घेतली. टिरीने मारलेला चेंडू ब्लॉक झाला, पण मेमोने संधी साधत चपळाई दाखविली. पुढच्याच मिनिटाला सिदोंचाने घोडदौड केली व कॅल्वोला पास दिला. नवाझला आधीच हालचाल करणे भोवले. त्यामुळे पासीने चेंडू अ���गद नेटमध्ये मारला.\nघरच्या मैदानावर आक्रमक प्रारंभ करणे गरजेचे असल्यामुळे जमशेदपूरने तसाच खेळ केला. दुसऱ्याच मिनिटाला त्यांनी प्रयत्न केला. मारीओ आर्क्वेसने आगेकूच करीत गौरव मुखीला पास दिला. गौरवने थोडी जास्त ताकद लावून मारलेला फटका गोव्याचा गोलरक्षक महंमद नवाझ याने अडविला. दोन मिनिटांनी जमशेदपूरला फ्री किक मिळाली. सर्जिओ सिदोंचा याने प्रतिस्पर्धी खेळाडूंच्या भिंतीला चकवून चेंडू मारला, पण नवाझने चपळाईने डावीकडे झेप घेत चेंडू अडविला.\nगोव्याची पहिली चाल ह्युगो बौमौसने सातव्या मिनिटाला डावीकडून रचली, पण टिरीने अनुभव आणि कौशल्यपणास लावत त्याला थोपविले. दोन मिनिटांनी गौरवने गोव्याच्या सेरीटॉन फर्नांडिसला चकवून डावीकडून आगेकूच केली. त्याने टाचेने फटका मारला, पण त्याला पुरेशी संधी नव्हती. आधी अंदाज घेऊन तो जवळील सहकाऱ्याला पास देत आणखी चांगला प्रयत्न करू शकला असता.\n14व्या मिनिटाला जमशेदपूरच्या पाब्ला मॉर्गाडोने उजवीकडून चाल रचत गौरवला पास दिला, पण मुर्तदाने बचाव करीत चेंडू बाहेर घालविला. 14व्या मिनिटाला मेमोने मॉर्गाडोला डावीकडून पास दिल्यानंतर पुन्हा मुर्तदाने गोव्याचे क्षेत्र सुरक्षित राखले. गोव्यासाठी पूर्वार्धात आणि उत्तरार्धात भेदक चाली रचणे शक्‍य झाले नाही. कोरोची गैरहजेरी त्यांना चांगलीच जाणवली.\nजमशेदपूरने सहा सामन्यांत दुसराच विजय मिळविला असून चार बरोबरींसह अपराजित मालिका कायम राखली. त्यांचे दहा गुण झाले. गोव्याची अपराजित मालिका संपुष्टात आली. पाच सामन्यांत तीन विजय, एक बरोबरी व एक पराभव अशा कामगिरीसह त्यांचे दहा गुण कायम राहिले. त्यांचा गोलफरक (15-9, 6) असा आहे. जमशेदपूरने (12-7, 5) अशा गोलफरकासह बेंगळूरू एफसीला (8-3, 5) मागे टाकत तिसरे स्थान गाठले. बेंगळूरूचे चारच सामने झाले आहेत. नॉर्थइस्ट युनायटेड एफसी पाच सामन्यांतून 11 गुणांसह आघाडीवर आहे.\nनिकाल : जमशेदपूर एफसी ः 4 (मायकेल सुसैराज 17, 50, मेमो 77, सुमित पासी 78)\nविजयी विरुद्ध एफसी गोवा ः 1 (मुर्तदा फॉल 33)\nनरेंद्र मोदींना पाठिंबा नसेल, तर मावळ आणि शिरूरमधून भाजपचे खासदार निवडून आणू – मुख्यमंत्री फडणवीस\nजोकोव्हिचला अभूतपूर्व कामगिरी करण्याची संधी\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ��रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-February2015-Halad.html", "date_download": "2019-02-20T11:34:50Z", "digest": "sha1:K4IM4WH7A44XVQCD3MTVAURBEPTQQZJD", "length": 15964, "nlines": 21, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology - डा.बावसकर टेक्नालाजि - हळद म्हणजे - 'पी हळद की, हो गोरी (सुदृढ)' हे खरेच होय !", "raw_content": "\nहळद म्हणजे - 'पी हळद की, हो गोरी (सुदृढ)' हे खरेच होय \nप्रा. डॉ. वि.सु. बावसकर\nहळदीचे पीक हे ज्या प्रकारे आल्याचे पीक मसाला पीक म्हणून माहीत आहे तसे मसाला पिकाबरोबर आयुर्वेद ऋषीमुनी व आयुर्वेदातील तज्ज्ञ, वैध हजारो वर्षापासून हळदीचा आयुर्वेदात प्रतिबंधक इलाज म्हणून वापर करत असत. तद्वतच भारतामध्ये हळदीचे उत्पादन हे हजारो वर्षापासून होत आलेले आहे. बहुदा अन्नातील हळदीचा वापर हा अलिकडच्या ५०० ते ६०० वर्षातील असावा, परंतु हळदीचा वापर हा आयुर्वेदात हजारो वर्षापासूनचा असावा. नंतर इ.स. नंतर भारतातील अनेक राज्यात आजीबाईच्या बटव्यात घरगुती उपचारातील हळदीचा वापर सर्रास सुरू झाला. आशिया खंडातील राष्ट्र हळदीचा वापर आहारात जवळ - जवळ रोज करीत आहेत. आशिया खंडातील व आखाती राष्ट्रात हळदीच्या स्वयंपाकातील व आयुर्वेदातील वापराने इतर राष्ट्रांतील अनेक होणाऱ्या आजारांपेक्षा आशिया खंडात हळदीचा वापर प्रतिबंधात्मक होतोय असे जाणवते. अलिकडच्या काळात पाश्चात्य राष्ट्रांत हळदीत अल्कलाईड (Alklied) कुरकुमीसनचा (Curcumin) वापर कॅन्सर बरा करण्यसाठी होतो, हे लक्षात आल्यावर याचा वापर साऱ्या जगभर होऊ लागलेला आहे. जागतिक लोकसंख्या ६०० कोटीवर गेल्याने आणि २०१५ पर्यंत ती ७०० कोटीवर पोहचेल, तेव्हा कॅन्सर, हृदय विकार, रक्ताभिसरणाचे रोग, मधुमेह असे लांब पल्ल्याचे रोग यामध्ये हळदीचे योगदान फार मोठे राहणार आहे. कारण वरील दुर्गम्य रोगाचे प्रमाण इतर देशांच्या मानाने आपल्या देशात कमी राहणार आहे. परंतु ज्या वेगाने जग आणि देश प्रगती करीत आहे त्यामुळे मानवाची धावपळ, अनिश्चितता वाढली आहे. प्रगतीचा वेग आधुनिक साधन सुविधा सामुग्री जमविण्याची मानवाची हाव आणि काळाची सांगड मानव घालू शकत नाही. त्यामुळे रक्तदाब, हृदय विकाराच्या तक्रारी वाढतीलच. वैज्ञानिक प्रगती, ऐहीक प्रगती, निसर्गाला ओरबडण्याची मानवाला लागलेली चटक याला आधुनिक वैद्यक क्षेत्रात शास्त्रीय दृष्टीकोनातून, प्रयोगातून व अनुभवातून हळदीचे महत्त्व सिद्ध झाल्याने ते आता जगभर मान्य पावलेले आहे. त्यामुळे साहजिकच हळदीची मागणी वाढल्याने त्याचे क्षेत्र वाढणे गरजेचे आहे. दर्जेदार व एकूण उत्पन्न, एकूण क्षेत्रात वाढ होत आहे. त्यात अजून वाढ होणे अपेक्षित आहे. एकरी व एकूण उत्पादन तसेच दर्जात वाढ होणे अत्यावश्यक आहे. जसे शास्त्र अजून प्रगत होईल तसे हळदीचे विविध अंगी उपयोग कॉस्मेटिक, अन्नपदार्थात प्रतिबंधात्मक व प्रभावी उपाय म्हणून त्याची मागणी वाढतच राहील. म्हणून ५० वर्षापुर्वी असलेली १९ रू. किलो हळद ही भारतात गेल्या ७ - ८ वर्षात १७५ रू. पासून ते २१० रू. पर्यंत झाल्याने शेतकऱ्यांचा या पिकाच्या लागवडीकडे कल वाढलेला आहे. त्यामुळे या पिकामध्ये अनेक शास्त्रामध्ये बहुअंगी संशोधन होऊन त्याची उपयुक्तता वाढविणे गरजेचे आहे. उदा. जसे डाळींबाच्या फळाच्या आतील दाणे चिकटून असणाऱ्या कप्प्यामध्ये एक संरक्षित पातळ पा���ढरा पडदा असतो. त्याचा कॅन्सरवर औषध निर्मितीत उपयोग होतो. हे आयुर्वेदाने सिद्ध केले आहे. तद्वतच हळद शिजवून झाल्यावर स्वच्छ करताना ड्रममधून फिरवतात. तेव्हा जी साल निघते तिचा उपयोग आयुर्वेदात कसा होतो त्याचा तसेच अर्क, पावडर, अर्काचा अर्क (इतर अल्कलाईड) याचाही अभ्यास होणे गरजेचे आहे. जसे बटाटा उकडल्यानंतर त्याच्या सालीचा उपयोग भाजलेल्या जागी लावण्यासाठी तसेच बटाट्याच्या सालीचा सुती कपडे स्टार्च करण्यासाठी होतो.\n४० वर्षापुर्वी मुंबईतील एका डॉक्टरने ताज्या लोण्यात हळदीचा पावडर मिसळून जखमेवरचा मलम तयार केला होता आणि ५ ते ७ ग्रॅमच्या ट्युबची किंमत १ रू. ते १ रुपया १० पैसे होती. त्या मलमाचे नाव अॅफ्रिको (Accrico) हे होते. मलम इतका रामबाण होता की कुटुंबात कोणाला भाजलेले. कापलेले असले तर लोक डॉक्टरकडे न जात, (त्यावेळी मलमपट्टी करण्यास ५० पैसे ते १ रुपया डॉक्टर त्यावेळी घेत असत) त्याऐवजी लोक ह्या मलमाचा वापर करत असत. त्यामुळे डॉक्टरांची प्रेक्टीस कमी झाली. म्हणून हे चांगले औषध अचानक मार्केटमधून गायब झाले. म्हणजे याचे कारण आपल्या लक्षात आले असेलच, परंतु अजूनही आजीबाईच्या बटव्यातील हळदीचे महत्त्व कमी झालेले नाही. तेव्हा हळद प्रक्रियेची पद्धत जरी अवघड व किचकट असली तरी यावर अनेक पद्धतीने संशोधन व गावातील पद्धतीने हळद उकडून पॉलीश करून अनेक शेतकऱ्यांनी त्या प्रक्रिया आत्मसात करून एकरी ८ ते १० लाखापर्यंत उत्पन्न मिळविले आहे. हळद पिकाची गरज म्हणजे आल्यापेक्ष हळदीचे गड्डे दीड ते दोन पट अधिक असून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी व कल्पतरू वापरून लागवड केलेल्या एका बेण्याला ३ - ३ किलो हळदीचे कंद लागल्याचे कोल्हापूरचे शेतकऱ्याने सांगून स्वत: लोकांना माहिती व्हावी यासाठी कोल्हापूर प्रदर्शनात ते गड्डे मांडले होते.\nहळदीच्या पिकाच्या पानांची कॅनॉपी कर्दळीच्या किंवा लहान केळीच्या पानांसारखी मोठी, रुंद असल्याने अन्नप्रक्रिया तयार करण्याची प्रक्रिया हळद पिकात आल्यापेक्षा अधिक असते व या पिकाची वाढ चांगल्या रितीने ४ ते ५ - ५ फुटापर्यंत होते. याला जमीन पाणीधारण क्षमता चांगली असणारी, निचरा होणारी आणि जमिनीमध्ये कंदाची वाढ होत असल्याने जमिनीतील कणांची रचना (Water Stable Aggregate) ०.२५ मि.मी. चे प्रमाण अधिक असणारी जमीन या पिकास अतिशय अनुकूल असते आणि हे मिळविण्यासाठ��� सेंद्रिय खताचा (गांडूळ, कंपोस्ट, शेणखत), हिरवळीचे खतांचा (ताग, धैंचा, मूग, चवळी, मटकी) तसेच कल्पतरू सेंद्रिय खताचा वापर करावा.\nनिंबोळी, करंज पेंडीचा वापर केल्यास सुत्रकृमी, खोडकिडीचा प्रादुर्भाव आटोक्यात राहतो. ज्यावेळेस पाऊस अधिक पडतो तेव्हा पाने पिवळी पडून त्यावर काळे ठिपके टॅफरिनाम्याकुल्न्स (Tapharina maculans) या बुरशीमुळे तो रोग पडतो. परंतु डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर केल्यास हा रोग पाऊस जास्त जरी झाला तरी त्यावर प्रतिबंधक उपाय करून दुरुस्त करता येतो. इतर व्यापारी पिकांपेक्षा हळद हे प्रयोगशीलतेच्या व अनुभवाच्या दृष्टीने नवीन पीक असल्याने त्यावर प्रयोगशील शेतकऱ्यांनी वेगवेगळे प्रयोग करून शिफारसीची समीकरणे शोधता येतील. यासाठी भारतातील कृषी विद्यापीठे जगभरातील संशोधन प्रकल्प यांच्यातील समन्वय साधला तर हे पिकही ४ - ५ वर्षात जागतिक स्थरावर मसाला पीक व अनेक प्रकारच्या आयुर्वेदाच्या औषधी (Panacaea) म्हणून अव्वल मानांकन मिळवू शकेल ही फार मोठी आशा आहे. यामध्ये भारताचा हिस्सा उजवा असेल हा एक आशावाद आहे. तेव्हा प्रगतीशील शेतकरी, विद्यार्थी, डॉक्टर, वैद्य, शास्त्रज्ञ, विकास अधिकारी, तंत्रज्ञ, अभियंते यांनी याकडे लक्ष घालणे राष्ट्रीय पातळीवर गरजेचे आहे.\nहळद पुस्तकामध्ये आम्ही हळद या पिकाचे विविध विषय, प्रश्न हाताळले असून शेतकऱ्यांनी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर करून अधिक व दर्जेदार उत्पादन घेतले त्यांच्या मुलाखती दिल्या आहेत. सोबत जगभरच्या हळद या पिकाविषयी व तत्सम उद्योग व उपयोग याचे इंग्रजीमधून विवेचन दिले आहे. ते संशोधनक, शास्त्रज्ञ, विविध विषयातले विद्यार्थी, स्पर्धा परिक्षेचे विद्यार्थी, विकास अधिकारी, शेतकरी बंधुंना अत्यंत उपयुक्त ठरतील हे आपणच आम्हाला कळवाल \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://2know.in/2know-in_1-jpg/", "date_download": "2019-02-20T11:35:16Z", "digest": "sha1:CZDKOZU32JYN66FXDR2NCCXQPNT7OB6E", "length": 2554, "nlines": 36, "source_domain": "2know.in", "title": "2know.in_1.jpg", "raw_content": "\nमोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग\nहजारो इंग्लिश पुस्तके मोफत\nबॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे\nवर्ड फाईल PDFमध्ये बदलणे\nSBI ATM केंद्रात पैसे जमा करणे\nलॅपटॉप स्पिकर लॅपटॉपशिवाय वापरणे\nअनुदिनी कशी तयार करावी\nखाली आपला ईमेल अ‍ॅड्रेस देऊन Subscribe वर क्लिक केल्यास 2know.in वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची ‘नोंद’ ���पल्याला ईमेलवर मिळेल.\nमोफत मराठी, इंग्रजी, हिंदी शब्दकोश\nअडलेल्या इंग्लिश शब्दांपासून शब्दकोश तयार करा\n****** पासवर्ड कसा पहायचा\nस्मार्टफोनवर मराठी लिहिण्याची सोपी पद्धत\nबिंग, याहू, गुगल चा व्हिडिओ शोध, चलचित्र शोध\nविश्वकरंडक फुटबॉल ची गुगल वरुन माहिती\nगुगल युआरएल (URL) शॉर्टनर\nगुगल चा मराठी शोध, मराठी गुगल\n© कॉपिराईट २०१० - २०१५ - 2know.in. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://sardesaies.blogspot.com/2010/01/blog-post_30.html", "date_download": "2019-02-20T11:32:22Z", "digest": "sha1:4WMUXVMWRDTM5TMBD2WZGUGZXN3UV6LI", "length": 22153, "nlines": 274, "source_domain": "sardesaies.blogspot.com", "title": "सरदेसाईज: १० वाजून १० मिनिटेच का.....", "raw_content": "जाता जाता एक नजर इथेही........\n१० वाजून १० मिनिटेच का.....\nजगाच्या पाठीवर कुठेही तुम्ही घड्याळ विकत घ्यायला दुकानात गेलात तर तेथील प्रत्येक घड्याळ १० वाजून १० मिनिटे ( काही वेळा १०.०८ वा १०.१२ असेही दर्शविलेले दिसते ) ही वेळच दाखवते. क्वचित काही वेळा ८ वाजून २० मिनिटेही दिसून येते. बऱ्याच जणांना यामागची कारण मीमांसाही माहीत असेलच. नेमकी वेळ लावायच्या आधी नेहमीच १० वाजून १० मिनिटे हीच वेळ का असते, याबद्दल मलाही नेहमीच कुतूहल होते. गुगलबाबाला विचारताच काही उत्तरे-स्पष्टीकरणे-प्रवाद समोर आले.\nया १० वाजून १० मिनिटांमागे काही आख्यायिका जोडलेल्या आहेत. बऱ्याच लोकांना वाटते की घड्याळ्याच्या दुकानातील विकावयास ठेवलेल्या घड्याळात दाखवलेली वेळ ही अब्राहम लिंकन/जॉन एफ्. केनेडी/ मार्टीन ल्युथर किंग ज्युनिअर यांच्या स्मरणार्थ आहे. म्हणजे एक तर त्यांना त्यावेळेला गोळी लागली किंवा ते मरण पावले. परंतु वस्तुस्थिती वेगळी आहे. अब्राहम लिंकन यांना रात्री १०.१५ मिनिटांनी गोळी मारली व दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजून २२ मिनिटांनी त्यांचे देहावसान झाले. जेएफके यांना दुपारी १२.३० मिनिटांनी गोळी लागली व दुपारी १ वाजता त्यांना मृत घोषित केले गेले. आणि मार्टिन ल्युथर किंग ज्यु. यांना संध्या ६.०१ मिनिटांनी गोळी मारली गेली व संध्या ७ वाजून ५ मिनिटांनी मृत घोषित केले.\nआणखी एक प्रवाद असाही आहे की नागासाकी किंवा हिरोशिमा यापैकी एका शहरावर १० वाजून १० मिनिटांनी अणुबॉम्ब टाकला गेला. त्यावेळी मारले गेलेल्या लोकांच्या स्मरणार्थ ही वेळ दाखवली जाते. परंतु लिटल बॉय हा हिरोशिमावर ६ ऑगस्ट,१९४५ रोजी ८.१५ मिनिटांन�� व फॅट मॅन हा नागासाकीवर ९ ऑगस्ट,१९४५ रोजी ११.०२ मिनिटांनी टाकला गेला होता. त्यामुळे या प्रवादातही तथ्य दिसत नाही.\nजाहीरात करताना किंवा विक्रीसाठी मांडताना घड्याळात १० वाजून १० मिनिटे ही वेळ दर्शविण्यामागे घड्याळाचे सौंदर्य खुलवणे हाच हेतू प्रामुख्याने असला पाहिजे.\nदोन्ही काटे एकावर एक नसल्याने व्यवस्थित व संपूर्ण दिसतात. काट्यांची अशी समअंग रचना ( सिमेट्रिकल -मध्यबिंदू पासून तंतोतंत सारखी परंतु उलट -मिरर इमेज ) बहुतांशी लोकांना अपील होते-आवडते.\nघड्याळ कंपनीचा लोगो बहुतेक वेळा १२ आकड्याच्या खाली व घड्याळ्याच्या मध्यभागी असतो. काट्यांच्या या रचनेमुळे तो आकर्षक रित्या मांडला जाऊन लोकांच्या नजरेत भरतो.\nटाईमेक्स कंपनीच्या म्हणण्यानुसार पूर्वी ८ वाजून २० मिनिटे ही वेळ दर्शविली जात असे. परंतु घड्याळ हे चेहऱ्याचे प्रतीक मानले तर ८ वाजून २० मिनिटे मधील काट्यांच्या रचनेमुळे चेहरा दुःखी भासतो. याउलट १० वाजून १० मिनिटे मध्ये हसरा चेहरा दिसून येतो. अजूनही ज्या घड्याळांमध्ये कंपनीचा लोगो ६ च्या वर असतो त्या घड्याळांत ८ वाजून २० मिनिटे वेळच दर्शवण्याचा प्रघात आहे.\n(माहिती जालावरून संकलित )\nद्वारा पोस्ट केलेले भानस येथे 6:45 PM\nलेबले: प्रगती-तांत्रिक-चित्रफिती-असेच काही आवडलेले\nभानस: घड्याळात जेव्हा १०:१० वेळ (दाखवली) असते तेव्हा दोन काट्यांत वर १२० अंशाचा कोन असतो, आणि खाली २४०. हे १:२ प्रमाण दिसायला सगळ्यात नेटकं, असं म्हणतात.\nशिवाय घड्याळनिर्मात्याचं नाव १०:१० ला दोन काट्यांत ठळक दिसतं; हा मुद्‌दा तुझ्या पोस्टमधे आला आहेच.\n आपल्या निरीक्षणाची दाद द्यावीशी वाटते. हे पोस्ट वाचे पर्यंत माझ्या डोक्यात पण आले नव्हते की दुकानातील घड्याळात नेहेमी १०:१० वाजलेले असतात.\nछान माहिती. मला सुद्धा आधी वाटले होते काही विशेष कारण आहे या मागे.\nमी फार वर्षांपूर्वी एच. एम. टी. च्या फ्रेंचाईजी मधे काम करायचे, तेव्हा हा प्रशन विचारून ग्राहक हैराण करत असत. तेव्हा तर या गोष्टीमागच्या आख्यायिकाही माहित नव्हत्या. मला व्यक्तीश: असं वाटायचं की १०:१०:३५ मुळे घड्यातील काटे व लोगोची रचना सुयोग्य दिसते. ग्राहकाला योग्य घड्याळ घेण्यास मदत होते.\nमी असं निरिक्षणच केलं नव्हतं, फक्त पॉवरफूल घड्याळात हीच वेळ असते हे मला माहित होतं\nनिरंजन, स्वागत व प्रतिक्रियेबद��दल आभार.:)\nआनंद,या आख्यायिका-प्रवाद इथे येईतो मला माहित नव्हत्याच.तरीही नेहमीच वाटे काही खास कारण असावे. आभार.\nअनामिक,मी म्हटलेच आहे ते.....:)\nमस्त माहिती आहे.. मला हे १०:१० पाहिले की १०-१० की दौड़ आठवते ... बाकी सध्या भारतात १०:१० आता 'राष्ट्रवादी' (वादावादी बाकी सध्या भारतात १०:१० आता 'राष्ट्रवादी' (वादावादी\nकांचन, यामुळे घड्याळ्याचे सौंदर्य जास्त खुलते हाच उद्देश खरा.:) आभार.\nरोहन,दस दस की दौड.... हाहा... राष्टवादी का वादावादी...सहीच.:D\nरोहनचं खरं आहे. राष्ट्रवादीचा कावा आहे हा.. इलेक्शन च्या काळात जाहिरात करण्याचा...\nमला अब्राहम लिंकन यांचा मृत्यु झाला या वेळेस अशी माहिती होती.\n१०:१० चा मला लहानपणी कळलेली कथा (दंत कथा)\nकि घड्याळाचा शोध ज्याने लावला त्याचा मृत्यू १०:१० ला झाला\nत्याच्या स्मरणार्थ सर्व घडल्यात १०:१० वाजलेले असतात...\nanyway छान निरीक्षण आणि लेखही उत्तम...\nअजूनही दंतकथा असतीलही. घड्याळाचा शोध हा एकाच माणसाने लावलेला नाही.मनगटी घड्याळे, लंबक असलेली असे करता करता अनेक जण वेगवेगळ्या काळात घड्याळाचे स्वरूप बदलत गेले आहेत.बरीच मजेशीर माहिती वाचायला मिळते.\nमहेंद्र,अब्राहम लिंकन यांना १०.१५ ला गोळी मारली गेली परंतु निधन दुस~या दिवशी झालेय. प्रवाद व आख्यायिका आहेतच.:)\nयाने घड्याळाच सौंदर्य खुलते, हसरा चेहरा प्रतीत होतो आणि टिकमार्क ची खुण दिसून येते. म्हणजे हेच घड्याळ योग्य असे दाखविण्याचा प्रयत्न कंपनीने केला आहे असेहोते.\nअसो पण आपण बरीच मेहनत केलेली दिसून येते त पोस्त साठी. छान \nravindra, आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.\nअप्रतिम माहिती..कधी विचार नव्हता केला ह्या मागे एवढी कारण असु शकतात ते :)\nSuhasonline,स्वागत व प्रतिक्रियेबद्दल अनेक आभार.:)\nआपापले रोजचे नियमित उद्योग नित्यनेमाने करत असताना अनेकविध घटना स्वत:च्या आयुष्यात व आजूबाजूला घडत असतात. त्या मनावर कधी ठळक छाप ठेवतात तर कधी कुठेतरी अंधूक नोंद होते. वेगवेगळ्या मन:स्थितीत त्या नोंदी पुन्हा पृष्ठावर येतात... त्यांचा धांडोळा घेण्याचा हा प्रयत्न.\nआपण आवर्जून वाचलेत, अभिप्राय दिलात, मन:पूर्वक आभार \nझंडा उंचा रहे हमारा\nप्रेममयी शब्दांच्या पलीकडले, काही मूक संवाद खीर किमान एवढा तरी हक्क मला आहेच ना\nकधी दाटू येता पसारा घनांचा, कसा सावळा रंग होतो मनाचा असे हालते आत हळूवार काही, जसा स्पर्श पाण्यावरी ���ांदण्याचा, आपले सर्वांचे सहर्ष स्वागत\nआयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यात कर्मानुसार दरमजल सुरू आहे.\nभानस चे विजेट तुमच्या ब्लॊगवर जोडा\n\" ई-बुक - पोटोबा \"\nपोटोबा-१ डाऊनलोड करण्यासाठी समोरच्या पुस्तकावर क्लिक करा \"पोटोबा\"चं पहिलं \"ई-बुक\" खाली भाग्यश्रीच्या मदतीशिवाय शक्य नव्हते. चला तर मग - खादाडी सुरु करुया\n१० वाजून १० मिनिटेच का.....\nलोकलच्या गमतीजमती - व्यक्ती तितक्या प्रकृती\nबिरडे - डाळिंब्यांची उसळ - प्रकार -२\nशेवटी एकदाचे घोडे गंगेत न्हाले........\nविमान चुकल्यापासून पुढचे काही तास........\n२५ डिसेंबर २००९, पहाटेचे तीन तास.......\nमकर संक्रातीच्या अनेक शुभेच्छा\nबिरडे-डाळिंब्यांची उसळ - प्रकार १\nप्रिय वाचकपरिवार व मित्र-मैत्रिणी यांस.......\nअढळ स्थान (3) अनुभव (38) अनुभव-प्रकटन-गंमत (37) अनुभव-प्रकटन-विचार (56) अनुभव-प्रकटन-विचार-- कथा (2) आनंद - मनातले (14) कथा (31) कविता (17) खाउगल्ली (74) तुकडा तुकडा चंद्र (3) निसर्ग (2) निसर्ग जीवन समाज प्रदुषण (10) पर्यटन (4) पुस्तक परिचय-साहित्य (3) प्रगती-तांत्रिक-चित्रफिती-असेच काही आवडलेले (10) भारलेपण (8) मनातले (3) मुक्तक विचार जीवन (79) मुक्तक विचार जीवन-गंमत (11) मुक्तक विचार जीवन (5) रंगकर्मी-प्रयत्न (7) विचार (10) शुभेच्छा (11) स्वर-संगीत-आनंद (11) स्वर-संगीत-आनंद-कला (4) हलकेफुलके (1)\nखाण्यासाठी जन्म आपुला ... जन्मभरच तर खाणे ... \nडोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा\nबायकोची अदलाबदली- वाइफ स्वॅप\n दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा \nउद्याची आशा नको आता......\nआधीच फार उशीर झालाय\nखारे व मसाला शेंगदाणे\nसायनचा बसस्टॉप, तो आणि ती........\n१० वाजून १० मिनिटेच का.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://prajamanch.com/?p=3403", "date_download": "2019-02-20T12:35:02Z", "digest": "sha1:ECQ2RSQV36VIZOMVVGSJO2VLTSAU6T24", "length": 9175, "nlines": 119, "source_domain": "prajamanch.com", "title": "धामणगाव रेल्वे वाळू माफियांची दादागिरी तहसीलदाराच्या अंगावर नेला ट्रक – Prajamanch", "raw_content": "\nधामणगाव रेल्वे वाळू माफियांची दादागिरी तहसीलदाराच्या अंगावर नेला ट्रक\nधामणगाव रेल्वे वाळू माफियांची दादागिरी तहसीलदाराच्या अंगावर नेला ट्रक\nअवैध वाळूचा ट्रक परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी तथा तहसीलदाराच्या वाहनावर घातल्याची घटना अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील सातेफळ फाट्याजवळ घडली. यात तहसीलदार, चालक व एक कर्मचारी गंभीर जखमी झाले असून वाहनाचा अक्षरश: चुराडा ��ाला आहे.\nधामणगावरेल्वेचे तहसीलदार अभिजित नाईक यांच्याकडे नुकताच चांदूर रेल्वेचे उपविभागीय अधिकारी म्हणून पदभार देण्यात आला. शासकीय कामानिमित्त ते सोमवारी त्यांच्या शासकीय वाहनाने चांदूर रेल्वे येथे जात होते. सातेफळजवळ एक ट्रक (एमएच 27 बीएक्स 290) अवैधरीत्या वाळूची वाहतूक करत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी ट्रक चालकाला ट्रक थांबण्यासाठी हात दाखवला, मात्र त्याने ट्रक सुसाट पळवला. दरम्यान, त्याला ओव्हरटेक करत तहसीलदार सामोरे गेले. परंतु, पकडले जाण्याच्या भीतीने चालकाने ट्रक थेट शासकीय वाहनावर चढवला. यामध्ये तहसीलदार अभिजित नाईक (40) यांच्या पाठ व हाताला, वाहन चालक महेंद्र नागोसे यांच्या पाठ व कमरेला, तर कर्मचारी प्रकाश बठे यांना डोक्याला मार लागल्याने तिघांनाही चांदूर रेल्वे येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेनंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाला. या प्रकरणी पोलिसांत रीतसर तक्रार परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी तथा तहसीलदार अभिजित नाईक यांनी तळेगाव दशासर पोलिस ठाण्यात नोंदवली आहे. दरम्यान, हल्ला चढवणाऱ्या वाळू माफिया व चालकाला अटक तसेच वाळू तस्करीला आळा घालण्यासाठी महसूल कर्मचारी व लिपिकांच्या बंदोबस्तावर केलेल्या नियुक्त्या बंद होईपर्यंत मंगळवारपासून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारण्यात येणार असल्याचे महसूल संघटनेने जाहीर केले आहे.\nPrevious अमरावती येथील आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह क्र. 3 इमारतीचे चे लोकार्पण सोहळा संपन्न\nNext वादग्रस्त शिक्षणाधिकारी नीलिमा टाके यांच्याविरुध्द विभागीय चौकशीचे आदेश,२ कर्मचाऱ्यांना ५ हजारांचा दंड\nआ. रवी राणा राळेगण सिद्धी येथे पोहचले, अण्णांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास विदर्भात आंदोलन\nपरतवाडा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बुधवारी आयोजित निर्धार परिवर्तन यात्रेच्या जाहीर सभेला कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आव्हान\nअपघात टाळण्यासाठी सतर्कता महत्वाची – पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर\nमेळघाटातील प्रत्येक जि.प.शाळा डिजिटल करण्याचा मानस – खा.आनंदराव अडसूळ\nखासदार झाल्यावर पाषाण झालेल्या प्रशासनाला वठणीवर आणणार -नवनीत राणा\nनिवडणूक पूर्वतयारीसाठी संपर्क केंद्राची स्थापना\nधारणी महसूल विभागात शिव जयंती निमित्त्त रक्तदान, उप विभागीय अ���िकारी राहुल कार्डिले यांनी ही केले रक्तदान\nकुसूमकोट खुर्द येथे भूमिहीन अतिक्रमण धारकांच्या जमिनीवर भूस्वामींनी केले अवैध अतिक्रमण\nअमरावती भा.ज.प जिल्हा प्रमुख दिनेश सूर्यवंशी यांचा वाढदिवसा निमित्य फळे वाटप.\nअखिल भारतीय बलाई महासभा राष्ट्रीय व राज्यस्तरीय कार्यकारणी घोषित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.tinystep.in/blog/balamadhil-flat-head-sendrom-mhanje-xyz", "date_download": "2019-02-20T12:50:43Z", "digest": "sha1:JFRCJALHERWXUMQAH3A7USRGZFO4REKQ", "length": 13774, "nlines": 255, "source_domain": "www.tinystep.in", "title": "बाळांमधील फ्लॅट हेड सिंड्रोम म्हणजे काय ? - Tinystep", "raw_content": "\nबाळांमधील फ्लॅट हेड सिंड्रोम म्हणजे काय \nआपण एका नव्या जीवाला जन्म दिला आहे ही भावनाच मुळी आश्चर्याची आहे. हे विस्मयकारक आहे, नाही का बाळा जन्माला आल्यावर आपण सर्व गोष्टी तपासता- हाताची १० बोटे, पायाची १० बोटे, एक गोंडस छोटेसे नाक, गुलाबी ओठ आणि डोळे जे उत्सुकतेने तुमच्याकडे पाहत असतात. आपल्या बाळाच्या डोक्याचा आकाराबाबत देखील जागरूक असणे गरजेचे आहे. काही बाळामध्ये फ्लॅट हेड सिंड्रोम आढळतो. हा फ्लॅट हेड सिंड्रोम म्हणजे काय कश्यामुळे होतो हे आपण पाहून आहोत\nफ्लॅट हेड सिंड्रोम म्हणजे काय\nफ्लॅट हेड सिंड्रोम, याला प्लॅगीयोसेफली असेही म्हणतात ज्यामध्ये बाळाच्या डोक्याचा आकार अनियमित असू शकतो किंवा डोक्याचा भाग सपाट होवू शकतो. जन्मा दरम्यान बाळाच्या डोक्याला मिळालेल्या दाबामुळे हा फ्लॅट हेड सिंड्रोम निर्माण होण्याची शक्यता जास्त असते.फ्लॅट हेड सिंड्रोम म्हणजे थोडक्यात बाळाच्या डोक्याचा आकार हा इतर सामान्य बाळांपेक्षा सपाट असणे\nकरणे आणि त्यावरून पडणारे प्रकार\n१.जन्मा दरम्यान बाळाच्या डोक्याला मिळालेल्या दाबामुळे हा फ्लॅट हेड सिंड्रोम निर्माण होण्याची शक्यता जास्त असते\n२. नवजात अर्भकांमध्ये मानेचे स्नायू कमकुवत असतात त्यामुळे ती प्रत्येक वेळी एकाच स्थितीत झोपतात आणि त्यामुळे त्यांच्या डोक्याच्या मऊ कवटी वर दबाव येतो आणि परीणामी डोके सपाट होते. याला पोजिशनल प्लॅगियोसेफली असे म्हणतात.\n३. कधीकधी बाळांना गर्भाशयात हालचाल करण्यास कमी जागा असते तेव्हा बाळांमध्ये पोजिशनल प्लॅगियोसेफली विकसित होते. जेव्हा आई, जुळ्या किंवा तीन अपत्यांना जन्म देणार असते किंवा गर्भस्थ भ्रूण उलट्या स्थितीमध्ये असतो तेव्हा हे घडते.\nफ्���ॅट सिंड्रोम आहे की नाही \nबाळाने जर जन्मादरम्यान फ्लॅट स्पॉट विकसित केला तर डॉक्तरांच्या हि गोष्ट लक्षात आणून द्यावी. ही स्थिती सामान्यतः 6 आठवड्यात स्वतःच ठीक होते. जर 6 आठवड्यानंतर फ्लॅट स्पॉट अस्तित्वात असेल तर कदाचित ही स्थिती पोजिशनल प्लॅगीओसेफली असण्याची शक्यता असते . जर आपले बाळ खूप झोपत असेल तर आपल्या बाळाच्या फ्लॅट स्पॉट होण्याची शक्यता अधिक आहे. परंतु सर्वच बाळांच्या डोक्याचा आकार एकसमान नसतो पण याचा अर्थ असा नाही की ती सर्व फ्लॅट हेड सिंड्रोम ने ग्रस्त आहेत. जेव्हा बाळे ही लहान असतात तेव्हा ही स्थिती ठीक करणे सोपे असते.\nफ्लॅट हेड सिंड्रोम कसा टाळावा\n१. जेव्हा आपले बाळ निद्रावस्थे मध्ये असेल तेव्हा आपण प्रत्येक तासाला हळूवारपणे त्याच्या डोक्याची स्थिती बदला जेणेकरून त्याच्या डोक्यावर एकाच ठिकाणी दाब येणार नाही.\n२. आपले बाळ जेव्हा जागे असते तेव्हा त्याला पलंगावर न ठेवता आपल्या कडेवर किंवा कुशीत घ्या. त्यामुळे आपल्या बाळाचे डोके घन पृष्ठभागाच्या संपर्कात येण्याची वेळ मर्यादित राहील.\n३. आपल्या बाळाची झोपण्याची ठिकाणे प्रत्येक वेळी बदलत रहा. लहान मुलांचा पलंग, आच्छादनयुक्त पाळणा, झोका आणि पलंग यांसारखे विविध पर्याय आहेत. त्यांची झोपण्याची ठिकाणे बदलत राहील्यामुळे डोक्याच्या एका विशिष्ट जागेवर दाब कमी येईल.\n४. जेव्हा आपले बाळ निद्रिस्त अवस्थेत असेल तेव्हा त्याला तुमच्या छातीवर झोपवू शकता द्या. अशाप्रकारे आपल्या बाळाच्या स्नायूंना डोक्याचे वजन संतुलित करण्याची गरज पडत नाही.\n५. आपल्या बाळाला दररोज काही मिनिटांसाठी पोटावर पहूडू द्या पण खात्री करा की तिथे पुरेसे श्वसन क्षेत्र आहे आणि या काळात आपल्या बाळा जवळच उपस्थित रहा.\n६. आपल्या बाळाला स्तनपान करताना फ्लॅट स्पॉटवर दबाव टाळण्यासाठी सतत त्याची स्थिती बदलत रहा.\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या वि���ित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://dindoripranit.org/archives/5081", "date_download": "2019-02-20T12:40:17Z", "digest": "sha1:YFXYL42MOA3W2U7N5IXLY2ZH3ARA3L7W", "length": 4322, "nlines": 59, "source_domain": "dindoripranit.org", "title": "५ जुलै पंचांग:निज ज्येष्ठ कृ.७ वार:बृहस्पतीवार नक्षत्र:उ.भा योग:सौभाग्य/शोभन करण:विष्टि/बालव चंद्रराशी:मीन राहूकाळ:१:३०-३ १३ नं.चांगला – अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर", "raw_content": "अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास मार्ग (दिंडोरी प्रणित)\nप्रधान सेवा केंद्र, श्रीक्षेत्र दिंडोरी\n१. बालसंस्कार व युवा प्रबोधन\n२. प्रश्नोत्तर व मार्गदर्शन\n४. आरोग्य व आयुर्वेद\n६. भारतीय संस्कृती व अस्मिता\n१३. पशु व गोवंश\n१६. देश विदेश अभियान\n५ जुलै पंचांग:निज ज्येष्ठ कृ.७ वार:बृहस्पतीवार नक्षत्र:उ.भा योग:सौभाग्य/शोभन करण:विष्टि/बालव चंद्रराशी:मीन राहूकाळ:१:३०-३ १३ नं.चांगला\nमाहिती व तंत्रज्ञान विभाग – Mobile Apps\n|| प्रधान सेवा केंद्र, श्री क्षेत्र दिंडोरी ||\nश्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्र\nदिंडोरी, तालुका : दिंडोरी जिल्हा : नाशिक\nफोन नंबर - (०२५५७) २२१७१०\n|| गुरुपीठ, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ||\nश्री स्वामी समर्थ गुरूपीठ,मु.पो.ता.त्र्यंबकेश्वर\nफोन नंबर - (०२५९४) २३३१७०\nCopyright 2012-2017 अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्र (दिंडोरी प्रणीत) सर्व हक्क राखीव.\nऑनलाईन देणगी माहिती साठी येथे क्लीक करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://mr.pratilipi.com/story/%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%A4-o6pnkxh0kr1z", "date_download": "2019-02-20T11:57:27Z", "digest": "sha1:J2RSCS6MCKGRV2SZ25YD2DC4PTIQJPEI", "length": 2422, "nlines": 51, "source_domain": "mr.pratilipi.com", "title": "निशा सावरतकर च्या मराठी कथा सोबत चा सारांश « प्रतिलिपि मराठी | Nisha Savaratkar's content sobat Summary « Pratilipi Marathi", "raw_content": "\nवाचक संख्या − 4954\nहा लेख वाचनात आला.. मला खुप आवडला प्रतिलीपिच्या वाचकांना हि तो आवडेल म्हनुन इथे देत आहे.\"\nकधी कधी ना आपल्याच लोकांचा असा चेहरा समोर येतो ना की अस वाटत ही मानस आपली आहेत ना की फक्त दिखावा काही लोकांचे इतके चेहरे असतात की एक वेळ अशी येते त्यांचा त्यांना पण खरा चेहरा ओळखु येत नाही\nखुप छान. जवळपास सर्वांच�� अनुभव असेच असतील.\nखूप छान मांडणी, आकर्षक शब्दरचना\nसोशल मीडिया वर अनुसरण करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/vishal-patil-supports-vishvajeet-kadam-loksabha-32938", "date_download": "2019-02-20T12:18:46Z", "digest": "sha1:G3FQPZGBVGSO4BYF5KYUDLNUOHCDFGID", "length": 6514, "nlines": 130, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "vishal patil supports vishvajeet kadam for loksabha | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nविश्‍वजित कदम यांच्या लोकसभा उमेदवारीस वसंतदादा घराण्याचा पाठिंबा\nविश्‍वजित कदम यांच्या लोकसभा उमेदवारीस वसंतदादा घराण्याचा पाठिंबा\nविश्‍वजित कदम यांच्या लोकसभा उमेदवारीस वसंतदादा घराण्याचा पाठिंबा\nशनिवार, 19 जानेवारी 2019\nविश्‍वजित हे चांगली लढत देतील असे वाटते -विशाल पाटील\nसांगली : आमदार विश्‍वजित कदम यांना लोकसभेची उमेदवारी दिल्यास वसंतदादा घराण्याचा त्यांना सक्रिय पाठिंबा असेल, असे वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.\nते म्हणाले,\"कॉंग्रेसकडून उमेदवार कोण असेल, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. जो उमेदवार पक्षश्रेष्ठी ठरवतील तो आम्हाला मान्य असेल. तथापि विश्‍वजित हे चांगली लढत देतील असे वाटते.''\nते पुढे म्हणाले, \"भाजपकडून युवकांचा पुरता भ्रमनिरास झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेत बसविण्यामध्ये तरुणांचा मोठा वाटा होता. कोटी नोकऱ्या देतो म्हणून हे सरकार सत्तेवर आले. मात्र नोटाबंदीमुळे एकाच वर्षात तब्बल कितीतरी कोटी लोकांना आपले रोजगार गमवावे लागले. \"सीएमआयई' या संस्थेच्या अहवालानुसार लाखो पुरुष आणि महिलांचे रोजगार गेले. युवक वर्गाच्या अपेक्षा भाजपने धुळीस मिळविल्या.\nलढत सरकार government नोटाबंदी\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.50languages.com/vocab/mr/ro/", "date_download": "2019-02-20T11:32:19Z", "digest": "sha1:4VL6HOYWKFIYMBM4R6B6KJPBJVYOVITG", "length": 6701, "nlines": 230, "source_domain": "www.50languages.com", "title": "ऑनलाइन मोफत शब्दसंग्रह शिका तुमच्या देशी भाषेतून - 50लँग्वेजेस सह", "raw_content": "\nलँग्वेजेस सह शब्दसंग्रह शिका.\nतुमच्या देशी भाषेतून शिका\n42 मोफत शब्दस���ग्रह विषय 1900 पेक्षा जास्त शब्दांसह आणि 50पेक्षा जास्त भाषांमध्ये\nविषय जसे भावना, प्राणी, खेळ, साधने, ट्रॅफिक आणि अजून कितीतरी......\nतुम्हाला जो शिकायचा आहे तो प्रकार निवडा.\nनवीन भाषा शिकू इच्छिता 50लँग्वेजेस सह हे कितीतरी सोपे आहे 50लँग्वेजेस सह हे कितीतरी सोपे आहे 50 पेक्षा अधिक भाषांमधून निवडा. परंतु तुमच्या देशी भाषेतून शिका. - हे पूर्णपणे मोफत आहे\n50लँग्वेजेस सह तुम्ही 50पेक्षा जास्त भाषा तुमच्या देशी भाषेतून शिकू शकता जसे आफ्रिकन, अरेबिक, चीनी, डच, इंग्लिश, फ्रेंच, जर्मन, हिंदी, इटालियन, जपानी, पर्शियन, पोर्तुगीज, रशियन, स्पॅनिश किंवा टर्किश भाषा\nआम्हाला येथे फॉलो करा\nसर्व हक्क सुरक्षित परवाना तपासा\nसार्वजनिक शाळा आणि व्यक्तिगत अ-व्यावसायिक वापरासाठी मोफत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/3670", "date_download": "2019-02-20T11:28:11Z", "digest": "sha1:SMCUTPWZALN5QTXECCEVTKQNDKWHOJM3", "length": 34457, "nlines": 124, "source_domain": "mr.upakram.org", "title": "महाविजेता कोण? | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nव्यवसायातील प्रगतीसाठी नाविन्य व सर्जकता यांची गरज...\nजुने ते सोने असे जरी म्हटले जात असले तरी नवे ते प्रत्येकाला हवेच असते हे विसरून कसे चालेल तद्वत एखादा व्यवसाय नव्या रुपात दिसू लागला की ग्राहक आकृष्ट होतातच. कारण नाविन्याची ओढ प्रत्येकालाच असते. प्रगती या शब्दातच गती असल्याने व्यवसायाला, व्यापार उदिमाला किंवा कुठल्याही छोट्या मोठ्या धंद्याला ही गती नक्कीच प्रगती पथावर नेत असते. ही गती कोणती म्हणाल तर सर्जकतेची, नवनवीन कल्पना अमलांत आणण्याची, नव्या जमान्याची अपेक्षापूर्ती होऊ शकेल अशा नवीनतम गोष्टी अंगीकारून आपला व्यवसाय पेश करण्याची. व्यवसाय फलद्रूप तेव्हाच होईल जेव्हा तो गतिमान असेल, त्यात नविनतेची झाक असेल. थोडक्यात काय तर जुनी कात टाकून नवनवा सळाळता उत्साह अंगीकारला की व्यावसायिक प्रगती ही होणारच ठरली.\nव्यवसाय कोणताही असो, त्यामध्ये कालानुरूप बदल करणे वा नाविन्याचा अंतर्भाव करणे हे क्रमप्राप्त असते. आजच्या सायबर युगात कोणतीही क्षणापूर्वीची कृती वा घटना नवी राहत नाही. क्षणात जुनी होते. काही सेकंदात अनेकांकडून पाहिली, अनुभवली जाते. त्यामुळे जो नवनवीन कल्पना लढवून आपला व्यवसाय जगापुढे घेऊन जाईल, नाविन्याच्या क्लृप्त्या योजून इतरांपुढे सादर करेल तोच स्पर्धेत टिकू शकतो हे त्रिवार सत्य आहे. काही उदाहरणावरून हे स्पष्ट करता येऊ शकेल-\nसाध्या किराणा दुकानाचं किंवा वाणसामानाच्या दुकानदारीचं उदाहरण सांगता येईल. पूर्वी कसं गावाच्या किंवा शहरातील ठराविक ठिकाणी उघडझाप करणाऱ्या उभ्या फळ्यांचं दार असलेलं हे वाण्याचं दुकान असे. तराजू काट्यात तोलून वाण सामान दिले जायचे. रद्दीच्या कागदात पुड्या बांधून माल विकला जाई. आज असं तेलकट मेणकट दुकान शहरात दिसत तर नाहीच, खेड्यातही नाही. या व्यवसायात कितीतरी नवनवे बदल होत जाऊन आजची मॉलसंस्कृती उभी राहिली आहे. तराजू जाऊन इलेक्ट्रिक वेट मशिन्स आल्या. त्यामुळे ग्राहकाला अचूक वजनाचा माल मिळू लागला. वर्तमानपत्राऐवजी कॅरीबॅग आल्या, पाऊच आले, पॅकिंगची नवी कला या व्यवसायाने आत्मसात केली. हे बदल वेळोवेळी अनुसरल्यामुळेच दुकानापासून मॉलपर्यंतची ही प्रगती शक्य झाली. ही सर्जकता वाखाणण्याजोगी आहे. स्वच्छता, टापटीप, सुटसुटीतपणा असणे हे मुलभूत नियम कुठल्याही व्यवसायाला लागू पडतातच. तरीही मॉलमध्ये असलेली भव्यदिव्यता अन् एकाच जागी सर्व किराणा माल, गृहोपयोगी वस्तू, विविध साधने, कपडेलत्ते उपलब्ध करून देण्याची नाविन्यता प्रशंसनीय आहे. आज जगणेही वेगवान झाले आहे. कुटुंबासाठी लागणाऱ्या सर्वच वस्तू दहा दुकाने फिरून खरेदी करत बसण्यात वेळ घालविण्यापेक्षा मॉलमधील ही ‘वनस्टॉप शॉपिंग’ अल्पावधीत लोकप्रिय झाल्याचे दिसून येते. आपला माल लक्ष वेधून घेईल असा प्रदर्शित करण्यासाठी योजिलेला चकचकीतपणा ग्राहकाला नक्कीच भावतो, भुरळ पाडतो. आत आलेल्या ग्राहकाची आपुलकीयुक्त चौकशी व मार्गदर्शन हे देखील हा मॉलचा व्यवसाय प्रगती पथावर नेण्याचा राजमार्ग ठरला आहे. आता जर पूर्वीसारखे जुनाट वाणसामानाचे दुकान कोणी उघण्याचे धाडस केले तर तिकडे कुत्रेही फिरकणार नाही अशी परिस्थिती आलीय\nग्राहकांच्या आपल्या व्यवसायाकडून काय अपेक्षा आहेत, त्यांना कोणते बदल अपेक्षित आहेत याचा अभ्यास करून त्वरित त्याप्रमाणे नवीनता आपल्या व्यवसायात आणणे महत्वाचे ठरते. पूर्वी चौकात फटकूरं टाकून गिऱ्हाईकांची वाट पाहणारे नाभिक बंधू आपल्या परंपरागत व्यवसायात ग्राहकांना जे हवे आहेत ते बदल स्वीकारून त्यांनी आजमितीला दिसणारे मेन्स पार्ल��, हेअर कटिंग सलून या प्रकारांत आपला व्यवसाय प्रगतीपथावर नेऊन ठेवला आहे. काही दशकांपूर्वीचा नाभिक व्यवसाय आता कितीतरी नाविन्य घेऊन समोर येत गेला आहे. त्यांनी योजिलेली सर्जकताच या कामी महत्वाची ठरली आहे.\nतीच गोष्ट पूर्वापार चालत आलेल्या इतर बारा बलुतेदारांच्या व्यवसायाचीसुद्धा आहेच. लोहार, चांभार, सुतार यांचे पारंपारिक व्यवसाय अडगळीत जाऊन त्यांनी नवखे रूप धारण केलेले दिसते. बदलत्या काळानुसार हे व्यवसाय देखील किती बदलत गेले ते लक्षात घेण्याजोगे आहे. लोहारकाम आता फॅब्रिकेशन वर्क्स म्हणून गणले जाते. त्यात अंतर्भूत झालेल्या अनेक नवनव्या मशीन्समुळे खूपच सफाईदारपणा, अचूकपणा आलेला आढळून येतो. चर्मकारांचा व्यवसाय देखील आता नवे रूप घेऊन आलेला आहे. पूर्वी पायाचे माप देऊन जोडा शिवायला टाकावा लागे. आज हव्या त्या रंगाचे, हव्या त्या मापाचे जोडे घालून पाहता येतात, लगेच खरेदीदेखील करता येतात. पूर्वी फक्त चामड्याच्या असणाऱ्या वहाणा आज वेगवेगळ्या मटेरियल्स पासून बनविलेल्या आढळतात. ग्राहकाला सुखदायी होईल, आरामदायी वाटेल अशा चपलांची-बुटांची निर्मिती करून हा व्यवसाय वाढत गेला. सुतारकामाचे सुद्धा असेच आधुनिकीकरण झाल्याने तो व्यवसायसुद्धा नव्या रुपात प्रगती करीत आहे. पॅटर्नमेकिंग, इंटेरिअर डेकोरेटर, फर्निचर वर्क्स अशा नावांनी तो ओळखला जातो. फर्निचर बनविण्यासाठी नवनव्या मशिन्स व आधुनिक हत्यारांचा वापर सुरु झाल्याने कामामध्ये अचूक रेखीवता आणि वेगाने काम पूर्ण करून मिळण्याची हमी यांमुळे पारंपारिक सुतारकाम जवळजवळ कमीच झाले आहे.\nवैद्यकीय व्यवसायाची भरभराट देखील त्यातील नवनवीन अद्ययावत तंत्रज्ञान स्वीकारल्यानेच होत आलीय. त्यामुळेच आपला भारतीय वैद्यकीय व्यवसाय ‘मेडिकल टुरिझम’साठी जगभरात वाखाणला जातो. परदेशी नागरिकांना माफक दरात उत्तम सेवा पुरविली गेल्यामुळे या व्यवसायाची जागतिक स्तरावर प्रशंसा केली जात आहे. देशाबाहेरून आलेल्या पेशंट्स लोकांना आपले भारतीय आदरातिथ्य भावते. योग्य ट्रीटमेंट, यथायोग्य दरात चांगल्या उपचारांची खात्री यांमुळेच ही प्रगती झालीय. परंपरागत चालत आलेल्या वैद्यकीय व्यवसायात कितीतरी छोटे मोठे बदल होऊन आजचा प्रगत तंत्रज्ञानाने व्याप्त व्यवसाय समोर आलेला आहे. बिनटाक्याच्या कित्येक शस्त्रक्���िया आज केल्या जातात. मोठमोठी ऑपरेशन्स आता कमी वेळेत अन् कमी त्रासाची होतात. नवनवीन शस्त्रक्रियांच्या पद्धतीचा वापर अंगीकारला जातो. नवीन उपचार पद्धती शोधून त्यानुरूप चिकित्सा-उपचार केले जातात. नवसंजीवनी प्राप्त व्हावी तसे स्वीकारार्ह बदल अनुसरून आजची प्रगती झाली आहे. म्हणजेच वैद्यकीय व्यवसायात सर्जकता व नाविन्य यांचा संगम झाल्यामुळेच ही प्रशंसनीय प्रगती झालेली आहे.\nप्रकाशन व्यवसाय देखील आता जुनी वल्कले टाकून नाविण्याने बहरलेला दिसतो. सुबक व देखणी प्रिंटींग करता येऊ लागली आहे. नवनवे बदल स्वीकारून ई-पुस्तके, ई-प्रकाशन असे नाविन्य जपत हा व्यवसाय जागतिक स्वरुपात प्रकट झाला आहे. ई-बुक्स देखील आता खिशात मावू शकतील इतकी लहान आकारात उपलब्ध केली जातात. स्क्रीनवर स्क्रोल करून पाने उलटणे, हव्या त्या पानावर क्षणात जाता येणे, फोन्ट साईज वाचण्योग्य अशी कमीजास्त करता येणे इ.इ. कितीतरी नाविन्यपूर्ण प्रयोग आज प्रकाशन व्यवसायाच्या प्रगतीच्या पथ्यावर पडले आहेत. आजच्या तरुणाईची नेमकी नाडी पकडून अनेक प्रकाशक आता ऑनलाईन पुस्तके प्रकाशित करण्याची सर्जकता दाखवितात. त्यामुळे वाचक वर्ग नक्कीच वाढला आहे. प्रकाशन व्यवसायाला पूर्वापार चालत आलेली छापील साहित्य संकल्पना बदलून दृश्य पुस्तकरचना करण्याची गरज अंगीकारणे अधिक फायद्याचे ठरणार आहे.\nकुठल्याही व्यवसायाची माहिती लोकांपर्यंत, ग्राहकांपर्यंत पोचविणे आजकाल खूपच महत्वाचे आहे. त्याचसाठी जाहिरातबाजी हा नवा व्यवसाय उदयास आला. अशी एकही गोष्ट वा वस्तू नाही जिची जाहिरात होत नाही. आपल्या व्यवसायाला पूरक ठरेल म्हणून आपल्या व्यवसायातील नाविन्याची जाहिरात वारंवार केली जाते. जाहिरातबाजीचा व्यवसायसुद्धा असाच फोफावला आहे, प्रगती साधून वाढला आहे. काही दशकांपूर्वी भिंती रंगवून जाहिरात केली जायची. त्यात अमुलाग्र बदल होत गेले. नवनवीन शोधांचा यशस्वी वापर करून वेगवेगळी प्रसारमाध्यमे, फ्लेक्स, होर्डिंग्ज, साईनबोर्ड, पाल्मप्लेट्स, मोबाईलवर एसएम्एस देऊन किंवा इंटरनेटच्या माध्यमातून जाहिरातबाजी केली जाते. दररोज त्यात नाविन्याची भरच पडते आहे. इंटरनेटच्या मार्गाने कशाचीही जाहिरात एका सेकंदात जगाच्या या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यात पोहचू शकते. या व्यवसायातील नवीनता टिकून आहे म्हणूनच ही प्रगती साधली जात आहे.\nम्हणूनच प्रत्येक व्यावसायिकाने आपल्या व्यवसायात नवनवे बदल घडवून त्याचा यशस्वी अन् प्रभावी वापर केला तर व्यावसायिक प्रगती निश्चितच होईल यात दुमत असण्याचे कारण नाही.\nप्रिय मित्र-मैत्रिणींनो, व्यास क्रिएशन आयोजित ऑनलाईन निबंध लेखन स्पर्धेत सर्वोत्तम अकरा निबंधामध्ये माझ्या उपरोक्त निबंधाची निवड झाली असून त्याची लिंक पुढील प्रमाणे आहे. लिंक ओपन करून त्यावर “like” करावे तसेच फेसबुक वरील आपल्या इतर मित्रमंडळींसाठी “share” करावे.\nस्पर्धेतील इतरही निबंध कुठे वाचायला मिळतील\nआय माय स्वारी पण,\nदादा कोंडके [23 Feb 2012 रोजी 08:16 वा.]\nशाळेतला निबंध वाटतोय हो हा.\nनिबंधाची भाषा उत्तम आहे पण लेखकाला सांगायचे काय आहे तेच न कळल्यामुळे वाचताना कंटाळा आला. नंतर लक्षात आले की लेखकाला काहीच सांगायचे माहीये. त्याला स्पर्धेत फक्त बक्षिस हवे आहे. उपक्रमवर हा लेख टाकण्याचे प्रयोजन कळले नाही.\nनवीनता, नाविण्याने, अमुलाग्र, आलीय वगैरे निबंधात वापरलेले शब्द कोणत्या भाषेतील आहेत हे कळले तर आम्हालाही भाषा उत्तम असे म्हणता येईल.\nनविनता हा नाविन्य ह्या अर्थाने वापरलेला दिसतोय.\n\"सर्जकता\" हा शब्द संपूर्ण आयुष्यात प्रथमच पाहण्यात येतोय.\n\"सळाळता\" लिहिले आहे तिथे \"सळसळता\" असे लिहायचे असावे.\n\"सृजनशीलता/सर्जनशीलता\"च्या ऐवजी \"सर्जकता\" ठीक वाटतो. (संस्कृत तत्सम म्हणून \"सृजकता\" बरे, पण मराठीत \"सृजन\"ऐवजी \"सर्जन\" वापरतात; त्यामुळे \"सृजक\"ऐवजी \"सर्जक\" मराठमोळे वाटते. \"-ता\" हा भाववाचक प्रत्यय वाटेल त्या शब्दाला लावता येतो.)\n\"सळाळणे\" हे क्रियापद मोल्सवर्थच्या शब्दकोशात सापडते. (याच अर्थाने आहे.) पण नसता तरी काय हा ध्वनिसूचक शब्द आहे. अनुकरण-शब्दांचे मनाला वाटेल तसा वापर करणे कुठल्याही भाषेत चालते.\n(पतंजलीने या प्रकाराचे विश्लेषण संस्कृतासाठी केले आहे. \"ऋतक\" नावाच्या माणसाला बोबडे बोलणार्‍या एका मुलीने \"लृतक\" म्हटले. ही गोष्ट एक प्रौढ व्यक्ती दुसर्‍या प्रौढ व्यक्तीला सांगते आहे \"कुमारी 'लृतक' म्हणाली.\" अशा परिस्थितीत गोष्ट सांगणार्‍या प्रौढाने असाधुभाषण केले का पतंजली म्हणतो की नाही. अनुकरण म्हणून शब्द हा शिकल्यासवरल्या माणसाने वापरणे ठीक आहे. मूळ बोबडा शब्द [अनुकरण म्हणून नव्हता, तर बोबडा होता], तो मात्र अप्रमाण आहे. हे विश्लेषण कुठल्याही भाषेकरि���ा ठीकच वाटते.)\nमराठीत \"सृजन\"ऐवजी \"सर्जन\" वापरतात\nमराठीत \"सृजन\"ऐवजी \"सर्जन\" वापरतात\nहे मात्र् नवीनच. हल्लीच्या वृत्तपत्रांच्या सुमार् मराठीतच \"सर्जनशीलता\" हा शब्द् पाहिलाय्; इतरत्र सर्वत्र जिथे जिथे प्रूफ रिडिंग व्यवस्थित होते तिथे तिथे \"सृजनशीलता\" हाच शब्द वापरलाय.\nबाकी \"सळाळता\" हा शब्द कवितेतील सुप्रसिद्ध नवीन शब्द \"झपूर्झा\" सारखा रुळणार असेल तरी चालेल.(अर्थवाही शब्द.)\nपण मुळातच तसा शब्द आहे; तर तो विचित्र वाटू नये.\nहोय \"सर्जन\"शीलतेतलाच \"सर्जन\" हा घटक. हा प्रयोग संस्कृतात ठीक नाही. पण मराठीत हा शब्द वापरला जातो.\nहा \"सर्जनशीलता\" शब्द ऐकताना मला तरी असा भास होतो, की त्यात (\"सर्जन\"+\"शील\")+\"ता\" असे अर्थपूर्ण घटक आहेत. आणि हे घटक मनात येऊन अर्थ समजतो. पण हा अर्थ ऐकताना माझ्या मनात फक्त मराठी विचारच असतात. (नाहीतरी \"सर्जन\" हा अशा अर्थाने दुसर्‍या कुठल्या भाषेत मला माहीत नाही.) त्यामुळे \"सर्जन\" या घटकाचा अर्थ मी मराठमोळ्या सवयीने लावतो, हे उघडच आहे.\nविसर्जन, उत्सर्जन, इ. शब्दांची आठवण टाळण्यासाठी मी सृजन हा शब्द वापरतो. नावीन्य प्रसविणे हे इतर पदार्थ सोडण्यापेक्षा वेगळ्या शब्दाने सूचित करावे असे मला वाटते.\nदुसरे निरीक्षण असे की सर्जन हा शब्द दोन सिलॅबलचा असल्यामुळे सर्जनशीलता हा शब्द \"सर्जन\"+(\"शील\"+\"ता\") असा भासतो. (\"सृजन\"+\"शील\")+\"ता\" असा उच्चार (\"सर्जन\"+\"शील\")+\"ता\" या उच्चारापेक्षा सोपा आहे.\nमोल्सवर्थमध्ये सर्जन आणि सृजन हे दोन्ही शब्द सापडले नाहीत.\nवेगळेपण उपसर्गात आलेच की\n(हा धागा हायजॅक झालाच आहे, म्हणून. शिवाय मूळ निबंधाविषयी फारसे नवीन काही दिसत नाही.)\nसंस्कृत शब्दकोश बघता \"सृज्\" धातूपासून \"सर्जन\" हे साधित होतेच. उलट \"सृजन\" हा दुय्यम-प्रमाण शब्द दिसतो.\nविसर्जन/उत्सर्जन शब्दांत वि- आणि उत्- उपसर्गांतून वेगळी छटा येतेच आहे.\n\"आहार-विहार-संहार-उपहार-प्रहार-परिहार-उद्धार\" या सर्वांतून वेगवेगळ्या छटा दिसतात, त्यामुळे \"हार\" शब्द वापरण्याचे काहीच बिघडत नाही.\nनिर्मिती-या-अर्थाचे \"सर्जन\" (दुय्यम प्रयोग \"सृजन\")\" हे मुळात अंगातून दुसरे अंग सारणे (जन्म देताना एका शरिरातून दुसरे शरीर बाहेर पडते) या उपमेतूनच आलेले आहे. ही उपमा विसरलेली असली, तरी अजूनही लोकांना समर्पक वाटते. \"कवीने कविता प्रसवली\", \"कल्पनेला जन्म दिला\" वगैरे उपमा-रूपके ही आजकाल सर्रा�� वापरली जातात. त्यामुळे \"निर्मिती\" या अर्थी \"सर्जन\" वापरताना कोणाला जन्म-देण्याची शारिरिक क्रिया आठवली तर फार काही बिघडत नाही.\nया ठिकाणी मी मराठी-सुशिक्षित-काय-वापरतात त्याप्रमाणे प्रयोग करेन. मराठी सुशिक्षितांत \"सर्जन\" हा शब्द अशिक्षितपणाचे लक्षण मानला जाईल (\"पानी\" सारखा), तर मी तो वापरणार नाही. जर अनेक सुशिक्षित लोक हा शब्द वापरत असतील, तर त्यांच्याशी संवाद साधायला मीदेखील वापरेन.\nकृपया 'सर्जकता' ह्या शब्दाचा अर्थ काय घ्यायचा हे सांगाल कां\nजो सर्जन असतो त्याच्या मदतनीसाला सर्जक म्हणतात कां\nलेख आवडला नसला तरीही फेसबुकवर 'लाईक' क्लिक करायचे कां तुम्ही येथील वाचकांना गृहित धरले आहे कां\nअस्वस्थामा [23 Feb 2012 रोजी 15:46 वा.]\nया निबंधास बक्षीस मिळाले आहे तेव्हा काही तरी आवडले असेलच परीक्षकांना.. आमच्यातर्फे शुभेच्छा...\nसर्जकतेबद्दल बोलाल तर. (जर उपरोध नसेल तर) आमच्या अल्पबुद्धीनुसार याचा अर्थ 'creativity' असा होतो..\nवरील कित्येक प्रतिसादकांशी सहमत. मी निबंध पूर्ण वाचला नाही.\nमी निबंध पूर्ण वाचला नाही.\nविचार योग्यच पण नाविन्य आणि \"सर्जकते\"चा अभाव असल्यामुळे लेख रटाळ झाला आहे, यात दुमत असण्याचे कारण नाही.\nशालेय निबंध वाटतो याच्याशी सहमत आहे. शुद्धलेखनातील आणि भाषेतील अनेक चुका (पारंपारिक, तरुणाई) वगैरे पाहता हा निबंध निवडणारे परीक्षक अमराठी असावे अशी शंका आली.\nडॉ.श्रीराम दिवटे [25 Feb 2012 रोजी 03:00 वा.]\nसर्वांच्या प्रतिक्रिया विचारात घेऊन त्याप्रमाणे योग्य ते बदल आगामी लिखाणातून येत जातील. धन्यवाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A5-%E0%A4%B5%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%BE/", "date_download": "2019-02-20T12:11:46Z", "digest": "sha1:TZTBU5DVNCPCMPLS5TTZIAWCHHSTOJXS", "length": 12015, "nlines": 100, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "स्मिथ, वॉर्नर वरील बंदी राहणार कायम | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nशत्रूला धडकी भरवणारे F-21 भारताला दे���्यास अमेरिका तयार\nपतीच्या मारहाणीत पत्नीचा गर्भपात ; तू काळी आहेस, सुनेचा सासरच्यांनी केला छळ\nएकही बांधकाम कामगार कुटुंब बेघर राहणार नाही\nशहराचा पाणीपुरवठा उद्या बंद\nमुळशीत आणखी एका ‘लवासा’चा घाट\nHome breaking-news स्मिथ, वॉर्नर वरील बंदी राहणार कायम\nस्मिथ, वॉर्नर वरील बंदी राहणार कायम\nमेलबर्न- पुढील महिन्यात भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार आहे. तसेच नजीकच्या काळातील ऑस्ट्रेलियाच्या संघाचे खराब प्रदर्शन पाहता या मालिकेत भारतीय संघाची धास्ती घेऊन ऑस्ट्रलियन क्रिकेटर्स असोसिएशनने (एसीए) क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडे स्टिव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्या वरील बंदीची अट शिथिल करून त्यांच्यावरिल बंदी हटवत त्यांना भारताविरुद्धच्या मालिकेसाठी संघात स्थान देण्यात यावे अशी मागणी केली होती. त्यांच्या मागणीवर उत्तर देताना क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्यांच्यावरील बंदी कायम राहणार असल्याचे सांगितले आहे.\nचेंडू छेडछाड प्रकरणी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ, माजी उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि कॅमेरून बॅनक्रॉफ्ट यांच्यावर क्रिकेट ऑस्ट्रलियाने बंदी घातलेली आहे. त्यात स्मिथ आणि वॉर्नर यांच्यावर प्रत्येकी एका वर्षांची बंदी आहे तर कॅमेरून बॅनक्रॉफ्ट याच्यावर नऊ महिन्यांची बंदी घातलेली आहे.\nऑस्ट्रेलियन क्रिकेटर्स असोसिएशनने या खेळाडूंवरील बंदीच्या अटी खूप जाचक असल्याचे सांगत यावर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या बंदीच्या निर्णयाचा पुन्हा विचार करावा अशी मागणी केली होती. परंतु, क्रिकेट ऑस्ट्रलियाचे सचीव डेव्हिड पिव्हर यांनी ती मागणी फेटाळली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, बोर्डाने सदर प्रकरणाचा खूप गांभीर्यतेने विचार करून शिक्षेतील अटी लादलेल्या आहेत. त्यामुळे ही शिक्षा कमी केली जाणार नाही. ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डचा सचीव या नात्याने मी, दक्षिण अफ्रेकेत झालेल्या सर्व प्रकरणाची जबाबदारी घेतो. त्याचबरोबर मला विश्‍वास आहे, आम्ही या प्रकरणातून मार्ग काढून पुढे वाटचाल करू. त्या प्रकारणानंतर अनेक बऱ्या-वाईट घटना घडल्या. त्यातील काही मैदानावर घडल्या तर काही असोसिएशनमध्ये घडल्या त्यातून आम्ही मार्गक्रमण करत आहोत.\nकेप टाऊन येथील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात बॅनक्रॉफ्टने सॅण्डपेपरचा वापर करून चेंडूशी छेडछाड केली होती. त्या प्रकरणी स्मिथ, वॉर्नर आणि कॅमेरून बॅनक्रॉफ्ट यांना दोषी ठरवले गेले होते. 21 नोव्हेंबर पासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान क्रिकेट मालिकेस सुरुवात होणार आहे. यात तीन टी-20, चार कसोटी आणि तीन एकदिवसीय सामणे होणार आहेत.\nरायुडूमुळे चौथ्या क्रमांकाचे दडपण नाहिशे – कोहली\n चाहत्यांनी उभारला धोनीचा ३५ फुटी ‘कट-आउट’\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://2know.in/category/%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%89%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%85%E0%A4%B0/", "date_download": "2019-02-20T11:36:05Z", "digest": "sha1:SC7OQDXYDJQ25KMRAMQWO2TKZSO2XJH3", "length": 2940, "nlines": 36, "source_domain": "2know.in", "title": "डिक्शनरी सॉफ्टवेअर | मराठी इंटरनेट", "raw_content": "\nइंग्लिश डिक्शनरी – एक उपयुक्��� सॉफ्टवेअर\nआज मी एका अत्यंतीक उपयुक्त अशा सॉफ्टवेअरची माहिती सांगणार आहे. त्या सॉफ्टवेअरचं नाव आहे WordWeb 6.1 . हे सॉफ्टवेअर तुम्ही डाऊनलोड करायलाच …\nमोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग\nहजारो इंग्लिश पुस्तके मोफत\nबॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे\nवर्ड फाईल PDFमध्ये बदलणे\nSBI ATM केंद्रात पैसे जमा करणे\nलॅपटॉप स्पिकर लॅपटॉपशिवाय वापरणे\nअनुदिनी कशी तयार करावी\nखाली आपला ईमेल अ‍ॅड्रेस देऊन Subscribe वर क्लिक केल्यास 2know.in वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची ‘नोंद’ आपल्याला ईमेलवर मिळेल.\nअडलेल्या इंग्लिश शब्दांपासून शब्दकोश तयार करा\n****** पासवर्ड कसा पहायचा\nमोफत मराठी, इंग्रजी, हिंदी शब्दकोश\nलिंक शेअर करुन जास्त पैसे कमवणे\nफेसबुक, गुगल चे मराठी भाषांतर\nगुगल चा मराठी शोध, मराठी गुगल\n****** पासवर्ड कसा पहायचा\n© कॉपिराईट २०१० - २०१५ - 2know.in. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://2know.in/category/%E0%A4%AF%E0%A5%81-%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%AC/", "date_download": "2019-02-20T11:52:28Z", "digest": "sha1:6ZZTQ277IRDPULD6K26ROMA5YEPB4PWN", "length": 4215, "nlines": 42, "source_domain": "2know.in", "title": "यु ट्युब | मराठी इंटरनेट", "raw_content": "\nआपल्या ब्लॉगला, लेखामध्ये व्हिडिओ कसा जोडायचा\nकालच एका वाचकाने मला हा प्रश्न विचारलेला… या प्रश्नाचं अधिक चांगल्याप्रकारे उत्तर देण्यासाठी ब्लॉग लिहिणं गरजेचं होतं. म्हणूनच आज मी या विषयावर …\nयु ट्युब मुव्हीज, ऑनलाईन चित्रपट\nआपला आजचा विषय आहे यु ट्युब मुव्हीज. इतके दिवस आपण यु ट्युबवर मुव्हीज पाहू शकत होतोच, पण ते सारे मुव्हीज अनऑफिशिअल होते, …\nयु ट्युब वर लाईव्ह आय.पी.एल. सामने\nमस्त असा वायरलेस कि-बोर्ड आणि वायरलेस माऊस… संगणकाचा टेबल आता रिकामा रिकामा दिसत आहे. आज 2know.in पन्नास धावा फटकावून फिप्टी साजरी करत …\nव्हिडिओ MP3 मध्ये बदला\nव्हिडिओ mp3 मध्ये बदला दोन-तीन दिवसांपूर्वीच आपण पाहिलं की, एखादा व्हिडिओ रिंगटोनमध्ये कसा कन्व्हर्ट करायचा आणि आज आपण पाहणार आहोत, एखादा व्हिडिओ …\nमोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग\nहजारो इंग्लिश पुस्तके मोफत\nबॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे\nवर्ड फाईल PDFमध्ये बदलणे\nSBI ATM केंद्रात पैसे जमा करणे\nलॅपटॉप स्पिकर लॅपटॉपशिवाय वापरणे\nअनुदिनी कशी तयार करावी\nखाली आपला ईमेल अ‍ॅड्रेस देऊन Subscribe वर क्लिक केल्यास 2know.in वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची ‘नोंद’ आपल्याला ईमेलवर ���िळेल.\nअडलेल्या इंग्लिश शब्दांपासून शब्दकोश तयार करा\n****** पासवर्ड कसा पहायचा\nमोफत मराठी, इंग्रजी, हिंदी शब्दकोश\nलिंक शेअर करुन जास्त पैसे कमवणे\nफेसबुक, गुगल चे मराठी भाषांतर\nगुगल चा मराठी शोध, मराठी गुगल\n****** पासवर्ड कसा पहायचा\n© कॉपिराईट २०१० - २०१५ - 2know.in. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://blog.tanmaykanitkar.in/2012/01/", "date_download": "2019-02-20T12:00:41Z", "digest": "sha1:7YHIRZADU7FQCIV2PPP2LG7EVKAAJQBH", "length": 14936, "nlines": 131, "source_domain": "blog.tanmaykanitkar.in", "title": "जाणवले ते . . .: January 2012", "raw_content": "\nफ्रेंच राज्यक्रांतीने जगाला स्वातंत्र्य आणि समता असे दोन मंत्र दिले. आणि आधुनिक इतिहासात बहुतांश देशातले अर्थकारण-राजकारण हे याच दोन मुद्द्यांभोवती फिरत राहिले. इंग्लंड-जर्मनी-रशिया सारख्या पूर्वापार स्वतंत्र बलाढ्य देशांपासून भारतासारख्या पारतंत्र्यात असलेल्या देशांपर्यंत सगळ्यांचे राजकारण प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पद्धतीने याच मुद्द्यांच्या भोवती फिरत होते आणि अजूनही त्यात फार फरक झाला आहे असे मला वाटत नाही.\nबहुतांश विचारवंतांनी हे दोन मुद्दे परस्पर विरोधी असल्याचे मत नोंदवले आहे. त्यासाठी शीतयुद्धाचा, कम्युनिस्टांचा संदर्भ दिला जातो. रशियामधली कम्युनिस्ट राजवट जुलमी होती, गुप्त पोलिसांचा सूळसूळाट होता. अभिव्यक्ती स्वातंत्र्य नावालाही नव्हते. पण कोणी कितीही नाही म्हणले तरी बऱ्यापैकी समानता होती. रशियातल्या सर्व भागात वस्तूंच्या किंमती सारख्या होत्या. अधिकारी वर्ग वगळता बाकी सगळी जनता एकाच पातळीवर होती. हिटलरच्या राज्यात तर सर्वसामान्य लोकांचा राहणीमानाचा दर्जा खूपच चांगला होता. पण समानता अशी नव्हती आणि स्वातंत्र्य तर औषधालाही नव्हते. याउलट परिस्थिती पश्चिम युरोपीय देश आणि अमेरिकेत उद्भवली. अधिकाधिक स्वातंत्र्य मिळत गेले, पण त्याच प्रमाणात विषमताही वाढली. आज अमेरिकेत ऑक्युपाय वॉलस्ट्रीट हे चालू आंदोलन हे विषमतेचाच परिपाक आहे. आर्थिक उदारीकरणामुळे सर्वसामान्य भारतीय नागरिकांची आर्थिक परिस्थिती सुधारली असली तरी त्यानंतर आर्थिक क्षेत्रात आलेल्या स्वातंत्र्याच्या वाऱ्यांमुळे श्रीमंत गरीब ही दरी प्रमाणाबाहेर रुंदावली आहे. आज एफ.डी.आय. ला रिटेल मध्ये गुंतवणूक करण्याचे स्वातंत्र्य द्यावे का याबद्दल जोरदार खडाजंगी होते याचे मूळ कारण हेच आहे की हे स्वातंत्र्य बहाल केले तर या क्षेत्रातील समानता पूर्णपणे नष्ट होईल असे मानले जाते. यामध्ये बरोबर काय चूक काय या हा या लेखाचा विषय नाही. पण आधुनिक जगातलं राजकारण समाजकारण आणि अर्थकारण हे याच वादाच्या केंद्रस्थानी असणार आहे ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे.\nअनेक समाजवादी-कम्युनिस्ट लोकांना वाटतं समानता हेच खरेखुरे स्वातंत्र्य.. तर सर्वांनाच सर्व प्रकारचे स्वातंत्र्य देणे ही खरीखुरी समानता असा स्वातंत्र्यवादी मंडळींचा दावा असतो. अर्थातच ह्या दोन्ही प्रकारची मंडळींमध्ये सातत्याने रस्सीखेच चालू असते. आणि यामध्ये आपण कायमच अडकलेलो असतो. समानता हा विषय कायमच आपल्याला आकर्षक वाटतो. सर्वेः सुखिनः सन्तु हा विचार तर भारतीयांच्या डोक्यात अगदीच मुरलेला आहे. आपल्या पुराणात, संत साहित्यात, एकूणच तथाकथित संस्कृतीत समानता आहे. पण दुसऱ्याच बाजूला भिषण जाती व्यवस्था आहे जी विषमतेवरच तर आधारलेली आहे. त्यामुळे राजकीय-सामाजिक आर्थिक पातळीवर भारतात समानता तर नाहीच शिवाय सर्व समाज घट्ट सामाजिक-नैतिक बंधनांमध्ये अडकलेला आहे. बंधनं आहेत अशा ठिकाणी स्वातंत्र्य कसे नांदणार त्यामुळे आपण ना स्वातंत्र्य उपभोगू शकतो ना समानता\nहा सोबत दिलेला ग्राफ पहा.आपली सध्याची स्थिती पहा-ना पुरेसे स्वातंत्र्य, ना समानता. हिरवी रेषा म्हणजे कसे घडायला हवे याचा आदर्श. पण प्रत्यक्षात कसे घडते ते म्हणजे लाल रेषा.. हिटलर-स्टालिन, हिंदू-मुसलमान धर्मवेडे लोक हे सगळे या ग्राफ मधल्या क्ष अक्षाच्या (X axis) खाली मोडतात. कारण त्यांचा आणि स्वातंत्र्याचा संबंधच काय भांडवलवादी आणि कम्युनिस्ट विचारसरणी परस्पर विरोधी दिशांना टोकाच्या जागी दिसून येते.\nप्रथम हे मान्य करायला हवे आणि समजून घेतले पाहिजे की संपूर्ण स्वातंत्र्य आणि संपूर्ण समानता या अव्यवहार्य गोष्टी आहेत. हिरव्या रेषेच्या टोकाशी असलेली स्थिती म्हणजे अराजकवादी मंडळींचा (Anarchists) स्वर्गच.. पण ती गोष्ट व्यवहारात अशक्य आहे. त्यामुळे लाल रेषा आणि हिरवी रेषा एकमेकांना छेदतात तो बिंदू गाठायचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यानंतर अधिक स्वातंत्र्याच्या दिशेने आपण गेलो तर समानता कमी होत जाईल, अधिक समानतेकडे जाऊ लागलो तर स्वातंत्र्याचा संकोच होईल. म्हणूनच मी आदर्श असणारी हिरवी रेषा ही हिरव्याच रंगाच्या दोन ���ेगळ्या छटांनी (shades) दाखवली आहे. आपल्याला सामाजिक-राजकीय-आर्थिक क्षेत्रात हा परफेक्ट इक्विलीब्रीयम (Perfect Equilibrium) कसा साधायचा यावर विचार करावा लागेल. असा सविस्तर आणि सर्व समावेशक विचार केल्याशिवाय व्यापक अर्थाने परिवर्तन अशक्य आहे. राजकीय विचारसरणीचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा या ग्राफ मध्ये संबंधित राजकीय पक्ष कुठे आहे याचा विचार झाला पाहिजे. आपल्याला नेमके कुठे जायचे आहे, त्यातून स्वातंत्र्य समानता याचा विचार करता खरच किती प्रमाणात काय मिळणार आहे असा साधक बाधक विचार करावा लागेल.\nलोकशाही,स्वातंत्र्य आणि समानता या तीन मूल्यांवर आधारित परफेक्ट इक्विलीब्रीयम असलेली एखादी सिस्टीम आपण उभारू शकतो\n*यामध्ये मांडलेले विचार संपूर्णपणे योग्य आहेत असा माझा दावा नाही. माझ्या डोक्यातले विचार मी सगळ्यांपुढे मांडतो आहे. त्या निमित्ताने स्वातंत्र्य-समानता या परस्पर विरोधी मुद्द्यांवर अधिकाधिक चर्चा व्हावी इतकीच अपेक्षा..\nफंडा लाईफ आणि पार्टनरचा (21)\nवाचलेच पाहिजे असे काही (4)\nया ब्लॉग वर लेखांमधून किंवा चित्रांमधून व्यक्त होणारी सर्व मते माझी 'वैयक्तिक मते' आहेत. मी ज्या संस्था-संघटनांमध्ये काम करतो त्यांची विचारधारा माझ्या लेखात व्यक्त होणाऱ्या मतांपेक्षा वेगळी असू शकते. माझ्याशी मतभेद असल्यास कमेंट्स मध्ये मांडावेत. किंवा मला ईमेल करावा. उगीच भावनिक वगैरे होऊन तोडफोड, मारहाण असल्या असंस्कृत, असभ्य आणि बेकायदेशीर गोष्टी करू नयेत. तसेच, इथे कमेंट्स मध्ये व्यक्त होणाऱ्या इतरांच्या मतांना ब्लॉगचा संपादक जबाबदार असणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.eenaduindia.com/Entertainment/Bollywood/2018/12/06171148/Amitabh-Bachchan-starts-shooting-for-Bhushan-Kumar.vpf", "date_download": "2019-02-20T12:33:33Z", "digest": "sha1:M4MWZYHKIXKXPPEULL3KPX25BVDTRZWE", "length": 12155, "nlines": 241, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "Amitabh Bachchan starts shooting for Bhushan Kumar & Nagraj Manjule's Jhund in Nagpur , अमिताभने सुरू केले नागराज मंजुळेंच्या 'झुंड'चे शूटींग", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nठाणे : सत्कार हॉटेलच्या तळमजल्यात शिरला होता बिबट्या\nठाणे : बिबट्याला जेरबंद करण्यात ठाणे वन विभागाला यश\nनाशिक : गॅस सिलिंडर स्फोटात चौधरी कुटुंबातील चार जणांचा होरपळून मृत्यू\nनाशिक : दिंडोरी तालुक्यातील धाऊर येथे घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट\nनाशिक : घरगुती गॅस ��िलेंडरचा स्फोट, पती पत्नी सह दोन मुलांचा मृत्यू\nमुंबई : दादर येथील व्यापारी दुकाने बंद ठेवून वाहणार जवानांना श्रद्धांजली\nमुंबई : पुलवामा भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ दादर व्यापारी संघाचा आज मुकमोर्चा\nमुख्‍य पान मनोरंजन बॉलिवूड\nअमिताभने सुरू केले नागराज मंजुळेंच्या 'झुंड'चे शूटींग\nनागपूर - महानायक अमिताभ बच्चन यांनी 'झुंड' या चित्रपटाचे नॉन स्टॉप शूटींग नागपूरात सुरू केले आहे. अमिताभने या गोष्टीला दुजोरा देत काही दिवसापूर्वी नागपूरात आल्याची खबर ट्विटरवरुन दिली होती. नागराज मंजुळे यांनीदेखील सोशल मीडियावर 'लाईट्स ऑन' असे कॅप्शन देत फोटो पोस्ट केला होता.\nपुलवामा हल्ल्यात वीरमरण आलेल्या जवानांच्या...\nमुंबई - जम्मू-काश्मीरमधील पुलवामात झालेल्या दहशतवादी\nपुलवामा हल्ला : सोनू निगमची सोशल मीडियावर...\nमुंबई - पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या दहशतवादी\nशबाना आझमी देशद्रोही, कंगनाचा आरोप; नवज्योत...\nमुंबई - जम्मू काश्मिरमधील पुलवामा येथे गुरुवारी दहशतवादी\nपुलवामा हल्ल्यानंतरही विकी कौशलचा सोशल...\nनवी दिल्ली - जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी\nलोकसभेच्या रिंगणात उतरणार आसावरी जोशी \nमुंबई - ज्येष्ठ अभिनेत्री आसावरी जोशी यांनी काँग्रेस\nREVIEW: वास्तवाशी दोन हात करून पूर्ण केलेला...\nस्वप्न पाहताना आपण कोण आहोत, काय आहोत, हे स्वप्न आपल्याकडून\nसलमान खानच्या 'नोटबुक'चे नवे पोस्टर प्रदर्शित मुंबई - सलमान खानची निर्मिती असलेल्या\nसेन्सॉर बोर्डाने १६ वर्षात ७९३ चित्रपटांवर घातली बंदी, आरटीआयचा खुलासा लखनौ - केंद्रीय फिल्म\n'लुका छुपी', 'अर्जुन पटियाला' चित्रपटांचे पाकिस्तानात रिलीज नाही मुंबई - पुलवामा दहशतवादी\nनागराज मंजुळेच्या 'झुंड' सिनेमाची तारीख जाहीर मुंबई - नागराज मंजुळेचा पहिला बॉलिवूड\n'केसरी'ची नवी झलक, उद्या होणार ट्रेलर प्रदर्शित मुंबई - बॉलिवूडचा अॅक्शन आणि कॉमेडी\nछत्रपती शिवाजी महाराज हे फक्त नाव नाही एक विश्वास आहे, रितेशने दिल्या खास शुभेच्छा मुंबई - १९ फेब्रुवारी\nसपना चौधरीचं घायाळ करणारं फोटोशूट\n२०१८ मध्ये बॉलिवूड पदार्पण केलेले नवकलाकार\nइरफान खानचे हे चित्रपट नक्कीच पाहा\nभेटा ऑन स्क्रिन सोनिया गांधी , सुझान बर्नेट\n२०१९ मध्ये येणारे स्त्री केंद्रीत चित्रपट\n१०० कोटी क्लबमध्ये पदार्पण केलेले कलाकार\nमलायका अरोरा हॉट अंदाज\nसावनी रविंद्रच्या हॉट लूकवर चाहते घायाळ\n.. हा प्रस्ताव मान्य नसेल तर तोडून टाका युती - रामदास कदमांचा भाजपला इशारा\nज्यांच्या जागा जास्त, त्यांचा मुख्यमंत्री मला मान्य नाही - उद्धव ठाकरे मुंबई -\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://raigadpolice.gov.in/pdfdocs/PoliceBharti.html", "date_download": "2019-02-20T11:05:08Z", "digest": "sha1:Q7ZWTADOQLXB57WS6DVUIEZOQFL7X3C6", "length": 1432, "nlines": 11, "source_domain": "raigadpolice.gov.in", "title": " रायगड पोलीस भरती २०१८", "raw_content": "रायगड पोलीस भरती २०१८\nरायगड जिल्हा पोलीस भरती २०१८ अंतिम निवड यादी\nरायगड जिल्हा पोलिस भरती २०१८ कागदपत्र पडताळणीसाठी पात्र उमेदवारांना सूचना\nरायगड जिल्हा पोलिस भरती २०१८ कागदपत्र पडताळणीसाठी पात्र उमेदवाराची तात्पुरती गुणवत्ता यादी\nरायगड जिल्हा पोलीस भरती २०१८ मैदानी व लेखी परीक्षा गुण\nरायगड जिल्हा पोलीस भरती २०१८ लेखी परीक्षा गुण\nपोलीस भरती २०१८ लेखी परीक्षा उत्तरतालिका\nपोलीस भरती २०१८ लेखी परीक्षाकरिता पात्र उमेदवार\nपोलीस भरती २०१८ मैदानी चाचणी गुणतक्ता\nपोलीस भरती २०१८ जाहिरात\nप्रेस नोट पोलिस भरती २०१८", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/nalasopara-issue-mukta-dabholkar-jitendra-awhad-shyam-manav-on-target-ATS/", "date_download": "2019-02-20T11:20:53Z", "digest": "sha1:FRMOVXGNT2VIIIUQO3HJIPZDFKKJ55HT", "length": 4772, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मुक्‍ता दाभोळकर, आव्‍हाड निशाण्यावर; एटीएसचा धक्‍कादायक खुलासा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुक्‍ता दाभोळकर, आव्‍हाड निशाण्यावर; एटीएसचा धक्‍कादायक खुलासा\nमुक्‍ता दाभोळकर, आव्‍हाड निशाण्यावर; एटीएसचा धक्‍कादायक खुलासा\nमुंबई : अवधूत खराडे\nनालासोपारा प्रकरणी अटक केलेल्यांचा डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणाशी संबंध तपासताना धक्‍कादायक बाब राज्य दहशतवाद विरोधी पथकाच्या हाती लागली आहे. नालासोपारा प्रकरणी अटक केलेल्या आरोपींचे पुढील लक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या कन्या मुक्‍ता दाभोलकर, राष्‍ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्‍हाड, शाम मानव यांच्यासह काहीजण असल्याचे एटीएसने सांगितले. तसेच याप्रकरणातील आरोपी व माझगाव डॉकमधील कर्मचारी अविनाश पवार याला शुक्रवारी सत्र न्यायालयात हजर केले.\nएटीएसने यावेळी आतापर्यंत अविनाशकड़े केलेल्या तपासाची डायरी न्यायालयासमोर उलगडली, यात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. एटीएसने न्यायालयाकडे अविनाशच्या १४ दिवसांच्या कोठडीची मागणी केली आहे.\nगौरी लंकेश हत्येप्रकरणी अटक असलेल्या अमोल काळेचा उल्लेख पहिल्या रिमांड पासून एटीएसने केला आहे. मग अमोल काळेचा ताबा घेण्यासाठी एटीएसने आत्तापर्यंत काय केले, असा सवाल करत न्यायालयाने एटीएसला फटकारले आहे. तसेच अविनाशच्या तपासाबाबत योग्य उत्तर देण्यास एटीएसला २ तासांचा वेळ दिला.\nअण्णासाहेब शेलार यांचा संचालक पदाचा राजीनामा\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\nसातारा : पोलिस निरीक्षकाच्या घरी चोरी\nइम्रान यांनी फेकलाय तो 'नो बॉल' : जावेद अख्‍तर\n'पीडित अल्पवयीन मुलीने साक्ष बदलली तरी आरोपीने निर्दोषत्व सिद्ध करावे'\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\n'पीडित अल्पवयीन मुलीने साक्ष बदलली तरी आरोपीने निर्दोषत्व सिद्ध करावे'\nयुतीचा नविन चित्रपट; \"मूर्ख आहे मतदार\"\nमॉलमध्ये बिबट्याच्या 'एन्ट्री'ने खळबळ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA/", "date_download": "2019-02-20T10:57:28Z", "digest": "sha1:7OD6SVYKMYEHTPMDMSPA6VXWXYEDUCOA", "length": 14054, "nlines": 100, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "मुख्यमंत्र्यांच्या पिंपरी-चिंचवडमधील सभेला जनसागर लोटला | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nशत्रूला धडकी भरवणारे F-21 भारताला देण्यास अमेरिका तयार\nपतीच्या मारहाणीत पत्नीचा गर्भपात ; तू काळी आहेस, सुनेचा सासरच्यांनी केला छळ\nएकही बांधकाम कामगार कुटुंब बेघर राहणार नाही\nशहराचा पाणीपुरवठा उद्या बंद\nमुळशीत आणखी एका ‘लवासा’चा घाट\nHome breaking-news मुख्यमंत्र्यांच्या पिंपरी-चिंचवडमधील सभेला जनसागर लोटला\nमुख्यमंत्र्यांच्या पिंपरी-चिंचवडमधील सभेला जनसागर लोटला\nपिंपरी- लोकसभा निवडणुकीचे बिगूल वाजण्याआधीच भाजपने महाराष्ट्रात प्रचाराचा नारळ फोडण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शनिवारी (दि. ३) पिंपरी-चिंचवडमध्ये सभा आयोजित केली आहे. या सभेला मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील जनसागर लोटला आहे. निगडी प्राधिकरणातील मदनलाल धिंग्रा मैदानावर ही सभा होणार असून, मैदान खचाखच भरले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्याच प्रचार सभेला एवढा मोठा प्रतिसाद मिळाल्याने भाजपच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे. मुख्यमंत्र्यांच्या सभेला नागरिकांनी केलेल्या या प्रचंड गर्दीमुळे आगामी निवडणुकीत मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे कमळ फुलवण्यासाठी आत्मविश्वास मिळाल्याचे भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी सांगितले.\nदिवाळीनंतर लोकसभा निवडणुकीची आतषबाजी सुरू होणार आहे. त्याआधीच भाजपने महाराष्ट्रात लोकसभेच्या प्रचाराचा नारळ फोडण्याच्या उद्देशाने पिंपरी-चिंचवडमध्ये शनिवारी सभा आयोजित केली आहे. भाजपचे स्टार प्रचारक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत निगडी प्राधिकरणातील मदनलाल धिंग्रा मैदानावर होणाऱ्या या सभेकडे केवळ पिंपरी-चिंचवडच नव्हे; तर संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. मावळ आणि शिरूर या दोन लोकसभा मतदारसंघासाठी सायंकाळी सव्वापाच वाजता सुरू होणाऱ्या या सभेला नागरिकांनी तुफान गर्दी केली आहे. भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या सभेला जास्तीत जास्त नागरिकांना आणण्यासाठी गेला आठवडाभर जिवाचे रान केले.\nमदनलाल धिंग्रा मैदानावर जनसागर लोटल्याने पाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. विधानसभेपाठोपाठ महापालिका निवडणुकीतही पिंपरी-चिंचवडमधील जनतेने भाजपच्या बाजूने कौल दिला आहे. आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या सभेला नागरिकांचा मिळालेला प्रतिसाद पाहता मावळ आणि शिरूर मतदारसंघात भाजपची पाळेमुळे घट्ट झाल्याचे सिद्ध होत आहे. आगामी निवडणुकीत शिवसेनेसोबत युती न झाल्यास भाजप दोन्ही मतदारसंघात ताकदीने उतरणार हे या गर्दीवरून स्पष्ट होते. युती झालीच, तर मावळ मतदारसंघ मिळवण्याचा भाजपचा प्रयत्न राहणार आहे.\nमुख्यमंत्र्यांच्या सभेला झालेल्या गर्दीबाबत बोलताना भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले, “सभेला झालेली नागरिकांची गर्दी निश्चितच आमचा आत्मविश्वास वाढवणारी आहे. म��वळ आणि शिरूर या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील जनता मुख्यमंत्री आणि भाजपच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, हे मुख्यमंत्र्यांच्या सभेला झालेल्या गर्दीवरून स्पष्ट होते. विधानसभा आणि महापालिकेच्या निवडणुकीत पिंपरी-चिंचवडमधील जनतेने भाजपला निवडून दिले. जनतेने टाकलेला विश्वास सार्थ करण्याच्या दिशेने भाजपने पावले उचलली. मुख्यमंत्र्यांनी पिंपरी-चिंचवडचे अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावले. शहराचे अजूनही काही प्रलंबित प्रश्न ते लवकरच मार्गी लावतील. आगामी लोकसभा निवडणुकीतही शहरातील जनता भाजपलाच निवडून देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.”\nदापोडीत दोन गटात हाणामारी\nनरेंद्र मोदींना पाठिंबा नसेल, तर मावळ आणि शिरूरमधून भाजपचे खासदार निवडून आणू – मुख्यमंत्री फडणवीस\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंद��राजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.pratilipi.com/read?id=5460811030462464&ret=%2F%3Fredirect%3DcatchAll", "date_download": "2019-02-20T11:32:25Z", "digest": "sha1:GDQ5LBBEKDPX5VDKU24AOCAOQGDILUM3", "length": 2391, "nlines": 28, "source_domain": "mr.pratilipi.com", "title": "वाचा प्रिया जगदाळे च्या मराठी कथा नारी प्रतिलिपि वर « प्रतिलिपि मराठी | Read PRIYA JAGDALE's Marathi content naaree on Pratilipi « Pratilipi Marathi", "raw_content": "\nप्रत्येक रूपात ती वाटते निराळी,\nदुर्गा-काली चे रूप आहे नारी.\nकधी आई,कधी बहिण,कधी मुलगी बनून जाते,\nप्रत्येक रूपात ती आपले कर्तव्यच निभावते..\nआई बनून कधी अंगाई गाते,\nबहिण बनून कधी हक्क गाजवते.\nमुलगी बनून कधी माया करते\nतर अर्धांगिनी बनून प्रेम दर्शवते.\nस्वतः दु:ख सहन करून ती तुम्हाला ठेवते खुश सदैव,\nतरी सुद्धा होतो तिचा अपमान हेच आहे मोठे दुदैव...\nभारतासारख्या देशात देवीसमान पुजनिय आहे नारी,तरी सुद्धा होतो तिच्यावर अत्याचार\nआणि तमाशा बघत बसते दुनिया सारी..\nप्रत्येक पुरुषाच्या जीवनात नारीची असते साथ,\nजो करत नाही तिचा मान त्याचा कसला आलाय सन्मान..\nप्रत्येक दु :ख सहन करण्याची असते तिला दैवीशक्ती\nलक्षात ठेवा तिच्याच मुळे निर्माण झाली ही सारी सृष्टी..\nसामग्री वाचन आनंद लुटा\nसोशल मीडिया वर अनुसरण करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tinystep.in/blog/balala-pahilya-varshat-honare-aajar-aani-gharguti-upachar", "date_download": "2019-02-20T12:49:27Z", "digest": "sha1:FOZT2LORJFWZ5AWYV6F5ZTEKVSG7HLED", "length": 11767, "nlines": 223, "source_domain": "www.tinystep.in", "title": "बाळाला पहिल्या वर्षात होणारे आजार आणि घरगुती उपचार - Tinystep", "raw_content": "\nबाळाला पहिल्या वर्षात होणारे आजार आणि घरगुती उपचार\nजन्मानंतर बाळाची रोगप्रतिकार वाढायला सुरुवात होत असते आणि ती इतकीसुद्धा सशक्त नसते की, ती रोगजंतूंविरुद्ध व आजाराविरुद्ध प्रतिकार करेल. त्यामुळेच बाळासाठी लस देणे अनिवार्य असते. पण काही साधे आजार असतात त्यासाठी लसीची गरज नसते. त्यासाठी काही घरगुती उपचार पुरेसे असतात ते आजार कोणते आणि त्याचे उपचार कोणते ते आपण पाहणार आहोत.\nउपचार : लहान बाळासाठी सर्दी खूपच त्रासदायक असते. त्यामुळे त्याला श्वास घ्यायला अडचण होते. तेव्हा बाळाचे बंद झालेले नाक उघडणे महत्वाचे असते. तर कधीकधी बाळाचे नाक खूप वाहू लागते. तेव्हा ओवा एका कपड्यात घेऊन त्याची पुरचंडी करून हातावर चांगली घासून नाकाशी धरावी. ह्याचा वासाने बाळाचे नाक मोकळे होते. जर नाक चोंदले गेले असेल तर पातळ कपड्याने बाळाच्या कपाळावर हलकेच शेक द्यावा . ह्यामुळे बाळाचे नाक उघडून कफ बाहेर पडू लागतो. सर्दीत नाक बंद आणि तोंडाने श्वास घेता येत नाही म्हणून ते रडू लागते. अशा वेळी बाळाला वाटी घेऊन चमच्याने थोडं थोडं दूध पाजावे. त्यामुळे बाळाला गिळता येईल.\n२) अतिसार, उलट्या, जुलाब किंवा डायरिया\nउपचार : दुधातून किंवा दुधाची बाटली, बाळाचे खेळणे, ह्यांची स्वच्छता न राखल्यामुळे बाळाला उलट्या व जुलाब सुरु होतात. ह्या आजारात डीहायड्रेशनचा धोका असतो. तो टाळण्यासाठी जलसंजीवनी ( १ ग्लास पाणी + १ चमचा साखर + १ चिमूट मीठ ) , ORS चे पाणी, इ. सारखे पाजत रहावे. भाताची पेज, भाताचे पाणी जरूर द्यावे. ते बंद करू नये. आईचेच दूध चालूच ठेवावे, वरचे दूध कमी द्यावे. इतके करूनही उलट्या व जुलाब थांबत नसेल तर डॉक्टरांकडे जावे.\nउपचार : बाळाला ताप सर्दीमुळे येतो. ताप आलेल्या बाळाला कपड्यात जास्त गुंडाळून ठेऊ नये. कारण कपड्यामध्ये उब राहून बाळाचा ताप उलट वाढतो. गरम कपड्यात गुंडाळू नये. साधे सुती कपड्यात बाळाला गुंडाळावे व दिवसातून ३-४ वेळा अंग पुसून घ्यावे. तान्ह्या बाळाला दुसरा ताप असतो तो अंगात पाणी कमी असेल तर त्यामुळे येतो यालाच डीहायड्रेशन फिवर म्हणतात लसीकरणमुळे ताप सारखाच येतो. बाळाला जर तापाबरोबर अंगावर पुरळ, किंवा इतर लक्षणे दिसली तर डॉक्टरांकडे जावे. ताप असताना बाळाला हलका आहार व भरपूर पाणी द्यावे.\nउपचार : बाळाचा कान दुखत असेल तर खूप रडते आणि जोर जोराने मुठीने कानाला मारते, यावरून समजून घ्यावे, की बाळाचा कान दुखत आहे. बहुतेकदा सर्दीमुळे कान दुखत असतो. तेव्हा सर्दीसाठी उपाय करावेत. व कानात टाकावेत. आणि बाहेरून वेखंडाचा लेप लावावा. ह्या उपायाने बाळाच्या कानाला आराम मिळेल.\nउपचार : अचानकपणे बाळाचे रात्री पोट दुखायला लागते. त्याचे कारण बऱ्याचदा कळत नाही. मध्यरात्री बाळ अचानक रडते आणि काही वेळानंतर आपोआप शांतही होते. पण काहीवेळा बाळ शांत होत नाही. तेव्हा यासाठी बेंबीच्या जवळ थोडासा हिंग चोळावा आणि थोडे पाणी मिसळून हिंग संबंध पोटावर चोळावा. जर तरीही बाळाचे पोट दुखणे थांबत नसेल तर डॉक्टरांना दाखवावे.\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे न���्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-March2016-AnjeerLagwad.html", "date_download": "2019-02-20T12:11:51Z", "digest": "sha1:2CHZYRGBWFMTRQ6WXRA5UT3LS6CK3UIK", "length": 42763, "nlines": 72, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology -डा.बावसकर टेक्नालाजि - अंजिराची आधुनिक लागवड", "raw_content": "\nप्रा. डॉ. वि.सु. बावसकर\nअंजीर या फळझाडाचे उगमस्थान दक्षिण अरबस्थान हा देश आहे. अरबस्थानातून या फळझाडाचा प्रसार भूमध्य समुद्राच्या आसपासच्या प्रदेशात झाला.\nअंजिराच्या फळातील भरपूर अन्मूल्ये व पोषणक्षमता यामुळे अंजिराचे फळ फार पूर्वीपासून खाण्यासाठी उपयोगात आणले जाते. अंजिरामध्ये १० ते २८% साखर असून फळ चवीला थोडे आंबटगोड असते. अंजिराच्या फळातून चुना, लोह तसेच 'अ' आणि 'क' जीवनसत्ये भरपूर प्रमाणात असतात. अंजिराच्या फळात इतर फळांच्या तुलनेत भरपूर खनिजद्रव्ये असतात. अंजिराचे फळ त्याच्या औषधी गुणधर्मासाठी प्रसिद्ध आहे. अंजिराचे फळ शक्तीवर्धक, सौम्य रेचक, पित्तनाशक आणि रक्तशुद्धी करणारे आहे.\n* अजीराच्या फळाच्या प्रत्येक १०० ग्रॅम खाण्यायोग्य भागात खालील अन्नघटक असतात.\nपाणी - ८०.८०%, साखर/कार्बोहायड्रेट्स -१७.१ ०%, प्रथिने/प्रोटिन्स -१.३०%, स्निग्धांश /फॅट्स -०.२०%, खनिजद्रव्ये - ०.६०%, लोह -१.२०%, स्फुरद - ०.०३६%, चुना - ०.०६% जीवनसत्त्व 'अ' - २७० इ.यु., जीवनसत्त्व 'ब' - ५०.० मिलीग्रॅम , जीवनसत्त्व 'क' - २.०० मिलीग्रॅम, निकोटिनिक आम्ल - ०.६० मिलीग्रॅम, उष्मांक - ७५ कॅलरी.\nव्यापारी दृष्ट्या भारतात आणि प्रामुख्याने महाराष्ट्रात अंजिराच्या लागवडीस भरपूर वाव आहे.\nअंजिराची लागवड इटली, स्पेन, पोर्तुगाल, ग्रीस, अल्जेरिय आणि तुर्कस्थान या देशांत फार मोठ्या प्रमाणात होते. भारतामध्ये अंजिराची लागवड व्यापारी दृष्ट्या फक्त महाराष्ट्रातच केली जाते. दक्षिण भारतात पेनकोंडा, बंगलोर, श्रीरंगपट्टण आणि उत्तर प्रदेशात सहारनपूर येथे अंजिराची लागवड तुरळक प्रमाणात केली जात��.\nभारतात ५०० हेक्टर क्षेत्रावर अंजिराची लागवड केली जाते. यापैकी एकट्या महाराष्ट्रात ४०० हेक्टर क्षेत्र या पिकाच्या लागवडीखाली आहे. महाराष्ट्रात प्रामुख्याने पुणे जिल्ह्यात अंजिराचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते आणि या जिल्ह्यात ३०० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर या पिकाची लागवड आहे. पुणे जिल्ह्यात निरा नदीच्या खोऱ्यातील पुरंदर -सासवड तालुक्याचा भाग अंजीर लागवडीसाठी प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे मराठवाड्यातील दौलताबाद जवळच्या भागात अंजिराची लागवड फार पूर्वी पासून केली जाते. पुणे जिल्ह्यातील सासवड भागात अंजिराचे दर हेक्टरी उत्पादन १० ते १२ टन इतके मिळते.\n* हवामान : अजिराच्या वाढीसाठी व दर्जेदार उत्पादनासाठी उष्ण आणि कोरडे हवामान पोषक आहे. दमट हमन अंजिराच्या पिकला घातक आहे. तापमान कमी असल्यास अंजिराच्या पिकाचे नुकसान होत नाही. ज्या ठिकाणी सरासरी ६०० ते ६५० मिलीमीटर पाऊस पडतो आणि सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात पाऊस पडतो थांबतो, अशा ठिकाणी अंजिराची लागवड यशस्वीपणे करता येते. महाराष्ट्रातील अंजिराच्या झाडांची ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यांमध्ये पानगळ होऊन झाड विश्रांती घेते व ऑक्टोबर महिन्यात झाडावर नवीन फुटीबरोबर फळे येतात. अंजिराची फळे फेब्रुवारी ते एप्रिल या काळात तयार होतात. फळांच्या वाढीच्या काळात हवामान कोरडे असावे.\n* जमीन : अंजिराच्या लागवडीसाठी तांबूस रंगाची आणि १ मीटरच्याखाली मुरुमाचा थर असलेली जमीन योग्य असते. आजुबाजूने डोंगर असणाऱ्या परिसरातील वातावरण या पिकाला मानवत असल्याने अशा ठिकाणच्या जमिनी अंजीर लागवडीसाठी निवडणे उत्पादनाच्या दृष्टीने फायदेशीर ठरते. अंजिराची मुळे साधरणपणे १ मीटर खोल जातात. म्हणून मध्यम खोलीची आणि उत्तम निचऱ्याची जमीन या पिकास मानवते.\n*जाती : वनस्पतीशास्त्रीय दृष्ट्या अंजिरातील फुलांचे प्रकार व परागीभवन होण्याची क्रिया यावरून अंजिराचे प्रमख चार प्रकार पडतात. या प्रकारांत अंजिराच्या जगातील प्रमुख जाती येतात.\n१) सामान्य अंजीर (कॉमन अॅड्रिएटिक फिग) : या प्रकारात परपरागीभवनाची क्रिया न होताच फळे तयार होतात. सामान्य अंजिराच्या फुलांना लांब दांडे असतात, या प्रकारात कॅडोटा, ब्राऊन तुर्की, पूना अंजीर, दौलताबाद अंजीर या जातींचा समावेश होतो. पूना अंजिराची फळे पातळ सालीची, फिकट हिरव��या रंगाची, कडेला तांबूस धारा असलेली असतात. फळांचा गर गुलाबी असून फळे चवीला गोड असतात. पूना आणि दौलताबाद अंजीर या जातींमध्ये फारसा फरक नाही.\n२) कॅप्री अंजीर (जंगली अंजीर) : या प्रकारातील झाडे नरफुलांची असतात. कॅप्री अंजिराची फळे खाण्यासाठी उपयोगी नसतात. आपल्याकडील उंबराची फळे कॅप्री अंजिराच्या प्रकारात मोडतात. कॅप्री अंजिराच्या फळात ब्लॅस्टोफॅगा या प्रकारचे फुलकिडे असतात.\n३) स्मीरना अंजीर : या जातीच्या फळात फक्त मादीफुले असल्यामुळे फळांची वाढ ब्लॅस्टोफॅगा या फुलकिड्यांनी परपरागीभवन केल्याशिवाय होत नाही.\n४) सॅनपॅड्रो अंजीर : हा प्रकार स्मीरना आणि या दोन्ही प्रकारांच्या मधला प्रकार आहे.\n१) दिआना अंजीर : ह्या जातीची लागवड खास करून ज्युस निर्मितीसाठी केली जाते. या जातीच्या झाडांची उंची ६ ते ७ फूट असते. फळे लेमन पिवळसर रंगाची असून गर फिक्कट पिवळसर असतो. फळे चवीला अतिशय गोड असून स्वादयुक्त असतात. या फळांमध्ये विद्राव्य घनपदार्थाचे प्रमाण २१ ब्रीक्स असून ज्युस बनविण्यासाठी जास्त वापर केला जातो. फळांचे वजन इतर जातींच्या मानाने अघिक असून सरासरी ६० ते ६५ ग्रॅमची फळे असतात.\n२) कोनाड्रिया अंजीर : ही जात मुळची अमेरिकेतील असून ती आयात केली जाते. भरपूर उत्पादनासाठी ही जात प्रचलित असून या जातीच्या झाडांची उंची इतर जातींच्या तुलनेने कमी आहे. फळे ४० ते ४५ ग्रॅम वजनाची असून फळाचा रंग हिरवा तर गर गुलाबी, गोड स्वादाचा असतो. या फळांतील विद्राव्य घनपदार्थांचे प्रमाण २०.५ ब्रीक्स असून हिची फळे लवकर सुकविता येतात. त्यामुळे प्रक्रिया उद्योगासाठी उत्तम प्रतीची असतात.\nभारतातील अंजिराच्या सर्व जाती सामान्य अंजीर या प्रकारातच येतात. या जातींमध्ये परागीभवनाच्या क्रियेची गरज नसते.\n१) पुणेरी अंजीर : ही जात पुरंदर तालुक्यात आणि दौलताबाद परिसरात लागवडीखाली आहे. या जातीस दिवे सासवड असेही म्हणतात. या जातीची फळे ३० - ५० ग्रॅम वजनाची असून गराचा रंग तांबूस असतो. साल पातळ असून गरात साखरेचे प्रमाण १४ - १५% इतके असते.\n२) दिनकर : ही जात मराठवाडा कृषी विद्यापीठाने दौलताबाद परिसरातून निवड करून वाढविली आहे. या जातीची फळे आणि गोडी, पुणे अंजिरापेक्षा सरस असल्यासे नमूद केले आहे.\n* अभिवृद्धी : अंजिराच्या झाडाची अभिवृद्धी फाटे कलम किंवा गुटी कलम करून करतात. कलमे तयार क��ण्यासाठी चांगले उत्पादन देणाऱ्या अंजिराच्या झाडाची निवड करावी. फाटे कलमे तयार करण्यासाठी ८ ते १२ महिने वयाच्या फांद्या निवडाव्यात. या फांद्यांच्या शेंड्याकडचा भाग फाटे कलमे तयार करण्यासाठी वापरावा. फाटे कलम ३० ते ४० सेंमी लांब. १ ते १.२५ सेंमी जाडीचे असावे आणि त्यावर किमान ४ - ६ फुगीर डोळे असावेत. फाटे कलमे लावण्यापुर्वी त्यांवरील सर्व पाने काढून टाकावीत. फाटे कलमे गादीवाफ्यावर लावावीत. कलम करताना फाटे जर्मिनेटर १०० मिली + १० लि. पाणी या द्रावणात ५ ते १० मिनिटे बुडवून कलम केल्यास मुळ्या लवकर फुटतात. त्यामुळे बहुतांशी कमले यशस्वी होतात.\nगुटी कलमे तयार करण्यासाठी जून महिन्यात एक वर्ष वयाच्या फांदीवर साधारणपणे २.५ सेंमी रुंदीची गोलाकार साल काढावी. साल काढलेल्या भगवे गुटी कलमे ऑगस्ट - सप्टेंबरपर्यंत तयार होतात.\n* लागवड पद्धीत : अंजिराच्या लागवडीसाठी निवडलेली जमीन उन्हाळ्यात तयार करावी. ६ x ६ मीटर अंतरावर ६० x ६० x ६० सेंमी आकाराचे खड्डे तयार करावेत. प्रत्येक खड्ड्यात १ किलो सुपर फॉस्फेट आणि २५० ग्रॅम कल्पतरू सेंद्रिय खत टाकून खड्डे १:२ या प्रमाणात शेणखत व पोयट्याची माती यांच्या मिश्रणाने पावसाळ्यापूर्वी भरावेत. लागवड जून - जुलै महिन्यात तयार कलमे लावून करावी. लागवडीनंतर ३ ते ४ दिवसांच्या अंतराने कलमांना पाणी द्यावे. कलमांना बांबुंचा आधार द्यावा. कलमांना जर्मिनेटर ५ मिली/लि. पाणी याप्रमाणे द्रावण तयार करून २५० मिली द्रावणाची आळवणी (ड्रेंचिंग) करावे. म्हणजे पांढऱ्या मुळीचा जारवा वाढून त्यांची कार्यक्षमता वाढते. त्यामुळे कलमांची वाढ लवकर जोमदार होते.\n* लागवडीचे अंतर : अंजिराची लागवड जून - जुलै ते सप्टेंबर - ऑक्टोबर या महिन्यात करावी. लागवडीसाठी जमिनीच्या मगदुराप्रमाणे ६ x ६ किंवा ५ x ५ मीटर अंतर ठेवावे.\n* वळण आणि छाटणी : छाटणीमुळे अंजिराच्या झाडाला व्यवस्थित आकार देता येतो. तसेच मशागतीची कामे सुलभतेने करता येतात आणि झाडावर रोग व किडींचा प्रादुर्भावही कमी होते.\nअंजिराच्या झाडाच्या छाटणीचा मुख्य उद्देश झाडाला जास्तीत जास्त फुटवे आणणे हा असतो. अंजिराच्या झाडावर छाटणीनंतर येणाऱ्या नवीन फुटीवर कलधारणा होते. म्हणून अंजिराच्या झाडाची नियमित छाटणी करणे आवश्यक आहे. पावसाळ्यात अंजिराची झाडे सुप्तावस्थेत असतात. सप्टेंबरनंतर तापम��नात वाढ होते. म्हणून ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मागील वर्षीच्या फांद्यांची योग्य रीतीने छाटणी करावी. छाटणी करताना फांदीचा जोर पाहून ती शेंड्याकडील भागाकडून छाटणी केल्यामुळे फांदीच्या राहिलेल्या भागावरील डोळे फुटून नवीन फूट येते आणि नंतर नवीन फुटीवर फळे येतात. एका प्रयोगावरून असे दिसून आले आहे की, अंजिराच्या झाडाच्या प्रत्येक फांदीचा शेंड्याकडील ५ ते ६ सेंमी लांबीचा भाग छाटून टाकल्यास अथवा झाडाची हलकी छाटणी केल्यास छाटणी केलेल्या भागाच्या खालच्या भागावर २ ते ३ डोळे फुटून नवीन वाढीवर भरपूर फळे लागतात. छाटणीनंतर अंजिराच्या झाडावर जर्मिनेटर ५० मिली + प्रिझम ५० मिलीची १० लि. पाण्यातून फवारणी केल्यास अधिक डोळे फुटून भरपूर फुटवे मिळतात.\n* फांद्यांना खाचा पाडणे (नॉचिंग) : अंजिरामध्ये उत्पादन वाढविण्यासाठी छाटणीप्रमाणेच फांद्यावर खाचा पाडणे ही एक महत्त्वाची आणि उपयुक्त पद्धत आहे.\nअंजिराच्या फांदीवरील डोळ्याच्या वर २.५ सेंमी लांब आणि १ सेंमी रुंद तिरकस काप घेऊन खाचा पडतात. फांदीवर खाच पडताना साल आणि अल्प प्रमाणात खोडाचा भाग काढला जातो. साधारणपणे ८ - ९ महिने वयाच्या फांदीवर जुलै महिन्यात खाचा पाडतात, त्यामुळे फांदीवर सुप्त डोळे जागृत होऊन नवीन फुटव्यांची संख्या वाढते. एका फांदीवरील छाटलेल्या भागाखालील ३ - ४ डोळे सोडून खाचा पाडाव्यात.\n*खत : अंजिराच्या झाडाची जोमदार वाढ होण्यासाठी सुरुवातीला नियमित खते द्यावीत. पहिल्या वर्षी प्रत्येक झाडाला १० किलो शेणखत, २५० ग्रॅम कल्पतरू सेंद्रिय खत, १०० ग्रॅम निंबोळी पेंड, १०० ग्रॅम नत्र, ५० ग्रॅम स्फुरद आणि ५० ग्रॅम पालाश द्यावे. दरवर्षी या पटीत हे प्रमाण वाढवावे. पूर्ण वाढलेल्या ५ ते ६ वर्षांच्या झाडाला ४० ते ५० किलो शेणखत, ५०० ग्रॅम ते १ किलो कल्पतरू सेंद्रिय खत, २५० ग्रॅम निंबोळी पेंड, ५०० ग्रॅम ते १ किलो गांडूळ खत, ६०० ग्रॅम नत्र, ३०० ग्रॅम स्फुरद आणि ३०० ग्रॅम पालाश द्यावे. रासायनिक खते आणि सेंद्रिय खते वेगवेगळी द्यावीत (एकत्र मिसळून देऊ नयेत). शेणखताच्या बरोबरच हिरवळीच्या खताचा वापर अधिक उपयुक्त ठरतो.\nबहार धरणे : अंजिराच्या झाडाला वर्षा तून दोन वेळा बहार येतो. पावसाळ्यात येणाऱ्या बहाराला 'खट्टा' बहार आणि अन्हाळ्यात येणाऱ्या बहाराला 'मीठा' बहार असे म्हणतात. खट्टा बहाराची फळे जुलै - ऑगस्टमध्ये तयार होतात. परंतु ही फळे चांगल्या प्रतीची नसतात. मीठा बहाराची फळे मार्च - एप्रिलमध्ये तयार होतात. या फळांचा दर्जा व उत्पादन चांगले असल्यामुळे प्रामुख्याने मीठा बहार घेतला जातो. मीठा बहार घेण्यासाठी सप्टेंबर महिन्यामध्ये हकली मशागत करून पाणी न देता झाडांना ताण द्यावा. नंतर छाटणी करून खताची मात्रा द्यावी. वाफे बांधून बागेस पाणी देणे सुरू करावे. यामुळे झाडे सुप्तावस्थेतून बाहेर पडून ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यानच्या काळात झाडावर नवीन फुटीसह फळे येतात.\n* पाणी व्यवस्थापन : अंजिराच्या झाडांना ऑक्टोबर - नोव्हेंबर महिन्यामध्ये ८ ते १० दिवसांनी, डिसेंबर ते फेब्रुवारीच्या काळात १२ ते १५ दिवसांनी पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. ठिंबक सिंचन पद्धतीने पाणी देण्याची पद्धत अंजिरासाठी सोईची आणि पाण्याचा मोजका वापर करून चांगले उत्पादन घेण्यासाठी योग्य आहे असे जरी म्हटले असले तरी अनुभवांती असे आढळले आहे की, उत्पादन वाढीच्या दृष्टीकोनातून झाडांना 'वाफे पद्धत' पाणी देण्यासाठी योग्य ठरत आहे. मात्र यासाठी पाण्याची उपलब्धता चांगल्या प्रकारे असावी लागते.\n* आंतरपिके : लागवडीनंतरच्या सुरूवातीच्या २ ते ३ वर्षात अंजिराच्या झाडाचा पसारा कमी असल्यामुळे बागेत मोकळी जागा भरपूर असते. या मोकळ्या जागेत भाजीपाल्याची तसेच ताग, चवळी यासारखी हिरवळीची पिके आंतरपिके म्हणून घ्यावीत. त्यामुळे बागेची चांगली मशागत होऊन जमिनीची सुपीकता वाढते व आंतरपिकापासूनही काही प्रमाणात उत्पादन मिळते. जमिनीच्या मगदुराप्रमाणे व पाणीपुरवठा लक्षात घेऊन अंजिराच्या बागेत एक किंवा अधिक हंगामात आंतरपिके घ्यावीत.\n१) तुडतुडे : ही कीड अंजिराच्या झाडाची पाने, कोवळ्या फांद्या आणि फळातील रस शोषून घेते. यामुळे झाडाची वाढ खुंटते. तसेच फळाची वाढ न होता फळे गळतात.\nउपाय : ऑक्टोबर ते नोव्हेंबर या काळात झाडांवर स्प्लेंडर २० मिली/१० लि. पाणी याप्रमाणे २ - ३ वेळा फवारण्या केल्यास या किडीचे नियंत्रण होते.\n२) खवले कीड : ही कीड झाडाच्या फांद्यांवर कोवळ्या फुटीवर, नवीन फुटणाऱ्या डोळ्यांवर तसेच पाने व फळांवरही प्रामुख्याने दिसून येते. खवलेकीड झाडाच्या फांद्यांतील व फळांतील रस शोषून घेते. त्यामुळे फांद्या सुकतात व वाळतात. खवलेकिडीच्या प्रादुर्भावामुळे फळांच्या आकारावर �� चवीवर विपरीत परिणाम होतो.\nउपाय : खवलेकिडीचे नियंत्रण करण्यासाठी स्प्लेंडर २० मिली/१० लि. पाणी याप्रमाणे फवारणी करावी.\n३) कोळी (माईटस) : कोळी ही कीड झाडाची पाने व फळांतून रस शोषून घेते. त्यामुळे फळांची पूर्ण वाढ न होता फळे गळून पडतात.\nउपाय : कोळी किडीच्या नियंत्रणासाठी स्प्लेंडर २० मिली/१० लि. पाणी याप्रमाणे फवारावे.\n४) पिठ्या ढेकूण कीड : ही कीड कोवळ्या फांद्या, फांद्यावरील डोळे, पाने आणि फळांतील रस शोषून घेते. त्यामुळे फांद्या सुकतात आणि फळे गळून पडतात.\nउपाय : पिठ्या ढेकूण या किडीच्या नियंत्रणासाठी खवले किडीप्रमाणेच उपाय करावेत.\n५) साल व बुंधा पोखरणारी अळी : अंजिरावरील इतर किडींच्या तुलनेत ही कीड अंजिराच्या झाडाचे अधिक नुकसान करते. अंजिराच्या दुर्लक्षित झाडावर तसेच ज्या झाडाची वाढ झुडपासारखी आहे, अशा झाडावर या किडीचा उपद्रव जास्त असतो. ही अळी झाडाचा बुंधा आणि फांद्या आतून पोखरते. झाडाची साल खाते.\nउपया : साल किंवा बुंधा पोखरणाऱ्या अळीचा उपद्रव कमी करण्यासाठी अंजिराची झाडे झुडपासारखी न वाढू देता झाडांना योग्य वळण द्यावे. झाडांची वेळोवेळी पाहणी करावी. झाडाच्या सालीचा भुसा आणि किडीची विष्ठा असलेल्या ठिकाणी छिद्र शोधून आतील अळीला तारेच्या सहाय्याने बाहेर काढावे किंवा अशा प्रत्येक छिद्रात पेट्रोल अथवा इडीसीटी मिश्रण यांचा बोळा घालावा आणि छिद्र ओल्या मातीने बंद करावीत. यामुळे अळी छिद्राच्या आतमध्ये गुदमरून नष्ट होते. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मोरचूद, चुना, गेरू आणि प्रोटेक्टंट पावडर प्रत्येकी ५०० ग्रॅम १० लि. पाण्यात कालवून झाडाच्या खोडावर कुंच्याने ३ ते ४ फुट खोडास पेस्ट लावावी.\nइतर किडी : वर उल्लेखिलेल्या मुख्य किडींव्यतिरीक्त पाने खाणारी अळी, मावा, फळे पोखरणारी अळी या किडींचा उपद्रव काही प्रमाणात होतो. मुख्य किडींच्या नियंत्रणासाठी योजण्यात आलेल्या उपायांमुळे अशा इतर किडींचाही बंदोबस्त होतो.\n* अंजिरावरील तांबेरा रोग : हा बुरशीजन्य रोग मुख्यत: अंजिराच्या झाडाच्या पानांवर दिसून येतो. या रोगाचा प्रादुर्भाव पावसाळ्यात म्हणजेच नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यानच्या काळात हवेतील दमटपणा कायम राहिल्यास तांबेरा रोग झाडाच्या पानांवर झपाट्याने पसरतो. त्यामुळे झाडाची पाने गळतात. तांबेरा रोगाच्या प्राथमिक अवस्थेमध्ये अंजिराच्या झाडाच्या पानांवर तांबूस रंगाचे लहान लहान ठिपके दिसतात. पानाच्या खालच्या बाजूस शिरांच्या बारीक जाळीत गर्द तपकिरी रंगाच्या पावडरीचे ठिपके दिसतात. झाडाची पाने गळून पडल्यामुळे झाडे कमजोर होतात आणि फळेही पक्व न होता गळतात.\nउपाय :अंजिराच्या झाडाची गळून पडलेली सर्व पाने गोळा करून जाळून टाकावीत. ऑक्टोबर महिन्यात नवीन फुटलेल्या फांद्यावरील पानांवर वरच्या व खालच्या बाजूंनी ३:३:५० तीव्रतेचे बोर्डो मिश्रण किंवा थ्राईवर ५०० मिली, क्रॉपशाईनर ५०० मिली, हार्मोनी २५० मिली, कॉपर ऑक्सिक्लोराईड (५०%) १०० ग्रॅम आणि ५०% कार्बारिल यांची फवारणी १५ दिवसांच्या अंतराने २ - ३ वेळा १०० लि. पाण्यातून करावी. १० लि.पाण्यात २० ग्रॅम बाविस्टीन किंवा ४० ग्रॅम डायथेन - एम - ४५ ही बरशीनाशके मिसळून २ - ३ वेळा फवारणी केल्यास तांबेरा रोगाचा बंदोबस्त होतो.\nवरील किडी व रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून तसेच जादा बहार लागून फळांचे अधिक व दर्जेदार उत्पादनासाठी पुढीलप्रमाणे नियमित डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची फवारणी करावी.\n१) पहिली फवारणी : (बहार धरतेवेळेस, पहिले पाणी सोडल्यानंतर ४ -५ दिवसांनी) : जर्मिनेटर ५०० मिली.+ थ्राईवर ५०० मिली. + क्रॉंपशाईनर ५०० मिली.+ प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + प्रिझम ५०० मिली. + हार्मोनी १५० मिली + स्प्लेंडर १५० मिली + १०० लि.पाणी.\n२) दुसरी फवारणी : (१५ ते ३० दिवसांनी) : थ्राईवर ५०० ते ७५० मिली. + क्रॉंपशाईनर ५०० ते ७५० मिली. + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम + प्रिझम ५०० मिली. + न्युट्राटोन २५० मिली. + हार्मोनी ३०० ते ३५० मिली + स्प्लेंडर २५० मिली + १५० लि.पाणी.\n३) तिसरी फवारणी : (४० ते ५० दिवसांनी ) : थ्राईवर ७५० ते १ लि. + क्रॉंपशाईनर ७५० ते १ लि. + राईपनर ७५० मिली. + प्रोटेक्टंट ५०० ते ७५० ग्रॅम + न्युट्राटोन ७५० मिली. + हार्मोनी ४०० ते ५०० मिली + स्प्लेंडर ३०० मिली + १५० ते २०० लि.पाणी.\n४) चौथी फवारणी : (६० ते ७५ दिवसांनी) : थ्राईवर १.५ ते २ लि. + क्रॉंपशाईनर २ लि. + राईपनर १.५ लि. + न्युट्राटोन १.५ लि.+ प्रोटेक्टंट १.५ किलो + हार्मोनी ६०० ते ७५० मिली + स्प्लेंडर ५०० मिली + ३०० लि.पाणी.\nतोडे चालू झाल्यानंतर दर १५ ते २० दिवसांनी फवारणी क्र. ४ चे प्रमाण घेऊन औषधांची फवारणी घेणे. म्हणजे किड - रोगाचा प्रादुर्भाव न होता मालाचा दर्जा शेवटपर्यंत टिकविता येतो.\nकाढणी : अंजिराची फळे सर्वसाधारणपणे १२० ते १४० ���िवसांच्या कालावधीत तयार होतात. फळांना फिकट हिरवा विटकरी - लालसर जांभळा रंग आल्यावर फळे पक्व झाली असे समजावे. अंजिराच्या फळांचा हंगामा फेब्रुवारी महिन्याच्या मध्यापासून ते एप्रिल महिन्यापर्यंत असतो. पक्व झालेली फळे चाकूने देठाजवळ कापून अथवा खुडून काढावीत.\nउत्पादन : लागवडीच्या सुरूवातीच्या चार वर्षात अंजिराच्या झाडाची योग्य वाढ होऊ द्यावी. अंजिराच्या झाडाला दुसऱ्या वर्षापासून तुरळक फळे येतात. ही फळे काढून टाकावीत व पहिली दोन वर्षे उत्पादन घेऊ नये. लागवडीनंतर ३ ते ४ वर्षांपासून अंजिराच्या झाडाचे उत्पादन वाढत जाऊन झाडे ३० ते ३५ वर्षापर्यंत भरपूर उत्पादन देतात. अंजिराच्या बागेची योग्य रितीने मशागत केल्यास अनिराच्या एका झाडापासून सरसरी २० ते ३० किलो फळे मिळू शकतात. पुणे - सासवड भागात अंजिराचे दर हेक्टरी १० ते १२ हजार किलोपर्यंत उत्पादन मिळते.\nअंजिराची पूर्ण पिकलेली फळे लवकर खराब होतात. म्हणून विक्रीसाठी अंजिराची फळे बाहेरवागी पाठविताना फळे थोडी अपक्व असतानाच काढून पाठवितात. अंजिराची फळे बांबूच्या मजबूत टोपलीत अंजिराच्या पानांचा थर, फळांचा थर असे एकावर एक थर देऊन अथवा अंजिराच्या पानांचे खालून वरून आच्छादन करून ३ - ३ फळांचे ४ कप्प्यात १२ फळे छोट्या बॉक्समध्ये भरतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.padmagandha.com/index.php?route=product/category&path=71&page=2", "date_download": "2019-02-20T12:38:50Z", "digest": "sha1:7ICMR7ORI5NF33SJ2NX2R35UBR7UXJWW", "length": 8634, "nlines": 122, "source_domain": "www.padmagandha.com", "title": "कविता", "raw_content": "\nकेवळ हौस म्हणून वा उत्साह म्हणून शब्दांशी खेळणारे जे नवोदित कवीआज आपणास दिसतात; त्यापेक्षा श्री. प्र..\nतीर्थराज,प्रिय,तुमच्या कवितेचे हस्तलिखित प्रेमाने चाळले. त्यातील कवितांना स्पर्श केला; आणि थबकलो. या..\nअनुवादातून अन्य भारतीय भाषांमध्ये पोहोचलेली आणि दुसर्‍या भाषकांकडून कौतुकवती झालेली तुझी कवित..\n‘कबुतरखाना’ हा महेश कराडकर यांच्या सकस कवितांचा पहिलाच संग्रह आहे. या संग्रहाचे शीर्षक जात, धर्म, ल..\nKalya Matiche Aswastha Vartaman |काळ्या मातीचे अस्वस्थ वर्तमान\nसमकालीन सामाजिक जीवनातील कुरूपता, वास्तवाची भेदक जाणीव, आत्मभानाचा उत्स्फूर्त उद्गार घेऊन ..\nही कहाणी आहे कनुच्या म्हणजे कन्हैयाच्या प्रियेची - राधेची आणि अर्थातच तिच्या कनुचीही\nप्रा. आ. ना. पेडणेकर यांची कविता जीवनाची विविध क्षेत्रे स्पर्श करणारी, त्यातील व्यस्तता नि व्यर्थता ..\nKavitechya Savalya | कवितेच्या सावल्या\nया कविता आहेत पाण्याच्या, पावसाच्यापावसात भिजण्याच्या, भिजून खोलवर ओलावण्याच्या या कविता आहेतपा..\nशब्दकोश घेऊन कवितेचा अर्थ लागत नसतो. कविता ही साक्षात अनुभवयाची बाब आहे. ‘अनुभव’ हाच तिचा अर्थ असतो;..\nभावगीताच्या रसिक श्रोत्यांना कवी गंगाधर महाम्बरे यांचे नाव एक गीतकार म्हणून सुपरिचित आहे. मराठी भाव..\nनव्वदोत्तरी कालखंडातील एक महत्त्वाचे कवी म्हणून अशोक कोतवाल हे नाव आता मराठी साहित्यात स्थिर झाले आह..\nPachvya Botavar satya| पाचव्या बोटावर सत्य\nताओवाद म्हणजे निसर्गाशी नातं सांगणारा विचार... निसर्गापासून दूर जाणं म्हणजे संकटांच्या गावात जा..\n...संयत, सोज्वळ तरीही वेदना नि रितेपण या अभिजाताच्या वाटेने जाण्याची असोशी हा सुचिता खल्लाळ यांच्या..\nPardarshi Vadal | पारदर्शी वादळं\nआसमंतातील, जनसागरातील आणि स्वमनातील वादळांना कवयित्री पद्मजा आपल्या प्रज्ञाप्रतिभेशी सामोर्‍या गेले..\nत्या हळव्या आठवणींचा पाऊस...त्या अनिवार भावनांचा पाऊस...त्या पावसाने केलेल्या ओल्या जखमा... ..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://dindoripranit.org/archives/4197", "date_download": "2019-02-20T12:43:16Z", "digest": "sha1:HSHLEA6J2RMQRBHCEXOFE6MCRE5E7FOS", "length": 7859, "nlines": 113, "source_domain": "dindoripranit.org", "title": "देश-विदेश अभियान विभाग अंतर्गत: ग्राम व नागरी अभियान – अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर", "raw_content": "अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास मार्ग (दिंडोरी प्रणित)\nप्रधान सेवा केंद्र, श्रीक्षेत्र दिंडोरी\n१. बालसंस्कार व युवा प्रबोधन\n२. प्रश्नोत्तर व मार्गदर्शन\n४. आरोग्य व आयुर्वेद\n६. भारतीय संस्कृती व अस्मिता\n१३. पशु व गोवंश\n१६. देश विदेश अभियान\nदेश-विदेश अभियान विभाग अंतर्गत: ग्राम व नागरी अभियान\nचलो ग्राम अभियान को जायेंगे…\nसारे विश्व मे रामराज्य लायेंगे…\nदेश-विदेश ग्राम व नागरी अभियान : ध्येय (मिशन) वर्ष: २०१८\n१) रोहतक+भिवानी – हरियाणा\n२८ ते ३१ मार्च\n२) थ्रिचुर – केरळ\n७ ते ११ मार्च\n३) काठमांडू – नेपाळ\n२८ ते १ एप्रिल\n२९ ते ३१ मार्च\n५) ६ से १५ मे\nविशेष कार्यक्रम : भव्य सत्संग मेळावा | बालसंस्कार प्रशिक्षण | कृषीशास्त्र प्रशिक्षण | आरोग्य शिबीर | समस्या निवारण | यज्ञ याग एवं प्रचार-प्रसार,\nमुंबई से प्रस्थान रात 9.00\nसुबह 4.00 गोरखपूर आगमन\nश्याम 4.00 बजे काठमांडू-नेपाळ आगमन\nपशुपतीनाथ, मातृतीर्थ, श्री दत्त मंदिर मे मानसन्मान\nश्री गणेश याग, श्री स्वामी याग\nश्री चंडी याग, श्री रुद्र याग\nआ.श्री.नितिनभाऊ मोरे जी की उपस्थिती मे सत्संग मेळावा समस्या निवारण / आरोग्य शिबीर / बालसंस्कार वर्ग डेमो / कृषीशास्त्र मार्गदर्शन रात 8.00 काठमांडू-नेपाल से प्रस्थान\nसुबह 10.00 गोरखपूर आगमन\n11.00 गोरक्षनाथ मंदिर मे मानसन्मान एवं सेवा\nश्याम 7.00 गोरखपूर से प्रस्थान\nसुबह 4.00 मुंबई मे आगमन\nजो सेवेकरी नेपाल मे ग्राम अभियान को आना चाहते है उन्हे ७७०९१०७३३९ इस नंबर पे कॉल करके रजिस्ट्रेशन करना जरुरी है.\n५) जम्मू – जम्मू & काश्मीर\n१७ ते २१ मे\n१७ ते २१ मे\nप्रश्नोत्तरे, बालसंस्कार, कृषीशास्त्र, याज्ञिकी व वास्तूशास्त्र विभागात कार्य करणारे जे सेवेकरी ग्रामअभियानसाठी येण्यास इच्छुक आहेत त्यांनी संपर्क करा.\nमाहिती व तंत्रज्ञान विभाग – Mobile Apps\n|| प्रधान सेवा केंद्र, श्री क्षेत्र दिंडोरी ||\nश्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्र\nदिंडोरी, तालुका : दिंडोरी जिल्हा : नाशिक\nफोन नंबर - (०२५५७) २२१७१०\n|| गुरुपीठ, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ||\nश्री स्वामी समर्थ गुरूपीठ,मु.पो.ता.त्र्यंबकेश्वर\nफोन नंबर - (०२५९४) २३३१७०\nCopyright 2012-2017 अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्र (दिंडोरी प्रणीत) सर्व हक्क राखीव.\nऑनलाईन देणगी माहिती साठी येथे क्लीक करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "http://blog.tanmaykanitkar.in/2016/01/", "date_download": "2019-02-20T11:55:14Z", "digest": "sha1:KAI2GECLXH2ABRMG2YSYT6IUFMHDY3S3", "length": 28169, "nlines": 131, "source_domain": "blog.tanmaykanitkar.in", "title": "जाणवले ते . . .: January 2016", "raw_content": "\nनेताजी सुभाषचंद्र बोस हे नाव ऐकलं की मन उचंबळून येतं. अतुलनीय शौर्य, देशप्रेम आणि त्यागाचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे नेताजी. आयसीएस म्हणजे आजकाल ज्याला आयएएस म्हणलं जातं, त्यात निवड होऊनही, त्या ऐशोआरामाच्या नोकरीवर लाथ मारून देशबंधू चित्तरंजन दास यांच्या नेतृत्वाखाली देशसेवेत रुजू होणारे सुभाषबाबू. मग त्यांचा आलेख चढताच राहिला. त्यांनी दोनदा कॉंग्रेसचं अध्यक्षपद भूषवलं. पहिल्यांदा कोणत्याही विरोधाशिवाय. तर दुसऱ्यावेळी महात्मा-सरदार-पंडित या महान त्रिमूर्तीच्या विरोधाचा प्रत्यक्ष निवडणुकीत साफ पराभव करून. पण दुर्दैव असं की पक्ष संघटनेची साथ नसतानाच प्रकृतीचीही साथ मिळेना. शेवटी अध्यक्षपद सोडावं लागलं. पुढे तर कॉंग्रेसमधून त्यांना काढून टाकलं गेलं. मग स्वतःचा फॉरवर्ड ब्लॉक हा पक्ष. त्यानंतर अटक. मग एक दिवस अचानक इंग्रजांच्या हातावर तुरी देऊन अत्यंत शिताफीने सटकून, पुढे कष्टाचा प्रवास करून काबूलमार्गे जर्मनीला जाणं, प्रत्यक्ष हिटलरची भेट घेऊन भारतीय स्वतंत्रसंग्रामाला मदत करण्याबाबत चर्चा करणं, त्याच्यावर इतकी छाप पाडणं की जर्मनीने त्यांच्यासाठी पाणबुडी देणं, त्या छोट्याश्या पाणबुडीतून हजाव मैलांचा धोकादायक प्रवास करून जपानला जाणं, सिंगापूरमध्ये आझाद हिंद सरकार स्थापन करणं आणि आझाद हिंद सेना घेऊन प्रत्यक्ष ब्रिटीश साम्राज्याला धडकी भरवणं आणि एकाएकी त्यांच्या मृत्यूची वार्ता येणं. अक्षरशः थक्क करणारा आयुष्याचा आलेख. इतकं विलक्षण आयुष्य जगणारे लोक विरळाच. पण नेताजींची कथा इथेच संपत नाही. वारंवार ते जिवंत असल्याचे बोलले जाते, त्याबाबत सत्य शोधण्यासाठी सरकारी समित्या बसवल्या जातात. तैवान इथेच बोस विमान अपघातात गेले हेच सरकार सांगत राहिले. आपणही आपल्या अभ्यासाच्या पुस्तकात हेच शिकलो. पण तरीझी अधून मधून उठणाऱ्या बातम्यांमुळे सुभाषचंद्र बोस या नावाभोवती एक गूढ वलय आहे. आणि हेच गूढतेचं वलय अधिकच गहिरं होतं जेव्हा आपल्याला कळतं सरकार दफ्तरी सुभाषबाबूंविषयीच्या काही फाईल्स गुप्त ठेवण्यात आल्या आहेत. आणि वारंवार मागण्या होऊनही सरकारने त्या फाईल्स खुल्या करायला नकार दिला आहे. या सगळ्या गूढ गोष्टींवर प्रकाश टाकणारं पुस्तक म्हणजे अनुज धर या पत्रकाराचं “What Happened to Netaji”.\nसुरुवातीच्या काही पानातच हे पुस्तक आपली पकड घेतं. विषयच रंजक आहे. त्यात अनुज धर यांनी ‘मिशन नेताजी’ या आपल्या मंचामार्फत संपूर्ण विषयाचा अतिशय तपशीलवार अभ्यास केला आहे जो वारंवार या पुस्तकात जाणवतो. नेताजींच्या मृत्यूविषयी आलेल्या बातमीपासून कोणी कोणी काय प्रतिक्रिया दिली, सरकार दफ्तरी काय नोंदी आहेत, बोस कुटुंबीय काय म्हणत होते असा सगळा माहितीचा खजिना अनुज धर आपल्यापुढे उघडून ठेवतो. मग नेताजींविषयी सत्य शोधण्यासाठी स्थापन झालेल्या समितीने कसे काम केले, कुठे कुठे जाणून बुजून चुका ठेवण्यात आल्या, सरकार पातळीवर कशी अनास्था होती याविषयी लेखक पुर���व्यांनिशी विवेचन करतो. स्वतः गेली कित्येक वर्ष अनुज धर हे मिशन नेताजी अंतर्गत सगळ्या संशोधनाच्या कामात गुंतल्यामुळे या सगळ्या कथनाला चांगली खोली येत जाते. हळूहळू काळ पुढे सरकतो तसे आपण गुमनामी बाबा उर्फ भगवानजी या व्यक्ती पर्यंत येऊन पोहोचतो. अनुज धर याने बरंच संशोधन करून असा निष्कर्ष काढला आहे की ही गुमनामी बाबा नामक व्यक्तीच सुभाषबाबू होती. आणि हे सगळंच वाचणं अत्यंत रंजक आहे. अर्थात अनुज धर याने काढलेला निष्कर्ष हाच अंतिम मानावा असा त्याचा आग्रह नाही. त्याचा मुख्य रोख आहे तो सरकारकडे असणाऱ्या गुप्त फाईल्स खुल्या करण्यावर. त्या खुल्या झाल्या तर आपोआपच सुभाषबाबूंविषयी माहिती प्रकाशात येईल आणि त्यांच्या आयुष्याविषयीचे रहस्य उकलण्यात मदत होईल अशी लेखक मांडणी करतो.\nअर्थात सुरुवातीपासूनच हे जाणवतं की अनुज धर याचा कॉंग्रेस पक्षावर आणि त्यातही विशेषकरून पंडित नेहरूंवर विलक्षण राग आहे. वारंवार नेहरूंनी सत्य लपवण्याचा प्रयत्न केला हे तो ठसवतोय हे जाणवतं. अर्थातच आधीचे सुभाषबाबूंचे अगदी जवळचे मित्र असणारे नेहरू, पहिले पंतप्रधान आणि सुभाषबाबूंचे १९३९ नंतरचे राजकीय विरोधक या नात्याने कित्येक सुभाषप्रेमींच्या रोषाचे मानकरी ठरतात यात नवल नाही. त्यात पुढेही बहुसंख्य वर्ष कॉंग्रेसच सत्तेत असल्याने गांधी-नेहरू घराण्याचे हित जपण्यासाठी सुभाषबाबूंना डावलण्यात आल्याची भावना अनुज धरच्या लेखनातून प्रतीत होते. त्यात काही अंशी तथ्य आढळलं तरी त्याचे म्हणणे बरेचसे पूर्वग्रह दुषित आहे हेही जाणवत राहतं. त्यामुळे निःपक्षपातीपणे मुद्देसूद मांडणी करण्याच्या बाबतीत हे पुस्तक कमी पडतं. अधून मधून तर चक्क प्रचारकी थाटाची मांडणी होते. सुदैवाने अथवा दुर्दैवाने पंडित नेहरू आणि इंदिरा यांच्यानंतर मध्ये मोरारजी यांचं सरकार आलं. गुमनामी बाबा यांच्या सांगण्यानुसार मोरारजींना गुमनामी बाबा हेच सुभाषबाबू असल्याचं माहित होतं. असं असेल तर त्याचवेळी, किंवा गुमनामी बाबा गेल्यावर तरी मोरारजींनी हे सत्य जगाला का नाही सांगितलं असं मानलं की ते मूळचे कॉंग्रेसचे आणि नेहरूंच्या नेतृत्वाखाली काम केलेले नेते होते म्हणून त्यांनी हे टाळलं, तरी त्यांच्याच मंत्रिमंडळात परराष्ट्रमंत्री म्हणून कार्यरत असणारे अटल बिहारी वाजपेयी हे देखील गप्��� कसे बसले असं मानलं की ते मूळचे कॉंग्रेसचे आणि नेहरूंच्या नेतृत्वाखाली काम केलेले नेते होते म्हणून त्यांनी हे टाळलं, तरी त्यांच्याच मंत्रिमंडळात परराष्ट्रमंत्री म्हणून कार्यरत असणारे अटल बिहारी वाजपेयी हे देखील गप्प कसे बसले अनुज धर यांच्या लेखनातून सातत्याने दिसतं की सुभाषबाबू यांच्याशी संबंधित रहस्य हे परराष्ट्रव्यवहाराशी निगडीत आहे. अशावेळी वाजपेयींना सुभाषबाबू यांच्याविषयी माहिती असणारच. त्यात अनुज धर हेही सांगतात की संघाच्या गोळवलकर गुरुजींनी गुमनामी बाबांशी संपर्क ठेवला होता. वाजपेयी आणि गोळवलकर यांना जर सुभाषबाबूंविषयी सत्य माहित होतं तर त्यांनी ते उघड का केलं नाही. इथपर्यंत अनुज धर भाजप-संघालाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करतो. पण मग एकदम “कदाचित त्यांनी ‘व्यापक राष्ट्रहित लक्षात घेतलं असेल’ ‘काहीतरी खरंच महत्त्वाचं कारण असेल’” अशी समजुतीची भूमिकाही घेतो. अर्थात ही समजुतीची भूमिका आपल्या पूर्वग्रहांमुळे नेहरूंबाबत घेणं साफ नाकारतो. अर्थात वाजपेयी पंतप्रधान झाल्यावरही सुभाषबाबूंविषयी सत्य शोधनाला सरकार कॉंग्रेस सरकार प्रमाणेच उत्तरं देत होतं हे सांगून अनुज धर संताप व्यक्त करतो. बोस कुटुंबियांपैकी बहुतांश जण हे सरकारी भूमिकेच्या विरोधात असले तरी जे सरकारच्या बाजूने आहेत त्यांचे कॉंग्रेसशी लागे-बांधे आहेत हेही अनुज धर सूचित करतो. असं असलं तरी अनुज धर “नेहरूंनी सुभाषबाबूंचा सैबेरियात खून घडवून आणला” या सुब्रमण्यम स्वामींच्या आरोपाला फेटाळून लावतो. सुब्रमण्यम स्वामी यांचे आरोप बिनबुडाचे असून, ते सत्यापासून अधिकच दूर घेऊन जाणारे आहेत हेही अनुज धर ठासून सांगतो.\nअजूनही, २०१६ मध्ये, माहिती अधिकार कायदा येऊनही ६ वर्ष झाली तरीही, सुभाषबाबूंविषयीच्या सगळ्या फाईल्स काही उघड होत नाहीत हे खरंच दुर्दैव आहे. याबाबत वारंवार मागणी करणारा भाजप आज अभूतपूर्व बहुमताने सत्तेत विराजमान आहे. पण तरीही फाईल्स काही उघड झालेल्या नाहीत. मोदींना फाईल्स उघड करण्यात येणारी एक महत्त्वपूर्ण गोष्ट अनुज धर अधोरेखित करतो, ती म्हणजे, जर नेहरू दोषी आहेत असं त्या फाईल्स उघड केल्याने निष्कर्ष निघाला तर केवळ नेहरूच नव्हे तर सरदार पटेल हेही तितकेच दोषी आहेत असं उघड होईल अशी शक्यता आहे. एकतर पटेल आणि सुभाषबाबू यांचं कधीच पटलं नाही. सुभाषबाबूंना कॉंग्रेस यंत्रणेत निष्प्रभ करण्यात आपलं सगळं राजकीय कौशल्य पणाला लावलं ते पटेलांनीच. सरदार पटेलांचे ज्येष्ठ बंधू विठ्ठलभाई हे सुभाषबाबूंच्या जवळचे होते. त्यांच्या मृत्यूपत्रात असणाऱ्या सुभाषबाबूंच्या उल्लेखामुळे त्यातून प्रकरण कोर्टात जाण्यापर्यंत गोष्टी गेल्याने तर सरदार आणि नेताजी यांच्यात व्यक्तिगत कटुता आली होती. शिवाय १९४५ला सुभाषबाबूंच्या मृत्यूची बातमी आल्यानंतर पटेल हेच सत्तेत होते. प्रत्यक्ष स्वातंत्र्य मिळण्याआधीही पटेल संयुक्त सरकारात मंत्री होते. नुकतेच पश्चिम बंगाल सरकारने उघड केलेल्या काही कागदपत्रांवरून हे स्पष्ट झालं की १९४५ पासून ते पुढची जवळपास सतरा अठरा वर्ष भारतीय गुप्तचर विभाग बोस कुटुंबीयांवर लक्ष ठेवून होता. खुद्द पटेल यांच्याच गृहमंत्री या नात्याने अधिपत्याखाली हे सगळं चालू होतं. त्यामुळे अर्थातच केवळ नेहरूंवर दोषारोप करून चालणार नाही तर पटेलही तितकेच जबाबदार असतील, ही शक्यता लक्षात घेऊन मोदी कागदपत्र उघड करण्याच्या बाबतीत उत्साह दाखवत नसावेत असं लेखक सुचवतो. आणि दुसरं कारण म्हणजे गांधीजी. गांधीजींनाही सुभाषबाबूंबद्दल माहिती होती असे सुचवणारी कागदपत्र गुप्त फाईल्स मध्ये असतील तर चिखलाचे शिंतोडे गांधीजींवर देखील उडतील. आणि सध्या पटेल आणि गांधीजी या दोघांच्याही सध्याच्या प्रतिमेची नरेंद्र मोदी यांना आवश्यकता आहे अशी मांडणी अनुज धर करतो. पुस्तकाचा बहुतांश भाग हा नेहरू-कॉंग्रेस यांच्यावर टीका करण्यत घालवल्यावर शेवटच्या भागात भाजपही कॉंग्रेसच्याच वाटेवर जात आहे अशी टिपणीही अनुज धर करतो.\nशेवटी स्वच्छ दृष्टीने आणि निःपक्षपातीपणे पुस्तक वाचल्यास, आपण या निष्कर्षाला येऊन पोहोचतो की जोवर सरकारकडे असलेल्या या विषयातल्या सर्वच्या सर्व गुप्त फाईल्स सार्वजनिक होत नाहीत, त्यातली माहिती लोकांपर्यंत जात नाही तोवर नेहरू-पटेलच काय पण कोणावरच दोषारोप करण्यात अर्थ नाही. किंबहुना त्या फाईल्स लवकरात लवकर खुल्या झाल्यास स्वामींनी केले तसले बिनबुडाचे आरोप होणं तरी बंद होईल. आणि हो, दोष द्यायचाच तर तो सर्वांना द्यावा लागेल. त्या फाईल्स गुप्त ठेवून भारतीय इतिहासातल्या सर्वात उत्तुंग अशा नेत्यांपैकी एकाची माहिती भारतीय समाजापासून वर्षानुवर्षे लपवून ठ��वण्याचा दोष नेहरूंपासून इंदिरा गांधी-वाजपेयी यांच्यासह नरेंद्र मोदींपर्यंत सर्वांच्याच माथी लागतो. सुभाषबाबूंविषयीचं रहस्य उकलण्याचा प्रयत्न करणारं हे पुस्तक नक्कीच वाचण्यासारखं आहे.\nइतिहासाचं विकृतीकरण करण्याचा आपल्या समाजाला आजार आहे. त्यामुळे ऐतिहासिक दस्तऐवाजांपासून आपल्या समाजाला दूर ठेवणं म्हणजे त्या विकृतीकारणाला बळ देण्यासारखं आहे. त्यामुळे सर्व माहिती उघड करत सत्य काय आहे ते जनतेसमोर मांडायलाच हवं. आज मोदी सरकार १०० फाईल्स खुल्या करणार आहे. पण तेवढ्याच फाईल्स खुल्या करून संपूर्ण सत्याचा शोध लागेलच असं नाही. अर्धवट फाईल्स खुल्या केल्याने अर्धवट माहिती समोर येईल. आणि अर्धवट माहितीचे निष्कर्ष राजकीय फायद्यासाठी काढले जाणार नाहीतच असं म्हणणं भाबडेपणाचं ठरेल. त्यामुळे शंभर फाईल्स खुल्या केल्या तरी ते पुरेसं नाही. म्हणूनच हुरळून न जाता सुभाषबाबूंविषयीची सर्व माहिती आता तरी जनतेसमोर खुली व्हायलाच हवी ही मागणी लावून धरणाऱ्या अनुज धर याच्या ‘मिशन नेताजी’च्या पाठीशी आपण नागरिकांनी उभं राहिलं पाहिजे. बापूंचा सत्याचा आग्रह त्यांचा वारसा सांगणाऱ्या कॉंग्रेसने तरी जुमानला नाही. आता वारंवार गांधीजींचं नाव घेणारं मोदी सरकार तरी सुभाषबाबूंविषयीच्या सत्याचा आग्रह धरणार का हे बघायचे.\nआज सुभाषबाबूंची जयंती. या भारतीय इतिहासातल्या लोकविलक्षण नायकाला आदरपूर्वक सलाम\nSubject:- Netaji, Subhash Chandra Bose, वाचलेच पाहिजे असे काही, व्यक्तीविशेष\nफंडा लाईफ आणि पार्टनरचा (21)\nवाचलेच पाहिजे असे काही (4)\nया ब्लॉग वर लेखांमधून किंवा चित्रांमधून व्यक्त होणारी सर्व मते माझी 'वैयक्तिक मते' आहेत. मी ज्या संस्था-संघटनांमध्ये काम करतो त्यांची विचारधारा माझ्या लेखात व्यक्त होणाऱ्या मतांपेक्षा वेगळी असू शकते. माझ्याशी मतभेद असल्यास कमेंट्स मध्ये मांडावेत. किंवा मला ईमेल करावा. उगीच भावनिक वगैरे होऊन तोडफोड, मारहाण असल्या असंस्कृत, असभ्य आणि बेकायदेशीर गोष्टी करू नयेत. तसेच, इथे कमेंट्स मध्ये व्यक्त होणाऱ्या इतरांच्या मतांना ब्लॉगचा संपादक जबाबदार असणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%82-%E0%A4%A0%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2019-02-20T11:47:26Z", "digest": "sha1:JKS6NTIVJRQBYTV6WD6JJTAUALARFX5S", "length": 12157, "nlines": 101, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "पोटभाडेकरू ठेवलेले पथारी परवाने होणार रद्द | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nशत्रूला धडकी भरवणारे F-21 भारताला देण्यास अमेरिका तयार\nपतीच्या मारहाणीत पत्नीचा गर्भपात ; तू काळी आहेस, सुनेचा सासरच्यांनी केला छळ\nएकही बांधकाम कामगार कुटुंब बेघर राहणार नाही\nशहराचा पाणीपुरवठा उद्या बंद\nमुळशीत आणखी एका ‘लवासा’चा घाट\nHome breaking-news पोटभाडेकरू ठेवलेले पथारी परवाने होणार रद्द\nपोटभाडेकरू ठेवलेले पथारी परवाने होणार रद्द\nमहापालिकेकडून तपासणी मोहीम सुरू\nपुणे – महापालिकेचा पथारी परवाना घेऊन नंतर ती पथारी हजारो रूपयांना भाडेकराराने देणाऱ्या पथारी व्यवासायिकांचे परवाने रद्द करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी अशा पथारींची तपासणी मोहीम महापालिकेने सुरू केली असल्याची माहिती पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून देण्यात आली. दरम्यान, शहरात देण्यात आलेल्या पथारी परवान्यांपैकी सुमारे 60 टक्‍के पथारी भाडेकराराने देण्यात आली असल्याची शक्‍यता प्रशासनाकडून वर्तविण्यात आली आहे.\nमहापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून शहरात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, शहर फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्या अंतर्गत परवानाधारकांना प्रमाणपत्र आणि बारकोड ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले आहे. तर हा परवाना देतानाच्या अटी आणि शर्थीनुसार, ज्या व्यक्‍तीस व्यवसायासाठी परवाना दिला आहे, त्याच व्यक्‍तीने आपला परवाना क्रमांक दर्शनीय भागावर लावणे आवश्‍यक असून स्वत: व्यवसाय करणे बंधनकारक आहे. मात्र, महापालिकेचा हा पथारी परवाना घेऊन नंतर अनेकजण पालिकेस पथारीच्या शुल्कापोटी एकदम शुल्क भरून नंतर मनमानी पद्धतीने भाडे आकारून या पथारी इतरांना व्यवसायासाठी देत आहेत. दोन दिवसांपूर्वी स्वारगेट येथील मेट्रो डेपोच्या कामासाठी पालिकेकडून स्���ारगेट येथील काही पथारी व्यावसायिकांचे स्थलांतर करण्यात येणर आहे, त्यासाठी या पथारींची माहिती घेण्यासाठी अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांसह, पथक गेले असता, संबधित पथारीचा मालक भलताच असून त्यांच्यांकडून पथारी भाडेकराराने देण्यात आल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे या प्रकाराची गंभीर दखल घेत अतिक्रमण विभागाने हा निर्णय घेतला आहे.\nदरम्यान, ज्या पथारी व्यावसायिकांनी आपल्या पथारी भाडेकराराने दिल्या आहेत. त्यांची माहिती संकलित करून आधी त्यांना नोटीसा बजाविण्यात येणार आहेत. तसेच या नोटीसा बजाविताना आणि त्यांची तपासणी करताना या सर्व प्रकाराचे व्हिडिओ चित्रीकरण केले जाणार असल्याचे अतिक्रमण विभागाकडून सांगण्यात आले. त्यानुसार, पहिल्या नोटीसमध्ये खुलासा मागविण्यात येणार असून तो असमाधानकारक आढळल्यास दुसरी नोटीस कारवाईची देऊन त्यानंतर त्यांचा परवाना रद्द केला जाणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.\nआम्हांला आरोग्यप्रमुख देता का\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्��ाचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.padmagandha.com/index.php?route=product/category&path=71&page=3", "date_download": "2019-02-20T12:39:54Z", "digest": "sha1:WLCY6AGZWUAR4BVG2KRZPIPBT4QTLSQZ", "length": 5623, "nlines": 88, "source_domain": "www.padmagandha.com", "title": "कविता", "raw_content": "\n‘रात्र, दु:ख आणि कविता’ या अंजली कुलकर्णी यांच्या चौथ्या संग्रहातील कवितांमध्ये जाणीव-नेणिवेच्या का..\nसर्वसाधारण जीवनव्यवहारात आपण ‘वाक्य’ वापरतो. वाक्य व्याकरणाच्या नियमांनी आणि सामाजिक संकेतांनी अर्..\nखोल आणि गंभीर संवेदना असलेली ललिता गादगे यांची कविता जीवनानुभवाबरोबर आत्मशोध घेत जाते..\n'ताओगाथा' हा मराठी साहित्यातील एक नवा प्रयोग आहे . अडीच हजार वर्षापासून सार्वकालिक शहाणपणांच न..\nआपल्याच कवितेबद्दल भाष्य करणं मला फारसं सयुक्तिक वाटत नाही. कविता ही कवीला आपल्या संततीसारखीच असते,..\nपार्वतीबाईंच्या कवितांचा आशय शेती आणि ग्रामीण जीवनाशी संबंधित आहे . य कवितेत ग्राम आणि कृषीसंस..\n‘उत्सव सुरूच आहे’ हा कवितासंग्रह म्हणजे इमरोज आणि अमृता यांच्या सहजीवनाचा काव्यात्म शोध ..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://mr.pratilipi.com/read?id=6755373518873878&ret=%2F%3Fredirect%3DcatchAll", "date_download": "2019-02-20T11:35:05Z", "digest": "sha1:7BHWWRQNW3DLU5WZYY36FOKMN66NIU4H", "length": 8960, "nlines": 32, "source_domain": "mr.pratilipi.com", "title": "वाचा अर्चना अनंत धवड \"अर्चना अनंत\" च्या मराठी कथा अति लघु कथा.... प्रतिलिपि वर « प्रतिलिपि मराठी | Read Archana anant Dhawad's Marathi content null on Pratilipi « Pratilipi Marathi", "raw_content": "\n1) कुंडली जुळविण्या पेक्षा.......\nरिमा हॉस्पीटल मध्ये शेवटच्या घटका मोजत होती . तिचे आई बाबा तिच्या छोट्याश्या मुलीला घेऊन भेटायला यायचे. दुरून बघायचे. तिला खूप वाटायचे की मुलीला जवळ घ्यावे. जाता जाता खूप लाड करावा. पण तस करू शकत नव्हती. कारण ती एचआयव्ही बाधित होती .तिच्या नवर्‍याचा एचआयव्ही ने मृत्यू झाला होता अणि तिला एचआयव्ही चे दान देऊन गेला होता. तिच्याकडे सगळे तिरस्काराच्या नजरेने पहायचे . तिला वाटायचं आपण कुठल्या पापाची शिक्षा भोगतोय.\nतिला तिच्या लग्नाचे दिवस आठवले . किती चांगली चांगली स्थळ आली होती. पण आई बाबांनी पत्रिका जुळत नाही म्हणुन नाक���रली . पत्रिका जुळवण्यापेक्षा रक्त तपासणी केली असती तर. रिमा च्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.\nचहा न आवडल्यामुळे रोहित नी कप फेकला. ऑफिस चा राग तो घरी काढत असे. त्याला वाटायचं बॉस त्याला डावलून त्याच्या सहकाऱ्याला संधी देते. काचेचा आवाज येताच पीयू, धावत आली.\nआई ,बाबा किती वाईट.\nनाही बेटा.अस नाही म्हणायचं... . मागच्या डांस कॉम्पिटिशन मध्ये तुला न घेता काव्या ला घेतले तेव्हा तू टेडी फेकला होता ना. तसच काहीस बाबांच आहे.\nतेव्हा तू म्हणाली होती की आपण आपली योग्यता कामातून दाखवून द्यावी. काव्य तुझ्यापेक्षा छान डांस करीत असेल म्हणुन घेतल. बघ मी डांस शिकले अणि सिलेक्ट पण झाले .\nरोहित ला आपली चूक कळून चुकली.\n\"Sorry पिऊ. रीमा, मी चांगला नवरा नसेल कदाचित पण चांगला बाबा होऊन दाखवेल\"\nरिया, श्रेया या जुळ्या बहिणींना शाळेत स्कूल डे बक्षीस मिळणार होते . सेनेमध्ये कर्नल असलेले बाबा सुटीवर घरी आलेले. बाबांसमोर बक्षीस मिळेल म्हणुन दोघी जाम खुष. त्यांनी दहादा बाबांना वेळेवर यायला सांगितले.\nत्या बाबांची वाट पाहू लागल्या पण त्यांची बक्षीस घ्यायची वेळ झाली तरी बाबा आले नाही. दोघींना फार वाईट वाटले . डोळ्यातील अश्रू लपवीत स्टेज वर गेल्या अणि स्क्रीन वर बाबा दिसू लागले. सॉरी बेटा,मला बोलावणे आले अणि ताबडतोब बॉर्डर वर जावे लागले . छोटीशी क्लिप रिकॉर्ड करून पाठविली होती..\nबाबा , आम्हाला तुमचा अभिमान आहे. आम्हाला माहिती आहे देश सेवा हे तुमचे प्रथम कर्तव्य आहे . भारत माता की जय. टाळ्यांचा कडकडाट झाला...\nरिद्धी अणि सिद्धी दोघी पक्क्या मैत्रिणी . एक कचराकुंडीत तर दुसरी मंदिराच्या पायरीवर सापडलेली ... दोघीना एकाच अनाथालयात आणण्यात आले. दोघींची खास गट्टी जमली. एकमेकांशिवाय राहणे अशक्य अणि पाच वर्षाच्या असताना एकाच शहरात वेगळ्यावेगळ्या पालकांकडे दत्तक दिल्या गेल्या. इवल्याशा जिवाची ताटातूट झाली.\nएकाच शहरात असून दोघी वर्षभर भेटीसाठी तळमळत होत्या अणि काय योगायोग पहिल्या वर्गात दोघींचा एकाच शाळेत एकाच तुकडीत प्रवेश झाला. त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. उज्ज्वल भविष्या सोबत आपली मैत्री पण परत मिळाली यासाठी मनोमन देवाचे आभार मानीत आपल्याला शाळेत सोडून देणार्‍या पालकांकडे प्रेमळ नजरेने दारातून पाहू लागल्या.\nरेश्मा अणि रिमा हॉस्पीटल मधून घरी जायला निघाल्या . दोघी ए��मेकींच्या गळ्यात पडून रडत होत्या.. दोन महिन्याची ओळख पण अस वाटत होत की रक्ताचे नाते असावेत. दोघींच्याही नवर्‍याच्या किडनी फैल झाल्या होत्या. भाऊ, बहीण कुणीही किडनी द्यायला तयार नाही. म्हातारे आई वडील,त्यांची चालत नाही.. स्वतः द्यायला तयार पण त्यांच्या किडनी त्यांच्या नवर्‍याला मैच होत नाही. सर्व मार्ग बंद अणि काय योगायोग रेश्मा ची रिमा च्या नवर्‍याला अणि रीमा ची रेशमाच्या नवर्‍याला किडनी मैच झाली... सर्व सोपस्कार पूर्ण करून यशस्वी प्रत्यारोपण झाले. एक वेगळा निर्णय घेऊन दोघींनी आपल्या पतीचे प्राण वाचविले होते.\nरेश्मा अणि रिमा च्या कुटुंबाचे जन्मभरासाठी ऋणानुबंध निर्माण झाले.\nसामग्री वाचन आनंद लुटा\nसोशल मीडिया वर अनुसरण करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/citizen-journalism/probability-accident-due-khath-bhawani-peth-166976", "date_download": "2019-02-20T12:13:21Z", "digest": "sha1:LND3RTUUANJ3AAZUQTSF6RYRKOX6BQQP", "length": 11543, "nlines": 202, "source_domain": "www.esakal.com", "title": "Probability of Accident due to Khath in Bhawani Peth भवानी पेठेत खड्यामुळे अपघाताची शक्यता | eSakal", "raw_content": "\nबुधवार, फेब्रुवारी 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर बुधवार, फेब्रुवारी 20, 2019\nभवानी पेठेत खड्यामुळे अपघाताची शक्यता\nसोमवार, 21 जानेवारी 2019\nतुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'\nतुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.\nभवानी पेठ : येथील चुडामन तालीम चौकात चेंबरच झाकण तुटलेले आहे. या चौकात मोठया प्रमाणे शाळेतील विद्यार्थी व शेजारीच पुना कॉलेज असल्यामुळे महाविद्यालयीन तरुण ये-जा करत असतात. नागरिकांचाही खुप मोठा वावर असतो. या रस्त्यावरुन पीएमटीची बस रिक्षा चारचाकी वाहने या रस्त्यावर सतत धावत असतात. तरी महापालिकेच्या संबंधीत विभागाने लवकरात लवकर हा खड्डा दुरुस्त करावा.\n#WeCareForPune पदपथावरील अतिक्रमण केव्हा हटणार\nपुणे : सिंहगड रस्त्यावर हॉटेल मल्हारजवळ तनिष्कच्या समोर पदपथावर गाड्या उभ्या करतात. त्यामुळे पादचाऱ्यांना चालायला त्रास होतो आहे. तरी वाहतूक...\nनापिकी अन् कर्ज���च्या ओझ्याने घेतला शेतकऱ्याचा जीव\nलोहा : तालुक्यातील देऊळगाव येथील अल्पभूधारक तरुण शेतकऱ्याने सततची नापिकी आणि मुलीच्या लग्नाच्या कर्जाचे ओझे सहन न झाल्याने स्वतःच्या शेतातील...\nपुण्यात माजी सैनिकांच्या मुलांची फरपट; वसतीगृहात अधीक्षकाची दहशत\nपुणे - लष्करातून निवृत्त झाल्यानंतर आपल्या मुलांना शहरात उच्च शिक्षणासाठी पाठविणाऱ्या माजी सैनिकांच्या मुलांच्या वाट्याला काय येते\nपाकिस्तानला झटका, भारताच्या कुटनितीला यश\nनवी दिल्ली - जैशे महंमदचा म्होरक्‍या मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याच्या भारताच्या प्रयत्नांना आज फ्रान्सचे पाठबळ मिळाले. फ्रान्स एक-...\nभानुशाली खूनप्रकरणी दोघांना अटक\nपुणे - गुजरातमधील माजी आमदार व भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंती भानुशाली खूनप्रकरणी गुजरात पोलिसांनी येरवडा परिसरातील दोन ‘शार्पशूटर्स’ना अटक केली....\nघास रोज अडतो ओठी, सैनिक हो... (व्हिडिओ)\nपुणे - ‘‘पुलवामामध्ये चाळीस जवान हुतात्मा झाल्यानंतर मला तीन दिवस झोप आली नाही, त्या जवानांच्या कुटुंबांचे काय होणार, या प्रश्‍नाने डोळ्यांत सतत पाणी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z70802113103/view", "date_download": "2019-02-20T11:54:14Z", "digest": "sha1:PHVROFRWUZXMMKYLBTX4CBGDRJUTWVID", "length": 6599, "nlines": 94, "source_domain": "www.transliteral.org", "title": "शिकारी, कोल्हा व वाघ", "raw_content": "\nनिर्जीव गाड्यांची पूजा करतात, यामागील शास्त्र काय\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी कथा|तात्पर्य कथा|इसापनीती|कथा ३५१ ते ४००|\nशिकारी, कोल्हा व वाघ\nकथा ३५१ ते ४००\nशिकारी, कोल्हा व वाघ\nसिंह व जंगलातील प्राणी\nकोकिळा, कावळा आणि घुबड\nशिकारी, कोल्हा व वाघ\nइसापने रचलेल्या गोष्टी केवळ उपदेशपर नसून अत्यंत रंजक आहेत.\nTags : aesop fablesbalkathahunterइसापनीतीतात्पर्य कथाबालकथा\nशिकारी, कोल्हा व वाघ\nएका शिकार्‍���ाने रानात एक कोल्हा पाहिला. तो इतका सुंदर दिसत होता की, त्याचे कातडे आपल्याजवळ असावे अशी त्या शिकार्‍याला इच्छा झाली. त्याने त्या कोल्ह्याचे बीळ शोधून काढले व त्या बिळाच्या तोंडापुढे एक खड्डा खणला. नंतर त्या खड्ड्यात काही वाळलेली झुडपे घातली व त्यावर मोठा मांसाचा तुकडा ठेवला. कोल्हा तो मांसाचा तुकडा पाहून तेथे येईल व खड्ड्यात पडेल असे त्याला वाटले. सर्व तयारीनंतर तो शिकारी एका झाडापाठीमागे लपून बसला. थोडया वेळाने कोल्हा बाहेर आला व समोरच असलेला मांसाचा तुकडा पाहून तो खावा असे त्याला वाटले; पण त्यात काहीतरी कट असावा असे वाटून तो पुन्हा आपल्या बिळात जाऊन बसला. इतक्यात एक वाघ तेथे आला. काही विचार न करता त्याने त्या मांसाच्या तुकड्यावर झडप घातली व तो खड्ड्यात पडला. त्याच्या पडण्याचा आवाज त्या शिकार्‍याने ऐकला व तो धावत तेथे गेला. खड्ड्यात कोल्हा पडला असे समजून त्याने खड्ड्यात उडी मारली, तेव्हा वाघाने त्याला फाडून खाल्ले.\nतात्पर्य - अविचाराने नेहमी अनर्थ घडत असतात.\nउद्दीपक जीव अनुक्रिया सूत्र (उ.जी.अ. सूत्र)\nनमस्कार कोणी कोणास कसा करावा \nशिवचरित्र - लेख १७\nशिवचरित्र - लेख १६\nशिवचरित्र - लेख १५\nशिवचरित्र - लेख १४\nशिवचरित्र - लेख १३\nशिवचरित्र - लेख १२\nशिवचरित्र - लेख ११\nशिवचरित्र - लेख १०\nशिवचरित्र - लेख ९\nशिवचरित्र - लेख ८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z81007201304/view", "date_download": "2019-02-20T11:56:58Z", "digest": "sha1:XYZRCN2PJZJ66X6NOEBOP6MDCZUOQ3SA", "length": 70174, "nlines": 592, "source_domain": "www.transliteral.org", "title": "भक्त लीलामृत - अध्याय ४५", "raw_content": "\nहिंदू धर्मियांत विधवा स्त्रिया कुंकू का लावत नाहीत\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पुराणे|भक्त लीलामृत|\nमहिपतिबोवा चरित्र व प्रस्तावना\nभक्त लीलामृत - अध्याय ४५\nमहिपतिबोवांच्या वाचेला सिद्धी होती, म्हणूनच हा ग्रंथ जो भक्तिभावाने व एकाग्रतेने वाचील त्याला फलश्रुतीचा अनुभव खचितच येणार.\n॥ श्रीगणेशाय नमः ॥\nऎका सभाग्य श्रोते सज्जन देव भक्त नव्हेचि भिन्न \n दृष्टांत वचन अवधारा ॥१॥\nजैसे शीतळत्व आणि निशापती \nतैसे निजभक्त आणि वैकुंठपती अभिन्न असती सर्वदा ॥२॥\nकीं सूर्य आणि रथींचा अरुण हीं नामाभिधानें असती भिन्न \nपरी तेज दोहींचे समसमान मंडळे दोन न दिसती ॥३॥\nपंख नसलें जरी निश्चिती तरी कैसा उडेल खगपतीं \nतेवीं भक्तावांचोनि देवाची कीर्ती नव्हेचि जगती सर्वदा ॥४॥\nतारा निर्माण नसत्या जाणा तरी कैसेनि वाजता ब्रह्मविणा \nतेवीं देव भक्तांच्या नामाभिधाना अद्वैतता जाणा या रीतीं ॥५॥\nमागिलें अध्यायीं कथा सुरस \nत्याचें रूप धरोनि जगन्निवासें \n सप्रेम भजन करीतसें ॥७॥\nजेवी तिचें जाहले भक्त वैष्णव त्यांचा अभिमान धरीतसे देव \n भक्त वैष्णव तो केला ॥८॥\nआतां हरीव्यास तो प्रेमळ भक्त \n सगुण मूर्ती उपासी ॥९॥\nज्यासि सर्वभूतीं दया पूर्ण आत्मवत मानी अवघे जन \nपरम खळ त्याच्या दर्शनें द्रवतसे मन तयाचें ॥१०॥\nकांहीं दिवस लोटतां तेथ \n चित्तीं हेत धरियेला ॥११॥\nमार्गी चालतां नित्य नित्य एक स्थळ रम्य देखिलें अद्भुत \nउपवनीं वृक्ष लागले बहुत निर्मळ दिसत जीवन तेथें ॥१२॥\nमग संप्रदायांसि बोलती काय अपूर्व स्थळ हें दिसत आहे \nतेथें स्नान संध्या करूनि पाहे गमन लवलाहीं करावें ॥१३॥\nऎसी आज्ञा होतांचि पाहीं बिर्‍हाड उतरलें ये ठायीं \nते स्थळीं जागृत होती देवी दर्शनासि सर्वही लोक येती ॥१४॥\nतंव एक शूद्रें येऊनियां तेथ \nहरि व्यासावि कळतां वृत्तांत कंटाळलें चित्त तयाचें ॥१५॥\nम्हणे कांहीं दुरित होतें पदरीं यास्तव उतरलों ये अवसरीं \n भूतदया अंतरीं असेना ॥१६॥\nदोष आचरतां दृष्टीसि पाहत त्यासीही दुरिताचा विभाग लागत \nऎसें म्हणवोनि वैष्णव भक्त येथूनि त्वरित निघाले ॥१७॥\n अग्नि टाकोनि पेटविल्या थाळी \nकणीक मळोनि सिजल्या डाळी अवघें ते स्थळीं टाकिलें ॥१८॥\nउदास होऊनि वैष्णव भक्त उपवासी चालिले अनुताप युक्त \nहा देवीसीं कळतां वृत्तांत मग भयभीत ते झाले ॥१९॥\nम्हणे मज ऎशाचे महाविष्णुसी अनंत शक्ती असती दासी \nहरिव्यास परम आवडता त्यासी तो जातसे उपवासी तेथुनियां ॥२०॥\nतयासि समजावोनि आणावें आतां तरीच आपुली चालेल सत्ता \nऎसा विचार करोनि चित्ता निघे आदिमाता सत्वर ॥२१॥\nमार्गी हरिव्यास उदास मन \nतों महाशक्ति आडवी येऊन साष्टांग नमस्कार करीतसें ॥२२॥\nतरी महाविष्णु कोपेल मजसी भय मानसीं तयाचें ॥२३॥\n ऎसें निश्चित कळलें मातें \nपरी आतां परतोनि चलावें त्वरित करितसे ग्लांत भवानी ॥२४॥\nहरिव्यास म्हणतसे ते अवसरीं पशु मारिला तुझें द्वारीं \nतेथें अन्न घेतां निर्धारीं नरक अघोरी भोगणें ॥२५॥\n तरीच तुझें ऎकों उत्तर \nहिंसा कर्म वर्जिसील जर तरी भोजन साचार करूं तेथें ॥२६॥\n अवश्य भवानी म्हणतसे ॥२७॥\nमग हरिव्यासासि धरोनि हाती आश्रमासि घेऊनि येतसे शक्ती \n तयासि स्वप्न रात्रीं दाखविलें ॥२८॥\nतूं सर्व देशांत ताकीद करी हिंसा न करावी माझें द्वारीं \n शरण सत्वरी यासि यावें ॥२९॥\nयासि अन्यथा करिशील जर तरी तुझें राज्य बुडेल समग्र \nदेवीचा दृष्टांत होतांचि थोर भय नृपवर पावला ॥३०॥\n मग प्रधानासि सांगितलें स्वप्न \nमग शक्तीच्या देउळासि येऊन वैष्णवासि नमन करितसे ॥३१॥\n म्हणे मी अनन्यभावें स्वामीसि शरण \nअनुग्रह द्यावा मज कारणें म्हणवोनि चरण धरियेले ॥३२॥\nसद्गुरु म्हणती ते अवसरीं तूं आज पासोनि हिंसा न करीं \nआणि आपुल्या राज्यांत आज्ञा करी कीं पशु निर्धारीं न मारावा ॥३४॥\n हरिव्यास राहिले तये ठायीं \n विष्णुभक्त सर्वही ते केले ॥३५॥\nदेवीसि यात्रा येतसे दुरोनी परी तेथें पशु न मारिती कोणी \n दृष्टांत भवानी सांगे तयां ॥३७॥\nनिर्दय लोक होते खळ ते अवघेचि जाहले भक्त प्रेमळ \nलोक अर्चित होते शक्ती \nमठ स्थापूनि तये क्षितीं शिष्य ठेविती ते ठायीं ॥३९॥\n मग जगन्नाथासि गेले सत्वर \nभवसिंधु हा सखोल थोर परी संत पैलपार पावती ॥४०॥\nआणिक चरित्र रसाळ गहन सादर ऎका भाविक जन \n होता प्रधान रायाचा ॥४१॥\nसद्गुरु कृपा होतांचि निश्चिती तयासि चित्तीं बाणली विरक्ती \nमग लुटवोनि सर्व धनसंपत्तीं उदास वृत्ती धरियेली ॥४२॥\nत्रिकाळ पूजा होतांचि जाणा \nभक्तीचा भुकेला वैकुंठ राणा साक्षात्कार नाना देतसे ॥४४॥\n त्याणें धन वाटिलें फार \n पूजिलें समग्र क्षेत्रवासी ॥४५॥\nऎसा सर्व खर्च करोनि त्याणें मग स्वस्थानासि गेला त्वरेनें \nपरी महापूजा न केली त्याणें पडिलें विस्मरण देवाचें ॥४६॥\n कळतां क्षीत वाटली फार \nम्हणती तो अज्ञान नृपवर इंदिरावर न पूजिली ॥४७॥\nजैसें वृक्षाचें मूळ सांडोनी \nतैसीच रायें केली करणी \n तान्हयास दुध येतसे फार \nजननी उपवासीं ठेविली जर तरी पोट न भरे बाळकाचें ॥४९॥\nमज इच्छा ऎसीं वाटतसे वस्त्रें श्रीहरीस करावी ॥५०॥\nमग कांता म्हणे ते समयीं घरीं तो ऎवज किंचित नाहीं \nअयाचित वृत्तीनें येतां कांहीं अव्हेरून तेहीं टाकितसां ॥५१॥\n वस्त्रें कशाची करावीं आतां \n उणें सर्वथा नसेची ॥५२॥\nतुम्हीं कासया ये अवसरीं चिंता अंतरीं वाहतसां ॥५३॥\n परी माझें चित्तीं उपजला हेत \nमग घरीं होती दौत ती बाजारांत विकियेली ॥५४॥\n सोळा आणे आले साचें \nघोंगडेसें छीट घेतलें त्याचें पुजन श्रीहर��चें करावया ॥५५॥\nमग पुजारियांसि सांगतसे तेव्हां हें वस्त्र घेतलें असे दावा \n हेत पुरवा दीनाचा ॥५६॥\n मग पंडे तयासि उत्तर देती \nहें देवा योग्य वस्त्र नाहीं म्हणती लज्जा चित्तीं तुज नये ॥५७॥\n रकट्यांचें थिगळ साजेल कैसें \nकाय उणें आमुच्या देवास ऎसें तयासि बोलिले ॥५८॥\n देवासि सांगा माझी विनंती \nहें अनाथाचें वस्त्र निश्चिती तरी अंगीकार प्रीतीं करावा ॥५९॥\nऎसें बोलोनि तये वेळे देउळी छीट धाडिलें बळें \nपुजारी होता परम खळ त्याणें तत्काळ आंथरिले ॥६०॥\nपाखळ पूजा होतांचि सत्वर आश्चर्य देखिलें त्या अवसरा \n मूर्ती थरथरां कांपत ॥६१॥\nऎसे विपरीत देखोनि तेथें \nदेवासि वस्त्रें पांघरली बहुत सगडी ठेवित पेटवूनि पुढे ॥६२॥\nपरी मूर्ती कांपत ते न राहे म्हणे उपाय करावा काय \nतों छिटावरी भांडारी निजला आहे त्याणें दृष्टांत काय देखिला ॥६३॥\n आम्हांसि छीट दीधलें नवें \nतरी तें सत्वर पांघरावें राहिल हींव तरीच ॥६४॥\n देताचि विस्मित जाहले मनीं \nमग छिट पांघरवितां ते क्षणीं चमत्कार नयनीं देखिला ॥६५॥\nशीतें कांपत होता घननीळ तो तत्काळचि राहे निश्चळ \n सत्कीर्ती प्रबळ वाढवित ॥६६॥\nसकळ वैष्णव आश्चर्य करिती म्हणती भक्तीचा भुकेला वैकुंठपती \n नमस्कार करिती सद्भावें ॥६७॥\nनेत्रीं प्रेमाचे आले नीर म्हणे तो दीनोध्दार जगद्गुरु ॥६८॥\nतें प्रीतीनें भक्षितांचि श्रीकृष्ण तृप्तीनें त्रिभुवन भरलें कीं ॥६९॥\n स्वमुखें केली श्रीहरीची स्तुती \n सप्रेम चित्तीं सर्वदा ॥७०॥\nआणिक कथा असे गोमटी \n वैराग्य पोटीं ठसावे ॥७१॥\nएकला लहान खोजी भक्त चतुर सद्गुरु भक्तीसि असे तत्पर \n त्यांचाही आदर करीतसे ॥७२॥\nअनुताप युक्त करोनि निश्चित \nत्याचा गुरु तो भोळा भक्त एकदा बोलत लोकांसी ॥७३॥\nमग तुम्हां समस्तांसि होईल बोध सप्रेम छंद भक्तीचा ॥७४॥\nऎसा पण बोलिला पाहीं परी जनासि सर्वथा विश्वास नाहीं \nविकल्पें करोनि नाडिलें कांहीं स्वहित जीवीं न विचारिती ॥७५॥\nतंव लाल्हानखोजी एके दिवशी \nचार दिवस जाहले त्यासि सद्गुरु मानसीं चिंतातुर ॥७६॥\nम्हणे सच्छिष्य माझा नसे जवळ \nऎसें म्हणोनि ते वेळ प्राण तत्काळ सोडिले ॥७७॥\nतेव्हां गांवींचे लोक मिळोनी \nतो लाल्हानखोजी सद्गुरु स्थानि तिसरें दिनीं पातला ॥७८॥\n हें श्रुत होताण्चि खोजीयासीं \nपरम खेद वाटला मानसीं म्हणे मी सेवेसी अंतरलों ॥७९॥\n स्वाम���ंसि लागले नाहींत हात \nमग ज्ञानें करोनि स्वस्थ चित्त असे करीत तेधवां ॥८०॥\nगावींचे लोक कुटिळ पाहीं सद्गुरुसि निंदिती ते समयीं \nम्हणती पण केला होता तिहीं तो घंटानाद नाहीं ऎकिला ॥८१॥\nखोजी म्हणतसे ते अवसरीं मजला दृष्टांत जाहला रात्रीं \n कीं वैकुंठपुरीं आम्ही जातों ॥८२॥\n मागें ठेविला असे जाण \nऎसें स्वामींनीं मज सांगोन मग वैकुंठभुवन पावले ॥८३॥\nइतुकें बोलिले ते अवसरीं परी कोणासि विश्वास नये अंतरी \nमग लाल्हानखोजी स्नान करी \nतेव्हा घंटानाद आकाशीं होती लोक ऎकती सर्वत्र ॥८५॥\n निघतां तत्काळ सोडिले प्राण \nदेखोनि आश्चर्य करिती जन धन्य धन्य म्हणताती ॥८६॥\n राम राम वाचे बोलोनि ॥८७॥\nआणिक लाडू म्हणवोनि वैष्णवभक्त \nआत्मवत अवघें विश्व पाहत चित्तीं विरक्त सर्वदा ॥८८॥\nनाहीं आपुलें आणि परावें \nजयासि रंक आणि राव एकत्र जीव सारिखे ॥८९॥\nसर्वदा नैराश्य असे चित्तीं \n बैसे एकांतीं निरंतर ॥९०॥\nतयासि वैराग्य जाहलेया जाणा \n कौतुकें नाना पाहतसे ॥९१॥\nक्षेत्रें तीर्थे आणि दैवतें \nतये ठायीं असती संत दृष्टीसीं पहात नीज प्रीतीं ॥९२॥\nऎसीं स्थळें पाहूनि बहूत मग काउर देशासि आला त्वरित \nतेथिंचे लोक निर्दय बहुत अर्चन करीत शक्तीचें ॥९३॥\nतेथें पुरुषाची बळी देती उन्मत्त चित्तीं विषयांध ॥९४॥\nतंव ते बळीसि मनुष्य पाहत तों वैष्णव भक्त सांपडला ॥९५॥\nमग चवघ्यांनीं धरोनि ते वेळीं \nदेह लोभ सांडोनि ते वेळीं चित्तीं वनमाळी आठविला ॥९६॥\n मारिता तारिता नसेचि आन \n निश्चय मनीं दृढ केला ॥९७॥\nतंव त्याणीं देउळांत आणूनि सत्वर \n तों काय चरित्र वर्तलें ॥९८॥\n चौघासि मारिलें ते समयीं \nमग वैष्णव भक्ताचे लागतसे पायीं म्हणे अपराध सर्वही क्षमा कीजे ॥९९॥\n मग सान रूप धरीत भगवती \n पोत खेळती तयापुढें ॥१००॥\nमन प्रसन्न होऊनि वैष्णवभक्ता म्हणे इच्छित वर माग आतां \nकांहीं संकोच न धरोनि चित्ता ऎसें आदिमाता बोलतसे ॥१०१॥\n तूं मनुष्याची बळी मागसी सत्य \nतें आज पासोनि वर्जावें निश्चित हिंसा येथ न करावी ॥२॥\nतुझे देशींचे लोक सर्वही \nऎसें बोलतां ते समयी अवश्य देवी म्हणतसे ॥३॥\n तयासि दृष्टांत सांगीतला रात्रीं \nदैवयोगें वैष्णव पातला क्षितीं तरी शरण याप्रती तूं होई ॥४॥\n हिंसा कर्म सर्वथा न करी \nनाहीं तरी क्षोभेन तुजवरी आपदा संसारीं मग होय ॥५॥\nऎसा दृष्टांत देखोनि त्वरित \n यासि धरूनि ज�� मारीत होते \nत्यांचींही देऊळीं पडिलीं प्रेतें राजा विस्मित जाहला ॥७॥\nचित्तीं अनुताप धरूनि साचा \nमग सकळ देशचि लाडणाचा संप्रदायी साचा होतसे ॥८॥\n संत सेवन लोक करिती ॥९॥\nआणिक संत चरित्र थोर ऎका सादर भाविकहो ॥११०॥\nएक त्रिलोक नामें सोनार निश्चित होता परम भाविक भक्त \nतो संतसेवा सद्भावे करीत असे विरक्त संसारीं ॥११॥\nनगाचें घडीत करितसे जाण तरी कष्टार्जित द्रव्य मागूनि येणें \nन चोरी रुपें आणि सोनें निश्चय पूर्ण तयाचा ॥१२॥\nतंव कोणे एके अवसरीं लग्न मांडिलें रायाचें घरीं \n आज्ञा करी नृपनाथ ॥१३॥\nम्हणे जेहगीर जोडा रत्नजडित सत्वर करोनि देयी आम्हातें \nतुज ऎसा सोनार निश्चित चतुर नगरांत नसे कीं ॥१४॥\n आणूनि देत सुवर्ण माणिकें \nतीं त्रिलोकें घेऊनियां देख तात्काळिक घरासि ये ॥१५॥\nमंदिरीं प्रवेशतां तये वेळां तों दृष्टीसीं देखिला वैष्णव मेळा \n म्हणे उदय जाहला भाग्यासी ॥१६॥\nमग सुंदर स्वयंपाक करवून \n करवीत भोजन सकळांसी ॥१७॥\nदोन दिवस त्याचे घरीं वैष्णव राहिले ते अवसरीं \nजेहगीर जोडा करावया सत्वरी तों विसर अंतरीं पडियेला ॥१८॥\n बोलावूनि नेलें त्याज कारणें \nम्हणे अलंकार देयी त्वरेनें मग भयभीत मनी होतसे ॥१९॥\nहात जोडोनि ते अवसरीं म्हणे उदईक आणूनि देईन सत्वरी \nराजा म्हणे चुकसील जरी तरी शिक्षा निर्धारीं पावसी ॥१२०॥\nमग घरासि येऊनि वैष्णववीर \nम्हणे हें अवघड काम साचार यासि दिवस चार लागती ॥२१॥\n राजासी करार केला जाण \nतरी जवळीच आले मरण संत सेवन अंतरलें ॥२२॥\n मग पळोनि गेला अरण्यांत \nतेथें एकाग्र करुनि चित्त \n तों उदयासि पावला गभस्ती \n कौतुक करिती काय तेव्हां ॥२४॥\nत्रिलोकाचें रूप धरोनि सत्वर \nजेहागीर जोडा केला सत्वर तो बोलावी नृपवर तयासी ॥२५॥\nमग तेथें सत्वर जाऊनियां मुजरा करीत असे राया \n म्हणे तुझ्या चातुर्या अंत नाहीं ॥२६॥\n त्याच्या प्रकाशें झांकती नयन \nमग संतुष्ट होऊनि नृपनंदन बहुत धन देत असे ॥२७॥\nतें पदरीं घेऊनि श्रीहरी \nघरस्वामीनी पासीं देत सत्वरीं मग आज्ञा करी तिजलागीं ॥२८॥\nआज उत्साह आहे आपुलें मंदिरीं साधु संत येतील घरीं \nतरी सत्वर मिष्टान्नें निर्माण करी ते आज्ञा शिरीं वंदितसे ॥२९॥\n तयांशि पुजित जगदात्मा ॥१३०॥\nसाधू तृप्त जाहलिया पाहीं आपणही जेविले त्या ठायीं \nपदरीं प्रसाद बांधोनि पाहीं मग अरण्यांत लवलाहीं जातसे ॥३१॥\nमज तो बहुत पडिली भ्रांती तरी सांग मजप्रती मार्ग कोठें ॥३२॥\nम्हणे स्वामी कां अरण्यांत आलां दूर वाट समग्र चुकलां ॥३३॥\nऎसें पुसतां भक्त चतुरा \nया गावांत त्रिलोक सोनार मी जेविलों पोटभर त्याचें घरी ॥३४॥\nत्याणें वैष्णव बोलावूनि मंदिरीं उत्साह केला आपुलें घरीं \nबहुत पक्वानें वाढिली पात्रीं तेणें सुस्त अंतरीं जाहलों ॥३५॥\nनिद्रा येतसे क्षण क्षण यास्तव पंथ चुकला जाण \n हा भक्षी त्वरेनें ये समयीं ॥३६॥\n मग भोजनासि बैसविलें तया \nपूर्ण कृपेची केली छाया येतसे दया दीनाची ॥३७॥\n त्रिलोक पुसे साधू कारणें \nत्याणें कशास्तव उत्साह केला जाण खर्चिलें धन कोठुनी ॥३८॥\n त्याणें जेहागीर जोडा रत्न जडित \n तेणें नृपनाथ संतोषला ॥३९॥\nधन वित्त दीधलें ते अवसरा यास्तव उत्साह केला बरा \n मग विस्मित अंतरी होतसे ॥१४०॥\nतयासि घेऊनि वैष्णव भक्त घरासि आला भीत भीत \n तो बैरागी तेथे गुप्त झाला ॥४१॥\nतो कांता तयासि म्हणताहे वेड घेऊनि पुसतां काय \nतुम्हीं जेहगीर जोडा घडिता पाहे दीधलें रायें धन वित्त ॥४२॥\nमग वैष्णव बोलावूनि निजमंदिरीं तुम्हींच उत्साह केला घरीं \n म्हणे शिणला हरी मजसाठीं ॥४३॥\nजो ब्रह्मयाच तात सुंदर \nतो निजांगें होऊनि सोनार तोषविला नृपवर वाटतें ॥४४॥\nजनासि कळतांचि हे मात प्रतिष्ठा महंती वाढेल बहूत \nमग आपुलें चित्तीं होऊनि विस्मित राहे पुर्ववत उगाची ॥४५॥\n सर्व सिध्दि अनुकूळ झाल्या घरीं \nमग उत्साह धरोनि निजअंतरी सद्भावें करी संतसेवा ॥४६॥\nआतां सजण कसाई वैष्णव भक्त संसारीं असे परम विरक्त \nप्रपंच धंदा करितां निश्चित काळक्षेप करित आपुला ॥४७॥\n आयतेंच मांस विकत घेत \nत्याचा विक्रय करोनि निश्चित भजन करित आपुला ॥४८॥\nपरी हिंसाकर्म न करीच जाण असत्य सर्वथा न बोले वचन \nवैष्णव भक्त दृष्टीसीं देखोन तयासि नमन करीतसे ॥४९॥\n देऊनि तृप्त करी अतिथी \nस्नान करी नित्य नित्य \n अनुकूळ असे परमार्थ हिता \nतों मांस विकावया कारणें \nएके दिवसीं वैष्णव भक्त \nतों एक ब्राह्मण येऊनि तेथ त्याणें शाळग्राम निश्चित ओळखिला ॥५४॥\nमग सजणासि येतसे काकुलती म्हणे हे तों आहे विष्णुमूर्ती \nतुझें घरी ठेवूं नये निश्चिती तरी देई मजप्रती सत्वर ॥५५॥\nयाचें काहीं मोल मागसील जर तरीं तें तुझ्या हातीं देतो सत्वर \n मग शाळग्राम सत्वर दिधला ॥५६॥\nघरासि नेऊनि त्या ब्राह्मणें महा उत्साह मांडिला त्याणें \n करीतसे पूजन विष्णूचें ॥५७॥\nपरी ते न मानें अधोक्षजा म्हणे निजभक्त काजा अंतरलों ॥५८॥\nतों रात्रीं येऊनि जगज्जीवन दाविलें स्वप्न काय त्यासी ॥५९॥\nमी सजाण कसयाचे घरीं सुरवाडें राहिलों होतों नरहरी \nतुं कां घेऊनि आलासि सत्वरी मज निर्धारीं कंठेना ॥१६०॥\nआतां प्रातःकाळीं उठोनि निश्चित नेऊन घाली जेथील तेथ \n तरी होईल घात क्षणमात्रें ॥६१॥\n जागृतीसि आला तये क्षणीं \nतो कसाई न घेचि अन्नपाणी \nएक रात्र एक दिवस \n तों ब्राह्मण घरास पातला ॥६३॥\nस्वप्नींचा वृत्तांत सांगूनि सर्व म्हणे तूं तरी परम भक्तवैष्णव \nसुखें पूजावा आपुला देव \n सजण कसाई संतोषे मनीं \nमग विष्णुमूर्तीची पूजा करोनि तेव्हां अन्न पाणी घेतलें ॥६५॥\nसप्रेम भक्तीचा भुकेला हरीं याती कुळ न विचारी \nनीच काम अंगें करी ऎश्वर्य अंतरीं नाठवितां ॥६६॥\nमग जगन्नाथासि जावया निश्चित हेत चित्तीं उपजला ॥६७॥\nदेशिंची यात्रा निघाली फार \n पूजितसे आदरें तयासी ॥६८॥\nनित्य स्नान करोनि जाण \n वैष्णव पूर्ण शोभतसें ॥६९॥\nनित्य नेम सारोनि ऎशा रीतीं \nयात्रेंत भिक्षा मागोनि निश्चिती \nऎसा पंथ क्रमितां साचार तॊं वाटेसि नगर लागलें ॥७१॥\n गावांत प्रवेशे एके सदनीं \nतों घरस्वामीण होती व्यभिचारिणी कामातुर देखोनि ते झाली ॥७२॥\nभोग इच्छा धरोनि अंतरीं तयासि राहविलें आपुलें घरीं \nशिधा साहित्य देऊनि सत्वरीं आदर करी बहु त्याचा ॥७३॥\nबाहेर आदरासि भुलोनि भावें वस्तीसि ठाव तो धरिला ॥७४॥\nअर्ध रात्र लोटतां सत्वर घरस्वामीण सन्निध येतसें त्वरें \n म्हणे तुझ्याबरोबर मी येतें ॥७५॥\nतुझा भ्रतार निजला सदनीं त्याजला टाकुनीं जाउं नये ॥७६॥\n मग घरांत गेली ते सुंदर \n आणिलें सत्वर बाहेरी ॥७७॥\nमग सजाणासि काय बोलत पति मारिला म्यां आपुल्या हातें \nआतां मज भोग देई त्वरित परी नायकेंचि विष्णुभक्त सर्वथा ॥७८॥\n तुजसाठीं म्यां मारिला पती \nआतां नायकसी माझी वचनोक्ती तरी करीन फजिती जनांत ॥७९॥\nऎसे म्हणवोनि ते भामिनी बाहेर गेली तये क्षणी \n तों लोक सदनीं मिळालें ॥१८०॥\n हा तस्कर शिरला मंदिरांत \n मारिला निश्चित ये समयीं ॥८१॥\n हा वैष्णव दिसतो दुराचारी \nम्हणवोनि ठाव दीधला घरीं घातक निर्धारीं मी नेणें ॥८२॥\nऎसें बोलतां ते जारिणी लोक विस्मित झाले मनीं \nमग वैष्णव भक्तासि घेउनी दिवाणांत त्यांणीं त्यास नेलें ॥८३॥\n हें तुवां अवटित केली ��री \nअन्न खावोनी याचे घरीं \nमग आद्यंत यथार्थ वर्तमान \nपरीं सत्य न वाटे कोणाकारणें दृष्टीसी खूण देखूनी ॥८५॥\nएक म्हणती मैंदाचिया गळा घातल्या उदंड तुळसी माळा \nआणि घरधणीचा घात केला हा कैसा भला म्हणावा ॥८६॥\nएक बोलती यथार्थ वाणी व्यर्थ कां निंदितां त्याजलागोनी \n भ्रतार मारोनी टाकिला ॥८७॥\nइचें तों वचन न ऎकावें ऎसाचि निश्चय वाटतो जीवें \n सुकृत बरवें तरी घडे ॥८८॥\nमग सजण कसाई सोडोनि देती तंव जारिणी बोलत काय तेव्हां ॥८९॥\nयाणें मारिला माझा भ्रतार तरी तोडोनि टाकावा याचा कर \nजरी तुम्ही नायकाल माझें उत्तर तरी रायासि सत्वर सांगेन मी ॥१९०॥\nऎसा तिचा निग्रह थोर मग तिज हातीं सजणाचा तोडविला कर \n म्हणें कर्म दुस्तर पै माझें ॥९१॥\nयात्रा निघोनि गेली दुरी ते आटोपून गेल सत्वरीं \nलोक पुसती ते अवसरीं केली चोरी कोणे ठायीं ॥९२॥\nयास्तव हात तोडिला जाण ऎसा तर्क करिती मनें \n श्रीहरी भजन करीतसे ॥९३॥\nऎसी त्याची असतां स्थित \n तों चरित्र अद्भुत वर्तलें ॥९४॥\nपंड्यासि दृष्टांत सांगितला देवें शिबिका घेऊनि तुम्ही जावें \nसज्जण कसाई भक्त या नावें बैसोनि आणावें तयासी ॥९५॥\nऎसें स्वप्न ते अवसरीं देखोनि विस्मित झाले ते पुजारी \nमग स्वमुखें लोकांकारणें पुसत सजन कसाब वैष्णव भक्त \n तरी तो आम्हातें दाखवा ॥९७॥\n शिबिकेंत बैसवोनि आणावें त्यासीं \n मग यात्रेकरी तयांसि दाखविती ॥९८॥\nपंडे म्हणती वैष्णव भक्ता तूं बहुत आवडसीं जगन्नाथा \nतरी शिबिकेंत बैसोनि चाल आतां मान वचनार्थ देउनि ॥९९॥\nम्हणती याणें वाटेवर करोनि चोरी हात निर्धारीं तोडविला ॥२००॥\n हा साचचि प्रत्यय आला अंतरी \n शिबिका सत्वरी पाठविली ॥२०१॥\n ज्याचें अंतर तोचि जाणें \nव्यर्थ कां निंदितां त्याजकारणें \n देवें पालखी पाठविली तया \n निंदितसां वायां व्यर्थ त्यासी ॥३॥\nअसो त्रिविध जन नानापरी करीत असती निंदा स्तुती \nअनुभवें येतां कांही प्रचीती संतासि मानिती मग तेव्हां ॥४॥\nतंव पुजारी म्हणती वैष्णव भक्त शिबिकेंत बैसोनि चाल आतां \nतुझी खंती वाटते जगन्नाथा सामोरा आतां आम्ही आलों ॥५॥\n मी सुखासनीं न बैसे निश्चित \nकांहीं अपराध न होता किंचित जगन्नाथें हात तोडविला ॥६॥\nआधी नाक कापूनि जाण मग ते पुसिलें पाटांवानें \nऎसें बोलोनि तें वेळां पटापटा आसुवें आलीं डोळा \nम्हणे हा अनाथबंधु घनसावळा कशास्तव कोपला मजवरीं ॥८॥\n हे��� तीं पुराणप्रसिध्द वचने \nतें असत्य वाटे मजकारणें अनुभवे करून आपुल्या ॥९॥\nऎसेंच करणे होते तया तरी पायी बिरुद बांधिले कासया \nमनें वाचा आणि काया मी त्याच्या पायां अनुसरलो ॥२१०॥\nतों सगुणरुपें ते अवसरी तयासि श्रीहरी भेटले ॥११॥\n दिव्य कुंडले कानी तळपती \nशंख चक्र आयुधें हाती पीतांबर दीप्ती झळकतसे ॥१२॥\nमग दृढपायीं घालोनि मिठी आलिंगूनि भेटी घेतसे ॥१३॥\nमग श्रीहरीसि पुसे प्रेमळभक्त माझा कशास्तव तोडविला हात \nकोणतें जन्मांतर होतें निश्चित ते मज त्वरित सांग देवा ॥१४॥\n तूं पूर्वजन्मीचा होतास ब्राह्मण \n मांडिलें ध्यान विष्णूचे ॥१५॥\nतों कसायापासोनि सुटली गाय तें पळोनि गेली लवलाहें \nमग हिंसक येऊनियां पाहे पुसता होय तुजलागीं ॥१६॥\nपरी बोलिला नाहींस त्याजकारणें हातें करोनि सांगीतली खूण \nमग कसायानें धरोनि जाण घेतले प्राण धेनूचे ॥१७॥\nऋण वैर हत्या जाण तें तरी न सुटे दीधल्या विण \n जन्म गाईनें घेतला ॥१८॥\nहिंसक आणि गाय तत्त्वतां तीं स्त्रीपुरुषें झाली उभयतां \n गांजीतसें कांता नित्य त्यासी ॥१९॥\nतुझें जन्मांतर होतें कांहीं यास्तव गेलासि तिचें गृहीं \nमग जवळ येऊनि रात्रि समयीं तुज ते विषयी गोवूं पाहे ॥२२०॥\n मग तिणें साधिलें पुर्ववैर \nआपुल्या हाते कापून शिर बांलट तुजवर घातलें ॥२१॥\n तो तिणे तोडविला सत्वरगती \n सजणासि श्रीपती सांगतसे ॥२२॥\nतूं विष्णु अर्चन करितां मानसीं \nम्हणवोनि जन्म याचे वंशीं जाहला तुजसीं निश्चित ॥२३॥\nआणि ब्राह्मण जन्मींचा आचार पाहीं तुज तोचि आवडे ये समयीं \nपरी भक्ति भजनासि पालट नाहीं मी शेषशायी भुललों ॥२४॥\nमग प्रसन्न होऊनि जगन्नाथ अघटित चरित्र काय करीत \nतत्काळ फाटला त्याचा हात लोक समस्त पाहाती ॥२५॥\nम्हणती भक्तासि पावला वनमाळी हेतों नव्हाळी अनुपम ॥२६॥\nअद्भुत चरित्रे देखोनि थोर मग सकळ करिती नमस्कार \nम्हणती धन्य हा वैष्णववीर वैकुंठविहार वश केला ॥२७॥\nनाना चरित्रें दाखवोनि श्रीपती आपुल्या दासाची वाढवीत कीर्ती \nसजण कसाई संतोषे चित्तीं जगन्नाथीं मग जाय ॥२८॥\nसमुद्र तीरीं करोनि स्नान \n त्रिकाळ घे दर्शन देवाचें ॥२९॥\n आपुलें स्वस्थान पावला ॥३०॥\nअनेक संतांच्या अनेक स्थिती यांचीं एकविध सप्रेम भक्ती \n जगीं सत्कीर्ती वाढवित ॥३१॥\nपुढिले अध्यायीं कथा सुंदर \n वसविलें अंतर निजकृपें ॥३२॥\nप्रेमळ परीसोत भाविक भ���्त पंचेचाळिसावा अध्याय गोड हा ॥२३३॥ ॥अ०॥४५॥ओव्या॥२३३॥\nपु. डिंक . - शे . १० . २१५ . - नामको .\nमृत माणसाच्या दहाव्याच्या पिंडाला कावळा न शिवल्यास धर्मशास्त्राप्रमाणे अन्य उपाय कोणता\nशिवचरित्र - लेख १७\nशिवचरित्र - लेख १६\nशिवचरित्र - लेख १५\nशिवचरित्र - लेख १४\nशिवचरित्र - लेख १३\nशिवचरित्र - लेख १२\nशिवचरित्र - लेख ११\nशिवचरित्र - लेख १०\nशिवचरित्र - लेख ९\nशिवचरित्र - लेख ८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-January2017-Karali.html", "date_download": "2019-02-20T11:27:41Z", "digest": "sha1:DZ5FLJE2GPRNIRWKS2ZQVWQ6UGMADKYH", "length": 6024, "nlines": 17, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology -डा.बावसकर टेक्नालाजि - कारली १ एकर, खर्च ३० हजार, उत्पन्नन १।। लाख", "raw_content": "\nकारली १ एकर, खर्च ३० हजार, उत्पन्नन १\nश्री. होमदेवराव खोबे, मु.पो. धोकार्डा, ता. हिंगणा, जि. नागपूर.\nमी एक सामान्य शेतकरी असून मला पिकांच्या अवस्था चांगल्याप्रकारे माहितआहेत . त्यामुळे दरवर्षी चांगल्या प्रकारे उत्पादन घेतो. त्याच प्रमाणे मी कारली उत्पादन सुद्धा घेत असतो. मात्र गेले २ - ३ वर्षात व्हायरस व्हायरस या रोगाने कारली उत्पादक शेतकरी फार त्रस्त झाले आहेत. पण गेल्यावर्षी काही भागातील कारल्याचे चांगल्याप्रकारे उत्पादन झाले आणि व्हायरस पण कमी प्रमाणात आढळून आला. मग मी देखील यावर्षी कारले पीक लागवड करण्याचे ठरविले. १५ जुलै २०१६ रोजी १ एकरमध्ये यु.एस. जातीचे कारले ३ x १ फुटावर लावले. उगवणही बऱ्यापैकी झाली. तसेच पुर्वीच्या प्लॉटवर जो व्हायरस येत होता. तो आला नाही. कारल्याला ह्युमिक व ब्ल्यु कॉपरची ड्रेंचिंग केली. त्यानंतर आमच्या प्लॉटवर डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचे प्रतिनिधी श्री. कुकडे (मो.नं. ७५०७५०३११७) हे आले. त्यांनी कारले प्लॉटची पाहणी केली आणि सांगितले वेलवर्गीय पिकांवर नागअळीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात असतो आणि तो वेळीच आटोक्यात आला नाही तर प्लॉट वाया जातो. तेव्हा प्रतिबंधात्मक म्हणून तसेच पिकाच्या जोमदार वाढीसाठी काही औषधे लिहून दिली. ती म्हणजे रेस + थ्राईवर ४० मिली + क्रॉपशाईनर ४० मिली + झिंक २० ग्रॅम हे प्रती पंपास घेऊन पहिली फवारणी केली. फवारणीनंतर तिसऱ्या दिवशी पिकामध्ये वाढ होत असल्याचे आढळले. तसेच पाने हिरवीगार रुंद व टवटवीत झाली. चांगला फरक जाणवत होता. त्यानंतर कुकडे यांना फोन करून माहिती दिली. २ - ३ दिवसांनी त्यांनी पुन्हा प्लॉटवर येऊन पिकाची पाहणी केली आणि दुसरी फवारणी थ्राईवर ४० मिली + क्रॉपशाईनर ४० मिली + प्रिझम ३० मिली + हार्मोनी ३० मिली + स्प्लेंडर ३० मिली + स्ट्रेप्टोसायक्लिन यांची फवारणी केली असता या औषधांचा चांगल्याप्रकारे फायदा झाल्याचे जाणवले. नंतर कुकडे सरांच्या सल्ल्यानुसार नियमीत डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या फवारण्या करू लागलो. त्यामुळे माझी कारली शेवटपर्यंत व्हायरसमुक्त राहिली. पहिलाच तोडा १० मण (४०० किलो) निघाला. त्याला १ हजार रु./मण (२५ रु. किलो) भाव मिळाला. पुढेही तोडे चांगल्याप्रकारे निघाले. माल उत्तम दर्जाचा असल्यामुळे भाव जादा मिळत होते. मला एकूण या १ एकर कारल्यापासून १ लाख रुपये उत्पन्न मिळाले. यासाठी एकूण ३० हजार रु. खर्च आला. हे सर्व डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे कमी खर्चात व्हायरसमुक्त कारली मिळून खात्रीशीर उत्पन्न मिळाले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-TomatoBook2017-Tomato14.html", "date_download": "2019-02-20T11:39:38Z", "digest": "sha1:GUTT6GRYHESK7NWGUVP7N4TN7ZBP3G6Z", "length": 6366, "nlines": 17, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology -डा.बावसकर टेक्नालाजि - सर्वांचे टोमॅटो प्लॉट पत्ती गेल्याने वाया गेले माझे नुसतेच निरोगी नव्हे तर आश्चर्यकारक दजर्दार अधिक उत्पादन !", "raw_content": "\nसर्वांचे टोमॅटो प्लॉट पत्ती गेल्याने वाया गेले माझे नुसतेच निरोगी नव्हे तर आश्चर्यकारक दजर्दार अधिक उत्पादन \nश्री. नानासाहेब एकनाथ ठाकरे, मु.पो. साळसाणे, ता. चांदवड, जि. नाशिक, मो. ९५५२१३९९२३\nमी टोमॅटोच्या १३८९ वाणाची ३ फुट अंतरावर १ एकरवर लागवड व १५ गुंठे २५३५ ची लागवड केली. माझा चालू वर्षीच्या टोमॅटोचा अनुभव चांगला आहे. चालू वर्षी मी ८ जून २०१३ रोजी १ एकर क्षेत्रावर टोमॅटोची लागवड केली. पण मनामध्ये भिती होती. दरवर्षीप्रमाणे आता देखील आपला प्लॉट जास्त दिवस टिकेल का कारण दर वर्षी पत्ती टिकत नव्हती. अपेक्षेप्रमाणे फळधारणा होत नव्हती. अपेक्षेप्रमाणे फळधारणा होत नव्हती, पाण्याची कमतरता होती, त्यामुळे प्लॉट लवकर निकामी होत असे. यावर काय उपाय करावा याचा मनावर ताण होता. योगायोगाने प्रतिनिधींची भेट झाली. त्यांनी प्लॉटवर येऊन पाहणी केली व जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉपशाईनर प्रत्येकी ५०० मिली १०० लि. पाण्यासाठी घेऊन फवारणी करण्यास सांगितले व जर्मिनेटर १ लि. ड्रिपद्वारे ��ोडण्यास सांगितले. परिणामी फुटवे, वाढ, फुलधारणा भरपूर होऊन, पत्ती जाड, रुंद, काळोखी येऊन प्लॉट विलक्षण बदलून गेला व प्रतिनिधींना फोन करून बोलावून घेतले. नंतर कल्पतरू ४ बॅग टाकून मातीआड केले. परिणामी पावसाने इतरांच्या प्लॉटची पत्ती खराब होऊन प्लॉट वाया गेले, पण माझा प्लॉट आजही पत्ती व काळोखी जबरदस्त आहे. मुळी चांगल्याप्रकारे चालते. हे कल्पतरू सेंद्रिय खताने शक्य झाले. नंतर हार्मोनी स्ट्रॅप्टोसायक्लिनचा स्प्रे घेतला. परिणामी प्रतिकूल वातावरणात करपा आलाच नाही. वाढ होण्यासाठी व व्हायरससाठी प्रिझम व न्युट्राटोनचा स्प्रे घेतला. त्याने चमत्कार असा झाला की, जबरदस्त फुटचे, फुलकळी मिळाली व बोकड्या आलाच नाही. मला डॉ. बावसकर सरांचे सर्व तंत्रज्ञान खुपच आवडले व ते मी कधीही विसरणार नाही. फुगवणीसाठी थ्राईवर, क्रॉपशाईनर सोबत राईपनर व न्युट्राटोन प्रत्येकी ५०० मिली १०० लि. साठी याप्रमाणे घेऊन दर ८ दिवसांनी फवारणी करतो. परिणामी फुगवण चांगली होऊन मालाला चमक येते व माल टणक राहतो. फुलकळी अधिक प्रमाणात निघते. ऑगस्टअखेर मार्केटला २०० कॅरेट टोमॅटो गेला. सरासरी ३१५ रु./कॅरेट भाव मिळाला. इतरांपेक्षा माझ्या प्लॉटची पत्ती अजूनही चांगली आहे व इतरांचे प्लॉट पुर्णपणे खराब झाले. माझ्या अंदाजाप्रमाणे अजून १५०० ते १८०० कॅरेट टोमॅटो निघेल. आता तर माल विक्रीस सुरुवात केली आहे. दर ८ दिवसांनी मी थ्राईवर + क्रॉपशाईनर + राईपनर + न्युट्राटोनचा स्प्रे घेतो. त्यामुळे मला भरपूर उत्पन्न मिळणार याची खात्री आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://prajamanch.com/?paged=4&author=3", "date_download": "2019-02-20T12:23:32Z", "digest": "sha1:C3BS4VMS2DAD7HF6OGOXT4SEY5D524XZ", "length": 8065, "nlines": 127, "source_domain": "prajamanch.com", "title": "Praja Manch – Page 4 – Prajamanch", "raw_content": "\nपोलीस छाप्यात सांगली येथे 500 व 2 हजाराच्या नकली नोटाचा धक्कादायक प्रकार उघड\nसांगली, प्रजामंच,20/1/2019 सांगलीतील शामरावनगर भागात असलेल्या अरिहंत कॉलनी मधील एका आलिशान बंगल्यावर कोल्हापूरच्या गांधीनगर पोलीसांनी\nतापी मेगा रिचार्जवर सरकारने पुर्नविचार करावा अन्यथा सत्याग्रह आंदोलन करू -डॉ. रवी पटेल\nधारणी प्रजामंच,20/1/2019 मेळघाटातील धारणी तालुक्याला प्रभावित करणाऱ्या तापी मेगा रिचार्जवर केंद्र व राज्य सरकारने पुर्नविचार\nधारणी पोलीस विभागाचे सामाजिक कार्य,पोलिस निरीक्षकाने कन्य��दान करून, प्रेम युगलाचा लग्न सोहळा संपन्न\nरबांग गावात पोलीस,पत्रकार यांची विशेष उपस्थिती धारणी प्रजामंच 20/1/2019 धारणी तालुक्यातील रबांग येथील एका प्रेम\nग्रामीण क्षेत्रात घराघरात शिक्षण पोहचावे हेच माझे जीवनाचे ध्येय -नानासाहेब भिसे\nधारणी प्रजामंच,17/1/2019 मेळघाट सारख्या दुर्गम भागात शिक्षणासाठी कोणत्या अडचणी ४० वर्षा अगोदर होत्या याची जाणीव\nखेळाडूवृत्ती सोबतच स्पर्धा जिंकणे महत्त्वाचे -राजकुमार पटेल\nधारणी पंचायत समिती तालुका स्तरीय जि.पं. प्राथामिक शालेय क्रीडा महोत्सवाचे थाटात उद्घाटन धारणी प्रजामंच 17/1/2019\nनरवाटी येथील समाज भवन दुरुस्तीत डस्टचा वापर ग्रामसेवक व कांत्रटदार यांची मिलीभगत\nधारणी प्रजामंच,7/1/2019 धारणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या नरवाटी गावात समाज भवन दुरुस्तीचे काम प्रगतीपथावर असून\nभारत मातेचा सुपुत्र शहिद वीर मुन्नाला सशस्त्र मानवंदनासह अंतिम निरोप, दर्शनाला हजारोच्या संख्येने जनसागर उसळला.\nमुन्ना सेलूकर अमर रहे,जब तक सुरज चाँद रहेगा मुन्ना तेरा नाम रहेगा . च्या घोषणा\nधारणी तालुका काँग्रेस अध्यक्षपदी महेंद्रसिंग गैलवार यांची नियुक्ती\nधारणी प्रजामंच,27/12/2018 हरिसाल जिल्हा परिषद सर्कल सदस्य महेंद्रसिंग गैलवार यांची धारणी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या तालुका\nदुनी येथील नानासाहेब भिसे कनिष्ठ महाविद्यालयाचे श्रम संस्कार शिबीर संपन्न\nधारणी प्रजामंच,27/12/2018 दुनी येथील नानासाहेब भिसे कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत दत्तक ग्राम बोड येथे\n६० वर्षीय महिलेस चुंबन करणे भोवले आरोपी अटक\nमहिलेचा विनयभंग, आदिवासी समाजात तीव्र रोष धारणी प्रजामंच २९/१२/२०१८ धारणी शहरात भर दिवसा एका आदिवासी\nनिवडणूक पूर्वतयारीसाठी संपर्क केंद्राची स्थापना\nपाच रुपयांची नोट स्वीकारणे आवश्यक -जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख\nमहिला सबलीकरणाचे श्रेय राष्ट्रवादीलाच – संगीता ठाकरे\nकिड्स केअर इंग्रजी शाळेत डॉ. स्मृती परमार यांच्या प्रबोधनाने पालकमेळावा संपन्न\nधारणी येथे तीन दिवसीय तालुकास्तरीय शालेय प्राथमिक क्रिडा महोत्सवाचे थाटात समारोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://2know.in/tag/%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%93-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2019-02-20T11:37:32Z", "digest": "sha1:7TUCA4CD33HRWYNF7F7L5M6CVJ4EYLR4", "length": 2913, "nlines": 36, "source_domain": "2know.in", "title": "रेडिओ केंद्र | मराठी इंटरनेट", "raw_content": "\nअगदी थोडक्यात सांगायचं तर, ‘इंटरनेट’ वरुन जे ‘रेडिओ केंद्र’ प्रसारित केलं जातं, त्यास ‘इंटरनेट रेडिओ’ म्हणतात. आपल्यापैकी किती लोक आपल्या स्मार्टफोनवर ‘इंटरनेट …\nमोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग\nहजारो इंग्लिश पुस्तके मोफत\nबॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे\nवर्ड फाईल PDFमध्ये बदलणे\nSBI ATM केंद्रात पैसे जमा करणे\nलॅपटॉप स्पिकर लॅपटॉपशिवाय वापरणे\nअनुदिनी कशी तयार करावी\nखाली आपला ईमेल अ‍ॅड्रेस देऊन Subscribe वर क्लिक केल्यास 2know.in वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची ‘नोंद’ आपल्याला ईमेलवर मिळेल.\nअडलेल्या इंग्लिश शब्दांपासून शब्दकोश तयार करा\n****** पासवर्ड कसा पहायचा\nमोफत मराठी, इंग्रजी, हिंदी शब्दकोश\nलिंक शेअर करुन जास्त पैसे कमवणे\nफेसबुक, गुगल चे मराठी भाषांतर\nगुगल चा मराठी शोध, मराठी गुगल\n****** पासवर्ड कसा पहायचा\n© कॉपिराईट २०१० - २०१५ - 2know.in. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.pratilipi.com/read?id=6755373518992835&ret=%2F%3Fredirect%3DcatchAll", "date_download": "2019-02-20T12:11:30Z", "digest": "sha1:55NU65YTVUTX7U3K32WOUSAFWWXG4KPA", "length": 19018, "nlines": 30, "source_domain": "mr.pratilipi.com", "title": "वाचा केदार गोगरकर च्या मराठी कथा कारगिल:विश्वासघातावर शौर्याचा विजय. प्रतिलिपि वर « प्रतिलिपि मराठी | Read 's Marathi content kargil vishwasghatawr shouryacha vijay on Pratilipi « Pratilipi Marathi", "raw_content": "\n22 दिवस चाललेल्या लढाईनंतर 18 ग्रेनेडियर्स ने 12 जून 1999 ला तोलोलिंगवर विजय प्राप्त केला.ह्यांत एक असाही सैनिक लढला होता ज्याचे लग्न होउन 15 वा दिव उजाडण्याआधीच, तोलोलिंगसाठी झुंजत होता.पुढे ह्याच बटालियनला, टायगर हिल भारताच्या ताब्यात आणण्याची कामगिरी सोपविण्यात आली. कमांडिंग ऑफिसर के.ठाकुर ह्यांनी तरुण सैनिकांची 'घातक तुकड़ीे'तयार करुन;चमत्कारापेक्षा किंचितहि कमी नसलेली कामगिरी सोपवली.टायगर हिलवर चढ़ाई करायची असलेल्या बाजुने कोणी कधीही गेले नव्हते. पाकिस्तानी तर स्वप्नातही विचार करु शकत नव्हते कारण पादाक्रांत करायची होती एक 1000 फुटांची उभी भिंत;जी चढ़ल्यावर समोरच बंकर बनवुन स्वागतासाठी आतुर झालेला शत्रु असणार होता.\n\"2 जुलै 1999 ला सुर्यास्त होताच आम्ही टायगर हिल टॉपवर चढ़णे सुरु केले.दोरीच्या सहाय्याने व साथीदारांच्या मदतीने 3 दिवस 2 रात्र,एक-एक पाउल जपुन पुढे टाकत,भल्यापहाटे लक्ष्याजवळ पोहचलो.बंकरमध्ये स��रक्षित बसलेल्या शत्रुला फायदेशीर ठरणारा वादळी बर्फाळ वारा,दाट धुके तसेच हवेतील ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे; प्रत्यक्ष शत्रुची गाठ पडण्याआधीच निसर्गासोबत,प्रत्येक श्वासासाठी आमचा संघर्ष चालु होता.\nपुढे पाऊल टाकणार तोच आमच्यावर गोळ्यांचा वर्षाव सुरु झाला.पुढे सरकणार्या मार्गाच्या दुतर्फा असणारे शत्रुचे बंकर,काळोख व दाट धुके ह्यांच्या एकत्रीकरणाने आम्हाला दिसु शकले नव्हते.आमचा सर्वनाश करायला, जवळपास 5 तास हा गोळ्यांचा पाऊस पाकिस्तान पाडत होता.10:30 झाले तरीही संख्याबळाचा पत्ता मात्र शत्रुला लागत नव्हता.11 वाजता रेकी करायला दहा बंदुकधारी आले.ते फायरिंग रेंजमध्ये येण्याची वाट बघत बसलेल्या आम्ही, त्यातील आठ उडवले.दोन जख्मी होउन निसटले व आमची जागा, संख्या, हत्यारे ई. माहिती वरिष्ठांना सांगून;नवीन रणनितिसह फक्त सात भारतीय जवानांवर मात करण्यासाठी\nसत्तर पाकिस्तानी सैनिक चाल करुन आले.उंचीचा फायदा घेत,गोटे ढकलत,अधुनमधुन गोळीबार करत; जवळ येत होते.खालून ताज्या तुकडिची कुमक व गरजु साहित्याचा पुरवठा शक्य नसल्याने;दारुगोळ्याची कमतरता जाणवत होती. तरीही आमच्या बंदुका उत्तरे देण्यासाठी सज्ज होत्या.त्यांनी धावा बोलताच, आम्हीही तुटुन पडलो. घमासान गोळीबारी,हाथा-पायीनंतर पस्तीस गनिम संपले पण दुर्दैवाने आमचे सर्व सोबती मारले गेले.\nगंभीर जखमी होउन खाली कोसळलो;तरीही त्यांच्या हालचाली समजत होत्या,गोष्टी ऐकु येत होत्या.हे घूसखोर एकत्र जमावेत म्हणजे एकाच धमाक्यात जास्तीत जास्त खलास होतील.समोर पाशवी मानसिकतेचे विरोधक शहीद भारतीय सैनिकांना लाथा घालत होते.गोळ्या मारल्यावर त्यांना घाणेरड्या शिव्या हासडतांना बघुन,मनातल्या मनात रडतही होतो आणि रणनितिपाई आहे तसाच पडुनही राहिलो.500 मिटरवर असलेल्या MMGचे लोकेशन हे त्यांच्या मष्को घाटीतील त्याच्या सहकार्यांना सांगून, एका पकिस्तान्याने आमची पोस्ट उध्वस्त करायला सांगितली. शिखरावर आधीच त्यांचे बंकर होते आता घाटीतुनही जर हल्ला झाला तर मधल्या भागातील भारतीय सैनिक नक्कीच मरणार.हल्ल्याची बातमी घेऊन MMGपोस्टला काहीही करून मला पोहचवण्यासाठी,परमेश्वराचा धावा सुरु होता.\nएक जण बंदुका हिसकायचा तर दूसरा गोळ्या घालायचा. आजुबाजुच्या दोघानंतर मलाही खांद्यात,पायात,जांघेत गोळ्या मारल्या.सार अंग थरार���न गेलं तरी मी आपला पडुनच.जखमांत भर पडुनही आत्मविश्वास मात्र कायम होता.डोक्यात व छातीत सोडुन कुठेही गोळी चालवली,अगदी माझा पाय जरी कापुन नेला तरीही चालेल.पुढ़च्याच क्षणी एक गोळी नेमकी छातीवर आदळली;पण लागली मात्र खिशातल्या पाकिटावर, जिथे 5-5 ची गोळा झालेली नाणी होती. कुठलीच नवी इजा न करणारा जोरदार झटका बसल्यावर जाणवले की यातुनही मी वाचल्यामुळे आता मला कोणताही शत्रु मारु शकणार नाही.\nदुसरयाच क्षणी एक पाठमोर्या सैनिकावर ग्रेनेड फेकला,जो नेमका मागच्या बाजुने असणाऱ्या ओवरकोटच्या टोपीत अडकला.हे समजून ग्रेनेड काढ़ेपर्यंत;बॉम्ब ने आपले काम जबरदस्त धमाक्याने पूर्ण केलेही होते.एकच गोंधळ माजला.कोणी म्हणे 'ह्यांतील एखादा अजूनही जिवंत आहे',तर कोणी ओरडले 'हयांची फौजच आली'.माझ्या दिशेने येणाऱ्या एकाची रायफल हिसकुन,एका हातानेच केलेल्या अंधाधुन्द गोळीबारात,चौघांना मसणवाट्यात धाडले.\nत्याच हाताच्या मदतिने घासत-सरपटत,एक दगडामागे लपलो.गोळ्यांची एक फ़ैर झाडुन लगेच शेजारच्या दगडामागे पोहचलो आणि पुन्हा फायरिंग. आता मात्र सैन्य आल्याची पक्की खात्री पटल्याने शत्रुचे धाबे दणाणले. घूसखोर पाकिस्तानी सैन्याने एवढाच पराक्रम दाखवला की लगेच पळत सुटले;एकदाही मागे वळून पाहिले नाही की हे करणारा तर केवळ एक भारतीय सैनिक आहे.\nपण MMG वर होणाऱ्या हल्याचा निरोप नेणे अजूनही बाकी होते.आजु-बाजूला जर कोणी होते तर ते माझे धारातिर्थि पडलेले साथी. कोणाच्या डोक्यातुन गोळी आरपार झालेली तर कोणाच्या शरीराची हालत चाळणीसारखी झालेली.भावापेक्षाही प्रिय मित्रांचि ही अवस्था पाहुन मनाचे बांध फुटले. वाहणारे डोळे पुसुन उठलो ते ह्यांचे बलिदान वाया जाउ देणार नाही,हा इरादा घेउनच.\nतुटलेला हात सोबत घेऊन कशाला फिरायचा, म्हणुन हाताला झटका मारला.मात्र तो कातडयासोबत अजूनही जोडलेला असल्याने,निघाला नाही.त्याला मानेजवळ बांधला. घायाळ होउन प्रचंड झालेल्या; रक्तस्रावामुळे निट शुद्धही नव्हती.धड़ चालणही होत नव्हतं.घसरत-घसरत जरा पुढे सरकलो.नाल्याच्या उतारावरुन एकदम घरंगळत खाली गेलो;कुठे चाल्लो ते मात्र समजतं नव्हतं.MMG कड़े जाणारे आमचे अधिकारी कॅ.सचिन निम्बाळकर व ले.बलवान सिंह दिसले.त्यांना हाका मारल्या.नाल्यातुन उपसुन मला वर काढ़ल्यावर,होणाऱ्या हल्याची माहिती एकदाची सांगूनच टाकली.त�� सावध झाले.माझी कामगिरी बजावुन झाली होती.जबाबदारीचे ओझे उतरल्याने मनाला हायसे वाटतं होते.\nस्ट्रेचर ने मला खाली न्यायला पाच तास लागले.जिथे कमांडिंग ऑफिसर ठाकुर साहेबांना स्पष्ट सांगितले की मी तुम्हाला ओळखु शकत नाहिये;तरी सुद्धा माहिती व आपबीती मात्र जशीच्या तशीच सांगितली.त्यांनी लगेच राखीव असलेल्या ब्राव्हो तुकडीला रवाना केले आणि भारताने,शत्रुकडुन हिसकावुन घेतलेल्या टायगर हिलवर पुन्हा एकदा तिरंगा डौलाने फडकला.\"हे शब्द आहेत सुभेदार जोगिन्दर सिंह यादव यांचे.\nलष्करात दाखल होणाऱ्या प्रत्येकाला स्वप्नवत असणारी ही कामगिरी.सुबत्तता,खुर्ची,वलय ह्या पिढ़िजात गोष्टिंचे अप्रूप वाटणार्या आपल्या देशात ह्या विराला मात्र अलौकिक शौर्य,असीम त्याग व देशभक्ति हा वारसा वडीलांकडून मिळाला आहे;जे 1965 व 1971 च्या लढाईत कुमाऊँ रेजिमेंटकडुन पाकिस्थानविरुद्ध लढले होते.\nपहिल्या हल्ल्यातच तीन गोळ्यांनी जायबंदि झालेले यादव,नंतरही 60 फुट चढुन गेले. सरपटत पहिल्या बंकरमध्ये ग्रेनेड फेकून 4 सैनिकांना मृत्युमुखी धाडल्याने गोळीबार थांबला म्हणुन त्यांचे साथी वर येउ शकले.आपल्या दोंन साथीदारांसह दुसऱ्या बंकरकड़े मोर्चा वळवलेल्या जोगिन्दर सिंहांनी, हाथापायी करुन चार सैनिकांना मारले;ज्या संघर्शाची सांगता टायगर हिलवर कब्जा मिळवुनच झाली.\nअवघ्या साड़ेसोळाव्या वर्षी आर्मीत भरती होउन राष्ट्ररक्षणाची शपथ घेणाऱ्या सुभेदार जोगिंदरसिंह यादव ह्यांना,वयाच्या 19 व्या वर्षीच परमवीर चक्र मिळाले. पराक्रमाचा शिखरसन्मान, सर्वात कमी वयात मिळवणारे यादव म्हणतात,\"मी जखमी होतो,जागोजागी रक्त वाहत होते,भोवळ येत होती तरीही मला ते दुख़णे जाणवत नव्हते कारण जेव्हा एखाद्या गोष्टिचा जुनून डोक्यावर चढ़तो,तेंव्हा ईतर कुठल्याही गोष्टी केवळ निरर्थकअसतात.माझ्या डोक्यात भारतमाता होती आणि टायगर हिल जिंकून त्यावर रोवायचा तिरंगा होता.बस्स...\"\nमरणोपरांत परमवीर चक्र जाहिर झाल्यानंतर, चमत्कार होउन हळूहळू प्रकृतीही सुधारु लागली.15 गोळ्या,तुटुन लोम्बकळणारा हात, ग्रेनेडच्या जखमा व सबंध शरीर रक्तात न्हाऊन निघालेले असतांना; साक्षात काळालाही हरवलेल्या ह्या मृत्युंजयाने लवकरच सैन्यात रुजु होउन देशसेवा सुरु केली.\n26 जुलै-'कारगिल विजय दिनानिमित्त'-ज्यांच्या त्याग,शौर्य व बलिदाना��े आपण सुरक्षित वातावरणात मोकळा श्वास घेऊ शकतो अश्या आपल्या रक्षकांप्रती, असलेली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा केला गेलेला एक छोटासा प्रयत्न म्हणजे हा लेख.\nसैनिकांचे आयुष्य म्हणजे काय\nसामग्री वाचन आनंद लुटा\nसोशल मीडिया वर अनुसरण करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z170521051229/view", "date_download": "2019-02-20T11:57:38Z", "digest": "sha1:5PTHDVNM7NHXSY4CRMJ434WG7DHLFDBF", "length": 13052, "nlines": 218, "source_domain": "www.transliteral.org", "title": "श्रीरामाचीं पदें - पद १०१ ते ११०", "raw_content": "\nजन्मानंतर पाचवी पूजनाचे महत्व काय\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|मध्वमुनीश्वरांची कविता|\nपद १०१ ते ११०\nपद १ ते १०\nपद ११ ते २०\nपद २१ ते ३०\nपद ३१ ते ४०\nपद ४१ ते ५०\nपद ५१ ते ६०\nपद ६१ ते ७०\nपद ७१ ते ८०\nपद ८१ ते ९०\nपद ९१ ते १००\nपद १०१ ते ११०\nपद १११ ते १२४\nपदे १ ते १०\nपदे ११ ते २०\nपदे २१ ते ३०\nपदे ३१ ते ४०\nपदे ४१ ते ५०\nपदे ५१ ते ६०\nपदे ६१ ते ७०\nपदे ७१ ते ८०\nपदे ८१ ते ९०\nपदे ९१ ते १००\nपदे १०१ ते ११०\nपदे १११ ते १२०\nपदे १२१ ते १३२\nपदे १ ते १०\nपदे ११ ते १९\nपदे १ ते ५\nपदे १ ते २\nपदे १ ते ५\nपदे १ ते ६\nपदे १ ते ७\nपदे १ ते ११\nपदे १ ते १०\nपदे ११ ते २०\nपदे २१ ते ३०\nपदे ३१ ते ४६\nपदे १ ते ३\nपदे १ ते १०\nपदे ११ ते २०\nपदे २१ ते ३०\nपदे ३१ ते ४०\nपदे ४१ ते ५०\nपदे ५१ ते ६०\nपदे ६१ ते ७०\nपदे ७१ ते ८०\nपदे ८१ ते ९०\nपदे ९१ ते १००\nपदे १०१ ते ११०\nपदे १११ ते १२०\nपदे १२१ ते १३०\nपदे १३१ ते १४०\nपदे १४१ ते १५०\nपदे १५१ ते १६०\nपदे १६१ ते १७०\nपदे १७१ ते १८०\nपदे १८१ ते १८८\nपदे १ ते १०\nपदे ११ ते १७\nपदे १ ते १०\nपदे ११ ते २०\nपदे २१ ते २८\nपदे १ ते १०\nपदे ११ ते २०\nपदे २१ ते ३०\nपत्रिका भागीरथी ३२ वीं\nपदे ३३ ते ३८\nश्रीरामाचीं पदें - पद १०१ ते ११०\nभारत इतिहास - संशोधक - मंडळ - पुरस्कृत - ग्रंथ - माला\nपद १०१ ते ११०\nदृश्य पदार्था पाहातां आला डोळ्यांसी वीट अवघें अश्वाश्वत येथें कांहींच नाहीं नीट ॥ध्रु०॥\nपरधन - वनिता हृदयीं ध्याता आळस नाहीं केला ॥ गळीत जाली काया देवा व्यर्थचि काळ गेला ॥१॥\nप्रपंचविजनीं दुर्धर आला तारुण्याचा पूर ॥ कामक्रोधमगरीं गिळिलों वाहवलों दूर ॥२॥\nआतां रामा घालूं नको अयोध्येबाहेर ॥ न गणी अवगुण माझें दाखवी माहेर ॥३॥\nपतितपावन दीनदयाळा बिरुद आठवावें ॥ मध्वनाथा अयोध्येचें मूळ पाठवावें ॥४॥\nविषसुखाला विटलों तेव्हां जाली तुझी भेटी पूर्वपुण्यें सांपडली लावण���याची पेटी ॥ध्रु०॥\nउपमा द्यावी ऐसी प्रतिमा नाहीं त्रैलोक्यांत ॥ मिरवी मुकुतकुंडलेंसी जानकीचा कांत ॥१॥\nमदनमनोहर मूर्ति पुरातन अखंड हांसत मूख ॥ निर्मळ अलंकार पाहतां गेली तहान भूक ॥२॥\nयेकवचनी येकपत्नि येकशरासनसज्ज ॥ येकायेकीं अभंग ठाणें येकछत्री राज्य ॥३॥\nरंगभुवना अकस्मात चिन्मयराघव आला ॥ तन्मय मध्वनाथ ज्ञानी जीवन्मुक्त जाला ॥४॥\nमीपण वेड्या सोडुन दे रे ॥ध्रु०॥\nशतकोटीचे सारा तूं घे रे चुकतील तुझे अवघेचि फेरे ॥१॥\nगुरुपदींचे रजअंजन ले रे अमित सुखाचें भांडार ने रे ॥२॥\nशरण तूं मध्वनाथा ये रे त्याविण मोक्षसिद्धि नव्हे रे ॥३॥\nगोड फुकाचें हरिनाम घ्यारे ॥ध्रु०॥\n जिंकुनि काळा सुखरूप जा रे ॥१॥\nचिद्रत्नाचें भूषण ल्या रे कीर्तनरंगीं अवधान द्या रे ॥२॥\nशरण त्या मध्वनाथा या रे हृदयभुवनीं रघुराज न्या रे ॥३॥\n अगणित होईल तोष ॥२॥\nहरिकीर्तनीं वाजवी टाळी ॥ध्रु०॥\nचित्त घडीभर स्थीर करा तुम्ही टाकुनि द्या जी टवाळी ॥१॥\nरामकथा श्रवणीं पडते तरि नित्य तुम्हांस दिवाळी ॥२॥\nसावळें रूप तें आळविजे घननीळ जो ये वनमाळी ॥३॥\n सार कथा कलिकाळीं ॥४॥\nतुम्ही श्रीराम जयराम जपा ॥ध्रु०॥\nस्वरूपाबाएर जाऊं नका हो जेथील तेथें लपा ॥१॥\n काळ घालितो छापा ॥२॥\nआणिक सुगम साधन नाहीं वरकड अवघ्या गप्पा ॥३॥\nमध्वनाथ तुम्हां सावध करितो गातो ख्याल टप्पा ॥४॥\nतुम्ही श्रीराम जयराम म्हणा ॥ध्रु०॥\nव्यर्थ मायाजाळीं वणवण करितां धरुनि अहंपणा \nलौकिक लज्जा सांडुनि अवघी घेउनि टाळविणा कळिकाळ आधीं जिणा ॥२॥\nउफराट्या नामें उद्धरिला वाल्मीक हो ॥ध्रु०॥\n ग्रंथ केला दिव्य जाणें रामकथा ऐकुनियां सुखावती भाविक हो ॥१॥\n नेणें कांहीं आणिक वो ॥२॥\n नारद तुंबर गाती ॥ध्रु०॥\n चिंतावा तो सर्व काळीं ॥ भक्त रक्षावया धरी कनक कोंदट हातीं ॥१॥\n भजनें पातकें जाती ॥२॥\nसंकटकालीन चालक पोलीस शिपाई\nशिवचरित्र - लेख १७\nशिवचरित्र - लेख १६\nशिवचरित्र - लेख १५\nशिवचरित्र - लेख १४\nशिवचरित्र - लेख १३\nशिवचरित्र - लेख १२\nशिवचरित्र - लेख ११\nशिवचरित्र - लेख १०\nशिवचरित्र - लेख ९\nशिवचरित्र - लेख ८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "http://2know.in/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%AE-%E0%A4%91%E0%A4%B2-%E0%A4%87%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9C/", "date_download": "2019-02-20T11:35:20Z", "digest": "sha1:6FHN64HU6NVMXX7UICBB3DM7YCSTPMOM", "length": 6879, "nlines": 43, "source_domain": "2know.in", "title": "सर���वोत्तम ऑल इन वन मेसेंजर meebo", "raw_content": "\nसर्वोत्तम ऑल इन वन मेसेंजर meebo\nRohan January 12, 2010 इंटरनेट, एकत्र मेसेंजर, ऑनलाईन मेसेंजर, ऑल इन वन मेसेंजर, चॅट, मिबो, मेसेंजर\nमिबो ऑल इन वन ऑनलाईन मेसेंजर\nmeebo हा नक्कीच एक सर्वोत्तम ऑल इन वन मेसेंजर आहे. meebo.com या वेबसाईटची मेसेंजर सुविधा वापरण्यासाठी तुम्हाला कोणतंही सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्याची गरज नाही. meebo.com या वेबसाईटवर रजिस्टर झाल्यानंतर तुम्ही google, yahoo, msn, aol(AIM), facebook, myspace, ICQ, Jabbar आणि यांशिवाय इतर ५३ मेसेंजर सुविधांचा लाभ एकाच वेळी एकाच ठिकाणी घेऊ शकता. अर्थात आपण काही इतके सारे मेसेंजरस वापरत नाही. पण समजा तुम्ही एकाहून अधिक दोन अथवा चार जरी मेसेंजरस वापरत असाल, तर meebo ही साईट तुमच्यासाठी नक्कीच एक सर्वोत्तम पर्याय ठरु शकेल.\nतुमच्या ईच्छेनुसार तुम्ही केलेला चॅट या इथे जतनही करुन ठेवता येईल. शिवाय आपल्या मित्राला एखादी फाईल सेंड करण्याची सुविधाही meebo ने तुमच्यासाठी उपलब्ध करुन दिली आहे. या साईटचे खास वॆशिष्ट्य म्हणजे अतिशय सुटसुटित, युजर फ्रेंडली आणि आकर्षक इंटरफेस. तुम्ही तुमच्या पानची बॅकग्राऊंड थिमही त्या तिथे बदलू शकता आणि त्याला अधिक आकर्षक बनवू शकता. व्हिडिओ, ऑडिओ चॅट, ग्रुप चॅट असे सारे फंक्शन्स त्या तिथे कार्यरत आहेत. आणि हो जर कंटळा आला असेल, तर…आपल्या मित्राबरोबर गेमही खेळता येईल. meebo.com चे जगभरात अनेक युजर्स आहेत आणि तुम्हीही त्यांच्यापॆकी एक बनू शकता, कारण शेवटी त्यात तुमचाच फायदा आहे.\nलेखक – रोहन जगताप\n© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.\nरोहन जगताप हा एक अभियंता आहे. जानेवारी २०१० मध्ये त्याने 2know.in हा मराठी ब्लॉग सुरु केला. 2know.in हा ब्लॉग इंटरनेट, संगणक, मोबाईल, अनुप्रयोग, इत्यादी विषयांना स्पर्श करतो. या ब्लॉगला २०१० साली स्टार माझा चॅनलचा ‘ब्लॉग माझा’ पुरस्कार मिळाला आहे. वाचकांनी इंटरनेट व तंत्रज्ञान संदर्भात काही प्रश्न असल्यास या इथे प्रतिक्रियांच्या माध्यमातून विचारावेत ही नम्र विनंती. इतर कामासाठी संपर्क - 2know.in@gmail.com.\nमोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग\nहजारो इंग्लिश पुस्तके मोफत\nबॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे\nवर्ड फाईल PDFमध्ये बदलणे\nSBI ATM केंद्रात पैसे जमा करणे\nलॅपटॉप स्पिकर लॅपटॉपशिवाय वापरणे\nअनुदिनी कशी तयार करावी\nखाली आपला ईमेल अ‍ॅड्रेस देऊन Subscribe वर क्लिक केल्यास 2know.in वर प्रकाशित ��ोणार्‍या नवीन लेखाची ‘नोंद’ आपल्याला ईमेलवर मिळेल.\nमोफत मराठी, इंग्रजी, हिंदी शब्दकोश\nअडलेल्या इंग्लिश शब्दांपासून शब्दकोश तयार करा\n****** पासवर्ड कसा पहायचा\nस्मार्टफोनवर मराठी लिहिण्याची सोपी पद्धत\nबिंग, याहू, गुगल चा व्हिडिओ शोध, चलचित्र शोध\nविश्वकरंडक फुटबॉल ची गुगल वरुन माहिती\nगुगल युआरएल (URL) शॉर्टनर\nगुगल चा मराठी शोध, मराठी गुगल\n© कॉपिराईट २०१० - २०१५ - 2know.in. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/keywords/keshavraj.deshamukh/word", "date_download": "2019-02-20T12:31:17Z", "digest": "sha1:SH4OVFH4OUZZHGMYD22E3ESMAU4QXKSV", "length": 9009, "nlines": 113, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - keshavraj deshamukh", "raw_content": "\nनारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे.\nश्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र १\nनारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे.\nश्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र २, ३\nनारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे.\nश्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र ४\nनारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे.\nश्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र ५\nनारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे.\nश्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र ६\nनारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे.\nश्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र ७\nनारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे.\nश्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र ८\nनारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे.\nश्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र ९\nनारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे.\nश्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र १०\nनारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे.\nश्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र ११\nनारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे.\nश्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र १२\nनारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे.\nश्रीनारदभक्तिसू��्रें - सूत्र १३\nनारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे.\nश्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र १४\nनारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे.\nश्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र १५\nनारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे.\nश्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र १६\nनारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे.\nश्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र १७\nनारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे.\nश्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र १८\nनारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे.\nश्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र १९\nनारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे.\nश्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र २०\nनारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे.\nअशुभ कार्य करून आल्यावर, घरात प्रवेश करण्यापूर्वी पाय कां धुवावेत\nशिवचरित्र - लेख १७\nशिवचरित्र - लेख १६\nशिवचरित्र - लेख १५\nशिवचरित्र - लेख १४\nशिवचरित्र - लेख १३\nशिवचरित्र - लेख १२\nशिवचरित्र - लेख ११\nशिवचरित्र - लेख १०\nशिवचरित्र - लेख ९\nशिवचरित्र - लेख ८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "http://www.padmagandha.com/index.php?route=product/product&product_id=193", "date_download": "2019-02-20T12:40:11Z", "digest": "sha1:G2OQBPX4GUEDXSRIYF5R3X5ZE6PQA3K2", "length": 3311, "nlines": 65, "source_domain": "www.padmagandha.com", "title": "Thakane Hrudayache Vardhakya Sharirache|थकणे ह्रदयाचे वार्ध्यक्य शरीराचे", "raw_content": "\nThakane Hrudayache Vardhakya Sharirache|थकणे ह्रदयाचे वार्ध्यक्य शरीराचे\nThakane Hrudayache Vardhakya Sharirache|थकणे ह्रदयाचे वार्ध्यक्य शरीराचे\nहृदयाचे आजारपण म्हणजे हार्ट अटॅकचे , त्यावर उपाय म्हणजे बायपास सर्जरी करणे, हृदय बंद पडले की पेस मेकर बसवणे हे माहित असते. परंतु वयाप्रमाणे हृदय थकत जाणे हे एक आजारपण आहे. त्यामुळे कुणाला दम लागतो तर कुणाचे पाय सुजतात आणि कमजोरी येते. त्यामुळे काही कल्पना लोकांना नसते.\nत्याची जाणीव लोकांना करून देणे हाच या लेखनाचा उद्देश.\nया लेखनात प्रक्टिसमध्ये आलेले अनुभव, रुग्णाकडून समजलेले रोगपूर्वइतिहास आणि इतर काही अनुभव लिहिले आहेत. हा आयुर्वेद आणि ऑलोपाथी या���मधील श्रेष्ठाश्रेष्ठतेच विषय नसून लोकांना दोन्हींचा अधिक\nफायदा कसा होईल, हे पाहणे आहे. प्रत्येकाची श्रेष्ठता वा काही न्यूनता असू शकतात.\nप्रसंगी दोन्हींचा सुलभ वापर करून आपण रुग्णाला लवकर, अल्पखर्चात, पूर्णपणे कसे रोगमुक्त करू शकतो, हे पाहणे महत्वाचे आहे. या दृष्टीकोनातून या पुस्तकाकडे पाहावे ही अपेक्षा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.nagpurcity.net/2018/10/07/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%86%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%9A-%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A4%AF%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%B5/", "date_download": "2019-02-20T12:40:47Z", "digest": "sha1:4FEDZ6CEIOMGLEFKVZ5GQLJEXTMWISIU", "length": 1928, "nlines": 32, "source_domain": "www.nagpurcity.net", "title": "निवडणुकीआधीच उदयनराजेंविरुद्ध रामराजे सामना रंगणार? – Nagpurcity", "raw_content": "\nनिवडणुकीआधीच उदयनराजेंविरुद्ध रामराजे सामना रंगणार\nसाताऱ्यात उदयनराजें ऐवजी रामराजे यांना तिकीट द्यावे अशी मागणी पक्षातूनच होत असल्यामुळे निवडणुकीपूर्वी उदयनराजें विरुद्ध रामराजे असा सामना रंगणार असल्यांचं दिसून येतंय.\nमोदींनंतर आता फडणवीस घेणार मोठा निर्णय, शेतकऱ्यांना अच्छे दिन\nपंतप्रधान मोदी पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर, होणार जाहीर सभा\nमंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक…या आहेत आजच्या 5 मोठ्या बातम्या\nपुण्यात माहिती अधिकार कार्यकर्त्याचा संशयास्पद मृत्यू\nदिल्लीः हॉटेलच्या आगीत ९ जणांचा होरपळून मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://2know.in/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%AC-%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A5%8D/", "date_download": "2019-02-20T12:07:59Z", "digest": "sha1:BUZL3EKQ2FUEN7MQG5YGZBLAQXGMKNKQ", "length": 8551, "nlines": 50, "source_domain": "2know.in", "title": "निरनिराळ्या वेब ब्राऊजर्स मध्ये वेबसाईट, ब्लॉग कसे दिसतात ते पहा", "raw_content": "\nनिरनिराळ्या वेब ब्राऊजर्स मध्ये वेबसाईट, ब्लॉग कसे दिसतात ते पहा\nRohan April 3, 2010 इंटरनेट, इंटरनेट ब्राऊजर, ब्लॉग, वेब ब्राऊजर, वेबसाईट, स्क्रिनशॉट\nतुमच्या संगणाकावर असून असून असे किती इंटरनेट वेब ब्राऊजर्स असणार आहेत १…२…५… मध्ये माझ्या संगणाकावर २ ओपेराच्या वेगवेगळ्या आवृत्या, सफारी, मोझिला, क्रोम, इंटरनेट एक्सप्लोरर, स्लिम असे सात ब्राऊजर्स होते पण ७० हून अधिक वेब ब्राऊजर्स नक्कीच कोणाच्याही संगणकावर असणार नाहीत पण ७० हून अधिक वेब ब्राऊजर्स नक्कीच कोणाच्याही संगणकावर असणार नाहीत आपला ब्लॉग किंवा आपली वेबसाईट सर्�� इंटरनेट वेब ब्राऊजर्स वर नीट चालते का आपला ब्लॉग किंवा आपली वेबसाईट सर्व इंटरनेट वेब ब्राऊजर्स वर नीट चालते का ती त्यांवर कशी दिसते ती त्यांवर कशी दिसते हे पाहण्यासाठी आपला संगणक नक्कीच अपूरा पडतो.\nमध्ये काय झालं माहीत नाही, पण मी साईट एडिटिंग करत होतो आणि कसल्यातरी एच.टी.एम.एल. (html) कोड्सची खेळत बसलो होतो. झालं माझ्या संगणकाच्या ब्राऊजरवर माझी साईट नीट चालत राहीली, पण मोबाईलच्या ओपेरा ब्राऊजरवर तिचं कामकाज बिघडलं. कुठे चुक झाली माझ्या संगणकाच्या ब्राऊजरवर माझी साईट नीट चालत राहीली, पण मोबाईलच्या ओपेरा ब्राऊजरवर तिचं कामकाज बिघडलं. कुठे चुक झाली काही कळेना… परत इंटरनेट एक्सप्लोरर च्या जुन्या आवृत्तीवर माझी साईट बघण्याचा योग आला तेंव्हाही तोच प्रकार काही कळेना… परत इंटरनेट एक्सप्लोरर च्या जुन्या आवृत्तीवर माझी साईट बघण्याचा योग आला तेंव्हाही तोच प्रकार मग मात्र वॆतागून मी सगळंच डिलीट केलं आणि सर्व गोष्टींची पुर्नबांधणी केली. तेंव्हा कुठे सारं काही व्यवस्थित झाल्यासारखं वाटत आहे. आपली वेबसाईट पावलोपावली वाचकांच्या दृष्टीकोणातून तपासून पहावी लागते\nयाचकामात आपल्याला अशी एक वेबसाईट मदत करु शकते, जी आपल्याला आपल्या वेबसाईटचा, ब्लॉगचा ७० हून अधिक वेब ब्राऊजर्स मधील स्क्रिनशॉट दाखवेल म्हणजेच आपली वेबसाईट ७० हून अधिक वेब ब्राऊजर्स मध्ये कशी दिसते म्हणजेच आपली वेबसाईट ७० हून अधिक वेब ब्राऊजर्स मध्ये कशी दिसते ते ही वेबसाईट सांगेल, दाखवून देईल.\n१. त्यासाठी प्रथम browsershots.org या वेबसाईटवर जा.\n२. Enter url Here च्या समोर तुमच्या वेबसाईटचा, ब्लॉगचा पत्ता टाका. (http:// आणि www. सहीत\n३. खाली कोणकोणत्या ब्राऊजर्समधील स्क्रिनशॉट हवा आहे\n४. submitt वर क्लिक करा.\n५. “Click here for results from previous screenshot requests:” असं लिहिलेलं तुम्हाला दिसून येईल. त्याखाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.\nक्रॉस ब्राऊजर टेस्टिंग – स्क्रिनशॉट्स\n६. ही लिंक तुम्हाला स्क्रिनशॉट्स कडे घेऊन जाईल. निरनिराळ्या वेब ब्राऊजर्समध्ये तुमची वेबसाईट, तुमचा ब्लॉग, कसे दिसतात ते तुम्हाला या वेबसाईटच्या मदतीने दिसून येईल.\nलेखक – रोहन जगताप\n© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.\nरोहन जगताप हा एक अभियंता आहे. जानेवारी २०१० मध्ये त्याने 2know.in हा मराठी ब्लॉग सुरु केला. 2know.in हा ब्लॉग इंटरनेट, संगणक, मोबाईल, अनुप्रयो��, इत्यादी विषयांना स्पर्श करतो. या ब्लॉगला २०१० साली स्टार माझा चॅनलचा ‘ब्लॉग माझा’ पुरस्कार मिळाला आहे. वाचकांनी इंटरनेट व तंत्रज्ञान संदर्भात काही प्रश्न असल्यास या इथे प्रतिक्रियांच्या माध्यमातून विचारावेत ही नम्र विनंती. इतर कामासाठी संपर्क - 2know.in@gmail.com.\nमोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग\nहजारो इंग्लिश पुस्तके मोफत\nबॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे\nवर्ड फाईल PDFमध्ये बदलणे\nSBI ATM केंद्रात पैसे जमा करणे\nलॅपटॉप स्पिकर लॅपटॉपशिवाय वापरणे\nअनुदिनी कशी तयार करावी\nखाली आपला ईमेल अ‍ॅड्रेस देऊन Subscribe वर क्लिक केल्यास 2know.in वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची ‘नोंद’ आपल्याला ईमेलवर मिळेल.\nअडलेल्या इंग्लिश शब्दांपासून शब्दकोश तयार करा\n****** पासवर्ड कसा पहायचा\nमोफत मराठी, इंग्रजी, हिंदी शब्दकोश\nलिंक शेअर करुन जास्त पैसे कमवणे\nफेसबुक, गुगल चे मराठी भाषांतर\nगुगल चा मराठी शोध, मराठी गुगल\n****** पासवर्ड कसा पहायचा\n© कॉपिराईट २०१० - २०१५ - 2know.in. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%A7%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95-%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%AC%E0%A4%BE-%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2019-02-20T12:19:20Z", "digest": "sha1:DMEVKWL6RBUX7HKSMJAFEPTIXIDQFAML", "length": 12963, "nlines": 103, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "धक्कादायक! गरबा खेळून घरी परतणाऱ्या ११ वर्षाच्या मुलीवर मुंबईत बलात्कार | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nशत्रूला धडकी भरवणारे F-21 भारताला देण्यास अमेरिका तयार\nपतीच्या मारहाणीत पत्नीचा गर्भपात ; तू काळी आहेस, सुनेचा सासरच्यांनी केला छळ\nएकही बांधकाम कामगार कुटुंब बेघर राहणार नाही\nशहराचा पाणीपुरवठा उद्या बंद\nमुळशीत आणखी एका ‘लवासा’चा घाट\n गरबा खेळून घरी परतणाऱ्या ११ वर्षाच्या मुलीवर मुंबईत बलात्कार\n गरबा खेळून घरी परतणाऱ्या ११ वर्षाच्या मुलीवर मुंबईत बलात्कार\nगरबा खेळून घरी परतणाऱ्या एका ११ वर्षाच्या मुलीवर टेम्पो चालकाने बलात्���ार केल्याची धक्कादायक घटना मुंबईत साकीनाका परिसरात घडली आहे. पीडित मुलगी आणि तिचा ११ वर्षांचा मित्र दोघे गरबा खेळून झाल्यानंतर घराच्या दिशेने येत असताना मंगळवारी रात्री ही घटना घडली.\nपोलीस मागावर असल्याचे समजल्यानंतर आरोपी सिराज मेहंदी हसन खान (३०) याने अटक टाळण्यासाठी त्याचे फॅशनेबल केसही कापले पण पोलिसांनी २४ तासांच्या आत आरोपीला त्याच्या साकीनाका येथील घरातून अटक केली. पोलिसांनी आरोपीचा मोबाइल फोन जप्त केला आहे. गुन्हा करण्यापूर्वी त्याने अल्पवयीन मुलीचे काही फोटो काढले होते.\nदोन्ही मुल त्यांच्या घरापासून काही अंतरावर दांडिया कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तिथे गरबा खेळण्यासाठी गेले होते. पीडित मुलगी सातव्या इयत्तेत आहे. आरोपीकडे पूर्णवेळ नोकरी नव्हती. टेम्पो चालक म्हणून तो पार्ट टाइम काम करायचा. घटनेच्या दिवशी आरोपीने अंमलीपदार्थाचे सेवन केले होते.\nआरोपीने दोन्ही मुलांचा पाठलाग केला. दोन्ही मुले रस्त्यावर निर्जन स्थळी पोहोचल्यानंतर त्याने पीडित मुलीच्या मित्रावर हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे त्या मुलाने तिथून पळ काढला. त्यानंतर त्याने मुलीवर अत्याचार बलात्कार केला. १०.३० च्या सुमारास त्याने मुलीची सुटका केली असे तपास करणाऱ्या पोलिसांनी सांगितले.\nपीडित मुलीला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असला तरी तिला जबर मानसिक धक्का बसला आहे. पीडित मुलीने घरी आल्यानंतर तिच्या आईला सर्व घडलेली हकीकत सांगितली. त्यानंतर आईने तिला घेऊन तडक पोलीस ठाणे गाठले व तक्रार नोंदवली. आईने मला घरी यायला उशीर का झाला असे विचारले त्यावेळी मी तिला घडलेली सर्व हकीकत सांगितली.\nमाझ्याबरोबर जे झाले त्याने मी प्रचंड घाबरून गेले होते. पण मी कशीबशी घरी पोहोचले. त्या माणसाने मला धमकावले व माझे आणि माझ्या मित्राचे त्याने फोटो काढले. त्याने माझ्या मित्राच्या कानशिलात लगावून तिथून निघून जाण्यास सांगितले. बलात्कारानंतर त्याने तोंड बंद ठेवण्यासाठी मला धमकावले होते असे पीडित मुलीने तिच्या तक्रारीमध्ये म्हटले आहे.\nमुलीने दिलेल्या या माहितीच्या आधारे पोलिसांनी बुधवारी आरोपीला अटक केली. पीडित मुलगी आणि तिच्या मित्राने आरोपीचे रेखाचित्र तयार करण्यास पोलिसांना मदत केली. आरोपीने अटक टाळण्यासाठी त्याचे केसही कापल��� पण आम्ही त्याला अटक केली असे पोलिसांनी सांगितले. आरोपी विरोधात कलम ३७६,३७७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी सिराजसह १६ जणांना ताब्यात घेतले होते.\nपाणीप्रश्नावरून विरोधकांचे पालिकेत आंदोलन\n‘टेट्रा पॅक’चे टेबल, खुर्ची, छत\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B9/", "date_download": "2019-02-20T11:16:49Z", "digest": "sha1:YF7MEDHS75FNLM5SZEPYTXPXWMASY6HV", "length": 10007, "nlines": 102, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "सर्वात बुटक्या गाईला पाहण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्य��ची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nशत्रूला धडकी भरवणारे F-21 भारताला देण्यास अमेरिका तयार\nपतीच्या मारहाणीत पत्नीचा गर्भपात ; तू काळी आहेस, सुनेचा सासरच्यांनी केला छळ\nएकही बांधकाम कामगार कुटुंब बेघर राहणार नाही\nशहराचा पाणीपुरवठा उद्या बंद\nमुळशीत आणखी एका ‘लवासा’चा घाट\nHome breaking-news सर्वात बुटक्या गाईला पाहण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी\nसर्वात बुटक्या गाईला पाहण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी\nपलूसला कृषी प्रदर्शन सुरू\nसांगली – चार वर्षे सहा महिने वय, सात महिन्यांची गाभण, तरीही उंची सव्वादोन फूट, लांबी तीन फूट. होय ही एका गाईची शरीरयष्टी. या अनोख्या देशातील सर्वात बुटक्या गाईला पाहण्यासाठी पलूसच्या कृषी प्रदर्शनात शेतकरी वर्गाने गर्दी केली होती.\nक्रांती कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड यांच्या जयंतीनिमित्ताने पलूसच्या किर्लोस्कर विद्यालयाच्या प्रांगणात कृषी साहित्य, पशुपक्षी प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.\nशेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान ज्ञात व्हावे, नवे प्रयोग काय आहेत याची माहिती व्हावी,यासाठी या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात लक्ष वेधून घेतले ते देशातील सर्वात ठेंगण्या अंबू गाईने.\nखिलार मिक्स जातीची ही गाय वयाने साडेचार वर्षांची असून तिची उंची अवघी २ फूट ३ इंच तर लांबी तीन फूट आहे. याशिवाय ती आई होण्यासाठी आता केवळ सव्वादोन महिन्याचा अवधी उरला असून, तिचा मालक पुणे जिल्ह्यातील कनेरसर, ता. खेड येथील आहे.\nपलूसच्या प्रदर्शनात ती पहिल्यांदा शेतकऱ्यांच्या समोर आली असून, तिला पाहण्यासाठी शेतकऱ्यांनी रांग लावली होती. तिचे खाद्यही अन्य गाईंच्या तुलनेत अवघे २५ टक्केच असून, तिच्या पोटी जन्माला येणारी पिढीही आता बुटकीच असेल का, याची जिज्ञासा आहे.\nग्रामगीतेतूनच स्वच्छ भारत अभियानाची प्रेरणा\nराष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाच्या मुलाचा जमावाकडून निर्घृण खून\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकि��्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.pratilipi.com/read?id=5724533246918656&ret=%2F%3Fredirect%3DcatchAll", "date_download": "2019-02-20T11:34:47Z", "digest": "sha1:GKHCF35VTWAKGH4LRQXHRXMXRIEY7QMK", "length": 9737, "nlines": 21, "source_domain": "mr.pratilipi.com", "title": "वाचा प्रिती कातळकर च्या मराठी कथा भ्याडपणा प्रतिलिपि वर « प्रतिलिपि मराठी | Read Priti Katalkar's Marathi content bhyadpana on Pratilipi « Pratilipi Marathi", "raw_content": "\nत्याने बुकडेपो च्या दुकाना समोर गाडी लावली नेहमी सारखी आणि नेहमीचे ठरलेले ऑफिस साठी लागणारे न्युजपेपर घेऊ लागला. त्याचा हा वर्षा 2 वर्षा पासूनचा नित्यक्रम होता. यात बदल फक्त कधीतरी मिळणारी किंवा त्याने घेतलेली सुट्टी च करायची. ती हि समोरच होती. कपड्याची सूद नसलेली. कपडे जागोजागी फाटलेले. त्यातून निसर्गाची किमया डोकावत होती. कमरेला एक अंत:वस्त्र. त्या खाली काही नाही. केसांच्या बटाणा विविध रंगीबेरंगी दोऱ्या रिबिनी बांधलेल्या आणि रस्त्या ,कचऱ्यातून जमा केलेल्या वेगवेगळ्या रंग आकाराच्या नवीन जुन्या पिना लावलेल्या.पायात कधीच काही घालायची नाही. सोबत एक भलंमोठं गाठोडं गळ्यात अडकवलेलं. त्यात बहुतेक लोकांनी दिलेलं काही बाही भरलेल असावं.\nमी समोर असे पर्यंत ती मला एकटक पहात राहायची. मी मात्र नजर चोरायचो. तिच्या नजरेला नजर द्यायची हिम्मत माझ्यात नव्हतीच. कारण तिच्या नजरेतील प्रश्न मला वाचायचे नव्हते. तिच्या डोळ्यातील अशा बघायची नव्हती. ती तशीच गुपचूप मी जाई पर्यंत तिथेच उभी राहायची. हे रोजचच होतं अपवाद कधीतरी आलेली सुट्टी.\nऑफिसवर पोहचून त्याने नित्यक्रम उरकली आणि टेबलावर जाऊन बसला. आता साहेब येई पर्यंत फक्त आले-गेलेल्याचे निरोप घ्यायचे होते. निवांत क्षणी ती आठवायची त्याला तशी आता हि आठवली पण एक वर्ष आधीची. नीटनेटकी राहणारी, लाजून बोलणारी, मनात असंख्य स्वप्न साठवून हि गप्प राहणारी. त्यांचं प्रेम बहरल होतं. दोघांच्या मनात लग्नाचे विचार मनात घुटमळू लागले होते . तिला सांगायच्या आधी त्याने घरच्यांना विचारलं नी तिथेच खेळ सम्पला. घरच्यांनी मुलगी बघून च ठेवली नव्हती तर पक्की केली होती. भरपूर हुंडा आणि घर जमीन जागा मिळणार होती तिच्या रुपात. घरची परिस्तिथी बदलणार होती, बहिणींची लग्न होणार होती. आयुष्यभर कष्टात दिवस रात्र खपलेल्या म्हाताऱ्या आई बापाचे शेवटचे दिवस सुखात जाणार होते. पोरगी गावातील मामाची च मुलगी होती.\nत्याच्या मागणी ला तिथल्या तिथे नाकारण्यात आले आणि आईबापाल डावलून जाण्याची त्याची हिम्मत नव्हती. त्या नन्तर तो तिला टाळू लागला. ती सारखी भेटायला बोलायला बघायची पण हा प्रतिसाद द्यायचा नाही आणि ठरल्या दिवशी त्याच लग्न हि झालं.\nत्या दिवस नन्तर ती त्याला कधीच माणसात दिसली नाही. कुठेही फिरायची, कशी हि राहायची. नं कपड्यांची पर्वा नं काळ वेळे च भान. निसर्ग आपली कर्तव्य पार पाडतच असतो. तिच्या बाबतीत हि त्याने काम चुकार पणा केला नाही. फाटलेल्या कपड्यातून त्याची किमया दिसायचीआधीमधी.\nती रोज येऊन दुकान समोर थांबायची आणि त्याला डोळ्यात प्रेम आशा वेदना घेऊन पहात राहायची तो जाई पर्यंत. तिने एकदाही केल्या कर्माचा जब विचारला नाही कि त्याला दोष दिला नाही. म्हणूनच तो अजूनच अपराधी व्हायचा आणि तिच्या समोर खाली नजर करून असायचा. पण आज त्याने पक्का निर्णय घेतला तिथे न थांबण्याचा. तीच बघणं नको आणि आपलं अपराधिपन वाढायला ��को म्हणून तो तिच्या समोर जाणार नव्हता उद्या पासून. घरी गेल्यावर हि त्याने मनाची तयारी सुरु केली होती. हजारदा मनाला बजावलं होतं.\nसकाळी ठरल्या वेळेला तो तिथे आला मात्र थांबला नाही तसाच पुढे गेला. ती तिथेच होती. त्याची वाट पहात. तो जातोय हे बघताच ती हि धावत सुटली त्याच्या मागे. त्याच अपराधिपन अजून वाढलं नी गाडीचा वेग हि. साईड मिरर मधून ती उर फुटेस्तो पळताना दिसली आणि दिसेनाशी झाली मात्र त्यानंतरचा प्रत्येक क्षण त्याने तलमळून काढला. स्वतःला लाख दूषण दिली. आपल्या भ्याडपणा साठी मनातल्या मनात हजारदा थोबाडीत मारून घेतलं आणि रात्री उद्या पुन्हा तिच्या समोर जायच ठरवल्यावर त्याच मन थोडं शांत झालं.\nदुसऱ्या दिवशी त्याने दुकाना समोर गाडी लावली आणि पेपर घेतले पण तो शोधत होता तिला. ती त्या जागेवर नव्हती. त्याने आजूबाजूला, रस्त्यावर, पलीकडे फिरवली पण ती दिसलीच नाही. न राहवून दुकानदार ला त्याने तिच्या बद्दल विचारलं त्याने जे सांगितलं त्या नन्तर पुढचं आयकायला तो माणसात उरलाच नव्हता.\nदुकानदार सांगत होता\" साहब कल वो रस्ते पे भाग रही थी. पीचेसे ट्रक आया और उसको कुचलं डाला. अच्छा हुआ साब. वैसे भी वो कहा जिंदा थी\"\nसामग्री वाचन आनंद लुटा\nसोशल मीडिया वर अनुसरण करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://2know.in/%E0%A4%9F%E0%A4%BF-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE-%E0%A4%86%E0%A4%A4/", "date_download": "2019-02-20T12:23:16Z", "digest": "sha1:LQ2LVQOZJ4CV2QOBXO3VO35KPMLC2QNS", "length": 12446, "nlines": 47, "source_domain": "2know.in", "title": "टि.व्ही. वरील कार्यक्रम आता युट्यूबवर", "raw_content": "\nटि.व्ही. वरील कार्यक्रम आता युट्यूबवर\nRohan March 18, 2012 इंटरनेट, ऑनलाईन, कार्यक्रम, गूगल, टि.व्ही., युट्यूब\nजागतिक क्रमवारीत युट्यूबचा तिसरा क्रमांक लागतो. इंटरनेटवर ऑनलाईन व्हिडिओ पाहण्यासाठी युट्यूब ही सर्वांत लोकप्रिय साईट आहे. युट्यूब वेबसाईट ही गूगलच्या इंटरनेट साम्राज्याचा भाग आहे. त्यामुळे गूगलकडे साधेपणातून वेगळेपण जपण्याची जी कला आहे, तीच कला आपण युट्यूब या साईटमध्ये देखील पाहू शकतो. दोन वर्षांपूर्वी “युट्यूबवर ऑनलाईन चित्रपट” आणि “युट्यूबवर लाईव्ह आय.पी.एल. सामने”, असे दोन लेख आपण पाहिले होते. युट्यूबने आता टि.व्ही. वरील कार्यक्रमांसाठी खास विभाग सुरु करुन पुन्हा एकदा काहीतरी वेगळं करुन दाखवलं आहे.\nजुन्या काळात टि.व्ही. वरील एखादा कार्यक्रम चुकला की तो पुन्हा नंतर पाहता येत नसे. त्यानंतर टि.व्ही. वर एकच कार्यक्रम दिवसातून ३ वेळा (कधीकधी काही कार्यक्रम याहूनही अधिक वेळा) दाखावले जाऊ लागले, तेंव्हा ठराविक वेळी टि.व्ही. समोर हजर राहण्याचं बंधन उरलं नाही. संगणकावर टि.व्ही. ट्यूनर कार्ड वापरुन टि.व्ही पाहता येऊ लागला आणि त्यावरील कार्यक्रम साठवून ठेवता येऊ लागले, पण त्याचा लाभही सर्वसामान्यांपर्यंत काही पोहचला नव्हता. अलिकडे काही डिश टि.व्ही. सेवा पुरवणारे टि.व्ही वरील कार्यक्रम साठवून ठेवण्याची सोयही पुरवतात. पण ही सुविधा देखील अजून सर्वांपर्यंत पोहचलेली नाही. यातच युट्यूबने हवं तेंव्हा टि.व्ही. वरील कार्यक्रम पाहण्याचा आणखी एक पर्याय आपल्या समोर आणला आहे.\nटि.व्ही. वरील कार्यक्रम हवे तेंव्हा युट्यूबवर पाहणे ही काही नवीन गोष्ट नाही. माझा एखादा आवडता कार्यक्रम पाहयचा चुकला किंवा विसरला तर तो मी युट्यूबवर पाहतो. काही हौशी लोक रोज युट्यूबवर आपले आवडते कार्यक्रम अपलोड करत असतात. असं करुन त्यांना काय मिळतं माहित नाही पण आज एखादा कार्यक्रम बुडाला, तर तो दुसर्‍या दिवशी लगेच युट्यूबवर उपलब्ध होतो. त्यासाठी आपल्याला केवळ त्या कार्यक्रमाचं नाव आणि त्या कार्यक्रमातील एखाद्या एपिसोडच्या प्रसारणाची तारीख युट्यूब मधील सर्च बॉक्समध्ये टाकावी लागते. तेंव्हा युट्यूबवर टि.व्ही. वरील एखादा कार्यक्रम पाहणे यात काही नवीन नाही.\nयुट्यूबवर टि.व्ही. वरील कार्यक्रम\nयावेळी युट्यूबने इतकंच केलं आहे, की त्या सर्व कार्यक्रमांसाठी स्वतंत्र असा विभाग केला आहे. युट्यूब वर केवळ हौशी लोक अनधिकृतपणे कार्यक्रम अपलोड करतात असंही नाही. काही कार्यक्रम टि.व्ही. चॅनल स्वतःच्या युट्यूबवरील चॅनलच्या माध्यमातून अधिकृतपणे अपलोड करतात. तर अशा अधिकृतपणे अपलोड केलेल्या कार्यक्रमांना एकत्र घेऊन युट्यूबने टि.व्ही. वरील कार्यक्रमांसाठी एक स्वतंत्र विभाग तयार केला आहे. तो विभाग आपल्याला या इथे पाहायला मिळेल – youtube.com/shows.\nगूगलच्या एकंदरीत कार्यप्रणालीचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ते आपली एखादी सेवा त्या त्या देशात, प्रदेशात राहणार्‍या लोकांच्या अनुकूल बनवतात. उदाहरणार्थ, गूगलच्या सर्च इंजिनची मराठी आवृत्ती. त्याचप्रमाणे युट्यूबवर देखील भारतातीतल लोकांना नजरेसमोर ठेवून भ��रतीय भाषांतील कार्यक्रमांची वर्गवारी केली गेली आहे. पण यात अजूनतरी मराठीचा समावेश झालेला मला दिसला नाही. आपल्याला जर मराठी कार्यक्रम ऑनलाईन पाहायचे असतील, तर नेहमीप्रमाणे त्या कार्यक्रमांच्या नावांचा युट्यूबच्या सर्च बॉक्समध्ये शोध घेतला, तरी ते आपल्याला सापडतील. एखादा कार्यक्रम जर आपल्याला युट्यूबवर सापडत नसेल, तर युट्यूबला देखील एक पर्याय आहे तो video.india.com चा. या इथेही आपल्याला आपले आवडते हिंदी, मराठी कार्यक्रम पाहता येतील.\nएकंदरीत बोलायचं झालं, तर टि.व्ही. वरील कार्यक्रम आता प्रेक्षकांसाठी मागणीनुसार (ऑन डिमांड) उपलब्ध होत आहेत. आणि ऑनलाईन कार्यक्रम पाहण्याचा आणखी एक फायदा काय तर टि.व्ही. वरुन होतो, तसा जाहिरातींचा भडीमार आपल्यावर होत नाही व अर्ध्या तासाचा कार्यक्रम मूळात असतो त्याच वेळात, म्हणजेच २० मिनिटांत संपतो.\nलेखक – रोहन जगताप\n© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.\nरोहन जगताप हा एक अभियंता आहे. जानेवारी २०१० मध्ये त्याने 2know.in हा मराठी ब्लॉग सुरु केला. 2know.in हा ब्लॉग इंटरनेट, संगणक, मोबाईल, अनुप्रयोग, इत्यादी विषयांना स्पर्श करतो. या ब्लॉगला २०१० साली स्टार माझा चॅनलचा ‘ब्लॉग माझा’ पुरस्कार मिळाला आहे. वाचकांनी इंटरनेट व तंत्रज्ञान संदर्भात काही प्रश्न असल्यास या इथे प्रतिक्रियांच्या माध्यमातून विचारावेत ही नम्र विनंती. इतर कामासाठी संपर्क - 2know.in@gmail.com.\nमोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग\nहजारो इंग्लिश पुस्तके मोफत\nबॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे\nवर्ड फाईल PDFमध्ये बदलणे\nSBI ATM केंद्रात पैसे जमा करणे\nलॅपटॉप स्पिकर लॅपटॉपशिवाय वापरणे\nअनुदिनी कशी तयार करावी\nखाली आपला ईमेल अ‍ॅड्रेस देऊन Subscribe वर क्लिक केल्यास 2know.in वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची ‘नोंद’ आपल्याला ईमेलवर मिळेल.\nस्मार्टफोनवर मराठी लिहिण्याची सोपी पद्धत\n****** पासवर्ड कसा पहायचा\n****** पासवर्ड कसा पहायचा\nअडलेल्या इंग्लिश शब्दांपासून शब्दकोश तयार करा\nमोफत मराठी, इंग्रजी, हिंदी शब्दकोश\nलिंक शेअर करुन जास्त पैसे कमवणे\nफेसबुक, गुगल चे मराठी भाषांतर\nगुगल चा मराठी शोध, मराठी गुगल\n© कॉपिराईट २०१० - २०१५ - 2know.in. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.padmagandha.com/index.php?route=product/product&product_id=394", "date_download": "2019-02-20T12:36:28Z", "digest": "sha1:RPOIH77NTR7TJTXBS5WQPXZDTJ6556QM", "length": 3820, "nlines": 63, "source_domain": "www.padmagandha.com", "title": "Angaar | अंगार", "raw_content": "\nसद्या विविध माध्यमांचे आणि विशेषत: वृत्तपत्रांचे महत्त्व सर्वमान्य झाले आहे. वृत्तपत्रांना आपण लोकशाहीचा चौथा स्तंभ मानतो, पण ह्याला आज बाजारू स्वरूप येत चालले आहे. एका बाजूने पत्रकारांच्या धाडसी व शोधवृत्तीचे कौतुक केले जात आहे, तर दुसर्‍या बाजूला समाज त्यांच्याकडे संशयीत वृत्तीने पाहत आहे. ह्या पार्श्वभूमीवर राजू नायक यांचे वेगळेपण स्पष्ट होते. प्रामाणिक व परखड पत्रकारांचे ते प्रतिनिधी आहेत. सत्ताधारी,\nविरोधी व प्रस्थापित लोकांविरोधी त्यांची लेखणी जशी चालते, तशीच सर्व सामान्य लोकांचे प्रश्नही ते धसास लावताना दिसतात. येथे लोकांच्या चुकांवरही ते प्रहार करायला विसरत नाहीत. एकूणच तटस्थ आणि नीर-क्षीर विवेक बुद्धीने पत्रकारिता करताना जवळचा-लांबचा असा भेदभाव न करता ते निर्भिडपणे लिहीत असतात. पर्यावरण हा त्यांचा सद्याचा खास विषय. गोव्याचे उद्ध्वस्तीकरण व पर्यावरण र्‍हास यांवर ते अतिशय पोटतिडकीने व तळमळीने लिहीत आले आहेत. ह्यावर त्यांनी वृत्तपत्रांतून लेखमाला लिहिल्या आहेत. ह्या लेखमालांतील निवडक लेखांचा हा संग्रह आहे. राजू नायक यांचे हे लेखन अतिशय गांभीर्याने घेण्याची गरज आहे.\nअन्यथा हा देश उद्या नक्षलवाद्यांचा देश बनणार नाही, ह्याची खात्री कोणालाही देता येणार नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/keywords/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A3/word", "date_download": "2019-02-20T11:56:49Z", "digest": "sha1:53AL7HZBLLTPYHD2NOA4QCAUAZROAPJS", "length": 8703, "nlines": 115, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - रामायण", "raw_content": "\nहिंदू धर्मियांत मृत माणसाचा दहावा, तेरावा आणि चौदावा कां करतात\nश्री रामदासस्वामीं विरचित - युद्धकान्ड\nसमर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.\nयुद्धकान्ड - प्रसंग पहिला\nसमर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.\nयुद्धकान्ड - प्रसंग दुसरा\nसमर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.\nयुद्धकान्ड - प्रसंग तीसरा\nसमर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.\nयुद्धकान्ड - प्रसंग चवथा\nसमर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.\nयुद्धकान्ड - प्रसंग पांचवा\nसमर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.\nयुद्धकान्ड - प्रसंग सहावा\nसमर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.\nयुद्धकान्ड - प्रसंग सातवा\nसमर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.\nयुद्धकान्ड - प्रसंग आठवा\nसमर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.\nयुद्धकान्ड - प्रसंग नववा\nसमर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.\nयुद्धकान्ड - प्रसंग दहावा\nसमर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.\nयुद्धकान्ड - प्रसंग अकरावा\nसमर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.\nयुद्धकान्ड - प्रसंग बारावा\nसमर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.\nयुद्धकान्ड - प्रसंग तेरावा\nसमर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.\nश्री रामदासस्वामीं विरचित - निरनिराळ्या वारांची गीतें\nसमर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.\nसमर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.\nअण्णा जसे शास्त्रविद्येंत निपुण होते, तसेंच श्रौतस्मार्तज्ञकर्मविधींतही अपूर्व निष्णात होते.\nअण्णा जसे शास्त्रविद्येंत निपुण होते, तसेंच श्रौतस्मार्तज्ञकर्मविधींतही अपूर्व निष्णात होते.\nअण्णा जसे शास्त्रविद्येंत निपुण होते, तसेंच श्रौतस्मार्तज्ञकर्मविधींतही अपूर्व निष्णात होते.\nश्रीमत्सीतारामायनम: - अथारण्य कांडं\nअण्णा जसे शास्त्रविद्येंत निपुण होते, तसेंच श्रौतस्मार्तज्ञकर्मविधींतही अपूर्व निष्णात होते.\nशिवचरित्र - लेख १७\nशिवचरित्र - लेख १६\nशिवचरित्र - लेख १५\nशिवचरित्र - लेख १४\nशिवचरित्र - लेख १३\nशिवचरित्र - लेख १२\nशिवचरित्र - लेख ११\nशिवचरित्र - लेख १०\nशिवचरित्र - लेख ९\nशिवचरित्र - लेख ८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.eenaduindia.com/State/MumbaiKonkan/Mumbai/2018/11/14150524/bjp-cartoon-attack-on-raj-thackeray.vpf", "date_download": "2019-02-20T12:33:25Z", "digest": "sha1:RNAHXJ5GW2EPJRONRU23WZZZW45T4TL5", "length": 12487, "nlines": 238, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "bjp cartoon attack on raj thackeray , साहेबां���े कार्टून की कार्टून साहेब, व्यंगचित्रातून भाजपचा राज ठाकरेंवर निशाणा", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nठाणे : सत्कार हॉटेलच्या तळमजल्यात शिरला होता बिबट्या\nठाणे : बिबट्याला जेरबंद करण्यात ठाणे वन विभागाला यश\nनाशिक : गॅस सिलिंडर स्फोटात चौधरी कुटुंबातील चार जणांचा होरपळून मृत्यू\nनाशिक : दिंडोरी तालुक्यातील धाऊर येथे घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट\nनाशिक : घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट, पती पत्नी सह दोन मुलांचा मृत्यू\nमुंबई : दादर येथील व्यापारी दुकाने बंद ठेवून वाहणार जवानांना श्रद्धांजली\nमुंबई : पुलवामा भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ दादर व्यापारी संघाचा आज मुकमोर्चा\nसाहेबांचे कार्टून की कार्टून साहेब, व्यंगचित्रातून भाजपचा राज ठाकरेंवर निशाणा\nमुंबई - व्यंगचित्रातून वारंवार निशाणा साधणाऱ्या मनसे अध्यक्ष ठाकरेंना आता भाजपने व्यंगचित्रातूनच प्रत्युत्तर दिले आहे. भाजपनेही व्यंगचित्र काढून राज यांच्यावर निशाणा साधला आहे. विधानसभा, लोकसभा जवळ आली असतानासुद्धा राज ठाकरे कार्टून काढण्यात व्यस्त असल्याची खिल्ली या व्यंगचित्रातून उडवली आहे. महाराष्ट्र भाजपने ट्विटरवर हे व्यंगचित्र प्रसिद्ध केले आहे.\nशिवसेनेच्या मनधरणीसाठी खुद्द पंतप्रधान मोदी...\nमुंबई - लोकसभा निवडणुकीत युतीच्या जागावाटपाच्या चर्चेचा तिढा\nसंधी दिल्यास अमेठीतून राहुल गांधींविरोधात...\nमुंबई - भाजपने जागा सोडल्यास आपण शरद पवार यांच्याविरोधात\nपुलवामा प्रकरण: मुंबईत भाजपचा झेंडा जाळून भीम...\nमुंबई - जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी\nअन्.. भर पत्रकार परिषदेमधून किरीट सोमय्यांना...\nमुंबई - भाजप-शिवसेनेच्या संयुक्त पत्रकार परिषदेत नेत्यांच्या\nविनोद तावडेंनी घेतली राज ठाकरेंची भेट, राजकीय...\nमुंबई - शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मनसे अध्यक्ष राज\nरत्नागिरीतून स्वाभिमानचे निलेश राणे उमेदवार;...\nमुंबई - स्वाभिमान पक्षाच्या नारायण राणे यांनी लोकसभेच्या\nVIDEO : चोरून शुटींग केल्याचा संशय : बार मालकाची ग्राहकाला विवस्त्र करुन मारहाण मुंबई - शूटिंग केल्याच्या\n.. हा प्रस्ताव मान्य नसेल तर तोडून टाका युती - रामदास कदमांचा भाजपला इशारा मुंबई - मोठ्या राजकीय\nआचारसंहिता लागू होण्यापूर्वी नाणार रद्द करण्याची प्रक्रिया सुरू होईल - मुख्यमंत्री मुंबई - नाणार\n मनसेचे इंजिन अद्याप 'न्युट्रल' मुंबई - भाजप-शिवसेना युतीचा तिढा सुटला,\nकिसान सभेचा लाँग मार्च सुरू व्हायच्या आधीच शेतकऱ्यांना अडवले मुंबई - मागील वर्षी मुंबईत\nMMRDA चे अधिकार क्षेत्र वाढवण्यास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता मुंबई - मुंबई महानगर प्रदेश\nसपना चौधरीचं घायाळ करणारं फोटोशूट\n२०१८ मध्ये बॉलिवूड पदार्पण केलेले नवकलाकार\nइरफान खानचे हे चित्रपट नक्कीच पाहा\nभेटा ऑन स्क्रिन सोनिया गांधी , सुझान बर्नेट\n२०१९ मध्ये येणारे स्त्री केंद्रीत चित्रपट\n१०० कोटी क्लबमध्ये पदार्पण केलेले कलाकार\nमलायका अरोरा हॉट अंदाज\nसावनी रविंद्रच्या हॉट लूकवर चाहते घायाळ\n.. हा प्रस्ताव मान्य नसेल तर तोडून टाका युती - रामदास कदमांचा भाजपला इशारा\nज्यांच्या जागा जास्त, त्यांचा मुख्यमंत्री मला मान्य नाही - उद्धव ठाकरे मुंबई -\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/sugarcane-galap-osmanabad-district-topper-district-167437", "date_download": "2019-02-20T12:14:15Z", "digest": "sha1:NI2RZU2VJQV7NBSTNKRZUYHOKBL4EOYY", "length": 13216, "nlines": 204, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sugarcane Galap Osmanabad District Topper in District ऊस गाळपात उस्मानाबाद जिल्हा आघाडीवर | eSakal", "raw_content": "\nबुधवार, फेब्रुवारी 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर बुधवार, फेब्रुवारी 20, 2019\nऊस गाळपात उस्मानाबाद जिल्हा आघाडीवर\nगुरुवार, 24 जानेवारी 2019\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये उसाचे गाळप मोठ्या प्रमाणावर होत असून, सध्या नांदेड विभागामध्ये सर्वाधिक गाळप करून या जिल्ह्याने अव्वल क्रमांक गाठला आहे.\nसध्या उस्मानाबाद जिल्ह्यातील ११ कारखान्यांनी २५ लाख ७१ हजार २३१ मेट्रिक टन ऊस गाळप केला असून, त्यातून २५ लाख ११ हजार १६६ क्विंटल साखरेचे उत्पादन काढले आहे. उस्मानाबाद जिल्ह्याचा सरासरी उतारा ९.७७ टक्के इतकाच निघाला आहे. साखर उतारा इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वांत कमी असून, त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे.\nउस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये उसाचे गाळप मोठ्या प्रमाणावर होत असून, सध्या नांदेड विभागामध्ये सर्वाधिक गाळप करून या जिल्ह्याने अव्वल क्रमांक गाठला आहे.\nसध्या उस्मानाबाद जिल्ह्यातील ११ कारखान्यांनी २५ लाख ७१ हजार २३१ मेट्रिक टन ऊस गाळप केला असून, त्यातून २५ लाख ११ हजार १६६ क्विंटल साखरेचे उत्पादन काढले आहे. उस्मानाबाद जिल्ह्याचा सरासरी उतारा ९.७७ टक्के इतकाच निघाला आहे. साखर उतारा इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वांत कमी असून, त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे.\nउस्मानाबाद जिल्ह्यात यंदा उसाचे क्षेत्र वाढले. जवळपास पन्नास हजार हेक्‍टर ऐवढ क्षेत्र निर्माण झाले होते; पण निसर्गाची अवकृपा झाल्याने शेतकऱ्यांसह कारखानदारांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. अनेक कारखान्यांनी नव्याने चिमण्या पेटविल्या असल्या तरी अपेक्षित उतारा मात्र मिळत नसल्याचे दिसून येत आहे. पाण्याचे दुर्भिक्ष झाल्याने ऊस वाळून जात आहे, तर कारखाने ऊस घेऊन जात नसल्याने शेतकऱ्यांसमोर अडचणी वाढत आहेत.\nबिबट्या सफारी व दाऱ्या घाटाचा प्रश्न मार्गी लावू : मुख्यमंत्री\nजुन्नर : जुन्नर तालुक्याचा सर्वांगीण विकासासाठी बिबट्या सफारी व दाऱ्या घाटाचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र...\nपशूपालन अन्‌ गूळनिर्मितीतून शेती केली सक्षम\nराशिवडेपासून एक किलोमीटर अंतरावर प्रशांत सदाशिव पाटील यांची साडेआठ एकर शेती आहे. यातील साडेचार एकर शेती बागायती आहे. या क्षेत्रात ऊस, भात,...\nउर्वरित एफआरपीची जिल्ह्यात प्रतीक्षा\nकाशीळ - कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील चार कारखान्यांनी संपूर्ण एफआरपी देत शेतकऱ्यांना सुखद धक्का दिला आहे. हा सुखद धक्का सातारा जिल्ह्यातील साखर...\nकोसुंबच्या जाधवांनी घेतले स्ट्रॉबेरीचे भरघोस उत्पादन\nदेवरूख - कोकणच्या लाल मातीत नवं पिकतं आणि ते विकलंही जातं हे सिद्ध केलं आहे कोसुंबमधील प्रगतिशील शेतकरी सुनील गोविंद जाधव यांनी. गेली ६ वर्षे आधुनिक...\nविमा योजनेची सोसायटी नको\nमुंबई - राज्य कामगार विमा योजनेचे महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटीमध्ये रूपांतर करण्यास राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी मध्यवर्ती संघटेनेने विरोध केला...\nशेतीसाठी पाणी न वापरण्याचा निर्णय\nखटाव - उन्हाळा सुरू झाला, की पाणीटंचाई जाणवू लागते. पाण्याचा काटकसरीने वापराबाबत जनजागृती केली, तरी त्याकडे कोणीही गांभीर्याने पाहता नाही. या पार्श्‍...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या ���ातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/prisoners-create-ruckus-ups-fatehgarh-jail-officials-hurt-37095", "date_download": "2019-02-20T11:58:54Z", "digest": "sha1:EHX5YKY645XME7TS7D5KYTVTCV4Z3YDC", "length": 16677, "nlines": 206, "source_domain": "www.esakal.com", "title": "Prisoners Create Ruckus in UP's Fatehgarh Jail, Officials Hurt 'यूपी'तील तुरुंगात कैद्यांचा धुडगूस | eSakal", "raw_content": "\nबुधवार, फेब्रुवारी 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर बुधवार, फेब्रुवारी 20, 2019\n'यूपी'तील तुरुंगात कैद्यांचा धुडगूस\nसोमवार, 27 मार्च 2017\nम्हणून कैदी संतप्त झाले\nफतेहगड तुरुंगातील कैद्यांवर उपचार करणारे कारागृह चिकित्सक डॉ. नीरज बेकायदेशीररीत्या कैद्यांकडून रक्कम घेत असत, असा आरोप कैद्यांनी केला आहे. पैसे घेऊनही ते कैद्यांवर योग्य उपचार करत नसत. उपचाराअभावी कैद्यांना त्रास सहन करावा लागत असे. यामुळे कैद्यांनी डॉ. नीरज यांच्या निलंबनाची मागणी केली. तुरुंग प्रशासनाने तातडीने नीरज यांना काढून टाकले आहे.\nफारूखाबाद - उत्तर प्रदेशमधील फतेहगड येथील तुरुंगामध्ये कैद्यांनी गोंधळ घालत तुरुंग प्रशासनाला जेरीस आणले. कैद्यांनी घातलेल्या गोंधळामध्ये जिल्हा दंडाधिकारी आणि तुरुंग अधीक्षक यांच्यासोबत इतर कर्मचारीही जखमी झाले. कैदी साथीदाराला उपचार न मिळाल्याने कैद्यांनी धुडगूस घातल्याची माहिती पोलिसांनी दिली.\nफतेहगड तुरुंगातील आजारी कैद्याला वेळेवर उपचार मिळत नसल्याने कैदी नाराज होते. याचाच राग मनात धरून कैद्यांनी तुरुंगामध्ये अक्षरश: धुडगूस घालत स्वयंपाकघराला आग लावली. तसेच तुरुंगातील कर्मचाऱ्यांवर हल्ले केले. या हल्ल्यामध्ये प्रभारी जिल्हा दंडाधिकारी एन .पी. पांडे, तुरुंग अधीक्षक राजेश वर्मा, मुख्य विकास अधिकारी नरेंद्र पांडे यांच्याह अन्य तुरुंगरक्षक जखमी झाले. जखमींना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच उत्तर प्रदेशचे कारागृह राज्यमंत्री जयकुमार यांनी तुरुंगाला भेट दिली. या वेळी जयकुमार यांनी दोषींवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले.\nरविवारी सकाळी आजारी कैद्याची प्रकृती गंभीर असतानाही उपचार मिळत नसल्याने कैदी संतप्त झाले होते. या वेळी कैद्यांनी तुरुंग अधीक्षकांसमोरच निषेध व्यक्त केला. या वेळी तणावाचे वातावरण निर्माण होऊन परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ लागली. संतप्त कैद्यांनी आग लावून तुरुंगरक्षकांवरही हल्ला चढविला. याचबरोबर तुरुंगाच्या छतावर जाऊन दगडफेकही केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रभारी जिल्हा दंडाधिकारी एन. पी. पांडे तुरुंगामध्ये गेले; मात्र कैद्यांनी त्यांनाही जुमानले नाही. कैद्यांच्या हल्ल्यामध्ये पांडेही जखमी झाले.\nसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कैद्यांनी फारुखाबादच्या पोलिस अधीक्षकांवरही दगडफेक केली. यात ते बालंबाल बचावले. यानंतर तरुंगक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा बोलावण्यात आला.\nकैद्यांच्या धुडगुसानंतर राज्याच्या पोलिस उपमहासंचालकांनी तुरुंगातील परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. तसेच कैद्यांसोबत चर्चा सुरू केली आहे. कैदी धुडगूस प्रकरण अनेक अधिकाऱ्यांना भोवण्याची चिन्हे आहेत. या वेळी प्राथमिक कारवाईमध्ये तरुंगरक्षक धर्मपाल सिंह यांना निलंबित करण्यात आले आहे. सिंह यांच्यासह आणखी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई होण्याची शक्‍यता आहे.\nम्हणून कैदी संतप्त झाले\nफतेहगड तुरुंगातील कैद्यांवर उपचार करणारे कारागृह चिकित्सक डॉ. नीरज बेकायदेशीररीत्या कैद्यांकडून रक्कम घेत असत, असा आरोप कैद्यांनी केला आहे. पैसे घेऊनही ते कैद्यांवर योग्य उपचार करत नसत. उपचाराअभावी कैद्यांना त्रास सहन करावा लागत असे. यामुळे कैद्यांनी डॉ. नीरज यांच्या निलंबनाची मागणी केली. तुरुंग प्रशासनाने तातडीने नीरज यांना काढून टाकले आहे.\nअकोला : तुमचे सोशल मीडियावर अकाऊंट आहे आणि तुम्ही व्हॉट्स अॅप, फेसबुकसारख्या माध्यमांवर स्वतःचा फोटो डीपी म्हणून ठेवत आहात. तर याबाबतीत...\nतेलाचा घाणा तीनच वेळा वापरा\nमुंबई - अन्नपदार्थ बनवण्यासाठी वापरले जाणारे तेल तीनच वेळा वापरावे अशा सूचना अन्न सुरक्षा व नियामक प्राधिकरणाने केल्या आहेत. १ मार्चपासून याची...\nबेपत्ता मैत्रिणी सुरक्षित सापडल्या; सोडले होते घर\nनागपूर - १५ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या मैत्रिणी अखेर काल नागपूर रेल्वेस्थानकावर सुखरुप सापडल्या. मनाप्रमाणे शिक्षण घेता येत नसल्याने घर सोडल्याचे...\nनापिकी अन् कर्जाच्या ओझ्याने घेतला शेतकऱ्याचा जीव\nलोहा : तालुक्यातील देऊळगाव येथील अल्पभूधारक तरुण शेतकऱ्याने सततची नापिकी आणि मु���ीच्या लग्नाच्या कर्जाचे ओझे सहन न झाल्याने स्वतःच्या शेतातील...\nराज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले 'हे' महत्त्वाचे निर्णय\nमुंबई : राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज (बुधवार) पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यामध्ये मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची...\nअकोला : वैध मापन शास्त्र विभागाचा लाचखोर निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात\nअकोला : इंधन वाहक टॅंकरची तपासणी करून ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या वैध मापन शास्त्र विभाग विभाग-2 च्या ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Restrictions-on-victory-rally-Section-144-issued-in-the-district/", "date_download": "2019-02-20T11:19:45Z", "digest": "sha1:AQHT2GAKV4ZMIHT3UWWXFTZT672SEKL6", "length": 2980, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " विजय मिरवणुकीवर निर्बंध; जिल्ह्यात १४४ कलम जारी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › विजय मिरवणुकीवर निर्बंध; जिल्ह्यात १४४ कलम जारी\nविजय मिरवणुकीवर निर्बंध; जिल्ह्यात १४४ कलम जारी\nजिल्ह्यात सोमवारी दि. 3 रोजी होणार्‍या नगरपंचायत, नगरपरिषद व नगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीनंतर विजयी उमेदवारांनी मिरवणूक काढण्यावर जिल्हा प्रशासनाने\nनिबर्ंध घातला आहे. याशिवाय शांतता- सुव्यवस्थेच्या दृष्टीने 144 कलम जारी करण्यात आला आहे.\nविजयी उमेदवारांनी याची दखल घेऊन आदेशाचे पालन करावे असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.\nअण्णासाहेब शेलार यांचा संचालक पदाचा राजीनामा\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\nसातारा : पोलिस निरीक्षकाच्या घरी चोरी\nइम्रान यांनी फेकलाय तो 'नो बॉल' : जावेद अख्‍तर\n'पीडित अल्पवयीन मुलीने साक्ष बदलली तरी आरोपीने निर्दोषत्व सिद्ध करावे'\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\n'पीडित अल्पवयीन मुलीने साक्ष बदलली तरी आरोपीने निर्दोषत्व सिद्ध कर���वे'\nयुतीचा नविन चित्रपट; \"मूर्ख आहे मतदार\"\nमॉलमध्ये बिबट्याच्या 'एन्ट्री'ने खळबळ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Selling-ganja-Four-people-arrested/", "date_download": "2019-02-20T11:17:46Z", "digest": "sha1:HAJJM7Y6U2DZMWLUVGNEGMS3XPNUTHTK", "length": 4746, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " गांजा विक्री करणार्‍या चार जणांना अटक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › गांजा विक्री करणार्‍या चार जणांना अटक\nगांजा विक्री करणार्‍या चार जणांना अटक\nअमली पदार्थ व गांजा विक्रीविरोधात पोलिसांनी जोरदार मोहीम हाती घेतली आहे. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना फशी पाडून गांजा विक्री करणार्‍या चौघांंना सीसीबी पोलिसांनी गँगवाडी येथे छापा टाकून अटक केली.\nगँगवाडी येथील दुर्गादेवी मंदिराशेजारी गांजा विक्री करताना या चौघांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. सर्जू गोविंद लोंढे (वय 30, रा. गँगवाडी), निखाब दस्तगीरसाब पिरजादे (38, रा. अशोकनगर), तबरेज इस्माईल नरगुंद (20, रा. टोपी गल्ली), शादाफ महंमदअली पिरजादे (28, रा. कलाईगार गल्ली, फोर्टरोड) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींकडून 15 हजार किमतीचा 1500 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. तसेच 1, 700 रु. रोख रक्कम अशाप्रकारे रक्कम 16 हजार 700 रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.\nसीसीबी सीपीआय बी. आर. गड्डेकर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. जयश्री माने, निंगाप्पा मादार, डी. एच. माळगी, बी. एस. नाईक, एस. एल. देशनूर, बी. बी. कड्डी, बसवराज बस्तवाड, शंकर पाटील, विजय बडवण्णवर, के.व्ही. चर्लिंगमठ, अडवेप्पा रामगोंनहट्टी, बी. बी. सुनगार, ए. बी. नवीनकुमार, शिवलिंग पाटील आदी पोलिस कर्मचार्‍यांनी सदर कारवाईमध्ये सहभाग घेतला होता.\nअण्णासाहेब शेलार यांचा संचालक पदाचा राजीनामा\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\nसातारा : पोलिस निरीक्षकाच्या घरी चोरी\nइम्रान यांनी फेकलाय तो 'नो बॉल' : जावेद अख्‍तर\n'पीडित अल्पवयीन मुलीने साक्ष बदलली तरी आरोपीने निर्दोषत्व सिद्ध करावे'\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\n'पीडित अल्पवयीन मुलीने साक्ष बदलली तरी आरोपीने निर्दोषत्व सिद्ध करावे'\nयुतीचा नविन चित्रपट; \"मूर्ख आहे मतदार\"\nमॉलमध्ये बिबट्याच्या 'एन्ट्री'ने खळबळ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/175-acres-of-land-in-the-Colombika-Devasthan-in-nashik/", "date_download": "2019-02-20T11:19:38Z", "digest": "sha1:CFNDWI7UTBE5JNOO7245N3M443MFCIUR", "length": 6510, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘कोलंबिका’ची १७५ एकर जमीन पुन्हा देवस्थानकडे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › ‘कोलंबिका’ची १७५ एकर जमीन पुन्हा देवस्थानकडे\n‘कोलंबिका’ची १७५ एकर जमीन पुन्हा देवस्थानकडे\nकोलंबिका देवस्थान प्रकरणातील 175 एकर जमीन भर आकारीतून वगळण्याचा निर्णय महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुनर्विलोकनात रद्द केल्याने संबंधित जमीन ही देवस्थानचीच असल्याचे स्पष्ट झाले आहे. या निर्णयामुळे या प्रकरणांतील प्रस्थापितांना मोठा दणका बसला आहे.\nकोलंबिका देवस्थानची 175 एकर इनामी जमीन भर आकारीतून वगळण्याचा निर्णय आघाडी सरकारमधील मंत्री सुरेश धस यांनी दिला होता. या निर्णयामुळे ही जमीन खासगी व्यावसायिकांना विकण्याचा मार्ग मोकळा झाला होता. मागील जमिनीचा घोटाळा उघडकीस आल्यानंतर तत्कालीन विभागीय आयुक्त महेश झगडे यांच्या सूचनेवरून जिल्हा प्रशासनाने एकूण 26 जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.\nदुसरीकडे प्रशासकीय स्तरावर ही जमीन देवस्थानच्या नावावर परत करण्यासाठी त्र्यंबकेश्‍वरच्या प्रांताधिकार्‍यांकडे सुनावणी सुरू आहे. कोलंबिका जमीन घोटाळा प्रकरण उजेडात आल्यानंतर सरकारने विभागीय आयुक्तांकडून याबाबत सविस्तर अहवाल मागविला होता. ही जमीन गत सरकारच्या काळात भर आकारीतून बाहेर केल्याचा शेरा देण्यात आला होता. या निर्णयावर महसूलमंत्र्यांनी पुनर्विलोकन करतानाच ही जमीन भर आकारी नसल्याचा निर्णय दिला. त्यामुळे या जमिनीवर आता मूळ देवस्थानचे नाव लावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.\nभर आकारी म्हणजे काय\nसरकारतर्फे देवस्थान व विविध संस्था तसेच व्यक्तींना इनामी जमीन दिल्या जातात. या जमिनीतील उत्पन्नातून देवस्थान व संस्थांनी खर्च भागवायचा असतो. मात्र, सद्यस्थितीत या जमिनींचा मूळ उद्देश सफल होत नसल्याने त्या भर आकारी कराव्यात, अशी मागणी संस्था अथवा व्यक्ती करू शकतात. भर आकारी जमीन करताना त्यात रीतसर शेतसारा भरून घेण्यात येतो. त्यानंतर संबंधित व्यक्तीला या जमिनीचा दुसर्‍या कामासाठी वापर करता येत होता. मात्र, कोलंबिका प्रकरणी भर आकारीचा निर्णय पाटील यांनी रद्द केल्याने या जमिनीवर पुन्हा कोलंबिका देवस्थानचे नाव लागणार आहे.\nअण्णासाहेब शेलार यांचा संचालक पदाचा राजीनामा\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\nसातारा : पोलिस निरीक्षकाच्या घरी चोरी\nइम्रान यांनी फेकलाय तो 'नो बॉल' : जावेद अख्‍तर\n'पीडित अल्पवयीन मुलीने साक्ष बदलली तरी आरोपीने निर्दोषत्व सिद्ध करावे'\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\n'पीडित अल्पवयीन मुलीने साक्ष बदलली तरी आरोपीने निर्दोषत्व सिद्ध करावे'\nयुतीचा नविन चित्रपट; \"मूर्ख आहे मतदार\"\nमॉलमध्ये बिबट्याच्या 'एन्ट्री'ने खळबळ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Three-and-a-half-lakhs-people-mouth-clean/", "date_download": "2019-02-20T12:10:42Z", "digest": "sha1:RUTCCNC3XA7HK5NKX2SCOQ7VZQIN365C", "length": 6317, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " साडेतीन लाख पुणेकरांचे 'मुख' अस्वच्छ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › साडेतीन लाख पुणेकरांचे 'मुख' अस्वच्छ\nसाडेतीन लाख पुणेकरांचे 'मुख' अस्वच्छ\nसार्वजनिक आरोग्य विभागाने सुरू केलेल्या एक ते 27 डिसेंबरदरम्यानच्या मौखिक आरोग्य तपासणी मोहिमेत तंबाखू/सुपारी खाणारे आणि मुख अस्वच्छ असणार्‍यांची संख्या साडेतीन लाख असल्याचे आढळून आले आहे. त्याचबरोबर तोंड उघडता न येणे, पांढरा -लाल चट्टा, लालसर त्वचा आदी स्वरूपाच्या रुग्णांचीदेखील संख्या अधिक आहे.\nप्रत्येक व्यक्तीची मौखिक स्वच्छता असणे हे निरोगी जीवनाचे लक्षण आहे. मुख स्वच्छता ठेवणार्‍या आणि कोणतेही व्यसन नसलेल्या नागरिकांना मौखिक आजारांचा धोका नसतो; मात्र तंबाखू, सुपारी यांच्यासह अतिमद्यसेवन करणार्‍यांना अस्वच्छ मुख, कर्करोग व इतर आजारांचा धोका बळावतो.\nमौखिक आरोग्य अबाधित राखण्यासाठी आणि जनजागृती निर्माण करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेत आतापर्यंत 30 वयोगटापुढील पुण्यातील सुमारे 6 लाख 46 हजार रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 46 हजार जणांना दारूचे व्यसन, तंबाखू-सुपारीचे व्यसन असणार्‍यांची संख्या एक लाख 43 हजार, मुख अस्वच्छ असणारे दोन लाख चार हजार, तोंड न उघडता येणारे एक हजार 360, तोंडाला पांढरा व लाल चट्टा असणारे दोन हजार 849, त्वचा जाडसर असणारे 697 इतके रुग्ण सापडले आहेत.\nएक महत्त्वाची बाब म्हणजे मुख स्वच्छ असणार्‍यांची संख्या सर्वाधिक चार लाख 41 हजार असून, एक हजार 899 रुग्णांना उपचारांची गरज पडली असून, त्यांना उपचारांसाठी इतर ठिकाणी पाठवण्यात आले असल्याची माहिती आरोग्य उपसंचालक कार्यालयाने दिली.\nपुणे : रास्ता पेठेत जुने वडाचे झाड कोसळले, जखमी नाही\nराष्ट्रपतीपदाचा रस्ता माझ्यासाठी नाही : शरद पवार\nशरद पवार भावी राष्ट्रपती : सुशीलकुमार शिंदे\n'राष्ट्रवादीची बदनामी करुन भाजपने सत्ता मिळवल्याचे सिद्ध'\nआरक्षणप्रश्‍नी विद्यार्थ्यांची राज्यमंत्र्यांशी चर्चा\nपद्मावतीत महापालिकेच्या दवाखान्यात डॉक्टरांची मनमानी\nकपिललाच शोतून हटवण्‍याची सलमानकडे मागणी\nमंदिराचा सभामंडप कोसळून २ मजुरांचा मृत्‍यू\n'ती' अट न पाळल्यास युती तोडू; रामदास कदम यांचा इशारा\nकल्याण- डोंबिवली मनपा आयुक्‍तांच्या अंगावर फेकल्‍या बांगड्या\nन्यूजर्सीची किम कुमारी मिस इंडिया यूएसए\n'ती' अट न पाळल्यास युती तोडू; रामदास कदम यांचा इशारा\nकल्याण- डोंबिवली मनपा आयुक्‍तांच्या अंगावर फेकल्‍या बांगड्या\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\n'पीडित अल्पवयीन मुलीने साक्ष बदलली तरी आरोपीने निर्दोषत्व सिद्ध करावे'", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/pune-Ordinance-of-Domicile-Medical-Enrollment/", "date_download": "2019-02-20T12:24:35Z", "digest": "sha1:DT6DCQL4M5HTMLAEWLO3JSZ5VUWA4GWT", "length": 9211, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " वैद्यकीय प्रवेशाच्या डोमिसाईलचा अध्यादेश रखडला | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › वैद्यकीय प्रवेशाच्या डोमिसाईलचा अध्यादेश रखडला\nवैद्यकीय प्रवेशाच्या डोमिसाईलचा अध्यादेश रखडला\nराज्यातील सरकारी, खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एमडी, एमएस, एमडीएस, पदव्युत्तर पदविका प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असणे अनिवार्य आहे, असा निर्णय वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाने (डीएमईआर) नोव्हेंबर महिन्यात घेतला होता. मात्र, या निर्णयाचा अध्यादेश रखडला असून अद्याप वैद्यकीय शिक्षण खात्याने तो जाहीरच केला नाही. त्यामुळे अध्यादेश नेमका कधी निघणार, असा सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, येत्या काही दिवसांत अध्यादेश निघणार असल्याचे डीएमईआरच्या प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. देशातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एमडी, एमएस, एमडीएस, पदव्युत्तर पदविका आदी वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी प्रवेश ‘नीट-पीजी’ व ‘नीट-एमडीएस’ प्रवेश परीक्षेच्या गुणवत्ता यादीनुसार होतात.\nमात्र देशात वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांची संख्या कमी असून, तेथे प्रवेशासाठी मोजक्याच जागा उपलब्ध आहेत. त्या तुलनेत राज्यात महाविद्यालये आणि जागांची संख्या वाढत आहे. त्यामुळे राज्यातील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये चुरस असते. या परीक्षेत उत्तीर्ण होणार्‍यांमध्ये दक्षिण आणि उत्तर भारतातील विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक आहे. दरम्यान, उत्तर भारतातील राज्यांमध्ये होणार्‍या परीक्षेमध्ये गैरप्रकार मोठ्या प्रमाणात होतात. याचा फायदा काही विद्यार्थी घेऊन अपेक्षेपेक्षा जादा गुण मिळवितात, असे राज्यातील विद्यार्थ्यांनी सांगितले. या सर्वांमुळे परराज्यातील विद्यार्थी राज्यातील नामांकित वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवितात. मात्र स्थानिक विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहावे लागते.\nपरराज्यात महाविद्यालये आणि जागांची संख्या अत्यल्प आहे. त्यातही शिक्षणाचा दर्जा राज्यातील महाविद्यालयांच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांवर अन्यायच होतो. या विरोधात गेल्या वर्षी ‘डीएमईआर’ प्रशासनाने न्यायालयात याचिका दाखल करून राज्यातील विद्यार्थ्यांना राज्यातील महाविद्यालयात प्रवेश मिळण्याबाबत विनंती केली होती. मात्र, प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यानंतर असे बदल करता येणार नाहीत. त्यामुळे प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी हे बदल करावेत, अशा सूचना न्यायालयाने केल्या होत्या. त्यानुसार ‘डीएमईआर’च्या शिष्टमंडळाने केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाच्या उच्चपदस्थ अधिकार्‍यांसोबत बैठक घेतली.\nत्यामध्ये डीएमईआर प्रशासनाला राज्यातील विद्यार्थ्यांना राज्यातील महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळण्यासाठी अधिवास प्रमाणपत्राची अट घातली. त्यामुळे राज्याचे अधिवास (डोमिसाईल) प्रमाणपत्र असणार्‍या विद्यार्थ्यांना ‘नीट-पीजी’ आणि ‘नीट-एमडीएस’मार्फत राज्यातील महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. या निर्णयामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना न्याय मिळणार आहे. मात्र, निर्णयाला अंतिम मान्यता ही वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाने अध्यादेश काढल्यानंतर मिळणार आहे. त्यामुळे अध्यादेश लवकर काढावा, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात ये��� आहे.\nधनंजय मुंडेंना नाशिकच्या सावानाचा कार्यक्षम आमदार पुरस्कार\nकपिललाच शोतून हटवण्‍याची सलमानकडे मागणी\nमंदिराचा सभामंडप कोसळून ३ मजुरांचा मृत्‍यू\n'ती' अट न पाळल्यास युती तोडू; रामदास कदम यांचा इशारा\nकल्याण- डोंबिवली मनपा आयुक्‍तांच्या अंगावर फेकल्‍या बांगड्या\n'ती' अट न पाळल्यास युती तोडू; रामदास कदम यांचा इशारा\nकल्याण- डोंबिवली मनपा आयुक्‍तांच्या अंगावर फेकल्‍या बांगड्या\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\n'पीडित अल्पवयीन मुलीने साक्ष बदलली तरी आरोपीने निर्दोषत्व सिद्ध करावे'", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Shirshi-khan-murder-case/", "date_download": "2019-02-20T11:18:29Z", "digest": "sha1:H57W3RECC4VZS66MHTUQGCC7RU4ILEJ2", "length": 6245, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शिरशी खूनप्रकरणी पत्नीच्या प्रियकरास अटक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › शिरशी खूनप्रकरणी पत्नीच्या प्रियकरास अटक\nशिरशी खूनप्रकरणी पत्नीच्या प्रियकरास अटक\nतालुक्यातील शिरशी येथील चक्र भैरवनाथ मंदिरात दि. 18 नोव्हेंबररोजी कृष्णात तुकाराम शिंदे (रा. कुंडल, ता पलूस) याच्या खूनप्रकरणी शिराळा पोलिसांनी आणखी एका संशयिताला अटक केली आहे. बाबासाहेब मोहन सुर्वे (वय 42, रा. नरसिंहपूर, ता. वाळवा) याला ठाणे येथे अटक करण्यात आली. त्याला दि. 2 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.\nपोलिसांनी दिलेली माहिती अशी ः मृत कृष्णात शिंदे यांची पत्नी उज्वला व संशयित बाबासो सुर्वे यांचे अनैतिक संबंध होते असे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. या खूनप्रकरणी उज्वला हिला यापूर्वी अटक करण्यात आली होती. खून झाल्यापासून सुर्वे फरारी होता. तो ठाणे येथे त्याच्या मावशीच्या घरी राहत होता. याची खबर शिराळा पोलिसांना मिळताच पोलिस उपनिरीक्षक प्रवीण जाधव, प्रकाश पवार, उत्तम पवार, अमोल शिंदे यांच्या पथकाने सापळा रचून त्याला तिथे अटक केली.\nसंशयित उज्ज्वला व सुर्वे नरसिंहपूर येथे द्राक्ष बागेत कामास होते. त्यावेळी त्यांची ओळख झाली होती. त्यातून त्यांचे संबंध जुळले, अशी माहिती तपासात निष्पन्न झाली आहे. सुर्वे याला उज्वला हिने बोलावून घेतले. कृष्णात याला वाद मिटवितो म्हणून मोटारसायकलवरून शिरशी येथील चक्र भैरवनाथ मंदिरात नेले. त्या ठिकाणी रात्री त्याचे डोके विटा व दगडांनी ठेचू��� त्याचा खून केला. या खुनात सुर्वे याला मदत करण्यासाठी आणखी कोण होते का, याचा तपास सुरू आहे. उपअधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाने पोलिस उपनिरीक्षक स्वप्नील घोंगडे अधिक तपास करीत आहेत.\nवाळू तस्कराकडून तलाठ्यास मारहाण\nतपास अहवाल आज वरिष्ठांकडे सादर होणार\nशिरशी खूनप्रकरणी पत्नीच्या प्रियकरास अटक\nराजकीय दबावाखाली काम केल्यास गय नाही\nसांगली : नांगरे-पाटील, शिंदे, काळेंवर गुन्हा दाखल करा\nशेतकरी संघटनेचे उडीद फेक आंदोलन\nअण्णासाहेब शेलार यांचा संचालक पदाचा राजीनामा\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\nसातारा : पोलिस निरीक्षकाच्या घरी चोरी\nइम्रान यांनी फेकलाय तो 'नो बॉल' : जावेद अख्‍तर\n'पीडित अल्पवयीन मुलीने साक्ष बदलली तरी आरोपीने निर्दोषत्व सिद्ध करावे'\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\n'पीडित अल्पवयीन मुलीने साक्ष बदलली तरी आरोपीने निर्दोषत्व सिद्ध करावे'\nयुतीचा नविन चित्रपट; \"मूर्ख आहे मतदार\"\nमॉलमध्ये बिबट्याच्या 'एन्ट्री'ने खळबळ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Nagnath-Anna-revolution-gives-new-generation-direction-says-Ramaraje/", "date_download": "2019-02-20T11:19:42Z", "digest": "sha1:UVDHQ77BI6XX7HGI4EAFTTUFAKCCAFDQ", "length": 8442, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नागनाथअण्णांची क्रांती नव्या पिढीला दिशा देणारी : रामराजे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › नागनाथअण्णांची क्रांती नव्या पिढीला दिशा देणारी : रामराजे\nनागनाथअण्णांची क्रांती नव्या पिढीला दिशा देणारी : रामराजे\nसातारच्या जेलमध्ये 75 वर्षांपूर्वी सिनेमात शोभावी अशी घटना घडली होती. क्रांतीवीर नागनाथअण्णा नायकवडी यांनी जेल तोडून 18 फुटावरुन क्रांतीकारक उडी घेतली. अण्णांनी केलेल्या क्रांतीची धगधगती मशाल नव्या पिढीला प्रेरणा देणारी आहे. 1942 सालच्या लढ्यातील स्वातंत्र्य सेनानींची डॉक्युमेंट्री तयार करण्यासाठी डीपीडीसीतून निधी उपलब्ध करुन दिला जाईल. त्यासाठी सरकारकडे आपण स्वत: पाठपुरावा करु, अशी ग्वाही विधानपरिषदेचे सभापती ना. रामराजे नाईक-निंबाळकर यांनी दिली.\nपद्मभूषण क्रांतीवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी स्मारक कृती समितीच्यावतीने आयोजित केलेल्या ‘सातारा जेलफोड’च्या अमृतमहोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री ना. विजय शिवतारे, जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, जिल्हा परिषदेचे सीईओ डॉ. कैलास शिंदे, नगराध्यक्षा सौ. माधवी कदम, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील, स्वातंत्र्य सैनिक बाबुराव घोरपडे, वैभव नायकवडी उपस्थित होते.\nजिल्हा कारागृह येथे क्रांतीस्तंभास अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलताना ना. रामराजे म्हणाले, नागनाथअण्णांचा स्वातंत्र्य लढ्यातील आणि स्वातंत्र्यानंतरचाही कालखंड अतिशय धाडसी आहे. अण्णांची सामाजिक भूमिका कधीही दृष्टीआड करून चालणार नाही. विस्थापित आणि वंचितांचा आधारस्तंभ, सामाजिक चळवळीचा हिमालय असे त्यांच्या सामाजिक कार्याचे वर्णन करावे लागेल. त्यांच्या कार्याची उंची आज कोणीही गाठू शकणार नाही, त्यांचे स्वातंत्र्यलढ्यातील कार्य एकमेव द्वितीय असेच होते.\nहा शौर्य दिन सातारकरांनी साजरा करायला हवा होता, पण ते आमचे दुर्दैव म्हणावे लागेल. नागनाथअण्णांनी जशी सातारा जेलची भिंत फोडली तशी आपण त्यांच्या विचारांनी जाती धर्माची भिंत फोडूयात. तरुणाईने अण्णांचा आदर्श घेऊन अन्यायाविरोधात लढा दिला पाहिजे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल असे मत ना. रामराजे यांनी व्यक्त केले. डीपीडीडीतून डॉक्युमेंट्री तयार करण्यासाठी निधी उपलब्ध झाला की, हे काम जगप्रसिद्ध असलेले पुण्याचे जब्बार पटेल यांना देण्यात येईल, असेही ते म्हणाले.\nना. विजय शिवतारे म्हणाले, नागनाथअण्णा थोर स्वातंत्र्यसेनानी होते. वाळव्यात येऊन कार्यकर्ते गोळा करत ब्रिटिशांना सळो की पळो केले होते. त्यांचे पर्व हे रोमहर्षक ठरले होते. शाहू महाराजांच्यानंतर डॉ. नागनाथअण्णांनी समाजातील उपेक्षितांना साथ व न्याय दिला. कृतिशील पद्धतीने काम करण्याची पद्धत अण्णांमध्ये होती.\nयावेळी डॉ. अनिल पाटील, वैभव नायकवडी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सातारा, वाळवा येथील स्वातंत्र्य सैनिक, त्यांचे वारसदार उपस्थित होते. यावेळी ‘पद्मभूषण क्रांतीवीर डॉ. नागनाथअण्णा झिंदाबाद’, ‘भारत माता की जय,’ , ‘हुतात्मा किसन अहिर झिंदाबाद’ अशा घोषणा देण्यात आल्या.\nअण्णासाहेब शेलार यांचा संचालक पदाचा राजीनामा\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\nसातारा : पोलिस निरीक्षकाच्या घरी चोरी\nइम्रान यांनी फेकलाय तो 'नो बॉल' : जावेद अख्‍तर\n'पीडित अल्पवयीन मुलीने साक्ष बदलली तरी आरोपीने निर्दोषत्व सिद्ध करावे'\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\n'पीडित अल्पवयीन मुलीने साक्ष बदलली तरी आरोपीने निर्दोषत्व सिद्ध करावे'\nयुतीचा नविन चित्रपट; \"मूर्ख आहे मतदार\"\nमॉलमध्ये बिबट्याच्या 'एन्ट्री'ने खळबळ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.misalpav.com/print/38329", "date_download": "2019-02-20T11:37:47Z", "digest": "sha1:PII4Z7I7XR4BJGY4VTK4QX3MLWBQ5RPL", "length": 31459, "nlines": 159, "source_domain": "www.misalpav.com", "title": "विशेषांक - गोष्ट : आजची आणि आत्तापर्यंतची", "raw_content": "\nस्वगृह > विशेषांक - गोष्ट : आजची आणि आत्तापर्यंतची\nविशेषांक - गोष्ट : आजची आणि आत्तापर्यंतची [1]\nगोष्ट तशी छोटी... in लेखमाला [2]\nनमस्कार रसिकहो. आज आपल्या गोष्टीचा शुभारंभाचा प्रयोग रंगीत तालमी झाल्या, कपडेपट तयार झाले, मेकप चढले, रंगमंच सजला, तिसरी घंटा झाली... मनातली धाकधुक पात्रांच्या मुखवट्याआड लपवून आता पडदा उघडायची हीच ती वेळ... पडद्यावर गोष्ट जिवंत करणार्‍या पडद्यामागच्या आणि पडद्यावरच्या ज्ञात-अज्ञात हातांना समर्पित हा खेळ तुमच्यासमोर आजपासून मांडतोय... या खेळात एक खास 'प्रवेश' असणार आहे - रोज एका सेलेब्रिटीचा... विंगेत गलबला झाला की ते आल्याचं चाणाक्ष रसिकांना कळेलच रंगीत तालमी झाल्या, कपडेपट तयार झाले, मेकप चढले, रंगमंच सजला, तिसरी घंटा झाली... मनातली धाकधुक पात्रांच्या मुखवट्याआड लपवून आता पडदा उघडायची हीच ती वेळ... पडद्यावर गोष्ट जिवंत करणार्‍या पडद्यामागच्या आणि पडद्यावरच्या ज्ञात-अज्ञात हातांना समर्पित हा खेळ तुमच्यासमोर आजपासून मांडतोय... या खेळात एक खास 'प्रवेश' असणार आहे - रोज एका सेलेब्रिटीचा... विंगेत गलबला झाला की ते आल्याचं चाणाक्ष रसिकांना कळेलच चला तर मग.. नाट्यदेवतेला नमन करून आज खेळाची 'नांदी' करतायत पुढील कलाकारः\nचलत्चित्रणाची तोंडओळख - एस\nगोष्ट.. च्या आवाहनानंतर आलेला हा पहिला वहिला लेख या जबरदस्त लेखाने आणि एस भाऊंच्या समजूतदार सहकार्याने आपल्या गोष्टीचं पहिलं पान झोकात लिहिलं गेलं. याच लेखाने उपक्रमाचा श्रीगणेशा करावा हे ओघानेच आलं. या उपक्रमाला मूर्त स्वरूप देण्यात मोलाचा वाटा उचलणारा, आमच्या जिव्हाळ्याचा हा लेख आज तुमच्यासमोर आणताना विशेष आनंद होतो आहे..\nमिपाच्या 'स्टार' लेखकांपैकी एक नाव त्यांच्याकडून सिनेक्षेत्रातल्या एका 'स्टार'बद्दल वाचणे हा एक अनोखा योग. गोष्टीच्या आजच्या प्रयोग��त या तारायुगुलाची हजेरी रसिकांसाठी पर्वणी ठरेल, यात शंका नाही.\nविंगेत गलबला : पुष्कर श्रोत्री आले बरं का\nगोष्टीला पडद्यावर आणणं ज्यांच्याशिवाय शक्य नाही, त्या अभिनेत्यांच्या मांदियाळीत हे नाव गौरवाने घेतलं जातं. आघाडीच्या या कलाकाराने मिसळपावसारख्या हौशी, डिजिटल फोरमसाठी कौतुकाने वेळ काढणं यापेक्षा मोठी पावती असू शकत नाही. पाहू या त्यांच्याशी मारलेल्या गप्पा...\n\"चित्रकथी\"- साभार शिल्पा धेंडे\nहा ' गोष्ट तशी छोटी'च्या शिरपेचातला मानाचा तुरा दृकश्राव्य माध्यमाची ही आदि-माय म्हणता येईल. अनेक वर्षांपूर्वी महाराष्ट्रातून आंध्र प्रदेशात गेलेली ही एक अनवट कला. इंटरनेटच्या जमान्यात तर केव्हाच मागे पडलेली. पण आजच्या ह्या जगड्व्याळ सिनेमा इंडस्ट्रीची जननी म्हणावी इतकी महत्त्वाची. पडद्यावर सादर होणारी ही पहिलीच गोष्ट असेल.\nसिनेमा नावाचं हत्यार - पिंपातला उंदीर\nसिनेमा म्हणजे केवळ मनोरंजन की लोकजागृतीचे साधन की सत्तेच्या बुद्धिबळातील एक हुकुमी मोहरा की सत्तेच्या बुद्धिबळातील एक हुकुमी मोहरा बदलत चाललेल्या जगाच्या राजकारणात सिनेमा कधीच निव्वळ व्यवसाय नव्हता. आर्थिक आणि सामाजिक गणितांपलीकडे असलेल्या या सिने-मितीबद्दल जाणून घ्या पिंपातला उंदीर या लाडक्या मिपाकराकडून\nविंगेत गलबला - एलिझाबेथ - आपलं.. मधुगंधा कुलकर्णी आल्या बरं का\nआजचा खास 'प्रवेश' हा अशा एका व्यक्तीचा आहे, जिच्या कल्पक प्रतिभेतून एलिझाबेथ एकादशीसारखं रत्न जन्माला आलं. याच प्रतिभेने जान्हवी-श्रीलादेखील घरोघरी पोहोचवलं. होसुमीयाघ ते एलिझाबेथ एवढी प्रचंड मोठी रेंज असलेल्या लेखिकेकडूनच जाणून घेऊ या पडद्यावर दिसणार्‍या गोष्टीची पडद्यामागची गोष्ट\nमेमॉयर्स ऑफ गेइशा - पद्मावति\nगेईशा - एका सर्वांगसुंदर मुखवट्यामागचं विदारक सत्य. आर्थर गोल्डनच्या सशक्त लेखणीतुन उतरलेली आणि स्पिलबर्ग आणि रॉब मार्शल यांच्या प्रतिभेतून पडद्यावर अवतरलेली ही जपानी मोनालिसा.. तिच्या सुंदर पण गूढ हास्यामागे कल्पनेपेक्षा भयानक सत्य आहे. या सिनेमाच्या निमित्ताने एक नव्या संस्कृतीचं दालन आपल्यासमोर खुलं करते आहे पद्मावति. उत्तम अभिरुचीच्या जोडीला प्रभावी लेखनशैलीने लिहीलेला हा लेख या उपक्रमासाठी दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.\n\"लीके\"(एक माध्यम- धार्मिक शिकवणीचं) - बाजीप��रभु\nकोकणातला दशावतार, उत्तर भारतातली रामलीला, हे लोकनाट्याचे प्रकार आपण ऐकले, पाहिले असतील. असाच एक खेळ थायलंडमधेही रंगतो, 'लीके' त्याचं नाव. काय असतो हा प्रकार आपल्या लेखनात अभ्यासपूर्ण छाप सोडणार्‍या मिपाकर बाजीप्रभुंचा हा लेख आपले थायलंड बद्दलचे स्टिरीओटाईप्स मोडून काढणार हे नक्की. एका अनोळखी संस्कृतीचा हा लोभस पैलू वाचकांना नक्की आवडेल.\nविंगेत गलबला - अप्सरेचा पदन्यास - अर्चना जोगळेकर\n८० आणि ९० च्या दशकात मराठी आणि हिंदी सिने-रसिकांच्या मनावर राज्य करणारी ही भूतलावरची अप्सरा. आपल्या अद्भुत नृत्यकौशल्याने आणि अभिनय-दिग्दर्शनकलेने स्वत:चं एक खास स्थान अर्चना जोगळेकरने निर्माण केलं आणि ते आजही अबाधित आहे. मिपा यूट्यूब चॅनलमध्ये त्यांची मुलाखत झळकणे हे आपल्या मिपासाठी निश्चितच गौरवशाली आहे. ही मुलाखत आपल्यासमोर आणण्यासाठी नवमिपाकर रोशनीचे आभार \nकांचन कराई - आपला आवाज आपली ओळख\nकांचन कराई हे नाव मराठी आंतरजालाला नवीन नाही. प्रसिद्ध व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आणि एक जुन्या मिपाकर म्हणून त्या आपल्याला सुपरिचित आहेतच. व्हॉइस ओव्हरच्या क्षेत्रासंबंधी त्यांनी दिलेली ही माहिती, ह्या क्षेत्रात येऊ पाहणार्‍यांना अत्यंत उपयुक्त असेल ह्यात शंकाच नाही\n\"पृथ्वी थिएटर: गोष्ट एका स्वप्नपूर्तीची - विशाखा राऊत\nसिनेसृष्टीचं झगमगतं वलय दारी पाणी भरत असताना, थिएटरची ओढ त्याला स्वतःकडे खेचून घेत होती. थिएटरला त्याचं गतवैभव परत मिळवून देण्यासाठी त्याने आयुष्य वेचलं. या झाडाला त्याच्या पश्चात का होईना पण रसाळ गोमटी फळं लागली. या ध्यासवेड्या कलाकाराच्या स्वप्नपूर्तीची कहाणी वाचा विशाखा राऊतच्या प्रभावी शब्दांत.\nविंगेत गलबला - आपले नाटक्या उर्फ माधव कर्‍हाडे\nमिपाने आजवर अनेक होतकरू लेखकांना हक्काचं व्यासपीठ दिलं. होतकरू लेखक नंतर अंगच्या प्रतिभेमुळे प्रस्थापित झाले. मिपा आणि मिपाकर कौतुकाने आणि अभिमानाने त्यांचे दाखले देतात. आज अशाच एका यशस्वी निर्माते-दिग्दर्शक मिपाकराची मुलाखत घेण्याचा मणिकांचन योग जुळून आलाय. 'थिएटर विथ अ कॉझ' ही आगळीवेगळी संकल्पना यशस्वीरित्या राबवणारे मिपाकर नाटक्या यांची मुलाखत आजच्या सेलेब्रिटी सदरात\nक कथेचा प पटकथेचा - बोका ए आझम\n'गोष्ट...'चं आवाहन आलं आणि पहिली खरड बोकोबांची उपक्रमात कसा सहभाग घेता येईल याचा त्यांनी तातडीने विचार सुरू केला होता. आम्ही तो शुभशकुन मानला आणि जोमाने कामाला लागलो. मिपाच्या या लाडक्या आणि सिद्धहस्त लेखकाने कथेला पडद्यावर आणणार्‍या जीवनवाहिनीवर - पटकथेवर लेख देऊन तो शकुन खरा ठरवला\nग्लोब थिएटर - पद्मावति\nनाट्यसृष्टीचा पितामह - विलियम शेक्सपिअर खुद्द त्याने स्थापन केलेल्या या वास्तूचा इतिहास त्याच्या साहित्याइतकाच नाट्यमय .. नाटक अक्षरशः जगलेला हा वेडा पीर जेव्हा विशारद म्हणून लाभतो, तेव्हा त्याची वास्तूदेखील फार वेगळा वारसा सांगत नाही. ग्लोब थिएटर खास लंडनहून मिपाचॅनलवर कॅमेर्‍यात बंदिस्त केलंय पद्मावतिने. तिच्या गोड आवाजाने व्हिडिओची शान वाढवलीये, हे तुम्हाला ऐकताक्षणी कळेलच\nविंगेत गलबला - प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट प्रभाकर भावे \nकलाकार कितीही सुंदर देखणे असले, तरी तत्कालीन प्रकाशयोजना, प्रसंग याचा विचार करून केलेली रंगभूषा ते देखणेपण वाढवतं. त्यासाठी काम करत असतात पडद्यामागे असलेले रंगभूषेत पारंगत असलेले लोक. आपल्या ‘गोष्ट तशी छोटी’ या संकल्पनेनिमित्त आपण जाणून घेणार आहोत अशाच एका ज्येष्ठ रंगभूषाकाराबद्दल - प्रभाकर भावे यांच्याबद्दल सूडने ही मुलाखत खास त्याच्या शैलीत आणि मेहनत करुन 'रंगवली' आहे.\nकिस्सा झाला ना राव \nशाळेतल्या नाटकात लुटुपुटीचा राजा - राणी - सैनिक. सारखं सारखं काय या शेंबड्या राजाचं ऐकायचं छोटा सैनिक शत्रू सोडून आपल्याच राजाला ढुशी मारतो आणि सभागृह हास्यकल्लोळात बुडून जाते छोटा सैनिक शत्रू सोडून आपल्याच राजाला ढुशी मारतो आणि सभागृह हास्यकल्लोळात बुडून जाते शाळेतून बाहेर पडलं तरी खर्‍या रंगभूमीवर कधीकधी चिडका सैनिक आणि शेंबडा राजा असतोच.. सेलेब्रिटी मिपाकर नाटक्याकडून जाणून घेऊ या असे भन्नाट किस्से, ज्यांनी वेगळंच नाट्य घडवलं ;)\n\"माय फेअर लेडी आणि किंग्ज स्पीच - पिशी अबोली\nदोन सकृतदर्शनी अतिशय भिन्न कथांमध्ये मानवी स्वभावाच्या समान व्यथांचा धागा शोधणं हा तिचा हातखंडा वरवर दिसणार्‍या वेगवेगळ्या जीवन-परीक्षांच्या आड मानवजातीचा एक चिरंतन झगडा पिशी अबोलीने याही लेखात नेमका टिपलाय... या सुंदर लेखासाठी तिचे आभार\nविंगेत गलबला - निपुण धर्माधिकारी काउचवर येताहेत \nकॉलेजच्या एकांकिकांपासून सुरुवात करून संगीत नाटकं ते भाडिपा - कास्टिंग काउच असा एक विलक्षण प्रवास आहे या अभिनेता-दिग्दर्शकाचा. कास्टिंग काउचमधून मराठीमधील वेबसिरीज सुरू करणारे नवीन पिढीचे हे 'कुल' प्रतिनिधी. त्यांच्याशी कॅमेर्‍यावर बातचीत केलीये मिपाकर मंदार भालेरावने पाहू या ’गोष्ट तशी छोटी’च्या आजच्या खेळात\nचित्रपटव्यवसायाचं अर्थकारण - आदुबाळ\nनाटक सिनेमा.. मनोरंजन वगैरे ठीक आहे हो.. पण दामाजीपंतांचे काय दमड्या मिळाल्याशिवाय डोंबारीसुद्धा खेळ करत नाही. मग एवढ्या मोठ्या चित्रपटसृष्टीचे गणित करा बरे दमड्या मिळाल्याशिवाय डोंबारीसुद्धा खेळ करत नाही. मग एवढ्या मोठ्या चित्रपटसृष्टीचे गणित करा बरे आपल्या खिशातून तिकिटासाठी गेलेला पैसा फिरतो तरी कसा आपल्या खिशातून तिकिटासाठी गेलेला पैसा फिरतो तरी कसा मिपाचे अर्थतज्ज्ञ आदुबाळ सांगताहेत पैशाची गोष्ट\nजाहिरातस्य कथा रम्यः - संदीप डांगे\nजाहिरात म्हणजे पासष्टावी कला. आपल्याला सतत भेटणारी सर्वात लहान गोष्ट काही सेकंदातच आपल्याला हसवणारी.. विचारात पाडणारी.. एका ट्यूनसरशी जुन्या आठवणींनी हळवं करणारी काही सेकंदातच आपल्याला हसवणारी.. विचारात पाडणारी.. एका ट्यूनसरशी जुन्या आठवणींनी हळवं करणारी आणि ह्या विषयावर अधिकारवाणीने डांगेअण्णांशिवाय आणखी कोण लिहिणार\nरंगमंचावर घडणारं नाट्य आणि आपण ह्यात असतो केवळ एक पडदा ह्या दोन जगांमध्ये आखलेली सीमारेषा.. पण ही सीमारेषाच नाहीशी होते, तेव्हा प्रेक्षकच नाटकाचा एक भाग होत असेल का ह्या दोन जगांमध्ये आखलेली सीमारेषा.. पण ही सीमारेषाच नाहीशी होते, तेव्हा प्रेक्षकच नाटकाचा एक भाग होत असेल का मिपाचे जुन्या आणि अत्यंत आवडते लेखक धनंजय ह्यांनी लेख आणि चित्रफीत ह्या दोन्ही माध्यमांतून घडवलेली ही आगळीवेगळी नाट्यसफर\nवलारमोर्गुलिस - कॅप्टन जॅक स्पॅरो\nस्कोरी देमालाय्ती त्यिम्प्तिर त्यिमिस, एर्रिनिस य्या मोर्घुलिस - काल्पनिक जगाच्या वास्तव भाषा हे आभासी जग प्रत्यक्षात आणायला अनेक वेड्या पीरांचा हात लागला. त्यातलेच अर्क वेडे तर पार या खोट्या जगाची खरी भाषाही घेऊन आले हे आभासी जग प्रत्यक्षात आणायला अनेक वेड्या पीरांचा हात लागला. त्यातलेच अर्क वेडे तर पार या खोट्या जगाची खरी भाषाही घेऊन आले कॅप्टन जॅक स्पॅरो सांगतोय एक अनोखी आणि मनोरंजक गोष्ट : आभासी जगातल्या प्रत्यक्ष भाषेच्या जन्माची\nMise en scene - सिनेमाची भाषा\nआपल्यासाठी ��िनेमा ही मनोरंजनासाठी पाहण्याची एक गोष्ट. पण अनेकांसाठी सिनेमा हा 'शिकण्याचा' विषय आहे. त्याला त्याची एक भाषा आहे, संकल्पना आहेत. आपल्याला सिनेमा आवडतो. पण तो नक्की का आवडला हे मात्र शब्दांत सांगणे अवघड. अशा वेळी दिग्दर्शकाने नक्की काय जादू केलेली असते, हे उलगडून सांगताहेत नवमिपाकर अकिरा\nविंगेत गलबला - सतीश राजवाडे येत आहेत हो\nअभिनयामुळे लक्षात राहिलेल्या कलाकृती अनेक असतात, परंतु एखाद्या सिनेमावर किंवा मालिकेवर काही दिग्दर्शक इतके उत्कृष्ट संस्कार करतात की ती कलाकृती सर्वात आधी दिग्दर्शकाच्या नावाने प्रेक्षकांच्या लक्षात राहते. सतीश राजवाडे हे नाव अशा दिग्दर्शकांपैकी आहे. एका मृगजळापासून सुरू झालेला प्रवास लग्नाच्या, प्रेमाच्या गोष्टी सांगत इतका सुरेख झाला की आज रसिक आपणहोऊन विचारताना दिसतात की ’’तो’ सध्या काय करतो\nसतीश राजवाडेंसोबत गप्पा मारताहेत ज्योती अळवणी ’गोष्ट तशी छोटी’च्या आजच्या खेळात\nबेख्डेल टेस्ट - यशोधरा\nसिनेमा हे समाजाचं प्रतिबिंब की सिनेमातून बदलतं जनमानस काहीही खरं असलं, तरी एक चाचणी आहे जी समाजाच्या आणि सिनेमांच्यादेखील तथाकथित पुढारलेपणाचे फुगे फटाफट फोडते आहे. काय आहे ही चाचणी काहीही खरं असलं, तरी एक चाचणी आहे जी समाजाच्या आणि सिनेमांच्यादेखील तथाकथित पुढारलेपणाचे फुगे फटाफट फोडते आहे. काय आहे ही चाचणी जाणून घ्या आपल्या संयत लेखणीने मिपाकरांची भरभरून दाद मिळवणार्‍या यशोधराकडून.\nसाईट (SITE) आणि खेडा प्रकल्प - प्रदीप\nआजच्या ह्या डिजिटल युगाची नांदी कैक वर्षांपूर्वी खेडा प्रकल्पासारख्या लहानशा प्रयत्नांतून झालेली आहे. आणि आपले भाग्य असे की ह्या प्रकल्पाशी निगडित प्रदीपदा एक मिपाकर आहेत. डॉ. विक्रम साराभाईंसारख्या एका दूरदर्शी शास्त्रज्ञाने घडवलेल्या क्रांतीची गोष्ट\nविंगेत गलबला - महेश काळे - पूर्वा काळे आणि आयसीएमए फाउंडेशन\n'कट्यार' नावाच्या दंतकथेला सातासमुद्रापार यशस्वीपणे नेऊन पोहोचवणार्‍या दोन किमयागारांची ही गोष्ट शास्त्रीय संगीत दोघांचाही श्वास. परदेशी राहून मूळ मातीची ओढ जपू पाहणार्‍या प्रत्येक भारतीय मनाला प्रेरणादायी आणि दिलासादायी प्रवास आहे महेश काळे आणि पूर्वा गुजर काळे यांचा. जाणून घेऊ या 'गोष्ट..'च्या आजच्या खेळात.\nविंगेत गलबला - कास्टिंग काउचचे रिंगमास्टर सार���ग साठे येत आहेत हो\nमराठीतली पहिली वेबसिरिज आणणार्‍या भाडीपाची सुरुवात करणारा हा मनुष्य आहे एकदम शांतीत क्रांती अभिनय, दिग्दर्शन, कॅमेरा, लेखन.. सगळीकडे लीलया संचार करणार्‍या ह्या अफाट माणसाची ही त्याला साजेशा पद्धतीने घेतलेली मुलाखत\nखेळ उभा राहिला, रंगला... हा हा म्हणता आता पडदा पडायची वेळ आली. खेळ सुरू असताना तुम्ही आम्हाला भरभरुन प्रेम दिलं, प्रोत्साहन दिलंत. आज तुमच्या प्रेमाची आठवण सोबत घेऊन परत जायची वेळ आली आहे. लोभ आहेच तो वाढू द्या...\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/dictionary/%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8/word", "date_download": "2019-02-20T11:59:46Z", "digest": "sha1:FLZAS7JLCGGZGNE3XIW6I7576ILULPMZ", "length": 10791, "nlines": 94, "source_domain": "www.transliteral.org", "title": "दान - Marathi Dictionary Definition", "raw_content": "\n| Marathi | मराठी पर्यायी शब्दकोश\nना. इनाम , दक्षिणा , देणगी , पारितोषिक , पुरस्कार , बक्षीस .\n| Marathi | महाराष्ट्र शब्दकोश - दाते, कर्वे\nस्त्री. ( व . ) रस्ता ; चाकोरी .\nन. देणगी ; साम , दान , दंड , भेद या उपाय चतुष्टांतील शत्रुस धन वगैरे देऊन संतुष्ठ करण्याचा मार्ग . - अवदान . ( सं .) दाम पहा .\nन. १ देणे ; देण्याची क्रिया ; धर्मादाय ; बक्षीस , देणगी देणे . ( समासांत ) विद्यादान - धनदान - कन्यादान इ० २ ( कायदा ) कांही मोबदला न घेतां एखाद्याने दुसर्‍यास आपली स्थावर किंवा जंगम जिनगी , मिळकत फुकट , धर्मार्थ देऊन टाकण्याचा व्यवहार . - घका ३६ . ३ ( सामा . ) स्वतःच्या मालकीची वस्तु दुसर्‍यास निरपेक्ष बुद्धीने देणे ; देणगी ; बक्षीस ; धर्मदाय . ४ ( सोंगट्यांच्या खेळांत ) फासे घरंगळते जमीनीवर टाकून ते स्थिर झाल्यावर त्यांच्या वरील पृष्ठभागांवर दिसणार्‍या ठिपक्यांची संख्या ; डाव . जसेः - पवबारा तेरा , छ तीन नऊ , दस दोन बारा इ० ( क्रि० पडणे ; देणे ). ५ माजलेल्या हत्तीच्या गंडस्थळातून वाहणारा मद . [ सं . ] म्ह ० ( गो . ) दानावर दक्षिणा = दक्षिणेवांचून दानाची सांगता होत नसते त्यावरुन मोठ्या नुकसानीच्या भरीस आणखी थोडेसे नुकसान झाल्यास ही म्हण योजतात . सामाशब्द -\n०धर्म पु. ( व्यापक ). पुण्यप्राप्त्यर्थ केलेले दान ; ब्राह्मणभोजन , विहिरी खणणे , धर्मशाळा , देवळे बांधणे इ० परोपकाराची धार्मिक कृत्ये ; परोपकारार्थ केलेले द्रव्यव्यय ; दान देण्याचे धर्मकृत्य . [ दान + धर्म ]\n०पत्र न. देणगीपत्र ; देणगीखत ; जमीन इ० कांचे दान केले असतां ते चालावे म्हणून दाखल्यासाठी करुन दिलेले पत्र , सनद . दानपत्र धरिले महानुभावे - दावि ४२७ . [ दान + पत्र = कागद ]\n०पात्र वि. विद्या , तप इ० गुणांमुळे दान देण्यास योग्य असलेला ( ब्राह्मण , मनुष्य ). [ दान + सं . पात्र = भांडे ; ( ल . ) योग्य स्थान ]\n०प्रतिभू पु. ( कायदा ) विकलेल्या मालाबद्दल , कर्जाऊ उसनवार दिलेल्या पैशाबद्दल ठेवावयाचा जामीन ; मालजामीन पहा . [ दान + प्रतिभू = जामीन ]\n०विधि पु. १ दान करण्याचा , देण्याचा विधि . २ कर्ज द्यावे की देऊ नये यासंबंधी विचार . दानविधि व अदानविधि हे दोन प्रकार धनकोसंबंधी होत . - ज्ञाको ( क ) १११ . [ दान + विधी ]\n०वीर वि. सढळ हातान दान करणारा ; दान देण्यांत उत्साही ; कर्णासारखा उदार . [ दान + वीर ]\n०शील वि. दानधर्माकडे मनाचा कल , प्रवृत्ति असलेला . [ दान + शील = स्वभाव ]\n०शूर वि. दान देण्यांत शूर , उत्साही ; दानवीर . दानाध्यक्ष पु . दानधर्मखात्यावरील मुख्य अंमलदार . [ दान + अध्यक्ष ]\n| Hindi | चारित्र कोष\nn. पारावत देवों में से एक \nअर्थीं दान महापुण्य आकुळ्ळेलि गायि आप्पा भट्टाक दान आदळून जेवण, किळचून दान आरडून दान, किंचाळून भोजन कडू बोलून दान दिल्‍यापेक्षां गोड बोलून नकार दिलेला बरा कवड्यांचे दान वांटले, गांवांत नगारे वाजले गोठणीच्या गाई, माभळभट (बाळ्या) दान देई चतुराईनें दान करी, त्‍याची उदारता खरी जसें दान, तसें पुण्य तीळ दान देणें दे दान, सुटे गिराण देल्लं दान, मागे मुसलमान दान II. दान केल्यानें कोणताहि अनुष्य गरीब होऊं शकत नाहीं अगर चोरीनें श्रीमंत होऊं शकत नाहीं दान मेळळले गायिचे दांत चोवप आस्स वे दान हें प्रथम जवळच्यास व नंतर दूरच्यास करावें नगदी दान व कागदी मान पुण्याई देणें-दान करणें पात्र पाहोन दान करावें मरी गाय बम्हनको दान मेरी-मेरी गाय बह्मनको दान म्हातारी गाय ब्राह्मणाला दान महापुण्य-तुरुत दान महापुण्य मायची जिंदगी जावय दान दिता य���चना-याचना केल्याशिवाय दान मिळणार नाहीं लेजेदे दान लेजेदे प्राण लेजे दान की दीजे प्राण लोकाच्या गायी, माभळभट दान देई सत्पात्रीं दान महापुण्य साम-साम, दाम [ दान ], दंड व भेद\nमृत माणसाचा पिंड भाताचा कां करतात\nशिवचरित्र - लेख १७\nशिवचरित्र - लेख १६\nशिवचरित्र - लेख १५\nशिवचरित्र - लेख १४\nशिवचरित्र - लेख १३\nशिवचरित्र - लेख १२\nशिवचरित्र - लेख ११\nशिवचरित्र - लेख १०\nशिवचरित्र - लेख ९\nशिवचरित्र - लेख ८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%A8%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%9A/", "date_download": "2019-02-20T11:35:05Z", "digest": "sha1:5WMVHEVBQ42WVXZRXI3VX5NAJ45P3RGJ", "length": 10722, "nlines": 98, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "उद्याचे आंदोलनही शांततेच्या मार्गाने | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nशत्रूला धडकी भरवणारे F-21 भारताला देण्यास अमेरिका तयार\nपतीच्या मारहाणीत पत्नीचा गर्भपात ; तू काळी आहेस, सुनेचा सासरच्यांनी केला छळ\nएकही बांधकाम कामगार कुटुंब बेघर राहणार नाही\nशहराचा पाणीपुरवठा उद्या बंद\nमुळशीत आणखी एका ‘लवासा’चा घाट\nHome breaking-news उद्याचे आंदोलनही शांततेच्या मार्गाने\nउद्याचे आंदोलनही शांततेच्या मार्गाने\nपुणे – मराठा क्रांती मोर्चा, पुणे जिल्ह्याच्या वतीने येत्या 9 ऑगस्ट (क्रांतीदिनी) रोजी जिल्हाधिकारी आणि तालुक्‍यातील तहसलीदार कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. सकाळी 11 ते दुपारी 1 दरम्यान शांततेत हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे पुणे जिल्हा समन्वयकांनी पत्रकार परिषदेत सांगितले. दरम्यान, त्यादिवशी महाराष्ट्र बंदबाबत बुधवारी (दि. 8) औरंगाबाद येथे होणाऱ्या बैठकीत निर्णय घेण्यात येणार असल्याचे समन्वयकांनी स्पष्ट केले.\nमराठा क्रांती (मूक) मोर्चाला येत्या 9 ऑगस्टला (क्रांतीदिनी) दोन वर्षे पूर्ण होत आहेत. आरक्षण आणि अन्य मागण्यांसाठी मराठा समाजाच्या वतीने राज्यभर आंदोलने सुरू आहेत. मात्र, अत्���ापर्यंत आश्‍वासनांपलीकडे समाजाला काहीही मिळालेले नाही. त्यामुळे 9 ऑगस्टला राज्यभरात आंदोलन करण्यात येणार आहे. समाजाच्या प्रतिष्ठेला धक्का न लागता शांततेच्या मार्गानेच या पुढील आंदोलने करण्यात येणार आहेत. परंतू, या आंदोलनामध्ये बाहेरील शक्ती घुसून आंदोलनाला हिंसक वळण देत आहेत. त्यामुळे आता “रास्ता रोको’ न करता ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे मराठा समाज बांधवांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन करावे. कोणत्याही चुकीच्या मेसेजवर तसेच अफवांवर विश्‍वास ठेवू नये, असे आवाहन समन्वयकांनी केले आहे. शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू राहणार आहे. तसेच आत्महत्या हा पर्याय नसून, तरूणांनी आत्महत्या करू नये, असे आवाहनही समन्वयकांनी केले. यावेळी राजेंद्र कोंढेरे, तुषार काकडे, उषा पाटील, स्वाती पवार, सचिन आडेकर, गणेश मापारी, अनिल लांडगे, राहूल पोकळे, दीपाली पाडळे, सुधीर कुरुमकर उपस्थित होते.\nदोन वर्षीय बालिकेने गिळलेला मणी काढण्यात यश\nपुणे जिल्ह्यातील शाळा महाविद्यालये उद्या बंद\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वस���मान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%A1%E0%A5%89-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9C/", "date_download": "2019-02-20T10:59:31Z", "digest": "sha1:VVWTQ2TGKKYQZT47C6Q7X5LSQYA44GKV", "length": 9168, "nlines": 98, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "डॉ. गोविंदाप्पा यांच्या जयंतीनिमित्त गुगलचे खास डूडल | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nशत्रूला धडकी भरवणारे F-21 भारताला देण्यास अमेरिका तयार\nपतीच्या मारहाणीत पत्नीचा गर्भपात ; तू काळी आहेस, सुनेचा सासरच्यांनी केला छळ\nएकही बांधकाम कामगार कुटुंब बेघर राहणार नाही\nशहराचा पाणीपुरवठा उद्या बंद\nमुळशीत आणखी एका ‘लवासा’चा घाट\nHome breaking-news डॉ. गोविंदाप्पा यांच्या जयंतीनिमित्त गुगलचे खास डूडल\nडॉ. गोविंदाप्पा यांच्या जयंतीनिमित्त गुगलचे खास डूडल\nनवी दिल्ली – डॉक्टर गोविंदाप्पा वेंकटस्वामी यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त गुगलने एक खास डूडल साकारले आहे. या डूडलमध्ये गोविंदाप्पा मध्यभागी दिसत असून त्यांच्या मागे हॉस्पिटल दिसत आहे. यामधील एक बाजू अंधुक तर दुसरी स्पष्ट दिसत आहे. डॉ.गोविंदाप्पा नेत्रचिकित्सक होते.\nतामिळनाडूच्या वडमल्लापूरममध्ये १ ऑक्टोबर १९१८ रोजी जन्मलेले गोविंदाप्पा यांनी लाखो लोकांच्या डोळ्यांचे उपचार करत त्यांचे जीवन प्रकाशमय केले. चेन्नईच्या स्टॅनली मेडिकल कॉलेजमधून डिग्री घेऊन त्यांनी नेत्रविज्ञानमध्ये अभ्यास केला. अरविंद आय हॉस्पिटलचे डॉ. गोविंदाप्पा संस्थापक आहेत. कमी पैशात उच्चस्तरीय उपचार या हॉस्पिटलमध्ये केले जातात. अरविंद आय केअरने आतापर्यंत साडेपाच लाखांपेक्षा जास्त लोकांच्या ड��ळ्यांवर उपचार केले आहेत. डॉ. गोविंदाप्पा यांना त्यांच्या कार्यासाठी पदमश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे.\nविना अनुदानित सिलिंडर 59 रुपयांनी महागले\nSBI Bank : आता एटीएममधून काढता येणार फक्त ‘एवढी’ कॅश\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-November2016-Shevga.html", "date_download": "2019-02-20T11:24:19Z", "digest": "sha1:IDXKWGXV7EKOGXK6GKEIINMVOPJYJJXW", "length": 16224, "nlines": 29, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology -डा.बावसकर टेक्नालाजि - ६५ व्या वर्षी सरांच्या तंत्रज्ञानाने नोकरीनंतरही यशस्वी शेती म्हणून सरांच्या तंत्रज्ञानाचा दूत !", "raw_content": "\n६५ व्या वर्षी सरांच्या तंत्रज्ञानाने नोकरीनंतरही यशस्वी शेती म्हणून सरांच्या तंत्रज्ञानाचा दूत \nश्री. पंडीत तुकाराम गावड��� (M.Sc.Agri.), मु.गाडकवाडी, पो.वरुडे, ता.खेड, जि. पुणे. मो.९४२३००३४८३\nइतरत्र शेवग्याचे भाव पडले (१० रु./किलो) असतानाही मला मात्र २५ रु., १ लाख रु. उत्पन्न डॉ. बावसकर सर हे माझे प्रोफेसर होते व त्यांचा आणि माझा जुना संबंध असल्याने तसेच मला सेंद्रिय शेतीचे महत्त्व व आवड असल्यामुळे निवृत्ती नंतर शेतीमध्ये फक्त सरांचेच तंत्रज्ञान वापरात आहे. यासाठी वेळोवेळी सरांचे मार्गदर्शन घेतो.\n५ जुलै २०१५ ला आम्ही ओडीसी शेवग्याची ७५० झाडे ८' x ६' वर लावली आहेत. त्यातील गेलेल्या झाडांच्या जागी 'सिद्धीविनायक' शेवग्याची लागवड केली. शेवगा पिकाचा हा पहिलाच अनुभव होता. तरी वेळोवेळी सरांच्या मार्गदर्शनानुसार शेवग्याची छाटणी, सप्तामृत फवारणी, ड्रेंचिंग करत असल्याने हा शेवगा जानेवारी २०१६ मध्ये सुरू झाला. तो मे २०१६ अखेरपर्यंत चालला. पहिलाच अनुभव असून ४ टन उत्पादन मिळाले. हा शेवगा चाकण मार्केटला पाठवित होतो. तेथे आमच्या गावातीलच मुलगा त्याची विक्री करत असल्याने इतर शेतकऱ्यांपेक्षा ५ रु. भाव जादा देण्याचा प्रयत्न करत असे. गेल्या हंगामात सर्वत्र शेवग्याचे भाव पडलेले असताना देखील आम्हाला २५ रु./किलो सरासरी भाव मिळून १ लाख रु. उत्पन्न मिळाले. नंतर या शेवग्याची १ जून २०१६ रोजी छाटणी केली. छाटणीनंतरही वेळोवेळी डॉ. बावसकर तंत्रज्ञान फवारत असल्याने १ महिन्यात खुपच छान फुटवे निघाले. २ ते २ महिन्यात फुले लागायला लागली. त्यानंतर २५ ऑगस्ट २०१६ ला पाऊस चालू झाला. त्याने पाने पिवळी पडून गळाली, फुलेही गळाली. त्यानंतर डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीची फवारणी घेतली. त्याने पुन्हा फुटवे आले. मात्र सप्टेंबर (२०१६) अखेरीस पाऊस सुरू होऊन तो सलग ८ ते १० दिवस पडल्याने पुन्हा पाने पिवळी पडून गळाली. सध्या (१२ ऑक्टॉबर २०१६) नुसत्या खराट्यासारख्या काड्या दिसत आहेत.\nनवीन लागवडीच्या शेवग्यावरही अती पावसाचा असाच परिणाम झाला आहे. चालूवर्षी जून २०१६ मध्ये १०' x ८' फुटावर २५० 'सिद्धीविनायक' शेवग्याची लागवड केली आहे. ही जमीन जुन्या बागेपेक्षा (मध्यम जमिनीपेक्षा) हलकी मुरमाड प्रतिची आहे. या शेवग्याला मल्चिंग पेपर १० फुटाच्या ओळीवर अंथरून ८ - ८ फुटावर शेवगा लावून २ शेवग्याच्या मध्ये मल्चिंगवर सरपण - ६० जातीच्या मिरचीची २ झाडे याप्रमाणे ७०० झाडे लावली आहेत. शेवग्याबरोबर मिरचीला देखील सप्तामृताच्या फवारण���या घेत असतो. हा मिरचीचा प्लॉट चालू झाला असून आतापर्यंत ४ तोडे झाले आहेत. ८० ते १०० - १२० किलोपर्यंत तोड्याला मिरची मिळत आहे. मात्र बाजारभाव फारच कमी झाले आहेत. ४ थ्या तोड्याची मिरची तर १० रु. किलोने विकली. तोडे ऑक्टोबर २०१६ अखेरपर्यंत चालतील.\nसरांनी सांगितले, \" हे भाव कमी होण्याचे कारण म्हणजे यंदा सर्वदुर पाऊस झालेला आहे. त्यामुळे भाजीपाला उत्पादन चांगले झाले आहे आणि मिरचीच्या बाबतीत हिरव्या मिरचीला उन्हाळ्यात बाजारभाव तेजीचे असतात. पावसाळ्यात तिला मागणी कमी राहते. त्यामुळे सध्या मिरचीचा मागणीपेक्षा पुरवठा जास्त होत असल्याने मिरचीचे देखील भाव ढासळले आहेत.\"\nअति पावसात पिकांचे व्यवस्थापन\nमागील आठवड्यातील (ऑक्टोबरच्या पहिल्या) अती पावसाने मिरचीची पाने निमुळती, अरुंद टोकदार होऊन वरचा शेंडा स्क्रूसारखा पिळला गेला आहे. शेंडे पिवळे पडले आहेत. वाढ थांबली आहे, असे सरांनी वर्णन केल्याप्रमाणे अगदी तशीच मिरचीची अवस्था झाली आहे.\nआता या दोन्ही (ओडीसी जुना व 'सिद्धीविनायक' नवीन) शेवगा प्लॉटला व मिरचीला जर्मिनेटर १ लि. + प्रिझम १ लि. + कॉपर ऑक्सीक्लोराईड १ लि. + प्रोटेक्टंट १ किलो (वस्त्रगाळ केलेले द्रावण) चे २०० लि. पाण्यातून व्हेंच्युरीतून ड्रेंचिंग करणार आहे आणि १५ दिवसांनी जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉपशाईनर, राईपनर, प्रोटेक्टंट (१ किलो), प्रिझम, न्युट्राटोन प्रत्येकी १ लि. हार्मोनी ५०० मिली आणि शेवग्यावर अळीचा प्रादुर्भाव दिसत असला तर स्प्लेंडर २०० मिली किंवा निमॅझॉल (निंबोळी अर्क) ५०० मिली + २०० लि. पाणी अशी फवारणी करण्यास सरांनी सांगिलते, त्याप्रमाणे फवारणी करणार आहे.\nसरांनी सांगितले, \"अति पाण्याने मुळ्यांची पोकळी शोधण्याची वाट बंद झाली आहे. पांढरी मुळी बोथट झाली आहे. त्यामुळे जमिनीतील पोकळी, पाणी व अन्नद्रव्याचे प्रमाण व्यस्त झाले आहे. त्यासाठी मिरचीला प्रत्येक झाडास १०० ग्रॅम कल्पतरू खत देणे. शेवग्याला खोडापासून १ फुटावर मल्चिंग पेपर जेथे संपतो अशा दोन्ही बाजूने खुरप्याने रेघा मारून त्यामध्ये ५०० - ५०० ग्रॅम (१ किलो/झाड) याप्रमाणे देणे. त्यामुळे जमिनीतील पोकळी, अन्नद्रव्य, पाणी यांचा समतोल साधेल व फुले लागतील. ती गळणार नाहीत. ही फुले सशक्त, पक्के देठ असल्याने आभाळ आले तरी गळ होणार नाही. याने गांडूळ वाढतील. जमीन भुसभुशीत झाल्याने पा���्याचा निचरा होईल.\"\nसरांनी सांगितले, \"आळवणी व फवारणीमुळे फुट चांगली होऊन शेवग्याला बेचक्यातून बाजरी, ज्वारीच्या आकाराचा मोहोर लागेल. प्रोटेक्टंटमुळे मधमाशा, फुलपाखरे आकर्षित होऊन नोव्हेंबरमध्ये दोन्ही शेवग्याचे प्लॉट फुलावर येऊन ती फुले चांदणीसारखी चमकतील. त्याचबरोबर फलधारणा होऊन १५ डिसेंबरपर्यंत वाध्या लागतील व संक्रांतीत शेंगांचे तोडे चालू होतील. या काळात बाजार सुरुवातीला ३५ रु./किलो मिळेल. हा माल साधारण ३ महिने चालेल. संक्रांतीनंतर ऊन वाढल्याने फुले वाढतील, शेंगा वाढतील, शेंगा वाढताना शेंडा आणि देठ येथे नेहमीप्रमाणे शेंगाच्या फुगीर भागावर जांभळ्या रंगाचा चट्टा दिसेल. अशावेळी क्रॉपशाईनरचे सप्तामृतात प्रमाण वाढवावे.\"\nपारंपारिक शेती म्हणजे 'ससा' व सेंद्रिय शेती 'कासव'\nसरांनी सांगितले, \"हा माल खरे तर आठवडे बाजारात विकला पाहिजे, कारण येथे येणारा वर्ग हा सुशिक्षित, चोखंदळ, व्हवहारी व मानवतेची बऱ्यापैकी जाण असलेला त्यांना सेंद्रिय मालाची चव व जाण झाल्याने तेच याचे अग्रगण्य दूत होतील व ते पुढे प्रसारक होतील. म्हणजे पुढे हा वर्ग ससा - कासवाच्या शर्यतीप्रमाणे पारंपारिक शेतीला (सशाला) ही सेंद्रिय शेती (कासव) चिअरअप करेल. म्हणजे सशाची पारंपारिक शेती ही मागे पडेल आणि कासवाच्या सेंद्रिय शेतीच्या विजयाची पताका माणसाच्या आरोग्यासाठी सर्व सामान्यांच्या हातात जाईल व त्यांना पताका धरल्याचा आनंद होईल.\"\nमी ५ गुंठ्यामध्ये पल्ली वाल लावला आहे. तो २ महिन्याचा (१२ ऑगस्ट २०१६ ची लागवड) आहे. त्याच्या पानावर भोके पडली आहेत. तेव्हा सरांना याविषयी विचारले असता, सरांनी सांगितले \"यशवंत राघुजी म्हेत्रे, मु.पो. दोंदे, ता.खेड (पुणे) हे गेली ३५ वर्षे डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी वापरतात. त्यांच्या प्लॉटवर विदेशी बियाण्याचे (कोबी, टोमॅटो) ट्रायल प्लॉट घेतले जातात. त्यांच्या रिझल्टवरून नंतर हे वाण जगभर वितरीत होतात. तर यांना मी सॅम्पल म्हणून मुठभर घेवडा दिला होता. तर त्याला डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी वापरून प्रचंड उत्पन्न मिळाले. ६ महिने घेवडा विकला व त्यातील अर्धा किलो बी मला आणून दिले. \"यावरून मी देखील पल्ली वालाला डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी वापरून उत्पादन घेऊन सरांना बी सॅम्पल देणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://prajamanch.com/?paged=12&cat=71", "date_download": "2019-02-20T11:33:12Z", "digest": "sha1:QQOJEMS6SJSUWCAKCOIDKWWAYZDB37Z6", "length": 8889, "nlines": 130, "source_domain": "prajamanch.com", "title": "आपला मेळघाट – Page 12 – Prajamanch", "raw_content": "\nचिखलदरा तालुक्यात भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांचा कॉंग्रेस मध्ये प्रवेश\nचिखलदरा, प्रजामंच,18/3/2018 चिखलदरा तालुका कांग्रेस कमेटीच्या आढावा सभेची बैठक तालुकाध्यक्ष मिश्रीलाल झाड़खंडे यांच्या अध्यक्षते खाली\nजारीदा अलाहाबाद बँकेत रिक्त कर्मचारयाची पदे भरा अन्यथा आंदोलन- राहुल येवले\nचिखलदरा, प्रजामंच,9/3/2018 चिखलदरा तालुक्यातील अतीदुर्गम भागात असलेल्या जारीदा येथील अलाहाबाद बँकेत मागील अनेक महिन्यापासून कर्मचाऱ्यांची\nजि.प.सदस्य महेंद्रसिंह गैलावर यांची विविध समस्यांना घेवून विभागीय आयुक्क्तांशी चर्चा\nधारणी प्रजामंच,9/3/2018, ऑनलाईन, धारणी तालुक्याच्या दौऱ्यावर आलेल्या अमरावती विभागाचे विभागीय आयुक्त पियुष गोयल व जिल्हाधिकारी\nमेळघाटातील ग्राम पंचायतीत पेसा निधीच्या वादग्रस्त साहित्य खरेदीची तीन वेळा चौकशीनंतर कार्यवाही थंड बसत्यात\nधारणी प्रजामंच विशेष 8/3/2018 मेळघाटातील ग्राम पंचायातींना पेसा कायदा अंतर्गत कोट्यावधी रुपयाची निधी शासन स्तरावरून\nजारीदा व काटकुंभ येथील मेघनाथ बाबाच्या यात्रेला चिक्कार गर्दी, राणा दांपत्याने घेतले दर्शन\nचिखलदरा प्रजामंच ऑनलाईन5/3/2018 मेळघाटातील आदिवासी समाजाचे आराध्य दैवत मेघनाथ बाबाची यात्रा ही चिखलदरा तालुक्यातील जारीदा\nसाद्राबाडी स्टेट बँकचा आर्थिक व्यवहार बंद जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली\nधारणी प्रजामंच ऑनलाईन 1/3/2018 धारणी तालुकास्थळापासून १२ किमी अंतरावर असलेल्या साद्राबाडी येथील स्टेट बँकने शनिवार\nराणा दाम्पत्यांचा होळी साजरी करण्यासाठी १ ते ३ मार्च मेळघाट दौरा -जिल्हा अध्यक्ष उपेन बचले\nधारणी प्रजामंच ऑनलाईन 28/2/2018 दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा बडनेरा मतदार संघाचे आमदार तथा युवा\nदिया येथील सौर उपसा सिंचन योजनेच्या कामाची पालकमंत्र्यांकडून पाहणी\nअमरावती, प्रजामंच 25/2/2013 मेळघाटातील धारणी तालुक्यातील दिया येथील सिपना नदीवर उभारण्यात आलेल्या सौर ऊर्जाधारित उपसा\nधारणीत पालकमंत्र्यांनी समस्या सोडविण्याचे अधिकाऱ्यांना सांगितले,तर कॉंग्रेसने असमाधान शिबीर म्हणून संबोधले.\nधारणी प्रजामंच 24/2/2018 धारणी येथे महाराजस्व अभियान अंतर्गत समाधान ��िबीर व महा आरोग्य शिबीर पालकमंत्री\nशिष्टाचार शिकविणाऱ्या धारणीच्या प्रशासनाला पत्रकारांचा पडला विसर, पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या जनता दरबाराचे निमंत्रण नाही.\nधारणी प्रजामंच ऑनलाईन धारणी येथे अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली धारणी\nखाजगी शाळेत शिक्षक नियुक्तीचा अधिकार शाळा व्यवस्थापनाचा कायम\nकर्तव्यनिष्ठ अधिकारी तुकाराम मुंढेंच्या 12 वर्षाच्या कार्यकाळात 11 बदल्या\nदमणगंगा, तापी नदीचे पाणी नदीजोड प्रकल्पाव्दारे खान्देश-मराठवाड्याकडे वळवणार\n‘मैत्रय समूह’ आर्थिक फसवणूक प्रकरणात ३० गुन्हे दाखल, ठेवीदारांनी ठेवीच्या मागणीसाठी अर्ज करण्याचे आव्हान\nमुलीवर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या पित्याने स्वत:चे लिंग छाटले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-july2016-Santra.html", "date_download": "2019-02-20T11:29:06Z", "digest": "sha1:AAUEQSDMK47FBEW3JFCO6PGORCMG34KU", "length": 5695, "nlines": 19, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology -डा.बावसकर टेक्नालाजि - संत्रा पन्हेरीत होणारी मर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने थांबून निरोगी पन्हेरीस इतरांपेक्षा दर अधिक", "raw_content": "\nसंत्रा पन्हेरीत होणारी मर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने थांबून निरोगी पन्हेरीस इतरांपेक्षा दर अधिक\nश्री. लिलाधरजी भोंडेकर, मु.पो. पुसला, ता. वरुड, जि. अमरावती -४४४९११. मो. ९९७५३२६३५५\nमी गेल्या १० वर्षापासून संत्रा पन्हेरी (कलम) चा व्यवसाय करत असून दरवर्षी ४० ते ५० हजार पन्हेरी लागवड (तयार) करत असते. गेल्यावर्षी आमच्या परिसरामध्ये पन्हेरीवर मर रोगाचा प्रादुर्भाव होऊन अनेक पन्हेरी वाया गेली. यासाठी वेळोवेळी रासायनिक औषधे वापरली. यासाठी ह्युमिक अॅसिड व कॉपरचे ड्रेंचिंग केले. तरीही पन्हेरीतील मर थांबत नव्हती. याच दरम्यान डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे प्रतिनिधी सागर रेवस्कर भेटले. त्यांनी मला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची माहिती देऊन पन्हेरीची मर थांबण्यासाठी जर्मिनेटर व प्रिझमची ड्रेंचिंग व जर्मिनेटर, प्रिझम, थ्राईवर, क्रॉपशाईनर आणि न्युट्राटोनची फवारणी करण्यास सांगितले. मात्र पन्हेरीवर अगोदरच खुप खर्च झाला होता. त्यामुळे अजून खर्च करण्याची मनस्थिती नव्हती. पण कंपनी प्रतिनिधींनी पुन्हा - पुन्हा खात्री दिल्यामुळे जर्मिनेटर व प्रिझमचे आठवड्यातून दोन वेळा ड्रेंचिंग केले तर ५ ते ६ दिवसातच पन्हेरीची मर कमी होत असल्याचे दिसून आले. त्यामुळे लगेच जर्मिनेटर, प्रिझम, थ्राईवर, क्रॉपशाईनर आणि न्युट्राटोनची फवारणी केली. त्यामुळे मर तर पूर्ण आटोक्यात आलीच शिवाय पन्हेरीची काडी जाड होऊन पाने जाड हिरवीगार रुंद तयार झाली.\nमागच्या वर्षी पाऊस व्यवस्थीत झाला नसल्याने संत्र्याच्या लागवडी फारच कमी झळया, त्यामुळे पन्हेरीची मागणी कमी होऊन भाव फारच कमी झाले. जी पन्हेरी यापुर्वी २५ ते ३० रु. ला विकली जायची तिला यावेळी ४ ते ५ रुपयाने मागणी होऊ लागली. मात्र अशा परिस्थितीतही आपली पन्हेरी टवटवीत, सशक्त, हिरवीगार असल्यामुळे १० ते १२ रु. दराने विकली गेली. त्यामुळे माझ्या पन्हेरीचा किमान खर्च तरी निघून काही प्रमाणात फायद्यामध्ये राहिलो. माझे काही मित्र होते त्यांना यावेळी पन्हेरीचा उत्पादन खर्च सुद्धा निघाला नाही.\nमाझ्याकडे संत्र्याची बागदेखील आहे. सागर रेवस्कर यांच्या सल्ल्यानुसार यावर्षी मी संत्रा झाडावर फुटीसाठी जर्मिनेटर व प्रिझम वापरले ते झाडांमध्ये सुधारणा होऊन फुट चांगल्या प्रकारे होऊन झाडे हिरवीगार दिसायला लागली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.pratilipi.com/read?id=4505964995674112&ret=%2F%3Fredirect%3DcatchAll", "date_download": "2019-02-20T11:30:05Z", "digest": "sha1:P2AVODAJHFNXSJSYWVMTLNGJAHEL5E65", "length": 26569, "nlines": 20, "source_domain": "mr.pratilipi.com", "title": "वाचा तुषार नातु च्या मराठी कथा मर्डर..? (पूर्ण कथा) प्रतिलिपि वर « प्रतिलिपि मराठी | Read Tushar Natu's Marathi content Marder (purn katha ) on Pratilipi « Pratilipi Marathi", "raw_content": "\" हॅलो ..व्यसनमुक्ती आश्रम ..साहब आपल जल्दी यहाँपे आईये ..नही तो किसी का मर्डर होगा ..\" रवीने फोन जरा वेगळा आणि संशयास्पद वाटला म्हणून माझ्या हाती दिला ..तर फोन कट झाला ..आम्ही बुचकळ्यात पडलो ..फोन करणारी एक बाई होती असे रवी म्हणाला ..पुन्हा पाच मिनिटांनी तोच फोन आला ..\" आप निकाल गये क्या जल्दी आईये ..बहोत मारामारी हो रही है..\" \" आप कौन बात कर रही हो जल्दी आईये ..बहोत मारामारी हो रही है..\" \" आप कौन बात कर रही हो ..क्या हुवा जरा विस्तार से बताईये..\" असे रवीने म्हणताच ..पुन्हा फोन कट झाला ..कोणतातरी बोगस फोन असावा असे मी रवीला म्हणालो ..एक दोन वेळा आम्हाला असा अनुभव आलाय ..आमच्याकडे राहून गेलेला एखादा मित्र दारू पिणे परत सुरु झाले की..आमच्यावर राग काढण्यासाठी असा खोटा फोन करून आम्हाला फोन करून सांगतो की द��रू पिणाऱ्याला उपचारांसाठी दाखल करायचे आहे ..तुम्ही लौकर येवून त्याला घेवून जा ..तो स्वतःहून यायला तयार नाहीय ...\" मग तो एखादा खोटा पत्ता देतो ..तेथे गेल्यावर आम्हाला समजते की बोगस फोन होता म्हणून ..तसलाच प्रकार असावा हा असे मला वाटले ..पुन्हा पाच मिनिटांनी तोच फोन \" साहेब ..आप कब पहुचेंगे ..क्या हुवा जरा विस्तार से बताईये..\" असे रवीने म्हणताच ..पुन्हा फोन कट झाला ..कोणतातरी बोगस फोन असावा असे मी रवीला म्हणालो ..एक दोन वेळा आम्हाला असा अनुभव आलाय ..आमच्याकडे राहून गेलेला एखादा मित्र दारू पिणे परत सुरु झाले की..आमच्यावर राग काढण्यासाठी असा खोटा फोन करून आम्हाला फोन करून सांगतो की दारू पिणाऱ्याला उपचारांसाठी दाखल करायचे आहे ..तुम्ही लौकर येवून त्याला घेवून जा ..तो स्वतःहून यायला तयार नाहीय ...\" मग तो एखादा खोटा पत्ता देतो ..तेथे गेल्यावर आम्हाला समजते की बोगस फोन होता म्हणून ..तसलाच प्रकार असावा हा असे मला वाटले ..पुन्हा पाच मिनिटांनी तोच फोन \" साहेब ..आप कब पहुचेंगे जरा जल्दी ..\" रवीने त्यांना पत्ता विचारला ..घाईत त्या बाईने पत्ता सांगितला ..पलीकडून खूप गोंधळ आणि आरडाओरडा एकू येत होता असे रवीने सांगितले ..काय करावे काही कळेना ..पण पलीकडच्या बाईचा आवाज खूप घाबरलेला होता ..शिवाय बायका बहुधा असा खोटा फोन करत नाहीत असा आमचा अनुभव होता .शेवटी बघू तर खरी काय भानगड आहे ते ..म्हणून आम्ही चार कार्यकर्ते घेवून निघालो ..दारुडा नागपूरचाच होता ...सुमारे तीन किलोमीटर अंतरावर होता पत्ता सांगितलेला भाग ..आम्ही त्या भागात पोचेपर्यंत पुन्हा दोन वेळा फोन येवून गेला ...तसाच घाबरलेला आवाज ..लवकर या नाहीतर मर्डर होईल अशी घाई करणारा ..\nचौकशी करत एका गल्लीत शिरलो ..समोरा समोर बैठे बंगले असलेली ती गल्ली ..गल्लीत शिरताच जाणवले ..येथे काहीतरी घडतेय ..कारण प्रत्येक बंगल्याच्या गेट बाहेर त्या बंगल्यातील माणसे उभी होती ..गाडी पुढे जाऊ लागली तशी अजून गर्दी जाणवली ..अगदी कोपर्यातल्या बंगल्याकडे सगळी गर्दी पाहत होती ..आमची गाडी दिसताच ...त्या शेवटच्या बंगल्यासमोर उभी असलेली एक प्रौढ स्त्री मोठ्याने ओरडत गाडीसमोर आली..ती रडत होती ..केस मोकळे सुटलेले ..कपाळावरचे कुंकू विस्कटलेले ..आम्ही गाडी थांबवून खाली उतरताच ..ती हात जोडू लागली ..पायाजवळ वाकू लागली ..\" जल्दी अंदर जाईये ..जल्दी .\" .तिची घाई सुरूच होती ..बंगल्याचे गेट सताड उघडेच ..दारही उघडे ..आम्ही घाईने घरात शिरलो ..तर समोरच दिवाणावर एक तरुणी उताणी पडलेली होती ...तिचे डोळे खोबणीतून बाहेर पडल्या सारखे उघडे ..मोठ्याने श्वास घेत ..अर्धमेल्या अवस्थेत पडून होती ..तिच्याजवळ जावून आम्ही काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला ..पण ती काहीच प्रतिक्रिया देईना ..तिचे डोळे ऊर्ध्व लागलेले ..तितक्यात आतल्या खोलीतून एका माणसाचा शिव्या देण्याचा आवाज ऐकू आला ..मग जमिनीवर काहीतरी आपटल्याचा आवाज ..आम्ही पळतच आतल्या खोलीत गेलो ..पाहतो तर त्या छोट्याश्या बेडरूम मध्ये ..खाली जमिनीवर रक्ताचे थारोळे ..आणि काचांचे तुकडे विखुरलेले ..दोन जणांची एकमेकांशी झटापट चाललेली ..तेथेच एक काठी पडलेली ..आम्ही ते पाहून आरडाओरडा केला ..तेव्हा त्यांची झटापट थांबली ..त्यांच्या पैकी एकाचे डोके फुटलेले असावे बहुधा ..त्याच्या डोक्यातून निघणाऱ्या रक्ताचे ओघळ त्याच्या चेहऱ्यावर पसरलेले ..अत्यंत भेसूर चेहरा दिसत होता त्याचा ..त्या खोलीतील्या दुसऱ्या माणसाने ..\" इसको लेकर जावो साले को \" असे आम्हाला ओरडून सांगितले .. खोलीत एकदम चारपाच जण शिरलेले पाहून तो भेसूर दिसणारा तरुण भांबावला ..त्याचा आवेश थंडावला . ..लवकर या असा फोन करणारी ती प्रौढ स्त्री बाई देखील रडत रडत त्या बेडरूम मध्ये आली \" चेहऱ्यावर रक्ताचे ओघळ येवून भेसूर दिसणाऱ्या तरूणाकडे बोट दाखवून ..याला ताबडतोब घेवून जा म्हणाली ..आम्हाला कळले की हाच व्यसनी असावा ..बेडरूम मधील कपाटाचा आरसा फुटून त्याच्या काचा सगळी कडे विखुरलेल्या आहेत हे दिसले .आम्ही चौघांनी त्याला धरले ..त्याला घेवून बाहेर आलो ..बाहेरच्या खोलीत दिवाणावर उताण्या पडलेल्या त्या तरुणी भोवती आता गर्दी जमलेली होती ..; यांना ताबडतोब दवाखान्यात न्या ..अशी सूचना देवून आम्ही बाहेर पडलो . त्या तरुणाला घेवून गाडीत बसलो .. ..त्याला गाडीत बसवतच देशी दारूचा भपकारा पसरला सगळ्या गाडीत पसरला ..तो आता शांत झाला होता ..मनातून घाबरला देखील असावा ..तो आम्हाला पोलीस समजत होता ....\nसेंटरला आल्यावर ..त्या तरुणाला आधी अंघोळ घालून त्याचे कपडे बदलले ..त्याच्या कपाळाच्या वर डोक्याच्या भागात जखम झाली होती ..त्या जखमेचे ओघळ त्याच्या चेहऱ्यावर आले होते मघा.. अगदी टाके घालण्याईतकी मोठी जखम नव्हती ..मात्र खोल खोक पडली होती ..आम्ही त्याला मलमपट्टी केली ...त्याची विचारपूस सुरु केली ..हे कोणी मारले विचारले ..तर म्हणाला की मोठ्या भावाशी झटापट करताना ..माझे डोके कपाटाच्या आरशावर आपटून ..आरसा फुटला त्याची काच लागलीय डोक्याला .. काय घडले ते नीट सविस्तर सांग म्हणाल्यावर ..चूप झाला ..मग हुंदके देत रडू लागला..आता तो काही सांगण्याच्या अवस्थेत नाही हे जाणवले आम्हाला ..त्याला ग्लुकोज पाजून गुंगीचे औषध दिले ..मग तो रडत रडतच झोपला ..सुमारे तासाभराने ती प्रौढ बाई ..त्याचा मोठा भाऊ ..त्याचे कपडे घेवून सेंटरला आले ..अॅडमिशन फॉर्मवर त्यांच्या सह्या घेतल्या..नेमका काय प्रकार घडला ते भावाला विचारले ..तेव्हा भावाने सांगितले ..कि हा गेल्या दोन वर्षांपासून रोज रात्री दारू पितोय ..खूप समजावून सांगितले .पण कोणाचे ऐकत नव्हता ..म्हणून शेवटी लग्न झाले की सुधारेल असे वाटल्याने याचे लग्न करून दिले चार महिन्यापूर्वी .. मामाचीच मुलगी केली ..लग्न झाल्यावर जेमतेम आठवडाभर चांगला राहिला ..नंतर परत पिणे सुरु केले ..याच्या बायकोला याचे पिणे अजिबात आवडत नाही ..हा पिवून आला कि ती कटकट करते ..बडबड करते ..मला फसवले तुम्ही लोकांनी म्हणून आमच्याशी देखील भांडते ..ते याला सहन होत नाही . बायकोने बडबड केली ..की हा तिला एकदोन थपडा मारतो ..गप्प बस म्हणून ओरडतो ..रोजचा घरात हा तमाशा सुरु आहे ..गेल्या महिन्यापासून याने दिवसा देखील दारू पिणे सुरु केलेय .\nती प्रौढ स्त्री त्या व्यसनीची आई होती ..ती अतिशय कळवळून माहिती सांगत होती ..तिच्या चेहऱ्यावर अपराधी पणाचेही भाव दिसले ..व्यसनी मुलाचे तो व्यसनमुक्त होईल या आशेने आपण लग्न करून देवून मोठी चूक केल्याचे तिला उमगले होते ...सकाळपासून पिणे सुरु झाल्यावर याने कामधंदा बंद केला होता ..यांची दोन ताडीविक्री दुकाने होती .एका दुकानावर मोठा भाऊ बसे ..तर दुस-या दुकानावर हा बसत असे ..दहावी झाल्यावर पुढे शिक्षणात रस नाही म्हणून याला दुकान दुकानात बसवायला सुरवात केली होती ..लहान वयात हातात पैसे खेळू लागले ..शिवाय दुकान मालकाचा रुबाब ..अशा वेळी कुसंगत लागायला वेळ लागत नाही ..याच्या खिश्यात खुळखुळते पैसे पाहून वाईट मार्गाला लागलेले भोवती जमू लागले ..मग पार्टी ..सण..उत्सव अशा निमित्ताने दारू पिणे सुरु झाले ..आधी आठवड्या पंधरा दिवसातून एकदा प्रमाण होते ..मग ते वाढत जावून रोज रात्री वर आले ..आणि गेल्या दोन महिन्यांपासून सकाळ संध्याकाळ पिण�� सुरु झालेले ..लग्न होऊन खूप स्वप्ने उराशी घेवून आलेल्या पत्नीला याचे पिणे पसंत नव्हते ..ती हा पिवून आला की भांडण करे..उणेदुणे काढे ..याला राग येवून हा तिला चूप बसवण्यासाठी मारझोड करू लागला ..\nत्या दिवशी सकाळी सकाळी हा पिवून आलेला पाहून ..बायकोने कटकट सुरु केली ..आरोप प्रत्यारोप सुरु झाले ..मोठा भावू घरातच होता ..पत्नी जास्त बडबड करू लागल्यावर याने तिला मारहाण करण्यास सुरवात केली .भावाला ते सहन झाले नाही ..भावू मध्ये पडला तर हा भावावरही चाल करून गेला ..आधी शिवीगाळी..धक्काबुक्की ..मग झटापट सुरु झाली ..इकडे पत्नीची बडबड सुरूच होती ..तिला चूप बसवण्यासाठी याने तिचे तोंड दाबून धरले ..मग थांब तुझी बोलती कायमची बंद करतो म्हणून रागात तिचा गळा आवळायला सुरवात केली ..ती अर्धमेली झाली ..भावाने तिला कसेबसे याच्या तावडीतून सोडवून ..याल धरून आतल्या खोलीत नेले ..तेथेही हा सुटकेची धडपड करू लागला ..त्या आवेशात कपाटाच्या आरश्यावर डोके आपटले ..आरसा फुटला ..याच्या डोक्यात काचेचा तुकडा लागून खोल जखम झाली .. आपल्या डोक्यातून येणारे रक्त पाहून हा चिडून भावावरही चाल करून गेला ..कोपऱ्यातील काठी घेवून भावावर धावला ..सुमारे अर्धा तासभर हे नाट्य सुरु होते ..आज नक्कीच कोणाचा तरी बळी जाणार या भांडणात हे म्हातारीला उमगले ..\nपूर्वी कधीतरी तिचा एक नातलग आमच्याकडे मैत्री मध्ये दाखल होता उपचारांसाठी ..तेव्हा तिला व्यसनमुक्ती केंद्राबद्दल माहिती मिळालेली ..भविष्यात कधी गरज पडलीच तर जवळ असावा म्हणून तिने आमचा फोन नंबर जपून ठेवलेला ..या सगळ्या गडबडीत तिने घाईने आम्हाला फोन लावला होता ..\" बरे झाले साहेब आपण याला घेवून आले ..नाहीतर कोणाचा तरी मर्डर नक्की झाला असता \" सगळ्या घराला भोगावे लागले असते ..असे म्हणत तिने आमच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली ..मग आता पुढे कसे या विचाराने कपाळाला हात लावून हताश बसून राहिली ..मोठा भावू निर्व्यसनी होता ..तो समजूतदार वाटला ..साहेब याला वाट्टेल तितके दिवस आपण ठेवा इथे ..मात्र पूर्ण बरा करा ..पुन्हा अजिबात दारू प्यायला नाही पाहिजे असे औषध द्या ..असे सांगू लागला आम्हाला ..आम्ही त्यांना धीर दिला ..आपण नीट उपचार करू ..तुम्ही फक्त आमच्या सूचनांचे पालक करणे आवश्यक आहे असे सांगितले ..त्यांची तशी तयारी होतीच ..तो व्यसनी संध्याकाळी झोपेतून उठल्यावर पूर्ण भानावर आलेला ��ोता ..सकाळी आपल्या हातून काय घडलेय या जाणीवेने मनातून शरमलेला होता ..\nसुमारे आठवडाभर तो नुसताच उदास कोपऱ्यात बसून राही ..त्याला सर्व उपचारात सहभागी होण्यासाठी वारंवार प्रेरणा द्यावी लागली ..त्याला इकडे आणल्यावर त्याच्या पत्नीला दोन दिवस हॉस्पिटल मध्ये ठेवावे लागले होते ..याने गळा आवळल्याने तिला बसलेला मानसिक धक्का फार मोठा होता ..दोन दिवसांनी ती भानावर आल्यावर ..तिचे वडील तिला माहेरी घेवून गेले ..हा स्वभावाने तसा साधाभोळा वाटला ..दारू प्यायला सुरवात करून जेमतेम दोन वर्षे झाली होती ..अजून पूर्णतः कसलेला..खोटारडा ..नाटकी दारुडा झालेला नव्हता ...काही दिवसातच आमच्यावर त्याचा पूर्ण विश्वास बसला ..आमच्या सूचनांचे तंतोतंत पालन करू लागला ..उपचारांचा एक महिना पूर्ण झाल्यावर आम्ही त्याला डिस्चार्ज देण्याचे ठरवले ..मात्र त्याला ताडीच्या दुकानावर अजिबात बसू द्यायचे नाही असे कुटुंबियांना बजावले ..शक्य झाले तर काही दिवस याच्या मित्रांपासून दूर ठेवण्यासाठी तसेच पत्नी आणि याच्यात निर्माण झालेला दुरावा कमी करण्यासाठी ..त्याच्या मामांकडे गावी पाठवून द्या असे सांगितले ..याने देखील आम्ही आणि कुटुंबीय जे ठरवतील ते मान्य आहे असे सांगितल्यावर त्याला डिस्चार्ज केले गेले ..\nत्या नंतर सुमारे सहा महिन्यांनी तो पत्नीसह भेटायला सेंटरला आला होता ..पत्नी खुश होती खूप ..आमच्या सल्ल्यानुसार हा नागपूर सोडून हैद्राबाद येथे मामाकडेच राहू लागला होता ..तेथे यांची वडिलोपार्जित शेती होती ..त्याचा कारभार सांभाळू लागला .त्यात रमला देखील ..भेटायला आले तेव्हा त्यांच्याकडे खुशखबर होती ..लवकरच ते आई -बाबा बनणार होते ..त्यांच्या चेहऱ्याचे समाधान .आनंद पाहून आम्हालाही खूप छान वाटले ..आमच्या कामाची ही यशस्वी सांगता होती ..त्याच्याकडून आम्हाला मिळालेले सर्वात मोठे बक्षीस म्हणजे त्याची व्यसनमुक्ती ..हे बक्षीस आम्हाला पुढील वाटचालीसाठी मोठी संजीवनी होती ..फरसा शिकलेला नसून देखील त्याने व्यसन आपल्यासाठी घातक आहे ..ही सहज सोपी गोष्ट आमच्याकडून शिकून घेतली होती ..जे मोठ्या मोठ्या पदवी धारकांना .अनेक उपचारात शिकता येत नाही.. ते तो केवळ एक महिन्यात शिकला होता ..या गोष्टीला आता सहा वर्षे होऊन गेली ..तो छान व्यसनमुक्त राहत आहे ..एक मुलगी आहे ..मर्डर होऊ शकतो ..या फोनचा शेवट .. \" आम्हाल��� नवजिवन मिळाले \" या वाक्याने झाला होता...\nसामग्री वाचन आनंद लुटा\nसोशल मीडिया वर अनुसरण करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.padmagandha.com/index.php?route=product/search&search=mr", "date_download": "2019-02-20T12:39:13Z", "digest": "sha1:UDHEUYM3PWBWPCB6YJOXBEVPTZ7YWQNU", "length": 7312, "nlines": 111, "source_domain": "www.padmagandha.com", "title": "Search - mr", "raw_content": "\nAmrita-Imroz:Ek Premkahani |अमृता इमरोझ : एक प्रेमकहाणी\nअमृता-इमरोझ ह्यांची प्रेमकथा ही एक मोठी आख्यायिकाच बनून गेली आहे.अमृता एक थोर साहित्यकार, ज्ञानपीठास..\nरघुनाथ मिरगुंडे यांचा ‘बूमरँग’ हा तिसरा कथासंग्रह. ‘सूळ’ आणि ‘पुरस्कार’&nbs..\n'हे ईश्वरराव... हे पुरुषोत्तमराव...’ या श्याम मनोहर यांच्या आगळ्यावेगळ्या कादंबरीचे डॉ. हरिश्चंद्र..\nIngraji Vyakran: Shabdsamrthya |इंग्रजी व्याकरण : शब्दसामर्थ्य\nस्मृतिच्या पटलावर जीवनाचं चित्र कोण रेखाटतो, माहीत नाही;पण जो कोणी रेखाटतो, तो चित्रच रेखाटतो. जीव..\nMrignayani Manaswini Audrey Hepburn|मृगनयनी मनस्विनी ऑंड्री हेपबर्न\nऑड्री हेपबर्न या सुप्रसिद्ध व लोकप्रिय अशा अभिनेत्रीचा हा जीवनपट प्रत्येकाने जरूर वाचावा असे मी..\nठाण्यातली गार्डन इस्टेट. तो तलाव. ते आंब्याचे झाड. तिथला पार अन् या पारावर सकाळ-संध्याकाळ स्मरणसाखळ..\nनचिकेतहर्षनभगकुंभमेळाभक्त दासोपातालकेतूचे कपटभक्त कबीरउत्तमतमिळनाडूतील संत तिरुवल्लुवरनांबिकानडा पां..\n‘स्मृतिभ्रंशानंतर’ हा डॉ. गणेश देवी यांच्या ‘आफ्टर अॅम्नेशिया’ या ग्रंथाचा अनुवाद आहे. या ग्रंथाचे..\n‘विधात्याच्या असीम कृपेमुळं जीवनाच्या वैविध्यपूर्ण कोलाहलात ज्या महान व्यत्तींचा सहवास मला लाभला, त..\nत्र्यंबक वसेकर हे मराठवाड्याच्या चित्रकला क्षेत्रातील एक आदरणीय नाव. 1955 साली त्यांनी नांदेड..\nआज शहरी जीवनात अनारोग्याचे प्राबल्य आढळते. वातावरणातील प्रदूषण, आर्थिक सुबत्तेकरता ..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "http://mahaakatha.blogspot.com/2015/03/1992-2015.html", "date_download": "2019-02-20T12:10:26Z", "digest": "sha1:2YG4CREOPEFV5QVOBQ5OAMVN65EXVSOO", "length": 15653, "nlines": 152, "source_domain": "mahaakatha.blogspot.com", "title": "महाकथा Mahaakatha: गूढकथा: पाठलाग 1992-2015", "raw_content": "\nडॉक्टर दिनेश यांचा फोन आला.... ‘सर, माझ्याकडे एक विचित्र केस आलीय....’\n‘माझा एक पेशंट आहे. बिझनेसमन आहे. बडी आसामी आहे. मॅरीड. वय वर्षे 36’, डॉक्टर दिनेश भरभर सांगू लागले, ‘सगळं व्यवस्थित चाललं असताना त्याला एक तरुणी येऊन भेटली आणि म्हणाली, ‘ओळखलंत का मला\n‘माझा हा पेशंट 1992 स��ली पुण्यातल्या एका कॉलेजमध्ये शिकत होता. त्याच्या वर्गात अनिता नावाची एक मुलगी होती. दोघांचं प्रेम जमलं. त्यांनी लग्न करायचं ठरवलं, पण दोघांच्या घरच्यांचा विरोध. मग त्यांनी गुपचूप लग्न केलं. पण कांही महिन्यातच अनिताचा अपघात झाला आणि त्यात ती गेली’\n‘नाही... कारण अनिता 1992मध्ये मेली आणि आता जी तरुणी स्वत:ला अनिता म्हणून सांगते, तिचा जन्म 1986 साली झालाय’\n‘इंटरेस्टिंग....समजलं मला काय आहे ते. पण आणखी एखादी विचित्र घटना घडली काय\n‘आज सकाळी तो पेशंट माझ्याकडे आला होता.. मी त्याला तपाsसत होतो, एवढ्यात तिचा फोन आला.. तिनं विचारलं, तुम्ही कोठे आहात तर तो म्हणाला, मी माझ्या ऑफीस वर आहे, काम करत बसलोय... ती म्हणाली, नाही, तुम्ही ऑफीस वर नाही आहात, तुम्ही दवाखान्यात आहात. तुम्हाला कांही तरी झालय’\n‘म्हणजे ती ऑफीसवर गेली होती\n‘नाही, ती दूर तिकडे कर्नाटकात तिच्या गावी गेलेली आहे’\n‘गेल्या वर्षी तिचं लग्न झालं.. बेळगावला. तिचा नवरा बेळगावमध्येच जॉब करत होता. एक दिवस ती त्याला म्हणाली, आपण पुण्यात जाऊन राहूया. मग ते दोघे पिंपरी येथे येऊन राहिले. कांही दिवसांनी त्यांनी पिंपरी सोडले आणि वाकडेवाडीला येऊन राहू लागले. शेवटी आमच्या भागात येऊन राहिले. मग तिने माझ्या पेशंटला गाठले. ज्या गोष्टी केवळ माझ्या पेशंटला माहीत आहेत आणि मूळ अनिताला माहीत होत्या त्या सगळ्या ही अनिता सांगत असते.... अगदी बारीक सारीक. काय असेल हे\n‘सिंपल केस. मूळ अनिताचा आत्मा भरकटत होता. तिच्या नव-याला भेटण्यासाठी. तिला वेळेवर योग्य माध्यम मिळाले नाही. शेवटी तिने दुस-या एका तरुणीच्या शरीरात प्रवेश केला, आणि मग पुढच्या घटना घडल्या’\n‘मग आता काय करायचं\n‘वेट एंड सी... बघूया अजून काय काय होतंय ते. तोपर्यंत तुम्ही हिप्नॉटिझम शिकून घ्या’\nकॅप्टन विजय आणि सुपरनॅचरल गर्ल्स\nLabels: गूढकथा, पुनर्जन्म कथा, मराठी कथा, महावीर सांगलीकर यांच्या कथा\nकृपया पुढील पेज लाईक करा:\n-महावीर सांगलीकर फेसबुकवर आपले फोटो टाकणे हा तिचा आवडता छंद होता. सेल्फी काढायची, त्यातली एखादी चांगली निवडायची आणि मग ती फेसबुकवर अ...\nभयकथा: न जन्मलेली बाळं\n-महावीर सांगलीकर चांगला जॉब, भरपूर पगार, स्वत:चं घर.... किशोरकडं सगळं कांही होतं. पण वयाची तीस वर्षं ओलांडली तरी त्याचं लग्न होत नव्हतं...\n-महावीर सांगलीकर दिनकर कदम तुम्हाला आठवतच असेल. तोच तो, ‘दिनकर कदमची डिटेक्टिव्हगिरी’ मधला. तो शाळेत असताना जाईनं त्याला आपल्या प्...\n- महावीर सांगलीकर किल्ल्यातली ही मंदिरं आपल्या ओळखीची का वाटतात पूर्वी कधीतरी इथं येवून गेल्यासारखं वाटतं. पण या प्रदेशात तर आपण...\n-महावीर सांगलीकर पुणे हे गजबलेलं शहर. पण या शहरात असे कांही पॉकेट्स आहेत की ते वर्दळ, गोंगाट यापासून दूर आणि अगदी शांत भागात आहेत. त...\nकॅप्टन विजय आणि सुपरनॅचरल गर्ल्स\n-महावीर सांगलीकर राजस्थानातील एका आर्मी बेसवरचा एक दिवस. तिथल्या एका इमारतीमधल्या एका विशेष रूममध्ये लांबलचक टेबलाभोवती पाच मुली एकेक...\n-महावीर सांगलीकर डॉक्टर दिनेश यांचा फोन आला.... ‘सर, माझ्याकडे एक विचित्र केस आलीय....’ ‘काय झालं’ मी विचारलं. ‘माझा एक पेशंट आहे. बिझन...\nअंजली. . . .\n-महावीर सांगलीकर ‘सर, मला माझं नाव चेंज करायचं आहे... तुम्ही माझ्यासाठी एखादं चांगलं नाव सुचवा’ ‘का चेंज करायचं आहे’ ‘मला नाही आव...\n-महावीर सांगलीकर गौरी आणि फेस रीडर या कथेचा दुसरा भाग: दुस-या दिवशी गौरी त्या फेस रीडरला फेसबुकवर पुन्हा भेटली. ‘हे बघ गौरी, तुला...\n-महावीर सांगलीकर सुदीपचे आईवडील त्यानं लग्न करावं म्हणून त्याच्या मागे लागले होते, पण तो लग्नाला अजिबात तयार होत नव्हता. ‘मी कधीच लग्न कर...\nमनी सिक्रेट्स प्रोग्रॅम| MONEY SECRETS PROGRAM\nतुम्हाला पैशांची सतत चणचण भासते उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आहे उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आहे येणारे पैसे वेळेवर मिळत नाहीत येणारे पैसे वेळेवर मिळत नाहीत लोक पैसे बुडवतात व्यवसाय नीट चालत नाही कर्जबाजारी झाला आहात काय व्यवसाय करावा हे समजत नाही तुम्हाला खूप पैसे मिळवायचे आहेत , पण त्यासाठी नेमके काय करावे हे कळेना तुम्हाला खूप पैसे मिळवायचे आहेत , पण त्यासाठी नेमके काय करावे हे कळेना व्यवसायासाठी आयडीयाज आहेत पण भांडवल नाही व्यवसायासाठी आयडीयाज आहेत पण भांडवल नाही तुमच्या या व अशा प्रकारच्या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी आता MONEY SECRETS PROGRAM हा कोर्स सुरू झाला आहे. या कोर्सची माहिती पुढील लिंकवर वाचावी:\nमोटीव्हेशनल कथा: शिवानी द ग्रेट\nशिवानी द ग्रेट: भाग 2\nशिवानीचं लग्न: भाग 1\nराणी निर्भयाचे संघर्षमय जीवन\nमी मुंबई पोलीस सायबरसेलमध्ये\nभाग 1: ठाकूर रामप्रसाद आणि सीता जनकसिंह\nभाग 2: डिटेक्टिव्ह व्ही. हणमंत राव\nभाग 3: मिशन असोका गार्डन\nभाग 4: कोलंबो टू चेन्नई\nभाग 6: रावन्ना-2ची सुटका\nमायकेल बॉन्ड उर्फ ब्यांड साहेब\nभयकथा: न जन्मलेली बाळं\nकॅप्टन विजय आणि सुपरनॅचरल गर्ल्स\nअंजली. . . .\nसिंगल मदर (भाग 2)\nसिंगल मदर (भाग 3)\nगौरी आणि फेस रीडर\nव्यक्तिचित्र: मिस्टर अर्धवट राव\nअमेरिकेला केवळ 500 वर्षांचा इतिहास .....\nमस्तराम: एका कथालेखकाची ट्रॅजेडी\nआठवणी: माझं आजोळ अंकलखोप\nहौशी लेखकांसाठी चार शब्द\nमी कथा कशी लिहितो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.padmagandha.com/index.php?route=product/product&path=104&product_id=74", "date_download": "2019-02-20T12:40:45Z", "digest": "sha1:GPZ75F46FAAXXBNPOWNPRXRWXXVVP64D", "length": 3421, "nlines": 67, "source_domain": "www.padmagandha.com", "title": "Helen Of Troy| हेलन ऑफ ट्रॉय", "raw_content": "\nहेलन ही केवळ अत्यंत सुंदर स्त्री म्हणून इथे भेटत नाही, अत्यंत बुद्धिमान आणि युक्तिवादात पटाईत अशी सौंदर्यवती व्यक्ती म्हणून भेटते.\nतीन हजार वर्षांपूर्वी लिहिल्या गेलेल्या ग्रीक महाकाव्यातल्या व्यक्तिरेखा आणि त्यांच्या परस्पर नातेसंबंधांना एर्स्काइननं आधुनिक संवेदनांचं परिमाण दिलेलं आहे.\nएवढंच नव्हे तर त्या काळी त्यानं हे जे आधुनिक परिमाण त्यांना दिलंय, ते आज, एकविसाव्या शतकातही आधुनिक ठरतंय. म्हणजे एक प्रकारे चिरंतनच.\nत्यातच एर्स्काइननं या चिरंतन संवादांना आपल्या मिश्किल शैलीची डूब दिली आहे. हेलनच्या या कथेचा भर मख्यत: कथेच्या निमित्तानं प्रेम आणि विवाह-संबंध,\nवैवाहिक जीवन आणि मन:पूत जगण्याची लालसा, नैतिकतेच्या सामाजिक धारण आणि जगण्याच्या नैसर्गिक ऊर्मी यांचा ऊहापोह करण्यावर आहे.\nसंपूर्ण कादंबरी संवादातून उलगडत जाते. हेच, असेच संवाद-विसंवाद जगाच्या पाठीवर कोणत्याही भाषेत ऐकायला मिळू शकतात. या कथेचा मराठी अनुवाद प्रसिद्ध करायला मोह झाला, तो म्हणूनच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.padmagandha.com/index.php?route=product/search&search=Bhara", "date_download": "2019-02-20T12:40:31Z", "digest": "sha1:7KKS2UOQGMUZXQLSNAVRXY7NUHT4YFVH", "length": 5149, "nlines": 79, "source_domain": "www.padmagandha.com", "title": "Search - Bhara", "raw_content": "\nसर्वेक्षण मालिकेचे मुख्य संपादक : गणेश देवीभाषिक सर्वेक्षणाचा स्तुत्य उपक्रम ‘महाराष्ट्रातील भाषा’..\nसमकालीन भारतीय रंगभूमीचे जडणघडण करणारे देश्य नाट्यप्रकार आणि त्या नात्याप्रकारांचे सांस्कृतिक ..\nMahabharatachya Maharanyat | महाभारताच्या महारण्यात\nप्रश्‍न असा आहे की, भीष्मांसारखा विचारवंत, वयोवृद्ध श्रेष्ठ क्षत्रिय योद्धा, ज्यांनी म्हटलं होतं, ‘‘..\nस्त��री-पुरुष संबंध, कामाधीनता, विषयोपभोग, यांतून कधी धर्मकार्य घडत गेले तर कधी धर्मबाह्य गोष्टीही. ..\nRamayanche Mahabharat| रामायणाचे महाभारत\nरामायणाचे महाभारत हा स्नेहल जोशी यांचा विनोदी कथा-संग्रह. मानवी मनाचे सूक्ष्म निरीक्षण व जगण्याच्या..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.eenaduindia.com/Entertainment/Bollywood/2018/11/15184727/shahrukh-khan-talks-about-thugs-of-hindostan.vpf", "date_download": "2019-02-20T12:33:00Z", "digest": "sha1:OZ3BTXLUHD6QXOLRUYT7PW6KU3N2F2P6", "length": 12578, "nlines": 241, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "shahrukh khan talks about thugs of hindostan , 'ठग्स' एक उत्तम चित्रपट, किंग खानने केले आमिर अन् बिग बींच्या अभिनयाचे कौतुक", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nठाणे : सत्कार हॉटेलच्या तळमजल्यात शिरला होता बिबट्या\nठाणे : बिबट्याला जेरबंद करण्यात ठाणे वन विभागाला यश\nनाशिक : गॅस सिलिंडर स्फोटात चौधरी कुटुंबातील चार जणांचा होरपळून मृत्यू\nनाशिक : दिंडोरी तालुक्यातील धाऊर येथे घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट\nनाशिक : घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट, पती पत्नी सह दोन मुलांचा मृत्यू\nमुंबई : दादर येथील व्यापारी दुकाने बंद ठेवून वाहणार जवानांना श्रद्धांजली\nमुंबई : पुलवामा भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ दादर व्यापारी संघाचा आज मुकमोर्चा\nमुख्‍य पान मनोरंजन बॉलिवूड\n'ठग्स' एक उत्तम चित्रपट, किंग खानने केले आमिर अन् बिग बींच्या अभिनयाचे कौतुक\nमुंबई - अमिताभ बच्चन, आमिर खान, फातिमा सना शेख आणि कॅटरिना कैफसारखी तगडी स्टारकास्ट असलेला 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' ८ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला. चित्रपटाची स्टारकास्ट पाहता प्रेक्षकांना चित्रपटाकडून प्रचंड अपेक्षा होत्या. मात्र, प्रदर्शित होताच चित्रपटाला निगेटीव्ह प्रतिक्रिया मिळण्यास सुरुवात झाली. आता बॉलिवूडचा किंग खान शाहरुखने या चित्रपटाची प्रशंसा करत अमिताभ आणि आमिरच्या अभिनयाचेही कौतुक केले आहे.\nपुलवामा हल्ल्यात वीरमरण आलेल्या जवानांच्या...\nमुंबई - जम्मू-काश्मीरमधील पुलवामात झालेल्या दहशतवादी\nपुलवामा हल्ला : सोनू निगमची सोशल मीडियावर...\nमुंबई - पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या दहशतवादी\nशबाना आझमी देशद्रोही, कंगनाचा आरोप; नवज्योत...\nमुंबई - जम्मू काश्मिरमधील पुलवामा येथे गुरुवारी दहशतवादी\nपुलवामा हल्ल्यानंतरही विकी कौशलचा सोशल...\nनवी दिल्ली - जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवाद���यांनी\nलोकसभेच्या रिंगणात उतरणार आसावरी जोशी \nमुंबई - ज्येष्ठ अभिनेत्री आसावरी जोशी यांनी काँग्रेस\nREVIEW: वास्तवाशी दोन हात करून पूर्ण केलेला...\nस्वप्न पाहताना आपण कोण आहोत, काय आहोत, हे स्वप्न आपल्याकडून\nसलमान खानच्या 'नोटबुक'चे नवे पोस्टर प्रदर्शित मुंबई - सलमान खानची निर्मिती असलेल्या\nसेन्सॉर बोर्डाने १६ वर्षात ७९३ चित्रपटांवर घातली बंदी, आरटीआयचा खुलासा लखनौ - केंद्रीय फिल्म\n'लुका छुपी', 'अर्जुन पटियाला' चित्रपटांचे पाकिस्तानात रिलीज नाही मुंबई - पुलवामा दहशतवादी\nनागराज मंजुळेच्या 'झुंड' सिनेमाची तारीख जाहीर मुंबई - नागराज मंजुळेचा पहिला बॉलिवूड\n'केसरी'ची नवी झलक, उद्या होणार ट्रेलर प्रदर्शित मुंबई - बॉलिवूडचा अॅक्शन आणि कॉमेडी\nछत्रपती शिवाजी महाराज हे फक्त नाव नाही एक विश्वास आहे, रितेशने दिल्या खास शुभेच्छा मुंबई - १९ फेब्रुवारी\nसपना चौधरीचं घायाळ करणारं फोटोशूट\n२०१८ मध्ये बॉलिवूड पदार्पण केलेले नवकलाकार\nइरफान खानचे हे चित्रपट नक्कीच पाहा\nभेटा ऑन स्क्रिन सोनिया गांधी , सुझान बर्नेट\n२०१९ मध्ये येणारे स्त्री केंद्रीत चित्रपट\n१०० कोटी क्लबमध्ये पदार्पण केलेले कलाकार\nमलायका अरोरा हॉट अंदाज\nसावनी रविंद्रच्या हॉट लूकवर चाहते घायाळ\n.. हा प्रस्ताव मान्य नसेल तर तोडून टाका युती - रामदास कदमांचा भाजपला इशारा\nज्यांच्या जागा जास्त, त्यांचा मुख्यमंत्री मला मान्य नाही - उद्धव ठाकरे मुंबई -\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.bbc.com/marathi/ampstories/made-more-of-their-world/index.html", "date_download": "2019-02-20T11:45:45Z", "digest": "sha1:QUV3UF42DEBOFFDS22BLF6OOXPBOVR3O", "length": 3894, "nlines": 52, "source_domain": "www.bbc.com", "title": "जगावेगळी आणि प्रेरणादायी ठरलेली व्यक्तिमत्त्व", "raw_content": "ही कथा वाचण्यासाठी शेवटपर्यंत टॅप करा.\nजगावेगळी आणि प्रेरणादायी ठरलेली व्यक्तिमत्त्व\nही कथा वाचण्यासाठी शेवटपर्यंत टॅप करा.\nहे आजोबा रोज 2 किलोमीटर सायकल चालवतात\nभेटा गणपती बाळा यादव यांना. ते 98 वर्षांचे आहेत.\nस्वातंत्र्य चळवळीत त्यांच्या या सायकलचं मोलाचं योगदान आहे.\nसायकलमुळेच आजवर मी टिकलोय,' ते सांगतात.\nही कथा वाचण्यासाठी शेवटपर्यंत टॅप करा.\nएक अशी ‘पँटी’ जी बलात्कार रोखते\n19 वर्षांच्या सीनू कुमारीनं ही पँटी तयार केली आहे.\nही रेपप्रूफ पँटी कापता किंवा जाळता येत नाही.\nआणखी काय काय वैशिष्ट्यं आहेत या पँटीची\nही कथा वाचण्यासाठी शेवटपर्यंत टॅप करा.\nहात नसलेला अद्भुत चित्रकार\nचित्र काढून ते दरमहा 25 ते 30 हजार रुपये कमवतात.\n‘मी दोन्ही हातांनी अपंग असून माझं भविष्य माझ्या पायांनी लिहू शकतो.’\n“‘मी पोहतो, गाडी चालवतो, मोबाइल रिपेअर करतो.\nतुमची तयारी असेल तर यशस्वी होण्यापासून तुम्हाला कुणीही अडवू शकत नाही.’”\nही कथा वाचण्यासाठी शेवटपर्यंत टॅप करा.\nतो वाढला एक मुलगी म्हणूनच...\nलहानपणापासून त्याला शरीरात काहीतरी गडबड वाटायची.\nशरीरात पुरुष हार्मोन्स तर होतेच, जननेंद्रियाची पुरेशी वाढही झाली नव्हती\nमग एक ऑपरेशन केलं नि ललिताचा ललित झाला.\nही कथा वाचण्यासाठी शेवटपर्यंत टॅप करा.\n46 डिग्री तापमानात एक ग्लास पाण्याची किंमत किती\nअमरावतीच्या राजू चर्जन यांच्यापेक्षा जास्त ती कुणालाच माहीत नाही.\nगेल्या 20 वर्षांपासून ते रोज 30 किमी फिरून तहानलेल्यांना पाणी पाजत आहेत.\nफक्त एक एकर शेती असलेल्या राजू यांना हे कसं शक्य होतं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-May2016-CharSutri.html", "date_download": "2019-02-20T12:12:08Z", "digest": "sha1:RTRVO7ARIZA7OWY3Q5EV5E33EAENTD6D", "length": 5117, "nlines": 16, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology -डा.बावसकर टेक्नालाजि - चार सुत्रीचे जनक", "raw_content": "\nडॉ. एन. के. सावंत ज्येष्ठ रसायन शास्त्रज्ञ यांनी भाताच्या चार सुत्रीचा भारतामध्ये शोध लावून प्रभावीपणे त्याचा वापर करून भात शेतीमध्ये अधिक दर्जेदार उत्पादन घेण्याचे कोकण, चंद्रपूर, भंडारा अशा महाराष्ट्राच्या विविध भागात प्रयोग यशस्वी केले. त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यांच्या स्मृतीप्रत्यार्थ 'कृषीरत्न डॉ. नारायण सांवत चार सुत्री भात शेतीचे जनक' असा त्यांचे विद्यार्थी सहकारी, मित्र, आप्तेष्ठ, स्नेही, वरिष्ठ अशा २१२ जणांनी आपल्या आठवणींचा संग्रह २५० हून अधिक पृष्ठांमध्ये मांडलेला आहे. त्याचे प्रकाशन मा. विकास देशमुख, कृषी आयुक्त महारष्ट्रा राज्य यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमास अनेक कुलगुरू व एन. के. यांचे स्नेही व वरिष्ठ प्राध्यापक व्यासपीठावर होते. महाराष्ट्राच्या विविध भागातील ज्यांचा एन. के. यांच्याशी संबंध आल ते सारे आप्तस्नेही, सहकारी, विविध पदावर असणारे विद्यार्थीवृंद, हितेच्छु व नातेवाईक हजर होते. अनेकांनी त्यांच्या संबंधी विचार मांडले. डॉ. बावसकरांनी डॉ.एन. के. यांच्याविषयी ��५० पानांचा सार सांगितला, \"ते बुद्धीवंत, विचारवंत, प्रज्ञावंत, ज्ञानवंत, प्रतिभावंत असे होते. लोकोपयोगी व लोकाभिमुख संशोधन करण्याकरीत त्यांनी अफाट वाचन, अखंड चिंतन व अथक परिश्रमपुर्वक प्रयोगशिलता जोपासून या त्रिसुत्रीचा आपल्या जिवनात अवलंब केला आणि म्हणून त्यांना भाताच्या चार सुत्रीचा शोध गवसला. प्रकृती साथ देत नसतानाही अफाट आत्मविश्वासाच्या बळावर त्यांनी या संशोधनाच्या प्रसारासाठी झोकून घेतले होते असे त्यांच्या चार सुत्रीवर डॉक्युमेंट्री करताना देशमुख यांनी सांगितले.\" श्री. विकास देशमुख यांनी त्यांच्या भाषणात कोरडवाहू शेतीची व्याख्या बदलुन संरक्षित पाणी पिकास देणारे शेती नियोजन ही खरी व्याख्या पुढील काळात बदलत्या हवामानात आपणास करावी लागेल आणि कमी पाण्यावर कमी दिवसामध्ये तग धरणाऱ्या वाणांचा शोध घ्यावा लागेल असे सुचविले. या स्मृतीग्रंथाचे संपादन, मांडणी, रचना यामध्ये त्यांचे धाकटे बंधू डॉ. गजानन सावंत यांचा मोलाचा वाटा आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://prajamanch.com/?p=3413", "date_download": "2019-02-20T11:32:13Z", "digest": "sha1:C7RLVYENRIJ44JMO6SUI2NHJKQMI3HGM", "length": 11305, "nlines": 122, "source_domain": "prajamanch.com", "title": "वादग्रस्त शिक्षणाधिकारी नीलिमा टाके यांच्याविरुध्द विभागीय चौकशीचे आदेश,२ कर्मचाऱ्यांना ५ हजारांचा दंड – Prajamanch", "raw_content": "\nवादग्रस्त शिक्षणाधिकारी नीलिमा टाके यांच्याविरुध्द विभागीय चौकशीचे आदेश,२ कर्मचाऱ्यांना ५ हजारांचा दंड\nवादग्रस्त शिक्षणाधिकारी नीलिमा टाके यांच्याविरुध्द विभागीय चौकशीचे आदेश,२ कर्मचाऱ्यांना ५ हजारांचा दंड\nराज्यमाहीती आयुक्त संभाजी सरकुंडे यांनी दिले मुख्यकार्यपालन अधीकाऱ्यांना आदेश\nमाहितीच्या अधिकारात माहिती न दिल्याचा ठपका दोन कर्मचाऱ्यांना ५ हजारांचा दंड\nविहीत मुदतीत माहिती न देता तसेच याबाबत सुनावणी न घेतल्याचा ठपका ठेवत तत्कालिन उपसंचालक चंदनसिंग राठोड व जिल्हापरीषद माध्यमिकच्या वादग्रस्त विद्यमान शिक्षणाधिकारी नीलिमा टाके-गुल्हाने यांच्या विरोधात विभागीय चौकशी व शिस्तभंगाची कारवाई राज्य माहिती आयुक्तांनी प्रस्तावित केली आहे. तसेच शिक्षणाधिकारी कार्यालयातील दोन अधीक्षकांवर प्रत्येकी ५ हजारांचा दंड ठोठावण्याचे आदेश सीईओंना देण्यात आले आहे..याप्रकरणात राज्यमाहीती आयुक्त कार्��ालयाने निलिमा टाके यांचे बयान घेतले आहे.\nधामणगाव रेल्वे तालुक्यातील अशोकनगर येथील रहिवासी असलेले हेमंत कडू यांनी व विजय सुधाकरराव झुडपे रा,परतवाडा यांनी माध्यमिक शिक्षक विभागाकडे सन २०१५ मध्ये माहिती मागितली होती. त्यावेळी चंदनसिंग राठोड हे माध्यमिकच्या शिक्षणाधिकारी पदावर कार्यरत होते. जनमाहिती अधिकारी म्हणून अधीक्षक पदावर कार्यरत असलेले पंढरीनाथ वाणे, वीरेंद्र रोडे व भावना भोगे यांच्याकडे माहिती देण्याची जबाबदारी असताना त्यांनी माहिती न दिल्याने राज्य माहिती आयुक्तांनी तिघांना दोषी ठरविले होते. मात्र यातील वाणे हे सेवानिवृत्त झाल्याने यातील रोडे आणि भोगे यांच्या वेतनातून प्रत्येकी पाच हजाराचा दंड ठोठावण्याचे आदेश राज्य माहिती आयुक्तांनी दिले आहे.\nतसचे या प्रकरणी सुनावणी न घेतल्याने तत्कालिन शिक्षणाधिकारी चंदनसिंग राठोड आणि राठोड यांच्या पदोन्नतीनंतर शिक्षणाधिकारी पदावर रूजू झालेल्या विद्यमान शिक्षणाधिकारी नीलिमा टाके यांच्यावर विभागीय व शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश राज्य माहिती आयक्तांनी सीईओंना तीन महिन्यांपूर्वी दिले होते. परंतु शिक्षण विभागातून माहिती न मिळाल्याने सीईओंनी नीलीमा टाके यांची सुनावणी घेतली. या पुर्वीच्या सुनावणीला त्यांची अनुपस्थिती असल्याने शिक्षणाधिकारी यांच्यावर शिस्तभंगाच्या कारवाई करण्याकरिता सीईओंनी पुन्हा सुनावणी ठेवली आहे.शिक्षणाधीकारी यांच्या कार्यप्रणालीच्या विरुध्द शिक्षकांत व जनतेत प्रचंड रोष आहे.याबाबत शिक्षकभारती संघाचे सुनिले तेली यांनी नुकतीच शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेवुन शिक्षणाधीकारी निलीमा टाके गुल्हाने व त्यांचे पोषणआहार अधीक्षकपदापर भातकुली पंचायत समितीत कार्यरत पती सचिन गुल्हाने यांची तक्रार केली आहे.\nPrevious धामणगाव रेल्वे वाळू माफियांची दादागिरी तहसीलदाराच्या अंगावर नेला ट्रक\nNext गोवर रुबेला लसीकरण मोहिम सर्व शाळांनी यशस्वीपणे राबवावी,अन्यथा कठोर कार्यावाही – प्र.जिल्हाधिकारी मनीषा खत्री\nआ. रवी राणा राळेगण सिद्धी येथे पोहचले, अण्णांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास विदर्भात आंदोलन\nपरतवाडा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बुधवारी आयोजित निर्धार परिवर्तन यात्रेच्या जाहीर सभेला कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आव्हान\nअपघात टाळण्यासाठी सतर्कता महत्वाची – पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर\nमेळघाटातील प्रत्येक जि.प.शाळा डिजिटल करण्याचा मानस – खा.आनंदराव अडसूळ\nखासदार झाल्यावर पाषाण झालेल्या प्रशासनाला वठणीवर आणणार -नवनीत राणा\nनिवडणूक पूर्वतयारीसाठी संपर्क केंद्राची स्थापना\nधारणी महसूल विभागात शिव जयंती निमित्त्त रक्तदान, उप विभागीय अधिकारी राहुल कार्डिले यांनी ही केले रक्तदान\nकुसूमकोट खुर्द येथे भूमिहीन अतिक्रमण धारकांच्या जमिनीवर भूस्वामींनी केले अवैध अतिक्रमण\nअमरावती भा.ज.प जिल्हा प्रमुख दिनेश सूर्यवंशी यांचा वाढदिवसा निमित्य फळे वाटप.\nअखिल भारतीय बलाई महासभा राष्ट्रीय व राज्यस्तरीय कार्यकारणी घोषित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://2know.in/category/%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BE/", "date_download": "2019-02-20T11:39:07Z", "digest": "sha1:E7PUTQ7PTJOITVDKQID3CO77JHFYVLYM", "length": 4851, "nlines": 44, "source_domain": "2know.in", "title": "नकाशा | मराठी इंटरनेट", "raw_content": "\nफेसबुकवर माझे दोनशेहून अधिक मित्र आहेत. त्यातील अनेकजण माझे शाळेतील मित्र आहेत. मागील अनेक वर्षांपासून मी त्यांना प्रत्यक्ष भेटलेलो नाही. जीवनातील विविध …\nऑर्कुट स्क्रॅप मध्ये नकाशा कसा टाकता येईल\nपुन्हा एकदा एक नवीन महिना सुरु झाला आहे. या महिन्याच्या दहा तारखेला 2know.in ला सहा महिने पूर्ण होतील. दिवस कसे येतात आणि …\nगुगल सर्च शॉर्टकट वापरा\nगुगल सर्चचा आपण नेहमीपेक्षा अधिक चांगल्याप्रकारे उपयोग करु शकतो. त्यासाठी काही शॉर्टकट्स आहेत, त्यांचा तुम्हाला वापर करावा लागेल. उदाहरणादाखल सांगायचं झालं तर, …\nरस्ता दाखवा, पत्ता सांगा\nआपल्याला संगणकावर पहायची गुगलची ‘गुगल मॅप्स्‌’ ही वेबसाईट माहित आहेच, पण आज आपण पहाणार आहोत ते गुगल मॅप्स्‌ वापरुन आपल्या मित्राला एखादा …\nमोबाईलवर नकाशा पाहण्याचे उत्तम सॉफ्टवेअर\nसंपूर्ण जगातील कोणत्याही भूभागाचा, शहराचा, शहरातील रस्त्यांचा, तिथल्या महत्त्वाच्या स्थळांचा, दुकानांचा, नावासहित समावेश असलेला नकाशा जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर अतीशय उत्तमरीत्या पाहता …\nमोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग\nहजारो इंग्लिश पुस्तके मोफत\nबॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे\nवर्ड फाईल PDFमध्ये बदलणे\nSBI ATM केंद्रात पैसे जमा करणे\nलॅपटॉप स्पिकर लॅपटॉपशिवाय वापरणे\nअनुदिनी कशी तयार करावी\nखाली आपला ई��ेल अ‍ॅड्रेस देऊन Subscribe वर क्लिक केल्यास 2know.in वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची ‘नोंद’ आपल्याला ईमेलवर मिळेल.\nअडलेल्या इंग्लिश शब्दांपासून शब्दकोश तयार करा\n****** पासवर्ड कसा पहायचा\nमोफत मराठी, इंग्रजी, हिंदी शब्दकोश\nलिंक शेअर करुन जास्त पैसे कमवणे\nफेसबुक, गुगल चे मराठी भाषांतर\nगुगल चा मराठी शोध, मराठी गुगल\n****** पासवर्ड कसा पहायचा\n© कॉपिराईट २०१० - २०१५ - 2know.in. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://2know.in/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%97%E0%A4%B2-%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%A7-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A5%81/", "date_download": "2019-02-20T12:11:00Z", "digest": "sha1:JPKYDL7Q3LLFVIEMYS2WSXXDD6HFRDQJ", "length": 9782, "nlines": 53, "source_domain": "2know.in", "title": "गुगल चा मराठी शोध, मराठी गुगल", "raw_content": "\nगुगल चा मराठी शोध, मराठी गुगल\nRohan May 18, 2010 इंटरनेट, ई-वाचनालय, की पॅड, देवनागरी, मराठी गुगल, मराठी लिहा, मराठी शोध, हिंदी\nगुगलच्या सर्च इंजिन मध्ये एखादा मराठी शब्ध शोधायला गेलात, तर एक मोठी अडचण निर्माण होते. हिंदी आणि मराठी भाषेची लिपी सारखीच असल्याने, म्हणजेच देवनागरी असल्याने, अनेकवेळा या दोन्ही भाषेतील शोध परिणाम ऐकमेकात मिसळून जातात. आणि या शोध परिणामात हिंदी भाषेचाच प्रभाव दिसून येतो. मराठी सर्च रिझल्ट्स लांब खाली टाकले जातात. उदाहरणार्थ दोन्ही भाषेत असलेला ‘गीत’ हा शब्द इंग्रजी गुगल मध्ये सर्च करुन पहा. अशावेळी मग आपल्याला फक्त १००% (खरं तर ९९% गृहीत धरायला हरकत नाही १% इकडे तिकडे) मराठी भाषेत शोध परिणाम हवे असतील, फक्त मराठी भाषेतील इंटरनेटचा शोध घ्यायचा असेल, जालावर शुद्ध मोकळ्या मराठी वातावरणात वावरायचे असेल, तर काय करता येईल हा प्रश्न मला काल परवा पर्यंत पडला होता, पण आता गुगल मध्येच मला माझ्या या प्रश्नाचे उत्तर देखील सापडलं आहे.\nत्यासाठी आपल्याला विशेष असं काही करावं लागणार नाही.\n१. नेहमीप्रमाणे इंग्रजी गुगल वर जा.\n२. सर्च बॉक्सच्या खाली दिलेल्या मेनूबार मधून मराठी भाषेची निवड करा.\nइंग्रजी गुगल, इंग्लिश गुगल\n३. आपल्याला मराठी भाषेतील गुगल दिसू लागलं आहे.\nकी पॅड आणि भाषा साधने\n४. सर्च बॉक्सच्या उजव्या कोपर्‍यावर जरा नजर टाका. तिथे की-पॅड च्या चित्राचे एक छोटेसे बटण आपल्याला दिसून येईल, त्यावर क्लिक करा. त्यानंतर एक की-पॅड उघडला जाईल, त्याचा उपयोग करुन तुम्ही मराठी टाईप करु शकता. किंवा सोप्या पद्धतीन�� मराठी लिहिता येण्यासाठी आपला ‘बरह’ वरचा लेख वाचा. अथवा आपल्या मोफत ई-वाचनालय मधील ‘इंटरनेटवर मराठी टायपिंग’ या मोफत ई-पुस्तकाचा लाभ घ्या. ते इथेच ऑनलाईन वाचा अथवा आपल्या संगणकावर डाऊनलोड करुन घ्या.\n५. आता आपल्याला मराठी टाईप करता येतं, असं गृहीत धरायला हरकत नाही. थोडीसा सराव करा आणि मग तुम्हाला मराठी टायपिंग अगदी सहज जमू लागेल. गुगल सर्च बॉक्स मध्ये तुम्ही मराठी देवनागरीतून शोध घेतलात, तरच तुम्हाला मराठी देवनागरी परिणाम प्राप्त होतील. म्हणूनच मराठी टाईप करता येणं हे अत्यंत गरजेचं आहे. उदा. ‘मराठी भावगीत’. तर हे तुम्हाला स्वतःला टाईप करता यायला हवं.\n६. गुगल कोणकोणत्या भाषेत उपलब्ध आहे तर आपण की-पॅड चे जे बटण पाहिले होते, ज्यावर क्लिक केल्यानंतर की-पॅड उघडला गेला, त्याच्या शेजारीच ‘भाषा साधने’ नावाचा एक पर्याय आहे. त्यावर क्लिक करा. आणि मग आपल्यला गुगल कोणकोणत्या भाषेत उपलब्ध आहे तर आपण की-पॅड चे जे बटण पाहिले होते, ज्यावर क्लिक केल्यानंतर की-पॅड उघडला गेला, त्याच्या शेजारीच ‘भाषा साधने’ नावाचा एक पर्याय आहे. त्यावर क्लिक करा. आणि मग आपल्यला गुगल कोणकोणत्या भाषेत उपलब्ध आहे\n७. मराठी भाषेतील गुगल वापरल्याने हिंदी भाषेचं आक्रमण कमीतकमी इंटरनेट पुरतं तरी बंद होईल. आणि शिवाय मराठी भाषेत आपली खूपच मोठी सोय होईल.\n गुगल वर आपला मराठी झेंडा फडकवा आणि जास्तितजास्त मराठीचा वापर करा.\nलेखक – रोहन जगताप\n© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.\nरोहन जगताप हा एक अभियंता आहे. जानेवारी २०१० मध्ये त्याने 2know.in हा मराठी ब्लॉग सुरु केला. 2know.in हा ब्लॉग इंटरनेट, संगणक, मोबाईल, अनुप्रयोग, इत्यादी विषयांना स्पर्श करतो. या ब्लॉगला २०१० साली स्टार माझा चॅनलचा ‘ब्लॉग माझा’ पुरस्कार मिळाला आहे. वाचकांनी इंटरनेट व तंत्रज्ञान संदर्भात काही प्रश्न असल्यास या इथे प्रतिक्रियांच्या माध्यमातून विचारावेत ही नम्र विनंती. इतर कामासाठी संपर्क - 2know.in@gmail.com.\nमोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग\nहजारो इंग्लिश पुस्तके मोफत\nबॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे\nवर्ड फाईल PDFमध्ये बदलणे\nSBI ATM केंद्रात पैसे जमा करणे\nलॅपटॉप स्पिकर लॅपटॉपशिवाय वापरणे\nअनुदिनी कशी तयार करावी\nखाली आपला ईमेल अ‍ॅड्रेस देऊन Subscribe वर क्लिक केल्यास 2know.in वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची ‘नोंद’ आपल्���ाला ईमेलवर मिळेल.\nअडलेल्या इंग्लिश शब्दांपासून शब्दकोश तयार करा\n****** पासवर्ड कसा पहायचा\nमोफत मराठी, इंग्रजी, हिंदी शब्दकोश\nलिंक शेअर करुन जास्त पैसे कमवणे\nफेसबुक, गुगल चे मराठी भाषांतर\nगुगल चा मराठी शोध, मराठी गुगल\n****** पासवर्ड कसा पहायचा\n© कॉपिराईट २०१० - २०१५ - 2know.in. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Aurangabad/rood-bad-condition-in-aurngabad/", "date_download": "2019-02-20T11:21:04Z", "digest": "sha1:PPDDVUFYVIRCORATLJJ2GKAF7CVKGAIX", "length": 5954, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " 33 कोटींची नुसतीच उधळपट्टी ठरेल | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Aurangabad › 33 कोटींची नुसतीच उधळपट्टी ठरेल\n33 कोटींची नुसतीच उधळपट्टी ठरेल\nदोन वर्षांपूर्वी मनपात समाविष्ट झालेल्या सातारा-देवळाई परिसरात 33 कोटींचे डिफर्ड पेमेंटमधून रस्ते बनविण्याचा निर्णय महापालिकेने नुकताच घेतला आहे. मात्र रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यापूर्वी आधी ड्रेनेजलाईन टाकण्याचे नियोजनही करण्यात यावे, अन्यथा 33 कोटी रुपये निव्वळ पाण्यात जातील. पुन्हा ड्रेनेजलाईन टाकण्याच्या कामासाठी तयार केलेले रस्ते खोदले जातील. त्यामुळे ड्रेनेजलाईन व रस्त्यांच्या कामांचे एकाच वेळेस नियोजन करण्यात यावे. वेळप्रसंगी आधी ड्रेनेजलाईन तर नंतरच रस्त्यांची कामे करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.\nशहरातील विविध भागांत भूमिगत गटार योजनेची कामे सुरू आहेत. त्यातच लाखो रुपये खर्च करून तयार केलेले रस्तेसुद्धा भूमिगतच्या कामासाठी खोदण्यात आले. मात्र त्यानंतर रस्त्यांची बोळवण केवळ पॅचवर्कवरच करण्यात आली, तर अनेक ठिकाणी ड्रेनेजलाईननंतर रस्ते दुरुस्तीच करण्यात आली नाही. त्यामुळे प्रशासनाच्या नियोजनाअभावी आजही नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच नव्याने महापालिकेत समावेश झालेल्या सातारा-देवळाई परिसरात 33 कोटींची कामे करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातून आठ कोटींच्या कामांच्या निविदा अंतिम टप्पात आल्या आहेत. उर्वरित 25 कोटींची कामे डिफर्ड पेमेंटमधून केली जाणार आहे. मात्र आधी ड्रेनेजलाईन टाकण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.\nदोन्ही कामे नियोजनानुसार व्हावी :\nनियोजनानुसार व दर्जेदारपणे ही रस्त्यांची कामे होणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रथम ड्रेनेजलाईन टाकावी व नंतर रस्त्यांच्या कामाला प्रारंभ करावा. तसेच दोन्ही कामे नियोजनपद्धतीने एकाच वेळेसही केली जाऊ शकतात अन्यथा ड्रेनेजसाठी पुन्हा रस्ता खोदणे म्हणजे पैशांची उधळपट्टी होय.\n- सुधीर फुलवाडकर, नागरिक\nअण्णासाहेब शेलार यांचा संचालक पदाचा राजीनामा\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\nसातारा : पोलिस निरीक्षकाच्या घरी चोरी\nइम्रान यांनी फेकलाय तो 'नो बॉल' : जावेद अख्‍तर\n'पीडित अल्पवयीन मुलीने साक्ष बदलली तरी आरोपीने निर्दोषत्व सिद्ध करावे'\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\n'पीडित अल्पवयीन मुलीने साक्ष बदलली तरी आरोपीने निर्दोषत्व सिद्ध करावे'\nयुतीचा नविन चित्रपट; \"मूर्ख आहे मतदार\"\nमॉलमध्ये बिबट्याच्या 'एन्ट्री'ने खळबळ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/Parbhani-8-people-judicial-custody/", "date_download": "2019-02-20T12:22:10Z", "digest": "sha1:CGWKETKBFESP2UIBE4FAXHISENETSMWP", "length": 4843, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ८ जणांना न्यायालयीन कोठडी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › ८ जणांना न्यायालयीन कोठडी\n८ जणांना न्यायालयीन कोठडी\nजिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाचे गेट बंद करून उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयात तोडफोड करणार्‍या 8 जणांना पोलिसांनी 17 मे मे रोजी अटक केली होती. त्यांना 18 मे रोजी न्यायालयात हजर केले असताना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.\nपीक विम्याच्या प्रोसिडिंगची माहिती घेण्यासाठी आठजण 17 रोजी कृषी अधीक्षक कार्यालयात गेले होते; परंतु त्या ठिकाणी काही कारणास्तव वाद-विवाद झाला. यानंतर त्यांनी कृषी अधीक्षक कार्यालयाचे मेन गेट बंद करून आंदोलन केले. उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयात जाऊन माहितीची विचारणा संबधित आंदोलकांनी केली. त्यात अधिकारी व त्यांच्यात बाचाबाची झाली. यानंतर त्यांनी सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास कार्यालयात तोडफोड केल्याची तक्रार उपविभागीय कृषी अधिकारी आर.टी.सुखदेव यांच्या फिर्यादीवरुन तोडफोड करणार्‍या आरोर्पींविरुद्ध नानलपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी सुभाष कदम, रमेश दुधाटे, गणपतराव भोसले, माणिक शिंदे, माउली कदम, ज्ञानोबा गोरवे, रोहिदास भडके, ज्ञानोबा जोगदंड यांना अटक केली. त्यांना 18 रोजी न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली, अशी माहिती स. पो. नि. चिंचोलकर यांनी दि���ी.\nधनंजय मुंडेंना नाशिकच्या सावानाचा कार्यक्षम आमदार पुरस्कार\nकपिललाच शोतून हटवण्‍याची सलमानकडे मागणी\nमंदिराचा सभामंडप कोसळून २ मजुरांचा मृत्‍यू\n'ती' अट न पाळल्यास युती तोडू; रामदास कदम यांचा इशारा\nकल्याण- डोंबिवली मनपा आयुक्‍तांच्या अंगावर फेकल्‍या बांगड्या\n'ती' अट न पाळल्यास युती तोडू; रामदास कदम यांचा इशारा\nकल्याण- डोंबिवली मनपा आयुक्‍तांच्या अंगावर फेकल्‍या बांगड्या\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\n'पीडित अल्पवयीन मुलीने साक्ष बदलली तरी आरोपीने निर्दोषत्व सिद्ध करावे'", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/solapur-register-with-employment-Incentive-scheme/", "date_download": "2019-02-20T11:17:52Z", "digest": "sha1:RVUFD7CLFJG533KBBWAGILJMLWB2LM3O", "length": 5476, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " रोजगार प्रोत्साहन योजनेत नोंदणी करा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › रोजगार प्रोत्साहन योजनेत नोंदणी करा\nरोजगार प्रोत्साहन योजनेत नोंदणी करा\nरोजगार निर्मितीला प्रोत्साहन व कामगारांना आर्थिक मदत यासाठी प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन योजनेमध्ये नवीन कामगारांची नोंदणी करा, असे आवाहन पीएफ अधिकारी डॉ. हेमंत तिरपुडे यांनी पत्रकार परिषदेत केले.\nएप्रिल 2016 ते मार्च 2019 नवीन कामगारांनी नोंदणी करावी. यामध्ये ईपीएफ 12 टक्के पैकी 8.33 टक्के रक्कम भारत सरकार जमा करणार आहे. तर कंपनीला केवळ उर्वरीत 3.67 टक्के एवढीच रक्कम भरावी लागणार आहे. यासाठी कामगार नवीन असला पाहिजे. तो 1 एप्रिल 2016 किंवा त्याच्यानंतर लागलेला असावा. त्याने 1 एप्रिल 2016 च्या पूर्वी कोणत्याची ईपीएफ नोंदणीकृत संस्थांमध्ये काम केलेले नसावे. त्यांचा पगार 15 हजार रूपयेपेक्षा कमी असावा आणि त्यांना आधार सोबत जोडलेला युनिव्हर्सल अकाऊंट नंबर 1 एप्रिल 2016 च्या नंतर दिला गेलेला पाहिजे. त्यामुळे नवीन कामगारांनी ही र्सेीं.ळप या वेबसाईटवर माहिती भरुन नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे.\nसोलापूर शहरातील यंत्रमाग उद्योगामध्ये कामगारांना पीएफ देण्यावरुन मागील अनेक दिवसांपासून मालक आणि कामगारांमध्ये प्रचंड संघर्ष सुरु आहे. त्या पार्श्‍वभूमीवर तिरपुडे यांनी केलेल्या घोषणेला महत्त्व आले आहे.\nताडसौंदणे दुहेरी खूनप्रकरण; आरोपींना 4 पर्यंत कोठडी\nसोलापूर : माध्यमिक शिक्षणाधिकार्‍यांना कार्यमुक्त करा\nगुटखा सापडल्यास ���ोणार पानशॉप सील\nशहीद गोसावी स्मारकाचे लोकार्पण\nवरवडेतील विहिरीत बुडून माय-लेकीचा मृत्यू\nअपहरण व विनयभंगप्रकरणी तरुणास चार दिवसांची कोठडी\nअण्णासाहेब शेलार यांचा संचालक पदाचा राजीनामा\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\nसातारा : पोलिस निरीक्षकाच्या घरी चोरी\nइम्रान यांनी फेकलाय तो 'नो बॉल' : जावेद अख्‍तर\n'पीडित अल्पवयीन मुलीने साक्ष बदलली तरी आरोपीने निर्दोषत्व सिद्ध करावे'\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\n'पीडित अल्पवयीन मुलीने साक्ष बदलली तरी आरोपीने निर्दोषत्व सिद्ध करावे'\nयुतीचा नविन चित्रपट; \"मूर्ख आहे मतदार\"\nमॉलमध्ये बिबट्याच्या 'एन्ट्री'ने खळबळ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://prajamanch.com/?p=3416", "date_download": "2019-02-20T11:32:19Z", "digest": "sha1:QWBTLJLZV4Y5RKBMMVZEA3D5M3PMECJY", "length": 11503, "nlines": 125, "source_domain": "prajamanch.com", "title": "गोवर रुबेला लसीकरण मोहिम सर्व शाळांनी यशस्वीपणे राबवावी,अन्यथा कठोर कार्यावाही – प्र.जिल्हाधिकारी मनीषा खत्री – Prajamanch", "raw_content": "\nगोवर रुबेला लसीकरण मोहिम सर्व शाळांनी यशस्वीपणे राबवावी,अन्यथा कठोर कार्यावाही – प्र.जिल्हाधिकारी मनीषा खत्री\nगोवर रुबेला लसीकरण मोहिम सर्व शाळांनी यशस्वीपणे राबवावी,अन्यथा कठोर कार्यावाही – प्र.जिल्हाधिकारी मनीषा खत्री\nसार्वजनिक आरोग्य संवर्धनात अडथळा आणणा-यांवर कठोर कारवाई\nगोवर रुबेला मोहिम प्रथम टप्प्यात शाळांतून राबविण्यात येणार असल्याने सर्व शाळांनी मोहिमेच्या संपूर्ण यशस्वितेसाठी सर्वंकष प्रयत्न करावे, तसेच पालकांनीही सहकार्य करावे. या मोहिमेला विरोध करुन किंवा चुकीची माहिती पसरवून सार्वजनिक आरोग्य संवर्धनात अडथळा आणणा-यांवर फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 133 नुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असे प्रभारी जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी आज येथे सांगितले.\nराज्यातील 15 वर्षे वयापर्यंतच्या सर्व बालकांच्या गोवर- रुबेला लसीकरणासाठी पाच आठवड्यांची मोहिम दि.27 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. त्याबाबत विविध यंत्रणा, स्वयंसेवी संस्था, शाळाप्रमुखांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, डॉ. रेवती साबळे, जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. अमेय धात्रक, डॉ. मानसी मुरके, सांख्यिकी अधिकारी ए. के. कंटाळे, आयुष अधिकारी पल्लवी आगरकर, ‘जमियत ए उलमा ए हिंद’चे जिल्हाध्यक्ष हाफिज नाजिमुद्दीन अन्सारी, मौलाना मुश्ताक अशरफी, मौली अब्दुल्लासाहेब आदी उपस्थित होते.\nश्रीमती खत्री म्हणाल्या की, जिल्ह्यात मोहिमेच्या यशस्वितेसाठी सर्व शाळा, संस्था, पालक, नागरिकांचा सहभाग मिळविण्यात येत आहे. सर्व शाळांना सूचना व माहिती देण्यात आली आहे. तथापि, चुकीची माहिती पसरवणे, लसीकरणाच्या कामाला नकार देणे अशा घटना घडल्याचे आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल. सार्वजनिक आरोग्याच्या संवर्धनासाठी ही अत्यंत महत्वाची मोहिम आहे. अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, पालकांसह सर्व घटकांनी याची दखल घेऊन मोहिम यशस्वी करावी.\nराज्यात 3 कोटी 82 लाख विद्यार्थ्यांचे लसीकरण होईल. ही मोहिम सुरुवातीच्या दोन आठवड्यांत शाळांतून चालेल. पुढे शाळाबाह्य मुलांचेही लसीकरण होईल. मोहिमेसाठी सभा, बैठका, विविध स्पर्धांचे आयोजन याद्वारे जनजागृती करण्यात येत आहे, असे डॉ. आसोले म्हणाले.\n‘जमियत ए उलमा ए हिंद’तर्फे अल्पसंख्याकबहुल परिसरातील सर्व शाळांना मोहिमेत सक्रिय सहभागाबाबत पत्राद्वारे आवाहन करण्यात आले आहे.मशिदींतूनही मोहिमेबाबत जनजागृती केली जाईल, असे हाफिज अन्सारी यांनी सांगितले.\nमाझ्या मुलाचे लसीकरण करणार, खत्री यांचे आवाहन\nमी स्वत: माझ्या मुलाचे सर्वप्रथम लसीकरण करुन घेणार. जिल्ह्यातील सर्व पालकांनी आपल्या पाल्यांचे लसीकरण करुन घ्यावे व या सार्वजनिक आरोग्य संवर्धनाच्या कार्यास सहभाग द्यावा, असे आवाहन प्र. जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी केले.\nPrevious वादग्रस्त शिक्षणाधिकारी नीलिमा टाके यांच्याविरुध्द विभागीय चौकशीचे आदेश,२ कर्मचाऱ्यांना ५ हजारांचा दंड\nNext अमरावती जिल्ह्यात तासिका तत्वावर शिक्षक पदांसाठी अर्ज आमंत्रित\nआ. रवी राणा राळेगण सिद्धी येथे पोहचले, अण्णांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास विदर्भात आंदोलन\nपरतवाडा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बुधवारी आयोजित निर्धार परिवर्तन यात्रेच्या जाहीर सभेला कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आव्हान\nअपघात टाळण्यासाठी सतर्कता महत्वाची – पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर\nमेळघाटातील प्रत्येक जि.प.शाळा डिजिटल करण्याचा मानस – खा.आनंदराव अडसूळ\nखासदार झाल्यावर पा��ाण झालेल्या प्रशासनाला वठणीवर आणणार -नवनीत राणा\nनिवडणूक पूर्वतयारीसाठी संपर्क केंद्राची स्थापना\nधारणी महसूल विभागात शिव जयंती निमित्त्त रक्तदान, उप विभागीय अधिकारी राहुल कार्डिले यांनी ही केले रक्तदान\nकुसूमकोट खुर्द येथे भूमिहीन अतिक्रमण धारकांच्या जमिनीवर भूस्वामींनी केले अवैध अतिक्रमण\nअमरावती भा.ज.प जिल्हा प्रमुख दिनेश सूर्यवंशी यांचा वाढदिवसा निमित्य फळे वाटप.\nअखिल भारतीय बलाई महासभा राष्ट्रीय व राज्यस्तरीय कार्यकारणी घोषित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://blog.tanmaykanitkar.in/2011/02/", "date_download": "2019-02-20T11:41:28Z", "digest": "sha1:NGM5BOSOZMVPDF7EB32N5VJAMCKNEQM3", "length": 16331, "nlines": 198, "source_domain": "blog.tanmaykanitkar.in", "title": "जाणवले ते . . .: February 2011", "raw_content": "\nहम दो हमारे दो,\nटू जी - थ्री जी\nवेळ साधण्यासाठी 'चहा पाणी'\nतरी सगळे गप्पच बसले,\nबाकी जाऊ द्या हो, पण\nषंढ थंड लोक पाहून\nचीनच्या राजधानीमध्ये बीजिंगमध्ये त्याननमेन चौकात एका बाजूला पोस्ट ऑफिस आहे. त्याची मोठीच्या मोठी भिंत त्यानानमेन चौकाला लागूनच आहे. १९७९ साली अचानक या भिंतीला विलक्षण महत्व आले.... असंख्य लोक या भिंतीवर येऊन पोस्टर्स चिकटवू लागले.. चित्र काढू लागले संदेश लिहू लागले... कम्युनिस्ट राजवटीत दबल्या गेलेल्या सर्जनशीलतेला मुक्त द्वार मिळाल्याप्रमाणे लोक या भिंतीवर आपल्या मनातल्या गोष्टी लिहू लागले... चीन सारख्या कट्टर कम्युनिस्ट देशातले लोक या भिंतीवर उघडपणे लोकशाहीची मागणी करू लागले. एक दिवस एक पोस्टर झळकले त्यात खुद्द चेअरमन माओंवर टीका केलेली होती. मग तशा आशयाची असंख्य पत्रके या भिंतीवर दिसली. माओ यांच्या अपरोक्ष त्यांची पत्नी जियांग हिने केलेल्या अत्याचारांचा निषेध केला जाऊ लागला. रोज शेकडो नवीन पोस्टर्स एक दिवस एका विद्यार्थ्याने याच भिंतीवर आठ कलमी मागणीपत्र लावले. बहुपक्षीय शासनपद्धती, खुल्या निवडणुका, लोकप्रतिनिधींचे सरकार, भक्कम न्यायव्यवस्था, वृत्तपत्रीय स्वातंत्र्य, माहितीचा अधिकार, भ्रष्टाचाराचा बिमोड, नागरिक म्हणून मूलभूत अधिकार इत्यादी गोष्टी या मागणीपत्रात अंतर्भूत होत्या. मग त्या पाठोपाठ असंख्य लोकांनी आपापली मते नोंदवली. लोकशाहीच्या बाजूने कौल दिला. असंख्य चित्रे, व्यंगचित्रे या भिंतीवर येऊ लागली. भ्रष्ट आणि गुन्हेगार अशा लोकांना शिक्षा करण्याची मागणी करणारी शेकडो हजारो भित्तीपत्रके या भिंतीवर लागली. कम्युनिस्ट चीनचा संस्थापक असलेल्या माओवर टीका होणारी पत्रके लागताच बीबीसी आणि अमेरिकन वार्ताहरांनी ही खबर जगभर पसरवली. आणि याच पाश्चात्य वार्ताहरांनी त्यानानमेन चौकातील या भिंतीला नाव दिले \"लोकशाहीची भिंत एक दिवस एका विद्यार्थ्याने याच भिंतीवर आठ कलमी मागणीपत्र लावले. बहुपक्षीय शासनपद्धती, खुल्या निवडणुका, लोकप्रतिनिधींचे सरकार, भक्कम न्यायव्यवस्था, वृत्तपत्रीय स्वातंत्र्य, माहितीचा अधिकार, भ्रष्टाचाराचा बिमोड, नागरिक म्हणून मूलभूत अधिकार इत्यादी गोष्टी या मागणीपत्रात अंतर्भूत होत्या. मग त्या पाठोपाठ असंख्य लोकांनी आपापली मते नोंदवली. लोकशाहीच्या बाजूने कौल दिला. असंख्य चित्रे, व्यंगचित्रे या भिंतीवर येऊ लागली. भ्रष्ट आणि गुन्हेगार अशा लोकांना शिक्षा करण्याची मागणी करणारी शेकडो हजारो भित्तीपत्रके या भिंतीवर लागली. कम्युनिस्ट चीनचा संस्थापक असलेल्या माओवर टीका होणारी पत्रके लागताच बीबीसी आणि अमेरिकन वार्ताहरांनी ही खबर जगभर पसरवली. आणि याच पाश्चात्य वार्ताहरांनी त्यानानमेन चौकातील या भिंतीला नाव दिले \"लोकशाहीची भिंत\".... लोकांचा क्षोभ उफाळून आला होता, त्यांनी अपली मते या भिंतीच्या माध्यमातून सरकारपर्यंत पोचवली. पुढे पुढे तर आपल्या मनातील गोष्टी व्यक्त करायची ही कल्पना चीनी लोकांना इतकी आवडली की चीन मधल्या सगळ्या शहरांमध्ये गावोगावी अशा प्रकारच्या असंख्य लोकशाहीच्या भिंती उभ्या राहू लागल्या. लोक त्यावर लोकशाही, खुल्या निवडणुकांची मागणी करू लागले. कम्युनिस्ट सरकारने अगदी स्त्री पुरुष संबंधांबाबतही काही वेडगळ कायदे करून ठेवले होते. त्यावर हल्ला होणारीही पत्रके या भिंतींवर झळकू लागली. व्यक्तिस्वातंत्र्याचा पुनरुच्चार करत या लोकशाहीच्या भिंतीने चीनी कम्युनिस्ट पक्षाला हादरवून सोडले. अखेर एक दिवस लष्कराला हुकुम सुटले आणि लष्कराने लोकशाहीच्या सर्व भिंती साफ केल्या. त्यावर लिहिणाऱ्या लोकांना कैद केले. दडपशाहीचा वरवंटा सर्वत्र फिरवला. पण लोकशाहीच्या भिंतीने सरकारच्या मनात आता आपल्या हातातून सत्ता जातीये की काय अशी धडकी भरवली..\nसुमारे ३२ वर्षांनी पुन्हा एकदा लोकशाहीच्या भिंतीने कमाल घडवून आणली... चीन मध्ये नव्हे...तर चीन पासून हजारो मैल लांब देशात....इजिप्त मध्ये..\nसलग तीस वर्ष सत्ता गाजवणाऱ्या होस्नी मुबारक यांना हाकलून लावायची मागणी सर्वत्र होऊ लागली..लोकांच्या मनातील असंतोष प्रकट होऊ लागला... आधुनिक काळाला साजेशी अशी आधुनिक लोकशाहीची भिंत इजिप्त मधल्या लोकांनी विचार व्यक्त करायला मते मांडायला वापरली... या आधुनिक लोकशाहीच्या भिंतीचे नाव- \"फेसबुक\". फेसबुक वरील \"पेज\" मधून हजारो लोक एकत्र आले. त्यांनी होस्नी मुबारक यांच्या राजवटीचा निषेध केला. त्यांच्या त्यांच्या फेसबुक अकौंट वरील \"wall\" वर असंख्य लोक विचार व्यक्त करू लागले, एकत्र येऊ लागले.. पाहता पाहता वातवरण बदलले. अवघ्या काही दिवसात लाखो लोक मुबारक राजवाटीविरोधात उभे राहिले. आधुनिक लोकशाही भिंतीच्या, फेसबुकच्या, ताकदीने सारे जग स्तिमित झाले. जगभरचे वार्ताहर इजिप्त मध्ये आले. इथल्या लोकांचे मन जाणून घेऊ लागले. आणि १८ दिवसांच्या लोकांच्या उग्र आंदोलनानंतर होस्नी मुबारक यांना राजीनामा द्यावा लागला.... आधुनिक लोकशाहीच्या भिंतीची कमाल...\nसोशल नेट्वर्किंग वेबसाईट्स वापरून काय घडू शकते याचे हे एक उदाहरण आहे... ही एक \"लोकशाहीची भिंत\" आहे.. त्यावर भ्रष्टाचार करणार्यांना उघड करा, आपल्याला काय वाटते ते लिहा, तक्रार करा, आरोप करा.... हा आवाज आज न उद्या सरकार पर्यंत जाणारच आहे याची खात्री बाळगा...त्याचा पुरेपूर वापर करून मोठ्यातल्या मोठ्या भ्रष्ट लोकांना आपण निष्प्रभ करू शकतो. आपल्याला जे वाटतं, ते या भिंतीवर लिहले पाहिजे... इथेच विचारविनिमय घडेल..भ्रष्ट आणि गैरकारभार करणाऱ्या लोकांना, लोकप्रतिनिधी,राजकारणी, अधिकारी वर्ग इ सर्वांना आपण या लोकशाहीच्या भिंतीच्या माध्यमातून वठणीवर आणू शकतो. एक सामान्य माणूस म्हणून तुम्ही-आम्ही हे घडवू शकतो....\nफंडा लाईफ आणि पार्टनरचा (21)\nवाचलेच पाहिजे असे काही (4)\nया ब्लॉग वर लेखांमधून किंवा चित्रांमधून व्यक्त होणारी सर्व मते माझी 'वैयक्तिक मते' आहेत. मी ज्या संस्था-संघटनांमध्ये काम करतो त्यांची विचारधारा माझ्या लेखात व्यक्त होणाऱ्या मतांपेक्षा वेगळी असू शकते. माझ्याशी मतभेद असल्यास कमेंट्स मध्ये मांडावेत. किंवा मला ईमेल करावा. उगीच भावनिक वगैरे होऊन तोडफोड, मारहाण असल्या असंस्कृत, असभ्य आणि बेकायदेशीर गोष्टी करू नयेत. तसेच, इथे कमेंट्स मध्ये व्यक्त होणाऱ्या इतरांच्या मतांना ब्लॉगचा संपादक जबाबदार असणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.padmagandha.com/index.php?route=product/category&path=98&page=2", "date_download": "2019-02-20T12:38:05Z", "digest": "sha1:2NBGXZAV5X4KSGCJUFFU45AJFP7ATRMU", "length": 8376, "nlines": 111, "source_domain": "www.padmagandha.com", "title": "नवीन प्रकाशने", "raw_content": "\nNewly Released | नवीन प्रकाशने\nNewly Released | नवीन प्रकाशने\nLoksanskrutiche Pratibh Darshan |लोकसंस्कृतीचे प्रातिभ दर्शन\nडॉ. रा. चिं. ढेरे यांनी संशोधनसाधनांचा प्रचंड विस्तार केला आणि त्यांतून निरनिराळ्या ज्ञानशाखांच्या व..\nMahabharatachya Maharanyat | महाभारताच्या महारण्यात\nप्रश्‍न असा आहे की, भीष्मांसारखा विचारवंत, वयोवृद्ध श्रेष्ठ क्षत्रिय योद्धा, ज्यांनी म्हटलं होतं, ‘‘..\nजन्मत:च कर्णबधिर असलेल्या मुलीचे जीवन बदलायला निघालेल्या आईचे आणि त्याबरोबरच तिच्या मुलीचे घडणे ह्या..\nया कथा मध्यमवर्गीय जीवनजाणिवा रेखाटतात. त्या माणसांचे नमुने, समाजजीवनात वावरताना त्यांच्या कृती-उक्त..\nनव्वदोत्तरी कालखंडातील एक महत्त्वाचे कवी म्हणून अशोक कोतवाल हे नाव आता मराठी साहित्यात स्थिर झाले आह..\nगुन्हा, गुन्हेगार आणि पोलीस ह्यांविषयी सर्वच माणसांमध्ये एक कुतूहल असते. गुन्हा का झाला\nमर्ढेकर हे क्रांतदर्शी कवी. त्यांच्या नवकवितेने प्रचलित मराठी साहित्याला धक्के दिले. नवे वळण दि..\nनचिकेतहर्षनभगकुंभमेळाभक्त दासोपातालकेतूचे कपटभक्त कबीरउत्तमतमिळनाडूतील संत तिरुवल्लुवरनांबिकानडा पां..\nडॉ. शंकरराव खरात यांनी मराठीत विविध वाङ्‌मयप्रकारांत विपुल लेखन केले आहे. त्यांचे ‘तराळ-अंतराळ’..\nमी आणि अशोक नायगावकर यांनी मिळून हास्यरंगाचे प्राथमिक स्वरूप ठरविण्यापासून तर तिला सर्वसमावेशक ..\nप्रत्येक बारा भारतीय तरुणांतील एका तरुणासाठी अर्थपूर्ण शिक्षणाला निर्णायक महत्त्व आहे. उत्तम दर्जेदा..\nऐतिहासिक दस्तऐवजांचा विस्तृत शोध, विचारपरिप्लुतव अभ्यासपूर्ण विश्लेषण आणि गुंगवून टाकणार्‍या कथा - त..\nविल्यम कॅक्स्टनगॅलिलिओ गॅलिलीविल्यम हार्वीसर आयझॅक न्यूटनजेम्स वॅटडॉ. एडवर्ड जेनरचार्ल्स रॉबर्ट डार्..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Education-vari-Program-in-Ratnagiri/", "date_download": "2019-02-20T11:22:32Z", "digest": "sha1:CE65CCAQEB7HB7FT4DMV4G3Z2CBED5HB", "length": 7441, "nlines": 49, "source_domain": "www.pudhari.news", "title": " रत्नागिरीत ११ पासून ‘शिक्षणाची वारी’ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › रत्नागिरीत ११ पास���न ‘शिक्षणाची वारी’\nरत्नागिरीत ११ पासून ‘शिक्षणाची वारी’\nशिक्षण क्षेत्रातील नवनवीन प्रयोगांचे आदान-प्रदान व्हावे, कालानुरूप शिक्षण क्षेत्रात झालेले परिवर्तन समाज, पालक, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, शिक्षक यांच्यापर्यंत पोहोचावे व शिक्षण प्रक्रिया गतिमान व्हावी, या उद्देशाने जानेवारी महिन्यात ‘शिक्षणाची वारी’ हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.\nमहाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत संपूर्ण राज्यात शैक्षणिक वर्ष 2015-16 पासून शिक्षण क्षेत्रात आगळे-वेगळे प्रयोग राबवण्यात येत आहेत, या प्रयोगाची फल निष्पत्ती सर्व शिक्षकांपर्यंत पोहोचावी व एकूणच शिक्षण क्षेत्राची गुणवत्ता वाढावी म्हणून गुणवत्ता विकासाच्या द‍ृष्टीकोनातून ‘शिक्षणाची वारी’ दि. 11, 12 व 13 जानेवारी या कालावधीत रत्नागिरी येथील एम. डी. नाईक हॉल उद्यमनगर-येथे आयोजित करण्यात आली आहे.\nअध्ययन-अध्यापन पद्धतीत शिक्षक नवनवीन प्रयोग करत आहेत. शिक्षकांचे नाविन्यपूर्ण प्रयोग जाणून घेण्यासाठी, समजून घेण्यासाठी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या एका आगळ्या-वेगळ्या अनोख्या शिक्षणाच्या वारीचे प्रदर्शन गेली तीन वर्षापासून विभागातील वेगवेगळ्या जिल्ह्याच्या ठिकाणी आयोजित केले जात आहे.\nमहाराष्ट्र शासन शिक्षण विभागाच्यावतीने अमरावती, लातूर येथे वारीचे आयोजन करण्यात आले. आता रत्नागिरी जिल्ह्यात या वारीचे आयोजन करण्यात आले असून, रत्नागिरी जिल्ह्याचा शिक्षण विभाग यजमानपदाची भूमिका निभावत असल्याचे जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था, रत्नागिरी या संस्थेचे प्राचार्य डॉ. आय. सी. शेख, प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर ही वारी यशस्वी व्हावी म्हणून विशेष मेहनत घेत आहेत.\nया वारीच्या पहिल्या दिवशी कोल्हापूर-रत्नागिरी, दुसर्‍या दिवशी सिंधुदुर्ग-रायगड, तिसर्‍या दिवशी सांगली-सातारा येथील शिक्षक भेट देणार आहेत. दर दिवशी 600 शिक्षक येणार आहेत.\nगुहागर, चिपळूणमधील जमीनधारक अडचणीत\nचिपळूण-कराड रेल्वेमार्गाबाबत खा. राऊत यांनी घेतली रेल्वेमंत्र्यांची भेट\nमहाड : माजी उपनगराध्यक्षा प्रणाली म्हामुणकर यांचे निधन\nचिपळूण न.प. कारभ��राची चौकशी सुरू\nसागरमालातून बंदरांसह बेटांचा होणार विकास\n‘रिफायनरी’बाबत शासनाने भूमिका स्पष्ट करावी\nअण्णासाहेब शेलार यांचा संचालक पदाचा राजीनामा\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\nसातारा : पोलिस निरीक्षकाच्या घरी चोरी\nइम्रान यांनी फेकलाय तो 'नो बॉल' : जावेद अख्‍तर\n'पीडित अल्पवयीन मुलीने साक्ष बदलली तरी आरोपीने निर्दोषत्व सिद्ध करावे'\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\n'पीडित अल्पवयीन मुलीने साक्ष बदलली तरी आरोपीने निर्दोषत्व सिद्ध करावे'\nयुतीचा नविन चित्रपट; \"मूर्ख आहे मतदार\"\nमॉलमध्ये बिबट्याच्या 'एन्ट्री'ने खळबळ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/museum-dedicated-netaji-red-fort-167402", "date_download": "2019-02-20T12:25:43Z", "digest": "sha1:5DEPXSSZGRHPPN2PQWDGGJGUMW2LIN5B", "length": 13323, "nlines": 204, "source_domain": "www.esakal.com", "title": "The museum dedicated to Netaji in the Red Fort लाल किल्ल्यात नेताजींना समर्पित संग्रहालय | eSakal", "raw_content": "\nबुधवार, फेब्रुवारी 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर बुधवार, फेब्रुवारी 20, 2019\nलाल किल्ल्यात नेताजींना समर्पित संग्रहालय\nगुरुवार, 24 जानेवारी 2019\nनवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्याच्या परिसरातील सुभाषचंद्र बोस संग्रहालयाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उद्‌घाटन करण्यात आले. नेताजींच्या 122व्या जयंतीदिनी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.\nनवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्याच्या परिसरातील सुभाषचंद्र बोस संग्रहालयाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उद्‌घाटन करण्यात आले. नेताजींच्या 122व्या जयंतीदिनी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.\nलाल किल्ल्यात झालेल्या समारंभात याद-ए-जालियानवाला संग्रहालय आणि दृश्‍यकला संग्रहालयाचेही मोदी यांच्या हस्ते या वेळी उद्‌घाटन करण्यात आले. या सर्व संग्रहालयांचा समावेश असलेल्या भागाला \"क्रांती मंदिर' असे नाव देण्यात आले आहे. \"\"देशाच्या स्वातंत्र्यासाठी योगदान देणाऱ्या धाडसी क्रांतिकारकांना श्रद्धांजली म्हणून संग्रहालयांच्या परिसराचे नामकरण \"क्रांती मंदिर' असे करण्यात आले आहे,'' असे या कार्यक्रमानंतर मोदींनी केलेल्या ट्विटमध्ये नमूद केले आहे.\nनेताजी बोस आणि त्यांनी स्थापन केलेल्या आझाद हिंद सेनेला समर्पित संग्रहालयात या दोहोंशी संबंधित अनेक वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. नेताजींनी वापलेल्या तलवारीपासून, त्यांना मिळालेले मान-सन्मान, त्यांचे पोशाख, त्यांची लाकडी खूर्ची अशा अनेक वस्तू येथे ठेवण्यात आल्या आहेत.\nनेताजी आणि आझाद हिंद सेनेवरील एक माहितीपट येथे भेट देणाऱ्यांना पाहता येईल. या माहितीपटातून नेताजींच्या कार्याचा परिचय करून देण्यात आला आहे. या माहितीपटाला अभिनेता अभिषेक बच्चन यांनी आवाज दिला आहे.\nपंतप्रधानांचे चित्रीकरण अभिषेकने केल्याची चर्चा\nजळगाव - पंतप्रधान नरेंद्र मोदी धुळे येथे जाण्यासाठी जळगाव विमानतळावर आले असता तेथे पाइपमधून जामनेरच्या अभिषेकने व्हिडिओ चित्रीकरण केल्याची...\nपिक विम्यानंतर जलसाठ्यांच्या पुनरुत्थानातही बीड देशात प्रथम\nबीड : जलसंधारणामधील उत्कृष्ट कामांसाठी महाराष्ट्राने राष्ट्रीय पुरस्कारांत मानाचे स्थान मिळविले आहे. यामध्ये बीड जिल्ह्याने या यशामध्ये मोठा वाटा...\nगोपाळगडाला संरक्षित स्मारकाचा दर्जा\nगुहागर - शिवप्रेमी, दुर्गप्रेमी संस्था आणि व्यक्तींच्या गेल्या १५ वर्षांच्या प्रयत्नांना यश येऊन शासकीय दस्ताऐवजातून गायब झालेल्या गोपाळगड किल्ल्याला...\nसांगलीत युती भाजपसाठी बेरजेची\nसांगली - अखेर युतीचं घोडं गंगेत न्हालं...भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती झाली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची पुन्हा आघाडी झाल्याने...\nनवाब मलिक यांनी मागितली अण्णा हजारे यांची लेखी माफी\nपुणे : अण्णा हजारे यांच्या उपोषणाला सुरूवात झाल्यानंतर अण्णा हजारे यांच्या विषयी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी 'अण्णा हजारे हे संघ...\nकेंद्राकडून खूशखबर; कर्मचाऱ्यांच्या 'डीए'त तीन टक्के वाढ\nनवी दिल्ली : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना तीन टक्के महागाई भत्ता (डीए) वाढवून देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने आज घेतला. यामुळे त्यांचा सध्याचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/dance-bar-starts-maharashtra-supreme-court-decides-166216", "date_download": "2019-02-20T11:54:05Z", "digest": "sha1:JA5Y7U7MBE7XUPGRP77W4JNY4FLJHB6F", "length": 14247, "nlines": 208, "source_domain": "www.esakal.com", "title": "dance bar starts in Maharashtra Supreme court decides महाराष्ट्रात पुन्हा डान्सबारची 'छम छम' | eSakal", "raw_content": "\nबुधवार, फेब्रुवारी 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर बुधवार, फेब्रुवारी 20, 2019\nमहाराष्ट्रात पुन्हा डान्सबारची 'छम छम'\nगुरुवार, 17 जानेवारी 2019\nराज्यातील डान्स बारबाबतच्या सुधारित कायद्याला स्थगिती देण्यासाठी भारतीय हॉटेल व उपहारगृह संघटनेने (आयएचआरए) दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर डान्सबार पुन्हा सुरु होणार असल्याचे स्पष्ट झाले. सायंकाळी सहा ते रात्री 12 पर्यंत डान्सबार सुरु राहणार आहेत.\nनवी दिल्ली : महाराष्ट्र सरकारने डान्स बारबाबत घातलेले अनेक नियम रद्द करत सर्वोच्च न्यायालयाने आज (गुरुवार) राज्यातील पुन्हा डान्सबार सुरु करण्यास परवानगी दिली. न्यायालयाने टीप देण्यास परवानगी दिली आहे, मात्र पैसे उधळण्यास मनाई केली आहे.\nराज्यातील डान्स बारबाबतच्या सुधारित कायद्याला स्थगिती देण्यासाठी भारतीय हॉटेल व उपहारगृह संघटनेने (आयएचआरए) दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर डान्सबार पुन्हा सुरु होणार असल्याचे स्पष्ट झाले. सायंकाळी सहा ते रात्री साडेअकरा पर्यंत डान्सबार सुरु राहणार आहेत. डान्सिंग एरियात सीसीटीव्ही लावण्याची अट रद्द करण्यात आली आहे.\nनव्या कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणारी डान्स बारमालकांची याचिका सर्वोच्च न्यायालयासमोर सुनावणीस आली. त्यावर न्यायालयाने स्पष्टीकरण देत डान्सबार सुरुच ठेवण्याचा निर्णय घेत सरकारने घातलेल्या अनेक अटी रद्द केल्या आहेत. राज्य विधिमंडळाने मागील वर्षी डान्स बार कायदा मंजूर केला, त्याला \"आयएचआरए'ने न्यायालयात आव्हान दिले आहे.\nनव्या कायद्यातील नियम बारबालांच्या हिताचे व कायदा- सुव्यवस्था कायम राखण्यासाठी उपयुक्त असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. बारबालांना मिळणारा पगार थेट त्यांच्या खात्यात टाकला गेला पाहिजे, तसेच 30 ते 35 वयानंतर या बारबालांना काम मिळणे अशक्‍य होते, त्यामुळेच बारमालकांनी त्यांच्याशी कामगार कायद्यांतर्गत करार केला पाहिजे, असा सरकारचा आग्रह आ��े. बारबालांना ग्राहकांनी दिलेली टीप बिलात समाविष्ट केली, तर त्यापोटी मिळणारा कर सरकारी तिजोरीत जमा होईल, असा सरकारचा तर्क होता.\nअयोध्या प्रकरणावर आता 'या' तारखेला होणार सुनावणी\nनवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाकडून बहुचर्चित अयोध्या प्रकरणाच्या सुनावणीची तारीख निश्चित करण्यात आली. अयोध्या प्रकरणाबाबत दाखल झालेल्या सर्व...\n...तर अनिल अंबानी जाणार तीन महिने 'जेल'मध्ये\nनवी दिल्ली: रिलायन्स कम्युनिकेशन्सचे (आरकॉम) सर्वेसर्वा अनिल अंबानी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा झटका बसला आहे. आरकॉम आणि एरिक्सन इंडियाच्या...\nनांदेड : शिवजयंतीनिमित्त तगडा पोलिस बंदोबस्त\nनांदेड : शिवजयंतीनिमित्त मिरवणुकी दरम्यान काही समाजकंटकांकडून अनुचीत प्रकार घडू नये यासाठी शहर व जिल्ह्यात तगडा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे....\n‘एनजीटी’तील खटल्यांचे प्रमाण घटले\nपुणे - राष्ट्रीय हरित लवादात (एनजीटी) दावा दाखल करण्याचे प्रमाण निम्म्याने घटले आहे. त्याचवेळी न्यायाधीश आणि तज्ज्ञ सदस्यांची नियुक्ती होत नसल्याने...\nमहापालिका स्थायी समिती सदस्य निवडीचा मार्ग मोकळा\nसोलापूर : विभागीय आयुक्तांनी सकारात्मक अभिप्राय दिल्यामुळे महापालिका स्थायी समिती सदस्य निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. सदस्य निवडले तरी सभापती...\nनिवारागृहातील सेक्स स्कँडलप्रकरणी नितीशकुमारांचीही चौकशी करा\nमुझफ्फरपूर (बिहार) : येथील निवारागृहातील बहुचर्चित सेक्‍स स्कॅंडलप्रकरणी येथील विशेष पॉस्को न्यायालयाने आज बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/young-man-created-company-aurangabad-166178", "date_download": "2019-02-20T11:54:18Z", "digest": "sha1:6FRXZ6AI7NO5VFZ5U6YB4BBBBFAR3CK5", "length": 13894, "nlines": 202, "source_domain": "www.esakal.com", "title": "A young man created a company in aurangabad टपरी चालवणारा तरुण कंपनी मालक | eSakal", "raw_content": "\nबुधवार, फेब्रुवारी 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर बुधवार, फेब्रुवारी 20, 2019\nटपरी चालवणारा तरुण कंपनी मालक\nगुरुवार, 17 जानेवारी 2019\nविष्णू पांडुरंग लंके असे या तरुणाचे नाव असून, त्यांनी शून्यातून उभ्या केलेल्या कंपनीची सध्या तीस लाखांवर उलाढाल आहे.\nगंगापूर - घरी एक गुंठा जमीन नसतानाही अथक परिश्रम, जिद्दीच्या जोरावर टपरी चालविणाऱ्या तरुणाने कंपनी उभारली आहे. विष्णू पांडुरंग लंके असे या तरुणाचे नाव असून, त्यांनी शून्यातून उभ्या केलेल्या कंपनीची सध्या तीस लाखांवर उलाढाल आहे.\nविष्णू लंके यांच्या कुटुंबीयांना टोकी बर्गिपूर (ता. गंगापूर) दुष्काळी पट्ट्यातून १९९० मध्ये स्थलांतर करावे लागले. आधी गंगापूर तालुक्‍यातील बुट्टेगावला, नंतर आपेगाव येथे ते स्थायिक झाले. विष्णू यांनी बुट्टेगावच्या जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक, शिल्लेगावच्या लोकनेते साहेबराव पाटील डोणगावकर शाळेत दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले. माध्यमिक शिक्षण सुरू असतानाच आर्थिक अडचणीमुळे शिक्षक असलेले त्यांच्या बहिणीचे दीर प्रदीप शिंदे यांनी मालुंजा (ता. गंगापूर) येथे स्वत:च्या जागेत टपरी सुरू करून दिली. शाळा असताना वडील टपरी बघायचे व शाळा सुटल्यावर विष्णू तिथे थांबायचे. वर्ष २००३ मध्ये दहावी उत्तीर्ण झाल्यावर विष्णू यांनी शासकीय आयटीआय, औरंगाबाद येथे टूल अँड डायमेकर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला.\nआयटीआय सुरू असतानाच मित्राच्या ओळखीने लग्नसमारंभात वाढेकरी म्हणून काम मिळाले. त्याचे शंभर रुपये मिळू लागले. २००६ मध्ये आयटीआय पूर्ण झाल्यावर विष्णू यांनी एका कंपनीत नोकरी स्वीकारली. नऊ वर्षांचा अनुभव आल्यावर २००५ मध्ये सोमनाथ काळे या मित्राच्या मदतीने डाय बनविण्याच्या कंपनीची स्थापना केली. बडोदा बॅंकेकडून कर्ज घेऊन एक यंत्र व मित्र, नातवाईक, खासगी सावकारच्या माध्यमातून पैसे उभे करून वीस लाखांची यंत्रे खरेदी केली. २०१८ मध्ये कंपनीची उलाढाल तीस लाखांवर आहे.\nस्वत:ची वेगळी ओळख निर्माण करायची असेल तर सातत्याने धडपड करणे अवश्‍यक आहे. घरी एक गुंठाही जमीन नसताना काहीतरी करायचे असा माझा निश्‍चय होता. मी माझ्या स्वप्नांना प्रयत्नांचे बळ दिले व यश मिळाले.\n- विष्णू लंके, तरुण उद्योजक.\nवेतनवाढीने एसटीच्या तिजोरीवर भार\nऔरंगाबाद - एसटी महामंडळाच्या वेतनवाढीने एसटीच्या तिजोरीवर साधारण ४७ लाख रुपयांचा अतिरिक्त भार पडला आहे. एसटी महामंडळात वेतन कराराचा मुद्दा...\nसाखर 36 रुपये किलो\nऔरंगाबाद - देशात साखरेच्या विक्रमी उत्पन्नामुळे अडचणीत सापडलेल्या साखर कारखान्यांना तारण्यासाठी केंद्र सरकारने शुक्रवारी साखरेच्या किमान विक्री दरात...\nएसटीच्या वाहक-चालक पदाची रविवारी परीक्षा\nसोलापूर : राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने आठ हजार 22 चालक व वाहक पदांची भरती केली जात आहे. त्यासाठी 42 हजार 232 उमेदवारांनी अर्ज केले असून त्यांची...\nजायकवाडीत लालसरी बदकांची शिकार\nऔरंगाबाद - जायकवाडी धरणात विदेशी पक्षी मृतावस्थेत आढळण्याच्या घटनेने खळबळ उडालेली असतानाच येथे स्थलांतरित पक्ष्यांची शिकार होत असल्याचे पुन्हा समोर...\nऔरंगाबाद शहर पोलिस दलात बदल्या\nऔरंगाबाद - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्तालयातील 75 अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. यात काही पोलिस अधिकाऱ्यांची शहराबाहेर बदली झाली....\nमराठवाड्यात रयतेची शिवजयंती जल्लोषात\nऔरंगाबाद - झेंडे-पताकांनी भगवी झालेली शहरं, दिवसभर निघणाऱ्या मिरवणुका, महिलांच्या दुचाकी फेऱ्या, शिवरायांच्या जयजयकाराचे होणारे गगनभेदी जयघोष नि लक्ष...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-May2015-PalakLagwad.html", "date_download": "2019-02-20T11:27:33Z", "digest": "sha1:SGJQDS3VULFJAYKPRYDIRTQOJAX55IDU", "length": 19652, "nlines": 41, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology -डा.बावसकर टेक्नालाजि - पालकाची यशस्वी लागवड", "raw_content": "\nप्रा. डॉ. वि.सु. बावसकर\nपालक ही अतिशय लोकप्रिय पालेभाजी असून भारतातील सर्वच राज्यांत या भाजीपाला पिकाची लागवड वर्षभर करतात. तसेच ह्या भाजीला सतत मागणी असते. विशेष म्हणजे या भाजीचे उगमस्थान भारत व चीन हे देश आहेत असे शास्त्रज्ञांचे मत आहे. पालकातील पोषणमूल्ये लक्षात घेता याची लागवड मोठ्या प्रमाण���वर होणे आवश्यक आहे. उत्तर भारतात या भाजीची लागवड फार मोठ्या प्रमाणात होते. महाराष्ट्रातही मोठ्या शहारांच्या आसपास पालकाची लागवड जवळजवळ वर्षभर केली जाते.\n* महत्त्व : पालकाच्या भाजीत 'अ' आणि 'क' जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असतात. तसेच प्रथिने (प्रोटीन्स) आणि चुना (कॅल्शिअम), लोह, फॉस्फरस इत्यादी खनिजे भरपूर प्रमाणात असतात. पालकाचा उपयोग भाजी, आमटी, सूप, भजी, पराठे इत्यादींमध्ये करतात. पालकाची भाजी काही प्रमाणात सारक आहे. पालकाच्या १०० ग्रॅम खाण्यायोग्य भागात खालील अन्नघटक असतात.\nपाणी - ८६%, कार्बोहायड्रेट्स - ६.५% , प्रोटीन्स - ३.४%, फॅट्स - ०.८%, तंतुमय पदार्थ - ०.७%, खनिजे - २.२%, फॉस्फरस - ०.०३%, कॅल्शियम - ०.१३८%, लोह - ०.०२%, जीवनसत्त्व 'क' - ०.००७%, जीवनसत्त्व 'अ' - ९,७७० इंतरनॅशनल युनिट, उष्मांक - २६%\n* हवामान आणि जमीन : पालक हे कमी दिवसांत तयार होणारे हिवाळी पीक असल्यामुळे महाराष्ट्रात कडक उन्हाळ्याचे १ - २ महिने वगळून वर्षभर पालकाची लागवड करता येते. थंड हवामानात पालकाचे उत्पादन जास्त येऊन दर्जा चांगला राहतो, तर तापमान वाढल्यास पीक लवकर फुलोऱ्यावर येणे आणि दर्जा खालावतो.\nपालकाचे पीक विविध प्रकारच्या जमिनीत घेता येते. खारवट जमिनीतही पालकाचे पीक चांगले येऊ शकते. हलक्या जमिनीत पीक चांगले येते. ज्या खारवट जमिनीत इतर पिके येऊ शकत नाहीत, तेथे पालक घेता येतो. महाराष्ट्रात सुमारे १,४०० हेक्टर क्षेत्रावर पालकाची लागवड केली जाते.\n* जाती : पालकाचे अनेक स्थानिक वाण असून त्यांचा वापर निरनिराळ्या भागात करतात. पालकाचे काही सुधारित वाण पुढीलप्रमाणे आहेत.\n१) ऑलग्रीन : पालकाचा हा वाण भारतीय कृषी संशोधन संस्था, नवी दिल्ली येथे विकसित करण्यात आला आहे. या वाणीची पाने सारख्या आकाराची, कोवळी आणि हिरवी असतात. या जातीचे उत्पादन हेक्टरी १२.५ टन इतके येते. हिवाळी हंगामातील लागवडीत १५ ते १८ दिवसांच्या अंतराने ३ - ७ वेळा पानांची कापणी करता येते. तसेच बियाण्याचे उत्पादन हेक्टरी सुमारे ८ - १० क्विंटल मिळते.\n२) पुसा ज्योती : पालकाचा हा नवीन वाण दिल्ली येथे विकसित करण्यात आला आहे. या वाणाची पाने मोठी. जाड, लुसलुशीत, कोवळी, ज्योतीच्या आकाराची असून त्यामध्ये पोटॅ शियम, कॅल्शियम, सोडियम, लोह आणि 'क' जीवनसत्त्वाचे ऑलग्रीन या वाणापेक्षा जास्त असते. हा वाण चांगल्या प्रकारे येतो. या वाणाच्या पाना��चे उत्पादन हेक्टरी १५ टनांपर्यंत मिळते. बियाण्याचे उत्पादन हेक्टरी १० - १२ क्विंटल मिळते.\n३) पुसा हरित : हा वाण भारतीय कृषी संशोधन संस्था, नवी दिल्ली येथे विकसित करण्यात आला आहे. हा वाण जोमदार उभट वाढतो. या वाणाची पाने हिरवी, लुसलुशीत जाड आणि भापूर प्रमाणात येतात. या वाणाच्या पानांच्या ३ - ४ कापण्या मिळतात आणि हा वाण लवकर फुलावर येत नाही. ह्या जातीची लागवड सप्टेंबरपासून फेब्रुवारीपर्यंत करता येते. या वाणाचे उत्पादन हेक्टरी १० टनापर्यंत मिळते.\n४) जॉबनेर ग्रीन : हा वाण राजस्थानमध्ये स्थानिक वाणांतून निवड पद्धतीने विकसित करण्यात आला आहे. पाने मोठी, जाड, कोवळी लुसलुशीत असतात. पानाला उग्र वास असून उत्पादन जास्त मिळते.\n* लागवडीचा हंगाम व बियाण्याचे प्रमाण :\nमहाराष्ट्रातील हवामानात पालकाची लागवड जवळ जवळ वर्षभर करता येते. खरीप हंगामातील लागवड जून- जुलै आणि हंगामातील लागवड सप्टेंबर - ओक्टोबरमध्ये केली जाते. भाजीचा सतत पुरवठा होण्यासाठी १० - १५ दिवसांच्या अंतराने टप्प्याटप्प्याने बियाण्याची पेरणी करावी. एक हेक्टर क्षेत्रासाठी २५ - ३० किलो बियाणे लागते. पालकाचे आंतरपीक घेतल्यास बियाण्याचे प्रमाण कमी लागते.\n* बीजप्रक्रिया : १० लि. पाण्यात २५० मिली जर्मिनेटर या प्रमाणात घेऊन त्यामध्ये १० किलो बियाणे या प्रमाणात घेवून ते रात्रभर भिजवून पेरावे. त्यामुळे उगवण कमी दिवसात ८० ते १००% होऊन मर रोगाला प्रतिबंध होतो.\n* लागवड पद्धती : पालक हे कमी दिवसांत तयार होणारे पीक असल्यामुळे जमिनीच्या मगदुरानुसार योग्य आकाराचे सपाट वाफे तयार करून बी फोकून पेरावे आणि नंतर बी मातीत मिसळून हलके पाणी द्यावे. जमीन भारी असल्यास वाफसा आल्यावरच पेरणी करावी. बी ओळीत पेरताना दोन ओळींत २५ - ३० सेंटिमीटर अंतर ठेवावे. फार दाट लागवड केल्यास पिकाची वाढ कमजोर होऊन पानांचा आकार लहान राहतो आणी पिकांचा दर्जा खालावतो.\n* खते आणि पाणी व्यवस्थापन : पालक हे कमी कालावीचे पीक असले तरी हिरव्या टवटवीत पानांवर पिकांचे उत्पादन व प्रत अवलंबून असल्यामुळे पालकाच्या पिकाला कल्पतरू एकरी ४० ते ५० किलो बी टाकते वेळी देऊन मातीआड करावे.\nपानांतील हिरवेपणा अधिक चांगला येऊन उत्पादन वाढविण्यासाठी बी उगवून आल्यानंतर १० ते १५ दिवसांनी सप्तामृताच्या फवारण्या कराव्यात. बियांच्या पेरणीनंतर लगेच ��ाणी द्यावे. वाफसा आल्यानंतर पेरणी करावी. त्यामुळे बियांची उगवण चांगली होते. त्यानंतर पिकाला नियमित पाणी द्यावे. हिवाळ्यात पालकाच्या पिकाला १० - १२ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. काढणीच्या २- ३ दिवस आधी पिकाला पाणी द्यावे. त्यामुळे पाने टवटवीत राहून पिकाचा दर्जा सुधारतो. आवश्यकतेनुसार तणांचे नियंत्रण खुरपणी करून करावे.\n* महत्त्वाच्या किडी, रोग आणि त्यांचे नियंत्रण : पालकावर मावा व पाने कुरतडणारी अळी आणि भुंगेरे ह्यांचा उपद्रव होतो. या किडींच्या नियंत्रणासाठी पीक लहान असतानाच १० लि. पाण्यात सप्तामृतासोबत २० मिली स्प्लेंडर मिसळून ८ - १० दिवसांच्या अंतराने फवारावे.\nपालकावर मर रोग, पानांवरील ठिपके, तांबेरा आणि केवडा या रोगांचा प्रादुर्भाव होतो. मर रोगामुळे उगवण झाल्यावर रोपांची मर होण्यास सुरुवात होते. या रोगाच्या नियंत्रणासाठी पाण्याचा योग्य निचरा करावा आणि पेरणीपुर्वी बियाण्यावर जर्मिनेटरची प्रक्रिया करावी. हवेतील आर्द्रता वाढल्यास पानांवर गोल करड्या रंगाचे, बांगडीच्या आकाराचे ठिपके पडतात. या बुरशीजन्य रोगामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. या रोगाच्या नियंत्रणासाठी थ्राईवर, क्रॉपशाईनर (प्रत्येकी ५० मिली) आणि हार्मोनी ३० मिली किंवा ताम्रयुक्त बुरशीनाशकाची किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड १० लि. पाण्यात २० ग्रॅम या प्रमाणात मिसळून फवारणी करावी.\nकेवडा आणि तांबेरा रोगांचा फारसा उपद्रव होत नाही आणि शेतातील ओलावा नियंत्रित ठेवल्यास या रोगांना आळा बसतो. तसेच गंधकयुक्त आणि हार्मोनी या बुरशीनाशकांची फवारणी केल्यास या रोगाचे नियंत्रण होते. तरी वरील किडी व रोगांवर प्रतिबंधक उपाय आणी पिकाच्या लवकर वाढीसाठी खालीलप्रमाणे फवारण्या कराव्यात.\n१) पहिली फवारणी : (उगवणीनंतर ७ ते ८ दिवसांनी) : जर्मिनेटर २५० मिली.+ थ्राईवर २५० मिली. + क्रॉंपशाईनर २५० मिली. + प्रिझम २५० मिली. + प्रोटेक्टंट २५० ग्रॅम + १०० लि.पाणी.\n२) दुसरी फवारणी : (उगवणीनंतर १५ ते २० दिवसांनी) : जर्मिनेटर ५०० मिली.+ थ्राईवर ५०० मिली. + क्रॉंपशाईनर ५०० मिली. + प्रोटेक्टंट २५० ग्रॅम + प्रिझम २५० मिली. + हार्मोनी २५० मिली. + स्प्लेंडर २५० मिली. + १५० लि.पाणी.\n३) तिसरी फवारणी : (उगवणीनंतर २१ ते ३० दिवसांनी) : जर्मिनेटर ५०० मिली.+ थ्राईवर ५०० मिली. + क्रॉंपशाईनर ७५० मिली.+ राईपनर १५० मिली. + न्युट्राटोन २५० मिली. + प्रोटेक्टंट २५० ग्रॅम + हार्मोनी २५० मिली. + स्प्लेंडर २५० मिली. + १५० लि.पाणी.\nपहिल्या कापणीनंतर तिसऱ्या दिवशी एक फवारणी आणि १० - १२ दिवसांनी दुसरी अशा किमान २ फवारण्या (खोडव्याला) घ्याव्यात. म्हणजे कमी कालावधीत रसरशीत, पल्लेदार पालक मिळेल.\n* काढणी, उत्पादन आणी विक्री : पेरणीनंतर सुमारे १ महिन्याने पालक कापणीला तयार होतो. पालकाची पुर्ण वाढलेली हिरवी, कोवळी पाने २० ते २५ सेंटिमीटर उंचीची झाल्यावर पानांच्या देठाचा जमिनीपासून ५ ते ७.५ सेंटिमीटर भाग ठेवून वरील भाग खुडून अथवा कापून घ्यावा आणि पानांच्या जुड्या बांधाव्यात. त्यानंतर दर १५ दिवसांच्या अंतराने जातीनुसार ३ - ४ किंवा त्यापेक्षा जास्त खुडे करावेत, कापणी करतानाच खराब पाने वेगळी काढून जुड्या बांधाव्यात. काढणीनंतर पालक लगेच बाजारात पाठवावा, जुड्या उघड्या जागेत रचून वरून झाकून घेवून किंवा बांबूच्या टोपल्यांमध्ये अगर पोत्यांमध्ये व्यवस्थित रचून वरून झाकून घेवून किंवा बांबूच्या टोपल्यांमध्ये अगर पोत्यांमध्ये व्यवस्थित रचून भरून विक्रीसाठी पाठवाव्यात. पालकाचे उत्पादन पिकाच्या लागवडीची वेळ, जात, खुडे आणि पिकाची योग्य काळजी ह्यांवर अवलंबून असते. सर्वसाधारणपणे हेक्टरी १० - १५ टन एवढे उत्पादन मिळते. शिवाय बियाण्याचे उत्पादन १.५ टनांपर्यंत मिळू शकते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/robber-arrested-who-theft-in-ac-coach-by-reserving-ticket-5953744.html", "date_download": "2019-02-20T10:59:52Z", "digest": "sha1:II6ILQNTPH5ISOZNAW37PSXWPDGFZHF4", "length": 7548, "nlines": 145, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Robber arrested who theft in ac coach by reserving ticket | एसी डब्यात तिकीट आरक्षित करून चोरी करणारा अटकेत", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nएसी डब्यात तिकीट आरक्षित करून चोरी करणारा अटकेत\nकर्नाटक राज्यातील गुलबर्गा येथून मुंबईला जाणाऱ्या एक्स्प्रेस रेल्वेच्या एसी डब्यातील महिला प्रवाशांच्या पर्स चाेरणाऱ्या\nपुणे- कर्नाटक राज्यातील गुलबर्गा येथून मुंबईला जाणाऱ्या एक्स्प्रेस रेल्वेच्या एसी डब्यातील महिला प्रवाशांच्या पर्स चाेरणाऱ्या अाराेपीस पुणे पाेलिसांनी अटक केली अाहे. तो रेल्वेच्या एसी डब्याचे तिकिट आरक्षित करून प्रवास करायचा आणि मध्येच चोरी करून उतरायचा. आरोपीकडून सुमारे ९ लाख रुपये किमतीचे ��िरे-साेन्याचे दागिने व राेख मुद्देमाल जप्त केला आहे.\nअल्ला बक्श महंमद इस्मार्इल (१९, रा. गुलबर्गा, कर्नाटक) असे आरोपीचे नाव आहे. ७ जुलै राेजी सिद्धार्थ भंडारी यांच्या पत्नीची पर्स अजमेर-म्हैसूर रेल्वेत चोरी झाली. त्यात १४ हजार रुपये होते. २ सप्टेंबरला रेखा भंडारी (इचलकरंजी) जाेधपूर-बंगळुरू एक्स्प्रेसने जात असताना त्यांचीही पर्स चोरीला गेली. त्यातील ७ लाख ५८ हजार रुपयांचा माल होता. दरम्यान, पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजमध्ये इस्माईलचा शोध लागला.इस्माईलने गुलबर्गा रेल्वेस्टेशनवर वाॅटर प्युरिफिकेशनचे काम केलेले असल्याने त्याला रेल्वेबाबत बरीचशी माहिती हाेती. एसी डब्यातील तिकीट अारक्षित करायचा व रात्रीच्या वेळी महिला झाेपल्यानंतर त्यांच्याजवळील पर्स स्वत:जवळील पाठीवरील सॅकमध्ये टाकून पळून जायचा. महिन्यातून अाठ वेळा त्याने गुलबर्गा ते मुंबई तिकिटाचे अारक्षण केल्याचे दिसून अाले अाहे\nपुण्यात या वादग्रस्त ठिकाणी उभारण्यात आला संभाजी महाराजांचा पुतळा, पोलिसांनी हटविला\nपवार कुटुंबीयांत मी आणि सुप्रियाच लोकसभा लढणार.. शरद पवारांची स्पष्टोक्ती; रोहित, पार्थ यांच्या उमेदवारी चर्चांना पूर्णविराम\nशिवनेरीवर शिवजन्मोत्सव सोहळा साजरा, शिवछत्रपतींच्या प्रेरणामार्गावरच महाराष्ट्र वाटचाल करेल- मुख्यमंत्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mr.pratilipi.com/read?id=6460405764325376&ret=%2F%3Fredirect%3DcatchAll", "date_download": "2019-02-20T12:19:49Z", "digest": "sha1:LGVSGNTWZ5UW22DBRQ4UKW75LCPFGYBW", "length": 69822, "nlines": 148, "source_domain": "mr.pratilipi.com", "title": "वाचा अक्षय पुजारी \"#AKuvach\" च्या मराठी कथा गोष्ट त्या तिघांची प्रतिलिपि वर « प्रतिलिपि मराठी | Read AKshay Pujari \"#AKuvach\"'s Marathi content GOSHTA TYA TIGHANCHI on Pratilipi « Pratilipi Marathi", "raw_content": "ऋत्विक आणि राधा ची ही काही तशी पहिलीच भेट नव्हती, जवळजवळ ८-९ महिने झाले दोघे एकमेकांना ओळखत होते..\nएका लेखनस्पर्धेच्या Workshop मध्ये दोघांची भेट झालेली.. पहिल्या भेटीमधेच काहीतरी 'click' झालं एकमेकांबद्दल..नेमकं काय ते सांगता नाही येणार..पण झालं एवढं खरं..\nती तिच्या मंत्रिणींना त्याच्याबद्दल सांगताना थकत नव्हती, न् तो त्याच्या मित्रांच्यात तिच्याबद्दल फार बोलत नसला तरी तिचा विषय निघाला की पठ्ठ्याचे गाल डोळ्यात जायचे. दोघेही तसे creative च..तिला विशेषतः कवितांची आवड, लिहिण्याची-ऐकण्याची-वाचण्याची-जगण्याची.., तर तो कथांमध्ये जास्त रमायचा. वेव्ह लेंथ छानच जमायची..उत्तम अगदी. मैत्री छान आहे, गट्टी उत्तम जमलीये, तर आहे तसेच चालूदेत, फार पुढचा विचार नको या नियमाने चालले होते सारे \nतर हां..ऋत्विक आणि राधा ची ही काही तशी पहिलीच भेट नव्हती. कधी ग्रुपसोबत, कधी दोघेच असे चिक्कार वेळा भेटी झालेल्या. अगदी एकमेकांच्या घरी देखील एकमेकांबद्दल पूर्ण माहिती होती. अधेमधे काकूंसोबत (राधा च्या आई सोबत) देखील बोलणं व्हायचं त्याचं. बऱ्याचदा त्या होऊनच कॉल करायच्या..\"अमुक अमुक विषयाबद्दल राधा ला जरा समजावून सांग रे\" पासून \"तिला homesick वाटतंय, तुला बोलणार नाही ती, पण जरा कंपनी दे तिला, किंवा ग्रुप औटिंग तरी करा, म्हणजे बरं वाटेल तिला जरा\" इथपर्यंत सांगायला ही कॉल यायचे त्यांचे.\nआधी हजारवेळा प्रॉपर डेट वाटावी अश्या भेटी झालेल्या असूनही आज त्याच्या मनावर या भेटीचं दडपण होतं. आपण राधाला जे सांगणार आहोत ते ऐकल्यावर \"अय्या, माझ्या पण मनात हेच होतं रे रुत्या\" असं म्हणत तीने गोड हसुन आपल्या केसातून हात फिरवावा असं त्याला राहून राहून वाटत होतं., आणि तो तसा scene एव्हाना लाख वेळेला त्याच्या डोळ्यासमोर येऊन ही गेला होता..पण जर याच्या उलट प्रतिक्रिया आली तर काय, हि शंकेची पाल नेमकी त्या स्वप्नवजा विचारांच्या ओघात चुकचुकायची, आणि क्षणभर धस्स व्हायचं काळजात.. तर आज इतके विचार, शक्यतांची पडताळणी वगैरे वगैरे चाललं होतं कारण आज तो तिला सांगणार होता की \"मला तू खूप आवडतेस राधा..' लगेच लग्न-बिग्न, संसार-मुलं असं नव्हे, पण निदान त्या विचारांच्या दिशेने वाटचाल सुरु व्हावी. कमीतकमी आपल्या मनातल्या भावना तरी तिला पूर्णपणे कळाव्यात असं त्याचं प्रामाणिक मत होतं. हे काही तो तडकाफडकी सांगत नव्हता, पूर्ण विचारांती आणि घरी आई-बाबांशी बोलून मगच हे ठरवलं होतं त्याने. त्याच्या लहान बहिणीनें तर already राधा ला राधा वाहिनी पण करून टाकले होते.\nभेटीची वेळ जवळ येत चालली तशी त्याची चलबिचल वाढत चालली होती. तो वेळेआधी २० मि त्या cafeवर येऊन पोहोचला सुद्धा होता. मनातल्या विचारांच्या काहूराला ब्रेक लागावा म्हणून cell वर social networking sites वर मन गुंतवावे या विचाराने त्याने खिशातून cell काढला, बघतो तर काकूंचा (राधा च्या आईचा) मिसकॉल येऊन गेलेला. \"यांनी आज का बरं फोन केला असेल\" \"आज राधा चा मूड ऑफ वगैरे तर नाही ना\" \"आज राधा चा मूड ऑफ वगैरे तर नाही ना\" \"श���या, म्हणजे आज काही आपण तिला आपल्या मनातलं नको सांगायला\" वगैरे वगैरे विचारांच्या गर्तेत ४-५ मि. गेली, अन् क्षणार्धात भानावर येऊन काकूंना कॉल बॅक करायला हवा हे त्याला आठवले आणि म्हणून त्याने कॉल लावला..\nऋत्विक : हॅलो काकू, कॉल केला होता का तुम्ही मी गाडीवर होतो, त्यामुळे मिस झाला, बोला ना..\"\nकाकू : अरे ऋत्विक, एक गोड बातमी आहे....\n(चला, म्हणजे राधा चा मूड ही छान असेल, आजच सांगता येईल मनातलं..yayy)..【मनातल्या मनात】\nऋत्विक : अरे वा, सांगा ना काय विशेष\nकाकू : तुला तो अनय माहितीये ना रे आमच्या कॉलनी मधेच राहतो बघ, चिनूला (चिनू म्हणजे राधाचं लाडोबा नाव) लहानपणापासून आवडायचा बघ तो..त्याची आई आली होती आज, त्यांनी indirectly चिनू ला मागणी घातलीये अरे..तू जरा बघ ना तिच्या मनात काय आहे ते..म्हणजे तसा लहानपणापासूनच आवडतो तो तिला, पण एकदा प्रत्यक्ष शहानिशा करून घे ना तू, मीच विषय काढला असता पण स्थळ वगैरे म्हंटल तर अंगावर येईल माझ्या, तुझ्याशी कशी, मोकळेपणाने बोलेल रे...\n हॅलो, ऐकतोयस ना रे..\nकाकु : काय रे कुठे हरवला होतास\nऋत्विक : नाही काकू, काही नाही..तुम्ही बोला ना, ऐकतोय मी..\nकाकू : अरे आणि अजून एक जमेची बाजू म्हणजे सध्या अनय पुण्यातच आहे, WIPRO मध्ये switch मारला त्याने, त्यामुळे चिनू आणि त्याची भेट पण सहजासहजी शक्य आहे ना..\nतू नक्की बोल हं बाळा तिच्याशी \nऋत्विक : हो काकू, निश्चिंत रहा तुम्ही, मी घेईन बोलून..\nकाकू : हो ठीक आहे..चल ठेवते मग..सांग हं मला नक्की काय बोलते ती ते..\nएक दीर्घ श्वास घेत ऋत्विकने फोन ठेवला. इतक्यात राधाची नेहमीच्या style ची थाप पडली पाठीवर. याचे ढिंचाक कपडे बघून म्हणाली \"क्या राजाजी, इरादा क्या है आज एकदम टकाटक दिसतोयस, आं हां आज एकदम टकाटक दिसतोयस, आं हां\" [ती त्याला असं 'राजाजी' म्हणायची तेव्हा त्याला प्रचंड आवडायचं, डायरेक्ट सातव्या आसमानावरच पोहोचायची स्वारी, पण आज मन खिन्न होतं, त्यामुळे आजच्या 'राजाजी' नंतर सुद्धा त्याचा चेहरा मलुलच राहिला]\nऋत्विक : अगं, actually, आपलं हे ते..आं...काही नाही म्हणजे तसं..\nराधा : बापरे, प्रत्यक्ष ऋत्विक पटवर्धनांना शब्द सुचत नाहीयेत बोलायला..अरेरे..मॅटर सिरीयस दिसतोय\nअसं बोलून आपला लहान मुलासारखा चेहरा, चंबू सारखा करून, त्याला चिडवत ती हसत राहिली, आणि तिचं ते निरागस हसू बघून आधीचा कॉल वगैरे साऱ्याचा त्याला विसर पडला, एकटक पहात राहिला तो, अगदी पापणीह�� न लववता..\nत्याची अशी एकटक नजर पाहून तिला जरा अवघडल्यासारखंच झालं खरं तर, पण त्याचं तसं पाहणं आवडायच तिला.....\nदोघांच्या नजरा एकमेकांत गुरफटत चालल्या होत्या, इतक्यात गाडीचा हॉर्न वाजला आणि त्या दोघांची नजर एकमेकांना चोरून, एकमेकांवरून दूर गेली.\nराधा : बोल ना र्रु, क्या बात है कपडे वेगळीच स्टोरी सांगतायत, न् चेहरा आपलं वेगळंच स्वगत मांडतोय. अगदी परस्परविरोधी, सगळं ठीक आहे ना\nऋत्विक : अगं खरंच काही नाही, सगळं एकदम मस्का आहे (मस्का म्हणजे भारी)..उसनं अवसान आणत तो बोलला.\nराधा : नाही यार, एखादी कविता अर्धवट राहिलिये, पुढची ओळ सुचतीये पण लिहावीशी वाटत नाही, अश्या वेळी जसा चेहरा होतो ना एखाद्याचा, तसा दिसतोयस तू, बोला पटवर्धन, बोला..\nऋत्विक : कसल्या छान छान उपमा सुचतात ना तुला सध्या काही नवं लिखाण वगैरे सध्या काही नवं लिखाण वगैरे रूपक अलंकारावर लिहीत होतीस ना काहीतरी\nराधा : र्रु, टॉपिक नाही हं change करायचा..बोलणार आहेस की निघू मी\nऋत्विक : ओके ओके, राग आवर भगिनी निवेदिता..\n(त्यानं \"भगिनी\" निवेदिता म्हटलेलं तिला अज्जिबात आवडायचं नाही, त्यामुळे शांत व्हायचं सोडून ती आणखीनच चिडली..)\nआणि तिच्या हाय हिल्स चा टॉक टॉक आवाज करत तिथून दूर जायला लागली, त्याने हात धरून थांबवावंस वाटत होत तिला..जसं नेहमीच, तिला मनात वाटायचं तसंच तो वागायचा, तसंच आजही झालं आणि त्याने हात धरला तिचा \nमग दोघेही कॅफे मध्ये गेले. बोलावं की न बोलावं या संभ्रमावस्थेत असतानाच त्याने अनयचा विषय काढला.\nऋत्विक : अगं, actually २-३ दिवस विचारेन म्हणतोय, तुझा बालपणीचा चड्डी-बड्डी अनय पुरोहित काय म्हणतोय (अनय चा विषय या आधीही त्या दोघांच्यात झाल्यामुळे ऋत्विकला अनय ऐकून माहित होता)\nराधा : अचानक त्याचा विषय कुठून आला मधेच\nऋत्विक : मला माझ्या अधिकृत सूत्रांकडून असं कळलंय की 'अनयेन्द्र महाराज नाशिकवाले' पुण्यनगरीमध्ये अवतरलेत..म्हणून म्हंटलं विचारावं \nराधा : हाईल्ला, रुत्या, खरंच पुण्यात आलाय पुरु (पुरु म्हणजे पुरोहित चा शॉर्टफॉर्म) भेटायला हवं यार मग, पण आमचा काही कॉन्टॅक्ट च उरला नाहीए रे, डायरेक्ट FB मेसेग वगैरे टाकला तर लय despo वाटेल ना....\nपण by the way तुला कोण बोललं रे तो पुण्यात आल्याचं तुम्ही तर ओळखतही नाही एकमेकांना..\nऋत्विक : विषय आहे का, अपनी पहोंच उपर तक है मॅडम, हम सारे दुनिया की खबर रखते है..\nराधा : दसटंकी पुर�� कर, सांग ना र्रु, तुला कसं कळालं\n(नौटंकी च्या हि पुढची १ पायरी म्हणजे १०टंकी)\nऋत्विक : माझा १ मित्र विप्रो मध्ये आहे, त्याच्याशी सहज गप्पा मारताना नवीन रिक्रुट्स बद्दल विषय निघाला, आणि ओघाने याचं नाव आलं (ऐनवेळी आपण इतकं चपखल खोटं बोलू शकलो याचा त्याचा त्यालाच आनंद झाला..)\nराधा : अच्छा..खरं सांगू का त्याला बघायचंय यार, भेटायचंय..12th च्या सुट्टीनंतर आमच्यात काही कॉन्टॅक्टच राहिला नाहीए..उद्याच भेटू त्याला त्याला बघायचंय यार, भेटायचंय..12th च्या सुट्टीनंतर आमच्यात काही कॉन्टॅक्टच राहिला नाहीए..उद्याच भेटू त्याला करून टाकू का मेसेग करून टाकू का मेसेग\nअनयला भेटण्याबाबतची तिची excitement पाहून आत कुठेतरी \"हातची गेली राधा\" असा धक्का बसला त्याला, आणि त्या धक्याने अचानक नकळतपणे त्याच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या.. जवळजवळ ओले झालेले डोळे लपवायचं निमित्त म्हणून 'हा वेटर कुठे तडमडलाय' असं पुटपुटत तो उठला.., आणि उगाच शोधाशोधीचं नाटक करून तिच्यापासून लांब जात चटकन डोळे पुसून, आनंदी मुखवटा लावून दोन मिनिटांनी परत आला..\nमग एखाद मिनिटाचा काळीज पोखरणारा पॉज घेऊन म्हणाला : कर ग मेसेग, एखादी मुलगी आपल्यासाठी despo होतीये हे पाहून मुलगा double despo होतो. विचार नको करू, करून टाक मेसेग \nराधानेही पडत्या फळाची आज्ञा मानून मेसेंजर वर मेसेग टाकूनही दिला..आता \"त्याचा रिप्लायच नको येऊदे\" अशी मनोमन प्रार्थना करत, चेहऱ्यावरचं महत्प्रयासाने आणलेलं हसू टिकवत, राहता येईल तितकं शांत राहून, तो उगाच इकडे तिकडे पहात राहिला.\nमिनिट, दोन मिनिटं गेली असतील इतक्यात राधाचा मोबाईल वाजला, आणि एखाद्या कॅडबरीवर लहान मुल तुटून पडावं, त्या वेगाने राधा ने मोबाईल ओढला, पाहते तर अनय चा मेसेग.\nराधा : हाईल्ला रुत्या, हे बघ हा म्हणतोय की मी तुलाच मेसेग करणार होतो, पुण्यात आलोय २/३ दिवसांपूर्वीच..\nमनातल्या मनात त्या अनय ला 'despo साला' म्हणत तो राधा ला फक्त \"अरे वाह....\" इतकंच बोलला.\nत्यानंतर राधा आणि अनयचं १०-१५मिनिट चॅटिंग चाललं, आणि त्यासोबत राधाची रनिंग कंमेंटरी सुद्धा. त्या पुरोहिताचा प्रत्येक मेसेग भाल्यासारखा पटवर्धनांच्या मनात रुतत होता. Finally, लगेच 'उद्याच भेटू' असं ठरवून राधा - अनयचं चॅटिंग संपलं..आणि राधा-ऋत्विकची भेट ही .. \nदुसऱ्या दिवशी आधी अनय-राधा ची भेट झाली की मग आपण भेटूया असं ठरवून दोघे निघाले. खरं त��� ऋत्विकची इच्छा नव्हती, पण राधाच्या हट्टापुढे त्याचे काही चालले नाही, 'उद्या त्याला भेटून झालं की मी तुला भेटणारच' असं तिने त्याला निक्षून सांगितलं होतं.\nपुढच्या दिवशी ९ च्या सुमारास राधाची वाट बघत ऋत्विक थांबला होता......\n......ती आली, बहुधा तीच असावी, हो राधाच की.. ती आली, ती पडलेल्या चेहऱ्यानेच.. याला कळेना झाले तरी काय (तरी तिला तसं बघून 'अनय चा पत्ता कट' असं imagine करून मनातल्या मनात नाचूनही झालं होतं त्याचं) ती म्हणाली \"काय आचरट झालाय अरे अनय, it was the worst date I've ever been on.. सेन्स ऑफ ह्युमर नावाचा भाग नाहीए त्याच्यात, ना वाऱ्यावर उडणारे केस राहिलेत, ना कॉन्फिडन्स\"........इतक्यात ऋत्विकचा मोबाईल वाजला आणि त्याची तंद्री मोडली..जागेपणी आपण स्वप्न पहात होतो हे त्याला जाणवलं.\nकॉल राधाचा होता. प्रचंड उत्साहभऱ्या आवाजात ती म्हणाली \"रुत्या, सॉरी यार, मी येऊ नाही शकणार, अनय च सोडतोय मला माझ्या फ्लॅट वर. It's the best evening of my life..खूप भारी मला खरंच भेटायचं होतं तुला, पण इथेच बराच वेळ होईल रे, आणि त्याला टांग पण द्यावीशी वाटत नाहीए.. I'm so so sorry dear\"\nअलमोस्ट रडव्या स्वरात \"ठीक आहे ग, have a good time\" इतकं बोलून ऋत्विकने कॉल कट केला, आणि पाण्याने डबडबलेले आपले डोळे घट्ट मिटून घेऊन आसवांना वाट मोकळी करून दिली \nरात्रीची वेळ..ऋत्विक घरी परतत होता .. दिवसभर पृथ्वीला सोन्यात मढवून नंतर केवळ चंद्राच्या प्रकाशात, तिला एकटीला सोडून, सूर्य निघून गेला होता. ती जिवाच्या आकांताने, जीवघेण्या वेगाने 'फिरत' होती, पण सूर्य काही तिला गवसत नव्हता. आज त्या पृथ्वीचे दुःख जाणवत होते ऋत्विक ला. गेले कित्येक महिने मैत्रीचा लळा लावून, अचानक राधा दूर गेली होती. मनातल्या मनात तो देखील जवळजवळ पृथ्वीच्याच वेगाने विचारचक्रे फिरवत होता, राधा ला कसे परत आणता येईल याचा विचार करत होता, पण धरेसारखंच त्याचंही भिरभिरणं व्यर्थ. निदान त्या पृथ्वीकडे चंद्र तरी होता, हा मात्र अगदीच एकटा..\nदुःख हसून साजरं करण्याचा प्रयत्न करत असलेला केविलवाणा चेहरा, कोरडा कटाक्ष टाकण्याचा आटोकाट प्रयत्न करणारे ओलसर डोळे आणि 'मी मस्त आहे' असं भासवण्यासाठी फुंकलेली बेफिकीर शीळ (जी कान देऊन ऐकली, तर त्यातली थरथर हृदय हेलावणारी) ; या साऱ्यासहित घरी आला तो.\nत्याला पाहून आई आणि ऋता (त्याची बहीण) यांना चाहूल लागली काहीतरी बिनसल्याची, पण 'नंतर बोलू' असा विचार करून त्यांनी सवाल-जवाब आजच्यापुरते टाळले. तो आई आणि ऋता ला सगळं सांगायचा, तसं याबद्दलही बोलणार होता, पण थोडं सावरल्यावर...\nअसेच ४-५ दिवस गेले. राधासोबत अगदी जुजबी बोलत होता तो. याचं काहीतरी गंडलंय हे तिलाही जाणवायला लागलं आता. आणि एके दिवशी संध्याकाळी तो कंपनीतून घरी आला, पाहतो तो राधा च स्वागताला हजर. तिला इतक्या दिवसांनी पाहून आतून सुखावलाच होता तो खरं तर. आल्या आल्या तिने प्रश्नांची सरबत्ती सुरु केली. 'तू नीट बोलत का नाहीयेस चिडलायस का'.. तिचा राग पण अगदी बिनदिक्कतपणे व्यक्त केला. किचनमधून त्याची आई पण ऐकण्याचा प्रयत्न करत होती, निदान हिला तरी सांगेल काय बिनसलंय ते. पण आई - ऋता ला दिलेलं उत्तरच त्याने तिलाही चिकटवलं. 'नवीन प्रोजेक्टचं काम सुरु आहे, त्यामुळे खूप exhaust होतोय' वगैरे.. राधानंही मग फार ताणून न धरता 'ठिक्के' म्हणत 'विषय एन्ड' केला. मग नॉर्मल बोलणं, गप्पा आणि जेवण झालं, जाता जाता त्याला 'उद्या आपण बाहेर जातोय, काकूंची परमिशन मी आधीच काढलीये, काहीही कारण चालणार नाहीए, अन्याला तुला भेटायचंय, डन म्हणजे डन' एवढं सुपरफास्ट बोलून ती पसारही झाली, त्याला हो/नाही म्हणण्याचा काही चान्सही न देता.\nअशक्य आहे ही मुलगी असं म्हणत ऋत्विक आपल्या रूममध्ये गेला. झोपेशी झालेला करार सध्या संपुष्टात आला होता, त्यामुळे, तो उगाच काहीतरी गुणगुणत, लिहिण्याचा प्रयत्न करत राहिला..\n\"रात्रीची अशी तंद्री लागलेली,\nउघड्या डोळ्यांनी पहुडलेला...\" असं काहीतरी खरडून झालं..\n'जागेपणीच्या रणात' होरपळत बराच वेळ 'जागरण' झालं, अखेर रात्रीलाच दया आली त्याची, आणि तिचं उबदार झोपेचं पांघरूण पांघरले तिने त्याच्यावर...\nपुढचा उजडलेला दिवस बघता बघता मावळतीकडे कलला. आणखी एक दुखरी संध्याकाळ अनुभवण्याचा मनाच्या तयारीने ऋत्विक ठरलेल्या कॅफे जवळ आला. राधा त्याची वाटच बघत होती. ते दोघे आत गेले, त्याने अनयबद्दल विचारले तर 'तो होईल रे नंतर जॉईन' असं म्हणून तिने इतर गप्पा सुरु केल्या. ३-४ मिनिटातच राधाला \"hi\" करत एक मुलगा आत आला, हो, अनयच दिसायला ठीक ठाक, पण तसा 'सडू'च वाटला ऋत्विक ला..राधा ने दोघांची फॉर्मल ओळख करून दिली. नमस्कार-चमत्कार झाले. आणि मग जनरल गप्पा सुरु झाल्या, जास्त दंगा ऋत्विक-राधाचाच चालला होता...काही वेळ असाच गेला आणि राधाला एक कॉल आला, तिच्या लाडक्या काकूचा दिसायला ठीक ठाक, पण तसा 'सडू'च वाटल�� ऋत्विक ला..राधा ने दोघांची फॉर्मल ओळख करून दिली. नमस्कार-चमत्कार झाले. आणि मग जनरल गप्पा सुरु झाल्या, जास्त दंगा ऋत्विक-राधाचाच चालला होता...काही वेळ असाच गेला आणि राधाला एक कॉल आला, तिच्या लाडक्या काकूचा तिने हातवारे करून \"१० मिनिटात आलेच\" असं सांगितलं, आणि ती थोडी लांब जाऊन बोलत उभी राहिली. १/२ मिनिटाच्या awkward silence नंतर ऋत्विक भुवई उडवत म्हणाला \"so, काय म्हणतायत राधा मॅडम तिने हातवारे करून \"१० मिनिटात आलेच\" असं सांगितलं, आणि ती थोडी लांब जाऊन बोलत उभी राहिली. १/२ मिनिटाच्या awkward silence नंतर ऋत्विक भुवई उडवत म्हणाला \"so, काय म्हणतायत राधा मॅडम\" \"त्या काय म्हणणार\" \"त्या काय म्हणणार 'ऋत्विक सर कसे भारी आहेत 'ऋत्विक सर कसे भारी आहेत ', एवढंच सांगतायत सध्या तरी\" अनय उत्तरला. \"म्हणजे', एवढंच सांगतायत सध्या तरी\" अनय उत्तरला. \"म्हणजे\" कुतूहलापोटी ऋत्विक ने विचारले. \"अरे भेटलोय तेव्हापासून तुझंच पूराण ऐकतोय, i envy you yarr\" ऋत्विक ला फारच हिरोईक फील आला, राधा आपल्यात इतकी गुंतलीये हे ऐकून, त्यातून विशेषतः अनय कडून ऐकून फार आनंद झाला त्याला. अनय थोडा सिरीयस होत म्हणाला \"तुमच्यात 'तसं' काही नाहीए ना रे\" कुतूहलापोटी ऋत्विक ने विचारले. \"अरे भेटलोय तेव्हापासून तुझंच पूराण ऐकतोय, i envy you yarr\" ऋत्विक ला फारच हिरोईक फील आला, राधा आपल्यात इतकी गुंतलीये हे ऐकून, त्यातून विशेषतः अनय कडून ऐकून फार आनंद झाला त्याला. अनय थोडा सिरीयस होत म्हणाला \"तुमच्यात 'तसं' काही नाहीए ना रे Actually I asked राधा, ती काहीच बोलली नाही त्यावर.., मी बराच सिरीयस आहे यार राधाबद्दल. अगदी सातवी-आठवीत असल्यापासुन तिच्याशिवाय कोणाचाच विचार केला नाहीए, माझे बाबा expire झाल्यापासून सगळं बिघडत चाललं होतं, राधा भेटली ना, त्या दिवशी वाटलं, बास, हेच ते आयुष्य बदलणारं वळण.. किती 'जिवंत' आहे ती, तिच्यासमोर मी बोर आहे i know पण तरी_____\" अनय बोलत राहिला.. पण ऋत्विकचं तिकडे लक्षच नव्हतं., 'ज्या मुलाला त्याचे बाबा नाहीयेत, ज्याने नकळत्या वयापासून फक्त एकाच मुलीचा विचार केलाय, ज्याला राधाच्या रुपात आयुष्य दिसतंय, त्याला सांगू तरी कसं की राधावर प्रेम आहे माझं आणि तू चालता हो.. केवढा अन्याय होईल त्याच्यावर Actually I asked राधा, ती काहीच बोलली नाही त्यावर.., मी बराच सिरीयस आहे यार राधाबद्दल. अगदी सातवी-आठवीत असल्यापासुन तिच्याशिवाय कोणाचाच विचार केला नाहीए, माझे बाबा expire झाल्यापासून सगळं बिघडत चाललं होतं, राधा भेटली ना, त्या दिवशी वाटलं, बास, हेच ते आयुष्य बदलणारं वळण.. किती 'जिवंत' आहे ती, तिच्यासमोर मी बोर आहे i know पण तरी_____\" अनय बोलत राहिला.. पण ऋत्विकचं तिकडे लक्षच नव्हतं., 'ज्या मुलाला त्याचे बाबा नाहीयेत, ज्याने नकळत्या वयापासून फक्त एकाच मुलीचा विचार केलाय, ज्याला राधाच्या रुपात आयुष्य दिसतंय, त्याला सांगू तरी कसं की राधावर प्रेम आहे माझं आणि तू चालता हो.. केवढा अन्याय होईल त्याच्यावर पण माझ्या प्रेमाचं काय मग पण माझ्या प्रेमाचं काय मग मी का म्हणून तिला जाऊ द्यायचं मी का म्हणून तिला जाऊ द्यायचं' अशा वेळी त्याची आई त्याला एक वाक्य नेहमी सांगायची, ते त्याला आठवलं \"ज्यांच्याजवळ काहीच नसतं, अश्या कमनशिबी लोकांना आपल्यामुळे मोठा आनंद मिळत असेल, तर तो जरूर द्यावा, मग त्या आनंद देण्याच्या प्रक्रियेत आपल्याला त्रास झाला तरी चालेल. त्यातून मिळणारं समाधान फार मोठं असतं\" खरं तर हे वाक्य प्रमाण मानून स्वतःचं प्रेम कुर्बान करावं, हे चुकीचंच होतं. पण त्यावेळी इतका विचार त्याच्याच्याने झाला नाही. प्लस राधा-अनयच्या आई ने घेतलेला पुढाकार त्यांच्या नात्याच्या बेस मजबूत करणारा होता. त्यामुळे त्याच्या प्रश्नावर सर्वांगीण विचार करून ऋत्विक म्हणाला \"नाही रे, आमच्यात तसं काही नाहीए....मैत्रीच्या पुढचं काहीतरी आहे, पण प्रेम नसावं, म्हणजे ___\". हे ऐकल्यावर अनयच्या चेहऱ्यावर हसू उमटलं, इतक्यात राधा आली. गप्पा सुरु झाल्या, ऋत्विक आता थोडा अबोल झाला होता, आणि अनय थोडा जास्त खुलून बोलत होता, त्याच्या डोक्यात आता पुढचे प्लॅन्स सुरु झाले होते...\nआता अनय आणि ऋत्विकच्या गप्पाही रेग्युलरली व्हायला लागल्या होत्या, थ्रू Whatsapp or फेसबुक.., राधा आणि त्याच्या गाठीभेटी त्यामानाने कमी झाल्या होत्या, आणि तो राधाला प्रमाणाबाहेर मिस करू लागला होता. 'अनय-राधा हे एकमेकांसाठीच बनले आहेत, & this is the time to move on' असं स्वतःला समजावत इतर गोष्टीत व्यग्र राहण्याचा त्याचा नाकाम प्रयत्न चालला होता. ऋत्विक, राधा च्या लेखक मित्र-मैत्रिणींच्या circle मध्येही आता 'राधा-अनय' हे नाव बऱ्याचवेळा एकत्र घेतले जाऊ लागले. पण राधाचा मूड बऱ्याचदा पूर्वीपेक्षा थोडा ऑफ असायचा, कदाचित जीवनाबद्दलचा अनय चा 'सिरीयस अँगल' बघून ती अंतर्मुख व्हायला लागली होती.., ऋत्विक-राधाची भे�� झाल्यावर मात्र सिरीयसपणाचा मुखवटा भिरकावला जायचा, आणि ती मोकळा श्वास घ्यावा तसं आयुष्य जगायची, पुढचा मागचा फार विचार न करता. त्या दिवशीही ते भेटले, बोलता बोलता ती म्हणाली 'मी कधी विचार नव्हता केला माझ्या भावी जोडीदारबद्दल, पण तो अनय सारखा असेल, तर कदाचित आवडेल मला..पोक्त, विचारी, आयुष्य काटेकोरपणे जगणारा.., शेवटी प्रत्येकाला एका ठराविक वेळी, ठराविक वयात आयुष्याबद्दल सिरीयस व्हावेच लागते ना रे रूत्या, 'मोठे' व्हावेच लागते.....\"\nऋत्विक फक्त 'हं...' म्हणून विचारांत गढला.. राधावरचा आपला प्रभाव, आणि आपली मैत्री.., दोन्ही उसवत चाललंय, याची नकळत जाणीव त्याला झाली..\nराधा, ऋत्विक, अनय..सगळ्यांची आयुष्यं नव्याने वळणं घेत होती. पण रडव्या चेहऱ्यावर थोडं हसू फुलवण्यासाठी एक न्युज आली.., USA ला होणाऱ्या training session साठी जवळ जवळ ८९ candidates मधून दोघांची निवड झाली होती, त्यामध्ये ऋत्विकचं selection झालं होतं. त्याला ही बातमी कळाली तेव्हा प्रचंड आनंद झाला, US ला जाणं हे त्याचं स्वप्न होतं. दिवस पूर्ण आनंदात गेला, congratulations & celebrations..\nपण घरी पोहोचल्यावर विचार करता करता डोक्यात आलं 'निदान १ महिन्याचं training असणार, त्यामुळे आई-बाबा, ऋता आणि राधा यांच्यापासून दूर रहावं लागणार..' वाटतं सोपं, पण आपल्या माणसांपासून दूर राहणं, ते ही एखाद्या पर-देशी म्हणजे अवघडच तसं \nजाण्याआधी समोरासमोर बसून ऋत्विकने ऋताला सगळी हकीकत सांगितली. नंतर फोनवर सांगण्यापेक्षा असं प्रत्यक्ष सांगणं त्याला योग्य वाटलं. आणि सगळं सांगून झाल्यावर \"आपण दुसरी 'गोरी गोरी पान, आणि फुलासारखी छान' वहिनी शोधुया हं तुला रुतु..\" असं स्वतःच्याच हृदयावर दगड ठेवुन, रडव्या सुरात पण हसऱ्या चेहऱ्याने सांगितलं होतं. ऋताला यावर काय बोलावे काहीच सुचत नव्हते, तिनं फक्त दादूच्या पाठीवरून हात फिरवून 'करूया रे काहीतरी' इतकाच मूक संदेश दिला.\nTake off ला अजून १०-१२ दिवस होते, पण व्हिसा च्या formalities, इतर paperwork वगैरे मध्ये तो काळ कसा उडून गेला हे कळलंदेखील नाही.\nशेवटी तो दिवस उजाडला, एअरपोर्ट वर निरोप देण्यासाठी जिगरी मंडळी आली होती.. आई-बाबा, ऋता तर होतेच, शिवाय राघव, भास्कर सारखे बेस्ट फ्रेंड्स आणि राधा.. सगळ्यांना २-२ वेळा मिठीत 'भरून' झालं तरी मन काही अजून 'भरलं' नव्हतं.. राधा तशी रडूबाईच, त्यामुळे आई-ऋता च्या जोडीने तिचंही मुसमुसणं चाललं होतं. त्यातही कोणालाही रड��ाना बघितलं की ऋत्विकचं ठरलेलं वाक्य - 'तुम्हा बायकांना देवाने २ -२ गळक्या टाक्या दिलेल्या असतात, जरासा भावनांचा flow वाढला, की गळती सुरु' आठवून तिला थोडंसं हसुही आलं. शेवटी ऋत्विक बाय करून निघाला... अगदी नजरेआड होईपर्यंत राधा त्याला बघत राहिली, आणि तो ही मागे वळून वळून आईकडे बघण्याच्या निमित्ताने तिच्याकडे पाहत राहिला...\nपहिले ३-४ दिवस ऍडजस्ट होण्यात वेळ गेला, पण आता तसा ऋत्विक तिकडे settle झाला, म्हणजे routine बसलं. आठवण तर रोजच येत होती सगळ्यांची. इकडे, ऋत्विक गेल्यापासून राधाचं मात्र बिनसलं होतं. तिला आता घडीघडीला त्याची आठवण येऊ लागली होती.\nराधा एक दिवस अचानक ऋता ला भेटायला आली. ऋताला तिला बघून बरं वाटलं. जनरल गप्पा गोष्टी झाल्या, पण त्यातही दोघीही प्रत्येक विषय ऋत्विकला नेऊन जोडत होत्या. एक मुलगी तिच्या दादू ला खूप मिस करत होती आणि दुसरी.... नेमकं काय नातं होतं ऋत्विक-राधाचं नेमकं काय नातं होतं ऋत्विक-राधाचं... गेली २४-२५ वर्षे जिंदादिलीने जगणाऱ्या मुलीला खूप प्रश्न भेडसावू लागले होते आता. अनय सोबत आपण जगतोय, असं आयुष्य जागण्यातच खरं समाधान आहे... गेली २४-२५ वर्षे जिंदादिलीने जगणाऱ्या मुलीला खूप प्रश्न भेडसावू लागले होते आता. अनय सोबत आपण जगतोय, असं आयुष्य जागण्यातच खरं समाधान आहे की बिनधास्तपणे (ऋत्विकसोबत, ऋत्विकसारखं) जगण्यात खरा आनंद की बिनधास्तपणे (ऋत्विकसोबत, ऋत्विकसारखं) जगण्यात खरा आनंद तिला फार प्रश्न पडू लागले की ती सरळ ऋता कडे जायची.. तिच्यासोबत ऋत्विकच्या आठवणीत रमण्यात तिला आनंद वाटायचा.\nत्या दिवशीही ती अशीच ऋता कडे गेली.. तिचं आणि ऋत्विकचं 'skypeइंग' चाललं होतं, राधा ही जॉईन झाली मग.. बऱ्याच गप्पा झाल्यावर ऋता म्हणाली \"दादू, राधाला सांगितलंस का ऑफर बद्दल\" त्याने नकारार्थी मान डोलावली. राधा म्हणाली \"कसली ऑफर\" त्याने नकारार्थी मान डोलावली. राधा म्हणाली \"कसली ऑफर अजून एक प्रमोशन घेताय की काय पटवर्धन अजून एक प्रमोशन घेताय की काय पटवर्धन आं हां\" ऋत्विक - \"छे गं, switch मारण्याचा विचार करतोय. इथे खूप स्कोप आहे माझ्या प्रोफाइल ला, enormous ग्रोथ आहे.. आमच्याच इथल्या associate कंपनी मध्ये vacancy पण आहे सध्या..त्यांनी दिलीये ऑफर....\" हे ऐकून राधाच्या पायाखालची जमीनच सरकली.. \"अरे पण इकडे येणारच नाहीस म्हणजे तू इकडे काका-काकू आहेत, ऋता आहे, मी आहे...आपण एकमेकाला दिसणारच नाही का इकडे काका-काकू आहेत, ऋता आहे, मी आहे...आपण एकमेकाला दिसणारच नाही का भेटणारच नाही मी कसं जगणार रुत्या तुझ्याशिवाय\nऋत्विक काहीसं हसून बोलला \"जम बसला तर आई-बाबा, ऋता सगळ्यांना इकडेच बोलावेन ना मी, इकडे आहेत खूप इंडियन्स.... आणि तुझं म्हणशील तर अनय आहे ना तुझा.. लहानपणापासुनचा सखा, काकूंचाही लाडका.. जगशील तू माझ्याशिवाय, rather ऑलरेडी जगतीयेस तू माझ्याशिवाय..\" हे ऐकून राधा सुन्न झाली. काय बोलावे हेच सुचेना तिला.., ऋत्विकने बोलणं संपवलं...आणि राधाच्या नजरेआड गेला...बहुतेक कायमचा \nथोडी सावरल्यावर तिने ऋता समोर विषय काढला, तेव्हा ऋत्विकच्या फिलींग्स, त्याचं आणि अनयच झालेलं बोलणं, ऋत्विकला अनयबद्दल वाटणारी सहानुभूती, त्याचं तिच्यात गुंतणं, आणि शेवटी या सगळ्यातून सावरण्यासाठी त्याने अब्रॉड राहण्याच्या पर्यायाचा केलेला विचार...सगळं सांगितलं....आणि आता राधा विचारात पडली...\nमध्ये काही दिवस गेले. आता ऋत्विकला यायला एकच दिवस, अगदी काही तासच बाकी होते. त्याने तिकडच्या कंपनी ची ऑफर accept केली होती, फक्त एक फॉर्म भरून submit केला की झालं. सध्याच्या कंपनीचं प्रोजेक्ट हॅन्डओव्हर करून तो काही दिवसांतच US ला कायमचा रवाना होणार होता. 'राधालाही विसरता येईल, आणि करिअर पण सेट होईल' असा दोन्ही बाजूने विचार करून त्याने हा निर्णय घेतला होता. राधाला आपल्या फिलींग्स बद्दल रुताकडून कळलंय हे मात्र त्याला माहित नव्हतं..\n\"हो हो, निघूया लवकर, उद्या ऋत्विक येणार आहे, आणि तुला त्याला surprise visit ची तयारी करायचीय, माहित आहे मला, तू आठव्यांदा सांगितलंयस गेल्या अर्ध्या तासात मला हे\" अनय थोड्या चिडक्या स्वरात म्हणाला...\n\"बरं बोल पटकन काय बोलायचंय तुला.. महत्वाचं ते पण\n\"आपल्या दोघांच्याही घरी आपल्याबद्दल कल्पना आहेच, पण तरी मला confirmation हवंय तुझ्याकडून\"..\nराधा ने प्रश्नार्थक मुद्रेने विचारलं \"कसली कल्पना आहे\n\"आपण गेले २-एक महिने भेटतोय, एकमेकांना जाणून घेतोय, & we're loving it..right\n\"हे बघ अनय, मी तरी आईला स्पष्ट सांगितलंय की 'आम्ही भेटतोय अजून फक्त, असे निर्णय घाईघाईत नाही करून चालत, so तुम्ही तिकडे आपल्या कल्पनाशक्तीला ब्रेक लावा. आमचं काही फिक्स ठरलं, कि आम्ही सांगूच..'\n\"ठरवूनच टाकूया मग..\" असं पुटपुटत अनय ने राधाचा हात हातात घेतला. आणि खिशातून अंगठी काढून, तिच्या नजरेशी आपली नजर भिडवत, थरथरत्या आवाजात प्रश्न केला \"Will you marry me Radha..\nदुसऱ्या दिवशी ठरलेल्या वेळी ऋत्विकची flight लँड झाली. आई-बाबा आणि ऋता त्याला receive करायला एअरपोर्ट वर आले होते. राधा मात्र दिसली नाही.. कुठेतरी आत त्याला वाटत होतं की ती येईल पण____ असो.. कितीही वाईट वाटलं तरी चेहरा सतत हसरा ठेवण्याचं त्याचं व्रत न मोडता त्याने सगळ्यांना हसतमुखाने मिठी मारली..\nपटवर्धन कुटुंबीय काही वेळात एअरपोर्ट वरून घरी पोहोचले. निदान राधा घरी तरी भेटायला येईल अशी वेडी आशा होती त्याला, पण व्यर्थ. तिचा विचार टाळण्याचा प्रयत्न जेवढा जास्त, तेवढ्या जास्त वेगाने तिची आठवण छळत होती त्याला..\nतिच्या आठवणींनी फेर धरला होता त्याच्या आजूबाजूला..\nआणि तिच्या आठवणींच्या फेऱ्यातला तो सण, त्याचा डोळ्यातून साजरा होत होता..,\nअगदीच एकटं बसण्यापेक्षा आठवणींसोबत वेळ घालवणं त्याला बरं वाटलं, मग ती आठवण आसवांनी भरलेली का असेना..\nशेवटी न राहवून त्याने राधाला कॉल केला. तिने घाईघाईत फक्त \"घरी आलीये मी, नाशिकला..नंतर कॉल करते..\" इतकं बोलून ठेवला सुद्धा. मग याने राघव, भास्कर वगैरे ग्रुपमधील मित्रांना कॉल केले., त्यांच्याकडून कळाले की 'कालच अनयने राधा ला propose केले..'\nएक एक गोष्टीचा खुलासा होत गेला..:\nराधाने अनयला होकार दिला असणार..,\nराधा घरी गेलीये कारण आता घरच्यांच्या संमतीने पुढची बोलणी वगैरे सुरु असावीत..\n'आपण तर पूर्ण तोंडावर पडलोय.., इतक्यात राधा विसरली सुद्धा आपल्याला..' ऋत्विकला हे सगळं खरंच वाटत नव्हतं., आपण कुठल्या तरी खोल गर्तेत अधांतरी फेकले जातोय, असं वाटायला लागलं त्याला \n\"आठवणी शोधत फिरता फिरता,\nमन विचारांच्या गर्तेत हरवून गेलं..\nपरतीची वाट तशी ठाऊक होती,\nपरतायचं मात्र राहून गेलं..\" ........अशी काहीतरी अवस्था झाली होती त्याची..\nएव्हाना ऋत्विकच्या आईला देखील सारी परिस्थिती ऋता कडून कळाली होती. तिने ऋत्विकला हरप्रकारे समजावून सांगितले की \"अनय unfortunate आहे हे जरी बरोबर असले, तरी स्वतःचे प्रेम कुर्बान करून त्याला सुखी करणे हा काही पर्याय नव्हे..सहानुभूती काही काळ टिकते, नाते टिकवून ठेवते, पण प्रेमाइतकी शाश्वतता त्यामध्ये नसते..\" ऋत्विकला हे पटले.. राधाला भेटून गोष्टी क्लिअर करायला हव्यात हे त्याच्या लक्षात आले. पण बहुतेक आता फार उशीर झाला होता...\n'मी भारतात आलोय हे राधाला माहित असूनही ती भेटायला नाही आली, साधा तिचा एखादा कॉल सुद्धा नाही य��वरून काय ते समजायला हवे तुला रुत्या' असं त्याचं मन त्याला म्हणत होतं. दिवस विचारमंथनात कसा संपला कळलंही नाही, शेवटी हे सगळं \"साल आपलं नशीब\" या मथळ्याखाली टाकावं, आणि सरळ ताणून द्यावी असा विचार करून ९.३० च्या सुमारास ऋत्विक आडवा झाला. पण पाठ सोडतील तर ते विचार कसले साधारणतः १०-१०.१५ ची वेळ होती, 'हिला माझी आठवण सुद्धा येत नसावी का साधारणतः १०-१०.१५ ची वेळ होती, 'हिला माझी आठवण सुद्धा येत नसावी का' हा जुनाच विचार नव्याने त्याच्या डोक्यात थैमान घालत होता इतक्यात कोणीतरी दारवरची बेल वाजवली, एकदा वाजवून समाधान झालं नाही म्हणून वाजवतच राहिला तो माणूस. इतक्या भलत्या वेळी इतकी वेड्यासारखी बेल कोण बरं वाजवत असेल असा विचार करत आणि थोड्या घुश्श्यातच काकू दाराकडे गेल्या....\"कोण आहेsss' हा जुनाच विचार नव्याने त्याच्या डोक्यात थैमान घालत होता इतक्यात कोणीतरी दारवरची बेल वाजवली, एकदा वाजवून समाधान झालं नाही म्हणून वाजवतच राहिला तो माणूस. इतक्या भलत्या वेळी इतकी वेड्यासारखी बेल कोण बरं वाजवत असेल असा विचार करत आणि थोड्या घुश्श्यातच काकू दाराकडे गेल्या....\"कोण आहेsss\" काकूंनी विचारलं.. \"काकू, मी, राधा...\" पलीकडून आवाज आला..\n ही तर नाशकात होती ना..' 'की हे सगळे भास आहेत माझे' 'मला वेड तर लागलं नसेल', ऋत्विक अश्या विचारांत असतानाच राधा आत आली, क्षण-दो क्षण त्यांची नजरानजर झाली, आणि पुढच्या क्षणी तिने काका-काकू आजूबाजूला आहेत / नाहीयेत, आपल्याकडे बघतायत / न-बघतायत वगैरे सारे विचार फाट्यावर मारून ऋत्विक ला घट्ट मिठी मारली........\n\"तुला माझी आठवण येत नसावी,\nअसा मी मनाशी अंदाज बांधावा..\nआणि आपली अवचित भेट होता,\nतुझ्या नजरेतल्या अधीर ओलाव्याने,\nमाझा तो अंदाज खोटा ठरवावा..\nमनाशी साठून यावा मग,\nआणि तत्क्षणी मला मिठीत घेऊन,\nआपल्या अमर्त्य प्रेमाचा पुरावा..\"\nआणि ती घट्ट मिठी आणखी घट्ट आवळत रडक्या आवाजात राधा म्हणाली \"र्रु.... I love you yarrrr..I'm sorry.. I love yoouuuh\" बस, ऋत्विकने हे शब्द ऐकले अन् तिच्या घट्ट मिठीचं उत्तर तितक्याच घट्ट मिठीत देत म्हणाला..... \"I love you Chinu, love you tttoooo....\" पण पुढच्या क्षणी, आई-बाबांच्या जाणिवेने त्याने ती मिठी अवघडुन सोडवली आणि तिचे डोळे पुसले...अन् मग स्वतःचेही...\nकाही वेळाने सर्वजण शांत बसल्यावर नेमकं काय झालं याचा खुलासा राधाने केला. झालं असं होत की (फ्लॅशबॅक) :\nखूप दिवसांपासून राधाच्या लक्षात येत होते की 'हे प्रेम नाहीए'.., लहानपणीच्या infatuation ला मोठेपणी प्रेमाचं नाव देऊन काहीच साध्य होणार नाही. पण अनयची एकंदरीत परिस्थिती बघता त्याला सरळ सरळ \"आपलं लग्न होऊ शकत नाही\" असं सांगणंही risky होतं.., त्याने स्वतःच काहीतरी बरं वाईट करून घेतलं तर, म्हणून राधाने थोडा वेळ घ्यायचं ठरवलं. या सर्व गोष्टी तिने आईला पण सांगितल्या., आणि 'स्थळ' म्हणून पुढे न गेलेलंच बरं याची कल्पना त्यांनीच अनयच्या आईला देखील दिली. पण नेमकं त्याच काळात अनयने राधाला propose केलं. अनयला समजावणं आता अत्यावश्यक होतं. म्हणूनच अनय-राधा नाशिकला गेले आणि दोन्ही कुटुंबांमध्ये विषय स्पष्ट करण्यात आला. त्यामुळे अनय बऱ्याच अंशी disturbed आहे, पण चालायचंच, प्रत्येकाला अश्या phase मधून जावेच लागते, त्याच्या आई ने समंजसपणे समजावून घेतलंय सगळं, आणि त्यालाही समजावते म्हणालात त्या. (याच discussion दरम्यान ऋत्विकचा कॉल गेला होता राधाला, म्हणून ती नीट बोलू नाही शकली).\nहे सगळं राधाला ऋत्विकला प्रत्यक्ष भेटूनच सांगायचं होतं, कारण फोनवर बोलण्यासारखा विषय नव्हता हा. आणि ऋता कडून का होईना ऋत्विकच्या प्रेमाची खात्री तिला पटली होती, म्हणूनच घरात सगळं क्लिअर करून, ऋत्विक साठीचं approval घेऊनच ती लगेच परतीच्या गाडीला बसून रात्री उशिरा का होईना पुण्यात दाखल झाली होती.., कधी एकदा ऋत्विकला पाहते असं झालं होतं तिला.\n\"अनय वाईट नाहीये रे, but he's not the ONE, त्याच्याबद्दल सहानुभूती वाटते, आणि त्या सहानुभूतीलाच \"spark\" समजून मी मैत्रीच्या नात्यात पुढे गेले. लक्षात येत होतं, की हे प्रेम नाहिये, पण तरीही, एखादा chance तरी देऊन बघावा, असा विचार करून मी त्या गर्तेत फसत गेले, आणि तो ही. काही दिवसांत सावरेल तो, त्याला एखादी त्याच्या 'type'ची छान मुलगी बघूया आपण सगळे मिळून. प्रेमाची वाट आमच्यासाठी नव्हती..ती वाट आपल्यासाठी आहे रुत्या..पण जसं 'हे प्रेम नव्हे' हे कळायला वेळ लागला तसंच 'हे रुत्यासोबतच प्रेमच तर होतं' हे कळायलाही\" उसासा टाकत राधा म्हणाली. \"आणि मला वाटले की तो माझ्यापेक्षा चांगला life partner असेल तुझ्यासाठी म्हणून____\" ऋत्विक बोलत होता त्याला तोडून राधा म्हणाली \"शक्य आहे का रुत्या, तुझ्यापेक्षा भारी या जगात काही नाहीये रे...मी त्याच्यासोबत असायचे तेव्हाही ९०% तुझ्याबद्दलच तर बोलायचे.. फक्त आपल्यातला स्पार्क समजायला थोडा वेळ लागला, तू लांब गेल��स आणि जाणीव झाली... बुद्धू आहे ना मी.., I'm really very sorry Rutya, तुला directly, indirectly माझ्यामुळे खूप त्रास झालाय ना, मला अश्रूंची किंमत कळाली रुत्या, आणि ज्याला एकदा अश्रूंची किंमत कळाली, तो पून्हा कधी कोणाला दुखवत नाही, सो हे पहिलं आणि शेवटचं, पुन्हा कधी तुला माझ्यामुळे त्रास नाही होणार, i promise...\" यावर ऋता म्हणाली \"असू देत ग 'राधा वाहिनी', प्रेमात सर्वकाही माफ असतं..\"\nइतक्यात ऋत्विकला काहीतरी आठवलं, तडक उठून तो बेडरूम मध्ये गेला, त्याने बॅगेतून नवीन जॉबचे ऑफर लेटर काढले आणि ते फाडून राधाच्या हाती देत म्हणाला :\nआणि भविष्य म्हणशील तर,\nते ही सारे, तुझ्या हाती सोपवलेले.....\"\nसामग्री वाचन आनंद लुटा\nसोशल मीडिया वर अनुसरण करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://majhi-naukri.in/page/31/", "date_download": "2019-02-20T12:07:42Z", "digest": "sha1:WOW32F4EVFZ2MUZ6K7EJ2V65YXO5BZOE", "length": 3007, "nlines": 40, "source_domain": "majhi-naukri.in", "title": "माझी नोकरी Majhinaukri 2018 -19 - Maharashtra Govt Jobs - Part 31", "raw_content": "\nअर्ज करण्याची अंतिम तारीख: 10 नोव्हेंबर 2018\nस्टेटस: भरती चालू जाहिरात\nपदाचे नाव: Technician– 47 जागा\nअर्ज करण्याची अंतिम तारीख: 24 नोव्हेंबर 2018\nस्टेटस: भरती चालू जाहिरात\nकंपनी: इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड\nकंपनी: (UPSC) केंद्रीय लोकसेवा आयोग\nअर्ज करण्याची अंतिम तारीख: 26 नोव्हेंबर 2018\nकंपनी: बृहन्मुंबई महानगरपालिका Medical College\nअर्ज करण्याची अंतिम तारीख: 20 नोव्हेंबर 2018\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://prajamanch.com/?m=20181113", "date_download": "2019-02-20T11:33:03Z", "digest": "sha1:WKMNNBJBDODJU5LGPKYNKFUULOB3RZIS", "length": 5065, "nlines": 107, "source_domain": "prajamanch.com", "title": "November 13, 2018 11:52 pm – Prajamanch", "raw_content": "\nधारणी राष्ट्रवादी काँग्रेस युवक तालुकाध्यक्ष करतो अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल \nधारणी प्रजामंच,14/11/2018 धारणी तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रतिमा मलीन करण्याचा प्रकार राष्ट्रवादी कांग्रेसचे युवक तालुकाध्यक्ष\nधारणी येथील रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या व्यापाऱ्यांवर पोलीस कार्यवाहीची गाज\nधारणी प्रजामंच,13/11/2018 धारणी येथील व्यापाऱ्यांनी डोक्याला गहाण ठेवून अगदी रस्यांवर आणून माल ठेवण्याचा बेकायदेशीर प्रकाराला\nधारणी येथे उज्ज्वल भविष्य आयोजित आदिवासी लोकनृत्य स्पर्धा कार्यक्रम संपन्न\nधारणी प्रजामंच,13/11/2018 धारणी येथील रंगभवन मैदानावर उज्ज्वल भविष्य या संस्थेकडून भव्य आदिवासी लोकनृत्य स्पर्धा कार्यक्रमाचे\nवादग्रस्त वन परिक्षेत्र अधिकारी दिपाली चव्हाण यांच्या विरोधात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसची तक्रार\nधारणी प्रजामंच,13/11/2018 मेळघाटात वन विभागच्या काही अधिकाऱ्याची आदिवासींची पिळवणूक करण्याची सवय अजूनही गेली नसल्याचे समोर\nधारणी महसूल विभागात शिव जयंती निमित्त्त रक्तदान, उप विभागीय अधिकारी राहुल कार्डिले यांनी ही केले रक्तदान\nकुसूमकोट खुर्द येथे भूमिहीन अतिक्रमण धारकांच्या जमिनीवर भूस्वामींनी केले अवैध अतिक्रमण\nअमरावती भा.ज.प जिल्हा प्रमुख दिनेश सूर्यवंशी यांचा वाढदिवसा निमित्य फळे वाटप.\nअखिल भारतीय बलाई महासभा राष्ट्रीय व राज्यस्तरीय कार्यकारणी घोषित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%8F%E0%A4%AB%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A5%80&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%8F%E0%A4%AB%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A5%80", "date_download": "2019-02-20T11:49:18Z", "digest": "sha1:SV62SXY4XVOEZKEHRJKTQJW3HPZYHYDP", "length": 28259, "nlines": 304, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nबुधवार, फेब्रुवारी 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर बुधवार, फेब्रुवारी 20, 2019\nसर्व बातम्या (50) Apply सर्व बातम्या filter\nमहाराष्ट्र (21) Apply महाराष्ट्र filter\nअॅग्रो (8) Apply अॅग्रो filter\nसंपादकिय (3) Apply संपादकिय filter\nसप्तरंग (2) Apply सप्तरंग filter\nसिटिझन जर्नालिझम (1) Apply सिटिझन जर्नालिझम filter\nमहाराष्ट्र (30) Apply महाराष्ट्र filter\nगाळप हंगाम (26) Apply गाळप हंगाम filter\nकोल्हापूर (23) Apply कोल्हापूर filter\nसोलापूर (23) Apply सोलापूर filter\nसदाभाऊ खोत (22) Apply सदाभाऊ खोत filter\nराजकारण (17) Apply राजकारण filter\nशेतकरी संघटना (17) Apply शेतकरी संघटना filter\nमुख्यमंत्री (16) Apply मुख्यमंत्री filter\nसुभाष देशमुख (14) Apply सुभाष देशमुख filter\nप्रशासन (13) Apply प्रशासन filter\nराजू शेट्टी (13) Apply राजू शेट्टी filter\nकर्जमाफी (12) Apply कर्जमाफी filter\nसाखर निर्यात (12) Apply साखर निर्यात filter\nरघुनाथदादा पाटील (11) Apply रघुनाथदादा पाटील filter\nरविकांत तुपकर (11) Apply रविकांत तुपकर filter\nदेवेंद्र फडणवीस (10) Apply देवेंद्र फडणवीस filter\nचंद्रकांत पाटील (9) Apply चंद्रकांत पाटील filter\nमंत्रालय (9) Apply मंत्रालय filter\nहमीभाव (9) Apply हमीभाव filter\nउत्तर प्रदेश (7) Apply उत्तर प्रदेश filter\nस्वाभिमानीला 'या' तीन जागा दिल्यास महाआघाडीत सहभाग\nखोची, जि. कोल्हापूर - संपूर्ण कर्जमुक्ती व दीडपट हमीभाव या दोन मागण्या मान्य झाल्या असून लोकसभेसाठी किमान तीन जागा मिळाल्यास काँग्रेस, राष्ट्रवादी महाआघाडीत सहभागी होणार आहे, अशा माहिती खासदार राजू शेट्टी यांनी दिली. बुलढाणा, वर���धा व हातकणंगले या लोकसभेच्या जागा बाबत चर्चा सुरू आहे. लवकरच निर्णय...\nकोल्हापुरात ईर्षेचा ट्रेलर दिसू लागला \nपक्षापेक्षा व्यक्ती आणि गटबाजीच्या ईर्षेला अधिक स्थान, अशी कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारणाची ओळख. राजकारणातील पिढ्या बदलल्या, पण राजकारणाची ईर्षेबाज परंपरा कायम आहे. आगामी लोकसभा निवडणुकीतील टोकाच्या ईर्षेचा ट्रेलर दिसू लागला आहे. मतदारसंघात खासदार धनंजय महाडिक राष्ट्रवादीकडून, तर प्रा. संजय मंडलिक...\nउर्वरित एफआरपीची जिल्ह्यात प्रतीक्षा\nकाशीळ - कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील चार कारखान्यांनी संपूर्ण एफआरपी देत शेतकऱ्यांना सुखद धक्का दिला आहे. हा सुखद धक्का सातारा जिल्ह्यातील साखर कारखाने कधी देणार असा प्रश्न ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. जिल्ह्यातील ऊस हंगाम वेगात सुरू आहे. कारखान्यांकडून गाळप...\nसाखरेची किमान विक्री किंमत आता क्विंटलला ३१०० रुपये\nकोल्हापूर - साखरेच्या किमान विक्री किंमतीत प्रतिक्विंटल २०० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय आज केंद्र सरकारने घेतला. या निर्णयामुळे हमीभाव प्रतिक्विंटल ३१०० रुपयांवर पोचला असून, साखर उद्योगाला यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. यावर्षीच्या साखर हंगामात साखरेची ठप्प मागणी आणि निर्यात साखरेचा बॅंकांच्या...\nउसाला प्रतिटन २२५ रुपये अनुदान\nजयसिंगपूर - साखर कारखान्यांना साखरेच्या निर्यातीपोटी मिळणारे अनुदान तसेच वाहतूक, बफर स्टॉक अनुदान, असे प्रतिटन उसाला २०० ते २२५ रुपये केंद्र सरकार अनुदान देणार असल्याची माहिती केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाचे सचिव रविकांत यांनी बुधवारी दिली. खासदार राजू शेट्टी यांनी रविकांत यांची दिल्लीत...\nशेतकऱ्यांना मिळणार ‘ॲप’द्वारे ऊस बिलाची माहिती\nकोल्हापूर - आपल्या उसाला किती दर जाहीर झाला, एफआरपीनुसार ज्या-त्या साखर कारखान्यांची रक्कम किती होते, प्रत्यक्ष हाती उसाचे किती रुपये मिळाले, ते कोठे जमा झाले, याची इत्थंभूत माहिती ‘ॲप’द्वारे उपलब्ध होणार आहे. साखर आयुक्त कार्यालयाकडून राज्यातील सर्व साखर कारखान्यांकडे सभासद आणि ऊस उत्पादक असणाऱ्या...\nसहकार-वस्त्रोद्योगाला हवी पॅकेजची संजीवनी\nअस्वस्थ सहकार आणि सातत्याने वाऱ्यावर राहिलेले वस्त्रोद्योग या क्षेत्रांच्या समस्यांवर तातडीने तोडगा काढल्य��शिवाय त्यांच्या अस्तित्वाचा संघर्ष संपणार नाही. सध्या सहकार क्षेत्रात मोठी अस्वस्थता आहे. ऊसाच्या एफआरपीवरून रणकंदन, दुधाचे रखडलेले अनुदान, सहकारी बॅंकांवरील बोर्ड ऑफ मॅनेजमेंटची टांगती तलवार...\nएफआरपी कायदा ढगात, साखर घरात\nतुंग : एकरकमी एफआरपीचा मुद्दा घेऊन स्वाभिमानी संघटनेकडून आंदोलन केले. हंगांमाच्या सुरुवातीला कोल्हापुरसह सांगलीतील कारखानदारांनी न ताणता एकरकमी एफआरपी अधिक 200 रुपये देण्याचे मान्य केले होते. परंतु ऊस गाळप होऊन तीन महिने झाले तर कारखानदारांनी वरचे दोनशे तर नाहीच पण एफआरपीची रक्कमही जमा...\nकारखानदारांसोबत राजू शेट्टींची दिलजमाई - रघुनाथदादा पाटील\nपुणे - शेतकऱ्यांना उसाचा रास्त व किफायतशीर भाव (एफआरपी) एकरकमी देणे कायद्यानुसार बंधनकारक असून, तो शेतकऱ्यांचा हक्‍कच आहे. त्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन करण्याची गरज नव्हती. साखर कारखाने आणि खासदार राजू शेट्टी यांच्यात दिलजमाई असून, ही ‘नुरा कुस्ती’ असल्याची टीका शेतकरी...\nसाखर आयुक्तांच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता\nसांगली - यंदाच्या हंगामात गाळप झालेल्या उसाच्या थकीत एफआरपीसाठी साखर आयुक्तांनी साखर कारखान्यांवर महसुली जप्तीचा कारवाईचा आदेश दिला. पण जिल्हा महसूल प्रशासनाच्या कारवाईचा फज्जा उडाला आहे. केवळ कागदावर कारवाई झाल्याचे दाखवले जात आहे. गेली साडेतीन महिने बिलासाठी थांबलेल्या शेतकऱ्यांचा यामुळे बल्ल्या...\nएफआरपीचे ३८९२ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर\nकोल्हापूर - साखर आयुक्तालयाने कारवाईचा बडगा उगारल्यनंतर गेल्या आठ दिवसांत साखर कारखान्यांनी ५ हजार ३२० कोटी रुपये थकीत एफआरपीच्या ऐंशी टक्के म्हणजेच ३ हजार ८९२ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले आहेत. साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी कारखान्यांना नोटिसा बजावल्यानंतर कारखान्यांनी थकबाकी जमा...\nआघाडीसोबत जावे की नाही याबाबत प्रश्नचिन्ह- राजू शेट्टी\nपुणे- काँग्रेस राष्ट्रवादीशी युती करावी की नाही असा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला आहे, कारण मोदींची सत्ता जावी हे फक्त मलाच वाटून उपयोग नाही. काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही वाटले पाहिजे. मला एकट्याला वाटून उपयोग नाही. एकटं लढायची मला सवय आहे, शेतकरीराजा माझ्यासोबत आहे मी लढत राहीन पण मग या...\nशेतकऱ्यांच��या खात्यात सव्वातीन हजार कोटी\nपुणे : यंदाच्या हंगामात ऊसबिलाची रास्त व किफायतशीर दर (एफआरपी) थकविणाऱ्या साखर कारखान्यांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारताच तब्बल सव्वातीन हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा झाले आहेत. राज्यातील केवळ 11 कारखान्यांनी \"एफआरपी'ची पूर्ण रक्‍कम दिली आहे. मात्र, परळीच्या...\nसाखर कारखाने बंद ठेवण्याची कारखानदारांची भूमिका\nकोल्हापूर - साखरेच्या दरात घसरण सुरू आहे. एकरकमी एफआरपी देणे महाकठीण आहे. शासनाने साखरेचे दर वाढवावेत, यासाठी वारंवार मागणी केली जात आहे किंवा प्रतिटन शेतकऱ्यांना ५०० रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी करीत असतानाही सरकार याकडे दुर्लक्ष करीत आहे. मात्र, हेच सरकार आमच्यावर कारवाई करणार असेल...\nआठ कारखान्यांची साखर होणार जप्त\nकोल्हापूर - १४ दिवसांत एकरकमी ‘एफआरपी न देणाऱ्या जिल्ह्यातील आठ कारखान्यांवर जप्तीची कारवाई करण्याचे आदेश अपर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर यांनी तहसीलदारांना दिले. दत्त (शिरोळ), संताजी घोरपडे (बेलेवाडी), वारणा (वारणा), पंचगंगा (इचलकरंजी), गुरूदत्त शुगर्स (टाकळवाडी), इकोकेन (म्हाळुंगे),...\nहे चोरांचे सरकार आणि चोरांचेच प्रशासन\nकोल्हापूर - ज्यांच्या हातात बेड्या ठोकून तुरूंगात टाकले पाहिजे, त्याच साखर कारखानदारांना चहापान देवून सन्मानाची वागणूक दिली जाते. हे चोरांचे सरकार आणि चोरांचेच प्रशासन असल्याने जिल्हाधिकाऱ्यांकडून आम्हाला कोणताही न्याय मिळणार नाही. आठ दिवसात साखर जप्त करून शेतकऱ्यांच्या खात्यावर एफआरपीची व्याजासह...\nसात साखर कारखान्यांवर जप्ती\nकोल्हापूर - उसाच्या एफआरपीची रक्कम १४ दिवसांत दिली नसल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील सात कारखान्यांची साखर, मोलॅसिस (मळी), बगॅस आणि जंगम मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले आहेत, तर चौदा कारखान्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. जप्ती आदेशामध्ये दत्त (शिरोळ), संताजी घोरपडे (बेलेवाडी), वारणा (वारणानगर...\nपुणे - यंदाच्या गाळप हंगामात शेतकऱ्यांना रास्त आणि किफायतशीर दर (एफआरपी) न देणाऱ्या ३९ साखर कारखान्यांना साखर आयुक्‍तांनी बुधवारी आरआरसीची नोटीस बजावली. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांमार्फत संबंधित साखर कारखान्यांच्या उत्पादित साखरेसह मालमत्तेवर टाच आणता येणार आहे. तसेच, निम्म्याहून अधिक...\nसाखर आता महाग���ार; मोजावे लागणार तीन रुपये जास्त\nभवानीनगर - देशातील बहुसंख्य कारखान्यांनी गाळप हंगामाला तीन महिने होत आल्यानंतरही पूर्ण एफआरपी दिलेली नाही. देशात आजमितीस १९ हजार कोटींची थकबाकी असून, ती वाढण्याचा धोका असल्याने केंद्र स्तरावर साखरेचा किमान विक्रीदर २९ रुपयांवरून ३२ रुपयांपर्यंत वाढविण्याविषयी चर्चा सुरू आहे. देशातील...\nसोमेश्वरनगर - सोमेश्वर कारखान्याने चालू हंगामातील एफआरपीची रक्कम पंधरा टक्के व्याजासह न दिल्यास कारखान्याविरोधात न्यायालयात दाद मागणार आहोत, असा इशारा शेतकरी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष सतीश काकडे यांनी दिला. सोमेश्वर साखर कारखान्याने चालू हंगामाची ८० टक्के म्हणजेच प्रतिटन २२२० रुपये इतकी ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=kamala%20mill%20fire&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Akamala%2520mill%2520fire", "date_download": "2019-02-20T12:25:56Z", "digest": "sha1:4FHD3QYHUV264GBL7WCDPW7EVPCHLCCG", "length": 28119, "nlines": 297, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nबुधवार, फेब्रुवारी 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर बुधवार, फेब्रुवारी 20, 2019\nसर्व बातम्या (34) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (8) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nमहाराष्ट्र (4) Apply महाराष्ट्र filter\nकमला मिल (32) Apply कमला मिल filter\nप्रशासन (7) Apply प्रशासन filter\nबेकायदा बांधकाम (5) Apply बेकायदा बांधकाम filter\nमहापालिका (5) Apply महापालिका filter\nउच्च न्यायालय (4) Apply उच्च न्यायालय filter\nमहाराष्ट्र (4) Apply महाराष्ट्र filter\nपोलिस आयुक्त (3) Apply पोलिस आयुक्त filter\nअतिक्रमण (2) Apply अतिक्रमण filter\nमंत्रालय (2) Apply मंत्रालय filter\nसत्र न्यायालय (2) Apply सत्र न्यायालय filter\nअंधेरी (1) Apply अंधेरी filter\nअतिवृष्टी (1) Apply अतिवृष्टी filter\nअनधिकृत बांधकाम (1) Apply अनधिकृत बांधकाम filter\nअभिनेता (1) Apply अभिनेता filter\nआरोग्य (1) Apply आरोग्य filter\nउद्धव ठाकरे (1) Apply उद्धव ठाकरे filter\nकीटकनाशक (1) Apply कीटकनाशक filter\nखासदार (1) Apply खासदार filter\nगोरेगाव (1) Apply गोरेगाव filter\nतोडफोड (1) Apply तोडफोड filter\nदेवेंद्र फडणवीस (1) Apply देवेंद्र फडणवीस filter\nहुक्का पार्लरवरील बंदी उठवू नका - राज्य सरकार\nमुंबई - कमला मिल कंपाउंडमधील भीषण आगीच्या घटनेनंतर कायद्यात दुरुस्ती करून हुक्का पार्लरवर बंदी घालण्याचा निर्णय पूर्ण विचाराअंती घेतला आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या हितासाठी हा कायदा केला आहे, असे राज्य सरकारने सोमवारी (ता. 17) उच्च न्यायालयाला सांगितले. हुक्का पार्लरमध्ये \"स्मोकिंग' आणि...\nवाहनतळांवर सीसी टीव्ही बसवा\nमुंबई - एचडीएफसी बॅंकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ संघवी यांची कमला मिलच्या पार्किंगमध्ये हत्या झाल्यानंतर आता अशा वाहनतळांवर सीसी टीव्ही लावण्यासाठी पोलिस मॉल्स व कॉर्पोरेट कार्यालयांशी संपर्क साधणार आहेत. अशा ठिकाणी अतिरिक्त सुरक्षा रक्षक तैनात करण्यासही सांगितले जाणार आहे. संघवी यांची हत्या झालेल्या...\nकंबरभर पाण्यात नागरिकांची तारांबळ\nमुंबई - रविवारी गुडूप झालेल्या पावसाने मंगळवारी रौद्ररूप धारण करून मुंबईचा वेग रोखला. सकाळचा प्रवास कित्येकांना पायीच करावा लागला. कंबरेहून अधिक पाण्यातून प्रवास करताना मुंबईकरांची तारांबळ उडाली होती. दरम्यान, वांद्रे येथे एक तरुण नाल्यात वाहून गेला. पावसात बंद पडण्याच्या भीतीने बहुतांश भागांत...\nमुंबई - सरकार, प्रशासनाची सुलतानी आणि पावसाची अस्मानी याचा जबरदस्त फटका मंगळवारी (ता. ३) मुंबईला बसला. एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीला एक वर्षही झाले नसताना अंधेरीत लोहमार्गावरील गोखले पुलाचा भाग कोसळल्याने पाच जण जखमी झाले. त्यातील एका महिलेची प्रकृती गंभीर आहे. गोखले पुलाच्या...\nहॉटेलांना सील ठोकण्याचे अधिकार आरोग्य विभागालाही\nमुंबई - अग्निसुरक्षेकडे दुर्लक्ष करणाऱ्या हॉटेलांवर कारवाई करण्याचे अधिकार मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागालाही देण्याचा प्रशासनाचा विचार आहे. त्याबाबत विधी विभागाकडून कायदेशीर मत मागवण्यात आले आहे. डिसेंबर महिन्यात कमला मिल कंपाऊंडमधील वन अबोव्ह व मोजोस या हॉटेलांमध्ये लागलेल्या आगीनंतर पालिकेने...\nरवी भंडारींची हेबियस कॉर्पसची याचिका फेटाळली\nमुंबई - कमला मिल आग दुर्घटनेप्रकरणी अटकेत असलेले कमला मिलचे मालक रवी भंडारी यांची हेबियस कॉर्पसची याचिका सर्वोच्च न्यायालयाने मंगळवा��ी फेटाळली. भंडारी यांनी न्यायालयात हेबियस कॉर्पसची याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्या. ए. के. सिक्री आणि न्या. अशोक भूषण यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली....\nकमला मिल कंपाउंड अग्निकांड\nमुंबई - कमला मिल कंपाउंडमध्ये आग लागून तीन महिने उलटल्यानंतरही राज्य सरकार चौकशी समिती नेमण्याबाबत चालढकल करत आहे, अशी नाराजी मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी व्यक्त केली. या आगीची चौकशी करण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते ज्युलिओ रिबेरो यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर न्या. शंतनू केमकर आणि...\nगिरण्यांच्या जमीन वापराच्या धोरणाची चौकशी - मुख्यमंत्री\nकमला मिलपाठोपाठ मुंबईतील अन्य मिलच्या जमीन वापराच्या धोरणाची मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश, नगरविकास विभागाचे माजी सचिव किंवा नगररचनाकार आणि वास्तुविशारदांच्या समितीमार्फत चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत केली. मुंबईतील कमला मिल कंपाउंडला...\nसुरक्षा नियमांच्या पडताळणीची राज्य सरकारवरही जबाबदारी\nमुंबई - शहर-उपनगरांमधील हॉटेल, पब-बार आणि आस्थापनांमध्ये आग प्रतिबंधक सुरक्षा आणि नियमांचे पालन होते किंवा नाही, हे तपासण्याची जबाबदारी स्थानिक प्रशासनाबरोबरच राज्य सरकारचीही आहे, असे आज मुंबई उच्च न्यायालयाने सुनावले. राज्य सरकारच्या अबकारी खात्याकडून नियमितपणे हॉटेल आणि आस्थापनांची तपासणी आवश्...\nदोन लाख 85 हजार इमारतींना आगीचा धोका\nमुंबई - सातत्याने आगीच्या दुर्घटना घडत असताना शहरातील तीन लाखांपैकी दोन लाख 85 हजार इमारतींना आगीचा धोका कायम आहे. अवघ्या 15 हजार इमारती आगीपासून सुरक्षित असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. मुंबईतील फक्त पाच टक्के इमारती प्रत्येक सहा महिन्यांनी अग्निसुरक्षेचा दाखला अग्निशामक दलाला सादर...\n'वन अबोव्ह'च्या मालकांना 'पीएफ'प्रकरणी अटक\nमुंबई - लोअर परेल येथील कमला मिल कंपाउंडमध्ये लागलेल्या आगप्रकरणी गजाआड असलेले \"वन अबोव्ह' पबच्या तीन मालकांना पोलिसांनी गुरुवारी अन्य एका प्रकरणात अटक केली. कर्मचाऱ्यांच्या पगारातून भविष्य निर्वाह निधीचे (पीएफ) दहा लाख रुपये पगारातून कापूनही ती रक्कम त्या विभागाकडे जमा न केल्याप्रकरणी या...\nउपाहारगृहांच्या गच्चीवर एक मीटरचे पावसाळी छत\nमुंब�� : पावसाळी छत उभारण्याची परवानगी घेऊन बेकायदा रूफटॉप उपाहारगृह सुरू करणाऱ्यांना आता लगाम बसणार आहे. मुंबई महानगरपालिकेने पावसाळ्यात फक्त एक मीटर उंचीचे पावसाळी छत उभारण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. कमला मिल कंपाऊंड दुर्घटनेनंतर मुंबई महापालिकेने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे....\nकमला मिल अग्नितांडव : निलंबित अधिकाऱ्यांची 'नार्को' चाचणी करा\nमुंबई : मोजोज बारच्या आगीमागे असलेला भ्रष्टाचार उघडकीस आणण्यासाठी निलंबित करण्यात आलेले महापालिका अधिकारी आणि अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांची 'नार्को' चाचणी करण्याची मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटलांनी राज्यपालांना केली आहे. विखे पाटील यांनी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांना लिहिलेल्या...\nविखे पाटील यांच्या शासकीय निवासस्थानी पोलिसांची हेरगिरी\nमुंबई : विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शासकीय निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत विशेष शाखेचे दोन पोलिस कर्मचारी हेरगिरी करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. यावर विखे पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून, यासंदर्भात ते शुक्रवारी राज्यपालांकडे तक्रार करणार आहेत....\nमुंबईतील 4,732 हाऊसिंग सोसायट्यांना अग्निसुरक्षा नोटिसा\nमुंबई - कमला मिल अग्निकांडानंतर खडबडून जाग्या झालेल्या पालिका प्रशासनाने अग्निसुरक्षेचा नियम धाब्यावर बसवणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा आदेश दिला आहे. अग्निशमन दलाने मुंबईतील तब्बल 4,732 गृहनिर्माण सोसायट्यांना त्याबाबत नोटिसा बजावल्या आहेत. त्यामुळे वाढीव बांधकामे, अग्निसुरक्षेच्या नियमाकडे दुर्लक्ष...\nकमला मिल आगीप्रकरणी आणखी एक संचालक अटकेत\nमुंबई - कमला मिल कम्पाउंडमध्ये काही दिवसांपूर्वी लागलेल्या आगीप्रकरणी मिलचा आणखी एक संचालक रमेश गोवानी यांना एन. एम. जोशी मार्ग पोलिस ठाण्याच्या पथकाने सोमवारी चेंबूर येथून अटक केली. मिलमधील आस्थापनांत बेकायदा बांधकाम झाल्याची माहिती होती, असा त्यांच्यावर आरोप आहे. पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी...\nकमला मिल आग प्रकरणी मोजोसच्या युग तुलीला अटक\nमुंबई : कमला मिल कंपाऊंडमधील मोजोस ब्रेस्टोचा मालक युग तुलीला अटक करण्यात पोलिसांना य़श आले आहे. या पूर्वी पोलिसांनी युगचा जबाब देखील नोंदवला होता. युगला आज (ता.16) न्य��यालयात हजर करण्याचा शक्यता आहे. कमला मिल कंपाऊडध्ये 29 डिसेंबरला लागलेल्या आगीत 14 जणांचा मृत्यू तर 30 जण गंभीर जखमी झाले होते....\n\"वन अबोव्ह' पबच्या तिन्ही मालकांना अटक\nमुंबई - लोअर परेल येथील कमला मिल कंपाउंडमध्ये लागलेल्या आगीप्रकरणी तेथील \"वन अबोव्ह' पबचे मालक क्रिपेश सिंघवी, जिगर संघवी आणि अभिषेक मानकर यांना अटक करण्यात पोलिसांना 14 दिवसांनी यश आले. त्यापैकी संघवी बंधूंना जुहू येथून अटक करण्यात आली. या तिघांचा शोध ज्या विशाल कारियामुळे लागला, त्याला 17...\nहॉटेलमध्ये तोडफोडप्रकरणी \"स्वाभिमान'च्या आठ जणांना अटक\nमुंबई - स्वाभिमान या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी रात्री (ता. 10) वर्सोवा परिसरातील एका कॅफेमधील हुक्का पिणाऱ्यांना पिटाळून लावत तोडफोड केली. तोडफोड करणे, तसेच धमकी दिल्याप्रकरणी पोलिसांनी आमदार नीतेश राणे यांच्यासह 12 जणांविरोधात गुन्हा नोंदवला असून, आठ जणांना अटक केली आहे. त्यांना शुक्रवारी...\nकमला मिल आगप्रकरणातील तिसरा मालकही अटकेत\nमुंबई : कमला मिल परिसरातील इमारतीला लागलेल्या आगप्रकरणात 'वन अबव्ह' पबचा तिसरा मालक अभिजीत मानकर यांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी यापूर्वी वन अबव्ह पबचे मालक कृपेश सिंघवी आणि जिगर सिंघवी या दोघांना अटक केली. त्यानंतर आता अभिजीत मानकरलाही पोलिसांनी अटक केली. मुंबईतील कमला मिल परिसरातील 'वन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://2know.in/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%B5%E0%A4%BE/", "date_download": "2019-02-20T11:33:10Z", "digest": "sha1:ZLB3OPWYWB5LAIGGJA7IUDXCPYF3IIOB", "length": 12956, "nlines": 46, "source_domain": "2know.in", "title": "माझा आकड्यांचा प्रवास, वाचकसंख्या", "raw_content": "\nमाझा आकड्यांचा प्रवास, वाचकसंख्या\nRohan July 4, 2010 आकडा, आकडे, इंग्रजी, इंटरनेट, पाने, मराठी, लेख, लोक, वाचकसंख्या, सर्च इंजिन\nमी नव���न नवीन ब्लॉग लिहायला सुरुवात केली, तेंव्हा सारं काही माझ्यासाठी अगदी नवीन होतं. मी माझ्या ब्लॉगवर वाचकसंख्या समजावी म्हणून गुगल ऍनॅलिटिक्सचा कोड टाकला, माझ्या ब्लॉगपासून कमाई व्हावी म्हणून ऍडसेन्सचा कोड टाकला. अशाप्रकारे माझ्याकडे आता वेळोवेळी पाहण्यासाठी काही आकडे होते. या आकड्यांच्या माध्यमातून सुरुवातीला माझी चांगली करमणूक होत होती. पण एका ठरावीक मर्यादेपलीकडे या आकड्यांची हालचाल होईनाशी झाली. आणि ही ‘ठरवीक मर्यादाही’ अशी होती की, ती सुरु होताच संपत असे. असंच सुमारे दीड वर्ष गेलं. मला नुसतंच मनातून वाटत राहयचं की, हे आकडे वाढयला हवेत. पण काही केल्या ते वाढतील असं मला वाटत नव्हतं. म्हणून मी त्यादृष्टिने विशेष असं काहीच करत नव्हतो. आणि दुसरं म्हणजे मी लाईफ मधल्या इतर गोष्टींत याकाळात जरा जास्तच गुंतून गेलो. आता आकडे पाहताच येऊ लागली ती हताशा पण मागच्या वर्षीच्या हिवाळ्यात हे सारं चित्र पालटलं.\nयाकाळात लिहिलेला माझा एका नवीन इंग्रजी लेख सुरुवातीलाच आलेखात एकदम वर गेला आणि त्याला रोज सर्च इंजिनच्या माध्यमातून ५० (unique visitors) लोक भेट देऊ लागले. त्यापाठोपाठ लिहिलेल्या आणखी एका इंग्रजी लेखानेही रोज २०-३० लोक जमवायला सुरुवात केली. मग मात्र माझ्यात थोडासा उत्साह संचारला. पण या संचारलेल्या उत्साहाचा काही एक फायदा न होता, त्यानंतरचे अनेक आर्टिकल्स फ्लॉप झाले. त्यामुळे या वर्षीच्या जानेवारीपर्यंत एकंदरीत परिस्थितीत फारसा बदल झाला नाही. पण त्यानंतर अचानकच माझ्या काही जुन्हा इंग्रजी लेखांनी वाचकसंख्येच्या बाबतीत मोठी उचल खाल्ली आणि ते रोज ०-५ पासून प्रत्येकी २०-२०० लोक जमवू लागले. वर नमूद केलेल्या ज्या इंग्रजी लेखाला रोज ५० लोक भेट होते, त्याला रोज २०० लोक भेट देऊ लागले. आणि नुकताच हा आकडा त्या लेखाच्या बाबतीत ३२५ (unique visitors) च्या घरात गेला आहे. याचा परिणाम म्हणून आजच्या घडीला महिन्याला मी लिहिलेली इंग्रजी पाने साधरणतः ४०००० (pageviews) वेळा पाहिली जातात. आणि मी लिहिलेली मराठी पाने साधरणतः १०००० (pageviews) पाहिली जातात. म्हणजेच एकंदरीत मी लिहिलेली पाने जगभरातून महिन्याला साधरणतः ५०००० (pageviews) वेळा पाहिली जातात. (साधरणतः २२००० युनिक व्हिजिटर्स) मला वाटतं हा एक ठिक आकडा आहे. पण याच्या दहापटीने तरी हा आकडा कमीतकमी वाढायला हवा. म्हणजे तो कमीतकमी ��००००० तरी व्हायला हवा. यासाठीच मी प्रयत्न करेन\nखूप सारा आभ्यास करुनही अनेकदा कोणता लेख सर्च इंजिनच्या माध्यमातून गर्दी खेचून आणेल ते सांगता येत नाही. मी सहज लिहिलेल्या लेखांनाही मोठी वाचकसंख्या मिळालेली आहे आणि खूप कष्ट करुन लिहिलेले लेखही सर्च इंजिन च्या वर्तणुकीमुळे फ्लॉप झाले आहेत. फक्त मराठीच्या बाबतीत बोलायचं झालं तर, ‘गुगल मराठी सर्च इंजिन’ मध्ये 2know.in चे लेख शक्यतो पहिल्या पाचमध्ये, दहामध्ये असतातच, पण दुर्देवाने मराठी सर्च इंजिन वापरणारे लोक फार क्वचित आढळतात.\nमी माझ्या परिने अनेकानेक लेख लिहायचा प्रयत्न करत आहेच. पण मला माहित आहे, की इंटरनेट च्या शर्यतीत माझा नंबर जगात सध्यातरी खूपच खाली लागतो. मला वाटतं इंग्रजी व मराठी लेखांची वाचकसंख्या मिळून तो १ ते ५ पाच लाखांच्या दरम्यान कुठेतरी लागत असेल. यासाठी मी ऍलेक्सा रँकिंगचे ठोकठाळे गृहित धरले आहेत. अजून बरीच मजल मारायची आहे. खूप सारे लेख मला यासाठी आभ्यासपूर्वक लिहावे लागतील. कदाचीत काही वेगळ्या कल्पनांवर मला यासाठी विचार करावा लागेल.\nशेवटी मला एका यशस्वी ब्लॉगरच्या मुलाखतीतला एक प्रश्न आठवला. आता हा प्रश्न या लेखाशी सुसंगत आहे की नाही मला माहित नाही. पण आता आठवला आहे, तर लिहून टाकतो. त्याला विचारलं गेलं, ‘जर तुला टाईममशीन मधून मागे जातं आलं, तर आत्ताचा ‘तू’ मागच्या ‘तू’ ला कोणता सल्ला देशील मला माहित नाही. पण आता आठवला आहे, तर लिहून टाकतो. त्याला विचारलं गेलं, ‘जर तुला टाईममशीन मधून मागे जातं आलं, तर आत्ताचा ‘तू’ मागच्या ‘तू’ ला कोणता सल्ला देशील’ ‘तू’ च्या इथे त्या ब्लॉगरचं नाव होतं. मी ते नाव विसरलं असल्याने ‘तू’ असं लिहिलं आहे. तो म्हणाला, ‘मी हे सारं काम एकट्यानेच न करण्याबाबत त्याला सांगेन.’ मी या संभाषणाचा आठवत असलेला मतितार्थ सांगितला आहे. पण शेवटी मला हा एक फारच मोलाचा सल्ला वाटतो.\nलेखक – रोहन जगताप\n© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.\nरोहन जगताप हा एक अभियंता आहे. जानेवारी २०१० मध्ये त्याने 2know.in हा मराठी ब्लॉग सुरु केला. 2know.in हा ब्लॉग इंटरनेट, संगणक, मोबाईल, अनुप्रयोग, इत्यादी विषयांना स्पर्श करतो. या ब्लॉगला २०१० साली स्टार माझा चॅनलचा ‘ब्लॉग माझा’ पुरस्कार मिळाला आहे. वाचकांनी इंटरनेट व तंत्रज्ञान संदर्भात काही प्रश्न असल्यास या इथे प्रतिक्रिया���च्या माध्यमातून विचारावेत ही नम्र विनंती. इतर कामासाठी संपर्क - 2know.in@gmail.com.\nमोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग\nहजारो इंग्लिश पुस्तके मोफत\nबॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे\nवर्ड फाईल PDFमध्ये बदलणे\nSBI ATM केंद्रात पैसे जमा करणे\nलॅपटॉप स्पिकर लॅपटॉपशिवाय वापरणे\nअनुदिनी कशी तयार करावी\nखाली आपला ईमेल अ‍ॅड्रेस देऊन Subscribe वर क्लिक केल्यास 2know.in वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची ‘नोंद’ आपल्याला ईमेलवर मिळेल.\nमोफत मराठी, इंग्रजी, हिंदी शब्दकोश\nअडलेल्या इंग्लिश शब्दांपासून शब्दकोश तयार करा\n****** पासवर्ड कसा पहायचा\nस्मार्टफोनवर मराठी लिहिण्याची सोपी पद्धत\nबिंग, याहू, गुगल चा व्हिडिओ शोध, चलचित्र शोध\nविश्वकरंडक फुटबॉल ची गुगल वरुन माहिती\nगुगल युआरएल (URL) शॉर्टनर\nगुगल चा मराठी शोध, मराठी गुगल\n© कॉपिराईट २०१० - २०१५ - 2know.in. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://2know.in/tag/%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9F-%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%93-%E0%A4%85%E2%80%8D%E0%A5%85%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B8/", "date_download": "2019-02-20T11:32:29Z", "digest": "sha1:6GFFKKS26UWVT66FC4765YYSZXOTLBZF", "length": 3072, "nlines": 36, "source_domain": "2know.in", "title": "इंटरनेट रेडिओ अ‍ॅप्स | मराठी इंटरनेट", "raw_content": "\nअगदी थोडक्यात सांगायचं तर, ‘इंटरनेट’ वरुन जे ‘रेडिओ केंद्र’ प्रसारित केलं जातं, त्यास ‘इंटरनेट रेडिओ’ म्हणतात. आपल्यापैकी किती लोक आपल्या स्मार्टफोनवर ‘इंटरनेट …\nमोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग\nहजारो इंग्लिश पुस्तके मोफत\nबॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे\nवर्ड फाईल PDFमध्ये बदलणे\nSBI ATM केंद्रात पैसे जमा करणे\nलॅपटॉप स्पिकर लॅपटॉपशिवाय वापरणे\nअनुदिनी कशी तयार करावी\nखाली आपला ईमेल अ‍ॅड्रेस देऊन Subscribe वर क्लिक केल्यास 2know.in वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची ‘नोंद’ आपल्याला ईमेलवर मिळेल.\nमोफत मराठी, इंग्रजी, हिंदी शब्दकोश\nअडलेल्या इंग्लिश शब्दांपासून शब्दकोश तयार करा\n****** पासवर्ड कसा पहायचा\nस्मार्टफोनवर मराठी लिहिण्याची सोपी पद्धत\nबिंग, याहू, गुगल चा व्हिडिओ शोध, चलचित्र शोध\nविश्वकरंडक फुटबॉल ची गुगल वरुन माहिती\nगुगल युआरएल (URL) शॉर्टनर\nगुगल चा मराठी शोध, मराठी गुगल\n© कॉपिराईट २०१० - २०१५ - 2know.in. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://blog.tanmaykanitkar.in/2018/02/", "date_download": "2019-02-20T11:09:08Z", "digest": "sha1:42EX6Y6ECXS2XFXRQDBNBWQBN2LECJEF", "length": 35759, "nlines": 148, "source_domain": "blog.tanmaykanitkar.in", "title": "जाणवले ते . . .: February 2018", "raw_content": "\n“वनपर्वाच्या ३०७ व्या अध्यायात सूर्य म्हणतो, हे कुंती, कन्या शब्दाची उत्पत्ती कम् या धातूपासून झाली असून त्याचा अर्थ हव्या त्या पुरुषाची इच्छा करू शकणारी असा आहे. कन्या स्वतंत्र आहे स्त्रिया व पुरुष यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा आडपडदा नसणे हीच लोकांची स्वाभाविक स्थिती असून विवाहादिक संस्कार कृत्रिम आहेत...”, १९२३ मध्ये इतिहासाचार्य राजवाडे यांनी भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास या पुस्तकात आपल्या पूर्वजांच्या स्त्री-पुरुष नातेसंबंधांच्या कल्पना काय होत्या याबद्दल सांगताना हे लिहिलं आहे. या घटनेला जवळपास तब्बल शंभर वर्ष झाली आहेत. सुमारे सत्तर ऐंशी वर्षांपूर्वी महाराष्ट्रातच र.धों. कर्वे नावाचा एक माणूस संततिनियमनाचा प्रसार व्हावा आणि स्त्रियांना लैंगिक स्वातंत्र्य मिळावं यासाठी अहोरात्र झटत होता.\nही दोन उदाहरणं मुद्दाम दिली. गेल्या शतकात मांडले गेलेले हे विचार बघता, आज आपला समाज फारच वेगळ्या कुठल्यातरी टप्प्यावर उभा असायला हवा अशी एखाद्या बाहेरून बघणाऱ्याची समजूत होईल. पण त्याच वेळी, लग्नाच्या वेळी जात पंचायतीने कौमार्य तपासून बघण्याच्या आत्ताच्या आपल्या समाजातल्या घटना ऐकल्या की चक्रावून जायला होतं. आणि मग यातून आपल्या शुद्धतेच्या आणि पावित्र्याच्या सगळ्या कल्पनांचा असणारा पगडा डोक्यात आल्यावाचून राहत नाही. तत्त्वतः, शुद्धतेच्या आजच्या कल्पना स्त्री-पुरुष दोघांनाही लागू केल्या जात असल्या तरी, स्त्रिया त्यात जास्त भरडल्या जातात हे वास्तव आहे. आणि म्हणून या मुद्द्यांकडे स्त्री-पुरुष समानता आणि स्वातंत्र्य या अंगानेच बघायला हवं.\nलैंगिक स्वातंत्र्य असा उच्चार जरी केला तरी अनेकांच्या तळपायाची आग अगदी मस्तकात जाते. “हे असलं सगळं म्हणजे स्वैराचाराला स्वातंत्र्याचा मुलामा देण्यासारखं आहे” हा विचार कित्येकांच्या डोक्यात येतोच येतो. पण स्वातंत्र्य कुठे संपतं आणि स्वैराचार कुठे सुरु होतो हे कोणी ठरवायचं आणि कशाच्या आधारावर निव्वळ संस्कृती आणि परंपरांचे दाखले द्यायचे तर इतिहासाचार्य राजवाडे आपल्या पुस्तकात त्या सांस्कृतिक दाखल्यांची अक्षरशः चिरफाड करतात. मग हातात काय उरतं आपले वाडवडील कसे वागले ते बघणं आपले वाडवडील कसे वागले ते बघणं पण याही बाबतीत आपण साफ गडबडतोच की. आमच्या दोन पिढ्या आधी अविवाहित तरुण-तरुणींचे एकत्र असे सर्रास मित्र-मैत्रिणींचे गट कॉलेजात असत का पण याही बाबतीत आपण साफ गडबडतोच की. आमच्या दोन पिढ्या आधी अविवाहित तरुण-तरुणींचे एकत्र असे सर्रास मित्र-मैत्रिणींचे गट कॉलेजात असत का माझ्या आईवडिलांच्या पिढीमध्ये ते होते. म्हणजे माझ्या आईवडिलांच्या पिढीने स्वैराचार केला काय माझ्या आईवडिलांच्या पिढीमध्ये ते होते. म्हणजे माझ्या आईवडिलांच्या पिढीने स्वैराचार केला काय स्वातंत्र्य आणि स्वैराचाराच्या कल्पना म्हणजे कधीही न बदलता येणारी गोष्ट नव्हे. उलट स्थळकाळानुसार यात प्रचंड बदल होत गेले आहेत, यापुढेही होणार आहेत. याचं सगळ्यात मुख्य कारण म्हणजे त्या ‘कल्पना’ आहेत. युवाल नोआह हरारी नावाचा लेखक आपल्या सेपियन्स या सध्याच्या अत्यंत गाजणाऱ्या पुस्तकात या प्रकारच्या कल्पनांना ‘इमॅजीन्ड रिअॅलिटी’ म्हणतो. म्हणजे काल्पनिक वास्तव. आणि अर्थातच हे काल्पनिक असल्यानेच परिवर्तनीय आहे.\nकॉलेजमध्ये गर्लफ्रेंड/बॉयफ्रेंड असणं ही गोष्ट आता आश्चर्याची किंवा कुतूहलाची नाही. हे जे नातं निर्माण होतं हे पुढे जाऊन लग्नामध्येच ‘अपग्रेड’ होईल याची शाश्वती नात्यात असणारे स्वतः मुलगा-मुलगी कोणी देईलच असं नाही. तशी शाश्वती देणंही कठीणच आहे म्हणा. कारण डिग्री हातात पडली की लग्नाचा बार उडवून टाकायची पद्धत आता शहरी सुशिक्षित वर्गात तरी नाही. आधीपेक्षा मुलं-मुली आता लवकर वयात येऊ लागल्या आहेत असं मध्ये आमच्या एका कार्यक्रमांत एक डॉक्टर वक्त्या होत्या त्या म्हणत होत्या. (१० फेब्रुवारीच्या म.टा. च्या मैफल पुरवणीत यावर एक लेखही आला होता.) वयात येणं म्हणजेच, लैंगिक उर्मी निर्माण व्हायला सुरुवात होणं आणि प्रत्यक्ष लग्न होणं यातला कालावधी बघितला तर आधीपेक्षा तो जवळ जवळ दुप्पट झालाय. हे घडत असतानाच माहिती तंत्रज्ञान आणि अर्थकारणाने आपलं आयुष्य आमूलाग्र बदललं आहे. स्त्री-पुरुष संबंधांमध्ये मोकळेपणा आलाय. आमच्या आधीच्या पिढीपेक्षा आजच्या पिढीत शाळा-कॉलेजपासूनच मित्र मैत्रिणींमध्ये स्पर्शाची भाषा कितीतरी अधिक आहे. एकमेकांना सहजपणे मिठी मारणं ही काय दुर्मिळ गोष्ट नाही. अशा परिस्थितीत माणसाच्या शुद्धतेच्या कल्पना एकदा तपासून बघायला नकोत का नाही तर होतं काय, की शेवटी बहुतांश तरुण मंडळी स्वतःतल्या नैसर्गिक असणार्‍या उर्मी दाबून ठेवू शकत तर नाहीतच, पण वरून मात्र खोट्या नैतिकतेचा बुरखा पांघरतात. आपल्या मध्ययुगीन सामाजिक संकल्पनांमुळे आपण आपला समाज अधिकाधिक दांभिक करण्यात हातभार लावत नाही का\nयाच चर्चेतून मग आपण येऊन पोचतो ते ‘व्हर्जिनिटी’ नावाच्या प्रांतात. एखादी व्यक्ती (स्त्री किंवा पुरुष) ही लग्नाआधी व्हर्जिनच असली पाहिजे या विचारांमागे एक काल्पनिक वास्तव आहे. आणि ते वास्तव म्हणजे- ‘अशीच व्यक्ती ‘शुद्ध’ असते’. मागे एकदा ‘रिलेशनशिप- मनातलं ओठांवर’ या नावाचा आम्ही एक कार्यक्रम घेतला होता. सगळ्या विषयांवर खुल्लम खुल्ला बोलायचा मंच असं आम्ही म्हणलं होतं त्याचं वर्णन करताना. त्यावेळी काही मुला-मुलींनी महत्त्वाचा मुद्दा मांडला, ‘आपण शरीराच्या व्हर्जिनिटीबद्दल बोलतो. पण मनाच्या व्हर्जिनिटीचं काय’. २०१७ च्या प्रपंच या दिवाळी अंकात लेखक राजन खान यांनी ‘आपल्यातल्या व्यभिचारी निसर्ग’ नावाचा एक सुंदर लेख लिहिलाय. व्यभिचार हा केवळ शारीरिक पातळीवर नसतो तर तो मनाच्या पातळीवरही असतो ही त्या लेखातली त्यांची भूमिका न पटण्याचं काहीच कारण नाही. समजा मी एक व्यक्ती म्हणून सामाजिक संकल्पनांना मान देत शारीरिक दृष्ट्‍या ‘व्हर्जिन’ असेन, पण मनात मात्र दुसर्‍या एका व्यक्तीने घर केले होते. त्या व्यक्तीबरोबर मी अनेक सामायिक अनुभव निर्माण करत नातं तयार केलं होतं, आता काही नाहीये, पण भूतकाळात तर होतंच, अशी परिस्थिती असेल. मग मी मानसिक दृष्ट्‍या, भावनिक दृष्ट्‍या व्हर्जिन नाही. आता काय करायचं’. २०१७ च्या प्रपंच या दिवाळी अंकात लेखक राजन खान यांनी ‘आपल्यातल्या व्यभिचारी निसर्ग’ नावाचा एक सुंदर लेख लिहिलाय. व्यभिचार हा केवळ शारीरिक पातळीवर नसतो तर तो मनाच्या पातळीवरही असतो ही त्या लेखातली त्यांची भूमिका न पटण्याचं काहीच कारण नाही. समजा मी एक व्यक्ती म्हणून सामाजिक संकल्पनांना मान देत शारीरिक दृष्ट्‍या ‘व्हर्जिन’ असेन, पण मनात मात्र दुसर्‍या एका व्यक्तीने घर केले होते. त्या व्यक्तीबरोबर मी अनेक सामायिक अनुभव निर्माण करत नातं तयार केलं होतं, आता काही नाहीये, पण भूतकाळात तर होतंच, अशी परिस्थिती असेल. मग मी मानसिक दृष्ट्‍या, भावनिक दृष्ट्‍या व्हर्जिन नाही. आता काय करायचं मी अशुद्ध आहे का मी अशुद्ध आहे का ��ावर ‘मनात काय आहे या गोष्टीला महत्त्व नाही’ असं जर उत्तर असेल तर व्यक्तीच्या मनाला आपण किती कमी लेखतो आणि शरीराला म्हणजे बाह्य गोष्टींना महत्त्व देतो हेच सिद्ध होतं. आपला शुद्धतेचा पोकळ डौल तेवढा उघड होतो यातून. या अशुद्ध कल्पनांमधून जेवढे लवकर बाहेर तेवढं उत्तम.\nसमोर असणाऱ्या माणसाला माणूस म्हणून वागवणं, काल्पनिक वास्तवांच्या फार आहारी न जाणं याला पर्याय नाही. काल्पनिक वास्तवांच्या आहारी गेल्यावर ‘हेच ते अंतिम सत्य’ या अविर्भावात आपण बोलू लागतो. जगाचा आणि तंत्रज्ञानाने निर्माण झालेल्या परिस्थितीचा रेटा एका बाजूने आणि दुसऱ्या बाजूने आपल्या दुनियेला मध्ययुगात ठेवण्याचा आपला अट्टाहास; यातून संघर्ष तेवढा उभा राहतो. लग्न करताना किंवा जोडीदार निवडताना, आणि त्यानंतर एकत्र राहतानाही या सगळ्याचा विचार करणं गरजेचं आहे. आमच्या पिढीने तर अधिकच. नाही तर या संघर्षात सगळ्यात जास्त नुकसान आमचंच आहे. आमचं आणि आमच्या पुढच्या पिढीचं.\n(दि. २४ फेब्रुवारी २०१८ रोजी प्रकाशित झालेल्या महाराष्ट्र टाईम्सच्या मैफल पुरवणीत प्रसिद्ध.)\nमाझ्या कामामुळे गेल्या तीन वर्षात लग्नाला उभ्या असणाऱ्या असंख्य मुला-मुलींशी बोलता आलंय. जोडीदाराबाबत तुमच्या काय अपेक्षा आहेत असा प्रश्न विचारल्यावर अनेक अपेक्षांची जंत्री समोरून येते. त्यात वय-जात-पगार-उंची-शिक्षण अशा सगळ्या ठराविक गोष्टींचा समावेश आहे. ‘समजूतदार जोडीदार असावा’ हेही आहे. पण अगदी एका हाताच्या बोटावर मोजण्याइतके अपवाद सोडले तर बाकी कोणीही जोडीदाराची विनोदबुद्धी उत्तम असावी अशी अपेक्षा सांगितलेली नाही. मला या गोष्टीचं प्रचंड आश्चर्य वाटतं. हसणं ही एक विलक्षण गोष्ट आहे. मानव जातीला असलेलं ते एक वरदान आहे. एखादी व्यक्ती हर्षा भोगले सारखी असते की ज्याच्या प्रसन्न हसण्याने सगळं वातावरणाच प्रसन्न होऊन जातं. काही जणांचं हसणं इतकं निर्मळ असतं की त्या निर्मळतेची भूल पडावी. चोवीस वर्ष सातत्याने खेळूनही, अगदी मैदानावरच्या शेवटच्या दिवशीही विकेट\nपडल्यावर सचिन तेंडूलकर तितकाच निर्मळपणे कसा हसू शकतो या निर्मळ हसण्याची पडतेच भूल. काहींचं हसणं इतकं दिलखुलास की त्या मोकळेपणामुळे समोरचाही एकदम मोकळा होऊन जावा. 'कौन बनेगा..' मध्ये अमिताभ समोरच्याला किती जास्त कम्फर्टेबल करायचा, आठवतंय या न��र्मळ हसण्याची पडतेच भूल. काहींचं हसणं इतकं दिलखुलास की त्या मोकळेपणामुळे समोरचाही एकदम मोकळा होऊन जावा. 'कौन बनेगा..' मध्ये अमिताभ समोरच्याला किती जास्त कम्फर्टेबल करायचा, आठवतंय. एखाद्याचं खुनशी हास्य ज्यामुळे समोरच्याला कापरं भरावं. एखादीच माधुरी नाहीतर मधुबाला जिच्या केवळ एका हास्यासाठी लाखो लोक दिवाने व्हावेत. एखादीच मोनालिसा, जिच्या स्मित हास्यावर शेकडो वर्ष उलटली तरी चर्चा थांबत नाहीत.\nसामान्यतः ओळखीचा माणूस समोर दिसला तर त्याच्याकडे पाहून आपण हसतो आणि समोरचाही माणूस हसूनच प्रतिसाद देतो. जगात कुठेही गेलात तरी यामध्ये फरक पडणार नाही. कारण हीच माणसाची स्वाभाविक प्रतिक्रिया असते. 'शिष्टाचार' या नावाखाली निर्मळ आणि स्वच्छ हसण्याची फार गळचेपी केली आहे. उगीचच थोडसंच कसनुसं हसायचं किंवा हसताना आवाज करायचा नाही.. असल्या फालतू आणि फुटकळ शिष्टचारांमुळे अनेक जण मोकळेपणे हसणं विसरून गेले आहेत की काय असं मला वाटतं. माझ्या ओळखीत काही मंडळी आहेत, कदाचित त्यांच्या मते हसायला पैसे पडतात. त्यामुळे रस्त्यात वगैरे दिसल्यावर ओळख दाखवायला आपण जरी हसलो तरी ही मंडळी चेहऱ्यावर मख्ख. किंवा फार फार तर ओळख दाखवणारी अल्पशी हालचाल, एखाद दुसरी सुरकुती पडेल चेहऱ्यावर इतकीच. यामागे नेमकं काय कारण असतं हे मला कधीच न उलगडलेले कोडं आहे. लोक एकमेकांकडे बघून सहज हसत का नाहीत\nमाझा एक मित्र म्युझिक अरेंजर आहे. दिवसातले १२-१४ तास तो कामात असतो. कामाचा थकवा तर येतोच. पण कामाच्या ठिकाणी असलेल्या मंडळींनाही खूप वेळच्या कामामुळे खूप ताण पडतो. अशा वेळी हा पठ्ठ्या आपल्या धमाल विनोद बुद्धीच्या सहाय्याने सगळं वातावरण सतत हसवत ठेवतो. तुफान विनोदांमुळे वातावरण हलकं फुलकं राहून थकवा कमी होतो आणि शिवाय कामही अतिशय उत्तम होतं असा त्याचा अनुभव आहे. बहुधा सचिन तेंडूलकर एकदा एका मुलाखतीत म्हणला होता, \"टीम मध्ये धमाल वातावरण ठेवणारे दोन खेळाडू आहेत- एक युवराज आणि दुसरा हरभजन. हे दोघे सतत इतरांची थट्टा करणे खोड्या काढणे अशा गोष्टी करून टीम ला हसवत राहतात. ड्रेसिंग रूम मधेच आम्ही इतके मस्त वातावरणात असतो की साहजिकच त्याचा उत्कृष्ट परिणाम आम्हाला खेळताना दिसून येतो.\"\nमध्यंतरी आलीया भटने याबाबत एक फार सुंदर उदाहरण सगळ्यांसमोर ठेवलं. टीव्हीवरच्या एका कार्यक्रम���त तिने चुकीचं उत्तर दिलं आणि मग त्यानंतर इंटरनेटवर लोकांनी तिची यथेच्छ थट्टा केली. तिच्या ज्ञानावर, तिच्या बुद्धिमत्तेवर अनेक विनोद झाले. पण तिने या सगळ्यावर कडवटपणे प्रतिक्रिया दिली नाही. ना ती स्वतःच्या कोशात निघून गेली. उलट तिनेही ही मजा खूप खिलाडूपणे घेतली. तिने स्वतःवरही विनोद केले. मला वाटतं सार्वजनिक जीवनातच नव्हे तर आपल्या सर्वांच्या रोजच्या खाजगी जीवनात सुद्धा अशी उदाहरणं कमी बघायला मिळतात. स्वतःवरही हसता येणं हे प्रगल्भतेचं लक्षण आहे. इतकंच नव्हे तर स्वतःला आणि दुसऱ्यालाही, आहे तसं विनाअट स्वीकारण्याचं हे एक लक्षण आहे. सुदृढ नात्यासाठी ही गोष्ट किती महत्त्वाची आहे हे काय वेगळं सांगायला नको.\nजोडीदार मस्त हसणारा असावा, त्याची/तिची विनोदबुद्धी तल्लख असावी, माझ्या किंवा इतरांच्याही चांगल्या विनोदांना दाद देणारा असावा अशी अपेक्षा का बरं असत नाही आपल्या रोजच्या आयुष्यात कितीतरी अडचणी सातत्याने येत असतात. अनेक प्रश्न, अडचणी, समस्या वगैरे वगैरे मधून कोणाची सुटका झालीये आपल्या रोजच्या आयुष्यात कितीतरी अडचणी सातत्याने येत असतात. अनेक प्रश्न, अडचणी, समस्या वगैरे वगैरे मधून कोणाची सुटका झालीये पण अशावेळी विनोदबुद्धीच कामाला येईल. जोडीदार निवडताना, विशेषतः अरेंज मॅरेजबाबत, विनोद बुद्धी हा मुद्दा कमालीचा दुर्लक्षित झाला आहे असं मला फार वाटतं. लग्नानंतरचं सहजीवन समृद्ध होण्यासाठी हास्यविनोद, थट्टा-मस्करी या गोष्टींची नितांत आवश्यकता आहे. लग्नाकडे ‘ही काहीतरी फार गंभीर गोष्ट आहे’ अशा अविर्भावात कायम बघितलं गेलं असल्याने जणू विनोदबुद्धी आता काय कामाची नाही, असा विचार नकळतच होत असावा का पण अशावेळी विनोदबुद्धीच कामाला येईल. जोडीदार निवडताना, विशेषतः अरेंज मॅरेजबाबत, विनोद बुद्धी हा मुद्दा कमालीचा दुर्लक्षित झाला आहे असं मला फार वाटतं. लग्नानंतरचं सहजीवन समृद्ध होण्यासाठी हास्यविनोद, थट्टा-मस्करी या गोष्टींची नितांत आवश्यकता आहे. लग्नाकडे ‘ही काहीतरी फार गंभीर गोष्ट आहे’ अशा अविर्भावात कायम बघितलं गेलं असल्याने जणू विनोदबुद्धी आता काय कामाची नाही, असा विचार नकळतच होत असावा का का हे फक्त लग्न ठरवण्याच्या प्रक्रीयेपुरतं मर्यादित नाहीये का हे फक्त लग्न ठरवण्याच्या प्रक्रीयेपुरतं मर्यादित नाहीये एकुणातच आपण हसण्याला घाबरायला लागलोय का एकुणातच आपण हसण्याला घाबरायला लागलोय का आजकाल पटकन कोणाच्याही कधीही भावना दुखावल्या जातात त्यामुळे थट्टा-मस्करीचं अवकाश छोटं होतंय की काय आजकाल पटकन कोणाच्याही कधीही भावना दुखावल्या जातात त्यामुळे थट्टा-मस्करीचं अवकाश छोटं होतंय की काय आपल्याला विचार करायला हवा. स्वतःवर, दुसऱ्यावर, जगावर हसता यायला पाहिजे. तसा हसणारा आणि साथ देणारा जोडीदारही पाहिजे. असं वाटण्याची शक्यता आहे की, या मी मांडतोय त्या गोष्टी फारच वरवरच्या आहेत किंवा लग्नासारख्या गांभीर्याने घ्यायच्या गोष्टीला उथळ बनवत आहेत. पाश्चिमात्य जगात ‘डेटिंग’च्या पद्धतीत विनोदबुद्धीला विशेष महत्त्व देणं हे समाजमान्य असल्यासारखं आहे, असं म्हणतात. पण डेटिंग आणि लग्न यात फरक आहे असं म्हणत विनोदबुद्धीला उथळ मानायची चूक आपण का करावी आपल्याला विचार करायला हवा. स्वतःवर, दुसऱ्यावर, जगावर हसता यायला पाहिजे. तसा हसणारा आणि साथ देणारा जोडीदारही पाहिजे. असं वाटण्याची शक्यता आहे की, या मी मांडतोय त्या गोष्टी फारच वरवरच्या आहेत किंवा लग्नासारख्या गांभीर्याने घ्यायच्या गोष्टीला उथळ बनवत आहेत. पाश्चिमात्य जगात ‘डेटिंग’च्या पद्धतीत विनोदबुद्धीला विशेष महत्त्व देणं हे समाजमान्य असल्यासारखं आहे, असं म्हणतात. पण डेटिंग आणि लग्न यात फरक आहे असं म्हणत विनोदबुद्धीला उथळ मानायची चूक आपण का करावी मानवी नाती, फक्त लग्नाचंच नातं नव्हे तर सर्वच, ही गांभीर्यानेच घ्यायची गोष्ट आहे असं मी मानतो, पण गांभीर्याने घ्यायचं म्हणजे चेहऱ्यावर इस्त्री मारून हास्यविनोद टाळून जगायचं असं थोडीच आहे\nजोडीदार निवडताना वय-जात-पगार-उंची-शिक्षण या गोष्टी दुय्यम आहेत. मस्त हसण्याची मुभा आणि\nसंधी नसेल, तर सगळ्या गोष्टी असूनही सहजीवनात गडबड होईल. चढ-उतार, समस्या, अडचणी या गोष्टी सगळ्यांच्या आयुष्यात येतात आणि जोडीदारासह आपण त्यांना तोंड देतो तेव्हा आपणच एकमेकांचे ऊर्जा स्त्रोत असतो. आता जर त्यावेळी आपण चिडचिड करणारे किंवा सदैव गंभीर आणि काहीतरी भयंकर घडत असल्यासारखे असू तर हा ऊर्जा स्त्रोत आटेल की वाढेल आपल्या आणि आपल्या जोडीदाराच्याही रोजच्या आयुष्यातले ताण-तणाव कमी होतील की वाढतील आपल्या आणि आपल्या जोडीदाराच्याही रोजच्या आयुष्यातले ताण-तणाव कमी होतील की वाढतील विनोदबुद्धी असणं हे कठीण प्रसंगांना तोंड देण्याची क्षमता उत्तम असण्याचं लक्षण आहे. पाडगावकरांनी आपल्या एका कवितेत म्हणलंय तसं, काही माणसं ‘एरंडेल प्यायल्यासारखं आयुष्य पीत असतात’, असंही जगता येईलच की, पण तो मार्ग आपल्याला हवाय का विनोदबुद्धी असणं हे कठीण प्रसंगांना तोंड देण्याची क्षमता उत्तम असण्याचं लक्षण आहे. पाडगावकरांनी आपल्या एका कवितेत म्हणलंय तसं, काही माणसं ‘एरंडेल प्यायल्यासारखं आयुष्य पीत असतात’, असंही जगता येईलच की, पण तो मार्ग आपल्याला हवाय का नसेल तर सुरुवात स्वतःपासून करायला हवी. जोडीदाराबरोबर समृद्ध आयुष्य जगण्यासाठी, आपणही दुसर्‍याचे जोडीदार होणार आहोत हे लक्षात ठेवून, दिलखुलास हसण्याची, थट्टा मस्करी करण्याची आणि अर्थातच, पचवण्याचीही (ते जास्त महत्त्वाचं नसेल तर सुरुवात स्वतःपासून करायला हवी. जोडीदाराबरोबर समृद्ध आयुष्य जगण्यासाठी, आपणही दुसर्‍याचे जोडीदार होणार आहोत हे लक्षात ठेवून, दिलखुलास हसण्याची, थट्टा मस्करी करण्याची आणि अर्थातच, पचवण्याचीही (ते जास्त महत्त्वाचं) क्षमता आपल्या अंगी असली पाहिजे याचे प्रयत्न करायला हवेत. फार अवघड नाही हे. जमेल नक्की सगळ्यांना. असंच दिलखुलासपणे, निर्मळपणे हसणारं जग निर्माण करता येईल. करूया ना\n(दि. १० फेब्रुवारी २०१८ रोजी प्रकाशित झालेल्या महाराष्ट्र टाईम्सच्या मैफल या पुरवणीत प्रसिद्ध.)\nफंडा लाईफ आणि पार्टनरचा (21)\nवाचलेच पाहिजे असे काही (4)\nया ब्लॉग वर लेखांमधून किंवा चित्रांमधून व्यक्त होणारी सर्व मते माझी 'वैयक्तिक मते' आहेत. मी ज्या संस्था-संघटनांमध्ये काम करतो त्यांची विचारधारा माझ्या लेखात व्यक्त होणाऱ्या मतांपेक्षा वेगळी असू शकते. माझ्याशी मतभेद असल्यास कमेंट्स मध्ये मांडावेत. किंवा मला ईमेल करावा. उगीच भावनिक वगैरे होऊन तोडफोड, मारहाण असल्या असंस्कृत, असभ्य आणि बेकायदेशीर गोष्टी करू नयेत. तसेच, इथे कमेंट्स मध्ये व्यक्त होणाऱ्या इतरांच्या मतांना ब्लॉगचा संपादक जबाबदार असणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/2796", "date_download": "2019-02-20T11:05:39Z", "digest": "sha1:WPHBZZJFZHRNSK5YT33ADGMVFXLJFI76", "length": 20291, "nlines": 114, "source_domain": "mr.upakram.org", "title": "खरेदीदाराची नस कशी ओळखायची ब्व्वा? | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nखरेदीदाराची नस कशी ओळखायची ब्व्वा\nमी एक वर्ल्ड-क्लास प्रॉडक्ट बनवले (माझ्या दृष्टीने), त्यात मी लाखो ओतले. पण ते घेणारे मिळाले नाहीत. कारण(), मी इतरांना काय पाहीजे, ते विचार न करता ते मला जे योग्य वाटते ते केले आणि फसलो. पैसे गेल्याचे वाईट वाटले नाही पण ही शाळा शिकायला एव्हढी फी देण्याची गरज नव्हती असे वाटले. तरीही, मागे वळून पाहीले तर, असे वाटते की, भारतीय खरेदीदाराचे मन ओळखणे मला आतातरी जमेल का), मी इतरांना काय पाहीजे, ते विचार न करता ते मला जे योग्य वाटते ते केले आणि फसलो. पैसे गेल्याचे वाईट वाटले नाही पण ही शाळा शिकायला एव्हढी फी देण्याची गरज नव्हती असे वाटले. तरीही, मागे वळून पाहीले तर, असे वाटते की, भारतीय खरेदीदाराचे मन ओळखणे मला आतातरी जमेल का ह्याचे उत्तर नाही असेच येते. तुमचे अनुभव ऐकायला आवडतील.\nभारत असो किंवा दुसरा कोणताही देश, ग्राहकांची मानसिकता तशीच असते. नवीन उत्पादन बनवायचा विचार करण्याआधी ग्राहक शोधून काढणे हे महत्वाचे असते. ग्राहक शोधला की त्याला कसली आवश्यकता आहे हे शोधून ते उत्पादन केले म्हणजे अशा अडचणी येत नाहीत. आपण लार्सन ऍ न्ड टूब्रो कंपनीचे नाव ऐकले असेल. ही कंपनी जेंव्हा चालू केली गेली तेंव्हा त्यांना दुग्ध प्रक्रियेसाठी लागणार्‍या उत्पादनांचा अनुभव होता. परंतु त्या वेळी भारतात, दूधवाला भैय्या हा आपल्या उत्पादनांचा खरा ग्राहक आहे हे त्यांनी शोधले. त्यावेळी दुधाची ने आण करण्यासाठी गॅल्व्हनाईझ्ड पत्र्याच्या दुधाच्या कॅन्स वापरल्या जात असत. या कॅ न्सना गंजणे, पोचे येणे वगैरे अडचणी होत्या. यासाठी ऍल्युमिनम पत्र्याच्या कॅ न्स या कंपनीने विकसित केल्या. या उत्पादनाला लगेच चांगली मागणी निर्माण झाली. व्हल्कन लावल ही स्वीडिश कंपनी जेंव्हा भारतात आली तेंव्हा त्यांनी सुद्धा या कॅ न्स पासूनच आपला व्यवसाय चालू केला होता.\nदोन्ही उदाहरणे मला नवीन\nथ्यांक्स. वरील दोन्ही उदाहरणे मला नवीन आहेत. दुधाचे क्यान्स कॉटेज इंडस्ट्रीत बनवत असतील असे वाटत होते. त्यातील मेसेज मिळाला.\nअधिक माहिती मिळाली तर आवडेल\nप्रमोद सहस्रबुद्धे [04 Sep 2010 रोजी 03:04 वा.]\nअसे करणारे माझ्या माहितीत बरेच आहेत. म्हणजे पैसे व श्रम घालवणारे. मला अशा कल्पना सुचायच्या पण मी पैसे नसल्याने घालवले नाहीत इतकेच. हल्ली असे कोणी भेटले (पैसे घालवण्याच्या आधी) की माझा सबूरीचा सल्ला असतो. कदाचित हजारात एखादे (ही हजार संख्या चांगल्या प्रॉडक्टसची आहे.) चालते असे मला वाटते (ते देखील वेगळ्याच कारणाने).\nतुमच्या कडून अधिक माहिती मिळवायला आवडेल.\nयावर माझी अशी काही मते (थोडीफार सिनिकल) झाली आहेत.\nयातील एक महत्वाचे म्हणजे. तंत्रज्ञान हा उत्पादनाचा पाया नसतो. मार्केटिंग हाच उत्पादनाचा मुख्य पाया असतो. उत्पादनाचे भांडवल, मजूर, तंत्रज्ञान आणि विक्री अशी चार अंग आहेत. खूपसे लोक तंत्रज्ञान (सर्वात आधी) - भांडवल - मजूर आणि बाजार या मार्गाने जातात आणि फसतात. याउलट जे आधी बाजार (म्हणजे जे विकायचे ते कोणाकडून बनवून घ्यायचे किंवा बनवत असलेल्यांकडून विकत घेऊन विकायचे.) मग भांडवल (बाजार मार्केटिंग यशस्वी होत असेल तर उत्पादनात पैसे गुंतवायचे.) मग तंत्रज्ञान (हे भांडवली खर्चात आणता येते.) आणि शेवटी मजूर असा प्रवास केलेले जास्त प्रमाणात यशस्वी होतात.\nदुसरे म्हणजे भारतात (आणि इतर जगातही) इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईटस ना फारसे महत्व नाही. ते मोडणारे, वाकवणारे बरेच असतात. त्यामुळे तुमचे उत्पादन समजा यशस्वी होणार असेल तर त्याची वेगळी प्रत करणारे अधिक भांडवल व क्षमता असणारे बरेच असतील. हा धोका तुमच्या समोर असतो याची जाणीव असली पाहिजे. (ऍपल यशस्वी झाल्यावर आयबी एम ने पीसी आणला.)\nउत्पादन मूल्य आणि विक्री मूल्य यांच्यात भरपूर तफावत असणे हे छोट्या विक्रियोग्य गोष्टींसाठी नेहमीच असते. अगदी विक्री मूल्यातील केवळ ५-१० टक्के कच्चा माल आणि ५-१० टक्के मजूरी एवढे प्रमाण असणे बरेचदा असते. यातून असे वाटते की लोक अवाच्या सवा नफा घेत आहेत. पण ते खरे नाही. विक्री व्यवस्था ही खूप खर्चिक असते. विर्कीव्यवस्थेला (ठिकठिकाणी माल पुरवणे, मालाचे पैसे गोळा करणे, खराब माल परत आणणे, दुरुस्ती करणे) कमी लेखून धंदा केला की फसायला होते. हल्ली चर्चेत आलेल्या सॅनिटरी नॅपकिन्स बाबत मला असे वाटले होते.\nग्ल्याड आय आस्क्ड् थिस क्वश्चन हियर.\n--कदाचित हजारात एखादे (ही हजार संख्या चांगल्या प्रॉडक्टसची आहे.) चालते असे मला वाटते--\nहोय मी ही ऐकले आहे की, आयपॉडच्या यशाआधी त्यासम शेकडो प्रॉडक्टस् बळी पडले होते.\n--तंत्रज्ञान हा उत्पादनाचा पाया नसतो. ....जास्त प्रमाणात यशस्वी होतात.---\n विस्डम खूपच पटले. थ्यांक्यु कमी पडेल.\n--दुसरे म्हणजे भारतात .... एम ने पीसी आणला.)--\nहो, त्याची जाणीव सुरुवातीपासुनच होती आणी त्यामुळे खर्च अधिक वाढला.\n--उत्पादन मूल्य आणि .... मला असे वाटले होते.----\nमान्य आहे. अनुभव घेतलाय.\nग्ल्याड आय आस्क्ड् थिस क्वश्चन हियर.\nसमांतर: प्रोडक्ट डेव्हलपमेंट साठी \"अजाईल\" मेथडॉलॉजी थेट ग्राहकांना प्रोडक्ट डेव्हलपमेंटमधे समाविष्ट करून घेते.अर्थातच याचा खर्च खूपच जास्त आहे.\nकधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का\n\"अजाईल\" मेथडॉलॉजी आणि खर्च\n\"अजाईल\" मेथडॉलॉजी आणि खर्च ह्याबद्दलचा उल्लेख कुतूहल चाळवुन गेलाय. - जरा मुद्देसुद सांगा.\nखर्च यासाठी जास्त की इथे ग्राहकाकडून त्याची मागणी नोंदवली जाते.. त्याच्या मागणीला ग्राहकच प्रायरोटाईज करतो मग सर्वात महत्त्वाचा भागापासून उत्पादनाला सुरूवात होते.. उत्पादनाच्या प्रत्येक भागावर ग्राहकाचे छोट्या (वेळेच्या) अंतराने मत मागवले जाते.. व उत्पादन बघुन ग्राहकाचे मत पुन्हा मागणीच्या यादीत टाकून पुन्हा प्रायरटाईज केले जाते.. असे हे चक्र ग्राहकाला हवे तसे उत्पादन बनेपर्यंत चालुच असते. यात वेळ अधिक लागतो, उत्पादनावर काम करणार्‍यांचा तांत्रिक दर्जा अथवा कसब अधिक लागते व अर्थातच या सार्‍यासाठी पैसा अधिक लागतो. मात्र तयार झालेलं उत्पादन ग्राहकाला आवडण्याची शक्यता खूप असते.\nकधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का\nकष्टंबर स्याटीस्फाय होणे हेच महत्वाचे- पटलंय मला.\nनितिन थत्ते [07 Sep 2010 रोजी 16:22 वा.]\nस्याटीस्फाय व्हायच्या आधी मिळणे महत्त्वाचे.\nया दुव्यावर काही प्रकाश टाकला आहे.\n(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)\nप्रमोद सहस्रबुद्धे [07 Sep 2010 रोजी 16:50 वा.]\nया बाबतीत नुकताच एक नवीन दृष्टीकोन वाचण्यात आला. जपानमधील बहुतेक सर्व उत्पादनांची गुणवत्ता उत्कृष्ट असते याचे कारण त्यांच्या उत्पादन प्रक्रियेमध्ये कैझन (Kaizen) हा शब्द अंतर्भूत आहे. याला १००% फिट्ट होइल असा इंग्रजी प्रतिशब्द नाही. याचा अर्थ आहे प्रत्येक प्रक्रियेमध्ये सतत बदल करत रहाणे आणि गुणवत्ता वाढवीत रहाणे. सतत गुणवत्ता वाढवली तर कालांतराने फायदेशीर ठरते हे तत्व जपानबाहेरील फारच थोड्या कपन्या वापरतात. (फोर्ड ने हे तत्व अंगिकारल्यापासून त्यांच्या मोटारींचा खप प्रचंड वाढला. )\nरोबो नी अ:ऱिणैयो, चिट्टि नी उयर्दिणैयो, मिऩ्सारम् उडलिल् रत्तम् नवीऩ उलहत्तिल् अऱिवियल् अदिसयम्\nवायुण्डु आऩाल् वयिऱिल्लै, पेच्चुण्डु मूच्चिल्लै, नाडि उण्डु इरुदयम् इल्लै, पावर् दाऩ् उण्डु तिम\nपीडीसीये सायकल खूप आधी पासुन चालवत आहे. :-)\nबाबूजी तुम क्या क्या खरीदोगे यांह तो हर चीज बिकती है \nमी एक वर्ल्ड-क्लास प्रॉडक्ट बनवले (माझ्या दृष्टीने), आपल्या दृष्टीने वर्ल्ड क्लास असलेले उत्पादन ग्राहकाच्या दृष्टीने थर्ड क्लास असले तर चालणार कसे. मुळात तुम्ही काय बनवले हे आपण सांगितले नाही. उत्पादन करण्या पेक्षा आज विक्री कलेला जास्त महत्व आहे आंधळ्या ला चष्मा विकणारे आणि हिमालयात फ्रीज विकणारे या जगात आहेत या मुळे आपण विक्री कलेत कमी आहात असे दिसते. आपले उत्पादन मी विकण्यास तय्यार आहे.\nबाबूजी तुम क्या क्या खरीदोगे यांह तो हर चीज बिकती है यांह तो हर चीज बिकती है असा हा जमाना आहे.\nमी विक्रीकलेत ढ आहे\nतुम्ही नेहमी इतरांना आधीच माहीती असलेल्या गोष्टी का सांगता\nमी विक्रीकलेत ढ आहे हे मीच वरती मान्य केले आहे आणि तुम्ही तोच अंदाज वर्तवता आहात म्हणून वरील वाक्य.\n--आपले उत्पादन मी विकण्यास तय्यार आहे.--\nनुसत्या शुभेच्छा देवू नका .उत्पादन सुद्धा द्या.\nनितिन थत्ते [04 Sep 2010 रोजी 18:05 वा.]\nप्रमोद सहस्रबुद्धे यांनी नेमक्या मुद्द्यांवर बोट ठेवले आहे; विशेषत: तंत्रज्ञान आधी की मार्केट आधी याबाबत.\n(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%97%E0%A4%A4%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9/", "date_download": "2019-02-20T11:08:59Z", "digest": "sha1:QYW77FM4SPTYLTLLPDFIB62ZU6A2QACP", "length": 11744, "nlines": 104, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "गतविजेत्या पुण्याचे आव्हान संपुष्टात | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nशत्रूला धडकी भरवणारे F-21 भारताला देण्यास अमेरिका तयार\nपतीच��या मारहाणीत पत्नीचा गर्भपात ; तू काळी आहेस, सुनेचा सासरच्यांनी केला छळ\nएकही बांधकाम कामगार कुटुंब बेघर राहणार नाही\nशहराचा पाणीपुरवठा उद्या बंद\nमुळशीत आणखी एका ‘लवासा’चा घाट\nHome breaking-news गतविजेत्या पुण्याचे आव्हान संपुष्टात\nगतविजेत्या पुण्याचे आव्हान संपुष्टात\nराज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा\nमहिलांमध्ये उपनगर, पालघर उपांत्य फेरीत\nरत्नागिरीने राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेतील पुरुष गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत धक्कादायक निकालाची नोंद करताना गतविजेत्या पुण्याचे आव्हान ३०-२५ असे संपुष्टात आणले. त्यामुळे सांगली, मुंबई उपनगरप्रमाणेच पुण्याची हॅट्ट्रिकची संधी हुकली. याशिवाय पुरुषांमध्ये रायगडने आणि महिलांमध्ये मुंबई उपनगर आणि पालघरने उपांत्य फेरी गाठली.\nपुरुषांमध्ये पुणे-रत्नागिरी हा सामना मध्यंतराला ११-११ असा बरोबरीत होता. उत्तरार्धात रत्नागिरीच्या रोहन उकेने (६ गुण) सामन्याला कलाटणी दिली. रत्नागिरीच्या अभिषेक भोजनेने चमकदार चढाया केल्या. पुण्याकडून सुनील दुबलेची (९ गुण) एकाकी झुंज अपयशी ठरली. दुसऱ्या लढतीत नंदुरबारने पहिल्या सत्रात १७-१२ अशी आघाडी घेतली होती, परंतु दुसऱ्या सत्रात सुल्तान डांगे, बिपिन थळे आणि मयूर कदम यांनी झुंजार खेळाचे प्रदर्शन करीत रायगडला ३४-२३ असे पराभूत केले.\nमहिलांमध्ये पालघरने मध्यंतरालाच २०-१३ अशी आघाडी घेत कोल्हापूरचा ३३-३१ असा पाडाव केला. पालघरच्या विजयात पूजा पाटील, ऐश्वर्या काळे, शादीब शेख आणि भाग्यश्री मुखर्जी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. मुंबई उपनगरने मुंबई शहरचा ३९-२१ असा पाडाव केला. उपनगरकडून कोमल देवकर (८ गुण) आणि सायली नागवेकर (८ गुण) यांनी चतुरस्र चढाया केल्या. त्यांना पूजा जाधव (८ गुण) आणि सायली जाधवच्या पकडींची छान साथ लाभली. मुंबईकडून पूजा यादव आणि मेघा कदम यांनी पराभव टाळण्याचा शर्थीने प्रयत्न केला.\nत्याआधी, झालेल्या उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात ठाण्याने रायगडचा पाच-पाच चढायांच्या अलाहिदा डावात ३३-२९ असा पराभव केला. ठाण्याकडून हर्षला मोरे आणि निकिता म्हात्रे यांनी चकमदार खेळ केला.\nजळगावच्या खेळाडूंची पंचांवर धाव\nअहमदनगर आणि जळगाव यांच्यातील शुक्रवारी रात्री झालेला पुरुष गटातील साखळीतील अखेरचा सामना अतिशय रंगतदार झाला. अखेरच्या चढाईपर्यंत रंगलेल्य��� सामन्यात पंचांनी शिटी वाजवताच जळगावचा संघ पंच योगेश जोशी यांच्यावर धावून गेला, परंतु खासगी सुरक्षारक्षकांमुळे त्यांचा बचाव झाला.\nअंतिम फेरीत भारताचा कझाकस्तानशी सामना\n‘मोदी म्हणजे सीबीआय, आरबीआय गिळंकृत करणारा अॅनाकोंडा’\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A7/", "date_download": "2019-02-20T11:22:13Z", "digest": "sha1:2ZYCVRAB5SO64TZWY4DYAIPNG4AH7QLJ", "length": 10342, "nlines": 107, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "पाहा: ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांचे 'बाप नृत्य' | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nशत्रूला धडकी भरवणारे F-21 भारताला देण्यास अमेरिका तयार\nपतीच्या मारहाणीत पत्नीचा गर्भपात ; तू काळी आहेस, सुनेचा सासरच्यांनी केला छळ\nएकही बांधकाम कामगार कुटुंब बेघर राहणार नाही\nशहराचा पाणीपुरवठा उद्या बंद\nमुळशीत आणखी एका ‘लवासा’चा घाट\nHome breaking-news पाहा: ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांचे ‘बाप नृत्य’\nपाहा: ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांचे ‘बाप नृत्य’\nब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे या सध्या आफ्रिकन देशाच्या दौऱ्यावर आहेत. ब्रिटन युरोपियन युनियनमधून बाहेर पडल्यामुळे आपली आर्थिकस्थिती सुधारावी, व्यापारीसंबंध वाढावे म्हणून थेरेसा मे आफ्रिकन देशांच्या दौऱ्यावर गेल्या आहेत. प्रथम त्यांनी दक्षिण आफ्रिकेला भेट दिली. त्यानंतर त्या केनिया आणि नायजेरिया या देशांना भेट देणार आहेत.\nदक्षिण आफिका येथील केप टाऊन शहरातील एका शाळेला थेरेसा मे यांनी भेट दिली. त्यादरम्यान तेथील लहान विद्यार्थ्यांनी त्यांच्यासाठी स्वागत गीत गायले. त्यावेळी ब्रिटनच्या पंतप्रधानांना नाचण्याचा मोह आवरला नाही आणि त्यांनी देखील त्यांच्या भात्यातील एक-दोन स्टेप करत आनंद घेतला. दक्षिण आफ्रिका सरकारने हा व्हिडिओ ट्विट केला. त्यानंतर ट्विटरवर मोमेंट सुरु झाली.\nब्रिटनमधील त्यांच्या अनेक विरोधकांनी यावर टीकाकरत त्यांना ‘रोबोमे’ असे संबोधले आहे. ट्विटरवर त्यांच्या नृत्यकौशल्याला काही ठिकाणी ‘डॅड डान्सींग’ तर काहीठिकाणी ‘पेनफुल’ अर्थात दुःखद म्हटले आहे.\nब्रिटन युरोपियन युनियनच्या बाहेर पडल्यानंतर २०१६मध्ये थेरेसा मे पंतप्रधान झाल्या होत्या. त्यानंतर त्यांची ही आफ्रिका देशात पहिलीच भेट आहे. या भेटीचा मुख्य उद्देश हा व्यापारी संबंध वाढविणे हा आहे.\nभारतीय शांतीसेनेच्या सुदान मधील कार्याचे कौतुक\nपुरामुळे देशभरात 1276 मृत्यू, 70 लाखाहून अधिक लोक प्रभावित – गृह मंत्रालय\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/cancer-diagnosis-rakesh-roshan-164589", "date_download": "2019-02-20T12:04:37Z", "digest": "sha1:A25GXEKHJ3N522YBHN3HWIHBFOONZIKT", "length": 12049, "nlines": 207, "source_domain": "www.esakal.com", "title": "Cancer diagnosis to Rakesh Roshan राकेश रोशन यांना कर्करोगाचे निदान | eSakal", "raw_content": "\nबुधवार, फेब्रुवारी 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर बुधवार, फेब्रुवारी 20, 2019\nराकेश रोशन यांना कर्करोगाचे निदान\nमंगळवार, 8 जानेवारी 2019\nअभिनेते ह्रतिक रोशनने इन्स्टाग्रॅमवर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये वडिल राकेश रोशन यांना कर्करोगाचे निदान झाले असल्याचे त्याने म्हटले आहे. राकेश रोशन यांना प्राथमिक अवस्थेतील घशाचा कॅन्सर झाला आहे.\nअभिनेते ह्रतिक रोशनने इन्स्टाग्रॅमवर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये वडिल राकेश रोशन यांना कर्करोगाचे निदान झाले असल्याचे त्याने म्हटले आहे. राकेश रोशन यांना प्राथमिक अवस्थेतील घशाचा कॅन्सर झाला आहे.\nह्रतिकने आपल्या पोस्टमध्��े ‘आज सकाळी मी वडिलांना सोबत एक फोटो काढण्यासाठी विचारले. सर्जरीच्या दिवशीही ते जीमला येणे विसरणार नाहीत याची खात्री होती. माझ्या परिचयात असणाऱ्यांपैकी ते सर्वात कणखर व्यक्ती आहते. काही आठवड्यांपूर्वी त्यांना प्राथमिक अवस्थेतील घशाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले. पण या लढ्याला ते अत्यंत उमेदीने सामोरे जात आहेत. आम्हाला त्यांच्यासारखा कुटुंबप्रमुख लाभला हे आमचे भाग्य आहे’. असे म्हटले आहे.\nअकोला : तुमचे सोशल मीडियावर अकाऊंट आहे आणि तुम्ही व्हॉट्स अॅप, फेसबुकसारख्या माध्यमांवर स्वतःचा फोटो डीपी म्हणून ठेवत आहात. तर याबाबतीत...\nसार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा 'ईटीएफ' येणार\nनवी दिल्ली: केंद्र सरकारचा सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा एक्स्चेंज ट्रेडेड फंड (ईटीएफ) आणण्याचा विचार करत आहे. येत्या वर्षात सार्वजनिक क्षेत्रातील...\nमोदी सरकारकडून 'स्टार्टअप्स'ला बूस्टर\nनवी दिल्ली: नवउद्यमींच्या (स्टार्टअप) पंखांना बळ देण्यासाठी केंद्र सरकारने मंगळवारी (ता. 19) मोठे निर्णय घेतले. स्टार्टअप्स व्याख्येचा विस्तार...\nस्टार्टअप करणाऱ्यांना सरकारचा दिलासा \nनवी दिल्ली : नवउद्यमींच्या (स्टार्टअप) पंखांना बळ देण्यासाठी केंद्र सरकारने मंगळवारी (ता. 19) मोठे निर्णय घेतले. स्टार्टअप्स व्याख्येचा विस्तार...\n'वॉल एक्स' अॅप ने सजवा मोबाईलचा डिस्प्ले\nयवतमाळ - यवतमाळच्या तरुणाने मोबाईलचा डिस्प्ले सजविण्यासाठी वॉल एक्स नावाची अॅप तयार केली आहे. ही अॅप आपल्या मोबाईल मध्ये डाऊनलोड केल्यास आता तुम्ही...\nपुलवामा हल्याचा म्हणून वेगळाच व्हिडिओ व्हायरल\nनवी दिल्ली - पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघातकी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) सुमारे 39 जवान हुतात्मा झाले. या हल्यामुळे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.nagpurcity.net/2018/10/04/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%A8-%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2019-02-20T12:39:28Z", "digest": "sha1:YCFUR2CMWJLZI5KO7BOW26HZKEA4KUD3", "length": 1831, "nlines": 32, "source_domain": "www.nagpurcity.net", "title": "नाशिकला स्वाईन फ्लूच्या तडाख्यातून वाचवा, आतापर्यंत 36 जणांचा मृत्यू – Nagpurcity", "raw_content": "\nनाशिकला स्वाईन फ्लूच्या तडाख्यातून वाचवा, आतापर्यंत 36 जणांचा मृत्यू\nनाशिक जिल्ह्यात स्वाईन फ्ल्यूचं थैमान कायम असून आजही स्वाईन फ्ल्यू वॉर्डमध्ये एका रुग्णाचा मृत्यु झालाय.\nमोदींनंतर आता फडणवीस घेणार मोठा निर्णय, शेतकऱ्यांना अच्छे दिन\nपंतप्रधान मोदी पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर, होणार जाहीर सभा\nमंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक…या आहेत आजच्या 5 मोठ्या बातम्या\nपुण्यात माहिती अधिकार कार्यकर्त्याचा संशयास्पद मृत्यू\nदिल्लीः हॉटेलच्या आगीत ९ जणांचा होरपळून मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://marathimotivation.in/category/cat/general/?filter_by=popular", "date_download": "2019-02-20T12:22:56Z", "digest": "sha1:NNO67QETXKHCMQDVMISCOO3HOEAH7BEC", "length": 7773, "nlines": 156, "source_domain": "marathimotivation.in", "title": "जनरल Archives - मराठी मोटिव्हेशन", "raw_content": "\nindian techworld techअभिनेताजागतिक शास्त्रज्ञभारतीय उद्योगपतीभारतीय खेळाडूभारतीय राजकारणभारतीय शास्त्रज्ञAll जीवन चरीत्र\nरतन टाटा – भारतीय उदयोगातील एक अनमोल रतन\nश्रीनिवास रामानुजन – जागतिक दर्जाचे भारतीय गणितज्ञ यांचे जीवन चरित्र .\nराष्ट्रपिता महात्मा गांधी जीवन चरित्र\nआत्मविश्वास वाढवणारे सुविचार 2.\nआत्मविश्वास वाढवणारे मराठी सुविचार – 1\nस्टिव्ह जॉब्स यांचे यशाचे १० नियम (१० Rules of success from…\nटायटॅनिक बुडते वेळेसची एक माहिती नसलेली कथा.\nIPL च्या लिलावात विकला गेला ३० लाखात पण त्याची संपत्ती आहे…\nHappy Birthday फेसबुक – आपल्या लाडक्या फेसबुक ला झाले 18 वर्षे…\nशॉर्ट स्टोरीजAll सुंदर लेख\nबोधकथा-चित्रातील चुकांमध्ये सुधारणा करा\nमुकेश अंबानी चे जगातील सर्वात महागडे घर बघा काय आहे यात खास\nतिरंग्या ची रचना आणि इतिहास\nमकर संक्रांती चे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्व\nसॅमसंग (SAMSUNG) कंपनी बद्दल थक्क करणारे फॅक्टस | UNKNOWN FACTS ABOUT...\nमायकेल जॉर्डन – जिथे प्रबळ इच्छा असेल तिथे मार्ग नक्की दिसतो..\nपु. ल. देशपांडे यांचे धमाल विनोदी किस्से जरूर वाचा\nशिकार कि शिकारी – एक छान सन्देश देणारा msg पूर्ण वाचा\nटायटॅनिक बुडते वेळेसची एक माहिती नसलेली ��था.\nभारतातील सर्वात श्रीमंत पाच मंदिरे-संपत्ती ऐकून बसेल धक्का.\nसचिन तेंडुलकर याचा प्रशंसे मध्ये काढलेले उद्गार\nभारतरत्न अटल बिहारी वाजपेयीं बद्दल काही इंटरेस्टिंग फॅक्टस\nरतन टाटा – भारतीय उदयोगातील एक अनमोल रतन\nव्हिडियो : पोलिसांना पाहून मुलाने ठोकला सॅल्युट, काय केल ऑफिसरने \n30 शक्तीशाली सुविचार जे तुमचे जीवन आत्मविश्वासाने भरून टाकतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z160406021436/view", "date_download": "2019-02-20T11:58:16Z", "digest": "sha1:5UTAWKH7TYEPH7KWTVK3FNDVBTK7INTT", "length": 10601, "nlines": 132, "source_domain": "www.transliteral.org", "title": "सीमान्तपूजनविधीचा विरोध", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|वधू-वर परीक्षा|वरपरीक्षा|\nमूत्र व रेत यांवरून पुरुषत्वपरीक्षा\n‘ सीमान्तपूजन ’ विधीवरून प्राचीन रीतीचे ज्ञान\nब्रह्मचर्यसमाप्तीनंतर वधूशोधार्थ वराचा प्रवास\nविवाहकालाच्या कमीत कमी मर्यादा\nस्त्रीजातीचे सोमादी पती, व कन्यादानाचे वय\nस्त्रीपुरुषांच्या वैवाहिक वयांमधील अंतर\nव्यावहारिक व कौटुंबिक वर्तन\nवराची गृहस्थिती व कुटुंबीयांचे पाठबळ\nजावयास मदत, व घरजावई करणे\nवराची बुद्धिमत्ता व विद्वत्ता\nवराच्या पातित्यादी दोषांबद्दल खबरदारी\nदूर ठिकाणच्या वराचा निषेध\nपुरुषाची शुभाशुभ सामुद्रिक लक्षणे\nसामुद्रिकशास्त्राचा दुरुपयोग व सदुपयोग\nकामशास्त्र, ज्योतिषशास्त्र आधारे पाहावयाच्या गोष्टी\nजन्ममासादी दोषाचा निषेध व व्याप्ती\n‘ ज्येष्ठ ’ शब्दावर कोटिक्रम\nवधूवरांच्या राशी नक्षत्रे यांचे ऐक्य नसावे\nअष्टम व द्वादश लग्नांचे दोष\nक्रूरक्रान्तादी दोष व त्याचा अपवाद\nशकुनांचे प्रकार व फ़लांवरून वर्गीकरण\nप्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.\nसांप्रतच्या पद्धतीचा व सीमान्तपूजनविधीचा विरोध\nप्राचीनकाळचा रिवाज नि:संशय आतच्या या प्रकाराहून निराळा होता. आजच्या स्थितीत कन्येचा विवाह म्हणजे आईबापांच्या मानेवर जड जोखड घातल्याप्रमाणेच असते. यामुळे वरपक्षाच्या बाजूने लग्नाची उचल होते तिजपेक्षा वधूपक्षाकडून ती अधिक होते. या स्थितीचा परिणाम असा झाला आहे की, मुलीचे वय लग्नाचे झाले आहे असे अंमळ कोठे वाटू लागले की आईबापे आपण होऊन वराच्या शोधाच्या तजविजीस लागतात, व ही आतुरता अनेक प्रसंगी त्यांची त��यांस घातुक झाल्याचेही मागाहून त्यांच्या अनुभवास येते.\nकन्याविक्रयच करून पैसे मिळवू इच्छिणार्‍या आईबापांच्या अंगी मात्र ही आतुरता वास करीत नाही, व अशी आईबापे अधिक पैसे मिळविणार्‍या लालचीने आपली कन्या खुशाल मोठी होऊ देतात. परंतु जी आईबापे कन्यविक्रयच्या या नीच मार्गाचे अवलंबन करणारी नसतात, त्यांजकडून मात्र वरशोधनाच्या कामी ही घाई झाल्याचे दृष्टीत्पत्तीस आल्यावाचून राहात नाही. अनेक प्रसंगी विवाह्य कन्येचा बाप, भाऊ, चुलता, मामा वगैरे मंडळीबरोबर मुलीस घेऊन वरशोधासाठी या गावाहून त्या गावाकडे, त्या गावाहून तिसरीकडे, याप्रमाणे एकसारखी भटकत राहून अखेर संधी दिल्याबरोबर मुलीच्या विवाहाचे काम एकदाचे कसेबसे तरी साधून घेतात. मात्र हा जो काही प्रकार होतो तो लोकरीतीत शास्त्रसिद्ध मानिलेल्या ‘ सीमान्तपूजन ’ विधीशी सर्वथा विरुद्ध आहे यात संशय नाही.\nगोकुळ अष्टमी उपास आज करायचा\nशिवचरित्र - लेख १७\nशिवचरित्र - लेख १६\nशिवचरित्र - लेख १५\nशिवचरित्र - लेख १४\nशिवचरित्र - लेख १३\nशिवचरित्र - लेख १२\nशिवचरित्र - लेख ११\nशिवचरित्र - लेख १०\nशिवचरित्र - लेख ९\nशिवचरित्र - लेख ८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-February2015-Keli.html", "date_download": "2019-02-20T11:43:13Z", "digest": "sha1:XTM6SIUSPYHNB7O327ANBSN44WJ5YQLC", "length": 5784, "nlines": 19, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology - डा.बावसकर टेक्नालाजि - हवामानातील विविध समस्यांवर वेळोवेळी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने केळी झाली रोगमुक्त व दर्जेदार", "raw_content": "\nहवामानातील विविध समस्यांवर वेळोवेळी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने केळी झाली रोगमुक्त व दर्जेदार\nश्री. अनिल रामचंद्र टकले, मु.पो. मुंगुसगाव, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर मोबा. ९४२१९६०५३४\nमाझ्याकडे मुंगुसगाव येथे ४ एकर काळी कसदार भारी जमीन आहे. त्यामध्ये ऊस, केळी व भाजीपाला पिकांचा समावेश असतो. मी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची उत्पादने गेल्या २ वर्षापासून या पिकांवर वापर आहे. गेल्यावर्षी १५ फेब्रुवारी २०१४ ला टिश्युकल्चर जी - ९ केळीची एक एकरमध्ये ८ x ५ x ३ फूट अशी जोडओळ पद्धतीने लागवड केली. केळी लागवडीची संपुर्ण माहिती मी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या पुस्तकातून घेतली. केळीची लागवड केल्यानंतर पहिली आळवणी जर्मिनेटरची केली. एकरासाठी एक लिटर जर्मिनेटर २०० लि. पाण्यातून ठिबकद्वारे सोडले. प्रथम बेसल डोस भरताना डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे कल्पतरू सेंद्रिय खत ४ बॅगा दिले. त्यानंतर ३ महिन्यांनी व लागवडीनंतर ७ महिन्यांनी असे दोन वेळा कल्पतरू सेंद्रिय खत २ - २ बॅगा दिले.\nलागवडीनंतर केळी चांगली फुटली असतानाच अचानक मर होऊ लागली. त्यामुळे जर्मिनेटरची लगेच आळवणी केली. त्याने मर आटोक्यात आली. त्यानंतर अहमदनगर येथील रोहन सिडसमधून सप्तामृत नेवून फवारणी केली. त्यामुळे उन्हापासून बागेचे संरक्षण झाले. कोणत्याही रोगाचा प्रादुर्भाव झाला नाही. मध्यंतरी वातावरणात बदल झाल्याने केळी घड गळू लागले होते. यासाठी मी सप्तामृताची फवारणी केली. त्याने घड गळ होण्याचे आटोक्यात आले. शिवाय एकाच महिन्यात पुर्ण घड बाहेर आले. त्यामुळे उत्पादनात वाढ झाली.\nवातावरणात बदल होत असल्याने मी सप्तामृताची फवारणी वारंवार घेत होतो. घड पोसण्यासाठी राईपनर व न्युट्राटोनची फवारणी फायदेशीर ठरली. त्याने घडाचा आकार वाढून फण्यांतील आंतर वाढले. तसेच केळी पोसण्यास मदत झाली. सर्व झाडांवरील केळी घड एकसारखे पोसले. आता या पुढेही हे तंत्रज्ञान मी वापरणार आहे. माझे प्लॉट पाहून आमच्या भागातील १४ - १५ जणांनी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची औषधे वापरण्यास सुरुवात केली आहे. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे प्रतिनिधी अमोल आभाळे (मोबा. ८८०५९७८५४६) आमच्या शेतावर येवून वेळोवेळी माहिती देत असतात. यामुळे वेळच्यावेळी अचूक तंत्रज्ञानाची फवारणी करून कमी खर्चात पीक प्रतिकुल हवामानापासून वाचविता येवून खात्रीशीर उत्पादन घेता येते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.eenaduindia.com/News/National/2018/11/19125923/2018-Assembly-election-update-on-19-november.vpf", "date_download": "2019-02-20T12:33:21Z", "digest": "sha1:NOY3NYU3A4VMQAZYLLT4ZGH645TYOD74", "length": 12058, "nlines": 239, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "2018 Assembly election update on 19 november , 19 નવેમ્બર: 5 રાજ્યમાં ચૂંટણી હલચલ...", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nठाणे : सत्कार हॉटेलच्या तळमजल्यात शिरला होता बिबट्या\nठाणे : बिबट्याला जेरबंद करण्यात ठाणे वन विभागाला यश\nनाशिक : गॅस सिलिंडर स्फोटात चौधरी कुटुंबातील चार जणांचा होरपळून मृत्यू\nनाशिक : दिंडोरी तालुक्यातील धाऊर येथे घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट\nनाशिक : घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट, पती पत्नी सह दोन मुलांचा मृत्यू\nमुंबई : दादर येथील व्यापारी दुकाने बंद ठेवून वाहणार जवानांना श्रद्धांजली\nमु��बई : पुलवामा भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ दादर व्यापारी संघाचा आज मुकमोर्चा\nमुख्‍य पान वृत्त देश\nसुरक्षा दलांची दहशतवाद्यांशी चकमक, पुलवामा...\nश्रीनगर - जम्मू-काश्मीरमध्ये पुलवामा जिल्ह्यातील पिंगलान\nअमेरिकेपासून रशियापर्यंत संपूर्ण जग भारताच्या...\nनवी दिल्ली - जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी\nपुलवामा हल्ला: स्फोट झालेल्या ठिकाणावरून...\nश्रीनगर - जम्मू-कश्मीरच्या पुलवामामध्ये केंद्रीय राखीव पोलीस\nपुलवामा हल्ला: मृतांचा आकडा वाढला; ४२...\nश्रीनगर - जम्मू-कश्मीरच्या पुलवामामध्ये केंद्रीय राखीव पोलीस\nकाश्मीरमधील रक्तपात संपून इथं शांतता नांदावी;...\nश्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील रक्तपात संपुष्टात यावा आणि येथे\nतू खोटं बोलायचास, माझ्यावर प्रेम करतोय..तू तर...\nडेहराडून - काश्मीरच्या पुलवामामध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या\nभारत आणि सौदी अरबमध्ये होणार अनेक करारः 'हे' आहेत महत्वाचे मुद्दे नवी दिल्ली - सौदी अरबचे\nएरिक्सन प्रकरणात अनिल अंबानींचा पाय खोलात; जाणून घ्या, काय आहे प्रकरण नवी दिल्ली - एरिक्सन\nपुलवामा हल्ल्याबाबत 'तत्काळ निर्णय' घ्या; भारत-पाक तणावावर संयुक्त राष्ट्रांची नाराजी नवी दिल्ली - पुलवामा\nAero India २०१९: एअरो इंडिया कार्यक्रमाचे संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन; १००हून... नवी दिल्ली - पुलवामा\nअवैध आर्थिक व्यवहारप्रकरणी रॉबर्ट वड्रा चौथ्यांदा ईडीसमोर हजर नवी दिल्ली - अवैध आर्थिक\nमसूदला आतंरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी फ्रान्सचा प्रयत्न - अलेक्झांडर जिग्लर बंगळुरू - 'जैश-ए-मोहम्मद'\nसपना चौधरीचं घायाळ करणारं फोटोशूट\n२०१८ मध्ये बॉलिवूड पदार्पण केलेले नवकलाकार\nइरफान खानचे हे चित्रपट नक्कीच पाहा\nभेटा ऑन स्क्रिन सोनिया गांधी , सुझान बर्नेट\n२०१९ मध्ये येणारे स्त्री केंद्रीत चित्रपट\n१०० कोटी क्लबमध्ये पदार्पण केलेले कलाकार\nमलायका अरोरा हॉट अंदाज\nसावनी रविंद्रच्या हॉट लूकवर चाहते घायाळ\n.. हा प्रस्ताव मान्य नसेल तर तोडून टाका युती - रामदास कदमांचा भाजपला इशारा\nज्यांच्या जागा जास्त, त्यांचा मुख्यमंत्री मला मान्य नाही - उद्धव ठाकरे मुंबई -\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/1502", "date_download": "2019-02-20T11:39:22Z", "digest": "sha1:CTCC2UV5ALQKK5PHBXVCICQHN5C7R4L2", "length": 12016, "nlines": 80, "source_domain": "mr.upakram.org", "title": "माझा प्रयत्न | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nउपक्रम फारच आवडला. माझेही काही प्रयत्न........\nकृष्ण-धवल-निळी तीन-रंगी रंगसंगती छानच आहे.\nया चित्रात अनेक चांगले अवयव आहेत - रंगसंगती (पण एक्स्पोझर अधिक हवे होते ना), रोलर-कोस्टरच्या खालचे निगेटिव्ह स्पेसचे चित्र-विचित्र आकार, उलट झालेल्या प्रवाशांच्या पायांची नाट्यमय अवस्था... पण माझ्यासाठी तरी हे सर्व अवयव मिळून येत नाही आहेत. माझ्या मते फोटो कातरून कुठल्यातरी एका वैचित्र्याला खुलवावे.\nमित्र, उपक्रमावर (माझ्यातर्फे) आपले स्वागत. आपला इथला वावर सुखावह होईल अशी आशा करतो. ;-)\nचित्राची चौकट (काँम्पोजिशन) आवडले. एकदम वेगळेच आहे. मध्येच पाण्याच्या धारेसारखे दिसत आहे ते काय आहे सावलीतल्या भागातले बारकावे (डिटेल्स) फारसे आलेले नाहीत.\nतसेच कोणत्या कॅमेर्‍याने, कुठे काढले आणि काय सेटिंग्ज वापरली ते पण सांगावे\n'प्रत्येक प्रियकरानं आपापली प्रेयसी मारुन टाकून तिच्या कातड्याचा डफ करुन त्यावर प्रेमगीतं म्हणावी. एरव्ही नुस्तं प्रेम हे ठीक आहे.'\nम्हणतो. चित्र आवडले. कृपया अधिक तांत्रिक माहिती द्यावी.\nपाण्याच्या धारेचा प्रश्न मलाही पडला.\nही घ्या चित्राची तांत्रिक माहिती...\nप्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक\nरोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.\nप्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक\nरोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.\nप्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक\nरोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.\nप्रतिसाद आणि स्वागताबद्दल धन्यवाद \nतांत्रिक माहिती ध्रुव यांनी दिली ती बरोबर आहे. ध्रुव , या लेखामधे चित्र लिंक न करता कसे टाकता येते\nमाझ्याकडे पेंटेक्स् ऑप्टियो एस् १० (नॉर्मल डिजीटल) आहे. छायाचित्रण - प्रकाशचित्रण याबद्दल आकर्षण आहे. हा समुदाय बघुन ते अजुनच वाढले आहे. तुम्हा सर्वांकडून मार्गदर्शन मिळेलच. अजूनपर्यत मी चांगली फोटोग्राफी केलेली नाही, पण या समुदायामुळे ते शक्य होईल वाटते.\nनॉर्मल डिजीटलने पण उत्क्रुष्ट फोटो काढता येतात का\nया फोटोमधे असलेली ती पाण्याची धारच आहे. कारंजामधली रोलर कोस्टर वेगात असल्याने व मला बरोबर माणसांची उलटी ��्थिती टिपायची असल्याने फोकस नीट झाला नाही.\nविसोबा खेचर [09 Nov 2008 रोजी 11:13 वा.]\nहे कुठलं चित्र आहे\nन लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Twitter-User-Show-How-Maharashtra-Government-Irresponsible-For-Implementing-Marathi-Board-On-Shops/", "date_download": "2019-02-20T11:21:59Z", "digest": "sha1:EXDMFRP2A6GDYACP6MVZ7SMPMQFHSH33", "length": 8680, "nlines": 40, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मराठी भाषा एका टेबलवरून दुसऱ्या टेबलावर; वाचा एक व्हायरल पोस्ट! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › मराठी भाषा एका टेबलवरून दुसऱ्या टेबलावर; वाचा एक व्हायरल पोस्ट\nमराठी पाट्या; ‘हा विभाग आमच्या आखत्यारीत येत नाही’\nमुंबई : पुढारी ऑनलाईन\nमराठी भाषा ज्ञानभाषा व्हावी यासाठी योग्य ती भूमिका आम्ही नक्की घेऊ, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यंदाच्या (२७ फेब्रुवारी २०१८)मराठी भाषा दिनानिमित्त विधान भवनात दिली होती. पण, इतक्यातच फडणवीस सरकारला मराठी भाषेचा विसर पडल्याचे चित्र समोर आले आहे. मुंबईतील दुकानांवर मराठी पाट्या दिसाव्यात यासाठी एका व्यक्तीने ‘आपले सरकार’ या पोर्टलवर तक्रार दाखल केली होती. ही तक्रार लक्षात घ्यायचं तर सोडाच पण त्याला समाधानकारक उत्तरही या सरकारने दिले नाही.\nएका ट्विटर युजरनी ही पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी ‘आपल सरकार’ या पोर्टलवर एक ‘मराठी भाषेतील पाट्या असाव्यात अशी तक्रार दाखल केली होती. त्यावर कोणतेही उत्तर न देता ‘हा विभाग आमच्या आखत्यारीत येत नसल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले. त्यामुळे हे सरकार मराठी भाषेबद्दल जराही गंभीर नसल्याची बाब या ट्विटमधून समोर येत आहे. सरकारी कार्यालयात जसे फाईल एका टेबलवरून दुसरीकडे पाठवण्यात येते अगदी तसेच या प्रकरणातून सरकारने हात काढून घेतल्याचे चित्र आहे.\n‘मला ही तक्रार वसई, विरार, नालासोपारा इतर महानगरपालिका व पालघर जिल्ह्यातील सगळे दुकानदार, सरकारी व खाजगी बँका, रेस्टॉरंट्स, पब, लाउंज, डिस्को, यांसह आदी ठिकाणी फक्त आणि फक्त इंग्रजी व मराठी भाषेतील पाट्या दिसतात. सरकारचा अधिनियम २००८ साली परिपत्रक काढून सर्वच ठिकाणी मराठी पाट्या वापरणे बंधनकारक केले आहे. सरकारच्या या अधिनियमाचा सर्वत्र अनादर होताना दिसत आहे. आम्ही एक परिपत्रक काढून नोटीस बजावावी असे निवेदन आम्ही महाराष्ट्र सरकार, मराठी भाषा विभाग आणि वसई नालासोपारा शहर महानगरपालिकेला दिले आहे. फक्त नोटीस देऊ नये तर त्याची अंमलबजावणी झाली की नाही याकडे लक्ष ही द्यावे. अपेक्षा सरकार यावर सकारात्मक कारवाई करेल...अशा आशयाची तक्रार महाराष्ट्र सरकारच्या ‘आपलं सरकार’ या पोर्टलवर करण्यात आली होती.\nया तक्रारीवर मुंबई दुकाने व अस्थापना अधिनियम, १९४८ तसेच महाराष्ट्र दुकाने व संस्था नियम १९६१ अंतर्गत दुकानाच्या पाट्या मराठीत लिहिण्याच्या सूचना उद्योग विभागाकडून देण्यात आल्या आहेत. सदर विषय उद्योग विभागाच्या कक्षेत आहे, असे उत्तर सरकारकडून देण्यात आले.\nही पोस्ट अश्विनी भोसले मोरजकर या युजरनी ट्विटरवर शेअर केली आहे. ‘मराठी पाटया या विषयावर मी महाराष्ट्र सरकारला आपले सरकार या वेबसाईटवर एक तक्रार नोंदवली होती. सरकारचा आलेला रिप्लाय वाचल्यावर सरकार मराठी भाषेबद्दल किती गंभीर आहे हे कळत असल्याची पोस्ट अश्विनी यांनी केली आहे.\nमराठी पाटया या विषयावर मी महाराष्ट्र सरकारला आपले सरकार या वेबसाईटवर एक तक्रार नोंदवली होती. सरकारचा आलेला रिप्लाय नक्की वाचा. सरकार मराठी भाषेचा बदल किती गंभीर आहे हे कळते #मराठी #म pic.twitter.com/XV4TYHepQ7\nअण्णासाहेब शेलार यांचा संचालक पदाचा राजीनामा\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\nसातारा : पोलिस निरीक्षकाच्या घरी चोरी\nइम्रान यांनी फेकलाय तो 'नो बॉल' : जावेद अख्‍तर\n'पीडित अल्पवयीन मुलीने साक्ष बदलली तरी आरोपीने निर्दोषत्व सिद्ध करावे'\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\n'पीडित अल्पवयीन मुलीने साक्ष बदलली तरी आरोपीने निर्दोषत्व सिद्ध करावे'\nयुतीचा नविन चित्रपट; \"मूर्ख आहे मतदार\"\nमॉलमध्ये बिबट्याच्या 'एन्ट्री'ने खळबळ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/pune-Work-inspection-teams/", "date_download": "2019-02-20T11:18:57Z", "digest": "sha1:EWR3X2K3GF73QF2BG7X4K7NQZGW6VMU6", "length": 6155, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " दैनंदिन कामकाज तपासणीसाठी पथके | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › दैनंदिन कामकाज तपासणीसाठी पथके\nदैनंदिन कामकाज तपासणीसाठी पथके\nपालिकेच्या प्रत्येक विभागाच्या कामकाजाची गतीमानता आणि पारदर्शकता वाढविण्यासाठी प्रशासनाने त्यांच्या कामकाजाची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. सामान्य प्रशासन विभाग आणि लेखापाल विभागाच्या प्रत्येकी दोन कर्मचार्‍यां���ी पाच पथके तयार केली आहेत. महापालिकेच्या वेगवेगळ्या विभागात दररोज नागरिकांची आणि शासकीय कामांची प्रकरणे दाखल होतात. त्यावर निर्णय घेण्यासाठी विहीत मुदतीचा कालावधी निश्चित करून दिला आहे. मात्र, त्यानंतरही काही विभागांमध्ये कामे प्रलंबित असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे पालिकेच्या प्रत्येक विभागात सुरू असलेल्या दैनंदिन कामकाजाची तपासणी होणार आहे. त्यासाठी सामान्य प्रशासन विभाग आणि लेखापाल विभागाच्या प्रत्येकी 2 कर्मचार्‍यांची पाच पथके तयार केली आहेत. या पथकांच्या माध्यमातून विभागांच्या कामकाजाची तपासणी केली जाणार आहे.\nयात प्रामुख्याने विभागाच्या आर्थिक कामकाजाची, पंतप्रधान तक्रार निवारण प्रणाली, आपले सरकार तक्रार निवारण प्रणाली, लोकसेवा हमी कायदा, तसेच पालिकेच्या विभागाअंतर्गत निर्णय प्रक्रियांसाठी केल्या जाणार्‍या कामकाजाच्या माहितीची तपासणी होईल. पालिका प्रशासनाकडून या पुढे सर्व विभागांना आपल्या दैनदिन कामांचा मासिक अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. प्रत्येक विभागाने कोणत्या महिन्यात कोणती कामे केली याची कोणतीही माहिती प्रशासनाकडे एकत्रित नसते त्यातच; केवळ आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, महापौर अथवा इतर पदाधिकार्‍यांनी विचारणा केल्यानंतरच ही माहिती विभाग प्रमुख संकलित करतात, अनेकदा स्थायी समिती अथवा इतर समित्यांच्या बैठकीतही प्रशासनास ही माहिती सादर करता येत नाही. त्यामुळे या पुढे सर्व विभागांना प्रत्येक महिन्याच्या तीन तारखेला हे अहवाल अतिरिक्त आयुक्त विशेष यांना सादर केले जाणार आहेत. त्याबाबतचे आदेशही दिले आहेत.\nअण्णासाहेब शेलार यांचा संचालक पदाचा राजीनामा\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\nसातारा : पोलिस निरीक्षकाच्या घरी चोरी\nइम्रान यांनी फेकलाय तो 'नो बॉल' : जावेद अख्‍तर\n'पीडित अल्पवयीन मुलीने साक्ष बदलली तरी आरोपीने निर्दोषत्व सिद्ध करावे'\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\n'पीडित अल्पवयीन मुलीने साक्ष बदलली तरी आरोपीने निर्दोषत्व सिद्ध करावे'\nयुतीचा नविन चित्रपट; \"मूर्ख आहे मतदार\"\nमॉलमध्ये बिबट्याच्या 'एन्ट्री'ने खळबळ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mazyanajretun.blogspot.com/2017/09/blog-post_26.html", "date_download": "2019-02-20T11:49:55Z", "digest": "sha1:GAXZBH234IRK5FUBE7P2KJICCAPGGHJX", "length": 13023, "nlines": 78, "source_domain": "mazyanajretun.blogspot.com", "title": "माझी खवय्येगिरी - कढी-पकोडे", "raw_content": "\nचांगली आणी वाईट : या दोनच बाजू असलेल्या गोष्टी; खरंतर खूप गूढ असतात कधीकधी. वाईटानं चांगुलपणाचं पांघरुन घ्यावं अन् चांगल्यावर वाईटाचं झाकण पडावं अश्यातली गत चांदीच्या मुलाम्यालाही भुलणारी माणसं आपण चांदीच्या मुलाम्यालाही भुलणारी माणसं आपण गोष्टींच्या मुळाशी जाऊन उकल करनं फार कंटाळवाणं वाटतं आपल्याला. जसजशी ती वस्तू मुलामा सोडून मुळ रंग दाखवायला लागते ; आपण फसवले गेल्याची प्रचिती आपल्याला येते. डोळे तर जन्मत: फुकटांतच मिळालेले असतात. कमवायची असते तीे फक्त नजर; चांगल्यातलं वाईट आणी वाईटातलं चांगलं ओळखायची पारखी नजर. @$m गोष्टींच्या मुळाशी जाऊन उकल करनं फार कंटाळवाणं वाटतं आपल्याला. जसजशी ती वस्तू मुलामा सोडून मुळ रंग दाखवायला लागते ; आपण फसवले गेल्याची प्रचिती आपल्याला येते. डोळे तर जन्मत: फुकटांतच मिळालेले असतात. कमवायची असते तीे फक्त नजर; चांगल्यातलं वाईट आणी वाईटातलं चांगलं ओळखायची पारखी नजर. @$m\nमाझी खवय्येगिरी - कढी-पकोडे\nआमचा आजचा उपद्व्याप.....कढी-पकोडे - रात्रीच्या जेवणात....सहजच...... नेहमीच्या भाजी-पोळी, वरणभाताला आज सुट्टी🙌\n१ वाटी घट्ट पण आंबट दही, १ वाटी खोवलेला ओला नारळ, २-३ हिरव्या मिरच्या, अर्धा ईंच आलं, ३-४लसूण पाकळ्या, २चमचे कोथिंबीर एकत्र करुन मिक्सरवर बारीक फिरवून घ्या. वाटलेलं मिश्रण कडीपत्ता, मोहरी, जिरे, हळदीच्या फोडणीत ओतलं. कि चमच्याने ढवळून त्यात १ ग्लास पाणी ओतावे. या कढीत पकोडे मुरवायचेत आणखी पातळ हवे असेल तर १वाटी पाणी वाढवा. पकोडे करणार नसाल तर कढी तुम्हाला हवी तितकीच पातळ करा. कारण कढीचा आंबटपणा जाता कामा नये.\nपकोडे : एक वाटी मूग डाळ चार तास भिजवून मिक्सरवर भरडताना त्यात चार मिरच्या, जिरे, आल्याचा छोटासा तुकडा घालून फिरवा. मग त्या पिठात थोडी कोथिंबीर, चिमुठभर मिरपूड, किंचित सोडा घालून भजी तळून काढा. ती गरमागरम असतानाच कढीत टाका म्हणजे छान मुरतील. अर्धीच भजी कढीत टाका बाकीची तोंडी लावायला राहूद्यात. पंधरा मिनिटांनी कढी-पकोडे भात किंवा भाकरी/पोळीसोबत सर्व्ह करा.\nटीप १ : ईथे अगदीच वेळ नसेल तर आपली रेग्युलर कांदा-भजी करून कढीत टाकून खायलाही छान लागतात.\nटीप २ : कढीचा आंबटपणा वाढविण्यासाठी एखाद-दुसरं आमसुल घालायला हरकत नाही.\nआजोब��ंची लाडकी 'शोभनी'.कागदोपत्री 'शोभा' असलेल्या तिनेही ते नाव आणी तो हक्क फक्त तिच्या वडिलांसाठी खास राखीव ठेवलेला. बाजी-मोहित्यांच्या गावच्या ऐसपैस घरात वाढलेली माझी आई मुंबईतल्या या खुराड्यात कशी रुळली तिचं तिलाच ठाऊक पण आली तेव्हा या टिचभर जागेतल्या पत्र्याच्या खोपट्यालाही घरपण आणलं तिने. शिवणकाम, भरतकाम, विणकाम शिकली होती. याच कोशल्याचा पुरेपूर उपयोग केला तिने. लहानपणी माझ्यासाठी कितीतरी प्रकारची झबली, पेटीकोट शिवले. तिने विणलेलं गुलाबी रंगाचं स्वेटर-कानटोपी..,, माझ्यानंतर माझ्या भावंडांनीही वापरलं. मग हळुहळु वस्तीतल्या आजुबाजूच्या लोकांकडूनही कपड्यांची कामं तिला मिळायला लागली. तेवढाच संसाराला हातभार म्हणून तीही अगदी हौसेने करायची. एक कला जोपासण्याचं साधन म्हणून बघायची. कापड कापून उरलेल्या चिंध्या सुद्धा सांभाळून ठेवायची. पण त्या ठेवताना.., कुठे कशासाठी वापरायच्या हे तिचं-तिचं आधीच ठरलेलं असायचं. मग त्याची कुठे दुपटीच शिव, कुठे पँचवर्कवाले पडदे, झालरीवालं उशीचं कव्हर,…\nआईची रेसिपी - गुलगुलं\nनुसतं नाव वाचूनपण गुदगुल्या व्हाव्यात असा मस्त पदार्थ.\nशाळेत असताना शनिवारच्या, दहा मिनिटांच्या मधल्या सुट्टीत खाण्यासाठी मला डब्यात दिलं जाणारं हे 'गुलगुलं'.\nगव्हाच्या पिठात अंदाजानेच गूळ, चवीपुरतं मीठ आणी आवडत असेल तर वेलची पूड घालून सरसरीत भिजवून (डोश्याच्या पिठापेक्षा जरा जाडसर) पळीने तव्यावर सोडायचं, हलकंच पसरवायचं. मध्यम आचेवरच चांगलं भाजलं की पलटून दूसरी बाजू भाजायची. तुप लावून पुन्हा दोन्ही बाजु खरपूस होईस्तोवर भाजायच्या. आणी चहासोबत नाहीतर कधी नुसतं कोरडंच खायला घ्यायचं.\nलहानपणी आई एकीकडे गुलगुलं बनवायला घ्यायची नी आम्ही भावंड चुलीपुढेच गरम गरम खायला बसायचो. शाळेच्या डब्यात, मित्र-मैत्रिणीला आवडतं म्हणून एखादं जास्तीचं भरुन घ्यायचं. नेहमीच्या चपाती-भाजीच्या डब्यापेक्षा हा जरा वेगळा प्रकार बरा वाटायचा.\nबनवायलाही सोपा, कमी वेळात होणारा आणी चवीला वेगळा म्हणून मलाही आवडणारा हा पदार्थ अधनं-मधनं मी माझ्या १० महिन्याच्या लेकासाठी बनवते. गुळाच्या चवीमुळे त्यालासूद्धा खुप आवडतं. त्याला खाता यावं म्हणून जरा मऊच ठेवते.\nगंपूच्या गोष्टी - माझा छकुला effects\nलहान मुलांच एक बरं असतं..,त्यांच्यातल्या त्यांच्यात फार पटक��� मैत्री होते अगदी नाव-गाव माहिती नसेल तरीही, समोरचा त्यांच्या 'लहान' या कॅटेगरीत बसला की झाली मैत्री. युगने सुद्धा आपल्या चिंटुर-पिंटुर मित्र-मैत्रीणींच एक मित्रमंडळ बनवलंय. त्यात सगळ्यामध्ये कच्चा लिंबू म्हणून याचीच दादागिरी. त्यांच्या दंग्याला कंटाळून कोणा एकालाही ओरडा दिला तरी सगळचे दोन मिनिटांच मौन पाळल्या सारखं शांत बसतात. शिवाय ओरडणाऱ्या व्यक्तीला आमच्या धुसफुस्या युगच्या जळजळीत कटाक्षाचा सामनाही करावा लागतो. युग आपल्या मित्रांच्या,टिव्हीतल्या लहान मुलांच्या आणी खेळण्यांच्याही बाबतीत बराच प्रोटेक्टीव्ह वगैरे वागतो. असं म्हणतात की लहानमुलांची भावनिक नाळ एकमेकांशी जुळलेली असते. याच अंगाचं एक उदाहरण/ एक किस्सा.\nमी याआधीही सांगितले त्याप्रमाणे युगला टिव्हीवरल्या जाहिराती आणी मराठी गाण्यांचं प्रचंड वेड. त्यात आता कार्टून्स, बेबी-राईम्सचे व्हिडिओज आणी लहान मुलांचे चित्रपटसुद्धा ऍड झालेत. कालच मी आणी 'युग', मराठी चैनलवर 'महेश कोठारें'यांचा 'छकुला' बघत होतो. त्यातला 'आद…\nमाझी खवय्येगिरी - कढी-पकोडे\nगंपूच्या गोष्टी - #कामकरी_गंपू #ओ_काक्का'\nमामाचं गाव- भाग १\nगंपूच्या गोष्टी - हट्टी गंपू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://2know.in/tag/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%B2/", "date_download": "2019-02-20T11:41:23Z", "digest": "sha1:QUQE5BTIJNISTGWBFHXVCVUFQ6EMCGU5", "length": 2885, "nlines": 36, "source_domain": "2know.in", "title": "मोबाईल | मराठी इंटरनेट", "raw_content": "\nसंगणकावरील सर्व गाणी मोबाईलवर ऐका\nआपल्या संगणकावर शेकडो किंवा हजारो गाणी असू शकतात. ही सर्व गाणी आपल्या मोबाईलवर घेण्यासाठी आपल्याकडे एक चांगला कार्यक्षम मोबाईल असायला हवा आणि …\nमोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग\nहजारो इंग्लिश पुस्तके मोफत\nबॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे\nवर्ड फाईल PDFमध्ये बदलणे\nSBI ATM केंद्रात पैसे जमा करणे\nलॅपटॉप स्पिकर लॅपटॉपशिवाय वापरणे\nअनुदिनी कशी तयार करावी\nखाली आपला ईमेल अ‍ॅड्रेस देऊन Subscribe वर क्लिक केल्यास 2know.in वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची ‘नोंद’ आपल्याला ईमेलवर मिळेल.\nअडलेल्या इंग्लिश शब्दांपासून शब्दकोश तयार करा\n****** पासवर्ड कसा पहायचा\nमोफत मराठी, इंग्रजी, हिंदी शब्दकोश\nलिंक शेअर करुन जास्त पैसे कमवणे\nफेसबुक, गुगल चे मराठी भाषांतर\nगुगल चा मराठी शोध, मराठी गुगल\n****** पासवर्ड कसा पहायचा\n© कॉपिराईट २०१��� - २०१५ - 2know.in. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.bharari.net/rocky-mountains-alberta-canada-part-1/", "date_download": "2019-02-20T11:22:56Z", "digest": "sha1:Q4XNQTHM6OVPYYGCAERKUCI6KFII5ERB", "length": 29615, "nlines": 71, "source_domain": "www.bharari.net", "title": "Rocky Mountains: Heaven on Earth - Part 1 (\"रॉकी पर्वतरांग\" ... पृथ्वीवरील एक स्वर्ग - भाग १) | Bharari", "raw_content": "\n“रॉकी पर्वतरांग” … पृथ्वीवरील एक स्वर्ग – भाग १\nलेक लुइस गोंडोलातून (ropeway) दृश्य\nपृथ्वीवरचा स्वर्ग बघण्याचा अनुभव आयुष्यात प्रथमच मी घेतला … आणि तो म्हणजे कॅनडा मधील रॉकी पर्वतारांगाना (Rocky Mountains) भेट दिली तेव्हा. तसे पृथ्वीवर बरेच स्वर्ग आहेत पण मी पाहिलेला हा पहिलाच. डोळ्याचं पारणं फिटलं म्हणतात ना तसं काहीसं झालं मला. आयुष्यभर पुरेल असं निसर्गसौंदर्य डोळ्यात भरून आणता येईल, इतकं सृष्टीसौन्दर्याचं लेणं लाभलं आहे या जागेला. शब्दात मांडायला कठीण आणि कॅमेरात टिपता न येणाऱ्या देवाच्या या निर्मितीला फक्त दोनच ठिकाणी जतन करून ठेवता येईल, ते म्हणजे, डोळ्यात आणि मनात. तुम्हाला वाटेल किती अतिशयोक्ती करतीये हि. But I really mean it. कधीही संपू नये असं वाटणारा हा प्रवास खरंच अविस्मरणीय आणि अवर्णनीय असा आहे. शब्द तोकडे पडतात ना ते अशाच ठिकाणी, आणि स्वप्नं साकार होतात, ती हि अशाच ठिकाणी.\nतसं पाहायला गेलं तर आमचा प्रवास हा फक्त ९ दिवसांचा होता. पण प्रत्येक क्षण जगणं आणि साठवून ठेवणं म्हणजे काय असतं हे आम्हाला आज कळतंय. रॉकी पर्वतरांग हि उत्तर अमेरिकेतील सर्वात लांब पसरलेली पर्वत रांग आहे. त्याचा काही भाग आल्बर्टा (Alberta) प्रांतात येतो. रॉकी पर्वतरांगां मध्ये बँफ (Banff) आणि जास्पर (Jasper) हि दोन महत्वाची राष्ट्रीय उद्यानं (National Parks) आहेत. बँफ हे कॅनडा देशातील सर्वात पाहिलं राष्ट्रीय उद्यान आहे. आमचा पहिला मुक्काम कॅलगरी (Calgary) ला होता. आल्बर्टा प्रांतातील कॅलगरी हे बँफ अभयारण्या पासून २ ते २.३० तासांवर वसलेलं शहर आहे. हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात थंड शहर आहे. उन्हाळ्याचे २ -३ महिने सोडले तर इथे सतत खूप जास्त थंडी असते म्हणून आम्ही प्रवासासाठी ऑगस्ट महिना निवडला. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर हे महिने कॅनडा मध्ये फिरण्यासाठी सार्वोत्तम (best) समजले जातात. टोरांटो – कॅलगरी – बँफ – जास्पर – एडमिनटन – (back to) कॅलगरी – टोरांटो अशी आमच्या प्रवासाची रूपरेषा होती. एडमिनटन हे शहर कॅलगरी च्या उत्तरेला ला आहे आणि या श���रात उत्तर अमेरिकेतील सर्वात मोठा शॉपिंग मॉल आहे.\nRoute Map – आमच्या प्रवासाची रूपरेषा\nटोरांटो हे कॅनडा देशाच्या पूर्वेला आहे आणि कॅलगरी पश्चिमेला. अंतर बरंच असल्याने आम्ही टोरांटो ते कॅलगरी विमानाने गेलो. जवळ जवळ ५ तास लागले आम्हाला. कॅनडा मध्ये बरीच अशी प्रवासाची ठिकाणं आहेत जिथे कार Rent (भाड्याने) करून फिरणं खूप कॉमन आहे आणि सोयीस्कर देखील आहे. कारण इथे बऱ्याच शहरात सार्वजनिक वाहतुकीच्या सोयी फारंच कमी आहेत. तेव्हा आम्ही कॅलगरी विमानतळावरूनच ९ दिवसांसाठी “Budget” (हे car rental service चं नाव आहे) कार भाडयाने घेतली आणि हॉटेल वर पोहोचलो. कॅलगरी शहर मला इतर शहरांपेक्षा जरा वेगळं, शांत वाटलं. नीरज नेहमी म्हणतो कि एखाद्या जागेचा खरंच अनुभव घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी पायी फिरलं पाहिजे, तिकडचं लोकल फूड खाल्लं पाहिजे, तिथल्या स्थानिक लोकांसारख त्यांच्यातलच होऊन राहिलं पाहिजे. म्हणून गाडी हॉटेल मधेच ठेऊन आम्ही पायीच भटकायला निघालो. आम्हाला बरीच भारतीय लोकं दिसली तिथे आणि भारतीय restaurants पण दिसली. आम्ही एक वेळ लोकल फूड आणि एक वेळ Indian खाऊन फिरून हॉटेल वर आलो. कॅलगरी शहरामध्ये बघण्यासारखं तसं खास काही नाही, पण इकडून बँफ राष्ट्रीय उद्यान खूपच जवळ असल्यामुळे आम्ही कॅलगरीत मुक्काम केला. आमच्या टूर चा अजून एक शेवटचा दिवस आम्ही कॅलगरी फिरायला ठेवला होता. कारण आमचं परतीचं विमान कॅलगरी वरूनच होतं. तसं पाहायला गेलं तर एडमिनटन वरूनही टोरांटो साठी आम्ही फ्लाईट बुक करू शकलो असतो, पण कॅलगरी विमानतळावरून (airport) रेंट केलेली कार एडमिनटन ला परत केली तर 3 पट जास्त पैसे मोजावे लागणार होते. म्हणून आम्ही ड्राइव्ह करून परत कॅलगरीलाच यायचं ठरवलं.\nआता आमचे डोळे लागलेले ते बँफ आणि जास्पर राष्ट्रीय उद्यानाकडे. बँफ आणि जास्पर ही रॉकी पर्वत रांगांच्या कुशीत लपलेली पण आकाराने मोठी अशी राष्ट्रीय उद्यानं आहेत. सकाळी लवकर उठून आम्ही बँफ च्या दिशेने निघालो. कॅलगरी वरून निघालं कि रस्ताच्या दोन्ही बाजूंना सपाट मैदानं आहेत, म्हणजे वाटणारही नाही कि एक दीड तासात आपण भल्या मोठ्ठ्या पर्वतांच्या इलाक्यात शिरणार आहोत असं. आता आम्हाला आजूबाजूला बुटक्या बुटक्या टेकड्या दिसायला लागल्या. आणि एखाद तासाने दूरवर छोटे छोटे डोंगर दिसू लागले. आणि मनात विचार आला, शेवटी झालं बाबा दर्शन एकदाचं. इतके दि��स ज्या क्षणाची आम्ही वाट बघत होतो तो क्षण आलाच. हळू हळू आम्ही रॉकी पर्वतारांगांच्या जवळ यायला लागलो आणि माझी excitement अजूनच वाढायला लागली. सपाट, लांबच लांब मैदानावर अगदी कणखरपणे पाय रोवून हि पर्वतरांग उभी आहे. आणि शेवटी आम्ही पहिल्या वहिल्या पर्वताच्या पायथ्याशी पोहोचलो. अहाहा काय दृश्य होतं ते. भला मोठ्ठा, अगडबंब, करड्या रंगाचा, जणू काही अंगावरच येतोय असा हा अजस्त्र पर्वत, त्यावर अगदी विरळ अशी हिरवी छटा, ती देखील पायथ्याशी. मी तर गाडीतून फोटोच काढत सुटले होते, अगदी एकही angle सोडला नसेल. पण शेवटी राहवलं नाही आणि आम्ही गाडी बाजूला थांबवली. तेव्हा कार रेंट केल्याचं सार्थक झाल्यासारखा वाटलं. हवं तिथे थांबावं आणि क्षणभर ते सौंदर्य डोळ्यात साठवून मग पुढच्या प्रवासाला लागावं. आणि याचा प्रत्यय आम्हाला आमच्या पुढल्या प्रवासात क्षणोक्षणी आला.\nकॅलगरी वरून बँफला जाताना\nआम्ही उतरलो तर आमच्या उजव्या बाजूला मोठ्ठ निळशार सरोवर, अगदी निळा रंग दिल्यासारखं आणि डाव्या बाजूला भव्य महाकाय पर्वत, पावसाचं पाणी भरलेला करडा ढगच जणू. इतकं आल्हाददायी वातावरण होतं आणि काय जोरदार वारा सुटला होता, मस्त आणि काय जोरदार वारा सुटला होता, मस्त पहिल्या भेटीतच मी प्रेमात पडले. मन अगदी भरून गेलं. मग थोड्या वेळाने पुन्हा गाडीत बसून आम्ही बँफ च्या दिशेने निघालो. एकदा जे डोंगर सुरु झाले ते संपण्याच नावंच घेत नव्हते . आणि तलाव तर विचारू नका … शेकडोंनी … या परिसरात खूप नद्या आणि बरेच मोठ मोठाले तलाव आहेत. प्रत्येक तळ्याचा रंग वेगळा, एकाचा स्वच्छ आकाशासारखा निळा, तर एकाचा हिरवागर्द, अगदी बहरलेल्या वृक्षासारखा, एक मोरपंखी, तर एक हिरवा निळा पांढरा यांचा मिश्रित रंग. यालाच म्हणतात ना “Nature’s Canvas” पुढे पुढे तर दोन्ही बाजूंना पर्वत रांगा,प्रत्येक डोंगराचा रंग वेगळा, उजव्या बाजूला अगदी तपकिरी डोंगर आणि डाव्या बाजूला करडे. पायथ्याशी हिरव्यागर्द सदाहरित वृक्षांच्या रांगा आणि त्याखालून कधी शुभ्र सफेद तर कधी निळ्या रंगाची नदी वाहतीये. एक क्षण वाटलं, अजून काय हवं आयुष्याकडून .\nमी पाहिलेला सर्वात सुंदर रस्ता – “ट्रान्स कॅनडा हायवे”\nहि वाट दूर जाते, स्वप्नामधील गावा\nहा डोंगरातून जाणारा रस्ता (ट्रान्स कॅनडा हायवे) तर इतका सुंदर आणि स्वच्छ आहे कि आल्बर्टा सरकारचे खरंच आभार मानायला हव���त. बँफ राष्ट्रीय उद्यानात जाण्यासाठी प्रवेश शुल्क आहे, पण तो दिल्याचं अज्जिबात दुखः होत नाही, इतका व्यवस्थित बांधला आहे हा रस्ता. खरं तर राष्ट्रीय उद्यानात रस्ता असणं चुकीचं आहे. पण या रस्त्यावर बऱ्याच ठिकाणी प्राण्यांना ये जा करण्यासाठी overpass आणि underpass बनवले आहेत आणि अपघात टाळण्यासाठी हायवेच्या दोन्ही बाजूंना उंच कुंपणं देखील बांधली आहेत.\nसाधारण एक तासाने आम्ही या डोंगरांबरोबर बँफ गावात (town) पोहोचलो. आकाराने तसं छोटं (म्हणजे बाकी कॅनेडीयन मोठ्या शहरांच्या तुलनेत) असलेल्या या गावात एकच मुख्य वर्दळीचा रस्ता आहे. त्याचं नाव “बँफ अव्हेन्यू” (avenue). आणि मग बाकी गल्ल्या. बँफ अव्हेन्यूवर बरीच restaurants, हॉटेल्स, शॉपिंग ची आणि souvenir ची दुकानं आहेत. म्हणजे भारतातल्या सिमला कुलू मनाली मधल्या माल रोड्स सारखं हे बँफ अव्हेन्यू. इथेच लोकं घुटमळत असतात. आम्ही पण हॉटेल मध्ये चेक इन करून फिरायला बाहेर पडलो. प्रसन्न सकाळ, लख्खं सूर्यप्रकाश, आजूबाजूला पर्वत रांगा आणि साधारण २५ अंश सेल्सिअस तापमान, म्हणजे ना थंड ना गरम अशी भटकण्यासाठी एकदम परफेक्ट कंडीशन होती. आम्हाला बँफ अव्हेन्यू वर फिरता फिरता एक छोटीशी बाग दिसली. आम्ही त्या बागेत शिरलो. बागेच्या बाजूने एक नदी वाहत होती आणि तिथे काठावर काही बेंचेस होते. आम्ही मस्त थोडा वेळ relax झालो आणि मग जेऊन परत हॉटेल वर आलो.\nदुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही “सिल्वरटन फॉल्स” (Silverton Falls) बघायला निघालो. बँफ मध्ये कुठेही बाहेर पडलात कि रस्त्याच्या दोन्ही बाजूला डोंगर आणि उंच उंच झाडं दिसतात.नाश्ता करून गाडी घेऊन आम्ही निघालो. सिल्वरटन फॉल्स हा जंगलात आहे आणि तिथे जाण्यासाठी मुख्य रस्त्यावर गाडी ठेऊन मग चालत जंगलातल्या पायवाटे (trail) ने १ ते १.५ किमी आत जावं लागतं. आम्ही गाडी पार्क केली. काहीच गर्दी नव्हती. जेमतेम २ गाड्या होत्या बाहेर. आम्ही एका पायवाटेवरून चालू लागलो. सुरुवातीला तिथे लिहिलं होतं कसं जा ते, पण नंतर २ वाटा आल्या. आता झाला ना गोंधळ. नक्की कुठून जायचं काहीतरी विचार करून आम्ही उजव्या बाजूची वाट पकडली. आम्ही चालतोय चालतोय पण कोणीच दिसत नव्हतं. आमच्या चारही बाजूंना उंच झाडं होती. पण सकाळ असल्यामुळे बऱ्यापैकी सूर्यप्रकाश होता. आणि या बँफ च्या जंगलात ठिकठिकाणी “Bear Warning” (अस्वलांपासून सावधान) चे बोर्ड्स लावलेले असतात. अस्वलांमध्ये Grizzly जातीची अस्वलं खूप मोठी असतात. काही काही ८-१० फूटाची देखील असतात.आणि ती attack करू शकतात. मला तर खूपच भीती वाटायला लागली. नीरज आपला चालला होता बिनधास्त. थोडं अंतर गेल्यावर आम्हाला पायवाटेच्या बाजूने पाणी दिसायला लागलं. मला वाटलं अरे वा आला धबधबा. पण कसलं काय काहीतरी विचार करून आम्ही उजव्या बाजूची वाट पकडली. आम्ही चालतोय चालतोय पण कोणीच दिसत नव्हतं. आमच्या चारही बाजूंना उंच झाडं होती. पण सकाळ असल्यामुळे बऱ्यापैकी सूर्यप्रकाश होता. आणि या बँफ च्या जंगलात ठिकठिकाणी “Bear Warning” (अस्वलांपासून सावधान) चे बोर्ड्स लावलेले असतात. अस्वलांमध्ये Grizzly जातीची अस्वलं खूप मोठी असतात. काही काही ८-१० फूटाची देखील असतात.आणि ती attack करू शकतात. मला तर खूपच भीती वाटायला लागली. नीरज आपला चालला होता बिनधास्त. थोडं अंतर गेल्यावर आम्हाला पायवाटेच्या बाजूने पाणी दिसायला लागलं. मला वाटलं अरे वा आला धबधबा. पण कसलं काय आमच्या सुपीक डोक्याने चुकीची वाट पकडली होती. ज्या ठिकाणी आम्ही पोहोचलो तिथे धबधबा संपत होता आणि त्याचं पाणी वरून पडतंय असा फक्त आवाज येत होता, धबधबा दिसतंच नव्हता. पण बाजूने पाणी वाहत होतं, छोटाश्या नदी सारखं. मग नीरज ती छोटीशी नदी पार करून पलीकडे गेला, जेणेकरून त्याला बघता येईल कि पाणी कुठून पडतंय. आणि फोटो काढत बसला. मला दिसतच नव्हता तो. मी आपली हाका मारत बसले. मला टेंशन आलं, अस्वल आलं तर काय करू आमच्या सुपीक डोक्याने चुकीची वाट पकडली होती. ज्या ठिकाणी आम्ही पोहोचलो तिथे धबधबा संपत होता आणि त्याचं पाणी वरून पडतंय असा फक्त आवाज येत होता, धबधबा दिसतंच नव्हता. पण बाजूने पाणी वाहत होतं, छोटाश्या नदी सारखं. मग नीरज ती छोटीशी नदी पार करून पलीकडे गेला, जेणेकरून त्याला बघता येईल कि पाणी कुठून पडतंय. आणि फोटो काढत बसला. मला दिसतच नव्हता तो. मी आपली हाका मारत बसले. मला टेंशन आलं, अस्वल आलं तर काय करू\nआम्ही आल्या वाटेने परत जायला लागलो, तर तिथे अजून एक छोटीशी वाट दिसली आणि ३ जणं दिसले, त्यांना आम्ही विचारलं, आणि मग त्यांनी सांगितलेल्या वाटेने वर जायला लागलो. ह्या वाटेवर बऱ्यापैकी चढ होती. आणि शेवटी चढत चढत धबधबा जिथे पडतो तिथे आम्ही पोहोचलो. आता माझी भीती जरा कमी झाली होती.\nबँफ ला जाईपर्यंत मला अस्वलाची भीती कधीही वाटली नव्हती. वाटायचं कि अस्वल खूप क्यूट असतं. गोंडस टे���ी बेअर सारखं वगैरे, फक्त गुदगुल्या करतं. पण सगळ्या गुदगुल्या भीतीने बाहेर निघाल्या. इकडच्या जंगलाचा राजाच अस्वल आहे आणि लोकं त्याला घाबरतात. आणि आता मी हि.\n‘पलभर कि जुदाई’ करणारी हिच ती Silverton Falls ची छोटीशी नदी\nआता आमचं Next Destination होतं “लेक लुइस” (Lake Louise). गाडी घेऊन आम्ही निघालो. आणि मी मघाशी म्हटल्या प्रमाणे स्वतःची गाडी असल्यामुळे आम्ही बऱ्याच ठिकाणी थांबत थांबत आरामात चाललो होतो. जरा फोटोजेनिक डोंगर दिसला कि थांबा, चांगला view असेल तर थांबा, नदीच्या पाण्याचा रंग वेगळा दिसला तर थांबा, असं चाललं होतं आमचं. जाता जाता Castle cliff, Storm Mountain, Morant’s curve अशा बऱ्याच ठिकाणी आम्ही थांबलो. आणि जशी जशी बर्फाने आच्छादलेली पर्वतांची शिखरं दिसायला लागली तशी तशी माझी excitement खूपच वाढायला लागली. थोडं दूर वर एक खूपच बर्फ असलेला डोंगर दिसायला लागला. मी नीरजला म्हणाले मला त्या डोंगराजवळ जायचंय. बँफ मध्ये तुम्ही खरंच असं म्हणू शकता कारण रस्तेच असे आहेत कि तुम्ही हवा तो डोंगर जवळून बघू शकता. आणि आम्ही त्या डोंगराच्या दिशेने जायला लागलो. आणि बघतो तर काय लेक लुइस आणि त्या डोंगराजवळ जायचा रस्ता एकच होता. आणि मज्जा म्हणजे तो लेक लुइस च्या मागचाच डोंगर होता.\nगाडी पार्क करून आम्ही तलावा जवळ जायला लागलो. बाहेरून अज्जिबात कळत नाही कि हे तलाव कुठे आहे कसं दिसत, लहान आहे कि मोठं. आणि मग अचानकच समोर बर्फाने अच्छादलेला डोंगर, त्याच्या दोन्ही बाजूला करड्या रंगाचे डोंगर आणि या “C” आकारात लेक लुइस अगदी नीलम खड्यासारख बसलंय. हा पाण्याचा हिरवट निळा रंग आमच्या महागड्या कॅमेऱ्याला देखील टिपता आला नाही. खूपच वेगळं दृश्य आहे हे. लेक लुइसचं पाणी बऱ्यापैकी थंड होतं आणि ते ब्लू लगून मध्ये थोडं दूध मिसळल्यासारखं दिसत होतं. काय पण उदाहरण आहे. असो मग आम्ही तळ्याच्या काठी थोडा वेळ बसलो, आजूबाजूला फिरलो आणि अनपेक्षितच आम्हाला तिकडे एक एडमिनटन मधील मराठी कुटुंब भेटलं. त्यांनी आम्हाला लगेच फोन नं.वगैरे देऊन घरी येण्याचं आमंत्रण देखील देऊन टाकलं.मनात म्हटलं वा काय जबरदस्त विश्वास आहे ह्यांचा आमच्यावर. मला तर फारंच आवडलं..पण एकच किंतु राहिलं मनात कि निळं आभाळ काही दिसलं नाही आम्हाला, तेव्हा आम्ही ठरवलं कि परत येऊ लेक लुइस वर निळ्या आकाशाखाली हे बर्फाचे डोंगर आणि नीळ पाणी कसं दिसतं ते बघायला.\nसृष्टी मंदिरातील भगवंताचं पहिलं वहिलं दर्शन\nसंध्याकाळ हळू हळू डोकं वर काढायला लागली आणि मनात विचार आला, की माणसाचं मन किती हावरं असतं नाही. कितीही मिळालं तरी अजून हवंच असतं…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida/time-challenge-india-series-152321", "date_download": "2019-02-20T12:07:26Z", "digest": "sha1:3ZVLDXD2OT2BXXPUE2P3GRGKG3M2H7ZH", "length": 16522, "nlines": 210, "source_domain": "www.esakal.com", "title": "Time for the challenge India in the series ‘विराटराजा’ला साथ द्या... आव्हान ठेवा | eSakal", "raw_content": "\nबुधवार, फेब्रुवारी 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर बुधवार, फेब्रुवारी 20, 2019\n‘विराटराजा’ला साथ द्या... आव्हान ठेवा\nसोमवार, 29 ऑक्टोबर 2018\nमुंबई - एकदिवसीय क्रिकेटमधील क्रमवारीत वेस्ट इंडीज भले तळास असतील; पण त्यांनी बलाढ्य भारतीयांची झोप उडवली. आता मालिकेतील आव्हान टिकवण्याची वेळ ठाकली असताना भारतीय संघ अजून मधल्या फळीतील समतोल साधण्यास चाचपडत आहे. आज (ता. २९) चौथ्या सामन्यासाठी केदार जाधव उपलब्ध आहे, हे सुदैव; पण त्याच्या समावेशासाठी कोणाला वगळायचे, हे कोडे टीम इंडियाला सोडवावे लागेल.\nमुंबई - एकदिवसीय क्रिकेटमधील क्रमवारीत वेस्ट इंडीज भले तळास असतील; पण त्यांनी बलाढ्य भारतीयांची झोप उडवली. आता मालिकेतील आव्हान टिकवण्याची वेळ ठाकली असताना भारतीय संघ अजून मधल्या फळीतील समतोल साधण्यास चाचपडत आहे. आज (ता. २९) चौथ्या सामन्यासाठी केदार जाधव उपलब्ध आहे, हे सुदैव; पण त्याच्या समावेशासाठी कोणाला वगळायचे, हे कोडे टीम इंडियाला सोडवावे लागेल.\nएरवी मायदेशात वर्चस्व गाजवणाऱ्या भारतीयांसमोर मालिकेत आव्हान टिकवण्याची वेळ आली आहे. पहिल्या दोन सामन्यांत गोलंदाजीतील अपयश आणि शनिवारच्या पुण्यातील सामन्यात मधल्या फळीचा कमकुवतपणा अधोरेखित झाला. एकटा विराट लढतोय. सलग तीन शतके करण्याचा विक्रमही करतोय; पण त्याला मधल्या फळीची साथच नाही. त्यामुळे उद्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर हे कोडे सुटले नाही, तर भारताचा मालिका विजय अवघड होईल.\nहेटमेर आणि होपने गोलंदाजीतील दुबळेपणा स्पष्ट केल्यामुळे भुवनेश्‍वर आणि बुमरास पाचारण करण्यात आले. केदार जाधवने टीका केल्यानंतर अखेरच्या दोन सामन्यांसाठी त्याची अतिरिक्त खेळाडू म्हणून निवड झाली. या दोन घडामोडी सैरभैर मानसिकता दाखवणाऱ्या आहेत. बुमराच्या भेदकतेमुळे पुण्यात त्रिशतकी आव्हान मिळाले नाही; पण वन मॅन आर्मी विराटला मधल्या फळीत साथ द���णारा कोणीच नसल्यामुळे हार स्वीकारण्याची वेळ आली.\nकेदारचा समावेश; पण वगळणार कोणाला\nपुण्यातील पराभवानंतर कोहलीने मुंबईतील सामन्यात केदार जाधवच्या समावेशाचे संकेत दिले. त्यामुळे तो उद्या खेळणार, हे निश्‍चित आहे; पण त्यासाठी वगळणार कोणाला हा प्रश्‍न आहे. खलील अहमदऐवजी केदार जाधव हा बदल संभवतो. पाच निव्वळ गोलंदाज खेळवूनही विंडीजचा तोफखाना रोखताना नाकीनऊ येत आहेत. त्यामुळे गोलंदाज कमी करण्याची चूक केली जाणार का हा प्रश्‍न आहे. खलील अहमदऐवजी केदार जाधव हा बदल संभवतो. पाच निव्वळ गोलंदाज खेळवूनही विंडीजचा तोफखाना रोखताना नाकीनऊ येत आहेत. त्यामुळे गोलंदाज कमी करण्याची चूक केली जाणार का अन्यथा केदारला पूर्ण दहा षटके गोलंदाजी करावी लागेल आणि त्यातच एखाद्या गोलंदाजाला मार पडला, तर विराटकडे सहावा पर्यायी गोलंदाज नाही. याचाही विचार करावा लागेल.\nट्‌वेन्टी-२० क्रिकेटमधून आता निरोप देण्यात आलेल्या धोनीसमोर विश्‍वकरंडक स्पर्धेत खेळायचे असेल, तर प्रत्येक एकदिवसीय सामन्यात फलंदाजीत चमक दाखवणे अनिवार्य आहे. त्यातच तिसऱ्या सामन्यात तो अपयशी ठरला. त्यामुळे धोनीसाठी अग्निपरीक्षेसारखीच वेळ असेल.\nमुंबईतील उकाडा कमालीचा वाढत आहे. दुपारचे तापमान ३६ अंश सेल्सिअस इतके जात आहे. सामना सूर्य मध्यानी असताना सुरू होत आहे. त्यातच ब्रेबॉर्न बंदिस्त आहे. त्यामुळे मैदानावर दुपारी, तसेच सायंकाळी आर्द्रतेचा त्रास जाणवू शकतो. अशा प्रतिकूल वातावरणात खेळण्याचे आव्हान दोन्ही संघांसमोर असेल. त्यामुळे नाणेफेक जिंकल्यावर प्रथम फलंदाजीस प्राधान्य असेल.\nसंघ निवडीची आज ‘सेमी’\nमुंबई - ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात होत असलेल्या ट्‌वेन्टी-२० आणि एकदिवसीय मालिकेसाठी आज (ता. १५) मुंबईत संघ निवड होत आहे. विश्‍वकरंडक...\nजेमिमा, स्मृती मानधनाची भरारी\nमुंबई - न्यूझीलंडविरुद्धच्या ट्‌वेन्टी-२० मालिकेत व्हाईटवॉश स्वीकारावा लागला असला तरी या मालिकेत ज्या दोघींनी भारताचा लढा कायम ठेवला त्या जेमिमा...\n'चहाचा उष्टा कप देण्याऐवजी देश दिला'\nनवी दिल्ली: 'ज्यांच्या हातात चहाचा उष्टा कप द्यायला हवा, त्यांच्या हातातच जनतेने देश सोपवला आहे.' असे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे....\nधोनीची जागा घेण्यासाठी रिषभ गाळतोय घाम\nवेलिंग्टन : एकदिवसीय मालिकेमध्ये न्यूझी��ंडवर दमदार विजय मिळविल्यावर भारतीय संघ आता ट्वेंटी20 मालिकेतही धडाकेबाज कामगिरी करण्यास सज्ज आहे. भारताचा...\nन्यूझीलंडमध्ये जे आतापर्यंत कोणी केले नाही, ते रोहित करणार\nवेलिंग्टन : विराट कोहलीच्या अनुपस्थितीत रोहित शर्माला न्यूझीलंडमध्ये ट्वेंटी20 मालिका जिंकणारा पहिला भारतीय कर्णधार बनण्याचा इतिहास घडविण्याची संधी...\nसंरक्षण क्षेत्रात स्वयंपुर्ण होण्यासाठी खासगी क्षेत्राची गरज - भामरे\nपुणे - 'देशाला संरक्षण क्षेत्रात स्वायत्त व स्वयंपूर्ण करण्यासाठी खासगी क्षेत्राचीही गरज आहे. खासगी क्षेत्राचा संरक्षण सामग्रीच्या निर्मितीमध्ये...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.matrubharti.com/book/19860611/hrudyat-something-something", "date_download": "2019-02-20T11:34:56Z", "digest": "sha1:7U43A3PQJDUW437ABWA6UHZ43JEMW4UZ", "length": 3684, "nlines": 96, "source_domain": "www.matrubharti.com", "title": " Hrudyat something something by Anuja Kulkarni in Marathi Film Reviews PDF", "raw_content": "\nहृदयात समथिंग समथिंग.... 'हृदयात समथिंग समथिंग..' चित्रपटाच्या नावावरूनच हा चित्रपट एका प्रेमकथेवर आधारित असणार हे कळतच पण ह्या चित्रपटातल्या कलाकारांना पाहून हा चित्रपट धमाल विनोदी असणार हे जाणवत. त्यात ह्या मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अधिराज्य गाजविणाऱ्या अभिनेता अशोक सराफ यांची प्रमुख ...Read Moreअसलेला ‘हृदयात समथिंग समथिंग’ हा चित्रपट आज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसापूर्वीच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून या टीझरला प्रेक्षकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळालं. या चित्रपटाच्या टीझरनंतर आता याचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ट्रेलर पाहून चित्रपटात नक्की काय असेल आणि ते कश्या पद्धतीनी सादर केल आहे हे पहायची उत्सुकता नक्कीच प्रेक्षकांना असेल. प्रेमात पडल्यावर त्या व्यक्तिला Read Less\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-September2016-Halad.html", "date_download": "2019-02-20T11:34:10Z", "digest": "sha1:C5VAK4S6JCPMVT7PYGKX56JYCZY35FX3", "length": 6767, "nlines": 19, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology -डा.बावसकर टेक्नालाजि - २। एकर हळद, खर्च १ लाख १४ हजार, उत्पन्न ४ लाख व ४० क्विंटल बेणे", "raw_content": "\n एकर हळद, खर्च १ लाख १४ हजार, उत्पन्न ४ लाख व ४० क्विंटल बेणे\nश्री. चंद्रकांत राजाभाऊ राऊत, मु.पो. कलगाव, ता. महागाव, जि. यवतमाळ- ४४५२०५. मो. ७५८८५९१८५५\nमाझ्याकडे एकूण २२ एकर शेती आहे. जमीन काळी - भारी कसदार आहे. बोअरवेल बागायती आहे. मागच्या वर्षी कृषी प्रदर्शनामध्ये आपल्या स्टॉलवर सप्तामृतची माहिती घेऊन 'कृषी विज्ञान' मासिकाची वार्षिक वर्गणी भरली. आपल्या मासिकातील शेतकऱ्यांचे अनुभव वाचून त्यांच्याशी संपर्क साधला असता समाधानकारक प्रतिक्रिया मिळाल्या. मग आम्ही हे तंत्रज्ञान वापरण्याचे ठरविले.\nजून २०१५ मध्ये २२०० रु./क्विंटल दराने २० - २२ क्विंटल बेणे आणले होते. २- २ एकर लागवडीसाठी हळदीच्या या बेण्याला प्रथम जर्मिनेटर व क्लोरोपायरीफॉसची बेणेप्रक्रिया केली. त्यामुळे उगवण १००% झाली. तसेच सोयाबीन व कापूस या पिकाला माहिती पत्रकाप्रमाणे पहिली फवारणी केली. प्रथम मी हळदीला शेणखत दिले होते व उगवल्यानंतर १५ दिवसांनी कल्पतरू २ पोते + झिंक ५ किलो + १०:२६:२६ खताचे १ पोते दिले. तिथून मी पहिल्या ८ दिवसांनी जर्मिनेटर + थ्राईवर + क्रॉपशाईनर + न्युट्राटोन + प्रोटेक्टंट प्रती १ लि. प्रमाणे ड्रीपद्वारे सोडले व त्यानंतर दुसरे खत ३० दिवसांनी १० किलो सुक्ष्म अन्नद्रव्य ड्रीपद्वारे सोडले. ५ दिवसांनी पहिली सप्तामृताची फवारणी केली व माझी हळद दुसऱ्या शेजाऱ्यांच्या व गावातील सर्व हळदीपेक्षा हिरवी व निरोगी दिसू लागली. त्यामुळे इतर किटकनाशकाचा खर्च वाचून पीक ८० दिवस चांगल्याप्रकारे जोपासले त्यानंतर पुढे मी आणखी एक सप्तामृताची फवारणी केली. त्यामुळे खराब वातावरण असतानाही रोगावर पुर्णपणे नियंत्रण मिळवता आले. या शिवाय हळकुंड मोठी, लांब झाली. एका झाडास २ ते ३ किलो एवढे हळदीचे गड्डे लागले होते. या हळदीचा प्लॉट सुरुवातीपासूनच जोमदार व रोगमुक्त होता. ३ फेब्रुवारी २०१६ या काळात काढणी केली. माझी हळद बेडवर असल्यामुळे मी ड्रीपद्वारे औषधे व सुक्ष्म अन्नद्रव्य दिली होती. म्हणून मला चालू वर्षात ४६ क्विंटल पॉलीश केलेल्या हळदीचे उत्पादन झाले . ८,७७५ ���ु. एवढा बाजार भाव मिळाला. या हळदीला मला ४४,००० रु. बेण्याचे व इतर खर्च ७०,००० रु. असा १ लाख १४ हजार रु. खर्च आला व चालू बाजार भावानुसार मला ४ लाख रु. मिळाले, शिवाय लागवडीसाठी ४० क्विंटल बेणे मिळाले. त्याची यावर्षी जून २०१६ मध्ये ४ एकरमध्ये लागवड केली आहे.\nगेल्यावर्षी सोयाबीन व कापूस या पिकावर मी जर्मिनेटर व सप्तामृत वारपल्यामुळे मला सोयाबीन एकरी ११ क्विंटल व कापूस एकरी १८ क्विंटल झाला. बाजारभाव पण चांगला मिळाला. त्यामुळे चालू हंगामात कापूस व सोयाबीनला डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचे सप्तामृत व कल्पतरू खते वापरून इतरांना पण सांगत आहे. चालू वर्षी ५ - ६ एकर कापूस आणि २ एकर सोयाबीन असून ही पिके निरोगी व चांगल्या प्रतीची येतील अशी मला आशा आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.pratilipi.com/story/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%80-%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8-APMPbKy93Mnv", "date_download": "2019-02-20T11:28:51Z", "digest": "sha1:L7CGCSPF7X3WDCBSJQWKIHCZ7HHDMFZZ", "length": 3002, "nlines": 58, "source_domain": "mr.pratilipi.com", "title": "अमृता किर्दत \"अमु\" च्या मराठी कथा संधी : एक जीवन चा सारांश « प्रतिलिपि मराठी | Amruta Kirdat \"Amu\"'s content sandhi ek jivan Summary « Pratilipi Marathi", "raw_content": "\nसंधी : एक जीवन\nवाचक संख्या − 721\n(संधी ह्या कथेत रौद्र, करुण आणि बीभत्स ह्या रसांचा वापर केलेला आहे.) सूर्य मावळतीला झुकलेला, त्याचीच किरणं घरात कवडस्यासारखी पसरलेली, मंद वाऱ्याची झुळूक घरात शिरकाव करत होती. पाखर घरट्यात विसावत होती\nडॉ. प्रदीप कुमार शर्मा\nखूपच छान कथा लिहिली आहे या जगात निर्भयपणे कसे जगावे आणि संधी मिळाल्यावर त्याच सोन कस करावं यावर एकदम छान उदाहरण दिले आहे\nसोशल मीडिया वर अनुसरण करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/168", "date_download": "2019-02-20T11:08:01Z", "digest": "sha1:HB7LME6IRCVTFYQCHSFTMZZPFSPHJ4UM", "length": 38821, "nlines": 177, "source_domain": "mr.upakram.org", "title": "\"उपक्रमाबद्दल वाईट वाटते\"का गेला? | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\n\"उपक्रमाबद्दल वाईट वाटते\"का गेला\nकाल रात्री इथे पाहत असताना श्री. तात्या यांच्या \"उपक्रमबद्दल वाईट वाटते\" हा लेख काढला असल्याचे लक्षात आले. \"लेखनविषयक मार्गदर्शन\" या लेखावर प्रतिक्रिया द्यायची सोय ठेवलेली नसल्याने तात्यांनी हा लेख लिहिला होता. त्यात आक्षेपार्ह शब्द वापरले नव्हते की शिव्यागाळही केलेली नव्हती.\nत्यावर प्रतिक्रिया देताना लोकांनी उपक्रमने धोरण आधी धूसर का ठेवले आणि आत्ता एकदम स्पष्ट का केले याबद्दल विचारणा केली होती. तसेच धोरणाशी सुसंगत नसलेले लेखन अजूनही का दिसते याविषयी विचारले होते. धोंडोपंत व विकी यांनी धोरणाशी सुसंगत असलेले त्यांचे लेखन का काढले याविषयी पृच्छा केली होती. या सर्व गोष्टींबद्दल उपक्रमकडून स्पष्टीकरण अपेक्षित असताना हा लेखच काढून टाकण्यात आला हे कशाचे लक्षण मानावे\nइथे मनोगत आणि वेलणकरांचे उदाहरण दिलेले अनेकांना आवडणार नाही. परंतु प्रशासकांच्या धोरणावर टीका करणार्‍या असंख्य प्रतिक्रिया असलेला जी. एस. यांचा \"अभिव्यक्तिस्वातंत्र्य\" लेख अजूनही मनोगतावर बघता येईल.\nबहुधा हाही लेख तात्याच्या लेखाच्या मार्गानेच जाईल. हरकत नाही. पण आपण उत्तर दिलेत तर बरे वाटेल.\nया मुद्दयावर तुम्ही खरोखरच उत्तर द्यावं आणि पारदर्शकता आनावी.\nमी माझ्या लेखनासंबंधी एक व्यनि उपक्रमजींना पाठवला होता तो अजूनही त्यांनी उघडून पाहिलेला नाही. त्याचे काय कारण असावे असा काळजी युक्त सवाल मी तात्यांच्या त्या लेखावरील प्रतिसादात केला होता. त्यावर संपादक मंडळाने दिलेले उत्तर आपण सर्वांनी वाचलेले असेलच. त्यात त्यांनी इतर काही गोष्टींबरोबर असे देखिल म्हटले होते की संपादक मंडळ सर्वच बाबतीत विशिष्ठ काळात उत्तर द्यायला बांधील नाही.नेमके शब्द आता आठवत नाही मात्र बांधील नाही हा शब्दप्रयोग मात्र ठळक अक्षरात होता.\nतेव्हा मंडळी आपल्या प्रश्नाचे उतर मिळेलच ह्या आशेवर राहू नका. अगदी सुरुवातीला त्वरीत उत्तरे देणारे उपक्रमजी बहुधा रोजरोजच्या ह्या कटकटींना कंटाळले असावेत असे वाटते.तेव्हा 'मौनं सर्वार्थ साधनम्' असा काहीसा त्यांचा पवित्रा दिसतोय.\nअतिशय शांतपणे त्यांनी माझा सर्किट ह्यांच्या 'आजचे माहितीपूर्ण लेखन' ह्या लेखावरचा एक उपप्रतिसाद उडवलेला आहे आणि आता तात्यांचा लेखही उडवलाय. ह्यावरून काय ते समजा समजनेवालोंको इशारा काफी है\nसमजनेवालोंको इशारा काफी है\nतात्यांचा लेख ज्यात कसली ही वाईट भाषा नव्हती. आणि उपक्रमाबद्दल त्यांना जिव्हाळा वाटला होता. त्यांचा लेख काढणे चूक आहे. लेख का काढला याची किमान ५ वैध कारणं द्या.\nअन्यथा लेख परत पोस्ट करा\nविसोबा खेचर [15 Apr 2007 रोजी 18:18 वा.]\nया सर्व गोष्टींबद्दल उपक्रमकडून स्पष्टीकरण अपेक्षित असताना हा लेखच काढ��न टाकण्यात आला हे कशाचे लक्षण मानावे\nविनायकराव, आपला हा सवाल रास्तच आहे\nपरंतु प्रशासकांच्या धोरणावर टीका करणार्‍या असंख्य प्रतिक्रिया असलेला जी. एस. यांचा \"अभिव्यक्तिस्वातंत्र्य\" लेख अजूनही मनोगतावर बघता येईल.\nलवकरच मला उपक्रम ह्या संकेतस्थळाविषयी माझ्या चावडीवर (ब्लॉगवर) एक विस्तृत लेख लिहून बर्‍याचश्या मुद्द्यांचा माझ्या भाषेत समाचार घ्यावा लागेल, असे दिसते\nबहुधा हाही लेख तात्याच्या लेखाच्या मार्गानेच जाईल. हरकत नाही. पण आपण उत्तर दिलेत तर बरे वाटेल.\nहेच म्हणतो. टीका सहन करायला, तिला उत्तर द्यायला एखादा माणूस नुसताच नांवाला कोल्हापुरातला असून चालत नाही, तर तेवढ्याच निधड्या छातीचाही असावा लागतो\nउपक्रम हॅपनिंग संकेतस्थळ आहे. काही ना काही सुरूच असतं. कोणाचे लेख काढून टाका... कोणाला बोला.... काय चाललय काय\nपारावरचा मुंजा [15 Apr 2007 रोजी 19:36 वा.]\nम्हणजेच आता हे प्रकार अती होत चालले आहेत.\nह्या वादात पडण्याऐवजी आपण सर्वांनी आता हे वादग्रस्त विषय बाजूला ठेवून नव्याने सुरुवात करावी ही सर्वांनाच नम्र विनंती.\nविनायकराव, तात्या, मिलींदसाहेब, चित्तरंजन, प्रियाली, अनु, अत्यानंद, ऊंकार, तो, टग्या, वरुण, नीलकांत वगैरे मंडळींचे एक अस्तित्त्व आमच्या सारखी वाचक मंडळी जाणतातच.\nसर्वांनीच सामंजस्याने समस्येवर समाधानकारक, सन्मानपूर्वक संमती साकारावी ही सुचना \nविसोबा खेचर [16 Apr 2007 रोजी 04:08 वा.]\nह्या वादात पडण्याऐवजी आपण सर्वांनी आता हे वादग्रस्त विषय बाजूला ठेवून नव्याने सुरुवात करावी ही सर्वांनाच नम्र विनंती.\nअहो नव्याने सुरवात करायला काहीच हरकत नाही. पण आम्ही बापडे नव्याने सुरवात करून काहीबाही लेखन करायचो, आणि ते लेखन (उपक्रमरावांच्या मते) \"माहिती आणि विचारांची\" देवाणघेवाण करणारं नसेल तर त्यावरून नांगर फिरायचा\nविनायकराव, तात्या, मिलींदसाहेब, चित्तरंजन, प्रियाली, अनु, अत्यानंद, ऊंकार, तो, टग्या, वरुण, नीलकांत वगैरे मंडळींचे एक अस्तित्त्व आमच्या सारखी वाचक मंडळी जाणतातच.\nव्यक्तिगत उल्लेखाबद्दल मुंजाराव आपला त्रिवार निषेध\nमुंजाराव, आम्ही आपल्या म्हणण्यात थोडा बदल करू इच्छितो. आपण ज्या मंडळींची नांवे वर घेतली आहेत ती आणि त्यांच्यासारख्या अनेक मंडळींमुळेच उपक्रम, मनोगत, मायबोली, आणि प्रस्तावित मिसळपाव यांसारख्या अनेक मराठी संकेतस्थळांचं अस्तित्व टिकून आहे ह्या सर्व संकेतस्थळांच्या चालकांना जेव्हा ही जाणीव होईल तो सुदिन\n\"हमसे है जमाना, जमानेसे हम नही\nसर्वांनीच सामंजस्याने समस्येवर समाधानकारक, सन्मानपूर्वक संमती साकारावी ही सुचना \n'सन्मानपूर्वक संमती साकारावी' ह्या विधानाचा अर्थ कळला नाही. कुणाचा सन्मान\nमुंजाराव, आपला प्रतिसाद माहिती आणि विचारांची देवाणघेवाण करण्यायोग्य वाटला\nइथे मनोगत आणि वेलणकरांचे उदाहरण दिलेले अनेकांना आवडणार नाही. परंतु प्रशासकांच्या धोरणावर टीका करणार्‍या असंख्य प्रतिक्रिया असलेला जी. एस. यांचा \"अभिव्यक्तिस्वातंत्र्य\" लेख अजूनही मनोगतावर बघता येईल.\nहा लेख मनोगतावर मलातरी सापडला नाही. विनायकरावांनी दुवा दिल्यास त्यांचा आभारी राहीन.\nहे वाचा. खरे तर आम्ही काही लिहीणार नव्हतो पण या जोडणीसाठी दहा ट्क्क्याहून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत असा संदेश आल्यामुळे जोडणीच्या इंग्रजी अक्षरांच्या ९० टक्के अधिक शब्द भरतील असे काहीतरी लिहीणे आवश्यक आहे म्हणून ही प्रस्तावना.\nउपक्रमाच्या वाढत्या मुजोरीला, गळचेपीला आणि व्यक्तिस्वातंत्र्यावरील हल्ल्याला आमचा दंडवत.\nसंकेतस्थळांची तुलना किंवा 'हे काय चालले आहे' या विषयावर तोंड न उघडायचा निश्चय केला होता पण तरी बोलावंसं वाटतं की उपक्रमावर आता 'उपक्रमाची धोरणे,उपक्रमाची (तथाकथित) मुजोरी, 'माझा लेख काढला', 'अमका असे बोलला', 'तमक्या स्थळाने मला असे केले, आता मी उपक्रमावर लिहून त्याचे घर उन्हात बांधणार'' हे लेख/चर्चा उपक्रमाच्या कंटेंट पेक्षा वाढले आहेत. एखाद्या मासिकासाठी लिहीलेले आपले लेखन 'साभार परत' आले (लेखिकेने तसा वेडा धाडसी प्रयत्न अद्याप ने केल्याने तो अनुभव नाही' या विषयावर तोंड न उघडायचा निश्चय केला होता पण तरी बोलावंसं वाटतं की उपक्रमावर आता 'उपक्रमाची धोरणे,उपक्रमाची (तथाकथित) मुजोरी, 'माझा लेख काढला', 'अमका असे बोलला', 'तमक्या स्थळाने मला असे केले, आता मी उपक्रमावर लिहून त्याचे घर उन्हात बांधणार'' हे लेख/चर्चा उपक्रमाच्या कंटेंट पेक्षा वाढले आहेत. एखाद्या मासिकासाठी लिहीलेले आपले लेखन 'साभार परत' आले (लेखिकेने तसा वेडा धाडसी प्रयत्न अद्याप ने केल्याने तो अनुभव नाही)तर आपण मासिकाची बदनामी करणारे लेख त्याच मासिकावर लिहितो का)तर आपण मासिकाची बदनामी करणारे लेख त्याच मासिकावर लिहितो ���ा आपल्या ब्लॉगवरुन त्या मासिकाला वाईटसाईट बोलतो का आपल्या ब्लॉगवरुन त्या मासिकाला वाईटसाईट बोलतो का एखाद्याने आपले तांत्रिक ज्ञान, वेळ, थोडा पैसा, डोके वापरुन स्वतः ना नफा ना तोटा तत्वावर बनवलेले संकेतस्थळ कसे असावे, चालकाची धोरणे कशी असावी, फेव्हरीटीझम असावा की नाही, 'वन स्टॉप शॉप' असावे की नाही हे आपण का ठरवावे एखाद्याने आपले तांत्रिक ज्ञान, वेळ, थोडा पैसा, डोके वापरुन स्वतः ना नफा ना तोटा तत्वावर बनवलेले संकेतस्थळ कसे असावे, चालकाची धोरणे कशी असावी, फेव्हरीटीझम असावा की नाही, 'वन स्टॉप शॉप' असावे की नाही हे आपण का ठरवावेजर उपक्रमाची/मनोगताची/मायबोलीची/माझेशब्दची मी पैसे भरुन वर्गणीदार असते तर मला थोडाफार सूचना करण्याचा हक्क असता, पण 'फुकट' मिळणारी गोष्ट अशी नाही तशी हवी, या रंगाची हवी, दर्जा असा नाही तसा हवा हे ठरवणारी मी कोणजर उपक्रमाची/मनोगताची/मायबोलीची/माझेशब्दची मी पैसे भरुन वर्गणीदार असते तर मला थोडाफार सूचना करण्याचा हक्क असता, पण 'फुकट' मिळणारी गोष्ट अशी नाही तशी हवी, या रंगाची हवी, दर्जा असा नाही तसा हवा हे ठरवणारी मी कोण समजा सुरुवातीला धोरणे धूसर असली आणि नंतर आलेल्या काही अनुभवांनी ती ठळक बनत गेली आणि नंतरस्पष्ट केली तर हरकत काय आहे समजा सुरुवातीला धोरणे धूसर असली आणि नंतर आलेल्या काही अनुभवांनी ती ठळक बनत गेली आणि नंतरस्पष्ट केली तर हरकत काय आहे एका संकेतस्थळावर तांत्रिक माहिती, दुसर्‍यावर गझला आणि तिसर्‍यावर ललित लेखन वाचण्यास हरकत काय आहे एका संकेतस्थळावर तांत्रिक माहिती, दुसर्‍यावर गझला आणि तिसर्‍यावर ललित लेखन वाचण्यास हरकत काय आहे सगळे एका ठिकाणी मिळणारे मॉल लोकप्रिय होतात हे खरे, पण अमुक एक ठिकाणी एक वस्तू चांगली मिळते म्हणून तिथे जाणारे आणि अशा सर्वच वस्तूंसाठी विशीष्ठ दुकानांत जाणारे आजही आहेत की.\nअसो, इतके विद्वान बोलत आहेत त्यात माझ्या या प्रतिसादाला नेहमीप्रमाणे 'ओ, तुमचे लेखन काढले नाही म्हणून बोलता, तुम्हाला या चर्चा वाचवत नाहीत ना, मग नका वाचू ना, ओ, तुम्ही तर मारे त्या म ची बाजू घेता ना, मग येता कशाला xx मारायला उपक्रमावर,जा ना तिकडेच,ओ, तुमच्या लेखनाला बोलत नाही ना, मग गप बसा' इ.इ. आशयाचे सल्ले दिले जातील आणि माझ्या प्रतिसादाचे खंडन करणारेकानेक विद्वानांचे अनेक प्रतिसाद येतील. पण उपक्रम असो वा मनोगत, दोन्हीकडे शांतता नांदावी, चांगले लिखाण वाचायला मिळावे, चर्चांतून (फक्त संकेतस्थळांच्या धोरणांविषयीच नव्हे, तर इतर सर्व विषयांचे) सामान्यज्ञान वाढावे असे वाटते.\n(डिसक्लेमरः उपक्रम किंवा मनोगत यांच्या प्रशासकीय मंडळांशी माझा कोणताही संबंध नाही/या प्रतिसादाचा कोणावरही व्यक्तीगत रोख नाही/या प्रतिसादाला शु. चि. वापरलेला नाही, र्‍हस्व दीर्घाच्या चुका चालवून घ्याव्यात/कोणालाही शहाणपणा शिकवण्याचा सूर नाही.)\nविसोबा खेचर [16 Apr 2007 रोजी 04:01 वा.]\nमाहिती आणि विचारांची देवाणघेवाण करणारा सुंदर प्रतिसाद\nना नफा ना तोटा तत्वावर बनवलेले संकेतस्थळ कसे असावे, चालकाची धोरणे कशी असावी, फेव्हरीटीझम असावा की नाही, 'वन स्टॉप शॉप' असावे की नाही हे आपण का ठरवावे\nआपण हे नक्कीच ठरवू शकत नाही. परंतु संकेतस्थळाच्या चालकांनी त्याच्या धोरणांबद्दल खुलासा केल्यास ते सर्वांच्याच दृष्टीने बरे होईल असे वाटते. होतं काय, की इथे एखादा मनुष्य काही लिहितो, आणि नंतर ते लेखन संकेतस्थळाच्या धोरणात बसत नसल्यामुळे उडवले जाते. असं होऊ नये म्हणून जर चालकांनी आधीच सुस्पष्ट शब्दात संकेतस्थळाची धोरणे जाहीर केली तर अशी उडवाउडवी करण्याची वेळ येणार नाही, आणि सभासद व प्रशासक या दोघांचाही वेळ वाचेल.\nआता उपक्रमाचंच उदाहरण घ्या माहिती आणि विचारांची देवाणघेवाण हे उपक्रमाचे धोरण आहे. त्यावर आम्ही फक्त इतकाच मुद्दा मांडला की १) ललितलेखनातून, काव्यातून विचार आणि माहिती मिळत नाही काय माहिती आणि विचारांची देवाणघेवाण हे उपक्रमाचे धोरण आहे. त्यावर आम्ही फक्त इतकाच मुद्दा मांडला की १) ललितलेखनातून, काव्यातून विचार आणि माहिती मिळत नाही काय किंवा २) त्याला येणार्‍या प्रतिसादांतून माहिती आणि विचारांची देवाणघेवाण होत नाही काय\nअहो पण अनुताई, माझ्या या साध्या दोन शंकांचे निरसन उपक्रमने अद्याप केले नाही, याचे राहून राहून आश्चर्य वाटते\nबाय द वे अनुताई, ललितलेखनातून आणि काव्यातून माहिती आणि विचारांची देवाणघेवाण होते किंवा नाही, याबाबत आपले वैयक्तिक मत जाणून घ्यायला आवडेल\nमाझ्या मते विचारांची देवाणघेवाण गद्यातून होईल, पद्यातून होत असेल, ललित लेखनातून होत असेल, कदाचित शिव्यांतूनही होत असेल, पण 'माहिती' या शब्दात सर्वसामान्यतः(आंतरजालावरील आणि बाह्य जगांतील भाषेतही) गद्य अपेक्षित असते असे वाटते. उपक्रमाच्या चालकांना 'तांत्रिक/साहित्यिक/प्रवासविषयक/इतर काही विषयक' 'गद्य माहिती' देणारे लिखाण अपेक्षित आहे हा अर्थ मी तरी घेतला. आता ज्यांना कोणाला तो अर्थ घ्यायचा नसेल त्यांना उपक्रमाने काही लिखाणे काढून 'आय मीन्ट धिस वे' हे सांगितले आहे असे वाटते. याउप्पर केवळ शब्दात पकडून वादासाठी वाद ही भूमिका असल्यास आमची सपशेल शरणागती. आम्ही चुकलो, आपण सर्व महान आहात.\nविसोबा खेचर [16 Apr 2007 रोजी 04:24 वा.]\nचुकतो तोच माणूस असतो\n(असा एक 'विचार' आम्ही कुठेतरी ऐकला होता, त्याची देवाणघेवाण इथे करत आहे\nआपण सर्व महान आहात.\nउपक्रमावरील एखादा लेख काढून टाकण्यामागे कारण केवळ त्या लेखनाचे उपक्रमाशी सुसंगत नसणे, हेच आहे. आपण उल्लेखिलेला लेख त्याच कारणामुळे काढून टाकण्यात आला आहे. ह्यापुढेही असे लेखन अप्रकाशित करण्यात येईल. संकेतस्थळाची स्तुती किंवा टीका करणारे लेख उपक्रमाच्या उद्दिष्टांशी सुसंगत असल्यास अप्रकाशित करण्याचे काहीही कारण नाही.\nविसोबा खेचर [16 Apr 2007 रोजी 06:57 वा.]\nउपक्रमावरील एखादा लेख काढून टाकण्यामागे मुख्य कारण केवळ त्या लेखनाचे उपक्रमाशी सुसंगत नसणे, हेच आहे.\nअहो पण माझा लेख तर उपक्रमाच्याच ध्येयधोरणांच्या विषयावरचा होता. अहमदसेलरमधली खाद्यस्पर्धा भाग २ आणि रोशनी हे व्यक्तिचित्र हे ललितलेखन उपक्रमच्या 'माहिती आणि विचारांची देवाणघेवाण' या तत्वात बसतात किंवा नाही याची विचारणा करणारा होता. इतर उपक्रमींचंही मत मला याबाबत मोलाचं वाटत होतं म्हणून मी तसा चर्चाविषय टाकला होता.\nसबब, तो लेख उपक्रमशी सुसंगत नव्हता असं आपण कसं काय म्हणता की आपल्याला वाटेल तेच सुसंगत आणि आपल्याला वाटणार नाही ते सुसंगत नाही\nउपक्रमवर, काय असावं आणि काय असू नये...\nउपक्रम वर काय असावे आणि काय असू नये याचा निर्णय तुम्हीच घ्यायचा आहे. त्याबाबत दूमत नाहीच. मात्र कुणी जर लेख लिहीतो आणि इतर लोक त्यावरच चर्चा करतात, आणि अचाणकच तो लेख अप्रकाशित झाला तर , एक - दोन ओळींचं काहीतरी कारण तरी चिटकवाकी तेथे, जेणे करून येथे लेख लिहीतांना मला जर का काही लिहीण्याची उर्मी आली तर आधीचे हे कारणरूपी इशारे लक्षात ठेवून मी लिहीन किंवा लिहीनारच नाही कदाचित.\nपण एखादा लेख चर्चा लिहून नंतर ती अचानकच अप्रसिध्द होते तेव्हा थोडं दुखतंच.\nतेव्हा जमल्यास असा लेख अप्रकाशित केल्यास तेथे एकाद ओळीचं कारण द्यावं म्हणजे ते इतरांना मार्गदर्शक ठरेल.\nअसं करावंच असं काही बंधन आपल्यावर नाही. पण असं केल्यास उत्तम.\nआपली सूचना चांगली आहे. पण तांत्रिक अडचणींमुळे असे करता येत नाही.\nहे काय चालले आहे\nमी पहिल्यांदाच येतोय म्हणून् विचारले\nविनायक गोरे [16 Apr 2007 रोजी 13:08 वा.]\nवरुणराव वर अभिव्यक्ति स्वातंत्र्य या लेखाचा मनोगतावरील दुवा दिला आहे.\nहा प्रतिसाद गेल्या काही दिवसातील काही लेखांसाठी आहे.\n१. उपक्रमाची घडी अजून बसते आहे. काही तत्वे स्पष्ट झाली आहेत, काही व्हायची आहेत- थोडा वेळ दिल्यास हे होईल. उपक्रम संपादकांना बाकीची ही कामे असतील. त्यातून वेळ काढून ते प्रतिसाद देतात. पण सर्व कामे सोडून त्यांनी सर्व प्रश्नांना तत्परतेने उत्तरे दिलीच पाहीजेत अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे. उपक्रमासाठी आपला वेळ, पैसा देउन विनामूल्य ही सेवा उपलब्ध करुन दिल्याबद्दल संपादकांचे कौतुक करायचे, त्याना सहकार्य करायचे की इथे येऊन वाटेल तसा गोंधळ घालायचा\n२. लोकशाही, व्यक्तिस्वातंत्र्य याचा गैरफायदा घेणे बरोबर नाही. लोकशाहीचा अर्थ असा नव्हे की मनाला वाटेल तसे वागावे. सार्वजनिक स्थळी वावरताना काही संकेत पाळणे अपेक्षित असते. आपण कुणाच्या घरी गेल्यावर आपल्याला वाटेल तसे वागत नाही. (वाटल्यास वागून बघावे परिणाम काय होतात ते) हे पटत नसेल तर नाईलाज आहे, इथे येण्यासाठी कुणीही आमंत्रण दिलेले नाही.\n३. लोकांच्या कुचाळक्या करणे, टर उडवणे, काहीच्या काही लेख लिहून वात्रटपणा करण्याची आवश्यकता नसते. ह्या गोष्टी साधारणपणे कॉलेजात जाणारी मुले करतात. नंतर शहाणपणा आला की त्यांचा त्यांनाच कंटाळा येतो असे नम्रपणे सुचवावेसे वाटते कारण इथे येणार्‍या बहुतेक लोकांना हे पसंत नाही.\nप्रतिसादातील अनावश्यक भाग काढून टाकण्यात येत आहे. - उपसंपादक.\nकाही उत्तरे आणि विनंती\nधोरणाशी सुसंगत नसलेले लेखन अजूनही का दिसते\nलेखनविषयक अपेक्षांची माहिती नसल्याने प्रकाशित झालेले (आणि भविष्यात प्रकाशित होणारे) उपक्रमच्या उद्दिष्टांशी सुसंगत नसलेले साहित्य वेळ मिळेल तसे किंवा विशिष्ट कालांतराने अप्रकाशित केले जाईल. संपादन मंडळातील सदस्य आपापल्या कामाचा व्याप सांभाळून संपादनात सहकार्य करत असतात त्यामुळे वेळेच्या उपलब्धतेनुसार संपादनाचा अवधी कमी जास्त होऊ शकतो या वास्तवाची जाणीव ठेवणे आवश्यक आहे. आता लेखनविषयक अपेक्षा स्पष्ट झाल्यामुळे भविष्यात सर्व सदस्य त्याला अनुसरून लेखन करतील अशी आशा आहे.\nया संकेतस्थळाविषयी असणार्‍या आस्थेतून इथे धोरणांविषयी चर्चा, टीकाटिप्पणी होते आहे याची आम्हाला जाणीव आहे पण पूर्वी म्हटल्याप्रमाणे संकेतस्थळ हे साधन आहे साध्य नाही त्यामुळे आपली उर्जा आणि वेळ यांचा उपयोग प्रामुख्याने आपापल्या अभ्यासाच्या, माहितीच्या आणि आवडीच्या विषयांवर माहितीप्रधान लेखन आणि चर्चा यासाठी करावा अशी विनंती आहे. या संबंधी काही विशिष्ट प्रश्न, शंका, सूचना असतील तर निरोपातून कळवाव्यात.\nसृष्टीलावण्या [25 Mar 2009 रोजी 01:37 वा.]\nधोंडोपंत आता इथे नाहीत ह्याचे खरोखर वाईट वाटते. :(\nभो भद्र कृतं मौनं कोकिलैर्जलदागमे \nवक्तारो दर्दुरा यत्र तत्र मौनं हि शोभनम् \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.pratilipi.com/story/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%9F-ciahptdsu047", "date_download": "2019-02-20T11:27:30Z", "digest": "sha1:NCXVNWAWMPZ4NVBDW3VLG3RL3XVS5FHE", "length": 5438, "nlines": 60, "source_domain": "mr.pratilipi.com", "title": "रसिका शेखर लोके च्या मराठी कथा सावट चा सारांश « प्रतिलिपि मराठी | rasika loke's content sawat Summary « Pratilipi Marathi", "raw_content": "\nवाचक संख्या − 27537\nभूतकाळाचे वर्तमानावर.....साहिल आणि मीराचं नुकतच लग्न झालं होत.आणि त्यात प्रेमविवाह म्हटल्यावर दोघही खूप खुश होते.ते दोघंही एकाच चाळीत राहायचे....तो वर आणि ती खाली....मग त्यांचा प्रेमविवाह होणं म्हणजे\nभूतकाळा चे वर्तमानावर सावट ... योग्य विषय...सुन्दर लिखान... योग्य विषया ची घातलीली सांगड... आणी कथा वाचताना शेवट पर्यन्त वाचन्यास भाग पाडनारी जिद्यासा... याच गोष्टी एखाद्या कथेला सिद्ध करतात कीती चांगली लिहीली गेलेली आहे... माझ्या कडुंन 5 पैकी 5 स्टार ... आणि शेवटी एक वाक्य मला खरच आवडला कथेतला की \" प्रेमाच्या शक्तीशिवाय मोठी कोनतीच शक्ती नाही\" आनि याच सिद्धते मुळे आज माझ्या बायको ला पंन थोडा वेळ कळले नवते की आज नवर्याचे अचानक जास्तच प्रेम का ओतु चालले होते 🤣😉 पन तिला पन म्हनजे अमृताला ही खुप आवडली कथा आणी तिने रीक्वेस्ट केली आहे की *सावट-2* मधे रित्वी आनि युग च्या होनार्या मुलीचे नाव अमृता असावे आनि तिचा नवरा अभिजीत .. आनि पुन्ह्या व्हावा सुरु खेळ सावट-2 ...( भूतकाळा चे वर्तमानावर सावट ) 😎\nअतिशय सुंदर कथा, खुपच छान.👌👌\nखूप मस्त आहे कथा...👌👌👌\nबापरे.....रसिका ताई तुझी ही सावट नावाची थर��र कथा वाचतांना अंगावर काटा आला होता...एवढी भयानक थरार कथा पहिल्यांदाच वाचली....वाचतांना पुढे काय होते या उत्सुकतेने भिती वाटत होती. पण मन घट्ट करून पुर्ण वाचून काढलं....ही सावट नावाची थरार कथा प्रेमाभोवती गुंतवून प्रेमाने कुठल्याही गोष्टीला जिंकता येते हा सामाजिक संदेश खूप छान दिलाय.... खूपच छान थरारपट आहे...वाचकांना कथेभोवती जखडून ठेवलं यातच त्या लेखकांचे/ लेखिकेचे कौशल्य असते.. रसिका ताई...तुझी लिखाणशैली वाखण्याजोगी आहे..\nसोशल मीडिया वर अनुसरण करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%B2%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE/", "date_download": "2019-02-20T11:25:49Z", "digest": "sha1:YDJY3KNV2GGFKDLYZ2QW24HQU4HM2BJF", "length": 11977, "nlines": 100, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "लहान मुलाच्या भवितव्याचा विचार करत ते दोघे दीड वर्षानंतर आले एकत्र | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nशत्रूला धडकी भरवणारे F-21 भारताला देण्यास अमेरिका तयार\nपतीच्या मारहाणीत पत्नीचा गर्भपात ; तू काळी आहेस, सुनेचा सासरच्यांनी केला छळ\nएकही बांधकाम कामगार कुटुंब बेघर राहणार नाही\nशहराचा पाणीपुरवठा उद्या बंद\nमुळशीत आणखी एका ‘लवासा’चा घाट\nHome breaking-news लहान मुलाच्या भवितव्याचा विचार करत ते दोघे दीड वर्षानंतर आले एकत्र\nलहान मुलाच्या भवितव्याचा विचार करत ते दोघे दीड वर्षानंतर आले एकत्र\nसमुपदेशनातून गैरसमज, मतभेद झाले दुर\nघटस्फोटाचा अर्ज मागे घेत दोघांनी नव्याने सुरू केला संसार\nपुणे – लहान मुलाच्या भवितव्याचा विचार करून दीड वर्षाहून अधिक कालावधीपासून विभक्त राहणारे दोघे पुन्हा एकत्र आले. मुलाला आई-वडिलांचे प्रेम, एकत्र सहवास मिळणे आवश्‍यक असल्याचे समुपदेशनातून दोघांना पटवून देण्यात आले. आणि तुटता तुटता त्यांचा संसार वाचला.\nमाधव आणि माधवी (नावे बदलली आहेत) अशी त्या दोघांची नावे आहेत. 27 मे 2013 रोजी दोघांचा विवाह झाला. तो खासगी नोकरी करतो. ���र ती शासकीय सेवेत आहे. तिची वेगवेगळ्या जिल्ह्यात बदली होत असते. दोघांना गोंडस बाळ आहे. घरगुती कारणावरून दोघांत वाद निर्माण झाले. वाद इतके विकोपाला गेले की, दोघे जानेवारी 2017 पासून विभक्त राहु लागले. मुल तिच्याकडे होते. मे 2017 मध्ये तिने घटस्फोट मिळावा, यासाठी येथील कौटुंबिक न्यायालयात अर्ज दाखल केला. त्यानंतर तिने त्याला बाळास भेटू देण्यास विरोध केला. त्यानंतर तिचे समुपदेशन करण्यात आले. त्यावेळी तिने त्याला बाळास भेटण्यास परवानगी दिली. दरम्यान कौटुंबिक न्यायालयात दाखल दाव्याच्या तारखा पडू लागल्या. मात्र, नोकरी करत असल्याने हजर राहण्यास दोघांना जमत नव्हते. त्यामुळे त्यांनी एकत्र येत परस्पर संमतीने घटस्फोटासाठी अर्ज केला. दोघे 21 ऑगस्ट 2018 रोजी कौटुंबिक न्यायालयातील न्यायाधीश सुभाष काफरे यांच्या न्यायालयात हजर राहिले. त्यावेळी या केसमध्ये समुपदेशन केल्यास दोघे पुन्हा एकत्रित राहु शकता, असे अभ्यास केल्यानंतर काफरे यांच्या लक्षात आले. त्यांनी स्वत: आणि विवाह समुपदेशक विद्या चव्हाण यांनी दोघांचे समुपदेशन केले. त्यामध्ये त्यांच्यातील गैरसमज आणि मतभेद दुर झाले. एकत्र येत गुण्यागोविंदाने संसार करण्याचे दोघांनी मान्य केले. याविषयी दि फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष ऍड. गणेश कवडे म्हणाले, कौटुंबिक न्यायालय केवळ घटस्फोट देणारे नाही. तर कित्येक वेळेला मोडकळीस आलेली नाती इथे पुन्हा जोडली जातात. याचेच हे उदाहरण आहे. या घटनेतील यशस्वी समुपदेशनामुळे बाळाला आई-वडिलांचा एकत्र सहवास मिळणार आहे.\nकाँग्रेसचा नाही तर, ज्या पक्षाचे सर्वात जास्त खासदार असतील त्याच पक्षाचा पंतप्रधान – शरद पवार\nबनावट अधिवास प्रमाणपत्र तयार करणारा जेरबंद\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्या���ारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-December2016-Kharabuja.html", "date_download": "2019-02-20T11:27:26Z", "digest": "sha1:UKUBCVKO7ZMPT5HXINJCFM4T5N6VIA5Q", "length": 5040, "nlines": 22, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology -डा.बावसकर टेक्नालाजि - खरबुजाचे अधिक उत्पादन पाहून शेजारी पण डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी वापरू लागले", "raw_content": "\nखरबुजाचे अधिक उत्पादन पाहून शेजारी पण डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी वापरू लागले\nश्री. सुनिल दिगंबर बघे, मु.पो. राजेवाडी, ता. पुरंदर, जि. पुणे. मो. ९८६०२६७२११\nमाझे राजेवाडी येथे ९ एकर क्षेत्र आहे. मी एक लेखनिक आहे. शाळा पाहून शेती करत आहे. रासायनिक खतांचा तसेच औषधांचा वापर कमी प्रमाणात करत आहे. डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचा वापर गेली दोन वर्षापासून करत आहे व रिझल्ट पण चांगले आले आहेत.\nमी पुणे येथे भरलेल्या कृषी प्रदर्शनमध्ये डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचे प्रतिनिधी अदमाने यांना भेटलो व त्यांना डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीची माहिती विचारली. मी अदमाने यांना फोन करून ही औषधे सासवड मध्ये कोणाकडे मिळतात याची चौकशी केली. त्यांनी मला श्रीकृष्ण कृषी सेवा केंद्र, उरुळी कांचन येथील पत्ता दिला व मला तेथे औषधे मिळाली.\nमाझी जमीन मध्यम आहे. मी १ मार्च २०१६ रोजी खरबुजाची कुंदन जातीची लागवड ३६ गुंठ्यात केली. मी सुरुवातीला ३ ट्रॉली शेणखत व १ ट्रॉली कोंबडी खत टाकले. लागवड ७ x २ फुटाव�� केली. मी खरबुजाला जर्मिनेटरची बीजप्रक्रिया केली. तर १०० टक्के उगवण झाली व नंतर जर्मिनेटर व प्रिझमची आळवणी केली. १५ दिवसांनी सप्तामृतची फवारणी केली व त्यानंतर ड्रॅगन ह्या किटकनाशकाची फवारणी घेतली. त्यानंतर दर १५ दिवसांनी सप्तामृतची फवारणी करत होतो.\nमी खरबुज १० वर्षापासून करत आहे. या पिकामध्ये मला १२ टनाच्या पुढे कधीही उत्पादन गेले नाही. पण डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या फवारणी ने १६ टन उत्पादन झाले व पहिल्यापासून शेंडा चांगला राहिला व पाने हिरवी राहिली आणि रासायनिक खतांचा वापर कमी झाला. कमी पैशात जास्त उत्पादन निघाले.\nमी २ वर्षांपासून डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीने खुप चांगले उत्पादन काढत आहे. माझे रिझल्ट पाहून अनेकांना डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीची माहिती दिली व त्यांना पण चांगले रिझल्ट आले. मी आता डाळींब, टोमॅटोसाठी सप्तामृतची फवारणी घेत आहे.\nमी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचे आभार मानतो व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की डॉ.बावसकर तंत्रज्ञानाचा एकदा वापर करून पहावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-May2015-GarRodhakYantra.html", "date_download": "2019-02-20T11:29:02Z", "digest": "sha1:HEHDDLTFEFTTWLJTAW3P5H3LRPLHBIBL", "length": 5818, "nlines": 19, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology -डा.बावसकर टेक्नालाजि - विदर्भात लागले पहिले 'गार रोधक' यंत्र", "raw_content": "\nविदर्भात लागले पहिले 'गार रोधक' यंत्र\nयंत्राला विजेची आवश्यकता नाही\nनैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यास मिळणार बळ, खामगाव तालुक्यातील हिवरखडे येथील कास्तकाराचा प्रयोग - नैसर्गिक आपत्तीमुळे शेती उत्पादनात वारंवार घट होत असल्याने खामगाव तालुक्यातील हिवरखेडचे प्रगतीशील कास्तकार दादाराव हटकर (मो.०९९२११२६१०१) यांनी आपल्या शेतात 'गार रोधक' यंत्र (स्केलर वेव्ह जनरेटर) बसविले आहे. गारांचे पावसात रूपांतर झाल्याने या यंत्रामुळे २८ फेब्रुवारी ते १ मार्च दरम्यान आलेल्या नैसर्गिक आपत्तीपासून या शेतकऱ्यांच्या शेतीतील पिकांचे नुकसान टळले आहे. विदर्भातील शेतीत प्रथमच हा प्रयोग करण्यात आला आहे. स्कॅलर वेव्ह जनरेटर या यंत्रणेत स्कॅलर लहरी आकाशात सोडल्या जातात. गारपिटीसारख्या आपत्तीच्यावेळी या यंत्राची ढगाच्या दिशेने सेटिंग केल्यास गारा तयार होण्याची प्रक्रिया थांबविता येते. तसेच या यंत्रामुळे संत्र्याच्या आकारातील गारांचे अतिशय लहान गारांमध्ये रूपांतर होते. याशिवाय पावसाच्या वेगावर नियंत्रण मिळविता येणे शक्य होते. या बहुपयोगी यंत्राबाबत माहिती मिळाल्यानंतर दादाराव हटकर यांनी पुणे येथील शास्त्रज्ञांकडून ड्रिझलर (स्कॅलर वेव्ह जनरेटर) यंत्राबाबात बोलणी करून गत महिन्यातच हे यंत्र आपल्या हिवरखेड शिवारातील शेतात बसविले. या यंत्रामुळे मार्च २०१५ महिन्याच्या सुरूवातीला आलेल्या गारपिटीवर नियंत्रण मिळविल्याचा अनुभव आपण घेतला असल्याचे दादाराव हटकर यांचे बंधू रमेश हटकर यांनी सांगितले. स्कॅलर वेव्ह जनरेटर या यंत्राचे सर्व प्रथम प्रात्यक्षिक सन २०१० साली पुण्यातील कोथरूड येथे घेण्यात आले. त्यानंतर २०१२ मध्ये नगर, सोलापूर, सातारा परिसरात सहा ते सात यंत्र बसविण्यात आले. महिनाभरापूर्वीच बुलढाणा जिल्ह्यातील हिवरखेड येथे हे यंत्र बसविले आहे.\nडॉ. दत्तात्रय जाधव (मोबा.९८५०८०९७०७)\nशास्त्रज्ञ तथा संशोधक: स्कॅलर वेव्ह जनरेटर, पुणे या यंत्राला विजेचा आवश्यकता नाही. स्कॅलर वेव्ह जनरेटर या यंत्रात तांबे, अॅल्युमिनियम, लोखंड यासारख्या घातुंचा वापर केला आहे. हे यंत्र धातू विश्वातील स्कॅलर एनर्जी शोषून घेतात. यंत्राची वायर जमिनीला जोडली असता यंत्र सुरू होते. वजन ५० किलोपर्यंत असल्यामुळे हे यंत्र हलविण्यास सोपे आहे. लहरी निघणाऱ्या सर्व दिशेने पाईप फिरविता येत असल्याने हातळण्यास हे यंत्र अतिशय सुलभ आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://weltnews.eu/mr/", "date_download": "2019-02-20T11:54:26Z", "digest": "sha1:M3UDVKH4PKZLJPSPRZH4XYGQQIDCTQ7P", "length": 7301, "nlines": 88, "source_domain": "weltnews.eu", "title": "Weltnews.eu – जर्मनी बातम्या, युरोप आणि जागतिक", "raw_content": "\nजर्मनी बातम्या, युरोप आणि जागतिक\nMay 9, 2018 पंतप्रधान निर्माते 0\nMay 9, 2018 पंतप्रधान निर्माते 0\nअगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना 5 populärsten Projektmanagement-Methoden\nMay 9, 2018 पंतप्रधान निर्माते 0\nMay 9, 2018 पंतप्रधान निर्माते 0\nMay 9, 2018 पंतप्रधान निर्माते 0\nMay 9, 2018 पंतप्रधान निर्माते 0\nMay 9, 2018 पंतप्रधान निर्माते 0\nMay 9, 2018 पंतप्रधान निर्माते 0\nMay 9, 2018 पंतप्रधान निर्माते 0\nMay 9, 2018 पंतप्रधान निर्माते 0\nमुलभूत भाषा सेट करा\nऑटो बातम्या & वाहतूक बातम्या\nतयार, वस्ती, Haus, बाग, काळजी\nसंगणक आणि दूरसंचार माहिती\nई-व्यवसाय, इलेक्ट्रॉनिक कॉमर्स und इंटरनेट बातम्या\nइलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिक आणि ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स\nकुटुंब आण�� मुले, मुले माहिती, कुटुंब & को\nआर्थिक बातम्या आणि व्यवसाय बातम्या\nकंपनी, राजकारण आणि कायदा\nकारकीर्द, शिक्षण व प्रशिक्षण\nकला व संस्कृती ऑनलाइन\nऔषध आणि आरोग्य, वैद्यकीय विशेषज्ञ आणि निरोगीपणा\nनवीन मीडिया आणि कम्युनिकेशन\nनवीन ट्रेंड ऑनलाइन, फॅशन ट्रेंड आणि जीवनशैली\nप्रवास माहिती आणि पर्यटन माहिती\nक्रीडा बातम्या, क्रीडा आगामी कार्यक्रम\nसंवर्धन, शाश्वत विकास आणि ऊर्जा\nअगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना 5 populärsten Projektmanagement-Methoden\nसाहसी शेअर कामगार बर्लिन ताळेबंद कमोडिटी-टीव्ही अनुपालन नियंत्रण डेटा सुरक्षा डिजिटायझेशनचे मौल्यवान धातू आर्थिक नेतृत्व व्यवस्थापन तंत्र पैसा सरकारकडे व्यवस्थापन आरोग्य गोल्ड हॅम्बुर्ग हाँगकाँग हाँगकाँग व्यापार विकास परिषदेच्या (HKTDC) हॉटेल Humor रिअल इस्टेट हे कॅनडा संवाद तांबे प्रेम तरलता वाहतुकीची व्यवस्थापन मेक्सिको नेवाडा Ortung रेटिंग Rohstoff-टीव्ही कच्चा माल चांदी Swiss Resource Telematik कारकीर्द Vertrieb wirtschaft Zink\nअगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना 5 populärsten Projektmanagement-Methoden\nकॉपीराइट © 2019 | वर्डप्रेस थीम द्वारे MH थीम", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%B2%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%9A-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%AE%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A5%87/", "date_download": "2019-02-20T12:06:59Z", "digest": "sha1:MQT4AJSG4NFLWG7WSPCWVTCQBQKC7QAN", "length": 10103, "nlines": 100, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "लवकरच पुनरागमन करणार – केदार जाधव | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nशत्रूला धडकी भरवणारे F-21 भारताला देण्यास अमेरिका तयार\nपतीच्या मारहाणीत पत्नीचा गर्भपात ; तू काळी आहेस, सुनेचा सासरच्यांनी केला छळ\nएकही बांधकाम कामगार कुटुंब बेघर राहणार नाही\nशहराचा पाणीपुरवठा उद्या बंद\nमुळशीत आणखी एका ‘लवासा’चा घाट\nHome breaking-news लवकरच पुनरागमन करणार – केदार जाधव\nलवकरच पुनरागमन करणार – केदार जाधव\nमुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात झाली होती दुखापत\nमुंबई- आयपीएल सामन्यादरम्यान हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे गेल्या तीन ते चार महिण्यापांसून क्रिकेट न खेळलेला केदार जाधव आता तंदुरुस्त होत आहे. येत्या दोन-तीन आठवड्यांमध्ये मी मैदानात पुनरागमन करेन असा आत्मविश्वास केदार जाधवने व्यक्त केला आहे. आयपीएलच्या अकराव्या हंगामात चेन्नई सुपरकिंग्जकडून 7 एप्रिल रोजी सलामीचा सामना खेळत असताना केदार दुखापतग्रस्त झाला होता. यानंतर मेलबर्नमध्ये केदारवर शस्त्रक्रियाही करण्यात आली होती.\nयेत्या दोन-तीन आठवड्यांमध्ये मी मैदानात पुनरागमन करेन. मला डॉक्‍टरांनी फलंदाजी करण्याची परवानगी दिली आहे. मात्र सध्या पावसाचं वातावरण असल्यामुळे मी मैदानात उतरत नाहीये. अपेक्षेपेक्षा माझ्यात वेगाने सुधारणा होत असल्यामुळे मी आनंदी आहे. एका खासगी कार्यक्रमात पीटीआय या वृत्तसंस्थेची केदार जाधव बोलत होता.\nआयपीएलचा हंगाम सुरुवातीच्या सामन्यानंतर सोडावं लागणं, इंग्लंड दौऱ्यात निवड न होणं या सर्व गोष्टी एक खेळाडू म्हणून त्रास देणाऱ्या होत्या. मात्र दुखापतीपुढे कोणताही खेळाडू काहीच करु शकत नाही. सलग तिसऱ्यांदा मला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाल्यामुळे संघाचे फिजीओ आणि डॉक्‍टर यांनी मला शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. हा काळ आपल्यासाठी प्रचंड खडतर गेल्याचंही केदार जाधवने स्पष्ट केलं.\nकेशव महाराजने श्रीलंकेच्या नऊ फलंदाजांना धाडले माघारी\nकसोटी मालिकेत भारताची मदार फलंदाजांवर असणार आहे- सौरव गांगुली\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला ���नेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.bhajansandhya.com/mantra/om-namo-bhagavate-vasudevaya.html", "date_download": "2019-02-20T11:43:15Z", "digest": "sha1:C62XUJQTCKOTP4JENBP5P76BMKI25TRH", "length": 10196, "nlines": 151, "source_domain": "www.bhajansandhya.com", "title": "Om Namo Bhagavate Vasudevaya Mantra – 108 – Hindi - Bhajan Download Lyrics", "raw_content": "\nश्री राम जय राम – जय जय राम श्री राम जय राम – जय जय राम\nॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय\nॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय\nजय माता दी जय माता दी\nॐ गं गणपतये नमः ॐ गं गणपतये नमः\nहरे राम – हरे कृष्ण हरे राम – हरे कृष्ण\nमाँ लक्ष्मी जी की आरती - जय लक्ष्मी माता\nगणेश जी की कथा - खीर\nॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय\nॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय\nॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय\nॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय\n1. ॐ नमो भगवते वासुदेवाय\n2. ॐ नमो भगवते वासुदेवाय\n3. ॐ नमो भगवते वासुदेवाय\n4. ॐ नमो भगवते वासुदेवाय\n5. ॐ नमो भगवते वासुदेवाय\n6. ॐ नमो भगवते वासुदेवाय\n7. ॐ नमो भगवते वासुदेवाय\n8. ॐ नमो भगवते वासुदेवाय\n9. ॐ नमो भगवते वासुदेवाय\n10. ॐ नमो भगवते वासुदेवाय\n11. ॐ नमो भगवते वासुदेवाय\n12. ॐ नमो भगवते वासुदेवाय\n13. ॐ नमो भगवते वासुदेवाय\n14. ॐ नमो भगवते वासुदेवाय\n15. ॐ नमो भगवते वासुदेवाय\n16. ॐ नमो भगवते वासुदेवाय\n17. ॐ नमो भगवते वासुदेवाय\n18. ॐ नमो भगवते वासुदेवाय\n19. ॐ नमो भगवते वासुदेवाय\n20. ॐ नमो भगवते वासुदेवाय\n21. ॐ नमो भगवते वासुदेवाय\n22. ॐ नमो भगवते वासुदेवाय\n23. ॐ नमो भगवते वासुदेवाय\n24. ॐ नमो भगवते वासुदेवाय\n25. ॐ नमो भगवते वासुदेवाय\n26. ॐ नमो भगवते वासुदेवाय\n27. ॐ नमो भगवते वासुदेवाय\n28. ॐ नमो भगवते वासुदेवाय\n29. ॐ नमो भगवते वासुदेवाय\n30. ॐ नमो भगवते वासुदेवाय\n31. ॐ नमो भगवते वासुदेवाय\n32. ॐ नमो भगवते वासुदेवाय\n33. ॐ नमो भगवते वासुदेवाय\n34. ॐ नमो भगवते वासुदेवाय\n35. ॐ नमो भगवते वासुदेवाय\n36. ॐ नमो भगवते वासुदेवाय\n37. ॐ नमो भगवते वासुदेवाय\n38. ॐ नमो भगवते वासुदेवाय\n39. ॐ नमो भगवते वासुदेवाय\n40. ॐ नमो भगवते वासुदेवाय\n41. ॐ नमो भगवते वासुदेवाय\n42. ॐ नमो भगवते वासुदेवाय\n43. ॐ नमो भगवते वासुदेवाय\n44. ॐ नमो भगवते वासुदेवाय\n45. ॐ नमो भगवते वासुदेवाय\n46. ॐ नमो भगवते वासुदेवाय\n47. ॐ नमो भगवते वासुदेवाय\n48. ॐ नमो भगवते वासुदेवाय\n49. ॐ नमो भगवते वासुदेवाय\n50. ॐ नमो भगवते वासुदेवाय\n51. ॐ नमो भगवते वासुदेवाय\n52. ॐ नमो भगवते वासुदेवाय\n53. ॐ नमो भगवते वासुदेवाय\n54. ॐ नमो भगवते वासुदेवाय\n55. ॐ नमो भगवते वासुदेवाय\n56. ॐ नमो भगवते वासुदेवाय\n57. ॐ नमो भगवते वासुदेवाय\n58. ॐ नमो भगवते वासुदेवाय\n59. ॐ नमो भगवते वासुदेवाय\n60. ॐ नमो भगवते वासुदेवाय\n61. ॐ नमो भगवते वासुदेवाय\n62. ॐ नमो भगवते वासुदेवाय\n63. ॐ नमो भगवते वासुदेवाय\n64. ॐ नमो भगवते वासुदेवाय\n65. ॐ नमो भगवते वासुदेवाय\n66. ॐ नमो भगवते वासुदेवाय\n67. ॐ नमो भगवते वासुदेवाय\n68. ॐ नमो भगवते वासुदेवाय\n69. ॐ नमो भगवते वासुदेवाय\n70. ॐ नमो भगवते वासुदेवाय\n71. ॐ नमो भगवते वासुदेवाय\n72. ॐ नमो भगवते वासुदेवाय\n73. ॐ नमो भगवते वासुदेवाय\n74. ॐ नमो भगवते वासुदेवाय\n75. ॐ नमो भगवते वासुदेवाय\n76. ॐ नमो भगवते वासुदेवाय\n77. ॐ नमो भगवते वासुदेवाय\n78. ॐ नमो भगवते वासुदेवाय\n79. ॐ नमो भगवते वासुदेवाय\n80. ॐ नमो भगवते वासुदेवाय\n81. ॐ नमो भगवते वासुदेवाय\n82. ॐ नमो भगवते वासुदेवाय\n83. ॐ नमो भगवते वासुदेवाय\n84. ॐ नमो भगवते वासुदेवाय\n85. ॐ नमो भगवते वासुदेवाय\n86. ॐ नमो भगवते वासुदेवाय\n87. ॐ नमो भगवते वासुदेवाय\n88. ॐ नमो भगवते वासुदेवाय\n89. ॐ नमो भगवते वासुदेवाय\n90. ॐ नमो भगवते वासुदेवाय\n91. ॐ नमो भगवते वासुदेवाय\n92. ॐ नमो भगवते वासुदेवाय\n93. ॐ नमो भगवते वासुदेवाय\n94. ॐ नमो भगवते वासुदेवाय\n95. ॐ नमो भगवते वासुदेवाय\n96. ॐ नमो भगवते वासुदेवाय\n97. ॐ नमो भगवते वासुदेवाय\n98. ॐ नमो भगवते वासुदेवाय\n99. ॐ नमो भगवते वासुदेवाय\n100. ॐ नमो भगवते वासुदेवाय\n101. ॐ नमो भगवते वासुदेवाय\n102. ॐ नमो भगवते वासुदेवाय\n103. ॐ नमो भगवते वासुदेवाय\n104. ॐ नमो भ��वते वासुदेवाय\n105. ॐ नमो भगवते वासुदेवाय\n106. ॐ नमो भगवते वासुदेवाय\n107. ॐ नमो भगवते वासुदेवाय\n108. ॐ नमो भगवते वासुदेवाय\nआरती कुंज बिहारी की - श्री कृष्ण आरती\nअच्युतम केशवं कृष्ण दामोदरं\nनन्द के आनंद भयो, जय कन्हैया लाल की (Updated)\nमधुराष्टकम - अर्थ साहित - अधरं मधुरं वदनं मधुरं\nमैं आरती तेरी गाउँ, ओ केशव कुञ्ज बिहारी\nशान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं - अर्थ सहित\nमधुराष्टकम - अधरं मधुरं वदनं मधुरं\nहे गोपाल कृष्ण, करूँ आरती तेरी\nगोकुल में बजत है बधैया, नन्द के घर जन्मे कन्हैया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://marathimotivation.in/category/wonderful-articles/short-stories/page/2/?filter_by=popular", "date_download": "2019-02-20T11:43:38Z", "digest": "sha1:X6UPADIWRAERISQDDTNIP43EJHBHCI6E", "length": 7873, "nlines": 156, "source_domain": "marathimotivation.in", "title": "शॉर्ट स्टोरीज Archives - Page 2 of 4 - मराठी मोटिव्हेशन", "raw_content": "\nindian techworld techअभिनेताजागतिक शास्त्रज्ञभारतीय उद्योगपतीभारतीय खेळाडूभारतीय राजकारणभारतीय शास्त्रज्ञAll जीवन चरीत्र\nरतन टाटा – भारतीय उदयोगातील एक अनमोल रतन\nश्रीनिवास रामानुजन – जागतिक दर्जाचे भारतीय गणितज्ञ यांचे जीवन चरित्र .\nराष्ट्रपिता महात्मा गांधी जीवन चरित्र\nआत्मविश्वास वाढवणारे सुविचार 2.\nआत्मविश्वास वाढवणारे मराठी सुविचार – 1\nस्टिव्ह जॉब्स यांचे यशाचे १० नियम (१० Rules of success from…\nटायटॅनिक बुडते वेळेसची एक माहिती नसलेली कथा.\nIPL च्या लिलावात विकला गेला ३० लाखात पण त्याची संपत्ती आहे…\nHappy Birthday फेसबुक – आपल्या लाडक्या फेसबुक ला झाले 18 वर्षे…\nशॉर्ट स्टोरीजAll सुंदर लेख\nबोधकथा-चित्रातील चुकांमध्ये सुधारणा करा\nHome सुंदर लेख शॉर्ट स्टोरीज Page 2\nडॉ.अब्दुल कलाम यांचा जीवनातील प्रेरक प्रसंग\nबोधकथा गरुड – स्वतःला पुढे जायचे असेल तर जरूर वाचा.\nमायकेल जॉर्डन – जिथे प्रबळ इच्छा असेल तिथे मार्ग नक्की दिसतो..\nनेपोलियन बोनापार्ट या कुशल सेनापती विषयीची एक कथा\nटीम ( TEAM ) म्हणजे नक्की काय \nबोधकथा – विकत मिळालेला चमत्कार\nमोटिव्हेशनल स्टोरी – विनम्रता\nरिस्पॉन्ड अँड रिऍक्ट – गूगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी सांगीतलेला जबरदस्त...\nबोधकथा – तुमची प्रगती रोखनारा माणूस\nबोधकथा – मूर्खाची ओळख\nध्येयावर लक्ष – इतर गोष्टींवर नव्हे तर आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रीत...\nबोधकथा – खरा संन्यासी कोण\nरतन टाटा – भारतीय उदयोगातील एक अनमोल रतन\nव्हिडियो : पोलिसांना पाहून मुलाने ठोक���ा सॅल्युट, काय केल ऑफिसरने \n30 शक्तीशाली सुविचार जे तुमचे जीवन आत्मविश्वासाने भरून टाकतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "http://2know.in/%E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%86%E0%A4%AD%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8/", "date_download": "2019-02-20T11:34:38Z", "digest": "sha1:LYVN2GPG7D3UH5OAC6LGKDGTWWIBJBGV", "length": 9593, "nlines": 45, "source_domain": "2know.in", "title": "चेहर्‍याचे हावभाव आभ्यासा", "raw_content": "\nRohan May 5, 2010 आभ्यास, इंटरनेट, ओठ, चेहरा, जावा, डोळे, तोंड, भावना, भुवया, मुलं, रचना, हावभाव\nतर आज आपण चेहर्‍यांच्या हावभावांचा एक खेळ खेळणार आहोत. आपल्या चेहर्‍यावर काय काय असतं ज्यातून आपल्या भावना व्यक्त होतात डोळे, भुवया, तोंड, ओठ आणि याशिवाय एकंदरीतपणे खाली वर केलेला चेहरा. माणसाचा मेंदू खरं तर भावना व्यक्त करणार्‍या चेहर्‍यावरच्या अशा बारीक खाणा खुणा लगेच ओळखू शकतो. आणि रोज टि.व्ही. वर कार्यक्रम बघत असताना आपण माणसाच्या हावभावांचा जणू आभ्यासच करत असतो. खरं तर डायरेक्टर आणि कलाकारांनी काय करायचा तो आभ्यास केलेला असतो, पण तो नकळतपणे आपल्या अंतरंगात पोहचत राहतो.\nआज आपल्याला एक अशी वेबसाईट पहायची आहे, जिचा वापर करुन आपण माणसाचे हावभाव रेखाटू शकतो, त्यांचा आभ्यास करु शकतो. Do2Learn च्या Facial Expressions या विभागाला आपण भेट देणार आहोत. त्यासाठी इथे क्लिक करा. यानंतर तुम्ही भेट द्याल त्या पानावर डाव्या बाजूला एक चेहरा असेल. तो दिसण्यासाठी तुमच्या संगणकावर ‘जावा’ असणं आवश्यक आहे. आपल्या संगणकावर जावा घेण्यासाठी या इथे क्लिक करा अथवा जावा घेण्यासाठीचे बटण त्या पानाच्या वर दिलेले आहेच\nतर आता Facial Expressions च्या पानावर डाव्या बाजूला तुम्हाला एक चेहरा दिसत आहे, असं म्हणायला हरकत नाही वरच्या बाजूला afraid, interested, sad, ashamed, disgusted, surprized, happy, angry अशा प्रकारच्या भावना दिलेल्या आहेत आणि प्रत्येकासमोर एक रिकामा बॉक्स दिलेला आहे. बाजूला दिलेल्या चेहर्‍यावर समजा तुम्हाला interested ही भावना हवी आहे, तर interested च्या समोर असलेल्या रिकाम्या बॉक्सवर माऊसच्या सहाय्याने टिकमार्क करा. त्यानंतर चेहर्‍याच्या वरच्या बाजूला Reset हा पर्याय दिलेला आहे. त्याचा वापर करुन तुम्ही चेहरा पूर्ववत करु शकता.\nआता चेहर्‍याच्या शेजारी उजव्या बाजूला काही पर्याय दिलेले आहेत. त्यांचा वापर करुन तुम्ही त्या चेहर्‍यावर हवी अशी भावना आणू शकता, देऊ शकता. त्यासाठी भुवया कशा असाव्य���त, डोळे, त्यांचा कटाक्ष कसा असावा, डोळे, त्यांचा कटाक्ष कसा असावा, तोंडाचा आकार, ओठांची रचना, चेहर्‍याची वर-खाली होणारी हालचाल, अशा अनेक गोष्टींमध्ये तुम्ही स्वतःहून बदल करुन पाहू शकता. आणि तुम्ही काहीही बदल केलात तरी तो चेहरा मानवी संवेदनांच्या बाहेरचे उत्तर कधीच देणार नाही, तोंडाचा आकार, ओठांची रचना, चेहर्‍याची वर-खाली होणारी हालचाल, अशा अनेक गोष्टींमध्ये तुम्ही स्वतःहून बदल करुन पाहू शकता. आणि तुम्ही काहीही बदल केलात तरी तो चेहरा मानवी संवेदनांच्या बाहेरचे उत्तर कधीच देणार नाही त्या चेहर्‍यातून काही ना काही भावना ही व्यक्त होईलच. चला मग त्या चेहर्‍यातून काही ना काही भावना ही व्यक्त होईलच. चला मग एकदा ट्राय करुन पहा… तुमच्या घरात जर लहान मुलं असतील, ज्यांना चित्रकलेची आवड आहे, तर त्यांना तुम्ही ही वेबसाईट दाखवू शकता. असं न्‌ तसं सुट्या सुरु झाल्याच आहेत. त्यांचीही थोडीशी करमणूक होईल, त्यातून काहीतरी शिकतील आणि विशेष म्हणजे दुपारच्या ऊन्हात गुणाने घरी बसतील.\nलेखक – रोहन जगताप\n© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.\nरोहन जगताप हा एक अभियंता आहे. जानेवारी २०१० मध्ये त्याने 2know.in हा मराठी ब्लॉग सुरु केला. 2know.in हा ब्लॉग इंटरनेट, संगणक, मोबाईल, अनुप्रयोग, इत्यादी विषयांना स्पर्श करतो. या ब्लॉगला २०१० साली स्टार माझा चॅनलचा ‘ब्लॉग माझा’ पुरस्कार मिळाला आहे. वाचकांनी इंटरनेट व तंत्रज्ञान संदर्भात काही प्रश्न असल्यास या इथे प्रतिक्रियांच्या माध्यमातून विचारावेत ही नम्र विनंती. इतर कामासाठी संपर्क - 2know.in@gmail.com.\nमोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग\nहजारो इंग्लिश पुस्तके मोफत\nबॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे\nवर्ड फाईल PDFमध्ये बदलणे\nSBI ATM केंद्रात पैसे जमा करणे\nलॅपटॉप स्पिकर लॅपटॉपशिवाय वापरणे\nअनुदिनी कशी तयार करावी\nखाली आपला ईमेल अ‍ॅड्रेस देऊन Subscribe वर क्लिक केल्यास 2know.in वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची ‘नोंद’ आपल्याला ईमेलवर मिळेल.\nमोफत मराठी, इंग्रजी, हिंदी शब्दकोश\nअडलेल्या इंग्लिश शब्दांपासून शब्दकोश तयार करा\n****** पासवर्ड कसा पहायचा\nस्मार्टफोनवर मराठी लिहिण्याची सोपी पद्धत\nबिंग, याहू, गुगल चा व्हिडिओ शोध, चलचित्र शोध\nविश्वकरंडक फुटबॉल ची गुगल वरुन माहिती\nगुगल युआरएल (URL) शॉर्टनर\nगुगल चा मराठी शोध, मराठी गुगल\n© कॉपिराईट ��०१० - २०१५ - 2know.in. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://prajamanch.com/?paged=15&cat=74", "date_download": "2019-02-20T11:32:47Z", "digest": "sha1:PBLQ5PK3LDHA73V35SXVQIURBPT2QU5W", "length": 8448, "nlines": 129, "source_domain": "prajamanch.com", "title": "अमरावती – Page 15 – Prajamanch", "raw_content": "\nमेळघाटाच्या व्याघ्र प्रकल्पातील पुनार्वासितांना शासन जमीन देणार,जमीन निवडीची ही संधी\nपालकमंत्री प्रवीण पोटे यांनी केलापानी येथे पुनार्वासितांशी साधला संवाद अमरावती, प्रजामंच ऑनलाईन मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील\nजनता कृषी तंत्र विद्यालय येथील विद्यार्थिनी सोबत झालेल्या असभ्य वर्तनाचे बलई समाजाकडून निषेध\nअमरावती प्रजामंच ऑनलाईन अमरावती येथील जनता कृषी विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनी सोबत असभ्य वर्तन करणाऱ्या\nडोमी येथील अंबिका महिला बचत गटाचा काळा कारभार उघडीस\nअमरावती प्रजामंच ऑनलाईन चिखलदरा तालुक्यातील डोमी गावातील अंबिका महिला बचत गटातर्फे रास्तभाव दुकानदार मिरु गणेश\nसायबर सुरक्षितेसाठी नागरिकांनी जागरूक राहण्याची गरज –पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक\nअमरावती,प्रजामंच ऑनलाईन नवनव्या तंत्रज्ञानामुळे माहिती तंत्रज्ञान रोज अद्ययावत होत असून, विविध पातळ्यांवरील व्यवहारासाठी उपयुक्त\nमोर्शी अप्पर वर्धा धरणात सापडला ५२ किलोचा चांदेरा प्रजातीचा मासा\nमोर्शी प्रजामंच ऑनलाईन अमरावती जिल्ह्याला वरदान ठरलेल्या अप्पर वर्धा धरणात मासेमारांना सोमवारी ५२ किलोचा चांदेरा\nआमदार डॉ.बोंडे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता \nवरुड, प्रजामंच, प्रभाकर लायदे. गेल्या काही दिवसांपासून वरुड मोर्शी चे आमदार डॉ. अनिल बोंडे यांची\nपरतवाडा –बैतुल रोडवरील झाडाला अज्ञात युवकाचा मृतदेह लटकून\nपरतवाडा प्रजामंच ऑनलाईन परतवाडा-बैतुल रोडवरील एका ला अज्ञात युवकाचा मृतदेह लटकून आढळला असून घटनास्थळी पोलीस\nचंदु सोजतीया परिवारातर्फे होलीक्रोसच्या वृध्दाश्रमात भोजनदान व कपडे वाटप\nअमरावती प्रजामंच ऑनलाईन नेहमी सामाजीक कार्यामध्ये अग्रेसर राहणारे चंदु सोजतीया हे आपल्या द्वारे नेहमी समाजात\n१३ ग्रामपंचायत निवडणूकीच्या मतदानाच्या दिवसी स्थानिक सुट्टी जाहीर\nअमरावती प्रजामंच ऑनलाईन अमरावती जिल्ह्यातील ५ तालुक्यातील १३ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकचा कार्यक्रम जाहीर केलेला असून\nनागरवाडी आश्रम शाळेत आदिवासी मुलीचे संशयास्पदायक मृत्यु,\nअमरावती प्रजामंच (विशेष प्रतिनिधी) ऑनलाईन आश्रम शाळांमध्ये शासनाकडून देण्यात येणाऱ्या सुविधा विद्यार्थ्यांपर्यंत अपूरे पोहचत असल्याने\nवादग्रस्त वन परिक्षेत्र अधिकारी दिपाली चव्हाण यांच्या विरोधात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसची तक्रार\nमोर्शी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांच्या वर्गखोल्या धोकादायक,शासन-प्रशासनाचे दुर्लक्ष\nआदिवासींचे दैवत दसऱ्याच्या दिवशीच येतात जमिनी बाहेर\nबिजुधावडी आश्रम शाळेत तब्बल नऊ वर्षापासून ११ वी १२ वीला गणित शिक्षकाचे पद मंजूर नाही,आदिवासी विभाग जागे व्हा -राजकुमार पटेल\nमेळघाटात सामाजिक अंकेक्षनाच्या जनसुनावणीत बहुतेक अधिकारी,ग्रामसेवक,तांत्रिक,रोजगार,सेवक कार्यवाहीस पात्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/global/trump-appoints-indian-american-raj-shah-key-white-house-position-24571", "date_download": "2019-02-20T12:26:23Z", "digest": "sha1:AOJYNLPBDJQIFXZSUM7TVKFZOQ4U2QYV", "length": 13182, "nlines": 205, "source_domain": "www.esakal.com", "title": "Trump appoints Indian-American Raj Shah to key White House position राज शहा ट्रम्प प्रशासनात महत्त्वाच्या पदावर | eSakal", "raw_content": "\nबुधवार, फेब्रुवारी 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर बुधवार, फेब्रुवारी 20, 2019\nराज शहा ट्रम्प प्रशासनात महत्त्वाच्या पदावर\nगुरुवार, 5 जानेवारी 2017\nवॉशिंग्टन- अमेरिकेचे नवनिर्वाचित डोनाल्ड ट्रम्प यांनी मूळ भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक राज शहा यांची व्हाईट हाऊसमधील महत्त्वाच्या पदावर नियुक्ती केली आहे.\nट्रम्प यांचे उपसहायक आणि संपर्क उपसंचालक व संशोधक संचालक म्हणून शहा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अध्यक्षांच्या 'ट्रांझिशन टीम'ने याबाबतची घोषणा केली असून, वयाच्या केवळ तिशीत असलेल्या राज यांना यामुळे ट्रम्प यांच्यासोबत काम करण्याची आणखी मोठी संधी मिळाली आहे. शहा यांचे आई-वडील गुजरातमधून अमेरिकेत स्थलांतरित झाले होते.\nवॉशिंग्टन- अमेरिकेचे नवनिर्वाचित डोनाल्ड ट्रम्प यांनी मूळ भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक राज शहा यांची व्हाईट हाऊसमधील महत्त्वाच्या पदावर नियुक्ती केली आहे.\nट्रम्प यांचे उपसहायक आणि संपर्क उपसंचालक व संशोधक संचालक म्हणून शहा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अध्यक्षांच्या 'ट्रांझिशन टीम'ने याबाबतची घोषणा केली असून, वयाच्या केवळ तिशीत असलेल्या राज यांना यामुळे ट्रम्प यांच्यासोबत काम करण्याची आणखी मोठी संधी मिळाली आहे. शहा यांचे आई-वडील गुजरातमधून अमेरिकेत स्थलांतरित झाले होते.\nराज शहा हे सध्या रिपब्लिकन राष्ट्रीय समितीच्या 'अपोझिशन रिसर्च'चे प्रमुख आहेत. ट्रम्प यांच्या प्रतिस्पर्धी व डेमॉक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांच्याविरोधात संशोधन करणाऱ्या पथकाचे नेतृत्व शहा यांनी केले होते. अध्यक्षीय निवडणुकीत क्लिंटन यांच्या विरोधातील संपूर्ण प्रचारामागे शहा होते.\n...तर शिवसेना युती तोडेलः रामदास कदम\nमुंबईः राज्यात अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद वाटून घेण्याच्या अटीवरच युती झाली असून, भारतीय जनता पक्षाने तसे न केल्यास शिवसेना युती तोडेल, असा दावा...\nआता युद्ध झाले, तर पाकिस्तानला आपण हरवूच (व्हिडिओ)\nनवी दिल्ली- पुलवामा हल्ल्यानंतर देशभरात पाकिस्तानविरूद्ध संतापाची लाट आली आहे. म्हणूनच कदाचित आता जर युद्ध झाले तर निश्चित पाकिस्तानपेक्षा भारताचे...\nभारतीय कैद्यांकडून पाकिस्तानी कैद्याची हत्या\nजयपूर (राजस्थान): भारतीय कैद्यांनी पाकिस्तानी कैद्याला जबर मारहाण करुन त्याची हत्या केल्याची घटना येथील कारागृहामध्ये घडली आहे. शाकीर उल्हा असे या...\nपुलवामा हल्ल्याबाबत सौदीचे मौनव्रतच\nनवी दिल्ली : भारत व सौदी अरेबियामध्ये आज (ता. 20) महत्त्वपूर्ण पाच करार झाले. सौदीचे राजा मोहम्मद बिन सलमान हे मंगळवारी भारताच्या दौऱ्यावर आले आहेत....\nजवानांसाठी जेंव्हा 'व्हायोलिन गाते...\nपुणेः तारीखः 17 फेब्रुवारी, रविवारची संध्याकाळ, स्थळः निवारा सभागृह पुणे. सियाचीनमधल्या भारतीय सैन्यासाठी ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी मदतनिधी...\nयुतीच्या उमेदवारांना मत देणार नाही - सर्व पक्षीय गाव बचाव संघर्ष समिती\nकल्याण - सत्तावीस गावांची स्वतंत्र नगरपालिका करण्याचे आश्वासन शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाने पुर्ण केले नाही. ही आमची फसवणूक आहे. यामुळेच आगामी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशन���ंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://newsrule.com/mr/category/reviews/home-garden/", "date_download": "2019-02-20T12:02:25Z", "digest": "sha1:CMNFDBBYM2ZREJPDYNTV7YLCDAOPIXQS", "length": 3640, "nlines": 60, "source_domain": "newsrule.com", "title": "मुख्यपृष्ठ & गार्डन संग्रहण - बातम्या नियम | विज्ञान & तंत्रज्ञान मनोरंजक बातम्या", "raw_content": "\nमुख्यपृष्ठ & गार्डन पुनरावलोकने\nफिलिप्स SHB9850NC हेडफोन्स पुनरावलोकन\nताज्या फिलिप्स Bluetooth िबनतारी आवाज-रद्द हेडफोन्स योग्य गोष्टी भरपूर मिळवा, परंतु ... अधिक वाचा\nEarthwise TC70001 इलेक्ट्रिक शेतकरी शेतकरी पुनरावलोकन\nतुम्ही एका शक्तिशाली शेतकरी शोधत असाल तर, आपण आढावा जावे. आपण करावा ... अधिक वाचा\nGreenWorks 25022 विद्युत गवत कापण्याचे यंत्र पुनरावलोकन\nबाजारात लॉन mowers विविध प्रकारच्या आहेत. लॉन mowers विविध उपलब्ध आहेत ... अधिक वाचा\nकाळा & डेकर LST136 हाय परफॉर्मन्स स्ट्रिंग ट्रिमरमधील पुनरावलोकन\nतो फार नियमितपणे बाग राखण्यासाठी आवश्यक आहे. ही प्रक्रिया विविध ... अधिक वाचा\nगोलाकार स्क्रीन आणि 5G: काय स्मार्टफोन मध्ये येत आहे 2019\nद 20 उत्तम गॅझेट 2018\nऍपल MacBook लॅपटॉप मी खरेदी करावी\nकॉफी आत्महत्या धोका कमी करणे शक्य झाले पिण्याचे\n5 आपल्या बेडरूममध्ये स मार्ग\nलांडगे’ Howls संगणक करून ID'd करणे शक्य आहे\nरमाबाईंनी खूप शिकवलं पिन", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A4%AA%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%B0/", "date_download": "2019-02-20T11:17:11Z", "digest": "sha1:QSAHZ7SCJD4KKASCRWDVG2NRQ2BN2ETH", "length": 14730, "nlines": 104, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "पदपथांवरील महावितरणचे सर्व 'डीपी बॉक्स' अनधिकृत | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nशत्रूला धडकी भरवणारे F-21 भारताला देण्यास अमेरिका तयार\nपतीच्या मारहाणीत पत्नीचा गर्भपात ; तू काळी आहेस, सुनेचा सासरच्यांनी केला छळ\nएकही बांधकाम कामगार कुटुंब बेघर राहणार नाही\nशहराचा पाणीपुरवठा उद्या बंद\nमुळशीत आ���खी एका ‘लवासा’चा घाट\nHome breaking-news पदपथांवरील महावितरणचे सर्व ‘डीपी बॉक्स’ अनधिकृत\nपदपथांवरील महावितरणचे सर्व ‘डीपी बॉक्स’ अनधिकृत\nशहरातील पदपथांवर महावितरणकडून बसविण्यात आलेल्या डीपी बॉक्सचा पादचाऱ्यांना अडथळा निर्माण होत असतानाच हे डीपी बॉक्स महापालिकेची परवानगी न घेताच बसविण्यात आल्याची वस्तुस्थिती पुढे आली आहे. पदपथांवर महावितरणकडून डीपी बॉक्स परस्पर बसवण्यात येत आहेत. पथारी व्यावसायिक आणि स्टॉल नंतर महापालिका प्रशासनालाही या डीपी बॉक्सचा अडथळा निर्माण होत असल्याची कबुली प्रशासनाकडूनही देण्यात आली आहे. मात्र अत्यावश्यक सेवा असल्यामुळे त्यावर थेट कारवाई करता येत नाही, असा दावाही प्रशासनाकडून करण्यात आला आहे.\n५७४ किलोमीटर लांबीच्या पदपथांवर हे डीपी बॉक्स बसवण्यात आले आहेत. शहरातील पदपथांवर विविध प्रकारची अतिक्रमणे होत आहेत. लहान-मोठय़ा फेरीवाल्यांनी पदपथ गिळंकृत केले आहेत. अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून कारवाई केली जात असली, तरी काही दिवसांतच पुन्हा या जागांवर अतिक्रमणे होत असल्याचे सातत्याने निदर्शनास येत आहे. या संदर्भात महापालिकेला या अतिक्रमणांबरोबरच डीपी बॉक्सचाही अडथळा होत असल्याची माहिती महापालिकेनेच दिली आहे. ऑक्टोबर महिन्याच्या मुख्य सभेतील प्रश्नोत्तरामध्ये तशी कबुली प्रशासनाकडून देण्यात आली असून ऐंशी टक्क्य़ाहून अधिक डीपी बॉक्स परवानगी नसल्यामुळे अनधिकृत ठरविण्यात आले आहेत.\nपदपथांवर डीपी बॉक्स बसवताना महापालिकेची मान्यता घेणे आवश्यक आहे. मात्र महावितरणकडून ती घेतली जात नाही. डीपी बॉक्स बसविण्यात येणार असल्याचीही माहितीही महापालिकेला दिली जात नाही. परस्पर महावितरणकडून ते बसविण्यात येतात. त्यामुळे पदपथांवर अतिक्रमण होत आहे. महापालिकेच्या विद्युत विभागालाही त्याबाबतची माहिती दिली जात नाहीत. डीपी बॉक्स स्थलांतरित करण्यात यावेत, अशी मागणी महावितरणकडे करण्यात येणार असल्याचे विद्युत विभागाचे प्रमुख श्रीनिवास कंदुल यांनी सांगितले. दोन वर्षांपूर्वी महापालिकेने महावितरणाच्या मदतीने पदपथांवर असलेले आणि पादचाऱ्यांना अडथळा ठरणारे डीपी बॉक्सचे सर्वेक्षण केले होते. त्यातील काही पदपथांवरून हटवून ते अन्यत्र पर्यायी जागेत स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र त���याची अंमलबजावणी करण्याऐवजी पुन्हा पदपथांवरच या प्रकारचे बॉक्स उभारण्यात येत आहेत, असे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.\nडीपी बॉक्स विनापरवाना आहेत, याची माहिती असतानाही विद्युत पुरवठा खंडित होण्याच्या भीतीने त्यावर कारवाई करता येत नाही, असे अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. पदपथांवर ते उभारताना महापालिकेची परवानगी घेणे महावितरणला बंधनकारक आहे. मात्र रातोरात पदपथ फोडून डीपी बॉक्स बसविले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. महावितरणचे डीपी बॉक्स पादचाऱ्यांबरोबरच महापालिकेसाठीही डोकेदुखी ठरत असल्याचे या निमित्ताने स्पष्ट झाले आहे.\nडीपी बॉक्स विनापरवाना आहेत, याची माहिती असतानाही विद्युत पुरवठा खंडित होण्याच्या भीतीने त्यावर कारवाई करता येत नाही, असे अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.\nनागरिकांकडून डीपी बॉक्सबाबत सातत्याने तक्रारी येत आहेत. पादचाऱ्यांना पदपथांचा विनाअडथळा वापर करता यावा यासाठी महापालिकेने पादचारी सुरक्षितता धोरण निश्चित केले आहे. त्यानुसार काही ठिकाणी पदपथ प्रशस्त करण्यात येत आहेत. तसेच पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती काळजी घेतली जात आहे, असे पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी सांगितले.\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास न���रसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/966", "date_download": "2019-02-20T11:57:57Z", "digest": "sha1:OEZH2UEJNMIF2ZTKLRGSCVGHXNDMFHMM", "length": 13532, "nlines": 77, "source_domain": "mr.upakram.org", "title": "मृत्युदंड रद्द करावा काय? | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nमृत्युदंड रद्द करावा काय\nजागतिक पातळीवर न्यायप्रक्रियेंत मृत्युदंड रद्द करावा म्हणून काही विचारवंतांचे प्रयत्न चालू आहेत व आपल्याकडील काही विचारवंतही तसा प्रयत्न करीत आहेत हे आपणांस ठाऊक असेलच. तो का रद्द करावा यासाठी खालील कारणे दिली जातात.\n१) शिक्षा अमलांत आणल्यावर एखाद्या आरोपीला चुकून मृत्युदंड दिला गेल्याचे आढळून आल्यास ती चूक सुधारणे नंतर शक्य होत नाही.\n२) आरोपीला मृत्युदंड देऊन त्याने ज्या व्यक्तीची हत्त्या केलेली असते ती व्यक्ति परत येत नाही.\n३) मृत्युदंडाची तरतूद असून व तो देऊनसुद्धा मनुष्यहत्त्येच्या गुन्ह्यांत घट झालेली आढळत नाही. दुसर्‍या शब्दांत सांगायचे तर मृत्युदंड असूनही सदोष मनुष्यहत्त्यांचे प्रमाण कमी होत नाही.\nवरील मुद्द्यांचा प्रतिवाद खालीलप्रमाणे करता येईल.\nआरोपीच्या मृत्युदंडावर अखेरचे शिक्कामोर्तब होण्यापूर्वी तिच्या अनिवार्यतेविषयी सर्व अंगांनी खात्री केली जाते. आरोपीला आपली बाजू मांडण्याची अनेक वेळा संधि मिळते. असे असतांना मृत्युदंड देण्यांत चूक होण्याची शक्यता कितपत आहे\nआरोपीला मृत्युदंड देऊन ज्या व्यक्तीच्या बाबतींत गुन्हा घडलेला असतो ती मृत व्यक्ति परत येत नाही हे खरे असले तरी समाजांत योग्य तो संदेश पसरून संभाव्य गुन्हेगारांना जरब बसते.\nमृत्युदंड गुन्हेगारीला आळा घालण्याच्या दृष्टीने परिणामकारक ठरत नाही याचे मुख्य कारण म्हणजे त्य��� तरतुदीचा वापर पुरेशा प्रमाणांत होत नाही.\nत्याशिवाय मृत्युदंड रद्द करण्याचे औदार्य दाखवण्याइतके आपण अजूनही एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून स्थिरावलेलो नाही. नवोदित राष्ट्राच्या आयुष्यांत (स्थिरस्थावर व्हायला) साठ वर्षांचा काळ म्हणजे काहीच नाही. त्यांतही दहशतवाद्यांचे व शत्रुराष्ट्रांचे आपल्याला अस्थिर करण्याचे प्रयत्न अविरत चालू आहेत. त्यांत नेतेमंडळीच नाही तर हजारोंच्या संख्येने निष्पाप नागरिकही जिवानिशी मारले जात आहेत. अशा परिस्थितींत दहशतवाद्यांना व या देशांतील त्यांच्या साथीदारांना जरब बसवण्याचा व राष्ट्रविघातक कारवायांपासून परावृत्त करण्याचा मृत्युदंड हाच एक मार्ग आहे व तो रद्द केल्यास राष्ट्र म्हणून आपले अस्तित्वच धोक्यांत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मृत्युदंड रद्द करण्याचा विचार आपल्याला अजून कमीतकमी शंभर वर्षे तरी करता येणार नाही.\nसुरेश चिपलूनकर [09 Jan 2008 रोजी 14:12 वा.]\nशेवटचा पैरा अगदी माझ्या मनातलं बोललांत... माझे मत मृत्युदण्ड समाप्त करण्याच्या विरोधात आहे...\nमृत्युदंडाची तरतुद असणे आणि त्याचा वापर या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. माझ्या मते मृत्युदंडाची तरतुद ही असावीच असावी. आणि सध्या जसे केवळ \"रेअरेस्ट ऑफ रेअर्\" केस मधे म्रूत्युदंड ठोठावला जातो ते योग्य वाटते\nप्रकाश घाटपांडे [10 Jan 2008 रोजी 08:19 वा.]\nमरे पर्यंत फाशी. यातील मरेपर्यंत या शब्दाचे मह्त्व कुठला तरी कैदी फाशी दिले तरी मेला नव्हत्ता. फाशी देणे ही तांत्रिक क्रिया फक्त केली होती. त्याचा फायदा वकीला ने घेतला व त्याला वाचवला अशी ऐकीव हकिगत आहे. त्यानंतर मरेपर्यंत हा शब्दाची तरतूद झाली असे म्हणतात. यात खरे किति खोटे किती माहीत नाही.\nअसेही काही लोक असतील की मृत्युदंड हा दंड नसून मान्यता प्राप्त सुविधा आहे असे मानणारा. इष्टापत्ती. हाराकिरी, मानवी बाँब या गोष्टी काय दर्शवतात\nमरेपर्यंत फाशी - एक प्रसंग\nकुठेतरी वाचलेला प्रसंग या शब्दप्रयोगातून आठवला तो असा\nरशियात राजसत्तेविरुद्ध लढा सुरू असताना राजाच्या सेवकांनी विरोधकांच्या एका महत्त्वाच्या माणसाला पकडले. तपासणीनंतर त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. फाशी देताना सुदैवाने दोर तुटल्याने तो बचावला. अशी घटना घडल्यास अश्या व्यक्तीस ईश्वरी संरक्षण आहे त्याला मारू नये असा लोकांत प्रवाद होता. असा प्��संग घडल्याचे जेंव्हा राजाच्या सेवकांनी राजास सांगितले तेंव्हा त्याला सोडून द्यावे लागणार हे जाणून राजाचा साहजिकच अपेक्षाभंग झाला. पण राजाने विचारले, असे झाल्यावर तो काय म्हणाला तेंव्हा \"बघा, या लोकांना एक साधा दोरही बनवता येत नाही\" हे आरोपीने लोकांना उद्देशून म्हटलेले वाक्य सेवकांनी राजाला सांगितले. दुसर्‍या दिवशी त्याच्या विधानाची सत्यासत्यता पडताळून पाहण्याच्या निमित्ताने त्याला पुन्हा फाशी दिली तेंव्हा \"बघा, या लोकांना एक साधा दोरही बनवता येत नाही\" हे आरोपीने लोकांना उद्देशून म्हटलेले वाक्य सेवकांनी राजाला सांगितले. दुसर्‍या दिवशी त्याच्या विधानाची सत्यासत्यता पडताळून पाहण्याच्या निमित्ताने त्याला पुन्हा फाशी दिली यावेळी मात्र त्याला दैवाने हात दिला नाही.\n~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत: \n\"असत्याला अस्तित्व नाही आणि सत्याचा अभाव नाही\"\nभास्कर केन्डे [10 Jan 2008 रोजी 14:58 वा.]\nतरतूद असायलाच हवी. त्याने कायद्याचा जरब बसेल. मात्र शि़क्षा देताना \"रेअरेस्ट ऑफ रेअर्\"आसा भयंकर गुन्हा असेल तरच ती दिली जावी.\nकोर्डे साहेबांच्या या चांगल्या विषयावर वेळात वेळ काढून प्रतिसाद टाकला होता. कुठे गेला कळत नाही. उपक्रमरावांनी उडवण्याजोगे सुद्धा त्यात काही अ़क्षेपार्ह काही नव्हते. काही कळत नाय बॉ\nआठवले, अफजल गुरुच्या शिक्षेबद्दल लिहिले होते. मग तेवढी एक ओळच का नाही उडवली त्या अपराधाबद्दल सरळ प्रतिसादालाच \"फाशी\"\nआसपास घडत असलेल्या काही गुन्ह्यांचे स्वरुप इतके भेसूर आहे की ते करणार्‍या व्यक्तींना समाजातून नाहीसे करणे हेच योग्य आहे असे वाटते. मृत्यूदंडाची अंमलबजावणी पुरेशा प्रमाणात () होत नाही म्हणून समाजातल्या गुन्हेगारांना त्याची जरब बसत नाही, हे पटते.\nलाईफ ऑफ डेव्हिड गेल आठवला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.pratilipi.com/story/%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4-5695tchphopu", "date_download": "2019-02-20T12:26:35Z", "digest": "sha1:XUPGUEOVH5HWJBOH5VQOHOVYXP6NIN7H", "length": 2291, "nlines": 51, "source_domain": "mr.pratilipi.com", "title": "अनिता शिंदे च्या मराठी कथा वंचित चा सारांश « प्रतिलिपि मराठी | Anita Shinde's content vanchit Summary « Pratilipi Marathi", "raw_content": "\nवाचक संख्या − 24354\nदोन वर्षाच्या सुरजला केरबा सुताराच्या ओंजळीत टाकून कांता कायमची देवा घरी निघून गेली. दोघे बाप लेकं आणि कंब्रेत वाकलेली त्याची म्हातारी आई असे तीघेच त्या घरात ���रले. म्हातारी आई तस दोघांच चांगल बघायची.\nछान आणि हृदय द्रावक कहाणी स्त्री जन्मा ही तुझी कहाणी\nकोण चूक आणि कोण बरोबर काहीच कळत नाही, सुंदर लिखाण\nसोशल मीडिया वर अनुसरण करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%96%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82/", "date_download": "2019-02-20T11:00:36Z", "digest": "sha1:NMJWTZGBPAA5LFALBDBZB5DJD6BPLUQN", "length": 12798, "nlines": 103, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "पिंपळे निलखमधील नागरिकांना विकास कामांची \"दिवाळी भेट\" | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nशत्रूला धडकी भरवणारे F-21 भारताला देण्यास अमेरिका तयार\nपतीच्या मारहाणीत पत्नीचा गर्भपात ; तू काळी आहेस, सुनेचा सासरच्यांनी केला छळ\nएकही बांधकाम कामगार कुटुंब बेघर राहणार नाही\nशहराचा पाणीपुरवठा उद्या बंद\nमुळशीत आणखी एका ‘लवासा’चा घाट\nHome breaking-news पिंपळे निलखमधील नागरिकांना विकास कामांची “दिवाळी भेट”\nपिंपळे निलखमधील नागरिकांना विकास कामांची “दिवाळी भेट”\nस्थायी समितीच्या माध्यमातून विकास कामांवर भर\nसभापती ममता गायकवाड यांचा पुढाकार\nपिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सभापती ममता विनायक गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आजवरच्या स्थायी समितीमध्ये सर्वांगीन विकास कामांच्या विषयांना मंजूरी देण्यात आली. त्यामुळे चिंचवड विधानसभा मतदार संघात प्रभाग 26 (वाकड-पिंपळे निलख) मध्ये नागरिकांच्या हिताचे महत्वपूर्ण प्रकल्प विकसित होत आहेत. शहरातील नागरिकांचे हित लक्षात घेऊन स्थायी अध्यक्षा गायकवाड यांनी विकास कामांवर लक्ष केंद्रीत केले आहे.\nप्रामुख्याने वाकड-पिंपळे निलख परिसरात पाण्याची समस्या असल्याने यावर कायमचा उपाय म्हणून आता २४x७ अमृत योजनेअंतर्गत संपूर्ण प्रभागात नवीन पाईपलाईन टाकन्याचे काम चालू आहे. आता लवकरच या भागासाठी २५ लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी उभारण्यात येणार आहे. यामुळे ��ाकड-पिंपळे निलखमधील नागरिकांना मुबलक पाणीपुरवठा होणार आहे. तसेच, या भागातील रस्ते हे सिमेंट काँक्रीटचे करण्यात येणार आहेत. यामध्ये मॉडेल रोड करून नागरिकांना वाहतुकीसाठी, पायी चालण्यासाठी सुसज्ज असे सिमेंट काँक्रीटचे रस्ते तयार होत आहेत. यामध्ये कावेरी सब-वे ते पिंक सिटी कॉर्नर पर्यंत डीपी रस्ता सिमेंट काँक्रिट मार्गी लागणार आहे. काळेवाडी फाटा ते छत्रपती चौकापर्यंत रोड रस्ता सिमेंट काँक्रिट करणे, छत्रपती चौक ते उत्कर्ष चौक रस्ता सिमेंट काँक्रिट करणे, विशालनगर वाघजाई हॉटेलपासून ते कास्पटे चौकापर्यंत २४ मी. डीपी रस्ता सिमेंट काँक्रिट करणे व वाकड पिंपळे निलखमधील अंतर्गत रस्ता सिमेंट काँक्रिटचे करणे आशा रस्त्यांची कामे विकासकामांतर्गत करण्यात येणार आहेत.\nप्रभागातील ज्येष्ठ नागरिकांना हक्काचे असे विरंगुळा केंद्र उपलब्ध नाही. याकरिता वाकडमध्ये ज्येष्ठांसाठी प्रशस्त असे विरंगुळा केंद्र या परिसरात उभारण्यात येणार आहे. लहान मुले व नागरिकांना वाकड-पिंपळे निलखमध्ये सुसज्ज असे लिनियर गार्डनच्या धर्तीवर वेणुनगर येथे गार्डन विकसित होत आहे. कस्पटेवस्ती येथील स्मशान भूमी विकसित करून अद्ययावत करण्यात येणार आहे यामध्ये विद्युत दाहिनी सुद्धा असणार आहे. तसेच, पर्यावरणपूरक व नागरिकांना धुराचा त्रास होऊ नये म्हणून योग्य ते आउटलेट्स असणार आहेत.\nआशा अनेक विकासकामांतर्गत वाकड पिंपळे निलख मधील नागरिकांना दिवाळी भेट देत आहोत. यापुढेही अनेक चांगल्या प्रकारची विकासकामे या परिसरातील नागरिकांना अनुभवायला मिळतील.\nममता गायकवाड, स्थायी समिती सभापती\nपी. के. इंटरनॅशनल इंग्लिश स्कुलच्या “पीकेत्सव” दिवाळी अंकाचे प्रकाशन\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल��ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida/australias-co-captain-archie-schiller-names-virat-kohli-best-batsman-world-162660", "date_download": "2019-02-20T11:52:18Z", "digest": "sha1:E4HZ2NNSWJFKB2EVZEFTDO3IHULE52YR", "length": 12703, "nlines": 201, "source_domain": "www.esakal.com", "title": "Australia's co-captain Archie Schiller names Virat Kohli as the best batsman in the world आर्ची म्हणतो विराटचा 'तो' निर्णय योग्यच | eSakal", "raw_content": "\nबुधवार, फेब्रुवारी 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर बुधवार, फेब्रुवारी 20, 2019\nआर्ची म्हणतो विराटचा 'तो' निर्णय योग्यच\nगुरुवार, 27 डिसेंबर 2018\nऑस्ट्रेलियन संघात उपकर्णधार म्हणून समाविष्ट करण्यात आलेल्या 7 वर्षांच्या आर्ची शिलरने त्याचे वडिल जे सल्ला देतात, तोच निर्णय भारताचा कर्णधार विराट कोहलीने घेतल्याचे म्हटले आहे.\nमेलबर्न : ऑस्ट्रेलियन संघात उपकर्णधार म्हणून समाविष्ट करण्यात आलेल्या 7 वर्षांच्या आर्ची शिलरने त्याचे वडिल जे सल्ला देतात, तोच निर्णय भारताचा कर्णधार विराट कोहलीने घेतल्याचे म्हटले आहे.\nहृदय रोगाशी झगडून जीवन जगत असलेल्या आर्ची शिलरचा क्रिकेट ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी 15 सदस्यीय संघात समावेश करण्यात आला होता. ऑस्ट्रेलिया संघाच्या या कामगिरीचे कौतुक करण्यात आले होते. आर्चीला ऑस्ट्रेलियन संघाची टोपी फिरकीपटू नॅथन लायनच्या हस्ते देण्यात आली होती. आर्चीची ऑस्ट्रेलिया संघात सहभागी होण्याची इच्छा होती आणि ती पूर्ण करण्यात आली आहे.\nएका वृत्तपत्राशी बोलताना आर्ची शिलर म्हणाला, की माझे वडिल कायम सांगतात नाणेफेक जिंकली तर फलंदाजीचा निर्णय घ्यायला हवा. सुरवातीला फलंदाजी घेतली तर आपल्याला आवश्यक आवश्यक तेवढ्या धावा फलकावर झळकाविता येतात. विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात असेच केले. विराट हा जगातील सर्वोत्तम फलंदाज आहे. माझा तो आवडता खेळाडू आहे. माझा ऑस्ट्रेलिया संघात समावेश झाल्याने माझे मित्र जळत आहेत.\nचेंडू कुरतडण्याच्या कटात सहभागी नव्हतो\nसिडनी : चेंडू कुरतडण्याप्रकरणी एक वर्षाचे निलंबन असणारा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथ याने आज ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी चेंडू कुरतडल्याची...\nलोणच्यातून मीठ काढणार कसं\nदोन आठवड्यांनी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिका सुरू होणार आहे. आपल्या वर्तणुकीबद्दल कुख्यात असलेल्या ऑस्ट्रेलिया संघाचं नेमकं काय चाललंय, पाणी कुठं...\nउद्याच्या कसोटीसाठी अंतिम 12 खेळाडूंचा संघ जाहीर; पृथ्वी शॉचा समावेश\nमुंबई : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला उद्यापासून सुरवात होणार आहे. या कसोटी सामन्यासाठी भारताचा 12 खेळाडूंचा अंतिम संघ...\nविराट, शास्त्री टीकेचे धनी\nलंडन- इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीसह भारताने मालिका गमावल्यावर माजी खेळाडूंनी कर्णधार म्हणून विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यावर...\nचांगल्या कर्णधारामुळेच संघ यशस्वी ठरतो- सुभाष भोईर\nडोंबिवली - कर्णधाराने स्वतःबरोबरच संपूर्ण संघ सदस्यांना योग्य मार्गदर्शन करुन चांगले प्रदर्शन केले तर यश मिळते. तसेच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे...\nभारतासमोर धवनच्या फॉर्मची चिंता\nलंडन - इसेक्‍सविरुद्धच्या तीन दिवसांचा सराव सामना अपेक्षेप्रमाणे अनिर्णित राहिला असला, तरी इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यास सामोरे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही क��ू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mahaakatha.blogspot.com/2015/07/blog-post.html", "date_download": "2019-02-20T11:50:22Z", "digest": "sha1:B622RS7EX2SCWSG43UMKSPPLQYZK7OKD", "length": 21691, "nlines": 167, "source_domain": "mahaakatha.blogspot.com", "title": "महाकथा Mahaakatha: एक न-प्रेमकथा", "raw_content": "\nएक तरुण मुलगी अपॉइंटमेंट न घेताच एकेदिवशी माझा पत्ता शोधत शोधत माझ्याकडे आली. कांहीतरी सिरिअस केस होती म्हणून मी ती लगेच घेतली.\n‘सर’, ती म्हणाली, ‘माझं एका मुलावर प्रेम आहे. मला त्याच्याशी लग्न करायचं आहे, पण या लग्नाला माझ्या घरच्यांचा विरोध आहे. मी काय करू\nमी तिला दोघांच्या जन्मतारखा विचारल्या. त्या बघताच मी तिला म्हणालो,\n‘तू या मुलाचा नाद सोडून दे. याचं तुझं पटणार नाही. याच्याशी लग्न करून तू सुखी होणार नाहीस’\nती हिरमुसली. म्हणाली, ‘पण त्याचंही माझ्यावर खूप प्रेम आहे....तो माझ्याशिवाय जगू शकत नाही. मी त्याच्याशिवाय जगू शकत नाही. तो मला सुखी ठेवेल’\n‘हे बघ, तुमच्या जन्मतारखा एकमेकांना अजिबात अनुकूल नाहीत. तू त्याच्याशी लग्न केलेस तरी ते फार काळ टिकणार नाही. हे मी अंकशास्त्राप्रमाणे सांगतोय. मला सांग, तू काय करतेस\n‘मी बारावीत शिकत आहे’\n‘तुझे आई-बाबा काय करतात\n‘बाबा महापलिकेत ऑफिसर आहेत. आई गृहिणी आहे’\n‘भाऊ नाही. मोठी बहीण आहे. ती लग्न होऊन अमेरिकेत सेटल झाली आहे’\n‘तिचा नवरा काय करतो\n‘तो आय.टी. इंजिनीअर आहे’\n‘तू पुढं काय करणार आहेस\n‘कांही नाही. लग्न करून संसार करणार’\n‘ठीक आहे. आता तू त्या मुलाशी लग्न करणं वास्तवतेच्या नजरेनं बघ... आई-वडलांचा विरोध डावलून तू हे लग्न केलंस तर उद्या काय काय होऊ शकतं याची तू कल्पना केली आहेस का तुझी, तुझ्या आई वडिलांची समाजात नाचक्की होईल. उद्या तुझं तुझ्या नवऱ्याशी बिनसले तर तुला माहेरचे दरवाजे कायमचे किंवा अनेक वर्षे बंद होऊ शकतात.... तुझ्या बहिणीनं अमेरिकेत असलेल्या मुलाशी लग्न केलं आणि तू इकडे कसल्या मुलाशी लग्न करायचे स्वप्न बघतेस तुझी, तुझ्या आई वडिलांची समाजात नाचक्की होईल. उद्या तुझं तुझ्या नवऱ्याशी बिनसले तर तुला माहेरचे दरवाजे कायमचे किंवा अनेक वर्षे बंद होऊ शकतात.... तुझ्या बहिणीनं अमेरिकेत असलेल्या मुलाशी लग्न केलं आणि तू इकडे कसल्या मुलाशी लग्न करायचे स्वप्न बघतेस हे बघ, मुलींनी नेहमी आपल्यापेक्षा सर्व दृष्टीने श्रेष्ठ मुलाशी लग्न करायला पाहिजे. शहाण्या मुली तेच करतात’\n‘सर, तुम्ह�� पण जात-पात मानता\n‘नाही, इथं जातीचा प्रश्न नाही. मला तुझी जात माहीत नाही आणि त्या मुलाचीही. मी तर केवळ तुम्हा दोघांच्या जन्मतारखेवरूनच सांगितलं की हे लग्न टिकणार नाही. आंतरजातीय लग्नाला माझा विरोध नाही. उलट आंतरजातीय, आंतरभाषिक, आंतरधर्मीय, आंतरप्रांतीय लग्न करणा-यांची पुढची पिढी जिनिअस निपजते. म्हणून माझं मत हे आहे की आपल्याच जातीत लग्न करणं शक्यतो टाळलं पाहिजे. पण इथे एक अट आहे... असे लग्न एकाच क्लासमध्ये झाले पाहिजे. मुलीच्या आणि मुलाच्या सामाजिक, शैक्षणिक, बौद्धिक दर्जात टोकाचा फरक नाही पाहिजे. तुझ्या केसमध्ये असा टोकाचा फरक आहे’\nती विचार करत म्हणाली, ‘पण सर, माझं त्याच्यावर खरंच खूप प्रेम आहे. मी त्याच्याशिवाय राहू शकत नाही.’\n‘तू ज्याला प्रेम समजतेस ते प्रेम नाही. ते केवळ आकर्षण आहे. असे आकर्षण जास्त काळ टिकत नसतं. अशा गोष्टीला महत्व देण्यापेक्षा दूर दृष्टी ठेवून आपल्या भविष्याचा विचार केला पाहिजे. बाय द वे, हे तुझं कितवं प्रेम आहे\nमाझ्या या प्रश्नाने तिला धक्का बसला. ती कावरी बावरी झाली. माझी नजर चुकवत म्हणाली, ‘तिसरं’\n‘पहिल्या दोन मुलांच्या बाबतीत देखील तुला त्या-त्या वेळी आपण याच्याशिवाय जगू शकत नाही असे वाटले असेल ना हे बघ, तुझं लग्न झाल्यावरसुद्धा तुला आणखी दुसरा कोणीतरी आवडू शकतो. त्यापेक्षा तू आत्ताच सावध हो. तशी तू कुशाग्र बुद्धीची आहेस. भरपूर शिक. मग एक परफेक्ट मुलगा निवड. त्यात तुझं हित आहे.\nआई-वडलांच्या विरोधाला न जुमानता, माझा सल्ला न मानता त्या मुलीने पळून जाऊन त्या रिक्षा ड्रायव्हरबरोबर लग्न केले. ती त्याच्याबरोबर एका छोट्या खोलीत जाऊन राहू लागली. थोडे दिवस मजेत गेले. पण नंतर त्या दोघांच्यात सारखी भांडणं होऊ लागली. भांडणाचं मुख्य कारणं होती तिच्या नव-याचं रहाणीमान आणि सवयी, पैशांचा अभाव. बंगल्यात राहिलेली, कारमधून हिंडणारी, महागड्या वस्तू वापरण्याची सवय असणारी ती मुलगी भानावर आली. एके दिवशी नव-याला सोडून घराबाहेर पडली. माहेरी आली, पण तिच्या वडिलांनी तिला घरात घेतलं नाही. मग कांही दिवस एका मैत्रिणीच्या घरी राहिली. कांही दिवसांनी ती परत नव-याकडे गेली.\nपुढे व्हायचे तेच झाले. तिच्या नव-याला तिचा संशय येऊ लागला. तो रोज दारू पिऊन घरी येऊ लागला. तिला मारहाण करू लागला. ती पुन्हा तिथनं बाहेर पडली. कधी या मैत्रिणीच्या ���र कधी त्या मैत्रिणीच्या घरी राहू लागली. शिक्षण कमी, त्यामुळे कुठं चांगली नोकरीही मिळेना. पण असे किती दिवस चालणार तिच्या एका मैत्रिणीनं तिला सल्ला दिला, तू आता दुसरं लग्न कर.\n‘पण माझं लग्न झालेलं आहे. डायव्हर्स न घेता दुसरं लग्न कसं करणार आणि माझा नवरा मला डायव्हर्स देणार नाही. कोर्टात गेलं तर त्यात अनेक वर्षे जातील’\n‘मग तू असे किती दिवस काढणार\n‘जमेल तेवढे... आयुष्यात एक मोठी चूक केलीच आहे. आता पुढचे दिवस मला ज्या दिशेने नेतील त्या दिशेने जावे लागेल’\nपुढच्या कांही दिवसात एक वेगळीच गोष्ट घडली. तिचे आई-वडील तिला घरी घेऊन गेले. तिच्या वडिलांनी तिच्या नव-याला भरपूर पैसे देऊन ‘म्युच्युअल डायव्हर्स’साठी त्याला तयार केले. आता ते आपल्या मुलीसाठी एखादं चांगलं स्थळ शोधायच्या तयारीला लागलेत.\nशिवानीचं लग्न: भाग 1\nLabels: Marathi Short Stories, मराठी लघुकथा, महावीर सांगलीकर यांच्या कथा\nकृपया पुढील पेज लाईक करा:\n-महावीर सांगलीकर फेसबुकवर आपले फोटो टाकणे हा तिचा आवडता छंद होता. सेल्फी काढायची, त्यातली एखादी चांगली निवडायची आणि मग ती फेसबुकवर अ...\nभयकथा: न जन्मलेली बाळं\n-महावीर सांगलीकर चांगला जॉब, भरपूर पगार, स्वत:चं घर.... किशोरकडं सगळं कांही होतं. पण वयाची तीस वर्षं ओलांडली तरी त्याचं लग्न होत नव्हतं...\n-महावीर सांगलीकर दिनकर कदम तुम्हाला आठवतच असेल. तोच तो, ‘दिनकर कदमची डिटेक्टिव्हगिरी’ मधला. तो शाळेत असताना जाईनं त्याला आपल्या प्...\n- महावीर सांगलीकर किल्ल्यातली ही मंदिरं आपल्या ओळखीची का वाटतात पूर्वी कधीतरी इथं येवून गेल्यासारखं वाटतं. पण या प्रदेशात तर आपण...\n-महावीर सांगलीकर पुणे हे गजबलेलं शहर. पण या शहरात असे कांही पॉकेट्स आहेत की ते वर्दळ, गोंगाट यापासून दूर आणि अगदी शांत भागात आहेत. त...\nकॅप्टन विजय आणि सुपरनॅचरल गर्ल्स\n-महावीर सांगलीकर राजस्थानातील एका आर्मी बेसवरचा एक दिवस. तिथल्या एका इमारतीमधल्या एका विशेष रूममध्ये लांबलचक टेबलाभोवती पाच मुली एकेक...\n-महावीर सांगलीकर डॉक्टर दिनेश यांचा फोन आला.... ‘सर, माझ्याकडे एक विचित्र केस आलीय....’ ‘काय झालं’ मी विचारलं. ‘माझा एक पेशंट आहे. बिझन...\nअंजली. . . .\n-महावीर सांगलीकर ‘सर, मला माझं नाव चेंज करायचं आहे... तुम्ही माझ्यासाठी एखादं चांगलं नाव सुचवा’ ‘का चेंज करायचं आहे’ ‘मला नाही आव...\n-महावीर सांगलीकर गौरी आणि फेस री���र या कथेचा दुसरा भाग: दुस-या दिवशी गौरी त्या फेस रीडरला फेसबुकवर पुन्हा भेटली. ‘हे बघ गौरी, तुला...\n-महावीर सांगलीकर सुदीपचे आईवडील त्यानं लग्न करावं म्हणून त्याच्या मागे लागले होते, पण तो लग्नाला अजिबात तयार होत नव्हता. ‘मी कधीच लग्न कर...\nमनी सिक्रेट्स प्रोग्रॅम| MONEY SECRETS PROGRAM\nतुम्हाला पैशांची सतत चणचण भासते उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आहे उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आहे येणारे पैसे वेळेवर मिळत नाहीत येणारे पैसे वेळेवर मिळत नाहीत लोक पैसे बुडवतात व्यवसाय नीट चालत नाही कर्जबाजारी झाला आहात काय व्यवसाय करावा हे समजत नाही तुम्हाला खूप पैसे मिळवायचे आहेत , पण त्यासाठी नेमके काय करावे हे कळेना तुम्हाला खूप पैसे मिळवायचे आहेत , पण त्यासाठी नेमके काय करावे हे कळेना व्यवसायासाठी आयडीयाज आहेत पण भांडवल नाही व्यवसायासाठी आयडीयाज आहेत पण भांडवल नाही तुमच्या या व अशा प्रकारच्या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी आता MONEY SECRETS PROGRAM हा कोर्स सुरू झाला आहे. या कोर्सची माहिती पुढील लिंकवर वाचावी:\nमोटीव्हेशनल कथा: शिवानी द ग्रेट\nशिवानी द ग्रेट: भाग 2\nशिवानीचं लग्न: भाग 1\nराणी निर्भयाचे संघर्षमय जीवन\nमी मुंबई पोलीस सायबरसेलमध्ये\nभाग 1: ठाकूर रामप्रसाद आणि सीता जनकसिंह\nभाग 2: डिटेक्टिव्ह व्ही. हणमंत राव\nभाग 3: मिशन असोका गार्डन\nभाग 4: कोलंबो टू चेन्नई\nभाग 6: रावन्ना-2ची सुटका\nमायकेल बॉन्ड उर्फ ब्यांड साहेब\nभयकथा: न जन्मलेली बाळं\nकॅप्टन विजय आणि सुपरनॅचरल गर्ल्स\nअंजली. . . .\nसिंगल मदर (भाग 2)\nसिंगल मदर (भाग 3)\nगौरी आणि फेस रीडर\nव्यक्तिचित्र: मिस्टर अर्धवट राव\nअमेरिकेला केवळ 500 वर्षांचा इतिहास .....\nमस्तराम: एका कथालेखकाची ट्रॅजेडी\nआठवणी: माझं आजोळ अंकलखोप\nहौशी लेखकांसाठी चार शब्द\nमी कथा कशी लिहितो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://prajamanch.com/?p=3421", "date_download": "2019-02-20T11:33:23Z", "digest": "sha1:PZWJLRPHJKUJ2CS6L5Q2IWYJ7LNBMMH4", "length": 7305, "nlines": 123, "source_domain": "prajamanch.com", "title": "मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या पित्याने स्वत:चे लिंग छाटले – Prajamanch", "raw_content": "\nमुलीवर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या पित्याने स्वत:चे लिंग छाटले\nमुलीवर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या पित्याने स्वत:चे लिंग छाटले\nस्वत:च्या पोटच्या मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या एका आरोपी पित्याने तुरुंगातच स्वत:चे लिंग ���ापून टाकल्याची धक्कादायक घटना कोचीच्या पीरमाडे तुरुंगात घडली आहे. वेंदीपेरियार (42) असे त्या आरोपीचे नाव असून त्याने दाढी करायच्या ब्लेडने स्वत:चे लिंग छाटले. सध्या वेंदीपेरियारला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.\nवेंदीपेरियारने दारुच्या नशेत स्वत:च्या दहा वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला होता. याप्रकरणी काही दिवसांपूर्वी न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला होता. मात्र जामीनाच्या अटी पूर्ण करण्यासाठी त्याचे कुणीही नातेवाईक किंवा मित्र आले नव्हते. त्यामुळे तो निराश झाला होता. त्यात दारुच्या नशेत मुलीवरच बलात्कार केल्याची सल त्याला सतत टोचत होती. त्यामुळे नैराश्याने ग्रासलेल्या त्याने स्वत:चेच लिंग कापून टाकले, अशी माहिती तुरुगांतील पोलीस अधिकारी राजेश यांनी दिली.\nPrevious राज्यात पुढचे दोन आठवडे पावसाची दडी\nNext मध्यप्रदेश भाजप वरिष्ठ नेता व शासकीय कंत्राटदार विरुद्ध रेती चोरी प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल\nअखिल भारतीय बलाई महासभा राष्ट्रीय व राज्यस्तरीय कार्यकारणी घोषित\nमुलीचे कनिष्ठ जातीच्या मुलासोबत प्रेमसंबंध,असल्याने वडिलांनी गळा दाबून केली हत्या\nप्रशासकीय सेवेतील निशा बांगरे यांनी संविधानाला साक्ष ठेवून केले लग्न\nमुलीला कोंबडा चावला; प्रकरण पोलीस ठाण्यात पोहचले.\nनेपाळ, भूतानला जाण्यासाठी ‘आधार’ वैध\nमध्यप्रदेश भाजप वरिष्ठ नेता व शासकीय कंत्राटदार विरुद्ध रेती चोरी प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल\nधारणी महसूल विभागात शिव जयंती निमित्त्त रक्तदान, उप विभागीय अधिकारी राहुल कार्डिले यांनी ही केले रक्तदान\nकुसूमकोट खुर्द येथे भूमिहीन अतिक्रमण धारकांच्या जमिनीवर भूस्वामींनी केले अवैध अतिक्रमण\nअमरावती भा.ज.प जिल्हा प्रमुख दिनेश सूर्यवंशी यांचा वाढदिवसा निमित्य फळे वाटप.\nअखिल भारतीय बलाई महासभा राष्ट्रीय व राज्यस्तरीय कार्यकारणी घोषित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://2know.in/tag/%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B8/", "date_download": "2019-02-20T11:32:16Z", "digest": "sha1:LNKUGDOK7E6R4WYL7YSIU6GV355VHQFT", "length": 2994, "nlines": 36, "source_domain": "2know.in", "title": "ब्राईटनेस | मराठी इंटरनेट", "raw_content": "\nमाझ्याकडे मायक्रोमॅक्सचा एक स्मार्टफोन आहे. त्या फोनचा ब्राईटनेस अगदी कमी ठेवला, तरी देखील तो इतका असतो की, अंधारात मला त्या स्क्रिनकडे अधिक …\nमोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग\nहजारो इंग्लिश पुस्तके मोफत\nबॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे\nवर्ड फाईल PDFमध्ये बदलणे\nSBI ATM केंद्रात पैसे जमा करणे\nलॅपटॉप स्पिकर लॅपटॉपशिवाय वापरणे\nअनुदिनी कशी तयार करावी\nखाली आपला ईमेल अ‍ॅड्रेस देऊन Subscribe वर क्लिक केल्यास 2know.in वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची ‘नोंद’ आपल्याला ईमेलवर मिळेल.\nमोफत मराठी, इंग्रजी, हिंदी शब्दकोश\nअडलेल्या इंग्लिश शब्दांपासून शब्दकोश तयार करा\n****** पासवर्ड कसा पहायचा\nस्मार्टफोनवर मराठी लिहिण्याची सोपी पद्धत\nबिंग, याहू, गुगल चा व्हिडिओ शोध, चलचित्र शोध\nविश्वकरंडक फुटबॉल ची गुगल वरुन माहिती\nगुगल युआरएल (URL) शॉर्टनर\nगुगल चा मराठी शोध, मराठी गुगल\n© कॉपिराईट २०१० - २०१५ - 2know.in. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mahaakatha.blogspot.com/2014/05/blog-post_22.html", "date_download": "2019-02-20T11:33:57Z", "digest": "sha1:CLPNTF2YEB7WR4NLTSKLUVGKRMPFQK4S", "length": 36152, "nlines": 225, "source_domain": "mahaakatha.blogspot.com", "title": "महाकथा Mahaakatha: शिक्षा", "raw_content": "\nदिशाच्या तावडीतून माझी सुटका झाली असे वाटले खरे, पण त्यादिवशी संध्याकाळ पासून माझे डोके प्रचंड दुखायला लागले. अंगही दुखायला लागले आणि किंचित तापही आला. किरकोळ उपचार करून संध्याकाळीच झोपी गेलो. दुस-या दिवशीही डोके दुखायचे कांही थांबेना. ओळखीच्या एका वयस्कर डॉक्टरांच्याकडे गेलो. त्यांनी तपासले आणि सांगितले, ‘कांही नाही झाले जा.. झोप काढ मस्तपैकी..’\nमग मी अक्षरश: दिवसभर झोप काढली... रात्री कांही झोप येईना. दिशाशी संबध तोडले हे ठीक केले, पण त्याच्यासाठी आपण जो घाणेरडा प्रकार केला त्याचे मला वाईट वाटू लागले. माझे मन मला खाऊ लागले. पण आता झाले ते झाले... उद्यापासून आपण आपल्या कामाला लागले पाहिजे...\nदुस-या दिवशी मी सायबर क्याफेत गेलो. आधी इमेल चेक कराव्यात असे ठरवले. हॉटमेलमध्ये युजर नेम आणि पासवर्ड टाकला. कांही सेकंदातच स्क्रीनवर राँग पासवर्ड अशी अक्षरे दिसली. आज पासवर्ड कसा काय चुकला पुन्हा प्रयत्न केला... पुन्हा राँग पासवर्ड.. मी हादरलो. नक्कीच आपले इमेल अकाउंट हॅक झालंय... दिशा... दिशाचेच काम असणार हे. आता काय करायचे.... पासवर्ड रिकव्हर करण्याचा प्रयत्न केला. सिक्युरिटी क्वेश्चन्सची उत्तरे देखील चुकीची होती... स्मार्ट गर्ल... तिने आपले याहूचे अकाउंटदेखील हॅक केले असणार... म��� तिकडेही युजर नेम आणि पासवर्ड टाकून बघितला... स्क्रीनवर मेसेज... तुमच्या अकाउंटमध्ये मुंबई येथून लॉग इन करण्याचा प्रयत्न झाला. ते तुम्हीच होता का पुन्हा प्रयत्न केला... पुन्हा राँग पासवर्ड.. मी हादरलो. नक्कीच आपले इमेल अकाउंट हॅक झालंय... दिशा... दिशाचेच काम असणार हे. आता काय करायचे.... पासवर्ड रिकव्हर करण्याचा प्रयत्न केला. सिक्युरिटी क्वेश्चन्सची उत्तरे देखील चुकीची होती... स्मार्ट गर्ल... तिने आपले याहूचे अकाउंटदेखील हॅक केले असणार... मी तिकडेही युजर नेम आणि पासवर्ड टाकून बघितला... स्क्रीनवर मेसेज... तुमच्या अकाउंटमध्ये मुंबई येथून लॉग इन करण्याचा प्रयत्न झाला. ते तुम्हीच होता का मी नाही असे उत्तर दिले. कांही प्रश्न विचारले गेले. त्यांची मी बरोबर उत्तरे दिली. मग मला माझ्या अकाउंटमध्ये शिरकाव करता आला. इमेल लिस्टवर एक नजर टाकली. सगळे कांही ठीक ठाक होते. पासवर्ड बदलून टाकला, सिक्युरिटी क्वेश्चन्सही बदलून टाकले.\n तिथेतर आपल्या फार महत्वाच्या इमेल्स आहेत. आपल्या वेबसाईट्सचे पासवर्ड आहेत... अरे बापरे.... मी लगेच माझ्या एका वेबसाईटवर गेलो... ती वेबसाईट हॅक झाली होती. तेथे पुढील ओळी होत्या..\nयह तो सिर्फ एक शुरुआत है\nआगे आगे देखो होता है क्या....\nमी लगेच माझी दुसरी वेबसाईट चेक केली. तेथे लिहिले होते:\nअभी बहोत कुछ होना बाकी है..\nहा माझ्यासाठी एक जबरदस्त झटका होता. या दोन्ही वेबसाईटसवर मिळून 500 पेक्षा जास्त लेख, शेकडो फोटो होते. इंडॉलॉजी, प्राचीन इतिहास, सिंधू संस्कृती, जैनिज्म, प्राकृत भाषा, संस्कृत भाषा, प्राचीन साहित्य.... त्यातले अनेक लेख मी जगभरच्या विद्वानांकडून खास त्या वेबसाईट्ससाठी लिहवून घेतले होते. त्या बनवायला मला 2 वर्षांपेक्षा जास्त काळ लागला होता. वाईट गोष्ट म्हणजे त्यावरचा मजकूर मी इतर कुठे सेव्ह करून ठेवला नव्हता. या वेबसाईटस एवढ्या महत्वाच्या होत्या की त्यांच्या निर्मितीसाठी दिल्लीच्या एका प्रसिद्ध रिसर्च इंस्टिट्यूटने एका इतिहास परिषदेत माझा सुवर्णपदक देवून गौरव केला होता. गेले सगळे काम मातीमध्ये.\nत्या काळात मी वेगवेगळ्या याहू ग्रुप्सचा सभासद होतो. त्यातील इतिहासाशी संबधीत आणि इतर कांही ग्रुप्समध्ये मी वेबसाईटस हॅक झाल्याची पोस्ट टाकली. माझे हॉटमेल अकाउंट हॅक झाल्याचेही सांगितले. मी सायबर सेलमध्ये तक्रार नोंदवत असल्याचेही ��िहिले. ही बातमी दिशापर्यंत पोहोचणार याची मला खात्री होती. नाहीतरी तिचा वॉच असणारच आहे आपल्या हालचालीवर. पण तरीही मी तिला एक मेल पाठवली.\nदिशा, तू जे कांही करत आहेस ते चांगले नाही. इट इज अ क्राईम. सूड घेणे तुला शोभत नाही. लर्न टू फरगेट अंड फरगिव्ह. लर्न टू इग्नोअर. बाकी जास्त कांही सांगत नाही. लवकर बरी हो.\nया मेलचे उत्तर येण्याचा प्रश्नच नव्हता.\nआणखी दोन दिवस गेले. मी सभासद असलेल्या अनेक ग्रुप्समध्ये एक पोस्ट झळकली...\nमहावीर सांगलीकर ब्लॅकमेलड ऍन इनोसंट गर्ल ....\nत्या पोस्टमध्ये मी मुंबईच्या एका निरपराध मुलीला ब्लॅकमेल केले असा आरोप होता. ही पोस्ट कोणा राजीव शहा नावाच्या व्यक्तीने पाठवली होती. राजीव शहा म्हणजे दिशाच असणार याचा मला अंदाज आला. त्या पोस्ट मध्ये माझ्याबद्दल बरीच खरी आणि खोटी माहिती दिली गेली होती. अर्थातच या पोस्टमुळे खळबळ उडाली. नाहीतरी मी माझ्या वेगळ्या विचारांमुळे ग्रुप्समध्ये तसा बदनामच होतो. माझ्या विरोधकांच्या हातात आयतेच कोलीत पडले. कांही लोकांनी माझी बाजू घेतली. माझे स्पष्टीकरण आल्याशिवाय या पोस्टवर मत व्यक्त करणे चुकीचे आहे असे कांहीचे म्हणणे पडले. मी हे सगळे वीतराग भावाने बघत होतो. आपण आपली बाजू मांडावी की नाही याचा विचार करत होतो. शेवटी आपण लगेच उत्तर द्यायचे नाही असे ठरवले. बघुया काय डिस्कशन होते ते...\nकांही मित्रांनी मला खाजगी इमेल पाठवून ‘हे खरे आहे काय अशी विचारणा केली. माझी बाजू मांडण्याचा सल्ला दिला. तुझी कांही चूक नसेल तर आम्ही तुझ्या बाजूने उभे राहू असे आश्वासन दिले. मी त्याना प्लीज वेट एंड सी असे उत्तर दिले.\nग्रुप्समध्ये इतर सगळ्या चर्चा बाजूला पडून या विषयावरच चर्चा व्हायला लागल्या.\nआणखी एक आठवड्याने ग्रुप्समध्ये आणखी एक पोस्ट झळकली. दिशा मुंबई गर्ल या नावाने अवतरली होती.... तिने टाकलेली पोस्ट अशी होती ...\nमिस्टर सांगलीकर हॅरॅसड मी\n‘दोन दिवसांपूर्वी या ग्रुपमध्ये महावीर सांगलीकर ब्लॅकमेलड ऍन इनोसंट गर्ल .... अशी एक बातमी आली आहे. त्यात उल्लेख केलेली ती दुर्दैवी, निरपराध मुलगी मीच आहे. सांगलीकर यांनी माझ्याशी प्रेमाचे नाटक केले... मग मला ब्लॅकमेल केले... सॉरी, मी माझे नाव उघड करू शकत नाही, पण मिस्टर सांगलीकर यांचे खरे स्वरूप काय आहे हे तुम्हा सर्वांना कळावे म्हणून मी ही पोस्ट लिहीत आहे. कदाचित ते इथे माझ��� नाव उघड करतील, पण मी ती रिस्क घेवूनच लिहीत आहे......\nगेली दोन वर्षे मी अक्षरश: नरकात जगत आहे. सांगलीकर हे माझे दहा वर्षापूर्वीचे चांगले पत्रमित्र होते... माझे दु:ख कोणातरी विश्वासू व्यक्तीला सांगावे म्हणून मी सांगलीकरांना इंटरनेटवरून शोधून काढले आणि त्यांना इमेल पाठवली. मग सुरवातीला ते माझ्याशी फारच सभ्य वागले, पण नंतर त्यांनी आपले खरे रूप दाखवायला सुरवात केली. ही व्यक्ति धोकादायक आहे असे लक्षात आल्यावर मी त्यांच्याशी संबंध तोडून टाकले. त्या आधी मी त्यांना माझ्या सगळ्या इमेल्स आणि माझे त्यांच्याकडे असलेले फोटो डिलीट करून टाकण्याची विनंती केली. पण त्यांनी आधी माझ्या कॉम्प्यूटरमधले त्यांचे फोटो डिलीट करावेत, त्यांच्या इमेल्स डिलीट करावयात असे सांगितले. त्यांनी माझ्या कॉम्प्युटरमध्ये ट्रोजन व्हायरस घुसवलाय हे नक्की...\nमी सुंदर नाही, बुद्धिमान नाही, श्रीमंतही नाही, तरीही सांगलीकर यांनी माझ्यावर प्रेम का करावे बरे माझ्याशी लग्न करण्याची इच्छा त्यांनी का धरली माझ्याशी लग्न करण्याची इच्छा त्यांनी का धरली माझे कांही त्यांच्यावर प्रेम नव्हते, मी त्यांना तसे अनेकदा सांगितले देखील. एकदा तर मी त्यांना म्हणाले, जगातील सगळे पुरुष जरी मेले, आणि तुम्ही एकटे उरलात, तरी सुद्धा मी तुमच्याशी लग्न करणार नाही. पण ते माझा पिच्छा सोडेनात. त्यांना कांही करून माझी भेट घेण्याची इच्छा होती. त्यांनी मुंबईला येवून माझ्या घराभोवती चकराही मारल्या...\nत्यांनी स्वत:बद्दल कधीच कांही सांगितले नाही.... मला माझ्याबद्दल कांहीच विचारले नाही. दिवसभर नुसते चॅटिंग ...... ते मला रोज रात्री फोन करायचे.. दोन दोन तास बोलायचे. ते अजूनही मला रोज फोन करून त्रास देतात..\nहे सगळं मी का लिहित आहे तर मी सांगलीकर यांच्यापासून सगळ्यांना सावध करण्यासाठी लिहित आहे. न जाणो उद्या माझ्यासारखी आणखी एखादी निरपराध मुलगी सांगलीकरांच्या उद्योगांना बळी पडायची..\nप्लीज हेल्प मी टू गेट रीड ऑफ धिस मॅन... प्लीज हेल्प मी टू डिलीट माय फोटो फ्रॉम हिज कॉम्प्यूटर... प्लीज फॉरवर्ड धिस मेल टू ऑल युवर फ्रेंड्स...\nमिस्टर सांगलीकर यांनाही मदत करा... त्यांना मानसोपचाराची गरज आहे... –मुंबई गर्ल’\nओव्हरस्मार्ट गर्ल.... एवढा खोटारडे पणा\nतिच्या या पोस्टचे आपण लगेच उत्तर द्यावे का नकोच... थांबू आणखी दोन दिवस... बघू ग्रुप्समध्ये आणखी काय गोंधळ होतोय ते... त्या आधी आपण दिशाशीच फोनवर बोलून घ्यावे... जाब विचारावा... बोलेल का ती नकोच... थांबू आणखी दोन दिवस... बघू ग्रुप्समध्ये आणखी काय गोंधळ होतोय ते... त्या आधी आपण दिशाशीच फोनवर बोलून घ्यावे... जाब विचारावा... बोलेल का ती प्रयत्न करायला काय हरकत आहे.....\nसंध्याकाळी बरोबर सात वाजता मी तिला फोन लावला.\n‘हाऊ आर यु दिशा\n‘आधी तुम्ही सांगा, तुम्ही कसे आहात\n‘जशी तू तसा मी... तू आनंदात असशील तर मीही आनंदात आहे असे समज’\n‘तुम्ही मला परत फोन का केलात\n‘तू तशी परिस्थिती निर्माण केलीस म्हणून.. तुला बोलायचे नसेल तर मी फोन ठेवतो’ मी जरा नाराजीच्या स्वरात म्हणालो\n‘वेट... तुम्हाला काय सांगायचे आहे ते सांगा’\n‘दिशा, हे तू काय चालवले आहेस तुला याच्यातनं काय आनंद मिळतो तुला याच्यातनं काय आनंद मिळतो\n‘हे मी आनंद मिळवण्यासाठी नाही करत. तुम्ही माझ्याशी जे वागलात त्याची ही शिक्षा आहे’\n असली कसली शिक्षा.... आणि एका गुन्ह्याबद्दल कितीदा शिक्षा करणार आहेस तू\n‘जोपर्यंत माझे समाधान होत नाही तोपर्यंत...’\n‘ओके... कर तुला काय करायचे आहे ते. आता मी ग्रुप्समध्ये कन्फेशन देणार आहे. दोन दिवसात मी माझी बाजू मांडेन. डोन्ट वरी, आय विल नॉट रिव्हील युअर आयडेंटीटी’\n‘हे तुम्ही मला का सांगत आहात... आय डोन्ट केअर इफ यू रिव्हील माय आयडेंटीटी’\n‘मला माहीत आहे, तू कोण आहेस हे माझ्याकडून जाहीर व्हावं अशी तुझी इच्छा आहे. म्हणजे मग तू मला कायदेशीररीत्या अडकवू शकशील. किंवा मग मी तुझ्यावर अपार प्रेम करतोय हे सगळ्यांना कळावं असं तुला वाटते...’\nमी असे म्हंटल्यावर दिशा मुसमुसून रडायला लागली.. मग तिच्या रडण्याचा आवाज वाढत गेला... तिने अक्षरश: भोकाड पसरून रडायला सुरवात केली...\n‘यु हॅव डिस्ट्रॉयड मी... बाय युवर स्ट्रेंज लव्ह’ दिशा रडत रडतच म्हणाली. मग जोरात ओरडली, ‘आय विल किल यू... देअर इज नो मर्सी फॉर यू’\n‘दिशा, शांत हो.... आय एम सॉरी फॉर माय हार्श बिहॅविअर ’\nहळू हळू तिचे रडणे थांबले.\n‘दिशा, आठवते तुला चॅटिंग करताना मी खोटं बोललो की लगेच तू मला पकडायचीस\nमी तुझं खोटं बोलणं पकडलंय’\n‘मी कुठं खोटं बोलले\n‘ग्रुप्समध्ये तू लिहिलं आहेस की तू सुंदर नाहीस, हुशार नाहीस, श्रीमंत नाहीस.. तू श्रीमंत आहेस की नाहीस याच्याशी मला कांहीच देणे घेणे नाही. पण तू सुंदर आहेस. हुशार आहेस. तू स्वत:ला कमी समजू नकोस. नि��ान याबाबतीत तरी’\n‘थॅंक यू फॉर द कॉम्प्लिमेंट्स’\n‘ओके, टेक केअर, बाय’\nमग दिशा तासभर माझ्याशी बोलत राहिली.\nदुस-या दिवशी मी सायबर कॅफेत जावून ग्रुप्समध्ये काय चाललंय ते बघू लागलो. त्या\nमुंबई गर्लची एक नवीन पोस्ट दिसली....\nहाऊ धिस म्यान डेअर्स टू मेक अ फोन कॉल टू मी\nकाल संध्याकाळी मिस्टर सांगलीकर यांनी मला फोन कॉल केला. त्यांचा आवाज ऐकून मी लगेच फोन कट केला. पण त्यांनी मला पुन्हा फोन केला. हाऊ धिस मॅन डेअर्स टू मेक अ फोन कॉल टू मी सेव्ह मी फ्रॉम धिस डेंजरस मॅन ... प्लीज.... प्लीज सेव्ह मी...’\nतिच्या या पोस्टवर बरेच डिस्कशन चालू होते. मी उत्तर द्यावे म्हणून माझ्यावर दबाव वाढत होता. मग मी एक छोटीशी पोस्ट टाकली...\nआय एम गोइंग टू कन्फेस...\nहे मुंबई गर्ल... यस्टरडे आय टोल्ड यु दॅट आय एम गोइंग टू कन्फेस... कान्ट यु वेट\nफ्रेंड्स, मी माझी बाजू उद्या मांडत आहे. तोपर्यंत तुम्ही या प्रकरणावर आपली मते बनवू नका. प्लीज...\nमग मी सायबरकॅफेतून बाहेर आलो. दिशाला परत फोन करणे म्हणजे मूर्खपणाच होता. बहुतेक तिचे मानसिक संतुलन बिघडलंय.\nचूक आपलीच आहे... तिला आपल्याकडून आणखी त्रास व्हायला नको. असं मस्त कन्फेशन लेटर लिहू की आपली बाजूही मांडली जाईल आणि दिशाचेही समाधान होईल.\nमी मुंबई पोलीस सायबरसेलमध्ये\nया कथेचे आधीचे भाग:\nराणी निर्भयाचे संघर्षमय जीवन\nकृपया पुढील पेज लाईक करा:\n-महावीर सांगलीकर फेसबुकवर आपले फोटो टाकणे हा तिचा आवडता छंद होता. सेल्फी काढायची, त्यातली एखादी चांगली निवडायची आणि मग ती फेसबुकवर अ...\nभयकथा: न जन्मलेली बाळं\n-महावीर सांगलीकर चांगला जॉब, भरपूर पगार, स्वत:चं घर.... किशोरकडं सगळं कांही होतं. पण वयाची तीस वर्षं ओलांडली तरी त्याचं लग्न होत नव्हतं...\n-महावीर सांगलीकर दिनकर कदम तुम्हाला आठवतच असेल. तोच तो, ‘दिनकर कदमची डिटेक्टिव्हगिरी’ मधला. तो शाळेत असताना जाईनं त्याला आपल्या प्...\n- महावीर सांगलीकर किल्ल्यातली ही मंदिरं आपल्या ओळखीची का वाटतात पूर्वी कधीतरी इथं येवून गेल्यासारखं वाटतं. पण या प्रदेशात तर आपण...\n-महावीर सांगलीकर पुणे हे गजबलेलं शहर. पण या शहरात असे कांही पॉकेट्स आहेत की ते वर्दळ, गोंगाट यापासून दूर आणि अगदी शांत भागात आहेत. त...\nकॅप्टन विजय आणि सुपरनॅचरल गर्ल्स\n-महावीर सांगलीकर राजस्थानातील एका आर्मी बेसवरचा एक दिवस. तिथल्या एका इमारतीमधल्या एका व���शेष रूममध्ये लांबलचक टेबलाभोवती पाच मुली एकेक...\n-महावीर सांगलीकर डॉक्टर दिनेश यांचा फोन आला.... ‘सर, माझ्याकडे एक विचित्र केस आलीय....’ ‘काय झालं’ मी विचारलं. ‘माझा एक पेशंट आहे. बिझन...\nअंजली. . . .\n-महावीर सांगलीकर ‘सर, मला माझं नाव चेंज करायचं आहे... तुम्ही माझ्यासाठी एखादं चांगलं नाव सुचवा’ ‘का चेंज करायचं आहे’ ‘मला नाही आव...\n-महावीर सांगलीकर गौरी आणि फेस रीडर या कथेचा दुसरा भाग: दुस-या दिवशी गौरी त्या फेस रीडरला फेसबुकवर पुन्हा भेटली. ‘हे बघ गौरी, तुला...\n-महावीर सांगलीकर सुदीपचे आईवडील त्यानं लग्न करावं म्हणून त्याच्या मागे लागले होते, पण तो लग्नाला अजिबात तयार होत नव्हता. ‘मी कधीच लग्न कर...\nमनी सिक्रेट्स प्रोग्रॅम| MONEY SECRETS PROGRAM\nतुम्हाला पैशांची सतत चणचण भासते उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आहे उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आहे येणारे पैसे वेळेवर मिळत नाहीत येणारे पैसे वेळेवर मिळत नाहीत लोक पैसे बुडवतात व्यवसाय नीट चालत नाही कर्जबाजारी झाला आहात काय व्यवसाय करावा हे समजत नाही तुम्हाला खूप पैसे मिळवायचे आहेत , पण त्यासाठी नेमके काय करावे हे कळेना तुम्हाला खूप पैसे मिळवायचे आहेत , पण त्यासाठी नेमके काय करावे हे कळेना व्यवसायासाठी आयडीयाज आहेत पण भांडवल नाही व्यवसायासाठी आयडीयाज आहेत पण भांडवल नाही तुमच्या या व अशा प्रकारच्या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी आता MONEY SECRETS PROGRAM हा कोर्स सुरू झाला आहे. या कोर्सची माहिती पुढील लिंकवर वाचावी:\nमोटीव्हेशनल कथा: शिवानी द ग्रेट\nशिवानी द ग्रेट: भाग 2\nशिवानीचं लग्न: भाग 1\nराणी निर्भयाचे संघर्षमय जीवन\nमी मुंबई पोलीस सायबरसेलमध्ये\nभाग 1: ठाकूर रामप्रसाद आणि सीता जनकसिंह\nभाग 2: डिटेक्टिव्ह व्ही. हणमंत राव\nभाग 3: मिशन असोका गार्डन\nभाग 4: कोलंबो टू चेन्नई\nभाग 6: रावन्ना-2ची सुटका\nमायकेल बॉन्ड उर्फ ब्यांड साहेब\nभयकथा: न जन्मलेली बाळं\nकॅप्टन विजय आणि सुपरनॅचरल गर्ल्स\nअंजली. . . .\nसिंगल मदर (भाग 2)\nसिंगल मदर (भाग 3)\nगौरी आणि फेस रीडर\nव्यक्तिचित्र: मिस्टर अर्धवट राव\nअमेरिकेला केवळ 500 वर्षांचा इतिहास .....\nमस्तराम: एका कथालेखकाची ट्रॅजेडी\nआठवणी: माझं आजोळ अंकलखोप\nहौशी लेखकांसाठी चार शब्द\nमी कथा कशी लिहितो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-March2016-MulaLagwad.html", "date_download": "2019-02-20T11:28:24Z", "digest": "sha1:SOW6JJMMAQC6EENLJ3MGS3MX3K7HMSFX", "length": 15230, "nlines": 44, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology -डा.बावसकर टेक्नालाजि - मुळा लागवड", "raw_content": "\nश्री. योगिनी मनोहर पवार, सहाय्यक प्राध्यापक, उद्यानविद्या विभाग, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय, फलटण. मो. नं. ९८८१३४४९५४\nमुळा हे थंड हवामानातील पिक असून त्याची लागवड प्रामुख्याने रब्बी हंगामात केली जाते. त्याचा उपयोग कच्चा सलाड म्हणून अथवा शिजवून भाजीसाठी केला जातो. तसेच मुळ्याच्या शेंगांची (डिंगऱ्यांची) सुद्धा भाजी केली जाते. मुळ्याच्या उपयोग बद्धकोष्ठता रोखण्यासाठी तसेच भूक वाढविण्यासाठी केला जातो. शरीर पोषणाच्या दृष्टीने मुळ्याची पाने जास्त पैष्टिक आहेत. कारण पानात अ आणि क जीवनसत्वे व खनिजे (फॉस्फरस, पोटॅशियम व चुना) भरपूर प्रमाणात असतात. म्हणून मुळ्याची सत्वयुक्त पाने टाकून न देता त्याचा भाजीत जरूर उपयोग करावा. कावीळ, मुळव्याध असणाऱ्या व्यक्तीसाठी याचा उपयोग केला जातो.\nमुळ्याची लागवड उत्तर भारत, दक्षिण भारत आणि थंड हवेच्या डोंगराळ भागात केली जाते. महाराष्ट्रात वेगवेगळ्या भागात मुळ्याची लागवड वर्षभर, करता येते. शास्त्रीय भाषेत मुळ्याला 'रॅफॅनस सटायवस' असे म्हणतात. मुळ्याचे कुळ 'कृसिफेरी' (ब्रासीकॅसी) असून मुळस्थान 'युरोप' आहे.\n* जमीन : मुळा अनेक प्रकारच्या जमिनीमध्ये येतो. मात्र मध्यम ते खोल भुसभुशीत तसेच रेताड जमिनीत मुळा चांगला पोसतो. जमीन पाण्याचा चांगला निचरा होणारी व सुपीक असावी. भारी जमिनीत मुळ्याचा आकार वेडावाकडा होतो म्हणून अशा जमिनीत लागवड करू नये.\n* हवामान : हे पीक प्रामुख्याने थंड हवामानातील असून वाढीसाठी २० ते २५ डी. सेल्सिअस तापमान लागते. परंतु १५ ते २० डी. से. तापमानाला मुळ्याला चांगला स्वाद आणि कमी तिखटपणा येतो. मुळ्याच्या वाढीच्या काळात तापमान जास्त असल्यास मुळा लवकर जून होतो आणि त्याचा तिखटपणाही वाढतो.\n* जाती : मुळ्याच्या वाढीच्या तापमानानुसार त्याच्या जातीचे दोन प्रकार आहेत.\n१) युरोपीयन (थंड हवामानात वाढणाऱ्या) जाती.\n२) आशियाई (उष्ण किंवा समशीतोष्ण हवामानात वाढणाऱ्या) जाती.\n१) युरोपीयन (थंड हवामानात वाढणाऱ्या) जाती - या जाती द्विवर्षायु असून त्यांचे बी थंड हवामानात तयार होते. या जाती काढणीस लवकर तयार होतात तसेच मुळे कमी तिखट असतात. उदा. पुसा हिमानी, व्हाईट, आयसिकल, रॅपिड रेड, व्हाईट टि��्ड, स्कॉरलेट ग्लोब, स्कॉरलेट लॉग, काशी श्वेता.\n२) आशियाई (उष्ण किंवा समशीतोष्ण हवामान वाढणाऱ्या) जाती - या जाती वर्षायु असून उष्ण हवामानात त्यांची वाढ चांगली होते. या जातीचे बी भारतातील मैदानी प्रदेशात तयार होऊ शकते. या जातीच्या मुळ्यांना जास्त प्रमाणात तिखटपणा आणि उग्न वास असतो. या जाती उशिरा तयार होतात. उदा. पुसा देशी, पुसा चेतकी, पुसा रेशमी, गणेश सिंथेटिक जॅपनीज व्हाईट, पंजाब सफेद, पंजाब पसंद, पंजाब अगेती, अरका निशांत, कल्याणपूर नं. १, को - १.\n* लागवडीचा हंगाम - महाराष्ट्रात मुळ्याची लागवड वर्षभर करता येते. व्यापारी लागवड रब्बी हंगामात सप्टेंबर ते जानेवारी या कालावधीत केली जाते. उन्हाळी हंगामासाठी मार्च ते एप्रिल तर खरीप हंगामासाठी जून ते ऑगस्ट या कालावधीत बियांची पेरणी करावी.\n* बियाण्याचे प्रमाण - युरोपीयान जाती- १० ते १२ किलो/हेक्टर, आशियाई जाती - ८ ते १० किलो/हेक्टर.\n* लागवडीचे अंतर - ३० ते ४५ x ८ ते १० सेंमी.\n* लागवड पद्धत : मुळ्याची लागवड सपाट वाफ्यात किंवा सरी -वरंब्यावर केली जाते. दोन वरंब्यामधील अंतर मुळ्याच्या जातीवर अवलंबून असते. युरोपीयन जातीसाठी ३० सेंमी तर आशियाई जातीसाठी ४५ सेंमी अंतर वापरावे. वरंब्यावर ८ ते १० सेंमी अंतरावर २ ते ३ बिया टोकून पेरणी करावी. सपाट वाफ्यात १५ x १५ सेंमी अंतरावर लागण करावी. बियांची लागण २ ते ३ सेंमी खोल करावी. पेरणीपूर्वी जमिनीत ओलावा असावा.\n* बीज प्रक्रिया : पेरणीपुर्वी बी जर्मिनेटर ३० मिली/लि. पाणी या द्रावणात बुडवून लावल्यास उगवण लवकर व एकसारखी होते व मुळांची लांबी वाढून उत्पादन वाढते.\n*खते : जमिनीचा मशागत करताना चांगले कुजलेले शेणखत २० ते २५ टन प्रती हेक्टरी जमिनीत द्यावे. तसेच २०० ते ३०० किलो कल्पतरू सेंद्रिय खत, ८० ते १०० किलो नत्र, ४० ते ६० किलो स्फुरद, ८० ते १०० किलो पालाश द्यावे. पेरणीपूर्वी अर्धा नत्र, पूर्ण स्फुरद आणि पालाश जमिनीत द्यावा. नत्राची राहिलेली अर्धी मात्रा पेरणीनंतर २० ते २५ दिवसांनी द्यावी.\n* पाणी व्यवस्थापन : मुळ्याच्या वाढीसाठी जमिनीत सतत ओलावा असणे गरजेचे असते. जमिन, हवामान आणि पिकाच्या वाढीची अवस्था यांचा विचार करून पाणी द्यावे. बियांची पेरणी केल्यानंतर लगेच हलके पाणी द्यावे. उन्हाळ्यात ४ ते ५ दिवसांच्या अंतराने, हिवाळ्यात १० ते १२ दिवसांच्या अंतराने तर पावसाळ्यात पाण्या���्या गरजेनुसार पाणी द्यावे.\n* आंतरमशागत : मुळ्याच्या लागवडीचे अंतर कमी असल्यामुळे जमिनीची चांगली मशागत करणे आवश्यक आहे. लावणीनंतर १५ दिवसाच्या अंतराने खुरपणी करावी. तसेच लांब वाढणाऱ्या जातींना आवश्यकतेनुसार मातीची भर द्यावी.\n* काढणी : मुळ्याची लागवड केल्यानंतर जातीनुसार ४० ते ४५ दिवसांनी मुळे काढणीसाठी तयार होतात. मुळे नाजूक आणि कोवळे असतानाच काढणी करावी. काढणीस उशीर झाल्यास मुळे काढण्यापुर्वी शेताला पाणी द्यावे. मुळे हाताने उपटून काढावीत. त्यावील माती काढून मुळे पाण्याने स्वच्छ धुवावीत. खराब, किडलेले, रोगट मुळे वेगळे काढावेत. मुळे काही पानांसह विक्रीस पाठवितात.\n* उत्पादन : युरोपीयन जाती ५ ते ७ टन/हेक्टर, आशियाई जाती १५ ते २० टन/हेक्टर.\n* महत्त्वाच्या किडी आणि त्यांचे नियंत्रण :\n१) काळी अळी (मस्टर्ड सॉ फ्लाय) : मुळ्यावरील ही प्रमुख कीड असून लागवड झाल्यावर आणि मुळ्याची उगवण झाल्यावर सुरवातीच्या काळात या काळ्या अळीचा उपद्रव मोठ्या प्रमाणात होतो. अळ्या पाने खातात आणि त्यामुळे पानांवर छिद्रे दिसतात.\nउपाय : १० लिटर पाण्यात २० मिलीलिटर मॅलॅथिऑन मिसळून फवारणी करावी.\n२) मावा : या किडीचा उपद्रव ढगाळ हवामानात जास्त होतो. या किडीचा पिल्ले तसेच प्रौढ किडे पानांतील अन्नरस शोषून घेतात, त्यामुळे पाने गुंडाळली जातात. रोपे कमजोर होतात, पाने पिवळी पडतात व रोपे मरून जातात.\nउपाय : १० लिटर पाण्यात २० मिलीमीटर मॅलॅथिऑन मिसळून फवारणी करावी.\n* महत्त्वाचे रोग आणि त्यांचे नियंत्रण :\n१) करपा : हा रोग मुळ्याच्या पिकावर मोठ्या प्रमाणात दिसून येतो. या बुरशीजन्य रोगामुळे पानांवर पिवळे फुगीर डाग पडतात. नंतर खोडांवर आणि शेंगावर पिवळे डाग पडतात. पावसाळी हंगामात या रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येतो.\nउपाय : १० लिटर पाण्यात २५ ग्रॅम डायथेन एम - ४५ बुरशीनाशक मिसळून फवारावे.\nमुळा पिकास उगवणीनंतर १२ - १५ दिवसांच्या अंतराने डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या सप्तामृताच्या ३ फवारण्या घेतल्या असता वरील किडरोगांचे नियंत्रण होऊन उत्पादनात व दर्जात हमखास वाढ होते. अशा प्रकारे मुळ्याच्या लागवडीचे नियोजन केल्यास शेतकऱ्यांना चांगला फायदा होऊ शकतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://prajamanch.com/?p=3424", "date_download": "2019-02-20T11:33:28Z", "digest": "sha1:LNDVMO3FSRUYXJ5YM23CQAVSYEQ63ZMP", "length": 9106, "nlines": 117, "source_domain": "prajamanch.com", "title": "‘मैत्रय समूह’ आर्थिक फसवणूक प्रकरणात ३० गुन्हे दाखल, ठेवीदारांनी ठेवीच्या मागणीसाठी अर्ज करण्याचे आव्हान – Prajamanch", "raw_content": "\n‘मैत्रय समूह’ आर्थिक फसवणूक प्रकरणात ३० गुन्हे दाखल, ठेवीदारांनी ठेवीच्या मागणीसाठी अर्ज करण्याचे आव्हान\n‘मैत्रय समूह’ आर्थिक फसवणूक प्रकरणात ३० गुन्हे दाखल, ठेवीदारांनी ठेवीच्या मागणीसाठी अर्ज करण्याचे आव्हान\nमैत्रेय समुहाकडून ठेवीदारांच्या आर्थिक फसवणूक प्रकरणी राज्यात 30 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या गुन्ह्यांच्या तपासामध्ये समुहाच्या वित्तीय आस्थापनाच्या अभिलेखातून ठेवीदारांची माहिती उपलब्ध झाली असून पुढील तपास पोलीस यंत्रणेमार्फत सुरू आहे. त्यामुळे अद्याप आपल्या ठेवींच्या रक्कमेची मागणी दाखल न केलेल्या ठेवीदारांनी जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये अथवा जिल्ह्याच्या आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधून ठेवींच्या मागणीबाबत विहित नमुन्यात अर्ज करावा, असे आवाहन आर्थिक गुन्हे शाखेच्या अपर पोलीस महासंचालकांनी केले आहे. या फसवणूक प्रकरणात दाखल गुन्ह्यांचा तपास तसेच कार्यवाहीमध्ये समन्वयाच्या दृष्टीने पोलीस महासंचालक कार्यालयात सनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे. ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यासाठी महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थामधील) हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम 1999 नुसार आतापर्यंत 308 मालमत्ता जप्त करण्याबाबतचे आदेश देण्यात आले आहेत. या 308 मालमत्तांच्या संदर्भात न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करुन कायदेशीर विल्हेवाट लावण्यासाठी विशेष सरकारी अभियोक्ता तसेच सक्षम प्राधिकारी नेमण्यात आले आहेत. या गुन्ह्यांचा तपास सुरू असून निष्पन्न झालेल्या उर्वरित मालमत्ता जप्त करण्याबाबतची कार्यवाही सुरू आहे. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत करण्याची कार्यवाही सक्षम प्राधिकाऱ्यांमार्फत करण्यात येईल. त्यामुळे ठेवीदारांनी आपल्या ठेवी परत मिळण्यासंदर्भात अन्य व्यक्ती किंवा यंत्रणेकडे संपर्क न साधता पोलिसांकडे अर्ज सादर करावा, असेही कळविण्यात आले आहे.\nPrevious राज्यात पुढचे दोन आठवडे पावसाची दडी\nNext दमणगंगा, तापी नदीचे पाणी नदीजोड प्रकल्पाव्दारे खान्देश-मराठवाड्याकडे वळवणार\nपोलीस छाप्यात सांगली ये���े 500 व 2 हजाराच्या नकली नोटाचा धक्कादायक प्रकार उघड\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात,नववर्षांत राज्य कर्मचाऱ्यांचा जल्लोष\nबारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी, तर दहावीची एक मार्चपासून, वेळापत्रक अधिकृत संकेतस्थळावर\nकर्तव्यनिष्ठ अधिकारी तुकाराम मुंढेंच्या 12 वर्षाच्या कार्यकाळात 11 बदल्या\nदमणगंगा, तापी नदीचे पाणी नदीजोड प्रकल्पाव्दारे खान्देश-मराठवाड्याकडे वळवणार\nराज्यात पुढचे दोन आठवडे पावसाची दडी\nधारणी महसूल विभागात शिव जयंती निमित्त्त रक्तदान, उप विभागीय अधिकारी राहुल कार्डिले यांनी ही केले रक्तदान\nकुसूमकोट खुर्द येथे भूमिहीन अतिक्रमण धारकांच्या जमिनीवर भूस्वामींनी केले अवैध अतिक्रमण\nअमरावती भा.ज.प जिल्हा प्रमुख दिनेश सूर्यवंशी यांचा वाढदिवसा निमित्य फळे वाटप.\nअखिल भारतीय बलाई महासभा राष्ट्रीय व राज्यस्तरीय कार्यकारणी घोषित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://2know.in/category/%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%82/", "date_download": "2019-02-20T11:34:34Z", "digest": "sha1:V6FGRFY4VJ2OFICQQAZHYSFPMHJYP7HL", "length": 2929, "nlines": 36, "source_domain": "2know.in", "title": "वस्तू | मराठी इंटरनेट", "raw_content": "\nमी नुकताच माझा मोबाईल ऑनलाईन विकत घेतला. तर हा ऑनलाईन खरेदीचा अनुभव एकंदरीत कसा होता आणि ऑनलाईन खरेदीची प्रक्रिया नेमकी कशी पूर्ण …\nमोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग\nहजारो इंग्लिश पुस्तके मोफत\nबॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे\nवर्ड फाईल PDFमध्ये बदलणे\nSBI ATM केंद्रात पैसे जमा करणे\nलॅपटॉप स्पिकर लॅपटॉपशिवाय वापरणे\nअनुदिनी कशी तयार करावी\nखाली आपला ईमेल अ‍ॅड्रेस देऊन Subscribe वर क्लिक केल्यास 2know.in वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची ‘नोंद’ आपल्याला ईमेलवर मिळेल.\nमोफत मराठी, इंग्रजी, हिंदी शब्दकोश\nअडलेल्या इंग्लिश शब्दांपासून शब्दकोश तयार करा\n****** पासवर्ड कसा पहायचा\nस्मार्टफोनवर मराठी लिहिण्याची सोपी पद्धत\nबिंग, याहू, गुगल चा व्हिडिओ शोध, चलचित्र शोध\nविश्वकरंडक फुटबॉल ची गुगल वरुन माहिती\nगुगल युआरएल (URL) शॉर्टनर\nगुगल चा मराठी शोध, मराठी गुगल\n© कॉपिराईट २०१० - २०१५ - 2know.in. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/HAL-YOGD-10-blacklisted-android-apps-5718242-NOR.html", "date_download": "2019-02-20T12:06:55Z", "digest": "sha1:KKKB64BQ3G6MOXTIN4UPVOPEBX6RHRC7", "length": 7167, "nlines": 171, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "10 Blacklisted Android Apps | हे Apps नाही, आहेत Virus, स्मार्टफोनमधून तत्काळ करा Uninstall", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nहे Apps नाही, आहेत Virus, स्मार्टफोनमधून तत्काळ करा Uninstall\nमोबाइल सिक्युरिटी फर्म Appthority ने नुकताच इंटरप्राइस मोबाइल सिक्युरिटी प्लस रिपोर्ट जारी केला आहे. रिपोर्ट्‍समध्ये 10\nगॅजेट डेस्क- मोबाइल सिक्युरिटी फर्म Appthority ने नुकताच इंटरप्राइस मोबाइल सिक्युरिटी प्लस रिपोर्ट जारी केला आहे. रिपोर्ट्‍समध्ये 10 अॅप्सचा उल्लेख करण्यात आला आहे. या अॅप्स नसून व्हायरस असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. हे अॅप्स जगभरात Blacklisted आहेत.\nअॅप्सच्या माध्यमातून डेटा लीकेज, डेटा स्टोरेज आणि सिक्युरिटी पॉलिसीचे उल्लंघन केले जात असल्याचे उघडकीस आले आहे.\nगूगलने डिलीट केले होते 20 Apps\nरेनसमवेअर व्हायरस अटॅकनंतर गूगलने देखील प्ले स्टोअरवरून 20 अॅप्स डिलीट केले होते. तसेच सर्व अॅंड्रॉइड यूजर्सलाही हे अॅप्स तत्काळ अनइन्टॉल करण्‍याचा सल्ला दिला होता.\nगूगलने सांगितले की, या अॅप्सच्या माध्यमातून स्मार्टफोनमध्ये व्हायरस अटॅक होण्याची शक्यता सर्वाधिक असते. सोबतच, अॅप्समध्ये अनेक लूपहोल्स आहेत. त्यांच्या मदतीने हैकर्स तुम्हाच्या स्मार्टफोनपर्यंत सहज पोहोचू शकतात.\nगूगलची सिक्युरिटी कंपनीने Dubbed Judy नामक अॅप्समधून 'मालवेअर' शोधून काढला होता. प्ले स्टोअरवर सर्व अॅप्स प्रचंड लोकप्रिय होते. यातील बहुतांश 5 मिलियनपर्यंत डाऊनलोडही करण्‍यात आले होते.\nपुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून जाणून घ्या...स्मार्टफोनला धोका पोहोचवणारे Apps...\nगर्लफ्रेंडला व्हॅलेंटाईन डेसाठी गिफ्ट देण्याचा प्लान करताय हे गिफ्ट देऊन तिला करु शकता इम्प्रेस\n10 TIPS: तुम्ही हातात घड्याळ घालता ना, वॉच दिर्घकाळ टिकावी म्हणून अशी घ्या काळजी\nफक्त सेक्स केल्यानेच नाही तर kiss केल्यानेही होतात हे गंभीर आजार.. आजच व्हा सावध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-ADH-infog-hanuman-chalisa-5-miraculous-chaupais-for-successful-life-5716269-PHO.html", "date_download": "2019-02-20T12:11:26Z", "digest": "sha1:43BY43GDK54VXTXNZT5Y3ZRKEZ6EU5S5", "length": 11644, "nlines": 169, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "hanuman chalisa 5 miraculous chaupais for successful life | 5 चौपाई : यांचे स्मरण केल्याने दूर होतात सर्व अडचणी", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\n5 चौपाई : यांचे स्मरण केल्याने दूर होतात सर्व अडचणी\nबजरंगबली ��नुमानाला प्रसन्न करण्याचा सर्वात अचूक उपाय म्हणजे हनुमान चालीसाचे पाठ करणे.\nबजरंगबली हनुमानाला प्रसन्न करण्याचा सर्वात अचूक उपाय म्हणजे हनुमान चालीसाचे पाठ करणे. हे पाठ केल्याने भक्ताच्या सर्व अडचणी दूर होऊ शकतात. हनुमान चालीसातील प्रत्यक चौपाई चमत्कारिक आहे. आज आम्ही तुम्हाला हनुमान चालीसामधील काही निवडक चौपाईंचा अर्थ सांगत आहोत. या चौपाईंचा जप केल्यास शुभफळ प्राप्त होऊ शकतात.\nअसा करावा जप -\nएखाद्या चौपाईचा जप करण्याची इच्छा असेल तर जपाची संख्या कमीतकमी 108 असावी. जप करण्यासाठी रुद्राक्षाच्या माळेचा उपयोग करावा. हनुमान चालीसाचा जप करण्यासाठी कोणत्याही हनुमान मंदिरात जाऊ शकता किंवा घरीच एकांत ठिकाणी जप करू शकता. जप करताना हनुमानाचे ध्यान करावे. व्यर्थ विचार मानाम्ह्द्ये आणू नयेत. एकाग्रतेने जप केला तरच शुभफळ प्राप्त होऊ शकतात.\nबुद्धिहीन तनु जानिके, सुमिरौं पवन कुमार\nबल-बुद्धि बिद्या देह मोहिं, हरहु कलेस बिकार\nजर एखाद्या व्यक्तीने नियमितपणे या दोन ओळींचा 108 वेळेस जप केला तर त्याला तल्लख बुद्धी प्राप्त होऊ शकते. या जपाच्या प्रभावाने हनुमान व्यक्तीचे सर्व क्लेश आणि विकार दूर करतात. या ओळींचा अर्थ असा आहे की, \"हे पवन कुमार, मी स्वतःला बुद्धिहीन समजतो आणि यामुळे तुमचे ध्यान, स्मरण करतो. तुम्ही मला बळ, बुद्धी आणि विद्या प्रदान करा. माझे सर्व कष्ट आणि दोष दूर करण्याची कृपा करा.'\nपुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर चौपाईंचा अर्थ....\nया चौपाईने बुद्धी प्राप्त होते -\nजो व्यक्ती या चौपाईचा जप करतो त्याला सुबुद्धी प्राप्त होते. या चौपाईचा जप केल्याने व्यक्तीचे कुविचार नष्ट होऊन सुविचार निर्माण होतात. वाईटापासून मन दूर राहते आणि चांगल्या कामामध्ये आवड निर्माण होते.\nअर्थ - बजरंगबली महावीर असून कुमती (वाईट बुद्धी) दूर करतात आणि सुमती (चांगली बुद्धी) प्रदान करतात.\nया चौपाईने विद्या प्राप्त होते -\nज्या व्यक्तीला विद्या धनाची इच्छा असेल त्याने या चौपाईचा जप करावा. या जपाने व्यक्तीला विद्या आणि चातुर्य प्राप्त होते. त्याचबरोबर हृदयामध्ये श्रीरामाची भक्ती वाढते.\nअर्थ- हनुमान विद्यावान आणि गुणवान तसेच चतुर आहेत. ते नेहमी श्रीरामाच्या सेवेत तत्पर राहतात. जो व्यक्ती या चौपाईचा जप करतो, त्याला हनुमानाप्रमाणे विद्या, गुण, चातुर्यासोबतच श���रीरामाची भक्ती प्राप्त होते.\nशत्रूची भीती दूर करण्यासाठी या चौपाईचा जप करावा\nजेव्हा तुम्ही शत्रूमुळे अडचणीत पडाल आणि बाहेर निघण्याचा कोणताच मार्ग सापडत नसेल तर हनुमान चालीसातील या चौपाईचा जप करा. एकाग्र आणि शांत मनाने एकांत ठिकाणी या चौपाईचा 108 वेळेस जप केल्यास शत्रूंवर सहज विजय प्राप्त होईल. श्रीरामाची कृपा प्राप्त होते.\nअर्थ - श्रीराम आणि रावणाच्या युद्धामध्ये हनुमानाने भीम रुपात म्हणजे विशाल रूप धारण करून राक्षसांचा संहार केला होता. श्रीरामाचे काम पूर्ण करण्यात हनुमानाने महत्त्वपूर्ण योगदान दिले. ज्यामुळे श्रीरामचे सर्व कार्य पूर्ण होत गेले.\nजो व्यक्ती या चौपाईचा जप करतो त्याला शारीरिक कमजोरीतून मुक्ती मिळते. या चौपाईचा अर्थ असा आहे की, हनुमान श्रीरामचे दूत असून अतुल्य बळाचे धाम आहेत. हनुमान परम शक्तिशाली आहेत. हनुमानाच्या आईचे नाव अंजनी असल्यामुळे यांना अंजनी पुत्र म्हटले जाते. शास्त्रानुसार हनुमानाला पवन देवाचा मुलगा मानले जाते, याच कारणामुळे यांना पवनसुत असेही संबोधले जाते.\nदशानन रावणाचा असा आहे वंशवृक्ष, जाणून घ्या, का बनला होता राक्षस\nमहाभारत : हे 5 काम करण्यात घाई करू नये, जीवनात कायम राहील सुख-शांती\nचुकीच्या वेळेला झोपणे आणि नेहमी क्रोध करणे, ज्या लोकांमध्ये असतात हे 6 दोष, ते कधी सुखी राहू शकत नाहीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mazyanajretun.blogspot.com/2018/03/", "date_download": "2019-02-20T11:53:55Z", "digest": "sha1:SJEUBKSX2SQFVUMP6HWMFW3LEKDVHNSU", "length": 4726, "nlines": 46, "source_domain": "mazyanajretun.blogspot.com", "title": "माझ्या नजरेतून", "raw_content": "\nचांगली आणी वाईट : या दोनच बाजू असलेल्या गोष्टी; खरंतर खूप गूढ असतात कधीकधी. वाईटानं चांगुलपणाचं पांघरुन घ्यावं अन् चांगल्यावर वाईटाचं झाकण पडावं अश्यातली गत चांदीच्या मुलाम्यालाही भुलणारी माणसं आपण चांदीच्या मुलाम्यालाही भुलणारी माणसं आपण गोष्टींच्या मुळाशी जाऊन उकल करनं फार कंटाळवाणं वाटतं आपल्याला. जसजशी ती वस्तू मुलामा सोडून मुळ रंग दाखवायला लागते ; आपण फसवले गेल्याची प्रचिती आपल्याला येते. डोळे तर जन्मत: फुकटांतच मिळालेले असतात. कमवायची असते तीे फक्त नजर; चांगल्यातलं वाईट आणी वाईटातलं चांगलं ओळखायची पारखी नजर. @$m गोष्टींच्या मुळाशी जाऊन उकल करनं फार कंटाळवाणं वाटतं आपल्याला. जसजशी ती वस्तू मुलामा सोडून मुळ रंग दाखवायला लागते ; आपण फसवले गेल्याची प्रचिती आपल्याला येते. डोळे तर जन्मत: फुकटांतच मिळालेले असतात. कमवायची असते तीे फक्त नजर; चांगल्यातलं वाईट आणी वाईटातलं चांगलं ओळखायची पारखी नजर. @$m\nआजोबांची लाडकी 'शोभनी'.कागदोपत्री 'शोभा' असलेल्या तिनेही ते नाव आणी तो हक्क फक्त तिच्या वडिलांसाठी खास राखीव ठेवलेला. बाजी-मोहित्यांच्या गावच्या ऐसपैस घरात वाढलेली माझी आई मुंबईतल्या या खुराड्यात कशी रुळली तिचं तिलाच ठाऊक पण आली तेव्हा या टिचभर जागेतल्या पत्र्याच्या खोपट्यालाही घरपण आणलं तिने. शिवणकाम, भरतकाम, विणकाम शिकली होती. याच कोशल्याचा पुरेपूर उपयोग केला तिने. लहानपणी माझ्यासाठी कितीतरी प्रकारची झबली, पेटीकोट शिवले. तिने विणलेलं गुलाबी रंगाचं स्वेटर-कानटोपी..,, माझ्यानंतर माझ्या भावंडांनीही वापरलं. मग हळुहळु वस्तीतल्या आजुबाजूच्या लोकांकडूनही कपड्यांची कामं तिला मिळायला लागली. तेवढाच संसाराला हातभार म्हणून तीही अगदी हौसेने करायची. एक कला जोपासण्याचं साधन म्हणून बघायची. कापड कापून उरलेल्या चिंध्या सुद्धा सांभाळून ठेवायची. पण त्या ठेवताना.., कुठे कशासाठी वापरायच्या हे तिचं-तिचं आधीच ठरलेलं असायचं. मग त्याची कुठे दुपटीच शिव, कुठे पँचवर्कवाले पडदे, झालरीवालं उशीचं कव्हर,…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://2know.in/category/%E0%A4%88%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%95-%E0%A4%A4%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE/", "date_download": "2019-02-20T11:38:35Z", "digest": "sha1:4F3Y4URGEAUINKDD7UDF4RYYXR3QLDRD", "length": 2938, "nlines": 36, "source_domain": "2know.in", "title": "ईपुस्तक तयार करा | मराठी इंटरनेट", "raw_content": "\nई पुस्तक तयार करा\nकाही महिन्यांपूर्वी सहज गंमत म्हणून मी एक अगदी लहानसं ई पुस्तक माझ्या मित्रांसाठी लिहिलं होतं. त्यानंतर आपल्या नेहमीच्या प्रिंटरच्या सहाय्याने प्रिंट देखील …\nमोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग\nहजारो इंग्लिश पुस्तके मोफत\nबॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे\nवर्ड फाईल PDFमध्ये बदलणे\nSBI ATM केंद्रात पैसे जमा करणे\nलॅपटॉप स्पिकर लॅपटॉपशिवाय वापरणे\nअनुदिनी कशी तयार करावी\nखाली आपला ईमेल अ‍ॅड्रेस देऊन Subscribe वर क्लिक केल्यास 2know.in वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची ‘नोंद’ आपल्याला ईमेलवर मिळेल.\nअडलेल्या इंग्लिश शब्दांपासून शब्दकोश तयार करा\n****** पासवर्ड कसा पहायचा\nमोफत मराठी, इंग्रजी, हिंदी शब्दकोश\nलिंक शेअर करुन जास���त पैसे कमवणे\nफेसबुक, गुगल चे मराठी भाषांतर\nगुगल चा मराठी शोध, मराठी गुगल\n****** पासवर्ड कसा पहायचा\n© कॉपिराईट २०१० - २०१५ - 2know.in. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://blog.tanmaykanitkar.in/2010/03/", "date_download": "2019-02-20T11:22:29Z", "digest": "sha1:ZZZ55AQU3Y4MTRJUPNTNNHEBPJEQPACD", "length": 39131, "nlines": 165, "source_domain": "blog.tanmaykanitkar.in", "title": "जाणवले ते . . .: March 2010", "raw_content": "\nअंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्याशी गप्पांचा कार्यक्रम नुकताच झाला. परिवर्तन या आमच्याच संस्थेने तो आयोजित केला होता. या निमित्ताने पुन्हा एकदा डोक्यात श्रद्धा-अंधश्रद्धा, देव संकल्पना, वैज्ञानिक दृष्टीकोन, अध्यात्म या सगळ्या विचारांचे वादळ उठले.\nशाळेत असताना इतर असंख्य मुलांप्रमाणेच मीही \"देव नाही\" अशा मताचा झालो होतो... पुढे पुढे जस जसा मोठा झालो, विचार करू लागलो तस तसा मी देव ही \"संकल्पना\" म्हणून मान्य करू लागलो. \"मनाला बरं वाटावं, मानसिक आधार\" म्हणून माणसाने देव या संकल्पनेची निर्मिती केली असा माझा ठाम विश्वास तयार झाला. मी निसर्गाला देव म्हणू लागलो कारण 'संपूर्ण विश्वाची गती आणि उर्जा' म्हणजेच देव आशी मी देवाची व्याख्या केली. आणि त्यानुसार निसर्ग हाच देव असे मी ठरवले. पण मग जेव्हा मी अशा काही लोकांच्या संपर्कात आलो की जे मला सांगत होते की अरे हे सगळं विज्ञान आहे. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्राच्या नियमाप्रमाणे सर्व काही चालू आहे. उत्क्रांतीवादाच्या नियमाप्रमाणे आपण तयार झालो आहोत..... देव वगैरे सगळं काही झूट आहे....तेव्हा मी विचारात पडलो...\nपण मग असा लक्षात आलं की \"उर्जेचे स्वरूप बदलता येते पण, उर्जा निर्माण करता येत नाही आणि नष्टही करता येत नाही\" हा भौतिकशास्त्रातला नियम आहे... मग सगळं भौतिकशास्त्राप्रमाणे वैज्ञानिक पद्धतीनी चालू आहे असं असलं तरी सुरुवातीला जी प्रचंड उर्जा या विश्वात तयार झाली असेल ती \"तयार\" कोणी केली कोणत्याही सामान्य मानवाचे तर हे काम नक्कीच नाही.... आणि म्हणूनच या विश्वाच्या आणि उर्जेच्या निर्मात्याला, म्हणजेच निसर्गाला देव असे म्हणावे असे मी ठरवले...\nदेव आहे हे ठरलं पण पुढे प्रश्न आला श्रद्धेचा.... श्रद्धा व्यक्त कशी करावी मंदिरातल्या मूर्तीला नमस्कार करून \"सगळं नीट होऊ दे रे बाबा मंदिरातल्या मूर्तीला नमस्कार करून \"सगळं नीट होऊ दे रे बाबा\" असं म्हणणं म्हणजे श्रद्धा बाळगणं का\" असं म्हणणं म्हणजे श्रद्धा बाळगणं का हे मला पटेना... देवाबद्दल आणि माहित नसलेल्या त्या प्रचंड उर्जेच्या निर्मात्याबद्दल माझ्या मनात श्रद्धा आहे, आदर आहे... पण ती व्यक्त कशी करावी हा सर्वस्वी माझा प्रश्न आहे असे मला वाटू लागले.\nआणि इथेच मी माझ्या दुसऱ्या मताची आणि नव्याने तयार तिसऱ्या मताची सांगड घातली. मनाला बरं वाटेल मानसिक समाधान मिळेल अशा कोणत्याही मार्गाने श्रद्धा ठेवायला निसर्ग देव परवानगी देतो असे माझे ठाम मत बनले. शिवाय देव हा मूर्तीत शोधायची गरज नाही तो प्रत्येक गोष्टीत आहे या संतांच्या भूमिकेचा मी माझ्या परीने जेव्हा विचार केला तेव्हा माझ्या लक्षात आलं की प्रत्येक गोष्टीत उर्जा आहे, गती आहे... आणि म्हणूनच त्यांचा निर्माताही सृष्टीत सर्वत्र आहे... आणि सर्वत्र म्हणजे माझ्यातही आहे....\nइथेच माझ्या अध्यात्मावरच्या विचारांची सुरुवात झाली. आधुनिक विज्ञानाने हे सिद्ध केले आहे की माणूस त्याच्या मेंदूच्या क्षमतेच्या १०-१६ टक्केच भाग वापरतो.... आईनस्टाइन त्याचा मेंदू इतर कोणत्याही मानवापेक्षा जास्त म्हणजे १६ टक्क्यांपर्यंत वापरायचा असं आधुनिक शास्त्र सांगतं... वैज्ञानिक पद्धतीनी सिद्ध झालेली ही गोष्ट.... असं असताना जी गोष्ट वापरात नाही ती गोष्ट उत्क्रांत्वादाच्या नियमाप्रमाणे नष्ट व्हायला हवी होती..... \"होमो इरेक्तस\" नावाचा मानव अतिशय सामान्य बुद्धिमत्तेचा होता... तो उत्क्रांत होत होत आजचा \"होमो सेपियन सेपियन\" हा हुशार मानव तयार झाला. पण मानावांमधील सगळ्यात हुशार मानव जेमतेम १६ टक्के मेंदू वापरात असेल तर उर्वरित ८४ टक्के मेंदू, माणसाची शेपटी जशी वापर नसल्याने नष्ट झाली तसाच नष्ट व्हायला हवा होता. पण तसे गेल्या हजारो वर्षात घडलेले नाही. काय कारण असेल याचं असं असताना जी गोष्ट वापरात नाही ती गोष्ट उत्क्रांत्वादाच्या नियमाप्रमाणे नष्ट व्हायला हवी होती..... \"होमो इरेक्तस\" नावाचा मानव अतिशय सामान्य बुद्धिमत्तेचा होता... तो उत्क्रांत होत होत आजचा \"होमो सेपियन सेपियन\" हा हुशार मानव तयार झाला. पण मानावांमधील सगळ्यात हुशार मानव जेमतेम १६ टक्के मेंदू वापरात असेल तर उर्वरित ८४ टक्के मेंदू, माणसाची शेपटी जशी वापर नसल्याने नष्ट झाली तसाच नष्ट व्हायला हवा होता. पण तसे गेल्या हजारो वर्षात घडलेले नाही. का��� कारण असेल याचं माणसाचा उरलेला ८४ टक्के मेंदूही कार्यरत असणार आणि म्हणूनच तो उत्क्रांतीच्या प्रक्रियेत टिकून आहे.. माणसाचा उरलेला ८४ टक्के मेंदूही कार्यरत असणार आणि म्हणूनच तो उत्क्रांतीच्या प्रक्रियेत टिकून आहे.. पण ८४ टक्के मेंदू काय काम करतो याचं उत्तर आधुनिक विज्ञान अजूनपर्यंत देऊ शकलेले नाही. माझ्या मते, तो उर्वरित ८४ टक्के मेंदू म्हणजेच जो प्रत्येक माणसात आहे असे आपण म्हणतो तो देवाचा अंश. तो देवाचा अंश प्राप्त करण्यासाठीच, ती प्रचंड अशी अध्यात्मिक अनुभूती मिळवण्यासाठीच लोक जीवाचा आटापिटा करतात... कारण आत्ता वापरतो त्यापेक्षा पाचपट जास्त मेंदू वापरता आला तर ती उर्जा केवढी प्रचंड असेल याचा आपण अंदाजही करू शकत नाही.\nअध्यात्म म्हणजे दुसरे तिसरे काही नसून हा ८४ टक्के मेंदू कार्यान्वयित करण्याचा प्रयत्न आहे असे माझे ठाम मत आहे. त्यासाठी आपल्या वेदांमध्ये योग साधना सांगण्यात आली संतांनी नामस्मरणाचा मार्ग सांगितला. योग काय किंवा नाम स्मरण काय, त्याचा मूळ गाभा एकंच आहे असे नीट पाहिल्यावर आपल्या लक्षात येते. याचा मूळ गाभा आहे आपल्या शरीरातली सर्व उर्जा एखाद्या ठिकाणी केंद्रित करणे... स्वामी विवेकानंद ध्यानमग्न अवस्थेत जेव्हा बसायला सांगतात तेव्हा त्याचा अर्थ असतो निस्तब्ध बसून अंगातली सारी उर्जा केंद्रित करणे....आणि त्यामुळेच अनेकांना जी अध्यात्मिक अनुभूती येते ती केवळ त्यांचा ८४ टक्के मेंदू कार्यान्वयित झाल्यामुळे येत असली पाहिजे असं मला वाटतं. अनेकदा आपण पाहतो/ऐकतो की संत साधू हे वासना लोभ या \"सर्वांपलीकडे\" गेलेले असतात.... याचा अर्थ काय याचा अर्थ असं आहे की त्यांचा ८४ टक्के मेंदू कार्यान्वयित झालेला असल्यामुळे त्यांना, सामान्य १६ टक्के मेंदूच्या माणसाला ज्या वासना, इच्छा आकांक्षा असतात त्या शिल्लकच राहिलेल्या नसतात. ते १६ टक्क्यांच्या पलीकडे गेलेले असतात...\nबौद्ध तत्वज्ञानाप्रमाणे शरीर हे मेल्यावरही कुठल्या न कुठल्या स्वरुपात शिल्लक राहते (वैज्ञानिक दृष्ट्या हे पटते. कारण शरीर म्हणजेही एक प्रकारची उर्जाच ), म्हणजेच मेल्यानंतर माणसाच्या शरीरातील उर्जेचे रूप बदलते आणि माणूस विश्वातल्या विविध उर्जांमध्ये विखुरला जातो त्यालाच आपण देवाघरी जाणे म्हणतो कारण देव सर्वत्र आहे, कुठल्याही उर्जेत जरी मनुष्याचे शरीर गेले तरी ते देवाचेच म्हणजेच त्या माहित नसलेल्या प्रचंड उर्जेचेच घर असते.... ), म्हणजेच मेल्यानंतर माणसाच्या शरीरातील उर्जेचे रूप बदलते आणि माणूस विश्वातल्या विविध उर्जांमध्ये विखुरला जातो त्यालाच आपण देवाघरी जाणे म्हणतो कारण देव सर्वत्र आहे, कुठल्याही उर्जेत जरी मनुष्याचे शरीर गेले तरी ते देवाचेच म्हणजेच त्या माहित नसलेल्या प्रचंड उर्जेचेच घर असते.... ८४ टक्के मेंदू कार्यान्वयित केलेल्या व्यक्तीस आधीच देवाचा म्हणजेच उर्जेचा साक्षात्कार झालेला असतो, अशा वेळी जगातल्या इतर उर्जेत विलीन होण्याचे भय या लोकांना का बरं वाटेल ८४ टक्के मेंदू कार्यान्वयित केलेल्या व्यक्तीस आधीच देवाचा म्हणजेच उर्जेचा साक्षात्कार झालेला असतो, अशा वेळी जगातल्या इतर उर्जेत विलीन होण्याचे भय या लोकांना का बरं वाटेल आणि म्हणूनच त्यांना मृत्यूची भीती वाटत नाही... त्यांनाच आपण संत म्हणतो\nपरंतु १६ टक्क्यांच्या पलीकडे जाणारे/जाऊ शकणारे फारच थोडे असतात. आणि म्हणूनच १६ टक्के बुद्धिमत्ता असलेल्या तुमच्या माझ्यासारख्या सामान्य लोकांनी धर्म संकल्पना आणली... आणि त्याबरोबरच देव ही कोणतीतरी बाह्य गोष्ट आहे आणि तिला खुश केल्याने आपले जीवन सुकर होणार आहे अशी समजूत सामान्य माणसांनी करून घेतली. याच्यात अनेकांनी स्वतःचा फायदा कसा होईल ते बघितले. दुसऱ्यावर कुरघोडी करायच्या मानवी स्वभावानुसार स्वतःचे महत्व टिकवण्यासाठी काही जणांनी नवीन धर्म तयार केले. प्रत्येक धर्माला मानणाऱ्या लोकांमध्ये १६ टक्क्यांच्या पलीकडे पोचलेले काही लोक होऊन गेले. आणि त्यांच्या असं लक्षात आला की वेगवेगळे धर्म म्हणजे शेवटी शरीरातली सर्व उर्जा केंद्रित करायचे विविध मार्ग आहेत इतकंच... शेवट होतो तो एकाच ठिकाणी आणि म्हणूनच ते म्हणू लागले \"राम रहीम एक है...\"\nधर्माच्या नावाखाली जे काही अत्याचार केले गेले, नियम बनवले गेले ते केवळ आणि केवळ समाजातल्या एका गटाने दुसऱ्या गटावर वर्चस्व गाजवण्यासाठी... त्यामागे कोणतीही दैवी अशी गोष्ट नाही.\nया संदर्भात थोडे वाचन केल्यावर मला असे जाणवले की पूर्वीपासून देव आकाशात राहतो असे मनात असल्यामुळे त्याला खुश करायचे तर आकाशात काहीतरी पाठवले पाहिजे असे आपल्या पूर्वजांना वाटू लागले, एखादी गोष्ट जाळली की धूर बनून आकाशात जाते ही गोष्ट पाहून आपल्���ा बुद्धिमान पूर्वजांनी देवासाठी विविध गोष्टी पाठवण्यासाठी यज्ञ करायला सुरुवात केली.... देवाला काय आवडते याचा स्वतःच काही विचार केला आणि त्या गोष्टींची आहुती ते यज्ञात देऊ लागले. अशा असंख्य विचारांमधून अनेक वर्षांच्या अनेक लोकांच्या मंथनातून आजच्या रूढी तयार झाल्या आहेत. त्या सगळ्याच उत्तम आहेत योग्य आहेत हे म्हणणं जितका मूर्खपणाचे ठरेल तितकंच या सगळ्याच गोष्टी टाकाऊ आहेत हेही म्हणणे मूर्खपणाचे आहे.\nसंपूर्ण मेंदू कार्यान्वयित झालेल्या लोकांना आपण इतर सामान्य लोकांचे आयुष्य सुधारावे असे वाटू लागले. प्रचंड बुद्धिमत्ता त्यांना आता वापरता येत असल्यामुळे त्यांनी सामान्य लोकांना प्रभावित केले आणि काही चांगल्या गोष्टी \"देवाची\" भीती घालत करायला लावल्या. त्यामुळेच कित्येक रूढी परंपरांमध्ये आपल्याला विज्ञान आढळते... याचेच एक छोटेसे उदाहरण: गणपतीची किंवा कोणत्याही देवतेची आरती करताना कापूर का जाळायचा असा प्रश्न विचारलात तर त्याचं उत्तर आहे की कापूर जाळल्याने हवेतील जंतू-सूक्ष्मजीव मरतात.. लोकांची मानसिकता ही लहान मुलांसारखी असते. रात्री दात घास असं सांगितलं की लहान मुलं ऐकत नाही, पण रात्री दात नाही घासलेस तर बागुलबुवा येईल असे सांगितल्यावर ही मुले दात घासायला उठतात. एखादी गोष्ट रोज करा असं सांगितलं तर किती लोक करतील लोकांची मानसिकता ही लहान मुलांसारखी असते. रात्री दात घास असं सांगितलं की लहान मुलं ऐकत नाही, पण रात्री दात नाही घासलेस तर बागुलबुवा येईल असे सांगितल्यावर ही मुले दात घासायला उठतात. एखादी गोष्ट रोज करा असं सांगितलं तर किती लोक करतील उलट ती नाही केली तर देव रागवेल अशी भीती घातल्याने लोक चांगल्या प्रथा अंगिकारतात असं संतांच्या लक्षात आलं. अर्थातच असंख्य भोंदू लोकांनी या सगळ्याचा फायदा घेतला आणि समाजाला व लोकांना हजारो वर्षे लुटले. आता हे सर्व थांबले पाहिजे. सर्व प्रथा रूढी परंपरा यांचा वैज्ञानिक दृष्टीने विचार व्हायला हवा, पण त्याचबरोबर प्रत्येकात असणाऱ्या देवाला नाकारण्याची चूक टाळण्याची दक्षता घ्यावी, वैज्ञानिकांनी अध्यात्म आणि विज्ञान याची सांगड घालायचा प्रयत्न करावा असे मला वाटते.\nसर्वात जास्त मेंदू वापरणारा मानव असं म्हणल्या गेलेल्या आणि विज्ञानावर परमभक्ती असणाऱ्या आईनस्टाइनने सुद्धा द���वावर, देवाच्या अस्तित्वावर उघड विश्वास प्रकट केला होता.... आपण तर जेमतेम १० ते १५ टक्के मेंदू वापरणारे लोक आहोत.....\nसंयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे...\nशीर्षक वाचून हा एका राजकीय लेख असणार अशी खात्री तुम्ही बाळगली असेल. पण नंतर घोळ नको म्हणून आधीच ही गोष्ट स्पष्ट करतो की तुम्ही समजता तसला हा लेख नाही. सध्या पुणेकरांसमोर जो यक्षप्रश्न पडला आहे त्यावर उपाय आहे संयुक्त महाराष्ट्राचा कोणता आहे हा यक्षप्रश्न\nथोडी पार्श्वभूमी: ३ वर्षांपूर्वी भारताच्या क्रिकेट बोर्डाने आयपीएल सुरु करायचा निर्णय घेतला. त्यामध्ये ८ शहरांचे संघ नक्की करण्यात आले. समस्त मराठी लोकांच्या निष्ठा मुंबापुरीच्या संघाकडे होत्या.... मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाल्यामुळे सगळ्याच मराठी जनतेची एकजूट झाली आहे असे राजकारणी लोक सांगतात त्याचे चित्र आयपीएल मधेही दिसले. क्रिकेटचा 'देव' सचिन तेंडूलकर हा \"मुंबई इंडियन्स\" या संघाद्वारे संपूर्ण महाराष्ट्राचे नेतृत्व करत होता... सलग ३ वर्षे महाराष्ट्राच्या या संघाची एकजूट दिसून आली.\n घात झाला..... इंग्रजांची फूट नीती वापरून आयपीएल च्या चालक मालकांनी महाराष्ट्रात फूट पाडली.... आणि पुण्यासाठी स्वतंत्र संघ देण्याची घोषणा केली.... इतकेच नव्हे तर ही फूट मजबूत करण्यासाठी \"सहारा\" कडून १७०० कोटी रुपयांची बोली पुण्यावर लावण्यात आली.. आता स्वतंत्र विदर्भाची मागणी करणाऱ्यांना नागपूर संघ न देऊन चुचकारण्यात आले आहे.(खरंतर शरद पवारांनी स्वतंत्र विदर्भला केव्हाच पाठींबा दर्शवला आहे.) शिवाय एका \"मोदी\"(ललित) करवी दुसऱ्या \"मोदी\"(नरेंद्र) च्या राज्यातल्या अहमदाबादला आयपीएल मध्ये सामावून न घेत पवारांनी मोठीच राजकीय खेळी केली आहे असे म्हणावे लागेल ( दोन्ही मोदी भाजपशी संबंधित.. आता स्वतंत्र विदर्भाची मागणी करणाऱ्यांना नागपूर संघ न देऊन चुचकारण्यात आले आहे.(खरंतर शरद पवारांनी स्वतंत्र विदर्भला केव्हाच पाठींबा दर्शवला आहे.) शिवाय एका \"मोदी\"(ललित) करवी दुसऱ्या \"मोदी\"(नरेंद्र) च्या राज्यातल्या अहमदाबादला आयपीएल मध्ये सामावून न घेत पवारांनी मोठीच राजकीय खेळी केली आहे असे म्हणावे लागेल ( दोन्ही मोदी भाजपशी संबंधित.. काट्याने काटा काढण्यात पवार तरबेज आहेत काट्याने काटा काढण्यात पवार तरबेज आहेत\nआता पुणेकरांसमोर यक्षप्रश्न आहे तो म्हणजे आपला पाठींबा कोणाला द्यायचा गेली ३ वर्षे ज्यांनी आपले नेतृत्व केले त्या देवाच्या संघाला की पुणेरीपण दाखवत पुण्याच्या संघाला गेली ३ वर्षे ज्यांनी आपले नेतृत्व केले त्या देवाच्या संघाला की पुणेरीपण दाखवत पुण्याच्या संघाला पुणेकरांचे पुण्यावर किती प्रेम आहे हे काही मी सांगायची गरज नाही.... पण प्रत्यक्ष देवाच्या विरोधात जायला पुणेकर कितपत तयार होतील याबद्दल मला चिंता आहे. आणि बाकीच्या वेळी ठीक आहे, सोयीस्कर पद्धतीनी पुणे किंवा मुंबई ला पाठींबा देता येईल, पण पुणे विरुद्ध मुंबई अशा सामन्याच्या वेळेस\n पुण्याचा संघ निर्माण करून मुंबई ला महाराष्ट्रापासून वेगळे करण्यात आले आहे असे माझे ठाम मत आहे.... सबब, पुण्याचा संघ रद्द करून आता मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे असे आंदोलन नव्याने उभारावे लागेल आणि मुंबईसह सर्व महाराष्ट्रातून या आंदोलनाला भरघोस पाठींबा मिळेल असा मला ठाम विश्वास वाटतो... बाकी राज ठाकरे अद्याप या विषयात कसे पडले नाहीत ते कळत नाही. शिवाय उद्धवने तरी यात पडायला हवं, नाहीतर राज सारं श्रेय लुटून नेईल...आणि पुन्हा शिवसेनेवर नामुष्कीची वेळ येईल..... बाकी राज ठाकरे अद्याप या विषयात कसे पडले नाहीत ते कळत नाही. शिवाय उद्धवने तरी यात पडायला हवं, नाहीतर राज सारं श्रेय लुटून नेईल...आणि पुन्हा शिवसेनेवर नामुष्कीची वेळ येईल..... अर्थात पुणेकरांसमोरचे ज्वलंत प्रश्नांकडे दुर्लक्ष करायची राजकारणी लोकांना सवयच आहे.... त्यामुळे याही बाबतीत हे दुर्लक्ष करतील याबद्दल शंका नको...\nपुणेकरांनो जागे व्हा... संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे यासाठी लढा द्या....\nमागणी तसा पुरवठा नाही....\nमी जेव्हापासून परिवर्तन या आमच्या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक-राजकीय काम करायला लागलो आहे तेव्हापासून एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवली आहे. ती म्हणजे लोकांमध्ये अशा कामांसाठी जसे कौतुक करायची वृत्ती आहे, तशीच \"याने काय होणार\" अशी निराशावादी वृत्तीही आहे. एकूणच सध्याच्या देशातल्या भयानक स्थितीमुळे पेटून जाऊन हे सगळं बदलायची इच्छा होण्याऐवजी उलट \"कोणीतरी करायला पाहिजे\" असा म्हणत आपापल्या कामात व्यग्र होणाऱ्यांचीच संख्या खूप जास्त आहे. सध्याची परिस्थिती खूपच वाईट आहे हे सगळ्यांनाच माहित आहे, मान्य आहे. अशा वेळी हि परिस्थिती बदलण्यासाठी जे प्रयत्न ���रायची गरज आहे त्यासाठी पुढे येणाऱ्यांची संख्या फारच थोडी आहे. ही परिस्थिती बदलवणे, ही गोष्ट खूपच अवाढव्य अशी आहे. यासाठी जितक्या लोकांच्या सहभागाची आणि कार्याची आवश्यकता आहे ती संख्या पाहता सध्याची संख्या शून्य म्हणावी लागेल. थोडक्यात या कार्यासाठी जितकी मागणी आहे तितका पुरवठा नाही....\nआणि मागणी तसा पुरवठा नाही म्हणजे अर्थशास्त्राच्या नियमानुसार सगळी व्यवस्थाच कोलमडायची शक्यता निर्माण होते...अशा वेळी एकतर मागणी कमी करावी लागते किंवा पुरवठा वाढवावा लागतो. आता सध्याच्या परिस्थितीत तरी सुधारणा होणं शक्य दिसत नाही. म्हणजेच मागणी कमी करणा शक्य होणार नाही. तेव्हा पुरवठा वाढवायला हवा..... देशाच्या विकासाच्या दिशेने काम करण्यासाठी हजारो निष्ठावंत आणि तळमळीने काम करणाऱ्या लोकांची गरज आहे. सध्या हजारो तर सोडाच जेमतेम काही लोक प्रयत्न करताना आढळतात ज्यांची संख्या दोन आकड्यांच्या पुढे जात नाही.\nथोडक्यात देश सुधारायचा असेल तर अलोट निष्ठेने आणि कष्टाने काम करणाऱ्यांची मोठी फौजच असली पाहिजे.\nअनेक वर्षांपूर्वी अशा तरुणांची फौज निर्माण करायचा प्रयत्न राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून केला गेला. संघाच्या राष्ट्रप्रेमाबद्दल आणि निष्ठेबद्दल कोणीच काही बोलू शकणार नाही. मात्र त्यांच्या विचारसरणीमध्ये फारच दोष होते आणि आहेत. कम्युनिस्ट पक्षाचे आणि कम्युनिस्ट संघटनांचे लोक अत्यंत तळमळीने, जातीधर्मांच्या पलीकडे जाऊन कार्य करतात परंतु वास्तवाचे भान त्यांना नाही, त्यामुळे तळमळीने केलेलं प्रचंड काम वाया जातं. शरद पवारांसारख्या मुरब्बी राजकारण्याला वास्तवाचं भान आहे, राजकारणात त्यांचा हात धरणारा कोणी नाही... मात्र तत्वनिष्ठा...कर्तव्यनिष्ठा इत्यादी गोष्टींपासून ते दूर आहेत. अशा परिस्थितीत आपल्याला ज्यांचे स्वदेश प्रेम हे संघ कार्यकर्त्यांप्रमाणे असेल, ज्यांची तळमळ आणि कार्य करण्याची इच्छा ही कम्युनिस्ट कार्यकर्त्यांसारखी समानतेच्या जोरावर उभारली असेल आणि ज्यांच्याजवळ देशाच्या दुश्मनांना नेस्तनाबूत करायचे शरद पवारांचे राजकीय कौशल्य आणि वास्तवाचे भान असेल अशा लोकांची फौज निर्माण करायची आहे....\nहे अवाढव्य काम कोण एकट्या दुकट्याला पेलाव्ण्यासारखे नाही. मागणी एवढी आहे... कि पुरवठा आता तरी वाढवलाच पाहिजे.....\nसंय��क्त महाराष्ट्र झालाच पाहिजे...\nमागणी तसा पुरवठा नाही....\nफंडा लाईफ आणि पार्टनरचा (21)\nवाचलेच पाहिजे असे काही (4)\nया ब्लॉग वर लेखांमधून किंवा चित्रांमधून व्यक्त होणारी सर्व मते माझी 'वैयक्तिक मते' आहेत. मी ज्या संस्था-संघटनांमध्ये काम करतो त्यांची विचारधारा माझ्या लेखात व्यक्त होणाऱ्या मतांपेक्षा वेगळी असू शकते. माझ्याशी मतभेद असल्यास कमेंट्स मध्ये मांडावेत. किंवा मला ईमेल करावा. उगीच भावनिक वगैरे होऊन तोडफोड, मारहाण असल्या असंस्कृत, असभ्य आणि बेकायदेशीर गोष्टी करू नयेत. तसेच, इथे कमेंट्स मध्ये व्यक्त होणाऱ्या इतरांच्या मतांना ब्लॉगचा संपादक जबाबदार असणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://prajamanch.com/?p=3426", "date_download": "2019-02-20T11:33:34Z", "digest": "sha1:TXDLDLXTGLFPXK3UJIUDRV2ZATDK5GB6", "length": 9251, "nlines": 121, "source_domain": "prajamanch.com", "title": "दमणगंगा, तापी नदीचे पाणी नदीजोड प्रकल्पाव्दारे खान्देश-मराठवाड्याकडे वळवणार – Prajamanch", "raw_content": "\nदमणगंगा, तापी नदीचे पाणी नदीजोड प्रकल्पाव्दारे खान्देश-मराठवाड्याकडे वळवणार\nदमणगंगा, तापी नदीचे पाणी नदीजोड प्रकल्पाव्दारे खान्देश-मराठवाड्याकडे वळवणार\nनदीजोड प्रकल्पासाठी केंद्रीय मंत्री गडकरींच्या उपस्थितीत बैठक\nदमणगंगा व तापी नदी या देशातील महत्त्वाकांक्षी नदीजोड प्रकल्पावर चर्चा करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. सोबतच रखडलेले ११२ प्रकल्पावर चर्चा झाली. महाराष्ट्राचे जलसंपदा व वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन बैठकीला आवर्जून उपस्थित होते. दमनगंगा व तापी या दोन्ही नदीचे समुद्रात वाहून जाणारे पाणी खान्देश आणि मराठवाड्यात वळवण्यासंदर्भात या बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली.\nदमणगंगा, तापी या दोन्ही नदीचे पाणी नदीजोड प्रकल्पामुळे समुद्रात जाणारे पाणी अडवून मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना या प्रकल्पाचा फायदा होत आहे. पावसाचे वाया जाणारे पाणी, या नदीजोड प्रकल्पामुळे एका खोऱ्यातून दुसऱ्या खोऱ्यात वळविण्यात येणार आहे. यामुळे दुष्काळी भागातील शेतीसाठीही उपयोग होईल. बैठकीत बळीराजा जलसंजीवनी योजनेंतर्गत महाराष्ट्र राज्याला नाबार्डकडून मिळणाऱ्या कर्जमदतीवर या वेळी सकारात्मक चर्चा करण्यात आली. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली नदीजोड प्रकल्प आणि बळीराजा जलसंजीवनी योजना यशस्वीपणे राबविण्यात येणार असल्याचे बैठकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.\nअपूर्ण सिंचन प्रकल्पही पूर्ण करणार\nबळीराजा जलसंजीवनी योजनेवर चर्चा करून शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्याचा उद्देश ठेवून अवर्षणप्रवण भागातील एकूण ११२ रखडलेले प्रकल्प बळीराजा जलसंजीवनी योजनेच्या माध्यमातून पूर्ण करण्यात येणार असून त्यामुळे प्रकल्पांच्या भागातील शेतकऱ्यांची जमीन सिंचनाखाली येणार आहे.\nPrevious ‘मैत्रय समूह’ आर्थिक फसवणूक प्रकरणात ३० गुन्हे दाखल, ठेवीदारांनी ठेवीच्या मागणीसाठी अर्ज करण्याचे आव्हान\nNext कर्तव्यनिष्ठ अधिकारी तुकाराम मुंढेंच्या 12 वर्षाच्या कार्यकाळात 11 बदल्या\nपोलीस छाप्यात सांगली येथे 500 व 2 हजाराच्या नकली नोटाचा धक्कादायक प्रकार उघड\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात,नववर्षांत राज्य कर्मचाऱ्यांचा जल्लोष\nबारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी, तर दहावीची एक मार्चपासून, वेळापत्रक अधिकृत संकेतस्थळावर\nकर्तव्यनिष्ठ अधिकारी तुकाराम मुंढेंच्या 12 वर्षाच्या कार्यकाळात 11 बदल्या\n‘मैत्रय समूह’ आर्थिक फसवणूक प्रकरणात ३० गुन्हे दाखल, ठेवीदारांनी ठेवीच्या मागणीसाठी अर्ज करण्याचे आव्हान\nराज्यात पुढचे दोन आठवडे पावसाची दडी\nधारणी महसूल विभागात शिव जयंती निमित्त्त रक्तदान, उप विभागीय अधिकारी राहुल कार्डिले यांनी ही केले रक्तदान\nकुसूमकोट खुर्द येथे भूमिहीन अतिक्रमण धारकांच्या जमिनीवर भूस्वामींनी केले अवैध अतिक्रमण\nअमरावती भा.ज.प जिल्हा प्रमुख दिनेश सूर्यवंशी यांचा वाढदिवसा निमित्य फळे वाटप.\nअखिल भारतीय बलाई महासभा राष्ट्रीय व राज्यस्तरीय कार्यकारणी घोषित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z71225081228/view", "date_download": "2019-02-20T11:51:26Z", "digest": "sha1:7C5P6TX4GGQA65FR2ALNS6JMSYUAQAX7", "length": 6821, "nlines": 119, "source_domain": "www.transliteral.org", "title": "संत वंका - येणे जाणें दोनी खुंटले मा...", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत वंकाचे अभंग|\nयेणे जाणें दोनी खुंटले मा...\nचरण मिरवले विटेवरी दोनी \nप्रेमाचा पुतळा विठोबा साव...\nपांडुरंगावाचोनी दुजा कोण ...\nएक एकादशी जरी हो पंढरीसी ...\nचोखियाचे घरी चोखि���ाची कां...\nचोखियाचे घरा आले नारायणा ...\nतुळसी वृंदावनी उभा तो ब्र...\nमग पंढरीराणा बोलतसे वाणी ...\nसोयराईनें मनी करोनी विचार...\nआम्ही तो जातीचे आहेती महा...\nयेरी म्हणे मज काय देतां स...\nइतुक्यामाजी चोखा घरासी तो...\nकौतुकें आनंदे लोटल कांही ...\nन पुसतां गेला बहिणीचीया घ...\nचोखियाचे घरी नवल वर्तले \nसंसार दुःखें पीडिलों दाता...\nआपुलिया ब्रीदा आपण सांभाळ...\nकासया गा मज घातिलें संसार...\nउपाधीच्या भेणें आलोंसे शर...\nनाहीं प्रेमभाव नकळे मान्य...\nभांबावोनी प्राणी संसारी ग...\nसुखाचा सागर चोखा हा निर्ध...\nजें सुख ऐकतां मन तें निवा...\nआधींच निर्मळ वदन सोज्वळ \nनकळे योग याग तपादि साधने ...\nमनाचेनि मनें केला हा निर्...\nहीन याती पतीत दुर्बळ \nसांवळे सगुण उभे कर कटीं \nभक्तांची आवडी धरोनी हृषीक...\nपहा हो नवल गोरियाचे घरी \nकोण भाग्य तया सेना न्हावि...\nआपुल्या भक्तांचा धरोनी अभ...\nगोकुळी लाघव गौळीयांचे घरी...\nवासना उडाली तृष्णा मावळली...\nयेणे जाणें दोनी खुंटले मा...\nनकळे वो माव आगमा निगमा \nभोळ्या भाविकांसी सांपडले ...\nसंत वंका - येणे जाणें दोनी खुंटले मा...\nसंत वंकाच्या अभंगातून विठ्ठलाची भक्ती करून मोक्ष साधण्याचा मार्ग सापडतो.\nयेणे जाणें दोनी खुंटले मारग अवघा केला त्याग इंद्रियांचा ॥१॥\nएक धरिला मनीं पंढरीचा राणा वेदशास्त्र पुराण अकळ तो ॥२॥\nआगमनाची आटी निगमा नकळे बहुत शीणले वाखाणितां ॥३॥\nवंका म्हणे तो हा पहा विटेवरी पाउलें गोजिंरी कर कटी ॥४॥\nहिंदू धर्मात स्त्रियांना उपनयनाचा धर्मसंमत अधिकार का नाही\nशिवचरित्र - लेख १७\nशिवचरित्र - लेख १६\nशिवचरित्र - लेख १५\nशिवचरित्र - लेख १४\nशिवचरित्र - लेख १३\nशिवचरित्र - लेख १२\nशिवचरित्र - लेख ११\nशिवचरित्र - लेख १०\nशिवचरित्र - लेख ९\nशिवचरित्र - लेख ८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "http://blog.tanmaykanitkar.in/2011/03/", "date_download": "2019-02-20T11:50:28Z", "digest": "sha1:IN2FDKCSSGIWVOAEDDOJ5JWHQQGQ3ICL", "length": 21520, "nlines": 141, "source_domain": "blog.tanmaykanitkar.in", "title": "जाणवले ते . . .: March 2011", "raw_content": "\nसंधी चालून आली आहे... तुटून पडा....\nफेब्रुवारी २०१२ मधल्या महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवत लोकांसमोर येण्यासाठी लोकांशी संपर्क वाढवण्यासाठी राजकारणी मंडळी फेसबुक वर येऊ लागली आहेत... असंख्य नगरसेवक नुकतेच फेसबुक वर आले आहेत. 'मनसे' त्यामानाने खूप आधीपासून इथे आहे. अगदी ऑर्कुट जेव्हा जोशात होते तेव्हाही मनसे बर्यापैकी नजरेसमोर असायचे. पण आता सगळ्याच पक्षाची मंडळी फेसबुक सारख्या खुल्या जागेवर येऊ लागली आहेत. यातले धोके अजून त्यांच्या लक्षात आले नाहीएत. आणि हे लोकांसमोर येणे धोक्याचे आहे हे लक्षात आल्यावर ही मंडळी इथून गायब होतील याबद्दल मला जराही शंका नाही.\nफेसबुक सारख्या खुल्या व्यासपीठावर येणाऱ्या या राजकारण्यांना आता आपल्या मनातले प्रश्न विचारून भंडावून सोडूयात... त्यांना जाब विचारूया... असंख्य गोष्टींचा... पुण्यात गेल्या पाच वर्षात न झालेल्या विकासाबद्दलचा जाब... पुतळा वगैरे सारख्या भावनिक गोष्टींचा मुद्दा करणाऱ्या सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या लोकांना जाब विचारूया... पुण्यातली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था का सुधारू शकले नाहीत वाट्टेल तेव्हा सत्तेसाठी वाट्टेल त्या पक्षाबरोबर युत्या करत पॅटर्न बनवणाऱ्या लोकांना आपण जाब विचारायला नको वाट्टेल तेव्हा सत्तेसाठी वाट्टेल त्या पक्षाबरोबर युत्या करत पॅटर्न बनवणाऱ्या लोकांना आपण जाब विचारायला नको गल्ली बोळांमध्ये नगरसेवक निधी वाट्टेल तसा वापरत सिमेंटचे रस्ते करणाऱ्या नगरसेवकांना पुणेकरांचे पैसे वर आलेत का हा प्रश्न आपण विचारायला नको गल्ली बोळांमध्ये नगरसेवक निधी वाट्टेल तसा वापरत सिमेंटचे रस्ते करणाऱ्या नगरसेवकांना पुणेकरांचे पैसे वर आलेत का हा प्रश्न आपण विचारायला नको निरुद्योगी लोकांना फुटपाथ वरची जागा अडवून बसायला बाकडी टाकण्यात आणि आधीच चालू अवस्थेत असलेले रस्त्यावरच्या दिव्यांचे खांब उखडून तिथेच परत नवीन खांब लावण्यात आपल्या नगरसेवकांनी किती पैसा पाण्यात घातला हे आपण विचारायला नको निरुद्योगी लोकांना फुटपाथ वरची जागा अडवून बसायला बाकडी टाकण्यात आणि आधीच चालू अवस्थेत असलेले रस्त्यावरच्या दिव्यांचे खांब उखडून तिथेच परत नवीन खांब लावण्यात आपल्या नगरसेवकांनी किती पैसा पाण्यात घातला हे आपण विचारायला नको आपले नगरसेवक कोणत्याही प्रश्नावर सखोल आणि अभ्यासपूर्ण भूमिका का मांडत नाहीत आपले नगरसेवक कोणत्याही प्रश्नावर सखोल आणि अभ्यासपूर्ण भूमिका का मांडत नाहीत आपल्या नगरसेवकांची ऑफिसेस / संपर्क कार्यालये फुटपाथवर किंवा रस्त्यावर अतिक्रमण करून बांधलेली का असतात आपल्या नगरसेवकांची ऑफिसेस / संपर्क कार्यालये फुटपाथवर किंवा रस्त्यावर अतिक्रमण करून बां��लेली का असतात आणि ज्यांची नसतात ते अशा लोकांविरुद्ध आवाज का नाही उठवत आणि ज्यांची नसतात ते अशा लोकांविरुद्ध आवाज का नाही उठवत गावागावांमध्ये महिला एकत्र येऊन दारूचे गुत्ते बंद करत असताना एकाही नगरसेवकाला आपला वॉर्ड व्यसनमुक्त असावा असे वाटत नाही गावागावांमध्ये महिला एकत्र येऊन दारूचे गुत्ते बंद करत असताना एकाही नगरसेवकाला आपला वॉर्ड व्यसनमुक्त असावा असे वाटत नाही आपल्या वॉर्ड मधला कचरा उरुळीला कचरा डेपो मध्ये जाणार नाही तिथल्या नागरिकांना त्रास होणार नाही असा निश्चय गेल्या पाच वर्षात किती नगरसेवकांनी केला आपल्या वॉर्ड मधला कचरा उरुळीला कचरा डेपो मध्ये जाणार नाही तिथल्या नागरिकांना त्रास होणार नाही असा निश्चय गेल्या पाच वर्षात किती नगरसेवकांनी केला आणि किती नगरसेवकांनी त्यासाठी यशस्वी प्रयत्न केला आणि किती नगरसेवकांनी त्यासाठी यशस्वी प्रयत्न केला आपल्या वॉर्ड मध्ये आपण होऊन वॉर्ड सभा घेत जनतेचे प्रश्न जाणून घ्यायचा प्रयत्न किती नगरसेवकांनी केला आपल्या वॉर्ड मध्ये आपण होऊन वॉर्ड सभा घेत जनतेचे प्रश्न जाणून घ्यायचा प्रयत्न किती नगरसेवकांनी केला आपल्या वॉर्ड मध्ये एकही अनधिकृत हातगाडी/टपरी असणार नाही असे ठरवून तसे कर्तृत्व कोणत्या नगरसेवकाने घडवले आहे आपल्या वॉर्ड मध्ये एकही अनधिकृत हातगाडी/टपरी असणार नाही असे ठरवून तसे कर्तृत्व कोणत्या नगरसेवकाने घडवले आहे आपल्या वॉर्ड मध्ये एखादे रस्त्याचे वगैरे काम सुरु झाल्यावर किती नगरसेवकांनी माहिती अधिकार कायद्यानुसार कामाच्या सर्व माहितीचे तपशील कामाच्या जागी दर्शनी भागात लावण्यासाठी प्रयत्न केले आहेत आपल्या वॉर्ड मध्ये एखादे रस्त्याचे वगैरे काम सुरु झाल्यावर किती नगरसेवकांनी माहिती अधिकार कायद्यानुसार कामाच्या सर्व माहितीचे तपशील कामाच्या जागी दर्शनी भागात लावण्यासाठी प्रयत्न केले आहेत आपल्या नगरसेवकांची महापालिकेच्या सर्वसाधारण सभांना उपस्थिती किती...\nप्रश्न विचारून भंडावून सोड्यात...\nअसे कितीतरी प्रश्न आपल्या सगळ्यांच्याच मनात आहेत... ते विचारूया इथेच खुले आम.... त्यावर त्यांना जाब विचारुयात... एक नागरिक म्हणून या मंडळींना जाब विचारणे आपले कर्तव्य आहे आणि ते करण्यासाठी आपल्याला फेसबुक वर बसल्या बसल्या काही मिनिटांचा वेळ द्यावा लागणार ��हे.. एवढेही करायची ज्याची तयारी नाही, तो या समाजव्यवस्थेचा, लोकशाहीचा आणि देशाचा सर्वात मोठा शत्रू असेल.. स्वतःच्या आयुष्यात गुरफटून जाण्यात काहीही भूषण नाही... आज तुम्हाला आम्हाला फेसबुक मुळे या राजकारण्यांना जाब विचारायची संधी मिळाली आहे... ठरवले तर या संधीचे सोने करायची ताकद आपल्यामध्ये...सामान्य जनतेमध्ये आहे... प्रश्न हाच आहे की तुम्ही आम्ही ही संधी वाया घालवणार की या संधीचे सोने करणार...\nपरवाच पासपोर्ट ऑफिसला गेलो होतो. तिथे फॉर्म सबमिशन ची एक भली मोठी रांग होती.. लोक सकाळपासून येऊन त्या वाढत्या उन्हात उभे होते. त्या लोकांमध्ये मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय, अल्प उत्पन्न स्तरातले लोक सुद्धा होते. एखाद दुसरे उच्च आर्थिक स्तरातले कुटुंब गॉगल लावून उभे होते... एकूणच रांगेची शिस्त सगळ्यांना पाळावी लागत होती. आणि सगळेच 'समान' होऊन गपचूप रांगेत उभे होते. फरक असला तर फक्त कपड्यांमध्ये होता. उन्हाचा त्रास, सरकारी कामामुळे आलेली असहायता, फुकट जाणारा वेळ यामुळे सगळेच त्रस्त झाले होते..\nतेवढ्यात एक माणूस मोबाईलवर बोलत बोलत रांगेच्या बाजूने पुढे आला. तिथे पोचताच त्याने फोन बंद केला आणि तिथे उभ्या सिक्युरिटी गार्डला एक व्हिजिटिंग कार्ड दिले आणि अमुक अमुक अधिकाऱ्याला दाखव असे फर्मावले. एकूणच त्या माणसाचा अविर्भाव, उच्चभ्रू कपडे यामुळे सिक्युरिटी गार्ड निमुटपणे आत गेला. पाचच मिनिटात तो बाहेर आला आणि त्याने त्या माणसाला थेट आत सोडले. सगळ्यांच्या समोरच हे घडले.. आपण इथे तासन तास उभं राहायचं आणि हे लोक मात्र वशिला लावून पुढे जाणार याला काय अर्थ आहे असे भाव सगळ्यांच्याच चेहऱ्यावर उमटले.\nमध्ये थोडा वेळ गेला. एक पन्नाशीच्या बाई, पांढरे केस, बॉब कट केलेला, सोन्याच्या काड्यांचा चष्मा आणि एका कानाला लावलेला Black Berry भांबावल्यासारखी ती बाई इकडे तिकडे बघत फिरत होती. फिरता फिरता इंग्लिश मध्ये फोन वर बोलत होती. \"सिक्युरिटी,सिक्युरिटी, प्लीज टेक धिस फोन. लो, बात करो..\" असं म्हणत ती बाई रांगेच्या सगळ्यात पुढे उभ्या सिक्युरिटी गार्डपाशी आली. त्याने तो फोन हातात घेतला. एवढा महागडा फोन आयुष्यात पहिल्यांदाच हातात धरून मनोमन सुखावला असेल तो.. भांबावल्यासारखी ती बाई इकडे तिकडे बघत फिरत होती. फिरता फिरता इंग्लिश मध्ये फोन वर बोलत होती. \"सिक्युरिटी,सिक्युरिट��, प्लीज टेक धिस फोन. लो, बात करो..\" असं म्हणत ती बाई रांगेच्या सगळ्यात पुढे उभ्या सिक्युरिटी गार्डपाशी आली. त्याने तो फोन हातात घेतला. एवढा महागडा फोन आयुष्यात पहिल्यांदाच हातात धरून मनोमन सुखावला असेल तो.. त्या गार्ड ला फोन वर काहीतरी सांगण्यात आले. आणि त्याने त्या बाईंना आत सोडले. पुन्हा एकदा सर्वांसमक्ष घडलेला प्रसंग... आता मात्र लोक भडकले. ऊन वाढले होते, लोक आधीच वैतागले होते. २-३ जण उसळून पुढे आले आणि सिक्युरिटी गार्डशी भांडू लागले. \"ऑफिसरला बोलवा, ही काय पद्धत झाली त्या गार्ड ला फोन वर काहीतरी सांगण्यात आले. आणि त्याने त्या बाईंना आत सोडले. पुन्हा एकदा सर्वांसमक्ष घडलेला प्रसंग... आता मात्र लोक भडकले. ऊन वाढले होते, लोक आधीच वैतागले होते. २-३ जण उसळून पुढे आले आणि सिक्युरिटी गार्डशी भांडू लागले. \"ऑफिसरला बोलवा, ही काय पद्धत झाली ही लोकशाही आहे...\" \"वशिलेबाजी कसली चालवली आहे इथे ही लोकशाही आहे...\" \"वशिलेबाजी कसली चालवली आहे इथे\" \"हे चालणार नाही...\" \"हे चालणार नाही...\" या २-३ लोकांना ताबडतोब रांगेतल्या सगळ्यांचाच पाठींबा मिळाला. त्यांच्या मनातलेच तर बोलले जात होते. आपल्यावर काहीसा अन्याय झाल्याची भावना सगळ्यांचीच होती... \"हे चालणार नाही...\" असं म्हणत एक काका पुढे झाले. आणि सिक्युरिटी गार्ड वर नजर ठेवू लागले, अजून एक दोन जण पण त्यांच्याबरोबर नजर ठेवायला उभे राहिले.. पुढच्या तासा दोन तासात काही लोक ओळख सांगून वगैरे आत जायचा प्रयत्न करू लागले. पण गार्ड ने त्यांना आत सोडले नाही. आपल्यावर नजर ठेवणाऱ्या लोकांची त्या गार्डला भीती वाटली.. आणि बघता बघता सगळे सुरळीत होत लोक रांगेने एक एक करत आत गेले कोणीही मध्ये घुसले नाही कोणाला घुसू दिले गेले नाही...\nअसे शेकडो प्रसंग आपल्या आजूबाजूला घडत असतात. अगदी कॉलेज ची फी भरतानाही कोणी मध्ये घुसला तर मागचे लोक आरडा ओरडा करतात. हीच गोष्ट सगळीकडे घडते. \"हे चालणार नाही\" असं म्हणत जेव्हा लोक जागरूक होतात तेव्हा राज्यकर्त्यांना झुकावेच लागते... आज खरोखरच सरकार वर नजर ठेवायची गरज आहे. त्या काकांप्रमाणे प्रत्येक जागरूक नागरिकाने हे काम करायला हवं. त्यासाठी माहिती अधिकार कायद्याचे शास्त्र आपल्याकडे आहे. एकदा का नागरिकांची सगळ्या गोष्टींवर बारकाईने नजर आहे हे सरकारला जाणवू लागले की अपप्रवृत्ती, अकार्यक्षमता, गैरकारभ��र, भ्रष्टाचार या सगळ्याला आळा बसेल... वरच्या उदाहरणात जसे मी तासन तास उभा आहे आणि कोणीतरी पुढे येऊन घुसतो आहे आणि सरळ आत जातो आहे या मुळे जी अन्यायाची भावना लोकांच्या मनात निर्माण झाली तीच भावना आपलाच कर रूपाने दिलेला पैसा राजकीय नेते आणि प्रशासकीय अधिकारी खिशात घालताना पाहून निर्माण व्हायला हवी. किंबहुना ती अधिक गंभीर आणि अधिक आक्रमक असली पाहिजे. कारण प्रश्न केवळ अन्यायाचा नसून कष्ट करून घाम गाळून आपण कमावलेल्या पैशाचा आहे...\nज्या दिवशी \"हे चालणार नाही\" असं म्हणत सरकारवर नजर ठेवायला पुढे येतील त्या दिवशी प्रशासन पातळीवरच्या व्यापक परिवर्तनाची सुरुवात होईल... माहिती अधिकाराबाबत जागरूकता,प्रसार आणि परिणामकारक वापर या तीन गोष्टींनी हे साध्य करणे शक्य आहे...\nसंधी चालून आली आहे... तुटून पडा....\nफंडा लाईफ आणि पार्टनरचा (21)\nवाचलेच पाहिजे असे काही (4)\nया ब्लॉग वर लेखांमधून किंवा चित्रांमधून व्यक्त होणारी सर्व मते माझी 'वैयक्तिक मते' आहेत. मी ज्या संस्था-संघटनांमध्ये काम करतो त्यांची विचारधारा माझ्या लेखात व्यक्त होणाऱ्या मतांपेक्षा वेगळी असू शकते. माझ्याशी मतभेद असल्यास कमेंट्स मध्ये मांडावेत. किंवा मला ईमेल करावा. उगीच भावनिक वगैरे होऊन तोडफोड, मारहाण असल्या असंस्कृत, असभ्य आणि बेकायदेशीर गोष्टी करू नयेत. तसेच, इथे कमेंट्स मध्ये व्यक्त होणाऱ्या इतरांच्या मतांना ब्लॉगचा संपादक जबाबदार असणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/taxonomy/term/53?page=9", "date_download": "2019-02-20T12:11:38Z", "digest": "sha1:NGJPI2JNFO6BHPEKU4BR6BHTCDPL6KSM", "length": 8831, "nlines": 174, "source_domain": "mr.upakram.org", "title": "आंतरराष्ट्रीय | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nजान है तो जहान है\nजान है तो जहान है\nभारतीय युवकावर मेलबर्न मध्ये ३ जानेवारी २०१० रोजी झालेल्या हल्ल्यामध्ये नितिन गर्ग हा युवक ठार झाला. हा हल्ला वंशद्वेषी होता की नाही याची शहानिशा यथायोग्य होईलच.\nयेत्या दशकाची भाकिते - स्वामिनाथन अय्यर\nस्वामिनाथन अय्यर आपल्या प्रवाहापेक्षा वेगळ्या आणि प्रसंगी वादग्रस्त लेखनामुळे ओळखले जातात. मागे उपक्रमावर त्यांच्या \"काश्मीरचा स्वातंत्र्यदिन\" (भाग १ आणि २) लेखाचा अनुवाद मी दिलेला होता. नुकताच त्यांचा येत्या ��शकाविषयी भाकितांचा मजेशीर लेख वाचण्यात आला. तो थोडक्यात इथे देत आहे. यावरून तुम्हाला काय वाटते काय पटण्यासारखे आहे, काय न पटण्यासारखे आहे, काय अगदीच अशक्य/अतर्क्य आहे काय पटण्यासारखे आहे, काय न पटण्यासारखे आहे, काय अगदीच अशक्य/अतर्क्य आहे येत्या दशकात काय काय होऊ शकेल असे तुम्हाला वाटते\nमालवाहू जहाजाला अपघात झाल्यामुळे बोटीचा कप्तान व इतर अधिकारी कसेबसे जीव वाचवत जीवरक्षक नावेत चढले. शेवटी आलेला बोटीचा कप्तान जीवरक्षक नावेंत चढत चढत सांगू लागला.\nमित्रहो, महिन्यापूर्वी \"महाजालीय शारदीय अंक\" काढण्याबद्दलची मी माझी कल्पना आपल्यासमोर मांडली होती. त्या कल्पनेचं जोरदार स्वागत झालं.\nउचललेस तू मीठ मुठभर\nयंदाच्या 'मौज'च्या दिवाळी अंकात महात्मा गांधींनी केलेल्या मिठाच्या सत्याग्रहाविषयी पत्रकार अंबरिश मिश्र यांचा एक छान लेख आहे. एरवी गांधीजींनी केलेले हे एक आंदोलन या पलीकडे त्याची आपल्याला फारशी माहिती नसते.\nसामान्यांचे असामान्य कर्तृत्व -4\nसामान्यांचे असामान्य कर्तृत्व -4\nमृतांचा दिवस / श्राद्ध\nमृतांचा दिवस / श्राद्ध\nकू क्लक्स क्लॅन, हम्टी डम्टी, ऍलिस इन द ब्लंडरलँड आणि टारझन\nजसवंत सिंग ह्यांनी नुकतीच भाजपाची तुलना 'कू क्लक्स क्लॅन'शी केली. तर अरुण शौरींनी राजनाथ सिंगांना कधी 'ऍलिस इन दी ब्लंडरलँड' तर कधी 'टारझन' असे म्हटले. त्यांनी भाजपाला 'कटी पतंग' असेही म्हटले. आणि शीर्षस्थ नेतृत्वाला 'हम्टी डम्टी.'\n१५ ऑगस्ट आणि तिरंगा\n१५ ऑगस्ट आणि तिरंगा\nभारताचे राजकिय प्रतीक आणि भारतीय राज्यांची प्रतीके\nभारताचे राष्टीय प्रतीक/चिन्ह - अशोक स्तंभ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://sahityasampada.com/Login!DisplayBookDetails.action;jsessionid=9B00459C478899BD4D00E50487A37EFE?langid=2&athid=61&bkid=322", "date_download": "2019-02-20T12:13:35Z", "digest": "sha1:LOWBHY3HG7LSDJPZKG732KQTBIXJLDFH", "length": 2589, "nlines": 42, "source_domain": "sahityasampada.com", "title": "Read Marathi Books Online, Sahitya Sampada, Online Digital Library", "raw_content": "\nपूर्वीही सामान्यतः ज्येष्ठ पुत्र हा साम्राजाचा प्रमुख अधिकारी होत असे. म्हणून ज्येष्ठत्व महत्वाचे ठरत असे. महाभारताच्या कालखंडातही ज्येष्ठत्व हा कळीचा मुद्दा ठरला होता. धृतराष्ट्र हा ज्येष्ठ पुत्र असूनही जन्मांन्ध असल्यामुळे बाजुला सारला गेला. मात्र कनिष्ठ बंधू पंडू याच्या निधनानंतर पर्याय नसल्यामुळे विदुराऎवजी राजपदी धृतराष्ट्राची निवड झाली. त्याचा महत्व��कांक्षी पुत्र दुर्योधन कौरवांमधे ज्येष्ठ असला तरी पंडुपुत्र युधिष्ठिर दुर्योधनाला ज्येष्ठ होता. स्वतःला ज्येष्ठ समजून द्यूत व अनुद्यूत खेळण्याचा अविवेकी निर्णय घेणाऱ्या युधिष्टिराला खूप उशिरा समजले की तोही ज्येष्ठ कौंतेय नव्हता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-EditorialFebruary2015.html", "date_download": "2019-02-20T11:24:24Z", "digest": "sha1:A4ZQKVII2VUNPY3XMAQAMDMTLGROCX62", "length": 26599, "nlines": 24, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology - Editorial डा.बावसकर टेक्नालाजि - अवकाश शास्त्रातील महान तारा निखळला !", "raw_content": "\nअवकाश शास्त्रातील महान तारा निखळला \nप्रा. डॉ. वि.सु. बावसकर\nडॉ. वसंतराव गोवारीकरांचे महानिर्वाण झाल्याचे शुक्रवारी २ जानेवारी २०१५ ला टी.व्ही. चॅनलवर समजले व काळजात धस्स झाले. माणसासाठी विज्ञान पेरणाऱ्या व वेचणाऱ्या थोर शास्त्रज्ञास आपण मुकलो याचा धक्का बसला. भारताच्या वैज्ञानिक इतिहासाची नोंद घेताना समाज त्यांची नोंद घेईलच व वैज्ञानिकांचे पुस्तक लिहिताना त्यांच्या नावाने एक चाप्टर सुवर्ण अक्षरात लिहिला जाईल.\nडॉ. वसंतराव गोवारीकर यांचा आणी माझा संबंध बराच जुना आणि जवळून आला. राजीव गांधी पंतप्रधान असताना त्यांना समजले की, वसंतराव गोवारीकर हे मोठे शास्त्रज्ञ व ते परदेशात आहेत. तेव्हा त्यांना पंतप्रधानांनी दिलेला कॉल व आपले योगदान देशासाठी उपयोगी यावे या महान विचारांनी डॉ. गोवारीकर भारतात आले व पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार झाले. ही घटना ज्यावेगाने घडली त्याच वेगाने ही शास्त्रीय बातमी साऱ्या जगात पसरली. त्यावरून त्यांचे देशासाठी योगदान किती महत्त्वाचे आहे हे लक्षात येते. त्यांच्या विषयी बरेच वाचण्यात आले आणि ते कामानिमित्त दिल्लीहून पुण्यात आल्यानंतर त्यांच्या बहिणीकडे येत असत.\nत्यांचा मुळात भारतीय जनतेसाठी आपल्या ज्ञानाचा उपयोग व्हावा या तळमळीने ते सुरूवातीपासून झटत असत. याच समान घाग्यामुळे त्यांचे आणि माझे विचार जुळले. त्याअगोदर नोकरीच्या शेवटच्या टप्प्यात मी धुळ्याला प्राध्यापक असताना सप्टेंबर १९८१ मध्ये भारतीय कृषी संशोधन परिषदेत (IARI) मला आमंत्रित करण्यात आले होते. तेथे देशाची सर्व कृषी विद्यापिठे व कृषी संशोधन केंद्रातील प्रमुख शास्त्रज्ञ व प्राध्यापक यांच्यासाठी सेंद्रिय शेतीवर परिसंवादात मला तेथे सेंद��रिय शेतीवर माझ्या कार्याबद्दल बोलण्याची संधी मिळाली व ते माझे लेक्चर एवढे प्रभावी झाले की, देशभरातील शास्त्रज्ञ व प्राध्यापकांना लेक्चर देणाऱ्या ज्येष्ठ शास्त्रज्ञाने मि दिलेल्या लेक्चरवर काव्य लिहिले ते डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या कृषी मार्गदर्शिकेत पान नं. २०५ वर दिले आहे व तेथून मला प्रेरणा मिळाली की आपण आपल्या ज्ञानाचा वापर शेतकऱ्यांसाठी त्यांच्या शेतावर करावा. म्हणजे आपल्या ज्ञानाचे चीज होईल आणि त्यानंतर मी माझ्या नोकरीचा राजीनामा ६ एप्रिल १९८२ रोजी दिला. या एकाच समविचाराच्या धाग्याने माझे व गोवारीकरांचे विचार जुळले. ते दिल्लीमध्ये फार व्यस्त असत. ते स्फटिकासारखे स्वच्छ, मोत्यासारखे निर्मळ, पोलादासारखे मजबूत, मधासारखे गोड प्रसंगी वज्रासारखे कठीण पण अंत:करणाने मेणासारखे मऊ होते. ते शांत, कुशाग्र बुद्धीचे, दुसऱ्याचे ऐकून घेणारे, कुठल्याही गोष्टीवर सर्वांगाने विचार करून निर्णय घेणारे होते. समोर आलेल्या प्रत्येक तरुणास आधार देवून प्रेरणा देण्याची हातोटी त्यांच्याकडे होती. असेच डॉ. वसंतराव दिल्लीवरून एकदा पुण्यात आले होते तेव्हा मी त्यांच्या बहिणीकडे ते घरी केव्हा येणार याची चौकशी केली. तेव्हा ते येतीलच असे त्यांनी सांगितले व तुम्ही येणार हेही मी त्यांना सांगितले असे त्या म्हणाल्या. त्यांनतर त्यांच्या बहिणीकडे भोसले नगर येथे पोहोचलो. तेव्हा मी देशातील शेतकऱ्यांसाठी मी शोध लावलेल्या तंत्रज्ञानाचे निरूपण, पेरणी कशी करतो आहे या विषयी त्यांच्याबरोबर चर्चा केली. त्यांना रिझल्ट दाखविले. त्यावेळी त्यांनी मला चांगल्यापैकी आधार दिला. सुचना केल्या व हे काम फार चांगले आहे असे सांगितले. त्यामुळे आपली दिशा बरोबर आहे याची मला खात्री झाली. त्यांच्याकडून मला होकारार्थी प्रेरणा मिळाली. ते अतिशय मृदू स्वभावाचे होते. बुद्धीमत्ता अफाट होती. ते सतत कार्यमग्न असत. परिस्थितीवर ते लिलया मात करून यश संपादन करीत असत.\nया शास्त्रज्ञाचा जन्म २५ मार्च १९३३ रोजी पुणे येथे झाला. त्यांचे पुर्ण नाव वसंतराव रणछोडदास गोवारीकर. त्यांचे शिक्षण कोल्हापूरात झाले. येथील हरिहर विद्यालय, सिटी हायस्कूलमध्ये त्यांचे शालेय शिक्षण झाले. तर राजाराम कॉलेजमध्ये बी.एस्सी. केली. पुणे विद्यापीठातून त्यांनी एम.एस्सी.ची पदवी मिळविली.\nगांधीजींनी एकदा आदर्श चरखा निर्माण करण्यासाठी लोकांकडून सुचना बोलावल्या होत्या. तेव्हा वसंतरावांनी भरीव अशी सुचना करून वसंतरावांच्या वडीलांनी तो चरखा बनविला. महात्मा गांधीजींचे जे सचिव होते ते महादेवभाई देसाई यांनी वसंतरावांच्या कल्पकतेबद्दल कौतुकाचे पत्र धाडले. वयाच्या १२ - १३ व्या वर्षी भारतात मोटार बनवाव्यात असे त्यांच्या मनात आले म्हणून त्यांनी अमेरिकेत हेन्री फोर्ड यांनाच पत्र पाठविले. त्यांनीही गोवारीकरांचे कौतुक करून सकारात्मक उत्तर दिले. पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी कोल्हापूरला कागलजवळ नोकरी केली. त्यानंतर त्यांनी रत्नागिरी व पुणे येथे नोकरी केल्यावर लंडन येथे पुढील शिक्षणासाठी गेले. तेथे रासायनिक अभियांत्रिक यामध्ये प्राध्यापक फिट्झ गार्नर यांच्या मार्गदर्शनाखाली पिएच.डी. ही पदवी प्राप्त केली. पिएच.डी. म्हटले की, या पदवीसाठी सर्वसाधारण ५ वर्षाचा कालावधी लागतो. परंतु त्यांनी हे काम २ वर्षात पुर्ण केल. ब्रिटनमध्ये अणुशक्ती आयोगाच्या हाताखाली वरिष्ठ शास्रज्ञ म्हणून काम केले व नंतर अमेरिकेत संशोधन केले. अमेरिकेत असताना स्पेस रिसर्च प्रणेते व अणुशक्ती आयोगाचे डॉ. विक्रम साराभाई यांची भेट झाली व भारतात परतण्याच्या त्यांच्या इच्छेला योग्य दिशा मिळाली. नंतर ते विक्रम साराभाईच्या सुचनेनुसार इस्रो येथे रुजू झाले. भारताचे जे पहिले रॉकेट २१ फेब्रुवारी १९६९ रोजी यशस्वीपणे अवकाशात पोहचले त्याचे जनक डॉ. वसंतराव गोवारीकर होते. कारण त्यासाठी लागणारे घन इंधन त्यांनी तयार केलेले होते. यावेळेस डॉ. अब्दुल कलाम यांचे सहकार्यदेखील त्यांना लाभले. नंतर १९८३ मध्ये एस.एल.व्ही.-३ उपग्रह अवकाशात सोडला तो यशस्वीपणे कार्यरत झाला. त्यासाठी पंतप्रधान इंदिरा गांधींनी गोवारीकरांना शुभेच्छा दिल्या व ही कार्यपद्धती बघून त्यांनी पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून गोवारीकरांची नेमणूक केली.\nत्याकाळी हवामानाचे अंदाज हे ढोबळ स्वरूपाचे असल्याने ते अचूक येत नसत. अवकाळी पाऊस, गारपीट व त्याचा पीक, जमिनीवर होणारा दुष्परिणाम यामुळे शेतकऱ्यांना व विविध शास्त्रज्ञांना काम करताना अडचणी येत असत. कीड - रोग याचे नियंत्रण करण्यास संभाव्य दिशा मिळत नसे. तेव्हा त्यांनी विविध देशांतील हवामान अंदाजाकरिता त्या - त्या देशातील शास्त्रज्ञांना हवामानाच्या विविध परिमाणांचा केलेल्या वापरांचा अभ्यास करून त्याचा भारतीय हवामानाशी तुलनात्मक अभ्यास करून भारतातील हवामान खात्याच्या शास्त्रज्ञांशी चर्चा करून देशातील राज्यवार सरासरी पाऊस व त्याचा मान्सूनचा काल, पावसाची पडण्याची क्षमता व त्याचा शेतीसाठी होणारा, उपयोग, पिकांचे कीड व रोंगाकरिता करावयाचे प्रतिबंधात्मक व परिणामकारक उपाय याचे जे आराखडे अंदाज बांधले ते शेतीशास्त्रज्ञ, जीवशास्त्रज्ञ, विकास अधिकारी यांचेबरोबर चर्चा करून विविध हवामानाचे मापदंडाची सांगड घालून अंदाज यांना फार उपयुक्त ठरत असत. त्यांच्या हवामानातले प्रारूप (Model) 'डॉ. गोवारीकर मॉडेल' म्हणून प्रसिद्ध झाले. त्यामुळे हा अवकाश शास्त्रज्ञ जनतेचा बहुउपयोगी 'हवामान शास्त्रज्ञ' म्हणूनही प्रसिद्ध झाला व देशभर त्याला मान्यता प्राप्त झाली. त्यानंतर मग ग्लोबल वार्मिंगची सुरुवात झाली. त्यात झपाट्याने फेरबदल होत गेले. १९८८ सालापासून २००० सालापर्यंत जे प्रारूप निर्माण केले होते त्यात ६ घटकांचा अभ्यास केला होता. त्यामुळे त्यांचे मॉडेल हे देशभर फार प्रभावी व उपयुक्त ठरले. ते १९८६ साली विज्ञान खात्याचे सचिव झाले. हे होण्यामध्ये त्यांचा हेतू सर्वांसाठी विज्ञान, आमआदमीसाठी विज्ञान, गरीबांसाठी विज्ञान हाच होता. हे आम्ही जेव्हा - जेव्हा त्यांना भेटलो तेव्हा - तेव्हा त्यांच्या विचारातून जाणवत होते. उद्योजक जर बनायचे असेल तर त्याला नुसतीच इच्छाशक्ती असून चालत नाही. तर त्याबरोबर अपार कष्ट व तंत्रज्ञानाची जोड मिळाली पाहिजे हे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी देशपातळीवर राज्यवार शास्त्रज्ञांच्या बैठका घेतल्या. परदेशात असलेले एन.आर.आय. यांना आपल्या देशात आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. देशामध्ये १९९४ ते २००० या दरम्यान विज्ञान संशोधनाचे सरकारी धोरण व त्याचा समाजासाठी करावयाचा वापर हा या ६ वर्षात झपाट्याने झाला. त्याकाळात उद्योगधंद्याचा प्रसार झपाट्याने वाढला. या काळातच डॉ. वसंतराव गोवारीकर मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष होते. मराठी विज्ञान परिषद ही नामवंत विज्ञान परिषद म्हणून गाजली आहे. आशिया खंडातील भारत आणि चीनसारख्या अधिक लोकसंख्या असलेल्या देशाच्या प्रगतीबद्दलचे त्यांचे अंदाज अचूक ठरले. एवढ्या महान शास्त्रज्ञास पुणे विद्य��पीठाचा कुलगुरू म्हणून नेमण्यात आले. त्यांनी विद्यापीठामध्ये नुसते शिक्षण देणे परिक्षा घेणे एवढेच कार्य न राहता भरीव समाजोपयोगी शिक्षणाला चालना दिली. त्यांनी नवीन - नवीन प्रकल्प राबविले. प्राध्यापकांनी सामन्यांच्या गरजांसाठी संशोधन करावे असा आग्रह धरला. त्यांना काही वेळेला विरोधकांशी सामना करावा लागला. त्यांचा अनुभव, देशपरदेशातील काम व अवकाश शास्त्रात त्यांनी मिळविलेले उत्तुंग यश यामुळे त्यांची शास्त्रीय बैठकीवर प्रचंड मांड होती. त्यामुळे ते विरोधाला आणि लोकशाहीतील चुकीच्या दिशेने जाणारी नौका, खोटे तेच खरे याला छेद देवून सत्याची ते कास धरून लढणारे खरे 'सत्यमेव जयते' असे थोर शास्त्रज्ञ व महामानव होते.\nत्यांच्या या दृढ, स्पष्ट, सखोल ज्ञानामुळे मंगळावरील मोहीम जी अनेक प्रगत देशांना झुलवित राहिली ती भारतासारख्या महाकाय देशाने पहिल्याच प्रयत्नात यशस्वी करून दाखविली याचे सर्व श्रेय हे डॉ. गोवारीकरांना जाते. त्यांचे कार्य अवकाशापर्यंत असले तरी ते सर्वसामन्यांसाठी कायम जमिनीवरच राहिले. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. ते कधीही पुरस्कारांच्या मागे न धावता आपले संशोधन यातच मग्न राहत असत. त्यांना खरे तर भारतरत्नच मिळायला हवे होते. गोवारीकर व डॉ. स्वामीनाथन यांच्या संयुक्त समितीला देशासाठी लोकसंख्या व अन्नधान्य उत्पादन यासाठी धोरणात्मक विचार ठरविण्यासाठी इंदिरा गांधीनी सांगितले होते. तेव्हा त्यांनी 'पॉलिसी नोट' इतकी स्पष्ट व सुबक तयार केली कि त्याची राजकीय नेते व शास्त्रज्ञ यांच्यात वाहवा झाली.\nअशा या थोर शास्त्रज्ञाच्या कार्याची आठवण व त्यांनी दिलेल्या विचारांची देशातील शास्त्रज्ञ व नेत्यांनी स्वच्छ रितीने कुठलेही राजकारण न करता किंवा विरोधासाठी विरोध न करता सर्वांनी एकजुटीने अवलंब केला तर 'अच्छे दिन' या देशाला व जगाला कृतीत लवकर येतील. हे निर्विवाद. त्यांना आदरांजली म्हणून त्यांच्या नावाने भारत सरकारने त्यांचे पोस्टाचे ५ रुपये, १० रुपये आणि २० रुपयाचे तिकीट व त्यांच्या स्मरणार्थ नाणे काढणे उचित ठरेल. त्यांना ' भारतरत्न' देवून त्यांच्या कार्याला आदरांजली अर्पण केल्यासारखे होईल व त्यांच्या कार्याला न्याय देवून तो खऱ्या शास्त्रज्ञाचा मार्गप्रदीप सन्मान ठरेल. यापुढे जगात कुठल्याही शास्त्रज्ञाने एखादा ���वीन तारा अथवा ग्रह अवकाशात शोधून काढला तर डॉ. गोवारीकरांच्या सन्मानार्थ त्याला 'डॉ. गोवारीकर स्टारग्रह' असे नामकरण अधिकृत रित्या केल्यास त्यांचा हा जागतिक सन्मान केल्यासारखे होऊन त्यांच्या अवकाश क्षेत्रातील कार्याची दखल घेतल्यासारखे होईल. भारतीय नोबेल पारितोषिक विजेते सर चंद्रशेखर व्यंकटेश रमण यांचे नावाने बेंगलोरला संशोधन संस्था आहे, त्या धर्तीवर भारतीय अणुऊर्जा आयोग (IAEC) तसेच इस्रो (ISRO), भारत जागतिक अणुशक्ती आयोग (Austria, Vienna), U. N.O. यांच्या संयुक्त विद्यमाने भारतात पुढील मुलभूत संशोधनासाठी जागतिक दर्जाची गोवारीकरांच्या नावे संस्था (Post Doctorate) अवकाश शास्त्र संस्था काढून येथे सर्व जगातील चांगले तरुण जग कल्याणासाठी घडवावेत. म्हणजे त्यांच्या आत्म्याला शांती मिळून समाधान लाभेल \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.pratilipi.com/read?id=6755373518993463&ret=%2F%3Fredirect%3DcatchAll", "date_download": "2019-02-20T11:33:24Z", "digest": "sha1:HHF64ZLFFNPISKFZJ6FM4NEYBTQJ6XNX", "length": 23959, "nlines": 34, "source_domain": "mr.pratilipi.com", "title": "वाचा Shilpa Desai च्या मराठी कथा प्रेमा तुझा रंग कोणता प्रतिलिपि वर « प्रतिलिपि मराठी | Read Shilpa Desai's Marathi content prema tuza rang knonta on Pratilipi « Pratilipi Marathi", "raw_content": "पावसाची रिपरिप चालू होती. संध्याकाळचे साडेसहा वाजले होते. अचानक तु ऑफिसमध्ये आलास. अचानक आलास असं म्हणण्यापेक्षा तु येणार आहेस असा मला फोन केला होतास. तेव्हाच मला कळून चुकलं होतं की, तुला मला भेटण्याची खुपच ओढ लागली आहे. पुढच्याच म्हणजे जानेवारीच्या पहील्याच आठवडयात तु ही नोकरी सोडून अमेरीकेला जाणार.. कायमचा वास्तवाला. आता तु हया ऑफिसमध्ये येणार नव्हतास. साहजिकच आपली आता भेट होणार नव्हती. ‘निरोपाचा दिवस’ याचा विचार जरी केला तरी छातीत धडधडायला लागायचे. ऋतुचक्रानुसार अखेर तो दिवस आलाच. आज मी अगदी बैचेन झाले होते. कंपनीच्या वतीने तुझा निरोपाचा कार्यक्रम पार पडला. मला वाटत होते की, तु USA ला जाऊ नये. सतत माझ्याजवळ राहावं. हे माझे मनातले विचार, हुरहूर मनातच ठेवायचे होते. तुला या कशाचीच जाणीव करुन दयायची नव्हती. माझी समजूत घालण्यासाठी तु मला सारखा सांगत होतास की, \"दोन वर्षानी तर परत येणार .\" असंही म्हणालास की अजून 10 दिवस तु या शहरात राहणार आहे. तेव्हा त्या दहा दिवसात मी तुला रोज भेटत जाईन. या तुझ्या बोलण्यामुळे मला किती आनंद झाला.\nदुस-या दिवशी जेव्हा मी ऑॅफीसमध्ये आले; तेव्हा माणसं असूनही सगळं ऑफीस सुनंसूनं वाटत होत. तुझं टेबल, खुर्चीवर बसलेला तु....... ती तुझी रुबाबदार छबी डोळयासमोरून जात नव्हती. मी तुला खूप miss करत होते. ‘गौरांग, तु नको ना मला सोडून जाऊस’ ‘‘अहो मॅडम, कुठे हरवलात गौरांग आजपासून येणार नाही.’’ दिशा जरा जास्तच मोठया आवाजात बोलली. माझं मन मात्र गौरांगबरोबर घालविलेल्या क्षणांचा आढावा घेत होत.\nकालचा दिवस जातो न जातो तोच आज तु मला भेटायला चक्क ऑफीसमध्ये आलास. तुला पाहताच मला कोण आनंद झााला सांगू. टेबलावरच्या फाईल मी पटापट आवरुन घेतल्या. खर सांगायचं तर कालच्या रा़त्री तुझ्या आठवणीत मला झोप लागली नव्हती. आणि आज सकाळपासून ऑफीसमध्ये कामाचाही ताण पडला होता. पण आता मला उर्जा मिळाली होती तुझ्या रुपातली, चटचट काम हातावेगळं केलं. मोकळा श्वास घेतला. पर्स खांदयाला लटकवली आणि तुझ्या बरोबर चालू लागले. बाईकवर बसताना अलगत तु माझा हात पकडलास तेव्हा मनात कोवळी लुसलुसीत पालवी फुटत होती. जेव्हा तुला घटट मिठी मारुन बिलगून बसले तेव्हा तुला ते खुपच आवडत होते. कालचक्राची ही वेळ संपूच नये असे दोघांनाही वाटत होते. हा क्षण आपण आठवणीच्या कुपीत साठवून ठेवणार होतो.\nमला निसर्गाचे सानिध्य आवडते हे तु जाणून होतास म्हणूनच की काय त्या दिवशी तु मला डोंगराच्या कुशीत नदी किनारी घेऊन गेलास. सकाळपासून कामाचा ताण पडल्याने आज डोक दुखत होत अगदी ठणकत होत. पण आता त्याचा मला जणू विसर पडला होता. तुझ्या बरोबर जास्तीत जास्त वेळ घालविण्यातच मला समाधान वाटत होतं. नदीकिनारी बराच चिखल होता, त्यातून बाईक चालविणे तुला अवघड होत होते.\nमी बाईकवरुन खाली उतरले व डांबरी रस्त्यापर्यत चालत निघाले माझ्या पांढऱ्या शुभ्र पंजाबी ड्रेसवर मातीचे चांगलेच डाग उमटले होते. आता पुढे चिखलामुळे बाईक चालविणे अवघड हात होते म्हणून गाडी एका साईडला ठेऊन तु माझ्या बरोबर चालत निघालास. चालता‐चालता तु तुझा हात माझ्या खांदयावर ठेवलास. नकळत माझं डोक तुझ्या छातीवर टेकवलं तो आनंद मला शब्दात व्यक्तच करता येणार नव्हता. शरीराला आलेला थकवा केव्हाच नाहीसा झाला होता.आपण आता दूरवर चालत आलो होतो. नदीच्या एका बाजूला गवताचे हिरवेगार गालीचे होते तर दुसऱ्या बाजूला कमळाची आरास होती आणि मधून नदीचे पाणी झुळझूळ वाहत होते. तना‐मनाला गारवा वाटला. बकुळीच्या झाडाखाली आपण बसलो. क्षणांत तु मला जवळ ओढलस, ओठांवर ओठ ठेवलेस आणि पटापट मुके घेत राहीलास. कितीतरी वेळ आपण एकमेकांच्या मिठीत होतो. कोणी पाहील याची आपल्याला पर्वाच नव्हती. जेव्हा आपण भानावर आलो तेव्हा बराच अंधार झाला होता. घरी आई वाट पाहत असेल. बरं आतापर्यंत मी फोन ही स्विचऑफ करुन ठेवला. ‘‘अरे बापरे काय वाटलं असेल आईला, तीला संशय तर येणार नाही ना \nगौरांग, चल लवकर आपल्याला इथे कोणी पाहीले तर प्रॉब्लेम होईल यार..... मला खुप भिती वाटते. ’’\n‘ ये सानिका, तो बघ तिकडून कोणीतरी येतोय ’\n‘‘ गौरांग, कदाचित तो माझा आतेभाऊ असणार तरी मी तुला सांगत होते लवकर घरी जाऊया म्हणून पण ... ’’ असं म्हणून मी रडायला चालू केले. समोर पाहते तर काय कुणीच नव्हते. तु मात्र मिस्किल हसत होतास. माझी मस्करी करत होतास. पुन्हा तु मला जवळ ओढून मिठीत घेतलस. ‘‘ मला जगाची नाही वाटत पर्वा. सत्य हे आहे की, मी तुझ्याशिवाय राहूच शकत नाही. रात्रंदिवस तुझीच आठवण सतावते. तुझ्याशिवाय वेडा होईन गं .’’\n‘‘ राजा, तुझा मनाचा तोल ढळू देऊ नकोस. जेव्हा तुला माझी आठवण येईल तेव्हा तुझे डोळे मिठून घे व शांत रहा. जेव्हा डोळे उघडशील तेव्हा समोर मी असेन.’’\nया माझ्या बोलण्यामुळे तुला खूप हसू आलं होत. \" राणी तु म्हणजे रडता‐रडता हसवणारी जादू आहेस जणू. ’’\n‘‘आता आपण जादूने क्षणांत घरी पोहचणार नाहीत. त्यासाठी येथून निघावे लागणार कळलं काय. ’’ मी तुझ्या गालावरुन हात फिरवत बोलली. तसा तु लगेच माझा हात तुझ्या हातात घेत म्हणालास,--\n‘‘मला काहीतरी बोलायचे आहे.’’\nइतका वेळ आपण बोलतच होतो की मग आता आणखी काय बोलायचे राहिले. मनात काहूर माजले होते. मला घरी लवकर पोहचायचे होते आणि तुलाही सोडून जायला मन तयार नव्हते. पण माझी द्विधा अवस्था तु ओळखलीस आणि तुच म्हणालास चल तुला घरी सोडतो.\nत्या रात्री मला झोपच येत नव्हती. डोक मात्र ठणकत होतं. काय सांगायचे होते बरे याला. सारखा तोच विचार रात्रभर मला सतावत होता. विचारांचा गुंता सुटता सुटत नव्हता. आपल्यात जे काही नाजूक रेशमी नाते तयार झाले होते.विसरायचे होते एकमेकांना अगदी कायमचे, तेही कोणलाही कसलाही त्रास न देता. हे अशक्य होते, तरी शक्य करायचे होते कारण तेच वास्तव होते व ते स्विकारणे भाग होते. एक ना एक दिवस एकमेकांपासून दूर व्हायचे तर मग का केलं आपण एकमेकांवर जिवापाड प्रेम का या का ला उत्तर नव्हतं. रात्र संपून पहाट कधी झाली ते समजलेच नाही.\nदुसऱ्या दिवशी लवकरच ऑफिसमध्ये आले. आज तु मला भेटायला येशील असे वाटले होते कारण काल तुला काहीतरी सांगायचे होते ते राहून गेले होते. कामात लक्षच कुठे होते, ते तर तुझ्या वाटेकडे लागून होते. डोळयांत प्राण आणून वाट पाहत होते मी. पण तु मात्र त्या दिवशी आलासच नाही.\nआज १ जानेवारी वर्षाचा पहीला दिवस. सुप्रभाती तु मला शुभेच्छा दयायला येशील असे वाटत होते. नंतर असा विचार केला की, आपणच फोन करुन तुला नविन वर्षाच्या शुभेच्छा दयाव्यात. कॉल केला तर कव्हरेज क्षेत्रााच्या बाहेर असा मेसेज होता. मी निराश झाले तशीच ऑफीसमध्ये निघून आले. पाहते तर काय तुच माझी वाट पाहत ऑफीसमध्ये होतास. मला खुपच प्रसन्न वाटलं. आता तु चांगल बोलशील असे वाटत होते. पण मी येताच तु फक्त हॅपी न्यु इअर इतकं अगदी औपचारीक बोललास. आणि लगेच म्हणालास तुला लवकर जायच आहे. पणत्या दिवशी तर तुला खुप काही सांगायचे होते मग आता काय झाले. तु का मला असे टाळतोस यार.\nआज मला तुझ्यासोबत पुन्हा एकदा नदीकिनारी जायचे होते. मनातलं सगळं तुझ्यासमोर व्यक्त करायचे होते. शेवटचे तुझ्या मिठीत यायचे होते. मनाच्या कप्प्यात या सगळया आठवणीची साठवण करुन ठेवायची होती. तुला समजावून सांगायचे होते. पण तु तर या क्षणीच मला दूर गेल्यासारखा वाटू लागलास. आपल्यात आता दुरावा येणार त्यामुळे तु हळवा झालास असे मला वाटत असताना आज तु उपरोधाने बोलत होतास. तुझ्या चेह-यावर टेन्शन नव्हते की हूरहूर नव्हती. माझं मन मात्र उगाच हळवं झालं होतं. तसा तु मला तीन दिवसानंतर भेटत होतास. माझी आज खुप इच्छा होती की, नविन वर्षाच्या शुभेच्छाबरोबर मला जवळ घेशील, माझ्य केसातून हळुवार हात फिरवत आय लव्ह यु म्हणशील. पण तस काहीच झालं नाही आणि होण्याची चिन्ह दिसत नव्हती. तो केवळ माझा भ्रम होता.\nआज तु जास्तच उपरोधाने का बोलत होतास. आय लव्ह यु ची जागा हे सगळं चुकीचे आहे या वाक्याने घेतली होती. तु असही म्हणालास की हे प्रेम म्हणजे मुर्खपणा आहे. हे सगळं सोडायचच आहे तेही आजपासून आत्तापासूनच..हेही सांगायला विसरला नाहीस की आपला संबध आजपासून कायमचा संपला तेव्हा मला चुकूनही फोन करायचा नाही, किंवा अन्य मार्गाने संपर्क करायचा नाही. धारधार तुझे शब्द माझ्या मनाला रक्तबंबाळ करीत होते. थोडक्यात तुला मैत्री तोडायची होती. प्रेम संपवायचे होते.\nआठवतं तुला; आपण एकमेंकांना शब्द दिला होता की लाईफपार्टनर झालो नाही तरी मैत्री कायम असेल. मनाच्या कप्प्यात ती कायम चीरतरुण राहील. मग असं का वागलास तु. माझ्या वयाचा विधवापणाचा विचार न करता निरपेक्षेने प्रेम करणारा गौरांग तूच होतास का तो. तुला कशाची काहीच पर्वा नव्हती आणि आता माझ्याकडे शब्द नव्हते. फक्त अश्रू गालावरुन ओघळत होते.\nमला मान्य आहे की आपण एकमेकांचे जीवनसाथी कधीच होणार नव्हतो. तु मला सतत आपण लग्न करुया असं म्हणायचास. पण मला मान्य नव्हते का माहीत आहे कारण मी तुझ्यापेक्षा दहा वर्षानी मोठी होते आणि सगळयात महत्वाचे मी विधवा होते. हे समाजाला मान्य नसतं झालं, समाजालाच काय तुझ्या कुटुंबाला मान्य होणार नव्हते. तसं माझं लग्न झाल्यावर एका महिन्यातच कुंकू फुसलं गेलं. नवरा नावाचा आतंगवादी एका चकमकीत मारला गेला आणि संसार सुरु व्हायच्या आधीच संपला. नवरा मेला त्याचे दु:ख करु की एक देशद्रोही मेला याचं समाधान मानू हे समजण्याआधीच मी माझा गाशा गुंडाळून माहेरी पोहचले. शिक्षण एम.बी.ए. असल्याने नोकरी मिळविण्यास फार असा त्रास झाला नाही.\nगेली आठ वर्ष मी या कंपनीत काम करत असतानाच तु या कंपनीत नोकरीला लागलास. अर्थात मी तुझी बॉस होते त्यामुळे आज्ञाधारकासारखा मी सांगितलेली काम तु करायचास. मलाही तुझा प्रामाणिकपणा, काम करण्याची पदधत खुप आवडत असे. हळूहळू आपला सहवास आवडू लागला. ऑफिसमधल्या कामाव्यतिरिक्त आपण वैयक्तिक विषय एकमेकांशी बोलू लागलो. माझा भुतकाळ ऐकून तुला वाईट वाटले. माझ्या दु:खी मनावर प्रेमाची फुंकर घालून मला त्या परीस्थितीतून बाहेर काढलं. दिवस जात होते. तुझा सहवास वाढू लागला, आवडू लागला. पण याचवेळी मी तुला सावध केले होते की, आपण लग्न केले तर समाजाला हे मान्य नाही होणार. त्यामुळे आयुष्यभर आपण चांगले मित्र राहणार आहोत. आपल्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले तरी प्रेमाचे रुपांतर लग्न करुन एकत्र राहण्यात नाही होणार. आणि हे आपण मनोमन मान्य केले होते.\nतुझ्यासाठीच मी हा निर्णय घेतला होता ना. जर आज तु मला मिठीत घेउन निरोप दिला असतास तर त्या आठवणीत आनंदाने आयुष्य काढले असते. मग आज असा का वागलास. ‘आपलं प्रेम चुकीचे आहे, खोटं आहे’. हे तुझे निखा-यासारखे शब्द माझ्या मनात धुमसत राहीले. प्रेमाच्या रंगाने रंगवू पाहत असलेल्या चित्राला माझ्याच डोळयातील अश्रू पुसत होते. आण��� ते रंगहीन होत जाणारे चित्र मला खुणावत राहीले ‘ प्रेमा तुझा रंग कोणता \nसामग्री वाचन आनंद लुटा\nसोशल मीडिया वर अनुसरण करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/petition-against-ram-kadam-high-court-143326", "date_download": "2019-02-20T12:24:04Z", "digest": "sha1:YFIJAJ64SHA4TMUYLUXB2GQEOCQ376CR", "length": 14762, "nlines": 208, "source_domain": "www.esakal.com", "title": "Petition against Ram Kadam in the High Court राम कदमांविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका | eSakal", "raw_content": "\nबुधवार, फेब्रुवारी 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर बुधवार, फेब्रुवारी 20, 2019\nराम कदमांविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका\nबुधवार, 12 सप्टेंबर 2018\nमुंबई - दहीहंडीच्या कार्यक्रमात मुलींबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपचे आमदार राम कदम यांच्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी कदम यांच्यावर कारवाई करण्याची मागणी याचिकेत केली असून, या याचिकेवर 21 सप्टेंबरला सुनावणी होणार आहे.\nमुंबई - दहीहंडीच्या कार्यक्रमात मुलींबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपचे आमदार राम कदम यांच्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी कदम यांच्यावर कारवाई करण्याची मागणी याचिकेत केली असून, या याचिकेवर 21 सप्टेंबरला सुनावणी होणार आहे.\nराष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पुणे जिल्हा अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी ही याचिका केली आहे. दहीहंडी सोहळ्यात स्टेजवरून कदम यांनी, \"कोणत्याही कामासाठी मला भेटू शकता. साहेब, मी तिला प्रपोज केले आहे. पण, ती मला नकार देत आहे. साहेब मदत करा... मी शंभर टक्के मदत करणार. आधी मी तुम्हाला तुमच्या आई-वडिलांना घेऊन यायला सांगेन. जर आई-वडिलांनी होकार दिला आणि मुलगी पसंत आहे, असे सांगितले तर तिला पळवून आणणार आणि तुम्हाला देणार त्या मुलीला पळवून आणण्यासाठी तुम्हाला मदत करणार त्या मुलीला पळवून आणण्यासाठी तुम्हाला मदत करणार त्यासाठी माझा मोबाईल नंबर घ्या आणि मला फोन करा...' असे वक्तव्य केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्याचे प्रसारण सर्व दूरचित्रवाणी वाहिन्यांवरून झाले. वर्तमानपत्रातही बातम्या आल्या. चोहोबाजूंनी कदम यांच्यावर टीकेची झोड उठल्यावर, \"समस्त माता-भगिनींचा आदर करत माफी मागत आहे', असे कदम यांनी जाहीर केले होते. आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचा दावा करीत त्यांनी हा माफीनामा सादर केला होता; परंतु त्यांचा हा माफीनामा महिला म्हणून स्वीकारण्यायोग्य वाटत नसल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. ज्या पद्धतीने त्यांनी महिलांप्रती अपशब्द काढले तितक्‍या पोटतिडकीने हा माफीनामा दिला नसल्याचे चाकणकर यांचे म्हणणे आहे.\nमहिला आयोगाने मागितला खुलासा\nराम कदम यांच्या महिलांविषयक वादग्रस्त वक्तव्याची दखल महिला आयोगाने स्वाधिकारे (सू मोटो) घेतली आहे. महिलांप्रती जबाबदारीने वक्तव्य करणे गरजेचे असून, येत्या आठ दिवसांत खुलासा सादर करण्याचे आदेश महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी दिले आहेत.\nलातूर शहर महापालिकेवर काँग्रसेचा मोर्चा\nलातूर : लातूर शहर महानगरपालिकेच्या गाळेभाड वाढ तसेच तसेच मालमत्ता करातही भरमसाठ वाढ करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. याच्या विरोधात...\nशरद पवार यांच्या हस्ते पद्मश्री श्यामराव कदम यांच्या पुतळ्याचे अनावरण\nनांदेड : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य शाखेच्या प्रांगणातील कै. पद्मश्री श्यामराव कदम यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे बुधवारी (ता....\nखानापूरमधील क्रांतिस्मृतीवन विकासाला पाच कोटी\nसांगली - खानापूर तालुक्‍यातील बलवडी (भा) येथील क्रांतिस्मृतीवनला राज्य शासनाने पर्यटनस्थळाचा दर्जा दिला आहे. पाच कोटींचा विकासनिधी मंजूर केल्याची...\nनिवडणुकीच्या तोंडावर सरकारला घेरण्यासाठी किसान सभेचा लाँग मार्च\nनाशिक - गेल्या वर्षाच्या लाँग मार्चनंतर दिलेल्या आश्‍वासनांना सरकारने वाटाण्याच्या अक्षता लावल्याने बुधवारी (ता. २०) दुपारी चारपासून पुन्हा किसान...\nयुतीमुळे रायगडात शिवसेनेला बळ\nचिपळूण - लोकसभेसाठी युती झाल्यामुळे रायगड लोकसभा मतदारसंघात शिवसेनेला बळ मिळाले आहे. त्यामुळे शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी तुल्यबळ लढत...\nगोपाळगडाला संरक्षित स्मारकाचा दर्जा\nगुहागर - शिवप्रेमी, दुर्गप्रेमी संस्था आणि व्यक्तींच्या गेल्या १५ वर्षांच्या प्रयत्नांना यश येऊन शासकीय दस्ताऐवजातून गायब झालेल्या गोपाळगड किल्ल्याला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांच�� आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%A4%20%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B2&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%A4%2520%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B2", "date_download": "2019-02-20T12:11:04Z", "digest": "sha1:P2J6W6MXW3TYP5YJHMNY4X7XKNXSVAY4", "length": 28381, "nlines": 300, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nबुधवार, फेब्रुवारी 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर बुधवार, फेब्रुवारी 20, 2019\nसर्व बातम्या (48) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (19) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nगेल्या ३० दिवसांतील पर्याय (1) Apply गेल्या ३० दिवसांतील पर्याय filter\nगेल्या ७ दिवसांतील पर्याय (1) Apply गेल्या ७ दिवसांतील पर्याय filter\nमहाराष्ट्र (3) Apply महाराष्ट्र filter\n(-) Remove सत्यजित पाटील filter सत्यजित पाटील\nकोल्हापूर (21) Apply कोल्हापूर filter\nजिल्हा परिषद (18) Apply जिल्हा परिषद filter\nचंद्रकांत पाटील (12) Apply चंद्रकांत पाटील filter\nसतेज पाटील (12) Apply सतेज पाटील filter\nराजकारण (11) Apply राजकारण filter\nविनय कोरे (10) Apply विनय कोरे filter\nशिवसेना (10) Apply शिवसेना filter\nनिवडणूक (9) Apply निवडणूक filter\nहसन मुश्रीफ (9) Apply हसन मुश्रीफ filter\nकाँग्रेस (7) Apply काँग्रेस filter\nखासदार (7) Apply खासदार filter\nसांगली (6) Apply सांगली filter\nराष्ट्रवाद (5) Apply राष्ट्रवाद filter\nइचलकरंजी (4) Apply इचलकरंजी filter\nनगरसेवक (4) Apply नगरसेवक filter\nमहापालिका (4) Apply महापालिका filter\nउद्धव ठाकरे (3) Apply उद्धव ठाकरे filter\nकॉंग्रेस (3) Apply कॉंग्रेस filter\nधनंजय महाडिक (3) Apply धनंजय महाडिक filter\nनगरपालिका (3) Apply नगरपालिका filter\nपन्हाळा (3) Apply पन्हाळा filter\nमलकापूर (3) Apply मलकापूर filter\nमहागाई (3) Apply महागाई filter\nमहाराष्ट्र (3) Apply महाराष्ट्र filter\nराजू शेट्टी (3) Apply राजू शेट्टी filter\nव्यवसाय (3) Apply व्यवसाय filter\nशेतकरी (3) Apply शेतकरी filter\nयुतीचा फायदा कोल्हापुरात शिवसेनेलाच\nकोल्हापूर - राज्यात लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष व शिवसेना युतीचा जिल्ह्यात सर्वाधिक फायदा शिवसेनेलाच होणार आहे. या युतीमुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. तथापि, विधानसभा लढवायचीच असे ठरवून तयारी केलेल्या माजी आमदार संजय घाटगे यांच्यासह देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश...\nकलमांची हेराफेरी अन्‌ संशयितांची फिरवाफिरव\nजळगाव - उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. निलाभ रोहन यांच्या पथकाने ममुराबाद रस्त्यावरील एका माजी महापौराच्या ‘फार्म हाउस’वर ‘थर्टी फर्स्ट’च्या रात्री केलेली कारवाई फुसका बार ठरला आहे. मध्यरात्री एकच्या सुमारास कारवाई करून सहा तरुणींसह मुजरा-मैफलीतील २४ जणांना अटक केल्यानंतर आज दिवसभर कलमांची हेराफेरी...\nवीरगळचा इतिहास नव्या पिढीसमोर\nकोल्हापूर - या दगडी शिळा अनेक गावांत पाराखाली, देवळाजवळ दिसतात. कोठे त्या भग्नावस्थेत पडल्या आहेत, काही ठिकाणी पुजल्या गेल्या आहेत तर काही ठिकाणी या शिळाभोवती गूढ वलय तयार झाले आहे. करवीर तालुक्‍यातील बीड या गावात तर दीड-दोनशेहून अधिक शिळा म्हणजे ‘वीरगळ’ अशी प्राचीन इतिहासानुसार ओळख आहे. त्या त्या...\nहातकणंगलेमधून लोकसभेसाठी शौमिका महाडिक\nकोल्हापूर - आगामी लोकसभेसाठी हातकणंगले मतदारसंघातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्या विरोधात माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या स्नुषा व जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. शौमिका महाडिक यांच्यात थेट लढतीसाठी हालचाली वेगावल्या आहेत. भाजप व महाडिक गटातून सुरू असलेल्या हालचालीतून सौ...\nकोल्हापूर - समाजाने सांगितले, तुम्ही मागे उभे राहा, आम्ही मागे थांबलो. आता म्हणता नेतृत्व करा, तेही करतो. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी काहीही करण्याची आमची तयारी आहे, असा वज्रनिर्धार जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदारांनी आज सकल मराठा समाजाच्या बैठकीत व्यक्त केला. शासकीय विश्रामगृह येथे ही बैठक झाली...\nवीज दरवाढ प्रस्तावाची कोल्हापुरात होळी\nकोल्हापूर - महावितरणने 22 टक्के वीज दरवाढीचा प्रस्ताव दिला आहे. यात घरगुती, औद्योगिक तसेच शेतीपंपाच्या ग्राहकांचा खर्चाचा भुर्दंड वाढणार आहे. या महावितरणच्या वीज दरवाढीच्या प्रस्तावाची सोमवारी वीज ग्राहकांच्या वतीने महावितरणच्या कार्यालयासमोर होळी करण्यात आली. ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. ...\n\"अपक्षां'चाही वाजतोय निवडणुकीत डंका : 81 जणांची उमेदवारी\nजळगाव : ग्रामपंचायत, महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणूक या सर्वसामान्य कार्यकते तसेच समाजात काम करणाऱ्या नागरिकांसाठी होत्या. त्यावेळी आपल्या प्रभागात झालेली ओळख त्या नागरिकाला निवडणुकीत यश मिळवून देत होती. मात्र, निवडणुकांत झालेल्या बदलामुळे उमेदवाराचा आता खर्चही वाढला आहे. महापालिका निवडणुकीत तर...\nतुल्यबळ उ���ेदवारांमुळे लढती रंगतदार ठरणार\nप्रभाग क्र. 12 मधील काही भाग तुटून तो 13 मध्ये समाविष्ट झाल्याने या प्रभागातील समीकरणे काही प्रमाणात बदलल्याचे चित्र आहे. माजी महापौरांनी या प्रभागातून माघार घेतल्यानंतरही चारही जागांवर दिग्गज रिंगणात असल्याने प्रत्येक जागेसाठी तुल्यबळ उमेदवारांमुळे प्रभागातील चारही लढती रंगतदार ठरण्याची अपेक्षा...\nगावविहीरीने अनुभवला 22 वर्षांनी खळखळाट\nसागाव : येथील गावविहिरीतील गाळ तब्बल 22 वर्षानंतर नंतर काढण्यात आला. आता स्वच्छ पाण्याचा झरा वाहू लागला आहे. पाण्याचे पूजन उत्साहात झाले. 1978 मध्ये तत्कालिन सरपंच बाबुराव दादा पाटील व सदस्यांच्या काळात गावविहिर बांधली होती. 1996 च्या दरम्यान विहिरीचे बांधकाम पडले. पुन्हा त्या...\nसागावच्या अंगणवाडीत आठ कुपोषीत बालके\nसागाव : सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्‍यातील सागाव येथील अंगणवाडींना सरपंच व उपसरपंच यांनी अचानक भेटी दिल्यानंतर येथे आठ कुपोषीत बालके असल्याचे निदर्शनास आले. सागांव येथे सात अंगणवाडीतून सध्या अध्ययनाचे काम चालते, गावामध्ये एकूण सात अंगणवाड्या असून त्यापैकी चार अंगणवाडीना स्वतःची इमारत आहे. तर...\nडॉक्‍टरांवरील हल्ले हे गैरसमजातून; डॉक्‍टरांची भावना\nपिंपरी (पुणे) : डॉक्‍टरांवर होणारे हल्ले हे गैरसमजातून होतात. कशाही परिस्थितीत रुग्ण बराच झाला पाहिजे, ही भूमिका बदलायला हवी. रुग्णाला बरे करण्यासाठी डॉक्‍टर सर्वोत्तम प्रयत्न करीत असतात. रुग्ण व डॉक्‍टरांमध्ये सुसंवाद वाढल्यास डॉक्‍टरांना किंवा रुग्णालयाला सुरक्षा पुरवावी लागणार नाही, असे मत...\n#plasticban जुने कपडे द्या, 5 रुपयात शिवून मिळेल पिशवी\nसोलापूर - प्लास्टिक कॅरीबॅगवर बंदी आल्याने कापडी पिशव्यांची मागणी वाढल्याचे दिसून येत आहे. कापडी पिशव्या शिवून देणाऱ्यांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला आहे. लोकांकडून जुने कपडे घेऊन त्यापासून पाच रुपयात पिशवी शिवून देण्याचा उपक्रम सोलापुरात डॉन्की सेंच्युरी ऑफ इंडियाने सुरु केला आहे. यामुळे...\nमहादेवराव महाडिक यांची समजूत कोण काढणार\nकोल्हापूर - जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपने मित्र पक्षांसोबत आघाडी करत कमळ फुलवले. यावेळी पदाधिकाऱ्यांसाठी सव्वा वर्षाचा फॉर्म्युला ठरवण्यात आला. पहिल्यांदा काँगेसचे माजी आमदार महादे���राव महाडिक यांच्या स्नुषा व भाजपचे आमदार अमल महाडिक यांच्या पत्नी शौमिका महाडिक यांना संधी देण्यात आली...\nशेतकऱ्यांच्या संसारावर नांगर फिरविण्याचा भाजपचा डाव - सत्यजित देशमुख\nशिराळा - शेतकऱ्यांशी निगडीत असणाऱ्या सर्व यंत्रणा अडचणीत आणून त्यांच्या संसारावर नांगर फिरविण्याचा भाजपचा डाव हाणून पाडा. उद्योगपती, सिनेताराकांना भेटून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नसून कष्टकरी, शेतात राबणाऱ्याना भेटून त्यांना न्याय देणारे निर्णय घ्या, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस...\nस्टुडिओ फोडणारा चोरटा जेरबंद\nसिंधुदुर्गनगरी - जिल्ह्यातील फोटो स्टुडिओ फोडणाऱ्या चोरट्यास स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. सुकळी (ता. रोहा, जि. रायगड) येथून त्याला साडेपाच लाखांच्या मुद्देमालासह ताब्यात घेतले. त्याला उद्या (ता. ३१) मालवण न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक दीक्षित...\nजोतिबा डोंगर - रंगबिरंगी सासनकाठ्या घेऊन भक्तिरसात तल्लीन झालेली तरुणाई... हलगी-सनई, पिपाणीचा सूर... आकाशाला गवसणी घालणाऱ्या सातशे सासनकाठ्या... तीव्र उन्हाचा तडाखा... घामाने चिंब झालेले भाविक अन्‌ गुलालमय झालेला जोतिबाचा डोंगर. मंदिर परिसरात गुलाल-खोबऱ्याची उधळण आणि जोतिबाच्या नावानं चांगभलंऽऽ,...\nनेदरलँडच्या दात्यांनी थांबवली धनगरवाड्यांची वणवण\nसांगली - उशाला चाळीस टीएमसीचा जलाशय, जिल्ह्यातील सर्वात अतिवृष्टीचा प्रदेश तरीही अनादी काळापासून आणि अगदी स्वातंत्र्याची सत्तरी ओलांडत आली तरी चांदोलीतील धनगरवाडे आणि वस्त्यांना काही किलोमीटरची पायपीट करून पिण्यासाठी पाणी आणावे लागत होते. ऐन उन्हाळ्यात तर हे पाण्यासाठीचे हाल न बघवणारे, मात्र या...\nराज्यातील 4175 अपूर्ण पाणी पुरवठा योजनांचे काम पूर्ण: बबनराव लोणीकर\nमुंबई : राज्यातील 4175 अपूर्ण पाणी पुरवठा योजनांचे काम पूर्ण करण्यात आल्याची माहिती पाणी पुरवठा व स्वछता मंत्री बबनराव लोणीकर यांनी आज विधानसभेत दिली.प्रश्नोत्तराच्या तासात सदस्य डॉ. अशोक उईके यांनी करळगाव येथील पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण झाले नसल्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी झालेल्या...\nकोल्हापूर - महापालिका प्रशासनाने सादर केलेल्या घरफाळावाढीच्या प्रस्तावावरून महापालिकेचे सभागृह आज दणाणून गेले. विरोधी आघाडीसह सत्तारूढ आघाडीच्या नगरसेवकांनी घोषणा देत घरफाळावाढीच्या विरोधात प्रशासनाला धारेवर धरले. शिवसेनेचे नगरसेवक तर घरफाळावाढीच्या विरोधात घोषणा देत मोर्चानेच सभागृहात आले....\nजनता २०१९ ला भाजपला घरी बसवेल - अमित देशमुख\nकसबा बीड - भाजपचे सरकार सामान्य जनता व शेतकऱ्यांच्या उपयोगी पडलेले नाही. त्यांचा चार वर्षांचा काळ हा महागाई व सामाजिक ऐक्‍य बिघडवणारा ठरला आहे. त्यामुळे जनता येत्या २०१९ च्या निवडणुकीत भाजपला घरी बसवेल. त्यासाठी आतापासूनच निवडणुकीच्या कामाला लागा. येणारा काळ आपला असून, पी. एन. यांना विधानसभेत पाठवा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-December2014-SiddhivinayakShevgya2.html", "date_download": "2019-02-20T12:09:32Z", "digest": "sha1:EW7DU664KKCPMDDCDRFSY5WQKC3TW4QN", "length": 12746, "nlines": 23, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology - डा.बावसकर टेक्नालाजि - काळ्या जमिनीतील शेवग्याच्या समस्या व उपाय!", "raw_content": "\nकाळ्या जमिनीतील शेवग्याच्या समस्या व उपाय\nश्री. शरद बाबाजी मेंगडे, मु.पो. गलांडगाडी, ता. इंदापूर, जि. पुणे. मोबा. ७०५८३३३८११\n३० गुंठ्यामध्ये १०' x ८' वर फेब्रुवारी २०१४ मध्ये कोईमतूर जातीचा शेवगा लावला आहे. आज आठ महिन्याच्या या रू. ३५० झाडांपैकी २०० झाडांवर शेंगा लागल्या आहेत. त्यापैकी ७०% झाडांवर हिरव्या व लालसर शेंगा निघत आहेत. सरांनी सांगितले, काळी जमीन असल्याने खाली चुनखड असणार आहे. थंडीत ८ दिवसांनी पाणी द्या. तसेच झाडाचे जवळील इंडात पाणी द्यायचे नाही. त्यामुळे फुले लागत नाही. त्याच्या बाजूला दुसरा दंड आहे, त्यामध्ये पाणी द्याव.\nजेव्हा अंतर ६' x ५' किंवा ५' x ५' असते तेव्हा झाडांची संख्या जास्त झाल्यावर लाग (फुले) भरपूर लागतो, असा नवीन अनुभव आहे. जेव्हा ठिबकने पाणी द्यावे लागते. तेव्हा ठिबकने ठराविक प्रमाणात भारनियमन पाहून अचूक प्रमाणात पाणी बसते. त्यामुळे जादा पाण्याचे शेवग्यावरील दुष्परिणाम टाळते जातात. म्हणजे महाराष्ट्र इलेक्ट्रिसीटी बोर्डाचा भारनियमनांचा 'शाप' हा शेवगा पिकाला 'वरदान' ठरत आहे.\nखराब हवामानामुळे व पावसामुळे झाडांची भरमसाट वाढ, त्यामुळे छाटणी जमली नाही\nमागच्या १ ते १ महिन्यात हवामानात प्रचंड बदल झाला. ऑक्टोबर महिन्यात पाऊस झाला, त्याकाळात छाटणी करू शकलो नाही. जमिनीत अधिक ओल झाल्याने झाडे डोक्याएवढी झाल्यावर उशीरा शेंडा छाटला. सरांनी वरील समस्येवर प्रमुख ३ कारणे सांगितली. एक म्हणजे वेळेवर छाटणी न होणे, दुसरे पाणी जास्त होणे आणि तिसरे हवामानात झालेले बदल महिन्यात हवामानात प्रचंड बदल झाला. ऑक्टोबर महिन्यात पाऊस झाला, त्याकाळात छाटणी करू शकलो नाही. जमिनीत अधिक ओल झाल्याने झाडे डोक्याएवढी झाल्यावर उशीरा शेंडा छाटला. सरांनी वरील समस्येवर प्रमुख ३ कारणे सांगितली. एक म्हणजे वेळेवर छाटणी न होणे, दुसरे पाणी जास्त होणे आणि तिसरे हवामानात झालेले बदल त्यामुळे नुसतीच झाडे माजली व फुले लागली नाहीत. शेंगा वेड्यावाकड्या व लालसर झाल्या आहेत. सरांनी सांगितले, ज्यावेळेस हवेत गारठा व तापमानात फरक असतो तेव्हा फुलगळ होते. काही फुले फुलतात पण देठाची काडी सुकून गळतात. तसेच जेव्हा पाणी अतिरिक्त दिले जाते. तेव्हा फुलांचा दांडा पिचपिचीत होतो व देठापासून फूल वेगळे होते. बऱ्याच ठिकाणी पाटाने पाणी दिले गेले व निसर्गाने आपला कोप दाखविला. त्यामुळे अवकाळी पाऊस पडला. त्याचा सर्वच पिकांवर दुष्परिणाम झाला. औषधे फवारूनही फारसा फरक पडत नाही. जसे सर्दी झालेल्या मुलाला आई डॉक्टरांकडे घेऊन जाते. मात्र त्यानंतर आई जेव्हा कपडे किंवा भांडी धुताना त्या पाण्यात ती मूल हात मारतो, पाण्यात खेळते. तेव्हा औषध देऊनही आजार बरा होत नाही, पाण्यात खेळते. तेव्हा औषध देऊनही आजार बारा होत नाही. म्हणून आई पुन्हा डॉक्टरांकडे जाते. तेव्हा त्या बाळाची पुन्हा तपासणी करून डॉक्टर विचारतात, मुल पाण्यात खेळते का त्यामुळे नुसतीच झाडे माजली व फुले लागली नाहीत. शेंगा वेड्यावाकड्या व लालसर झाल्या आहेत. सरांनी सांगितले, ज्यावेळेस हवेत गारठा व तापमानात फरक असतो तेव्हा फुलगळ होते. काही फुले फुलतात पण देठाची काडी सुकून गळतात. तसेच जेव्हा पाणी अतिरिक्त दिले जाते. तेव्हा फुलांचा दांडा पिचपिचीत होतो व देठापासून फूल वेगळे होते. बऱ्याच ठिकाणी पाटाने पाणी दिले गेले व निसर्गाने आपला कोप दाखविला. त्यामुळे अवकाळी पाऊस पडला. त्याचा सर्वच पिकांवर दुष्परिणाम झाला. औषधे फवारूनही फारसा फरक पडत नाही. जसे सर्दी झालेल्या मुलाला आई डॉक्टरांकडे घेऊन जाते. मात्र त्यानंतर आई जेव्हा कपडे किंवा भांडी धुताना त्या पाण्यात ती मूल हात मारतो, पाण्यात खेळते. तेव्हा औषध देऊनही आजार बरा होत नाही, पाण्यात खेळते. तेव्हा औषध देऊनही आजार बारा होत नाही. म्हणून आई पुन्हा डॉक्टरांकडे जाते. तेव्हा त्या बाळाची पुन्हा तपासणी करून डॉक्टर विचारतात, मुल पाण्यात खेळते का तेव्हा आई हो म्हणते, मग सर्दी कशी बरी होणार तेव्हा आई हो म्हणते, मग सर्दी कशी बरी होणार अशीच अवस्था या शेवग्याची झाली आहे. अशा अवस्थेमध्ये ज्यावेळेस अती पाणी व अवकाळी पाऊस होतो, तेव्हा पांढरीमुळी मुकी होते, पानगळ होतो, झाडे निस्तेज होतात, फुल लागत नाही, शेंग पोसत नाही, तेव्हा मुकी झालेली पांढरी मुळी चालण्यासाठी जर्मिनेटर १ लि., प्रिझम १ लि., क्रॉपरऑक्सी क्लोराईड ५०० मिली हे २०० लि. पाण्यातून ठिबकमधून (व्हेंच्युरीतून) अथवा पाटाने बाऱ्याजवळ सोडणे किंवा या शेवग्याचे जे दांड आहेत त्या दांडातून म्हणजे ५० फूट लांबीच्या सरीला (दांडाला) जर्मिनेटर आणि प्रिझम ५ - ६ बुच (५० - ६० मिली) व कॉपरऑक्सीक्लोराईड ३ बुच (३० मिली) दांडातून सोडणे, म्हणजे पांढऱ्या मुळ्या वाढतील व कर्ब ग्रहणाची मंदावलेली क्रिया वेगाने होऊन फुल निघेल.\n५०% पेक्षा जास्त शेंगा जांभळ्या निघत आहेत. सध्या तुम्ही आणलेल्या शेंगाची पाहणी, तपासणी केली असता असे जाणवते की, मातीत ऑरगॅनिक कार्बन, ईसी, पाणीधारण क्षमता (W. H.C.), मुक्त चुन्याचे (कॅल्शिअम कार्बोनेटर) चे प्रमाण जास्त आहे. तेव्हा पाणी दुपारी १२ ते ४ या वेळेत द्यावे. असे अनेक शेतकऱ्यांच्या अनुभावातून लक्षात आले. जेव्हा अती उष्णता असते तेव्हा सर्व पिकांना पाणी सकाळी १० च्या आत द्यावे. हा एक विरोधाभास लक्षात ठेवावा.\nसरांनी विचारले, दांड पुर्ण भरता की अर्धे, तेव्हा आम्ही पुर्ण दांड भरून पाणी देतो असे सरांना सांगितले. सरांनी यावर सांगितले की, म्हणजे पाणी जास्त होतेय, अशाच प्रकारे शेवग्याला अॅड. खिलारे हे शेत पुर्ण ओलेगार होईपर्यंत पाणी देत व तेच त्यांचे चुकल्याने पहिला बहार वाया गेला. मात्र नंतर सर��ंच्या सल्ल्यानुसार एका आड एक दंडात पाणी दिल्याने शेवगा चांगला आला व अशी दक्षता घेतल्याने उत्पन्न चांगले आले. त्यामुळे त्यांनी सांगितले वकिली करण्यापेक्षा 'सिद्धीविनायक' शेवग्याची शेती देणे कष्टाचा पैसा व आत्मिक समाधान (संदर्भ : शेवगा पुस्तक पान नं. ४५) या पुस्तकाचा अवलंब करून सरांनी सांगितलेल्या मात्रांचा वापर करून लालसर शेंगा व वेड्यावाकड्या लूज शेंगा कमी होतात का तो प्रयोग करून पहावा व १० दिवसांनी ३ टप्प्यातील दक्षिणेकडील फुल, वाधी, ६ आणे आसरीच्या जाडीच्या शेंगा व करंगळीच्या आकाराच्या शेंगा दाखविण्यात आणणे आणि यात जर सुधारणा झाली तर १ महिन्यात सर्व प्लॉट सुधारण्याची शक्यता आहे आणि जर नाही झाली तर यामध्ये क्षार कमी करण्यासाठी धैंच्या लावून बळीराम नांगराने फुलोऱ्यात येताच कापून जमिनीत गाडावा. जेथे फुल नाही तेथे पेन्सिलच्या आकाराच्या फांद्या डोळ्यापर्यंत छाटाव्यात. छाटताना ही फांदी जांभळी ते तपकिरी रंगाची असावी.\nछाटलेला हिरवा पाला अशक्त जनावरांना घालणे म्हणजे उस्मानाबाद येथील तानाजी जाधव मु. पो. तुतोरी. ता. उमरगा, जि. उस्मानाबाद यांनी सांगितले जादा राहिल्या जाड शेंगा जनावरांना दिल्या, तर ४ लि. दूध देणारी गाय वासराचे भागून ६ लि. दूध देऊ लागली. म्हणजे त्याप्रमाणे जनावरांना जर पाला दिला तर त्या नुसते दूध जास्त देणार नाहीत, तर जनावरांचेही आरोग्यही सुधारेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://dindoripranit.org/gramabhiyan.html", "date_download": "2019-02-20T12:39:47Z", "digest": "sha1:ASGBWQBG7REAVEDS6DC5UWELOL6SRWTW", "length": 80076, "nlines": 87, "source_domain": "dindoripranit.org", "title": "All India Shri Swami Samarth Seva- Dindori Pradhan", "raw_content": "\nप्रधान सेवा केंद्र, श्री क्षेत्र दिंडोरी\nगुरुपीठ, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर\nसण-वार / व्रत / उत्सव\nभारत हा कृषी प्रधान देश असुन , भारतात ग्रामिण भागात पारंपारिक पद्धतीने शेती केली जाते. परंतु,हा ग्रामिण भारत आज आपणास समस्याग्रस्त झालेला दिसुन येतात. हि समस्याग्रस्त गावे दुरूस्त करण्यासाठी आणि उध्वस्त झालेले ग्रामजीवन सुस्थितीत आणण्यासाठी प.पू.गुरूमाऊली, श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग प्रधान केंद्र दिंडोरी, यांनी अकरा तत्वांवर आधारीत ग्रामजीवन राबविण्यास सुरवात केली.ग्रामअभियानात सेवा मार्गातील बालसंस्कार,कृषी,याज्ञिकी,आयुर्वेद,मराठी अस्मिता,प्रश्नोत्तर,वास्तुशास्त्र,���िवाह संस्कार,कायदेशिर सल्लागार,प्रशिक्षण शिबीरे,व स्वयंरोजगार इ.विषयांचा समावेश होतो. सेवा मार्गाद्वारे त्या- त्या गावात जाऊन त्या गावातील ग्रामजीवन सुसंस्कारीत करणे,गावातील भंगलेल्या मुर्तींची पुजा व मानसन्मान करूण त्यांचा आशिर्वाद मिळवून देणे,गावाची वास्तुशास्त्राप्रमाणे रचना करणे,गावातील शेतीची आध्यात्म व वास्तुशास्त्राच्या माध्यमातुन सुधारणा करणे,गावातील लोकांना आयुर्वेदाचे महत्व पटवून देणे,स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देणे, यांसारखे उपक्रम राबवीले जातात.याप्रकारे गावांमध्ये ग्रामअभियान राबविल्यामुळे पावसाळा वेळेवर येऊन नुकसान न होता त्या-त्या गावातील ग्रामदैवतांचा मानसन्मान करूण व त्यांच्या आशिर्वादाने सुखी समृद्धी होऊन उन्नतीच्या दिशेने जात आहे.\nतेजोनिधी सदगुरु प. पू. मोरेदादांची बाल संस्काराबाबत अमृतवाणी:श्री स्वामी समर्थ महाराजांचे थोर परमशिष्य प.पू. खंडेराव आप्पाजी मोरे उर्फ मोरेदादांच्या अमृतवाणी नुसार प्रत्येक विद्यार्थ्याने अभ्यास सांबाळून गणपती स्तोत्र, गणपती अथर्वशीर्ष, सरस्वती स्तोत्र, मारुती स्तोत्र, रामरक्षा वगैरे स्तोत्र म्हणावीत. गायत्री, सरस्वती, सूर्यमंत्र, स्नानानंतर म्हणावे. स्तोत्र व मंत्र सहज पाठ होतील. वाणी व उच्चार स्वछ होतील. परमेश्वरी दिव्य अधीश्ठान तयार होइल. थोरा-मोठ्यांशी नम्रपणे वागावे. सायांकाळी मुलांकडून शुभम करोति.... तसेच प्रार्थना म्हणुन घ्यावी. मूल - मुलींना माता पित्याच्या पायावर डोके ठेउन नस्कार करण्याची सवय लावावी. मुलांनी मातेचे चरणतीर्थ घ्यावे, जे गंगाजला सामान पुण्यदायक असते. कुटुम्बात सदाचार राहावा म्हणुन रोज मुलांना १० ते १३ श्लोक म्हणावयास सांगावे. मुलांपुढे मात्रु देवो भवः पितृ देवो भवः असे आदर्श ठेवावेत.\nसेवा मार्गात बाल संस्काराला नेहमीच प्राधान्य आहे कारण आपले ब्रिद आहे की - संस्कार केले तर संस्कृती टिकेल, संस्कृती टिकली तर धर्म टिकेल, आणि धर्मं टिकला तर राष्ट्र टिकेल. महानजेच संस्कार हां स्वतः पुरता महत्वाचा नसून राष्ट्राची जडनघडन संसकारावरच अवलम्बुन आहे. घराघरात संस्कृती टिकली तरच धर्म टिकणार आहे. मानव हा जन्मतःच ज्ञानी वा सुसंस्कारी नसतो. तो जन्म घेतो तेंव्हा मांसाचा गोळा असतो. त्या गोळया वर प्रयत्न पुर्वक संस्कार केल्यास तो मान��� बनतो. माता-पिता-गुरु यांज कडून जे बारे वाईट संस्कार बाल मनावर घडतात त्यानुसार पीढी घडत असते. बालवय हे संस्कारक्षम व अनुकरणीय असते. म्हणुन बालपणातच संस्कार अधिक चांगल्या प्रकारे करता येतात. बाल संस्काराचे हे अनन्य साधारण महत्व ओळखूनच प्रत्येक श्री स्वामी समर्थ विकास केंद्रास जोडून बालसंस्कार केंद्रही कार्यरत आहे.\nग्रामविकास अभियानाताही बाल संस्कार विभाग आहे.या अभियानांतार्गत ग्रामविकास अभियानात काम करणार्या सेवेकर्यानातर भरपूर कामाची संधी आहे. हे त्यांचे काम म्हणजे राष्ट्र उभारणीचे, राष्ट्र घडन करणारे आहेच, पण संस्कृती व धर्माचे संवर्धन करणारे आहे. या कामासाठी गावत जानारया सेवेकरयाना ग्रामस्थान्प्रमाने गावातील शिक्षकांशी व महत्वाचे म्हणजे गावातील सर्व मुलांशी मैत्री करावी लागणार आहे. या कामाची सुरवात पालक शिक्षक विद्यार्थी मेलाव्यानी करता येइल. या मेलाव्यात मार्गदर्शक म्हणुन तज्ञ सेवेकरी, प्राध्यापक,ग्रामविकास अभियानाताही बाल संस्कार विभाग आहे. या अभियानांतार्गत ग्रामविकास अभियानात काम करणार्या सेवेकर्यानातर भरपूर कामाची संधी आहे. हे त्यांचे काम म्हणजे राष्ट्र उभारणीचे, राष्ट्र घडन करणारे आहेच, पण संस्कृती व धर्माचे संवर्धन करणारे आहे. या कामासाठी गावत जानारया सेवेकरयाना ग्रामस्थान्प्रमाने गावातील शिक्षकांशी व महत्वाचे म्हणजे गावातील सर्व मुलांशी मैत्री करावी लागणार आहे.\nया कामाची सुरवात पालक शिक्षक विद्यार्थी मेलाव्यानी करता येइल. या मेलाव्यात मार्गदर्शक म्हणुन तज्ञ सेवेकरी, प्राध्यापक, प्राचार्य यांना बोलवावे. पालकांनी आदर्श पालक म्हणुन कसे वागावे, शिक्षकांची भूमिका काय असावी व विद्यार्थ्यानी आपल्या आचार विचारात कशी सुधारना घडवून आणावी याबाबत या मेळाव्यामधून मार्गदर्शन करता येइल. सुटयांमधे सुसंस्कार व यक्तिमत्वविकास शिबिराचे आयोजन करता येइल. जेथे केंद्र असेल तेथे तर बालसंस्कार कार्यात प्राधान्य द्यायचे आहेच पण जेथे श्री स्वामी समर्थ केंद्र नाही आशा गावाची जर आपण ग्रामअभियान कार्यासाठी निवड केली असेल तर गावातील शिक्षकांप्रमानेच हे कार्य करू शकनार्या विशेषत: महिलांची मदत घ्यावी. पुरुषांच्या तुलनेत भगिनी हे काम निशितच अधिक सरसपणे करू शकतात. सदगुरु मोरेदादा नेहमी म्हणत प्रत्येक शाळेत जाणार्या मुलामुलिने आपला अभ्यास सांभालूँ गणपति स्तोत्र गणपति अथर्वशीर्ष, सरस्वती मंत्र, सूर्य मंत्र, म्हणावा. वाणी स्वच्छ होइल, कोवळया स्वच्छ मनाच्या बल्कमागे परमेश्वराचे अधिष्ठान तयार होइल.\nबालपण अबोध, निष्पाप, स्वच्छ व पारदर्शी असते असे हे बालक प्रखर राष्टभक्त, निडर, थोरामोठयांचा आदर करणारे, निरव्यसनी व ईशव्री अधिष्ठान असलेले बनावयाचे असतील तर त्यांच्या समोर श्रीराम, श्रीकृष्ण, एकलव्य, अर्जून, गोरक्षनाथ, धृ्रव, प्रल्हाद, सदगुरू मोरेदादा, गाडगेमहाराज, जिजामाता, छत्रपती शिवाजी, लोकमान्य टिळक, साने गुरूजी, स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, स्वातंत्र्यवीर सावरकर, चंद्रशेखर आझाद, सरदार भगतसिंग असे कितीतरी आदर्श गोष्टीरूपात ठेवता येतील.याचबरोबर मुलांना प्राचीन गुरूकुल शिक्षण पद्धती, प्राचीन वैज्ञानिक ऋषी-मुनींचे संशोधन, निसर्गापासून शिकवन, आपले आरोग्य, आहार, विहार, योगासने, खेळाचे महत्व, अध्यात्म,धर्म, स्वअध्ययन, स्चावलंबन, सदाचार, श्रद्धा अशा कितीतरी गोष्टींबाबतचे मार्गदर्शन करणे अपेक्षित आहे. ग्रामअभियानात या विभागात जे सेवेकरी काम करणार आहेत त्यांना अमृतकलशा हा ग्रंथ खूपच उपयोगी ठरणार आहे. बालसंस्कार कार्य सेवेक-यांनी कसे करावे या बाबत अत्यंत मुददेसुद मार्र्गदर्शन अमृतकलशमध्ये असुन त्यांचे काम खुपच सोपे होणार आहे. हे काम नुसते भाषणबाजी करून होणार नाही हे आपल्या लक्षात आलेच असेल. तुम्ही दोन दोन तास छान छान भाषण केले पण त्याला आचाराची जोड नसेल तर सारे मुसळ केरात असे होऊ शकते म्हणूनच विचारांना आचाराची जोड देऊन मुलांसमोर जो आदर्श ठेवायचा आहे, त्याची सुरवात हे काम करणा-या सेवेक-यांनी प्रथम स्वतः पासून केल्यास हे काम अधिक परीणामकारक होईल.\nश्री स्वामी समर्थ सेवा मार्गातर्फे जे ग्रामअभियान हाती घेण्यात आले आहे. त्यातील एक महत्वाचा विभाग कृषी हा आहे. शेतक-यास सुखी, समृद्ध करण्यासाठी सेवामार्गातर्फे आतापर्यंत महाराष्टाच्या प्रत्येक विभागान, जिल्हयांच्या ठिकाणी तसेच लहान मोठया गावांमध्ये शेतकरी मेळाव्यांचे यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले. या मेळाव्यांच्या माध्यमातून लाखो शेतक-यांना त्यांच्या जिव्हाळयाच्या विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. अन्नाची म्हणजे ब्रम्हाची निर्मिती कर���ा-या या ख-या ब्राम्हणाची दैन्यावस्था दूर करून त्याला समृद्ध बनवीन्याचे हे अभियान अधिक गतीमान करण्याची जबाबदारी अर्थातच सर्व सेवेक-यांवर आहें. ग्रामअभियानाच्या माध्यमातून आपली सेवा रूजू करणा-या सेवेक-यांनी नेमके काय करावे असा प्रश्न संबंधित सेवेक-यांसमोर उभा राहू शकतो.\nग्रामअभियानांतर्गत काम करीत असतांना कृषी विभागाशी संबंधीत खालीलप्रमाणे कामाची दिशा ठरवून काम केल्यास ते अधिक उपयुक्त ठरेल.\nग्रामअभियानासाठी आपण ज्या गावाची निवड केली आहे त्या गावातील शेतीची माहिती प्रथम एकत्रित करावी.\nएकंदरीत गावाची आर्थिक परिस्थिती कशी आहे गावातील शेतकरी, शेतमजूर, व्यापरी, नोकरदार वर्ग, गावातून स्थलांतरीत झालेले मजूर, शेतिशिवाय इतर छोटे- मोठे धंदे करणारे नागरीक यांची माहिती मिळवावी.\nगावाचे एकुण क्षेत्र, पिकाखालील क्षेत्र, पावसाचे प्रमाण, शेतीची प्रतवार वर्गवारी, पाण्याची उपलब्धता, पशूधन ही सर्व माहिती मिळवील्यास त्या दृष्टिने नियोजन करणे सोपे होईल. ही माहिती एकत्रीत केल्यावर मार्गदर्शन करणे सोपे होईल.\nशेतक-यांना मातीचे प्रकार समजावून सांगावेत. त्यानुसार पिकांचे, पाण्याचे नियोजनाबाबत मार्गदर्शन.\nबागायती व कोरडवाहू जमिनीत कोणती पिके घ्यावीत हे समजावून सांगणे, विशेषतः कोरडवाहू शेतक-यांना अधिक मार्गदर्शनाची गरज ओळखून ते देणे.\nनापीक जमिनीत वनशेती, औषधी वनस्पतींची लागवड, पशूपालन, पशूनिगा याबददल माहिती, जोडधंदे व शेतक-यांच्या तरूण मुलांसाठी रोजगाराचे मार्गदर्शन.\nउत्पन्न वाढीसाठी सेवा, विहिरीचे पाणी वाढण्यासाठी सेवा, वास्तुशास्त्रानुसार शेती रचना, श्रमदानातून बंधारे, तळे निर्मिती करणे.\nग्रामअभियान अंतर्गत काम करणा-या सेवेक-यांनी हे पक्के लक्षात ठेवावे की, गावातील सर्वांच्या सहभागानेच हे अभियान यशस्वी होणार असल्याने सर्वांना सोबत घेऊनच काम करावे लागणार आहे. असे झाल्यास प्रत्येक गावक-यास हे अभियान आपले वाटेल. शेतक-यांचे शेतीविषयक ज्ञान वाढावे, त्यांनी शास्त्रशुद्ध शेती करून आपले व आपल्या मुलाबाळांचे पोट भरून त्यांचे व्यवस्थित संगोपण, शिक्षण करावे याच हेतूने सेवामार्र्गाच्या वतीने आतापर्यंत भारतीय कृषीशास्त्र या ग्रंथाचे दोन भाग प्रकाशित करण्यात आले आहे. शेती क्षेत्राची वाटचाल, अडथळे, विकास, कृषी क्षेत्राचे ज��गतिकीकरण, आध्यात्मिक शेती, शेतीविषयक मुहूर्त, वास्तुशास्त्रानुसार शेतीची रचना, यज्ञ व पर्जन्यमान, मेघ लक्षण,पर्जन्य देवता उपासना, शिवकालीन पाणी साठवण, जमिनीतील पाणी, पाणी टंचाई, पाणी प्रश्न, जलसाक्षरता, वनराई बंधारे, मृदासंधारण आयुर्वेदिक खते, गोमुत्र, शेण, गांडुळ खत, सेंद्रिय शेती, पीक संरक्षण, औषधी वनस्पतींची लागवड, फुलशेती, वनीकरण, वनौषधी, गोमाता, जनावरांची निवड, संगोपण, दग्ध व्यवसाय, मधमाशीपालन, रेशीम उदयोग, जमीन महसूल, तलाठी कार्यालय अशा शेतक-यांच्या जिव्हाळयांचे अनेक विषयांवर दिेंडारी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे भारतीय कृषीशास्त्र ग्रंथांमधून सखोल मार्गदर्शन करण्यात आले आहे. हे ग्रंथ शेतक-यांना मार्गदर्शक आहेतच पण ग्रामअभियानात काम करणा-या सेवेक-यांना सुद्धा मार्गदर्शक आहेत.\nकाही वर्षांपूर्वी आपल्या गावातील वातावरण कसे निकोप, निरागी होते. शरीराप्रमाणे मनानेही निरागी असल्याने गावातील वातावरणच अत्यंत प्रसन्न असायचे, ग्रामस्थ, स्त्री पुरूष एकमेकांच्या दुःखाच्या प्रसंगी मनःपूर्वक सहभागी व्हायचे. जातपात कोठेही आड येत नव्हती. गावागावात किर्तन, भजन, हरिनाम सप्ताह, सण वाराच्या निमित्ताने सर्व स्त्री पुरूष, मुलीबाळी एकत्र येऊन मनसोक्त आनंद लूटायचे पण आज गावागावात काय परिस्थिती आहे वर वर्णन केलेले वातावरण आज स्वप्न बनले आहे.\nआज मानवातील घराघरातील दरी वाढतच आहे. गावातील ते एकीचे, निकोप, प्रसन्नतेचे वातावरण कोठेही दिसत नाही. गावात गटातटाचे, जातीपातीचे राजकारण आज चालू आहे. ग्रामपंचायती तसेच विविध कार्यकारी सोसायटी, मार्केट कमेटी, साखरकारखान्यांच्या निवडनुकांमुळे माणसामाणतील अंतर इतके वाढले आहे की, ही माणसे आता कधीच एकत्र येणार नाहीत का असा प्रश्न कायम मनाला भेडसावतो.\nगावागावात असे रोगट वातावरण का निर्माण झाले या मागची अदृष्य कारणे मात्र कुणाच्याही लक्षात येत नाहीत आणि ती शोधण्याचा कुणी प्रयत्नही करीत नसल्याने परिस्थिती अधिकच बिकट बनत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर ग्रामअभियानातील याज्ञिकी विभागाला खूपच महत्वाचे काम करायचे आहे.\nगावागावात हे जे उदासीन वातावरण तयार झाले आहे, त्या मागील प्रमुख कारण म्हणजे गावागावातील ग्रामदैवतांची दुरावस्था. गावाचे संरक्षण करणा-या देवतांची दुरावस्था झाल्याने ही संरक्षक देवता गावाचे रक्षण कसे करणार गावातील मंदिरांना भेटी दिल्या तर लक्षात येईल की मंदिरे जीर्ण होऊन त्यांची पडझड झाली आहे. मंदिरातील देवांच्या मूर्ती भग्र पावल्या आहेत, त्यांना तडे गेले आहे, मूर्तीचे हात, पाय, कान, नाक खराब झाले आहेत. भग्र मूर्तीचे विसर्जन करून नव्या मूर्तीची स्थापणा करणे, शक्य झाल्यास मंदिराचा जीर्णोद्धार करणे ही प्रमुख जबाबदारी याज्ञिकी सेवेक-यांवर आहे. अर्थात ही गोष्ट वाटते तेवढी सोपी नाही. यासाठी प्रथम सर्व गावक-यांची मनाची तयारी करून घेणे गरजेचे आहे व यानंतर आर्थिक नियोजन करावे लागेल. अर्थात सेवेकरी हा विधी जरी मोफत करणार असेल तरी लागणारा थोडाफार खर्च हा गावक-यांमधूनच उभा राहिल्यास या निमित्ताने प्रत्येक ग्रामस्थाचा सहयोग या अभियानास लागणार आहे.\nअभियान राबविणा-या या याज्ञिकी सेवेक-यांनी प्रथम सरपंच व प्रमुख नागरिकांना या गोष्टीचे महत्व समजावून सांगावे व त्यांच्या माध्यमातून सर्व गावक-यांना अभियानात सामावून घ्यावे. ज्या ज्या गावात हा प्रयोग राबविण्यात आला तेथे खूपच चांगला परिणाम दिसुन आला आहे.ज्या ज्या गावात मंदिरांचा जीर्णोद्धार तसेच भग्न मूर्तींचे विसर्जन करून नव्या मूर्तींची स्थापना करण्यात आली त्या त्या गावातील एकोपा वाढून नागरीक पुन्हा झाले गेले विसरून गुण्यागोविंदाने नांदत आहेत. गावातील हे वातावरण कायम टिकावे म्हणून तेथे ग्रामस्थांना श्रीस्वामी समर्थ महाराजांची सेवा समजावून सांगणे, ती सेवा त्यांच्या कडून करून घेणे याबरोबरच कुलधर्म, कुलाचार यांची माहिती देणे, गावातील इतर अडचणी संकट यावर सेवा देणे, पंचमहायज्ञा सारख्या छोटया छोटया गोष्टी ग्रामस्थांना समजावून सांगणे, त्या केल्यानंतर त्यापासून मिळणा-या फायदयांची माहिती देणे, यज्ञ- याज्ञिकी पूजापाठ, याबाबत माहिती देणे, तसेच घरातील देव, देव्हारा याबाबत सुद्धा माहिती देणे अशा गोष्टी याज्ञिकी सेवेक-यांकडून अपक्षित आहेत.\nघरातील देव, देव्हारा याबाबत सुद्धा गावक-यांमध्ये प्रचंड अज्ञान आहे. या साध्या सोप्या पण अत्यंत महत्वाच्या बाबी कुणीही सांगणार नसल्याने ते काम सुद्धा आपल्यालाच करावे लागणार आहे. अर्थात या निमित्ताने श्री स्वामी समर्थ सेवामार्ग, श्री गुरूपीठाचे कार्य जनतेपर्यंत पोहचविण्याची संधी सुद्धा आपल्याला मिळण���र असल्याने या संधीचा जास्तीत जास्त लाभ आपण घ्यायचा आहे. श्री स्वामी समर्थ सेवामार्ग जे मानवकल्याण व राष्टकल्याणाचे कार्य करीत आहे ते या निमित्ताने जनतेपर्यंत पाहचवून जास्तीत जास्त लोकांना सुखी करायचे आहे, ही गोष्ट लक्षात ठेवावी. अधिक माहितीसाठी दिंडोरी दरबारशी संपर्क साधावा\nग्राम अभियानातील हा एक विभाग आहे. या विभागात आयुर्वेद व आरोग्य असे दोन उपविभाग करता येतील. ५००० वर्षांपासुन आयुर्वेद हा भारतीय जीवनाचा एक अविभाज्य घटक बनलेला आहे. परंतू मध्यंतरी परदेशी वैकाच्या मागे आम्ही धावलो आणि आमच्याच या प्राचिन शास्त्राचा आम्हाला विसर पडला. आम्ही इकडे ऍलोपॅथीच्या मागे धावत होतो तेव्हा अमेरिकेसारख्या प्रगत राष्टांनी आयुर्वेदावर वेगाने संशोधन करून त्याचा उपयोग आपल्या जनतेच्या स्वास्थ्य रक्षणासाठी कसा करता येईल याबाबत गांभिर्याने विचार करून या विचाराची अंमलबजावणी सुरू केली.\nजेव्हा आयुर्वेदाच्या उपयुक्ततेबाबत पाश्चात्य राष्टे आम्हाला सांगू लागली तेव्हा मात्र आम्ही थोडेफार जागे झालो आणि पुन्हा आयुर्वेदाकडे वळू लागलो. आयुर्वेदास पुन्हा ते सुवर्ण युग प्राप्त व्हावे म्हणून श्री स्वामी समर्थ सेवामार्गाच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न केले जातात. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून सेवा मार्गाच्या वतीने धन्वंतरी ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले श्री गुरूकुल पीठात अनेक दर्जेदार व अल्पावधीत लोकप्रिय झालेली आयुर्वेदिक औषधींची निर्मिती केली जाते. श्री गुरूपीठाच्या आवारातच औषधी वनस्पतींची लागवड केली जाते तसेच येथे भव्य अशा पंचकर्म चिकित्सालयाची निर्मितीही केली जाणार आहे.\nग्रामअभियानात जे सेवेकरी सक्रीय होवून गावागावात जाणार आहेत प्रथम त्यांनी सेवामार्गातर्फे आयुर्वेद-आरोग्य विभाग काय करीत आहे याची माहिती गावक-यांना दयावी. श्री स्वामी समर्थ गुरूकुल पीठावर तयार होणा-या सर्व आयुर्वेदिक औषधाची माहिती गावक-यांना दयावी. स्वास्थ्यरक्षण व आजारापासून मुक्ति मिळविण्यासाठी या औषधांची उपयुक्तता सांगावी हे सांगत असतांनाच धन्वंतरी ग्रंथातील सर्व माहिती ग्रामस्थांना दयावी. सहज व अगदी स्वस्तात मिळणा-या या वनस्पतींमध्ये मोठमोठे आजार पळवून लावण्याची ताकद आहे, हे अनुभवावरून सिद्ध झाले आहे. घराघरात मिळणा-या हळद, ओवा, चंद��, तुळस, आवळा, हिरडा, बेहडा, सुंठ अशा शेकडो घरगुती औषधांचे औषधी गुणधर्म सागून त्यांचा वापर के ल्यास आयुर्वेदाचे महत्व आपोआपच जनतेच्या लक्षात येईल. आयुर्वेद व अध्यात्माचा संबंध समजावून सांगावा. लक्ष्मीकारक वनस्पती अनिष्ट झाडे, शुभ झाडे या बाबत माहिती देणे. शेतक-यांना आयुर्वेदिक वनस्पती तसेच वनौषधींची लागवड करण्यास तयार करावे.\nआयुर्वेदास जोडूनच आपला आरोग्य विभाग काम करीत आहे या विभागाने आतापर्यंत अत्यंत चांगले काम केले आहे. खेडयापाडयात तर या विभागाशी संबंधीत सेवेकरी भरीव काम करू शकतात. गावातील स्वच्छतेपासून ते वैयक्तिक स्वच्छतेपर्यंत ग्रामस्थांना आरोग्याचे शिक्षण देणे गरजेचे आहे गावाची स्वच्छता पाण्याची स्वच्छता आहार विहार या सह प्रत्येकाची वैयक्तिक शारीरीक स्वच्छता या बाबत मार्गदर्शनाची गरज ओळखून ते देणे. यासाठी गरज पडल्यास तज्ञांना बोलावून त्यांचे व्याख्यान आयोजित करता येईल. गावात कायमस्वरूपी, साप्ताहीक किंवा दैनिक आरोग्य तपासणी (मोफत) ची सुविधा स्थानिक डॉक्टरांच्या मदतीने देण्याचा प्रयत्न करणे, याबरोबरच सातत्याने रक्तदान शिबीरे आयोजित करून ग्रामस्थांना तज्ञांची सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणे. आरोग्य विषयक विविध शासकीय योजना राबविल्या जातात पण जनसहभागावाचून या योजनांना अपेक्षित यश लाभत नाही. ग्रामअभियानातील सेवेक-यांनी अशा योजनांची माहिती घेवून त्याचा उपयोग आपल्या अभियानासाठी होवू शकतो का हे सुद्धा पडताळून पहावे.\nमराठी संस्कृती मराठी अस्मिता\nआपल्या ग्रामअभियानातील मराठी अस्मिता, मराठी संस्कृती हा ग्रामीण भागाच्या दृष्टीने एक महत्चाचा विभाग आहे. आज मराठी अस्मिता, मराठी संस्कृती जी काही थोडयाफार प्रमाणात टिकून आहे ती ग्र्रामीण भागामुळेच, ही गोष्ट या विभागात काम करणा-या सेवेक-यांनी लक्षात घ्यायला हवी. आजच्या अत्यंत विपरीत निराशाजनक परिस्थितीत सुद्धा तमाम मानव जातीला मार्गदर्शन करण्याची ताकद, समर्थता फ क्त भारतीय संत, महात्मे,थोर पुरूषांच्या कार्यातच आहे. हे समर्थ आदर्श कार्य मराठी भूमीतच घडले आहे. परंतू अध्यात्मास फ क्त सोवळयापूरतेच मर्यादित केल्याने अम्हाला अध्यात्म, हिंदु संस्कृतीचा विसर पडून धर्माविषयी अज्ञान वाढले आणि अंधश्रद्धा फोफावत गेल्या. कुलधर्म, कुलाचाराचाही आ��्हास पुर्णपणे विसर पडला त्यातच मोगल, इंग्रजांच्या सत्तेमुळे विचारहीनता वाढली यातून काही स्वयंघोषीत विदवान तयार झाले आणि त्यांनी स्वतःला विज्ञानाचे पाइक म्हणत अध्यात्म, धर्मावर टिकास्त्र सोडले. विज्ञानयुग आले, माणुस स्वतःला भौतीक सुखात हरवून बसला, मराठी संस्कृती, मराठी अस्मिता, कुलधर्म, कुलाचार सण- वार व्रत वैकल्याशी आमचा जणू काही संबंधच उरला नाही. ही भयानक परिस्थिती सदगुरू मोरेदादांच्या लक्षात आली. सदगुरू पिठले महाराजांच्या आशीर्वादाने मराठी अस्मिता व हिंदु धर्मास नवचैतन्य देण्याची अवघड जबाबदारी प.पू. दादांनी आपल्या शिरावर घेतली.\nसण- वार- व्रत- वैकल्य हे मराठी संस्कृतीचे महत्वाचे अंग आहे. ग्रामअभियानासाठी आपण ज्या गावात जाल तेथे या विषयावर प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. गेल्या काही वर्षांपासून राज्यातील हजारो केंद्रावर व जेथे श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे कार्यक्रम असतील तेथे आमच्या महिला सेवेकरी या प्रदर्शन मांडून सर्वांना या विषयाची माहिती देतात. या प्रदर्शनात गुढीपाडवा ते होळीपर्यंत सर्व सण-वार-व्रत-वैकल्याची प्रात्यक्षिकासह मांढडणी असतेच पण देव्हारा कसा असावा कुलदेवी, कुलाचार, नैवे, रांगोळी,आर्थिकप्राप्तीसाठी काय करावे कुलदेवी, कुलाचार, नैवे, रांगोळी,आर्थिकप्राप्तीसाठी काय करावे अशा छोटया माठया गोष्टींबाबत मार्गदर्शन केले जाते. आतापर्यंत भगिनिंनी जेथै जेथे हा उपक्रम राबवला तेथे तेथे उत्साहवर्धक प्रतिसाद जनतेकडून लाभला. या विभागात काम करणा-या महिला सेवेक-यांनी सणवार व्रत वैकल्याबरोबर इतर अनेक विषयांवर मार्गदर्शन करणे अपेक्षित आहे.\nमराठी अस्मिता आणि शिवराय, जिजाऊ या एकाच नाण्याच्या दोन बाजू ग्रामअभियानात, या विभागातील कार्यरत सेवेक-यांनी छत्रपती शिवरायाच्या जीवनकार्याचा अभ्यास करून तो गावक-यांपूढे ठेवावा. महिलांनी जिजाऊनी शिवरायांची केलेली जडणघडण गावातील महिलांना सांगावी.\nश्री स्वामी समर्थ सेवामार्ग वेगाने प्रसार पावत आहे. दररोज देशभरातून हजारो नवे सेवकरी नव्याने महाराजांच्या चरणी लीन होत आहेत. सेवामार्गाच्या प्रसाराचा हा जो वेग आहे. तो टिकून राहण्यामागील व वाढण्यामागील जी कारणे आहेत त्यापैकी एक महत्वाचे कारण म्हणजे प्रश्नोत्तरे, प्रश्नोत्तराच्या माध्यमातून र���ज हजारोंच्या समस्या सुटत असून रोज हजारो नवे लोक प्रश्न, समस्या घेवून सर्व केंद्रांवर येत आहेत. ग्रामअभियानात या विभागाचा अर्थातच समावेश आहेच. लोकांचे प्रश्न सुटले तर ते आपोआपच अभियानात व सेवामार्गात स्थिरावणार आहेत. हे पक्के लक्षात ठेवावे.\nआपल्याकडे येणारा माणूस नवीन आहे. त्याला पेलवेल तो सहजपणे करू शकेल अशा सेवेने सुरूवात करा, त्याला खूप सेवा दिली तर त्याच्या मनात गोंधळ होतो व त्याच्याकडून सेवा होणार नाही. श्री स्वामी चरित्र सारामृत रोज ३ अध्याय, ११ माळा श्री स्वामी समर्थ मंत्रजप, गायत्री, नवार्णव, महामृत्यंजय मंत्र, शिवमहिम्न, कालभैरवाष्टक अशी सेवा देवून त्याची मनस्थिती ओळखून श्री गुरूचरित्राबाबत सांगावे, कुलदेवी, कुलदेवतेबाबत सांगावे. आज सर्वांसमोर पुत्रप्राप्ती,संतती, विवाह, आरोग्य शिक्षण रोजगार, शेती, व्यापार, मनःशांती, कर्ज, व्यसने, पतीपत्नीतील वाद, बडतर्फी, प्रमोशन, कोर्ट कचेरी, वृद्धापकाळ, अध्यात्मात प्रगती, परदेश गमन, गंभीर संकटे, शत्रुंपासून पीडा, अशा विविध समस्या प्रश्न आहेत या सर्व पार्श्वभूमीचा विचार करून प्रश्नोत्तर करणा-या सेवेक-याने प्रश्नोत्तर करावेत.\nग्रामअभियानात प्रश्नोत्तरे करणा-या सेवेक-यांनी लक्षात ठेवावे की महाराज तुमच्या नेहमी पाठिशी असतात. महाराजच हे कार्य करीत असतात. याची जाणीवही सारखी ठेवावी, ज्यावेळी प्रश्नोत्तर करणारा एखादा सेवेकरी प्रश्न विचारणा-याच्या एखाा जटील प्रश्नाने गोंधळून जातो त्यावेळी त्या सेवेक-याची महाराजांचे चरणी पूर्ण शरणागती व श्रद्धा असेल तर महाराजांचे स्मरण करताच कार्यक्रम सुचतो. सेवेकरी फक्त निष्ठावान सदाचारी असावा. थोडक्यात मी नाही हे काम महाराजच करतात अशी भूमीका सेवेक-याची असेल तर सेवेकरीही सेवामार्गात प्रगती करतो आणि जनतेचे प्रश्नही सुटतात. ग्रामअभियानासाठी आपण जेव्हा गावात जावू तेव्हा एखाा मंदिरात वा सार्वजनिक ठिकाणी प्रश्नोत्तरे करावीत. पुढील मार्गदर्र्शनासाठी दिंडोरी दरबारात बोलवावे.\nकुटुंबातील वा घरातील सुख, समाधान हे त्या घराच्या रचनेवर अवलंबून असते. गावाची संपन्नता, सुख, समाधान हे सुद्धा गावाच्या रचनेवर अवलंबून असते. गावाची रचना वास्तुशास्त्रानुसार असेल तर ते गाव निश्चित सर्वदृष्टीने संपन्न असते.ग्रामअभियानात वास्तुशास्त्र विभागात काम करणा-या वास्तुतज्ञांनी गावात जावून गावातील प्रमूख नागरिकांना विश्वासात घेवून ग्रामरचना, मंदिरे, ग्रामपंचायत कार्यालय, सहकारी संस्था कार्यालय, शाळा, विहिरी पाणवठा, समाज मंदिरे, गावातील खळी अशा गोष्टींची पाहणी करावी. शेतक-यांना विशेषतः शेतीबाबत वास्तुशास्त्रदृष्टयाही मार्गदर्शनाची अत्यंत गरज असल्याचे लक्षात ठेवून ते करावे. अर्थात चुकीच्या वास्तुबाबत पर्याय सूचवावेत. गावक-यांना वैयक्तिकरित्या म्हणजे त्यांच्या घराची रचना कशी असावी याबाबत ढोबळमानाने मार्गदर्शन करावे. आपण सुरवातीसच वास्तुशास्त्राबाबत विस्तृत चर्चा केली किंवा बारीक सारीक माहिती देण्याचा प्रयत्न केला तर या बाबत आतापर्यंत अनभिज्ञ असणा-या गावक-यांच्या मनात गोंधळ होवू शकतो.\nपूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण व ईशान्य, आग्रेय, वायव्य, नैऋत्य या दिशांना कोठे काय असावे. हे सांगा उदा. आग्रेयेस स्वयंपाकघर, ईशान्येस देवघर, वायव्येस बैठक, नैऋत्येस मालकाचे शयनगृह असावे. आग्रेय व नैऋत्य यांच्या मध्यभागी म्हणजेच दक्षिणेस संडास पूर्वेच्या भिंतीस स्नानगृह, उत्तरेस तिजोरी, पश्चिमेस हवा असल्यास ओटा अशी ढोबळ माहिती ावी. पूर्व ही इंद्राची, आग्नेय ही दिशा अग्रीची, दक्षिण यमराजाची, नैर्ऋत्य निर्ऋतिची पश्चिम वरूणाची वायव्य वायुदेवाची, उत्तर कुबेराची तर ईशान्य ही दिशा साक्षात भगवान शिवाची दिशा आहे. या प्रमाणे त्या त्या दिशेवर त्या देवांचे अधिपत्य असते. वास्तु बांधतांना ही गोष्ट लक्षात घेवूनच रचना करावी.\nशेतीचे उत्पन्न वाढीसाठी, जनावरे उत्तम रहावीत म्हणून शेतीची, गोठयांची वास्तुशास्त्राप्रमाणे रचना कशी करावी हे मार्गदर्शन ग्रामअभियानांतर्गत वास्तुतज्ञांनी करणे अपेक्षित आहे. खेडयात शेतीप्रमाणेच छोटे-मोठे उदयोग करणारे अनेक व्यापारी असतात. त्यांनाही अनेक अडचणी असतात. त्यांना आपल्या दुकानाची, व्यापाराची जागा याची रचना कशी करावी याबाबत मार्गदर्शन करावे लागणार आहे. अर्थातच श्री स्वामी समर्थ महाराजांचे अधिष्ठान असल्याशिवाय अपेक्षित यश लाभणार कसे म्हणूनच अध्यात्मिक सेवेची जोड असायलाच हवी.\n१३ एप्रिल ते १५ एप्रिल २००२ या कालावधीत नाशिकमध्ये श्री स्वामी समर्थ सेवामार्गाच्या वतीने भव्य मानवकल्याण व राष्टहीत मेळावा संपन्न झाला होता. या तीन दिवसांच्या मेळाव्य���त सेवामार्गाच्या वतीने अनेक तज्ञांनी विविध विषयांवर नागरीकांना मार्गदर्शन केले. या मेळाव्याच्या निमित्ताने काही नवे प्रयोग सुद्धा करण्यात आले. लोकांच्या त्या उपक्रमाला प्रचंड उत्साहवर्धक प्रतिसाद लाभला त्यापैकीच एक उपक्रम म्हणजे विवाह नोंदणी. विवाहेच्छुक मुलामुलींच्या नाव नोंदणीच्या विभागास प्रचंड प्रतिसाद लाभला व त्यापैकी अनेक विवाह संपन्नही झाले. तेव्हापासून नावारूपास आले आहे. येथे विविध विषयांवर सातत्याने संशोधन चालू असते व या संशोधनातूून त्या त्या गोष्टीचा समाजाच्या उद्धारासाठी जास्तीत जास्त उपयोग करून घेण्याचा प्रयत्न करण्यात येतो. वर उल्लेख केलेल्या विषयांपुरताच हा विभाग नसून श्री गुरूपीठावर शेती, आयुर्वेद, आरोग्य, याज्ञिकी, बालसंस्कार, विवाह मंडळ, कायदेशीर सल्लामसलत, मराठी अस्मिता, स्वयंरोजगार अशा विविध विषयांवर सातत्याने प्रशिक्षण शिबिरे,चर्चासत्र, प्रदर्शनांचे आयोजन करण्यात येते. या सर्व गोष्टींमुळे श्री गुरूपीठ सातत्याने गजबजलेले असते.\nदिवाळी वउन्हाळयाच्या सुटटयांमध्ये बाल व युवासंस्कार शिबीराचे आयोजन न चुकता श्री गुरूपीठात होत आहे. ग्राम अभियानातील गावातील विार्थ्यांचा, पालकांचा शिक्षकांचा सहभाग मिळवायचा असेल तर या सर्वांना श्री गुरूपीठावरील शिबिरात सहभागी करून घ्यावे. संख्या मोठी असल्यास त्या गावातील श्री स्वामी समर्थ केंद्रात अथवा परिसरातील केंद्रात शिबिराचे आयोजन करता येईल. अशाच प्रकारे शेती, आरोग्य, आयुर्वेद, याज्ञिकी, विवाह मंडळ, मराठी अस्मिता, स्वयंरोजगार ज्या ज्या विषयात ज्यांना ज्यांना रस असेल अशा सेवेकरी व नागरीकांची वेगवेगळी यादी बनवून त्यांना प्रशिक्षण देता येईल .\nआपण ज्या गावात हे अभिनव अभियान राबवीत आहोत त्या गावातील सरपंच, उपसरपंच प्रमुख नागरिकांना सेवामार्गाच्या मासिक बैठकीच्या निमित्ताने श्री गुरूपीठावर बोलावले तर त्यांना कार्याची व्यापकता व दिशा कळेल आणि ते दुप्पट वेगाने कामाला लागतील व आपले काम सोपे होईल. प्रशिक्षण विभाग म्हणजे ज्ञानदाना बरोबरच प्रात्यक्षिकांसह विषयाची सखोल माहिती देणारा विभाग आहे म्हणूनच हा एक महत्वाचा विभाग असून त्यांसमोर आव्हात्मक काम आहे.\nकायदा व सुव्यवस्था व कौटुंबिक जीवन यांचे मेळ घालणे, तसेच भगवद गितेचा अभ्यास करून भार��ीय राज्यघटना सोप्या पद्धतीत समजावून सांगणे. ग्रामअभियानाअंतर्गत संबंधीत गावात काम सुरू झाले की तेथे निश्चितच अपेक्षित बदल जाणवू लागतील. असे झाल्यास तेथीत ग्रामस्थांना निश्चितच स्वामी सेवेची गोडी लागेल. ही ग्रामस्थ मंडळी आपल्या गावात श्री स्वामी समर्थ केंद्र स्थापण्याच्या दृष्टीने विचार करू शकतात. असा विचार त्यांनी केल्यास त्यांना कायदेविषयक सल्ल्याची गरज पडेल. मार्गाचा व्याप दिवसेदिवस वाढत दिवसेंदिवस केंद्रांची संख्या वाढतच आहे. राज्य राज्याबाहेर व देशाबाहेर केंद्रांची उभारणी होत आहे. केंद्राची जागा वा इतर गोष्टींबाबत नंतर काही कायदेशीर अडचणी उभ्या राहण्याएवजी केंद्र उभारणीच्या अगोदरच या अडचणी, अडथळे दूर करणे गरजेचे आहे. यासाठी दिंडोरी दरबारतर्फे तज्ञ वकीलांची नेमणूक करण्यात आलेली आहे. हे तज्ञ आपल्याला येणा-या अडचणी दूर करून केंद्र उभारणीसाठी मदत करतील. सेवामार्गातील काम कायाच्या चौकटीतच व्हावे म्हणून हा विभाग प्रयत्नशील आहे.\nग्रामअभियानात सहभागी झालेल्या गावात केंद्र उभे करण्याचा विचार ग्रामस्थ करीत असतील तर त्या गावात आपल्या वकीलांना घेवून जावे वा तेथील प्रमुख नागरिकांसह सेवेक-यांना दिंडोरी दरबारात आणावे व पुढील नियोजन करावे.\nस्वयंरोजगाराद्वारे शासनाचे सोपे विचार सामान्य माणसांपर्यंत पोहचविणे तसेच सुशिक्षित बेरोजगार युवकांना स्वयंरोजगार उपलब्ध करून अत्यावश्यक गरजांना प्राधान्य देवून कमीत कमी खर्चात उदरनिर्वाह करणे याबाबत मार्गदर्शन करणे.\nगाव हा विश्वाचा नकाशा गावाहून देशाची परिक्षा \nही ओवी आहे राष्टसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेतील. गावाचे महत्व आपल्या साध्यासोप्या भाषेत वर्णन करतांना तुकडोजी महाराज म्हणतात की गाव ही देशाची छोटी आवृत्ती असते. म्हणजे तो देशाचा आरसाच म्हणायला हवा. गावाच्या एकंदरीत परिस्थितीवरून देशाच्या परिस्थितीबाबत अंदाज बांधता येतो. गावाची अवदशा झाली तर देशाची अवदशा झालीच म्हणून समजा. गाव भंगू दयायचे नसेल तर पर्यायाने गावाचा सर्व प्रकारे विकास घडवून आणण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे.\nआज गावांची स्थिती काय आहे, याबाबत आपणासर्वांनाच पुरेशी कल्पना आहे व त्याबाबत अधूनमधून चर्चाही होत असते. ज्यांना रोजगार नाही, शेतीवाडी नाही त्यांचे एकवेळ समजू शकते पण ��डिलांची सुपीक शेती सोडून खेडयातील युवकवर्ग शहरांकडे, महानगरांकडे धाव घेत आहेत. शहरात येवूनही त्यांचे जीवनमान फार सुधारते असे नाही. तरीही शहराकडे धाव घेण्याच्या मानसिकतेमुळे खेडी ओस पडत आहेत. गावात शेतमजूरीच्या माध्यमातून काही प्रमाणात निश्चितच रोजगार उपलब्ध होतो पण हा रोजगार स्विकारण्याची तरूणांची तयारी नाही. शहरांकडे माणसांचे लोंढे धावत असले तरी आजही निम्याहून अधिक लोकसंख्येचे वास्तव्य खेडयातच आहे. या खेडयांच्या विकासावरच तेथील लोकांचा उत्कर्ष अवलंबून आहे अर्थात निरक्षरता, अडाणीपणा खेडयांच्या अवकळेमागील एक कारण प्रमुख आहे. श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे ग्रामअभियान या पार्श्वभूमीवर आगळेवेगळे व महत्वपूर्ण वाटत आहे. या विभागात स्वयंरोजगार हा एक विभाग कार्यरत आहे. विविध महानगरात सेवामार्र्गाच्या वतीने स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास मिळालेल्या प्रचंड प्रतिसादावरूनच बेरोजगारीच्या प्रश्नाची तीव्रता जानवते. आज बेरोजगार तरूणांचे तांडे रोजगार, नोकरी मिळेल अशा अपेक्षेने पायपीट करीत आहेत. पालकांच्या मनातली घालमेल तर विचारायलाच नको.\nघरात दोनं-दोन, तीन-तीन तरूण मुल , मुली कामधंदा न करता बसुन आहेत. या मुलांचे काय होणार या काळजी, चिंतेपाटी पालकवर्ग अस्वस्थ आहे. ही समस्या एका कुटुंबाची नाही तर ती समाजीची, गावाची व देशाची बनली आहे. राघरात अशी अस्वस्थता वाढली तर देशाचे काय होणार या काळजी, चिंतेपाटी पालकवर्ग अस्वस्थ आहे. ही समस्या एका कुटुंबाची नाही तर ती समाजीची, गावाची व देशाची बनली आहे. राघरात अशी अस्वस्थता वाढली तर देशाचे काय होणार अशी भिती मनात उभी राहणे अगदी स्वाभावीक आहे. या समस्येची तिव्रता शहरे, महानगरांप्रमाणेच, गावातही सारखीच आहे.\nगावातील श्रीमंत, गरीब, नोकरदार, कलावंत, शेतकरी, शेतमजूर, महिला, पुरूष या सर्वांनी ग्रामाोेगाच्या माध्यमातून ग्रामोद्धाराचे कार्य हाती घ्यायला हवे. गाव सर्वतोपरी समृद्ध सुखसोयीयुक्त झाले तर गावातील माणसे शहराकडे का जातील महात्मा गांधीनी सुद्धा अशाच समृद्ध खेडयाचे स्वप्न व त्या माध्यमातून समृद्ध भारताचे स्वप्न पाहिले होते.\n५०-६० वर्षांपूर्वी व आजची परिस्थिती खुपच वेगळी आहे. त्यावेळी गावातील चांभार, कुंभार, न्हावी, लोहार, विणकाम करणारा, सुतार ���पल्या मुलांचे पोट भरून समाधानी होता पण आज काय परिस्थिती आहे गावातील चांभाराकडून आज त्या गावातील कुणि चप्पल घ्यायला तयार नाही, शहरातील शू मार्ट मध्ये मिळणारी आकर्षक भपकेबाज चप्पल बूट सर्वांना हवे आहेत. परिणामी खेडयातील चांभारास पोट भरणे अवघड बनले आहे. आता या उदाहरणातील दान्ही बाजुंचा विचार आपण करू.\nगावात आकर्षक,रंगीबेरगी व त्यामानाने स्वस्त मिळणारी चप्पल मिळत नाही म्हणून गावातील माणूस शहरात येवून चप्पल विकत घेतो. जर गावातील चांभाराच्या मुलाने थोडे धाडस करून थोडेफार कर्ज घेवून आपल्या धांत आधुनिकता आणली तर त्याला स्वतःला रोजगार मिळेल व त्याच्या कुटुंबाचे पोट भरेल आणि त्याला पोट भरण्यासाठी शहराकडे धावावे लागणार नाही. बी-बीयाणे, शेती उदयोगाचे सामान, खेळणी, शिवणकाम, लाकुडकाम, फळे विक्री, भाजीपाला विक्री , दूध संकलन विक्री, गांडुळखत निर्मिती, विटा बनवीणे, लोखंडी खिडक्या दरवाजे बनवणे, बेदाणे, मनुके तयार करणे, मसाला धान्य दळण, मिनी ऑईल मील, पशूखा, तेलाची घाणी, शेवया पापड तयार करणे, खारे शेंगदाणे तयार करणे, पोहे, चिक्की असे कितीतरी उदयोग तरूण मुल करू शकतात.\nयातून उत्पादित माल गावात अथवा शहरातही आपण विक्री करू शकतो. येथे उदाहरणादाखल फक्त काही उदयोगांचा उल्लेख केला आहे. गावातील गरज ओळखून आपण स्वतःसुद्धा काही उदयोग करू शकतो पण यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आळस झटकून कामाला लागावे तरच उत्कर्ष होईल. आज सरकार कुणाकुणाला नोकरी देणार आणि प्रत्येकाने नोकरीमागे का धावावे आणि प्रत्येकाने नोकरीमागे का धावावे स्वयंरोजगारासाठी सरकारच्या ज्या योजना आहेत त्यांची माहिती घेण्याचा प्रयत्न किती तरूण करतात स्वयंरोजगारासाठी सरकारच्या ज्या योजना आहेत त्यांची माहिती घेण्याचा प्रयत्न किती तरूण करतात अविश्रांत श्रमाची तयारी असेल तर गावाचे नंदनवन का होणार नाही \nश्रीमंत-गरीब, सुशिक्षित-अशिक्षित, मालक-नोकर, शेतकरी-मजूर प्रत्येकाने आपल्या क्षमतेनुसार काम केले तर गावाचा, देशाचा विकास उन्नती का होणार नाही मजूरांवर तर गावाची आर्थिक बाजू अवलंबून असते. मजूरांनी कामचुकारपणा केला आणि मालकांनी आळशीपणा केला तर देशाची अवस्थासुद्धा दयनीय होईल. सेवामार्गाच्या ग्रामअभियानात म्हणूनच श्रमनिष्ठा व श्रमप्रतिष्ठा वाढवण्यासाठी जनजागरण करण्��ाचाही प्रयत्न आहेच. ग्रामअभियानात स्वयंरोजगार विभागाचे काम जे सेवेकरी करीत असतील त्यांनी गावातील बेरोजगार युवकांची एक यादि बनवावीत्यात शिक्षण त्याची कामाबददलची अपेक्षा अशा सर्व गोष्टींची नोंद असावी. या युवकांनी दिंडोरी दरबार व श्री गुरूपीठातील स्वयंरोजगार विभागाच्या माध्यमातून मार्गदर्शन करावे व त्यांना त्यांच्या अपेक्षेनुसार रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न करावा.\nCopyright २०१२ अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्र (दिंडोरी प्रणित) सर्व हक्क राखीव | पॉलिसी प्रायवसी | मुख्यपान | संपर्क", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://2know.in/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%9F%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%87/", "date_download": "2019-02-20T11:55:08Z", "digest": "sha1:EYIM456PHSM6CIYT3S56CRD5FHV2CPMR", "length": 9347, "nlines": 46, "source_domain": "2know.in", "title": "मराठीमधून टंकलेखन कसे करायचे?", "raw_content": "\nमराठीमधून टंकलेखन कसे करायचे\nया ब्लॉगसंदर्भात मला येणार्‍या ईमेल्सपैकी बहुतांश ईमेल हे एक तर इंग्रजीमधून असतात अथवा रोमन लिपीतून मराठीमध्ये लिहिलेले असतात. असे फार थोडे मराठी लोक आहेत, ज्यांना अगदी व्यवस्थित मराठी लिपीतून संगणकावर व्यक्त होता येते. माझी अशी ईच्छा आहे की, कमीतकमी माझी अनुदिनी (Blog) जे लोक नियमीतपणे वाचतात, अशा सर्वांना तरी मराठीमधून टंकलेखन (Marathi Typing) करता आले पाहिजे. त्यासाठीच हा आजचा लेख आहे. फार पूर्वी मी याच विषयावर एक लेख लिहिला होता, पण आता तो कालबाह्य झाला आहे, तेंव्हा पुन्हा नव्याने मी या विषयावर लेख लिहित आहे.\nमराठीमधून टंकलेखन करता यावे यासाठीचे अनेक पर्याय इंटरनेटवर सापडतात. गूगल आणि मायक्रोसॉफ्ट या दोन प्रमुख सेवांनीही याकरीता मोफत सॉफ्टवेअर उपलब्ध करुन दिले आहे. गूगलने प्रत्येकाला स्वतःच्या भाषेत टंकलेखन करता यावे म्हणून काही टूल्स मोफत दिले आहेत. यास ‘गूगल इनपुट टूल्स’ असे म्हणतात.\nगूगल इनपुट टूल्स – मोफत सॉफ्टवेअर\nगूगल इनपुट टूल्स हे आता आपण आपल्या संगणकावर घेणार आहोत. आपला संगणक विंडोज ऑपरेटिंग सिस्टमवर चालत असणे याकरिता आवश्यक आहे. ‘विंडोजवर गूगल इनपुट टूल्स’ या पानावर जा आणि उजव्या बाजूस जी भाषांची यादी आहे, त्यातूमधून मराठीची निवड करा. गूगलच्या अटी मान्य करुन इनपुट टूल्स आपल्या संगणकावर डाऊनलोड आणि इन्स्टॉल करुन घ्या.\nगूग�� इनपुट टूल्स वापरुन मराठीमध्ये टंकलेखन करा\nगूगल इनपुट टूल्स वापरुन मराठीमध्ये टंकलेखन करणे हे अगदी सोपे आहे. आपण रोमन लिपीमध्ये ‘marathi’ असे टाईप केलेत, तर समोर आपोआप ‘मराठी’ असे दिसू लागेल. अर्थात मराठीमध्ये अगदी सहजतेने टंकलेखन करता येण्यासाठी थोड्याशा प्रॅक्टिसची गरज ही आहेच. फेसबुकवर एखादी प्रतिक्रिया देताना अथवा मराठी माणसाला ईमेल पाठवत असताना मराठीमधून टाईप करण्यास काहीच हरकत नाही. त्यामुळे आपला सरावही होईल आणि समोरच्याशी आपल्या मातृभाषेत अगदी सहज संवाद साधता येईल.\nगूगल इनपुट टूल्सचा वरील चित्रात दाखवल्याप्रमाणे जो लँग्वेज बार आहे, तो वापरुन आपणास काही सेंटींग करता येतील. जर आपण गूगल इनपुट टूल्स डाऊनलोड करत असताना एकाहून अधिक भाषा निवडल्या असतील, तर लँग्वेज बारमधून तुम्हाला टंकलेखन करण्याची भाषा बदलता येईल. याशिवाय त्या लँग्वेज बारवर जे कीबोर्डचे चिन्ह दिसत आहे, त्यावर क्लिक केल्यास आपणासमोर एक आभासी मराठी कीबोर्ड येईल. हा कीबोर्ड वापरुन टंकलेखन करणे हे कदाचीत आपल्यासाठी सोयीचे ठरु शकते. याबाबत तुम्हाला काही शंका असतील, तर मला खाली प्रतिक्रियेच्या माध्यमातून विचारा.\nगूगल गूगल इनपुट टूल्स टंकलेखन भाषा मराठी\nरोहन जगताप हा एक अभियंता आहे. जानेवारी २०१० मध्ये त्याने 2know.in हा मराठी ब्लॉग सुरु केला. 2know.in हा ब्लॉग इंटरनेट, संगणक, मोबाईल, अनुप्रयोग, इत्यादी विषयांना स्पर्श करतो. या ब्लॉगला २०१० साली स्टार माझा चॅनलचा ‘ब्लॉग माझा’ पुरस्कार मिळाला आहे. वाचकांनी इंटरनेट व तंत्रज्ञान संदर्भात काही प्रश्न असल्यास या इथे प्रतिक्रियांच्या माध्यमातून विचारावेत ही नम्र विनंती. इतर कामासाठी संपर्क - 2know.in@gmail.com.\nमोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग\nहजारो इंग्लिश पुस्तके मोफत\nबॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे\nवर्ड फाईल PDFमध्ये बदलणे\nSBI ATM केंद्रात पैसे जमा करणे\nलॅपटॉप स्पिकर लॅपटॉपशिवाय वापरणे\nअनुदिनी कशी तयार करावी\nखाली आपला ईमेल अ‍ॅड्रेस देऊन Subscribe वर क्लिक केल्यास 2know.in वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची ‘नोंद’ आपल्याला ईमेलवर मिळेल.\nअडलेल्या इंग्लिश शब्दांपासून शब्दकोश तयार करा\n****** पासवर्ड कसा पहायचा\nमोफत मराठी, इंग्रजी, हिंदी शब्दकोश\nलिंक शेअर करुन जास्त पैसे कमवणे\nफेसबुक, गुगल चे मराठी भाषांतर\nगुगल चा मराठी शोध, मराठी ग���गल\n****** पासवर्ड कसा पहायचा\n© कॉपिराईट २०१० - २०१५ - 2know.in. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.matrubharti.com/book/19860412/poison-a-horror-story", "date_download": "2019-02-20T11:49:08Z", "digest": "sha1:NJJNDF7JOERLKQWA3KPKAJRAAZGFDMS2", "length": 3154, "nlines": 99, "source_domain": "www.matrubharti.com", "title": " Poison - A horror story by Suvidha in Marathi Horror Fantasy PDF", "raw_content": "\nविष - एक भयकथा\nविष - एक भयकथा\nही एक सत्यकथा आहे.... माझ्या मैत्रिणीने सांगितली होती... मला वाटलं share करावे म्हणून करत आहे. मी इथे पात्रांची नावे बदलून लिहिले आहे हि गोष्ट तिच्या मामी बरोबर घडली आहे. तेव्हा तीची मामी 7 महिने ची गरोदर होती. तिचे मिस्टर ...Read Moreमध्ये असल्यामुळे त्यांची कधी कधी रात्रपाळी असे. त्यांनी नुकताच नवीन घरात आपल सामान हलवल होत. घर तस मोठ होत. दोन बेडरूम, किचन पण मोठ... हाँल सुद्धा ऐसपैस होता. मालती ला घर बघता क्षणी आवडल होत. तीने सामानाची लावालावी चालू केली. मोहन जवळ आला आणि पाठी मागुन अलगद तिला मीठी मारली.' आवडल ' मोहन ने विचारल. ' खूप... ' मालती लाजत Read Less\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://mr.pratilipi.com/story/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%AD-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A5%A7-z1KIDpfH8qcn", "date_download": "2019-02-20T12:17:55Z", "digest": "sha1:ANNWI2HT42ZDEPUCGLPFJOGLMOURDQUD", "length": 3117, "nlines": 52, "source_domain": "mr.pratilipi.com", "title": "डॉ. प्रथमेश कोटगी च्या मराठी कथा प्रारंभ : भाग १ चा सारांश « प्रतिलिपि मराठी | Dr. Prathamesh Kotagi's content Prarambh : Part 1 Summary « Pratilipi Marathi", "raw_content": "\nप्रारंभ : भाग १\nवाचक संख्या − 10116\nसदर कथानक विवेक नावाच्या डॉक्टर भोवती फिरते. सरळ चाललेल्या त्याच्या आयुष्यात अचानक असे वळण, असे प्रसंग येतात की त्याला काय चालू आहे हे समजतच नाही. अशा घटना घडतात की त्याची संगती त्याला लावता नाही येत. कथा जसजशी पुढे सरकेल तसे तो ही कोडी कसे सोडवतो हे स्पष्ट होईलच आशा करतो तुम्हाला हा भाग वाचण्यास आवडेल. सर्व सूचनांचे स्वागत \nअप्रतिम डॉक्टर साहेब आम्ही वाट बघत आहोत पुढील भागाची लवकर प्रकाशित करा कृपया\nछान वाटली कथा. पुढिल भाग लवकर येऊ दे\nछान 6 वा भाग लवकर टाका\nडॉ साहेब खूप छान 2 रा भाग वाट पाहत आहे\nकथेतल्या विषयाची पकड छान आहे उत्सुकता कायम राहते. शेवट अर्धवट ठेवल्यास वाचक\nसोशल मीडिया वर अनुसरण करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/global/china-adamant-about-intrusion-50558", "date_download": "2019-02-20T12:12:41Z", "digest": "sha1:P7DUGKDZ327VEJR3V745DPDLMHGRRAXS", "length": 12218, "nlines": 202, "source_domain": "www.esakal.com", "title": "China adamant about intrusion हेलिकॉप्टर घुसखोरीचे चीनकडून समर्थन | eSakal", "raw_content": "\nबुधवार, फेब्रुवारी 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर बुधवार, फेब्रुवारी 20, 2019\nहेलिकॉप्टर घुसखोरीचे चीनकडून समर्थन\nमंगळवार, 6 जून 2017\nबीजिंग - चीनने पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए)ने एका हेलिकॉप्टर भारतातील हद्दीत झालेल्या घुसखोरीचे समर्थन केले आहे. चीन परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता हुआ चुनयिंग यांनी घुसखोरीबाबत म्हटले की, उत्तराखंडच्या चमौली जिल्ह्यात पीएलएच्या हेलिकॉप्टरचा वावर हा नियमित गस्तीचा भाग आहे. भारत आणि चीनदरम्यान पूर्व सीमेबाबत वाद असल्याचे चीनचे म्हणणे आहे. याठिकाणी चिनी सैनिक या भागात नियमितपणे गस्त घालतात, असे प्रवक्‍त्याने सांगितले.\nपीएलएचे दोन हेलिकॉप्टर चमौली जिल्ह्यातील बारहोतीत शनिवारी आले होते. चीनच्या हेलिकॉप्टरने भारतीय हद्दीत येण्याची ही मार्चनंतर चौथी घटना आहे. अधिकारी सूत्रानुसार हे दोन हेलिकॉप्टर पाच मिनिटांनंतर आपल्या हद्दीत परत गेले.\nअधिकाऱ्यांच्या मते, चीन सैनिकांचे भारतीय सैनिकांचे फोटोग्राफी करणारे टेहळणी अभियानदेखील असू शकते. या घुसखोरीची दखल घेऊन याची भारतीय हवाई दलाने चौकशी सुरू केली आहे. गेल्या वेळी चीन सैनिकांचे हेलिकॉप्टर भारतीय हद्दीत सुमारे चार किलोमीटर आत आले होते. उत्तराखंडच्या बारहोती सीमा चौकी ही या भागातील तीन चौक्‍यांपैकी एक आहे. याठिकाणी आयटीबीपीचे जवान तैनात करण्यात आले आहेत.\n...तर शिवसेना युती तोडेलः रामदास कदम\nमुंबईः राज्यात अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद वाटून घेण्याच्या अटीवरच युती झाली असून, भारतीय जनता पक्षाने तसे न केल्यास शिवसेना युती तोडेल, असा दावा...\nआता युद्ध झाले, तर पाकिस्तानला आपण हरवूच (व्हिडिओ)\nनवी दिल्ली- पुलवामा हल्ल्यानंतर देशभरात पाकिस्तानविरूद्ध संतापाची लाट आली आहे. म्हणूनच कदाचित आता जर युद्ध झाले तर निश्चित पाकिस्तानपेक्षा भारताचे...\nभारतीय कैद्यांकडून पाकिस्तानी कैद्याची हत्या\nजयपूर (राजस्थान): भारतीय कैद्यांनी पाकिस्तानी कैद्याला जबर मारहाण करुन त्याची हत्या केल्याची घटना येथील कारागृहामध्ये घडली आहे. शाकीर उल्हा असे या...\nपुलवामा हल्ल्याबाबत सौदीचे मौनव्रतच\nनवी दिल्ली : भारत व सौदी अरेबियामध्ये आज (ता. 20) महत्त्वपूर्ण पाच करार झाले. सौदीचे राजा मोहम्मद बिन सलमान हे मंगळवारी भारताच्या दौ���्यावर आले आहेत....\nजवानांसाठी जेंव्हा 'व्हायोलिन गाते...\nपुणेः तारीखः 17 फेब्रुवारी, रविवारची संध्याकाळ, स्थळः निवारा सभागृह पुणे. सियाचीनमधल्या भारतीय सैन्यासाठी ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी मदतनिधी...\nयुतीच्या उमेदवारांना मत देणार नाही - सर्व पक्षीय गाव बचाव संघर्ष समिती\nकल्याण - सत्तावीस गावांची स्वतंत्र नगरपालिका करण्याचे आश्वासन शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाने पुर्ण केले नाही. ही आमची फसवणूक आहे. यामुळेच आगामी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://navimumbailifestyles.com/?p=739", "date_download": "2019-02-20T12:26:57Z", "digest": "sha1:LHR6CLESAI45U3BKBYSNJRRDELNC4JCU", "length": 8688, "nlines": 142, "source_domain": "navimumbailifestyles.com", "title": "नेरूळ गावामध्ये साडेतीन कोटी रूपये खर्चून होणार्‍या नागरी कामाचा शुभारंभ | Navi Mumbai Lifestyles", "raw_content": "\nनेरूळ गावामध्ये साडेतीन कोटी रूपये खर्चून होणार्‍या नागरी कामाचा शुभारंभ\nHome » Latest News » नेरूळ गावामध्ये साडेतीन कोटी रूपये खर्चून होणार्‍या नागरी कामाचा शुभारंभ\nनेरूळ गावामध्ये साडेतीन कोटी रूपये खर्चून होणार्‍या नागरी कामाचा शुभारंभ\nनवी मुंबई : नेरूळ गावामध्ये नगरसेविका सौ. इंदूमती नामदेव भगत यांच्या प्रभागात तब्बल 3 कोटी 53 लाखाच्या विकासकामांचा शुभारंभ शिवसेना शहरप्रमुख विजय माने व सिडकोचे माजी संचालक नामदेव भगत यांच्या हस्ते करण्यात आला.\nनेरूळ गाव सेक्टर 20 येथील नेरूळ गावातील स्मशानभूमीलगत झालेल्या कार्यक्रमाच्या शुभारंभाच्या वेळी स्थानिक नगरसेविका सौ. इंदूमती नामदेव भगत यांच्यासह शिवसेना उपशहरप्रमुख गणपत शेलार, शिवसेना नगरसेवक दिलीप घोडेकर, गिरीश म्हात्रे, किशोर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.\nउद्घाटन झालेल्या विकासकामांमध्ये नेरूळ गाव सेक्टर 20 येथील स्मशानभूमी विकसित करणे (खर्च 1 कोटी 24 लक्ष रूपये), नेरूळ गाव येथील प्रवेशद्वाराची सुधार��ा करणे (25 लक्ष रूपये), नेरूळ गाव अंर्तगत ठाकूर आळी भागातील पदपथांची दुरूस्ती करणे (23 लक्ष), नेरूळ गाव अंर्तगत ठाकूर आळी भागातील प्लम काँक्रिट गटारांची दुरूस्ती करणे (20 लक्ष), नेरूळ गाव सेक्टर 20 येथील भावना स्वीट गटाराची व पदपथाची दुरूस्ती करणे (19 लक्ष), नेरूळ गाव अंर्तगत यूएचपीच्या मागील बाजूस व स्मशानभूमीजवळील रस्त्याची डांबरीकरणाने सुधारणा करणे (9 लक्ष), नेरूळ गाव सेक्टर 20 येथील सतनाम निवास ते पूनम टॉवरपर्यतच्या पदपथाची दुरूस्ती करणे (11 लक्ष), नेरूळ गाव सेक्टर 20 येथील पूनम टॉवर ते गांवदेवी चौकपर्यतच्या गटाराची दुरूस्ती करणे (22 लक्ष), नेरूळ गाव सेक्टर 20 येथील पूनम टॉवर ते सेक्टर 10 गुडविल आर्केडपर्यत रस्त्याचे डांबरीकरण करणे (1 कोटी) या कामांचा समावेश आहे.\nयावेळी सिडकोचे माजी संचालक नामदेव भगत यांनी आपल्या भाषणात नेरूळ गावामध्ये होत असलेल्या विकासकामांचा आढावा घेतला. कार्यक्रमात उपस्थितांचे स्वागत व आभारप्रदर्शन स्थानिक नगरसेविका सौ. इंदूमती नामदेव भगत यांनी केले.\nपनवेलमध्ये भाजप सदस्य नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद\nशेतकरी कामगार पक्ष च्या उलवे मध्ये केरळ विभाग चा जे एम म्हात्रेंच्या हस्ते शुभारंभ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Paricharak-Suspension-Case-issue/", "date_download": "2019-02-20T11:40:52Z", "digest": "sha1:YL3KOZBFGSQAMR35DRN5DZ7J7IKFPMSP", "length": 6657, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " परिचारक निलंबन प्रकरण : विधान परिषदेत गोंधळ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › परिचारक निलंबन प्रकरण : विधान परिषदेत गोंधळ\nपरिचारक निलंबन प्रकरण : विधान परिषदेत गोंधळ\nदेशाच्या सीमेवर लढणार्‍या जवानांच्या कुटुंबीयांचा अपमान करणार्‍या आमदार प्रशांत परिचारक यांचे निलंबन मागे घेण्याचा मुद्दा एका विशिष्ट विचारधारेशी जोडत भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न लोकभारतीचे आमदार कपिल पाटील यांनी विधान परिषदेत केला. त्यावर सभागृहनेते महसूलमंत्री चंंद्रकांत पाटील यांनी वारंवार हा विषय विचारधारेशी जोडू नका. सभागृहात हे काय सुरू आहे असे विचारत आक्रमक भूमिका घेतली. त्यांच्या या भूमिकेमुळे सभागृहात एकच गोंधळ उडाला, काही केल्या ते शांत होत नसल्याने सुरुवातीला दहा मिनिटे आणि त्यानंतर दिवसभरासाठी सभागृहाचे कामकाज तहकूब केले.\nशिवसेना गटनेते अ‍ॅड. अनिल परब यां��ी परिचारक यांनी केलेले वक्‍तव्य हे देशाच्या सीमेवर लढणार्‍या जवानांचा अपमान करणारे आहे. त्यामुळे त्यांचे निलंबन मागे घेतले, तर सभागृहाला शहिदांचा अपमान मान्य आहे, असा समज होईल. कायद्यापेक्षा भावना महत्त्वाची असल्याचे सांगत, हा विषय नियम व कायद्याच्या कचाट्यात अडकवू नका. तर यासंदर्भात प्रथा आणि परंपरेनुसार निर्णय करून परिचारक यांना बडतर्फ करा, अशी मागणी केली. नीलम गोर्‍हे यांनी त्यास पाठिंबा दिला. या विषयासंदर्भात नियुक्‍त केलेल्या समितीमध्ये निलंबन मागे घेण्याबाबत एकमताने ठराव झालेला नाही. ही वस्तुस्थिती असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.\nपरिचारक यांच्यासंदर्भात परब यांनी मांडलेल्या प्रस्तावाचे समर्थन करताना कपिल पाटील यांनी, निलंबन मागे घेण्याचा प्रस्ताव एकमताने पारित झाला, असा समज झालेला आहे. मात्र, मी नम्रपणे नोंदवू इच्छितो की, तो एकमताने पारित झालेला नसून, यासंदर्भातील अहवालाला आपली व्यक्‍तिश: संमती नसल्याचे स्पष्ट केले. परिचारकांचे निलंबन रद्द करून त्यांना पुन्हा सभागृहात बोलावणे ही घातक परंपरा सुरू होईल. त्यांनी जे शब्दप्रयोग केले, ती परंपरा या देशामध्ये ज्यांची आहे ते सत्तेवर असतील, तर प्रश्‍न अधिक गंभीर बनतो, असे सांगत ते जे बोलले ते माफ करण्यालायक आहे की नाही, हे सरकारने स्पष्ट करावे, अशी मागणी केली.\nकल्याण- डोंबिवली मनपा आयुक्‍तांच्या अंगावर फेकल्‍या बांगड्या\nन्यूजर्सीची किम कुमारी मिस इंडिया यूएसए\nअण्णासाहेब शेलार यांचा संचालक पदाचा राजीनामा\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\nसातारा : पोलिस निरीक्षकाच्या घरी चोरी\nकल्याण- डोंबिवली मनपा आयुक्‍तांच्या अंगावर फेकल्‍या बांगड्या\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\n'पीडित अल्पवयीन मुलीने साक्ष बदलली तरी आरोपीने निर्दोषत्व सिद्ध करावे'\nयुतीचा नविन चित्रपट; \"मूर्ख आहे मतदार\"", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Complete-the-repair-works-by-the-Palkhi-Marg-before-the-monsoon-says-Bapat/", "date_download": "2019-02-20T11:20:57Z", "digest": "sha1:J27IYS6PQHXFQG3HSHHTTV73P2HUBWVO", "length": 5535, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पालखी मार्ग दुरुस्तीची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा : बापट | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › पालखी मार्ग दुरुस्तीची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा : बापट\nपालखी मार्ग दुरुस्तीची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा : बापट\nपालखी मार्गाच्या विकासासाठी केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात विकास निधी उपलब्ध करून दिला आहे. पालखी मार्गासाठी भूसंपादन करताना बाधित शेतकर्‍यांना योग्य मोबदला देण्यात यावा. त्याचबरोबर आळंदी-देहू मार्गाच्या दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण करून घ्यावे. पालखी मार्गावरील रस्त्याच्या दुरुस्तीची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा, अशा सूचना पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी सोमवारी केल्या आहेत.\nविधान भवनातील सभागृहात पालकमंत्री बापट यांच्या अध्यक्षतेखाली पंढरपूरच्या आषाढी वारी पूर्वतयारीविषयक बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सातार्‍याचे पालकमंत्री विजय शिवतारे, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, पिंपरी-चिंचवडचे महापौर नितीन काळजे उपस्थित होते.आषाढी वारी हा जनतेच्या श्रद्धेचा विषय असून, राज्य आणि परराज्यातून लाखो वारकरी पांडुरंगाच्या दर्शनाला येत असतात.\nया वारकर्‍यांना केंद्रबिंदू मानून पंढरपूरच्या आषाढी वारीची तयारी करा, वारीच्या कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, अपघात, दुर्घटना टाळण्यासाठी पोलिस विभागाने सतर्क राहावे, पंढरपूर आषाढी वारी यशस्वी पार पाडण्यासाठी शासनाच्या सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना बापट यांनी दिल्या आहेत.\nअण्णासाहेब शेलार यांचा संचालक पदाचा राजीनामा\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\nसातारा : पोलिस निरीक्षकाच्या घरी चोरी\nइम्रान यांनी फेकलाय तो 'नो बॉल' : जावेद अख्‍तर\n'पीडित अल्पवयीन मुलीने साक्ष बदलली तरी आरोपीने निर्दोषत्व सिद्ध करावे'\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\n'पीडित अल्पवयीन मुलीने साक्ष बदलली तरी आरोपीने निर्दोषत्व सिद्ध करावे'\nयुतीचा नविन चित्रपट; \"मूर्ख आहे मतदार\"\nमॉलमध्ये बिबट्याच्या 'एन्ट्री'ने खळबळ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/shivsena-protest-in-satara/", "date_download": "2019-02-20T11:19:54Z", "digest": "sha1:7HX4R5D47AM2AC5QS7XXRC3HN635KQEE", "length": 6490, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आंदोलनामुळे अतिक्रमण हटवण्यास सुरुवात | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › आंदोलनामुळे अतिक्रमण हटवण्यास सुरुवात\nआंदोलनामुळे अतिक्रमण हटवण्यास सुरुवात\nपोवई नाक्यावरील कालिदास पेट्रोलपंपासमोरील जागेत अतिक्रमण केल्याचा आरोप करत शिवसैनिकांनी शुक्रवारी दुपारी भर उन्हात रान तापवल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनेचे गांभीर्य पाहून पोलिस व सातारा नगर पालिकेने घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, अतिक्रमण केलेला परिसर मोकळा करण्यासाठी पालिकेने यंत्रणा राबवली.\nपोवई नाक्यावर अतिक्रमण असल्याबाबत शिवसेनेचे स्थानिक नेते नरेंद्र पाटील यांनी वेळोवेळी आवाज उठवला आहे. शांतता कमिटी बैठक, नगर पालिका, जिल्हाधिकारी कार्यालय याठिकाणी तक्रारी केल्यानंतरही प्रत्यक्ष कार्यवाही होत नव्हती. यामुळेच शुक्रवारी दुपारी नरेंद्र पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत त्याठिकाणी गेले. नगरपालिका व पोलिसांना या घटनेची माहिती देवून जोपर्यंत अतिक्रमण केलेला परिसर मोकळा होणार नाही तोपर्यंत तेथून हटणार नाही. प्रसंगी कायदा व सुव्यवस्था हातात घ्यावा लागला तर घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.\nया सर्व घडामोडीमुळे पोवई नाक्यावरील वातावरण गरम झाले. पालिकेच्या अतिक्रमण विभागाने व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी अतिक्रमणाबाबत नरेंद्र पाटील यांनी पालिका प्रशासनाला सळो की पळो करुन सोडले. प्रत्येकवेळी कारवाईचे आश्वासन देवून यंत्रणा मॅनेज होत असल्याचा आरोप केला. आता जोपर्यंत हे अतिक्रमण निघणार नाही तोपर्यंत तेथून हटणार नसल्याचा पवित्रा घेतला.\nही चर्चा सुरू असतानाच मुख्य रस्त्यालगत कंपाउंडचे काठ्यांनी बांधलेले सुरक्षाकवच त्यांनी स्वत: उचकटून टाकले. वाहनांची कोंडी कमी झाली पाहिजे असे सांगून आपण कोणाला घाबरत नसल्याची डरकाळी त्यांनी फोडली. अखेर पालिकेने कागदपत्रांचा सोपस्कार करुन अतिक्रमण विभागातील इतर कर्मचारी बोलावून घेतले. अतिक्रमण असलेला परिसर मोकळा करणार असल्याचा निर्वाळा दिल्यानंतर परिसरातील तणाव कमी झाला. दरम्यान, अतिक्रमण हटवण्यासाठी जेसीबीही बोलवण्यात आला. जेसीबी येण्यासाठी वेळ असल्याने सर्वजण त्याठिकाणी थांबून होते.\nअण्णासाहेब शेलार यांचा संचालक पदाचा राजीनामा\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\nसातारा : पोलिस निरीक्षकाच्या घरी चोरी\nइम्रान यांनी फेकलाय तो 'नो बॉल' : जावेद अख्‍तर\n'पीडित अल्पवयीन मुलीने साक्ष बदलली तरी आरोपीने निर्दोषत्व सिद्ध करावे'\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\n'पीडित अल्पवयीन मुलीने साक्ष बदलली तरी आरोपीने निर्दोषत्व सिद्ध करावे'\nयुतीचा नविन चित्रपट; \"मूर्ख आहे मतदार\"\nमॉलमध्ये बिबट्याच्या 'एन्ट्री'ने खळबळ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://2know.in/category/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0/", "date_download": "2019-02-20T11:35:37Z", "digest": "sha1:EHOIWVFUWTBKMSCHTAW52TAZLRT4JDVJ", "length": 5029, "nlines": 44, "source_domain": "2know.in", "title": "भाषांतर | मराठी इंटरनेट", "raw_content": "\nगूगल ट्रांसलेटच्या मराठी भाषांतरास कशी मदत करता येईल\nगूगल ट्रांसलेट मध्ये जरी मराठी भाषेचा समावेश झालेला असला, तरी त्यामार्फत होणारी भाषांतरे ही सध्या अगदी प्रथमिक अवस्थेत आहेत. एका भाषेतील मजकूर …\nइंटरनेटवरील कोणतेही पान मराठी भाषेत वाचा\nजगातील जवळपास सर्व महत्त्वाच्या वेबसाईट्स या प्रामुख्याने इंग्रजी भाषेतच आहेत. त्यामुळे इंटरनेटची मूख्य भाषा इंग्रजी आहे असं आपण म्हणू शकतो. काही वेबसाईट्सचा …\nमराठी गूगल क्रोम आणि भाषांतर\nभारतात इंग्रजी जाणणार्‍या लोकांची संख्या मोठी असल्याने जगातिक स्तरावर एखादी सेवा पुरविणार्‍यांकडून भारतीय भाषांना आणि त्यातही खास करुन मराठी भाषेला फारसं महत्त्व …\nफेसबुक, गुगल चे मराठी भाषांतर\nगुगल च्या सेवांचे मराठी भाषांतर करण्यास, किंवा याकामात मदत करण्यास मी उत्सुक होतो, पण ते कुठून करायचे हे मात्र मला माहित नव्हतं. …\nभाषांतर करा, गुगल ट्रांसलेट बटण\n‘गुगल ट्रांसलेट’ ने भाषांतराची सुविधा उपलब्ध करुन जगातील सर्व भाषिक लोकांची मोठीच सोय केली आहे. पण दुर्देवाने आपल्या मराठी भाषेत ‘गुगल ट्रांसलेट’ …\nमोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग\nहजारो इंग्लिश पुस्तके मोफत\nबॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे\nवर्ड फाईल PDFमध्ये बदलणे\nSBI ATM केंद्रात पैसे जमा करणे\nलॅपटॉप स्पिकर लॅपटॉपशिवाय वापरणे\nअनुदिनी कशी तयार करावी\nखाली आपला ईमेल अ‍ॅड्रेस देऊन Subscribe वर क्लिक केल्यास 2know.in वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची ‘नोंद’ आपल्याला ईमेलवर मिळेल.\nमोफत मराठी, इंग्रजी, हिंदी शब्दकोश\nअडलेल्या इंग्लिश शब्दांपासून शब्दकोश तयार करा\n****** पासवर्ड कसा पहायचा\nस्मार्टफोनवर मराठी लिहिण्याची सोपी पद्धत\nबिंग, याहू, गुगल चा व्हिडिओ शोध, चलचित्र शोध\nविश्वकरंडक फुटबॉल ची गुगल वरुन माहिती\nगुगल युआरएल (URL) शॉर्टनर\nगुगल चा मराठी शोध, मराठी गुगल\n© कॉपिराईट २०१० - २०१५ - 2know.in. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%AA%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%87-%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A5%85%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A4%B2-%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B6-%E0%A4%B8-2/", "date_download": "2019-02-20T10:59:10Z", "digest": "sha1:SGBLO26BNU7EVFFUQWJF3ZLH47DI2BBU", "length": 9940, "nlines": 100, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "पी. के. इंटरनॅशनल इंग्लिश स्कुलच्या \"पीकेत्सव\" दिवाळी अंकाचे प्रकाशन | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nशत्रूला धडकी भरवणारे F-21 भारताला देण्यास अमेरिका तयार\nपतीच्या मारहाणीत पत्नीचा गर्भपात ; तू काळी आहेस, सुनेचा सासरच्यांनी केला छळ\nएकही बांधकाम कामगार कुटुंब बेघर राहणार नाही\nशहराचा पाणीपुरवठा उद्या बंद\nमुळशीत आणखी एका ‘लवासा’चा घाट\nHome breaking-news पी. के. इंटरनॅशनल इंग्लिश स्कुलच्या “पीकेत्सव” दिवाळी अंकाचे प्रकाशन\nपी. के. इंटरनॅशनल इंग्लिश स्कुलच्या “पीकेत्सव” दिवाळी अंकाचे प्रकाशन\nपिंपरी – पी. के. इंटरनॅशनल इंग्लिश स्कुलचा “पीकेत्सव” हा शैक्षणिक दिवाळी अंक नुकताच प्रकाशित झाला. अंकामध्येशाळेतील सर्व शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी आपले विचार, कलाकुसर, दिवाळीविषयक माहिती अत्यंत सुबकपणे मांडणी आहे. हा दिवाळी अंक शैक्षणिक क्षेत्रातील वाचकांना पर्वणीच ठरणार आहे.\nअंकाचे उदघाटन शिक्षण समिती सभापती सोनाली गव्हाणे यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी नगरसेविका निर्मला कुटे,उन्नती सोशल फाऊंडेशनच्या कुंदा भिसे, उद्योजक संजय भिसे, सामाजिक कार्यकर्ते विकास काटे, भोसरीतील श्री संत साई स्लूकचे संस्थापक शिवलिंग ढवळेश्वर, राजू काटे, एन. एम. घोलप, पवना सहकारी बॅंकेचे जायनाथ काटे, भोसरीतील मास्टर माईंड ग्लोबल स्कूलच्या संस्थापक जयश्री गवळी आदी उपस्थित होते .\nशाळेचे संस��थापक जग्गानाथ काटे यांनी आपल्या भाषणात दिवाळी अंक का काढावा याचे फायदे सांगितले. या कार्यक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका दिपाली जुगुळकर, पर्यवेक्षका संगीता पराळे, सविता आंबेकर, सर्व शिक्षक,विद्यार्थी, पालक आदी उपस्थित होते.\nकार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयेश शेलुडकर व सिद्धी कल्हापुरे या विद्यार्थ्यांनी केले.\nपिंपळे निलखमधील नागरिकांना विकास कामांची “दिवाळी भेट”\n#IND_v_WI : भारताने विंडीज विरुद्धची मालिका ३-१ ने जिंकली\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/nager-national-urban-development-program-issue/", "date_download": "2019-02-20T12:02:47Z", "digest": "sha1:W7VXJS5PS7MPM7EEBREHFH4O5ZQJPBFJ", "length": 8140, "nlines": 50, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अन् ‘स्थायी’ला मिळाला ‘निवारा’! | ��ुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › अन् ‘स्थायी’ला मिळाला ‘निवारा’\nअन् ‘स्थायी’ला मिळाला ‘निवारा’\nकेंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानांतर्गत (एनयुएलएम) शहरातील बेघरांसाठी निवारा उभारण्याची व गेल्या काही महिन्यांपासून प्रशासकीय कचाट्यात अडकलेली निविदा मंजुरीसाठी अखेर स्थायी समितीकडे सादर झाली आहे. निविदांच्या विषयासाठी प्रतिक्षेत असलेल्या स्थायी समितीनेही सदरची निविदा मंजुरीसाठी अजेंड्यावर घेत शुक्रवारी (दि.29) समितीची सभा बोलावली आहे.\nशासनाकडून प्राप्त अनुदानातून बेघरांना निवारा बांधण्यासाठी काही महिन्यांपूर्वी महापालिकेने निविदा मागविल्या होत्या. दोन वेळा मुदतवाढ देण्यात आल्यानंतर दोन निविदाही प्राप्त झाल्या. मात्र, अवाजवी दरामुळे प्रशासनाने पुन्हा निविदा मागविल्या. त्यात मे. बेस्ट कन्स्ट्रक्शनची 13.99 टक्के जादा दराची एकच निविदा प्राप्त झाली. 1 कोटी 55 लाख 81 हजार 353 रुपयांच्या या कामाचा खर्च नवीन दरसूचीनुसार 1 कोटी 77 लाख 56 हजार 34 रुपयांपर्यंत वाढला आहे.\nठेकेदाराने वाढीव दरानुसार 1 कोटी 77 लाख 61 हजार 184 रुपयांची निविदा दाखल केली आहे. छाननी समितीत झालेल्या वाटाघाटीनंतर समितीने अंदाजपत्रकीय दर व जीएसटी नुसार येणार्‍या खर्चाची निविदा मंजूर करण्याची शिफारस केल्यानंतर सदरची निविदा मंजुरीसाठी स्थायी समितीकडे सादर झाली आहे.\nनिवार्‍यासह बाळासाहेब देशपांडे रुग्णालयातील कंत्राटी कर्मचार्‍यांना मुदतवाढ देणे, पाणीपुरवठा, बांधकाम, मोटर व्हेईकल विभागातील कंत्राटी अभियंत्यांना मुदतवाढ देणे, विद्युत विभागातील कंत्राटी वायरमनला मुदतवाढ देणे, घरपट्टी निर्लेखित करणे, महालक्ष्मी उद्यानात खेळणी बसविण्यास परवानगी देणे यासह इतर विषय मंजुरीसाठी अजेंड्यावर घेण्यात आले आहेत.\nदरम्यान, नागरी सुविधांच्या विकास कार्यक्रमांतर्गत नगरसेविका विद्या खैरे यांनी प्रस्तावित केलेले सारस कॉलनी व रविश कॉलनीमधील रस्त्यांच्या कामांचे प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी स्थायी समितीकडे सादर करण्यात आले आहेत. सदरचा प्रस्ताव निधी उपलब्ध नसल्याने आयुक्तांनी नामंजूर केला होता.\nनिधी उपलब्ध झाल्यानंतरच देयक अदा करता येईल, असा अभिप्राय मुख्य लेखाधिकार्‍यांनी दिल्यानंतर आयुक्तांनी हा प्रस्ताव स्थायी समितीकडे सादर क���ला आहे. मात्र, प्रशासकीय मान्यतेचे अधिकार आयुक्तांकडे असल्याने स्थायी समितीकडे प्रस्ताव का सादर करण्यात आला असा सवाल मनपाचे अधिकारीच उपस्थित करत आहेत.\nलव्ह जिहाद करणार्‍यांची आर्थिक कोंडी करा : राजासिंह\nजनतेचा मोदींवरील विश्‍वास उडाला\nभूखंडावरून भूतकर-बानकर वादाची ठिणगी\nअन् ‘स्थायी’ला मिळाला ‘निवारा’\nसाईंच्या झोळीत साडेपाच कोटींचे दान\nतिहेरी तलाक विधेयकास सर्वपक्षीयांनी पाठिंबा द्यावा\nमंदिराचा सभामंडप कोसळून २ मजुरांचा मृत्‍यू\n'ती' अट न पाळल्यास युती तोडू; रामदास कदम यांचा इशारा\nकल्याण- डोंबिवली मनपा आयुक्‍तांच्या अंगावर फेकल्‍या बांगड्या\nन्यूजर्सीची किम कुमारी मिस इंडिया यूएसए\nअण्णासाहेब शेलार यांचा संचालक पदाचा राजीनामा\n'ती' अट न पाळल्यास युती तोडू; रामदास कदम यांचा इशारा\nकल्याण- डोंबिवली मनपा आयुक्‍तांच्या अंगावर फेकल्‍या बांगड्या\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\n'पीडित अल्पवयीन मुलीने साक्ष बदलली तरी आरोपीने निर्दोषत्व सिद्ध करावे'", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/linkage-in-Marathi-School/", "date_download": "2019-02-20T11:22:39Z", "digest": "sha1:7C7MKJEHHMXTW4CDYN4FVVS3ZTVORYCQ", "length": 5904, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बसवन कुडची मराठी शाळेला गळती | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › बसवन कुडची मराठी शाळेला गळती\nबसवन कुडची मराठी शाळेला गळती\nबसवन कुडचीत सरकारी मराठी शाळेच्या इमारतीला यंदा 66 वर्षे पूर्ण झाली असून ती एका बाजूने ढासळत चालली आहे. दि.13 रोजी सकाळी स्लॅबमधून गळती लागल्याने व भिंतीना तडे गेल्याने पहिली व दुसरीच्या मुलांना अन्य वर्गात हलविण्यात आले. बसवन कुडची गावात सरकारी मराठी उच्च प्राथमिक मुलांची शाळा आहे. शाळेची इमारत 1952 मध्ये उभारण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षापासून ही इमारत ढासळत चालली आहे. स्लॅब, कॉलमला तडे गेले असून बाजूच्या भिंतीदेखील खचत चालल्या आहेत. त्यामुळे या शाळेत शिकणार्‍या 120 मुलांचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.\nएकूण सहा वर्ग असून नवीन बांधलेल्या इमारतीमध्ये दोन वर्ग चालविण्यात येतात. सगळ्या सहा वर्गात गळती लागली असून स्लॅब, व कॉलमधून वर्गात पाणी येत आहे. इमारतीमधील पहिलीच्या वर्गात जास्त पाणी व स्लॅबचे काँक्रिट ढासळत असल्याचे शाळा सुधारणा समिती सदस्य बसवंत मुतगेकर यांच्या ��िदर्शनास आले. हा प्रकार त्यांनी शाळेतील शिक्षकांच्या नजरेला आणून दिला. शिक्षकांनी या वर्गातील मुलांना तिसरीच्या वर्गात हलविले. पहिली, दुसरी व तिसरीच्या विद्यार्थ्यांना एकत्र बसवून शाळा चालविण्यात येत आहे. चौथी ते पाचवीचा वर्ग शाळेतील मुख्याध्यापकांच्या खोलीत भरविण्यात आले आहेत.\nदुसरी स्वतंत्र दोन वर्गाची शाळा गावात आहे. मात्र, त्या ठिकाणी सहावी व सातवीचे वर्ग चालविण्यात येतात. त्यामुळे पहिली व दुसरीच्या मुलांना कोठे बसवावे, हा प्रश्‍न शिक्षकांना पडला आहे. गतवर्षी शाळा सुधारणा समिती व शिक्षकांनी माजी आमदार फिरोज शेठ यांना शाळेच्या इमारतीच्या पडझडीबद्दल माहिती दिली होती. जिल्हा शिक्षणाधिकारी यांच्याकडे देखील पाठपुरावा केला आहे. मात्र, इमारत दुरुस्तीबाबत काहीच हालचाली झाल्या नाहीत, अशी तक्रार करण्यात येत आहे.\nअण्णासाहेब शेलार यांचा संचालक पदाचा राजीनामा\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\nसातारा : पोलिस निरीक्षकाच्या घरी चोरी\nइम्रान यांनी फेकलाय तो 'नो बॉल' : जावेद अख्‍तर\n'पीडित अल्पवयीन मुलीने साक्ष बदलली तरी आरोपीने निर्दोषत्व सिद्ध करावे'\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\n'पीडित अल्पवयीन मुलीने साक्ष बदलली तरी आरोपीने निर्दोषत्व सिद्ध करावे'\nयुतीचा नविन चित्रपट; \"मूर्ख आहे मतदार\"\nमॉलमध्ये बिबट्याच्या 'एन्ट्री'ने खळबळ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/kolhapur-zp-new-skim/", "date_download": "2019-02-20T11:22:27Z", "digest": "sha1:N245GT3MQXMGSUPCXJ6R7GRWAUF33O7M", "length": 7620, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " दलित वस्ती सुधारण्यासाठी बक्षिसे देणार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › दलित वस्ती सुधारण्यासाठी बक्षिसे देणार\nदलित वस्ती सुधारण्यासाठी बक्षिसे देणार\nदलित उद्धारक राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या नावाने शाहू सम्यक विकास वस्ती योजना जिल्हा परिषदेने जाहीर केली आहे. आदर्श दलित वस्तीसाठी जिल्हा व तालुकास्तरावर तब्बल 31 लाखांची बक्षिसे देणार्‍या या योजनेवर शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत अधिकृत शिक्‍कामोर्तब झाले. अशाप्रकारे स्पर्धा घेणारी कोल्हापूर जिल्हा परिषद राज्यात एकमेव ठरली असून याबद्दल समाजकल्याण सभापती, अधिकार्‍यांचे स्थायी सभेत विशेष अभिनंदन करण्यात आले. विशेष म्हणून राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी देखील या योजनेचे कौतुक केले आहे. अशी माहिती जि. प. अध्यक्षा शौमिका महाडिक व सीईओ डॉ. कुणाल खेमनार यांनी संयुक्‍त पत्रकार बैठकीत दिली.\nजि. प. च्या 20 टक्के व पंचायत समितीच्या 15 टक्के राखीव निधीतून ही योजना घेतली जाणार आहे. 1 जानेवारीपासून सुरू होणार्‍या योजनेतील सहभागींना 14 एप्रिलला पुरस्काराने गौरवले जाणार आहे. तालुकास्तरावरून प्रत्येकी 3 याप्रमाणे 36 तर व जिल्हास्तरावरून 3 असे 39 जणांना पुरस्काराने गौरवले जाणार आहे. तालुकास्तरासाठी 1 लाख, 75 हजार, 50 हजार अशी बक्षिसांची रक्‍कम असणार आहे. त्यासाठी 27 लाख रुपये लागणार आहेत. जिल्हास्तरासाठी पावनेदोन लाख, दीड लाख, सव्वा लाख रुपये अशी बक्षीस रक्‍कम असणार आहे. त्यासाठी 4 लाख 50 हजार रुपयांची रक्‍कम राखून ठेवली जाणार आहे.\nस्थायी समितीच्या बैठकीत आरोग्य विभागातर्फे नावीन्यपूर्ण योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये नवजात शिशूंना बेबी कीट दिले जाणार आहे. तसेच 10 पटाखालील शाळांच्याबाबतीत परिस्थिती पाहून निर्णय घेण्याचे ठरले. शासनाकडून आलेल्या यादीत जिल्ह्यातील 34 शाळांचा समावेश असला तरी यातील 7 शाळांपैकी 4 शाळांचे आधीच समायोजित केल्या आहेत. तीन शाळा बंदच आहेत. उर्वरित 27 मध्येही तीन किलोमीटरच्या अंतराची अट आणि पटसंख्याची पुन्हा पडताळणी करून वस्तूस्थिती पाहून निर्णय घेतला जाणार आहे. या साधारणपणे द्विशिक्षकी शाळा असल्याने यातून अतिरिक्‍त होणार्‍या शिक्षकांचेही समायोजन केले जाणार आहे, असे अध्यक्षा महाडिक यांनी सांगितले.\nदलित वस्ती सुधारण्यासाठी बक्षिसे देणार\nरेल्वे पोलिसांकडून साडेपाच लाखांची रक्कम परत\nबंटी-बबलीचा रिचार्ज अ‍ॅपवरून अनेकांना गंडा (व्हिडिओ)\nशिवसेना प्रायव्हेट लिमिटेड कंपनी : राणे\nउद्धव ठाकरेंना नाक राहिलेले नाही : राणे\nसापडलेले ५ लाख रूपये रेल्‍वे पोलिसांकडून परत\nअण्णासाहेब शेलार यांचा संचालक पदाचा राजीनामा\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\nसातारा : पोलिस निरीक्षकाच्या घरी चोरी\nइम्रान यांनी फेकलाय तो 'नो बॉल' : जावेद अख्‍तर\n'पीडित अल्पवयीन मुलीने साक्ष बदलली तरी आरोपीने निर्दोषत्व सिद्ध करावे'\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\n'पीडित अल्पवयीन मुलीने साक्ष बदलली तरी आरोपीने निर्दोषत्व सिद्ध करावे'\nयुतीचा नविन चित्रपट; \"मूर्ख आहे मतदार\"\nमॉलमध्ये बिबट्याच्या 'एन्ट्री'ने खळबळ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/flying-lizard-found-in-dodamarg/", "date_download": "2019-02-20T11:36:09Z", "digest": "sha1:2EI56CSDXCYCLMONJ2M6PC23QSR6IPRH", "length": 8434, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " दोडामार्गात आढळला दुर्मीळ ‘उडणारा सरडा’ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › दोडामार्गात आढळला दुर्मीळ ‘उडणारा सरडा’\nदोडामार्गात आढळला दुर्मीळ ‘उडणारा सरडा’\nआंबोली : निर्णय राऊत\nराज्यात पहिल्यांदाच सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील दोडामार्ग येथील जंगलात उडणार्‍या सरड्याची नोंद झाली आहे. दोडामार्गातील वन्यप्राणी छायाचित्रकार मकरंद नाईक व पुणे येथील निसर्ग अभ्यासक अनिश परदेशी यांनी नुकताच हा शोध जगासमोर आणला. यापूर्वी या सरड्याची नोंद गोवा, कर्नाटक तामिळनाडू आणि आंध्रप्रदेश येथेच होती. परंतु या तरुणांनी या जंगलमय भागामध्ये फिरत असताना या उडणार्‍या सरड्याची नोंद घेतली व त्याचे निरीक्षण करून त्याबाबतचा शोधनिबंधही लिहिला. या सरडर्‍याला इंग्लिशमध्ये ‘फ्लाईंग लिझार्ड’ किंवा ‘ड्रॅको’, ‘ग्रामीण भाषेमध्ये ‘सरडा’ किंवा ‘उडणारा सरडा’ तर शास्त्रीय भाषेमध्ये या सरड्याला ‘ड्रेको ड्यूस्यूमेरी’ असे म्हटले जाते. दोडामार्गमधील तिलारी या अतिसंवेदनशील व घनदाट जंगलांमध्ये या सरड्याचा वावर सर्रास आढळून येत आहे.\nहा सरडा झाडावर राहणं पसंत करतो. तपकिरी चॉकलेटी रंगाचा हा सरडा एका झाडावरून दुसर्‍या झाडावर उडत जाण्यात माहिर असतो. हा सरडा सहा ते आठ इंचापर्यंत वाढतो. या सरड्याच्या पुढच्या पायापासून ते मागच्या पायापर्यंत पातल त्वचेचा एक पडदा जोडला गेलेला असतो. या पडद्याच्या साहाय्याने व हवेच्या मदतीने तो सरडा आपले चारही पाय रुंद करतो व या पडद्याच्या सहाय्याने एका झाडावरून दुसर्‍या झाडावर उडत जावून स्थिरावतो. या पडद्याचा उपयोग एका जागेवरून दुसर्‍या जागेवर जाण्यासाठी तर होतोच शिवाय साप पक्षी यासारख्या त्याच्या शत्रूंपासून बचाव करण्यासाठीही त्याला या पडद्याचा उपयोग होतो. या सरड्याची मादी जमिनीवर अंडी घालते. मातीमध्ये डोक्याने छिद्र करते. त्यामधे 2-5 अंडी घालतेे.यावेळी 24 तास अंड्यांचे संरक्षणही ते करते.अशा या दुर्मिळ होत चाललेल्या सरड्याच्या आदिवासल�� धोकाही पोहोचू लागला आहे .\nदोडामार्ग तिलारी या भागांमध्ये तर मोठ्या प्रमाणावर होत चाललेली वृक्षतोड ही या सरड्यासह इतर वन्य प्राण्यांसाठीही चिंताजनक बनत चाललेली बाब आहे. या जंगलात वाघापासून,किंग कोब्रा, हॅम्प नोज पिट वायपर, उडणारा सरडा, लाजवंती, वनमानव यासारख्या दुर्मीळ आणि धोक्यात येत चाललेल्या वन्यप्राण्यांचा मोठया प्रमाणात वावर या जंगलांमध्ये आहे. जंगलाच्या संवर्धनासाठी वन खात्याने कठोर कायदे बनवून जंगलस वाचवले नाही तर येत्या काळात हे दुर्मीळ वन्य पाणी कायमचे नामशेष होण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्‍त केली आहे. या शोधकार्यात व शोधनिबंध लिहिण्यास या दोघांना प्रवीण देसाई, अश्‍विनी जोशी, काका भिसे, रमण कुलकर्णी, प्रशांत जाधव, फारुख मेहतर, गिरीश पंजाबी, देव शेटकर यांचे सहकार्य लाभले.\nआचरा परिसराला आजही उधाणाचा तडाखा\nलाचखोर कोषागार लिपिकाला चार वर्षे सक्‍तमजुरीची शिक्षा\n... म्हणूनच ठेवतात बाटलीत लाल रंगाचे पाणी\nदुचाकी अपघातात पडेलचा युवक ठार\nन्यूजर्सीची किम कुमारी मिस इंडिया यूएसए\nअण्णासाहेब शेलार यांचा संचालक पदाचा राजीनामा\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\nसातारा : पोलिस निरीक्षकाच्या घरी चोरी\nइम्रान यांनी फेकलाय तो 'नो बॉल' : जावेद अख्‍तर\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\n'पीडित अल्पवयीन मुलीने साक्ष बदलली तरी आरोपीने निर्दोषत्व सिद्ध करावे'\nयुतीचा नविन चित्रपट; \"मूर्ख आहे मतदार\"\nमॉलमध्ये बिबट्याच्या 'एन्ट्री'ने खळबळ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Shaheed-Ombles-memories-are-lit-up/", "date_download": "2019-02-20T11:48:20Z", "digest": "sha1:N6AY6CMNONDYRGV5FN6NKDOFERDXOSWO", "length": 6473, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बाबा कुठेही गेलेले नाहीत, शौर्याच्या रुपाने ते आपल्यातच आहेत | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › बाबा कुठेही गेलेले नाहीत, शौर्याच्या रुपाने ते आपल्यातच आहेत\nबाबा कुठेही गेलेले नाहीत, शौर्याच्या रुपाने ते आपल्यातच आहेत\n‘आमच्या वडीलांचा मला अभिमान असून त्यांची उणीव 9 वर्षे पूर्ण झाल्यानंतरही भरुन निघालेली नाही. त्यावेळचा प्रत्येक क्षण अगदी आजही जीवंत वाटतो. देशासाठी बलिदान दिल्यानंतरच्या काळात अनेक अनोळखी माणसे घरी भेट देतात. बाबांबद्दल आदराने विचारतात, यामुळे ते कुठेही गेलेेले नाहीत. त्यांच्यामधील शौर्याच्या रुपाने ते आपल्यामध्येच आहेत.” अशा शब्दांत पाणावलेल्या डोळ्यांनी शहीद तुकाराम ओंबळे यांच्या कन्या वैशाली यांनी दै.पुढारीशी बोलताना शहीद ओंबले यांच्या आठवणींना उजाळा दिला.\nशहीद तुकाराम ओंबळे यांच्या वरळी येथील निवासस्थानी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन 26/11च्या दहशतवादी हल्ल्याचे कटू अनुभव जाणून घेतले. वरळीच्या पोलीस कॅम्पमध्ये शहीद ओंबळे यांच्या पत्नी, दोन मुली राहतात. दोन मुली विवाहीत असून छोटी सेल्स ऑफिसर आहे. नोकरीत व्यस्त असतानाही बाबा आम्हाला खूप वेळ द्यायचे, अशी आठवणही वैशाली यांनी सांगितली.\nजगात पैशापेक्षा माणूस, त्याच्या भावना महत्त्वाच्या आहेत. त्यामुळेच एक 80 वर्षांचे गृहस्थ दरवर्षी न चुकता दिवाळीच्या पहिल्या दिवशी घरी येतात. बाबांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक होतात. महाबळेश्वरमधील खेड, आंबे हे आमचे गाव. तिथेच वडील लहानाचे मोठे झाले. दहावी पर्यंतचे शिक्षण घेतल्यावर पोलीस दलात भरती झाले. 31 वर्षे सेवा करुन दहशतवाद्यांशी दोन हात करताना शहीद झाले. अशा आठवणी सांगून ओंबळे कुटुंबीयांनी देशासाठी लढणार्‍या सर्वच पोलिसांना, सैनिकांना आदरांजली वाहिली.\nकेडीएमसी महापौर राजेंद्र देवळेकर यांचे नगरसेवक पद रद्द\nपनवेल :जवानांची रिक्षा चालकाला मारहाण\nरक्तातील नात्यात एकाकडे जात वैधता प्रमाणपत्र पुरेसे\nपनवेल : आयुक्त डॉ. सुधाकर शिंदेंना जीवे मारण्याची धमकी\nमोबाईल गेमच्या वादातून महिलेने स्वतःला पेटवले\nकल्याण- डोंबिवली मनपा आयुक्‍तांच्या अंगावर फेकल्‍या बांगड्या\nन्यूजर्सीची किम कुमारी मिस इंडिया यूएसए\nअण्णासाहेब शेलार यांचा संचालक पदाचा राजीनामा\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\nसातारा : पोलिस निरीक्षकाच्या घरी चोरी\nकल्याण- डोंबिवली मनपा आयुक्‍तांच्या अंगावर फेकल्‍या बांगड्या\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\n'पीडित अल्पवयीन मुलीने साक्ष बदलली तरी आरोपीने निर्दोषत्व सिद्ध करावे'\nयुतीचा नविन चित्रपट; \"मूर्ख आहे मतदार\"", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/manoranjan/abhishek-bachchan-and-aishwarya-rai-bachchan-33166", "date_download": "2019-02-20T12:23:50Z", "digest": "sha1:IJUY4L44V5KTBK244CTQ4I53HFPPGNNA", "length": 12615, "nlines": 199, "source_domain": "www.esakal.com", "title": "Abhishek Bachchan and Aishwarya Rai Bachchan अभिषेक-ऐश्‍वर्या करणार एकत्�� काम? | eSakal", "raw_content": "\nबुधवार, फेब्रुवारी 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर बुधवार, फेब्रुवारी 20, 2019\nअभिषेक-ऐश्‍वर्या करणार एकत्र काम\nगुरुवार, 2 मार्च 2017\nरियल लाईफ सतत चर्चेत असलेली जोडी अभिषेक आणि ऐश्‍वर्या परत एकदा रियल लाईफमध्ये एकत्र दिसणार आहेत, अशा अफवा सध्या पसरल्या आहेत. या जोडीने आतापर्यंत \"ढाही अक्षर प्रेम के', \"कुछ ना कहो', \"गुरू', \"रावण 'या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. पण आता इतक्‍या वर्षांनंतर परत एकदा एकत्र काम करताना ते दिसणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार एका नवख्या दिग्दर्शकाच्या चित्रपटात हे दोघे काम करणार आहेत. \"गुलाब जामुन' असं चित्रपटाचं नाव असणार आहे. अभिषेक-ऐश्‍वर्याची मुलगी आराध्याच्या जन्मानंतर ऐश्‍वर्याने बॉलीवूडमध्ये पुनर्पदार्पण केले होते. आता या दोघांनी मिळून कमबॅक करण्याची वेळ आलेली आहे.\nरियल लाईफ सतत चर्चेत असलेली जोडी अभिषेक आणि ऐश्‍वर्या परत एकदा रियल लाईफमध्ये एकत्र दिसणार आहेत, अशा अफवा सध्या पसरल्या आहेत. या जोडीने आतापर्यंत \"ढाही अक्षर प्रेम के', \"कुछ ना कहो', \"गुरू', \"रावण 'या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. पण आता इतक्‍या वर्षांनंतर परत एकदा एकत्र काम करताना ते दिसणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार एका नवख्या दिग्दर्शकाच्या चित्रपटात हे दोघे काम करणार आहेत. \"गुलाब जामुन' असं चित्रपटाचं नाव असणार आहे. अभिषेक-ऐश्‍वर्याची मुलगी आराध्याच्या जन्मानंतर ऐश्‍वर्याने बॉलीवूडमध्ये पुनर्पदार्पण केले होते. आता या दोघांनी मिळून कमबॅक करण्याची वेळ आलेली आहे. परत एकदा ह्यांची ऑन स्क्रिन केमिस्ट्री कशी जुळते ते पाहायला मजा येणार आहे.\n‘सकाळ’तर्फे २८ पासून ‘ऊर्जा-संवाद ध्येयवेड्यांशी’\nकोल्हापूर - ‘सकाळ माध्यम समूह’ आणि शिवाजी विद्यापीठाच्यावतीने २८ फेब्रुवारीपासून सलग चार दिवस संजय घोडावत ग्रुप स्टार एअर प्रस्तुत ‘ऊर्जा -...\n‘मोगरा फुलला’मध्ये स्वप्निल दिसणार नव्या रूपात\nमुंबई : चॉकलेट हिरो स्वप्निल जोशी आता एका नव्या लूकमध्ये प्रेक्षकांसमोर येणार आहे. श्रावणी देवधर यांच्या ‘मोगरा फुलला’ या आगामी...\nबेघर म्हणाले, ‘अपना टाइम आएगा’\nनागपूर - शहरातील बेघरांना निवारा उपलब्ध करून देणाऱ्या महापालिकेने प्रथमच त्यांच्या मनोरंजनासाठीही पुढाकार घेतला. महापालिकेने या निवाऱ्यातील बेघरांना...\n‘वेडिंगचा शिनेमा’चा धमाल टीझर लॉन्च\nमुंबई: बहुप्रतीक्षित अशा डॉ. सलील कुलकर्णी दिग्दर्शित ‘वेडिंगचा शिनेमा’ चित्रपटाचा पहिला टीझर प्रदर्शित करण्यात आला. पारंपारिक रितीरिवाज ते...\nमी \"आईपण' एन्जॉय केलं : सोनाली खरे\nकम बॅक मॉम माझी मुलगी सनाया आता 10 वर्षांची झाली आहे. ती झाल्यानंतर मी जवळजवळ 6 वर्षांचा ब्रेक घेतला होता, कारण मला घेतलेली जबाबदारी पूर्णपणे...\n\"बजेट'नुसार करावी लागणार \"चॅनल्स'ची निवड\nजळगाव : \"ट्राय'ने ग्राहकांना आपल्या आवडीच्या चॅनल निवडीचे संपूर्ण अधिकार दिले असले, तरी विविध चॅनल्सच्या \"पॅक'नुसार ग्राहकांना पूर्वीपेक्षा अधिक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2019-02-20T11:57:07Z", "digest": "sha1:RYTCECZXT6AARJY7UBDZJR2A4BRXI477", "length": 28430, "nlines": 306, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nबुधवार, फेब्रुवारी 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर बुधवार, फेब्रुवारी 20, 2019\nसर्व बातम्या (43) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (20) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसंपादकिय (5) Apply संपादकिय filter\nग्लोबल (3) Apply ग्लोबल filter\nमहाराष्ट्र (3) Apply महाराष्ट्र filter\nसप्तरंग (2) Apply सप्तरंग filter\nअर्थविश्व (1) Apply अर्थविश्व filter\nअॅग्रो (1) Apply अॅग्रो filter\nमनोरंजन (1) Apply मनोरंजन filter\n(-) Remove कोलंबिया filter कोलंबिया\nइंग्लंड (9) Apply इंग्लंड filter\nआरोग्य (7) Apply आरोग्य filter\nविश्‍वकरंडक (7) Apply विश्‍वकरंडक filter\nदिल्ली (6) Apply दिल्ली filter\nशिक्षण (5) Apply शिक्षण filter\nमहाराष्ट्र (4) Apply महाराष्ट्र filter\nकर्णधार (3) Apply कर्णधार filter\nपुरस्कार (3) Apply पुरस्कार filter\nप्रदूषण (3) Apply प्रदूषण filter\nबंगळूर (3) Apply बंगळूर filter\nसमुद्र (3) Apply समुद्र filter\nस्पर्धा (3) Apply स्पर्धा filter\nहवामान (3) Apply हवामान filter\nअमेरिका (2) Apply अमेरिका filter\nकिनारपट्टी (2) Apply किनारपट्टी filter\nक्रिकेट (2) Apply क्रिकेट filter\nगुजरात (2) Apply गुजरात filter\nजवाहर���ाल नेहरू (2) Apply जवाहरलाल नेहरू filter\nट्युनिशिया (2) Apply ट्युनिशिया filter\nनरेंद्र मोदी (2) Apply नरेंद्र मोदी filter\nनोटाबंदी (2) Apply नोटाबंदी filter\nपुढाकार (2) Apply पुढाकार filter\nमध्य प्रदेश (2) Apply मध्य प्रदेश filter\n'डी' टोळीतील दानिश अली पोलिसांच्या ताब्यात\nमुंबई - कुख्यात गुन्हेगार दाऊद इब्राहिम याच्या टोळीतील शस्त्र तस्कर दानिश अली याचा ताबा अमेरिकन यंत्रणांकडून मिळवण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे. सध्या गुन्हे शाखेच्या पोलिस कोठडीत ठेवलेल्या दानिशच्या जीवाला धोका असल्याने या अटकेबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे. अमेरिकेने ‘नार्को टेररिझम’...\nतू जपून टाक पाऊल जरा... (अग्रलेख)\nनिसर्गाचे चक्र आपल्या गतीने गरगरत असते. मानवाने आपल्या बुद्धिमत्तेचे वंगण घालून त्यास अधिक वेगाने फिरवले, की त्यातून घडते ती विज्ञान-तंत्रज्ञानाधिष्ठित प्रगती. त्यालाच ढोबळमानाने उत्क्रांती वगैरे म्हणायचे. परंतु, निसर्गचक्राच्या अंगभूत लयीत ढवळाढवळ करण्याचा ‘प्रगत’ मानवाचा अट्टहास योग्य नव्हे, हे...\ngandhi jayanti : प्रभाव तत्त्वज्ञानाचा\n२ ऑक्‍टोबर १८६९ पोरबंदर येथे जन्मलेल्या एका असामान्य व्यक्तिमत्त्वाने केवळ भारतीय स्वातंत्र्यलढ्यात योगदान दिले नाही, तर आपल्या विचारसरणीने जगाला वेगळा आदर्श दिला. मोहनदास करमचंद गांधी म्हणजे बापूंच्या गांधीवादी विचारसरणीने जगभरातील अनेक सन्माननीय व्यक्ती प्रभावित झाल्या. गांधींचे विचार म्हणजे...\nक्रोएशियाचे मध्यरक्षक इंग्लंडची डोकेदुखी\nमॉस्को : विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेत गेराथ साउथगेट यांच्या सर्व चाली इंग्लंडसाठी फायदेशीर ठरल्या आहेत; मात्र क्रोएशियाच्या मधल्या फळीचे कोडे साउथगेट कसे सोडवणार, हा प्रश्‍न इंग्लंड तज्ज्ञांनाही सतावत आहे. इंग्लंडसाठी ही लढत त्यामुळे अपेक्षेएवढी सोपी नाही असेच मानले जात आहे. स्पर्धेतील सर्वोत्तम...\nपराभवानंतर कोलंबियात कमालीची शांतता\nबोगोटा - विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आल्यामुळे कोलंबियात जीवघेणी शांतता होती. विश्‍वकरंडक लढतीनंतर कोलंबिया चाहत्यांच्या जल्लोषाने, तसेच कारच्या हॉर्नने दणाणून जाणारे रस्ते शांत होते. इंग्लंडविरुद्धचा पराभव त्यांना चांगलाच झोंबला होता. येरी मीना याने भरपाई वेळेत...\nइंग्लंडचा पेनल्टी शूटआऊटवर ऐतिहासिक विजय (मंदार ताम्हाणे)\nइंग्लंड���े कोलंबियावर पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-3 असा विजय मिळवीत उपउपांत्य फेरीत प्रवेश केला. इंग्लंडने विश्वकरंडक स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच पेनल्टी शूटआऊटमध्ये विजय मिळविला आहे. या सामन्याची सुरवात एकदम चुरशीच्या खेळाने झाली. दोन्ही संघांना आपला बचाव भक्कम ठेवत एकमेकांना गोल करण्याची संधी दिली नाही...\nइंग्लंडची पहिली पसंती फुटबॉलला\nमँचेस्टर - इंग्लंडचे खेळप्रेमी कोणत्या खेळाला सर्वात जास्त मान देतात या प्रश्नाचे उत्तर मंगळवारी मिळाले. जबरदस्त लयीत असलेल्या इंग्लिश क्रिकेट संघाचा मुकाबला भारतीय संघासोबत होणार होता. मालिकेतील पहिला सामना ऐतिहासिक ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर रंगणार होता. नेहमी भारतीय संघ खेळणार म्हणल्यावर...\nरोमला होणाऱ्या आंतरराष्ट्रीय पोषण आहार विषयक परिषदेसाठी नांदगावच्या श्रेयाची निवड\nनांदगाव : आजपासून रोमला सुरु झालेल्या आंतरराष्ट्रीय पोषण आहार विषयक परिषदेसाठी श्रेया दिलीप आढाव या नांदगावकर कन्येची निवड झाली आहे. दोन दिवस होत असलेल्या या आंतरराष्ट्रीय परिषदेतील आहार व पोषण तंत्रज्ञान व त्यातील विज्ञान या अनुषंगाने होणाऱ्या विविध विषयावरील परिसवांदात श्रेया सहभागी होणारी...\nनिर्भय आणि बेधडक क्रिकेटची मालिका (सुनंदन लेले)\nमॅंचेस्टर : इंग्लंडमधे क्रिकेट खेळताना फलंदाजाने चांगले दिसणे आणि त्याच्या तंत्रात शुद्धता दिसणे याला पूर्वीपासून फार महत्त्व आहे. उजव्या हाताने खेळणाऱ्या फलंदाजाचा कोणताही फटका मारताना डाव्या हाताचे कोपर वर जायला हवे मग जाणकार प्रेक्षक त्याला टाळ्या वाजवून पावती द्यायचे. झाले काय की याच चांगले...\nइंग्लंडच्या \"सोप्या' मार्गावर कोलंबियाचा स्पीडब्रेकर\nरेपिनो - बेल्जियमविरुद्धची लढत गमावून आपण विश्‍वकरंडकाच्या उपांत्य फेरीपर्यंतचा मार्ग सोपा केला, असे इंग्लंड संघव्यवस्थापन समजत असले तरी कोलंबिया त्यांच्यासाठी खरं तर या स्पर्धेतील खरा पहिला ताकदवान प्रतिस्पर्धी आहे आणि तो इंग्लंडचा फुगवलेला फुगा फोडण्यास नक्कीच समर्थ असल्याचे मानले...\nजपान बाद फेरी गाठण्यात सुदैवी, सेनेगलला हरवून कोलंबियाची बाद फेरीत मुसंडी\nसामारा/वोल्गोग्राड, ता. 28 ः विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेत प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत सरस शिस्तबद्ध खेळ केल्यामुळे जपानने बाद फेरीत प्रवेश केला, तर कोलंब���याने सेनेगलला पराजित करून बाद फेरीचे तिकीट पक्के केले. सेनेगलला अतिरिक्त पिवळ्या कार्डमुळे साखळीत बाद व्हावे लागले. ह गटातील सांगता फेरीच्या...\nबेल्जियम, इंग्लंड बाद फेरीत; जपानही नशिबवान (मंदार ताम्हाणे)\nविश्वकरंडकात गुरुवारी झालेल्या सामन्यांत बेल्जियमने इंग्लंडचा 1-0 असा पराभव केला. मात्र, या दोन्ही संघांनी यापूर्वीच बाद फेरी गाठली होती. तर, तिकडे एच गटात जपानचा संघ नशिबवान ठरला, ते फेअर प्लेच्या आधारे बाद फेरीसाठी पात्र ठरले. बेल्जियमने इंग्लंडचा 1-0 असा पराभव करून जी गटात अव्वल स्थान मिळविले....\nकोलंबियाचा विजय अन् पोलंड स्पर्धेबाहेर (मंदार ताम्हाणे)\nकोलंबियाने जोरदार खेळ करत पोलंडचा 3-0 ने पराभव केला. या पराभवामुळे पोलंड हा विश्वकरंडकाबाहेर जाणारा पहिला युरोपियन देश ठरला आहे. कोलंबियाने या सामन्याची सुरवात चांगली केली. गेल्या विश्वकरंडकातील गोल्डन बॉलचा विजेता हामेज रॉड्रीगेज या सामन्यात सुरवातीपासूनच उतरला. गेल्या सामन्यात दुखापतीमुळे बदली...\nकॅनडातून फरारी कैदीचा गोव्यात ड्रगचा कारखाना\nमुंबई - महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) 40 कोटींच्या ड्रगनिर्मिती प्रकरणात गोव्यातून अटक केलेला व्हिएतनामी नागरिक केन क्‍युआँग मान्ह न्गुयेन हा कॅनडातील हत्या प्रकरणातील फरारी कैदी असल्याचे निष्पन्न झाले आहे. पॅरोल मिळाल्यानंतर पळालेल्या या आरोपीबाबत आता केंद्रीय यंत्रणा कॅनडा पोलिसांशी...\nप्रदूषण व जागतिक तापमानवाढीची गंभीर झळ मानवी जीवनाला व पर्यावरणाला पोचत आहे. जागतिक अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या त्याच्या दुष्परिणामांचा शास्त्रज्ञ अभ्यास करीत आहेत. या संशोधनामुळे तापमानवाढीचे अर्थव्यवस्थांवरील नेमके परिणाम लक्षात येऊन त्यावर उपाय योजता येतील. स ध्या प्रदूषणामुळे व जागतिक...\nप्रवीण भोटकर यांना डॉ.आंबेडकर रत्न ग्लोबल चेंज मेकर्स पुरस्कार प्रदान\nअकोला : महाराष्ट्र शासनाच्या आंतरजातीय विवाह स्वतंत्र कायदा समितीचे सदस्य प्रवीण भोटकर यांना संयुक्त राष्ट्र संघ आणि फाऊंडेशन फॉर ह्यूमन हॉरीझॉन या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने संयुक्त राष्ट्र संघाच्या मुख्यालयात डॉ. आंबेडकर रत्न ग्लोबल चेंजमेकर्स अॅवॉर्ड या पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले...\n'फेक न्यूज' कर्करोगासारखी : सुब्रमण्यम स्वामी\nन्यूय���र्क : 'फेक न्यूज'बाबत केंद्र सरकारकडून महत्वाची पावले उचलली जात आहेत. या फेक न्यूजबाबत भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार सुब्रमण्यम स्वामी म्हणाले, की फेक न्यूज ही आता कर्करोगासारखी झाली आहे. त्यामुळे त्याला आता शस्त्रक्रियेची गरज आहे. कोलंबिया बिझनेस स्कूल येथे 14 व्या वार्षिक...\n\"इट हॅपन्ड्‌ वन नाइट' या चित्रपटाला 88 वर्षं उलटून गेली आहेत...तरी तो अजूनही रातराणीसारखा घमघमतोच आहे. तसं बघायला गेलं तर या चित्रपटात काहीही खरंखुरं, वास्तववादी नाही. सगळी आचरट धमाल आहे. एक मस्तवाल, आखडू पोरगी घरातून पळून जाते काय, बसमध्ये तिला एक रंगीला भेटतो काय आणि मजेमजेदार वळणांनिशी पोरीचे...\nभारतावरचा धोका टळला; चीनची 'स्पेस लॅब' कोसळली प्रशांत महासागरात\nबीजिंग : सध्या वापरात नसलेले, अनियंत्रितपणे अवकाशात भ्रमण करत असलेले चीनचे अंतराळस्थानक (स्पेस लॅब) भारतात कोठेही कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. अखेर हा धोका टळला असून, ही स्पेस लॅब दक्षिण प्रशांत महासागरात कोसळल्याची माहिती चीनच्या वैज्ञानिकांनी दिली आहे. या स्पेस लॅबने रविवारी सायंकाळी...\nचीनची अंतराळ प्रयोगशाळा महाराष्ट्रातही कोसळणार\nमुंबई : पृथ्वीच्या दिशेने झेपावणारी तियानगोंग-1 ही चीनची प्रयोगशाळा लवकरच पृथ्वीवर कोसळणार आहे. या प्रयोगशाळेसाठी वापरण्यात आलेल्या धातूवर कोणाचेच नियंत्रण नसल्यामुळे तो सर्वाधिक धोका समजला जात आहे. पृथ्वीच्या वातावरणात शिरताना या प्रयोगशाळेचे मोठे तीन ते चार तुकडे होतील, असा अंदाज आहे. पृथ्वीच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%82&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%82", "date_download": "2019-02-20T12:05:31Z", "digest": "sha1:QBN2YBLLMQFABM6JRW6D7L6SP62LK6KQ", "length": 28609, "nlines": 311, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nब���धवार, फेब्रुवारी 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर बुधवार, फेब्रुवारी 20, 2019\nसर्व बातम्या (54) Apply सर्व बातम्या filter\nसंपादकिय (48) Apply संपादकिय filter\nमहाराष्ट्र (41) Apply महाराष्ट्र filter\nसप्तरंग (35) Apply सप्तरंग filter\nअर्थविश्व (8) Apply अर्थविश्व filter\nमुक्तपीठ (3) Apply मुक्तपीठ filter\nग्लोबल (2) Apply ग्लोबल filter\nमनोरंजन (2) Apply मनोरंजन filter\nकाही सुखद (1) Apply काही सुखद filter\nगणेश फेस्टिवल (1) Apply गणेश फेस्टिवल filter\nसिटिझन जर्नालिझम (1) Apply सिटिझन जर्नालिझम filter\n(-) Remove तमिळनाडू filter तमिळनाडू\nमहाराष्ट्र (198) Apply महाराष्ट्र filter\nकर्नाटक (166) Apply कर्नाटक filter\nमुख्यमंत्री (135) Apply मुख्यमंत्री filter\nजयललिता (109) Apply जयललिता filter\nआंध्र प्रदेश (84) Apply आंध्र प्रदेश filter\nउत्तर प्रदेश (81) Apply उत्तर प्रदेश filter\nराजकारण (81) Apply राजकारण filter\nसर्वोच्च न्यायालय (70) Apply सर्वोच्च न्यायालय filter\nराजस्थान (67) Apply राजस्थान filter\nपनीरसेल्वम (65) Apply पनीरसेल्वम filter\nमध्य प्रदेश (62) Apply मध्य प्रदेश filter\nनिवडणूक (43) Apply निवडणूक filter\nनरेंद्र मोदी (38) Apply नरेंद्र मोदी filter\nहिमाचल प्रदेश (31) Apply हिमाचल प्रदेश filter\nपश्‍चिम बंगाल (30) Apply पश्‍चिम बंगाल filter\nक्रिकेट (28) Apply क्रिकेट filter\nसोशल मीडिया (28) Apply सोशल मीडिया filter\nउच्च न्यायालय (27) Apply उच्च न्यायालय filter\nप्रशासन (26) Apply प्रशासन filter\nदेशातील हळद उत्पादनात वाढीची शक्यता\nसांगली - यंदा देशातील महाराष्ट्र वगळता हळद पट्ट्यात वातावरण चांगले होते. यामुळे देशातील हळदीच्या उत्पादनात १० ते १५ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. गत हंगामात हळदीला प्रति क्विंटलला ६ हजार ५०० ते १० हजार असा दर होता. सध्या नवीन हळद बाजारपेठेत आली आहे. ७ हजार, १२ हजार असा दर मिळाला आहे. मात्र,...\nमहाराष्ट्रात प्रशिक्षण घेतलेले 'ते' सहा जवान हल्ल्यात हुतात्मा\nनांदेड : पुलवामा इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये हुतात्मा जवानांपैकी 6 जवान हे नांदेडजवळच्या मुदखेड इथल्या सीआरपीएफ प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेतलेले होते. अशी माहिती या प्रशिक्षण केंद्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक राकेश कुमार यादव यांनी दिली आहे. जीवाला चटका लावणारी बाब ही आहे. की अवघ्या 10...\n‘पूर्विका’ मोबाईल - देशातील एक उदयोन्मुख रिटेल कंपनी\nपुणे - पूर्विका मोबाईल प्रायव्हेट लिमिटेड या प्रतिष्ठित कंपनीने आपले जाळे दक्षिण भारतात पसरवले आहे. त्यांच्या सेवेचे गुडविल संपूर्ण देशात पसरत आहे. ‘थिंक मोबाईल, थिंक पूर्विका’ हे या कंपनीचे ब्रीदवा��्‍य आहे. या ब्रीदवाक्‍यानेच पूर्विका कंपनी देशी आणि विदेशी कंपन्यांचे मोबाईल फोन, टॅबलेट्‌स तसेच,...\nलष्कर उठाव करणार नाही : मोदी\nतिरूपूर (तमिळनाडू) : भारतामध्ये लष्कर कधीच उठाव करणार नाही, व्ही. के. सिंग यांच्याकडे लष्कराचे नेतृत्व असताना 2011-12मध्ये या संदर्भात जाणीवपूर्वक खोट्या बातम्या प्रसृत करण्यात आल्या होत्या, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली. \"काही दिवसांपूर्वी तत्कालीन \"यूपीए' सरकारमधील एक...\nसकारात्मक ऊर्जेची अनुभूती देणारं तिरुवन्नमलई (मृणाल पवार)\nकामानिमित्त किंवा ठरवून आपण एखाद्या ठिकाणी जातो. धकाधकीच्या जगण्यात विश्रांती म्हणूनही निसर्गरम्य ठिकाण गाठतो. प्रेरणादायी ऊर्जेची ओढ या भटकंतीमागं असते. चेन्नईतल्या तिरुवन्नमलई इथं अशी ऊर्जा गवसते. इथली अनुभूती मनाला अंतर्बाह्य सकारात्मकता देणारी ठरते. शास्त्रीय नृत्यसादरीकरणाच्या निमित्तानं काही...\nएमबीए, इंजिनिअरला हवी सफाई कामगाराची नोकरी\nचेन्नईः देशात बेरोजगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचा अहवाल नुकताच लीक झाला असून, त्याचा प्रत्येय तमिळनाडू विधानसभेत आला आहे. सफाई कामगाराच्या 14 जागांसाठी 4607 अर्ज आले आहेत. यामध्ये उच्च शिक्षीत युवकांचा समावेश आहे. तामिळनाडू विधानसभेने 26 सप्टेंबर रोजी सफाई कामगाराच्या 14...\nकेंद्र सरकारने नुकतीच किनारपट्टी नियमनाविषयीच्या अधिसूचनेला मंजुरी देऊन त्यासंबंधी कायदा केला. या कायद्यामुळे सागरी किनाऱ्यांचे किती नुकसान होईल, याचा गांभीर्याने विचार करायला हवा. यासंबंधी निष्क्रियता दाखविल्यास सागरी किनाऱ्यांची आणि पर्यावरणाची होणारी हानी भरून निघणे अवघड बनेल. भा रताला ३७५०...\n'नीट' मराठीतून देण्याचे प्रमाण अत्यल्प\nपुणे : वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी घेण्यात येणारी राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (नीट) गेल्यावर्षी राज्यातील एक लाख 77 हजार 353 विद्यार्थ्यांनी दिली. यातील केवळ 1169 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा मराठी माध्यमातून दिली. याउलट गुजरातमध्ये एक लाख 25 हजार पैकी तब्बल 97 हजार विद्यार्थ्यांनी गुजराती...\n‘ट्रिगर फिश’च्या हल्ल्याने मत्स्योत्पदनात ३५ टक्के घट\nरत्नागिरी - माणसांना आवडणाऱ्या सुरमई, बांगडा माशावर झुंडीने ॲटॅक करून तो फस्त करणाऱ्या ‘ट्रिगर फिश’मुळे (काळा मासा) मच्छीमारांवर संक्रात आली आहे. समुद्रातील बदलल्या प्रवाहामुळे (करंट वेव) खोल समुद्रातील हे मासे राज्याच्या सागरी परिक्षेत्रात येऊन धुमाकूळ घातला आहे. त्यांची चाहूल लागताच अन्य मासे...\n25 हजार द्या अन् लोकसभेचे तिकीट मिळवा\nनवी दिल्ली : निवडणूक लढविण्यासाठी अनेक उमेदवार इच्छुक असतात. मात्र, अनेक इच्छुक उमेदवारांना तिकीट नाकारले जाते. मात्र, अण्णा द्रमुक पक्षाकडून (एआयएडीएमके) इच्छुक उमेदवारांना 25 हजार रुपये द्या आणि लोकसभेचे तिकीट मिळवा, अशी 'ऑफर'च दिली जात आहे. पंजाब काँग्रेसने यापूर्वी उच्छुक उमेदवारांना ...\nसामाजिक आरक्षणाची गरज कायम\nनागपूर : \"विकासाचा विचार तुलनात्मक पद्धतीने करावा लागतो. तुलनेने आजही आपण सामाजिक आरक्षणाचा विचार सोडून आपल्याला आर्थिक आरक्षणाकडे जाता येईल, या परिस्थितीत आलेलो नाही. आर्थिक आरक्षण हा एक अतिरिक्त विषय ठरू शकतो. पण, जोपर्यंत मागासलेपण आहे तोपर्यंत जात आहे आणि जात आहे तोपर्यंत जातीचा दाखला आहे....\nअन्न-पशुखाद्य सुरक्षेवर ‘लष्करी’ची संक्रांत\nनाशिक - आफ्रिकन खंडातील नायजेरियात २०१६ मध्ये पिकांचे नुकसान करणाऱ्या लष्करी अळीने भारतातील अन्न आणि पशुखाद्य सुरक्षेवर ‘संक्रांत’ आणली आहे. कर्नाटकपाठोपाठ महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तमिळनाडूमध्ये या अळीने पाय पसरले आहेत. कुक्‍कुटपालनासाठी आणि दुग्धोत्पादनात ओले-कोरडे पशुखाद्य म्हणून...\nसोलापूर - येथील गारमेंट उत्पादकांचे आंतरराष्ट्रीय गणवेश प्रदर्शन कर्नाटकातील बंगळूर या मेट्रो शहरात होत आहे. तेथे या प्रदर्शनास देश-विदेशांतील खरेदीदार, मोठ्या कंपन्या, उद्योजक भेटी देणार आहेत. या प्रदर्शनासाठी लाखोंचा खर्च येत असून, आर्थिक बाजू सावरण्यासाठी महाराष्ट्र सरकारने 20 लाख रुपयांचा...\nराज्यातील पोलिसांची कामगिरी सुमार\nमुंबई : राज्यातील गुन्हेगारी घटल्याचे सांगून दोषसिद्धीमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असल्याचा दावा करणारे फडणवीस सरकार केंद्र सरकारच्या अहवालामुळे तोंडघशी पडले आहे. केंद्र सरकारने देशभरातील टॉपटेन पोलिस ठाण्यांची यादी जाहीर केली असून, यात महाराष्ट्राच्या वाट्याला भोपळा आला आहे, तर राजस्थानातील...\nमोदी सरकारकडे लवकरच 'राम सर्किट'चा प्रस्ताव\nचेन्नई : 'रामायणा'तील सर्व महत्त्वाच्या ठिकाणांना पर्यटनाच्या नकाशावर आणण्याचा महत्त्वाकांक्षी उ��क्रमाचा प्रस्ताव तमिळनाडू सरकार तयार करत आहे. यासंदर्भात लवकरच केंद्र सरकारकडे 'राम सर्किट'चा प्रस्ताव सादर केला जाणार आहे. त्यामुळे श्रीलंका आणि तमिळनाडूमधील धार्मिक पर्यटनाला चालना...\n'राहुल हेच पंतप्रधानपदाचे उमेदवार'\nचेन्नई : \"पुढील निवडणुकीत कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हेच पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील,'' असे प्रतिपादन द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांनी आज येथे केले. द्रमुकच्या मुख्यालयात बसविण्यात आलेल्या एम. करुणानिधी यांच्या पुतळ्याचे अनावरण कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया...\nनागपूर - नवजात बालकांच्या मेंदूची वाढ खुंटविणाऱ्या ‘झिका’ विषाणूचा प्रसार भारतात झाला आहे. जगात वर्षभरात तब्बल ४० लाख नागरिकांना या विषाणूचा प्रादुर्भाव होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने यावर चर्चाही केली आहे. तमिळनाडू, गुजरात, राजस्थानमध्ये झिकाचे रुग्ण...\nपरिघ विस्तारण्यासाठी (डॉ. अनंत फडके)\nरुग्णालयाचा बिलाचा धसका घेतल्यामुळं अनेक घटना घडत आहेत. उपचारांचा परिघ विस्तारण्यासाठी आरोग्यसेवेवर होणाऱ्या सरकारी खर्चामध्ये पन्नास टक्के वाढ करण्याची गरज आहे. ही वाढ करताना अनेक गोष्टींचा मूलभूत विचार केला पाहिजे. वैद्यकीय सेवा नफेखोरीच्या मागं लागण्यामागच्या चार मूळ कारणांवरही उपाय करायला हवा....\nमराठा आरक्षण टिकवण्यासाठी सरकारची कसोटी\nमुंबई- राज्य सरकारने मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांत 16 टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली; मात्र हा समाज मागास असल्याचे सिद्ध करण्यासाठी न्यायालयात कसोटी लागण्याची शक्‍यता आहे. राज्य मागासवर्गीय आयोगाने सरकारला सादर केलेल्या अहवालातील एका निरीक्षणात आयोगाच्या सदस्यानेच साशंकता दर्शवली आहे...\nमराठा समाजास १६ टक्‍के दिल्या जाणाऱ्या आरक्षणाचे भवितव्य न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून आहे. सध्या मराठा समाजास देण्यात येणाऱ्या १६ टक्‍के आरक्षणाबाबत विधिमंडळाने एकमताने विधेयक मंजूर केले आहे. राज्यपालांची स्वाक्षरी झाल्यानंतर या विधेयकाचे कायद्यात रूपांतर होईल. त्यानंतर याची अंमलबाजवणी होईल....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटर���ॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/hbd-%E0%A4%A6-%E0%A4%A1%E0%A5%89%E0%A4%A8/", "date_download": "2019-02-20T12:14:36Z", "digest": "sha1:PK6VURQWI6BHQPB6SVQJDOUFX4P3KCYU", "length": 9775, "nlines": 100, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "#HBD 'द डॉन' | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nशत्रूला धडकी भरवणारे F-21 भारताला देण्यास अमेरिका तयार\nपतीच्या मारहाणीत पत्नीचा गर्भपात ; तू काळी आहेस, सुनेचा सासरच्यांनी केला छळ\nएकही बांधकाम कामगार कुटुंब बेघर राहणार नाही\nशहराचा पाणीपुरवठा उद्या बंद\nमुळशीत आणखी एका ‘लवासा’चा घाट\nक्रिकेटमधील सार्वकालीन महान फलंदाज सर डॉन ब्रॅडमन यांचा आज जन्मदिवस आहे. खेळपट्टीवर टिकून फलंदाजी करण्याची आणि मोठी धावसंख्या उभा करण्याची जबरदस्त क्षमता सर डॉन ब्रॅडमन यांच्याकडे होती. ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटमध्ये जो दबदबा आहे त्यांची उभारणी करण्यात ब्रॅडमन यांचा मोठा वाट आहे. आज त्यांच्या ११० व्या जयंतीवर गूगलने स्पेशल डुडल बनवून त्यांना मानवंदना दिली.\nसर दोन ब्रॅडमन हे ‘द डॉन’ या नावाने देखील ओळखले जात असत. त्यांच्या कसोटी कारकिर्दीची एकूण सरासरी ९९. ९४ इतकी आहे. आजपर्यंत अन्य कोणताही फलंदाज त्यांच्या कामगिरीच्या जवळपास देखील जाऊ शकला नाही.\nत्यांच्या कारकिर्दीच्या आकडेवारीवर जरी नजर टाकली तरी त्यांचे श्रेष्ठत्व सहज लक्षात येईल. त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५२ कसोटी सामन्यात ८० डावात फलंदाजी करताना ९९.९४ च्या सरासरीने ६,९९६ धावा केल्या आहेत. आपल्या कारकिर्दीच्या शेवटच्या कसोटीमध्ये त्यांना आपली सरासरी १०० करण्यासाठी फक्त ४ धावांची गरज होती परंतु ते शून्यावर बाद झाले. घरेलू क्रिकेटमध्ये त्यांनी ९५. १४च्या सरासरीने २८,०६७ धाव काढल्या. त्यात त्यांची सर्वोच्च धावसंख्या ४५२ नाबाद होती.\nया सार्वकालीन महान फलंदाजाचा मृत्यू २५ फेब्रुवारी २००१ला झाला. या महान फलंदाजास दैनिक प्रभातच्यावतीने या लेखाद्वारे मानवंदना \nइंडियन सुपर लिगचा पाचवा हंगाम 29 सप्टेंबर पासून\nआशियाई स्पर्धा २०१८ : सायना नेहवालने पटकाविले कांस्यपदक\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/students-take-professional-education-lessons-mahad-107514", "date_download": "2019-02-20T11:52:55Z", "digest": "sha1:4COB2DZBJWDONSRLBFFYZIUXCQC4TQ33", "length": 17643, "nlines": 217, "source_domain": "www.esakal.com", "title": "Students take professional education lessons in mahad महाड - विद्यार्थ्यांनी जत्रेत घेतले व्यावसायिक शिक्षणाचे धडे | eSakal", "raw_content": "\nबुधवार, फेब्रुवारी 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर बुधवार, फेब्रुवारी 20, 2019\nमहाड - विद्यार्थ्यांनी जत्रेत घेतले व्यावसायिक शिक्षणाचे धडे\nबुधवार, 4 एप्रिल 2018\nमहाड : जत्रा म्हणजे उत्साह, भरपूर आनंद अशा उल्हासित जत्रेत खूप काही अनुभवयाला मिळते. याच जत्रेचा वलंग येथील शिक्षकांनी मुंलांसाठी एक शैक्षणिक माध्यम म्हणून उपयोग केला.\nपुस्तकी शिक्षणाबरोबरच व्यावसयिक कौशल्येही विद्यार्थ्यांनी आत्मसात करावीत यासाठी महाड तालुक्यातील वलंग हायस्कुलच्या विद्यार्थ्यांनी वलंग गावच्या जत्रेत इडली आणि चहाचा स्टॉल टाकून व्यावसायिक शिक्षणाचे प्रत्यक्ष धडे घेतले. मूलभूत तंत्रज्ञानाची ओळख (आयबीटी) विषयांतर्गत शिक्षक व विद्यार्थ्यांनी हा उपक्रम राबवला. येथे पर्यावरण विषयक जागरुकता करत इडली विक्रिसाठी कागदी पिशव्यांचा वापरही करण्यात आला.\nमहाड : जत्रा म्हणजे उत्साह, भरपूर आनंद अशा उल्हासित जत्रेत खूप काही अनुभवयाला मिळते. याच जत्रेचा वलंग येथील शिक्षकांनी मुंलांसाठी एक शैक्षणिक माध्यम म्हणून उपयोग केला.\nपुस्तकी शिक्षणाबरोबरच व्यावसयिक कौशल्येही विद्यार्थ्यांनी आत्मसात करावीत यासाठी महाड तालुक्यातील वलंग हायस्कुलच्या विद्यार्थ्यांनी वलंग गावच्या जत्रेत इडली आणि चहाचा स्टॉल टाकून व्यावसायिक शिक्षणाचे प्रत्यक्ष धडे घेतले. मूलभूत तंत्रज्ञानाची ओळख (आयबीटी) विषयांतर्गत शिक्षक व विद्यार्थ्यांनी हा उपक्रम राबवला. येथे पर्यावरण विषयक जागरुकता करत इडली विक्रिसाठी कागदी पिशव्यांचा वापरही करण्यात आला.\nवलंग शिक्षण प्रसारक मंडळाची न्यू इंग्लिश स्कुल, वलंग ही शाळा मूलभूत तंत्रज्ञानाचा विकास साधण्यासाठी, उद्योजकता वाढविण्यासाठीचे शिक्षण देणारी शाळा आहे. 2017-18 वर्षापासून आयबीटी विषयांतर्गत अभियांत्रिकी,ऊर्जा आणि पर्यावरण, शेती आणि पशुपालन, गृह आणि आरोग्य हे उपविषय शिकविले जातात. यामुळे विद्यार्थ्यांना आयटीआय 25%,पॉलीटेक्निकसाठी 15%, 11 वी द्विलक्षी अभ्यासक्रमासाठी 40 % अशाप्रकारे उपलब्ध जागांपैकी आरक्षित जागा म्हणून सूट मिळते.\nअभियांत्रिकी विषयांतर्गत विद्यार्थी आता चांगल्याप्रकारे वेल्डिंग करत आहेत.ऊर्जा आणि पर्यावरण अंतर्गत लाईट फिटिंग शिकले आहेत.तर शेती आणि पशुपालन अंतर्गत यावर्षी विद्यार्थ्यांनी शाळेच्या आवारात मेथीची लागवड करून त्याची विक्रीही केली आहे.विद्यालयात आयबीटी विषय अंतर्भूत करण्यासाठी प्राईड इंडिया महाडचे विशेष सहकार्य आहे,त्यांच्या मार्गदर्शनाने,संयुक्त विद्यमाने हे उपक्रम राबविले जात आहेत.या पुढे जाऊन यावर्षी 31 मार्चला झालेल्या जत्रेत विद्यार्थ्यांनी इडली,चहा या खाद्यपदार्थांच्या स्टॉल सुरु केला.\nस्वतः विद्यार्थी-विद्यार्थिनी सर्व व्यवहार पहात होते. व्यवहारज्ञान विद्यार्थी स्वतः अनुभवत होते. विशेष म्हणजे पार्सल देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पिशव्या विद्यार्थ्यांनी कागदाच्या बनविल्या होत्या तसेच चहाचे कपदेखील कागदिच वापरले होते.त्यामुळे प्लास्टिक मुक्तीचा संदेश देखील या जत्रेतून दिला गेला. या उपक्रमात आठवी व नववीतील 68 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या करिता मुख्याध्यापक वसंत सुळ, शिक्षक राजन कुर्डूनकर, गंगाधर साळवी, समीर गोगावले, सोनाली पंदिरकर, अंकित पंदिरकर, रुपेश धामणस्कर, श्याम गायकवाड यांनी मुलांना मार्गदर्शन केले.\nसंस्थेचे अध्यक्ष महादेव कुर्डूनकर,कार्यवाह अनंत रेवाळे, सदस्य प्रभाकर सागवेकर, माजी विद्यार्थी दीपक कुर्डूनकर, किशोर विचारे, राजन धाडवे, सदानंद वाळंज यांनी पूर्णवेळ उपस्थित राहून प्रोत्साहन दिले. वलंगच्या जत्रेत एक खास निराळा आणि स्तुत्य उपक्रम म्हणून सर्वांनीच शाळा,संस्था आणि विद्यार्थी यांचे कौतुक केले.\nजुहू बंगल्याच्या चौकशीमुळेच राणेंचे भाजपकडे लोटांगण\nरत्नागिरी - जुहू येथील बंगल्याची चौकशी सुरू झाली तेव्हा नारायण राणे यांनी भाजपकडे लोटांगण घातले. १९२ कंपन्यांची चौकशी थांबवावी म्हणूनच तुम्ही...\nकोल्हापुरात ईर्षेचा ट्रेलर दिसू लागला \nपक्षापेक्षा व्यक्ती आणि गटबाजीच्या ईर्षेला अधिक स्थान, अशी कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारणाची ओळख. राजकारणातील पिढ्या बदलल्या, पण राजकारणाची ईर्षेबाज...\nखासदार धनंजय महाडिक यांची \"ब्रेकफास्ट'पे चर्चा\nकोल्हापूर - निवडणूकीचा प्रचार म्हणजे त्यात वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब अपरिहार्य आहे. लोकसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे...\nयुतीचा फायदा कोल्हापुरात शिवसेनेलाच\nकोल्हापूर - राज्यात लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष व शिवसेना युतीचा जिल्ह्यात सर्वाधिक फायदा शिवसेनेलाच होणार आहे. या युतीमुळे...\nताराराणी एक्‍स्प्रेस दिल्ली��ा रवाना\nकोल्हापूर - दोन वर्षांपासून खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या पुढाकाराने राजधानी नवी दिल्लीत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होते. १९...\nपुलवामातील हल्ल्याच्या निषेधार्थ महाडकर उतरले रस्त्यावर\nमहाड : ''पुलवामा येथील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आज महाड मधील सर्व नागरिक रस्त्यावर उतरले. तर,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/drought-government-advertise-expenditure-161832", "date_download": "2019-02-20T11:55:36Z", "digest": "sha1:NVXDZQGTCD2YVWIXL67DIG3EQ7QU2TMD", "length": 14772, "nlines": 207, "source_domain": "www.esakal.com", "title": "Drought Government Advertise Expenditure सरकारकडून कोट्यवधींची उधळपट्टी | eSakal", "raw_content": "\nबुधवार, फेब्रुवारी 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर बुधवार, फेब्रुवारी 20, 2019\nशनिवार, 22 डिसेंबर 2018\nमुंबई - राज्यात दुष्काळाची स्थिती असताना सरकारने जाहिरातबाजीवर कोट्यवधी रुपयांच्या उधळपट्टीचा घाट घातला आहे. सरकारी योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थींची चित्रफीत तयार करून ती दूरचित्रवाहिन्यांवर दाखवण्यात येणार असून, त्यासाठी तब्बल 13 कोटी रुपयांचा नाहक खर्च करण्यात येणार आहे. सरकारच्या या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्‍त होत आहे.\nमुंबई - राज्यात दुष्काळाची स्थिती असताना सरकारने जाहिरातबाजीवर कोट्यवधी रुपयांच्या उधळपट्टीचा घाट घातला आहे. सरकारी योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थींची चित्रफीत तयार करून ती दूरचित्रवाहिन्यांवर दाखवण्यात येणार असून, त्यासाठी तब्बल 13 कोटी रुपयांचा नाहक खर्च करण्यात येणार आहे. सरकारच्या या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्‍त होत आहे.\nयाबाबतचे परिपत्रक नुकतेच काढण्यात आले असून त्यानुसार मागील चार वर्षांत सरकारच्या योजनांचा नागरिकांना कोणत्या प्रकारे लाभ झाला, याच्या यशस्वी कथा राज्यातील विविध भागांतून गोळा करण्यात येणार ���हेत. त्याचा 60 सेकंदांचा रिपोर्ताज तयार करण्यात येईल. या प्रत्येक 60 सेकंदांच्या व्हिडीओसाठी राज्य सरकार तब्बल 3.50 लाख रुपये मोजणार आहे. असे 50 व्हिडिओ सहा खासगी स्थानिक भाषांतील टीव्ही चॅनेल्सवर दाखवण्यात येणार आहेत. हे व्हिडिओ तयार करून ते प्रसारित करण्यासाठी 13.35 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.\nऑक्‍टोबर महिन्यात राज्य सरकारने विविध योजनांचा प्रसार करण्यासाठी अधिसूचना काढली असून, यात मार्चपर्यंत सरकार जाहिरातींवर 17 कोटी रुपयांचा खर्च करणार आहे. निवडणुका जवळ आलेल्या असतानाच राज्य सरकारने जाहिरातींची मोहीम हाती घेतल्याने विरोधकांकडून टीका होत आहे. माहिती विभागाने सरकारी योजनांच्या प्रसिद्धीसाठी आकाशवाणी आणि खासगी एफएम चॅनेल्सचीही मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे जाहिरात करण्यासाठी खासगी टीव्ही चॅनेल्स आणि खासगी केबल चॅनेल्सचीही मदत घेण्यात येणार आहे. भाजप सरकारकडून ध्वनिक्षेपकांच्या वापरासह एसटी बस स्थानकांवर एलईडी बोर्ड लावून जाहिरातबाजी करण्यात येणार आहे.\nजाहिरातींबाबत काढण्यात आलेले परिपत्रक हा नियमित कामकाजाचा भाग आहे. या विभागाच्या वार्षिक बजेटनुसार जाहिरातींच्या माध्यमातून सरकारी योजनांचा प्रचार करण्यात येत आहे.\n- ब्रिजेश सिंह, महासंचालक, माहिती व जनसंपर्क विभाग\nभाजप आणि शिवसेना यांची युती झाल्याने काँग्रेस-‘राष्ट्रवादी’ आघाडीपुढे मोठेच आव्हान उभे आहे. त्यांना आपल्या रणनीतीचा नव्याने विचार करावा लागणार आहे...\nबिबट्या सफारी व दाऱ्या घाटाचा प्रश्न मार्गी लावू : मुख्यमंत्री\nजुन्नर : जुन्नर तालुक्याचा सर्वांगीण विकासासाठी बिबट्या सफारी व दाऱ्या घाटाचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र...\nपाणी आणतो म्हणाऱ्याला तुडवून मारा : राजू शेटटी\nमंगळवेढा : ''दुष्काळी तालुक्यात पाणी आणण्याच्या निवडणूकीत नुसत्या बाता मारल्या गेल्या, आता पाणी आणतो म्हणाऱ्याला तुडवून मारा, त्यानंतर त्यानीच...\nइति रेल्वे, \"सुलवाडे' पुराण संपन्न\nधुळे ः जिल्ह्यात गेल्या 40 वर्षांपासून बहुचर्चित ठरलेला मनमाड- धुळे- इंदूर रेल्वेमार्ग आणि दोन दशकांपासून रखडलेल्या सुलवाडे- जामफळ- कनोली उपसा सिंचन...\nधुळ्याची \"सुरत' बदलवणार : पंतप्रधान मोदी\nधुळे ः विकासाची ताकद असलेल्या धुळे जिल्ह्याला ���ेल्या तीस वर्षांत झपाट्याने विकसित झालेल्या सुरतच्या (गुजरात) बरोबरीला आणून दाखवू. त्यासाठी धुळेकरांची...\nकोण असेल स्वाभिमानीचा प्रबळ उमेदवार\nमंगळवेढा : सांगली, कोल्हापूर प्रभावी ठरलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा मतदार संघात शेतकऱ्याच्या ऊसदरातील प्रभावी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%AD%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%85%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%97/", "date_download": "2019-02-20T12:11:09Z", "digest": "sha1:ESQBFEZPVRNRAG6HMCNNCHPR72WLWT6O", "length": 13111, "nlines": 104, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "भुसार बाजारात अद्यापही गर्दी नाही | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nशत्रूला धडकी भरवणारे F-21 भारताला देण्यास अमेरिका तयार\nपतीच्या मारहाणीत पत्नीचा गर्भपात ; तू काळी आहेस, सुनेचा सासरच्यांनी केला छळ\nएकही बांधकाम कामगार कुटुंब बेघर राहणार नाही\nशहराचा पाणीपुरवठा उद्या बंद\nमुळशीत आणखी एका ‘लवासा’चा घाट\nHome breaking-news भुसार बाजारात अद्यापही गर्दी नाही\nभुसार बाजारात अद्यापही गर्दी नाही\nपरतीच्या पावसाने ओढ दिल्याने व्यवहारांवर परिणाम\nदिवाळीचे वेध लागताच घाऊक भुसार बाजारात खरेदीदारांची गर्दी सुरू होते. फराळासाठी लागणाऱ्या जिन्नसांच्या खरेदीसाठी परगावातील तसेच पुणे शहरातील किरकोळ व्यापारी आणि सामान्य खरेदीदार एकच गर्दी करतात. मात्र, यंदा भुसार बाजारावर मंदीचे सावट असून, परतीच्या पा��साने हुलकावणी दिल्याने बाजारातील व्यवहारांवर परिणाम झाला आहे. दिवाळी खरेदीसाठी ग्राहकांची अद्याप बाजारात गर्दी झालेली नाही.\nदिवाळीत कपडे बाजार आणि भुसार बाजारातील व्यवहार तेजीत असतात. नोटाबंदीनंतर तसेच वस्तू व सेवा कर लागू झाल्यानंतर बाजारातील व्यवहारांवर परिणाम झाला. राज्यात परतीच्या पावसाने हुलकावणी दिल्याने दुष्काळाचे सावट आहे. त्यामुळे भुसार बाजारातील व्यवहारांवर परिणाम झाला आहे, असे निरीक्षण दी पूना र्मचट्स चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांनी नोंदविले.\nदिवाळीत मार्केट यार्डातील घाऊक बाजारात खरेदीसाठी अद्याप विशेष गर्दी झालेली नाही. गेल्या काही वर्षांपासून शहरी भागातील ग्राहकांकडून तयार फराळाला मागणी वाढत आहे. त्यामुळे बाजारात येणारा ग्राहक कमी झाला आहे. भुसार बाजारात खरेदीसाठी परगावाहून खरेदीदार येतात. परगावात पुण्यातील भुसार बाजारातील माल विक्रीसाठी पाठवला जातो. यंदा दुष्काळाचे सावट असल्याने घाऊक बाजारात अद्याप विशेष उलाढाल झाली नसल्याचे ओस्तवाल यांनी सांगितले.\nयंदा पावसाने हुलकावणी दिल्याने गूळ आणि भुसार बाजारातील व्यवहारांवर परिणाम झाला आहे. बाजारात बेसन, आटा, रवा आणि मैद्याची आवक कमी झाली आहे. मागणी नसल्याने बेसन पीठाच्या दरात घट झाली आहे. आटा, रवा, मैद्याचे दर स्थिर असल्याची माहिती मैद्याचे व्यापारी आशिष शहा यांनी दिली. भुसार बाजारातील व्यापारी कांतिलाल गुंदेचा म्हणाले, गेल्या आठ दिवसांपासून आवक वाढल्याने पोहय़ांच्या दरात क्विंटलमागे २०० ते ४०० रुपयांनी घट झाली आहे. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत पोहय़ांचे दर अधिक आहेत. गेल्यावर्षीपेक्षा यंदा पोहय़ांना मागणी कमी आहे.\nउडीद डाळ, मूग डाळ, मटकी ,चणा डाळ, भाजकी डाळीचे दर वाढले आहेत. ग्राहकांची अपेक्षेएवढे गर्दी नसल्याचे डाळीचे व्यापारी ओम राठी यांनी नमूद केले. यंदा साखरेचे उत्पादन चांगले आहे. त्यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत साखरेचे दर क्विंटलमागे ३०० रुपयांनी उतरले आहेत. बाजारात प्रतिक्विंटल साखरेला ३२०० ते ३३०० रुपये दर मिळाला असल्याचे साखरेचे व्यापारी राजेश फुलपगर यांनी सांगितले.\nशेंगदाणा तेल वगळता अन्य तेलांचे दर तेजीत\nशेंगदाणा तेल वगळता अन्य सर्व तेलांचे दर गेल्यावर्षीच्या तुलनेत १० ते १५ टक्क्यांनी वाढले आहेत. शेंगदाण्याच्या दरात घट झाल्यामुळे शेंगदाणा तेल व रिफाइंडचे दर १०० ते २०० रुपयांनी उतरले आहेत.\nमुंढवा प्रकल्पावरच ‘जलसंपदा’कडून प्रश्नचिन्ह\nदिवाळी सुटय़ांमुळे एमटीडीसीचे रिसॉर्ट आरक्षित\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dellaarambh.com/marathi/post/pc-for-education-essentials-for-first-time-teachers/", "date_download": "2019-02-20T12:16:20Z", "digest": "sha1:S6P2HFF6SRCX7T6JX7WHHNG7ULSIEYSJ", "length": 11077, "nlines": 36, "source_domain": "www.dellaarambh.com", "title": "शिक्षणासाठी कॉम्प्युटर (पीसी) – नव्याने शिक्षक झालेल्या व्यक्तींसाठी आवश्यक", "raw_content": "\nकृपया काहीतरी प्रविष्ट करा\nकृपया काहीतरी प्रविष्ट करा\nशिक्षणासाठी कॉम्प्युटर (पीसी) – नव्याने शिक्षक झालेल्या व्यक्तींसाठी आवश्यक\nसर्वात आधी महत्त्वाचं म्हणजे, तुमचं अभिनंदन शिक्षक म���हणून तुमची ही पहिलीच नोकरी आहे. याआधी तुम्ही कदाचित शिक्षक साहाय्यक म्हणून काम पाहिलं असेल, बदली शिक्षक किंवा एखाद्या वरिष्ठाच्या हाताखाली काम केले असेल. शिक्षणाच्या बाबतीत, स्टेशनरी म्हणजे अभ्यास-साहित्यातील कागद वगैरे, क्रमिक पुस्तके आणि अभ्यासक्रमाचे साहित्य यांच्याव्यतिरिक्त पीसी म्हणजेच कॉम्प्युटरचा खूप महत्त्वाचा सहभाग असतो. ह्याची कारणे बघा:\n१. पाठ-नियोजनाचे (लेसन-प्लॅनिंग) समर्थक होण्यासाठी\nयोग्य कालावधी हातात ठेवून केलेले पाठ-नियोजन आणि वर्गात कोणत्याही शंकांना सामोरे जाण्यासाठी केलेली पूर्वतयारी एका चांगल्या शिक्षकाला उत्कृष्टतेकडे नेते. जेव्हा तुमच्याकडे एक निश्चित नियोजन (प्लॅन) असते, तेव्हा तुमच्या प्रगतीचा आलेख तपासणे आणि संबंधित साधने (रिसोर्सेस) तयार ठेवणे खूपच सोपे जाते. एज्युकेशन वर्ल्ड आणि टीचर ह्या दोन वेबसाईट्स पाठ नियोजनासाठी टेम्प्लेट्स आणि नवीन युक्त्या (आयडिया) मिळवणे या दोन्हीही दृष्टींनी खूपच उपयुक्त स्रोत (सोर्स) आहेत.\n२. वर्गाला बोलते करण्यासाठी युक्तीचा एकच धागा पुरेसा आहे.\nवर्गात फक्त शिक्षकांनी एकट्यानेच बोलण्याचा आणि मुलांनी निमूटपणे ऐकण्याचा काळ आता इतिहासजमा झाला आहे. तुमचे विद्यार्थी उत्साही आणि चिकित्सक असतील, तर ते नक्कीच तुमचं सगळं म्हणणं लक्ष देऊन ऐकत आहेत, ह्याची खात्रीच बाळगा- पण हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा वर्गात दोन्ही बाजूनी संवाद होईल. म्हणूनच पाठ शिकवताना युक्तीने त्यातला असा एक धागा पकडा की मुले संवाद साधायला प्रवृत्त होतील आणि प्रत्येकवेळी मुले त्या क्षणाची वाट पाहतील.\n३. मुलांना हवाहवासा वाटेल असा गृहपाठ (होम-वर्क) दया.\nप्रकल्प/प्रोजेक्ट्स, समूह कृती/ग्रुप असाईनमेंट्स, विज्ञान/सायन्सचे प्रयोग आणि क्षेत्रभेट/फिल्ड ट्रीप या सगळ्यांमध्ये काय साम्य आहे\nह्या सगळ्या प्रत्यक्ष कृतीद्वारे करण्याच्या गृहपाठाच्या युक्त्या आहेत. आणि यातली सर्वात चांगली गोष्ट म्हणजे मुले ह्या सगळ्या गोष्टी फारच उत्साहाने करतात आणि त्यामुळे त्यांना तो अभ्यास विषय चांगल्या रीतीने समजायला सुद्धा मदत होते.\n४. तुमच्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन परीक्षा घ्या.\nपरीक्षा म्हंटलं की पेपर, पेन, पॅड, कंपासपेटी असा सगळा जामानिमा डोळ्यासमोर येतो. पण ह्या अशा पद्धतीचे फायदेही आहेत आणि ���ी पद्धती पुढेही चालू राहणारच. मात्र ह्या परीक्षा पद्धतीला पीसीच्या मदतीने गुगल क्लासरूम सारख्या साधनांचा उपयोग करून आपण एक वेगळे रूप देऊ शकतो. नेहमीच्या परिक्षेच्या तुलनेतच सांगायचं झालं तर, तुम्ही मुलाना त्वरित तुमची प्रतिक्रिया (फीडबॅक) देऊ शकता, त्याबरोबरच अभ्यासासाठी अधिक साधनांची (रिसोर्सेस) माहिती देऊ शकता आणि याच्या निमित्ताने तुम्ही नेहमीपेक्षा अधिक वेळा परीक्षा घेऊ शकता.\n५. नवीन अद्ययावत अध्यापन पद्धतींबाबत (टीचिंग ट्रेंड्स) जागरूक राहा.\nजुना आणि नवीन शिक्षकांना सुद्धा एकमेकांशी नवनवीन कल्पना सांगायच्या असतील, काही सल्ला घ्यायचा असेल, मदत हवी असेल, तर त्यांचा मदतीसाठी टीचर्स ऑफ इंडिया, एड्युटोपिया कम्युनिटी आणि मायक्रोसॉफ्ट एड्युकेटर कम्युनिटी ह्या कम्युनिटी (ग्रुप्स) एक क्लिकच्या अंतरावर आहेत. एवढंच नाही, तर दिवसातली फक्त काही मिनिटे जर तुम्ही इथे दिलेल्या माहितीचे वाचन केलंत तरीदेखील शिक्षणक्षेत्रात चाललेल्या घडामोडी तुम्हाला समजू शकतील.\nजे शिक्षक / शिक्षिका विद्यार्थ्यांच्या मनात अभ्यासाशी जवळीक निर्माण करण्याचा किंवा अभ्यासाची गोडी लावण्याचा ज्या खुबीने प्रयत्न करतात किंवा कष्ट घेतात, त्यावरूनच एखादे चांगले शिक्षक आणि उत्कृष्ट शिक्षक असा फरक करता येतो. तुम्ही आत्ता वापरत असलेल्या पीसीचा जास्तीत जास्त उपयोग करून तुम्ही सुद्धा हा बदल तुमच्यात घडवून आणू शकता.\nया वर्षीच्या शिक्षकदिनाला पीसी चा वापर करून तुमच्या शिकविण्याचा स्तर उंचावा\nवर्गात सादरीकरण करण्यापूर्वी तुमच्या कौशल्यांना उजाळा देण्याचे पाच मार्ग\nअसाइनमेंट्स आणि चाचण्या तपासताना काय लक्षात ठेवावे\nवर्गात दररोज नाविन्य आणणे शक्य आहे - कसे ते पुढे पहा\nशाळा परत सुरू होताना शिक्षकांसाठी महत्वाच्या अश्या पाच गोष्टी\nआमचे अनुसरण करा साइटमॅप | अभिप्राय | गोपनीयता धोरण | @डेल इंटरनॅशनल सर्विसेस इंडिया प्रायवेट लिमिटेड कॉपीराइट. सर्व हक्क स्वाधीन.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/elephant-found-sangashi-gaganbawada-taluka-147641", "date_download": "2019-02-20T11:46:56Z", "digest": "sha1:BEV6VMCRVR2LVPXCE77NOZIXZXYGSSJF", "length": 14333, "nlines": 215, "source_domain": "www.esakal.com", "title": "Elephant found in Sangashi in Gaganbawada Taluka गगनबावडा तालुक्‍यातील सांगशी येथे टस्कराचा मुक्काम | eSakal", "raw_content": "\nबुधवार, फेब्रुवारी 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर बुधवार, फेब्रुवारी 20, 2019\nगगनबावडा तालुक्‍यातील सांगशी येथे टस्कराचा मुक्काम\nगुरुवार, 4 ऑक्टोबर 2018\nअसळज - शुक्रवारी पहाटेपासून गगनबावडा तालुक्‍यात आगमन झालेल्या टस्कराने काल कोल्हापूर-गगनबावडा राज्यमार्ग ओलांडत सांगशी येथील कुरण नावाच्या शेतात मुक्कामास गेला आहे. येथील शेतकऱ्यांच्या भात, ऊस पिकाचे नुकसान केले आहे.\nअसळज - शुक्रवारी पहाटेपासून गगनबावडा तालुक्‍यात आगमन झालेल्या टस्कराने काल कोल्हापूर-गगनबावडा राज्यमार्ग ओलांडत सांगशी येथील कुरण नावाच्या शेतात मुक्कामास गेला आहे. येथील शेतकऱ्यांच्या भात, ऊस पिकाचे नुकसान केले आहे.\nचंदगड, आजरा, राधानगरी, बोरबेटमार्गे टस्कर हत्ती १९ मे रोजी गगनबावडा तालुक्‍यात आला होता. तीन दिवसांचा मुक्काम करून तो पन्हाळा व नंतर शाहूवाडी तालुक्‍यात गेला. याठिकाणी त्याने तब्बल चार महिने तळ ठोकत मोठे नुकसान केले.\nहा टस्कर हत्ती कोलीक-पडसाळीमार्गे शुक्रवारी पहाटे चार वाजता गगनबावडा तालुक्‍यात दाखल झाला. कोदे बुद्रुक, खोकुर्ले, असळज, पळसंबे, बुवाचीवाडी, जरगी, तळये, कातळी, नरवेली असा प्रवास करत तो काल रात्री सांगशी येथील कुरण नावाच्या शेतात मुक्कामास गेला आहे.\nगगनबावडा वन विभागाने येथील नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. दरम्यानचा मुख्य रस्ता व कुंभी नदीचे पात्र पार करून जरगी धनगरवाड्याजवळील जंगलात गेल्याने बोरबेट-मानबेटमार्गे राधानगरीकडे परतीचा प्रवासास लागेल, अशी शक्‍यता वर्तवली होती. प्रत्यक्षात उजवीकडे वळून गगनबावडामार्गे तो सांगशीत गेला आहे. आनंदा रामचंद्र पाटील, भागोजी पाटील (तळये),\nसिलेमान रेठरेकर, बाळू कांबळे, नदीम मोमीन (कातळी), रुपाली रमेश काटकर, मारुती बाबूराव पाटणकर, निंबाळकर (सांगशी) इत्यादी शेतकऱ्यांचे ऊस व भात पिकांची मोठ्या प्रमाणात नासधूस केली आहे.\nगतवर्षीच्या टस्करने एक महिना सांगशी येथे तळ ठोकला होता. जंगल, पाणी व चांगली पिके अशी पोषक स्थिती असल्याने हा टस्कर येथेच जादा दिवस तळ ठोकणार, अशी शक्‍यता वर्तवली जात आहे.\nगगनबावडा वनविभागाच्या वतीने दोन पथके तैनात केली आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी तत्काळ नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे सुरू आहेत.\n- एस. व्ही. सोनवले\nपरिक्षेत्र वन अधिकारी, गगनबावडा.\nछकुली निशाच्या कुशीत विसाव���ी. मायेची ऊब मिळताच तिचा थकवा नाहीसा झाला. निशा तिला थोपटत होती. ती विचार करत होती ः \"खुट्ट आवाजाला घाबरणारी, सरांनी...\nफळबाग जगवण्यासाठी करावी लागतेय विहिरीची खोदाई\nपोथरे (सोलापुर) - निसर्गाने अन्याय केला तरी शेतीला न्याय देण्यासाठी शेतकऱ्यांची जोरदार लढाई सुरू आहे. काही शेतकरी त्यात यशस्वी तर काही शेतकरी अयशस्वी...\nकांद्यासाठी केलेला खर्चही कांदा विक्रीतून निघत नसतांना, मका देतोय हात\nखामखेडा (नाशिक) - जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून मक्याला दीड हजार ते १,७५० रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळत होता. मात्र...\nबिझनेस वुमन : जेट सेट गो\nबिझनेस वुमन - कनिका टेकरीवाल पर्यटन, व्यवसाय यासाठी प्रवास करणे आता सोपे होत चालले आहे. उबर, ओलासारख्या टॅक्‍सी सेवांमुळे कोणत्याही क्षणी हव्या...\nविमान खरेदी : काही दस्तावेज\nसर्वप्रथम आम्ही एक गोष्ट (नम्रपणे) स्पष्ट करतो, की आमच्याइतका जबर्दस्त ताकदीचा शोधपत्रकार सांपडणे एकूण कठीणच आहे. भल्या भल्यांची भ्रष्टाचाराची...\nस्वभावाला औषध नसलं तरी...\nबार्सिलोनातील नितांत सुंदर तळं. तळ्याकाठची निरव शांतता नि हिरवंगार गवत. आम्ही जेमतेम टेकलो नाही, तोच नीता म्हणाली, \"ए, बसताय काय अशा. आपल्याला अजून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://2know.in/category/%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%96/", "date_download": "2019-02-20T11:39:11Z", "digest": "sha1:Q7NNBGUYNEQQF5MPQ7NK5JPUMBVNKKSY", "length": 2808, "nlines": 36, "source_domain": "2know.in", "title": "तारीख | मराठी इंटरनेट", "raw_content": "\nब्लॉग पोस्ट प्रकाशनाची वेळ ठरवा, शेड्यूल ब्लॉग पोस्ट\nआजचा लेख हा 2know.in वरील १५० वा लेख आहे. ‘Blogger Stats’ अनुसार पर्वा दिवशी 2know.in चे २ लाख पेजव्हूज पूर्ण झाले. 2know.in …\nमोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग\nहजारो इंग्लिश पुस्तके मोफत\nबॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे\nवर्ड फाईल PDFमध्ये बदलणे\nSBI ATM केंद्रात पैसे जम��� करणे\nलॅपटॉप स्पिकर लॅपटॉपशिवाय वापरणे\nअनुदिनी कशी तयार करावी\nखाली आपला ईमेल अ‍ॅड्रेस देऊन Subscribe वर क्लिक केल्यास 2know.in वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची ‘नोंद’ आपल्याला ईमेलवर मिळेल.\nअडलेल्या इंग्लिश शब्दांपासून शब्दकोश तयार करा\n****** पासवर्ड कसा पहायचा\nमोफत मराठी, इंग्रजी, हिंदी शब्दकोश\nलिंक शेअर करुन जास्त पैसे कमवणे\nफेसबुक, गुगल चे मराठी भाषांतर\nगुगल चा मराठी शोध, मराठी गुगल\n****** पासवर्ड कसा पहायचा\n© कॉपिराईट २०१० - २०१५ - 2know.in. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/370", "date_download": "2019-02-20T11:08:51Z", "digest": "sha1:5HGVNOQ5R5CK2W6H453NPQJCHG5DYD7W", "length": 16595, "nlines": 68, "source_domain": "mr.upakram.org", "title": "नायजेरियामधे जावे का? | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nमाझ्या एका सहकारी स्त्री इंजिनिअरला नायजेरियाच्या एका सरकारी कंपनीकडून व्य. नि.च्या माध्यमातून तिथल्या एका मध्यस्थामार्फत नोकरी मिळाली आहे. तिच्या नवर्‍यासाठीही (तो वाणिज्य पदवीधर आहे) तिथल्या सिटीकॉर्पमधे नोकरी मिळते आहे. त्यांचा मुलगा सध्या दहावीच्या परीक्षेला बसला आहे.\nपत्रावरून पगार चांगला आहे असं वाटतंय.\n१) नायजेरियात राहणं किती सुरक्षित आहे, इ. माहिती कुणाला माहिती असल्यास इथे कृपया द्यावी.\n२) नायजेरियात राहणार्‍यांबद्दल काही माहिती / संपर्क क्र. मिळू शकेल का असल्यास कृपया मला निरोपातून कळवावी.\nनायजेरियातील कोणत्या शहरात राहायचे आहे त्यावर अवलंबून आहे, असे माझी तिथे राहून आलेली एक मैत्रिण म्हणाली. एकंदरित तिच्या गोष्टीवरून एकूणच प्रदेश धोकादायक वाटला खरा. पण सद्यपरिस्थिती माहिती नाही. (वीसेक वर्षांपूर्वी) तिचे कुटुंबीय वांशिक हल्ल्यातून बालंबाल वाचले, असे तिने सांगितले.\nमाझ्या एका मैत्रिणीचा भाऊ नायजेरियात राहतो असे माहित होते. (आता ती मैत्रिण शहरात राहत नसल्याने चटकन अधिक माहिती गोळा करणे शक्य नाही.) नायजेरियात कायदा आणि सुव्यवस्था शून्य आहे. इतर काहीजणांकडून दिवसाढवळ्या सर्वांसमक्ष घरे फोडल्याची आणि पळवण्याची उदाहरणे ऐकली आहेत. तरी, मैत्रिणीचा भाऊ जेथे राहतो त्या टाऊनशीपला संपूर्ण संरक्षण आहे. कोणत्याही कारणासाठी (मोठे प्रवास इ. सोडून) त्यांना टाऊनशीप बाहेर जावे लागत नाही. बर्‍याच सुविधा घर��सल्या मिळतात म्हणून तो तरी तेथे राहण्यास आनंदी आहे असे कळले होते.\nतरी, संपूर्ण चौकशी केल्याशिवाय नायजेरियाला जाऊ नये असे मला वाटते.\nमाझ्या ओळखीचा एक मनुष्य ४-५ वर्षापूर्वी नायजेरीयातल्या नोकरीत होता.लूटमारीपासून थोडे संभाळून रहावे लागत होते कारण ते भारतीयांनाही युरो/डॉलरधारींप्रमाणे श्रीमंत समजत असत. आणीबाणी सुरु झाली आणि तो भारतात सुट्टीवर आला होता तो परत गेलाच नाही. कागदोपत्री पूर्ण करायलाही नाही. अर्थात आता परीस्थिती नक्कीच बदलली असणार. तरीही हे मनात ठेवून चालावे की युरोप आणि अमेरीका वास्तव्यासारखा तो प्रकार नसेल.\nकुमार जावडेकर [05 Jun 2007 रोजी 13:04 वा.]\n माझ्या सहकारी मैत्रिणीपर्यंत ही माहिती मी नक्कीच पोचवेन.\nयुयुत्सु, तुम्ही दिलेला दुवा भयंकर आहे.... (दुसर्‍या एका सहकार्‍याच्या निरोपावरून मला नायजेरिया आणि इतर देशांतल्या गुंडगिरीतल्या फरकाबद्दल पुढील माहिती वाचनात आली...\nइतर देशांमधे आधी लुटतात आणि तुम्ही प्रतिकार केलात तर इजा करतात.\nया देशात आधी मारतात आणि मग लुटतात\n... खरं-खोटं माहिती नाही; पण ते माहिती करण्यासाठी जाण्याची इच्छा अजिबात नाही\nआजच्या सकाळमधील ही बातमी आहे. घाबरविण्याचा हेतू नाही. नायजेरिआमध्ये कोठे नोकरीसाठी जायचे ठरते आहे यावर बरेचसे अवलंबून आहे. आसाममध्ये काही झाले म्हणून मुंबईत उद्योगासाठी कोणी विचार बाजूला ठेवावा असे होत नाही.\nनायजेरियातील दोन भारतीयांचे अतिरेक्‍यांकडून अपहरण\nवारी (नायजेरिया), ता. १५ - दोन विविध घटनांमध्ये बंदूकधाऱ्यांनी दोन भारतीयांसह पाच परदेशी नागरिकांचे अपहरण केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी आज येथे दिली. ....\nदेशातील तेलाचा सर्वांत मोठा साठा असलेल्या हिंसाचारग्रस्त पश्‍चिम निगार डेल्टा भागातून अपहरणाची ही घटना घडली. अपहरण झालेल्यांमध्ये दोन चीनी व एका पोलंडच्या नागरिकाचाही समावेश आहे.\nयाआधी अतिरेक्‍यांनी दोन भारतीय अभियंत्यांचे अपहरण करून, त्यांना २५ दिवसांनी ११ जून रोजी मुक्त केले होते. अतिरेक्‍यांनी \"इलेमी पेट्रोलियम कंपनी'चे व्यवस्थापकीय संचालक अरुण तनेजा यांच्यासह दहा भारतीयांचे एक जून रोजी अपहरण केले होते. हे सर्व जण अद्याप ओलिस आहेत.\nदरम्यान, देशातील तेलाच्या साठ्यांवर हल्ले केल्याच्या आरोपावरून अटकेत असलेल्या मुजाहिद डोकुबो असारी या अतिरेक्‍याला न्य��यालयाने कालच मुक्त केले होते. मुक्त झाल्यानंतर त्याने अधिक स्वायत्तता व गरिबी निर्मूलनासाठी आंदोलन करणार असल्याची घोषणा केली होती. असारीच्या संघटनेने या भागात सुरू केलेल्या परदेशी तेल साठ्यांवरील हल्ले व नागरिकांच्या अपहरणांमुळे तेलाचे उत्पादन कमी झाले असून, किमतींमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष उमारू यारअदुआ यांनी अपहरणाच्या घटनांबद्दल चिंता व्यक्त केली असून, ही समस्या सोडविण्याला आपले प्राधान्य असल्याचे म्हटले आहे.\nआणि हे ही वाचा...\nसहावीतील चिमुरडा आहे \"आयटी प्रोफेशनल'...\nमुंबई, ता. १५ - नाव - शंतनू गावडे, राहणार - नायजेरिया, वय - ११ वर्षे, शिक्षण - सध्या सहावीत, व्यवसाय - नायजेरियातील \"इंटिग्रल टेक्‍नॉलॉजी'स कंपनीमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपर. ११ वर्षांचा मुलगा आणि सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून काम करतोय, खरे वाटत नाही ना\nशिकण्याच्या, खेळण्या-बागडण्याच्या वयात शंतनू नोकरी करीत आहे आणि तेही एका वेगळ्या, अवघड क्षेत्रात वयाच्या तिसऱ्या वर्षापासून कॉम्प्युटरवर गेम खेळता खेळता कार्ड बनविणे, काही प्रेझेंटेशन तयार करणे अशा गोष्टी तो सहज करू लागला. त्याची कॉम्प्युटरमधील गती एवढी अफाट होती, की त्याने वयाच्या चौथ्याच वर्षी त्याने \"एम. एस.ऑफिस' हा कोर्स पूर्ण केला. पुढे त्याने \"एनआयआयटी'मध्ये प्रवेश घेत जावा प्रोग्रामिंग, मायक्रोसॉफ्ट एसक्‍यूएल सर्व्हर २०००, एमसीएसई २००३, मायक्रोसॉफ्ट व्हिज्युअल बेसिक-एनईटी, ओसीए, ओसीपी, एससीजीपी, मायक्रोसॉफ्ट सर्टिफाईड ऍप्लिकेशन डेव्हलपर, एमसीपी असे २० कोर्सेस वयाच्या दहाव्या वर्षी पूर्ण केले.\nचार वर्षांपूर्वी शंतनू नायजेरियात स्थायिक झाला. सध्या तो सहाव्या इयत्तेत शिकतो आहे. दुपारी ३ वाजेपर्यंत तो शाळेत जातो आणि त्यानंतर ३ ते ६ या वेळात एका कंपनीत सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून काम करतो. आजकालच्या तरुण मंडळींना नोकरी सांभाळून इतर गोष्टी करणे जेथे अवघड असते, तेथे हा चिमुरडा आयटी क्षेत्रात नोकरी करीत शाळा आणि अभ्यासाबरोबरच आपले इतर छंदही जोपासतो. गेली चार वर्षे शंतनू सुट्यांमध्ये दोन महिन्यांकरिता मुंबईत आजी-आजोबांकडे येतो, तसा तो यंदाही आला आहे; पण त्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तो येथे आल्यानंतरही नोकरी करतो आहे.\nलहान वयातच एवढी मोठी झेप घेणाऱ्या शंतनूच्या या कर्��ृत्वाबद्दल जेव्हा राष्ट्रपती अब्दुल कलाम यांना कळले, तेव्हा त्यांनी नुकतेच त्याला दिल्लीला बोलावून त्याचे कौतुक केले. याविषयी सांगताना शंतनू म्हणतो, \"\"तुझ्यासारख्या अनेक मुलांची भारताला गरज आहे. २०२० मध्ये महासत्ता म्हणून भारताची ओळख तयार करण्यात तुझ्यासारख्या मुलांचेच योगदान मोठे राहणार आहे, हे राष्ट्रपतींचे उद्‌गार ऐकून मला खूप आनंद झाला. यातूनच ठरविले, की मी लवकरच भारतात परतणार आणि माझ्या बुद्धिमत्तेचा वापर भारतासाठी करणार.''\nशंतनूला आता स्वतःची शंतनू इन्फोटेक कंपनी सुरू करायची आहे. त्या दृष्टीनेही सध्या तो प्रयत्नशील आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://sahityasampada.com/news.jsp", "date_download": "2019-02-20T11:44:38Z", "digest": "sha1:YDLTCDDTIRSHNIWV2V46ZD3LRNFIU43P", "length": 2299, "nlines": 2, "source_domain": "sahityasampada.com", "title": "News", "raw_content": "\nवाचनाचे महत्व आपण सर्वजण जाणूनच आहॊत. आपल्य़ाकडे उत्तमोत्तम साहित्यही उपलब्ध आहे. वाचनाची इच्छा असणारे वाचकही आहेत. जरी पुस्तक विकत घेऊन वाचणे परवडत नसले तरी वाचक वाचनालया मार्फत आपली पुस्तके वाचनाची आवड जोपासतात. काही वेळा वेळेत वाचनालयात न जाता आल्यामुळे पुस्तके बदलली जात नाहीत. परदेशस्थ भारतीयांना वाचनाची आवड असेल तरी आपल्या भाषेतील पुस्तकांची उपलब्धता, त्यातही वाचनालयात असण्याची शक्यता कमीच. आपल्याकडे अजुन एक वर्ग आहे जो कि सतत संगणक व इंटरनेटच्या सानिध्यात असतो. १०-१२ तास संगणका समोर काम केल्यावर घरी येऊन पुस्तक हातात धरण्याची इच्छा न होणे स्वाभाविकच आहे. अशा व परदेशी वाचक वर्गाला डोळ्यासमोर ठेऊन आम्ही एक अभिनव संधी उपलब्ध केली आहे. आतापर्यंत इंटरनेटच्या माध्यमातुन पुस्तके विकण्यासाठी बरीच संकेतस्थळे उपलब्ध आहेत. परंतु आम्ही त्या बरोबरच आपली पुस्तके रसिक वाचकांपर्यंत पोहोचवणार आहोत - साहित्यसंपदा.कॉम या ऑनलाईन वाचनालया मार्फत.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://store.dadabhagwan.org/%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B3-%E0%A4%86%E0%A4%A7-%E0%A4%86%E0%A4%A3-%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A4%B0", "date_download": "2019-02-20T12:01:25Z", "digest": "sha1:J4YPLKYQRMBF3B4V63GDOKT4IBF4H7KO", "length": 2273, "nlines": 36, "source_domain": "store.dadabhagwan.org", "title": "मृत्यूवेळी, आधी आणि नंतर | Dada Bhagwan Store", "raw_content": "\nमृत्यूवेळी, आधी आणि नंतर\nमृत्यु हे आपल्या जिवनातला अविभक्त भाग आहे.\nमृत्यु हे आपल्या जिवनातला अविभक्त भाग आहे. आपल्या कुटूम्बात किंवा शेजारी कोणाचा मृत्यु पाहल्या वर माणसाला भीति वाटते आणि मृत्यु संबंधित वेग-वेगळे कल्पना करतो. परम पूज्य दादा भगवानी आपल्या आत्मज्ञाना नी लोकांना या रहस्य संबंधित पुष्कळ प्रश्ना चे उत्तर दिले आहे. जन्म आणि मृत्यु चा चक्र, पुनर्जनम, जन्म-मृत्यु मधुन मुक्ति, मोक्षची प्राप्ति इत्यादी प्रश्न चे उत्तर आपल्याला या पुस्तक ‘मृत्यु चे रहस्य’ मधुन मिळतात. दादाश्रीनी मृत्युच्या संबंधित सर्व चुकिच्या मान्यतान्ची खरी समझ देऊन, आपल्या जीवनाचा मुख्य उद्देश्य काय आहे है, हे या पुस्तकात संगीतला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-February2017-Papai.html", "date_download": "2019-02-20T12:08:20Z", "digest": "sha1:JQMXQAR2XDQM7XXCPEVSZO6Q3P7UVKMY", "length": 4416, "nlines": 17, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology -डा.बावसकर टेक्नालाजि - पावसाने पिवळी पडलेली पपई डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीबे दुरुस्त, १ लाख व अजून १८ टन उत्पादन", "raw_content": "\nपावसाने पिवळी पडलेली पपई डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीबे दुरुस्त, १ लाख व अजून १८ टन उत्पादन\nश्री. सिताराम सखाराम भालेकर, मु.पो. रामसगाव, ता. घनसावंगी जि. जालना. मो. ८०८०५१३८१५\nमी २ एकरमध्ये तैवान पपईची लागवड ७ x ७ फुटावर २३/१२/२०१५ रोजी केली आहे. या प्लॉटला पाटाने पाणी देतो. जमीन भारी आहे. पपई पीक २ महिन्याचे असताना १९:१९:१९ खताच्या ४ बॅगा व सुपर फॉस्फेट ३ बॅगा असे बांगडी पद्धतीने दिले. तसेच पारंपारिक पद्धतीने रासायनिक औषधांच्या फवारण्या करत होती. पीक ६ - ७ महिन्याचे असताना पावसळ्यात शेतात खूप पाणी साचले. त्यामुळे पपई प्लॉटमधील बरीच झाडे पिवळी पडली. यावर रासायनिक औषधांच्या फवारण्या करत होतो, मात्र पपईवरील पिवळेपणा काही कमी होत नव्हता. मला आमच्या पाहुण्यांकडून डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी विषयी माहिती मिळाली. त्यानुसार कंपनी प्रतिनिधी श्री. गणेश कसाब (मो. नं. ७७९८६१०६५०) यांना सविस्तर माहितीसाठी भेटलो. त्यांना प्लॉटवर बोलावून प्रत्यक्ष पीक परिस्थिती दाखविली. त्यांनी मला जर्मिनेटर १ लि. + प्रिझम १ लि. + बुरशीनाशक ३०० ग्रॅम या सर्वांचे २०० लि. पाण्यातून ड्रेंचिंग (आळवणी) करण्यास सांगितले व त्याप्रमाणे मी औषधे वापरली. ड्रेंचिंगनंतर ३ - ४ दिवसातच पानांचा पिवळेपणा कमी होऊन नवीन फुट निघू लागली. तसेच पिवळेपणामुळे जी फुलगळ होत होती ती थांबली. त्यानंतर सप्तामृत औषधांच्या नियमीत फवारण्या करू लाग���ो. त्यामुळे झाडावर फळांची संख्या वाढून पोषणही चांगल्याप्रकारे झाल्याने उत्पादनात वाढ झाली. मला आजपर्यंत १ लाख रु. चे उत्पन्न मिळाले असून ९०० झाडांवर अजून प्रत्येकी २० किलो माल म्हणजे अजून १८ टन उत्पादन निघेल. ती पोसण्यासाठी डॉ.बावसकर तंत्रज्ञानाचा वापर चालू आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.eenaduindia.com/State/Mumbai/2018/12/06233431/ramdas-athawale-comment-on-politics-of-republican.vpf", "date_download": "2019-02-20T12:34:26Z", "digest": "sha1:GOYUHPHL7VH7K37XFCLUFEW4NVN2VR2Q", "length": 12350, "nlines": 238, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "ramdas athawale comment on politics of republican party , रिपब्लिकन गट एकत्र आल्यास मंत्री पदाचा राजीनामा देईन - रामदास आठवले", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nठाणे : सत्कार हॉटेलच्या तळमजल्यात शिरला होता बिबट्या\nठाणे : बिबट्याला जेरबंद करण्यात ठाणे वन विभागाला यश\nनाशिक : गॅस सिलिंडर स्फोटात चौधरी कुटुंबातील चार जणांचा होरपळून मृत्यू\nनाशिक : दिंडोरी तालुक्यातील धाऊर येथे घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट\nनाशिक : घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट, पती पत्नी सह दोन मुलांचा मृत्यू\nमुंबई : दादर येथील व्यापारी दुकाने बंद ठेवून वाहणार जवानांना श्रद्धांजली\nमुंबई : पुलवामा भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ दादर व्यापारी संघाचा आज मुकमोर्चा\nरिपब्लिकन गट एकत्र आल्यास मंत्री पदाचा राजीनामा देईन - रामदास आठवले\nमुंबई - रिपब्लिकन पक्षाच्या इतर नेत्यांना आंबेडकरी अनुयायी धारेवर धरत नाहीत. केवळ रामदास आठवले यांनाच धारेवर धरले जाते, अशी खंत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आठवले यांनी व्यक्त केली. तसेच रिपब्लिकन पक्षाच्या सर्व गटांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतल्यास मंत्रीपदाचा राजीनामा देण्याची घोषणा त्यांनी केली.\nशिवसेनेच्या मनधरणीसाठी खुद्द पंतप्रधान मोदी...\nमुंबई - लोकसभा निवडणुकीत युतीच्या जागावाटपाच्या चर्चेचा तिढा\nसंधी दिल्यास अमेठीतून राहुल गांधींविरोधात...\nमुंबई - भाजपने जागा सोडल्यास आपण शरद पवार यांच्याविरोधात\nपुलवामा प्रकरण: मुंबईत भाजपचा झेंडा जाळून भीम...\nमुंबई - जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी\nअन्.. भर पत्रकार परिषदेमधून किरीट सोमय्यांना...\nमुंबई - भाजप-शिवसेनेच्या संयुक्त पत्रकार परिषदेत नेत्यांच्या\nविनोद तावडेंनी घेतली राज ठाकरेंची भेट, राजकीय...\nमुंबई - शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मनसे अध्यक्ष राज\nरत्नागिरीतून स्वाभिमानचे निलेश राणे उमेदवार;...\nमुंबई - स्वाभिमान पक्षाच्या नारायण राणे यांनी लोकसभेच्या\nVIDEO : चोरून शुटींग केल्याचा संशय : बार मालकाची ग्राहकाला विवस्त्र करुन मारहाण मुंबई - शूटिंग केल्याच्या\n.. हा प्रस्ताव मान्य नसेल तर तोडून टाका युती - रामदास कदमांचा भाजपला इशारा मुंबई - मोठ्या राजकीय\nआचारसंहिता लागू होण्यापूर्वी नाणार रद्द करण्याची प्रक्रिया सुरू होईल - मुख्यमंत्री मुंबई - नाणार\n मनसेचे इंजिन अद्याप 'न्युट्रल' मुंबई - भाजप-शिवसेना युतीचा तिढा सुटला,\nकिसान सभेचा लाँग मार्च सुरू व्हायच्या आधीच शेतकऱ्यांना अडवले मुंबई - मागील वर्षी मुंबईत\nMMRDA चे अधिकार क्षेत्र वाढवण्यास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता मुंबई - मुंबई महानगर प्रदेश\nसपना चौधरीचं घायाळ करणारं फोटोशूट\n२०१८ मध्ये बॉलिवूड पदार्पण केलेले नवकलाकार\nइरफान खानचे हे चित्रपट नक्कीच पाहा\nभेटा ऑन स्क्रिन सोनिया गांधी , सुझान बर्नेट\n२०१९ मध्ये येणारे स्त्री केंद्रीत चित्रपट\n१०० कोटी क्लबमध्ये पदार्पण केलेले कलाकार\nमलायका अरोरा हॉट अंदाज\nसावनी रविंद्रच्या हॉट लूकवर चाहते घायाळ\n.. हा प्रस्ताव मान्य नसेल तर तोडून टाका युती - रामदास कदमांचा भाजपला इशारा\nज्यांच्या जागा जास्त, त्यांचा मुख्यमंत्री मला मान्य नाही - उद्धव ठाकरे मुंबई -\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/372", "date_download": "2019-02-20T11:09:22Z", "digest": "sha1:CABIDSFMUCZNLACAXT5TUADZ4FWTS7MG", "length": 18710, "nlines": 136, "source_domain": "mr.upakram.org", "title": "तर्कक्रीडा २१: सम्राट चंद्रगुप्ताची सुरक्षा | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nतर्कक्रीडा २१: सम्राट चंद्रगुप्ताची सुरक्षा\nश्री.यनावाला यांनी या आठवड्यात आपण कोडे लिहिणार नाही असे सांगितले होते. सम्राट अशोकाबद्दल वाचताना आणि त्याचवेळी रेमंड स्मलयन यांची कोडी वाचताना दोहोंच्या संदर्भातून एक समीकरण मांडण्याची गरज नसलेले साधे-सोपे तर्काधिष्ठित गणिती कोडे सापडले. ज्या अर्थी ते मला सोडवता आले त्याअर्थी कोड्यांत विशेष स्वारस्य वाटत नसणाऱ्यांनाही ते सहज सोडवता येईल असे वाटले. यनावालांची परवानगी घेऊन ते कोडे येथे देत आहे.\nसम्राट चंद्रगुप्ताला (राज्यकाळ इ.स.पूर्व ३२०-२९८) गादीवर बसल्यापासू��च आपल्या जिवाची भीती वाटत असे. अंगरक्षक म्हणून त्याने स्त्रियांची नेमणूक केली होती. या स्त्रियांना परदेशातून गुलाम म्हणून विकत आणले होते. त्याच्या शयनगृहातही या स्त्रियांचा कडक पहारा असे. चंद्रगुप्तावर विषप्रयोगाचे प्रयत्न झाल्याने तो नेहमी सतर्कही असे. केवळ राज्यकारभाराच्या कामासाठी आणि शिकारींसाठी तो महालाबाहेर पडायचा. रात्रीच्या प्रत्येक प्रहरी तो आपले शयनगृह बदलत असे. आपल्या विहिरी, जलसंचय इ. मध्ये कोणी विष तर कालवले नाही ना याबाबत तो काळजी घेत होता.\nमगधाच्या गादीला तसे अनेक विश्वसनीय दूत व सरदार मिळाले होते. त्यांच्यासोबत शिकारीस जाणे हा चंद्रगुप्ताचा आवडता छंद. कधी कधी चंद्रगुप्त अनेक आठवड्यांच्या शिकारीवर जात असे.\nखरा इतिहास येथे संपून आता कोडे सुरू करू.\nएकदा चंद्रगुप्ताच्या मनात शिकारीस जाण्याचे आले. मगधाच्या सीमेबाहेर घनदाट अरण्य होतेच. आपल्या विश्वासातील निवडक २४ सरदारांना घेऊन चंद्रगुप्त शिकारीस निघाला. निघण्यापूर्वी चाणक्याने अर्थातच जिवाला अपाय होऊ नये म्हणून सोय कशी करावी याची मसलत चंद्रगुप्ताशी केली होती. त्यानुसार या वेळेस त्याच्या स्त्रीअंगरक्षक त्याच्या समवेत न जाता या २४ सरदारांवरच चंद्रगुप्ताच्या संरक्षणाची जबाबदारी येऊन पडली. अरण्यात चंद्रगुप्ताच्या वास्तव्यासाठी एक लहानसा महाल बांधलेला होताच. या महालास एकूण ९ खोल्या होत्या. त्यातील मध्यभागी चंद्रगुप्ताचे शयनगृह होते. चंद्रगुप्ताने २४ सरदारांची सोय त्या सभोवतीच्या खोल्यांत अशी केली की महालाच्या प्रत्येक दिशेला ९ सरदार असतील. हे शब्दांत सांगून स्पष्ट होत नसेल तर पुढील चित्र पाहा.\nचं=चंद्रगुप्त आणि प्रत्येक खोलीतील सरदार ३.\nउपक्रमावर तक्ता देण्यास त्रास होत आहे. तक्त्याची लांबी ताणल्यासारखी दिसते.\nसरदारांना मात्र या संरचनेमुळे कैद्यासारखे वाटू लागले. त्यांनी चंद्रगुप्ताची परवानगी काढली की आम्हाला संध्याकाळी/ रात्री निदान एकमेकांच्या खोलीत जाऊन गप्पा गोष्टी करण्याची मुभा असावी. चंद्रगुप्ताने अर्थातच परवानगी दिली परंतु अट घातली की प्रत्येक दिशेला ९ सरदार असणे भाग आहे.\nअसो. तर पहिल्या रात्री :\nचंद्रगुप्ताने झोपायला जाण्यापूर्वी सर्व खोल्यांतून फेरी मारली आणि सरदारांची मोजणी केली. त्याचा हेतू हा की आपली आज्ञा पाळली जाते की नाही हे पाहणे आणि काही सरदार जवळपासच्या खेड्यांतून चालणारे नृत्य-गायनाचे आणि लोककथांचे कार्यक्रम पाहायला तर गेले नसतील याची शहानिशा करणे. चंद्रगुप्ताला प्रत्येक दिशेला ९ सरदार दिसल्याने तो समाधानाने झोपायला गेला. प्रत्यक्षात मात्र ४ सरदार महालाबाहेर गेले होते आणि तरीही उरलेल्या सरदारांनी चंद्रगुप्ताची दिशाभूल केली होती. ती कशी बरे केली असावी\nया रात्री कोणताही सरदार महालाबाहेर गेला नाही परंतु ४ गावकर्‍यांना त्यांनी रात्री येऊन आपले मनोरंजन करण्याचे आमंत्रण दिले होते. त्यानुसार ते ४ गावकरी महालात आले, पण चंद्रगुप्ताने पाहणी केली असता त्याने प्रत्येक दिशेला ९ सरदारच मोजले. ते कसे\nतिसर्‍या रात्री सरदारांची भीड चेपली आणि त्यांनी ८ गावकर्‍यांना आमंत्रण दिले. आता महालात चंद्रगुप्ताव्यतिरिक्त २४+८=३२ जण होते, तरीही चंद्रगुप्ताने मोजणी केल्यावर प्रत्येक दिशेस ९ सरदारच भरले. ते कसे\nसरदारांना आता या प्रकरणाची मजा येऊ लागली. चौथ्या रात्री १२ पाहुणे आले. म्हणजेच ३६ जण भरले. चंद्रगुप्ताला फसवायला त्यांनी अशी मांडणी केली की प्रत्येक दिशेला ९ सरदारच भरतील.\nही शिकारीची शेवटची रात्र होती. या दिवशी पाहुण्यांना आमंत्रण नव्हते. उलटपक्षी, ६ सरदार उठून जवळच्या गावात गेले. अर्थातच, चंद्रगुप्ताने प्रत्येक दिशेला ९ सरदार मोजले. ते कसे\nमंडळी, चंद्रगुप्ताचे गणित कच्चे नव्हते. सरदार मात्र त्याच्यासारखेच चलाख होते. कोडे वाचायला मोठे असले तरी सोपे आहे. उत्तरासाठी तक्ता दाखवण्याची गरज नाही.\nअशाप्रकारेही उत्तर लिहिता येईल. पहिल्या रात्रीचे कोडे सोडवले की बाकी सोडवण्यास त्रास पडणार नाही. उत्तरे व्य. नि. तून पाठवावीत.\nऐतिहासिक संदर्भ : अशोकचरित्र - वा.गो.आपटे.\nकोडे घेतले आहे : द रिडल ऑफ शहरजादी अँड अदर - रेमंड स्मलयन.\nलिहिल्याने शुद्धलेखनात थोड्या चुका आहेत. क्षमस्व\nउत्तर कसे काढावे हे माहीत आहे त्यामुळे तक्त्यांची तसदी घेत नाही.:)\n~~ 'तो ' सध्या 'हे' वाचत आहे\nउत्तर कसे काढावे हे माहीत आहे त्यामुळे तक्त्यांची तसदी घेत नाही.:)\nतशी तक्ता लिहायची गरजही नाही. उत्तरात, तक्त्यातील पहिली ओळ लिहिली तरी चालेल.\nयनावालांचेच सर्वप्रथम आले. त्यानंतर मेघदूत यांचे. उत्तरे बरोबर आहेत.\n\"त्याच्या\" उत्तरात तत्त्वे बरोबर आहेत, उत्तरे मात्र थोडी सरकली आहेत. अर्थात, त्याच्या बुद्धीमत्तेविषयी शंका नाहीच. ;-)\nयुयुत्सुंचे उत्तर एकदम कर्रेक्ट\nविसुनाना आणि अमित कुलकर्णी यांची उत्तरेही एकदम बरोबर.\nअगदी बरोबर आणि नेहमीप्रमाणे कोडे विशद करून सांगितले आहे. कोड्याचे उत्तर देताना तेच येथे चिकटवीन म्हणते. :)\nप्रियालीताई - उत्तरे फुटू नयेत म्हणून व्य नि ने मागविलीत खरी... पण २४ सरदारांची ९/९/९/९ ची चौरंगी रचना आपणच सुरुवातीला देऊन बरे नाही केले\nतरी उत्तरे देणारी मंडळी तिच आहेत, त्यामुळे तसा काही फायदा-नुकसान झाले नाही.\nकोडे आवडल्याबद्दल धन्यवाद. ते लिहायला आणि त्याची इतिहासाशी सांगड घालायला मला मजा वाटली.\nआवडाबाई यांचे उत्तर आताच आले ते बरोबर आहे.\nचलाख सरदारांची संरचना - उत्तर\nदिगम्भांनी दिलेले उत्तर येथे छापते आहे.\nतत्वः एकूण माणसे जेवढी असतील त्यातली परस्परविरुद्ध बाजूंना दिसणारी ९+९=१८ सोडली की उरलेली माणसे उरलेल्या दोन मधल्या खोल्यांत ठेवायची. सिमेट्रीमुळे उरलेले उत्तर येतेच.\nवरकरणी पाहता गोंधळात टाकणारे वाटले तरी एकूण अतिशय सोपे कोडे आहे हे.\n४ १ ४ | २ ५ २ | १ ७ १ | ० ९ ० | ५ ० ४\n१ चं १ | ५ चं ५ | ७ चं ७ | ९ चं ९ | ० चं ०\n४ १ ४ | २ ५ २ | १ ७ १ | ० ९ ० | ५ ० ४\nहेच उत्तर इतरांनी वेगवेगळ्या प्रकारे दिले. जसे,\nइ. उत्तरे देणार्‍यांतील सर्वांची उत्तरे बरोबर आहेत. :)\nमाझ्या शेवटच्या उत्तरात नजरचूक\nमाझीही नजरचूक कशी झाली बहुधा पहिली चार बरोबर आहेत आणि पाचव्यात ५ आणि ४ दिसताहेत म्हणून बारकाईने पाहिले नाही.\n झालं मला पेपर तपासावे लागत नाहीत ते. नाहीतर पोरांचं फावलं असतं.\nया मागे 'कोपर्‍यातील सैनिक दोन बाजूत गणला जातो.' हे तत्व ध्यानात येणे महत्वाचे आहे. ते आल्यास १८ ते (९००,०चं०,००९) ते ३६ (०९०,९चं९,०९०) रचना करता येतात :)\n~~ 'तो ' सध्या 'हे' वाचत आहे\nअवांतर टीपः लहान-मोठे तक्ते\ntable टॅग मध्ये इतर माहितीच्या बरोबरीने style=\"width: 40%;\" असे लिहून (किंवा स्टाईल आधीच असेल तर त्या यादीत विड्थची भर घालून)आणि आवश्यकतेनुसार विड्थ बदलून टेबल लहानमोठे करता येणे शक्य व्हावे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.nagpurcity.net/2018/10/10/%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%93%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A5%A9/", "date_download": "2019-02-20T12:43:11Z", "digest": "sha1:AAS6UOXPI54DPDTZ6KFBASAYZOPSDEJP", "length": 2298, "nlines": 32, "source_domain": "www.nagpurcity.net", "title": "तितली ओडिशाच्या दिशेने; ३ लाख लोकांना हलवले; शा���ा २ दिवस बंद – Nagpurcity", "raw_content": "\nतितली ओडिशाच्या दिशेने; ३ लाख लोकांना हलवले; शाळा २ दिवस बंद\nबंगालच्या उपसागरात निर्माण झालेले शक्तिशाली ‘तितली’ चक्रीवादळ अत्यंत तीव्र झाले असून ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याच्या दिशेने पुढे सरकत आहे. या पार्श्वभूमीवर, ओडिशा सरकारने राज्यात ‘रेड अॅलर्ट’ जारी केला आहे. पाच किनारी जिल्ह्यांमधील तब्बल तीन लाख नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.\nमोदींनंतर आता फडणवीस घेणार मोठा निर्णय, शेतकऱ्यांना अच्छे दिन\nपंतप्रधान मोदी पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर, होणार जाहीर सभा\nमंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक…या आहेत आजच्या 5 मोठ्या बातम्या\nपुण्यात माहिती अधिकार कार्यकर्त्याचा संशयास्पद मृत्यू\nदिल्लीः हॉटेलच्या आगीत ९ जणांचा होरपळून मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-May2017-ChinchPrakriya.html", "date_download": "2019-02-20T11:26:32Z", "digest": "sha1:S4RORALZFCR7RYOM2BSL6CCTC2MRE46Q", "length": 34824, "nlines": 109, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology -डा.बावसकर टेक्नालाजि - चिंचेपासून बनवा प्रक्रियायुक्त पदार्थ", "raw_content": "\nचिंचेपासून बनवा प्रक्रियायुक्त पदार्थ\nप्रा. डॉ. वि.सु. बावसकर चिंच पिकाची लागवड केल्यास लहान शेतकऱ्यांना कमी खर्चात आर्थिक फायदा होऊ शकतो. तसेच चिंच फळांवर प्रक्रिया करून निरनिराळे प्रक्रियायुक्त पदार्थ स्थानिक बाजारपेठेसाठी आणि पुढे निर्यातीसाठी करून आर्थिक फायदा कमी भांडवलाची गुंतवणूक करून करता येतो. चिंचेवर प्रक्रिया करून पेस्ट पेय, चटणी, कॉर्डियन, पल्प पावडर, सॉस, पोळी, लोणचे, सिरप असे वेगवेगळे पदार्थ बनवता येतात. विशेष म्हणजे या पदार्थांना बाजारात चांगली मागणी असते.\nडॉ.बावसकर टेक्नॉलॉजीने विकसीत केलेल्या 'विक्रम' चिंचेचा पाणीपुरी, ओली भेळ, पन्हे यामध्ये वापर केला असता ती अतिशय चविष्ट होते. त्यामुळे मुल्यवर्धनाच्या दृष्टीने या चिंचेला परदेशातील भारतीय आणि आशियन लोकांना तसेच आखाती राष्ट्रात, सार्क राष्ट्रे त्याचबरोबर चीन, जपान, थायलंड, फिलीपाईन्स, मलेशिया, न्युझीलंड, ऑस्टेलिया या पुर्वेकडील दक्षिण आशियातील अति उष्ण राष्ट्रांत आरोग्य समृद्धीसाठी अतिशय चांगली मागणी राहील.\nमहाराष्ट्रात सर्वसाधारणपणे चिंचेची झाडे शेताच्या बांधावर, रस्त्याच्या दुतर्फा अथवा नदीच्या कडेला किंवा डोंगरावर आढळतात. चिंचेची शास्त्रोत्क पद्धतीने सलगपणे केलेली अलगद अतिशय कमी क्षेत्रावर आहे. महाराष्ट्र राज्यात रोजगार हमी योजने अंतर्गत फलोद्यान विकास कार्यक्रमामध्ये या पिकाच्या लागवडीखालील क्षेत्र वाढले आहे.\nमहाराष्ट्रामध्ये अंदाजे २९ लाख हेक्तर पडीक जमिनीचे क्षेत्र उपलबध आहे. तेव्हा शेतकऱ्यांनी त्यांचे कडे असलेल्या पडीक क्षेत्रात चिंच पिकाची लागवड केल्यास लहान शेतकऱ्यांना आर्थिक फायदा विशेष काळजी न घेता होऊन उपलब्ध असलेल्या चिंच फळांवर प्रक्रिया करून निरनिराळे प्रक्रियायुक्त पदार्थ स्थानिक बाजारपेठेसाठी आणि पुढे निर्यातीसाठी करून आर्थिक फायदा कमी भांडवल गुंतवणूक करून करता येतो.\nव्यापारीदृष्ट्या चिंच पिवळ्या रंगाची किंवा चॉकलेटी रंगाची अथवा लालसर पिवळ्या रंगाची असते. याच प्रकारच्या चिंचेची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. चिंच फळे पक्व झाल्यावर व झाडावरच वाळल्यावर काढणी करून वरील टरफले आणि आतील चिंचोळे काढून वर्षभर साठवून ठेवता येते.\nया चिंच फळात सरासरी ३०% गर, ४० टक्के चिंचोका आणि ३० टक्के वरील टरफले व तंतुमय पदार्थ असतात.\nचिंच फळे पुर्ण वाळल्यानंतर गरामध्ये अंदाजे ३८ टक्के पाण्याचे प्रमाणे असते.\nवाळवून काढलेला गर मीठ किंवा साखर यांचे मिश्रण करून बराच काळापर्यंत साठवून ठेवला जातो आणि हाच गर पुढे प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करण्यासाठी वापराला जातो. चिंच फळातील पोषक द्रव्ये.\n१०० ग्रॅम खाण्यायोग्य चिंच गरामध्ये खालील पोषक द्रव्ये उपलब्ध असतात.\n* कॅलरीज २३९ कॅसिएल\n* कार्बोहायड्रेटस ६२.५० ग्रॅम\n* प्रोटिन्स २.८० ग्रॅम\n* एकूण स्निग्ध पदार्थ ०.६० ग्रॅम\n* तंतुमय पदार्थ ५.१ ग्रॅम\n* फोलेटस १४ मि.ग्रॅ.\n* नायसिन १.९३८ मि.ग्रॅ.\n* पेंटोथेनिक आम्ल ०.१४३ मि.ग्रॅ.\n* पायरीडोक्झिन ०.६६ मि.ग्रॅ.\n* थायमिन ०.४२८ मि.ग्रॅ.\n* जीवनसत्त्व अ ३० आयू\n* जीवनसत्त्व क ३.५ मि.ग्रॅ.\n* जीवनसत्त्व इ ०.१० मि.ग्रॅ.\n* जीवनसत्त्व के २.८ मि.ग्रॅ.\n* टारटारिट आम्ल ०.७३ मि.ग्रॅ.\n* सोडियम २.८ मि.ग्रॅ.\n* पोटॅशियम ६२८ मि.ग्रॅ.\n* कॅल्शियम ७४ मि.ग्रॅ.\n* तांबे ८६ मि.ग्रॅ.\n* लोह २.८० मि.ग्रॅ.\n* फॉस्फरस ११३ मि.ग्रॅ.\n* सेलेनियम ०.१० मि.ग्रॅ.\n* जस्त ०.१० मि.ग्रॅ.\n* कॅरोटिन १८ मि.ग्रॅ.\nचिंचेच्या फळापासून चिंचगर, त्वरित पिण्यासाठी सरबत (Ready to Serve) कॉर्डियल्स, लोणचे, चटणी, रस, पावडर इत्यादी प��ार्थ प्रक्रिया करून साठवून / तयार करून ठेवता येतात. वरील तयार पदार्थ मोठ्या बाजारपेठेसाठी / मॉल / सुपर मार्केट तसेच निर्यात करण्यासाठी योग्य आहेत. स्थानिक किंवा जवळच्या बाजारपेठेसाठी चिंचपोळी, चिंचेचा सॉस, चिंचोका पावडर हे पदार्थ तयार करता योतात. हे पदार्थ मोठ्या बाजारपेठेसाठी तसेच निर्यात करण्यासाठी उपयुक्त ठरतात.\nप्रक्रिया पदार्थ तयार करतांना खालील गोष्टींची काळजी घ्यावी.\n१) कच्च्या मालाची निवड:\nप्रक्रिया पदार्थ तयार करण्यासाठी मुख्यत्वे चिंच फळांची निवड करणे आवश्यक आहे. फळे चांगली पिकलेली, कीड, रोगमुक्त, जास्त न पिकलेली आणि योग्य पद्धतीने वाळलेली असावीत.\n२) प्रक्रिया तयार करण्यासाठी भांड्यांची निवड करणे :\nयासाठी स्टेनलेसटीलची भांडी वापरावीत. कारण चिंच हे आम्लधर्मी फळ आहे.\n१) चिंच पेस्ट तयार करून साठविणे :\nप्रथम चिंचेचा गर उपलब्ध होणेसाठी चिंच फळे पाण्यात ५ मिनिटे उकळून घ्यावीत. लाकडी पात्याने हलवित जावे. यामुळे चिंच फळे नरम होऊन बी (चिंचोळे) त्वरित बाहेर काढता येतात किंवा गर आणि चिंचोके वेगळे करण्यासाठी पल्प वेगळा करण्याच्या मशीनचा उपयोग करावा. गर उपलब्ध झाल्यानंतर पुन्हा १० - १२ मिनिटे ग्राम करून घ्यावा. त्यामुळे गर घट्ट स्वरूपात तयार होतो. पल्प किंवा पेस्ट गरम असतानाच त्यामध्ये साठवणुकीमध्ये पेस्ट बुरशीजन्य होऊ नये म्हणून पोटॅशियम मेटा बाय सल्फेट प्रिझर्वेटिव्ह १०० मि.ग्रॅम प्रती एक किलो पेस्ट या प्रमाणात मिसळून घ्यावे. यानंतर गरम उकळत्या पाण्यात निर्जंतुक केलेल्या प्लास्टिक कप (२५० ग्रॅम, ५०० ग्रॅम, १००० ग्रॅम आकारमानाचे) मध्ये तयार झालेली पेस्ट भरून कपांना झाकणे लावून सीलबंद करावे. प्रत्येक प्लास्टिक कपवर पेस्टचे वजन, दिनांक, उत्पादकाचे नावांचे लेबल तयार करून लावावे. तयार झालेल्या पल्पमध्ये भरपूर प्रमाणात पेक्टिन आणि रिड्युसिंग शुगरचे प्रमाण असते. त्याचप्रमाणे या तयार झालेल्या पल्पमध्ये भरपूर प्रमाणात सेंद्रिय आम्ल असून यापैकी ९८% टारटारिक आम्ल असते. पल्प घरगुती आहारात वापरण्यासाठी आणि मोठ्या प्रमाणात औधोगिक क्षेत्रात वापरला जातो. पल्पला एक प्रकारचा सुवास तो २ अॅसिटीफ्यूरानपासून येतो.\nपल्प उत्पादन प्रमाण :\n* वाळलेली चिंच १२.५ किलो\n* तयार झालेला पल्प - ७.५ किलो\n* पोटॅशियम मेटाबाय सल्फाइट - १.२ ग्रॅ. (अंदाजे चहाचा अर्धा चमचा)\n* पॅकिंग - १२५ ग्रॅम आकारमानाच्या प्लास्टिक कप्समध्ये\n* एकूण कप्स - ६० नग\n* एकूण पल्प वजन - ७.५ किलो\n२) ताबडतोब वारपण्यात येण्यासाठी तयार करण्यात येणारे चिंच पेय (रेडी - टू- सर्व्ह) पद्धत :\n* प्रथम चिंचेचा पल्प तयार करून घ्यावा.\n* दुसऱ्या भांड्यात साखर पाण्यात टाकून पुर्ण विरघळेपर्यंत तापवावे (प्रमाण १ लिटर पाणी +१८५ ग्रॅम साखर या प्रमाणात)\n* साखर विरघळल्यानंतर त्यात चिंच पल्प टाकावा व तयार झालेले मिश्रण ९५ अंश सें.ग्रॅ. तापमानात १५ मिनिटे ढवळून घ्यावे. (चिंचेचा पल्प १३० ग्रॅम प्रती लिटर पाणी या प्रमाणात)\n* मिश्रणात प्रति लिटर १०० मि.ग्रॅ. सोडियम बेंझोएट (प्रिझरव्हेटीव्ह) या प्रमाणात टाकावे व २.६० ग्रॅम मीठ/लिटर पाणी प्रमाणे टाकावे.\n* मिश्रण थंड होऊन न देता त्याच तापमानात निर्जंतुक केलेल्या बाटल्यांमध्ये भरून लगेच झाकणे लावून सील करावे. बाटल्या थंड झाल्यावर तयावे लेबल लावावे.\nपाणी १९ लिटर, चिंच पल्प २.५ कि.ग्रॅम, साखर ३.५ कि.ग्रॅ., मीठ ५० ग्रॅम, सोडियम बेंझोएट २.५ ग्रॅम (१ चहाचा चमचा), उत्पादन १९ लिटर (किंवा १९० मिली आकारमानाच्या १०० बॉटल्स)\n३) चिंच पेय - आइस पॅकेटस तयार करणे - (Tamarind Ice Packets):- वर दिलेल्या ताबडतोब वारपण्यात येण्यासाठी तयार करण्यात येणारे चिंच पेय टायर पद्धतीचा अवलंब करून पेय निर्जंतुक केलेल्या जाड पॉलिथिनच्या पिशव्यांचा आकार ५ सें.मी. रुंद आणि १२.५ सें.मी. लांब असून यामध्ये ५० मिली पेय भरले जाते.\n* पद्धत :- पाणी १० लिटर, चिंच पल्प १.३०० कि.ग्रॅ. साखर १ किलो ८०० ग्रॅम, मीठ २५ ग्रॅम, उत्पादन ५० मिली आकारमान क्षमतेची २०० पॅकेटस तयार होतात. फ्रिजरमध्ये साठवून ठेवावेत.\n४) चिंच चटणी : - (Tamarind Chutney) : चिंच फळापासून चिंच चटणी प्रक्रिया करून खालीलप्रमाणे तयार करता येते.\nचिंच पल्प १ किलो, खजूर ५०० ग्रॅम, साखर १.२ कि.ग्रॅ., व्हिनेगर ३५० मिली., तिखट पावडर ५० ग्रॅम, मोहरी ५० ग्रॅम, आले ४० ग्रॅम, लसूण २० ग्रॅम, दालचिनी १० ग्रॅम, मीठ १० ग्रॅम, लवंग ४ ग्रॅम वेलदोडा ३ ग्रॅम.\nउत्पादन २ किलो (२९० ग्रॅम आकारमानाच्या ७ बॉटल्स तयार होतात)\n(वरील प्रमाणात अधिक मात्रेत घेऊन जास्त उत्पादन करावे)\n५) चिंच कॉर्डियल (Tamarind Cordial) : चिंच फळापासून चिंच कॉर्डियल पेय खालीलप्रमाणे पद्धत वापरून तयार करता येते.\nचिंच पल्प ४७५ ग्रॅम, पाणी ५५० मिली, साखर ५७० ग्रॅम, सी.एम.सी (का��्बोक्सी मिथिल सेल्यूजोज) १.५ ग्रॅम, सोडियम बेन्झोएट ०.६ ग्रॅम.\nउत्पादन : ७५० मिली आकारमानाची एक बॉटल (७५० मिली कॉर्डियल) वरील प्रमाण घेऊन अधिक उत्पादन करावे.\n६) चिंच पल्प पावडर : चिंचेचा गर स्प्रे ड्रॉइंग पद्धतीने वाळवून आणि पुर्ण सुकल्यानंतर दळून बारीक पावडर करता येते. ही पावडर निर्वात पिशव्यांमध्ये भरून ठेवल्यास पावडर बर्षभर केव्हाही वापरता येते. या चिंच पावडरला आंतराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये फार चांगली मागणी असते. उत्कृष्ट चिंच पावडर मध्ये खालील गुणधर्म असतात.\nपाणी ३.५ ते ८.८\nटारटारिक आम्ल ८.७ ते ११.१\nइनव्हर्ट साखर १५.८ ते २५.०\nप्रोटीन्स १.७ ते २.७\nस्टार्च २०.० ते ४१.५\nअॅश २.१ ते ३.२\nकॅल्शियम ७४.१४ मिली ग्रॅम\nपोटॅशियम २३.८ ते २.७ मिली ग्रॅम\n७) चिंच सॉस - चिंच सॉस तयार करण्यासाठी\nचिंचेचा गर १ कि.ग्रॅ., साखर १.५ कि.ग्रॅ. लाल मिरची पावडर १०० ग्रॅ., जिरा पावडर २० ग्रॅम. हिंग पावडर २० ग्रॅ., मीठ २०० ग्रॅम मसाला ५० ग्रॅम , व्हिनेगर ८० मिली हे घटक लागतात.\nप्रथम वजन करून घेतलेल्या चिंचेच्या गरात प्रमाणत साखर टाकून मिश्रण गरम करण्यास ठेवणे.\nवरील सर्व मसाल्यांची पुड एका मलमलच्या कापडाच्या पुरचंडीमध्ये बांधुन ती पुरचुंची मिश्रणात बुडवून ठेवावी. मधून मधून ही पुरचुंडी पळीने दाबावी. म्हणजे मसाल्याचा अर्क मिश्रणात उतरण्यास मदत होते. नंतर मिश्रण गरम असतानाच मिश्रणात मीठ टाकून थोडा वेळ गरम करावे. ०.३५० मिलिग्रॅम सोडियम बेंझोएट मिसळावे. हा तयार झालेला सॉस निर्जंतुक केलेल्या बाटल्यामध्ये भरून, बाटल्या हवाबंद करून, परत बाटल्या गरम करून थंड करून, लेबल लावून थंड आणि करोडया जागी साठवून ठेवाव्यात.\n८) चिंच पोळी : ज्याप्रमाणे आंब्याची पोळी केली जाते. त्याचप्रमाणे चिंचेच्या गरापासून उत्तम प्रतीची पोळी तयार करता येते. यासाठी चिंचेच्या गरामध्ये एकास एक (१ :१) या प्रमाणात साखर टाकून हे मिश्रण ९० अंश सें. तापमानात थोडा वेळ गरम करून पातळ थर ताटामध्ये ओतून वाळवावेत. असे एकावर एक थर देऊन थराची जाडी १.५ सें.मी. येईपर्यंत थर द्यावेत. वाळल्यानंतर पोळी कापून, वजन करून लेबल लावून थंड आणि कोरड्या जागी साठवून ठेवावी. ही पोळी १२ - १३ महिने चांगली टिकते.\n९) चिंच लोणचे : चिंच फळापासून चिंच लोणचे तयार करता येते. लोणचे तयार करण्याची पद्धत अतिशय सोपी असते. याकरिता उत्तम प्रतीच्या पु���्ण पिकलेल्या चिंच फळाची निवड करून वरची वाळलेली टरफले काढून चिंच अंदाजे १२ तास थंड पाण्यात भिजवून ठेवणे. त्यानंतर फळांमधील चिंचोके वेगळे करून चिंच पल्प (गर) वेगळा करावा. १ किलो ग्रॅम चिंच पल्पमध्ये १ किलो साखर मिसळून मिश्रण उकळून घ्यावे. उकळताना मिश्रण सारखे पळीने हलवत राहावे. या मिश्रणामध्ये मोहरी डाळ २०० ग्रॅम, तिखट पावडर २०० ग्रॅम, मीठ ३० ग्रॅम, हिंग १० ग्रॅम टाकून मिश्रणात मिसळणे. सर्व घटक मिश्रणात मिसळल्यानंतर २५० ग्रॅम मोहरीचे तेल गरम करून व नंतर थंड करून टाकावे. हे तयार झालेले लोणचे निर्जंतुक केलेल्या काचेच्या बाटल्यांमध्ये किंवा प्लास्टिक बॅगमध्ये भरावे. खोलीच्या तापमानात बाटल्या /पिशव्या ठेवून थंड होण्यासाठी ठेवाव्यात. थंड झल्यानंतर बाटल्यांना झाकणे लावून थंड ठिकाणी ठेवूं द्यावे. १२ ते १५ महिन्यापर्यंत हे चिंच लोणचे चांगल्या स्थितीत राहते.\n१०) चिंच सिरप - तयार करणे : चिंच सिरप तयार करण्यासाठी चिंचेच्या गरांमध्ये थोडे पाणी टाकून नरम होईपर्यंत उकळून घ्यावे. त्यानंतर मलमलच्या कपड्यामधून तयार झालेले मिश्रण गाळून घ्यावे. खाली भांड्यात चिंचेचा रस उपलब्ध होईल. या १ लिटर रसामध्ये २ चहाचे चमचे खाण्याचा सोडा मिसळून गरम करावे. मिश्रण उकळताना ते अंदाजे ५०० मि.ली. झाले. म्हणजे गरम करणे थांबवून रसावर उकळत असताना वर आलेली साय काढून टाकावी व रस पुन्हा मलमलच्या कापडातून गाळून घ्यावा. तयार झालेल्या ५०० मि.ली. रसामध्ये १२५ ग्रॅम साखर टाकून मिश्रण २० मिनिटे गरम करून घ्यावे. हे तयार झालेले चिंच सिरप थंड झाल्यावर निर्जंतुक केलेल्या बाटलीमध्ये भरून पॅकबंद करावे.\n१४) चिंच कॅन्डी : स्वच्छ केलेली, तुर्ण पिकलेली व वाळवून तयार झालेली चिंच फळे निवडून घ्यावीत. फळातील चिंचोके काढून टाकावेत. स्टीलच्या भांड्यात ही फळे ठेवून त्यावर तयार केलेला साखरेचा पाक टाकावा. साखरेचा पाक करण्यासाठी १ किलो साखरेत २५० मि.ली. पाणी टाकून ६२ सें.ग्रॅ. तापमानात उकळून घ्यावे. याला एकतारी पाक असे संबोधले जाते. हा फळांवर एकतारी पाक टाकल्यावर ३ दिवसपर्यंत फळे या पाकात भिजत ठेवावीत. या वेळेस फळांवरील पाक घट्ट होतो. नंतर हाताने फळांचे लहान लहान आकाराचे गोळे तयार करून साठवून ठेवावेत.\n१५) चिंचोका पावडर : चिंच फळातून गर वेगळा केल्यांनतर गरातील चिंचोके उपलब्ध होतात. ���ा चिंचोक्यावर प्रक्रिया करून चिंचोका पावडर तयार करता येते. या पावडरला देशांतर्गत आणि परदेशी बाजारपेठेत फार मोठी मागणी असते. औद्योगिक क्षेत्रात या पावडरचा उपयोग मोठ्या प्रमाणात कापड तयार करणाऱ्या मिल्समध्ये पेपर मिल्स, दारूगोळा कारखान्यामध्ये, प्लायवूड कारखान्यामध्ये, सौंदर्यप्रसाधने तयार करण्यासाठी, तंबाखु कारखान्यामध्ये तसेच पेन्ट तयार करणाऱ्या कंपनीमध्ये होतो. या पावडरमध्ये कार्बोहायड्रेट्स व प्रोटिन्सचे प्रमाण जास्त असल्याने चिकटणार पदार्थ तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. तसेच या पावडरचा उपयोग फुड इंडस्ट्रीमध्ये उदा. केचअप, आईसक्रिय, सॉस, सरबत, बेकरी पदार्थ अशा अनेक पदार्थांमध्ये मिश्रणासाठी वापरतात.\nचिंचोका पावडर तयार करण्याची पद्धत:\n१) निवडणे : चिंचोके बियांमध्ये काही इतर अनावश्यक पदार्थ असल्यास ते निवडून बाजूला टाकावेत. उत्कृष्ट प्रतीच्या चिंचोक्यांची निवड करावी.\n२) चिंचोके गरम करण्याची क्रिया: निवडून घेतलेले चिंचोके चांगल्या प्रतीचे आहेत याची खात्री केल्यानंतर चिंचोक्यावरील टरफल (शेल) काढून टाकण्यासाठी व पांढऱ्या - करड्या रंगाचे चिंचोके पुर्णपणे वाळलेले मिळण्यासाठी १४० अंश से. तापमानात १० मिनिटे गरम करावे. यामुळे चिंचोक्यामध्ये असलेल्या पाण्याचे प्रमाण पुर्णपणे कमी झाल्याने वरील टरफल त्वरीत निघून जाण्यास मदत होते. या टरफलांचे प्रमाण एकूण वजनाच्या २८ ते २९ टक्के असते. चिंचोक्यांना गरम करण्याची क्रिया फार काळजीपुर्वक करावी. सुचविलेल्या तापमानापेक्षा जास्त तापमान झाल्यास चिंचोक्यांचा राग गडद तपकिरी होतो व यापासून तयार झालेल्या पावडरीला रंग बदलल्यामुळे मागणी नसते.\n३) आवरण काढून टाकणे (Stripping ) : चिंचोक्यांवर गरम तापमानाची प्रक्रिया केल्यामुळे चिंचोक्यावरील आवरण त्वरित निघून जाते. त्यानंतर पांढऱ्या रंगाचे चिंचोके वेगळे काढावेत.\n४) पांढऱ्या रंगाचे चिंचोके वेगळे करणे :\nचिंचोक्यावरील टरफल पुर्ण निघाल्यानंतर पांढरे चिंचोके पुढील पावडर तयार करण्यासाठी वापरावे.\n५) पांढऱ्या चिंचोक्याची पावडर ग्राइंडिंग मशीनमध्ये तयार करणे :\nग्राइंडिंग मशीनमध्ये चिंचोक्यांची बारीक पावडर करावी.\n६) पावडर चाळणीतून गाळणे : तयार झालेली पावडर ६० मेश आकाराच्या चाळणीमधून गाळून घ्यावी.\n७) पॅकिंग : तया�� झालेली पावडर पॉलिथिन एल.डी.पी.इ. पिशव्यांमध्ये भरून ७ प्लाय करोगेटेड बॉक्सेसमध्ये पॅकिंग करावे. प्रत्येक पिशवीमध्ये २५ कि.ग्रॅ. किंवा ५० कि. ग्रॅ. पावडर भरावी. घरगुती पावडर ५०० ग्रॅम. १०० ग्रॅम पर्यंत पावडर करून जाड पॉलिथिन बॅगमध्ये पॅकिंग करावे. पॅकिंग केलेले बॉक्सेस थंड जागी साठवून ठेवावेत. अशी पावडर १२ - १६ महिन्यापर्यंत चांगली साठवून ठेवता येते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.pratilipi.com/story/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%9A%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0-f2uklaruyt5e", "date_download": "2019-02-20T12:26:48Z", "digest": "sha1:7R4CBZBIQ5PMAAAY64O2IZ36TOHGW2HJ", "length": 3126, "nlines": 51, "source_domain": "mr.pratilipi.com", "title": "मनीषा पटवर्धन च्या मराठी कथा कालचक्र चा सारांश « प्रतिलिपि मराठी | manisha patwardhan's content Summary « Pratilipi Marathi", "raw_content": "\nवाचक संख्या − 15802\nकालचक्रमाझ्या टेबलवर पडलेल्या अर्जांची छाननी करून दुसऱ्या दिवशी होणाऱ्या इंटरव्हूसाठी नावांची यादी बनवायची होती.एक एक पाकीट उघडून मी अर्ज वाचत होते.शेजारी आमच्या कॉलेजची पेपरात दिलेली जाहिरात होती.त्य\nएकदम मस्त कथा खरंच कोण कधी कुठल्या रूपात मदत करेल सांगता येत नाही\nखुप मस्त आहे कथा 😍😘😇👍👌💞\nकोण कुठे कसे मदत करतिल ते सांग ता येत नाही पण अप्रत्यक्ष रित्या देवच आपली मदत करतो\nखूपच सुंदर.बऱ्या वाईट अनुभवाची शिजोरी प्रत्येकाकडे असावी.मॉ दमाच्या जीवनात नकळत सुरेखाचे आगमन झाले परिस्थितीच्या फेऱ्यात सुरेखा गुं तुन गेली परिणामी तिची नोकरीही गेली पण देवावरील विश्वासाने व चंगुल पणाने परत ती स्वताला सिद्ध करू शकली\nसोशल मीडिया वर अनुसरण करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1", "date_download": "2019-02-20T12:07:03Z", "digest": "sha1:QFNHD77XJUJXT2XGPKQCANYCTQL66QWV", "length": 28442, "nlines": 305, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nबुधवार, फेब्रुवारी 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर बुधवार, फेब्रुवारी 20, 2019\nसर्व बातम्या (50) Apply सर्व बातम्या filter\nसप्तरंग (19) Apply सप्तरंग filter\nमहाराष्ट्र (6) Apply महाराष्ट्र filter\nअर्थविश्व (5) Apply अर्थविश्व filter\nग्लोबल (2) Apply ग्लोबल filter\nसंपादकिय (2) Apply संपादकिय filter\nसिटिझन जर्नालिझम (1) Apply सिटिझन जर्नालिझम filter\n(-) Remove पासवर्ड filter पासवर्ड\nगुन्हेगार (22) Apply गुन्हेगार filter\nडेबिट कार्ड (17) Apply डेबिट कार्ड filter\nसोशल मीडिया (15) Apply सोशल मीडिया filter\nमहाराष्ट्र (13) Apply महाराष्ट्र filter\nसॉफ्टवेअर (13) Apply सॉफ्टवेअर filter\nसप्तरंग (12) Apply सप्तरंग filter\nव्हायरस (11) Apply व्हायरस filter\nसाहित्य (11) Apply साहित्य filter\nव्यवसाय (10) Apply व्यवसाय filter\nस्मार्टफोन (10) Apply स्मार्टफोन filter\nक्रेडिट कार्ड (8) Apply क्रेडिट कार्ड filter\nपिंपरी (8) Apply पिंपरी filter\nपेट्रोल (8) Apply पेट्रोल filter\nरेल्वे (8) Apply रेल्वे filter\nव्हिडिओ (8) Apply व्हिडिओ filter\nसोलापूर (8) Apply सोलापूर filter\nउपक्रम (7) Apply उपक्रम filter\nआधार कार्ड (6) Apply आधार कार्ड filter\nक्‍लाऊड कॉम्प्युटिंग (अच्युत गोडबोले)\nइंटरनेटद्वारे हार्डवेअर किंवा सॉफ्टवेअरच्या इन्फ्रास्ट्रक्‍चरच्या बाबतीतली कुठलीही सेवा पुरवण्याच्या कल्पनेला ढोबळमानानं क्‍लाऊडची संकल्पना म्हणता येईल. ही सेवा पुरवणाऱ्या कंपन्या अनेक मोठमोठे सर्व्हर्स विकत घेतात आणि ते नेटवर्कनं एकमेकांशी जोडतात. या सर्व्हर्सना अनेक मोठमोठ्या आणि सक्षम हार्ड...\n‘इसिस’चा प्रसादात विष कालविण्याचा होता डाव\nऔरंगाबाद - एटीएसने मुंब्रा व औरंगाबादेतून अटक केलेल्या इसिसच्या नऊ समर्थक संशयितांच्या चौदा दिवसांच्या कोठडीत माहिती समोर आली आहे. मंदिरात वाटप करण्यात येणाऱ्या प्रसादात विष कालविण्याचा त्यांचा डाव होता. त्यांनी पदार्थसुद्धा तयार केल्याचे एटीएसने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यामुळे एटीएसचे...\nएक हजाराचे आमिष गोत्यात आणेल\nसांगली - दररोज सकाळी मोबाईलच्या टेक्‍स्ट मॅसेज बॉक्‍समध्ये एक बातमी येऊन धडकू लागली आहे. आपल्या कुणीतरी अमूक-तमूक नावाच्या मित्राने म्हणे, तुमच्या खात्यात एक हजार रुपये भरले आहेत. सोबत पासवर्ड आणि लिंक दिली जाते. ही शुद्ध फसवणूक असून मोबाईल कंपन्यांना हाताशी धरून ‘ऑनलाईन बाजार’ डाऊनलोड...\nमोबाईलचा पासवर्ड न दिल्याने पतीला जाळले जिवंत\nजकार्ता : मोबाईल ही वस्तू किती जिवघेणी झाली आहे, याचा धक्कादायक सत्य इंडोनेशियात समोर आले आहे. मोबाईलचा पासवर्ड न दिल्याने पत्नीने आपल्या पतीला जिवंत जाळल्याची घटना घडली आहे. इंडोनेशियातील या भयानक घटनेनंतर देशभरासह जगभरातील माध्यमांचे या बातमीकडे लक्ष वेधले गेले आहे. इंडोनेशियातील...\nआधार, पॅन कार्डच्या मदतीने बॅंक खात्यावर डल्ला\nमुंबई - बॅंक खातेदाराने एटीएम कार्डची माहिती दिलेली नसतानाही भामट्यांनी डल्ला मारल्याची तक्रार बोरिवली रेल्वे पोलिसांकडे दाखल झाली आहे. आधार व पॅन कार्ड आणि ओटीपी क्रमांकाच्या मदतीने भा��ट्यांनी आपल्या बॅंक खात्यातून 56 हजारांची रक्कम लंपास केल्याची तक्रार 25 वर्षांच्या तरुणीने केली आहे. ही तरुणी...\n'नीट'ला सामोरे जाताना.. प्रवेश अर्ज भरताय, ही काळजी घ्या\nनांदेड : महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि पालकांचा वैद्यकीय शिक्षणाकडे ओढा वर्षागणिक वाढतो आहे. या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण वैद्यकीय प्रवेश परीक्षा, अर्थात \"नीट'चे (नॅशनल इलिजिबिलिटी एन्ट्रंस टेस्ट) वेध सुरू झाले आहेत. ही परीक्षा यंदा येत्या पाच मे...\nवाढत्या ‘सायबर क्राइम’चा चार वर्षांत ‘चौकार’\nजळगाव - तंत्रज्ञानामुळे बॅंकिंगचे व्यवहार एका बोटावर व्हायला लागलेले असताना याच तंत्रज्ञानामुळे आर्थिक व अन्य स्वरूपाचे सायबर गुन्हे घडण्याचे प्रमाणही वाढू लागले आहे. गेल्या चार वर्षांत सायबर गुन्ह्यांच्या प्रमाणात राज्यभरात चारपट वाढ झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तंत्रज्ञांसह सुसज्ज...\n'शून्यवादा'चं आधुनिक उच्चारण (संतोष शेणई)\nनव्वदीनंतरच्या कवींमधील महत्त्वाचे असलेले पी. विठ्ठल यांचा \"शून्य एक मी' हा कवितासंग्रह आसपासच्या सुन्न करणाऱ्या शून्य वास्तवाची जाणीव करून देतो. जागतिकीकरणानं एकूणच समाजात, माणसामाणसांत, नातेसंबंधांत, नोकरी- व्यवसायांत, आपल्या मूल्यव्यवस्थेत आणि एकूणच भोवतीच्या पर्यावरणात \"न भूतो' असे बदल होत गेले...\nजीमेलही होतंय 'स्मार्ट' (योगेश कानगुडे)\nअनेक सुविधा वेळोवेळी अपडेट होत असतात. त्यामुळं वेळेची बचत होत असते आणि सुरक्षेपासून गोपनीयतेपर्यंत अनेक गोष्टींबाबतची चिंता मिटते. जीमेलमध्येही असेच \"स्मार्ट' बदल होत आहेत. त्यामुळं ई-मेलला \"स्मार्ट रिप्लाय' देण्याबरोबर तिचा ऑफलाइन वापर करण्यापर्यंत अनेक गोष्टी करता येतील. या नवीन सुविधांवर एक नजर...\nएटीएम कार्ड सोलापुरात, पैसे काढले बंगळुरूमध्ये\nसोलापूर : सोलापुरातील औषध विक्रेत्याच्या एटीएम कार्डचे क्‍लोनिंग करून बंगळुरूच्या एटीएम सेंटरमधून 30 हजारांची रक्कम काढण्यात आली. हा प्रकार गेल्या महिन्यात घडला. पैसे काढल्याचा मेसेज आल्यानंतर तत्काळ बॅंक आणि पोलिसांकडे तक्रार केल्याने आठ दिवसांत पैसे परत मिळाले. दत्त चौकातील औषधे विक्रेते जयराम...\nगणपती बाप्पांच्या दर्शनासाठी माझा बाप्पा एॅप\nबेळगाव : बेळगावच्या शहरातील ��णेशोत्सवाला मोठी परंपरा असून शहरातील गणेशोत्सव पाहण्यासाठी दरवर्षी लाखोंच्या संख्येने गणेश भक्‍त येत असतात मात्र अनेकांना कोणत्या मंडळाने कोणता देखावा सादर केला आहे किंवा मंडळाची मुर्ती कशी आहे कोणते मंडळ कोणत्या गल्लीत आहे याची माहिती नसते त्यामुळे अनेक गणेश भक्‍ताना...\nयेवला - पोलिसांकडुन गणेश मंडळांना परवाना मिळणार ऑनलाईन\nयेवला - पोलिसांकडुन मिळणार्‍या परवान्यासाठी गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना पोलीस ठाण्यात चकरा मारण्याची, बसून राहण्याची वेळ येणार नाही. यंदापासून नाशिक ग्रामिण पोलिसांनी गणेश मंडळांना ऑनलाईन पध्दतीने परवाना देण्याची सुविधा सुरू केली आहे. येथील मंडळानी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन...\n#cybersecurity : खरेच तुमचे पैसे सुरक्षित आहेत का\nपुणे - काही दिवसांपूर्वीची घटना आहे... लष्करात कार्यरत असलेल्या एका अधिकाऱ्याच्या मृत्यूनंतर विमा, भविष्यनिर्वाह निधी मिळून एकूण पाच लाख रुपये त्यांच्या पत्नीच्या खात्यात जमा झाले. सहा महिन्यांनंतर त्यांच्या पत्नीने खरेदी करताना कार्ड स्वाइप केले. दुसऱ्याच क्षणी एक अनोळखी फोन आला. ‘तुम्ही बंद कार्ड...\n#cybersecurity हॅकर्सच्या ‘हिट लिस्ट’वर आता कोण \nपुणे - कॉसमॉस बॅंकेच्या ‘एटीएम स्विच’ सर्व्हरवर हल्ला करून हॅकर्सने तब्बल ९४.४२ कोटी रुपये लुटल्यानंतर सध्या राष्ट्रीयीकृत बॅंकांसह सर्वच वित्तीय संस्थांचे धाबे दणाणले आहे. या ‘सायबर फ्रॉड’चे स्वरूप लक्षात घेता भविष्यात सहकारी बॅंका, पतसंस्था आणि वित्तीय संस्था हॅकर्सच्या ‘हिट लिस्ट’वर असतील. या...\nशिक्षक दिनानिमित्त जेष्ठ नागरीकांना संगणकाचे धडे\nनाशिक- आज सर्वत्र साजऱ्या होणाऱ्या शिक्षक दिनाचे औचित्य साधून अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या 'साक्षर टीमच्या माध्यमातून राजीवनगर येथील लाइफ मिशन ज्येष्ठ नागरिक स्नेह संस्थेतील ज्येष्ठांना आज काल जीवनाचा अविभाज्य अंग झालेल्या मोबाईल वरील विविध इंटरनेट आणि...\nगणेश मंडळांना आता ऑनलाईन परवाने; लातूर पोलिसांचा निर्णय\nलातूर : गणेश मंडळांना पोलिसांकडून मिळणाऱ्या परवान्यासाठी पोलिस स्टेशनमध्ये चकरा मारण्याची आणि रांगेत थांबण्याची आता गरज नाही. लातूर पोलिसांनी यातून गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांची सुटका करत शहर आणि जिल्ह्यातील सर्व गणेश मंडळांना प्रथमच ऑनलाईन पद्धतीने परवाना देण्याची सुविधा सुरू केली आहे. त्यामुळे...\nऑनलाईन बॅंकिंग करताय... दक्षता घ्याच\nसांगली - कॉसमॉस बॅंकेवर डिजिटल दरोडा पडल्यानंतर बहुतांश ऑनलाईन व्यवहार करणारे ग्राहक धास्तावले आहेत. एटीएम, ऑनलाईन बॅंकिंग, ऑनलाईन खरेदी करतानाही धास्ती जाणवते आहे. अशा वेळी काही महत्त्वाची काळजी ग्राहकांनी घेतलीच पाहिजे. बाकी गोष्टींत बॅंकेची जबाबदारी मोठी असते. आपल्या बॅंकिंगशी निगडित सर्व माहिती...\nहॉटेलमध्‍ये डेबिट कार्डच्‍या डेटाची चोरी\nनालासोपारा - हॉटेलमध्ये जेवण झाल्यानंतर डेबिट कार्ड द्वारे पैसे देणाऱ्या ग्राहकांच्या डेबिट कार्डची माहिती मिळवून त्यांच्या खात्यातील रक्‍कम लांबवणाऱ्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केले आहे. या रॅकेटमधील दोघांना बिहारमधून अटक करण्यात आली असून, मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्यात येत आहे. याबाबत विरार पोलिस...\nनेट बॅंकिंगबाबत अशी घ्या खबरदारी (योगेश बनकर)\nएटीएम कार्ड, ऑनलाइन बॅंकिंग वगैरेचा वापर करून अनेक जण बॅंक व्यवहार करताना दिसतात. मात्र, अजूनही त्यांचा सुरक्षित वापर कसा करायचा, याची माहिती अनेकांना नसते. या सगळ्या गोष्टी वापरताना कशा प्रकारे काळजी घ्यायची, कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आदींबाबत कानमंत्र. पुण्यातल्या कॉसमॉस बॅंकेच्या...\nलॉटरीच्या नावे तरुणाला अडीच लाखांना लुबाडले\nकणकवली - \"पाच लाखांची लॉटरी लागली,' असे सांगून नांदगावच्या तरुणाकडून प्रोसेसिंग फी, रजिस्ट्रेशन फी आदींसाठी टप्पाटप्प्याने दोन लाख 54 हजार रुपये उकळण्यात आले. आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच त्या तरुणाने येथील पोलिस ठाण्यात आज तक्रार दिली. तालुक्‍यातील नांदगाव येथील प्रदीप दिनकर सावंत (वय...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%85%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8/", "date_download": "2019-02-20T11:05:29Z", "digest": "sha1:WTKZODGD4KBH52KR6RPS2SGL2DQW2YH3", "length": 9862, "nlines": 99, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "अकाली दलाच्या आमदाराकडून शाहरुखविरोधात फौजदारी खटला | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nशत्रूला धडकी भरवणारे F-21 भारताला देण्यास अमेरिका तयार\nपतीच्या मारहाणीत पत्नीचा गर्भपात ; तू काळी आहेस, सुनेचा सासरच्यांनी केला छळ\nएकही बांधकाम कामगार कुटुंब बेघर राहणार नाही\nशहराचा पाणीपुरवठा उद्या बंद\nमुळशीत आणखी एका ‘लवासा’चा घाट\nHome breaking-news अकाली दलाच्या आमदाराकडून शाहरुखविरोधात फौजदारी खटला\nअकाली दलाच्या आमदाराकडून शाहरुखविरोधात फौजदारी खटला\nचंदिगढ – अकाली दलाच्या एका आमदाराने बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा “झिरो’ हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होत आहे. मात्र, या सिनेमामध्ये शीख समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे अकाली दलाच्या एका आमदाराने शाहरुख खानसह सिनेमासंबंधी इतर लोकांवर पंजाबमधील सिरसा येथे हा खटला दाखल केला आहे.\nशाहरुखच्या वाढदिवसानिमित्त “झिरो’चा ट्रेलर रिलीज करण्यात आला होता. आधी चित्रपटातल्या शाहरुखची लुकची चर्चादेखील झाली होती. या चित्रपटातला एक पोस्टर रिलीज झाला असून या पोस्टरमध्ये शाहरुखने कृपाण परिधान केलेले दिसत आहे. त्यामुळे शीख बांधवांनी याला आक्षेप घेत विरोध दर्शवला आहे.\nचित्रपटाच्या पोस्टरमध्ये शाहरुख खानने नोटांचा हार घातला असून गळ्यात कृपाण घातलेला दिसत आहे. हा फोटो मजेशीरपणे दाखवण्यात आल्याने शीख बांधव नाराज आहेत. शीख समाजावर उपहासात्मक कोटी करण्यात आल्याचा पंजाबमधील अकाली दलाचे आमदार मंजिंदर सिंग यांचा आरोप आहे. त्यामुळे समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याबद्दल या सिनेमावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. सिंग यांनी सिरसा येथील कोर्टात शाहरुख खान आणि ���तरांवर फौजदारी खटला दाखल केला आहे.\n‘राम मंदिर नाही तर मत नाही’ पुणे न्यायालयाच्या भिंतीवर पोस्टर्स\nपद्मिनी कोल्हापुरेंचा वाढदिवस उत्साहात साजरा\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/ramesh-kadam-wants-fight-shivsena-33835", "date_download": "2019-02-20T11:15:55Z", "digest": "sha1:RXMIQIX5JGLCYISCDKCKJNAQWCO3BZGY", "length": 10255, "nlines": 136, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Ramesh Kadam Wants to Fight From Shivsena | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nतुरुंगात असलेल्या रमेश कदमांना व्हायचंय खासदार : शिवसेनेच्या सं��र्कात; दोन बैठका झाल्याची जिल्हाप्रमुखांची माहिती\nतुरुंगात असलेल्या रमेश कदमांना व्हायचंय खासदार : शिवसेनेच्या संपर्कात; दोन बैठका झाल्याची जिल्हाप्रमुखांची माहिती\nतुरुंगात असलेल्या रमेश कदमांना व्हायचंय खासदार : शिवसेनेच्या संपर्कात; दोन बैठका झाल्याची जिल्हाप्रमुखांची माहिती\nतुरुंगात असलेल्या रमेश कदमांना व्हायचंय खासदार : शिवसेनेच्या संपर्कात; दोन बैठका झाल्याची जिल्हाप्रमुखांची माहिती\nसोमवार, 11 फेब्रुवारी 2019\nभ्रष्टाचाराच्या आरोपामुळे कारागृहात असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे निलंबीत आमदार रमेश कदम हे शिवसेनेचे धनुष्यबाण उचलण्यास इच्छूक आहेत. सोलापूर लोकसभा मतदार संघातून शिवसेनेकडून संधी मिळावी यासाठी त्यांनी प्रयत्न चालविले आहेत. यास शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांनी सोमवारी अधिकृत दुजोरा दिला.\nसोलापूर : भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे कारागृहात असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे निलंबीत आमदार रमेश कदम हे शिवसेनेचे धनुष्यबाण उचलण्यास इच्छूक आहेत. सोलापूर लोकसभा मतदार संघातून शिवसेनेकडून संधी मिळावी यासाठी त्यांनी प्रयत्न चालविले आहेत. यास शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांनी सोमवारी अधिकृत दुजोरा दिला. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळातील कोट्यवधींच्या भ्रष्टाचाराच्या आरोपात आमदार रमेश कदम हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.\nसोलापूरसह राज्यभरात विविध ठिकाणी त्यांच्यावर गुन्हे दाखल असून 2015 मध्ये त्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने त्यांना पक्षातून निलंबीत केले होते. तेव्हापासून ते शिवसेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा होती. लोकसभा निवडणूकीचे वारे वाहू लागल्याने आमदार रमेश कदम हे पुन्हा एकदा शिवसेनेच्या संपर्कात आले आहेत.\n\"आमदार रमेश कदम यांनी स्वत:हून शिवसेनेशी संपर्क केला आहे. शिवसेना पक्षप्रवेशाच्या अनुषंगाने कदम यांच्यासोबत दोन बैठका झाल्या आहेत. रमेश कदम हे सोलापूर लोकसभेसाठी इच्छुक आहेत.लोकसभेला भारतीय जनता पार्टीसोबत युती झाली नाही तर आमदार कदम यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळू शकेल. विधानसभा निवडणूकीसाठीही त्यांचा विचार केला जावू शकतो. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप असले तरी हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. भ्रष्टाचाराचा आरोप असलेले अनेक नेते राजकारणात आहेत. लोकसभा निवडणूकीत शिवसेनेकडून जो उमेदवार असेल त्यांच्यासाठी आम्ही काम करणार आहोत', असे वानकर यांनी सांगितले.\nशिवसेनेकडून उमेदवारी नाही मिळाली तरी आमदार रमेश कदम हे शिवसैनिक म्हणून काम करण्यास इच्छुक आहेत. या अनुषंगाने दोन बैठका झाल्या आहेत. मोहोळ मतदार संघातील शिवसैनिकांनी होकार दिला तर रमेश कदम यांच्याबाबत पक्षाकडून सकारात्मक विचार केला जाऊ शकतो.\nआमदार सोलापूर लोकसभा निवडणूक शिवसेना shivsena भारत राजकारण politics ncp\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://khetigaadi.com/new-implement-model/landforce-rotary-tiller-rtl4mg42--/mr", "date_download": "2019-02-20T11:26:58Z", "digest": "sha1:SYS2L3LL4GUGX553RUDVCL6ZNEFZNWN5", "length": 4512, "nlines": 117, "source_domain": "khetigaadi.com", "title": "Landforce Rotary Tiller RTL4MG42 Price, Specifications & Review - Khetigaadi", "raw_content": "मोबाइल अनुप्रयोग डाउनलोड करा\nभाडे तत्तावावर ट्रॅक्टर शोधा\nभाडे तत्तावावर ट्रॅक्टर द्या\nमी मान्य करतो की खालील \"किंमत मिळवा\" बटणावर क्लिक करून मी माझ्या ट्रॅक्टर खरेदीसह मला सहाय्य करण्यासाठी माझ्या \"मोबाईलवर\" खेतीगाडी किंवा त्याच्या पार्टनरकडून स्पष्टपणे मागण्या करीत आहे.\nब्लेडची संख्या : 42\nकार्यरत रूंदी : 48 (inch/cm)\nगियर बॉक्सची गती :\nआवश्यक ट्रॅक्टर एचपी :\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://2know.in/category/%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%89%E0%A4%97%E0%A4%B0/", "date_download": "2019-02-20T11:36:50Z", "digest": "sha1:H56L6FQXG6DADQCOHJKKGA2R2MJJG4Z6", "length": 9032, "nlines": 60, "source_domain": "2know.in", "title": "ब्लॉगर | मराठी इंटरनेट", "raw_content": "\nब्लॉगवरील लेख वाचकांना ईमेलने कसे मिळतील\nमाझ्या ब्लॉगवर प्रकाशित झालेला प्रत्येक लेख सध्या २३०० वाचकांना ईमेलने प्राप्त होतो आणि ही संख्या दिवसेंदिवस वाढत जात आहे. आपण जर स्वतः …\nब्लॉगवर आत्ता किती लोक आहेत\nमराठी भाषेला अजून फारसं आर्थिक वलय प्राप्त झालेलं नाहीये आणि मूळातच सर्वसामान्य मराठी लोकांमध्ये अजून तरी तंत्रज्ञानाबद्दल फारशी उत्सुकता दिसून येत नाही. …\nआपल्या ब्लॉगवर कोण लिहू शकेल आपला ब्लॉग कोण वाचू शकेल\nआपण आपल्या ब्लॉगवर आपल्या व्यतिरीक्त आणखी काही लोकांना लिहिण्यासाठी आमंत्रित करु शकतो. अशावेळी आपण अनुमती दिल्यानंतर आपला ब्लॉग त्यांना त्यांच्या ‘ब्लॉगर डॅशबोर्डवर’ …\nब्लॉग पोस्ट प्रकाशनाची वेळ ठरवा, शेड्यूल ���्लॉग पोस्ट\nआजचा लेख हा 2know.in वरील १५० वा लेख आहे. ‘Blogger Stats’ अनुसार पर्वा दिवशी 2know.in चे २ लाख पेजव्हूज पूर्ण झाले. 2know.in …\nनवीन ब्लॉगरचे टेम्प्लेट सेटिंग\nकाल आपण गुगलचे बदलते स्वरुप आणि जीमेलचे नवे रुप याबाबत थोडक्यात माहिती पाहिली होती. मागील काही दिवसांपासून ब्लॉगरच्या रुपातही अमुलाग्र बदल झालेला …\n ब्लॉगर ब्लॉगला स्वतःचा ‘फेव्हिकॉन’ कसा देता येईल\nआजच्या आपल्या लेखात आपण ‘फेव्हिकॉन’ म्हणजे काय ते पाहणार आहोतच, शिवाय ते आपल्या ब्लॉगला कसे देता येईल ते पाहणार आहोतच, शिवाय ते आपल्या ब्लॉगला कसे देता येईल याची माहिती देखिल घेणार आहोत. …\nब्लॉगर ब्लॉग कसा तयार करायचा\nज्याने ब्लॉगबद्दल थोडंफार ऐकलं आहे, त्याच्या मनात ब्लॉग बाबत एक उत्सुकता दिसून येते. सकाळ सारख्या वर्तमानपत्रांचा ही उत्सुकता जागवण्यामागे मोठा वाटा आहे. …\nब्लॉग मध्ये मेनूबार कसा जोडता येईल\nआपल्यापैकी अनेकांसाठी ही अगदी सोपी गोष्ट आहे. अनेक जुन्या ब्लॉगर्सना कदाचीत असंही वाटू शकेल की, त्यात काय इतकं विशेष मलाही अगदी तसंच …\nब्लॉगर ब्लॉगचे सर्व लेख आणि टेम्प्लेट कसे साठवाल\nपरवा ‘स्टार माझा’ च्या समारंभावेळी ब्लॉगर्सशी गप्पा मारत असताना माझ्या हे लक्षात आलं की, अनेक ब्लॉगर्सना ब्लॉगरवरील लेखांचा बॅकअप कसा घ्यायचा\nब्लॉगर ब्लॉगला दुसर्‍या साईटवरुन घेतलेले टेम्प्लेट कसे द्याल\nमध्यंतरी ब्लॉगरने आपल्या टेम्प्लेट्स‌ मध्ये एडिटिंगची इतकी छान सुधारणा केली की, दुसर्‍या एखाद्या साईटवर जाऊन ब्लॉगर ब्लॉग साठी टेम्प्लेट घेण्याची काही गरजच …\nमाझा ब्लॉग आणि सध्याचे विचार\nटेक्नॉलॉजी वर लिहिणार्‍या मराठी ब्लॉगर्सची साखळी म्हणजेच नेटवर्क तयार करण्याबाबत मी विचार करत आहे. परवाच मी अशा प्रकारचे भारतीय इंग्रजी ब्लॉगर्सचे नेटवर्क …\nलेखामधील चित्र नवीन टॅब मध्ये उघडण्याची सोय कशी करता येईल\nकाल आपण पाहिलं की, एखाद्या शब्दाला दिलेली लिंक ही नवीन टॅबमध्ये ओपन होण्याची सोय कशी करता येईल आज आपण पाहणार आहोत, एखाद्या …\nदुवा, लिंक नवीन विंडो, टॅब मध्ये उघडण्याची सोय करा\nआजचा हा लेख आपल्या नवीन ब्लॉगर मित्रांसाठी आहे. लेखादरम्यान येणार्‍या काही शब्दांना आपण लिंक्स, दुवे देत असतो. तर हे दुवे त्याच टॅबमध्ये …\nमोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग\nहजारो इंग्लिश पुस्तके मोफत\nबॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे\nवर्ड फाईल PDFमध्ये बदलणे\nSBI ATM केंद्रात पैसे जमा करणे\nलॅपटॉप स्पिकर लॅपटॉपशिवाय वापरणे\nअनुदिनी कशी तयार करावी\nखाली आपला ईमेल अ‍ॅड्रेस देऊन Subscribe वर क्लिक केल्यास 2know.in वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची ‘नोंद’ आपल्याला ईमेलवर मिळेल.\nअडलेल्या इंग्लिश शब्दांपासून शब्दकोश तयार करा\n****** पासवर्ड कसा पहायचा\nमोफत मराठी, इंग्रजी, हिंदी शब्दकोश\nलिंक शेअर करुन जास्त पैसे कमवणे\nफेसबुक, गुगल चे मराठी भाषांतर\nगुगल चा मराठी शोध, मराठी गुगल\n****** पासवर्ड कसा पहायचा\n© कॉपिराईट २०१० - २०१५ - 2know.in. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.pratilipi.com/user/%E0%A4%A7%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%AF-%E0%A4%B6%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B2-7l9vyri7sj", "date_download": "2019-02-20T11:32:12Z", "digest": "sha1:XSSLGQF6MA6475ONG4ISSOSTR4CMXLL4", "length": 3054, "nlines": 42, "source_domain": "mr.pratilipi.com", "title": "धनंजय शंकर पाटील « प्रतिलिपि मराठी | Dhananjay Shankar Patil « Pratilipi Marathi", "raw_content": "\nअनुसरण करा | 859\nपहली नजर का प्यार\nनाव:- श्री. धनंजय शंकर पाटील. जन्म तारिख:- 07/12/1989 राहणार:- तालुका.मंगळवेढा, जिल्हा.सोलापूर. व्यवसाय:- शिक्षण. छंद:- कविता,कथा,चारोळी लेखन, गाणे ऐकणे. फ़ोन नंबर:- :- 8380916155 Email id:- dhananjaypatil142@gmail.com शालेय जीवनापासून मला कला विषयात विशेष रस असल्यामुळे, मराठी, हिंदी भाषेमध्ये काव्यरचना करू लागलो. नव-नवीन साहित्य प्रकार शिकण्याची खूप आवड असल्यामुळे निबंध, कथा, लेख असे लेखन करत गेलो. जेव्हा फेसबूक सोशल नेटवर्किंगच व्यासपीठ मिळालं, तेव्हा अनेक साहित्य प्रकार शिकलो. कविता, कथा, चारोळी, लेख असे साहित्यप्रकार (मराठी आणि हिंदी) भाषेतून लिहीत गेलो. शब्दांशी घट्ट अशी मैत्री जमली. आता हा शाब्दिक साहित्यरूपी प्रवास, मनाला हर्षानंद देतो. \"शब्दों का ये कारवाँ, सदा यूँ ही चलता रहे | आपका स्नेह, प्यार मन को हरवक्त मिलता रहे |\"\nसोशल मीडिया वर अनुसरण करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/1318", "date_download": "2019-02-20T11:58:15Z", "digest": "sha1:QF45EDT4BLTHDFUWUWZRVP3TZKMSCRGO", "length": 14231, "nlines": 150, "source_domain": "mr.upakram.org", "title": "छायाचित्र टीका ९ | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nइथे अनेक चांगले छायाचित्रकार असताना मी माझे छायाचित्र टटीकेसाठी इथे ठेवण्याचे धाडस करत आहे. मला जाणकारांकडुन काहीतरी मार्गदर्शन होइल असा स्वार्थ त्या�� आहे :).\nआय. टी. क्षेत्रात असल्याने आम्हाला मागच्या वर्षी पल्याडला जायची संधी आली होती. तिथे रोझ गार्डन बरीच सुंदर असतात. तर न्युयॉर्क मधल्या टॅरिटाउन या गावातल्या रोझ गार्डन मधला हा फोटो आहे.\nतर मंडळी हातचे काही राखुन न ठेवता बिनधास्त टीका करा. काय आवडले तसेच आवडले नाही ते जरुर सांगा.\nचित्र आवडले. फोकस अजून शार्प जमला असता क असा विचार करतोय.\nडेप्थ ऑफ फिल्ड (चित्राची खोली) मस्त साधली आहे.\nआपण फोटो काढताना तुमचा व गुलाबाच्यामधला कोन (अँगल) बदलला असता तर कदाचित एकच गुलाब चित्रात घेता आला असता. मागचा गुलाब थोडेसे लक्ष वेधत आहे व त्यमुळे या गुलाबाला योग्य न्याय मिळत नाहीये असे वाटले.\nअजून एक म्हणजे, मिटरींग कुठले आहे (स्पॉट, सेंटर वेटेड किंवा मेट्रिक्स - एक्सिफ मध्ये कळेल)\nअवांतरः aminus3.com ही टेक्स्ट का टाकली आहे. हे कळले नाही.\nआपण फोटो काढताना तुमचा व गुलाबाच्यामधला कोन (अँगल) बदलला असता तर कदाचित एकच गुलाब चित्रात घेता आला असता. मागचा गुलाब थोडेसे लक्ष वेधत आहे व त्यमुळे या गुलाबाला योग्य न्याय मिळत नाहीये असे वाटले.\nफोटो बघताना अगदी असंच वाटतं..सहमत आहे..\nथोडं डावीकडे सरकून दोन्ही फुले एकाच वेळी फोकसमध्ये घेतली असती तर अजून उठावदार आला असता. दोन्ही गुलाबांमध्ये आकार रंग वगैरे मध्ये फार फरक नसताना एकच का निवडला काही खास कारण \nमाम्माजी...कुर्ते मे रहना सिखो|\n- इति इंदरजित चढ्ढा\nअसे काहीच नाही. एक गुलाब अशी बरीच चित्रे घेतली. त्यानंतर एक चित्र असे घेतले. परंतु आता माझ्या ल़क्षात येत आहे की मागच्या गुलाबामुळे कदाचित समोरच्या गुलाबाला योग्य न्याय मिळत नसेल.\nअजुन फोटोग्राफीत मी मोंटेसरीतच आहे त्यामुळे मिटरींग म्हणजे काय् हे गुगलावे लागले. परंतु शूटींग डेटा बघितला असता मिटरींग मल्टी पॅटर्न आहे असे दिसते आहे.\nमी पण माँटेसरीतच आहे, (काल नाही का आपण एक चॉकलेट भांडून खाल्लं\nमिटरीगबद्दल माहिती येथे वाचा... जालावर अजूनही आहे.\nही काही टीका नाही कारण टीका करण्यासाठी काहीतरी कळावे लागते ;-)\nपण प्रश्न असा की या चित्रात ऑर्ब्ज (गुलाबांसभोवती दिसणारे गोलाकार) का आले असावेत\nचित्रात डाव्या बाजुला वरच्या गुलाबाच्या भोवती दिसणारे गोलाकार बहुतेक मागील बाजुचे प्रकाशस्त्रोत डिफोकस केल्यामुळे आले असावेत असे मला वाटते.\nअवांतरः चित्र सुर्याने काढले असल्याने त्यांचा प्रकाश परवर्तित झाला असेल (हं घ्या)\nध्रुव ने उत्तर दिलेच आहे. झाडांमधुन येणार्‍या प्रकाशाच्या तिरीपांचे ऑर्ब्ज तयार झाले आहेत. आपल्याला चित्र आवडले का आपल्या दृष्टीने काय सुधारणा पाहीजे होती \n>>>चित्र सुर्याने काढले असल्याने त्यांचा प्रकाश परावर्तित झाला असेल (हं घ्या)\nआणि त्यांचे रंग अतिशय मनमोहक आहेत.\nआपल्याला चित्र आवडले का \nआपल्या दृष्टीने काय सुधारणा पाहीजे होती \nचुकीच्या माणसाला विचारलेत बॉ तरी ते ऑर्ब्ज कसे टाळावेत याबद्दल कोणा तज्ज्ञाची टीप आवडेल.\nमला खरं तर कधी कधी असे ऑर्ब्ज मुद्दाम आणायला आवडले असते. पण दर वेळेला ते आणणेही जमत नाही. व दरवेळी ते आणणे चांगलेही दिसत नाही.\nध्रुव/अभिजित यांच्याशी सहमत. दोन्ही गुलाब फोकसमध्ये आले असते तर आणखी उठाव आला असता. बरेचदा फुलांवर काही पाण्याचे थेंब असले तर चान दिसतात; अर्थात इथे तसे करणे शक्य होते की नाही कल्पना नाही.\nप्रा.डॉ.दिलीप बिरुटे [23 Jun 2008 रोजी 15:44 वा.]\nगुलाबाचे चित्र सुंदर खेचले आहे, इतकेच कळते \nआय. टी. क्षेत्रात असल्याने आम्हाला मागच्या वर्षी पल्याडला जायची संधी आली होती.\nपल्याडचे काही माहितीपुर्णही लेखन येऊ द्या \nमला हे चित्र आवडले ते दोन गोष्टींमुळे\n१) गुलाब अनेक रंगांत मिळतात पण हा रंग माझा सर्वात आवडता गुलाबाचा रंग आहे.. अगदी लाल चुटुक गुलाबापेक्षाही (अर्थात लाल गुलाब कोणी दिला तर जास्त आवडत ;) )\n२) दुसरा डोकावणारा गुलाब लई झ्याक हळुच धाकट्या बहीणीने ताईच्याआडून डोकावावं असं ते फूल डोकावतंय\nजगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे\nदोन्ही गुलाब जवळ असल्याने (तरीही एकाच प्रतलात नसल्याने) फोकस थोडासा चुकला आहे. पाठीमागचा गुलाब (शक्य असल्यास) हाताने थोडा पुढा आणुन पहिल्या गुलाबाच्या प्रतलात आणला असता तर फोकसींगची समस्या दूर झाली असती. गुलाबाचा रंग मात्र खूपच मोहक आहे.\n१] फ़ोकस अजून शार्प करता येईल कां ,--एकाच गुलाबाचा फ़ोटो---\nडेप्थ ऑफ़ फ़िल्ड [येथे गुलाबाची पुढी ल व मागील पाकळी रेखीव येणे] हे कॅमेर्‍याचे अंतर व ऍपर्चरवर अवलंबून असते.अंतर\nकमी--डेप्थ् कमी अपर्चर् जास्त्--डेप्थ् --कमी. येथे अंतर् कमी--साधारणतः १०-१२ इंच् व् अपर्चर् ८ यांनी दोन्ही पाकळ्या\nरेखिव् येणे अवघड् आहे. त्यारितां अंतर वाढवून [२४ इंच] व अपर्चर २२-३२ ठेवून फ़ोटो काढावा व मग मोठा ���रावा.\nएकाच गुलाबाचा फ़ोटो असा दिसला असता\nच्या .. फ़ोटो लोड झालाच नाही कीं\nपण जमतंय की क्लोनींग...\nजरा फिनिश केलं तर कळायचंही नाही...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%AE/", "date_download": "2019-02-20T11:46:32Z", "digest": "sha1:CHNVOT75VYNU4ZAG62IIEEQRICXLBN4J", "length": 10880, "nlines": 101, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "पावसाची शक्यता कायम | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nशत्रूला धडकी भरवणारे F-21 भारताला देण्यास अमेरिका तयार\nपतीच्या मारहाणीत पत्नीचा गर्भपात ; तू काळी आहेस, सुनेचा सासरच्यांनी केला छळ\nएकही बांधकाम कामगार कुटुंब बेघर राहणार नाही\nशहराचा पाणीपुरवठा उद्या बंद\nमुळशीत आणखी एका ‘लवासा’चा घाट\nHome breaking-news पावसाची शक्यता कायम\nढगाळ वातावरणामुळे उकाडय़ात वाढ\nकोकणामध्ये चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाल्याने पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे रविवारी कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला. मराठवाडय़ात हलक्या सरी बरसल्या. राज्यभर सध्या ढगाळ वातावरण राहत असल्याने उकाडय़ात वाढ झाली आहे. पुढील दोन ते तीन दिवस मध्य महाराष्ट्र, कोकण विभागात दुपारनंतर मेघगर्जनेसह पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.\nराज्यामध्ये मागील चोवीस तासांमध्ये महाबळेश्वर, नाशिक, सातारा, बुलढाणा येथे पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. पुढील दोन ते तीन दिवस बहुतांश ठिकाणी आकाश ढगाळ राहणार आहे. मुंबई आणि परिसरामध्येही आकाश अंशत: ढगाळ राहून काही भागात हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. निरभ्र आकाशामुळे मागील आठवडय़ामध्ये कोकण, मुंबई परिसर वगळता राज्यात इतर ठिकाणी किमान तापमानात मोठय़ा प्रमाणावर घट झाली होती. त्यामुळे रात्री चांगलीच थंडी जाणवत होती. मात्र, ढगाळ वातावरण निर्माण होताच थंडी गायब होऊन उकाडय़ात वाढ झाली आहे. महाबळेश्वर आणि नागपूर वगळता राज्यात जवळपास सर्वच ठिकाणी किमान तापमान २० अंशांच्या पुढे गेले आहे. कमाल तापमानही ३४ ते ३६ अंशांच्या आसपास आहे. ढगाळ स्थिती दूर झाल्यास उकाडा कमी होऊ शकणार आहे.\nवीज पडून दोघांचा मृत्यू\nपुणे जिल्ह्यतील मावळ तालुक्यामधील नेसावे येथे रविवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास वीज कोसळून दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. शोभा अंकुश शिरसठ (वय ३०), खंडू धोंडू शिरसठ (वय ५० दोघे रा. नेसावे, ता. वडगाव मावळ) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. संध्याकाळी या भागात पाऊस सुरू झाला. त्या वेळी ते दोघे शेतात काम करीत असताना अंगावर वीज कोसळून त्यांचा मृत्यू झाला.\nमनेका गांधी संतापल्या, ‘नरभक्षक’ वाघिणीची हत्या केल्याचा आरोप\nपुणे-मुंबई हायपरलूपसाठी दोन कंपन्यांशी करार\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदि��ाजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://dindoripranit.org/archives/4613", "date_download": "2019-02-20T12:48:26Z", "digest": "sha1:W6ZUJUYUB6ESS2ZYWAQ3LRM4FTX7DKSN", "length": 4138, "nlines": 61, "source_domain": "dindoripranit.org", "title": "श्री नृसिंह जयंती (वैशाख शु.१३) (२८ एप्रिल २०१८) – अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर", "raw_content": "अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास मार्ग (दिंडोरी प्रणित)\nप्रधान सेवा केंद्र, श्रीक्षेत्र दिंडोरी\n१. बालसंस्कार व युवा प्रबोधन\n२. प्रश्नोत्तर व मार्गदर्शन\n४. आरोग्य व आयुर्वेद\n६. भारतीय संस्कृती व अस्मिता\n१३. पशु व गोवंश\n१६. देश विदेश अभियान\nश्री नृसिंह जयंती (वैशाख शु.१३) (२८ एप्रिल २०१८)\nया दिवशी सर्वांनी भगवान विष्णूंची सेवा, मंत्र, स्तोत्र, पठण करावे.\nश्री लक्ष्मी नृसिंह स्तोत्र पठण करावे.\nमाहिती व तंत्रज्ञान विभाग – Mobile Apps\n|| प्रधान सेवा केंद्र, श्री क्षेत्र दिंडोरी ||\nश्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्र\nदिंडोरी, तालुका : दिंडोरी जिल्हा : नाशिक\nफोन नंबर - (०२५५७) २२१७१०\n|| गुरुपीठ, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ||\nश्री स्वामी समर्थ गुरूपीठ,मु.पो.ता.त्र्यंबकेश्वर\nफोन नंबर - (०२५९४) २३३१७०\nCopyright 2012-2017 अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्र (दिंडोरी प्रणीत) सर्व हक्क राखीव.\nऑनलाईन देणगी माहिती साठी येथे क्लीक करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/1715", "date_download": "2019-02-20T11:03:44Z", "digest": "sha1:MVK7JDKWYRX35ETFD6M5QXMMCHMDY6MM", "length": 34090, "nlines": 135, "source_domain": "mr.upakram.org", "title": "जॉन स्टुअर्ट विरुद्ध जिम क्रेमर | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nजॉन स्टुअर्ट विरुद्ध जिम क्रेमर\nइराक अफगाणिस्तानातील युद्धे, जागतिक मंदी या हल्ली नेहमी चर्चेत असणार्‍या विषयांबरोबर प्रसारमाध्यमात गेल्या आठवड्यात एका वेगळ्याच 'युद्धाची' बातमी तेजीत होती. जॉन स्टुअर्ट विरुद्ध सीएनबीसी, जॉन स्टुअर्ट विरुद्ध जिम क्रेमर, जॉन स्टुअर्ट विरुद्ध प्रसारमाध्यमे अश्या बर्‍याच वेगवेगळ्या दृष्टीकोनातून यावर बरीच चर्चा आणि विचारमंथन होत आहे.\nहे सगळे सुरू झाले जेव्हा ४ मार्च च्या 'डेली शो' कार्यक्रमात जॉन स्टुअर्ट ने रिक सँटेली या ��ीएनबीसी च्या वार्ताहरावर आणि सीएनबीसीच्या विश्वासार्हतेवर (CNBC Gives Financial Advice) आणि शेअरमार्केटला सरकारच्या कामगिरीची एकमेव कसोटी मानण्यावर(The Dow Knows All) टीका केली. या कार्यक्रमादरम्यान जिम क्रेमर या आणखी एका सीएनबीसी विश्लेषकावर टीका केली होती.\nक्रेमर आणि जॉन स्टुअर्ट\nसीएनबीसीने यावर अधिकृतरीत्या काही टिप्पणी केली नाही पण जिम क्रेमर ने एका संकेतस्थळावर लिहिलेल्या लेखात आपली काही वाक्ये 'आउट ऑफ काँटेक्स्ट' वापरली गेल्याचा आरोप केला. त्याला ९ मार्चच्या डेली शो मध्ये (In Cramer We Trust) जॉन स्टुअर्टने उत्तर दिले.\nजिम क्रेमर ने इतर काही कार्यक्रमात जाऊन जॉन स्टुअर्टवर टीका करण्याची संधी सोडली नाही. १० मार्चच्या डेली शो मध्ये जॉन स्टुअर्टने त्याला पुन्हा उत्तर दिले.(Basic Cable Personality Clash Skirmish '09 )\nया छोट्या वादात इतर वाहिन्यांनी भर घालून त्याला प्रतिष्ठेची लढाई बनवली. (Jim Cramer Battle) आणि १२ मार्चच्या डेली शो मध्ये पाहुणा म्हणून जिम क्रेमर येणार अशी घोषणा जॉन स्टुअर्ट ने केली.\n१२ मार्चला जे काही झाले ते प्रसारमाध्यमात आणि ब्लॉग/आंतरजाल विश्वात येते कित्येक दिवस चर्चिले जाईल हे नक्की. या चर्चेची संपादित आणि असंपादित चलचित्रे उललब्ध आहेत.\nसंपादित - भाग १, भाग २, भाग ३\nअसंपादित - भाग १, भाग २, भाग ३\nया घटनेविषयी आणि यातून उभ्या राहिलेल्या प्रश्नांविषयी आपल्याला काय वाटते\nफार संक्षेपात आहे हो\nबर्‍याच दिवसांनी स्वतः शशांकचा लेख\nपण आपले लिखाण फार फार संक्षेपात आहे हो\nआधी फित पाहायला आमचे जाल चालतच नाही धड\nत्यामुळे तुम्ही वाद आणि त्यावरचे प्रवाद या विषयी जरा विस्ताराने लिहिले असते तर काही तरी\nकळले असते, असे म्हणतो.\nकर्जप्रकरणांमुळे आर्थिक अडचणीत असलेल्या सर्वसामान्य लोकांना मदत करण्याच्या ओबामा प्रशासनाच्या निर्णयावर रिक सँटेली ने सीएनबीसीवरील एका कार्यक्रमात सडकून टीका केली. वॉलस्ट्रीटवरील बड्या धोंडाना वाचवण्यासाठी अब्जावधी डॉलर खर्च केलेले असताना रिक सँटेलीने सर्वसामान्य नागरिकांना दिल्या जाणार्‍या पैश्यावर टीका करावी यावर जॉन स्टुअर्ट ने आपल्या खास शैलीत टीका केली आणि त्यात अर्थकारणविषयक वाहिन्या/पत्रकार/तज्ज्ञ, सीएनबीसी आणि शेअर निर्देशांकाला प्रशासनाच्या कामगिरीचा एकमेव निकष मानण्याच्या प्रवृत्तीवरही टिप्पणी केली. त्यात एका तुकड्यात जिम क्रेमर, जो सीएनबीसी वर एक शेअरबाजारविषयक कार्यक्रम चालवतो त्याच्यावर टीका केली होती.\nक्रेमरने आपली वाक्ये 'आउट ऑफ काँटेक्स्ट' घेतल्याचा आरोप केल्याचे वर चर्चाप्रस्तावात आले आहेच. तसेच इतरत्रही त्याने जॉन स्टुअर्ट हा फक्त एक विनोदवीर, 'कमिडियन' आहे अशी खिल्लीही उडवली. (काही विश्लेषकांच्या मते ही क्रेमरची घोडचूक होती, सीएनबीसी वर केलेल्या हल्ल्याला व्यक्तिगत घेऊन जॉन स्टुअर्टला अंगावर घेणे त्याला नडले.)\nपुढच्या भागात जॉन स्टुअर्टने क्रेमरला बरोबर धारेवर धरले. क्रेमरने काय काय विश्लेषण केले होते आणि नेमके त्याच्या उलट कसे काय झाले याची कुंडलीच जॉन स्टुअर्ट ने मांडली. इतर वाहिन्यांनी स्वाभाविकपणे यात आणखी रंग भरले आणि क्रेमरने अखेरीस जॉनच्या शो मध्ये पाहुणा म्हणून जाण्याचे मान्य केले (रिक सँटेलीलाही जॉनच्या कार्यक्रमात पाहुणा म्हणून येण्याचे आमंत्रण मिळाले होते पण त्याने ऐनवेळी यायचे टाळले)\nक्रेमर गुरुवार १२ मार्च २००९ रोजी डेली शो मध्ये आला. त्याला वाटले असावे थोडीफार टीका, टपल्या, थोडी गंमत जंमत होईल, पण नेहमीपेक्षा गंभीर जॉन स्टुअर्टने वाहिन्यांची आणि त्यावरील निवेदकांच्या बेजबाबदार वर्तणुकीची पुराव्यासह चिरफाड केली.\nयाहून अधिक लिहायला मला नक्कीच आवडले असते पण याचा आवाका खूप मोठा आहे आणि त्यात पाहण्यात आणि ऐकण्यात जास्त मजा आहे त्यामुळे शक्य होईल तसे हे व्हिडिओ पाहावेत. ज्यांना हे लगेच पाहणे शक्य नाही (कार्यालयात असल्यामुळे वगैरे) त्यांच्यासाठी शेवटच्या चर्चेचे ट्रान्स्क्रिप्ट इथे मिळेल.\nचर्चा विषय मस्त आहे... जॉन स्टुअर्टने जिम क्रेमरला पार उघड्यावर आणले. या संदर्भात वेळ मिळाल्यास अधिक लिहीन मात्र एकच टिपण्णी करू इच्छितो:\nसध्या अमेरिकेत स्टिम्युलस पैसे कसे देयचे, कोणाला देयचे यावरून जोरजोरात चर्चा चालू आहे. त्यात ओबामा मोठ्ठे सरकार तयार करत आहे, तो डाव्या विचारांचा आहे, उद्योगांचे म्हणणे आहे की, \"मुझे तुमसे सबकुछ चाहीये, (पण ते घेतल्यावर) मुझे मेरे हाल पे छोड दो\" म्हणजे एआयजीने शंभर बिलीयन्सच्या जवळपास कंपनी बुडते म्हणून पैसे घेतलेत आणि अजूनही घेणार आहे. त्यातील १६५ मिलीयन्स त्यांना त्यांच्या वरीष्ठ अधिकार्‍यांना ज्यांच्या निर्णयप्रक्रीयेमुळे ते गोत्यात आले, त्यांना बोनस म्हणून देयचे आहेत...वर ���ॉलस्ट्रीटवरील तज्ञ सांगणार ओबामा कसा चूक आहे म्हणून...\nमाझे यावर एकच म्हणणे आहे. ओबामा येण्याआधी बरेचे काही \"प्रो-बिझिनेस\" करून पाहीले पण जमले नाही. इकॉनॉमी गोत्यातच जात राहीली... आता त्याला करून पाहूंदेत. त्याचे बरोबर ठरते की चूक ते काळ ठरवणार आहेच आणि तेही नजीकच्या भविष्यात कारण अशी अर्थ अवस्था जास्तकाळ चालू शकणार नाही... मात्र त्याला \"ज्ञान\" शिकवणार्‍या बिझिनेस ऍनॅलीस्टस्, एक्सपर्ट्स वगैरेचा नैतिक हक्क केंव्हाच गेला आहे असे वाटते, त्यांनी आता गप बसावे...\n\"जॉन स्टूअर्ट वि. जीम क्रेमर\" ही त्या हिमनगाच्या टोकावरील दोन विदुषकांच्या चाळ्याची गोष्ट आहे.\n\"जॉन स्टूअर्ट वि. जीम क्रेमर\" ही त्या हिमनगाच्या टोकावरील दोन विदुषकांच्या चाळ्याची गोष्ट आहे.\nयाच्याशी सहमत नाही. जॉन स्टुअर्टला विदुषक किंवा कॉमेडियन म्हणून नजरेआड करता येणार नाही. लोकांवरील विशेषतः तरुणांवरील त्यांचा प्रभाव बराच आहे आणि त्याचा अभ्यासही चांगला आहे. उदाहरणादाखल नुकतीच झालेली जो नोसेराची मुलाखत पाहा.\nआणि व्हाइट हाउसवरही क्रेमर पुराण लोकप्रिय झाले आहे :)\nजॉन स्टुअर्टला विदुषक किंवा कॉमेडियन म्हणून नजरेआड करता येणार नाही.\nमाझ्या म्हणण्याचा तसा उद्देश नव्हता. तो विनोदवीर आहे म्हणून त्याला विदुषक म्हणले मात्र क्रेमरचे चाळे मात्र खरेच विदुषकी वाटले. त्या दोहोंना एकाच वाक्यात गोवल्याने माझ्याकडून गल्लत झाली...\nचर्चा वाचायला आवडेल ...\nशशांकने मांडलेला संक्षेपातील गोषवारा वाचुन सविस्तर चर्चा आणि त्यातले मुद्दे जाणुन घ्यायची इच्छा झाली आहे.\nह्यावर इतर उपक्रमींची मते वाचायला आवडेल ...\nअजुन जरा विस्तराना येऊद्यात, आम्ही वाचतो आहोत.\nएखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.\nत्यात अजुन देवाला \"स्वेटर\" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)\n आमच्या अतिशय आवडत्या स्टुअर्टकाकांवर लेख टाकल्याबद्दल शशांकरावांचे अनेक आभार.\nआम्ही गेली काही वर्षे हा कार्यक्रम न चुकता नेमाने बघत असल्याने हे सगळे आम्हाला लाइव्ह बघायला मिळाले. स्टुअर्टने पुर्वी एकदा टकर कार्लसन नावाच्या वृत्त निवेदकावर त्याच्याच 'क्रॉसफायर' नावाच्या कार्यक्रमात असाच हल्ला चढवला होता. तो भाग लोकांनी इतका डोक्यावर घेतला की टकर कार्लसनची सी एन् ए���् वरुन हकलपट्टी होउन त्याला एम् एस् एन् बी सी वर जावे लागले. त्या प्रसंगाची आठवण करुन देणारा राडा ह्यावेळेला पुन्हा घडला आणि त्यात बळी गेला तो क्रेमरचा. :)\nआम्ही गेली काही वर्षे हा कार्यक्रम न चुकता नेमाने बघत असल्याने हे सगळे आम्हाला लाइव्ह बघायला मिळाले. स्टुअर्टने पुर्वी एकदा टकर कार्लसन नावाच्या वृत्त निवेदकावर त्याच्याच 'क्रॉसफायर' नावाच्या कार्यक्रमात असाच हल्ला चढवला होता. तो भाग लोकांनी इतका डोक्यावर घेतला की टकर कार्लसनची सी एन् एन् वरुन हकलपट्टी होउन त्याला एम् एस् एन् बी सी वर जावे लागले.\nहो हो. तो कार्यक्रम भन्नाट होता. यूट्यूबवर पाहा. टकरची जळजळ पुन्हा वर आली आहे. (दुवा) :)\nत्या प्रसंगाची आठवण करुन देणारा राडा ह्यावेळेला पुन्हा घडला आणि त्यात बळी गेला तो क्रेमरचा. :)\nदुवे आणि माहितीबद्दल आभार. हा गोंधळ माहिती नव्हता. एकूणातच सध्या जी एकेक प्रकरणे उघडकीला येत आहेत ती पाहून थक्क होणेच बाकी आहे. मॅडॉफ प्रकरण हे त्यातले लेटेष्ट.\nसध्या बॉम्बार्डियर्स वाचतो आहे, य व्या वेळेला. पहिल्यांदा दहा एक वर्षांपूर्वी वाचले होते तेव्हा विनोदासाठी अतिशयोक्ती केली आहे असे वाटत होते. पण आत्ताची परिस्थिती बघता ही सत्यकथा आहे असे वाटू लागले आहे. (पुस्तकांची यादी करणार्‍यांनी या पुस्तकाची जरूर भर घालावी.) यातला एक उतारा इथे देण्याचा मोह आवरत नाही.\nपरदेशी वूडी ऍलनपेक्षा देशी करण जोहर कधीही श्रेष्ठ असतो.\nपरदेशी वूडी ऍलनपेक्षा देशी करण जोहर कधीही श्रेष्ठ असतो. परदेशी वूडी ऍलनपेक्षा देशी करण जोहर कधीही श्रेष्ठ असतो. परदेशी वूडी ऍलनपेक्षा देशी करण जोहर कधीही श्रेष्ठ असतो. परदेशी वूडी ऍलनपेक्षा देशी करण जोहर कधीही श्रेष्ठ असतो. परदेशी वूडी ऍलनपेक्षा देशी करण जोहर कधीही श्रेष्ठ असतो. परदेशी वूडी ऍलनपेक्षा देशी करण जोहर कधीही श्रेष्ठ असतो. परदेशी वूडी ऍलनपेक्षा देशी करण जोहर कधीही श्रेष्ठ असतो. परदेशी वूडी ऍलनपेक्षा देशी करण जोहर कधीही श्रेष्ठ असतो. परदेशी वूडी ऍलनपेक्षा देशी करण जोहर कधीही श्रेष्ठ असतो. परदेशी वूडी ऍलनपेक्षा देशी करण जोहर कधीही श्रेष्ठ असतो. परदेशी वूडी ऍलनपेक्षा देशी करण जोहर कधीही श्रेष्ठ असतो. परदेशी वूडी ऍलनपेक्षा देशी करण जोहर कधीही श्रेष्ठ असतो. परदेशी वूडी ऍलनपेक्षा देशी करण जोहर कधीही श्रेष्ठ असतो. परदेशी ��ूडी ऍलनपेक्षा देशी करण जोहर कधीही श्रेष्ठ असतो. परदेशी वूडी ऍलनपेक्षा देशी करण जोहर कधीही श्रेष्ठ असतो. परदेशी वूडी ऍलनपेक्षा देशी करण जोहर कधीही श्रेष्ठ असतो. परदेशी वूडी ऍलनपेक्षा देशी करण जोहर कधीही श्रेष्ठ असतो. परदेशी वूडी ऍलनपेक्षा देशी करण जोहर कधीही श्रेष्ठ असतो. परदेशी वूडी ऍलनपेक्षा देशी करण जोहर कधीही श्रेष्ठ असतो. परदेशी वूडी ऍलनपेक्षा देशी करण जोहर कधीही श्रेष्ठ असतो. परदेशी वूडी ऍलनपेक्षा देशी करण जोहर कधीही श्रेष्ठ असतो. परदेशी वूडी ऍलनपेक्षा देशी करण जोहर कधीही श्रेष्ठ असतो. परदेशी वूडी ऍलनपेक्षा देशी करण जोहर कधीही श्रेष्ठ असतो. परदेशी वूडी ऍलनपेक्षा देशी करण जोहर कधीही श्रेष्ठ असतो. परदेशी वूडी ऍलनपेक्षा देशी करण जोहर कधीही श्रेष्ठ असतो. परदेशी वूडी ऍलनपेक्षा देशी करण जोहर कधीही श्रेष्ठ असतो. परदेशी वूडी ऍलनपेक्षा देशी करण जोहर कधीही श्रेष्ठ असतो. परदेशी वूडी ऍलनपेक्षा देशी करण जोहर कधीही श्रेष्ठ असतो. परदेशी वूडी ऍलनपेक्षा देशी करण जोहर कधीही श्रेष्ठ असतो.\nमुक्तसुनीत [17 Mar 2009 रोजी 03:33 वा.]\nमला असे वाटते की सध्या स्ट्युअर्टसारख्यांची चलती आहे यात काहीही आश्चर्य नाही. पूर्वी कॉमेडी सेंट्रल सारख्यांकडे बुश आणि इतर कॉन्झर्व्हेटीव्ह्स् शिवाय फार कच्चा माल नसायचा. पॅलिनच्या वेळी त्यांना नवे टार्गेट मिळाले. ही सगळी टार्गेट्स् अंडी फेकण्यासारखी होतीच आणि स्ट्युअर्ट्-कोलबेर- इतर लेट नाईट् होस्ट्स् -सॅटर्डे नाईट् लाइव्ह या सगळ्या लोकांनी त्याची यथेच्छ थट्टा उडवली.\nसध्याची परिस्थिती अशी की तुम्ही एखादा डर्टी बॉंब बनवा आणि कुठल्याही अविवक्षित टार्गेटवर टाका. जिथे कुठे पडेल त्यावर दोषारोपण करणे सोपे आहे. सध्याच्या आर्थिक संकटाचे धागेदोरे ग्रीनस्पॅन-क्लिंटन पासून सुरू होतात. जबाबदारी कुणालाच झटकता येत नाही : कॉंग्रेस , दोन गव्हर्नमेंट्स्, सरकारी तिजोर्‍या राखणारे आणि अर्थधोरणे निश्चित करणारे अधिकारी , आर्थिक बातमीदार/सल्लागार , सामान्य गुंतवणूकदार , कर्जे देणार्‍या ब्यांका , घरे विकणारे , विकत घेणारे , दलाल .... आता यातून कोणाला वगळायचे \nत्यामुळे स्ट्युअर्ट , बिल मार यांच्या गुहेत आपणहून सध्या जाणे हाच मूर्खपणा आहे. लोकांना सुद्धा कुणाचा तरी बळी जाताना पहाणे सध्याच्या परिस्थितीमधे आवश्यकच होऊन बसले आहे. (गैरसमज नको : स्ट्युअर्ट यांचा शो मनोरंजक असतो असे मलाही वाटते ) त्यामुळे , क्रेमर यांच्याबद्दल कसलीही सहानुभूती नाही ; पण स्ट्युअर्ट यांच्यासारखे लोक आहे त्या परिस्थितीमधे आपापले रेटींग्स् वाढवून घेत आहेत हेही खरे.\nपण स्ट्युअर्ट यांच्यासारखे लोक आहे त्या परिस्थितीमधे आपापले रेटींग्स् वाढवून घेत आहेत हेही खरे.\nत्यात चुकिचे काहीच नाही.\nस्टुअर्ट सारखे (संधीसाधू) लोक आपल्या तुंबड्या भरुन घेत आहेत असा काहीसा वास ह्या विधानातून आल्याने हा प्रतिसाद\nया परिस्थितीला बरेच लोक जबाबदार आहेत हे खरे. मात्र सीएनबीसीला त्यांची जबाबदारी झटकता येणार नाही. स्टुअर्टचा हा मुख्य मुद्दा होता असे वाटते. दुसर्‍या एका चित्रफितीमध्ये म्हटल्याप्रमाणे एका कॉमेडियनने अर्थव्यवस्थेचे योग्य विश्लेषण करावे आणि एका फायनॅन्शियल जर्नलिस्टने विनोद करावेत ही इथली खरी शोकांतिका आहे असे वाटते.\nइथे दीवार आठवतो. \"दूसरों के पाप गिनानेसे अपने खुद के पाप कम नही हो जाते.\" क्रेमर आणि सीएनबीसीच्या बाबतीत हे म्हणता येईल असे वाटते.\nपरदेशी वूडी ऍलनपेक्षा देशी करण जोहर कधीही श्रेष्ठ असतो.\nमुक्तसुनीत [17 Mar 2009 रोजी 13:18 वा.]\nबुडणार्‍या ज्या कंपनीने सुमारे १५० बिलियन कर्जाऊ घेतले आहेत त्यानीच आपल्या अधिकार्‍यांना सुमारे १२० मिलियन्स् खैरातीत दिलेले आहेत..... मागील पानावरून पुढे चालू...\nहल्ली विनोद आणि सत्य परिस्थिती यातील सीमारेषा धूसर झाल्याचे वारंवार जाणवत आहे.\nपरदेशी वूडी ऍलनपेक्षा देशी करण जोहर कधीही श्रेष्ठ असतो.\nअशा प्रकारच्या बोनसवर ९०% कर लागू करण्याचा कायदा मंजूर झाला आहे.\nपरदेशी वूडी ऍलनपेक्षा देशी करण जोहर कधीही श्रेष्ठ असतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.pratilipi.com/read?id=4693773448642560&ret=%2F%3Fredirect%3DcatchAll", "date_download": "2019-02-20T11:54:08Z", "digest": "sha1:QVVBNMAR2GJADV7P4DB5PZS575VEOTSX", "length": 39607, "nlines": 96, "source_domain": "mr.pratilipi.com", "title": "वाचा ऋषी जैन च्या मराठी कथा जिवलगा प्रतिलिपि वर « प्रतिलिपि मराठी | Read Rushi Jain's Marathi content jivlaga on Pratilipi « Pratilipi Marathi", "raw_content": "\nधो धो बरसणारा पाऊस , त्यात रात्री ची वेळ , संथ सावध चालणारा पुणे -कोल्हापुर महामार्ग , घाट रस्त्यांवरून पुण्याहून कोल्हापुर साठी निघालेली ही रातराणी अशीच सावध पणे मार्गस्थ होती ..घाटाच्या एका वळणावर एक महागडी चारचाकी चे पार्कींग लाईट टीमटीमत होते . बसला पाहता�� त्या बंद पडलेल्या चारचाकी ड्राईव्हर ने पटकन बोनट बंद केल अन बस ला हात दिला . बस ड्राईव्हर ने ही प्रसंगाच गांभीर्य ओळखुन बस थांबवली , दार उघडताच गाडीच्या आतला दिवा पेटला अन एक २२-२३ वर्षांची तरूणी गाडीतून तिची पर्स सांभाळत उतरली , वाहकाने दरवाजा उडडला , आताशा पावसाचा जोरही खुप वाढला होता , तिने ड्राईव्हर काकांना काही सुचना केल्या अन ती बसमधे चढली...\nबस मधे जेमतेम २०-२५प्रवासी असतिल , पण कोणी दोघेच बसलेले तर कोणी पाय पसरून ताणलेले , वाहकाच्या मागच्या सिटवर सिटवर एक २५चा तरूण पेंगुळलेला होता...तिने त्याला\nहलवत उठवले \"जरा सरकता का\".. अस तोर्यात म्हणत ती बसली . तो मुलगा आता जरा सावध बसला होता...बस घाटाची वेडीवाकडी वळण कापत तोवर मार्गस्थ झालेली ...\nआज नाईलाज म्हणुन पहील्यांदाच बसमधे बसलेली रईसजादी मात्र खुप अवघडलेली होती , त्यातच एका वळणावर सहप्रवासी मुलगा तिच्या अंगावर रेलताच हिचा पारा सटकला..\n\" निट नाही बसता येत का हो.. मुलगी पाहीली नाही की घसरलेच हे\" \"मुर्ख\"...\nतिने जरा आवाज चढवतच सहप्रवासी असलेल्याची कानऊघडणी केली , आता त्याला मात्र मेल्याहून मेल्यासारखे झाले होते ...तो शरमला , आजूबाजुला पाहीले ..मागचे पुढचे प्रवासी त्याच्याकडे पाहत होते ...तोच वाहकाने हस्तक्षेप केला ...\n\" मॅडम घाटरस्ता आहे वळण खुप आहेत , जरा अॅडजस्ट करा \"\nआता तो खिडकीला चिकटून समोरचा बार घट्ट धरून सावध बसला होता , आता त्याला झेप येणे शक्यच नव्हती , बण बाजूची रईसजादी मात्र आता पेंगुळली होती , ती काही वळणांवर त्याच्या अंगावर रेलत होती , पण हा गप्प बसला होता , मनातुन वाटत होत हीने केलेला पाणऊतारा हिच्यावर उलटवावा पण याच्यात एका मुलिशी ईतक बोलण्याची हिम्मत नव्हती , हा गप्पच बसला .\nपुढे गाडी एका ढाब्यावर थांबली , लाईट लागली , वाहक आर्धा तास गाडी चहापानासाठी थांबणार म्हणुन जोरात बोलला..तशिच ही भानावर आली , वाहक आणि आजूबाजूचे प्रवासी पाहतच होते , त्या रईसजादीने मस्त त्याच्या खांद्यावर डोक ठेऊन निजलेली .हे पाहून बाजूचे सहप्रवासी हसत होती , ती एकदम भानावर आली आणि तो ही सावरून बसला , आता त्या दोघांची नजरा-नजर झाली , तशी ती अस्पष्टशी \"साॅरी \" अस पुटपुटली , त्याने फक्त पापण्या बंद करून दुजोरा दिला अन फ्रेश होऊ म्हणुन खाली उतरला .\nएव्हाना पाऊस अजुनही जोरात होता सोबत गार अंगाला झोंबणारा वारा , ते दोघ खाली उतरले , तिच्या हाय हिल सँडल आणि खाली गचगच चिखल , एका हातात पर्स अन एका हातानी छत्री सांभाळत ती वाॅशरूम च्या दिशेने चालत होती , हा ही मागेच होता ... अन वार्याच्या जोराचा झोत आला अन तिची छत्री उलटली , छत्री सांभाळत असतांनीच पाय घसरला ती पडणार तोच ह्याने तिला हात दिला अन ती पडता पडता वाचली , तिने पुन्हा आभार व्यक्त केले आणि ह्याने फक्त स्मित केल.\nतो त्या छोट्याश्या हाॅटेलच्या एका टेबलावर चहा , भिस्किट घेऊन निवांत बसलेला , ती ही त्याला शोधत तिथपर्यंत पोहोचली ...\nती...\"मी बसू शकते न\"..\nतो ..\"व्हाय नाॅट \"...\"प्लिज\"...\nती ...\" माय सेल्फ ..हिना\" ...\"हिना खान..'\nतो ...\"ओह \"...\"नाईस टू मिट यू\"\nतो पुन्हा गप्प झाला चहा च्या घोटा सोबत भिस्किट खात होता ..\nती आजूबाजुला कोणी वेटर आहे का पाहत होती ....पण कोणी दिसत नव्हत...तीने वेटर म्हणुन हाक ही मारून पाहीली तर कोणी दूजोरा नव्हता दिला...आणि भूक ही लागलेली , बाहेर कढई तून गरमा गरम कांदा भजी चा वास तिची भुक चाळवून गेलेला ..तर हिला तिथे कोणी दिसेना...\nतो...\"तुम्हाला काही हवय का\"... \"ईथे सेल्फ सर्विस असते मॅम\"\nती...\"ओह\" आणि जरा रागातच त्याला पाहत ती बोलली... \"अँन्ड फाॅर युवर काईंड ईंफोर्मेशन माझ नाव हिना आहे\".... \"नाॅट मॅम\"\nआता मात्र त्याला त्याची चुक एव्हाना कळली होती...\nतो ...\"साॅरी \"..\"माय सेल्फ हेमराज\"\nतीने हात पुढे करत ....जर तिखट नजरेन अन जरा रागानेच \"ग्लॅड टू मिट यू मिस्टर हेमराज\"\nतो आता मात्र हसला आणि \"आय टू\" एवढ म्हणुन उठू लागला...\nहिना...\"कुठे निघालात तुम्ही \"..\nहेमराज...\" तुमच्यासाठी चहा आणतो \"\nहिना ..\"मला चहा नको...दोन प्लेट कांदा भजी आणुन दे \"...\"खुप दिवस झाले खाऊन \" ...\nहेमराज ने तिच्याकडे पाहत तिला हो म्हटले अन खिशाला हात लावला ,...अन काऊंटर कडे निघाला ...तोच हिना ने त्याला आवाज दिला...\n\"हेमराज एक मिनीट\" ...अन पर्स मधुन ५०० ची नोट काढली आणि त्याच्या हातात देत म्हटली \"छान खरपुस कांदा भजी आण ...आणि हो खरपूस निवडून आणशिल \" अन गोड हसली ...त्याने ही पापणी मिचकावत स्मित केल अन कांदा भजी घ्यायला निघाला...\nहेमराज ने दोन प्लेट कांदा भजी , पाणी बाॅटल आणुन ठेवली अन तो तीच्या समोर बसुन होता , बाहेरचा धो धो कोसळणारा पाऊस पाहत होता...\nहिना....\"हेमराज मी दोन प्लेट माझ्या एकटीसाठी नाही मागवली \"\nहेमराज....\"मी बाहेर सहसा काही खात नाही\"\nहिना ...\"मला एकटीला पण खाण जात नाही\"\nहेमराज...\"मग एक परत करून य���ऊ का\" ..\nहिना ...जरा रागातच बोलली ...\"तुला कंपनी द्यायची असेल तर ठिक नाहीतर दोन्ही प्लेट परत कर\"\nआता हेमराज चा नाईलाज झाला तो बसला , आणि हिना ने त्यापुढे प्लेट सरकवली ...\nहिना ...\"तुला मी रागावले बसमधे बसल्यावर त्याचा अजुन राग आहे का रे तुझ्या मनात\"…\nहेमराज ने नकारार्थी मान हलवली ...\nहिना...\"साॅरी न बाबा\"...आणि हात पुढे करत ...फ्रेन्ड्स ..\nहेमराज ...\"अरे साॅरी का म्हणता\"...\nहिना ....\"हेमराज मला अस्सा राग येतोन न तुझा\"...\"काय लावलय हे अहो जाहो\"...\"फ्रेंड म्हटली न मी तुला \".. ..\"तरी मला तू\"....सोड जाऊदे \" ...\"सो साॅरी\" म्हणत ती ऊठू लागली ...तसा हेमराज ने पटकन उठून तिला बसवले अन हात पुढे केला ...\nहेमराज...\" हिना\" ..\"आय अॅम एक्स्ट्रीमली साॅरी\" ...\"प्लिज बैस न \"....\"फ्रेंन्डस्\"....\nहीना ने त्याने पुढे केलेला हात हातात घेतला अन त्याच्या डोळ्यांत पाहत गोड हसत \" सो क्युट ना\"....\nआता हेमराजलाही गोडस हसू आल होत...दोघांनी कांदा भजी संपवली , हेमराज ने पुन्हा चहा आणला , तिला काॅफी आणली ...तोवर बस निघायची वेळ झाली होती वाहक ओरडून सर्वांना बोलवत होता ...ती दोघ उठली ... हेमराज ने छत्री उघडली , तिला हाय हिल मुळे चिखलात निट चालता येत नव्हत हिना ने हात पुढे केला...हेमराज जरा अवघडला पण त्याने हात दिला अन ते दोघ बसमधे चढले...\nदोघांना हसतांना , बोलतांना पाहून वाहक , आणि आजूबाजुला असलेल्या प्रवाशांनाही गोड हसू आल...हेमराज ची नजर चहूबाजूला फिरली , त्याला ते लक्षात आल आणि तो मनातून लाजला...सहप्रवाश्यांशी नजर चोरत तो सिट वर बसणार तोच हिना बोलली...\"राज मी विंडो सिट ला बसू \" ...\nतीच ते लाडीक बोलण ऐकून हेमराज च्या गालांवरची खळी मात्र खुपच ठळक दिसली...\nबसता बसता हिना... हेमराज ला पाहून हसली अन बोलली ..\"ओए होये डिंपल बाॅय\".. \"किती क्युट दिसतात न\"\nतसा तो पुन्हा लाजला ...गोड हसला...\nहेमराज हा एका छोट्याश्या खेड्यातला , माध्यमिक शिक्षकाचा हुशार मुलगा...१२ ला मेरिट मधे आलेला , मुलाने डाॅक्टर व्हाव ही आई-बापाची खुप ईच्छा , आणि हेमराज ने ही तेच स्वप्न लहानपणा पासुन जोपासलेल...तो मोठ्या कष्टाने , काटकसरीने सहा वर्ष पुण्यात राहिला , एम.बी.बी.एस. उत्तीर्ण झाला ...त्याने त्याच ध्येय साध्य केल होत आता त्याला पुढे पेडीयाट्रीक डीप्लोमा करायचा होता ...इंटर्नशिप सोबत त्याला पुढच्या आभ्यासाचीही तयारी करायची होती , भरपुर मेहनीतीची तयारी , शांत मनामिळावू स्वभाव , गोरागोमटा , सहा फुट उंच , रूबाबदार हेमराज कधीच मोहात नव्हता अडकलेला .. मोहाचे अनेक क्षण आलेत आयुष्यात पण त्याने आपल्या जबाबदार्यांपुढे या गोष्टींकड दुर्लक्ष केले कधी ढुंकूनही नाही पाहीले . काहीसा शांत , अबोल फक्त ध्येयापाठी पछाडलेला हा हेमराज..\nआणि हिना प्रतिथयश वकिलाची एकूलती एक कन्या , जन्मापासुनच एश्वर्यात वाढलेली , खान कुटुंबाची लाडकी गुणी लेक . कुशाग्र बुद्धीमत्ता , इंटेरीयर डेकोरेटर पदवीका प्राप्त...दिसायला सुंदर , चेहर्यावर ऐश्वर्य छळाळत....पदवीका झाल्यानंतर पुण्यातच एका मान्यताप्राप्त कंपनीत ती काम करू लागली , प्रचंड हुशार सर्वांना सोबत घेऊन चालणारी , मनमिळावू हिना एक एक यशाची पायरी चढत होती ... स्वत:च्या पायावर उभ राहायचय ...अशिच नाही याहुन मोठी फर्म मी काढावी , ही ईच्छाशक्ती उराशी बाळगुन असलेली , तिने तिच्या वडीलांना एक शब्द सांगीतला असता तरी याहुन मोठी फर्म रातोरात उघडली असती पण हिनाला ते मान्य नव्हत ...जे करणार मी माझ्या मेहनतिने करणार ...कोणाच्या कुबड्यांना धरून चालण हे खान साहेबांच्या लाडक्या कन्येला कधीच मान्य नव्हत , अशी ही चंचल , बडबडी पण ध्येयाने पछाडलेली हिना..,\nपुढचा प्रवास सुरू झाला , हेमराज तिच बोलण तल्लिन होऊन ऐकत होता , जणू सुरांची बरसात होतेय अन तो लीन झालाय...तो असाही खुपच अबोल आणि हिना खुप बोलकी ...तो हसायचा तेंव्हा ती त्याच्या गालावरच्या खळी कडे पाहून नाक उंच करून किती क्युट न. ...मला हे डिंपल दे न म्हणुन लाडाने हट्ट करायची तो ही लाजायचा गोड ..., जरावेळाने हिना ला झोप येऊ लागली , तिने खिडकिच्या काचेवर डोक टेकवल ...पण पावसाळ्यातल्या रस्त्यांवरच्या तळ्यात गाडी गचकल्यावर लक्जरी गाडी मधे फिरणारी हिना दचकून उठायची ....हेमराज ने स्वतःहून पहील्यांदा तिला स्पर्श केला ....तिच डोक त्याच्या खांदाला टेकवल अगदी हक्काने ..हिना त्याच हे वेगळ रूप पाहून खुप खुष झाली ...गोड स्मित करत ती त्याच्या खांद्यावर निर्धास्त , शांत विसावली ...\nपहाटे सहा वाजता बस कोल्हापुर बसथांब्यावर पोहोचली , पाऊस अजुनही धो धो कोसळतच होता ...क्षणाचीही उसंत नव्हती ...सगळीकडे फक्त पाणीच पाणी ...अन चिखल ...हेमराज तिला सोबत घेउन रिक्षा स्टँड ला सोडवले ...तिच हाॅटेल आधीच बुक होत , तिने तस सांगितलही होत त्याला ...छत्री ची घडी करत ती रिक्षात सरकून बसली , त्याला आत बसण्याचा इशारा केला ...\nहेमराज ..\"मी ह्या समोरच्या हाॅटेलात थांबलोय \"\nसमोर कुठलच हाॅटेल नव्हत , तो पाऊसात पुर्ण भिजला होता...\nहिना आता जरा रागातच बोलली \"तू गुमान बसतो की मी खाली उतरू \"\nहेमराज ला तिच्या अशा हक्काने काही सांगण्याच , बोलण्याच का कुणास ठाऊक पण खुप कौतूक वाटे...फक्त मोजून ८-१० तासांच्या ओळखीत ही किती अधिकाराने बोलते ...हेमराज विचार करतच होता तोच हिना ने त्याला रिक्षात ओढले , तो ही यंत्रवत बसला ...हेमराज ओला चिंब झाला होता ...तो काहीच बोलत नव्हता , अन बडबडणारी हिना ही आता गप्प झाली होती....एक शब्दही न बोलता ते हाॅटेलवर पोहोचले .\nहिना ने पर्स मधुन बुकिंग स्लिप दाखवली , अन हाॅटेल स्टाफ सोबत ती रूम मधे पोहोचली...हेमराज ते पंचतारांकित हाॅटेल न्याहळत होता , ते दोन्ही रूम मधे दाखल झाले , हिना ने तिच्या मम्मी पप्पांना फोन करून पोहल्याच सांगीतल ...लगेच गाडी च्या ड्राईव्हर ना काॅल केला , त्यांना काही सुचना केल्या आणि तीच लक्ष एकदम सोबत आणलेल्या हेमराज कडे गेल. तो पुर्ण भिजला होता , त्याला हुडहूडी भरली होती , आणि तो वेडा त्या हाॅटेल रूमच इंटेरियर आश्चर्यचकित नजरेन पाहत होता .\nहेमराज...\"इंटेरीयर काय जबरदस्त ना\" ...\"किती अप्रतीम सजावट\"\nहिना ...\"राज ह्या हाॅटेलच रूम डीजाईन मी केलय \"\nहेमराज हे ऐकून आवाक होता , तर हिना भुवया उंचवत त्याला कौतुकाने न्याहळत होती..\nतिने इंटरकाॅम वरून काॅफी आॅर्डर केली , आणि त्याला कपडे बदलून यायला सांगीतले..\nहेमराज ने चेंज केला , तोवर काॅफी आली होती , दोघ गरमा गरम काॅफी चे सिप घेत होते, बोलत होते , पण हेमराजला खुप अवघडल्यासारखे झालय हे हिनाला लक्षात आले होते . ती हेमराज च्या डोळ्यात पाहून म्हटली ,\n\" मला रात्रभर तू खांदा दिला न त्याची परतफेड करतेय \"...\" मी कोणाची उसनवारी नाही ठेवत \"...\" कळल नं \"..\nतो काहीच नाही बोलला , बस मंद हसला , पुन्हा हीनाच लक्ष त्याच्या गालावरच्या खळीवर गेल...अन आता मात्र हमराज ला जोरात हसू आल...ति तशिच गुडघ्यांवर रेलुन बेडच्या काठावर गेली अन हसत उभा असलेल्या हेमराज च्या क्युट स्माईलचे हलकेच लचके तोडले .\nती बेडवरून उठली ...पर्स मधुन तिने एक कॅरीबॅग काढली , बहुदा नाईट ड्रेस असावा , ती म्हटली \"तू आराम कर मी पण चेंज करून येते , मग जरा वेळ झोपू , मग काॅलेजला जाऊ सोबत \" ....\"बच्चु मला पण त्याच काॅलजमधे काम आहे कळलं नं \"\nती चेंज करते म्हणुन हा बाहेर निघणार तोच ति��े पुन्हा त्यावर डोळे काढले , तो जागीच थबकला . हेमराज विचार करत होता आजवर कित्येकदा तो मुलिंच्या , मैत्रीणिंच्या संपर्कांत होता पण त्यावर न कोणाची जादू चालली न कोणाची अधीकारवाणी...तो नेहमीच आपल्या कोशात जगायचा , आपल्या स्वतःनेच स्वतःवर घातलेल्या नियमात जगायचा .\nतो उभ्या जागीच विचार करत उभा होता , हिना ने ते पाहील पावलांचा आवाज न करता ती त्याच्या मागे आली आणि जोरात भाॅ~ केल तोच हेमराज दचकला आणि मग दोन्ही कितीतरी वेळ असेच वेड्यासारखे हसत होते . हेमराजला अस खळखळून हसायला न जाणो कितीक वर्ष झाले असतिल...तो हसता हसताच काही क्षण बालपणात हरवला ...हिना ने त्याला पुन्हा जाग केल तो सावरला अन समोरच्या सोफ्यावर जाऊन निवांत पहूडला , शांत झोपला .\nहेमराजला दोन दिवस झाले होते पुण्यात परतून , पण त्याच मन कुठेच लागत नव्हत . हिनाने त्याला मोबाईल नंबर ही दिलेला , पण हिना म्हटली होती मी काॅल करणार म्हणुन , मग तिने का नसेल केला .. कामात असणार बहुतेक ती ...आपणच करावा का तिला काॅल .. कामात असणार बहुतेक ती ...आपणच करावा का तिला काॅल .. पण कोणत्या अधीकाराने , हक्काने तिला काॅल करावा .. पण कोणत्या अधीकाराने , हक्काने तिला काॅल करावा .. मोबाईल वर तिचा नंबर डालय करायचा , तिचा हसरा चेहरा आठवायचा , मनातुनच हसायचा , खिन्न व्हायचा , पण काॅलिंग न करताच मोबाईल परत खिशात ठेवायचा , परत काढायचा ...कितीतरी वेळ त्याचा तोच चाळा सुरू होता . ती आज पुण्यात परतणार होती , आली असेल की नाही , आली असती तर काॅल करणार होती , काॅल का नाही आला.. मोबाईल वर तिचा नंबर डालय करायचा , तिचा हसरा चेहरा आठवायचा , मनातुनच हसायचा , खिन्न व्हायचा , पण काॅलिंग न करताच मोबाईल परत खिशात ठेवायचा , परत काढायचा ...कितीतरी वेळ त्याचा तोच चाळा सुरू होता . ती आज पुण्यात परतणार होती , आली असेल की नाही , आली असती तर काॅल करणार होती , काॅल का नाही आला.. , विसरली असणार...नाहीतरी आपला आणि तिचा काय मेळ , एक बस मधे झालेली ओळख , त्यानंतर झालेली दोस्ती , तिने आपल्यावर केलेले उपकार...कारण आपल्याकडे हाॅटेल रूम करू ईतकेही पैशे नव्हते , तिनेच सर्व खर्च केला , तिला कस कळल की याच्याकडे मोजकेच पैशे आहेत , पण तिने हे जाणवुही नाही दिले , आपली मदत केली , आता का तिने ओळखाव... , विसरली असणार...नाहीतरी आपला आणि तिचा काय मेळ , एक बस मधे झालेली ओळख , त्यानंतर झालेली दोस्ती , तिने आपल्यावर केलेले उपकार...कारण आपल्याकडे हाॅटेल रूम करू ईतकेही पैशे नव्हते , तिनेच सर्व खर्च केला , तिला कस कळल की याच्याकडे मोजकेच पैशे आहेत , पण तिने हे जाणवुही नाही दिले , आपली मदत केली , आता का तिने ओळखाव... मनात मात्र तिच ती होती , दुसर काहीच सुचत नव्हत ...रूमवर आला ...कधी आरश्यात निट न पाहणारा हेमराज आज मात्र परत परत आरश्यात पाहत होता , हसत होता आणि आपल्या गालांवर पडणारी खळी आवडली होती खुप हिना ला ...हे आठवुन तो आरश्यात पाहुन हसायचा अन स्वतःच्याच गालांवरची खळी पाहायचा.\nहि गोष्ट त्याचा रूम पार्टनर बाळा ला चटकन लक्षात आली , त्याने हे ताडल कि आपला सोफिस्टीकेटेड , सिंसीयर दोस्त जरा वेगळ्याच मुडमधे आहे . त्याने त्याला हटकले तसा हेमराज वरमला .\nनजर चोरत तो स्टडी टेबलवर बसला . पुस्तक होतात घेतल , कव्हर पेज न्याहळत बसला , पुस्तक उघडायच असतं , मग वाचायच असत हे ही तो विसरला , पेन हातात घेऊन पुस्तकाला वही समजुन काही लिहू लागणार तोच ,\" पुस्तक लायब्ररीत जमा करायच \"\" राज\"...अस म्हणताच हा भानावर आला . मित्राने पुन्हा त्याला विचारले काय झालय सांग ना .. पण हेमराज काहीच नाही बोलला , टिपूस टिपला अन रूमच्या बाहेर चौकात असलेल्या कट्ट्यावर येऊन बसला . समोरची रहदारी शुण्य नजरेन कितीतरी वेळ पाहत होता...सोबतचे मित्र टपरीवर होते काही आजूबाजुला कट्टयांवर बसले होते . मागच्या सहा वर्षांपासुन सोबत असणारा हेमराज आज पहील्यांदा आपल्या कट्टयावर आला ह्याचे मात्र प्रत्येकाला आश्चर्य वाटत होते .\nतिन दिवस झाले होते हिनाचा फोन नव्हता , हा ही करत नव्हता , आता मात्र त्याला जाणवले की तिच्या मनात आपल्याबद्दल कणव होती , तिने दया केली , तस काहीच नव्हत आपण तिला पडतांना वाचवल , तिची देखभाल केली तेच तिने सव्याज परत केले . ती गर्भश्रीमंत बापाची लेक , मोठ मोठ्या ओळखी , दिसायला अप्रतीम सुंदर ती का आपल्याला आठवणार ...आपण कोण एक फाटका डाॅक्टर अजुन एक दमडी न कमवलेला , ती आज यशस्वी उद्योगरत...पन्नास हजार रूपये महिना कमवते ...आणि आपण कोण .. तिने का कराव आपल्याला याद. सोड हेमराज , डोक्यातुन काढ तिचे विचार...अस मनाशीच पुटपुटत होता . तोच त्याला तिचे डोळे आठवले आणि तिच्या डोळ्यांत फक्त मदत नव्हती यार , किंवा फक्त मैत्रीही नव्हती दिसली...परततांना तिलाही भरून आलेल होत...डोळ्यांवर तिने किती पटकन काळा गाॅगल लावलेला ...तो तिच्या सोबत जगलेला एकएक क्षण आठवत होता. एका बाजुला आठवणी अन दुसर्या बाजुला त्याचे तर्क ... तीने संपर्क नव्हता केलेला . हेमराज ला गुंता सुटत नव्हता , आणि सोडवता सोडवता तो अजुन गुंत्याच स्वतः गुंतत होता.\nदुपारी चारच्या सुमारास हेमराज रोजच्यासारखा कट्टयावर बसुन शुण्यात हरवलेला होता , तोच मोबाईल किणकिणला ....\nहिना...\" मी तुला होस्टेलवर पाहून आली तू नाहीस , म्हणुन काॅल केला\" ....\" कुठय निट सांग \"\nहेमराज आता पळतच होस्टेलला गेला ...बाळा आणि सोबत हिना दोन्ही गेटवरच दिसले ...त्याला हसाव की रडाव काही कळेना ...\nहिना.....खुप रागात ...\"मुर्ख तुला एक काॅलपण नाही करता आला का \"... \" मीच वाट पाहायची का तुझ्या फोन ची \"\nबाळा ...\"मी याला बोललो ही की कर काॅल तर हा म्हणे ती करणार म्हटली होती \" \"म्हणुन याने नाही केला \"\nआता आभाळ मात्र खुप भरून आल होत ..... दोन्ही बाजूंनी धो धो बरसत होते ...एकमेकांना पाहत होते , हिना ने हात पसरले अन हेमराज ने तिला घट्ट मिठित घेतले ... दोन्ही हमसून हमसून रडत हिना...\"वेड्या एक काॅल तर करायचा न\" .. किती छळुन घेतलस स्वतःला .. मुर्ख \" ती बडबडत होती रडत होती अन हेमराज चकार शब्दही बोलत नव्हता ...हसत होता रडत होता ...\nहिना ...तु सोडून गेल्यापासुन तुला भेटू वाटतय..., कामात मन नव्हत , की कशात ...बस तुझाच चेहरा दिसत होता समोर ...हिना रडत रडत बोलत होती ,\nहेमराज..\"मलाही तुझी खुप खुप आठवण येत होती , कशात कशातच मन नव्हत लागत...\" तू जर नसती आली तर वेडा झालो असतो पिलू \"...\n\"बस आता काही नको बोलू राजा \" म्हणत हिना ने पुन्हा त्याला घट्ट मिठी मारली .\nहिना- हेमराज एकमेकांच्या मिठित विसावले अन पहील्या भेटीचा साक्ष असलेला पाऊस या दोघांच्या प्रेमाचा साक्षी होण्यास आजही उतावळा दिसला ...धो धो बरसला ... चिंब चींब भीजवत होता , जोरात बरसत होता तसाच जसा पहिल्यांदा भेटले होते बिलकूल तसाच ...धुँवाधार बरसला....अन या दोन निरागस जिवांच्या पहिल्या प्रेमाचा साक्षीदार झाला.\nसामग्री वाचन आनंद लुटा\nसोशल मीडिया वर अनुसरण करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.misalpav.com/helpquestions.html", "date_download": "2019-02-20T11:21:14Z", "digest": "sha1:MOKKJ6EGTT6GLYUJFWNRPQFE3ACKAOIT", "length": 26898, "nlines": 366, "source_domain": "www.misalpav.com", "title": "काही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवा��ी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nशतशब्दकथा स्पर्धेसंबंधी सूचना :\nलेखकांनी कथा पाठवताना कथेतील शब्द प्रत्यक्ष मोजून १०० आहेत याची खात्री करावी ही विनंती. Microsoft Word मध्ये शब्द मोजू नयेत. विरामचिन्हांमुळे Microsoft Word चुकीची शब्दसंख्या दाखवत असल्याने हे करण्यात आले आहे.\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nनीलकांत in पुस्तक पान\nप्र.१ ) अर्धवट राहिलेले लेखन कसे आणि कुठे दिसेल\nउ. - अर्धवट राहिलेले लेखन मिपावर साठवता येत नाही. यासाठी कृपया जीमेल किंवा अन्य सोईंचा वापर करावा.\nप्र.२) त्रास देणार्‍या सदस्यांची तक्रार कुठे करावी\nउ. - मिपावर सदस्यांना तक्रार करायची असल्यास सरपंच किंवा संपादक मंडळ या आयडीला किंवा नीलकांत यांना व्यक्तिगत निरोप पाठवावा.\nप्र.३) प्रवेश करण्यासाठी जशी जागा आहे तसे आपल्या खात्यातुन बाहेर (logout)जाण्यासाठी काय करावे \nउ. - खात्यातून बाहेर जाण्यासाठी गमन नावाचा दूवा आपल्या उजव्या समासात दिलेला आहे त्याचा वापर करावा.\nप्र.४) काही पानांवर \"प्रवेश प्रतिबंधीत \" असा संदेश दिसतो.\nउ.- बरेचदा काही वादग्रस्त किंवा त्रासदायक लेखन उडवायच्या आधी मिसळपावचे संपादक ते लेखन अप्रकाशित करतात व त्यानंतर एकत्रीत चर्चा करून तो उडवावा किंवा काय असा निर्णय होतो. तोपर्यंत तुम्ही त्या पानावर गेलात तर असा संदेश दिसतो.\nप्र.५)खरडफळा आणि खरडवही - या दोन्हींत फरक काय\nउ. - खरडफळा हा सार्वजनीक आहे. तेथे सर्वांशी गप्पा मारता येतील. येथील खरडी तुम्ही काढून टाकू शकत नाही.\nखरडवही ही तुमची आहे. तुमच्याशी संपर्क साधण्यासाठी त्याचा उपयोग लोक करतील. तुम्ही तुमच्या खरडवहीतील खरडी तुम्ही काढून टाकू शकता.\n>>>>तुम्ही तुमच्या खरडवहीतील खरडी तुम्ही काढून टाकू शकता.\nएक एक खरड उडवणे त्रासदायक असते. एकदम कशा उडवता येतील\nप्र.१ ) अर्धवट राहिलेले लेखन कसे आणि कुठे दिसेल\nउ. - अर्धवट राहिलेले लेखन मिपावर साठवता येत नाही. यासाठी कृपया जीमेल किंवा अन्य सोईंचा वापर करावा.\nयासाठी मला आवडलेली सोय - 'फायरफॉक्स'मध्ये Lazarus: Form Recovery म्हणून अ‍ॅड-ऑन आहे. तुम्ही मिपावर टंकत राहता ते आपोआप साठवलं जातं. संकेतस्थळ तात्पुरतं खपलं किंवा इतर काही कारणांनी लेखन अपुरं राहिलं तर फायरफॉक्समध्ये जाऊन ते मिळवता येतं.\nआम्ही या करता सेशन मॅनेजर अ‍ॅडॉन(फायरफॉक्स) वापरतो.\nलिंक द्याल का प्लिज \nलिंक द्याल का प्लिज \nनीलकांत या आयडी ला व्यनि करा\nनीलकांत या आयडी ला व्यनि करा\nमाझे नाव अरुण जायकर असे display व्हावे\nआयडी पुढे /authored लाउन\nआयडी पुढे /authored लाउन एखाद्याचं लिखाण दिसायचं. आता दिसत नाही. ही सोय परत आणता येइल का का याच्या जागी दुसरा काही मार्ग आहे\nखूप उपयोग व्हायचा याचा\nकाही दुसरा मार्ग आहे का\n'अमुक यांचे लेखन misalpav.com' असं गूगलवर शोधा\n'अमुक यांचे लेखन misalpav.com' असं गूगलवर शोधलं तर (सध्यातरी) असं लिखाण सापडतं.\nउदाहरणार्थ, पैसा यांचे लेखन misalpav.com असं शोधलं तर जो पहिलाच दुवा मिळतो त्यात पैसाताईंचं लिखाण दिसतं.\nसोय पुन्हा सुरु झाली आहे\nसोय पुन्हा सुरु झाली आहे\nजर प्रतिसाद खुप असतील (एका\nजर प्रतिसाद खुप असतील (एका पेक्षा जास्त पानावर) आणि नंतर काही नविन प्रतिसाद आले जे वेगवेगळ्या पानावर आहेत तर , पहील्या पानावरचे नविन प्रतिसाद \"नविन\" असे लाल अक्षरात दिसतात पण मग पुढल्या पानवरचे मात्र असे टॅग केलेले नसतात. मग त्या पानावरचे नविन कुठले आणि जुने कुठले ते कळत नाहीत.\nसद्यस्थितीत यात सुधारणा होइल\nसद्यस्थितीत यात सुधारणा होइल अशी चिन्हे नाहीत.\nमला येथे माझ्या कविता, चारोळ्या द्यावयाच्या आहे.\nमला येथे माझ्या कविता, चारोळ्या द्यावयाच्या आहे.\nकृपया प्रत्येक पायरी समजावून सांगावी.\nकोण शिकवले रे ह्यांना\nकोण शिकवले रे ह्यांना\nज्याने कोणी शिकवलं त्याने\nज्याने कोणी शिकवलं त्याने पायऱ्या न शिकवता डायरेक हाय स्पीड लिफ्ट शिकवलेली दिस्तीय.\nप्रत्येक मजल्यावर ह्यांचाच पो\nप्रत्येक मजल्यावर ह्यांचाच पो(च)\n@प्रति नीलकांत/ प्रशांत/ सं\n@प्रति नीलकांत/ प्रशांत/ सं.मं.\nयल्लापाचे सर्व धागे एक करुन एक धागा त्यांच्या नावावर टाकता येईल का चांगली प्रवासवर्णन ह्या स्पॅमिंगमुळे खाली जात आहेत. :/\nआणि लेखनमर्यादा पण टाकता येईल\nआणि लेखनमर्यादा पण टाकता येईल का नव्या आयडींना जसं की नव्या आयडीला एका दिवशी दोनपेक्षा जास्तं लेख टाकता येउ नयेत.\nकाही जण मिपा साइट\nकाही जण मिपा साइट कार्यालयातून वाचतात/पाहतात परंतू लॅागिन करून लगेच प्रतिसाद देऊ शकत नाहीत. इमेलवरून प्रतिसाद पाठवता येईल का{ फोटोबकेट साइटवर इमेल करून फोटो योग्य त्या अ���ल्बममध्ये पाठवता येतो तसा }\nमाझे अकौंट कृपया डिलीट करावे … किंवा कसे करावे ते सांगा\nमिपावरील सदस्याचे लेखन कसे शोधावे उदा. मला विसोबा खेचर (तात्या) यांचे लेखन शोधायचं आहे.\nकोणी मला सांगता का माझं नाव मराठीत कसं लिहु\nकोणी मला सांगता का माझं नाव मराठीत कसं लिहु\nकोणी मला सांगता का माझं नाव मराठीत कसं लिहु\nकोणी मला सांगता का माझं नाव मराठीत कसं लिहु\nएखाद्या लेखकाचे/ लेखिकेचे सर्व लेखन कसे शोधावे\nhttp://misalpav.com/user/लेखकाचा वा लेखिकेचा सभासद क्रमांक/authored\nउदाहरणार्थ, तुमचा क्रमांक आहे ११४९५, म्हणून तुमचं लेखन असं शोधू शकालः\n(Mouse चा cursor लेखकाच्या/लेखिकेच्या नावावर hover केला असता क्रमांक खाली डाव्या कोपर्‍यात दिसतो.)\nखरडवहीतील खरडी सदस्याला डिलीट\nखरडवहीतील खरडी सदस्याला डिलीट करता येतात का\nमिसळपाव वर एखादा धागा, किंवा शब्द शोधायचा असेल (search facility) तर तशी शोय कुठे आहे , स्वगृह पेज वर सापडत नाही\nमिसळपाव वर एखादा धागा, किंवा शब्द शोधायचा असेल (search facility) तर तशी शोय कुठे आहे , स्वगृह पेज वर सापडत नाही... मला पण दिसत नाही\nपाकक्रूती शोधायचि असल्यस कशी शोधायचि\nमिसळपाव वर एखादी पाककृती कशी शोधायची\nuser name बदलायचे आहे..\nमला माझे नाव, जे mandarbsnl असे दिसत आहे की जे माझ्या ई-मेल आयडी mandarbsnl@gmail.com ची पहिली सहा अक्षरे आहेत... ते मी कसे बदलू कृपया मदत करावी..लिंक द्याल का कृपया मदत करावी..लिंक द्याल का\nआपला लेख एडीट वा डिलिट कसा\nआपला लेख एडीट वा डिलिट कसा करायचा\nआपला लेख एडीट वा डिलिट कसा करायचा\nआपला लेख एडीट वा डिलिट कसा करायचा\nनीलकांत किंवा प्रशांत या आय डींना विनंती करा.\nराष्ट्रवादी च्या नेत्या सारखे\nराष्ट्रवादी च्या नेत्या सारखे नका वागू हो , उत्तरे न भेटल्या मुळे आमचा लै बॅक लॉग राहतो हो .\nमिपावर लेख कसे शोधवेत\nमिपावर लेख कसे शोधवेत मला एखादी पाकॄ अथवा भटकंती अथवा अन्य कुठल्याही विषयावर कुठले धागे अस्तित्वात आहेत हे कसे शोधायचे मला एखादी पाकॄ अथवा भटकंती अथवा अन्य कुठल्याही विषयावर कुठले धागे अस्तित्वात आहेत हे कसे शोधायचे 'सर्च विंडो' दिसली नाही मिपावर.\nमला PMP वरिल धागा शोधायाचा आहे. क्रुपया मार्गदर्शन करावे.\nमला प्रत्येक लॉग इन च्या वेळेस पासवर्ड चुकला असा संदेश दिसतो. मग नवीन लिंक मागवून पासवर्ड बदलावा लागतो.\nमाझा पासवर्ड ब्राउजर (फायरफॉक्स) मधे साठवला असूनही समस्या कायम आहे.\n��ाषा बदल करूनही समस्या कायम आहे.\nकृपाया मिपा संबंधित अधिकारी व्यक्ती मदत करू शकेल काय\nनीलकांत किंवा प्रशांत या\nनीलकांत किंवा प्रशांत या आयडींना विनंती करा. वरील बहुगुणीजींच्या एका प्रतिसादात त्यांच्या प्रोफाइलच्या लिंका आहेत.\nमाझा प्रश्न सार्वजनिक झाला की काय\nमाझा प्रश्न सार्वजनिक झाला की काय\nमी मिपा अधिकाऱ्यांना कुठल्या लिंकवर प्रश्न विचारू\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 12 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/1717", "date_download": "2019-02-20T11:10:57Z", "digest": "sha1:ONMXPQ263Q4BL7GKGABBWFSKPE7EDWNF", "length": 12564, "nlines": 66, "source_domain": "mr.upakram.org", "title": "थँक्यू फॉर स्मोकिंग | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nचित्रपटाच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रातील पडद्यामागच्या घडामोडी रंजकेतेने दाखवणारे चित्रपट बर्‍याचदा रोचक असतात. ह्याच वर्णनात चपखल बसणारा चित्रपट म्हणजे 'थँक्यू फॉर स्मोकिंग'. नावावरूनच कळते कुठल्या क्षेत्राचे दर्शन घडणार आहे ते. अर्थातच सिगरेट उद्योग. करोडो डॉलर्सची उलाढाल असणारा आणि नैतिकच्या व्याख्यांना आव्हान देणारा कायदेशीर उद्योग म्हणजे सिगरेट निर्मिती. दर वर्षी सरासरी चार लाख लोकांचा एकट्या अमेरिकेत जीव घेणारा हा कायदेशीर धंदा. थँक्यू फॉर स्मोकिंग आपल्याला घेऊन जातो ह्या उद्योगातील पडद्यामागच्या अफलातून सफरीवर. निक नेलर नावाच्या एका टोबॅको लॉबिस्टच्या नजरेतून.\nनिक नेलरच्या कामाचा प्रमुख उद्देश म्हणजे सिगरेट उद्योगाची बाजू मांडणे. त्यावर उडलेले रक्तरंजित शिंतोडे धुऊन काढणे. जो उद्योग लाखो लोकांचे लहान मुलांचे प्राण घेतो आणि प्रचंड टीकेच्या अग्रभागी असतो अश्या उद्योगाची बाजू मांडणे हे महाकठीण काम म्हणजे निक नेलरची रोजी रोटी. चित्रपटाची सुरुवातच होते टीव्ही वरील एका परिसंवादाच्या कार्यक्रमातून. ह्या कार्यक्रमात सिगरेटच्या व्यसनाने कॅन्सर झालेला एक तरुण, एका तंबाखू विरोधी राजकारण्याचा प्रवक्ता आणि निक नेलर असे एकत्र परिसंवादात भाग घेतात. अश्या ह्या संवादात निक नेलर केवळ आपल्या चतुराईने आपल्या विरोधकांना कसे निरुत्तर करतो ते बघूनच कल्पना येते की चित्रपटात नक्कीच काहीतरी वेगळे पाहायला मिळणार आहे. तिथून सुरू होतो निक नेलरचा प्रवास. सतत कसल्या ना कसल्यातरी कॢप्त्या योजून विरोधकांना निरुत्तर करणे आणि त्याच वेळेला सिगारेटचा खप वाढण्यासाठी पद्धतशीर यंत्रणा राबवणे हे एका ब्लॅक कॉमेडीच्या माध्यमातून खूप प्रभावीपणे सादर केले आहे. अतिशय धूर्त वाक् चतुर, एका मुलाचा बाप असणारा घटस्फोटित निक नेलर ऍरन एकहार्टने खूप छान साकारला आहे. 'सब गंदा है पर धंदा है ये' ह्या भूमिकेतून तो आपल्या कामाशी अतिशय प्रामाणिक राहून करत असलेल्या युक्त्या पाहून खूप करमणूक होते. राजकारणी, उद्योगपती, चित्रपट व्यवसायातील लोक अशी पूरक पात्रे आपल्याला ह्या सगळ्यातील गुतांगुंत आणि एक निराळीच बाजू दाखवतात.\nनिकच्या आणि त्याच्या मुलामधील प्रसंगही छान रंगवले आहेत. मुलगा सतत बापाला प्रश्न विचारत असतो आणि त्याच्या उत्तरांमधून निक नकळत त्याला आपला मुद्दा कसा मांडायचा, आपला मुद्दा खरा ठरवण्यासाठी दुसऱ्याला खोटं ठरवलं की झालं वगैरे गोष्टी नकळत शिकवत असतो ते प्रसंग खूप छान जमले आहेत. चॉकलेट आइसक्रीम आणि व्हेनिला आइसक्रीमचे उदाहरण घेऊन तो ज्या पद्धतीने लहान मुलाला समजेल अश्या भाषेत आपला युक्तिवाद समजावून सांगतो तो प्रसंग तर खासच. सिगरेट उद्योगाचा लॉबिस्ट निक तर त्याचे खास मित्र म्हणजे मद्यनिर्मिती उद्योगाची लॉबिस्ट आणि बंदुका हत्यारे उद्योगांचा लॉबीस्ट. असे हे रूढार्थाने समाजातील खलनायक वाटावेत असे तिघे मिळून जेवायला भेटत असतात आणि त्यावेळेला त्यांच्या होणाऱ्या गप्पांचे प्रसंगही रंजक आहेत. तसेच निकला शेरास सव्वाशेर भेटणारी आणि आपल्या सौंदर्याच्या जाळ्यात ओढून त्याच्याकडून बरीच गुपिते काढून घेऊन वर्तमान पत्रात छापणारी संधी साधू पत्रकार केटी होम्सने छानच दाखवली आहे.\nसिगरेटी आणि तंबाखू उद्योग अश्या विवादास्पद विषयावर आधारीत चित्रपट असूनही कुठेही त्याला रुक्ष डॉक्युमेंट्रीचे स्वरूप नाही. कसलाही मेलोड्रामा नाही लांबलचक आरोप आणि कंटाळवाणी भाषणबाजी नाही आणि उगीच संदेशांचा भडिमार तर नाहीच नाही आणि त्यामुळेच दिग्दर्शक (जेसन राईटमन) चित्रपट रंजक करण्यात त्याचे करमणूक मूल्य अबाधित ठेवण्यात प्रचंड यशस्वी झाला आहे असं मला वाटतं. ह्या चित्रपटाला असलेली काळ्या विनोदाची झालर आणि पटापट सरकणारी पटकथा ह्यामुळे चित्रपट कुठेही कंटाळवाणा होत नाही. क्रिस्तोफर बकलीच्या कादंबरीवर आधारलेला आणि खरं तर अतिशय गंभीर विषयावरील तरीही हलका फुलका असणारा हा चित्रपट त्याच्या वेगळेपणामुळे नक्कीच बघण्यासारखा.\nहा चित्रपट त्याच्या वेगळेपणामुळे नक्कीच बघण्यासारखा.\nआम्हाला कोलबेरपंतांच्या वर्णनामुळे नक्कीच बघण्यासारखा वाटतो आहे.\nआम्हाला कोलबेरपंतांच्या वर्णनामुळे नक्कीच बघण्यासारखा वाटतो आहे.\nआयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोऽहे\nम्हणतो. या चित्रपटाविषयी बरेच ऐकले आहे. परीक्षण वाचून बघायचा निर्धार पक्का झाला.\nपरदेशी वूडी ऍलनपेक्षा देशी करण जोहर कधीही श्रेष्ठ असतो.\nथेटरात आला तेव्हा बघायचा चुकला होता. बघायला आवडेल.\n(नेटफ्लिक्सची वर्गणी भरावी का असा विचार मनात येतो आहे.)\nप्रकाश घाटपांडे [19 Mar 2009 रोजी 03:54 वा.]\nअसे म्हणण्याचे कारण म्हण्जे आम्ही हा सिनेमा बघु असे वाटत नाही. मग त्याचा परिचय तरी झाला हेही नसे थोडके.\nआमच्या हमाल बंधूंना आम्ही बिड्या फुंकू नका असे सांगतो. हा पिच्चर् मराठीत आला तर त्यांना दाखवू. इंग्रजी त्यांना कळत नाही.\nसारी दुनिया का बोझ हम उठते है\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/2608", "date_download": "2019-02-20T11:04:48Z", "digest": "sha1:YLIGDLJKWMNQSHEECQBZTBRORUOWJLF7", "length": 16155, "nlines": 77, "source_domain": "mr.upakram.org", "title": "पती चालक तर पत्नी वाहक | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nपती चालक तर पत्नी वाहक\nश्री. धम्मकलाडू यांच्या \"डबल इंजिन\" धाग्याने शतक ओलांडल्यावर त्या धाग्यातील सर्व विचार आणि मते परत एकदा अभ्यासासाठी नोंद करून घेत असतानाच, मध्येच चहा घेता घेता तसेच हाच धागा डोक्यात असताना आजच्या \"सकाळ\" च्या इंट���नेट आवृतीत योगायोगाची एक बातमी वाचण्यास मिळाली, ती प्रतिसाद स्वरूपात येथील सदस्यांसाठी देत आहे :-\nहल्लीच्या काळात तर पती आणि पत्नी दोघांनाही संसाराला हातभार म्हणून नोकरी किंवा स्वयंरोजगार करावा लागतो. कोल्हापूर् येथील महापालिका परिवहन विभागाकडे कार्यरत असणाऱ्या चालक राहुल शिर्के आणि वाहक वैशाली शिर्के या दांपत्याने तर एक वेगळाच आदर्श निर्माण केला आहे. योगायोगाने राहुल ज्या बसवर चालक आहेत, त्याच बसवर पत्नी वैशाली यांची पहिलीच ड्युटी राहुल यांच्याबरोबर लागली. हल्ली पती आणि पत्नी दोघेही नोकरी करीत असेल तर धावपळ उडते. मुलांवर लक्ष देण्यासाठी वेळ मिळत नाही, अशा तक्रारी वारंवार ऐकायला मिळतात. या दांपत्याने मात्र सर्वच स्तरावर नेटके नियोजन केले आहे. आता दोघांच्या ड्युटी बदलल्या आहेत; मात्र इमाने-इतबारे नोकरी सांभाळताना मुले आणि घरांसाठीही तितकाच वेळ ते देतात.\nसकाळी मुलांना आवरण्यापासून ते संध्याकाळी घरी परतेपर्यंत विविध कामे एकत्र करतात. सिद्धेश आणि विनायक या दोन्ही मुलांना शाळेमध्ये नोकरीवर हजर होण्यापूर्वी एकत्रच शाळेत सोडतात. वैशालीना सासूबाई इंदूताई यांचे मोलाचे पाठबळ मिळत आहे. वैशाली आणि राहुल यांना पहाटे सहा वाजल्यापासून संध्याकाळी सहापर्यंत कोणत्याही वेळेतील ड्युटी करण्यासाठी तयार राहावे लागते. वैशालीला दिवसभरचा पैशाचा भरणा आणि राहुलला डेपोमध्ये गाडी जमा केल्यानंतरच सुटी मिळते.\nराहुल सेवेत कायम आहेत, तर वैशाली रोजंदारीवर काम करतात. सकाळी लवकर ड्युटी पाहणे, गाडी, तिकिटे, सुटे पैसे घेऊन त्यांचा बसचा प्रवास सुरू होतो. बसचा एक मार्ग मिळाल्यानंतर दिवसभरात ते दोघेही साधारण नऊ गाडीच्या फेऱ्या करतात. त्यामध्ये प्रवासी चढणे-उतरणे, त्यांची तिकिटे, योग्य थांबा, रस्त्यावरील वाहतूक यावर मात करत बरोबर वेळेत गाडी पोहचण्याची करसत करावी लागते. वैशालीना दिवसभराचे कष्ट केल्यानंतर 154 रुपये मिळतात. जास्तीत जास्त पगार हातात मिळावा, यासाठी वैशाली महिन्याचे 25 ते 27 दिवस काम करतात.\nबरे वाटले वाचून, हे अशासाठी म्हणत आहे की, \"त्या\" धाग्यात आपण सर्वजण मध्यमवर्गीय कुटुंबीय तसेच आय्.टी.सारखी \"पॉलिश्ड् कपल\" यावरच प्रामुख्याने लक्ष केन्द्रीत केले होते, पण जिल्हा पातळीवर जर अशा प्रकारचे \"डबल इंजिन\" कार्यरत असेल तर त्याचे आपण स���वागतच करायला हवे असे वाटते.\nअरे वा मस्तच. (बाय द वे, मस्त सेटिंग आहे.) शिर्केदांपत्याचे अभिनंदन. आमच्या हापिसातही अशी जोडी आहे. नवरा हा प्यून (शिपाईगडी) आहे. तर बायको हापिसाची निगा राखायचे काम करते. ह्याशिवाय नवरा सकाळी पेपरवाटपाचे काम करतो. त्याच्याकडे १००-१२५ घरे आहेत. ह्या दोघांचे एकंदर उत्पन्न २० हजाराच्या घरात आहे. दोघे १२ जणांच्या एकत्र कुटुंबात राहतात. तीन खोल्यांचे घर. नवरा-बायको दोघे सकाळपासून संध्याकाळपर्यंत राबराब राबत असतात. एकत्र कुटुंबात राहत असल्यामुळे लहान मुलांकडे लक्ष देण्यासाठी कुणी ना कुणी असतेच. सासूसासरेही आहेत. मला एका गोष्टीचे मात्र आश्चर्य वाटते. ह्या दोघांना कुठल्याही चैनीची सवय नाही. पण ह्या देवीचा नवस कर, त्या देवीचा नवस कर ह्यात मात्र पैसे घालवतात. अगदी कर्ज काढून. असे का\nसासू-सासरे धरूनही १२ जणांचे कुटुंब का कमी मुले असतील तर त्यांना चांगले शिक्षण व कुटुंबाचे चांगले राहणीमान ठेवता येते , हे त्यांना मध्यमवर्गियांप्रमाणे कळत नाही का कमी मुले असतील तर त्यांना चांगले शिक्षण व कुटुंबाचे चांगले राहणीमान ठेवता येते , हे त्यांना मध्यमवर्गियांप्रमाणे कळत नाही का सारखे नवस कशासाठी करतात सारखे नवस कशासाठी करतात अर्थात त्यामुळेच कदाचित मध्यमवर्गियांपेक्षा जास्त समाधानी राहत असतील.\nप्रतीक देसाई [04 Jul 2010 रोजी 18:43 वा.]\n>>>> अर्थात त्यामुळेच कदाचित मध्यमवर्गियांपेक्षा जास्त समाधानी राहत असतील.<<<<\nनाही, बिलकुल नाही. समाजातील हा घटक, (त्यांच्या दुर्दैवाने) समाधानी राहत नाही, आणि म्हणूनच तो देवधर्म, मांत्रिकतांत्रिक, पिडा टळो, लिंबू-मिरची-पिवळा भात उतारा आदी अघोरी गणल्या गेलेल्या प्रथेला बळी पडत असतो. या क्षेत्रात सामाजिक पातळीवरील \"स्वयंसेवक\" म्हणून काही ज्येष्ठांसमवेत मी बर्‍यापैकी काही काळ कामे केली असल्याने फार वेळा \"याची डोळा\" काही प्रकार पाहिले आहेत, ज्यामध्ये दिवसरात्र घाम गाळून मिळविलेला पै-पैका लबाड लुटारुंच्या हवाली केला गेला जातो, आणि वैषम्य वाटते ते अशासाठी की तो पैसा घरी \"समाधान\" मिळावे या कारणासाठी केलेला असतो, जे या गटाला मृगजळासम शाबित होते.\nसासू-सासरे धरूनही १२ जणांचे कुटुंब का कमी मुले असतील तर त्यांना चांगले शिक्षण व कुटुंबाचे चांगले राहणीमान ठेवता येते , हे त्यांना मध्यमवर्गियांप्रम���णे कळत नाही का \nतीन भाऊ, बायका-पोरे, सासू सासरे असे कुटुंब आहे.\nसारखे नवस कशासाठी करतात \nमध्यंतरी त्याच्या आईची तब्येत बरी नव्हती. ती कुणाशी बोलत नसे. भूतबाधा झाली आहे असे म्हणत होते घरचे. असो.\nप्रतीक देसाई [04 Jul 2010 रोजी 18:35 वा.]\n>>>>ह्या दोघांना कुठल्याही चैनीची सवय नाही. पण ह्या देवीचा नवस कर, त्या देवीचा नवस कर ह्यात मात्र पैसे घालवतात. अगदी कर्ज काढून.<<<<\nयाला जे घटक जबाबदार आहेत त्यातील प्रमुख म्हणजे एकविसाव्या शतकातदेखील हटायला तयार नसलेली \"शिर्के\" वा त्या शिपायाच्या घरातील \"अंधश्रद्धा\". या विषयावर इथे खूप लिहिता येण्यासारखे आहे.\nधाग्याचे महत्व किंवा प्रयोजन समजले नाही. \"डबल इंजीनचा\" आदर होताच व असेल.\nअसो अजुन वेगळ्या विषयावरचे रोचक लेख येउ द्या.\nप्रतीक देसाई [03 Jul 2010 रोजी 18:22 वा.]\n>>> धाग्याचे महत्व किंवा प्रयोजन समजले नाही. <<<\nमी कबूल करतो की, ही बातमी काही स्वतंत्र धाग्याचा विषय नव्हता तर त्या \"डबल इंजीन\"ला पूरक असे लिखाण होते. पण त्याने शतकी मजल मारल्यावर व त्याचे प्रयोजन पूर्ण झाले असल्याने त्या पृष्ठाकडे कदाचित पुन्हा कुणाचा माऊस जाणार नाही व वरील एक चालक व वाहक यांच्या बातमीकडे दुर्लक्ष होईल असे वाटल्यामुळे त्याच बातमीला थोडे \"धागा\" स्वरूप द्यावे असे वाटले, म्हणून तो प्रयास. बाकी यानंतर नूतन/स्वतंत्र धागा लेखन करीन.\nपती चालक तर पत्नी वाहक\nमला वाटले लग्न या विषयाची व्याख्याच करताय...\nम्हणजे बायकोनी बेल मारली की आम्हाला थांबावेच लागते, तसे\nआम्ही तर या स्टेशनवरचे बिनपगारी हमाल म्हणजे भारवाहीही आहोत हॅहॅहॅहॅ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/2806", "date_download": "2019-02-20T11:12:47Z", "digest": "sha1:P3EDL5ZAUVESPEASAJEO46AG6JVTEYOL", "length": 21142, "nlines": 167, "source_domain": "mr.upakram.org", "title": "तर्कक्रीडा:८२:बाळकरामाचे प्रेमप्रकरणः(एक), (दोन), (तीन) | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nतर्कक्रीडा:८२:बाळकरामाचे प्रेमप्रकरणः(एक), (दोन), (तीन)\nबाळकरामाचे प्रेम प्रकरण (एक),(दोन),(तीन)\n(अ) बाळकरामचे इंदूवर तरी प्रेम आहे किंवा बिंदूवर तरी प्रेम आहे.\n(ब) जर बाळकरामचे इंदूवर प्रेम असेल तर त्याचे बिंदूवर सुद्धा प्रेम आहे.\nवरील दोन्ही विधाने सत्य मानून पुढील निष्कर्ष काढले आहेत.\n१) बाळकरामचे इंदूवर प्रेम आहेच.\n२)बाळकरामचे बिंदू���र प्रेम आहेच.\n३) बाळकरामचे इंदूवर प्रेम नाहीच.\n४) बाळकरामचे बिंदूवर प्रेम नाहीच.\nयांतील कोणते निष्कर्ष तर्कशुद्ध आहेत\nकाही दिवसांनी बाळकराम भेटला. त्याच्या संबंधी केलेल्या एका विधानाच्या सत्यासत्यतेविषयी साशंक होतो म्हणून विचारले,:\nअरे,जर तुझे इंदूवर प्रेम असेल तर बिंदूवर प्रेम आहेच.; असे विधान (विधान प) एका कोड्यात केले आहे.ते खरोखरच सत्य आहे काय\n\" जर तुमचे विधान(प) सत्य असेल तर माझे इंदुमतीवर प्रेम आहे.\"........(विधान फ).\nबाळकरामने केलेले विधान (फ)[जर तुमचे..........प्रेम आहे] सत्य मानून पुढील निष्कर्ष लिहिले आहेत.त्यांतील कोणते निष्कर्ष तर्कसुसंगत आहेत\n१) बाळकरामचे इंदूवर प्रेम आहेच.\n२)बाळकरामचे बिंदूवर प्रेम आहेच.\n३) बाळकरामचे इंदूवर प्रेम नाहीच.\n४) बाळकरामचे बिंदूवर प्रेम नाहीच.\nनंतर बरेच दिवस बाळकराम कुठे दिसला नाही. कळले की तो गंधर्व यक्षांच्या देशीं(अमरद्वीपावर) गेला.तिथे त्यांची भाषा शिकला.तिथला रहिवासी झाला. त्यासाठी गंधर्वधर्मी अथवा यक्षधर्मी झाला. जगाच्या पाठीवर कुठेही गेले तरी त्यांच्या(यक्ष,गंधर्वांच्या) सर्व चालीरीती पाळणे आवश्यक असते हेही त्याने मान्य केले.(गंधर्व नेहमी सत्यच बोलतात तर यक्ष असत्य हे आपणांस विदित आहेच).\nकालान्तराने त्याची भेट झाली.तो आता गंधर्व की यक्ष हे जाणण्याची उत्सुकता होती. पण प्रथम आठवले ते त्याचे प्रेमप्रकरण.त्याला विचारले:\n\"इंदु-बिंदूनां भेटायला आलास की काय त्यांच्यावर अजून प्रेम आहे त्यांच्यावर अजून प्रेम आहे\nउत्तरार्थ त्याने पुढील दोन विधाने केली:\n१) इंदुमतीवर माझे प्रेम आहे.\n२) जर माझे इंदुमतीवर प्रेम असेल तर माझे बिंदुवतीवरही प्रेम आहे.\nयांवरून तो यक्षधर्मी नाही हे दिसून आले. ते कसे\nउत्तर कृपया व्यनि द्वारे\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\nश्री.धनंजय यांनी (एक),(दोन),(तीन) या तीनही प्रकरणांची अचूक उत्तरे शोधली आहेत.\nप्रकरण (दोन)च्या लेखनाविषयी मी साशंक होतो.पण मला जे योग्य उत्तर वाटत होते तेच\nश्री धनंजय यांनी कळवले आणि माझे शंकानिरसन झाले.धन्यवाद\n / बिंदुवती = बिंदू\nअसे गृहित धरायचे आहे काय की तीच ग्यानबाची मेख आहे\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\nइंदुमती म्हणजेच इंदू, बिंदुमती म्हणजे बिंदू.(एक), (दोन), (तीन) या तिन्ही प्रकरणांत त्याच युवती आहेत.���ात्र तीन प्रकरणे स्वतंत्र आहेत. एका प्रकरणातील विधानांचा दुसर्‍या प्रकरणाशी संबंध नाही.\nएका प्रकरणातील विधानांचा दुसर्‍या प्रकरणाशी संबंध नाही.\nहा खुलासा आधीच आवश्यक होता.\nकोड्यातून यक्ष संकल्पनेला धक्का\nकोड्यातून यक्ष संकल्पनेला मुळापासून धक्का पोचतो.\nमी भाग तीन उत्तर देण्याइतपत पुरेसा सोडवला आहे, हे खरे.\nमात्र यातून यक्ष संकल्पना फार गढूळ आहे, असे माझ्या लक्षात आले आहे.\nयक्षाने केलेल्या जोड-विधानांमध्ये प्रत्येक अवयव-विधान असत्य असते काय\nकोडे सोडवताना असे गृहीत धरलेले आहे की पूर्णविराम-बिंदूने मर्यादित असे वाक्य असत्य असते. मग त्या वाक्यात किती का उपविधाने अवयव म्हणून असोत. म्हणून कोडे सुटले. परंतु तार्किक कोडे हे खरे तर सगळे मिळून एकच महावाक्य असते. म्हणजे कोड्यातील सर्व वाक्यांना \"आणि\"-शब्दाने जोडून एकत्र अन्वय लावायचा असतो.\nमग \"यक्षाची सर्व विधाने मिळून एकत्रित केलेले महावाक्य असत्य आहे\" असे म्हणणे क्रमप्राप्त आहे. असे म्हटल्यास कोडे सुटत नाही. उलट क्रमाने मानले की यक्षातील प्रत्येक वाक्यातील उपवाक्ये असत्य आहेत - तरी कोडे सुटत नाही.\nअधिक चर्चा करून समजून घेऊया : तर्कशास्त्रातले सिद्धांत यक्षाच्या भाषेत कसे ऐकू येतात\nसिद्धांत. \"अ अ आहे\" हे नित्य सत्य आहे.\nगंधर्वाच्या भाषेतील \"अ अ आहे\" हे वाक्य यक्ष कसा म्हणेल\nएकदा का \"अ अ नाही\" असे विधान घेतले, की सर्व विधाने तर्कसंगत होतात. त्यामुळे यक्ष \"द्विरुक्ती\" हे एक सत्यविधान करू शकतो, अशी सूट यक्षाला दिल्याशिवाय गत्यंतर नाही.\np → q हे वाक्य यक्ष म्हणाला तर त्याचा अर्थ होतो ~(p → q), म्हणजेच p AND ~q. पण, p असा अर्थ p → q वरून काढताच येत नाही.\nकोड्यात मूलभूत गफलत असे मला वाटते.\nबाळकरामचे इंदूवर तरी प्रेम आहे किंवा बिंदूवर तरी प्रेम आहे.\n'किंवा' या शब्दाचा 'ऑर' असा अर्थ पटत नाही आणि 'एक्सॉर' असा अर्थ घेतला तर भाग ३ चे निरीक्षणच (=तो यक्ष नाही) चूक वाटते.\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\nश्री.धनंजय विचारतातः\"यक्षाने केलेल्या जोड-विधानांमध्ये प्रत्येक अवयव-विधान असत्य असते काय\nउत्तर : असतेच असे नाही. मात्र यक्षाने उच्चारलेले संपूर्ण जोडवाक्य (महावाक्य) असत्य असतेच.\nते पुढे लिहितातः\"तार्किक कोडे हे खरे तर सगळे मिळून एकच महावाक्य असते.\"\nहो. हे खरेच आहे. आणि ते वर लिहिले आ���े त्याच्याशी सुसंगतच आहे.अडचण कुठे आहे ते माझ्या लक्षात येत नाही.पुन्हा विचार करून बघतो.\nराजेशघासकडवी [07 Sep 2010 रोजी 06:20 वा.]\nद्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा\nभावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी\nव्य. नि. उत्तर :२\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\nश्री.रिकामटेकडा यांनी तीनही प्रकरणांची उत्तरे कळविली आहेत. ती सर्व अचूक आहेत.\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\nक्र.(तीन) संबंधी काही सदस्यांनी शंका उपस्थित केली आहे. उत्तर इथेच देतो.\nसमजा जोड वाक्य: जर अ च्या हातात ससा आहे; तर अ पारधी आहे.\nइथे एकूण तीन विधाने आहेत.\nविधान P: अ च्या हातात ससा आहे.\nQ; अ पारधी आहे.\nP--->Q :जर अ च्या हातात ससा आहे तर अ पारधी आहे.\nया जोड विधानाचा अर्थ असा की ज्याच्या हाती ससा आहे तो पारधी आहेच.मात्र तोच पारधी आहे असे नव्हे. हाती ससा नसलेले अनेक पारधी असतील.\n* वरील वाक्यांत P & Q सत्य असतील तर P--->Q सत्य असते हे स्पष्ट आहे.\n* P सत्य , Q असत्य असेल तर P----> Q असत्य असते.\n* P असत्य , Q सत्य असेल तर P--->Q सत्य असते.\n*P &Q दोन्ही असत्य असतील तरीही P---->Q, सत्य असते.\nम्हणजे अशा प्रकारच्या जोड वाक्यात पहिले वाक्य असत्य असेल तर ते जोड वाक्य सत्यच असते, मग दुसरे वाक्य सत्य असो वा नसो.\nआता क्र.(तीन) : बाळकराम यक्ष नाही हे सिद्ध करायचे आहे.\nसमजा तो यक्ष आहे. तर त्याचे पहिले विधान असत्य.\nत्याने केलेल्या जोड विधानातील पहिले वाक्य तेच आहे. म्हणजे ते असत्य आहे. त्यामुळे बाळकरामाचे जोड वाक्य सत्य आहे असा निष्कर्ष निघतो.. पण यक्ष सत्य विधान करत नाहीत.म्हणून बाळकराम यक्ष नाही.Q.E.D.(आनुषंगिक निष्कर्षः गंधर्वधर्मी बाळकरामाचे इंदू,बिंदू दोघींवर प्रेम आहे)\nमला तरी यात काही तर्कदोष दिसत नाही.\nबाळकरामाने किती विधाने केली आहेत\nबाळकरामाने एक महा-विधान केले आहे की दोन महा-विधाने केलेली आहेत\nबाळकरामाचे एकच महा-महाविधान (जोड-जोड-विधान) असे का मानू नये\n१) इंदुमतीवर माझे प्रेम आहे आणि जर माझे इंदुमतीवर प्रेम असेल तर माझे बिंदुवतीवरही प्रेम आहे.\nया महा-महाविधान असत्य असण्यात काहीही अंतर्गत विरोध नाही.\nआणि जर असे म्हटले महा-महाविधाने तपासता येत नाहीत, (यक्षाच्या बोलण्यात ती खरी किंवा खोटी असतील), फक्त त्यांच्यातील अवयव विधानेच खोटी असतात, असा नियम करूया, तर काय.\nमग कुठलेही जोडविधान (उदाहरणार���थ : भाग ३, विधान \"२\") तरी कसे पुरते कसे तपासता येईल जोडविधाने ही महाविधानेच असतात. जोडविधानातही फक्त अवयवविधानेच तपासावी लागतील.\n\"यक्षाची विधाने शुद्धलेखनातल्या पूर्णविरामापर्यंत घेतली तरच असत्य असतात\" असा नियम केला तर सर्व काही ठीक होते. पण हा तर्कशास्त्रातला नियम नाही. या गमतीदार खेळातला नियम आहे. मानून घ्यायला हरकत नाही. पण सांगायला पाहिजे.\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\nकोड्यात लिहिले आहे:\"उत्तरार्थ त्याने पुढील दोन विधाने केली:\n१) इंदुमतीवर माझे प्रेम आहे.\n२) जर माझे इंदुमतीवर प्रेम असेल तर माझे बिंदुवतीवरही प्रेम आहे.\"\nही दोन वाक्ये जोडून त्यांचे महावाक्य केलेले नाही. त्यामुळे यांतील प्रत्येकाची सत्यासत्यता तपासणे क्रमप्राप्त आहे.\n*बाळकराम यक्ष आहे असे मानले तर विधान १) असत्य. आता जोडविधान २) सत्य ठरते.(कारण P असत्य)\nम्हणून बाळकराम यक्ष नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://2know.in/category/%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95/", "date_download": "2019-02-20T12:10:20Z", "digest": "sha1:5OPPK2RMCRIIINASWIOJQX7IAA6B4A63", "length": 7553, "nlines": 56, "source_domain": "2know.in", "title": "क्लिक | मराठी इंटरनेट", "raw_content": "\nगुगल युआरएल (URL) शॉर्टनर\nमागे फार पूर्वी आपण url चा मोठा आकार लहान करण्याविषयी एक लेख पाहिला होता. त्या लेखात आपण is.gd या युआरएल शॉर्टनर सर्व्हिसची …\nब्लॉगर ब्लॉगला दुसर्‍या साईटवरुन घेतलेले टेम्प्लेट कसे द्याल\nमध्यंतरी ब्लॉगरने आपल्या टेम्प्लेट्स‌ मध्ये एडिटिंगची इतकी छान सुधारणा केली की, दुसर्‍या एखाद्या साईटवर जाऊन ब्लॉगर ब्लॉग साठी टेम्प्लेट घेण्याची काही गरजच …\nवेब पेज वरील हवा तोच भाग प्रिंट करा\nकाल इंटरनेटवर फिरत असताना मला एक लेख आवडला. त्यामुळे मला तो लेख प्रिंट करावासा वाटला. पण जेंव्हा मी ब्राऊजरच्या फाईल मेनू मधून …\nमी इकडं बरेच दिवस फिरकलो नाही, म्हणून तुम्हाला असं तर वाटलं नाही ना की, ही साईट बंद झाली मला वाटतं साधारण तीन …\nऑर्कुट स्क्रॅप मध्ये नकाशा कसा टाकता येईल\nपुन्हा एकदा एक नवीन महिना सुरु झाला आहे. या महिन्याच्या दहा तारखेला 2know.in ला सहा महिने पूर्ण होतील. दिवस कसे येतात आणि …\nमराठी ब्लॉग विश्व चा लोगो, कोड आपल्या ब्लॉगवर कसा टाकायचा\nमाझा मराठी कवितेचा एक ब्लॉग आहे, ‘मनात राहिलं मन एक’. तर या ब्लॉगवर कविता प्रकाशीत केल्या केल्या, हा ब्लॉग, ‘मराठी ��्लॉग विश्व’ …\nआपला ब्लॉग फेसबुकशी जोडा\nनोंद: हा लेख आता कालबाह्य झाला आहे, याची कृपया वाचकांनी नोंद घ्यावी. याच विषयावर लवकरात लवकर एक नवीन लेख लिहायचा मी प्रयत्न …\nऑर्कुट वर इमेज, प्रतिमा, चित्र स्क्रॅप म्हणून टाकण्याबाबत माहिती\nनवीन ऑर्कुटमध्ये देण्यात आलेली एक सुविधा मला फार आवडते. ती म्हणजे, आपण आपल्या मित्राच्या प्रोफाईलवर जाऊन एखादे सुंदर चित्र क्षणार्धात स्क्रॅप म्हणून …\nलेखामधील चित्र नवीन टॅब मध्ये उघडण्याची सोय कशी करता येईल\nकाल आपण पाहिलं की, एखाद्या शब्दाला दिलेली लिंक ही नवीन टॅबमध्ये ओपन होण्याची सोय कशी करता येईल आज आपण पाहणार आहोत, एखाद्या …\nदुवा, लिंक नवीन विंडो, टॅब मध्ये उघडण्याची सोय करा\nआजचा हा लेख आपल्या नवीन ब्लॉगर मित्रांसाठी आहे. लेखादरम्यान येणार्‍या काही शब्दांना आपण लिंक्स, दुवे देत असतो. तर हे दुवे त्याच टॅबमध्ये …\nऑर्कुटवर मोफत जाहिरात करा\nएक दोन वर्षांपूर्वी आर्कुटवर जाहिराती दाखवल्या जात नव्हत्या, पण त्यानंतर वरच्या कोपर्‍यात उजव्या बाजूला ऑर्कुटद्वारे गुगलच्या जाहिराती दाखवल्या जाऊ लागल्या. या जाहिरातींमुळे …\nमोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग\nहजारो इंग्लिश पुस्तके मोफत\nबॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे\nवर्ड फाईल PDFमध्ये बदलणे\nSBI ATM केंद्रात पैसे जमा करणे\nलॅपटॉप स्पिकर लॅपटॉपशिवाय वापरणे\nअनुदिनी कशी तयार करावी\nखाली आपला ईमेल अ‍ॅड्रेस देऊन Subscribe वर क्लिक केल्यास 2know.in वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची ‘नोंद’ आपल्याला ईमेलवर मिळेल.\nअडलेल्या इंग्लिश शब्दांपासून शब्दकोश तयार करा\n****** पासवर्ड कसा पहायचा\nमोफत मराठी, इंग्रजी, हिंदी शब्दकोश\nलिंक शेअर करुन जास्त पैसे कमवणे\nफेसबुक, गुगल चे मराठी भाषांतर\nगुगल चा मराठी शोध, मराठी गुगल\n****** पासवर्ड कसा पहायचा\n© कॉपिराईट २०१० - २०१५ - 2know.in. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/1916", "date_download": "2019-02-20T11:36:38Z", "digest": "sha1:YJLXKUIYWOVGBHOQ3ZWDQIGUMI2GYCNF", "length": 13937, "nlines": 80, "source_domain": "mr.upakram.org", "title": "२ डिग्रीची मर्यादा | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nनुकत्याच पार पडलेल्या G-8 देशांच्या बैठकीत असा ठराव झाला की युरोपमधील औद्योगिक क्रांतीच्या आधी पृथ्वीवर जे सरासरी तपमान होत�� त्याच्यावर् २ डिग्री सेल्सस या पेक्षा जास्त तपमान पृथ्वीवर होऊ देण्यात येणार नाही. इतके दिवस विरोध करणार्‍या भारतानेही याला मान्यता दिली आहे. पंतप्रधानांनी या ठरावावर मान्यतेची सही केली असे वृत्त आहे. काही लोकांचे असे मत आहे की यात भारतावर प्रचंड अन्याय होणार आहे. अमेरिका दरडोई २० टन कार्बन् तयार करते इंग्लंड १० टन आणि भारत फक्त् १.२ टन.\nमला तर वैयक्तिक रित्या या ठरावात काहीच गैर दिसत नाही. अमेरिका इंग्लंड यांनी भूतकालात मनमानी केली तेंव्हा आता त्यांनी काय ती बचत करावी. आम्ही पाहिजे तेवढा कार्बन हवेत सोडणार या भूमिका मला तरी गैर वाटते. आपल्याला काय वाटते\nमहेश हतोळकर [16 Jul 2009 रोजी 07:25 वा.]\nइतके दिवस विरोध करणार्‍यांचा मुद्दा होता:\n\"प्रगत राष्ट्रांनी आपली प्रगती साधताना प्रदुषण केले. आता आमच्या प्रगतीची वेळ आल्यावर ही बंधनं का\nवरकरणी हा मुद्दा बिनतोड वाटतो आहे. पण हे ही लक्षात घेतले पाहिजे की आत एकाने जरी चूक केली तरी त्याचे परीणाम सर्वांनाच भोगावे लागतील. उघड आहे की अमेरिका इंग्लंड सारखी प्रगत राष्ट्रे या मुद्याचा वापर इतरांची प्रगती रोखण्यासाठी करत आहेत पण हे ही बघीतले पाहिजे की आपण अमेरीकेच्या मानाने औद्योगीक दृष्ट्या फार मागे नाही आहोत पण तरी सुद्धा आपले कार्बन उत्सर्जन अमेरीकेच्या जवळपास १०%च आहे. त्यामुळे या बंधनाने राष्ट्राच्या प्रगतीचा वेग जरी मंदावला तरी खीळ नक्कीच नाही बसणार. त्यामानाने प्रगत राष्ट्रांना याचा फटका जास्त बसणार आहे.\n\"प्रगत राष्ट्रांनी आपली प्रगती साधताना प्रदुषण केले. आता आमच्या प्रगतीची वेळ आल्यावर ही बंधनं का\nबरोबर... फक्त आपणच प्रदुषण टाळण्याचा विचार करायचा.\nमहेश हतोळकर [16 Jul 2009 रोजी 09:08 वा.]\nतुमचा काहीतरी गोंधळ होतो आहे. कार्बन उत्सर्जन (आणि इतरही प्रदुषण) आणि औद्योगीक-भौतीक-सामाजीक प्रगती हे एकास एक प्रमाणात होत नाहीत. प्रगत देशातील कार्बन उत्सर्जन हे बरचसं अनावश्यक कारणांमुळे होते आहे.\nउदा: हमर सारख्या पेट्रोल पिणार्‍या गाड्या.\nमी वर लिहील्याप्रमाणे आजूनही उद्योगधंद्यांचा विचार केला तर भारत अमेरिकेच्या फार मागे नाही. पण भारताचं कार्बन उत्सर्जन अमेरीकेपेक्षा खूपच कमी आहे. याचाच फायदा भारताला पुढे होणार आहे.\nशिवाय जे काही प्रदुषण होते त्याचा तोटा सर्वांनाच होतो आहे. त्यामुळे फक्त आपणच प्���दुषण टाळण्याचा विचार करायचा. असा विचार करण्यात काहीच अर्थ नाही. आपण प्रदुषण कमी केल्यास त्याचा सर्वात जास्त फायदा आपल्यालाच होणार आहे; नंतर इतरांना.\nआणि एवढीच आहे की 'ह्या' मुद्द्याचा आधार घेउन 'अप्रगत' राष्ट्रांवर 'जाचक आणि अन्यायी' बंधने तर लादली जाणार् नाहीत ना म्हणजे तुमचे उद्योग बंद करुन आमचाच माल विकत घ्या अशा प्रकारे (म्हणजे ब्रिटिशकालीन भारतात झाले तसे )\nजर प्रगत देशही प्रदुषण कमी व्हावे यासाठी उपाय कशा प्रमाणात करणार आहेत त्यावरून तर हा करार किती फायदेशीर हे ठरविता येईल.\nआता विदा जवळ नाहि .. मात्र उदाहरण म्हणून काल्पनिक विदा घेऊ. जर तपमानवाढीत क्ष या वायुचा मुख्य हात आहे. आणि जर एकूण 'क्ष' या हानिकारक वायुच्या जागतिक उत्सर्जनापैकी १०% भारत करत असेल व ५०% अमेरिका तर अमेरिकेवर आणि भारतावर दोघांवरही हे प्रमाण ८% करण्याचे बंधन असेल तर हे योग्य (किंवा जास्त न्याय्य) वाटते.. मात्र जर दोन्ही देशांवर हे प्रमाण ४%ने कमी करणे (म्हणजे भारत६% व अमेरिका ४६%()) बंधनकारक आहे तर करार भारतासाठी तोट्यात (किंवा अन्याय्य)आहे असे वाटते.\nसमाजातली सामाजिक जाणीवही अगदी नसल्यातच जमा आहे. सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून झोपी जात आहे - सन्जोप राव\nबहुधा दोन्ही गणिते नाहीत\nशोधता सापडलेली आंतरजालावरची भाषा मोघम आहे, पण अगदीच निरर्थक नाही.\nपूर्ण जगाचे एकूण कर्ब उत्सर्जन ५०% कमी करायचे आहे. (कुठल्या वर्षीच्या संदर्भात कोणास ठाऊक - बहुधा या वर्षी \"१००\" धरून २०५० मध्ये \"५०\"टक्के).\nजी-८ ने कर्ब-उत्सर्जन ८०% टक्के कमी करायचे आहे, अन्य देशांनी त्या गणिताने.\nसमजा आज एकूण उत्सर्जन 'क्ष' टन आहे आणि जी-८ चे त्यापैकी प्रमाण 'य' टक्के आहे.\nजी-८ आजचे उत्सर्जन = क्ष*(य/१००)\nअन्य देशांचे आजचे उत्सर्जन = क्ष*([१००-य]/१००)\nजी-८ चे २०५० ध्येय = क्ष*(य/१००)*(०.२)\nजगाचे २०५० ध्येय = क्ष*०.५\nउर्वरित जगाचे ध्येय = क्ष*०.५ - क्ष*(य/१००)*(०.२)\nउर्वरित जगाची ध्येय टक्केवारी (कपात)[\n= १००% - १००*{क्ष*०.५ - क्ष*(य/१००)*(०.२)}/{क्ष*([१००-य]/१००)}%\nआज समजा जी-८ चे उत्सर्जन जगाच्या ५०% आहे (य = ५०%), तर उर्वरित जगाचे ध्येय आहे :\n= १००% - १००*{क्ष*०.५ - क्ष*(०.५)*(०.२)}/{क्ष*(०.५}% = २०% कपात\nया परिस्थितीत जी-८ जर ८०% कपात करेल, तर उर्वरित जग २०% कपात करेल.\nही कपात दरडोई नसून एकूण कर्ब-उत्सर्जनात आहे.\nयाबद्दल ऐकलेल्या चर्चेत आणखी एक वेगळा मुद्दा होता. भारत, चीन, ब्राझील हे विकसनशील देश आहेत. त्यांना उत्सर्जन तितके कमी करायचे म्हटले तर त्याला लागणारा खर्च कुणी द्यायचा यांचे म्हणणे असे की विकसित देशांनी यासाठी आर्थिक सहकार्य करावे. पण आत्ताच्या परिषदेमध्ये आर्थिक बाबींबद्दल चर्चा झाली नाही असे दिसते.\nसर्व माहिती ऐकलेली, पाहिलेली. चूभूद्याघ्या.\nऔद्योगिक उत्पादन आणि प्रदूषण\nपाश्चात्य देशांनी प्रदूषणाचे नियम आणि त्यांची अंमलबजावणी या दोन्ही गोष्टी कडक केल्यामुळे नवे रासायनिक कारखाने मोठ्या संख्येने आशिया खंडांमध्ये उघडले जात आहेत, पण त्यात निर्माण होणार्‍या वस्तूंचा उपभोग पश्चिमेतले श्रीमंत लोक घेत आहेत. ही गोष्ट आपल्या फायद्याची आहे की तोट्याची याचा सखोल विचार होणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.nagpurcity.net/2018/10/26/metoo-%E0%A4%86%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%9D/", "date_download": "2019-02-20T12:37:54Z", "digest": "sha1:JIZHQUNWA5X46ONNLOUNADOQHNEQLJY2", "length": 2078, "nlines": 32, "source_domain": "www.nagpurcity.net", "title": "#MeToo: आलोकनाथ यांना कोर्टाचा झटका – Nagpurcity", "raw_content": "\n#MeToo: आलोकनाथ यांना कोर्टाचा झटका\nविन्ता नंदा यांनी सार्वजनिक ठिकाणी, सोशल मीडिया किंवा माध्यमांसमोर आलोकनाथ यांच्याविरोधात काहीही बोलू नये, असा मनाई आदेश द्यावा, अशी विनंती करणारी आलोकनाथ यांच्या पत्नीची याचिका मुंबईतील दिंडोशी सत्र न्यायालयाने आज फेटाळून लावली. आलोकनाथ यांच्यासाठी हा फार मोठा झटका आहे.\nमोदींनंतर आता फडणवीस घेणार मोठा निर्णय, शेतकऱ्यांना अच्छे दिन\nपंतप्रधान मोदी पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर, होणार जाहीर सभा\nमंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक…या आहेत आजच्या 5 मोठ्या बातम्या\nपुण्यात माहिती अधिकार कार्यकर्त्याचा संशयास्पद मृत्यू\nदिल्लीः हॉटेलच्या आगीत ९ जणांचा होरपळून मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Trolling-Gillnet-Fisheries-From-today/", "date_download": "2019-02-20T12:00:54Z", "digest": "sha1:ONROEEV3DRBVEE5PY24DSA5VL2DHTLMQ", "length": 5155, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ट्रॉलिंग, गिलनेट मासेमारी आजपासून | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › ट्रॉलिंग, गिलनेट मासेमारी आजपासून\nट्रॉलिंग, गिलनेट मासेमारी आजपासून\nरत्नागिरी : विशेष प्रतिनिधी\nट्रॉलिंग आणि गिलनेट नौकांची मासेमारी बुधवारपासून स��रू होणार असल्याने जिल्ह्यातील बंदरे गजबजणार आहेत. 1 जूनपासून पावसाळी मासेमारीबंदी सुरू झाल्यापासून बंदरांवर शुकशुकाट होता. सर्व मच्छीमार बोटी बंदरांमध्ये शाकारलेल्या होत्या. पर्ससीन नेट मासेमारी 1 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.\nरत्नागिरी जिल्ह्यामध्ये सर्व प्रकारच्या सुमारे 3 हजार मच्छीमार नौका आहेत. त्यामध्ये ट्रॉलिंग आणि गिलनेटने मासेमारी करणार्‍या सुमारे दीड ते पावणेदोन हजार नौका आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून त्या पावसाळी मासेमारीबंदीमुळे बंदरांवरच स्थिरावलेल्या होत्या. 1 ऑगस्टपासून ट्रॉलिंग आणि गिलनेट मच्छीमार नौकांची पावसाळी बंदी बुधवारपासून उठत आहे.\nदोन वर्षांपूर्वीपर्यंत 1 ऑगस्टपासून सर्वच प्रकारच्या जाळ्यांनी मासेमारी मच्छीमार बोटी समुद्रात मासेमारीसाठी जात होत्या. त्यापूर्वी काहीवर्षे अगोदर 15 ऑगस्टपासून मासेमारी सुरू व्हायची. फेब्रुवारी 2016 च्या अधिसूचनेनुसार पर्ससीन नेट नौकांना 1 सप्टेंबर ते 31 डिसेंबरपर्यंतच मासेमारीची परवानगी आहे.\nपर्ससीन नेट मच्छीमार बोेटींना पूर्वीप्रमाणे 15 ऑगस्टपासून समुद्रात मासेमारीसाठी परवानगी मिळेल, अशी आशा बाळगली जात आहे. त्यानुसार पर्ससीन नेट नौका मालक 15 दिवस तरी वाढवून मिळतील, या आशेवर आहेत. त्यानुसार तयारी सुरू करण्यात आली आहे.\nमंदिराचा सभामंडप कोसळून २ मजुरांचा मृत्‍यू\n'ती' अट न पाळल्यास युती तोडू; रामदास कदम यांचा इशारा\nकल्याण- डोंबिवली मनपा आयुक्‍तांच्या अंगावर फेकल्‍या बांगड्या\nन्यूजर्सीची किम कुमारी मिस इंडिया यूएसए\nअण्णासाहेब शेलार यांचा संचालक पदाचा राजीनामा\n'ती' अट न पाळल्यास युती तोडू; रामदास कदम यांचा इशारा\nकल्याण- डोंबिवली मनपा आयुक्‍तांच्या अंगावर फेकल्‍या बांगड्या\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\n'पीडित अल्पवयीन मुलीने साक्ष बदलली तरी आरोपीने निर्दोषत्व सिद्ध करावे'", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Atul-Bhosale-has-been-honored-at-Malkapur-due-to-his-status-as-the-State-Minister/", "date_download": "2019-02-20T11:35:44Z", "digest": "sha1:H4JQPHK5ZT6PM3KT45UZ5AAZNESLNAE7", "length": 7590, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ना. डॉ. अतुल भोसले; राज्यमंत्रिपदाचा दर्जा मिळाल्याने मलकापूर येथे सत्कार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › ना. डॉ. अतुल भोसले; राज्यमंत्रिपदाचा दर्जा मिळाल्याने मलकापूर येथे सत्कार\nमलकापूर निवडणुकीत हिशोब चुकता करतो : अतुल भोसले\nमला राज्यमंत्रिपद जाहीर झाल्यावर काही जणांच्या पोटात मळमळ झाली. त्यांची मळमळ पोटातून ओठांवरही आली. पण ज्यांनी राज्याचे प्रमुखपद भूषविले त्यांना असे बोलणे शोभते का तुम्ही जे बोललाय त्याचा हिशोब येत्या दोन महिन्यात चुकता करणार आहे. मलकापूरमध्ये परिवर्तन घडविल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीचे अध्यक्ष ना.डॉ. अतुल भोसले यांनी व्यक्त केला.\nडॉ. भोसले यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा मिळाल्याबद्दल मलकापूर येेथे आयोजित जाहीर सत्कार समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कराड विकास सेवा सोसायटीचे संचालक शामराव शिंदे होते.\nसमारंभात मलकापूर, आगाशिवनगर, शास्त्रीनगर येथील नागरिकांच्यावतीने व विविध संस्था-संघटनांच्यावतीने ना.डॉ भोसले यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी जि. प. सदस्य अशोकराव थोरात, नगरसेवक हणमंतराव जाधव, वनिता लाखे, माजी नगराध्यक्षा शारदाताई खिलारे, आबासाहेब गावडे, कराडचे नगरसेवक हणमंतराव पवार, कृष्णा कारखान्याचे संचालक दयानंद पाटील, श्री लक्ष्मीदेवी सोसायटीचे चेअरमन श्रीरंग जगदाळे, विकास पवार, भाजपाचे शहराध्यक्ष सूरज शेवाळे, ओम आगाशिव नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष आशिष थोरात, मुजावर ओबीसी संघटनेचे अध्यक्ष राजुभाई मुल्ला, बाळासाहेब घाडगे, सुरेश खिलारे, भाजपाचे तालुकाध्यक्ष हर्षवर्धन मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते.\nडॉ. भोसले यांनी आ.चव्हाण यांच्या निष्क्रीयतेचा पाढाच वाचला. कराड शहराला मुख्यमंत्रीपद असताना त्यांनी साडेतीन वर्षात केवळ 13 कोटी रूपयांचा निधी दिला. पण आम्ही गेल्या दीड वर्षात शहराच्या विकासासाठी तब्बल 23 कोटी रूपयांचा निधी भाजप सरकारच्या माध्यमातून आणला. आत्ताही मुख्यमंत्र्यांकडे 65 कोटींची मागणी केली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगरविकास मंत्र्यांना कराडच्या नगरसेवकांची बैठक घेऊन निर्णय घेण्याच्या सूचना केल्या आहेत. अशोकराव थोरात यांनी दक्षिणमध्ये विकासाला गती मिळाल्याचे सांगितले.\nडॉ. अतुल भोसले यांना मलकापूर येथील भाजपाच्या कार्यकर्त्यांनी खास तयार केलेल्या 1000 वह्यांची अनोखी भेट दिली. या 1000 वह्यांचे वितरण मलकापूरमधील गरजू विद्यार्थ्यांना केले जाणार असून, ही भेट माझ्यासाठी आत्तापर्यंतची विशेष भेट असल्याचे ना. भोसले यांनी सांगितले. तसेच प्रकाश जाधव व प्रा. उमेश जाधव यांनी स्वत: पेंटींग केलेली श्री विठ्ठलाची प्रतिमा भेट दिली.\nन्यूजर्सीची किम कुमारी मिस इंडिया यूएसए\nअण्णासाहेब शेलार यांचा संचालक पदाचा राजीनामा\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\nसातारा : पोलिस निरीक्षकाच्या घरी चोरी\nइम्रान यांनी फेकलाय तो 'नो बॉल' : जावेद अख्‍तर\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\n'पीडित अल्पवयीन मुलीने साक्ष बदलली तरी आरोपीने निर्दोषत्व सिद्ध करावे'\nयुतीचा नविन चित्रपट; \"मूर्ख आहे मतदार\"\nमॉलमध्ये बिबट्याच्या 'एन्ट्री'ने खळबळ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://2know.in/%E0%A4%91%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A5%85%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%81/", "date_download": "2019-02-20T11:56:03Z", "digest": "sha1:AMQURPL3JERNTHWIS7RETH47MLRZRFRZ", "length": 9395, "nlines": 45, "source_domain": "2know.in", "title": "ऑनलाईन कॅलक्युलेटर वापरुन आकडेमोड करा", "raw_content": "\nऑनलाईन कॅलक्युलेटर वापरुन आकडेमोड करा\nRohan June 22, 2010 आकडेमोड, इंटरनेट, ऑनलाईन, कॅलक्युलेटर, डिरेक्टरी, पर्याय, पोस्ट, शोध, सर\nकॅलक्युलेटर हे अनेक प्रकारचे असू शकतात, आपला नेहमीचा स्टँडर्ड क्यॅलक्युलेटर, करंसी कॅलक्युलेटर, टाईम कॅलक्युलेटर ते अगदी लव्ह कॅलक्युलेटर पर्यंत आज आपण पाहणार आहोत कॅलक्युलेटर.कॉम जिथे अगदी सर्व प्रकारचे कॅलक्युलेटर्स मोफत आणि ऑनलाईन उपलब्ध आहेत. इंटरनेट वर सर्फिंग करत असताना आपल्याला अनेकदा कॅलक्युलेटर ची गरज भासू शकते. आपण एखादा आकडा डॉलरमध्ये वाचतो आणि मग त्याचे किती रुपये होतील आज आपण पाहणार आहोत कॅलक्युलेटर.कॉम जिथे अगदी सर्व प्रकारचे कॅलक्युलेटर्स मोफत आणि ऑनलाईन उपलब्ध आहेत. इंटरनेट वर सर्फिंग करत असताना आपल्याला अनेकदा कॅलक्युलेटर ची गरज भासू शकते. आपण एखादा आकडा डॉलरमध्ये वाचतो आणि मग त्याचे किती रुपये होतील हे… १ = ५० असं गृहित धरुन ठोकठाळ्यानेच मनातल्या मनात काढतो. पण आपल्याला आपल्या उत्तरात अचूकता आणि गतिमानता हवी असेल तर मात्र कॅलक्युलेटर ची गरज भासते. एखादी आकडेमोड करत असताना आपण लहानपणी पाठ केलेले पाढे मनातल्या मनात गाऊ लागतो. गाण्याचा सुर चुकला की मग आहेच… एके, दुणे… म्हणतात ना हे… १ = ५० असं गृहित धरुन ठोकठाळ्यानेच मनातल्या मनात काढतो. पण आपल्याला आपल्या उत्तरात अचूकता आणि गतिमानता हवी असेल तर मात्र कॅलक्युलेटर ची गरज भासते. एखादी आकडेमोड करत असताना आपण लहानपणी पाठ केलेले पाढे मनातल्या मनात गाऊ लागतो. गाण्याचा सुर चुकला की मग आहेच… एके, दुणे… म्हणतात ना\nआता नेहमीच्या कॅलक्युलेटर बाबत काय बोलू ज्यांना प्रत्यक्षात कॅलक्युलेटर चालवता येतं, त्यांना एखाद्या साईटची माहिती सांगत बसण्यात काही अर्थ नाही. ते इतके सुज्ञ आहेत की, वर दिलेल्या पत्त्यावर गेल्यानंतर त्यांना सारं काही समजेल. पण मग आता ही पोस्ट भरवायची कशी ज्यांना प्रत्यक्षात कॅलक्युलेटर चालवता येतं, त्यांना एखाद्या साईटची माहिती सांगत बसण्यात काही अर्थ नाही. ते इतके सुज्ञ आहेत की, वर दिलेल्या पत्त्यावर गेल्यानंतर त्यांना सारं काही समजेल. पण मग आता ही पोस्ट भरवायची कशी हा खरा प्रश्न आहे हा खरा प्रश्न आहे कारण मी जर इथेच थांबलो, तर या पोस्टचा आकार प्रमाणापेक्षा कमी होईल कारण मी जर इथेच थांबलो, तर या पोस्टचा आकार प्रमाणापेक्षा कमी होईल …असं नाही वाटत तुम्हाला …असं नाही वाटत तुम्हाला चला मग टाईमपास म्हणून लव्ह कॅलक्युलेटर बाबत बोलू… पण नको हा एक स्वतंत्र विषय व्हायला हवा. तो मी लवकरच हातात घेईन… मग काय करायचं हा एक स्वतंत्र विषय व्हायला हवा. तो मी लवकरच हातात घेईन… मग काय करायचं थांबायचं आमच्या सरांनी असंच कंटाळून क्लास सोडला की मला आनंद व्हायचा आणि असा आनंद अधुनमधून बर्‍याचदा मिळायचा. आय होप आणि असा आनंद अधुनमधून बर्‍याचदा मिळायचा. आय होप तुम्हाला असा आनंद झाला नसेल तुम्हाला असा आनंद झाला नसेल झाला तरी काय\nकॅलक्युलेटर.कॉम च्या मुख्य पानावर एकून पंधरा प्रकारचे कॅलक्युलेटर उपलब्ध आहेत. त्यानंतर त्याखाली विषयानुरुप एक डिरेक्टरी दिली आहे. त्यातील तुम्हाला हव्या त्या विषयानुसार तुम्ही कॅलक्युलेटरची निवड करु शकता. किंवा तुमच्या मनातील एखाद्या शब्दाद्वारेही तुम्ही त्यानुरुप कॅलक्युलेटरचा शोध घेऊ शकता. त्याबाबतचा ‘Search’ हा पर्याय डिरेक्टरीच्या खालीच दिलेला आहे. अशाप्रकारे आपण जर एखाद्या कॅलक्युलेटरचा शोध घेत असाल, तर कॅलक्युलेटर.कॉम हा आपल्या समोरील सर्वोत्तम पर्याय आहे.\n’ असं म्हणून परत सांगायला का सुरुवात केली कारण आमचे सर देखील असंच करायचे कारण आमचे सर देखील असंच करायचे ‘शिकवायचं थांबवतो’ असं म्हणून परत ‘फक्त १० मि. – १५मि.’ करत शिकवत रहायचे\nलेखक – रोहन जगताप\n© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.\nरोहन जगताप हा एक अभियंता आहे. जानेवारी २०१० मध्ये त्याने 2know.in हा मराठी ब्लॉग सुरु केला. 2know.in हा ब्लॉग इंटरनेट, संगणक, मोबाईल, अनुप्रयोग, इत्यादी विषयांना स्पर्श करतो. या ब्लॉगला २०१० साली स्टार माझा चॅनलचा ‘ब्लॉग माझा’ पुरस्कार मिळाला आहे. वाचकांनी इंटरनेट व तंत्रज्ञान संदर्भात काही प्रश्न असल्यास या इथे प्रतिक्रियांच्या माध्यमातून विचारावेत ही नम्र विनंती. इतर कामासाठी संपर्क - 2know.in@gmail.com.\nमोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग\nहजारो इंग्लिश पुस्तके मोफत\nबॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे\nवर्ड फाईल PDFमध्ये बदलणे\nSBI ATM केंद्रात पैसे जमा करणे\nलॅपटॉप स्पिकर लॅपटॉपशिवाय वापरणे\nअनुदिनी कशी तयार करावी\nखाली आपला ईमेल अ‍ॅड्रेस देऊन Subscribe वर क्लिक केल्यास 2know.in वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची ‘नोंद’ आपल्याला ईमेलवर मिळेल.\nअडलेल्या इंग्लिश शब्दांपासून शब्दकोश तयार करा\n****** पासवर्ड कसा पहायचा\nमोफत मराठी, इंग्रजी, हिंदी शब्दकोश\nलिंक शेअर करुन जास्त पैसे कमवणे\nफेसबुक, गुगल चे मराठी भाषांतर\nगुगल चा मराठी शोध, मराठी गुगल\n****** पासवर्ड कसा पहायचा\n© कॉपिराईट २०१० - २०१५ - 2know.in. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-September2016-Bhuimuga.html", "date_download": "2019-02-20T11:27:22Z", "digest": "sha1:ZWV7Y4BQZYYY6TJKLL66V4ZH3ZBD6NVL", "length": 7630, "nlines": 22, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology -डा.बावसकर टेक्नालाजि - मला भुईमुगाचे उत्पादन १५ क्विंटल/एकरी, तर शेजारच्यांना ९ क्विंटल/एकरी", "raw_content": "\nमला भुईमुगाचे उत्पादन १५ क्विंटल/एकरी, तर शेजारच्यांना ९ क्विंटल/एकरी\nश्री. अजय धाबर्डे, मु.पो. धामणगाव, ता.जि. वर्धा - ४४२००१. मो. ९६६५१०१११४\nमी 'कृषी विज्ञान' मासिकाचा नियमित वाचक असून डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचा वापर मागच्या वर्षापासून करत आहे. या वर्षी मी भुईमूग पिकाकरीता डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी वापरण्याचे ठरविले.\nभुईमुगासाठी प्रथम जर्मिनेटर व प्रिझम याची बीजप्रक्रिया केली. नंतर तिफणीच्या सहाय्याने पेरणी केली. पेरणीवेळेस सोबतच कल्पतरू खत एकरी एक बॅग पेरले. ७ ते ८ दिवसांनी भुईमूग बियाण्याचे अंकूर वर येवून दिसू लागले. जर्मिनेटरच्या बिजप्रक्रियेने उगवण एकसारखी झा��्यामुळे माझ्या शेजारी भुईमुगाची लागवड केलेल्या शेतकऱ्यांची लागवड व माझी लागवड यात चांगलाच फरक दिसत होता. माझ्या भुईमुगाची उगवण ७ - ८ दिवसात झाली व शेजारील शेतकऱ्याच्या भुईमुगाची उगवण १५ दिवसांनी झाली. त्यामुळे मला जर्मिनेटर चा चांगला फायदा झाला.\nमी १५ दिवसांनी पहिला फेर डवरणीचा दिला. त्यामुळे तण निघून गेले आणि पिकाला एकप्रकारे हिरवळीचे खत मिळाले. त्यानंतर ६ दिवसांनी प्रथम फवारणी केली. त्यामध्ये जर्मिनेटर, थ्राईवर, प्रिझम, क्रॉपशाईनर, प्रोटेक्टंट- पी हे १५ लिटर पाण्याला प्रत्येकी ४० मिली याप्रमाणे घेऊन याची फवारणी केली. त्यामध्ये प्रोटेक्टंट- पी ही पावडर एक रात्र भिजवून सुती कपड्याने गाळून ते फवारणी करीता वापरले. त्यामुळे भुईमूग पिकाची वाढ चांगली व निरोगी झाली. त्यानंतर एका आठवड्याने अळीच्या नियंत्रणासाठी किटकनाशकाची फवारणी केली. ३५ ते ४० दिवसांनी डवऱ्याच्या सहाय्याने भुईमुगाला भर दिली. जेणेकरून आऱ्या उघड्या न राहता जमिनीत गाडून शेंगा चांगल्याप्रकारे पोसल्या जातील. भर दिल्यावर ४ ते ६ दिवसांनी थ्राईवर, क्रॉपशाईनर, न्युट्राटोन, प्रिझम आणि राईपनर हे १५ लिटरला ६० मिली याप्रमाणे घेवून दुसरी फवारणी केली, त्यामध्ये सोबत किटकनाशक वापरले. त्यामुळे कीड - रोग नियंत्रणात राहून भरपूर फुट झाल्याचे दिसू लागले. उन्हाळा जास्त तापला तरी पीक चांगल्याप्रकारे तग धरून होते.\nसुरुवातीपासूनच तुषार सिंचनाचे पाणी सोडत गेलो. त्यामुळे पुरेपुर पाणी सर्व झाडांना मिळत गेले. पीक फुलावर येईपर्यंत पाणी चांगल्याप्रकारे सोडत गेलो. त्यानंतर शेंगा भरण्यासाठी तिसरी फवारणी केली. त्यामध्ये न्युट्राटो, क्रॉपशाईनर आणि राईपनर प्रत्येकी ७५ मिली प्रति पंपाकरिता वापरले. त्यामुळे शेंगा पोसण्यास मदत झाली. डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या ३ फवारणीतच भुईमूग पीक उत्तम आले. सुरुवातीला होणारी मर पुन्हा उद्भवली नाही. पाने पिवळी पडली नाही. त्यामुळे पीक निरोगी दिसू लागले.\nदरवर्षी मर रोगामुळे १० ते १५% झाडे दगावत होती तसेच बुरशीचा प्रादुर्भाव दिसायचा. झाडे पिवळी पडत असत. त्यामुळे झाडाची वाढ होत नव्हती व शेंगाची चांगली भरण होत नव्हती, पण यावेळी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीमुळे या सर्व गोष्टी अजिबात जाणवल्या नाही.\nमी जेव्हा भुईमूग काढायला सुरूवात केली त्यावेळी प्रत्येक झ��डाला ३५ ते ४० शेंगांचा लाग दिसत होता. मला एकरी १५ क्विंटल उत्पादन मिळाले व माझ्या बाजूला असलेल्या शेतकऱ्याला पारंपारिक पद्धतीने जवळपास ९ क्विंटल एकरी उत्पादन मिळाले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://dindoripranit.org/donation.html", "date_download": "2019-02-20T12:28:57Z", "digest": "sha1:PBFBZKHMW7ORQHGX5JK3PWZ3D2V5NKVY", "length": 8505, "nlines": 163, "source_domain": "dindoripranit.org", "title": "All India Shri Swami Samarth Seva- Dindori Pradhan", "raw_content": "\nप्रधान सेवा केंद्र, श्री क्षेत्र दिंडोरी\nगुरुपीठ, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर\nसण-वार / व्रत / उत्सव\nअखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर\nमाझदा टॉवर, जि. पी. ओ. रोड, त्र्यंबकेश्वर नाका, नाशिक\nया इमेल वर संपर्क साधावा.\nअखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर\nबँकेत देणगीची रक्कम भरल्यानंतर :\nCounter Receipt ची Scan Copy, Pan Number, मोबाईल नंबर व आपला पूर्ण पत्ता -absss.gurupeeth@rediffmail.com या इमेल वर पाठवावा. आपल्याला घरपोच/ इमेल वर स्कॅन पावती पाठवण्यात येईल.\nआपण NEFTद्वारे देणगीची रक्कम भरल्यानंतर:\nआपला पूर्ण पत्ता - absss.gurupeeth@rediffmail.com या इमेल वर पाठवावा.\nआपल्याला घरपोच/ इमेल वर स्कॅन पावती पाठवण्यात येईल.\nया इमेल वर संपर्क साधावा.\nअखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर\nबँकेत देणगीची रक्कम भरल्यानंतर :\nCounter Receipt ची Scan Copy, Pan Number, मोबाईल नंबर व आपला पूर्ण पत्ता -absss.gurupeeth@rediffmail.com या इमेल वर पाठवावा. आपल्याला घरपोच / इमेल वर स्कॅन पावती पाठवण्यात येईल.\nआपण NEFTद्वारे देणगीची रक्कम भरल्यानंतर:\nआपला पूर्ण पत्ता - absss.gurupeeth@rediffmail.com या इमेल वर पाठवावा.\nआपल्याला घरपोच/ इमेल वर स्कॅन पावती पाठवण्यात येईल.\nया इमेल वर संपर्क साधा.\nसदगुरू प. पू. मोरेदादा चॅरीटेबल हॉस्पिटल, त्र्यंबकेश्वर\nबँकेत देणगीची रक्कम भरल्यानंतर :\nCounter Receipt ची Scan Copy, Pan Number, मोबाईल नंबर व आपला पूर्ण पत्ता - absss.gurupeeth@rediffmail.com या इमेल वर पाठवावा. आपल्याला घरपोच / इमेल वर स्कॅन पावती पाठवण्यात येईल.\nआपण NEFTद्वारे देणगीची रक्कम भरल्यानंतर:\nआपला पूर्ण पत्ता - absss.gurupeeth@rediffmail.com या इमेल वर पाठवावा.\nआपल्याला घरपोच/ इमेल वर स्कॅन पावती पाठवण्यात येईल.\nया इमेल वर संपर्क साधा.\nकार्यक्रम / उपक्रम फोटो\n|| प्रधान सेवा केंद्र, श्री क्षेत्र दिंडोरी ||\nश्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्र\nदिंडोरी, तालुका : दिंडोरी जिल्हा : नाशिक\nफोन नंबर - (०२५५७) २२१७१०\n|| अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ ||\nफोन नंबर - (०२५९४) २०४२५२\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/SPO-FTF-LCL-team-india-ready-to-win-series-5905678-NOR.html", "date_download": "2019-02-20T12:25:46Z", "digest": "sha1:H4XN7H2MKUMWQ44JRRH4XUR7IULZR7DB", "length": 7373, "nlines": 148, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Team India ready to win series | टी-२० मालिका : मालिका विजयासाठी अाज टीम इंडिया सज्ज; १-० ने अाघाडी", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nटी-२० मालिका : मालिका विजयासाठी अाज टीम इंडिया सज्ज; १-० ने अाघाडी\nसलामीच्या विजयाने फाॅर्मात असलेला भारतीय संघ अाता दुसऱ्या सामन्यात बाजी मारून मालिका अापल्या नावे करण्यासाठी सज्ज झाला अ\nमलाहिडे (डबलीन)- सलामीच्या विजयाने फाॅर्मात असलेला भारतीय संघ अाता दुसऱ्या सामन्यात बाजी मारून मालिका अापल्या नावे करण्यासाठी सज्ज झाला अाहे. भारताचा दुसरा टी-२० सामना शुक्रवारी अायर्लंड संघाशी हाेणार अाहे. हे दाेन्ही संघ अाज समाेरासमाेर असतील. अायर्लंड टीमला मालिकेतील पहिल्याच सामन्यात पराभवाला सामाेरे जावे लागले. भारताने सरस खेळी करताना पहिला सामना जिंकला.\nयासह भारताला दाेन टी-२० सामन्यांच्या मालिकेत १-० ने अाघाडी मिळाली. अाता मालिकेतील दुसऱ्या सामन्यात विजयासाठी भारताच्या खेळाडूंनी कंबर कसली अाहे. भारताने ६२ धावांनी सलामीचा सामना जिंकला.\nविराट काेहलीच्या नेतृत्वात भारतीय युवांची कामगिरी काैतुकास्पद ठरली. युवा गाेलंदाजांनी सरस खेळी करताना अायर्लंडच्या टीमला झटपट राेखण्याची किमया साधली. यामुळे भारताला सहज विजय नाेंदवता अाला. या मालिका विजयानंतर भारतीय संघ इंग्लंडविरुद्धची टी-२० मालिका खेळणार अाहे. याची तयारी भारताचा संघ अाता करत अाहे.\nभारताच्या युवा गाेलंदाज यजुवेंद्र चहल अाणि कुलदीप यादववर सर्वांची नजर असेल. त्यांनी धारदार गाेलंदाजी करताना सलामीला निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये पाठवला. कुलदीपने ४ विकेट घेतल्या. तसेच चहलने ३ गडी बाद केले.\nIND vs NZ T20: न्यूझीलंकडून भारताचा अवघ्या 4 धावांनी पराभव, 2-1 ने जिंकली मालिका\nदुसऱ्या टी20 मध्ये भारताचा न्यूझीलंडवर 7 विकेट राखून विजय, मालिकेत 1-1 ने बरोबरी, रोहितचे अर्धशतक\nपहिल्या टी 20 सामन्यात न्यूझीलंडचा भारतावर 80 धावांनी विजय, गोलंदाजांपाठोपाठ फलंदाजांनाही अपयश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/SPO-SOTH-IFTM-1-5893911-PHO.html", "date_download": "2019-02-20T11:21:42Z", "digest": "sha1:EY3WICJNPF2MQLTWYRLTPQFOP4YWGCTI", "length": 13916, "nlines": 165, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "1.43 lakh crores in the World Cup; This amounted to 99% of GDP | वर्ल्डकपमध्ये हाेणार 1.43 लाख काेटींचा खर्च; ही रक्कम 99 देशांच्या जीडीपीपेक्षा सर्वाधिक", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nवर्ल्डकपमध्ये हाेणार 1.43 लाख काेटींचा खर्च; ही रक्कम 99 देशांच्या जीडीपीपेक्षा सर्वाधिक\nरशियातील फिफा वर्ल्डकप २०१८ च्या अधिकृत बजेटची अाकडेवारी १३,१४० काेटी अाहे. हे बजेट मुख्यत: स्टेडियमसाठी हाेते. मात्र, र\n११२ देशांचा विकास दर अाहे यापेक्षा अधिक\nरशियातील फिफा वर्ल्डकप २०१८ च्या अधिकृत बजेटची अाकडेवारी १३,१४० काेटी अाहे. हे बजेट मुख्यत: स्टेडियमसाठी हाेते. मात्र, रशियाने वाहतूक, सुरक्षा अाणि अाराेग्य व्यवस्थेवर एकूण ८८ हजार काेटींचा खर्च करण्यात अाला. यामध्ये वर्ल्डकपसंबंधित पर्यटन अाणि जाहिरातीच्या खर्चाचा जाेड लावला तर हा अाकडा १ लाख ४३ हजार काेटी रुपये हाेऊ शकताे. ही रक्कम जगातील २११ पैकी ९९ देशांच्या जीडीपीपेक्षा अधिक अाहे. रशियाला यजमानपदासाठी ही रक्कम खर्च करण्यात अाली. कारण रशियाकडे युराेपच्या तुलनेत फुटबाॅलचे तंत्र मजबूत नव्हते.\n> रशियामध्ये २.२२ लाख राेजगार निर्माण\nइकाॅनाॅमीला १० वर्षांत २.०९ लाख काेटींचा फायदा\nरशियाच्या इकाॅनॉमीला यजमानपदामुळे २.०९ लाख काेटींचा फायदा झाला. रशियाने अायाेजनासाठी क्रीडा अाणि इन्फ्रास्ट्रक्चरवर ८८ हजार काेटी रुपये खर्च झाले. याची ३० टक्के (२८ हजार काेटी) रक्कम खेळाशी संबंधित वस्तू, ५० टक्के (४६ हजार काेटी) ट्रान्सपाेर्ट-हेल्थ अाणि सिक्युरिटी, २० टक्के (१४ हजार काेटी) हाॅटेल व इतर सपाेर्ट अॅक्टिव्हिटीवर खर्च झाला. २०१३ ते २०२३ च्यादरम्यान इकाॅनॉमीला २.०९ काेटींचा फायदा हाेईल. या स्पर्धेच्या अायाेजनाच्या तयारीसाठी रशियामध्ये २.२२ लाख राेजगार निर्माण झाला. यातून युवांना काम मिळाले.\n१५ लाख पर्यटक दाखल, ४०० % पर्यटन वाढणार\nदरम्यान रशियात पर्यटनामध्ये तब्बल ४०० टक्क्यांनी वाढ हाेईल. यादरम्यान १५ लाख विदेशी पर्यटक यानिमित्ताने येतील अशी रशियाला अाशा अाहे. याशिवाय वर्ल्डकपचे सामने पाहण्यासाठीही लाखाे फुटबाॅल चाहतेही याठिकाणी दाखल हाेतील. हे यादरम्यान विविध शहरांना भेटी देतील. हे देश-विदेशातील फुटबाॅल चाहते जवळपास २० हजार काेटींचा खर्च करतील. वर्ल्डकपसाठीचे १.२० अतिरिक्त तिकिटे एका तासात विकली गेलीत. यादरम्यान ज्या देशाचे संघ स्पर्धेसाठी पात्र ठरले नाहीत त्याही देशांतील चाहते याठिकाणी येतील असाही अायाेजकांना विश्वास अाहे.\n> चीनला मिळणार ५,६३० काेटींच्या जाहिराती\nसर्वाधिक चीनमध्ये, २५ हजार काेटींच्या जाहिराती\nवर्ल्डकपच्या दरम्यान विविध कंपन्या २५ हजार काेटी रुपये जाहिरातीवर खर्च करणार अाहेत. सर्वाधिक ५६३० काेटींच्या जाहिराती चीनमध्ये दाखवल्या जातील. त्यानंतर अमेरिकेमध्ये २७०० काेटींच्या जाहिराती हाेतील. चीन अाणि अमेरिकेच्या संघांना विश्वचषकाचे तिकीट मिळाले नाही. मात्र, तरीही या ठिकाणी फुटबाॅलला अफाट लाेकप्रियता अाहे. फुटबाॅलनंतर येथील नागरिक हे शाॅपिंगवर अधिक खर्च करतात. याच कारणामुळे या कंपन्यांचा अधिक जाेर या दाेन्ही देशांवर अाहे. यजमान रशियात वर्ल्डकपच्या जाहिरातीवर ४३२ काेटींचा खर्च हाेईल.\nबांगलादेशने ६७५ काेटींचे स्पाेर्ट्सविअर विकले\nवर्ल्डकपमध्ये सहभागी हाेत असलेल्या संघांच्या खेळाडूंचे किट बांगलादेशमध्ये तयार झाले. बांगलादेशने ६७५ काेटींचे स्पाेर्टसविअर अाणि फ्लॅग विकले अाहेत. यात खेळाडू, चाहते अाणि देशाच्या जर्सींचाही समावेश अाहे. याठिकाणी अादिदास, प्युमा, नाइकी, जी-स्टार, एचअॅण्डएम अाणि मार्क्स अॅण्ड स्पेंसर सारख्या अांतरराष्ट्रीय ब्रंॅडेड कपड्यांचा समावेश अाहे. बांगलादेशच्या अनेक कंपन्या वर्षभरात युराेपियन क्लबच्या खेळाडंूसाठी स्पाेर्टसविअर तयार करतात. पाकिस्तानने यंदाच्या वर्ल्डकपसाठी टेलस्टार-१८ हा अत्याधुनिक स्वरूपाचा चेंडू तयार केला.\n२४ लाख तिकिटांची झाली विक्री\n- 15 लाख तिकिटे विदेशी चाहत्यांनी खरेदी केली. रशियन नागरिकांनी खरेदी केली ८.७२ लाख तिकिटे.\n- 88 हजार तिकिटे अमेरिकन चाहत्यांकडे. हे सर्वाधिक. मात्र, अमेरिकेचा संघ स्पर्धेसाठी पात्र नाही.\n- 72 हजार तिकिटे ब्राझीलच्या चाहत्यांनी खरेदी केली. ही संख्या वर्ल्डकप खेळणाऱ्या देशाकडून रशियानंतर सर्वाधिक ठरते.\n- 28 हजार तिकिटे भारतीय चाहत्यांकडेे. वर्ल्डकप न खेळणाऱ्या देशात तिसरे स्थान.अमेरिका, चीननंतर भारतीय.\n- 850 तिकिटे असाेसियन्स टीमला. ज्यांना पात्रता पूर्ण करता अाली नाही. या देशांची संख्या १७७ अाहे.\nपुढील स्लाईडवर क्लिक करून पहा २० वर्षांत साडेसहा पट वाढला वर्ल्डकप अायाेजनाचा खर्च\n9 वी राष्ट्रीय ज्युनियर हॉकी चॅम्पियनशिप : दोन पराभवांनी महाराष्ट्र संकटात; आगेकुचीसाठी दोन विजय गरजेचे\nटेनिस : अव्वल मानांकित हालेपला मात देत मर्टेन्स बनली चॅम्पियन, करिअरमधील सर्वात मोठा विजय\nजागतिक मल्लखांब स्पर्धेवर यजमान भारताचे वर्चस्व; महिलांमध्ये भारतीय संघाने मिळवले 244.73 गुण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://dindoripranit.org/archives/1946", "date_download": "2019-02-20T12:45:43Z", "digest": "sha1:BFKA6OHQ73VG2FK5QP3PBANRWEK76C5Y", "length": 14183, "nlines": 133, "source_domain": "dindoripranit.org", "title": "ज्ञानगंगा वेळापत्रक- फेब्रुवारी २०१९ – अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर", "raw_content": "अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास मार्ग (दिंडोरी प्रणित)\nप्रधान सेवा केंद्र, श्रीक्षेत्र दिंडोरी\n१. बालसंस्कार व युवा प्रबोधन\n२. प्रश्नोत्तर व मार्गदर्शन\n४. आरोग्य व आयुर्वेद\n६. भारतीय संस्कृती व अस्मिता\n१३. पशु व गोवंश\n१६. देश विदेश अभियान\nज्ञानगंगा वेळापत्रक- फेब्रुवारी २०१९\n॥ ज्ञानगंगा आपल्यादारी ॥\n१२- फेब्रुवारी नारायणगांव, मंचर, अवसारी फाटा, चाकण, पिंपरी मु.\n१३- फेब्रुवारी आकुर्डी, थेरगाव, कोथरुड, सारसबाग मु.\n१४ – फेब्रुवारी मुंढवा, हडपसर, काळेबारोटेनगर, सातारा, कराड, सांगली मु.\n१५ – फेब्रुवारी जयसिंगपूर,नदीवेस इचलकरंजी, जवाहरनगर, कोटीतीर्थ कोल्हापूर मु.\n१६- फेब्रुवारी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर परत\n(आयुर्वेद व श्री स्वामी समर्थ सेवा अंक)\n२६-फेब्रुवारी येवला, वैजापूर, वाळुंज, बन्सीलाल नगर, शिवाजीनगर, गारखेडा मु.\n२७-फेब्रुवारी हडको, विठ्ठलनगरऔरंगाबाद, गेवराई, सहयोगनगरबीड, भाग्यनगरबीड, वडवणी, माजलगांव, खंडोबानगरपरळी, वैजनाथ, प्रियानगरपरळीवैजनाथ, अंबेजोगाईमु.\n२८-फेब्रुवारी उस्मानाबाद शहर केंद्र, तुळजापूर, लातूर, अहमदपूर, मगनपूरा नांदेड मु.\n१-मार्च वसमत, विकासनगरपरभणी, शिवाजीनगर, परभणी मु.\n२-मार्च सिंचननगरपरभणी, सेलु, चिंचोली, परतुर, नेर, नरिमननगर जालना, तुळजाभवानीनगर जालना, गारखेडा औरंगाबाद मु.\n३-मार्च श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर परत\nज्ञानगंगा २ : ७४४७४३६००२\n६-फेब्रुवारी येवला, वैजापूर, गंगापूर, वाळुंज, शिवाजीनगर, औ.बाद, गारखेडा एन.९, औ.बाद मु.\n७-फेब्रुवारी विठ्ठलनगर, गेवराई, सहयोगनगर बीड, भाग्यनगर बीड, वडवणी, माजलगाव, खंडोबानगर परळी, अंबेजोगाई, लातूर मु.\n८-फेब्रुवारी अहमदपूर, मगनपूरा नांदेड, वसमत, परभणी शहरातील केंद्र व मु.\n९-फेब्रुवारी जिंतूर, मंठा, नेर, जालना शहरातील केंद्र, भोकरदन, सिल्लोड, एन-९, औ.बाद, मु.\n१०-फेब्रुवारी श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर परत\n(आयुर्वेद व मुद्रण, स्वयंरोजगार)\nसिन्नर, अकोले, संगमनेर शहरातील केंद्र, आश्वी, चिंचपूर मु.\n१८- फेब्रुवारी लोणी, कोल्हार, राहुरी, अ.नगर शहरातील केंद्र मु.\n१९ – फेब्रुवारी श्रीगोंदा, वांगदरी, मढे वडगाव, लोणी व्यंकनाथ, वेलवंडी, पारनेर, केडगाव, नगर मु.\n२० – फेब्रुवारी पाथर्डी, शेवगांव, पैठण, नेवासा, करंजगाव, श्रीरामपूर.\n२१ – फेब्रुवारी रासकर मळा श्रीरामपूर, बाभळेश्वर, तिसगाव, निबेवस्ती, कोल्हार, पिंप्री निर्मळ, राहता, साकुरी, शिर्डी, कोपरगाव मु.\n२२ – फेब्रुवारी कोळपेवाडी, वेळापूर, कारवाडी, चासनळी, धामोरी, निफाड, नाशिकरोड, श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर परत\n(आयुर्वेद व मुद्रण, स्वयंरोजगार)\n७ – फेब्रुवारी भुसावळ मु.\n८- फेब्रुवारी मुक्ताईनगर, मलकापूर, सरस्वतीनगर बुलढाणा, रामनगर बुलढाणा, चिखली, मेहकर, मालेगाव मु.\n९- फेब्रुवारी अकोला शहरातील केंद्र, अकोट, अंजनगाव सुर्जी मु.\n१० – फेब्रुवारी अचलपूर समर्थ नगर, अचलपूर भूलभुलैया, चांदूर बाजार, राजापेठ अमरावती, अमरावती रहाटगांव, कारंजा घाडगे, कळमेश्वर, सावनेर मु.\n११- फेब्रुवारी झिंगाबाई टाकळी नागपूर, महल नागपूर, नागपूर चक्रधर नगर नागपूर, वर्धा, यवतमाळ मु\n१२- फेब्रुवारी कारंजालाड, बोरगाव मंजू, खामगांव मु.\n१३- फेब्रुवारी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर परत\n(आयुर्वेद व मुद्रण, स्वयंरोजगार)\n१८ – फेब्रुवारी इगतपुरी, खडकपाडा, कल्याण, कोळशेवाडी, डोंबिवली, बदलापूर मु.\n१९ – फेब्रुवारी पनवेल, नेरूळ, दिवागांव, एरोली, भांडूप मु.\n२०- फेब्रुवारी पाली, नेरूळ, दिवागाव, ऐरोली, भांडूप मु.\n२१– फेब्रुवारी नालासोपारा, विरार, सफाळे, श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर परत\n११ – फेब्रुवारी नारायणगांव, मंचर, अवसारी फाटा, चाकण पिंपरी मु.\n१२- फेब्रुवारी आकुर्डी, थेरगांव, कोथरुड, सारसबाग मु.\n१३- फेब्रुवारी मुंढवा, हडपसर, काळे बोराटे नगर, सासवड, सातारा, कराड, सांगली मु.\n१४- फेब्रुवारी जयसिंगपूर, इचलकरंजी, जवाहरनगर, कोटीतीर्थ कोल्हापूर मु.\n१५- फेब्रुवारी श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर परत\n(आयुर्वेद व मुद्रण, स्वयंरोजगार )\n१७- फेब्रुवारी कळवण, देवळा, सटाणा, ताराहाबाद, लोहणेर, दहिवेल, नंदुरबार मु.\n१८- फेब्रुवारी तळोदा, प्रकाशा, शहादा, वडाळी, शिरपूर, विद्यानगर, धुळे, शिवाजीरोड धुळे, अमळनेर मु.\n१९ – फेब्रुवारी पारोळा, धरणगाव, यावल मु.\n२० – फेब्रुवारी फैजपूर, रावेर देशमुख प्लॉट, रावेर दत्तात्रेय नगर, प्रतापनगर, जळगाव मु. अयोध्यानगर जळगाव, आनंदनगर जळगाव, प्रतापनगर जळगाव जामनेर, शेंदुर्णी, पाचोरा, भडगाव, कजगांव मु.\n२१ – फेब्रुवारी अयोध्यानगर जळगाव, आनंदनगर जळगाव, प्रतापनगर जळगाव जामनेर, शेंदुर्णी, पाचोरा, भडगाव, कजगांव, चाळीसगाव मु.\n२२- फेब्रुवारी कन्नड, नांदगाव, मनमाड, पिंपळगाव बसवंत, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर परत\nमाहिती व तंत्रज्ञान विभाग – Mobile Apps\n|| प्रधान सेवा केंद्र, श्री क्षेत्र दिंडोरी ||\nश्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्र\nदिंडोरी, तालुका : दिंडोरी जिल्हा : नाशिक\nफोन नंबर - (०२५५७) २२१७१०\n|| गुरुपीठ, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ||\nश्री स्वामी समर्थ गुरूपीठ,मु.पो.ता.त्र्यंबकेश्वर\nफोन नंबर - (०२५९४) २३३१७०\nCopyright 2012-2017 अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्र (दिंडोरी प्रणीत) सर्व हक्क राखीव.\nऑनलाईन देणगी माहिती साठी येथे क्लीक करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.eenaduindia.com/Entertainment/Bollywood/2018/11/30122352/fact-about-Malayka-Arora-AM-pendant.vpf", "date_download": "2019-02-20T12:35:02Z", "digest": "sha1:LMPMP4NU6LHPGXFZ4TQCD6BJYIUOLQZQ", "length": 12386, "nlines": 242, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "fact about Malayka Arora AM pendant , मलायकाच्या 'त्या' चर्चित पेंडंटचा अर्जूनशी नव्हे, तर 'या' गोष्टीशी संबंध", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nठाणे : सत्कार हॉटेलच्या तळमजल्यात शिरला होता बिबट्या\nठाणे : बिबट्याला जेरबंद करण्यात ठाणे वन विभागाला यश\nनाशिक : गॅस सिलिंडर स्फोटात चौधरी कुटुंबातील चार जणांचा होरपळून मृत्यू\nनाशिक : दिंडोरी तालुक्यातील धाऊर येथे घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट\nनाशिक : घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट, पती पत्नी सह दोन मुलांचा मृत्यू\nमुंबई : दादर येथील व्यापारी दुकाने बंद ठेवून वाहणार जवानांना श्रद्धांजली\nमुंबई : पुलवामा भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ दादर व्यापारी संघाचा आज मुकमोर्चा\nमुख्‍य पान मनोरंजन बॉलिवूड\nमलायकाच्या 'त्या' चर्चित पेंडंटचा अर्जूनशी नव्हे, तर 'या' गोष्टीशी संबंध\nफोटो सौ. - सोशल मीडिया\nमुंबई - बॉलिवूडमध्ये सध्या अनेक कलाकारांच्या प्रेमकथा बहरत आहेत. त्यांच्या नात्याच्या चर्चाही रंगताना दिसत आहे. यामध्ये सर्वात जास्त मलायका अरोरा आणि अर्जून कपूर यांच्या नात्याची चर्चा रंगताना दिसतेय. या दोघांनी त्यांच्या नात्यावर अजूनपर्यंत शिक्कामोर्तब केला नाही. मात्र, त्यांचे नाते माध्यमांपासून लपलेलेही नाही.\nपुलवामा हल्ल्यात वीरमरण आलेल्या जवानांच्या...\nमुंबई - जम्मू-काश्मीरमधील पुलवामात झालेल्या दहशतवादी\nपुलवामा हल्ला : सोनू निगमची सोशल मीडियावर...\nमुंबई - पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या दहशतवादी\nशबाना आझमी देशद्रोही, कंगनाचा आरोप; नवज्योत...\nमुंबई - जम्मू काश्मिरमधील पुलवामा येथे गुरुवारी दहशतवादी\nपुलवामा हल्ल्यानंतरही विकी कौशलचा सोशल...\nनवी दिल्ली - जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी\nलोकसभेच्या रिंगणात उतरणार आसावरी जोशी \nमुंबई - ज्येष्ठ अभिनेत्री आसावरी जोशी यांनी काँग्रेस\nREVIEW: वास्तवाशी दोन हात करून पूर्ण केलेला...\nस्वप्न पाहताना आपण कोण आहोत, काय आहोत, हे स्वप्न आपल्याकडून\nसलमान खानच्या 'नोटबुक'चे नवे पोस्टर प्रदर्शित मुंबई - सलमान खानची निर्मिती असलेल्या\nसेन्सॉर बोर्डाने १६ वर्षात ७९३ चित्रपटांवर घातली बंदी, आरटीआयचा खुलासा लखनौ - केंद्रीय फिल्म\n'लुका छुपी', 'अर्जुन पटियाला' चित्रपटांचे पाकिस्तानात रिलीज नाही मुंबई - पुलवामा दहशतवादी\nनागराज मंजुळेच्या 'झुंड' सिनेमाची तारीख जाहीर मुंबई - नागराज मंजुळेचा पहिला बॉलिवूड\n'केसरी'ची नवी झलक, उद्या होणार ट्रेलर प्रदर्शित मुंबई - बॉलिवूडचा अॅक्शन आणि कॉमेडी\nछत्रपती शिवाजी महाराज हे फक्त नाव नाही एक विश्वास आहे, रितेशने दिल्या खास शुभेच्छा मुंबई - १९ फेब्रुवारी\nसपना चौधरीचं घायाळ करणारं फोटोशूट\n२०१८ मध्ये बॉलिवूड पदार्पण केलेले नवकलाकार\nइरफान खानचे हे चित्रपट नक्कीच पाहा\nभेटा ऑन स्क्रिन सोनिया गांधी , सुझान बर्नेट\n२०१९ मध्ये येणारे स्त्री केंद्रीत चित्रपट\n१०० कोटी क्लबमध्ये पदार्पण केलेले कलाकार\nमलायका अरोरा हॉट अंदाज\nसावनी रविंद्रच्या हॉट लूकवर चाहते घायाळ\n.. हा प्रस्ताव मान्य नसेल तर तोडून टाका युती - रामदास कदमांचा भाजपला इशा���ा\nज्यांच्या जागा जास्त, त्यांचा मुख्यमंत्री मला मान्य नाही - उद्धव ठाकरे मुंबई -\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%AE-%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%95/", "date_download": "2019-02-20T11:35:12Z", "digest": "sha1:HLTA7LMNHDOVDPPD6PERMKTTDWG6CFGK", "length": 10069, "nlines": 100, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "अंतिम फेरीत भारताचा कझाकस्तानशी सामना | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nशत्रूला धडकी भरवणारे F-21 भारताला देण्यास अमेरिका तयार\nपतीच्या मारहाणीत पत्नीचा गर्भपात ; तू काळी आहेस, सुनेचा सासरच्यांनी केला छळ\nएकही बांधकाम कामगार कुटुंब बेघर राहणार नाही\nशहराचा पाणीपुरवठा उद्या बंद\nमुळशीत आणखी एका ‘लवासा’चा घाट\nHome breaking-news अंतिम फेरीत भारताचा कझाकस्तानशी सामना\nअंतिम फेरीत भारताचा कझाकस्तानशी सामना\nआशियाई महिला बास्केटबॉल स्पर्धा\nयजमान भारताने हाँगकाँगचा ८३-३८ असा धुव्वा उडवून बंगळूरु येथे सुरू असलेल्या २४व्या आशियाई १८ वर्षांखालील मुलींच्या बास्केटबॉल स्पर्धेच्या ब विभागाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. सीरियाला ७६-५६ असे चकित करणाऱ्या कझाकस्तानशी भारताची अंतिम फेरीची लढत होईल.\nहर्षिता, श्रीकला आणि दर्शिनीने आक्रमणात सुरेख समन्वय राखत भराभर गुण नोंदवून प्रतिस्पर्ध्याचा बचाव पूर्णपणे खिळखिळीत केला होता. कर्णधार पुष्पाने बचावात उत्कृष्ट कामगिरी करून हाँगकाँगच्या आक्रमणातील हवाच काढून टाकली होती. २३-८ अशा मोठय़ा आघाडीनंतर हर्षिताने ऐश्वर्याच्या साथीने वारंवार प्रतिस्पध्र्याच्या संरक्षित क्षेत्रात मुसंडी मारून बास्केट नोंदवल्याने दबावाखाली आलेल्या हाँगकाँगच्या संघाने प्रतिकार करणे सोडून दिले आणि सामना पूर्णपणे एकतर्फी झाला. उत्तरार्धात गुलाबशा अली आणि सृष्टी सुरेन या द्वयीने अचूक नेमबाजी करून संघाची आघाडी वाढवण्यास मदत केली. शेवटच्या सत्रात यजमानांनी आपल्या राखीव खेळाडूंना कोर्टवर उतरवून सामन्याचा सोपस्कार पार पाडला. गतवर्षी महिला आणि १६ वर्षांखालील मुलींच्या स्पर्धेत भारताने कझाकस्तानचाच पराभव करून विजेतेपद पटकावले होते.\nनिकाल – भारत ८३ ( हर्षिता १८, दर्शिनी १५, पुष्प १२, सृष्टी ११, ऐश्वर्या १०) विजयी विरुद्ध हाँगकाँग ३८ (विंग पून ११) २३-८, २८-१३, १७-२, १५-१५.\nगतविजेत्या पुण्याचे आव्हान संपुष्टात\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-August2017-Draksh.html", "date_download": "2019-02-20T12:01:48Z", "digest": "sha1:K2AB24NWRF5YBZLVUJA5AVMGX4WUSOLE", "length": 9694, "nlines": 20, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology -डा.बावसकर टेक्नालाजि - डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी द्राक्षासाठी रामबाण, रोगमुक्त व दर्जात वाढ, वेलीस ३।। ते ४ पेटी (१४ ते १६ किलो) माल, एरव�� एका वेलीला २।। पेटी (८ ते १० किलो)", "raw_content": "\nडॉ.बावसकर टेक्नॉलॉजी द्राक्षासाठी रामबाण, रोगमुक्त व दर्जात वाढ, वेलीस ३ ते ४ पेटी (१४ ते १६ किलो) माल, एरवी एका वेलीला २ ते ४ पेटी (१४ ते १६ किलो) माल, एरवी एका वेलीला २ पेटी (८ ते १० किलो)\nश्री. अरविंद विष्णू पवार, मु.पो. कुंडल, ता. पलूस, जि. सांगली.\nमाझी साधी सोनाका १ एकर ५ वर्षाची बाग असून २- ३ वर्षे झाली माझ्या बागेस माल कमी प्रमाणात लागत होता. तसेच लागलेला माल कमी क्वॉलीटीचा मिळत असल्याने खर्च करूनही अपेक्षीत उत्पन्न मिळत नव्हते. मी सर्व औषधे संजय कृषी सेवा केंद्र, रामांदनगर (ता. पलूस) येथून खरेदी करीत होतो. या दुकानदाराने मग मला डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचा वापर करण्यास सांगितले. कारण ते स्वतः त्यांच्या बागेला ५ - ६ वर्षापासून डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी वापरत असून त्यांना चांगल्या पद्धतीने द्राक्ष पिकाचे उत्पादन मिळत होते. त्यांनी मला डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचा वापर व होणारे फायदे समजून सांगितले. त्यामुळे मी या टेक्नॉलॉजीचा वापर करण्याचे ठरविले. वरचेवर त्यांनी माझ्या बागेस भेट दिली व मार्गदर्शन केले. प्रथम माझ्या बागेस अनेक समस्या असता. बाग एकसारखी न फुटणे, घडाला पोत न मिळणे, सनबर्न व क्रॅकिंग होणे अशा अनेक समस्या असायच्या. अशा परिस्थितीत मी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीची औषधे वापरण्याचे ठरविले.\nपुर्वी बाग छाटल्यानंतर जर्मिनेटर फक्त वापरात होतो. पण चालू वर्षी जर्मिनेटर ५०० मिली + प्रिझम ५०० मिली १०० लि. पाण्यास घेऊन ओलांड्यावर फवारणी केली. तसेच पेस्टमध्येही जर्मिनेटर व प्रिझम वारपले. त्यामुळे हवेत तापमान कमी असतानाही तसेच ४ -५ दिवस ढगाळ वातावरण होते तरीही द्राक्ष बागेच्या काड्या अतिशय उत्तम फुटल्या.\nदरवर्षी पोंग्यातून निघणारे घड लहान, कमकुवत व बाळेघड निघण्याचे प्रमाण जास्त होते, पण यावर्षी द्राक्षबाग पोंग्यात असताना जर्मिनेटर ४०० मिली + थ्राईवर ३०० मिली + क्रॉपशाईनर ३०० मिली + हार्मोनी २०० मिली + प्रोटेक्टंट २०० ग्रॅम + १०० लि. पाणी अशा पद्धतीने फवारणी केली. त्यामुळे पोंग्यातून निघणारे घड ठोसर, जोमदार व पाकळीबाज निघाले. यावेळी पिवळे घड न निघता हिरवेगार निघाले. ५ - ६ पानानंतर (कडेची विरळणी केल्यानंतर) जर्मिनेटर ३०० मिली + थ्राईवर ३०० मिली + हार्मोनी २०० मिली + किटकनाशक + १०० लि. पाणी याप्रमाणे फवारणी केल्यानंतर य���पुर्वी माझ्या बागेची पाने अतिशय लहान व शेंडा चपटा निघत होता, डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी फवारणीने तो शेंडा गोल व पाने जाड, रुंद, मोठी झालेली दिसून आली. २- ३ फवारणीत मिळालेले रिझल्ट पाहून पुढील फवारण्या घ्यायचा निश्चय केला.\n२० व्या दिवशी जी ए सोबत थ्राईवर ३०० मिली + क्रॉपशाईनर ३०० मिली + हार्मोनी ३०० मिली + १०० लि. पाणी याप्रमाणे फवारणी केली. त्यामुळे घडाची साईज अतिशय जबरदस्त मिळाली. घड ५ - ६ इंच वाढले. पाकळ्या भरपूर निघाल्या. पाने हिरवीगार व रोगमुक्त होण्यास मदत झाली. वातावरण खराब असतानासुद्धा रोगाचे प्रमाण अत्यल्प होते. हे करत असताना ३५ दिवसात बाग प्लॉवरींग अवस्थेत आली. यावेळी ढगाळ वातावरण ४ - ५ दिवस होते. तेव्हा थ्राईवर ३०० मिली + क्रॉपशाईनर ३०० मिली इतर किटकनाशक व बुरशीनाशक + १०० लि. पाणी असे फवारले असता माझ्या बागेत ढगाळ वातावरणामुळे होणारी गळ कमी झाली व पुढे योग्य प्रकारे आवश्यक तेवढेच मण्याचे सेटींग झाले. नंतर मणी सेटींग, पाणी उतरताना, माल मऊ पडल्यानंतर आणि माल काढण्याच्या अगोदर १० दिवस या ४ अवस्थेत थ्राईवर, क्रॉपशाईनर, राईपनर, न्युट्राटोन च्या ४ फवारण्या घेतल्या. सर्व औषधे प्रत्येकवेळी सरासरी ३ - ३ मिली / लि. याप्रमाणे वापरली. त्याचा फायदा असा झाला की, दरवर्षीपेक्षा मालाची फुगवण जास्त म्हणजे १७ - १८ एम. एम. पेक्षा अधिक झाली. साखरेत २०% ने वाढ झाल्याने वजनात भर पडली. म्हणजेच ४०० ग्रॅमच्या आकारमानाचा असणारा घड ५०० ग्रॅम भरत होता. मालाला लस्टर व डस्टर अतिशय चांगल्या पद्धतीने मिळाले आणि म्हणजे द्राक्ष घडास अतिशय किपींग क्वॉलिटी मिळून यापुर्वी एका झाडापासून २ ते २ पेटी म्हणजे ८ ते १० किलो माल मिळत होता, परंतु डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी वापरल्याने ३ पेटी म्हणजे ८ ते १० किलो माल मिळत होता, परंतु डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी वापरल्याने ३ ते ४ पेटी उतारा म्हणजेच १४ ते १६ किलो उत्कृष्ट दर्जाचा द्राक्ष माल मिळाला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-TomatoBook2017-Tomato1.html", "date_download": "2019-02-20T11:26:59Z", "digest": "sha1:MMOISNNTUAFABKWS2F32IZDIO3X4MF5W", "length": 3805, "nlines": 18, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology -डा.बावसकर टेक्नालाजि - टोमॅटोपासून १।। ते २ महिन्यात १ लाख १० हजार!", "raw_content": "\n ते २ महिन्यात १ लाख १० हजार\nश्री. सिद्धेश्वर आण्णाप्पा उमरदंड, मु.पो. मार्डी, ता.उ. सोलापूर, जि. सोलापूर\nमे २००७ मध्ये ३० गुंठे टोमॅटो (लक्ष्मी - ५००५) ची लागवड होती. रोपे तयार करताना जर्मिनेटर २० मिली २५० मिली पाण्यामध्ये घेऊन त्यामध्ये बियाणे २ तास भिजत ठेवले. नंतर बी सावलीत सुकवून टाकले. तर आठवड्यात पुर्ण उगवण झाल्याचे जाणवले. हे रोप १ महिन्याचे झाल्यानंतर लागवड केली. १० लिटर पाण्यामध्ये २५० मिली जर्मिनेटर घेऊन त्यामध्ये रोपे बुडवून लागवड केली असता नांगी पडली नाही. रोपे लगेच उभी राहून सुकवा अजिबात जाणवला नाही. नंतर जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉपशाईनर, राईपनर प्रत्येकी २ लिटर घेऊन गेलो. कृषी विज्ञान अंकामध्ये दिलेल्या प्रमाणानुसार प्लॉट दीड महिन्याचा फवारणी आणि दोन - अडीच महिन्याचा असताना एक फवारणी केली.\nएवढ्यावर पिकाची जोमदार वाढ झाली. फुटवा वाढला, फुलकळी व फळधारणाही नेहमीपेक्षा जादा होती. टोमॅटोचा तोडा ऑगस्ट २००७ मध्ये चालू झाला. दररोज २५ क्रेट माल काढून सोलापूर भाजी मार्केटला श्री. पाटील दलाल यांच्याकडे विक्रीसाठी पाठवित होतो. मार्केटमध्ये सर्व साधारण ८० -९० रु./१० किलो भाव असताना आम्हाला १०० - ११० रु. भाव मिळत असे. फळे कडक वजनदार व आकर्षक असल्याने हा भाव मिळत असे. या टोमॅटोपासून माल चालू झाल्यापासून दीड दोन महिन्यात खर्च वजा जाता १ लाख १० हजार रु. मिळाले. 'कृषी विज्ञान' मासिकाची मागील वर्गणी संपल्याने आज चालू वर्गणी भरत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://prajamanch.com/?p=3430", "date_download": "2019-02-20T11:34:13Z", "digest": "sha1:TEVMAIEJWHCM667EZOBFHGIDUWN5PGXS", "length": 11684, "nlines": 121, "source_domain": "prajamanch.com", "title": "कर्तव्यनिष्ठ अधिकारी तुकाराम मुंढेंच्या 12 वर्षाच्या कार्यकाळात 11 बदल्या – Prajamanch", "raw_content": "\nकर्तव्यनिष्ठ अधिकारी तुकाराम मुंढेंच्या 12 वर्षाच्या कार्यकाळात 11 बदल्या\nकर्तव्यनिष्ठ अधिकारी तुकाराम मुंढेंच्या 12 वर्षाच्या कार्यकाळात 11 बदल्या\nनाशिक माहापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली झाली असून निष्ठावान अधिकारयाची आवश्यकता आज किती शिल्लक उरली याचेच हे उदाहरण म्हणावे लागेल.2005 बॅचचे IAS अधिकारी असून 2006 मध्ये त्यांनी सोलापूरचे आयुक्त म्हणून सेवेला प्रारंभ करणारे अधिकारी तुकाराम मुंढे यांची मागील 12 वर्षात तब्बल 11 वेळा स्थानांतर झाले आहे, कायद्याचे काटेकोरपणे पालन करणे, भ्रष्टाचार, कामचुकारपणा यावर सतत मात करण्याचा कार्य करीत असता���ना लोकप्रतिनिधीशी सतत संघर्ष होत असल्याचे बघायला मिळाले. यामुळे निष्ठावान अधिकारी कोणाला ही न पचल्याने मुंढे फार काळ कुठेच टिकले नाहीत. मुंढे यांची कारकिर्द 2006-07 महापालिका आयुक्त, सोलापूर, 2007 प्रकल्प अधिकारी, धारणी(आले नाहीत), 2008 उपजिल्हाधिकारी, नांदेड,2008 सीईओ, नागपूर जिल्हा परिषद, 2009 अति. आदिवासी आयुक्त, नाशिक, 2010 के. व्ही. आय. सी. मुंबई, 2011 जिल्हाधिकारी, जालना, 2011-12 जिल्हाधिकारी, सोलापूर, 2012 विक्रीकर विभाग, सहआयुक्त, मुंबई, 2016 आयुक्त, नवी मुंबई महापालिका,2017 पिंपरी-चिंचवड परिवहन,पुणे, 2018 नाशिक महापालिका आयुक्त अशी आहे,\nशिस्तप्रिय,कर्तव्यनिष्ठ व जनहितार्थ काम करणारे अधिकारी म्हणून ओळख असलेले तुकाराम मुंढे यांची बदली आता कोठे होणार याबाबत देखील अनेकांना उत्सूकता आहे. त्यांचा लोकप्रतिनिधींशी कायम संघर्ष होत आला आहे. वर्ष-दीड वर्षांपेक्षा अधिक काळ कुठेच टिकले नाहीत. अश्या परिस्थितीत प्रत्येक ठिकाणी कामाचा ठसा उमटविण्यात मागे राहिले नाही. ते जिथे जातील तिथे कर्मचाऱ्यांना शिस्त लावून गैरव्यवहार मोडून काढण्याचे काम केले,\nलोकप्रतिनिधींची मनमानी बंद करत असल्याने त्याच्या सोबत सतत भांडणं झाल्याचे बघायला मिळाले.मुंढे नाशिकमध्ये नगरसेवकांविरूद्धच्या वादात एकदा मुख्यमंत्र्यांनी मध्यस्ती केली मात्र काही महिने वगळता शांतता फार काळ राहिली नाही. आपल्या स्वभावाला मुरड घाला असं त्यांना अनेकदा सांगण्यात आलं मात्र मुंढेंनी कधीच आपला स्वभाव बदलला नाही. नेहमी साधनशुचीतेच्या गप्पा करणाऱ्या भाजपलाही मुंढे मानवले नाहीत. हरियाणात काँग्रेसचं सरकार असताना तिथले एक अधिकारी अशोक खेमका यांच्याही अशा प्रकारे बदल्या होत होत्या तेव्हा भाजपने रान उठवलं होते. काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या काळात जेव्हा मुंढे यांची बदली होत असे तेव्हा भाजपने सरकारवर टीका केली होती.\nस्वच्छ अधिकाऱ्यांना संरक्षण दिलं जातं हे जनतेला सांगण्याची संधी भाजपला होती. तुकाराम मुंढे यांच्या प्रकरणानंतर आता कुठल्याच सरकारला प्रामाणिक अधिकारी नको असतात हेच सिद्ध झालं अशी प्रतिक्रीया व्यक्त होतांना दिसते.\nआपल्या चांगल्या कामासाठी मुंढे यांना अनेकदा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कारही मिळालाय. मात्र स्थानिक लोकप्रतिनिधींचे दडपण आल्यानंतर त्या त्या वेळी मुख्यमंत्र्यांना त्यांच्या बदलीचे निर्णय घ्यावे लागले हे विशेष.\nPrevious दमणगंगा, तापी नदीचे पाणी नदीजोड प्रकल्पाव्दारे खान्देश-मराठवाड्याकडे वळवणार\nNext बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी, तर दहावीची एक मार्चपासून, वेळापत्रक अधिकृत संकेतस्थळावर\nपोलीस छाप्यात सांगली येथे 500 व 2 हजाराच्या नकली नोटाचा धक्कादायक प्रकार उघड\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात,नववर्षांत राज्य कर्मचाऱ्यांचा जल्लोष\nबारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी, तर दहावीची एक मार्चपासून, वेळापत्रक अधिकृत संकेतस्थळावर\nदमणगंगा, तापी नदीचे पाणी नदीजोड प्रकल्पाव्दारे खान्देश-मराठवाड्याकडे वळवणार\n‘मैत्रय समूह’ आर्थिक फसवणूक प्रकरणात ३० गुन्हे दाखल, ठेवीदारांनी ठेवीच्या मागणीसाठी अर्ज करण्याचे आव्हान\nराज्यात पुढचे दोन आठवडे पावसाची दडी\nधारणी महसूल विभागात शिव जयंती निमित्त्त रक्तदान, उप विभागीय अधिकारी राहुल कार्डिले यांनी ही केले रक्तदान\nकुसूमकोट खुर्द येथे भूमिहीन अतिक्रमण धारकांच्या जमिनीवर भूस्वामींनी केले अवैध अतिक्रमण\nअमरावती भा.ज.प जिल्हा प्रमुख दिनेश सूर्यवंशी यांचा वाढदिवसा निमित्य फळे वाटप.\nअखिल भारतीय बलाई महासभा राष्ट्रीय व राज्यस्तरीय कार्यकारणी घोषित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-August2016-Santra-kanda.html", "date_download": "2019-02-20T11:33:56Z", "digest": "sha1:TOUCF6WBFFTPUKUG6XKGCHAI4CGCLFCF", "length": 8052, "nlines": 24, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology -डा.बावसकर टेक्नालाजि - संत्र्याच्या बागेत कोथिंबीर, काकडी, कांदा आंतर - आंतरपीक (HSF) कमी जागेत, कमी पाण्यात पिकांचे उत्तम नियोजन डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी!", "raw_content": "\nसंत्र्याच्या बागेत कोथिंबीर, काकडी, कांदा आंतर - आंतरपीक (HSF) कमी जागेत, कमी पाण्यात पिकांचे उत्तम नियोजन डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी\nश्री. मदनलाल चांदमल मुथा, मु.पो. उरळगाव, ता. शिरूर, जि. पुणे. मो.९८९०९२४९२९\nमाझ्याकडे संत्राची २०० झाडे ९ वर्षाची आहेत. लागवड १३' x १३' वर आहे. जमीन मध्यम लालसर आहे. पाटाने (विहीरीचे) पाणी देतो. या संत्रा बागेत १५ दिवसापुर्वी (१५ जून २०१६) कोथिंबीर (धना) ६० किलो वाफ्यामध्ये फोकली. धन्याला जर्मिनेटरची बीजप्रक्रिया केली होती त्यामुळे उगवण आठ दिवसात झाली. ९०% पेक्षा जास्त उगवण झाली. उगवणी नंतर ८ दिवसांनी (३० जून २०१६) रोजी पुणेरी काकडी कोथिंबीरीच्या वाफ्याच्या वरंब्यावर १ - १ फुटावर लावली आहे. वाफा ६ फुट रुंदीचा आहे. वेल वाढीस लागेपर्यंत कोथिंबीर निघेल. त्यानंतर साऱ्यामध्ये हे वेल पसरतील असे डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीने संत्र्यातील आंतर पिकांचे नियोजन केले आहे. आज पहाटे ३ वाजल्यापासून (३/७/२०१६) संततधार पाऊस सुरू झाल्याने त्यापासून कोथिंबीर, काकडीचे संरक्षण होण्यासाठी जर्मिनेटर, थाईवर, क्रॉपशाईनर, राईपनर, प्रिझम १ - १ लि. घेऊन जात आहे.\nमागे याच संत्रा बागेत नोव्हेंबर २०१५ मध्ये २ एकर गरवा कांदा लावला होता. जर्मिनेटरची प्रक्रिया करून रोपे घरी तयार केली होती. बी घरचेच होते. रोप सव्वा महिन्यात लावायला आले होते.\nरोपे जर्मिनेटरच्या द्रावणात बुडवून वाफ्यात लावली. लागवडीच्या अगोदर शेणखत २ एकरला ४ ट्रॉली आणि गोंडूळखत ३० गोणी दिले. खुरपणी झाल्यावर साधारण १ एकरला ४ ट्रॉली आणि गोंडूळखत ३० गोणी दिले. खुरपणी झाल्यावर साधारण १ - २ महिन्याचे पीक असताना १८:४६:० च्या २ बॅगा, २०:२०:० च्या २ बॅगा आणि युरीया १ बॅग याप्रमाणे २ - २ महिन्याचे पीक असताना १८:४६:० च्या २ बॅगा, २०:२०:० च्या २ बॅगा आणि युरीया १ बॅग याप्रमाणे २\nडॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या नियमित ३ फवारण्या केल्या. पहिली फवारणी खुरपणी झल्यानंतर (४० दिवसाचे पीक असताना) केली. त्यासाठी जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉपशाईनर, प्रिझम, प्रोटेक्टंट प्रत्येकी १ लि. २५० लि. पाणी हे प्रमाण घेतले. त्यामुळे थंडीतदेखील कांद्याची वाढ चांगली झाली. रोगराई आली नाही. पातीला काळोखी आली. त्यानंतर २० दिवसांनी पुन्हा दुसरी फवारणी गाठी लागल्यावर केली. तेव्हा थ्राईवर, क्रॉपशाईनर, न्युट्राटोन प्रत्येकी १ लि. आणि राईपनर ५०० मिली + हार्मोनी ५०० मिली + प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम हे २५० लि. पाण्यातून फवारले. त्याने पातीची निरोगी वाढ होऊन कांदा १५० ते २०० ग्रॅमपर्यंत पोसला. नंतर कांदा काढणीच्या १ महिना अगोदर थ्राईवर, क्रॉपशाईनर, राईपनर, न्युट्राटोन १ - १ लि. ची २०० लि. पाण्यातून तिसरी फवारणी केली. तर कांद्याचे पोषण होऊन २५० ते ३०० ग्रॅमचा कांदा मिळाला. पत्ती डबल, कलर आकर्षक होता. हा कांदा मार्च २०१६ मध्ये काढला. २ एकरात ५०० - ५२५ गोणी निघाला, तो साठविला आहे.\nकांदा साठवणीचा एक अफलातून प्रयोग\n७० फुट लांब x ५ फुट रुंद व जमिनीपासून ५ फुट उंच असा दगडाचा पार रचून जागा तयार केली. त्यावर ह्या कांद्याचा टो��दार ढिग (कौलारू घरासारखा) केला. त्यानंतर हा कांदा पाचटाचे झाकून त्यावरून प्लॅस्टिक कागद अंथरला आहे. दगडामुळे हवा गाळून जाते. कांदा सडत नाही व वरून पाचट व प्लॅस्टिक कागदामुळे पावसापासून बचाव होतो.\nआता हा कांदा ऑगस्ट - सप्टेंबर मध्ये बाजार भावाचा अंदाज घेऊन विक्रीस काढणार आहे.\nसंत्र्याला कांदा निघाल्यापासून ताण बसला होता. आता कोथिंबीरीच्या वेळी पाणी बसले. त्यामुळे १५ जुलैला (२०१६) बहार फुटून फूल लागले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.keralatourism.org/marathi/destination/destination.php?id=2132066044", "date_download": "2019-02-20T11:56:17Z", "digest": "sha1:ECWVLDN6SYDYKTZTPURKRUV4Y34FDF6O", "length": 13088, "nlines": 99, "source_domain": "www.keralatourism.org", "title": "वायनाड जिल्हा, केरळ, भारत", "raw_content": "\nपरफॉर्मिंग आर्ट्स (सादरीकरणाच्या कला)\nक्षेत्रफळ: 2132 चौ. किमी\nलोकसंख्या: 671, 195 (2001 जनगणना)\nउंची: समुद्रसपाटीपासून 700 - 2100 मीटर\nपश्चिम घाटावर पसरलेले जैव-विविधतेने भरलेले 2132 चौ.किमीवर पसरलेले हे क्षेत्र, वायनाड हे केरळचे असे एक रम्य स्थळ आहे ज्याने आपला निसर्ग जपून ठेवला आहे. या भूमीतील कड्याकपारांमध्ये लपले आहेत सर्वात प्राचीन आदिवासी, नागरी वाऱ्यांपासून अनभिज्ञ असलेले. केरळमधील पहिला इतिहासपूर्व लेख एडक्कलच्या पायथ्याशी आणि अंबुकुथिमलाच्या भोवती मिळाला जो पुरावा आहे की येथील संस्कृतीची मूळे मध्यपाषाण काळापर्यंत जातात. विलक्षण सुंदर असा हा प्रदेश आपल्या उप-उष्णकटिबंधीय गवताची पठारे, रम्य हिल स्टेशन, विस्तीर्ण मसाल्याची लागवड, घनदाट जंगले आणि समृद्ध सांस्कृतिक परंपरा यासाठी प्रसिद्ध आहे. वन्यप्रदेश, इतिहास आणि संस्कृती यांचे मीलन असे वायनाड भव्य दक्खन पठाराच्या दक्षिण टोकाला वसले आहे.\nजवळाचे रेल्वे स्थानक: कोझिकोड\nजिल्ह्यातील मुख्य गावे आणि जवळच्या रेल्वे स्थानकापासूनचे अंतर:\nकलपेट्टा: कोझिकोड पासून 72 किमी\nमानंतवाडी: थलसेरी पासून 80 किमी आणि कोझिकोड पासून 106 किमी\nसुल्तान बाथरी: कोझिकोड पासून 97 किमी\nवैत्तिरी: कोझिकोड पासून 60 किमी\nरस्ता: कोझिकोड, कन्नूर, ऊटी (कलपेट्टा पासून 175 किमी) आणि मैसूर (कलपेट्टा पासून 140 किमी) यांच्याशी रस्त्याने उत्तम प्रकारे जोडलेला आहे.\nवायनाडच्या दक्षिण भागातील मेप्पाडी जवळ साधारण 2100 मीटर उंचावर उन्नत असे चेंब्रा शिखर आहे. हे त्या भागातील सर्वात ऊत्तुंग असे गिरीशिखर असून या शिखारावर चढण��यासाठी आपले शारीरिक कौशल्य पणाला लावावे लागते. या चेंब्रा शिखरावर चढणे हा ख्रोखरच एक चित्तथरारक अनुभव असतो. जसजसे आपण या शिखराच्या एकेका थांब्यावर पोहोचतो, तसे वायनाडचे विस्तृत सौंदर्य पाहावयास मिळते. आणि हे दृष्य शिखरावर पोहोचताच अधिक व्यापक होते. या शिखरावर चढणे आणि परत खाली येणे यासाठी संपूर्ण एक दिवस लागतो. ज्यांना शिखरावर शिबिर करून रहावयाचे असेल त्यांना तर हा एक अविस्मरणीय अनुभव असेल.\nज्यांना येथे शिबिर करून थांबायचे असेल त्यांना वायनाड येथील कलपेट्टा येथून ’जिल्हा पर्यटन विकास परिषद” अर्थात डिस्ट्रिक्ट टूरिझम प्रमोशन काउन्सिल यांची संमती घ्यावी लागते.\nनीलिमला हे वायनाड मधील दक्षिण-पूर्व भागात असून कलपेट्टा आणि सुलतान बाथरी या दोन्ही ठिकाणांहून तेथे जाता येते. ट्रेकिंगसाठी विविध मार्गांचे पर्याय उपलब्ध करुन देणारे नीलिमला हे ट्रेकरर्स डिलाईट अर्थात ट्रेकिंग करणार्यांठचे आनंदाचे ठिकाण ठरते. नीलिमलाच्या शिखरावरील दृष्य हे अत्यंत विहंगम आणि लुभावणारे असून जवळच असलेला मीनमुट्टी धबधबा आणि त्याच्या आसपासचा दरीचं खोल दृश्य इथं पाहावयास मिळतं.\nनीलिमलापासून जवळच अत्यंत भव्य असा मीनमुट्टी धबधबा आहे. ऊटी आणि वायनाड यांना जोडणार्यास मुख्य रस्त्यावरून पुढे 2किमी ट्रेकिंग मार्गावरून येथे पोहोचता येते. वायनाड जिल्यातील हा सर्वात मोठा धबधबा आहे.साधारण 300 मीटर उंचीवरून तीन अवस्थांमध्ये पाणी खाली टाकणारा हा धबधबा खरोखर आपल्या उत्सुतेत भर घालतो. वाढवतो.\nवायनाडमधील पर्यटकांना आकर्षित करणारा आणखी एक धबधबा म्हणजे छेतालयम धबधबा.वायनाडच्या उत्तर भागातील सुलतान बाथरीच्या अगदी जवळच हा धबधबा आहे.मीनेमुट्टीच्या तुलनेत हा धबधबा छोटा आहे. परंतु हा धबधबा आणि त्याच्या लगतचा परिसर हा ट्रेकिंग करणार्यां साठी आणि पक्षी निरिक्षकांसाटी आदर्श आहे.\nब्रम्हगिरी पर्वतरांगांच्या अत्यंत घनदाट अशा जंगलात साधारण 1700 मीटर पेक्षा अधिक उंचावर पक्षीपाथालम वसलेले आहे. या भागात प्रामुख्याने मोठे खडक आढळतात ,पैकी काही तर खरोखरच प्रचंड महाकाय आहेत. येथील खोलवर असणार्याे गुहा ह्या मोठ्या प्रमाणात असलेले विविध प्रकारचे पक्षी, प्राणी आणि वनस्पतींच्या विशिष्ट प्रजाती यांचे आश्रयस्थान आहे. पक्षीपाथालम हे मानंतवाडीच्या जवळ असून तीरूनेल्लीपासून सुरू होणार्याा जंगलातून 7 किमीअंतर ट्रेकिंगद्वारे पार केल्यानंतर या भागात पोहोचता येते. पक्षीपाथालम येथे पोहोचण्यासाठी ( DFO- उत्तर वायनाड) घन –जंगल अधिकारी, उत्तर वायनाड यांची अनुमती घ्यावी लागते.\nबनसुरा सागर येथे असणार्या धरणाची गणना भारतातील सर्वात मोठा मातीचा डॅम म्हणून केली जाते.वायनाड जिल्यातील दक्षिण –पश्चिम भागात हे धरण असून तो करलाड तलावाच्या अगदी जवळ आहे. बनसुरा सागर धरणाचा मुख्य परिसर हा बनसुरा शिखरावर जाण्यासाठी ट्रेकिंगचे सुरवातीचे ठिकाण आहे. येथील आकर्षक गोष्ट म्हणजे बेटांचा समूह होय,जो आजूबाजूच्या भूभागाला जलाशयाने जलमग्न करून वेढले असताना बनला आहे.\nवायनाड मधील मनोरम पेक्षणीय स्थळे, ध्वनी आणि सुगंधाचा आनंद घेताना तुम्ही वायनाडमधील इतर विशेष गोष्टींची जसे की मसाले, कॉफ़ी, चहा, बांबू उत्पादने, मध आणि हर्बल उत्पादने यांची खरेदी देखील करू शकता.\nवायनाड व आसपासच्या क्षेत्रात फ़िरण्यासाठी कृपया वायनाड पर्यटन विभागाच्या संपर्कात रहा.\nवायनाड टुरिझम ऑरगनायझेशन(वायनाड पर्यटन विभाग)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://store.dadabhagwan.org/%E0%A4%B8%E0%A4%B5-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A4%B0", "date_download": "2019-02-20T11:18:19Z", "digest": "sha1:7UACYPBBBWBWZJZNJMUCIG4LWEV624JF", "length": 3023, "nlines": 36, "source_domain": "store.dadabhagwan.org", "title": "सेवा-परोपकार | Dada Bhagwan Store", "raw_content": "\nसेवेचा मुख्य उद्देश आहे की मन-वचन-कायेने दुसऱ्यांना मदत करणे.\nसेवेचा मुख्य उद्देश आहे की मन-वचन-कायेने दुसऱ्यांना मदत करणे. जो व्यक्ति स्वतःचा आराम आणि सुविधांसमोर दुसऱ्यांच्या गरजांना महत्व देतो ,तो जीवनात कधीही दुःखी होत नाही. मनुष्य जीवनाचे ध्येय दुसऱ्यांची सेवा करणे हेच असले पाहिजे. परम पूज्य दादा भगवानांनी हेच ध्येय सर्वोच्च ठेवले की जो पण व्यक्ति त्यांना भेटेल, त्याला कधीच निराश होऊन परतावे लागणार नाही. दादाश्री निरंतर ह्याच शोधात होते की लोकं कशाप्रकारे स्वतःच्या दुःखापासून मुक्त होतील आणि मोक्ष मार्गाकडे वाटचाल करतील. त्यांनी स्वतःच्या भौतिक सुख-सुविधांची पर्वा न करता जास्तीत जास्त लोकांचे भले होवो हीच इच्छा आयुष्यभर जपली होती. परम पूज्य दादाश्री मानत होते की आत्मसाक्षात्कार हा मोक्ष प्राप्त करण्याचा सर्वात सरळ-सोपा मार्ग आहे. परंतु ज्याला तो मार्ग मिळत नाही त्याने सेवेच्या मार्गावरच चालले ��ाहिजे. लोकांची सेवा करून स्वतः सुख कसे मिळवावे हे विस्तृतपणे जाणून घेण्यासाठी हे पुस्तक अवश्य वाचा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.eenaduindia.com/Entertainment/Bollywood/2018/11/15225259/deepveer-wedding-security.vpf", "date_download": "2019-02-20T12:34:13Z", "digest": "sha1:MGNP7LZHH4LZL2GGX4W5RZ3FMWRMSM5Q", "length": 12591, "nlines": 241, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "deepveer wedding security , विवाहसोहळ्याच्या सुरक्षेसाठी 'दीपवीर'ने केला इतक्या कोटींचा खर्च", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nठाणे : सत्कार हॉटेलच्या तळमजल्यात शिरला होता बिबट्या\nठाणे : बिबट्याला जेरबंद करण्यात ठाणे वन विभागाला यश\nनाशिक : गॅस सिलिंडर स्फोटात चौधरी कुटुंबातील चार जणांचा होरपळून मृत्यू\nनाशिक : दिंडोरी तालुक्यातील धाऊर येथे घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट\nनाशिक : घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट, पती पत्नी सह दोन मुलांचा मृत्यू\nमुंबई : दादर येथील व्यापारी दुकाने बंद ठेवून वाहणार जवानांना श्रद्धांजली\nमुंबई : पुलवामा भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ दादर व्यापारी संघाचा आज मुकमोर्चा\nमुख्‍य पान मनोरंजन बॉलिवूड\nविवाहसोहळ्याच्या सुरक्षेसाठी 'दीपवीर'ने केला इतक्या कोटींचा खर्च\nमुंबई - बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी इटलीतील लेक कोमोमध्ये ग्रँड पद्धतीने लग्नगाठ बांधली. मात्र, त्यांच्या लग्नाचा एकही फोटो अधिकृतरित्या अजूनपर्यंत शेअर करण्यात आला नाही. दीपवीर लग्नसोहळा आटोपल्यानंतरच त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करणार असल्याने चाहत्यांमध्ये त्याच्या फोटोंबाबत कमालीची उत्सुकता पाहायला मिळतेय. हा विवाहसोहळा पूर्णपणे खासगी असावा याची काळजी दीपिका आणि रणवीर दोघांनीही घेतली आहे.\nपुलवामा हल्ल्यात वीरमरण आलेल्या जवानांच्या...\nमुंबई - जम्मू-काश्मीरमधील पुलवामात झालेल्या दहशतवादी\nपुलवामा हल्ला : सोनू निगमची सोशल मीडियावर...\nमुंबई - पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या दहशतवादी\nशबाना आझमी देशद्रोही, कंगनाचा आरोप; नवज्योत...\nमुंबई - जम्मू काश्मिरमधील पुलवामा येथे गुरुवारी दहशतवादी\nपुलवामा हल्ल्यानंतरही विकी कौशलचा सोशल...\nनवी दिल्ली - जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी\nलोकसभेच्या रिंगणात उतरणार आसावरी जोशी \nमुंबई - ज्येष्ठ अभिनेत्री आसावरी जोशी यांनी काँग्रेस\nREVIEW: वास्तवाशी दोन हात करून पूर्ण के��ेला...\nस्वप्न पाहताना आपण कोण आहोत, काय आहोत, हे स्वप्न आपल्याकडून\nसलमान खानच्या 'नोटबुक'चे नवे पोस्टर प्रदर्शित मुंबई - सलमान खानची निर्मिती असलेल्या\nसेन्सॉर बोर्डाने १६ वर्षात ७९३ चित्रपटांवर घातली बंदी, आरटीआयचा खुलासा लखनौ - केंद्रीय फिल्म\n'लुका छुपी', 'अर्जुन पटियाला' चित्रपटांचे पाकिस्तानात रिलीज नाही मुंबई - पुलवामा दहशतवादी\nनागराज मंजुळेच्या 'झुंड' सिनेमाची तारीख जाहीर मुंबई - नागराज मंजुळेचा पहिला बॉलिवूड\n'केसरी'ची नवी झलक, उद्या होणार ट्रेलर प्रदर्शित मुंबई - बॉलिवूडचा अॅक्शन आणि कॉमेडी\nछत्रपती शिवाजी महाराज हे फक्त नाव नाही एक विश्वास आहे, रितेशने दिल्या खास शुभेच्छा मुंबई - १९ फेब्रुवारी\nसपना चौधरीचं घायाळ करणारं फोटोशूट\n२०१८ मध्ये बॉलिवूड पदार्पण केलेले नवकलाकार\nइरफान खानचे हे चित्रपट नक्कीच पाहा\nभेटा ऑन स्क्रिन सोनिया गांधी , सुझान बर्नेट\n२०१९ मध्ये येणारे स्त्री केंद्रीत चित्रपट\n१०० कोटी क्लबमध्ये पदार्पण केलेले कलाकार\nमलायका अरोरा हॉट अंदाज\nसावनी रविंद्रच्या हॉट लूकवर चाहते घायाळ\n.. हा प्रस्ताव मान्य नसेल तर तोडून टाका युती - रामदास कदमांचा भाजपला इशारा\nज्यांच्या जागा जास्त, त्यांचा मुख्यमंत्री मला मान्य नाही - उद्धव ठाकरे मुंबई -\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://prajamanch.com/?p=3433", "date_download": "2019-02-20T11:34:46Z", "digest": "sha1:XLH2PFIS5SFBQPQUZIE324WMLN7JPTOS", "length": 13511, "nlines": 132, "source_domain": "prajamanch.com", "title": "खाजगी शाळेत शिक्षक नियुक्तीचा अधिकार शाळा व्यवस्थापनाचा कायम – Prajamanch", "raw_content": "\nखाजगी शाळेत शिक्षक नियुक्तीचा अधिकार शाळा व्यवस्थापनाचा कायम\nखाजगी शाळेत शिक्षक नियुक्तीचा अधिकार शाळा व्यवस्थापनाचा कायम\nराज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये केवळ ‘पवित्र’ पोर्टलमार्फतच शिक्षक नियुक्ती करण्याविषयी राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशाबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी महत्त्वाचा निर्णय दिला. पवित्र पोर्टलमार्फतच पात्र शिक्षकांची नियुक्ती करणे शाळांना बंधनकारक असल्याचे स्पष्ट केले. मात्र त्याचवेळी या यादीतील पात्र उमेदवारांच्या निवडीचे शाळा व्यवस्थापनाचे अधिकार अबाधित ठेवले.\nराज्य सरकारने २२ जून २०१७ रोजी काढलेल्या अध्यादेशात महाराष्ट्र खासगी शाळा शिक्षक व कर्मचारी नियमांत सुधारणा केली. त्यानुसार प्राथमिक शिक्षकांसाठी पात्रता आणि अभियोग्यता परीक्षा बंधनकारक करण्यात आली. तर उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांसाठी अभियोग्यता परीक्षा आवश्यक करण्यात आली. शाळांनी शिक्षक पदासाठी जाहिरात दिल्यानंतर अभियोग्यता चाचणीत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल. त्या यादीतील पहिल्या क्रमांकाच्या उमेदवाराला थेट नियुक्तीपत्र शाळांनी द्यावे, असे अध्यादेशात नमूद केले होते. या अध्यादेशाला आव्हान देणाऱ्या याचिका स्त्री शिक्षण प्रचारक मंडळ व इतरांनी उच्च न्यायालयात दाखल केल्या. त्यावर न्या. रवी देशपांडे व न्या. विनय जोशी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.\nराज्य सरकारच्यावतीने बाजू मांडताना वरिष्ठ अधिवक्ता बाळासाहेब आपटे म्हणाले, शिक्षक नियुक्तीतील भ्रष्टाचाराबाबत दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकांवर सुनावणी करताना न्यायालयाने नियुक्ती प्रक्रियेत पारदर्शकता आणावी, असे आदेश दिले होते. त्या आदेशांच्या अनुषंगानेच राज्य सरकारने पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला. शिक्षकांची पात्रता व अभियोग्यता तापसणीसाठी परीक्षा घेण्यात आली. त्यात गुणवंत ठरलेल्या उमेदवारांनाच शाळांनी नियुक्ती करावी, असा त्यामागील हेतू आहे. जर गुणवंत उमेदवार योग्य शिक्षक ठरला नाही तर त्याला बडतर्फ करण्याचीही तरतूद करण्यात आली आहे.\nयाचिकाकर्त्यांच्यावतीने बाजू मांडताना अॅड. भानुदास कुळकर्णी म्हणाले, ‘शिक्षक पदासाठी शैक्षणिक पात्रता व अर्हता निश्चित करण्याचा राज्य सरकारला अधिकार आहे. परंतु, कोणत्या योग्य उमेदवाराची निवड करावी त्याचा अधिकार शाळा व्यवस्थापनाला आहे. स्पर्धा परीक्षेतील गुणांच्या आधारे उमेदवाराची गुणवत्ता स्पष्ट होत असली तरीही त्याची अभियोग्यता तपासली जाऊ शकत नाही’. ‘सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार शिक्षकाला त्याच्या विषयाचे सखोल ज्ञान असावे, तसेच त्याला अध्यापन कौशल्य अवगत असावे, असे नमूद केले आहे.राज्य सरकारकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षेत उमेदवाराचे विषय ज्ञान तपासले जात नाही. तसेच अध्यापन कौशल्यही तपासले जात नाही. त्यामुळे पात्रता परीक्षा उत्तीर्ण केलेल्या उमेदवारांचे अध्यापन कौशल्य हे मुलाखतीमार्फतच तपासले जावू ��कते’, असा मुद्दा त्यांनी मांडला. यासंदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांचा दाखलाही यावेळी देण्यात आला.\nअधिकार हिरावता येणार नाही\nराज्य सरकार व याचिकाकर्त्यांची बाजू ऐकल्यानंतर खंडपीठाने दिलेल्या निर्णयात याचिका अंशत: मंजूर करण्यात आली. शाळा व्यवस्थापनाला मिळालेला शिक्षक नियुक्तीचा अधिकार अशाप्रकारे हिरावून घेता येणार नाही. नियुक्तीत निवड हा महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे उमेदवार निवडण्याचा शाळा व्यवस्थापनाचा अधिकार अबाधित ठेऊन अभियोग्यता चाचणी कायम ठेवण्यात यावी, असे न्यायालयाने स्पष्ट केले. त्या चाचणीतील गुणवत्तायादीतील उमेदवारांना निवडण्याचा अधिकार शाळा व्यवस्थापनाला देण्यात आला.\nPrevious काटेपूर्णा नदीत बुडून एकाचा मृत्यू,सर्च ऑपरेशन यशस्वी\nNext मुद्रा बँक योजनेचे काम प्रभावीपणे होणे आवश्यक -प्र. जिल्हाधिकारी मनीषा खत्री\nव्याघ्र प्रकल्पाचे मांगिया, रोरा पुनर्वसन पेटणार ग्रामस्थांकांचे २६ जानेवारीला जिल्हा कचेरीवर आंदोलन\nपुनर्वासित आदिवासींच्या हल्ल्यात जख्मी जवानांना बघण्यासाठी प्रा.अंजलीताई आंबेडकर रुग्णालयात दाखल\nमेळघाटातील पुनर्वसित आदिवासी व वन विभाग वाद पेटला; २० जवान व १० आदिवासी जखमी\nमध्यप्रदेश भाजप वरिष्ठ नेता व शासकीय कंत्राटदार विरुद्ध रेती चोरी प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल\nबेनोडा येथे दिंडीसह काकड़ आरतीची समाप्ती\nअमरावती लोकसभा 2019 च्या निवडणुकीसाठी भाजपतून विजय विल्हेकर लढण्यास इच्छुक, मेळघाटला भेट,\nधारणी महसूल विभागात शिव जयंती निमित्त्त रक्तदान, उप विभागीय अधिकारी राहुल कार्डिले यांनी ही केले रक्तदान\nकुसूमकोट खुर्द येथे भूमिहीन अतिक्रमण धारकांच्या जमिनीवर भूस्वामींनी केले अवैध अतिक्रमण\nअमरावती भा.ज.प जिल्हा प्रमुख दिनेश सूर्यवंशी यांचा वाढदिवसा निमित्य फळे वाटप.\nअखिल भारतीय बलाई महासभा राष्ट्रीय व राज्यस्तरीय कार्यकारणी घोषित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87/", "date_download": "2019-02-20T12:12:37Z", "digest": "sha1:WZHQCEHXDKCTTHUKYEAASCYC5B7K7VYB", "length": 9556, "nlines": 98, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "महात्मा गांधींना अमेरिकेच्या सर्वोच्च नागरी सन्मानाचा प्रस्ताव | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nशत्रूला धडकी भरवणारे F-21 भारताला देण्यास अमेरिका तयार\nपतीच्या मारहाणीत पत्नीचा गर्भपात ; तू काळी आहेस, सुनेचा सासरच्यांनी केला छळ\nएकही बांधकाम कामगार कुटुंब बेघर राहणार नाही\nशहराचा पाणीपुरवठा उद्या बंद\nमुळशीत आणखी एका ‘लवासा’चा घाट\nHome breaking-news महात्मा गांधींना अमेरिकेच्या सर्वोच्च नागरी सन्मानाचा प्रस्ताव\nमहात्मा गांधींना अमेरिकेच्या सर्वोच्च नागरी सन्मानाचा प्रस्ताव\nवॉशिंग्टन – महात्मा गांधींना अमेरिकेचा सर्वोच्च नागरी सन्मान देण्याचा प्रस्ताव अमेरिकेच्या संसदेत मांडण्यात आला आहे. शांती आणि अहिंसा यासाठी महात्मा गांधींचे महान कार्य पाहता त्यांना “कॉंग्रेशनल गोल्ड मेडल’ ने सन्मानित केले पाहिजे असे अमेरिकन सांसदांचे म्हणणे आहे. सांसद कॅरोलिन मॅलोनी यांनी यासाठी 23 सप्टेंबर रोजी प्रतिनिधी सभेत प्रस्ताव क्रमांक एचआर-6916 सादर केला होता. त्याला मूळ भारतीय असलेल्या चार सांसदाचे अनुमोदन आहे. हा प्रस्ताव आवश्‍यक कारवाईसाठी वित्तीय सेवा समिती आणि सदन प्रशासन समितीकडे पाठवण्यात आला आहे.\nअमेरिकेचा हा सर्वोच्च नागरी सन्मान आजवर फार कमी परदेशी व्यक्तींना देण्यात आला असून एकाही भारतीयाला आजवर हा सन्मान मिळालेला नाही. कॉंग्रेशनल गोल्ड मेडल मिळालेल्या परदेशी व्यक्तींमध्ये मदर टेरेसा (1997), नेल्सन मॅंडेला (1998), पोप जॉण्‌ पॉल, द्वितीय (2000), दलाई लामा (2006), आंग सान स्यू ची (2008), मोहम्मद युनूस (2010) आणि शिमॉन पेरेज (2014) यांचा समावेश आहे.\nपाकच्या आयएसआय संस्थेच्या माजी प्रमुखांवरील कारवाईला कोर्टात आव्हान\nडॉलरच्या तुलनेत रुपयांच्या किमतीत निच्चांकी विक्रमी घसरण\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/use-over-macadam-road-degradation-36609", "date_download": "2019-02-20T11:48:08Z", "digest": "sha1:AIAE3X5IYI3VZBUUJ6HSL4WDKC2Z4XWO", "length": 14008, "nlines": 201, "source_domain": "www.esakal.com", "title": "The use of the over macadam road degradation लिंबाचीवाडी रस्त्यासाठी निकृष्ट प्रतीच्या खडीचा वापर | eSakal", "raw_content": "\nबुधवार, फेब्रुवारी 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर बुधवार, फेब्रुवारी 20, 2019\nलिंबाचीवाडी रस्त्यासाठी निकृष्ट प्रतीच्या खडीचा वापर\nशुक्रवार, 24 मार्च 2017\nबीड - दहिफळ वडमाऊलीअंतर्गत लिंबाचीवाडी (ता. केज) रस्त्याचे काम सुरू असून या कामासाठी निकृष्ट प्रतीची खडी वापरण्यात येत असल्याचा आरोप केज पंचायत समितीचे सदस्य पिंटू ठोंबरे यांनी केला आहे. यासंदर्भाने अंबाजोगाईच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे लेखी तक्रारही त्यांनी केली आहे; मात्र अद्यापपर्यंत बांधकाम विभागाने कसलीही दखल घेतलेली नाही.\nबीड - दहिफळ वडमाऊलीअंतर्गत लिंबाचीवाडी (ता. केज) रस्त्याचे काम सुरू असून या कामासाठी निकृष्ट प्रतीची खडी वापरण्यात येत असल्याचा आरोप केज पंचायत समितीचे सदस्य पि��टू ठोंबरे यांनी केला आहे. यासंदर्भाने अंबाजोगाईच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे लेखी तक्रारही त्यांनी केली आहे; मात्र अद्यापपर्यंत बांधकाम विभागाने कसलीही दखल घेतलेली नाही.\nलिंबाचीवाडी रस्त्याचे काम जिल्हा नियोजन विकास समितीच्या माध्यमातून मिळालेल्या निधीतून होत आहे. संबंधित काम हे अतिशय निकृष्ट दर्जाचे होत आहे. या रस्ता कामात खडी वापरण्याची परवानगी नसतानाही ती वापरली जात आहे. काम करणारे मनमानी पद्धतीने काम करीत आहेत. याविषयी पंचायत समिती सदस्य पिंटू ठोंबरे यांनी केज येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री.नखाते व अभियंता श्री. कोळगे यांच्याशी संपर्क साधून लिंबाचीवाडी रस्ताकामाचे फोटो व व्हीडीओ शुटिंग पाठवूनही कोणतीच कारवाई झाली नाही. त्यामुळे ठोंबरे यांनी अखेर अंबाजोगाईच्या सार्वजनिक बांधकाम विभागात निकृष्ट दर्जाच्या कामाची तक्रार करीत चौकशीची मागणी केली आहे. याप्रकरणी निकृष्ट दर्जाच्या कामाला पाठीशी घालणाऱ्या दोन्ही अभियंत्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. मात्र तक्रारीनंतरही अद्यापपर्यंत बांधकाम विभागाने कोणतीही दखल घेतलेली नाही.\nलिंबाचीवाडी रस्ताकाम नुकतेच सुरू झाले आहे. हे काम निकृष्ट पद्धतीचे होणार नाही याची काळजी घेतली जाईल.\n- एस. एन. नखाते, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, केज.\nपुलाचा राजूमामांपेक्षा माझ्या \"ग्रामीण'लाच अधिक लाभ : मंत्री पाटील\nजळगाव ः शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाचा प्रश्‍न 2001 मध्ये विधानसभेत मी मांडला होता; परंतु त्यावेळी निधी मिळाला नाही. मात्र मंत्री गिरीश महाजन, आमदार...\nप्रसंगावधानाने वाचले कामगारांचे प्राण\nपुणे - सिंहगड रस्त्यावरील कोल्हेवाडी येथे रस्त्याचे काम सुरू असल्याने दररोजच वाहतूक कोंडी होत आहे. आजही तीच अवस्था होती. चेंबर फुटल्याने सर्व...\nनगर जिल्हा परिषदेचा यंदा 44 कोटी 37 लाखाचा अर्थसंकल्प\nनगर : नगर जिल्हा परिषदेत सोमवारी डझालेल्या सर्वसाधारण सभेत यंदा 44 कोटी 37 लाख 24 हजार423 रूपयाचा अर्थसंकल्प सादर केला आहे. पंचायत समितीसह हा...\nलढण्यासाठी आम्ही पण सीमेवर जावू ..\nइचलकरंजी - “पाकिस्तानी दहशतवाद्यांनी सैनिकांची केलेली हत्या अत्यंत चिड आणणारी आहे. आम्हीही भारतीय आहोत. आम्हाला मागे पुढे कोणीही नाही. कुणाचीही...\nकोंडी धनगर वाड्यातील ���रीब विद्यार्थ्यांची शिक्षणाची वाट खडत\nपाली - तळागाळातील मुलांना शिक्षण मिळावे यासाठी शासन विविध उपाययोजना करते. मात्र दुर्गम आणि दऱ्याखोऱ्यातील मुले अजूनही या सेवा सुविधांपासून कोसो दूर...\nपिंपरी - अतिक्रमणविरोधी विभागाने गुरुवारी (ता. १४) चिंचवडगाव, वाल्हेकरवाडी परिसरात केलेल्या कारवाईत ६० हून अधिक बांधकामे पाडली. चिंचवडगावातील डॉ....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.padmagandha.com/index.php?route=product/product&product_id=557&search=mala+", "date_download": "2019-02-20T12:41:27Z", "digest": "sha1:CS6WZUT3NA6Q5AIOZENULKOPKWX2VN7P", "length": 3471, "nlines": 65, "source_domain": "www.padmagandha.com", "title": "Mala Umjalele J. Krushnamurti |मला उमजलेले जे . कृष्णमूर्ती", "raw_content": "\nजे. कृष्णमूर्ती यांचे संपूर्ण जीवन व शिक्षण यांनी २० व्या शतकाचा फार मोठा कालावधी व्यापला आहे. आधुनिक काळातील मानवी जाणिवेवर जे. कृष्णमूर्तींचा सर्वाधिक सखोल प्रभाव असल्याचे अनेकांचे मत आहे.\nऋषी, तत्त्वज्ञ, विचारवंत असलेल्या जे. कृष्णमूर्तींनी जगभरातल्या लाखो माणसांचे जीवन उजळले. जगभरच्या या लाखो माणसांत बुद्धिवंत तसेच सर्वसामान्य, तरुण आणि वृद्ध अशा सर्व वयोगटातील लोक आहेत. ते समकालीन समाजाच्या समस्यांना धाडसाने भिडत आणि माणसाचा मनोव्यापार शास्त्रशुद्ध पद्धतीने व नेमकेपणाने उलगडून दाखवत.\nधर्माचा आशय आणि अर्थाला नवे आयाम बहाल करून जे. कृष्णमूर्ती यांनी संघटित धर्मांना पार करणाऱ्या जीवनपद्धतीची दिशा दाखविली.\nया प्रवासात संपूर्णपणे बिनशर्त मुक्त मानवाच्या निर्मितीचा त्यांनी उद्घोष केला. खोलवर रुजलेल्या स्वार्थीपणातून आणि दुःखातून मुक्त असा मानव निर्माण करण्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण जीवन व्यतीत केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://prajamanch.com/?p=3436", "date_download": "2019-02-20T11:35:42Z", "digest": "sha1:T3T74XU7LTGRCZMA2MLVDP66NYQMQUTF", "length": 8414, "nlines": 123, "source_domain": "prajamanch.com", "title": "वान कालव्यात बिबट्याचा बुडून मृत्यू, हिवाळ्यात होतेय मेळघाटातील वन्य प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती – Prajamanch", "raw_content": "\nवान कालव्यात बिबट्याचा बुडून मृत्यू, हिवाळ्यात होतेय मेळघाटातील वन्य प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती\nवान कालव्यात बिबट्याचा बुडून मृत्यू, हिवाळ्यात होतेय मेळघाटातील वन्य प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती\nअकोट प्रादेशिक वन विभागात सौंदळा गावाजवळ वान प्रकल्पाचा मुख्य कालवा आहे. या कालव्यात मंगळवारी मध्य रात्री दरम्यान बिबट्या पाण्यात पडल्याची घटना समोर आली असून बिबट्या पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.यंदा पाउस कमी पडल्याने आता पासूनच मेळघाटातील वन्य प्राणी आपली तहान भागविण्यासाठी भटकंती करत असल्याचा अंदाज नाकारता येत नाही.मेळघाटातील बिबट्या कालव्यात पाणी पिण्यासाठी आला असल्याचा अंदाज लावला जात असून पाण्यात पडल्यावर वरती येता न आल्याने बुडून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे,\nया घटनेची माहिती वन परिक्षेत्र अधिकारी राजेंद्र कातखेडे यांना मिळताच अकोटचे वनपाल अजय बावणे यांच्या पथकासह घटनास्थळ पोहचले.कालव्याच्या पाण्यात पडलेल्या बिबट्याला बाहेर काढून पंचनामा केल्यानंतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घटनास्थळी अकोट आणि तेल्हारा येथील पशू वैद्यकीय अधिकारी यांनी शवविच्छेदन केले. शवविच्छेदनानंतर अकोट वन विभागाच्या विश्राम गृह परिसरात अंत्यसंस्कार करण्यात आले.\nPrevious आर्थिक अडचणीमुळे गरिब पिडीतांनी न्यायापासून वंचित राहू नये त्यासाठीच विधीसेवा समिती – न्यायाधीश मुकुल गाडे\nNext ब्लॅकमेल करणाऱ्या युवक अध्यक्षाची हकालपट्टी\nधारणी महसूल विभागात शिव जयंती निमित्त्त रक्तदान, उप विभागीय अधिकारी राहुल कार्डिले यांनी ही केले रक्तदान\nकुसूमकोट खुर्द येथे भूमिहीन अतिक्रमण धारकांच्या जमिनीवर भूस्वामींनी केले अवैध अतिक्रमण\nअमरावती भा.ज.प जिल्हा प्रमुख दिनेश सूर्यवंशी यांचा वाढदिवसा निमित्य फळे वाटप.\nखाजगी आश्रम शाळेतील भ्रष्ट मुख्याध्यापकाच्या विरोधात संस्था प्रमुखाचा उपोषणाला ७ वा दिवस, धारणी प्रकल्प कार्यालय बघ्याच्या भूमिकेत\nचुरनी तालुका,गुरे चारण्यासाठी जमीन उपलब्ध करून देण्यास कटीबद्ध – नवनीत राणा\nमेळघाटातील प्रत्येक जि.प.शाळा डिजिटल करण्याचा मानस – खा.आनंदराव अडसूळ\nधारणी महसूल विभागात शिव जयंती निमित्त्त रक्तदान, उप विभागीय अधिकारी राहुल कार्डिले यांनी ही केले रक्तदान\nकुसूमकोट खुर्द येथे भूमिहीन अतिक्रमण धारकांच्या जमिनीवर भूस्वामींनी केले अवैध अतिक्रमण\nअमरावती भा.ज.प जिल्हा प्रमुख दिनेश सूर्यवंशी यांचा वाढदिवसा निमित्य फळे वाटप.\nअखिल भारतीय बलाई महासभा राष्ट्रीय व राज्यस्तरीय कार्यकारणी घोषित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://2know.in/category/%E0%A4%85%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%82%E0%A4%9F/", "date_download": "2019-02-20T11:35:02Z", "digest": "sha1:YY5BQHD7PRAEED2JANK34UBLYYJYLR46", "length": 3318, "nlines": 38, "source_domain": "2know.in", "title": "अकाऊंट | मराठी इंटरनेट", "raw_content": "\nस्वतःचे ‘डोमेन नेम’ वापरुन ईमेल आय.डी. कसा तयार कराल\nआज आपण पाहणार आहोत, जर आपल्याकडे स्वतःचे डोमेन नेम असेल, जसं माझ्याकडे 2know.in आहे, तर ते डोमेन नाव वापरुन ईमेल आय.डी. कसा …\nमी इकडं बरेच दिवस फिरकलो नाही, म्हणून तुम्हाला असं तर वाटलं नाही ना की, ही साईट बंद झाली मला वाटतं साधारण तीन …\nमोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग\nहजारो इंग्लिश पुस्तके मोफत\nबॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे\nवर्ड फाईल PDFमध्ये बदलणे\nSBI ATM केंद्रात पैसे जमा करणे\nलॅपटॉप स्पिकर लॅपटॉपशिवाय वापरणे\nअनुदिनी कशी तयार करावी\nखाली आपला ईमेल अ‍ॅड्रेस देऊन Subscribe वर क्लिक केल्यास 2know.in वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची ‘नोंद’ आपल्याला ईमेलवर मिळेल.\nमोफत मराठी, इंग्रजी, हिंदी शब्दकोश\nअडलेल्या इंग्लिश शब्दांपासून शब्दकोश तयार करा\n****** पासवर्ड कसा पहायचा\nस्मार्टफोनवर मराठी लिहिण्याची सोपी पद्धत\nबिंग, याहू, गुगल चा व्हिडिओ शोध, चलचित्र शोध\nविश्वकरंडक फुटबॉल ची गुगल वरुन माहिती\nगुगल युआरएल (URL) शॉर्टनर\nगुगल चा मराठी शोध, मराठी गुगल\n© कॉपिराईट २०१० - २०१५ - 2know.in. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.50languages.com/vocab/mr/tr/", "date_download": "2019-02-20T11:33:24Z", "digest": "sha1:37KNS7UAVYCB3246W6F3KMOT4I4GDN7Y", "length": 6658, "nlines": 230, "source_domain": "www.50languages.com", "title": "ऑनलाइन मोफत शब्दसंग्रह शिका तुमच्या देशी भाषेतून - 50लँग्वेजेस सह", "raw_content": "\nलँग्वेजेस सह शब्दसंग्रह शिका.\nतुमच्या देशी भाषेतून शिका\n42 मोफत शब्दसंग्रह विषय 1900 पेक्षा जास्त शब्दांसह आणि 50पेक्षा जास्त भाषांमध्ये\nविषय जसे भावना, प्राणी, खेळ, साधने, ट्रॅफिक आणि अजून कितीतरी......\nतुम्हाला जो शिकायचा आहे तो प्रकार निवडा.\nनवीन भाषा शिकू इच्छिता 50लँग्वेजेस सह हे कितीतरी सोपे आहे 50लँग्वेजेस सह हे कितीतरी सोपे आहे 50 पेक्षा अधिक भाषांमधून निवडा. परंतु तुमच्या देशी भाषेतून शिका. - हे पूर्णपणे मोफत आहे\n50लँग्वेजेस सह तुम्ही 50पेक्षा जास्त भाषा तुमच्या देशी भाषेतून शिकू शकता जसे आफ्रिकन, अरेबिक, चीनी, डच, इंग्लिश, फ्रेंच, जर्मन, हिंदी, इटालियन, जपानी, पर्शियन, पोर्तुगीज, रशियन, स्पॅनिश किंवा टर्किश भाषा\nआम्हाला येथे फॉलो करा\nसर्व हक्क सुरक्षित परवाना तपासा\nसार्वजनिक शाळा आणि व्यक्तिगत अ-व्यावसायिक वापरासाठी मोफत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/manoranjan/pushkar-lonarkar-interview-53293", "date_download": "2019-02-20T12:15:18Z", "digest": "sha1:KDQHOAP7VQ722TFWE6IVRL4HYRD2NDHG", "length": 20658, "nlines": 210, "source_domain": "www.esakal.com", "title": "pushkar lonarkar interview गायनात करिअर कराचंय... | eSakal", "raw_content": "\nबुधवार, फेब्रुवारी 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर बुधवार, फेब्रुवारी 20, 2019\nशनिवार, 17 जून 2017\n\"एलिझाबेथ एकादशी' चित्रपटातील गण्याच्या भूमिकेतून अभिनयाची चुणूक दाखवणारा बालकलाकार पुष्कर लोणारकरचा नुकताच \"चि. व. चि.सौ.कां' चित्रपट प्रदर्शित झाला. त्यात त्याने साकारलेल्या \"टिल्ल्या' या भूमिकेचे सगळीकडे खूप कौतुक झाले. आता येत्या शुक्रवारी त्याचा टी टी एम एम' (तुझं तू माझं मी) हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यानिमित्ताने त्याच्याशी केलेली ही बातचीत...\n\"एलिझाबेथ एकादशी' चित्रपटातील गण्याच्या भूमिकेतून अभिनयाची चुणूक दाखवणारा बालकलाकार पुष्कर लोणारकरचा नुकताच \"चि. व. चि.सौ.कां' चित्रपट प्रदर्शित झाला. त्यात त्याने साकारलेल्या \"टिल्ल्या' या भूमिकेचे सगळीकडे खूप कौतुक झाले. आता येत्या शुक्रवारी त्याचा टी टी एम एम' (तुझं तू माझं मी) हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यानिमित्ताने त्याच्याशी केलेली ही बातचीत...\nमूळचा पंढरपूरचा असलेला पुष्कर लोणारकर सध्या नवव्या इयत्तेत शिकतोय. त्याला अभिनयाची थोडीफार आवड बालपणापासून होती. शाळेच्या स्नेहसंमेलन कार्यक्रमात अफझल खानची भूमिका त्याने केली होती. त्याच्या अभिनयाची पंढरपूरमध्ये सगळ्यांनी खूप प्रशंसा केली होती. त्याला \"एलिझाबेथ एकादशी' चित्रपटात काम करण्याची संधी कशी मिळाली असे विचारल्यावर तो म्हणाला की, दिग्दर्शक परेश मोकाशी या���ना वारीवर आधारित चित्रपट बनवायचा होता आणि त्यांना वारीबद्दल माहीत असणारे बालकलाकार हवे होते. त्यामुळे ते आमच्या शाळेत आले होते. माझ्या शाळेतील शिक्षकांनी माझे नाव त्यांना सुचवले. त्यांनी माझी ऑडिशन घेतली आणि दोन दिवसांनंतर फोन करून सांगितले की, \"तुझी \"एलिझाबेथ एकादशी' चित्रपटासाठी निवड झालीय.' या चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि या चित्रपटानंतर माझ्या अभिनय क्षेत्रातील प्रवासाला सुरुवात झाली. त्यानंतर मी श्रेयस तळपदे यांच्यासोबत \"बाजी' चित्रपटात काम केलं. मग, \"रांजण' चित्रपट केला. पुन्हा एकदा परेश सरांबरोबर \"चि. व. चि.सौ.कां' चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. त्यातील माझ्या टिल्ल्या या भूमिकेचे सगळीकडून खूप कौतुक झाले. परेश मोकाशींबद्दल सांगताना तो म्हणाला की, मी परेश मोकाशी सरांचा खूप आभारी आहे की त्यांनी मला या क्षेत्रात काम करण्याची संधी दिली. या क्षेत्रातील ते माझे गुरू आहेत. त्यांनी माझ्याकडून खूप चांगले काम करून घेतले. त्यांचा मी नेहमी ऋणी राहीन.\nआता पुष्करचा \"टी टी एम एम' हा चित्रपट प्रदर्शित होतोय. त्यातील भूमिकेबद्दल पुष्कर म्हणाला, यात मी नेहा महाजनच्या भावाची भूमिका साकारलीय. हा भाऊ बहिणीला त्रास देणारा आणि खोड्या काढणारा आहे; पण त्याचे बहिणीवर खूप प्रेम आहे. त्याला वाटत असते की बहिणीचे लग्न व्हावे. तिच्याबाबतीत तो खूप भावनिक आहे. मी रुपेरी पडद्यावर भावनिक झालेलो पहिल्यांदाच प्रेक्षकांना दिसणार आहे. त्यामुळे माझा हा अंदाज प्रेक्षकांना आवडेल अशी आशा करतो.\n\"टी टी एम एम' चित्रपटातील अनुभव खूप छान होता, असे पुष्कर म्हणाला आणि पुढे सांगू लागला की यात सगळे तरुण कलाकार आहेत. दिग्दर्शक कुलदीप दादाची पात्र मांडण्याची पद्धत खूप चांगली आहे. प्रत्येक पात्र कसे असले पाहिजे, हे तो खूप सुंदर पद्धतीने सांगतो. तू एकाच साच्यातील भूमिका साकारताना दिसतोस, असे म्हटल्यावर पुष्करने सांगितले. असे नाहीये. मला तशा भूमिका व तसे संवाद मिळत गेले. \"एलिझाबेथ एकादशी'मध्ये गण्या शिव्या देताना दिसतो; पण त्या तशा वाईट अर्थाने दिलेल्या शिव्या नाहीत, तर \"चि. व चि.सौ.कां'मधील माझे संवाद कुणा मोठ्या व्यक्तीच्या तोंडून ऐकायला मजा आली नसती. मोठ्यांचे वाक्‍य एका लहान मुलाच्या तोंडी ऐकून प्रेक्षकांना खूप धमाल आली. सुदैवाने तशा भूमिक�� आणि संवाद मिळत गेले. \"रांजण' चित्रपटात माझी मुख्य भूमिका नव्हती. तरी मी प्रकाशझोतात आलो.\nभूमिकेची तयारी कशी करतो, याबद्दल त्याने सांगितले की, माझ्या आतापर्यंतच्या जास्त भूमिका या गावाकडील असल्यामुळे मला जास्त तयारी करावी लागली नाही. थोडीशी मस्ती अंगात होतीच. आपली भूमिका लोकांना खरी वाटली पाहिजे, असे मला वाटते. \"एलिझाबेथ एकादशी', \"बाजी' व \"रांजण' या तिन्ही चित्रपटांतील भूमिकेची शैली वेगवेगळी आहे. भूमिकेसाठी आधी मी काहीही तयारी करत नाही. फक्त दृश्‍य साकारताना काळजी घेतो.\nतू अभ्यास व चित्रीकरण याचा समतोल कसा साधतोस, त्यावर तो म्हणाला की, \"ज्या वेळी चित्रीकरण करीत असतो तेव्हा मी माझे पूर्णपणे लक्ष चित्रपटाकडे केंद्रित करतो. चित्रीकरण आणि इतर काम आटोपल्यानंतर घरी जायला निघालो की मी कामाबाबत विसरून जातो आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित करतो.'\nमी अद्याप कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे ते ठरविलेले नाही. माझा गायनात करिअर करण्याचा विचार आहे. मी कविता करतो आणि गातोही. मी शास्त्रीय संगीताचे प्रशिक्षणही घेतोय. पुष्करला अभ्यास आणि अभिनय या दोन्ही क्षेत्रात भरभरून यश मिळो ही सदिच्छा.\nमला कधीच वाटले नव्हते की तो अभिनय क्षेत्रात काम करेल. प्राथमिक शाळेत असताना स्नेहसंमेलनात अभिनय करायचा; पण त्याची आवड ही इथपर्यंत मजल मारेल असे कधीच वाटले नव्हते. हा खूप चांगला योगायोग ठरला की परेश मोकाशी व मधुगंधा कुलकर्णी यांचा परीसस्पर्श पुष्करला लाभला आणि \"एलिझाबेथ एकादशी'पासून त्याचा चित्रपटसृष्टीतील प्रवास सुरू झाला.\n- प्रमोद लोणारकर (पुष्करचे वडील)\n‘मोगरा फुलला’मध्ये स्वप्निल दिसणार नव्या रूपात\nमुंबई : चॉकलेट हिरो स्वप्निल जोशी आता एका नव्या लूकमध्ये प्रेक्षकांसमोर येणार आहे. श्रावणी देवधर यांच्या ‘मोगरा फुलला’ या आगामी...\nबेघर म्हणाले, ‘अपना टाइम आएगा’\nनागपूर - शहरातील बेघरांना निवारा उपलब्ध करून देणाऱ्या महापालिकेने प्रथमच त्यांच्या मनोरंजनासाठीही पुढाकार घेतला. महापालिकेने या निवाऱ्यातील बेघरांना...\n‘वेडिंगचा शिनेमा’चा धमाल टीझर लॉन्च\nमुंबई: बहुप्रतीक्षित अशा डॉ. सलील कुलकर्णी दिग्दर्शित ‘वेडिंगचा शिनेमा’ चित्रपटाचा पहिला टीझर प्रदर्शित करण्यात आला. पारंपारिक रितीरिवाज ते...\nमी \"आईपण' एन्जॉय केलं : सोनाली खरे\nकम बॅक मॉम माझी मुलगी सनाया आता 10 वर्षांची झाली आहे. ती झाल्यानंतर मी जवळजवळ 6 वर्षांचा ब्रेक घेतला होता, कारण मला घेतलेली जबाबदारी पूर्णपणे...\n\"बजेट'नुसार करावी लागणार \"चॅनल्स'ची निवड\nजळगाव : \"ट्राय'ने ग्राहकांना आपल्या आवडीच्या चॅनल निवडीचे संपूर्ण अधिकार दिले असले, तरी विविध चॅनल्सच्या \"पॅक'नुसार ग्राहकांना पूर्वीपेक्षा अधिक...\nपाकिस्तानी कलाकारांना बॉलिवूडमध्ये बंदी\nमुंबई - काश्‍मीरमधील पुलवामा येथे केंद्रीय सुरक्षा दलाच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%AB%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%A8-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%A0%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%8D/", "date_download": "2019-02-20T10:59:05Z", "digest": "sha1:PQXTJNABHJT3254UKJM76MACFGUM4HRA", "length": 11339, "nlines": 106, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "फटाक्यांचे दोन तास ठरवण्याची राज्यांना मुभा, ग्रीन क्रॅकर्सची सक्ती दिल्लीपुरतीच | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nशत्रूला धडकी भरवणारे F-21 भारताला देण्यास अमेरिका तयार\nपतीच्या मारहाणीत पत्नीचा गर्भपात ; तू काळी आहेस, सुनेचा सासरच्यांनी केला छळ\nएकही बांधकाम कामगार कुटुंब बेघर राहणार नाही\nशहराचा पाणीपुरवठा उद्या बंद\nमुळशीत आणखी एका ‘लवासा’चा घाट\nHome breaking-news फटाक्यांचे दोन तास ठरवण्याची राज्यांना मुभा, ग्रीन क्रॅकर्सची सक्ती दिल्लीपुरतीच\nफटाक्यांचे दोन तास ठरवण्याची राज्यांना मुभा, ग्रीन क्रॅकर्सची सक्ती दिल्लीपुरतीच\nसर्वोच्च न्यायालयाने दिवाळीत फटाके फोडण्यासाठी रात्री ८ ते १० ही वेळ निश्चित केली होती. परंतु, न्यायालयाने आता आपल्या आदेशात बदल केला आहे. राज्यांना फटाके फोडण्यासाठी वेळेत बदल करता येईल. पण कालावधी दिवसातून दोन तासांहून अधिक नसेल, असे न्यायालयाने म्हटले आहे. तामिळनाडू, पुद्दुचेरीसारख्या ठिकाणी सकाळी दिवाळी साजरी केली जाते. त्यामुळे तामिळनाडूने याबाबत न्यायालयात धाव घेतली होती. तसेच हरित फटाक्यांचा वापर करण्याचा आदेश हा फक्त दिल्ली-एनसीआरसाठीच होता. उर्वरित भारतासाठी नव्हता हेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.\n१२:०२ म.उ. – ३० ऑक्टो, २०१८\n७६ लोक याविषयी बोलत आहेत\nTwitter वरील जाहिराती विषयक माहिती आणि गोपनीयता\nतामिळनाडू सरकारने रात्री ८ ते १० या वेळेतील परवानगीशिवाय राज्यातील जनतेसाठी पहाटे ४.३० ते ६.३० दरम्यानही फटाके फोडण्याची परवानगी द्यावी, अशी सर्वोच्च न्यायालयाला विनंती केली होती. यावर निर्णय देताना खंडपीठाने म्हटले की, जर राज्यांना हवे असेल तर ते दोन तासांचा अवधी सकाळी एक तास आणि सायंकाळी एक तास असा विभागू शकतील. तामिळनाडूत पारंपारिक पद्धतीने सकाळी दिवाळी साजरी केली जाते. तर उत्तर भारतात दिवाळी रात्री साजरी केली जाते.\nयापूर्वी २३ ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देताना, केवळ परवानाधारक व्यक्तिलाच फटाके विकता येतील असे म्हटले होते. फटाक्यांमध्ये हानीकारक रसायनांचा वापर केला जाऊ नये. कमी प्रदूषण असणारे फटाके फोडले जावेत. दिवाळीत रात्री ८ ते १० वाजेपर्यंतच फटाके फोडता येतील. ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या स्वागतावेळी फक्त २० मिनिटेच फटाके फोडता येतील, असे न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले होते.\nदबा धरुन बसलेल्या दहशतवाद्यांचा गोळीबार, चकमक सुरु\nसंपत्तीसाठी नवऱ्याने पोलीस अधिकारी असलेल्या पत्नीवर केले वार\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने ��ाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-September2016-Mirchi.html", "date_download": "2019-02-20T11:55:08Z", "digest": "sha1:PJJJKW44PK5CQPAUC5HEQU52TAA3TVYN", "length": 11203, "nlines": 30, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology -डा.बावसकर टेक्नालाजि - मिरची रोगमुक्त होऊन बेळगाव मिरचीपेक्षा सरस व खोडवाही केवळ डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीने", "raw_content": "\nमिरची रोगमुक्त होऊन बेळगाव मिरचीपेक्षा सरस व खोडवाही केवळ डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीने\nश्री. प्रशांत गणपत पालेकर, मु.पो. इंदोली, ता. कराड, जि. सातारा, मो. ९९२२७९७७०९/९९६०३१९४३८\nआम्ही ट्रॉपीका - १०७४ या जातीच्या मिरचीची रोपे १५ फेब्रुवारी २०१६ रोजी २० गुंठ्यामध्ये लावली. जमीन माध्यम प्रतीची असून ३ फुट रुंदीच्या बेडवर मल्चिंग पेपरचे अच्छादन करून त्यावर १ - १ फुटावर ही मिरची लावली आहे. २ बेडमध्ये २ फुटाचे अंतर आहे. अशा पद्धतीने ५' x १' असे झाडांतील अंतर आहे.\n१५ एप्रिल २०१६ ला ही मिरची चालू झाली. पहिला तोडा ५०० किलोचा निघाला. नंतर ७०० किलोचे ३ तोडे झाले. मात्र यादरम्यान (१० एप्रिलपासून) तापमानात प्रचंड वाढ होऊन ४२ डी. ते ४३ डी. वर पारा गेल्याने त्याचा मिरचीवर दुष्परिणाम होऊ लागला. मिरचीवर व्हायरस, आकसा, बोकड्याचा प्रादुर्भाव होऊन अधिक तापम��नाने फुल टिकेना, लहान मालही गळू लागला. फळधारणा पुर्णपणे बंद होऊन तोडे थांबले, अशा परिस्थितीत काय करावे समजेना. खर्च तर बराच झाला होता.\nडॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचा ५ - ६ वर्षापुर्वी आले पिकावर वापर केला होता. त्याचा उत्तमप्रकारे रिझल्ट मिळाला होता. मात्र प्रत्येकवेळी पुण्यावरून औषधे आणून वापरणे शक्य नव्हते व जवळपास डिलरकडेही औषधे मिळत नव्हती. त्यामुळे मध्यंतरी खंड पडला.\nरोग बरा होऊन रोज १ टन मिरची\nआता मात्र पर्याय नव्हता म्हणून पुणे ऑफिसला फोन करून मिरची पिकाची परिस्थिती सांगून डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या औषधांची माहिती घेतली. यावेळी मला तेथून सातारा जिल्ह्याचे कंपनी प्रतिनिधी दिपक खळदे (मो. ७३५०८६६८७३) यांची माहिती मिळाली. त्यांनतर ते आमच्या प्लॉटवर येऊन त्यांच्या मार्गदर्शनानुसार थ्राईवर, क्रॉपशाईनर, हार्मोनी आणि अॅक्ट्रा या औषधांची फवारणी केली. फवारणीनंतर २ - ३ दिवसातच मिरची पिकावरील बोकड्या, आकसा रोग कमी होत असल्याचे जाणवले व पाने रुंद, हिवरी होऊन नवीन फुट सुरू झाली.\nत्यानंतर प्रतिनिधींनी सप्तामृतची दुसरी फवारणी करण्यासाठी औषधे उपलब्ध करून दिली. त्यामुळे पुर्ण प्लॉटचा फुटवा वाढून पानांना काळोखी आली. नवीन फुलकळी देखील निघू लागली. त्यानंतर ८ - १० दिवसांनी पुन्हा सप्तामृतची तिसरी फवारणी केली असता १५ मे ला बंद झालेली मिरची २० जुनला पुन्हा चालू झाली. पहिलाच तोडा (२० जुनचा) १ टन मिळाला. मालाला आकर्षक हिरवा - पोपटी रंग व चमक येऊ लागली. दररोज तोडा करत होतो. कधी - कधी पुर्ण क्षेत्राची तोडणी दिवसभरात (माणसांअभावी) उरकली नाही की, ६०० ते ७०० किलो माल तोडला जात असे आणि दुसऱ्या दिवशी मात्र १४०० ते १६०० किलो माल निघत होता. काल (१७ जुलै २०१६ रोजी) १६०० किलो मिरची निघाली.\nकराड, उंब्रजचे व्यापारी घरी येऊन जागेवरून सुरुवातीला ६० रु./किलोने नेत असत. नंतर भाव वाढल्यामुळे ७० रु. ने जागेवरून जाऊ लागली. सध्या ५० रु./किलो भाव मिळत आहे. डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या नियमित फवारण्या घेत असल्याने मिरचीला आकर्षक चमक आहे. बाजारात बेळगावची मिरची विक्रीस येत आहे. ता मिरचीच्या शेजारी आपली मिरची ओतली असता गिऱ्हाईक प्रथम आपल्या मिरचीकडे आकर्षित होते.\nह्या मिरचीचा बहार संपत आल्याने आता ८ - १० दिवसात संपेल असे वाटत होते. त्यामुळे त्या मल्चिंगवर काकडी लावणार होतो. मा��्र या ४ - ५ दिवसात खालून नवीन फुट जोमाने निघत असल्याने डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीने याचाच खोडवा घेणार आहे. त्यामुळे आता काकडी ऑगस्टमध्ये टोकणार आहे. म्हणजे मिरची ऑगस्टअखेर संपेपर्यंत काकडीचे वेल वाढीस लागलेले असतील.\n८ गुंठे भेंडी १ महिन्यात १ टन, उत्पन्न ३० हजार, अजून १ महिना चालेल\nया मिरचीला डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या फवारण्या घेत असताना माझ्याकडील भेंडी व मोगऱ्यालादेखील याचा वापर केला. भेंडी ८ गुंठ्यात १५ एप्रिल २०१६ ला लावली आहे. भेंडीला नियमित डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या फवारण्या करत असल्याने १ जुनला चालू झाली. दररोज तोडा करीत आहे. डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या सप्तामृत फवारण्यांमुळे मालाला आकर्षक चमक व काळोखी आहे. त्यामुळे उंब्रजचे व्यापारी ३० रु./किलोप्रमाणे भेंडी घेतात. ८ गुंत्यातून दररोज २० ते २५ किलो माला निघत आहे. १ महिन्यात (१५ जुलै पर्यंत) १ टन माल निघून ३० हजार रू. झाले आहेत. अजून भेंडीचे तोंडे चालू आहेत. किमान १ महिना तोडे सहज चालतील, अशी पीक परिस्थिती आहे.\nडॉ.बावसकर टेक्नॉलॉजीने ३०० रु. किलो मोगरा दादर मार्केटला रोज २० ते २५ किलो (६ ते ७.५ हजार रु. रोज)\n एकरमध्ये ६' x २' वर मोगरा लावला आहे. तो जून २०१६ ला चालू झाला. दररोज १५ - १६ किलो मोगरा निघत होता. त्यानंतर डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या मिरची. भेंडीच्या अनुभवातून २ फवारण्या केल्या. तर कळी वाढून दररोज २० ते २५ किलो मोगरा निघू लागला. हा मोगरा दादर मार्केटला पाठवितो. सध्या ३०० रु./किलो (१८ ऑगस्ट २०१६) भाव मिळत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/villagers-clashed-with-the-Government-Officers/", "date_download": "2019-02-20T12:19:07Z", "digest": "sha1:IZ6JHBPJW73QUFSVPESTPW7CP6TZI46Y", "length": 6920, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अधिकार्‍यांना ग्रामस्थांनी कोंडले | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › अधिकार्‍यांना ग्रामस्थांनी कोंडले\nनिधी उपलब्ध होऊनही अकोले तालुक्यातील कोतूळ येथील मुळा नदीवरील पुलाचे काम लवकर सुरू होत नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी जलसंपदा विभागाच्या दोन अधिकार्‍यांना काल येथील सोसायटीच्या कार्यालयातच सुमारे तीन तास कोंडून आपला संताप व्यक्त केला. कोतूळ परिसरात पर्यायी पुलाचे काम लवकरच मार्गी लावण्याचे लेखी आश्‍वासन जलसंपदा विभागाने पिंपळगांव खांड धरणग्रस्त पुनर्वसन संघर्ष समितीला दिले होते. मात्र, काम क��� सुरू होत नाही याबाबत ग्रामस्थांना समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने ग्रामस्थ चांगलेच संतापले. याबाबत चर्चा करण्यासाठी अधिकार्‍यांना काल कोतूळ येथे बोलविले. मात्र, पुलाच्या कामाला निधी येऊन पडला, तरी काम सुरु होत नाही. याबाबत अधिकार्‍यांनी दिलेल्या उत्तरातून संतापलेल्या ग्रामस्थांनी त्यांना सोसायटी कार्यालयातच कोंडून निषेध व्यक्त केला.\nअकोले तालुक्यातील मुळा नदीवर बांधण्यात आलेल्या पिंपळगांव खांड धरणात तीन वर्षांपासून पावसाळ्यात पाणी अडविण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे जुना कमी उंचीचा पूल वर्षांतून तब्बल सात महिने पाण्याखाली असतो. त्यामुळे प्रवाशांना पर्यायी दूरच्या आणि खराब रस्त्याने प्रवास करावा लागतो. कोतूळ व परिसरातील तब्बल 40 गावांचा संपर्क या पुलामुळे विस्कळीत झाला आहे. दरम्यान, नवीन पुलासाठी धरणाच्या सुधारित मान्यतेत बुडित पुलासाठी आठ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मात्र पुलाचे काम सुरु होत नसल्याने ग्रामस्थांनी काल अचानक दोन अधिकार्‍यांना कोंडले. तसेच पुलाचे काम लवकर सुरु करावे, यासाठी कोतूळ ग्रामस्थांनी बाजारपेठा बंद ठेवून जोरदार मागणी केली. याशिवाय पिंपळगांव खांड धरणातील पाणी सोडून देवून मुळा नदीवरील कोतूळ जवळील जूना पुल वाहतुकीसाठी मोकळा करा, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली मात्र त्यास अधिकार्‍यांनी नकार दिला. याबाबत बैठक घेवून चर्चा करू तसेच नवीन पुलाची दीड महिन्यांत निवेदा काढू, असे लेखी आश्वासन अकोलेतील शाखा अभियंता रामनाथ आरोटे आणि संगमनेर येथील कार्यकारी अभियंता संदीप देशमुख यांनी दिले. या नंतर ग्रामस्थानी या अधिकार्‍यांना मुक्त केले.\nधनंजय मुंडेंना नाशिकच्या सावानाचा कार्यक्षम आमदार पुरस्कार\nकपिललाच शोतून हटवण्‍याची सलमानकडे मागणी\nमंदिराचा सभामंडप कोसळून २ मजुरांचा मृत्‍यू\n'ती' अट न पाळल्यास युती तोडू; रामदास कदम यांचा इशारा\nकल्याण- डोंबिवली मनपा आयुक्‍तांच्या अंगावर फेकल्‍या बांगड्या\n'ती' अट न पाळल्यास युती तोडू; रामदास कदम यांचा इशारा\nकल्याण- डोंबिवली मनपा आयुक्‍तांच्या अंगावर फेकल्‍या बांगड्या\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\n'पीडित अल्पवयीन मुलीने साक्ष बदलली तरी आरोपीने निर्दोषत्व सिद्ध करावे'", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/The-discussion-with-the-police-force-With-Private-collection-Recovery/", "date_download": "2019-02-20T11:47:19Z", "digest": "sha1:AYQ2FUAB5YCVHDM2DJI7ONMZZ2NMADFS", "length": 11343, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पोलिस दलात एकच चर्चा ‘खासगी वसुलीवाला’ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › पोलिस दलात एकच चर्चा ‘खासगी वसुलीवाला’\nपोलिस दलात एकच चर्चा ‘खासगी वसुलीवाला’\nपुणे : विजय मोरे\nपोलिस दलात ‘वसुलीवाला’ ही एक जमात नव्याने अस्तित्वात आली आहे. यामध्येही ‘खानदानी’ आणि ‘खासगी वसुलीवाले’ हे प्रकार पडलेले आहेत. विशेष म्हणजे खासगी वसुलीवाल्यांनी मोठा दबदबा निर्माण केला आहे. ठाणे, नवी मुंबई बरोबरच पुण्यातही वसुली करणार्‍या एका खासगी ‘वसुलीवाल्या’कडे पुढच्या महिन्यात होणार्‍या बदल्यांच्या अनुषंगाने ‘मलईदार पोस्टिंग’ मिळावी म्हणून, अनेक अधिकार्‍यांनी अत्तापासून फिल्डिंग लावली असून पोलिस, दलात याच ‘वसुलीवाल्या’ची चर्चा जोरात सुरू आहे.\nयासंदर्भात काही वरिष्ठ अधिकार्‍यांनी खासगीत बोलताना सांगितले की, पोलिस दलात ‘वसुलीवाल्या’ला प्रचंड महत्त्व दिले जाते. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ‘वसुलीवाले’ असतात. अतिवरिष्ठ, वरिष्ठ, पोलिस निरीक्षक, आणि त्यानंतरच्या खालच्या पदावरील अधिकार्‍यांसाठी वेगवेगळे ‘वसुलीवाले’ असतात. या ‘वसुलीवाल्यां’ची खास एक ‘टिम’ तयार केली जाते. या टीममधील ‘वसुलीवाले’ महिनाअखेर होणार्‍या वसूलीतून आपली 10 टक्के रक्कम खास स्वत:साठी काढून घेत असतात.\nया संदर्भात खासगीत बोलताना एका वरिष्ठाने सांगितले की, समजा वरिष्ठांनी अचानक त्यांच्या ‘वसुलीवाल्याला’ बोलावले तर, हे ‘वसुलीवाले’ आपल्या जवळील सर्व रक्कम ‘सॉक्स’मध्ये (मोजे) किंवा इतरत्र लपवून ठेवतात व वरिष्ठांनी पैशाची मागणी केली की, साहेबांसमोर पाकीट उघडून, ‘साहेब हजार-बाराशेच रुपये खिशात आहेत’, असे सांगून पैसे देण्याचे टाळतात. साहेब कुटुंबियांसह एखाद्या उंची हॉटेलात जेवणासाठी जाणार असतील, तर अगोदर पुढे जाऊन त्या हॉटेलमध्ये योग्य ती बडदास्त ठेवतात. त्यानंतर साहेब हॉटेलातून बाहेर येईपर्यंत हॉटेलबाहेरच उभे राहतात. साहेब निघाले की, बील देतात.\nया ‘वसूलीवाल्यां’चे वेगवेगळे प्रकार आहेत. हॉटेल, पब, जुगारी क्‍लब, मटका, दारू, अंमली पदार्थांच्या धंद्यांवरून वसूली करण्यासाठी वेगवेगळे ‘वसूलीवाले’ असतात. पोलिस दलात काही ‘खानदानी ���सूलेदार’ही निर्माण झाले आहेत. वरिष्ठ कोणताही आला तरी हे ‘वसूलीवाले’ म्हणून आपली मांड पक्की ठोकून असतात. या खानदानी ‘वसूली’वाल्यांपैकी काहींची तर अवैध धंद्यात पार्टनरशिपही असल्याचे समोर आले आहे. या वसूलीवाल्यांचा अवैध धंदेवाल्यांबरोबरच ठाण्यातील इतर पोलिस कर्मचार्‍यांवर प्रचंड दबदबा असतो. वरिष्ठांच्या घरापर्यंतच थेट येणे-जाणे असल्याने बाईसाहेबांबरोबर, साहेबांच्या एकूणच नातेवाईक, मित्रमंडळींची जंत्रीच यानी ठेवलेली असते. ‘या वसूली’वाल्यांवर कारवाई झाल्याची उदाहरणे क्वचितच सापडतात. ग्रामीण पोलिस अधिक्षक सुवेझ हक यांनी मात्र या वसूलीवाल्यांना थेट मुख्यालयात आणून बसवले.\nया ‘खानदानी वसूली’वाल्यांनंतर ‘खासगी वसूलीवाल्यां’चा नंबर येतो. हे वरिष्ठांच्या अगदी विश्‍वासातले असतात. त्यांचे कामही वेगळ्या स्वरुपाचे असते. सध्या शहरातील जमीनींना सोन्याचे मोल आल्याने हे ‘वसूलीवाले’ जमीनीच्या मॅटरमध्ये तोड करण्यात माहिर असतात. मोठ-मोठ्या राजकारणींचे ‘झोल’ मिटविण्यात यांचा मोठा हातखंडा असतो. तर शहरातील बिल्डर लॉबींचे मध्यस्थ म्हणून यांचा एक वेगळाच तोरा असतो. पुण्यातील एका बड्या ‘खासगी वसूलीवाल्या’कडे करोडीची माया गुंतविण्यात कोणाही अतिवरिष्ठांना भीती वाटत नव्हती. एका व्यापार्‍याने तर शहरातील क्राईम ब्रँचच्या पोलिस अधिकार्‍यांवर एवढी छाप पाडली होती की, बिनदिक्कतपणे अधिकारी तो सांगेल तेथे गुंतवणूक करीत होते. आजकाल मात्र एका ‘खासगी वसूलीवाल्या’ने मोठा दबदबा निर्माण केला आहे. हा ‘वसुलीवाला’ तीन मोठ्या आयुक्तालयांतील वरिष्ठांचा लाडका ठरला आहे. याच ‘वसूलीवाल्या’ने एका सहायक आयुक्ताची ‘मलईदार’ ठिकाणी नेमणूक केल्याची अधिकारी चर्चा करीत आहेत.\nयेत्या दोन महिन्यात अनेक अधिकार्‍यांच्या बदल्या होणार आहेत. हा बदल्यांचा सिझन या खासगी ‘वसूलीवाल्यां’साठी ‘सोन्याचे अंडे’ देणारा ठरणार आहे. त्याचमुळे अनेक अधिकार्‍यांनी ‘की पोस्ट’ मिळावी म्हणून त्याच्याकडे साकडे घालण्यास सुरुवात केली आहे. बडा व्यावसायिक असलेला हा ‘खासगी वसूलीवाला’ अनेक अधिकार्‍यांसाठी ‘देवदूत’ ठरतो आहे. याचीच चर्चा सध्या पोलिस खात्यात जोरात सुरु असल्याचेही या वरिष्ठांनी सांगितले.\nकल्याण- डोंबिवली मनपा आयुक्‍तांच्या अंगावर फेकल्‍या बा���गड्या\nन्यूजर्सीची किम कुमारी मिस इंडिया यूएसए\nअण्णासाहेब शेलार यांचा संचालक पदाचा राजीनामा\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\nसातारा : पोलिस निरीक्षकाच्या घरी चोरी\nकल्याण- डोंबिवली मनपा आयुक्‍तांच्या अंगावर फेकल्‍या बांगड्या\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\n'पीडित अल्पवयीन मुलीने साक्ष बदलली तरी आरोपीने निर्दोषत्व सिद्ध करावे'\nयुतीचा नविन चित्रपट; \"मूर्ख आहे मतदार\"", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Behind-the-movement-of-damages-due-to-the-positive-role-of-District-Collector/", "date_download": "2019-02-20T11:54:51Z", "digest": "sha1:2P66OMPVYETK2B3BOI33PUNACNDM3QJ5", "length": 6035, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जिल्हाधिकार्‍यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे धरणग्रस्तांचे आंदोलन मागे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › जिल्हाधिकार्‍यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे धरणग्रस्तांचे आंदोलन मागे\nजिल्हाधिकार्‍यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे धरणग्रस्तांचे आंदोलन मागे\nआमचा धरणाच्या कामाला विरोध नव्हताच, धरणग्रस्तांचे प्रलंबित प्रश्‍न सोडवले जावेत म्हणून प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी आंदोलन व उपोषण करावे लागले. धरणग्रस्तांची एकजूट यानिमित्ताने महत्वाची ठरली असून जिल्हाधिकारी सिंघल यांनी प्रत्यक्ष धरणस्थळी येऊन बहुतांशी मागण्यांविषयी सकारात्मक भूमिका घेतल्यामुळे महू धरणग्रस्तांचे ठिय्या आंदोलन मागे घेत असल्याचे आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितले.\nमहू हातगेघर धरणस्थळी गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या काम बंद आंदोलन व साखळी उपोषण स्थळी जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांच्यासह उपजिल्हाधिकारी गायकवाड, जिल्हा पुनर्वसन अधिकारी आरती भोसले, अधिक्षक अभियंता घोगरे, प्रांताधिकारी स्वाती देशमुख, तहसिलदार रोहिणी आखाडे तसेच वाई, खंडाळा व फलटणचे तहसीलदार आदींनी भेट देऊन धरणग्रस्तांच्या मागण्या व प्रश्‍न समजावून घेतले.\nयावेळी वसंतराव मानकुमरे म्हणाले, उपोषण काळात प्रशासनाने धरणग्रस्तांना चांगले सहकार्य करून त्यांच्या मागण्या लेखी स्वरूपात घेत 90 टक्के प्रश्‍न निकालात काढले आहेत. उर्वरित मागण्या एक महिन्यात पूर्ण करण्याचे आश्‍वासन दिले आहे. यावेळी जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी धरणग्रस्तांचे सर्व प्रश्‍न मार्गी लावण्याचे आश��‍वासन दिले.\nदीपक पवारांनी विनाकारण राजकारण करु नये : मानकुमरे\nआमच्या हक्काची जमीन आम्ही धरणासाठी दिली आहे त्यामुळे आमच्या मागण्या पूर्ण होणे हा आमचा नैैतिक अधिकारच होता. त्यासाठी आम्ही आंदोलन केले म्हणून भाजपच्या नेत्यांना वाईट का वाटावे ज्याचे जळते त्यालाच कळते त्यामुळे दिपक पवारांनी विनाकारण राजकारण करू नये.\nकल्याण- डोंबिवली मनपा आयुक्‍तांच्या अंगावर फेकल्‍या बांगड्या\nन्यूजर्सीची किम कुमारी मिस इंडिया यूएसए\nअण्णासाहेब शेलार यांचा संचालक पदाचा राजीनामा\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\nसातारा : पोलिस निरीक्षकाच्या घरी चोरी\nकल्याण- डोंबिवली मनपा आयुक्‍तांच्या अंगावर फेकल्‍या बांगड्या\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\n'पीडित अल्पवयीन मुलीने साक्ष बदलली तरी आरोपीने निर्दोषत्व सिद्ध करावे'\nयुतीचा नविन चित्रपट; \"मूर्ख आहे मतदार\"", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.pratilipi.com/user/%E0%A4%85%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B6-%E0%A4%B2%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%87-205ghhxl99", "date_download": "2019-02-20T11:30:51Z", "digest": "sha1:2N5ISSQXLGR7Y7TYDLRBTPHKBSO4R3DH", "length": 2436, "nlines": 48, "source_domain": "mr.pratilipi.com", "title": "अविनाश लष्करे \"Lashkare A.R.\" « प्रतिलिपि मराठी | Avinash Lashkare \"Lashkare A. R.\" « Pratilipi Marathi", "raw_content": "\nअनुसरण करा | 654\nhttps://www.facebook.com/avinash.lashkare.111 फेसबुक पेज लिंक https://www.facebook.com/arlfilm/ You tube लिंक https://www.youtube.com/channel/UCHUN4P9Gdm6Aw4cVX58W1zQ मला लिखाण करणे आवडत होते परंतु प्रतिलिपी मुळे मला नवीन व्यासपीठ लाभले, त्यामुळे मी नवनवीन साहित्यांची रचना करू शकतो, आपण माझे साहित्य वाचले असाल तर नक्कीच अभिप्राय नोंदवा त्यामुळे मला पुढील रचनेत लिखाणाचे नवीन ऊर्जा प्राप्त होईल. प्रतिलिपिवरील सर्व माझ्या कथा ह्या रजिस्टर केलेल्या आहेत swa 38633 वर. Mail id- avinashlashkare@gmail.com Contact 9975513105\nसोशल मीडिया वर अनुसरण करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=magnetic%20maharashtra&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Amagnetic%2520maharashtra", "date_download": "2019-02-20T11:49:44Z", "digest": "sha1:G6T4UTORCVWFNT2WIZED6D3R3MKPRAAD", "length": 28445, "nlines": 299, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nबुधवार, फेब्रुवारी 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर बुधवार, फेब्रुवारी 20, 2019\nसर्व बातम्या (25) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (25) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nमहाराष्ट्र (10) Apply महाराष्ट्र filter\nसंपादकिय (1) Apply संपादकिय filter\nसप्तरंग (1) Apply सप्तरंग filter\nमहाराष्ट्र (21) Apply महाराष्ट्र filter\nमॅग्नेटिक महाराष्ट्र (18) Apply मॅग्नेटिक महाराष्ट्र filter\nगुंतवणूक (12) Apply गुंतवणूक filter\nमुख्यमंत्री (9) Apply मुख्यमंत्री filter\nअर्थसंकल्प (5) Apply अर्थसंकल्प filter\nदेवेंद्र फडणवीस (5) Apply देवेंद्र फडणवीस filter\nगुंतवणूकदार (4) Apply गुंतवणूकदार filter\nमेक इन महाराष्ट्र (4) Apply मेक इन महाराष्ट्र filter\nआरोग्य (3) Apply आरोग्य filter\nउद्धव ठाकरे (3) Apply उद्धव ठाकरे filter\nकिरण गित्ते (3) Apply किरण गित्ते filter\nकौशल्य विकास (3) Apply कौशल्य विकास filter\nचंद्रशेखर बावनकुळे (3) Apply चंद्रशेखर बावनकुळे filter\nनरेंद्र मोदी (3) Apply नरेंद्र मोदी filter\nपत्रकार (3) Apply पत्रकार filter\nबेरोजगार (3) Apply बेरोजगार filter\nराजकारण (3) Apply राजकारण filter\nसमृद्धी महामार्ग (3) Apply समृद्धी महामार्ग filter\nअमेरिका (2) Apply अमेरिका filter\nउपक्रम (2) Apply उपक्रम filter\nकर्जमाफी (2) Apply कर्जमाफी filter\nनिवडणूक (2) Apply निवडणूक filter\nपर्यावरण (2) Apply पर्यावरण filter\nपीएमआरडीए (2) Apply पीएमआरडीए filter\nसहाशे कोटींची कामे उद्यापासून\nपुणे - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (पीएमआरडीए) म्हाळुंगे-माण येथील नगररचना योजनेतील (टीपी स्कीम) पायाभूत सुविधांच्या सहाशे कोटी रुपयांच्या कामाचा शुभारंभ येत्या शुक्रवारी (ता. १६) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. सुमारे सातशे एकर परिसरामध्ये ही योजना राबविण्यात...\n\"म्हाळुंगे-माण' योजना तीन वर्षांत पूर्ण करणार\nपुणे - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (पीएमआरडीए) म्हाळुंगे-माण येथील नगररचना योजनेतील (टीपी स्कीम) पायाभूत सुविधांच्या सहाशे कोटी रुपयांच्या कामाचा शुभारंभ येत्या शुक्रवारी (ता. 16) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. सुमारे सातशे एकर परिसरामध्ये ही योजना राबविण्यात...\nविजेची बचत, उद्योगाला ब्रेक\nनिवडणुकांचा बिगुल २०१४ मध्ये वाजला तेव्हा तत्कालीन विरोधी पक्ष असलेल्या भाजपने ‘कोठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा’ असा प्रश्‍न विचारत सर्वसामान्यांच्या मनातल्या खदखदीला वाट मोकळी करून दिली होती. भाजपने घवघवीत यश मिळवले, शिवसेनेच्या सोबतीने सत्ता मिळवली. या निवडणुकीत आश्‍वासनांच्या पाऊस पाडला....\nऔरंगाबाद - अमेरिका आणि अन्य राष्ट्रांसाठी शेंद्रा येथे प्लॅंट उभारण्याच्या कामाला प्रख्यात कंपनी ‘हमदर्द’ने ब्रेक लावला आहे. औरंगाबादेत व्यवहारातून झालेल्या डोकेदुखीमुळे कंपनी ५०० कोटींची गुंतवण��क काढून घेण्याचा विचार करीत असल्याची माहिती ‘हमदर्द’तर्फे देण्यात आली. हा प्रकल्प गेल्यास पाचशे थेट, तर...\nमुख्यमंत्र्यांवर विरोधकांचे व्यंग्यचित्रांतून ताशेरे\nनागपूर - कधी सिनेमातील संवाद तर कधी प्रसिद्ध कार्टून कॅरेक्‍टरच्या माध्यमातून सरकारवर टीका करणारे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी व्यंग्यचित्रांचा आधार घेतला. त्यांच्या कॉटेजपुढे उभारलेल्या शामियानात जणू व्यंग्यचित्र प्रदर्शनाचे आयोजन दिसून येत असून, या माध्यमातून त्यांनी...\nमुंबई- पुणे हायपरलूपसाठी 15 किलोमीटरचा प्रायोगिक ट्रॅक\nपुणे : मुंबई- पुणे मार्गासाठी हायपरलूप तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संबंधित कंपनीच्या अधिकारी यांच्यात अमेरिका भेटीत झालेल्या चर्चेनुसार, हायपरलूप लवकरच आपले अभियंते पुण्याला पाठविणार आहेत. पीएमआरडीएने पहिल्या टप्प्यात 15 किलोमीटरचा...\nसरकारी योजनांची नावे मराठीतच हवी\nमुंबई - \"मॅग्नेटिक महाराष्ट्र', \"मेक इन इंडिया', \"इज ऑफ डुइिंग बिझनेस', \"स्टार्टअप', या परवलीच्या शब्दांनी केंद्र व राज्य सरकारला भुरळ पाडली असतानाच आता महाराष्ट्राला या इंग्रजी घोषवाक्‍यांना अस्सल मराठमोळ्या पर्यायी शब्दांचा शोध घ्यावा लागणार आहे. कारण राज्य सराकरनेच मंगळवारी प्रशासनात मराठी...\nप्रगतिशील महाराष्ट्राला आघाडी टिकवण्याचे आव्हान\nमहाराष्ट्राने मोठी प्रगती साधली आहे. उद्योग, आरोग्यापासून ते शेतीतील प्रगतीपर्यंत सर्व काही साध्य केले आहे. आगामी काळात लौकिकाला साजेशा तंत्रज्ञान आणि आधुनिकतेवर स्वार होत महाराष्ट्राची आघाडी कायम ठेवण्याचे आव्हान टिकवले पाहिजे, याची जाणीव तज्ज्ञ करून देत आहेत. सामान्यांनाही हवे उच्चशिक्षण ...\nराज्यात बेरोजगारी वाढली - कॉंग्रेस\nमुंबई - राज्यातील घटलेले व्यावसायिक कराचे संकलन हे संघटित उद्योग क्षेत्रातील वाढत्या बेरोजगारीचे निदर्शक असून, राज्यातील औद्योगिक क्षेत्र फडणवीस सरकारच्या गेल्या साडेतीन वर्षांच्या काळात कुंठत चालले आहे याचे निदर्शक आहे, अशी टीका कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. 'मेक इन इंडिया, मेक...\n‘सकाळ करंट अपडेट्‌स’चे प्रकाशन\nपुणे - आगामी काळातील सहायक कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक संयुक्त पूर्वपरीक्षा, महाराष्ट्र कृषी सेवा, गट क सेवा, सहायक मोटार वाहन निरीक्षक, वन सेवा या व यूपीएससी, बॅंकिंग, विमा, रेल्वे, संरक्षण सेवा या व इतर महत्त्वपूर्ण स्पर्धा परीक्षांमधील चालू घडामोडी या विषयाच्या तयारीसाठी...\nसोलापूर - एकीकडे मॅग्नेटिक महाराष्ट्राचा नारा देऊन दुसरीकडे सध्या हाताला काम असलेल्या महाराष्ट्रातील कंत्राटदारांच्या तोंडातील घास हिसकावून घेण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. इतर राज्यांतील कंत्राटदारांच्या यंत्रसामग्रीची नोंदणी महाराष्ट्रातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निविदांसाठी...\nतासगावातील गुंडगिरीला मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद\nसांगली - तासगावमध्ये भाजप शासन पुरस्कृत गुंडगिरीला आमचा पूर्ण ताकदीने विरोध राहील. तेथील गुंडगिरी म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या खात्यालाच आव्हान आहे. मात्र मुख्यमंत्र्यांचे आशीर्वाद आहेत की कसे, ते लवकरच पहायला मिळेल अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत केली....\nतासगावातील गुंडगिरीला मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद\nसांगली - तासगावमध्ये भाजप शासन पुरस्कृत गुंडगिरीला आमचा पूर्ण ताकदीने विरोध राहील. तेथील गुंडगिरी म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या खात्यालाच आव्हान आहे. मात्र मुख्यमंत्र्यांचे आशीर्वाद आहेत की कसे ते लवकरच पहायला मिळेल अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत केली...\nभाजप राज्य चालविण्याच्या परीक्षेत पूर्णपणे नापास - मनसे\nराजगुरूनगर - ''लाखो, करोडो रुपयांचा निधी आणू अशा फसव्या आणि पोकळ घोषणा देत फिरणारे मुख्यमंत्री आणि त्यांचे भाजप सरकार राज्य चालविण्याच्या परीक्षेत पूर्णपणे नापास झाले आहे'', अशी टीका मनसेचे प्रवक्ते अविनाश अभ्यंकर यांनी येथे केली. मॅग्नेटिक महाराष्ट्र, कॅशलेस व्यवस्था, डिजिटल इंडिया, अच्छे दिन,...\nमेट्रोला चालना; ३७ लाख रोजगाराचे उद्दिष्ट\nमुंबई - सरकारने अर्थसंकल्प मांडताना मुंबईसह नागपूर, पुणे शहरातील मेट्रो प्रकल्पांना चालना देण्याचे सूतोवाच शुक्रवारी केले. ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ सप्ताहाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात उद्योग आणि रोजगारनिर्मितीवरही भर दिला आहे. सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुंबई-नागपूर या ��मृद्धी महामार्गासाठी ६४...\nअर्थसंकल्पातून महाराष्ट्राला भोपळा : विखे पाटील\nमुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला भोपळा मिळाला असून, समाजातील सर्वच घटकांची पाटी कोरी राहिल्याची टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. आज (शुक्रवार) सादर झालेल्या अर्थसंकल्पावर विखे पाटील यांनी चौफेर टीका केली. हा अर्थसंकल्प निराशाजनक असल्याचे सांगून ते...\n\"नाणार'ला होणाऱ्या विरोधाची दखल घेणार\nमुंबई - कोकणातील नाणार प्रकल्पास स्थानिकांचा असलेला विरोध लक्षात घेतला जाणार असल्याचे निवेदन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी विधानसभेत केले. कोकणातील नाणार येथे तीन पेट्रोलियम कंपन्यांकडून रिफायनरी प्रकल्प उभारण्यात येणार आहे. मात्र, या प्रकल्पामुळे कोकणातील पर्यावरण धोक्‍यात येत असल्याने 17...\nसत्य शोधण्याआधीच आरोपांची धुळवड\nधनंजय मुंडे यांच्याविषयीच्या कथित गौप्यस्फोटाची ध्वनिफीत खरी की बनावट, याची चौकशी होईपर्यंत सत्ताधारी व विरोधकांनीही थांबण्यास हरकत नव्हती; पण आता माध्यमांना दोष देत प्रकरण तापवले जाते आहे. एकूणच विधिमंडळातील चर्चेचा दर्जा हा चिंतेचा विषय बनला आहे. अर्थसंकल्पी अधिवेशनात राज्यपालांच्या...\n'मुख्यमंत्रिपद अन्‌ विकासाबाबत उत्तर महाराष्ट्रावर सतत अन्याय'\nमालेगाव (जि. नाशिक) - राज्याच्या निर्मितीपासून आजपर्यंतच्या सर्वच सत्ताधाऱ्यांनी मुख्यमंत्रिपदाच्या बाबतीत उत्तर महाराष्ट्रावर सातत्याने अन्यायच केला आहे. आता विकासाबाबतही हीच परिस्थिती आहे, असे प्रतिपादन माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी येथे केले. त्यामुळे कर्मवीर भाऊसाहेब हिरेंच्या...\n‘ऑरिक’चे आता मिशन दक्षिण कोरिया\nऔरंगाबाद - ‘ह्योसंग’च्या रूपाने अँकर प्रकल्पाची बंपर इन्व्हेस्टमेंट पटकावल्यानंतर शेंद्रासाठी ऑरिककडून ‘मिशन दक्षिण कोरिया’ हाती घेण्यात येणार आहे. कोरियन कंपन्यांची गुंतवणूक शेंद्रा येथे व्हावी, यासाठी द्विपक्षीय चर्चांवर भर देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ‘ह्योसंग’च्या साडेतीन हजार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF-%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%82-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2019-02-20T12:11:39Z", "digest": "sha1:DSAPUZJCHD6ZW5BES5NF7W5QWLNVFCVG", "length": 8762, "nlines": 98, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "न्यायालय हिंदू भावनेच्या आधारे निर्णय देऊ शकत नाही : असदुद्दीन ओवेसी | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nशत्रूला धडकी भरवणारे F-21 भारताला देण्यास अमेरिका तयार\nपतीच्या मारहाणीत पत्नीचा गर्भपात ; तू काळी आहेस, सुनेचा सासरच्यांनी केला छळ\nएकही बांधकाम कामगार कुटुंब बेघर राहणार नाही\nशहराचा पाणीपुरवठा उद्या बंद\nमुळशीत आणखी एका ‘लवासा’चा घाट\nHome breaking-news न्यायालय हिंदू भावनेच्या आधारे निर्णय देऊ शकत नाही : असदुद्दीन ओवेसी\nन्यायालय हिंदू भावनेच्या आधारे निर्णय देऊ शकत नाही : असदुद्दीन ओवेसी\nहैद्राबाद – सर्वोच्च न्यायालयाने कोट्यवधी हिंदूंच्या भावनेचा आदर करुन निर्णय द्यावा, अशी भूमिका मांडणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर एमआयएमचे नेते आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी टीका केली असून सर्वोच्च न्यायालय हिंदू भावनेच्या आधारे निर्णय देऊ शकत नाही,असे म्हटले आहे.\nसरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी शुक्रवारी भाईंदरमधील पत्रकार परिषदेत राम मंदिराबाबत भाष्य केले होते.भय्याजी जोशी यांच्या विधानाचा ओवेसी यांनी ट्विटरवरुन समाचार घेतला. सुप्रीम कोर्ट हिंदू भावनेच्या आधारे निर्णय घेऊ शकत नाही.संविधानात आस्था, भावनेला स्थान नाही. इथे फक्त न्याय मिळता असल्याचे त्यांनी सांगितले.\nसईद, सलाहुद्दीन यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट\nमध्यप्रदेशात भाजपचे 177 उमेदवार जाहीर\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A5%88%E0%A4%9C%E0%A5%8D/", "date_download": "2019-02-20T11:24:22Z", "digest": "sha1:UGJIYQOVX4WJBLSE4P4HOTIY5SD776TZ", "length": 12794, "nlines": 104, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "विज्ञान क्षेत्रातही वैज्ञानिक दृष्टिकोनाची गरज | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nशत्रूला धडकी भरवणारे F-21 भारताला देण्यास अमेरिका तयार\nपतीच्या मारहाणीत पत्नीचा गर्भपात ; तू काळी आहेस, सुनेचा सासरच्यांनी केला छळ\nएकही बांधकाम कामगार कुटुंब बेघर राहणार नाही\nशहराचा पाणीपुरवठा उद्या बंद\nमुळशीत आणखी एका ‘लवासा’चा घाट\nHome breaking-news विज्ञान क्षेत्रातही वैज्ञानिक दृष्टिकोनाची गरज\nविज्ञान क्षेत्रातही वैज्ञानिक दृष्टिकोनाची गरज\nडॉ. जयंत नारळीकर यांचे मत\nविज्ञानात एखादी गोष्ट अपवादात्मक आढळली, तर त्याकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. पण, ती दडपून टाकली जाते आणि तसे करण्यातच आम्ही आनंद मानतो. त्यामुळे विज्ञान क्षेत्रातही वस्तुनिष्ठ आणि व्यक्तिनिरपेक्ष संशोधन करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनाची गरज आहे, असे मत ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी रविवारी व्यक्त केले.\nमुस्लिम सत्यशोधक मंडळातर्फे मंडळाचे संस्थापक हमीद दलवाई यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय कार्यकर्ता अभ्यास शिबिराच्या समारोप सत्रात ‘वैज्ञानिक दृष्टिकोन आणि आजचा समाज’ या विषयावर डॉ. जयंत नारळीकर आणि ज्येष्ठ गणितज्ञ डॉ. मंगला नारळीकर यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. मंडळाचे अध्यक्ष प्रा. शमसुद्दीन तांबोळी, उपाध्यक्षा सायरा मुलाणी या वेळी उपस्थित होत्या.\nनारळीकर म्हणाले, शास्त्रज्ञ या शब्दांत सगळी शास्त्रं ज्ञात आहेत असा अर्थ ध्वनित होतो. त्यामुळे शास्त्रज्ञ म्हणण्याऐवजी वैज्ञानिक म्हणायला हरकत नाही. राज्यघटनेमध्ये मिटवून टाकलेले भेद अजून व्यवहारातून गेलेले नाहीत. आपल्या पूर्वजांकडे खूप ज्ञानभांडार होते अशी आत्मप्रौढी मिरवण्यामध्ये आपल्याला आनंद वाटतो. पण, ज्ञान असले तरी त्याचे जतन आणि संरक्षण करून ते पुढच्या पिढीकडे संक्रमित करण्याची इच्छा असली पाहिजे. प्रत्येक शाळेने आठवडय़ाच्या वेळापत्रकामध्ये विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्यासाठी एक तास राखून ठेवला पाहिजे. त्याची उत्तरे शोधून शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे समाधान केले पाहिजे. त्यातून वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होईल.\nमंगला नारळीकर म्हणाल्या, वैज्ञानिक हा सत्यशोधकच असतो. एक प्रकारची निर्भयता आणि मोकळं मन ठेवले तर सत्यशोधन करण्याची शक्यता असते. विज्ञानाने प्रस्थापित केलेल्या नियमांविरोधात जाणाऱ्या लोकांचा सल्ला नाकारण्याची शक्ती आपल्यात असली पाहिजे.\nधार्मिक रूढी आणि नियम मधूनमधून तपासून घेत त्यातील फोलफट काढून टाकत तत्त्व कायम ठेवली पाहिजेत. विज्ञानाविरोधात जाणाऱ्या आणि बुद्धिप्रामाण्यवादी विचार नसलेल्या चमत्कारिक रूढी आपणच काढून टाकल्या पाहिजेत.\n‘हाच खरा मानवतावादी विचार’\nदेव न मानणे म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन असा गैरसमज आहे, याकडे लक्ष वेधून मंगला नारळीकर म्हणाल्या, आपण पाप-पुण्याच्या कल्पना स्वच्छ करू. देवाच्या विरोधात शस्त्र उगारण्यापेक्षा धार्मिक रूढींचा आधार घेत दुसऱ्यावर अत्याचार किंवा त्याची पिळवणूक केली जाणार नाही अशी सुधारणा आपण करू या. हाच विवेकवादी आणि मानवतावादी विचार आहे.\nसंभाजी भिडेंवर फडणवीस सरकार मेहरबान दंगलीचे गुन्हे घेतले मागे\n२० तासांत २०० रूग्णांवर डोळ्यांची शस्त्रक्रिया\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/mumbai-news-main-criminal-attack-other-criminal-51402", "date_download": "2019-02-20T12:15:44Z", "digest": "sha1:A6V7KM432NCWQKLMOXHSCFXRNHNUT2OI", "length": 12804, "nlines": 200, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news main criminal attack on other criminal मुख्य आरोपीचा सहआरोपीवर हल्ला | eSakal", "raw_content": "\nबुधवार, फेब्रुवारी 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर बुधवार, फेब्रुवारी 20, 2019\nमुख्य आरोपीचा सहआरोपीवर हल्ला\nशुक्रवार, 9 जून 2017\nमुंबई - सहआरोपी माफीचा साक्षीदार होणार असल्याचे कळताच मुख्य आरोपीने मुंबई सत्र न्यायालयातच त्याच्यावर हल्ला केला. हा थरारक प्रकार न्यायालयाच्या जुन्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील कोर्टरूम बाहेर गुरुवारी (ता. 8) दुपारी घडला.\nमुंबई - सहआरोपी माफीचा साक्षीदार होणार असल्याचे कळताच मुख्य आरोपीने मुंबई सत्र न्यायालयातच त्याच्यावर हल्ला केला. हा थरारक प्रकार न्यायालयाच्या जुन्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील कोर्टरूम बाहेर गुरुवारी (ता. 8) दुपारी घडला.\nमालाड येथील कुरार आप्पापाडा परिसरात 2011 मध्ये घडलेल्या हत्याकांडाच्या खटल्याची सुनावणी सत्र न्यायालयात सुरू आहे. मुख्य आरोपी उदय पाठक आणि सहआरोपी कल्पेश पटेल सुनावणीसाठी न्यायालयात आले होते. कोर्टरूम बाहेरच त्यांच्यात झटापट झाली. उदयने कल्पेशवर शस्त्राने हल्ला केला. प्रत्यक्षदर्शी आणि सुरक्षारक्षकांनी मध्यस्थी करून दोघांना वेगळे केले. उदयने कल्पेशच्या चेहऱ्यावर वार केला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर उदयला या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. उदयने चप्पलमध्ये लपवून शस्त्र न्यायालय परिसरात आणले असावे, असा प्राथमिक संशय आहे. त्याने कल्पेशवर हल्ला का केला, याचा तपास पोलिस करत आहेत; परंतु कल्पेश माफीचा साक्षीदार होणार असल्याच्या रागाने उदयने त्याच्यावर हल्ला केला असावा, असे सूत्रांनी सांगितले.\nतरुणांना नोकरीपासून दूर ठेवण्याचे षड्यंत्र\nनागपूर - कर्मचारी राज्य विमा निगम (ईएसआयसी) ही कामगार वर्गाला आरोग्यदायी योजना आहे. मात्र अलीकडे संबंधित रुग्णालयामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात रिक्त...\nराज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले 'हे' महत्त्वाचे निर्णय\nमुंबई : राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज (बुधवार) पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यामध��ये मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची...\nयुतीच्या उमेदवारांना मत देणार नाही - सर्व पक्षीय गाव बचाव संघर्ष समिती\nकल्याण - सत्तावीस गावांची स्वतंत्र नगरपालिका करण्याचे आश्वासन शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाने पुर्ण केले नाही. ही आमची फसवणूक आहे. यामुळेच आगामी...\nदक्षिण मुंबई भाजपला, तर ईशान्य मुंबई शिवसेनेला\nमुंबई - जैन, मारवाडी आणि गुजराती समाजाची वस्ती असलेला दक्षिण मुंबई मतदारसंघ भाजपने लढवावा, तर ईशान्य मुंबईतले वाद लक्षात घेता तो शिवसेनेने आपल्याकडे...\nनिवडणुकीच्या तोंडावर सरकारला घेरण्यासाठी किसान सभेचा लाँग मार्च\nनाशिक - गेल्या वर्षाच्या लाँग मार्चनंतर दिलेल्या आश्‍वासनांना सरकारने वाटाण्याच्या अक्षता लावल्याने बुधवारी (ता. २०) दुपारी चारपासून पुन्हा किसान...\nजोतिबा खेट्यांना रविवारपासून प्रारंभ\nजोतिबा डोंगर - श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी तथा जोतिबा डोंगर (ता. पन्हाळा) येथील जोतिबा मंदिरात येथे रविवार (ता २४)पासून खेट्यांना प्रारंभ होत आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%91%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A7/", "date_download": "2019-02-20T10:57:40Z", "digest": "sha1:YAECC5RGTAPSPFM3HNMXV6P7OISCRRBM", "length": 9805, "nlines": 100, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानपदी स्कॉट मॉरिसन | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nशत्रूला धडकी भरवणारे F-21 भारताला देण्यास अमेरिका तयार\nपतीच्या मारहाणीत पत्नीचा गर्भपात ; तू काळी आहेस, सुनेचा सासरच्यांनी केला छळ\nएकही बांधकाम कामगार कुटुंब बेघर राहणार नाही\nशहराचा पाणीपुरवठा उद्या बंद\nमुळशीत आणखी एका ‘लवासा’चा घाट\nHome breaking-news ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानपदी स्कॉट मॉरिसन\nऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानपदी स्कॉट मॉरिसन\nअकरा वर्षातील सहावे पंतप्रधान\nकॅनेबेरा – ऑस्ट्रेलियाचे अर्थमंत्री स्कॉट मॉरिसन यांची नवे पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. माल्कम टर्नबुल यांच्याविरोधातील स्वपक्षीयांच्या बंडानंतर स्कॉट मॉरिसन यांची निवड करण्यात आली आहे. माल्कम टर्नबुल यांचे जवळचे सहकारी स्कॉट मॉरिसन यांचा 45 मतांनी विजय झाला.\nमाल्कम टर्नबुल यांच्या आणखी एक सहकारी परराष्ट्रमंत्री जुली बिशप सुद्धा या पदाच्या शर्यतीत होत्या. मात्र पहिल्या टप्प्यात त्या बाहेर पडल्या. याशिवाय माजी गृहमंत्री पीटर डटन यांच्या नावाची सुद्धा ऑस्टेलियाच्या पंतप्रधानपदासाठी चर्चा होती. ऑस्ट्रेलियात गेल्या 11 वर्षात सहा पंतप्रधान बदलले आहेत.\nमाल्कम टर्नबुल यांनी सांगितले की, त्यांना एक याचिका मिळाली होती. त्यामध्ये म्हटले होते की, तुमच्या पार्टीला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. त्यामुळे पार्टीने नवीन नेता निवडण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, गेल्या आठवड्यात अविश्वास प्रस्तावानंतर लेबर पार्टीने पुन्हा एकदा सिनेटमध्ये माल्कम टर्नबुल यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला असून पुन्हा निवडणुका घेण्याचे घोषित केले आहे. त्यामुळे सध्य ऑस्ट्रेलियामधील राजकीय वातावरण ढवळुन निघालेले आहे.\nपाकिस्तानात अहमदींचे प्रार्थनास्थळ पेटवले\nद कोरियाच्या अध्यक्षांची शिक्षा वाढवली\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी ��ाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%AE%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%A5%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%AE/", "date_download": "2019-02-20T11:33:35Z", "digest": "sha1:6IFZ3ALRM33G3S2XWERQRRW6GC4KUIO5", "length": 13994, "nlines": 105, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "पीएमपीची रडकथा कायम? | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nशत्रूला धडकी भरवणारे F-21 भारताला देण्यास अमेरिका तयार\nपतीच्या मारहाणीत पत्नीचा गर्भपात ; तू काळी आहेस, सुनेचा सासरच्यांनी केला छळ\nएकही बांधकाम कामगार कुटुंब बेघर राहणार नाही\nशहराचा पाणीपुरवठा उद्या बंद\nमुळशीत आणखी एका ‘लवासा’चा घाट\nHome breaking-news पीएमपीची रडकथा कायम\nनव्या चारशे गाडय़ा आल्यानंतर जुन्या दीडशे गाडय़ा बाद\nनव्या वर्षांत पीएमपीच्या ताफ्यात चारशे गाडय़ा दाखल होणार आहेत. या गाडय़ा दाखल होताच प्रादेशिक परिवहन विभागाच्या नियमानुसार आयुर्मान संपलेल्या शंभर ते दीडशे गाडय़ा ताफ्यातून बाद करण्यात येणार आहेत. त्यामुळे पुन्हा ता��्यात शंभर ते दीडशे गाडय़ांची कमतरता जाणवणार असून नव्या गाडय़ा मिळूनही पीएमपीची रडकथा कायम राहण्याची शक्यता आहे.\nपुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील आठ ते नऊ लाख प्रवाशांना पीएमपीकडून दैनंदिन प्रवासी सेवा दिली जाते. प्रवाशांची संख्या लक्षात घेता पीएमपीच्या ताफ्यात गाडय़ा कमी आहेत. सध्या पीएमपीच्या ताफ्यात दोन हजार गाडय़ा आहेत. त्यातील एक हजार गाडय़ा डिझेलवर, तर उर्वरित एक हजार गाडय़ा सीएनजीवर चालणाऱ्या आहेत. त्यातील काही गाडय़ा भाडेतत्त्वावर घेण्यात आल्या आहेत. मात्र प्रवाशांची संख्या लक्षात घेता ताफ्यात किमान तीन हजार गाडय़ा असाव्यात, अशी मागणी सातत्याने होते.\nपीएमपीसाठी काही महिन्यांपूर्वी गाडय़ा खरेदीचा निर्णय घेण्यात आला. पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही महापालिकांनी त्यासाठी अर्थसाहाय्य करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सीएनजीवर चालणाऱ्या चारशे गाडय़ांसाठीची निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात या गाडय़ा पीएमपीला उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना त्याचा फायदा होईल, असे सांगण्यात येत आहे. मात्र नव्या गाडय़ा ताफ्यात आल्यानंतर आयुर्मान संपलेल्या शंभर ते दीडशे गाडय़ा बाद केल्या जाणार आहेत.\nपीएमपीच्या मालकीच्या गाडय़ांचे आयुर्मान संपल्यानंतरही या गाडय़ा रस्त्यावर धावतात. पीएमपी प्रशासनानेही आयुर्मान संपलेल्या गाडय़ा मार्गावर असल्याची कबुली दिली आहे. या गाडय़ांमुळे शहराच्या प्रदूषणावरही गंभीर परिणाम होत आहे. त्याबाबत प्रादेशिक परिवहन विभागाकडेही तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यामुळे नव्या गाडय़ा दाखल झाल्यानंतर किमान शंभर ते दीडशे गाडय़ा बाद करण्यात येतील, असे पीएमपी प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.\nशंभर ते दीडशे गाडय़ा ताफ्यातून बाद केल्या तरी त्याचा संचलनावर कोणताही परिणाम होणार नाही, तसेच गाडय़ांची कमतरताही जाणवणार नाही, असा दावा पीएमपी प्रशानसाकडून करण्यात आला आहे. या गाडय़ांबरोबच स्मार्ट सिटी अंतर्गत पाचशे इलेक्ट्रिकल गाडय़ा घेण्याचे नियोजन आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळाली असून पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही महापालिका त्यासाठी अर्थसाहाय्य करणार आहेत. पहिल्या टप्प्यात दीडशे गाडय़ा येणार आहेत. या प्रकारच्या गाडय़ांच्या खरेदीची प्रक्रिया सुरु झाली आहे. नव्या वर्षांत ��्या उपलब्ध होतील, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.\nवारजे माळवाडी-आळंदी नवा मार्ग\nवारजे माळवाडी आणि कर्वे रस्ता परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी वारजे माळवाडी ते आळंदी हा नवा बसमार्ग सुरू करण्यात आला आहे. कर्वे रस्ता, फग्र्युसन रस्ता, सिमला ऑफिस, वाकडेवाडी, अ‍ॅम्युनिशन फॅक्टरी, विश्रांतवाडी असा बसचा मार्ग राहणार आहे. वारजे माळवाडी येथून सकाळी साडेसहा, अकरा, दुपारी तीन आणि सायंकाळी सात वाजता गाडय़ा सुटणार असून आळंदी येथून सकाळी साडेआठ, दुपारी एक, सायंकाळी पाच आणि रात्री नऊ वाजता गाडय़ा सुटणार आहेत.\n‘प्रगती एक्स्प्रेस’चे रुपडे पालटले\nतोंडी आदेशाचा ‘पाणी खेळ’\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.eenaduindia.com/Rainbow/TechnGizmos/2018/11/06193710/how-to-send-whastapp-stickers.vpf", "date_download": "2019-02-20T12:34:49Z", "digest": "sha1:C2CYUCWCX5TDDYXATYN5AECVPYALRCB4", "length": 12035, "nlines": 246, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "how to send whastapp stickers , 'WhatsApp' वर असे पाठवा खास 'दिवाळी Stickers'", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nठाणे : सत्कार हॉटेलच्या तळमजल्यात शिरला होता बिबट्या\nठाणे : बिबट्याला जेरबंद करण्यात ठाणे वन विभागाला यश\nनाशिक : गॅस सिलिंडर स्फोटात चौधरी कुटुंबातील चार जणांचा होरपळून मृत्यू\nनाशिक : दिंडोरी तालुक्यातील धाऊर येथे घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट\nनाशिक : घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट, पती पत्नी सह दोन मुलांचा मृत्यू\nमुंबई : दादर येथील व्यापारी दुकाने बंद ठेवून वाहणार जवानांना श्रद्धांजली\nमुंबई : पुलवामा भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ दादर व्यापारी संघाचा आज मुकमोर्चा\nमुख्‍य पान इंद्रधनू गॅजेटविश्‍व\n'WhatsApp' वर असे पाठवा खास 'दिवाळी Stickers'\nटेक डेस्क - व्हॉट्स अॅपने नुकतेच एक नवे अपडेट सादर केले आहे. या अपटेडमध्ये स्टिकर फिचरचा समावेश आहे. विशेष म्हणजे या फिचरमुळे तुम्ही एकाहून एक सरस असे स्टिकर्स डाऊनलोड करू शकता आणि आपल्या कुटुबीयांना, मित्र-मैत्रिणी, नातेवाईक आदींना दिवाळीच्या शुभेच्छा देऊ शकता.\nटेक डेस्क - इन्स्टंट मॅसेजिंग व्हॉट्सअॅपने सिक्युरिटी फिचर\nतुमचा जुना स्मार्टफोन बनू शकतो 'तिसरा डोळा',...\nटेक डेस्क - स्मार्टफोनच्या क्षेत्रात आमूलाग्र बदल झाले आहेत.\nटेलिकॉम कंपन्यांच्या कॉलमुळे हैराण\nटेक डेस्क - टेलिकॉम कंपन्या वारंवार मॅसेजेस किंवा प्रमोशनल\n इन्स्टाग्रामध्ये बग, लाखोच्या संख्येत...\nटेक डेस्क - फेसबुकच्या मालकीचे फोटो शेअरिंग साईट आणि अॅप\nजानेवारीत 'या' नेटवर्कने टाकले सर्वांना मागे,...\nगॅजेट डेस्क - टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडियाने\nEPFO वेबसाईटवर UAN अॅक्टिव्हेट करायचाय\nटेक डेस्क - UAN (युनिवर्सल अकाउंट नंबर) कोणत्याही संस्थेत\n ...अशा प्रकारे करा त्वरित ब्लॉक टेक डेस्क - आजच्या काळात एटीएम दैनंदिन\nTriumph Street Twin भारतात लाँच, जाणून घ्या काय आहे खास\nअॅपल करणार लवकरच फोल्डेबल स्मार्टफोन लाँच नवी दिल्ली - सध्या फोल्डेबल स्मार्टफोनला घेऊन\nEPFO वेबसाईटवर UAN अॅक्टिव्हेट करायचाय फॉलो करा 'या' स्टेप्स टेक डेस्क - UAN (युनिवर्सल\nएमआय होम सिक्युरिटी कॅमेरा भारतात लाँच, जाणून घ्या खास फिचर्स टेक डेस्क - चीनची\nपीएनबीचा ग्राहकांना इशार���, 'या'पासून सावध राहण्याचे केले आवाहन टेक डेस्क - रिझर्व्ह बँक\nसपना चौधरीचं घायाळ करणारं फोटोशूट\n२०१८ मध्ये बॉलिवूड पदार्पण केलेले नवकलाकार\nइरफान खानचे हे चित्रपट नक्कीच पाहा\nभेटा ऑन स्क्रिन सोनिया गांधी , सुझान बर्नेट\n२०१९ मध्ये येणारे स्त्री केंद्रीत चित्रपट\n१०० कोटी क्लबमध्ये पदार्पण केलेले कलाकार\nमलायका अरोरा हॉट अंदाज\nसावनी रविंद्रच्या हॉट लूकवर चाहते घायाळ\n.. हा प्रस्ताव मान्य नसेल तर तोडून टाका युती - रामदास कदमांचा भाजपला इशारा\nज्यांच्या जागा जास्त, त्यांचा मुख्यमंत्री मला मान्य नाही - उद्धव ठाकरे मुंबई -\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.padmagandha.com/index.php?route=product/category&path=60", "date_download": "2019-02-20T12:42:29Z", "digest": "sha1:OQV3DMWBEFKO6J3FI52AIWKCPYA2SB4X", "length": 8761, "nlines": 121, "source_domain": "www.padmagandha.com", "title": "अनुवाद", "raw_content": "\nआशा बगे यांच्या कथा रूढ, पारंपरिक पद्धतीच्या कुटुंबकथा नाहीत. त्या मानवी नात्यांच्या कथा आहेत.&..\nचित्राजींची अलीकडेच प्रसिद्ध झालेली कादंबरी ‘आवां’ ही हिंदीतील&nb..\nAgatha Christie Set 1|अगाथा ख्रिस्ती संच १ ( १० पुस्तकांचा )\n‘क्विन ऑफ क्राईम’ आता तुमच्या घरी..अगाथा ख्रिस्ती..जिच्या पुस्तकांच्या खपाची तुलना फक्त बायबल आणि शे..\nAgatha Christie Set 2|अगाथा ख्रिस्ती संच २( १० पुस्तकांचा )\n‘क्विन ऑफ क्राईम’ आता तुमच्या घरी..अगाथा ख्रिस्ती..जिच्या पुस्तकांच्या खपाची तुलना फक्त बायबल आणि शे..\nAgatha Christie Set 3|अगाथा ख्रिस्ती संच ३ ( ७ पुस्तकांचा )\n‘क्विन ऑफ क्राईम’ आता तुमच्या घरी..अगाथा ख्रिस्ती..जिच्या पुस्तकांच्या खपाची तुलना फक्त बायबल आणि शे..\nAgatha Christie Set 4|अगाथा ख्रिस्ती संच ४ ( ६ पुस्तकांचा )\n‘क्विन ऑफ क्राईम’ आता तुमच्या घरी..अगाथा ख्रिस्ती..जिच्या पुस्तकांच्या खपाची तुलना फक्त बायबल आणि शे..\nAgatha Christie Set 5|अगाथा ख्रिस्ती संच ५ ( ६ पुस्तकांचा )\n- डम्ब विटनेस - मर्डर इन मेसोपोटेमिया - मिसेस मॅकगिंटी इज डेड - थ्री अँक्ट ट्रॅज..\nAmrita-Imroz:Ek Premkahani |अमृता इमरोझ : एक प्रेमकहाणी\nअमृता-इमरोझ ह्यांची प्रेमकथा ही एक मोठी आख्यायिकाच बनून गेली आहे.अमृता एक थोर साहित्यकार, ज्ञानपीठास..\nAnd now miguel |अॅनड नाउ मिगेल\nमेंढपाळाच्या एका मोठ्या कबिल्यातल्या छोट्या मिगेलची ही गोष्ट आहे. लवकरात लवकर मोठा होण्याची घ..\nसुविख्यात संगीताचार्य अल्लाउद्दिन खॉं यांची कन्या आणि शिष्या,पं. रविशंकर यांची पहिली पत्नी अन्नपू��्ण..\nद न्यू यॉर्क टाईम्स बुक रिव्ह्यूचे संपादक सॅम टॅननहॉस यांनी गेल्यावर्षी अमेरिकेतील काही लेखक, संपादक..\nतो देवदूतासारखा सुंदर आणि निरागस होता पण देवदूताला शत्रू नसतोच असं कसं म्हणता येईल पण देवदूताला शत्रू नसतोच असं कसं म्हणता येईल\nरेखा काखंडकी या कर्नाटकातील आघाडीच्या लेखिका आहेत. यांनी स्वत: पाहिलेले सामाजिक व कौटुंबिक जी..\nमूळ लेखक : दक्षिण बजरंगे छाराअनुवाद : वैशाली चिटणीसहे पुस्तक मी इच्छा नसतानाही लिहिलंय. या लेखनामुळे..\nमूळ लेखक : विल्यम सॉमरसेट मॉम अनुवाद : सदानंद जोशीपाशिमात्य साहित्याने श्रेष्ठ ..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://www.padmagandha.com/index.php?route=product/category&path=62", "date_download": "2019-02-20T12:39:58Z", "digest": "sha1:MID6OXBQI5EVYIYBUXTY2PHLOGMCVPLO", "length": 8247, "nlines": 119, "source_domain": "www.padmagandha.com", "title": "आत्मचरित्र", "raw_content": "\nप्रशासकीय सेवा ही एका अर्थाने जनसेवा करण्याची मोठी संधी असते. अधिकारपदाच्या माध्यमातून जनहि..\nस्व. बाबा आमटे आणि साधनाताई आमटे यांनी महाराष्ट्रात निर्माण केलेलं 'आनंदवन' हे भारताचं आधुनिक तीर्थक..\nविनय अपसिंगकर यांनी आपल्या अंतर्मनाच्या खिडकीतून स्वत:च्या आयुष्याकडे पाहिले आणि त्यांना जे आपले गतआ..\nएका कनिष्ठ मध्यमवर्गीय घरात साध्यासुध्या कुटुंबात जन्मलेल्या आणि ऑटोमोबाइलच्या व्यवसायातून स्वत:ला ..\nमूळ लेखक : दक्षिण बजरंगे छाराअनुवाद : वैशाली चिटणीसहे पुस्तक मी इच्छा नसतानाही लिहिलंय. या लेखनामुळे..\nप्रत्येकाला लष्कर व लष्करी जीवनाबद्दल विशेष कुतूहल असते. युनिफॉर्ममधील सैनिक वा अधिकारी आपणास परिच..\nमूळ लेखक : अरुण फरेराअनुवाद : रूपेश पाटकरअरुण फरेरांनी स्वच्छ दृष्टीने आणि तटस्थपणे तुरुंगवासातला छळ..\nदिवट्या दिवटा घर उजळणारा असतो, तसाच तो घर रसातळाला नेणारा असतो. या दिवट्यातील नायक आयुष्..\nस्मृतिच्या पटलावर जीवनाचं चित्र कोण रेखाटतो, माहीत नाही;पण जो कोणी रेखाटतो, तो चित्रच रेखाटतो. जीव..\n...आठवणी, आठवणी म्हणजे किती घराच्या... नात्यागोत्यातल्या... विविध क्षेत्रांतल्या... सहकार्‍यांच्य..\nजन्मत:च कर्णबधिर असलेल्या मुलीचे जीवन बदलायला निघालेल्या आईचे आणि त्याबरोबरच तिच्या मुलीचे घडणे ह्या..\nलातूर पॅटर्नचे जनक, स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडचेसंस्थापक कुलगुरू, निग्रो साहित..\nPaklya Aani Pagolya| पाकळ्या आणि पागोळ्या\nश्री. देवकिसन सारडा हे एक चतुरस्त्र आणि आपल्या निष्ठांवर घट्ट उभे असलेले कणखर व्यक्तिमत्व आहे. ते ज..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "http://2know.in/%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%A4/", "date_download": "2019-02-20T12:08:57Z", "digest": "sha1:KVB7K3KPW4BC5FOUBPSRVZR4NHPEO554", "length": 11280, "nlines": 49, "source_domain": "2know.in", "title": "इंटरनेटवरील लेख सुटसुटीत मोकळा करुन कसा वाचता येईल?", "raw_content": "\nइंटरनेटवरील लेख सुटसुटीत मोकळा करुन कसा वाचता येईल\nRohan March 5, 2012 इंटरनेट, इव्हरनोट, एक्सटेन्शन, क्लिअरली, गुगल क्रोम, प्रिंट, मोकळा, लेख\nआपल्यापैकी अनेकांना इंटरनेटवरील लेख वाचण्याची आवड असेल. त्या सर्वांना आजचा लेख उपयुक्त ठरेल असं मला वाटतं. इंटरनेटवरील एखादा लेख सुटसुटीत आणि मोकळा करुन कसा वाचता येईल ते आज आपण पाहणार आहोत. म्हणजे नेमकं काय ते आज आपण पाहणार आहोत. म्हणजे नेमकं काय तर आत्ता आपण 2know.in वरील हा लेख वाचत आहात. या लेखाच्या वर माझ्या ब्लॉगचे चिन्ह आहे. लेखाच्या उजव्या बाजूला काही सुचना आणि जाहिराती आहेत. आणि त्याशिवाय फेसबुक, ट्विटर अशी बरेच वेजेट्सी आहेत. लेखाव्यतिरीक्त असलेल्या या इतर गोष्टी तर महत्त्वाच्या आहेतच, पण आपल्या दृष्टिने अधिक महत्त्वाचं काय आहे तर आत्ता आपण 2know.in वरील हा लेख वाचत आहात. या लेखाच्या वर माझ्या ब्लॉगचे चिन्ह आहे. लेखाच्या उजव्या बाजूला काही सुचना आणि जाहिराती आहेत. आणि त्याशिवाय फेसबुक, ट्विटर अशी बरेच वेजेट्सी आहेत. लेखाव्यतिरीक्त असलेल्या या इतर गोष्टी तर महत्त्वाच्या आहेतच, पण आपल्या दृष्टिने अधिक महत्त्वाचं काय आहे तर हा लेख. तेंव्हा आपल्याला हा लेख या ब्लॉगवर असलेल्या इतर गोष्टींपासून मोकळा करुन पाहायचा असेल, वाचायचा असेल, तर काय करावं लागेल तर हा लेख. तेंव्हा आपल्याला हा लेख या ब्लॉगवर असलेल्या इतर गोष्टींपासून मोकळा करुन पाहायचा असेल, वाचायचा असेल, तर काय करावं लागेल ते आपण पाहणार आहोत. या लेखात देत असलेल्या स्क्रिनशॉट्स वरुन मी नेमकं काय म्हणत आहे ते आपण पाहणार आहोत. या लेखात देत असलेल्या स्क्रिनशॉट्स वरुन मी नेमकं काय म्हणत आहे याचा आपल्याला अंदाज येईलच. त्याशिवाय आपण हे सर्वकाही स्वतः करुन पाहू शकाल.\nइव्हरनोट क्लिअरली गुगल क्रोम एक्सटेन्शन\nइव्हरनोट ही एक अशी सुविधा आहे, जिचा उपयोग करुन आपण विविध प्रकार�� नोट्स घेऊन सर्वकाही लक्षात ठेवू शकतो. पण आज आपण ते पाहणार नाही आहोत. तर या इव्हरनोटचे क्लिअरली (Clearly) नावाचे एक गुगल क्रोम एक्सटेन्शन आहे. या एक्सटेन्शचा वापर करुन आपण मी वर सांगितल्याप्रमाणे इंटरनेटवरील कोणताही लेख सुटसुटीत करुन, आजूबाजूच्या इतर गोष्टींपासून मोकळा करुन एकाग्रतेने वाचू शकतो.\nइव्हरनोट क्लिअरली हे एक्सटेन्शन गुगल क्रोम वेब ब्राऊजरसाठी बनले आहे. हे एक्सटेन्शन आपल्या गुगल क्रोम वेब ब्राऊजरमध्ये इन्स्टॉल करुन घ्या. त्यानंतर चित्रात दाखवल्याप्रमाणे टेबल लँप सारखे दिसणारे एक चिन्ह आपल्याला आपल्या क्रोम वेब ब्राऊजरच्या अ‍ॅड्रेस बारच्या उजवीकडे दिसू लागेल. आता इंटरनेटवरील कोणताही एक ब्लॉग उघडून त्यातील एक लेख वाचायला घ्या. जसं की आत्ता आपण माझ्या ब्लॉगवरील हा लेख वाचत आहात. आता इव्हरनोट क्लिअरली या एक्सटेन्शचे जे चिन्ह अ‍ॅड्रेस बार शेजारी दिसत आहे, त्यावर क्लिक करा. त्यानंतर आपल्याला ब्लॉगवरील इतर गोष्टींपासून (वेजेट्स, चिन्ह, जाहिराती, इ.) स्वतंत्र मोकळा झालेला सुटसुटीत असा लेख दिसू लागेल.\n2know.in वरील लेखाचे मूळ पान\n2know.in वरील लेख असलेले सूटसुटीत मोकळे पान\nइंटरनेटवरील एकादा लेख प्रिंट करत असताना आपल्याला त्या लेखाच्या आजूबाजूला असलेल्या इतर गोष्टींची गरज नसते. फार पूर्वी आपण वेब पेजवरील हवा तोच भाग प्रिंट कसा करायचा ते पाहिलं होतं. इव्हरनोट क्लिअरली या एक्सटेन्शनच्या सहाय्याने आपण एखादा लेख आजूबाजूच्या इतर गोष्टींपासून स्वतंत्र वेगळा करु शकतो. त्यामुळे इंटरनेटवरील लेख प्रिंट करण्यासाठी देखील आपल्याला इव्हरनोट क्लिअरली या एक्सटेन्शचा उपयोग होऊ शकतो. प्रिंट संबंधीत पर्याय आपल्याला उजव्या बाजूच्या काळ्या पट्टीत दिसून येईल.\nप्रिंटच्या वर लेखाची थिम बदलण्यासंदर्भातील पर्याय आहे. त्याचा उपयोग करुन आपण लेखासाठी आपल्या आवडीची थिम निवडू शकतो किंवा लेखाचा फंट बदलू शकतो. आपण जर इव्हरनोट वापरत असाल, तर Clip to Evernote (हत्तीचे चिन्ह) या पर्यायाचा वापर करुन आपण तो लेख आपल्या इव्हरनोट वरील नोट्समध्ये साठवू शकतो. अशाप्रकारे क्लिअरली हे एक गुगल क्रोमसाठी उपयुक्त असे एक्सटेन्शन आहे, असं म्हणायला हरकत नाही.\nलेखक – रोहन जगताप\n© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.\nरोहन जगताप हा एक अभियंता आहे. जानेवारी २०१० मध्ये त्याने 2know.in हा मराठी ब्लॉग सुरु केला. 2know.in हा ब्लॉग इंटरनेट, संगणक, मोबाईल, अनुप्रयोग, इत्यादी विषयांना स्पर्श करतो. या ब्लॉगला २०१० साली स्टार माझा चॅनलचा ‘ब्लॉग माझा’ पुरस्कार मिळाला आहे. वाचकांनी इंटरनेट व तंत्रज्ञान संदर्भात काही प्रश्न असल्यास या इथे प्रतिक्रियांच्या माध्यमातून विचारावेत ही नम्र विनंती. इतर कामासाठी संपर्क - 2know.in@gmail.com.\nमोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग\nहजारो इंग्लिश पुस्तके मोफत\nबॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे\nवर्ड फाईल PDFमध्ये बदलणे\nSBI ATM केंद्रात पैसे जमा करणे\nलॅपटॉप स्पिकर लॅपटॉपशिवाय वापरणे\nअनुदिनी कशी तयार करावी\nखाली आपला ईमेल अ‍ॅड्रेस देऊन Subscribe वर क्लिक केल्यास 2know.in वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची ‘नोंद’ आपल्याला ईमेलवर मिळेल.\nअडलेल्या इंग्लिश शब्दांपासून शब्दकोश तयार करा\n****** पासवर्ड कसा पहायचा\nमोफत मराठी, इंग्रजी, हिंदी शब्दकोश\nलिंक शेअर करुन जास्त पैसे कमवणे\nफेसबुक, गुगल चे मराठी भाषांतर\nगुगल चा मराठी शोध, मराठी गुगल\n****** पासवर्ड कसा पहायचा\n© कॉपिराईट २०१० - २०१५ - 2know.in. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://2know.in/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%93-%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%AC%E0%A4%A6/", "date_download": "2019-02-20T12:09:07Z", "digest": "sha1:ZINU6ZPO5HVUH23RFTTUROW253J4JXJN", "length": 6913, "nlines": 47, "source_domain": "2know.in", "title": "व्हिडिओ रिंगटोन मध्ये बदला", "raw_content": "\nव्हिडिओ रिंगटोन मध्ये बदला\nRohan March 6, 2010 इंटरनेट, मोफत वेबसाईट, मोबाईल, मोबाईल रिंगटोन, रिंगटोन, व्हिडिओची रिंगटोन\nआज सकाळीच एक व्हिडिओ पहात असताना त्यातील हवा तो भाग रिंगटोनमध्ये कसा कन्व्हर्ट करता येईल याचा मी विचार करत होतो आणि जसं की इंटरनेटच्या बाबतीत नेहमीच माझ्याबरोबर होतं… माझी ईच्छा योगायोगाने पूर्ण झाली आणि मला एक अशी वेबसाईट सापडली की, जिथे आपण व्हिडिओचा आवाज रिंगटोन म्हणून सेव्ह करु शकतो. एखाद्या व्हिडिओमधला सलग ४० सेकंदांचा हवा तो भाग निवडून आपण आपल्या मोबाईलसाठी सुंदर अशी रिंगटोन तयार करु शकतो. हे सारं काही आपल्यासाठी शक्य केलं आहे Tube2Tone या वेबसाईटने. आणि या सुविधेचा उपयोग करुन घेण्यासाठी…\n१. YouTube वरुन हवा तो व्हिडिओ निवडा आणि त्या व्हिडिओचे url कॉपी करा.\n२. मग हे url तुम्ही Tube2Tone या वेबसाईटवर दिलेल्या जागेत पेस्ट करा.\n३. आता व्हिडिओ प्ले होत असेल. त्���ा व्हिडिओतला तुम्हाला हवा असलेला भाग आला की, Record चे बटण क्लिक करा. त्यानंतर सलग ४० सेकंद तुमच्या व्हिडिओमधील आवाजाचे रेकॉर्डिंग सुरु होईल. जर तुम्हाला हवा असलेला भाग ४० सेकंदांच्या आत संपत असेल, तर तुम्ही तुमचं रेकॉर्डिंग मध्येच थांबवू शकता.\n४. शेवटी रेकॉर्ड केलेला आवाज सेव्ह करत असताना MP3, Wave, AAC, iPhone, MMF – Helio यांपॆकी एका फॉरमॅटची निवड करा.\n५. बाकीच्या पर्यायांद्वारे तुम्ही तयार केलेली रिंगटोन ई-मेलने सेंड करु शकाल अथवा मोबाईलद्वारे मिळवू शकाल.\nTube2Tone ही नक्कीच एक वेगळेपण जपणारी वेबसाईट आहे.\nलेखक – रोहन जगताप\n© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.\nरोहन जगताप हा एक अभियंता आहे. जानेवारी २०१० मध्ये त्याने 2know.in हा मराठी ब्लॉग सुरु केला. 2know.in हा ब्लॉग इंटरनेट, संगणक, मोबाईल, अनुप्रयोग, इत्यादी विषयांना स्पर्श करतो. या ब्लॉगला २०१० साली स्टार माझा चॅनलचा ‘ब्लॉग माझा’ पुरस्कार मिळाला आहे. वाचकांनी इंटरनेट व तंत्रज्ञान संदर्भात काही प्रश्न असल्यास या इथे प्रतिक्रियांच्या माध्यमातून विचारावेत ही नम्र विनंती. इतर कामासाठी संपर्क - 2know.in@gmail.com.\nमोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग\nहजारो इंग्लिश पुस्तके मोफत\nबॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे\nवर्ड फाईल PDFमध्ये बदलणे\nSBI ATM केंद्रात पैसे जमा करणे\nलॅपटॉप स्पिकर लॅपटॉपशिवाय वापरणे\nअनुदिनी कशी तयार करावी\nखाली आपला ईमेल अ‍ॅड्रेस देऊन Subscribe वर क्लिक केल्यास 2know.in वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची ‘नोंद’ आपल्याला ईमेलवर मिळेल.\nअडलेल्या इंग्लिश शब्दांपासून शब्दकोश तयार करा\n****** पासवर्ड कसा पहायचा\nमोफत मराठी, इंग्रजी, हिंदी शब्दकोश\nलिंक शेअर करुन जास्त पैसे कमवणे\nफेसबुक, गुगल चे मराठी भाषांतर\nगुगल चा मराठी शोध, मराठी गुगल\n****** पासवर्ड कसा पहायचा\n© कॉपिराईट २०१० - २०१५ - 2know.in. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/382", "date_download": "2019-02-20T11:21:50Z", "digest": "sha1:M7D3YJTXINRQNEOYBNIV4TLGRKFG3VEA", "length": 35342, "nlines": 241, "source_domain": "mr.upakram.org", "title": "संस्कृतभाषा भाषाणाम् सुजननी.. | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nदोनेक वर्षांपूर्वी मी भैरवी रागामध्ये चार ओळी बांधल्या होत्या, त्याबद्दल थोडंसं..\nआमच्या ठाण्याच्याच राहणार्‍या एक संस्कृत भाषेच्या विदु��ी सौ अदिती जमखंडिकर यांनी एका कार्यक्रमाकरता संस्कृत भाषेचं वर्णन करणार्‍या,\nचूभूद्याघ्या - मला संस्कृत नीटसं लिहितादेखील येत नाही\nया ओळी लिहिल्या आणि याला चाल लावण्याची आणि त्या कशा पद्धतीने गायकांकडून गाणे अपेक्षित आहे, ही सगळी जबाबदारी माझ्या खांद्यावर आली.\nथोडक्यात मुजिक डायरेक्शणच म्हणा ना\nमी या ओळींना भैरवी रागाचा साज चढवला आणि सौ वरदा गोडबोले व डॉ राम देशपांडे या आजच्या तरूण पिढीतल्या अभिजात संगीत गाणार्‍या आघाडीच्या गायकांनी उत्तम तर्‍हेने गाऊन या ओळींचं आणि माझ्या चालीचं सोनं केलं.\nडॉ राम देशपांडे यांनी पं यशवंतबुवा जोशी, पं बबनराव हळदणकर, पं उल्हास कशाळकर, पं यशवंत महाले यांच्याकडून गाण्याची तालीम घेतली आहे. रामवर एखादा लेख मी लवकरच लिहिणार आहे. सौ वरदा गोडबोले यांच्यावर माझा विस्तृत लेख आपल्याला इथे वाचता येईल. माझ्या अजूनही काही बंदिशी वरदाने गायल्या आहेत त्या मी यथावकाश जालावर चढवीन आणि त्याची माहिती इथे सवडीने देईनच\nमंडळी, राग भैरवीबद्दल जितकं बोलावं तितकं कमीच आहे. माझ्या मते राग भैरवी म्हणजे खुद्द आपली भारतीय संस्कृती आपले रितीरिवाज, आपले सणउत्सव, १४ विद्या ६४ कला या सगळ्यांना जी एकाच धाग्यात बांधते ती भैरवी आपले रितीरिवाज, आपले सणउत्सव, १४ विद्या ६४ कला या सगळ्यांना जी एकाच धाग्यात बांधते ती भैरवी माझ्या तरी भैरवीबद्दल याच भावना आहेत. भैरवीबद्दल विस्तृतपणे एकदा केव्हातरी लिहिणारच आहे.\nबराय तर मंडळी, अदितीताईंच्या वरील ओळी आपल्याला या दुव्यावरून उतरवून घेता येतील आणि ते गाणे ऐकता येईल.\nऐकून कसं वाटलं ते अवश्य सांगा हो\nसुंदर चाल आणि तितकेच सुंदर गायन\nतात्या आपलीही कमाल आहे.\nआत्ताच ऐकली ही भैरवी. सुंदर.\nविसोबा खेचर [07 Jun 2007 रोजी 10:46 वा.]\nमंडळी क्षमा करा, सदर गाण्याला साथसंगत कुणी केली आहे हे लिहायचंच विसरून गेलो.\nया गाण्याला संवादिनीची साथ पं विश्वनाथ कान्हेरे यांनी केली आहे.\nकान्हेरेबुवा हे पं गोविंदराव पटवर्धन यांचे शिष्य. कान्हेरेबुवांची संवादिनीची साथसंगत अगदी ऐकण्यासारखी असते. फारच सुरेख भारतातल्या अनेक मोठमोठ्या कलाकारांना बुवांनी साथ केली आहे. पं उल्हास कशाळकरांच्या साथीला नेहमी बुवाच असतात.\nमाझा बुवांशी अगदी चांगला परिचय आहे, हे मी माझं भाग्य समजतो. कधी बुवांच्या घरी गेलो की बुवा स्��तः प्रेमाने पिठलंभात करून वाढतील, आणि अगदी मनसोक्त पेटी ऐकवतील. 'बराय बुवा, निघतो आता' असं मी म्हटलं की एखादी कोकणी शिवी देऊन 'बस रे, काय घाई आहे एवढा जरा बसंतीकेदार ऐकून जा' असं प्रेमाने म्हणतील एवढा जरा बसंतीकेदार ऐकून जा' असं प्रेमाने म्हणतील\nबुवाही आमच्या कोकणातलेच बरं का\nतबल्याच्या साथीला धनंजय पुराणिक आहेत. आज नाट्यसंगीताच्या किंवा भजनाअभंगांच्या साथीला धनंजय पुराणिकच पाहिजेत असा आग्रह अनेक मोठे कलाकार नेहमी धरतात.\nमंडळी, हा धन्या पुराणिक आपला दोस्त बरं का. राहणारा डोंबिवलीचा. धन्याचं घराणं हे मूळचं कीर्तनकारांच्या परंपरेतलंच घराणं. धन्या स्वतः गातोही उत्तम\nतात्या, तुम्हाला मागे खुशवंतसिंग म्हटलं होतं. आता पुलं म्हणावं काय असं वाटतंय.\nसंगीत दिग्दर्शन छान जमलय. वा वा\nआता काही 'माहिती' द्या. :\nया गीतातील स्वरतानांचे नोटेशन तुम्ही केलेत काय\nनोटेशनची चिन्हे आणि त्यांचा अर्थ काय\n(चार रेषांवरून धडपडणार्‍या मुंग्या अशी आणि इतकीच त्यांची आम्हाला ओळख आहे.)\nउत्तर माहितीपूर्ण ठरेल याची खात्री आहे.\nविसोबा खेचर [07 Jun 2007 रोजी 11:31 वा.]\nतात्या, तुम्हाला मागे खुशवंतसिंग म्हटलं होतं. आता पुलं म्हणावं काय असं वाटतंय.\nतुमचं म्हणणं आमच्या गुरुवर्यांना चार रुपायांचं पोष्टाचं तिकिट चिकटवून पत्राने स्वर्गात कळवलं आहे. ते सध्या स्वर्गात इंद्रासमोर 'बटाट्याच्या चाळीचा' प्रयोग करण्यात बिझी आहेत. त्यांच उत्तर आलं की कळवतो आपल्याला\nसा न वि वि\n वरती स्वर्गात तुमच्या डोक्यावर रंभा तेल थापत्ये आणि उर्वशी पंख्याने वारा घालत्ये असं ऐकून आहे\nअसो, आमचे हे विसूनाना काय म्हणताहेत तेवढं बघा आणि त्याना मोठ्या मनाने क्षमा करा. भावनेच्या भरात ते काय लिहून गेले आहेत हे त्यांचं त्यांनाही कळलेलं नाही\nपरवाच तुमचा गजा खोत भेटला होता. अजून 'उगीच का कांता' हे पद त्याला पेटीवर वाजवायला जमलेलं नाही\nअसो, गजाखोतासकट आम्हा सर्वांनाच तुमची खूप आठवण येते एवढं मात्र खरं\nसंगीत दिग्दर्शन छान जमलय. वा वा\nया गीतातील स्वरतानांचे नोटेशन तुम्ही केलेत काय\nनाही, मी नोटेशन केले नाही. मला नोटेशन करता येत नाही. माझ्या हातात अदितीताईंनी गाणं ठेवलं आणि ते वाचता वाचता अद्ध्या त्रितालाच्या मीटर मधली भैरवीतली चाल मला सुचली. मी ती लगेच वॉकमनवर टेप करून ठेवली आणि मागाहून रामला आण�� वरदाला ऐकवली.\nनोटेशनची चिन्हे आणि त्यांचा अर्थ काय\nमला माहीत नाही. नोटेशन लिहिण्याच्या 'पलुसकर पद्धती' आणि 'भातखंडे पद्धती' अश्या दोन पद्धती आहेत असे मी ऐकून आहे. संगीतच्या शास्त्राविषयक, व्याकरणाविषयक कोणतीही पुस्तकं मी वाचलेली नाहीत.\nअसो, प्रतिसादाकरता धन्यवाद नानासाहेब\nदोन दिसांची नाती [08 Jun 2007 रोजी 03:40 वा.]\nसंगीतच्या शास्त्राविषयक, व्याकरणाविषयक कोणतीही पुस्तकं मी वाचलेली नाहीत.\n'शंकर निवास' शिवाजी पार्क, मुंबई.\n'कलाश्री' बंगला, नवी पेठ, पुणे -३०\nयेथील दोन दिग्गज ग्रंथराजच आम्हाला आयुष्यभराकरता पुरेसे आहेत\nसंघ, सावरकर, आणि कोल्हापूर\nविसोबा खेचर [08 Jun 2007 रोजी 04:46 वा.]\nपण शिवाजी पार्कात कोण बाबूजी तिथे रहात होते बाबूजी तिथे रहात होते श्रीधर तर पार्ल्याला राहतात ना आता \nहो, बाबुजी त्यांच्या कुटुंबियांसमवेत आधीपासून शिवाजी पार्कातच रहात होते. श्रीधरजींनी मागाहून पार्ल्याला फ्लॅट घेतला.\nवयपरत्वे आमच्या ललितामावशी मात्र आता बाबुजींच्या पश्चात बर्‍याचदा पार्ल्याला मुलाकडेच असतात. मी अनेकदा शिवाजी पार्कातल्या बाबुजींच्या घरी गेलो आहे. पण मी नेहमी ललितामावशींनाच जास्त वेळा भेटलो आहे. बाबुजी घरात असले तरी त्यांच्या वार्‍याला मी फारसा उभा रहात नसे. नेहमी त्यांना टरकूनच असे\nकधी मूड असेल तर मात्र ते स्वतःहून माझ्याशी बोलायचे\n'अरे मुबई-पुणं ही माझी कर्मभूमी. या शहरांबद्दल माझ्या मनात कृतज्ञता आहेच. पण माझा खरा जीव आमच्या कोल्हापुरावरच आहे जगभर हिंडलो, पण आमच्या कोल्हापूरसारखं उत्तम हवापाणी कुठेच नाही जगभर हिंडलो, पण आमच्या कोल्हापूरसारखं उत्तम हवापाणी कुठेच नाही\nअसं ते एकदोनदा मला म्हणाले होते.\nअखेरपर्यंत बाबुजींचे 'संघ', 'सावरकर', आणि 'कोल्हापूर' हेच अत्यंत श्रद्धेचे विषय होते. 'संघ' हे तर बाबुजींचं पहिलं प्रेमच म्हणायला हवं.\n अशी माणसं पुन्हा पुन्हा होत नाहीत\nगदिमा ,बाबुजी आणि कोल्हापुर\n'वाटेवरल्या सावल्या' या गदिमांच्या आत्मचरित्रात्मक लेखनात सुधीर फडके आणि गदिमा यांच्या उमेदीच्या काळातील कोल्हापुरचे दिवस आहेत. त्यात सुधीर फडक्यांचा 'राम फडके' या नावाने उल्लेख आहे. तेच त्यांचे खरे नाव असावे.\nतात्या, कोल्हापुर म्हणजे कलापुरच, म्हाराजा सारे दिग्गज तिथेच घडले. त्यामुळे त्यांचे पहिले प्रेम कोल्हापुरावर असणार हे निश्चि��\nविसोबा खेचर [08 Jun 2007 रोजी 08:10 वा.]\nत्यात सुधीर फडक्यांचा 'राम फडके' या नावाने उल्लेख आहे. तेच त्यांचे खरे नाव असावे.\nराम फडके हेच त्यांचे मूळ नांव आहे. राम विनायक फडके.\nविनायकराव फडके हे त्या काळातले कोल्हपुरातले उत्तम वकील. त्यांची वकिलीही खूप जोरात सुरू होती. मुलगा चांगला गातो, म्हणून त्याकाळी कोल्हापुरात असलेल्या ग्वाल्हेर घराण्याच्या पं वामनराव पाध्येबुवांकडे त्यांनी रामला गाणं शिकण्याकरता ठेवला होता. सारं काही उत्तम सुरू होतं. पण विसूनाना, नशीबाचे फासे नेहमी आपल्याला हवे तसे पडतातच असे नाही.\nआमचा कोकणी अंतु बर्वा भाईकाकांना म्हणतो ना,\n'अहो, चाळीस वर्षांपूर्वी आमची ही गेली, अन् दारचा हापूस तेव्हापासनं या घटकेपर्यंत मोहरला नाही शेकड्यानं आंबा घेतलाय एकेकाळी त्या झाडाचा शेकड्यानं आंबा घेतलाय एकेकाळी त्या झाडाचा पण भाग्य कुठल्या वाटेनं जातं ते बघा पण भाग्य कुठल्या वाटेनं जातं ते बघा\nतश्यातलीच थोडीशी गत झाली कोल्हपुरातल्या ह्या फडके कुटुंबियांची ऐन उमेदीत विनायकरावंची बायको वारली आणि त्यांचं आयुष्यावरचं लक्षच उडालं. उत्तम सुरू असलेली वकिली बसली ती बसलीच\nबाबुजी मात्र पत्नीच्या बाबतीत भाग्यवान ठरले. आमच्या ललितामावशींनी बाबुजींना अगदी त्यांच्या अखेरपर्यंत मोलाची साथ दिली\nबाबुजींचं लव्ह म्यॅरेज होतं बरं का विसूनाना. ललितामावशी या माहेरच्या सारस्वत\n उत्तम गाणार्‍या. ललितामावशींनी त्या काळात गाणी गाऊन वडिलांचं ऐशी हजारांचं कर्ज फेडलं. अत्यंत कर्तृत्ववान बाई अशोककुमार देविकाराणीच्या अछुतकन्याच्या काळातली\nपण नंतर मात्र बाबुजींशी विवाह झाल्यानंतर ललितामवशींनी गाण्याला राम राम ठोकला आणि पूर्ण वेळ घरातच रमल्या.\nबोलण्यासारखं, लिहिण्यासारखं खूप काही आहे, विसूनाना पण बोलत बसलो तर वेळ जाईल.\nआमच्या 'ललितामावशी' हा एक स्वतंत्र व्यक्तिचित्राचा विषय आहे. स्वभावाने अतिशय गोड. मृदुभाषी. हाताने अतिशय उदार त्यांच्याशी गप्पा मारायला खूप मजा येते. कुठलंही दडपण येत नाही. मला तर एखाद्या मैत्रिणीशी आपण बोलत आहोत असंच नेहमी वाटत आलेलं आहे.\nविसूनाना, सध्या सवड नाही, पण एकदा केव्हातरी ललितामावशींचं व्यक्तिचित्र नक्की रंगवेन. अर्थात, त्या आधी माझ्या या वृद्ध मैत्रिणीची परवानगी मात्र घेतली पाहिजे हो\nपण ती निश्चित मिळेल याचीही खात्री आहे\nतात्या, प्रसाद वाटत जा...\nतात्या, तुमच्याकडे थोरामोठ्या लोकांनी दिलेला प्रसाद आहे.\nतो आमच्यासारख्या देवळाबाहेरून दर्शन घेणार्‍या लोकांना थोडा-थोडा का होईना वाटत चला.\nतुम्ही दीर्घलेखन फारच कमी करता असा माझा (लटका) आरोप आहे.\nभैरवी ऐकली. फारच श्रवणीय आहे.\n आपले आणि इतर सर्वांचे.\nतात्या गानं लै आवडलं बरका... तुमी मुजीक कसं दिलत त्ये बी कळाल.. (म्हंजी कळाल काहीच न्हाई पन वाचाया गंमत वाटली... तुमी मुजीक कसं दिलत त्ये बी कळाल.. (म्हंजी कळाल काहीच न्हाई पन वाचाया गंमत वाटली).. आनि त्या माहितीवाल्या लोकांणी पन उडवल न्हाई बगून बरं वाटलं..\n~गुंड्याभावा, उपक्रमाचं वय वाडतय रं बाबा\nप्रा.डॉ.दिलीप बिरुटे [07 Jun 2007 रोजी 17:11 वा.]\nआत्ताच ऐकली भैरवी. फारच सुंदर\nविसोबा खेचर [07 Jun 2007 रोजी 17:55 वा.]\nफक्त भैरवीचा मूड ह्या चार ओळींना फिट होत नाही, असे राहून राहून वाटत राहिले.\nशक्य आहे. कुठलंही गाणं किंवा कुठलाही राग हा प्रत्येकाला कसा भावेल हे सांगता येत नाही. एखादवेळेला आपल्याला बंदिशीचे शब्द फार आवडतात, पण तो राग तेवढा पटत नाही आणि एखाद वेळेला एखाद्या बंदिशीची सुरावट, नजाकत अतिशय आवडून जाते पण शब्द तेवढे प्रभावी वाटत नाहीत असंही होऊ शकतं. शिवाय या सगळ्या गोष्टी व्यक्तिसापेक्ष असतात हा भाग वेगळा\nम्हणूनच गाणं आणि खाणं आणि इतर कुठलीही फाईन आर्ट ही अनुभवायची गोष्ट आहे, आणि प्रत्येकाचं अनुभवविश्व वेगळं\nजगातल्या ९०% भैरव्या ह्या करुण (हुरहुर लावणार्‍या) वाटतात, अगदी भक्तीरसाने ओथंबलेल्या असल्या तरी.\nखरं आहे. करूण म्हणण्यापेक्षा हूरहूर लावणार्‍या अधिक असतात असं मला वाटतं. आत्तापर्यंत मोठमोठ्या कलाकारांच्या अनेक मैफली ऐकल्या त्यात शेवटी गायल्या गेलेल्या काही भैरव्या तर अक्षरशः बेचैन करून गेल्या\nतेव्हा मला एक माहिती हवी आहे. भैरवी ह्या रागात पूर्ण बडा खयाल कुणी गायलेला आपण ऐकला आहे का \nनाही बुवा, मी तरी कधी ऐकला नाही. माझ्यामते प्रत्येक रागाचा एक जीव असतो, एक प्रकृती असते. भैरवीचा पिंड हा बडा ख्यालाचा नाही/नसावा असं मला वाटतं. त्याचप्रमाणे काफी, खमाज, पिलू ही मंडळीदेखील लहानश्या नाजूक जिवाची\nतसे पुरिया, मुलतानी, तोडी, मालकंस, मल्हार, दरबारी नाहीत. ते बलाढ्य राग आहेत. ऐसपैस आहेत\nआमच्या अण्णांसारखा एखादा दिग्गज गवई या रागांनीच संगीताची पूजा बांधतो. अगदी यथा��ांग पूजेदरम्यान या रागांचे मोठमोठे मंत्रघोष चालतात.\nभैरवी ही अश्या मोठ्या रुद्रांकरता/यागांकरता नव्हेच\nपण शेवटचा फलादेश, आरती आणि प्रसाद मात्र भैरवीचाच हवा\nप्राणप्रतिष्ठा, पत्रीफुलांचे नाना उपचार, पंचामृती पूजा, अजून कुठकुठले मोठाले मंत्र, यातून पूजा बांधली जाते. पण तिची सांगता मात्र हातावर ठेवलेल्या छानश्या प्रसादरूपी बर्फीमुळेच होते.\nतो हातावर ठेवलेला प्रसाद म्हणजेच भैरवी\nतात्या, मानला बुवा तुला. क्या बात है यार अदिती ताईंचे शब्द,वरदाचा आणि डॉ. राम देशपांड्यांचा आवाज एवढे असल्यावर चाल कुणाची का असेना अदिती ताईंचे शब्द,वरदाचा आणि डॉ. राम देशपांड्यांचा आवाज एवढे असल्यावर चाल कुणाची का असेना [ चिडलास ] यार ,चाल खरोखरच सुंदर बांधल्येस. मजा आला. तुला सांगू भैरवीत चाल बांधणेच कठीण. ईतक्या पध्दतीने वापरली गेली आहे ;तरीपण त्यातून नवीन काहीतरी काढायचे .कठीणच. पण तू छान जमवलेस.\nएक अप्रतीम भैरवी ऐकाला मिळाली . सर्वांचे अभिनंदन \nसुरेख चाल. गायलेही छानच आहे.\nभैरवी ऐकली. फार छान वाटले. आपले आणि सर्व कलाकारांचे अभिनंदन. आणि येथे दुवा दुवा देवून आम्हाला सहभागी करुन घेतल्या बद्दल आभार.\nबाबूजींबद्दल सुद्धा बरेच वाचायला मिळाले. आपल्या व्यक्तीचित्रांच्या प्रतिक्षेत.\nसाहित्याशी एकनिष्ठ रहा.....आणि आयुष्याशी सुद्धा :) -(सखाराम गटणे-पुल.)\nविसोबा खेचर [08 Jun 2007 रोजी 10:18 वा.]\nसाहित्याशी एकनिष्ठ रहा.....आणि आयुष्याशी सुद्धा :) -(सखाराम गटणे-पुल.)\nआपली सही अतिशय आवडली\nसाहित्याशी एकनिष्ठ रहा.....आणि आयुष्याशी सुद्धा :) - (सखाराम गटणे- पुल)\nभैरवी खूप आवडली. तुमचे विशेष करून आणि इतरांचेही अभिनंदन.\nविसोबा खेचर [09 Jun 2007 रोजी 03:14 वा.]\nगाणं आवडलं असं कळवणार्‍या सर्व रसिक सभासदांचे मनापासून आभार..\nत्यातलं जे काही चांगलं असेल ते माझ्या गुरुजनांचं, आणि जे काही चुकीचं/वाईट असेल ते माझं, असंच मी मानतो. माझे मानस गुरू बाबूजी आणि भीमण्णा यांचा आशीर्वाद राहिला तर अजूनही काही चांगलं काम करायची इच्छा आहे.\nवरदाने माझ्या अजूनही काही बंदिशी गायल्या आहेत त्याही इथे यथावकाश देईन..\nगानसूरांमध्ये रमणार्‍या आणि त्यातले कळणार्‍या आपणा सर्व मंडळीचा हेवा वाटतो.\nमी तुमच्या ब्लॉगवर प्रतिसाद आत्ताच दिला. त्यानंतर इथले प्रतिसाद वाचले. तेव्हा इथेच उत्तर दिलेत तरी चालेल.\nतुम्हाला जे काही दे��ानं दिलेय ते आमच्या पर्यंत असेच पोहोचवत रहा\nवा ऐकुन छान वाटले.\nप्रा.डॉ.दिलीप बिरुटे [13 Jun 2007 रोजी 18:00 वा.]\nतुम्हाला जे काही देवानं दिलेय ते आमच्या पर्यंत असेच पोहोचवत रहा\nविसोबा खेचर [13 Jun 2007 रोजी 17:40 वा.]\nएकलव्य आणि गुंड्याभाऊचे मन:पूर्वक आभार..\nमी तुमच्या ब्लॉगवर प्रतिसाद आत्ताच दिला. त्यानंतर इथले प्रतिसाद वाचले. तेव्हा इथेच उत्तर दिलेत तरी चालेल.\nमाझ्या ब्लॉगवर आपला प्रतिसाद मला कुठे दिसला नाही. आपल्याला कशाचे उत्तर अपेक्षित आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.padmagandha.com/index.php?route=product/category&path=63", "date_download": "2019-02-20T12:38:43Z", "digest": "sha1:QZEBYXDBVLXXJOQDUTY3VMTZTQ6N4WT6", "length": 6879, "nlines": 119, "source_domain": "www.padmagandha.com", "title": "बाल-वाड्मय", "raw_content": "\nChotyansathi Lokkatha | छोट्यांसाठी लोककथा\nगोष्टी ऐकणं जस तुम्हाला आवडतं; तसंच छान छान गोष्टी सांगायलाही तुम्हाला आवडतात, हो ना\nडॉ. सुहासिनी इर्लेकर यांनी विविध काव्यप्रकारात लेखन केले आहे. त्यांनी बालकविताही लिहिल्या आहेत. मुल..\n'चिमणीगाणी ' , 'आईबाबा ' या लोकप्रिय बालकवितांच्या संग्रहानंतरचा कवियत्री हेमा सुभाष लेले यांचा हा न..\nस्वभावाच्या जडणघडणीसाठी आणि भावी जीवन प्रगल्भ होण्याकरिता बालसाहित्याची मोठीच मदत होते. हे मनात ठेवू..\n‘मुलांना जे आपलं वाटतं ते चांगलं बालवाङ्मय. त्यामुळे बालगीतातले विषय मुलांच्या जगातलेच हवेत. त्याती..\nKombda Zhala Ghadyal |कोंबडा झाला घड्याळ\nकवी राजेश देवराव बारसागडे यांचा ‘कोंबडा झाला घड्याळ’ हा बालकवितांचा संग्रह आहे. प्रत्येक कविता ही अर..\nNavya Navya Goshti | नव्या नव्या गोष्टी\nगोष्टी ऐकणं जस तुम्हाला आवडतं; तसंच छान छान गोष्टी सांगायलाही तुम्हाला आवडतात, हो ना\nशाळेत जाण्याचे एक छोटेसे पण पवित्र स्वप्न त्याने पाहिले होते.सचोटी, प्रामाणिकपणा आणि त..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://mr.pratilipi.com/read?id=5414074597244928&ret=%2F%3Fredirect%3DcatchAll", "date_download": "2019-02-20T11:32:38Z", "digest": "sha1:X3DIX4HBNDSL4ZUW4UCFMZG255EJ7TP3", "length": 9946, "nlines": 41, "source_domain": "mr.pratilipi.com", "title": "वाचा श्रद्धा शिवाजी काळे च्या मराठी कथा सांजवात प्रतिलिपि वर « प्रतिलिपि मराठी | Read Shraddha Kale's Marathi content saanjwaat on Pratilipi « Pratilipi Marathi", "raw_content": "\nपश्चिमेला सुर्याची लालबुंद लाली पसरली,जणु तांबड्या- लाल रंगाची गोधडीच आसमंताने न्याली होती.\nप्राजक्ताच्या फुलांचा दरवळ सर्वत्र पसरला होता.नारळाची शहाळी त्या माडाला गुदगुल्या करत होती.\nऊन सावलीचा खेळ अजुनच रंगात आला होता हळुच दरवाजा आडुन त्या कानोसा घेत होत्या .ओसरीतला झोका त्याच्याच नादात झुलत होता.परसातला जास्वंदही खदखदून खिदळत होता.सुवासिक अगरबत्त्यांचा घमघमाट सगळ्या वाड्यात पसरला होता मंद धुंद सुगंध अगदी ह्रदयातल्या स्पंदनाला स्पर्श करीत होता.\nवाड्यातील देवघरात आजी सांजवात करण्यात मग्न होती .पण दिवा काही तेवना वार्याची झुळुक वाकुल्या दाखवत यायची अन त्या दिव्याला छेडायची आजी पुन्हा वात तेवायची असं बर्‍याच वेळ सुरू होतं . दिव्याच्या ज्योतीकडे पाहत आजी नकळत भूतकाळात शिरली .\nतेरा वर्षांची असतांना आजी देशमुखांच्या घरात सुन होउन आली आणी तेव्हापासुन आजपर्यंत ती ही तेवतच होती त्या ज्योतीप्रमाणे..आयुष्याच्या पाऊलवाटेवर अनेक ऊन पावसाळे सोसत आनंदाने जीवनप्रवास सुरू होता..तो दिवस तर अविस्मरणीय देशमुखांच्या घराचा कुलदीपक जन्माला आला होता.किती ते कौतुक ,किती ते सोहळेस्त्री जन्माचं सार्थकच झाले होते.सगळीकडे आनंदी आनंद होता चिमुकला बाळकृष्ण घरभर रांगत होता..पण ऐकाऐकी आयुष्यातला सहप्रवासी गेला हे जातांना फक्त ईतकेच बोलले,आपला प्रवास फक्त इतकाच होता.जप स्वतःला अन आपल्या माधवालाही.......अन तो स्थितप्रज्ञ दिपक विझला.....\nपरंतु टिमटिमती चांदणी ही प्रकाशाची द्योतकच असते म्हणून उठले दुःख सावरून खंबीर झाले,आता पुढचा प्रवास फक्त माधवासाठीच होता.माधवचं शिक्षण पुर्ण होऊन तो ईंजीनीअर झाला . नोकरीही मिळाली.\nदेशमुखांच्या घराण्यातील पहिला इंजिनिअर होता माझा माधव.दृष्ट लागेल असं सगळ छान सुरू होतं अन एक दिवस लेटर आलं माधवाची बदली अमेरिकेत झाली .सुवर्णयोग म्हणजे हाच बहुतेक.\nपोराची स्वप्न पूर्ण होणार म्हणुन त्याला अमेरिकेत जाण्यासाठी होकार दिला.त्याच्या आवडीच्या खरवसीच्या वड्या करतांना डोळे कधी पाण्याने डबडबले तेही कळलं नाही..\nत्याची फ्लाईट होती संध्याकाळी,मला एरव्ही संध्याकाळ फार आवडते पण त्या दिवशी संध्याकाळ होऊच नये असं माझ्यातल्या आईमनाला वाटत होतं.पण का कुणास ठाऊक त्या दिवशी वेळ ही जोरात पळत होती.\nमाधवला निरोप देण्याचा क्षण आला लेकरू उदास होऊ नये म्हणून डोळ्यातलं पाणी आतच झिरपवलं होतं मी...\nओ कमाॅन म्म्मा...जस्ट चिल असं माधव म्हणाला अन् क्षणातच मायदेशावर आक्रमण झाले की काय असे वाटुन गेले.\nतेवढ्यात अनांऊसमेंट झाली न माधव ची फ्लाईट जातांना दिसली..उत्तुंग आभाळाकडे टक लावून पाहीले न दाटलेल्या हुंदक्याला वाट मोकळी करून दिली.........\nघरी आल्यावर घर नुसतंच भक्कास भासत होतं. दिवेलागण झाली न माधवचा भास व्हायचा ,ए\nआई भुक लागली जेवायला वाढ”......\nबघता बघता दोन महीने झाली .आता हळुहळु सवय झाली एकटेपणाची .ऐकटेपणाशीच आता नातं अधिक गहिरं होत होतं...दर रविवारीच माधवचा फोन यायचा “आई तुझ्या अकाऊंटवर पैसै टाकले काढून घे”\nहे सांगण्यासाठी..लेकरू कामात असतं नसेल वेळ मिळत बोलायला,अशी मीच माझ्या मनाची समजूत घालुन माझी वेळ मारून न्यायची...असेच दिवसामागुन दिवस जात होते आता तर ते काय मॅसेज म्हणता ना तेच यायचं ते\nपण फक्त पैसे पाठविल्याचा...पण खरं सांगू तो मॅसेज पण मी पुन्हा पुन्हा वाचायचे.आणी डोळे भरुन यायचे.....\nदिवस यायचा अन मावळायचा,सांजवात करण्यासाठीही माझे हात आता थरथर करीत .निस्तेज निस्तबध डोळ्यात फक्त प्राण शिल्लक होता माधवाला पाहण्यासाठीच......\nपण माधवा काही आला नाही किंवा फोनही नाही...\nदिवाळी आली होती ,आकाशात लक्ष दिप ऊजळले होते रांगोळ्यांनी अंगणे सजली होती,सुगंधी उटण्याचा\nघमघमाट दाही दिशांनी ऊधळत होता...\nआणि अचानक आज एक वर्षानंतर घराचे दार वाजले होते,माधवा\nहोय माझा माधवाच आला होता,मला शोधत पण कदाचित मी त्याला दिसली नसावी,माधवा बघ रे बाळा जरा इकडे,ही बघ देवाला सांजवात करत होते.....\nमाधवाने आवाज दिला हे माॅम लुक अॅट ,सरप्राईझड,,,,,,,,,\nमाधवाने जवळ येऊन पाहीले ,तिथे होता सांगाडा...\nमुलाच्या प्रेमासाठी आसुसलेल्या ऐका सांजवातीचा ....................\nसामग्री वाचन आनंद लुटा\nसोशल मीडिया वर अनुसरण करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/garbage-walk-against-municipal-corporation-tuesday-110142", "date_download": "2019-02-20T11:52:30Z", "digest": "sha1:AJZPLPIE7ZPTSL3B4KF5ZE6CD7DBLACE", "length": 13769, "nlines": 203, "source_domain": "www.esakal.com", "title": "Garbage Walk against municipal corporation on Tuesday महापालिकेच्या विरोधात मंगळवारी ‘गार्बेज वॉक’ | eSakal", "raw_content": "\nबुधवार, फेब्रुवारी 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर बुधवार, फेब्रुवारी 20, 2019\nमहापालिकेच्या विरोधात मंगळवारी ‘गार्बेज वॉक’\nसोमवार, 16 एप्रिल 2018\nऔरंगाबाद - शहरात कचऱ्याला आगी लावण्याचे व अशास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्याचे प्रकार सुरूच असून, आता नागरिकांची सहनशीलता संपत आली आहे. त्यामुळे महापालिकेच्या विरोधात मंगळवारी (ता. १७) ‘गार��बेज वॉक’ काढण्यात येणार आहे. त्यासाठी रविवारी (ता. १५) व्यापारी महासंघासह इतरांनी बैठक घेऊन गार्बेज वॉकमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.\nऔरंगाबाद - शहरात कचऱ्याला आगी लावण्याचे व अशास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्याचे प्रकार सुरूच असून, आता नागरिकांची सहनशीलता संपत आली आहे. त्यामुळे महापालिकेच्या विरोधात मंगळवारी (ता. १७) ‘गार्बेज वॉक’ काढण्यात येणार आहे. त्यासाठी रविवारी (ता. १५) व्यापारी महासंघासह इतरांनी बैठक घेऊन गार्बेज वॉकमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.\nकचराकोंडीवर महापालिकेला अद्याप ठोस उपाय सापडलेला नाही. यामुळे ‘गार्बेज वॉक’ काढून कचऱ्याची एकसष्टी साजरी केली जाणार आहे. औरंगाबाद कनेक्‍ट टीमने यासंदर्भात बैठकीचे आयोजन केले होते. या वेळी जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे, लक्ष्मीनारायण राठी, आर्किटेक्‍ट संघटनेचे संजय पाठे, दिलीप सारडा, स्वप्नील पारगावकर, दीपक देशपांडे, गोविंद कुलकर्णी, राजेंद्र जोशी, सारंग टाकळकर, अरुण देशपांडे, प्रा. प्रशांत अवसरमल, अण्णासाहेब खंदारे, विशाल बन्सवाल, नूपुर भालेराव, दत्तात्रेय सुभेदार, गीता देशपांडे, अक्षय जैस्वाल, शरद लासूरकर, सचिन दराडे, अजय बोरीकर आदी उपस्थित होते. पैठण गेट येथून स्व. गोविंदभाई श्रॉफ यांच्या पुतळ्यापासून सकाळी नऊ वाजता वॉकला सुरवात होईल. गुलमंडी, रंगारगल्ली, बुढीलेनमार्गे महापालिका मुख्यालयापर्यंत वॉकचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी कचरा छायाचित्रांचे चालते प्रदर्शन सादर केले जाईल. महापालिकेला निष्क्रियतेबद्दल जाब विचारण्यासाठी सहभागी व्हावे, असे आवाहन औरंगाबाद कनेक्‍ट टीमने केले आहे.\nवेतनवाढीने एसटीच्या तिजोरीवर भार\nऔरंगाबाद - एसटी महामंडळाच्या वेतनवाढीने एसटीच्या तिजोरीवर साधारण ४७ लाख रुपयांचा अतिरिक्त भार पडला आहे. एसटी महामंडळात वेतन कराराचा मुद्दा...\nसाखर 36 रुपये किलो\nऔरंगाबाद - देशात साखरेच्या विक्रमी उत्पन्नामुळे अडचणीत सापडलेल्या साखर कारखान्यांना तारण्यासाठी केंद्र सरकारने शुक्रवारी साखरेच्या किमान विक्री दरात...\nएसटीच्या वाहक-चालक पदाची रविवारी परीक्षा\nसोलापूर : राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने आठ हजार 22 चालक व वाहक पदांची भरती केली जात आहे. त्यासाठी 42 हजार 232 उमेदवारांनी अर्ज केले असून त्यां��ी...\nजायकवाडीत लालसरी बदकांची शिकार\nऔरंगाबाद - जायकवाडी धरणात विदेशी पक्षी मृतावस्थेत आढळण्याच्या घटनेने खळबळ उडालेली असतानाच येथे स्थलांतरित पक्ष्यांची शिकार होत असल्याचे पुन्हा समोर...\nऔरंगाबाद शहर पोलिस दलात बदल्या\nऔरंगाबाद - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्तालयातील 75 अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. यात काही पोलिस अधिकाऱ्यांची शहराबाहेर बदली झाली....\nमराठवाड्यात रयतेची शिवजयंती जल्लोषात\nऔरंगाबाद - झेंडे-पताकांनी भगवी झालेली शहरं, दिवसभर निघणाऱ्या मिरवणुका, महिलांच्या दुचाकी फेऱ्या, शिवरायांच्या जयजयकाराचे होणारे गगनभेदी जयघोष नि लक्ष...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.padmagandha.com/index.php?route=product/category&path=64", "date_download": "2019-02-20T12:37:50Z", "digest": "sha1:XUSTIKOGPUJGWBA7EVVQTJAYAQQHKEET", "length": 6898, "nlines": 91, "source_domain": "www.padmagandha.com", "title": "भाषाविज्ञान", "raw_content": "\nAhirani Got |अहिराणी गोत\nअहिराणी भाषेतील हे पुस्तक अहिराणी भाषा आणि लोकजीवनाच्या गुणवैशिष्ट्यांसह आहे. अहिराणी भाषेचे सौंदर्..\nAhirani Vatta | अहिराणी वट्टा\n‘अहिराणी वट्टा’ हे अहिराणी भाषेत लिहिलेले पुस्तक आहे. अहिराणी ओट्यावर रंगणार्‍या एकत्र गप्पा, च..\nAhiranichya Nimittane : Bhasha | अहिराणीच्या निमित्ताने : भाषा\nडॉ. सुधीर रा. देवरे हे भाषा, कला, लोकजीवन आणि लोकवाङ्‌मय यांचे अभ्यासक आहेत. अहिराणी ही त्यांची मातृ..\nसर्वेक्षण मालिकेचे मुख्य संपादक : गणेश देवीभाषिक सर्वेक्षणाचा स्तुत्य उपक्रम ‘महाराष्ट्रातील भाषा’..\nBhashavidnyan: Varnanatmak Aani Aitihasik| भाषाविज्ञान : वर्णनात्मक आणि ऐतिहासिक\nपारंपरिक भाषाशास्त्र बव्हंशी कालबाह्य ठरले असून त्याची जागा आता आधुनिक भाषाविज्ञानाने घेतली आहे. वर..\nमराठी भाषेच्या अस्तित्वासंबंधी व भविष्यासंबंधी जेव्हा चर्चा होते, त्यावेळी मराठीला ‘ज्ञानभाषा’ क..\nMarathisathi Loknagari| मराठीसाठी लोकनागरी\nम���ाठी शुद्धलेखनातील अराजक हा एक सध्याचा ज्वलंत प्रश्न आहे. त्याचे खरे कारण म्हणजे मराठीचे लेखननियम ..\nSahityashastra :Swaroop Aani Samasya |साहित्यशास्त्र : स्वरूप आणि समस्या\nसाहित्यशास्त्र : स्वरूप आणि समस्या या पुस्तकात ‘साहित्य’ या संकल्पनेची व्यामिश्रता व वादग्रस्तता लक..\nSanskrut Sahityashi Tondolakh | संस्कृत साहित्यशास्त्राची तोंडओळख\nडॉ. सरोज देशपांडे यांनी अनेक वर्ष पुणे विद्यापीठातील ‘संस्कृत प्रगत अध्ययन केंद्रा’त संशोधनाचे व अध..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida/shooter-manu-bhaker-wins-gold-heena-sidhu-silver-womens-10m-air-pistol-cwg-108316", "date_download": "2019-02-20T12:02:01Z", "digest": "sha1:3CJ2ILUW4C5VQT5KVFCCD5E6ZORMPL2D", "length": 11681, "nlines": 200, "source_domain": "www.esakal.com", "title": "Shooter Manu Bhaker wins gold Heena Sidhu silver in womens 10m air pistol in CWG नेमबाजीत 16 वर्षीय मनू भाकेरचा सुवर्णवेध; हिनाला रौप्य | eSakal", "raw_content": "\nबुधवार, फेब्रुवारी 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर बुधवार, फेब्रुवारी 20, 2019\nनेमबाजीत 16 वर्षीय मनू भाकेरचा सुवर्णवेध; हिनाला रौप्य\nरविवार, 8 एप्रिल 2018\nसोळा वर्षीय मनूने पात्रता फेरीतच विक्रम मोडीत काढत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. तिने 400 पैकी 388 गुण मिळविले होते. यापूर्वीचा विक्रम 379 गुणांचा होता.\nगोल्ड कोस्ट : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत नेमबाजीत 10 मीटर एअर पिस्तुल प्रकारात भारताच्या मनू भाकेरने सुवर्णपदक पटकाविले तर हिना सिद्धू हिने रौप्यपदकावर आपले नाव कोरले.\nराष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या आज चौथ्या दिवशी भारताला दुसरे सुवर्ण मिळाले. यामुळे भारताच्या खात्यात सहा सुवर्ण झाली आहेत. मनूने 240.9 गुण मिळवीत सुवर्णपदक मिळविले. हिनाने 234 गुण मिळवीत रौप्य पदक पटकाविले. तर, ऑस्ट्रेलियाच्या एलेना गालियाबोविच 214.9 गुण मिळवीत ब्राँझपदक मिळविले.\nसोळा वर्षीय मनूने पात्रता फेरीतच विक्रम मोडीत काढत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. तिने 400 पैकी 388 गुण मिळविले होते. यापूर्वीचा विक्रम 379 गुणांचा होता.\n...तर शिवसेना युती तोडेलः रामदास कदम\nमुंबईः राज्यात अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद वाटून घेण्याच्या अटीवरच युती झाली असून, भारतीय जनता पक्षाने तसे न केल्यास शिवसेना युती तोडेल, असा दावा...\nआता युद्ध झाले, तर पाकिस्तानला आपण हरवूच (व्हिडिओ)\nनवी दिल्ली- पुलवामा हल्ल्यानंतर देशभरात पाकिस्तानविरूद्ध संतापाची लाट आली आहे. म्हणूनच कदाचित आता जर युद्ध झाले तर निश्चित पाकिस्तानपेक्षा भारताचे...\nभारतीय कैद्यांकडून पाकिस्तानी कैद्याची हत्या\nजयपूर (राजस्थान): भारतीय कैद्यांनी पाकिस्तानी कैद्याला जबर मारहाण करुन त्याची हत्या केल्याची घटना येथील कारागृहामध्ये घडली आहे. शाकीर उल्हा असे या...\nपुलवामा हल्ल्याबाबत सौदीचे मौनव्रतच\nनवी दिल्ली : भारत व सौदी अरेबियामध्ये आज (ता. 20) महत्त्वपूर्ण पाच करार झाले. सौदीचे राजा मोहम्मद बिन सलमान हे मंगळवारी भारताच्या दौऱ्यावर आले आहेत....\nजवानांसाठी जेंव्हा 'व्हायोलिन गाते...\nपुणेः तारीखः 17 फेब्रुवारी, रविवारची संध्याकाळ, स्थळः निवारा सभागृह पुणे. सियाचीनमधल्या भारतीय सैन्यासाठी ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी मदतनिधी...\nयुतीच्या उमेदवारांना मत देणार नाही - सर्व पक्षीय गाव बचाव संघर्ष समिती\nकल्याण - सत्तावीस गावांची स्वतंत्र नगरपालिका करण्याचे आश्वासन शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाने पुर्ण केले नाही. ही आमची फसवणूक आहे. यामुळेच आगामी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/natgrid-project-still-incomplete-156850", "date_download": "2019-02-20T12:26:50Z", "digest": "sha1:K5YYEU37AQTY7FSWTKPBYSXSF3YT3Y3X", "length": 18542, "nlines": 215, "source_domain": "www.esakal.com", "title": "NatGrid project is still incomplete ‘नॅटग्रीड’ प्रकल्प अद्याप अपूर्णच | eSakal", "raw_content": "\nबुधवार, फेब्रुवारी 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर बुधवार, फेब्रुवारी 20, 2019\n‘नॅटग्रीड’ प्रकल्प अद्याप अपूर्णच\nसोमवार, 26 नोव्हेंबर 2018\nमुंबई - मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यास १० वर्षे झाल्यानंतरही ‘नॅशनल इंटेलिजन्स ग्रीड’ (नॅटग्रीड) हा दहशतवादविरोधातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण झालेला नाही. डॉ. मनमोहनसिंग सरकारच्या अखेरच्या तीन वर्षांच्या कालखंडात या प्रकल्पाची रखडपट्टी तर झालीच, परंतु मोदी सरकारच्या कारकिर्दीतही या प्रकल्पाला फारशी गती मिळाली नसल्याचे दिसत आहे.\nमुंबई - मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यास १० वर्षे झाल्यानंतरह��� ‘नॅशनल इंटेलिजन्स ग्रीड’ (नॅटग्रीड) हा दहशतवादविरोधातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण झालेला नाही. डॉ. मनमोहनसिंग सरकारच्या अखेरच्या तीन वर्षांच्या कालखंडात या प्रकल्पाची रखडपट्टी तर झालीच, परंतु मोदी सरकारच्या कारकिर्दीतही या प्रकल्पाला फारशी गती मिळाली नसल्याचे दिसत आहे.\nया प्रकल्पासाठी सुप्रशिक्षित मनुष्यबळ मिळत नसल्याचे कारण केंद्रीय गृहमंत्रालयाकडून देण्यात येत आहे; मात्र मनुष्यबळ आणि पायाभूत सुविधांच्या कमतरतेबरोबरच पुरेशा निधीची अनुपलब्धता, हेही त्यामागील एक कारण असल्याचे स्पष्ट होत आहे. मोदी सरकारने २०१६-१७ या आर्थिक वर्षात या प्रकल्पासाठी ४५ कोटी रुपयांची तरतूद केली होती. मात्र, नंतर त्यात निम्म्याने कपात करण्यात आली. २६ नोव्हेंबर २००८ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय गुप्तचर व्यवस्थेत मोठ्या प्रमाणावर सुधारणांची आवश्‍यकता व्यक्त केली जाऊ लागली होती. ‘नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी’ (एनआयए), ‘नॅशनल काऊंटर टेररिझम सेंटर’ (एनसीटीसी) आणि ‘नॅशनल इंटेलिजन्स ग्रीड’ (नॅटग्रीड) या संस्थांची स्थापना हा त्या प्रस्तावांचाच एक भाग होता. यांपैकी एनआयए कार्यरत झाली. एनटीसी कागदावरच राहिली. ‘एनसीटीसीची व्यवस्था, तिचे कार्य आणि कार्यक्षेत्र याबाबत काही राज्यांचे आक्षेप असल्याने ती सुरू होऊ शकली नाही. तिसरी संस्था म्हणजे नॅटग्रीड.\nया प्रकल्पास ६ जून २०११ रोजी सुरक्षाविषयक कॅबिनेट समितीने मान्यता दिली. त्याच वर्षी तीन हजार ४०० कोटी रुपयांच्या या प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून पी. रघुरामन यांची नियुक्ती करण्यात आली; मात्र त्याच्या पुढच्याच वर्षी पी. चिदंबरम यांना गृहमंत्रिपद सोडून अर्थमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारावी लागली आणि नॅटग्रीडची गती थंडावली. एप्रिल २०१४ मध्ये रघुरामन यांचे सेवाकंत्राट संपले, तेव्हापासून ते पद रिक्तच होते. त्यानंतर १३ जुलै २०१६ रोजी मोदी सरकारने त्या पदावर मनमोहनसिंग यांचे जावई आणि आयबीचे अधिकारी अशोक पटनायक यांची नियुक्ती केली; मात्र या प्रकल्पासाठी आवश्‍यक असलेल्या ३५ आयटीतज्ज्ञांच्या जागा भरण्यातच आल्या नाहीत. २०१७ मध्ये सुरक्षाविषयक संसदीय समितीने यावरून, तसेच या प्रकल्पाच्या निधीमध्ये केलेल्या कपातीवरून सरकारला धारेवर धरले होते.\nदिल्लीती�� छत्रपूर येथे बांधण्यात येत असलेली नॅटग्रीडची मुख्य इमारत, तसेच बेंगळूरुमधील डिझॅस्टर रिकव्हरी सेंटरची इमारतही अद्याप पूर्ण झालेली नाही. २०१६ मध्ये २६/११ च्या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, बेंगळूरुतील इमारतीचे ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे, तर दिल्लीतील इमारत दिल्ली विकास प्राधिकरण आणि दक्षिण दिल्ली पालिका यांच्यातील जमीनविवादामुळे रखडली आहे. या दोन्ही इमारती जुलै २०१८ च्या आत पूर्ण होतील, असे तेव्हा सांगण्यात आले होते; मात्र अजूनही त्या अपूर्णच आहेत. आता त्यासाठी मार्च २०१९ ची तारीख देण्यात येत आहे.\nमाहिती गोळा करणारी, विश्‍लेषण करणारी अत्याधुनिक यंत्रणा\nसर्व डेटाधारक संस्था, संघटना आणि वापरकर्ते यांना जोडणे\nगुप्तचर संस्था, पोलिस, महसूल व सीमाशुल्क यांचा समावेश\nडेटास्रोत ः सर्व नागरिकांची इमिग्रेशन माहिती, बॅंका, तसेच अन्य आर्थिक व्यवहार यांची माहिती, दूरध्वनी संभाषण यांची माहिती\nपॅन क्रमांक व संबंधित सर्व माहिती नॅटग्रीडला देण्यासंबंधी प्राप्तिकर विभाग आणि नॅटग्रीड यांच्यात २०१७ मध्ये ‘एमओयू’\nभारतीय कैद्यांकडून पाकिस्तानी कैद्याची हत्या\nजयपूर (राजस्थान): भारतीय कैद्यांनी पाकिस्तानी कैद्याला जबर मारहाण करुन त्याची हत्या केल्याची घटना येथील कारागृहामध्ये घडली आहे. शाकीर उल्हा असे या...\nभाजप नेते म्हणतात, देशभक्तीच्या लाटेचे मतात रुपांतर करा\nबडोदा : जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे चित्र पूर्ण देशाने पाहिले आहे. त्यामुळे सध्या देशभक्तीच्या नावावर सगळे एकत्र आले आहेत....\nपाकड्यांनो हा घ्या पुरावा; इम्रान खानचा 'हा' मंत्री दहशतवाद्यांच्या संपर्कात\nइस्लामाबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दहशतवाद्यांशी संबंध नसल्याचे जाहीर केले असले तरी त्यांचा खरा चेहरा उघड झाला आहे. त्यांच्याच...\nपुलवामा हल्ल्याबाबत सौदीचे मौनव्रतच\nनवी दिल्ली : भारत व सौदी अरेबियामध्ये आज (ता. 20) महत्त्वपूर्ण पाच करार झाले. सौदीचे राजा मोहम्मद बिन सलमान हे मंगळवारी भारताच्या दौऱ्यावर आले आहेत....\nशाहरुखने पाकिस्तानला 45 कोटी रुपये दिले नाही\nमुंबई : 'पाकिस्तानमध्ये 2017 च्या गॅस गळतीच्या दुर्घटनेमध्ये 45 कोटी रुपयांची मदत करणारा शाहरुख खान आता पुलवामा हल्ल्यानंतर कुठे गायब झाला आहे...\nहुतात्मा जवानांच्या कुटुंबांसाठी युवकाने जमवले 5 कोटी 75 लाख\nनवी दिल्लीः जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जवानांसाठी काहीतरी करण्याची इच्छा झाली. फेसबुकच्या माध्यमातून हुतात्मा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.padmagandha.com/index.php?route=product/category&path=65", "date_download": "2019-02-20T12:36:25Z", "digest": "sha1:VKR7YPOSD6S34AQPZR2PJ6IKLKC2O24W", "length": 7249, "nlines": 95, "source_domain": "www.padmagandha.com", "title": "चरित्र", "raw_content": "\nBhartiya Samajkrantiche Janak- Mahatma Jotirao Phule|भारतीय समाजक्रांतीचे जनक-महात्मा जोतीराव फुले\nभारतीय समाजक्रांतीचे जनक महात्मा जोतीराव फुले' हा ग्रंथ म्हणजे केवळ जोतीराव फुले यांचे चरित्र नसून त..\nविसाव्या शतकातील कोशनिर्मितीचा अभ्यास करताना श्री. ग. रं. भिडे यांनी केलेला कोशविचार आणि विविध कोशन..\nलष्करातील सैनिक अथवा अधिकार्‍याबरोबरचे विवाहोत्तर सहजीवन म्हणजे नेहमीप्रमाणे होणारा ‘संसार’ नसतो. अ..\nअमेरिकेचा सोळावा राष्ट्राध्यक्ष असलेल्या अब्राहम लिंकनचे आयुष्य विलक्षण आहे.एका सामान्य कुटुंबा..\nज्यांना यशवंतराव चव्हाण या थोर व्यक्तिमत्वाचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष सहवास लाभला; जे त्यांच्या विच..\nसाहित्य, कला, संस्कृती, समाज, राजकारण, शिक्षण, अध्यात्म, प्रबोधन अशा जीवनाच्या विविध अंगांना प्रभावी..\nजनलोकांच्या सेवेमध्ये ईश्र्वराच्या पूजेचे सार आहे, हे ओळखून गाडगेमहाराजांनी डोंगराएवढे विधायक कार्य ..\nडॉ. सुहासिनी इर्लेकर हे साहित्य, समाज आणि संस्कृती ह्या क्षेत्रात एकरूप झालेले व्यक्तिमत्व केवळ मरा..\nआज सैगल डोळ्यांसमोर आणि कानात घर करून उभा राहतो, तो त्याच्या पडद्यावरील आणि पडद्यामागील कर्तृत्वाने...\nSavitribai Phule : Astapaillu Vyaktimatva|सावित्रीबाई फुले : अष्टपैलू व्यक्तीमत्व\nमहात्मा जोतीराव फुले यांच्या पत्नी एवढीच सावित्रीबाई फुले यांची ओळख नाही. क्रांतिज्योती सावित्रीबाई ..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "http://doctorhemantjoshi.com/animulemast.html", "date_download": "2019-02-20T11:43:14Z", "digest": "sha1:33YUTOCJ5W6M2GMUNCEDI2JIAU3NQTXE", "length": 7244, "nlines": 19, "source_domain": "doctorhemantjoshi.com", "title": "Maker of maternity + breast feeding", "raw_content": "\n...आणि मुले जेवायला लागली\nफार वर्षांपूर्वी भारतात एक गुणी राजा राज्य करायचा. त्याला एक मुलगा व एक मुलगी होती. त्यांचे नाव बंटी व बबली होते. सर्व सुखी होते. दुःख फक्त एकच होते. बंटी व बबली जेवायचे नाहीत. ते दोघेही सुकत चालले होते. वैद्यांनी सर्व काढे त्यांना दिले. डॉक्टरांनी टॉनिक दिले, दूध प्यायला लावले. पण बंटी व बबली काही पोटभर जेवेनात, अंगात काही भरेना वा नीट झोपेना. त्यांना सू खूप व्हायची पण संडासला खडा व्हायचा. संडास व्हायचीच नाही.(अगदी आपल्या मुलीसारखं \nदररोज औषधे, दूध पिण्याचा खूप त्रास बंटी व बबलीला झाला. एकेदिवशी बंटी व बबली घरातून पळून राजधानी बाहेरच्या जंगलात गेले. धावून धावून थकून ते एका झाडाखाली बेशुद्ध झाले. जंगलातील एका निपुत्रिक आदिवासी जोडप्याला ते सापडले. त्यांनी बंटी व बबलीला घरी नेले. त्यांना जेवण दिले. पण ती दोघेही काही जेवेना. सारखी बसून राहायचे. आजूबाजूची मुले त्यांना म्हणाली \"\"अरे, बसेल त्याला भूक कशी लागेल खेळा, कामे करा, बघ भूक लागते की नाही ते.'' बंटी व बबलीने त्यांचे म्हणणे ऐकले. ती दोघे जंगल बघायला बाहेर पडले. त्यांने पाहिले की सगळे काम करीत होते. मधमाशा मध गोळा करीत होत्या, मुंग्या साखर नेत होत्या, आदिवासी फळे, लाकूडफाटे गोळा करीत होते, शिकार करीत होते. बंटी व बबली दोघे त्यांना मदत करू लागले. त्यांना छान वाटले व कडकडून भूक लागली. मग त्या दिवसापासून ते रोज मस्त खेळले, धावले, रोज त्यांनी अंगमेहनतीची खूप कामे केली, मस्त जेवले, मस्त झोपले. दिवसभर फळे खाऊनही त्यांना मस्त जेवण जाऊ लागले. 100 दिवसांत बंटी व बबली अंगाने भरली. काही दिवसांनी गावची जत्रा होती. बंटी व बबली सर्वांसह जत्रेला गेले. तेथे स्पर्धेत भाग घेऊन पहिले आले. बक्षीस द्यायला राजा-राणी आले. बंटी व बबली इतके अंगाने भरले होते की राजा-राणीने त्यांना ओळखलेच नाही. ते पाया पडत राजा-राणीला म्हणाले,\"\"आम्ही तुमचे बंटी बबली.''\nराजाने बंटी बबलीला घरी नेले. त्यांनी सर्वांना सांगितले की आम्हांला तुम्ही सारखे दूध, चहा, पातळ अन्न द्यायचे. त्याने भूक मरायची. त्यात पाणीच जास्त, त्याने उपासमार व्हायची. आम्ही बारीक झालो. त्यामुळे झोप पण नीट यायची नाही. असे जंगलात नव्हते. आम्ही भरपूर फळे, रानमेवा खायचो, खूप धावायचो, खूप खेळायचो, कामही करायचो. त्यामुळे आम्हांला भूकही भरपूर लागायची. छान जेवणामुळे आमची वाढ झाली.\nलोकहो, मुलांना दूध, चहा, पेज, फळांचा रस, पातळ वरण, आमटी देऊ नका. जमिनीवर फळांचे तुकडे, खाऊ ठेवा. त्यांचे खिसे नेहमी खाऊने भरून ठेवा. सर्वोत्तम दान मैदान, प्रत्येक गावात वॉर्डमध्ये मुलांसाठी मैदान करा. रोज त्यांना एक तास तरी खूप घाम येईल असे मैदानी खेळ खेळू द्या. बघा सर्व मुले मस्त वाढतील. भारत भाग्यविधाते होतील. सर्व मुला-मुलींना करदोडा बांधा. ना ढिला, ना घट्ट, मुले बारीक झाली तर तो ढिला व वाढली की तो घट्ट होईल. मोठेपणी लठ्ठपणा टाळायला मदत करेल. लोकांनी ते ऐकले. त्यांची मुले छान झाली.\nआपण ही बंटी बबलीची गोष्ट मैत्रिणींना सांगा. झोपतेवेळी भावंडांना सांगा. भावंडांना गप्पात मित्र व 15 भाषात 112 कोटी भारतीयांना टी.व्ही., रेडिओ, वृत्तपत्रे, भाषणे, एस.एम.एस. इ मेलने सांगू या.\n(प्रेरणा ः दुर्गा झाली गौरी नाटक. प्रत्येकाने जरूर पाहावे.)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.padmagandha.com/index.php?route=product/category&path=67", "date_download": "2019-02-20T12:42:40Z", "digest": "sha1:L2EZICHWUMFBPSICHHUKIQL4NNEN4KB6", "length": 5585, "nlines": 91, "source_domain": "www.padmagandha.com", "title": "दिवाळी अंक", "raw_content": "\nDiwali Ank 2013| दिवाळी अंक २०१३\nपद्मगंधा उत्तम अनुवाद आरोग्य दर्पण..\nDiwali Ank 2014 |दिवाळी अंक २०१४\nपद्मगंधा उत्तम अनुवाद आरोग्य दर्पण ..\nपद्मगंधा २०१६वाङ्मयीन प्रतिष्ठा असलेला अंक. ४० पेक्षा अधिक साहित्यकरांच्या सहभागातून साका..\nपद्मगंधा दिवाळी अंक २०१६ ..\nपद्मगंधा दिवाळी अंक २०१७ \" द्वंद्व विशेषांक \"..\n\"पद्मगंधा\" एक वाड्मयीन प्रतिष्ठा असेलेला दिवाळी अंक. महात्मा गांधी, स्त्री-मिथक, प्राचीन खुणांच..\nUttam Anuwad 2016 | उत्तम अनुवाद २०१६\nUttam Anuwad 2017 | उत्तम अनुवाद २०१७\nउत्तम अनुवाद दिवाळी अंक २०१७'' सहवास विशेषांक ''..\nUttam Anuwad 2018 | उत्तम अनुवाद २०१८\nह्या वर्षीच्या उत्तम अनुवाद चा विषय आहे \"स्मृती\". मेमरी, स्मृती, आठवणी म्हणजे तरी काय \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://prajamanch.com/?paged=4&cat=32", "date_download": "2019-02-20T11:51:41Z", "digest": "sha1:ZBGUICF4V76MKNP6PIFZSR7MS5UEA5FE", "length": 8450, "nlines": 127, "source_domain": "prajamanch.com", "title": "महाराष्ट्र – Page 4 – Prajamanch", "raw_content": "\nअहमदनगर मारुती ���ुरियर स्फोट संशयाच्या भोवऱ्यात, पार्सल संजय नहार यांच्या नावे\nअहमदनगर, प्रजामंच,21/3/2018 माळेवाडा परिसरातील मारुती कुरियर येथे झालेल्या स्फोटातील पार्सल सरहद्द संघटनेचे अध्यक्ष संजय\nआरोग्य सेवा द्यायची नसेल तर हॉस्पिटलला कुलूप ठोका-एकनाथ खडसे\nमुंबई प्रजामंच,20/30218 विधानसभेत आरोग्य विभागाच्या पुरवण्या मागण्यांवरील चर्चेदरम्यान भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी सरकारवर चौफेर\n‘लिव्ह-इन रिलेशनशिप’मधून जन्मलेल्या मुलाने जन्मदात्याच्या नावाची केलेली मागणी, उच्च न्यायालयाने फेटाळली\nमुंबई प्रजामंच,19/3/2018 ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’मधून जन्मलेल्या मुलाने वयाच्या १७व्या वर्षी जन्मदात्याचे नाव आणि जात लावू देण्याची\nमनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या ‘मोदीमुक्त भारत’च्या हाकेनंतर गुजराती पाट्यांना केले लक्ष\nमुंबई प्रजामंच,19/3/2018 गुढीपाडव्याच्या मेळाव्यात मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी भारताला मोदीमुक्त करण्याचे आवाहन करून मनसैनिकांना\nराज्यात कुष्ठरुग्ण शोध मोहिमेतून १४ हजार रुग्ण आढळले – डॉ.दीपक सावंत\nमुंबई प्रजामंच,19/3/2018 राज्यात आतापर्यंत घेण्यात आलेल्या तीन कुष्ठरोग शोध मोहिमांच्या माध्यमातून १४ हजार कुष्ठरोगी आढळून\nराज ठाकरे यांचा नारा “मोदी मुक्त भारत”\nमुम्बई प्रजामंच 19/3/2018 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवतीर्थावरील पक्षाच्या पाडवा मेळाव्यात ‘मोदी\nरेल्वे कर्मचारीचा रेल्वेतून पडून मृत्यू,जळगावला उपचारासाठी नेले पण एक पाय विसरले,\nभुसावळ, प्रजामंच,18/3/2018 बोदवड ते भुसावळ अप-डाऊन करणाऱ्या ५५ वर्षीय रेल्वे कर्मचाऱ्याचे तोल गेल्याने रेल्वेतून पडून\nराज ठाकरे यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा\nमुंबई प्रजामंच,17/3/2018 मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याच्या एक दिवसाआधीच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद\nअंगणवाडी सेविका मेस्माच्या कक्षेत, संपावर बंदी \nमुंबई, प्रजामंच,17/3/2018 अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संप हाणून पाडण्यासाठी राज्य सरकारने ‘मेस्मा’चे हत्यार उपसले आहे. अंगणवाडी सेविकांनी संप\nभाजप आमदार अनिल गोटे यांनी जवान चंदुला भगोडे म्हटल्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रतिकात्मक पुतळ्याचे जाळून निषेध\nधुळे प्रजामंच,16/3/2018, भाजप आमदार अनिल गोटेंच्या प��रतिकात्मक पुतळ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसकडून दहन करण्‍यात आले. पाकिस्तानच्या तावडीतून\nनिवडणूक पूर्वतयारीसाठी संपर्क केंद्राची स्थापना\nपाच रुपयांची नोट स्वीकारणे आवश्यक -जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख\nमहिला सबलीकरणाचे श्रेय राष्ट्रवादीलाच – संगीता ठाकरे\nकिड्स केअर इंग्रजी शाळेत डॉ. स्मृती परमार यांच्या प्रबोधनाने पालकमेळावा संपन्न\nधारणी येथे तीन दिवसीय तालुकास्तरीय शालेय प्राथमिक क्रिडा महोत्सवाचे थाटात समारोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=wrestling&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Awrestling", "date_download": "2019-02-20T12:12:00Z", "digest": "sha1:IDBTF67WHEX2XYOYPAVRAJVXV6AIF447", "length": 28122, "nlines": 305, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nबुधवार, फेब्रुवारी 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर बुधवार, फेब्रुवारी 20, 2019\nसर्व बातम्या (51) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (3) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसंपादकिय (7) Apply संपादकिय filter\nकाही सुखद (4) Apply काही सुखद filter\nसप्तरंग (3) Apply सप्तरंग filter\nमनोरंजन (2) Apply मनोरंजन filter\nमहाराष्ट्र (2) Apply महाराष्ट्र filter\nमहाराष्ट्र (59) Apply महाराष्ट्र filter\nस्पर्धा (42) Apply स्पर्धा filter\nऑलिंपिक (27) Apply ऑलिंपिक filter\nसोलापूर (15) Apply सोलापूर filter\nकोल्हापूर (13) Apply कोल्हापूर filter\nइंदापूर (12) Apply इंदापूर filter\nपुरस्कार (12) Apply पुरस्कार filter\nखासदार (9) Apply खासदार filter\nजिल्हा परिषद (9) Apply जिल्हा परिषद filter\nनगरसेवक (9) Apply नगरसेवक filter\nमहाराष्ट्र केसरी (9) Apply महाराष्ट्र केसरी filter\nशिक्षक (9) Apply शिक्षक filter\nचंद्रहार पाटील (7) Apply चंद्रहार पाटील filter\nबालाचा पोकळ घिस्सावर सोनुला हिसका\nकोल्हापूर - राजर्षी शाहू खासबागेत हजारो कुस्तीशौकिनांच्या साक्षीने प्रथम क्रमांकाच्या लढतीत महाराष्ट्र केसरी बाला रफिकने हरियानाचा डबल हिंदकेसरी सोनुला पोकळ घिस्सा डावावर अस्मान दाखविले. एक लाख रुपये व चांदीच्या गदेचा तो मानकरी ठरला. महान भारतकेसरी माऊली जमदाडेने भारत केसरी पवन दलालवर द्वितीय, तर...\nपिंपळे सौदागरला साकारणार ग्रामसंस्कृती\nपिंपरी - स्मार्ट सिटीअंतर्गत समावेश झालेल्या पिंपळे सौदागर गावठाणाचे रूप लवकरच पालटणार आहे. येथील प्राचीन मंदिरे व पवना नदी किनाऱ्यासह लगतच्या ३.२ एकर जागेवर ग्रामीण व शहरी संस्कृतीचा संगम घडवून आणणारे सांस्कृतिक केंद्र स्मार्ट सिटीअंतर्गत उभारण्यात येणार आहे. त्याचा आराखडा तयार केला आहे. पिंपळे...\nवडील आझम शेख यांनी सांगितला महाराष्ट्र केसरी बालाचा जीवनप्रवास\nजालना : येथे झालेल्या 62 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या किताबी लढतीत खेळणाऱ्या बालारफिक शेखचा हातखंडा हा माती गटाचा. मात्र, महाराष्ट्र केसरीचे लक्ष्य डोळ्यांपुढे ठेवून त्याने गेले वर्षभर आठवड्यातून दोन वेळा मॅटवर घाम गाळण्याचा शिरस्ता कायम ठेवला होता, असे बालारफिकचे वडील आझम शेख यांनी...\nखोतकर, दानवेंच्या 'कुस्ती'कडे राज्यभराचं लक्ष\nजालना : जालना शहरात राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी 62 व्या वरिष्ठ राज्य केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन केल आहे. खोतकर हे शिवसेनेकडून जालना लोकसभा मतदारसंघाचे प्रबळ दावेदार समजले जातात. या कुस्ती स्पर्धेतून खोतकरांनी आपण ही लोकसभा निवडणुकीत दानवेंना जोरदार टक्कर देऊ शकतो, हेच सिद्ध करण्याचा प्रयत्न...\nअभिजित कटके तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीच्या अंतिम फेरीत\nजालना : येथील महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दणदणीत विजय साकारत कुस्तीपटू अभिजित कटकेने तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली. शनिवारी (ता. 22) सायंकाळी झालेल्या लढतीत अभिजित कटकेने सोलापूरच्या रवींद्र शेंडगेला मात देत दणदणीत विजय मिळवला. सहाच्या...\nकुस्तीला बोलकं करणारा आवाज यंदा गायब\nपुणे : 'ज्यांनी आपल्या पहाडी आवाजाने मुकी कुस्ती बोलकी केली' असे ज्यांचे वर्णन केले जाते त्या कुस्तीनिवेदक शंकर पुजारी यांना जालना येथील कुस्ती अधिवेशनाचे निमंत्रण दिले गेले नाही. त्यामुळे पुजारी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 'मला निमंत्रण नाही याचं दुःख आहेच पण नाराज न होता लाल मातीची सेवा करत...\nपुण्याच्या सागरचा सुवर्ण चौकार\nजालना - राज्य कुस्तीगीर परिषदेच्या ६२व्या राज्य अंजिक्‍यपद कुस्ती स्पर्धेत पुण्याच्या सागर मारकडने ५७ किलो वजनी गटात सलग चौथ्या वर्षी सुवर्णपदकाची कमाई केली. त्याचवेळी पुण्याच्या अक्षय चोरघेला मात्र रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. सोलापूरच्या ज्योतिबा अटकळे, वेताळ शेडके आणि कोल्हापूरच्या आशिष...\nजालना - विविध आखाड्यासाठी प्रसिद्ध असलेल्या जालना शहरात बुधवारपासून (ता.१९) कुस्तीपटूंची मांदियाळी जमण्यास सुरवात झाली आहे. निमित्त आहे महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने व जिल्हा राष्ट्रीय तालीम संघातर्फे घेण्यात आलेली ६२ वी वरिष्ठ राज्य अजिंक्‍यपद स्पर्धा व महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे....\nजालन्यात रंगणार कुस्तीची दंगल\nजालना - महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने जिल्हा राष्ट्रीय तालीम संघातर्फे ता. 19 ते 23 डिंसेबरदरम्यान वरिष्ठ राज्य अजिंक्‍यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घेण्यात येणार आहे. आझाद मैदानावर होणाऱ्या स्पर्धेचे उद्‌घाटन गुरुवारी (ता. 20) सायंकाळी पाच वाजता विधानसभा अध्यक्ष...\nमराठवाड्यात रंगणार महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा\nजालना- महाराष्ट्र कुस्तीगिर परिषदेच्या मान्यतेने व जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाच्या वतीने 19 ते 23 डिंसेबर या दरम्यान 62 वी वरिष्ठ राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2018 चे आयोजन शहरातील आझाद मैदानावर आयोजित करण्यात आले आहे.ही माहिती स्पर्धेच्या संयोजन समितीचे अध्यक्ष...\nमलकापूर नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद ओबीसी महिलेसाठी राखीव\nमलकापूर (कऱ्हाड) : जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या येथील पालिकेच्या नगराध्यक्षपदासाठीचे आरक्षण नागरीकांचा मागास प्रवर्गातील (ओबीसी) महिलांसाठी राखीव झाले आहे. मंत्रालयात नगरविकास राज्यमंत्री रणजीत पाटील यांच्या दालनात चिठ्ठ्या टाकून आरक्षण जाहीर झाले. आरक्षण काय पडणार याकडे लक्ष लागून राहिलेल्या अनेक...\nकाँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची युती अटळ असल्याचे दिसू लागल्यानेच राजकीय आव्हान लक्षात घेऊन शिवसेनेला दोन घरे मागे यावे लागले आहे. २०१९ चा संग्राम आला जवळ बाजी मारणार शिवसेनेचा बाण... अन्‌ भाजपचंच कमळ.. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे शीघ्रकाव्य गेल्या आठवड्यात विधिमंडळ अधिवेशनाच्या अखेरच्या...\nएकटी आली, आखाडा गाजवून गेली\nबनोटी - यात्रेत सालाबादप्रमाणे दरवर्षी कुस्त्या होतात. शेवटची मानाची कुस्ती कोणीतरी जिंकतो, कोणीतरी हारतो. हनुमंतखेडा (ता. सोयगाव) येथील यात्रा महोत्सवात रविवारी (ता. २५) अनेक कुस्त्या झाल्या; पण त्यातील एका कुस्तीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आखाड्यात एकटीच मुलगी पहिलवान असलेल्या वैजापूरच्या शीतल...\nजागतिक महिला बॉक्‍सिंग: सोनियानेही सुवर्ण आशा उंचावल्या\nमुंबई : मेरी कोमच्या जिगरबाज यशापासून प्रेरणा घेत सोनिया चहलने जागतिक महिला बॉक्‍स��ंग स्पर्धेतील 57 किलो गटाच्या अंतिम फेरीत धडक मारली. तिने उत्तर कोरियाच्या सॉन वा जो हिला विजयाचा पंच देत बाजी मारली. मेरी कोमच्या यशामुळे खाशाबा जाधव कुस्ती संकुलातील या स्पर्धेस चांगली गर्दी झाली होती. सोनियाने...\nकॉंग्रेस पक्षामुळे राज्याची प्रगती : हर्षवर्धन पाटील\nवडापुरी : \"देशात व राज्यात झालेली प्रगती ही कॉंग्रेस पक्षामुळे झाली आहे. गेल्या चार वर्षात राज्यात व देशाच्या नागरिकांना याची जाणीव झाली आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाचा जनाधार वाढत चालला आहे.\" , असे प्रतिपादन कॉंग्रेसचे नेते व माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले. इंदापूर येथे आज (ता.21) ...\nसाताऱ्याविरुद्ध पुणेच ठरले ‘उस्ताद’\nपुणे - महाराष्ट्र कुस्ती दंगल स्पर्धेत पहिल्या लढतीपासून वर्चस्व राखणाऱ्या सातारा यशवंत संघाला विजेतेपदाच्या लढतीत मात्र यशवंत होण्यात अपयश आले. म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात रविवारी झालेल्या अंतिम लढतीत पुणेरी उस्ताद संघ खऱ्या अर्थाने ‘उस्ताद’ ठरला. अंतिम फेरीत त्यांनी...\nअरब देशांचे इस्राईलशी वाढते साहचर्य\nअरब देशांबरोबरील वर्षानुवर्षांचे वैमनस्य विसरून इस्राईल आता अधिकाधिक अरब देशांबरोबर मैत्रीचे संबंध प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. अनेक अरब देशांकडूनही इस्राईलच्या या मोहिमेला अनुकूल प्रतिसाद मिळत आहे. आ खातातील वर्चस्वाच्या लढाईमध्ये एकेकाळी अलग पडलेल्या इस्राईल या ज्यू देशाबरोबर बदललेल्या...\nभारतीय कुस्तीचा नवा चेहरा (नाममुद्रा)\nएका वर्षात चार आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धांमध्ये पदके मिळवून बजरंग पुनिया याने भारताची मान उंचावताना भारतीय कुस्तीचा नवा चेहरा अशी आपली ओळख निर्माण केली आहे. आशियाई अजिंक्‍यपद स्पर्धेतील ब्रॉंझपदकाने त्याने यंदाच्या मोसमातील पदकांचा सिलसिला सुरू केला आणि नंतर प्रत्येक स्पर्धेत कामगिरी उंचावत नेली...\n'हिंदकेसरी' योगेश दोडकेसह पाचजणांविरुद्ध गुन्हा\nपुणे : खराडी येथे दोन वर्षांपूर्वी पार पडलेल्या 'महापौर आंतरराष्ट्रीय कुस्ती' स्पर्धेच्या निधींपैकी 50 लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष दामोदर टकले आणि विश्‍वस्त 'हिंदकेसरी' योगेश दोडके यांच्यासह पाचजणांविरुद्ध फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्य��त आला आहे....\nआंतरविद्यापीठ राष्ट्रीय कुस्तीसाठी विद्यापीठ सज्ज\nऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे आयोजित करण्यात आलेल्या आंतरविद्यापीठ राष्ट्रीय महिला कुस्ती स्पर्धांचा बिगूल शुक्रवारी (ता. 2) वाजणार आहे. 112 पैकी 80 संघांनी आपली उपस्थिती नोंदवली असून या स्पर्धांसाठी भारतीय खेळ प्राधिकरणचा इनडोअर हॉल सज्ज झाला आहे. भारतीय खेळ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/981", "date_download": "2019-02-20T10:59:30Z", "digest": "sha1:6VAIWJURW5QOT47OBR2XBQGGTRQEQGD4", "length": 44439, "nlines": 141, "source_domain": "mr.upakram.org", "title": "एच आय व्ही: एक सामाजिक आणि मानसिक समस्या | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nएच आय व्ही: एक सामाजिक आणि मानसिक समस्या\n\"एच आय व्ही: एक सामाजिक आणि मानसिक समस्या\" या शीर्षकाचा उद्देश असा की माझ्या मते एच आय व्ही ही वैद्यकीय समस्येपेक्षा एक सामाजिक आणि मानसिक समस्या अधिक वाटते. एकतर एच आय व्हीची बाधा म्हणजे परिपुर्ण-बरा न होणारा एड्स नव्हे पण याविषयी खुलेपणाने न बोलणे, या लोकांबद्दल घृणा/भिती आदी गोष्टीमुळे ही एक सामाजिक आणि त्या व्यक्तीसाठी वैद्यकीयपेक्षा मानसिक समस्या झाली आहे. इतकच काय या व्यक्तींसाठी काम करणार्‍या स्वयंसेवकांची लग्ने होणे कठीण होत चालले आहे.\nहे सगळं लिहायचे कारण वृत्तपत्रांमधे येऊ घातलेला कायदा आणि काहि स्वयंसेवी संस्थांनी त्यांला केलेला विरोध याविषयी अलिकडे प्रसिद्ध झालेले लेखन\nएचआयव्हीच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी, एचआयव्हीचा संसर्ग झाला आहे किंवा नाही, हे निश्चित करण्यासाठी लग्नापूर्वीच त्याबाबतची तपासणी अनिवार्य होणार\nया बाबत अनेक वृत्तपत्रात वेगवेगळी मते आहेत. आज म. टा. ने तर आज या कायद्यास समर्थन करणारा अग्रलेख लिहिला आहे. हा अग��रलेख या कायद्यास बंदी करणार्‍यांविरुद्ध आहे. ह्या गोष्टी वाचून दोन प्रकारचे प्रश्न डोळ्यासमोर आले\nएका मुलाला एच आय व्ही आहे. तो या कायद्या नुसार तपासणी करतो. सगळ्यांना समजते की या मुलाला एच आय व्ही आहे. या परिस्थितीत लग्नाचं सोडा (कारण प्रॅक्टीकली अशावेळी हजारात एकाचं लग्न होईल)पण ऑफिसात काय होईलऑफिस कशाला त्याच्या घरी काय होईलऑफिस कशाला त्याच्या घरी काय होईल त्याच्या भावंडांची लग्न तरी होतील का त्याच्या भावंडांची लग्न तरी होतील काअनेक प्रश्न.... अश्या कायद्याने एका मुलीची फसवणूक टळली पण विनाकारण प्रश्नचिन्हात किती जण अडकले\nएका मुलाला एच आय व्ही आहे. तो तपासणी करत नाहि. ..लग्न होते.... मुलगी अंधारात.... मुल होतं.... कदाचित मुलालाही लागण... पुढे कळल्यावर मानसिक ताप आणि प्रकार१ मधील प्रश्न तसेच .. कदाचित जास्त तीव्र\nकायदा करा अथवा करू नका तणाव कायम आहे. मग कायदा करून कोणी अंधारात तर रहाणार नाही\nया निमित्ताने पुढिल प्रश्नांवर चर्चा अपेक्षित आहे:\n१) प्रत्येकाची तपासणी किती प्रमाणात शक्य आहे\n२) अशी सक्ती इतर देशांत आहे का असल्यास अंमलबजावणी कशी होते\n३) आपल्याकडे अश्या लोकांना जसे वागवले जाते त्यामुळे हा प्रश्न अधिक कठीण होतो. तेव्हा अशा कायद्यापेक्षा जनजागृती अधिक महत्वाची वाटते का (उदा. एच् आय व्ही लागण असणे आणि परिपूर्ण बरा न होणारा एड्स होणे यातील फरक लोकांपर्यंत सहजतेने पोचणे, लोकांच्या मनात अश्या लोकांबद्दलची घृणा/भिती कमी करणे\n४) माझ्या मते या कायद्यापेक्षा अशा व्यक्तींबाबत भिड कमी करणारे कायदे हवेत. एच्.आय. व्ही बाधित व्यक्तींसाठी नोकरीत आरक्षण (हे एकमेव आरक्षण आहे ज्याच्या मी \"फॉर\" आहे ) , एक राज्यसभेतील जागा एच आय व्ही ग्रस्त व्यक्तीसाठी राखीव, या लोकांसाठी काम करणर्‍या स्वयंसेवकांना काहि टक्के टॅक्समाफि असेही कायदे हवेत\n५) मुळ प्रश्नाबाबत मला असं वाटतं की तपासणीचा कायदा करावा पण निकाल उघड करण्याचा निर्णय त्या व्यक्तीवर सोडावा.\nएच आय व्ही: एक सामाजिक आणि मानसिक समस्या\n१) प्रत्येकाची तपासणी किती प्रमाणात शक्य आहे\nवेळ लागेल पण शक्य आहे. (उदा. शिधापत्रक, निवडणूक ओळखपत्र)\n२) अशी सक्ती इतर देशांत आहे का असल्यास अंमलबजावणी कशी होते\nआमजनते बाबत माहीत नाही पण आजकाल नोकरी, वर्कींग व्हीसा (कदाचित इन्शुसन्स) मिळवणे याबाबत बरेच ठ��काणी बरेच देशात ही चाचणी आहे.\n३) आपल्याकडे अश्या लोकांना जसे वागवले जाते त्यामुळे हा प्रश्न अधिक कठीण होतो. तेव्हा अशा कायद्यापेक्षा जनजागृती अधिक महत्वाची वाटते का (उदा. एच् आय व्ही लागण असणे आणि परिपूर्ण बरा न होणारा एड्स होणे यातील फरक लोकांपर्यंत सहजतेने पोचणे, लोकांच्या मनात अश्या लोकांबद्दलची घृणा/भिती कमी करणे\nजनजागृती निश्चीतच महत्वाची आहे. पण कायद्याचा वापरदेखील तितकाच महत्वाचा आहे असे माझे मत. प्रसारमाध्यमे, संघटना, सरकार, हे करत आहेतच. बरेच सिनेमे वगैरे निघाले आहेत. तसेच ह्याकरता बराच निधी उपलब्ध होता / आहे असे नाही वाटत तरी जर का हे प्रमाण वाढतच असेल तर कायद्याचा उपयोग केला गेला पाहीजे. भारतात अजुनही \"ठरवून विवाह\"(ऍरेन्ज्ड् मॅरेज) होतात, तेव्हा लग्नापूर्वीच त्याबाबतची तपासणी अनिवार्य होणार ही चांगली गोष्ट नाही का\n४) माझ्या मते या कायद्यापेक्षा अशा व्यक्तींबाबत...स्वयंसेवकांना काहि टक्के टॅक्समाफि असेही कायदे हवेत.\nह्यावर जरा विचार केला गेला पाहीजे. पटकन उत्तर मिळेलच असे नाही. पटकन कायदा केला तर गैरवापर व्हायची शक्यता जास्त. पण काही तरी मार्ग निघू शकेल.\n५) मुळ प्रश्नाबाबत मला असं वाटतं की तपासणीचा कायदा करावा पण निकाल उघड करण्याचा निर्णय त्या व्यक्तीवर सोडावा.\nनक्की अर्थ काय समजलं नाही.\nबाधित व्यक्तीने लग्न करताना ही बाब उघड केली नाही तर तसेच टक्केवारी जे काय सांगते की दरवर्षी अमुक लोकांना ही बाधा होते त्यावरून हे प्रमाण खूप मोठे आहे हे कळते. एकदा का जर हे सगळे उघडकीस आले तर तेवढाच जास्त जनजागृती, समाजदेखील भेदभाव करण्या ऐवजी ह्याबाबत अजुन गंभीरतेने विचार करेल. तसेच त्यासर्वांबाबत काय योजना केली पाहीजे ह्यावर तुम्ही म्हणता तसे उपयोगी कायदे करायला, पॉलीसी बनवायला आधीक मदत होईल असे वाटत नाही का\nलग्नापूर्वीच त्याबाबतची तपासणी अनिवार्य होणार\nयावर मला लग्न न झालेल्या (पण जे करणार आहेत) लोकांचे मत जाणून घ्यायला आवडेल.\nनक्की अर्थ काय समजलं नाही. बाधित व्यक्तीने लग्न करताना ही बाब उघड केली नाही तर\nमाझ्या मते कोणतीही व्यक्ती आपण जिच्याबरोबर संपूर्ण आयुष्य काढणार आहोत त्या व्यक्तीला ह्या धोक्यात आपणहून ढकलणार नाहि. माझ्या मते जाहिर करण्याची सक्ती नसावी कारण त्यामुळे त्या व्यक्ती बरोबरच संपूर्ण कुटुंबाच्य�� सामाजिक-स्वास्थ्यावर परिणाम होतो. त्यामुळे हे माहित असूनही न सांगता लग्न करणारे फार कमी असतील. तसेच एखादी गोष्ट करावीच लागेल असे बंधन असले तर ती न करण्याच्या वाटा जास्त शोधल्या जातात. पण जर त्या व्यक्तीच्या दृष्टीने पाहिलं तर अश्या बंधना व्यतिरिक्तही तो कोणालाही ह्या परिस्थितीत आपणहून ढकलणार नाहि असे वाटते.\nसध्या जो प्रश्न आहे तो हा रोग असल्याच्या अज्ञानाचा आहे तो तपासणीच्या सक्तीने कमी होईल. परंतू त्याचे निकाल जगजाहिर नसावेत असे मला वाटते.\nबाकी मी ही एक लग्न न झालेला आणि करू इच्छिणारा युवक आहे :) आणि मला हे असे वाटते :)\nमाझ्या मते कोणतीही व्यक्ती आपण जिच्याबरोबर संपूर्ण आयुष्य काढणार आहोत त्या व्यक्तीला ह्या धोक्यात आपणहून ढकलणार नाहि.\nहा आपला गैरसमज आहे. आपले लग्न होणे हेच ज्यांना महत्त्वाचे वाटते त्यांना असे विचार करणे जमत नाही. अजूनही लग्न होणे हेच मानवी जीवनाचे ध्येय आहे असे समजणारे तरूण-तरूणी आहेत आपल्या समाजात.\nबाकी मी ही एक लग्न न झालेला आणि करू इच्छिणारा युवक आहे :)\nम्हणूनच मला हे असे वाटते :) ते मी लिहित आहे. कृपया अशा बाबतीत भाबडा विश्वास कामाचा नाही एवढे ध्यानात घेऊन निर्णय घ्या.\nमला वाटते की कायदा करावा. पण वर आपण (ॠषिकेश) म्हणल्याप्रमाणे त्यातील गोपनियता राखण्याची व्यवस्था कायद्याने असावी.\nयावरून येथे (अमेरिकेत) एक व्यवस्था पाहीली आहे. येथे रक्तदानाच्या वेळेस अनेक प्रश्न विचारले जातातच आणि थोडे रक्त चाचणीसाठी घेतले जातेच. पण त्याचबरोबर घेतलेले रक्त हे खरेच दानासाठी घेतले आहे का त्या व्यक्तीने चाचणीसाठी घेतले आहे ते त्या व्यक्तिलाच गुप्तपणे ठरवण्याचा अधिकार देते. त्या अधिकाराप्रमाणे चाचणीचे निष्कर्ष काही असोत जर व्यक्तीने सांगीतले असेल की \"माझे रक्त वापरू नका\" तर ते वापरले जात नाही आणि तसे कोणी सांगीतले आणि कोणाचे रक्त वापरले गेले नाही हे कुणालाच समजत नाही.\nभारतात आज या वरून लोकशिक्षण, जबाबदारीने वागणे आणि जर कुणाला स्वतःची काळजी वाटत असेल तर अशी चाचणी करायची सोय गोपनियतेबरोबर असली पाहीजे असे वाटते.\nविषय चर्चेला चांगला आहे. या विषयावर संकेतस्थळ या माध्यमानेच जास्त खुलेपणाने चर्चा होउ शकते यातच बरीच उत्तरे मिळतील. या विषयावर विचार करताना अनेक विचार आणि त्या अनुषंगाने प्रश्न उभे राहतात.\nसुरुवात अश�� करुया कि याचा शोध लागला कधी एच आय व्ही ची लागण कशाने होते आणि त्याचे परिणाम हे सर्वांसमोर आल्याने आणि अर्धवट माहितीमुळे याला सामाजिक आणि मानसिक समस्येचे रुप आले आहे असे मला वाटते.\nआजवर जेवढे काही लोकशिक्षण झाले आहे त्यावरुन एवढेच कळले आहे की बर्‍यापैकी बाधा झालेल्या माणसाला सर्वात चांगले औषध म्हणजे मानसिक आधार. पण त्याने मुळ रोग बरा होत नाही. थोडक्यात हा समुळ बरा होणारा आजार नाही. कुठे तरी मनात असे वाटुन जाते की भरमसाठ वाढण्यार्‍या लोकसंख्येवर निसर्गानेच केलेला हा उपाय आहे.\nआता लागण होते कशी याचा विचार केला तर असे दिसुन येते कि दोन प्रकार आहेत. एक म्हणजे एका पेक्षा जास्त व्यक्तिशी असुरक्षीत लैंगिक संबंध आणि दुसरे म्हणजे लागण झालेल्या माणसा सोबत अप्रत्यक्ष संबंध (मग ते खास करुन बाधीत रक्त प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पणे संबंध येउन).\nआपल्या धर्मनिरपेक्ष भारतात समाजाला स्त्री-पुरुषाची दोनच नाती ठळकपणे मान्य आहेत. नवरा-बायको, भाउ-बहिण. या व्यतिरिक्त मित्र-मैत्रिणीचे नाते बहुधा मान्य नसते. त्यामुळे जर कोणाला लागण झालीच तर ती अनैतिक संबंधातुन झाली आहे असा निष्कर्ष ताबडतोप निघतो. संकुचीत मनोवृत्ती हे मुख्य कारण आहे जे या समस्येला मानसिक आणि सामाजिक समस्येचे रुप देते आहे.\nआता वरच्या लेखाचा संदर्भ घेउन काही प्रश्नः\nजर लागण लग्नानंतर आणि अप्रत्यक्ष संबंधाने झाली तर मग ती स्त्री असो वा पुरुष कोणाला ही... मग आधार देणे योग्य की वेगळ्या दृष्टीने पाहणे योग्य मग ती स्त्री असो वा पुरुष कोणाला ही... मग आधार देणे योग्य की वेगळ्या दृष्टीने पाहणे योग्य मला वाटते समाज काहीही म्हणो कुटुंबाचा आधार सर्वात महत्वाचा आहे.\nलेखातल्या उदाहरणात खास करुन पुरुषाचाच उल्लेख आहे. असे का बरे यामध्ये स्त्रीयांना सुट कशा बद्दल यामध्ये स्त्रीयांना सुट कशा बद्दल मानसिक त्रास हा दोघांना आणि त्यांच्या कुटुंबियांना नक्किच होतो. त्यात लिंगभेद चुकीचा आहे. मुळातच लिंगभेद करणे चुकीचे आहे. मग विषय-क्षेत्र कोणतेही असो. काही अपवाद सोडता.\nभारताच्या लोकसंख्येचा आणि उपलब्ध साधन संपत्तीचा प्रश्न आ-वासुन उभा असताना अशा विषयांवर कायदा करणे कितपत योग्य आहे विकसीत देशांना असतील बाबा असे प्रश्न महत्वाचे. पण त्यांना जी काळजी वाटते त्या बद्दल आम्ही सुद्धा काळजी करणे योग्य आ���े का विकसीत देशांना असतील बाबा असे प्रश्न महत्वाचे. पण त्यांना जी काळजी वाटते त्या बद्दल आम्ही सुद्धा काळजी करणे योग्य आहे का मानवतावाद असे याला गोंडस नाव ते देश देतील सुद्धा. पण आमच्यासाठी मानवतावादाचे इतर प्रश्न सुद्धा आहेतच. त्या देशांचा समलिंगी संबंधाच्या विषयावर आम्ही कायदे करा आणि मानवतावाद दाखवुन द्या असे आम्ही सांगायला अजुनतरी गेलेलो नाही.\nयोग्य वयात, एकाच व्यक्तिशी लैंगिक संबंध याला सर्वसामान्यपणे प्रत्येक संस्कृतीत मनुष्याचे चांगले लक्षण मानले जाते. जर तेच धाब्यावर ठेवायचा जास्तित जास्त लोकांचा विचार असेल तर मग कायदा करुन फायदा कोणाचा\nआता लागण होते कशी याचा विचार केला तर असे दिसुन येते कि दोन प्रकार आहेत. एक म्हणजे एका पेक्षा जास्त व्यक्तिशी असुरक्षीत लैंगिक संबंध आणि दुसरे म्हणजे लागण झालेल्या माणसा सोबत अप्रत्यक्ष संबंध.\nह्या अप्रत्यक्ष संबंधांचाही तितकाच वाटा आहे असे आता सिद्ध होत आहे. यात अगदी न्हाव्याकडील ब्लेडपासून, स्विमीग टँकमधील टाइल्समुळे होणार्‍या जखमा किंवा अपघाताच्यावेळी रक्तसंपर्कापर्यंत अनेक शक्यता आहेत. थोडक्यात केवळ असुरक्षीत लैंगिक संबंध हेच कारण उरलं नसून एखादा असे संबंध न ठेवणाराही अगदी सहज या रोगात अडकला जाऊ शकतो. तेव्हा चाचणी अनिवार्य करणे ही काळाची गरज वाटते. प्रश्न आहे तो तिच्यां निकालांच्या गोपनियतेचा.\nसंकुचीत मनोवृत्ती हे मुख्य कारण आहे जे या समस्येला मानसिक आणि सामाजिक समस्येचे रुप देते आहे.\nजर लागण लग्नानंतर आणि अप्रत्यक्ष संबंधाने झाली तर मग ती स्त्री असो वा पुरुष कोणालाही... मग आधार देणे योग्य की वेगळ्या दृष्टीने पाहणे योग्य मग ती स्त्री असो वा पुरुष कोणालाही... मग आधार देणे योग्य की वेगळ्या दृष्टीने पाहणे योग्य मला वाटते समाज काहीही म्हणो कुटुंबाचा आधार सर्वात महत्वाचा आहे.\nमाझ्या मते याहि परिस्थितीत समाजाने साथ दिली पाहिजे पण सद्ध्या ती मिळेल असे वाटत नाहि. मग अश्या वेळी कायद्याने अश्या व्यक्तींना सापत्न वागणूक मिळणार नाहि याची तजवीज केली पाहिजे\nलेखातल्या उदाहरणात खास करुन पुरुषाचाच उल्लेख आहे. असे का बरे यामध्ये स्त्रीयांना सुट कशा बद्दल यामध्ये स्त्रीयांना सुट कशा बद्दल मानसिक त्रास हा दोघांना आणि त्यांच्या कुटुंबियांना नक्किच होतो. त्यात लिंगभेद चुकीचा आहे. मुळातच लिंगभेद करणे चुकीचे आहे. मग विषय-क्षेत्र कोणतेही असो. काही अपवाद सोडता.\nस्रियांना सुट अजिबात नाहि. हे परिच्छेद स्त्रियांच्या बाबतीतही तितकेच् लागु आहेत.लेखात केवळ एक उदा. म्हणून दिले आहे. ते कृपया लिंगनिरपेक्षतेने वाचावे.\nभारताच्या लोकसंख्येचा आणि उपलब्ध साधन संपत्तीचा प्रश्न आ-वासुन उभा असताना अशा विषयांवर कायदा करणे कितपत योग्य आहे\nलोकसंख्येचा आणि उपलब्ध साधन संपत्तीचा प्रस्न असल्यानेच अश्या कायद्याची गरज आहे. या रोगामुळे जर इतकी मोठा समाज प्रभावित होणार असेल तर कायदा नको का\nविकसीत देशांना असतील बाबा असे प्रश्न महत्वाचे. पण त्यांना जी काळजी वाटते त्या बद्दल आम्ही सुद्धा काळजी करणे योग्य आहे का\nहे प्रस्न अविकसित देशांत जास्त तीव्र आहेत असे वाटते. कारण यादेशात प्रसार तर होतच आहे त्याच बरोबर लोकशिक्षण नसल्याने गोंघळ, भिती आणि त्यामुळे येणारी घृणा समाजात मुळ धरत आहे\nमानवतावाद असे याला गोंडस नाव ते देश देतील सुद्धा. पण आमच्यासाठी मानवतावादाचे इतर प्रश्न सुद्धा आहेतच. त्या देशांचा समलिंगी संबंधाच्या विषयावर आम्ही कायदे करा आणि मानवतावाद दाखवुन द्या असे आम्ही सांगायला अजुनतरी गेलेलो नाही.\nहे विषयांतर होईल, पण या बाबतीत अमेरिकेत तरी प्रश्न आहे तो कायदे करण्याचा. लोकांनी हे स्वीकारले आहे. लोक अगदी खुल्लमखुला सांगतात की मी समलिंगी आहे\nयंदा कर्तव्य आहे - एच आय व्हीं ना\nप्रकाश घाटपांडे [18 Jan 2008 रोजी 09:41 वा.]\nhttp://esakal.com/esakal/12032007/MuktapithABBB576958.htm या ठीकाणि दैनिक सकाळ मुक्तपीठ सोमवार ३ डिसेंबर २००७ च्या मुक्तपीठ पुरवणीत यंदा कर्तव्य आहे | एच आय व्हींना हा एका एच आयव्ही पिडित तरुणाचा लेख आला होता. तो बघा. त्यावर प्रतिक्रिया नंतर आल्या होत्या. बी पॉझिटिव्ह या नावाने. याच विषयाला अनुषंगिक व पोषक आहे.\nहा कायदा कसा काय अंमलात आणणार त्याची उत्सुकता वाटते. एचआयव्हीची लागण झाली आहे समजायला सुमारे ६ आठवडे लागतात असे वाचल्याचे आठवते. (चू. भू.दे. घे.) तर मग ही चाचणी कशी करणार आणि कितीवेळा करणार त्यातून एकदा चाचणी नकारात्मक आली पण त्यानंतर ६ महिने वर्षाने लग्न झाले त्याकाळात चाचणी होकारात्मक आली तर काय करावे लग्न ठरल्यावर, साखरपुडे झाल्यावर लग्नाच्या एक दोन आठवडे आधी ही चाचणी करून ती होकारात्मक आली तर लग्न मोडणे, त्याचा मानसिक त्रास, खर्च ���. इ. दोन्हीकडील घरांना होणार. त्यामुळे चांगल्या हेतूने कायदा केला तरी तो उपयुक्त वाटत नाही.\nअमेरिकेत हरितपत्राच्या पूर्ततेकरता वैद्यकिय तपासणी करावी लागते. त्यात एचआयव्ही, टीबी अशा चाचण्या होतात. म्हणजे एखादी व्यक्ती विसावर ज्या देशात वर्षानुवर्षे राहिली ती कोणत्याही रोगाचे संक्रमण करत नव्हती, पण हरितपत्र देताना/ दिल्यावर ती ते करेल काय असा अमेरिकन सरकारचा हास्यास्पद गाढ विश्वास आहे तसाच हा प्रकार वाटला.\n२) अशी सक्ती इतर देशांत आहे का असल्यास अंमलबजावणी कशी होते\nअशी सक्ती असल्याबद्दल माहित नाही पण अमेरिकेत उपरोल्लेखित मूर्खपणा चालतो. अरब देशांत मात्र देशात प्रवेश केल्यावर विसाधारकांना लगेचच ही चाचणी करावी लागते.\n३) आपल्याकडे अश्या लोकांना जसे वागवले जाते त्यामुळे हा प्रश्न अधिक कठीण होतो. तेव्हा अशा कायद्यापेक्षा जनजागृती अधिक महत्वाची वाटते का (उदा. एच् आय व्ही लागण असणे आणि परिपूर्ण बरा न होणारा एड्स होणे यातील फरक लोकांपर्यंत सहजतेने पोचणे, लोकांच्या मनात अश्या लोकांबद्दलची घृणा/भिती कमी करणे\nनिश्चितच जनजागृती महत्वाची. लोक पत्रिका बदलतात. मुलीला मूळ नक्षत्र आहे का - तिचे लग्न ठरणार नाही - आमच्या ओळखीचा ज्योतिषी पत्रिका बदलून देतो याधर्तीवर, मुला/ मुलीला एड्स आहे का - त्या/तिचे लग्न होणार नाही/ सर्वत्र छी थू होईल - आमच्या ओळखीचे डॉक्टर रिपोर्ट बदलून देतात हे होणे सहज शक्य आहे.\nहा कायदा कसा काय अंमलात आणणार त्याची उत्सुकता वाटते. एचआयव्हीची लागण झाली आहे समजायला सुमारे ६ आठवडे लागतात असे वाचल्याचे आठवते. (चू. भू.दे. घे.) तर मग ही चाचणी कशी करणार आणि कितीवेळा करणार त्यातून एकदा चाचणी नकारात्मक आली पण त्यानंतर ६ महिने वर्षाने लग्न झाले त्याकाळात चाचणी होकारात्मक आली तर काय करावे\nमाझ्या मते लग्न नोंदणी करताना गेल्या महिनाभरात केलेली चाचणी ग्राह्य धरण्यास प्रत्यवाय नसावा. तसेच एखाद्या व्यक्तीस आपला जोडीदार एचआयव्हीग्रस्त आहे हे माहित असुनही लग्न करायची इच्छा असेल तरी आडकाठी नसावी असे वाटते.\nआमच्या ओळखीचे डॉक्टर रिपोर्ट बदलून देतात हे होणे सहज शक्य आहे.\nहं.. हा अगदी महत्वाचा मुद्दा आहे. या निकालाची वैधता काय\nम्हणजे असं बघा, निकाल उघड करण्याचा निर्णय रोगी व्यक्तीवर सोडल्यास ते योग्य होणार नाही असे काहिंचे मत आह��. पण मग जी व्यक्ती असा निकाल केवळ लग्न करण्यासाठी जोडिदारापासून लपवू शकते, तर उघड करण्याचा कायदा केल्यावर तीच व्यक्ती खोटा रिपोर्ट नाहि का बनवू शकत. तेव्हा कोठेतरी हा प्रश्न शेवटी त्या व्यक्तीच्या प्रामाणिकपणावर येतो. मग तो विश्वास निकाल जाहिर होतानाच का ठेऊ नये\nअवांतर: हरितपत्र शब्द आवडला :)\nया विचारांशी बहुतेक सहमत.\nआणखी विचारपूर्वक लिहिण्यास वेळ मिळेपर्यंत या ढोबळ \"सहमतीने\" काम चालवतो.\nमाझ्या मते हा कायदा केल्यास अनेक निरपराध व्यक्तींचे जीवन निदान लग्नाबरोबरच बरबाद होणार नाही. काहींना लग्नानंतर कुठच्याही कारणाने असे आजार झाले तर त्याची जबाबदारी त्या विवाहित जोडप्याची असेल, पण निदान मुलामुलींची/ त्यांच्या आईवडिलांची लग्नाआधीच फसवणूक व्हायचा धोका टळेल. कायद्याची अंमलबजावणी करताना लोकशिक्षणही झाले तर जनतेचे भलेच होईल. शिवाय ज्यांना हे रोग झालेले आहेत त्यांना उपचारांना सुरूवात करून आपले आयुष्य सुरळित करता येऊ शकेल. याच कायद्याच्या जोडीने अशा व्यक्तींना नोकरीची सुरक्षा कायद्याने देता आल्यास त्यांना फायदा होईल. यावरून एक मागे पाहिलेला चित्रपट - टॉम हॅंक्सचा - फिलाडेल्फिया - आठवला. त्यामध्ये दाखवल्यासारखे किचकट प्रश्न तयार होऊ शकतात पण त्यामुळे देशातील काही जुनाट कायदे कालपरत्वे बदलण्याला चालना मिळू शकेल.\n४) माझ्या मते या कायद्यापेक्षा अशा व्यक्तींबाबत भिड कमी करणारे कायदे हवेत. एच्.आय. व्ही बाधित व्यक्तींसाठी नोकरीत आरक्षण (हे एकमेव आरक्षण आहे ज्याच्या मी \"फॉर\" आहे ) , एक राज्यसभेतील जागा एच आय व्ही ग्रस्त व्यक्तीसाठी राखीव, या लोकांसाठी काम करणर्‍या स्वयंसेवकांना काहि टक्के टॅक्समाफि असेही कायदे हवेत\nभिड कमी करणारे कायदे हवेत हे अगदी मान्य. पण या बाबतीत आरक्षण योग्य नाही, असे वाटते. एच आय व्ही सारखे अनेक असाध्य रोग असताना हाच एक रोग असलेल्या व्यक्तीला राखीव जागा योग्य वाटत नाही.\n५) मुळ प्रश्नाबाबत मला असं वाटतं की तपासणीचा कायदा करावा पण निकाल उघड करण्याचा निर्णय त्या व्यक्तीवर सोडावा.\nनिकाल उघड करण्याचा निर्णय रोगी व्यक्तीवर सोडल्यास ते योग्य होणार नाही. ज्यांना लग्न करायचे आहे त्यांनी जर झालेला रोग सांगितला नाही तर दुसर्‍या निरपराध व्यक्तीचे जे नुकसान होणार आहे ते रोगी व्यक्तीला समाजाकडून होणार्‍य��� (संभाव्य) शारिरिक/मानसिक त्रासापेक्षा कमी कसे समजायचे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%AF%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AC/", "date_download": "2019-02-20T12:12:15Z", "digest": "sha1:LOQC3AUNOP2X4Z6WUSENBG2JPL4X7XPB", "length": 13078, "nlines": 100, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "प्रेयसीला जाळून मारल्याबद्दल प्रियकराला जन्मठेपेची शिक्षा | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nशत्रूला धडकी भरवणारे F-21 भारताला देण्यास अमेरिका तयार\nपतीच्या मारहाणीत पत्नीचा गर्भपात ; तू काळी आहेस, सुनेचा सासरच्यांनी केला छळ\nएकही बांधकाम कामगार कुटुंब बेघर राहणार नाही\nशहराचा पाणीपुरवठा उद्या बंद\nमुळशीत आणखी एका ‘लवासा’चा घाट\nHome breaking-news प्रेयसीला जाळून मारल्याबद्दल प्रियकराला जन्मठेपेची शिक्षा\nप्रेयसीला जाळून मारल्याबद्दल प्रियकराला जन्मठेपेची शिक्षा\nसोलापूर – आपल्या प्रेयसीचा जाळून खून केल्याबद्दल प्रियकराला माळशिरसच्या सत्र न्यायालयाने दोषी धरून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. उमेश धुमाळ (रा. अकलूज) असे आरोपीचे नाव आहे.\nया खटल्याची पाश्र्वभूमी अशी, की मृत जबिना शेख ही विवाहित होती. ती आपला पती फिरोज शेख याजबरोबर अकलूज येथे एकत्र राहात होती. पती फिरोज याचा मित्र उमेश धुमाळ याचे त्याच्या घरी येणे-जाणे होते. त्यातूनच त्याची जबिना हिच्याशी जवळीक निर्माण झाली. त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण होऊन त्याची वाच्यता होऊ लागली. तेव्हा एकेदिवशी उमेश याने मित्र फिरोज यास न विचारता जबिना हिला तिच्या माहेरी माजलगाव येथे नेऊन सोडले होते. ही बाब फिरोज याने जबिना हिच्या आई-वडिलांच्या कानावर घातली. तेव्हा जबिना हिच्या आईने ही चूक मान्य करून यापुढे जबिना ही जबाबदारीने व चांगल्या प्रकारे वागेल, अशी हमी दिली. त्यानुसार फिरोज याने जबिना हिला अकलूजमध्ये स्वत:च्या घरात आणले होते. परंतु पुढे काही दिवसांनी जबिना व तिचा प्रियकर उमेश यांच्यातील प्रेमसंबंध पुन्हा सुरू झाले. त्यामुळे वैतागलेल्या फिरोज याने शेवटी जबिना हिला तलाक दिला होता. नंतर जबिना ही मोकळी होऊन प्रियकर उमेश याजबरोबर एकत्र राहू लागली. तिच्यासोबत मुलगा सुफियान हादेखील राहात असे.\nघटनेपूर्वी उमेश व जबिना यांच्यात आठ दिवसांपासून भांडण सुरू झाले होते. ११ सप्टेंबर २०१६ रोजी अकलूज येथे ६५ बंगला परिसरातील घरी उमेश आला असता जबिना हिने घराचा बंद दरवाजा उघडला नव्हता. तेव्हा बळाचा वापर करून उमेशने दरवाजा उघडला आणि तिला मारहाण केली. त्या वेळी रागाच्या भरात उमेशने जबिना हिच्या अंगावर रॉकेल ओतले. तेव्हा तिने त्रास न देण्याबद्दल व मारू नका म्हणून विनवणी केली. परंतु निर्दयी उमेशने तिला पेटवून दिले. पेटलेल्या अवस्थेत जबिना हिने उमेश याच्याशी झटापट करण्याचा प्रयत्न केला. त्यात उमेश हा किरकोळ भाजून जखमी झाला. जबिना हिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असताना अखेर तिचा मृत्यू झाला. तिने मृत्युपूर्व जबाब दिला होता.\nयाप्रकरणी अकलूज पोलीस ठाण्यात उमेश धुमाळ याच्याविरूध्द गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यास अटक झाली होती. तपासानंतर पोलिसांनी त्याच्याविरूध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्याची सुनावणी माळशिरसचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. आर.पठारे यांच्यासमोर झाली. सरकारतर्फे सुरूवातीला तत्कालीन जिल्हा सरकारी वकील संतोष न्हावकर व नंतर सहायक सरकारी वकील संग्राम पाटील यांनी १४ साक्षीदार तपासले. यात पुरावे व सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य़ धरून न्यायालयाने आरोपी उमेश धुमाळ यास जन्मठेपेची शिक्षा सुनावली.\nलोकसभेसाठी कलमाडींचा विचार शक्य\nनक्षलग्रस्त गडचिरोलीच्या सहा विद्यार्थ्यांना सुवर्णपदक\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.misalpav.com/node/43227", "date_download": "2019-02-20T11:27:31Z", "digest": "sha1:2X32SYTHPF4XKCFIBLDTXJQTOXL6BY62", "length": 42391, "nlines": 240, "source_domain": "www.misalpav.com", "title": "पावसाळी भटकंती : भुषणगड ( Bhushangad ) | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nशतशब्दकथा स्पर्धेसंबंधी सूचना :\nलेखकांनी कथा पाठवताना कथेतील शब्द प्रत्यक्ष मोजून १०० आहेत याची खात्री करावी ही विनंती. Microsoft Word मध्ये शब्द मोजू नयेत. विरामचिन्हांमुळे Microsoft Word चुकीची शब्दसंख्या दाखवत असल्याने हे करण्यात आले आहे.\nपावसाळी भटकंती: ड्युक्स नोज, नागफणी ( Dukes Nose)\nपावसाळी भटकंती : भुषणगड ( Bhushangad )\nपावसाळी भटकंती : भुषणगड ( Bhushangad )\nपावसाळी भटकंती: ड्युक्स नोज, नागफणी ( Dukes Nose)\nपावसाळी भटकंती: तुंग, कठीणगड( Tung, Kathingad)\nपावसाळी भटकंती: तिकोना, वितंडगड( Tikonaa,Vitandgad)\nपावसाळी भटकंती: स्वराज्याची शपथ, रायरेश्वर( Rayreshwar, Raireshwar )\nपावसाळी भटकंती: अँबी व्हॅलीचा शेजारी, कोराईगड(Koraigad,Korigad )\nपावसाळी भटकंती: दुर्ग, ढाकोबा (Durg, Dhakoba )\nपावसाळी भटकं��ी, घ्यावयाची काळजी ( Rainy Trks, Tips and Tricks )\nपावसाळी भटकंती: भिवगड / भिमगड (Bhivgad/Bhimgad )\nपावसाळी भटकंती : संतोषगड (Santoshgad)\nपावसाळी भटकंती : वारुगड (Varugad)\nपावसाळी भटकंती: महिमानगड ( Mahimaangad )\nपावसाळी भटकंती: वर्धनगड ( Vardhangad)\nपावसाळी भटकंती : भुषणगड ( Bhushangad )\n‹ पावसाळी भटकंती: वर्धनगड ( Vardhangad)\nसातारा जिल्ह्यातील एक लोकप्रिय पर्यटनस्थळ म्हणजे \"औंध\". रहाळात प्रसिध्द असणारी आणि नवरात्रात गर्दी होणारे यमाईगडावरचे यमाईचे मंदिर, गडाच्या निम्म्या उंचीवर असणारे छोटेखानी पण अप्रतिम असे म्युझियम, गावातील पंतप्रतिनिधींचा राजवाडा आणि शेजारचे यमाईचे मंदिर हे सर्व पहाण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होते. मात्र यमाईगडाच्या तटबंदीवर ( हा कोणताही लढावु किल्ला नाही, फक्त मंदिराभोवती संरक्षणासाठी तटबंदी बांधलेली असल्याने त्याला यमाईगड म्हणतात ) उभारल्यास पुर्वदिशेला सभोवतालच्या टेकड्यातून एक एकुलता एक कातळकडा असलेला डोंगर लक्ष वेधून घेतो, हाच डोंगर म्हणजे शिवरायांच्या दुर्गबांधणीतून साकार झालेला \"भुषणगड\".\nसध्या माणदेशात वहाणार्‍या भर्राट वार्‍याचा फायदा घेण्यासाठी आजुबाजुच्या डोंगरावर मोठ्या प्रमाणात पवनचक्क्यांचे जाळे उभारले आहे. यातून कातळमाथा आणि तटबंदीचे लेणे ल्यालेला भुषणगड लक्षवेधी आहे. माणदेशाचा हा परिसर एरवी तसा भकास असला तरी पावसाळ्यात थोडा सुसह्य होतो. गावकर्‍यंनी या गडावर वृक्षारोपण करुन अवघा डोंगर हिरवाजर्द केला आहे, त्यात पिवळ्या फुलंच्या झाडामुळे गडावर भंडारा उधळल्याचा भास होतो. तेव्हा एखादा सवडीचा दिवस पहायचा आणि या परिसरात यायचे. औंध, भुषणगड अशी छोटीशी सहल भरपुर आनंद देणारी आहे.\nया गडावर जाण्यासाठी बर्‍याच वाटा आहेत. भूषणगड सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात येतो. दहीवडी - कराड मार्गावरील वडूज या मोठ्या गावातून भूषणगडला जाण्यासाठी बसेस आहेत. खाजगी वाहानाने भूषणगडला जाण्यासाठी दोन रस्ते आहेत.\n१) पुणे - फलटणमार्गे - भुषणगडला जाण्यासाठी :\nअ) दहीवडी - कराड मार्गावर वडूज पासून २० किमी अंतरावर पुसेसावळी गाव आहे. या गावात शिरल्यावर उजव्याबाजूला जाणारा रस्ता ल्हासुर्णेमार्गे भूषणगडच्या पायथ्याशी जातो. या ५ किमी रस्त्यापैकी अर्धा रस्ता कच्चा आहे.\nआ) दहीवडी - वडूज - उंबर्डेफाटा - शिरसेवाडी - होळीचेगाव - भूषणगड हा छोट्या गावांमधून जाणारा ��स्ता खराब आहे. तसेच चुकण्याची शक्ययता जास्त आहे.\nई ) पुसेसावळी - दहिवडी मार्गावरील उंचीठाणे -वांझोळी मार्गे जाणारा रस्ता जवळचा आहे, पण शेवटचा काही भाग कच्चा आहे.\n२) पुणे - सातारा मार्गे भुषणगडला जाण्यासाठी :\nक) पुणे - सातारा - कोरेगाव - रहिमतपुर - पुसेसावळी - भुषणगड.\n२) पुणे - सातारा - कोरेगाव - पुसेगाव रहिमतपुर- पुसेसावळी - रहाटणी - भुषणगड.\nवडूजवरुन भुषणगडला जाणार्‍या बसचे वेळापत्रक\nभुषणगडाकडे- ७.००, २.३०, ७.०० ( मुक्कामी) वांझोळी ९.३० ( सकाळी ) ७.०० ( संध्याकाळी )\nवडूजकडे - ६.००, ८.००, ३.३०.\nविलक्षण कच्च्या रस्त्यावरुन गडाच्या ओढीने आपण जात असताना, दूरवर पसरलेल्या मैदानी प्रदेशात भूषणगडचा एकमेव डोंगर आपले लांबुनच लक्ष वेधून घेतो. या डोंगरावर सुस्थितीत असलेला भूषणगडचा किल्ला व नवसाला पावणारी हरणाइ देवी, या मुलुखात प्रसिध्द आहे. गावकर्‍यांनी गडाला पायर्‍या बांधल्या आहेत व गडावर वृक्षारोपण करुन गड हिरवागार केलेला आहे. यात पिवळ्याजर्द फुलांची झाडे मोठ्या प्रमाणात असल्यामुळे गडाला वेगळीच शोभा आली आहे. तसेच अनेक छोटे पक्षी व फुलपाखर यांनी गड गजबजून गेला आहे.\nया फारश्या ज्ञात नसलेल्या किल्ल्याला ईतिहास मात्र आहे. सातारा गॅझेटियरप्रमाणे देवगिरीचा सम्राट राजा सिंघण दुसरा (१२१०-१२४७) याने हा किल्ला बांधला असा उल्लेख असला तरी तो चुकीचा आहे. हा गड शिवाजी महाराजांनी वर्धनगडाबरोबरच इ.स. १६७६ मधे बांधला असावा. सभासदाच्या बखरीत देखील तसाच उल्लेख आहे. संपुर्ण शिवकाळात हा गड मराठ्यांकडे होता. नंतरच्या काळात औरंगजेबाने किल्ले जिंकून त्याचे नाव इस्लामतारा ठेवले. पेशवेकाळात हा गढ प्रतिनिधींच्या ताब्यात होता. पुढे इ.स. १८०५ मधे रहिमतपुरच्या फत्तेसिंह मानेंनी या गडावर हल्ला केला. इ.स. १८४८ मध्ये इंग्रजांनी साता-याचे राज्य खालसा केल्यावर भुषणगडचा ताबा इंग्रजांकडे आला.\n२००४ चा पावसाळा घरात बसून फारच कंटाळा आल्याने अंगावर बुरशी चढेल कि काय असे वाटु लागले. जातीवंत भटक्याला फारकाळ घरी बस्णे तसेही अशक्य असते. मात्र एकुण पाउस आणि रस्ते, वाटा याचा विचार करता, सह्याद्री परिसरातील एखाद्या गडावर जाण्यापेक्षा तुलेनेने कमी पाउस असलेल्या ठिकाणी जाणेच योग्य ठरले असते. जवळच असलेल्या आणि म्हणुनच राहिलेल्या भुषणगडाची मला आठवण झाली. ठरले तर मग, मस्तपैकी बाईकवर स्वार होउन भुषणगडच्या दिशेन गाडी दामटली.पुसेसावळी ओलांडून, येळीव तलाव मागे टाकून उंचीठाणे गावाकडे निघालो. नुकताच २००३ साली पडलेल्या दुष्काळात याच येळीव तलावाच्या परिसरात चारा छावणी होती. त्यावेळी हाडाचे सापळे झालेली जनावरे आणि बापुडवाणे झालेले त्यांच्या मालकांचे चेहरे डोळ्यासमोर तरळून गेले. यावर्षी वर्षामान चांगले असल्याने चोहोबाजुला हिरवळ होती. मधेच पावसाची सर भिजवून ओलावा शिंपत होती. वांझोळी गाव मागे टाकले आणि विलक्षण कच्चा रस्ता सुरु झाला. मात्र गडाची ओढ या अडचणीवर मात करुन गेली.\nपुर्वक्षितीजावर टेकड्यांच्या गराड्यातून भुषणगड कातळकड्यामुळे आणि माचीसारख्या पुढे आलेल्या डोंगरसोंडेमुळे ठळक दिसत होता.\nपायथ्याच्या गावी एका झाडाखाली गाडी लावली आणि गावकर्याला वाट नीट विचारून गडाकडे निघालो.\nभूषणगडवाडीतून पायर्‍यांची वाट गडावर जाते. खरंतर पाउलवाटेने कोणताही डोंगर चढणे सोपे जाते. पण सोयीच्या नावाखाली पायर्‍या बांधून गैरसोयच केली जाते. असो, ५०० पायर्‍या चढण्याशिवाय पर्याय नव्हता.\nपायर्‍यांच्या सुरुवातीला सिमेंटमध्ये बांधलेली आधुनिक कमान आहे. पायर्‍यांची रचना अशी केलेली आहे की, गड चढतांना गडाची तटबंदी व बुरुज सतत उजव्या बाजूस रहातात. या रचनेमुळे शत्रू कायम गडावरुन मार्‍याच्या टप्प्यात रहातो. हे शिवरायांनी बांधलेल्या गडाच्या दुर्गबांधणीचे ठळक वैशिष्ट्य. ह्यामागेही एक विचारआहे. शंभरातील नव्वद लोक उजव्या हाताचे तर फक्त दहा डावखुरे असतात. शत्रू सैन्यातील बहुतांश लोक आपल्या उजव्या हातात तलवार तर डाव्या हातात ढाल पकडणार. वाटेच्या समांतर असणाऱ्या वरील भागातील तटबंदीवरून शत्रू 'टप्प्यात' येतो. शत्रूवर दगड धोंड्यांचा वर्षाव करायचा. दगडांना अडविण्यास उजव्या हातातील तलवार वापरणे ही 'नैसर्गिक' प्रतिक्रिया. ह्यामुळे तलवारी बोथट, वेड्यावाकड्या आणि निकामी होणार. ह्या अर्धमेल्या शत्रूनी चुकून गडाच्या आत प्रवेश केलाच, तरी त्याचा आरामात पाडाव करणे शक्य होईल असा यामागे विचार आहे. शिवाजी महाराजांनी बांधलेल्या कोणत्याही डोंगरी किल्ल्यावर जसे प्रतापगड, राजगड, रायगड याठिकाणी आपण हेच दुर्गवैशिष्ट्य पाहु शकतो. संपूर्ण बुरुजाला प्रदक्षिणा घालून मार्ग वरती जातो. ह्यामध्ये बुरुज सतत उजव्या बाजूला राहतो. बुरुजातील जंग्या अश्या बांधल्या आहेत, पायवाटेने येणारा जाणारा प्रत्येक जण ह्यामधून दिसेल आणि मार्‍यात राहिल.\nगड चढायला सुरवात केल्यावर २० मिनीटात एक सपाटी लागली. इथे एक खंडोबाचं मंदिर दिसते. येथून समोर चढणारी पायर्‍यांची वाट गडाकडे जाते तर उजवीकडे एक पायवाट गडाला वळसा मारुन भुयारी देवीच्या मंदिराकडे जाते.\nदाट, लांब मिशी, पसरलेले कान आणि वर 'गांधी टोपी' घातलेल्या खंडोबाची मूर्ती बघून थोडी गम्मत वाटली. आपल्या देव-देवतांच्या पोशाखांवर स्थानिक जीवन पद्धतीचा पगडा दिसून येतो त्याचंच हे एक उत्तम उदाहरण.\nकाही पायऱ्या चढल्यावर किल्ल्याचा प्रमुख दरवाजा आला. ह्याची बांधणी गोमुखी रचनेची आहे. दरवाज्यापर्यंत नेणारी वाट एकदा डावीकडे वळते आणि लगेच उजवीकडे वळते. 'z' आकाराच्या ह्या चिंचोळ्या मार्गाला तटबंदी आणि बुरुजांनी घेराव घातला आहे. प्रचंड संख्येने शत्रू आला, तरी ह्या चिंचोळ्या मार्गावर तो अडून राहणार अशी ही रचना. ह्या प्रकारच्या प्रवेशद्वाराला ‘‘गोमुखी’’पध्दतीची बांधणी म्हणतात.\nगडाची प्रवेशद्वाराची कमान आज शाबूत नाही. पण त्याच्या बाजूचे बुरुज सुस्थितीत आहेत. थोडे निरखुन पाहिल्यास डावीकडच्या तटबंदीवर तोफगोळ्यांचा मारा झाल्यामुळे खड्डे पडलेले दिसतात.\nप्रवेशद्वाराच्या आत पहारेकर्‍यांच्या देवड्या आहेत.\nयेथून दोन वाटा फुटतात, एक पायवाट गडाच्या पश्चिम टोकाकडील बुरुजाकडे जाते तर डावी प्रशस्त पायवाट गडमाथ्याकडे जाते. पश्चिमेकडील बुरुजाकडे जाताना एक विहीर पहायला मिळते, खरतर हि दगडाची खाण आहे, इथून खणून दगड काढून गडाच्या बांधकामाला वापरले आहेत.\nतटबंदी अजून खणखणीत अवस्थेत असली तरी त्यावर उगवणार्‍या झाडांना वेळीच आळा घालायला हवा, अन्यथा पडझड सुरु होइल.\nपश्चिम टोकाच्या बुरुजावर पोहचल्यावर खाली लांबवर पसरलेली डोंगरसोंड दिसते.या बुरुजाला तोफेसाठी जंग्या आहेत.तसेच या बुरुजावरुन गडाचा मधला उंचवटा दिसतो. मघाशी खंडोबा मंदिरापाशी सोडलेली वाट या बुरुजाच्या खाली येते. इथे आधी एक भुयार होते, त्यात भुयारी देवी होती. आता मात्र भुयार बुजवून देवीचे मंदिर नव्याने बांधले आहे.\nबुरुज पाहून मधल्या उंचवट्याकडे जाताना, उजव्या हाताला एक चौकोनी विहीर लागली. लांबी रुंदी साधारण आठ बाय आठ मीटर सातारा जिल्ह्यातील खटाव तालुका हा दुष्काळी भाग. पाण्याची क��तरता भासू नये म्हणून इतक्या मोठ्या आकाराची विहीर सातारा जिल्ह्यातील खटाव तालुका हा दुष्काळी भाग. पाण्याची कमतरता भासू नये म्हणून इतक्या मोठ्या आकाराची विहीर किल्ल्यावरील तटबंदी आणि इतर मंदिराचे बांधकाम बघता, बांधकाम समयी पाण्याची गरज मोठी असणार हे निश्चित. या विहीरीजवळच महादेवाचे छोटे मंदीर आहे.\nया मंदिरावरुन पुढे गेल्यावर किल्ल्याची अधिष्ठात्री असलेल्या हरणाइ देवीचे उत्तराभिमुख मंदिर दिसते. हि हरणाई देवी आजुबाजुच्या गावातील गावकर्‍यांचे श्रध्दास्थान आहे. नवरात्रात इथे विशेष गर्दी असते.\nया जिर्णोध्दारीत मंदिरात हरणाई देवीची दिड फूट उंचीची मुर्ती आहे. मूर्तीवर पितळी मुखवटा बसविलेला आहे. हरणाई देवीच्या उजव्या बाजूस सिध्दनाथाची काळ्या दगडात कोरलेली मूर्ती आहे. स्थानिक अख्यायिकेनुसार औंधची यमाई आणि हि हरणाई देवी या बहिणी-बहिणी, पण त्यांच्यात भांडण झाल्यामुळे त्या वेगवेगळ्या डोंगरावर जाउन बसल्या.\nगडावर मुक्काम करायची वेळ आल्यास हे हरणाई मंदिरा समोरची शेड हा एकमेव पर्याय. देउळ रात्री कुलुपबंद असते असते आणि शेडमधे जेमतेम चार- पाच जण झोपु शकतील. गडावर जेवणाची व्यवस्था नाही. एकतर आपण सोय करायची किंवा हरणाई देवीच्या पुजार्‍यांना आधी सांगितल्यास ते व्यवस्था करतात. ह्या मंदिराशेजारीच गणपतीचे मंदिर आहे. श्रींची मूर्ती संगमरवरात घडवलेली आहे.\nमंदिरासमोर दिपमाळ व शेंदूर फासलेले दगड आहेत. मंदिराच्या समोर डेरेदार चिंचेचा वृक्ष असून त्याचे वैशिष्ट्य म्हणजे एका फांदीला चक्क तुरीच्या शेंगा लागतात.\nगडाचा हा सर्वोच्च माथा ९०४ मीटर ( २९७० फुट ) उंच आहे. अर्थात पायथ्यापासून उंची जेमतेम १५० मीटर असल्याने रमतगमत देखील आपण अर्ध्या तासात गडावर पोहचु शकतो. आजुबाजुच्या परिसरात एकही मोठा डोंगर नसल्याने दुरवरचा प्रदेश अगदी सहज नजरेला पडतो. त्यामुळे अर्थातच परिसरातील गावावर नजर ठेवणे अगदी सहज शक्य होत असणार.\nमंदिरासमोरील पायवाटेने उंचवटा उतरुन आपण गडाच्या उत्तर तटबंदीपाशी येतो. वाटेत गडाच्या माचीच्या मध्यभागावर एक मोठ्या आकाराचा बांधीव बुरुज आहे. या बुरुजावर ध्वजस्तंभ असून त्यावर भगवा ध्वज मोठ्या डौलाने फडकताना दिसतो.\nकिल्ल्याची तटबंदी चांगल्या प्रमाणात शाबूत आहे. दरवाज्याचे दोन बुरुज धरून एकूण दहा बुरुज शाबूत आहे���. काहीं ठिकाणी तटबंदी धोकादायक झालेली दिसली. तटबंदी मध्ये एक शौचकूप, पाणी साठवण्याची जागा, तोफा आणि बंदुकांसाठी साठी वेगवेगळ्या आकाराच्या जंग्या दिसल्या.\nतटबंदीवरुन चालत गेल्यास देवळाच्या खालच्या बाजूस साचपाण्याचा तलाव दिसतो. याच तटबंदीवरुन आपण संपूर्ण किल्ल्याची प्रदक्षिणाकरुन पुन्हा प्रवेशद्वारापाशी येतो.\nगडमाथा पाहून झाल्यानंतर मी पायवाटेने भुयारी मातेच्या दर्शनासाठी गेलो. तेथे नव्याने उभारलेल्या मंदिरातील मुर्तीचे दर्शन घेउन पायर्‍या उतरायला सुरवात केली. या गडफेरीला मला जवळपास दोन तास लागले. खाली उतरून पुन्हा एकदा कच्च्या रस्त्यावर डर्ट बायकिंग करुन मी पुसेसावळी -मायणी रस्त्यावरच्या ल्हासुर्णेला पोहचलो आणि गाडी मायणीकडे दामटली.\nमी जरी माणदेशातील हे गड सुटेसुटे बघितले असले तरी बाहेरुन येणार्‍या दुर्गारोहींनी जर तीन दिवसाचा प्लॅन केला तर हे सर्व गड एकदम पाहून होतील. वर्धनगड , भूषणगड, महीमानगड,संतोषगड, वारुगड, औधंचे म्युझियम, यामाई मंदिर, गोंदवले येथील आश्रम, शिखर शिंगणापुर, फलटणमधील मंदिरे असे या परिसरात बरेच काही पहाण्यासारखे आहे. तेव्हा या पावसाळ्यात सवड काढा आणि माणदेशाच्या भटकंतीला निघा.\n( तळटिपः- सर्व प्रकाशचित्रे आंतरजालावरुन साभार )\nतुम्ही माझे आत्तापर्यंतचे सर्व लिखाण माझ्या ब्लॉगवर एकत्र वाचु शकता.\n१) सातारा जिल्हा गॅझेटियर\n२ ) सांगाती सह्याद्रीचा- यंग झिंगारो ट्रेकर्स\n३ ) साथ सह्याद्रीची भटकंती किल्ल्यांची \n४ ) डोंगरयात्रा- आनंद पाळंदे\n५ ) शोध शिवछत्रपतींच्या दुर्गांचा - सतिश अक्कलकोट\nदुविसाहेब , नेहेमीप्रमाणेच छान आहे माहिती गडाबद्दल ..\nनेहेमीप्रमाणेच छान आहे माहिती गडाबद्दल ..\nलालित्य पुर्ण भाषाशैली... भरपूर माहिती...\n... कातळमाथा आणि तटबंदीचे लेणे ल्यालेला भुषणगड लक्षवेधी आहे. माणदेशाचा हा परिसर एरवी तसा भकास असला तरी पावसाळ्यात थोडा सुसह्य होतो. गावकर्‍यंनी या गडावर वृक्षारोपण करुन अवघा डोंगर हिरवाजर्द केला आहे, त्यात पिवळ्या फुलंच्या झाडामुळे गडावर भंडारा उधळल्याचा भास होतो.... पायर्‍यांची रचना अशी केलेली आहे की, गड चढतांना गडाची तटबंदी व बुरुज सतत उजव्या बाजूस रहातात. या रचनेमुळे शत्रू कायम गडावरुन मार्‍याच्या टप्प्यात रहातो. हे शिवरायांनी बांधलेल्या गडाच्या दुर्गबांधणीचे ठळक वैशिष्ट्य. ह्यामागेही एक विचारआहे. शंभरातील नव्वद लोक उजव्या हाताचे तर फक्त दहा डावखुरे असतात. शत्रू सैन्यातील बहुतांश लोक आपल्या उजव्या हातात तलवार तर डाव्या हातात ढाल पकडणार. वाटेच्या समांतर असणाऱ्या वरील भागातील तटबंदीवरून शत्रू 'टप्प्यात' येतो. शत्रूवर दगड धोंड्यांचा वर्षाव करायचा. दगडांना अडविण्यास उजव्या हातातील तलवार वापरणे ही 'नैसर्गिक' प्रतिक्रिया. ह्यामुळे तलवारी बोथट, वेड्यावाकड्या आणि निकामी होणार. ह्या अर्धमेल्या शत्रूनी चुकून गडाच्या आत प्रवेश केलाच, तरी त्याचा आरामात पाडाव करणे शक्य होईल असा यामागे विचार आहे. शिवाजी महाराजांनी बांधलेल्या कोणत्याही डोंगरी किल्ल्यावर जसे प्रतापगड, राजगड, रायगड याठिकाणी आपण हेच दुर्गवैशिष्ट्य पाहु शकतो....\nआपले दुर्ग विहार पाहणीय, वाचनीय आणि मननीय असतात. पुनःप्रत्ययाचा आनंद झाला. वरील लेखात डाव्या उजव्या हाताने चालवायची शस्त्रे यावरील निरीक्षण भावले.\nप्रत्येक वेळेस प्रतिक्रिया देत नसलो तरी सर्व वाचत आहे\nतुमच्या गड किल्ले फिरण्याच्या passion ला सलाम\nएकच दुरुस्ती--ढाल पकडली जात नाही तर मनगटाला बांधली जाते, जेणेकरून शत्रूची तलवार सहज अडवता यावी.\nबरोबर आहे. पण उत्तर काळात ढाल\nबरोबर आहे. पण उत्तर काळात ढाल बांधण्याएवजी पकडणे सोयिस्कर वाटल्याने त्याप्रकारच्या ढाली आल्या.\nयशोधरा ताई, खिलजी, ओक साहेब,\nयशोधरा ताई, खिलजी, ओक साहेब, कुमार१, लोनली प्लॅनेट, वल्लीदा, चाणाक्य साहेब आणि सर्वच वाचकांचे मनापासून आभार.\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 21 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.padmagandha.com/index.php?route=product/category&path=69", "date_download": "2019-02-20T12:40:04Z", "digest": "sha1:IJGKL6JBSGMM3K526XGANRQM5NMTDDLR", "length": 8302, "nlines": 119, "source_domain": "www.padmagandha.com", "title": "कादंबरी", "raw_content": "\nगाववाड्यातील अन्याय, भ्रष्टाचार या विरुद्ध संघर्ष करून असहाय्य झालेल्या नायकाची-वकिलाची ही कथा. या ..\nडॉ. अनिता अवचट ह्यांच्या उदात्त कार्यापासून प्रेरणा घेऊन लेखकानं ही कादंबरी साकार केली आहे. व्यसनमु..\nही कथा आहे कमळीच्या असामान्य धैर्याची आणि तिच्या जिद्दीची मूळच्या ग्रामीण जीवनातून आलेल्या कमळीपाश..\nही एक धीरगंभीर, शोकांत कादंबरी आहे..भय..अपराध..लाचारी..असंबधता..व्यक्तित्वहीनता..या साऱ्यांना वेढून ..\nमित्रावरुणी ऋषींच्या सामर्थ्याने मान-मानस स्वरूप कुंभातून प्रकटलेल्या अगस्त्यांनी विश्‍वकल्याणकारी क..\nAkher Nyay Milala | अखेर न्याय मिळाला\nमूळ भू-धारकांनी संघटित होऊन न्याय्य मार्गाने हे आंदोलन जवळजवळ साठ वर्षे चालवले, त्या भू-धारकांच्या न..\nएक सर्वसाधारण खेडे हेच ह्या कादंबरीचे नायकत्व स्वीकारते. त्याच्या सर्वसाधारण अस्तित्व..\nभगीरथाने प्रयत्नाने पृथ्वीतलावर गंगा आणल्याची पुराणकथा सर्वज्ञात आहे. आजच्या आधुनिक जगात आपल्या कल्..\nBrahmarshi Wishwamitra | ब्रह्मर्षी विश्‍वामित्र\nप्रयत्न हीच ज्यांची आत्मशक्ती होती, त्या विश्‍वामित्राची कथा विलक्षण आहे. क्षात्रशक्तीचे बळ असलेल्या..\nशेतकरी कुटुंबात जन्मलेले आणि कृषितज्ज्ञ असलेले दाते हे सराईत लेखक नसले तरी उत्तम लेखकाचे गुण त्यांच..\nगणी गण गणांत बोते ..\n‘‘मन्ना, येती दोन वर्षे तर ती इथेच आहे ना माणसाचे आजचे विचार उद्याला टिकून राहतात का माणसाचे आजचे विचार उद्याला टिकून राहतात का\nफाशी शब्द ऐकला किंवा उच्चारला तरी आपण अस्वस्थ होतो . त्या दोन शब्दात एक भयावह थरारता आहे..\nखरेदीखत हा ‘कागूद’ या लघुकादंबरीचा साधा विषय. परंतु ‘कमवा व शिका’ योजनेत पदवीपूर्व वर्गात श..\nही लघु कादंबरी रुक्मिणीबाईंच्या परिवर्तनाची जीवनकहाणी तर आहेच, पण त्याहीपलीकडे ती खूप काही चित्रित क..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-February2015-Zendu-Aale.html", "date_download": "2019-02-20T11:28:08Z", "digest": "sha1:5E2DTOD63HEFZXJCY6RM7WYCBUEX4AKH", "length": 4460, "nlines": 20, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology - डा.बावसकर टेक्नालाजि - डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळे आल्याचे रोगट बियाण्याची उत्तम उगवण व प्लॉट निरोगी", "raw_content": "\nडॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळे आल्याचे रोगट बियाण्याची उत्तम उगवण व प्लॉट निरोगी\nश्री. दिलीप शिवाजी साळुंखे, मु.पो. मांडवे, ता. सातारा, जि. सातारा. मोबा. ९७६५४३३७७८\nझेंडूला कळी लागल्यानंतर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची फवारणी तरीही रिझल्ट उत्तम \nमाझ्याकडे एकूण १० एकर क्षेत्र असून त्यात सोयाबीन, ज्वारी, गहू, हरभरा, भुईमूग, आले, झेंडू तारेवरचा वाल, घेवडा, वांगी, टोमॅटो अशी पिके घेतो. दोन वर्षापुर्वी मार्केटला फुले विकण्यासाठी आलो होतो, तेव्हा आपल्या सप्तामृत औषधांची माहिती घेतली. तेव्हा ट्रायल म्हणून सप्तामृत कलकत्ता झेंडूसाठी घेतले. झेंडूला कळी लागली होती. तेव्हा आपले औषधांचे स्प्रे घेतले. तर झाडे टवटवीत, हिरवीगार झाली. वाढ व फुट भरपूर झाली. कळी मोठी होऊन फुले तेजबाज निघाली. झेंडूवर करपा आला नाही. नागआळी आली नाही. झेंडूला शाईनिंग व चमक भरपूर आल्यामुळे इतरांपेक्षा भाव अधिक मिळाला. बाजारात माल उठून दिसत असल्यामुळे इतरांपेक्षा आपल्या मालाची विक्री लवकर व्हायची.\nहा अनुभव फक्त झेंडू कळीवर असताना मारलेल्या सप्तामृत औषधांचा आहे. म्हणून आम्ही आता रोप टाकण्यापासून म्हणजे कोणतेही बी जर्मिनेटरच्या द्रावणामध्ये भिजवूनच टाकतो.\nआम्ही आले लावताना जर्मिनेटरचा वापर केला. आल्याचे बियाणे रोगट होते व वाटत नव्हते, की हे एवढे उगवून येईल, परंतु जर्मिनेटरमुळे १००% उगवण, एकावेळी एकसारखी झाली. आता आले ३ महिन्यांचे असून आल्याची वाढ चांगली आहे. हिरवेगार तेजदार आहे. पिवळेपणा अजिबात नाही. ही औषधे (सप्तामृत) सुरूवातीपासून वापरल्यामुळे फायदा भरपूर होतो. नुकसान होत नाही. रासायनिक किटकनाशकांचा भरमसाठ खर्च वाचतो. हे सर्व तंत्रज्ञाना वापरल्यामुळे एकूण १००% गॅरंटी पीक (उत्पादन) मिळते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/black-magic-for-vidhansabha-elections/", "date_download": "2019-02-20T12:25:23Z", "digest": "sha1:JTUVBY7YZFRXLXMCWJWTGFQAOQGPZXHV", "length": 9771, "nlines": 52, "source_domain": "www.pudhari.news", "title": " विधानसभेसाठी डझनभर बकर्‍यांचा प्रसाद | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › विधानसभेसाठी डझनभर बकर्‍यांचा प्रसाद\nविधानसभेसाठी डझनभर बकर्‍यांचा प्रसाद\nखानापूर : राजू कुंभार\nविधानसभा रणसंग्रामाचा काळ जवळ येऊ लागला आहे, तसा इच्छुकांच्या हालचालींनाही जोर आला आहे. आपल्या पक्षातील इच्छूक अथवा प्रतिस्पर्धी उमेदवार वरचढ होऊ नये यासाठी प्रत्��ेकजण प्रयत्न करत आहे. नेहमी लोकसंर्पकाच्या माध्यमातून फिल्डिंग लावणार्‍या इच्छुकांनी यावर्षी तांत्रिक-मांत्रिकांचे उंबरे झिजवित असल्याची चर्चा आहे. यामुळे या मात्रिकांना अच्छे दिन आल्याचे दिसून येत आहे.\nतालुक्याच्या पूर्व व पश्‍चिम भागात भोंदूबाबांचे मोठे प्रस्थ आहे. जांबोटी व नंदगड भागातील अनेक फार्म हाऊसवर भोंदूबाबांचा व्यवसाय चालतो. याकामी पांढर्‍या वेशात वावरणारे अनेकजण दलाल म्हणूनही काम करतात. जांबोटी, चापगाव, निलावडे, माणिकवाडी, नायकोल, गुंजी, भंडरगाळी, बेकवाड व नंदगड भागात तरअनेकांचा हा व्यवसाय झाला आहे.\nतालुक्यात पूर्वी नंदगड गावामध्ये भविष्य सांगणारी एक व्यक्ती होती. त्या व्यक्तिचा राजकीय अभ्यास विलक्षण होता. यामुळे त्यांच्याजवळ राजकीय नेते आपले भविष्य जाणून घेण्यासाठी गर्दी करायचे. आजही त्यांचे नाव अनेकांच्या तोंडी ऐकावयास मिळते. खानापूरच्या विठ्ठलदेव गल्लीतही एक व्यक्ती होती. त्यांच्याकडेही राजकारणी रांग लावत होते. ते राजकीय परिस्थितीचा अभ्यास करुन राजकीय भवितव्याचा अंदाज व्यक्त करत होते.\nकणकुंबी भागातील एका बाबानेही अशाच भविष्य सांगण्यातून लाखोंची संपत्ती मिळविली आणि भक्त संप्रदायही वाढविला. आता मात्र भोंदूबाबांचे पेव सर्वच ठिकाणी पसरले आहे. काही गावांमध्ये अंगात येऊन सांगणार्‍यांची बरीच चलती आहे. खानापूर शहरापासून जवळच असलेल्या एका घाडपणी व्यक्तिकडे लोकांची बरीच गर्दी होत असल्याची चर्चा आहे. कोंबड्याचा मान देऊन इच्छुकांचा खिसा कापण्यात पारंगत असणारे हे तांत्रिक-मांत्रिक आता राजकारणातही सक्रिय होऊन आपला धंदा वाढवत आहेत. मागील निवडणुकीत काही उमेदवारांनी तालुक्यातील काही ठिकाणी डझनभर बकर्‍यांचा प्रसाद देवदेवतांना दाखविला होता. तरीही त्यांना अपयशाला सामोरे जावे लागले.अंधश्रध्देला खतपाणी घालणार्‍यांना अनेकांनी त्यांची जागा त्यांना दाखविली. आता विधानसभेच्या निवडणुकीचा काळ जवळ येवू लागल्याने अंगात येणार्‍यांना चांगले दिवस आले असून भोंदूबाबांचे कार्यक्रमही वाढत आहेत. गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुकांना टिपून पैसे उकळण्याचा धंदा राजरोसपणे सुरूच आहे.\nआगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी इच्छूक असणार्‍यांच्या खिशात, गाडीमध्ये तसेच त्यांच्या कार्यालयांमध्ये हमखास हळदी-कुंकूत माखलेला लिंबू आढळून येतो. उच्चशिक्षित आणि समाजाला दिशा देण्याची वक्तव्ये करणारे काही नेते देखील लिंबू बाळगू लागले आहेत\nपुरोगामी पक्षांचे नेतेही पुढे\nअंधश्रध्दा निमूर्लन विधेयक मंजूर करणारे आणि त्यासाठी आग्रह धरणार्‍या पक्षातील काही इच्छूकही तांत्रिक-मांत्रिकांकडे गेले असल्याची चर्चा आहे. भाजपच्या एका बड्या नेत्याने कित्येक बकर्‍यांचा बळी घेतला तरीही त्यांना अपयश आल्याचे सर्वश्रुत असूनही अंधश्रध्दाळू इच्छूक पुन्हा तेच करताना दिसून येत आहे.\nविधानसभेसाठी डझनभर बकर्‍यांचा प्रसाद\nसुरेशकडे बेनामी मालमत्ता १० कोटींची\nहोन्‍नावरजवळ विद्यार्थिनीवर टोळक्याकडून चाकूहल्‍ला\nहिंडलग्यात सफाई मोहीम सुरू\nधनंजय मुंडेंना नाशिकच्या सावानाचा कार्यक्षम आमदार पुरस्कार\nकपिललाच शोतून हटवण्‍याची सलमानकडे मागणी\nमंदिराचा सभामंडप कोसळून ३ मजुरांचा मृत्‍यू\n'ती' अट न पाळल्यास युती तोडू; रामदास कदम यांचा इशारा\nकल्याण- डोंबिवली मनपा आयुक्‍तांच्या अंगावर फेकल्‍या बांगड्या\n'ती' अट न पाळल्यास युती तोडू; रामदास कदम यांचा इशारा\nकल्याण- डोंबिवली मनपा आयुक्‍तांच्या अंगावर फेकल्‍या बांगड्या\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\n'पीडित अल्पवयीन मुलीने साक्ष बदलली तरी आरोपीने निर्दोषत्व सिद्ध करावे'", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Jalna/Constitution-will-unchanged-says-by-MP-Danve/", "date_download": "2019-02-20T12:01:53Z", "digest": "sha1:Q3PKLFJ4NSGKRVU3KMVVVSSHIEBIRKLQ", "length": 4860, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " संविधान अबाधितच राहणार : खा. दानवे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Jalna › संविधान अबाधितच राहणार : खा. दानवे\nसंविधान अबाधितच राहणार : खा. दानवे\nसंविधानाबाबत उलटसुलट चर्चा सुरू असून, त्यावर कुणीही विश्‍वास ठेवू नये, संविधान अबाधितच राहील, त्यात कुठलाच बदल केला जाणार नाही; मात्र याबाबत उठत असलेल्या अफवांवर कुणीही विश्‍वास ठेवू नये, असे प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी केले.\nभाजप युवा मोर्चा तथा भीमजयंती उत्सव समितीच्या वतीने आदर्श शिंदे भीमगीत नाईट्स कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आ. हर्षवर्धन जाधव, निर्मला दानवे, आ. संतोष दानवे, जि. प. सदस्या आशा पांडे, भाजप तालुकाध्यक्ष गोविंदराव पंडित, पं. स. सभापती साहेबराव कानडजे, संतोष लोखंडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.दानवे म्हणाले की, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हा डॉ. बाबासाहेबांनी मूलमंत्र दिलेला असून त्यांचा हा विचार अंमलात आणल्यास माणूस जीवनात यशस्वी झाल्याशिवाय राहू शकत नाही. या महामानवाने जगात समता, बंधुत्वता नांदावी यासाठी आपला देह जीवनभर झिजवला. दलित, वंचित, कामगार, कष्टकरी, उपेक्षित जनतेच्या न्यायहक्कासाठी ते आयुष्यभर कार्य करीत राहीले. त्यामुळे आपल्याला शिक्षण आरक्षण, मतदानाचा अधिकार मिळाला असल्याचे ते म्हणाले. यावेळी आ. संतोष दानवे यांचेही भाषण झाले.\nमंदिराचा सभामंडप कोसळून २ मजुरांचा मृत्‍यू\n'ती' अट न पाळल्यास युती तोडू; रामदास कदम यांचा इशारा\nकल्याण- डोंबिवली मनपा आयुक्‍तांच्या अंगावर फेकल्‍या बांगड्या\nन्यूजर्सीची किम कुमारी मिस इंडिया यूएसए\nअण्णासाहेब शेलार यांचा संचालक पदाचा राजीनामा\n'ती' अट न पाळल्यास युती तोडू; रामदास कदम यांचा इशारा\nकल्याण- डोंबिवली मनपा आयुक्‍तांच्या अंगावर फेकल्‍या बांगड्या\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\n'पीडित अल्पवयीन मुलीने साक्ष बदलली तरी आरोपीने निर्दोषत्व सिद्ध करावे'", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Leopard-Caught-By-Forest-Department-In-Nashik/", "date_download": "2019-02-20T11:51:45Z", "digest": "sha1:6BTOCKY2OWI3UMP7AGG4JI77XFCUCPF3", "length": 3586, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नाशिक : कालव्यात शिरलेल्या बिबट्याला पकडण्यात यश (Video) | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › नाशिक : कालव्यात शिरलेल्या बिबट्याला पकडण्यात यश (Video)\nनाशिक : कालव्यात शिरलेल्या बिबट्याला पकडण्यात यश (Video)\nचांदवड : सुनील थोरे\nचांदवड तालुक्यातील कालव्याच्या मोरीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यात यश आले आहे. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पिंजरा लावून बिबट्याला पकडले.\nयाबाबत मिळालेल्या माहितीनुसार, चांदवड तालुक्यातील साळसाने निंबाळे शिवारातील पुणेगावच्या डाव्या कालव्याच्या मोरीत बिबट्या शिरला होता. याची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पिंजरा लावून बिबट्याला पकडण्यासाठी प्रयत्न केले. वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्याला पकडण्यात यश आले. यासाठी वनविभागाचे कर्मचाऱ्यांना स्थानिकांनी मदत केली.\nकल्याण- डोंबिवली मनपा ��युक्‍तांच्या अंगावर फेकल्‍या बांगड्या\nन्यूजर्सीची किम कुमारी मिस इंडिया यूएसए\nअण्णासाहेब शेलार यांचा संचालक पदाचा राजीनामा\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\nसातारा : पोलिस निरीक्षकाच्या घरी चोरी\nकल्याण- डोंबिवली मनपा आयुक्‍तांच्या अंगावर फेकल्‍या बांगड्या\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\n'पीडित अल्पवयीन मुलीने साक्ष बदलली तरी आरोपीने निर्दोषत्व सिद्ध करावे'\nयुतीचा नविन चित्रपट; \"मूर्ख आहे मतदार\"", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%9F%E0%A4%BE/", "date_download": "2019-02-20T11:55:44Z", "digest": "sha1:MAYBAG6FIL64OQFDAH642XMZ4PT75HQV", "length": 9574, "nlines": 98, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "श्रीलंकेतील राजकीय संकटाबाबत चीनने झटकले हात | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nशत्रूला धडकी भरवणारे F-21 भारताला देण्यास अमेरिका तयार\nपतीच्या मारहाणीत पत्नीचा गर्भपात ; तू काळी आहेस, सुनेचा सासरच्यांनी केला छळ\nएकही बांधकाम कामगार कुटुंब बेघर राहणार नाही\nशहराचा पाणीपुरवठा उद्या बंद\nमुळशीत आणखी एका ‘लवासा’चा घाट\nHome breaking-news श्रीलंकेतील राजकीय संकटाबाबत चीनने झटकले हात\nश्रीलंकेतील राजकीय संकटाबाबत चीनने झटकले हात\nपेईचिंग़ (चीन)- श्रीलंकेतील राजकीय संकटाबाबत चीनने हात झटकले आहेत. श्रीलंकेतीत आताच्या राजकीय पेचप्रसंगाबाबत प्रश्‍न केला असता, तो श्रीलंकेचा अंतर्गत मामला आहे. कोणत्याही देशाच्या अंतर्गत बाबींमध्ये लक्ष न घालण्याचे चीनचे धोरण आहे; असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लु कांग यांनी म्हटले आहे. यांनी त्याबाबत काहीही टिप्पणी करणे टाळले आहे. मात्र चीन श्रीलंकेतील राजकीय परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.\nश्रीलंकेचे अध्यक्ष मैत्रिपाला सिरिसेना यांनी पंतप्रधान रानील विक्रमसिंगे यांना बरखास्त करून माजी अध्यक्ष महिंद्रा राजपक्षे यांची पंतप्रधान म्हणून नियुक्ती केल्यानंतर श्रीलंकेतील पेचप्रसंग अधिक चिघळला आहे. श्रीलंकतील राजकीय पक्ष चर्चा आणि विचारविनिमयांनी परस्पर मतभेद मिटवून टाकतील अशी अपेक्षा चीनने व्यक्त केली आहे. श्रीलंका हा चीनचा सहयोगी देश असून चीनने श्रेलंकेत मोठी गुंतवणूक केलेली आहे. श्रीलंका आणि चीन शेजारी राष्ट्रे असून आम्ही श्रीलंकेतील राजकीय परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत असे लु कांग यांनी म्हटले आहे.\nअमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयात भारतवंशी महिला न्यायाधीश \n‘खशोगींच्या हत्येला सौदी अरेबियाच जबाबदार’ : हॅटिस सेंगीझ\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://prajamanch.com/?paged=4&cat=36", "date_download": "2019-02-20T11:32:08Z", "digest": "sha1:FKLEDYYC435EA44O3XSMPX733JZWH6CT", "length": 7585, "nlines": 128, "source_domain": "prajamanch.com", "title": "विदर्भ – Page 4 – Prajamanch", "raw_content": "\nधोंड्याकरिता सासुरवाडीला येत असलेल्या जावयाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यु.\nवाशिम, प्रजामंच,29/5/2018 किन्हिराजा येथील रहिवासी रामेश्वर खोलगडे यांच्या मुलीचा विवाह मलकापुर जिल्हा बुलढाणा येथिल रहिवासी\nपाण्याचा शोधात भटकंती करणारी हरीण नालीत पडली शेतकऱ्याने दिले जीवदान\nवाशिम प्रजामंच समाधान गोंडाळ,22/5/2018 तहानलेली हरीण पाण्याच्या शोधात भटकत येवून शेतात असलेल्या नालीत पडल्याने गंभिर\n५५ वर्षीय इसमाचा उष्माघाताने मृत्यू\nवाशिम, प्रजामंच, समाधान गोंडाळ,21/5/2018 मंगरूळपीर तालुक्यातील गिंभा येथील ५५ वर्षीय इसमाची उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना\nमंगरूळपीर येथे ८७ लाख किंमतीचा प्रतिबंधित गुटका मुद्देमालसह जप्त\nवाशिम,प्रजामंच समाधान गोंडाळ 20/5/2018 वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर येथे पोलीस विभागाच्या सतर्कतेमुळे तब्बल ८७ लाख किंमतीचा\nपाण्याच्या शोधात भटकंती करणाऱ्या २ काळविट विहिरीत पडल्या १ चा मृत्यू, १ वाचले\nवाशिम प्रजामंच समाधान गोंडाळ 16/5/2018 वाशिम जिल्हातील कारंजा तालुका अंतर्गत येणाऱ्या ग्राम झोडगा येथील शेत\nलोहारी बु.या गावात महावितरणकडून श्रमदान\nअकोट प्रजामंच कुशल भगत14/5/2018 तालुक्यातील लोहारी बु.गावात पाणी फांउडेशन अंतर्गत श्रमदानाचे कामकाज मोठया प्रमाणात सुरु\nतेल्हारा शहरात स्वच्छ भारत अभियानाचा तीन तेरा, आरोग्याचा खेळखंडोबा\nतेल्हारा, प्रजामंच,विशाल नांदोकार,14/5/2018 स्वच्छ अभियान आज संपूर्ण भारतभर राबविण्यात येत आहे. त्यात तेल्हारा नगर पालिकाही\nनागपूर पोलिसांच्या कारला अपघात १ ठार ३ गंभीर जखमी\nवाशीम प्रजामंच समाधान गोंडाळ12/5/2018 वाशिम जिल्ह्यातील मंगरुपीर तालुक्यात येणाऱ्या दस्तापूर येथे नागपुर पोलिसांच्या कारचा अपघात\nतीन चाकी आटो पटल्याने १ ठार २ गंभीर जखमी\nअकोट प्रजामंच कुशल भगत 12/5/2018 लग्नचा स्वयंपाक करण्यासाठी जात असतांना तीन चाकी आटो पलटल्याने एकाचा\nदुचाकी स्वाराला वाचविण्यात बसचा अपघात चालकाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.\nअकोला प्रजामंच विशाल नांदोकार,10/5/2018 गुरुवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास अकोटवरून अकोल्याला जाणारी बस वल्लभनगरच्या पुढे\nनिवडणूक पूर्वतयारीसाठी संपर्क केंद्राची स्थापना\nपाच रुपयांची नोट स्वीकारणे आवश्यक -जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख\nमहिला सबलीकरणाचे श्रेय राष्ट्रवादीलाच – संगीता ठाकरे\nकिड्स केअर इंग्रजी शाळेत डॉ. स्मृती परमार यांच्या प्रबोधनाने पालकमेळावा संपन्न\nधारणी येथे तीन दिवसीय तालुकास्तरीय शालेय प्राथमिक क्रिडा महोत्सवाचे थाटात समारोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://store.dadabhagwan.org/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%AE-marathi", "date_download": "2019-02-20T11:29:36Z", "digest": "sha1:PASB5X6TLHRX4JE5PFKSXDL3ZLAHDN7C", "length": 2930, "nlines": 37, "source_domain": "store.dadabhagwan.org", "title": "प्रेम (Marathi) | Dada Bhagwan Store", "raw_content": "\nखरे प्रेम आपण कशास म्हणतो खरे प्रेम त्यास म्हणतात की जे कधी वाढत नाही आणि घटतही नाही, नेहमी एक समानच राहते.\nखरे प्रेम आपण कशास म्हणतो खरे प्रेम त्यास म्हणतात की जे कधी वाढत नाही आणि घटतही नाही, नेहमी एक समानच राहते. आपल्याला वाटते की आपल्या जवळपास राहणा:या सर्वांवर आपले प्रेम आहे पण जेव्हा ते आपल्या म्हणण्यानुसार करत नाहीत तेव्हा लगेचच आपल्याला राग येतो. पूज्य दादा भगवान यास प्रेम म्हणत नाहीत. ते म्हणतात की ही सर्व तर भ्रांतीच आहे. खरे प्रेम तर त्यास म्हणतात की ज्यात कुठल्याही प्रकारची अपेक्षा नसते आणि ते प्रेम कुठल्याही परिस्थितीत सर्वांवर एक समानच राहते. असे खरे प्रेम तर फक्त एक ज्ञानीच करु शकतात. ज्ञानींना लोकांसाठी कोणताही भेदभाव वाटत नाही आणि म्हणूनच त्यांचा व्यवहार सर्वांशी अतिशय स्नेहपूर्ण असतो. तरी देखील आपण जर थोडे प्रयत्न केले तर काही अंशी असे प्रेम आपल्या आत सुद्धा उत्पन्न करु शकतो. हे सर्व कसे शक्य आहे हे जाणून घेण्यासाठी हे पुस्तक अवश्य वाचा आणि आपले जीवन प्रेममय बनवा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mahalaxmisaras.com/terms_conditions.php", "date_download": "2019-02-20T12:20:33Z", "digest": "sha1:O7BQESAP4U6UPQEMTVDYG6C2XM3T2U7L", "length": 6251, "nlines": 18, "source_domain": "mahalaxmisaras.com", "title": "Terms and Condition For SHG Registration 2018-19(download here)/प्रदर्शनात स्वयं सहायता समूहाला सहभागी होण्याकरिता नियम व अटी २०१८-१९(इथे डाउनलोड करा)", "raw_content": "उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियाना मार्फत Terms And Condition\nप्रदर्शनात स्वयं सहायता समूहाला सहभागी होण्याकरिता नियम व अटी\n१. समूहाने नाव लिहिताना 'महिला बचत गट' असे लिहू नये. उद; ' भाग्यलक्ष्मी' बचत गट न लिहिता फक्त 'भाग्यलक्ष्मी' एवढेच लिहा.\n२.\tसमुह NRLM पोर्टल वर/ राष्ट्रीय ग्रामीण जीवनन्नोती अभियाना अंतर्गत नोदणीकृ�� असला पाहिजे. नोंदणी क्रमांक online Register करण्यासाठी आवश्यक आहे.\n३.\tसमुह या आधी ०२ पेक्षा जास्त वेळा राज्य व अंतराज्या सरस प्रदर्शनात सहभागी झालेला नसावा. तसे असल्यास समुह reject करण्यात येईल.\n४.\tसमूहाने प्रदर्शनात सोबत येताना सहभागीदरांचे २ फोटो, उत्पादांची यादी व त्याची किंमत, पावती पुस्तक सोबत आणणे अनिवार्य आहे.\n५.\tसमूहाने उत्पादन स्वतः उत्पादित केले असले पाहिजे. Trading उद्योग प्रदर्शनात सहभागी होऊ शकत नाही.\n६.\tप्रदर्शांत सहभागी होणाऱ्या समूहाचे प्रतिनिधीत्व केवळ त्याच समूहातील सदस्य व्यक्ती करेल. समूहातील सदस्या व्यतिरिक्त स्तर कोणतीही व्यक्ती प्रदर्शनामध्ये उपस्थित राहणार नाही. Food Court (नाश्ता व जेवण) stall करिता तिसरी व्यक्ती उपस्थित राहू शकते.\n७.\tएका समूहाचे एकवेळेस जास्तीतजास्त ०२ व्यक्ती/सदस्य प्रदर्शनामध्ये सहभागी होऊ शकतात.\n८.\tसमूहांनी किमान रु १.०० लाख इतक्या किमतीचा माल विक्री करिता उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. मालाच्या वाहतुकीवरील येणारा खर्च देण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी.\n९.\tसहभागी समूहातील जास्तीत जास्त ०२ सहभागीदारांना रु २५०/- प्रत्येकी प्रमाणे दैनंदिन भत्ता दिला जाईल. सदर भत्ता प्रदर्शनाच्या कालावधी पूर्ण करणाऱ्या सहभागीदारांना दिला जाईल.\n१०.\tसमूहाचा कुठलाही उद्योग/व्यवसायाला DIC- ‘उद्योग आधार’ नोंदणी आवश्यक आहे व सदर नोंदणी क्रमांक online registration फोर्म मध्ये भरणे अनिवार्य आहे. समूहाचा उद्योग/व्यवसाय खाद्य पदार्था विषयी असेल तर FSSAI नोंदणी क्रमांक सुद्धा अनिवार्य आहे. नोंदणी क्रमांक खाद्य पदार्था च्या पाकिटावर असणे आवश्यक आहे. DIC, FSSAI नोंदणी करण्याची माहिती\n११. प्रदर्शन काळात समूहाने त्यांच्या नावाचा स्टॉल दुसऱ्याला देता/विकता येणार नाही. तसे झाल्यास समूहावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल .\n१२. जिल्ह्यातून एकूण मंजूर stall /स्वयं सहाय्यता समूहानपैकी ३० % नवीन समूहांना प्रदर्शांत सहभागी होण्याची संधी दिली जाणार आहे.\n१३.\tएक समूह प्रदर्शनात एकाच प्रकारच्या स्टॉल मध्ये सहभाग नोंदवू शकतो. उदा. खानावळ (फूड कोर्ट) अथवा उत्पादन विक्री स्टॉल.\n१४.\tअंतिम निवड झालेल्या समूहाने \"संमती पत्र\" प्रदर्शनात येताना आणणे गरजेचे आहे.\n१५.\tअटी व शर्ती पूर्ण वाचा व संबंधीत सर्व माहिती एकत्र ठेवा म्हणजे फॉर्म भरताना अडचण येणार नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/kolhapur-loksabha-election-NCP-meybe-find-another-candidate-because-of-Dhananjay-Mahadik-work-against-party/", "date_download": "2019-02-20T11:42:52Z", "digest": "sha1:GY2PEOP5LTE3OIJIPAGPJAB3UGV3GN47", "length": 8661, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ...तर राष्ट्रवादीलाच उमेदवार शोधावा लागणार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › ...तर राष्ट्रवादीलाच उमेदवार शोधावा लागणार\n...तर राष्ट्रवादीलाच उमेदवार शोधावा लागणार\nकोल्हापूर : निवास चौगले\nलोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षासोबत युती न करण्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ठाम राहिल्यास कोल्हापूर लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादीलाच उमेदवार शोधावा लागणार आहे. राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांच्या खासदारकीनंतरच्या पक्षविरोधीत भूमिकेमुळे राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ प्रचंड नाराज आहेत, दुसरीकडे प्रा. संजय मंडलिक यांनी राष्ट्रवादीत यावे म्हणून मुश्रीफ यांचे प्रयत्न सुरू आहेत. तथापि महाडिक आणि मंडलिक यांचीही भूमिका अनिश्‍चित आहेत.\nराष्ट्रवादीचे खासदार असूनही महाडिक पक्षापासून चार हात लांबच आहेत. त्यांचे चुलते माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी कागल विधानसभेत मुश्रीफ यांनाच घेरण्यासाठी म्हाडा चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांना बळ द्यायला सुरूवात केली आहे. यातून मुश्रीफ-महाडीक वाद विकोपाला गेला आहे. त्यातूनही पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी महाडीक यांना उमेदवारी दिलीच तर ती मुश्रीफांना मान्य नसेल. याशिवाय लोकसभेनंतर झालेल्या प्रत्येक निवडणुकीत खासदार महाडीक यांनी पक्षाच्या उमेदवारांविरोधात यंत्रणा उभी केली, त्यातून दुसऱया फळीतील कार्यकर्तेही त्यांच्यावर नाराज आहेत. नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंतची नाराजी असताना राष्ट्रवादीची उमेदवारी घेण्याचे धाडस त्यांच्याकडूनही होणार नाही.\nअलिकडच्या काही घडामोडी पाहता खासदारांची उठबस भाजपाच्या व्यासपीठावर नसली तरी नेत्यांसोबत वाढली आहे. महादेवराव महाडीक हे भाजपासोबतच आहेत, त्यांचे पुत्र भाजपाचे आमदार तर स्नूषा भाजपाच्या जिल्हा परिषद अध्यक्षा आहेत. त्यातही चुलते महादेवराव महाडीक यांच्यावर त्यांच्या उमेदवारीचा निर्णय अवलंबून आहे. मुश्रीफ, सतेज पाटील विरोधात असताना तेही राष्ट्रवादीच्या उमेदवारीसाठी आग्रही असणार नाहीत. त्यातून कदाचित खासदार मह���डीक हेच भाजपाचे उमेदवार असतील. भाजपाचे चिन्ह, महाडीक गटाची ताकद आणि गोकुळच्या बळाचा पट या जोरावर मैदान मारू असा त्यांना विश्‍वास आहे.\nभाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या भेटीनंतर पक्षप्रमुख ठाकरे युती न करणाऱयावर ठाम आहे. तसे झालेच तर प्रा. मंडलिक हेच शिवसेनेचे उमेदवार असतील. मुश्रीफ, सतेज पाटील यांनी त्यांना राष्ट्रवादीत येण्याचे जाहीर आवाहन केले असले तरी भुमिका निश्‍चित नसल्याने त्यांच्याकडून याला प्रतिसाद नाही. या मतदार संघात शिवसेनेची दोन-अडीच लाख मते आहेत.\nमंडलिक गटाची म्हणून मतांचा गठ्ठा असेल तोही त्यांच्या मागे असेल. मुश्रीफ-सतेज यांचा असलेला महाडीक विरोध व राष्ट्रवादी, काँगे्रसमध्ये महाडीकांविषयी असलेली नकारात्मक मतेही आपल्यालाच मिळणार याची खात्रीही त्यांना आहे. शिवसेना सोडून दुसऱयाची उमेदवारी घेतलेल्यांना यश कितपत मिळते याचा जिल्ह्याचा पुर्वइतिहासही फारसा चांगला नाही. त्यामुळे प्रा. मंडलिक हे शिवसेनेचेच उमेदवार असतील. अशा परिस्थितीत राष्ट्रवादीसमोरच उमेदवारीचा प्रश्‍न मोठा असेल.\nकल्याण- डोंबिवली मनपा आयुक्‍तांच्या अंगावर फेकल्‍या बांगड्या\nन्यूजर्सीची किम कुमारी मिस इंडिया यूएसए\nअण्णासाहेब शेलार यांचा संचालक पदाचा राजीनामा\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\nसातारा : पोलिस निरीक्षकाच्या घरी चोरी\nकल्याण- डोंबिवली मनपा आयुक्‍तांच्या अंगावर फेकल्‍या बांगड्या\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\n'पीडित अल्पवयीन मुलीने साक्ष बदलली तरी आरोपीने निर्दोषत्व सिद्ध करावे'\nयुतीचा नविन चित्रपट; \"मूर्ख आहे मतदार\"", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/maratha-kranti-thok-morcha-in-parali-vaijinath-beed/", "date_download": "2019-02-20T12:16:03Z", "digest": "sha1:I53CZPG4L2XP6BLOPQ2DIVULERJBXWSQ", "length": 6016, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " परळीतील मराठा ठोक मोर्चाचे रुपांतर ठिय्‍या आंदोलनात; पेच कायम | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › परळीतील मराठा ठोक मोर्चाचे रुपांतर ठिय्‍या आंदोलनात; पेच कायम\nपरळीतील मराठा ठोक मोर्चाचे रुपांतर ठिय्‍या आंदोलनात; पेच कायम\nपरळी वैजनाथ : प्रतिनिधी. ..\nमराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सकाळी निघालेला मोर्चा अद्यापही विसर्जित झालेला नाही. तब्बल नऊ तास उलटूनही आंदोलनकर्त्यांनी ���हसील परिसर सोडलेला नाही. मोर्चेकरी परळीच्या तहसील समोरून मोर्चा हलवायला तयार नाहीत. मुख्यमंत्री कार्यालयातून ठोस निर्णायक लेखी आश्वासन मिळेपर्यंत परळीतील मराठा आंदोलन विसर्जित होणार नाही, या भूमिकेवर आंदोलनकर्ते ठाम आहेत. त्यामुळे दुपारपासून सुरू झालेला पेच अद्यापही ( रात्री ८ वा. पर्यंत) कायम आहे.\nजोपर्यंत शासन आरक्षण जाहीर करणार नाही, तोपर्यंत मराठा बांधव जागेवरून हलणार नाही, अशी घोषणा परळीतील मोर्चेकऱ्यांनी केली आणि अद्यापही सर्वजण या मुद्यावर ठाम आहेत. उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन पाठविण्यात आले आहे. प्रत्यक्ष मुख्यमंत्री किंवा त्यांच्या कार्यालयाकडून जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत कोणताही मोर्चेकरीआपली जागा सोडणार नाही अशी भूमिका घेतली असल्याने आता मोठा पेच निर्माण झाला आहे.\nदरम्यान प्रशासनाच्या वतीने दुपारीच मागण्यांचे निवेदन स्विकारुन वरिष्ठांना पाठवण्यात आले आहे. अप्पर जिल्हाधिकारी बी. एम. कांबळे, तहसीलदार शरद झाडके, अप्पर पोलिस अधीक्षक अजित बोऱ्हाडे, पोलिस उपअधीक्षक भोसले आदी अधिकाऱ्यांनी आंदोलन कर्त्यांची भेट घेऊन वरिष्ठांकडे आपल्या मागण्या व भावना कळवल्याचे सांगितले. परंतु तरीही समाधान न होता आंदोलन विसर्जित न करण्याची भूमिका कायमच ठेवण्यात आली. त्यामुळे सकाळी निघालेला मोर्चा ठिय्या आंदोलनात रुपांतरीत झाल्याचे दिसून येते. दरम्यान रात्री ८ वा.पर्यंत ही हे चित्र असून पेच अद्यापही कायम आहे.\nकपिललाच शोतून हटवण्‍याची सलमानकडे मागणी\nमंदिराचा सभामंडप कोसळून २ मजुरांचा मृत्‍यू\n'ती' अट न पाळल्यास युती तोडू; रामदास कदम यांचा इशारा\nकल्याण- डोंबिवली मनपा आयुक्‍तांच्या अंगावर फेकल्‍या बांगड्या\nन्यूजर्सीची किम कुमारी मिस इंडिया यूएसए\n'ती' अट न पाळल्यास युती तोडू; रामदास कदम यांचा इशारा\nकल्याण- डोंबिवली मनपा आयुक्‍तांच्या अंगावर फेकल्‍या बांगड्या\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\n'पीडित अल्पवयीन मुलीने साक्ष बदलली तरी आरोपीने निर्दोषत्व सिद्ध करावे'", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://dindoripranit.org/prashnottar", "date_download": "2019-02-20T12:37:00Z", "digest": "sha1:L43RKSQPXR7IYZOOX5RLCLD254VN4YYZ", "length": 5299, "nlines": 57, "source_domain": "dindoripranit.org", "title": "२.प्रश्नोत्तरे विभाग – अखि�� भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर", "raw_content": "अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास मार्ग (दिंडोरी प्रणित)\nप्रधान सेवा केंद्र, श्रीक्षेत्र दिंडोरी\n१. बालसंस्कार व युवा प्रबोधन\n२. प्रश्नोत्तर व मार्गदर्शन\n४. आरोग्य व आयुर्वेद\n६. भारतीय संस्कृती व अस्मिता\n१३. पशु व गोवंश\n१६. देश विदेश अभियान\nप्रापंचिक, पारमार्थिक समस्यांनी ग्रस्त असलेल्या दु:खी, आर्त, पीडितांना त्यांच्या समस्यांनुसार आध्यात्मिक सेवा व मार्गदर्शन करून समस्या सोडविण्याचे महत्तम कार्य प्रश्नोत्तराच्या माध्यमातून प.पू.गुरुमाऊली अखंडितपणे दर गुरुवार व रविवार श्री क्षेत्र दिंडोरी प्रधान सेवा केंद्रात करतात. प.पू.गुरुमाऊलींच्या मार्गदर्शनाने प्रशिक्षण विभागांतर्गत प्रशिक्षित सेवेकरी, सेवामार्गाच्या प्रत्येक सेवाकेंद्रात प्रश्नोत्तराची सेवा करतात. समस्याग्रस्त, आर्त पिढीत व्यक्तीच्या जिवात जीव घालुन आध्यात्मिक मार्गदर्शनाने संबंधित व्यक्तीची समस्या विनामुल्य सोडविण्याचे सेवाभावी कार्य हा विभाग करीत आहे.\nमाहिती व तंत्रज्ञान विभाग – Mobile Apps\n|| प्रधान सेवा केंद्र, श्री क्षेत्र दिंडोरी ||\nश्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्र\nदिंडोरी, तालुका : दिंडोरी जिल्हा : नाशिक\nफोन नंबर - (०२५५७) २२१७१०\n|| गुरुपीठ, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ||\nश्री स्वामी समर्थ गुरूपीठ,मु.पो.ता.त्र्यंबकेश्वर\nफोन नंबर - (०२५९४) २३३१७०\nCopyright 2012-2017 अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्र (दिंडोरी प्रणीत) सर्व हक्क राखीव.\nऑनलाईन देणगी माहिती साठी येथे क्लीक करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.chhatraprabodhan.org/M_D_Vitaran.php", "date_download": "2019-02-20T11:11:10Z", "digest": "sha1:ER4WRSRHWKJNXPB3TS677X7ZDQEK4PCH", "length": 3156, "nlines": 65, "source_domain": "www.chhatraprabodhan.org", "title": "Toggle navigation", "raw_content": "\n२५ वर्षातील ३०० अंक\n२५ वर्षातील सर्व ३०० अंक उपलब्ध कुमार कथा ॲप्लिकेशन सुबोध अंक चालू महिन्याचा अंक\nदिवाळी अंक वितरण साहित्य\nसामाजिक बदलासाठी बुद्धिमत्तेला चालना\nज्ञान प्रबोधिनीच्या दृष्टीकोनातून बुद्धिमत्तेला चालना हे आर्थिक, सामाजिक, धार्मिक, वैचारिक भेदांना छेद देणे आहे. जोपर्यंत समाजाला बदलण्याची निकड भासत राहील तोपर्यंत इतर गोष्टी गौण आहे��. ज्ञान प्रबोधिनीच्या मते सामाजिक बदल हे खूपच दुष्कर काम आहे आणि खरे तर ज्यांना चांगल्यासाठी समाजात बदल घडवायचा आहे अशांनी मनाने, एकविचाराने एकत्र येणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://2know.in/%E0%A4%91%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%9F-%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%87%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%9C-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE-%E0%A4%9A%E0%A4%BF/", "date_download": "2019-02-20T11:59:52Z", "digest": "sha1:F4W7MINRAMG75NXNW5CBNXUMLJAYYOSZ", "length": 11395, "nlines": 57, "source_domain": "2know.in", "title": "ऑर्कुट वर इमेज, प्रतिमा, चित्र स्क्रॅप म्हणून टाकण्याबाबत माहिती", "raw_content": "\nऑर्कुट वर इमेज, प्रतिमा, चित्र स्क्रॅप म्हणून टाकण्याबाबत माहिती\nRohan June 16, 2010 इमेज, ऑर्कुट, क्लिक, चित्र, चिन्ह, चौकट, प्रतिमा, बटण, बॉक्स, मित्र, स्क्रॅप\nनवीन ऑर्कुटमध्ये देण्यात आलेली एक सुविधा मला फार आवडते. ती म्हणजे, आपण आपल्या मित्राच्या प्रोफाईलवर जाऊन एखादे सुंदर चित्र क्षणार्धात स्क्रॅप म्हणून टाकू शकतो. आधी कसं व्हायचं तर ते चित्र कॉपी आणि मग पेस्ट करावे लागायचे. किंवा html कोडच्या सहाय्याने एखादे ग्राफिक आपण स्क्रॅप करु शकत होतो. पण या नवीन सुविधेच्या सहाय्याने आपल्या मित्राला चित्र, प्रतिमा स्क्रॅप करणं हे आता अतिशय सोपं झालं आहे.\nआता मी ऑर्कुटवर जात आहे. तिथे मी माझ्या मित्राला एक चित्र स्क्रॅप करेन. आणि हे सारं करत असतानाच तुम्हाला त्याबाबची कृती सांगत जाईन.\n१. मी माझ्या ऑर्कुटच्या मुख्य पानावर आलो आहे.\n२. आता उजव्या बाजूच्या my friends या विभागातून माझ्या मित्राची निवड केली आहे. म्हणजेच त्याच्या नावावर क्लिक करुन मी त्याच्या प्रोफाईलवर आलो आहे.\n३. त्याच्या स्क्रॅपबॉक्स च्या रिकाम्या चौकटीत क्लिक करताच स्क्रॅपबॉक्स वर मला काही पर्याय दिसू लागले आहेत. खाली मी स्क्रॅपबॉक्स आणि त्यावरील पर्यायांचे चित्र देत आहे.\nऑर्कुटचा स्क्रॅपबॉक्स आणि त्यावरील पर्याय\nInsert Images या पर्यायाचे चिन्ह असे दिसेल\n४. यापैकी insert images या पर्यायाची मी निवड केली आहे. म्हणजेच स्क्रॅपबॉक्स वरील पर्यायांमध्ये असलेल्या एका लोगोची मी निवड केली आहे. तो लोगो, ते चिन्ह कसे दिसते ते मी शेजारी देत आहे.\n५. त्यानंतर एक नवीन विंडो उघडली गेली आहे. त्या तिथे दिलेल्या तीन पर्यायांद्वारे चित्र कुठून घ्यायचे ते आपण ठरवू शकतो.\n६. पहिला पर्याय आहे तो, आपल्या संगणकावरुन चित्र, प्रतिमा घेण्याचा. त्यासाठी आपल्याला नेहमीप्रमा���े संगणकावरुन चित्राची फाईल ब्राऊज आणि अपलोड करावी लागेल.\n७. दुसरा पर्याय देण्यात आला आहे तो पिकासा वेब अल्बमचा. आपल्या पिकासा वेब अल्बममध्ये काही सुंदर प्रतिमा असतील, तर आपण त्या तिथून घेऊ शकता.\n८. तिसचा पर्याय आहे तो गुगल इमेज सर्चचा. आणि हा पर्यायच खरं तर खूप महत्त्वाचा आहे. कारण वरील दोन पर्यायांद्वारे आपण केवळ आपल्या संग्रहातील चित्रांचा स्क्रॅप म्हणून वापर करु शकतो. पण गुगल इमेज सर्चच्या सहाय्याने आपण आपल्या मनातील शब्दांना चित्राचे स्वरुप देऊ शकतो. कारण इथे चित्रांचा, प्रतिमांचा खूप मोठा साठा आहे.\n९. मी तिसर्‍या पर्यायाची निवड करत Google Image Search ची निवड केली आणि त्या तिथे दिसणार्‍या सर्च बॉक्स मध्ये nature असं टाईप करुन Search Images या बटणावर क्लिक केलं. आता माझ्यासमोर निसर्ग प्रतिमांचा गुगलचा संग्रह उघडला गेला आहे.\n१०. त्यापैकी मला भावलेल्या प्रतिमेवर माऊसच्या सहाय्याने मी क्लिक केलं. आणि त्यानंतर खाली Select या बटणावर क्लिक करताच, स्क्रॅपच्या रिकाम्या चौकटीत मला मी निवडलेली प्रतिमा दिसू लागली आहे.\n११. Post या बटणावर क्लिक केल्यानंतर “Please enter the text as it is shown in the box.” अशी सुचना घेऊन एक बॉक्स त्या चित्राखाली आला आहे. कधी हा बॉक्स येईल तर कधी येणार नाही. आता मात्र तो बॉक्स आला आहे. त्या बॉक्स मध्ये दिलेले शब्द मी त्याखाली दिलेल्या रिकाम्या चौकटीत टाकत आहे.\n१२. आणि आता पुन्हा एकदा Post या बटणावर क्लिक करताच मी निवडलेले चित्र माझ्या मित्राच्या स्क्रॅपबुकमध्ये दिसू लागले आहे.\nअशाप्रकारे आपण आपल्या मित्राच्या स्क्रॅपबुकमध्ये मनाला भावलेल्या सुंदर प्रतिमा अगदी सहज रितीने टाकू शकता. आणि कधीकधी शब्दांपेक्षा प्रतिमाच काही अधिक सांगून जातात.\nलेखक – रोहन जगताप\n© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.\nरोहन जगताप हा एक अभियंता आहे. जानेवारी २०१० मध्ये त्याने 2know.in हा मराठी ब्लॉग सुरु केला. 2know.in हा ब्लॉग इंटरनेट, संगणक, मोबाईल, अनुप्रयोग, इत्यादी विषयांना स्पर्श करतो. या ब्लॉगला २०१० साली स्टार माझा चॅनलचा ‘ब्लॉग माझा’ पुरस्कार मिळाला आहे. वाचकांनी इंटरनेट व तंत्रज्ञान संदर्भात काही प्रश्न असल्यास या इथे प्रतिक्रियांच्या माध्यमातून विचारावेत ही नम्र विनंती. इतर कामासाठी संपर्क - 2know.in@gmail.com.\nमोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग\nहजारो इंग्लिश पुस्तके मोफ���\nबॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे\nवर्ड फाईल PDFमध्ये बदलणे\nSBI ATM केंद्रात पैसे जमा करणे\nलॅपटॉप स्पिकर लॅपटॉपशिवाय वापरणे\nअनुदिनी कशी तयार करावी\nखाली आपला ईमेल अ‍ॅड्रेस देऊन Subscribe वर क्लिक केल्यास 2know.in वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची ‘नोंद’ आपल्याला ईमेलवर मिळेल.\nअडलेल्या इंग्लिश शब्दांपासून शब्दकोश तयार करा\n****** पासवर्ड कसा पहायचा\nमोफत मराठी, इंग्रजी, हिंदी शब्दकोश\nलिंक शेअर करुन जास्त पैसे कमवणे\nफेसबुक, गुगल चे मराठी भाषांतर\nगुगल चा मराठी शोध, मराठी गुगल\n****** पासवर्ड कसा पहायचा\n© कॉपिराईट २०१० - २०१५ - 2know.in. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://2know.in/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AB%E0%A4%B0%E0%A4%95/", "date_download": "2019-02-20T11:33:33Z", "digest": "sha1:7ERZEMFYCE2PRXQOKM4O7VPVXELISOT7", "length": 10683, "nlines": 58, "source_domain": "2know.in", "title": "वाय-फाय राऊटरमधील फरक", "raw_content": "\nजुन्या वाय-फाय राऊटरची रेंज कमी पडू लागली, तेंव्हा मी एक नवीन वाय-फाय राऊटर विकत घ्यायचे ठरवले. फारसा विचार न करता ज्या राऊटरला सर्वाधिक रेटिंग्ज आहेत, ते वाय-फाय राऊटर मी ऑनलाईन मागवले. अर्थात वाय-फाय राऊटर हे उत्तमच होते, पण मला ज्या प्रकारच्या राऊटरची गरज होती, ते हे नव्हते. मला मोडेमविरहीत वाय-फाय राऊटरची गरज होती, तर मी मोडेमसहीत वाय-फाय राऊटर विकत घेतले. त्यामुळे मला पुनः एकदा नव्याने हवे त्या प्रकारचे राऊटर मागवावे लागले.\nदोन वेगवेगळ्या प्रकारच्या इंटरनेट कनेक्शन करीता दोन वेगवेगळ्या प्रकारचे खास वाय-फाय राऊटर आहेत. जे लोक बीएसएनएलसारखी इंटरनेट ब्रॉडबँड सेवा वापरतात (ADSL Connection), मला वाटतं त्यांना लँडलाईनच्या वायरमधून इंटरनेट कनेक्शन पुरवण्यात येते, त्यांच्यासाठी मोडेमसहित वाय-फाय राऊटर आणि जे लोक टाटा, टिकोना अशा इतर ब्रॉडबँड सेवा वापरतात त्यांना केबलच्या माध्यमातून इंटरनेट पुरवले जाते, तेंव्हा अशांसाठी मोडेम विरहीत वाय-फाय राऊटर\nमी स्वतः कधी बीएसएनएलची ब्रॉडबँड सेवा वापरलेली नाही. त्यामुळे वाय-फाय राऊटरमध्ये असा काही प्रकार असतो, याबाबत मी अनभिज्ञ होतो. तेंव्हा वाय-फाय राऊटर विकत घेत असताना आपला घोळ होऊ नये म्हणून खास हा लेख लिहित आहे.\nआपण वाय-फाय राऊटर घेण्याच्या विचारात असाल, तर मी आपणास D-Link कंपनीचे वाय-फाय राऊटर घेण्याबाबत सुचवेन. जे लोक बीएसएनएलसारखे ADSL कनेक्���न वापरतात त्यांनी D-Link DSL-2750U Wireless N 300 ADSL2+ 4-Port Wi-Fi Router with Modem (Black) चा विचार करावा; आणि जे केबल कनेक्शन वापरतात त्यांनी D-Link DIR-605L Wireless N Cloud Router (Black) बाबत माहिती घ्यावी.\nवाय-फायची रेंज ही अनेक घटकांवर अवलंबून असते, तेंव्हा एखाद्या वाय-फाय डिव्हाईसची रेंज ही विशिष्ट मिटरमध्ये सांगणे कठिण आहे. पण वाय-फाय सिग्नल साधारणपणे किती अंतरापर्यंत काम करेल हे अंदाजे सांगणे शक्य आहे. वर सांगितलेल्या ‘डी-लिंक’च्या वाय-फाय राऊटरला दोन अँटेने असून या वाय-फाय डिव्हाईसची रेंज ही साधारण १५ मिटरपर्यंत (कमी-जास्त अवलंबून) आहे. मला वाटतं हे डिव्हाईस मधल्या खोलीत ठेवल्यास एका घरासाठी ही रेंज पुरेशी आहे.\nया लेखाच्या निमित्ताने मला सर्वांना हेच सांगायचं आहे की, स्वतःला मोबाईल व मोबाईल इंटरनेट पर्यंतच मर्यादीत ठेवू नका. इंटरनेटचा खर्‍या अर्थाने उपयोग करुन घ्यायचा असेल, आनंद मिळवायचा असेल, तर आपल्या घरी अमर्याद ब्रॉडबँड इंटरनेट व वाय-फाय असणे अत्यंत आवश्यक आहे.\nइंटरनेट कनेक्शन वाय-फाय वाय-फाय राऊटर\nरोहन जगताप हा एक अभियंता आहे. जानेवारी २०१० मध्ये त्याने 2know.in हा मराठी ब्लॉग सुरु केला. 2know.in हा ब्लॉग इंटरनेट, संगणक, मोबाईल, अनुप्रयोग, इत्यादी विषयांना स्पर्श करतो. या ब्लॉगला २०१० साली स्टार माझा चॅनलचा ‘ब्लॉग माझा’ पुरस्कार मिळाला आहे. वाचकांनी इंटरनेट व तंत्रज्ञान संदर्भात काही प्रश्न असल्यास या इथे प्रतिक्रियांच्या माध्यमातून विचारावेत ही नम्र विनंती. इतर कामासाठी संपर्क - 2know.in@gmail.com.\nMultiple SIM Modem म्हणजे बहुतेक आपण BSNL चे सिमकार्ड ‘डेटा कार्ड’मध्ये घालून आपल्या संगणकावर इंटरनेट वापरत आहात. मला वाटतं कदाचित आपल्याला याची गरज आहे – http://amzn.to/1JA55a6.\nमाझ्या जवळ iBall 21.0 MP-58 Wi-Fi ready Airway Data Card (White) आहे. मी त्यात reliance GSM चे सिम लावले आहे. मला एक विचारायचे आहे की कुठले सिम 3जी साठी स्वस्त आणि मस्त आहे कुठला plan चांगला आहे \nमाझ्या माहिती प्रमाणे टाटा डोकोमोचे ३जी स्वस्त आहे. तेंव्हा आपल्या इथे टाटा डोकोमो ३जी करीता चांगली रेंज असल्यास टाटा डोकोमोचे ३जी वापरण्यास हरकत नाही.\nमोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग\nहजारो इंग्लिश पुस्तके मोफत\nबॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे\nवर्ड फाईल PDFमध्ये बदलणे\nSBI ATM केंद्रात पैसे जमा करणे\nलॅपटॉप स्पिकर लॅपटॉपशिवाय वापरणे\nअनुदिनी कशी तयार करावी\nखाली आपला ईमेल अ‍ॅड्रेस देऊन Subscribe वर क्लिक केल्यास 2know.in वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची ‘नोंद’ आपल्याला ईमेलवर मिळेल.\nमोफत मराठी, इंग्रजी, हिंदी शब्दकोश\nअडलेल्या इंग्लिश शब्दांपासून शब्दकोश तयार करा\n****** पासवर्ड कसा पहायचा\nस्मार्टफोनवर मराठी लिहिण्याची सोपी पद्धत\nबिंग, याहू, गुगल चा व्हिडिओ शोध, चलचित्र शोध\nविश्वकरंडक फुटबॉल ची गुगल वरुन माहिती\nगुगल युआरएल (URL) शॉर्टनर\nगुगल चा मराठी शोध, मराठी गुगल\n© कॉपिराईट २०१० - २०१५ - 2know.in. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/2819", "date_download": "2019-02-20T11:39:17Z", "digest": "sha1:74OJ3VDK4RUWUKSTYBWULSOLHYKLRZVA", "length": 18767, "nlines": 67, "source_domain": "mr.upakram.org", "title": "‘ध्वनीकेंद्राला’ सेन्सर्स हा वर मी गणराया मागितला आहे. | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\n‘ध्वनीकेंद्राला’ सेन्सर्स हा वर मी गणराया मागितला आहे.\n हा जाला वरील लेख वाचला . अदृश होवून इतरांच्या खाजगी जीवनात डोकावण्याची इच्छा , जादूची अंगठी, बाबा , बुवा , महाराज त्याच्या मनात आलेल्या सर्व कल्पना वा विचार अत्यंत घाणेरड्या, अश्लील, वात्रट या सदरात मोडणार्‍या होत्या.परंतु हेमंतला अशा वाईट गोष्टीपासून चार हात दूरच रहायचे होते . हे वाचत प्रतिक्रिया देतच झोप कधी लागली समजलेच नाही.\nसकाळी उठल्या बरोबर वर्तमान पत्र लोकसत्ता वाचणे हा प्रमुख कार्यक्रम.प्रथम गजलीयत गझलीयत भीमराव पांचाळे यांचे उर्दू शेरोशायारीचे लहानसे पण मन प्रसन्न करणारे सदर वाचून अग्रलेखा कडे वळलो .शीर्षक वाचून अगं बाई,अरे बापरे वाटल हे काय आज संपादकांना विषय मिळाला नाही बाई, बाप असा अग्रलेख. लिंक पुढे दिली आहे .अवश्य वाचणे. http://www.loksatta.com/index.php वाटल हे काय आज संपादकांना विषय मिळाला नाही बाई, बाप असा अग्रलेख. लिंक पुढे दिली आहे .अवश्य वाचणे. http://www.loksatta.com/index.php\nलेख वाचल्या वर उपक्रमा वरील चर्चा आठवली आणि आश्चर्य वाटले. असे कांही घडले तर मज्जा येईल. परंतु संपादक म्हणतात, आता या शास्त्रज्ञांनी माणसाचे जगणेच मुश्कील करण्याचा चंग बांधला आहे. मनुष्याला सुखाने जगता यावे म्हणून आपण विज्ञानाला प्रोत्साहन दिले; परंतु विज्ञानाने आता माणसाच्या प्राथमिक स्वातंत्र्यावरच घाला घालण्याची पूर्ण तयारी केली आहे. माणसाच्या जगण्यातली गंमत, जगातल्या नव्वद टक्के साहित्यातली गंमत आणि एकूण��� मानवी व्यवहाराचा पाया उद्ध्वस्त करण्यास विज्ञान सज्ज झाले आहे. तेव्हा एक व्हा, एकत्र या आणि एका स्वरात विज्ञानाचा निषेध करा. माणसाच्या मनातले भाव वाचून त्याचे शब्दांत रूपांतर करणारे यंत्र येऊ घातले आहे. सत्य दडवणे, खोटे बोलणे, थापा मारणे, वेळ मारून नेणे या माणसाच्या प्राथमिक गरजा आहेत. केवळ प्राथमिक गरजाच नव्हे तर माणूस स्वतंत्र असल्याचे ते पहिले लक्षण आहे. एक वेळ माणसाकडे अन्न, वस्त्र, निवारा याची सोय नसेल तर चालून जाईल; परंतु हवे तेव्हा खोटे बोलण्याचे स्वातंत्र्य नसेल तर त्याने जगायचे कसेथोडक्यात स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार हे आपण जणू सामान्य गोष्ट समजून चालत असतो. घरात, बाहेर, कार्यालयात प्रत्येक व्यवहारात माणूस खोटे बोलत असतो. जग सुरक्षित चालले आहे ते माणसाला खोटे बोलता येते म्हणून. तेव्हा ही सोय संपली तर जगात हाहाकार उडेल. लंडन येथील काही शास्त्रज्ञांनी प्रयोग करून असे यंत्र तयार केले असून, ते दोन ते तीन वर्षांत प्रत्यक्ष उत्पादनाच्या पातळीवर येण्याची शक्यता आहे. माणसाच्या मेंदूतील ‘ध्वनीकेंद्राला’ सेन्सर्स जोडले तर त्याच्या मनातील विचारांचे लहरींमध्ये रूपांतर होईल आणि त्या लहरींची उकल करून, त्याच्या विचारांना शब्दरूप देता येईल. ज्यांची वाचा गेली आहे, काही कारणाने बोलता येत नाही, अशा रूग्णांना आपल्या भावना त्यांच्या सुहृदांपर्यंत पोहोचविता याव्यात म्हणून आपण हे संशोधन केले....\nकमाल आहे इतके दीवस विज्ञानाचा उदो उदो करणारे संपादक यांनी आज चक्क या यंत्राचा शोध लावणाऱ्या शास्त्रज्ञां विरुद्ध स्वातंत्र्यासाठी बेण्डबाजा वाजवत आहेत. आता हे शास्त्रज्ञ मानवाच्या खाजगी आयुष्यात ही हस्तक्षेप करत आहे म्हणत खाजगी स्वातंत्र्य जपणे आवश्यक आहे, अशी मागणी करत आहे.त्यातही अखिल मानवी व्यवहाराच्या केंद्रस्थानी असलेले खोटे बोलण्याचे अथवा सत्य दडविण्याचे स्वातंत्र्य हिरावले जाण्याची शक्यता निर्माण होते, तेव्हा ते महास्फोटापेक्षाही महाभयंकर असते. समोरच्या व्यक्तीच्या मनात काय आहे ते जाणून घेणे उद्या सहज शक्य झाले तर जगण्याची कशी ‘वाट लागेल’ याची कल्पनाच करून बघा. ‘मी आज जेवणार नाही, जरा पोटात दुखत आहे’ असे एखादा नवरा त्याच्या बायकोला सांगेल. त्याच वेळी तिच्या हाती असलेल्या यंत्राच्या पडद्यावर उमटेल, ‘च्यायला मित्रांसोबत जरा जास्तच जेवलो, आता खरे सांगितले तर ही बया बोंब मारणार\nमला तर ही कल्पना फार आवडली. माणसाच्या मेंदूतील ‘ध्वनीकेंद्राला’ सेन्सर्स जोडले तर बेईमान भ्रष्ट्राचारी , देशद्रोही, सरकारी नोकरशहा , पांढऱ्या,हिरव्या, भगव्या राजकारणी दहाषदवाद्यांना जनता सहज ओळखेल. भारतात हे संशोधन लवकरात लवकर येवो हा वर मी गणराया मागितला आहे. आपण............\nखोटे बोलण्याचा शोधच लागला नसेल तर कसा समाज असेल याचे छान कल्पनाचित्र इन्वेन्शन ऑफ लाइंग या चित्रपटात आहे. त्यातील कथानायकाला 'खोटे बोलणे' या कृतीचा शोध लागतो आणि...\nह्या यंत्राला अजिबात विरोध नाही.\nसर्वसाधारणपणे माणसांच्या वागण्यात ४ प्रकार असतात\n१) मनात चांगले आणि मुखात देखील चांगले : ह्या प्रकारातील लोकांना ह्या यंत्राचे काही भय असणार नाही.\n२) मनात चांगले पण मुखात कठोर : ह्या प्रकारातील लोकांना ह्या यंत्राचा फारसा उपयोग होणार नाही आणि ह्या यंत्र मुळे त्यांचा काही तोटाही होणार नाही. त्यमुळे हि लोक सुद्धा काही विरोध करण्याचे कारण नाही.\n३) मनात वाईट आणि मुखात पण वाईट. : हि लोक अगोदरच बाजूला ढकली जातात. ह्या लोकंच्या हातात जास्त सत्ता हि नसल्याने हि लोक विरोध करून पण काय फायदा नाही.\n४) मनात वाईट पण मुखात मध : हा. हाय प्रकारातील लोकांना फक्त ह्या यंत्राच धोका संभावितो. त्यामुळे ह्याच प्रकारातील लोक ह्या यंत्राला विरोध करताना दिसतील.\nआपला ह्या यंत्राला अजिबात विरोध नाही. कारण माझे जीवन हे असले मुखात एक आणि मनात एक ह्यावर अवलंबून नाही.\n(कदाचित हे यंत्र लाऊन मी प्रतिसाद टंकायला बसलो तर माझे सदस्यनाम 'गांधीवादी' बदलून वेगळे लिहिले जाईल ते मला माहित आहे आणि मी त्यासाठी सुद्धा तयार आहे.)\nहा लेख ज्या मूळ लेखावरून thanthanpal ह्यांना सुचला त्याच लेखावरची हि प्रतिक्रिया अगदी जशीच्या तशी इथे लागू पडेल. ती मी इथे देत आहे.\nपण, मेदुतील काही रसायने ते मन ओळखण्याचे रहस्य इतके सहजसहजी ते मानवाच्या हातात देतील असे वाटत नाही.\nराजेशघासकडवी [10 Sep 2010 रोजी 15:33 वा.]\nकमाल आहे इतके दीवस विज्ञानाचा उदो उदो करणारे संपादक यांनी आज चक्क या यंत्राचा शोध लावणाऱ्या शास्त्रज्ञां विरुद्ध स्वातंत्र्यासाठी बेण्डबाजा वाजवत आहेत.\nएकंदरीत नवीन गोष्ट दिसली की त्यापासून धोका कसा आहे हे सांगणारे खूप असतात. नव्याची भीती (निओफोबिया) हा प्रकार आता काही नवीन राहिला नाही. दुर्दैवाने अशी नकारात्मक भूमिका ही कुठल्यातरी आंतरिक भीतीतून उत्पन्न होते. व ती व्यक्त केली की इतरांच्या आंतरिक भीतीला उसळून वर आणते. त्यामुळे माध्यमं अशा भीती-कल्पना अधिक प्रमाणात छापतात.\nच्यायला मित्रांसोबत जरा जास्तच जेवलो, आता खरे सांगितले तर ही बया बोंब मारणार\nअसल्या गोष्टी कळण्यासाठी बहुतेक बायकांकडे ऑलरेडी यंत्रं असतात. नवऱ्यांनाच आपल्या यंत्रावरून 'अरे, मी थापा मारतोय हे तिला कळतंय बरं का' असं कळेल. :)\nमला वाटतं ते यंत्र चालू ठेवायचं की नाही याबाबत मला स्वातंत्र्य असेल. अशा यंत्राचा वापर करून अतिशय सुंदर कला निर्माण होऊ शकेल - अनेक लेखकांनी संज्ञाप्रवाह शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. तसंच एखाद्या मुखदुर्बळ माणसाला देखील आपल्या भावना व्यक्त करायला मदत होईल. एखादी व्यक्ती आतून कशी आहे हेही दिसायला मदत होईल. पोलिसांना गुन्हेगाराची उलटतपासणी घ्यायला मदत होईल.\nद्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा\nभावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी\nप्रमोद सहस्रबुद्धे [10 Sep 2010 रोजी 17:39 वा.]\nमला तरी असले यंत्र दुरापास्त वाटते.\nअजून बोललेले (तोंडानी) हमखास लिहिणे जमत नाही. तिकडे अशा इलेक्ट्रिकल सिग्नलची काय कथा.\nमूळ दुवा कुठे मिळाला नाही. कुठला इलेक्ट्रिक सिग्नल मनात बोललेल्याशी संबंधीत असतो यावर पहिल्यांदा माहिती येणे. त्याचा तपास होणे. मग पुढची पायरी म्हणजे कोणा एकावर(वा काहीजणांवर) प्रयोग. तो यशस्वी झाल्याची माहिती येणे. नंतर याचे धंदेवाईक उत्पादन (जशी याची मागणी भरपूर आहे असे धरून.) अशा पायर्‍या दिसल्या नाही की संशय बळावतो.\nशेवटचा प्रश्न म्हणजे मनात असलेले आणि मनात बोललेले विचार यात गल्लत केली जात आहे. मनात बोललेले विचार हे खोटे बोलण्याइतकेच लीलया भिन्नपणे व्यक्त होऊ शकतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.pratilipi.com/read?id=4665367036166144&ret=%2F%3Fredirect%3DcatchAll", "date_download": "2019-02-20T11:36:20Z", "digest": "sha1:X2NMH5XFFV5KCS4GYDHBNXHPLP3QORJK", "length": 11108, "nlines": 22, "source_domain": "mr.pratilipi.com", "title": "वाचा निधि अग्रवाल च्या मराठी कथा ती प्रतिलिपि वर « प्रतिलिपि मराठी | Read nidhi agrawal's Marathi content Tee on Pratilipi « Pratilipi Marathi", "raw_content": "\nसैन फ्रांसिस्कोच्या हॉटेल मधल्या मोठ्या बाल रूम मधे भरली होती कांफ्रेंस. सकाळ पासून एका मागोमाग एक प्रेजेंटेशन बघत-ऐकत जेवणाची वेळ होतच आली होती. शेवटचा लेक्चर एक भारतीय मूळच्या महिलेचा होता. “सू पैट” असे तिचे नाव. ती स्टेज वर आली, अंधुक प्रकाशात तिचा चेहेरा काही दिसला नाही. प्रेजेंटेशन सुरु झाले आणि आम्ही सगळे आपल्या खुर्चीवर नुसते खिळलो. प्रेजेंटेशन केव्हां संपले समजलेच नाही. तिचा आवाज, बोलण्याची लकब आणि एनिमेशन सोबत असलेल्या स्लाइड्स. ज़बरदस्त जेवणासाठी हॉलबाहेर पडताना अशीच अवस्था होती सगळ्यांची.\nआपल्या जेवणाची प्लेट घेवून मी खुर्चीवर बसलो. “मे आय ज्वाइन यू” विचारत खांद्यावर कुणीतरी थाप मारली. परक्या देशात कोण ओळखतंय मला म्हणून मागे वळून पहिले तर “ती” होती. आत्ताच तिचे प्रेजेंटेशन झाले होते. खुर्चीवर बसतांना माझ्याकडे बघून म्हणाली “तू विवेक बारलिंगे न” विचारत खांद्यावर कुणीतरी थाप मारली. परक्या देशात कोण ओळखतंय मला म्हणून मागे वळून पहिले तर “ती” होती. आत्ताच तिचे प्रेजेंटेशन झाले होते. खुर्चीवर बसतांना माझ्याकडे बघून म्हणाली “तू विवेक बारलिंगे न’ .. मी जरा चरकलोच. पश्चिमी फोर्मल सूट घातलेली, नखशिकांत स्मार्ट दिसणारी समोरची बाई चक्क मराठीत माझ्या नावासकट “तू” बोलत होती.\n“पण तुम्ही...” मी ओळखण्याचा प्रयत्न करीत विचारणार इतक्यात बोलली ती... “अरे मी सुनंदा पटवर्धन. खामगावला फर्स्ट इयरला आपण एकाच वर्गात होतो”. आठवणीतून एक चेहरा चमकला. पण ही “ती” कशी या विचारात असतांनाच तिला कुणीतरी हाक मारली आणि “लेट अस मीट इन द इवनिंग” म्हणत ती गेली.\nती वर्गातली सगळ्यात हुशार मुलगी होती. पण आम्ही कुणीही तिचे मित्र मैत्रिणी नव्हतो. साधारण सुती सलवार कुर्ता, त्यावर तेल चोपून केलेल्या दोन वेण्या, स्लीपर घालून, एका जुन्या सायकल वर कॉलेजला यायची ती. फार मोजकं बोलणारी आणि कामाशी काम ठेवणारी. जवळ कुठल्यातरी झोपडपट्टीत राहते असे माहित होते. आमच्या सारख्या टपोर मुला मुलींचा घोळका मस्तीत असायचा नेहमी. मात्र ती लेक्चर संपला की लायब्रेरी ला जायची अन नंतर घरी. कॅन्टीन, सिनेमा वगैरे कुठेच नाही. तिची कोमल नजर असायची माझ्यावर हे बऱ्याचदा जाणवले होते मला. पण कधी लक्षच दिले नाही तिच्याकडे.\nवर्ष संपायला आले तेव्हां प्रक्टिकल बुक ची हूरहूर लागली. पोरं म्हणाली, सुनंदा ला पटव. तिची भेटली तर झालंच समजा. मी त्या दिवशी लेक्चर संपल्यानंतर लायब्ररी ला गेलो. तिच्या समोर बसून वाचायला लागलो. २-३ दिवस लोटले. मग एके दिवशी तिच्याकडून बुक मागून घेतली. दोन दिवसात देतो म्हणून १० दिवस गेले. शेवटी रविवारी ती माझ्या घरी आली. माझी बुक कोरीच होती तेव्हाही. घेवून गेली थोड्या रागातच. दुसऱ्या दिवशी लायब्ररी मधे मला एक प्रक्टिकल बुक दिली. सुंदर अक्षरात पूर्ण लिहिलेली. त्यावर माझे नाव लिहिलेले होते. मी काही बोलणार इतक्यात निघून गेली होती ती. परीक्षा संपली, माझ्या वडिलांची औरंगाबादला ट्रान्स्फर झाली आणि आमचे शहर बदलले. त्यानंतर आज भेटली होती ती मला इथे.\n चल” म्हणत ओढतच ती मला तिच्या गाडीत घेवून आली आणि एका छानशा बंगल्या समोर थांबली. चहा वगैरे घेतांना तिने स्वत: बाबतीत सांगितले. तू कॉलेज सोडून गेल्यानंतर त्याच सुट्टीत माझे वडील गेले. गरिबी पायी ग्रेजुएशन नंतर शिक्षण सुटले. त्या वर्षीच भावाने लग्न लावून दिले. पण नवरा दारू पीत होता. दररोज मारहाण करायचा. एके दिवशी ट्रकखाली सापडून त्याचा मृत्यू झाला. त्या मागे दोन वर्षाचा मुलगा आणि मी. कॉम्पुटर चे कोर्स केले. प्रयत्न केल्यानंतर एका कंपनीच्या कम्प्युटर डिपार्टमेंट मधे नोकरी लागली. लोन काढून एडवांस्ड कंप्यूटर चा कोर्स केला आणि एका मल्टीनेशनल कंपनीत सिलेक्ट झाले. एक वर्षानी अमेरिके ला पोस्टिंग झाली. तीन वर्षांपासून इथेच आहे. काही महिन्यानी वर्षी प्रोजेक्ट पूर्ण होणार आहे मग मुंबईला. मुलगा लोणावळ्यात बोर्डिंग स्कूल मधे आहे हल्ली. एका भेटीतच कित्ती तरी बोलून गेली ती.\n.. माझे काही खास नाही. औरंगाबादला ग्रेजुएशन पूर्ण झाल्यानंतर कैटची परीक्षा दिली. MBA केले. एका आयटी कंपनीत कैम्पस मधेच बंगलौरला नोकरी लागली. ५-६ वर्ष होत आले तिथे. आता आई टिपिकल आई सारखी “अरे परक्या शहरात एकटा किती दिवस राहणार. आता कर की लग्न” वगैरे. एका क्लाइंट ची शोर्ट टर्म असाइनमेंट आहे म्हणून इथे आलोय मागील रविवारी. क्लाइंट नेच कांफ्रेंस अटेंड करायला पाठवले आहे.... मी बोललो\nजेवण वगैरे आटोपले. निघणार तितक्यात दोन मिनिटे थांब म्हणून आत गेली. आली तर तिच्या हातात एक छोटासा बटवा होता. तिने तो माझ्या हातात दिला. उघडून पाहतो तर त्यात माझा हरवलेला कॉलेज चा आइडेंटिटी कार्ड, एक रुमाल आणि पेन होता. लायब्ररीत सुटले असावे कदाचित. खूप सांभाळून ठेवेलेले होते. मी तिच्या कडे पाहिले. तिने नजर चुकवायचा प्रयत्न केला पण तिच्या डोळ्यातले अश्रू ती लपवू शकली न���्हती.\nरात्री हॉटेल मधे आल्या नंतर आईला फोन लावला. आणि बोललो “तुला या वेळी एक सरप्राईज देणार आहे” \nसामग्री वाचन आनंद लुटा\nसोशल मीडिया वर अनुसरण करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://dindoripranit.org/archives/5918", "date_download": "2019-02-20T12:52:33Z", "digest": "sha1:CYMNKSZ7Y7EO2SYIHTGQNECADBXXVCVQ", "length": 8714, "nlines": 74, "source_domain": "dindoripranit.org", "title": "श्री गुरुप्रतिपदा-श्रीनृसिंह सरस्वती महाराज श्री शैल्यगमन (दिं. प्र. उत्सव) माघ कृ. १-दि. २० फेब्रुवारी २०१९ – अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर", "raw_content": "अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास मार्ग (दिंडोरी प्रणित)\nप्रधान सेवा केंद्र, श्रीक्षेत्र दिंडोरी\n१. बालसंस्कार व युवा प्रबोधन\n२. प्रश्नोत्तर व मार्गदर्शन\n४. आरोग्य व आयुर्वेद\n६. भारतीय संस्कृती व अस्मिता\n१३. पशु व गोवंश\n१६. देश विदेश अभियान\nश्री गुरुप्रतिपदा-श्रीनृसिंह सरस्वती महाराज श्री शैल्यगमन (दिं. प्र. उत्सव) माघ कृ. १-दि. २० फेब्रुवारी २०१९\nइ. स. १५२८ च्या कालखंडातकारंजा (विदर्भ) येथेश्री गुरू दत्तात्रेयांनीएक आगळावेगळाअवतार घेतला. भगवान श्रीनृसिंहसरस्वती महाराजांनी १०० वर्षे संपूर्ण भारतभ्रण व ५० वर्षे श्री क्षेत्रगाणगापूर येथे वास्तव्य करून एका महान तीर्थक्षेत्राचीनिर्मिती केली. निजगमनास जाताना स्वत:च्या निर्गुणपादुका श्री क्षेत्र गाणगापूर येथे सेवेकरिता ठेवल्या. याकाळापासून परकीय सत्तांचा र्‍हास व हिंदू राजसत्तेचाउदय झाला. भगवंताचा हा अवतार १५० वर्षे कार्यरतहोता. त्या कार्याची नोंद आपल्याला वेदाइतकेचमहत्त्व असलेल्या श्री गुरुचरित्र ग्रंथात बघावयासमिळते. माघ कृ. १ ला श्रीनृसिंह सरस्वती महाराजांनीश्रीशैल्यगमन केलेव गुप्तरूपाने कार्य चालू ठेवले. या दिवशी महाराजांच्या श्रीशैल्यगमनाचा उत्सवपुढीलप्रमाणे साजरा करावा.\n* स.ठीक ८ च्या आरतीपूर्वी श्रीनृसिंह सरस्वती महाराजांचा फोटो केंद्रात श्रीदत्त महाराज व श्रीस्वामी समर्थ महाराज यांच्या फोटोच्या मधोमधठेवावा.(श्रीनृसिंह सरस्वती महाराजांच्या फोटोचाआकार हा ज्ञानदान भाग-१ ग्रंथातील नियमावलीतदिलेल्या माहितीनुसार असावा.)\n* ८ च्या आरतीनंतर श्री स्वामी समर्थमहाराजांचा ११ माळी जप.\n* जपानंतर श्रीगुरुचरित्रातील ५१ व ५२ असे २ अध्याय एका सेवेकर्‍याने सावकाश व मोठ्यानेवाचावेत व इतरांनी ते ऐकावे.\n* ठीक १०:३० ला ६ नैवेद्य करून १ नैवेद्य प्रसादाचाकरावा. नैवेद्यात घेवड्याची भाजी असावी.\n* त्यानंतर सकाळच्या ३ व सायंकाळच्या २ आरत्या, मंत्रपुष्पांजली, जयजयकार व प्रार्थना करून प्रसादघ्यावा.\nनैवेद्याचा क्रम पुढीलप्रमाणे असावा. खालीलयादीत आसनांचे रंग दिले आहेत.\nश्री कुलदेवता : हिरवे आसन\nश्री नारायण : भगवे आसन\nभगवान श्री दत्तात्रेय : भगवे आसन\nश्री नृसिंह सरस्वती महाराज : पिवळे आसन\nश्री स्वामी समर्थ महाराज : लाल आसन\nश्री भगवती गायत्री : शुभ्र (पांढरे) आसन\nनैवेद्यात फळे, विडा व दक्षिणा ठेवावी. भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामींची आवडती फुले : तुळशी, पारिजात, बकुळ, केवडा, गुलाब.\nमाहिती व तंत्रज्ञान विभाग – Mobile Apps\n|| प्रधान सेवा केंद्र, श्री क्षेत्र दिंडोरी ||\nश्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्र\nदिंडोरी, तालुका : दिंडोरी जिल्हा : नाशिक\nफोन नंबर - (०२५५७) २२१७१०\n|| गुरुपीठ, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ||\nश्री स्वामी समर्थ गुरूपीठ,मु.पो.ता.त्र्यंबकेश्वर\nफोन नंबर - (०२५९४) २३३१७०\nCopyright 2012-2017 अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्र (दिंडोरी प्रणीत) सर्व हक्क राखीव.\nऑनलाईन देणगी माहिती साठी येथे क्लीक करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/911-terror-attack-in-america-iran-also-participate-2122921.html", "date_download": "2019-02-20T11:49:13Z", "digest": "sha1:3GHOYRG3DZ6HUH2B353PBDUXGHFFJYHC", "length": 5698, "nlines": 145, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "9/11 terror attack in america iran also participate | अमेरिकेवरील 9/11 हल्ल्यामागे इराणचाही हात", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nअमेरिकेवरील 9/11 हल्ल्यामागे इराणचाही हात\nअमेरिकेतील दहशतवादी हल्ल्यामध्ये इराणचाही हात असल्याचे उघड होत आहे.\nवॉशिंग्टन - अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर 9 सप्टेंबर 2001 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये इराणचाही हात असल्याचे उघड होत आहे.\nया हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांकडून लढणाऱ्या वकिलांनी हा दावा केला आहे. वकिलांनी केलेल्या दाव्यानुसार, इराणी अधिकाऱ्य़ांनी दहशतवाद्यांना विमानाचे अपहरण करून देण्यात मदत केली होती. तसेच दहशतवाद्यांना हल्ल्यावेळी मदतही केली होती. न्यूयॉर्कमधील मैनहट्टन न्यायालयात दाखल केलेल्या पुराव्यांच्या आधारे इराणचा या हल्ल्यात स्पष्ट होते. इराणमधील तीन सरकारी अधिकाऱ्यांनी याविषयी माहिती दिल्याचे वकिलांनी म्हटले आहे.\nब्रेक्झिट : 4 लाख कोटींच्या कंपनीचे मालक रॅटक्लिफ 36 हजार कोटी कर वाचवण्यासाठी ब्रिटन सोडून मोनाकोत राहणार\nअमेरिकेचा दबाव, तरी कंपनीच्या उत्पादनांशिवाय जग राहू शकत नाही\nकाँग्रेसने फेटाळलेल्या प्रस्तावानंतर आणीबाणी आणणारे ट्रम्प पहिलेच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-WMAH-KOL-HDLN-infog-all-castes-pujaris-will-be-appointed-at-ambabai-temple-in-kolhapur-5895864-NOR.html", "date_download": "2019-02-20T11:00:04Z", "digest": "sha1:6HDYY5DRULM4IPWAWMEB7ZYMNLXXP2M2", "length": 10461, "nlines": 153, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "कोल्हापूरच्या अंबाबाईच्या पुजेसाठी सर्व जातीचे पूजारी नेमणार; मंगळवारपासून मुलाखती All Castes Pujaris will be Appointed At Ambabai Temple In kolhapur | ऐतिहासिक निर्णय..अंबाबाईच्या मंदिरात सर्व जातीचे पूजारी नेमणार; मंगळवारपासून मुलाखती", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nऐतिहासिक निर्णय..अंबाबाईच्या मंदिरात सर्व जातीचे पूजारी नेमणार; मंगळवारपासून मुलाखती\nपश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. तो म्हणजे, अंबाबाई मंदिरात सर्व जातीचे पूजारी नेमण्यात येण\nकोल्हापूर- पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. तो म्हणजे, अंबाबाई मंदिरात सर्व जातीचे पूजारी नेमण्यात येणार आहे. येत्या मंगळवारपासून (ता.19) अर्ज केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार आहे.\nदरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमण्याची मागणी करवीरवासियांनी केली होती. यासाठी कोल्हापूरमध्ये आंदोलनही झाले होते. पंढरपूर आणि शिर्डीच्या धर्तीवर कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमण्याच्या निर्णयाला विधानसभेत बहुमताने विधेयक मंजूर करण्यात आले होते. या पगारी पुजाऱ्यांमध्ये 50 टक्‍के महिला पुजारीही असणार आहेत. यानंतर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने पूजारी नियुक्तीची प्रक्रिया सुरु केली आहे.\n55 पदांसाठी एकूण 117 अर्ज प्राप्त‍ झाले आहेत. त्यात 6 महिलांचाही समावेश आहे. अंबाबाईच्या धार्मिक विधींचे ज्ञान असलेल्या अर्जदारांना प्राधान्य दिले जाणार आहे.\nविद्यमान पुजाऱ्यांपैकी एकाचाही अर्ज नाही..\nअंब��बाई मंदिरात पगारी पूजारी नियुक्तीसाठी विद्यमान पुजाऱ्यांना प्राधान्य देण्याची तरतूद कायद्यात करण्यात आली आहे. मात्र, या निर्णयाकडे दुर्लक्ष करून विद्यमान पुजार्‍यांपैकी एकाने अर्ज केला नसल्याची माहिती मिळाली आहे.\n19 जूनपासून तीन दिवस मुलाखती...\nपुजार्‍यांच्या मुलाखती घेण्यासाठी सहा सदस्यीय समिती गठीत करण्‍यात आली आहे. मंगळवारपासून (19 जून) तीन दिवस मुलाखती घेतल्या जाणार आहेत. उमेदवाराचे सामाजिक जीवन, वर्तणूक, वयोमर्यादा, पावित्र्याचे पालन याची माहिती घेण्यात येणार आहे. या निकषाला पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी न्याय विधी विभागाकडे मंजुरीसाठी पाठविली जाईल. किमान वेतन कायद्यानुसार त्यांना वेतन दिले जाईल.\nया समितीत धार्मिक अभ्यासक गणेश नेर्लेकर, संस्कृत भाषा तज्ज्ञ प्राध्यापक शिवदास जाधव, देवस्थानचे सचिव विजय पोवार, सदस्य शिवाजीराव जाधव, संगीता खाडे आणि शंकराचार्य पीठाचे प्रतिनिधी यांचा समावेश आहे.\nनिवड झालेल्या उमेदवारांना प्रशिक्षण देणार...\nमुलाखतीत निवड झालेल्या पुजाऱ्यांना देवीच्या धार्मिक विधीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. अंबाबाईची नित्यपूजा, मंत्रपठण, धार्मिक विधी, साडी पेहराव, उत्सव काळातील पूजा, काकड आरती ते शेज आरतीपर्यंतचे विधी शिकविल्या जाणार आहेत.\nमहिलेने स्वतःच्या एका महिन्याच्या बाळाला बादलीत बुडवून मारले, विहिरीत उडी घेत आत्महत्येचा प्रयत्नही केला\nगडचिरोलीला जाईन नाहीतर घरी..बदलीला घाबरत नाही; डीवायएसपीने माजी मंत्र्यांना सुनावले खडे बोल\nगोविंद पानसरे हत्येप्रकरणी शार्पशूटर भरत कुरणेसह वासुदेव सूर्यवंशी अडकला एसआयटीच्या जाळ्यात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://prajamanch.com/?p=3440", "date_download": "2019-02-20T11:52:19Z", "digest": "sha1:J4CLZFBXTQFQRAUYMQJ5MNVEEIEWJLIL", "length": 8130, "nlines": 119, "source_domain": "prajamanch.com", "title": "बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी, तर दहावीची एक मार्चपासून, वेळापत्रक अधिकृत संकेतस्थळावर – Prajamanch", "raw_content": "\nबारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी, तर दहावीची एक मार्चपासून, वेळापत्रक अधिकृत संकेतस्थळावर\nबारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी, तर दहावीची एक मार्चपासून, वेळापत्रक अधिकृत संकेतस्थळावर\nमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतली जाणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता बाराव��) २१ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. तर माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा (दहावी) १ मार्चपासून चालू होईल. बारावीची लेखी परीक्षा २० मार्चला, तर दहावीची लेखी परीक्षा २२ मार्चला संपणार आहे.\nपरीक्षा वेळापत्रक मंडळाने गुरुवारी प्रसिद्ध केले. दहावी-बारावीच्या लेखी परीक्षांची संभाव्य वेळापत्रके मंडळाच्या www.mahahsscboard.maharashtra.gov.in अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.\nशैक्षणिक वर्ष २०१८-१९ पासून दहावीसाठी पुनर्रचित अभ्यासक्रम असल्याने पुनर्परीक्षार्थ्यांकरिता अंतिम संधी असलेल्या जुन्या अभ्यासक्रमाचे स्वतंत्र वेळापत्रक केले आहे. संकेतस्थळावरील वेळापत्रकांची सुविधा फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी शाळा-महाविद्यालयांकडे छापील स्वरूपातील वेळापत्रकावरून विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी. अन्य संकेतस्थळ व व्हॉट्सअॅप किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल होणारी वेळापत्रके गृहीत धरू नयेत. प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा व अन्य विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे शाळा-महाविद्यालयांना कळवले जाईल.\nPrevious कर्तव्यनिष्ठ अधिकारी तुकाराम मुंढेंच्या 12 वर्षाच्या कार्यकाळात 11 बदल्या\nNext सातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात,नववर्षांत राज्य कर्मचाऱ्यांचा जल्लोष\nपोलीस छाप्यात सांगली येथे 500 व 2 हजाराच्या नकली नोटाचा धक्कादायक प्रकार उघड\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात,नववर्षांत राज्य कर्मचाऱ्यांचा जल्लोष\nकर्तव्यनिष्ठ अधिकारी तुकाराम मुंढेंच्या 12 वर्षाच्या कार्यकाळात 11 बदल्या\nदमणगंगा, तापी नदीचे पाणी नदीजोड प्रकल्पाव्दारे खान्देश-मराठवाड्याकडे वळवणार\n‘मैत्रय समूह’ आर्थिक फसवणूक प्रकरणात ३० गुन्हे दाखल, ठेवीदारांनी ठेवीच्या मागणीसाठी अर्ज करण्याचे आव्हान\nराज्यात पुढचे दोन आठवडे पावसाची दडी\nधारणी महसूल विभागात शिव जयंती निमित्त्त रक्तदान, उप विभागीय अधिकारी राहुल कार्डिले यांनी ही केले रक्तदान\nकुसूमकोट खुर्द येथे भूमिहीन अतिक्रमण धारकांच्या जमिनीवर भूस्वामींनी केले अवैध अतिक्रमण\nअमरावती भा.ज.प जिल्हा प्रमुख दिनेश सूर्यवंशी यांचा वाढदिवसा निमित्य फळे वाटप.\nअखिल भारतीय बलाई महासभा राष्ट्रीय व राज्यस्तरीय कार्यकारणी घोषित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A0%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C-%E0%A5%A8-%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B5/", "date_download": "2019-02-20T10:59:44Z", "digest": "sha1:7QF5ZVB7KJOIUHET3HMVMDV2ARWBRNEF", "length": 9650, "nlines": 113, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "या आठवड्यातील रिलीज (२ नोव्हेंबर) | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nशत्रूला धडकी भरवणारे F-21 भारताला देण्यास अमेरिका तयार\nपतीच्या मारहाणीत पत्नीचा गर्भपात ; तू काळी आहेस, सुनेचा सासरच्यांनी केला छळ\nएकही बांधकाम कामगार कुटुंब बेघर राहणार नाही\nशहराचा पाणीपुरवठा उद्या बंद\nमुळशीत आणखी एका ‘लवासा’चा घाट\nHome breaking-news या आठवड्यातील रिलीज (२ नोव्हेंबर)\nया आठवड्यातील रिलीज (२ नोव्हेंबर)\nकलाकार- तनया दांग, जास बोपराय, ललित सिंह रोआ, जसबीर रणधोवा, कुलवंत खत्रा, सनी चावरिया, सतनाम सिंग, राज रेहमान अली, कुलविंदर कौर, सुखविंदर सिंह घुमान\nनिर्माती – सोनिका पटेल, सुनिल पटेल\nदो पल प्यार के\nकलाकार- मुकेश भारती, मदालसा शर्मा, मंजू भारती, नीलू कोहली, अविनाश वाधवान, उषा बचानी, एहसान खान, हेमंत पांडे, ऍन्डी कुमार, लोकेश तिलकधारी, गणेश आचार्य, अरुण बक्षी\nकलाकार- अमित सध, अरबाझ खान, सोनल चौहान, एलविन शर्मा, राजदीप चौधरी, राजीव मेहरा, सचिन पारेख, निर्माता- सागर शिंगारे, सचिन शिंगारे,\nकलाकार- आझाद, रुही सिंह, अनुष्का, जेमी लव्हर, विवेक वासवानी, अचिंत कौर, राकेश बेदी, अतुल श्रीवास्तव, दीपराज राणा, मनीष चौधरी, झाकिर हुसैन\nनिर्माता- गिरीश घनशाम दुबे\nकलाकार- संजय मिश्रा, मुकेश तिवारी, ब्रिजेंद्र काळे, सीताराम पांचाळ, भगवान तिवारी, कमलिका बॅनर्जी, मीना नथनी, बनवारीलाल झोल, नजानी कुमार खन्ना, महेश शर्मा, चंद्रचूड राय, काजल जैन, राजचंद्रा, भव्य चौधरी, निर्माता- आर. के. जोधानी, एम.के. जोधानी\nदिग्दर्शक- पवन कुमार चौहान\n#IND_v_WI : भारताने विंडीज विरुद्धची मालिका ३-१ ने जिंकली\nदीपिका साकारणार सुनंदा पुष्करची भूमिका\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याच�� भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.padmagandha.com/index.php?route=product/product&product_id=181&search=The+zahir", "date_download": "2019-02-20T12:38:46Z", "digest": "sha1:HGCA2AWOEVOS5KHDTRCD5GVGYLIQPJZW", "length": 3672, "nlines": 62, "source_domain": "www.padmagandha.com", "title": "The Zahir |द जहीर", "raw_content": "\nतो एक सुप्रसिद्ध लेखक. - त्याची युद्धवार्ताहर असणारी पत्नी एक दिवस अचानक गायब होते. कुठलाही धागादोरा मागे न ठेवता. दिवस जात राहतात; त्याच्या आयुष्यात अनेक स्त्रिया येतात. प्रसिद्धीची अनेक शिखरं तो सर करतो. परंतु एवढे यश मिळूनही; तिच्या अनुपस्थितीमुळं तो कायमच अस्वस्थ राहतो. नेमकं काय घडलं असावं हा प्रश्न त्याला भंडावून सोडतो... तिचं अपहरण केलं गेलं की कुठल्याशा कारणामुळं ती अगतिक झाली होती, की केवळ या वैवाहिक आयुष्याचा तिला वीट आला होता तिनं निर्माण केलेली ही अस्वस्थता तिच्या प्रेमाइतकीच तीव्र आहे. तो तिचा शोध घेऊ लागतो. एका अर्थाने स्वतःच्या आयुष्यातील सत्याचाच तो शोध असतो. हा प्रवास त्याला दक्षिण अमेरिकेपासून स्पेन, फ्रान्स आणि क्रोएशियापर्यंत घेऊन जातो. शेवटी तो पोचतो मध्य आशियातील सुंदर गवताळ प्रदेशात. हा प्रवास त्याला प्रेमाचे स्वरूप उलगडवून दाखवतो, दैवाचे सामर्थ्य किती आहे हे शिकवतो आणि आपल्या हृदयाच्या मार्गदर्शनाखाली प्रवास करणं म्हणजे काय हेही दाखवून देतो. द .जहीर म्हणजे पाउलो कोएलोच्या जबरदस्त शैलीचा केवळ आविष्कारच नाही तर विशाल शक्यतांच्या या जगात माणूस असणं म्हणजे काय याचा परिपाठच आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.padmagandha.com/index.php?route=product/product&product_id=623", "date_download": "2019-02-20T12:38:56Z", "digest": "sha1:LUPNJ6TSYR3MLMY4VJE6A7L2D7ZVKFL6", "length": 3664, "nlines": 71, "source_domain": "www.padmagandha.com", "title": "Sahityavedh | साहित्यवेध", "raw_content": "\nसाहित्यसमीक्षा एकाच वेळी साहित्याची आणि जीवनाची समीक्षा करीतच प्रगत होत असते, हे मान्य केले, तर मराठी समीक्षेला जगातील विविध समीक्षादृष्टींची ओळख होणे आवश्यक आहे.\nके. रं. शिरवाडकरांचे ‘साहित्यवेध’ या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल आहे.\nश्री. शिरवाडकर ‘साहित्यवेध’मधून अनेक समीक्षापद्धतींचे\nमराठी साहित्यातील संदर्भ देत विवेचन तर करतातच;\nपण त्यांचे साधकबाधक मूल्यमापनही करतात आणि\nशेवटी स्वत:ची साहित्यविषयक कल्पना विशद करतात.\nसाहित्यसमीक्षेतील रूपवादी दृष्टिकोन त्यांना त्याज्य वाटतो.\nकारण साहित्य, संस्कृती आणि जीवन ह्यांचे अतूट संबंध आहेत आणि ह्या तीनही गोष्टी परस्परांच्या संदर्भातच कळू शकतात,\nअसा त्यांचा दृढ विश्‍वास आहे. हे प्रस्तुत ग्रंथाचे केंद्रवर्ती विधानही मानता येईल.\n‘समारोप’ ह्या महत्त्वपूर्ण प्रकरणात स्वत:चे साहित्यविषयक विचार मांडताना त्यांनी साहित्याच्या अनिवार्य संदर्भांसह स्वतंत्र आणि पृथगात्म विवेचन केले आहे. ‘साहित्यवेध’मधील चर्चेतून अनेक विचारांना चालना मिळेल आणि साहित्यसमीक्षेच्या अभ्यासकाला नवीन दिशा सापडतील, असा विश्‍वास वाटतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.chhatraprabodhan.org/M_Local_Centers.php", "date_download": "2019-02-20T11:31:52Z", "digest": "sha1:34UQK62SVR7GUNEJAGU2KSJ4WW2UTQZF", "length": 5156, "nlines": 64, "source_domain": "www.chhatraprabodhan.org", "title": "Toggle navigation", "raw_content": "\n२५ वर्षातील ३०० अंक\n२५ वर्षातील सर्व ३०० अंक उपलब्ध कुमार कथा ॲप्लिकेशन सुबोध अंक चालू महिन्याचा अंक\n१९९३ पासून स्थानिक केंद्रे स्वतः प्रतिनिधी म्हणून सुरुवात करून स्थानिक केंद्रांमध्ये वाढ करतात. ही केंद्रे छात्र प्रबोधनचे वार्षिक सभासद होऊन स्वतः दिवाळी अंक सगळीकडे पोहोचवतात. काही वर्षानंतर स्थानिक प्रतिनिधींनी स्थानिक गट निर्माण केले. हे प्रतिनिधी सुट्ट्यांमध्ये साप्ताहिक कधी मासिक अशी आपल्या केंद्रांवर शिबिरे आणि सहली आयोजित करतात.\nहि सर्व स्थानिक केंद्रे स्वबळावर, स्वखर्चाने जमेल तसे छात्र प्रबोधिनीच्या आवश्यक मार्गदर्शनाखाली हे उपक्रम राबवत असतात. स्थानिक सर्व प्रतिनिधींचा यात उत्स्फुर्त सहभाग असतो. या सर्व केंद्रांमध्ये ज्ञान प्रबोधिनीची प्रकाशाने उपलब्ध असतात. ज्ञान प्रबोधिनीच्या मुख्य केंद्रामधून आयोजित करण्यात येणारी शिबिरे,सहली याची नोंदणी त्या केंद्रांवर उपलब्ध असते.\nसध्या ११० नोंदणी केंद्रे व ५ उपक्रम केंद्रे आहेत. उपक्रम केंद्रावरचे सभासदांचे टेलिफोन नंबर्स खाली दिले आहेत.\nसामाजिक बदलासाठी बुद्धिमत्तेला चालना\nज्ञान प्रबोधिनीच्या दृष्टीकोनातून बुद्धिमत्तेला चालना हे आर्थिक, सामाजिक, धार्मिक, वैचारिक भेदांना छेद देणे आहे. जोपर्यंत समाजाला बदलण्याची निकड भासत राहील तोपर्यंत इतर गोष्टी गौण आहेत. ज्ञान प्रबोधिनीच्या मते सामाजिक बदल हे खूपच दुष्कर काम आहे आणि खरे तर ज्यांना चांगल्यासाठी समाजात बदल घडवायचा आहे अशांनी मनाने, एकविचाराने एकत्र येणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%AE-%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%87/", "date_download": "2019-02-20T11:41:23Z", "digest": "sha1:CE5GYY6IBR5CT36KRFDLD65KDSHSV7ZV", "length": 11285, "nlines": 109, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "महाराष्ट्राचे सक्षम नेते म्हणून पहिली पसंती देवेंद्र फडणवीस यांनाच-सर्वे | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nशत्रूला धडकी भरवणारे F-21 भारताला देण्यास अमेरिका तयार\nपती��्या मारहाणीत पत्नीचा गर्भपात ; तू काळी आहेस, सुनेचा सासरच्यांनी केला छळ\nएकही बांधकाम कामगार कुटुंब बेघर राहणार नाही\nशहराचा पाणीपुरवठा उद्या बंद\nमुळशीत आणखी एका ‘लवासा’चा घाट\nHome breaking-news महाराष्ट्राचे सक्षम नेते म्हणून पहिली पसंती देवेंद्र फडणवीस यांनाच-सर्वे\nमहाराष्ट्राचे सक्षम नेते म्हणून पहिली पसंती देवेंद्र फडणवीस यांनाच-सर्वे\nदेशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र अशी घोषणा मागच्या निवडणुकांच्या वेळी देण्यात आली. हीच घोषणा २०१९ मध्येही सत्यात उतरू शकते असा अंदाज व्यक्त होतो आहे. कारण निवडणुका पुढील वर्षी होणार आहेत. महाराष्ट्रात काय होणार सत्ता बदल होईल की पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील अशा चर्चांना उधाण आलं आहे. अशात एबीपी माझा आणि सीव्होटरच्या माध्यमातून एक सर्वे घेण्यात आला. या सर्वेमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून पुन्हा एकदा बहुतांश लोकांनी देवेंद्र फडणवीस यांनाच पसंती दिली आहे.\nसर्वात सक्षम नेता म्हणून १९.३ टक्के मतदारांनी देवेंद्र फडणवीस यांनाच कौल दिला आहे. तर शरद पवार यांना १८.७ टक्के लोकांनी कौल दिला. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावाला ११.८ टक्के लोकांनी पसंती दर्शवली. तर राज ठाकरेंना ९ टक्के लोकांनी पसंती दर्शवली.\nमहाराष्ट्रातील सर्वात सक्षम नेता कोण\nपृथ्वीराज चव्हाण- ३.९ टक्के\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामगिरीवर समाधानी असल्याचं २५.५ टक्के मतदारांनी म्हटलं आहे. ३१. ९ टक्के लोकांना देवेंद्र फडणवीस यांचा कारभार काही प्रमाणात समाधानकारक वाटतो. तर ४१ टक्के लोक त्यांच्या कारभारावर मुळीच समाधानी नाहीत. मराठा बांधवांनी मूक मोर्चाच्या माध्यमातून आपला हुंकार या सरकारविरोधात नोंदवला होता. त्यासंदर्भातही या सर्वेमध्ये प्रश्न विचारण्यात आला. विद्यमान सरकार मराठा समाजाला आरक्षण देईल असं फक्त २६.६ टक्के लोकांना वाटतं आहे. तर ६१.५ टक्के लोक हे सरकार मराठा समाजाला आरक्षण देणार नाही असं म्हटलं आहे.\nआणखी २०० मंडलांमध्ये दुष्काळ जाहीर\nपोलीस भरतीसाठी तयारी करताना कारने चिरडले, परभणीत दोघांचा मृत्यू\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%82/", "date_download": "2019-02-20T12:03:50Z", "digest": "sha1:2VK24YMUXMNBUGLDVZAPAF4PBIR46LG6", "length": 9141, "nlines": 99, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "महाराष्ट्र राज्य साखर संघाच्या अध्यक्षपदी विजयप्रकाश दांडेगावकर | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nशत्रूला धडकी भरवणारे F-21 भारताला देण्यास अमेरिका तयार\nपतीच्या मारहाणीत पत्नीचा गर्भपात ; तू काळी आहेस, सुनेचा सासरच्यांनी केला छळ\nएकही ब��ंधकाम कामगार कुटुंब बेघर राहणार नाही\nशहराचा पाणीपुरवठा उद्या बंद\nमुळशीत आणखी एका ‘लवासा’चा घाट\nHome breaking-news महाराष्ट्र राज्य साखर संघाच्या अध्यक्षपदी विजयप्रकाश दांडेगावकर\nमहाराष्ट्र राज्य साखर संघाच्या अध्यक्षपदी विजयप्रकाश दांडेगावकर\nलातूर- महाराष्ट्र राज्य साखर संघाच्या अध्यक्ष म्हणून विजयप्रकाश दांडेगावकर यांची तर उपाध्यक्षपदी रेणा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आबासाहेब पाटील यांची निवड करण्यात आली आहे. राज्य साखर संघाच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड बैठकीत ही निवड करण्यात आली. यावेळी माजी मंत्री जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील, विजयसिंह मोहिते पाटील, श्रीराम शेटे, बबन शिंदे, गणपतराव तिडके, अरविंद गोरे, व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ आदींची उपस्थिती होती.\nप्रतिकूल परस्थीतीतून वाटचाल करत असलेल्या साखर उद्योगास चालना देत साखर कारखानदारी समोरचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहू, असा आत्मविश्‍वास साखर संघाचे नूतन उपाध्यक्ष आबासाहेब पाटील यांनी व्यक्त केला आहे. या निवडीबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींकडून आबासाहेब पाटील यांचे अभिनंदन केले जात आहे.\n151 तालुक्‍यात दुष्काळ घोषित\nएसटीची हंगामी भाडेवाढ आजपासून\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%B2%E0%A4%B5-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%82/", "date_download": "2019-02-20T10:59:57Z", "digest": "sha1:DVS6VEYTTES36YVCGEJX4L64MR3FICOJ", "length": 10516, "nlines": 99, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "लव सोनिया सिनेमातल्या अंजलीच्या भूमिकेसाठी सई ताम्हणकरने वाढवले 'इतके' वजन…! | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nशत्रूला धडकी भरवणारे F-21 भारताला देण्यास अमेरिका तयार\nपतीच्या मारहाणीत पत्नीचा गर्भपात ; तू काळी आहेस, सुनेचा सासरच्यांनी केला छळ\nएकही बांधकाम कामगार कुटुंब बेघर राहणार नाही\nशहराचा पाणीपुरवठा उद्या बंद\nमुळशीत आणखी एका ‘लवासा’चा घाट\nHome breaking-news लव सोनिया सिनेमातल्या अंजलीच्या भूमिकेसाठी सई ताम्हणकरने वाढवले ‘इतके’ वजन…\nलव सोनिया सिनेमातल्या अंजलीच्या भूमिकेसाठी सई ताम्हणकरने वाढवले ‘इतके’ वजन…\nब्लॅक अॅन्ड व्हाइट, गजनी आणि हंटर अशा बॉलीवूडपटांमधून दिसलेली सई ताम्हणकर आता लवकरच तबरेज नुरानी दिग्दर्शित ‘लव सोनिया’ ह्या इंडो-वेस्टर्न सिनेमामध्ये झळकणार आहे. आपल्या प्रत्येक भूमिकेसोबत समरस होऊन जाऊन चित्रपटाला योग्य न्याय देणारी सई ताम्हणकरने आपल्या ह्या नव्या सिनेमासाठीही भरपूर मेहनत घेतली आहे.\n‘लव सोनिया’ सिनेमातली अंजली वेश्याव्यवसायातली दलाल असते. अशा व्यक्तिची भूमिका करताना सईला खूप तयारी करावी लागली. ती म्हणाली, “आजपर्यंत मी रंगवलेल्या भूमिकां���ेक्षा अंजली खूपच वेगळी होती. अशा महिलांना मी कधीही भेटलेही नव्हते. त्यांची देहबोली आत्मसात करताना काही निरीक्षणे आणि संशोधन केले. मला साडी नेसायची होती. ह्या व्यवसायात असलेल्या स्त्रिया जेव्हा साडी नेसतात तेव्हा त्यांच्या पोटाकडचा आणि पाठीकडचा भाग उघडा असतो. ब्लाउज ब-याचदा व्यवस्थित फिटींगचे नसतात. आणि त्यातून त्यांचे जागरणे किंवा अवेळी जेवणाने वाढलेले वजन प्रकर्षाने दिसून येत असते, हे उमगले.”\nसई पूढे सांगते, “कॉस्च्युम डिझाइनर शाहिद आमिर ह्यांनी ब्लाउज डिझाइन करताना ते मुद्दामहून मापाचे नसतील, किंवा ते पाठीकडच्या भागातून थोडे वर जातील असेच डिझाइन केले होते. आता मला माझे वजन वाढवणे गरजेचे होते. वेट गेन करताना सुटलेले शरीर दिसणे आणि आकारमान बेढब असणे ह्यावर लक्ष केंद्रित केले. लव सोनियासाठी मी जवळ-जवळ 10 किलो वजन वाढवले होते.”\nप्रेमाची परिभाषा सांगणारा ‘ लव मी ’ अल्बम प्रदर्शित\nनाशिकचे प्रश्न सुटणार असतील तर माझी बदली करा – तुकाराम मुंढे\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा ��मचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.padmagandha.com/index.php?route=product/product&product_id=625", "date_download": "2019-02-20T12:44:06Z", "digest": "sha1:LTC32GZPFYUT62W6KSOEG4KBA6E7TA44", "length": 2409, "nlines": 75, "source_domain": "www.padmagandha.com", "title": "Mansa | माणसं", "raw_content": "\nया कथा मध्यमवर्गीय जीवनजाणिवा रेखाटतात.\nत्या माणसांचे नमुने, समाजजीवनात वावरताना\nत्यांच्या कृती-उक्तीत पडलेले अंतर\nयांवर नर्मविनोदी भाष्य करतात.\nही कथा ‘माणूस’ नावाच्या प्राण्याची मानसिकता\nया कथाविषयांत विविधता आहे.\nकौटुंबिक विषयांपासून ते राजकीय नेतृत्त्वापर्यंत\nही कथा ङ्गिरताना दिसते. माणसाच्या स्वभावाच्या\nविविध छटा सूक्ष्म रीतीने टिपते.\nत्यावर उपहासगर्भ भाष्य करते.\nराजकारणी माणसाची लबाडी, आपमतलबीपणा\nयांवर प्रकाश टाकते. त्यांचे खुमासदार वर्णन करते.\nसध्याच्या वर्तमानकालीन परिस्थितीचे भेदक दर्शन घडवते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-April2015-Kanda.html", "date_download": "2019-02-20T12:05:52Z", "digest": "sha1:GFMQAH25BKOVJEU2WQNE4MNRYDVMYTDJ", "length": 7545, "nlines": 20, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology - डा.बावसकर टेक्नालाजि - डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळे रोगट कांदा ३ - ४ थ्या दिवशी सरळ ३० वर्षात एवढा चांगला रिझल्ट मिळाला नाही", "raw_content": "\nडॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळे रोगट कांदा ३ - ४ थ्या दिवशी सरळ ३० वर्षात एवढा चांगला रिझल्ट मिळाला नाही\nश्री. संभाजी सखाराम शेवकरी, मु. नायगाव, पो. कामशेत, ता. मावळ, जि. पुणे, मोबा. ९९२२४८४११३\nमाझ्याकडे एकूण ३ एकर जमीन आहे. त्यामध्ये १ एकर कांदा डिसेंबर २०१४ ला साऱ्यामध्ये लावला होता. त्यावेळी वातावरण खूपच खराब होते. शेंडा करपत होता. पाती वाकड्या होत होत्या. त्यावेळी मोशीला कृषीप्रदर्शन पाहण्यास गेलो होतो. तेथे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या स्टॉंलला भेट देत असताना तेथील प्रतिनिधींन कांद्याची परिस्थिती सांगून चांगल्या क्वॉलिटीचे औषधे आहे का विचारले. तेथील तज्ज्ञांची मला कांद्याविषयी मार्गदर्शन करून करून खात्री दिली व जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉपशाईनर, प्रत्येकी ५०० मिली औषध दिले. ते ९ पंपाला घेवून फवारले तर ३ - ४ थ्या दिवशी कार्यक्रम ओके झाला. गेले ३० वर्षापासून शेती करीत आहे. माझ्या आयुष्यात इतर कंपन्यांच्या औषधांच्या ३ - ४ फवारण्या करूनही फरक पडत नाही असा अनुभव आहे. मात्र हे औषध लय भारी आहे. त्याने पात सरळ झाली. करपा रोग नाहीसा झाला. वाढ व्यवस्थित झाली. त्यानंतर कोणतीच फवारणी करण्याची गरज भासली नाही. कांद्याला १०:२६:२६ खताच्या २ बॅगा दिल्या आहेत. आता १५ दिवसात कांदा काढणीस येईल. पीक परिस्थतीनुसार २५० पिशवी कांदा निघेल असे वाटते.\nअति अवकाळी पाऊस पडूनही डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी फवारणी केल्याने काकडीवर वाईट परिणाम नाही.\nमी काकडी १ एकर, २ एकर( म्हणजे २० - २५ पुड्या) अशी लावत होतो. मात्र फुलकळी लागताना डावणी रोगाचा प्रादुर्भाव होता. त्याने कळी गळून जाते. नागअळीने पाने निस्तेज होवून वाळतात व गळतात. अनेक प्रकारची औषधे फवारूनही हा रोग मला कधीच आटोक्यात आला नाही. त्यामुळे अलिकडे काकडीचे क्षेत्र कमी केले आहे. सध्या अर्ध्या एकरमध्ये ५ पाकिटे काकडी ५ जानेवारी २०१५ ला लावली आहे. ४ फूट रुंदीच्या दांडाला ९ इंचावर सरीच्या दोन्ही बाजूस बी लावून वेल मधल्या मोकळ्या जागेत सोडले आहेत.\nकांद्याला फवारून उरलेले एक पंपाचे औषध काकडी ३ आठवड्याची असताना त्यावर फवारले. त्याने वेल एकदम टवटवीत, ताजे झाले. प्लॉट हिरवागार झाला. १० - १२ दिवसापुर्वी अवकाळी पाऊस झाल्याने गुडघाभर पाणी काकडीत साठले, त्याचाही काकडीवर काही परिणाम झाला नाही. त्यानंतर फुलकळी लागल्यावर नेहमीप्रमाणे कळी व बोटाएवढी काकडी खोडाकडून शेंड्याकडील बाजूची हळूहळू सुकून गळून जात आहे. त्यामुळे काळ ताबडतोब पुणे ऑफिसला फोन करून माहिती घेवून आज (७ मार्च २०१५ ) डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी औषधे नेण्यास आलो आहे. आज थ्राईवर, क्रॉपशाईनर, राईपनर, न्युट्राटोन प्रत्येक २५० मिली व हार्मोनी १०० मिली घेवून जात आहे. त्याच्या ८ - ८ दिवसाला २ फवारण्या करणार आहे. ही औषधे नेण्यास पुण्याला येत असताना शेजारचे लोक म्हणाले इतक्या लांब कशाला जाताय इथे इंदोरी, तळेगाव, चाकणला एवढी दुकाने पडल्यात आणि तुम्ही २०० रू. खर्चून एवढ्या लांब कशाला जाताय इथे इंदोरी, तळेगाव, चाकणला एवढी दुकाने पडल्यात आणि तुम्ही २०० रू. खर्चून एवढ्या लांब कशाला जाताय तेव्हा मी त्यांना सांगितले, ३० वर्षात असा रिझल्ट मला कधीच मिळाला नाही. म्हणून यापुढेही डॉ.बा��सकर टेक्नॉंलॉजीच वापरणार आहे. तुम्हीपण हेच तंत्रज्ञान वापरा..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-August2016-Haladi-Soyabin.html", "date_download": "2019-02-20T11:28:39Z", "digest": "sha1:PXB3GV6IN6CR7FQGOCCZZT6TG4TKP5NG", "length": 6064, "nlines": 17, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology -डा.बावसकर टेक्नालाजि - हळदीची उत्तम उगवण, सोयाबीन अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी यशस्वी", "raw_content": "\nहळदीची उत्तम उगवण, सोयाबीन अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी यशस्वी\nश्री. उत्तम नागोराव काळे, मु.पो. ब्राम्हणगाव, ता. उमरखेड, जि. यवतमाळ - ४४५२०६. मो ९८५०८९०१८५\nमी जि. प. शाळेवर शिक्षक आहे. माझ्याकडे वडीलोपार्जीत ४ एकर शेती आहे. गावाजवळ शाळा असल्याने सकाळी ७ ते ९ यावेळेत शेतीतील कामे करत असे. पण यामध्ये पारंपारिक पद्धतीने पिके घेत होतो. आमच्या भागातील कंपनी प्रतिनिधी श्री. सतीश दवणे यांची भेट झाली. त्यावेळी त्यांनी मला हळदीच्या बीज प्रक्रियेबद्दल डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या जर्मिनेटरची माहिती दिली. त्यावरून सहारा कृषी केंद्र, ब्राम्हणगाव येथून जर्मिनेटर घेऊन गेलो. त्याची बेणे प्रक्रिया केली असता हळद नेहमीपेक्षा २- ३ दिवस लवकर व सर्व उगवली. या अनुभवावरून सोयाबीन या पिकावर डॉ.बावसकर तंत्रज्ञान आम्हाला वापरायचे आहे असे सतीश दवणे यांना सांगितले. कारण आमच्या भागात मागील ३ वर्षापासून सोयाबीन पिकावर यालोव्हेन मोझॅक हा रोग येऊन त्याने सोयाबीनची पाने पिवळी पडत असत. त्यामुळे सोयाबीन पिकाचा उतारा एकरी फक्त ३ ते ४ क्विंटल येत होता. जून २०१५ मध्ये सोयाबीन पिकाला पेरणी अगोदर कल्पतरू एकरी १०० किलो फोकून दिले. नंतर सोयाबीनला जर्मिनेटर + प्रोटेक्टंटची पेस्ट चोळून बीजप्रक्रिया केली. त्याने सोयाबीनची उगवण चांगली झाली. झाडे एकसारखी, निरोगी, हिरवीगार दिसत होती. मात्र उगवण झाल्यानंतर पावसाने ताण दिला. जवळपास २० - २२ दिवस पाऊस झाला नाही. मात्र कल्पतरू सेंद्रिय खत दिलेले असल्यामुळे जमीन भुसभुशीत राहून पिकाचा जारवा वाढून गारवा निर्माण झाल्याने पाण्याचो ताण सहन झाला. त्यामुळे झाडावर कुठल्याही प्रकारचा विपरीत परिणाम झाला नाही. त्यानंतर पहिल्या फवारणीत जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉपशाईनर, प्रिझम प्रत्येकी ५०० मिली आणि प्रोटेक्टंट ५०० ग्रॅम १५० लि. पाण्यासाठी घेतले. अशा प���रकारे १५ दिवसाच्या अंतराने २ फवारण्या केल्या. त्यामुळे सोयाबीनवर दरवर्षी येणाऱ्या येलोव्हेन मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव अजिबात झाला नाही. पाने हिरवीगार राहून दाणे एकसारखे मोठे वजनदार भरले. मागील २ - ३ वर्षपासून पावसाचा खंड पडत असल्याने पारंपारिक पद्धतीने एकरी ४ ते ५ क्विंटल सोयाबीन होत असे, मात्र या वर्षी पावसाची परिस्थिती दरवर्षी प्रमाणेच बिकट असूनही डॉ.बावसकर तंत्रज्ञानामुळे एकरी ९ क्विंटल सोयाबीनचे उत्पादन मिळाले. यावरून चालूवर्षी देखील डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी वापरणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mazyanajretun.blogspot.com/2017/05/", "date_download": "2019-02-20T12:25:34Z", "digest": "sha1:5S6KXDGCOKXAZEP4ZLZ7EDVSP67A4F5C", "length": 10207, "nlines": 74, "source_domain": "mazyanajretun.blogspot.com", "title": "माझ्या नजरेतून", "raw_content": "\nचांगली आणी वाईट : या दोनच बाजू असलेल्या गोष्टी; खरंतर खूप गूढ असतात कधीकधी. वाईटानं चांगुलपणाचं पांघरुन घ्यावं अन् चांगल्यावर वाईटाचं झाकण पडावं अश्यातली गत चांदीच्या मुलाम्यालाही भुलणारी माणसं आपण चांदीच्या मुलाम्यालाही भुलणारी माणसं आपण गोष्टींच्या मुळाशी जाऊन उकल करनं फार कंटाळवाणं वाटतं आपल्याला. जसजशी ती वस्तू मुलामा सोडून मुळ रंग दाखवायला लागते ; आपण फसवले गेल्याची प्रचिती आपल्याला येते. डोळे तर जन्मत: फुकटांतच मिळालेले असतात. कमवायची असते तीे फक्त नजर; चांगल्यातलं वाईट आणी वाईटातलं चांगलं ओळखायची पारखी नजर. @$m गोष्टींच्या मुळाशी जाऊन उकल करनं फार कंटाळवाणं वाटतं आपल्याला. जसजशी ती वस्तू मुलामा सोडून मुळ रंग दाखवायला लागते ; आपण फसवले गेल्याची प्रचिती आपल्याला येते. डोळे तर जन्मत: फुकटांतच मिळालेले असतात. कमवायची असते तीे फक्त नजर; चांगल्यातलं वाईट आणी वाईटातलं चांगलं ओळखायची पारखी नजर. @$m\nगंपूच्या गोष्टी - गंपूची रंगपंचमी\nगंपू (वय - १३ महिने) धुळवडीला शेजारणीने तिच्या मुलाकडे रंगाची पुडी मागितली. त्याने सरळ रंगांच्या पुड्या ठेवलेली एक छोटी बादली तिला आणून दिली. तिने त्या बादलीतला एक रंग चिमूटभर घेतला आणि माझ्या गालाला लावला. मग बाकीच्या शेजारणीपण धावत आल्या. त्यातल्या एकीने एक पुडी बादलीत पालथी केली, त्यात थोडे पाणी मिसळले आणि तो रंगीत चिखल मला लावला. बाकीच्यांनीही परत एकदा चिमूट-चिमूट घेऊन हातभार लावला. आता हा सगळा प्रकार झाला आमच्या चिरंजीवांसम���र; ज्यांना आधी वाटलं की, या सगळ्या काकी मिळून आईला मारतायत. म्हणून हा लागला जोरात किंचाळायला. एकतर मी याला कडेवर घेऊन उभी, त्यात मैत्रिणी रंग लावतायत तो डोळ्यात जाऊ नये म्हणून मी डोळे बंद केलेत आणि हा अगदी माझ्या कानात ओरडतोय. समोर मैत्रिणींचा गलबला, हा का किंचाळतोय, काय लागलं/चावलं “अर्रे थांबा,” जोरात ओरडून सगळ्यांना गप्प केलं आणि युगकडे वळले. त्याचा हा प्रकार माझ्या चांगलाच परिचयाचा झालाय. मैत्रिणीने माझ्या गालाला हात लावला आणि मी डोळे मिटून घेतले म्हणजे मला रडू आलेय, असा अंदाज बांधून तो किंचाळला. एरवीही कोणा दोघांमध्ये चाललेली शाब्दिक बाचाबाची खप…\nमी एकदा हरवले तेव्हा...\nमी एकदा हरवले तेव्हा...\nमी तेव्हा लहान, म्हणजे चौथीत असतानाची ही गोष्ट. वार्षिक परिक्षा संपली आणी उन्हाळी सुट्टीला आम्ही सगळे मामाकडे गावी जायला निघालो. आम्ही म्हणजे मी, माझे आई-वडील, माझे दोन्ही भाऊ आणी माझे मामा. मामा आम्हाला न्यायला मुंबईला आले होते.\nउंब्रजला जाणाऱ्या एका खाजगी टुर्स च्या बसने आम्ही निघालो. त्यावेळी घाटावर काही अपघात की काय कारणामुळे गाडी बराच वेळ हळूहळू पुढे सरकत होती. ज्यामुळे उंब्रजला पोहोचायलाच आम्हाला जवळ-जवळ दुपार झाली. मला प्रवासात गाडी लागते ., निघताना काही खाल्ले असेल ते घाटातल्या नागमोडी वळणांवर आलो की अक्षरशः ढवळून निघते. गावी पोहोचेपर्यंत पोट रिकामे होईस्तोवर सगळे उलटून होते. त्यादिवशी ही असेच घडले.\nगाडी एस्.टी.स्टँड पासून थोड्या अंतरावर थांबली. आमची बसमधून खाली उतरायची लगबग सुरु झाली. माझ्यात चालण्याचे अजिबात त्राण उरले नव्हते. कोणी उचलुन घरापर्यंत नेले तर बरे होईल असेच वाटत होते. पण कोण घेणार.. मामा आणी पप्पांकडे कपड्यांच्या बँगा,आईच्या कडेवर आमचं धाकटं शेंडेफळ आणी दोन नंबर भावाने तिचा हात धरलेला. मी गुपचुप आईचा पदर धरुन तिच्या मागून चालत गाडीतून …\nसकाळी सकाळी छान कोवळं ऊन खिडकीतुन स्वयंपाकघरात डोकावत असतं. गँसवर मस्त आल्याचा चहा तयार झालेला असतो. समोरच ओट्यावर चहाचा कप त्यावर गाळणी ठेऊन तुम्ही चहा ओतायच्या तयारीत असता.\nइतक्यात एक मच्छर, रात्रभर गुडनाईट पिऊन आलेल्या गुंगीतच इकडून तिकडून डुलत येतो. त्याच आलं- घातलेल्या चहाचा वाफारा घेऊन नशा घालवावी म्हणुन ओट्यावर घुटमळायला लागतो. तुमच्या एका हातात गाळणी आणी एका ���ातात चहापात्र असल्यामुळे तुम्ही त्याला तोंडचलाखीनेच फूss..फूsss...करुन लांब पळवता.\nअर्धा चहा ओतेस्तोवर तो तुम्हाला वळसा घालुन परत येतो. तुम्ही पुन्हा त्याला तुमची भाषा समजतेच या अपक्षेने \"एss.... हुssड, शूक्....शूक्, अर्रेे याssर........ जाsssना...\" करत चहा गाळायचं काम अर्धवट टाकून त्याला तिथुन पळवायच्या मागे लागता.\nतोही तुमच्या सोबत एक-दोन सेकंद पकडापकडी खेळून झाली की येऊन चहाच्या गाळण्यावर बसतो. त्याला फटकावायच्या हिशोबाने तुम्ही एक जोरदार रट्टा त्या गाळण्याला मारता....,कपातला चहा कपासकट कलंडतो आणी गाळण्यातल्या गरमागरम चहापुडीचा लपका तुमच्या तोंडावर (ठप्पाक)येऊन बसतो. गडबडीने ती चहापुड…\nगंपूच्या गोष्टी - गंपूची रंगपंचमी\nमी एकदा हरवले तेव्हा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://2know.in/category/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A5%89%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%85%E0%A4%B0/", "date_download": "2019-02-20T12:09:03Z", "digest": "sha1:WBIOEOXW533YAPU35J57GIKRUMF5JWH4", "length": 5095, "nlines": 44, "source_domain": "2know.in", "title": "मोबाईल सॉफ्टवेअर | मराठी इंटरनेट", "raw_content": "\nमोबाईलवर नकाशा पाहण्याचे उत्तम सॉफ्टवेअर\nसंपूर्ण जगातील कोणत्याही भूभागाचा, शहराचा, शहरातील रस्त्यांचा, तिथल्या महत्त्वाच्या स्थळांचा, दुकानांचा, नावासहित समावेश असलेला नकाशा जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर अतीशय उत्तमरीत्या पाहता …\nइतर कोणतीही ई-मेल सर्व्हिस वापरण्यापेक्षा जीमेल वापरण्याचे अनेक फायदे आहेत. त्यातला एक सर्वात महत्त्वाचा फायदा आहे तो ‘गुगल अकाऊंट्स’चा. एकदा जीमेलमध्ये आपलं …\nनवीन ‘ओपेरा मिनी’ मोबाईल वेब ब्राऊजर\n‘ओपेरा मिनी’ शिवाय मोबाईलवर इंटरनेट पाहण्याची कल्पना करणं हे काहिसं अशक्यच आहे. आपल्या अत्यंत दर्जेदार अशा मोबाईल वेब ब्राऊजरच्या सहाय्याने ओपेराने आजवर …\nAVI फॉरमॅटसाठी मोफत स्मार्ट मुव्ही प्लेअर\n‘लोनली कॅट गेम्स’ कंपनीचा ‘स्मार्ट मुव्ही प्लेअर’ जर तुम्ही असा विकत घ्यायला गेलात तर तो तुम्हाला साधारणत: १५०० रुपयांना पडेल. एका मोबाईल …\nमोबाईलवर मराठी SMS वाचण्याचे सॉफ्टवेअर\nअनेक चांगले चांगले मोबाईल्स देखील देवनागरी फंट्स सपोर्ट करत नाहीत. अशावेळी जेंव्हा आपल्याला आपल्या मित्राकडून एखादा मराठी sms येतो, तेंव्हा काहीएक अक्षर …\nमोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग\nहजारो इंग्लिश पुस्तके मोफत\nबॅटरीचे आयुष्य कसे वाढ��ावे\nवर्ड फाईल PDFमध्ये बदलणे\nSBI ATM केंद्रात पैसे जमा करणे\nलॅपटॉप स्पिकर लॅपटॉपशिवाय वापरणे\nअनुदिनी कशी तयार करावी\nखाली आपला ईमेल अ‍ॅड्रेस देऊन Subscribe वर क्लिक केल्यास 2know.in वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची ‘नोंद’ आपल्याला ईमेलवर मिळेल.\nअडलेल्या इंग्लिश शब्दांपासून शब्दकोश तयार करा\n****** पासवर्ड कसा पहायचा\nमोफत मराठी, इंग्रजी, हिंदी शब्दकोश\nलिंक शेअर करुन जास्त पैसे कमवणे\nफेसबुक, गुगल चे मराठी भाषांतर\nगुगल चा मराठी शोध, मराठी गुगल\n****** पासवर्ड कसा पहायचा\n© कॉपिराईट २०१० - २०१५ - 2know.in. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/taxonomy/term/41?page=24", "date_download": "2019-02-20T11:07:30Z", "digest": "sha1:IP7H3W76WPCCZ66CZ7AT65P7GZ5JIMNQ", "length": 6878, "nlines": 109, "source_domain": "mr.upakram.org", "title": "साहित्य व साहित्यिक | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nमाझे एक जवळचे मित्र संतोष शिंत्रे यांची ' साप्ताहिक सकाळ' कथास्पर्धा २००३ मधिल पारितोषिकपात्र कथा 'मारिच' इथे त्यांच्या संमतीने देत आहे.\nव्यवसाय आणि व्यक्तिगत जीवन यात तफावत असणे यात काही नवीन नाही. जो पेशा तसे वर्तन अशी अपेक्षा करणे म्हणजे एखाद्या सुरेल गवयाने पोटात जबरदस्त कळ आली तरी सुरेलपणानेच ओरडावे अशी अपेक्षा करण्यासारखे आहे.\n'तेवढेच ज्ञानप्रकाशात' या मी इथे टंकलेल्या दिवाकरांच्या नाट्यछटेच्या निमित्ताने नाट्यछटा या वाचकांना फारशा परिचित नसलेल्या साहित्यप्रकाराविषयी काही लिहावे असे वाटले म्हणूनः\nसंदीप खरे आणि सुरेश भट\nमाझा एक दर्दी मित्र संदीप खरेच्या 'आयुष्यावर बोलू काही' ला जाऊन आला. आणि त्याने तो कार्यक्रम बघण्याची आणि सुरेश भटांशी तुलना करण्याची मला विनंती केली. अजून मी काही 'आयुष्यावर बोलू काही' पाहीला नाही.\nप्रसिद्ध नाट्यछटाकार कै. शंकर काशिनाथ गर्गे उर्फ 'दिवाकर' यांच्या काही निवडक नाट्यछटा इथे देण्याचा मानस आहे . त्यात पहिल्यांदा....\nसुरेश भट- एक दमदार झंझावात\nसुरेश भट- मराठी गझलेचा सशक्त आवाज भटांनी मराठी गझलेच्या बालपणातच तिला इतक्या उंचीवर नेऊन ठेवलंय की पाहतांना मान आदराने नम्र होते.\nभटांचा रंग आणि मराठी गझलेविषयी तुम्हाला काय वाटते\n'तुंबाडचे खोत', 'गारंबीचा बापू', 'रथचक्र', यांसरख्या एकापेक्षा एक सरस कादंबर्‍या लिहिणारे मराठीतले ज्येष��ठ साहित्यिक व नाटककार श्री ना पेंडसे यांचं आज सकाळी निधन झालं\nत्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो\nमराठी साहित्याविषयी जिव्हाळा असणाऱ्या समस्त उपक्रमींचे या समुदायात स्वागत आहे.\nमराठी साहित्यातील आवडलेले लेख, कविता, निवडक वेचे, समीक्षा किंवा इतर कुठल्याही साहित्यप्रकाराविषयी आपण येथे लिहू शकता, अथवा चर्चा करु शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/burning-tree-fall-on-the-house-in-banda/", "date_download": "2019-02-20T12:09:35Z", "digest": "sha1:KW55HSOYE6UEMMHT4AT7ZCMFIPMEJ6W7", "length": 4730, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पेटता वटवृक्ष घरावर कोसळला | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › पेटता वटवृक्ष घरावर कोसळला\nपेटता वटवृक्ष घरावर कोसळला\nबांदा - देऊळवाडी येथील रस्त्यानजीक असलेला जुनाट वटवृक्ष आगीने जळाल्याने नजीकच्या मयेकर यांच्या घरावर कोसळला. सुदैवाने या घराच्या पडवीनजीक बसलेल्या श्रीमती मयेकर ही वृद्ध महिला बालंबाल बचावली. ही आग आज दुपारी 1 वा. च्या सुमारास वटवृक्षाच्या बुंध्याशी श्रीमती कामत यांच्या कामगारांनी घातली होती. हा वटवृक्ष सुकलेला असल्याने त्याने लगेच पेट घेतला व घरावर कोसळला. त्यामुळे येथील वीज वाहिन्याही तुटून पडल्या. हा वटवृक्ष सपशेल रस्त्यावरच पडल्याने देऊळवाडीकडे जाण्याचा रस्ता बंद झाला होता. ही आग आणखी भडकल्याने सावंतवाडी येथून अग्‍निशमनदलाच्या बंबाला बोलविण्यात आले. दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर ही आग विझविण्यात यश आले. मात्र, येथील ग्रामपंचायत सदस्य हर्षद कामत आणि इतरांनी झाडाखाली आग घालणार्‍या श्रीमती कामत यांना धारेवर धरत जाब विचारला. तसेच हे झाड बाजूला करण्यासाठी येणारा जेसीबीचा खर्च देण्याची मागणी केली. यावेळी श्रीमती कामत यांनी जेसीबीचा खर्च देण्याचे मान्य केले.\nही आग विझविण्यासाठी स्वप्नील सावंत, साईनाथ धारगळकर, आबा धारगळकर, घनश्याम सावंत, हर्षद कामत, सरपंच मंदार कल्याणकर यांच्यासह ग्रामस्थांनी विशेष प्रयत्न केले.\nकपिललाच शोतून हटवण्‍याची सलमानकडे मागणी\nमंदिराचा सभामंडप कोसळून २ मजुरांचा मृत्‍यू\n'ती' अट न पाळल्यास युती तोडू; रामदास कदम यांचा इशारा\nकल्याण- डोंबिवली मनपा आयुक्‍तांच्या अंगावर फेकल्‍या बांगड्या\nन्यूजर्सीची किम कुमारी मिस इंडिया यूएसए\n'ती' अट न पाळल्यास युती तोडू; रामदास कदम यांचा इशारा\nकल्याण- डोंबिवली मनपा आयुक्‍तांच्या अंगावर फेकल्‍या बांगड्या\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\n'पीडित अल्पवयीन मुलीने साक्ष बदलली तरी आरोपीने निर्दोषत्व सिद्ध करावे'", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/doctor-arrested-in-bribe-case/", "date_download": "2019-02-20T12:11:03Z", "digest": "sha1:VNR4PMNOD4BFLNH46DUYWVURMAEBL64U", "length": 3865, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " लाचखोर डॉक्टर एसीबीच्या जाळ्यात | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › लाचखोर डॉक्टर एसीबीच्या जाळ्यात\nलाचखोर डॉक्टर एसीबीच्या जाळ्यात\nभंडारा येथील शासकिय रुग्णालयातील डॉ. लक्ष्मण कृष्ण फेगळकर (नेत्र चिकित्सक) याने तक्रारदरास शस्त्रक्रियेसाठी ६००० रुपये लाचेची मागणी केली होती. त्यांनतंर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबधंक विभाग भंडारा येथे तक्रार केली.\nयाविषयी दि.१० रोजी लाचलुचपत प्रतिबधंक विभागाने सापळा रचला, व तडजोडीअंती डॉ.लक्ष्मण फेगळकर हा चार हजारांची लाच स्वीकारण्यास तयार झाला. त्यानंतर लाच स्वीकारताच क्षणी लाचलुचपत विभाने त्यांला रंगेहाथ पकडून अटक केली.\nसदर कारवाई नागपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलिस अधीक्षक विजय माहुलकर, लाच-लुचपत प्रतिबंधक विभाग भंडारा पोलिस उपअधीक्षक दिनकर सावरकर यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक योगेश्वर पारधी यांनी केली.\nकपिललाच शोतून हटवण्‍याची सलमानकडे मागणी\nमंदिराचा सभामंडप कोसळून २ मजुरांचा मृत्‍यू\n'ती' अट न पाळल्यास युती तोडू; रामदास कदम यांचा इशारा\nकल्याण- डोंबिवली मनपा आयुक्‍तांच्या अंगावर फेकल्‍या बांगड्या\nन्यूजर्सीची किम कुमारी मिस इंडिया यूएसए\n'ती' अट न पाळल्यास युती तोडू; रामदास कदम यांचा इशारा\nकल्याण- डोंबिवली मनपा आयुक्‍तांच्या अंगावर फेकल्‍या बांगड्या\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\n'पीडित अल्पवयीन मुलीने साक्ष बदलली तरी आरोपीने निर्दोषत्व सिद्ध करावे'", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/pune-pmpml-bus-driver-Recruitment/", "date_download": "2019-02-20T12:03:56Z", "digest": "sha1:OPF7G3GNAYG4IKZENKAWLWETYPBXK5HQ", "length": 6880, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " टप्प्याटप्प्यानेच बसचालकांची होणार भरती | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › टप्प्याटप्प्यानेच बसचालकांची होणार भरती\nटप्प्याटप्प्यान���च बसचालकांची होणार भरती\nपीएमपीएमएलच्या ताफ्यात भविष्यात येणा-या बसेसची संख्या लक्षात घेता टप्प्याटप्प्याने चालकांची भरती करण्यात येणार आहे. सध्या 693 चालकांची भरती प्रक्रीया गुणवत्तेनुसार सुरू असून,पुढील काळात सुमारे 2 हजार 440 चालक पदांसाठी भरती होण्याची शक्यता आहे. या भरती प्रक्रीयेमुळे पीएमपी अधिक्ष सक्षम होण्यास सहकार्य मिळणार आहे. ‘पीएमपीएमएल’च्या ताफ्यात सध्या महामंडळाच्या एक हजार 292 बसेस मार्गावर आहेत. याशिवाय बॉडीबिल्डिंगसाठी सुमारे 100 बसेस आहेत. तसेच खासगी ठेकेदारांच्या 450ते 500 बसेस मार्गावर धावत आहेत. महामंडळाच्या बसेसवर किमान 1 हजार 500 चालक कार्यरत आहेत. पीएमपीचा वाढता विस्तार लक्षात घेता भविष्यात 800 बसेस तसेच 200 मिडी बसेस दाखल होतील. त्यामुळेच चालकांंंची संख्या वाढविण्यावर प्रशासनाने लक्ष केंद्रीत केले आहे.त्यानुसार पहिल्या टप्प्यात चालक पदांसाठी परीक्षा घेतली होती.\nडिसेंबर महिन्यात विविध पदांसाठी भरती प्रक्रीया राबविण्यात येणार असल्याची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. त्यामध्ये चालक, वाहक आणि वर्कशॉप मधील कर्मचार्‍यांची भरती होणार होती. त्यानुसार या पदांसाठी अर्ज मागविण्यात आले होते. अर्जाच्या छाननी पासून सर्व परीक्षेचे प्रक्रीया आऊट सोर्स करण्यात आले होती. त्यानुसार ही परिक्षा महाऑनलाईन या एजन्सीच्या माध्यमातून राज्यातील सर्व केंद्रावर एप्रिल 2017 मध्ये घेण्यात आली होती. विशेषत: चालक या पदांसाठी परीक्षा घेताना अतिशय काटेकोरपणे कागदपत्रे तपासण्यात आली होती.चालक पदासाठी भरती करण्यात येणा-या उमेदवारांची शारिरीक चाचणी घेण्यात आली होती. त्याचप्रमाणे केंद्र शासनाच्या भोसरी येथे असलेल्या सीआयआरटी या संस्थेकडून वाहन चालविण्याची देखील चाचणी घेण्यात आली होती.\nत्यानंतर गुणवत्तेनुसार 693 चालकांची पदे भरण्याची प्रक्रीया सुरू आहे.त्यातही गरजेनुसार चालकांची भरती करण्यात येत आहे.पुढील काळात वाढणा-या बसेसची संख्या लक्षात घेता ऐनवेळी कोणतीही कर्मचा-यांची भरती करणे अवघड होऊन बसते हे लक्षात घेऊनच आतापासूनच त्याचे नियोजन करण्याचे काम सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली.\nमंदिराचा सभामंडप कोसळून २ मजुरांचा मृत्‍यू\n'ती' अट न पाळल्यास युती तोडू; रामदास कदम यांचा इशारा\nकल्याण- डोंबिवली मनपा आयुक्‍तांच्या अंगावर फेकल्‍या बांगड्या\nन्यूजर्सीची किम कुमारी मिस इंडिया यूएसए\nअण्णासाहेब शेलार यांचा संचालक पदाचा राजीनामा\n'ती' अट न पाळल्यास युती तोडू; रामदास कदम यांचा इशारा\nकल्याण- डोंबिवली मनपा आयुक्‍तांच्या अंगावर फेकल्‍या बांगड्या\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\n'पीडित अल्पवयीन मुलीने साक्ष बदलली तरी आरोपीने निर्दोषत्व सिद्ध करावे'", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/The-pride-of-the-members-of-the-musical-club/", "date_download": "2019-02-20T11:21:56Z", "digest": "sha1:LRZAP6UH5LR3C7TVSZ7QONRGEYFBO4KB", "length": 4733, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कस्तुरी क्‍लबच्यावतीने सभासद पाल्यांचा गौरव | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › कस्तुरी क्‍लबच्यावतीने सभासद पाल्यांचा गौरव\nकस्तुरी क्‍लबच्यावतीने सभासद पाल्यांचा गौरव\nमुलांनी स्वत:ची क्षमता ओळखून वेगवेगळ्या क्षेत्रात करिअर करावे. समाजाची बांधिलकी जाणून समाजकार्यासाठी वेळ द्यावा, असे प्रतिपादन इस्लामपूर शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा रोझा किणीकर यांनी केले. दै. पुढारी कस्तुरी क्‍लबच्यावतीने 10 वी 12 वी परीक्षेत विशेष प्राविण्य मिळविलेल्या कस्तुरी क्‍लब सभासद पाल्यांच्या सत्कार कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कुसुमगंध इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या शिवानी पाटील, डॉ. नीलिमा शहा तसेच प्रायोजक अमृतलाल जैन उपस्थित होते. शिवानी पाटील म्हणाल्या, विद्यार्थ्यांनी वाचनाची आवड जोपासावी. तंत्र कौशल्य आत्मसात करावे. या सत्कार कार्यक्रमासाठी न्यू मेट्रो बुक्स अ‍ॅण्ड जनरल स्टोअर्सचे मालक अमृतलाल जैन यांनी विद्यार्थ्यांना भेटवस्तू दिल्या. या स्टोअर्समध्ये बालवाडी ते कॉलेजपर्यंतची पुस्तके, वह्या, स्टोअर साहित्य, स्टेशनरी माफक दरात उपलब्ध असतात. कस्तुरी क्‍लबच्या संयोजिका मंगल देसावळे यांनी प्रास्ताविककेले. स्मिता पाटील यांनी आभार मानले.कमिटी मेंबर सुरेखा गायकवाड, आसिफा बागवान, वैशाली सांभारे, आशाराणी पवार आदी प्रमुख उपस्थित होत्या.\nअण्णासाहेब शेलार यांचा संचालक पदाचा राजीनामा\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\nसातारा : पोलिस निरीक्षकाच्या घरी चोरी\nइम्रान यांनी फेकलाय तो 'नो बॉल' : जावेद अख्‍तर\n'पीडित अल्पवयीन मुलीने साक्ष बदलली तरी आरोपीने निर्दोषत���व सिद्ध करावे'\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\n'पीडित अल्पवयीन मुलीने साक्ष बदलली तरी आरोपीने निर्दोषत्व सिद्ध करावे'\nयुतीचा नविन चित्रपट; \"मूर्ख आहे मतदार\"\nमॉलमध्ये बिबट्याच्या 'एन्ट्री'ने खळबळ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/i151219023219/view", "date_download": "2019-02-20T12:00:08Z", "digest": "sha1:MKMQPMDWJTRCUAF726DSCA7U3O3NQFCT", "length": 12009, "nlines": 144, "source_domain": "www.transliteral.org", "title": "धर्मशास्त्रानुसार वधूपरीक्षा", "raw_content": "\nहिंदू धर्मात ३३ कोटी देवता आहेत काय\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|वधू-वर परीक्षा|धर्मशास्त्रानुसार वधूपरीक्षा|\nधर्मशास्त्रदृष्ट्या एकंदर गुणांची यादी\nकुले वर्ज्य करण्याची कारणे\nवधूंची निषिद्ध व ग्राह्य बाह्यलक्षणे\nसूक्ष्म दृष्टीने ओळखण्याची लक्षणे\nस्त्रीचे ‘ अनन्यपूर्विका ’\nमाता आणि सापत्नमातेपासून होणारे सापिंड्य\nसापिंड्यनिषेधाची देशभेदाने भिन्न व्यवस्था\nसपिंडगणनेची कमीत कमी संख्या\nवधू वरापेक्षा लहान असावी\nस्त्रीस भाऊ असण्याची आवश्यकता\nस्त्रीसंततीवर कटाक्ष; पुत्रसंततीची हौस\nगोत्र व प्रवर यांचे भेद व संख्या\nप्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.\nप्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.\nप्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.\nधर्मशास्त्रदृष्ट्या एकंदर गुणांची यादी\nप्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.\nप्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.\nप्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.\nप्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.\nकुले वर्ज्य करण्याची कारणे\nप्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.\nवधूंची निषिद्ध व ग्राह्य बाह्यलक्षणे\nप्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.\nप्रस्तुत ग्रंथ १९०�� साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.\nसूक्ष्म दृष्टीने ओळखण्याची लक्षणे\nप्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.\nप्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.\nप्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.\nप्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.\nस्त्रीचे ‘ अनन्यपूर्विका ’\nप्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.\nप्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.\nप्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.\nमाता आणि सापत्नमातेपासून होणारे सापिंड्य\nप्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.\nप्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.\nसापिंड्यनिषेधाची देशभेदाने भिन्न व्यवस्था\nप्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.\nसपिंडगणनेची कमीत कमी संख्या\nप्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.\nशिवचरित्र - लेख १७\nशिवचरित्र - लेख १६\nशिवचरित्र - लेख १५\nशिवचरित्र - लेख १४\nशिवचरित्र - लेख १३\nशिवचरित्र - लेख १२\nशिवचरित्र - लेख ११\nशिवचरित्र - लेख १०\nशिवचरित्र - लेख ९\nशिवचरित्र - लेख ८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A2%E0%A5%87-%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A5%88%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2019-02-20T10:58:53Z", "digest": "sha1:MHO26VTE4S4ON4RJGLWLVTWGZTLQMGBP", "length": 9802, "nlines": 104, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "तुषारपुढे रेल्वेची दैना | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nशत्रूला धडकी भरवणारे F-21 भारताला देण्यास अमेरिका तयार\nपतीच्या मारहाणीत पत्नीचा गर्भपात ; तू काळी आहेस, सुनेचा सासरच्यांनी केला छळ\nएकही बांधकाम कामगार कुटुंब बेघर राहणार नाही\nशहराचा पाणीपुरवठा उद्या बंद\nमुळशीत आणखी एका ‘लवासा’चा घाट\nHome breaking-news तुषारपुढे रेल्वेची दैना\nमुंबईला पहिल्या डावात १०४ धावांची आघाडी\nवेगवान डावखुरा गोलंदाज तुषार देशपांडेने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या बळावर मुंबईने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील ‘अ’ गटातील लढतीत रेल्वेचा पहिला डाव ३०७ धावांत गुंडाळला. याबरोबरच्या मुंबईने पहिल्या डावात १०४ धावांची आघाडी मिळवला. तिसऱ्या दिवसअखेर दुसऱ्या डावात मुंबईने दोन फलंदाजांच्या मोबदल्यात ५७ धावा केल्या आहेत.\nतुषारने प्रथम श्रेणी कारकीर्दीतील सर्वोत्तम कामगिरीची नोंद करताना ७० धावांत सहा गडी बाद केले. त्यामुळे रेल्वेचा संपूर्ण संघ १०४.२ षटकांत ३०७ धावांवर गारद झाला. रेल्वेतर्फे अरिंदम घोषने सर्वाधिक ७१ धावांचे योगदान दिले. अविनाश यादव (४८) आणि हर्ष त्यागी (३९) यांनीसुद्धा कडवा प्रतिकार केला. मात्र तुषारच्या माऱ्यापुढे त्यांचे प्रयत्न अपूरे पडले.\nदुसऱ्या डावात मुंबईने जय बिस्ता (६) आणि आशय सरदेसाई (१५) यांना लवकर गमावले. मात्र अखिल हेरवाडकर आणि सिद्धेश लाड यांनी अनुक्रमे २४ व १३ धावांवर नाबाद राहत मुंबईची आघाडी १६१ धावांपर्यंत नेली.\nमुंबई (पहिला डाव) : ११५.२ षटकांत सर्वबाद ४११\nरेल्वे (पहिला डाव) : १०४.२ षटकांत सर्वबाद ३०७ (अरिंदम घोष ७१, अविनाश यादव ४८; तुषार देशपांडे ६/७०\nमुंबई (दुसरा डाव) : २५ षटकांत २ बाद ५७ (अखिल हेरवाडकर २४; हर्ष त्यागी १/७).\n आयसीयूमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झ��का\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://prajamanch.com/?p=3447", "date_download": "2019-02-20T11:54:35Z", "digest": "sha1:HFSBDGGOGDZBKF7OJCTB5GSJBDCA27VC", "length": 7333, "nlines": 119, "source_domain": "prajamanch.com", "title": "अमरावती जिल्ह्यात तासिका तत्वावर शिक्षक पदांसाठी अर्ज आमंत्रित – Prajamanch", "raw_content": "\nअमरावती जिल्ह्यात तासिका तत्वावर शिक्षक पदांसाठी अर्ज आमंत्रित\nअमरावती जिल्ह्यात तासिका तत्वावर शिक्षक पदांसाठी अर्ज आमंत्रित\nसमाजकल्याण विभागाकडून अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांमुलींच्या शासकीय निवासी शाळांत इयत्ता सहावी ते दहावीपर्यंत तासिका तत्वावर सहायक शिक्षकांच्या पदभरतीसाठी दि.28 नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत.\nअंजनगाव सुर्जी तालुक्यातील पांढरी येथील शाळेसाठी प्राथमिक शिक्षकाच्या दोन जागा, तर हिंगणगाव (धामणगाव रेल्वे) येथील शाळेसाठी प्राथमिक शिक्षकाची एक जागा, सामदा (दर्यापूर) येथील शाळेत माध्यमिक शिक्षकाच्या दोन, बेनोडा (वरूड) येथील शाळेसाठी माध्यमिक शिक्षकाची एक जागा आणि तुळजापूर (चांदूर रेल्वे) येथील शाळेसाठी प्राथमिक शिक्षकाच्या दोन जागा तासिका तत्वावर भरण्यात येतील, अशी माहिती सहायक आयुक्त मंगला मून यांनी दिली. इच्छूका��नी समाजकल्याण कार्यालयाकडे दि.28 नोव्हेंबरपूर्वी अर्ज करावा अशी समाज कल्याण विभागाकडून माहिती देण्यात आली.\nPrevious गोवर रुबेला लसीकरण मोहिम सर्व शाळांनी यशस्वीपणे राबवावी,अन्यथा कठोर कार्यावाही – प्र.जिल्हाधिकारी मनीषा खत्री\nNext मुद्रा बँक योजनेचे काम प्रभावीपणे होणे आवश्यक -प्र. जिल्हाधिकारी मनीषा खत्री\nआ. रवी राणा राळेगण सिद्धी येथे पोहचले, अण्णांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास विदर्भात आंदोलन\nपरतवाडा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बुधवारी आयोजित निर्धार परिवर्तन यात्रेच्या जाहीर सभेला कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आव्हान\nअपघात टाळण्यासाठी सतर्कता महत्वाची – पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर\nमेळघाटातील प्रत्येक जि.प.शाळा डिजिटल करण्याचा मानस – खा.आनंदराव अडसूळ\nखासदार झाल्यावर पाषाण झालेल्या प्रशासनाला वठणीवर आणणार -नवनीत राणा\nनिवडणूक पूर्वतयारीसाठी संपर्क केंद्राची स्थापना\nधारणी महसूल विभागात शिव जयंती निमित्त्त रक्तदान, उप विभागीय अधिकारी राहुल कार्डिले यांनी ही केले रक्तदान\nकुसूमकोट खुर्द येथे भूमिहीन अतिक्रमण धारकांच्या जमिनीवर भूस्वामींनी केले अवैध अतिक्रमण\nअमरावती भा.ज.प जिल्हा प्रमुख दिनेश सूर्यवंशी यांचा वाढदिवसा निमित्य फळे वाटप.\nअखिल भारतीय बलाई महासभा राष्ट्रीय व राज्यस्तरीय कार्यकारणी घोषित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.nagpurcity.net/2018/10/31/%E0%A4%A7%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D/", "date_download": "2019-02-20T12:35:08Z", "digest": "sha1:6SKGD7RHWV3WXCJHVX2EBIVQ7AYJYY2Z", "length": 1988, "nlines": 32, "source_domain": "www.nagpurcity.net", "title": "धक्कादायक – प्रसुती शस्त्रक्रियेदरम्यान पोटातच राहिला कापूस आणि बॅन्डेज पट्टी! – Nagpurcity", "raw_content": "\nधक्कादायक – प्रसुती शस्त्रक्रियेदरम्यान पोटातच राहिला कापूस आणि बॅन्डेज पट्टी\nगडचिरोली येथील महिला आणि बाल रूग्णालयात प्रसुती शस्त्रक्रियेदरम्यान बॅन्डेज पट्टी आणि कापूस पोटातच राहिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.\nमोदींनंतर आता फडणवीस घेणार मोठा निर्णय, शेतकऱ्यांना अच्छे दिन\nपंतप्रधान मोदी पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर, होणार जाहीर सभा\nमंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक…या आहेत आजच्या 5 मोठ्या बातम्या\nपुण्यात माहिती अधिकार कार्यकर्त्याचा संशयास्पद मृत्यू\nदिल्लीः हॉटेलच्या आगीत ९ जणांचा होरपळून मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://blog.railyatri.in/hampi-marathi/", "date_download": "2019-02-20T11:37:58Z", "digest": "sha1:YMLLO4AFPIRBEKSUSX65ECMY6G72TX6X", "length": 8857, "nlines": 152, "source_domain": "blog.railyatri.in", "title": "हंपी – जिथे गूढ भूतकाळ जिवंत होतो - RailYatri Blog", "raw_content": "\nHome Travel हंपी – जिथे गूढ भूतकाळ जिवंत होतो\nहंपी – जिथे गूढ भूतकाळ जिवंत होतो\nउत्तर कर्नाटकातील छोटे शहर असलेले हंपी हे एकेकाळी विजयनगर साम्राज्यातील सर्वात ताकदवान शहर होते. एकेकाळी अतिशय श्रीमंत आणि संपत्तीने ठासून भरलेल्या या शहरात जगभरातील लुटारूंनी स्वाऱ्या केल्या आणि लुटून नेले. काही जणांसाठी हे शहर दगडांच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनांची अनुभूती देणारे, तर कित्येकांसाठी आधुनिक भारताच्या शहरी आयुष्यापासून दूर, एका वेगळ्याच काळात नेणारे आहे.\nप्राचीन विजयवाडा साम्राज्याचे अवशेष आजही हंपीत पाहायला मिळतात. इथली चौव्या शतकातली शिल्पे त्यावरील बारीक कोरीवकामासाठी प्रसिद्ध आहेत. हे कोरीवकाम पराभूत राजे आणि सुंदर राण्या, या जमिनीला कसणारे शेतकरी, पुरुष व स्त्रिया, त्यांचे प्रेम, देवदासी यांची कहाणी सांगणारे आहे.\n५०० ऐतिहासक शिल्पे मिरवणारं हंपी प्रत्येकवेळेस तुम्हाला आश्चर्यचकित करतं.\nविथला टेंपल कॉम्प्लेक्स – १६व्या शतकात बांधल्या गेलेल्या विथला मंदीरात नक्षीदार खांबावर उभा असलेला सभामंडप आणि दगडाचा रथ पाहायला मिळतो. या सभा मंडपातील भव्य ग्रॅनाइट खांबांवर भरपूर शिल्पे पाहायला मिळतात. परिसरात वसलेला दगडी रथ हंपीच्या प्रमुख वैशिष्ट्यांपैकी एक मानला जातो. याचे मुख्य कर्षण आहेत, ते सांगितिक खांब, ज्यांवर टकटक केल्यास संगीत ऐकू येते.\nविरूपाक्ष मंदीर – सातवे शतक ए. डी.मध्ये बांधलेले हंपीतील सगळ्यात जुनं मंदिर कोणत्याही डागडुजीशिवाय आजही दिमाखात उभे आहे. याचे प्रवेशद्वार प्रसिद्ध हंपी बाजारातून जाते.\nहजारा राम मंदिर कॉम्प्लेक्स – १५व्या शतकाच्या सुरुवातीला विजयनगरचा राजा देवराय दुसरा यांनी हे मंदिर बांधले होते. येथील हजारो कोरीवकाम आणि शिलालेखांवर रामायणाची कहाणी प्रतीत केलेली असल्यामुळे त्याला हजारा राम असे नाव पडले.\nकमळ महाल – हे भव्य बांधकाम जनानखान्याचा भाग आहे, जो विजयनगरच्या साम्राज्यातील राणीवंशासाठी राखीव होता. हंपी शहरातील अद्भुत वास्तूंमध्य�� याचा समावेश असून आश्चर्य म्हणजे हंपीवर झालेल्या लुटारूंच्या स्वाऱ्यांमध्ये ते जसेच्या तसेच तगले.\nप्रवासासाठी मार्गदर्शन – हॉस्पेट हे हंपीपासून सर्वात जवळ असलेले रेल्वे स्थानक असून ते शहरापासून १३ किमी लांब आहे. तिथे जाण्यासाठी टॅक्सी किंवा कॅब घेता येते.\nPrevious articleरेल्वे प्रवासात मिळणारे स्थानिक खाद्यपदार्थ\nNext articleमोबाइल फोटोग्राफीसाठी टिप्स\nअलाहाबादमधील कुंभमेळ्याची तुम्हाला कधीही माहिती नसलेली 8 तथ्ये फेब्रुवारी 8, 2019\nतुम्हा सर्वांना तिकीट रद्द करण्याबाबत जाणून घ्यायचे आहे न\nचार धाम यात्रेबाबत तुम्हाला सर्व काही माहिती असायला हवे ऑक्टोबर 9, 2018\nRailYatri ची बससेवा सर्वोत्तम का आहे\nमुंबईतील सर्वात जुनी गणेश मंडळे सप्टेंबर 13, 2018\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://2know.in/%E0%A4%88%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B2-%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE/", "date_download": "2019-02-20T11:35:52Z", "digest": "sha1:GPRUQJV56ROMBIZQ2JAKNNRA6P5WLQLW", "length": 8421, "nlines": 54, "source_domain": "2know.in", "title": "ईमेल चे वर्गीकरण करा", "raw_content": "\nईमेल चे वर्गीकरण करा\nRohan May 9, 2010 इंटरनेट, इन्बॉक्स, ईमेल, कंपनी, कप्पा, कलर, जीमेल, मित्र, मेल, लेबल्स, वेबसाईट\nआपल्या इंबॉक्स मध्ये अनेक मेल येत असतात. काही मेल मित्रांचे असतात, तर काही मेल एखाद्या सर्व्हिसचे असतात, जी आपण सब्स्क्राईब केलेली आहे. अशावेळी आपल्याला आपल्या मेलमध्ये व्यवस्थितपणा आणायचा असेल, सु्टसुटीतपणा आणायचा असेल, तर त्यासाठी आपण आपल्या इन्बॉक्स चे विवध कप्पे करायला हवेत, जिथे प्रत्येक कप्यात आपण वेगवेगळ्या प्रकारचे ईमेल व्यवस्थित ठेवू शकतो, त्यांचे वर्गीकरण करु शकतो. आणि असे वर्गीकरण आपल्याला करता येईल लेबल्स च्या माध्यमातून.\nअनेक लोक हे जीमेल वापरत असल्याने, नेहमीप्रमाणे मी जीमेलच्या माध्यमातूनच ही गोष्ट स्पष्ट करणार आहे.\n१. त्यासाठी सर्वप्रथम आपल्या जीमेल खात्यावर जा.\n२. एखाद्या विशिष्ट मित्राकडून येणारा किंवा ठराविक कंपनीकडून, वेबसाईटकडून येणारा, कोणताही एक मेल उघडा.\n३. त्या मेलच्या वरच्या पट्टीतून Labels या पर्यायावर जा.\nलेबल्स (labels) या पर्यायावर जा\n४. आता Create new वर क्लिक करा.\n५. Please enter a new label name या ओळीच्या खाली दिलेल्या रिकाम्या जागेत, त्या विशिष्ट मित्राचे, कंपनीचे किंवा वेबसाईटचे नाव टाका.\n७. आणि आता OK या बटणावर क्लिक करा.\n८. The conversation has been labeled “(इथे तुम्ही दिलेले न��व असेल)”, अशी पिवळ्या पट्टीतील ओळ तुम्हाला थोड्या वेळासाठी दिसून येईल. हवं असल्यास त्यापुढील Learn More या पर्यायावर क्लिक करा.\nठिक आहे, तर एका विशिष्ट मित्र / कंपनी / वेबसाईट कडून वारंवार येणार्‍या मेलसाठी, आता तुम्ही एक खास कप्पा तयार केला आहे. शिवाय त्या कप्याला नावही दिलं आहे. वेगवेगळ्या मित्र / कंपनी / वेबसाईट यांच्यासाठी तुम्ही असे कितीही कप्पे (labels) तयार करु शकता, प्रत्येक कप्याला वेगळं नाव असेल.\nतयार केलेले सर्व लेबल्स आपल्याला जीमेल पानाच्या डाव्या बाजूला असलेल्या साईडबारमध्ये दिसतील. प्रत्येक लेबल च्या आधी जोडून एक छोटासा बॉक्स असेल, त्यावर क्लिक करुन आपण लेबलचा कलर चेंज करु शकतो, लेबलचे नाव बदलू शकतो किंवा ते डिलीट करु शकतो.\nलेबल ला कलर द्या, एडिट करा, डिलीट करा\nअशाप्रकारे labels चा वापर करुन आता आपण आपला इन्बॉक्स नीटनेटका, व्यवस्थित केलेला आहे.\nलेखक – रोहन जगताप\n© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.\nरोहन जगताप हा एक अभियंता आहे. जानेवारी २०१० मध्ये त्याने 2know.in हा मराठी ब्लॉग सुरु केला. 2know.in हा ब्लॉग इंटरनेट, संगणक, मोबाईल, अनुप्रयोग, इत्यादी विषयांना स्पर्श करतो. या ब्लॉगला २०१० साली स्टार माझा चॅनलचा ‘ब्लॉग माझा’ पुरस्कार मिळाला आहे. वाचकांनी इंटरनेट व तंत्रज्ञान संदर्भात काही प्रश्न असल्यास या इथे प्रतिक्रियांच्या माध्यमातून विचारावेत ही नम्र विनंती. इतर कामासाठी संपर्क - 2know.in@gmail.com.\nमोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग\nहजारो इंग्लिश पुस्तके मोफत\nबॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे\nवर्ड फाईल PDFमध्ये बदलणे\nSBI ATM केंद्रात पैसे जमा करणे\nलॅपटॉप स्पिकर लॅपटॉपशिवाय वापरणे\nअनुदिनी कशी तयार करावी\nखाली आपला ईमेल अ‍ॅड्रेस देऊन Subscribe वर क्लिक केल्यास 2know.in वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची ‘नोंद’ आपल्याला ईमेलवर मिळेल.\nअडलेल्या इंग्लिश शब्दांपासून शब्दकोश तयार करा\n****** पासवर्ड कसा पहायचा\nमोफत मराठी, इंग्रजी, हिंदी शब्दकोश\nलिंक शेअर करुन जास्त पैसे कमवणे\nफेसबुक, गुगल चे मराठी भाषांतर\nगुगल चा मराठी शोध, मराठी गुगल\n****** पासवर्ड कसा पहायचा\n© कॉपिराईट २०१० - २०१५ - 2know.in. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://blog.tanmaykanitkar.in/2014/05/", "date_download": "2019-02-20T11:35:12Z", "digest": "sha1:WEBWLUZQM2LX3JIY45UBW7UKEI5Z3IGY", "length": 23354, "nlines": 131, "source_domain": "blog.tanmaykanitkar.in", "title": "जाणवले ते . . .: May 2014", "raw_content": "\nइतिहासातल्या ज्या काही थोड्या लोकांमुळे मी कमालीचा प्रभावित झालो त्यातले एक म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर. याच यादीत महात्मा गांधींचेही नाव मी घेतो यामुळे अनेक जण चकित होतात. टोकाचे गांधीवादी मला येऊन म्हणतात, “तुला सावरकर नीट समजले आहेत का आणि समजले असूनही तू जर सावरकरांना मानत असशील तर तुला सावरकरच काय पण गांधीदेखील नीट समजले नाहीत.” टोकाचे सावरकरप्रेमी मला येऊन म्हणतात, “तू सावरकरांनी गांधींबद्दल जे लिहिले आहे ते तू वाचूनही हे हे म्हणत असशील तर तुला सावरकर समजलेच नाहीत. आणि साहजिकच आहे, तुला गांधीही समजले नाहीत.”\nमला या सगळ्या संभाषणाची गंमत वाटते. पूर्वीच्या सिनेमात खानदान की दुश्मनी वगैरे असायची तसे सावरकर-गांधीजी यांचे त्या काळात मतभेद होते या मुद्द्यावर आजही त्यांचे तथाकथित अनुयायी तावातावाने भांडताना बघून मला हसूच येतं. आपल्यातले बहुतेक सगळे जण कुठल्या तरी कंपू मध्ये शिरायला इतके अधीर का असतात आणि अपवादाने कोणी स्वतः नसले याबाबत उत्साही, तरी बाकीचे त्यांना कुठल्या ना कुठल्या कंपूचे लेबल लावून मोकळे होतात. मग ती व्यक्तीपण आपण याच कंपू मधले असा विचार करू लागते. “हा मार्क्सला चांगलं म्हणला आणि अपवादाने कोणी स्वतः नसले याबाबत उत्साही, तरी बाकीचे त्यांना कुठल्या ना कुठल्या कंपूचे लेबल लावून मोकळे होतात. मग ती व्यक्तीपण आपण याच कंपू मधले असा विचार करू लागते. “हा मार्क्सला चांगलं म्हणला म्हणजे हा मार्क्सवादी. समाजवादी तरी नक्कीच.”, “हा टाटांची स्तुती करतो म्हणजे हा मार्क्सवादी. समाजवादी तरी नक्कीच.”, “हा टाटांची स्तुती करतो म्हणजे साला भांडवलवादी.”, “हा गांधींचे कौतुक करतो म्हणजे संघाचा असूच शकत नाही.”, “हा सावरकरांची स्तुती करतो म्हणजे साला भांडवलवादी.”, “हा गांधींचे कौतुक करतो म्हणजे संघाचा असूच शकत नाही.”, “हा सावरकरांची स्तुती करतो म्हणजे हा पक्का मुस्लीम विरोधक.”, “हा नेहरूंच्या धोरणांचे कौतुक करतो म्हणजे हा पक्का मुस्लीम विरोधक.”, “हा नेहरूंच्या धोरणांचे कौतुक करतो म्हणजे हा संघ विरोधक असला पाहिजे.”, “हा सरदार पटेलांचे कौतुक करतो म्हणजे हा नेहरूंचा विरोधक असला पाहिजे.”, “हा छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी करतो म्हणजे हा संघ विरोधक असला पाहिजे.”, “हा सरदार पटेलां���े कौतुक करतो म्हणजे हा नेहरूंचा विरोधक असला पाहिजे.”, “हा छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी करतो म्हणजे हा मराठा जातीचा असावा..”, “हा बाजीराव पेशव्याचे कौतुक करतोय म्हणजे हा नक्की बामन”; अशा असंख्य लेबलांचा महापूर आहे आपल्या समाजात. खिरापत वाटल्यासारखे ही लेबलं वाटली जातात. ती अंगावर मिरवण्यात कित्येकांना आनंदही वाटतो. कसला आनंद ते देव जाणे. (आता माझे हे शेवटचे वाक्य वाचून काहींनी “देव जाणे म्हणजे हा मराठा जातीचा असावा..”, “हा बाजीराव पेशव्याचे कौतुक करतोय म्हणजे हा नक्की बामन”; अशा असंख्य लेबलांचा महापूर आहे आपल्या समाजात. खिरापत वाटल्यासारखे ही लेबलं वाटली जातात. ती अंगावर मिरवण्यात कित्येकांना आनंदही वाटतो. कसला आनंद ते देव जाणे. (आता माझे हे शेवटचे वाक्य वाचून काहींनी “देव जाणे म्हणजे हा आस्तिक” असे लेबल मला चिकटवले असल्यास नवल नाही म्हणजे हा आस्तिक” असे लेबल मला चिकटवले असल्यास नवल नाही) गंमतीदार आहे सगळं.\nअसो. तर मुख्य मुद्दा असा की ज्यांच्यामुळे मी विलक्षण प्रभावित झालो, नेहमी होतो, अशा\nमहान व्यक्तींच्या यादीत मी सावरकरांचे नाव अग्रक्रमाने घेतो. सावरकरांची आज जयंती. जिकडे तिकडे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे कौतुक चालू असेल, पुतळ्यांना हार घातले जातील, व्याख्याने दिली जातील तसबिरींना हार घातले जातील, कुठे सोयीस्करपणे अंदमानला काळ्यापाण्याची शिक्षा भोगायला जाण्याआधीच्या त्यांच्या कर्तृत्वावर तेवढा प्रकाश टाकला जाईल, तर कुठे सोयीस्करपणे ‘हिंदू हे स्वयमेव राष्ट्र आहेत’ या त्यांच्या सिद्धांताला धरून चर्चा रंगेल. या सगळ्या गदारोळात माझे सावरकर नेमके कोणते मला भावलेले सावरकर कोणते मला भावलेले सावरकर कोणते हा विचार मी करू लागलो आणि असंख्य गोष्टी डोळ्यासमोर येऊ लागल्या.\nचाफेकर बंधू फाशी गेले ती बातमी ऐकून अस्वस्थ झालेल्या विनायकने “स्वातंत्र्यलक्ष्मी की जय” म्हणत स्वातंत्र्यासाठी ‘मारता मारता मरेतो झुंजेन’ ही शपथ घेतली. हा प्रसंग कल्पनेतही डोळ्यासमोर उभा केला तर आजही अंगावर रोमांच उभे राहतात. चौदा-पंधरा वर्षाचा पोरगा, नाशिकजवळच्या भगूर गावात गल्लीबोळात हूडपणे फिरणारा, डोक्याने विलक्षण तल्लख असणारा विनायक दामोदर सावरकर हा पोरगा. ‘स्वातंत्र्यलक्ष्मी की जय’ हे विलक्षण शब्द त्याला कसे स्फुरले असती��� हे सावरकर माझे आहेत. वंगभंगाने संतापलेल्या देशवासियांना स्वदेशी आणि बहिष्काराचा मंत्र कॉंग्रेसने दिल्यानंतर, देशातली पहिली परदेशी कपड्यांची होळी पुण्यात मुठा नदीच्या काठावर पेटवणारे तेजस्वी सावरकर मला माझे वाटतात. अखंड वाचन करून इतिहास समजून घेणारे आणि हा इतिहास लोकांना कळावा यासाठी आपल्या अमोघ शैलीत पुस्तके लिहिणारे सावरकर, पुस्तक छपाईला जाण्यापूर्वीच पुस्तकावर सरकारने बंदी घालावी इतकी लेखणीची दहशत निर्माण करणारे सावरकर मला भावतात. वास्तविक, ‘मैझिनी’ भारतीयांना माहित झालाच नसता कदाचित कधीच. पण त्याचे चरित्र वाचल्यावर त्यांना ते मराठीत आणावे वाटले. महाराष्ट्रातल्या लोकांना मैझिनी आणि गैरीबाल्डी बद्दल वाचून शिवरायांची आठवण होईल असं त्यांना वाटलं. इटलीची नाळ थेट मराठी भूमीशी जोडण्याचा काय हा असामान्य प्रयत्न हे सावरकर माझे आहेत. वंगभंगाने संतापलेल्या देशवासियांना स्वदेशी आणि बहिष्काराचा मंत्र कॉंग्रेसने दिल्यानंतर, देशातली पहिली परदेशी कपड्यांची होळी पुण्यात मुठा नदीच्या काठावर पेटवणारे तेजस्वी सावरकर मला माझे वाटतात. अखंड वाचन करून इतिहास समजून घेणारे आणि हा इतिहास लोकांना कळावा यासाठी आपल्या अमोघ शैलीत पुस्तके लिहिणारे सावरकर, पुस्तक छपाईला जाण्यापूर्वीच पुस्तकावर सरकारने बंदी घालावी इतकी लेखणीची दहशत निर्माण करणारे सावरकर मला भावतात. वास्तविक, ‘मैझिनी’ भारतीयांना माहित झालाच नसता कदाचित कधीच. पण त्याचे चरित्र वाचल्यावर त्यांना ते मराठीत आणावे वाटले. महाराष्ट्रातल्या लोकांना मैझिनी आणि गैरीबाल्डी बद्दल वाचून शिवरायांची आठवण होईल असं त्यांना वाटलं. इटलीची नाळ थेट मराठी भूमीशी जोडण्याचा काय हा असामान्य प्रयत्न इंग्लंड मध्ये राहून भारतीय स्वातंत्र्याचा प्रश्न हा आंतरराष्ट्रीय स्वरूपाचा आहे याकडे इतर देशांचे लक्ष वेधण्याचा त्यांनी केलेला प्रयत्न, इंग्रजांना सळो की पळो करून सोडण्यासाठी बॉम्ब विषयक पत्रके भारतात पाठवणे, मग पिस्तुले पाठवणे... अटक झाल्यावर बोटीवरून समुद्रात स्वतःला झोकून देणारे आणि पुन्हा अटक फ्रेंच भूमीवर केल्यामुळे अभय मिळावे अशी मागणी करणारे वीर सावरकर. अंदमानात कोलूचे यातनाकांड स्वीकारणारे, कितीही कष्ट झाले तरी स्वातंत्र्यासाठी आत्महत्येच्या विचारांपासू��� स्वतःला दूर नेणारे स्वातंत्र्यवीर. आपल्या प्रगल्भतेच्या जोरावर स्फुरणाऱ्या कवितांच्या आधारे आणि मातृभूमीच्या उद्धाराचे एकमेव स्वप्न बघत अंदमानातील भीषण कारावास सहन करणारे स्वातंत्र्यवीर सावरकर.\nसहभोजनाच्या माध्यमातून अस्पृश्यता दूर करण्याचा प्रयत्न करणारे आणि समाजसुधारणेच्या दृष्टीने एक प्रतिक म्हणून ‘पतितपावन’ मंदिराची उभारणी करणारे सुधारक सावरकर. नैतिकतेचा मुख्य पाया धर्मग्रंथ नसून बुद्धी हा आहे आणि नैतिकता ही मनुष्याने मनुष्यासाठी निर्माण केलेली गोष्ट असल्याने ती परिवर्तनीय आहे असे मानणारे सावरकर मला बेहद्द आवडतात. “परराज्य उलथून पाडण्यासाठी गुप्त कट, सशस्त्र बंडाळी ही सर्व साधने अपरिहार्यच असतात, पण या सर्व वृत्ती स्वराज्य स्थापन होताच तत्काळ टाकून देण्याचा सल्ला देणारे सावरकर. ‘स्वतंत्र देशात सरकारच्या चुका या आपण जनतेनेच निवडून दिलेल्या सरकारने केल्या असल्याने जबाबदारी आपल्यावरही येते आणि आपण एकदम डोक्यात राख घालता कामा नये’ असा अस्सल लोकशाहीवादी सल्ला देणारे स्वातंत्र्यवीर. ‘जोपर्यंत आपली मते कोणी बळाच्या जोरावर सक्तीने दुसऱ्यावर लादीत नाही, तोपर्यंत प्रत्येक नागरिकाचा विचार व भाषण स्वातंत्र्याचा अनिर्बंध हक्क इतरांनी मान्य केला पाहिजे’ असे १९३८ सालातच ‘मराठा’ मध्ये लेख लिहून संभाषण स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे स्वातंत्र्यवीर मला मनापासून प्रभावित करतात. राष्ट्राभिमानाविषयी बोलत असतानाच, ‘स्वदेशाच्या राक्षसी हावेला बळी पडून अन्य देशाच्या न्याय्य अस्तित्वावर व अधिकारावर अतिक्रमण करतो राष्ट्राभिमान अधर्म्य आणि दंडनीय आहे’ असे ठणकावून स्पष्ट करणारे सावरकर मला कोणत्याही साम्राज्यवादविरोधी व्यक्तीपेक्षा तसूभरही कमी भासत नाहीत. भाषा हा कोणत्याही संस्कृतीमधला अत्यंत महत्वाचा असा भाग. आणि म्हणून मराठी भाषा शुद्धीसाठी त्यांनी केलेले अपूर्व प्रयत्न. एकेका इंग्रजी शब्दाला काय सुंदर मराठी पर्यायी शब्द दिले त्यांनी. दूरदर्शन, दूरध्वनी, महानगरपालिका, मुख्याध्यापक, औषधालय, युद्धनौका, पाणबुडी... असे कितीतरी आता बजेट ला पर्यायी म्हणून दिलेला 'अर्थसंकल्प' हा शब्द पहा.. अहाहा आता बजेट ला पर्यायी म्हणून दिलेला 'अर्थसंकल्प' हा शब्द पहा.. अहाहा या शब्दात आर्थिक नियोजन नाही नुसते...तर त्याचा 'संकल्प' पण आहे या शब्दात आर्थिक नियोजन नाही नुसते...तर त्याचा 'संकल्प' पण आहे मराठी भाषेला अशा कित्येक शब्दांची देणगी सावरकरांनी दिली. बंदीतून मुक्तता झाल्यानंतर पाचव्या दिवशी तिरंग्याचे ध्वजारोहण सावरकरांच्या हस्ते केले गेले, त्यावेळी बोलताना, “हा राष्ट्रीय ध्वज आहे; तो हिंदूध्वजापेक्षा मोठा आहे आणि त्या ध्वजाखाली उभा राहून जातीय वा धार्मिक भावना ठेवील तो पापी होय” असे म्हणणारे स्वातंत्र्यवीर मला बुद्धिवादी सेक्युलर वाटतात. लोकशाही आणि धर्मनिरपेक्षता याविषयी बोलताना अजमेर इथल्या भाषणात सावरकर म्हणतात, “आमचे पार्लमेंट अशा स्वरूपाचे तयार होईल की त्या पार्लमेंटच्या आत पाय ठेवताच हिंदू, मुसलमान, पारशी या भेदाचा मागमूसही राहणार नाही.” भारतीय संविधान तयार झाल्यावर “भारतीय राष्ट्राचे खरेखुरे राष्ट्रीय स्वरूप सिद्ध करून दाखवल्याबद्दल मी तुमचे अभिनंदन करतो” अशी तार घटना समितीच्या अध्यक्षांना तार करणारे सावरकर. ‘गायीला देवता मानणे’ हा गाढवपणा आहे अशा भाषेत धर्मश्रद्धेची चिकित्सा करणारे बुद्धीप्रामाण्यवादी सावरकर पुढे जाऊन म्हणतात, “हा प्रश्न एका फुटकळ धर्मसमजुतीचा नाही. अशा धार्मिक छापाच्या ज्या शेकडो खुळ्या समजुती आपल्या लोकांची बुद्धीहत्या करीत आहेत, त्या भाकड वृत्तीचा आहे.”\nतुम्हाला भावणारे, आवडणारे, भिडणारे सावरकर कदाचित वेगळे असतील. पण या आणि अशा असंख्य उदाहरणांमधून प्रतीत होणारे प्रखर बुद्धिवादी, ध्येयवादी, राष्ट्रप्रेमी स्वातंत्र्यवीर मला माझे वाटतात. आजच्या सावरकर जयंतीच्या दिवशी, माझ्या सावरकरांनी लिखाण आणि वागणुकीतून जो लोकशाहीचा, बुद्धिवादाचा, स्वतंत्र पद्धतीने प्रत्येकाने विचार करण्याचा आणि विज्ञाननिष्ठेचा जो संदेश दिला आहे तो आपल्या समाजाच्या मनात ठसावा एवढीच सदिच्छा \nफंडा लाईफ आणि पार्टनरचा (21)\nवाचलेच पाहिजे असे काही (4)\nया ब्लॉग वर लेखांमधून किंवा चित्रांमधून व्यक्त होणारी सर्व मते माझी 'वैयक्तिक मते' आहेत. मी ज्या संस्था-संघटनांमध्ये काम करतो त्यांची विचारधारा माझ्या लेखात व्यक्त होणाऱ्या मतांपेक्षा वेगळी असू शकते. माझ्याशी मतभेद असल्यास कमेंट्स मध्ये मांडावेत. किंवा मला ईमेल करावा. उगीच भावनिक वगैरे होऊन तोडफोड, मारहाण असल्या असंस्कृत, असभ्य आणि बेकायदेशीर गोष्टी ���रू नयेत. तसेच, इथे कमेंट्स मध्ये व्यक्त होणाऱ्या इतरांच्या मतांना ब्लॉगचा संपादक जबाबदार असणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.pratilipi.com/read?id=6035796828094464&ret=%2F%3Fredirect%3DcatchAll", "date_download": "2019-02-20T11:32:34Z", "digest": "sha1:W3WEG4MG6F3HWGTDR74NC3HFCXL5SPKQ", "length": 6497, "nlines": 17, "source_domain": "mr.pratilipi.com", "title": "वाचा माधुरी राऊत च्या मराठी कथा सहावी संवेदना प्रतिलिपि वर « प्रतिलिपि मराठी | Read Madhuri Raut's Marathi content sahavi sauvedana on Pratilipi « Pratilipi Marathi", "raw_content": "\nमाझी साईबाबांवर नितांत श्रध्दा आहे त्यांच्या कृपेनेच मला वाटतं माझी ती संवेदना तिव्र असावी....\nबऱ्याच वर्षापुर्वी आम्ही 7...8 जणांनी महालक्ष्मीच्या जत्रेला जायचं ठरवलं . एका तासाचाच प्रवास होता. पण दोन गाड्यातून जाण्यापेक्षा एकच भाड्याची जीप करून जायचे ठरले. आमच्या बरोबर सचिन राऊत ची फॅमिलीही होती . आदल्या दिवशी ठरवलं की उद्या दुपारी जेऊन निघू. पण दुसऱ्या दिवशी मला आज 'जाऊच नये' असे खुप तिव्रतेने वाटू लागलं. मी घरच्याना तसं सांगितलं आणि सचिनलाही फोन केला आज नको जाऊया म्हणून . मग त्यांनी त्या जिप वाल्याला फोन केला की आमचं जाणं रद्द झालयं .आणि दुर्दैवाने तीच जिप, तीचा तोच ड्रायव्हर, दुपारचीच वेळ आणि महालक्ष्मीच्याच जत्रेला जाताना तीचा खुप मोठा अपघात झाला. आमच्याच गावातली ती फॅमिली होती. आभाळच कोसळलं त्यांच्यावर.\nकिन्नरी 3..4 महिन्याची असेल तेंव्हाची ही गोष्ट . तीला आमच्या बेडरूम मधे पलंगावर ठेऊन मी किचन मधे काम करत होते. काम आटपून मी तिला पलंगावरून उचलून घेऊन बाहेर आले आणि जोरात आवाज झाला. मी मागे वळून पाहिले तर सिलिंग फॅनचा हुक तुटून फॅन जोरात पलंगावर आपटून खाली पडला होता. बापरे ....देवाच्याच कृपेने मला किन्नरीला उचलून हॉलमधे न्यावसं वाटलं. जर मला दहा बारा सेकंद उशीर झाला असता तर .....\nहल्लीचीच गोष्ट आहे. तीन चार वर्षापुर्वीची. आम्ही नेहेमी प्रमाणे होळीला सफाळ्याला गेलो होतो. दुसऱ्या दिवशी दुपारी मुंबई ला यायला निघालो . तांदुळवाडी च्या घाटा पासून वरईला highway लागे पर्यंत दोरीने रस्ता अडवून पोस्त (पैसे) मागणारे गावकरी उभे असतात. सगळ्याच गाड्या अडवतात. 5....10 रूपये दिल्यावर सोडतात. पारगाव ब्रीजवर एका गृपला 50 रूपयेच हवे होते. ते सगळे दारू प्यायलेले होते. आमचं त्यांच्याशी थोडं भांडण झालं . त्यांनी रागानी त्यांच्या कडचे 10 रूपये गाड���त फेकले. मग आमच्या ड्रायव्हरने त्यांना नजुमानता गाडी तिथून काढली. त्यांच्या शिव्या शापांमुळे असेल, मला काहीतरी वाईट होणार असं जाणवू लागलं. आम्ही विरार फाटा क्रॉस केला तेंव्हा 120 च्या स्पिडनी आमची फॉर्च्यूनर होती आणि विरूध्द दिशेला गुजरात कडे जाणार्या रस्त्यावरून एक मारूती सुझुकी डिव्हायडर तोडून आमच्या समोर गोलांट्या खात आली. आमच्या ड्रायव्हर ने कशी गाडी सावरली मला आठवत नाही अक्षरशः देवानीच आम्हाला वाचवलं. आम्हीतर वाचलोच पण त्या गाडीतले लोक पण आमची टक्कर न झाल्यामुळे वाचले. त्यातली माणसं जखमी झाली होती. पण त्यावरच निभावलं. त्यांना बाहेर काढलं आणि ती गाडी पेटली. किती भयानक अपघात झाला असता...\nनास्तिक याला योगायोग म्हणतील पण मी देवाचीच कृपा म्हणते.\nसामग्री वाचन आनंद लुटा\nसोशल मीडिया वर अनुसरण करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/keywords/grammer/word", "date_download": "2019-02-20T12:00:27Z", "digest": "sha1:PMNXKD6MNCKO66JAB6KTU6YAEPE2GOHK", "length": 7445, "nlines": 114, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - grammer", "raw_content": "\nनजर लागते किंवा दृष्ट लागते म्हणजे काय\nमहाभूतविवेक प्रकरणम् - श्लोक ७६ ते ८०\nवामन नरहरी शेष उर्फ वामन पंडित (इ.स.१६३६ ते १६९५) हे १७ व्या शतकात होऊन गेलेले प्रख्यात मराठी कवी होते.\nकाव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.\nकाव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.\nकाव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.\nकाव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.\nकाव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.\nकाव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.\nकाव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.\nकाव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.\nकाव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.\nकाव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.\nकाव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.\nकाव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.\nकाव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.\nकाव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.\nकाव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.\nकाव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.\nकाव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.\nकाव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.\nकाव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.\nमंगळवारी येणार्‍या संकष्टी चतुर्थीस ‘ अंगारकी चतुर्थी ’ असे कां म्हणतात \nशिवचरित्र - लेख १७\nशिवचरित्र - लेख १६\nशिवचरित्र - लेख १५\nशिवचरित्र - लेख १४\nशिवचरित्र - लेख १३\nशिवचरित्र - लेख १२\nशिवचरित्र - लेख ११\nशिवचरित्र - लेख १०\nशिवचरित्र - लेख ९\nशिवचरित्र - लेख ८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://www.nagpurcity.net/2018/10/14/%E0%A4%B2%E0%A5%88%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%9B%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%AA-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D/", "date_download": "2019-02-20T12:38:50Z", "digest": "sha1:X7G7KYOD2YUQJOGOCLOINZFJ3CJ4N6U3", "length": 2080, "nlines": 32, "source_domain": "www.nagpurcity.net", "title": "लैंगिक छळाचा आरोप असलेल्या परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे अकबर यांचा राजीनामा – Nagpurcity", "raw_content": "\nलैंगिक छळाचा आरोप असलेल्या परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे अकबर यांचा राजीनामा\nकेंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे अकबर यांनी ईमेलद्वारे राजीनामा पाठवलाय. अकबर यांच्यावर महिला पत्रकाराचा लैंगिक छळ केल्याचा आरोप होता. सीएनएन न्यूज18ला सूत्रांनी ही माहिती दिलीय.\nमोदींनंतर आता फडणवीस घेणार मोठा निर्णय, शेतकऱ्यांना अच्छे दिन\nपंतप्रधान मोदी पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर, होणार जाहीर सभा\nमंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक…या आहेत आजच्या 5 मोठ्या बातम्या\nपुण्यात माहिती अधिकार कार्यकर्त्याचा संशयास्पद मृत्यू\nदिल्लीः हॉटेलच्या आगीत ९ जणांचा होरपळून मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/collaboration-villagers-36453", "date_download": "2019-02-20T12:03:41Z", "digest": "sha1:5EE44UUHUBF4MR74YG7BK356GZWBU5MJ", "length": 12931, "nlines": 203, "source_domain": "www.esakal.com", "title": "collaboration of the villagers ग्रामस्थांच्या सहकार्यातून शाळेच्या इमारतीने टाकली कात | eSakal", "raw_content": "\nबुधवार, फेब्रुवारी 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर बुधवार, फेब्रुवारी 20, 2019\nग्रामस्थांच्या सहकार्यातून शाळेच्या इमारतीने टाकली कात\nगुरुवार, 23 मार्च 2017\nनगरसूल - जीर्ण व मोडकळीस आलेली नगरसूल (ता. येवला) येथील घनामाळी मळा जिल्हा परिषद शाळेची इमारत ग्रामस्थांच्या देणगीमुळे पुन्हा भक्कम व आकर्षक बनली ��हे.\nनगरसूल - जीर्ण व मोडकळीस आलेली नगरसूल (ता. येवला) येथील घनामाळी मळा जिल्हा परिषद शाळेची इमारत ग्रामस्थांच्या देणगीमुळे पुन्हा भक्कम व आकर्षक बनली आहे.\nशासकीय निधीची वाट न पाहता बालकांच्या शिक्षणात व्यत्यय येऊ नये म्हणून येथील ग्रामस्थांनी इमारत दुरुस्तीचा संकल्प केला. इमारत मजबूत करून शाळा डिजिटल केली. बालकांच्या शिक्षणालाच बळ दिल्यामुळे शाळेचे रूपडे पालटले आहे. ग्रामीण भागातही इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या वाढत्या प्रसारामुळे मराठी शाळा दुर्लक्षित होत आहेत. पालकांचाही ओढा इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे वाढत आहे. आशा परिस्थित ग्रामीण भागातील अनेक मराठी शाळा इमारतीसह अखेरच्या घटका मोजत आहेत. आशा परिस्थितीत घनामाळी मळ्यातील ग्रामस्थांनी सरपंच प्रसाद पाटील यांच्या पुढाकारातून लोकवर्गणी उभी करून इमारत मजबूत करून शाळा डिजिटल केली आहे.\nशिक्षण उपयोगी साहित्य व इमारत बोलकी झाल्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. येथील सरपंच प्रसाद पाटील, कापसे पैठणीचे संचालक बाळासाहेब कापसे, ॲड. मंगेश भगत, धनाजी पैठणकर, अनिल पैठणकर, दिलीप पैठणकर, मुख्याध्यापिका सुनीता अहिरे, जयश्री हाडके आदींच्या सहकार्यामुळेच शाळा टुमदार बनली आहे.\nइंजिनीअरच्या परीक्षेसाठी आलेल्या अर्जात सनी लिओनी टॉपर\nपटना- सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागाने 15 ते 31 जानेवारी दरम्यान कनिष्ठ अभियंता पदासाठी अर्ज मागवले होते. यासाठी डिप्लोमा ऑफ इंजिनिअरिंगचं...\nनापिकी अन् कर्जाच्या ओझ्याने घेतला शेतकऱ्याचा जीव\nलोहा : तालुक्यातील देऊळगाव येथील अल्पभूधारक तरुण शेतकऱ्याने सततची नापिकी आणि मुलीच्या लग्नाच्या कर्जाचे ओझे सहन न झाल्याने स्वतःच्या शेतातील...\nसांगली जिल्हा परिषदेच्यावतीने शहीद जवानांच्या कुटुंबियांना मदत\nसांगली - येथील जिल्हा परिषद पदाधिकारी, अधिकारी व सदस्यांकडून पुलवामा येथे शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांसाठी आर्थिक मदत देण्याची घोषणा...\nठेकेदारीच्या पैशातूनच आमदारांच्या भावाकडून जनतेला अगरबत्ती, खडीसाखर वाटप\nमालवण - ः गेल्या साडेचार वर्षांत या मतदारसंघाचा विकास खुंटला आहे. जिल्ह्यातील विविध रस्त्यांच्या कामांचा ठेका आमदारांचाच भाऊ घेत असून,...\nस्वातंत्र्याशिवाय मूल शिकूच शकत नाही\nबालक-पालक स्वातंत्र्य ही प्रत्येक व्यक्तीची नैसर्गिक गरज असते. लहान मुलंही याला अपवाद नाहीत. आपण मुलांवर प्रेम करतो. त्यांच्यासाठी कष्ट करतो...\nलातूर : दुष्काळाच्या संकटाला संधी मानून तत्कालीन जिल्हाधिकारी पांडूरंग पोले व जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या पुढाकाराने जिल्ह्यात विविध केलेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tinystep.in/blog/ya-goshti-tumchya-ptila-tumchya-kadun-apekshit%20asatat", "date_download": "2019-02-20T12:51:28Z", "digest": "sha1:VBK5ZMTOZ65FMYYLDWSX4L26VYTRHY3O", "length": 9665, "nlines": 225, "source_domain": "www.tinystep.in", "title": "या गोष्टी तुमच्या पतीला तुमच्याकडून अपेक्षित असतात - Tinystep", "raw_content": "\nया गोष्टी तुमच्या पतीला तुमच्याकडून अपेक्षित असतात\nजोडीदाराबरोबरचं नातं असं असतं ज्यात बऱ्याच गोष्टी न बोलताच एकमेकांना कळतात त्याचसाठी शब्दांची गरज लागत नाही.पण काही अश्या गोष्टी असतात ज्या पतीला तुमच्या कडून अपेक्षित असतात. त्या आपण पाहणार आहोत.\nकधी-कधी एखादी चूक पटकन काबुल करून शांतपणे माफी मागणे किंवा आपली चूक मान्य करणे हे तुमच्या पतीला अपेक्षित असते. आणि ही माफी तुमचे नाते मजबूत करायला आणि नात्यातील गैरसमज दूर करायला उपयुक्त ठरते.\nआपल्या माणसाचे आभार मानणं म्हणजे आपल्या माणसाला परकं करणं होय परंतु कधी कधी आभार मानणं,आपल्या त्याच्या केलेल्या मदतीची जाणीव ठेवून कधीतरी त्याचे आभार मानणे आवश्यक असते त्यामुळे एकमेकांबद्दल प्रेम आणि आदर निर्माण होते.\nकौतुक झालेले कोणाला आवडत नाही त्यातून आपल्या जोडीदाराकडून झालेले कौतुक हे प्रत्येकाला आवडते. पतीने एखादा पदार्थ केला तर त्याचे नक्की कौतुक करा. त्याने नवीन कपडे घातल्यालावर त्याला चॅन दिसतोयस असे सांगा . त्यांनी तुमच्यासाठी केलेल्या कामाचे कौतुक करा. यामुळे त्यांना तुम्हांला त्यांचे कौतुक आहे तुम्ही त्यांची कदर करता याची जाणीव होईल.\nनात्यात विश्वास असणे खूप गरजेचे असते. तुम्ही तुमच्या पतीवर वेळोवेळी विश्वास दाखवणे गरजेचे असते त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास अधिक वाढतो. तुम्ही तुमच्या पतीवर दाखववलेला विश्वास हा त्यांचासाठी खूप महत्वाचा असतो.\nतुमचे तुमच्या पतीवर किती प्रेम आहे हे व्यक्त करा. असे प्रेम व्यक्त केलेले त्यांना आवडत असते. जर ते कुठे बाहेरगावी गेले असतील ऑफिस मध्ये असतील आणि तूम्हाला त्यांची आठवण येत असले करामत नसेल तर या गोष्टी तुम्ही त्यांचा जवळ व्यक्त करा आपल्यावर असणारे प्रेम जर कोणी व्यक्त केले तर ते प्रत्येकालाच आवडते.\nअश्या छोट्या-छोट्या गोष्टी सांगणे व्यक्त करणे आवश्यक असते,ज्यामुळे एकमेकांमधील प्रेम वाढून नाते दृढ होण्यास मदत होते.\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%85%E0%A4%AB%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B2%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B9/", "date_download": "2019-02-20T12:10:02Z", "digest": "sha1:YKO3TTPEPDOCGFBKVL7PKSBFDTA4G2FX", "length": 9010, "nlines": 98, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "अफगाणिस्तानात लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळून 25 अधिकारी ठार | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nशत्रूला धडकी भरवणारे F-21 भारताला देण्यास अमेरिका तयार\nपतीच्या मारहाणीत पत्नीचा गर्भपात ; तू काळी आहेस, सुनेचा सासरच्यांनी केला छळ\nएकही बांधकाम का��गार कुटुंब बेघर राहणार नाही\nशहराचा पाणीपुरवठा उद्या बंद\nमुळशीत आणखी एका ‘लवासा’चा घाट\nHome breaking-news अफगाणिस्तानात लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळून 25 अधिकारी ठार\nअफगाणिस्तानात लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळून 25 अधिकारी ठार\nकाबुल – अफगाणिस्तानाच्या पश्‍चिम फराह प्रांतात लष्कराचे एके हेलिकॉप्टर कोसळून 25 अधिकारी ठार झाले आहेत. अनारदारा जिल्ह्यात ही दुर्घटना झाल्याचे प्रांताच्या राज्यपालांचे प्रवक्ते नासिर मेहंदी यांनी सांगितले आहे. लष्कराच्या अधिकाऱ्यांना घेऊन हेरात प्रांताकडे जांणारे हे हेलिकॉप्टर खराब हवामानामुळे सकाळी 9 वाजून 10 मिनिटांनी दुर्घटनाग्रस्त झाले.\nहेलिकॉप्टरमध्ये अफगाणिस्तानच्या पश्‍चिमी कोअरचे उप कमांडर आणि फराह प्रांतीय परिषदेच्या प्रमुखांचीही समावेश आहे. दोन हेलिकॉप्टर्स एकामागोमाग एक जात असताना एक हेलिकॉप्टर कोसळले. या दुर्घटनेतून कोणीही वाचलेले नाही. असे जफर सैन्य तुकडीचे प्रवक्ते नजीबुल्लाह नाजीबी यांनी सांगितले आहे. दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर मदत आणि बचाव कार्यदल घटना स्थळी पाठवण्यात आले आहे.\nइटलीतील वादळाच्या तडाख्यात 11 ठार\nपाकिस्तानकडून सेल्फ डिटरमिनेशन आधिकाराचा गैरवापर\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z160409100838/view", "date_download": "2019-02-20T12:24:06Z", "digest": "sha1:VKLFW6MKWWUW3HPITJUNGTUU5333MU6V", "length": 9073, "nlines": 131, "source_domain": "www.transliteral.org", "title": "योगनक्षत्रांचे तीन प्रकार", "raw_content": "\nजन्मानंतर पाचवी पूजनाचे महत्व काय\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|वधू-वर परीक्षा|वरपरीक्षा|\nमूत्र व रेत यांवरून पुरुषत्वपरीक्षा\n‘ सीमान्तपूजन ’ विधीवरून प्राचीन रीतीचे ज्ञान\nब्रह्मचर्यसमाप्तीनंतर वधूशोधार्थ वराचा प्रवास\nविवाहकालाच्या कमीत कमी मर्यादा\nस्त्रीजातीचे सोमादी पती, व कन्यादानाचे वय\nस्त्रीपुरुषांच्या वैवाहिक वयांमधील अंतर\nव्यावहारिक व कौटुंबिक वर्तन\nवराची गृहस्थिती व कुटुंबीयांचे पाठबळ\nजावयास मदत, व घरजावई करणे\nवराची बुद्धिमत्ता व विद्वत्ता\nवराच्या पातित्यादी दोषांबद्दल खबरदारी\nदूर ठिकाणच्या वराचा निषेध\nपुरुषाची शुभाशुभ सामुद्रिक लक्षणे\nसामुद्रिकशास्त्राचा दुरुपयोग व सदुपयोग\nकामशास्त्र, ज्योतिषशास्त्र आधारे पाहावयाच्या गोष्टी\nजन्ममासादी दोषाचा निषेध व व्याप्ती\n‘ ज्येष्ठ ’ शब्दावर कोटिक्रम\nवधूवरांच्या राशी नक्षत्रे यांचे ऐक्य नसावे\nअष्टम व द्वादश लग्नांचे दोष\nक्रूरक्रान्तादी दोष व त्याचा अपवाद\nशकुनांचे प्रकार व फ़लांवरून वर्गीकरण\nप्रस्तुत ग्रंथ १९०१ साली बडोद्याचे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी प्रसिद्ध केला होता.\nज्योतिषग्रंथांत योगनक्षत्रांचे ( १ ) पूर्वभागयोगी, ( २ ) मध्यभागयोगी, व ( ३ ) अपरभागयोगी ” असे तीन प्रकार वर्णिले आहेत. पहिल्या प्रकारात रेवती व अश्विन्यादी पाच नक्षत्रे येतात; दुसर्‍या आर्द्रा नक्षत्रापासूनच्या बारा नक्षत्रांची गणना होते, व तिसर्‍यात ज्येष्ठेपासून बाकीच्या नऊ नक्षत्रांचा समावेश होतो. स्त्रियांना पती प्रिय असणे हे पहिल्या प्रकाराचे फ़ळ होय; दुसर्‍या प्रकारा��त स्त्रीपुरुषांची एकमेकांवर प्रीती असते; व तिसर्‍यांत स्त्रीवर अनेक पुरुष आसक्त होतात. या प्रकारांपैकी स्त्रीचे जन्मनक्षत्र एक व त्याच्याच पुढचे नक्षत्र ते वराचे जन्मनक्षत्र असा प्रकार झाला असता तो पतिप्राणहानी करणारा होतो.\n( ना .) कोंडवाडा ( खोडा )\nशिवचरित्र - लेख १७\nशिवचरित्र - लेख १६\nशिवचरित्र - लेख १५\nशिवचरित्र - लेख १४\nशिवचरित्र - लेख १३\nशिवचरित्र - लेख १२\nशिवचरित्र - लेख ११\nशिवचरित्र - लेख १०\nशिवचरित्र - लेख ९\nशिवचरित्र - लेख ८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://blog.tanmaykanitkar.in/2017/05/", "date_download": "2019-02-20T11:09:04Z", "digest": "sha1:FH4PDK44YFEXRFPAO2ODCWCLN3EL5MHO", "length": 36692, "nlines": 136, "source_domain": "blog.tanmaykanitkar.in", "title": "जाणवले ते . . .: May 2017", "raw_content": "\nभिंतीला खिंडार पाडायलाच हवं\nसध्या देशात अत्यंत चमत्कारिक वातावरण तयार झालं आहे. विचित्र राजकीय मानसिकतेच्या चक्रव्यूहात आपला समाज गंभीरपणे अडकला आहे आणि यातून आपण खरंच कुठे निघालो आहोत हा प्रश्न पडून, डोळे उघडे असणाऱ्या, मूलभूत जाणीवा जागृत असणाऱ्या आणि मेंदूचे दरवाजे खुले असणाऱ्या सामान्य नागरिकाची झोप उडावी अशी परिस्थिती आहे. नाही नाही, याचा २०१४ मधल्या सत्ता परिवर्तानाशी संबंध नाही. याचा नुकत्याच झालेल्या उत्तर प्रदेश निवडणुकांशीही संबंध नाही. मोदी, केजरीवाल, आदित्यनाथ, राहुल गांधी अमित शहा, फडणवीस वगैरे वगैरे मंडळींनी हे घडवलं असंही म्हणणं नाही. माझा आक्षेप समाजाच्या, विशेषतः समाजाचं चलन-वलन प्रभावित करणाऱ्या सुशिक्षित समाजाच्या विचित्र झालेल्या राजकीय जाणिवांबाबत आहे. आणि हा आक्षेप मांडून याबाबत अनभिज्ञ राहणाऱ्या मंडळींना गदागदा हलवून भानावर आणण्याचा प्रयत्न म्हणून हा लेखप्रपंच.\nलोकशाही सरणावर जाण्याचे दोन मार्ग उपलब्ध असतात. एक म्हणजे रक्तरंजित बंडखोरी-क्रांती. आणि दुसरं म्हणजे लोकांनी आपण होऊन लोकशाहीचा गळा घोटणे. पहिल्या गोष्टीशी मुकाबला करणे तसे सोपे. लोकशाहीवाद्यांनी नेमके कोणाशी लढायचे आहे याची स्पष्टता त्यात असते. पण लोक जेव्हा आपण होऊन लोकशाहीला तिलांजली देत असतात, शिवाय हे करताना आपण नेमके लोकशाहीला संपवतोय याचेही आकलन त्यांना होत नाही तेव्हा लोकशाहीवादी मंडळींना लढताच येत नाही. कारण या मानसिक लढाईमध्ये जिंकण्यासाठी आवश्यक लोकसंख्या, साधनं आणि ही लढाई करण्यासाठी लागणारी वृत्त�� त्यांच्यात नसते. उलट या अवस्थेत लोकशाही साठी झगडणारे कार्यकर्तेच लोकांना शत्रू वाटू लागतात. आणि त्यांना संपवण्याचा प्रयत्न लोकांकडून सुरु होतो. आज नेमकी हीच परिस्थिती देशातल्या सामाजिक-राजकीय कार्यकर्त्यांवर आली आहे. सामाजिक-राजकीय कार्यकर्ता म्हणून काम करणं ही मोठी कठीण गोष्ट बनली आहे. याचं कारण असं की या आधी जेव्हा कधी सरकारच्या चुकीच्या गोष्टींवर बोट ठेवून सामाजिक कार्यकर्ते आक्षेप घ्यायचे तेव्हा सरकार त्या आरोपांना काय उत्तर देते आहे याची वाट तमाम जनता बघत असे. सरकारला आता आपल्यावर नजरा रोखल्या गेल्या आहेत याची जाणीव होत असे आणि मग लोकांचा दबाव तयार होऊन सरकारला त्या विशिष्ट प्रश्नात लक्ष घालणं भाग पडत असे. नागरी संघटना ज्या समाजात सक्रीय असतात तो समाज अधिकाधिक लोकशाहीवादी असतो, प्रगतीच्या वाटेवर असतो. पण ज्याक्षणी नागरी संघटनांचा गळा सरकारकडून किंवा खुद्द लोकांकडूनच आवळला जातो त्या क्षणाला लोकशाही कमजोर व्हायला लागते.\nआपल्या देशात अनेक घटना या मैलाचे दगड मानल्या जातात. त्या घटना मध्यवर्ती ठेवून ‘आधी आणि नंतर’ असे विश्लेषण केले जाते. कधी आणीबाणी, कधी स्वातंत्र्यदिवस, कधी उदारीकरण झाले तो दिवस, कोणाच्या डोक्यात ऑपरेशन ब्लूस्टार तर कधी बाबरी मशीद, तर काहींच्या मनात गोध्रा असे वेगवेगळे मैलाचे दगड असतात. त्यांना मध्यवर्ती ठेवून ‘आधी आणि नंतर’बाबत चर्चा होते. सर्व पक्षांच्या, नेत्यांच्या डोक्यात या यादीत अजून एक भर पडली. ती म्हणजे २०१४. पण आपल्या समाजात जो सध्या झालेला बदल दिसतोय त्यासाठी २०१४ च्या तीन वर्ष मागे जाणे भाग आहे. २०११ मध्ये लोकपालाचे चाळीस वर्ष जुने भिजत घोंगडे सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे आणि तत्कालीन माहिती अधिकार कार्यकर्ते अरविंद केजरीवाल यांनी लोकांसमोर आणत भ्रष्टाचारविरोधी लढ्याची हाक दिली. वास्तविक अशा हाका काय अनेकांनी अनेकांना आजवर मारल्या आहेत. परंतु यावेळी या हाकेला आधी मिडियाने आणि मग लोकांने ओ दिली. बघता बघता लोकपाल आंदोलन उभे राहिले आणि त्याच दरम्यान आजच्या आपल्या चमत्कारिक अवस्थेची पायाभरणी झाली. मतभेद व्यक्त करणारा तो भ्रष्ट आणि लोकपालाला साथ देणारा तो स्वच्छ अशी भलतीच विभागणी या दरम्यान झाली. ती काही प्रमाणात लोकपाल आंदोलनाच्या नेत्यांनी केली असली तरी बहुतांश प्रमाणात खुद्द जनतेनेच केली. काळे आणि पांढरे असे दोनच गट. मध्ये-अध्ये थांबायची सोय नाही. वेगवेगळ्या शक्यता पडताळून बघणे, आकडेवारी, अधिकृत माहिती, पुरावे या आधारे ‘योग्य-अयोग्य’चा निवाडा व्हावा या मूलभूत लोकशाही गोष्टी सपशेल पायदळी तुडवल्या गेल्या. जंतर-मंतरवरून कोणाला भ्रष्टाचारी म्हणलं गेलं की जनता त्या व्यक्तीला दोषी ठरवून मोकळी होऊ लागली. सगळा खेळ प्रतिमांचा आणि प्रतीकांचा होता. पण कितीही काही म्हणलं तरी देशातली जनता एका बाजूला आणि सरकार एका बाजूला असं चित्र या दरम्यान उभं राहिलं होतं. काळी-पांढरी बाजू म्हणजे सरकार आणि जनता अशा होत्या. आणि म्हणूनच ते तुलनेने कमी भयावह होतं. लोकशाहीत एका टप्प्याच्या पलीकडे सरकार लोकांच्या विरोधात जाऊ शकत नाही, गेलं तरी टिकू शकत नाही. आणि तेच २०१४ मध्ये दिसलं. कमकुवत आणि अकार्यक्षम प्रतिमा असणारं सरकार लोकांनी फेकून दिलं आणि त्याजागी, कार्यक्षम आणि कणखर प्रतिमा असणाऱ्या लोकांना सत्तेच्या खुर्चीत बसवलं. २०११ मध्ये ज्या विषारी झाडाचं बी पेरलं गेलं होतं ते झाड आता झपाट्याने वाढू लागलं.\nमतदार नागरिक हा मतदारच राहायला हवा. नागरिकच राहायला हवा. सध्या, मतदार म्हणजे एकतर\nसरकारचे चीअर लीडर्स झाले आहेत किंवा सरकारचे सैनिक. अमेरिकेत एकोणीसाव्या शतकात चीअरलीडर्स हा प्रकार सुरु झाला म्हणतात. खेळात आपल्या आवडणाऱ्या संघाला एका विशिष्ट पद्धतीने नाचत, गात आणि घोषणा देत प्रोत्साहन देणाऱ्या त्या व्यक्ती म्हणजे चीअर लीडर्स. आपल्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी हे चीअरलीडर्स विशिष्ट पद्धतीने काम करत. अमेरिकन फुटबॉल सामन्यात तर विशेषतः कोणत्या व्यक्तींनी कुठे बसायचं, आपल्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी काय काय करायचं याचं एक तंत्रच या मंडळींनी बनवत नेलं. जे एखादा खेळाचा सामना बघायला येतात तेही या प्रोत्साहन देण्याच्या म्हणजेच चिअरिंग प्रक्रियेचा भाग बनत जातात. मेक्सिकन वेव्हसारख्या गोष्टी ह्या याच प्रोत्साहन देण्याच्या शिस्तबद्ध पद्धतीचा एक प्रकार. हे सगळं खेळात उत्तम वाटतं. आपल्या आवडत्या संघाला मनापासून प्रोत्साहन देणारे, घोषणा देणारे समर्थक, खेळाचा समरसून आस्वाद घेणे हे सगळंच उत्तम. पण राजकारण-समाजकारण आणि दैनंदिन आयुष्य याकडे क्रीडाप्रकार म्हणून बघता येत नाही. सरकार तयार करणाऱ्��ा राजकीय पक्षाचा मी समर्थक असेन तर आज मी त्या पक्षाचा आणि पर्यायाने सरकारचाही चीअरलीडर बनून जातो. सरकारच्या कोणत्याही छोट्या-मोठ्या कामावर खुश होऊन झिरमिळ्या हातात घेऊन नाचू लागतो. सोशल मिडियावर त्या या नाचाचं नंगं प्रदर्शनच असतं. यातले काही आपल्या बुद्धीच्या आणि कौशल्याच्या जोरावर चीअर ‘लीडर्स’ बनतात. या नाचण्याचा आपलाच एक उन्माद असतो. आणि त्या धुंदीत आपण इतर कित्येक गोष्टींकडे दुर्लक्ष करू लागतो. पाच चेंडूत पन्नास धावा करण्याचे अशक्यप्राय आव्हान समोर असतानाही ज्याप्रमाणे एखादा षटकार गेल्यावरही आयपीएलमधल्या चीअरलीडर्स नाचतात, तसंही काही मंडळींचं होताना दिसतं. काही तुलनेने कमी महत्त्वाचे, प्राधान्यक्रमवारीत शेवटच्या गाळात असणारे मुद्दे घेऊन नाचत बसतात तरी मी म्हणेन, चीअरलीडर होणारे नागरिक हे कमी धोक्याचे आहेत. समाजाची वीण उसवेल असा अधिक मोठा धोका आहे तो ‘सैनिक’ होणाऱ्या नागरिकांकडून.\nलोकशाहीमध्ये मतदारांचं ‘रेजिमेंटायझेशन’ होणं ही धोक्याची घंटा मानायला हवी. मत पेढ्या किंवा व्होट बँक असं ज्याला म्हणतात त्याच चुकीच्या मार्गावरची फार पुढची पायरी म्हणजे रेजिमेंटायझेशन. मराठीत याला सैनिकीकरण हा जवळ जाणारा शब्द आहे. सैनिकीकरण म्हणजे हातात शस्त्र घेतलेले सैनिक तयार करणे नव्हे, तर सैनिकी मानसिकता बाळगणारे लोक तयार करणे. सैनिकी मानसिकतेमध्ये दोन गोष्टी सर्वात महत्त्वाच्या असतात. एक म्हणजे शिस्त, ज्यात निर्विवाद आज्ञाधारकपणा अभिप्रेत असतो आणि दुसरं म्हणजे एकसारखेपणा- इंग्रजीत ज्याला युनिफॉर्मिटी म्हणतात. या दोन्ही गोष्टी प्रत्यक्ष लष्करात अत्यावश्यक असतात. नव्हे, त्याशिवाय लष्कर कार्यक्षम राहूच शकत नाही. पण ही वैशिष्ट्ये जेव्हा लोकशाही समाजात झिरपतात तेव्हा प्रकरण गंभीर बनतं.\nनिर्विवाद आज्ञाधारकपणा लोकशाहीत अपेक्षितच नाही. उलट सरकारचा प्रत्येक निर्णय सर्व बाजूंनी तपासून घेणं, त्याची सखोल चौकशी करून घेणं, प्रश्न विचारून उत्तरं घेणं हा लोकशाहीला प्रगल्भ करण्याच्या प्रक्रियेतचा अविभाज्य भाग आहे. नियमांना, कायद्याला, निर्णयांना आव्हान देण्याचं, त्यात बदल करण्याचे कायदेशीर प्रयत्न करण्याचं नागरिकांचं स्वातंत्र्य हा आपल्या व्यवस्थेमधला महत्त्वपूर्ण घटक आहे. लष्करात अभिव्यक्ती स्वातंत्र्य ��सतं. मिळणाऱ्या खाण्याबाबत जाहीरपणे तक्रार करणाऱ्या जवानाला सेवेतून कमी केले जाऊ शकते. लष्करात ही कृती योग्य की अयोग्य याबद्दल स्वतंत्र चर्चा होऊ शकते आणि तो आत्ताचा विषय नाही, पण नागरी समाजात अशा प्रकारे कोणाच्या म्हणण्याला दाबून टाकणं हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा उद्योग ठरू शकतो. आणि म्हणूनच समाजाच्या सैनिकीकरणातला सगळ्यात मोठा धोका असतो तो म्हणजे निर्विवाद आज्ञाधारकपणाची मागणी. आपल्या संविधानात समानतेचा उल्लेख आहे. तो संधींची समानता याविषयी आहे. समानता म्हणजे एकसारखेपणा नव्हे. आपण संघराज्य व्यवस्था स्वीकारली तेव्हाच एक प्रकारे आपण आपल्या समृद्ध विविधतेला मान्यता दिली. सैनिकीकरणामधलं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे एकसारखेपणा. सैनिकीकरण म्हणजे स्थानिक भाषा, स्थानिक मान्यता, संस्कृती याला कमी महत्त्व देऊन एक समान भाषा, संस्कृती, आचार-विचार पद्धती यांचा आग्रह सुरु होतो. यातूनच संघराज्य पद्धतीला आव्हान निर्माण होतं.\nआजची चमत्कारिक सामाजिक अवस्था ही या मतदारांच्या सैनिकीकरणाच्या कळत-नकळत होणाऱ्या प्रयत्नांचा परिपाक आहे. किती गंमत आहे बघा, लोकशाहीत अपेक्षित असं आहे की माझा मतदार हा माझ्यावर सगळ्यात बारकाईने लक्ष ठेवून असला पाहिजे, माझ्या चुका त्याने दाखवून दिल्या पाहिजेत. चुका दाखवून देणाऱ्याचे आभार मानले पाहिजेत. ही झाली प्रगल्भ लोकशाही. पण मतदारांच्या सैनिकीकरणामुळे होतं काय की, माझे मतदार हे माझे नागरिक न राहता सैनिकच बनू लागतात. आणि एकदा का ते माझे सैनिक बनले की माझे विचार, माझा दृष्टीकोन, माझे आदेश याबाबत मी निर्विवाद आज्ञाधारकपणाची अपेक्षा करू लागतो जी पूर्ण होतेच. जो या आज्ञाधारकपणाच्या पलीकडे जातो, तो माझा शत्रू ठरतो. सरकारकडे असणाऱ्या पाशवी अधिकार आणि शक्तींच्या पलीकडे जाऊन सरकारी पक्षाला जेव्हा असे सैनिक उपलब्ध होतात तेव्हा लोकशाही आणि स्वातंत्र्याचा संकोच व्हायला सुरुवात होते.\nसरकारच्या एखाद्या कृतीवर कोणी आक्षेप नोंदवला तर आजचा सरकार समर्थक मतदार ‘आम्हाला दुसरा पर्याय नव्हता म्हणून आम्ही यांना निवडून दिलं’ असा बचाव तरी करतो किंवा ‘तुमचा आक्षेप चुकीचा आहे’ असा प्रतिहल्ला तरी चढवतो किंवा ‘याआधी तुम्ही आक्षेप घेत नव्हता’ अशी तर्कदुष्ट मांडणी करताना दिसतो. खरंतर सरकार समर्थक मतदाराने यातले क��हीही बोलून आक्षेप घेणाऱ्यावर चाल करून जाण्याची गरज नसते. आक्षेप सरकारी कृतीवर घेतलेला असताना त्याचा बचाव करण्याची वा खुलासा करण्याची जबाबदारी सरकारचीच असते. उलट सजग मतदार म्हणून वादी-प्रतिवादी यांचे म्हणणे ऐकून पुढच्या निवडणुकीत योग्य तो निर्णय घेण्याची संधी त्याला असते. पण सरकारी प्रतिवाद येण्याआधीच वादीवर हल्ला चढवून आपण न्याय्य खटल्याची शक्यताच संपवतो. आणि हे एका व्यक्तीच्या बाबतीत तुलनेने कमी गंभीर आणि बोथट वाटेल. पण समाजाच्या पातळीवर सरकार समर्थक मतदारांची धार हजारो पटींनी वाढत जाते, आणि परिस्थितीचं गांभीर्य लाखो पटींनी. सरकारी निर्णयावर आक्षेप घेणारे सामाजिक राजकीय कार्यकर्ते सरकारसमोर ताकदीने अगदी छोटे असतात. त्यांची ताकद लोकांच्या पाठींब्यातच सामावलेली असते. पण ज्या वेळी समाजाच्या सैनिकीकरणामुळे लोकांचा पाठींबा या कार्यकर्त्यांकडून सरकारकडे जातो तेव्हा सरकारी निर्णयांना आव्हान देणारे, प्रश्न विचारणारे, खुलासे मागणारे यांचा शक्तिपात होतो. नागरी समाजाचा शक्तिपात म्हणजे अनियंत्रित सत्तांना निमंत्रण, प्रश्न विचारणारे संपले म्हणजे स्वातंत्र्याचा ऱ्हास.\nया सगळ्या परिस्थितीत काय करावे लागेल सगळ्यात मोठं आव्हान आपल्यासमोर आहे ते म्हणजे लोक आणि सरकार यांच्यामध्ये, सरकारचा बचाव करणाऱ्या मतदार-सैनिकांची एक संरक्षक भिंत आत्ता उभी आहे ती बाजूला सारावी लागेल. ही भिंत मला माझ्या सरकारपासून दूर नेते आहे. एक प्रकारे सरकार आणि माझ्यात जो सामाजिक करार असतो त्याचंच उल्लंघन या भिंतीमुळे होतंय. मी आणि माझं सरकार यांच्यामध्ये कोणीही तिसरं असता कामा नये. माझं सरकार हेच मला उत्तरदायी आहे. माझ्या प्रश्नांना, सरकारने उत्तर दिले पाहिजे, या मधल्या मतदार-सैनिकांनी नव्हे. समाजाला मतदार-सैनिकीकरणापासून दूर नेण्याच्या कामाला गती दिल्याशिवाय ही भिंत दूर होऊ शकत नाही. ही भिंत जोवर उध्वस्त होत नाही तोवर देशातल्या लोकशाहीला गंभीर धोका आहे. सगळ्या सूज्ञ मंडळींना यासाठी जीवापाड प्रयत्न करावे लागतील. आणि हे प्रयत्न करणारे कोणत्याही विचारधारेचे असू शकतात, कोणत्याही पक्षाला मत देणारे असू शकतात. लोकशाही म्हणजे निवडणुका नव्हेत. लोकशाही ही नुसती राजकीय व्यवस्था नसते. ती एक संस्कृती आहे. अभिव्यक्तीस्वातंत्र्य, प्रश्न ���पस्थित करण्याचं, सरकारला आव्हान देण्याचं स्वातंत्र्य, एक विरुद्ध एकशे तेवीस कोटी असं असतानाही माझ्या मतांचा आदर करणं, मला सुरक्षितता देणं असं सगळं यात येतं. लोकशाहीत सगळ्या गोष्टी फक्त मतदानाशी संबंधित नसतात. मत देण्याची वेळ येईल तेव्हा त्यातल्या त्यात चांगला बघूनच मत द्यावं लागतं. ते योग्यच आहे. पण सरकार तयार झाल्यावर मी त्या सरकारचा सैनिक नसतो. उलट नागरिक म्हणून त्या सरकारला जाब विचारणं, जाब विचारणाऱ्यांना बळ देणारा समाज निर्माण करणं हे लोकशाहीसाठी आवश्यक कर्तव्य आहे.\nमाझी ही सगळी मांडणी २०१४ ची लोकसभा निवडणूक, नरेंद्र मोदी, अरविंद केजरीवाल, राहुल गांधी या व्यक्ती किंवा भाजप-कॉंग्रेस-आप हे पक्ष, अशा गोष्टी डोळ्यासमोर ठेवून केलेली नाही हे आवर्जून सांगणे गरजेचे आहे. या सगळ्या आत्ताच्या गोष्टी आहेत. पुढची काही वर्ष महत्त्वाच्या. पण देश आणि इथे रुजवण्याची संस्कृती यांचे परिणाम दूरगामी असणार आहेत. इथे मला अटलबिहारी वाजपेयी यांचं एक लोकसभेतलं भाषण आठवतंय. वाजपेयी आपल्या अफलातून शैलीत म्हणतात, “सत्ता का खेल तो चलेगा, सरकारे आएगी, जाएगी... ये देश रहना चाहिये, इस देश का लोकतंत्र अमर रहना चाहिये |”. सरकार कोणाचंही असो, स्थानिक असो किंवा संपूर्ण देशाचं, लोकशाही संस्कृती जतन करायला हवी, लोकशाही वृत्ती जपायला हवी आणि त्यासाठी या मतदारांच्या सैनिकीकरणाचा हेतुपुरस्सर किंवा अहेतुकपणे घडणारा प्रकार थांबवायला सूज्ञ मंडळींनी कंबर कसली पाहिजे. माझ्यात आणि माझ्या सरकारमध्ये उभ्या या भिंतीला खिंडार पाडायलाच हवं. लोकशाहीची झुंडशाही किंवा बहुमतशाही होऊ द्यायची नसेल तर हे करायलाच हवं, याबद्दल माझ्या मनात आज अणुमात्र शंका नाही.\n(दि. २१ मे २०१७ च्या महाराष्ट्र टाईम्समध्ये प्रसिद्ध.)\nभिंतीला खिंडार पाडायलाच हवं\nफंडा लाईफ आणि पार्टनरचा (21)\nवाचलेच पाहिजे असे काही (4)\nया ब्लॉग वर लेखांमधून किंवा चित्रांमधून व्यक्त होणारी सर्व मते माझी 'वैयक्तिक मते' आहेत. मी ज्या संस्था-संघटनांमध्ये काम करतो त्यांची विचारधारा माझ्या लेखात व्यक्त होणाऱ्या मतांपेक्षा वेगळी असू शकते. माझ्याशी मतभेद असल्यास कमेंट्स मध्ये मांडावेत. किंवा मला ईमेल करावा. उगीच भावनिक वगैरे होऊन तोडफोड, मारहाण असल्या असंस्कृत, असभ्य आणि बेकायदेशीर गोष्टी करू नयेत. तसेच, इथे कम���ंट्स मध्ये व्यक्त होणाऱ्या इतरांच्या मतांना ब्लॉगचा संपादक जबाबदार असणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%AB%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%B8-%E0%A4%B8%E0%A4%B0/", "date_download": "2019-02-20T10:59:27Z", "digest": "sha1:5EJABAECO4PWDAX73KEU6KBHU5KUPZGC", "length": 10958, "nlines": 99, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "संभाजी भिडेंवर फडणवीस सरकार मेहरबान! दंगलीचे गुन्हे घेतले मागे | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nशत्रूला धडकी भरवणारे F-21 भारताला देण्यास अमेरिका तयार\nपतीच्या मारहाणीत पत्नीचा गर्भपात ; तू काळी आहेस, सुनेचा सासरच्यांनी केला छळ\nएकही बांधकाम कामगार कुटुंब बेघर राहणार नाही\nशहराचा पाणीपुरवठा उद्या बंद\nमुळशीत आणखी एका ‘लवासा’चा घाट\nHome breaking-news संभाजी भिडेंवर फडणवीस सरकार मेहरबान दंगलीचे गुन्हे घेतले मागे\nसंभाजी भिडेंवर फडणवीस सरकार मेहरबान दंगलीचे गुन्हे घेतले मागे\nकोरेगाव-भीमामध्ये हिंसाचार घडवून आणल्याचा आरोप असलेले शिवप्रतिष्ठानचे सर्वेसर्वा संभाजी भिडे यांच्या विरोधातील दंगलीचे सहा गुन्हे मागे घेण्यात आले आहेत. राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारने हा निर्णय घेतला आहे. भाजपा सरकारने भिडे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनाही दिलासा दिला आहे. सरकारने भिडे यांच्या शेकडो कार्यकर्त्यांविरोधातील गुन्हे सुद्धा मागे घेतले आहेत.\nमाहिती अधिकारातून ही बाब समोर आली आहे. सरकारने शिवसेना-भाजपा कार्यकर्त्यां विरोधात दाखल झालेले गुन्हे सुद्धा मागे घेतले आहेत. माहिती अधिकारातून समोर आलेल्या माहितीनुसार राज्य सरकारने या संदर्भात एकूण आठ परिपत्रक जारी केली आहेत. २००८ साली जोधा अकबर चित्रपटाला विरोध करताना संभाजी भिडे यांच्या कार्यकर्त्यांनी मालमत्तेची नासधूस केल्याचा आरोप होता. त्या प्रकरणी संभाजी भिडे यांच्यावर हे गुन्हे दाखल करण्यात आले होते.\nयावर्षी एक जानेवार���ला कोरेगाव-भीमामध्ये झालेल्या हिंसाचारा प्रकरणी पुणे पोलिसांनी १० सदस्यांची समिती स्थापन केली होती. या समितीने संभाजी आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर या हिंसाचाराचा ठपका ठेवला होता. या हिंसाचारात एकाचा मृत्यू झाला होता. आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी २००८ पासून किती जणांवरील गुन्हे मागे घेण्यात आले त्याची माहिती मागितली होती. त्यातून जून २०१७ मध्ये संभाजी भिडे आणि त्यांच्या तीन साथीदारांवरील गुन्हे मागे घेतल्याची माहिती समोर आली. काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार सत्तेवर असताना २००८ ते २०१४ दरम्यान एकही गुन्हा मागे घेतला नाही. मात्र जून २०१७ ते १४ सप्टेंबर २०१८ पर्यंत शेकडो आरोपींवरचे गुन्हे मागे घेण्यात आले.\nहुंडा न दिल्याने महिलेचा गळा दाबून खून\nविज्ञान क्षेत्रातही वैज्ञानिक दृष्टिकोनाची गरज\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-April2015-SitaraMirchi.html", "date_download": "2019-02-20T12:03:30Z", "digest": "sha1:LBHHDPP7DWO7WGUJNQ2GSQBASWNG5XWW", "length": 12907, "nlines": 28, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bcy - डा.बावसकर टेक्नालाजि - २ एकर सितारा व प्रजोलापासून १० महिन्यात निव्वळ नफा ४।। लाख सिताफळ, पपई, मिरची, टोमॅटो रोपवाटिकेत अनेक यशस्वी प्रयोग", "raw_content": "\n२ एकर सितारा व प्रजोलापासून १० महिन्यात निव्वळ नफा ४ लाख सिताफळ, पपई, मिरची, टोमॅटो रोपवाटिकेत अनेक यशस्वी प्रयोग\nश्री. जीवन विठ्ठल ढाकरे, मु.कंकराळा, पो.जरंडी, ता.सोयगाव, जि.औरंगाबाद मो. ९६८९६५७५२८\nदोन वर्षापुर्वी जळगाव कृषी प्रदर्शनातून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची कृषी मार्गदर्शिका नेली होती. त्यातील माहिती वाचल्यानंतर टेक्नॉंलॉजीने वेगवेगळ्या भागातील शेतकऱ्यांनी विविध पिकांवरील घेतलेले रिझल्ट वाचून भारावलो. त्यानंतर जळगाव येथून जर्मिनेटर मिरचीची रोपे कोकोपीटमध्ये तयार करण्यासाठी घेवून गेलो. मिरचीचे बियाणे जर्मिनेटर द्रावणात बुडवून लावल्यामुळे १००% उगवण झाली. नंतर एकही रोप मेले नाही. २५% मर होत असे.\nत्या रोपांची २ एकरात ४' x २' वर जून २०१३ मध्ये लागवड केली. त्यावेळी हवामान अनुकूल असल्याने पिकावर जास्त फवारण्याची गरज भासली नाही. गरजेपुरते बाविस्टीन आणि कॉन्फिडॉर फवारले. डी.ए.पी., सुपर फॉस्फेटच्या २ - ३ बॅगा लागवडीपुर्वी आणि त्यानंतर पुन्हा याचप्रमाणे फुलकळी अवस्थेत २ - २ बॅगा खत दिले होते.\nजर्मिनेटरमुळे रोपे सुरूवातीपासूनच जोमदार तयार झाल्याने मिरचीवर ज्यादा फवारण्याची गरज भासली नाही. प्लॉट १ नंबर तयार झाला होता. बाकीच्यांकडे व्हायरस आला असताना आमची मिरची निरोगी होती. या मिरचीचे तोडे सव्वा महिन्यात चालू झाले. १५ दिवसात २० क्विंटलपासून सुरू झालेली मिरची पुढे वाढत वाढत तोड्याला ४० - ७० ते ८० क्विंटलपर्यंत मिळाली. २ - ३ महिने चांगले उत्पादन मिळाले. नंतर पुढे कमी - कमी होत गेली व जुलै २०१३ अखेरीस चालू झालेली मिरची मे २०१४ पर्यंत चालली.\nवाशी मार्केटला सितारा (१ एकर) मिरचीला ३ - ४ हजार रुपये/क्विंटल तर प्रजोला (१ एकर) वाणाच्या मिरचीला २००० ते २२०० रुपये/क्विंटल भाव मिळत होता. या २ एकरातील मिरचीपासून एकूण १ लाख रू. खर्च वजा जाता ४ ला��� रू. खर्च वजा जाता ४ लाख रुपये निव्वळ नफा मिळाला. मल्चिंग पेपर व ठिबकमुळे उत्पादन खर्च वाढला होता. मात्र त्यामुळे उत्पादनातही वाढ झाली व दर्जा चांगला मिळाल्याने ज्यादा भाव मिळून उत्पन्नात भरीव वाढ झाली.\nनर्सरी व्यवसायासाठी जर्मिनेटर रामबाण\nमाझा भाजीपाल्याच्या नर्सरीचा व्यवसाय असल्याने बिजप्रक्रियेत जर्मिनेटरचा वापर करतो. गेल्यावर्षी टोमॅटोची २० हजार रोपे तयार केली, एकही रोप वाया गेले नाही. आठवड्यापुर्वी सितारा मिरचीचा १० हजार व प्रजोला मिरचीचा १० हजार रोपे तयार केली आहेत. १ महिन्याच्या आत रोपे ७ - ८ इंच उंचीची लागवडीयोग्य तयार होतात.\nगेल्या आठवड्यातील या मिरची रोपांना जर्मिनेटरचे अजून २ फवारे घेणार आहे. सरासरी ३० दिवसात रोपे विकतो, तेव्हा ती ५ - ६ पानावर असतात. खोड बळकट होते. ४' x २' वर ५ ते ५ हजार रोपे एकरी लावतात. ट्रे सह १.२० रुपये/रोपे याप्रमाणे देतो. ट्रे शिवाय एक रुपयाला रोप देतो. कोकोपिटमध्ये कोणतेही खत वापरत नाही. तरी मिरचीचे पीक आमच्या भागात एक नंबरचे असते. सरांनी सांगितले की, \"जर्मिनेटरची बिजप्रक्रिया केल्यामुळे रोपे जोमदार येवून रोगप्रतिकार शक्ती वाढते, तसेच रोपे लावतानाच सरळ लागत असल्याने झाडे जोमदार तयार होतात. रोगराई येत नाही. \"\nसिताफळ बाळानगरची रोपे जर्मिनेटरची प्रक्रिया करून शेतकऱ्यांना वाटली. १९९५ साली पाटील नावाचे कृषी अधिकारी आमच्या भागात होते. ते आपल्याकडे येत असत. त्यांनी मला सिताफळाचे ५०० ग्रॅम बी दिले होते. त्यावेळी माझ्याकडे २ एकर पपई १०'x १०' वर होती. तेव्हा पपईच्या खोडाजवळ अंदाजे २- २/३ - ३ सिताफळाचे बी टाकले. १८ महिन्यात पपई संपली. पपई माल सुरत मार्केटला विकला. रासायनिक खत कोणत्याही पिकाला वापरात नाही. पपईच्या खोडाजवळ टाकलेल्या सिताफळाच्या बियापासून उगवलेल्या रोपांपैकी जोमदार १ - १ रोग ठेवले. सिताफळ १०' x १०' वर आहे. ठिबक आहे.\nसिताफळात सध्या २ महिन्याचे मिरचीचे आंतरपीक इनलाईन ५' x १' वर आहे. हे सिताफळ १५ वर्षापासून सुरू आहे. ३ वर्षात सिताफळ चालू झाले होते. ६ फळांचे आणि ४ फळांचे याप्रमाणे बॉक्स भरतो ते बॉक्स ८० रू. पासून १२० रू. भावाने जातात. दसऱ्याला सिताफळ चालू होते ते डिसेंबर - जानेवारीत संपते. ३ महिने बहार चालतो. जावेळेस पाऊस असतो तेव्हा भाव डाऊन होतात.\n४ - ५ वर्षापुर्वी नवरात्रात अचानक पाऊस झाल्याने मा��्केटला पाठविण्यास तयार केलेल्या मालाचे १ हजार बॉक्स भिजले. ते पाण्याने सडून आतील सिताफळही सडून गेले व फक्त बी राहिले. मग ते बी उकिरड्यावर टाकले. बॉक्समध्ये एका रात्रीत सिताफळ पिकते. नंतर उकिरड्यावरील बी गोळा करून शेतात असेच फोकले. यापासून जवळपास १ लाख रोपे तयार झाली असतील. त्यातील ५० - ६० हजार रोपे शेतकऱ्यांना फुकट दिली आणि उरलेली काढून टाकून त्या रानात मिरची लावली. सिताफळ सुरत मार्केटला आडत्याकडे विकतो. जामनेरचे आडते तेथे आहेत.\n१९९५ साली मी मॅट्रीक पास झालो. आपली टेक्नॉंलॉजी इतरांपेक्षा भारी आहे. तेव्हा मला आपल्याकडून टिश्यू कल्चर केळीची रोपे पाहिजे आहेत. आता २० हजार रोपे दिली तरी चालतील. वर्षभरात ३ ते ३ लाख रोपांची माझ्या मार्फत आमच्या भागात विक्री होईल. एवढी माझ्याकडे ऑर्डर आहे. तेव्हा आज (३० जानेवारी २०१५) खास केळी व पपईच्या रोपांसाठी आलो आहे. याचबरोबर मला डॉ. बावसकर तंत्रज्ञान आमच्या भागातील शेतकऱ्यांसाठी विक्रीस ठेवायचे आहे. तेव्हा सरांनी सांगितले की, ज्यांना शेतकऱ्यांविषयी कणव आहे. ज्यांचा तालुक्यात हजारो शेतकऱ्यांशी संपर्क आहे. त्यांना शेतकऱ्यांसाठी उभे करू. आज सरांनी मला 'कृषी विज्ञान' फेब्रुवारी २०१५ चे मासिक भेट दिले व मासिक पाहिल्यावर हे मासिक खूप उपयुक्त असल्याचे जाणवल्याने लगेचच 'कृषी विज्ञान' मासिकाची वार्षिक वर्गणी भरली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-TomatoBook2017-Tomato18.html", "date_download": "2019-02-20T12:12:44Z", "digest": "sha1:PAZYNVSMNAZ7I3CY226KDSMSK7YBVP5M", "length": 3842, "nlines": 17, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology -डा.बावसकर टेक्नालाजि - डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीमुळे टोमॅटो कडक, दर्जेदार व खोडवाही उत्तम", "raw_content": "\nडॉ.बावसकर टेक्नॉलॉजीमुळे टोमॅटो कडक, दर्जेदार व खोडवाही उत्तम\nश्री. नामदेव आबाजी शिंदे, मु.पो. पांगरी शिंदेवाडी, ता. पुरंदर, जि. पुणे\nमागच्या वर्षी आषाढात (जुन, जुलै २००४) टोमॅटो २५३५ डॉ.बावसकर तंत्रज्ञानाने केली होती. मासिकामध्ये सांगितल्याप्रमाणे १ पुडी जर्मिनेटरमध्ये भिजवून टाकली होती. तर बियाण्याची १००% उगवण झाली. रोप उगवून आल्यापासून पंचामृत फवारण्या केल्यामूळे २० दिवसातच रोप लावायला आले. लागण करताना रोपे जर्मिनेटरच्या द्रावणात बुडवून घेतल्यामुळे १००% जगली. नांगी एक सुद्धा पडली नाही. लागण केल्यानंतर १५ दिवसांनी खरपणी केली. २०:२०:० चे एक पोते टाकले. खांदणी करून भर दिली. नंतर पंचामृत फवारणी केली. तार, सुतळीने बांधली. एक महिन्यातच भरपूर फुलकळी लागली. फुले लागल्यापासून एक महिन्यात पहिला तोडा १० खोकी (२२ ते २३ किलो) माल मिळाला. फळाची साईज मोठी व एकसारखी होती. चमक भरपूर होती. विशेष म्हणजे माल कडक (टणक सालीचा) निघाला. त्यामुळे ९०, १००, ११० रु./१० किलो असा बाजार मिळाला. इतरांपेक्षा नेहमी ४ ते ५ रु. ने भाव जास्त मिळाला. शेवटपर्यंत एकसारखा माल २५० खोके मिळाला. एकूण खर्च जाऊन ४ ते ५ महिन्यात १० गुंठ्यात १८,०००/ - रु. झाले. नंतर प्लॉट सोडून दिला. मात्र तो सुद्धा परत फुटला. त्याला १२५ खोकी निघाली त्याचे ४ हजार रु. झाले. म्हणजे चालू व खोडवा मिळून २२ हजार रुपये झाले. हा या तंत्रज्ञानाचा अनुभव पाहता मी आज रोजी परत नविन लागवडीसाठी याच टेक्नॉलॉजीचा करणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://prajamanch.com/?p=2958", "date_download": "2019-02-20T11:33:08Z", "digest": "sha1:WQUJ35NQJYHDWQVSMOMIQWMFM7CESMKG", "length": 13078, "nlines": 122, "source_domain": "prajamanch.com", "title": "सामाजिक संस्थांनी गुणवंत विद्यार्थ्यांना पाठबळ द्यावे – प्रा.विश्वनाथ गायकवाड – Prajamanch", "raw_content": "\nसामाजिक संस्थांनी गुणवंत विद्यार्थ्यांना पाठबळ द्यावे – प्रा.विश्वनाथ गायकवाड\nसामाजिक संस्थांनी गुणवंत विद्यार्थ्यांना पाठबळ द्यावे – प्रा.विश्वनाथ गायकवाड\nसांगली प्रजामंच भूषण महाजन\nबालाजी सार्वजनिक वाचनालय कडेगांव यांच्या वतिने तालुक्यातील इ.१० वी व इ १२वी तसेत महाराष्ट्र लोकसेवा अयोगाच्या वतिने घेण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षक पदासाठीच्या परिक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंतांचा सत्कार कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी मुख्याध्यापिका सौ.एन.ए.मुल्ला मँडम होत्या.\nसमाजात आज सर्व क्षेञात मुली आघाडीवर आहेत.तरीही महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आजही ऐरणीवर आहे.महिलांच्या संरक्षणासाठी व त्याना समाजात मानाचे स्थान निर्माण करुन देण्यासाठी समाजाने व आशा सामाजिक संघटनानी पुढाकार घेणे गरजेचे आहे.महिला सक्षम आहेत.त्या आपल्या गुणवत्तेने आपले स्थान निर्माण करतील पण समाज म्हणुन आपण त्याच्या पाठीमागे खंबिरपणे उभे राहुन त्याना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.आपल्या पुरोगामी विचारवंताच्या देशात महिला सुरक्षित न��हीत ही खेदाची गोष्ट आहे.समाजाने जागृत राहुन.महिलांचा आदर व त्यांना सन्मानाची वागणूक देणे गरजेचे आहे.समाजातील गुणवंत व होतकरु विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्याचे काम हे बालाजी सार्वजनिक वाचनालय करित आहे ही गोष्ट कैतुकास्पद अभिनंदनिय आहे.समाजातील सर्व घटकांनी याचे अनुकरण करुन गुणवंताना प्रोत्साहन द्यावे. असे मत गायकवाड यांनी पुढे बोलताना व्यक्त केले .\nप्रारंभी वाचनालयाचे अध्यक्ष संपतराव पवार यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक व स्वागत केले.प्रविण पवार यांनी इतिवृत्ताचे वाचन केले.दरम्यान तालुक्यातील १० वी, व १२ वी तील केद्रनिहाय प्रथम येणाऱ्या व कडेगांव तालुक्यातील पोलिस उपनिरीक्षक पदी निवड झालेल्या ९ गुणवंत विद्यार्थी यांचे सत्कार मान्यवरांच्या हास्ते करण्यात आले.तसेच वह्याचे वाटप करण्यात आले.\nस्पर्धा परिक्षा म्हणजे मृगजळ आम्ही तरुण आपले नशिब आजमवण्याचा प्रयत्न करीत असतो.जिद्द चिकाटी आमच्यात असते.पण आम्हांला आमचा आत्मविश्वास टिकविण्यासाठी समाजाने स्पर्धा परिक्षांचा आभ्यास करणाऱ्या विद्यार्थी यांच्या मागे खंबिरपणे उभा राहुन त्यांना प्रोत्साहन द्यावे.एक दोन वेळेस अपयश आले म्हणुन त्यांना हिनवू नये.त्यामुळे त्याचे खच्चीकरण जिद्द असुन अनेकदा अनेक विद्यार्थी समाजातील अपप्रवृत्तीच्या लोकांमुळे आपला अभ्यास सोडून इतर मार्गाचा अवलंब करतात.स्पर्धा परिक्षेत संपादन करण्यासाठी थोडा वेळ लागतो.माञ जिद्द आणि चिकाटी असेल तर यश नक्कीच मिळते.म्हणून समाजाने सुध्दा\nया विद्यार्थ्यांना पाठबळ दिले पाहीजे तरच आपल्या ग्रामिण भागातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर यश संपादीत करु शकतील.मी वारणानगरला क्लासला होतो.अनेक परिक्षा दिल्या मुलाखती पर्यंत जायचो.पण मुलाखतीत गुण न मिळाल्याने पुन्हा परत यायचो. नंतर गावी आलो कडेगांव येथे स्वामी विवेकानंद स्पर्धा परिक्षा ग्रंथालय व अभ्यासिकेत प्रवेश घेतला व पुन्हा तयारीला लागलो.अभ्यासिकेचे वातावरण शांत व प्रसन्न असल्यामुळे मला त्याचा फायदा झाला.संयोजकांनी माझा सत्कार केला मी त्याचा आभारी आहे.असे मत पोलिस उपनिरीक्षक पदी निवड झालेल्या संदिप वञे(देशमुख) यांनी व्यक्त केले.\nसुप्रिया गायकवाड (विटा) मनिषा महाडीक नेवरी,स्नेहल तांबडे कडेगांव ,मोहसिन मुल्ला नेवरी, यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.\nअंधकवी चंद्रकांत देशमुखे,जगन्नाथ नायकवडी,ज्ञानेश्वर शिंदे,प्रविण पवार,संदिप पवार,प्रमोद माळी,सदानंद माळी,किशोर देसाई,मन्सूर जमादार उपस्थित होते.कार्यक्रमाचे स्वागत संपतराव पवार यांनी केले तर अशोक पवार यांनी अभार मानले.\nPrevious विना अनुदानित घरगुती गॅसचे दर ५५.५० रु. वाढले\nNext शाळेच्या मध्यान्ह भोजनातून १४१ विद्यार्थ्यांना विषबाधा\nपोलीस छाप्यात सांगली येथे 500 व 2 हजाराच्या नकली नोटाचा धक्कादायक प्रकार उघड\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात,नववर्षांत राज्य कर्मचाऱ्यांचा जल्लोष\nबारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी, तर दहावीची एक मार्चपासून, वेळापत्रक अधिकृत संकेतस्थळावर\nकर्तव्यनिष्ठ अधिकारी तुकाराम मुंढेंच्या 12 वर्षाच्या कार्यकाळात 11 बदल्या\nदमणगंगा, तापी नदीचे पाणी नदीजोड प्रकल्पाव्दारे खान्देश-मराठवाड्याकडे वळवणार\n‘मैत्रय समूह’ आर्थिक फसवणूक प्रकरणात ३० गुन्हे दाखल, ठेवीदारांनी ठेवीच्या मागणीसाठी अर्ज करण्याचे आव्हान\nधारणी महसूल विभागात शिव जयंती निमित्त्त रक्तदान, उप विभागीय अधिकारी राहुल कार्डिले यांनी ही केले रक्तदान\nकुसूमकोट खुर्द येथे भूमिहीन अतिक्रमण धारकांच्या जमिनीवर भूस्वामींनी केले अवैध अतिक्रमण\nअमरावती भा.ज.प जिल्हा प्रमुख दिनेश सूर्यवंशी यांचा वाढदिवसा निमित्य फळे वाटप.\nअखिल भारतीय बलाई महासभा राष्ट्रीय व राज्यस्तरीय कार्यकारणी घोषित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/udyanraje-bhosale-wants-rajwada-satara-167265", "date_download": "2019-02-20T12:01:05Z", "digest": "sha1:I3E3WU6UWV2PJIJ6VF6CAU3EBZ6SB4CA", "length": 15545, "nlines": 205, "source_domain": "www.esakal.com", "title": "Udyanraje Bhosale wants rajwada in Satara वास्तुच्या दूरावस्थेमुळे उदयनराजेंना हवाय ऐतिहासिक राजवाडा | eSakal", "raw_content": "\nबुधवार, फेब्रुवारी 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर बुधवार, फेब्रुवारी 20, 2019\nवास्तुच्या दूरावस्थेमुळे उदयनराजेंना हवाय ऐतिहासिक राजवाडा\nबुधवार, 23 जानेवारी 2019\nराजवाड्याची दूरावस्था थांबावी यासाठी खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रयत्न सुरु ठेवले आहेत. शासनाने तो ताब्यात द्यावा अशी मागणी खासदार भोसले यांनी केली आहे. सध्या जिल्हा व सत्र न्यायालयाकडे राजवाड्याचा ताबा आहे. न्यायालयाने ताबा सोडणे आवश्‍यक आहे. दरम्यान सध्या जिल्ह्यात कौटूंबिक न्यायालयासाठी आवश्‍यक असलेली जागेसाठी जिल्हा प्रशासनाने ट्रेझरी कार्यालयानजीकची जागेची मागणी शासनास केली आहे.\nसातारा : पूरातत्व विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे साताऱ्याच्या ऐतिहासिक राजवाड्याची होणारी दूरावस्था लक्षात घेऊन खासदार उदयनराजे भोसले यांनी राजवाड्याचा ताबा मिळावा यासाठी प्रयत्न सुरु ठेवले आहेत.\nसध्या जिल्हा व सत्र न्यायालयाच्या ताब्यात राजवाड्याची वास्तु आहे. दरम्यान कौटूंबिक न्यायालयाच्या जागेसाठी ट्रेझरीनजीकच्या जागेचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडून शासनास पाठविण्यात आला आहे.स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना असलेला राजवाडा हे साताऱ्याचे वैभव आहे. या राजवाड्यात पुर्वी जिल्हा व सत्र न्यायालयाचे कामकाज चालत. तसेच त्या शेजारील वाड्यात \"छत्रपती श्रीमंत प्रतापसिंह हायस्कूल' आज ही सुरु आहे.\nसध्या ही शाळा जिल्हा परिषदेमार्फत चालविली जात आहे. न्यायालय स्व वास्तुत गेल्यानंतर राजवाड्याकडे संपुर्णतः दुर्लक्ष झाले. तसेच हायस्कूलमध्ये ही सातत्याने लाकड्यांची दुरुस्तीची कामे निघतात. सद्यपरिस्थितीमध्ये या दोन्ही वास्तु आता मोडकळीस आल्या आहेत. राजवाड्यात तर अनेक वेळा छोट्या मोठ्या चोऱ्या झाल्या. पूरातत्व विभागाच्या दुर्लक्षामुळे जूना राजवाड्याची तर मोठ्या प्रमाणात दूरावस्था निर्माण झाली आहे. या ऐतिहासिक वास्तुचे होत चालले पतन राजमाता कल्पनाराजे भोसले यांच्या नजरेआड होत नाही. यामुळे अधूनमधून त्या स्वतः शासनस्तरावर प्रयत्न करुन त्याची स्वच्छता होईल तसेच सुरक्षितता राहील याची काळजी घेत असतात. नगराध्यक्षा सुजाता राजेमहाडिक यांनी त्यांच्या कारर्किदीत राजवाडा येथील बाहेरील परिसराचे सुशोभिकरण केले. परंतु तेथील सुशोभित दिवे, खांब याची ही मोडतोड झाली.\nराजवाड्याची दूरावस्था थांबावी यासाठी खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रयत्न सुरु ठेवले आहेत. शासनाने तो ताब्यात द्यावा अशी मागणी खासदार भोसले यांनी केली आहे. सध्या जिल्हा व सत्र न्यायालयाकडे राजवाड्याचा ताबा आहे. न्यायालयाने ताबा सोडणे आवश्‍यक आहे. दरम्यान सध्या जिल्ह्यात कौटूंबिक न्यायालयासाठी आवश्‍यक असलेली जागेसाठी जिल्हा प्रशासनाने ट्रेझरी कार्यालयानजीकची जागेची मागणी शासनास केली आहे.\nजवान म्हणाला, आमची गाडी उडवली अन् तेवढ्यात फोन कट झाला\nकोरेगाव : पाच वर्षांपूर्वी छत्तीसगडमध्य��� नक्षलवाद्यांच्या हल्ल्यातून बचावलेल्या सुशांत वीर या जवानाने पुलवामा येथून आमची गाडी उडवली आहे, असा फोन रुई...\n...जेव्हा उदयनराजे व्यासपीठावर गाणं गातात(व्हिडिओ)\nसातारा- आज (ता.12) उत्कृष्ट पत्रकार सन्मान पुरस्काराच्या कार्यक्रमात खासदार उदयनराजे यांनी गाणं म्हटल्यानं अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. ...\nउदयनराजेंविरोधात शिवसेनाच लढणार - दिवाकर रावते\nसातारा - सातारा लोकसभेची जागा शिवसेनेकडेच आहे. त्यामुळे छत्रपतींच्या विरोधात नव्हे तर आम्ही राष्ट्रवादीच्या...\nअन् उदयनराजेंना रडू कोसळले (व्हिडिओ)\nसातारा- कायम चर्चेत असलेले साताऱ्यातील राष्ट्रवादीचे खासदार खासदार उदयनराजे भावूक झालेले पहायला मिळाले. त्यांना एकदम रडूच कोसळल्याचे पाहायला मिळाले....\nवाढीव गुण पदरी पाडण्यासाठीच्या प्रस्तावाला मिळाली मुदतवाढ\nयेवला - कला, संगित, नृत्य, नाट्य या कलांचे विद्यार्थ्यांना मिळणारे सवलतीचे वाढीव गुण पदरी पाडून घेण्यासाठी दहावीच्या विध्यार्थ्यांना प्रस्ताव द्यावा...\nरिषभ पंतचा 'वर्ल्ड कप'साठी विचार; धोनीचं काय होणार\nऍडलेड : अनुभवी यष्टिरक्षक महेंद्रसिंह धोनीच्या सध्याच्या खराब फॉर्मकडे पाहता भारतीय संघ व्यवस्थापनाने विश्‍वकरंडक स्पर्धेसाठी राखीव यष्टिरक्षक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/sugarcane-factories-should-pay-mrp-amount-interest-164627", "date_download": "2019-02-20T12:07:14Z", "digest": "sha1:MKD3LRITBXILOH5SG65W6LYKLWQLNTOF", "length": 14087, "nlines": 209, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sugarcane factories should pay the MRP amount with interest साखर कारखान्यांनी थकीत एफआरपीची रक्कम व्याजासह द्यावी | eSakal", "raw_content": "\nबुधवार, फेब्रुवारी 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर बुधवार, फेब्रुवारी 20, 2019\nसाखर कारखान्यांनी थकीत एफआरपीची रक्कम व्याजासह द्यावी\nमंगळवार, 8 जानेवारी 2019\nपुणे : राज्यातील साखर कारखान्यांनी एफआरपी कायद्यातील तरत���दीनुसार ऊस उत्पादकांना थकीत एफआरपीची रक्कम व्याजासह द्यावी, असे निर्देश साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिले. यासंदर्भात साखर आयुक्तालयाकडून कारखान्यांना परिपत्रक जारी करण्यात आले.\nपुणे : राज्यातील साखर कारखान्यांनी एफआरपी कायद्यातील तरतुदीनुसार ऊस उत्पादकांना थकीत एफआरपीची रक्कम व्याजासह द्यावी, असे निर्देश साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिले. यासंदर्भात साखर आयुक्तालयाकडून कारखान्यांना परिपत्रक जारी करण्यात आले.\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मंगळवारी साखर आयुक्तालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले. राज्यातील साखर कारखान्यांनी 31 डिसेंबर 2018 अखेर 2 हजार 874 कोटी रुपये एफआरपीपोटी दिले आहेत. परंतु अद्याप 172 कारखान्यांकडे 4 हजार 576 कोटी रुपयांची एफआरपी थकित आहे. ही रक्कम शेतकऱ्यांना व्याजासह देण्यात यावी, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली. ऊस नियंत्रण कायद्यानुसार उसाचे गाळप झाल्यापासून 14 दिवसात एफआरपी देणे बंधनकारक आहे. परंतु त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे संघटनेने साखर आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले.\nज्या कारखान्यांनी एफआरपी दिला नाही अशा कारखान्यावर आयुक्तालयाकडून मालमत्ता जप्तीची नोटीस दिली जाते. मात्र ही आरआरसीची कारवाई केवळ कागदी घोडे नाचवण्याचा प्रकार आहे. कारखान्यांनी साखर विक्री केल्यास आरआरसीची कारवाई करून काय उपयोग, असा प्रश्नही संघटनेने यावेळी उपस्थित केला.\nदरम्यान, यापूर्वी शेतकरी संघटनेने साखर संचालकांच्या केबिनमध्ये ठिय्या आंदोलन करीत जोरदार घोषणाबाजी केली. संघटनेचे पदाधिकारी योगेश पांडे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र ढवाण पाटील, बाबासाहेब करंडे, तात्यासाहेब बालवडकर, अमरसिंह कदम, प्रशांत बांदल, संतोष ननावरे, जे.पी. परदेशी, काशिनाथ दौंडकर, तुकाराम गावडे, लक्ष्मण जगताप, संदीप बालवडकर, दुशंत जगताप यांच्यासह इतर कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.\nस्वाभिमानीला 'या' तीन जागा दिल्यास महाआघाडीत सहभाग\nखोची, जि. कोल्हापूर - संपूर्ण कर्जमुक्ती व दीडपट हमीभाव या दोन मागण्या मान्य झाल्या असून लोकसभेसाठी किमान तीन जागा मिळाल्यास काँग्रेस,...\nघाटगे - मुश्रीफ गटाचे शिवजयंती कार्यक्रमातून शक्तीप्रदर्शन\nकागल - शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती विविध उपक्रमांनी आणि मोठया जल्लोषात आज साजरी करण्यात आली. समरजीत घाटगे यांच्यावतीने छत्रपती...\nपशूपालन अन्‌ गूळनिर्मितीतून शेती केली सक्षम\nराशिवडेपासून एक किलोमीटर अंतरावर प्रशांत सदाशिव पाटील यांची साडेआठ एकर शेती आहे. यातील साडेचार एकर शेती बागायती आहे. या क्षेत्रात ऊस, भात,...\nमी \"आईपण' एन्जॉय केलं : सोनाली खरे\nकम बॅक मॉम माझी मुलगी सनाया आता 10 वर्षांची झाली आहे. ती झाल्यानंतर मी जवळजवळ 6 वर्षांचा ब्रेक घेतला होता, कारण मला घेतलेली जबाबदारी पूर्णपणे...\nउर्वरित एफआरपीची जिल्ह्यात प्रतीक्षा\nकाशीळ - कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील चार कारखान्यांनी संपूर्ण एफआरपी देत शेतकऱ्यांना सुखद धक्का दिला आहे. हा सुखद धक्का सातारा जिल्ह्यातील साखर...\nसाखरेच्या टेंडरना प्रतिसाद नाही\nकोल्हापूर - साखरेच्या विक्री मूल्यात २०० रुपयांनी वाढ केल्यानंतर अनेक साखर कारखान्यांनी साखर विक्रीचे टेंडर काढण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. परंतू...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/keywords/%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97/word", "date_download": "2019-02-20T12:36:01Z", "digest": "sha1:GNXHZ2OCALIC4TJF42XYODBQ33XLJL27", "length": 11473, "nlines": 114, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - रोग", "raw_content": "\nहिंदू धर्मात ३३ कोटी देवता आहेत काय\nभारतीय शास्त्रांमध्ये वैद्यक शास्त्राने फार प्राचीन काळापासून प्रगती केलेली आहे , त्यापैकी चरक आणि सुश्रुत यांनी सर्व जगाला आरोग्यविषयक ज्ञान दिले .\nरोगोपचार - क्षतास उपाय\nभारतीय शास्त्रांमध्ये वैद्यक शास्त्राने फार प्राचीन काळापासून प्रगती केलेली आहे , त्यापैकी चरक आणि सुश्रुत यांनी सर्व जगाला आरोग्यविष..\nरोगोपचार - मुळव्याधिस औषध\nभारतीय शास्त्रांमध्ये वैद्यक शास्त्राने फार प्राचीन काळापासून प्रगती केलेली आहे , त्यापैकी चरक आणि सुश्रुत यांनी सर्व जगाला आरोग्यविष..\nरोगोपचार - खरूज प्रकार\nभारतीय शास्त्रांमध्य��� वैद्यक शास्त्राने फार प्राचीन काळापासून प्रगती केलेली आहे , त्यापैकी चरक आणि सुश्रुत यांनी सर्व जगाला आरोग्यविष..\nरोगोपचार - कडिस उपाय\nभारतीय शास्त्रांमध्ये वैद्यक शास्त्राने फार प्राचीन काळापासून प्रगती केलेली आहे , त्यापैकी चरक आणि सुश्रुत यांनी सर्व जगाला आरोग्यविष..\nरोगोपचार - बाळाची चिकित्सा\nभारतीय शास्त्रांमध्ये वैद्यक शास्त्राने फार प्राचीन काळापासून प्रगती केलेली आहे , त्यापैकी चरक आणि सुश्रुत यांनी सर्व जगाला आरोग्यविष..\nरोगोपचार - नेत्र उपचार\nभारतीय शास्त्रांमध्ये वैद्यक शास्त्राने फार प्राचीन काळापासून प्रगती केलेली आहे , त्यापैकी चरक आणि सुश्रुत यांनी सर्व जगाला आरोग्यविष..\nरोगोपचार - कर्णरोग चिकित्सा\nभारतीय शास्त्रांमध्ये वैद्यक शास्त्राने फार प्राचीन काळापासून प्रगती केलेली आहे , त्यापैकी चरक आणि सुश्रुत यांनी सर्व जगाला आरोग्यविष..\nरोगोपचार - नासारोग उपचार\nभारतीय शास्त्रांमध्ये वैद्यक शास्त्राने फार प्राचीन काळापासून प्रगती केलेली आहे , त्यापैकी चरक आणि सुश्रुत यांनी सर्व जगाला आरोग्यविष..\nरोगोपचार - मुख रोग उपचार\nभारतीय शास्त्रांमध्ये वैद्यक शास्त्राने फार प्राचीन काळापासून प्रगती केलेली आहे , त्यापैकी चरक आणि सुश्रुत यांनी सर्व जगाला आरोग्यविष..\nरोगोपचार - श्वासरोग उपचार\nभारतीय शास्त्रांमध्ये वैद्यक शास्त्राने फार प्राचीन काळापासून प्रगती केलेली आहे , त्यापैकी चरक आणि सुश्रुत यांनी सर्व जगाला आरोग्यविष..\nरोगोपचार - वांति उपचार\nभारतीय शास्त्रांमध्ये वैद्यक शास्त्राने फार प्राचीन काळापासून प्रगती केलेली आहे , त्यापैकी चरक आणि सुश्रुत यांनी सर्व जगाला आरोग्यविष..\nरोगोपचार - उचकि शमना\nभारतीय शास्त्रांमध्ये वैद्यक शास्त्राने फार प्राचीन काळापासून प्रगती केलेली आहे , त्यापैकी चरक आणि सुश्रुत यांनी सर्व जगाला आरोग्यविष..\nरोगोपचार - उदरवेथा प्रकरण\nभारतीय शास्त्रांमध्ये वैद्यक शास्त्राने फार प्राचीन काळापासून प्रगती केलेली आहे , त्यापैकी चरक आणि सुश्रुत यांनी सर्व जगाला आरोग्यविष..\nरोगोपचार - किर्म उपचार\nभारतीय शास्त्रांमध्ये वैद्यक शास्त्राने फार प्राचीन काळापासून प्रगती केलेली आहे , त्यापैकी चरक आणि सुश्रुत यांनी सर्व जगाला आरोग्यविष..\nरोगोपचार - हगवनीचा उपचार\nभारतीय शास��त्रांमध्ये वैद्यक शास्त्राने फार प्राचीन काळापासून प्रगती केलेली आहे , त्यापैकी चरक आणि सुश्रुत यांनी सर्व जगाला आरोग्यविष..\nरोगोपचार - कड्यास उपाय\nभारतीय शास्त्रांमध्ये वैद्यक शास्त्राने फार प्राचीन काळापासून प्रगती केलेली आहे , त्यापैकी चरक आणि सुश्रुत यांनी सर्व जगाला आरोग्यविष..\nरोगोपचार - अथरीस प्रकर्ण\nभारतीय शास्त्रांमध्ये वैद्यक शास्त्राने फार प्राचीन काळापासून प्रगती केलेली आहे , त्यापैकी चरक आणि सुश्रुत यांनी सर्व जगाला आरोग्यविष..\nरोगोपचार - मुत्र निरोधप्रकर्ण खडा\nभारतीय शास्त्रांमध्ये वैद्यक शास्त्राने फार प्राचीन काळापासून प्रगती केलेली आहे , त्यापैकी चरक आणि सुश्रुत यांनी सर्व जगाला आरोग्यविष..\nरोगोपचार - प्रमेंद्रिय उपचार\nभारतीय शास्त्रांमध्ये वैद्यक शास्त्राने फार प्राचीन काळापासून प्रगती केलेली आहे , त्यापैकी चरक आणि सुश्रुत यांनी सर्व जगाला आरोग्यविष..\n'डांबिस' हा शब्द मराठी कि कुठल्या भाषेतून आलाय त्याचा अर्थ किंवा उगम कोणता\nशिवचरित्र - लेख १७\nशिवचरित्र - लेख १६\nशिवचरित्र - लेख १५\nशिवचरित्र - लेख १४\nशिवचरित्र - लेख १३\nशिवचरित्र - लेख १२\nशिवचरित्र - लेख ११\nशिवचरित्र - लेख १०\nशिवचरित्र - लेख ९\nशिवचरित्र - लेख ८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-February2015-Soybean.html", "date_download": "2019-02-20T11:29:15Z", "digest": "sha1:ZDTOU7GMOSIHHQY3Z6DAAYUK5Q4VJJX3", "length": 3934, "nlines": 19, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology - डा.बावसकर टेक्नालाजि - कमी - अधिक पावसातही सोयाबीन रासायनिक न वापरता दर्जेदार व यशस्वी", "raw_content": "\nकमी - अधिक पावसातही सोयाबीन रासायनिक न वापरता दर्जेदार व यशस्वी\nश्री. विलास दादासाहेब मेडशिंगे, मु.पो. बोरपाडळे, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर, मोबा. ९८८११४६०८०\nमी गेल्या ४ वर्षापासून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी सर्व औषधे वापरत आहे.\nचालूवर्षी ९० गुंठे क्षेत्रावरती सोयाबीनच्या पिकाला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरले आहे. ७ जून रोजी (महाबीज ३३५) सोयाबीन (मोग्ना) ने पेरून घेतला आणि २० दिवसांनी जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉपशाईनर, राईपनर, प्रोटेक्टंट, प्रिझम प्रत्येकी ५० ते ६० मिली + १५ लि. पाणी याप्रमाणे फवारले. पाऊस कमी असल्याने दररोज अर्धा तास स्प्रिंक्लरने पाणी दिले व वरीलप्रमाणे २० दिवसाच्या अंतराने ३ फवारण्या केल्या. सुरूवातीला एक महिना पाऊस नाही आणि नंतर एक महिना अति पाऊस असताना देखल सोयाबीनचा प्लॉट अतिशय चांगला होता. सप्तामृतमुळे खराब वातावरणात देखील पीक चांगले होते.\nसुरूवातीला पीक घेण्यापुर्वी एक महिना बकरी (मेंढ्या) बसवली होती व स्वत: तयार केले गांडूळ खत वापरले. या व्यतिरिक्त अजिबात रासायनिक खते, औषधे वापरली नाहती. संपुर्ण सेंद्रिय सोयाबीन उत्पादन घेतले आहे. ९० गुंठे क्षेत्रातून २३ ते २४ क्विंटल सोयाबीन मिळाले. आम्ही सोयाबीन जानेवारी, फेब्रुवारी महिन्यामध्ये मार्केटमधील दराचा अंदाज घेवून विकतो. कारण ऑगस्ट - सप्टेंबरमधील दरापेक्षा क्विंटलला या काळात १००० ते १५०० रू. ज्यादा दर मिळतो. या सर्व उत्पादनासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे कोल्हापूर प्रतिनिधींचे मार्गदर्शन मिळाले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.padmagandha.com/index.php?route=product/category&path=70", "date_download": "2019-02-20T12:37:36Z", "digest": "sha1:S4EBGV43TCQR5XVHR6R477YP575XJTX4", "length": 8084, "nlines": 120, "source_domain": "www.padmagandha.com", "title": "कथा", "raw_content": "\nआ. ना. पेडणेकर एक कथालेखक म्हणून कोणतीही झापडं न लावता एक स्वच्छ, नितळ दृष्टीनं जीवनाकडे पाहत..\nAbhadracha Hunkar | अभद्राचा हुंकार\nमानवी जीवनातील गूढता, अतर्क्यता, अद्भुतता आणि भयावहता कोणताही बुद्धिमंत नाकारत नाही. अनुभवांचा ..\nविजयसिंह घाडगे यांचा हा पहिलाच प्रयत्न. पण नवखेपणाच्या कोणत्याही खुणा ह्या कथासंग्रहात&nbs..\nयांत्रिकीकरणाच्या, जागतिकीकरणाच्या या आधुनिक युगात सुखसाधनांची नवनवी दालनं खुली झाली. त्याच वे..\nवेगाने धावणार्‍या या जगाचा हात धरूनतितक्याच वेगाने वाढणारे यांत्रिकीकरण...या दोन्हींशी होणार्‍या ..\nBechka Aani Akashashi Spardha Karnarya Imarati| बेचका आणि आकाशाशी स्पर्धा करणार्या इमारती\nअरुण साधू हे नाव मराठी माणसाला चांगलं परिचित आहे. पत्रकार आणि कादंबरीकार म्हणून... ‘बेचका आणि आका..\nरघुनाथ मिरगुंडे यांचा ‘बूमरँग’ हा तिसरा कथासंग्रह. ‘सूळ’ आणि ‘पुरस्कार’&nbs..\nमानवी जीवनातील गूढता, अनाकलनीयता आणि अस्तित्वाचा प्रश्‍न या सगळ्यांचा शोध घेणे हे मनोहर शहाणे यांच्..\nकॅनव्हास हा अरुण बर्वे यांचा नवा कथासंग्रह. या कथासंग्रहातील कथा ह्या एकाच सूत्रात गुंफलेल्या..\nChandichya Tordya |चांदीच्या तोरड्या\n'चांदीच्या तोरड्या' हा श्रीनिवास ऊर्फ रंगा दाते यांचा पहिलावाहिला कथासंग्रह. यात बारा ग्रामीण..\nDhukyatil Zada| धुक्यातली झाडं\nलक्ष्मण हसमनीस ��ांच्या ह्या कथा वास्तववादी असल्या तरी हे वास्तव बालबोध नाही. वास्तवाच्या पलीक..\nचंद्र, तारे, शितल चांदणं नि पर्वतराजीतून थिबकणारा पाऊस... सप्तरंगांचं अपूर्व इंद्रधनुष्य, ..\nआपला जन्म का होतो, हे माणसाला कळालं असतं, तर बरं झालं असतं. मिळालेल्या जन्माचं नेमकं काय क..\nजुगाड म्हणजे जुळणीबांधकाम विश्वातला तो एक परवलीचा शब्द.जुगाड सरकारी आनंदीआनंदाचंजुगाड माणसांचं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/wanchit-bahujan-alliance-will-not-be-affected-sena-bjp-alliance-165452", "date_download": "2019-02-20T12:27:21Z", "digest": "sha1:ZILNERL5XEOMAOBB5SFQVYUMXU6AQHFD", "length": 14608, "nlines": 206, "source_domain": "www.esakal.com", "title": "Wanchit Bahujan alliance will not be affected On Sena BJP alliance 'वंचित आघाडीचा युतीवर परिणाम होणार नाही' | eSakal", "raw_content": "\nबुधवार, फेब्रुवारी 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर बुधवार, फेब्रुवारी 20, 2019\n'वंचित आघाडीचा युतीवर परिणाम होणार नाही'\nरविवार, 13 जानेवारी 2019\nहिंगोली शहरातील कोषागार कार्यालयाच्या इमारतीचे उदघाटन तसेच पालिकेतर्फे हाती घेण्यात आलेल्या विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह पालक मंत्री दिलीप कांबळे हिंगोली येथे आले होते. यावेळी नगरसेवक गणेश बांगर, उमेश गुठे उपस्थित होते.\nहिंगोली : राज्यातील आगामी निवडणूकीत सेना भाजपा युतीवर वंचित आघाडीचा कुठलाही परिणाम होणार नाही. तसेच शिवसेना-भाजप युती होईल अशी आशा असल्याची माहिती पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी रविवारी ( ता.13) दिली आहे.\nहिंगोली शहरातील कोषागार कार्यालयाच्या इमारतीचे उदघाटन तसेच पालिकेतर्फे हाती घेण्यात आलेल्या विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह पालक मंत्री दिलीप कांबळे हिंगोली येथे आले होते. यावेळी नगरसेवक गणेश बांगर, उमेश गुठे उपस्थित होते.\nयावेळी बोलताना कांबळे म्हणाले की केंद्र शासनाने व राज्य शासनाने मागील साडे चार वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर विकास कामे केली आहेत. विकासाच्या मुद्द्यावरच आम्ही आगामी निवडणुका लढविणार आहोत. शिवसेना व भाजपा यांची युती होईल अशी आशा आहे. त्याबाबतची वरिष्ठ पातळीवर बोलणी सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. राज्यात वंचीत आघाडी निवडणूकीत उतरणार असली तरी त्याचा भाजपावर फारसा परिणाम होणार नसल्याचे कांबळे यांनी स्पष्ट केले.\nशेतकऱ्यांच्या कर्जम���फी च्या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की शेतकऱ्यांनी ऑनलाईन भरलेल्या माहिती तपासणीचे काम अद्यापही सुरूच आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत. काही ठिकाणी दोन वेळा अर्ज भरण्यात आल्या मुळे या अर्जांच्या तपासण्या केल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले. हिंगोली शहरातील रस्ते कामांसाठी एकशे तीन कोटी रुपयांचा निधी रस्त्यांसाठी मंजूर करण्यात आला आहे. त्यातून शहरातील रस्ते होणार असून परिसरातील सर्व रस्ते राष्ट्रीय महामार्ग जोडल्यामुळे वाहतुकीचा प्रश्न सुटणार आहे.\nहिंगोलीच्या सिंचनाच्या प्रश्नावर मुख्यमंत्री महोदयांनी सतराशे कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यापैकी काही निधी उपलब्ध झाला असून टप्प्याटप्प्याने हा निधी उपलब्ध करून देत हिंगोली जिल्ह्याचा सिंचनाचा अनुशेष दूर करणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.\nसर्व बांधकाम कामगारांना घरे देणार : मुख्यमंत्री\nपुणे : \"दुसऱ्यांसाठी इमारती, घरे बांधणाऱ्या कामगारांना पत्र्याच्या घरात किंवा रस्त्यावर राहावे लागते, ही शोकांतिका आहे. त्यामुळे राज्य सरकारने \"...\nमहापुरुष देशाचे आधारस्तंभ - मुंडे\nपुणे - देशाच्या विकासात महापुरुषांचे मोलाचे योगदान आहे. या महापुरुषांनी कधीही जात, धर्म न पाहता फक्त...\nअण्णा भाऊ साठे यांचे \"एसआरए'मधून स्मारक\nमुंबई - साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे पत्राचाळ, चिरागनगर, घाटकोपर येथील स्मारक हे...\nवातानुकूलित ई-बस पुणेकरांच्या सेवेत रूजू (व्हिडिओ)\nपुणे : पुणे स्मार्ट सिटी अंतर्गत 25 ईबस आणि 10 तेजस्विनी बसेसचे लोकार्पन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज शनिवारी सणस मैदाण येथे पार पडले...\nविजयस्तंभ परिसरासाठी १०० कोटींची मागणी - रामदास आठवले\nकोरेगाव भीमा - विजयस्तंभ स्थळाला तीर्थक्षेत्राचा दर्जा व परिसराच्या विकासासाठी १०० कोटींची मागणी केल्याची माहिती केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास...\n‘संविधान संरक्षणासाठी अखेरपर्यंत लढत राहणार’\nकोरेगाव भीमा - पेरणे फाटा येथे विजयस्तंभस्थळी भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद ऊर्फ रावण हे वाहतूक कोंडीमुळे सायंकाळी उशिरा आपल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.padmagandha.com/index.php?route=product/category&path=71", "date_download": "2019-02-20T12:36:03Z", "digest": "sha1:IOHXVOCQWRKIRJO5OA47NVVEG7XDR5J2", "length": 8465, "nlines": 120, "source_domain": "www.padmagandha.com", "title": "कविता", "raw_content": "\nAabut Gheryatla Sury | आबूट घेऱ्यातला सूर्य\nअरुण इंगवले यांचा हा दुसरा कविता संग्रह.'आबूट घेऱ्यातला सूर्य ' या संग्रहातील प्रत्येक कविता धीटपणे ..\nमराठी काव्यजगतामध्ये स्वतःची स्वतंत्र अशी नाममुद्रा उमटविणारे कवी म्हणून उद्धव कानड..\nसामाजिक समस्यांचे थेट प्रक्षेपण, सामाजिक बांधिलकी, विद्रोह व त्यातून आलेली आक्रमकता हे सर्व संकेत ..\nकविता अविनाशीअंतरिक्ष फिरलो पण गेली न उदासीलागले न हाताला काही अविनाशी असे विषण्ण..\n‘अंतर्नाद’ या काव्यसंग्रहातील कवितांच्या सान्निध्यातील शब्द आणि अर्थांचे वैभव एवढे मोठे आहे की, कवय..\nअपारहातांत फिरावयला जाण्याचीकाठी,धोतर,अंगांत सदरा.हडकुळें शरीर.रस्त्याच्या कडेनेचाललों अस..\nAstitvache Akash | अस्तित्वाचे आकाश\nकिशोर मेढे यांच्या ‘अस्तित्वाचे आकाश’मधील कविता ही भिन्नपदरी आहे. सामाजिक बांधिलकी हा या कवितेचा पा..\nउद्धव कानडे हे नाव काव्य आणि कादंबरीच्या क्षेत्रात आता स्थिरपद झालेले आहे. आरंभीच्या काळात एक हौशी ..\nभाषाशैलीचा पिळदार घाट आणि गोळीबंद आशय यांचे कसदार रसायन असलेली कविता केशव सखाराम देशमुख यां..\nमागोवा सदैव घेता, लपे निरंतर निसटते, न दिसते वास्तव मुळी खरोखर शब्दात सार्थ ते शोधण्यास साकार ..\nकेशव सखाराम देशमुख यांच्या भावविश्वाचे मुख्य घटक म्हणजे त्यांचे गाव, शेत आणि कुटुंब. या तिन्ही गोष्ट..\nसुषमा वाकणकर यांची कविता प्रसन्न आणि खेळकर आहे. त्यांच्या प्रतिभेला चांदण्याचा सोस आहे, निसर्गक्रीड..\nडॉ. सुहासिनी इर्लेकर यांची कविता स्वातंत्र्योत्तर कालखंडातील महत्त्वाची कविता मानली जाते. विविध वाङ..\nमराठी कवितेला अन्य भारतीय भाषांमधील काव्यानुभवाशी जोडून देणारा एक सेतू म्हणजे हा कवितासंग्रह. हिंदी..\nप्रसिद्धीच्या परिघाबाहेर राहून कवितेवर मनाप���सून प्रेम करणार्‍या ज्ञानेश्वर लेंडवे यांचा हा कवितासंग..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://mazyanajretun.blogspot.com/2017/04/blog-post_27.html", "date_download": "2019-02-20T11:51:57Z", "digest": "sha1:JZM3HBURFIVSJGOLYGBGR5ZW4ISY5KQQ", "length": 11969, "nlines": 92, "source_domain": "mazyanajretun.blogspot.com", "title": "गंपूच्या गोष्टी - ईशारों ईशारोंमे", "raw_content": "\nचांगली आणी वाईट : या दोनच बाजू असलेल्या गोष्टी; खरंतर खूप गूढ असतात कधीकधी. वाईटानं चांगुलपणाचं पांघरुन घ्यावं अन् चांगल्यावर वाईटाचं झाकण पडावं अश्यातली गत चांदीच्या मुलाम्यालाही भुलणारी माणसं आपण चांदीच्या मुलाम्यालाही भुलणारी माणसं आपण गोष्टींच्या मुळाशी जाऊन उकल करनं फार कंटाळवाणं वाटतं आपल्याला. जसजशी ती वस्तू मुलामा सोडून मुळ रंग दाखवायला लागते ; आपण फसवले गेल्याची प्रचिती आपल्याला येते. डोळे तर जन्मत: फुकटांतच मिळालेले असतात. कमवायची असते तीे फक्त नजर; चांगल्यातलं वाईट आणी वाईटातलं चांगलं ओळखायची पारखी नजर. @$m गोष्टींच्या मुळाशी जाऊन उकल करनं फार कंटाळवाणं वाटतं आपल्याला. जसजशी ती वस्तू मुलामा सोडून मुळ रंग दाखवायला लागते ; आपण फसवले गेल्याची प्रचिती आपल्याला येते. डोळे तर जन्मत: फुकटांतच मिळालेले असतात. कमवायची असते तीे फक्त नजर; चांगल्यातलं वाईट आणी वाईटातलं चांगलं ओळखायची पारखी नजर. @$m\nगंपूच्या गोष्टी - ईशारों ईशारोंमे\nती(ईशाऱ्याने): सोना ये ना रे ईकडे..थोडीशी पावडर (पावडरचा डब्बा दाखवत) लावू दे....\nतो :(नकारार्थी मान डोलवत)नाही\nती: (परत ईशाऱ्यातच तोंडावर विनंतीचे भाव आणत..काजळाची डब्बी दाखवत) \"बरं राजा ..काजळाचा टिक्का तरी लावूया..\"\nतो: चेहऱ्यावर लब्बाड हसू आणत...मानेनेच परत \"मी नाही ज्जा\"\nती : खोटं-खोटं रागवून.करंगळी त्याच्या पुढ्यात नाचवत \"जा मग कट्टी तुझ्याशी.\"\nगंप्या्sssss काय केलंस हे..\nतो: टाळ्या वाजवत \"हँ....ही..ही...ही.\nती: (करंगळीवर त्याच्या दातांचे उमटलेले ठसे त्रयस्तपणे बघत) त्याला रागाने \"माझी करंगळी काय तुला लॉलीपॉप वाटली काय रे..\nतो: मंकी फेस करुन \"यो...दुग्गु..डुग्गु..\"\nआजोबांची लाडकी 'शोभनी'.कागदोपत्री 'शोभा' असलेल्या तिनेही ते नाव आणी तो हक्क फक्त तिच्या वडिलांसाठी खास राखीव ठेवलेला. बाजी-मोहित्यांच्या गावच्या ऐसपैस घरात वाढलेली माझी आई मुंबईतल्या या खुराड्यात कशी रुळली तिचं तिलाच ठाऊक पण आली तेव्हा या टिचभर जागेतल्या पत्र्याच्या खोपट्यालाह�� घरपण आणलं तिने. शिवणकाम, भरतकाम, विणकाम शिकली होती. याच कोशल्याचा पुरेपूर उपयोग केला तिने. लहानपणी माझ्यासाठी कितीतरी प्रकारची झबली, पेटीकोट शिवले. तिने विणलेलं गुलाबी रंगाचं स्वेटर-कानटोपी..,, माझ्यानंतर माझ्या भावंडांनीही वापरलं. मग हळुहळु वस्तीतल्या आजुबाजूच्या लोकांकडूनही कपड्यांची कामं तिला मिळायला लागली. तेवढाच संसाराला हातभार म्हणून तीही अगदी हौसेने करायची. एक कला जोपासण्याचं साधन म्हणून बघायची. कापड कापून उरलेल्या चिंध्या सुद्धा सांभाळून ठेवायची. पण त्या ठेवताना.., कुठे कशासाठी वापरायच्या हे तिचं-तिचं आधीच ठरलेलं असायचं. मग त्याची कुठे दुपटीच शिव, कुठे पँचवर्कवाले पडदे, झालरीवालं उशीचं कव्हर,…\nआईची रेसिपी - गुलगुलं\nनुसतं नाव वाचूनपण गुदगुल्या व्हाव्यात असा मस्त पदार्थ.\nशाळेत असताना शनिवारच्या, दहा मिनिटांच्या मधल्या सुट्टीत खाण्यासाठी मला डब्यात दिलं जाणारं हे 'गुलगुलं'.\nगव्हाच्या पिठात अंदाजानेच गूळ, चवीपुरतं मीठ आणी आवडत असेल तर वेलची पूड घालून सरसरीत भिजवून (डोश्याच्या पिठापेक्षा जरा जाडसर) पळीने तव्यावर सोडायचं, हलकंच पसरवायचं. मध्यम आचेवरच चांगलं भाजलं की पलटून दूसरी बाजू भाजायची. तुप लावून पुन्हा दोन्ही बाजु खरपूस होईस्तोवर भाजायच्या. आणी चहासोबत नाहीतर कधी नुसतं कोरडंच खायला घ्यायचं.\nलहानपणी आई एकीकडे गुलगुलं बनवायला घ्यायची नी आम्ही भावंड चुलीपुढेच गरम गरम खायला बसायचो. शाळेच्या डब्यात, मित्र-मैत्रिणीला आवडतं म्हणून एखादं जास्तीचं भरुन घ्यायचं. नेहमीच्या चपाती-भाजीच्या डब्यापेक्षा हा जरा वेगळा प्रकार बरा वाटायचा.\nबनवायलाही सोपा, कमी वेळात होणारा आणी चवीला वेगळा म्हणून मलाही आवडणारा हा पदार्थ अधनं-मधनं मी माझ्या १० महिन्याच्या लेकासाठी बनवते. गुळाच्या चवीमुळे त्यालासूद्धा खुप आवडतं. त्याला खाता यावं म्हणून जरा मऊच ठेवते.\nगंपूच्या गोष्टी - माझा छकुला effects\nलहान मुलांच एक बरं असतं..,त्यांच्यातल्या त्यांच्यात फार पटकन मैत्री होते अगदी नाव-गाव माहिती नसेल तरीही, समोरचा त्यांच्या 'लहान' या कॅटेगरीत बसला की झाली मैत्री. युगने सुद्धा आपल्या चिंटुर-पिंटुर मित्र-मैत्रीणींच एक मित्रमंडळ बनवलंय. त्यात सगळ्यामध्ये कच्चा लिंबू म्हणून याचीच दादागिरी. त्यांच्या दंग्याला कंटाळून कोणा एकालाही ओरडा दिला तरी सगळचे दोन मिनिटांच मौन पाळल्या सारखं शांत बसतात. शिवाय ओरडणाऱ्या व्यक्तीला आमच्या धुसफुस्या युगच्या जळजळीत कटाक्षाचा सामनाही करावा लागतो. युग आपल्या मित्रांच्या,टिव्हीतल्या लहान मुलांच्या आणी खेळण्यांच्याही बाबतीत बराच प्रोटेक्टीव्ह वगैरे वागतो. असं म्हणतात की लहानमुलांची भावनिक नाळ एकमेकांशी जुळलेली असते. याच अंगाचं एक उदाहरण/ एक किस्सा.\nमी याआधीही सांगितले त्याप्रमाणे युगला टिव्हीवरल्या जाहिराती आणी मराठी गाण्यांचं प्रचंड वेड. त्यात आता कार्टून्स, बेबी-राईम्सचे व्हिडिओज आणी लहान मुलांचे चित्रपटसुद्धा ऍड झालेत. कालच मी आणी 'युग', मराठी चैनलवर 'महेश कोठारें'यांचा 'छकुला' बघत होतो. त्यातला 'आद…\nगंपूच्या गोष्टी - ईशारों ईशारोंमे\nभाकरी - स्वयंपाक घरात गवसलेले सुख\nआईची रेसिपी - गुलगुलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/osmanabad-tuljapur-municipal-award-43461", "date_download": "2019-02-20T11:54:31Z", "digest": "sha1:UN7VWKIUBJKSFUQTF4JUHB5GNBFW2GO2", "length": 18474, "nlines": 220, "source_domain": "www.esakal.com", "title": "osmanabad, tuljapur municipal award उस्मानाबाद, तुळजापूर नगरपालिकेला पुरस्कार प्रदान | eSakal", "raw_content": "\nबुधवार, फेब्रुवारी 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर बुधवार, फेब्रुवारी 20, 2019\nउस्मानाबाद, तुळजापूर नगरपालिकेला पुरस्कार प्रदान\nशुक्रवार, 5 मे 2017\nउस्मानाबाद - नगरविकास विभागाकडून देण्यात येणारा उत्कृष्ट नगरपालिकेचा चार कोटी रुपयांचा पुरस्कार उस्मानाबाद नगरपालिकेला मिळाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी (ता. चार) मुंबईत पुरस्काराचे वितरण करण्यात आले. नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, मुख्याधिकारी बाबासाहेब मनोहरे यांनी पुरस्कार स्वीकारला.\nउस्मानाबाद - नगरविकास विभागाकडून देण्यात येणारा उत्कृष्ट नगरपालिकेचा चार कोटी रुपयांचा पुरस्कार उस्मानाबाद नगरपालिकेला मिळाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी (ता. चार) मुंबईत पुरस्काराचे वितरण करण्यात आले. नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, मुख्याधिकारी बाबासाहेब मनोहरे यांनी पुरस्कार स्वीकारला.\nस्थानिक प्रशासनात स्पर्धा वाढावी, त्यांनी उत्कृष्ट काम करून जनतेला चांगल्या सुविधा द्याव्यात, यासाठी शासन स्तरावर पुरस्काराचे नियोजन करण्यात आले. उस्मानाबाद पालिकेने यामध्ये उल्लेखनीय कार्य केले आहे. शहरा���ील नागरिकांच्या गरजा, पालिकेकडून दिल्या जाणाऱ्या सुविधा यांचा सविस्तर आढावा घेऊन हा पुरस्कार देण्यात आला. उस्मानाबाद नगरपालिकेने स्वच्छ महाराष्ट्र अभियानात उल्लेखनीय काम केले आहे.\nशंभर टक्के स्वच्छतागृह उभारल्याने पालिकेला या पुरस्कारासाठी अपेक्षित गुणांची टक्केवारी गाठता आली. केंद्र आणि राज्य शासनाच्या योजना राबविण्यातही पालिकेला यश आले आहे. उजनी योजनेच्या माध्यमातून नागरिकांना पुरेसे पाणी मिळत आहे. शहरातील पाणीपट्टी तसेच घरपट्टी वसुलीही मोठ्या प्रमाणात झाली आहे. विशेष म्हणजे पालिकेकडून होणारी सर्व विकासकामे ई-टेंडरिंगच्या माध्यमातून केली जातात. याचाही पुरस्कारासाठी विचार करण्यात आल्याने पालिकेला नाशिक आणि औरंगाबाद विभागात पहिले स्थान मिळाले आहे. अपंगांसाठीच्या तीन टक्के निधीपैकी किती निधी खर्च झाला, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेतील २०१५-१६ वर्षाच्या निधीतील किती निधी खर्ची झाला, यासाठीही पालिकेला गुण देण्यात आले आहेत. शहरातील वृक्षलागवडीसाठी झालेल्या प्रयत्नांचा विचार पुरस्कारामध्ये करण्यात आल्याने पालिकेला चार कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले आहे.\nनगराध्यक्ष मुख्याधिकाऱ्यांनी घेतला पुरस्कार\nतुळजापुर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तुळजापूर नगरपालिकेस सर्वोत्कृष्ट नगरपालिकेचा पुरस्कार देऊन गुरुवारी (ता. चार) गौरविण्यात आले. मुंबईत यशवंतराव चव्हाण सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील, नगरविकास सचिव मनीषा म्हैसकर यांच्या हस्ते प्रभारी नगराध्यक्ष पंडितराव जगदाळे, पालिकेचे मुख्याधिकारी राजीव बुबणे यांनी अडीच कोटी रुपयांचा पुरस्कार ‘क’ वर्गातील सवोत्कृष्ट नगरपालिकेचा पुरस्कार स्वीकारला. वर्ष २०१३ पासून पाणी, स्वच्छता, वसुली यांसह विविध कामांत नैपुण्य दाखविल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला आहे. यासंदर्भात प्रभारी नगराध्यक्ष पंडितराव जगदाळे म्हणाले, ‘‘कर्मचारी, नागरिक यांच्या सहकार्यामुळे पालिकेस पुरस्कार मिळालेला आहे. रमाई घरकुल योजनेसह विविध योजना राबविल्यामुळे हा पुरस्कार मिळाला आहे.’’\nपालिकेला प्रथमच एवढ्या मोठ्या रकमेचा पुरस्कार मिळाला आहे. यातून जोमाने काम करण्यासाठी ऊर्जा मिळाली आहे. नागरिकांच्या सहकार्यातून ही स्पर्धा पालिकेला जिंकता आली. यापुढील काळात पालिका एक नंबरवर राहील; यासाठी काम करण्याची जबाबदारी आमची असणार आहे.\n- मकरंद राजेनिंबाळकर, नगराध्यक्ष, उस्मानाबाद.\nमाझ्यासाठी तसेच जनतेसाठी हा पुरस्कार महत्त्वाचा आहे. पालिकेच्या सर्व विभागांना याचे श्रेय आहे. पालिकेतील सर्वच घटकांची तपासणी केली. यापुढील काळात कचऱ्याच्या विल्हेवाटीसंदर्भात कामे करण्याचा आमचा प्रयत्न आहे.\n- बाबासाहेब मनोहरे, मुख्याधिकारी, उस्मानाबाद.\n‘मोगरा फुलला’मध्ये स्वप्निल दिसणार नव्या रूपात\nमुंबई : चॉकलेट हिरो स्वप्निल जोशी आता एका नव्या लूकमध्ये प्रेक्षकांसमोर येणार आहे. श्रावणी देवधर यांच्या ‘मोगरा फुलला’ या आगामी...\n...तर शिवसेना युती तोडेलः रामदास कदम\nमुंबईः राज्यात अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद वाटून घेण्याच्या अटीवरच युती झाली असून, भारतीय जनता पक्षाने तसे न केल्यास शिवसेना युती तोडेल, असा दावा...\nइंजिनीअरच्या परीक्षेसाठी आलेल्या अर्जात सनी लिओनी टॉपर\nपटना- सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागाने 15 ते 31 जानेवारी दरम्यान कनिष्ठ अभियंता पदासाठी अर्ज मागवले होते. यासाठी डिप्लोमा ऑफ इंजिनिअरिंगचं...\nतेलाचा घाणा तीनच वेळा वापरा\nमुंबई - अन्नपदार्थ बनवण्यासाठी वापरले जाणारे तेल तीनच वेळा वापरावे अशा सूचना अन्न सुरक्षा व नियामक प्राधिकरणाने केल्या आहेत. १ मार्चपासून याची...\nतरुणांना नोकरीपासून दूर ठेवण्याचे षड्यंत्र\nनागपूर - कर्मचारी राज्य विमा निगम (ईएसआयसी) ही कामगार वर्गाला आरोग्यदायी योजना आहे. मात्र अलीकडे संबंधित रुग्णालयामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात रिक्त...\nराज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले 'हे' महत्त्वाचे निर्णय\nमुंबई : राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज (बुधवार) पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यामध्ये मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हव��� ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/44th-mahanagar-sahitya-sammelan-kalyan-sunday-166034", "date_download": "2019-02-20T12:24:29Z", "digest": "sha1:FZHMN74VQLTWKQNCZBIDLRBI6R2NLF5V", "length": 14890, "nlines": 204, "source_domain": "www.esakal.com", "title": "44th Mahanagar Sahitya Sammelan at Kalyan on Sunday रविवारपासून कल्याणमध्ये 44 वे महानगर साहित्य संमेलन | eSakal", "raw_content": "\nबुधवार, फेब्रुवारी 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर बुधवार, फेब्रुवारी 20, 2019\nरविवारपासून कल्याणमध्ये 44 वे महानगर साहित्य संमेलन\nबुधवार, 16 जानेवारी 2019\nकल्याण - मुंबई मराठी साहित्य संघ आणि सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्तविद्यमाने आयोजित करण्यात आलेले 44 वे महानगर साहित्य संमेलन यंदा कल्याणमधील महाजनवाडी सभागृहात पार पडणार आहे. येत्या रविवारपासून (ता. 20) या संमेलनाला सुरुवात होणार असून, याचे उद्‌घाटन कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या महापौर विनिता राणे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. सोशल मीडियाचा प्रभाव असलेल्या आजच्या काळात तरुण पिढी काय आणि कशा प्रकारे वाचन करते, या विषयावर या संमेलनात विचारमंथन होणार आहे.\nकल्याण - मुंबई मराठी साहित्य संघ आणि सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्तविद्यमाने आयोजित करण्यात आलेले 44 वे महानगर साहित्य संमेलन यंदा कल्याणमधील महाजनवाडी सभागृहात पार पडणार आहे. येत्या रविवारपासून (ता. 20) या संमेलनाला सुरुवात होणार असून, याचे उद्‌घाटन कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या महापौर विनिता राणे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. सोशल मीडियाचा प्रभाव असलेल्या आजच्या काळात तरुण पिढी काय आणि कशा प्रकारे वाचन करते, या विषयावर या संमेलनात विचारमंथन होणार आहे.\nमुंबई आणि उपनगरात साहित्य प्रसार आणि प्रचार व्हावा, त्याचा जागर व्हावा यासाठी महानगर साहित्य संमेलनांचे आयोजन करण्यात येते. मुंबई मराठी साहित्य संघाच्या या साहित्य संमेलनाला 43 वर्षांची परंपरा आहे. यापूर्वी ठाणे, पनवेल, नवी मुंबई या परिसरात महानगर साहित्य संमेलनांचे आयोजन करण्यात आले होते. यंदा संमेलनाचे हे 44वे वर्ष असून, ज्येष्ठ कवयित्री आणि कथालेखिका नीरजा या संमेलनाचे अध्यक्षपद भूषवणार आहेत. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदेही या वेळी उपस्थित राहणार असल्याची माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष रवी पाटील यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.\nतरुण पिढीच्या वा��नावर प्रकाश\nआजच्या काळात समाजमाध्यमांचा बोलबाला आहे. त्यामुळे या काळातील तरुण पिढी नेमके कशा प्रकारचे वाचन करते, यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न या संमेलनातील परिसंवादातून करण्यात येणार आहे. या परिसंवादात श्रीराम शिधये, प्रा. वीणा सानेकर, प्रा. दीपा ठाणेकर, कल्याण शहरातील उदयोन्मुख कथाकार प्रणव सखदेव आपले विचार मांडणार आहेत. डॉ. अनंत देशमुख या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी असतील. कविवर्य ग. दि. माडगुळकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त \"असा जोगिया रंगे' हा विशेष कार्यक्रम संमेलनात सादर होणार आहे.\nपुलवामा घटनेच्या निषेधार्थ शोभायात्रा रद्द\nनांदेड : पुलवामा घटनेच्या निषेधार्थ विश्‍वकर्मा जयंतीनिमित्त सिडको- हडको भागात काढण्यात येणारी शोभायात्रा विश्‍वकर्मा जयंती मंडळाच्या वतीने रद्द...\nयुतीच्या उमेदवारांना मत देणार नाही - सर्व पक्षीय गाव बचाव संघर्ष समिती\nकल्याण - सत्तावीस गावांची स्वतंत्र नगरपालिका करण्याचे आश्वासन शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाने पुर्ण केले नाही. ही आमची फसवणूक आहे. यामुळेच आगामी...\nकल्याण रेल्वे स्थानकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी\nकल्याण - छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन चरित्र आजच्या पिढीला प्रेरणादायी आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळे आज आपण सुरक्षित असून,...\nआमदार वैभव नाईकांमुळे कृषी प्रदर्शन रद्द\nसिंधुदुर्गनगरी - जिल्हा परिषदेचे कृषी व पशु-पक्षी प्रदर्शन २६ ते १ मार्च या कालावधीत कुडाळ येथे आयोजित केले होते; मात्र आमदार वैभव नाईक यांनी त्याच...\nविशेष विद्यार्थ्यांमध्ये जुवेरिया, तुषार, लहू प्रथम\nपुणे - ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्डस’ आणि ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस’मध्ये ‘सर्वांत मोठी चित्रकला स्पर्धा’ असा विक्रम नोंदवणाऱ्या ‘सकाळ चित्रकला स्पर्धा २०१८’...\nसिलिंडर स्फोटात एक जण जखमी\nमुंबई - घरगुती गॅस सिलिंडरमधून गॅसगळती होऊन भीषण स्फोट घडल्याची घटना शनिवारी रात्री कल्याण पूर्वेतील नेतवली...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्��� तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.padmagandha.com/index.php?route=product/category&path=73", "date_download": "2019-02-20T12:42:23Z", "digest": "sha1:PKX5GNA5TNS67AOH3J4VANXYU44UIIVX", "length": 9290, "nlines": 120, "source_domain": "www.padmagandha.com", "title": "लोकसाहित्य", "raw_content": "\nAhirani Loksanskruti |अहिराणी लोकसंस्कृती\n‘अहिराणी लोकसंस्कृती’ असे ह्या पुस्तकाचे नाव असले तरी, ह्या पुस्तकाचे माध्यम मराठी आहे. शोधनिबंधाच्..\n‘चावडीवरचा दिवा’ मधील लेखन केवळ आत्मपर आणि ललित रमणीय नसून त्याला संस्कृती चिंतनाचे परिणाम लाभले आह..\nप्रस्तुत पुस्तकात बळवंत कांबळे यांचा देवदासी, पोतराज आणि वाघ्या-मुरळी यासंबंधी सखोल अभ्यास अनुभवास ..\nGoa Lagnakhyan| गोवा लग्नाख्यान\nलग्न हा एक संस्कार, विधी, समारंभ म्हणून मानला जात असला तरीही तो खरा संस्कृतिदर्शक आहे. उच्चभ्रू..\nGoa Sanskrutibandha |गोवा संस्कृतिबंध\nगोव्याच्या लोकसंस्कृतीचे अंतरंग स्पष्ट करणारे लेखक म्हणून श्री. विनायक खेडेकर सुपरिचित आहेत. गोव्या..\nGolla Samajacha Itihas| गोल्ला समाजाचा इतिहास\nगोल्ला समाजातील विविध सामाजिक व सांस्कृतिक परंपरांवर या पुस्तकात प्रकाश टाकला आहे. ऐतिहासिक-भौगोलिक..\nगोंधळ हे महाराष्ट्राचे अध्यात्मप्रधान प्राकृतिक लोकनाट्य आहे. अनंत काळापासून नांदत आलेली कृषिसंस्कृ..\nGosavi Jamaticha Aani Loksahityacha Abhyas| गोसावी जमातीचा आणि लोकसाहित्याचा अभ्यास\nप्रस्तुत पुस्तकात गोसावी जातीचा इतिहास सांगतानाच त्यांचे सण, उत्सव, विधी, जाती, उपजाती यांविषय..\nशाहिरी प्रकाराच्या अभ्यासात कलगी-तुरा ह्या परंपरेला वैशिष्टपूर्ण व महत्त्वाचे स्थान आहे. लोककलांच्य..\nKokanchi Loksanskruti |कोकणची लोकसंस्कृती\nए. एम. टी. जॅेक्सन यांचे 'कोकणची लोकसंस्कृती' हे वेगळे व वैशिष्ट्यपूर्ण पुस्तक आहे. कोकण, कर्नाटक, ग..\nया पुस्तकात डॉ. अरुणा ढेरे यांची लोकपरंपरा आणि अभिजात परंपरा यांच्या जिव्हाळ नात्याचं हृदयंगम द..\nलोकसाहित्याभ्यासाच्या स्वरूपाची आणि सिद्धांतांची ही परिभाषाबद्द चर्चा नव्हे तर शास्त्रीयतेची ज..\nप्रस्तुत पुस्तकातील काही लेखांतून लोकसाहित्य ही प्रयोगसिद्ध वाङ्‌मयकला कशी आहे, हे अधिक स्पष्ट केले..\nLokrahatichya Vate | लोकरहाटीच्या वाटे\nप्रस्तुत लेखसंग्रहात सात लेख समाविष्ट केलेले आहेत. त्या लेखनिर्मितीमागे लोकवाङ्मयाच्या न��र्मितीमागी..\nलोकसाहित्याभ्यासाच्या स्वरूपाची आणि सिद्धांतांची ही परिभाषाबद्ध चर्चा नव्हे तर शास्त्रीयतेची जाण सद..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://mazyanajretun.blogspot.com/2017/07/blog-post_17.html", "date_download": "2019-02-20T11:50:06Z", "digest": "sha1:CAOTVR6M56PK7JYNAC5FL5KDSNNCWKES", "length": 16210, "nlines": 79, "source_domain": "mazyanajretun.blogspot.com", "title": "पाल........", "raw_content": "\nचांगली आणी वाईट : या दोनच बाजू असलेल्या गोष्टी; खरंतर खूप गूढ असतात कधीकधी. वाईटानं चांगुलपणाचं पांघरुन घ्यावं अन् चांगल्यावर वाईटाचं झाकण पडावं अश्यातली गत चांदीच्या मुलाम्यालाही भुलणारी माणसं आपण चांदीच्या मुलाम्यालाही भुलणारी माणसं आपण गोष्टींच्या मुळाशी जाऊन उकल करनं फार कंटाळवाणं वाटतं आपल्याला. जसजशी ती वस्तू मुलामा सोडून मुळ रंग दाखवायला लागते ; आपण फसवले गेल्याची प्रचिती आपल्याला येते. डोळे तर जन्मत: फुकटांतच मिळालेले असतात. कमवायची असते तीे फक्त नजर; चांगल्यातलं वाईट आणी वाईटातलं चांगलं ओळखायची पारखी नजर. @$m गोष्टींच्या मुळाशी जाऊन उकल करनं फार कंटाळवाणं वाटतं आपल्याला. जसजशी ती वस्तू मुलामा सोडून मुळ रंग दाखवायला लागते ; आपण फसवले गेल्याची प्रचिती आपल्याला येते. डोळे तर जन्मत: फुकटांतच मिळालेले असतात. कमवायची असते तीे फक्त नजर; चांगल्यातलं वाईट आणी वाईटातलं चांगलं ओळखायची पारखी नजर. @$m\nभीती मनात असतेच नेहमी पण जोवर डोळ्यांना दिसत नाही तोवर आपण नाहीच घाबरत. आज दिसली मला ती स्वयंपाक घरात खिडकीच्या एका कोपऱ्यात. तिचे चमचमणारे डोळे माझ्यावरच रोखलेले. राखट पिवळसर,शेवाळी रंगाचा तो बुळबुळीत प्रकार पाहून शिसारीच आली मला.\nपावसाचे दिवस, लाईट्स गेलेत. बाहेर मळभ दाटून आलेलं. भर दिवसा घरात काळाकुट्ट अंधार भरुन राहिल्या सारखा. मस्त पांघरून घेऊन गुडुप झोपावंसं कितीही वाटलं तरी आजची दिवसाभरातली कामं करणं भाग आहे. खिडक्या दरवाजे उघडून घरात प्रकाश झाला कि कंटाळा जाईल आपोआप म्हणून खिडकी उघडायला गेले तर समोरच ही बया. तिला बघून झोपच उडाली. आज तर सकाळपासून खिडकी उघडलीच नव्हती. म्हणजे कालच दिवसाभरात कधी तरी एन्ट्री झाली असणार या मॅडमची. रात्री घरभर फिरून मग ही जागा लपण्यासाठी फायनल केली असणार. असो पण आता दर्शन दिलय म्हटल्यावर तिला तिथून हुसकावून लावायची जबाबदारी माझीच. स्वंयपाक करतानाच पटकन पडली खाली गॅसवर तर प्रॉब्लेम.\nखिड���ीचं दार उघडून हातात झाडू घेऊन तिला हाकलवायचा कार्यक्रम सुरु केला. पण ती ढिम्म् हलेल तर शप्पथ. जरावेळाने सरपटत थोडं पुढे येऊन मान वर उचलून गळ्यातले गलगंड हलवून, शेपटी वळवळुन मला खुनशी नजरेनं पहायला लागली. जोरात चुक् चुक् चुक् करत मला आव्हान दिलं. मी तिला झाडूत पकडून खिडकीतून बाहेर टाकावं म्हणून प्रयत्न केला. तशी तिने झाडूवरच टुणकन उडी मारुन सळसळ करत माझ्याकडे यायला लागली. घाबरून झाडू माझ्या हातातून गळून पडला. आणी मी बाहेरच्या रूमकडे पळाले. ती झाडूवरुन घसरुन किचन सिंकमध्ये पडली. आता तिकडे सिंकमध्ये ती उड्या मारत होती आणी ईकडे तिच्यापासून दहा फुटांवर घाबरून थरथरत मी ही उड्या मारायला लागले. मागे एकदा असाच प्रकार घडलेला. सकाळचा डबा बनवायला स्वयंपाक घरात गेले तर तिथे पाल. अहोंना उठवून पाल घालवायला सांगितले तेव्हा ती पळत पळत माझ्या पायाकडे आली . मला घाबरून रडू कोसळले आणी मला असं रडताना बघून अहोंना हसू फुटलेलं. आज तर एकटीच होते मी.\nजरा वेळाने थोडी हिम्मत करून झाडू सिंकमध्ये ढकलला तिला बाहेर येता यावं म्हणून. तशी ती वेगाने सळसळत झाडूवर चढली. आणी कट्यावरुन खाली जमीनीवर पडली. मी जवळपास किंचाळतच धूम ठोकली. ते डायरेक्ट हॉलमधल्या बेडवर जाऊन उभी राहिले. ती घाबरून टॉयलेटमध्ये पळाली. मग मी धीर करुन गेले टॉयलेटकडे. ती भिंतीवर चिकटून शेपटी हलवत होती. हळुच टॉयलेट ची खिडकी उघडून तिला तिथून हुसकावून लावलं. आणी काचा लावून मग दरवाजा बंद केला.\nहुश्श्श्श सुटले एकदाचे. किती दमवलं त्या पालीने. या सगळ्या गोंधळात स्वयंपाकाचे तीन-तेरा वाजलेत. आणी फायनली खिचडीभातावर दुपारचं जेवण आटोपलं. टॉयलेटमध्ये एक नजर टाकावी म्हणून गेले. तर बाई खिडकीच्या काचेवरच ठाण मांडून बसल्यात. 😣😣\nआजोबांची लाडकी 'शोभनी'.कागदोपत्री 'शोभा' असलेल्या तिनेही ते नाव आणी तो हक्क फक्त तिच्या वडिलांसाठी खास राखीव ठेवलेला. बाजी-मोहित्यांच्या गावच्या ऐसपैस घरात वाढलेली माझी आई मुंबईतल्या या खुराड्यात कशी रुळली तिचं तिलाच ठाऊक पण आली तेव्हा या टिचभर जागेतल्या पत्र्याच्या खोपट्यालाही घरपण आणलं तिने. शिवणकाम, भरतकाम, विणकाम शिकली होती. याच कोशल्याचा पुरेपूर उपयोग केला तिने. लहानपणी माझ्यासाठी कितीतरी प्रकारची झबली, पेटीकोट शिवले. तिने विणलेलं गुलाबी रंगाचं स्वेटर-कानटोपी..,, माझ्यानं���र माझ्या भावंडांनीही वापरलं. मग हळुहळु वस्तीतल्या आजुबाजूच्या लोकांकडूनही कपड्यांची कामं तिला मिळायला लागली. तेवढाच संसाराला हातभार म्हणून तीही अगदी हौसेने करायची. एक कला जोपासण्याचं साधन म्हणून बघायची. कापड कापून उरलेल्या चिंध्या सुद्धा सांभाळून ठेवायची. पण त्या ठेवताना.., कुठे कशासाठी वापरायच्या हे तिचं-तिचं आधीच ठरलेलं असायचं. मग त्याची कुठे दुपटीच शिव, कुठे पँचवर्कवाले पडदे, झालरीवालं उशीचं कव्हर,…\nआईची रेसिपी - गुलगुलं\nनुसतं नाव वाचूनपण गुदगुल्या व्हाव्यात असा मस्त पदार्थ.\nशाळेत असताना शनिवारच्या, दहा मिनिटांच्या मधल्या सुट्टीत खाण्यासाठी मला डब्यात दिलं जाणारं हे 'गुलगुलं'.\nगव्हाच्या पिठात अंदाजानेच गूळ, चवीपुरतं मीठ आणी आवडत असेल तर वेलची पूड घालून सरसरीत भिजवून (डोश्याच्या पिठापेक्षा जरा जाडसर) पळीने तव्यावर सोडायचं, हलकंच पसरवायचं. मध्यम आचेवरच चांगलं भाजलं की पलटून दूसरी बाजू भाजायची. तुप लावून पुन्हा दोन्ही बाजु खरपूस होईस्तोवर भाजायच्या. आणी चहासोबत नाहीतर कधी नुसतं कोरडंच खायला घ्यायचं.\nलहानपणी आई एकीकडे गुलगुलं बनवायला घ्यायची नी आम्ही भावंड चुलीपुढेच गरम गरम खायला बसायचो. शाळेच्या डब्यात, मित्र-मैत्रिणीला आवडतं म्हणून एखादं जास्तीचं भरुन घ्यायचं. नेहमीच्या चपाती-भाजीच्या डब्यापेक्षा हा जरा वेगळा प्रकार बरा वाटायचा.\nबनवायलाही सोपा, कमी वेळात होणारा आणी चवीला वेगळा म्हणून मलाही आवडणारा हा पदार्थ अधनं-मधनं मी माझ्या १० महिन्याच्या लेकासाठी बनवते. गुळाच्या चवीमुळे त्यालासूद्धा खुप आवडतं. त्याला खाता यावं म्हणून जरा मऊच ठेवते.\nगंपूच्या गोष्टी - माझा छकुला effects\nलहान मुलांच एक बरं असतं..,त्यांच्यातल्या त्यांच्यात फार पटकन मैत्री होते अगदी नाव-गाव माहिती नसेल तरीही, समोरचा त्यांच्या 'लहान' या कॅटेगरीत बसला की झाली मैत्री. युगने सुद्धा आपल्या चिंटुर-पिंटुर मित्र-मैत्रीणींच एक मित्रमंडळ बनवलंय. त्यात सगळ्यामध्ये कच्चा लिंबू म्हणून याचीच दादागिरी. त्यांच्या दंग्याला कंटाळून कोणा एकालाही ओरडा दिला तरी सगळचे दोन मिनिटांच मौन पाळल्या सारखं शांत बसतात. शिवाय ओरडणाऱ्या व्यक्तीला आमच्या धुसफुस्या युगच्या जळजळीत कटाक्षाचा सामनाही करावा लागतो. युग आपल्या मित्रांच्या,टिव्हीतल्या लहान मुलांच्या आणी खेळण्यांच्याही बाबतीत बराच प्रोटेक्टीव्ह वगैरे वागतो. असं म्हणतात की लहानमुलांची भावनिक नाळ एकमेकांशी जुळलेली असते. याच अंगाचं एक उदाहरण/ एक किस्सा.\nमी याआधीही सांगितले त्याप्रमाणे युगला टिव्हीवरल्या जाहिराती आणी मराठी गाण्यांचं प्रचंड वेड. त्यात आता कार्टून्स, बेबी-राईम्सचे व्हिडिओज आणी लहान मुलांचे चित्रपटसुद्धा ऍड झालेत. कालच मी आणी 'युग', मराठी चैनलवर 'महेश कोठारें'यांचा 'छकुला' बघत होतो. त्यातला 'आद…\nमाझी खवय्येगिरी - मसाला ढेबऱ्या\nगंपूच्या गोष्टी - गंपूचं मनोगत (भाग१)\nमाझी खवय्येगिरी - झटपट झुणका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/2225", "date_download": "2019-02-20T11:10:12Z", "digest": "sha1:Y5ZJPUQFS4O4GHVMTJHYKA2K76DQ2TMS", "length": 27757, "nlines": 133, "source_domain": "mr.upakram.org", "title": "मराठी टंकलेखन प्रमाणीकरण | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nगेल्या वर्षभरात मी संगणकावरील मराठी टंकलेखनाचे विविध प्रकार वापरून बघितले. सध्या मी मराठी टंकलेखन आणि हा लेखही उबंटु, SCIM आणि iTRANS पध्दत वापरून लिहीतो आहे. परंतू मला माझ्या लॅपटॉप शिवाय मराठी टंकलेखन करावे लागले, तर मात्र गमभन, क्वीलपॅड किंवा बराहा सारखी इतर सॉफ्टवेअर्स वापरावी लागतात. दुर्देवाने प्रत्येक पध्धतीत थोडेफार व्हेरीएशन्स आहेत. सुरवातीला हौसेच्या दिवसात हे ठिकही होते, परंतू संगणक जगतात मराठीला जर सर्वमान्यता मिळवायची असेल तर मला वाटते, टंकलेखन पध्धतीत प्रमाणीकरणाची नितांत आवश्यकता आहे. जर प्रमाणीकरण नसेल तर मला नाही वाटत की मराठी टंकलेखन हौशी वर्तूळाबाहेर पडून सर्वसामान्यांपर्यत पोहोचेल.\nमी iTRANS ही पध्धत वापरली आहे, आणि ती पध्धत मला आवडली, परंतू इतर पध्धतींबद्दल आपली मते असतील तर नक्कि मांडा.\nमहाराष्ट्र सरकार कडून माझ्या या बद्दल काही फार अपेक्षा नाहीत. राहूल भालेराव (लिनक्स वर SCIM पध्धतीत, रेड हॅट मधील राहूल भालेराव यांचे योगदान आहे), ॐकार जोशी सारख्या सर्वांना आपण यात निमंत्रित करून प्रमाणीकरणासाठी प्रयत्न करू शकतो.\nहे सोपे तर नक्की नाही, परंतू शक्य नक्की आहे. काय म्हणता\nविश्व जालावरील मराठी जग\nइनस्क्रिप्ट ओवरले प्रमाणीकृत आहे. इनस्क्रिप्ट शिका, वापरा. इनस्क्रिप्टचा प्रचार-प्रसार करा. इनस्क्रिप्ट सगळ्या ऑपरेटिंग सिस्टमांसोबत उपलब्ध असते. माझ्यामते इनस्क्रिप्ट सर्वोत्तम आहे. मी इनस्क्रिप्टच वापरतो. शिकायलाही फार वेळ लागणार नाही. मी आधी रेमिंग्टन कीबोर्ड लेआउट वापरायचो. पण तो विसरून इनस्क्रिप्ट शिकायला फारसा वेळ लागला नाही.\nपटता तो टेक. नहीं तो रामटेक.\nबाबासाहेब जगताप [14 Dec 2009 रोजी 12:15 वा.]\nमी सुद्धा इन्सक्रिप्टच वापरतो. केंद्र सरकार त्याच्या प्रसारासाठी व तांत्रिक सर्वोत्तमतेसाठी यशस्वीपणे प्रयत्न करते आहे. यासाठी केंद्र शासनाच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या संकेतस्थळावर खास टायपिंग शिक्षक आहे. याच्या मदतीने तुम्ही काही तासात बऱ्यापैकी मराठी टंकन शिकू शकता व काही दिवसातच सरावाने निष्णातही होऊ शकता. या संकेतस्थळावर तुम्हाला मोफत सीडी ची सुद्धा नोंदणी करता येईल या सीडीत खास मराठी भाषेच्या संगणकीय वापरासाठी अनेक उपयोगी सॉफ्टवेअर्स सुद्धाआहेत.\nसरकार कडून माझ्या या बद्दल काही फार अपेक्षा नाहीत\nअसं म्हटलं आहे. पण सरकार हे आपलंच आहे. थोडं वाह्यात झालं म्हणून त्याला वाऱ्यावर का सोडायचं. त्याला शक्य होईल तितकं वठणीवर आणून काही कामं करून घ्यायची तयारी ठेवायला हवी.\nमग आपण नक्की काय वापरतो\nमला वाटायचे की गमभन, एस् सी आय एम् या मधे आपण inscript वापरतो, परंतू तुम्ही दिलेल्या लिंक वर दिलेला किबोर्ड लेआउट पुर्णपणे वेगवेगळे आहेत. इतर वेबसाइट्स वर बघीतले तर प्रत्येक ठिकाणी (गमभन, क्विलपॅड, एस् सी आय एम्) वेगवेगळा लेआउट आहे, मग प्रमाणीकरण आहे कुठे\nविश्व जालावरील मराठी जग\nगमभन, क्विलपॅड किंवा तत्सम ठिकाणी इनस्क्रिप्ट लेआऊट वापरत नाहीत. या सर्वांचे स्वतःचे वेगवेगळे लेआऊट आहेत. एससीआयएममध्ये फोनेटिक, इनस्क्रिप्ट व बोलनागरी किंवा आयट्रान्ससारखे स्युडो फोनेटिक लेआऊटही आहे.\nकोणत्याही ऑपरेटिंग सिस्टमवर इनस्क्रिप्ट लेआऊट वापरत असल्यास विशिष्ट कळ दाबल्यास विवक्षित अक्षरच उमटेल.\nबोलो जाता बरळ, करिसी ते नीट नेली लाज धीट, केलो देवा॥\nपण तेच तर केले पहीजे.\nटायपिंग शिक्षक या नावाने वर दिलेले पान उघडून पाहिले. त्या पानावरचे मराठी इतके गचाळ आहे की त्या पानाचा मसुदा करणार्‍याला धड मराठी येत नसावे. त्या पानावर भाषेच्या किमान बारा चुका आहेत. त्यांतल्या काही अशा:\n१) डाऊन लोड की डाउनलोड नक्की ठरवलेले दिसत नाही.\n२) मराठी भाषेचे ट्रू-टाईप फाँन्टस व कि-बोर्ड ड्रायव्हर की ट्रू-टाइप मरा��ी फ़ॉन्‍ट्‌स व की-बोर्ड ड्रायव्हर. फॉ वर अनुस्वार आणि शिवाय पुढे न्‌ . ’की’ला पहिली वेलांटी\n३) मल्टीफाँट की मल्टिफ़ॉन्‍ट्‌स आता फाँट असा लिहिला, आधी फॉन्‍ट होता. शब्द नक्की कसा लिहायचे ते माहीत नसावे.\n४) मराठीचे अक्षर जोडणी तपासनिस म्हणजे काय गुजराथीत जोडणी म्हणजे शुद्धलेखन. हा शब्द येथे कसा गुजराथीत जोडणी म्हणजे शुद्धलेखन. हा शब्द येथे कसा ’तपासनीस’मधील नी दीर्घ हवी.\n५) सहाय्यक की साहाय्यक\n६) सॉर्टिंगमध्ये सॉ वर अनुस्वार\nज्या मंडळींना शुद्ध मराठीची जाण नाही त्यांनी इन्‌स्क्रिप्टचा प्रचार कुठल्या तोंडाने करावा\nप्रा.डॉ.दिलीप बिरुटे [22 Dec 2009 रोजी 13:42 वा.]\nटायपिंग शिक्षक या नावाने वर दिलेले पान उघडून पाहिले. त्या पानावरचे मराठी इतके गचाळ आहे की त्या पानाचा मसुदा करणार्‍याला धड मराठी येत नसावे.\n जाऊ द्या हो. माफ करा त्यांना. शुद्ध मराठी शिकतील हळूहळू\nत्या पानावर भाषेच्या किमान बारा चुका आहेत.\nबारा चुका दिसत आहेत तेव्हा, आपण काढलेल्या चुका योग्यच असतील\nयाबद्दल एक उपक्रमी म्हणून माझ्या मनात कोणतीच शंका नाही. :)\nज्या मंडळींना शुद्ध मराठीची जाण नाही त्यांनी इन्‌स्क्रिप्टचा प्रचार कुठल्या तोंडाने करावा\nइनस्क्रिप्ट सर्वोत्तम आहे याच्याशी सहमत.\nअर्थात इनस्क्रिप्टमध्येही काही त्रुटी आहेत... मात्र फायद्यांच्या तुलनेत फारच कमी. मी वापरलेल्या लिनक्सच्या सर्व फ्लेवर्सवर (उबुंटु, फेडोरा, सुसे, मँड्रिवा इ.) इनस्क्रिप्टसाठी आऊट ऑफ बॉक्स सपोर्ट आहे. त्यापूर्वी मी एससीआयएम वापरुन टंकलेखन करायचो... मात्र आता त्याची गरज वाटत नाही.\nजाता जाता इनस्क्रिप्टमध्ये \"ओम्\" कसा लिहायचा याची युक्ती कोणी सांगेल का\nबोलो जाता बरळ, करिसी ते नीट नेली लाज धीट, केलो देवा॥\ninscript आणि फोनेटिक यामध्ये फरक काय आहे\nइंग्रजी भाषेचे व्यवहारातले महत्व आणि वापर पहाता मला गमभन/बरहा यांना जास्त महत्व द्यावे वाटते. अर्थात प्रमाणीकरणाची गरज तर आहेच. मागे सुद्धा या बाबतीत चर्चा झाली आहे.\nगुगलने नुकतीच एक चांगली सोय उपलब्ध करून दिली आहे.\nही सुविधा मी अजून नीट वापरून पाहिलेली नाही. पण बहुधा फक्त फोनेटिक सपोर्टच असावा. गुगलने इन्स्क्रिप्टच्या पारड्यात आपले वजन टाकले नाही तर ती पद्धती अधिक चांगली असूनही मागे पडू शकते.\nआपण संगणक घरी, कार्यालयात, मित्राकडे किंवा नेट कॅफे मध्ये वापरतो. इंग्रजी मध्ये टंकलेखन करताना सगळीकडे समान पध्धत असते, परंतू मराठीत मात्र ते शक्य नाही, कारण प्रत्येक ठिकाणी तुम्ही IME प्रस्थापीत करू शकत नाही. अशा वेळी गमभन/बरहा किंवा गुगल IME सारखे पर्याय योग्य आहेत असे मला वाटते. परंतू या सर्व पर्यायात प्रमाणीकरण नाही. म्हणून हा प्रपंच. मला स्वत:ला iTRANS पध्धत आवडते, कारण यात फार वेळ शिकण्यात जात नाही. मान्य आहे की इंग्रजी येणे जरूरि आहे आणि चित्तरंजन यांच्या म्हणण्याप्रमाणे जास्त कळा दाबाव्या लगतात, त्या मुळे टंकलेखनास जास्त वेळ लागतो, परंतू मला वाटते की ते प्रत्येक व्यंजनाला 'अ' जोडण्यामुळे असावे. प्रमाणीकरणामध्ये याचा पण विचार करता येईल. मला आठवते की उपक्रम यावर पण चर्चा झाली होती.\nइनस्क्रिप्ट ओवरले वापरल्यास कमी कळा वापराव्या लागतात. उदा. चित्तरंजन हा शब्द लिहिण्यासाठी इनस्क्रिप्ट वापरल्यास एकूण ८ कळा वापराव्या लागतात. फोनेटिक वापरल्यास हाच शब्द लिहिण्यास १२ कळा दाबाव्या लागतात. थोडक्यात इनस्क्रिप्टमुळे, विशेषतः मोठा मजकूर लिहायचा असल्यास, भरपूर वेळ वाचू शकतो. तसेच डावी बाजू स्वरांसाठी व उजवी बाजू व्यंजनांसाठी अशी व्यवस्था लक्षात ठेवायला अधिक सोपी आहे.\nअधिक माहितीसाठी आधी दिलेला दुवा तपासावा. तिथे लिहिले आहे:\nइनस्क्रिप्ट ओवले में सब भारतीय लिपियों के लिए अपेक्षित कैरिक्टर होते हैं जैसा ISCII कैरिक्टर सैट द्वारा परिभाषित किया गया है भारतीय लिपि वर्णमाला की एक तर्कीय संरचना होती है जो ध्वन्यात्मक गुणें से व्युत्पन्न होती है भारतीय लिपि वर्णमाला की एक तर्कीय संरचना होती है जो ध्वन्यात्मक गुणें से व्युत्पन्न होती है इसस्क्रिप्ट ओवरले इस तर्कीय संरचना को प्रतिबिम्बित करता है इसस्क्रिप्ट ओवरले इस तर्कीय संरचना को प्रतिबिम्बित करता है ओवरले ध्वन्यात्मक/आवृति महत्वों से भी इष्टमीकृत होता है ओवरले ध्वन्यात्मक/आवृति महत्वों से भी इष्टमीकृत होता है यह दो भागों में बांटा जाता है: स्वर पैड बाईं ओर और व्यंजन पैड दाहिनी ओर होता है\nस्वर पैड में, स्वर तदनुरूपी मात्राओं की शिफ्ट स्थिति में दिए जाते हैं सब पांच छोटे स्वर निकट पंक्ति में दिए जाते है सब पांच छोटे स्वर निकट पंक्ति में दिए जाते है जबकि उनके लंबे साथी ठीक ऊपर अनुरूपी कीज़ पर स्थित होते हैं जबकि उनके लंबे साथी ठीक ऊपर अनुरूपी कीज़ ��र स्थित होते हैं चूंकि स्वर े की अनुरूपी मात्रा नहीं होती इसलिए स्वर-छूट संकेत, हलन्त्, अनशिफ्ट स्थिति में दिया जाता है चूंकि स्वर े की अनुरूपी मात्रा नहीं होती इसलिए स्वर-छूट संकेत, हलन्त्, अनशिफ्ट स्थिति में दिया जाता है हलन्त् का प्रयोग सयुक्त बनाने के लिए किया जाता है जब इस व्यंजनों के बीच टाइप किया जाता है\nएक संयुक्ताक्षर को टाइप करने में एकांत हस्तक्रिया का अभ्यास हो जाता है क्योंकि हलन्त् बायें पैड से टाइप किया जाता है जबकि अधिकांश व्यंजन दाहिने पैड से टाइप किए जाते हैं इस प्रकार जब बहुत से व्यंजनों के बाद मात्रा टाइप करनी होती है तो इसी प्रकार एकांतर दस्तक्रिया घटित होती है इस प्रकार जब बहुत से व्यंजनों के बाद मात्रा टाइप करनी होती है तो इसी प्रकार एकांतर दस्तक्रिया घटित होती है यह एक अक्षर की टाइपिंग पर्याप्त रफ़्तार से करता है\nव्यंजन पैड में 5 वर्गों के प्राथमिक कैरिक्टर निकट पंक्ति में शामिल होते हैं महाप्राण व्यंजनों को उनके अल्पप्राण साथियों की शिफ्ट स्थितियों में रखा जाता है महाप्राण व्यंजनों को उनके अल्पप्राण साथियों की शिफ्ट स्थितियों में रखा जाता है ऐसे वर्ग के निरनुनासिक व्यंजन ऊर्ध्वाधर सन्निकट कीज़ के युगल में अन्तर्विष्ट होते हैं\nवर्गों के मुख्य नासिक व्यंजन बायें पैड की निचली पंक्ति में, संबंधित अनुस्वार और चन्द्रबिन्दु के साथ होते हैं अन्य गैर-वर्ग व्यंजन दाहिने हाथ की शेष स्थितियों में, उनके तर्कीय संबंधों और उपयोग आवृत्तयों के अनुसार रखे जाते हैं\nस्पर्श टाइपिंग के लिए अपेक्षित सब कैरिक्टर निचली 3 पक्तियों में रखे जाते हैं शीर्ष पंक्तियों में कुछ संयुक्त होते हैं जो दृश्य टाइपिंग में आसानी के लिए होते हैं शीर्ष पंक्तियों में कुछ संयुक्त होते हैं जो दृश्य टाइपिंग में आसानी के लिए होते हैं सुयुक्त कैरिक्टर कीज़ वास्तव में अनुरूपी मूल कैरिक्टर होते हैं\nकी-बोर्ड की ध्वन्यात्मक वर्णात्मक प्रकृति के कारण, एक व्यक्ति जो एक भारतीय लिपि में टाइप कर सकता है वह किसी अन्य भारतीय लिपि में टाइप कर सकता है तर्कीय ढांचे के कारण सीखने में आसानी होती है जबकि आवृति महत्व स्पर्श टाइपिंग में रफ्तार देते हैं तर्कीय ढांचे के कारण सीखने में आसानी होती है जबकि आवृति महत्व स्पर्श टाइपिंग में रफ्तार देते हैं सब भारतीय लिपियों में स्पर्श-टाइपिंग और दृश्य-टाइपिंग दृश्य-टाइपिंग दृष्टिकोण से की-बोर्ड इष्टतम रहता हैं\nपटता तो टेक. नहीं तो रामटेक.\nबाबासाहेब जगताप [16 Dec 2009 रोजी 11:40 वा.]\nकी-बोर्ड की ध्वन्यात्मक वर्णात्मक प्रकृति के कारण, एक व्यक्ति जो एक भारतीय लिपि में टाइप कर सकता है वह किसी अन्य भारतीय लिपि में टाइप कर सकता है तर्कीय ढांचे के कारण सीखने में आसानी होती है जबकि आवृति महत्व स्पर्श टाइपिंग में रफ्तार देते हैं तर्कीय ढांचे के कारण सीखने में आसानी होती है जबकि आवृति महत्व स्पर्श टाइपिंग में रफ्तार देते हैं सब भारतीय लिपियों में स्पर्श-टाइपिंग और दृश्य-टाइपिंग दृश्य-टाइपिंग दृष्टिकोण से की-बोर्ड इष्टतम रहता हैं\nया विचारास सहमत आहे.\nखालील वाक्यांचा सोप्या मराठीत अर्थ सांगावा.:\n१. एक संयुक्ताक्षर को टाइप करने में एकांत() हस्तक्रिया का अभ्यास हो जाता है.\n२. ओवरले ध्वन्यात्मक/आवृति महत्वों से भी इष्टमीकृत(\n) का प्रयोग सयुक्त() बनाने के लिए किया जाता है जब इस() बनाने के लिए किया जाता है जब इस() व्यंजनों के बीच टाइप किया जाता है\n४. ध्वन्यात्मक गुणें से व्युत्पन्न होती है\n) कैरिक्टर कीज़ वास्तव में अनुरूपी() मूल कैरिक्टर होते हैं\n६. वर्गों के मुख्य() नासिक व्यंजन संबंधित() नासिक व्यंजन संबंधित() अनुस्वार के साथ होते हैं\n७. अन्य गैर-वर्ग व्यंजन उनके तर्कीय संबंधों और उपयोग आवृत्तयों() के अनुसार रखे जाते(की रखे गये) के अनुसार रखे जाते(की रखे गये\nखालील वाक्यांचा सोप्या मराठीत अर्थ सांगावा.:\nक्षमस्व. सांगता आला असता तर आधीच सांगितला असता. इनस्क्रिप्ट फारच सोयीचा आहे. प्रयत्न करून बघा.\nपटता तो टेक. नहीं तो रामटेक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/2820", "date_download": "2019-02-20T12:08:46Z", "digest": "sha1:II7MX3FTYNUZS2YOYJXJ4MECGQOCX5TF", "length": 42413, "nlines": 195, "source_domain": "mr.upakram.org", "title": "हा खेळ बाहुल्यांचा | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nएका वृत्तपत्रात \"झोपाळ्यावरील गौरी\" असा एक सुंदर फोटो पाहिला.हिरवी साडी, नाकात नथ,गळ्यात हार, अनेक कंठभूषणे,हातात तोडे,मुखावर सात्विक हसरे भाव. अशा लोभसवाण्या मृत्तिकागौरी आणि त्यांच्याकडे कौतुकभरित विस्फारित डोळ्यांनी पाहाणार्‍या सजीव गौरी फोटोत दिसत होत्या.वाटले माणसांना बाहुल्यांचे एव्हढे आकर्षण का\nआता चौकाचौकात भव्य गणेशमूर्ती बसतील,सजावटींच्या देखाव्यांत आणखी विविध मूर्ती दिसतील,घरोघरी मुखवट्यांच्या किंवा उभ्या गौरी सजतील. नंतर नवरात्रात देवीच्या मूर्ती बसतील, देवळांतील मूर्तींना साड्या नेसवून, दागिने घालून, फुले माळून सजवतील.\nतिकडे प.बंगालात कालीमातेच्या भव्य आणि कलापूर्ण मूर्ती; ते विशाल नेत्र, उंचावलेल्या भुवया,पहात राहावे असे रूप, ठिकठिकाणी दिसेल.\nमाणसाला मूर्तींचे असे विलक्षण आकर्षण का नुसते आकर्षण नव्हे तर ही देवी आपले कल्याण करील, संकटकाळी रक्षण करील, अशी श्रद्धाही असते.हे एव्हढ्या मोठ्या प्रमाणात कसे नुसते आकर्षण नव्हे तर ही देवी आपले कल्याण करील, संकटकाळी रक्षण करील, अशी श्रद्धाही असते.हे एव्हढ्या मोठ्या प्रमाणात कसे असा विचार करता कार्लसेगन यांच्या \"द डेमन हॉंण्टेड वर्ल्ड \"या पुस्तकातील \"द मॅन इन द मून\" हा लेख आठवला.त्यात म्हटले आहे:\n\"जन्मलेले अर्भक जेव्हा डोळे उघडून जगाकडे पाहू लागते तेव्हा त्याला दिसणारी पहिली आकृती म्हणजे बाईचा--बहुश:त्याच्या आईचा-- चेहरा. ते डोळे, ते नाक,तोंड. आई त्याच्याकडे पाहून हसते. तेव्हा ते स्मित त्या अर्भकाला आश्वासक वाटते. ही आकृती आपले रक्षण करणारी आहे हे कळते.सर्वप्रथम ती प्रतिमा चिमुकल्या मेंदूत पडते. तिथे ठसून राहाते.\nत्यामुळे पुढे अनेक गोष्टींत माणसाला मानवी चेहरा दिसतो.ढगांत डोळे, नाक असलेला माणूस दिसतो.\"\nमागे गुजरात मधे एका जुन्या इमारतीच्या बाह्य भिंतीवर शेवाळे आणि मातीचे डाग यांतून साईबाबा प्रकट झाल्याचे दिसले.अनेक भाविक लोक जमून भजन आरत्या करू लागले,असे टिव्हीवर पाहिले होते.\nमूल मोठे झाले की त्याला माणसाच्या मर्यादा समजतात.पण जागात सर्वप्रथम पाहिलेली ती मानवी चेहर्‍याची आश्वासक आकृती विसरली जात नाही. मग मूर्ती घडवून तीच आपले रक्षण करील अशी समजूत करून घेतो.\nप्रत्येक गावात (आमच्या कोकणात तरी ) एक माऊलीचे देऊळ असतेच.मग इतर देव देवतांची देवळे असोत नसोत.अवर्षण, साथीचे रोग,असे काही अरिष्ट गावावर आले की गावकरी देवीला संकट निवारणाचे साकडे टाकतात,गार्‍हाणे घालतात.\nमाणसाला वाटणार्‍या बाहुल्यांच्या आकर्षणाचे असे कारण असावे.\nलहान मुलींना बाहुली खरीच वाटते.त्या \"या बाई याबघा बघा कशी माझी बसली बयाबघा बघा कशी माझी बसली बया\" असले काहीसे गाणे म्हणतील तर वयाने मोठ्या झालेल्या माणसांना मूर्ती खरीच वाटते. ते:\"लंबोदर पीतांबर फणिवरबंधना \" असले काहीसे गाणे म्हणतील तर वयाने मोठ्या झालेल्या माणसांना मूर्ती खरीच वाटते. ते:\"लंबोदर पीतांबर फणिवरबंधना सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना\" असे म्हणतात. तत्त्वत: या दोन गाण्यांत भेद नाही.\nमच्छीमारांनी जीवदान दिल्यामुळे सामुराई खेकड्यांच्या पाठीवरही मानवी चेहर्‍याची उत्क्रांती झाली असावी असे सगान यांनी प्रतिपादिले होते (नंतर तज्ञांमध्ये मतभेद झाले).\nचेहरा दिसण्याचे अजून एक 'उदाहरण' पहा ;)\nमूर्तिपुजक नसलेल्या कट्टर श्रद्धावंतांची संख्याही बरीच मोठी आहे. त्यांच्या श्रद्धेचे स्पष्टीकरण कसे देणार\n'मानवी आकृती' आपले रक्षण करील, अशी मनाची समजूत असतांना लोक हत्तीसारख्या किंवा माकडासारख्या दिसणार्‍या देवतेसमोर लीन का होतात\nश्रद्धा ही यापेक्षा बरीच गुंतागुंतीची गोष्ट असावी, असे वाटते.\nसहमत आहे. विषयाचे अति-सुलभीकरण होते आहे. विविध संस्कॄतींमधील मायथोलॉजी आणि समाजाचे मानसशास्त्र यांचा संबंध याहून बराच गुंतागुंतीचा आहे.\nरोबो नी अ:ऱिणैयो, चिट्टि नी उयर्दिणैयो, मिऩ्सारम् उडलिल् रत्तम् नवीऩ उलहत्तिल् अऱिवियल् अदिसयम्\nवायुण्डु आऩाल् वयिऱिल्लै, पेच्चुण्डु मूच्चिल्लै, नाडि उण्डु इरुदयम् इल्लै, पावर् दाऩ् उण्डु तिम\nतत्त्वत: या दोन गाण्यांत भेद नाही.\nगणपतीचा सण साजरा करायचा नाही, तर त्याची जागा दुसर्‍या कशाने भरून काढावी या दिवशी काय करता येईल ते पर्याय दिले तर या चर्चाप्रस्तावात वेगळी काही चर्चा करता येईल.\n(खरेतर थोडी कळ काढली, तर ज्याची गरज नाही, ते सणवार आपोआपच संपतील. श्रावणात पूर्वी नागपंचमी, जिवती असे सर्व सणवार होत, आता कितीजण हे नेमाने करतात\nअमेरिकेत हॅलोवीन असतो, तोही असाच सण. पण फारसा विरोध होत नाही. मुलांच्या हौशीसाठी केला जातो.\nया निमित्ताने काही एक वेगळे स्वरूप घराला येते. तसे आले तर आवडत नाही का\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\nगणेशोत्सव साजरा करू नये असे मी मुळीच म्हणत नाही. सण,सुदिन,सामुदायीक उत्सव, सोहळे इ.आवश्यक आहेतच. नाहीतर जीवन एकसुरी होऊन जाईल.इतर करमणुकींच्या अभावी जुन्याकाळी अशा उत्सवांची आवश्यकता अधिकच होती.पूर्वजांच्या काही परंपरा चालू ठेवणेही इष्ट आहे. पण तारतम्य हवे. त्यांत कालानुरूप योग्य त्या सुधारणा करायला हव्या. आज जीवनातील गतिमानता खूपच वाढली आहे. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव चौदा दिवस असावा का यावर विचार व्हायला हवा.\nउत्सव करणे वेगळे आणि तो गणपती नवसाला पावतो म्हणून त्याच्या दर्शनासाठी तासन् तास रांगेत ताटकळ राहाणे, तो बुद्धिदाता असे मानणे वेगळे.विरोध या अंधश्रद्धेला आहे.\nगणेशोत्सव साजरा करू नये असे मी मुळीच म्हणत नाही. सण,सुदिन,सामुदायीक उत्सव, सोहळे इ.आवश्यक आहेतच. नाहीतर जीवन एकसुरी होऊन जाईल.इतर करमणुकींच्या अभावी जुन्याकाळी अशा उत्सवांची आवश्यकता अधिकच होती.पूर्वजांच्या काही परंपरा चालू ठेवणेही इष्ट आहे. पण तारतम्य हवे. त्यांत कालानुरूप योग्य त्या सुधारणा करायला हव्या. आज जीवनातील गतिमानता खूपच वाढली आहे. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव चौदा दिवस असावा का यावर विचार व्हायला हवा.\nउत्सव करणे वेगळे आणि तो गणपती नवसाला पावतो म्हणून त्याच्या दर्शनासाठी तासन् तास रांगेत ताटकळ राहाणे, तो बुद्धिदाता असे मानणे वेगळे.विरोध या अंधश्रद्धेला आहे.\nअशा भाषेत मूळ लेख लिहायचे तारतम्य ठेवले तर मला नाही वाटत अगदी धार्मिक, धर्मांध, अंधश्रद्धाळू वगैरे पण ऐकणार नाहीत.\nत्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव चौदा दिवस असावा का यावर विचार व्हायला हवा.\nउत्सव करणे वेगळे आणि तो गणपती नवसाला पावतो म्हणून त्याच्या दर्शनासाठी तासन् तास रांगेत ताटकळ राहाणे, तो बुद्धिदाता असे मानणे वेगळे.विरोध या अंधश्रद्धेला आहे.\nतुमचा विरोध ज्या गोष्टीला आहे असे वाटते आहे, त्याच्याशी सहमतच आहे. पण तुम्ही बाहुली म्हटल्यानंतर ती चर्चा दुर्दैवाने दुसर्‍या मार्गाला लागते.\nते डोळे, ते नाक,तोंड. आई त्याच्याकडे पाहून हसते. तेव्हा ते स्मित त्या अर्भकाला आश्वासक वाटते. ही आकृती आपले रक्षण करणारी आहे हे कळते.सर्वप्रथम ती प्रतिमा चिमुकल्या मेंदूत पडते. तिथे ठसून राहाते.\nत्यामुळे पुढे अनेक गोष्टींत माणसाला मानवी चेहरा दिसतो.\nएक भारी उपाय आहे. जन्मलेल्या बालकाला आई आणि इतर सर्व मनुष्यांपासून तोडून वाळवंटात जिथे समोर काहीच दिसणार नाही तिथे टाकून द्यायचे. स्पार्टात असे करत.(प्लीज, स्पार्टात वाळवंट कुठे आहे असे विचारू नये.) जगले वाचलेच अर्भक तर मोठेपणी जाम पावरबाज होणार. मूर्तीपूजा वगैरेच्या भानगडीत पडणार नाही.\n- वरील लेखात पराचा कावळा (हा खेळ कावळ्यांचा) करण्यात आमचीही भर. ;-)\nअवांतरः हा खेळ सावल्यांचा चित्रपट मला जाम आवडतो. लय भारी आहे. अजूनही बघताना मजा येते. (काशिनाथ घाणेकरांचा डान्स बघूनही मजा येते ;-)) नरसूच्या भूताची लहानपणी मला जाम भीती वाटायची आता नरसूच्या भूताचा बाप आला (हॅम्लेटच्या बापासारखा) तर त्याला माझीच भीती वाटेल. लहानपणीचे विश्वास मोठेपणी टिकतातच असे नाही. असो.\nबघा बघा कशी माझी बसली बया\" किंवा \"लंबोदर पीतांबर फणिवरबंधना \" किंवा \"लंबोदर पीतांबर फणिवरबंधना सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना\" या द्न्ही गाण्यातल्या शब्दांना फारसा काहीच अर्थ नाही. या दोन्ही हाण्यात श्री ऑरागॉर्न यांची सही असलेले रोबो नी अ:ऱिणैयो, चिट्टि नी उयर्दिणैयो, मिऩ्सारम् उडलिल् रत्तम् नवीऩ उलहत्तिल् अऱिवियल् अदिसयम् वायुण्डु आऩाल् वयिऱिल्लै, पेच्चुण्डु मूच्चिल्लै, नाडि उण्डु इरुदयम् इल्लै, पावर् दाऩ् उण्डु तिम हे शब्द घातले म्हणून काहीच फरक पडणार नाही. लहान मुलीला तिच्या समोरच्या बाहुलीत रस असतो गाण्यातल्या शब्दांच्यात नाही. तसेच आरती म्हणणार्‍यांना त्या वेळचा माहोल आवडतो गाण्यातले शब्द नाहीत.\nहैयो हैयैयो [11 Sep 2010 रोजी 01:52 वा.]\nबघा बघा कशी माझी बसली बया\" किंवा \"लंबोदर पीतांबर फणिवरबंधना \" किंवा \"लंबोदर पीतांबर फणिवरबंधना सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना\" या द्न्ही गाण्यातल्या शब्दांना फारसा काहीच अर्थ नाही.\nह्या गाण्यांतल्या शब्दांस फारसा काहीच अर्थ नसेल. परंतु श्री. ऑरागॉर्न यांची सही असलेले गाणे, त्यास अर्थ आहे. तो असा:\n\"रोबो तू अपौरुषेय आहेस, चिट्टि तू उच्चजातीतला आहेस, विद्युतशरीरात रक्त, नवयुगातील ज्ञानाचे आश्चर्य आहेस, तुला तोंड आहे पण भूक नाही, तुल बोलणे आहे पण श्वास नाही, तुला नाडि आहे पण हृदय नाही, इतकी पावर् आहे पण अजिबात गर्व नाही.\"\nमाहितीसाठी सांगितले, अन्यथा ह्यासही अर्थ नाही म्हणायला लागाल\nतमिळ्नाट्लेर्न्दु डैर्रक्टा मराट्टिदेडत्तुक्कु वंदु सेट्लान ओरु चिन्नमनिदनिन एळुत्तु यिदु\nज्या कोणत्या भाषेत या गाण्यातल्या शब्दांना काही अर्थ असल्याचा आपला दावा आहे ती भाषा मला ज्ञात नसल्याने माझ्या दृष्टीने हे फक्त शब्द आहेत. या शब्दांना कोणत्याही भाषेत काही अर्थ असला तर त्या अर्थाचा अनादर करण्याचा मा���ा हेतू नाही.\nनितिन थत्ते [11 Sep 2010 रोजी 04:13 वा.]\nआता तमिळ्नाट्लेर्न्दु डैर्रक्टा मराट्टिदेडत्तुक्कु वंदु सेट्लान ओरु चिन्नमनिदनिन एळुत्तु यिदु याचा पण अर्थ सांगून टाका. आधीच कुठे सांगितला असेल तर दुवा द्या. :-)\n(कॅरॅक्टर काऊंटर स्टिल हॅज द बग, सो आय डोण्ट हॅव टु राईट धिस वे)\nतुला नाडि आहे पण हृदय नाही\nएक् सेकंद, तुला नाडि आहे पण् भविष्य नाही असे वाचले आणि उडालोच.\nकाही विज्ञानवाद्यांनी मोठ्यांसाठी देखील बाहुल्यांशी खेळायची सोय केली आहे. जाउ दे अजुन काही लिहले तर उडेल कळले नसल्यास गुगलचा घट्ट आधार घ्यावा.\nकाही विज्ञानवाद्यांनी मोठ्यांसाठी देखील बाहुल्यांशी खेळायची सोय केली आहे. जाउ दे अजुन काही लिहले तर उडेल कळले नसल्यास गुगलचा घट्ट आधार घ्यावा.\nदेवदासींची 'सोय' मात्र तुमच्या धर्मानुसारच आहे. मूटा मॅरिजची 'सोय'ही धर्मानुसारच आहे.\nराजेशघासकडवी [11 Sep 2010 रोजी 08:11 वा.]\nलहानपणी दिसणारा आईचा चेहेरा व त्यातून उद्भवणारं मूर्तीचं आकर्षण हा संबंध पटला नाही. चेहेरे ओळखणं, त्यांच्याविषयी आकर्षण वाटणं, त्यांवरचे भाव ओळखणं - हे सर्व होण्यासाठी जनुकीय कारणं असावीत. ते संस्कारांनी होत नसावं. कुठच्याही कारणाने का असेना, अंधश्रद्धांचं मूळ त्यात असावं असं वाटत नाही. त्या विविध कारणांतून जन्मतात (अनामिक भीती, चुकीची कारणपरंपरा इ) व आपल्याला असलेल्या चेहेऱ्यांच्या आकर्षणामुळे चेहेरा घेऊन प्रस्थापित होतात. पण इतर धर्मांमध्ये त्या चेहेऱ्याशिवायही राहातातच. त्यामुळे आधी अंधश्रद्धा व नंतर तिचं (जमल्यास) चेहेरीकरण होत असावं असं वाटतं.\nद्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा\nभावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी\nमग मूर्ती घडवून तीच आपले रक्षण करील अशी समजूत करून घेतो.\n-असे नसावे. श्रद्धा इतकी (संकुचितपणे) डोळस नसते. मूर्तीला चेहरामोहरा हवा असाही अट्टाहास नसतो. तसा हट्टाग्रह असता तर दगडाला देवपण लाभते ना. श्रद्धा केवळ चर्मचक्षूंनी पहात नाही. ती मनःचक्षूंनी पाहते. त्यामुळे मूर्ती घडवून तिला चेहरा द्यावा अशी गरज तिला नसते. श्रद्धा सगुण-साकार/निर्गुण-निराकार यात फरक करत नाही.\nफारफार तर असे म्हणता येईल की निर्गुण-निराकारावरील श्रद्धेचे 'मूर्ती ' हे सगुण-साकर अपरूप आहे. जिथे मूर्ती नसते तिथेही श्रद्धा असू शकते.\nप्रत्येक गावात (आमच्या कोकणात तरी ) एक माऊलीचे देऊळ असतेच.मग इतर देव देवतांची देवळे असोत नसोत.अवर्षण, साथीचे रोग,असे काही अरिष्ट गावावर आले की गावकरी देवीला संकट निवारणाचे साकडे टाकतात,गार्‍हाणे घालतात.\n-या मातेच्या पूजेचे 'स्तोम' वीस हजार वर्षांपासून जगभर माजलेले आहे. कोकणाची काय (वेगळी)कथा आणि मातेच्या/स्त्रीच्या मूर्तीला चेहरा असावा असाही काही दंडक नाही. 'विशिरा' नावाची देवी (मातृका) अगदी महाभारतातही वर्णिलेली आहे.\nबघा बघा कशी माझी बसली बया'...वयाने मोठ्या झालेल्या माणसांना मूर्ती खरीच वाटते..'लंबोदर पीतांबर फणिवरबंधना '...वयाने मोठ्या झालेल्या माणसांना मूर्ती खरीच वाटते..'लंबोदर पीतांबर फणिवरबंधना सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना\nतत्त्वत: या दोन गाण्यांत भेद नाही.\n-मूर्ती खरीच वाटते म्हणजे काय मूर्ती खरीच असते.श्रद्धाही खरीच असते.\nमुळात तत्त्वतःच भेद आहे, एक मुलांचे गाणे - श्रद्धाविहीन आहे तर दुसरे मोठ्यांचे गाणे श्रद्धायुक्त आहे. एखादी प्रौढ व्यक्ती जेव्हा मूर्तीपूजा/गुणगायन करते तेव्हा तिची श्रद्धा त्या मूर्तीपुरती मर्यादित नसते. आयुष्याच्या प्रत्यक्ष अनुभवातून श्रद्धेची गरज त्या व्यक्तीला वाटत असते. ही गरज तिला नाहीच असे तुम्ही-आम्ही कोण ठरवणार शेवटी जिवंत असणे आणि नवी पिढी बनवणे हे कोणत्याही जीवाचे साध्य/यश आहे. ते मिळवण्यासाठी तो जीव कोणता मार्ग अवलंबतो ते त्याचे त्याने ठरवावे.\nवरील लेखातून मूर्तीपूजा न मानणार्‍याची श्रद्धा ही मूर्तीपूजकापेक्षा उजवी आहे असे ध्वनित होत आहे.\nमुळात माणसाच्या श्रद्धेवर प्रहार करण्यासाठी लिहायचे असेल तर 'मूर्तीपूजा' हे दुबळे साधन तरी कशाला\nकाळ बदलतो तशी मूर्तीपूजेची रूपे बदलतात.\nनव्या जगातही यंत्रांची पूजा होते, बोटींवर शँपेनची बाटली फोडली जाते, स्क्रीनवॉलपेपर म्हणून देवतांचे फोटो असतात. 'अनुभवप्रामाण्याशिवाय विश्वास म्हणजे श्रद्धा' ही व्याख्या असेल तर त्या अनुषंगाने पुढे जावे.\nमूर्ती खरीच वाटते म्हणजे काय\nमूर्ती ही एक कॉन्शस एजंट वाटते.\nएक मुलांचे गाणे - श्रद्धाविहीन आहे तर दुसरे मोठ्यांचे गाणे श्रद्धायुक्त आहे.\nमुलांमध्ये मेक-बिलीव हा 'दोष' असतो. त्यांना ती बाहुली खरीच सजीव वाटू शकते.\nही गरज तिला नाहीच असे तुम्ही-आम्ही कोण ठरवणार\nलोकांनी गोरे व्हावे, पेप्सी प्यावे हे ठरविणारा शाहरुख तरी कोण आणि ग्रीनपीस, पेटा, इस्कॉन, विमानतळ आणि लोहमार्गस्थानकांवर आपल्या मागे लागतात त्याचे काय आणि ग्रीनपीस, पेटा, इस्कॉन, विमानतळ आणि लोहमार्गस्थानकांवर आपल्या मागे लागतात त्याचे काय धर्मप्रचाराचे स्वातंत्र्य आहे त्यापेक्षा वैज्ञानिकतेला घटनेची अधिक स्वीकृती आहे.\nमूर्तीपूजा न मानणार्‍याची श्रद्धा ही मूर्तीपूजकापेक्षा उजवी आहे असे ध्वनित होत आहे.\n\"एखाद्या प्रश्नावर दोन मते असतील तेव्हा सत्य नेहमीच त्या दोन्ही टोकांच्या अगदी मध्यावर असते असे नाही\" -- डॉकिन्सबाबा\nनव्या जगातही यंत्रांची पूजा होते, बोटींवर शँपेनची बाटली फोडली जाते, स्क्रीनवॉलपेपर म्हणून देवतांचे फोटो असतात.\nते मिळवण्यासाठी तो जीव कोणता मार्ग अवलंबतो ते त्याचे त्याने ठरवावे.\nइथेच् अडचण् आहे, असा 'कुठलाही मार्ग' तो अवलंबु शकत् नाही (म्हणुनच समाजाचे नियम असतात्, बरोबर ना) त्यामुळे त्याचा मार्ग जर समाजासाठी अहितकारक असेल् तर् आक्षेप/विरोध होणारच. (उदा. इथे गणेशोत्सवाच्या, ज्याप्रकारे साजरे होत आहे त्या पद्धतीतील् काही बाबींमुळेतरी, समाजाचे नुकसान होत आहे आणि त्यामुळेच (तशा) उत्सवाला विरोध होत आहे असे वाटते, तो यातच मोडावा)\nत्यामुळे त्याचा मार्ग जर समाजासाठी अहितकारक असेल् तर् आक्षेप/विरोध होणारच.\n-समाजाला अहितकारक नसेल पण तरीही श्रद्धेचा असेल अशा मार्गाला विरोध नाही असे म्हणायचे आहे का\nसमाजाला अहितकारक नसेल पण तरीही श्रद्धेचा असेल अशा मार्गाला विरोध नाही असे म्हणायचे आहे का\nतेव्हा सक्तीचा विरोध होणार नाही पण शांतपणे प्रचार, टीका करूच.\nमिरवणूक आणि ध्वनिप्रदूषण हे मुद्दे \"subject to public order, morality and health\" या अटीमुळे धार्मिक स्वातंत्र्यात टिकत नाहीत त्यामुळे ते सक्तीने बंद केले पाहिजेत.\nहो तेव्हा स्वतःहुन विरोध नसेल हे माझे वैयक्तीक मत आहे. थोडे अपवाद् आहेत्.\n१. माझ्या आप्ताच्या वर्तनाने त्याचे काही नुकसान् होत असेल् (माझे नाही, समाजाचेही म्हणण्यासारखे नाही) तर माझा त्याला विरोध असेल्, तो का ते त्या आप्ताला समजावुन् देण्याचा माझा प्रयत्न असेलच.\n२. जर् कुणी स्वतःहुन् अश्या श्रद्धेबद्दल् (ज्याला मी अंधश्रद्धा म्हणु शकतो) माझे मत् विचारले तर् माझा विरोध असेल्. (तुम्ही वर् दिलेल्या उदाहरणांपैकी, कंप्युटर स्क्रीनवर् देवांचे फोटो लावणे, गाडीत देवाची मुर्���ी वगैरे ठेवणे बद्दल् माझे मत् विचारले गेले तेव्हा मी त्याला काही अर्थ नाही असेच् उत्तर दिले होते.)\n( तिसरे, महत्त्वाचे पण् विसुनाना यांच्या प्रश्नाच्या कक्षेबाहेरचे, जर् कुणी एखाद्या अंधश्रद्धेचा प्रचार् करत् असेल् (ज्याने समाजाचे नुकसान् होउ शकेल्) अशा प्रचाराला स्वतःहुन् विरोध असेल्.\nथोडक्यात. 'तिसर्‍याची' एखादी श्रद्धा जर फारसे नुकसान् करत नसेल् तर मी विरोध करणारा कोण्\nउपक्रमावर कोणी अंनिस चे कार्यकर्ते आहेत काय नसतील तर ह्या प्रकारच्या चर्चेत भाग घेणार्‍या मंडळींना त्यांचे सभासद होण्याची अपेक्षा आहे काय नसतील तर ह्या प्रकारच्या चर्चेत भाग घेणार्‍या मंडळींना त्यांचे सभासद होण्याची अपेक्षा आहे काय कदाचित त्यामुळे त्यांना भरीव असे काहीतरी करता येईल.\nइथे येणारी बहुसंख्य मंडळी ही \"श्रद्धा\" न माननारी किंवा श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात फरक नाही असे माणणारी आहेत. जे श्रद्धाळू आहेत ते आपली श्रद्धा कशी योग्य आहे ते पटवून देण्यात कमी पडत असतात. त्यामुळे ह्या विषयावर त्यांचे वारंवार बौद्धिक घेऊन काय साध्य होणार \nह्याच विषयावर रोज नवीन धागे काढुन काय साध्य होते (आणी मी ते वाचून काय साध्य करतो (आणी मी ते वाचून काय साध्य करतो ) हे न उलगडलेले कोडे आहे. यापेक्षा आपण अंनिस किंवा तत्सम माध्यमाद्वारे समाजाकडे जा आणी काहीतरी भरीव कामगिरी करा. तेथे आपली खरी गरज आहे.\nही दोन वचने बघा :\n१. श्रद्धाळूंसाठी : श्रद्धानो जो हो विषय तो पुरावानी जरुर नथी. कुराण मां क्याय पण पैगंबरनी दस्तखत नथी (श्रद्धेचाच विषय असेल तर पुराव्याची गरज नाही.\nकुराणामधे कोठेही पैगंबरांची स्वाक्षरी नाहिये)\n२. अश्रद्धाळूंसाठी : (हे एका महाराष्ट्रात वर्ल्ड फेमस दैनिकाचे घोषवाक्य आहे) अस्तित्वात नसलेल्या गोष्टी कधीही नष्ट होत नाहित.\nमला येथेही भेट द्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-42-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0/", "date_download": "2019-02-20T11:46:40Z", "digest": "sha1:YKC6O2I4ISPPIAIRYSIBNVYMUJZ55XUF", "length": 8927, "nlines": 98, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "बद्रीनाथमध्ये 42 यात्रेकरू अडकले | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nशत्रूला धडकी भरवणारे F-21 भारताला देण्यास अमेरिका तयार\nपतीच्या मारहाणीत पत्नीचा गर्भपात ; तू काळी आहेस, सुनेचा सासरच्यांनी केला छळ\nएकही बांधकाम कामगार कुटुंब बेघर राहणार नाही\nशहराचा पाणीपुरवठा उद्या बंद\nमुळशीत आणखी एका ‘लवासा’चा घाट\nHome breaking-news बद्रीनाथमध्ये 42 यात्रेकरू अडकले\nबद्रीनाथमध्ये 42 यात्रेकरू अडकले\nभुवनेश्‍वर– उत्तराखंडमधील बद्रीनाथच्या यात्रेला गेलेले 42 यात्रेकरू खराब हवामानामुळे अडकून पडले असल्याचे आढळून आले आहे. हे सर्व यात्रेकरू ओडिशामधील गंजम जिल्ह्यातील आहेत. तुफान बर्फवृष्टीला सुरुवात झाल्यामुळे परतीच्या वाटेवर असलेले हे यात्रेकरू अन्नपाण्यावाचून वाटेतील यात्रेकरूंच्या निवासामध्येच अडकून पडले आहेत, असे मदतकार्या विभागाचे सहआयुक्‍त पी.आर. मोहापात्रा यांनी सांगितले. उत्तराखंड सरकारला या यात्रेकरूंबाबत माहिती कळवण्यात आली असून आवश्‍यक ती मदत उपलब्ध करण्याची मागणीही करण्यात आली आहे.\nएका यात्रेकरूने शनिवारी रात्री फोनवरून कळवल्यानंतर यासंदर्भातील माहिती मिळाली. या भागात वीजपुरवठा खंडीत होत असल्याने मदतीसाठी संपर्क करणेही अवघड झाले आहे. तसेच बर्फवृष्टीमुळे रस्ते बंद झाले असल्याचेही मोहापात्रा यांनी सांगितले.\nसिग्नेचर पुल ठरणार दिल्लीतल्या पर्यटकांचेही आकर्षण\nयोगी सरकारवर प्रह्लाद मोदींचे भ्रष्टाचाराचे आरोप\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%AE%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%89%E0%A4%82%E0%A4%9F-%E0%A4%A8-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2/", "date_download": "2019-02-20T11:00:14Z", "digest": "sha1:GZ72OUOPJEQF352OW5A2EBYLGALN552E", "length": 10664, "nlines": 110, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "मॉलमध्ये डिस्काउंट न दिल्याने दोघांची हत्या | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nशत्रूला धडकी भरवणारे F-21 भारताला देण्यास अमेरिका तयार\nपतीच्या मारहाणीत पत्नीचा गर्भपात ; तू काळी आहेस, सुनेचा सासरच्यांनी केला छळ\nएकही बांधकाम कामगार कुटुंब बेघर राहणार नाही\nशहराचा पाणीपुरवठा उद्या बंद\nमुळशीत आणखी एका ‘लवासा’चा घाट\nHome breaking-news मॉलमध्ये डिस्काउंट न दिल्याने दोघांची हत्या\nमॉलमध्ये डिस्काउंट न दिल्याने दोघांची हत्या\nखरेदी केलेल्या कपड्यांवर सवलत न दिल्यामुळे एका व्यक्तीने मॉलमधील दोन सेल्समनची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. उत्तर प्रदेशच्या वाराणसीमधील जेएचव्ही मॉलमध्ये झालेल्या या घटनेत अन्य दोन जण जखमी झाल्याचीही माहिती आहे.\nमिळालेल्या माहि���ीनुसार, बुधवारी(दि.३१) संध्याकाळी जेएचव्ही मॉलमधील एका कपड्या्च्या दुकानात सामानाची विक्री करणारा सेल्समन आणि खरेदी करण्यासाठी आलेल्या दोघांमध्ये डिस्काउंट न दिल्यामुळे वाद झाला. थोड्याच वेळात हा वाद शिगेला पोहोचला आणि दोघांपैकी एका व्यक्तीने बंदूक काढली आणि दोन जणांवर गोळीबार केला, यामध्ये अन्य दोघंही जखमी झाले. मृतांची ओळख पटली असून सुनील आणि गोपी अशी त्यांची नावं असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तर गोलू आणि विशाल हे दोघं जखमी असून त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं कळतंय.\nमॉलमध्ये ऐन गर्दीच्या वेळी ही घटना झाल्याने एकच दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यामुळे दुकानं लवकरच बंद करण्यात आली आणि मॉल रिकामा करण्यात आला. या घटनेत अद्याप कोणाला अटक करण्यात आलेली नाही. मात्र, सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींचा शोध घेतला जाईल, तसंच त्यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्यांकडूनही माहिती गोळा केली जात असल्याचं पोलिसांनी सांगितलं.\n‘मोदी म्हणजे सीबीआय, आरबीआय गिळंकृत करणारा अॅनाकोंडा’\nराज बब्बर यांनी नक्षलवाद्यांना म्हटले ‘क्रांतीकारी’\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्ट��’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-December2017-DRbawasakarTechnology.html", "date_download": "2019-02-20T11:25:09Z", "digest": "sha1:NJNXMEBXRXRV7MILBYPUJYJ52DVVRVZV", "length": 15956, "nlines": 26, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology -डा.बावसकर टेक्नालाजि - शिक्षण व उद्योगाची वयोमानानुसार नवीन दिशा", "raw_content": "\nशिक्षण व उद्योगाची वयोमानानुसार नवीन दिशा\nप्रा. डॉ. वि.सु. बावसकर\nवाढत्या लोकसंख्येमुळे शेतजमिनीमध्ये वाटेकरी भरपूर प्रमाणात होत चालले आहेत. दोन एकर जमीन व घरामध्ये दहा वाटेकरी त्यामुळे आपोआपच काम नाही. उत्पन्न कमी. यामुळे हलाखीची परिस्थिती व कुटुंबातील वृद्ध माणसे अकारण त्रस्त, या चक्रामध्ये ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबे सापडली आहेत.\nवरील परिस्थितीचा विचार करता या चक्रातून सुटका करण्यासाठी खालीलप्रमाणे उपाय योजल्यास हमखास एक नवीन दिशा मिळून आर्थिक उत्पन्न तर वाढेलच शिव्या मानसिक समाधानदेखील मिळू शकेल.\nसर्वसाधारण वयाचा विचार केल्यास खालीलप्रमाणे गट पाडून प्रत्येक गटातील व्यक्तीस कामे वाटून देता येतील.\n१) वय ३ ते ५ वर्षे अंगणवाडी क्षेत्र: निसर्ग, पाणी, वनस्पती, पर्यावरण या संदर्भातील विविध पुरक गोष्टींची तोंडओळख लहान मुलांस करून देणे.\n२) वय ५ ते १० वर्षे : विविध प्रकारे वनस्पतींची वाढ करण्याचे ज्ञान, बीज, रोपे, छाट, कटींग, वनशेती, जंगल वाढीसाठी, पर्यावरण जोपासण्यासाठी व संवर्धनासाठी वनस्पतींची लागवड त्याविषयी प्रात्यक्षिके उदा. कुंड्या भरणे, वाफे करणे व सर्व फळझाडांच्या विषयी मुळात आवड निर्माण करणे, त्यांची लागवड, उपयोग यांची माहिती प्रत्यक्ष देणे.\n३) वय १० ते २० वर्षे : हा कालावधी शेतीविषयक, शेती जोडधंदाविषयक शिक्षण देण्याचा असून त्याच वयामध्ये संबंधित विषयाचे शिक्षण दिल्यास पुढे शेतकरी अडाणी राहणार नाही. शेतीविषयक कार्यशाळा भरवून त्यामध्ये अशा मुलांस शिक्षण द्यावयास हवे. शाळेला सु��्ट्या (भरगच्च) देऊ नयेत कारण याबाबतीत आपण चुकीच्या पद्धतीने चाललो आहोत. कारण अशा सुट्टयांमुळे मुलांचे शिक्षणविषयक लक्ष कमी होते. शिक्षणाचे धोरण ठरविताना शेती हा देशाच्या आर्थिक विकासाचा कणा असल्याने प्रत्येक वर्गात शेतीविषयावर आधारित १०० मार्कांचा विषय वयोमान - नुसार ठरविणे अत्यावश्यक व गरजेचे आहे. म्हणजे या शिक्षणाची गोडी या वयातील मुलांना लागेल व कृषी उद्योगाचे बीज या मुलांच्या मनात रुजण्यास मदत होईल.\n४) वय २० ते ३० वर्षे: या कालावधीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान, शेतीविषयक नवनवीन प्रयोग, प्रक्रिया उद्योग या विषयीचे ज्ञान द्यावयास हवे, किंबहुना अशा प्रकल्पावरती प्रत्यक्ष काम करणेची संधी देण्यात आल्यास शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करता येऊन उत्पन्नाच्या नवीन वाटा शोधता येतील व देशाचा आर्थिक विकास होण्यास मदत होईल. मुले पदवी/ पदविका घेऊन बाहेर पडल्यानंतर व त्या त्या क्षेत्रातील अनुभवातून संरकारकडून पडिक जमिनी त्यांना लांब पल्ल्याच्या खंडाने मिळाल्यानंतर त्यावर मागील पहिल्या टप्प्यात शिकलेल्या गोष्टींचा प्रयोग करता येईल. या प्रकल्पावर मी स्वतः त्या काळचे भारताचे कृषिमंत्री स्व. ना. अण्णासाहेब शिंदे यांच्याशी सविस्तर चर्चाही केली होती. अण्णासाहेबांनी ठिबक शिंचंनावर पुस्तके लिहावीत व देशाचे प्रबोधन करावे असे ते चारही विद्यापीठांचे महाराष्ट्र कृषी व संशोधन परिषदेचे अध्यक्ष असताना मी सुचविले व स्वतःच्या लेखांच्या काही प्रति मुद्दाम त्यांना दिल्या होत्या. त्याप्रमाणे स्व. अण्णासाहेबांनी या विनंतीचा विचार केला. त्या संदर्भात त्यांनी जवळजवळ चळवळच उभी केल्याचे आपणा सर्वांना माहीत आहेच. पण अजूनही या गोष्टीकडे सरकराने लक्ष नाही.\n५) वय ३० ते ४० वर्षे व ४० ते ५० वर्षे: या कालावधीमध्ये भातशेतीत मोगरा, आंबा अशा प्रकारची जादा उत्पन्न मिळवून देणारी, तीस वर्षापर्यंत विविध प्रयोग यशस्वी केल्यानंतर भारतीय पद्धतीने उच्चान्तर्गत मधुमक्षिकापालन, निर्यात व देशांतर्गत फुलशेती, विविध फलोत्पादन, प्रक्रिया व उपपदार्थ प्रक्रियांचे प्रकल्प (By Poducts & their Process Industries - Value Addition Products) पारदर्शकपणे सहकारी तत्त्वावर उभे करणे व निर्यात संस्थांचे तालुक्यात जाळे तयार करणे. जिल्ह्यात कमी ऊर्जेचा वापर करून नवीन तंत्रज्ञान उभे करणे, त्यापासून फळे तोडण���नंतर ती अधिक काळ नैसर्गिक पद्धतीने कशाप्रकारे टिकवावी, त्यांची हाताळणी व निर्यात कशी सुलभ होईल, तोडणीनंतरची नासाडी झालेली फळे कशाप्रकारे कमी होतील याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच या कालावधीमध्ये शेतकऱ्यांनी आयुर्वेदिक वनस्पती पारंपरिक पिकातुन विविध प्रक्रिया उद्योग उदा. मक्यापासून स्टार्च, ग्लुकोज, पॉपकॉर्न व नंतर शिकलेले तरुण अनेक औषधास लागणारे प्रकल्प उभारू शकतील. उदा. विविध वनस्पतींच्या भागाचे पावडर, चुर्ण (जांभळाच्या बियांची पावडर मधुमेहासाठी), सिताफळाच्या बियांची पावडर उदा. लिखांवर उपयुक्त, शिकेकाईची पावडर त्यापासून आयुर्वेदिक शाम्पू यांचे शिक्षण दिले पाहिजे. पडिक जमिनीमध्ये आयुर्वेदिक वनस्पती योग्य काळजी घेतल्यास व्यवस्थितरित्या वाढू शकतात व या लागवडीपासून मानसिक समाधान तर मिळतेच कारण येथूनच शारिरीक व मानसिक विकृतींचा कालावधी सुरू होतो. मानसिक ताणतणाव निर्माण होतात. निरनिराळ्या व्याधींचे प्रमाण वाढते. तेव्हा अशा वनस्पतींची व पारंपरिक पिकांची लागवड केल्यास पोटापाण्याचा प्रश्न तर सुटेलच शिवाय आयुर्वेदिक वनस्पतींपासून निरनिराळ्या व्याधींवर उपचारही करता येईल. सागरगोटा वनस्पतीपासून प्राथमिक अवस्थेतील कॅन्सर बरा होतो असे तज्ज्ञांचे मत आहे. अशी अनेक उदारहणे आहेत. याचे संशोधन करून अशा वनस्पतींची लागवड करणे सोयीचे आहे व ग्रामीण भागात जेथे M. B. B.S. डॉक्टर जात नाही तेथे आयुर्वेदिक औषधांद्वारे या वयातील लोकांना आयुर्वेदिक वनस्पतींचे ज्ञान देऊन रुग्णांवर उपचार केले तरी अशा परिसरात ग्रामीण आरोग्य (आयुर्वेदिक) केंद्रे उभी राहतील व हे योगराज भारतासारख्या महाकाय देशाकडेच असतात, हे सर्वांना समजेल.\n६) वय ५० - ६० वर्षे : या वयातील शेतकरी निवृत्तीकडे झुकलेले असतात. घरातील तरुण व्यक्तींना अशा व्यक्तींची अडगळ वाटू लागते. तेव्हा हे होऊ नये अशासाठी या व्यक्तींना शेतात पाठवून, राहण्यास घर बांधून शेताच्या रिकाम्या बांधावर शेवगा, चिंच, कढीपत्ता, कवठ, सीताफळ, कडुलिंब अशा पिकांची लागवड करणे त्याबरोबर जोडधंदा म्हणून एखादी खुंट्याला शेळी अथवा मेंढी व कोंबड्या पाळण्यास दिल्या तर शेळ्या मेंढयांना चारा मिळतो व शेतकऱ्याला दूध, लोकर, अंडी यांचे उत्पन्न मिळून त्याच उत्पन्नातून आळंदी - पंढरपूरची वारी सुखासमाधानाने करता येईल व या पशुंचे, झाडांचे संगोपन करण्यास स्वतःचे मन गुंतवून वेळ चांगला जाईल. ताणतणाव राहणार नाहीत. शेतकी मालाचे संरक्षण होईल. उतार वयात नवीन पूरक उद्योगांचा विकास होईल. आरोग्य चांगले राहील व अध्यात्माकडे खऱ्या अर्थाने प्रगती होत जाईल.\nवरील सर्व कल्पना मिशनरी स्वरूपाचे कार्य, झोकून किंवा वाहून घेण्याची प्रवृत्ती, मानवतेच्या दृष्टीकोनातून पाहण्याची जबरदस्त, इच्छाशक्ती, विविध टप्प्यांवर स्थानिक लोकांच्या, बाहेरील गावच्या तज्ज्ञांकडून प्रबोधन, विविध प्रकारच्या मंडळांची स्थापना (विज्ञान, उद्योजक, प्रशिक्षण, अध्यात्म, साधना) करून हे शक्य होईल. हे करताना कट्टर राष्ट्रप्रेमी युवकांना मार्गप्रदिप म्हणून प्रगत करून असे प्रकल्प राबविण्याचा हा श्रीगणेश ठरेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.padmagandha.com/index.php?route=product/category&path=75", "date_download": "2019-02-20T12:39:47Z", "digest": "sha1:JMWAJSCNR6CVKHVGRCN5HP2NMUU7QGTZ", "length": 5494, "nlines": 75, "source_domain": "www.padmagandha.com", "title": "नाट्यसमीक्षा / नाट्यविचार", "raw_content": "\nTheater Criticism | नाट्यसमीक्षा / नाट्यविचार\nTheater Criticism | नाट्यसमीक्षा / नाट्यविचार\nनाटक बघताना, वाचताना आणि करताना मनात अनेक प्रश्न येतात. जितक्या विविध तर्‍हेची नाटकं अनुभवू, तेवढे प..\nसमकालीन भारतीय रंगभूमीचे जडणघडण करणारे देश्य नाट्यप्रकार आणि त्या नात्याप्रकारांचे सांस्कृतिक ..\n२६ नोव्हेंबर १८५३ या दिवशी विष्णुदास भावे यांनी ‘राजा गोपीचंद’ हे नाटक हिंदीतून सादर केले. हिंदी आणि..\nगोविंद बल्लाळ देवल यांच्या ‘संगीत शारदा’ या नाटकाचा पहिला प्रयोग १३ जानेवारी १८९९ रोजी इंदूर येथे झा..\nVismarnat Geleli Natake |विस्मरणात गेलेली नाटके\nविस्मरणात गेलेली नाटके हा डॉ. अरविंद वामन कुलकर्णी यांचा शोधमूलक, विश्‍लेषणात्मक आणि चिकि त्सक नाट्..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://blog.railyatri.in/rishikesh-the-adventure-capital-of-india-marathi/", "date_download": "2019-02-20T11:14:09Z", "digest": "sha1:5NJACG6E53GIMCSAK3WP3Q4DGUCTD467", "length": 11252, "nlines": 150, "source_domain": "blog.railyatri.in", "title": "ऋषीकेश – भारताची साहस राजधानी - RailYatri Blog", "raw_content": "\nHome Travel ऋषीकेश – भारताची साहस राजधानी\nऋषीकेश – भारताची साहस राजधानी\n१९९० मध्ये ऋषीकेश हे ठिकाण ‘जगातील योग राजधानी’ बनले, कारण ते आश्रम आणि ध्यानधारणा शिबिरांचे प्रमुख केंद्र होते. यातले बहुतेक उपक्रम शहराच्या उत्तर भागात चालायचे, कारण या भागात घनद���ट जंगले आणि शेजारून खळाळत वाहाणारी पवित्र नदी पाहायला मिळते. मात्र, ऋषीकेश आता अध्यात्म, योग आणि मनोबल विस्ताराच्याही पलीकडे ओळखले जाते. आज पर्यटक थरार, साहस आणि मजा अनुभवण्यासाठी ऋषीकेशला भेट देतात आणि हे प्राचीन शहर त्यांच्या अपेक्षा पूर्णही करते.\nऋषीकेशमधील साहस उपक्रम ट्रेकिंग आणि कॅम्पिंग सहलीपासून सुरू होतात. प्रतिष्ठित गिर्यारोहण संस्था ‘नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनेयरिंग’ या ठिकाणी वसलेले असून ते उत्तरकाशी या तीर्थ क्षेत्रापासून जवळ आहे, जिथे तांत्रिकृष्ट्या परिपूर्ण मार्गदर्शक पर्यटकांना या दरीखोऱ्यांची आनंददायी सफर करून आणण्यासाठी सज्ज असतात.\nया ठिकाणी सर्वत्र शिवालिक रांगा पाहायला मिळत असल्यामुळे ट्रेकिंगही करता येते. ऋषीकेशमधील घनदाट जंगलांतून चंद्रशिलासारख्या ठिकाणी घेऊन जाणाऱ्या कित्येक ट्रेकिंग ट्रेलसाठी जाता येते. ऋषीकेश हे व्हॅली ऑफ फ्लॉवर्स आणि कौर पाससारख्या प्रसिद्ध ट्रेकचे मुख्य तळ म्हणून प्रसिद्ध आहे. त्याशिवाय कन्यापुरी, नीलकंठ महादेव आणि झिलमिल गुफा ही या ठिकाणी ट्रेकिंगसाटी उपलब्ध असलेली ठिकाणेही भटक्यांना आकर्षित रतात.\nऋषीकेशमधील गंगेचा प्रवाह हरीद्वारसारखा शांत आणि संथ नाही. साहसी पर्यटक नदीच्या या रौद्रावताराचा व्हाइट वॉटर खेळांसाठी फायदा घेतात. कौडियाला ते ऋषीकेश हा मार्ग राफ्टिंगसाठी सर्वोत्तम मानला जातो. कौडियालाच्या रिव्हर राफ्टिंग पट्ट्याला फोर प्लस हा दर्जा देण्यात आला असून हा पट्टा चाळीस किलोमीटरचा आहे. या दरम्यान मरिन ड्राइव्ह, रोलर कोस्टर, गोल्फ कोर्स, क्लब हाउस, डबल ट्रबल, हिल्टन, टर्मिनेटर, थ्री ब्लाइंड माइस, क्रॉसफायर इत्यादी लोकप्रिय रॅपिड्स अनुभवता येतात. सप्टेंबर ते एप्रिलदरम्यान हे रॅपिड्स जास्त चांगल्या प्रकारे अनुभवता येतात.\nऋषीकेशच्या उत्तरेकडे नदीकाठी अद्भुत आकाराचे दगड पाहायला मिळतात. रॉक क्लायम्बिंग करताना सर्वोच्च दर्जाची सुरक्षा साधने वापरली जातात आणि रॅपलिंगसाठी मोठ्या आकाराच्या दगडांचा आधार घेतला जातो. रॅपलिंग हा साहस प्रकार आहे, ज्यात चढणारा हार्नेस आणि दोरीच्या सहाय्याने उंच दगडावरून खाली घसरत येतो. षीकेशला येणाऱ्या पर्यटकांमध्ये हा साहस प्रकार खूप लोकप्रिय आहे.\nबंजी जंपिंग आणि रिव्हर क्लिफ जंपिंग\nऋषीकेशमध्ये देशातील सर्वाधिक उंचीवर वसवलेले बंजी जंपिंग बेस आहे. मोहन छत्ती ठिकाणी १० ते १५ सेकंदांची फ्री- फॉल अनुभवता येते व त्यानंतर रबराची दोरी तुम्हाला ओढून गंगेच्या पात्रात लक्षणीय भर घालणाऱ्या हल नदीच्या कित्येक फुट उंचीवर आणून सोडते. हल नदीकडे तोंड करून कंसाकृती कमान बांधण्यात आली आहे. न्यूझीलंडमधील साहसी वीर डेव्हिड अलार्डियस यांनी हा प्लॅटफॉर्म बांधला आहे. त्याशिवाय एक किलोमीटर लांबीची फ्लाइंग फॉक्स लाइन इथे आहे, जी आख्ख्या आशिया खंडातील सर्वाधिक लांबीची फॉक्स लाइन आहे. त्याशिवाय ८० मीटर लांबीचा मोठा झुलाही इथे आहे.\nवाचून थक्क झालात ना मग, या ठिकाणाला भेट द्या आणि या साहस प्रकारांची मजा घ्या.\nPrevious articleओडिशाचे पाच खास गोड पदार्थ\nNext articleमुंबईपासून शंभर किलोमीटर अंतरावर असलेली ठिकाणे\nअलाहाबादमधील कुंभमेळ्याची तुम्हाला कधीही माहिती नसलेली 8 तथ्ये फेब्रुवारी 8, 2019\nतुम्हा सर्वांना तिकीट रद्द करण्याबाबत जाणून घ्यायचे आहे न\nचार धाम यात्रेबाबत तुम्हाला सर्व काही माहिती असायला हवे ऑक्टोबर 9, 2018\nRailYatri ची बससेवा सर्वोत्तम का आहे\nमुंबईतील सर्वात जुनी गणेश मंडळे सप्टेंबर 13, 2018\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.misalpav.com/taxonomy/term/15", "date_download": "2019-02-20T11:55:44Z", "digest": "sha1:SESW5JHAETGVXHUD356SFLZPIQ2LJDPO", "length": 20735, "nlines": 357, "source_domain": "www.misalpav.com", "title": "कविता | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nशतशब्दकथा स्पर्धेसंबंधी सूचना :\nलेखकांनी कथा पाठवताना कथेतील शब्द प्रत्यक्ष मोजून १०० आहेत याची खात्री करावी ही विनंती. Microsoft Word मध्ये शब्द मोजू नयेत. विरामचिन्हांमुळे Microsoft Word चुकीची शब्दसंख्या दाखवत असल्याने हे करण्यात आले आहे.\n\" माफ करा राजे \"\nराजे तुम्ही स्वराज्य निर्माण केल\nपण आम्ही स्वराज्याच वाटिळ केल \nराजे तुम्ही उत्तम आदर्श व्यवस्था निर्माण केलीत.\nपण आम्ही ती आज आम्ही ती मोडीत काढली. \nराजे तुम्ही उत्तम आदर्श निर्माण केलेत.पण आम्ही ते पायदळी तुडवले\nराजे तुम्ही गडकोट मंदिरे बांधली\nत्या ऐ��िहासिक वास्तुंची आज पडझड झाली \nराजे तुम्ही रयतेवर प्रेम केलत\nआम्ही त्यांना आज देशोधडीला लावल \nराजे तुमच्या राज्यात सुख शांती नांदत होती.\nपण आज बेकारी गरीबी नांदते\nराजे तुमच्या पदरी सर्व जाती समान.\nपण आज सर्वत्र जाती जातीचे आरक्षण \nतृप्ति २३ in जे न देखे रवी...\nरात्री च्या त्या अंधारात\nकितीही काटे बोलले तरी\nतरी मात्र किनाऱ्यालगत येणारी\nमैत्री मध्ये नसली जरी\n\" माफ करा राजे \"\nराजे तुम्ही स्वराज्य निर्माण केल\nपण आम्ही स्वराज्याच वाटिळ केल \nराजे तुम्ही उत्तम आदर्श व्यवस्था निर्माण केलीत.\nपण आम्ही ती आज आम्ही ती मोडीत काढली. \nराजे तुम्ही उत्तम आदर्श निर्माण केलेत.पण आम्ही ते पायदळी तुडवले\nराजे तुम्ही गडकोट मंदिरे बांधली\nत्या ऐतिहासिक वास्तुंची आज पडझड झाली \nराजे तुम्ही रयतेवर प्रेम केलत\nआम्ही त्यांना आज देशोधडीला लावल \nराजे तुमच्या राज्यात सुख शांती नांदत होती.\nपण आज बेकारी गरीबी नांदते\nराजे तुमच्या पदरी सर्व जाती समान.\nपण आज सर्वत्र जाती जातीचे आरक्षण \nचिनार in जे न देखे रवी...\nघटना \"ती\" ऐकताच आम्ही पेटलो..\nकॅण्डल लावुनी आलो...अन मग विझलो..|\nस्वप्नातही अणुबॉम्ब बघुनी \"झिरपलो\"\nअसे षंढ आम्ही कैसे निपजलो ||\nघेतला ग्लासात सोडा अन म्हणालो युद्धाच्या बाता सोडा..\nजास्तीत जास्त \"त्यांच्याशी\" क्रिकेट खेळणं सोडा...|\nबीयर चिल्ल्ड नाही म्हणून ओरडाया लागलो..\nअसे षंढ आम्ही कैसे निपजलो ||\nअसे षंढ आम्ही कैसे निपजलो\nज्ञानोबाचे पैजार in जे न देखे रवी...\nआज शिवजयंतीच्या निमित्ताने शिवरायांच्या चरणी मी हे काव्य विनम्र भावाने अर्पण करतो...\nपुलवामा निषेधे कॅन्डल लावून आलो | “उरी” पाहताना, “जय हिंद” म्हणालो ||\nपण, बलोपासनेची, महती विसरलो | असे षंढ आम्ही कैसे निपजलो ||\nसायंकाळी हवी आम्हा दारूची बाटली | संडे टू संडे खातो मटणाची ताटली ||\nपोहणे धावणे नव्हे, चालाणेही विसरलो | असे षंढ आम्ही कैसे निपजलो ||\nस्वराज्य गुढी रोविली, शिवबाने | स्फुलिंग जे चेतले, जिजाउने ||\nस्मार्टफोन लेकरांच्या, हाती देऊन बसलो | असे षंढ आम्ही कैसे निपजलो ||\nRead more about असे षंढ आम्ही कैसे निपजलो\nशिव कन्या in जे न देखे रवी...\nते दोघे होते मघामघाशी तर\nबराच वेळ खाली मान घालून\nएकमेकांमध्ये साखरेइतके अंतर ठेवून चालताना,\nकुठेही न थांबता त्यांना एकमेकांकडे बघताना,\nअन् तेव्हा रस्ता हसताना...\nमी पाहिले त्या दोघा���ना ,\nनजरों से ओझल होना ही\nलकिरों पे लिखा है\nतो वो लकिरे ही मिटा देते हैं'\nनंतर मला ते दिसले नाहीत...\nमांडणीवावरवाङ्मयकविताप्रेमकाव्यसाहित्यिकसमाजजीवनमानअदभूतकविता माझीमाझी कवितामुक्त कविताअद्भुतरस\nनायकुडे महेश in जे न देखे रवी...\nआजही स्वप्नात मी त्या बावऱ्या परीच्या\nआजही कुशीत मी ओलावल्या सरीच्या \nआजही वेड्या मनाला याद येते तिची\nआजही ओल्या सरीतून साद येते तिची\nआजही हृदयात मी त्या लाजऱ्या कळीच्या\nआजही कुशीत मी ओलावल्या सरीच्या \nआजही ते थेंब ओले झेलण्या आतुर मी\nआजही ते क्षण गुलाबी छेडण्या आतुर मी\nआजही प्रेमात मी त्या गोजिऱ्या परीच्या\nआजही कुशीत मी ओलावल्या सरीच्या \nएकमुखाने बोला बोला नमो जयजयगान\nहे दामोदरच्या सुता तुला कमळाचं वरदान\nएकमुखाने बोला बोला नमो जयजयगान\nदिव्य तुझी संघभक्ती धन्य दाढी काया\nबालपणी गेलासी तू शाखेसी धराया\nहादरली ती जननी, थरथरले घरचे जन\nभाजपास येई मुर्छा लागे इलेक्शन\nअडवानीच्या रथावरती तुझे कलाकाम\nमंदिर प्रश्न उठवला, मिळे कमळा पंचप्राण\nमेक इंडियाच्या नावे रोम कधी लंका\nकुठे पिप्पाणी वाजवी, ड्रम कधी डंका\nसेल्फीची भरवी जत्रा अन हसती सर्व जन\nकोट तुला नऊ लाखांचा कुणी कधी घातला \nमश्रूमाचे सूप पिऊनी, झोला कुठे टाकला\nखिशामध्ये अंबानी, अन अडाणी हे भगवान\nRead more about एकमुखाने बोला बोला नमो जयजयगान\nफिझा in जे न देखे रवी...\nहा एवढा ऋतू संपल्यावर\n .... दूरच्या गावात जाण्यासाठी ....\nअंधारात स्तब्ध पणे उभ्या असलेल्या\nतुझ्या गावातल्या, या झाडांना निरोप देऊन .....\nया झाडांकडूनच शिकलीये बरंच काही .......\nसगळे ऋतू एकाच जागी उभे राहून झेलायचे ....\nइतरांना हवंय म्हणून बहर दाखवायचा अन\nस्वतःला हवंय म्हणून टिपं पण गाळायची.....\nश्रावण असल्याचे निमित्त करून ..... .\nकहर in जे न देखे रवी...\nकुठे होते नशा आता पिल्यावर भांग स्वप्नांची\nकिती पेलायची ओझी शिरी अथांग स्वप्नांची\nक्षणासाठीही नव्हती ती नजर नजरेस भिडलेली\nरात्रभर संपली नाही पुढे ती रांग स्वप्नांची\nकिती हा घाम गाळावा किती हे रक्त आटवावे\nइथे भरतात का पोटे कधी तू सांग स्वप्नांची\nगावची वेसही साधी कधी ना लांघली ज्याने\nकशी पोहचे नभाच्या पार त्याची ढांग स्वप्नांची\nकिती ओसाडला तो पार जेथे तोडले नाते\nहसूनी त्याच वृक्षावर शवे मग टांग स्वप्नांची\nभरवश्यावर कुणी मारू नये पोकळ बढाया\nबसता ला�� बघ जाहलीच पांगापांग स्वप्नांची\nRead more about स्वप्नांची गोष्ट (गझल)\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 32 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.nagpurcity.net/2018/10/26/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%9F/", "date_download": "2019-02-20T12:38:40Z", "digest": "sha1:UUBPJS6ORD3UQ2OYC2QXGJWO7J3JG5KV", "length": 1941, "nlines": 32, "source_domain": "www.nagpurcity.net", "title": "सांगली जिल्ह्यात गारपीट; शेकडो एकर शेती उद्ध्वस्त! – Nagpurcity", "raw_content": "\nसांगली जिल्ह्यात गारपीट; शेकडो एकर शेती उद्ध्वस्त\nगारपीट आणि वादळी वाऱ्यासह सांगली जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे जत तालुक्यातील शेकडो एकरवरील शेती उद्ध्वस्त झालीय. तर द्राक्ष, डाळिंब, मका आणि हळद पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय.\nमोदींनंतर आता फडणवीस घेणार मोठा निर्णय, शेतकऱ्यांना अच्छे दिन\nपंतप्रधान मोदी पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर, होणार जाहीर सभा\nमंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक…या आहेत आजच्या 5 मोठ्या बातम्या\nपुण्यात माहिती अधिकार कार्यकर्त्याचा संशयास्पद मृत्यू\nदिल्लीः हॉटेलच्या आगीत ९ जणांचा होरपळून मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.padmagandha.com/index.php?route=product/category&path=76", "date_download": "2019-02-20T12:38:36Z", "digest": "sha1:GHSVYXAWOKLYBPPFTPDQNWRYQ6J3D5MT", "length": 4831, "nlines": 71, "source_domain": "www.padmagandha.com", "title": "पत्रवाड्मय", "raw_content": "\nकै .ह .वि मोटे (१९३२ - १९८४) हे मराठीतील मनस्वी आणि ध्येयवादी असे ख्यातनाम प्रकाशक . मराठी ग्रंथव्यव..\nदोन माणसांमध्ये झालेल्या पत्रव्यवहाराचे त्याचे स्वत:चे असे महत्त्व असते. हा पत्रव्यवहार तुमच्याशी ब..\nएखाद्या व्यक्तीचा खाजगी पत्रव्यवहार प्रसिद्ध करणारी पुस्तके मर���ठीत अतिशय मोजकी आहेत. या ग्रंथात श्र..\nPriya Surhud |प्रिय सुहृद\nप्रिय सुहृद, आजवर मी माझ्या आप्तमित्रांना आणि सुहृदांना असंख्य पत्र पाठवली. माझ्या मनातली गोष्ट सां..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://mr.pratilipi.com/story/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-3dolda2jrvnw", "date_download": "2019-02-20T12:18:22Z", "digest": "sha1:ODOZS52F6ZBQKUBB672RYDCZEZYCQV7Q", "length": 2663, "nlines": 51, "source_domain": "mr.pratilipi.com", "title": "अक्षय पुजारी \"#AKuvach\" च्या मराठी कथा गोष्ट त्या तिघांची चा सारांश « प्रतिलिपि मराठी | AKshay Pujari \"#AKuvach\"'s content GOSHTA TYA TIGHANCHI Summary « Pratilipi Marathi", "raw_content": "\nवाचक संख्या − 13005\nऋत्विक, राधा आणि अनय या तीन मुख्य पात्रांना घेऊन गुंफलेली ही एक प्रेम-कथा आहे. आपल्या आयुष्यातील प्रेम - नाती यासारख्या विषयांवर महत्वाचे निर्णय घेताना आपल्याकडून होणारी घाई किंवा मनाचं ऐकावं की बुद्धी सांगते त्याला न्याय द्यावा.., असे प्रत्येकाला भेडसावणारे प्रश्न या कथेतील पात्रांनाही जाणवतायत. या सर्व गोंधळातून योग्य निर्णयापर्यंतचा प्रवास या कथेतून अनुभवता येईल.\nसोशल मीडिया वर अनुसरण करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/nia-raids-punjab-166343", "date_download": "2019-02-20T11:52:42Z", "digest": "sha1:SFFB372CDNDSOVAABUSA6UFSRFYRHRGH", "length": 15867, "nlines": 213, "source_domain": "www.esakal.com", "title": "NIA raids in UP Punjab 'एनआयए'कडून यूपी, पंजाबमध्ये छापे | eSakal", "raw_content": "\nबुधवार, फेब्रुवारी 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर बुधवार, फेब्रुवारी 20, 2019\n'एनआयए'कडून यूपी, पंजाबमध्ये छापे\nशुक्रवार, 18 जानेवारी 2019\nनवी दिल्ली : दहशतवादी संघटना इसिसचे मोड्यूल असलेल्या हरकत उल हर्ब ए इस्लाम या संघटनेच्या तपासादरम्यान आज राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए)ने उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये संघटनेशी संबंधित आठ ठिकाणी छापे घातले. ही संघटना दिल्ली आणि उत्तर भारतातील अन्य ठिकाणी नेते आणि सरकारी कार्यालयांवर आत्मघाती हल्ले, तसेच साखळी स्फोट घडवून आणण्याचा कट रचत असल्याचा आरोप एनआयएने केला आहे.\nनवी दिल्ली : दहशतवादी संघटना इसिसचे मोड्यूल असलेल्या हरकत उल हर्ब ए इस्लाम या संघटनेच्या तपासादरम्यान आज राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए)ने उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये संघटनेशी संबंधित आठ ठिकाणी छापे घातले. ही संघटना दिल्ली आणि उत्तर भारतातील अन्य ठिकाणी नेते आणि सरकारी कार्यालयांवर आत्मघाती हल्ले, तसेच साखळी स्फोट घडवून आणण्याचा कट रचत असल्याचा आरोप एनआयएने केला आहे.\n26 डिसेंबरपासून ते आतापर्यंत या संघटनेशी संबंधित 12 जणांना अटक करण्यात आली आहे. एनआयएने 12 जानेवारीला हापूड येथून मोहंमद अबसार (वय 24) यास अटक केली होती. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे आज एनआयएने छापासत्र राबविले. एनआयएने सांगितले, की इसिसचे मोड्यूल हरकत उल हर्ब ए इस्लाम ही संघटना देशात प्रजासत्ताक दिनाच्या काळात घातपात घडवून आणणार असल्याची माहिती मिळाली होती. एनआयएने राबविलेल्या छापासत्रात रॉकेट लॉंचर, आत्मघाती बेल्टचे साहित्य, टायमरसाठी उपयोगात आणले जाणारे 12 अलार्म घड्याळ जप्त केले.\nयाशिवाय 25 किलो स्फोटक साहित्य पोटॅशियम नायट्रेट, अमोनियम नायट्रेट आणि सल्फरही जप्त करण्यात आले आहे. या संघटनेने रिमोटने चालणारे आयईडी तयार करण्यासाठी रिमोटने चालणाऱ्या गाड्या आणि वायरलेस डोअरबेलची खरेदी केली होती. याशिवाय एनआयएने यापूर्वी घातलेल्या छाप्यादरम्यान स्टीलचे कंटेनर, इलेक्‍ट्रिक तार, 91 मोबाईल फोन, 134 सिम कार्ड, तीन लॅपटॉप, चाकू, तलवार, इसिसशी संबंधित कागदपत्रेदेखील जप्त केली होती. एनआयएच्या पथकाने रामपूर, बुलंदशहर, मेरठ, हापूड, अमरोहा आणि लुधियाना येथे छापे घातले.\nलुधियानातून एनआयएच्या पथकाला अनेक प्रकारची महत्त्वाची माहिती हाती लागली आहे. याप्रकरणी एका संशयिताला अटक करण्यात आली आहे. मोहंमद पाशा नावाच्या एका मौलवीला एनआयएच्या पथकाने काल रात्री अटक केली.\nपंजाब पोलिसांच्या मदतीने एनआयएच्या पथकाने एका मशिदीत छापा घातला. हा मौलवी इसिस मोड्यूलचा भाग असू शकतो, असे एनआयएचे म्हणणे आहे. तो काही महिन्यांपूर्वीच लुधियानाला आला होता. त्याने उत्तर प्रदेशातील एका मदरशातून शिक्षण पूर्ण केले. तेथे इसिसच्या संशयितांशी संपर्कात आला. एनआयएकडून या कारवाईचा इन्कार केला जात असला तरी लुधियाना पोलिसांनी अटकेला दुजोरा दिला आहे. घटनास्थळी शस्त्रसाठा सापडला नाही.\nअयोध्या प्रकरणावर आता 'या' तारखेला होणार सुनावणी\nनवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाकडून बहुचर्चित अयोध्या प्रकरणाच्या सुनावणीची तारीख निश्चित करण्यात आली. अयोध्या प्रकरणाबाबत दाखल झालेल्या सर्व...\nनापिकी अन् कर्जाच्या ओझ्याने घेतला शेतकऱ्याचा जीव\nलोहा : तालुक्यातील देऊळगाव येथील अल्पभूधारक तरुण शेतकऱ्याने सततची नापिकी आणि मुलीच्���ा लग्नाच्या कर्जाचे ओझे सहन न झाल्याने स्वतःच्या शेतातील...\nभारतीय कैद्यांकडून पाकिस्तानी कैद्याची हत्या\nजयपूर (राजस्थान): भारतीय कैद्यांनी पाकिस्तानी कैद्याला जबर मारहाण करुन त्याची हत्या केल्याची घटना येथील कारागृहामध्ये घडली आहे. शाकीर उल्हा असे या...\nभाजप नेते म्हणतात, देशभक्तीच्या लाटेचे मतात रुपांतर करा\nबडोदा : जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे चित्र पूर्ण देशाने पाहिले आहे. त्यामुळे सध्या देशभक्तीच्या नावावर सगळे एकत्र आले आहेत....\nपाकड्यांनो हा घ्या पुरावा; इम्रान खानचा 'हा' मंत्री दहशतवाद्यांच्या संपर्कात\nइस्लामाबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दहशतवाद्यांशी संबंध नसल्याचे जाहीर केले असले तरी त्यांचा खरा चेहरा उघड झाला आहे. त्यांच्याच...\nपुलवामा हल्ल्याबाबत सौदीचे मौनव्रतच\nनवी दिल्ली : भारत व सौदी अरेबियामध्ये आज (ता. 20) महत्त्वपूर्ण पाच करार झाले. सौदीचे राजा मोहम्मद बिन सलमान हे मंगळवारी भारताच्या दौऱ्यावर आले आहेत....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://2know.in/%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A4%BE%E0%A4%AF/", "date_download": "2019-02-20T11:36:57Z", "digest": "sha1:LSTWV47CBMEGYAFNMWKHUC3SH3M7OWET", "length": 19446, "nlines": 65, "source_domain": "2know.in", "title": "‘पेपाल’चे खाते कसे काढायचे?", "raw_content": "\n‘पेपाल’चे खाते कसे काढायचे\nRohan October 7, 2011 इंटरनेट, ईमेल, क्रेडिट कार्ड, खाते, दर, पेपाल, पैसे, बँक, व्हेरिफिकेशन, साईट\nमागे साधारण दोन वर्षांपूर्वी मी पेपालचे खाते काढायचा प्रयत्न केला होता. पण त्यावेळी मला ते एक अतिशय अवघड काम वाटलेलं. माझ्याजवळ ‘क्रेडिट कार्ड’ नसल्यामुळे सर्वकाही जरा जास्तच अवघड होऊन बसलेलं. त्यावेळी कदाचीत पेपालची भारतीय आवृत्ती नुकतीच विकसत होऊ लागलेली. कारण त्यांनी मला मागाहून पॅन कार्ड नंबर देखिल मागितलेला. मी माझा पॅन कार्ड नंबर दिला, पण त्यावेळी माझे बँक खाते मी पेपालशी जोडू शकलो नाही. तसं ते व्हेरिफाय करणं मलाच कळाले नाही की, पेपालच्या वेबसाईट इंटरफेसची ती चुक होती, मला माहित नाही. पण खूप प्रयत्न करुनही जमले नाही म्हटल्यावर, शेवटी सर्व नवीन असल्याने काहीही धोका पत्कारायला नको म्हणून मी माझे पेपाल खातेच पुरते डिलिट करुन टाकले. त्यानंतर दोन वर्ष मी काही पेपालच्या नादी लागलो नाही. पण सध्या मी एका साईटवर लिहित आहे, आणि त्याचा मोबदला म्हणून मला जे पैसे मिळणार आहेत, त्यासाठी पेपाल हा एकच मार्ग त्यांनी दिलेला. चेकचा पर्याय त्या तिथे उपलब्ध नव्हता. आणि म्हणूनच मी पुन्हा एकदा पेपालसाठी एक प्रयत्न करायचं ठरवलं आणि यावेळी मी यशस्वी झालो पेपालचं ‘व्हेरिफाईड’ खातं काढायचं आहे पेपालचं ‘व्हेरिफाईड’ खातं काढायचं आहे ते कसं काढता येईल, ते मी खाली सांगत आहे.\nपेपाल चा उपयोग काय\nइंटरनेटच्या माध्यमातून सुरक्षितरीत्या पैशांची देवाण घेवाण करण्याच्या कामात पेपालचा उपयोग होतो. आपण जर पेपालच्या माध्यमातून इंटरनेटवर खरेदी करत असाल, तर अशावेळी आपला क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड नंबर पेपाल जवळ सुरक्षीत राहतो. विक्रेता आणि खरेदी करणारा या दोघांचे खाते क्रमांक, कार्ड नंबर इ. ची गोपणीय माहिती पेपाल आपल्याजवळ सुरक्षीत ठेवतो. त्यामुळे इंटरनेटवर कोणताही धोका न पत्करता आपल्याला पैशांचे व्यवहार करता येतात. अर्थात प्रत्येक व्यवहारासाठी पेपाल काही नाममात्र दर आकारतो. सुरक्षेततेची हमी दिल्याचा हा मोबदला असतो.\nपेपालचे खाते कसे काढता येईल\nत्यासाठी सर्वप्रथम आपल्याला पेपाल वर जावं लागेल. Sign Up वर क्लिक करा. इंटरनेटच्या माध्यमातून खरेदी करण्यासाठी अथवा पैशे पाठवण्यासाठी आपण पेपालचे Personal Account काढणार आहोत. Personal च्या खाली Get Started वर क्लिक करा. आता एक फॉर्म आपल्या समोर असेल, तो आपल्याला भरायचा आहे. पेपालला आपली माहिती पुरवत असताना ती अचूक असेल याची काळजी घ्या. आपला ईमेल पत्ता द्या. हा नंतर आपल्या पेपाल अकाऊंट नंबर सारखा वापरला जाईल. त्यामुळे वापरात असलेला ईमेल पत्ता द्या. त्यानंतर पेपाल खात्यामध्ये शिरण्यासाठी वापरण्यात येईल, असा पासवर्ड द्या. आपले नाव, आपल्या वडिलांचे नाव, आडनाव, हे न चुकता काळजीपूर्वक भरा. आपली अधिकृत जन्मतारीख द्या. Nationality India निवडा. आपला यो��्य पॅन कार्ड क्रमांक काळजीपूर्वक लिहा. आपण आत्ता रहात असलेल्या घराचा संपूर्ण पत्ता काळजीपूर्वक नमूद करा. आणि आपण सध्या वापरत असलेला फोन नंबर लिहा.\nपेपाल मार्फत पैसे पाठवण्यासाठी काय लागते\nआपण आपला फोन नंबर लिहिलेला आहे. आता पेपाल मार्फत आपल्याला पैसे पाठवायचे असतील, तर त्यासाठी आपण पेपालला आपल्या क्रेडिट अथवा डेबिड कार्ड विषयी माहिती पुरवणं आवश्यक आहे. यासाठी आपल्याकडे Visa, MasterCard, Discover, AMEX (American Express) या चार पैकी एक कार्ड असणं आवश्यक आहे. आपल्याकडे क्रेडिट कार्ड असेल, तर काहीच समस्या नाही. पण मला वाटतं डेबिट कार्डची सुविधा भारतातील लोकांसाठी नाही. आपल्याकडे वर नमूद केलेल्यापैकी जर एखादे कार्ड असेल, तर त्या कार्डचा क्रमांक द्या, त्या कार्डची Expiry Date नमूद करा, CW क्रमांक सांगा. हा CW क्रमांक कसा पहायचा हे त्या तिथे Whats this\nआपल्याकडे जर क्रेडिट कार्ड नसेल अथवा वरीलपैकी कोणतेच कार्ड नसेल, तर त्याबाबतचे पर्याय सोडून द्या आणि Agree and Create Account वर क्लिक करा. मी माझं पेपालचं खातं आधिच काढलेलं असल्याने, आता माझ्यासमोर पुढचं पान आलेलं नाहीये. पण मला आठवतं त्याप्रमाणे ते आता क्रेडिट कार्ड क्रमांक आणि बिलिंग पत्याविषयी विचारत असतील. क्रेडिट कार्ड असलेल्यांनी बिलिंग पत्याची खात्री करावी. बाकीच्यांनी या पानाकडे दूर्लक्ष करण्यास हरकत नाही. या इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, आपल्याला जर पेपाल मार्फत पैसे पाठवायचे असतील अथवा खरेदी करायची असेल, तर मात्र वरील पैकी एखादे कार्ड आपल्याजवळ असणे आवश्यक आहे, नाहीतर पैसे देण्याचे, पाठवण्याचे व्यवहार आपण करु शकणार नाही.\nपेपाल मार्फत पैसे स्विकारण्यासाठी काय लागते\nआपण पेपालचं खातं तर तयार केलं आहे. पण अजून ते व्हेरिफाय व्हायचं आहे. प्रथम पेपालसाठी आपण जो ईमेल पत्ता दिला आहे, ते ईमेल खाते उघडा. तिथे पेपालचा ईमेल व्हेरिफाय करण्याबाबत मेल आला असेल. त्या मेल मधील दिलेल्या लिंकवर क्लिक करुन आपला ईमेल पत्ता पेपाल बरोबर व्हेरिफाय करुन घ्या.\nपेपाल मार्फत पैशे स्विकारण्यासाठी आपल्याला आता आपले बँक खाते पेपाल सोबत व्हेरिफाय करणं आवश्यक आहे. पेपाल साईटच्या साईडबारमध्ये आपल्याला त्यासंबंधीत पर्याय दिसून येतील. आपण पेपालचे खाते काढताना जे नाव दिलं आहे, ते आपल्या बँक खात्याशी संबंधीत नावाशी जुळायला हवं. आपल्या बँक खाते क्��मांक द्या आणि त्यानंतर व्हेरिफिकेशन प्रोसेस सुरु होईल.\nपेपाल व्हेरिफिकेशन प्रोसेस काय आहे\nयानंतर ४ ते ५ दिवसांत पेपाल आपल्या खात्यावर १.५० रुपया, २ रुपये अशा अत्यंत छोट्या रकमेचे दोन डिपॉझिट्स पाठवेल. आपल्याला आपल्या खात्यावर पेपाल मार्फत आलेल्या या रकमा लक्षात ठेवून, पेपालच्या साईटवर दिलेल्या जागेत नमूद करायच्या आहेत. आणि मग आपली व्हेरिफिकेशन प्रोसेस पूर्ण होईल. आपले जर ऑनलाईन नेट बँकिंग खाते असेल, तर अतिशय उत्तम पण जर नसेल तरी काही हरकत नाही. ऑनलाईन नेट बँकिंग खाते असल्याचा फायदा हा की, आपल्याला त्वरित डिपॉझिट रक्कम पाहता येईल. माझ्या खात्यावर पेपाल मार्फत पैशे येण्यास ३ दिवसांचा कालावधी लागला. दरम्यान मी दिलेल्या पॅनकार्ड क्रमांकाचीही त्यांनी खातरजमा करुन घेतली होती. एकदा व्हेरिफिकेशन प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर आपण पेपाल मार्फत पैशे स्विकारण्यास तयार आहात. आपण पेपालसाठी दिलेला ईमेल पत्ता हाच आपला पेपालचा खाते क्रमांक आहे.\nखालिल चित्राच्या माध्यमातून आपल्याला पेपाल आकारत असलेल्या दराचा अंदाच येईल. अधिक माहितीसाठी या दुव्याचा आधार घ्यावा. पेपालचे अकाऊंट काढणं आणि पैसे पाठवणं हे मोफत असून, पैसे स्विकारण्यासाठी मात्र पेपाल काही टक्के दर आकारतो.\nतर ही पेपालशी संबंधित काही माहिती होती. आपल्याला जर काही समस्या आली, तर ती आपण खाली प्रतिक्रेयेच्या माध्यमातून मांडू शकाल.\nलेखक – रोहन जगताप\n© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.\nरोहन जगताप हा एक अभियंता आहे. जानेवारी २०१० मध्ये त्याने 2know.in हा मराठी ब्लॉग सुरु केला. 2know.in हा ब्लॉग इंटरनेट, संगणक, मोबाईल, अनुप्रयोग, इत्यादी विषयांना स्पर्श करतो. या ब्लॉगला २०१० साली स्टार माझा चॅनलचा ‘ब्लॉग माझा’ पुरस्कार मिळाला आहे. वाचकांनी इंटरनेट व तंत्रज्ञान संदर्भात काही प्रश्न असल्यास या इथे प्रतिक्रियांच्या माध्यमातून विचारावेत ही नम्र विनंती. इतर कामासाठी संपर्क - 2know.in@gmail.com.\nमि तुमचा blog वाचला , मि enternet वरून पैसे कसे मिळवायचे हे समजले, पण पेपाल मधे माझे SBI bank चे visa card accept केले जात नाही ईतर bankचे पण स्विकारल्या जात नाही.माझेenternet banking आहे.\nआपन सांगितले होते कि entarnet banking असेल तर खुपच चांगले.पण ते कसे वापरायचे किंवा तयासाठी काय करावे लागेल क़पया आपन मला सांगावे.enternet च्या माध्यमातुन खुप पैसे जमा झ���लेत पण ते पेपाल मुळे काहिच करुशकतनाही.\nसर मि नेहमी आपल्या नविन blogच्या शौधात असतो.तुम्ही दिलेली माहिती खुप चांगली वाटली.मि आशाकरतो कि आपन माझी मदत जरुर कराल.\nमोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग\nहजारो इंग्लिश पुस्तके मोफत\nबॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे\nवर्ड फाईल PDFमध्ये बदलणे\nSBI ATM केंद्रात पैसे जमा करणे\nलॅपटॉप स्पिकर लॅपटॉपशिवाय वापरणे\nअनुदिनी कशी तयार करावी\nखाली आपला ईमेल अ‍ॅड्रेस देऊन Subscribe वर क्लिक केल्यास 2know.in वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची ‘नोंद’ आपल्याला ईमेलवर मिळेल.\nअडलेल्या इंग्लिश शब्दांपासून शब्दकोश तयार करा\n****** पासवर्ड कसा पहायचा\nमोफत मराठी, इंग्रजी, हिंदी शब्दकोश\nलिंक शेअर करुन जास्त पैसे कमवणे\nफेसबुक, गुगल चे मराठी भाषांतर\nगुगल चा मराठी शोध, मराठी गुगल\n****** पासवर्ड कसा पहायचा\n© कॉपिराईट २०१० - २०१५ - 2know.in. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/198", "date_download": "2019-02-20T11:53:51Z", "digest": "sha1:EK4A6K5VQZGHQQWW455ATAJZLWX5W6NF", "length": 17200, "nlines": 162, "source_domain": "mr.upakram.org", "title": "गुढविद्या-भुतेखेते याविषयी माहीती | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nमी स्वतः एक् ज्योतिष मार्गदर्शक् असुन् भारतीय तत्वद्न्यान् आणि गुढविद्यांचा शास्त्रदशुध्द् अभ्यासक् आहे ....भुते आणि आत्मे यांचे वास्तुमधुन् उच्चाटन् करणे व त्यांना मुक्ति देणे असले माझे प्रकार् सुरु असतात....याविषयी कोणाला काही मार्ग्दर्शन् हवे असल्यास् चर्चा सुरु ठेऊया\nविसोबा खेचर [21 Apr 2007 रोजी 13:54 वा.]\nभुते आणि आत्मे यांचे वास्तुमधुन् उच्चाटन् करणे व त्यांना मुक्ति देणे असले माझे प्रकार् सुरु असतात....\nवा परांजपे साहेब, आप तो काम के आदमी लगते हो\nकधी कधी माझ्या स्वतःच्याच अंगात (म्हणजे माझी शरीररुपी वास्तू हो तशी ऐसपैस आहे बरं का तशी ऐसपैस आहे बरं का :)) भूत येतं आणि मी निरनिराळ्या मराठी संकेतस्थळांच्या प्रशासकांना आणि मालकांना यथेच्छ शिव्या देऊ लागतो :)) भूत येतं आणि मी निरनिराळ्या मराठी संकेतस्थळांच्या प्रशासकांना आणि मालकांना यथेच्छ शिव्या देऊ लागतो ;) कालांतराने ते भूत उतरतंही परंतु यावर काही जालीम उपाय आपण करावा अशी आपल्याला नम्र विनंती.\nभारतीय तत्वज्ञान आणि गूढविद्यांच्या शास्त्रशुध्द अभ्यासासोबत आ��ण मराठी शुद्धलेखन व येथील टंकप्रणालीचाही थोडा अभ्यास करावा ही नम्र विनंती. अन्यथा आपणास काय म्हणावयाचे आहे हे बर्‍याच जणांना कळणार नाही.\nभूतप्रेत व गूढविद्या हा माझ्याही आवडीचा विषय आहे. आपल्या माहितीची वाट पाहत आहे.\nप्रा.डॉ.दिलीप बिरुटे [21 Apr 2007 रोजी 16:17 वा.]\nमी भुता पेक्षा याला \"तो\"लागलाय.याला \"ती\" लागली असे ऐकले नाही ,पाहीलेले आहे.ते सत्य असते का आपण वर उल्लीखलेले विषयांचे काही उदाहरणे मला वाचायला नक्कीच आवडतील.\nप्रा.डॉ.दिलीप बिरुटे [23 Apr 2007 रोजी 07:55 वा.]\nलागणे,(क्रि.)या अर्थाने हा शब्द मी वापरला.फारशी तुन हा शब्द आला आहे का हे मला माहीत नाही.\n१.चिकटणे, जुळणे,२.स्पर्श करणे;शिवणे,३.लावणे.४.मूळ धरणे;रुजणे. ५.मार बसणे,६.मिटणे;बंद होणे,७. नाते असणे;संबंध असणे.\nपैकी मी क्र.१ च्या अर्थाने हा शब्द वापरला असावा असे वाटते.\nसंदर्भः- साकेत शालेय मराठी शब्दकोश. संपादक :- स. ध. झांबरे. प्रु.क्र.२८०. प्रथम आव्रुत्ती २००१ किंमत चारशे रु.\nखूपच रंजक विषय. लवकर लिहा\nहे असं खरंच असतं \nभुतं खेतं खरच असतात\n\"भुते आणि आत्मे यांचे वास्तु मधुन उच्चाटन् करणे व त्यांना मुक्ती देणे असले माझे प्रकार सुरू असतात\"\n०. भूत असेल तर मुळात त्याचे उच्चाटन का करायचे\n१. असं करण्या साठी काय काय करावं लागते\n२. आणी वास्तू मध्ये भूत आहे हे कसे समजते\n३. एकदा भूत आहे समजले तर ते कोणते भूत आहे कसे ठरवले जाते\n४. हे कोण ठरवते या मागचे निकष काय आहेत\n५. या मध्ये आपला अधिकार काय\n६. हा अधिकार कसा ठरतो\n७. शास्त्रशुद्ध अभ्यासक म्हणजे काय - कोणत्या संस्थेतून हे शिक्षण आपण घेतले आहे\n८. भुता कडे ही काही खास शक्ती असतील असे मानून, समजा प्रतिक्रिया दिली तर काय केले जाते\nअसे काही प्रश्न आम्हाला पडले बुआ\nअण्णान्च्या सर्व प्रश्नान्च्या उत्तरान्चि आपल्याकडुन अपेक्षा आहे.\nचला, एक नविन भूत् दाखल झालं. काहि तरी नविन विषय मिळणार\nअंनिस च्या कार्यकर्त्याना नव्याने डोकेदुखी.\nबाबा त्रिकाल [23 Apr 2007 रोजी 09:25 वा.]\nभूतप्रेत, जादुटोणा, पिशाच्च उतरवायचे जंतरमंतर उपाय आमच्याकडेही आहेत. श्री भोलेनाथाची घोर तपस्या करून आम्ही ते प्राप्त केले आहेत.\nभुत आला .पळा आता.\nतुम्ही सिध्द करूनच दाखवा भुत आहेत ते .\nसंकेतस्थळावरच्या एकावर तरी लिंबू फिरवून बघा. आम्ही टाचण्या लावण्याचे काम करतो.\n-एका सुंदर तरूणिचे जिवंत भुत रोज रात्री मला दिसते. क���य कारण असेल तिच्या दिसण्याचे कळत नाही. कृपया मार्गदर्शन करा.\nआपला(अं. नि. स वाला)\nसचिन मधुकर परांजपे [23 Apr 2007 रोजी 13:25 वा.]\nविषय् खरंच गंभीर् आहे .....या क्षेत्रातील आमचे श्रेष्ठत्व वादातीत आहे असं मी समजतो याला कारण् अनुभवाची शिदोरी हे आहे..कोणत्याही संस्थेतुन डिग्री मिळवली नाही कारण तशि गरज् भासलीच नाही मला...पातंजल योगशास्त्राचा अभ्यास कोल्हटकर् आणि रजनीशांच्या माध्यमातुन् केला आणि ध्यानधारणेच्या सिध्दींच्या मागे लागलो....\"त्रयमेकत्र संयमः: \" साध्य झाल्यानंतर् हे सगळे खेळ् सुरु केले ,लोकांना अनुभव् आले आणि त्यांनीच मग मला डोक्यावर् घेतला आता....व्यावसायिकपणे हे सगळं सुरु आहे\nशॉर्ट सर्किट [23 Apr 2007 रोजी 14:08 वा.]\nप्रतिसादातील व्यक्तिगत रोखाचा भाग काढून टाकला आहे. कृपया, अशाप्रकारचे विधान टाळावे ही विनंती - उपसंपादक.\nनेमकं काय ते कळू द्या की राव\nहा भुता खेतांचा प्रकार नेमका काय ते कळू द्या की आम्हाला. आणि नेमक्या कुठल्या गोष्टीमुळे तुम्हाला लोकांनी डोक्यावर घेतले तेही कळेल.\nदोन भुते गप्पा मारत बसलेली होती.\nभूत १: अरे, अरे, तो बघ माणूस\nभूत २: काहितरीच बडबडू नकोस. माणूस बिणूस काही नसते. सगळे मनाचे खेळ असतात.\nविसोबा खेचर [24 Apr 2007 रोजी 03:09 वा.]\nकाहितरीच बडबडू नकोस. माणूस बिणूस काही नसते. सगळे मनाचे खेळ असतात.\nकोकणात झाडाझाडावर भुते आहेत असे म्हणतात.\nकोकणात चरीभरी नावाचं एक भूत असतं.\nते गावभर चरून त्याच्या धन्याचं घर भरतं, असं म्हणतात.\nते तुम्हाला वश असेल तर आम्हाला जरूर कळवा. आम्ही तसे एक भूत आपल्याकडून विकत घेऊ.\nलहान असताना भुतांना पहण्याची फार् इच्छा होती\nपण आत्तापर्यत हिटलर सरख्या भुतांचा परीचय (इतिहासावरुन :) ) झाल्यावर अजून भूतं पाहण्यची इच्छा नही\nविषय आणि प्रतिसाद फारच मस्त आहेत (सगळे माणसांनीच लिहील्यासारखे वटतात)\nराम गोपाल वर्मा यांचे या कामी मार्गदर्शन घेता येईल. भूताटकीचे चित्रपट काढण्यात त्यांचा हातखंडा आहे. रंगिलामधून आणलेल्या उर्मिलाला त्यांनी भूत मधून मुक्ती दिली.\nभूतं फक्त आपल्याकडे असतात की जगात सगळीकडे\nरंगिलामधून आणलेल्या उर्मिलाला त्यांनी भूत मधून मुक्ती दिली.\n हे बाकी एकदम खरं वाक्य मस्तच सुचलं आहे.\nविसोबा खेचर [24 Apr 2007 रोजी 08:24 वा.]\nरंगिलामधून आणलेल्या उर्मिलाला त्यांनी भूत मधून मुक्ती दिली.\nबाकी उर्मिलाला पाहून आपण तर साला ���ायाळच होतो लई भारी आयटम आहे बॉस..\nआपण अण्णासाहेबांच्या प्रश्नांना हळूच बगल दिली आहे.\nअसे संशयपिशाच्च आमच्या मनी आले आहे.\nतेव्हा याचा बंदोबस्त करावा\nविषयाला बगल दिलि नाहीये...\nसचिन मधुकर परांजपे [25 Apr 2007 रोजी 10:01 वा.]\nमित्रांनो झालयं काय कि या महराष्ट्र सरकारच्या डोक्यावर् हे भारनियमनाचे भुत बसले आहे त्यामुळे मनात् असुनही तुमच्याशि संपर्क ठेवता येत नाही...या लोडशेडींगच्या भुतावर् निदान माझ्याकडे तरी इलाज नाहीये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.misalpav.com/taxonomy/term/16", "date_download": "2019-02-20T11:22:42Z", "digest": "sha1:RHWVDHPPNLDLXTMTQ72RW2BU5OMBHVK2", "length": 20412, "nlines": 354, "source_domain": "www.misalpav.com", "title": "गझल | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nशतशब्दकथा स्पर्धेसंबंधी सूचना :\nलेखकांनी कथा पाठवताना कथेतील शब्द प्रत्यक्ष मोजून १०० आहेत याची खात्री करावी ही विनंती. Microsoft Word मध्ये शब्द मोजू नयेत. विरामचिन्हांमुळे Microsoft Word चुकीची शब्दसंख्या दाखवत असल्याने हे करण्यात आले आहे.\nकहर in जे न देखे रवी...\nकुठे होते नशा आता पिल्यावर भांग स्वप्नांची\nकिती पेलायची ओझी शिरी अथांग स्वप्नांची\nक्षणासाठीही नव्हती ती नजर नजरेस भिडलेली\nरात्रभर संपली नाही पुढे ती रांग स्वप्नांची\nकिती हा घाम गाळावा किती हे रक्त आटवावे\nइथे भरतात का पोटे कधी तू सांग स्वप्नांची\nगावची वेसही साधी कधी ना लांघली ज्याने\nकशी पोहचे नभाच्या पार त्याची ढांग स्वप्नांची\nकिती ओसाडला तो पार जेथे तोडले नाते\nहसूनी त्याच वृक्षावर शवे मग टांग स्वप्नांची\nभरवश्यावर कुणी मारू नये पोकळ बढाया\nबसता लाथ बघ जाहलीच पांगापांग स्वप्नांची\nRead more about स्वप्नांची गोष्ट (गझल)\nकहर in जे न देखे रवी...\nतिचा सुगंधही उडवून नेई तिच्यासवे वारा\nपहा निघे ती घरातून अत्तर तरी फवारा\nवाट पाहिली शकुनांची मी तिच्या उत्तरासाठी\nनाही म्हणता तिने खळकन तुटला ना तारा\nउभा ठाकला जगापुढे लेखणी धरून हाती\nपण शाईच्या किमतीपायी हरला बेचारा\nपटविण्याचा प्रश्न गहन पोरास पाटलाच्या\nआजकालच���या मुली मागती आधीच सातबारा\nइतके झाले घट्ट आता या दुःखाशी नाते\nसुख बहुधा पाहून दुरूनच करते पोबारा\nपूजतात जिथे आईवडिलांना दैवताप्रमाणे\nघरी अशा प्रत्येक कोपरा असतो देव्हारा\nतयार झालेला सुंदर मोती\nकहर in जे न देखे रवी...\nइतके अलगद उच्चारावे नाव तुझे ओठाने\nएकाच शब्दामध्ये सामावून गावे अवघे गाणे\nकाना होऊन वीज रहावी खडीच भूमीवरती\nमात्र्याने मग नभासमोर खोटेच द्यावे बहाणे\nअनुस्वाराचे टपोर मोती अंगठित सजवावे\nरेखीव कोरावीत तयास्तव अर्धचंद्र कोंदने\nपाय मोडल्या अक्षरांनी मारावी तिरकी गिरकी\nऊकाराने रुणझुणावे पायात बनून पैंजणे\nनदी वळवावी कडेकडेने रफार वेलांटीच्या\nविसर्ग घेऊन पुरी सजावी उर्वरित व्यंजने\nहरेक वळण, गाठ नि कोन मनामध्ये ठसावा\nनाव उमटता सुटून जावे जिंदगीचे उखाणे\nकवितागझलgajhalgazalकविता माझीमराठी गझलमाझी कविता\nकुमार जावडेकर in जे न देखे रवी...\nवेड इतकं जडलं, मन यॉडलं यॉडलं\nपार पार बिघडलं, मन यॉडलं यॉडलं\nस्वप्न मनात फुललं, मन स्वप्नात झुललं\nस्वप्नरंजनी दडलं, मन यॉडलं यॉडलं\nमाझं दुरून पाहणं, तुझं चोरून लाजणं\nकसं कळेना घडलं, मन यॉडलं यॉडलं\nतुझं दिवसा टाळणं, माझं रात्रीचं झुरणं...\nअंगवळणी पडलं, मन यॉडलं यॉडलं\nवाटे हवासा होकार; पण नकार स्वीकार\nनाही खेटर अडलं, मन यॉडलं यॉडलं\nRead more about मन यॉडलं यॉडलं\nआज हलके वाटले तर\nकहर in जे न देखे रवी...\nआज हलके वाटले तर\nउघडू नको देऊ अधर\nउजळुनी हे विश्व अवघे\nहोऊ दे गलका उसासा\nमोकळे कर मूक स्वर\nजीव घे हासून हलके\nओठ हेच धनु नि शर\nहो पुरी सारी कसर\nगात्र गात्र नि शांत कर\nRead more about आज हलके वाटले तर\nखरी वाटते, पूरी वाटते\nकहर in जे न देखे रवी...\nखरी वाटते, पूरी वाटते, जवळ असून ती दूरी वाटते\nभितो तुला मी, नको मजवरी ऐशी रागावूस प्रिये\nक्षणभर समशेरीसम मजला तुझ्या हातची सूरी वाटते\nहरेक सुंदरी समोर असता, हीच फक्त माझ्यासाठी पण\nहवेत विरते, कणी न उरते, जातच ही कर्पूरी वाटते\nसारे लिहिले, तारे लिहिले, शेवट ना परी मनासारखा\nतुझे नाव टाळतो म्हणूनच गोष्ट जरा अधुरी वाटते\nतू असताना सुचे न काही, आठवांनी पण भरे वही\n तुझ्याहून याद तुझी कस्तुरी वाटते\nसखे आज तू मला तुझे नि गगनाचे या नाते सांग\nकशी तुझ्यासोबत असताना , सांज अजून सिंदूरी वाटते\nRead more about खरी वाटते, पूरी वाटते\nकहर in जे न देखे रवी...\nपाळते तू टाळतो मी ही जगाची रीत का\nजी बनवणाऱ्यास ह���ता भेटला प्रेषित का\nकाय त्या सांजेस त्याचे शब्द होते संपले\nअर्धवटसे वाटते आहे मला हे गीत का\nभंगले याच्यात काही खंगले याच्यात काही\nदंगले होते जयात ही ती अघोरी प्रीत का\nनाक डोळे ओठ कुंतल वर्णिले गेले किती\nनाद नाही हो जयाविन कान दुर्लक्षित का\nघाव सोसून देव होतो वेदनेतून हो सृजन\nअन दुःखी होताच मन जन्म घे संगीत का\nखोडले तव नाव आणि वाचली कविता पुन्हा\nतीच कविता भासते आहे अशी विपरीत का\nबंदी झाली बंदी गेली वाढली किंमत जरा\nजे खिशाला परवडेना ते म्हणू जनहित का\nकहर in जे न देखे रवी...\nयुष्या मला तुझी खबर मिळू दे\nकेलेल्या सर्व नोंदीची बखर मिळू दे\nप्रेमरोगी कधी होत नाही बरा\nऔषधाच्या नावावर जहर मिळू दे\nजन्म जावो उभा वाळवंटी फिरून\nअंत समयी परी तुझे शहर मिळू दे\nकाट मारल्या स्वप्नांची खाडाखोड सारी\nकागद कोरा कराया रबर मिळू दे\nनको ती ठाम काळ्या धोंड्यावरली रेष\nमिळणारा हर क्षण जर-तर मिळू दे\nवाट पंढरीची सरता सरे ना झाली\nविठुनामी अमृताचा गजर मिळू दे\nमंजूर आहे मरण अगदी या क्षणीही\nएक तुझी हळहळती नजर मिळू दे\nकिनाऱ्यावर आता नाही राहिली मजा\nखोल आत ओढून नेणारी लहर मिळू दे\nकहर in जे न देखे रवी...\nआधी क्षमेच्या कारणांची खाण शोधू\nमग फुलांनी केलेला अपमान शोधू\nदाखवा पदवी अगोदर वाल्मीकीची\nअन्यथा रामायणात अज्ञान शोधू\nसोसेना गलका सभोवती शांततेचा\nदूर याहून एक स्थळ सुनसान शोधू\nबोलण्या आधीच सुरू होती लढाया\nऐकूनी घेतील असले कान शोधू\nप्रेमामध्ये जीवही टाकू ओवाळुन\nभंगल्यावर नफा कि नुकसान शोधू\nआदेश हा कारागृहे खुली करण्याचा\nपळूच ना शकेल तो बंदिवान शोधू\nशब्दांच्या कचऱ्यातही मोती एखादा\nथेट मनाला भिडणारे लिखाण शोधू\nजिवंत दुनिया जळते एकमेकांवर\nमृतदेहांना जाळायाला स्मशान शोधू\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 11 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.padmagandha.com/index.php?route=product/category&path=77", "date_download": "2019-02-20T12:37:43Z", "digest": "sha1:XQGIXXFJELYPMN2XSJUUGF7744FXDQR3", "length": 6181, "nlines": 87, "source_domain": "www.padmagandha.com", "title": "निसर्ग/पर्यावरण", "raw_content": "\nमातीचे अर्थकारण, मातीचे राजकारण मातीचे व्यवस्थापन अशा अवजड शब्दप्रयोगांच्या बडिवारात मातीच्या मायना..\nसद्या विविध माध्यमांचे आणि विशेषत: वृत्तपत्रांचे महत्त्व सर्वमान्य झाले आहे. वृत्तपत्रांना आपण लोकश..\nEk Bulbul Mhanala|एक बुलबुल म्हणाला\nहे निसर्गविषयक पुस्तक आहे..यात बुलबुल स्वतःच वाचकांशी बोलत आहे..त्यातून त्याचे संपूर्ण जीवनचक्र उभे ..\nसार्वजनिकतेची शोकांतिका या जटिल समस्येवर उपाय शोधणार्‍यांना २००९ साली नोबेल पुरस्कार मिळाला. या..\nनिसर्गातील क्षण पाहता क्षणीच टिपायचे असतात. नाही तर संत ज्ञानेश्वरांनी म्हटल्याप्रमाणे ते मनातून निस..\nया शौचकूपासाठी पाणीसाठ्याची, भुयारी गटाराची आवश्यकता नाही. मूत्र व शौच स्वतंत्रपणे संकलित करता येते..\nRanavanache Moods |रानावनाचे मूड्स\nरानबोड्या , रानशेती , रानवाटा या निसर्गाच्या विविध अंगांवर विविध ऋतूंमधील रानावनाच्या मूड्सच्या &nbs..\nStree Ani Paryavaran |स्त्री आणि पर्यावरण\nस्त्रिया आणि पर्यावरण हा विशेष महत्वाचा विषय या प्रकल्पाच्या निमित्ताने सर्वांसमोर आला आहे. भारतीय ..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/3714", "date_download": "2019-02-20T12:20:26Z", "digest": "sha1:UDTY73VYUIYTCCGN6SOY5MVPPBGRAVP7", "length": 16748, "nlines": 72, "source_domain": "mr.upakram.org", "title": "आमची दिल्ली-चंदिगडला हद्दपारी | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nन साहावेचि साताहि सागरा||\nभेणें वोसरूनि राजभरा |\n(अर्थः- देवाधिदेव भगवान श्रीकृष्ण ह्यांच्या तेजाने सातही सागर हैराण झाले व त्यांनी आपल्यातला काही भाग काढून कृष्णांस द्वारकानगरी दिली.) असे आद्य कवी नरिंद्र ह्यांना कृष्णाची स्तुती करताना म्हटलय.\nबहुतेक आमचेही तेज आमच्या खड्डुस बॉस व सहकार्‍यांना सहन होत नसावे.मला उत्तर भारतात तडीपारीसाठी(डेप्युटेशनवर) पाठवायची म्हणूनच ह्यांनी व्यवस्था केली आहे.\nमी नको नको म्हणत असतानाही बॉसनी शेवटी दिल्ली-चंदीगढचा ��्रोजेक्ट(मोहिम) दिलाच. माझ्या अतुलनीय कौशल्यावर प्रसन्न होउन कंपनी मला थेट तिकडे पाठवते आहे. \"दिल्ली अब दूर नही\" अशी स्थिती खरोखर आली आहे.\nह्यापूर्वी पुण्याच्या पब्लिकपैकी उत्तर भारताच्या राजधानीच्या ठिकाणी आदरणीय श्री शिवाजीराव शाहाजीराव भोसले ह्यांचे व त्यानंतर दक्षिणेत कैक लढाया जिंकलेले सदाशिव(राव/भाउ) चिमाजी भट ह्यांचे जाणे झाले होते म्हणे.\nपैकी पहिल्यास तिथले वातावरण अजिबात आवडले नाही, व त्या उर्मट लोकांना सुशासन काय असते हे दाखवण्यासाठी त्यांनी परत येउन इथे स्वतःचे स्वतंत्र राज्य उभारले.तर दुसरा असा काही गेला की परतलाच नाही.\nह्या सर्व प्रकारामुळे एकूणच मराठी मनांत स्वतःहून सतत दिल्लीला जाउन रहावे असे कधीच वाटले नाही.\nह्यापुढील सहाएक आठवडे माझे वास्तव्य दिल्लीला असेल्.त्यापुढील वीसेक आठवडे मी चंदीगडला असेन्.मला आता तुम्ही जालिय मित्र, हितचिंतक ह्यांची मदत लागणार आहे. फुकटात सल्ले हवे आहेत.\n१.राहण्याची व्यवस्था कंपनीनं केलीए गुडगावला. आता गुडगावला राहायचं म्हणजे तिथलं एकूणच वातावरण्/संस्कृती कशी आहे, ह्याबद्दल सल्ला हवाय(बहुतेकांनी सल्ला दिलाय की तिथे उगी कुणाशी डोके लावत बसू नकोस म्हणून. कधीही घोडा/चाकू/कृपाण वगैरेचे दर्शन होउ शकते म्हणे.)\n२.संपूर्ण NCR(दिल्ली+नवी दिल्ली+नोयडा+गुरगाव) मधली आवर्जून जावीत अशी खादाडीची ठिकाणं कुठली\n३.दिल्लीत पाहण्यासारखे काय आहे\n४.तिथली अनवट ठिकाणं कुठली(जसं पुणे म्हटल्यावर शनिवारवाडा,शिंदे छत्री सारेच सांगतात, पण भुलेश्वर्,बनेश्वर ही ठिकाणंही आवर्जून जावीत अशी आहेत,पण कमी लोकांस ठाउक आहेत.)\n५.पूर्वी अप्पूघर होते, अजूनही सुरु आहे काय नसेल तर अजून कुठले adventure sports आहेत काय नसेल तर अजून कुठले adventure sports आहेत काय(कोकणात/सह्याद्रीत बर्‍याच ठिकाणी बंजी जम्पिंग्,पॅराग्लायडिंग वगैरे सुरु आहे तसे काही)\n६.सध्या कोण कोण इथले जालवासी तिथे आहेत ह्यापूर्वी कुणाचं वास्तव्य होतं काय\n७.दिल्लीत राहिल्यावर दोनेक दिवसाची वीकांतास सुट्टी काढली तर आसपास जाण्यासारखं काय काय आहे जसं पुण्यात दोन्-तीन दिवसांची सुट्टी काढली की जाण्यासारखं म्हणजे गोवा. तसच काहिसं.\n८.देहरादून्/मसूरी,चार धामांपैकी काही धाम ह्यापैकी कुठेही दिल्लीहून जाणे सोपे आहे की चंदीगडहून\n९.अ‍ॅग्रो टुरिझम असे काही पंजाब्-हरयाणा-दिल्ली पट्ट्यात आहे का\nखास त्या भूभागात म्हणवली जाणारी सुपीक जमीन, भल्ल्या मोठ्ठ्या नद्या,भरपूर दहि-दूध -लोणी-तूप्,फळे-भाजीपाला ह्यांचा अनुभव घ्यायचा असेल तर कुठे जावे म्हणजे एखाद्या ठिकाणी खास शेतात दोन्-चार दिवस रहायचे सोय आहे का\n सध्या माझ्याकडे एअरटेल पोस्टपेड आहे. तिथे नवीन कार्ड घ्यावे काय कोणते घ्यावे आहे त्या एअरटेलचे काय करावे एखादी भारी स्किम ठाउक आहे का\n११.दोनेक दिवसात मी निघेन.पण २६एप्रिलला नागपूरला मित्राच्या लग्नासाठी जाय्चे आहे. त्यासाठी दिल्ली-नागपूर व नागपूर्-दिल्ली असे विमान तिकिट काढावे म्हणतोय.\nकुठले तिकिट काढणे इष्ट होइल जिथे तिकिट काढल्याने रोख डिस्काउंट किंवा इतर एखादे कूपन मिळते अशी एखादी वेबसाइट आहे काय जिथे तिकिट काढल्याने रोख डिस्काउंट किंवा इतर एखादे कूपन मिळते अशी एखादी वेबसाइट आहे काय (प्रीपेड मोबाइल आम्ही एका वेबसाइटद्वारे चार्ज केला तर चार्ज जितक्याचा केला, तितक्याचे आम्हाला मॅक डी चे कूपन्स मिळतात. तसे काही आहे का(प्रीपेड मोबाइल आम्ही एका वेबसाइटद्वारे चार्ज केला तर चार्ज जितक्याचा केला, तितक्याचे आम्हाला मॅक डी चे कूपन्स मिळतात. तसे काही आहे का\n१२. तिकडे चाललोच आहे तर एवढ्या दूर जाणे होतच आहे तर अजून काय काय करणे शक्य आहे (तुम्ही अयदी द्या, सगळ्या गोष्टी नाही करता येणार ह्याची कल्पना आहे. पण दिलेल्या यादीपैकी सर्वात आवडलेल्या/सोयीस्कर गोष्टी तरी केल्या जातीलच. तेव्हा यादी लांबलचक होइल, ह्याची चिंता नको.\n१३. मुळात जाणे टाळायचे असेल तर बॉसवर भानामती वगैरे करून त्याच्याकडून इथलीच असाइनमेंट घेण्यासाठी एखादा खात्रीशीर मांत्रिक वगैरे आहे काय उपाय न झाल्यास तो पैसे परत देइल काय\n१४.खन्ना,बात्रा,लोधी.सोधी,पहवा,सिंघानिया,चोप्रा,कपूर्,बन्सल,कक्कड, तन्नेजा,रहेजा,चौहान,वासन ही नावे व दिल्ली-पंजाब्-हरयाणा ह्यांचे कल्चर (संस्कृतिक वातावरण) म्हणजे सध्या बॉलीवूड मध्ये दाखवले जाणवले धत्तड्-तत्तड,पोषाखी ,भरजरी कल्चरच ना\nआयुश्यात काही गोश्टी आपल्या इच्छेविरुद्ध होणं हे देखील चांगलच असतं.\nमाझी बदली पिथमपूर, मध्यप्रदेश येथे झाली होती, तेंव्हा देखील तिथं जाणं जीवावर आलं होतं. पण मला इथे राहायचच नाही, मी इथून लवकर निघून परत मुंबईला जाईन असाच विचार मनात पक्का केला होता त्यामुळे तिकडच्या काल���वधी मजेत जगलो नाही. उलट सहकर्मचार्‍यांशी फटकून दूर राहिलो. पण हे असं सगळ्यांचच होतं असं अनुभवाने कळते आहे.\nदिल्ली- गुरगावला कंपनीच्या ट्रेनिगपर्वानिमित्त जाणं झालं होतं. मी दिल्लीत खूप वर्शापूर्वी गेलो होतो. आता गुरगावमध्येच मुक्काम ठरवला जातो. पूर्वीपेक्शा दिल्लीत आत्ता म्हणे खूप सुधारणा झाली आहे. गुरगांव रेल्वेस्टेशनकडचा परीसर व गुरगाव शहर परिसर यांमध्ये जमिन-आस्मानाचा फरक आहे. गुरगावात तुमची राहण्याची सोय कुठे केली गेली आहे शहर भागात प्लॉटवरील रॉहाउसेस हि पद्धतच जास्त पाहण्यात आली होती. शहराचं नियोजन अगदी ढिसाळ आहे.रस्त्याच्या कडेला पावसाचं पाणी जाण्यासाठी नाले देखील नाहीत. वीजेसाठी जनरेटर लागतोच.\nदिल्लीत खाण्यासाठी दह्यासोबत गरमगरम् पराठे मस्त लागतात. त्यानं पोट देखील भरतं.\nगुरगावात नेपाळी लोकं रस्त्यावर मोदकासारखा दिसणारा पदार्थ (मोमो असं काहिसं नांव होतं) खाल्ला होता, तेंव्हा पोट बिघडलं होतं.\nदिल्लीत लोटस टेंपल, कुतुबमिनार (पूर्वीच कुठलंस हिंदू देऊळ पाडून तेथे इस्लामी बांधकाम केलेलं आहे.), इंडियागेट व आजूबाजूचा परिसर भेट देण्यासारखा आहे.\nगुरगावात मराठी लोकं राहतात. (कदाचित बदली झालेली मंडळीच असावीत.)\nएअरटेल मोबाईल तिथं व्यवस्थित चालतो. माझा ही एअरटेलच आहे.\nपुन्हा बदली कशी होईल ह्या प्रश्नाचं उत्तर माहित नाही. माझी मध्यप्रदेशहून पुन्हा बदली होत नव्हती तेंव्हा माझं माझ्या तेथील बॉसशी भांडण झालं होतं त्याचा परिणाम माझ्यावर खोटा आरोप लागला जावून 'सस्पेंड' व्हावं लागलं होतं. सस्पेंशन मधून बाहेर आल्यानंतर पुन्हा मुंबईला येता आलं. तो काळ खूप कठिण होता. त्या वळणावर हे शिकलो की, काहीतरी शिकणं गरजेचे असेल, तर मग ते आनंदानं का शिकू नये ह्या प्रश्नाचं उत्तर माहित नाही. माझी मध्यप्रदेशहून पुन्हा बदली होत नव्हती तेंव्हा माझं माझ्या तेथील बॉसशी भांडण झालं होतं त्याचा परिणाम माझ्यावर खोटा आरोप लागला जावून 'सस्पेंड' व्हावं लागलं होतं. सस्पेंशन मधून बाहेर आल्यानंतर पुन्हा मुंबईला येता आलं. तो काळ खूप कठिण होता. त्या वळणावर हे शिकलो की, काहीतरी शिकणं गरजेचे असेल, तर मग ते आनंदानं का शिकू नये स्वत:ला त्रास करून का शिकावे\nएअरटेल बरय इथे. हा प्रतिसादही एअरटेलच्या नेटवर्कमधूनच देतोय.\nडी६/७ इथे उतणं झालय. रो हाउस सारखाच प्रकार आहे.(सर्विस्ड् अपार्टमेंट्स्)\nइथल्या भाषेची मोठी मौज वाटते आहे. आपल्याला हिंदी येतं/समजतं हा मझा समज पार चुकिचा ठरलाय.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-April2017-Kapoos.html", "date_download": "2019-02-20T11:28:47Z", "digest": "sha1:KUSH3DWGM4RLH6NHFNAIH5QNCBFL7GPV", "length": 6777, "nlines": 18, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology -डा.बावसकर टेक्नालाजि - डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीने प्रतिकूलतेतून अनुकूलता देऊन ८ एकर कपाशीपासून १०० क्विंटल दर्जेदार कापूस !", "raw_content": "\nडॉ.बावसकर टेक्नॉलॉजीने प्रतिकूलतेतून अनुकूलता देऊन ८ एकर कपाशीपासून १०० क्विंटल दर्जेदार कापूस \nश्री. सुधीरराव उत्तमराव बोमखडे, मु.पो. वाल्मिकपुर, ता. अचलपूर, जि. अमरावती. मो. ७२४९४४०९७३\nमाझ्याकडे वडीलोपार्जीत १५ एकर जमीन आहे. मी 'कृषी विज्ञान', मासिकाचा वर्गणीदार आहे.\nत्यातील शेतकऱ्यांच्या मुलाखती वाचून मी यावर्षी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचा वापर करण्याचे ठरवले. तेव्हा मी आमच्या भागातील विक्रेते चरणदास वटाणे (दत्तकृपा इरिगेशन, परतवाडा) यांची भेट घेतली आणि तेव्हा पासून मी सोयाबीन कापूस, तूर, संत्रा या पिकावर डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीची औषधी दत्तकृपा इरिगेशन यांच्याकडून घेतली. त्यावेळेस त्यांनी अचलपूर भागात डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचे प्रतिनिधी आहेत असे सांगून त्यांचा मोबाईल नंबर (९६६५२९०४९५) दिला. त्यावेळेस आमच्या भागातील कंपनी प्रतिनिधी यांना संपर्क केला असता त्यांनी मला माझ्या शेतावर नेऊन कापूस पिकाबद्दल मार्गदर्शन केले. त्यावेळेस माझी पेरणी झाली होती. त्यामुळे मी सुरुवातीला कल्पतरू खत देऊ शकलो नाही. त्यावेळेस मी एकरी १०:२६:२६ एकरी १ बॅग याप्रमाणे खत टाकले व दुसऱ्या खताचे डोसच्या वेळेस मात्र कल्पतरू ५० किलो + ५० किलो पोटॅश खत टाकले. पहिली फवारणी उगवणीनंतर १५ दिवसांनी केली. त्यामध्ये जर्मिनेटर २५० मिली + प्रिझम २५० मिली + कॉटन थ्राईवर २५० मिली + मोनोक्रोटोफॉस २५० मिली प्रमाणे फवारणी केली आहे. त्यामुळे पिकाची जोमदार वाढ झाली. पांढऱ्या मुळ्याची रसरशीत चांगली वाढ होती. रोगप्रतिकार शक्ती वाढून झाडे हिरवीगार दिसत होती. सततच्या पावसात देखील झाडे हिरवीगार, सशक्त निरोगी होती. ४० दिवसांनी मी कल्पतरू खत वापरल्यामुळे जास्त पाऊस पडून सुद्धा पिकाची मुळी चोकोप झाली नाही. तसेच पांढऱ्या मुळ्या वाढतच होत्या. क��्पतरू खतामुळे जमिनीचा पोत सुधारला होता. कल्पतरू खतासोबत १०:२६:२६ या रासायनिक खताचे फक्त १ पोते वापरले. त्यामुळे नेहमीच्या रासायनिक खतामध्ये बचत झाली. डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचे एकूण ३ फवारण्या केल्या होत्या तर झाडांची मर न होता. झपाट्याने वाढ झाली होती. शिवाय लाल्या, दहिया या रोगांचा प्रादुर्भाव झाला नाही. फुल व बोंडगळ कमी झाली. फळधारणा चांगली झाली. ३ वेचण्यातच पीक मोकळे झाले. तिन्ही वेचण्याचा कापूस पहिल्या वेचणीसारखा पांढरा शुभ्र पुर्ण उमललेला निघत होता. त्यामुळे आमच्याकडे कापूस वेचणाऱ्या बायका म्हणत, साहेब तुम्ही काय फवारले आहे. कारण कापूस वेचताना बोंडातून सहज, अलगद कापूस निघत होता. अशा प्रकारे मला ८ एकरातून १०० क्विंटल कापूस झाला. मला आपल्या टेक्नॉलॉजीने फरदड घ्यायची होती, मात्र यावर्षी शेंदरी बोंड आळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे मी फरदड न घेता कापूस काढून भुईमूग पेरला आहे. त्याला आपलीच फवारणी चालू आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.chhatraprabodhan.org/M_Diwali_Issue.php", "date_download": "2019-02-20T11:31:45Z", "digest": "sha1:VGAY7FV36NH477TR2GCBTSOVRGZ6SPGS", "length": 3257, "nlines": 65, "source_domain": "www.chhatraprabodhan.org", "title": "Toggle navigation", "raw_content": "\n२५ वर्षातील ३०० अंक\n२५ वर्षातील सर्व ३०० अंक उपलब्ध कुमार कथा ॲप्लिकेशन सुबोध अंक चालू महिन्याचा अंक\nमराठी अंक इंग्रजी अंक\nयुवोन्मेष अंक सुबोध अंक\nसामाजिक बदलासाठी बुद्धिमत्तेला चालना\nज्ञान प्रबोधिनीच्या दृष्टीकोनातून बुद्धिमत्तेला चालना हे आर्थिक, सामाजिक, धार्मिक, वैचारिक भेदांना छेद देणे आहे. जोपर्यंत समाजाला बदलण्याची निकड भासत राहील तोपर्यंत इतर गोष्टी गौण आहेत. ज्ञान प्रबोधिनीच्या मते सामाजिक बदल हे खूपच दुष्कर काम आहे आणि खरे तर ज्यांना चांगल्यासाठी समाजात बदल घडवायचा आहे अशांनी मनाने, एकविचाराने एकत्र येणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/image-story-48749", "date_download": "2019-02-20T12:26:37Z", "digest": "sha1:ODTRGC3FLXLJ42D3LTP5PCPLNDQSSCHP", "length": 7265, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "Pune NDA passing out parade एनडीए पासिंग आऊट परेड | eSakal", "raw_content": "\nबुधवार, फेब्रुवारी 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर बुधवार, फेब्रुवारी 20, 2019\nएनडीए पासिंग आऊट परेड\nमंगळवार, 30 मे 2017\nपुणे : देशाचा अभिमान असणारी एनडीए पासिंग आऊट परेड आज (मंगळवार) सकाळी रिमझिम पावसात पार पडली. परेडचा नयनरम्य सोहळ�� पाहण्यासाठी अनेक नागरिक एनडीएमध्ये दाखल झाले होते. (विश्वजित पवार : सकाळ छायाचित्रसेवा)\nपुणे : देशाचा अभिमान असणारी एनडीए पासिंग आऊट परेड आज (मंगळवार) सकाळी रिमझिम पावसात पार पडली. परेडचा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी अनेक नागरिक एनडीएमध्ये दाखल झाले होते. (विश्वजित पवार : सकाळ छायाचित्रसेवा)\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/1537", "date_download": "2019-02-20T12:25:38Z", "digest": "sha1:KN236MNQHIUFJJSCQYSX2X3B56QJADOX", "length": 40557, "nlines": 110, "source_domain": "mr.upakram.org", "title": "गुरुत्वाकर्षण | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nभारताने अवकाशात पाठवलेल्या चन्द्रयानासंबंधीच्या बातम्या गेले कांही दिवस छापून येत होत्या. त्यातून सर्व सामान्य वाचकांना त्या प्रयोगाचे जेवढे आकलन झाले त्यापेक्षा जास्त कुतूहल त्यातल्या अनेकांच्या मनात कदाचित निर्माण झाले असेल. गुरुत्वाकर्षण या अवकाशाच्या संशोधनाशी निगडित असलेल्या विषयाच्या ज्ञानाची थोडी उजळणी करण्याचा प्रयत्न या निमित्याने या लेखात केला आहे.\nसगळ्याच प्रकारच्या प्रवासांचा वेगवेगळ्या प्रकाराने गुरुत्वाकर्षणाशी अत्यंत निकटचा संबंध असतो. गुरुत्वाकर्षणामुळेच आपल्याला वजन प्राप्त होते, भुईला भारभूत झाल्यामुळे आपण\nजमीनीवर उभे राहतो आणि पायाने तिला मागे रेटा देऊन पाऊल पुढे टाकतो, चालतो किंवा धांवतो. पाय घसरून किंवा ठेच लागून खाली आपटतो ते सुध्दा गुरुत्वाकर्षणामुळेच. चढ\nचढतांना आपली दमछाक होते आणि उतारावरून आपण सहजपणे उतरू शकतो याचे कारण पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण हेच आहे. सर्वसामान्य माणसाला गुरुत्वाकर्षणाचा शास्त्रीय सिध्दांत\nमाहीत नसला तरी त्याचे हे परिणाम त्याच्या ओळखीचे असतात. सायकल, मोटार किंवा बैलगाडीची चाके गुरुत्वाकर्षणामुळेच रस्त��याला टेकलेली असतात व जमीनीला लागून त्यांच्या\nफिरण्याने ते वाहन पुढे जाते. कोणत्या वाहनातून किती भार आणि किती वेगाने वाहून न्यायचा आहे याचा विचार करून त्या वाहनाची रचना केली जाते व त्यासाठी रस्ते बांधले जातात.\nत्यात गफलत झाल्यामुळे रस्ता खचला किंवा पूल कोसळला तर ती घटना गुरुत्वाकर्षणामुळेच घडते. आगगाडीच्या इंजिनाची चाके रुळावरून गडगडण्याऐवजी घसरू नयेत यासाठी मुद्दाम त्याचे वजन वाढवावे लागते. पाण्यावर जहाजाचे तरंगणे किंवा त्याचे त्यात बुडणे या दोन्ही क्रिया गुरुत्वाकर्षणामुळेच घडतात. गुरुत्वाकर्षणाच्या जोरावर मात करून विमानाला हवेत उडावे लागते, तसेच त्याला विरोध करीत सतत हवेत तरंगत राहण्यासाठी आवश्यक इतका हवेचा दाब यंत्राद्वारे निर्माण करावा लागतो. पृथ्वीवरून चंद्रावर जायचे असल्यास पृथ्वीच्याच नव्हे तर चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाचासुध्दा विचार करावा लागतो. अशा प्रकारे जेंव्हा एका इंजिनियरला प्रवासासाठी लागणा-या साधनांचा अभ्यास करायचा असतो तेंव्हा गुरुत्वाकर्षणाच्या नियमांकडे त्याला सर्वात प्रथम लक्ष द्यावे लागते. या लेखात आपण गुरुत्वाकर्षणाचे मूलभूत स्वरूप पाहणार आहोत.\nझाडावरून सुटलेले फळ खाली पडते, तसेच त्याला जमीनीवरून मारलेला दगडदेखील खाली पडतो, ढगात निर्माण झालेले पाण्याचे थेंब पाऊस पडतांना खाली येतात, त्याहून उंच\nआकाशात उडत असलेल्या विमानातून उडी मारल्यानंतर पॅराट्रूपर खाली येत जातो या सगळ्यांचे कारण पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण हे आहे. त्यांच्याही पलीकडे असलेला चंद्र मात्र त्याच\nगुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीला फक्त प्रदक्षिणाच कां घालत राहतो तो जमीनीवर येऊन पडत कां नाही तो जमीनीवर येऊन पडत कां नाही या दोन्हींमध्ये कोणता फरक आहे\nझाडावरून सुटलेले फळ, ढगातले पाण्याचे थेंब आणि पॅराट्रूपर हे आकाशात वरच्या दिशेने जात नसतात. पण त्यांना पृथ्वी आपल्याकडे ओढत असल्यामुळे ते सरळ तिच्या जवळ खाली येत जमीनीवर येऊन पडतात. पण वरच्या दिशेने फेकलेल्या दगडाला आपण एक वेग दिलेला असतो. त्यामुळे तो आधी वरच्या दिशेने जातो, गुरुत्वाकर्षणामुळे वर जाण्याचा त्याचा वेग कमी होत जातो, तरीही त्याचा वेग शून्यावर येईपर्यंत तो दगड वरच जात राहतो. जेंव्हा त्याचा वेग शून्य होतो तेंव्हा त्या दगडाने एक उंची गाठलेली असते. ग��रुत्वाकर्षणामुळेच आपल्या प्रवासाची दिशा बदलून त्यानंतर तो खाली पडायला लागतो आणि तो जसजसा खाली येत राहील तसतसा त्याचा पडण्याचा वेग वाढत जातो.\nआपण एकादा दगड सहसा सरळ उभ्या रेषेत वर फेकत नाही. तो तिरक्या रेषेत फेकला तर फक्त त्याचा वर जाण्याचा वेगच तेवढा गुरुत्वाकर्षणामुळे कमी होतो. पण वर जातांना तसेच\nकांही उंची गांठल्यानंतर खाली पडून जमीनीवर येईपर्यंत तो समोर जातच असतो. आपण त्याला जास्त वेगाने फेकला तर तो जास्त उंची गाठतो तसेच जास्त दूर जातो असा अनुभव\nआपल्याला येतो. अशा वस्तूंच्या गमनाचे मार्ग वर दिलेल्या चित्रातील आकृती १ मधील क्रमांक ४, ५ व ६ या वक्ररेषांनी दाखवले आहेत. त्याचप्रमाणे जमीनीला समांतर रेषेमध्ये एक दगड फेकला तर तो समोर जातांजातांच गुरुत्वाकर्षणामुळे खाली येत जातो आणि वर दिलेल्या चित्रातील क्रमांक १, २ व ३ या वक्ररेषांनी दाखवलेल्या मार्गाने जात कांही अंतरावर जमीनीवर पडतो. १,२ व ३ आणि ४,५ व ६ या उदाहरणांत वस्तूच्या फेकण्याचा वेग वाढत गेला आहे, तसेच त्या जमीनीवर पडण्याचे अंतर वाढलेले दिसते.\nखालील जमीन वक्राकार असेल तर सपाट जमीनीच्या मानाने ती वस्तू अधिक दूरवर जाते हे आकृती क्र. २ वरून स्पष्ट होते. यावरून सर आयझॅक न्यूटन यांना एक अफलातून कल्पना सुचली. पृथ्वीवरील एकाद्या खूप उंच, म्हणजे हिमालयाच्याही दहा वीसपट इतक्या उंच पर्वताच्या शिखरावर एक तोफ ठेऊन त्यातून प्रचंड वेगाने गोळे सोडले तर ते कुठपर्यंत जाऊन पृथ्वीवर पडतील याची गणिते त्यांनी मांडली. त्यांनी त्यासाठी कदाचित शेकडो वेगवेगळी उदाहरणे घेतली असतील, नमून्यादाखल मी आठ उदाहरणे आकृती क्र.३ मध्ये दाखवली आहेत. त्यातील १,२,३ व ४ चे गोळे वळत वळत जात पृथ्वीवर दूर दूर जाऊन पडतील. क्र.५ हा गोळा इतका वळत जाईल की एका वर्तुळाकार कक्षेमध्ये पूर्ण पृथ्वीप्रदक्षिणा करून सोडल्या जागी तो परत येईल आणि त्यानंतर तो तसाच पृथ्वीभोवती फिरत राहील. गोळ्याचा वेग आणखी वाढवला तर क्र.६ व ७ मध्ये दाखवल्याप्रमाणे ते एकाहून एक मोठ्या लंबवर्तुळाकार कक्षांमध्ये पृथ्वीभोवती फिरत राहतील. एका मर्यादेपलीकडे गेल्यानंतर मात्र क्र.८ मध्ये दाखवल्याप्रमाणे ते पृथ्वीपासून दूर दूर जात अनंत अवकाशात चालले जातील.\nन्यूटनच्या काल्पनिक तोफेने उडवलेल्या गोळ्याप्रमाणेच आकाशातून विशिष्ट वेगा���े जाणारी कोणतीही खरीखुरी वस्तूसुध्दा पृथ्वीपासून कांही अंतरावरून सरळ रेषेतल्या मार्गाने जात असेल तर गुरुत्वाकर्षणामुळे ती पृथ्वीकडे ओढली जाण्याने तिचा मार्ग वक्राकार होतो आणि ती पृथ्वीच्याभोवती फिरत राहते. चंद्राचे भ्रमण अशाच प्रकारे होत असते हे आकृती ४ मध्ये दाखवले आहे. त्यावरून त्याने चंद्राचे भ्रमण आणि त्याच्या काल्पनिक तोफेचा गोळा यांच्या मार्गाचा तुलनात्मक अभ्यास केला. पृथ्वीपासून चंद्रापर्यंतचे अंतर आणि चंद्राला पृथ्वीप्रदक्षिणा करण्यासाठी लागणारा वेळ यावरून त्याने गणित मांडून चंद्राचा वेग किती आहे ते पाहिले, त्या वेगाने चंद्र सरळ रेषेत पुढे गेला असता तर एका सेकंदात पृथ्वीपासून किती दूर गेला असता आणि गुरुत्वाकर्षणामुळे तो पृथ्वीकडे किती ओढला गेला याचा हिशोब करून पाहिला. चंद्राइतक्याच वेगाने त्याच्या तोफेचा गोळा उडवला तर तो पृथ्वीकडे किती ओढला जाईल ते पाहण्यासाठी आंकडेमोड केली. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे ज्या वेगाने झाडावरील फळ खाली पडते त्याच्या मानाने चंद्राचे पृथ्वीकडे आकर्षित होणे सुमारे ३६०० पटीने कमी असल्याचे त्यांची तुलना केल्यानंतर न्यूटनच्या लक्षात आले. पृथ्वीपासून चंद्रापर्यंतचे अंतर आणि पृथ्वीची त्रिज्या यांचे गुणोत्तर सुमारे ६० इतके येते. दोन वस्तूमधील गुरुत्वाकर्षण त्या दोन वस्तूमधील सरळ रेषेतील अंतराच्या वर्गाच्या विषम प्रमाणात असते असा सिध्दांत त्याने यावरून मांडला. दोन वस्तूमधील हे गुरुत्वाकर्षण त्या दोन वस्तूंच्या वस्तुमानांच्या प्रमाणात असले पाहिजे या निष्कर्षावर तो गॅलीलिओच्या संशोधनावरून आधीच आला होता. या दोन्हीवरून त्याने आपला गुरुत्वाकर्षणाचा सुप्रसिध्द सिध्दांत मांडला. गेल्या पाच दशकात मानवाने आभाळात सोडलेले हजारो उपग्रह चंद्राप्रमाणेच वेगवेगळ्या कक्षांमध्ये पृथ्वीभोवती फिरत आहेत.\nउडवलेल्या वस्तूचा वेग कमी करण्याचे किंवा खाली येण्याचा वेग वाढवण्याचे प्रमाणाला 'त्वरण' असे म्हणतात. सुरुवातीला त्या वस्तूचा वेग दर सेकंदाला १००० मीटर इतका असला तर निघाल्यानंतर पहिल्या सेकंदानंतर तो सेकंदाला सुमारे १० मीटरने कमी होऊन ९९० मीटर इतका राहील, तर दोन सेकंदानंतर सुमारे ९८० मीटर इतकाच राहील. गुरुत्वाकर्षणामुळे हे त्वरण निर्माण होते. मात्र न्यूटनच���या सिध्दांतानुसार पृथ्वीपासून दूर जातां ते त्वरण कमी कमी होत जाते. त्यामुळे एकादी वस्तू अतिशय वेगाने दूर फेकली तर ती जसजशी दूर दूर जात जाईल तसतसे तिचा वेग कमी होण्याचे प्रमाण कमी कमी होत जाते. कांही अंतर पार केल्यानंतर तो सेकंदाला ९ किंवा ८ मीटरनेच कमी होईल. असे करता करता अखेर कुठेतरी त्या वस्तूचा वेग कमी करण्याचे प्रमाण शून्याजवळ पोचेल. पण ती वेळ येण्याच्या आधी ती अधिकाधिक अंतराने दूर जात राहील. जर एकादी वस्तू दर सेकंदाला ११.२ किलोमीटर (एस्केप व्हेलॉसिटी) एवढ्या वेगाने आपल्या समुद्रसपाटीवरून आकाशात फेकली तर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे तिचा वेग कमी होत गेला तरी तो कधीच शून्य होणार नाही आणि ती वस्तू अनंत योजने दूर जाईल, याचा अर्थ ती खाली येणारच नाही,अवकाशातच भरकटत राहील. पण त्यानंतर तिचा पुढे जाण्याचा वेगसुध्दा शून्याजवळ पोचला असेल, असे एक सोपे गणित करून सिध्द करता येते. आपण पृथ्वीपासून दूर जाऊन तिथून ही वस्तू आभाळात फेकली तर ही 'एस्केप व्हेलॉसिटी' यापेक्षा कमी होईल.\nदोन वस्तूमधील गुरुत्वाकर्षण त्या दोन वस्तूमधील सरळ रेषेतील अंतराच्या वर्गाच्या प्रमाणात असते असा सिध्दांत त्याने यावरून मांडला.\nहे वाक्य असे वाचावे. दोन वस्तूमधील गुरुत्वाकर्षण त्या दोन वस्तूमधील सरळ रेषेतील अंतराच्या वर्गाच्या विषम प्रमाणात असते असा सिध्दांत त्याने यावरून मांडला.\nमूळ लेखात बदल करून दिला आहे. - संपादन मंडळ\nचित्रांमुळे शब्दांकित कल्पना समजणे सोपे होते. \"चंद्र आणि सफरचंद दोन्ही एकाच प्रक्रियेच्या अनुसार पडत आहेत,\" असे न्यूटनला जाणवले.\nत्याबाबत न्यूटनच्या डोक्यावर झाडावरून सफरचंद पडले, अशी सुरस कथा आहे. त्यापेक्षा न्यूटनला झालेली जाणीव, आणि त्याबद्दल त्याने केलेले गणित खूपच बुद्धिरंजक आहे, असे मला वाटते. हेच आनंद घारे यंनी सहज रीतीने समजावून सांगितले आहे.\nसर्वसामान्य माणसाला गुरुत्वाकर्षणाचा शास्त्रीय सिद्धांत माहीत नसला तरी त्याचे हे परिणाम त्याच्या ओळखीचे असतात.\nहे कळीचे वाक्य आहे. चंद्रापेक्षा खालच्या वस्तू \"खाली\" पडतात, याचा \"वजना\"शी काही संबंध आहे, हे फार पूर्वीपासून ठाऊक होते. पण चंद्र आणि त्याहून दूर असलेल्या वस्तू \"खाली\" पडत नाहीत, असा नियम त्यापूर्वीचे तत्त्वज्ञ सांगत (मुख्यतः ऍरिस्टॉटल). गुरुत्व/पतनाबाबत दोन वेगवेगळी भौतिकशास्त्रीय नियामक गणिते विश्वात कार्यरत आहेत, असे सुशिक्षित लोकांना वाटे. एकाच प्रकारच्या गणिताने काम भागते, हे दाखवणे म्हणजे फार मोठी वैचारिक कामगिरी आहे.\nवर आनंद घारे यांनी काढलेले चित्र म्हणजे न्यूटनने त्याच्या पुस्तकात काढलेल्या चित्राचे मराठीकरण आहे. किती सहज स्पष्टीकरण करते ते चित्र - प्रतिभेचे कौतूक वाटते.\nउत्तम लेख लिहिल्याबद्दल आनंद घारे यांचे अभिनंदन.\nत्याबाबत न्यूटनच्या डोक्यावर झाडावरून सफरचंद पडले, अशी सुरस कथा आहे. त्यापेक्षा न्यूटनला झालेली जाणीव, आणि त्याबद्दल त्याने केलेले गणित खूपच बुद्धिरंजक आहे, असे मला वाटते. हेच आनंद घारे यंनी सहज रीतीने समजावून सांगितले आहे.\nसहमत आहे. लेख फार आवडला.\nअमित.कुलकर्णी [02 Dec 2008 रोजी 19:28 वा.]\nपृथ्वीभोवती फिरणार्‍या उपग्रहांमध्ये वजनरहित अवस्था जाणवते ती त्या उपग्रहाच्या सतत पृथ्वीकडे \"पडत\" राहण्यामुळे .\nउपग्रहात असलेल्या वस्तूंवर दोन बाजूंनी विरुध्द दिशेने लावलेले जोर कार्यान्वित असतात. एका बाजूने पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण आणि विरुध्द दिशेने सेंट्रिफ्यूगल फोर्स ( याला मराठीत काय म्हणतात) हे दोन्ही जोर एकमेकांना संतुलित करतात यामुळे वजनरहित अवस्था प्राप्त होते. हे संतुलन बिघडले तर तो उपग्रह जमीनीवर येऊन आदळेल किंवा पृथ्वीपासून दूर अंतरिक्षात चालला जाईल.\nकधीकधी निरीक्षकाच्या सोयीसाठी केंद्रापसारी बल (सेंट्रिफ्यूगल फोर्स) मानता येते, असे माझे मत आहे खरे. याबाबत माझा यनावाला यांच्याशी वाद येथे वाचता येईल (दुवा).\nपरंतु या (उपग्रहाच्या) संदर्भात सेंट्रिफ्यूगल मानण्यात काहीच सोय नाही, असे माझे मत आहे.\n१. निरीक्षक पृथ्वीवर असला तर उपग्रहातील अंतराळवीरावर फक्त एक गुरुत्वाकर्षण हेच बल कार्यान्वित आहे, आणि त्या गुरुत्वाकर्षणाचा पूर्ण प्रभाव अंतराळवीराच्या त्वरणात दिसून येतो. (या स्पष्टीकरणाबाबत यनावाला आणि माझे मत पटेल.)\n२. निरीक्षक या अंतराळवीरच असला तर त्याच्यावर कुठलेच बल कार्यरत नाही - कुठलेच बल मानावे लागत नाही. असे (काहीच न) मानण्यात सुटसुटीतपणा आहे. दोन किंवा चार किंवा वीस वेगवेगळ्या कल्पित बलांचा तुल्यबलविरोध मानूनही \"वजनरहित\" असे गणित करता येईल म्हणा - पण असे करण्यात बोजडपणा आहे. (हे स्पष्टीकरण यनावाला यांना पटणार नाही, पण त्यांना तुमचेही स्पष्टीक��ण पटणार नाही.)\nअमित.कुलकर्णी [05 Dec 2008 रोजी 01:42 वा.]\nलिफ्टमधून खाली येताना सुरुवातीला आपल्याला वजन किंचित कमी झाल्यासारखे वाटते कारण आपण त्या क्षणी गुरुत्वीय त्वरणाने (समजा ग) खाली खेचले जात असतो, तर लिफ्ट स्वतः गुरुत्वीय त्वरणापेक्षा बर्‍याच कमी त्वरणाने (समजा ग') खाली जायला सुरुवात करत असते - ज्यामुळे आपल्याला वाटणारे आपले आभासी वजन = पायाकडून डोक्याच्या दिशेने काम करणारे प्रतिक्रिया बल (नेट रिऍक्शन) = वस्तुमान * (ग-ग').\nअर्थातच लिफ्टचा सुरुवातीचा वेग जितका जास्त तितकी आपल्या वजनात जास्त घट जाणवते.\nलिफ्ट मधे बसून \"फ्री फॉल\" घडल्यास (ग' = ग) म्हणजे लिफ्ट आणि आतली व्यक्ती दोघेही एकाच वेळी एकाच त्वरणाने खाली पडत असतात, त्या दोघांमध्ये प्रतिक्रिया बल शिल्लक नसते - ज्यामुळे आपल्या वजनाची जाणीव नष्ट होते.\nपृथ्वीभोवती फिरणार्‍या उपग्रहात आपण कायमच \"खाली\" (म्हणजे पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेला पडत असतो), आणि स्वतः उपग्रहसुद्धा त्याच वेळी तितक्याच त्वरणाने पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेला पडत असतो / खेचला जात असतो, यामुळे आपल्या पायाकडून डोक्याच्या दिशेने काम करणारे प्रतिक्रिया बल (नेट रिऍक्शन) इथेही नसते, म्हणून वजनाची जाणीव होत नाही - आपण पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेच्या आत असलो तरी.\n(फक्त उपग्रहाचे पडणे हे लिफ्टच्या पडण्यासारखे कधी संपत नाही , कायम चालू राहते :) )\nलिफ्टच्या उदाहरणात फक्त लिफ्ट सुरू होतानाची परिस्थिती विचारात घेतली आहे कारण त्यानंतर लिफ्ट एकसमान वेगाने जाऊ लागते (ग'=०) आणि आपले वजन पुन्हा वाढून पूर्वीइतके झाल्यासारखे वाटते.\nचू भू द्या घ्या\nशरद् कोर्डे [05 Dec 2008 रोजी 13:25 वा.]\nलिफ्टमधून खाली येताना सुरुवातीला आपल्याला वजन किंचित कमी झाल्यासारखे वाटते कारण आपण त्या क्षणी गुरुत्वीय त्वरणाने (समजा ग) खाली खेचले जात असतो, तर लिफ्ट स्वतः गुरुत्वीय त्वरणापेक्षा बर्‍याच कमी त्वरणाने (समजा ग') खाली जायला सुरुवात करत असते - ज्यामुळे आपल्याला वाटणारे आपले आभासी वजन = पायाकडून डोक्याच्या दिशेने काम करणारे प्रतिक्रिया बल (नेट रिऍक्शन) = वस्तुमान * (ग-ग').\nस्वतःच्या वजनावर लक्ष ठेवण्यासाठी आपण जो वजनाचा (घरगुती) काटा वापरतो तो घेऊन लिफ्ट मधे त्याच्यावर उभे राहिल्यास लिफ्ट् खाली जातांना सुरवातीला वजनांत किती (आभासी) घट होते ते दिसू शकेल.\nसेंट्रीफ्युगल फोर्स = अपकेन्द्री बल, केन्द्रापसारी बल\nसेंट्रीपेटल = अभिकेन्द्री, केन्द्रानुगामी\nतसेच, इन्वर्स रिलेशन म्हणजे व्यस्त प्रमाण (विषम प्रमाण नव्हे), इवन आणि ऑड नंबर्स म्हणजे सम व विषम संख्या.\nओळखीच्या इंग्रजी शब्दांचे योग्य मराठी प्रतिशब्द दिल्याबद्दल आभारी आहे.\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\n**श्री. आनंद घारे यांचा लेख -गुरुत्वाकर्षण- उत्तमच आहे. पृथ्वीवरून क्षितिजसमांतर(हॉरिझाँटल) दिशेने उडवलेला तोफेचा गोळा,पुरेसा वेग असेल तर ,पृथ्वी भोवती परिभ्रमण करील (सिद्धान्ततः. कारण वातावरण विचारात घेतले तर हे शक्य नाही.) हे सोप्या शब्दांत आणि समर्पक आकृतींच्या सहाय्याने समजावले आहे.\n**श्री.धनंजय लिहितात:\"\"चंद्र आणि सफरचंद दोन्ही एकाच प्रक्रियेच्या अनुसार पडत आहेत,\" असे न्यूटनला जाणवले.\nत्याबाबत न्यूटनच्या डोक्यावर झाडावरून सफरचंद पडले, अशी सुरस कथा आहे. त्यापेक्षा न्यूटनला झालेली जाणीव, आणि त्याबद्दल त्याने केलेले गणित खूपच बुद्धिरंजक आहे, असे मला वाटते. \"\n**\"उपग्रहात असलेल्या वस्तूंवर दोन बाजूंनी विरुध्द दिशेने लावलेले जोर कार्यान्वित असतात. एका बाजूने पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण आणि विरुध्द दिशेने सेंट्रिफ्यूगल फोर्स ( याला मराठीत काय म्हणतात) हे दोन्ही जोर एकमेकांना संतुलित करतात यामुळे वजनरहित अवस्था प्राप्त होते. हे संतुलन बिघडले तर तो उपग्रह जमीनीवर येऊन आदळेल किंवा पृथ्वीपासून दूर अंतरिक्षात चालला जाईल.\"...श्री.आनंद घारे.\n...हे पटत नाही. त्या वस्तूवर कार्यान्वित असलेली दोन बले एकमेकांना संतुलित करत असतील तर परिणामी बल शून्य होईल. मग त्या वस्तूत त्वरण निर्माण करणारे बल कोणते कारण बलाविना त्वरण निर्माण होत नाही असे माझे मत आहे. तुम्ही म्हणाल \"त्वरण कुठे आहे कारण बलाविना त्वरण निर्माण होत नाही असे माझे मत आहे. तुम्ही म्हणाल \"त्वरण कुठे आहे\" तर ती वस्तू पृथ्वी भोवती फिरत आहे. म्हणजे तिच्या वेगाची दिशा सतत बदलत आहे. म्हणजेच वेग बदलत आहे. कारण वेग सदिश(व्हेक्टर) आहे.वेगबदलाचा दर (रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलोसिटी) म्हणजेच त्वरण. हे केंद्रगामी त्वरण होय. वक्राकार मार्गावरून जाणार्‍या प्रत्येक वस्तूला हे त्वरण असतेच.या त्वरणासाठी बल आवश्यक असते. इथे पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण बल त्यासाठी उपयोगात येते. किंबह���ना केंद्रगामी त्वरणासाठी गुरुत्वाकर्षण बल (म्हणजेच वस्तूचे वजन) वापरले जाते त्यामुळे त्या वस्तूला वजनरहित अवस्था प्राप्त होते.खाली जाणार्‍या लिफ्ट मधे प्रारंभी आपले वजन कमी भासते त्याचे कारणही असेच आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/398", "date_download": "2019-02-20T11:40:54Z", "digest": "sha1:GSQEB4QL4GKSXDYLTDZAK4DLXFY56WU5", "length": 26061, "nlines": 141, "source_domain": "mr.upakram.org", "title": "याला काय म्हणावे? | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\n१,८८,८२,८६२.०० रुपये स्टेट बँकेच्या खात्यांमध्ये.\n५,३५,८१४.०० रुपये टपाल खात्याच्या बचत योजनेत.\n(एकूण दोन कोटी सतरा लाख अडुतीस हजार सहाशे शहाहत्तर रुपयांची रोख गुंतवणूक.)\nयाशिवाय अनुक्रमे ९० लाख रुपये बाजारभावाचं घर, ८८,६७,००० रुपये बाजारभावाची अपार्टमेण्ट आणि एक मारुती-८०० गाडी (१९९६ सालाची).\nपंतप्रधान मनमोहनसिंग यांची ही मालमत्ता आहे.\nमुक्त अर्थव्यवस्थेचे जनक, शेअर बाजारात जनतेनं पैसे गुंतवावेत असं सांगणारे अर्थवेत्ते असणाऱ्या मनमोहनसिंग यांच्या एकूण दोन कोटी सतरा लाख अडुतीस हजार सहाशे शहाहत्तर रुपयांच्या रोख गुंतवणुकीतील एकही पैसा शेअरमध्ये का असू नये\n(माझ्या परिचयात असणाऱ्या एका ज्येष्ठ पत्रकाराने हा मुद्दा टिपला आहे.)\nप्रकाश घाटपांडे [11 Jun 2007 रोजी 15:18 वा.]\nकागद आणि वास्तव यात किती बृहद् अंतर असते हे उपक्रमींना सांगणे न लगे.\nकॉन्फ्लिक्ट ऑफ इन्टरेस्ट कसा काय\nपण मग याच न्यायाने बँकेतील खातेदारांचे व बाँड मार्केटमधील खेळाडूंचे प्रश्न हे समभाग बाजारातील गुंतवणूकदारांच्या प्रश्नांपेक्षा मनमोहनसाहेब जास्त प्राधान्याने सोडवतील असे मानावे का\nयेथे लिहिण्यासाठी मी गमभन वापरतो.\nरिलायन्स वा तत्सम कंपनीने प्रतिवर्षी ३० टक्के फायदा मिळवला तर त्या फायद्यावर ती कंपनी जो कर भरते त्याने देशाचा फायदाच होत नाही का मात्र सलग २-३ वर्षे तोट्यात चालणार्‍या सरकारी ब्यांका देशाच्या अर्थव्यवस्थेला कशी काय मदत करतात हे कळले नाही.\nह्या ब्यांकेपेक्षा खाजगी ब्यांकिंग करणारी एचडीएफसी ब्यांक ही गेले ५ वर्षे प्रत्येक तिमाहीमध्ये २५ टक्क्यापेक्षा जास्त वाढ आपल्या फायद्यात दाखवत आहे. पर्यायाने प्रत्येक तिमाहीला त्यांचा सरकारी करभरणा हा २५ टक्क्यांनी वाढतो. येथे देशाचा फायदा होत नाही का\nयेथे लिहिण्यासाठी मी गमभन वापरतो.\nप्रकाश घाटपांडे [12 Jun 2007 रोजी 09:14 वा.]\nपरंतु कुठल्याही आस्थापनेत प्रत्यक्ष गुंतवणुकीपेक्षा नैतिक दृष्ट्या प्रत्यक्षरीत्या राष्ट्रीय व्यवसायात पैसे गुंतवणे देशाच्या पंतप्रधानाला जास्त शोभते, असे आम्हाला वाटते.\nही मुत्सद्देगिरी आहे. वास्तव काय असेल् कुणास् ठाउक\n'क्ष' कडून दिल्या जाणार्‍या नफ्याच्या टक्केवरीत (३८%) कराहून, 'स' चा नफाच सरकारी तिजोरीत जमा होणे (आणी पुढे त्याचा विधायक कामासाठी व्यय) अधिक श्रेयस्कर. नाही का\n(अर्थात 'स' चा फायदा होत असेल तर\nअवांतर: रिलायन्स मध्ये एखाद्याने (२ कोटी) गुंतवणूक केल्याने तिचा नफा व पर्यायाने कर कसा वाढेल हे फारसे कळले नाही. तुलनेने सरकारी बँकेची कर्ज देण्याची क्षमता मात्र वाढलेली समजल्यासारखी वाटली.\n~~ 'तो ' सध्या 'हे' वाचत आहे\nभारतातील अनेक कंपन्यांना ब्याकांकडून कर्ज घेऊन भांडवल उभारण्यापेक्षा ते जनतेकडून उभारणे अधिक सोयीचे व स्वस्त झाले आहे. आपल्या पापपुण्यात जनतेलाही सहभागी करुन घेतल्यामुले नंतर कंपन्यांचा होणारा वाल्मिकीही टळू शकेल का\nभांडवल उभारणी करण्याचे कारण भविष्यातील विस्तारयोजनांसाठी अर्थपुरवठ्याची व्यवस्था करुन ठेवणे असा असू शकतो. हा विस्तार झाल्यानंतर कंपनीचा फायदा व पर्यायाने करभरणा वाढणे अपेक्षित आहे.\nगेल्या अनेक वर्षांमध्ये आलेल्या प्राथमिक समभाग विक्रीचे रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस पाहिले असता त्यात समभाग विक्री करण्याचे कारण स्पष्ट देणे सेबीने बंधनकारक केले आहे.\nयेथे लिहिण्यासाठी मी गमभन वापरतो.\nमहागाईचा दर ६.५ टक्क्याच्या आसपास असताना स्टेट बँकेमधील दरसाल तीन ते आठ टक्के इतके कमी व करपात्र व्याज देणार्‍या खात्यांमध्ये १,८८,८२,८६२.०० इतकी रक्कम ठेवणे हे मनमोहनरावांच्या आर्थिक आरोग्यासाठी अयोग्य आहे.\nयेथे लिहिण्यासाठी मी गमभन वापरतो.\nभारतातील बर्‍याच राष्ट्रीयीकृत ब्यांकांचे एनपीए (नॉन परफॉर्मिंग असेट) हे दोन टक्क्यांपर्यंत असते. हे पैसे असेच पडून राहतात व कोणत्याच कामासाठी वापरले जात नाहीत. येथे मनमोहन यांनी वैयक्तिक व देशाचा फायदा व तोटा याचा विचार करण्याऐवजी कमी धोका पत्करला आहे असे फार तर म्हणता येईल.\n१. राष्ट्रीयीकृत उदा. देना बँकेत पैसे ठेवून त्यावर ३ टक्के व्याज मिळवणे व ते पैसे देना ब्यांकेत दहा वर्षं तसेच पडून राहणे त्यांनीही ते कोणाला कर्जाऊ न देणे.\n२. व भारत हेवी इलेक्ट्रीकल्स/एनटीपीसी यांच्या प्राथमिक भागविक्रीस प्रतिसाद देऊन त्यांना भांडवल उभारणीसाठी मदत करणे\nया दोन गोष्टींमध्ये (असलीच तर) कोणती गोष्ट अधिक देशसेवा करणारी आहे असे आपणास वाटते\n--नेट ऐवजी नॉन अशी दुरुस्ती केली आहे.\nयेथे लिहिण्यासाठी मी गमभन वापरतो.\nयाचसाठी त्यांनी स्वतंत्र विश्वस्त मंडळ स्थापून त्यांना गुंतवणूक करण्यास सांगणे हिताचे आहे.\nजर शेअरबाजारात त्यांची अजिबात गुंतवणूक नसेल तर त्यात गुंतवणूक करणार्‍यांचे पर्यायाने स्वतःचे नसलेले हित ते अजिबात सांभाळणार नाहीत असा आरोप आम्ही करु शकत नाही का\nयेथे ममोसिं रावांबद्दल आमच्या मनात अतिशय आदर आहे हे स्पष्ट करतो. पण कॉन्फ्लिक्ट ऑफ इन्टरेस्ट चा फंडा आम्हाला अजून क्लीअर झालेला नाही.\nयेथे लिहिण्यासाठी मी गमभन वापरतो.\nतुमच्या पत्रकार स्नेह्यांचे निरीक्षण दाद देण्यासारखे आहे. इतरांना पुढे व्हा असे सांगून मनमोहन सिंह पुढे आलेच नाहीत असा अर्थ काढता येऊ शकेल.\nकॉन्फ्लिक्ट ऑफ इण्टरेस्ट टाळण्यासाठी मनमोहन सिंगांनी स्वतःच्या नफ्याचा विचार केलेला नाही, हे योग्यच आहे.\nयुयुत्सु यांचे म्हणणेही पटण्यासारखे आहे. जर मनमोहन सिंहांनी समभाग बाजारात गुंतवणूक केली असती तर स्वतःचे पैसे अडकलेले आहेत मग यांचे मत हे पक्षपाती म्हणजे बायस्ड आहे असे म्हणता येऊ शकेल. खरे काय ते कसे कळावे बरे\n~ नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सत:\nअमेरिकेत जेव्हा एखादी व्यक्ती अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवते, तेव्हा, कॉन्फ्लिक्ट ऑफ ईंटरेस्ट च्या रगाड्यात येऊ नये, म्हणून एक विश्वस्त संस्था स्थापन करून त्यांच्या ताब्यात आपली सर्व मिळकत देते. त्यांचा गुंतवणूकीचा निर्णय स्वतःच्या अखत्यारीत येऊ नये म्हणून.\nहा चांगला पर्याय आहे. पण शेवटी त्या नेतृत्वाच्या नैतिकतेवर सगळे अवलंबून आहे. मनमोहनरावांसारखे स्वच्छ चारित्र्याचे नेते भारतात व जगातही दुर्मिळ दिसतात.\nयेथे लिहिण्यासाठी मी गमभन वापरतो.\nममसिं ह्यांनी आपले स्वच्छ चारित्र्यच त्यांच्या पोर्टफ्ओलियो वरून दर्शवले आहे\nपण जनतेला शेअरबाजारात गुंतवणूक करा असा सल्ला देणारे ममोसिंराव स्वतः मात्र या साधनांत प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष गुंतवणूक करत नाहीत हे पाहून आम्हाला \"ल���कां सांगे ब्रह्मज्ञान... \" ची आठवण झाली.\nयेथे लिहिण्यासाठी मी गमभन वापरतो.\nकॉन्फ्लिक्ट ऑफ इण्टरेस्ट टाळण्यासाठी मनमोहन सिंगांनी स्वतःच्या नफ्याचा विचार केलेला नाही, हे योग्यच आहे.\nतसं असेल तर (म्हणजे कॉन्फ्लिक्ट ऑफ इण्टरेस्ट असेल तर) त्यांचं निम्मं मंत्रिमंडळ गारद होइल, असं नाही वाटत किंवा मग त्यांना ती विश्वस्त ही कल्पना राबवावी लागेल अथवा आपल्या गुंतवणुकीची निर्गुंतवणूक करावी लागेल ना\nश्रावण मोडक [12 Jun 2007 रोजी 09:19 वा.]\nमुद्दा टिपणं आणि प्रश्न उपस्थित करणं वेगळं. त्या स्नेह्यांनी फक्त मुद्दा टिपला, तो असा, `यांची शेअरबाजारात काहीही गुंतवणूक नाही.' त्याआधारे तयार झालेला प्रश्न मुक्त अर्थव्यवस्थेचे जनक, शेअर बाजारात जनतेनं पैसे गुंतवावेत असं सांगणारे अर्थवेत्ते असणाऱ्या मनमोहनसिंग यांच्या एकूण दोन कोटी सतरा लाख अडुतीस हजार सहाशे शहाहत्तर रुपयांच्या रोख गुंतवणुकीतील एकही पैसा शेअरमध्ये का असू नये\nही बाब मी माझ्या लेखनात स्पष्ट करणं आवश्यक होतं, ती न केल्याबद्दल दिलगीर आहे.\nया (माझ्याकडून दिल्या गेलेल्या) अपुर्‍या माहितीच्या आधारे\n...ममसीघांनीही असाच मार्ग अवलंबिला असता तर मोडकांच्या पत्रकार सहकार्‍याला सदर प्रश्न पडला नसता.\nपण खेदाने सांगावेसे वाटते, की मोडकांच्या पत्रकार स्नेह्याचे जागतिक अर्थव्यवस्थेविषयी आणि राजकारणातील स्वच्छतेविषयी ज्ञान तोकडे आहे.\nत्यांना अधिक अभ्यास करण्याचा सल्ला द्यावासा वाटतो.\nअशी टिप्पणी झाल्यानं हा खुलासा आवश्यक आहे.\nहा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाल्यानं ``जागतिक अर्थव्यवस्थेविषयी आणि राजकारणातील स्वच्छतेविषयी ज्ञान तोकडे'' असेल तर ते माझेच. असो.\nजाता जाता: शेअर बाजारात स्टेट बँक ऑफ इंडियाचा शेअर आहे, अशी आमची (अल्प)मति आहे. राष्ट्रियीकृत म्हटल्या जाणार्‍या अन्य काही उपक्रमांचे शेअरही आहेत, असं आम्हाला शेअर बाजारविषयक ओझरत्या वाचनावरून दिसलं आहे. अर्थात, आमची मति अल्पच असल्यानं या ज्ञानाविषयीही तज्ञांनी अधिक प्रकाश टाकला तर आम्ही उपकृत होऊ.\nशेअर बाजारात स्टेट बँक ऑफ इंडियाचा शेअर आहे, अशी आमची (अल्प)मति आहे.\nइतकेच नव्हे तर काही कंपन्याचे सहभाग देखील लक्षणीय संख्येने खुद्द स्टेट बँक ऑफ इंडियाकडे आहेत. :)\n~~ 'तो ' सध्या 'हे' वाचत आहे\nही उघड केलेली मालमत्ता\nपण बेनामी मालमत्ताही अ��ण्याची शक्यता नाकारता येणार नाही. कारण ह्यांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे वेगळे असू शकतात.\nआणि आपण जे म्हणतो(म्हणजे शेअर बाजारात गुंतवणूक करा वगैरे) त्याप्रमाणे स्वत: करत नसू तर त्याचा अर्थ काय होतो म्हणजे आपण निवांतपणे बिछान्यावर पडून राहायचे आणि दुसर्‍यांना म्हणायचे मार उडी(पुराच्या पाण्यात). निदान ममोसिंना हे शोभत नाही.\nप्रकाश घाटपांडे [12 Jun 2007 रोजी 09:51 वा.]\nयालाच आम्ही मुत्स्द्देगिरि म्हणतो. तत्वतः ती लबाडीच असते.\nमनमोहनसिंगानी शेअर्समध्ये गुंतवणूक केली नाही आणि सर्वसामान्यांना शेअर्समध्ये गुंतवणूक करावे असे आवाहन यांत मला विसंगती दिसत नाही.\nलोकांना भरवसा वाटावा असे आर्थिक वातावरण निर्माण करण्यासाठीचे सरकारचे प्रयत्न जर ढिले पडत असतील, दलाली/ व्याजदर आणि भ्रष्ट पद्धतींना आळा घालण्यात त्यांचे विरुद्ध दिशेने वर्तन होत असेल तर गोष्ट वेगळी आहे.\nनिमंत्रण द्यायचे आणि कुलूप लावून निघून जायचे अशी ही विसंगती ठरेल.\nस्वतः शेअर्समध्ये गुंतवणूक न करण्यामागे त्यांचे काही व्यक्तिगत आडाखे, कारणे (वय, सांपत्तिक परिस्थिती, गरजा, करबचत, राजकारण) असतील. शेअर्सचा मार्ग सर्वांनाचा सर्वही काळ रुचतोच असे नाही.\nनिमंत्रितांसाठी सामिष जेवणाची जय्यत तयारी करून स्वतः शाकाहारी भोजन करणार आहोत असे सांगितले तर त्यात गैर वाटण्यासारखे काही नसावे.\nतसेच इतर कोणी पंतप्रधान किंवा अन्य पदाधिकारी यांची कायदेशीरपणे शेअर्समध्ये गुंतवणूक असेल तर त्यात \"कॉन्फ्लिक्ट ऑफ इण्टरेस्ट\"चा उगाच बाऊ करण्यातही हशील नाही.\nअन्यथा शाकाहारी असणे एखाद्याच्या प्रकृतीला योग्य आहे इतपत न राहता शाकाहारी नसणे म्हणजे जणू काही पाप करणे ही भावना पसरविण्यासारखे होईल.\nअवांतर - शेअर्स मार्केट हे बॉन्ड मार्केटपेक्षा छोटे आणि सरळसोट आहे.\n(फिक्सड् इन्कमची महती मानणारा) एकलव्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-May2016-Dalimb1.html", "date_download": "2019-02-20T11:27:12Z", "digest": "sha1:OAVIZYWYLS3G44DUC5RC7GZT5PW3Q2UB", "length": 4471, "nlines": 18, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology -डा.बावसकर टेक्नालाजि - पहिल्या बहाराचे १ एकरातून भगव्यातून २.२५ लाख नफा !", "raw_content": "\nपहिल्या बहाराचे १ एकरातून भगव्यातून २.२५ लाख नफा \nश्री. शिवाजी अर्जुन कोल्हे, मु.करूले, पो.निळवंडे, ता.संगमनेर, जि.अहमदनगर. मो. ९८५०४१८५१०\nभगवा डाळींबाची मुरमाड जमिनीत १२ x ८ फुटावर लागवड केली आहे. सप्टेंबर २०१५ ला पानगळ केली. वातावरण संमिश्र असल्यामुळे फुलकळी कमी अधिक प्रमाणात लागली. त्यामध्येही नरफुलेच जास्त होती. येणाऱ्या फुलापेक्षा फुलगळ जास्त प्रमाणात होत होती. काही प्रमाणात सेटिंग पण चालू होती. त्यानंतर श्री. संकेत सोनवणे (मो. ८६५७३२४९९९) यांच्या सल्ल्यानुसार पवार अॅण्ड सन्स मधून डॉ. बावसकर टेक्नॉंलॉजीचे थ्राईवर, क्रॉपशाईनर, प्रोटेक्टंट-पी (३ ग्रॅम), प्रिझम यांची प्रत्येकी २ ते ३ मिली/१ लि. पाणी याप्रमाणे फवारणी केली व जमिनीतून जर्मिनेटर १ लि./२०० लि. पाण्यातून सोडले. त्यानंतर फुलगळ कमी झाली. मधमाश्यांचे प्रमाण वाढून परागीभवन चांगले होऊन फलधारणा होऊन गाठ सेटिंग चांगले झाले. दोन टप्प्यात कळी लागल्याने मागे - पुढे माल लागला.\nडॉ. बावसकर सरांच्या सप्तामृताचे २ स्प्रे व रासायनिक औषधांचे २ स्प्रे घेतले. फळांवरील डागावर हार्मोनी व थाईवर, क्रॉपशाईनर यांची फवारणी केल्याने डाग नियंत्रणात आले. खालून निंबोळी खताबरोबर वरून न्युट्राटोन व बोरॉनचा स्प्रे घेतला व त्यामुळे फळांची क्वालीटी सुधारण्यास मदत झाली. सेटिंग मागे पुढे झाल्यामुळे माल चांगल्या प्रकारे पोसला गेला. ०:५२:३४ व राईपनरने आकार, वजन वाढून गडद व नैसर्गिक कलर चांगला आला. त्यामुळे बाजार भाव चांगला मिळाला व उत्पादन पाहिजे त्यापेक्षा डबल मिळाले. ४.५ ते ५ टन माल निघाला. राहाता मार्केटला माल विकला. ७३ रू. ने गेला. एकूण ३ लाख रू. झाले. यासाठी ६० ते ७० रू. खर्च आला. अशा पद्धतीने पहिल्याचा बहारापासून १ एकरातून सव्वा दोन लाख रू. नफा मिळाला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-October2014-Dalimb.html", "date_download": "2019-02-20T11:27:46Z", "digest": "sha1:6RMXHJIT5Q4GMQYSQAKYSCBK3SAU6YPH", "length": 13182, "nlines": 27, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology - डा.बावसकर टेक्नालाजि - मोराची चिंचोली कृषी पर्यटनातून कमी वजनाच्या परंतु दर्जेदार डाळींबाला जागेवरून पर्यट कांकडून चांगला भाव व मालाचा अधिक उठावही !", "raw_content": "\nमोराची चिंचोली कृषी पर्यटनातून कमी वजनाच्या परंतु दर्जेदार डाळींबाला जागेवरून पर्यट कांकडून चांगला भाव व मालाचा अधिक उठावही \nश्री. मारुती गोविंद उकीरडे, मु.पो. चिंचोली, ता.शिरूर, जि.पुणे. मोबा. ७८७५९९२२७९\nआम्ही टिश्युकल्चर भगवा डाळींबाची ५५० र��पे १ एकरमध्ये १२' x ८' वर जानेवारी २०१३ मध्ये लावलेली आहेत. टिश्यूकल्चरची रोपे असल्याने आणि त्याला सुरूवातीपासून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरल्याने झाडांची वाढ अत्यंत कमी कालावधीत झपाट्याने झाली. १० महिन्यात झाडे ५ फूट उंचीची होऊन झाडाचा घेर ३ ते ४ फूट होता. त्यावेळी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी नारायणगाव शाखेच्या प्रतिनिधींना प्लॉट पाहण्यास बोलविले. त्यांनी प्लॉटची पाहणी करून मालकाडी तपासून बहार धरण्यास काहीच हरकत नसल्याचे सांगितले. त्यानंतर नोव्हेंबर २०१३ मध्ये बागेस ताण दिला. मात्र थंडीत ताण व्यवस्थित न बसल्याने कळी कमी लागली. तसेच थंडीत मधमाशा देखील फिरकत नसल्याने आणि कळी वाढण्यासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या १० -१५ दिवसाच्या अंतराने २ फवारण्या केल्या. तेवढ्यावर मधमाशा वाढून फळांचे सेटिंग झाले. झाडांवर ३५ ते ४० फळे लागली. हा माल लागलेला असतानाच नवीन कळी लागत होती. त्यामुळे २ टप्प्यात माल लागला. फळांच्या फुगवणीसाठी आणि फळांना चमक येण्यासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या पुन्हा १५ दिवसांच्या अंतराने ३ फवारण्या केल्या. त्यामुळे सुरुवातीस लागलेल्या मालाची फुगवण अधिक झाली, झाडावर ६०- ७० फळे होती. त्यातील सुरुवातीला लागलेली ३० - ३५ फळे मोठी होती.\nएका झाडापासून कधी - कधी २० -२२ किलोचे क्रेटभर माल निघत होता. फळे वजनदार जड वाटायची, रंग आकर्षक लाल होता. रूबी मानकासारखे दाणे चमकत होते. डाळींब फोडले असता दाणे टचकण उडायचे आणि दाणा फुटला की लालभडक कलर उडायचा. सुरूवातीस लागलेल्या मालाची फुगवण अधिक झाल्याने ५०० ते ५५० ग्रॅम वजनाची फळे भरत असत. नंतर फुलकळी लागलेला माल साधारणच राहिला.\nजागेवरून मुंबईच्या व्यापाऱ्यांनी ७० रू./किलो भावाने १८० क्रेट माल नेला. ६० क्रेट पुणे मार्केटला के.डी.चौधरी यांच्या गाळ्यावरून ४३,३२,२५ रू. भावाने विकला गेला. बारीक माल किरकोळ मार्केटला चाकणला विकला.\nचिंचोली येथे मोर भरपूर असल्याने मोराची चिंचोली म्हणून या गावची ओळख आहे आणि मोरांमुळे येथे पर्यटन केंद्र आहेत. येथे देश - परदेशातील पर्यटक येतात. पर्यटकांच्या सोयीसाठी आम्ही ४ रूम बांधल्या आहेत. मुक्कामी असणाऱ्या पर्यटकांकडून ५०० रू. भाडे घेतो आणि दिवसाच्या पर्यटकासाठी (संध्याकाळी परत जाणाऱ्या) ३०० रू. घेतो. त्यामध्ये एकवेळचे जेवण देतो. त्याचबरोबर पर्यटकांन��� शेतातून (बागेतून) ट्रॅक्टर फिरवणे, झोके फ्री असतात. जेवणामध्ये प्लेटला ३ - ४ प्रकारच्या चटण्या, खर्ड्डा, लोणचे, चुलीवरच्या भाज्या हे सर्व घरचीच माणसे स्वयंपाक करतात. त्यामुळे याला घरगुती चांगली चव असते. शनिवार, रविवार २५ - ३० पर्यटक येतात. यातील १० -१५ मुक्कामी राहतात. इतर दिवशी कमी असतात. आमच्या येथे आंबा, पेरू, संत्रा, डाळींबाच्या बागा आहेत. पाणी पिण्यासाठी मोर येतात. डोंगर उतारावर १२ एकरचा हा फार्म आहे.\nडाळींब बागेत मोर येतात, मात्र फळांना टोच्या मारत नाहीत. मक्याचे पीक असेल तर ते भरपूर खातात. डाळींबाची मोठी फळे विकून १५० ते २०० ग्रॅमची फळे पर्यटक ५० रू./किलो प्रमाणे घेतात. डाळींब गोड, आकर्षक, दाणे लालबुंध रसाचे असल्याने एक - एक पर्यटक ५ -५, १० - १० किलो डाळींब नेतात.\nया ५५० झाडांच्या १० व्या महिन्यातील बहारापासून ४ लाख रू. चे उत्पन्न मिळाले आहे. आता दुसऱ्या बहाराचे नियोजन आहे. तेव्हा सरांचे मार्गदर्शन घेण्यास आज ५ सप्टेंबर २०१४ रोजी पुणे ऑफिसला आलो आहे.\nभाव ६८ रू./१० किलो असूनही डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळे २ एकर कांद्याचे २ लाख ३८ हजार\nडाळींबाबरोबरच गेल्यावर्षी ऑक्टोबर २०१३ मध्ये लावलेल्या २ एकर गरव्या कांद्याला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरले. जमीन पठारावरील तांबट काळ्या प्रतिची आहे. याला कल्पतरू सेंद्रिय खताच्या १२ बॅगा आणि डी.ए.पी. ३ गोण्या दिल्या होत्या. थंडीत कांद्यावर थ्रिप्सचा प्रादुर्भाव होऊन पाती वाकड्या होत होत्या. तेव्हा लगेच सप्तामृत औषधांची फवारणी केली. तर पाती लगेच सरळ होऊन काळोखी आली. नंतर कांदा पोसण्यासाठी २ महिन्याचे पीक असताना थ्राईवर, क्रॉपशाईनर, राईपनर, आणि न्युट्राटोनची फवारणी केली. तर ३ महिन्याचे पीक असताना थ्राईवर, क्रॉपशाईनर, राईपनर, आणि न्युट्राटोनची फवारणी केली. तर ३ महिन्यात कांदा काढणीस आला.\nकांदा गोल्टी, डबलपत्तीचा, वजनदार मिळाला. २ एकरातून ५० किलोंच्या एकूण ७०० बॅगा कांदा निघाला. त्यावेळी बाजारभाव मात्र अत्यंत कमी असल्याने ६८ रू/१० किलो भावाने कांदा विकावा लागला. २ एकरातील ३५ टन कांद्याचे २ लाख ३८ हजार रू. झाले.\nमागे गावराण गवार २ एकर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने लावली होती. २० एप्रिल २०१४ ची लागवड निलम - ५१ वाण होता. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची औषधे ३ वेळा फवारली होती. तर माल भरपूर निघत होता. गवारीचा दर्जा देखील उत्तम होता. तेव्हा पाऊस कमी असल्याने तोडणीस मजूर सहज उपलब्ध होत होते. मंचर मार्केटला ५५ - ६० रू./किलो भाव आणि खेड (राजगुरूनगर) ला ४५ - ५० रू./किलो भाव मिळत होता. ही गवार १५ जुनला चालू होऊन १० तोडे (दिवसाड) झाले होते. तोड्याला १० - १२ पोती ५० किलोची माल निघत होता. २ एकरातून २\nआता पर्यटन आणि उत्पन्न या दृष्टीने संत्रा आणि सिताफळाची लागवड करायची आहे. पुर्वी तळेगाव ढमढेरे, रांजणगाव, शिक्रापूर ही संत्र्याची उत्पादन केंद्रे होती. परंतु येथे नियोजन कमी पडले. एम.आय.डी.सी. मुळे प्रदुषणाचा प्रादुर्भाव होऊ लागला. नदी व कॅनॉलचे पाणी दिले तर ते थोडे प्रदुषित असल्याने फळगळ होते. फळगळीचा बागांना फटका बसला. विहीरीचे पाणी दिले तर उत्पन्न चांगले येते असा काही शेतकऱ्यांचा अनुभव आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://dindoripranit.org/archives/5921", "date_download": "2019-02-20T12:48:34Z", "digest": "sha1:NLMZLRD6PC24RHWLNUBRMYLOARAKVC3O", "length": 5546, "nlines": 61, "source_domain": "dindoripranit.org", "title": "रथसप्तमी-माघ शु. ७ (दि. १२ फेब्रुवारी २०१९) – अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर", "raw_content": "अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास मार्ग (दिंडोरी प्रणित)\nप्रधान सेवा केंद्र, श्रीक्षेत्र दिंडोरी\n१. बालसंस्कार व युवा प्रबोधन\n२. प्रश्नोत्तर व मार्गदर्शन\n४. आरोग्य व आयुर्वेद\n६. भारतीय संस्कृती व अस्मिता\n१३. पशु व गोवंश\n१६. देश विदेश अभियान\nरथसप्तमी-माघ शु. ७ (दि. १२ फेब्रुवारी २०१९)\nया दिवशी भगवान श्री सूर्यनारायणाचीपूजा करावी. सकाळी सूर्योदयानंतर स्नान करुनसप्त अश्वांच्या रथावर आरुढ झालेल्या भगवान श्रीसहस्त्ररश्मीचे ध्यान करावे व एका तांब्याच्या भांड्यातपाणी घेऊन १ माळ श्री गायत्री मंत्राचा जप करावा. त्यातील निम्मे पाणी श्री सूर्यनारायणाकडे चेहरा करुनअर्घ्य द्यावे व उरलेले पाणी स्वत: प्यावे ही विशेषसेवा एक प्रकारची संध्या म्हणून दिलेली आहे, जेसेवेकरी संध्या करत नसतील त्यांनी रथ सप्तमीच्या दिवसापासून सुरुवात करावी. याच दिवशी ३ वेळा श्री आदित्यहृदय स्तोत्र, १ वेळा श्री सूर्यकवच स्तोत्र, सूर्याष्कटस्तोत्र व १ माळ श्री सूर्य नारायणांचा मंत्रही सेवा भगवान श्री सूर्यनारायणाच्या चरणी अर्पण करावी.\nमाहिती व तंत्रज्ञान विभाग – Mobile Apps\n|| प्रधान सेवा केंद्र, श्री क्षेत्र दिंडोरी ||\nश्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्र\nदिंडोरी, तालुका : दिंडोरी जिल्हा : नाशिक\nफोन नंबर - (०२५५७) २२१७१०\n|| गुरुपीठ, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ||\nश्री स्वामी समर्थ गुरूपीठ,मु.पो.ता.त्र्यंबकेश्वर\nफोन नंबर - (०२५९४) २३३१७०\nCopyright 2012-2017 अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्र (दिंडोरी प्रणीत) सर्व हक्क राखीव.\nऑनलाईन देणगी माहिती साठी येथे क्लीक करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://prajamanch.com/?paged=3&cat=32", "date_download": "2019-02-20T11:42:39Z", "digest": "sha1:JDDF7FWXMLAKSR253ITYYW532AGQSEU6", "length": 8123, "nlines": 129, "source_domain": "prajamanch.com", "title": "महाराष्ट्र – Page 3 – Prajamanch", "raw_content": "\nराष्ट्रीय आणि राज्य पातळीवर पत्रकारांचे एक सशक्त उभारणार – किशोर आबिटकर\nद पॉवर ऑफ मिडिया पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर सांगली प्रजामंच के.महाजन 16/4/2018 राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर\nकामवासना शक्ती वाढविणाऱ्या इंजेक्शनने तरुणीचा मृत्यू\nठाणे प्रजामंच,12/4/2018 भिवंडी येथील एका हॉटेलमध्ये प्रियकरासोबत आलेल्या एका तरुणीने सेक्स पॉवरचं इंजेक्शन घेतल्यानं तिचा\nकर्जतमध्ये ८ अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण\nकर्जत प्रजामंच,१२/३/४२०१८ कर्जतमधील मूक-कर्णबधिर शाळेतील केअरटेकरने ८ अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस\nराष्ट्रवादीचे कार्यकर्ते सडके आंबे त्यांना भाजपात आणू नका,शिव सेनेचे येवू द्या- गिरीश बापट\nपुणे, प्रजामंच,10/4/2018 एक सडका आंबा,सगळे आंबे सडवतो.त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसमधील सडके आंबे भाजपमध्ये आणून, आपले\nखंडाळाजवळ मजूर वाहून नेणाऱ्या ट्रकचा अपघात १८ ठार २० जखमी\nकोल्हापूर प्रजामंच १०/४/२०१८ पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील खंबाटकी घाटात 35 कामगारांना घेऊन जाणारा एक ट्रक एस\nमंगरूळपिर जवळ फोर्ड आयकॉन कार अचानक पेटली\nवाशिम प्रजामंच, समाधान गोंडाळ,28/3/2018 वाशिम जिल्हयातील मंगरूळपिर पंचशिल नगर, शहरालगत ही घटना घडली, कारंजाकडुन मंगरूळ\nपोक्सो पीडितांना पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावणे चुकीचे- उच्च न्यायालय\nमुंबई, प्रजामंच,28/3/2018 पोक्सो केसमध्ये लहान मुलांना किंवा त्यांच्या पालकांना पोलिस स्टेशनमध्ये बोलावणे कायद्याच्या विरोधात आहे.\nसनातन संस्थेवर बंदी कशाच्या आधारे\nमुंबई, प्रजामंच,27/3/2018 सनातनवरील बंदी केंद्रश���सनाकडे विचाराधीन असल्याचे विधानसभेत घोषित करून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी विरोधकांसमोर एकप्रकारे नमते\nयुपीवरुन अवैध ६ पिस्तोल व १५ जिवंत काडतूस आणणाऱ्या आरोपाला ठाणे खंडणी पथकाकडुन अटक\nठाणे, प्रजामंच,22/3/2018 यूपी उत्तर प्रदेश आणि मध्यप्रदेश सीमेवरील बांदा येथील गावामधुन ६ पिस्तौल\nडॉ. विखे-पाटील यांचा सहकारी साखर कारखान्यात कर्जमाफी घोटाळा; हिंदु विधिज्ञ परिषदेचा आरोप\nउच्च न्यायालयात फौजदारी याचिका मुंबई प्रजामंच,२१/३/२०१८ कर्जमाफीच्या नावावर शेतकर्‍यांचे कोट्यवधी रुपये लाटणार्‍या घोटाळेबाजांना सरकार पाठीशी\nचुरनी तालुका,गुरे चारण्यासाठी जमीन उपलब्ध करून देण्यास कटीबद्ध – नवनीत राणा\nप्रशासकीय सेवेतील निशा बांगरे यांनी संविधानाला साक्ष ठेवून केले लग्न\nमेळघाटातील प्रत्येक जि.प.शाळा डिजिटल करण्याचा मानस – खा.आनंदराव अडसूळ\nमुलीला कोंबडा चावला; प्रकरण पोलीस ठाण्यात पोहचले.\nखासदार झाल्यावर पाषाण झालेल्या प्रशासनाला वठणीवर आणणार -नवनीत राणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z170521045901/view", "date_download": "2019-02-20T12:01:20Z", "digest": "sha1:BUG75ENUZLJDFB24RTGKGNHYNB6CQUMC", "length": 18435, "nlines": 234, "source_domain": "www.transliteral.org", "title": "श्रीरामाचीं पदें - पद ११ ते २०", "raw_content": "\nवास्‍तुदोषावर आरसा काय करतो आरशांचा उपयोग कसा होतो\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|मध्वमुनीश्वरांची कविता|\nपद ११ ते २०\nपद १ ते १०\nपद ११ ते २०\nपद २१ ते ३०\nपद ३१ ते ४०\nपद ४१ ते ५०\nपद ५१ ते ६०\nपद ६१ ते ७०\nपद ७१ ते ८०\nपद ८१ ते ९०\nपद ९१ ते १००\nपद १०१ ते ११०\nपद १११ ते १२४\nपदे १ ते १०\nपदे ११ ते २०\nपदे २१ ते ३०\nपदे ३१ ते ४०\nपदे ४१ ते ५०\nपदे ५१ ते ६०\nपदे ६१ ते ७०\nपदे ७१ ते ८०\nपदे ८१ ते ९०\nपदे ९१ ते १००\nपदे १०१ ते ११०\nपदे १११ ते १२०\nपदे १२१ ते १३२\nपदे १ ते १०\nपदे ११ ते १९\nपदे १ ते ५\nपदे १ ते २\nपदे १ ते ५\nपदे १ ते ६\nपदे १ ते ७\nपदे १ ते ११\nपदे १ ते १०\nपदे ११ ते २०\nपदे २१ ते ३०\nपदे ३१ ते ४६\nपदे १ ते ३\nपदे १ ते १०\nपदे ११ ते २०\nपदे २१ ते ३०\nपदे ३१ ते ४०\nपदे ४१ ते ५०\nपदे ५१ ते ६०\nपदे ६१ ते ७०\nपदे ७१ ते ८०\nपदे ८१ ते ९०\nपदे ९१ ते १००\nपदे १०१ ते ११०\nपदे १११ ते १२०\nपदे १२१ ते १३०\nपदे १३१ ते १४०\nपदे १४१ ते १५०\nपदे १५१ ते १६०\nपदे १६१ ते १७०\nपदे १७१ ते १८०\nपदे १८१ ते १८८\nपदे १ ते १०\nपदे ११ ते १७\nपदे १ ते १०\nपदे ११ ते ��०\nपदे २१ ते २८\nपदे १ ते १०\nपदे ११ ते २०\nपदे २१ ते ३०\nपत्रिका भागीरथी ३२ वीं\nपदे ३३ ते ३८\nश्रीरामाचीं पदें - पद ११ ते २०\nभारत इतिहास - संशोधक - मंडळ - पुरस्कृत - ग्रंथ - माला\nपद ११ ते २०\nमाझं अचडें बचडें छकदें वो ॥ध्रु०॥\n दशरथ चुंबी मुखदें वो ॥१॥\nआंगणीं रांगत मंजुळ बोलत शिव पदकीचें ठिकदें वो ॥२॥\n माझें सोन्याचें तें तुकडें वो ॥३॥\n१२ पद रामाची बाळलीला\nब्रह्मविशोक तूं रोदन सांडी बाळा पद्मनाभा कौतुक मांडी ॥ धन्य सुईन ते नाळ जे खांडी रे बाळा पद्मनाभा कौतुक मांडी ॥ धन्य सुईन ते नाळ जे खांडी रे राघोबा आवडी माझी वेडी ॥ हेचि कौसल्येची असोसी फेडी रे ॥१॥\nतुज मोगरेल लावुनी न्हाणी वर घालितें उन्होणि पाणी वर घालितें उन्होणि पाणी देतें आशीर्वाद पंकजपाणी ॥रे राघोबा॥२॥\nतुझे रूपाचें स्वरूप ध्यावें तुज अनंगासी न्हाणुनी भावें तुज अनंगासी न्हाणुनी भावें घुगर्‍या वाटुनी ठेविलें नांव ॥रे राघोबा॥३॥\n ब्रह्मा जन्मला तुझिये कुसीं त्या तुझें बाळांत्यानें जावळ पुसी ॥रे राघोबा॥४॥\nदोन्ही चुरचुरां चोखिसी मुष्टी तुज उधाळुनी पाजितें घुटी तुज उधाळुनी पाजितें घुटी गरळा न गिळितां हाणे वोष्टपुष्टीं ॥रे राघोबा॥५॥\nतुझी संध्याकाळीं उतरितां दिठी जिवाशिवासी पडते मिठी नीज पाळण्यांत टाळिया पिटी ॥रे राघोबा॥६॥\n दुग्ध कपिलेचें सिंपीभरि पिशी निज साउलीस देखुनि भिसी ॥रे राघोबा॥७॥\n तुझीं चंद्रसूर्यास न कळे उंची त्या तुज लेववितें पेहरण कुंची ॥रे राघोबा॥८॥\nनखें आरक्त माणिकाची सात वदनीं झळकती हिरकण्या दांत वदनीं झळकती हिरकण्या दांत ध्यातो मध्वनात हृदयाआंत ॥रे राघोबा॥९॥\nतुझ्या वदना भाळला इंदु काजळ लेववुनी भाळीं लावी बिंदु काजळ लेववुनी भाळीं लावी बिंदु झणीं दिठी लागे करुणासिंधु ॥रे राघोबा॥१०॥\nदेतें कालवुनी साकरेची फेणी जावळ विंचरुनी घालितें वेणी जावळ विंचरुनी घालितें वेणी परोपरीचीं लेववितें लेणीं ॥रे राघोबा॥११॥\n वरी मोतियाची जाली जाण बाळया लेववितें टोंचुनि कान ॥रे राघोबा॥१२॥\nजीवती वाघनखें रुळती माळे चरणीं वाजती वांकी वाळे चरणीं वाजती वांकी वाळे भिंती धरुनी फेगडे चाले ॥रे राघोबा ॥१३॥\n माजी कडदोर्‍यासी बांधितें पेट्या विश्वजनकासी म्हणतें बेट्या ॥रे राघोबा॥१४॥\nगोड बोबडें मंजुळ बोले रूप पाहतां निवती डोळे रूप पाहतां निवती डोळे ध्येय योग���यांचें बाजवरी लोळे ॥रे राघोबा॥१५॥\n तुझ्या कडदोर्‍याची देतसे वाणा ॥रे राघोबा॥१६॥\nकरितां अवगुण मारीन छड्या जन्मुनि देवांच्या तोडिल्या बेड्या जन्मुनि देवांच्या तोडिल्या बेड्या त्या तुज सर्वज्ञास म्हणतें वेड्या ॥रे राघोबा॥१७॥\n निज कडेवरी तुज घेऊन घेतें प्रातःकाळीं अंगणांत ऊन ॥रे राघोबा॥१८॥\n वेद वाणितां होतसे मुका त्या तुझ्या सोगाईचा घेतसे मुका ॥रे राघोबा ॥१९॥\nयेथें बैस कावकावायेथें बैस चींवचींव ॥ राळा खाउनी पाणी पीउनि भुरकर उडून जाईल जीव ॥ध्रु०॥\n भावें शरण जाउनी त्यांच्या चरणांवरि मस्तक ठेवी ॥१॥\nयेथें नाहीं ऊन हींव चित्तवृत्ति तेथें नीव दारोदारीं उष्ट्यासाठीं व्यर्थची मुखीं भाकिसी कीव ॥२॥\n मध्वमुनीश्वर दाखवितो निरवधि आनंदाची शीव ॥३॥\nलवती सालया वाजवी तूं टाळया सरोवरीं पाणी पीती मोरे प्रातःकाळीं या ॥ध्रु०॥\nपिंजर्‍यांत आलियां पराधीन जालियां दूधभात जेऊनीयां देती ढेंकर धालीयां ॥१॥\nसोहं सोहं बोलती सोलींव दाणा सोलिती परमहंस शुकादिक दोहीं पक्षीं डोलती ॥२॥\nमध्वनाथीं खेलती मुक्ताफळें झेलिती चकोर चक्रवाकें बदकें उदकावरी लोळती ॥३॥\n राम देखिला नयनीं ॥१॥\n उनें समाधीचें सुख ॥२॥\nजय जय रघुकुळभूप ॥ध्रु०॥\nतव भजनीं जे विन्मुख त्यांना \nज्या तुजसाठीं विरजा होमीं जाळिती यति तिळतूप ॥२॥\nसनकादिक तुज पूजिती हृदयीं \n दैवत तें चिद्रूप ॥४॥\nसावळा सकुमार ज्याचें राजस लावण्य सूर्यवंशीं भूषण हृदयीं विलसे कारुण्य ॥ जटामुगुटमंडित शरीरीं वैराग्य तारुण्य सूर्यवंशीं भूषण हृदयीं विलसे कारुण्य ॥ जटामुगुटमंडित शरीरीं वैराग्य तारुण्य जानकेसमवेत ज्यानें सेविलें आरण्य ॥१॥\nजनस्थानीं गंगातटीं बसउनी पंचवटी मुनिजनदुःखदायक ऐसे राक्षस निवटी ॥ कोदंड घेउनि लागे हरिणाचे पाठीं मुनिजनदुःखदायक ऐसे राक्षस निवटी ॥ कोदंड घेउनि लागे हरिणाचे पाठीं येक्याबानें मारिला तो जानकीच्यासाठीं ॥२॥\nज्याच्या नामस्मरणें जदजीव उद्धरती तो हा वश केला जिहीं धन्य ते भावार्थी ॥ दक्षिणभागीं लक्ष्मण उभा मध्यें दाशरथीं तो हा वश केला जिहीं धन्य ते भावार्थी ॥ दक्षिणभागीं लक्ष्मण उभा मध्यें दाशरथीं मध्वनाथ तिघांजणा वोवाळी आरती ॥३॥\nसगुणस्वरूप ज्याचें लावण्य अमूप रत्नजडित सिंहासनीं अयोध्येचा भूप ॥ वामभागीं जगन्माता जानकी सुखरूप रत्नजडित सिंहासन���ं अयोध्येचा भूप ॥ वामभागीं जगन्माता जानकी सुखरूप कपिकटकाचा नायक हनुमंत समीप ॥१॥\nभरतशत्रुघ्न बंधु उहा पार्श्वभागीं छत्रचामरें वीजना वारिती रामलागीं ॥ सुग्रीवादिक वानरसेना राघवीं अनुरागी छत्रचामरें वीजना वारिती रामलागीं ॥ सुग्रीवादिक वानरसेना राघवीं अनुरागी ऐसें ध्यान उमटतें साधकाच्या अंगीं ॥२॥\nशतकोटीचें बीज तो हा कौसल्येचा ताना ब्रह्मादिक देव ज्याला आणिताती ध्याना ॥ सनकादिक योगियांला देतो जो वरदाना ब्रह्मादिक देव ज्याला आणिताती ध्याना ॥ सनकादिक योगियांला देतो जो वरदाना मध्वनाथीं निजदासां प्रसन्न तो जाणा ॥३॥\nशिवचरित्र - लेख १७\nशिवचरित्र - लेख १६\nशिवचरित्र - लेख १५\nशिवचरित्र - लेख १४\nशिवचरित्र - लेख १३\nशिवचरित्र - लेख १२\nशिवचरित्र - लेख ११\nशिवचरित्र - लेख १०\nशिवचरित्र - लेख ९\nशिवचरित्र - लेख ८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/399", "date_download": "2019-02-20T11:41:10Z", "digest": "sha1:7RSXKAQ5XD3O6IPECC2Y77I4GJMXHF2Y", "length": 14498, "nlines": 85, "source_domain": "mr.upakram.org", "title": "नवी सुविधा - गूगल शोध | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nनवी सुविधा - गूगल शोध\nउपक्रमवर आता ड्रुपलच्या अंगभूत शोध सुविधेच्या बरोबरीने गूगल शोधाची सुविधा उपलब्ध आहे\n१. गूगलचे शोध तंत्रज्ञान जगातील सर्वोत्तम शोध तंत्रज्ञानांपैकी आहे, त्याचा फायदा उपक्रमच्या सदस्यांना आणि वाचकांना थेट घेता येईल.\n२. ड्रुपलच्या अंगभूत शोध सुविधेत असणार्‍या त्रुटी उदा. कमी शब्द शोधल्यास बरेचसे असंबद्ध निकाल दिसणे इ. गूगलच्या वापराने दूर होतील.\n३. गूगलच्या 'कस्टम सर्च इंजिन' या सुविधेचा लाभ घेऊन उपक्रमवरील गूगल शोधयंत्रणेत काही बदल केले आहेत. उदा. उपक्रमवरील गूगल शोधयंत्राच्या निकालात इसकाळ, महाराष्ट्र टाइम्स, विकीपीडिया या संकेतस्थळांच्या पानांना प्राधान्य मिळेल.\nगूगल शोध या मथळ्याखाली असलेल्या चौकटीत आपल्याला हवे ते शब्द भरून गूगल शोध सुविधा वापरता येईल. (येण्याची नोंद केलेली असल्यास निकालाच्या पानावर \"लेखन\", \"सदस्य\" आणि \"Google\" असे विभाग दिसतील. त्यातील \"लेखन\" विभागात ड्रुपलची अंगभूत लेखन-शोध सुविधा आहे आणि \"सदस्य\" या विभागात ड्रुपलची अंगभूत सदस्य-शोध सुविधा आहे.)\n१. गूगलच्या निकालाच्या पानात काही बदल करणे शक्य नसल्याने शोधाच्या निकालाच्या पानावरील टंक हा तुमच्या संगणकावरील नेहमीचा (डिफॉल्ट) टंक असेल. जर तुमच्या संगणकावर युनिकोड वापरणारी पण डायनॅमिक फाँट्स न वापरणारी संकेतस्थळे उदा. मराठी विकीपीडिया, अनुदिन्या इ. दिसत असतील तर निकालाचे पान दिसण्यात अडचण येणार नाही.\n२. गूगल शोधाच्या निकालाच्या पानावर असलेल्या चौकटीत देवनागरीत लिहिता येत नाही. देवनागरी/मराठी शब्द शोधण्यासाठी समासात असलेल्या शोधाच्या चौकटीत शब्द भरून शोध घ्यावा.\nया नव्या सुविधेचा उपक्रमच्या सदस्यांना आणि वाचकांना चांगला उपयोग होईल अशी आशा आहे. आडचणी, शंका, सूचना निरोपातून कळवाव्यात.\nकाही वेळापूर्वीच ही सोय डाव्या कोपर्‍यात सुरू केल्याचे कळले होते. नवी सोय आवडली. धन्यवाद.\nएक अडचण अशी नजरेस आली की एखाद्या शब्दावर शोध दिल्यावर \"लेखन\", \"सदस्य\" आणि \"Google\" हे जे तीन विभाग दिसले त्यात टॉगल केले असता शोध चौकट रिकामी होते. म्हणजे गूगल शोध \"रोचक\" या शब्दावर दिला तर गूगललेले शोध दिसतात परंतु लेखन या विभागावर टिचकी मारली तर शोध चौकट रिकामी होते. शब्द पुन्हा टंकावा लागतो. याबाबत काही करणे शक्य आहे का\nप्रा.डॉ.दिलीप बिरुटे [11 Jun 2007 रोजी 13:41 वा.]\nगूगल शोध इथेच उपलब्ध करुन दिल्याबद्दल आभारी,आणि आपले मनापासुन अभिनंदन.\nहे खूप उपयुक्त ठरेल.\nमी यात \"मराठी\" हा शब्द शोधला. या शोधपानाचा नवीन पत्ता मी कोणालाही पाठवून त्यांचे मराठीप्रेम वाढवू शकतो. तसेच माझ्या अनुदिनीमध्ये त्याचा दुवा देऊ शकतो. हा असा.\n(टाईनी युआरएल tinyurl.com हे संकेतस्थळ वापरून मी हे दुवे लहान केले आहेत.)\nमला मराठी हा शब्द उपक्रमावर किती वेळा व कुठे कुठे आला आहे ते पाहावयाचे असेल तर मी मराठी शब्दाच्या पुढे site:mr.upakram.org असे लिहून शोध घेईन. की काम फत्ते.\nगुगलचे सर्व शोध सहाय्यक यातही चालत असल्याचा फायदा का घेऊ नये\nशंतनू साहेब एक शंका\nमाझ्या ब्लॉगवर मी गूगल कस्टम सर्च आधारित शोधयंत्र टाकले आहे. त्यात शोध घेताना आपोआप मराठी अक्षरे यावीत म्हणून काय करावे गमभन तेथे कसे जोडता येईल\nयेथे लिहिण्यासाठी मी गमभन वापरतो.\nगमभन आणि गूगल सीएसई\nमाझ्या ब्लॉगवर मी गूगल कस्टम सर्च आधारित शोधयंत्र टाकले आहे. त्यात शोध घेताना आपोआप मराठी अक्षरे यावीत म्हणून काय करावे गमभन तेथे कसे जोडता येईल\nतुमच्या ब्लॉगच्या सेवादात्याने आपल्या स्वतःच्या जावास्क्रिप्ट्स ठेवण्याची स��य दिली आहे का (ब्लॉगर.कॉम किंवा वर्डप्रेस वर अशी सोय नसावी.) असेल तर सर्चच्या चौकटीत मराठी टंकलेखन शक्य होईल. गूगलचे सर्च रिझल्ट्स ज्या पानावर येतात त्यात काही बदल करणे (रंग बदलणे, चौकट लहान-मोठी करणे वगैरे सामान्य गोष्टी वगळता) शक्य नाही असे कळते.\nगूगल शोध इथे उपलब्ध करुन दिल्याबद्दल अभिनंदन\nएक शंका - उपक्रम \"न\" वापरता जर गूगल शोध वापरून \"फक्त मराठी\" शोध मिळवायचे असतील तर काय करावे लागते\nउपक्रम \"न\" वापरता जर गूगल शोध वापरून \"फक्त मराठी\" शोध मिळवायचे असतील तर काय करावे लागते\nगूगल.कॉम वर देवनागरी शब्द शोधला तर देवनागरीतील रिझल्ट्स दिसतात. बहुसंख्य शब्द सारखे असल्याने मराठी/हिंदी/संस्कृत असा फरक गूगल शोधयंत्राला करता येत असेल की नाही याबाबत शंका आहे. देवनागरीत टाइप करण्यासाठी गमभन, बराहा किंवा उपक्रम/मनोगत/मायबोली वरील टंकलेखन खिडक्यांचा वापर करता येईल आणि तिथून कॉपी करून गूगलच्या पानावर चिकटवता येईल.\nकरून पाहिले - आधी देवनागरी मध्ये टाइप करायला \"बाहेरील\" मदत घ्यावीच लागते तर .\nगमभन ही पाहिले (प्रथमच). त्यामध्ये ऑफलाईन वापराकरिता डाउनलोड करा असा पर्याय दिसला. याचा अर्थ, मला मराठीतून लिहिता येइल आपण जसे वर्ड मध्ये टाइप करतो तसेच कुठला वर्ड प्रोसेसर वापरला जातो\nबाहेरील मदत, बरहा आणि गमभन\nआधी देवनागरी मध्ये टाइप करायला \"बाहेरील\" मदत घ्यावीच लागते तर.\nहो. थेट देवनागरीत टाइप करण्याची सोय गूगलमध्ये (बहुतेक इतर कोणत्याही शोधयंत्रात) अजून तरी नाही.\nविंडोज़ वापरणार्‍यांना बरहा हा पर्याय उपलब्ध आहे. बरहा वापरून (युनिकोडला सपोर्ट असणार्‍या) कोणत्याही ऍप्लिकेशन (मासॉ वर्ड, इंटरनेट एक्स्प्लोरर, वर्डपॅड इ.) मध्ये थेट देवनागरीत आणि इतर भारतीय भाषांमध्ये लिहिता येते. (बरहा कसे वापरायचे याविषयी बर्‍याच दिवसांपूर्वी इथे माहिती दिली होती. आता बरहाची नवी आवृत्ती आली असली तरी वापरण्यात अडचण येऊ नये.)\nबराहा वापरण्यासाठी इंस्टॉल करावे लागते आणि बर्‍याचवेळेस (उदा. कार्यालयीन संगणक असेल तर) इंस्टॉल करणे शक्य नसते. अश्यावेळी गमभन ऑफलाइन वापरणे शक्य आहे. गमभनमध्ये टंकलेले फाइल म्हणून सेव्ह करता येते किंवा तिथून कॉपी करून इतरत्र चिकटवता येते.\nआउहोहीआआ (याचा उपयोग होईल ही आशा आहे)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://mahaakatha.blogspot.com/2015/11/blog-post_17.html", "date_download": "2019-02-20T12:13:02Z", "digest": "sha1:TLGXII62GAUHLSNB7Q4XWPEP7X7UVW64", "length": 12867, "nlines": 137, "source_domain": "mahaakatha.blogspot.com", "title": "महाकथा Mahaakatha: ज्याचे त्याचे संस्कार", "raw_content": "\nएक हत्तीण आणि तिचं पिल्लू एका गल्लीतनं चालले असताना त्या गल्लीतलं एक कुत्रं पाठीमागून त्यांच्यावर भुंकायला लागलं. याचा हत्तीणीच्या पिल्लाला राग आला आणि ते मागे वळून त्या कुत्र्यावर धावून जायला लागलं. हत्तीणीनं आपल्या सोंडेनं पिल्लाचं शेपूट धरून ओढलं आणि त्याला म्हणाली, ‘बाळा, कुत्र्यांच्याकडे कधी लक्ष देऊ नये. आपण आपल्या वाटेनं चालत राहावं. तसाही कुत्र्यांच्या भुंकण्याचा आपल्याला फायदाच होतो. लोकांचं लक्ष कुत्र्याकडे नाही तर आपल्याकडे जातं’\nकुत्रा भुंकत असताना त्याचं पिल्लू मात्र खेळत-बागडत होतं. कुत्र्याला आपल्या पिल्लाचा राग आला. ते त्याच्यावर भुंकत म्हणालं, ‘अरे कार्ट्या, आपल्या गल्लीत एवढे मोठे हत्ती शिरलेत आणि तू खेळत काय बसला आहेस तुला कांही कळतं की नाही तुला कांही कळतं की नाही आपल्यापेक्षा मोठ्या लोकांच्यावर आणि आपल्याच लोकांच्यावरदेखील भुंकायचं असतं नेहमी, लक्षात ठेव. भुंकायला शिक, नाहीतर तुला कुत्रं सुद्धा विचारणार नाही आपल्यापेक्षा मोठ्या लोकांच्यावर आणि आपल्याच लोकांच्यावरदेखील भुंकायचं असतं नेहमी, लक्षात ठेव. भुंकायला शिक, नाहीतर तुला कुत्रं सुद्धा विचारणार नाही\nLabels: बोधकथा, मराठी बोधकथा, महावीर सांगलीकर यांच्या कथा\nकृपया पुढील पेज लाईक करा:\n-महावीर सांगलीकर फेसबुकवर आपले फोटो टाकणे हा तिचा आवडता छंद होता. सेल्फी काढायची, त्यातली एखादी चांगली निवडायची आणि मग ती फेसबुकवर अ...\nभयकथा: न जन्मलेली बाळं\n-महावीर सांगलीकर चांगला जॉब, भरपूर पगार, स्वत:चं घर.... किशोरकडं सगळं कांही होतं. पण वयाची तीस वर्षं ओलांडली तरी त्याचं लग्न होत नव्हतं...\n-महावीर सांगलीकर दिनकर कदम तुम्हाला आठवतच असेल. तोच तो, ‘दिनकर कदमची डिटेक्टिव्हगिरी’ मधला. तो शाळेत असताना जाईनं त्याला आपल्या प्...\n- महावीर सांगलीकर किल्ल्यातली ही मंदिरं आपल्या ओळखीची का वाटतात पूर्वी कधीतरी इथं येवून गेल्यासारखं वाटतं. पण या प्रदेशात तर आपण...\n-महावीर सांगलीकर पुणे हे गजबलेलं शहर. पण या शहरात असे कांही पॉकेट्स आहेत की ते वर्दळ, गोंगाट यापासून दूर आणि अगदी शांत भागात आहेत. त...\nकॅप्टन विजय आणि सुपरनॅचरल गर्ल्स\n-महावीर सांगलीकर राजस्थानातील एका आर्मी बेसवरचा एक दिवस. तिथल्या एका इमारतीमधल्या एका विशेष रूममध्ये लांबलचक टेबलाभोवती पाच मुली एकेक...\n-महावीर सांगलीकर डॉक्टर दिनेश यांचा फोन आला.... ‘सर, माझ्याकडे एक विचित्र केस आलीय....’ ‘काय झालं’ मी विचारलं. ‘माझा एक पेशंट आहे. बिझन...\nअंजली. . . .\n-महावीर सांगलीकर ‘सर, मला माझं नाव चेंज करायचं आहे... तुम्ही माझ्यासाठी एखादं चांगलं नाव सुचवा’ ‘का चेंज करायचं आहे’ ‘मला नाही आव...\n-महावीर सांगलीकर गौरी आणि फेस रीडर या कथेचा दुसरा भाग: दुस-या दिवशी गौरी त्या फेस रीडरला फेसबुकवर पुन्हा भेटली. ‘हे बघ गौरी, तुला...\n-महावीर सांगलीकर सुदीपचे आईवडील त्यानं लग्न करावं म्हणून त्याच्या मागे लागले होते, पण तो लग्नाला अजिबात तयार होत नव्हता. ‘मी कधीच लग्न कर...\nमनी सिक्रेट्स प्रोग्रॅम| MONEY SECRETS PROGRAM\nतुम्हाला पैशांची सतत चणचण भासते उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आहे उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आहे येणारे पैसे वेळेवर मिळत नाहीत येणारे पैसे वेळेवर मिळत नाहीत लोक पैसे बुडवतात व्यवसाय नीट चालत नाही कर्जबाजारी झाला आहात काय व्यवसाय करावा हे समजत नाही तुम्हाला खूप पैसे मिळवायचे आहेत , पण त्यासाठी नेमके काय करावे हे कळेना तुम्हाला खूप पैसे मिळवायचे आहेत , पण त्यासाठी नेमके काय करावे हे कळेना व्यवसायासाठी आयडीयाज आहेत पण भांडवल नाही व्यवसायासाठी आयडीयाज आहेत पण भांडवल नाही तुमच्या या व अशा प्रकारच्या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी आता MONEY SECRETS PROGRAM हा कोर्स सुरू झाला आहे. या कोर्सची माहिती पुढील लिंकवर वाचावी:\nमोटीव्हेशनल कथा: शिवानी द ग्रेट\nशिवानी द ग्रेट: भाग 2\nशिवानीचं लग्न: भाग 1\nराणी निर्भयाचे संघर्षमय जीवन\nमी मुंबई पोलीस सायबरसेलमध्ये\nभाग 1: ठाकूर रामप्रसाद आणि सीता जनकसिंह\nभाग 2: डिटेक्टिव्ह व्ही. हणमंत राव\nभाग 3: मिशन असोका गार्डन\nभाग 4: कोलंबो टू चेन्नई\nभाग 6: रावन्ना-2ची सुटका\nमायकेल बॉन्ड उर्फ ब्यांड साहेब\nभयकथा: न जन्मलेली बाळं\nकॅप्टन विजय आणि सुपरनॅचरल गर्ल्स\nअंजली. . . .\nसिंगल मदर (भाग 2)\nसिंगल मदर (भाग 3)\nगौरी आणि फेस रीडर\nव्यक्तिचित्र: मिस्टर अर्धवट राव\nअमेरिकेला केवळ 500 वर्षांचा इतिहास .....\nमस्तराम: एका कथालेखकाची ट्रॅजेडी\nआठवणी: माझं आजोळ अंकलखोप\nहौशी लेखकांसाठी चार शब्द\nमी कथा कशी लिहितो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-EditorialNovember2014.html", "date_download": "2019-02-20T12:14:32Z", "digest": "sha1:CE5RRF6SEQDN5OERWWE7UQNKBESWLMIJ", "length": 16910, "nlines": 25, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology - Editorial डा.बावसकर टेक्नालाजि - शेतीमालाचे भाव कशावरून ठरतात? (फुलपिके -२)", "raw_content": "\nशेतीमालाचे भाव कशावरून ठरतात\nप्रा. डॉ. वि.सु. बावसकर\nनिसर्गाच्या आकाराच्या, उकाराच्या व ओंकाराच्या हुंकारातून निर्माण होणाऱ्या रंगाच्या छटा, सुगंधाच्या छटा आणि सौंदर्याची उधळण ही इतकी अगाध आणि अपरिमीत आहे की, समुद्रही त्यापुढे एक थेंब दिसेल.\nसुगंधी फुले आशिया खंडात काही प्रमाणात इस्लामी व आखाती राष्ट्रात जास्त प्रचलित आहेत. परंतु विविध प्रकारचे समारंभ, इथे नुसते दिखावू पण टिकावू अशा फुलांना जगभर मागणी आहे. भारताची जी भौगोलिक परिस्थिती आहे ती सुगंधी फुलांच्या प्रकाराला अनुकूल आहे. परंतु अमेरिका, सिंगापूर, हॉलंड येथे दिखावू (शोभिवंत) पण टिकावू अशा फुलांच्या प्रकाराला जास्त मागणी आहे.\nसुगंधी फुलांमध्ये मोगऱ्याचे विविध प्रकार जसे बदलापूर मोगरा, वसई मोगरा, बट मोगरा, हजारी मोगरा, शेतकरी मोगरा हे आहेत. शेतकरी मोगरा हा संक्रातीला विरळ येतो तेव्हा भाव अधिक असतो. नंतर फेब्रुवारीपासून ऊन जसे तापते तशी उन्हाने कळी टोकाला थोडी लालसर व अमूल बटर कलरची कळीची दांडी होते. जसजसे ऊन तापते तसे ही कळी लवकर फुलत जाते. म्हणून आदल्या दिवशी कळ्या (मोगरा, जाई - जुइ) तोडून ठेवतात. जाई - जुई ही नगर भागात प्रसिद्ध आहे. जाईची फुले साधारण पावसाळ्यात कळ्या वेचायला येतात. पाकळीच्या मागील बाजूस तांबडसर कलर असतो. याचा वेळ असतो. त्याची कळी वेचायला किचकट असते. याच्या वेलाला पावसाळ्यात बुरशी येते. तेव्हा उन्हाळ्यात त्याची छाटणी करून कळी पावसाळ्यात सुरू होऊन दसऱ्यापर्यंत चालते. त्या काळात १८० ते ३०० रू./किलो भाव असतो. एरवी ९० रू. किलो भाव असतो. शेतकरी मोगऱ्याची लागवड गेल्या ६० वर्षात पुण्याजवळील ७० किलो मीटर परीसरामध्ये हळूहळू प्रचलित होऊ लागली आहे. कारण याला लग्न सराईत, सणावारात जास्त मागणी असते. जेव्हा उत्पन्नाची सुरुवात लवकर होते (म्हणजे मार्केटमध्ये नवीन वाण हा तेव्हा दुर्मिळ असतो) तेव्हा त्याचा दर जास्त असतो. उदा. संक्रातीला मोगरा कमी असतो, तेव्हा याला दर अधिक (१५० रू. किलोच्या वर) असतो. परंतु जसे ऊन वाढून माल वाढतो. तेव्हा १५० रू. वर पोहचलेला मोगरा ६० - ५० रू./किलो एवढा खाली येतो. कारण उष्णतेने कळी भरपूर लागून माल ज्यादा येतो. या उलट नवरात्रीपासून ते दिवाळीपर्यंत कमी तापमान, कमी ऊन यामुळे कळी कमी लागते आणि दसरा दिवाळी हे भारतीय संस्कृतीचा पारंपारिक हिस्सा असल्याने या काळात माल कमी आला ते २०० ते २५० रू./किलो भाव मोगऱ्याला मिळतो.\nपारंपारिक प्रथेप्रमाणे जसे पांढरी कबुतरे, पांढरी फुले, तिरंग्याचा पांढरा रंग हा पवित्रता, सोज्वळता, शांतता, अहिंसा वात्सल्य, माणुसकी आणि कणव दर्शवितो. म्हणून महावीर जैन समाजात पांढरी तगर जी असुगंधी व जी पांढऱ्या कागदाचा वापर करून कृत्रिम फुलासारखे दिसते, भासते, वाटते ते भगवान महावीराला फार प्रिय असते. त्यामुळे जैन समाजात परसात पांढऱ्या फुलांची झाडे (तगर) ही आवर्जुन असतात.\nजसे उन्हाळ्यात सुरू झालेला मोगरा हा साधारण गणपतीत संपतो तेव्हा तेथे गणपतीत पांढऱ्या, मंद सुगंध असणाऱ्या लिलीचा एरवी कमीत कमी ३५ पैसे/ गड्डी असणारी गणपतीत ९ रू. पासून १३ रू./गड्डी असते. हे फूल लोकप्रिय असते म्हणून याचे दर कमालीचे वाढतात.\nबेंगलोरी कागडा याला भारतभर जास्त मागणी असते. हा कागडा अहमदनगर, नाशिक, पुणे येथे होतो. दक्षिण भारतात देवस्थाने अधिक असल्याने तेथे अशा सर्व प्रकारच्या फुलांना भरपूर मागणी असते. कारण उत्तर भारतापेक्षा दक्षिण भारतात देवलाये भरपूर आहेत.\nमोगरा गणपतीत संपला की, कागडा सप्टेंबरला सुरू होवून डिसेंबरपर्यंत म्हणजे मोगरा पुन्हा चालू होईपर्यंत चालतो. याचे मोगऱ्याप्रमाणेच कणखर झाड असते. याच्या दोऱ्यात गुंफलेल्या माळा बेंगलोरहून मुंबई, दिल्ली, हैद्राबाद अशा मेट्रोसिटीत विमानाने निर्यात होतात. त्यामुळे जातीवंत फुलांना देशांतर्गत परंतु श्रीमंत शहरात शारदा उत्सव असो किंवा गणपती उत्सव असो, नेपाळचा पशुपती उत्सव असो किंवा मिनाक्षीचा (मदुराई) उत्सव असो. तर दैवत, त्यांची वृतवैकल्य आणि पूजेचा काळ व त्यांना आवडणारी पाने, फुले उदा. जसे गणपतीला दुर्वा, शंकराला बेल तसेच गणपतीला शमीचे पण आवडते. शमीचे झाड हे जगभर दुर्मिळच आहे. असे म्हटले जाते शमीच्या झाडाखाली उंबराच्या झाडापेक्षा अधिक पाणी असते.\nजी राष्ट्रे वाळवंटी आहेत. तेथे पाने फुले नसतात. तेथे शोभिवंत पाना - फुलांची रचना करून मार्केट मिळविले जाते. उदा. म्हणजे नेदरलँड (हे समुद्रसपाटीखालील राष्ट्र असल्याने त्याला नेदरलँड म्हणतात) ला 'ट्युलिप ' नावाचे फूल राष्ट्रीय फूल आहे. याचे मळे थंडीत मोठ्या प्रमाणात विविध रंगांच्या गर्द छटा निर्माण करण्यामध्ये रंग, त्याचे प्रमाण थंड हवामानात अधिक येते म्हणून त्याला जगभर मागणी असते. थंडीत निर्माण होणाऱ्या फुलांना जगभर मागणी असते आणि हे सत्य प्रत्यक्षामध्ये उतरविण्यासाठी पॉलिहाऊसचा जन्म झाला. दिखावू पण टिकावू, शोभिवंत पण मागणी असणारे पीक जगाच्या पाठीवर उष्ण ते समशितोष्ण हवामानात कृत्रिमरित्या आर्दता, उष्णता, खत आणि मुलद्रव्य व्यवस्थापन, रोगकीड व्यवस्थापन अशा प्रकारच्या कालबद्ध, तालबद्ध आणि मार्केटच्या मागणीनुसार हुकमी उत्पादन करून आधुनिक जगातील फुलशेतीतील ७५ % हुकमी, चिकाटी असलेला तरूण श्रमाला प्रतिष्ठा देणारा, वेळेवर सर्व गोष्टीचे काटेकोर नियोजन करणारा, दुग्धोत्पादनासारख्या पारंपारिक व्यवसायाप्रमाणे व्यवसायिक फुलशेतीस वाहून घेतलेला, न चुकणारा, न थकणारा, प्रमाणिक तंत्रज्ञानाची गतिमानता, वेग पकडून, अवलंबुन फुलशेती करणारा, आजचे काम उद्यावर न ढकलणारा किंबहुना 'कल करे सो आज' आणि 'आज करे सो अब' या उक्तीला जागणारा फुलशेतीमध्ये नुसता उत्पादनात यशस्वी होत नाही तर चाणाक्षपणे मार्केटचा अभ्यास करून भाव मिळविण्याचा प्रयत्न करीत असतो आणि म्हणूनच तो यशस्वी होतो नव्हे तर श्री. गणपतराव सारे पाटलांसारख्या या सर्व चौकटीत बसणाऱ्या माणसाकडे जेव्हा एक एकर पॉलीहाऊस होते तेव्हापासून त्यांच्या ३० वर्षापुर्वी अशा विदेशी फुलांच्या अगणीत प्रश्नांवर संशोधन, प्रयोग करून त्यांची योग्य प्रतिसाद डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीला देवून त्यांची फुले जगभर निर्यात होवू लागली आणि जयसिंगपूरसारख्या भागात फुलशेती यशस्वी ठरली. आज सारे पाटलांची पॉलिहाऊसची शेती ५५ एकर आहे. म्हणून या चौकटीत बसणारे हे देशातले आज पहिले मॉंडेल ठरले आहे.\nअंतरराष्ट्रीय पातळीवर नेदरलँड व सिंगापूरसारखे अनउत्पादक राष्ट्रही जागतिक निर्यातीच्या क्षेत्रात फुले विमानाने जगभरातून आयात करून आपल्या देशातून जगभर निर्यात करून देशाची आर्थिक अर्थव्यवस्था बळकट करीत आहेत. मग भारतासारख्या महाकाय राष्ट्रात अनुकूल जमीन, मुबलक पाणी, मुबलक हवामान व विविधता आणि प्रकाशाची मुबलकता (प्रकाशाचे एकूण तास आणि काळ) जमिनीचे विविध प्रकार ही निस��्गाने व परमेश्वराने मुक्तहस्ते केलेली उधळण वनस्पती प्रजातीला पारंपारिक व आधुनिक तंत्रज्ञानाला (डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी) प्रतिसाद देणाऱ्या गोष्टी याचा जर साकल्याने विचार व कृतीशिल आराखडा तयार केला तर देशांतर्गत आणि निर्यातक्षम शेकडो फुलांच्या पाने आणि वनस्पतीच्या विविध अंगांच्या सुशोभिकरण, आयुर्वेदिकीकरण, अॅरोमा थेरिपीकरण या विविध अंगाचा जर विचार केला तर हॉलंडसारखे जगाच्या नकाशावरील अंगठ्याएवढे राष्ट्र जगभर फुले निर्यात करते तर याची तुलना भारताशी केली तर जगाच्या नकाशावर पंजाएवढे भारत हे राष्ट्र काय करू शकणार नाही याचा होकारार्थी विचार आताच करावा. कारण 'अच्छा दिनांचा सुगंध दरवळू' लागलेला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathimotivation.in/category/wonderful-articles/short-stories/page/3/?filter_by=popular", "date_download": "2019-02-20T11:43:49Z", "digest": "sha1:Y4EVBRI6OSVJMVVD5V76I545JZFYNPXL", "length": 7888, "nlines": 156, "source_domain": "marathimotivation.in", "title": "शॉर्ट स्टोरीज Archives - Page 3 of 4 - मराठी मोटिव्हेशन", "raw_content": "\nindian techworld techअभिनेताजागतिक शास्त्रज्ञभारतीय उद्योगपतीभारतीय खेळाडूभारतीय राजकारणभारतीय शास्त्रज्ञAll जीवन चरीत्र\nरतन टाटा – भारतीय उदयोगातील एक अनमोल रतन\nश्रीनिवास रामानुजन – जागतिक दर्जाचे भारतीय गणितज्ञ यांचे जीवन चरित्र .\nराष्ट्रपिता महात्मा गांधी जीवन चरित्र\nआत्मविश्वास वाढवणारे सुविचार 2.\nआत्मविश्वास वाढवणारे मराठी सुविचार – 1\nस्टिव्ह जॉब्स यांचे यशाचे १० नियम (१० Rules of success from…\nटायटॅनिक बुडते वेळेसची एक माहिती नसलेली कथा.\nIPL च्या लिलावात विकला गेला ३० लाखात पण त्याची संपत्ती आहे…\nHappy Birthday फेसबुक – आपल्या लाडक्या फेसबुक ला झाले 18 वर्षे…\nशॉर्ट स्टोरीजAll सुंदर लेख\nबोधकथा-चित्रातील चुकांमध्ये सुधारणा करा\nHome सुंदर लेख शॉर्ट स्टोरीज Page 3\nडॉ.अब्दुल कलाम यांचा जीवनातील प्रेरक प्रसंग\nबोधकथा गरुड – स्वतःला पुढे जायचे असेल तर जरूर वाचा.\nमायकेल जॉर्डन – जिथे प्रबळ इच्छा असेल तिथे मार्ग नक्की दिसतो..\nडेल्टा-15 – एक अप्रतिम संदेश देणारी कहाणी\n“धीरूबाई अम्बानी” Great think…\nबोधकथा – युध्दातला हत्ती\nएक किलो लोणी – आपण जे लोकांना देतो तेच आपल्याला आयुष्यात...\nबोधकथा – गोष्ट जिराफाच्या पिलाची\nव्यापक पाया असलेलं शिक्षण म्हणजे काय ( व्यापक शिक्षण )\nस्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी ची कहाणी | story of Stanford university\nरतन टाटा – भारतीय उदयोगातील एक अनमोल रतन\nव्हिडियो : पोलिसांना पाहून मुलाने ठोकला सॅल्युट, काय केल ऑफिसरने \n30 शक्तीशाली सुविचार जे तुमचे जीवन आत्मविश्वासाने भरून टाकतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://prajamanch.com/?paged=3&cat=36", "date_download": "2019-02-20T11:31:32Z", "digest": "sha1:FN7GPGUC4FSB2FU5LHGYN4N32SH53CDC", "length": 8073, "nlines": 130, "source_domain": "prajamanch.com", "title": "विदर्भ – Page 3 – Prajamanch", "raw_content": "\nअमरनाथ यात्रेकरूंना महाराष्ट्रीयन चव देणारे एकमेव महाराष्ट्रीन लंगर\nतेल्हारा प्रजामंच विशाल नांदोकार २/७/२०१८ गेल्या दहा वर्षांपासून अमरनाथ यात्रेकरूंना महाराष्ट्रातील चवीचे भोजन देणारे एकमेव\nमहामार्गावरील अतिक्रमणाने घेतला युवकाचा बळी मा.मत्री सुभाष ठाकरे यांचा रास्ता रोको\nवाशिम प्रजामंच समाधान गोंडाळ,29/6/2018 वाशिम जिल्ह्यातील शेलुबाजार येथीलल बसस्टॅन्ड चौकातुन गेलेल्या नागपुर-औरंगाबाद या महामार्गाला अतिक्रमधारकांनी\nखाजगी आरामदायी ट्रॅव्हलचा अपघात ३ गंभीर जखमी\nवाशिम,प्रजामंच,समाधान गोंडाळ27/6/2018 किन्हीराजा येथे नागपूर- औरंगाबाद साठी धावणाऱ्या हमसफर या आरामदायी ट्रॅव्हलचा अपघात झाला, या\nदोन दुचाकीच्या समोरासमोर धडकेत एक ठार दोन जखमी\nमलकापूर प्रजामंच विशाल नांदोकार बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यात येणाऱ्या देवधाबा हिंगणा काझी रोडवर दोन दुचाकी\nतेल्हारा पोलिसांची गोमांस विक्रेर्त्यांवर कारवाई ,एका आरोपीसह गोमांस,दुचाकी जप्त\nतेल्हारा प्रजामंच,विशाल नांदोकार१८/६/२०१८ तेल्हारा पोलिसांनी तालुक्यातील गोमांस विक्रेत्यांविरुद्ध धरपकड सुरू केली असून कारवाईचा सपाटा लावला\nअकोट येथे रमज़ान ईद निमित्त ईदगाह वर वृक्षरोपण, अधिकाऱ्यांचा ही सहभाग\nअकोट,प्रजामंच,सय्यद अहेमद,16/6/2018 शासन सर्वत्र झाडे लावा झाडे जगवाची मोहीम राबवत आहे तसेच मुस्लिम बांधवांचा अत्यंत\nएकल शिक्षकांवर अन्याय प्रकरणी, शिक्षकाने केली लिंगबदलाची मागणी\nबुलडाणा, प्रजामंच,14/6/2018 जिल्हा परिषदेच्या एका शाळेतील शिक्षकाने लिंगबदलाची मागणी केली आहे. त्याच्या या मागणीनचे कारण\nतिन मजली कापड शो रुमला आग \nवाशीम प्रजामंच समाधान गोंडाळ१४/६/२०१८ वाशिम जिल्हामध्ये येत असलेल्या मंगरुळपिर येथिल गोपाल ड्रेसेस च्या तिन मजली\nतेल्हारा येथे शिवराज्यभिषेक साजरा करून राजकीय पक्षांचा शेतकरी संपाला दिला पाठींबा\nतेल्हारा प्र���ामंच विशाल नांदोकार,6/6/2018 ६ जून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यभिषेक दिनाचे औचित्य साधून\nपाण्याच्या शोधात अस्वलाची नागरिवस्तीकडे धाव, किन्हिराजा येथे गावकर्‍यामध्ये दहशत\nवाशीम, प्रजामंच समाधान गोंडाळ,5/4/18 जंगलातील पाण्याचे स्त्रोत पुर्णपणे आटले आहे, त्यामुळे वन्यप्राणी पाण्याच्या शोधात नागरीवस्तीकडे\nचुरनी तालुका,गुरे चारण्यासाठी जमीन उपलब्ध करून देण्यास कटीबद्ध – नवनीत राणा\nप्रशासकीय सेवेतील निशा बांगरे यांनी संविधानाला साक्ष ठेवून केले लग्न\nमेळघाटातील प्रत्येक जि.प.शाळा डिजिटल करण्याचा मानस – खा.आनंदराव अडसूळ\nमुलीला कोंबडा चावला; प्रकरण पोलीस ठाण्यात पोहचले.\nखासदार झाल्यावर पाषाण झालेल्या प्रशासनाला वठणीवर आणणार -नवनीत राणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%AB%E0%A5%82%E0%A4%B2%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AC%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%B2/", "date_download": "2019-02-20T11:03:10Z", "digest": "sha1:5YYDNJ5JZQGAURGOO6X3RRQS6WNAD2HO", "length": 12516, "nlines": 110, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "दिवाळीमुळे फूलबाजार बहरला! | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nशत्रूला धडकी भरवणारे F-21 भारताला देण्यास अमेरिका तयार\nपतीच्या मारहाणीत पत्नीचा गर्भपात ; तू काळी आहेस, सुनेचा सासरच्यांनी केला छळ\nएकही बांधकाम कामगार कुटुंब बेघर राहणार नाही\nशहराचा पाणीपुरवठा उद्या बंद\nमुळशीत आणखी एका ‘लवासा’चा घाट\nHome breaking-news दिवाळीमुळे फूलबाजार बहरला\nबाजारात झेंडूची दीड लाख किलो आवक\nदिवाळीनिमित्त फुलांची मोठी आवक मार्केट यार्डातील घाऊक फूल बाजारात सुरू झाली असून झेंडूला चांगली मागणी आहे. जिल्हय़ात झालेल्या पावसामुळे काही प्रमाणात फुलांच्या प्रतवारीवर परिणाम झाला आहे.\nलक्ष्मीपूजन तसेच पाडव्यानिमित्त फुलांना मोठी मागणी असते. विशेषत: झेंडूला व्यापारी वर्गाकडून चांगली मागणी असते. त्यामुळे किरकोळ बाजारात झेंडूची चढय़ा दराने विक्री होत आहे. गेल��या दोन दिवस जिल्हय़ात अवकाळी पाऊस सुरू आहे. पावसामुळे झेंडू भिजला आहे. भिजलेल्या झेंडूला फारशी मागणी नाही. चांगल्या प्रतीच्या झेंडूना भाव मिळाला आहे, अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फूल बाजार विभागाचे प्रमुख प्रदीप काळे यांनी दिली.\nपुणे जिल्हा, उस्मानाबाद, अहमदनगर, सातारा, वाई, सोलापूर भागातून मार्केट यार्डातील घाऊक फूल बाजारात झेंडूची आवक झाली. मार्केट यार्डातून ठाणे, मुंबईसह, कोकण भागात झेंडू विक्रीसाठी पाठविला जातो. झेंडूला प्रतवारीनुसार दहा ते पन्नास रुपये असा भाव मिळाला आहे. साध्या झेंडूच्या तुलनेत कोलकाता जातीच्या झेंडूला मोठी मागणी राहिली. या जातीच्या झेंडूची पुणे जिल्हय़ात लागवड केली जाते. आकर्षक रंग आणि आकाराने मोठा असलेल्या कोलकाता झेंडूचा वापर तोरण तसेच सजावटीसाठी केला जातो. फूल विक्रेत्याकडून तसेच फुलांची सजावट करणाऱ्यांकडून झेंडूला चांगली मागणी राहिली. झेंडूसह शेवंती, गुलछडी, लीली, गुलाब गड्डीला मागणी चांगली आहे. झेंडूसह अन्य फुलांच्या खरेदीसाठी मंडई, बाबू गेनू, नेहरू चौक भागात मोठी गर्दी झाली होती.\nघाऊक बाजारातील फुलांचा प्रतिकिलोचा भाव\nझेंडू- १० ते ५० रुपये\nशेवंती-५० ते १२० रुपये\nलीली- १५ ते २० रुपये\nगुलाब गड्डी- ३० रुपये\nकार्नेशियन-१८० ते २०० रुपये\nबिजली-५० ते १२० रुपये\nकिरकोळ बाजारात झेंडू ८० ते १०० रुपये किलो\nमार्केट यार्डातील फूल बाजारात अंदाजे दीड लाख किलो झेंडूची आवक झाली. काही जणांनी बाजार आवारात झेंडू विक्रीसाठी न आणता परस्पर त्याची विक्री शहराच्या वेगवेगळय़ा भागात केली. त्यामुळे बाजार आवाराच्या बाहेर झालेल्या झेंडूची नेमकी किती आवक झाली, याची नोंद नसल्याचे फू ल बाजाराचे प्रमुख प्रदीप काळे यांनी सांगितले. पावसामुळे झेंडू भिजलेला आहे. भिजलेल्या झेंडूला फारशी मागणी नाही. मंडई, बाबू गेनू चौक तसेच शनिपार भागात किरकोळ विक्रेत्यांनी झेंडू विक्रीसाठी ठेवला आहे. किरकोळ बाजारात प्रतिकिलो झेंडूला ७० ते १०० रुपये किलो असा भाव मिळाला.\nकर्नाटक पोटनिवडणुका निकाल : ‘काँग्रेस-जेडीएस’ यांचा 4-1 ने विजय निश्चित\nनोव्हेंबरमध्येही स्वाईन फ्लूचा फैलाव कायम\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://2know.in/%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%B0-%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%8B/", "date_download": "2019-02-20T11:32:07Z", "digest": "sha1:KEJZKT62DHZBAA5E7JKB55XSBM2EFXBY", "length": 8626, "nlines": 53, "source_domain": "2know.in", "title": "फेसबुकसाठी कव्हर फोटो", "raw_content": "\nRohan March 28, 2012 प्रोफाईल, फेसबुक, फेसबुक कव्हर फोटो, फेसबुक टाईमलाईन, फोटो\nएखाद्या नवीन लोकप्रिय गोष्टीची सुरुवात झाली, की त्या अनुषंगाने इतर सेवा-सुविधा विकसित होत जातात. फेसबुकने टाईमलाईन प्रोफाईल सुरु केल्यानंतर फेसबुक कव्हरची लोकप्रियता देखील अशीच वाढली आणि फेसबुक कव्हर फोटो पुरविणार्‍या वेबसाईट्सची संख्याही वाढत गेली. फेसबुक कव्हर फोटोची लांबी ८५१px असून उंची ३१५px आहे. साधरणतः या आकारातील फोटो आपल्याला फेसबुक कव्हर फोटो म्हणून वापरता येतो. आपल्याजवळील फोटो हा सर्वसाधरणतः या आकारात असेल, तर आपल्याला तो त्या ठिकाणी व्यवस्थित बसेल असा करता येतो.\nफेसबुकची नवीन टाईमलाईन प्रोफाईल सुरु झाल्यानंतर फेसबुक कव्हर फोटो पुरविणार्‍या अनेक वेबसाईट्स लगेचच इंटरनेटवर अस्तित्त्वात आल्या. यांपैकी काही साईट्सचे पत्ते मी या इथे खाली देत आहे.\nया सर्व साईट्सवर मिळून आपल्यासाठी हजारो फेसबुक कव्हर फोटो उपलब्ध आहेत. इथे फेसबुक कव्हर फोटोंच्या प्रकारांवरुन त्यांची वर्गवारीही करण्यात आली आहे. या वर्गवारीमधून आपण आपल्या आवडीचा फोटो निवडून तो आपल्या फेसबुक प्रोफाईलला कव्हर फोटो म्हणून देऊ शकतो. या साईट्सवरील सर्व फोटो हे फेसबुक कव्हरसाठी तयार करण्यात आल्याने त्यांचा आकारही अचूक आहे.\nफेसबुक कव्हरचा वापर करण्यासाठी आपण सर्वप्रथम फेसबुकची टाईमलाईन प्रोफाईल वापरण्यास सुरुवात करणं आवश्यक आहे. त्यानंतर आपल्याला आपल्या प्रोफाईल फोटोच्या वर फेसबुक कव्हर फोटो देता येईल. उदाहरणार्थ, आपण खाली देलेल्या चित्रात कारचा फोटो पाहू शकाल. तो एक फेसबुक कव्हर फोटो आहे. फेसबुक कव्हर फोटोच्या जागी आपल्या माऊसचा कर्सर नेल्यानंतर उजव्या बाजूला खाली आपल्याला तो फोटो बदलने, त्याला व्यवस्थित करणे असे पर्याय दिसून येतील.\nफेसबुक टाईमलाईन, फेसबुक कव्हर फोटो\nआपल्या व्यक्तिमत्त्वाला साजेशा फेसबुक कव्हर फोटोचा शोध घ्यावा आणि मग तो आपल्या फेसबुक प्रोफाईलवर द्यायला हरकत नाही. नेहमी नेहमी तोच फोटो पाहून कंटाळा आला असेल, तरीदेखील आपण या हजारो फेसबुक कव्हर फोटोंमधून आपल्या आवडीचा फोटो देऊ शकतो.\nलेखक – रोहन जगताप\n© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.\nरोहन जगताप हा एक अभियंता आहे. जानेवारी २०१० मध्ये त्याने 2know.in हा मराठी ब्लॉग सुरु केला. 2know.in हा ब्लॉग इंटरनेट, संगणक, मोबाईल, अनुप्रयोग, इत्यादी विषयांना स्पर्श करतो. या ब्लॉगला २०१० साली स्टार माझा चॅनलचा ‘ब्लॉग माझा’ पुरस्कार मिळाला आहे. वाचकांनी इंटरनेट व तंत्रज्ञान संदर्भात काही प्रश्न असल्यास या इथे प्रतिक्रियांच्या माध्यमातून विचारावेत ही नम्र विनंती. इतर कामासाठी संपर्क - 2know.in@gmail.com.\nमोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग\nहजारो इंग्लिश पुस्तके मोफत\nबॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे\nवर्ड फाईल PDFमध्ये बदलणे\nSBI ATM केंद्रात पैसे जमा करणे\nलॅपटॉप स्पिकर लॅपटॉपशिवाय वापरणे\nअनुदिनी कशी तयार करावी\nखाली आपला ईमेल अ‍ॅड्रेस देऊन Subscribe वर क्लिक केल्यास 2know.in वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची ‘नोंद’ आपल्याला ईमेलवर मिळेल.\nमोफत मराठी, इंग्रजी, हिंदी शब्दकोश\nअडलेल्या इंग्लिश शब्दांपासून शब्दकोश तयार करा\n****** पासवर्ड कसा पहायचा\nस्मार्टफोनवर मराठी लिहिण्याची सोपी पद्धत\nबिंग, याहू, गुगल चा व्हिडिओ शोध, चलचित्र शोध\nविश्वकरंडक फुटबॉल ची गुगल वरुन माहिती\nगुगल युआरएल (URL) शॉर्टनर\nगुगल चा मराठी शोध, मराठी गुगल\n© कॉपिराईट २०१० - २०१५ - 2know.in. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://2know.in/%E0%A4%AF%E0%A5%81-%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%AC-%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9-%E0%A4%86%E0%A4%AF-%E0%A4%AA%E0%A5%80-%E0%A4%8F%E0%A4%B2/", "date_download": "2019-02-20T11:37:28Z", "digest": "sha1:CUOFUJOG2SZ3KO7LK64CW6ZQDV5G4WRO", "length": 7379, "nlines": 43, "source_domain": "2know.in", "title": "यु ट्युब वर लाईव्ह आय.पी.एल. सामने", "raw_content": "\nयु ट्युब वर लाईव्ह आय.पी.एल. सामने\nRohan March 15, 2010 आय.पी.एल., चिअर गर्ल्स, यु ट्युब, लाईव्ह ipl, लाईव्ह क्रिकेट सामना\nमस्त असा वायरलेस कि-बोर्ड आणि वायरलेस माऊस… संगणकाचा टेबल आता रिकामा रिकामा दिसत आहे. आज 2know.in पन्नास धावा फटकावून फिप्टी साजरी करत आहे. म्हणजेच आजचा हा लेख 2know.in चा पन्नासावा लेख आहे. या पन्नास धावा काढण्यासाठी 2know.in ने ६५ चेंडूंचा सामना केला. म्हणजेच ५० लेख प्रकाशीत होण्यासाठी 2know.in ला ६५ दिवस लागले. खरं तर एक महिना झाला या इथे रोज एक लेख प्रकाशीत होत आहे. त्याआधी आमचा प्लेअर पीचवर जरा जम बसवत होता, त्यामुळे धावांची गती संथ होती. मग सुरु झाली फटकेबाजी पण आमचा प्लेअर चांगलाच अनुभवी आहे. म्हणूनच तो आता थोडा जपून संथ गतीने खेळाणार आहे. काय करणार पण आमचा प्लेअर चांगलाच अनुभवी आहे. म्हणूनच तो आता थोडा जपून संथ गतीने खेळाणार आहे. काय करणार एक्झाम आहे यारऽ आता एकाच वेळी आमच्या टिमला अनेक मॅचेस खेळाव्या लागणार आहेत.\nमॅचेस चालू आहेत ना आय.पी.एल. च्याही… तुम्ही जर क्रिकेटसाठी वेडे असाल, आणि घरात जर सगळ्यांत मिळून एकच टि.व्ही. असेल, अशावेळी निर्माण होणार्‍या बिकट वहिवाटेला यु ट्युबने धोपट मार्ग मिळवून दिला आहे. आणि म्हणूनच संसारामध्ये एकदुसर्‍याला समजवत उगाच भटकत फिरण्यापेक्षा, कोणाला टि.व्ही. वर सास-बहू, कार्टून पाहयचे असेल, तर पाहू द्या… आणि तुम्ही आपलं संगणकाच्या स्र्किनला डोळे चिटकवून यु ट्युब वर लाईव्ह आय.पी.एल. (IPL) सामना पहात बसा. विशेष म्हणजे यु ट्युबवर सामना पहात असताना तुमच्यासाठी एकाच वेळी दोन कॅमेरे उपलब्ध असणार आहेत. ते पहा आय.पी.एल. च्याही… तुम्ही जर क्रिकेटसाठी वेडे असाल, आणि घरात जर सगळ्यांत मिळून एकच टि.व्ही. असेल, अशावेळी निर्माण होणार्‍या बिकट वहिवाटेला यु ट्युबने धोपट मार्ग मिळवून दिला आहे. आणि म्हणूनच संसारामध्ये एकदुसर्‍याला समजवत उगाच भटकत फिरण्यापेक्षा, कोणाला टि.व्ही. वर सास-बहू, कार्टून पाहयचे असेल, तर पाहू द्या… आणि तुम्ही आपलं संगणकाच्या स्र्किनला डोळे चिटकवून यु ट्युब वर लाईव्ह आय.पी.एल. (IPL) सामना पहात बसा. विशेष म्हणजे यु ट्युबवर सामना पहात असताना तुमच्यासाठी एकाच वेळी दोन कॅमेरे उपलब्ध असणार आहेत. ते पहा माझ्या वेब ब्राउजरच्या दुसर्‍या टॅबमध्ये ‘चिअर गर्ल्स’ नाचत आहेत… यु ट्युब च्या रुपाने क्रिकेट पाहण्यासाठी तुमच्यासमोर एक नवा पर्याय निर्माण झाला आहे.\nलेखक – रोहन जगताप\n© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.\nरोहन जगताप हा एक अभियंता आहे. जानेवारी २०१० मध्ये त्याने 2know.in हा मराठी ब्लॉग सुरु केला. 2know.in हा ब्लॉग इंटरनेट, संगणक, मोबाईल, अनुप्रयोग, इत्यादी विषयांना स्पर्श करतो. या ब्लॉगला २०१० साली स्टार माझा चॅनलचा ‘ब्लॉग माझा’ पुरस्कार मिळाला आहे. वाचकांनी इंटरनेट व तंत्रज्ञान संदर्भात काही प्रश्न असल्यास या इथे प्रतिक्रियांच्या माध्यमातून विचारावेत ही नम्र विनंती. इतर कामासाठी संपर्क - 2know.in@gmail.com.\nमोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग\nहजारो इंग्लिश पुस्तके मोफत\nबॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे\nवर्ड फाईल PDFमध्ये बदलणे\nSBI ATM केंद्रात पैसे जमा करणे\nलॅपटॉप स्पिकर लॅपटॉपशिवाय वापरणे\nअनुदिनी कशी तयार करावी\nखाली आपला ईमेल अ‍ॅड्रेस देऊन Subscribe वर क्लिक केल्यास 2know.in वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची ‘नोंद’ आपल्याला ईमेलवर मिळेल.\nअडलेल्या इंग्लिश शब्दांपासून शब्दकोश तयार करा\n****** पासवर्ड कसा पहायचा\nमोफत मराठी, इंग्रजी, हिंदी शब्दकोश\nलिंक शेअर करुन जास्त पैसे कमवणे\nफेसबुक, गुगल चे मराठी भाषांतर\nगुगल चा मराठी शोध, मराठी गुगल\n****** पासवर्ड कसा पहायचा\n© कॉपिराईट २०१० - २०१५ - 2know.in. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B3-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%95-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A4%BE/", "date_download": "2019-02-20T12:17:28Z", "digest": "sha1:N33BY67RL4RWQIOCQI2NAA7YQINGRRP7", "length": 9292, "nlines": 103, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "अंतराळ स्थानक वाहून नेणारे रॉकेट कोसळले; दोन्ही अंतराळवीर सुखरूप | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nशत्रूला धडकी भरवणारे F-21 भारताला देण्यास अमेरिका तयार\nपतीच्या मारहाणीत पत्नीचा गर्भपात ; तू काळी आहेस, सुनेचा सासरच्यांनी केला छळ\nएकही बांधकाम कामगार कुटुंब बेघर राहणार नाही\nशहराचा पाणीपुरवठा उद्या बंद\nमुळशीत आणखी एका ‘लवासा’चा घाट\nHome breaking-news अंतराळ स्थानक वाहून नेणारे रॉकेट कोसळले; दोन्ही अंतराळवीर सुखरूप\nअंतराळ स्थानक वाहून नेणारे रॉकेट कोसळले; दोन्ही अंतराळवीर सुखरूप\nमॉस्को- अंतराळ स्थानक सोयूझ एमएस १० वाहून नेणाऱ्या रॉकेटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने आज सदर रॉकेट कोसळले, सोयूझ एमएस १० या स्पेस स्टेशन मध्ये २ अंतराळवीर देखील असल्याने या अपघातामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता, मात्र आपत्ती बचाव प्रणालीने व्यवस्थित काम केल्याने या दोन अंतराळवीरांचा जीव वाचला.\nनासाचा निक हेग आणि रशियन स्पेस एजेन्सीचा अलेक्सी ओव्हचिनिन हे दोन्ही अंतराळवीर ‘इमर्जन्सी लँडिंग’ द्वारे पृथ्वीवर सुखरूप पोहोचले असून ते कझाकस्थान येथे उतरले आहेत. अशी माहिती नासा व रशियन स्पेस एजन्सीने ट्विटर द्वारे दिली आहे.\nबोपखेलची अडनिड गावासारखी स्थिती, आयुक्तांचे दुर्लक्ष\nराफेल प्रकरणावरून शरद पवारांनी मोदींना पाठिंबा दर्शवला नव्हता – राहुल गांधी\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत��महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96-%E0%A4%A6%E0%A5%87/", "date_download": "2019-02-20T11:40:44Z", "digest": "sha1:REXMC2JKSRM6GBM2ML63VSWP35STIZKB", "length": 11665, "nlines": 101, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "आम्हांला आरोग्यप्रमुख देता का? | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nशत्रूला धडकी भरवणारे F-21 भारताला देण्यास अमेरिका तयार\nपतीच्या मारहाणीत पत्नीचा गर्भपात ; तू काळी आहेस, सुनेचा सासरच्यांनी केला छळ\nएकही बांधकाम कामगार कुटुंब बेघर राहणार नाही\nशहराचा पाणीपुरवठा उद्या बंद\nमुळशीत आणखी एका ‘लवासा’चा घाट\nHome breaking-news आम्हांला आरोग्यप्रमुख देता का\nआम्हांला आरोग्यप्रमुख देता का\nपालिकेचे पुन्हा राज्यशासनाला साकडे\nपुणे – सन 2011 पासून रिक्त असलेले मुख्य आरोग्य अधिकारी पद भरण्यासाठी महापालिकेने पुन्हा एकदा रा��्यशासनाला साकडे घातले आहे. मागील वर्षी प्रभारी आरोग्य प्रमुख सेवा निवृत्त झाल्यानंतर महापालिकेने या पदासाठी दोनवेळा सरळ भरती प्रक्रिया राबविली. मात्र, तांत्रिक अडचणीमुळे ही भरतीच रद्द करण्यात आली. त्यामुळे पुन्हा एकदा शासनानेच या पदासाठी प्रतिनियुक्तीने अधिकारी द्यावा, असे पत्र महापालिने पुन्हा एकदा राज्यशासनास पाठविले आहे.\nसन 2011 मध्ये महापालिकेचे तत्कालिन आरोग्यप्रमुख डॉ. आर. आर. परदेशी निवृत्त झाल्यानंतर त्यांचा पदभार तत्कालिन उप आरोग्यप्रमुख डॉ. एस.टी. परदेशी यांच्याकडे दिला होता. मात्र, तेदेखील मे-2017 मध्ये निवृत्त झाले. त्यामुळे हे पद रिक्तच होते. तर, या पदावर उप आरोग्यप्रमुख पदावरील अधिकाऱ्यास बढती देता येते. मात्र, त्यासाठी आवश्‍यक शैक्षणिक पात्रता आणि उप आरोग्य प्रमुख 3 वर्षे अनुभव असलेली व्यक्ती पालिकेकडे नाही. त्यामुळे हे पद अजूनही रिक्तच आहे. या विभागाचा प्रभारी पदभार सांभाळणारे डॉ. परदेशींच्या निवृत्तीनंतर हे पद भरण्यासाठी हे पद प्रतियुक्तीने भरावे, असे पत्र महापालिकेने राज्य शासनास पाठविले होते. मात्र, आरोग्य विभागाकडील कोणीच अधिकारी महापालिकेत प्रतिनियुक्तीने येण्यास तयार नाही. त्यामुळे महापालिकेनेच हे पद जाहिरात देऊन भरावे, असे शासनाने कळविले होते.\nराज्य शासनाच्या आदेशानंतर सामान्य प्रशासन विभागाने 19 ऑगस्ट आणि 30 डिसेंबर 2017 अशी दोन वेळा भरती प्रक्रिया राबविली. मात्र, या दोन्ही वेळीस फक्‍त दोनच उमेदवार पात्र ठरले. तसेच दोन्ही वेळेत तेच उमेदवार आले. त्यामुळे ही भरती रद्द करण्यात आली. त्यामुळे या पदासाठी सध्या पालिकेत अधिकारीच नाही, तर उप आरोग्य अधिकारी पदही रिक्तच असल्याने आरोग्य प्रमुखाचा कारभार पाच सहायक आरोग्य प्रमुखांकडे विभागून देण्यात आला आहे. मात्र, आयुक्तांपाठोपाठचे हे मुख्यपद असल्याने ते रिक्त ठेवणे योग्य नाही. त्यामुळे सामान्य प्रशासन विभागाने जुलै 2018 मध्ये पुन्हा राज्यशासनास पत्र पाठविले आहे.\nपोटभाडेकरू ठेवलेले पथारी परवाने होणार रद्द\nकुमार सानूनेही दत्तक घेतली मुलगी\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्���हत्या\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/belgaon-bus-day-off-shocks/", "date_download": "2019-02-20T11:19:57Z", "digest": "sha1:UJCXPJJBMEJAPKD4ODCOU77WNY3WF6BP", "length": 6268, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘बस डे’ला बंदचा फटका | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › ‘बस डे’ला बंदचा फटका\n‘बस डे’ला बंदचा फटका\nपरिहवन महामंडळातर्फे प्रत्येक महिन्याच्या 20 तारखेला ‘बस डे’ चे आयोजन करण्यात येत आहे. यानिमित्त बुधवारी (दि.20) शहरात आयोजित बस डे ला शहरवासीयांचा अल्प प्रतिसाद मिळाला. बुधवारी चिकोडी, बैलहोंगल बंद होते. तसेच बेळगावातील जातीय दंगलीमुळे मागील महिन्याच्या तुलनेत महसुलात घट झाली.\nशहराला नेहमीच वाढत्या रहदारीच्या समस्या भेडसाव आहे. वाढती वाहनसंख्या हा चिंतेचा विषय बनत चालला आहे. यामुळे दिवसेंदिवस प्रदूषणाच्या प्रमाणातही वाढ होत आहे. यासाठी 20 नोव्हेंबरपासून शहरात ‘बस डे’ चे आयोजन करण्यात येत आहे. वाहनधारकांनी दुचाकी व चारचाकी वाहनांचा वापर टाळून जास्तीत जास्त बसने प्रवास कर��वा हाच यामागील उद्देश आहे. मात्र, परिवहन मंडळाकडून अजूनही म्हणावी तशी जागृती होताना दिसत नाही. यामुळे ‘बस डे’ ला अल्प प्रतिसाद मिळत आहे.\nजिल्हा मागणीसाठी बुधवारी चिकोडी व बैलहोंगल बंद होता. तसेच खडक गल्लीतील दंगलीमुळे ‘बस डे’ ला प्रवाशांचा म्हणावा तितका प्रतिसाद मिळाला नाही. 20 नोव्हेंबर रोजी परिवहन मंत्री रेवण्णा यांच्याहस्ते उद्घाटन करून ‘बस डे’ चा शुभारंभ करण्यात आला होता. बेळगावात झालेल्या हिवाळी अधिवेशनाच्या काळात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनीदेखील एक दिवस बसने प्रवास केला होता.\nपरिवहन मंडळाकडून महिन्यातून एक दिवस बस डे राबविला जातो. शिल्लक दिवसात प्रवाशांना त्याचा विसर पडलेला दिसून येतो. यासाठी दररोज ‘बस डे’ ही संकल्पना राबवली पाहिजे. जेणेकरून प्रत्येकाला विसर पडणार नाही व जास्तीत जास्त बसचा वापर केला जाईल. तसेच परिवहनच्या महसूलात देखील वाढ होण्यास मदत होईल. ही संकल्पना राबविताना जागृती करणे गरजेचे आहे.\nनिपाणीनजीक अपघातात प्रभारी प्राचार्य जागीच ठार\nभाजपच्या दबावाला पर्रीकर बळी\nआणखी १४ युवकांना अटक\nआणखी १४ युवकांना अटक\nभाजपचेच परिवर्तन करण्याची वेळ\nकाँग्रेसमुळेच राज्याचा भरीव विकास\nअण्णासाहेब शेलार यांचा संचालक पदाचा राजीनामा\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\nसातारा : पोलिस निरीक्षकाच्या घरी चोरी\nइम्रान यांनी फेकलाय तो 'नो बॉल' : जावेद अख्‍तर\n'पीडित अल्पवयीन मुलीने साक्ष बदलली तरी आरोपीने निर्दोषत्व सिद्ध करावे'\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\n'पीडित अल्पवयीन मुलीने साक्ष बदलली तरी आरोपीने निर्दोषत्व सिद्ध करावे'\nयुतीचा नविन चित्रपट; \"मूर्ख आहे मतदार\"\nमॉलमध्ये बिबट्याच्या 'एन्ट्री'ने खळबळ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Ulhasnagars-Jeanswash-is-now-in-Ambarnath/", "date_download": "2019-02-20T12:21:51Z", "digest": "sha1:VQPLKM654AD6KIZJPUFQ7DB2CT5ZVNYC", "length": 6781, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " उल्हासनगरचे जीन्सवॉश आता अंबरनाथमध्ये! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › उल्हासनगरचे जीन्सवॉश आता अंबरनाथमध्ये\nउल्हासनगरचे जीन्सवॉश आता अंबरनाथमध्ये\nकोणतीही प्रक्रिया न करता जीन्स वॉशचे केमिकल वेस्ट थेट वालधुनी नदीत सोडल्याने वालधुनी पूर्णत: दूषित झाली आहे. हाच मुद्दा पुढे करून सर्��ोच्च न्यायालयाने या जीन्स कारखान्यांवर बंदी घातली आहे. मोठी आर्थिक उलाढाल असलेल्या या जीन्स कारखान्यांवर बंदी आल्याने त्यांनी आपला मोर्चा आता अंबरनाथ आणि बदलापूरकडे वळवला आहे. असे असतानाही या प्रकाराकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रक मंडळ दुर्लक्ष करत असल्याने या जीन्स कारखान्यांचे पुन्हा एकदा फावले आहे.\nउल्हासनगरातील बहुतांश जीन्स कारखाने हे वालधुनी नदीला लागून आहेत. त्यामुळे या जीन्स कारखान्यांतील केमिकल वेस्ट याच वालधुनी नदीपात्रात सोडले जात असल्याने गेल्या अनेक वर्षांपासून नदी प्रदूषित होत आहे. या सगळ्या प्रकाराची गांभीर्याने दखल घेवून वनशक्‍ती या संस्थेने न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाने उल्हासनगर महापालिकेला जीन्स कारखाने बंद असल्याचे प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितल्याने महापालिकेने अखेर सर्वच कारखाने बंद केले आहेत.\nअचानक पाचशेपेक्षा जास्त जीन्स कारखाने बंद झाल्याने मोठ्या आर्थिक उलाढालीवर गदा आली आहे. त्यामुळे या जीन्स कारखान्यांनी मुंबई व भिवंडी येथे आपले कारखाने स्थलांतरीत करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या ठिकाणी आर्थिक नुकसान होत असल्याचे लक्षात आल्याने त्यांनी आपला मोर्चा अंबरनाथ आणि बदलापूरकडे वळवला आहे. अंबरनाथ पश्‍चिमेकडे अशाप्रकारचे सुमारे 8 ते 10 कारखाने आले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात जीन्स कारखाने सुरू होऊन अंबरनाथ आणि बदलापुरात जलप्रदूषण केले जात असले तरी या प्रकाराकडे एमपीसीबी दुर्लक्ष करीत असल्याचे बोलले जात आहे.\nजीन्स वॉश केल्यानंतर प्रदूषित पाणी हे कारखानदार भुयारी गटार तसेच काही ठिकाणी जमिनीत खड्डा खोदून मुरवत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. असाच प्रकार अंबरनाथमधील बुवापाडा येथे सुरू असल्याने या जीन्स कारखान्यांवर कारवाई करण्यासाठी स्थानिक नागरिकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. मात्र त्यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही.\nधनंजय मुंडेंना नाशिकच्या सावानाचा कार्यक्षम आमदार पुरस्कार\nकपिललाच शोतून हटवण्‍याची सलमानकडे मागणी\nमंदिराचा सभामंडप कोसळून २ मजुरांचा मृत्‍यू\n'ती' अट न पाळल्यास युती तोडू; रामदास कदम यांचा इशारा\nकल्याण- डोंबिवली मनपा आयुक्‍तांच्या अंगावर फेकल्‍या बांगड्या\n'ती' अट न पाळल्यास युती तोडू; रामदास कदम यांचा इशारा\nकल्याण- डोंबिवली मनपा आयुक्‍तांच्या अंगावर फेकल्‍या बांगड्या\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\n'पीडित अल्पवयीन मुलीने साक्ष बदलली तरी आरोपीने निर्दोषत्व सिद्ध करावे'", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/Family-pension-for-re-married/", "date_download": "2019-02-20T11:41:12Z", "digest": "sha1:ZRWPQEPAZFMJNFUQ6LVIAPXEJKERGFTN", "length": 6803, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पुनर्विवाह केलेल्यांना कुटुंबनिवृत्ती वेतन | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › पुनर्विवाह केलेल्यांना कुटुंबनिवृत्ती वेतन\nपुनर्विवाह केलेल्यांना कुटुंबनिवृत्ती वेतन\nपतीच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नीने पुनर्विवाह केला असेल तर त्या विधवा पत्नीला कुटुंबनिवृत्तीवेतनाचा लाभ देण्याचे धोरण शासनाच्या वित्त विभागाने ठेवले आहे. मात्र त्या विधवेने दुसरे लग्न केले आणि पहिल्या पतीपासून जर मुलं असतील तर कुटुंबनिवृत्ती वेतनामध्ये त्या मुलांना प्राधान्य देण्यात येणार आहे.\nमहाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती नियम 1982 मधील नियम 116(5)(एक) मध्ये काही सुधारणा केल्या आहेत. त्यानुसार 11 जून 2015 पूर्वी या अधिसूचनेनुसार पुनर्विवाह केलेल्या विधवांना कुटुंबनिवृत्ती वेतनाचा लाभ देण्यात येणार आहे. यामध्ये ज्या कुटुंबनिवृत्तीवेतन धारक विधवांनी अधिसूचनेच्या दिनांकापूर्वी पुनर्विवाह केल्यामुळे जिल्हा कोषागार कार्यालयाच्या वतीने त्यांचे निवृत्तीवेतन बंद करण्यात आले होते. अशा विधवांना अधिसूचनेच्या दिनांकापासून अर्थात 11 जून 2015 पासून पुन्हा कुटुंबनिवृत्ती वेतन देण्यात येणार आहे. मात्र त्यापूर्वीची थकबाकी त्यांना मिळणार नाही. त्यासाठी ज्या महिलांचे पती ज्या शासकीय कार्यालयामध्ये कार्यरत होते, त्या कार्यालयाच्या प्रमुखांकडे कुटुंबनिवृत्ती वेतन पुन्हा सुरु करण्यासाठी पूर्वीच्या पीपीओ नंबरसह अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.\nतर असा अर्ज आल्यानंतर कार्यालयप्रमुखाने अधिदान व लेखा अधिकारी कोषागार अधिकारी यांच्याकडून संबंधित कुटुंबनिवृत्ती वेतनधारकास अंतिम अदा केलेल्या कुटुंबनिवृत्ती वेतनाचे प्रमाणपत्र तसेच वेतनाचे प्राधिकारपत्र प्राप्त करून घ्यावीत. कुटुंबनिवृत्ती वेतनाचे अंतिम प्रमाणपत्र व कुटुंबनिवृत्ती वेतनाचे अधिकारपत्र यासह सुधारित प्रस्ताव कार्यालयप्रमुखाने महाल���खापाल कार्यालयाकडे पाठवून द्यावेत. त्यावर महालेखापाल कार्यालयाने जुने प्राधिकारपत्र रद्द करून सुधारित प्राधिकारपत्र मंजूर करण्याची कार्यवाही करावी. जर पुरुष कर्मचार्‍यांच्या मृत्यूनंतर त्याच्या पुनर्विवाह केलेल्या विधवेस पूर्वीच्या पतीपासून अपत्य असतील, तर त्या विधवा पत्नीला कुटुंबनिवृत्ती वेतन न देता त्या मुलांना प्राधान्य देण्यात येणार आहे.\nकल्याण- डोंबिवली मनपा आयुक्‍तांच्या अंगावर फेकल्‍या बांगड्या\nन्यूजर्सीची किम कुमारी मिस इंडिया यूएसए\nअण्णासाहेब शेलार यांचा संचालक पदाचा राजीनामा\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\nसातारा : पोलिस निरीक्षकाच्या घरी चोरी\nकल्याण- डोंबिवली मनपा आयुक्‍तांच्या अंगावर फेकल्‍या बांगड्या\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\n'पीडित अल्पवयीन मुलीने साक्ष बदलली तरी आरोपीने निर्दोषत्व सिद्ध करावे'\nयुतीचा नविन चित्रपट; \"मूर्ख आहे मतदार\"", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.pratilipi.com/read?id=5718050909192192&ret=%2F%3Fredirect%3DcatchAll", "date_download": "2019-02-20T11:33:11Z", "digest": "sha1:OZGXOZ5ZDU6UT37HKK26XL75OPMHRWE7", "length": 12902, "nlines": 39, "source_domain": "mr.pratilipi.com", "title": "वाचा प्रसाद भि. देशपांडे \"\"शब्दानुग्रही\"\" च्या मराठी कथा नवरात्रीची विशेष लेखमाला ५ : पणती प्रतिलिपि वर « प्रतिलिपि मराठी | Read Prasad B. Deshpande's Marathi content Panati 5 on Pratilipi « Pratilipi Marathi", "raw_content": "\nसुप्रिया काळजीत पडली. देवकी अजून घरी आली नव्हती. तिने तिच्या मैत्रिणींना फोन केला, मैत्रिणी परीक्षा संपवून कधीच घरी पोहोचल्या होत्या. त्यात अजून एक धक्का म्हणजे त्या म्हणाल्या की, देवकी आज परीक्षेला आलीच नाही\nसुप्रिया सैरभैर झाली. तिने सुनिलला फोन लावला पण त्याचा फोन स्विच ऑफ होता.\n‘नक्कीच सुनिल कुठल्या तरी मिटिंगमधे असेल…’ सुप्रिया स्वतःशीच म्हणाली. तिने सुनिलला एक मेसेज करून ठेवला.\nकुठे गेली असेल देवकी परीक्षेला का गेली नसेल परीक्षेला का गेली नसेल कुणा मैत्रिणीच्या घरी तर गेली नसेल ना खेळायला\nपण देवकी असं न सांगता कुठेच जायची नाही. वर्गात कायम पहिल्या नंबरवर येणारी देवकी खेळण्यात पण तितकीच पुढे होती. शाळेत सर्वांची लाडकी आणि मनमिळावू.. तिच्या मैत्रिणी कायम तिच्यासोबत राहायला धडपड करायच्या. शाळेत झालेल्या पूर्वतयारी परीक्षेत देवकी सगळ्यात पुढे होती. तिला स्कोलरशीप मिळ���ारच ह्यात कुणालाच शंका नव्हती.\nस्कोलरशीपची परीक्षा आज होती. देवकीचं सेंटर थोडं लांबच्या शाळेत होतं. तिथेच अजून काही मैत्रिणींच देखील सेंटर असल्यामुळे ते सगळेजण ऑटोने जाणार होते. म्हणून देवकी थोडी लवकरच निघाली होती. पण आता अजून तरी ती घरी आली नाही. तेवढ्यात सुनिलचा फोन आला. देवकी अजून घरी आली नाही हे वाचून सुनिलदेखील घरीच निघाला.\nइकडे सुप्रियाला एका अनोळखी नंबरवरून एक कॉल आला…\n'हॅलो, आई मी देवकी बोलतीये… '\n… तू घरी का नाही आलीस अजून… मैत्रिणीकडे गेलीस का… मैत्रिणीकडे गेलीस का\n'अगं हो हो सांगते.. मला बोलू तर दे.. मी ठीक आहे आणि मुकुंद काका मला घरी सोडायला येतंच आहेत. मी १० मिनिटात घरी पोचते'\n'हॅलो… अगं पण कोण मुकुंद…' परंतु देवकीने आधीच फोन ठेवला होता.\nसुप्रियाला काहीच कळेना. कोण हा मुकुंद काका ह्यांच्या कुठल्या भावाचं किंवा मित्राचं नाव मुकुंद आहे का\nकाही वेळातच सुनिल घरी पोचला. त्याला ही हकीकत सुप्रियाने सांगितली. त्याला देखील कळेना कोण हा मुकुंद काका आलेल्या नंबरवर फोन लावणार इतक्यात -\n'आईsss' अशी हाक त्यांना ऐकू आली. देवकी धावतच आईला बिलगली. सुप्रियाने तिला घट्ट मिठीत घेतलं. देवकीच्या काळजीने तिच्या डोळ्यात पाणी दाटलं होतं.\nसुनिलदेखील देवकीच्या डोक्यावरून हातफिरवत होता. देवकीसोबत कुणी तरी आलंय ह्याच्याकडे त्यांचं लक्षच नव्हतं.\nकाही क्षणातच सुनिल भानावर आला. त्याने त्या व्यक्तीला नमस्कार करून बसायला सांगितलं.\nसुप्रिया देवकीचा अवतार बघत होती. मातीने मळलेली, अस्ताव्यस्त केस आणि घामेजलेला ड्रेस. सुप्रिया हे पाहून घाबरली. तिला अपघाताची शंका आली.\n'मी मुकुंद देशपांडे. मी बा.वि.मं.शाळेत शिक्षक आहे. इथे जवळच राहतो.मुक्तांगण सोसायटीमधे. तुम्ही बसा ना. देवकी ठीक आहे आणि ती कुठे होती ह्याबद्दलच मी तुम्हाला सांगणारे.\nसुनिल आणि सुप्रिया सोफ्यावर बसले. सुप्रियाने मुकुंदला पाणी दिलं. ते घेऊन मुकुंद बोलायला लागला–\n'आज सकाळी माझे वडील त्यांची बँकेची कामे करायला निघाले होते.त्यांचं वय आता ७० च्या घरात आहे. तसं आम्ही त्यांना एकटं जाऊ देत नाही पण आज माझी पत्नीदेखील मुलाच्या शाळेत गेली होती. म्हणून बाबा एकटेच बँकेत निघाले. त्यांना हृदयविकार आणि डायबेटीजचा त्रास आहे. सकाळी ते निघाले खरे पण आपल्या मुख्य रस्त्यापर्यंत गेले तोच त्यांना चक्कर ���ली. एका झाडाच्या आधाराला जावं म्हणून ते रस्त्याच्या बाजूला जायला निघाले तेवढ्यात एक तरुण त्याच्या सुसाट बाईकवर त्यांना धक्का देऊन निघून गेला. बाबांचा झोक गेला आणि त्यांना थोडसं लागलं. पण त्यामुळे ते अर्धवट बेशुद्धीत गेले.\nआजूबाजूला फारशी वर्दळ नव्हती. जे कुणी होते ते आपल्या कामात गुंग. एक वयस्कर व्यक्ती रस्त्याच्या बाजूला खाली बसलेली आहे हे कुणाच्या ध्यानात देखील आलं नाही.\nतेवढ्यात तुमची देवकी तिथून जात होती. मला नंतर कळालं की ती परीक्षेला जात होती. तर तिने माझ्या बाबांना पाहीलं. ती त्यांच्या जवळ गेली आणि त्यांना पाणी दिलं. पण बाबा अर्धवट बेशुद्धीत असल्याने त्यांना स्वतःचा पत्ता नाव सांगता येईना. देवकीने एका ऑटोवाल्याला थांबवलं. त्याच्या मदतीने ती बाबांना जवळच्या दवाखान्यात घेऊन गेली. तिथे तिने डॉक्टरांना थोडक्यात माहिती दिली.\nआम्ही बाबांच्या खिशात एक कागद ठेवतो ज्यात त्यांचे सगळे तपशील असतात. ते पाहूनच डॉक्टरांनी बाबांना औषध उपचार चालू केले.\nत्यांनी मला फोन करायचा प्रयत्न केला पण मी वर्ग घेत असल्याने मला समजलं नाही. घरचा फोन बंद आणि माझी पत्नी मुलाच्या शाळेत असल्याने तिचा फोन बंद.\nहे पाहून देवकीने तिथेच थांबायचं ठरवलं. शेवटी एकदाचा माझा फोन लागला. मी धावतच हॉस्पिटलला पोहचलो. बाबांना आता कुठलाही धोका नव्हता. डॉक्टरांनी मला देवकीची ओळख करून दिली आणि तिच्या मदतीचीही जाणीव करून दिली.\nशेवटी तुम्ही काळजी कराल म्हणून मीच तिला सोडायला आणि तुमचे आभार मानायला आलो. मला जाणीव आहे, की आजच्या प्रसंगामुळे तिची परीक्षा चुकली. मी स्वतः एक शिक्षक आहे. ह्या परीक्षेचं महत्व मी जाणतो तरी पण माझ्या दृष्टीने तिने जीवनाच्या परीक्षेत खूप मोठं यश मिळवलंय. तिचे उपकार मानावे तितके कमीच.. आम्ही देतो ते पुस्तकी शिक्षण पण असे प्रसंग देवकी सारख्या मुलांना सगळ्यांपेक्षा वेगळं ठरवतात. ह्यात तुमच्या संस्कारांचा खूप मोठा वाटा आहे. धन्यवाद.. येतो मी'\nहे सगळं ऐकून सुप्रिया-सुनिलच्या डोळ्यात अश्रू आले. आपल्या घरात प्रकाश पसरवण्यासाठी ‘दिवा’चं हवा असं नाही, ते काम ‘पणती’ देखील करू शकते. तेवढ्यात देवकी तिथे आली. तिच्या चेहऱ्यावरचं निरागस हसू घरभर आनंदाची उधळण करत होतं.\nसामग्री वाचन आनंद लुटा\nसोशल मीडिया वर अनुसरण करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida/then-burn-messis-shirt-and-photos-121461", "date_download": "2019-02-20T12:27:33Z", "digest": "sha1:KPNP2AFKR6GIG5T3A66DD2G5UPNIOGFY", "length": 11538, "nlines": 204, "source_domain": "www.esakal.com", "title": "then burn Messi's shirt and photos ...तर मेस्सीचा शर्ट, फोटो जाळा | eSakal", "raw_content": "\nबुधवार, फेब्रुवारी 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर बुधवार, फेब्रुवारी 20, 2019\n...तर मेस्सीचा शर्ट, फोटो जाळा\nमंगळवार, 5 जून 2018\nलिओनेल मेस्सी हा इस्राईलविरुद्धची लढत खेळला, तर त्याचे फोटो, टी-शर्ट जाळून टाका, असे आवाहन पॅलेस्टाईन फुटबॉल संघटनेच्या प्रमुखांनी केले आहे.\nजेरुसलेम - लिओनेल मेस्सी हा इस्राईलविरुद्धची लढत खेळला, तर त्याचे फोटो, टी-शर्ट जाळून टाका, असे आवाहन पॅलेस्टाईन फुटबॉल संघटनेच्या प्रमुखांनी केले आहे.\nअर्जेंटिना विश्‍वकरंडक स्पर्धेपूर्वी इस्राईलविरुद्ध जेरुसलेमला सराव लढत खेळणार आहे. यामुळे इस्राईल चाहत्यात उत्साह आहे; पण त्याचवेळी पॅलेस्टाईनमध्ये संतापाची लाट आहे. पॅलेस्टाईन फुटबॉल संघटनेने थेट तुम्ही ही लढत इस्राईलला मान्यता असल्याचे दर्शवण्यासाठीच खेळत आहात, असा आरोप केला आहे. ही लढत पश्‍चिम जेरुसलेममध्ये होत आहे. पॅलेस्टाईन या शहराचा पूर्व भाग आपला आहे.\nगाझा पट्टा आणि इस्राईलचा ताबा असलेला वेस्ट बॅंक हा भाग असलेल्या परिसराची राजधानी असेल, असे पॅलेस्टाईनने जाहीर केले आहे.\nयुतीची घोषणा होण्याआधीच पालघरात रण पेटले\nमोखाडा- स्वबळाची भाषा करणारे भाजप - शिवसेनेने राजकीय अंदाज घेऊन एक - एक पाऊल मागे घेत युतीचे संकेत दिले आहेत. युतीची घोषणा अंतिम टप्प्यात आलेली...\nइम्रान खान यांचे पोस्टर सीसीआयने झाकले\nमुंबई - भारतीय क्रिकेट मंडळाशी संलग्न असलेल्या क्रिकेट क्‍लब ऑफ इंडियाने अर्थात सीसीआयने इम्रान खान...\nरत्नागिरी जिल्हा भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष\nदेवरूख - आगामी लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघावरून जिल्हाध्यक्ष आणि जिल्ह्याचे संपर्कमंत्री यांनी परस्परविरोधी विधाने केल्याने...\nवंचित विकास आघाडीतर्फे सांगली लोकसभेसाठी जयसिंग शेंडगे\nसांगली - वंचित विकास आघाडीतर्फे ज्येष्ठ नेते जयसिंगराव शेंडगे यांची सांगली लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर करून रिपब्लिकन पक्षाचे नेते ॲड. प्रकाश...\nमावळात पार्थ पवारांकडून भेटीगाठी सुरु; घेतला आढावा\nपिंपरी चिंचवड : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मावळ लोकसभा मतदारसंघातून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार याची राष्ट्रवादी काँग्रेसचा...\n...तर चंद्रकांत पाटील कोल्‍हापुरातून लढणार\nकोल्हापूर - लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असतानाही युतीबाबतची संदिग्धता कायम असल्याने भारतीय जनता पक्षाने दिग्गज मंत्र्यांना लोकसभेच्या रिंगणात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/metoo-%E0%A4%85%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8B-%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A5%80/", "date_download": "2019-02-20T11:51:30Z", "digest": "sha1:ROWLYOAC2QVJXDIWYBFMNAGG7MVYGG3M", "length": 10070, "nlines": 98, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "#MeToo: अत्याचार होतो, त्याचवेळी का आवाज उठवत नाही?- सिंधुताई | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nशत्रूला धडकी भरवणारे F-21 भारताला देण्यास अमेरिका तयार\nपतीच्या मारहाणीत पत्नीचा गर्भपात ; तू काळी आहेस, सुनेचा सासरच्यांनी केला छळ\nएकही बांधकाम कामगार कुटुंब बेघर राहणार नाही\nशहराचा पाणीपुरवठा उद्या बंद\nमुळशीत आणखी एका ‘लवासा’चा घाट\nHome breaking-news #MeToo: अत्याचार होतो, त्याचवेळी का आवाज उठवत नाही\n#MeToo: अत्याचार होतो, त्याचवेळी का आवाज उठवत नाही\nअहमदनगर: सध्या देशभरात #MeToo मोहिमेनं जोर धरला आहे. अनेक क्षेत्रातील महिला या मोहिमेच्या माध्यमातून त्यांच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराला वाचा फोडत आहेत. मात्र या अभियानाबद्दल अनाथांची माय असलेल्या सिंधुताई सपकाळ यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. ज्यावेळी अत्याचार झाला, त���याचवेळी या महिला का बोलत नाहीत, असा सवाल त्यांनी विचारला आहे. अहमदनगरच्या शेवगाव तालुक्यात एका पतसंस्थेच्या वर्धापन दिनाला सिंधुताई उपस्थि होत्या. त्यावेळी त्यांना मी टू अभियानाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला ज्या वेळी अन्याय होतो, त्याचवेळी आवाज उठवला जावा, असं आवाहन त्यांनी केलं. एखादी घटना घडून गेल्यावर 10 वर्षांनंतर आरोप करणं चुकीचं आहे. काळजात कळ उठते, तेव्हा माणूस गप्प राहू शकत नाही. त्यामुळे जेव्हा अत्याचार झाला, तेव्हाच आवाज का उठवत नाही, असा प्रश्न त्यांनी विचारला.\nया प्रकरणांमुळे दोषी नसलेल्या व्यक्तींनादेखील शिक्षा भोगावी लागत आहे. आरोप करणारी महिला ही कोणाची तरी पत्नी, बहिण आणि आई आहे. तसंच ज्याच्यावर आरोप केले जातात, तोसुद्धा कोणाचा तरी मुलगा, भाऊ आणि वडील आहे, असं सिंधुताईंनी म्हटलं. अत्याचारासाठी शिक्षा ठरलेली आहे. त्यामुळे महिलांनी योग्य वेळी आवाज उठवावा, असं आवाहन त्यांनी केलं.\nन्यायालयाचा अवमान, भाजपाच्या राष्ट्रीय सचिवाने मागितली हायकोर्टाची माफी\nविधान परिषदेच्या सभापतीच्या मुलाची आईकडून हत्या\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृति���, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Kolhapur-Pattern-of-Rationing/", "date_download": "2019-02-20T11:48:56Z", "digest": "sha1:3IPPXUFBL575GAYYSVDHO6PT5QVNGOFS", "length": 7762, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " रेशनिंगचा कोल्हापूर पॅटर्न राज्यभर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › रेशनिंगचा कोल्हापूर पॅटर्न राज्यभर\nरेशनिंगचा कोल्हापूर पॅटर्न राज्यभर\nसर्वसामान्यांना अन्न पुरविणे हे पुण्याचे काम आहे. कोल्हापूर जिल्ह्यात हे काम चांगल्या पद्धतीने सुरू आहे. बायोमेट्रिक पद्धतीने धान्य वितरणात कोल्हापूर जिल्हा राज्यात प्रथम राहिला. हे काम कोल्हापूर पॅटर्न म्हणून प्रसिद्ध झाले आहे. रेशनिंगमधील हा ‘कोल्हापूर पॅटर्न’ राज्यात राबवू, अशी घोषणा राज्याचे अन्न व नागरीपुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी शनिवारी केली. जिल्हा रास्तभाव धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने आयोजित सन्मान मेळाव्यात ते बोलत होते.\nमहासैनिक दरबार हॉल येथे झालेल्या कार्यक्रमात धान्य दुकानदारांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक आहे, त्याबाबत टप्प्याटप्याने निर्णय घेतले जातील, असे सांगत वसतिगृह आणि वृद्धाश्रमांना स्वस्त दरात धान्य देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.\nबापट म्हणाले, सामान्य माणूस हा केंद्र बिंदू मानून काम केले जात आहे. अन्नापासून एकही व्यक्ती राज्यात वंचित राहू नये, यासाठी प्रयत्न केला जात आहे. त्यातून अन्नधान्याची चोरी रोखण्यासाठी बायोमेट्रिक पद्धत विकसित केली असून, बायोमेट्रिक रेशनिंग बंद केले जाणार नाही. जिल्ह्याने रेशनकार्डाला आधारकार्डाच्या माध्यमाने जोडल्याने पात्र व्यक्तीपर्यंत धान्य प्रभावीपणे पोहोचवले जात आहे. जिल्ह्याच्या कामाची ही प्रगती राज्यासाठी दिशादर्शक आहे, असे सांगत बापट म्हणाले, शिक्षण क्षेत्रामध्ये ज्याप्रमाणे लातूर पॅटर्न आदर्श मानला जातो, त्याचप्रमाणे अन्नधान्य वितरणात आता कोल्हापूर पॅटर्न राज्यात आदर्श मानला जाईल.\nजिल्हाधिकारी अविनाश सुभेदार म्हणाले, राज्यामध्ये धान्य वितरणात पहिल्या पाच तालुक्यांत जिल्ह्यातीलच चार तालुक्यांचा समावेश असणे ही बाब जिल्हा प्रशासनासाठी गौरवास्पद आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे म्हणाले, जिल्ह्याने बायोमेट्रिक धान्य वितरण प्रणालीत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला, यामध्ये रेशनदुकानदारांचे बहुमोल सहकार्य लाभले.\nऑल इंडिया फेअर प्राईज शॉप डिलर्स फेडरेशनचे सहसचिव विश्‍वंभर बसू म्हणाले, ई-पॉस मशीनच्या वापराने दुकानदारांची जबाबदारी वाढली आहे. प्रास्ताविक कॉ. चंद्रकांत यादव यांनी केले. पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या शुभेच्छा संदेशाचे वाचन केले. राजेश आंबुसकर यांनी आभार मानले. यावेळी रास्तभाव धान्य दुकानदार महासंघाचे राज्याध्यक्ष डी.एन.पाटील, निलिमा धायगुडे, संदीप देसाई, रवींद्र मोरे उपस्थित होते. तत्पूर्वी, ना. बापट यांनी सकाळी श्री अंबाबाईचे दर्शन घेतले.\nकल्याण- डोंबिवली मनपा आयुक्‍तांच्या अंगावर फेकल्‍या बांगड्या\nन्यूजर्सीची किम कुमारी मिस इंडिया यूएसए\nअण्णासाहेब शेलार यांचा संचालक पदाचा राजीनामा\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\nसातारा : पोलिस निरीक्षकाच्या घरी चोरी\nकल्याण- डोंबिवली मनपा आयुक्‍तांच्या अंगावर फेकल्‍या बांगड्या\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\n'पीडित अल्पवयीन मुलीने साक्ष बदलली तरी आरोपीने निर्दोषत्व सिद्ध करावे'\nयुतीचा नविन चित्रपट; \"मूर्ख आहे मतदार\"", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/The-Maharashtra-Swabhiman-Party-used-to-operate-the-entire-Shivsena/", "date_download": "2019-02-20T11:36:29Z", "digest": "sha1:YXQKUCI5OTXPHJZLHHADDILRDRYKW3P2", "length": 6198, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " वेळ पडल्यास घरात घुसून मारु : नीलेश राणे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › वेळ पडल्यास घरात घुसून मारु : नीलेश राणे\nवेळ पडल्यास घरात घुसून मारु : नीलेश राणे\nगेल्या दोन दिवसांतील घडामोडी पाहता महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने अख्खी शिवसेना कामाला लावली आहे. आमच्या नादाला लागायचे नाही अन्यथा वेळ पडल्यास घरात घुसून मारु, असा इशारा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस नीलेश राणे यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.\nराणे म्हणाले, निवळी हातखंबा मार्गावरील धा���्यात शासकीय नियमांचे उल्‍लंघन होत असून रात्री कोणत्याही वेळी दारू उपलब्ध करून दिली जात आहे. धाब्याच्या ठिकाणी दारू कशी विकली जाते धाबा म्हणजे परमीट रुम नाही. याबाबत बुधवारी रात्री खात्री करण्यासाठी गेलो असता रात्री 12.30 वा. तीन टेबलवर दारू प्राशन सुरू होते. लाईट बंद करून येथे गुपचूपपणे दारुविक्री केली जाते. याची लेखी तक्रार ग्रामीण पोलिस स्टेशनला देण्यात आली आहे. या धाब्यावर रात्री बेरात्री दारू पिऊन वाहन चालवल्याने अनेकांचे अपघात झाले आहेत. या अनधिकृत दारू विक्रेत्यासाठी सेनेचे लोकप्रतिनिधी एकत्र आले असल्याचा आरोप राणे यांनी केला. तेवढीच बाजू कोकणातील प्रश्‍न सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधींनी घेतली असती तर आज महामार्गाचा प्रश्‍न सुटला असता. नाणारचा रिफायनरी प्रकल्प रद्द झाला असता. कोकणात इको सेन्सिटिव्ह झोनचा प्रश्‍न निकाली निघाला असता, रेल्वेचे दुपदरीकरण ही कामे रखडली आहेत.\nखासदारांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राणे दबाव टाकतात, असे म्हटले आहे. हॉस्पिटलला जाऊन कार्यकर्त्याच्या तब्येतीची चौकशी करणे, पोलिस स्टेशनला जाऊन तक्रार दाखल करणे यात कुठे दबाव येतो. माझ्याकडे कोणतेही शासकीय पद नाही मग मी दबाव कसा आणू शकेन असा प्रश्‍नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.\nयावेळी त्यांच्यासोबत स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष रवींद्र नागरेकर, मंगेश शिंदे, परिमल भोसले, सचिन आचरेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी राणे यांनी पोलिस अधीक्षक मुंढे यांची भेट घेऊन कडक कारवाई करण्याची मागणी केली.\nन्यूजर्सीची किम कुमारी मिस इंडिया यूएसए\nअण्णासाहेब शेलार यांचा संचालक पदाचा राजीनामा\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\nसातारा : पोलिस निरीक्षकाच्या घरी चोरी\nइम्रान यांनी फेकलाय तो 'नो बॉल' : जावेद अख्‍तर\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\n'पीडित अल्पवयीन मुलीने साक्ष बदलली तरी आरोपीने निर्दोषत्व सिद्ध करावे'\nयुतीचा नविन चित्रपट; \"मूर्ख आहे मतदार\"\nमॉलमध्ये बिबट्याच्या 'एन्ट्री'ने खळबळ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.twr360.org/ministry/4/lang,74", "date_download": "2019-02-20T12:25:36Z", "digest": "sha1:PZEAX6IKBW3TSAOIDNVSWYOW7A6S43EB", "length": 7164, "nlines": 306, "source_domain": "www.twr360.org", "title": "TWR360 | थ्रू द बायबल", "raw_content": "\nथेस्सलनीकाकरांस पहिले पत्र 1:1-3\nथेस���सलनीकाकरांस पहिले पत्र 1:1-3\nथेस्सलनीकाकरांस पहिले पत्र परिचय\nलूककृत शुभवर्तमान 1:46, 2 परिचय\nआपण असने आवश्यक आहे लोग इन झाले फेवरिट्स सेव करण्यासाठी . बंद करा\nफेवरिट्स मध्ये जोडले .\nफेवरिट्स मधून काढून टाका .\nथ्रू द बायबल ही एक, सम्पूर्ण जगभरात बायबलवर आधारीत शिक्षण देणारी तसेच सम्पूर्ण जगातील 100 पेक्षा अधीक बोली भाषेंमध्ये प्रसारित होणारी सेवा आहे. आमचे दर्शन सोपे आणी तेच आहे जे डॉ.मेक्गी ह्यांनी स्वतः बाळगलेः सम्पूर्ण वचन सम्पूर्ण जगामध्ये पहंचवणे.\nजगाच्या अतिशक्तिशाली ख्रिस्ती आवजांमध्ये माहीती अपडेट,बातम्या, बायबल शिक्षण आणि प्रेरणादायक दायक संदेश\nआवश्यक माहीती उपलब्ध नाही\nआता साइन अप करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-TomatoBook2017-Tomato3.html", "date_download": "2019-02-20T11:48:21Z", "digest": "sha1:SRGD6Z44UYAERKTYBUTQPPPHJ5FNDESZ", "length": 4037, "nlines": 18, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology -डा.बावसकर टेक्नालाजि - पावसाच्या पाण्यात टोमॅटोची झाडे बुडूनही रोगमुक्त व टवटवीत, हिरवीगार", "raw_content": "\nपावसाच्या पाण्यात टोमॅटोची झाडे बुडूनही रोगमुक्त व टवटवीत, हिरवीगार\nश्री. साहेबराव नामदेव गवळी, मु.पो. माडसांगवी (विंचूर गल्ली), जि. नाशिक\nआम्ही टोमॅटो २५३५ एक एकरची १५ जून रोजी लागवड केली होती. आमच्या गावातील अरुण गवळी, भाऊसाहेब गवळी यांनी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचा वापर मिरची, टोमॅटो, द्राक्ष बागांसाठी केलेला होता. त्यांचा अनुभव, रिझल्ट पाहून मी या तंत्रज्ञानाचा वापर टोमॅटो पिकासाठी सुरुवातीपासून करण्याचे ठरविले. टोमॅटोचे बियाणे जर्मिनेटर ३० मिली/१ लि. कोमट पाण्यात ४ तास भिजत ठेवले. उगवण चांगली झाली. रोपांसाठी जर्मिनेटर व थ्राईवर ३ मिली/लि. पाणी या प्रमाणत फवारून दिले. रोपे जोमदार वाढली. लागणीनंतर १५ दिवसांनी पहिली फवारणी जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉपशाईर ३ मिली/लि. पाणी व दुसरी फवारणी ३० दिवसांनी प्रत्येकी ४ मिली/ लि. पाणी या प्रमाणात केली. व्हायरस घुबडया या रोगांचा प्रादुर्भाव अजिबात नव्हता. टोमॅटोचा फुटवा फारच चांगला झाला. फुलकळी मोठ्या प्रमाणात लागली.\nआमच्याकडे पाऊस खूप झाला. टोमॅटोची झाडे पुर्ण पाण्यात असतानासुद्धा झाडे हिरवीगार, रोगमुक्त राहिली. तिसऱ्या व चौथ्या फवारणीमध्ये जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉपशाईनर, राईपनर प्रत्येकी ५ मिली/लि. पाणी स्ट्रे���्टो, बाविस्टीन सोबत घेऊन फवारणी केली. टोमॅटोची झाडे कंबरेइतकी वाढली. टोमॅटो फळे मोठ्या प्रमाणात लागून आकार वाढला. फळांना शाईनिंग चांगली मिळाली. फळे टणक राहून, टिकाऊपणा चांगला मिळाला. बदला माल फारच कमी. मार्केटमध्ये हा माल चांगल्या भावाने विक्री झाला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://prajamanch.com/?p=2361", "date_download": "2019-02-20T12:11:29Z", "digest": "sha1:IDLKSNBFKCJ2EQABCHD252BKN372CWOK", "length": 7067, "nlines": 123, "source_domain": "prajamanch.com", "title": "अल्जेरियात लष्करी विमान कोसळले, २०० जणांच्या मृत्यूची आशंका – Prajamanch", "raw_content": "\nअल्जेरियात लष्करी विमान कोसळले, २०० जणांच्या मृत्यूची आशंका\nअल्जेरियात लष्करी विमान कोसळले, २०० जणांच्या मृत्यूची आशंका\nअल्जेरियातील बूफारिक लष्करी तळाजवळ एक मोठे विमान कोसळले आहे. राजधानीजवळ बुधवारी झालेल्या या अपघातात 200 जणांच्या मृत्यूची भिती व्यक्त केली जात आहे. स्थानिक माध्यम आणि बचाव पथकांसह बघ्यांनी घटनास्थळावर गर्दी केली आहे. सोबतच, सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेल्या व्हिडिओ आणि फोटोमध्ये आग आणि धूर दिसून येत आहे. विमानाचा एक पंख चक्क झाडावर अडकल्याचे फोटो सुद्धा काहींनी ट्विटर पोस्ट केले आहेत.\nघटनास्थळावर बचाव पथकाच्या हेलिकॉप्टरसह 14 रुग्णवाहिका पोहोचल्या आहेत.विमानाचे अवशेष उचलण्याचे काम सुरू आहे. या विमानात सैनिक आणि लष्करी स्टाफ असा जवळपास 200 जणांचा समूह होता. त्यापैकी कुणीही वाचले नाहीत असे सांगितले जात आहे. वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून अपघाताच्या कारणांची चौकशी केली जात आहे. दरम्यान, 4 वर्षांपूर्वी याच ठिकाणी लष्कराचे विमान कोसळून 77 जणांचा मृत्यू झाला होता.\nPrevious १२ वी पास बलात्काराचा आरोपी भाजप आमदार, वापरतात १७ लाखांची SUV\nNext ६ वर्षीय बालकाची हत्या करून मांस खाणाऱ्या आरोपीस फाशी\nअखिल भारतीय बलाई महासभा राष्ट्रीय व राज्यस्तरीय कार्यकारणी घोषित\nमुलीचे कनिष्ठ जातीच्या मुलासोबत प्रेमसंबंध,असल्याने वडिलांनी गळा दाबून केली हत्या\nप्रशासकीय सेवेतील निशा बांगरे यांनी संविधानाला साक्ष ठेवून केले लग्न\nमुलीला कोंबडा चावला; प्रकरण पोलीस ठाण्यात पोहचले.\nनेपाळ, भूतानला जाण्यासाठी ‘आधार’ वैध\nमध्यप्रदेश भाजप वरिष्ठ नेता व शासकीय कंत्राटदार विरुद्ध रेती चोरी प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल\nधारणी महसूल विभागात शिव जयंती ���िमित्त्त रक्तदान, उप विभागीय अधिकारी राहुल कार्डिले यांनी ही केले रक्तदान\nकुसूमकोट खुर्द येथे भूमिहीन अतिक्रमण धारकांच्या जमिनीवर भूस्वामींनी केले अवैध अतिक्रमण\nअमरावती भा.ज.प जिल्हा प्रमुख दिनेश सूर्यवंशी यांचा वाढदिवसा निमित्य फळे वाटप.\nअखिल भारतीय बलाई महासभा राष्ट्रीय व राज्यस्तरीय कार्यकारणी घोषित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://prajamanch.com/?p=3450", "date_download": "2019-02-20T12:11:33Z", "digest": "sha1:E377RHIM3BRZNSBCCGHWQ27RPH5EK3IH", "length": 10459, "nlines": 124, "source_domain": "prajamanch.com", "title": "मुद्रा बँक योजनेचे काम प्रभावीपणे होणे आवश्यक -प्र. जिल्हाधिकारी मनीषा खत्री – Prajamanch", "raw_content": "\nमुद्रा बँक योजनेचे काम प्रभावीपणे होणे आवश्यक -प्र. जिल्हाधिकारी मनीषा खत्री\nमुद्रा बँक योजनेचे काम प्रभावीपणे होणे आवश्यक -प्र. जिल्हाधिकारी मनीषा खत्री\nमुद्रा बँक योजनेत कर्ज मंजुरीच्या प्रक्रियेत बँकांकडून नकारात्मक भूमिका घेतली जाते, अशा मोठ्या प्रमाणावर तक्रारी आहेत. ही बाब गंभीर असून, जिल्हा अग्रणी बँकेने याबाबत अहवाल द्यावा, तसेच अधिक प्रभावीपणे व लोकाभिमुख काम करावे, असे निर्देश प्र. जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी आज येथे सांगितले.\nमुद्रा समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. त्यावेळी त्या बोलत होत्या. राज्यस्तरीय समितीचे सदस्य दिनेश सूर्यवंशी, किरण पातुरकर, जिल्हास्तरीय समितीचे सदस्य बादल कुलकर्णी, सोपान गुडधे, सुनील चरडे, हरिष साऊरकर, शरद बंड, विलास राठोड, आशिष राठोड, विनोद कलंत्री, गिरीश शेरेकर, जिल्हा अग्रणी बँक अधिकारी जितेंद्रकुमार झा, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या क्रांती काटोले, जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे, जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार, जिल्हा रोजगार अधिकारी प्रफुल्ल शेळके आदी यावेळी उपस्थित होते.\nप्र. जिल्हाधिकारी मनीषा खत्री म्हणाल्या की, या योजनेत किती प्रकरणे बँकेस प्राप्त झाली, किती निकाली निघालीत व किती प्रलंबित आहेत, याबाबत बँकनिहाय व शाखानिहाय आकडेवारी जिल्हा अग्रणी बँकेने सादर करावी. मुद्रांतर्गत कर्जवितरण वाढले पाहिजे. त्यासाठी जनजागृती करुन तालुका पातळीवर मेळावे घेण्याचाही निर्णय यावेळी झाला.\nमुद्रा लोनविषयी सूर्यवंशी म्हणाले की, योजनेतील राष्ट्रीयीकृत बँकांचे काम समाधानकारक नाही. राष्ट्रीय��कृत बँकांच्या तुलनेत खासगी व लघुकर्ज वितरण करणारया बँकांची कामगिरी चांगली आहे. बँकांकडे कर्ज मागण्यासाठी येणारया नागरिकांची दिशाभूल होत असल्याच्या तक्रारी आहेत. असे प्रकार घडता कामा नयेत. पात्र माणसांपर्यंत या योजनेचे लाभ पोहोचले पाहिजेत. त्यासाठी सर्वंकष प्रयत्न व्हावेत.\nपातुरकर म्हणाले की, बँकांनी कर्ज मागण्यासाठी येणारया ग्राहकांना योग्य माहिती देऊन त्यांना कर्ज मिळण्यासाठी सहकार्य केले पाहिजे. लघु कर्ज वितरणाबाबत संबंधित यंत्रणेची स्वतंत्र बैठक घेण्यात यावी, असेही ते म्हणाले.\nस्थावर तारण कर्जाची प्रकरणे मुद्रा कर्जात रूपांतरित केल्याचेही प्रकार घडले आहेत, अशी तक्रार विविध सदस्यांनी केली. त्याविषयी तपासाचे निर्देश जिल्हाधिकारयांनी दिले. श्रीमती भाकरे यांनी आभार मानले.\nPrevious अमरावती जिल्ह्यात तासिका तत्वावर शिक्षक पदांसाठी अर्ज आमंत्रित\nNext अमरावती लोकसभा 2019 च्या निवडणुकीसाठी भाजपतून विजय विल्हेकर लढण्यास इच्छुक, मेळघाटला भेट,\nआ. रवी राणा राळेगण सिद्धी येथे पोहचले, अण्णांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास विदर्भात आंदोलन\nपरतवाडा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बुधवारी आयोजित निर्धार परिवर्तन यात्रेच्या जाहीर सभेला कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आव्हान\nअपघात टाळण्यासाठी सतर्कता महत्वाची – पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर\nमेळघाटातील प्रत्येक जि.प.शाळा डिजिटल करण्याचा मानस – खा.आनंदराव अडसूळ\nखासदार झाल्यावर पाषाण झालेल्या प्रशासनाला वठणीवर आणणार -नवनीत राणा\nनिवडणूक पूर्वतयारीसाठी संपर्क केंद्राची स्थापना\nधारणी महसूल विभागात शिव जयंती निमित्त्त रक्तदान, उप विभागीय अधिकारी राहुल कार्डिले यांनी ही केले रक्तदान\nकुसूमकोट खुर्द येथे भूमिहीन अतिक्रमण धारकांच्या जमिनीवर भूस्वामींनी केले अवैध अतिक्रमण\nअमरावती भा.ज.प जिल्हा प्रमुख दिनेश सूर्यवंशी यांचा वाढदिवसा निमित्य फळे वाटप.\nअखिल भारतीय बलाई महासभा राष्ट्रीय व राज्यस्तरीय कार्यकारणी घोषित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A4%B2-%E0%A4%9A%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%9A%E0%A4%BF/", "date_download": "2019-02-20T10:58:49Z", "digest": "sha1:ENXRY3LBSYIAO5EOPCJTP5NRD6S5BKAS", "length": 10109, "nlines": 99, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "सायकल चोरीला गे���्याने चिडलेल्या अल्पवयीन मुलाने पिंपरीत दुचाकी पेटवल्या | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nशत्रूला धडकी भरवणारे F-21 भारताला देण्यास अमेरिका तयार\nपतीच्या मारहाणीत पत्नीचा गर्भपात ; तू काळी आहेस, सुनेचा सासरच्यांनी केला छळ\nएकही बांधकाम कामगार कुटुंब बेघर राहणार नाही\nशहराचा पाणीपुरवठा उद्या बंद\nमुळशीत आणखी एका ‘लवासा’चा घाट\nHome breaking-news सायकल चोरीला गेल्याने चिडलेल्या अल्पवयीन मुलाने पिंपरीत दुचाकी पेटवल्या\nसायकल चोरीला गेल्याने चिडलेल्या अल्पवयीन मुलाने पिंपरीत दुचाकी पेटवल्या\nपिंपरी – पिंपरी चिंचवडमधील लिंक रोडवरील भाटनगर पत्राशेड येथे एका अल्पवयीन मुलाने पाच दुचाकी पेटवून दिल्याची धक्कादायक घटना पहाटे साडेतीन वाजता घडली आहे. यात पाच दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. सायकल चोरीला गेल्याने चिडलेल्या मुलाने हे गुन्हेगारी कृत्य केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.\nमिळालेल्या माहितीनुसार, भाटनगर पत्रा शेड येथे पार्किंगला लावलेल्या पाच दुचाकी गाड्या पेट्रोल टाकून अल्पवयीन मुलाने पेटवून दिल्याची घटना मंगळवारी पहाटे साडे तीनच्या सुमारास घडली. आगीची वर्दी अग्निशमन दलाला दिल्यानंतर जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव गेत आग आटोक्यात आणली. मात्र, या आगीत पाच दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. तसेच घराच्या शेजारी आग लागल्याने घराला देखील याची झळ पोहचली आहे.\nदरम्यान, याप्रकरणी एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडे पोलीस कसून चौकशी करत आहेत. अल्पवयीन मुलाची सायकल चोरीला गेली होती. तो भाटनगर येथेच राहतो याच रागातून त्याने पाच दुचाकी पेट्रोल टाकून पेटवून दिल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस घेत आहेत.\nमोदींच्या व्यासपीठावर अमरसिंहांच्या उपस्थितीने अनेकांच्या भुवया उंचावल्या\nकोणाही भारतीय नागरीकावर अन्याय होणार नाही – राजनाथसिंह\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%87-%E0%A4%B0%E0%A4%95/", "date_download": "2019-02-20T11:15:19Z", "digest": "sha1:4LNFBBFOGKV3RZRTM4WCG3PQJ35GLLP4", "length": 12710, "nlines": 103, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "हिवतापानंतर तीन वर्षे रक्तदानास मनाई | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्य��त पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nशत्रूला धडकी भरवणारे F-21 भारताला देण्यास अमेरिका तयार\nपतीच्या मारहाणीत पत्नीचा गर्भपात ; तू काळी आहेस, सुनेचा सासरच्यांनी केला छळ\nएकही बांधकाम कामगार कुटुंब बेघर राहणार नाही\nशहराचा पाणीपुरवठा उद्या बंद\nमुळशीत आणखी एका ‘लवासा’चा घाट\nHome breaking-news हिवतापानंतर तीन वर्षे रक्तदानास मनाई\nहिवतापानंतर तीन वर्षे रक्तदानास मनाई\nकारावास झालेले, समलिंगी संबंध ठेवणाऱ्यांवरही निर्बंध\nहिवताप (मलेरिया) झालेल्या व्यक्तीला आता किमान तीन वर्षे रक्तदान करता येणार नाही. कारावासाची शिक्षा भोगलेल्या व्यक्तीलाही सुटकेनंतर वर्षभर तरी रक्तदान करण्याची मुभा असणार नाही. डेंग्यू तसेच गोवर, कांजण्या आदी संसर्गजन्य आजार झाल्यानंतरही सहा महिने रक्तदान करता येणार नाही. एकापेक्षा अधिक व्यक्तींशी किंवा समलिंगी संबंध ठेवणाऱ्यांना रक्तदान करण्यास मज्जाव आहे.\nरक्तामधून रुग्णाला होणाऱ्या संसर्गाचा धोका कमी करण्यासाठी रक्तदानाच्या अटींमध्ये हे बदल करण्यात आले आहेत. राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेच्या नव्या नियमावलीनुसार राज्य रक्त संक्रमण परिषदेने हे बदल केले आहेत.\nदात्याकडून घेतले जाणारे रक्त सुरक्षित असावे, यासाठीची नियमावली औषधे व सौदर्य प्रसाधने १९४५ अधिनियमामध्ये नमूद केली आहे. परंतु, काळानुसार आजार आणि त्यांचे स्वरूप लक्षात घेता राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेने ऑक्टोबर २०१७ मध्ये यात बदल केले आहेत. मलेरिया झालेल्या व्यक्तीला बरे झाल्यानंतर सहा महिन्यांनंतर रक्तदान करता येत असे. परंतु, नव्या नियमावलीनुसार मागील तीन वर्षांत मलेरिया झाला असल्यास किंवा त्यावरील औषधे घेतल्यास रक्तदान करण्यास मज्जाव असणार आहे. मागील वर्षभरात कारावासाची शिक्षा भोगली असल्यास रक्तदान करता येणार नाही, असे ही या नियमावलीत नमूद केले आहे.\nरक्तदान करण्यापूर्वी दात्याकडून अर्ज भरून घेतला जातो. या अर्जाचा आराखडा बदलून यात या नव्या बाबी समाविष्ट केल्या आहेत. राज्यभरात हे नियम लागू केले आहेत. रुग्णाला सुरक्षित रक्त दिले जावे, यासाठी हे बदल करण्यात आल्याचे राज्य रक्त संक्रमण परिषदेचे सहाय्यक संचालक डॉ. अरुण थोरात यांनी सांगितले.\nकारावासातील व्यक्ती नशा करण्याची किंवा समलिंगी संबंध ठेवणे आदी बाबींची शक्यता असते. कारावास भोगून आलेल्या व्यक्तीचे रक्त घेऊ नये, असे औषधे व सौर्दय प्रसाधने १९४५ अधिनियमामध्ये नमूद केले आहे. अर्जावर मात्र आता हे नव्याने नमूद केले आहे. यांमुळे रुग्णाला रक्ताच्या माध्यमातून होणारे संभाव्य धोके नक्कीच कमी होतील, असे थिंक फाऊंडेशनचे विनय शेट्टी यांनी सांगितले.\nहिवताप झाल्यानंतर औषधोपचार केल्यानंतरही त्याचे विषाणू यकृतामध्ये राहण्याची शक्यता असते. त्यामुळे आजार बरा झाला किंवा ताप अन्य लक्षणे दिसत नसली तरी या विषाणूंची लागण रक्ताच्या माध्यमातून दुसऱ्या व्यक्तीला होण्याचा संभव असतो. यासाठीच रक्तदानास मनाईचा कालावधी तीन वर्षे केला आहे. -डॉ. संदीप यादव, अध्यक्ष, राज्य पॅथोलॉजीस्ट संघटना\nएसटीत ६,९४९ चालक-वाहकांची भरती\nराष्ट्रवादीची पुणे, औरंगाबाद मतदारसंघांची मागणी\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडे���्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://prajamanch.com/?p=2364", "date_download": "2019-02-20T12:12:27Z", "digest": "sha1:CAS73Y5WSVMEVH25YHFLTGUFW5DBTQNI", "length": 9783, "nlines": 125, "source_domain": "prajamanch.com", "title": "६ वर्षीय बालकाची हत्या करून मांस खाणाऱ्या आरोपीस फाशी – Prajamanch", "raw_content": "\n६ वर्षीय बालकाची हत्या करून मांस खाणाऱ्या आरोपीस फाशी\n६ वर्षीय बालकाची हत्या करून मांस खाणाऱ्या आरोपीस फाशी\nउत्तर प्रदेश राज्यातील एका सहा वर्षीय निरागस चिमुरड्याची हत्या करून त्याचे मांस खाणाऱ्या नरभक्षकाला जिल्हा सत्र न्यायालयानं फाशीच्या शिक्षेसह २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. अवघ्या वर्षभरातच न्यायालयानं निकाल सुनावल्यानं स्थानिकांनी समाधान व्यक्त केलं आहे.\nअमरिया येथील कुरेशीयन परिसरात गेल्या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात ही घटना घडली होती. आरोपी नजीम मियाँने त्याच्या शेजारीच राहणाऱ्या सहा वर्षीय मोनीस कुरेशीचं अपहरण केलं. मोनीसचं अपहरण केल्यानंतर त्याच्यावर लैंगिक अत्याचार करून नजीमने त्याचे तुकडे तुकडे केले. धक्कादायक म्हणजे, हे तुकडे त्याने खाल्ले. इतकंच नाही तर तो त्याचं रक्तही प्यायला होता. बराच वेळ होऊनही मोनीस दिसत नसल्याचं लक्षात आल्यानं त्याच्या घरच्यांनी शोधाशोध सुरू केली. तेव्हा कुणीतरी त्यांना मोनीसला नजीमच्या घरी जाताना पाहिल्याचं सांगितलं होतं. त्यामुळं मोनीसचे कुटुंबीय पोलिसांच्या मदतीने नजीमच्या घरी पोहोचले असता हे धक्कादायक हत्याकांड उजेडात आलं. पोलिसांनी नजीमला मांस खाताना आणि रक्त पिताना रंगेहाथ पकडलं होतं. प्रथमदर्शनी मोनीसच्या हत्येमागचं नेमकं कारण पोलिसांना समजलं नव्हतं. मात्र, नजीम अंमली पदार्थांच्या आहारी गेल्यामुळं त्यानं ही हत्या केल्याचं तपासात उघड झालं होतं.\nन्यायाधीश संजीव शुक्ला यांनी या प्रकरणी दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर नजीमला दोषी ठरवत कलम ३०२ अंतर्गत मृत्यूदंड आणि ३७७ अंतर्गत दहा वर्षांची शिक्षा तसंच पॉक्सो अॅक्ट अंतर्गत जन्मठेपेच्या शिक्षेसोबत २५ हजारांचा दंड ठोठावला.\nदरम्यान, ‘पोलिसांनी न्यायालयात अत्यंत महत्त्वाचे पुरावे सादर केले. आरोपीने मुलाच्या शरीराचे तुकडे करून ते खाल्याचं न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं. मोनीसच्या शवविच्छेदन अहवालातही त्याच���या शरीरातील अनेक भाग आढळले नसल्याचं नमूद करण्यात आलं होतं. मी अनेक वर्षापासून वकील म्हणून प्रॅक्टिस करतोय, पण अशी केस कधीच पाहिली नव्हती,’ असं कुरेशी कुटुंबीयांचे वकील अॅड. हेमंत मिश्रा यांनी सांगितलं.\nPrevious अल्जेरियात लष्करी विमान कोसळले, २०० जणांच्या मृत्यूची आशंका\nNext अ‍ॅट्रॉसिटीच्या प्रत्येक गुन्हा नोंदविण्याआधी पोलिसांनी शहानिशा करायलाच हवी,असे बंधन नाही-सर्वोच्च न्यायालय\nअखिल भारतीय बलाई महासभा राष्ट्रीय व राज्यस्तरीय कार्यकारणी घोषित\nमुलीचे कनिष्ठ जातीच्या मुलासोबत प्रेमसंबंध,असल्याने वडिलांनी गळा दाबून केली हत्या\nप्रशासकीय सेवेतील निशा बांगरे यांनी संविधानाला साक्ष ठेवून केले लग्न\nमुलीला कोंबडा चावला; प्रकरण पोलीस ठाण्यात पोहचले.\nनेपाळ, भूतानला जाण्यासाठी ‘आधार’ वैध\nमध्यप्रदेश भाजप वरिष्ठ नेता व शासकीय कंत्राटदार विरुद्ध रेती चोरी प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल\nधारणी महसूल विभागात शिव जयंती निमित्त्त रक्तदान, उप विभागीय अधिकारी राहुल कार्डिले यांनी ही केले रक्तदान\nकुसूमकोट खुर्द येथे भूमिहीन अतिक्रमण धारकांच्या जमिनीवर भूस्वामींनी केले अवैध अतिक्रमण\nअमरावती भा.ज.प जिल्हा प्रमुख दिनेश सूर्यवंशी यांचा वाढदिवसा निमित्य फळे वाटप.\nअखिल भारतीय बलाई महासभा राष्ट्रीय व राज्यस्तरीय कार्यकारणी घोषित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://karmacharibanknashik.in/sanchalak_mandal.do", "date_download": "2019-02-20T11:13:59Z", "digest": "sha1:5K5TZJELRYBDQCPB4VVAA4QNYAXBA4VT", "length": 7415, "nlines": 203, "source_domain": "karmacharibanknashik.in", "title": "Welocome to Nashik Zilha Sarkari And Parishad Karmchari Sahakari Bank Niyamit, Nashik", "raw_content": "\nआपले नाशिक जिल्हा सरकारी आणि परिषद कर्मचारी सहकारी बँक नियमित मध्ये स्वागत आहे\nपंचवार्षिक निवडणुक दि. १८ जून २०१७,निकाल १९ जून २०१७,माननीय अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड २० ऑक्टोबर २०१८\nश्री प्रविण लक्ष्मण भाबड\nश्री भाऊसाहेब लक्ष्मण खातळे\nश्री सुधीर निंबा पगार\nश्री सुनील फकिरराव बच्छाव\nश्री दिलीप भागवत थेटे\nश्री बाळासाहेब गोविंदराव ठाकरेपाटील\nश्री शिरीष वसंत भालेराव\nश्री दिपक बाबुराव अहिरे\nश्री प्रशांत सर्जेराव कवडे\nश्री सुनील तबाजी गिते\nश्री प्रशांत त्र्यंबक गोवर्धने\nश्री संदिप रघुनाथ पाटील\nश्री महेश नारायण मुळे\nश्री अशोक भिकाजी शिंदे\nश्री मंगेश ठाणसिंग पवार\nश्री दिलीप नारायण सलादे\nश्��ी सुभाष मोगल पगारे\nश्री अजित महेश आव्हाड\nसौ. मंदाकिनी विलास पवार\nसौ. धनश्री भालचंद्र कापडणीस\nश्री प्रकाश विश्वनाथ क्षीरसागर\nश्री अण्णासाहेब त्रिंबकराव बडाख\nश्री भाऊसाहेब लक्ष्मण खातळे\nश्री शिरीष वसंत भालेराव\nश्री महेश दगुजी आव्हाड\nश्री सुधीर निंबा पगार\nश्री विजयकुमार भाऊसाहेब हळदे\nश्री दिलीप (राजे) बाळासाहेब मोरे\nश्री अशोक हस्तीमलजी गुळेचा\nश्री सुनील फकीरराव बच्छाव\nश्री उत्तमराव वामनराव देशमाने\nश्री उत्तमराव(बाबा) रामचंद्र गांगुर्डे\nश्री प्रमोद भगवंतराव निरगुडे\nश्री रमण (अण्णा) काशिनाथ मोरे\nश्री निलेश यादवराव देशमुख\nश्री बाळासाहेब गोविंदराव ठाकरेपाटील\nश्री बबनराव नामदेवराव भोसले\nश्री राजेंद्र शिवाजीराव पवार\nश्री दिलीप (नाना) माधवराव सानप\nश्री हरिश्चंद्र कचरू रणमाळे\nसौ. प्रतिभा विलास गोवर्धने\nसौ. शुभदा राजेंद्र देशपांडे\nश्री प्रकाश विश्वनाथ क्षीरसागर\nश्री अण्णासाहेब त्रिंबकराव बडाख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%98%E0%A4%BF%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82/", "date_download": "2019-02-20T11:16:09Z", "digest": "sha1:CEWLOTAI7HZU7LJNVNQIQ63FROD7L4ZU", "length": 12292, "nlines": 100, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "'वाघिणीच्या पाठीराख्यांनी आमच्या शेतात काम करून दाखवावं | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nशत्रूला धडकी भरवणारे F-21 भारताला देण्यास अमेरिका तयार\nपतीच्या मारहाणीत पत्नीचा गर्भपात ; तू काळी आहेस, सुनेचा सासरच्यांनी केला छळ\nएकही बांधकाम कामगार कुटुंब बेघर राहणार नाही\nशहराचा पाणीपुरवठा उद्या बंद\nमुळशीत आणखी एका ‘लवासा’चा घाट\nHome breaking-news ‘वाघिणीच्या पाठीराख्यांनी आमच्या शेतात काम करून दाखवावं\n‘वाघिणीच्या पाठीराख्यांनी आमच्या शेतात काम करून दाखवावं\nअवनी या वाघिणीला शिकाऱ्यांनी ठार केल्यानंतर यावरून सरकारवर टीका होताना दिसते आहे. मात्र पांढरकवडा भागातील ग्रामस्थांनी अवनीचे पाठीराखे आमच्या शेतात काम करु शकतील का असा प्रश्न विचारला आहे. ज्या लोकांना अवनी वाघिणीच्या शिकारीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत त्यांनी आमच्या शेतात काम करू दाखवावं असं आव्हानच गावकऱ्यांन दिलं आहे. तुम्ही जेव्हा आमच्या शेतात काम कराल तेव्हा तुम्हाला आमच्या समस्या समजतील असंही गावकऱ्यांनी म्हटलं आहे.\nयवतमाळच्या पांढरकवडा भागात असलेल्या अवनी या टी१ वाघिणीला शुक्रवारी रात्री ठार करण्यात आले. त्यानंतर सातत्याने सरकारवर टीका होताना दिसते आहे. एवढेच नाही तर केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनीही या संदर्भात चौकशी झाली पाहिजे. शिकार अत्यंत निर्घृणपणे करण्यात आली असे म्हटले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही स्पष्ट केले आहे. तरीही याप्रकरणी गावकरी म्हणत आहेत की जे लोक वाघिणीची बाजू घेत आहेत ते आमच्या शेतात काम करुन दाखवा.\nवन्यप्राणी महत्त्वाचे आहेत यात काहीही शंका नाही पण माणसं महत्त्वाची नाहीत का असेही गावकऱ्यांनी विचारले आहे. वाघिणीने १३ जणांचा बळी घेतला ज्यामुळे अनेक संसार उघड्यावर आले. आमच्या गावांमधील ज्या भागांमध्ये वन्य प्राणी धुडगूस घालतात तिथे सौरकुंपण दिले तर हल्ले टळू शकतात असाही सल्ला गावकऱ्यांनी दिला. अवनी वाघिणीच्या हल्ल्यात यवतमाळचे गजानान पवार ठार झाले होते. त्यानंतर मुलाच्या मृत्यूच्या धक्क्याने गजानन यांच्या वडिलांचाही मृत्यू झाला. त्यामुळे गजानन पवार यांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले असेही गावकऱ्यांनी म्हटले आहे.\nदरम्यान वन्यप्रेमी ज्याप्रमाणे हळहळ करत आहेत त्यांनीही ज्या गावांमध्ये वाघिणीची दहशत होती त्या गावांमध्ये तीन दिवस कुटुंबासह राहू दाखवा असेही आवाहन वाघिणीची दहशत असलेल्या गावांमधून होते आहे. मुंबई-पुण्यात एसी हॉलमध्ये बसून अवनीची पाठराखण करणे सोपे आहे. जे वाघिणीची पाठराखण करत आहेत त्यांनी हिंमत असेल तर पांढरकवडा, राळेगाव, कळंब या तालुक्यातल्या कोणत्याही गावात दोन ते तीन दिवस मुक्काम करून दाखवावा म्हणजे दहशत काय असते ते त्यांना समजेल असाही पवित्रा त्या गावांमधील गावकऱ्यांनी घेतला आहे.\nचंद्रपूरमध्ये दारु तस्कराने पोलीस उपनिरीक्षकाला चिरडले\n‘राम मंदिर नाही तर मत नाही’ पुणे न्यायालयाच्या भिंतीवर पोस्टर्स\nआम्ही बांगड्या घातलेल्या न��हीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://zpyavatmal.gov.in/htmlpages/chalughadamodi.html", "date_download": "2019-02-20T12:36:07Z", "digest": "sha1:MNFYF3LKXCAGRGWPEPUXWQD5V3S4H6DF", "length": 6527, "nlines": 25, "source_domain": "zpyavatmal.gov.in", "title": " जि.प. यवतमाळ", "raw_content": "\nजाहिरात-राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांची कंत्राटी पदभरती - जाहिरात | अर्जाचा नमुना\nराष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत समुदाय आरोग्य अधिकारी पदभरती - जाहिरात | अर्जाचा नमुना | मुख्य जाहिरात व रिक्त पदांचा तपशील | उमेदवारांनी अर्जासोबत द्यावयाचा हमीपत्राचा नमुना\nजिल्हास्तर गटप्रवर्तक पदाकरिता पात्र/अपात्र उमेदवारांची यादी- पात्र | अपात्र\nजाहिरात-ऑफिस भाडेतत्वावर घेणे बाबत(महाराष्ट्र ग्रामीण जीवन्नोती अभियान)- जाहिरात | अर्जाचा नमुना | अटी व शर्ती .\nदि.३१/१२/२०१८ रोजीची अनुकंपा उमेदवारांची अंतिम ज्येष्ठता यादी.\nसहाय्यक लेखा अधिकारी यांची ०१/०१/२०१८ ची अंतिम सेवा जेष्ठता यादी .\nशुध्दीपत्रक - वकील पॅनल नियुक्त करण्याकरिता नियोजित मुलाखतीचा कार्यक्रम पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्याबाबत.\nशुध्दीपत्रक -जि.प.यवतमाळच्या न्यायालयीन कामाकरिता वकील पॅनल गठीत करणे\nजि.प.यवतमाळच्या न्यायालयीन कामाकरिता वकील पॅनल गठीत करणे - जाहिरात | करारनामा | अर्जाचा नमुना\nभूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा कंत्राटी पदभरती २०१८ अंतिम निवड यादी - रसायनी (कंत्राटी) | अणुजैविक तज्ज्ञ\nपदभरती जाहिरात-आशा कार्यकर्ती योजनेकरिता जिल्हास्तर गटप्रवर्तक.(राष्ट्रीय आरोग्य अभियान)- जाहिरात | अर्जाचा नमुना\nभूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा कंत्राटी पदभरती २०१८ (मुलाखत शुध्दीपत्रक)\nभूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा कंत्राटी पदभरती २०१८- रसायनी (कंत्राटी) या पदासाठी गुणानुक्रमे मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी | अणुजैविक तज्ज्ञ या पदासाठी गुणानुक्रमे मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी | कागदपत्रे तपासणी व मुलाखतीचे वेळापत्रक आणि उमेदवारांना महत्वाच्या सूचना .\nभूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा कंत्राटी पदभरती २०१८-रसायनी (कंत्राटी) या पदासाठी दि.२२/१२/२०१८ रोजी घेतलेल्या लेखी परीक्षेमध्ये उमेदवारांनी प्राप्त केलेले गुण\nभूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा कंत्राटी पदभरती २०१८- रसायनी (कंत्राटी) या पदासाठी दि.२२/१२/२०१८ रोजी घेतलेल्या लेखी परीक्षेची प्रश्नपत्रिका | रसायनी (कंत्राटी) या पदासाठी दि.२२/१२/२०१८ रोजी घेतलेल्या लेखी परीक्षेची आदर्श उत्तरतालिका | लेखी परीक्षेची प्रश्नपत्रिका तसेच आदर्श उत्तरतालिका संबंधी आक्षेप असल्यास त्याबाबत सूचना.\nवाहन चालक पदासाठी परवानाधारक परिचर यांची ०१/०१/२०१८ ची तात्पुरती जेष्ठता यादी\nपर्यवेक्षिका या पदाची अंतिम निवड यादी(अंगणवाडी सेविकांमधून स्पर्धा परीक्षेद्वारे निवडीने )\nरचना व निर्मिती - आय.टी. सेल सामान्य प्रशासन विभाग, यवतमाळ.\nसूचना - सदर संकेतस्थळावरील माहिती जिल्हा परिषद, यवतमाळ यांनी प्रसिद्ध केली आहे. अधिक माहिती करिता संकेतस्थळ व्यवस्थापक उप-मुख्य कार्यकारी अधिकारी ( सा.प्र.) जिल्हा परिषद, यवतमाळ यांच्याशी संपर्क साधावा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida/supporters-cheers-or-maharashtra-balewadi-166080", "date_download": "2019-02-20T12:01:18Z", "digest": "sha1:ZIVJKB2UJTPDDAOFF246PLCKKTPUIBA4", "length": 13906, "nlines": 204, "source_domain": "www.esakal.com", "title": "Supporters cheers or Maharashtra in balewadi अन् बालेवाडीत जय महाराष्ट्रचा गजर | eSakal", "raw_content": "\nबुधवार, फेब्रुवारी 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर बुधवार, फेब्रुवारी 20, 2019\nअन् बालेवाडीत जय महाराष्ट्रचा गजर\nबुधवार, 16 जानेवारी 2019\nमहाराष्ट्राच्या पाठीराख्यांनी प्रेक्षा गॅलरीत मोठी गर्दी केली होती. अन् सामना जिंकताच प्रेक्षकांनी जय महाराष्ट्रचा गजर केला.\nपुणे - खेलो इंडिया युथ गेम्समधील बास्केटबॉल स्पर्धेत 21 वर्षाखालील मुलींच्या गटात महाराष्ट्र संघाने कर्नाटक संघाचा 80-74 असा सहा गुणांनी पराभव करुन स्पर्धेतील दूसरा विजय नोंदविताच प्रेक्षकांनी जय महाराष्ट्रचा गजर केला.\nम्हाळुंगे बालेवाडी येथे सुरु असलेल्या खेलो इंडिया युथ गेम्समधील बास्केबॉलच्या सामन्यांना मंगळवारपासून (ता.15) प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी 21 वर्षाखालील मुलांच्या संघाने उत्तर प्रदेश संघाचा 74-67 तर मुलींच्या संघाने गुजरात संघाचा 83-41 असा पराभव केला. आज (बुधवार) स्पर्धेतील दूसऱ्या दिवशी ही महाराष्ट्रच्या मुलींनी उत्तम कामगिरी केली. कर्नाटक विरुद्धच्या सामन्यात खेळाच्या पहिल्या दहा मिनिटांच्या सत्रात महाराष्ट्र संघाने 22-15 अशी सात गुणांची आघाडी घेतली. त्यानंतर कर्नाटक संघाने आक्रमणावर भर देत मध्यंतरापर्यंत ही आघाडी 41-36 अशी पाच गुणांपर्यंत आणली.\nखेळाच्या तिसऱ्या व चौथ्या सत्रात महाराष्ट्राच्या खेळाडूंनी अचूक बास्केट नोंदवित पाच ते सहा गुणांची आघाडी कायम ठेवली. महाराष्ट्राने हा सामना 80-74 असा जिंकल्यानंतर प्रेक्षा गॅलरीतून जय महाराष्ट्राचा गजर झाला.\nदरम्यान याच गटात चूरशीच्या झालेल्या सामन्यात मुलांच्या संघास केरळ संघाकडून 75-72 असा तीन गुणांनी पराभव स्विकारावा लागला.\nसकाळच्या सत्रात 17 वर्षाखालील मुलांच्या संघाचा सामना पंजाब संघाबरोबर होता. महाराष्ट्राच्या पाठीराख्यांनी प्रेक्षा गॅलरीत मोठी गर्दी केली होती. सामन्याच्या प्रारंभापासून पंजाबच्या खेळाडूंनी आक्रमणात भर दिली. पहिल्या दहा मिनिटांत पंजबाने 18-12 अशी सहा गुणांची आघाडी घेतली. मध्यंतरास ही पंजाबकडे 38-20 अशी 18 गुणांची आघाडी होती. ही आघाडी कायम ठेवत पंजाबने हा सामना 72-48 असा जिंकला.\nहिंजवडीमध्ये कोंडीतून मुक्तीसाठी आता सहापदरी मार्ग\nपिंपरी - हिंजवडीतील वाहतूक सुरळीत करण्यासाठी विप्रो सर्कल ते इन्फोसिस सर्कलदरम्यान असणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण करून तो सहापदरी करण्यात येणार आहे....\nकेस मागे घेण्यासाठी महिलेच्या डोक्याला लावले पिस्तुल\nपिंपरी (पुणे) : 'माझ्या विरुद्ध केलेल्या सर्व केसेस मागे घे', असे म्हणत एकाने महिलेच्या डोक्याला पिस्तूल लावून धमकावले. ही घटना हिंजवडी येथे घडली...\nमहाराष्ट्र केसरी गदेचे सोनूचे स्वप्न अधुरेच...\nकोल्हापूर - युवा मल्ल सोनू ऊर्फ बाबूराव पीतांबर भोसले याच्या अकाली निधनाने मोतीबाग तालीम आज हळहळली. महाराष्ट्र केसरीच्या तयारीसाठी त्याचा जोमाने...\nजपानच्या चार बास्केटबॉलपटूंची हकालपट्टी\nजाकार्ता : संघ शिस्त मोडून साखळी सामन्यातील विजयानंतर जल्लोषाच्या भरात \"रेड लाइट'चा फेरफटका मारणाऱ्या आणि वेश्‍यांवर पैसे उधळणाऱ्या जपानच्या चार...\nडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात योग दिवस साजरा\nअकोला : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २७ सप्टेबर २०१४ रोजी संयुक्तराष्ट्र महासभेतील आपले संबोधनात उल्लेख केल्याप्रमाणे योगक्रिया हि भारत देशाची अतिशय...\nपुणे, नागपूर संघ ठरले खासदार उदयनराजे भाेसले करंडकाचे मानकरी\nसातारा : रणजीत अकादमी व सातारा पालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजिलेल्या 35 व्या राज्य अजिंक्‍यपद युवा गटाच्या बास्केटबॉल स्पर्धेत मुलांच्या गटात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://prajamanch.com/?p=3457", "date_download": "2019-02-20T12:13:42Z", "digest": "sha1:P4XTWOVMKFLW7EEXA32KYKZ6WYN6I36J", "length": 8146, "nlines": 121, "source_domain": "prajamanch.com", "title": "ब्लॅकमेल करणाऱ्या युवक अध्यक्षाची हकालपट्टी – Prajamanch", "raw_content": "\nब्लॅकमेल करणाऱ्या युवक अध्यक्षाची हकालपट्टी\nब्लॅकमेल करणाऱ्या युवक अध्यक्षाची हकालपट्टी\nधारणी तालुक्यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दीपक नागले याने एका प्रकरणात आपल्या पदाचा गैरवापर करत अधिकाऱ्याला ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रयत्न केल्याची वृत्त प्रजामंचने प्रकाशित केले होते, त्या अनुषंगाने राष्ट्रवादी युवक काँग्रेस अमरावती जिल्हा अध्यक्ष नितीन देशमुख यांनी वृत्ताची दखल घेत तत्काळ हकालपट्टी केली आहे, पदाचा ब्लॅकमेलिंगसाठी वापर करून पक्षाची प्रतिष्ठा मलीन करणाऱ्या व्यक्तीला निष्कासित करून पक्षातून हकालपट्टीचा निर्णयामुळे मेळघाटात पक्षावर लागलेला डाग पुसण्यात आल्याचे दिसते,या हकालपट्टीने राष्ट्रवादी पक्षात असे प्रकार सहन केले जात नाही असा संदेश सामान्य जनतेत गेला आहे, पक्षाची जो कोणी प्रतिष्ठा मलीन करेल त्याला पक्षात स्थान नाही असे मत राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा अध्यक्ष नितीन देशमुख यांनी सांगितले. पक्षात पदाचा गैरवापर करणे हे अतिशय चुकीची बाब आहे यामुळे पक्षाची प्रतिष्ठा सोबतच जनतेवर याचा परिणाम वाईट होतो त्यामुळे युवकांनी काम करीत असतांना आपल्या अंगावर असे धाग लागणार नाही याची दक्षता घेणे अत्यावश्यक असल्याचे म्हटले.\nPrevious वान कालव्यात बिबट्याचा बुडून मृत्यू, हिवाळ्यात होतेय मेळघाटातील वन्य प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती\nNext मध्यप्रदेश भाजप वरिष्ठ नेता व शासकीय कंत्राटदार विरुद्ध रेती चोरी प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल\nधारणी महसूल विभागात शिव जयंती निमित्त्त रक्तदान, उप विभागीय अधिकारी राहुल कार्डिले यांनी ही केले रक्तदान\nकुसूमकोट खुर्द येथे भूमिहीन अतिक्रमण धारकांच्या जमिनीवर भूस्वामींनी केले अवैध अतिक्रमण\nअमरावती भा.ज.प जिल्हा प्रमुख दिनेश सूर्यवंशी यांचा वाढदिवसा निमित्य फळे वाटप.\nखाजगी आश्रम शाळेतील भ्रष्ट मुख्याध्यापकाच्या विरोधात संस्था प्रमुखाचा उपोषणाला ७ वा दिवस, धारणी प्रकल्प कार्यालय बघ्याच्या भूमिकेत\nचुरनी तालुका,गुरे चारण्यासाठी जमीन उपलब्ध करून देण्यास कटीबद्ध – नवनीत राणा\nमेळघाटातील प्रत्येक जि.प.शाळा डिजिटल करण्याचा मानस – खा.आनंदराव अडसूळ\nधारणी महसूल विभागात शिव जयंती निमित्त्त रक्तदान, उप विभागीय अधिकारी राहुल कार्डिले यांनी ही केले रक्तदान\nकुसूमकोट खुर्द येथे भूमिहीन अतिक्रमण धारकांच्या जमिनीवर भूस्वामींनी केले अवैध अतिक्रमण\nअमरावती भा.ज.प जिल्हा प्रमुख दिनेश सूर्यवंशी यांचा वाढदिवसा निमित्य फळे वाटप.\nअखिल भारतीय बलाई महासभा राष्ट्रीय व राज्यस्तरीय कार्यकारणी घोषित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.anubhutitrust.org/%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%A8-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE/", "date_download": "2019-02-20T11:47:11Z", "digest": "sha1:HXJY7BH5QCJUADAN7XT34DZBOJFAXFGM", "length": 9226, "nlines": 59, "source_domain": "www.anubhutitrust.org", "title": "दोन दिवसीय कार्यशाळा – नेरळ – Anubhuti", "raw_content": "\nदोन दिवसीय कार्यशाळा – नेरळ2 min read\nदोन दिवसीय कार्यशाळेत अनेक तरुण वर्ग सहभागी झाले होता बहुतेक जण मजेसाठी, फिरण्यासाठी, पिकनिक या विचारानेच आले होते बहुतेक जण मजेसाठी, फिरण्यासाठी, पिकनिक या विचारानेच आले होते पण कोणाला काहीच कळत नव्हत नेमकं काय शिकणार आहोत, काय विषय असणार आहेत\nआजचा तरुण वर्ग मोबाईल, इंटरनेट यामध्ये गुंतलेला आहेच पण या तरुण वर्गाला ते फायदेशीर तितकस घातक ही आहे परंतु मोबाईल द्वारे (WhatsApp, Facebook) पसरण्यारा काही चुकीच्या तर काही शिकण्यासारख्या गोष्टीवर चर्चा झाली परंतु मोबाईल द्वारे (WhatsApp, Facebook) पसरण्यारा काही चुकीच्या तर काही शिकण्यासारख्या गोष्टीवर चर्चा झाली एकूणच हा तरुण वर्ग एकत्र येवून या सगळ्यावर चर्चा करेल तेव्हाच हे प्रशन सुटतील याच प्रकारे ही चर्चा झाली\nएखाद संघटन तयार करण्यासाठी त्या संघटनेची ‘मूल्य’ काय असली पाहिजेत त्या मूल्यावर चर्चा झाली पण ही सगळी मूल्य ठरवताना आपण संविधानाने दिलेल्या मूल्यापर्यंतच येवून थांबतो कोणतही मूल्य असो त्याची दोरी संविधानाकडेच येवुन संपत होती\nयेथील व्यवस्थेनेने, समाजाने माणसामाणसात रुजवलेला वाद, समाजाने शोषित वर्गाला लावलेली लेबल्स जेव्हा आमच्याच काही तरुण-तरुणींच्या पाठीवर लावल्यावर, समाज म्हणून आम्ही दिलेला त्रास आणि त्यामुळे त्यांना होणारा ‘वेदना’ जेव्हा कळल्या तेव्हा प्रत्येकाचे डोळे भरून आले खरच आपण कुठेतरी चुकतो अस प्रत्येकाला वाटू लागलं सफाई कामगार असो, समलिंगी असो, भंगी असो, तसेच लग्नाच्या अगोदर झालेली माता या सर्वांचेही काहीतरी प्रश्ण असतात हे तेव्हा कळलं\nआयुष्यात ‘स्त्री’ म्हणून जगत असताना त्या स्त्रीला होणारा वेदना रूढी परंपरेच्या जोखडामध्ये अडकलेला परिवार आणि त्यामुळे लोक काय म्हणतील याचा विचार करत स्त्रीला दिलेली वागणूक एका चित्रपटाद्वारे तोच फरक जाणवला\nतसेच आयुष्यामध्��े माझी priority काय हा प्रश्ण आला तेव्हा प्रत्येकाने अनेक वेगवेगळी कारण दिली प्रत्येकाच्या priorities वेगवेगळ्या होत्या कोणाचं शिक्षण, कोणाचं करिअर, कोणाचं घर, कोणाचं पैसे, मजा, परिवार तर कोणाचं माणूस बननं तर कोणाचं ‘मानवतावाद’ हा प्रश्ण आला तेव्हा प्रत्येकाने अनेक वेगवेगळी कारण दिली प्रत्येकाच्या priorities वेगवेगळ्या होत्या कोणाचं शिक्षण, कोणाचं करिअर, कोणाचं घर, कोणाचं पैसे, मजा, परिवार तर कोणाचं माणूस बननं तर कोणाचं ‘मानवतावाद’ खरतर प्रत्येकाच्या एकसारख्या तर काहीच्या मजेशीर होत्या खरतर प्रत्येकाच्या एकसारख्या तर काहीच्या मजेशीर होत्या प्रत्येकाच्या priorities वर चर्चा झाली, काही जणांना आपल्या priorities काय असायला हव्या हे तेव्हा कळालं प्रत्येकाच्या priorities वर चर्चा झाली, काही जणांना आपल्या priorities काय असायला हव्या हे तेव्हा कळालं खरतर प्रायोरिटीज म्हणजे शिक्षण, पैसे, करिअर, कुटुंब होवु शकत नाही कारण या सर्व गोष्टी मिळाल्यानंतर काय खरतर प्रायोरिटीज म्हणजे शिक्षण, पैसे, करिअर, कुटुंब होवु शकत नाही कारण या सर्व गोष्टी मिळाल्यानंतर काय मुळातच प्रायोरिटीज म्हणजे आपण आपल्या आयुष्यात ठरवलेला महत्वाचा टप्पा आयुष्यात ठरवलेलं एक लक्ष, एक विचारधारा\nखरतर मला असं वाटतं शिक्षण, पैसा, करिअर हे माध्यम असु शकेल आपल्या प्रायॉरिटीज पर्यंत पोहोचण्याचं पण प्रायॉरिटीज नाही\nसंस्थे मार्फत दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजनाचे कारण तर एकुणच व्यवस्था परिवर्तन, माणसाने माणसाकडे पाहण्याचा दृष्टीकोन तसेच वास्तवात चाललेल्या घामोडी, राजकारण, जातीभेद, लिंगवाद, भाषावाद, प्रांतवाद… भ्रष्टाचार आणि त्यामुळे या सर्व गोष्टीत बळी पडलेला तरुण वर्ग या समस्यांना घेवून काय विचार करतो की नाही स्वातंत्र्य, समता, बंधुता खऱ्या अर्थान रुजविण्यासाठी या तरुण वर्गाला पुढे यावं लागेल व मानवतावादी विचारधारा रुजवावी लागेल तर आणि तरच हा देश विकसनशील नव्हे तर विकसीत होईल असच काहीस कारण या कार्यशाळेचे असावे असं वाटतं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida/gaurav-lambe-gold-medol-36198", "date_download": "2019-02-20T12:03:03Z", "digest": "sha1:GJVC3N7NBBXU3FIOPUJ33AWFGSON5VQA", "length": 14396, "nlines": 205, "source_domain": "www.esakal.com", "title": "gaurav lambe gold medol नाशिकच्या गौरव लांबेला सुवर्ण | eSakal", "raw_content": "\nबुधवार, फेब्रुवारी 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर बुधवार, फेब्रुवारी 20, 2019\nनाशिकच्या गौरव लांबेला सुवर्ण\nबुधवार, 22 मार्च 2017\nमुंबई - नाशिकच्या गौरव लांबे याने राष्ट्रीय किशोर तिरंदाजी स्पर्धेत रिकर्व्हच्या ऑलिंपिक फेरीच्या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. याचबरोबर या स्पर्धेत कंपाउंडच्या सांघिक स्पर्धेत राज्याच्या मुलींनी सुवर्णपदक जिंकले; तसेच मुलांच्या संघाने रिकर्व्ह प्रकारात सांघिक ब्राँझपदक जिंकले.\nमुंबई - नाशिकच्या गौरव लांबे याने राष्ट्रीय किशोर तिरंदाजी स्पर्धेत रिकर्व्हच्या ऑलिंपिक फेरीच्या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. याचबरोबर या स्पर्धेत कंपाउंडच्या सांघिक स्पर्धेत राज्याच्या मुलींनी सुवर्णपदक जिंकले; तसेच मुलांच्या संघाने रिकर्व्ह प्रकारात सांघिक ब्राँझपदक जिंकले.\nभुवनेश्‍वरला सुरू असलेल्या या स्पर्धेत प्राथमिक क्रमवारीत गौरव दुसरा होता; पण त्याने बाद पद्धतीने झालेल्या ऑलिंपिक प्रकाराच्या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकताना अंतिम फेरीत सेनादलाच्या स्पर्धकास हरवले. सुरवातीस पिछाडीवर पडलेल्या गौरवने ०-२, १-३ पिछाडी भरून काढताना ३-३ बरोबरी साधली. चौथा आणि पाचवा सेटही बरोबरीत सुटल्याने प्रतिस्पर्ध्यांचे प्रत्येकी ५ गुण झाले. गौरवने टायशूटवर १०-९ अशी बाजी मारत सुवर्णपदक जिंकले. विशेष म्हणजे गौरव १५ मार्च रोजी त्याचा बारावीचा अखेरचा पेपर देऊन या स्पर्धेसाठी दाखल झाला होता.\nशेतकऱ्याचा मुलगा असलेल्या गौरवने बारावीची परीक्षा असतानाही राष्ट्रीय स्पर्धा लक्षात घेऊन सराव थांबवला नव्हता. परीक्षेच्या दिवशी सराव केला नाही; पण आदल्या दिवशी एक तास तरी सराव केलाच होता. घरच्यांचा पाठिंबा असल्यामुळेच हा सराव करू शकलो, असे गौरवने सांगितले.\nदरम्यान, या स्पर्धेत महाराष्ट्राने दोन सुवर्ण आणि एक ब्राँझ जिंकल्याचे मार्गदर्शक प्रवीण सावंत यांनी सांगितले. मेघा अगरवाल, दिशा ओसवाल, इशा पवार, रियाने १९४५ गुणांची कमाई करीत सांघिक सुवर्णपदक जिंकले. तर गौरव, यशोदीप भोगे, अलोक गुरव आणि गणेश मिसाळ यांनी १९४८ गुणांसह ब्राँझपदक पटकावले.\nबारावीची परीक्षा असतानाही सराव थांबवला नव्हता. परीक्षेच्या आदल्या दिवशीही एक तास सराव सुरूच ठेवला होता. नियमित योग्य प्रकारे सराव केल्यामुळेच हे यश मिळाले.\n...तर शिवसेना युती तोडेलः रामदास कदम\nमुंबईः राज्यात अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद वाटून घेण्याच्या अट��वरच युती झाली असून, भारतीय जनता पक्षाने तसे न केल्यास शिवसेना युती तोडेल, असा दावा...\nतरुणांना नोकरीपासून दूर ठेवण्याचे षड्यंत्र\nनागपूर - कर्मचारी राज्य विमा निगम (ईएसआयसी) ही कामगार वर्गाला आरोग्यदायी योजना आहे. मात्र अलीकडे संबंधित रुग्णालयामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात रिक्त...\nराज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले 'हे' महत्त्वाचे निर्णय\nमुंबई : राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज (बुधवार) पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यामध्ये मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची...\nपिक विम्यानंतर जलसाठ्यांच्या पुनरुत्थानातही बीड देशात प्रथम\nबीड : जलसंधारणामधील उत्कृष्ट कामांसाठी महाराष्ट्राने राष्ट्रीय पुरस्कारांत मानाचे स्थान मिळविले आहे. यामध्ये बीड जिल्ह्याने या यशामध्ये मोठा वाटा...\nमंगळवेढा: 'मी वडार महाराष्ट्राचा' संघटनेचा रस्ता रोको\nब्रह्मपुरी (सोलापूर) - 'मी वडार महाराष्ट्राचा संघटनेचे' संस्थापक विजय चौगुले व सुधीर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवेढा येथील सांगोला नाका येथे...\nयुतीच्या उमेदवारांना मत देणार नाही - सर्व पक्षीय गाव बचाव संघर्ष समिती\nकल्याण - सत्तावीस गावांची स्वतंत्र नगरपालिका करण्याचे आश्वासन शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाने पुर्ण केले नाही. ही आमची फसवणूक आहे. यामुळेच आगामी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://prajamanch.com/?paged=2", "date_download": "2019-02-20T12:28:40Z", "digest": "sha1:YURXIRTMZ3HAFJZ7NV64UUNZAGIZEFR6", "length": 8416, "nlines": 160, "source_domain": "prajamanch.com", "title": "Prajamanch – Page 2", "raw_content": "\nपोलीस विभागाबद्दल समाजात असलेली नकारात्मक भावना दूर व्हावी -पोलीस निरीक्षक विलास कुलकर्णी\nमहसूल विभागाचा वरून कीर्तन खालून तमाशा\nमध्यप्रदेश भाजप वरिष्ठ नेता व शासकीय कंत्राटदार विरुद्ध रेती चोरी प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल\nमुली���र बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या पित्याने स्वत:चे लिंग छाटले\nराज्यात पुढचे दोन आठवडे पावसाची दडी\nदेशात २७७ पैकी राज्यात १६ बनावट व बोगस अभियांत्रिकी महाविद्यालये\nभाजप देतेय आमदारांना १०० कोटींची ऑफर – कुमारस्वामी\nदमणगंगा, तापी नदीचे पाणी नदीजोड प्रकल्पाव्दारे खान्देश-मराठवाड्याकडे वळवणार\n‘मैत्रय समूह’ आर्थिक फसवणूक प्रकरणात ३० गुन्हे दाखल, ठेवीदारांनी ठेवीच्या मागणीसाठी अर्ज करण्याचे आव्हान\nराज्यात पुढचे दोन आठवडे पावसाची दडी\nनियमाप्रमाणे मीच मुख्यमंत्री व्हायला पाहिजे- एकनाथ खडसे\nबेनोडा येथे दिंडीसह काकड़ आरतीची समाप्ती\nअमरावती लोकसभा 2019 च्या निवडणुकीसाठी भाजपतून विजय विल्हेकर लढण्यास इच्छुक, मेळघाटला भेट,\nमुद्रा बँक योजनेचे काम प्रभावीपणे होणे आवश्यक -प्र. जिल्हाधिकारी मनीषा खत्री\nवान कालव्यात बिबट्याचा बुडून मृत्यू, हिवाळ्यात होतेय मेळघाटातील वन्य प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती\nखासदार झाल्यावर पाषाण झालेल्या प्रशासनाला वठणीवर आणणार -नवनीत राणा\nमहिला सबलीकरणाचे श्रेय राष्ट्रवादीलाच – संगीता ठाकरे\nकिड्स केअर इंग्रजी शाळेत डॉ. स्मृती परमार यांच्या प्रबोधनाने पालकमेळावा संपन्न\nधारणी येथे तीन दिवसीय तालुकास्तरीय शालेय प्राथमिक क्रिडा महोत्सवाचे थाटात समारोप\nउतावली येथील महात्मा गांधी दवाखान्यात हजारो रुग्णांचे मोफत शत्रक्रिया\nमेहरीआम ग्राम पंचायतच्या ग्राम सभेत भ्रष्ट रोजगार सेवकासह कुटुंबियांचा राडा\nखाजगी आश्रम शाळेतील भ्रष्ट मुख्याध्यापकाच्या विरोधात संस्था प्रमुखाचा उपोषणाला ७ वा दिवस, धारणी प्रकल्प कार्यालय बघ्याच्या भूमिकेत\nआ. रवी राणा राळेगण सिद्धी येथे पोहचले, अण्णांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास विदर्भात आंदोलन\nपरतवाडा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बुधवारी आयोजित निर्धार परिवर्तन यात्रेच्या जाहीर सभेला कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आव्हान\nमुलीचे कनिष्ठ जातीच्या मुलासोबत प्रेमसंबंध,असल्याने वडिलांनी गळा दाबून केली हत्या\nअपघात टाळण्यासाठी सतर्कता महत्वाची – पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-EditorialJune2015.html", "date_download": "2019-02-20T11:27:07Z", "digest": "sha1:BKSOUT4HN4WV7RO47YNBCDUM2MRPNTNC", "length": 51975, "nlines": 50, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology - Editorial डा.बावसकर टेक्नालाजि - 'सिद्धीविनायक' शेवगा लागवडीची काळजी, दक्षता आणि व्यवस्थापन !", "raw_content": "\n'सिद्धीविनायक' शेवगा लागवडीची काळजी, दक्षता आणि व्यवस्थापन \nप्रा. डॉ. वि.सु. बावसकर\n* बी लागवडीसाठी मातीची निवड : पिशवीतील माती ही कमी किंवा अधिक पाणी धारण क्षमता (W.H.C.) असणारी जर असेल तर उगवण कमी होते. काळी माती असली तर पाणी धारण क्षमता अधिक असल्याने कवच पाणी जास्त शोषूण बी कुजून जाते आणि जर माती अतिशय हलकी मुरमाड कमी पाणी धारण क्षमता असणारी असली तर पाणी बियास मिळण्याअगोदर फक्त कवच ओले होऊन लगेच सुकते. त्यामुळे बियाणे कोरडे राहते व उगवण होत नाही. अनुकूल जमिनीत चिकनमाती (Clay) १० ते २०%, पोयटा (Alluvial Soil) ३० ते ५०%, वाळूचे प्रमाण ८ ते १०% आणि सेंद्रिय पदार्थ (Organic Carborn) ०.८ ते १.५% असावे. म्हणजे अशा प्रकारच्या मातीमध्ये गुणधर्म हे नदीकाठच्या पोयट्यामध्ये अथवा धरणाच्या सुपीक गाळ अथवा तांबूस पोयटायुक्त माती जी गुलाबाच्या काड्या कलम करून लागवडीसाठी वापरली जाते, अशी माती ही वरील उल्लेख केलेल्या गुणधर्मामध्ये बसते. म्हणून शक्यतो वरील एका प्रकारच्या मातीचा उपयोग पिशव्या भरताना करावा.\n* पिशवी कशी भरावी : पिशव्या भरताना प्रथम पंचिंग मशीनने ०.७५ ते १ इंच वरून व खालून पिशवीच्या दोन्ही बाजूने होल मारून घेणे नंतर यामध्ये वरील एकाप्रकाराची माती आणि शेणखत २:१ आणि १ चमचा बारीक वाळू व एक चमचा कल्पतरू सेंद्रिय खत याप्रमाणे माती कालवून त्यामध्ये ट्रायकोडर्मा पावडर मिसळून मिश्रण मोठ्या प्रमाणात तयार करून घ्यावे. अशा रितीने पिशवी भरताना बाईने सपाट पिशवी ठेवून पेल्याने हे मिश्रण पिशवीत ओतणे आणि ही पिशवी भरत - भरत ठोकावी, म्हणजे मधील हवेतील पोकळी निघून जाईल. पिशवीचा वरील एक सेंटीमीटर भाग रिकामा ठेवावा.\n* बीजप्रक्रिया : बीजप्रक्रिया करताना साधारणत: जमीन मध्यम ते हलकी असेल तर ८' x ८' वर, भारी बागायती जमिनीत १०' x ८' ते १२' x ८' किंवा १२' x १०' वर लागवड करावी. याकरिता एकरी १०० बियाची ८ ते १० पाकिटे बियाणे लागते. या बियाची पाकिटे फोडून यामध्ये १ लि. पाण्यात २५ - ३० मिली जर्मिनेटर व १० मिली प्रिझम एकत्र करून यामध्ये बावीस्टीन किंवा थायरम किंवा ट्रायकोडर्माचा वापर शिफारशीप्रमाणे करून ह्या द्रावणात बी टाकून काठीने ढवळून ते रात्रभर भिजवून त्यावर झाकण ठेवणे. दुसऱ्या दिवशी हे बी प्लॅस्टिकच्या कागदावर अंथरून सावलीत सुकविणे.\n* बियाची पिशवीत लागवड : जर्मिनेटर व प्रिझम वापरण्याचे कारण असे की, ज्या बियाचे कवच जाड, टणक असते, तेथे प्रिझमच्या वापरामुळे ते मऊ होऊन अंकुर निघण्यास मदत होते. पिशवीत बी टोकताना अर्धा ते एक सेंटीमीटर खोल मधोमध आडवे टोकावे. बी टोकताना पिशवीला पाडलेले वरील छिद्र हे साधारणत: अर्धा ते एक इंच खाली असावे, म्हणजे पाणी देताना वरच्या थरात पाणी मुरेल आणि जादा झालेले पाणी हे छिद्रावाटे निघून जाईल. कारण बऱ्याच वेळा ही चूक होते की, बी हे खाली टोकले जाते आणि होल वर राहिल्याने पाणी हे छिद्रावाटे निघून जाते आणि बी कोरडे राहते. त्यामुळे ते उगवत नाही.\n* पिशवीतील रोपांचे पाणी व्यवस्थापन : मार्च - एप्रिल - मे महिन्यातील बी लागवडीच्या पिशवीतील रोपांना पाणी हे झारीने सकाळी किंवा संध्याकाळी द्यावे. नळीने पाणी देऊ नये. कारण त्याने बी उघडे होऊन ते बी उगवत नाही. प्रत्येक वेळी झारीने २ ते ३ वेळा पिशव्यांवरून पाणी फिरवावे. म्हणजे रोपांना चांगले पाणी बसते.\n* वाफ्यात पिशव्या लावायच्या कशा : १० पिशव्यांची आडवी (रुंदीची) ओळ करावी आणि लांबी ही पाहिजे तेवढी ६० ते १०० पिशव्यांची करावी. गवत टिपणी करीता दोन्ही बाजूने हात पोहचेल अशा पद्धतीनेच मांडणी करावी. उन्हाळ्यामध्ये बी हे ६ ते ८ दिवसात उगवून येते. उन्हाळ्यामध्ये पिशव्या ह्या आंबा, वड, पिंपळ, उंबर, कडुनिंब अशा झाडाखाली ठेवाव्यात. पिशव्या ठेवताना दक्षिणोत्तर ठेवाव्यात. म्हणजे पूर्वेकडील कोवळे ऊन या पिशव्यांना मिळेल असे पहावे. दुपारच्या उन्हाच्या झळा पिशवीवर पडणार नाही याची काळजी घ्यावी. असे रोप आठ दिवसात बोटभर वर आल्यावर जर्मिनेटर, थ्राईवर प्रत्येकी १ मिली व क्रॉपशाईनर २ मिली, प्रोटेक्टंट कॉफीच्या चमचाएवढे (निवळी करून) प्रति लिटर पाण्यास घेऊन एक दिवसाआड प्लॅस्टिकच्या पंपामधून फक्त रोपांवर ४ ते ६ वेळा फवारावे. म्हणजे रोपे सुद्दढ होतात. वातावरणात धुके आणि ढगाळ हवामान असेल तर रोपांना गळ (Collar rot) पडू नये म्हणून बावीस्टीन शिफारशीनुसार (०.७५ ते १ ग्रॅम/लि.) वापरावे. अशा प्रकारे तयार होणारी रोपे ही एक महिन्यात तयार होतात. ही रोपे जून - जुलैमध्ये पहिले दोन पाऊस पडल्यानंतर शेतात सरी बांधून वरंब्याच्या बगलेत लावावीत. लागवड करताना रोपाची पिशवी ब्लेडने अलगद फाडावी. फ��डताना मुळांना इजा होणार नाही हे पहावे. पिशव्या आदल्या दिवशी पूर्ण ओल्या कराव्यात. रोप लावताना रोपाच्या मातीच्या आकाराचा खड्डा करून त्यात कल्पतरू खत चहाच्या चमचाभर टाकून रोपे सरी दक्षिणोत्तर काढून पूर्वेच्या बाजूला लावावीत. म्हणजे पुढे भाद्रपदाच्या उन्हाच्यावेळी उन्हाची तिरीप रोपांवर पडणार नाही.\n* थंडीत बियांची रोपे व लागवड करू नये: थंडीमध्ये शेवग्याची उगवण (बी लागण) करू नये व लागवडही करू नये. नंतर हवामानाच्या बदलामुळे झाडांची वाढ खुंटते, फुले नीट लागत नाहीत. छाटणी व्यवस्थित करूनही फुले लागत नाही. कारण तापमान आवश्यकतेपेक्षा कमी असते. जर वादळ आले तर ऊन व वारा जादा तसेच पाण्याचे प्रमाण कमी - जास्त झाले तरी फुलगळ होते. थंडीमुळे शेंगा पोसत नाहीत. वाध्या हिरव्याऐवजी पिवळ्या होतात. देठाला व शेंड्याला वाकड्या - तिकड्या होतात. तुरखाटीसारख्या व दाबणासारख्या जाडीच्या शेंगा ह्या सरळ न होता व न पोसता मध्ये वाकड्या - तिकड्या होतात आणि देठाला व शेंगांच्या टोकाला सुकल्यासारख्या आणि तडे गेल्यासारख्या होतात. शेंगांचा रंग तांबडा ते तपकिरी होऊन पोसत नाहीत. त्यामुळे हा माल बदल म्हणूनही उपयोगी येत नाही. तेव्हा येथे रासायनिक खताचा वापर कमी करावा व जास्तीत जास्त सेंद्रिय खताचा वापर करावा. तसेच कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञांकडे पिकाचे नमुने घेवून हवामानाचे मापदंड लक्षात घेवून तंत्रज्ञानाचा अवलंब करावा. परस्पर निर्णय घेवू नये.\n* उन्हाळी रोपे तयार करणे : सर्वसाधारणपणे जानेवारीमध्ये संक्रांतीनंतर वरीलप्रमाणे पिशव्या भराव्यात. येथे बी फार खोल टोकू नये, कारण थंडीचा कालावधी असल्याने उष्णता कमी असते. परिणामी उगवण व्हायला १५ ते २० दिवसांचा कालावधी लागतो. तसेच या काळात धुके असते, त्यामुळे कॉलर रॉट संभवतो. म्हणून शक्यतो डिसेंबर- जानेवारीत रोपे तयार करू नये. कारण अशावेळी रोपे वाया गेल्याने शेतकऱ्याचे नुकसान होते. परिणामी तो बियाला दोष देतो. मात्र हा परिणाम हवामानाचा असतो. याकरिता फेब्रुवारी, मार्चमध्ये रोप तयार करावीत. म्हणजे एप्रिल महिन्यात पाण्याची उपलब्धता चांगली असल्यास लागवड यशस्वी होते. मात्र उन्हाच्या झळा अधिक असल्याने मर संभवते. तेव्हा क्रॉंपशाईनरचे प्रमाण वाढवून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या फवारण्या घ्याव्यात. म्हणजे अशा रोपांपासून लागवड केलेल्या झाडांना पुढील ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये फुल लागून शेंगा मिळतात.\n* शेवग्याची उगवण समस्या व उपाय\nसर्वसाधारणपणे काही शेतकऱ्यांच्या रोपे तयार करण्याच्या पद्धतीमध्ये असे आढळले की, हे शेतकरी कुशलतेने रोपांसाठी बियाला जर्मीनेटरची बीजप्रक्रिया करतात, मात्र मातीची चुकीची निवड व अयोग्य पाणी व्यवस्थापन यामुळे बियांच्या उगवणीवर काही प्रमाणात समस्या निर्मात होत आहे.\nरोपे तयार करण्यासाठी काळी माती (चुकीची) वापरत असल्याचे आढळले आहे. या मातीत जेव्हा रोपांसाठी बी जर्मीनेटरची बीजप्रक्रिया करून पिशव्यांमध्ये लावले जाते, तसेत रोपे वाफ्यात घट्ट रचल्याने अगदी झारीने जरी पाणी दिले, तरी ही काळी माती जास्त चिकणमाती युक्त असल्याने वरील भागावरील मातीची ढपली तयार होते. परिणामी अंकूर बाहेर येण्यास वरील कडक ढपलीच अडथडा निर्माण होतो. तसेच आतपर्यंत उष्णता न मिळाल्याने आतील ओली माती तशीच कायम चिकट राहते आणि बी सडू लागते. तर काही वेळा बी पिशवीमध्ये अर्धा इंचापेक्षा अधिक खोल लावले जाते, तेव्हा रोपांसाठी झारीने पाणी (वाफ्यात रचलेल्या रोपांच्या पिशव्यांना) दिल्याने फक्त वरील पापुद्रा ओला होतो आणि आतील बियाजवळील माती सतत कोरडी राहिल्यामुळेही उगवण क्षमतेवर त्याचा अनिष्ठ परिणाम झाल्याचे आढळले आहे.\nकाही शेतकरी रोपे तयार न करता डायरेक्ट (थेट) बांधावर अथवा शेतात बी टोकून लागवड करतात. येथे मात्र जर बी कमी - अधिक खोलीवर लावले गेले तर त्याचा उगवणीवर परिणाम होतो. तसेच पाटाने पाणी दिल्यास माती वाहून बी उघडे पडले की उगवण होत नाही. काही प्रमाणात उगवणा झाली तर त्यांची निगा राखल्यास झाडे तयार होतात. त्यांना शेंगा लागतात पण काळजी न घेतल्यास विशेष करून छाटणी, फवारणीची तर शाखीय वाढ अधिक होऊन झाडे उंच वाढतात. फुलकळी व शेंगांचे प्रमाण अत्यल्प अथवा ०% असते. याकरिता रोपे ही पिशवीत तयार करूनच शेतात लावावीत. तसेच त्यांची छाटणी, पाणी खत याचेही नियोजन काळजीपुर्वक करावे.\n* जमीन व तापमान : या पिकाला जमीन हलकी, मध्यम पोयट्याची व इतर धानपिकाची चालते. विदर्भातील भारी काळ्या जमिनी किंवा अधिक चिकणमाती किंवा अधिक क्षाराच्या (मुक्त चुना ५.५% पेक्षा अधिक, Na, So4, No3, Co3, HCO3,CI इ.) जमिनीचे या पिकास वावडे आहे यासाठी लागवडीपुर्वी आपल्या श्तातील मातीचे पृथ्थ:करण जिल्ह्या��्या मृद प्रयोग शाळेत करून त्याचा अहवाल आमच्या मुख्य कार्यालयास दाखवून त्यानंतर केलेल्या शिफारशींची अंमलबजावणी करूनच लागवड करावी. पडीक जमिनी व गाळाचा वापर केलेल्या जमिनीत शेवग्याची शाखीय वाढ जास्त होते. विकृती येते. त्यामुळे शेंगा लागत नाहीत. तेव्हा पडीक जमिनीत शेवगा लावू नये. तसेच गाळाची माती वापरलेली असल्यास प्रथम वर सुचविल्याप्रमाणे त्या मातीचे पृथ्थ:करण त्यानंतरच योग्य तो निर्णय घ्यावा.\nशेवग्याला २५ डी. ते ४० डी. सेल्सिअस तापमान अनुकूल आहे, इतके उच्च तापमान कोणत्याही भाजीपाला पिकाला अनुकूल नसते. मात्र ४० डी. सेल्सिअसच्या पुढील तापमानात शेव्गायची पाने करपतात. वळीवाचा पाऊस झाला की, फुलगळ होते, झाडे मोडतात. अति पाऊस किंवा ओलावा या पिकास मानवत नाही.\nरोपे लागवडीच्या वेळी अगोदरच्या उन्हाळ्याची हवेत उष्णता असते. जमीन तापलेली असते. जून - जुलैमधील पावसाने/बुरंगाटाने (Drizzle) तापलेल्या जमिनीचा रोपाला चटका बसतो. त्याने रोपांना गळ (collar Rot) पडते. याकरित सप्तामृतासोबत कार्बनडेझिम घेऊन १५ दिवसात गरजेनुसार ३ - ४ वेळा रोपांवर फवारणी व ड्रेंचिंग करावे. याने रोपांचे खोड दणकट, निरोगी होऊन रोगप्रतिकारशक्ती वाढते.\nपहिल्या पावसाने हवेत ५०% उष्णता व ५०% गारवा निर्माण होतो. याचा फटका रोपांना जसे लहान मुलांना उन्हाळ्यात बर्फाचा तुकडा दिला असता बरे वाटते. मात्र त्याने मुलांना सर्दी होते तशी अवस्था ही रोपांची होते.\n* पाणी देण्याची पद्धत : आतापर्यंत १५ ते २० वर्षात हजारो शेतकऱ्यांनी देशाच्या विविध भागात केलेल्या प्रयोगाच्या निरीक्षणातून लक्षात आले की, थेट पाटाने टेक पाणी दिलेले चालते. पाणी हे मुरत मुरत द्यावे. वेगाने पाणी देऊ नये. दुसरी अशी पद्धत लक्षात आली की, मध्यम काळी जमिन असल्यास लागवड केलेली सरी न भिजवता लागवडीच्या सरीच्या शेजारील दोन्ही बाजूच्या सरीतून पाणी दिल्याने मुळे पाण्याचा शोध घेतात आणि झाडे काटक राहतात. काळ्या जमिनीत ठिबकचा वापर पाणी कमी असेल तरच करावा. तसेच थंडीमध्ये १० ते १५ दिवसांनी मध्यम अवस्थेत (१ ते २ फूट उंचीचे रोप असताना) २ ते ३ लिटर पाणी द्यावे. मध्यम ते हलक्या जमिनीमध्ये दर ५ ते ६ दिवसांनी पाणी द्यावी. रोपे पोटरीपासून ते गुडध्याएवढे होईपर्यंत १५ दिवसाच्या अंतराने जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉंपशाईनरची फवारणी करावी. कल्पतर��� एकदा बांगडी पद्धतीने द्यावे. त्यानंतर शिफारशीप्रमाणे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या फवारण्या घेत राहणे. म्हणजे पाने पोपटी न होता हिरवी राहून फूट वाढेल.\n* छाटणी : झाडे छत्रीसारखी होणे फार महत्त्वाचे आहे. याकरिता शेवगा साधारण गुडघ्यापासून मांडीपर्यंत (२ ते ३ फूट उंचीचा) असतानाच पहिल्यांदा शेंडा खुडावा. तो आठवड्यातून २ ते ३ वेळा मारावा. परीघावरच्या फांद्या ह्या छत्रीच्या आकाराच्या व्हाव्यात म्हणून पोपटी शेंडा हा ५ ते १५ -२० गुंठ्याची लागवड असली तर अंगठा व शेजारच्या बोटाने शेंडे छाटता येतात, परंतु १ ते २ एकर लागवड असल्यास द्राक्षाच्या थिनींगच्या कात्रीने छाटणी करावी. यानंतर झाडाला छत्रीसारखा आकार येतो. फुल लागेपर्यंत छाटणी करावी. फुले कशी लागतात व छाटणीची फूट कशी असते याचा फोटो शेवगा पुस्तकाच्या कव्हरवर दिलेला आहे तो पहावा.\n* खते : झाड ३ फुटाचे झाल्यावर पुन्हा १०० ते १५० ग्रॅम कल्पतरू सेंद्रिय खत द्यावे. भारी जमिनीत नत्रयुक्त खते अत्यल्प द्यावी. ती जर जास्त झाली तर छाटणी व्यवस्थित केली तरी शाखीय वाढ वेगाने होऊन फूल लागत नाही. झाडाची वाढ होऊन शेंगा लवकर याव्यात या हेतूने नत्रयुक्त खताचा वापर अधिक केल्याने शाखीय वाढ अनावश्यक होते व फूल लागत नाही किंवा ते कमी लागते. फूल लागल्यानंतर २ महिन्यांनी शेंगा लागतात. दक्षिणोत्तर लागवड केल्यामुळे सुर्यप्रकाश भरपूर मिळून ७ ते ८ व्या महिन्यात भरपूर पोषण झालेल्या शेंगा मिळतात. सप्तामृत फवारणी व कल्पतरू खत वापरल्यास शेंगा अतिशय चविष्ट तयार होतात. रंग व चव चांगली मिळावी यासाठी राईपनर वापरावे. शेंगा हिरव्या होण्यासाठी थ्राईवर, क्रॉंपशाईनरचा वापर करावा. कीड-रोग प्रतिबंधासाठी प्रोटेक्टंट, हार्मोनीचा वापरा करावा.\n* कीड व रोग नियंत्रण : जून-जुलैमध्ये रोपे जेव्हा लहान असतात, तेव्हा पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव संभवतो. या काळात अळीस खाण्यास शेतात इतर पिके नसल्याने ती शेवग्याच्या रोपांवर तुटून पडते. त्यामुळे पानाच्या फक्त शिरा किंवा रेषा राहतात. प्रोटेक्टंटन व स्प्लेंडरने थंडीत व पावसाळ्यात येणारा मावा, तुडतुडे जातात. परंतु या अळीच्या बंदोबस्तासाठी अति विषारी कीटकनाशकाचा वापर करावा लागतो. म्हणून प्रतिबंधात्मक उपाय फार महत्त्वाचा आहे. कीड लागल्यानंतर उपाय हा खर्चिक, नियंत्रणाबाहेर व नुकसानकारक ठरतो.\n* फुले न लागण्याची फुलगळीची करणे : साधारण ६ ते ७ महिन्यात फुले येतात. फुले लागण्यास अनुकूल काळ २५ ते ३० डी. सेल्सिअस तापमान व ६२ ते ६५ % आर्द्रता असावी लागते. तापमान १२ डी. सेल्सिअसपेक्षा कमी असल्यास फूल लागत नाही. त्याचबरोबर अधिक आर्द्रता व अधिक तापमानात (४० डी. सेल्सिअसच्या पुढे) फुलगळ होते. कारण अधिक उष्णतेच्या आघातामुळे फुलांचा दांडा हा नाजूक व टाचणीच्या आकाराचा असल्याने त्यातील पाण्याचे प्रमाण कमी होते व ते वाऱ्याने लगेच गळून जाते.\nफुलगळीचे प्रमाण दुपारी १ ते ४ वाजण्याच्या काळात अधिक असते. अधिक पाणी दिल्यास व थंडीचे प्रमाण वाढल्यास ती देठाजवळ नाजूक बनतात व ती लिबलिबीत झाल्याने वाऱ्याच्या झोताने गळून जातात. म्हणून कमी किंवा अधिक पाणी, अधिक उष्णता, अधिक गारठा ही फुलगळीची मुख्य कारणे आहेत. या गोष्टीमुळे शेंगा कमी लागतात. साधारणत: मे महिन्यात लागलेल्या फुलांना जून-जुलैमध्ये शेंगा झपाट्याने वाढतात. २५ ते ३० डी. सेल्सिअस तापमान असलेल्या ठिकाणी फूल व शेंगा लागण्याचे प्रमाण वाढून २ ते ३ महिन्यात ३०० ते ४०० शेंगा एका झाडास लागतात. येथे एकरी २०० ते ५०० किलो शेंगा तोड्याला निघतात. शेंगा आठवड्याने अथवा आठवड्यातून दोनदा तोडाव्यात, म्हणजे पुढील शेंगा लगेच पोसतात.\n* वातावरणाचा फलधारणा व शेंगा लागण्यावर होणारा परिणाम : जेव्हा तापमान ८ डी. ते १२ डी. सेल्सिअसचे दरम्यान थंडीमध्ये (डिसेंबर - जानेवारी - फेब्रुवारी) असते, तेव्हा जादा पाणी (आठवड्याला किंवा त्याच्याही अगोदर) दिले गेल्यास हवेमध्ये ओलावा, जमिनीत प्रमाणापेक्षा जास्त ओलावा, त्यामुळे फुलकळी लागता फांद्या अस्ताव्यस्त जोमाने सरळ १० - १५ फुटापर्यंत बेशरमी (महानंदा) सारख्या किंबहुना त्याकाळात छाटणी न केल्यास त्याहून अधिक वाढतात. तेव्हा फांधांची जाडी हाताच्या ते पायाच्या अंगठ्याच्या आकाराची राहते. परिणामी फुल लागतच नाही.\nशेंगा जांभळ्या का होतात किंवा फिक्कट रंग का होतो : याचे कारण म्हणजे जमिनीचा मगदूर हा कधीच एकसारखा नसतो. पावसाचे प्रमाण अधिक झाल्याने ज्या ठिकाणी पाणी साचते, निचरा होत नाही, तेथे क्षाराचे प्रमाण वाढलेले असते. याकाळात शेंगा ह्या साधारण सनकाडीच्या, तुरखाटीच्या आकाराच्या असतात. त्यावेळी दुपारच्या उन्हाच्या तिरपेवर शेंगावर तपकिरी रंगाचा डाग तयार होतो किंवा ज्यावेळेस दव पडते, तेव्हा शेंगेच्या ज्या भागावर दव पडते त्या ठिकाणी तपकिरी रंगाचा डाग पडतो. परंतु क्रॉंपशाईनरचे प्रमाण सातत्याने ठेवले तर दव शेंगेवरून सटकून जाते. (संदर्भ : कृषी विज्ञान, मार्च २०१२, पान नं. ११) येथे डाग पडत नाही. कोवळ्या शेंगा अति उष्णतेने जांभळ्या होतात. तर काही शेंगा ह्या खालून टोकाकडून जांभळ्या होऊन वाळतात. याला कारण हवेतील, जमिनीतील अति उष्णता. पाऊस पडल्यापडल्या जमिनीतील उष्णतेची वाफा बाहेर येते. तसेच वरून उष्णतेचे प्रमाण अधिक असल्याने शेंगातील पाण्याचे बाष्पीभवन होऊन शेंगा टोकाला फुटून वाळतात. साधारणत: ९ इंचपासून ते दिड फुटापर्यंत शेंगा जाड आणि टोकाकडे व देठाला सुकतात. यासाठी सप्तामृताचा वापर सल्ल्यानुसार करावा, म्हणजे काही अंशी यावर मात करता येईल.\n* शेंगा आखुड, लांबट, बारीक, वेड्यावाकड्या निघण्याची कारणे व उपाय : नवीन लागवडीच्या 'सिद्धीविनायक' शेवग्यास सातव्या महिन्यात शेंगा लागतात. तेव्हा विविध कारणांमुळे मुख्य खोड व फांद्या ह्या चांगल्या न पोसल्या जाता त्या बारीक राहतात. त्यामुळे शेंगा आखुड, लांब, बारीक, वेड्यावाकड्या निपजतात. ज्या झाडाच्या भागावर सुर्यप्रकाश चांगला मिळतो. तेथे विकृती की प्रमाणात आढळते, पण बदलत्या, थंड, ढगाळ हवामानात जमिनीतील व हवेतील कमी - जास्त आर्दता त्यामुळे फुलगळ, शेंगा कमी - अधिक लागणे असे घडते.\nतेव्हा मुख्य खोड पोटरीसारखे होण्यासाठी पहिले २ वर्ष तरी लागतात. फांद्या हाताच्या, पानाच्या अंगड्यासारख्या व हाताच्या मनगटासारख्या झाल्या म्हणजे फुलांचे व शेंगा पोसण्याचे तसेच शेंगा अधिक लागण्याचे प्रमाण वाढते.\n* उत्पन्नातील चढ उतार : वर सांगितल्याप्रमाणे शेंगा फूल लागल्यानंतर त्या झपाट्याने वाढाव्यात म्हणून शेतकऱ्यांकडून रासायनिक खतांचा व पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र त्याने शाखीय वाढ अनावश्यक होऊन फुल व शेंगा कमी लागतात. हे जर खत व पाण्याच्या वापरत चढ-उतार न केल्यास नवीन फूल निधते व शेंगा पोसतात. जेवढ्या शेंगा आपण तोडू तेवढ्याच पुढील शेंगा पोसतात. शेंगाची काढणी आठवड्यातून एकदा ते दोनदा सकाळी (६ ते ८ वा.) किंवा संध्याकाळी (४ ते ७ वा.) सुर्यास्ताच्या अगोदर एक तास व त्यानंतर एक तास करावी. शेंगा खाली पडू देऊ नये. त्या जमा करून सावलीत झाडाखाली ठेवाव्य��त.\nशेंगा मार्केटला नेताना कशा भराव्यात : शेंगा मार्केटला नेताना पोत्याच्या किलतानात भरून न्याव्यात. यासाठी पोत्याचा भोत आडव्या लांब बाजूने उसवून दोन्ही अरुंद बाजूला दंडगोलाकर बॅरलच्या आकारासारखा आकार तयार करून भोत पाण्याने भिजवून घ्यावा आणि त्यामध्ये आडव्या बाजूने शेवग्याच्या शेंगा रचून त्यावर कडूलिंबाच किंवा सिताफळाचा पाला अंथरूण पोते वरून शिवून घ्यावे. अशा पद्धतीने पॅकिंग केलेल्या शेंगांचा टिकाऊपणा वाढतो. शेंगांची टोके मोडत नाहीत. त्यामुळे भाव अधिक मिळतो. शेंगांचा बंडल टेम्पोमध्ये सर्वात वर ठेवावा म्हणजे शेंगा खराब होणार नाहीत.\n* शेंगा विक्री करताना : हातगाडीवर शेंगा विकाणारे गिऱ्हाईकाला शेंगा दिसाव्यात म्हणून उभ्या मांडतात. यामध्ये शेगांची टोके वरच्या बाजूला आल्याने उन्हाने बाष्पीभवन होऊन शेंगाची टोके उचकटली (तडकली) जातात. परिणामी वजन घटल्याने विक्रेत्याचे नुकसान होते, तर ग्राहकाला टोकाकडून वाळलेली शेंग घ्यावी लागत असल्याने शेंगेस मुळची चव राहात नाही. यासाठी हातगाडीवर शेंगा ह्या उभ्या न ठेवता आडव्या ठेवाव्यात. उभ्या ठेवायच्या झाल्यास लहान बादलीमध्ये पाणी घेऊन त्यात त्या शेंगा उभ्या ठेवाव्यात. म्हणजे त्या वाळत नाहीत आणि हिरव्या राहिल्याने विक्रेता व ग्राहकाचेही नुकसान टळते.\nएका किलोमध्ये १६ ते २० शेंगा बसतात. काही ठिकाणी शेंगाचे बोटाएवढे तुकडे करून २ ते ३ रुपयाला १ तुकडा प्रमाणे विक्री होते, तर सोलापूर भागात ३ शेंगा ५ ते ८ रुपयाला विकल्या जातात. काही ठिकाणी किलोवर विकतात. अनेक शेतकऱ्यांचा अनुभव असा आहे की, एकदा या शेंगा गिऱ्हाईकाने नेल्यावर पुन्हा त्याच शेंगांची मागणी होते व मार्केटमध्ये १ ते २ तासात 'सिद्धीविनायक' शेवग्याची विक्री होते आणि त्यानंतर इतर शेंगा विकल्या जातात.\n* आंतरपीक : शेवग्याचे आंबा, चिकू, चिंच या फळझाडांमध्ये आंतरपीक घेता येते. या फळझाडांचे उत्पादन चालू होण्यास ३ ते ४ वर्षाहून अधिक काळ लागतो. तोपर्यंत या शेवग्यापासून उत्पादन मिळते. तसेच शेवग्यामध्ये उन्हाळ्यात मेथी, कोथिंबीर, पालक, शेपू, पुदीना अशी एक ते दीड महिन्यात येणारी पालेभाज्यावर्गीय पिके आंतरपीक म्हणून घेत येतात. उन्हाळ्यात या पालेभाज्यांना तेजीचे मार्केट असते. तसेच कडक उन्हाळ्यात शेवग्याच्या पातळ सावलीत ही पाले���ाज्या पिके चांगली येतात. विशेष म्हणजे या आंतरापिकांना पाणी देताना शेवग्याला वेगळे पाणी देण्याची गरज भासत नाही. तर शेवग्यावर फवारणी करत असल्याने आंतरापिकांवर वेगळी फवारणी करण्याची गरज भासत नाही. असे सर्व व्यवस्थापन नीट जमल्यास शेवग्याचे उत्पन्न ४ ते ५ वर्षे तर चांगलेच मिळते, पण त्यातील आंतरपिके चांगली केल्यास पिकांची फेरपालट होऊन त्याहून अधिक काळ शेवगा उत्पन्न देतो असा अनुभव आहे. (संदर्भासाठी 'सिद्धीविनायक' शेवगा लागवड पुस्तक, पान नं. ४७ वरील श्री. वसंतराव काळे यांची मुलाखत पहावी.)...\nशेवग्यामध्ये काही शेतकऱ्यांनी कलिंगड, खरबूज, डांगर अशी वेलवर्गीय पिके घेतल्याचे आढळते आहे. तसेच कांदा हळद अशी देखील पिके घेतली आहे. मात्र हे सर्व हवामान अनुकूल असल्यास व योग्य व्यवस्थापनावर अवलंबून असते. अन्यथा या पिकांवरील रोगराई शेवग्यावर येते. त्याकरिता शक्यतो ३ - ४ महिन्यात येणारी व ज्यावर रोगाचा प्रादुर्भाव होतो अशी कांदा, भेंडी, वांगी, मिरची आणि आले. हळद तसेच वेलवर्गीय पिके (बुरशीचा प्रादुर्भाव होतो म्हणून) घेणे टाळावे. याकरिता वर सुचविलेली १ - १ महिन्यात येणारी पालेभाज्या पिके फक्त घ्यावीत.\n* क्षेत्रानुसार शेवगा लागवड : शेवग्याची लागवड करताना ज्यांच्याकडे अर्धा एकर जमीन आहे त्यांनी बांधाने शेवगा लावावा. १ एकर जमीन असणाऱ्यांनी १० गुंठे शेवगा लावावा. २ एकर क्षेत्र असणाऱ्यांनी अर्धा एकर, ५ एकर क्षेत्र असणाऱ्यांनी १ एकर, १० एकर किंवा त्यापेक्षा अधिक क्षेत्र असणाऱ्यांनी जास्तीत - जास्त २ एकर शेवगा लावावा. म्हणजे त्याचे व्यवस्थापन करणे शक्य होते. शेवग्यास मिळणाऱ्या बाजारभावामुळे हव्यासापोटी शेवग्याची लागवड याहून मोठ्या क्षेत्रावर केल्यास त्याची छाटणी, पाणी व्यवस्थापन न जमल्याने शेवग्याची अनावश्यक शाखीय वाढ होऊन माल लागत नाही. मग शेतकरी बियाला दोष देतात, हे पुर्णपणे चुकीचे आहे. याची सर्व जवाबदारी शेतकऱ्याची राहील.\n* हवामानातील बदल : अलिकडे रोज हवामान बदलत आहे. एकाच दिवशी सकाळी थंडी, धुके, सुरकी, दुपारी ऊन, संध्याकाळी ढगाळ हवा व झिमझिम पाऊस यातील एका सहा तासाच्या काळात वरीलप्रकारातील २ किंवा त्याहून अधिक प्रकारांना शेवग्यास तोंड द्यावे लागते. त्यामुळे उत्पन्न हे निसर्गावर आणि व्यवस्थापनावर अवलंबून असते, हे सर्वप्रथम शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावे. वरील पैकी कोणत्याही एका गोष्टीचा उत्पन्नावर विपरीत परिणाम होवू शकतो, त्यामुळे विक्रेता किंवा बियाणे कंपनी उत्पन्नाची कोणतीही हमी देत नाही. त्यासाठी वरील सर्व गोष्टी कटाक्षाने पाळाव्यात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z80627053752/view", "date_download": "2019-02-20T12:00:04Z", "digest": "sha1:2NCO7BW2LX6HVBNZHUCTXPX5CHQLNKVG", "length": 10594, "nlines": 159, "source_domain": "www.transliteral.org", "title": "श्री कृष्णा माहात्म्य - अध्याय ४९", "raw_content": "\nविविध पूजा अथवा होम प्रसंगी स्त्रीने पुरूषाच्या कोणत्या अंगास बसावे आणि हाताला हात कां लावावा\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पुराणे|श्री कृष्णा माहात्म्य|\nश्री कृष्णा माहात्म्य - अध्याय ४९\nविष्णूंच्या चरणांपासून कृष्णा नदी उत्पन्न झाली म्हणून तिचे पाणी विष्णुपादोदक आहे. त्यामुळे गंगेपेक्षाही तिचे महत्त्व अधिक आहे.\nरज तम सत्त्व जिचे ठायी ॥ लय पावता नुरे काई ॥ दावा तुमची तीच आई ॥ कृष्णाबाई संत हो ॥१॥\nम्हणे कार्तिक मुनिवराला ॥ याज्ञवल्क्यादि विप्रमेळा ॥ भृगुतीर्थापासाव गेला ॥ जंबुतीर्थासि पुढेची ॥२॥\nसिद्धि पावला जांबवान ॥ जेथे तयाचे चरित्रकथन ॥ करितो तुम्हाला सावध मन ॥ करोनि ऐका मुनी हो ॥३॥\nदैवत जयाचे घनश्याम ॥ लक्ष्मणाग्रज दयाब्धि राम ॥ तो जांबवंत भक्त परम ॥ बिळामाजि वसतसे ॥४॥\nपुढे युगांतरी कृष्ण ॥ स्यमंतकाचा हेतू धरून ॥ येता बिळामाजि कदन ॥ करी जांबवान तयासी ॥५॥\nयुद्धाशेवटी कृष्णमूर्ती ॥ दिसे साक्षात दाशरथी ॥ तदा होवोनि चकित चित्ती ॥ चुकलो चुकलो म्हणतसे ॥६॥\nकरोनि साष्टांग दंडवत ॥ कन्यारत्‍न मग तया देत ॥ यापरी कृष्णासि करोनि शांत ॥ जांबवंत बोळवी ॥७॥\nपरी लागला मनी चटका ॥ स्वामिद्रोह घडला निका ॥ म्हणे आता ह्या पातका ॥ जाळू काय तर्‍हेने ॥८॥\nतव दरिद्रियासी चिंतामणी ॥ तैसे भेटती अवचित मुनी ॥ पाय तयांचे प्रेमे धरोनी ॥ वृत्त निवेदन करीतसे ॥९॥\nम्हणे आता उद्धरा स्वामी ॥ पापसागरी बुडालो मी ॥ कुळदैवत सीताभिरामी ॥ अभेद मन व्हावया ॥१०॥\nप्रार्थना ऐकोनिया ऐसी ॥ ऋषी म्हणती धन्य आहेसी ॥ परी जावे कृष्णावेणीसी ॥ पापनिष्कृती कराया ॥११॥\nकृष्णेमाजी महातीर्थ ॥ असे विरजानाम विख्यात ॥ तेथ राहता पाप नष्ट ॥ होईल निश्चये तुझे बा ॥१२॥\nऐसा मुनींचा बोल ऐकून ॥ सवेंचि गेला जांबवान ॥ तेथ भार्गवतीर्थाहुन ॥ तीन बाणांवरी असे जे ॥१३॥\nक��ष्णास्नान सहा मास ॥ करी श्रीरामपूजनास ॥ तदा कृष्णा समक्ष त्यास ॥ होवोनि म्हणे मुनी हो ॥१४॥\nरामभक्ता जांबवंता ॥ निष्पाप जाहलासि तू आता ॥ होईल तुझे नाम तीर्था ॥ या आजपासुनी ॥१५॥\nऐसे बोलोनी विष्णुरूपिणी ॥ गुप्त जाहली तेच क्षणी ॥ जांबवंते आश्रम करोनी ॥ तीर्थी तेज ठेविले ॥१६॥\nम्हणे मुनीला शिवकुमार ॥ जंबुतीर्थी स्नान कर ॥ करोनि पाहे शंकरा जर ॥ तरी शुद्ध मन होतसे ॥१७॥\nजंबुतीर्थ परम पवित्र ॥ आख्यान तयाचे अति विचित्र ॥ ऐकोनि मिळे भोग इह परत्र ॥ भक्ति मात्र असावी ॥१८॥\nउत्तराध्यायी सर्व मुनी ॥ प्रश्न करतील शंका येऊनी ॥ उत्तर तयाचे देवसेनानी ॥ सांगेल प्रेमपूर्वक ॥१९॥\nकृष्णकथा इक्षुदंड ॥ चाखोनि पाहता रस उदंड ॥ पावाल तृप्ति तेणे अखंड ॥ एकुणपन्नासावा अध्याय हा ॥२०॥\nइति स्कंदपुराणे श्रीकृष्णामाहात्म्ये जंबुतीर्थवर्णनं नाम एकोनपंचाशत्तमोऽध्यायः ॥४९॥\nपु. ( कु . ) वाजविण्याचा टाळ . [ सं . चक्र , प्रा . चक्कय \nपापा पासून मुक्त होण्यासाठी काय उपाय करावेत\nशिवचरित्र - लेख १७\nशिवचरित्र - लेख १६\nशिवचरित्र - लेख १५\nशिवचरित्र - लेख १४\nशिवचरित्र - लेख १३\nशिवचरित्र - लेख १२\nशिवचरित्र - लेख ११\nशिवचरित्र - लेख १०\nशिवचरित्र - लेख ९\nशिवचरित्र - लेख ८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "http://2know.in/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%97%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%9D%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%AB%E0%A4%A4-%E0%A4%91%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%A8/", "date_download": "2019-02-20T11:57:39Z", "digest": "sha1:632ERGY27Q6APY7YDQQBDQW7AZ7RVFY6", "length": 10909, "nlines": 46, "source_domain": "2know.in", "title": "गुगल म्युझिक, मोफत ऑनलाईन गाणी", "raw_content": "\nगुगल म्युझिक, मोफत ऑनलाईन गाणी\nRohan December 11, 2010 ऑनलाईन गाणी, काळ, गाणी, गाणे, गुगल, गुगल म्युझिक, मोफत, म्युझिक, शोध, हिंदी गाणी\nसाधा-सोपा युजर फ्रेंडली इंटरफेस आणि अतिशय उपयुक्त सेवा, ही गुगलची ठळक दोन वैशिष्ट्ये म्हणावी लागतील. गुगलच्या भारतीय लॅबने अशीच एक उत्तम सेवा आता आपल्या भेटीसाठी आणली आहे, तिचं नाव आहे, ‘गुगल म्युझिक’. ‘गुगल म्युझिक’ वापरुन आपण नवी, जुनी अशी असंख्य हिंदी गाणी ऑनलाईन ऐकू शकतो. ही सेवा पूर्णपणे मोफत आहे आणि त्यासाठी आपल्याला कोणतीही किंमत मोजावी लागणार नाही. वापरकरत्यांना ऑनलाईन मोफत गाणी ऐकता यावीत यासाठी गुगलने in.com, saavn.com आणि saregama.com या वेबसाईट्सची मदत घेतल्याचे दिसून येतंय. अर्थात प्रत्यक्षात in, saavn, saregama या वेबसाईट्सवर जाऊनदेखील आपण ऑनलाईन संगित���चा आनंद घेऊ शकतो. पण गुगलचा जाहिरातींशिवाय असलेला साधा-सोपा इंटरफेसच ऑनलाईन गाणी ऐकण्याबाबत उजवा वाटतो.\n‘गुगल म्युझिक’ या सेवेचा आनंद घेण्यासाठी आपण या इथे क्लिक करु शकता. वर सांगितल्याप्रमाणे ‘गुगल म्युझिक’ हे गुगलच्या भारतीय लॅबचे उत्पादन आहे. गुगल म्युझिकच्या पानावर गेल्यानंतर आपल्याला त्या तिथे एक सर्च बॉक्स दिसून येईल. तिथे आपण कलाकाराचे नाव, सिनेमाचे नाव, अल्बमचे नाव किंवा प्रत्यक्षात एखाद्या गाण्याचे नाव टाकून हव्या त्या आवडीच्या गाण्याचा शोध घेऊ शकतो. सर्च बॉक्सच्या खाली अगदी अलिकडच्या काळातील सिनेमांची गाणी ऐकण्याबाबतची सोय करुन देण्यात आली आहे.\nगुगल म्युझिक – hum tum या शब्दासाठी ९० च्या दशकात सिमित केलेला शोध\n‘गुगल म्युझिक’च्या सर्च बॉक्समधून गाण्याशी संबंधीत एखाद्या शब्दाचा शोध घेतल्यानंतर पुढच्या पानावर आपल्याला शोध परिणाम दिसून येतील. यावेळी आपण त्या पानाच्या डाव्या बाजूला साईडबारमध्ये पाहिल्यास आपल्याला काळानुरुप गाणे निवडण्याचे स्वातंत्र्य दिसून येईल. उदाहरणार्थ, मी सर्च बॉक्स मध्ये ‘hum tum’ असं टाईप करुन शोध घेतल्यानंतर येणारं पान हे अनेक शोध परिणाम घेऊन आलं. त्यात अगदी जुन्या काळापासून ते आजपर्यंतच्या गाण्यांचा समावेश होता. आता मी डाव्या बाजूच्या साईडबारमधून 90’s वर क्लिक केलं, अशावेळी शोध परिणाम हे 9० च्या दशकातील गाण्यापर्यंतच सिमित राहिले. अगदी असंच old, 70’s, 80’s, 2000’s, This year या पर्यायांचा वापर करुन आपण गाण्यांचे शोध परिणाम ठराविक कालखंडामध्ये सिमित करु शकतो. त्यामुळे आपल्याला आपल्या आवडीचं गाणं शोधणं हे अधिक सोपं जाणार आहे. काही लोकांना ठराविक कालखंडातील (कदाचीत ते प्रेमात पडले त्या काळातील) गाणी ऐकणंच जास्त पसंद असतं. अशा लोकांनादेखील याचा चांगला उपयोग होऊ शकतो.\n‘गुगल म्युझिक’चं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आपण जेंव्हा एखाद्या गाण्याचे ‘प्ले बटण’ दाबतो, त्यावेळी एक लहानशी नवीन विंडो ओपन होते. त्या विंडोमध्ये ते गाणे सुरु होण्यासाठी, ऐकू येण्यासाठी आवश्यक असा ‘म्युझिक प्लेअर’ असतो. या म्युझिक प्लेअरवरील बटणांच्या सहाय्याने आपण गाण्याचा आवाज कमी-जास्त करु शकतो अथवा ते गाणे पुढे-मागे ढकलू शकतो. हे गाणे नवीन विंडोत सुरु असल्याने, आपण आपल्या मुख्य ब्राऊजरमध्ये गाण्याचा आनंद घेत घेत विनाअडथळा आप��े नेट सर्फिंगचे कामही सुरु ठेऊ शकतो. एकंदरीत सांगायचं झालं, तर ‘गुगल म्युझिक’ ही साधी-सोपी मोफत ऑनलाईन हिंदी गाण्यांचा आनंद देणारी सुविधा आहे.\nलेखक – रोहन जगताप\n© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.\nरोहन जगताप हा एक अभियंता आहे. जानेवारी २०१० मध्ये त्याने 2know.in हा मराठी ब्लॉग सुरु केला. 2know.in हा ब्लॉग इंटरनेट, संगणक, मोबाईल, अनुप्रयोग, इत्यादी विषयांना स्पर्श करतो. या ब्लॉगला २०१० साली स्टार माझा चॅनलचा ‘ब्लॉग माझा’ पुरस्कार मिळाला आहे. वाचकांनी इंटरनेट व तंत्रज्ञान संदर्भात काही प्रश्न असल्यास या इथे प्रतिक्रियांच्या माध्यमातून विचारावेत ही नम्र विनंती. इतर कामासाठी संपर्क - 2know.in@gmail.com.\nमोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग\nहजारो इंग्लिश पुस्तके मोफत\nबॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे\nवर्ड फाईल PDFमध्ये बदलणे\nSBI ATM केंद्रात पैसे जमा करणे\nलॅपटॉप स्पिकर लॅपटॉपशिवाय वापरणे\nअनुदिनी कशी तयार करावी\nखाली आपला ईमेल अ‍ॅड्रेस देऊन Subscribe वर क्लिक केल्यास 2know.in वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची ‘नोंद’ आपल्याला ईमेलवर मिळेल.\nअडलेल्या इंग्लिश शब्दांपासून शब्दकोश तयार करा\n****** पासवर्ड कसा पहायचा\nमोफत मराठी, इंग्रजी, हिंदी शब्दकोश\nलिंक शेअर करुन जास्त पैसे कमवणे\nफेसबुक, गुगल चे मराठी भाषांतर\nगुगल चा मराठी शोध, मराठी गुगल\n****** पासवर्ड कसा पहायचा\n© कॉपिराईट २०१० - २०१५ - 2know.in. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-October2015-Gavha.html", "date_download": "2019-02-20T12:06:04Z", "digest": "sha1:G56QUBCDWXUMVZGK52OVAUKJXPZ655RJ", "length": 5871, "nlines": 20, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology -डा.बावसकर टेक्नालाजि - 'कुदरत' गव्हाचे बेण्याने कमी पाण्यावर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळे घडली आमची 'कुदरत'", "raw_content": "\n'कुदरत' गव्हाचे बेण्याने कमी पाण्यावर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळे घडली आमची 'कुदरत'\nश्री. अंकुश बाबुराव मोहिते, मु.पो. शिनगरवाडी (टाकळी हाजी), ता. शिरूर, जि. पुणे. मोबा. ९४०४२४४५१७\nमाझा जन्म (१९५५) भायखळा (मुंबई) येथील, आमची शिरूरला वडीलोपार्जित ७ एकर जमीन होती. शिरूर तालुका हा ५० वर्षापुर्वी दुष्काळी होता. त्यामुळे शेती पिकत नसे. म्हणून आम्ही मुंबईलाच स्थायिक झालो. शिक्षण मुंबईत पुर्ण झाल्यावर ३५ वर्षे कॉलेजमध्ये लेखनिक पदावर नोकरी केली. आता २००८ साली निवृत्त झाल्यान���तर शेती करू लागलो.\nपहिले २ - ३ वर्षे प्रायोगिक तत्वावर शेती केली. ३ वर्षापुर्वी 'सिद्धीविनायक' शेवग्याची ४०० झाडे लावली होती. तेव्हापासून सरांची व या तंत्रज्ञानाची ओळख झाली. शेवग्याचे उत्पादन भरपूर आले, मात्र मजुरांअभावी शेगांची विक्री करू शकलो नाही. यामुळे तो काढून टाकला. त्यानंतर गेल्यावर्षी रब्बीत कुदरत १७ या गव्हाची २ एकरमध्ये पेरणी केली. तसेच याबरोबर १ एकरमध्ये पेरणी केली. तसेच याबरोबर १ एकर गावरान हरभरा केला. या पिकांना शेणखत नसल्याने पिकांची अवस्था बिकट होती. तसेच गहू पोसण्याच्या अवस्थेत पिकाला पाण्याची गरज होती मात्र ते देऊ शकलो नाही. तरीही डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या फवारण्यांनी आम्हास तारले.\n महिन्यात असताना मावा पडू नये तसेच फुटव्यांचे प्रमाण वाढून त्यांची वाढ होण्यासाठी सप्तामृताची पहिली फवारणी केली. त्याने गहू किडरोगमुक्त राहून आध समाधानकारक झाली. पुढे पोटरीत गहू असताना दुसरी फवारणी सप्तामृताची केली. त्याने ओंब्यांचा आकार व लांबी वाढली. गव्हाचे ओंबीतील दाण्यात चिक भरतेवेळी पाणी कमी पडल्याने देवू शकलो नाही. त्यावेळी पिकास पाण्याची अत्यंत गरज होती. मात्र ती भागवू साकलो नसल्याने या अवस्थेत पुन्हा सप्तामृताची तिसरी फवारणी केली तर सप्तामृतामुळे दाण्यांचे पोषण चांगले झाले. एरवी या अवस्थेत पाणी कमी पडल्यावर दाने पोचट राहिले असते. फवारणीमुळे दाण्यांचा आकार, वजन वाढून उठावदार दाणे तयार झाले. हा गहू फेब्रुवारी अखेरीस काढला तर २ एकरातून ४५ पोती गव्हाचे उत्पादन मिळाले. या गव्हाची चपाती अतिशय चवदार लागत आहे. अजून गव्हाची विक्री केली नाही.\nहरभऱ्यालादेखील गव्हाप्रमाणेच डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या ३ फवारण्या घेतल्या तर १ एकरात ९ पोती हरभरा झाला. या अनुभवातून यावर्षी देखील गहू, हरभऱ्याला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.misalpav.com/node/26693", "date_download": "2019-02-20T11:41:15Z", "digest": "sha1:URPEAOKKUMQRNBXU3EDXKLSEJM2IN2AE", "length": 77651, "nlines": 262, "source_domain": "www.misalpav.com", "title": "माझे पंतप्रधान[पदाच्या उमेदवारां(भाग: २/३)]वरील आक्षेप | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळ�� अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nशतशब्दकथा स्पर्धेसंबंधी सूचना :\nलेखकांनी कथा पाठवताना कथेतील शब्द प्रत्यक्ष मोजून १०० आहेत याची खात्री करावी ही विनंती. Microsoft Word मध्ये शब्द मोजू नयेत. विरामचिन्हांमुळे Microsoft Word चुकीची शब्दसंख्या दाखवत असल्याने हे करण्यात आले आहे.\nमाझे [मावळत्या (भागः१/३)] पंतप्रधानांवरील आक्षेप\nमाझे पंतप्रधान[पदाच्या उमेदवारां(भाग: २/३)]वरील आक्षेप\nमाझे पंतप्रधान[पदाच्या उमेदवारां(भाग: २/३)]वरील आक्षेप\nमाझे [मावळत्या (भागः१/३)] पंतप्रधानांवरील आक्षेप\nमाझे पंतप्रधान[पदाच्या उमेदवारां(भाग: २/३)]वरील आक्षेप\nमाझे पंतप्रधान[पदाच्या मुख्य इछुकां(भाग: ३/३)]वरील आक्षेप\n‹ माझे [मावळत्या (भागः१/३)] पंतप्रधानांवरील आक्षेप\nमाझे पंतप्रधान[पदाच्या मुख्य इछुकां(भाग: ३/३)]वरील आक्षेप ›\nगेल्या भागात (भाग १) सद्य/मावळत्या पंतप्रधानांवरील आक्षेप बघितले. या व यापुढील भागात आपण पंतप्रधानपदाचे एकमेव अधिकृतरीत्या घोषित उमेदवार श्री.नरेंद्र मोदी तसेच इतर संभाव्य शक्यता/इच्छुक जसे सर्वश्री राहुल गांधी, मुलायमसिंह यादव, शरद पवार, जयललिता, नितीश कुमार व अरविंद केजरीवाल यांच्यावरील माझ्या आक्षेपांची चर्चा करणार आहोत. त्यापैकी या भागात दोन राष्ट्रीय पक्षाचे नेते श्री नरेंद्र मोदी व श्री राहुल गांधी यांच्यावर माझे असलेले आक्षेप या भागात सांगतो.पुन्हा तोच डिस्केमर देतो की सदर मते ही माझी व्यक्तिगत मते असून ती विविध गोष्टींमुळे निर्माण झालेल्या माझ्या पर्सेप्शनवर आधारीत आहेत. अर्थातच विषयावरील समांतर चर्चेसाठी मंच खुला आहेच\nश्री नरेंद्र मोदी जेव्हा पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हा व त्यापुढील ४-५ वर्षात त्यांच्या उत्तम कार्यक्षमतेविषयी पेपरांमध्ये, मिडियात भरभरून येत होते. त्या लेखनातून/चर्चांतून माझी त्यांच्याविषयी एक प्रतिमाही तयार होत होती व त्यांच्याभोवती काही अपेक्षाही तयार होत होत्या. दरम्यान झालेल्या दंगली व त्यामुळे त्यांच्यावर झालेले भलेबुरे राजकीय परिणामही बघत होतो. मुळात दंगली वाईटच व त्या अनेकदा अनेक राज्यांत झाल्या आहेत व त्या न रोखू शकल्याबद्दल इतर मुख्यमंत्र्यांप्रमाणेच मी श्री मोदी यांनाही जबाबदा�� धरतो. खरंतर अशा वेळी कोणताही नेता सद्य कायद्याच्या चौकटीत एका प्रमाणाबाहेर तत्क्षणी काही करू शकतो का याबाबतीत मी साशंक आहे. कायद्याच्या दृष्टीने व चौकटीत जे करता येणे शक्य असते, त्यापैकी स्थानिक राजकारणाचे भान ठेवत जितके कोणताही बर्‍यापैकी कार्यक्षम मुख्यमंत्री करतो ते/तितके श्री.मोदी यांनीही केले असे म्हणणे आता (कोर्टाच्या निर्णयानंतर) प्राप्त आहे. त्यांनी प्रत्यक्ष भडकवल्याचा पुरावा मिळेपर्यंत एक पदसिद्ध व्यक्ती म्हणून त्यांच्यावर एका मर्यादेबाहेर विपरीत आरोप करत राहण्यात हशील नाही. काहींची अपेक्षा त्या चौकटीबाहेर जाऊनही त्यांनी काही करायला हवे होते अशी असेलही मात्र माझी किमान मोदी यांच्याकडून तशी अपेक्षा नाही. त्यामुळे जरी त्यांच्या तत्प्रसंगी घेतलेल्या भूमिकेबद्दल माझ्या मनात किंतू खेद/असला -आहेच- तरी पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून मुख्य आक्षेपांमध्ये त्यांची गुजराथ दंगलींमधील भूमिका येत नाही हे आधीच स्पष्ट केले पाहिजे. याचा अर्थ ते जे वागले त्याचे मी समर्थन करतो असे नाही, तर या लेखाचा विषय माझे मुख्यमंत्र्यांवरील आक्षेप नसून त्यांच्यावरील पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून असलेले आक्षेप असल्याने याहून अधिक महत्त्व मी देऊ इच्छित नाही.\nमाझे श्री मोदी यांच्यावर भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार जे आक्षेप आहेत ते बर्‍यापैकी राजकीय स्वरूपाचे आहेत. आक्षेपांचे मी दोन भागात वर्गीकरण केले आहे.\nआक्षेप गट १: या गटातील आक्षेपांना मी म्हणेन भाजपाचे 'काँग्रेसीकरण' करणे. यावर अधिक विस्ताराने लिहिण्याआधी \"भाजपा\" या पक्षाबद्दल लिहिणे गरजेचे आहे. भारतीय जनता पक्ष आपल्या जन्मापासून 'पार्टी विथ डिफरन्स\" हे वाक्य मिरवत आला आहे. माझ्यासाठी खरोखर या पक्षात मला एक मोठा फरक दिसत असे. तो म्हणजे भरपूर कार्यकर्त्यांचे मोहोळ व त्याचबरोबर एकापेक्षा एक भिन्न तरीही प्रभावी विचारधारांचे प्रतिनिधित्त्व करणार्‍या नेत्यांचा पक्ष काँग्रेसपक्षाबद्दल माझी सर्वात मोठी तक्रार होती ती म्हणजे पारदर्शकतेचा अभाव, एककेंद्री कार्यपद्धती, एका घराण्याशी संबंधीत व्यक्तींना अनन्यसाधारण महत्त्व देणे वगैरे वगैरे. अर्थात राजीव गांधी यांच्या अकस्मात निधनानंतरच्या दशकात विखुरलेल्या काँग्रेसपक्षाची व्यक्तिपूजा ही गरज होती हे मान्य केले तरी तो काही अनुकरणीय गुण नव्हे, लोकशाही मानणार्‍या पक्षाला तर नव्हेच नव्हे.\nमोदींचे राष्ट्रीय कार्यकारिणीत व तिथून अतिशय कमी वेळात पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून झालेल्या आगमनानंतर भाजपाच्या प्रतिमेत एक मोठा फरक पडला (आक्षेप १.१) भाजपा व्यक्तीकेंद्रीत पक्ष झाला. मोदींच्या आधीच्या पार्लमेंटरी बोर्डाकडे बघा. श्री जेटली व श्रीमती स्वराज, श्री. अडवाणी, श्री जोशी, आधी श्री वाजपेयी, श्री अनंतकुमार यांच्यासारखे वेगवेगळ्या भागातीलच नव्हे तर वेगवेगळ्या सपोर्ट बेसचे प्रतिनिधित्त्व करणारे गट बोर्डात होते व भाजपा या पक्षाची म्हणून जी भूमिका घेतली जात होती ती नेहमी एकाच व्यक्तीची भूमिका असल्याचे फारसे कधी दिसले नाही. नेहमी चर्चा करून बर्‍यापैकी लोकशाही पद्धतीने निर्णय होताना दिसत. मोदींच्या आगमनानंतर सगळे चित्र पालटले. बाकीच्या व्यक्तींची मते ऐकू येणे कमी झाले, इतकेच नव्हे तर मोदींच्या विपरीत मते असणारे हा हा म्हणता दिसेनासे होऊ लागले. काँग्रेसमध्ये कसे गांधी परिवाराविरुद्ध जरा कोणी बोलले की ज्यांना ज्यांना शक्य आहे ती सारी काँग्रेसची जनता त्याचा समाचार घ्यायला धावते. भाजपामध्येही (चक्क) तेच चित्र दिसू लागले. मोदींबद्दल विरुद्ध काही बोला किंबहूना अगदी आक्षेपही नोंदवा तुम्ही लगेच स्युडोसेक्युलरिस्ट, देशद्रोही वगैरे व्हायला लागलात.\nमाझ्यासाठी याआधी भाजपा हा काँग्रेसला एक स्वतंत्र पर्याय असे. (आक्षेप १.२) मोदींच्या आगमनानंतर भाजपा हा काँग्रेसचा वेगळा फ्लेवर वाटू लागला आहे. काँग्रेस हा भांडवलशहांचा, जुन्या वतनदारांचा, संस्थानिकांचा पक्ष होता - आहे. कोणत्याही राज्यातील मोठ मोठे नेते हे त्या त्या भागातील एकेकाळचे जहांगीरदार, वतनदार तरी आहेत किंवा कारखानदार तरी. मोदी हे स्वतः यापैकी कोणी नाहीत हे त्यांचे या पाश्वभुमीवर वेगळेपण जरूर आहे. पण मोदी 'गुजरात' पॅटर्न म्हणून जे टेबलवर घेऊन येतात त्यात अंमलबजावणीतील वेग व पद्धत हा फरक बाजूला केला तर तात्त्विकदृष्ट्या काँग्रेसपेक्षा वेगळे काय आहे अंमलबजावणीतील फरक गौण आहे असे नाही, पण त्यामुळे केवळ वेगळा फ्लेवर येतो, मुळातून वेगळा असा पर्याय उभा राहत नाही.\nमनमोहनसिंग यांच्या अकार्यक्षमतेवर म्हणा किंवा राजकीय नेतृत्त्वाला म्हणा जनता वैतागली आहे हे खरे. आणि त्या पार्श���वभूमीवर 'जलद निर्णयक्षमता' व 'झटपट अंमलबजावणी' करणारा नेता म्हणून मोदींचे नाव पुढे करणे ही कल्पक व मोहात पाडणारी चाल नक्कीच आहे. (आक्षेप १.३) मात्र स्वतः मोदींनी विविध गैरसोयीच्या प्रश्नावर कोणतीही ठाम भूमिका मांडलेली दिसत नाही - अगदी गांधींप्रमाणेच भाजपाचे एकमेव पंतप्रधान श्री.वाजपेयी यांच्याशी तुलना होणे माझ्यापुरते अपरिहार्य आहे. आणि त्यांच्याशी तुलना करता तत्कालीन बहुतांश प्रश्नावर वेगळी व पक्षाशी प्रामाणिक तरीही ठाम भूमिका घेणारा व सर्वांना बरोबर घेऊन जाणारा नेता आणि मोदी यांची तुलना केल्यावर मोदी अगदीच फिके वाटू लागतात.\nकाँग्रेसच्या पद्धतीनेच काँग्रेसला चीतपट करायची रणनीती असेलही कदाचित पण मला मात्र मोदींनी पक्षाला बॅकसीटवर ठेवणे आवडत नाही हे ही खरे. माझ्या आक्षेपांचा दुसरा गट आहे मोदींच्या कार्यपद्धतीविषयी व विचारधारेविषयी. (आक्षेप गट२:) मोदींच्या आगमनानंतर निर्णयप्रक्रीयेत एकूणच लोकशाही तत्त्वांचा संकोच झाला आहे व एकाधिकारशाही वाढली आहे. मोदी पक्षाचे अधिकृत पंतप्रधानपदाचे उमेदवार आहे हे खरेय. त्यांना पक्षात मोठा पाठिंबा आहे हे ही खरेय पण म्हणून पक्षाची भूमिका ही एका व्यक्तीची भूमिका का व्हावी मोदींची निर्णयप्रकिया, अंमलबजावणी कशी असेल याची झलक त्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवरून करणे कठीण नसावे.\n(आक्षेप २.१) मोदींच्या कार्यपद्धतीत लोकशाही तत्त्वांचा अभाव/कमतरता. गुजरातमध्ये बघितलेत तर अनेक उल्लेखनीय कामे चाललेली दिसतील. मग तो टाटा नॅनो प्रकल्प असो किंवा आधुनिक पोर्टचे काम असो. शांघायसारख्या एका नव्या शहराचे निर्माण असो किंवा सरदारांचा पुतळा असो. ही कामे उल्लेखनीय, मोठी व अनेकदा कौतुकास्पद आहेत हे नक्की पण ती कामे कधी सुरू झाली, कशी अमलात आली याची कहाणी बघितलीत तर मी काय म्हणतोय याचा अंदाज यावा. मुळात यातील बहुतांश कामे ही श्री मोदी यांच्या कल्पनेतील उपज आहेत हे मान्य आहेच. पण त्याच्या अंमलबजावणीची पद्धत मला पूर्वीच्या राजांच्या कामासारखी वाटते. एखाद्या दिवशी त्यांनी उठून म्हणावे \"मला माझ्या राज्यात शांघायसारखे मोठ्ठे शहर हवे आहे. लागा कामाला\" की सगळ्या यंत्रणेने झडझडून कामाला लागावे, काही नियम/कायदे आड येत असल्यास ते बदलावेत/वाकवावेत प्रसंगी रद्द करावेत, मध्ये येणार्‍या ��्यक्तींना भरपूर पैसे मिळण्याची व्यवस्था करावी जेणेकरून विरोध दिसणार नाही आणि येनकेनप्रकारेण 'राजाच्या'कल्पनेतील शहर प्रत्यक्षात आणावे अर्थात जोपर्यंत राजाच्या कल्पना या खरोखरच कल्याणकारी असतील तोपर्यंत सर्वत्र गुणगान गायले जाईलही. मात्र मला यात लोककल्याणाबरोबरच मोदींची स्वतःच्या इमेज वर्धनाचाही मोठा भाग दिसतो. सर्वात मोठे शहर मी बांधले / मोठा पुतळा उभारला वगैरे आत्मस्तुती पुढे वाहवत जाऊन देशाला महागडी ठरू शकते, कारण एका व्यक्तीच्या आदेशावर अख्खी व्यवस्था स्वतःचे डोके व आक्षेप बाजूला सारून कामे करू लागली की याचे दूरगामी परिणाम भयंकर असतात. त्यापेक्षा कमी वेगाने परंतू अनेक व्यक्तींच्या विचारांतून तावून सुलाखून निघालेल्या विचारांना अनुसरून प्रगती करणार्‍या भारताच्या बाजूने मी आहे\nनुसता वेग असता तरी इतका प्रश्न नसता. इथे मला धोका दिसतो तो 'मनमानी'चा. (आक्षेप २.२) अपारदर्शकता आणि प्राथमिकता. माझा याच अंगाने जाणारा दुसरा आक्षेप आहे त्यांच्या कार्यपद्धतीतील अपारदर्शकता व त्यांच्या प्राथमिकतेला. (खरंतर याला पहिल्या गटातही टाकता येईल कारण काँग्रेसच्या राज्यातही पारदर्शकता नाहीच्चे - पण त्याची कारणे वेगळी आहेत - इथे गैरलागू) कोणत्याही एकानुवर्त कार्यपद्धतीत पारदर्शी कारभाराला फारशी जागा नसतेच. मोदी यांनी कित्येक वर्षे लोकायुक्त न नेमणे हा त्याच पद्धतीचा परिपाक. एकदा का लोकायुक्त आला की घेतलेल्या निर्णयाची चिकित्सा करणे आले. 'जलद निर्णय' घेताना काही नियम वाकवावे लागतात, काही रेव्हेन्युलाही प्रसंगी मुकावे लागते. एकदा का लोकायुक्त आला की त्याचा जाब/कारणे द्यावी लागणार. अर्थात हे केंद्रीय स्तरावर किती चालेल माहिती नाही पण मुळात ही प्रशासनाची मनमानी पद्धत मला घातक वाटते. (काँग्रेसच्या राज्यातही काही ठिकाणी लोकायुक्त नेमलेले नाहीत - ते ही मला मान्य नाही, मात्र ते इथे व्हॅलिड कारण असू शकत नाही). दुसरे जे मी प्राथमिकतेबद्दल म्हणतोय तो आक्षेप अगदीच वैयक्तिक पातळीवर आहे. तो असा की मोदींची प्राथमिकता भांडवल उभे करणे किंवा थोडक्यात 'बिझनेस' व मूलभूत सुविधांचा विकास आहे. जे माझ्या वैयक्तिक प्राथमिकतेशी जुळत नाही. भांडवल आले पाहिजे, गुंतवणूक झाली पाहिजे मात्र त्यासाठी कोणत्याही मार्गाची - प्रसंगी नियम निव्वळ मला स���यीचे नाहीत म्हणून वाकवायची माझी तयारी नाही. आणि यापेक्षा (वह्या वाटपा पलीकडचे)शिक्षण, आरोग्य (म्हणजे रक्तदान शिबिरे नव्हेत), व्यक्तीविकास, व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार इत्यादी गोष्टी माझ्यासाठी अधिक प्राथमिकतेवर आहेत. पैकी शेवटच्या दोघांचा (प्रसंगी तिघांचा) संकोच होण्याची शक्यता मला मोदींच्या अनुशासनपद्धतीत दिसते.\nइतर चिल्लर आक्षेपांत (आक्षेप २.३) मोदी आल्यानंतर गुजराथ हे(च) 'मॉडेल राज्य' आहे हे येते. गुजराथचा कित्ता सर्वत्र गिरवला जाईल. वगैरे वक्तव्ये सुरू झाली. भाजपाची सत्ता फक्त गुजरातमध्ये नाही. मध्य प्रदेश, छत्तिसगढ, गोवा या राज्यांतही पक्षाच्या मुख्यमंत्र्यांनी काही क्षेत्रांत उत्तम कामगिरी केली आहे. अशावेळी पक्षाची भूमिका निव्वळ गुजराथच्या मागे जाण्यास भाग पाडणे चिंताजनक आहे. माझ्या मते गुजराथपेक्षा कितीतरी चांगले प्रशासन गोव्यात आहे. निव्वळ मोदी गुजरातचे मुख्यमंत्री आहेत म्हणून त्यांनी माझीच पद्धत ब्येष्ट म्हणणं आणि तसं मनापासून समजणं हे त्यांच्या पद्धतीला सुटेबलच आहे म्हणा फक्त कसंय की ते पंतप्रधान देशाचे होणार आहेत गुजराथचे नव्हे\nअसो. अजूनही लिहिता येईल पण माझ्या त्यांच्यावरील मुख्य आक्षेपांसाठी इथे थांबतो\nराहुल गांधी यांच्याबद्दल फार लिहिण्याइतके त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल माहिती नाही पण गंमत अशी की त्यांच्यावर माझे असलेले आक्षेप व मोदींवरील आक्षेप एका गोष्टीत बरोब्बर जुळतात. तो म्हणजे (आक्षेप १) लोकशाहीचा संकोच. राहुल गांधी हे कोणतेही घटनात्मक पद भूषवीत नाहीत. त्यामुळे त्यांच्या प्राशासनिक कौशल्याबद्दल आपण नंतर बोलूयात. मात्र एक खासदार म्हणून त्यांची कारकीर्द अगदीच वाईट आहे. पूर्ण पाच वर्षात त्यांनी एकही प्रश्न लोकसभेत मांडलेला नाही. शेवटच्या लोकपाल विधेयकावरील तुटपुंजे भाषण सोडल्यास एकाही विधेयकावरील चर्चेत भाग घेतलेला नाही. (बरं आणि जे लोकपाल विधेयक सरकारने आणलं ते आणि श्री गांधी यांनी अण्णांच्या आंदोलनाच्यावेळी झटका आल्यासारखे शून्य प्रहरात त्यांच्या कल्पनेतील लोकपाल या संस्थेवर भाषण केले होते ते यांचा सुतराम संबंध नाही - तरी गांधी यांनी विधेयकाला पाठिंबाच दिला - तरी गांधी यांनी विधेयकाला पाठिंबाच दिला). इतकेच नाही तर थेट पंतप्रधानांना आपले निर्णय बदलायला भाग पाडून आपल्या लोकशाही तत्त्वांवरच्या निष्ठेचे प्रदर्शन केलेच). इतकेच नाही तर थेट पंतप्रधानांना आपले निर्णय बदलायला भाग पाडून आपल्या लोकशाही तत्त्वांवरच्या निष्ठेचे प्रदर्शन केलेच त्यांचा एकूणच आविर्भाव 'सरकार काय करतंय त्याकडे मी लक्ष ठेवून आहे' असा आढ्यतापूर्ण असतो.\nराहुल गांधीच्या प्राशासनिक पद्धतीविषयी बरीच माहिती उपलब्ध नाहीये पण त्यांची पद्धत (आक्षेप २) आपल्याभोवती एक विश्वस्तांचे कोंडाळे उभे करायचे व त्यांच्या सल्ल्याने व त्यांच्याच करवी कारभार हाकायचा या काँग्रेसी/गांधी परंपरेहून बरेच वेगळे वाटले नाही. अर्थातच त्यावर बरेच लिहून बोलून झाले आहे. अधिक टिका करण्यात हशील नाही मात्र हि पद्धत हल्लीच्या काळात वेडेपणाचे वाटते इतके खरे\nराहुल यांच्याकडून माझ्या फार अपेक्षा कधीच नव्हत्या - अजूनही नाहीत, त्यामुळे त्यांच्याबद्दल फार आक्षेप घेण्याइतका विचारही केला नाही. पण बेसिकली सांगायचं तर इतका अनअनुभवी, इंपल्सिव्ह व्यक्तीला पंतप्रधान होणे देशाला उपयुक्त नसेल इतकेच म्हणतो.\nकाय नको ते कळला\nकाय हवा ते कळाला तर अजून आवडेल.\nलेखमाला आक्षेपांविषयी असल्यामुळे फक्त काय नको ते येतंय समोर.\nकाय हवं यासाठी अपेक्षांविषयीची वेगळी लेखमाला चालू करावी लागेल त्यांना.\nपण आपल्याला काय हवं ते आपण प्रतिक्रीयांमधे लिहू शकतोच की.\nबाकी, लेखातल्या बर्‍याचशा आक्षेपांविषयी सहमत. राहुलला आपण पंतप्रधान पदाचा उमेदवार मानलंत हेच त्या माणसासाठी खूप आहे. :) तसंही भाजपा सोडून कुणी पंतप्रधानपदाचा उमेदवार दिलेला नाहीच (तशीही आपली प्रेसीडेंशीअल सिस्टीम नसून पार्लिमेंटरी सिस्टीम आहे त्यामुळे ते गरजेचं नाही).\nपंतप्रधान मुख्यत: लोकांचे प्रबोधन करणारा, त्यांच्याशी डायरेक्ट बांधीलकी असणारा असला पाहिजे. आपला राजीनामा खिशात ठेवणारा माणूसच नेता होउ शकतो. बाकीचे लीडर न होता डीलर होतात. व त्यांचे डीलिंग पक्षाचे खासदार, आमदार ,कार्यकर्ते यांच्याशी चालते. दाखवायला काहीतरी प्रगति ही सर्वानाच करावी लागते. तेवढी मनमोहन यानी केली आहे. देश घडवणे म्हणजे रस्ते, कारखाने नव्हेत नुसते. नागरिक, पोलीस, हेरखाते, सैन्य ई सर्व देशभक्तीने व्यापलेले असेल त्याला देश म्हणतात.\nमोदी यांच्या कार्यपद्धतीविषयी लेखात वर्णिलेल्या बह��तांश गोष्टी माध्यमांद्वारे कळत असल्यातरी त्यांचे खंदे समर्थक त्या कार्यपद्धतीने मिळणार्‍या निकालांवरच समाधानी असतात. मुख्यमंत्री म्हणून गुजरातसारख्या राज्यात सदर कार्यपद्धती चालत असेलही पण महाराष्ट्रासारख्या राज्यात ती चालणे अवघड आहे देशाच्या पंतप्रधानपदासाठी तर नक्कीच अयोग्य आहे.\nराज्य सरकारखेरीज भाजपमध्ये देखील त्यांची कार्यपद्धती ही भाजपचे चाहते असणार्‍या अनेकांना खूपते. संजय जोशी यांच्यासारख्या निस्पृह व राजकीय महत्वाकांक्षा नसणार्‍या कार्यकर्त्याचे पंख छाटण्याकरीता त्यांनी तत्कालीन पक्षाध्यक्षांना अक्षरशः ब्लॅकमेल केले.\nराहूल गांधींविषयी अन त्यांच्या समर्थकांविषयी फारसे काही बोलण्यासारखेच नाही. पंतप्रधानपदी बसण्यासाठी वयाची मर्यादा पार करण्याआधीपासूनच त्यांनी पंतप्रधानपद स्वतःकडे घ्यावे अशी मागणी करणार्‍यांकडून काय अपेक्षा ठेवावी.\nलोकांशी 'संवाद' असणारा नेता\nलोकांशी 'संवाद' असणारा नेता आता शोधावाच लागेल.\nगेल्या काही वर्षांत अनेक कारणांनी 'अस्मिता' अधिक पक्क्या होत गेल्याने सर्वसंमतीचा 'एक' नेता असण्याचा काळ आता कदाचित संपला आहे. त्यामुळे अनेक गटांना एकत्र बांधून, सर्वांबद्दल आदर राखून सर्वसहमतीचा कार्यक्रम राबवणारी व्यक्तीच नेतृत्व करु शकेल असं वाटतंय. पण ती व्यक्ती कोण असेल (हे दोघेही नाहीत), याबाबत आत्ता माझ्यासमोर स्पष्ट चित्र नाही.\nकवी हृदयाच्या वाजपेयींच्या मानाने मोदी फारच कोरडे वाटतात. कदाचीत मोदींची आक्रमकता त्याला कारणीभूत असेल. निवडणुका जींकणे, प्रशासन राबवणे वगैरे बाबतीत मोदींनी स्वतःला सिद्ध केलय. पण एकुणच भारताबद्दल आणि भारताच्या जागतीक स्थानाबद्दलची त्यांची समज पुरेशी स्पष्ट झालेली नाहि.\n२०व्या शतकाच्या शेवटी भारताने जे मुक्त आर्थीक धोरण स्वीकारले त्याला अनुकुल अशी प्रशासकीय व्यवस्था अजुनही निर्माण झालेली नाहि. ति लवकरात लवकर सिद्ध करायला मोदींना फार परिश्रम पडणार आहेत. शिवाय त्यांच्यावर वॉच ठेवणार्‍या यंत्रणा आता अधिकच जागृत आहेत. तेव्हढं पोटेन्शिअल दाखवायला केवळ गुजरातचा विकास पुरेसा नाहि. मोदींनी या बाबतीत काहि धोरण स्पष्ट केलेलं मी तरी वाचलं नाहि.\nमोदींकरता सर्वात अनुकुल फॅक्टर म्हणजे सध्याचे सरसंघचालक मोहन भागवत. त्यांचा जोर होता म्हणुन मोद��� इतक्या लवकर पीएम् पदाकरता नॉमीनेट झालेत. भागवत देखील टिपीकल संघी दुड्ढाचार्यांपेक्षा काहिसे वेगळे आहेत. त्यांचे हिंदु हार्डलायनींग बरच सॉफ्ट आणि काळाशी काहिसं सुसंगत आहे. स्वतः मोदी पैशाची ताकत समजुन आहेत व अर्थशक्तीपुढे धार्मीक कट्टरतेला स्थान देण्याची त्यांची प्रकृती नाहि. पण जर आर.एस.एस. मधे काहि बदल झालेत तर ति संघटना मोदींना किती अनुकुल राहिल व त्यांचा विरोध सहन करुन मोदी आपला अजेंडा तडीस नेतील काय हि शंका आहेच.\nछान आहे लेख मालिका. पुढील भागाच्या प्रतीक्षेत.\n​लेख आणि त्या निमित्ताने चालू झालेली चर्चा चांगलीच आहे.\nमी मोदींच्या बाजूने म्हणण्या पेक्षा, \"मोदी\" हे नाव \"रात को जब बच्चे सोते नही, तब...\" स्टाईल मधे \"गब्बर\" सारखे ज्या कारणाने वापरले त्याच्या विरोधात आहे आणि राहीन. (अर्थात त्यांच्या हातून काही अक्षम्य चुकीचे घडलेले सिद्ध झाले, तर त्याचे समर्थन करण्याचा प्रश्नच नाही.) बाकी उरते ते राजकारण, त्या संदर्भात...\nया नमनाच्या तेला नंतर मी इतकेच म्हणेन की मोदी हे \"आता\" राजकारणी आहेत. \"आता\" म्हणायचे कारण इतकेच की नव्वद्च्या साधारण मध्याच्या आधीपर्यंत ते संघाचे पूर्णकाळ प्रचारक होते. नंतर भाजपाला संघटनात्मक कौशल्य असलेल्यांची गरज आहे हे लक्षात घेऊन त्यांना प्रचारकी सोडून राजकारणात आणले गेले. (असेच प्रमोद महाजनांचे देखील होते). त्याच्या नंतर ते राजकारण समजून घेण्यासाठी पक्षात हळू हळू जबाबदार्‍या घेत राहीले आणि स्वतःच्या दाखवलेल्या गुणांमुळे त्यांना नंतर मुख्यमंत्री केले गेले. चावून चावून चोथा झालेला दंगलीचा विषय बाजूस ठेवून मुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द बघण्याच्या मुद्यावर:\nभाजपा व्यक्तीकेंद्रीत पक्ष झाला.\nमला तसे अजूनतरी वाटत नाही. ते कळायला अजून वेळ आहे. मला वाटते आहे, की वाजपेयींनंतर भाजपा प्रथमच (१००% नाही पण) बर्‍यापैकी नेतृत्व असलेला पक्ष झाला आहे. ९०च्या दशकात जेंव्हा भाजपाने अटलजींचे नाव पंतप्रधान पदासाठी नाव ठरवले तेंव्हा देखील भाजपा वाजपेयीकेंद्रीत अर्थात व्यक्तीकेद्रीत झाला असे म्हणता येऊ शकले असते. जिथे जिथे नेतृत्व दाखवायचे असते तेथे त्या नेतृत्वास पुढे करणे साहजीकच असते. त्यात काहीच गैर नाही. आज धोरणात्मक दृष्ट्या पाहीले तर, अरूण जेटली, सुषमा स्वराज ही (राष्ट्रीय नेतृत्वासाठी तरूण) न��वे कितीही चांगली आहेत असे वाटले तरी त्यांच्या नावाला संपूर्ण भाजपाच्या व्होटरबेस मधे पण पाठींबा मिळेल असे वाटत नाही, बाकीचा मोठा बेस तर सोडून द्या. आज मी अनेक बिगरभाजपा, बिगर संघ , अगदी ट्रॅडीशनली काँग्रेसकडे झुकणार्‍या व्यक्तींकडून पण ऐकत आहे की मोदीच फक्त होप्स आहेत. शेवटी ही स्पर्धा केवळ पक्ष / आघाडी कुठला/ली येतो/ते इतकीच राहू शकत नाही तर त्याचे नेतृत्व कोण करणार ह्यावर देखील अवलंबून राहू शकते. विचार करा, की उद्या काँग्रेस आघाडीने (आता शक्य नाही पण) प्रणवकुमार मुखर्जी, अथवा पी चिदंबरम किंवा (अगदीच अशक्य म्हणजे) शरद पवार यांचे नाव राहूल गांधींच्या ऐवजी पंतप्रधानपदासाठी जाहीर केले तर काय होईल. मला खात्री आहे की मोदींचा काही पाठींबा जाईल, जो आप ला देखील मिळू शकणार नाही. पण त्याच बरोबर काँग्रेसमधली अंतर्गत लाथाळी पण वाढू शकेल. अर्थात नो विन कंडीशन होईल...पण मुद्दा इतकाच की आत्ता व्यक्ती कोण हे दाखवणे आणि ठरवणे महत्वाचे आहे.\nमोदी 'गुजरात' पॅटर्न म्हणून जे टेबलवर घेऊन येतात त्यात अंमलबजावणीतील वेग व पद्धत हा फरक बाजूला केला तर तात्त्विकदृष्ट्या काँग्रेसपेक्षा वेगळे काय आहे\nकाँग्रेसच्या काही नेत्यांनी (जे आता काळाच्या पडद्याआड आहेत) कधीकाळी चांगले काम केले आहे. बाकी कोणी काय काम केले आहे ज्यांच्याशी मोदींनी केलेल्या अगदी भांडवलशाही म्हणालात तरी चालेल, पण त्या कामाशी तुलना होऊ शकते. दूसरे म्हणजे, भांडवलशाही म्हणजे वाईट, असे काही नाही. समाजवाद म्हणजे पण सगळेच वाईट असे म्हणायची इच्छा नाही. पण शेवटी इतके पब्लीक गुजरातमधे मोदींच्या मागे का आहे अगदी ज्यांचे इमोशनली ब्रेनवॉश करायचा खच्चून प्रयत्न झाला ते मुसलमान पण अगदी ज्यांचे इमोशनली ब्रेनवॉश करायचा खच्चून प्रयत्न झाला ते मुसलमान पण शेवटी माणसाला पैसा हवा असतो आणि व्यक्तीगत पातळीवर ज्याने सॅटीसफॅक्शन मिळेल असे (म्हणजे खूप आणि नुसतीच संपत्ती असे नाही पण) वैभव हवे असते. त्यात मला काही चूक वाटत नाही, विशेषतः आपण त्यासाठी प्रयत्न करत असताना... जेथे स्वत:च्या कष्टाने आणि समाधानाने मिळेल असे मोदीच देऊ शकतात, असे जनत्ला वाटत आहे. बरोबर का चूक ते काळ ठरवेल. पण गुजरात मधे तरी ते बर्‍यापैकी झाले आहे असे दिसत आहे.\nमात्र स्वतः मोदींनी विविध गैरसोयीच्या प्रश्नावर कोणतीही ठाम भूमिका मांड���ेली दिसत नाही - अगदी गांधींप्रमाणेच भाजपाचे एकमेव पंतप्रधान श्री.वाजपेयी यांच्याशी तुलना होणे माझ्यापुरते अपरिहार्य आहे.\nजरा सबुरी बाळगा हो :) मला खरेच कल्पना नाही. पण गुजरातमधे निवडणुकांच्या काळात त्यांनी आपली मते मांडली होती का असल्यास जेंव्हा खरे निवडणुकांचे वारे वाहू लागतील तेव्हा कळेल. विरोधकांना आत्तापासून सर्व समजून कसे चालेल असल्यास जेंव्हा खरे निवडणुकांचे वारे वाहू लागतील तेव्हा कळेल. विरोधकांना आत्तापासून सर्व समजून कसे चालेल\nमोदींच्या आगमनानंतर निर्णयप्रक्रीयेत एकूणच लोकशाही तत्त्वांचा संकोच झाला आहे व एकाधिकारशाही वाढली आहे.\nलोकशाहीत कुठलेही निर्णय घेताना काही कायदेशीर प्रक्रीया पाळाव्याच लागतात. मोदींनी त्या पाळल्या नसत्या तर आत्तापर्यंत बोंबाबोंब झाली असती. त्यामुळे नक्की एकाधिकारशाही म्हणजे काय केले हे ठरवावे लागेल.\n९०च्या दशकात जेंव्हा भाजपाने\n९०च्या दशकात जेंव्हा भाजपाने अटलजींचे नाव पंतप्रधान पदासाठी नाव ठरवले तेंव्हा देखील भाजपा वाजपेयीकेंद्रीत अर्थात व्यक्तीकेद्रीत झाला असे म्हणता येऊ शकले असते\nनाही असे नव्हते. अडवाणीसारखे त्यांच्याच स्टॅचरचे नेते भाजपात होते. त्यांनाही तितकाच फोकस/मान मिळत होता. इतकेच नाही तर स्थानिक पातळीवरील नेत्यांच्या इमेजचा संकोच झालेला नव्हता. पोस्टर्सवर फक्त अटलजींचे फोटो लागत नव्हते. इतकेच नव्हे तर विरोधकांना (मुद्दे न मिळाल्याने) आडवाणी खरा चेहरा आहेत अटलजी मुखवटा आहेत वगैरे प्रचार होत असे हे तुम्हालाही आठवत असेलच. थोडक्यात भाजपा तेव्हाही एका व्यक्तीच्या विचारसरणीने चालणारा पक्ष आहे असे पर्सेप्शन म्हणा/ इमेज म्हणा नव्हती. मोदींनंतर भाजपाची इमेज ही वाजपेयींनंतरच्या इमेजपेक्षा बरीच बरीच वेगळी आहे.\nअरूण जेटली, सुषमा स्वराज ही (राष्ट्रीय नेतृत्वासाठी तरूण) नावे कितीही चांगली आहेत असे वाटले तरी त्यांच्या नावाला संपूर्ण भाजपाच्या व्होटरबेस मधे पण पाठींबा मिळेल असे वाटत नाही, बाकीचा मोठा बेस तर सोडून द्या.\nसहमत आहेच. मात्र मोदींशिवाय भाजपाकडे इतर कोणताही पर्याय नव्हताच असे मात्र वाटत नाही. अर्थात मोदींशी पंगा कशाला घ्या उद्या महागात पडायचे या विचाराने कोणी मोठे बंडही केले नाही हे खरेच. आणि याला कारण मोदींमागे असणारा जनाधार व कार्यकर्त्यांचे बळ. हे मान्य आहेच\nतुम्ही म्हणाल सांग पाहू मोदीऐवजी कोण, तर मी म्हणेन मोदींचे जसे पद्धतशीर इमेजबिल्डिंग केले तसेच इतर कोणाही मुख्यमंत्र्यांचे विशेषतः रमणसिंह वा पर्रिकर यांचे तरीही विकासाच्या दृष्टीने (जर विकास हाच मुद्दा असेल तर) तितकेच किंबहुना अनेक आघाड्यांवर मोदींपेक्षा कितीतरी चांगले पॉईंट्स भाजपाकडे होते. पर्रिकरांच्या राज्यात ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स (जो ओव्हरऑल व्यक्तीविकास दाखवतो) तो अन्य कित्येक राज्यांपेक्षा कितीतरी वेगात चांगला होत आहे. PDSमधील यश असो वा आदीवासी प्रश्न असो, नक्षलवाद असो वा लोकसंपर्क असो रमणसिंह हे तितकेच खंबीर तरीही कल्याणकारी म्हणून प्रोजेक्ट करता आले असते. बाकी कार्यकर्त्यांचे म्हणाल तर आडवाणींनीच जसे वाजपेयींचे नाव पुढे केले तसे मोदींना करायला लावता आले असते (तसे करता येणार नाही/आले नसते म्हणत असाल तर मोदींच्या पक्षावरील प्रभावाचे याहून चांगले उदाहरण नसावे)\nशेवटी माणसाला पैसा हवा असतो आणि व्यक्तीगत पातळीवर ज्याने सॅटीसफॅक्शन मिळेल असे (म्हणजे खूप आणि नुसतीच संपत्ती असे नाही पण) वैभव हवे असते. त्यात मला काही चूक वाटत नाही, विशेषतः आपण त्यासाठी प्रयत्न करत असताना... जेथे स्वत:च्या कष्टाने आणि समाधानाने मिळेल असे मोदीच देऊ शकतात, असे जनत्ला वाटत आहे. बरोबर का चूक ते काळ ठरवेल.\nअगदी सहमत आहे. विशेषतः पहिल्या वाक्याशी. आणि ते मोदीही जाणतात आणि त्याची तजवीज करतात. मात्र त्या नादात अनेकदा इतर इंपॅक्ट्स निग्लेक्ट होतात. वेगाचीही नशा असते. त्या वेगात/कैफात अनेकदा गोष्टी होतात, आर्थिक सुबत्ता दिसू लागते, मात्र बर्‍याच अधिकवेगाने आलेल्या सुबत्तेनंतर सामाजिक परिणाम मात्र त्यांच्या वेगाने होत असतात आणि ते लगेच दिसत नाहीत. असो. इथे चांगले वाईट काही नाही हे मान्य आहेच. ही भस्म्या झाल्यासारखी अति-वेगवान विकासाची विचारसरणी माझ्या वैयक्तिक विचारसरणीच्या अगदीच विरुद्ध असल्याने मला ती रुचत नाही हे कारण आहेच हे ही मान्य.\nजरा सबुरी बाळगा हो\n :) ती न बाळगून सांगतोय कोणाला ;)\nलोकशाहीत कुठलेही निर्णय घेताना काही कायदेशीर प्रक्रीया पाळाव्याच लागतात. मोदींनी त्या पाळल्या नसत्या तर आत्तापर्यंत बोंबाबोंब झाली असती.\nतीच तर गंमत आहे. आपल्याला हवे त्याच्या आड येणारे नियम/कायदेच बहुमताच्या जोरावर बदलले असतील तर शिवाय लोकायुक्त वगैरे नाहितच स्क्रुटिनी करायला. न्यायालयिन खटल्यांना वेळ लागतो.\nदुसरे असे की सध्या लोकांना पैसा मिळतो आहे तोवर कोणी तक्रारही करणार नाही. अशा बहुतांश गोष्टी नॉन-कॉग्निसाएबल असतात. तेव्हा तक्रारच नाही तर बोंबाबोंब कुठे\nबाजी आज ते रविवार पिफ् अटेंड करत असल्याने (टुक टुक ;) ) बहुदा या धाग्यावर प्रतिसाद सोमवारी देईन.\nहा भाग जास्त आवडला\nविशेषतः भाजपा चा विश्लेषण पटण्यासारखं आहे.\nलेख आणि बरेच प्रतिसाद आवडले. माझेही काही विस्कळीत विचार.\nमोदींच्या नावाभोवती ध्रुवीकरण झालेलं दिसतंय ते मिडियाच्या गरजा आणि दोन्ही बाजूच्या प्रचारामुळे जास्त वाटत आहे. प्रत्यक्षात असे ध्रुवीकरण नसावे.\nपर्रीकर अत्यंत कार्यक्षम आहेत याबद्दल तर प्रश्नच नाही. पण तेही मोदींप्रमाणेच संघाच्या आदेशानुसार १९९२/९३ दरम्यान राजकारणात उतरले आहेत. त्यांनाही गोव्याच्या नोकरशाहीत आणि भाजपामधे बरेचजण \"भितात.\" याचं कारण त्यांची वैयक्तिक स्वच्छ प्रतिमा आणि व्यवहारात दिसून येणारी तत्त्वे आहेत. पण तरीही काँग्रेसच्या अनागोंदीला कंटाळलेल्या लोकांनी एकछत्री राज्यकारभार चालेल पण भ्रष्टाचार आणि अकार्यक्षम सरकार नको म्हणत त्यांना भरभरून मते देऊन निवडून आणले. सर्व देशात तसे होण्याची थोडीफार शक्यता आहेच हे हल्लीच झालेल्या इतर विधानसभा निवडणुकांमधे दिसून आले.\nमात्र पर्रीकरांना संघाने ग्रीन सिग्नल दिला तरच ते पंतप्रधानपदाचे कधीकाळी उमेदवार होऊ शकतात. ते अत्यंत कार्यक्षम पंतप्रधान होतील याबद्दल माझ्या मनात जराही शंका नाही. पण यात एक फॅक्टर हाही असावा की मोदी नाही म्हटले तरी हिंदी बेल्टला जास्त जवळचे वाटू शकतात आणि त्यामानाने पर्रीकर ज्या राज्याचे प्रतिनिधित्व करतात तिथली लोकसंख्या फक्त १४/१५ लाख आणि केवळ २ लोकसभा सीट्स आहेत. त्यामुळे गोवा आणि महाराष्ट्र वगळता इतरत्र त्यांची लोकप्रियता किती आहे हे सांगणे कठीण आहे.\nउद्या मोदी समजा पंतप्रधान झालेच तर निव्वळ भाजपाच्या एकट्याच्या जिवावर होणे अशक्य आहे त्यामुळे आघाडीच्या घटक पक्षांच्या लहरीनुसार धोरणे आणि इतर बर्‍याच बाबी ठरतात. त्यामुळे गुजरातमधे मोदी एकहाती कारभार करतात असे साधारण समजले जाते तरी तसे दिल्लीत करणे अशक्य आहे हे त्यांना आणि भाजपाच्या थिंक टँकला चांगलेच माहि��� असणार.\nमुळात मोदिंची इमेज ही पद्धतशीरपणे निर्माण केलेली आहे. जर एखादा पक्ष ही इमेज बिल्ड करू शकतो तर त्यांच्याहून बिकट परिस्थितीत त्याहुन अधिक (फारतर तितकेच) चांगले काम करणार्‍या व अधिक समावेशक नेत्याकची इमेज बिल्ड करणे अधिक सोपे असावे. हा भाजपाचा अंतर्गत मामला आहे हे मान्यच आहे. मोदींना प्रोजेक्ट करण्याचे स्वतंत्र असे फायदे आहेत हे ही मान्य आहे. पण मोदींशिवाय भाजपाकडे पर्याय नव्हता हे मात्र पटत नाही.\nस्वतः अडवाणी, सुषमा स्वराज, वगैरे सीनियर मंडळी तर आहेतच पण सध्या मोदींच्या कामाचे सगळीकडे होणारे कौतुक, सर्व उद्योगपतींमधे असलेली लोकप्रियता, आणि सर्व स्तरांवर मिळणारी प्रसिद्धी यामुळे शिवराज चौहान किवा पर्रीकर (यांच्याबद्दल वर लिहिले आहेच) यांच्यापेक्षा भाजपाने मोदींच्या नावाला पसंती दिली असावी. वाजपेयी पंतप्रधान झाले ती त्या वेळच्या परिस्थितीशी अडवाणींनी केलेली तडजोड होती तर आता इतरांपेक्षा काहीसे आक्रमक वाटणार्‍या मोदींच्या नावाला प्रथम पसंती देणे ही आताच्या परिस्थितीनुरूप भाजपाची गरज असावी.\nवाजपेयी पंतप्रधान झाले ती त्या वेळच्या परिस्थितीशी अडवाणींनी केलेली तडजोड होती तर आता इतरांपेक्षा काहीसे आक्रमक वाटणार्‍या मोदींच्या नावाला प्रथम पसंती देणे ही आताच्या परिस्थितीनुरूप भाजपाची गरज असावी.\nमोदींचं गुजराती असणं नि\nमोदींचं गुजराती असणं नि गुजराती लोकांचे उद्योगधंद्यांशी आणि बाजाराशी सर्वार्थानं असलेले लागेबांधे नि पर्यायानं अर्थव्यवस्थेवर होणारा महत्त्वाचा परिणाम ह्यांचाही विचार 'भाजपा कडून मोदींनाच का पुढे आणलं गेलं असावं' ह्याबाबत व्हावा.\nलोकनेता म्हणून यश, कितीही नाही म्हटलं तरी अगदी काँग्रेसींसकट एका प्रकारे 'विशिष्ट समाजाची' कशी जिरवली ह्या गोष्टीबद्दलचा आनंद नि पर्यायानं त्याचं श्रेय सत्ताधीश म्हणून नकळत का होईना मिळणं, प्रशासनावर भक्कम पकड, एखादं काम ठरवून करुन दाखवणं नि मुख्यत्वे त्याचं मार्केटींग करणं हे मोदींना मिळालेले/ त्यांनी कमवलेले अधिकचे मुद्दे आहेत ज्यामध्ये दुसर्‍या फळीत असलेले इतर भाजप नेते फार कमी पडलेले आहेत.\nप्रमोद महाजन असते तर चित्र फार वेगळं असतं असं राहून राहून वाटतं.\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nबदलण्यास��ठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 24 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/taxonomy/term/50?page=8", "date_download": "2019-02-20T11:03:14Z", "digest": "sha1:6KUN5N5AUAHU7FZ4IXPIWZF4WWDDXWVO", "length": 8492, "nlines": 174, "source_domain": "mr.upakram.org", "title": "कायदे | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nमराठी वर्णमालेसंबंधी शासनाचे धोरण\nमराठी देवनागरी वर्णमालेत सुधारणा करण्यासाठी घेतलेल्या निर्णयाबद्दल शासनाचे आभार व अभिनंदन \nसंबंधित सुधारणा करण्यासाठी घेतलेल्या राज्यशासनाच्या निर्णयाची प्रत येथे आहे...\nसंकेतस्थळांची नैतिक आणि सामाजिक जवाबदारी\nगेल्या काही दिवसात संकेतस्थळांवरील लेखन पाहिले असता एक गोष्ट जाणवली ती म्हणजे संकेतस्थळांवरून होणारे अनुचित लेखन आणि त्याचा जनमानसावर होणार परिणाम. मतमतांतरे ही चालायचीच.\nउचललेस तू मीठ मुठभर\nयंदाच्या 'मौज'च्या दिवाळी अंकात महात्मा गांधींनी केलेल्या मिठाच्या सत्याग्रहाविषयी पत्रकार अंबरिश मिश्र यांचा एक छान लेख आहे. एरवी गांधीजींनी केलेले हे एक आंदोलन या पलीकडे त्याची आपल्याला फारशी माहिती नसते.\nहमारा बिज अभियान २\n“हमारा बिज अभियान” (महाराष्ट्र) कार्यशाळा 2009, पुणे.\nसामान्यांचे असामान्य कर्तृत्व -4\nसामान्यांचे असामान्य कर्तृत्व -4\nसामान्यांचे असामान्य कर्तृत्व -3\nसामान्यांचे असामान्य कर्तृत्व -3\nएम. आर. टी. पी. ऍक्ट\nमी काही दिवसापूर्वी माझ्या मोठ्या भावाला (मनोहर रानडे, आर्किटेक्ट / व्हॅल्युअर, दूर ध्वनी ०२० २५३८६५४६) भेटलो तेव्हा तो ह्या ऍक्ट विषयी लिहिण्यात दंग होता. कुतूहल म्हणून सहज विचारले हा काय प्रकार आहे \nसेझ, सरकारी भामटे, मुजोर धनदांडगे, आणि गरीब बिचारा मी\nलेखनविषयक मार्गदर्शन वाचले. कदाचित यावर ��र्चा होऊ शकते. आधीही झाली असेल. (कुणी दुवा द्या गरीबाला, गरज आहे)\nपुरुषाबरोबर विवाहाशिवाय दीर्घकाळ एकत्र राहिलेल्या स्त्रीला कायदेशीर संरक्षण देण्याचा निर्णय महाराष्ट्र् राज्य मंत्रिमंडळाने घेतल्याचं प्रसिद्ध झाल्यावर लिव्ह् इन् रिलेशनशिप मध्ये असलेल्या मंडळींनी लिव्ह इन् ला आता काय\nपरमसखा मृत्यू : किती आळवावा.\nसदर लेख हा आजचा सुधारक या वैचारिक मासिकात ऒगस्ट २००८ मध्ये प्रकाशित झाला आहे. लेखाच्या खालील टिपणी ही आजच्या सुधारकच्या संपादकांची आहे. सदर लेख हा चर्चेचा प्रस्ताव म्हणुन जशाच्या तसा देत आहे .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.pratilipi.com/story/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A1-%E0%A4%87%E0%A4%9F-%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%85%E0%A4%B0-%E0%A4%AB%E0%A5%85%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0-Wc0pEotfLnCO", "date_download": "2019-02-20T11:32:30Z", "digest": "sha1:2DRVWEOONHINZ52V2HRGAQFNP2MVYH74", "length": 2393, "nlines": 54, "source_domain": "mr.pratilipi.com", "title": "उर्मी च्या मराठी कथा माईन्ड इट # ‘फिअर फॅक्टर’ चा सारांश « प्रतिलिपि मराठी | urmi's content Mind It: \"Fear Factor' Summary « Pratilipi Marathi", "raw_content": "\nमाईन्ड इट # ‘फिअर फॅक्टर’\nवाचक संख्या − 9173\n# मानसिक हिंसा # ‘फिअर फॅक्टर’तो अगदी हताश होऊन कठड्यावर बसून होता. हातात मोबाईल. त्यात उघडलेलं फेसबुक. फेसबुकच्या वॉलवरच्या जहाल प्रतिक्रिया... तो खूप नाराज झाला. नाही वाचायच्या ठरवून ही, त्याचे डोळे\nहे आजचे वास्तव आहे छान शब्दरूपात मांडले आहे क्राऊड काहीही करु शकते अगदी हिंसा किंवा लिंचिग देखील.\nसोशल मीडिया वर अनुसरण करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://2know.in/category/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9F/", "date_download": "2019-02-20T11:36:53Z", "digest": "sha1:NDS625XAPISL43TYE7YJKSOORW36WA7A", "length": 3960, "nlines": 40, "source_domain": "2know.in", "title": "प्रिंट | मराठी इंटरनेट", "raw_content": "\nइंटरनेटवरील लेख सुटसुटीत मोकळा करुन कसा वाचता येईल\nआपल्यापैकी अनेकांना इंटरनेटवरील लेख वाचण्याची आवड असेल. त्या सर्वांना आजचा लेख उपयुक्त ठरेल असं मला वाटतं. इंटरनेटवरील एखादा लेख सुटसुटीत आणि मोकळा …\nलिंक्डइन प्रोफाईल चे प्रिंटेबल रिझ्यूम मध्ये रुपांतर करा\n‘लिंक्डइन’ ही जगभरातील लोकांना व्यावसायिक दृष्ट्या एकत्र जोडणारी सोशल नेटवर्किंग वेबसाईट आहे. मी स्वतः लिंक्डइनचा फारसा वापर करत नाही. पण आपल्यापैकी अनेकजण …\nवेब पेज वरील हवा तोच भाग प्रिंट करा\nकाल इंटरनेटवर फिरत असताना मला एक लेख आवडला. त्यामुळे मला तो लेख प्रिंट करावासा ��ाटला. पण जेंव्हा मी ब्राऊजरच्या फाईल मेनू मधून …\nमोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग\nहजारो इंग्लिश पुस्तके मोफत\nबॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे\nवर्ड फाईल PDFमध्ये बदलणे\nSBI ATM केंद्रात पैसे जमा करणे\nलॅपटॉप स्पिकर लॅपटॉपशिवाय वापरणे\nअनुदिनी कशी तयार करावी\nखाली आपला ईमेल अ‍ॅड्रेस देऊन Subscribe वर क्लिक केल्यास 2know.in वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची ‘नोंद’ आपल्याला ईमेलवर मिळेल.\nअडलेल्या इंग्लिश शब्दांपासून शब्दकोश तयार करा\n****** पासवर्ड कसा पहायचा\nमोफत मराठी, इंग्रजी, हिंदी शब्दकोश\nलिंक शेअर करुन जास्त पैसे कमवणे\nफेसबुक, गुगल चे मराठी भाषांतर\nगुगल चा मराठी शोध, मराठी गुगल\n****** पासवर्ड कसा पहायचा\n© कॉपिराईट २०१० - २०१५ - 2know.in. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-September2015-Chinch1.html", "date_download": "2019-02-20T11:25:13Z", "digest": "sha1:MN4XXUOZ6RN2S37CM6KASF23ZDHSYPUS", "length": 10797, "nlines": 22, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology -डा.बावसकर टेक्नालाजि - थायलंड चिंचेचे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने दर्जेदार उत्पन्न व अधिक भाव मिळविण्यासाठी प्रयोग", "raw_content": "\nथायलंड चिंचेचे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने दर्जेदार उत्पन्न व अधिक भाव मिळविण्यासाठी प्रयोग\nश्री. विनायक शंकर पवार, मु.पो. तडसर, ता. कडेगाव, जि. सांगली. मो. ९९७५९६८०२०\nमी अमेरिकन मर्चंट (व्यापारी) नेवीमध्ये अमेरिकेत न्युयॉर्कला १७ वर्षे नोकरी केली. मात्र त्यानंतर आई - वडिलांच्या निधनानंतर २००४ साली घरची शेती करण्यास कोणी नसल्याने नोकरी सोडून भारतात आलो आणि २००५ पासून शेती करू लागलो. त्यावेळी पहिल्या वर्षी गहू, ज्वारी, बाजरी अशी पिके घेतली. त्यानंतर २००६ साली थायलंड चिंचेची चव मार्केटमधून घेतल्यावर ती गोड असल्याने व तिला भाव जादा मिळत असल्याने आपल्या शेतात लावण्याचे ठरविले. त्याप्रमाणे बारामतीवरून ३०० रोपे (कलमी) आणून २०' x २०' वर २००६ साली लावली. जमीन हलकी मुरमाड, खडकाळ आहे. पाणी ठिबकने देतो. ह्या चिंचेला गेल्यावर्षी थोड्या प्रमाणात चिंचा लागल्या. यावर्षी चिंचा लागल्यात मात्र त्या कमर्शियल (व्यापारी तत्त्वावर) नाही.\nया चिंचेला मार्च, एप्रिल, मे महिन्यात फुले लागतात. मात्र सुरूवातीची फुले गळतात नंतर जूनमध्ये पाऊस झाल्यानंतर बहार टिकून चिंचा सध्या (८ - ८ - २०१५) २ - ३ इंचाच्या लागल्या आहेत. यासाठी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरायचे आहे, म्हणून सरांचे मार्गदर्शन घेण्यास आलो आहे.\nमी 'कृषी विज्ञान' चा १ वर्षापासून वाचक आहे. मासिकातील माहिती अतिशय प्रेरणादायक आहे. त्यामध्ये मुलाखती आलेल्या शेतकऱ्यांना फोन करून औषधांच्या रिझल्टबद्दल खात्री केली असता. औषधे खात्रीशीर रिझल्ट देणारी असल्याने समजल्यानंतर मागील कराड प्रदर्शनातून सप्तामृत घेतले. त्याच्या माझ्याकडील १० वर्षाच्या केशर आंब्यावर कैरी अवस्थेत असताना (मार्च २०१५ महिन्यात) २ फवारण्या केल्या होत्या, तर फळांना चकाकी आली, आकार वाढला, गोडी - चवीत सुधारणा झाली. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी अर्धवट अवस्थेत वापरूनही एवढा चांगला रिझल्ट आल्याने आता चिंच, पेरू, आंब्याला हे तंत्रज्ञाना वापरण्यासाठी आलो आहे.\nसरांनी सांगितले, \"जमिनीत वाळवी असल्याने प्रथम या चिंचेला प्रोटेक्टंट २ किलो, चुना १ किलो, गेरू १ किलो, मोरचूद १ किलो आणि स्प्लेंडर १०० मिली हे २० लि. पाण्यात कालवून त्याची तागाच्या कुंच्याने खोडाला ३ ते ४ फुटापर्यंत पेस्ट लावणे. वरील प्रमाणातील द्रावण जर जास्त घट्ट झाले तर ४० लि. पाण्यात मिसळावे व त्यामध्ये फक्त स्प्लेंडरचे प्रमाण वाढवून (म्हणजे २०० मिली) घेणे. तेच प्रत्येक झाडाला कल्पतरू खत १ किलो, निंबोळी पेंड १ किलो, कुरंजपेंड १ किलो ठिबकजवळ देणे. तुमच्या भागात पाऊस नसला तरी कल्पतरू हे ढगातील पाणी खेचून घेते. खोडाजवळ गारवा निर्माण करते, त्यामुळे पीक पाण्याचा ताण सहन करते. तसेच ते गांडूळांची निर्मिती वाढविते. सुत्रकृमीच्या प्रादुर्भावास प्रतिबंधात्मक म्हणून खोडाभोवती झेंडू लावणे.\"\nआता चिंचेवर आळीचा प्रादुर्भाव जाणवत आहे. त्यासाठी मोठ्या (१० वर्षाच्या) ३०० झाडांसाठी \"स्प्लेंडर ३५० ते ४०० मिली, जर्मिनेटर ५०० मिली, थ्राईवर १ लि., क्रॉपशाईनर ५०० मिली, राईपनर १ लि., न्युट्राटोन १ लि. प्रिझम ५०० मिली, हार्मोनी ३०० मिली, प्रोटेक्टंट २ किलो, कॉपर ऑक्सीक्लोराईड १ लि, १०० ते १२५ लि. पाण्यातून २ वेळा फवारणे. छोट्या ३ वर्षाच्या २०० चिंचेला वरीलप्रमाणेच औषधे घेऊन ती १५० लि. पाण्यातून २ वेळा फवारणे, छोट्या ३ वर्षाच्या २०० चिंचेला वरीलप्रमाणेच औषधे घेऊन ती १५० लि. पाण्यातून २ वेळा फवारावीत. म्हणजे कीड कमी होईल. दर्जा सुधारेल. उत्पन्न वाढेल. चिंच ही खाण्याची वस्तु असल्याने याला कीड नियंत्रणासा��ी क्विनॉलफॉस क्लोरोपायरीफॉस, डायक्लोरोव्हॉस अशी विषारी किटकनाशके फवारू नयेत.\"\nकेशर आंबा २००६ साली २५' x २५' वर लावलेला आहे. १०० झाडे आहेत. पेरू लखनौ - ४९ ची जून २०१३ ला ३०० झाडे लावली आहेत. लागवड १५' x १५' वर आहे. सध्या खोड पायाच्या अंगठ्यापासून मगनटाच्या जाडीचे आहे. पेरूची शेंडा छाटणी करतो. ५ - ६ फुटवे आहेत. घेर ४ फुटाचा आहे. सरांनी सांगितले \"आंब्याला देखील चिंचेप्रमाणेच पेस्ट लावून कल्पतरू खत प्रत्येक झाडास ५ किलो द्या आणि जर्मिनेटर १ लि. प्रिझम १ लि. कॉपर ऑक्सीक्लोराईड १ किलोचे २०० लि. पाण्यातून ड्रेंचिंग (आळवणी) करणे. त्याचबरोबर थ्राईवर, क्रॉपशाईनर प्रत्येकी १ - १ लि. प्रोटेक्टंट १ किलो, प्रिझम ५०० मिली आणि शेंडा चालण्यासाठी राईपनर १ लि. १०० ते १५० लि. पाण्यातून फवारणे. तसेच पेरूला देखील वरीलप्रमाणे तंत्रज्ञान वापरणे आणि पुढच्या वेळी येताना पेरूची दक्षिणेकडील १ फुट हिरवी फांदी जाड देठ असणारी घेऊन येणे. माती परिक्षण केले असल्यास त्याचा अहवाला घेवुन येणे म्हणजे पुढील व्यवस्थानासंदर्भात मार्गदर्शन करता येईल.\"\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://dindoripranit.org/?-", "date_download": "2019-02-20T12:56:13Z", "digest": "sha1:EQCIETIJG4EFD625HVTXCQAQCIEOANCU", "length": 15377, "nlines": 121, "source_domain": "dindoripranit.org", "title": "अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर – श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास मार्ग (दिंडोरी प्रणित)", "raw_content": "अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास मार्ग (दिंडोरी प्रणित)\nप्रधान सेवा केंद्र, श्रीक्षेत्र दिंडोरी\n१. बालसंस्कार व युवा प्रबोधन\n२. प्रश्नोत्तर व मार्गदर्शन\n४. आरोग्य व आयुर्वेद\n६. भारतीय संस्कृती व अस्मिता\n१३. पशु व गोवंश\n१६. देश विदेश अभियान\n२०जानेवारी पंचांग: माघ कृ.१ वार:सौम्यवार नक्षत्र:मघा/पूर्वा योग:अतिगंड/सुकर्मा करण:बालव/कौलव चंद्रराशी:सिंह राहूकाळ:१२-१:३० चांगला दिवस\n१९फेब्रुवारी पंचांग: माघ शु.१५ वार:भौमवार नक्षत्र:आश्लेषा/मघा योग:शोभन/अतिंग करण:विष्टी/बालव चंद्रराशी:कर्क राहूकाळ:३-४:३० ११ नं. चांगला\nजागतिक कृषी महोत्सव (९वे) जानेवारी २०१९ (स्थळ: नाशिक)\nजागतिक कृषी महोत्सवाचे मुख्य विषय १) राष्ट्रीय कृषी प्रदर्शन राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय नामांकित कंपन्यांचे खते, औषधे, आधुनिक यंत्र सामग्री, सेंद्रिय ...\nअपंगांना मदतीचा हात (LN4) मोफत कृत्रिम हात तपासणी व वितरण शिबीर.\nअखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक व सद्गुरू प.पू. मोरेदादा चॅॅरिटेबल ट्रस्ट, आणि रोटरी क्लब ऑफ पनवेल ...\nमा.श्री.नितीनभाऊ मोरे यांच्या हस्ते \"नेपाळ\" देशात सेवा केंद्राचे बालसंस्कार केंद्र स्थापन झाले.\nदेश-विदेश अभियान विभाग आ.श्री.नितीनभाऊ मोरे यांच्या हस्ते नेपाळ देशात बालसंस्कार केंद्र स्थापन झाले... थोडक्यात आढावा: तारा सदन इंग्लिश स्कूल चाबेल, ...\nमासिक सत्संग(महासभा) दि. २३ फेब्रुवारी २०१९ (शनिवार), श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर.\nदेश-विदेश अभियान विभाग अंतर्गत: ग्राम व नागरी अभियान\nआगामी देश-विदेश अभियान वेळापत्रक  दि. ७ ते १० फेब्रुवारी …\nदेश-विदेश अभियान विभाग: चलो पशुपतीनाथ, मातृतीर्थ, काठमांडू-नेपाळ…\nसदगुरू प. पू. मोरेदादा चॅरीटेबल हॉस्पिटल\nसद्गुरू परमपूज्य मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल अँँड मेडिकल ट्रस्ट, त्र्यंबकेश्वर अंतर्गत “श्री जनकल्याण योजना”\nश्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास मार्गाने (दिंडोरी प्रणीत ) ने निसर्गोपचार पद्धतीने आरोग्य प्रदान करणा-या पद्धतीचा अनोखा मिलाप असणारे १ हजार पेक्षा जास्त बेडची क्षमता असलेला हॉस्पिटल मध्ये प्रामुख्याने खालील प्रमाणे सेवा दिल्या जाणार आहेत . • हृदय (कार्डीआक केअर ) • नेत्र (ऑफ्थॅलमॉलॉजी ) • कर्करोग (कॅन्सर)\nदेश-विदेश स्वामी सेवा अभियान: श्री स्वामी समर्थ विश्वशांती महोत्सव, दुबई (दिनांक: १९ ऑक्टोंबर २०१८)\nसेवामार्गाच्या दुबई येथील केंद्राच्या माध्यमातून दुबई येथे विश्वशांती महोत्सवाचे आयोजन …\nसण-वार / वृत्त / उत्सव\nवसंत पंचमी-माघ शु.५ (दि. १० फेब्रुवारी २०१९)\nविस्तृत माहिती: वसंत पंचमीच्या दिवशी सकाळी ८ वाजता भूपाळी आरतीला …\nरथसप्तमी-माघ शु. ७ (दि. १२ फेब्रुवारी २०१९)\nश्री गुरुप्रतिपदा-श्रीनृसिंह सरस्वती महाराज श्री शैल्यगमन (दिं. प्र. उत्सव) माघ कृ. १-दि. २० फेब्रुवारी २०१९\nज्ञानगंगा वेळापत्रक- फेब्रुवारी २०१९\nपुणे-कोल्हापूर-कोकण दौरा:- ज्ञानगंगा क्र. १ : संपर्क – ९९२२४२०२७८\nमराठवाडा दौरा :- ज्ञानगंगा क्र. १ : संपर्क – ९९२२४२०२७८\nमराठवाडा दौरा २(मुद्रण , स्वयंरोजगार) :- ज्ञानगंगा क्र. २: संपर्क – ९९२२४२०००६\nनगर जिल्हा दौरा: संपर्क – ९९२२८२०००��\nविदर्भ दौरा साहित्य: ज्ञानगंगा क्र. ३ संपर्क – ९९७०५५६०५०\nप.पू.गुरुमाऊली : हितगुजातील अमृतकण (फेब्रुवारी २०१९)\n* आगामी काळ प्रतिकूल, आगामी युद्धनिती ही बदललेली असेल, भारतवर्षाला ह्या संकटांची झळ पोहोचू नये त्यासाठी आपण अब्जचंडी अंतर्गत पाठात्मक सेवा, एकदिवसीय नवनाथ पारायण अशा सेवांद्वारे आपण ही राष्ट्रसेवा राबवित असतो. नवनारायण आपले रक्षण करत असतात, या देशाला त्यांचे संरक्षण व आशीर्वाद लाभावेत केवळ हाच उद्देश आहे.\n* कॅन्सरसारखा आजार आयुर्वेदातून दूर व्हावा ही सेवामार्गाची संकल्पना आहे. रासायनिक खतांचे सिंचन केलेल्या भाजीपाल्याने कॅन्सर उद्भवू शकतो.\n* प्रत्येकाने एक झाड तरी दत्तक घ्यावं व ते जगवून दाखवावं ह्यालाच ‘वृक्ष लागवड, संवर्धन’ असे म्हणतात.\n* श्री क्षेत्र पुष्कर येथील मेळावा हा आपल्या ४० पिढ्यांचा उद्धार करणारा ठरेल, आल्या जन्माचे सार्थक पुण्य अशा सेवांमधून मिळत असते. पुन्हा पुन्हा असे क्षण आपल्या आयुष्यात येतीलच असे नाही, या सुखद आध्यात्मिक क्षणांचा आनंद लुटावा.\n* सेवेकरी करीत असलेल्या कोणत्याही सेवेचा अहंकार नसावा.\n* कोणत्याही गावाच्या प्रथमदर्शनी श्री मारुती चे मंदिर असते, गावाची संरक्षण देवता म्हणून ह्या देवतेची ओळख आहे. शक्ती, बुद्धी, ऐक्य ह्याचे प्रतिक म्हणजे मारुती * समर्थ श्री रामदास स्वामींनी प्रभू श्रीरामचंद्रांकडे मागतांना काय मागीतले तर “कोमल कर्णी दे रामा * समर्थ श्री रामदास स्वामींनी प्रभू श्रीरामचंद्रांकडे मागतांना काय मागीतले तर “कोमल कर्णी दे रामा विमल कर्णी दे रामा विमल कर्णी दे रामा संतसंगती दे रामा अभेद्य भक्ती दे रामा॥” देवाकडे काय मागावे ह्याचे उत्कृष्ठ असे हे उदाहरण आहे.\n* रासायनिक खतांचा वाढता वापर, मोबाईलचा अतिवापर व जर्सी गाईचे दूधाचा वापर इत्यादींमुळे कॅन्सर सारख्या आजारांना निमंत्रण दिले जाते\n* जनतेला सुखद धक्का देणारा विभाग अर्थात- ‘विवाहमंडळ’ कारण मुला-मुलींचा विवाह जुळविणे हे आजमितीला अतिशय अवघड कार्य होऊन बसले आहे, तेच कार्य विवाह मंडळ विभाग सहजसोप्या पद्धतीने साकार करीत आहेत. आपल्यामधल्या हजारों हातांची या कार्याला गरज आहे.\nअधिक माहितीसाठी: श्री स्वामी सेवा मासिक अंक फेब्रुवारी २०१९. संपर्क: (०२५५७) २२१७१०\nमाहिती व तंत्रज्ञान विभाग – Mobile Apps\n|| प्रधान सेवा केंद्र, श्री क्षेत्र दिंडोरी ||\nश्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्र\nदिंडोरी, तालुका : दिंडोरी जिल्हा : नाशिक\nफोन नंबर - (०२५५७) २२१७१०\n|| गुरुपीठ, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ||\nश्री स्वामी समर्थ गुरूपीठ,मु.पो.ता.त्र्यंबकेश्वर\nफोन नंबर - (०२५९४) २३३१७०\nCopyright 2012-2017 अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्र (दिंडोरी प्रणीत) सर्व हक्क राखीव.\nऑनलाईन देणगी माहिती साठी येथे क्लीक करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/saptarang/mrunalini-naniwadekar-write-election-article-saptarang-164137", "date_download": "2019-02-20T12:24:53Z", "digest": "sha1:RY4YWEHZQI7U7624R6RAIKIE2W76BXPV", "length": 55407, "nlines": 283, "source_domain": "www.esakal.com", "title": "mrunalini naniwadekar write election article in saptarang उत्सव लोकशाहीचा (मृणालिनी नानिवडेकर) | eSakal", "raw_content": "\nबुधवार, फेब्रुवारी 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर बुधवार, फेब्रुवारी 20, 2019\nउत्सव लोकशाहीचा (मृणालिनी नानिवडेकर)\nरविवार, 6 जानेवारी 2019\nसन 2019 हे निवडणूकवर्ष आहे. अर्थात लोकशाहीच्या महोत्सवाचं वर्षं. लोकसभेच्या निवडणुका उंबरठ्यावर आल्या आहेत. महोत्सव म्हटलं की धामधूम आली, उत्साह आला, ऊर्जा आली. राजकीय समीकरणं आली, पेच-डावपेच आले, शह-काटशह आले...या सगळ्याचं विश्‍लेषण करणारं, परिशीलन करणारं, ताळेबंद मांडणारं, झाडा-झडती घेणारं हे सदर...\nसन 2019 हे निवडणूकवर्ष आहे. अर्थात लोकशाहीच्या महोत्सवाचं वर्षं. लोकसभेच्या निवडणुका उंबरठ्यावर आल्या आहेत. महोत्सव म्हटलं की धामधूम आली, उत्साह आला, ऊर्जा आली. राजकीय समीकरणं आली, पेच-डावपेच आले, शह-काटशह आले...या सगळ्याचं विश्‍लेषण करणारं, परिशीलन करणारं, ताळेबंद मांडणारं, झाडा-झडती घेणारं हे सदर...\n\"आम्ही आकाशात लढू, जमिनीवर लढू, सागरात लढू, दऱ्यात लढू, डोंगरावर लढू, मोकळ्या मैदानांवर लढू' : विन्स्टन चर्चिल यांचे दुसऱ्या महायुद्धादरम्यानचे हे उद्गार आज आठवत आहेत ते लोकसभा निवडणुकीमुळे. सन 2019 ची निवडणूक जिंकण्यासाठी भारतीय जनता पक्ष, कॉंग्रेस आणि अर्थातच प्रादेशिक पक्ष येत्या तीन-चार महिन्यांत आकाश-पाताळ एक करणार आहेत. सोशल मीडियाच्या आभासी जगतात, वाहिन्यांच्या संदेश-आकाशात, उच्चभ्रूंच्या दिवाणखान्यात आणि \"आम आदमी'च्या झोपडीत ही लढाई लढली जाणार आहे. मातेच्या उदरात असलेल्यांच्या कानावरून हे सगळं जाईलच. जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीव्यवस्थेची आजवरची सर्वात विशाल निवडणूक आह��� ही. तब्बल 81 कोटी भारतीय मतदानाचा हक्‍क बजावणार आहेत. ही संख्या विक्रमी आहे. निवडणुकीच्या स्पर्धेत जिंकण्याची ईर्ष्या बाळगणाऱ्या राजकीय पक्षांसमोर आव्हान उभं करणारी. गेल्या निवडणुकीत भाजपनं 17 कोटी मतं घेतली होती. मतदानाची टक्‍केवारी होती 66 टक्‍क्‍यांच्या वर. तोवरचा विक्रम. भाजपच्या नेतृत्वातल्या एनडीएनं जागा जिंकल्या होत्या 363, तर एकट्या भाजपनं 282. आजवरचा विक्रम. 12.5 टक्‍क्‍यांचा मतदानझोका (स्विंग) भाजपकडं वळला होता, तो 2009 च्या तुलनेत 166 अधिक जागा देऊन गेला. कॉंग्रेसची परिस्थिती उलटी होती. 9.3 टक्‍के मतदार दुरावले होते, केवळ पाच वर्षांत 162 जागांचा फटका बसला होता. सन 1984 - मध्ये भाजपची दोन कमळं फुलवणाऱ्या निवडणुकीत कॉंग्रेसला इंदिरा गांधींच्या हत्येच्या पार्श्‍वभूमीवर निर्णायक बहुमत मिळालं होतं. त्यानंतर तब्बल 30 वर्षांनी तेव्हा दोन जागा मिळवणाऱ्या पक्षाला स्वबळावर बहुमत मिळालं होतं. पक्षासाठी विक्रम. तरीही भाजपला मिळालेली मते केवळ 31 टक्‍के होती. (कॉंग्रेस एकहाती निवडणूक जिंकायची तो काळ पंडित जवाहरलाल नेहरूंचा होता. इंदिरा गांधींच्या काळातही विरोधक नावाला असत). भारतीय जनता पक्षाचं सन 2014 च्या वातावरणातही तसं नव्हतं. पक्ष स्वबळावर सत्तेत आला तरीही मतांची टक्‍केवारी उत्तीर्ण होण्यासाठी लागणाऱ्या टक्‍केवारीच्या आत होती. बहुमतातल्या पक्षाला आजवर मिळालेली ही सर्वात कमी मतं होती. तरीही \"अंधेरा छटेगा' या अटलबिहारी वाजपेयी यांच्या उद्गारांची आठवण कार्यकर्त्यांना येत होती. भाजपला निर्णायक बहुमत देणाऱ्यांत नवमतदारांचं योगदान खूप मोठं होतं.\nभारतासाठी \"डेमोग्राफिक डिव्हिडंड'चा काळ सध्या सुरू आहे. मतदारांत तरुणांचं प्रमाण खूप मोठं होतं. 50 वर्षांच्या आतली लोकसंख्या मोठी, त्यातच वय वर्षं 35 च्या आतली मंडळी संख्येनं जास्त. भारतीय राज्यकर्ते उत्पादनक्षम लोकसंख्येला काम पुरवण्यात यशस्वी ठरले नव्हते. हातांना रोजगार या मतदारांची गरज होती. नरेंद्र मोदी यांच्या \"अच्छे दिन'मध्ये या वर्गाचा विचार मोठ्या प्रमाणात झाला होता. \"चायवाला' ही प्रतिमा संपन्नतेच्या परिघाबाहेर असलेल्या मंडळींना जाम भावली होती. मोदींनी \"सामान्य माणूसही कुणीतरी होऊ शकतो' हे स्वप्न समोर आणलं होतं. सत्तेत आल्यावर कौशल्यविकास या खात्यावर सर्वाधिक भर दिला गेला हो���ा. तरुणांची गरज रोजगार ही होती. मोदी ती गरज भागवतील, या विश्वासानं \"अब की बार, मोदी सरकार' ही घोषणा उचलली गेली. प्रतिसाद मिळाला, भाजप सत्तेत आला. रिकाम्या हातांची गरज भागवली गेली नाही, तसतशी ती मनंही रिकामी होत गेली. प्रतिस्पर्धी कॉंग्रेस मोदींच्या यशाचं विश्‍लेषण करता करता तरुणांनी दिलेल्या कौलाचं कारण समजू शकली होती. रोजगाराच्या आघाडीवर मोदी सरकार फारसं यश मिळवू शकलेलं नाही, हे सल्लागारांनी अचूक हेरलं होतं. सन 2017 च्या गुजरात विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसनं हा मुद्दा अचूक पुढं आणला. हार्दिक पटेल, जिग्नेश मेवाणी अशा अस्वस्थ तरुणांना पुढं करण्यात आलं. बेरोजगारीला जातीय सबटेक्‍स्ट दिला गेला. मंडलीकरणाचा अनुभव गाठीशी होता. पटेलांच्या आंदोलनाला आडून हवा मिळत राहिली. गुजरातेत भाजपनं सत्ता तर राखली; पण पप्पू ठरवल्या गेलेल्या राहुल गांधी यांनी स्पर्धेत स्वत:साठी जागा तयार केली. काडी पहेलवानाशी लढाई आहे, असं वाटत होतं कॉंग्रेसमुक्‍तीची भाषा बोलणाऱ्यांना; पण पहेलवानानं लक्ष नसताना बऱ्याच जोर-बैठका मारल्या होत्या. टॉनिक घेतल्याचं सिद्ध झालं होतं. हे टॉनिक समोरच्या प्रतिस्पर्ध्याच्या कर्तृत्वापेक्षाही अपेक्षाभंगाचं होतं, बेरोजगारीनं नव्या नेतृत्वाला जन्म दिला होता. जागतिक स्तरावरही कामाचा शोध विलापस्वरूपात व्यक्‍त होत होताच. विस्थापितांच्या फौजा युरोपात या देशातून त्या देशात शिरत होत्या. ट्रम्पमहाशयांनी भारतीय तसेच सर्व विदेशींच्या प्रवेशावर बंधनं घालण्याची भाषा सुरू केली होतीच. गुजरातेत या ग्लोबल घटनेचे लोकल परिणाम दिसत होते. नोटाबंदी, जीएसटी हे रोषाचे विषय होतेच. सलग चौथ्यांदा विजयी होणं सोपं नसतं; पण ते भाजपनं गुजरातेत साधलं. अध्यक्ष अमित शहा यांचं कौशल्य हे त्यामागचं कारण. मात्र, लोकमानसाचा लंबक भाजपकडून सरकू लागला होता. बिहारमध्ये नितीशकुमार आणि लालूप्रसाद यादव यांनी एकत्र येऊन विधानसभेत भाजपला पराभूत केलं होतंच. छोट्याशा दिल्लीत बाहेरून आलेल्या गरिबांना सवलती देणारी आम आदमी पार्टीची (आप) चळवळ सत्तेत होती. सन 2014 पेक्षा परिस्थिती बदलली होती, बदलली आहे. विद्यापीठात \"भारत के टुकडे' करण्याची आगळीक करणाऱ्यांचं युवावस्थेतलं वेगळेपण समजून न घेता कॅम्पसमध्ये पोलिस पाठवले गेले होते. राष्ट्रविरोधी घोषणा सर्वथैव चुकीच्या होत्या; पण अशा भणंग मनांना हाताळण्याची पद्धत दंडुक्‍याची नसावी याचा विसर पडला होता. तरुण सरकारबद्दल निराश होऊ लागले होते, आजही ते रुसलेले आहेत काय अशी शंका भाजपला आहेच. नवमतदारांना आपलंसं करण्यासाठी मध्य प्रदेशातल्या प्रत्येक जिल्ह्यात स्वच्छ तरुण चेहरे द्या, असा प्रस्ताव ठेवला गेला होता; पण प्रत्यक्षात तसं घडलं नाही. तिथं पंधरा वर्षांच्या राज्यानंतर पराभव पत्करावा लागला खरा; पण तो निसटता आहे. कॉंग्रेस आणि भाजप यांतलं अंतर फार कमी आहे. (राजस्थानातही लढत कॉंग्रेसकडं झुकणारी एकतर्फी झाली नाही). पंधरा वर्षं सत्तेत असतानाही निसरडा पराभव स्वीकारावा लागणं हे लोकसभेचा सामना अधिक रंगतदार करणारं ठरणार आहे.\nनिवडणूक जिंकण्यासाठी सन 2014 मध्ये भाजपची मदार होती सोशल मीडियावर, ते तंत्र अन्य पक्षांनीही आता चांगलंच आत्मसात केलं आहे. हजारो अकाउंट्‌स तयार आहेत. ट्रोलर्सच्या फौजांची संख्या प्रचंड आहे. महाभारतातल्या अक्षौहिणी आकड्याची आठवण करून देणारी मोदी तेजीत आहेत; पण राहुलही मागं नाहीत. एकेकाळी मोदींबद्दल ब्र उच्चारलेला सोशल मीडियावर चालत नसे. आज चित्र पालटलेलं आहे. \"डिजिटल प्लॅटफॉर्म' तंत्रस्नेही मोदींना प्रिय; पण त्यांच्या लाडक्‍या प्रांतात आज सगळ्याच नेत्यांनी स्वत:साठी जागा केली आहे. अशा लेव्हल प्लेईंग फील्डमध्ये भाजपचा गेमप्लॅन आहे तरी काय आहे, याबाबत मीडियापंडित बुचकळ्यात पडले आहेत. डाव्या फौजा उजव्यांच्या माघारीनं आनंदात आहेत, त्यामुळे उजवे भक्‍त चरफडत आहेत; पण भाजपचा खरा नियोजित खेळ वेगळाच आहे. नाही, ईव्हीएमवरचा जोर अशा आडदाराच्या अवजाराचं नाही हे प्रकरण. ही आहे दुहेरी व्यूहबांधणी. मोदी-शहा अत्यंत हुशार आहेत. \"अच्छे दिन'चं हाड गळ्यात अडकलं म्हणून हार मानणारे ते नाहीत. सन 2019 मध्ये 10 कोटी नवमतदार पुन्हा रिंगणात आले आहेत. (या हातांसाठी दरवर्षी एक कोटी रोजगार हवेत, असं आरबीआयचे माजी गर्व्हनर रघुराम राजन सांगतात, तर मोदीसमर्थक अर्थतज्ज्ञ सुरजित भल्ला म्हणतात ः 50 लाख. आकडे मती गुंग करणारे आहेत. लोकसंख्येनं हाती दिलेलं भांडवल कुठल्या ना कुठल्या उद्योगात गुंतवणं गरजेचं आहे). त्यांची पाटी कोरी आहे. या नवमतदारांना आपलंसं करण्याच्या योजना आकार घेत आहेत. पुन्हा प्रखर राष्ट्रवादाचं स्वप्न दाखवणं हा आहे त्यातला प्लॅ�� एक. तो प्रत्यक्षात आणतानाच दुसरा महत्त्वाचा प्लॅन आहे तो लाभार्थी जनतेला मतदानास प्रोत्साहन देण्याचा. ही आपली हक्‍काची मतपेढी आहे, ती मतदानकेंद्रापर्यंत गेली पाहिजे, याकडं भाजप कार्यकर्ते लक्ष देणार आहेत. मोदीसरकारच्या विविध योजनांचे लाभार्थी आहेत 36 कोटी. त्यांचे मेळावे ठिकठिकाणी आयोजित होता आहेत, त्यातल्या 50 टक्‍के मंडळींनी मतदान भाजपला केलं तरी तो आकडा गेल्या वेळी मिळालेल्या 17 कोटींपेक्षा जास्त असेल. प्लॅन -1 मधली काही मतं आणि प्लॅन-2 मधली अर्धी संख्या मिळून जिंकण्याची भाजपची मनीषा आहे. \"आज आम्ही सोशल मीडियावर भर देणार नाही, ते विरोधाचं माध्यम आहे,' असं भाजपचे बॅकरूमबॉईज सांगतात. \"लाभार्थी संवाद', \"नमो', \"उन्नत भारत' अशी कितीतरी ऍप्स आज गेल्या वेळचं मतदारांना प्रेरित करण्याचं काम वेगळ्या पद्धतीनं करत आहेत. 30 टक्‍के मतं बहुतांश मतदारसंघांत जिंकून देण्याची बेगमी करतात, असा कयास भाजपनेते आत्मविश्वासानं व्यक्‍त करतात. तेवढी मतं मिळवायची आहेत, ते होईल, असा विश्‍वास या मंडळींमध्ये आहे. \"बूथप्रमुख', \"पन्नाप्रमुख' या रचना इतक्‍या प्रभावीपणे तयार झाल्या आहेत की भाजपचा समर्थक मतदार काय विचार करतो आहे, तो बाहेर पडला काय, याची चोख माहिती मिळणार आहे. निरुत्साह दिसलाच तर तो आधीच दूर करण्याची अभियानं सुरू आहेत. त्याची सोय उत्तम आहे, असं म्हणतात. प्रत्येक राज्यात स्थापन करण्यात आलेली वॉर रूम या कामाकडं लक्ष ठेवून आहे. पक्षकार्यालयात नोंद करण्यात आलेला कार्यकर्ता त्या त्या परिसरातल्या जनतेच्या सुख-दु:खाची काळजी घेतो आहे. लक्ष्य ठरवलेला गट कमळाचं बटण दाबेल असा दावा ही मंडळी छातीठोकपणे करत आहेत. दुसरीकडं, कॉंग्रेस भलतीच उत्साहात आहे. बूथपातळीवर त्यांचंही लक्ष आहे. आपण 44 जागांवर फेकलो गेलो हे ते जाणतात. भाजपकडं 30 टक्‍के मतं जातील या गृहीतकावर आधारलेलं त्यांचं पुढचं गणित आहे ते 70 टक्‍के मतं एकत्र आणण्याचं. यालाच आजकाल \"ऑपोझिशन इन्डेक्‍स युनिटी' असं माध्यमं म्हणतात.\nभाकिताकडं दुर्लक्ष परवडणार नाही\nआता नितीशकुमार पुन्हा उजवीकडं गेले असले तरी बिहारमध्ये कॉंग्रेसनं छोट्या भावाची भूमिका घेत यादवांना जनता दलात संयुक्‍त केलं होतं. दक्षिणेत कुठंही भाजप नाही. उत्तर प्रदेशात जागा 80, तिथं समाजवादी पक्ष-बहुजन समाज पक्ष यांच्याशी गुफ्तगू सु���ू आहे. सन 2009 मध्ये जयललितांच्या\nऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघमनं (एआयएडीएमके) गेलाबाजार 37 जागा जिंकल्या. जयललिता आता नाहीत. तमिळनाडूत प्रत्येक निवडणुकीत दुसरा पक्ष जिंकतो. ही \"एक्‍झिट डोअर पॉलिसी' ध्यानात ठेवत विरोधातल्या डीएमकेशी कॉंग्रेसनं सूत जुळवलं आहे. स्टॅलिन हे \"राहुल यांना राज्याभिषेक होईल' अशी घोषणा करणारे पहिले. चंद्राबाबू हे एनडीएच्या बाहेर पडले आहेत आणि कॉंग्रेससमवेत आहेत. त्यांनी सन 2009 मध्ये 16 मतदारसंघ काबीज केले होते. ममता बॅनर्जी म्हणजे बंगालची वाघीण. त्यांच्याकडे सन 2009 च्या कौलानुसार 16 जागा आहेत. शिवसेनेचे उद्धव ठाकरे राममंदिर बांधण्यासाठी सरसावत असले तरी ते चौकीदाराला - राहुल यांची री ओढत - चोर ठरवत आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांचं सामर्थ्य आणि जनतेशी तसंच सर्वपक्षीय नेत्यांशी त्यांचा असलेला संपर्क उपयोगात आणण्यासाठी राहुल त्यांना वारंवार भेटत आहेत. निवडणूक-भाकितात कायम नेत्रदीपक कामगिरी नोंदवणाऱ्या अभ्यासू योगेंद्र यादव यांची मांडणीही सध्या गाजते आहे. दिल्ली-हरयाना-बिहार-झारखंड-उत्तर प्रदेश-उत्तराखंड-हिमाचल-राजस्थान-मध्य प्रदेश-छत्तीसगड या हिंदीभाषक राज्यांत असलेल्या लोकसभेच्या 226 जागांपैकी सन 2014 मध्ये भाजपनं 191 जागा जिंकल्या, ती संख्या 100 नं खाली येईल, असं यादव म्हणतात. हिंदीभाषक पट्ट्यात जेव्हा जेव्हा भाजप 50 टक्‍क्‍यांहून अधिक जागा जिंकतो तेव्हाच सत्तेत येतो, असंही यादव लक्षात आणून देतात. तो आकडा अर्ध्यावर म्हणजे 113 वर नव्हे, तर 91 वर घसरेल असं भाकीत सांगतं. तसं झालं तर खेळ संपेल. मात्र, जिंकलेल्या या जागांवर भाजपचं मताधिक्‍य प्रचंड होतं. या जागा गमावण्याएवढी वाईट कामगिरी मोदी सरकारनं निश्‍चितच केलेली नाही, असं \"सीएसडीएस लोकनीती' या यादवांच्या मातृसंस्थेतले अन्य संख्याशास्त्री म्हणतात. अर्थात छत्तीसगडचे निकाल हे दाखवतात. राज्याच्या स्थापनेपासून आघाडी घेण्याचे प्रयत्न होत तिथल्या मतांची टक्‍केवारी भाजपसाठी 10 टक्‍क्‍यांनी खाली आली आहे. यादवांच्या भाकिताकडं दुर्लक्ष करून चालणार नाही. हिंदीभाषक प्रदेशात असा फटका बसलाच तर सावधगिरी हवी, या भावनेनं अमित शहा ईशान्य, दक्षिण इकडं लक्ष देत आहेतच. या अहिंदी भागातल्या 206 मतदारसंघांपैकी भाजपनं गेल्या वेळी जेमतेम 31 जिंकले होते, तिथं वाढून वाढून जागा किती वाढणार, असा भाजपविरोधकांचा सवाल आहे. मोदींनी \"जे राहिलं त्यासाठी पुन्हा संधी द्या' असं म्हटलं तर वातावरण फिरेल, असं मानणारा मोठा वर्ग आहे.\nत्यात नोकरशहा आहेत, नोकरदार आहेत. एकूणच सॉफ्ट हिंदुत्वाला आपलं मानणारे मध्यमवर्गीय या गटात आहेत. \"मोदी हे अवतारी पुरुष आहेत,' असं मानणारा हा वर्ग आहे. तो कायम समवेत राहावा यासाठी आता चर्चासत्रं सुरू होतील. सन 2014 मध्ये संघपरिवारानं शांतपणे मदत केली होती. सांगावे गेले होते. या वेळी राममंदिरामुळं वातावरण कसं असेल ते दिसेल.\nसिंहासन काबीज करायचं घोडामैदान जवळच आहे.\nनिवडणूक की जनतेचं अपेक्षायुद्ध\nअब्जावधी डॉलर्सची उलाढाल करणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेच्या किल्ल्या हातात असण्याचं महत्त्व कॉंग्रेसला ज्ञात होतेच. आता ते भारतीय जनता पक्षालाही कळलं आहे. भारतातल्या दीडशे-दोनशे जागांवर प्रभाव असणारे प्रादेशिक पक्षही हे महत्त्व जाणून आहेत. या पक्षांना/आघाड्यांना सल्ला देणाऱ्या, डेटा विकणाऱ्या, व्यूहरचनांबद्दल मतं मांडणाऱ्या आणि त्यामागून आपापल्या लॉबीची तळी उचलून धरणाऱ्या व्यावसायिकांसाठी ही सुगी आहे. सिंहासनासंबंधीचे सामने दिवसेंदिवस खर्चिक होता आहेत. 543 लोकसभा मतदारसंघांत तीन उमेदवार गंभीरपणे निवडणूक-आखाड्यात उतरले तर किमान पाच कोटी प्रत्येक जण खर्च करणार. हाच खर्च आठ हजार कोटींपर्यंत पोचणारा. सन 2014 च्या निवडणुकीसाठी भाजपनं पांढऱ्या खर्चाचा जो आकडा सादर केला तो होता 714 कोटी. कॉंग्रेसनंही 516 कोटी खर्च झाल्याचं निवडणूक आयोगाला कळवलं होतंच. अधिकृत आकडे ही हिमनगाची टोकं आहेत, हे सुज्ञ जाणतातच. निवडणूक आयोगाचा सन 2009 च्या निवडणुकांवर एक हजार 483 कोटी खर्च झाला होता. त्यात दहा वर्षांनतर दुप्पट नसली तरी किमान 40 टक्‍के वाढ झाली असणार. ज्या देशात एकीकडं पाऊस पडत असताना दुसरीकडं उन्हाळ्याच्या झळा जीव नकोसा करतात त्या विशाल देशातला \"डान्स ऑफ डेमॉक्रसी' हा विलक्षण किचकट प्रकार आहे. लोकशाहीचं मूल्य फार मोठं आहे, हे सिद्ध करणारे हे आकडे आहेत. शेतीक्षेत्रातले मतदारसंघ काय करतील ते महत्त्वाचं ठरणार आहे. \"मोदी यांनी ग्राहकांकडं लक्ष दिलं, बळीराजाला दिलासा दिला नाही,' असं ग्रामीण क्षेत्रात म्हटलं जातं. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी कर्जमाफी दिली जाईल, असं मानलं जाई; पण नववर्षाचा मुहूर्त साधून दिलेल्या मुलाखतीत मोदी यांनी \"कर्जमाफी हा मार्ग आपल्याला पसंत नाही,' याचे संकेत दिले आहेत. भाजप हा शहरी पक्ष. देशातली शहरं बहुतेक वेळा राष्ट्रीय पक्षाला कौल देतात. भाजपनं शहरे स्मार्ट करण्याची मोहीम हाती घेतली ती अजून \"वर्क इन प्रोग्रेस' अशी आहे. शहरी मतदार त्यामुळे नाराज आहे की उज्ज्वल उद्याच्या आश्‍वासनांसाठी \"चलो, चलें मोदी के साथ' असं पुन्हा एकदा म्हणणार आहे. या कोट्यवधींच्या देशातल्या मतदारांच्या आकांक्षा भलत्याच जागृत झाल्या आहेत. ते सूर्य-चंद्र सोडून तोंडाला येईल ते मागत आहेत. राजकारणात दुथडी भरून वाहणारा काळा पैसा पब्लिक बघतंय. तळयाकाठी कोरडं उभं राहण्याची शुचिता बहुतांश भारतीय मतदारांनी त्यागली आहे. त्यांना मोफत घरं हवी आहेत. तसे जाहीरनामेच आहेत. मात्र, साड्या हव्या आहेत...कूकर हवा आहे...उच्च मध्यमवर्गीयांची गृहसंकुलंही रंगकामाचा, पाण्याची टाकी बांधणयाचा खर्च उमेदवारांना मागू लागली आहेत. राफेल, ऑगस्टा गैरव्यवहार चघळायला भवताल अच्छा हवा आहे. त्यामुळे नेमेचि येणारी निवडणूक भलतीच इंटरेस्टिंग होण्याची चिन्हं आहेत. तशी प्रत्येकच निवडणूक इंटरेस्टिंग असते म्हणा. प्रत्येक पक्ष आपापल्या कथानकाची संहिता पुढं रेटत असतो. गेल्या वेळी मोदी आणि त्यांचा चमू यात भलताच यशस्वी झाला होता. पियूष पांडे, सॅम बलसारा, प्रसून जोशी दिमतीला होते. लोकांच्या आकांक्षा बदलल्याचं भाजपनं ताडलं होतं. आता सगळेच राजकीय पक्ष शहाणे झालेत. सतरंजी घालणं कार्यकर्त्यांना नकोच आहे. पब्लिकलाही अशा गोष्टी आता मान्य नाहीत. सभेला ट्रॅकनं जाण्याची पद्धत त्यांना अमान्य आहे. जीप नको आहेत, झायलो-इनोव्हा हवी आहे. सभेला झुळझुळीत पांढरी झूल अंथरलेल्या खुर्च्या ही शहरी जनतेची किमान अपेक्षा आहे. आकांक्षांच्या या अपेक्षायुद्धात निवडणुका सापडल्या आहेत. नेमेचि म्हणजे (बहुतेक वेळी) येणाऱ्या निवडणुकांचं कौतुक भलतंच थोर झालं आहे. या प्रचाराला डिजिटल पैलू आहेत. पूर्वी मोदी यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी वापरलेले आभासी पडदे वापरले होते. प्रत्येकाला त्यांची क्रेझ होती. आता \"मन की बात'मुळे त्यांच्या भाषणांचं अप्रूप राहिलेलं नाही. राहुल गांधी मात्र खरंच सुधारले आहेत काय ते पाहण्याची उत्सुकता आहे. मायावती या राष्ट्रीय अपील असणाऱ्या अन्य एक नेत्या. \"दलित की बेटी' ही प्रतिमा आंबेडकरवादी जनतेला आपलीशी वाटू शकते. देशातले अल्पसंख्याक हिंदुहिताच्या \"टेम्पल रन'च्या राजकारणात माध्यमात अव्यक्‍त झाले आहेत. राहुल हे निधर्मी कॉंग्रेसचे नेते; पण ते मंदिरांना भेटी देत असतात, जानवं घालतात आणि दत्तगोत्रीय असल्याचा अभिमानही बाळगतात. आभासी जगानं सुरू केलेले हे खेळ आहेत. सभेच्या गर्दीइतकीच वाहिन्यांच्या प्रेक्षकांची संख्याही महत्त्वाची झाली आहे. घरोघर प्रचार हा पूर्वीचा फंडा. आता फेसबुकवर, इन्स्टाग्रामवर संपर्काची मदार आहे. जगणं बदललं आहे अन्‌ निवडणुकीचं व्याकरणही.\nचर्चिल म्हणाले, त्यानुसार लढाई सर्वत्र होणार आहे, \"आयडिया ऑफ इंडिया'चं वेगवेगळं चित्र मनात साठवणाऱ्या नेहरूवादी मनात आणि हिंदुत्ववादी घरात. मनांवर अधिराज्य कोण गाजवणार नरेंद्र दामोदरदास हिराबेन मोदी नरेंद्र दामोदरदास हिराबेन मोदी की राहुल राजीव सोनिया गांधी की राहुल राजीव सोनिया गांधी ते लवकरच कळणार आहे. फेब्रुवारीत त्याबद्दलची सर्वेक्षणं येऊ लागतील.\n\"डेटा' या युगाचा मंत्र आहे. कॉंग्रेस \"नाही रे' वर्गातल्या मतदारांची मोट बांधत आहे. भाजप लाभार्थ्यांच्या भरवशावर आहे.सिनेनट-नट्या, क्रिकेटपटू हे सारे या खेळात उतरणार आहेत. आजकाल आर्थिक अंगानं चर्चा घडते. जीडीपी किती वाढला...नागरी सुविधा किती झिरपल्या... याचे ताळेबंद सादर केले जातात. माध्यमांची संख्या वाढल्यानं राजकारण्यांवर अंकुश ठेवण्याची संस्कृती रुजू पाहते आहे. गेल्या निवडणुकीत अण्णा हजारे नावाच्या एका साध्या, तप:पूत माणसानं लोकपाल कायदा, माहितीचा अधिकार अशा \"नागरिकांची सनद' असलेल्या गोष्टींचा आग्रह धरत तत्कालीन सरकारला जेरीस आणलं होतं. या कायद्यांचं त्यांना अभिप्रेत असलेले स्वरूप अयोग्य असेलही; पण \"नागरिकांचं सार्वभौमत्व' हा त्यातला गाभा महत्त्वाचाच आहे. परिपक्‍व लोकशाहीत हे अपरिपक्‍व आंदोलन सत्तेतल्यांना होत्याचं नव्हतं करून गेलं होतं. आता पाच वर्षं होतील माध्यमांनी उचलून धरलेल्या त्या घटनेला. \"न खाऊंगा, न खाने दूँगा' म्हणणारा नेता देशाचा पंतप्रधान झाला, त्यालाही लवकरच पाच वर्षं होतील. खरंच काही बदललंय जनता सांगणार आहे. कारण \"हम \"मत'वाले' पुन्हा नव्यानं मतदान करायला बाहेर पडणार आहेत. लोकशाहीच्या थोर उत्सवाचं पर्व 2019 सुर��� होत आहे. त्याचे पडसाद सर्वदूर उमटणार आहेत. बा अदब, बा मुलाहिजा... चुनाव होनेवाला है\n'दो शेरों के बीच खडा हूँ\nअटलजींसमवेत छायाचित्र काढून घेण्याची माझी तीव्र इच्छा होती. प्रमोदजींकडं मी ती व्यक्त केली. प्रमोदजींनी तसं त्यांना सांगितल्यावर अटलजींनी मला आणि...\nसमाजमाध्यमांतल्या भस्मासुरांपासून महिलांना वाचवू... (विजया रहाटकर)\nमुलींची-महिलांची समाजमाध्यमांद्वारे (सोशल मीडिया) होणारी बदनामी, छळणूक रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोगानं \"सायबर-समिती'ची स्थापना नुकतीच केली...\nएकाच वैचारिक मुशीतून तयार झालेल्या सहप्रवाशांची वैचारिक भांडणे हा खरे तर समाजवादी बाणा; पण संघपरिवारातही असाच वाद शिरला असल्याचे प्रवीण तोगडिया...\nएकीच्या वाटेवर काँग्रेस आणि 'राष्ट्रवादी'\nगुजरातच्या निकालानंतर 'राज्यात आगामी निवडणुकीत एकत्र येऊ,' अशी भाषा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुरू झाली आहे. पण प्रत्यक्षात हे दोन्ही...\nनजरा शेजारी राज्याच्या निकालाकडे\nगुजरात निकाल पुढच्या 48 तासात घोषित झालेला असेल. शेजारच्या या राज्याचा, खरे तर सहोदराचा महाराष्ट्रात पूर्वी फार विचार केला जाई. तेथे किती गुंतवणूक...\nया फेरीवाल्यांचे करायचे तरी काय\nबासनात बांधून ठेवलेले प्रश्‍न अचानक डोके वर काढतात. मुंबईतील फेरीवाल्यांचा प्रश्‍न असाच समोर आला. एल्फिन्स्टन पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.padmagandha.com/index.php?route=product/category&path=81", "date_download": "2019-02-20T12:39:37Z", "digest": "sha1:WDZPNAYLLKJYWF2TPQSAPOPUQFAQ7IK2", "length": 9209, "nlines": 119, "source_domain": "www.padmagandha.com", "title": "सामाजिक अभ्यास", "raw_content": "\nSocial Studies | सामाजिक अभ्यास\nSocial Studies | सामाजिक अभ्यास\nBalutedaranchi Hatyare Aani Avjare |बलुतेदारांची हत्यारे आणि अवजारे\nगतकालीन ग्रामजीवन अथवा ग्रामसंस्कृती समजून घ्यायची असेल तर गावगाड��यातील एकमेकांवर अवलंबून असणारे आणि..\nस्त्रियांचे प्रश्न हे हजारो वर्षापासून स्त्रियांवर होणाऱ्या संस्कारांमुळे तिला आलेले मानसिक व शारीर..\nआजूबाजूला दु:खी, पीडित, असहाय वा इतरांची काही मदत हवी असणारी अशी अनेक माणसं असतात. आपल्या अडचणी व्यक..\nJanmane Gunhegar | जन्माने गुन्हेगार\nगरिबी आणि हालअपेष्टा यांच्यापेक्षा विमुक्तांविषयींचे पूर्वग्रह हे त्यांना समाजापासून तोडतात - जन्मा..\nअनेक राष्ट्रप्रेमी युवकांना संरक्षण विभागात नोकरी करण्याची इच्छा असते. सैन्यदलात अधिकारी होणे ही अभ..\nMaharashtratil Samajsudharak |महाराष्ट्रातील समाजसुधारक\nसमाज सुधारणेच्या प्रक्रियेत ज्यांनी आपले जीवन समर्पित केले. एक आदर्श, पुरोगामी व नवसमाजनिर्मितीची स्..\nआपली जन्मभूमी सोडून अन्यत्र जाऊन तेथेच स्थायिक होण्याची प्रक्रिया ही मनुष्यसमाजात फार पूर्वीपास..\nभारतीय एकात्मतेचे शिल्प घडविणार्‍या मुसलमान मराठी संतकवींचा हा विस्तृत साधार परिचय मराठीत केवळ अपूर्..\nPalatil Mansa| पालातील माणसं\nवेशीबाहेरच्या वस्त्यांना भेटी देऊन आणि बोलणी करून काढलेली ही चित्रे म्हणजे कल्पनेला डागण्या देणारे ..\nभारतीय समाजव्यवस्थेत पारधी समाजाचे अस्तित्व अनादि कालापासून आहे, त्यासंबंधीच्या अनेक कथा, ..\nखरे म्हणजे, एड्‌स ही रोग-संज्ञा परिचित असलेल्या बहुसंख्य लोकांना त्याची व्याप्ती आणि हाहाकार माहीत न..\n'जनतेचे सरकार, जनतेसाठी सरकार व सरकार जनतेचे' हा सिद्धांत आपण टिकविण्यासाठी निर्धार केला पाहिजे. त्..\nहे पुस्तक म्हणजे एका वैचारीक आंदोलनाचे सिंहावलोकन आहे....\nएखादी महिला पोलिसांकडे जाते तेव्हा तिला प्रथम पोलिसांची भीती वाटत असते. अनेक वेळा गुन्हा घडलेला नसत..\nSudharakancha Maharashtra | सुधारकांचा महाराष्ट्र\nसुधारकांची आणि बुद्धिवादी विचारवंतांची एक महान परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे. बाळशास्त्री जांभेकरा..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://mr.pratilipi.com/read?id=6755373518821109&ret=%2F%3Fredirect%3DcatchAll", "date_download": "2019-02-20T11:31:10Z", "digest": "sha1:2ZMO27IEKGT6DMI4OP2T6ECIWSZGKESN", "length": 51775, "nlines": 211, "source_domain": "mr.pratilipi.com", "title": "वाचा महेंद्रनाथ प्रभू च्या मराठी कथा बॉडीलेस-१० प्रतिलिपि वर « प्रतिलिपि मराठी | Read Mahendranath Prabhu's Marathi content bodiles on Pratilipi « Pratilipi Marathi", "raw_content": "\nजयचंद बॉडीलेसची वाट पाहून थकला. पण बॉडीलेस काही त्याला न्यायला आला नाही. आणि असं प्रथमच घडत होतं. या पुर्वी असं कधी घडलं नव्हते. काय कारण असावं कदाचित बॉसला ही जागा माहीत नसावी. हो, हेच कारण असावं. पण आता इथून सुटका कशी होणार कदाचित बॉसला ही जागा माहीत नसावी. हो, हेच कारण असावं. पण आता इथून सुटका कशी होणार कारण मी कुठं आहे, हे जसं त्याना माहीत नाही, तसं मलाही माहीत नाही. मला कुठं आणलं ते कारण मी कुठं आहे, हे जसं त्याना माहीत नाही, तसं मलाही माहीत नाही. मला कुठं आणलं ते कारण मला इथं आणताना माझे डोळे बांधले होते, शिवाय माझा मोबाईल सुध्दा माझ्या हातून हिचकावून घेतला. त्यामुळे मला बळीशी संपर्क साधता येत नाहीये. काय करू कारण मला इथं आणताना माझे डोळे बांधले होते, शिवाय माझा मोबाईल सुध्दा माझ्या हातून हिचकावून घेतला. त्यामुळे मला बळीशी संपर्क साधता येत नाहीये. काय करू कसा पलायन करू इथून कसा पलायन करू इथून काहीच कळत नाहीये. इतक्यात दरवाजा उघडल्याचा आवाज आला तसा तो सावध झाला. आक्रमण करण्याचा त्याने पवित्रा घेतला. पण आत येणारा दुसरा कुणी नसून पो. इन्स्पेक्टर अर्जुन जयकर होता. चयचंदकडे पाहत हसून बोलला,\" मग कसं वाटलं बीन भाड्याच्या खोलीत काहीच कळत नाहीये. इतक्यात दरवाजा उघडल्याचा आवाज आला तसा तो सावध झाला. आक्रमण करण्याचा त्याने पवित्रा घेतला. पण आत येणारा दुसरा कुणी नसून पो. इन्स्पेक्टर अर्जुन जयकर होता. चयचंदकडे पाहत हसून बोलला,\" मग कसं वाटलं बीन भाड्याच्या खोलीत म्हणजे ढेकणानी चांगले स्वागत केलेच असेल तुझं म्हणजे ढेकणानी चांगले स्वागत केलेच असेल तुझं हो की नाही \" जयचंदला त्याचा भयंकर राग आलेला असतो. पण तरी देखील रागाला आवर घालत म्हणाला,\" तुमच्या पाळलेल्या ढेकनानी चांगलं स्वागत केलं की आमचं त्या बद्दल आभारी आहे,मी तुमचा त्या बद्दल आभारी आहे,मी तुमचा दु:ख फक्त एकाच गोष्टीचं वाटतं की त्या बदल्यात मी तुम्हांला काहीच देवू शकलो नाही. \"\n\" हरकत नाही पुढच्यावेळी द्या. पण आता माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या.बरं. \"\n\" प्रश्न जूणाच आहे. उत्तर मात्र चालू काळाचे आहे.\"\n\" म्हणजे तुझा बॉस बॉडीलेस कोण आहे \n\" अहो साहेब, एकच प्रश्न हजारवेळा विचारलांत तरी त्याचे उत्तर बदलणार आहे का नाही ना \n\" तुला आपलं उत्तर बदलायलाच लागेल. नाहीतर----\"\n\" तुझ्या सुंदर बायकोचं तुझ्या मृत्यू नंतर काय होईल. याचा विचार केलाहेस का तू \n\" म -म - मला कोण मारणार \n आम्ही मारणार, कारण तुला पकडून इथं कोंड���न ठेवलं आहे, हे कुणालाच माहीत नाही, म्हणजे तुझ्या बॉसला देखील नाही.\"\n\" माझा बॉस मला शोधून काढल्या शिवाय राहणार नाही.\"\n\" शोधलं त्याला जाते,जो हरवला आहे.\"\n\" हे बघ. आपण पोलीस स्टेशनला तक्रार कधी करतो. जर माणूस घरात उपस्थित नसेल तर बरोबर ना पण जर त्या जागी दुसरा म्हणजे त्याचा डुबलीकेट जर त्याच्या जागी असेल, तर कोण कशाला तक्रार करील. नाही का \n\" म्हणजे माझ्या जागी माझ्या सारखा दिसणारा दुसरा माणूस पाठविला तुम्ही \n\" येस, माय ब्रदर \n\" नाहीss खोटं बोलताय तुम्ही होय ना \n\" नाही मी खरं तेच सांगतोय विश्वास नसेल, तर हा व्हीडीओ पहा \" असे बोलून त्याने आपल्या मोबाईल मधला व्हिडीओ दाखविला मोबाईल मधला व्हिडीओ पाहून तर जयचंदच्या पाया खालील जमीनच सरकल्या, त्याला भास झाला. तो गयावया करत बोलला,\" माझ्या बायकोला काही करू नका. \"\n\" आम्ही काहीच नाही करणार. जे काय करायचं ते तुझी बायकोच करील. किती खूष होती ती आमच्या डुबलीकेट बरोबर. आता पाहीलेस ना तू \n\" तिला माहित नाही की तो तिचा नवरा नाहीये.\"\n\" आणि माहित झालं तरी ती त्याचाच स्विकार करेल. कारण तू नायकीनीच्या नादाला लागला आहेस. त्यामुळे ती तुझी कशाला वाट पाहील\n\" म्हणजे तिनं तुम्हांला सर्व सांगितलं \n आणि आता तू पण खरं काय ते सांगून टाक. नाहीतर बायकोही गेली. आणि नायकीनही \n\" साहेब माझ्या बायकोला अपवित्र नका करू ,मी तुमच्या पाया पडतो. \"\n\" नाही करणार , पण तू आमचं ऐकलेस तर \n\" मी तुमचं सर्व काही ऐकेन. \"\n मग आता मला हे सांग,की हा बॉडीलेस कोण आहे \n\" साहेब खरंच मला माहीत नाही. आणि मलाच काय आमच्यापैकी कुणालाही ते माहीत नाही.\"\n\" बरं इन्स्पेक्टर श्रीकांत कुठं आहे ते तरी सांगू शकशील ते तरी सांगू शकशील\" जयचंद होकारारथी मान डोलवत बोलला,\" हो \" जयचंद होकारारथी मान डोलवत बोलला,\" हो \n\" मग मला हे सांग बरं की,पो. इन्स्पेक्टर श्रीकांतला कुणीं मारले \n\" त्याला बॉडीलेस ने ठार मारले.\"\n\" बब्बरचा मृतदेह इस्पितळातून कुणी गायब केला \n\" ते आम्हाला पण माहीत नाही. \"\n\" बरं तुमच्या पैकी कुणाला माहीत असेल का बॉडीलेस बद्दल काही माहिती बॉडीलेस बद्दल काही माहिती\n\" असा एकच व्यक्ती आहे की त्याला सर्व काही माहीत असेल.\"\n\" कोण आहे तो व्यक्ती \n\" बळी साहेब. \"\n\" असं का वाटतं तुला \n\" कारण बॉस बळीलाच जास्त मानतो. आणि त्या आधीचा बॉस सुध्दा बळीलाच जास्त भाव द्यायचा, म्हणून मला काय वाटतं साहेब बॉडील���स दुसरा कुणी नसून बब्बर बॉसच आहे म्हणजे त्याचं भूत आहे.\"\n\" असं का वाटतं तुला \n\" कारण त्याच्या सर्व सवयी बॉडीलेस मध्ये आहेत.\"\n\" म्हणजे बब्बर सारखं काय काम करतो तो नाही म्हणजे त्याच्या सारखी एखादी सवय सांगा.\"\n\" एखादी सवय म्हणजे बघा बब्बर बॉस कोणतही महत्वाचे काम बळीलाच सांगायचा तसाच बॉडीलेस बॉस सुध्दा बळीलाच सांगतो. शिवाय त्याच्या हाताखाली आम्ही सर्वानी काम करायचं कोणतीही तक्रार न करता. मग मला सांगा बळीलाच का सर्व अधिकार दिले जातात. तसं पाहायला गेलं तर तो आमच्या गैंगचाही माणूस नाही म्हणजे काना मागून आला नि तिखट झाला. नाही का तसं पाहायला गेलं तर तो आमच्या गैंगचाही माणूस नाही म्हणजे काना मागून आला नि तिखट झाला. नाही का \n\" एक सेकंद तू आता काय म्हणालास \n\" हेच की बळी आमच्या गैंगचा माणूस नाही म्हणून.\"\n\" तुमच्या गैंगचा माणूस नाही म्हणजे कुठून आला तो \nतेव्हा मग बळी बब्बर बॉसला कुठे आणि कसा सापडला या बद्दल सविस्तर माहिती दिली. ती माहिती ऐकल्यानंतर पो. इन्स्पेक्टर अर्जुनची पण खात्री झाली की बळीच दोन वर्षापूर्वी समुद्रात लाकडी फलाटावर बेशुध्द अवस्थेत सापडलेला दुसरा कुणी नसून सायंटिस्ट विश्वजीतच असावा. कारण दोन वर्षापूर्वीच सायंटिस्ट विश्वजीत विमान अपघातात मरण पावला. अशी बातमी वृत्तपत्रात वाचायला मिळाली होती. याचा अर्थ सायंटिस्ट विश्वजीत जीवंत आहे, परंतु त्याचा स्मृतीभ्रश झाला असल्याने त्याला पुर्वीचं जीवना बद्दल आठवत नाही.\nपण तो दिसतोय कसा हे कुणाला ठाऊक आहे हे कुणाला ठाऊक आहे हयाला विश्वजीतचा फोटो दाखवून विचारू का हयाला विश्वजीतचा फोटो दाखवून विचारू का नाही नको. त्यापेक्षा आपण राणेनाच विचारू त्यानी पण तर बळीला पाहीलं असेल नाही नको. त्यापेक्षा आपण राणेनाच विचारू त्यानी पण तर बळीला पाहीलं असेल हो तेवढ्यात जयचंद विचारले,\" काय झाले साहेब तुम्हांला अजून खरं वाटत नाही का तुम्हांला अजून खरं वाटत नाही का \n तसं नाही काही. \"\n\" तुमचा विश्वास बसला ना माझ्या बोलण्यावर \n\" अजून नाही तू सांगतोयेस ते खरंय का खोटं हे मला पडताळून पहावं लागेल. \"\n मी सांगितलेल एकेक शब्द खरा आहे.\"\n\" ठीक आहे, ते खरंय का खोटं ते नंतर ठरवू अगोदर मला स्वतःची तर खात्री करून घेऊ दे. \"\n\" साहेब, आता मला सोडा ना,तुम्हांला हवी असलेली माहिती मी दिली ना ,मग आता मला सोडायला काय हरकत आहे. \"\n\" जोपर्यत बॉडीलेस पकडला जात नाही. आणि त्याचं खरा चेहरा जगापुढे येत नाही, तोपर्यंत तुला कुठंच जाता येणार नाही. \"\n\" पण साहेब माझी बायको सुरक्षित नाहीये, म्हणून मला घरी जाऊ द्या ना. प्लीज \n\" तुझ्या बायकोला तो अजिबात स्पर्श करणार नाही, याची हमी मी देतो तुला. \"\n\" साहेब तो मनुष्य माझ्या बायकोला स्पर्श करणार नाही ही गोष्ट जरी खरी असली तरीही ती त्याला ओळखत नाहीये. अर्थात ती त्याला मी आहे, असं समजून मिठी मारली, तर काय होईल. याची मला कल्पना सुध्दा करता येत नाहीये. म्हणून मी काय म्हणतोय,मला घरी जाऊ द्या. मी कुणालाच काही सांगणार नाही. \"\n\" नाही. तुला कुठेही जाण्याची परवानगी नाही. \"\n\" फक्त एक दिवसासाठी तरी सोडा. मी फक्त तिला एकदा भेटून येतो. नाही म्हणू नका सर. प्लीज \n\" ठिक आहे, पण फक्त एकदाच आणि ते पण पोलिसांच्या देखरेखेखाली कळलं. \"\n\" हो, चालेल. \" जयचंद उद्गारला. आणि त्यानंतर पोलिसांच्या देखरेखेखाली जयचंद आपल्या पत्नीला भेटायला गेला. पण त्यापुर्वी पो. इन्स्पेक्टर अर्जुनला फोन करून सस्पेंड इन्स्पेक्टर वीरेंद्र राणे ना थोड्या वेळासाठी तेथून निघून जायला सांगितले होते. त्यानंतर स्वतः साध्या वेषामध्ये त्याचा साहेब बनून त्याच्या घरी गेले. तेव्हा ललिता एकटीच घरात होती आपल्या नवऱ्या सोबत एका अनोळखी व्यक्तीला पाहून ती जरा बावरली. पण लगेच जयचंद त्याची ओळख आपल्या कंपनी मधले साहेब आहेत, अशी ओळख करून दिली. त्यानंतर तिने त्याचे व्यवस्थित आधरातिथ्थ केले. त्यानंतर इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. आणि निघताना जयचंद पो. इन्स्पेक्टर अर्जुनकडे पाहत म्हणाला,\" साहेब मला जरा आपल्या पत्नीशी एकांतात बोलावयाचे आहे, परवानगी आहे का तुमची \nत्यानंतर जयचंद आपल्या पत्नी सोबत आतल्या खोलीत गेला नि ललिताला विचारले,\" ललिता ह्या काही दिवसा मध्ये मी तुझ्याशी कसा वागलो\n\" कसे वागलात ते तुम्हांला माहीत नाही आहे. का \n\" तसं नाही गं म्हणजे नेहमी तुला शिव्यागाळी करायचा तुझा स्पर्शही मला झालेला चालत नसे, म्हणून मी तुला विचारतोय. या दोन चार दिवसात माझ्याकडून काही असभ्य वर्तन घडलं का\n\" अजिबात नाही. उलट या चार दिवसात तुम्ही इतके छान वागता की काय विचारू नका.म्हणजे खऱ्या अर्थाने तुम्ही आता एका विवाहीत पुरूषा सारखे वागता. पण अजून ---\n\" पण अजून काय \n\" आता कसं सांगू तुम्हांला \n सांगायला काही संकोच वाटतो��� का \n\" असं काय केलं मी \n\" तुम्ही काही नाही केलेत हो \n\" मग संकोच का वाटतोय तुला सांगायला \n\" नाही म्हणजे आपल्याच तोंडानं कसं सांगू\n\" म्हणजे असं काय आहे न सांगण्या सारखं \n\" मला म्हणायचं होतं की, आपल्या लग्नाला दहा वर्ष झाली ,पण अजून आपल्या घरात पाळणा हलला नाही.\nअजून किती वाट पाहायला लावणार आहात मला\n\" तुम्ही मला स्पर्शच करत नाही, मग ते होणार कसं \nत्यासाठी काही ....पुढचं न बोलता लाजली. नि म्हणाली,\" मी नाही सांगणार मला बाई लाज वाटतं. तुम्ही समजून जा ना. \"\nजयचंद समजून चुकला की, आपल्या पत्नीला काय म्हणावयाचे आहे ते, आणि आपली पत्नी पवित्र असल्याचही सिद्ध झालं, तसा तो खूष होत बोलला,\" ही तुझी इच्छा लवकरच पुर्ण होईल फ़क्त अजून काही दिवस तरी तुला वाट पहावी लागेल. \"\n\" मी जन्मभर वाट पाहायला तयार आहे.\"\n\" हे ऐकून मला फार बरं वाटलं \"\n\" झालं बोलून, तर बाहेर चला. कारण तुमचे साहेब बाहेर एकटेच बसले आहेत. त्याना काय वाटेल म्हणजे हे बरं दिसत नाही ना म्हणजे हे बरं दिसत नाही ना \n\" बरोबर आहे तुझं, चल जाऊ बाहेर. \" असे म्हणून दोघेपण बाहेर आले, तसे पो. इन्स्पेक्टर अर्जुन मिश्किलपणे हसून म्हणाले,\" आता पटली का खात्री \" जयचंद खाली मान घालत म्हटले ,\" हो\" जयचंद खाली मान घालत म्हटले ,\" हो \" त्यावर पो. इन्स्पेक्टर अर्जुन बोलला,\" मग आता निघायचं ना \" त्यावर पो. इन्स्पेक्टर अर्जुन बोलला,\" मग आता निघायचं ना \" जयचंदने फक्त होकारार्थी मान डोलविली. त्यानंतर दोघेही मोटार मध्ये बसले निघाले. तेव्हा पो. इन्स्पेक्टर अर्जुन बोलला,\" आता तरी तयार आहेस ना \" जयचंदने फक्त होकारार्थी मान डोलविली. त्यानंतर दोघेही मोटार मध्ये बसले निघाले. तेव्हा पो. इन्स्पेक्टर अर्जुन बोलला,\" आता तरी तयार आहेस ना पोलिसांची मदत करायला \n\" पण साहेब मी अजून पोलिसांची मदत काय करणार मला जेवढे माहीत होते, तेवढे मी सांगितलं तुम्हांला. \"\n\" सर्व नाहा सांगितलेस \n\" बॉडीलेसच्या सवयी कशा आहेत म्हणजे बब्बर बॉस साऱख्या का इन्स्पेक्टर श्रीकांत सारख्या म्हणजे बब्बर बॉस साऱख्या का इन्स्पेक्टर श्रीकांत सारख्या \n\" साहेब तुम्हांला एकदा सांगितलं ना की, त्याच्या साऱ्या सवयी बब्बर बॉस सारख्या वाटताहेत. \"\n\" ठीक आहे, तू जर हे खरं बोलत असशील, तर तुला आम्ही माफीचा साक्षीदार, म्हणून कोर्टात उभे करू . मग कोर्ट तुझी बाकीची शिक्षा माफ करेल. मग तू आपल्या पत्नी सोबत ��ैवाहिक जीवन जगू शकशील.\"\n\" खरं सांगता साहेब \n\" पण साहेब मला इतकेच माहीत होते तुम्हांला. जर जास्त माहिती हवी असेल, तर ती फक्त बळीच देऊ शकेल.\"\n\" ठीक आहे , पण तो कुठं भेटेल तेवढं सांग.\"\n\" तो कुठं राहतो ते कुणालाच माहीत नाही , पण तो तुम्हांला एका ठिकाणी नक्की सापडेल. \"\n\" सांग. कुठं सापडेल\n\" मयुरबार तिथं तो नेहमी येतो. \"\n\" तिथं यायचं कारण\n\" ते माहीत नाही. पण तो तिथच येतो. \"\n\" ठीक आहे, मी पाहतो काय करायचं ते. \" असे बोलून जयचंदला अज्ञात स्थळी पोहोचवून पोलीस स्टेशनला येऊन विश्वजीतची अपघातवाली फाईल बाहेर काढायला लाविली. त्यानंतर त्याच्या नावावरून त्याच्या आधार कार्डचा नंबर शोधून काढला. आणि त्यानंतर सस्पेंड इन्स्पेक्टर वीरेंद्र राणे ना फोन करून पोलीस स्टेशनला बोलवून त्याच्याशी विचारविनमय केला. तेव्हा सस्पेंड इन्स्पेक्टर वीरेंद्र राणे बोलला ,\" जयचंदच्या म्हणण्या प्रमाणे जर बब्बर बॉडीलेस, तर त्याने दोन वर्षे का वाट पाहीली. कारण बळी दोन वर्षापूर्वीच समुद्रात एका तूटलेल्या जहाजाच्या फलाटावर बेशुध्द अवस्थेत सापडला होता ना, मग तेव्हाच काही विश्वजीत ने बनविलेल्या फार्म्युलाच्या वापर का नाही केला का दोन वर्ष वाट पाहत राहीला का दोन वर्ष वाट पाहत राहीला \n सोन्याचं अंड देणारी कोबंडी मिळाल्यावर कोण कसा गप्प राहील\" पो. इन्स्पेक्टर अर्जुन जयकर बोलला.\n\" मला काय वाटतं माहीतेय \n\" मला वाटतं आपण संशयाला पात्र ठरू नये, म्हणून कदाचित तो दोन वर्ष गप्प बसला असेल \n\" तसंही असेल बहुधा पण तरी दखील एक प्रश्न उरतोच की, त्याला कसं समजलं त्याला सापडलेला मनुष्य विश्वजीतच आहे.\"\n\" कदाचित त्याने वर्तमानपत्रात विश्वजीतचा फोटो पाहीला असावा. \"\n\" हां हे होऊ शकतं. \"\n\" होऊ शकतं नाही असंच झालं आहे. \"\n पण आपण ते सिद्ध कसं करणार \n\" त्यासाठी त्याला अगोदर पोलीस कस्टडीत घ्यावं लागेल. \"\n\" आणि काय विचारणार त्याला तो काही सांगण्याच्या मनस्थीत आहे का तो काही सांगण्याच्या मनस्थीत आहे का \nओशाळून बोलला,\" अरे, हो विसरलोच मी त्याचा स्मृतीभ्रश झालाय. नाही का विसरलोच मी त्याचा स्मृतीभ्रश झालाय. नाही का\n\" म्हणूनच मी काय म्हणतोय अगोदर आपण तो खरोखर विश्वजीतच आहे, किवा नाही, हे शोधून काढू. \"\n\" अरे, हां ही सर्वात बेस्ट आयडीया हो की नाही \n\" मी त्याला बीयरबार मध्ये घेऊन येतो. तेथे तू सुध्दा साध्या वेषात हजर रहा. मग पुढं काय करायचे ते तुला माहीत आहेच \" पो. इन्स्पेक्टर अर्जुन ने होकारार्थी आपली मान डोलविली. आणि राणेंचा निरोप घेतला.\nत्यानंतर ठरलेल्या प्लँन नुसार ते दोघेही बीयरबार मध्ये आले. आधी ठरल्या प्रमाणे वेटरला कोल्ड्रिंगची ऑर्डर दिली.\nवेटरने ऑर्डर प्रमाणे दोन कोल्ड्रिंग च्या बाटल्या टेबलावर आणून ठेविल्या. त्यातील एक बाटली बळीने उचलून घेतली नि दुसरी परत घेऊन जा म्हणाला.तेव्हा जयचंद बोलला,\n\" तेव्हा बळी म्हणाला,\" मला सर्दी झाली आहे. तेव्हा मी काहीच पिणार नाही तू पी. \" असे बोलून ती बाटली परत जयचंदकडे दिली. पण जयचंद बाटली हातात न घेता म्हणाला,\" तुला नको तर मला पण नको. त्या पेक्षा आपण दुसरं काहीतरी खायला मागवू.\"असे म्हणून तो वेटरला हांक मारत असतानाच बळी बोलला,\" एक सेंकद हां मला कुणाचा तरी कॉल येतोय. \" असे म्हणून तो तेथून उठून बाहेर गेला. त्यांच्या मागच्या टेबलावर साध्या वेषात बसलेला पो.इन्स्पेक्टर अर्जुन जयकर उठून जयचंद जवळ येतो नि जयचंदच्या टेबलावर असलेली कोल्ड्रिंग ची बाटली हात रूमालाने पकडली. नि तेथून निघून गेला. तसा जयचंद [राणे ] उठून बाहेर आला. तेव्हा त्याने पाहीलं की बळी फोनवर कुणाशीतरी बोलत होता. थोड्यावेळाने फोन कट करून त्याच्या जवळ येत म्हणाला,\" सॉरी यार, जयचंद मी तुझ्या सोबत नाश्ता नाही करू शकत. मला ताबडतोब निघायला हवं.बॉसने बोलविले आहे एकदम अर्जड मी तुझ्या सोबत नाश्ता नाही करू शकत. मला ताबडतोब निघायला हवं.बॉसने बोलविले आहे एकदम अर्जड\n\" काही हरकत नाही पुन्हा केव्हातरी \" असे म्हणून पुढं मनात म्हणाला,\" आमचं काम तर झालचं आहे, आता नाही भेटलास तरी हरकत नाही. \"\nत्यानंतर जयचंदशी हस्तांदोलन केलं. आणि तेथून निघून गेला. तसा पो. इन्स्पेक्टर अर्जुन सस्पेंड पो.वीरेंद्र राणेच्या जवळ येत म्हणाला,\" काम फत्थ झालं एकदा रिपोर्ट हातात आला म्हणजे बळीला घेतो, पोलीस रिमांड मध्ये. दोघांनाही वाटत होते की, रिपोर्ट पॉटिव्ह येणार, म्हणून दोघेही फार खुशीत होते. अर्धी लूढाई आपण जिंकलो. असेच दोघानाही वाटत होते जणू पण जसा रिपोर्ट हातात आला, तसा दोघांचाही हिरमोड झाला. अर्थात दोघांचीही अपेक्षा भंग झाला. रिपोर्ट मध्ये असं सिद्ध झालं की हे ठशे एकाच व्यक्तीचे नसून दोन वेगवेगळ्या व्यक्तीचे आहेत. अर्थात बळी विश्वजीत नसल्याचा सिद्ध झालं. त्यामुळे दोघांनाही मोठा धक्का बस���ा. असं कसं होऊ शकतं. शेवटी असा निष्कर्ष काढण्यात आला की, बळी फक्त विश्वजीत सारखा फक्त दिसतो. पण तो विश्वजीत नाही, पण काही जणाचा म्हणणे असे होते की, मग दोघांचा अपघाताचा वेळ एकच कसा पण जसा रिपोर्ट हातात आला, तसा दोघांचाही हिरमोड झाला. अर्थात दोघांचीही अपेक्षा भंग झाला. रिपोर्ट मध्ये असं सिद्ध झालं की हे ठशे एकाच व्यक्तीचे नसून दोन वेगवेगळ्या व्यक्तीचे आहेत. अर्थात बळी विश्वजीत नसल्याचा सिद्ध झालं. त्यामुळे दोघांनाही मोठा धक्का बसला. असं कसं होऊ शकतं. शेवटी असा निष्कर्ष काढण्यात आला की, बळी फक्त विश्वजीत सारखा फक्त दिसतो. पण तो विश्वजीत नाही, पण काही जणाचा म्हणणे असे होते की, मग दोघांचा अपघाताचा वेळ एकच कसा त्यावर उत्तर असं होते की, हा केवळ योगायोग असू शकतो, तर काहीजणाचे म्हणणे असे होते की, समुद्रात लाकडाचे फलाट कुठून आले त्यावर उत्तर असं होते की, हा केवळ योगायोग असू शकतो, तर काहीजणाचे म्हणणे असे होते की, समुद्रात लाकडाचे फलाट कुठून आले तर त्याच उत्तरे असे आहे की, काही दिवसापूर्वी समुद्रात वादळ झाले होते. आणि एक जहाज खडकावर आधळून फुटले होते. त्या जहाजातले सर्व खलाशी पाण्यात बुडृन मरण पावले होते. कदाचित त्यातला हा एकादा खलाशी वाचला असावा. नशीब असतं एखाद्याचं तर त्याच उत्तरे असे आहे की, काही दिवसापूर्वी समुद्रात वादळ झाले होते. आणि एक जहाज खडकावर आधळून फुटले होते. त्या जहाजातले सर्व खलाशी पाण्यात बुडृन मरण पावले होते. कदाचित त्यातला हा एकादा खलाशी वाचला असावा. नशीब असतं एखाद्याचं पण न जाणो, पो. इन्स्पेक्टर अर्जुनला अजूनही असं वाटत असतं की बळीच विश्वजीत नाही, तर त्याने बनविलेला फार्म्युला बॉडीलेस कडे आला कसा पण न जाणो, पो. इन्स्पेक्टर अर्जुनला अजूनही असं वाटत असतं की बळीच विश्वजीत नाही, तर त्याने बनविलेला फार्म्युला बॉडीलेस कडे आला कसा सर्वच गोष्टी तर योगायोगाने जुळून येऊ शकणार नाहीत; परंतु खोटं तरी कसं म्हणावं सर्वच गोष्टी तर योगायोगाने जुळून येऊ शकणार नाहीत; परंतु खोटं तरी कसं म्हणावं कारण खोटं ठरवायला काहीतरी\nपुरावा हाती लागायला हवा ना,जसं की बाप दाखव नाहीतर श्राध्द कर,अगदी तशीच अवस्था झालीय आपली. काय करावं कसं सिद्ध करावं की, ज्याला तुम्ही बॉडीलेस समजताय, तो बॉडीलेस नसून सायंटिस्ट विश्वजीत आहे, किवा त्याने बनविलेला फार्म्युल��� आहे पण हे कसं सिद्ध करणार पण हे कसं सिद्ध करणार खूप विचार करूनही त्याच्या प्रश्नाचे उत्तर जसं मिळालं नाही. तसा तो, स्वत:शीच उद्गारला ,\" आता एकच मार्ग बळीची गेलेली स्मृती वापस आणणं, तेव्हाच या प्रश्नाचे उत्तर सापडेल.\nअसा विचार करून तो एके दिवशी बळीला बोलला, \" बळी तू कुठं राहतोस, हे सांगितले नाही कुणाला आणि कधी कुणाला बोलविलेसही नाही आपल्या घरी आणि कधी कुणाला बोलविलेसही नाही आपल्या घरी का बरं\n\" माझ्या घरी आहे कोण तुमचं स्वागत करायला येऊन जाऊन मी एकटा तो पण घरी कधी असतो, तर कधी नसतो. मग मला सांग कसं कुणाला बोलविणार येऊन जाऊन मी एकटा तो पण घरी कधी असतो, तर कधी नसतो. मग मला सांग कसं कुणाला बोलविणार पण तुला यायचं असेल, तर येऊ शकतोस तू माझ्या बरोबर.\"\n\" आताच येऊ का\n मला काहीच प्रॉब्लेम नाही.\" तेव्हा जयचंद [ राणे ] मनात म्हणाला, हीच संधी योग्य आहे,बळी स्मृतिब्रश झाल्याचा नाटक तर करत नाही ना हे पाहण्यासाठी आजच मला त्याच्या घरी जाऊन पाहायला हवं आजच मला त्याच्या घरी जाऊन पाहायला हवं काहीतरी पुरावा आपल्या हाती लागतो का काहीतरी पुरावा आपल्या हाती लागतो का असे मनात बोलून पुढे स्वरात म्हणाला,\n\" ठीक आहे,चल येतो मी तुझ्या बरोबर.\"\nत्यानंतर दोघेही निघाले.बळीच घर एका गलिच्छ वस्तीत असतं, दहा बाय दहाची खोली होती.एक लोखंडी खाट होती ,त्यावर गादी अंथरलेली होती.एका बाजूला मोरी [ बाथरूम ] होती.आणि किचनमध्ये गॅस होती; पण तिचा कधी वापर केला गेला, असं वाटत मात्र नव्हतं.सर्व गोष्टीचं निरीक्षण केल्यावर जयचंद ने विचारले,जेवण वगैरे तू घरीच बनवितोस का बाहेरून ---- \" त्यावर बळी बोलला,\" छे', छे, छे \" त्यावर बळी बोलला,\" छे', छे, छे एकटयासाठी कोण एवढ्या उचापती करील, बाहेरून मागवतो मी जेवण,तुझ्यासाठी मागऊ का काही एकटयासाठी कोण एवढ्या उचापती करील, बाहेरून मागवतो मी जेवण,तुझ्यासाठी मागऊ का काही\n\" नाही नको, मला काहीच नको. \"\n\" किती घाणेरड्या वस्तीत राहतोय रे तू \n\" त्याचं काय मला माझ्या आई-वडिलांना शोधावयाचे आहे आणि ते अशाच गलिच्छ वस्तीत सापडतील.कारण बंगल्यात राहणारी माणसं रस्त्यावर कधीतरी दिसतात.\"\n\" पण तुला असं का वाटतं की तुझे आई- वडील गलिच्छ वस्तीत रहात असतील.बंगल्यात रहात असतील तर \n\" मी जर श्रीमंत घरात जन्माला आलो असतो, तर वर्तमानपत्रात माझा फोटो छापुन आला नसता का हरवला आहे म्हणून.आणि मी श्रीमंत माणसाचा मुलगा असतो तर जहाजावर खलाशयाचं काम का करायला गेलो असतो.\"\n\" पण तुला असं का वाटतं की तू त्या जहाजावर एका खल्याश्याच काम करत असशील मोठ्या पदावर पण तर असू शकतोस मोठ्या पदावर पण तर असू शकतोस आणि मला तर त्या जहाजावरचा\n\" मग कोण आहे मी \n\" नाही म्हणजे असं वाटतं की तू ...\" बोलता-बोलता बोलायचा मध्येच थांबला.आणि विषय एकदम चैंज करत म्हणाला,\" \"बळी तुला खरंच माहीत नाही की, तू कोण आहेस ते \n\" म्हणजे काय .....तुला काय वाटतं मी नाटक करतोय \" किचिंत राग व्यक्त करत म्हटले,\n\" तसं नव्हतं म्हणायचं मला. \"\n\" मग काय म्हणायचं होतं तुला\n\" मला एवढंच म्हणायचंय की आजूबाजूच्या एरियात फिरलं पाहीजे म्हणजे, तुला ओळखणारा कुणीतरी भेटेल. \"\n\" तो ओळखेल रे, पण मी कसं ओळखणार त्याला \n\" हं s हे बाकी खरं मी काय म्हणतो तू सायंटिस्ट डॉ. विश्वजीतच नाव ऐकलेस का कधी मी काय म्हणतो तू सायंटिस्ट डॉ. विश्वजीतच नाव ऐकलेस का कधी \n ऐकले ना, बरंच लोकांचं म्हणणं आहे की, मी त्याच्या सारखा दिसतो, म्हणून. \"\n\" हो खरं आहे ते. \"\n\" पण फक्त दिसून काय उपयोग रे ,त्याच्या साऱखे गुण, पण तर पाहीजेत आपल्या अंगात \n\" तू कधी स्वतःला पारखून पाहील का म्हणजे एखादा त्याच्या सारखा गुण तुझ्यात पण असू शकतो. किवा एखाद्यावेळी तूच तो विश्वजीत असलास तर म्हणजे एखादा त्याच्या सारखा गुण तुझ्यात पण असू शकतो. किवा एखाद्यावेळी तूच तो विश्वजीत असलास तर \n\" अरे, तसं असेल, तर मी स्वतःला भाग्यवान समजेन. पण दुसऱ्याशी नकल करून फक्त परिक्षेत पास होता येतं. पण डॉ.बाबासाहेब आंबेडकरांसारखे विद्यवान होता येत नाही. मुळात ते गुण आपल्या अंगी असावे लागतात. कळलं. \"\n\" पण मी काय म्हणतो खऱ्या खोट्याची शहा-निशा करून बघायला काय हरकत आहे\n\" मग त्यासाठी काय करायचं म्हणतोयेस\n\" मी काय म्हणतो आपण एक दिवस विश्वजीतच्या गावाला जाऊन येऊ. \"\n\" अरे, तिथला परिसर तिथला माणसं पाहून तुझी स्मरणश्क्ती वापस आली तर\n\" म्हणजे तुला अजूनही वाटतं की मी विश्वजीत आहे \n\" राग नको मागूस. पण तूच विश्वजीतच आहेस.असं मला वाटतं.\"\n\" असं वाटण्याचं कारण \n\" आता तूच विचार कर. ज्या दिवशी विश्वजीतच्या विमानला अपघात झाला. त्याच दिवशी तू देखील बेशुध्द अवस्थेत बब्बर बॉसला सापडलास हा योगायोग कसा काय होऊ शकतो हा योगायोग कसा काय होऊ शकतो नाही म्हणजे, एकाच चेहऱ्याची माणसं दोन्ही ठिकाणी कशी असू शकतील नाही ���्हणजे, एकाच चेहऱ्याची माणसं दोन्ही ठिकाणी कशी असू शकतील शिवाय विश्वजीतने बनविलेला फार्म्युला आपल्या बॉसला कसा सापडला शिवाय विश्वजीतने बनविलेला फार्म्युला आपल्या बॉसला कसा सापडला त्यामुळे मला काय वाटतं माहीतेय तू उंचावरूनू खाली पडल्यामुळे तुझीे स्मरणशक्ती गेली. आणि नेमका त्या गोष्टीचा फायदा बब्बर बॉसने घेतला. आणि तू बनविलेला अदृश्य होण्याचा फार्म्यला वापर करून तो आता आपल्याला आपल्या इशाऱ्यावर नाचवतोय. \"\n\" पण बब्बर बॉसला तर पो. इन्स्पेक्टर श्रीकांतने ठार मारलं ना\n\" असं आपल्याला वाटतं; पण ते सारं बब्बर बॉसचं नाटक होतं, नाहीतर मला सांग इस्पितळातुन बब्बर बॉसची बॉडी कुठं गायब झाली आणि कोणी केली\n\" तुम्हारी बातो मे बहुत दम है गुरू मैने कभी सोचाही नही की, ऐसा भी हो सकता है\n\" म्हणून तुला मी सांगतोय की, आपण दोघं तुझ्या गावाला जाऊ तिथली लोक आणि तिथला परिसर पाहून जर तुझी स्मरणशक्ती वापस आली, तर बब्बर बॉसचं आपण पीतळ उघडं पाडू \n\" अरे, म्हणजे बघ तुझी स्मरणशक्ती जर वापस आली, तर बॉडीलेसचा वीक पॉइंड तुला माहित असेलच, कारण तूच तो फार्म्युला बनविला आहेस. होय ना\n\" अगदी बरोबर बोलतोयेस तू. \"\n\" हो, ना मग जायचं ना गावाला\n\" येस माय फ्रेड \" पण काहीतरी आठवलं, तसं तो उदास स्वरात बोलला ,\" अरे आता लगेच शक्य नाही होणार, गावाला जायला \n\" अरे का म्हणजे काय बॉसने आपल्याला दिलेलं काम आपण अजून केलंच नाही. आणि अशा परिस्थिती मध्ये गावाला जायचं म्हटलं, तर आपल्या जीववावरच बेतेल ते. \"\n\" अरे, दोनच दिवसाचा तर प्रश्न आहे तू काहीतरी कारण सांगून दोन दिवसाची सुट्टी घे ना. तुला बॉस नाही म्हणणार नाही. \"\n\" अरे, पण आपण कुठं चाललो आहे, हे आपल्या बॉसला माहीत पडलं तर \n\" गावाचं नाव सांगाय आणि कुठं जातो असं विचारले तर\n\" तर सांगायचं गोव्याला चाललो, म्हणून, तसं पण आता नाताळ सुरु आहे, त्यामुळे आपली ही थाप पचून जाईल. \"\n तुझ्याकडे तर सर्व गोष्टीचं सोल्यूशन आहे. \"\n\" मग फायनल ना \n\" येस माय डीअर फ्रेड \nअसे बोलून त्याने लगेच आपला मोबाईल बॉडीलेस बॉसला मेसेज केला की, नाताळ सणाच्या निमित्ताने मी आणि जयचंद गोव्याला जात आहोत. दोन दिवसात परत वापस येऊ \nलगेच बॉडीलेसचा मेसेज आला -ओके एन्जॉय द ख्रिसमस \nमग काय दोघानीहा हातावर हात मारून टाळी दिली. आणि एकनेकाना कडकडून मिठी मारली.\n\" कधीची गाडी पकडायची\" बळीने विचारले. त्याव��� जयचंद म्हणाला,\" आजच रात्रीच्या गाडीने म्हणजे, कोकण कन्याने राजापूला जाऊ. \"\n\" राजापूरला गाव आहे का ते\n\" काय नाव त्या गावाचं\n\" ठीक आहे, आजच निघू तू आपल्या घरच्यांची परवानगी घेऊन ये. \"\n\" परवानगी घ्यायला आहे कोण घरी \n तुझी बायको कुठं गेली. \"\n\" बायको ना मा--- पटकन खरं बोलून जाणार होता की, माझी बायको बाळंतपणाला माहेरी गेली आहे, म्हणून पण चटकन ध्यानात आलं तसं विषयातंर करून म्हणाला,\" बायको ना दोन दिवसासाठी माहेरी गेली आहे, तिचे वडील आजारी आहेत म्हणून. \"\n\" मग हरकत नाही दोन दिवसानी येतोच आहे आपण. नाही का \n\" जयचंद फक्त इतकेच बोलला.\nत्यानंतर जयचंद आपल्या घरी आला. पो. इन्स्पेक्टर अर्जुनला आपल्या प्लँन विषयी सविस्तर माहिती दिली. नि ठरल्या प्रमाणे रात्री ठरल्या दोघेही दादर स्टेशनला कोकण कन्या एक्स्प्रेस मध्ये बसले.\nसामग्री वाचन आनंद लुटा\nसोशल मीडिया वर अनुसरण करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://store.dadabhagwan.org/%E0%A4%AA%E0%A4%B8%E0%A4%9A-%E0%A4%B5%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B9%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%A0", "date_download": "2019-02-20T11:32:14Z", "digest": "sha1:437FVSHFRFHAOAIOG7BFZVRBLGF7OFIT", "length": 3103, "nlines": 37, "source_domain": "store.dadabhagwan.org", "title": "पैसांचा व्यवहार - मराठी | Dada Bhagwan Store", "raw_content": "\nपैसांचा व्यवहार - मराठी\nसुखी व चांगले जीवन जगण्यासाठी पैसा हा आपल्या जीवनाचा अतिशय महत्त्वपूर्ण भाग आहे\nसुखी व चांगले जीवन जगण्यासाठी पैसा हा आपल्या जीवनाचा अतिशय महत्त्वपूर्ण भाग आहे. परंतु आपण कधी असा विचार केला आहे की एखाद्याकडे पुष्कळ पैसे असतात, तर एखाद्याकडे बिलकूल नसतात, असे का परम पूज्य दादाश्रींना नेहमीच वाटायचे की पैशांच्या व्यवहारात नैतिकता असणे अत्यंत गरजेचे आहे. स्वत:च्या अनुभावातून आणि ज्ञानाच्या मदतीने ते पैशांचे येणे-जाणे, फायदा-तोटा, देणेघेणे इत्यादी बाबतीत सविस्तरपणे जाणत होते. ते म्हणायचे की मनाच्या शांती आणि समाधानासाठी कुठल्याही व्यापारात खरेपणा आणि प्रामाणिकते सोबत नैतिक मूल्य असणे अत्यंत गरजेचे आहे. ज नसल्यामुळे, जरी आपल्याकडे पुष्कळ धन असले तरी आत सदैव चिंता व व्याकुळता वाटत राहते. आपल्या वाणीद्वारे दादाश्रींनी पैशांच्या बाबतीत होणार्या संघर्षातून कसे मुक्त व्हावे आणि समाधानपूर्वक व प्रामाणिकपणे आपला पैशा संबंधित व्यवहार कसा पूर्ण करावा याचे सुंदर वर्णन केले आहे जे आपण या पुस्तकात वाचू शकाल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/1540", "date_download": "2019-02-20T11:22:52Z", "digest": "sha1:5OV47VHLZ4PO5L4HJZWZHSP5A7MYRGSH", "length": 8625, "nlines": 90, "source_domain": "mr.upakram.org", "title": "संस्कृतभारतीद्वारा सरलसंस्कृत सम्भाषणवर्ग | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nसोमवार, दि. ८-१२-२००८ ते मंगळवार, दि. १६-१२-२००८ पर्यंत सरस्वती भुवन, १ ला मजला, गणेश पेठ गल्ली, प्लाझा चित्रपटगृहासमोर, दादर (पश्चिम), मुंबई - ४०००२८ येथे नि:शुल्क संस्कृत सम्भाषण वर्ग होईल.\nवेळ - सायंकाळी ६.३० ते ८.०० पर्यंत.\nअधिक माहितीसाठी संपर्क - श्री. प्रतीक रुमडे,\nदूरध्वनि क्रमांक - २४३८४७२९, ९७७९९०३३१२.\nमल वाटते असे लेख उपक्रमाच्या उद्दिष्टात बसत नाहीत. उद्यापासून सर्व जणांनी त्यांचे कट्टे कधी कुठे भरणार आहे याची माहिती उपक्रमावर द्यायला सुरुवात केली तर् हे एक जाहीरातस्थळ बनून राहील.\nअवांतरः सदरहू कार्यक्रम मराठीत होणार नसून संस्कृतमध्ये होणार आहे असे दिसते.\nता. कर्‍हाड जि. सातारा.\nप्रकाश घाटपांडे [08 Dec 2008 रोजी 13:33 वा.]\nनि:शुल्क शब्द वापरल्यास सकाळसारख्या दैनिकात निवेदन / प्रासंगिक अशा सदरात तो येतो. शुल्क असल्यास मात्र जाहिरातीचे निकष लागु होतात अशी वर्तमानपत्रांच्या व्यवस्थापनाची धारणा आहे.\nता. कर्‍हाड जि. सातारा.\nमराठी असे आमुची मायबोली\nश्री. अभिजित यांच्या मताशी मी सहमत आहे. असे फुकट कार्यक्रम खूप असतात. त्यांची जाहीरात या संस्थळावर करणे अनुचित आहे.\n\"आस्स आस्सं\" म्हणत अभिजित पाटलांनी माघार का घेतली कळत नाही.\nउपक्रमाचे उद्दीष्ट माहीतीपुर्ण लेख असा आहे. वरील लेखात माहीती आहेच व ती मराठीत दिलेली आहे. त्यामुळे उपक्रमाच्या उद्दीष्टात बसतोय असेच वाटते. बाकी उपक्रम पंत ठरवतीलच.\nएकुण माहिती चांगली आहे. मला शक्य असते तर मी नक्की गेलो असतो.\nसृष्टीलावण्या [19 Mar 2009 रोजी 04:37 वा.]\nसोमवार, दि. ६-०४-२००९ ते मंगळवार, दि. १४-०४-२००९ पर्यंत कर्णाटक संघ मित्र मंडळ, कर्णाटक संघ सभागृह, श्री. कटारीया मार्ग, रेल्वे स्थानकाजवळ, माटुंगा पश्चिम, मुंबई - ४०० ०१६ येथे नि:शुल्क संस्कृत सम्भाषण वर्ग होईल.\nवेळ - सायंकाळी ७ ते रात्रौ ९ पर्यंत.\nचालक - डॉ. चैतन्य गुलवडी.\nभो भद्र कृतं मौनं कोकिलैर्जलदागमे \nवक्तारो दर्दुरा यत्र तत्र मौनं हि शोभनम् \nसृष्टीलावण्या [08 Apr 2009 रोजी 10:15 वा.]\nदि. १५-०४-२००९ ते दि. २५-०४-२००९ पर्यंत बालकवृंद शिक्षण संस्थेचे इंग्रजी विद्यालय, नवी चिखलवाडी, स्लेटर मार्ग, ग्रँट रोड, मुंबई - ४०० ००७ येथे नि:शुल्क संस्कृत सम्भाषण वर्ग होईल.\nवेळ - सकाळी ८ ते १० वाजेपर्यंत.\nसंपर्क - सौ. स्मिता माविनकुर्वे - दू. क्र. २३८१ ३१ ०५.\nभो भद्र कृतं मौनं कोकिलैर्जलदागमे \nवक्तारो दर्दुरा यत्र तत्र मौनं हि शोभनम् \nसृष्टीलावण्या [15 Apr 2009 रोजी 02:24 वा.]\nबुधवार, दि. १५-४-२००९ ते शुक्रवार, दि. २४-४-२००९ पर्यंत जादुगार सौ. उज्ज्वला पवार यांच्या घरी ६, मंदार, द.स. बाबरेकर मार्ग, फुले कन्याशाळेसमोर, दादर, मुंबई - ४०००२८ येथे नि:शुल्क संस्कृत सम्भाषण वर्ग होईल.\nवेळ - सकाळी ८.३० ते १०.०० पर्यंत.\nअधिक माहितीसाठी संपर्क - श्री. प्रतीक रुमडे,\nदूरध्वनि क्रमांक - २४३८४७२९.\nवि.सू. : संस्कृत पूर्वज्ञानाची अपेक्षा नाही आणि वयोमर्यादा नाही.\nभो भद्र कृतं मौनं कोकिलैर्जलदागमे \nवक्तारो दर्दुरा यत्र तत्र मौनं हि शोभनम् \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2019-02-20T11:02:56Z", "digest": "sha1:3GMWMRCCA2AA6IS2A7VR2HV7BVFC2KHU", "length": 11094, "nlines": 99, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "आरोपींचा जामीन न्यायालयाने पुन्हा फेटाळला | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nशत्रूला धडकी भरवणारे F-21 भारताला देण्यास अमेरिका तयार\nपतीच्या मारहाणीत पत्नीचा गर्भपात ; तू काळी आहेस, सुनेचा सासरच्यांनी केला छळ\nएकही बांधकाम कामगार कुटुंब बेघर राहणार नाही\nशहराचा पाणीपुरवठा उद्या बंद\nमुळशीत आणखी एका ‘लवासा’चा घाट\nHome breaking-news आरोपींचा जामीन न्यायालयाने पुन्हा फेटाळला\nआरोपींचा जामीन न्यायालयाने पुन्हा फेटाळला\nअंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणातील तपासादरम्यान सीबीआयने औरंगाबाद शहरात छापा मारला होता. यात आरोपी शुभम सूर्यकांत सुरळे, अजिंक्य शशिकांत सुरळे व आणखी एकाला पिस्तुल, तलवार, कट्यार आदी शस्त्रे बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती व त्यांची आधी पोलिस कोठडीत व नंतर न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. या दोन्ही आरोपींनी कोर्टात दुसऱ्यांदा नियमित जामीन अर्ज सादर केला असता, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी गजाला-अल-अमोदी यांनी शुक्रवारी (२ नोव्हेंबर) फेटाळला.\nयाप्रकरणी सीबीआयचे उपअधीक्षक (बेलापूर, नवी मुंबई) मारुती शंकर पाटील यांनी २२ ऑगस्ट २०१८ रोजी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, दाभो‍लकर हत्या प्रकरणात अटक केलेला आरोपी सचिन अंदुरे याने दिलेल्या माहितीवरुन, अंदुरे याने लपवण्यासाठी दिलेली शस्त्रे ही वरील दोघा आरोपींसह आरोपी रोहित राजेश रेगे याच्या ताब्यातून जप्त करण्यात आली होती. या प्रकरणात आरोपी शुभम सूर्यकांत सुरळे व आरोपी अजिंक्य शशिकांत सुरळे यांना अटक करुन त्यांची रवानगी आधी पोलिस कोठडीत व नंतर न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती.\nत्यानंतर दोघांनी नियमित जामिनासाठी कोर्टात अर्ज सादर केला अलता, तो कोर्टाने फेटाळला होता. त्यानंतर दोघांनी दुसऱ्यांदा नियमित जामिनासाठी कोर्टात अर्ज सादर केला असता, प्रकरण गंभीर असून, आरोपींविरुद्ध सकृतदर्शनी पुरावा आहे. यापूर्वी दोघांनी सादर केलेला नियमित जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला असून, दुसऱ्यांना जामीन अर्ज सादर करताना आरोपींनी कोणतेही ठोस कारण दिलेले नाही. त्यामुळे आरोपींचा जामीन अर्ज मंजूर करू नये, अशी विनंती सहाय्यक सरकारी वकील एस. आर. ढोकरट यांनी कोर्टात केली. ही विनंती मान्य करुन कोर्टाने दोन्ही आरोपींचा नियमित जामीन अर्ज फेटाळला.\nतोंडी आदेशाचा ‘पाणी खेळ’\nसंविधान वाचवण्यापेक्षा काँग्रेसने स्वत:चा पक्ष वाचवावा\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nप���लवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3-%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2019-02-20T11:35:16Z", "digest": "sha1:YC3DRMPXXS3TLOPPOAUHVOV5ZKQS26KJ", "length": 13191, "nlines": 104, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "मराठा समाजाला आरक्षण द्या | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nशत्रूला धडकी भरवणारे F-21 भारताला देण्यास अमेरिका तयार\nपतीच्या मारहाणीत पत्नीचा गर्भपात ; तू काळी आहेस, सुनेचा सासरच्यांनी केला छळ\nएकही बांधकाम कामगार कुटुंब बेघर राहणार नाही\nशहराचा पाणीपुरवठा उद्या बंद\nमुळशीत आणखी एका ‘लवासा’चा घाट\nHome breaking-news मराठा समाजाला आरक्षण द्या\nमराठा समाजाला आरक्षण द्या\nसंसदेत भाजपवगळता सर्वपक्षीय मागणी\nसरकारने योग्य दखल न घेतल्याने औरंगाबादसारखी परिस्थिती उद्भवली\nनवी दिल्ली – भाजपवगळता महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याचा मुद्दा संसदेच्या दोन्ही सभागृ��ात रेटून लावला. छत्रपती संभाजी राजे यांनी राज्यसभेत, तर शिवसेनेचे विनायक राऊत यांनी लोकसभेत मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली. यात कॉंग्रेसचे अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादीचे धनंजय महाडिक यांचा सुध्दा समावेश होता.\nकेंद्र आणि राज्यातील सत्तेत भागीदार असलेला पक्ष शिवसेनेचे विनायक राऊत यांनी आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट हल्ला चढविला. महाराष्ट्र सरकार मागील पाच वर्षांपासून मराठा समाजाला आरक्षण देण्यास टाळाटाळ करीत आहे. यासाठी न्यायालयाचा वापर ढाल म्हणून केला जात असल्याचे राऊत यावेळी म्हणाले.\nमराठा समाज अतिशय शांततेच्या मार्गाने मोर्चे काढून आपल्या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्याचे काम करीत आहे. अख्ख्या जगाने याची दखल घेतली आहे. मात्र, सरकारकडून दखल घेतली जात नसल्यामुळे औरंगाबादसारखी परिस्थिती उद्भवली असल्याचा आरोप सिंधुदुर्गचे खासदार राऊत यांनी केला.\nखासदार संभाजी छत्रपती यांनी आरक्षणाचा मुद्या राज्यसभेत मराठीतून रेटून लावला. छत्रपती संभाजी म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी 1902 साली बहुजन समाजाला भारतात पहिल्यांदा आरक्षण दिले होते. आरक्षण मिळालेल्या समाजामध्ये एससी, एसटी, ओबीसी यांच्यासोबत मराठा समाजाचाही समावेश होता. मात्र स्वातंत्र्योत्तर काळात मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यामुळे मराठा समाजाच्या भावना तीव्र आहेत. आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या वर्षी अनेक मोर्चे निघाले. या मोर्चांची दखल केवळ देशातच नव्हे तर परदेशातही घेतली गेली. मात्र आज परिस्थिती बिघडली आहे. मराठा समाजाच्या भावना तीव्र झाल्या आहेत. त्यामुळे परिस्थिती बिघडू नये म्हणून तातडीने तोडगा काढण्याची गरज आहे.\nसध्या पेटलेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी संभाजी राजेंनी दोन उपाय सूचवले आहेत. ते म्हणाले, यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी त्वरित मराठा समाजातील घटकांशी चर्चा करावी. त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन त्यांच्या मागण्या त्वरित सोडवाव्यात. दुसरी माझी मागणी म्हणजे मराठा आरक्षणाच्या मुद्यावर राजकारण न करता सर्व राजकीय पक्षांच्या लोकांना बोलावून मराठा समाजाच्या मागण्या त्वरित मार्गी लावाव्यात.\nराष्ट्रवादी कॉंग्रेसचे धनंजय महाडिक म्हणाले की, मागील 2-3 वर्षांपासून मराठा समाज आरक्षणाची मागणी करीत आहे. परंतु, सरकार याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. सरकारी दरबारी आपले कुणी ऐकणारे नसल्यामुळे निराश झालेल्या काकासाहेब शिंदे नावाच्या युवकाने गोदावरीत उडी मारली असल्याचेही ते म्हणाले.\nबसपाचे कॉंग्रेसबरोबर आघाडीचे सूतोवाच\nगौरी लंकेश हत्येप्रकरणी आणखी दोन संशयितांना अटक\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.padmagandha.com/index.php?route=product/category&path=83", "date_download": "2019-02-20T12:37:29Z", "digest": "sha1:FQL4TH4EDEZZOOH7C2ERXQKP7RE3HM2S", "length": 9402, "nlines": 123, "source_domain": "www.padmagandha.com", "title": "समीक्षा आणि साहित्यविचार", "raw_content": "\nLiterary Criticism | समीक्षा आणि साहित्यविचार\nLiterary Criticism | समीक्षा आणि साहित्यविचार\nमराठीच्या ख्यातनाम प्राध्यापकांच�� नागपूरमधील परंपरा आपल्या सखोल व्यासंगाने, साक्षेपी लेखनाने ..\nऐन कलावादाच्या काळापासून प्रा.गो.म.कुलकर्णी साहित्याचा समाजशास्त्रीय अभ्यास करण्याविषयी ..\n1980 Nantarche Kusumagraj |१९८० नंतरचे कुसुमाग्रज\nकुसुमाग्रजांनी १९३० ते अखेरपर्यंत (१९९८) असे दीर्घकाळ कवितालेखन केले. १९८० पूर्वीच्या त्यांच्..\nडॉ. चंद्रकांत बांदिवडेकर हे द्वैभाषिक लेखक-समीक्षक आहेत. त्यामुळे मराठी व हिंदी ह्या दोन्ही भाषांती..\nAadhunik Marathi Sahitya Aani Samajikta |आधुनिक मराठी साहित्य आणि सामाजिकता\nआधुनिक मराठी साहित्याचा समकालीन सामाजिक स्थितिगतीशी अंत:स्थ आणि खोलवरचा संबंध आहे, यामुळेच आधुनिक म..\nजगभरातील वाङ्मयीन व बौद्धिक वर्तुळामध्ये आल्बेर काम्यू नावाचा मोठा दबदबा आहे. नित्शेच्या परंपरे..\nAmerican Nigro: Sahitya Aani Sanskruti |अमेरिकन नीग्रो : साहित्य आणि संस्कृती\nआपल्या दलित साहित्याप्रमाणे नीग्रो साहित्य हा देखील एका पायदळी तुडवल्या गेलेल्या मानव समाजाने..\nमंगेश पाडगावकर हे नाव मराठी काव्यविश्‍वातले एक मातब्बर नाव आहे. मराठी कवितेच्या सौंदर्यवादी प..\nकवी बाळ सीताराम मर्ढेकर यांनी मराठी काव्याला कवीच्या व्यक्तित्वापासून मुक्त केले&..\nAnil Vishwas |अनिल विश्वास\nअनिल विश्वास हे नाव असंख्य सिनेरसिकांच्या डोळ्यात, कानात, मनात आणि हृदयात कायमच अटल स्थानी आहे. पडद्..\nAnilanchya Ekvees Kavita | अनिलांच्या एकवीस कविता\nडॉ. पंडितराव पवार यांना कवी अनिलांची कविता आवडते. साध्यासरळ भावनेनेच त्यांनीअनिलांच्या एकवी..\nArvachin Kavincha Kavyavichar|अर्वाचीन कवींचा काव्यविचार\nमराठी साहित्याच्या क्षेत्रात ‘अर्वाचीन कवींचा काव्यविचार’ या अतिशय महत्त्वाच्या पण आजवर अलक्ष..\nArvachin Marathi Kavyamimansa| अर्वाचीन मराठी काव्यमीमांसा\nमराठी वाङ्‌मयाच्या आरंभबिंदूपासून आजतागायत समृद्ध, संपन्न आणि अविच्छिन्न परंपरा लाभलेल्या अर्वाचीन..\nAtmacharitratmak Kadambari: Vagnmayprakar Va Vagnmaycharcha| आत्मचरित्रात्मक कादंबरी : वाङ्‌मयप्रकार व वाङ्‌मयचर्चा\nस्वत:चे जीवनानुभव केंद्रस्थानी ठेवून कादंबरी-लेखनाच्या प्रकाराने मराठीत अलीकडील काळात जोर धरल..\nकवी .बा.भ.बोरकर यांच्या कवितेची पृथगात्मता' या पुस्तकात त्यांच्या काव्यातील प्रतिमासृष्ट..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/order-report-ambulances-164683", "date_download": "2019-02-20T12:26:10Z", "digest": "sha1:6AGLFIYRC6DMEUD63RO2NABOEILGXXCV", "length": 16252, "nlines": 209, "source_domain": "www.esakal.com", "title": "Order to report on ambulances रुग्णवाहिकांबाबत अहवाल देण्याचे आदेश | eSakal", "raw_content": "\nबुधवार, फेब्रुवारी 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर बुधवार, फेब्रुवारी 20, 2019\nरुग्णवाहिकांबाबत अहवाल देण्याचे आदेश\nबुधवार, 9 जानेवारी 2019\nया सुनावणीत सहभागी होण्यासाठी आयोगाने ‘सकाळ’लाही सूचना केली होती. ‘सकाळ’चे वृत्त आणि त्यानंतर राबवलेल्या जनजागृती मोहिमांनंतर परिस्थितीत बरीच सुधारणा झाली आहे; मात्र सर्वांनी आणखी एकत्रित प्रयत्न करणे आवश्‍यक आहे, असे ‘सकाळ’तर्फे आयोगापुढे स्पष्ट करण्यात आले. त्यानंतर न्या. सईद यांनी सरकारी यंत्रणांना फटकारत पुन्हा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. अहवालासंदर्भात होणाऱ्या बैठकीसाठी ‘सकाळ’लाही निमंत्रित करण्याची सूचना आयोगाने केली.\nमुंबई - रुग्णवाहिकांना मोकळा रस्ता मिळण्याची जबाबदारी नागरी प्रशासनाची आहे. विभाग सचिवांनी महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत पुन्हा बैठक घेऊन सर्वंकष निर्णय घ्यावा आणि सूचना, उपायांचा अहवाल सादर करावा, असे आदेश राज्य मानवी हक्क आयोगाचे हंगामी अध्यक्ष न्या. एम. ए. सईद यांनी मंगळवारी (ता. ८) सरकारी समितीला दिले. सरकारी यंत्रणांनी परस्परांवर जबाबदारी ढकलू नये, असेही त्यांनी सुनावले.\nअत्यवस्थ रुग्णांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकांची वाहतुकीत कशी ‘कोंडी’ होते, या संदर्भातचे भयावह वास्तव ‘सकाळ’ने प्रत्यक्ष रुग्णवाहिकांचा वापर करून मांडले होते. १० फेब्रुवारी २०१६ ला याबाबतचा सविस्तर वृत्तांत प्रसिद्ध झाला होता. त्याची दखल मानवी हक्क आयोगाने घेतली. अनेक वेळा बेशिस्त वाहकांमुळे रुग्णवाहिकांना मोकळी वाट मिळत नाही. अगदी डॉक्‍टरांची वाहनेही रुग्णवाहिकांची कोंडी करतात, असे ‘सकाळ’ने राबवलेल्या खास मोहिमेतून स्पष्ट झाले होते. आयोगाने या संदर्भात सरकारी यंत्रणांना अहवाल देण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वाहतूक पोलिसांनी अहवाल दिला होता. त्यानंतर विभागाच्या सचिवांनी या संदर्भात सर्वंकष उपाययोजना सुचवण्यासाठी बैठक घेण्याची सूचनाही आयोगाने केली. त्यानुसार, विभागाचे सचिव सी. पी. जोशी यांनी संबंधितांची बैठक घेऊन अहवाल सादर केला. न्या. सईद यांनी हा अहवाल ‘रेकॉर्ड’वर घेतला; मात्र महामार्गांची जबाबदारी आपल्यावर नाही, असा बचाव करण्याचा प्रयत्न मुंबई आणि नवी मुं���ई महापालिकेने मंगळवारी आयोगासमोर केला. त्या वेळी आयोगाने महापालिकांना फटकारले, केवळ महामार्गांची व्यवस्था कोणाची एवढ्यापुरताच हा विषय मर्यादित नाही. रुग्णवाहिकांना वाट मिळावी यासाठी शहरातील रस्ते, त्यांची देखभाल, तेथील वाहतूक कोंडी हे मुद्देही यात आहेत, असेही त्यांनी दाखवून दिले.\nया सुनावणीत सहभागी होण्यासाठी आयोगाने ‘सकाळ’लाही सूचना केली होती. ‘सकाळ’चे वृत्त आणि त्यानंतर राबवलेल्या जनजागृती मोहिमांनंतर परिस्थितीत बरीच सुधारणा झाली आहे; मात्र सर्वांनी आणखी एकत्रित प्रयत्न करणे आवश्‍यक आहे, असे ‘सकाळ’तर्फे आयोगापुढे स्पष्ट करण्यात आले. त्यानंतर न्या. सईद यांनी सरकारी यंत्रणांना फटकारत पुन्हा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. अहवालासंदर्भात होणाऱ्या बैठकीसाठी ‘सकाळ’लाही निमंत्रित करण्याची सूचना आयोगाने केली.\nपुलवामा घटनेच्या निषेधार्थ शोभायात्रा रद्द\nनांदेड : पुलवामा घटनेच्या निषेधार्थ विश्‍वकर्मा जयंतीनिमित्त सिडको- हडको भागात काढण्यात येणारी शोभायात्रा विश्‍वकर्मा जयंती मंडळाच्या वतीने रद्द...\n#WeCareForPune पदपथावरील अतिक्रमण केव्हा हटणार\nपुणे : सिंहगड रस्त्यावर हॉटेल मल्हारजवळ तनिष्कच्या समोर पदपथावर गाड्या उभ्या करतात. त्यामुळे पादचाऱ्यांना चालायला त्रास होतो आहे. तरी वाहतूक...\nनापिकी अन् कर्जाच्या ओझ्याने घेतला शेतकऱ्याचा जीव\nलोहा : तालुक्यातील देऊळगाव येथील अल्पभूधारक तरुण शेतकऱ्याने सततची नापिकी आणि मुलीच्या लग्नाच्या कर्जाचे ओझे सहन न झाल्याने स्वतःच्या शेतातील...\nपुण्यात माजी सैनिकांच्या मुलांची फरपट; वसतीगृहात अधीक्षकाची दहशत\nपुणे - लष्करातून निवृत्त झाल्यानंतर आपल्या मुलांना शहरात उच्च शिक्षणासाठी पाठविणाऱ्या माजी सैनिकांच्या मुलांच्या वाट्याला काय येते\nपाकिस्तानला झटका, भारताच्या कुटनितीला यश\nनवी दिल्ली - जैशे महंमदचा म्होरक्‍या मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याच्या भारताच्या प्रयत्नांना आज फ्रान्सचे पाठबळ मिळाले. फ्रान्स एक-...\nभानुशाली खूनप्रकरणी दोघांना अटक\nपुणे - गुजरातमधील माजी आमदार व भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंती भानुशाली खूनप्रकरणी गुजरात पोलिसांनी येरवडा परिसरातील दोन ‘शार्पशूटर्स’ना अटक केली....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z80416223114/view", "date_download": "2019-02-20T11:54:04Z", "digest": "sha1:5LIYTDKN3LJLHVJQISG3HJFSNB3LOGH2", "length": 15026, "nlines": 206, "source_domain": "www.transliteral.org", "title": "गीत महाभारत - अनन्यभक्‍तीचा मार्ग", "raw_content": "\nश्रीयंत्र स्थापना व मुहूर्त याबद्दल माहिती द्यावी.\nमराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|गीत महाभारत|\nगीत महाभारत - अनन्यभक्‍तीचा मार्ग\nमहर्षी व्यासांनी लिहिलेले महाभारत हे मानवी जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारे व ज्ञानाने ओतप्रोत भरलेले असे महाकाव्य आहे.\nदोन्ही पक्षाकडील सैन्य रणांगणावर स्तब्ध उभे होते. कृष्णार्जुन संवास सुरु होता. कौरवपांडवांकडील रथी महारथी उपस्थित होते. कर्ण मात्र तेथे नव्हता. युद्धाची तयारी सुरु असताना राजाच्या विनंतीवरुन भीष्मांनी कोण रथी, कोण महारथी याची गणना सुरु केली, त्याप्रसंगी त्यांनी कर्णाला ’अर्धरथी’ ठरविले. ह्या अपमानामुळे कर्णाने भीष्म पडेपर्यंत आपण युद्धात भाग घेणार नाही असे सांगितले. संजय युद्ध भूमीवरील गीतेचा उपदेश धृतराष्ट्राला कथन करु शकला कारण त्याला दिव्यचक्षू व दिव्यशक्‍ती मिळाली होती. धृतराष्ट्राने गीता ऐकली पण ती त्याच्या हृदयापर्यंत पोचली नाही. अर्जुन मात्र ज्ञानाने समृद्ध होत गेला. भगवंताने अर्जुनाला, जीवात्मा व परमात्मा यांचे स्वरुप, क्षेत्रक्षेत्रज्ञविचार, स्थितप्रज्ञ व त्रिगुणातीत यांची लक्षणे, विश्वाची निर्मिती व संहार, दैवी व आसुरी सम्पद, कर्मफलत्याग या सर्व विषयांचे मर्म विशद केले. त्याला आपले अगम्य, अन्चित्य असे विश्वरुप दाखविले. त्याला ईश्वराजवळ जाण्यासाठी आचरण्याला सुलभ असा निष्काम भक्‍तीचा राजमार्ग दाखविला. अर्जुन सखा होता व भक्‍तही होता म्हणून भगवंताने त्याला हे गुह्यज्ञान दिले. अर्जुनाने मोठया श्रद्धेने हे ज्ञान स्वतःच्या हृदयात रुजविले. त्याच्या बुद्धीतला मोह नष्ट झाला. भगवंताने अर्जुनाच्या द्वारा हे गीतेतील अमृत सर्वांच्या कल्याणासाठी अखिल मानवजातीला दिले आहे \nहा योग पूजण्याचा साकार ईश्वराला\nभक्‍ती असे सुखाचा सोपान तारण्याला ॥धृ॥\nनिर्गूण तत्त्व व्यापी जगतास सर्वदूर\nआराधनेत त्याच्या आहेत क्लेश फार\nसगुणात तोच राही भज त्या जर्नादनाला ॥१॥\nविश्वास निर्मितो मी संहारितो तयाला\nविश्वापलीकडे मी, व्यापी कुणी न मजला\nधाता, पिता, गती मी, आधार मी जगाला ॥२॥\nविसरुन जो जगाला माझ्याच ठायि मग्न\nमी तारितो तयाला संसारसिंधुतून\nपाशातुनी सुटे तो वैकुंठलोक त्याला ॥३॥\nसंगास त्यागुनी जो आवरि सदा मनाला\nसत्कर्म आचरी जो चिंती जनार्दनाला\nसर्वांभूती दया ज्या तो भक्‍त प्रीय मजला ॥४॥\nहा जीव अंश माझा मोहात गुंतलेला\nजन्मे पुनःपुन्हा जो निजकर्म भोगण्याला\nही नाव भक्‍तिरुपी नेईल त्या तिराला ॥५॥\nहा योग आचरावा हृदयात भाव धरुनी\nश्रीमंत रंक अथवा स्त्रीवैश्यशूद्र कोणी\nपापीहि जात तरुनी भजता जगत्पतीला ॥६॥\nअचलात मी हिमाद्री, तारागणात चंद्र\nआयुधात वज्र जाणा, यक्षात मी कुबेर\nविभूती अनेक माझ्या भक्‍तास चिंतनाला ॥७॥\nहृदयात वास माझा, चैतन्य तेच देही\nहे रुप मूळ त्याचे, जीवास भान नाही\nकस्तूरि नाभिकमली, परि जाण ना मृगाला ॥८॥\nही नाशवंत भूते, क्षर त्या पुरुष म्हणती\nदुसरा पुरुष अक्षर, तो जाण प्रकृती ती\nयांच्या पलीकडे जो त्या जाण उत्तमाला ॥९॥\nनिरपेक्षप्रेम देणे भक्‍ती असे खरी ही\nसंतुष्ट देव होई फलपुष्प अर्पुनीही\nक्षय होय वासनांचा स्मरता मनी प्रभूला ॥१०॥\nसत्त्वात ज्ञान वसते रज होय लोभकारी\nअज्ञान-मोह-दाता तम हा विनाशकारी\nसत्त्वात तेज मोठे - करि दूर मोहजाला ॥११॥\nसंपत्ति जाण दैवी तप, दान सद्‌गुणांची\nसंपत्ति आसुरी जी अज्ञान दंभ यांची\nमोक्षास नेइ दैवी, असुरी अधोगतीला ॥१२॥\nहे विश्वरुप माझे, बाहू मुखे अनंत\nमी काळ, वीर रणिचे जाती पहा मुखात\nजाणून ह्या रहस्या, राही उभा रणाला ॥१३॥\nसरिता जशी वहाते सोडून रागद्वेषा\nनिःसंग ती मनाने, नाही तिला फलाशा\nकर्मे अशी करावी, म्हणती ’अकर्म’ त्याला ॥१४॥\nमाझ्यात चित्त ठेवी, मजलाच येइ शरण\nप्रिय तू म्हणून दिधले गुह्यात गुह्य ज्ञान\nजाशील भक्‍तिपंथे अव्यक्‍त त्या पदाला ॥१५॥\nभारतीय विवाहसंस्थेचा पाया केव्हां घातला गेला\nशिवचरित्र - लेख १७\nशिवचरित्र - लेख १६\nशिवचरित्र - लेख १५\nशिवचरित्र - लेख १४\nशिवचरित्��� - लेख १३\nशिवचरित्र - लेख १२\nशिवचरित्र - लेख ११\nशिवचरित्र - लेख १०\nशिवचरित्र - लेख ९\nशिवचरित्र - लेख ८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/1740", "date_download": "2019-02-20T11:58:05Z", "digest": "sha1:A3LRSVKZMM5RQUMBR47ICGQQB5CJODYQ", "length": 11007, "nlines": 84, "source_domain": "mr.upakram.org", "title": "शाळांमधे क्रियेटीव्हीटी जोपासली जात नाही? | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nशाळांमधे क्रियेटीव्हीटी जोपासली जात नाही\nही २० मिनिटांची फित मुलांच्या क्रियेटीव्हीटीबद्द्ल अनेक चांगले मुद्दे मांडते. खुसखुशीतपणे श्री. रॉबिन्सन हे त्यांचे विचार मांडतात ते आपल्याला ही फित २० मिनिटांची असुनही त्यात मनोमन् गुंतवतात. [इतर वेळी १० मिनिट झाले की, फित एकाग्रतेने पहाणे अशक्य होते.]\nश्री. रॉबिन्सन ह्यांनी मांडलेल्या विचारांपैकी काही विचार/किस्से खाली दिले आहेत.\n१. साक्षरता व कलात्मकता ह्या दोन्ही बाबी समान महत्वाच्या मानल्या जाव्यात.\n२. मुलिचा आणि शि़क्षकाचा संवाद- ती जेव्हा देवाचे चित्र काढत असते...\n३. मुलं चुका करायला घाबरत नाही- खरं म्हणजे त्यांना चुका झाल्यानंतर शिक्षेच्या भितीने घाबरावयाचं नसतं व ते का...त्याबद्दल...जर त्यांना चुका करु दिल्या नाहीत तर \"ओरिजनल\" असे काही निर्माण होत नाही...\n४. आपण क्रियेटीव्हीटी कशी शिकून आपल्या मनातून बाहेर घालवतो ...\n५. जगभरातील शिक्षणपद्धतीत कलेला कसा उतरंडीच्या सगळ्यात खालचा अग्रक्रम मिळतो...\n६. जगभरातील शिक्षणपद्धतीचे ध्येय युनिव्ह्र्सिटी प्रोफेसर निर्माण करण्याचे आहे का\n७. \"आउट ऑफ बॉडी\" अनुभवाच्या बाबतीतले मत तर अगदी अफलातून आहे\n८. सध्याची शिक्षणपद्धत १९०० व्या शतकाच्या आधी अस्तित्वात नव्हती..ती औद्योगिककरणानंतर अस्तित्वात आली...\n९. स्त्रीया मल्टीटास्कींग का करु शकतात...\n१०. इंटेलिजन्सबाबत ३ महत्वाच्या माहिती\nअशा अनेक बाबी त्यांनी अत्यंत रसाळपणे उलगडून दाखवल्या आहेत.\nरॉबिन्सन यांचे भाषण मस्त आहे.\nखरय. ज्यांना शिक्षण वगैरे विषयात रस नाही त्यांनी ही फित \"प्रेझेंटेशन\" स्किल्ससाठी जरी पाहिली तरी त्यांना आवडेल.\nसुंदर चित्रफित. इथे दिल्याबद्दल अनेक आभार.\nटेडमधली जवळजवळ सर्वच व्याख्याने ऐकण्याजोगी असतात असा अनुभव आहे.\nयातील सर्व मुद्दे मान्य आहेत फक्त एकाबद्दल शंका आहे. रॉबिन्सन य��ंच्या म्हणण्याप्रमाणे जगातील सर्व शिक्षणसंस्था कलेपेक्षा शास्त्राला जास्त महत्व देतात. शांतिनिकेतनबद्दल जे ऐकले आहे त्यावरून तिथे परिस्थिती वेगळी होती/आहे असे वाटते. जाणकारांनी खुलासा करावा.\nरॉबिन्सन यांच्या विनोदबुद्धीवर फिदा आहे. सर्वांनी ही चित्रफित पहावी आणि पालकांनी तर जरूर पहावी असे सांगावेसे वाटते.\nपरदेशी वूडी ऍलनपेक्षा देशी करण जोहर कधीही श्रेष्ठ असतो.\nअजुन तु नळी फित बघितलेली नाहि. मात्र राजेंद्रचा प्रतिसाद वाचून विषेशतः\nजगातील सर्व शिक्षणसंस्था कलेपेक्षा शास्त्राला जास्त महत्व देतात\nहे वाचून पु.लंनी \"हंगेरी-माझा नवा मित्र\" मधल्या झोल्तान कोदॉय यांची आठवण झाली.\nत्यानी केवळ पुस्तकी अभ्यासालाच अभ्यास न मानता संगीत, खेळ आदि गोष्टीनाहि प्राधान्य दिले. संगीत, क्रीडा यासाठी अख्खी विश्वविद्यालये स्थापन केली.\nमुळे लेखातील फीत बघून मत देईनच\nतुमच्या वाद्यावर जरूर प्रेम करा, मात्र प्रेम करण्यासारखे ते एकच वाद्य आहे असे समजु नका - झोल्तान कोदॉय\nसर्वांनी ही चित्रफित पहावी आणि पालकांनी तर जरूर पहावी असे सांगावेसे वाटते\nअगदी खरे. मी तर जो दिसेल त्याला सांगत सुटलोय की ही फित पहा. टेडला तर आता सबस्क्राईबच केले आहे.\nआणि चुटक्यांनी खुसखुशीत केलेले भाषण.\nविद्यार्थ्याला साचात बसवणारी शिक्षणपद्धती नसावी, काही मुलांची प्रगती वेगळ्याच दिशेने होते, त्यासाठी वाव द्यावा, हे त्यांचे मत पटण्यासारखे आहे.\n(\"सर्व किडे नाहिसे झाल्यास वि. सर्व मनुष्यप्राणी नाहिसे झाल्यास जगाचे काय होईल\" वगैरे अनेक चुटके गमतीदार वाटले, पण त्यातून वक्त्याला बोध द्यायचा होता तो समजला नाही.)\nसर्व किडे नाहिसे झाल्यास\n(\"सर्व किडे नाहिसे झाल्यास वि. सर्व मनुष्यप्राणी नाहिसे झाल्यास जगाचे काय होईल\nकिटकांच्या विविधतेची क्रियेटीव्हीटीशी तुलना करुन जर आपण मुलांमधील क्रियेटीव्हीटी मारली तर त्याचा परिणाम...असे त्यांना म्हणायचे होते असे मला वाटले.\nचित्रफित पाहिली. छान आहे.\nचित्रफित पाहिली. छान आहे. त्यांचे इंग्रजी पहिल्यांदा ऐकताना डोक्यावरुन जात होते. अनेकदा प्रेक्षक हसले की विनोद झाला हे समजत होते. पण पुन्हा ती फित पाहिली तर अजून काही डोक्यात प्रकाश पडेल.\nकिटक आणि माणूस हा हास्य फुलवणारा दृष्टांत मला सुद्धा नीटसा समजला नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A4/", "date_download": "2019-02-20T11:31:53Z", "digest": "sha1:S6BC6H2DZEXPX2C5V4MGS6US6DSN27XQ", "length": 10239, "nlines": 99, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "रिंगरोडसाठी जागा संपादित करण्याचे आदेश | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nशत्रूला धडकी भरवणारे F-21 भारताला देण्यास अमेरिका तयार\nपतीच्या मारहाणीत पत्नीचा गर्भपात ; तू काळी आहेस, सुनेचा सासरच्यांनी केला छळ\nएकही बांधकाम कामगार कुटुंब बेघर राहणार नाही\nशहराचा पाणीपुरवठा उद्या बंद\nमुळशीत आणखी एका ‘लवासा’चा घाट\nHome breaking-news रिंगरोडसाठी जागा संपादित करण्याचे आदेश\nरिंगरोडसाठी जागा संपादित करण्याचे आदेश\nपाच गावांमधील 42 हेक्‍टर जागेचे होणार संपादन : पहिल्या टप्प्यातील रिंगरोडसाठी भूसंपादन\nपुणे – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) पहिल्या टप्प्यात पुणे-सातारा महामार्ग ते नगर महामार्ग यांना जोडणारा रिंगरोडचे काम हाती घेतले आहे. पहिल्या टप्प्यातील रिंगरोडसाठी भूसंपादनाचे काम प्राधिकरणाकडून सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी हवेली तालुक्‍यातील पाच गावांमधील साडेचार किलोमीटर जागेसाठी सुमारे 42 हेक्‍टर जागेचा प्रस्ताव प्राधिकरणाकडून जिल्हा प्रशासनाकडे सादर केला आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी ही जागा संपादित करण्याचे आदेश काढले आहेत.\nपहिल्या टप्प्यात आंबेगाव खुर्द ते वाघोली असा 33 किमीचा रिंगरोड होणार आहे. यातील 16 किलोमीटर रिंगरोडची जागा पीएमआरडीएच्या ताब्यात आली आहे. तर, पिसोळी, निंबाळकरवाडी, भिलारेवाडी, जांभूळवाडी, आंबेगाव खुर्द या पाच गावांमधील 42 हेक्‍टर जागेचा भूसंपादनाचा प्रस्ताव नुकताच जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आला आहे. यामध्ये कोणत्या गावातील किती जमिनीची आवश्‍यकता आहे. त्याचे गट नंबर आणि भूसंपादन करण्यात येणारे क्षेत्र याची माहिती जिल्हा प्रशासनाकडे देण्��ात आली आहे. ही सुमारे 42 हेक्‍टर जागा ही खासगी मालकीची आहे. सदर जमीन खासगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदीने ताब्यात घेतली जाणार आहे. जिल्हा प्रशासन संबंधित शेतकऱ्यांशी चर्चा करून भूसंपादनाचा मोबदला ठरविणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.\nबेशिस्त पीएमपी, एसटीही कचाट्यात\nपालिकेच्या “रोड स्विपर ट्रक’च्या किमतीत गोलमोल\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-EditorialJuly2016.html", "date_download": "2019-02-20T11:27:50Z", "digest": "sha1:Y32W5LQALFOBZ2VDL44VASN7DELSG24E", "length": 26957, "nlines": 28, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology - Editorial डा.बावसकर टेक्नालाजि - भारतीय शेतीमालाच्या मुल्यवर्धनाची यशस्वी वाटचाल", "raw_content": "\nभारतीय शेतीमालाच्या मुल्यवर्धनाची यशस्वी वाटचाल\nप��रा. डॉ. वि.सु. बावसकर\n२०१६ च्या मान्सूनची सुरुवात ही मृगाच्या शेवटच्या चरणात (२२ जून) महाराष्ट्रात व देशाच्या वेगवेगळ्या भागात झाली आहे. या काळामध्ये राहिलेल्या भागात उत्तर महाराष्ट्र (जळगाव, धुळे) येथे पावसाची सुरुवात ही उशीरा का होईना पण व्हावी अशी इच्छा आहे. म्हणजे पेरणी होऊन चिंतेचा विषय राहणार नाही.\nयंदाच्या (२०१५ - १६) वर्षी मागील दोन वर्षापेक्षा दुष्काळाची तिव्रता जास्त जाणवल्याने शेतकऱ्यांनी त्यांच्या फळबागा टँकरने पाणी आणून ठिबकने देऊन वाचविल्या. ज्यांना ही व्यवस्था नव्हती त्यांच्या फळबागा करदळल्या, जळाल्या, असे जरी झाले तरी शेतकऱ्यांनी उमेद सोडली नाही.\nप्राप्त परिस्थितीमध्ये नुसता दर्जेदार माल उत्पादन करून २ पैसे अधिक मिळतील असे नाही. कारण शेतकऱ्याला त्याचा माल स्वतः विकण्याची परिस्थिती अजुन विकसीत झाली नाही. महिला बचत गट, कॉन्ट्रॅक्ट फार्मींग आणि सरकारने उत्तेजन दिलेल्या खाजगी बाजार समित्या गावोगावी निर्माण करून त्या संस्थेमार्फत बाजार विकास करण्याची संकल्पना अजून मूळ धरून बाळसे धरण्याच्या अवस्थेत वाटचाल करते आहे.\nशेतकऱ्यांनी नुसता दर्जेदार माल पिकवून २ पैसे अधिक मिळविणे ही प्रथमावस्था होती. परंतु याच्या पुढचा जो टप्पा आहे तो म्हणजे आपल्या मालावर प्रक्रिया करून त्याचे मुल्यवर्धन करून आपला ब्रँड निर्माण करून नेहमीच्या अधिक भावापेक्षा मुल्यवर्धनाने जास्त पैसे मिळतील ही संकल्पना आता शेतकऱ्यांमध्ये व तरुण मुलांमध्ये रुजुन त्याला गती येणे गरजेजे आहे.\nआता आपण विविध पिकांमध्ये मुल्यवर्धन कसे करता येईल हे पाहूया -\n* केळी : केळीचे दर्जेदार उत्पादन आले असे न म्हणता दर्जेदार केळी पिकवून कच्च्या केळीचे भाजी ज्या ठिकाणी दक्षिण भारतात केली जाते ताशा प्रकारची दर्जेदार केळी पिकविणे गरजेचे आहे. नंतर याच कच्च्या केळीपासून आपल्याला 'बनाना चिप्स' तयार करून त्याला शहरी मार्केट आणि जिल्ह्याच्या बाजारपेठा येथे शालेय मुले व तरुण पिढी यांचे चांगले उत्तम मार्कट मिळेल.\nरशिया, आखाती राष्ट्र, श्रीलंका, बांगलादेश, म्यानमार, कॅनडा या देशात भारतीय केळींना मागणी चांगली आहे, तेव्हा तेथे केळी पाठविणे आपणास शक्य आहे. जेव्हा केळीचे उत्पादन अधिक येते तेव्हा बाजारभाव पडतात, तेव्हा पिकलेल्या केळीचा बनाना पल्प (केळीचा गर) ��्रक्रिया उद्योगाने तयार करून तो पॅक करून त्याला परदेशात मोठी मागणी आहे. केळीच्या पावडरचा विविध मिठाई, अन्नपदार्थ, लहान मुलांच्या पोषक आहारात त्याचा समावेश होतो. त्या दृष्टीने केळी बागायतदरांनी याची वाट चोखाळावी. केळीच्या टाकाऊ पदार्थापासून उदा. खोड यापासून धागे काढले जातात. त्यापासून नाजूक, तलम, टिकाऊ कापड व विविध कपडे तसेच नाविण्यपुर्ण बॅगा, टोप्या, शोभेचे दोर, पादत्राणे तयार करता येतात. याला परदेशात फार मागणी आहे. तेव्हा त्या दृष्टीने भारत सरकारने विचार करावा. आयुर्वेदामध्ये केळीच्या खोडाचे पाणी हे गोवर आलेल्या लहान मुलांना फायदेशीर ठरते. केळीच्या सुकलेल्या पानांचा वापर दुष्काळी परिस्थितीत पाण्याचे बाष्पीभवन थांबवण्यासाठी अच्छादन करणे, कंपोस्ट खत तयार करून जमिनीची जैविक व भौतीक सुपिकता वाढण्यास मदत होईल.\n* डाळींब - डाळींब हे फळपीक भारतासारख्या उष्णदेशीय खंडप्राय देशामध्ये जेथे हवामान उष्ण आहे तेथे चांगले येते. महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थान, गुजरातचा काही भाग हा डाळींब लागवडीस अनुकूल आहे. कारण याला जमीन हलकी व अधिक उष्णतामान मानवते, अशा ठिकाणी डाळींब चांगले येते. या पिकामध्ये २ ओळी व २ झाडातील अंतर १०' x १०' न ठेवता १४' x १२' किंवा १४' x १४' ठेवले म्हणजे बागेमध्ये आर्द्रता कमी राहून तणांचे प्रमाण कमी राहते, हवा व सुर्यप्रकाश अधिक प्रमाणात मिळाल्यामुळे डाळींबामधील तेल्या, मर अशा घातक रोगांचा व किडींचा प्रादुर्भाव हा लागवडीतीळ आंतर जास्त ठेवल्याने होणार नाही. तसेच या पिकात दिर्घकालीन आंतरपिके घेऊ नये. प्रथम वर्षी बागेची वाढ होत असताना पाण्याची व्यवस्था चांगली असताना कमी दिवसाची थोडक्यात मेथी, कोथिंबीर, पालक, शेपू, पुदीना, चुका अशी १ ते २ महिन्यात येणारी पालेभाज्या पिके मार्केटची मागणी पाहून घेतली म्हणजे या पिकातील आंतरपिके घेऊन मुल्यवर्धन साधता येते. तसेच गणपती, नवरात्र, लग्नसराई, पाडवा, अक्षय्यतृतीया या काळात झेंडूवर्गीय फुलपिके घेतल्याने मुख्य बागांमध्ये सुत्रकृमी होऊ नये यासाठी हे सापळा पीक म्हणून फायदेशीर ठरते व फुलांना वर दिलेल्या सणांमध्ये बाजारभाव चांगले मिळतात. म्हणजे हे एक मुल्यवर्धन व पिकाच्या सार्थक उपयुक्ततेचे एक उदाहरण आहे. म्हणजे सुत्रकृमीची प्रतिबंधात्मक दखल घेऊन बागांचे आयुष्य वाढेल व चां��ले उत्पादन मिळेल.\nडाळींबापासून विविध पदार्थ तयार होतात. अनारदाना, त्याचा रस काढून ज्यूस टेट्रापॅकमध्ये पॅक करून मुल्यवर्धन होते व छोटा कुटीर उद्योग तयार होतो. डाळींबाचे दाणे फळामध्ये ज्या पापुद्र्याला चिकटले जातात. त्या पापुड्यापासून कॅन्सरची औषधे तयार केली जातात. तर शेतकऱ्यांच्या मुलांना त्याचे प्रशिक्षण देऊन अत्याधुनिक पद्धतीने त्याचे मुल्यवर्धन साधून स्वतःचे आयुर्वेद औषधे कारखाने निर्माण करण्यास चालना द्यावी. डाळींबाच्या सालीपासून खोकल्याची औषधे व दंतमंजन तयार करता येते. म्हणजे फळ पिकातून फक्त रसातून २ पैसे न मिळविता टाकाऊ पदार्थातून अत्यंत उपयुक्त अशी औषधे निर्माण करून आरोग्य सुधारून या औषधांचे आरोग्यावर दुष्परिणाम होणार नाही. डाळींबाच्या उत्पादकतेमध्ये कमी - जास्त फेरफार झाला तरीही निर्यातक्षम माल निर्माण करून बाजारपेठ काबीज करता येते. म्हणून एका बाजूला रोगाने क्षेत्र घटते आहे व दुसऱ्या बाजूला दराच्या हमीमुळे प्रतिकूल परिस्थितीमध्ये लागवडीखालील क्षेत्र वाढते आहे.\n* द्राक्ष : साधारण १५० ते २०० वर्षापासून द्राक्ष हे पीक महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. जुन्या काळात फकडी आणि भोकरी या पारंपारिक आणि स्थानिक जाती १५० वर्षापुर्वी पिकविल्या जात असत. त्याकाळी व्यापार उदीम नव्हता, दळणवळण नव्हते, उद्योगधंदे नव्हते, व्यवसाय नव्हते, शिक्षण क्षेत्र विकसीत नव्हते, देश पारतंत्र्यातच होता त्यामुळे ब्रिटीशांनी त्यांच्या उद्योगापुरते भारतीयांना फक्त अर्ध शिक्षीत बाबू बनवित होते. कारण येथील कच्चा माल नेऊन त्याचे मुल्यवर्धन करून जगभर निर्यात करून पैसा मिळविण्याचे तंत्र त्यांनी अवलंबले होते. त्याकाळी द्राक्षाची टिकाऊ क्षमता कमी असून जाड सालीच्या बी असलेल्या द्राक्षास बाजारभाव ८ आणे ते १२ आणे शेर होता. त्याखालोखाल गुलाबी काळसर रंगाची जात होती तिला बी फार व कडक असल्याने परंतु रसाला सुगंध असल्याने याला 'गुलाबी' हे नाव प्रचलित झाले आणि १ ते २ रु./किलो भाव शेतकी कॉलेज, पुणे येथे मिळत असे. १९४७ सालापर्यंत ही जात जिल्ह्याची व मुंबईसारखी शहरे, गुजरात, मध्येप्रदेश येथे चालत असत. नंतर दक्षिण भारतात निजाम, हौद्राबाद व बेंगलोर येथे मोठ्या फळाची, जाड सालीची अनाबेशाही ही जात १९७० - ७५ सालापर्यंत श्रीमंत लोकांत प्रचलित होती. प���ंतु या फळाचे बी हे अतिशय जाड व मोठे असायचे. फळ गोटीसारखे गोल असायचे. गोडी बऱ्यापैकी असायची. म्हणून अनाबेशाही हे नाव द्राक्षामध्ये फार वरच्या थरातील समजले जायचे. स्वातंत्र्यानंतर १९६० - ७० च्या दशकात महाराष्ट्रातील काही प्रगतीशिल द्राक्ष बागायतदार अण्णासाहेब शेंबेकर यासारख्या शेतकऱ्यांनी द्राक्षामध्ये संशोधनाने प्रसार करण्याचा विडा उचलला. एकेकाळी एकरी ३२ टन द्राक्षे पिकवून जागतिक निर्यातीमध्ये शेंबेकारांचा पहिला नंबर आला होता. यातूनच द्राक्ष बागायतदार संघ निर्माण करण्याची कल्पना रुजली व हाताच्या बोटावर मोजण्या एवढ्याच सभासदांनी त्याला मुहुर्तरूप दिले. नंतर यातील निवडक शेतकऱ्यांनी नवीन जाती शोधणे, निर्माण करणे व प्रसार करणे अशा प्रकारची वाटचाल चालू झाली. त्याकाळचे फळबाग तज्ञ डॉ. चिमा यांनी सिलेक्शन ७ मधून चिमासाहेबी जात निर्माण केली. त्यानंतर सिलेक्शन ७ ची जागा थॉमसन सिडलेसने घेतली कारण ही विरहीत जात होती. मग ही जात नाशिक जिल्ह्यात नंतर सांगली व कर्नाटकच्या भागात पसरली.\nनंतर स्थानिक जातीच्या निवडीतून माणिकचमन व तास ए - गणेश या जातीचा विकास झाला. याचा प्रसार वसंतराव आर्वे यांच्या सहभागातून झाला. किसमिस चोर्नी व शरद सिडलेस ही जात महाराष्ट्रात १९८० च्या काळात आली. यातील २ - ३ वाण विकसीत होऊन प्रचलित झाल्यानंतर आखाती व युरोप राष्ट्रात एक्सपोर्ट झाले व अशा रितीने द्राक्षाचे मुल्यवर्धन प्राथमिक अवस्थेत झाले. परंतु द्राक्ष बागायतदार हा चिकित्सक असल्याने तो नवीन - नवीन जातींचा शोध घेऊ लागला. परदेशात कॅलिफोर्निया, ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि इस्त्राईल सारख्या प्रगतीशिल राष्ट्रामध्ये द्राक्ष बागायतदारांचे अभ्यास दौरे आखुन त्यांची संशोधक वृत्ती जागृत करून तेथील जाती भारतात आयात केल्या आणि बलराम जाखड कृषी मंत्री असताना राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र मांजरी येथे स्थापन करण्याची साद द्राक्ष बागायतदारांना दिली व त्याचा फायदा दक्षिणेतिला राज्य व महाराष्ट्राला द्राक्ष शरीर क्रिया, द्राक्षाचे उत्पादन, नवनवीन वाण निर्माण करणे, नवनवीन वाण निर्यात करणे व हवामानातील बदलांना सामोरे जाण्याचे काम या संशोधन संस्थेने केले. द्राक्ष निर्यात ही १९८० ते ९० व २००० नंतर विविध देशामध्ये झपाट्याने वाढली. ज्यावेळेस निर्यातीमध्ये भारतीय बागायतदारांची दोलायमान स्थिती जागतिक मंदीमुळे आणि त्यामध्ये सापडणाऱ्या क्लोरोमॅक्कॅट क्लोराईड (Chloromequat Chloride CCC) या विषारी घटकामुळे द्राक्ष शेतीला वाईट दिवस आले आणि सांगली सारख्या दुष्काळी भागात द्राक्ष बागायतदार निर्यातीकडे हाताच्या बोटावर मोजण्या इतके वळून द्राक्षाचा बेदाणा निर्माण करण्याकडे जास्त वळले. ही गोष्ट १९८० च्या दशकातील. द्राक्षे कामत ऑईलमध्ये बुडवून नायलॉन नेटवर वाळवून १७ ते २१ दिवसामध्ये हा बेदाणा उत्कृष्ट मिळू लागला. असा बेदाणा जागतिक दर्जाच्या बेदाण्याच्या तोडीस तोड निर्माण झाला. भारतीय बाजारपेठेत १९४७ पासून ७० पर्यंत अफगाणिस्तान व इराण वरून येणारा हा बेदाणा २ रु. शेर मिळत होता. १९८० ते २००० या २० वर्षात गोल, हिरवा, पिवळा, काचेसारखा चमकदार, पातळ सालीचा असा दर्जेदार बेदाणा भारतात पिकू लागला. याचा दर सांगलीला ४० ते ६० रु./किलो असा होता, कारण तो बेदाणा निर्मितीचा श्रीगणेशा होता. याकाळात शितगृह नव्हते. मुल्यवर्धनाचा दर्जा नसल्याने बेदाण्याचे मोल शेतकऱ्यांना हवे तसे मिळत नसे. मग तास - ए - गणेश, थॉमसन सिडलेस, सोनाका या वाणांचे बेदाणे दर्जेदार व उत्पादन वाढीस डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा वापर करून पारंपारिकतेने ४ किलो द्राक्षापासून १ किलो बेदाणा मिळत असे. तोच १३०० ते १३५० ग्रॅम मिळून २५% अधिक उत्पादन वाढून मुल्यवर्धन केले. मग वसंतदादा मुख्यमंत्री असताना शितगृहाची निर्मिती करून गावोगावी मंदीच्या काळात हे बेदाणे साठवून दिवाळी, नाताळ, रमजान अशा विविध सणांच्या तोंडावर काढून १०० ते १५० रु./किलो दार मिळू लागला आणि सांगली बरोबर सोलापूर (जुनोनी), नाशिक, कर्नाटकचा काही भाग येथे दर्जेदार बेदाणा निर्माण करण्याची चुरस निर्माण झाली. कारण डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने आपला बेदाणा हा चीन, अफगाणिस्तान येथील बेदाण्यापेक्षा अधिक श्रेष्ठ असल्याने जागतिक मार्केटमध्ये याची मागणी वाढून नियत होऊ लागली.\nदेशातील जनतेला सणासुदीच्या अगोदर ८० ते १०० रु./किलो मिळणार बेदाणा १०० ते १५० रु. /किलो मिळू लागला आणि आता गेल्या ४ वर्षात सणासुदीला १५० ते २०० रु./किलो व जागतिक बाजारात २०० ते २५० रु. ने निर्यात होऊन याचा दर्जा चांगला असल्याने त्याची मागणी वाढली. अशा रितीने डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने द्राक्षापासून बेदाणा निर्मिती करण्यात प्रचंड क्रांती झाली. अशा रितीने शेतीमालाच्या मुल्यवर्धनामध्ये द्राक्षापासून निर्माण झालेला बेदाणा हे मुल्यवर्धन भारतातील फळबागांमध्ये अव्व्ल ठरले आणि डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी रूपाने द्राक्षाच्या मुल्यवर्धानामध्ये एक मानाचा तूरा भारतीय शेतकऱ्याला गवसला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-February2015-Aale.html", "date_download": "2019-02-20T11:48:52Z", "digest": "sha1:AC4MBI3PHTJYUOFZJVGSZLAYNTY3XEAH", "length": 6049, "nlines": 22, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology - डा.बावसकर टेक्नालाजि - रासायनिक खतापेक्षा डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या सप्तामृत, हार्मोनी व कल्पतरूमुळे आल्याचा प्लॉट अनेक पटीने सरस शिवाय खर्च १५ हजार रू. कमी", "raw_content": "\nरासायनिक खतापेक्षा डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या सप्तामृत, हार्मोनी व कल्पतरूमुळे आल्याचा प्लॉट अनेक पटीने सरस शिवाय खर्च १५ हजार रू. कमी\nश्री. बाबाजी विठ्ठल वामन,मु.पो. काळवाडी, ता. जुन्नर, जि. पुणे - ४१२ ४१२. मोबा. ९८६०२२६२४२\nआह्मी २५ मे २०१० मध्ये १ - १ एकरचे २ प्लॉट आले लागवड केली होती. एकरी १००० किलो बेणे वापरले. माहीम जातीचे बेणे जामखेडवरून ४५ रू. किलो दराने आणले होते. या आल्यासाठी ४ फुट रुंदी, १ फुट उंची आणि २०० फुट लांबीचे बेड तयार केले होते. २ बेडमध्ये १ फुटाचे अंतर ठेऊन ठिबक सिंचनाची सोय केली होती. प्रथम बेड तयार करताना शेणखत आणि कल्पतरू सेंद्रिय खताचा (एकरी ६ बॅगा) वापर केला. नंतर ३ महिन्यांचा प्लॉट असताना खाणणी करताना ३ बॅगा कल्पतरू खत वापरले. या प्लॉटला जादा असल्याने पाणी फार कमी गरजेपुरतेच दिले.\n महिन्याचा प्लॉट असताना थ्राईवर, क्रॉपशाईनरची एक फवारणी केली. या फवारणीमुळे आणि कल्पतरू खताच्या वापराने आल्याची वाढ अतिशय जोमाने झाल्याची जाणवली. एकाचवेळी १ - १ एकरचे २ प्लॉट आले लावलेला असताना एकाला डॉ.बावसकर तंत्रज्ञान वापरले, तर दुसरा प्लॉट पुर्णत: रासायनिक औषधे - खतावर घेतला होता. तर रासायनिक औषधे वापरलेल्या प्लॉटपेक्षा डॉ.बावसकर तंत्रज्ञाना वापरलेला प्लॉट १ ते १ फुट उंच होता. तसेच ५ महिन्याचा हा प्लॉट असताना थ्राईवर, क्रॉपशाईनर, हार्मोनीची फवारणी घेतली होती. या २ फवारण्यांमुळे प्लॉट सुरूवातीपासून शेवटपर्यंत पुर्णपणे निरोगी होता.\nदुसऱ्या प्लॉटला रासायनिक औषधांच्या ५ - ६ फवारण्या कराव्या लागूनही प्लॉटच्या वाढीत मोठी ताफावत होती. शिवाय याला उत्पादन खर्च ही १२ ते १५ हजार रू. जादा झाला आहे. बियाण्यासह सुरूवातीपासून ९५ हजार रू. खर्च आला, तर डॉ.बावसकर तंत्रज्ञान वापरलेल्या प्लॉटला ८० हजार रू. खर्च आला.\nदोन्ही प्लॉटची काढणी १ एप्रिलपासून करणार आहे. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी उत्पादन घेतलेल्या प्लॉटचे आले निरोगी आणि उत्तम दर्जाचे असून हे बेणे लागवडीस योग्य असल्याने बेणे म्हणून विकणार आहे. यापासून एकरी १५ टन उत्पादन मिळेल असे वाटते. नवीन लागवडी १५ मे ते ३० मे या काळात होतात. तेव्हा उत्तम दर्जाच्या बेण्यासाठी शेतकऱ्यांनी संपर्क साधावा.\nरासायनिक औषधांचा वापर केलेल्या प्लॉटपासून १२ टनापर्यंत उत्पन्न निघेल असे वाटते.\nसरासरी या दोन एकरातून १० ते १२ लाख रू. उत्पन्न मिळेल, असा अंदाज आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.padmagandha.com/index.php?route=product/product&path=98&product_id=603", "date_download": "2019-02-20T12:42:36Z", "digest": "sha1:FTBYAT7P5WUHLOB5TFOFYACFJAAESNSO", "length": 4511, "nlines": 77, "source_domain": "www.padmagandha.com", "title": "Mahabharatachya Maharanyat | महाभारताच्या महारण्यात", "raw_content": "\nNewly Released | नवीन प्रकाशने\nMahabharatachya Maharanyat | महाभारताच्या महारण्यात\nMahabharatachya Maharanyat | महाभारताच्या महारण्यात\nप्रश्‍न असा आहे की, भीष्मांसारखा विचारवंत, वयोवृद्ध श्रेष्ठ क्षत्रिय योद्धा, ज्यांनी म्हटलं होतं, ‘‘मी त्रैलोक्याचा त्याग करू शकतो, इंद्रत्वाचा त्याग करू शकतो; परंतु सत्याचा त्याग कदापिही करू शकत नाही. भलेही पृथ्वी गंधाचा त्याग करो, सूर्य प्रकाशाचा\nत्याग करो, पाणी मधुर रसाचा त्याग करो, ज्योती रूपाचा\nत्याग करो, वायू चक्राकार गती-गुणाचा त्याग करो,\nतरीही मी सत्याचा परित्याग करू शकणार नाही,’’\nअशा या भीष्मांनी, विशेष म्हणजे ते स्वतः वर नसतानाही, आपल्या रथात कन्यांना जबरीनं चढवून म्हणावं,\n‘‘काही लोक कन्यांना विविध अलंकारांनी सजवून धनदानपूर्वक गुणवान योग्य वराच्या हाती सोपवतात. काही लोक दोन गायी वराला देऊन त्यास कन्या देतात, काहीजण प्रतिज्ञा केल्याप्रमाणे धनदानपूर्वक कन्यादान करतात. काही मधुर संभाषणाद्वारे\nस्त्रीचं मनोरंजन करून तिचा हात आपल्या हाती घेतात.\nविद्वानांनी आठ प्रकारच्या विवाहांचा निर्देश केला आहे.\nस्वयंवर हा विवाह-विधी उत्तम मानला जातो.\nराजेलोक स्वयंवरविवाह पद्धतच अधिक पसंत करतात.\nधर्मवादी लोक त्यापेक्षाही पराक्रमाचं प्रदर्शन करून जिंकून आणलेल्या कन्येशी विवाह करणं अधिक पसंत करतात.\nतेव्हा मी त्यांना पराक्रमपूर्वक जिंकून आणलं आहे.\nमी युद्धास तयार आहे. आपल्या इच्छेप्रमाणे तुम्ही युद्ध किंवा\nअन्य उपायांनी यांना सोडविण्याचा प्रयत्न करू नका.’’\nहे वागणं काय त्यांना शोभेसं आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.matrubharti.com/book/19858224/shyamachi-aai-42", "date_download": "2019-02-20T11:32:49Z", "digest": "sha1:KFWM3HG46ON6RZZIX7OLXVL6KBQ2SD2A", "length": 3293, "nlines": 105, "source_domain": "www.matrubharti.com", "title": " Shyamachi aai - 42 by Pandurang Sadashiv Sane in Marathi Novels PDF", "raw_content": "\nश्यामची आई - 42\nश्यामची आई - 42\n आज शेवटची आठवण सांगावयाची आहे. हे स्मृतिश्राद्ध आज मी समाप्त करणार आहे. माझ्या हृदयाकाशात स्मृतीचे अनंत तारे आहेत. त्यातील ठळक ठळक तारे मी दाखविले. आज उरलेला एक ठळक तारा दाखवावयाचा आहे. माझ्या आईवर बायामाणसांचे प्रेम होतेच, परंतु पशुपक्ष्यांचेही होते. ...Read Moreगाईवर आईचे व आईवर त्या गाईचे किती प्रेम होते ते मी मागे सांगितले आहे. आता मांजरीची गोष्ट सांगावयाची. मागे या मांजरीचा उल्लेख मी केला आहे. तिचे नाव मथी. मथी आईची फार आवडती. आईच्या पानाजवळ जेवावयाची. इतरांनी घातलेला भात ती खात नसे. आई जेवावयाला बसली म्हणजे मथी जेवायला येई. Read Less\nश्यामची आई - Novels\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-November2017-Halad.html", "date_download": "2019-02-20T11:25:27Z", "digest": "sha1:C3AXGA3BSHSDXKDKMUZTIYSS5BTQLST2", "length": 5180, "nlines": 20, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology -डा.बावसकर टेक्नालाजि - डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीने २।। एकरातून ७२ क्विंटल वाळलेली हळद, शिवाय २।। एकर बेणे लागवडीस शिल्लक", "raw_content": "\n एकरातून ७२ क्विंटल वाळलेली हळद, शिवाय २ एकर बेणे लागवडीस शिल्लक\nश्री. आनंदराव उत्तमराव सुरोशे (पाटील), मु.पो. शिंदगी, ता. उमरखेड, जि. यवतमाळ. मो. ९६८९१५९७५१\nमी दरवर्षी प्रमाणे याही वर्षी हळद लागवड केली आहे. मी गेल्यावर्षी हळद लागवडीस १० क्विंटल बेणे कमी पडल्यामुळे ब्राम्हणगाव येथील शे. रफीकभाई यांच्याकडून बेणे खरेदी केले होते. त्यावेळेस त्यांनी हळद लागवडीसाठी जर्मिनेटर, हार्मोनी व क्विनॉलफॉसची बेणे प्रक्रिया केली आहे असे सांगितले. मी माझ्याकडील बेणे लागवडीवेळी मजूर मिळत नसल्याने बेणे प्रक्रिया केली नव्हती. तर माझ्याजवळील बेण्याची उगवण कमी झाली आणि रफीकभाई यांच्याकडील आणलेले प्रक्रिया केलेले बेणे १००% उगवले होते.\nया अनुभवातून मी य���वर्षी हळद लागवडीसाठी जर्मिनेटर १ लि. + हार्मोनी ३०० मिली + क्विनॉलफॉस ५०० मिली ची बेणे प्रक्रिया करून २ एकरमध्ये ७ जून २०१७ लागवड केली. तर या बेण्याची १००% उगवण झाली. उगवणीनंतर जुलै महिना पुर्णपणे कोरडा गेला तरी माझ्या शेतातील हळद तग धरून होती. या २ एकरमध्ये ७ जून २०१७ लागवड केली. तर या बेण्याची १००% उगवण झाली. उगवणीनंतर जुलै महिना पुर्णपणे कोरडा गेला तरी माझ्या शेतातील हळद तग धरून होती. या २ एकर हळदीला कल्पतरू खताच्या ६ बॅगा उगवणीच्या वेळेस दिले होते. त्यामुळे जमीन भुसभुशीत राहून जारवा वाढून गारवा तयार झाला होता.\nजर्मिनेटरच्या आळवणीने पांढऱ्या मुळ्यांची संख्या वाढली. तसेच मर रोग आटोक्यात राहिला. या हळदीला सप्तामृताच्या आतापर्यंत ४ फवारण्या केल्या आहेत. पानांच्या आकारात वाढ होऊन पानांवर कोणत्याही रोगाचा प्रादुर्भाव न झल्याने पाने हिरवीगार आहेत. पानांच्या रूंदीमुळे हळदीचे पण केळीच्या पानासारखे दिसत आहे.\nआमच्या भागातील कंपनी प्रतिनिधी श्री. सतिश दवणे (मो. ९४२३६६२६५१) हे मला हळद पिकाची प्रत्यक्ष पहाणी करून वेळोवेळी मार्गदर्शन करतात. मी गेल्या ४ वर्षापासून डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी वापरत असून मला या तंत्रज्ञानाने गेल्या वर्षी २ एकरमध्ये ७२ क्विंटल वाळलेली हळद मिळाली. शिवाय २ एकरमध्ये ७२ क्विंटल वाळलेली हळद मिळाली. शिवाय २ एकर लागवडीसाठी लागणारे बेणे शिल्लक ठेवले होते. यावर्षी अधिक उत्पादन होईल अशी सध्या पीक परिस्थिती आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.padmagandha.com/index.php?route=product/category&path=87", "date_download": "2019-02-20T12:41:03Z", "digest": "sha1:YGCOU52X6JXQMXGXWSHWEV2NNF7KKJ7T", "length": 4872, "nlines": 71, "source_domain": "www.padmagandha.com", "title": "शिक्षणशास्त्र", "raw_content": "\nMahatma Phule Yancha Shikshanvichar| महात्मा फुले यांचा शिक्षणविचार\nज्ञानाची उपासना, व्यक्तीचे स्वातंत्र्य, सर्व प्रकारच्या जाचक बंधनापासून माणसाची मुक्तता आणि सत्य, सम..\nशिक्षण ही ज्ञानाधिष्ठित समाजाच्या विकासासाठी आवश्यक गोष्ट आहे. भारतीय समाज हा ज्ञानाधिष्ठित समाज म्ह..\nराज्यसभेचे विद्यमान सदस्य असलेले डॉ. जनार्दन वाघमारे यांचा मूळ पिंड शिक्षणतज्ज्ञाचा आहे. पाश्चिमात्..\nवाचन संस्कार सतीश पोरे वाचन, लेखन व गणित हा पाया पवका असेल तर तो माणूस जीवणाच्या कोणत्याही क्ष..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "http://www.nagpurcity.net/2018/10/04/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88%E0%A4%A4-80-%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%9A%E0%A4%B2%E0%A4%82-%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%9D/", "date_download": "2019-02-20T12:41:36Z", "digest": "sha1:AOMLV6EZAIEAGFMVBJEX6QE55H52NVQP", "length": 1836, "nlines": 32, "source_domain": "www.nagpurcity.net", "title": "मुंबईत 80 च्यावर पोहचलं डिझेल, पेट्रोलही ‘रेकॉर्ड’च्या उंबरठ्यावर – Nagpurcity", "raw_content": "\nमुंबईत 80 च्यावर पोहचलं डिझेल, पेट्रोलही ‘रेकॉर्ड’च्या उंबरठ्यावर\nगेल्या महिनाभरापासून इंधन दरवाढ काही केल्या थांबताना दिसत नाही आहे. आजही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे.\nमोदींनंतर आता फडणवीस घेणार मोठा निर्णय, शेतकऱ्यांना अच्छे दिन\nपंतप्रधान मोदी पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर, होणार जाहीर सभा\nमंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक…या आहेत आजच्या 5 मोठ्या बातम्या\nपुण्यात माहिती अधिकार कार्यकर्त्याचा संशयास्पद मृत्यू\nदिल्लीः हॉटेलच्या आगीत ९ जणांचा होरपळून मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://dindoripranit.org/hospital.html", "date_download": "2019-02-20T12:46:04Z", "digest": "sha1:Q7CJYKO2O7KQ5FXFH2FCR2XIMO55KA6Z", "length": 8849, "nlines": 69, "source_domain": "dindoripranit.org", "title": "All India Shri Swami Samarth Seva- Dindori Pradhan", "raw_content": "\nप्रधान सेवा केंद्र, श्री क्षेत्र दिंडोरी\nगुरुपीठ, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर\nसण-वार / व्रत / उत्सव\nसदगुरू प. पू. मोरेदादा चॅरीटेबल हॉस्पिटल , त्र्यंबकेश्वर भूमीपूजन सोहळा\n\" आनंदाचे डोही आनंद तरंग \"\nसदगुरू प.पू. मोरेदादानी ७०-८० वर्षापूर्वी याच भूमीत पायी पायी फिरून सदविचार पेरला होता. दारिद्र, दु:ख निर्मुल याचे उपाय सांगितले होते, दीन दलिताची / दारिद्र नारायणाची सेवा केली होती.त्याचा आता मोठा विशाल आम्रवृक्ष झाला. तो मोठ्या मधुर गोड फळांनी लगडला आहे . परिसरात सुगंध दरवतो आहे. योगयोगाने नाही तर विधीने लिहिल्या प्रमाणे अल्पावधीत त्यांच्या सत्कार्यास एक सुंदरस छोटस फळ तर निश्चीतच म्हणता येणार नाही अस एक \"१००० बेड\" च सदगुरू प.पू. मोरेदादा चॅरीटेबल हॉस्पिटल त्रंबकेश्वर येथे आखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठच्या पुढाकराने गुरुवार दि . ११\\०४\\२०१३ रोजी बिजोरोपण (भूमी पूजन ) होत आहे. सदगुरू प. पू. मोरेदादा चॅरीटेबल हॉस्पिटल , त्र्यंबकेश्वर भूमीपूजन सोहळा , तितक्याच तोलामोलाच्या व्यक्तीच्या हस्ते होत आहे ज्यांनी सदगुरू प. पू. मोरेदादांच्या विचारला मोठा मार्ग देऊन भारतभर नेला त्याचा मोठा विशाल शेकडो पारंब्याची उभारलेला वृक्ष बनवि���ा असे प.पू. गुरुमाउली आ.आण्णासाहेब मोरे या भूमीला ईश्वराने दिलेली एक मोठो देणगीच आहे.\n\"देव दिना घरी नंदाला \"\nनाशिक शहरापासून २५ K.M दूर आसलेल्या त्रंबकेश्वर या डोंगराळ भागात ईश्वराने अवतार, तपस्वी ॠषीमुनी, साधुसंतातानी तपचर्याने केलेली आहे. सेवा दिलेली आहे आणि आता सदगुरू प. पू. मोरेदादा चॅरीटेबल हॉस्पिटल च्या माध्यमातून या परिसरातील दीन ,दालीतास आरोग्याची सेवा मिळणार आहे. २१ एकर विस्तार्ण परिसरात अध्यात्मिक सुविधात युक्त अध्यामिक मल्टी स्पेशालीस्ट हॉस्पिटल चे भूमिपूजन होत आहे. अध्यात्मिक व सात्विकतेचा मार्गाने कार्याप्रबण असणा-यांचा श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास मार्गाने (दिंडोरी प्रणीत ) ने निसर्गोपचार पद्धतीने आरोग्य प्रदान करणा-या पद्धतीचा अनोखा मिलाप असणारे १ हजार पेक्षा जास्त बेडची क्षमता असलेला हॉस्पिटल मध्ये प्रामुख्याने खालील प्रमाणे सेवा दिल्या जाणार आहेत .\n•\tहृदय (कार्डीआक केअर )\n•\tनेत्र (ऑफ्थॅलमॉलॉजी )\n•\tकिडनी (नेफ्रेलॉजी )\n•\tमेंदू (ब्रेनट्युमर, आँन्कॉलॉजी )\n•\tबालरोग चिकित्सा (नीओ-नेटल , पोस्टनेटल केअर )\n•\tस्त्रीरोग ( गायानेकॉलॉजी)\n|| श्री स्वामी समर्थ ||\nसदगुरू प. पू. मोरेदादा चॅरीटेबल हॉस्पिटलसाठी देणगी स्वरुपात काही मदत करावयाची असेल तर आपण श्री गुरुपीठ, त्र्यबकेश्वर येथे संपर्क करू शकतात, तसेच खालील A/Cमध्ये आपली देणगी बँकेत जमा करू शकतात, सदर देणगीवर आयकर माफ असेल. बँक A/C मध्ये देणगी जमा केली तरी आपल्याला घरपोच / इमेल वर स्कॅन पावती पाठवण्यात येईल.\nबँकेत देणगीची रक्कम भरल्यानंतर :\nCounter Receipt ची Scan Copy, Pan Number, मोबाईल नंबर व आपला पूर्ण पत्ता -absss.gurupeeth@rediffmail.com या इमेल वर पाठवावा. आपल्याला घरपोच / इमेल वर स्कॅन पावती पाठवण्यात येईल.\nआपण NEFT द्वारे देणगीची रक्कम भरल्यानंतर:\nआपला पूर्ण पत्ता - absss.gurupeeth@rediffmail.com या इमेल वर पाठवावा.\nआपल्याला घरपोच/ इमेल वर स्कॅन पावती पाठवण्यात येईल.\nCopyright २०१२ अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्र (दिंडोरी प्रणित) सर्व हक्क राखीव | पॉलिसी प्रायवसी | मुख्यपान | संपर्क", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/dramatic-movement-will-not-end-chief-minister-108444", "date_download": "2019-02-20T11:53:52Z", "digest": "sha1:V5CBC63U4ZFVLK7OW3EI2OWMRQZC762L", "length": 13833, "nlines": 213, "source_domain": "www.esakal.com", "title": "dramatic movement will not end - Chief Minister नाट्य चळवळ संपण��र नाही - मुख्यमंत्री | eSakal", "raw_content": "\nबुधवार, फेब्रुवारी 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर बुधवार, फेब्रुवारी 20, 2019\nनाट्य चळवळ संपणार नाही - मुख्यमंत्री\nसोमवार, 9 एप्रिल 2018\nमुंबई - नाटकांच्या माध्यमातून समाजमनाचे प्रतिबिंब उमटते. नवनवीन तंत्रज्ञान वापरून चित्रपटांकडे प्रेक्षकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू असला तरी नाट्य चळवळ कधीही संपणार नाही, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी व्यक्त केले.\nमुंबई - नाटकांच्या माध्यमातून समाजमनाचे प्रतिबिंब उमटते. नवनवीन तंत्रज्ञान वापरून चित्रपटांकडे प्रेक्षकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू असला तरी नाट्य चळवळ कधीही संपणार नाही, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी व्यक्त केले.\nराष्ट्रीय नाट्य विद्यालयातर्फे झालेल्या आठव्या थिएटर ऑलिम्पिक्‍सच्या समारोप सोहळ्यात ते बोलत होते. कामगार क्रीडा भवनात झालेल्या या कार्यक्रमास केंद्रीय सांस्कृतिक कार्य, पर्यावरण, वन राज्यमंत्री डॉ. महेश शर्मा, थिएटर ऑलिम्पिक्‍स थिएटर कमिटीचे अध्यक्ष थिओडोरस तेरझोपौलस, सदस्य रतन थियाम, थिएटर ऑलिम्पिक्‍स 2018 चे सल्लागार समितीचे अर्जुन देव चारण, अभिनेते नाना पाटेकर, नवाजुद्दीन सिद्दिकी, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे संचालक वामन केंद्रे आदी उपस्थित होते.\n\"\"मी 16 वर्षांपासून नाटकापासून दूर आहे; मात्र \"नाम फाऊंडेशन'च्या माध्यमातून मी आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या वेदनांचे न लिहिलेले स्क्रिप्ट मांडत आहे'', असे पाटेकर यावेळी म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वामन केंद्रे यांनी केले, तर समारोप अर्जुन देव चारण यांनी केला.\nराजकारणातही नाटके करावी लागतात\nमला ओरडून भाषण करण्याची सवय आहे. आज खालच्या स्वरात भाषण करण्याची सूचना नाना पाटेकर यांनी केली. त्यामुळे मी ओरडत नाही. मी या टेस्टमध्ये उत्तीर्ण झालो का, ते पाटेकरच सांगतील; पण आम्हाला राजकारणात नाटके करावी लागतात. पण खरे नाटक कोणते, खोटे कोणते, ते लोकांना समजते. संवेदनाहीन नाटक कधीही यशस्वी होत नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.\nमी \"आईपण' एन्जॉय केलं : सोनाली खरे\nकम बॅक मॉम माझी मुलगी सनाया आता 10 वर्षांची झाली आहे. ती झाल्यानंतर मी जवळजवळ 6 वर्षांचा ब्रेक घेतला होता, कारण मला घेतलेली जबाबदारी पूर्णपणे...\n\"बजेट'नुसार करावी लागणार \"चॅनल्स'ची निवड\nजळगा�� : \"ट्राय'ने ग्राहकांना आपल्या आवडीच्या चॅनल निवडीचे संपूर्ण अधिकार दिले असले, तरी विविध चॅनल्सच्या \"पॅक'नुसार ग्राहकांना पूर्वीपेक्षा अधिक...\n'हिरो' पडद्यावरचे अन्‌ वास्तवातले\nप्रत्येकाला हिरो व्हावं वाटणं स्वाभाविक आहे; पण या \"हिरो' होण्याच्या नादात हजारो लोक \"झिरो' होण्याकडं प्रवास करत असतात. तुम्ही इतर कुठल्याही...\nमशागतीची 'प्रयोग'शाळा (किरण यज्ञोपवीत, प्रदीप वैद्य)\nमहाराष्ट्रभरातल्या नव्या दमाच्या नाटककारांना घेऊन नाट्यलेखनाबाबत \"मशागत' करणारी, अनेक दिग्गज रंगकर्मी आणि हे तरुण यांच्यात \"सेतू' तयार करणारी \"रंगभान...\nवैदर्भीय खाद्यसंस्कृती (विष्णू मनोहर)\nवैदर्भीय लोक जेवण्याच्या बाबतीत अतिशय आग्रही. वैदर्भीयांचा आदरातिथ्याचा गुण तर सर्वश्रुतच आहे. विदर्भ म्हटलं की \"सावजी' हे नाव हमखास येणारच. सावजी...\nरिक्षाचालकांच्या अरेरावीमागे गूढ काय\nबेशिस्त, बेताल आणि मीटरशिवाय प्रवासी रिक्षा राजरोसपणे शहरात धावतात. भर चौकांत रस्ता अडवून काही रिक्षा थांबतात. तीनऐवजी सात-आठ प्रवासी कोंबतात....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/cyber-crime-road-crime-164180", "date_download": "2019-02-20T12:04:49Z", "digest": "sha1:QN4EHUZEDLJXWANIQZHDBOGRLELX3DFP", "length": 18209, "nlines": 211, "source_domain": "www.esakal.com", "title": "Cyber Crime Road Crime रस्त्यावरचे गुन्हे भविष्यात सायबरविश्‍वात अवतरणार! | eSakal", "raw_content": "\nबुधवार, फेब्रुवारी 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर बुधवार, फेब्रुवारी 20, 2019\nरस्त्यावरचे गुन्हे भविष्यात सायबरविश्‍वात अवतरणार\nरविवार, 6 जानेवारी 2019\nमुंबई - जागतिकीकरणाच्या युगात सर्व ऑनलाइन होत असताना बिटकॉइनमार्फत खंडणी मागण्यापर्यंत सायबर गुन्हेगारांची मजल पोहोचली आहे. भविष्यात वैद्यकीय क्षेत्र ऑनलाइन जोडल्यास संगणकीकृत यंत्रणेचा वापर करून सायबर हत्या होण्याचीदेखील भीती आहे. हे लक्षात घेऊन संगणकी�� यंत्रणा परिणामकारकरित्या सुरक्षित करणे गरजेचे असल्याचे मत सायबर तज्ज्ञांनी व्यक्त केले.\nमुंबई - जागतिकीकरणाच्या युगात सर्व ऑनलाइन होत असताना बिटकॉइनमार्फत खंडणी मागण्यापर्यंत सायबर गुन्हेगारांची मजल पोहोचली आहे. भविष्यात वैद्यकीय क्षेत्र ऑनलाइन जोडल्यास संगणकीकृत यंत्रणेचा वापर करून सायबर हत्या होण्याचीदेखील भीती आहे. हे लक्षात घेऊन संगणकीय यंत्रणा परिणामकारकरित्या सुरक्षित करणे गरजेचे असल्याचे मत सायबर तज्ज्ञांनी व्यक्त केले.\nसुमारे पाच वर्षांपूर्वी अमेरिकेत रुग्णालयाची संगणकीकृत यंत्रणा हॅक करून रुग्णाला द्यायच्या गोळ्या आणि वेळा बदलण्यात आल्या होत्या; पण डॉक्‍टरांच्या सतर्कतेमुळे हा प्रयत्न अयशस्वी ठरला. त्यानंतर तपासणीत मालवेअरच्या साह्याने रुग्णालयाची यंत्रणा हॅक करून हॅकरने हे घडवल्याचे निष्पन्न झाले होते. अमेरिकेसारख्या प्रगत देशाच्या पावलावर पाऊल टाकत प्रगती करू पाहणाऱ्या भारतातही भविष्यात असे प्रकार घडण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.\nडेटा थेप्ट टाळणे गरजेचे\nसायबर क्राइमच्या माध्यमातून देशाची व्यवस्था ढासळू शकते, इतकी त्याची व्याप्ती गंभीर स्वरूपाची आहे. साधारणत: सायबर गुन्ह्यांमध्ये पहिला टप्पा हा ‘डेटा थेप्ट’ करणे हा आहे. यामध्ये सायबर गुन्हेगार अथवा हॅकर एखाद्या संगणकातील माहिती पेन ड्राइव्ह, डेटा बॅंक, सीडीचा वापर करून चोरतो. कॉर्पोरेट क्षेत्रात अशा स्वरूपाचे गुन्हे वारंवार घडतात. आठ वर्षांपूर्वी मुंबईतील एका बहुराष्ट्रीय कंपनीत असाच प्रकार घडला होता. या कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला धमकीचा मेल पाठवत कंपनीशी संबंधित महत्त्वाची आणि गोपनीय माहिती आपल्याकडे असल्याचा दावा केला होता.\nशिवाय खात्री पटावी म्हणून हा संपूर्ण डेटा एका संकेतस्थळावर सेव्ह करून त्याची लिंक मेलवर पाठवली होती. हा डेटा प्रतिस्पर्धी कंपन्यांना विकू नये, म्हणून चोरी करणाऱ्याने ६४ हजार अमेरिकी डॉलर्सची (३८ लाख रुपये) मागणी केली होती. एकदा खंडणी दिली, की डेटा चोरी करणारे वारंवार पैशाची मागणी करत असतात, या भीतीने कंपनीच्या ‘सीईओ’ने तत्काळ मुंबई गुन्हे शाखेकडे तक्रार केली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सायबर कक्षानेदेखील तत्काळ याप्रकरणी गुन्हा दाखल करून घेतला होता; पण आता त्याची व्याप��ती वाढली आहे. बिटकॉइनमधील व्यवहारांमुळे खंडणी मागणाऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचणेही कठीण झाले आहे.\nकाही वर्षांपूर्वी झालेल्या अरब क्रांतीच्या वेळी अमेरिकेच्या नेतृत्वाखालील नाटो फौजांनी अरब राष्ट्रांविरोधात सायबर हल्ल्याचा यशस्वी वापर केला होता. लीबियातील नागरिकांना भडकावण्यासाठी ‘नाटो’ने अनेकांना साय-वॉरचे प्रशिक्षण दिले होते. पुढे त्याच साय-वॉर प्रशिक्षितांपैकी काहींना पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयने आपल्याकडे वळवून घेतले. ईशान्य भारतीयांविरोधातील सायवॉर हे त्याच नाटो प्रशिक्षित व्यक्तींचे काम होते. भविष्यात आपल्याला अशा प्रकारच्या हल्ल्यांचाही सामना करावा लागणार आहे.\nनजीकच्या काळात भारतात कॉर्पोरेट, व्यावसायिक आणि बॅंकिंग या क्षेत्रांमधील सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ होण्याची शक्‍यता आहे. त्या यंत्रणांच्या सुरक्षिततेसाठी सक्षम यंत्रणा उभारण्याची आवश्‍यकता आहे. आपल्याकडील रुग्णालये तंत्रज्ञाच्या साह्याने जोडली नसल्याने सायबर हत्येसारख्या घटना भारतात किमान १५ वर्षे तरी होणार नाहीत.\n- ॲड. विकी शहा, सायबरतज्ज्ञ\nतरुणांना नोकरीपासून दूर ठेवण्याचे षड्यंत्र\nनागपूर - कर्मचारी राज्य विमा निगम (ईएसआयसी) ही कामगार वर्गाला आरोग्यदायी योजना आहे. मात्र अलीकडे संबंधित रुग्णालयामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात रिक्त...\nराज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले 'हे' महत्त्वाचे निर्णय\nमुंबई : राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज (बुधवार) पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यामध्ये मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची...\nयुतीच्या उमेदवारांना मत देणार नाही - सर्व पक्षीय गाव बचाव संघर्ष समिती\nकल्याण - सत्तावीस गावांची स्वतंत्र नगरपालिका करण्याचे आश्वासन शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाने पुर्ण केले नाही. ही आमची फसवणूक आहे. यामुळेच आगामी...\nदक्षिण मुंबई भाजपला, तर ईशान्य मुंबई शिवसेनेला\nमुंबई - जैन, मारवाडी आणि गुजराती समाजाची वस्ती असलेला दक्षिण मुंबई मतदारसंघ भाजपने लढवावा, तर ईशान्य मुंबईतले वाद लक्षात घेता तो शिवसेनेने आपल्याकडे...\nनिवडणुकीच्या तोंडावर सरकारला घेरण्यासाठी किसान सभेचा लाँग मार्च\nनाशिक - गेल्या वर्षाच्या लाँग मार्चनंतर दिलेल्या आश्‍वासनांना सरकारने वाटाण्याच्या अक्षता ला��ल्याने बुधवारी (ता. २०) दुपारी चारपासून पुन्हा किसान...\nजोतिबा खेट्यांना रविवारपासून प्रारंभ\nजोतिबा डोंगर - श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी तथा जोतिबा डोंगर (ता. पन्हाळा) येथील जोतिबा मंदिरात येथे रविवार (ता २४)पासून खेट्यांना प्रारंभ होत आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://majhi-naukri.in/page/100/", "date_download": "2019-02-20T11:06:30Z", "digest": "sha1:DVSBNNUWRPHLDGWOMN2VVGGVQOTXFIZ6", "length": 2807, "nlines": 40, "source_domain": "majhi-naukri.in", "title": "माझी नोकरी Majhinaukri 2018 -19 - Maharashtra Govt Jobs - Part 100", "raw_content": "\nकंपनी: भारतीय आयुध निर्माणी कारखाना\nपदाचे नाव: औद्योगिक कर्मचारी (अर्ध-कुशल) आणि कामगार गट ‘क’ – 3380 जागा\nअर्ज करण्याची अंतिम तारीख: 26 जून 2017\nस्टेटस: भरती बंद जाहिरात\nकंपनी: अन्न व नागरी पुरवठाच्या अमरावती\nपदाचे नाव: पुरवठा निरीक्षक – 37 जागा\nअर्ज करण्याची अंतिम तारीख: 12 जून 2017\nस्टेटस: भरती बंद जाहिरात\nकंपनी: वसंतराव नाईक मराठीवाडा कृषि विद्यापीठ\nपदाचे नाव: वरिष्ठ संशोधन सहाय्यक – 16 जागा\nअर्ज करण्याची अंतिम तारीख: 30 जून 2017\nस्टेटस: भरती बंद जाहिरात\nपदाचे नाव: 21 विविध जागा\nशैक्षणिक पात्रता: पदव्युत्तर पदवी आणि कामाचा अनुभव\nअर्ज करण्याची अंतिम तारीख: 5 जून 2017\nकंपनी: नेशनल रिमोट सेंसिंग सेण्टर\nपदाचे नाव: 74 विविध जागा\nशैक्षणिक पात्रता: एसएससी/12वी/आय टी आय\nअर्ज करण्याची अंतिम तारीख: 10 जून 2017\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://mr.pratilipi.com/user/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%87-mhf35mck9a", "date_download": "2019-02-20T11:33:43Z", "digest": "sha1:KNFSWPIZSNAS63UZ7HDAP2GCJPEZZHD7", "length": 2239, "nlines": 48, "source_domain": "mr.pratilipi.com", "title": "संगीता देशपांडे « प्रतिलिपि मराठी | sangeeta Deshpande « Pratilipi Marathi", "raw_content": "\nअनुसरण करा | 846\nसंगीता श्रीपाद देशपांडे छंद : वाचन,लेखन.निसर्गात रमणे तशी मी स्वच्छंदी, नकळत फेसबुकच्या माध्यमातून शब्दांचा लळा लागला. मित्र-मैत्रिणीच्या प्रोत्साहानाने लेखनाला सुरुवात केली .आवडल्याचे अभिप्राय आले उत्साह द्विगणित झाला. आणि … माझा कविता तसेच कथा लिहिण्याचा प्रवास सुरु झाला.\nसुनिल पवार \"काव्य चकोर\"\nसोशल मीडिया वर अनुसरण करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.misalpav.com/node/43249", "date_download": "2019-02-20T11:37:13Z", "digest": "sha1:DKPH2ND5DDSDR2DB2BVHTYHU6IR3HJDK", "length": 20629, "nlines": 202, "source_domain": "www.misalpav.com", "title": "पिथौरागढ़मध्ये भ्रमण भाग ६: कांडा गावाहून परत | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nशतशब्दकथा स्पर्धेसंबंधी सूचना :\nलेखकांनी कथा पाठवताना कथेतील शब्द प्रत्यक्ष मोजून १०० आहेत याची खात्री करावी ही विनंती. Microsoft Word मध्ये शब्द मोजू नयेत. विरामचिन्हांमुळे Microsoft Word चुकीची शब्दसंख्या दाखवत असल्याने हे करण्यात आले आहे.\nपिथौरागढ़मध्ये भ्रमण भाग १: प्रस्तावना\nपिथौरागढ़मध्ये भ्रमण भाग ६: कांडा गावाहून परत\nपिथौरागढ़मध्ये भ्रमण भाग ६: कांडा गावाहून परत\nपिथौरागढ़मध्ये भ्रमण भाग १: प्रस्तावना\nपिथौरागढ़मध्ये भ्रमण भाग २: पर्वतात वसलेलं एक गांव- सद्गड\nपिथौरागढ़मध्ये भ्रमण भाग ३: एक सुंदर ट्रेक: ध्वज मन्दीर\nपिथौरागढ़मध्ये भ्रमण भाग ४: कांडा गावाकडे प्रस्थान\nपिथौरागढ़मध्ये भ्रमण भाग ५: कांडा गावाचा रोमांचक ट्रेक\nपिथौरागढ़मध्ये भ्रमण भाग ६: कांडा गावाहून परत\nपिथौरागढ़मध्ये भ्रमण भाग ७: लोहाघाट यात्रा\nपिथौरागढ़मध्ये भ्रमण भाग ८ (अंतिम): पिथौरागढ़वरून परत\n‹ पिथौरागढ़मध्ये भ्रमण भाग ५: कांडा गावाचा रोमांचक ट्रेक\nपिथौरागढ़मध्ये भ्रमण भाग ७: लोहाघाट यात्रा ›\n६: कांडा गावाहून परत\nपिथौरागढ़मध्ये भ्रमण भाग १: प्रस्तावना\nपिथौरागढ़मध्ये भ्रमण भाग २: पर्वतात वसलेलं एक गांव- सद्गड\nपिथौरागढ़मध्ये भ्रमण भाग ३: एक सुंदर ट्रेक: ध्वज मन्दीर\nपिथौरागढ़मध्ये भ्रमण भाग ४: कांडा गावाकडे प्रस्थान\nपिथौरागढ़मध्ये भ्रमण भाग ५: कांडा गावाचा रोमांचक ट्रेक\n१ डिसेंबर २०१७ ची पहाट. कांडा गावामध्ये लग्नाचं वातावरण आहे. रात्री उशीरापर्यंत नाच- गाणं सुरू होतं. पहाटे सगळ�� निघण्याच्या तयारीत आहेत. इथून वरातीची मंडळी जातील. पहाटे उजाडण्याच्या आधी अंधारात गावाचं आणखी वेगळं रूप दिसलं. चहा- नाश्ता घेऊन निघालो. आता परत कालचाच ट्रेक उलट्या दिशेने करायचा आहे. छोटासाच ट्रेक. पण एक- दोन ठिकाणी घसरण्याची शक्यता. काल येताना मुलीला बायकोने आणलं होतं. बराच वेळ तीही पायी चालली होती आणि नंतर कडेवर. ट्रेक तर मी आरामात करेन, पण अशा वाटेवर मुलीला कडेवर नेण्याचं साहस माझ्यात नाही तिला इथल्याच एक ताई कडेवर नेतील असं ठरलं. मी थोडं सामान घेतलं. सकाळी दव जास्त असल्यामुळे घसरण्याची अजून जास्त शक्यता आहे. सोबत सगळेच लोक आहेत. एका जागी मंदीरात दर्शन घेऊन बाकीचे सगळे येतील. इथे कोणतंच वाहन येऊ शकत नाही. त्यामुळे सगळ्यांनाच पायी चालावं लागतं. जर सामान आणायचं असेल तर त्यासाठी घोडा असतो.\nचालताना माझ्यासोबत छोटा भाचाही आहे. तो सद्गडला राहणारा असल्यामुळे चढाची त्याला सवय आहे. हळु हळु जात राहिलो. काल दुपारचं दृश्य वेगळं व आज सकाळची मजा वेगळी आहे पर्वतात अजूनही झाडं मोठ्या संख्येने आहेत. सगळ्या पहाडी भागांचं हे मोठं वैभव आहे. भारतात जे वन क्षेत्र आहे, त्यामध्ये खूप मोठा वाटा पहाडी राज्यांचा आहे. उत्तराखण्डमध्ये जागोजागी ही गोष्ट जाणवत राहते. हे बघत बघतच वर चढत गेलो. रस्त्यापर्यंत पोहचण्याच्या थोडं आधी सोबत घेतलेल्या सामानामुळे थकायला झालं. भाच्यालाही त्रास झाला तेव्हा किंचित थांबून निघालो. लवकरच रस्त्यापर्यंत पोहचलो.\nआता इथे काही अंतर पायी पायी चालेन. येण्याच्या आधी माझा विचार सायकल चालवायचा होता. सायकल मिळाली नाही. पण ती कसर आता रमणीय नजा-यांच्या ह्या रस्त्यावर पायी फिरून भरून काढेन. एकदम शांत पण अतिशय सुंदर रस्ता अगदी आतल्या गावांना जोडत असल्यामुळे वाहतुक फारच कमी. इथून पुढे बुंगाछीनापर्यंत जीप चालतात. अगदी पावलोपावली न राहवून फोटो घेत जातोय, असे नजारे आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी पर्वतीय रौद्र सौंदर्याचे वेगवेगळे भाग दिसत आहेत अगदी आतल्या गावांना जोडत असल्यामुळे वाहतुक फारच कमी. इथून पुढे बुंगाछीनापर्यंत जीप चालतात. अगदी पावलोपावली न राहवून फोटो घेत जातोय, असे नजारे आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी पर्वतीय रौद्र सौंदर्याचे वेगवेगळे भाग दिसत आहेत पायी पायी चालणंही इतकं रोमँटीक असू शकतं पायी पायी चालणंही इतकं रोमँटीक असू शकत��� एका जागी एक सायकलवालाही दिसला. कोणी वन कर्मचारी असावा व तो हातात सायकल घेऊन पायी पायी येत आहे. अशा चढाच्या रस्त्यांवर साध्या सायकलीचा एकच वापर- फक्त उतरताना जाण्यासाठी किंवा सामान असेल तर चढावावर लादून आणण्यासाठी.\nअदूचे गाल अजूनही लाल झाले नाहीत\nपुढे जवळजवळ चार किलोमीटर चाललो. पहाड़ी रस्त्यावर फिरण्याचा मनमुराद आनंद घेतला. हा रस्ता कांडासारख्या इतरही अनेक गावांना जोडतो. त्यामुळे रस्त्यावर जागोजागी वर डोंगरात जाणा-या पायवाटा आहेत. तिथले लोकही अधून मधून दिसत आहेत. अतिशय मस्त रस्ता व पदयात्रा झाली सोबतचे लोक मागून जीपने येतील व मला रस्त्यावरून उचलतील. मी मुख्य रस्त्याला पोहचलो तेव्हा लगेचच जीप आली. इथून आता लोहाघाटपर्यंत जीपने प्रवास होईल. दुपारी लोहाघाटमध्ये लग्न समारंभ आहे. मी पहाड़ी लग्न असं पहिल्यांदाच बघेन. एक लग्न बघितलं होतं पण ते दिल्लीत झालं होतं. बूंगाछीनावरून सामान परत घेतलं व जीपने पुढे निघालो. पहाड़ात सगळे एकमेकांना ओळखतात, त्यामुळे एक प्रकारचं सोशल इंटीग्रेशन अजूनही दिसतं. सर्व समाज एका गावासारखा एकमेकांशी जोडलेला आहे.\nकाण्डा गावातून मुख्य रस्त्यापर्यंत सुमारे ६ किमी पायी फिरलो\nपुढचा भाग- पिथौरागढ़मध्ये भ्रमण भाग ७: लोहाघाटचा प्रवास\nअशा इतर सर्व लेखांसाठी- माझा ब्लॉग\nमार्गी जी फारच सुंदर. मला खरा\nमार्गी जी फारच सुंदर. मला खरा इंटरेस्ट तुमची सोयरीक इतक्या दूर कशी झाली लग्न कसे जमले व लग्नातील प्रसंग.तुम्हाला जावई म्हणून सहज स्वीकारलं गेलं का लग्न कसे जमले व लग्नातील प्रसंग.तुम्हाला जावई म्हणून सहज स्वीकारलं गेलं का तिकडील चालीरीती या सर्वावर आपण लिहावं ही अपेक्षा.\n:) :) ही सोयरीक होण्यामागेही हिमालयच आहे आशा माझ्या कॉलेजात होती आशा माझ्या कॉलेजात होती सुरुवातीला दोन्हीकडून विरोध होता; पण हळु हळु मावळला. ती उत्तराखंडची असली तरी महाराष्ट्रातच जन्मलेली व वाढलेली आहे. त्यामुळे तितका मोठा फरक असा नव्हता. :)\nधन्यवाद, सासुरवाडीच्या चालीरीतींवर लिहा.\nमस्तं लेखमाला. तुमची वर्णनाची\nमस्तं लेखमाला. तुमची वर्णनाची पद्धत आणि सुयोग्य फोटो यामुळे, तुमच्याबरोबर धापा टाकत चालतो आहे, असेच वाटत राहते. :)\nएरवी लोक सासुरवाडीला जायला\nएरवी लोक सासुरवाडीला जायला टाळाटाळ करतात, तुम्ही उत्साहाने जात असणार. मस्तच लिहीताय. तु��ची कथा \"टु स्टेट\" आहे तर. पु.भा.प्र.\nसुरेख फोटो आणी वर्णन .\nसुरेख फोटो आणी वर्णन .\nहा भागही आवडला. फोटो सुंदर\nहा भागही आवडला. फोटो सुंदर आलेत. आपण आवड म्हणून ट्रेकिंग करतो, पण तिथे तर त्याशिवाय पर्यायच नाही\n@ राम राम जी, चालीरितींबद्दल सांगायचं तर त्या संमिश्र आहेत. घरातली भाषाही शुद्ध कुमाऊनी नाही तर हिंदी- मराठी मिश्रित कुमाऊनी आहे, महाराष्ट्रात राहिल्यामुळे. आणि पिथौरागढ़ भाग म्हणाल तर अजून ब-याच अंधश्रद्धा आहेत; बाकी मागासलेपण आहे; पण नैसर्गिक श्रीमंतीही आहे. लोक फार साधे आहेत. आणि त्या अर्थाने मला चाली- रितींमधलं फार कळतही नाही. सो. :)\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 29 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B3/", "date_download": "2019-02-20T12:07:25Z", "digest": "sha1:JE6AE6HBFW5RX6YKHHQ57I5KIJ2YTFGV", "length": 10863, "nlines": 100, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "येरवडा मनोरुग्णालयात मिळणार पोलीस सुरक्षा | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nशत्रूला धडकी भरवणारे F-21 भारताला देण्यास अमेरिका तयार\nपतीच्या मारहाणीत पत्नीचा गर्भपात ; तू काळी आहेस, सुनेचा सासरच्यांनी केला छळ\nएकही बांधकाम कामगार कुटुंब बेघर राहणार नाह��\nशहराचा पाणीपुरवठा उद्या बंद\nमुळशीत आणखी एका ‘लवासा’चा घाट\nHome breaking-news येरवडा मनोरुग्णालयात मिळणार पोलीस सुरक्षा\nयेरवडा मनोरुग्णालयात मिळणार पोलीस सुरक्षा\nपुणे – येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयात उपचार घेणाऱ्या कैद्यांनी तेथील परिचारकांवर हल्ला करत काही दिवसांपूर्वी पळ काढला. त्यामुळेच आता मनोरुग्णालयात पोलीस सुरक्षा देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे कैदी मनोरुग्णांबरोबर लवकरच पोलीस बंदोबस्तही देण्यात येणार आहे.\nयेरवडा कारागृहातील काही कैदी हे मनोरुग्ण असल्याने येरवड्याच्या मनोरुग्णालयात दाखल केले जातात. यातील काही रुग्णांवर खुनाचा गुन्हा दाखल असतो. हे रुग्ण अनेकदा हाताबाहेर जात मनोरुग्णालयातील कर्मचाऱ्यांवरच हल्ला करतात. काही दिवसांपूर्वी खुनाचे दोन गुन्हे दाखल असणाऱ्या मनोरुग्णांनी दोन कर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. यामध्ये कर्मचारी गंभीर जखमी झाले होते. त्यामुळेच मनोरुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी मिळून आंदोलन करत कैदी मनोरुग्णांबरोबरच पोलीस सुरक्षा देण्याची मागणी करण्यात आली होती. पुणे वगळता अन्य सर्व ठिकाणी अशा प्रकारे कैदी मनोरुग्णांबरोबर पोलीस सुरक्षा दिली जाते मग येथेच का नाही असा प्रश्‍नही कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला होता. त्या पार्श्‍वभूमीवर आरोग्य उपसंचालक व मनोरुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षकांनी शासनाला पत्र पाठविले होते. त्यानुसार आता लवकरच पोलीस सुरक्षा देण्याची कार्यवाही केली जाईल, अशी माहिती मनोरुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अभिजीत फडणीस यांनी दिली.\nयेरवडा मनोरुग्णालयात पोलीस प्रधान सचिव कार्यालयाकडून पुणे पोलिसांना पत्रव्यवहार झाला आहे. त्यानुसार पोलीस सुरक्षा देण्यासाठी पुणे पोलिसांकडून पाहणीदेखील करण्यात आली आहे. लवकरच ही सुरक्षा देण्यात येईल.\n– डॉ. अभिजीत फडणीस, वैद्यकीय अधीक्षक, येरवडा मनोरुग्णालय.\nन्यू मेक्‍सिकोमध्ये दहशतवाद्यांच्या तावडीतून 11 मुलांची सुटका\nमुस्लीम समाजाचेही आंदोलनाचे हत्यार\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nआम्ही बांगड्या घात��ेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-October2017-PhoolSheti.html", "date_download": "2019-02-20T11:26:08Z", "digest": "sha1:QMUZHDEGTNG4ONGIFJ3JPMOBOOQBA4LD", "length": 21616, "nlines": 41, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology -डा.बावसकर टेक्नालाजि - नोकरी सोडून डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीने १।। एकरातील उत्पन्नातून २।। एकर जमीन खरेदी सातत्याने विविध प्रयोगातून फूल शेती व डेकोरेशन व्यवसायात जबरदस्त यश !", "raw_content": "\nनोकरी सोडून डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीने १ एकरातील उत्पन्नातून २ एकर जमीन खरेदी सातत्याने विविध प्रयोगातून फूल शेती व डेकोरेशन व्यवसायात जबरदस्त यश \nश्री. अरूण तारळे, मु.पो. वाडेगाव, ता. बाळापूर, जि. अकोला. मो. ९७६३९३९७८\nमी १९८२ साली अकलूज येथे साखर कारखान्यामध्ये नोकरी करीत होतो. तेव्हा कारखान्यातील संचालकांच्या बंगल्यावरील परसबागेत गुलाबाची झाडे निस्तेज होऊन मृतावस्थेत होती. तेव्हा त्या संचालकांनी मला ती झाडे काढून टाकण्यास सांगितले. या काळात माझे पुण्याला येणे - जाणे होत असे. तेव्हा मार्केटयार्ड, पुणे येथे डॉ.बावसकर सरांची भेट घेतली. त्यांचे मार्गदर्शनावर व आधुनिक तंत्रज्ञानावर मी प्रभावीत झालो आणि मग प्रत्येक वेळी पुण्याला आलो की सरांचे मार्गदर्शन घेण्यासाठी आवर्जुन भेट घेत होतो.\nसंचालक साहेबांनी जेव्हा मला ती गुलाबाची मृतावस्थेतील झाडे काढून टाकण्यास सांगितले, तेव्हा मी ती झाडे न काढता पुण्यामध्ये आल्यानंतर डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी भेटून ही झाडे जगविण्यासाठी उपाय विचारला असता सरांनी त्यावेळी मला जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉपशाईनर ही पंचामृतातील ३ अमृत दिली. मी त्याचा वापर त्या गुलाबाच्या झाडांवर केला तर आश्चर्यकारकरित्या झाडे फुटल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर मग २ - ३ वेळा या तंत्रज्ञानाचा वापर केला तर गुलाब झाडे फुलांनी बहरली. या प्रत्यक्ष अनुभवातून डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीवर मी अधिकच प्रभावीत झालो व विचार केला की ह्या खाजगी नोकरीत काहीच तथ्य नाही. त्यापेक्षा जर गावी जी आपली थोडी शेती आहे त्यामध्ये जर हे डॉ.बावसकर तंत्रज्ञान वापरले तर आपली शेती व परिस्थतीही सुधारेल.\nत्यानंतर मात्र मागे वळून पहिले नाही. नोकरी सोडली. सरांचे मार्गदर्शन घेतले. सुरुवातीला कापूस शेती करण्यास सुरुवात केली. तेव्हा दुष्काळ असूनही या प्रतिकूल परिस्थितीत अर्ध्या एकरातून ६ क्विंटल 'ए' ग्रेड कापूस उत्पादन डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीने मिळाले. त्यावेळी आपण शेतीत १००% यशस्वी होत आहे त्याची खात्री झाली. त्यानंतर १० -१२ वर्षे कापूस शेती केली. त्यानंतर पुढे शेती कमी असल्याने बांधावर सिताफळाची ६० झाडे लावली. त्यालाही डॉ.बावसकर तंत्रज्ञान वापरत होतो. २००० साली या झाडांचा पहिला बहार घेतला. त्याला सरांच्या मार्गदर्शनानुसार डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचा वापर केला तर या ६० झाडाच्या पहिल्याच बहारापासून १०,८०० रु. झाले.\nत्यानंतर पुढे घरचे क्षेत्र कमी पडू लागल्याने दुसऱ्याची वाट्याने शेती करू लागलो. त्यामध्ये झेंडू फुलाची लागवड जून - जुलैमध्ये करून त्यापासून नवरात्र, दसरा, दिवाळीत चांगले पैसे होऊ लागले.\nघरच्या व वाट्याचे केलेल्या शेतीतून डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीने आलेल्या उत्पन्नातून पुढे ४ -५ वर्षाच्या काळात टप्प्याटप्प्याने अशी २ एकर शेती विकत घेतली. यामध्ये कलकत्ता आणि डिव्हाईन गुलाबाची शेती करू लागलो. यामध्येही डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीने चांगला जम बसला. मग पुढे ग���लॅडीएटर व डिव्हाईनची गुलाबशेती, रंगीबेरंगी अॅस्टर, गलार्डीया, शेवंती, मोगरा अशी फुलशेती करू लागलो. आपल्या फुलांना डेकोरेशन वाल्यांकडून दिवसेंदिवस मागणी वाढू लागल्यावर आमही स्वतः देखील डेकोरेशन व्यवसायात उतरलो. माझा मुलगा प्रविण या फुलशेती सोबत डेकोरेशनमध्ये तरबेज झाला आहे.\n१० गुंठे मोगरा ५० हजार\nमाझ्याकडे १० गुंठे मोगरा आहे. जमीन भारी काली असल्याने ५ x ३ फुटावर १ x १ x १ फुटाचा खड्डा घेऊन बेलिया आणि मोतीया जातीचा मोगरा जो नांदेडमध्ये प्रसिद्ध आहे, त्या दोन्ही वाणांची लागवड केलेली आहे. मोगरा सर्वसाधारण मार्चच्या सुरुवातीस चालू होऊन १५ जूनपर्यंत तोडे चालतात. पावसाळ्यात कळी लाल पडते. त्यामुळे भाव मिळत नाही. उन्हाळ्यात मात्र डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचे सप्तामृताच्या नियमित आठवड्याला फवारण्या केल्यामुळे सुरुवातीस दररोज १० गुंठयातून १८० ग्रॅमची ५१ पाकिटे निघतात. नंतर फुले कमी होत होत १५ पाकिटांपर्यंत निघतात. ३ बायांमध्ये तोडणी होते. कळी अवस्थेत रोज तोडावा लागतो. भाव ४० रु. ते १०० - १२० रु. किलो मिळतो. उन्हाळ्यात लग्नसराईत तेजीचे भाव मिळतात. १० गुंठयातून वर्षाला ५० हजार रु. उत्पन्न सहज मिळते.\nग्लॅडीएटर व डिव्हाईनची गुलाबशेती\n हजार रोपे ५' x ३' वर लावलेली आहेत. तसेच डिव्हाईन गुलाबाचीही २ हजार रोपे ६' x ३' वर आहेत.\nग्लॅडीएटरचे फुल आकर्षक घट्ट कळीचे असते. त्यामुळे लग्नसराईत २ ते ३ रु. ला एक फुल जाते, तर इतरवेळी १ ते १.२५ रु. भाव सतत मिळतो. फुले वर्षभर चालूच असतात. फक्त लग्नसराई संपल्यानंतर जून महिन्याच्या सुरुवातीस आभाळ आल्यावर झाडांची जमिनीपासून १ फूट उंचीवरून खरड छाटणी करतो. या अवस्थेत अंगठ्याच्या आकाराच्या काड्या छाटल्या जातात. पुढे पाऊस झाला की, लगेच नवीन फुटवे जोमाने फुटतात आणि महिन्याभरानी पुन्हा फुले चालू होतात. याची ७०० ते ८०० फुले तोड्याला निघतात.\nडिव्हाईनचे फुल ग्लॅडीएटरपेक्षा कमी आकर्षक असते. त्यामुळे लग्नसराईत एक फूल १ रु. ला तर एरवी ५० ते ६० पैशाला जाते. दोन्ही गुलाबांना ठिबक केले आहे. गुलाब फुले तोडताना दररोज फिरावे लागत असल्याने दोन ओळीमधील जागा कडक होते. त्यामुळे खुरपणी शक्य होत नाही. म्हणजे दोन ओळीमध्ये तण नियंत्रणासाठी तणानाशक फवारतो. दिवाळीत मोकळे पाणी देऊन वाफश्यावर मजुरांकडून चाळणी करतो.\nअॅस्टरची रंगीबेरंगी (ग��लाबी, जांभळी, पांढरी) फुले आहेत. याची रोपे सोरतापवाडी, ता. हवेली, जि. पुणे येथील श्री. दत्ता चौधरी यांच्याकडून ८०० रु./ वाफा ( ५ x ३ फुटाचा) याप्रमाणे घेतली होती. वाफ्यातून १००० ते १२०० रोपे निघतात. अॅस्टर ४५ दिवसात चालू होतो. २ ते २ महिने फुले चालतात. या फुलांचा सजावटीमध्ये उपयोग होत असल्याने परवडते. गलार्डीया (गलांडे/ जर्मन) अर्धा एकर आहे. बी गावरान घरचेच वापरले. गलार्डीयाची पिवळी फुले ३० ते ४० रु. किलो भावाने अकोल्याला जातात. गलार्डीया ६ महिने चालतो.\nशेवंतीच्या काशा शिमग्याला निघतात. उन्हळ्यात वाफ्यात दाबून सांभाळून ठेवतो. त्या जिवंत राहण्यासाठी आठवड्यातून १ - २ वेळा पाणी देतो. जुनमध्ये ३' x २' वर वरंब्यावर एका बाजुला, उत्तर - दक्षिण लावतो. या फुलांना सणासुदीच्या काळात म्हणजे महालक्ष्मी, गणपती, नवरात्र, दसरा, दिवाळीत भाव चांगला असतो. मात्र आमच्या भागातील जमीन भारी काळी असल्याने या भागातील शेवंती उशीरा म्हणजे दिवाळीत किंवा दिवाळीनंतर चालू होते व १ महिनाच चालते. त्यामुळे सणासुदीचा सिझन सापडला तरच पैसे होतात. अन्यथा वर्षभर शेवंती सांभाळावी लागते. त्यामुळे इतर फुलांच्या मानाने हे पीक परवडत नाही. म्हणून त्याचे क्षेत्र कमी करून त्याच्या फक्त २ - ३ ओळीच ठेवल्या आहेत.\nपारनेर (अहमदनगर) भागातील जमीन शेवंतीला पोषक आहे. येथील मुरमाड जमिनीत शेवंती जूनला लावल्यावर २ महिन्यात फुले चालू होतात आणी ती २ - ३ महिने चालतात. त्यामुळे गणपती, महालक्ष्मी, दसरा, दिवाळी यापैकी २ - ३ सण तर निश्चितच सापडतात आणि त्यांना अधिक भाव मिळतात.\nदरवर्षी ४ एकरातून ४ - ५ लाख\n एकर आणि विकत घेतलेले २ एकर असे एकूण ४ एकर जमिनीतून वर्षाला फुलशेतीतून डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीने ४ ते ५ लाखाचे उत्पन्न हमखास मिळते.\n२ किलो हरभरा बियापासून २\nमागे हरभऱ्याला डॉ.बावसकर तंत्रज्ञान वापरले होते. तर २ किलो बियापासून २ क्विंटल हरभरा उत्पादन मिळाले होते.\nआमची आदर्श फुलशेती पाहून भारत कृषक समाजाचा २०१३ चा 'कृषी गौरव पुरस्कार' मला जळगाव प्रदर्शनात मिळाला.\n५ - ६ हजाराच्या फुलांपासून डेकोरेशनमधून २५ हजार रु. ची प्राप्ती होते\nआमचा फुले डेकोरेशनचा व्यवसाय चांगल्याप्रकारे वाढीस लागला आहे. आम्ही कार्यक्रमाचे हॉल, गाड्या सजवतो. फुलांचे बुके, गुच्छ, हार बनवितो. या व्यवसायातून आम्ही नावलौकीक मिळवून अकोला ज���ल्ह्यातून आम्हाला सजावटीच्या ऑर्डर येतात. मागे नागपूरच्या कार्यक्रमाची ऑर्डर मिळाली होती.\nयोगीराज महाराज, शेगाव यांचा ११ व १२ ऑगस्ट २०१३ ला प्रवचनाचा कार्यक्रम झाला. तेव्हा त्याची ऑर्डर मिळाली होती. महाराजांनी त्यावेळी आमचे काम पाहून यापुढे तुम्हीच सजावटीचे काम करायचे असे सांगितले. सजावटीसाठी जरबेऱ्याची फुले पुण्याहून नेतो. आमच्या भागात जरबेऱ्याची पीक फारच कमी प्रमाणात होत असल्याने अकोल्याला १ फुल १० रु. ला डेकोरेशनसाठी घ्यावे लागते. तेच पुणे येथे १५ ते २५ रू. ला १० फले मिळतात. या कार्य क्रमासाठी ५ - ६ हजार रू. ची फुले लागली आणि त्यापासून २५ हजार रू. चे बील मिळाले.\nगुलाबावरील लाल कोळीसाठी स्प्लेंडर, तर भुरीसाठी हार्मोनी\nआतापर्यंत या फुलशेतीला पुर्वीपासून पंचामृत (जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉपशाईनर, राईपनर, प्रोटेक्टंट) च वापरात होतो. तरी यापासून अतिशय दर्जेदार उत्पादन मिळत होते. आता फुट वाढीसाठी आणि अधिक कळ्या निघण्यासाठी प्रिझम व फुलांचा दर्जा अधिक सुधारण्यासाठी न्युट्राटोन हे पंचामृतासोबत आम्ही नेहमी वापरत असतो. गुलाबावरील भुरीसाठी हार्मोनी वापरतो. त्याने भुरी रोग लगेच आटोक्यात येतो.\nगुलाबावर लाल कोळीचा प्रादुर्भाव हमखास होतो. त्यासाठी रासायनिक औषधे बाजरातील वापरावी लागत आणि यावर जादा खर्च होत असे. मी 'कृषी विज्ञान' मासिकाचा वर्गणीदार असल्याने नियमित मासिक वाचतो. 'कृषी विज्ञान' मध्ये डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचे लाल कोळीवरील 'स्प्लेंडर' हे औषध शेतकऱ्यांनी वापरून त्यापासून लालकोळीचे नियंत्रण झाल्याच्या मुलाखती वाचण्यात आल्यामुळे आता आम्ही लाल कोळीवर हे वापरत आहे. तेव्हा लाल कोळीवर हे 'स्प्लेंडर'औषध सरांनी उपलब्ध केल्याने आता गुलाबावरील लाल केळीच्या समस्येवरही मात करता येते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://dindoripranit.org/dhyan", "date_download": "2019-02-20T12:41:28Z", "digest": "sha1:F4D3E4BRJ6H6GULR6IUIOSSSHMVGQIY7", "length": 26831, "nlines": 91, "source_domain": "dindoripranit.org", "title": "ज्ञानभांडार – अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर", "raw_content": "अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास मार्ग (दिंडोरी प्रणित)\nप्रधान सेवा केंद्र, श्रीक्षेत्र दिंडोरी\n१. बालसंस्कार व युवा प्रबोधन\n२. प्रश्नोत्तर व मार्गदर्शन\n४. आरोग्य व आयुर्वेद\n६. भारतीय संस्कृती व अस्मिता\n१३. पशु व गोवंश\n१६. देश विदेश अभियान\nवाढदिवस कसा साजरा करावा\nहस्तशास्त्र हे प्राचीन शास्त्र असून श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग श्रीक्षेत्र दिंडोरी येथे इतर विविध विषयांबरोबर हस्तशास्त्राचा अभ्यास केला जातो. प्रत्येक व्यक्तिच्या हातावर विविध रेषा, चक्र, तीळचिन्ह, मस चिन्ह, विविध ठिकाणी असते. हस्तशास्त्राचा अभ्यास करतांना आपणास दिंडोरी दरबार येथे प्रकाशीत झालेले व प्रत्येक नजिकच्या दिंडोरी प्रणित सेवाकेंद्रात उपलब्ध असणारे ज्ञानदान भाग-४ ग्रंथांमध्ये हस्तशास्त्रासंबंधी माहिती देण्यात आली आहे. हस्तशास्त्राच्या सहाय्याने व्यक्ती आपल्या आयुष्यातील महत्त्वाचे निर्णय घेऊ शकतात उदा. जर एखाा व्यक्तीच्या हातावर डॉक्टर किंवा ईजिनिअरचे योग असल्यास त्याला त्या क्षेत्रात जावून अभ्यास करता येतो.तसेच विविध प्रसंगावर अधयात्मिक सेवेने मातसुद्धा करता येते. सर्वत्र प्रारब्ध अटळ असते असे नाही. काही उपासना मार्गाने टळू शकते. काही भागाची तीव्रता कमी होते. अटळ प्रारब्ध अत्यल्प राहते. कारण शेवटी सुख दुःखाचे परिणाम हे मनाची आध्यात्मिक अवस्थाच असते. व हस्तरेषा शास्त्र हे मनाच्या स्थितीचा आरसाच आहे. मनावरील कायम बदल रेषेवरून जाणता येतात.\n४) विविध प्रकारच्या रेषा\n५) काही महत्त्वाचे योग\nहस्तशास्त्राबाबत अधिक माहितीसाठी ज्ञानदान भाग ४ व पंचामृत या ग्रंथाचा अभ्यास करावा.हे ग्रंथ नजिकच्या श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र (दिंडोरी प्रणित) येथे उपलब्ध आहेत.\nसंख्याशास्त्रालाच अंकशास्त्र असेही म्हणतात. संख्याशास्त्र हे ज्योतिषशास्त्रा प्रमाणेच मानवी जीवनाच्या भूत, भविष्य, वर्तमान याचा शोध घेणारे एक विश्वसनीय शास्त्र आहे. कुंडलीशास्त्राप्रमाणेच शुन्यातुन निघून पुन्हा शुन्यात विलिन होणार्‍या या विश्वाच्या वर्तुळाचे बारा भाग करून हे संख्याशास्त्र तयार झाले आहे. या शास्त्रामध्ये जन्मतारखेची संपूर्ण बेरीज करून त्यावरून व्यक्तीचा भाग्यांक व मुल्यांक काढून त्यावरून त्या व्यक्तीचे मित्र क्रमांक, शत्रु क्रमांक, शुभवार, भाग्य महिना, भाग्यरत्न संबंधित राशी, व्यक्तीचा स्वभाव, संभाव्य आजार, इ.माहिती मिळते. संख्याशास्त्रावरून व्यक्तीचा स्वभाव, व्यक्तीमहत्त्व, गुण-दोष, मर्यादा, जीवनातील धोके, जीवनातील प्रगतीचे मार्ग इ.ची ओळख होते. व त्या अनुषंगाने योग्य ती सावधानता राखून स्वभाव बदलण्याचे प्रयत्न होवू शकतात. ईश्वरी सेवेमुळे त्यावर मात करता येवू शकते.भाग्यांक व मुल्यांक काढण्याची पद्धत :- भाग्यांक व मुल्यांक काढताना संबंधित व्यक्तींची खरी जन्मतारीख घेऊन तिची पुढील प्रमाणे बेरीज करतात. उदा. समजा व्यक्तीचा जन्म हा ०६/०४/१९३५ आहे तर प्रथम त्या जन्म दिनांकाची एकांक बेरीज करावी. ६+४ १ ९ ३ ५ =२८ परत २ ८ =१० परत १ ०= १ ह्या ठिकाणी व्यक्तीचा जन्म दिनांक म्हणजे ०६ ह्याला मुल्यांक व संपूर्ण बेरजेच्या एकांकाला म्हणजे १ ह्या अंकाला भाग्यांक म्हणतात. १ ते ९ भाग्यांक विषयीक विशेष माहिती देणारा ग्रंथ ज्ञानदान भाग १ व ४ या ग्रंथ.\nआपले पुर्वजऋषिमुनी यांनी या स्वरशास्त्राचा खूपच बारकाईने अभ्यास केला आणि त्याचा उपयोग योगशास्त्राला करून देतांना प्रापंचिक व पारमार्थिक कार्यासाधी कसा उपयोग करावा याचाही खुलासा केला आहे. स्वर शास्त्रांची प्रशंसा करतांना ते म्हणतात –\nस्वर हीनश्च दैवज्ञो नाथहीनं यथा गृहम शास्त्रहीनं यथा वस्त्रं शिरोहीनं च यद्वपुः \nगृहस्वामी वाचून जसे गृह, शास्त्राचा अएयास न करता वक्तृत्व, मस्तकावाचून जसे द्यड, तसे स्वरज्ञाना शिवाय ज्योतिषाला पूर्णत्व येत नाही.या शास्त्राचा उपयोग कुणी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाधी किंवा स्वतःचे प्रश्न स्वतःच सोडविण्यासाधी केला जातो. या शास्त्रात कुयोग मुळीच नाहीत.श्वास बाहेर पडतांना ‘हं’ व आंत जातांना ‘सः’असा ध्वनी ऐवूत् येतो. याचा ङ्गहंसद्म असा शब्द तयार होतो व त्यावर लक्ष वेंत्द्रित केले तर ॐ काराचा ध्वनी ऐवूत् येतो. नाकपुडीतून जो श्वासोच्छवास होतो त्यालाच स्वर असे म्हणतात. डाव्या नाकपुडीतून जेव्हा स्वर वहातो तेव्हा त्याला चंद्र स्वर किंवा इडा म्हणतात. उजव्या नाकपुडीतून जेव्हा स्वर तेव्हा त्याला सुर्य स्वर किंवा पिंगला नाडी म्हणतात. दोन्ही नाकपुड्यातून जेव्हा स्वर वाहतो तेव्हा त्याला सुषुम्ना असे म्हणतात.ज्या बाजूचा स्वर वहात असेल ते पूर्णांग असते.ज्या बाजूचा स्वर वहात नसेल ते रिक्त अंग असते. प्रत्येक नाकपुडीतून साद्यारण १ तास श्वासोच्छवास चालू असतो व त्या वेळेस पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश यांची तत्वे निसर्गातून ओढून घेऊन ती शरीराला पुर��िली जातात.\nजास्तीत जास्त २ तास एका नाकपुडीत स्वर चालू असेल तरी धीक, परंतु त्यापेक्षा जर जास्त काळ एकच स्वर चालू राहिला तर अशुभ सूचक किंवा संकट सूचक समजावे.प्रापंचिक कामासाधी उजवी किंवा डावी नाकपुडी किंवा नाडी उपयोगात आणावी. सुषुम्ना कार्यनाश करते.पारमार्थिक कामासाधी उजवी किंवा डावी नाकपुडी कुचकामी असते तर सुषुम्ना अती मौल्यवान म्हणूनच जप तप ध्यान द्यारणेसाधी सुषुम्नाच हवी असते. तशीनसल्यास प्रयत्न पूर्वक साद्यावी लागते नाही तर काळाचा बराच अपव्यय करावा लागतो.साद्यू संन्याशी योगी किंवा स्वर ज्ञानी यांना स्वर बदलण्याची क्रिया साध्य झालेली असते.साद्यू संन्याशी योगी कुबड्या का वापरतात, तर त्या कुबडीचा उपयोग स्वर बदलण्यासाधी केला जातो. ज्या बगलेत कुबडी बसवितात तिकडील स्वर त्वरित बंद होतो व द्वसरा वाहै लागतो मग तोही कुबडी बंद करतात.\nमग दोन्ही नाकपुडीतून स्वर वाहै लागतो तीच सुषुम्ना व तिच त्यांना हवी असते. तेव्हा कुबडी ही स्वर बदलण्यासाधी बाळगावी लागते. हाताला कळ लागते तेव्हा टेवूत् देण्यासाधी नाही.आत्मा ज्या नाडीत प्रवेश करतो त्याच नाडीचा स्वर चालू राहातो. ज्या बाजूचा स्वर चालू असेल त्या बाजूचा तळहात झोपेतून उधताच आपल्या तोंडावरून उतरता फिरवावा म्हणजे दिवसभर इाूच्छत फल प्रा-ती होते.गुरू, बंद्यू, अमात्य यांचे कडून काही काम करून घ्यायचे असेल तर त्यांचेकडे आपले पूर्ण अंग करावे म्हणजे काम होते.शुभ कामासाधी डावी नाडी श्रेष्ठ असते. क्काुत्र, तामसी कामासाधी उजवी नाडी श्रेष्ठ असते. क्काुत्र, तामसी कामासाधी उजवी नाडी श्रेष्ठ असते.डावा स्वर वहात असेल व डावीकडून किंवा समोरून दूत आल्यास शुभकारक समजावा. उजवा स्वर वहात असेल व उजव्या बाजूने, मागून किंवा खालून दूत आल्यास शुभ सूचक होय.\nजिकडची नाडी वहात असेल तिकडून कोणी प्रश्न विचारला तर त्याचे प्रश्नासंबंद्यी कार्य सिध्दीला जाते म्हणून होकार देण्यास हरकत नाही.जी नाडी वहात नसेल, म्हणजे रिक्त अंगाकडून कोणी प्रश्न केल्यास त्याचे कामात यश येत नाही म्हणून नकार धावा. दोन्ही नाकपुडीतून स्वर चालू असेल आणि कोणी प्रश्न विचारल्यास कार्य नाश होतो म्हणून तूर्त काम स्थगित धेवा असे सांगावे.काळ, नाना प्रकारची घोर अस्त्रे, सर्प, शत्रू, व्याद्यी आणि चोर शून्य स्थानी असतील म्हणजे जिकडून स्वर वहात नसेल, त्या बाजूला असतील तर ते त्या माणसाचे काहीही नुकसान करू शकत नाहीत. कारण –\nन कालो विविद्यं घोरं न शस्त्रं न च पन्नगाः न शत्रु व्याद्यि चोराधा : शुन्य स्थानाशितुं क्षमा ॥\nगरोदर स्त्रीला पुत्र होईल की कन्या, असा प्रश्न असेल व त्यावेळी डावा स्वर वहात असेल तर कन्या, उजवा स्वर वहात असता पुत्र व दोन्ही स्वर वहात असल्यास निर्णय देवू नये. आजारी माणसांबद्दल प्रश्न विचारणारा प्रथम शुन्य अंगाला असला आणि मग पूर्ण अंगाकडे जाऊन रोग्याविषयी प्रश्न विचारला तर रोगी निश्चित जाणार म्हणून समजावे. जिकडून स्वर वहात असेल तिकडूनच प्रश्न असल्यास होकारार्थी उत्तर धावे. जिकडून स्वर वहात नसेल तिकडूनच प्रश्न असल्यास नकारार्थी उत्तर धावे. दोन्ही स्वर वहात असता प्रश्न विचारल्यास तूर्त स्थगित म्हणून सांगावे.\nअशा प्रकारे स्वर ज्ञानाचा उपयोग आपणास करून घेता येतो. यात स्वरातील तत्वज्ञान साध्य झाल्यास फारच चांगले, परंतु तत्वज्ञान अएयासाशिवाय साध्य होणे कधीण असल्याने त्याचे विवेचन केलेले नाही.\nथोरा-मोठ्यांच्या जयंतीप्रमाणे प्रत्येकाने आपल्या कुटुंबातील लहान मुला-मुलींचे वाढदिवस साजरे करण्याची प्रथा तशी फार पुरातन आहे. हल्ली तर एक किंवा दोनच मुलांच्या कुटुंबात त्या मुलांवर दरवर्षी, त्यांच्या जन्मदिनी, वाढदिवसाचा संस्कार होण्याची फार आवश्यकता आहे. या मंगल दिवशी, दीर्घायुष्य लाभावे म्हणून श्री कुलदेवता स्मरण करून पुढील प्रमाणे संस्कार करावा.\n१) हिंदू पंचांग प्रमाणे साजरा करावा. (इंग्रजी तारखेनुसार नको.) कारण आपली सर्व देव दैवते, साधू संत, ऋषि मुनी यांचे जन्मोत्सव तसेच आपल्या मृत आई-वडिलांचे श्राध्द पक्ष ही सर्व तिथी प्रमाणे करायची असतात, म्हणून वाढदिवसही तिथी प्रमाणे करावा.\n२) वाढदिवस आपल्या कुलदेवतेच्या साक्षीने व आशिर्वादाने साजरा करावा. ज्यांचा वाढदिवस असेल त्या व्यक्तींला त्या दिवशी नवे वस्त्र घ्यावे (हे वस्त्र शक्यतो आपल्या पैशाने घ्यावे). नंतर व्यक्तीला अभ्यंग व सचैल स्नान घालावे.\nअभ्यंग: सुवासिक तेल लावून.\nसचैल: ज्या वस्त्रांवर स्नान करायचे ती वस्त्रे नंतर दान द्यावी. (स्वतः वापरू नये.), त्याला नवे कपडे घालून रंगीत पाटावर बसवावे. औक्षण करून ओवाळावे,\n३) नंतर दोन्ही हातात तांदूळ (अक्षता) घेऊन श्री रामरक्षेतील पहिले ९ श्लोक (या ९ ���्लोकात डोक्यापासून पायापर्यंतच्या प्रत्येक अवयवांचा उल्लेख आहे.) म्हणून त्या-त्या अवयवांवर थोडे थोडे तांदूळ टाकत जावे. समोर श्री कुलदेवतेचा फोटो ठेवावा. फोटोला नैवेद्य दाखवावा आणि विनंती करावी की, या मुलाला दीर्घायुष्य, चांगलं शिक्षण, चांगले आरोग्य देऊन याचा सांभाळ कर. उपस्थितांना गोडधोड खायला द्यावे. मात्र आहेर कुणाचाही घेऊ नये. या पध्दतीने वाढदिवस साजरा करावा.\n१) आजकालच्या वाढदिवशी मेणबत्त्या लावून त्या मुद्दाम विझवितात. हे अशुभ आहे.\n२) केक करतात व त्यावर सुरी फिरवतात. अन्न शस्त्राने कापणे हे सुध्दा अशुभ म्हणून या दोन्ही गोष्टी टाळून वरील पद्धतीने वाढदिवस साजरा करावा.\nअधिक माहितीसाठी नजीकच्या श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग (दिंडोरी प्रणीत) केंद्रातील सेवेकरी प्रतिनिधींशी संपर्क करावा. श्री रामरक्षा व विविध स्तोत्र मंत्राने युक्त असा दैनंदिन नित्यसेवाग्रंथ नजीकच्या श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात उपलब्ध. तसेच अॅप्समध्ये हि उपलब्ध. डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंकला क्लिक करा डाऊनलोड: आपल्या नजीकच्या श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र जाणून घेण्यासाठी संपर्क करा. 02557-221710\nमाहिती व तंत्रज्ञान विभाग – Mobile Apps\n|| प्रधान सेवा केंद्र, श्री क्षेत्र दिंडोरी ||\nश्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्र\nदिंडोरी, तालुका : दिंडोरी जिल्हा : नाशिक\nफोन नंबर - (०२५५७) २२१७१०\n|| गुरुपीठ, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ||\nश्री स्वामी समर्थ गुरूपीठ,मु.पो.ता.त्र्यंबकेश्वर\nफोन नंबर - (०२५९४) २३३१७०\nCopyright 2012-2017 अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्र (दिंडोरी प्रणीत) सर्व हक्क राखीव.\nऑनलाईन देणगी माहिती साठी येथे क्लीक करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-EditorialNovember2015.html", "date_download": "2019-02-20T12:16:53Z", "digest": "sha1:4C6NMDIVQVNC44LCYKE5HUR2D3W4RY7X", "length": 23061, "nlines": 28, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology - Editorial डा.बावसकर टेक्नालाजि - कांदा, कडधान्ये व तेलबिया उत्पादन, खरेदी - विक्रीचे नियोजन", "raw_content": "\nकांदा, कडधान्ये व तेलबिया उत्पादन, खरेदी - विक्रीचे नियोजन\nप्रा. डॉ. वि.सु. बावसकर\nचटणी भाकरी, झुणका भाकरी किंवा पिठलं भाकरी या बरोबर कांदा हा अविभाज्य घटक आहे आणि गरीबांपासून तो श्रीमतापर्यंत पाक कृतीत शाकाहार व मांसाहारामध्ये त्याला महत्वाचे स्थान आहे. जेव्हा कांदा हा ३० - ४० वर्षापूर्वी ८ आणे, १ ते १ रू./किलो होता तेव्हा तो गरीबांचा, सर्वसामान्यांचा जिवलग होता. आताच्या सलग ३ वर्षाच्या दुष्काळी परिस्थिती व यंदाचे ३ महिने दिलेल्या पावसाच्या उघडीपीने एन - ५३ (हळवा) व डंगरा कांदा याच्या लागवडीत जवळ - जवळ ९०% कपात झाली, लागवड झालीच नाही. त्यामुळे गेल्यावर्षी ज्यांच्याकडे पाण्याची सोय व उपलब्धता होती त्यांनी गरवा कांदा (४ महिन्यात) येणारा लावून पैशाच्या चणचणीमुळे त्यांनी लगेच मर्कटाला आणला. साधारण डिसेंबर ते मार्च या काळात कांद्याचे भाव ८ - १२ पासून १६ रू. पर्यंत वाढले.\nआता एक सामान्य गोष्ट अशी आहे की, १५ ऑक्टोबर ते १५ डिसेंबरपर्यंत दक्षिण भारतात कोईमतूर, तिरूअनंतपूरम, म्हैसूर, चेन्नई म्हणजे कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्र या राज्यांत कांद्याचे भाव तेजीत असतात. तेव्हा मागच्या वर्षीचा साठवणूकीतील कांदा दलाल लोक बाहेर काढतात. त्याचा भाव १६ ते २० रू. होतो. यंदाच्या वर्षी परिस्थिती विचित्र झाली. ९० दिवस पाऊसकाळ नसल्यामुळे खरीप वाया गेला आणि रब्बीचा कांदा यामध्ये लागवडीला सुरुवात देखील नाही. अशा अवस्थेमध्ये गेल्यावर्षी जो गरवा कांदा निघाला तो सालाबादप्रमाणे दलालांनी ८ ते १६ - २० रू. ने घेऊन संगमनेर, लासलगाव, चाकण, लोणंद व तत्सम आगर असणाऱ्या भागात शेकडो पोती साठविला आणी ऐन वेळेस कांद्याच्या मागणीपेक्षा १०% हि उपलब्धता न झाल्याने २० रू. चा कांदा ८० रू. पर्यंत वाढत गेला. त्यामुळे कृत्रिमरित्या टंचाई करून कांदा व्यापाऱ्यांनी २ महिन्याच्या या काळात सामान्य माणसांकडून ८ हजार कोटी लुबाडले.\nही परिस्थिती दरवर्षी कमी - अधिक फरकाने येते. परंतु दरवर्षी येणारा पावसाळा हा ४० ते ५० % ते ७५% होणार असा अंदाज धरून याची खरेदी जेव्हा गरवा कांदा दिवाळी - डिसेंबरमध्ये मार्केटला येतो तेव्हा शेतकऱ्यांकडून ८ ते १२ रू. ने दलाल खरेदी करतात तेव्हा एफसीआय, नाफेड, फेडरेशन, राज्य सरकारने व भारत सरकारने हा कांदा दलालांकडून खरेदी न करता थेट शेतकऱ्यांकडून २ रू. जादा भावाने खरेदी करून त्याच्या साठवणूकीसाठी हवेशीर मोठ्या कांद्याच्या चाळी उभारून तेथे साठवून त्याची हेरा - फेरी होणार नाही याची दक्षता घेऊन हा कांदा सामान्य माणसांना गावातील रेशनिंग दुकानावर रास्त भावाने दुरची वाहतूक वाचवून ज्या भागात कांदा साठवला आहे. त्याच भागात विकला गेला म्हणजे वाहतूक खर्च वाचेल. यामध्ये ३ फायदे होतील, शेतकऱ्यांना चांगला भाव मिळेल, दलाल याचा काळा बाजार करणार नाही व सामान्यांना गावोगावी रेशनिंग दुकानातून समान भावात कांदा मिळाल्याने त्यांना कांदा रडवणार नाही व सरकरची उलथापालथ होणार नाही. त्यामुळे त्याचा विषय होणार नाही व राजकारण्यांचे फारणार नाही.\nकांद्याचे शॉर्टेज का झाले पावसाचे दुर्भिक्ष तसेच निविष्ठा, कांदा बियाचे दर व लागवड, आंतरमशागत, काढणी यासाठी लागणाऱ्या मजुरांची समस्या यामुळे कांदा पीक घेणे शेतकऱ्यांना परवडेनासे झाले. ज्याप्रमाणे कापूस शेतीमध्ये निंदणी व वेचणी यामध्ये मजुरांकडून शेतकरी फार भरडला जाते. (त्यामानाने द्राक्ष शेतीमध्ये शेतकरी नियोजनबद्ध असल्याने गावोगावचे कुशल कामगार छाटणीच्या कामासाठी आणून गावाच्या लोकांना प्रशिक्षित करतात. त्यामुळे ही समस्या येत नाही.) यामुळे कांद्याचे पाणी व त्याखालील जमीन ऊस शेतीकडे वळविण्यात आले. कारण ऊस शेती ही पाणी आणि रासायनिक खते दिली की उसाचे उत्पन्न येते असा एक गोड गैरसमज झाला. त्यामुळे ऊसाने जमिनी खराब झाल्या. ऊस शेती, गूळ आणि साखर धंद्याचे गणित चुकल्याने उसाला भाव मिळेनासे झाले. त्यामुळे शेतकऱ्याची अवस्था आगीतून उठून फफूट्यात पडल्यासारखी झाली.\nउसाखालील क्षेत्र कमी करून पट्टा पद्धत अवलंबून उसाला ठिबकचा अवलंब करून पट्ट्यामध्ये ठिबक किंवा तुषार सिंचनावर कांदा, तत्सम ३० ते ४० दिवसात येणारी पिके, डाळवर्गीय कडधान्य, तेलबिया पिकांचे कालबद्ध नियोजन करावे. म्हणजे पट्ट्यामुळे उसाचे उत्पन्न वाढेल. तेवढ्याच पाण्यावर पट्ट्यातील पिके चांगली येतील. त्यामुळे शेतकऱ्याला उसात होणारे नुकसान कांदा व तत्सम पिकांतून भरून निघेल. हा कांदा दलालाला न विकता थेट सरकारने घेतला व तो सामान्यांना सरकारमार्फत रेशनिंग दुकानातून विकला तर कांद्याच्या भावात अनावश्यक वाढ होणार नाही.\nकडधान्ये व डाळींचे नियोजन\nकडधान्य व डाळी हा शाकाहारी लोकांना प्रथिनांचा फार मोठा श्रोत आहे. मांसाहारातून जरी प्रथिने मिळत असली तरी तो महाग असल्याने तसेच धार्मिक भावना यामुळे मांसाहार टाळला जातो. तेव्हा डाळींची आवश्यकता प्रेत्येक घरी असतेच, परंतु यंदाचीच परिस्थिती नव्हे तर जेव्हापासून ऊ�� शेती फोफावली तेव्हापासून सर्वसामान्यांच्या जमिनी व पाणी यावर ऊस शेतीने अतिक्रमण केले. त्यामुळे कडधान्याचे क्षेत्र निम्म्याहून कमी झाले. तसेच ४० वर्षापूर्वी भुईमुगाखाली ६० ते ७० टक्के क्षेत्र होते, तेव्हा भुईमुगाचे तेल हे ८ ते १५ - २० रू./लिटर होते. परंतु याचेही क्षेत्र घटत जाऊन १० ते २० टक्क्यावर आले. पावसाचे अनिश्चिततेने हे क्षेत्र अजून फारच घटले व त्याची जागा आयात केलेल्या पामतेलाने घेतली. नंतर सोयाबीनच्या तेलाने फार मोठा दिलासा दिला. कारण सोयाबीन हे नुसते प्रथिने देणारे पीक नसून तितक्याच ताकतीचे उपयुक्त तेल देणारे, ज्यामध्ये कोलेस्ट्रॉल कमी करणारे लिनोलीक व लिनोलीनीक अॅसीड ह्या अनसॅच्युरेटेड फॅटचे प्रमाण अधिक असते. करडई तेलाचे जसे हृदय विकारासाठी महत्त्व लक्षात आल्यावर याचेही भाव गावरान तुपासारखे झाले. याची जागा या सोयाबीन पिकाने घेतली आणि करडई पीक वर्षातून एक वेळ येते त्याजागी हे सोयाबीन पीक २ वेळा घेता येऊ लागले. तशी अवस्था काहीकाळ करडई किंवा सुर्यफुलासारख्या खादाड पिकाने घेतली तरी त्याची जागा सोयाबीनसारखी घेता आली नाही. म्हणून सोयाबीन हे गोल्डन पीक म्हणून घेण्यात येवून याचा स्विकार करण्यात आला.\nऊसाखालील क्षेत्र वाढल्यामुळे आणि मोसमी पावसाने दगा फटका दिल्याने खरीप आणि रब्बी तेलाचे उत्पादन घटले आणि ज्या पद्धतीने कांद्यामध्ये व्यापारी गलेलठ्ठ श्रीमंत झाले तीच अवस्था डाळी, कडधान्य व तेलबियात झाली. कडधान्य करताना ज्यापद्धतीने आम्ही वर कांद्याची खरेदी - विक्री सुचविली तशी श्रावणामध्ये मराठवाडा, विदर्भ, छत्तीसगडमध्ये विशेषकरून राजस्थानमध्ये मुगाचे व उडीदाचे पीक पारंपारिकतेने उत्कृष्ट येते तेव्हा भारत सरकारने व्यापाऱ्यांच्या लक्षात टंचाई येण्याअगोदर याची खरेदी करणे गरजेचे आहे. म्हणजे कोरडवाहू शेतकऱ्याला मार्च ते मे या काळात हातात पैसे खेळता नसतो तो श्रावणात मुगाचे पैसे खेळून थेट राज्य व केंद्र सरकारने नाफेड, फेडरेशन, वखार महामंडळामार्फत २ रू. जादा दराने खरेदी केले की शेतकऱ्यांना जादा पैसे मिळून आज जी या २ महिन्यात सर्वसामन्यांची ८० ते ९० - १२० ते १६० अशी २०० - २२० रू. किलो तुरडाळ झाली. अशी कृत्रिम टंचाई निर्माण करून व्यापारी सर्वसामान्यांना नाडतात. ही अवस्था येणार नाही.\nप्रत्यक्षात तुरीचे हळवे ���ीक ३ ते ३ महिन्याचे असते. परंतु गावरान ५ महिन्यांची दर्जेदार उत्कृष्ट तूर ही डिसेंबरमध्ये येते. या डाळीच्या वरणाला तूप लागत नाही, ती लवकर शिजते, चविष्ट असते. खेडेगावात लग्नात डाळ - पोळी, वांग्याची भाजी, बट्टी व वरण - भात असा महारष्ट्राच्या ९०% भागात गाव जेवणात हा बेत समाविष्ट असतो. व्यापारी ऐन दसरा -दिवाळीच्या सणांत डाळीचे भाव वाढवितात आणि शेतकऱ्याकडील तूर ही जेव्हा डिसेंबर - जानेवारीत येते म्हणून डिसेंबरपर्यंत भाव कमी करून डिसेंबर - जानेवारीत शेतकऱ्यांकडून तुरीची खरेदी कमी दरात करतात. या काळात शेतकऱ्याकडे पैसे नसल्याने तो ३१०० रू. पासून ५००० रू. क्विंटल दराने ही तूर विकून मोकळा होतो आणि व्यापारी स्वत: च्या डाळ मिलमध्ये डाळ करून याची मोठ्या प्रमाणात साठवणुक करतात. मग ही तुरीची डाळ, मुगाची डाळ, उडदाची डाळ ज्यावेळेस लग्नसराई असते त्यावेळेस मार्केटमध्ये बाहेर काढतात. याकाळात दर १५ दिवसाला १० ते २० रू. वाढवून ४० ते ५० रू. ने घेतलेली तूर डाळ १०० ते १५० रू. पासून २०० रू. करतात. या परिस्थितीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते व सर्वसामान्यांना लग्नसराई, सणवारात हे अनिवार्य असल्याने चढ्या दराने घेणे भाग पडते. यामध्ये व्यापारी दुप्पट - तिप्पट भाव कमवून सामान्य माणूस नाडला जातो.\nमसूर डाळ व अखंड मसूर हे गरीब लोकांचे असल्याने याचे भाव एका पातळीला स्थिर राहतात, मात्र दुष्काळी परिस्थितीत हरबरा, उडीद व मूग डाळीचे मोठ्या प्रमाणात व्यापारी पैसे करतात. कारण तुरीनंतर हरबरा ही अत्यावश्यक व त्यामानाने उडीद व मूग कमी प्रमाणात लागते. तरी दक्षिण भारतातील उडपी पदार्थाचे सेवनाचे प्रमाण हे सामान्य झाल्याने महाराष्ट्रीयन पोहे आणि शिरा त्याची जागा इडली, वडा सांबार याने घेतल्याने उडीद - मुगाचे भाव दुसऱ्या टप्प्यावर वाढत राहिले.\nप्रतिकूल परिस्थितीत उत्पादन कसे वाढवावे\nव्यापारीपिके जसे ऊस आणि इतर अधिक पाणी लागणारी पिके या खालील क्षेत्र व याला लागणारे पाणी हे कमी करून खरीप, रब्बी व उन्हाळी अत्यावश्यक डाळवर्गीय, तेलवर्गीय पिकाखाली वाढवून त्यांना लागणाऱ्या निविष्ठा कमी दरात उपलब्ध करून देणे सरकारची नैतिक जबाबदारी आहे. येथे प्रादेशिक वाद किंवा धरणांची मत्त्केदारी असल्यासारखे वागू नये. पिण्याच्या पाण्याची गरज भागवून शेती व कुटीरोउद्योग यांची गरज भा��वावी. ज्यादा पाणी, शेततळे सबलीकरण करून बंधारे बांधून जमिनीतील पाण्याची पातळी वाढविणे. राजकारणी पिकांना कायमचा फाटा देणा, ही सत्ता केंद्रे न होता समर्पित केंद्रे व्हावीत अशा प्रकारे राज्य व केंद्र सरकारने नियोजन करावे. म्हणजे निकृष्ट दर्जाचा कांदा व डाळी आयात करण्याची वेळ येणार नाही. यामधील परकीय चलन वाचेल आणि भारतीय हवामानात व जमिनीत निर्माण झालेल्या अन्नपदार्थाचा दर्जा व पाचकता उत्तम असल्याने असा आरोग्यवर्धक शेतीमाल भारतीयांना मुबलक प्रमाणात उपलब्ध होईल. देशात आर्थिक विषमता राहणार नाही आणि राज्यकर्त्यांना रामराज्य निर्माण करता येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%95-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%98%E0%A4%BF%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2/", "date_download": "2019-02-20T12:11:02Z", "digest": "sha1:KRMSZDBDFZHRGTQ64QXFASNLQO4T4OMA", "length": 12632, "nlines": 108, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "नरभक्षक वाघिणीला ठार केल्यानंतर ग्रामस्थांकडून फटाके फोडून आनंद साजरा | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nशत्रूला धडकी भरवणारे F-21 भारताला देण्यास अमेरिका तयार\nपतीच्या मारहाणीत पत्नीचा गर्भपात ; तू काळी आहेस, सुनेचा सासरच्यांनी केला छळ\nएकही बांधकाम कामगार कुटुंब बेघर राहणार नाही\nशहराचा पाणीपुरवठा उद्या बंद\nमुळशीत आणखी एका ‘लवासा’चा घाट\nHome breaking-news नरभक्षक वाघिणीला ठार केल्यानंतर ग्रामस्थांकडून फटाके फोडून आनंद साजरा\nनरभक्षक वाघिणीला ठार केल्यानंतर ग्रामस्थांकडून फटाके फोडून आनंद साजरा\nयवतमाळ येथील पांढरकवडा भागात दहशत माजवणाऱ्या नरभक्षक वाघिणीला ठार करण्यात अखेर वन विभागाला यश आलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून या वाघिणीने धुमाकूळ घातला होता. टी१ या वाघिणीला जेरबंद करण्यासाठी मागच्या दीड महिन्यापासून वन विभागाचे कसोशीचे प्रयत्न सुरु होते. अखेर शुक्रवारी रात्री वन विभागाच्या बचाव पथकाने गोळी घालून या वाघिणीला ठार केलं. या वाघिणीने आत्तापर्यंत १४ जणांचा जीव घेतला आहे.\nदरम्यान ग्रामस्थांना वाघिणीला ठार केल्याची माहिती मिळताच त्यांनी फटाके फोडत, लाडू वाटून आनंद साजरा केला. आता लवकरात लवकर वाघिणीचे दोन बछडे आणि एक नर वाघ जेरबंद करा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. वाघिणीला ठार केल्याने आता आम्ही निर्धास्तपणे शेतात जाऊन काम करु शकतो, जनावरं चरण्यासाठी घेऊ जाऊ शकतो असं गावकऱ्यांनी म्हटलं आहे.\nया वाघिणीच्या दहशतीमुळे केळापूर, राळेगाव, कळंब या ठिकाणची शेतीची कामे ठप्प झाली होती. या तालुक्यांमध्ये वाघिणीनं धुमाकूळ घातला होता. पांढरकवडा वन विभागातील राळेगाव आणि पांढरकवडा या ठिकाणी या वाघिणीची सर्वात जास्त दहशत होती. लोणी, सराटी, खैरगाव, विहिरगाव, येडशी, मिरा, तेजनी या गावांमध्येही वाघिणीची चांगलीच दहशत होती. आता तिला ठार करण्यात आल्याने गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.\nया वाघिणीला पकडण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून प्रयत्न सुरु होते. पाच शार्प शुटर, तीन मोठे पिंजरे, ५०० वन कर्मचारी आणि खासगी कर्मचाऱ्यांची फौज या ठिकाणी होती. वाघिणीचा शोध घेण्यासाठी पॅरामिटर आणि इटालियन कुत्रेही आणण्यात आले होते. असे असले तरीही या वाघिणीला पकडण्यात आले नव्हते. अखेर तिचा शुक्रवारी खात्मा करण्यात आला आहे.\nदरम्यान प्राणीप्रेमींना वाघिणीला बेशुद्द कऱण्याऐवजी थेट गोळी घातल्याचा आरोप केला आहे. वाघिणीच्या मृत्यूवर संशय व्यक्त करण्यात आला असून, चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. वाघीण वाचवण्यासाठी याचिका करणारे डॉ जेरिल बनाईत यांनी एनटीसीएच्या नियमांचं उल्लंघन करण्यात आलं असून फक्त चार परिस्थितीत वाघिणीला ठार करण्याची संमती होती असं सांगितलं आहे. रात्री अशी कोणती परिस्थिती होती की तिला बेशुद्द न करता ठार कऱण्यात आलं असा सवाल त्यांनी विचारला आहे.\n…अन्यथा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राज्यात दंगली उसळतील – बच्चू कडू\nनरभक्षक वाघिणीच्या मृत्यूवर संशय, बेशुद्ध करण्याचा प्रयत्न न करताच गोळी घातल्याचा आरोप\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nआम्ही बांगड्या घातलेल्य�� नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/once-again-dance-bar-starts-maharashtra-166239", "date_download": "2019-02-20T12:23:12Z", "digest": "sha1:422X4UCSO5UTCEEJJKRFYSBQATBKVOR5", "length": 20444, "nlines": 222, "source_domain": "www.esakal.com", "title": "once again dance bar starts in Maharashtra 'छमछम' सुरू झाल्यावर गुन्हेगारी वाढण्याची भीती | eSakal", "raw_content": "\nबुधवार, फेब्रुवारी 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर बुधवार, फेब्रुवारी 20, 2019\n'छमछम' सुरू झाल्यावर गुन्हेगारी वाढण्याची भीती\nगुरुवार, 17 जानेवारी 2019\nबनावट मुद्रांक प्रकरणाचा सूत्रधार अब्दुल करीम तेलगीने डान्स बारमध्ये एका बारगर्लवर एका रात्रीत 10 लाख रुपये उधळल्याचेही सांगितले जाते. डान्स बारमध्ये उडविल्या जाणाऱ्या या पैशातून तरन्नुमसारख्या कित्येक बारबाला कोट्यधीश झाल्याचीही उदाहरणे आहेत. गुन्हेगारी जगत आणि अवैध धंद्यांतील मोठ्या सौदेबाजीत होणारी काही बारबालांची मदत आजही चर्चेचा विषय आहे. एका रात्रीत लाखो रुपयांचा गल्ला गोळा होत असल्याने नेते, पुढाऱ्यांचे नातेवाईक; तसेच बड्या गॅंगस्टरनीही डान्स बारमध्ये गुंतवणूक करून बक्कळ पैसा कमावायला सुरुवात केली. या पैशाकडे पोलिस, महापालिका, आयकर विभागातील अनेकांचे लक्ष गेले नसते, तर नवलच झाले असते. डान्स बारमध्ये अनधिकृत बांधकाम करण्यापासून निर्धारित वेळेपेक्षा जास्त काळ व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी पोलिस, महापालिका अधिकाऱ्यांना लाखो रुपयांचे हप्ते दिले जात होते.\nमुंबई : डान्स बारमधील छम छम सुरु ठेवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवल्याने मुंबापुरीत रात्रीच्या अंधारात चालणाऱ्या अवैध धंद्यांना गती मिळण्याची चिन्हे आहेत. सर्वसामान्य घरातील तरुणांना वाममार्गाला लावणाऱ्या डान्स बारमुळे \"अंडरवर्ल्ड' पुन्हा तेजीत येऊन गुन्हेगारी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.\nरोजगाराचा मूलभूत अधिकार हिरावून घेण्याचा अधिकार कोणालाही नसल्याचे स्पष्ट करीत डान्स बारवर घातलेली बंदी उठविण्याचा उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला होता. राज्य सरकार पुन्हा सर्वोच्च न्यायालयात गेले होते. त्यावर आज (गुरुवार) झालेल्या सुनावणीत बार सुरु ठेवण्याचा निर्णय न्यायालयाने घेतला आहे.\nहेच डान्स बार 1990 च्या दशकात गुन्हेगारी टोळ्यांना नवे सदस्य पुरविणारे कारखाने ठरले होते. 'अंडरवर्ल्ड'मधील टोळ्यांचे म्होरके; तसेच अवैध धंदे करणाऱ्यांसाठी डान्स बार हे एकमेकांना भेटण्याचे प्रमुख ठिकाण होते. बारबालांवर एका रात्रीत होणारी लाखो रुपयांची उधळण पाहिल्यावर अमाप पैसा कमावण्याच्या लोभाने कित्येक तरुण गुन्हेगारी जगताकडे वळले. गुन्हेगारी जगतात खुळखुळणाऱ्या पैशाला डान्स बारमध्येच पाय फुटत होते.\nसाध्या कॉन्स्टेबलपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांच्याच वरकमाईचा राजमार्ग ठरलेल्या डान्स बारवर सरकारने 2005 मध्ये बंदी घातली. तेव्हा डान्स बारवर पोट असलेल्या 70 हजारांपेक्षा जास्त बारबालांच्या रोजगाराचा प्रश्‍न निर्माण झाल्याचे सांगण्यात येत होते. त्याचा फटका बारमालकांप्रमाणे संघटित गुन्हेगारी टोळ्यांनाही बसला होता. तरुणांना गुन्हेगारीकडे वळण्याचा मोठा मार्ग बंद झाल्याने या टोळ्यांना नवे सदस्य मिळणे कठीण झाले होते. पोलिसांसह सर्वच सरकारी यंत्रणांच्या हप्तेबाजीचे मोठे कुरण डान्स बारबंदीमुळे बंद पडले होते. डान्स बारमुळे 1990 च्या दशकात सुरू झालेला \"अंडरवर्ल्ड'चा हैदोस पुन्हा एकदा मुंबईच्या रस्त्यावर अवतरण्याची चिन्हे आहेत.\nबनावट मुद्रांक प्रकरणाचा सूत्रधार अब्दुल करीम तेलगीने डान्स बारमध्ये एका बारगर्लवर एका रात्रीत 10 लाख रुपये उधळल्याचेही सांगितले जाते. डान्स बारमध्ये उडविल्या जाणाऱ्या या पैशातून तरन्नुमसारख्या कित्येक बारबाला कोट्यधीश झाल्याचीही उदाहरणे आहेत. गुन्हेगारी जगत आणि अवैध धंद्यांतील मोठ्या सौदेबाजीत होणारी काही बारबालांची मदत आजही चर्चेचा विषय आहे. एका रात्रीत लाखो रुपयांचा गल्ला गोळा होत असल्याने नेते, पुढाऱ्यांचे नातेवाईक; तसेच बड्या गॅंगस्टरनीही डान्स बारमध्ये गुंतवणूक करून बक्कळ पैसा कमावायला सुरुवात केली. या पैशाकडे पोलिस, महापालिका, आयकर विभागातील अनेकांचे लक्ष गेले नसते, तर नवलच झाले असते. डान्स बारमध्ये अनधिकृत बांधकाम करण्यापासून निर्धारित वेळेपेक्षा जास्त काळ व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी पोलिस, महापालिका अधिकाऱ्यांना लाखो रुपयांचे हप्ते दिले जात होते.\nडान्स बारबंदी संबंधीच्या ठळक घडामोडी\n- एप्रिल 2005 : मुंबईतील डान्स बारची संख्या - 700; त्यातील केवळ 307 अधिकृत.\n- राज्याच्या अन्य भागातील डान्स बारची संख्या - सुमारे 650.\n- बारबालांची संख्या - सुमारे 70 हजार.\n- बारवर रोजगार अवलंबून असलेल्यांची संख्या - सुमारे दीड लाख.\n- 22 जुलै 2005 : डान्स बार बंदीवर विधानसभेत शिक्कामोर्तब. मुंबई पोलिस कायद्यात सुधारणा करून बंदीचा निर्णय.\n- 15 ऑगस्ट 2005 : राज्यात डान्स बारबंदी लागू.\n- काही दिवसांतच असोसिएशन ऑफ हॉटेल ऍण्ड रेस्टॉरंट ही बारमालक संघटना आणि डान्स बार गर्ल्स असोसिएशनची उच्च न्यायालयात धाव.\n- एप्रिल 2006 : डान्स बारबंदी उठविण्याचा उच्च न्यायालयाचा निर्णय. राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयात जाण्यास आठ आठवड्यांची मुदत.\n- उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध राज्य सरकारची सर्वोच्च न्यायालयात धाव.\n- 12 मे 2006 : राज्य सरकारची याचिका दाखल.\n- 16 जुलै 2013 : डान्स बारवरील बंदी उठविण्याचा उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात कायम.\n- राज्य सरकारचे न्यायालयात आव्हान\n- 17 जानेवारी 2019 : सर्वोच्च न्यायालयाकडून सरकारचे नियम शिखिल\nहिमालयातील मानससरोवरातील चक्रवाक बदक उजनीच्या भेटीला\nकेतूर(सोलापुर) - उजनीच्या वैभवात भर टाकणाऱ्या अग्निपंख (फ्लेमिंगो) बरोबरच आता मानस सरोवरातील चक्रवाक बदकही उजनीच्या भेटीला आले आहे. यावर्षी...\n��ुंबई : 'बेस्ट'च्या संपावर तोडगा काढण्यासाठी आज दुपारी दोन वाजता बैठक\nहातखंब्यात महिलेचा ट्रकचालकाकडून खून\nरत्नागिरी - अनैतिक संबंधातून ब्लॅकमेल करून वारंवार पैसे मागत असल्याने तालुक्‍यातील हातखंबा-तारवेवाडी येथे ट्रकचालकाने महिलेचा पोटात सुरा भोसकून...\nशाळेत नगरसेवकाचे जनसंपर्क कार्यालय\nनागपूर - महापालिकेच्या बंद शाळेत अनधिकृत बांधकाम केले जात आहे. तसेच येथे एका नगरसेवकाने आपले जनसंपर्क कार्यालय थाटल्याचा आरोप करणारी जनहित याचिका...\nकलमांची हेराफेरी अन्‌ संशयितांची फिरवाफिरव\nजळगाव - उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. निलाभ रोहन यांच्या पथकाने ममुराबाद रस्त्यावरील एका माजी महापौराच्या ‘फार्म हाउस’वर ‘थर्टी फर्स्ट’च्या रात्री...\nआयुष्याच्या वळणावरती... (डॉ. यशवंत थोरात)\n‘मी फक्त माझ्या शर्तींवरच जगाला स्वीकारीन,’ असं म्हणत मी आयुष्याला सुरवात केली. आज ७० वर्षांनंतर मला हे समजलंय, की आपण जग स्वीकारण्याआधी आपण स्वत:ला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.matrubharti.com/book/19860620/hena-aarent-aani-hukumachi-tabedari", "date_download": "2019-02-20T12:30:05Z", "digest": "sha1:Y6YIYWRQC74FM2VLBOUI4TUYSSUWMAIS", "length": 3728, "nlines": 97, "source_domain": "www.matrubharti.com", "title": " Hena aarent aani hukumachi tabedari by Aditya Korde in Marathi Human Science PDF", "raw_content": "\nहॅना आरेण्ट आणि हुकुमाची ताबेदारी\nहॅना आरेण्ट आणि हुकुमाची ताबेदारी\nहॅना आरेण्ट आणि हुकुमाची ताबेदारी एखाद्या चित्रपटाचे परीक्षण लिहिताना आपण दोन प्रकारे ते काम करू शकतो १. त्या चित्रपटाची कथा, त्यातली कला, दिग्दर्शन, त्यातल्या नटांचे अभिनय इ. ह्यांचे विश्लेषण, रसग्रहण किंवा अगदी चिरफाडही आणि २. त्या चित्रपटात आलेल्या विषय वस्तूचे, मांडलेल्या विचार, तत्वज्ञानाचे ...Read Moreऐतिहासिक, सामाजिक. धार्मिक किंवा तदनुषंगिक इतर प्रकारे विश्लेषण. पण कधी कधी काही चित्रपट असा एखादा विषय, तत्वज्ञान किं��ा विचार घेऊन येतात कि त्याबद्दल बोलताना, लिहिताना, विचार करताना तो मूळ चित्रपट आणि त्यातला प्रतिपाद्य विषय ह्याना वेगळेच वळण लागते.त्यामुळे मग ते चित्रपटाचे परीक्षण राहत नाही हॅना आरेण्ट हा चित्रपट असाच आहे म्हणजे रूढ अर्थाने पाहू जाता हा चित्रपट नाझी राजवटीत ज्यू लोकांचे जे अनन्वित Read Less\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "http://mahaakatha.blogspot.com/2016/03/blog-post_28.html", "date_download": "2019-02-20T11:29:45Z", "digest": "sha1:FKAWUQARHDV7KVUIUCSKBGYNE63MRSGD", "length": 32447, "nlines": 199, "source_domain": "mahaakatha.blogspot.com", "title": "महाकथा Mahaakatha: ब्लड रिलेशन्स", "raw_content": "\nआज दुपारपासून रूपालीला कसंतरीच होत होतं. अंगात उत्साह नाही, थोडासा ताप आलेला, डोकं आणि अंग दुखत होतं. मीनल, तिची रूममेट म्हणाली, चल, डॉक्टरकडं जाऊया. पण तिनं ते ऐकलं नाही. असल्या किरकोळ गोष्टीसाठी डॉक्टरकडं जायची काय गरज आहे होईन आपोआपच बरी, जरा विश्रांती घेतली की होईन आपोआपच बरी, जरा विश्रांती घेतली की\nमग रुपालीनं मस्तपैकी झोप काढली. त्या झोपेत तिला एक विचित्र स्वप्न पडलं. आपण एका हॉस्पिटलमध्ये आहोत... आपल्या बेडजवळ दोन नर्स आणि चार-पाच डॉक्टर्स उभे आहेत. ते डॉक्टर्स कसली तरी चर्चा करत आहेत. अधूनमधून तिच्याकडं बघत आहेत.\nतिला अचानक जाग आली. आता तिला जरा बरं वाटत होतं, ताप उतरला होता आणि अंगदुखी, डोकेदुखी बंद झाली होती. पण ते स्वप्न.... असलं विचित्र स्वप्न तिला पहिल्यांदाच पडलं होतं. असलं स्वप्न पडणं कांही चांगलं नाही, तिला वाटलं.\nमीनलनं तिच्या कपाळाला, गळ्याला हात लावून पाहिला. विचारलं, आता कसं वाटतंय\n‘मी ठीक आहे आता... पण मला एक विचित्र स्वप्न पडलं होतं’ असं म्हणत रुपालीनं तिला पडलेलं स्वप्न सांगितलं. म्हणाली, कांहीतरी विचित्र घडणार आहे माझ्या बाबतीत. मला भिती वाटतेय.\n‘तसं कांही नसतं. तू झोपायच्या आधी मी तुला डॉक्टरकडं जाऊया म्हणाले होते ना म्हणून तुला तसलं स्वप्न पडलं असेल. विसरून जा ते.’\nमग त्या दोघी स्वयंपाकाच्या तयारीला लागल्या. नेहमीचं साधं जेवण. चपाती, भाजी, भात आणि वरण. जेवण झाल्यावर दोघी थोडावेळ बाहेर फिरून आल्या.\nरुपाली ते स्वप्न विसरून गेली, पण रात्री झोपल्यावर रूपालीला आणखी एक स्वप्न पडलं. ती तिच्या कामासाठी तिच्या टू व्हीलरवरनं वेगानं चाललीय आणि एका भरधाव कारनं तिला पाठीमागनं जोरात धडक दिली. ती दूर फेकली गेली. लोक गोळा झाले. कांही जणां��ी तिला उचललं आणि ज्या कारनं तिला उडवलं होतं तिच्यातच ठेवलं. कार सुसाट वेगानं निघाली. थोड्याच वेळात एका हॉस्पिटलजवळ पोहोचली.\nया स्वप्नानं रुपाली दचकून उठली. ही गोष्ट आत्ताच मीनलला सांगायला नको, उगीच कशाला तिची झोपमोड करायची असा तिनं विचार केला.\nदुपारी झोपले होते तेंव्हा ते स्वप्न, आता हे स्वप्नं..... परत आणखी एखादं विचित्र स्वप्न पडायचं आता झोपले तर, असा विचार करत तिनं एक पुस्तक वाचायला घेतलं. पण तिचं पुस्तक वाचण्याकडं कांही लक्ष लागलं नाही. तिच्या डोळ्यापुढं त्या दोन्ही स्वप्नातली दृश्यं तरंगत होती. या दोन्ही स्वप्नांचा एकमेकांशी संबंध आहे हे नक्की.\nहळूहळू तिला पुन्हा झोप येऊ लागली. अजून एखादं स्वप्न बघण्यासाठी पण नाही, तिला परत कांही स्वप्न पडलं नाही. किंवा पडलं असलं तरी तिच्या कांही ते लक्षात राहिलं नाही.\nमग एक आठवडा झाला असेल. तिची ती स्वप्नं प्रत्यक्षात उतरली. अगदी जशीच्या तशी. ती तिच्या टू व्हीलरवरनं चालली असताना तिला एका कारनं उडवलं, ती दूर फेकली गेली, लोकांनी तिला त्याच कारमध्ये ठेवलं. ती कार हॉस्पिटलजवळ आली. तिला तिथं भरती करण्यात आलं. ती बेशुद्ध होती आणि जागी झाली त्यावेळी तिच्याजवळ दोन नर्स आणि चार डॉक्टर्स उभे होते.\nसुजितला पहाटे पहाटे एक स्वप्न पडलं. एक मुलगी स्कूटर वरून चाललीय... एका भरधाव कारनं तिला उडवलं. ती दूर फेकली गेली. लोकांनी तिला त्याच कारमधनं हॉस्पिटलला पाठवलं. ती आय.सी.यू मध्ये आहे. तो तिथं पोहोचला, तिची चौकशी करायला. खरं म्हणजे त्या मुलीशी किंवा त्या अपघाताशी त्याचा कांहीच संबंध नव्हता. तरीदेखील तो हॉस्पिटलमध्ये गेला. तो तिला रक्त देतोय असंही त्याला त्या स्वप्नात दिसलं.\nत्याला जाग आली. हे असलं वेगळं स्वप्न त्याला आयुष्यात पहिल्यांदाच पडलं होतं. प्रत्यक्षात त्यानं कधी कुणाला रक्त दिलं नव्हतं. पण एकदा रक्त घेतलं होतं, तो आजारी असताना.\nविचार करता करता तो चमकला. आपलं रक्त कुठं कुणाला चालतंय की ती मुलगी पण .... ओह नो\nनंतर तो ते स्वप्न विसरून गेला.\nकांही दिवस झाले, सुजित त्याच्या कामासाठी मुंबईला गेला होता. मुंबईच्या त्या भागात तो पहिल्यांदाच गेला होता. वाटेत त्याला एक हॉस्पिटल दिसलं. ते हॉस्पिटल त्याला आधी कुठंतरी बघितल्यासारखं वाटलं. मग त्याच्या लक्षात आलं, अरे, हे तर परवा आपण स्वप्नात बघितलं होतं तेच हॉस्पिटल आहे तो तसाच पुढे जाणार होता, पण त्याला स्वप्नात दिसलेल्या गोष्टी आठवल्या. एका मुलीचा अॅक्सिडेंट झाला होता त्या स्वप्नात. त्याच्या मनात आलं, एक चक्कर हॉस्पिटलमध्ये टाकून यावी.\nतो आय.सी.यू. 3 जवळ पोहोचला. तो डायरेक्ट तिथंच का पोहोचला ते त्यालाही कळलं नाही. त्यांनं आय.सी.यू. च्या काचेतनं आत बघितलं. त्याला आश्चर्याचा धक्का बसला. तिथल्या बेडवर एक तरुण मुलगी झोपलेल्या अवस्थेत होती. ही तीच मुलगी होती, जी त्याला स्वप्नात दिसली होती. त्यानं लगेच एका नर्सला गाठलं आणि विचारलं, ‘ती मुलगी कोण आहे’ नर्सनं सांगितलं, ‘रुपाली कदम .... तुम्हाला कोण पाहिजे’ नर्सनं सांगितलं, ‘रुपाली कदम .... तुम्हाला कोण पाहिजे\n हे तर आपलंच आडनाव आहे. सुजितला आश्चर्य वाटलं.\nएक तरुण रुपालीची चौकशी करतोय हे बघून एक तरुणी त्याच्याकडं आली. ही तरुणी म्हणजे रुपालीची रूम मेट मीनल होती. तिनं विचारलं, तुम्ही रूपालीला बघायला आलात का\n‘हो...’ तो म्हणाला, ‘आता तब्येत कशी आहे तिची\n‘सिरिअस आहे. तिचा रक्तगट दुर्मिळ आहे. डॉक्टरांनी मिळवलं होतं थोडं रक्त त्या गटाचं... पण अजून पाहिजे ... कधी मिळतंय काय माहीत’\n‘नाही.. कांहीतरी वेगळाच आहे.... बॉम्बे ब्लड ग्रुप असा कांहीतरी....’\nत्याला आश्चर्याचा धक्का बसला. कारण त्याचा ब्लड ग्रुप ‘बॉम्बे ब्लड ग्रुप’च होता. अतिशय दुर्मिळ. म्हणजे लाखो लोकांच्यात एखाद्याचा असतो हा ग्रुप. त्यानं विचारलं, डॉक्टर कुठं आहेत माझा ब्लड ग्रुप तोच आहे\nमीनलला वाटलं आपण स्वप्नात तरी नाही डॉक्टर म्हणाले होते, ते रक्त लगेच मिळणं आता देवाच्याच हातात आहे, आणि आपण कधीपासून प्रार्थना करतोय देवाची, ते रक्त मिळू दे म्हणून\nथोड्याच वेळात रूपालीला सुजितचं रक्त देण्यात आलं.\nनंतर सुजित डॉक्टरांना म्हणाला, परत लागलं रक्त तर सांगा मला. डॉक्टर म्हणाले, ‘आता लगेच परत तुमचं रक्त घेता येणार नाही, आणि हिला आणखीन रक्त द्यायची गरजही नाही. तरी पण गरज भासली तर तुम्हाला कळवू’\nरुपाली लवकरच बरी झाली. तिला डिस्चार्ज करायच्या आधी डॉक्टरांनी तिला सांगितलं, तुझा रक्तगट जगातला एक रेअर रक्तगट आहे. त्याला एच एच असं नाव आहे. तो रक्तगट बॉम्बे ब्लड ग्रुप या नावानं ही ओळखला जातो. या रक्तगटाच्याबद्दल त्यांनी तिला बरच कांही सांगितलं. मग म्हणाले, तुझं नशीब एवढं थोर की हाच रक्तगट असणारा एक तरुण अचानक इथं आला आणि ���ुला रक्त देऊन गेला.\nतिला प्रश्न पडला, अचानक असा आपल्या मदतीला येणारा तो तरुण कोण होता त्याचं आपलं बोलणंच झालं नाही. त्याला आपण बघितलं देखील नाही, कारण तो आला त्यावेळी आपण गुंगीत होतो.\nपण आता आपण त्याचे आभार मानायला पाहिजेत.\nघरी आल्यावर तिनं मीनलला विचारलं, कोण होता गं तो\n‘सुजित कदम त्याचं नाव. मी त्याचा फोन नंबर घेतला आहे’\nरुपालीनं सुजितला फोन लावला.\n‘हॅलो, आपण सुजित कदम बोलताय ना\n‘हो, बोलतोय. आपण कोण\n‘मी रुपाली कदम ... तुम्ही मला रक्त दिलं होतं.... ’\n‘अरे नमस्कार.. आता तब्बेत कशी आहे तुमची\n‘चांगली आहे... तुमच्यामुळं मी वाचले. मला तुम्हाला भेटायचं आहे... या रविवारी वेळ आहे का तुम्हाला\n‘हो आहे... पण मी पुण्यात असतो... तुम्ही मुंबईला. जमेल का तुम्हाला पुण्याला यायला ठणठणीत असाल तरच या. नाहीतर मी पुढच्या आठवड्यात येणार आहे मुंबईला, तेंव्हा भेटेन तुम्हाला’\n‘मी एकदम ठणठणीत आहे. मी रविवारी येईन पुण्याला. मला तुमचा पत्ता एसेमेस करा प्लीज’\nथोड्याच वेळात तिला सुजित कदमचा पत्ता मिळाला.\nरविवारी रुपाली मीनलला घेऊन पुण्याला सुजितच्या घरी गेली. सुजितनं त्या दोघींचं स्वागत केलं.\nबोलता बोलता रुपालीनं विचारलं, ‘तुम्हाला कसं कळलं की माझा ब्लड ग्रुप बॉम्बे ब्लड ग्रुप आहे ते\nसुजितनं त्याला पडलेल्या स्वप्नाबद्दल सांगितलं. तिला आश्चर्य वाटलं. ती म्हणाली, अॅक्सिडेंट व्हायच्या आधी मला पण असलंच स्वप्न पडलं होतं. ते ऐकून सुजितलाही आश्चर्य वाटलं.\nमग रुपाली म्हणाली, ‘मला हॉस्पिटलमधनं डिस्चार्ज मिळाल्यावर मी बॉम्बे ब्लड ग्रुपबद्दल बरीच माहिती मिळवली नेटवरनं. डॉक्टरांनीही बरंच कांही सांगितलं होत... हा रक्तगट एखाद्या जोडप्यात नवरा-बायको दोघांचाही असेल तर मुलांना देखील तोच रक्तगट मिळण्याची जास्तीत जास्त शक्यता असते. आपल्या दोघांचंही आडनाव कदम आहे. याचा अर्थ तुमच्या ध्यानात आला असेल. आता फक्त कन्फर्म करायचं बाकी रहातंय. मे आय नो यूवर फुल नेम\nतिचा अंदाज खरा ठरला होता.\n‘सुजित, तू माझा भाऊ आहेस.... मोठा भाऊ’\n‘म्हणजे तू दीपा आहेस’ सुजितनं आश्चर्यानं विचारलं\n‘पण मग तुझं नाव रुपाली कसं काय\n‘होय.... दीपा, पिंकी, रुपाली.. हे बघ, तू सात वर्षांचा होतास त्यावेळी मी तीन वर्षांची होते. आपण सगळे मुंबईत रहात होतो. एकदा आपल्या आई बाबांचं मोठं भांडण झालं बाबा तुला घेऊन निघून गेले. आईनं पण मुंबई सोडलं आणि ती मला घेऊन बडोद्याला गेली. मला शाळेत घालताना आईनं माझं नाव दीपा ऐवजी रुपाली लिहिलं. आई-बाबांनी परत एकमेकांचे तोंड बघितले नाही. पण मला समजू लागलं तेंव्हापासून मी बाबांना आणि तुला शोधायचा प्रयत्न केला. आईला बाबांशी कांही देणं घेणं नव्हतं, पण तिला तुझी सारखी आठवण यायची. आजही येते.. तिनं तर तुला शोधण्यासाठी काय काय केलं..’\n‘ती बडोद्यालाच असते. मला मुंबईत चांगला जॉब मिळाला म्हणून मी मुंबईत असते... बाबा कुठे आहेत त्यांना माझी, आईची आठवण येते की नाही त्यांना माझी, आईची आठवण येते की नाही\n‘आम्ही इथं पुण्यात आल्यावर वर्षाभरातच बाबांनी मला एका अनाथाश्रमात सोडलं आणि ते गायब झाले. त्यांची माझी भेट पुन्हा कधीच झाली नाही... मी नंतरच्या काळात तुला आणि आईला शोधायचा खूप प्रयत्न केला. मुंबईत आपण जिथं रहायचो तिथं ही जाऊन आलो. पण तिथं दुसरंच कुणीतरी रहात होतं... आता तू भेटलीस म्हणजे आईही भेटेल. मला तिचा फोन नंबर दे’\n‘देते... पण थांब, आधी मीच तिला फोन लावते....’\nरुपालीनं लगेच आईला फोन लावला. म्हणाली, ‘आई, तू ज्याला इतकी वर्षं शोधत होतीस तो सापडला’\n’ तिकडून आवाज आला.\nकॅप्टन विजय आणि सुपरनॅचरल गर्ल्स\nLabels: ब्लड ग्रुप, मराठी कथा, मराठी लघुकथा\nकृपया पुढील पेज लाईक करा:\n-महावीर सांगलीकर फेसबुकवर आपले फोटो टाकणे हा तिचा आवडता छंद होता. सेल्फी काढायची, त्यातली एखादी चांगली निवडायची आणि मग ती फेसबुकवर अ...\nभयकथा: न जन्मलेली बाळं\n-महावीर सांगलीकर चांगला जॉब, भरपूर पगार, स्वत:चं घर.... किशोरकडं सगळं कांही होतं. पण वयाची तीस वर्षं ओलांडली तरी त्याचं लग्न होत नव्हतं...\n-महावीर सांगलीकर दिनकर कदम तुम्हाला आठवतच असेल. तोच तो, ‘दिनकर कदमची डिटेक्टिव्हगिरी’ मधला. तो शाळेत असताना जाईनं त्याला आपल्या प्...\n- महावीर सांगलीकर किल्ल्यातली ही मंदिरं आपल्या ओळखीची का वाटतात पूर्वी कधीतरी इथं येवून गेल्यासारखं वाटतं. पण या प्रदेशात तर आपण...\n-महावीर सांगलीकर पुणे हे गजबलेलं शहर. पण या शहरात असे कांही पॉकेट्स आहेत की ते वर्दळ, गोंगाट यापासून दूर आणि अगदी शांत भागात आहेत. त...\nकॅप्टन विजय आणि सुपरनॅचरल गर्ल्स\n-महावीर सांगलीकर राजस्थानातील एका आर्मी बेसवरचा एक दिवस. तिथल्या एका इमारतीमधल्या एका विशेष रूममध्ये लांबलचक टेबलाभोवती पाच मुली एकेक...\n-महावीर सांगलीकर डॉक्टर ��िनेश यांचा फोन आला.... ‘सर, माझ्याकडे एक विचित्र केस आलीय....’ ‘काय झालं’ मी विचारलं. ‘माझा एक पेशंट आहे. बिझन...\nअंजली. . . .\n-महावीर सांगलीकर ‘सर, मला माझं नाव चेंज करायचं आहे... तुम्ही माझ्यासाठी एखादं चांगलं नाव सुचवा’ ‘का चेंज करायचं आहे’ ‘मला नाही आव...\n-महावीर सांगलीकर गौरी आणि फेस रीडर या कथेचा दुसरा भाग: दुस-या दिवशी गौरी त्या फेस रीडरला फेसबुकवर पुन्हा भेटली. ‘हे बघ गौरी, तुला...\n-महावीर सांगलीकर सुदीपचे आईवडील त्यानं लग्न करावं म्हणून त्याच्या मागे लागले होते, पण तो लग्नाला अजिबात तयार होत नव्हता. ‘मी कधीच लग्न कर...\nमनी सिक्रेट्स प्रोग्रॅम| MONEY SECRETS PROGRAM\nतुम्हाला पैशांची सतत चणचण भासते उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आहे उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आहे येणारे पैसे वेळेवर मिळत नाहीत येणारे पैसे वेळेवर मिळत नाहीत लोक पैसे बुडवतात व्यवसाय नीट चालत नाही कर्जबाजारी झाला आहात काय व्यवसाय करावा हे समजत नाही तुम्हाला खूप पैसे मिळवायचे आहेत , पण त्यासाठी नेमके काय करावे हे कळेना तुम्हाला खूप पैसे मिळवायचे आहेत , पण त्यासाठी नेमके काय करावे हे कळेना व्यवसायासाठी आयडीयाज आहेत पण भांडवल नाही व्यवसायासाठी आयडीयाज आहेत पण भांडवल नाही तुमच्या या व अशा प्रकारच्या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी आता MONEY SECRETS PROGRAM हा कोर्स सुरू झाला आहे. या कोर्सची माहिती पुढील लिंकवर वाचावी:\nमोटीव्हेशनल कथा: शिवानी द ग्रेट\nशिवानी द ग्रेट: भाग 2\nशिवानीचं लग्न: भाग 1\nराणी निर्भयाचे संघर्षमय जीवन\nमी मुंबई पोलीस सायबरसेलमध्ये\nभाग 1: ठाकूर रामप्रसाद आणि सीता जनकसिंह\nभाग 2: डिटेक्टिव्ह व्ही. हणमंत राव\nभाग 3: मिशन असोका गार्डन\nभाग 4: कोलंबो टू चेन्नई\nभाग 6: रावन्ना-2ची सुटका\nमायकेल बॉन्ड उर्फ ब्यांड साहेब\nभयकथा: न जन्मलेली बाळं\nकॅप्टन विजय आणि सुपरनॅचरल गर्ल्स\nअंजली. . . .\nसिंगल मदर (भाग 2)\nसिंगल मदर (भाग 3)\nगौरी आणि फेस रीडर\nव्यक्तिचित्र: मिस्टर अर्धवट राव\nअमेरिकेला केवळ 500 वर्षांचा इतिहास .....\nमस्तराम: एका कथालेखकाची ट्रॅजेडी\nआठवणी: माझं आजोळ अंकलखोप\nहौशी लेखकांसाठी चार शब्द\nमी कथा कशी लिहितो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Moneylender-case-Vishrambaug-police-station-filed-a-case-against-two/", "date_download": "2019-02-20T11:21:31Z", "digest": "sha1:3HGKNHCA7W4XN4P4ILDHMMEWSGWGWHBL", "length": 6548, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सावकारांना ‘एस���ीं’चा पहिला दणका | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › सावकारांना ‘एसपीं’चा पहिला दणका\nसावकारांना ‘एसपीं’चा पहिला दणका\nपठाणी वसुली करणार्‍या सावकारांविरोधात पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी अ‍ॅक्शन प्लॅन तयार केला आहे. त्याच प्लॅनचा पहिला दणका अधीक्षक शर्मा यांनी मंगळवारी रात्री दिला आहे. सावकारी करणार्‍या दोघांविरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आता जिल्ह्यातही सावकारांविरोधात कारवाईची मोहीम तीव्र करण्याचे संकेत यातून शर्मा यांनी दिले आहेत.\nविशाल विलास कुडचे, गणेश अनिल वायदंडे (दोघेही रा. विश्रामबाग) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी स्वप्निल प्रकाश गळतगे (रा. प्राजक्‍ता कॉलनी) याने फिर्याद दिली आहे. गळतगे यांचा प्लास्टिक मोल्डिंगचा व्यवसाय आहे. ऑक्टोबर 2017 मध्ये व्यवसायासाठी पैशांची गरज असल्याने गळतगे याने सांगलीतील एका बँकेत कर्जासाठी अर्ज दिला होता. त्यावेळी बँकेतील एका कर्मचार्‍याने विशाल कुडचे यांच्याकडून दरमहा सात टक्के व्याजाने तातडीने पैसे मिळतील, असे सांगितले.\nत्यावेळी गळतगे याला पैशांची गरज असल्याने त्याने कुडचे याच्याकडून 4 लाख रूपये घेतले. त्यावेळी कुडचे याने त्याच्याकडून दोन कोरे धनादेश, शंभर रूपयांचा एक मुद्रांक सही करून घेतला. तसेच चार महिन्यांचे व्याज एक लाख आठ हजार रूपये कापून घेतले. व्याज कापून राहिलेली रक्कम गळतगे याच्या बँक खात्यावर भरली. त्यावेळी दर आठवड्याला वीस हजार रुपयांचा हप्ता देण्याची अट कुडचे याने घातली होती.\nत्यानंतर टप्प्याटप्प्याने गळतगे याने त्याला 4 लाख 38 हजारांची रक्कम दिली होती. तरीही अजून 3 लाख 95 हजार रूपये बाकी असल्याचे सांगत कुडचे याने गळतगेसह त्याच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकीही दिली.\nगणेश वायदंडे आणि कुडचे याने गळतगे कुटुंबीयांना वारंवार त्रास देण्यास सुरूवात केली. त्याच्या सततच्या त्रासाला कंटाळून गळतगे याने विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्याशिवाय पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्याकडेही तक्रार दिली होती. त्याची दखल घेत कुडचे व वायदंडे यांच्याविरोधात खासगी सावकारी अधिनियम 1946 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nअण्णासाहेब शेलार यांचा संचालक पदाचा राजीनामा\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावे���\nसातारा : पोलिस निरीक्षकाच्या घरी चोरी\nइम्रान यांनी फेकलाय तो 'नो बॉल' : जावेद अख्‍तर\n'पीडित अल्पवयीन मुलीने साक्ष बदलली तरी आरोपीने निर्दोषत्व सिद्ध करावे'\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\n'पीडित अल्पवयीन मुलीने साक्ष बदलली तरी आरोपीने निर्दोषत्व सिद्ध करावे'\nयुतीचा नविन चित्रपट; \"मूर्ख आहे मतदार\"\nमॉलमध्ये बिबट्याच्या 'एन्ट्री'ने खळबळ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/satara-criminal-datta-jadhav-case-register-under-mocca/", "date_download": "2019-02-20T11:19:26Z", "digest": "sha1:I5IXXJ5M4ABMA5KCRXRR6DZABS3SLR4U", "length": 11110, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सातारा : दत्ता जाधवसह टोळीला मोक्का | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › सातारा : दत्ता जाधवसह टोळीला मोक्का\nसातारा : दत्ता जाधवसह टोळीला मोक्का\nप्रतापसिंहनगर, सातारा येथील दत्तात्रय रामचंद्र जाधव याच्यासह त्याच्या टोळीवर सातारा शहरातील शेतजमिनीचा विषय मिटवून घेण्यासाठी 16 लाख रुपयांची खंडणी मागितल्याच्या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियम तथा मोक्‍काअंतर्गत कारवाई करण्यात आली. या कारवाईने सातार्‍यातील गुन्हेगारी विश्‍वात खळबळ उडाली आहे. सातार्‍याच्या गुन्हेगारी निर्मूलनाचा विडा उचलणार्‍या जिल्हा पोलिसप्रमुख संदीप पाटील यांचा धडाका अजूनही सुरूच असल्याचे या कारवाईने स्पष्ट झाले आहे. त्यामुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहे.\nदत्ता जाधव, चंद्रकांत विष्णू सावंत, मंगेश चंद्रकांत सावंत (तिघे रा. सातारा) व इतर 8 ते 10 अनोळखी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, या गुन्ह्यात ग्रे रंगाची इनोव्हा 302 या कारचा वापर झाला असल्याचेही पोलिसांनी म्हटले आहे. याबाबत अधिक माहिती अशी, राजकुमार जाधव (रा. पुसेगाव) हे या प्रकरणातील तक्रारदार आहेत. जाधव यांचा मेहुणा सर्जेराव दत्तू माने यांची सातारा येथील वनवासवाडी व संगमनगर येथे वडिलोपार्जित 5 एकर शेतजमीन आहे. या शेतजमिनीच्या वाटपाबाबत जाधव यांचा भाचा हरिश्‍चंद्र सर्जेराव माने यांनी सातारा येथे दिवाणी न्यायालयात एक दावा दाखल केला आहे.\nतक्रारदार राजकुमार जाधव यांचे मेहुणे सर्जेराव माने व त्यांच्या दोन बहिणी यांच्या नावावरील एकूण 75 गुंठे क्षेत्र संशयित आरोपी चंद्रकांत सावंत याने तक्रारदार यांचे मेहुणे सर्जेराव माने व त्यांच्या बहिण���ंच्या सह्या फसवून घेऊन गीताबाई झंवर, जयंत गोविंद ठक्‍कर (रा.सातारा) यांच्या नावाने कुलमुखत्यारपत्र केले आहे. शेतजमिनीच्या या विषयावरुन न्यायालयात दावा सुरु असून सर्जेराव माने यांना केसमधील काही समजत नसल्याने फिर्यादी राजकुमार जाधव व त्यांचा भाचा हरिश्‍चंद्र माने हे या खटल्याचे काम पाहत आहेत.\nसातार्‍यातील याच शेतजमिनीच्या विषयावरुन ऑक्टोबर 2017 मध्ये दुपारी संशयित आरोपी मंगेश सावंत याने तक्रारदार राजकुमार जाधव यांच्या पुसेगाव येथील घरात घुसून जागेच्या कारणातून शिवीगाळ व दमदाटी केली. या घटनेनंतर सुमारे 12 ते 13 दिवसांनी दुपारी संशयित आरोपी दत्ता जाधव, चंद्रकांत सावंत, मंगेश सावंत व इतर अनोळखी 8 ते 10 जण 302 या स्कॉर्पिओसह अन्य वाहनातून पुसेगाव येथे आले होते. राजकुमार जाधव यांना संशयितांनी सिध्दनाथ पतसंस्थेजवळ सेवागिरी ट्रेडर्स दुकानासमोर बोलावून घेतले. ‘सातार्‍यातील शेतजमिनीचे सुरु असलेले कोर्टमॅटर मिटवून घेण्यासाठी तक्रारदार यांना 16 लाख रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास जिवे मारण्याची धमकीही संशयितांनी दिली.\nयाबाबतची तक्रार पुसेगाव पोलिस ठाण्यात दाखल आहे. या गुन्ह्यातील टोळी चालक दत्ता जाधव व त्याच्या टोळीतील इतर सहकार्‍यांनी कोर्टमॅटर मिटवण्यासाठी पैसे मागून ते पैसे न दिल्याने घरात घुसून स्वत:च्या टोळीच्या फायद्याकरता तक्रारदार यांना जिवे मारण्याची धमकी दिली असल्याचे पुसेगाव पोलिस ठाणेचे सपोनि एस. ए. गायकवाड यांच्या तपासात निष्पन्‍न झाले आहे. त्यामुळे पुसेगाव पोलिसांनी दत्ता जाधव याच्या टोळीविरुध्द महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियम अंतर्गत जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्याकडे प्रस्ताव पाठवला. हा प्रस्ताव पुढील मंजुरीसाठी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांच्याकडे पाठवला असता त्यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. दत्ता जाधव याच्यावरील या मोक्‍काचा पुढील तपास कोरेगावच्या पोलिस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे करणार आहेत.\nमोक्‍कातील आरोपींना मदत करणार्‍यांना सहआरोपी करणार\nसातारा जिल्हा पोलिस दलाच्या वतीने कायदा व सुव्यवस्थेच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात मोक्‍कांतर्गत कारवाई करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी मोक्‍काचा धडाका लावला असतानाच यातील बहुतांश संशयित आरोपी पसार झाले आहेत. यामुळे मोक्‍कातील संशयित आरोपींना कोणी आश्रय दिला किंवा पळून जाण्यास मदत केल्यास त्यांच्यावरही कठोर कारवाई करून सहआरोपी करणार आहे\n- संदीप पाटील, जिल्हा पोलिसप्रमुख\nअण्णासाहेब शेलार यांचा संचालक पदाचा राजीनामा\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\nसातारा : पोलिस निरीक्षकाच्या घरी चोरी\nइम्रान यांनी फेकलाय तो 'नो बॉल' : जावेद अख्‍तर\n'पीडित अल्पवयीन मुलीने साक्ष बदलली तरी आरोपीने निर्दोषत्व सिद्ध करावे'\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\n'पीडित अल्पवयीन मुलीने साक्ष बदलली तरी आरोपीने निर्दोषत्व सिद्ध करावे'\nयुतीचा नविन चित्रपट; \"मूर्ख आहे मतदार\"\nमॉलमध्ये बिबट्याच्या 'एन्ट्री'ने खळबळ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.heeraagro.com/mr/", "date_download": "2019-02-20T11:19:00Z", "digest": "sha1:2J7DHZ2M6V7DHO5MSPTPYKI6NZOT36NV", "length": 8165, "nlines": 245, "source_domain": "www.heeraagro.com", "title": "Home - Heera Agro Industries", "raw_content": "\nप्लास्टिक एयर रिलीज व्हाॅल्व\nमेटल एअर रिलीफ व्हाॅल्व\n4 स्ट्रोक स्प्रे पंप\nसर्वाधिक विकले जाणारे उत्पादन\nसिलपॉलीन प्लास्टिक ताडपत्री (Supreme Silpoulin)\nटू इन वन स्प्रेअर पंप 20 लिटर\nअतिशय उत्कृष्ट असे काम आपण करत आहात , शेतकऱ्यांना शेतीच्या नवीन तंत्रज्ञान विषयक माहिती पुरवण्याचे हे काम आमच्या सारख्या भरपूर शेतकऱ्यांना उपयोगी पडेल.\nमी आपल्या Heera Agro Industry चे products वापरले आहेत. मला आपल्या company चे product खूप आवडले. आपल्या product ची Quality उत्तम आहे.\nहिरा अॅग्रो ही एक अतिशय चांगली सेवा आहे, जी शेतकर्यांना योग्य सल्ला व मार्गदर्शन देते, आणि हिरा अॅग्रो चे सर्व उत्पादन उत्कृष्ट आहे.\nसिलपॅालीन हे सुप्रीम कंपनीने बनलेली ISI प्रमाणित ताडपत्री\nसिलपॅालीन हे सुप्रीम कंपनीने बनलेली ISI प्रमाणित ताडपत्री आहे . याला ISI प्रमाणपत्र प्राप्त असल्यामुळे [...]\nगांडूळ खत बनविण्यासाठी लागणारे व्हर्मी बेड\nHeera Agro Industries ने गांडूळ खत बनविण्यासाठी लागणारे व्हर्मी बेड अतिशय माफक दरात उपलब्ध करून [...]\nहिरा मल्चिंग पेपर गोल्ड हा उच्च तंत्रज्ञानाने व परिपूर्ण केमिकल्सने बनवलेला असल्यामुळे त्याला बुरशी,जीवाणू , [...]\nहिरा आॅनलाईन / लॅटरल (online / lateral)\n12,16, 20, 25, 32 mm मध्ये उपलब्ध. हिरा, डायमंड, कोहिनूर प्रकार मध्ये उपलब्ध. आयुष्य 5 [...]\nरबर ग्रोमेट ₹0.50 – ₹0.80\nप्रेशर रिलीफ व्हाॅल्व ₹2,200.00\nटु इन वन स्प्रे पंप ₹1,800.00\nम्यानुअल स्प्रेअर नॅपस्याक पंप ₹700.00\nहाइब्रिड बटरफ्लाय वाल्व ₹1,350.00\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "http://sahityasampada.com/Login!DisplayBookDetails.action?langid=2&athid=61&bkid=330", "date_download": "2019-02-20T12:15:41Z", "digest": "sha1:VT6VZ3XEDJ5TP5UJIXUZUVSXKZEI5BMA", "length": 2479, "nlines": 42, "source_domain": "sahityasampada.com", "title": "Read Marathi Books Online, Sahitya Sampada, Online Digital Library", "raw_content": "\nकर्नाटक एक्स्प्रेस सुटायला अजुन दोन तास होते. साहेबांनी इंडिकेटरकडे पाहिलं, सुदैवानं कर्नाटक एक्स्प्रेस वेळेवर सुटणार होती. एकदा गाडीला निघतानाच उशीर झाला म्हणजे वाटेत सतरा विघ्ने येत ती मुक्कामवर अवेळी जाऊन पोहचते तसे आज होणार नाही. फाटक्या देहाचा वारकरी त्यांना हाक मारीत होता. परंतु योगेश भोबेंचे लक्ष नव्हते. ते त्यांच्या तंद्रीत होते. त्यांची दृष्टी जशीकाही शून्य आणि भकास दिसत होती. आज सकाळी चिपळूण, मिरज गाडीत बसायला योगेश स्टॅंडवर आल्यापासून त्यांच्याकडे बापू शिंदे यांचे लक्ष गेले होते. योगेशला त्याची जाणीव बहुधा नसावी याची बापूंना कल्पना होती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-August2016-Kakadi.html", "date_download": "2019-02-20T11:49:45Z", "digest": "sha1:L4GKNJWOUTOPRJAT35FDGT5G2PPHA3LV", "length": 5981, "nlines": 19, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology -डा.बावसकर टेक्नालाजि - १।। एकर उन्हाळी काकडी खर्च ३० हजार, उत्पन्न मात्र १।। लाख", "raw_content": "\n एकर उन्हाळी काकडी खर्च ३० हजार, उत्पन्न मात्र १\nश्री. कुशबराव रामचंद्र हरणे, मु.पो. माळेगाव, ता. लोहा, जि. नांदेड. मो. ७७६९८०५१३५\nआम्ही ३ ते ७ मार्च २०१६ रोजी नांदेड येथे भरलेल्या कृषी प्रदर्शनास भेट देत असताना आम्हाला डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या स्टॉलवर नांदेड जिल्हा प्रतिनिधी मोतीराम पवार यांचा परिचय झाला. तेव्हा त्यांना काकडी पिकाबद्दल माहिती विचारून त्यांच्या मार्गदर्शनानुसार काकडीला डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी वापरण्याचे ठरविले.\nमग लोह्यातील केंद्रे कृषी केंद्र यांचेकडून अजित - ६६ वाणाचे बियाणे आणि बिजप्रक्रियासाठी जर्मिनेटर घेऊन गेलो. जर्मिनेटरची बीजप्रक्रिया करून काकडीची ठिबकवर मार्चच्या दुसऱ्या पंधरावड्यात ४' x १' वर बी टोकून लागवड केली. बीजप्रक्रियेमुळे बियाणे ५ व्या दिवशीच उगवताना दिसले. २ - ३ दिवसात सर्व उगवण होऊन लागवड यशस्वी झाली. त्यानंतर मग २० दिवसाचे पीक असताना १' वर बी टोकून लागवड केली. ब���जप्रक्रियेमुळे बियाणे ५ व्या दिवशीच उगवताना दिसले. २ - ३ दिवसात सर्व उगवण होऊन लागवड यशस्वी झाली. त्यानंतर मग २० दिवसाचे पीक असताना १ एकर क्षेत्राला १ लि. जर्मिनेटर ठिबकमधून सोडले असता पांढऱ्या मुळीचा जारवा वाढून वेल वाढीस लागले. ड्रेंचिंग केल्यानंतर दुसऱ्या दिवशी वरून जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉपशाईनरची पहिली फवारणी केली होती. त्यामुळे वेलींना नवीन पाने फुटून हिरवीगार, निरोगी वेलांची वाढ सुरू झाली. या काकडीला मांडव केला नव्हता. कमी पाण्यात ठिबकवर हे पीक घेतले होते. डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या १० -१२ दिवसाला फवारण्या करत होतो. २ फवारण्या झल्यावर ४० दिवसाचे पीक असताना तोडा सुरू झाला. सुरुवातीला दररोज ५ - ६ क्विंटल काकडी उत्पादन मिळू लागले. काकडी ऐन उन्हाळ्यात (एप्रिल अखेरीस) चालू होऊन माल हिरवागार, टवटवीत मिळत असल्याने नांदेड मार्केटला २० - २२ किलोचे कट्टे (पोते) ३०० रु. ला ठोक जात होते. पुढे प्रत्येक तोड्यास माल वाढू लागला. १ एकरातून ८ ते १० क्विंटल दररोज माल निघू लागला. असे १८ - २० तोडे झाल्यानंतर पुढे बहार कमी होते गेला. त्यानंतर मात्र पुर्णच बहार संपला. तोडे चालू असतानाही डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या फवारण्या घेत असल्याने १ महिनाभर भरपूर उत्पादन मिळून मालाचा दर्जा उत्तम मिळत होता. त्यामुळे नांदेडला ठोक १४ - १५ रु. भावाने काकडी विकली जात होती. या १ एकरातून ८ ते १० क्विंटल दररोज माल निघू लागला. असे १८ - २० तोडे झाल्यानंतर पुढे बहार कमी होते गेला. त्यानंतर मात्र पुर्णच बहार संपला. तोडे चालू असतानाही डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या फवारण्या घेत असल्याने १ महिनाभर भरपूर उत्पादन मिळून मालाचा दर्जा उत्तम मिळत होता. त्यामुळे नांदेडला ठोक १४ - १५ रु. भावाने काकडी विकली जात होती. या १ एकर क्षेत्रातून २५ ते ३० हजार रु. खर्च करून १ एकर क्षेत्रातून २५ ते ३० हजार रु. खर्च करून १ लाख रु. उत्पन्न सव्वा २ महिन्यात मिळाले.\nआता या काकडीच्या रानात ७ जून २०१६ रोजी त्याच ठिबकवर ४' x २' वर कपाशीची लागवड केली आहे. काकडीच्या अनुभवातून आता कपाशीला देखील डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी वापरणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://dindoripranit.org/gurupith", "date_download": "2019-02-20T12:56:34Z", "digest": "sha1:CLL5O4CARDAHTB5BNIEM3HQNSTYFINJ2", "length": 21022, "nlines": 83, "source_domain": "dindoripranit.org", "title": "गुरुपीठ, श्री क्षेत्र त्र्यंबकेश���वर – अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर", "raw_content": "अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास मार्ग (दिंडोरी प्रणित)\nप्रधान सेवा केंद्र, श्रीक्षेत्र दिंडोरी\n१. बालसंस्कार व युवा प्रबोधन\n२. प्रश्नोत्तर व मार्गदर्शन\n४. आरोग्य व आयुर्वेद\n६. भारतीय संस्कृती व अस्मिता\n१३. पशु व गोवंश\n१६. देश विदेश अभियान\nगुरुपीठ, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर\nगुरूप्रणालीचा विचार करता आपणास लक्षात येते की, श्री स्वामी समर्थ महाराजांचे म्हणजेच दत्त महाराजांचे कार्य दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाद्वारे आजही सुरु आहे. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे ज्योतिर्लोंग श्री त्र्यंबकेश्वर (भगवान शिव, भगवान बश्च्स्नदेव आणि भगवान विष्णू हे पार्वती मातोश्रींसहित स्थापित आहेत म्हणजेच भगवान श्री दत्तात्रेयांचे स्थान) कुशावर्त तीर्थ, ब्रम्हगिरी पर्वत, गंगामातेचे उगमस्थान, गौतम ऋषींची शेती संशोद्यन भूमी, निवृत्तीनाथांची समाधी, पिधले महाराजांची तपोभूमी अशा या पावनभूमीचे सौंदर्य वाढविणारे श्री स्वामी समर्थ गुरूकुलपीठ- त्र्यंबकेश्वर गावाच्या पूर्वेला ब्रम्हगिरीच्या उतारावरती सुमारे २१ एकर जागेत प्राचीन वटवृक्षाच्या सानिध्यात साकार झाल्याने रोज हजारो भाविक येथे श्री स्वामी समर्थ महाराजंचा आशिर्वाद घेण्यासाधी येत आहेत. श्री स्वामी समर्थ महाराजांचे मुख्य स्थान हे मूळ दरबारात मध्यभागी आहे. याधिकाणी श्री स्वामी समर्थ महाराज मयूरासनावर बसलेले आहेत. साक्षात आपल्या समोर श्री स्वामी समर्थ महाराज बसलेले आहेत असा भास होईल इतकी सुंदर मूर्ती आहे. आपण थोडा वेळ मूर्तीसमोर बवसून ध्यान केले तर जीवनातील अत्यंत उच्च अनुभव आपल्यास प्रत्ययास येईल. श्री स्वामी समर्थ गुरूकुलपीठात वटवृक्ष मंदिर, श्री स्वामी समर्थ महाराज मंदिर, श्री औदुंबर सद्गुरू प.पु. पिठले महाराजांचे स्मृतीस्थान, तेजोनिद्यी सद्गुरू प.पू. मोरेदादांचे स्मृतीस्थान, यज्ञभूमी, प्रसादालय आहेत. गुरूकुलपीठाची वैशिष्ठैः\nश्री स्वामी समर्थ महाराजांचे मुख्य स्थान\nश्री गुरुपीथातील मुख्य स्थान हे मुळ दरबारातील मध्य भागी आहे. या ठिकाणी श्री स्वामी समर्थ महाराज बसलेले आहेत. साक्षात आपल्या समोर श्री स्वामी समर्थ महा���ाज बसलेले आहेत असा भास होइल इतकी सुन्दर मूर्ति आहे. आपण थोडा वेळ मूर्ति समोर बसून ध्यान केले तर जीवनातली अत्यंत उच्च अनुभूती आपल्याला प्रत्येयास येइल.\nपरब्रम्ह श्री स्वामी समर्थ महाराजांचा दरबार\nहजारों सेवेकारी एकाच वेळी समुदायिक सेवेत सहभागी होवू शकतील असा भव्य( सभा मंडपासह) दरबार असून या दरबारात प्रवेश करताच एक आगळी वेगळी अनुभूती भाविकांना मिळते. हा दरबार म्हणजे वास्तुशास्त्राचा आगळ वेगळ प्रतिक आहे. येथे स्थापित केलेल्या यंत्रानद्वारे आध्यात्मिक उर्जेची निर्मिती होत असल्याने चैतन्य पूर्ण आध्यात्मिक वातावरण तयार झाले आहे.\nतेजोनिधी सदगुरू प. पू. मोरेदादांचे स्मृति स्थान:\nदरबाराच्या इशान्य कोपऱ्यात हे पवित्र स्थान आहे. सदगुरू प. पू. पिठले महाराजांनी केलेल्या तेजाच्या उपासनेतून ते तेज सदगुरू प. पू. मोरेदादांना मिळाले म्हणून त्यांना ‘तेजोनिधी’ असे म्हणतात. सदगुरू प. पू. मोरेदादांनी जनामानासाला श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घडविले\nसदगुरू प. पू. पिठले महाराजांचे स्मृति स्थान:\nहे प्रधान दारातून प्रवेश केल्यानंतर प्रथम डाव्या बाजुला म्हणजेच मंदिराच्या आग्नेय कोपरयाकड़े आहे.तेथे आपल्याला सदगुरू प. पू. पिठले महाराजांच्या चरण पदुकांचे दर्शन होइल. सदगुरू प. पू. पिठले महाराजांनीच ह्या आपल्या श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाची स्थापना केली आहे\nयज्ञभूमि यज्ञ, यागाविषयी समाजात असलेली निरर्थक भिती दूर करून यज्ञ, कर्म कान्डाची शास्रशुद्ध माहिती सोप्या भाषेत देण्यासाठी तसेच सर्वसामान्य सेवेकर्यांनी सत्यनारायण ते वास्तुशांती हे यज्ञविधी स्वतः कसे करावे हे प्रशिक्षण देण्यासाठी हा विभाग कार्यरत आहे. श्री गुरु पीठात भव्य यज्ञ शाळा कार्यरत आहे.\nवेद अध्ययन: वेद, पुराण व अत्यंत दुर्मिळ अशा विविध ग्रंथांचा संग्रह ह्या विभागात उपलब्ध आहे.\nवटवृक्ष स्वामी समर्थ महाराज\nश्री स्वामी चरित्र सारामृतात वर्णन केल्याप्रमाणे भागवान श्री स्वामी समर्थ महाराजांनी गोदा तट यात्रेची सुरवात त्र्यम्बकेश्वर येथून केली. त्यावेळी त्यांचे वास्तव्य याच वडाच्या वृक्षा खाली असावे, याची साक्ष हा पुरातन वृक्ष देत आहे. या वट वृक्षा खाली छोटेसे मंदिर आहे, अतिशय सुन्दर अशी श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती आहे. तिला नमस्कार करून या वटवृक्ष���ला अकरा प्रदक्षिणा कराव्यात. प्रत्येक प्रदक्षीणेला वटवृक्षाच्या पारंब्याना स्पर्श करून ती आपल्या कपाळला टेकावी. त्यास साक्षात् श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरण स्पर्शाची अनुभूती येइल. परब्रम्ह भगवान श्री स्वामी समर्थ महाराज नेहमी सांगायचे ” माझे गांव दत्त नगर, वटवृक्ष, मूळ मूळ मीच मूळ स्वरूपात या वट वृक्षाच्या रुपात उभा आहे.\nया विभागात सेवा मार्गाचे सर्व साहित्य, संशोधन, ग्रंथ निर्मिती, ग्रंथ छपाई व वितरण व्यवस्था केली जाते. दरमहा प्रकाशित होणारे स्वामी सेवा मासिक अंक, दिनदर्शिका तसेच सर्व विभागांसाठी मार्गदर्शक ग्रंथ संशोधित व प्रकाशित केले जातात. आयुर्वेद विभाग आयुर्वेदास पुन्हा गत वैभव प्राप्त करून देण्यासाठी वनस्पती लागवड, पंचकर्म, औषध निर्मिती, आयुर्वेद संशोधन असे प्रयत्न हा विभाग करत आहे. तसेच अद्ययावत आयुर्वेद प्रयोगशाळा कार्यरत आहे.\nश्री गुरुपीठाच्या अन्नछ्त्र या मह्त्वपूर्ण विभागाचे व्याप्त व सुसज्ज स्वरुप आकार घेत आहे. अन्नछ्त्र या विभागाची सुसज्ज, आधुनिकतेने परिपूर्ण अशी इमारत असेल. त्याचे क्षेत्रफळ ६५०० चौरस मीटर बिल्ट अप अरीया असलेली, तळ मजला + २ मजले बांधकाम असलेली इमारत असेल. अद्ययावत, सुसज्ज किचन, तसेच कोल्ड स्टोअरेज असेल सौरऊर्जेवर अन्नाची निर्मिती करण्यात येईल. जेणे करून इंधनाची बचत होईल. अन्नधान्य साठविण्यासाठी वैज्ञानिक पध्द्तीने निर्जतुकीरण असलेले साठवण केंद्र (गोडावून) असेल. तयार झालेले अन्न दुसर्‍या मजल्यावर नेण्यासाठी विद्युत पाळणा(लिफ्ट)असेल. पहिल्या मजल्यावर एक भव्य हॉल असेल. त्या हॉल मध्ये एकाचवेळी १ हजार लोक बसून भोजनाचा आनंद घेऊ शकतील. दुसर्‍या मजल्यावर दोन हजार भाविक सेवेकरी भोजन-महाप्रसाद घेऊ शकतील आणि या सर्वांची आसन व्यवस्था स्वतंत्र असेल. स्त्री आणि पुरूष वेगवेगळे बसू शकतील. आणि अशा भव्य अन्न छत्रामध्ये भरपूर हवा आणि प्रकाश असेल. अत्त्याधुनिक तंत्राने युक्त अशी अन्नछत्र इमारत असेल. जर आपल्याला अन्नछत्रा साठी देणगी स्वरुपात काही मदत करावयाची असेल तर आपण श्री गुरुकुल पीठ, त्र्यबकेश्वर येथे संपर्क करू शकतात तसेच खालील A/C. मध्ये आपली देणगी बँकेत जमा करू शकतात, सदर देणगी आयकर माफ असेल. जर आपण बँकेत जरी A/C मध्ये देणगी जमा केली तरी आपल्याला घरपोच पावती मिळेल.\nअखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर जि. नाशिक A/C number : ५२८७२१६०००००१३ सिंडीकेट बँक, शाखा: त्र्यंबकेश्वर अधिक माहितीसाठी nitin@dindoripranit.org या इमेल वर संपर्क साधा.\nहिंदू धर्मात गायीचे महत्त्व सर्वज्ञात आहे. या विभाग गायींचे पालन पोषण करून औषध निर्मितीसाठी गोमुत्राचा पुरवठा करतो.\nप. पु. गुरुमाऊली शेतकर्यांना सखोल मार्गदर्शन करतात. आतापर्यंत शेकडो मेळावे त्यांनी यासाठी घेतले. हा विभाग अध्यात्मिक व आधुनिक शेती यावर प्रायोगिक संशोधन करून, ग्रंथ निर्मिती करून ते ज्ञान शेतकर्याँपर्यंत पोहचवितो.\nदेशभर सेवा मर्गाच्या माध्यमातून चालणाऱ्या बाल संस्कार कार्यासाठी आवश्यक असलेले सेवेकारी तयार करण्याचे व सुट्ट्या असलेल्या वेळी बाल संस्कार शिबिर घेण्याचे काम हां विभाग करत असून त्यासाठी स्वतंत्र कक्ष उपलब्ध आहे.\nवास्तु, ज्योतिष शास्त्र विभाग:\nसमाजातील वास्तुशास्त्र विषयक निराधार भीती घालवून वास्तु विषयक शास्त्र शुद्ध मार्गदर्शन करून सर्वांची वास्तु दोषातुन मुक्ती करणे, ज्योतिष, हस्त, अंक, शिवस्वरोदय व तत्सम शास्त्र समाजात रुजविण्यासाठी हां विभाग काम करतो. विभागांच्या प्रशिक्षण शिबिरांसाठी स्वतंत्र व्यवस्था येथे आहे.\nमाहिती व तंत्रज्ञान विभाग – Mobile Apps\n|| प्रधान सेवा केंद्र, श्री क्षेत्र दिंडोरी ||\nश्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्र\nदिंडोरी, तालुका : दिंडोरी जिल्हा : नाशिक\nफोन नंबर - (०२५५७) २२१७१०\n|| गुरुपीठ, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ||\nश्री स्वामी समर्थ गुरूपीठ,मु.पो.ता.त्र्यंबकेश्वर\nफोन नंबर - (०२५९४) २३३१७०\nCopyright 2012-2017 अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्र (दिंडोरी प्रणीत) सर्व हक्क राखीव.\nऑनलाईन देणगी माहिती साठी येथे क्लीक करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://prajamanch.com/?paged=2&cat=36", "date_download": "2019-02-20T12:33:42Z", "digest": "sha1:ERLHEOKNCDOAOMZ2JQ5UPEQWQNIX5OVK", "length": 8278, "nlines": 129, "source_domain": "prajamanch.com", "title": "विदर्भ – Page 2 – Prajamanch", "raw_content": "\nकाटेपूर्णा नदीत बुडून एकाचा मृत्यू,सर्च ऑपरेशन यशस्वी\nवाशिम प्रजामंच समाधान गोंडाळ 4/10/2018 वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात येणाऱ्या जऊळका रेल्वे येथील काटेपूर्णा नदीत\nशेतकरी बोंडअळीने त्रस्त असतांना आमदार वाढदिवसात मस्त\nतेल्हारा प्रजामंच विशाल नांदोकार,5/8/2018 प्रारंभी पावसाच्या डोळ��झाकने शेतकरी सावरत नाही तोच कपाशीवर बोन्डअळीने आक्रमण केल्याने\nअकोला जिल्ह्यातील दहीहंडा पोलिसांनी गोमांस वाहून नेणारी टाटा सुमो केली जप्त\nदहीहंडा प्रजामंच विशाल नांदोकार काही वेळा पूर्वी दहीहंडा पोलिसांनी मोठी कार्यावाही केल्याचे वृत्त हाती आले\nतेल्हारा तालुका व शहर युवासेनेचा रस्त्यावरील खड्ड्यांविरोधात सार्वजनिक बांधकाम विभागाला घेराव\nतेल्हारा, प्रजामंच विशाल नांदोकार १७/७/२०१८ युवासेना उपजिल्हा प्रमुख राहुलभाऊ कराळे यांच्या मार्गदर्शनाखाली व युवासेना तालुका\nतेल्हारा शहरातील अंतर्गत रस्त्यावर पडलेले जीवघेणे खड्डे त्वरित बुजवा अन्यथा आंदोलन-भाजप सरकारला भाजयुमोचा ईशारा\nतेल्हारा प्रजामंच विशाल नांदोकार १७/७/२०१८ अंतर्गत रस्त्यावर पडलेले खड्डे तसेच शहरातील मध्यभागातून वाहणाऱ्या गौतमा नदीवरील\nडॉ. प्रितेश बत्तलवार स्वच्छतादूत पुरस्काराने सन्मानित\nयवतमाळ प्रजामंच,13/7/2018 स्वच्छ भारत अभियान चा उपक्रम स्वच्छ महाराष्ट्र अंतर्गत स्वच्छता सर्वेक्षण २०१८ मध्ये नगर\nअकोट शहर पोलिसांचा पुढाकार, सोनू चौकातील जीवघेण्या गड्ड्याची केली दुरुस्ती\nअकोट प्रतिनिधी कुशल भगत अकोट शहरातील सोनू चौक नावाने प्रसिद्ध चौक हा कायम वर्दळीचा चौक\nअकोला जिल्हा न्यायालय जवळ भिषण अपघात , एकाचा जागीच मृत्यु तर एक गंभिर जख्मी.\nअकोला प्रजामंच कुशल भगत 7/7/2018 सकाळी 6 वाजताच्या सुमारास अकोला जिल्हा न्यायालय जवळ भिषण अपघात\nनागपुर आमदार निवासात स्वयी सहाय्यकाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन\nनागपूर प्रजामंच, ३/७/२०१८ आज सकाळी नागपूर येथिल आमदार निवासात खाजगी सहाय्यक विनोद अग्रवाल यांचा मृतदेह\nअकोट उपविभागीय कार्यालयात पर्यावरण प्रेरणा समिती तर्फे केले वृक्षरोपण\nअकोट प्रजामंच सय्यद अहमद ३/७/२०१८ दिनांक ०१ ते ३१ जुलै २०१८ पर्यंत महाराष्ट्र शासनाचे १३\nखाजगी आश्रम शाळेतील भ्रष्ट मुख्याध्यापकाच्या विरोधात संस्था प्रमुखाचा उपोषणाला ७ वा दिवस, धारणी प्रकल्प कार्यालय बघ्याच्या भूमिकेत\nआ. रवी राणा राळेगण सिद्धी येथे पोहचले, अण्णांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास विदर्भात आंदोलन\nपरतवाडा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बुधवारी आयोजित निर्धार परिवर्तन यात्रेच्या जाहीर सभेला कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आव्हान\nमुलीचे कनिष्ठ जातीच्या मुलासोबत प्रेमसंबंध,असल्याने वडिलांनी गळा दाबून केली हत्या\nअपघात टाळण्यासाठी सतर्कता महत्वाची – पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://prajamanch.com/", "date_download": "2019-02-20T11:33:47Z", "digest": "sha1:LPEPILTF5AFP2VNOEGGHD52MF3FN42OM", "length": 12074, "nlines": 206, "source_domain": "prajamanch.com", "title": "Prajamanch", "raw_content": "\nधारणी महसूल विभागात शिव जयंती निमित्त्त रक्तदान, उप विभागीय अधिकारी राहुल कार्डिले यांनी ही केले रक्तदान कुसूमकोट खुर्द येथे भूमिहीन अतिक्रमण धारकांच्या जमिनीवर भूस्वामींनी केले अवैध अतिक्रमण अखिल भारतीय बलाई महासभा राष्ट्रीय व राज्यस्तरीय कार्यकारणी घोषित\nधारणी महसूल विभागात शिव जयंती निमित्त्त रक्तदान, उप विभागीय अधिकारी राहुल कार्डिले यांनी ही केले रक्तदान\nकुसूमकोट खुर्द येथे भूमिहीन अतिक्रमण धारकांच्या जमिनीवर भूस्वामींनी केले अवैध अतिक्रमण\nअखिल भारतीय बलाई महासभा राष्ट्रीय व राज्यस्तरीय कार्यकारणी घोषित\nउतावली येथील महात्मा गांधी दवाखान्यात हजारो रुग्णांचे मोफत शत्रक्रिया\nमेहरीआम ग्राम पंचायतच्या ग्राम सभेत भ्रष्ट रोजगार सेवकासह कुटुंबियांचा राडा\nखरेदी -विक्री संस्थेचे अध्यक्षा सह ७ संचालकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल; २५जून पर्यंत पोलीस कोठडी\nदौंडमध्ये गोळीबार तिघांचा मृत्यू\nअर्धवट जळालेल्या अवस्थेत अज्ञात महिलेचे मुतदेह सापडले.\nअखिल भारतीय बलाई महासभा राष्ट्रीय व राज्यस्तरीय कार्यकारणी घोषित\nमुलीचे कनिष्ठ जातीच्या मुलासोबत प्रेमसंबंध,असल्याने वडिलांनी गळा दाबून केली हत्या\nप्रशासकीय सेवेतील निशा बांगरे यांनी संविधानाला साक्ष ठेवून केले लग्न\nमुलीला कोंबडा चावला; प्रकरण पोलीस ठाण्यात पोहचले.\nनेपाळ, भूतानला जाण्यासाठी ‘आधार’ वैध\nपोलीस छाप्यात सांगली येथे 500 व 2 हजाराच्या नकली नोटाचा धक्कादायक प्रकार उघड\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात,नववर्षांत राज्य कर्मचाऱ्यांचा जल्लोष\nबारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी, तर दहावीची एक मार्चपासून, वेळापत्रक अधिकृत संकेतस्थळावर\nकर्तव्यनिष्ठ अधिकारी तुकाराम मुंढेंच्या 12 वर्षाच्या कार्यकाळात 11 बदल्या\nव्याघ्र प्रकल्पाचे मांगिया, रोरा पुनर्वसन पेटणार ग्रामस्थांकांचे २६ जानेवारीला जिल्हा कचेरीवर आंदोलन\nपुनर्वासित ���दिवासींच्या हल्ल्यात जख्मी जवानांना बघण्यासाठी प्रा.अंजलीताई आंबेडकर रुग्णालयात दाखल\nमेळघाटातील पुनर्वसित आदिवासी व वन विभाग वाद पेटला; २० जवान व १० आदिवासी जखमी\nमध्यप्रदेश भाजप वरिष्ठ नेता व शासकीय कंत्राटदार विरुद्ध रेती चोरी प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल\nधारणी महसूल विभागात शिव जयंती निमित्त्त रक्तदान, उप विभागीय अधिकारी राहुल कार्डिले यांनी ही केले रक्तदान\nकुसूमकोट खुर्द येथे भूमिहीन अतिक्रमण धारकांच्या जमिनीवर भूस्वामींनी केले अवैध अतिक्रमण\nअमरावती भा.ज.प जिल्हा प्रमुख दिनेश सूर्यवंशी यांचा वाढदिवसा निमित्य फळे वाटप.\nखाजगी आश्रम शाळेतील भ्रष्ट मुख्याध्यापकाच्या विरोधात संस्था प्रमुखाचा उपोषणाला ७ वा दिवस, धारणी प्रकल्प कार्यालय बघ्याच्या भूमिकेत\nचुरनी तालुका,गुरे चारण्यासाठी जमीन उपलब्ध करून देण्यास कटीबद्ध – नवनीत राणा\nमेळघाटातील प्रत्येक जि.प.शाळा डिजिटल करण्याचा मानस – खा.आनंदराव अडसूळ\nबाळासाहेब ठाकरेची भूमिका नवाजुद्दिन सिद्दिकी साकारणार\nमुंबई प्रजामंच ऑनलाईन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित भव्य चित्रपट लवकरच येतोय. विशेष म्हणजे आतापर्यंत वेगवेगळया भूमिकांच्या माध्यमातून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अष्टपैलू अभिनेता...\nधारणी महसूल विभागात शिव जयंती निमित्त्त रक्तदान, उप विभागीय अधिकारी राहुल कार्डिले यांनी ही केले रक्तदान\nकुसूमकोट खुर्द येथे भूमिहीन अतिक्रमण धारकांच्या जमिनीवर भूस्वामींनी केले अवैध अतिक्रमण\nअमरावती भा.ज.प जिल्हा प्रमुख दिनेश सूर्यवंशी यांचा वाढदिवसा निमित्य फळे वाटप.\nअखिल भारतीय बलाई महासभा राष्ट्रीय व राज्यस्तरीय कार्यकारणी घोषित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://prajamanch.com/?p=3461", "date_download": "2019-02-20T12:30:28Z", "digest": "sha1:VNWLRLPHFAMKUVOCTLZBVRFIQESHVVOL", "length": 11883, "nlines": 121, "source_domain": "prajamanch.com", "title": "अमरावती लोकसभा 2019 च्या निवडणुकीसाठी भाजपतून विजय विल्हेकर लढण्यास इच्छुक, मेळघाटला भेट, – Prajamanch", "raw_content": "\nअमरावती लोकसभा 2019 च्या निवडणुकीसाठी भाजपतून विजय विल्हेकर लढण्यास इच्छुक, मेळघाटला भेट,\nअमरावती लोकसभा 2019 च्या निवडणुकीसाठी भाजपतून विजय विल्हेकर लढण्यास इच्छुक, मेळघाटला भेट,\n2019 च्या लोकसभा निवडणुकीचे वाऱ्यांना आत्तापासूनच वेग आल्याचे द��सते, त्यानुसार उमेदवारांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली असून सर्व इच्छुक उमेदवारांचा डोळा मेळघाट या दुर्गम भागाकडे असल्याने प्रत्येक इच्छुक उमेदवार मेळघाटला भेट देत आहे, काही दिवसांपूर्वी पुणे येथे राहणाऱ्या सीमा सावळे हे भारतीय जनता पार्टी च्या संभाव्य उमेदवार असल्याची चर्चा शमली नाही,सीमा सावळे यांनी काही ठिकाणी कार्यक्रम सुद्धा घेतले,असे असतांना चांदूरबाजार नगर परिषदचे विद्यमान उपाध्यक्ष विजय विल्हेकर यांनी सुद्धा अमरावती लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्याची इच्छ व्यक्त केली भाजप या पक्षातून उमेदवार असणार असल्याचे सांगितले यामुळे अमरावती भाजप राजकीय गोटात नवीन समीकरण निर्माण झाले आहे, भाजपकडे आता दोन उमेदवार झाले आहे, विजय विल्हेकर हे स्थानिक तर सीमा सावळे ह्या आयात उमेदवार आहे, सीमा सावळे यांनी बडणेरा, मेळघाट विधानसभा क्षेत्रामध्ये दौरा करून भाजपच्या संभाव्य उमेदवार असल्याचे सांगत जनतेशी संवाद साधला. अमरावती लोकसभा मतदारसंघातून सीमा सावळे भारतीय जनता पार्टीच्या संभाव्य उमेदवार एकमेव होत्या मात्र त्यांना स्पर्धक म्हणून चांदुरबाजार येथील रहिवासी असलेले विजय मारोतराव विल्हेकर हे समोर आल्याने भाजपसमोर नवा पेच निर्माण झाला आहे,\nविजय विल्हेकर यांची जमेची बाजू अमरावती लोकसभा मतदार संघाचे स्थानिक उमेदवार असून भाजपचे निष्ठावान कार्यकर्ता आहे. सध्या चांदूरबाजार नगरपरिषद मध्ये उपाध्यक्ष या पदावर विराजमान आहे, विजय विल्हेकर यांचे भाऊ रामदास मारोतराव विल्हेकर नप मध्ये सदस्य राहिले आहेत तर वहिनी आशाताई रामदास विल्हेकर यांनी चांदूरबाजार नगरपरिषद मध्ये नगराध्यक्ष पद भूषवले. मागील तीस वर्षांपासून विल्हेकर कुटुंबीय भारतीय जनता पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ता म्हणून पक्षाचे काम करत आहे, त्यामुळे 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी अमरावती मतदारसंघांमधून निवडणूक लढविण्याचे इच्छा विजय विल्हेकर यांनी व्यक्त केली,अमरावती मतदारसंघातील स्थानिक व भारतीय जनता पार्टीचे निष्ठावान कार्यकर्ता असल्याने आपल्याला तिकीट मिळेल अशी प्रबळ आशा विजय विल्हेकर यांनी व्यक्त केली,\nविजय विल्हेकर यांनी नुकतेच मेळघाटचा दौरा केला असून मेळघाटातील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ता यांच्याशी भेट घेतल्याच��� माहिती मिळते, सोबतच छोट्या छोट्या कार्यक्रमांमध्ये भेटी देऊन आपण लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे विजय विल्हेकर यांनी जनतेत मत व्यक्त केले सध्या अमरावती लोकसभा मतदारसंघ मागील दहा वर्षापासून बाहेरील उमेदवार असल्याने जनतेचे प्रश्न सुटत नसल्याची ओरड सतत होत आहे त्या अनुषंगाने आता मतदारांचा कल हा जवळपास स्थानिक उमेदवार यांच्याकडेच असल्याचे दिसून येते त्यामुळे स्थानिक उमेदवाराला या गोष्टीचा अधिक फायदा होण्याची शक्यता सध्या तरी दिसून येत आहे\nPrevious मुद्रा बँक योजनेचे काम प्रभावीपणे होणे आवश्यक -प्र. जिल्हाधिकारी मनीषा खत्री\nNext बेनोडा येथे दिंडीसह काकड़ आरतीची समाप्ती\nआ. रवी राणा राळेगण सिद्धी येथे पोहचले, अण्णांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास विदर्भात आंदोलन\nपरतवाडा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बुधवारी आयोजित निर्धार परिवर्तन यात्रेच्या जाहीर सभेला कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आव्हान\nअपघात टाळण्यासाठी सतर्कता महत्वाची – पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर\nमेळघाटातील प्रत्येक जि.प.शाळा डिजिटल करण्याचा मानस – खा.आनंदराव अडसूळ\nखासदार झाल्यावर पाषाण झालेल्या प्रशासनाला वठणीवर आणणार -नवनीत राणा\nनिवडणूक पूर्वतयारीसाठी संपर्क केंद्राची स्थापना\nधारणी महसूल विभागात शिव जयंती निमित्त्त रक्तदान, उप विभागीय अधिकारी राहुल कार्डिले यांनी ही केले रक्तदान\nकुसूमकोट खुर्द येथे भूमिहीन अतिक्रमण धारकांच्या जमिनीवर भूस्वामींनी केले अवैध अतिक्रमण\nअमरावती भा.ज.प जिल्हा प्रमुख दिनेश सूर्यवंशी यांचा वाढदिवसा निमित्य फळे वाटप.\nअखिल भारतीय बलाई महासभा राष्ट्रीय व राज्यस्तरीय कार्यकारणी घोषित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.bbc.com/marathi/media-47016221", "date_download": "2019-02-20T11:42:50Z", "digest": "sha1:AWNTQN65ZHJKEF225ILIQJBX3PMZQ25Q", "length": 6970, "nlines": 112, "source_domain": "www.bbc.com", "title": "या युवकाचे हातपाय झाडांच्या मुळांसारखे का दिसत आहेत? - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nमीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे\nया युवकाचे हातपाय झाडांच्या मुळांसारखे का दिसत आहेत\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nबांगलादेशातील अबुल या 28 वर्षांचा युवक Epidermodysplasia Verruciformis या दुर्मीळ आजाराशी झगडत आहे. या आजारामुळे त्याच्या हातांवर आणि पायांवर झाडांच्या मुळांसारखी दिसणारी चामखीळ आली आहेत.\nआजवर त्याच्यावर 25 शस्त्रक्रिया झाल्या आहेत. या आजारातून तो पूर्ण बरा होऊ शकणार नसला तरी ऑपरेशन शिवाय कोणताच पर्याय त्याच्याकडे नाही.\nब्राझीलमध्ये खाणीजवळ धरण फुटलं: किमान 9 ठार, 200 अजूनही बेपत्ता - फोटो\n'पूर्वी सरपंच होतो, दुष्काळामुळे आता शहरात सिक्युरिटी गार्ड झालो'\n'दलितांविरोधात होणाऱ्या दंगली थांबवणाऱ्यालाच माझं मत' #MyVoteCounts\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nव्हिडिओ हा आवाज असह्य होतो- पाहा व्हीडिओ\nहा आवाज असह्य होतो- पाहा व्हीडिओ\nव्हिडिओ रूडॉल्फ इंग्राम... हा चिमुकला उसेन बोल्टचा छोटा अवतार आहे\nरूडॉल्फ इंग्राम... हा चिमुकला उसेन बोल्टचा छोटा अवतार आहे\nव्हिडिओ तुम्हीच नाही, जगातले 40 टक्के अॅलर्जीमुळे हैराण आहेत\nतुम्हीच नाही, जगातले 40 टक्के अॅलर्जीमुळे हैराण आहेत\nव्हिडिओ EXCLUSIVE : शिवाजी महाराजांचा पहिला पुतळा तुम्ही पाहिलाय का\nEXCLUSIVE : शिवाजी महाराजांचा पहिला पुतळा तुम्ही पाहिलाय का\nव्हिडिओ इअरफोनवर गाणी ऐकणं आरोग्याकरता धोकादायक ठरू शकतं\nइअरफोनवर गाणी ऐकणं आरोग्याकरता धोकादायक ठरू शकतं\nव्हिडिओ प्लास्टिकची अवैधरीत्या विल्हेवाट लावणाऱ्यांना त्यांनी असं थांबवलं - व्हीडिओ\nप्लास्टिकची अवैधरीत्या विल्हेवाट लावणाऱ्यांना त्यांनी असं थांबवलं - व्हीडिओ\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2019 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%A8-15-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A4%B9/", "date_download": "2019-02-20T11:31:31Z", "digest": "sha1:P3LSNR2GAIRTGCAZQGILAAUSBJCONJHQ", "length": 9764, "nlines": 100, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "सुष्मिता सेन 15 वर्षांनी लहान बॉयफ्रेन्डसोबत | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nशत्रूला धडकी भरवणारे F-21 भारताला देण्यास अमेरिका तयार\nपतीच्या मारहाणीत पत्नीचा गर्भपात ; तू काळी आहेस, सुनेचा सासरच्यांनी केला छळ\nएकही बांधकाम कामगार कुटुंब बेघर राहणार नाही\nशहराचा पाणीपुरवठा उद्या बंद\nमुळशीत आणखी एका ‘लवासा’चा घाट\nHome breaking-news सुष्मिता सेन 15 वर्षांनी लहान बॉयफ्रेन्डसोबत\nसुष्मिता सेन 15 वर्षांनी लहान बॉयफ्रेन्डसोबत\nसध्या आपल्या रिलेशनशीपमुळे माजी मिस युनिव्हर्स आणि बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन चर्चेत आहे. ती तिच्यापेक्षा वयाने 15 वर्षांनी लहान असलेल्या रोमनसोबत नात्यात असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. शिल्पा शेट्टीच्या घरी दिवाळी निमित्त आयोजित खास पार्टीमध्ये सुष्मिता रोमनसोबत आली होती.\nएकमेकांसोबत दोघेही आनंदी असल्याचे दिसत आहे. आपल्या बिनधास्त अंदाजात सुष्मिता नेहमीच पाहायला मिळते. या दोघांचे ताज महालाजवळील फोटो काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. सुष्मिताने या फोटोला शेअर करत ‘लव्ह ऑफ माय लाईफ’, असे कॅप्शन दिले होते. तेव्हापासून तिच्या आणि रोमनच्या नात्यावर चर्चा सुरू झाली आहे.\nतिच्या आणि रोमनच्या वयातील फरक पाहता या दोघात तब्बल 15 वर्षांचा फरक आहे. सुष्मिता 42 वर्षांची आहे, तर\nरोमन हा 27 वर्षांचा आहे. पण म्हणतात ना, प्रेमात वयाचे बंधन नसते, याच उक्तीप्रमाणे या दोघांचेही नाते बहरताना दिसत आहे. प्रियांका आणि निकच्या वयामध्येही अंतर आहे. निक प्रियांकापेक्षा वयाने बराच लहान आहे. अभिषेकही ऐश्‍वर्यापेक्षा लहानच आहे. त्यामुळे हा ट्रेन्ड काही नवीन आहे, असे म्हणता येणार नाही.\nजांभळ्या लिपस्टीकमुळे उर्वशी रौतेला झाली ट्रोल\nइंडियन सुपर लीग फूटबॉल स्पर्धा: निकोलाच्या स्वयंगोलमुळे बेंगळुरूचा ब्लास्टर्सला धक्का\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाही��, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/satej-patil-criticises-dhananjay-mahadik-32976", "date_download": "2019-02-20T11:13:40Z", "digest": "sha1:JTYOQ3NPRDSIYUII2AJJ5O343ROT56TR", "length": 10309, "nlines": 129, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "satej-patil-criticises-dhananjay-mahadik | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nखंजीर खुपसणारे आता घरी येतो म्हणत्यात; सतेज पाटील यांचा महाडिकांना टोला\nखंजीर खुपसणारे आता घरी येतो म्हणत्यात; सतेज पाटील यांचा महाडिकांना टोला\nरविवार, 20 जानेवारी 2019\nगेल्या लोकसभा निवडणूकीत ज्यांनी पाठित खंजीर खुपसला, ज्यांनी कॉंग्रेस संपवि���्याचे काम केले तेच आता घरी येतो म्हणतात, पण ज्यांनी आमचा विश्‍वास घात केला आता त्यांना मदत करायची नाही, असा आमचा आणि कार्यकर्त्यांचा निर्णय झाला असल्याचे सांगत खंजीर खुपसणाऱ्याला मदत करायची का असा सवाल आमदार सतेज पाटील यांनी केला. यावर उपस्थितांनी एकमताने नकार दिला.\nकोल्हापूर : गेल्या लोकसभा निवडणूकीत ज्यांनी पाठित खंजीर खुपसला, ज्यांनी कॉंग्रेस संपविण्याचे काम केले तेच आता घरी येतो म्हणतात, पण ज्यांनी आमचा विश्‍वास घात केला आता त्यांना मदत करायची नाही, असा आमचा आणि कार्यकर्त्यांचा निर्णय झाला असल्याचे सांगत खंजीर खुपसणाऱ्याला मदत करायची का असा सवाल आमदार सतेज पाटील यांनी केला. यावर उपस्थितांनी एकमताने नकार दिला.\nकोल्हापूर शहर जिल्हा युवक कॉंग्रेसच्यावतीने आयोजित परीवर्तन अभियानाचा सांगता समारंभ जवाहरनगर येथे झाला. यावेळी ते बोलत होते.\nआमदार पाटील म्हणाले, गेल्या लोकसभा निवडणूकीत पक्षाचा दबाव होता. त्यामुळे निर्णय घेतला. निवडणूका लागल्यानंतर लोक आता घरी येतो म्हणून लागल्यात. आता म्हणतात घरी येतो. भेट घेतो. गेल्यावेळी सुध्दा असेच झाले. ज्यांनी आमचा विश्‍वास घात केला त्यांना मदत करायची नाही, हा निर्णय पक्का आहे. त्यामुळे कॉंग्रेसचा कोणत्याही कार्यकर्ता विश्‍वास घातकी लोकांना मदत करणार नाही असा टोलही खासदार धनंजय महाडिक यांचे नाव न घेता लगावला.\nश्री. पाटील म्हणाले, विधानसभा निवडणूकीची आम्हाला काहीही अडचण येणार नाही. सर्वच निश्‍चितपणे एकत्र काम करणार आहोत. यामध्ये कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, प्रकाश आवाडे, जयवंतराव आवळे असतील. या सर्व मंडळीने आपआपल्या ताकदीने कॉंग्रेस पक्षाचे आमदार निवडूण आणण्याचे काम केले जाणार आहे. मोदी लाट असतानाही 2014-15 मध्ये महानगरपालिकेत 29 नगरसेवक कॉंग्रेसचे निवडूण आले आहेत. तो वारसा पुढे घेवून जाण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. काही चुका आमच्याही असतील. पण विधानसभेला या चुका होणार नाहीत. तुम्ही लातूर, उस्मानाबादहून आमदार घेवून येणार आहोत, तसेच कोल्हापूरातुन किमान 6 आमदार घेवून आल्याशिवाय गप्प बसणार नाही. पश्‍चिम महाराष्ट्राने कॉंग्रेसला ताकद दिली आहे. आता नव्याने ही ताकद उभी राहणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. यावेळी, युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे, धीरज देशम���ख उपस्थित होते.\nपी.एन.पाटील, प्रकाश आवडे, जयवंतराव आवळेंसह आम्ही सर्व जण एकसंघपणे काम करणार आहोत. जिल्ह्यातून कॉंग्रेसचे किमान 6 आमदार घेवूनच विधानसभेत येणार आहे. प्रत्येकजण आपआपल्या मतदार संघात जीवओतून काम करणार असल्याचेही आमदार पाटील यांनी सांगितले.\nलोकसभा निवडणूक आमदार सतेज पाटील satej patil पूर कोल्हापूर खासदार महाड mahad धनंजय महाडिक नगरसेवक तूर महाराष्ट्र maharashtra\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%82%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%A4/", "date_download": "2019-02-20T11:42:06Z", "digest": "sha1:Y7F6OYHSXBKKUDGM4D5EFQTI2PGYYGEX", "length": 9956, "nlines": 100, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "सिंधूने जिंकले या वर्षातील पाचवे रौप्यपदक | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nशत्रूला धडकी भरवणारे F-21 भारताला देण्यास अमेरिका तयार\nपतीच्या मारहाणीत पत्नीचा गर्भपात ; तू काळी आहेस, सुनेचा सासरच्यांनी केला छळ\nएकही बांधकाम कामगार कुटुंब बेघर राहणार नाही\nशहराचा पाणीपुरवठा उद्या बंद\nमुळशीत आणखी एका ‘लवासा’चा घाट\nHome breaking-news सिंधूने जिंकले या वर्षातील पाचवे रौप्यपदक\nसिंधूने जिंकले या वर्षातील पाचवे रौप्यपदक\nजकार्ता: भारताची स्टार महिला बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू हिला आशियाई स्पर्धेतदेखील रौप्यपदकावर समाधान मानावे लागले आहे. सुवर्णपदकासाठीच्या सामन्यात तिला चायनीज तैपेईची खेळाडू ताई जी यिंग हिच्याकडून पराभूत २१-१३ २१- १६असे पराभूत व्हावे लागले आहे. त्यामुळे तिला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले आहे.\nपहिल्या सेटमध्ये प्रथम चायनीज तैपेईच्या खेळाडूने चार गुणांची आघाडी घेतली. त्यानंतर पिंधून पुनरागमन करत सेट ३-५ अश्या गुणसंख्येवर नेला. त्यानंतर मात्र विरोधी खेळाडूला रोखण्यात सिंधूला अपयश आले. १७- १० अशी मोठी आघाडी विरोधी खेळाडूने घेतली आणि सेटचा नि��ाल स्पष्ट करत पहिला सेट २१-१३ असा जिंकला.\nदुसऱ्या सेटमध्ये सिंधूने पराथम चांगली लढत दिले. एकावेळी दोन्ही खेळाडू ४-४ असे बरोबरीच्या गुणसंख्येवर होते. त्यानंतर ताई जी यिंग ने आपली आघाडी ९-६ अशी केली. सिंधूच्या खेळातील कमतरता शोधत तिने आपली आघाडी १८-११ अशी केली. दुसरा सेट २१-१६ असा जिंकत चायनीज तैपेईच्या खेळाडूने सुवर्ण जिंकले तर सिंधूला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.\nयावर्षी सिंधूला एकही स्पर्धेचे विजेतेपद पटकविताअलेलले नाही. इंडिया ओपन, राष्ट्रकुल स्पर्धा, थायलंड ओपन, जागतीक अजिंक्यपद स्पर्धा आणि आशियाई स्पर्धा या पाच स्पर्धेची तिने उपविजेतेपद पटकाविली आहेत.\nबंगालचे माजी कर्णधार गोपाळ बोस यांचे निधन\nप्रेमाची परिभाषा सांगणारा ‘ लव मी ’ अल्बम प्रदर्शित\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.pratilipi.com/story/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3-%E0%A4%95%E0%A4%A5%E0%A4%BE-7lrje4p1py2e", "date_download": "2019-02-20T11:35:01Z", "digest": "sha1:5UIBWX5HBEOQ567BWDT3AEMLW4X24GSB", "length": 2543, "nlines": 51, "source_domain": "mr.pratilipi.com", "title": "तुषार नातु च्या मराठी कथा मर्डर..? (पूर्ण कथा) चा सारांश « प्रतिलिपि मराठी | Tushar Natu's content Marder (purn katha ) Summary « Pratilipi Marathi", "raw_content": "\nवाचक संख्या − 23436\n\" हॅलो ..व्यसनमुक्ती आश्रम ..साहब आपल जल्दी यहाँपे आईये ..नही तो किसी का मर्डर होगा ..\" रवीने फोन जरा वेगळा आणि संशयास्पद वाटला म्हणून माझ्या हाती दिला ..तर फोन कट झाला ..आम्ही बुचकळ्यात पडलो ..फोन कर\nसामाजिक जागृती निर्माण करण्यासाठी अशा कथा खूपच प्रेरणादायी ठरतात. कृपया आपली लेखणी थांबू देऊ नका.\nह्या कथेत रहस्य काय होते\nखूप सुंदर कथा लिहिली आहे\nहि रहस्य कथा वाटत नाही. थोडी अजून इंटरेस्टिंग झाली असती.\nसोशल मीडिया वर अनुसरण करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://prajamanch.com/?p=3464", "date_download": "2019-02-20T12:31:26Z", "digest": "sha1:AEYHGEJCJUMGD2RLQPGXIDWQM7CMO7HL", "length": 8660, "nlines": 121, "source_domain": "prajamanch.com", "title": "बेनोडा येथे दिंडीसह काकड़ आरतीची समाप्ती – Prajamanch", "raw_content": "\nबेनोडा येथे दिंडीसह काकड़ आरतीची समाप्ती\nबेनोडा येथे दिंडीसह काकड़ आरतीची समाप्ती\nअमरावती, प्रजामंच सचिन अंजीकर24/11/2018\nअमरावती सारख्या वरदळीच्या शहरात बेनोडा जहांगीर या परिसरामधे आजही काकड़ आरतीची परंपरा जोपसल्या जात आहे. गेल्या अनेक वर्षापासून काकड़ आरतीची परंपरा बेनोडा येथील युवकांनी व नागरिकांनी जोपासली आहे. ग्रामीण भागामधे काकड़ आरतीला विशेष महत्व आहे, तेवढेच महत्व अमरावती येथील बेनोडा मधील नागरिकांनी महत्व दिलेले आहे.\nकार्तिक महिना हा संताच्या सनिध्यात, सहवासात जावा तसेच वारकरयांची आठवण म्हणून हा महिना दिवाळी सारख्या पावन सणाने साजरा करण्यात येतो. या मुळेच कार्तिक महिन्यात संताचे गुणगान करण्यासाठी काकड़ आरतीचे आयोजन भक्तिभावाने करण्यात येते. परिसरातील नागरिक सकाळी 5 वाजता काकड़ आरती काढण्यासाठी मंदिरात जमतात. मंदिरात आरती करून संत संगताचे गुणगान, भजन, गौळन म्हणत ग्राम प्रदक्षिणा घेतल्यानंतर अंगनात सुरेख रांगोळी काढण्यात येते.\nकाकड़ दिंडी बेनोडा, तान्त्रिक कॉलोनी, शांती नगर, यशोदा नगर 2, प्रभु कॉलोनी या मार्गे मार्गक्रमण करीत बेनोडा येथील श्री डोमनशेष महाराज यांच्या मंदिरात दिंडीचा समारोप करण्यात आला. काकड़ दिंडीचे मार्गक्रमण करीत असतांना पालखी धारकचे आणि इतर यांचे पाय धुवुन पूजन करण्यात आले. यावेळी दिगंबर कदम, मुकिन्दा जाचक, बबन कदम, हरिहर आखरे, राजेश वानखड़े, सतीश पडोळे, अनिल कदम, पद्माकर गोलाइत, अशोक सोनटक्के, संदीप कदम, आशाताई अंजीकर, मीना कदम, शर्मिला कदम, इंदिरा कदम, द्यानेश्वर कदम यांच्यासह परिसरातील असंख्य नागरिक मोठ्या संखेने सहभागी झाले होते, त्यामुळे परिसरामधे भक्तिमय वातावरण पसरलेले होते.\nPrevious अमरावती लोकसभा 2019 च्या निवडणुकीसाठी भाजपतून विजय विल्हेकर लढण्यास इच्छुक, मेळघाटला भेट,\nNext मध्यप्रदेश भाजप वरिष्ठ नेता व शासकीय कंत्राटदार विरुद्ध रेती चोरी प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल\nआ. रवी राणा राळेगण सिद्धी येथे पोहचले, अण्णांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास विदर्भात आंदोलन\nपरतवाडा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बुधवारी आयोजित निर्धार परिवर्तन यात्रेच्या जाहीर सभेला कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आव्हान\nअपघात टाळण्यासाठी सतर्कता महत्वाची – पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर\nमेळघाटातील प्रत्येक जि.प.शाळा डिजिटल करण्याचा मानस – खा.आनंदराव अडसूळ\nखासदार झाल्यावर पाषाण झालेल्या प्रशासनाला वठणीवर आणणार -नवनीत राणा\nनिवडणूक पूर्वतयारीसाठी संपर्क केंद्राची स्थापना\nधारणी महसूल विभागात शिव जयंती निमित्त्त रक्तदान, उप विभागीय अधिकारी राहुल कार्डिले यांनी ही केले रक्तदान\nकुसूमकोट खुर्द येथे भूमिहीन अतिक्रमण धारकांच्या जमिनीवर भूस्वामींनी केले अवैध अतिक्रमण\nअमरावती भा.ज.प जिल्हा प्रमुख दिनेश सूर्यवंशी यांचा वाढदिवसा निमित्य फळे वाटप.\nअखिल भारतीय बलाई महासभा राष्ट्रीय व राज्यस्तरीय कार्यकारणी घोषित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z150130201546/view?switch=desktop", "date_download": "2019-02-20T11:56:27Z", "digest": "sha1:645OBBRAN72STO2APCV655LFZ2SBLDFR", "length": 6167, "nlines": 107, "source_domain": "www.transliteral.org", "title": "करुणा - अभंग ३१ ते ३३", "raw_content": "\nजीवनात वयाच्या कोणत्या वर्षी कोणती शांती करावी\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|करुणा|\nअभंग १ ते ४\nअभंग ५ ते ८\nअभंग ९ ते १२\nअभंग १३ ते १५\nअभंग १६ ते १८\nअभंग १९ ते २१\nअभंग २२ ते २४\nअभंग २५ ते २७\nअभंग २८ ते ३०\nअभंग ३१ ते ३३\nअभंग ३४ ते ३६\nकरुणा - अभंग ३१ ते ३३\nसंत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.\nअभंग ३१ ते ३३\n रामा देवाचिया देवा ॥१॥\nसर्व देव बंदीं पडिले रामा तुम्ही सोडविले ॥२॥\n सोडविली सीता सती ॥३॥\nदेवा तुमची ऐसी ख्याती रुद्रादिक ते वर्णिती ॥४॥\n आतां तारीं हो पावना ॥१॥\n त्याची दिव्य केली काया ॥२॥\nशरण प्रल्हाद तो आला \nजनी म्हणे देवा शरण व्हावे भल्याने जाणोन ॥४॥\nऐक बापा माझ्या पंढरीच्या राया कीर्तना आल्यें या आर्तभूतां ॥१॥\nमाझ्या दुणेदारा पुरवीं त्याची आस न करीं निरास आर्तभूतां ॥२॥\nत्रैलोक्याच्या राया सख्या उमरावा अभय तो द्यावा कर तयां ॥३॥\nजैसा चंद्रश्रवा सूर्य उच्चैश्रवा अढळ पद ध्रुवा दिधलेंसे ॥४॥\nउपमन्यु बाळका क्षीराचा सागरू ऐसा तूं दातारू काय वानूं ॥५॥\nम्हणे दासी जनी आलें या कीर्तनीं तया कंटाळुनी पिंटू नका ॥६॥\nउशी अने० पहा . खाशा वैर्‍यावाणी पाठि लागते आणखी उषा उसोशा - सला ८५ .\nउष : काल ; प्रभात ; पहांट . उघडि नयन रम्य उषा , हंसत हंसत आली - रेंदाळकर . [ सं . ]\nदेवाचे तीर्थ ग्रहण करण्यासंबंधी शास्त्रीय संकेत कोणते\nशिवचरित्र - लेख १७\nशिवचरित्र - लेख १६\nशिवचरित्र - लेख १५\nशिवचरित्र - लेख १४\nशिवचरित्र - लेख १३\nशिवचरित्र - लेख १२\nशिवचरित्र - लेख ११\nशिवचरित्र - लेख १०\nशिवचरित्र - लेख ९\nशिवचरित्र - लेख ८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida-cricket/royal-challengers-bangalore-second-win-40741", "date_download": "2019-02-20T12:13:38Z", "digest": "sha1:W5VHLL2QONZDG3NVBDCC63HFOQQGQY2T", "length": 13791, "nlines": 215, "source_domain": "www.esakal.com", "title": "Royal Challengers Bangalore second win बंगळूरचा दुसरा विजय | eSakal", "raw_content": "\nबुधवार, फेब्रुवारी 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर बुधवार, फेब्रुवारी 20, 2019\nबुधवार, 19 एप्रिल 2017\nराजकोट - ख्रिस गेल नावाचे तुफान धडकल्यावर रॉयल चॅलेंजर्स संघाला यंदाच्या आयपीएल मोसमात सहाव्या सामन्यानंतर दुसऱ्या विजयाची नोंद करणे शक्‍य झाले. बंगळूरने मंगळवारी झालेल्या सामन्यात गुजरात लायन्सचा 21 धावांनी पराभव केला.\nबंगळूरने प्रथम फलंदाजी करताना 2 बाद 213 धावांची मोठी मजल मारली. त्यानंतर ब्रेंडन मॅकलमचा झंझावत थंडावल्यावर गुजरातचा डाव 7 बाद 192 असा मर्यादित राहिला.\nराजकोट - ख्रिस गेल नावाचे तुफान धडकल्यावर रॉयल चॅलेंजर्स संघाला यंदाच्या आयपीएल मोसमात सहाव्या सामन्यानं��र दुसऱ्या विजयाची नोंद करणे शक्‍य झाले. बंगळूरने मंगळवारी झालेल्या सामन्यात गुजरात लायन्सचा 21 धावांनी पराभव केला.\nबंगळूरने प्रथम फलंदाजी करताना 2 बाद 213 धावांची मोठी मजल मारली. त्यानंतर ब्रेंडन मॅकलमचा झंझावत थंडावल्यावर गुजरातचा डाव 7 बाद 192 असा मर्यादित राहिला.\nप्रथम फलंदाजी करताना ख्रिस गेल आणि कर्णधार विराट कोहलीच्या झंझावाताने बंगळूरच्या डावाचा पाया भक्कम झाला. गेलची तुफानी फटकेबाजी आणि कोहलीची संयमी साथ यामुळे बंगळूरचे आव्हान उभे राहिले. दोघे बाद झाल्यावर ट्राव्हिस हेड आणि केदार जाधव यांनी देखील धावांचा वेग कायम राखल्याने बंगळूरचे आव्हान अधिक भक्कम झाले. आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातसाठी मॅकलमने आकर्षक फटकेबाजी केली. मात्र, त्याला समोरून साथ मिळाली नाही. इशान किशनने शेवटी 16 चेंडूंत 39 धावांचा तडाखा दिला. पण, तोवर सामना त्यांच्या हातून निसटला होता.\nरॉयल चॅलेंजर्स बंगळूर 20 षटकांत 2 बाद 213 (ख्रिस गेल 77 -38 चेंडू, 5 चौकार, 7 षटकार, विराट कोहली 64 -50 चेंडू, 7 चौकार, 1 षटकार, ट्राव्हिस हेड नाबाद 30, केदार जाधव नाबाद 38) वि.वि. गुजरात 7 बाद 193 (ब्रेंडन मॅकलम 72 -44 चेंडू, 2 चौकार, 7 षटकार, सुरेश रैना 23, युजवेंद्र चहल 3-31)\nदक्षिण मुंबई भाजपला, तर ईशान्य मुंबई शिवसेनेला\nमुंबई - जैन, मारवाडी आणि गुजराती समाजाची वस्ती असलेला दक्षिण मुंबई मतदारसंघ भाजपने लढवावा, तर ईशान्य मुंबईतले वाद लक्षात घेता तो शिवसेनेने आपल्याकडे...\nठेकेदारीच्या पैशातूनच आमदारांच्या भावाकडून जनतेला अगरबत्ती, खडीसाखर वाटप\nमालवण - ः गेल्या साडेचार वर्षांत या मतदारसंघाचा विकास खुंटला आहे. जिल्ह्यातील विविध रस्त्यांच्या कामांचा ठेका आमदारांचाच भाऊ घेत असून,...\nभानुशाली खूनप्रकरणी दोघांना अटक\nपुणे - गुजरातमधील माजी आमदार व भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंती भानुशाली खूनप्रकरणी गुजरात पोलिसांनी येरवडा परिसरातील दोन ‘शार्पशूटर्स’ना अटक केली....\nIPL 2019 : पहिल्या दोन आठवड्यासाठी 'असे' असेल वेळापत्रक\nनवी दिल्ली- इंडियन प्रिमियर लिगचे पहिल्या दोन आठवड्यासाठीचे वेळापत्रक जाहीर झाले असून विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी सलामीलाच भिडणार आहेत. पहिल्या...\n\"नेमाडेंच्यासह काही लेखकांच्या ताब्यात पुरस्कार देणाऱ्या संस्था \"\nइस्लामपूर - पुरस्कार संस्कृती संशयास्पद असल्याची टीका करत कवी व समीक���षक मंगेश नारायणराव काळे यांनी आज येथे ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त लेखक भालचंद्र...\nबंगळूरमध्ये दोन सूर्यकिरण विमानांची हवेत धडक\nबंगळूरः हवाई दलाने आज (मंगळवार) एअर शोचे आयोजन केले होते. यावेळी प्रात्यक्षिक सादर करत असताना दोन सूर्यकिरण विमाने हवेत एकमेकांना धडकली. वैमानिकांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/808", "date_download": "2019-02-20T12:08:34Z", "digest": "sha1:THWGCLHHEL5WK3CRZNT3734N5UZSDZDI", "length": 22612, "nlines": 149, "source_domain": "mr.upakram.org", "title": "दिवाळी अंक | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nसर्वात आधी, सर्व उपक्रमी मित्रमैत्रिणींना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा\nमित्रहो, दिवाळीची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहोत. फटाके, फराळ, नवे कपडे, पैपाहुण्यांच्या गाठीभेटी, मित्रमंडळींबरोबर मजामस्ती अशी कितीतरी आकर्षणे आपल्याला दिवाळीची वाट पाहायला लावतात. पण दिवाळीच्या फराळाइतकाच चविष्ट प्रकार म्हणजे दिवाळी अंक खरे की नाही दिवाळीच्या आधीपासून दुकानात हजेरी लावणारे, वेगवेगळ्या विषयांना, वाचकांना, वयोगटांना वाहिलेले असे अनेक अंक आपले लक्ष वेधत असतात. फराळाचे साहित्य, कपडे, आकाशकंदिल, दिवे या दिवाळीच्या यादीत \"दिवाळी अंक\" हमखास असतातच. \"दिवाळी अंक\" आता मराठी संस्कृतीचा भाग झाल्यासारखा आहे. तर चर्चेचा विषय असा की आपले आवडते, आवडलेले दिवाळी अंक कोणते दिवाळी अंकातून आपली अपेक्षा, मनोरंजन, साहित्यिक माहिती, वर्षभविष्य ( दिवाळी अंकातून आपली अपेक्षा, मनोरंजन, साहित्यिक माहिती, वर्षभविष्य (), इ. इ. काय असते), इ. इ. काय असते याशिवाय दिवाळी अंकांशी संबधित काहीही\nपुन्हा एकदा दिवाळीच्या शुभेच्छा ही दिवाळी आनंदाची आणि समृद्धीची जावो\nप्रा.डॉ.दिलीप बिरुटे [02 Nov 2007 रोजी 05:55 वा.]\nनवीन दिवाळी अंक अजून घेतले न���ही. ग्रंथालयात एकदा सर्व दिवाळी अंक आले आणि व्ही आय पी लोकांचे वाचून झाले की, आम्ही फुकटे वाचक मग त्याच्यावर तुटून पडतो :) तो पर्यंत जानेवारी चा महिना उजाडलेला असतो \nआवाज लय आवडतो हं आपल्याला, तितकाच आपण विकत घेतो. अजून घेतला नाही, पण वाचल्यावर इथं लिहून काढीन \n>> ग्रंथालयात एकदा सर्व दिवाळी अंक आले आणि व्ही आय पी लोकांचे वाचून झाले की, आम्ही फुकटे वाचक मग त्याच्यावर तुटून पडतो \nवा गुरुजी आयडिया झकास आहे :) अहो पण नवीन अंक घेतले नाहीत तरी जुन्या, पूर्वी वाचलेल्या अंकांबद्दल, त्यातल्या आवडलेल्या लेखांबद्दल काही लिहा. तुमचे विद्यार्थी (म्हणजे आम्ही हे काय वेगळे सांगायला हवे) वाचायला उत्सुक आहेत.\n\"जनू बांडे\" हे सर्वप्रथम आवाजमधेच वाचले बर का\nआवाजची ती दोन पानभरची व्यंगचित्रे पहील्यापानावर विशिष्ट जागी खिडकी, सुचक व्यंगचित्रे .... :-)\nबाकी जी, चंदेरी, चंद्रलेखा, षटकार, लोकप्रभा, आणी ते वैद्यकिय कुठले हो\nस्वाती दिनेश [02 Nov 2007 रोजी 07:20 वा.]\nसहजराव,अहो तो अंक शतायुषी\nआणि किस्रीमचा अंक पण छान असायचा..लोकसत्ता,म.टा. .ही आवडायचे.\nज्योतिषवाला धनुर्धारी..त्यावर पण सगळ्यांच्या उड्या असायच्या लायब्ररीत..\nप्रकाश घाटपांडे [02 Nov 2007 रोजी 09:20 वा.]\nयावेळी शतायुषीच्या दिवाळी अंकाच्या प्रकाशन कार्यक्रमाला मी टिस्मा त गेलो होतो. भरघोस प्रतिसाद मिळाला.\nकित्येक वर्षांनंतर शि.द. फडणीसांचं चित्र पाहायला मिळालं. धन्यवाद.\nहे चित्र शि. द. फडणीसांचे की श्याम फडणीसांचे मला श्याम फडणीसच माहित आहेत आणि त्यांचे व्यंगचित्रही असेच दिसते. शि. द. त्यांचे वडिल का मला श्याम फडणीसच माहित आहेत आणि त्यांचे व्यंगचित्रही असेच दिसते. शि. द. त्यांचे वडिल का\nफडणीसांच्या व्यंगचित्रांवर चित्रात्मक लेख कोणाला टाकता आला तर बहार येईल. मलाही त्यांची चित्रे खूप आवडतात.\nशि.द. फडणीस बरोबर आहे. मला श्याम फडणीस माहीत नाहीत पण शि.द. आपल्या गणिताच्या पुस्तकातील चित्रे काढायचे त्यामुळे त्यांचं वळण नीट लक्षात आहे. :-)\nतुम्हाला श्याम जोशी म्हणायचं आहे का श्याम जोशी पु.लं च्या पुस्तकात व्यंगचित्रे काढायचे (अपुर्वाइ, पुर्वरंग वगैरे)\nश्याम जोशी आता हयात नाही\nश्याम जोशी आता हयात नाही त्यामुळे शि. द. फडणिसच असणार. ही त्यांचीच स्टाईल आहे\nतुम्हाला श्याम जोशी म्हणायचं आहे का श्याम जोशी पु.लं च्या पुस्तकात व्यं���चित्रे काढायचे (अपुर्वाइ, पुर्वरंग वगैरे)\n माझा काहीतरी भलताच गोंधळ झाला. ;-) श्याम जोशीच योग्य. मला एकदम श्याम फडणीस वाटून गेलं. सुधारणेबद्दल धन्यवाद\nअपूर्वाईतील चित्रे शि.द. फडणिसांचीच होती असे मला आठवतंय. ती चित्रे मला अजूनही डोळ्यासमोर दिसताहेत. पूर्वरंगबद्दल खात्री नाही.\nश्याम् जोशी म्हणजे पूर्वी मटात येणार्‍या 'कांदे पोहे'वाले न आणि चिंटूवालेही तेच न\nतुम्ही नक्की आहत का.. कारण मला अपुर्वाइतल्या त्या मॉजिनिजच्या गोष्टीच्या वेळची तो मक्ख वेटर् आणि सांडलेला चहा आणि त्या चित्रापुढे असणारी झोकात असलेली 'श्या' ही श्याम जोशींची स्वाक्षरी आठवते आहे. बहुतेक कोट्याधीश पु.ल. सोडल्यास बर्‍यच पुस्तकात मी श्याम जोशींचीच चित्रे पाहिल्या सारखी वाटताहेत पण तरी हे सगळं स्मरणशक्तीवर आहे.. त्यापेक्षा कोणाकडे प्रत असल्यास खात्री करेल काय.. कारण मला अपुर्वाइतल्या त्या मॉजिनिजच्या गोष्टीच्या वेळची तो मक्ख वेटर् आणि सांडलेला चहा आणि त्या चित्रापुढे असणारी झोकात असलेली 'श्या' ही श्याम जोशींची स्वाक्षरी आठवते आहे. बहुतेक कोट्याधीश पु.ल. सोडल्यास बर्‍यच पुस्तकात मी श्याम जोशींचीच चित्रे पाहिल्या सारखी वाटताहेत पण तरी हे सगळं स्मरणशक्तीवर आहे.. त्यापेक्षा कोणाकडे प्रत असल्यास खात्री करेल काय (माझी प्रत भारतात आहे :( )\nता.क. माझ्यापकडे जेव्हा श्रीविद्या प्रकाशन पु.लं.च्या पुस्तकांचं प्रकाशन करित असे तेव्हाचं पुस्तक आहे मौजचं नाही\nआणि चिंटुवाले चारुहास पंडित आणि कोणीतरी (दुसर्‍या चित्रकाराचं नाव विसरलो).. पण श्याम जोशींच चिंटु नक्कीच नाही.\nचिंटू चारुहास पंडित आणि प्रभाकर वाडेकर यांचा\n~~ 'तो ' सवडीत 'हे' वाचतो\nकारण मला अपुर्वाइतल्या त्या मॉजिनिजच्या गोष्टीच्या वेळची तो मक्ख वेटर् आणि सांडलेला चहा आणि त्या चित्रापुढे असणारी झोकात असलेली 'श्या' ही श्याम जोशींची स्वाक्षरी आठवते आहे.\nमला 'नुसतीच दाढी, आत ऋषीच नाही' यासाठीचं शिदंचं चित्र आठवतेय. (म्हणजे इंग्लंडला जायचे म्हणून सगळा साहेबी पोशाख पण आत माणूसच नाही असे. )\nमी उद्या तुम्हाला खात्रीशीर सांगू शकेन. चिंटूच्या बाबतीत मात्र माझा घोटाळा झाला. क्षमस्व.\nअवांतर : पुलंच्या काही पुस्तकांमधील चित्रे वसंत सरवटे यांची आहेत.\nअपूर्वाई समोर ठेवूनच हे लिहीत आहे. अपूर्वाईतील सर्व चित्रे शि.द. फडणिस���ंचीच आहेत. मुखपृष्ठ मात्र दीनानाथ दलालांचे आहे. अपूर्वाई किर्लोस्करमध्ये येत होती तेव्हा त्यातील चित्रे फडणिसांची होती. पुस्तक काढताना इतर काही मुद्दे आले असावेत आणि असे झाले असावे.\nधन्यवाद..उगाच (नसलेल्या) स्मरणशक्तिवर विसंबुन राहु नये :) का कोण जाणे मला ती चित्रे श्याम जोशींची वाटत होती.. असो.. चुक सुधारल्याबद्दल धन्यवाद\nपूर्वरंगमधली चित्रे फडणीसांचीच आहेत. पहिल्या आवृत्तीपासून. कारण त्या आवृत्तीच्या प्रस्तावनेत पु. लं. म्हणतात की - फडणीसांची चित्रे आणि दरमहा किर्लोस्करातून येणारे माझे लेख यांचे असे काही गणित जमले आहे की, दुसर्‍याच एका मासिकात त्यांची चित्रे पाहून माझे आणखी एखादे प्रवासवर्णन सुरू झाले की काय अशी कोणीतरी धास्ती घेतल्याचे कळले :)\nपु. लं. म्हणतात की - फडणीसांची चित्रे आणि दरमहा किर्लोस्करातून येणारे माझे लेख यांचे असे काही गणित जमले आहे की, दुसर्‍याच एका मासिकात त्यांची चित्रे पाहून माझे आणखी एखादे प्रवासवर्णन सुरू झाले की काय अशी कोणीतरी धास्ती घेतल्याचे कळले :)\nहो.हो. हे वाचल्याचे मलाही आठवतेय. पण अपूर्वाईतील चित्रे पण फडणिसांचीच आहेत असा आपण निर्वाळा देऊ शकता का तसे केलेत तर फार बरे होईल तसे केलेत तर फार बरे होईल म्हणजे मला पुस्तकाची शोधाशोध करायला नको.\nआणखी एखादे प्रवासवर्णन वरून तसे वाटते आहे खरे. माझी तर जवळजवळ खात्रीच आहे. तरीही....\nसंदर्भासाठी माझ्याकडे अपूर्वाई नाही, त्यामुळे छातीठोकपणे सांगू शकत नाही :(. पण गुंड्याला कडेवर घेऊन आगगाडी दाखवणारी इंग्लिश आई, पॅरिसमध्ये दूध हवे म्हणून रेखाटलेली गोमाता, आयफेल टॉवर आणि त्याच्या बाजूला हात उंचावलेल्या माणसाचे चित्र, झिरमिळ्या असलेले काडेचिरायती चेहर्‍याचे देशी विद्वान,ऑक्सफर्डचे विद्यार्थी आगगाडीतून युद्धाला निघाल्यावर त्यांना निरोप देणार्‍या त्यांच्या प्रेयसीचा रुमाल -- इ. चित्रे आठवतात. त्यांच्यातील रेघेचे वळण टिपिकल फडणीशी आहे, यात काही शंका नाही.\nप्रकाश घाटपांडे [04 Nov 2007 रोजी 03:40 वा.]\nशतायुषी च्या अंकात यावेळी चित्रे भरपुर आहेत आणी ती शि.द. फडणिसांची आहेत.\nआम्हाला येथे भेट द्या.\nभारतात असताना बरेच दिवाळी अंक आवडायचे. त्यातल्या त्यात आठवणारी नावे म्हणजे चंदेरी, किस्त्रिम, षटकार, लोकप्रभा वगैरे. आता इथे आल्यावर दिवाळीही नाही आणि दिवाळी अंकही न���ही. असो.\nइसकाळमधली बातमी-परदेशात दिवाळी अंक उपलब्ध\nअहो राजेंद्रराव, ही ईसकाळमधली बातमी वाचली नाही का\nसंकेतस्थळावर मिळवा दिवाळी अंक\nमी कालच ८ दिवाळी अंकांची मागणी नोंदवली. ६ पेक्षा जास्त नोंदवले तर ३०% सवलत् आहे आणि जगभर कुठेही टपालखर्चही चकटफू आहे. अजून काय पाहिजे. मी पहिल्यांदाच मागावले आहेत त्यामुळे अनुभव नाही पण एकदम Professional सुविधावाटली. माझ्या एका स्वित्झर्लंडमधल्या मित्राने गेल्या वर्षी मागवले होते आणि तो खूप खूष आहे. म्हटले आपण पण मागवून् पाहू. फक्त अंक दिवाळीनंतर पोहोचणार आहेत पण त्याला नाईलाज आहे.\nमाहिती दिल्याबद्दल धन्यवाद. आता दिवाळीनंतर का होइना दिवाळीअंक वाचायला मिळतील.\nआवडते दिवाळी अंक म्हणजे मोठीच यादी आहे - पण त्यातला एकच एक आवडतो असे नाही.\nमौज, अबकडई, अक्षर, ललित, दिपावली, माहेर हे अंक घरी घेतले जायचे. ते वेगवेगळ्या कारणांसाठी आवडतात, मौजचा दिवाळीअंक घरी आला नाही अशी (कळायला लागल्यापासून) एकही दिवाळी आठवत नाही. किस्त्रीमही, आणि इतर अंकही आवडतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://prajamanch.com/?p=3467", "date_download": "2019-02-20T12:32:21Z", "digest": "sha1:33FCGJZ2U3V3TQF62EXBTD4XGGWC35ZN", "length": 11286, "nlines": 123, "source_domain": "prajamanch.com", "title": "सातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात,नववर्षांत राज्य कर्मचाऱ्यांचा जल्लोष – Prajamanch", "raw_content": "\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात,नववर्षांत राज्य कर्मचाऱ्यांचा जल्लोष\nसातव्या वेतन आयोगाचा अहवाल याच महिन्यात,नववर्षांत राज्य कर्मचाऱ्यांचा जल्लोष\nसातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींचा अभ्यास करणाऱ्या समितीचा अहवाल या आठवडय़ात किंवा उशिरातउशिरा महिनाअखेपर्यंत राज्य सरकारला सादर केला जाणार आहे. त्यामुळे जानेवारी २०१९पासून राज्य कर्मचाऱ्यांना वेतनवाढ मिळेल, अशी माहिती वित्त विभागातील उच्चपदस्थ सूत्राने दिली.\nमराठा आरक्षणासंबंधीचा अहवाल सादर झाल्यानंतर सातव्या वेतन आयोगासंबंधीचा अहवालाकडे १७ लाख अधिकारी-कर्मचारी आणि साडे सहा लाख निवृत्त कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.\nकेंद्रीय कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २०१६पासून सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला. त्याच तारखेपासून राज्यातही आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, यासाठी कर्मचारी आणि अधिकारी संघटनांनी आंदोलन केले. त्याची दखल घेऊन राज्य सरकारने आयोगाच्या शिफारशी कशा प्रकारे लागू कराव्यात, याचा अभ्यास करण्यासाठी गृह विभागाचे माजी अप्पर मुख्य सचिव के. पी. बक्षी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली. या समितीने लवकर अहवाल सादर करावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली होती.\nवित्त विभागातून मिळालेल्या माहितीनुसार अहवालाचे काम जवळपास पूर्ण झाले असून, या आठवडय़ात किंवा उशिरातउशिरा महिनाअखेरपर्यंत अहवाल सादर होईल. त्यावर काम करायला एक महिना पुरेसा आहे. त्यानंतर १ जानेवारीपासून कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना आयोगाप्रमाणे वेतनवाढ देण्याची तयारी करण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.\nराज्यात सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी अर्थसंकल्पात १० हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. परंतु जानेवारीपासून सुधारीत वेतन द्यायचे असल्याने आर्थिक वर्ष संपायला फक्त तीनच महिने राहतात. त्यानुसार या तीन महिन्यांचा चार हजार कोटी रुपयांचा बोजा पडेल. त्याची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.\nवेतनवाढीबरोबरच जानेवारी २०१६ ते डिसेंबर २०१८ या तीन वर्षांची थकबाकी द्यावी लागणार आहे. सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या भविष्य निर्वाह निधीत ही रक्कम जमा करण्याचा पर्याय आहे, परंतु निवृत्त कर्मचाऱ्यांना मात्र रोखीनेच थकबाकी द्यावी लागणार आहे. थकबाकी कशी द्यायची याबाबतचा निर्णय शासन घेईल, असे सांगण्यात आले.\nराज्यातील निवृत्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना रोखीने एकरकमी थकबाकी मिळावी, अशी मागणी राजपित्रत अधिकारी महासंघाचे नेते ग. दि. कुलथे यांनी केली आहे. राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता, सेवेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हिप्त्याने थकबाकी दिली किंवा ती त्यांच्या भविष्य निर्वाहनिधीत जमा केली, तरी महासंघाची सहकार्य करील, असेही कुलथे यांनी सांगितले.\nPrevious बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी, तर दहावीची एक मार्चपासून, वेळापत्रक अधिकृत संकेतस्थळावर\nNext पोलीस छाप्यात सांगली येथे 500 व 2 हजाराच्या नकली नोटाचा धक्कादायक प्रकार उघड\nपोलीस छाप्यात सांगली येथे 500 व 2 हजाराच्या नकली नोटाचा धक्कादायक प्रकार उघड\nबारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी, तर दहावीची एक मार्चपासून, वेळापत्रक अधिकृत संकेतस्थळावर\nकर्तव्यनिष्ठ अधि���ारी तुकाराम मुंढेंच्या 12 वर्षाच्या कार्यकाळात 11 बदल्या\nदमणगंगा, तापी नदीचे पाणी नदीजोड प्रकल्पाव्दारे खान्देश-मराठवाड्याकडे वळवणार\n‘मैत्रय समूह’ आर्थिक फसवणूक प्रकरणात ३० गुन्हे दाखल, ठेवीदारांनी ठेवीच्या मागणीसाठी अर्ज करण्याचे आव्हान\nराज्यात पुढचे दोन आठवडे पावसाची दडी\nधारणी महसूल विभागात शिव जयंती निमित्त्त रक्तदान, उप विभागीय अधिकारी राहुल कार्डिले यांनी ही केले रक्तदान\nकुसूमकोट खुर्द येथे भूमिहीन अतिक्रमण धारकांच्या जमिनीवर भूस्वामींनी केले अवैध अतिक्रमण\nअमरावती भा.ज.प जिल्हा प्रमुख दिनेश सूर्यवंशी यांचा वाढदिवसा निमित्य फळे वाटप.\nअखिल भारतीय बलाई महासभा राष्ट्रीय व राज्यस्तरीय कार्यकारणी घोषित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://prajamanch.com/?page_id=9", "date_download": "2019-02-20T11:39:00Z", "digest": "sha1:KOPLWI4SFOTIIPWQSAM73E6IHQ5YCWD2", "length": 13166, "nlines": 201, "source_domain": "prajamanch.com", "title": "Blog – Prajamanch", "raw_content": "\nधारणी महसूल विभागात शिव जयंती निमित्त्त रक्तदान, उप विभागीय अधिकारी राहुल कार्डिले यांनी ही केले रक्तदान कुसूमकोट खुर्द येथे भूमिहीन अतिक्रमण धारकांच्या जमिनीवर भूस्वामींनी केले अवैध अतिक्रमण अखिल भारतीय बलाई महासभा राष्ट्रीय व राज्यस्तरीय कार्यकारणी घोषित\nधारणी महसूल विभागात शिव जयंती निमित्त्त रक्तदान, उप विभागीय अधिकारी राहुल कार्डिले यांनी ही केले रक्तदान\nकुसूमकोट खुर्द येथे भूमिहीन अतिक्रमण धारकांच्या जमिनीवर भूस्वामींनी केले अवैध अतिक्रमण\nअखिल भारतीय बलाई महासभा राष्ट्रीय व राज्यस्तरीय कार्यकारणी घोषित\nउतावली येथील महात्मा गांधी दवाखान्यात हजारो रुग्णांचे मोफत शत्रक्रिया\nमेहरीआम ग्राम पंचायतच्या ग्राम सभेत भ्रष्ट रोजगार सेवकासह कुटुंबियांचा राडा\nखरेदी -विक्री संस्थेचे अध्यक्षा सह ७ संचालकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल; २५जून पर्यंत पोलीस कोठडी\nदौंडमध्ये गोळीबार तिघांचा मृत्यू\nअर्धवट जळालेल्या अवस्थेत अज्ञात महिलेचे मुतदेह सापडले.\nअखिल भारतीय बलाई महासभा राष्ट्रीय व राज्यस्तरीय कार्यकारणी घोषित\nमुलीचे कनिष्ठ जातीच्या मुलासोबत प्रेमसंबंध,असल्याने वडिलांनी गळा दाबून केली हत्या\nप्रशासकीय सेवेतील निशा बांगरे यांनी संविधानाला साक्ष ठेवून केले लग्न\nमुलीला कोंबडा चावला; प्रकरण पोलीस ठाण्यात पोह��ले.\nनेपाळ, भूतानला जाण्यासाठी ‘आधार’ वैध\nधारणी महसूल विभागात शिव जयंती निमित्त्त रक्तदान, उप विभागीय अधिकारी राहुल कार्डिले यांनी ही केले रक्तदान\nधारणी प्रजामंच, 20/2/2019 धारणी महसूल विभाग राजस्व कर्मचारी संघटना व महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क\nकु गौरी मांनु जमुनकर या विद्यार्थिनीच्या १७/२ राेजी सकाळी ४ ते ५च्या दरम्यान शासकिय रुग्णालय,अमरावती\nकुसूमकोट खुर्द येथे भूमिहीन अतिक्रमण धारकांच्या जमिनीवर भूस्वामींनी केले अवैध अतिक्रमण\nधारणी प्रजामंच,16/2/2019 एकीकडे देशातील शहीद जवानांचा दुःखात बुडाले असतांना मात्र धारणी वरून अवघ्या चार किलोमीटर\nअमरावती भा.ज.प जिल्हा प्रमुख दिनेश सूर्यवंशी यांचा वाढदिवसा निमित्य फळे वाटप.\nधारणी प्रजामंच १६/२/२०११९ .अमरावती भा.ज.प जिल्हा प्रमुख दिनेश सूर्यवंशी यांच्या वाढदिवसानिमित्य मेळघाटातील अतिदुगम भागात असलेल्या\nअखिल भारतीय बलाई महासभा राष्ट्रीय व राज्यस्तरीय कार्यकारणी घोषित\nचार राज्यस्तरीय समाज संघटनांचे महासभेत विलनीकरण उदयपूर प्रजामंच,12/2/2019 देशस्तरावरील अखिल भारतीय बलाई महासभाची विशेष सभा\nखाजगी आश्रम शाळेतील भ्रष्ट मुख्याध्यापकाच्या विरोधात संस्था प्रमुखाचा उपोषणाला ७ वा दिवस, धारणी प्रकल्प कार्यालय बघ्याच्या भूमिकेत\nधारणी प्रजामंच,6/2/2019 मोर्शी तालुक्यातील राजुरा एज्युकेशन सोसायटी व्दारा संचालित जय भोले आदिवासी खाजगी आश्रम शाळा\nआ. रवी राणा राळेगण सिद्धी येथे पोहचले, अण्णांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास विदर्भात आंदोलन\nअमरावती प्रजामंच 5/2/2019 जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे मागील ७ दिवसापासून आपल्या विविध मागण्यासह लोकायुक्तची नियुक्ती\nपरतवाडा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बुधवारी आयोजित निर्धार परिवर्तन यात्रेच्या जाहीर सभेला कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आव्हान\nपरतवाडा,प्रजामंच,5/2/2019 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्यात सुरु असलेल्या निर्धार परिवर्तन यात्रेची जाहीर सभा ६ फेब्रुवारी २०१९\nमुलीचे कनिष्ठ जातीच्या मुलासोबत प्रेमसंबंध,असल्याने वडिलांनी गळा दाबून केली हत्या\nआरोपी पोलिसांच्या ताब्यात हैद्राबाद प्रजामंच,5/2/2019 वर्गातील मित्रासोबत प्रेमसंबंध असल्याने वडिलांनीच आपल्या मुलीची हत्या केल्याची घटना\nअपघात टाळण्यासाठी सतर्कता महत��वाची – पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर\nअमरावती,प्रजामंच,5/2/2019 अपघातामुळे केवळ व्यक्तीची नव्हे, तर संपूर्ण कुटुंबाची वाताहत होते. त्यामुळे वाहन चालविताना व्यक्तीने सजग\nधारणी महसूल विभागात शिव जयंती निमित्त्त रक्तदान, उप विभागीय अधिकारी राहुल कार्डिले यांनी ही केले रक्तदान\nकुसूमकोट खुर्द येथे भूमिहीन अतिक्रमण धारकांच्या जमिनीवर भूस्वामींनी केले अवैध अतिक्रमण\nअमरावती भा.ज.प जिल्हा प्रमुख दिनेश सूर्यवंशी यांचा वाढदिवसा निमित्य फळे वाटप.\nअखिल भारतीय बलाई महासभा राष्ट्रीय व राज्यस्तरीय कार्यकारणी घोषित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://mr.pratilipi.com/read?id=6524437071921152&ret=%2F%3Fredirect%3DcatchAll", "date_download": "2019-02-20T11:49:57Z", "digest": "sha1:II3OJYCZYYZWE4WJDQKPGOBH4KAU77UC", "length": 29189, "nlines": 23, "source_domain": "mr.pratilipi.com", "title": "वाचा हेमंत कोठीकर च्या मराठी कथा एकटी प्रतिलिपि वर « प्रतिलिपि मराठी | Read Hemant Kothikar's Marathi content Ekati on Pratilipi « Pratilipi Marathi", "raw_content": "\nपरवा सकाळपासून मी डॉक्टर कडे गेलेच नाही बघा त्यामुळे किती शांत वाटतंय म्हणून सांगू त्यामुळे किती शांत वाटतंय म्हणून सांगू अगदी निश्चिन्त आणि निवांत अगदी निश्चिन्त आणि निवांत कसलाही त्रास नाही, गडबड नाही आणि आवाज नाही कसलाही त्रास नाही, गडबड नाही आणि आवाज नाही किती बरं वाटतंय आता किती बरं वाटतंय आता सध्याच्या माझ्या ६५ व्या वर्षी असाच आराम पाहिजे आता सध्याच्या माझ्या ६५ व्या वर्षी असाच आराम पाहिजे आता खरं तर त्या डॉक्टर कडे उगाच पाठवतात मला खरं तर त्या डॉक्टर कडे उगाच पाठवतात मला आता वाटतं, हेच आधी का नाही केलं मी आता वाटतं, हेच आधी का नाही केलं मी म्हणजे आता मी काय केलं सांगू म्हणजे आता मी काय केलं सांगू काल आतून घराचा दरवाजा बंद केला आणि ठरवून टाकलं, की मी आता एकटी राहणार. कुणालाही ओ देणार नाही, आणि कुणाचाही त्रास सहन करून घेणार नाही काल आतून घराचा दरवाजा बंद केला आणि ठरवून टाकलं, की मी आता एकटी राहणार. कुणालाही ओ देणार नाही, आणि कुणाचाही त्रास सहन करून घेणार नाही कुणी कितीही आवाज देऊ दे बाहेरून, आपण उत्तर द्यायचं नाही. दोन तीन दिवस तरी मस्त शांतपणे पडून राहायचं. विशेषतः औषधांशिवाय आणि त्या डॉक्टर च्या उपचारांशिवाय कुणी कितीही आवाज देऊ दे बाहेरून, आपण उत्तर द्यायचं नाही. दोन तीन दिवस तरी मस्त शांतपणे पडून राहायचं. विशेषतः औषधांशिवाय आ���ि त्या डॉक्टर च्या उपचारांशिवाय नाही तर रोज सकाळी उठले की रात्री झोपेपर्यंत किती कटकट नाही तर रोज सकाळी उठले की रात्री झोपेपर्यंत किती कटकट दूधवाला येणार, भाजीवाला येणार, मग तो सोसायटीचा वात्रट सेक्रेटरी शेट्टी उगाच 'क्या चल रहा अम्मा दूधवाला येणार, भाजीवाला येणार, मग तो सोसायटीचा वात्रट सेक्रेटरी शेट्टी उगाच 'क्या चल रहा अम्मा ' म्हणून रोखून बघणार, ती शेजारची स्नेहल 'काय काकू औषध घेतलंय का ' म्हणून रोखून बघणार, ती शेजारची स्नेहल 'काय काकू औषध घेतलंय का म्हणून विनाकारण सलगी करायचा प्रयत्न करणार, शेजारची लहान पोरं दारावर थाप देऊन पळून जाणार. मला फार राग येतो सगळ्यांचा म्हणून विनाकारण सलगी करायचा प्रयत्न करणार, शेजारची लहान पोरं दारावर थाप देऊन पळून जाणार. मला फार राग येतो सगळ्यांचा वात्रट मेले आणि मग दुपारी जावं लागणार त्या जीवघेण्या डॉक्टर कडे हो त्याला जीवघेणाच म्हणते मी.... अहो त्याची ट्रीटमेंट म्हणजे नुसता थरकाप उडतो माझा.... गुडघेदुखीचा त्रास आहे मला, सोबत नेहमीचे डायबिटीस, बीपी वगैरे आहेतच ...पण तो म्हणतो की मुख्य आजार वेगळाच आहे...काहीतरी लांबचलांब नाव सांगतो तो. मला काही कळत नाही. काहीतरी पीपीडी आहे असं म्हणतो. अवीला विचारलं मी बऱ्याचदा. अवी म्हणजे माझा मुलगा हो त्याला जीवघेणाच म्हणते मी.... अहो त्याची ट्रीटमेंट म्हणजे नुसता थरकाप उडतो माझा.... गुडघेदुखीचा त्रास आहे मला, सोबत नेहमीचे डायबिटीस, बीपी वगैरे आहेतच ...पण तो म्हणतो की मुख्य आजार वेगळाच आहे...काहीतरी लांबचलांब नाव सांगतो तो. मला काही कळत नाही. काहीतरी पीपीडी आहे असं म्हणतो. अवीला विचारलं मी बऱ्याचदा. अवी म्हणजे माझा मुलगा . अमेरिकेत असतो तो. बायका मुलांसह तिकडेच स्थायिक झाला तो. इकडे येतो वर्षातून एकदा. त्याची फार आठवण येते हो. पण आता काय करणार . अमेरिकेत असतो तो. बायका मुलांसह तिकडेच स्थायिक झाला तो. इकडे येतो वर्षातून एकदा. त्याची फार आठवण येते हो. पण आता काय करणार सुनेला मी नाही आवडत बहुतेक. ती काही फार बोलत नाही माझ्याशी कधी. अवी मात्र फोन करतो. दर सोमवार आणि गुरुवार. त्यानेच दिवस ठरवून सांगितले मला. म्हटला असं केली की आठवड्यातून बरोबर दोनदा बोलणं होईल. मला नाही जमत त्याच्या तिकडच्या नंबरवर फोन करायला. म्हणून तोच करतो मग.\nहां, तर मी काय सांगत होते....असं होतं बघा...मधेच विसरून जाते मी. मग लोक म्हणतात वेंधळी आहे, वेडी आहे मला काय धाड भरलीय वेड लागायला मला काय धाड भरलीय वेड लागायला सगळे मुद्दाम म्हणतात बरं का सगळे मुद्दाम म्हणतात बरं का एकदा वेडं ठरवलं की हे माझं घर गिळायला मोकळे सगळे. पण मी पुरून उरेन सगळ्यांना. आम्ही दोघांनी पै पै एकत्र करून घेतलेलं घर आहे हे वीस वर्षांपूर्वी. माझे दागिने, ह्यांचा सगळा प्रोविडेंट फंड खर्ची घातला तेव्हा कुठे हे घर मिळालं एकदा वेडं ठरवलं की हे माझं घर गिळायला मोकळे सगळे. पण मी पुरून उरेन सगळ्यांना. आम्ही दोघांनी पै पै एकत्र करून घेतलेलं घर आहे हे वीस वर्षांपूर्वी. माझे दागिने, ह्यांचा सगळा प्रोविडेंट फंड खर्ची घातला तेव्हा कुठे हे घर मिळालं . अशीच बंगलीवजा घरांची छोटी सोसायटी आहे ही. पण आता मन रमत नाही बघा इथे. नाही तर आधी किती छान दिवस गेले ह्याच घरात. इथे स्वतःच्या घरात राहायला आलो तेव्हा अवी नववीत होता. ह्यांची चांगली नोकरी होती. ह्या दोघांचं वेळापत्रक सांभाळताना धावपळ व्हायची, पण आनंद वाटायचा. समाधान वाटायचं त्या धावपळीत. अवीला अभ्यासा करीता वेळेवर उठवणं, त्याच्या आवडीचं करून खाऊ घालणं, ह्यांचा डबा, ऑफिस ची तयारी ह्या सगळ्या गडबडीत काही वर्षे कशी गेलीत कळलं सुद्धा नाही. अवी मग बारावी होऊन अमेरिकेत गेला इंजिनीरिंग करायला. तेव्हा फार रडली मी. हे समजावयाचे मला, अगं त्याच्याच भल्यासाठी आहे. इतका हुशार मुलगा आपला. बारावीत मेरीट आलाय तो. त्याच भविष्य बघ पुढचं. मनाला पटायचं हे बोलणं, पण हृदयात पार घालमेल झाली तो गेला तेव्हा. तेव्हाच एकटं वाटायला लागलं इथे. आणि नंतर अचानक दोन वर्षात हे असे अर्ध्यावर सोडून गेले. अगदी अचानक. अवी थर्ड इयर ला होता तेव्हा. ह्यांच्या सारखं पोटात दुखतं म्हणून तपासून घेतलं तर कॅन्सर निघाला. तेव्हा मी धास्तावून मनानं पार कोलमडून पडले. सगळी धावपळ केली मी. किती टेस्ट, केमो अजून काय काय. पण डॉक्टर म्हणाले जास्तीत जास्त एक वर्ष . अशीच बंगलीवजा घरांची छोटी सोसायटी आहे ही. पण आता मन रमत नाही बघा इथे. नाही तर आधी किती छान दिवस गेले ह्याच घरात. इथे स्वतःच्या घरात राहायला आलो तेव्हा अवी नववीत होता. ह्यांची चांगली नोकरी होती. ह्या दोघांचं वेळापत्रक सांभाळताना धावपळ व्हायची, पण आनंद वाटायचा. समाधान वाटायचं त्या धावपळीत. अवीला अभ्यासा करीता वेळेवर उठवणं, त्याच्��ा आवडीचं करून खाऊ घालणं, ह्यांचा डबा, ऑफिस ची तयारी ह्या सगळ्या गडबडीत काही वर्षे कशी गेलीत कळलं सुद्धा नाही. अवी मग बारावी होऊन अमेरिकेत गेला इंजिनीरिंग करायला. तेव्हा फार रडली मी. हे समजावयाचे मला, अगं त्याच्याच भल्यासाठी आहे. इतका हुशार मुलगा आपला. बारावीत मेरीट आलाय तो. त्याच भविष्य बघ पुढचं. मनाला पटायचं हे बोलणं, पण हृदयात पार घालमेल झाली तो गेला तेव्हा. तेव्हाच एकटं वाटायला लागलं इथे. आणि नंतर अचानक दोन वर्षात हे असे अर्ध्यावर सोडून गेले. अगदी अचानक. अवी थर्ड इयर ला होता तेव्हा. ह्यांच्या सारखं पोटात दुखतं म्हणून तपासून घेतलं तर कॅन्सर निघाला. तेव्हा मी धास्तावून मनानं पार कोलमडून पडले. सगळी धावपळ केली मी. किती टेस्ट, केमो अजून काय काय. पण डॉक्टर म्हणाले जास्तीत जास्त एक वर्ष किती भीषण वाटतं हे असं ऐकायला किती भीषण वाटतं हे असं ऐकायला ज्याच्यासोबत इतकी वर्ष सुखदुःखाचा संसार केला तो आता असा एका वर्षात सोडून निघून जाणार हे ऐकणंच किती भयावह आहे. मी केली सगळी धावपळ तेव्हा, पण आतून पार थकून गेले त्या वेळी. जाताना ते बोलू पण शकले नाहीत हो. नाका तोंडावर नळ्या/मास्क होता. डोळ्यात पाणी आणून त्यांनी फक्त हात हाती घेतला. माझ्या तर अखंड अश्रुधाराच सुरु होत्या. पण मनानं मला कळलं त्यांना काय सांगायचं आहे ते. अवीची आणि घराची चिंता असणार त्यांना. त्यांना मी रडवेल्या आवाजात सांगितलं, तुम्ही काही काळजी करू नका, मी सांभाळेन सर्व. पुढच्या क्षणी संपलं सगळं. अवी बिचारा मध्ये एक दोनदा आला होता ह्यांना भेटायला. आणि मग हे गेल्यावर अंतिम सोपस्कारांना. तेव्हापासून मी अगदी एकटी आहे बघा. म्हणजे तसा माझा भाऊ राहतो याच शहरात. येतो कधी कधी भेटायला. त्याने पण साठी ओलांडली आता. मी नाही जात त्याच्याकडे फारशी. त्याच्या बायकोचं आणि आमचं कधी फार जमलंच नाही. पण भाऊ संबंध कायम ठेवून आहे मात्र. पण ह्या घरात मी राहते एकटीच. तशी अजूनही ६५ व्या वर्षी आतून खचले असले तरी मनानं पक्की आहे मी. पण शरीर साथ नाही हो देत आता. आजारपणानं थकले मी. आजारापेक्षाही त्या डॉक्टरच्या औषधांनी थकले म्हणाना ज्याच्यासोबत इतकी वर्ष सुखदुःखाचा संसार केला तो आता असा एका वर्षात सोडून निघून जाणार हे ऐकणंच किती भयावह आहे. मी केली सगळी धावपळ तेव्हा, पण आतून पार थकून गेले त्या वेळी. जाताना ते बोलू पण शक���े नाहीत हो. नाका तोंडावर नळ्या/मास्क होता. डोळ्यात पाणी आणून त्यांनी फक्त हात हाती घेतला. माझ्या तर अखंड अश्रुधाराच सुरु होत्या. पण मनानं मला कळलं त्यांना काय सांगायचं आहे ते. अवीची आणि घराची चिंता असणार त्यांना. त्यांना मी रडवेल्या आवाजात सांगितलं, तुम्ही काही काळजी करू नका, मी सांभाळेन सर्व. पुढच्या क्षणी संपलं सगळं. अवी बिचारा मध्ये एक दोनदा आला होता ह्यांना भेटायला. आणि मग हे गेल्यावर अंतिम सोपस्कारांना. तेव्हापासून मी अगदी एकटी आहे बघा. म्हणजे तसा माझा भाऊ राहतो याच शहरात. येतो कधी कधी भेटायला. त्याने पण साठी ओलांडली आता. मी नाही जात त्याच्याकडे फारशी. त्याच्या बायकोचं आणि आमचं कधी फार जमलंच नाही. पण भाऊ संबंध कायम ठेवून आहे मात्र. पण ह्या घरात मी राहते एकटीच. तशी अजूनही ६५ व्या वर्षी आतून खचले असले तरी मनानं पक्की आहे मी. पण शरीर साथ नाही हो देत आता. आजारपणानं थकले मी. आजारापेक्षाही त्या डॉक्टरच्या औषधांनी थकले म्हणाना अहो किती सुया टोचतो तो ....एक दोन दिवसांआड इंजेकशन घ्यावे लागतात मला. गुडघे दुखीचा उपचार करतो तेव्हा अगदी जीव जातो. असह्य वेदना होतात. डोळ्यातून पाणी पडतं बघा. मी कंटाळले खरंच या औषधोपचारांना. असं वाटतं देवा सुटका कर आता यातून. टाळते मी कधीकधी डॉक्टर कडे जायला. पण दोन दिवस नाही गेले की लगेच डॉक्टरचा फोन येतो. नाहीतर अविने त्या सेक्रेटरी ला आणि शेजारच्या स्नेहल ला सांगून ठेवलंच आहे. ते येतात लगेच विचारायला.\nमी पडदा हलकासा सरकवून खिडकीबाहेर पाहते. आता संध्याकाळ होत आली आहे. शेजारची लहान मुलं बाहेर पटांगणात खेळताहेत. बायका तिथे बसून गप्पा मारताहेत/खिदळताहेत. स्नेहल पण दिसते तिथेच. मी काही फारशी खाली जात नाही त्यांच्यात. काल दुपारी स्नेहलने आवाज दिला होता. पण मी उत्तरच दिलं नाही तिला. अहो, तिला आवाज दिला की ती घरी येउन बसते आणि सारखी भीरभीर घरभर पाहते. मला सारखा संशय येतो तिचा. काहीतरी चोरून नेईल की काय घरातून. आधी तर काही काही खायला करून आणायची माझ्यासाठी. पण मी म्हणायची, नंतर खाते म्हणून, आणि सगळं तसंच ठेवून द्यायची. हो, कुणाचा काय भरवसा, खाण्यातूनच काही दिलं तर पेपरात वाचत नाही का आपण, असे एकटे असणाऱ्या लोकांचा कसा जीव घेतात प्रॉपर्टी साठी पेपरात वाचत नाही का आपण, असे एकटे असणाऱ्या लोकांचा कसा जीव घेतात प्रॉपर्टी साठ�� मग तिच्या लक्षात आला असावं, मी खायचं टाळते म्हणून. नंतर बंद केलं तिनं. पण एक दोन दिवसाआड आवाज देते ती मला. मी तेव्हढ्यास तेव्हढं बोलते. अवी सारखा फोनवर सांगतो मला, अगं ती स्नेहल चांगली आहे, तिच्याकडून काही मदत लागली तर घे. पण माझा नाही भरवसा. आणि मुलगाच जिथे फारशी मदत करू शकत नाही तिथे ही स्नेहल काय मदत करणार हो मला मग तिच्या लक्षात आला असावं, मी खायचं टाळते म्हणून. नंतर बंद केलं तिनं. पण एक दोन दिवसाआड आवाज देते ती मला. मी तेव्हढ्यास तेव्हढं बोलते. अवी सारखा फोनवर सांगतो मला, अगं ती स्नेहल चांगली आहे, तिच्याकडून काही मदत लागली तर घे. पण माझा नाही भरवसा. आणि मुलगाच जिथे फारशी मदत करू शकत नाही तिथे ही स्नेहल काय मदत करणार हो मला अवी, तुला कसं कळणार बाळा हे ....\nमी परत खिडकीबाहेर पाहते. सोसायटीचा सेक्रेटरी शेट्टी पटांगणात चकरा मारत असतो. तो असाच रोज सकाळी आणि संध्याकाळी चकरा मारतो आणि कधीकधी मधूनच माझ्या खिडकीतून वाकून पाहतो. मला बिलकुल आवडत नाही हे. खरा संशय मला त्याच्यावरच आहे. दोन चारदा त्यानं कसले कागद वॉचमन सोबत माझ्याकडे पाठवले होते सह्या घ्यायला. मी साफ नकार दिला. काय भरवसा घेईल घर त्याच्या नावावर करून घेईल घर त्याच्या नावावर करून तो म्हटला, अम्मा ये सिर्फ सोसायटी बिल के कागज है. पण मी साफ नाही म्हटलं. तेव्हापासून सगळी बिलं अविच भरतो. आताही शेट्टी बाहेर चकरा मारतो आहे. मी पडद्याआड लपून बाहेर बघते. काल पण त्याने वाकून खिडकीतून आत बघितलं होतं. पण तेव्हा मी पडद्याआड होते ना. त्याला कुठं दिसणार तो म्हटला, अम्मा ये सिर्फ सोसायटी बिल के कागज है. पण मी साफ नाही म्हटलं. तेव्हापासून सगळी बिलं अविच भरतो. आताही शेट्टी बाहेर चकरा मारतो आहे. मी पडद्याआड लपून बाहेर बघते. काल पण त्याने वाकून खिडकीतून आत बघितलं होतं. पण तेव्हा मी पडद्याआड होते ना. त्याला कुठं दिसणार . आज सकाळी तर तो चक्क वॉचमन ला घेऊन दारावर थापा मारत होता. पण मी ठरवून टाकलंच आहे. बिलकुल कुणाला उत्तर द्यायचं नाही. जोपर्यंत मला पूर्णपणे आराम वाटत नाही, तोपर्यंत मी एकटी राहणार . आज सकाळी तर तो चक्क वॉचमन ला घेऊन दारावर थापा मारत होता. पण मी ठरवून टाकलंच आहे. बिलकुल कुणाला उत्तर द्यायचं नाही. जोपर्यंत मला पूर्णपणे आराम वाटत नाही, तोपर्यंत मी एकटी राहणार दोन चारदा दारावर थापा मारून आणि काहीतरी ब��बडून गेला मग परत तो.\nकाल पासून मी डॉक्टर कडे गेले नाही बघा आणि खरं सांगू, त्यामुळेच बरं वाटतंय. रोजच्या गोळ्या, औषधं, इंजेकशन्स यापेक्षा खरे तर हा आराम आवश्यक होता. अवीला मी कितीदा तरी सांगितलं, काही गरज नाही या औषधांची. पण तो म्हणतो, अगं आई औषधांशिवाय कुठला आजार बरा होतो का आणि खरं सांगू, त्यामुळेच बरं वाटतंय. रोजच्या गोळ्या, औषधं, इंजेकशन्स यापेक्षा खरे तर हा आराम आवश्यक होता. अवीला मी कितीदा तरी सांगितलं, काही गरज नाही या औषधांची. पण तो म्हणतो, अगं आई औषधांशिवाय कुठला आजार बरा होतो का आता सोमवारी त्याचा फोन आला की सांगेन त्याला किती बरं वाटतंय औषधांशिवाय म्हणून. नाहीतर रोज त्या डॉक्टर कडे जायचा किती त्रास आता सोमवारी त्याचा फोन आला की सांगेन त्याला किती बरं वाटतंय औषधांशिवाय म्हणून. नाहीतर रोज त्या डॉक्टर कडे जायचा किती त्रास गुडघ्यामुळे चालायला खूप त्रास होतो मला. पण मी जाते हळूहळू. आपली सगळी औषधांची कागदपत्र एका पिशवीत घेऊन. कोपऱ्यावरच्या चौकापर्यंत जावेच लागते ना पायी पायी. तिथून मग ऑटोरीक्षा करते. आता ऑटोवाले पण ओळखीचे झालेत सगळे. पण मी नाही फार गप्पा करत त्यांच्याशी. विचारतात ते, 'कशा आहात ताई गुडघ्यामुळे चालायला खूप त्रास होतो मला. पण मी जाते हळूहळू. आपली सगळी औषधांची कागदपत्र एका पिशवीत घेऊन. कोपऱ्यावरच्या चौकापर्यंत जावेच लागते ना पायी पायी. तिथून मग ऑटोरीक्षा करते. आता ऑटोवाले पण ओळखीचे झालेत सगळे. पण मी नाही फार गप्पा करत त्यांच्याशी. विचारतात ते, 'कशा आहात ताई '. मी आपली मानेनंच बरं म्हणून उत्तर देते.\nखरं सांगू, ह्या सर्व दिनक्रमात अवीची आणि त्याच्या वडिलांची फार आठवण येते मला. सायंकाळी जास्तच येते. सुर्याबिंब कलायला लागलं की जी कातरवेळ होते ना, त्या वेळी हे दोघे फार आठवतात. अवीची तर जास्तच आठवण येते. बाकी कुणावर नसेल पण, त्याच्यावर भरवसा आहे मला ह्या जगात. आता त्याच्याशिवाय कोण आहे मला जवळचं लोक म्हणतात तुम्ही एकट्या का राहता लोक म्हणतात तुम्ही एकट्या का राहता मुलाकडे का राहत नाही मुलाकडे का राहत नाही पण लोकांना काय सांगणार आता पण लोकांना काय सांगणार आता अवीला स्वतःचा संसार आहे. मी कुठे मधेच कडमडू त्याच्या संसारात अवीला स्वतःचा संसार आहे. मी कुठे मधेच कडमडू त्याच्या संसारात इंजिनीरिंग झाल्यावर त्याला तिकडेच चांगली नोकरी मिळाली. त्याच कंपनीतल्या एका पंजाबी मुलीशी त्यानं लग्न केलं. म्हणजे मला सांगून केलं. इकडे येऊन छोटंसं रीसेपशन पण केलं . त्यानंतर दोघे इकडे येऊन गेली दोन तीनदा. पण आता फारसे नाही येत.\nअवी येतो अधेमधे. हे गेल्यावर माझी तब्येत थोडी ढासळायला लागली, तेव्हा मला म्हटला तो, 'आई, तू चल माझाकडे. हे घर विकून टाकू आपण आणि माझ्याकडेच रहा '.\nमी म्हटलं 'नाही रे बाळा, सगळं आयुष्य काढलं इथे, सुखदुःखाचे उन्हाळे-पावसाळे बघितले इथे. त्या आठवणी कुठे विकून टाकू '. खूप आग्रह केला तेव्हा मी महिन्याभराकरिता म्हणून गेले होते त्याच्याकडे. पाच वर्ष झालीत त्याला आता. पण मन रमलं नाही बघा तिथे. म्हणजे सुनबाई तशी चांगली आहे माझी. माझा खाण्यापिण्याच्या वेळा सगळं सांभाळायची. कधी वाद नाही झाला माझा. पण मनाचा ओलावा स्पर्शून नाही गेला कधी तिच्याशी बोलताना. मी आपली गप्प बसून राहायचे मग. तेव्हा हे जाऊन एक वर्ष पण झालं नव्हतं. मन लागत नव्हतं कशात. तिला मी घरात उदासवाणी म्हणून वाटायची. एक दोनदा तिच्या मैत्रिणी आल्या तेव्हा तिनं मला आतल्या खोलीत बसवलं. मग मी महिना पूर्ण व्हायची वाट पाहत बसले. अवीची ह्या सगळ्यात कसरत होत असेल. तिथून निघताना त्यानं एक दोनदा म्हटलं, 'थांब अजून आई '. खूप आग्रह केला तेव्हा मी महिन्याभराकरिता म्हणून गेले होते त्याच्याकडे. पाच वर्ष झालीत त्याला आता. पण मन रमलं नाही बघा तिथे. म्हणजे सुनबाई तशी चांगली आहे माझी. माझा खाण्यापिण्याच्या वेळा सगळं सांभाळायची. कधी वाद नाही झाला माझा. पण मनाचा ओलावा स्पर्शून नाही गेला कधी तिच्याशी बोलताना. मी आपली गप्प बसून राहायचे मग. तेव्हा हे जाऊन एक वर्ष पण झालं नव्हतं. मन लागत नव्हतं कशात. तिला मी घरात उदासवाणी म्हणून वाटायची. एक दोनदा तिच्या मैत्रिणी आल्या तेव्हा तिनं मला आतल्या खोलीत बसवलं. मग मी महिना पूर्ण व्हायची वाट पाहत बसले. अवीची ह्या सगळ्यात कसरत होत असेल. तिथून निघताना त्यानं एक दोनदा म्हटलं, 'थांब अजून आई '. पण हृदयातून नव्हते आले शब्द. महिना संपल्यावर निघून आले मी. पंख फुटले की मुलं पण कुठे पूर्णपणे आपली राहतात '. पण हृदयातून नव्हते आले शब्द. महिना संपल्यावर निघून आले मी. पंख फुटले की मुलं पण कुठे पूर्णपणे आपली राहतात त्यांची पण तर दुनिया असते ना त्यांची पण तर दुनिया असते ना त्याची अडचण मी समजू शकते हो. तसा तिथे राहून पण तो माझी किती काळजी घेतो. दर सोमवारी आणि गुरुवारी फोन करतो. औषधं घेतली का विचारतो. डॉक्टरांना वेगळा फोन करतो. त्या शेट्टी आणि स्नेहल ला मध्ये मध्ये माझाकडे लक्ष द्यायला सांगतो. दर महिन्याला मला पैसे पाठवतो. फक्त फारशी भेट होत नाही त्याची. मग मी मावळत्या सूर्याकडे एकटीच बघत त्याची आठवण काढत राहते.\nआता रात्र झाली आहे. बाहेर खेळणारी मुलं, बाया गेल्या आपापल्या घरांमध्ये. मी पण आता जेवून झोप काढेल. पण खरं सांगू का, भूक आणि झोप फारशी लागलीच नाही कालपासून, पण तरीही किती बरं वाटलं म्हणून सांगू. म्हणून तशीच न जेवता झोपी जाते आता पण लगेच झोप येत नाही बघा पण लगेच झोप येत नाही बघा असंच डोळे सताड उघडे ठेवून पाठीमागची सगळी वर्ष उगाळत राहते. एखाद्या चलचित्रपटासारखं सगळं जीवन नजरेसमोर तरळत राहतं असंच डोळे सताड उघडे ठेवून पाठीमागची सगळी वर्ष उगाळत राहते. एखाद्या चलचित्रपटासारखं सगळं जीवन नजरेसमोर तरळत राहतं सकाळ होईपर्यंत काही वेळ झोप, काही वेळ वर छताकडे डोळे उघडे ठेवून बघणं यात रात्र निघून जाते बघा. आता थोड्या वेळात उजाडलं की दरवाजा उघडेन मी आणि सांगेन सगळ्यांना, बघा किती बरे झाले मी सकाळ होईपर्यंत काही वेळ झोप, काही वेळ वर छताकडे डोळे उघडे ठेवून बघणं यात रात्र निघून जाते बघा. आता थोड्या वेळात उजाडलं की दरवाजा उघडेन मी आणि सांगेन सगळ्यांना, बघा किती बरे झाले मी \n.... बाहेर कसला गलका येतो आहे दरवाजावर कुणीतरी जोरजोरात ठोकतो असा आवाज येतोय. ह्या शेट्टीचा काही भरवसा नाही बघा. देईल मला काढून घराबाहेर एखादे दिवशी. मी पडदा हलकासा सरकवून बघते. बापरे....बाहेर बरीच गर्दी आहे, माझ्या दाराशी. दारावरचं ठोकणं जोरजोरात होतंय आता. मी लपूनच बसतेय बघा त्या कपाटाआड. नाहीतर नेतील मला हे त्या डॉक्टरकडे ओढून परत इंजेकशन्स घ्यायला. मला खरंच नाही जायचं हो त्याच्याकडे आता. पण हे काय, किती जोरात दरवाजा ठोकताहेत ….दरवाजा तोडतात की काय हे माझा दरवाजावर कुणीतरी जोरजोरात ठोकतो असा आवाज येतोय. ह्या शेट्टीचा काही भरवसा नाही बघा. देईल मला काढून घराबाहेर एखादे दिवशी. मी पडदा हलकासा सरकवून बघते. बापरे....बाहेर बरीच गर्दी आहे, माझ्या दाराशी. दारावरचं ठोकणं जोरजोरात होतंय आता. मी लपूनच बसतेय बघा त्या कपाटाआड. नाहीतर नेतील मला हे त्या डॉक्टरकडे ओढून परत इंजेकशन्स घ्यायला. मला खरंच नाही जायचं हो त्याच्याकडे आता. पण हे काय, किती जोरात दरवाजा ठोकताहेत ….दरवाजा तोडतात की काय हे माझा आता हे फारच झाला बघा....चक्क दरवाजा उचकवटुन सगळे आत आलेत हे आता हे फारच झाला बघा....चक्क दरवाजा उचकवटुन सगळे आत आलेत हे अरेच्चा ...यात अवी कसा काय अरेच्चा ...यात अवी कसा काय आणि हा असा रडतो का आहे आणि हा असा रडतो का आहे बाळा इकडे बघ, मी कपाटामागे आहे बाळा इकडे बघ, मी कपाटामागे आहे आणि हे सगळे त्या पलंगाकडे का चाललीत आणि हे सगळे त्या पलंगाकडे का चाललीत कोण झोपलंय त्यावर आणि अवी त्या पलंगावरच्या शरीराराला कवटाळून असा ढसाढसा का रडतोय आणि हा शेट्टी काय बडबडतोय बघा .....\" शायद डेथ दो दिन पाहिले ही हो गयी. मैने एक दो बार दरवाजा खटखटाया, आखिर सोचा उनके लडके को बुला लू. पीडीपी से बिमार थी बेचारी. बॉडी जल्दी निकालनी चाहिये अब \" आणि हा शेट्टी काय बडबडतोय बघा .....\" शायद डेथ दो दिन पाहिले ही हो गयी. मैने एक दो बार दरवाजा खटखटाया, आखिर सोचा उनके लडके को बुला लू. पीडीपी से बिमार थी बेचारी. बॉडी जल्दी निकालनी चाहिये अब \" ....कुणाची डेथ काय बोलतोय हा शेट्टी...मला काही कळत नाही बघा. मी अवीला आवाज देते \"अवी बेटा, तू तर बघ इकडे. बघ इथेच आहे मी. बोल माझ्याशी \" पण माझे शब्द नाही हो पोचत त्याच्यापर्यंत. तो 'आई.... आई' म्हणत तसाच रडतोय त्या पलंगाजवळ बसून \nअगदी एकटं वाटतंय बघा मला आता. सर्वार्थाने एकटी झालेय मी \nसामग्री वाचन आनंद लुटा\nसोशल मीडिया वर अनुसरण करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.chhatraprabodhan.org/M_Awards.php", "date_download": "2019-02-20T12:04:55Z", "digest": "sha1:5E777JSOQRGJS6354WMRI23W7UF5IQ6X", "length": 7619, "nlines": 87, "source_domain": "www.chhatraprabodhan.org", "title": "Toggle navigation", "raw_content": "\n२५ वर्षातील ३०० अंक\n२५ वर्षातील सर्व ३०० अंक उपलब्ध कुमार कथा ॲप्लिकेशन सुबोध अंक चालू महिन्याचा अंक\nपुरस्कार आणि सन्मान चिन्हे\n२०१६ सर्वोत्कृष्ट शिक्षण विषयक अंक रोटरी क्लब ऑफ पुणे\n२०१४ १. लक्ष्मीबाई केळकर स्मृत्यर्थ पुरस्कार - सर्वोत्कृष्ट बालवाङ्मय दिवाळी अंक महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे.\n२. विशेष पुरस्कार महाराष्ट्र साहित्य परिषद, सोलापूर.\n२००७ बहिणाबाई - आंतरराज्य दीपावली अंक गौरव बहिणाबाई चॅरिटेबल ट्रस्ट, अंबरनाथ (प.), ठाणे\n२००६ मासिक पुरस्कार अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलन संस्था, पुणे\n२००५ आंतरराज्य सर्वोत्तम दीपावली अंक गौरव पुरस्कार बहिणाबाई चॅरिटेबल ट्रस्ट, अंबरनाथ (प.), ठाणे\n२००४ इंदुमती चिटणीस पुरस्कार मुंबई मराठी वृत्तपत्र लेखक संघ, मुंबई\n२००३ इंदुमती चिटणीस पुरस्कार मुंबई मराठी वृत्तपत्र लेखक संघ, मुंबई\n२००२ उत्कृष्ट दिवाळी अंक पुरस्कार रोटरी क्लब ऑफ पुणे\n२००१ १. स. व. किर्लोस्कर श्रेष्ठ पुरस्कार - सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे.\n2. मासिक पुरस्कार (उत्कृष्ट अंक - कुमार गट) अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलन संस्था, पुणे\n२००० साने गुरुजी स्मृती - उत्कृष्ट बालवाङ्मय दिवाळी अंक मुंबई मराठी वृत्तपत्र लेखक संघ, मुंबई\n१९९९ मासिक पुरस्कार अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलन संस्था, पुणे\n१९९८ सर्वोत्कृष्ट दीपावली अंक (बालकुमार साहित्य) स्व. सीतादेवी सोमणी परिषद, बार्शी\nउत्तेजनार्थ पुरस्कार सांगली जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघ, सांगली\n१९९७ १. उल्लेखनीय अंक स्फुर्ती वाचनालय, नाशिक\n२. विशेष पुरस्कार सांगली जिल्हा वाचनालय, सांगली\n३. मासिक पुरस्कार अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलन संस्था, पुणे\n१९९६ १. मुखपृष्ठ आणि कलात्मक सजावटीसाठी विशेष पुरस्कार डॉ. हर्डीकर विज्ञान प्रतिष्ठान, कोल्हापूर\n२. उल्लेखनीय अंक मुंबई मराठी वृत्तपत्र लेखक संघ, मुंबई\n१९९५ विशेष दर्पण पुरस्कार मुंबई मराठी वृत्तपत्र लेखक संघ, मुंबई\n१९९४ दर्पण पुरस्कार मुंबई मराठी वृत्तपत्र लेखक संघ, मुंबई\nसामाजिक बदलासाठी बुद्धिमत्तेला चालना\nज्ञान प्रबोधिनीच्या दृष्टीकोनातून बुद्धिमत्तेला चालना हे आर्थिक, सामाजिक, धार्मिक, वैचारिक भेदांना छेद देणे आहे. जोपर्यंत समाजाला बदलण्याची निकड भासत राहील तोपर्यंत इतर गोष्टी गौण आहेत. ज्ञान प्रबोधिनीच्या मते सामाजिक बदल हे खूपच दुष्कर काम आहे आणि खरे तर ज्यांना चांगल्यासाठी समाजात बदल घडवायचा आहे अशांनी मनाने, एकविचाराने एकत्र येणे आवश्यक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%98%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%9A/", "date_download": "2019-02-20T12:22:21Z", "digest": "sha1:4ASXW7OKVGHNYG4IXEBJ7KYYXQEUIKQI", "length": 8752, "nlines": 98, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "अमित शहांनी घेतली सरसंघचालकांची भेट | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nपुलवामा हल्ल्यातील शहीदांना श्रध्दाजंली अ��्पण करून सभा तहकूब\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nशत्रूला धडकी भरवणारे F-21 भारताला देण्यास अमेरिका तयार\nपतीच्या मारहाणीत पत्नीचा गर्भपात ; तू काळी आहेस, सुनेचा सासरच्यांनी केला छळ\nएकही बांधकाम कामगार कुटुंब बेघर राहणार नाही\nशहराचा पाणीपुरवठा उद्या बंद\nHome breaking-news अमित शहांनी घेतली सरसंघचालकांची भेट\nअमित शहांनी घेतली सरसंघचालकांची भेट\nमुंबई – भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शुक्रवारी सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली. भाईंदरमधील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत झालेल्या या भेटीतील चर्चेचा तपशील समजू शकला नाही. सध्या पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांची प्रक्रिया सुरू आहे.\nयाशिवाय, लोकसभेची पुढील निवडणूक अवघ्या सहा महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे शहांनी घेतलेल्या भागवत यांच्या भेटीचे महत्व वाढले आहे. सर्वोच्च न्यायालयाने अयोध्येतील राम मंदिराबाबतची सुनावणी लांबणीवर टाकली आहे. त्यानंतर मंदिर उभारणीसाठी मोदी सरकारने कायदा बनवावा अशाप्रकारची मागणी संघ परिवाराने लावून धरली आहे. त्यामुळेही शहा आणि भागवत यांच्यातील भेट महत्वाची मानली जात आहे.\nमध्यप्रदेशात भाजपचे 177 उमेदवार जाहीर\nयोगी आदित्यनाथ उभारणार १५१ मीटर उंच श्रीरामांची मूर्ती\nपुलवामा हल्ल्यातील शहीदांना श्रध्दाजंली अर्पण करून सभा तहकूब\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nपुलवामा हल्ल्यातील शहीदांना श्रध्दाजंली अर्पण करून सभा तहकूब\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपिंपरी-चिं��वडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://prajamanch.com/?p=2578", "date_download": "2019-02-20T12:18:39Z", "digest": "sha1:M7HQSAAHQ7VLGXOMMAG2SFNZJIOAPFOR", "length": 9480, "nlines": 125, "source_domain": "prajamanch.com", "title": "अ‍ॅट्रॉसिटीच्या प्रत्येक गुन्हा नोंदविण्याआधी पोलिसांनी शहानिशा करायलाच हवी,असे बंधन नाही-सर्वोच्च न्यायालय – Prajamanch", "raw_content": "\nअ‍ॅट्रॉसिटीच्या प्रत्येक गुन्हा नोंदविण्याआधी पोलिसांनी शहानिशा करायलाच हवी,असे बंधन नाही-सर्वोच्च न्यायालय\nअ‍ॅट्रॉसिटीच्या प्रत्येक गुन्हा नोंदविण्याआधी पोलिसांनी शहानिशा करायलाच हवी,असे बंधन नाही-सर्वोच्च न्यायालय\nदलित आणि आदिवासींवरील प्रत्येक तक्रारीची, गुन्हा नोंदविण्याआधी पोलिसांनी शहानिशा करायलाच हवी, असे बंधन आम्ही घातलेले नाही. तक्रार वरकरणी अगदीच चिल्लर वाटत असेल तरच आधी शहानिशा करायला हवी, असे मत सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी व्यक्त केले. मात्र २० मार्चच्या आपल्या निकालास स्थगिती देण्यास न्यायालयाने पुन्हा एकदा नकार दिला.\nत्या निकालाच्या फेरविचारासाठी केंद्र सरकार आणि काही राज्य सरकारने केलेल्या याचिकांवर न्या. ए. के. गोयल व न्या. उदय लळित यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. गुरुवारी प्रामुख्याने अ‍ॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाळ यांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर पुढील सुनावणी १५ मे रोजी ठेवण्यात आली. हा विषय मोठ्या खंडपीठाकडे सोपवावा, असेही वेणुगोपाळ यांचे म्हणणे होते.\nन्यायालयाने द���लेला निकाल सपशेल चुकीचा आहे. न्यायालयाने कायदेमंडळाच्या कार्यक्षेत्रात हस्तक्षेप केला आहे. त्यामुळे याचिकांवर अंतिम निकाल होईपर्यंत निकालास स्थगिती द्यावी, अशी अ‍ॅटर्नी जनरलनी मागणी केली. एवढेच नव्हे, तर निकालानंतर दलितांवरील अत्याचार वाढले आहेत, असेही ते म्हणाले. या निकालाने सामाजिक स्वास्थ्य बिघडून देशाचे मोठे नुकसान झाले आहे, असेही त्यांचे म्हणणे होते.\nनिकालामागची भूमिका स्पष्ट करताना न्या. गोयल म्हणाले की, तक्रारीत तथ्य नाही असे तपास अधिकाऱ्यास वरकरणी दिसत असले तरी सरसकट सर्वच तक्रारींवर आरोपींना लगेच अटक होत आहे. काही तक्रारींमध्ये दम असतो तर काही अगदीच चिल्लर असतात. त्यामुळे ज्या तक्रारी प्रथमदर्शनी तथ्यहीन वाटतील त्यांची अटकेआधी शहानिशा होणे गरजेचे आहे, असे आम्ही म्हटले आहे. प्रत्येक तक्रारीची शहानिशा केलीच पाहिजे असे बंधन घातलेले नाही. तो निर्णय तपासी अधिकाऱ्यांवर सोडला आहे.\nPrevious ६ वर्षीय बालकाची हत्या करून मांस खाणाऱ्या आरोपीस फाशी\nNext कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींना १०० कोटींची मानहानी नोटीस\nअखिल भारतीय बलाई महासभा राष्ट्रीय व राज्यस्तरीय कार्यकारणी घोषित\nमुलीचे कनिष्ठ जातीच्या मुलासोबत प्रेमसंबंध,असल्याने वडिलांनी गळा दाबून केली हत्या\nप्रशासकीय सेवेतील निशा बांगरे यांनी संविधानाला साक्ष ठेवून केले लग्न\nमुलीला कोंबडा चावला; प्रकरण पोलीस ठाण्यात पोहचले.\nनेपाळ, भूतानला जाण्यासाठी ‘आधार’ वैध\nमध्यप्रदेश भाजप वरिष्ठ नेता व शासकीय कंत्राटदार विरुद्ध रेती चोरी प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल\nधारणी महसूल विभागात शिव जयंती निमित्त्त रक्तदान, उप विभागीय अधिकारी राहुल कार्डिले यांनी ही केले रक्तदान\nकुसूमकोट खुर्द येथे भूमिहीन अतिक्रमण धारकांच्या जमिनीवर भूस्वामींनी केले अवैध अतिक्रमण\nअमरावती भा.ज.प जिल्हा प्रमुख दिनेश सूर्यवंशी यांचा वाढदिवसा निमित्य फळे वाटप.\nअखिल भारतीय बलाई महासभा राष्ट्रीय व राज्यस्तरीय कार्यकारणी घोषित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://blog.tanmaykanitkar.in/2014/07/", "date_download": "2019-02-20T11:53:11Z", "digest": "sha1:MCIFH33GYFQGXFRIXDY73R6DYVPP35FB", "length": 17750, "nlines": 137, "source_domain": "blog.tanmaykanitkar.in", "title": "जाणवले ते . . .: July 2014", "raw_content": "\nप्रसंग एक- सिग्नल सुटायला साधारण ८-९ सेकंद ��ाकी असल्याचे दिसत होते... तेवढ्यात मागून\nहॉर्न वाजायला सुरुवात झाली. तो वेळ खरे तर पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी होता. पण कोणत्याही बाजूने वाहने येणे बंद झाले आहे म्हणल्यावर ८-९ सेकंद लवकरच जाता येईल या आशेवर हॉर्न वाजायला सुरुवात झाली होती. शेवटचा सेकंद संपून हिरवा दिवा लागताच मागून वाजणाऱ्या हॉर्न्सची संख्या आणि आवाज एकदम तिप्पट चौपट झाला. आता हिरवा दिवा लागल्यावर त्या दिव्याचे प्रकाश किरण प्रकाशाच्या वेगाने म्हणजे ३ लाख किमी प्रती सेकंद या वेगाने लोकांच्या डोळ्यापर्यंत पोहचले. तेवढ्या वेळात लगेच आपल्या पुढची गाडी हलेल अशी अपेक्षा करणे हा मोठाच विनोद...\nप्रसंग दोन- अरविंद केजरीवाल यांना दिल्लीत सत्ता मिळाल्यावर, किंवा नरेंद्र मोदी यांना केंद्रात सत्ता मिळाल्यावर त्यांच्याकडे जादूची कांडी असल्याच्या अविर्भावात अपेक्षा ठेवल्या गेल्या, ठेवल्या जात आहेत. आज दिवसभर काय केलेत पाच दिवस झाले तरी अजून एवढंही झालं नाही पाच दिवस झाले तरी अजून एवढंही झालं नाही ४० दिवसात तुम्हाला भ्रष्टाचार संपवता आला नाही ४० दिवसात तुम्हाला भ्रष्टाचार संपवता आला नाही पन्नास दिवसात तुम्हाला पाकिस्तानला वठणीवर आणता आलं नाही पन्नास दिवसात तुम्हाला पाकिस्तानला वठणीवर आणता आलं नाही श्या... तुम्ही तर अमुक करणार, तमुक करणार अशी आश्वासनं तेवढी दिलीत. पण नुसती बोलाचीच कढी अन बोलाचाच भात असा प्रकार दिसतोय... तुमच्यात काहीच अर्थ नाही. आमची निराशा झाली आहे.\nप्रसंग तीन- पेट्रोल पंप. रांगेमध्ये साधारण सहा सात जण आपापल्या दुचाक्यांसह उभे आहेत. नुकतेच पेट्रोल भरलेल्या माणसाने रोख रक्कम देण्या ऐवजी क्रेडीट कार्ड दिले आहे. साहजिकच, पेट्रोल भरणारा कर्मचारी सुमारे पंधरा फुटांवर असलेल्या क्रेडीट कार्ड मशीन जिथे ठेवले आहे त्या जागी गेला आहे. त्या मशीनमध्ये कार्ड फिरवून, पिन नंबर भरून, मशीन मधून पावती काढून त्यावर गिऱ्हाईकाची सही घेतो आहे. या सगळ्या प्रक्रियेत रांगेतल्या सहा सात जणांची अमूल्य अशी ७० सेकंद वाया गेली आहेत. रांगेतला शेवटचा एक जण मोठ्याने ओरडतो- “ओSSS.. आटपा की लवकर. आम्हाला कामं नाहीत का. एकतर कार्ड वगैरे साठी वेगळा माणूस ठेवा आणि ते झेपणार नसेल तर बंद करा कार्ड.” अशा पद्धतीने एक आवाज उठल्यावर रांगेतले उर्वरित लोकही माना डोलवून किंवा काहीतरी बोलून त्याला साथ देत आहेत. रांगेतून शेवटून दुसरा दुचाकीस्वार ‘इथे फार वेळ लागतो आहे’ असं म्हणून गाडी वळवून निघूनही गेला...\nप्रसंग चार- “अरे ते हाईक डाऊनलोड कर. वॉटसऐप पेक्षा जास्त वेगवान आहे.”, परवा एक मित्र म्हणाला. माझ्या माहिती नुसार तर वॉटसऐप वर पाठवलेला संदेश अगदीच ताबडतोब पोहचतो. आता त्याहून अधिक वेगवान म्हणजे नेमकं काय एसएमएस पेक्षा वेगवान वॉटसऐप आणि त्याहून वेगवान हाईक एसएमएस पेक्षा वेगवान वॉटसऐप आणि त्याहून वेगवान हाईक तोच माझा मित्र वारंवार मोबाईल उघडून बघत होता. त्याने हाईक वर तब्बल दीड मिनिटांपूर्वी पाठवलेल्या एका संदेशाला त्याचा मित्र (किंवा मैत्रीण तोच माझा मित्र वारंवार मोबाईल उघडून बघत होता. त्याने हाईक वर तब्बल दीड मिनिटांपूर्वी पाठवलेल्या एका संदेशाला त्याचा मित्र (किंवा मैत्रीण) उत्तर देत नव्हता आणि ‘हाईक’च्या खासियतनुसार संदेश नुसते पोहचल्याची खूण नव्हती, तर तो संदेश त्याने / तिने वाचल्याचीही खूण होती. दीड मिनिटे लागतात उत्तर द्यायला) उत्तर देत नव्हता आणि ‘हाईक’च्या खासियतनुसार संदेश नुसते पोहचल्याची खूण नव्हती, तर तो संदेश त्याने / तिने वाचल्याचीही खूण होती. दीड मिनिटे लागतात उत्तर द्यायला मित्र बिचारा अस्वस्थ झाला.\nप्रसंग पाच- माझ्या ओळखीतल्या एका व्यक्तीची फेसबुकची टाईमलाईन-\nतीन मिनिटांनी- “स्फोट घडवणारे इंडियन मुजाहिदीन चे अतिरेकी असावेत. पुण्याचे पोलिस काय झोपले होते का मोदी सरकारला याचे उत्तर द्यावे लागेल. सर्व मित्र मंडळींना आवाहन, घरातच थांबा. साखळी स्फोट देखील होऊ शकतात.”\nत्यानंतर पाच मिनिटांनी- “बॉंब नसून हा सिलिंडरचा स्फोट असावा असे ऐकतो आहे...”\nलगेच दोन मिनिटांनी- “बॉंबची निव्वळ अफवाच होती. संशयित बैगची बॉंब शोधक आणि नाशक पथकाने तपासणी केल्यावर त्यात केवळ कपडे असल्याचे निष्पन्न झाले आहे ”\nहे महाशय मोबाईल वरून सातत्याने जगाला ‘अपडेट’ करत होते....\nअसे कितीतरी प्रसंग सांगता येतील. हे सगळे बघता मला असं लक्षात यायला लागलं आहे की आपली धीर धरण्याची क्षमता दिवसेंदिवस लयाला जात चालली आहे. सगळ्याच गोष्टींचा वेग इतका वाढला आहे की विचार करायला वेळच नाही. कसलं टिपिकल आजोबा स्टाईल बोलतो आहे ना मी... पण काय करणार, साला आजकाल दर दोन वर्षांनी पिढी बदलते असं वाटतं. माझ्या बारावी पर्यंत आमच्या क���लेजच्या ग्रुप मध्ये केवळ एकाच व्यक्तीकडे मोबाईल होता. अशा आठवणी सांगणारा मी म्हणजे मागच्या पिढीचाच झालो... असो. तर सांगायचा मुद्दा हा की, आपल्यातली, एकूणच समाजातली धीर नावाची गोष्ट संपून गेली आहे की काय अशी भीती मला वाटू लागली आहे. आपला पेशन्स संपल्याने पेशंट झालो आहोत आपण.\nघाई घाई घाई... सगळ्याची घाई. आणि आपल्याला अपेक्षित वेळेत गोष्टी घडल्या नाहीत की प्रचंड अस्वस्थता, कधीकधी नैराश्य, वैताग... आता अपेक्षाच चुकीच्या म्हणल्यावर अपेक्षाभंग होणारच. हिरवा दिवा लागल्या लागल्या सिग्नलला उभी समोरची गाडी गायब व्हायला पाहिजे. रस्ता मोकळा असला पाहिजे ही अपेक्षा फारच बालिश. ती पूर्ण नाही झाली की आपण वैतागतो, आणि आपला सगळा वैताग गाडीच्या त्या बिचाऱ्या हॉर्नवर काढतो. मग तो हॉर्न जोरात कोकलतो. तो आवाज ऐकून पुढचा माणूस सुद्धा वैतागतो. तो राजकारण्यांना शिव्या घालतो आणि म्हणतो, ‘पंधरा दिवस झाले नवीन सरकार निवडून...अजून ट्राफिक काही कमी झालेला नाही...” तो तसाच पुढे जातो आणि पेट्रोल पंपावर त्याला दिसते ही भली मोठी रांग. त्यात कोणीतरी क्रेडीट कार्डावर पेट्रोल भरतो. तो मनातल्या मनात त्याची आई-माई काढून पेट्रोल भरून वैतागलेल्या मनस्थितीत ठरलेल्या ठिकाणी पोहचतो. आपल्याला भेटायला येणारी आपली मैत्रीण अद्याप पोहचलेली नसते. तो मोबाईल काढतो, त्यावर तिचे ‘last seen’ तपासतो. दोन मिनिटांपूर्वीपर्यंत ही ऑनलाईन होती म्हणजे ही कदाचित अजून घरून निघालीच नसावी. मग लगेच तो संदेश पाठवतो की ‘मी सीसीडी मध्ये पोचलो आहे.’ त्यावर तो संदेश तिने वाचल्याची खूण उमटते. पण उत्तर काही येत नाही. नवीन वैताग. आधीचा हा सगळा वैताग डोक्यात साठून राहिलेला आहे. तो सहज बसल्या जागी मोबाईलमध्ये फेसबुक उघडतो... कुठेतरी बॉम्बस्फोट वगैरे दिसतं... मग लगेच इकडून तिकडून माहिती वाचत, कसलीही शहानिशा न करता तो फेसबुकवर धडाक्याने पोस्ट्स टाकायला सुरुवात करतो. सगळा वैताग त्या पोस्ट्स मधून जगासमोर मांडतो आणि खरेतर फेसबुक जगतात पसरवतो. ते सगळं वाचून वैतागलेलो आपण कुठल्यातरी सिग्नलला उभे असतो, ८-९ सेकंद उरले असतानाही समोरची गाडी हलत नाहीये हे पाहून आपण जोरजोरात हॉर्न देऊ लागतो.... आणि एक चक्र पूर्ण होते अशी कितीतरी चक्र... वैतागाची, नैराश्याची, संतापाची, हतबलतेची...\nफंडा लाईफ आणि पार्टनरचा (21)\nवाचलेच पाहिजे असे काही (4)\nया ब्लॉग वर लेखांमधून किंवा चित्रांमधून व्यक्त होणारी सर्व मते माझी 'वैयक्तिक मते' आहेत. मी ज्या संस्था-संघटनांमध्ये काम करतो त्यांची विचारधारा माझ्या लेखात व्यक्त होणाऱ्या मतांपेक्षा वेगळी असू शकते. माझ्याशी मतभेद असल्यास कमेंट्स मध्ये मांडावेत. किंवा मला ईमेल करावा. उगीच भावनिक वगैरे होऊन तोडफोड, मारहाण असल्या असंस्कृत, असभ्य आणि बेकायदेशीर गोष्टी करू नयेत. तसेच, इथे कमेंट्स मध्ये व्यक्त होणाऱ्या इतरांच्या मतांना ब्लॉगचा संपादक जबाबदार असणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Senior-level-civil-court-granted-permission-for-the-khed/", "date_download": "2019-02-20T11:46:45Z", "digest": "sha1:FS5GLQ6O6IMJF7LOBD22NOFT2RFAS5SH", "length": 5127, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " खेडसाठी वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय मंजूर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › खेडसाठी वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय मंजूर\nखेडसाठी वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय मंजूर\nराज्य शासनाच्या वतीने खेड येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी राज्य शासनाने आवश्यक पदनिर्मिती करण्यासही मान्यताही दिली आहे. यामुळे खेडमध्ये चौथे न्यायालय होणार असून उत्तर रत्नागिरीतील दिवाणी स्वरूपाच्या खटल्यांना तातडीने न्याय मिळण्यास मदत होणार आहे.\nया आधीच्या युती शासनाच्या काळात खेडमध्ये जिल्हा सत्र न्यायालयाची स्थापना करण्यात आली. यामुळे रत्नागिरी येथील जिल्हा सत्र न्यायालयावरील भार कमी झाला. उत्तर रत्नागिरीतील चिपळूण, खेड, गुहागर, दापोली, मंडणगड या तालुक्यांसाठी हे जिल्हा सत्र न्यायालय कार्यरत झाले. तत्कालीन मंत्री व विद्यमान पर्यावरणमंत्री ना. रामदास कदम यांनी जिल्हा सत्र न्यायालय खेडमध्ये होण्यास महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. आता चौथे वरिष्ठ दिवाणी न्यायालय खेडमध्येच येत आहे.\nखेड येथे दिवाणी न्यायालय, सहदिवाणी न्यायालय आणि जिल्हा सत्र न्यायालय आहे. आता वरिष्ठ दिवाणी न्यायालय होत असल्याने उत्तर रत्नागिरीतील प्रलंबित असणार्‍या दिवाणी स्वरूपाच्या खटल्यांना न्याय मिळणार आहे. यामुळे लोकांचा प्रवास, वेळ आणि पैसा वाचणार आहे. या आधी दिवाणी स्वरूपाच्या खटल्यांसाठी रत्नागिरी येथे जावे लागत होते. ते आता खेडमध्येच निकाली निघणार आ���ेत. या निर्णयाचे ‘बार’ असोसिएशनने स्वागत केले आहे.\nकल्याण- डोंबिवली मनपा आयुक्‍तांच्या अंगावर फेकल्‍या बांगड्या\nन्यूजर्सीची किम कुमारी मिस इंडिया यूएसए\nअण्णासाहेब शेलार यांचा संचालक पदाचा राजीनामा\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\nसातारा : पोलिस निरीक्षकाच्या घरी चोरी\nकल्याण- डोंबिवली मनपा आयुक्‍तांच्या अंगावर फेकल्‍या बांगड्या\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\n'पीडित अल्पवयीन मुलीने साक्ष बदलली तरी आरोपीने निर्दोषत्व सिद्ध करावे'\nयुतीचा नविन चित्रपट; \"मूर्ख आहे मतदार\"", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Support-for-the-Divya-Certificate-is-aborted/", "date_download": "2019-02-20T11:21:27Z", "digest": "sha1:MKFB3THB4MVJFD6ENUAF6TXZVGZWWCZZ", "length": 5335, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " दिव्यांग प्रमाणपत्रासाठी आधार सक्‍ती रद्द | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › दिव्यांग प्रमाणपत्रासाठी आधार सक्‍ती रद्द\nदिव्यांग प्रमाणपत्रासाठी आधार सक्‍ती रद्द\nजिल्हा रुग्णालयात दिव्यांग प्रमाणपत्र मिळण्यासाठी दिव्यांगांना आधार कार्डची सत्यप्रत सादर करणे सक्‍तीचे होते. पण आता ही अट सार्वजनिक आरोग्य विभागाने रद्द केली आहे. त्यामुळे त्यांना आता आधार कार्ड सादर करणे आवश्यक नसून रहिवासी पुरावा म्हणून इतर कागदपत्रे ग्राह्य धरली जाणार आहेत. या नव्या निर्णयामुळे दिव्यांगांना दिलासा मिळाला आहे.\nराज्यात जिल्हा रुग्णालये व इतर रुग्णालयांद्वारे सन 2012 पासून दिव्यांगांना ‘सॉफ्टवेअर अ‍ॅसेसमेंट ऑफ डिसॅबिलिटी महाराष्ट्र’ (एसएडीएम) या संगणक प्रणालीद्वारे अपंगत्व प्रमाणपत्र देण्यात येत आहे. त्यांना अपंगत्व प्रमाणपत्रासाठी जिल्ह्याचा रहिवासी असल्याचा पुरावा म्हणून अन्य पुराव्यासोबत आधार ओळख कागदपत्र सादर करणे सध्या बंधनकारक आहे.\nपण आधारसक्‍ती केल्यामुळे त्यांना प्रमाणपत्र मिळविण्यात अडचणी येत होत्या. सध्या दिव्यांगांना अपंगत्व प्रमाणपत्र मिळविण्यासाठी जिल्ह्याचा रहिवासी पुरावा म्हणून मतदार ओळखपत्र, वाहन परवाना, बँक पासबूक, पॅनकार्ड, पासपोर्ट, लाईट, टेलिफोन बिल ही कागदपत्रे असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर पंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, छावणी मंडळाने दिलेले रहिवासी प्रमाणपत्र, निवासी अपंग विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी संस्थेने दिलेले प्रमाणपत्र तसेच आधार ओळखपत्राची सत्यप्रत सादर करावी लागते. पण आता आधारकार्ड वगळून यापैकी कोणतेही एक कागदपत्र सादर केले तरी आता चालणार आहे.\nअण्णासाहेब शेलार यांचा संचालक पदाचा राजीनामा\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\nसातारा : पोलिस निरीक्षकाच्या घरी चोरी\nइम्रान यांनी फेकलाय तो 'नो बॉल' : जावेद अख्‍तर\n'पीडित अल्पवयीन मुलीने साक्ष बदलली तरी आरोपीने निर्दोषत्व सिद्ध करावे'\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\n'पीडित अल्पवयीन मुलीने साक्ष बदलली तरी आरोपीने निर्दोषत्व सिद्ध करावे'\nयुतीचा नविन चित्रपट; \"मूर्ख आहे मतदार\"\nमॉलमध्ये बिबट्याच्या 'एन्ट्री'ने खळबळ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/satara-merrage-theft-issue/", "date_download": "2019-02-20T11:19:14Z", "digest": "sha1:G6D3SXGYDURYVDUMV32IP755EZBB5OXW", "length": 8227, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " लग्न सोहळ्यांवर चोर्‍यांचे सावट | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › लग्न सोहळ्यांवर चोर्‍यांचे सावट\nलग्न सोहळ्यांवर चोर्‍यांचे सावट\nसातारा : मीना शिंदे\nयंदाच्या लग्नसराईला धुमधडाक्यात सुरुवात झाली असून अनेक विवाह इच्छुकांचे बार उडू लागले आहेत. लग्नाची धामधूम सुरू असल्याचा गैरफायदा चोरटे घेत असल्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे वर्‍हाडी मंडळी सेल्फीच्या नादात तर चोरटे संधीच्या शोधात अशी परिस्थिती असते. त्यामुळे रोकड व दागिने चोरीस जाण्यापेक्षा लग्नसमारंभात अनोळखी व संशयितांबाबत नागरिकांनी सतर्कता बाळगणे गरजेचे आहे.\nतुलसी विवाहानंतर लग्नसराई सुरू झाले आहे. ठिकठिकाणी लग्नाचे बार उडू लागले आहेत. सध्या कुठलाही इव्हेंट असो. सेल्फी काढण्याचा मोह कुणालाही आवरत नाही. मात्र फोटोरुपी आठवणी गोळा करण्याच्या नादात पर्स, पाकीट, तसेच दागिन्यांसारख्या ऐवजांवर चोरटे डल्ला मारू लागण्याच्या घटनात दिवसेंदिवस वाढ होत आहे त्यामुळे वर्‍हाडी मंडळींंनो, सावधान म्हणण्याची वेळ आली आहे.\nलग्नसमांरभात वधू-वरांसह करवली मंडळी आपली हौस-मौज भागवून घेत आहेत. या विवाह सोहळ्यांमध्ये मान-पानासोबतच फोटोसेशन महत्त्वाचे असतेच. तरुणाईकडून मोबाईलमध्ये सेल्फीला प्राधान्य दिले जात असले तरी वधू वरांसोबत फोटो काढण्याची हौस वर्‍हाडी मंडळींना भारी पडत आहे. वधू-वरांसोबत फोटो काढण्यासाठी आपल्या जवळील पर्स, बॅग बाजूला ठेवतात. फोटो काढण्याचा सोहळा बहरात आलेला असतो. त्यामुळे आपण ठेवलेल्या पर्स, बॅग, भेटवस्तू या गोष्टींकडे दुर्लक्ष होते. हीच संधी चोरटे साधतात. आणि हातोहात या वस्तू लांबवतात. लहान मुले, महिला यांचा या चोरट्यांच्या टोळीमध्ये समावेश असतो. या चोरीमध्ये वधू-वरांच्या आई-वडिलांच्याही वस्तू चोरी होण्याच्या घटना लग्न सोहळ्यात होत आहेत. अनेकदा ड्रेसिंगरुममध्येदेखील हे चोरटे घुसत आहेत. कार्यमालकाला आलेली आहेराची पाकिटेसुध्दा चोरट्यांच्या कचाट्यातून सुटत नाहीत. यामध्ये महिलांबरोबर लहान मुलांचा वापर केला जात आहे.\nविवाह सोहळा म्हटले की नटणे-मुरडण्याची हौस आलीच. यावेळी संधी साधून ड्रेसिंग रुममध्ये चोरटे घुसतात आणि पर्स, तसेच काढून ठेवलेले दागिने यावर हात साफ करतात. लग्न सोहळ्यात सर्व नातेवाईक आणि नागरिकांची गर्दीचा फायदा घेवून चोरटे चोरी करुन पसार होतात. फोटो काढावयास जाताना जबाबदार नातेवाईकांकडेच आपली वस्तू किंवा पर्स सांभाळण्यास द्यावी. तसेच वधू वरांच्या खोलीत असे अनोळखी किवा संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तत्काळ बाहेर काढावे. चोरी होण्यापूर्वी खबरदारी घेतल्यास नंतर पश्‍चात करण्याची वेळ येणार नाही.\nपोक्सो प्रकरणातील संशयित जामिनासाठी उच्च न्यायालयात\nपुण्यातील गुंडाचा साथीदारांनीच केला गेम\nवृद्धाची सहा एकर जमीन सावकारीतून बळकावली\nनगराध्यांनी बोलावलेल्या स्थायी सभेबाबत उत्सुकता\nअण्णासाहेब शेलार यांचा संचालक पदाचा राजीनामा\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\nसातारा : पोलिस निरीक्षकाच्या घरी चोरी\nइम्रान यांनी फेकलाय तो 'नो बॉल' : जावेद अख्‍तर\n'पीडित अल्पवयीन मुलीने साक्ष बदलली तरी आरोपीने निर्दोषत्व सिद्ध करावे'\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\n'पीडित अल्पवयीन मुलीने साक्ष बदलली तरी आरोपीने निर्दोषत्व सिद्ध करावे'\nयुतीचा नविन चित्रपट; \"मूर्ख आहे मतदार\"\nमॉलमध्ये बिबट्याच्या 'एन्ट्री'ने खळबळ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z80417230248/view", "date_download": "2019-02-20T11:56:39Z", "digest": "sha1:YDHAPTCN5AOKFEQGF3G2AWDHGB2JYCS4", "length": 13411, "nlines": 208, "source_domain": "www.transliteral.org", "title": "गीत महाभारत - अभिमन्यु प्रताप", "raw_content": "\nवास्तुशास्त्र पाहणे कितपत विश्वासार्ह आहे त्याचे परिणाम जाणवतात काय\nमराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|गीत महाभारत|\nगीत महाभारत - अभिमन्यु प्रताप\nमहर्षी व्यासांनी लिहिलेले महाभारत हे मानवी जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारे व ज्ञानाने ओतप्रोत भरलेले असे महाकाव्य आहे.\nभीष्मांनंतर द्रोण सेनापती झाले. दुर्योधनाने द्रोणांना विनंती केली की त्यांनी युधिष्ठिराला जिवंत पकडून आणावे. त्यामागील गुप्त हेतू हा होता की त्याला पुन्हा द्यूतात अडकवायचे व बारा वर्षांसाठी वनवासात पाठवायचे. अर्जुन सतत युधिष्ठिराचे रक्षण करीत असल्याने हे साध्य झाले नाही. द्रोण पाच दिवस सेनापती राहिले. त्यातल्या तिसर्‍या दिवशी अभिमन्यूचा वध झाला. चवथ्या दिवशी अर्जुनाने जयद्रधवधाची प्रतिज्ञा पूर्ण करुन त्यास मारिले. चवथ्या दिवशी रात्रीही युद्ध सुरु राहिले. त्या रात्री घटोत्कचवध कर्णाने केला. इंद्रदत्त शक्‍तीचा कर्णाला वापर करावा लागला. ती शक्‍ती वापरल्याने कृष्णास आनंद झाला. कारण आता कर्णवध शक्य होता. पाचव्या दिवशी द्रोणांचे निधन झाले. तिसर्‍या दिवशी रचलेला चक्रव्यूह फार कठीण होता. त्याचा भेद करु शकेल असा फक्‍त अभिमन्यू होता. त्याला परत येण्याचे मात्र माहीत नव्हते. त्याच्यावर हा भार धर्माने टाकला. अभिमन्यूने भेद केला व तो आत गेला. अभिमन्यूच्या मागे असलेल्या पांडवांकडील रथींना जयद्रथाने रोखून धरले म्हणून अभिमन्यू संकटात सापडला. कर्ण, द्रोणांनाही अभिमन्यूचे असामान्य शौर्य दिसले. पण शेवटी सहा महारथींनी त्याला घेरले व घनघोर युद्ध झाले. अभिमन्यूने त्यांच्याशी एकटयाने लढा दिला. त्याने पराक्रमाची शर्थ केली. पण शेवटी तो धारातीर्थी पडला.\nभासला, शौर्याचा अवतार ॥धृ॥\nव्यूह फोडणे ज्ञात न कोणा\nकोण रे फोडिल ह्याचे दार \nभेद व्युहाचा त्यास सोपता\nवाटला संकटात आधार ॥२॥\nफोडुन जाऊ शके व्युहाला\nपरतायाचे ज्ञान न त्याला\nघेतला कार्याचा तरि भार ॥३॥\nव्यूह भेदुनी जाई पुढती\nजाउ न शकले रथी मागुती\nसिंधुपती ना देई वाट ती\nकरोनी शस्त्रांचा भडिमार ॥४॥\nरणात भिडला त्या दुर्योधन\nद्रोण नृपाचे करिती रक्षण\nपरी पराभव झाला दारुण\nपाहती त्याचे शौर्य अपार ॥५॥\nकर्ण येइ चालून वायुसम\nदिसे वीर त्या जणु सूर्यासम\nवनगज देती झुंजच अंतिम\nघेतसे कर्ण थकुन माघार ॥६॥\nसैनिक आले, क्षणी निमाले\nशलभ जणू ज्योतीवर पडले\nअश्व, शस्त्र, नर रणि विखुर��े\nमारला दुःशासन-सुत ठार ॥७॥\nशिरु न शकले पांडव व्यूही\nलढे एकटा रिपुशी तोही\nझाकि दिशा बाणांनी दाही\nशरांना जणु वज्राची धार ॥८॥\nचालुन आला तो दुःशासन\nकेले त्याचे भीषण कंदन\nनेति तयासी दूर रथातुन\nवीर ते घेत अशी माघार ॥९॥\nघेरति युवका सहा अतिरथी\nसहा श्वापदे गजा रोधिती\nकरी तो चहूदिशांनी वार ॥१०॥\nसहा रथींनी केला मारा\nअंति गदेचा प्रहार बसला\nभूवरी, पडला वीर कुमार ॥११॥\nपरी मनातुन स्तंभित झाले\nअसे तेज रणि कधि न पाहिले\nपांडवा, दिसे परी अंधार ॥१२॥\nशिवचरित्र - लेख १७\nशिवचरित्र - लेख १६\nशिवचरित्र - लेख १५\nशिवचरित्र - लेख १४\nशिवचरित्र - लेख १३\nशिवचरित्र - लेख १२\nशिवचरित्र - लेख ११\nशिवचरित्र - लेख १०\nशिवचरित्र - लेख ९\nशिवचरित्र - लेख ८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/belgaum-smart-city-corporation-belgaum/", "date_download": "2019-02-20T11:33:18Z", "digest": "sha1:62UX6H5DC7ONMY6XRANYGA6PB3H5QYVZ", "length": 6351, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " स्मार्टसिटीत होणार गो-शाळा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › स्मार्टसिटीत होणार गो-शाळा\nशहरातील प्रमुख रस्त्यांवर मोकाट जनावरांची वर्दळ तापदायक ठरली आहे. मोकाट जनावरांमुळे अपघात घडत आहेत. याकडे लक्ष देऊन बेळगाव महापालिकेने स्मार्टसिटी योजनेंतर्गत गो-शाळा बांधण्याचा निर्णय घेतला आहे. गो-शाळेसाठी 64 लाख 28 हजार रु. निधी राखीव ठेवण्यात आला आहे. महापालिकेच्या स्मार्टसिटी योजनेत रस्ते, दळणवळण, रहदारी यावरही भर देण्यात आला आहे. शहरातील रस्त्यांवर फिरणारी मोकाट जनावरे रहदारीला अडथळा आणि अपघाताला निमंत्रण देत आहेत. मोकाट जनावरांच्या बंदोबस्तासाठी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाला वारंवार कसरत करावी लागते. यातच अनेकवेळा वाहतूक पोलिसांवरही रस्त्यात बसणार्‍या जनावरांना हाकलण्यासाठी मेहनत घ्यावी लागते.\nस्मार्टसिटी योजनेत वाहतूक व्यवस्थेवर भर देण्यात आला आहे. पोलिस प्रशासनाकडून महापालिकेला वाहुकीसंदर्भात विविध सूचना पाठविण्यात आल्या आहेत. त्यामध्ये मोकाट जनावरांचीही नोंद आहे. मोकाट जनावरांच्या कायमच्या बंदोबस्तासाठी मनपाकडे ठोस व्यवस्था नाही. त्यामुळे स्मार्टसिटी योजनेंतर्गत गो-शाळा बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. निविदा प्रक्रियेला सुरुवात रस्त्यावर हिंडणार्‍या मोकाट जनावरांविरोधात कारवाई केल्यानंतर त्यांची रवानगी मनपाच्या नियोजित गो-शाळेत करण्यात येईल. मनपाच्या गो-शाळेसाठी राष्ट्रीय महामार्गावर जागा संपादित केली जाणार आहे. गो-शाळेसाठी एकूण 64 लाख 28 हजार 589 रु. खर्च होणार आहे. गो-शाळा बांधण्याच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. निविदा प्रक्रिया पार पडल्यानंतर ठेकेदाराला 6 महिन्याच्या आत गो-शाळेचे काम पूर्ण करावे लागणार आहे.\nमुलाच्या आत्महत्येनंतर आई आणि बहिणीची आत्महत्या\nआमच्या संरक्षणाची जबाबदारी कोणाची\nशाकंभरी पौर्णिमेसाठी सौंदत्ती डोंगरावर गर्दी\nकुटुंबनियोजन शस्त्रक्रियेसाठी आलेल्या महिलेचा मृत्यू\nन्यूजर्सीची किम कुमारी मिस इंडिया यूएसए\nअण्णासाहेब शेलार यांचा संचालक पदाचा राजीनामा\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\nसातारा : पोलिस निरीक्षकाच्या घरी चोरी\nइम्रान यांनी फेकलाय तो 'नो बॉल' : जावेद अख्‍तर\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\n'पीडित अल्पवयीन मुलीने साक्ष बदलली तरी आरोपीने निर्दोषत्व सिद्ध करावे'\nयुतीचा नविन चित्रपट; \"मूर्ख आहे मतदार\"\nमॉलमध्ये बिबट्याच्या 'एन्ट्री'ने खळबळ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/The-process-industry-is-enabling-the-coconut-area-to-grow/", "date_download": "2019-02-20T11:21:37Z", "digest": "sha1:IG5F3FZKPHZSD6LAQBZFVFUAI7IQFND3", "length": 7041, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नारळ क्षेत्र वाढविण्यासाठी प्रक्रिया उद्योग सक्षम हवा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › नारळ क्षेत्र वाढविण्यासाठी प्रक्रिया उद्योग सक्षम हवा\nनारळ क्षेत्र वाढविण्यासाठी प्रक्रिया उद्योग सक्षम हवा\nरत्नागिरी : शहर वार्ताहर\nनारळ पिकाखालील क्षेत्र वाढविण्याकरिता व प्रक्रिया उद्योग सक्षम करणे गरजेचे असल्याचे कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. श्रीरंग कद्रेकर यांनी सांगितले. भाट्ये येथील नारळ संशोधन केंद्रात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.\nडॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अधिनस्त प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाट्ये व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 2 सप्टेंबर रोजी प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाट्ये येथे जागतिक नारळ दिन कार्यक्रम पार पडला. या निमित्त प्रात्यक्षिक व प्रदर्शन तसेच शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.\nकार्य���माच्या अध्यक्षस्थानी माजी कुलगुरू डॉ. श्रीरंग कद्रेकर होते. त्यांनी नारळ पिकाखालील क्षेत्र वाढविण्याकरिता व प्रक्रिया उद्योग सक्षम करणे या विषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी उपस्थितांना प्रक्रिया उद्योग गतिमान करणे आवश्यक असल्याचे सांगितले.\nकार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून नारळ विकास बोर्डाचे माजी उपाध्यक्ष, राजाभाऊ लिमये, श्रीफळ उत्पादक हितवर्धक संघाचे अध्यक्ष डॉ. अनिल जोशी, कृषी विकास अधिकारी आरिफ शहा आदी उपस्थित होते. मान्यवरांनी नारळ दिनानिमित्त शेतकर्‍यांना शुभेच्छा देवून नारळ पिकाखाली जास्तीत-जास्त क्षेत्र कसे आणता येईल व नारळाचे मूल्यवर्धित पदार्थ कसे तयार करता येईल, याविषयी संशोधन करणे आवश्यक असल्याचे सांगितले.\nप्रास्ताविक कृषिविद्यावेत्ता डॉ. प्रकाश सानप यांनी केले. यानिमित्त आयोजित शेतकरी, शास्त्रज्ञ सुसंवाद या कार्यक्रमाचे महत्त्व येथील आत्माचे उपसंचालक गुरूदत्त काळे यांनी विशद केले.\nकार्यक्रमाचे सूत्रसंचालन किटकशास्त्रज्ञ तथा समन्वयक डॉ. संतोष वानखेडे यांनी केले. आभार डॉ. सुनील घवाळे यांनी मानले.\nया कार्यक्रमाला परिसरातील बहुसंख्य महिला व पुरूष शेतकरी तसेच उद्योजक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाटये येथील सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच आत्मा व कृषी विभाग येथील अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी योगदान दिले.\nअण्णासाहेब शेलार यांचा संचालक पदाचा राजीनामा\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\nसातारा : पोलिस निरीक्षकाच्या घरी चोरी\nइम्रान यांनी फेकलाय तो 'नो बॉल' : जावेद अख्‍तर\n'पीडित अल्पवयीन मुलीने साक्ष बदलली तरी आरोपीने निर्दोषत्व सिद्ध करावे'\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\n'पीडित अल्पवयीन मुलीने साक्ष बदलली तरी आरोपीने निर्दोषत्व सिद्ध करावे'\nयुतीचा नविन चित्रपट; \"मूर्ख आहे मतदार\"\nमॉलमध्ये बिबट्याच्या 'एन्ट्री'ने खळबळ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Congress-strongly-demonstrates-Sunday/", "date_download": "2019-02-20T11:30:02Z", "digest": "sha1:36SGMSXK5IQ2ERTORC42G66LZ25EQ3SD", "length": 5879, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " काँग्रेसचे रविवारी जोरदार शक्‍तिप्रदर्शन | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › काँग्रेसचे रविवारी जोरदार शक्‍तिप्रदर्शन\nकाँग्रेसचे रविवारी जोरदार शक्‍तिप्रदर्शन\nमाळबंगला येथील 70 एमएलडी जलशुध्दीकरण केंद्राच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त काँग्रेस पक्षाचे जोरदार शक्तिप्रदर्शन करू. पोकळ आश्‍वासने देणार्‍या भाजपची यानिमित्ताने हवाच काढू, असा निर्धार काँग्रेस नगरसेवक, पदाधिकार्‍यांनी काँग्रेस कमिटी बैठकीत केला. येत्या 27 मे रोजी (रविवार) याद्वारे काँगेसच्या महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकणार असल्याचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी सांगितले.\nमहापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. त्याअंतर्गत काँग्रेसने जलशुद्धिकरण केंद्र उद्घाटनाचे श्रेय घेण्याची तयारी सुरू केली आहे. यासाठी येत्या रविवारी (दि. 27) माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याहस्ते उद्घाटन होणार आहे. या लोकार्पण सोहळ्याच्या तयारीसाठी सोमवारी काँग्रेस कमिटीत शहर जिल्हाध्यक्ष पाटील, महापौर हारुण शिकलगार, गटनेते किशोर जामदार यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. बैठकीस स्थायी समिती सभापती बसवेश्वर सातपुते, माजी सभापती संतोष पाटील, नगरसेविका मृणाल पाटील, रोहिणी पाटील, दिलीप पाटील, माजी महापौर कांचन कांबळे, राजेश नाईक, माजी उपमहापौर प्रशांत पाटील, शेवंता वाघमारे, चेतन पाटील, बिपीन कदम आदी उपस्थित होते.\nपाटील म्हणाले, 70 एमएलडी प्रकल्पामुळे शहराला शुध्द मुबलक पाणी मिळणार आहे. अनेक वर्षापासूनचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी सुटणार आहे. एकूण 126 एमएलडी पाणी उचलले जाणार आहे. एकूण खर्च 130 कोटी आला आहे. यासह 24 कोटी रुपयांचे रस्ते, ड्रेनेज योजना, उद्याने आदी कामांमुळे काँगे्रसच मनपा निवडणुकीत सक्षम पर्याय आहे. भाजप सर्व्हेमध्ये कुठेच पोहोचला नाही. त्यामुळे या कार्यक्रमाच्या निमित्ताने जोरदार शक्तिप्रदर्शन करीत निवडणुकीची रणशिंग फुंकणार आहोत.\nन्यूजर्सीची किम कुमारी मिस इंडिया यूएसए\nअण्णासाहेब शेलार यांचा संचालक पदाचा राजीनामा\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\nसातारा : पोलिस निरीक्षकाच्या घरी चोरी\nइम्रान यांनी फेकलाय तो 'नो बॉल' : जावेद अख्‍तर\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\n'पीडित अल्पवयीन मुलीने साक्ष बदलली तरी आरोपीने निर्दोषत्व सिद्ध करावे'\nयुतीचा नविन चित्रपट; \"मूर्ख आहे मतदार\"\nमॉलमध्ये बिबट्याच्या 'एन्ट्री'ने खळबळ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.50languages.com/vocab/mr/fa/", "date_download": "2019-02-20T12:04:55Z", "digest": "sha1:K4HVFMTO7TDTP6IZBN3VQMHEKQ55JDB7", "length": 7374, "nlines": 272, "source_domain": "www.50languages.com", "title": "ऑनलाइन मोफत शब्दसंग्रह शिका तुमच्या देशी भाषेतून - 50लँग्वेजेस सह", "raw_content": "\nलँग्वेजेस सह शब्दसंग्रह शिका.\nतुमच्या देशी भाषेतून शिका\n42 मोफत शब्दसंग्रह विषय 1900 पेक्षा जास्त शब्दांसह आणि 50पेक्षा जास्त भाषांमध्ये\nविषय जसे भावना, प्राणी, खेळ, साधने, ट्रॅफिक आणि अजून कितीतरी......\nतुम्हाला जो शिकायचा आहे तो प्रकार निवडा.\nनवीन भाषा शिकू इच्छिता 50लँग्वेजेस सह हे कितीतरी सोपे आहे 50लँग्वेजेस सह हे कितीतरी सोपे आहे 50 पेक्षा अधिक भाषांमधून निवडा. परंतु तुमच्या देशी भाषेतून शिका. - हे पूर्णपणे मोफत आहे\n50लँग्वेजेस सह तुम्ही 50पेक्षा जास्त भाषा तुमच्या देशी भाषेतून शिकू शकता जसे आफ्रिकन, अरेबिक, चीनी, डच, इंग्लिश, फ्रेंच, जर्मन, हिंदी, इटालियन, जपानी, पर्शियन, पोर्तुगीज, रशियन, स्पॅनिश किंवा टर्किश भाषा\nआम्हाला येथे फॉलो करा\nसर्व हक्क सुरक्षित परवाना तपासा\nसार्वजनिक शाळा आणि व्यक्तिगत अ-व्यावसायिक वापरासाठी मोफत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://blog.tanmaykanitkar.in/2018/07/", "date_download": "2019-02-20T11:47:49Z", "digest": "sha1:GPJ7CRG26UTC74IJX2LTH274WHGJHL7E", "length": 63627, "nlines": 169, "source_domain": "blog.tanmaykanitkar.in", "title": "जाणवले ते . . .: July 2018", "raw_content": "\nमध्यंतरी मी एक ‘टेड टॉक’ बघितला. टेड टॉक्स हा एक जगभर चालणारा फारच अफलातून उपक्रम आहे. ज्यात असंख्य विषयांवर जगातली तज्ज्ञ मंडळी बोलतात. मेगन रामसे यांचा न्यूयॉर्क टेड टॉक मधला तो व्हिडीओ अक्षरशः हलवणारा आहे. त्या असं सांगतात की दर महिन्याला किमान दहा हजार लोक ‘मी सुंदर आहे की कुरूप’ असा प्रश्न गुगल वर विचारतात. कित्येक मुलं-मुली आपले व्हिडीओ यूट्यूबवर टाकतात आणि विचारतात की सांगा मी सुंदर आहे का. मेगन यांनी आपल्या बोलण्यात सांगितलं तो एक छोटासा भाग आहे. पण प्रत्यक्ष रोजच्या आयुष्यात आपण आपल्या आजूबाजूला बघतो, सोशल मिडियाच्या उदयापासून आज बहुसंख्य लोक या ‘सांगा मी कसा/कशी आहे’ या चक्रव्यूहात अडकले आहेत. फक्त माझी पिढी नव्हे तर आज किशोरवयात असणारी आणि पालक वर्गात मोडणारी मंडळीही ‘माझी प्रतिमा काय आहे’ या गोष्टीला प्रमाणाबाहेर महत्त्व देत आहेत. “आपण अमुक ���मुक करूया ना, म्हणजे इन्स्टाग्रामवर फोटो टाकता येईल”, अशा प्रकारचे संवाद जेव्हा कानावर पडतात तेव्हा साहजिकच माझ्या मनात अनेक प्रश्न उभे राहतात. विशेषतः जोडीदार निवड, लग्न या बाबतीत तर या प्रतिमेच्या चौकटींचं करायचं काय हा प्रश्न आ वासून पुढे येतोच येतो.\nमनात प्रतिमा तयार होणं हा खूप स्वाभाविक भाग आहे. सिनेमाचं ट्रेलर बघून सिनेमाबद्दल प्रतिमा निर्माण करण्यापासून ते भाषण कलेवरून राजकीय नेत्याची प्रतिमा निर्माण करण्यापर्यंत आपला मेंदू काम करतच असतो. किंबहुना आपल्या कल्पनाशक्ती आणि सृजनाचा तो अविभाज्य भाग आहे. तो टाळता येणार नाही. पण प्रश्न निर्माण होतात जेव्हा प्रतिमेलाच वास्तव मानून आपण पुढे जाऊ लागतो. या प्रतिमेच्या चौकटीत अडकल्याने होतं असं की, वास्तवापेक्षा प्रतिमेच्याच प्रेमात पडायला होतं. त्यात स्वतःच्याच प्रतिमेच्या प्रेमात पडलं की ती प्रतिमा जपणं ओघानेच आलं. सेलिब्रिटी आणि नेते मंडळींच्या आयुष्यात असणारा हा प्रतिमा जपण्याचा प्रश्न सोशल मिडियाच्या अस्तित्वामुळे सहजपणे आपल्याही घरात, मोबाईल मार्फत आपल्या हातात आणि अर्थातच आपल्या मनात मुक्कामाला आला. माझ्या प्रतिमा निर्मितीसाठी अनेक गोष्टी करण्याचं बंधन आपण स्वतःवरच घालून घेऊ लागलो. मी ठराविक पद्धतीचे फोटो सोशल मिडियावर टाकलेच पाहिजेत, मी अमुक अमुक भूमिका मांडलीच पाहिजे, मी किती मजा करतोय/करते आहे किंवा किती दुःखात आहे हेही मी जाहीरपणे लिहिलं पाहिजे म्हणजे मला हवी तशी मी प्रतिमा निर्माण करत जाईन हा विचार आपल्याही नकळतपणे आपल्यावर अधिराज्य गाजवू लागला. हळूहळू आपल्यातला ‘पोलिटिकल करेक्टनेस’ वाढायला लागला. आपण एक समाज म्हणूनही दांभिक होऊ लागलो. आणि ही दांभिकता हळूहळू झिरपत जाऊन सगळ्याच बाबतीत दिसू लागली. तशी ती लग्न, नाती, सहजीवन या विषयांत देखील आली.\nएक उदाहरण सांगतो. मध्यंतरी एक गृहस्थ मला भेटायला आले होते. त्यांना आपल्या मुलाचं लग्न करायचं होतं आणि त्या दृष्टीने ते आणि त्यांचा मुलगा असे भेटायला आले होते. हे गृहस्थ आणि माझा, काही सामाजिक-राजकीय चळवळी, बैठका यामुळे थोडाफार परिचय होता. विविध विषयांवर ते फेसबुकवर लिहित असतात जे मी बघितलं आहे. जातिभेदाविरोधात ते अनेकदा बोलले आहेत. भावी जोडीदाराबाबतच्या अपेक्षा वगैरे बद्दल बोलताना नंतर ते हळूच चाचरत मला म्हणाले, “मुलगी शक्यतो आमच्या जातीचीच शोधतोय हं...”. त्यांनी सोशल मिडियावर तयार केलेल्या त्यांच्या प्रतिमेच्या फुग्याला टाचणी लागली त्या वाक्याने. सोशल मिडियावरच्या प्रतिमेला वास्तव न मानण्याचा धडा मी पुन्हा एकदा मनात गिरवला त्या दिवशी. हाच धडा सगळ्यांनीही लक्षात ठेवावा. विशेषतः लग्न करू बघणाऱ्या किंवा जोडीदार शोधणाऱ्या मंडळींनी. आमचा असा अनुभव आहे की लग्न ठरवायच्या वेबसाईटवर एखादी प्रोफाईल आकर्षक वाटली की ताबडतोब त्या व्यक्तीची फेसबुक प्रोफाईल देखील बघितली जाते. पूर्वी मुलं-मुली हे करायचे. आता पालकदेखील करतात. फेसबुकवरून नुसता ‘अधिक अंदाज घेण्याचा प्रयत्न’ एवढ्यापुरतं हे मर्यादित असतं तर प्रश्न आला नसता. पण फेसबुक प्रोफाईल बघून निष्कर्ष काढले जातात आणि गडबड होते. फोटोंवरून, फोटोंमधले कपडे बघून, मित्रयादीतल्या लोकांकडे बघून. मनातल्या मनात आपण त्या प्रोफाईलमधून तयार झालेल्या प्रतिमेला नकार किंवा होकार देऊन सुद्धा टाकतो. आपल्याला जोडीदार म्हणून माणूस हवाय की फेसबुक/वेबसाईट प्रोफाईल मधून समोर येणारी प्रतिमा हाडामांसाचा जिवंत माणूस जोडीदार म्हणून हवा असेल तर प्रत्यक्ष भेटायला हवं, बोलायला हवं. भेटल्या बोलल्याशिवाय निष्कर्षाला येणं हे काही शहाणपणाचं नाही. कधीकधी यात होतं काय की, जर त्या प्रोफाईलमधल्या व्यक्तीला प्रत्यक्ष भेटायचं ठरवलं गेलं तर मुलं-मुली आपल्या मनात तयार झालेली त्या व्यक्तीची प्रतिमा घेऊन भेटायला जातात. आणि भेटीचा पूर्ण वेळ समोरच्याला समजून घेण्याऐवजी मनातल्या प्रतिमेशी पडताळणी करण्यात निघून जातो. समोरच्या व्यक्तीला माणूस म्हणून जाणून घेणं राहतं दूर\nहे सगळं जसं सोशल मिडियावरच्या प्रतिमांच्या बाबतीत होतं तसंच आपण आपल्या जोडीदाराबद्दल, लग्नाबद्दल अनेक कल्पना रंगवलेल्या असतात. अनेक प्रतिमा तयार केलेल्या असतात. कथा कादंबऱ्या आणि बॉलीवूडने आपण हे करावं यासाठी ‘मेरे ख्वाबों में जो आये...’ म्हणत भरीव कामगिरी करून ठेवलीच आहे. जोडीदाराचा शोध घेताना या मनातल्या प्रतिमेला आपण आदर्शवत ठेवतो. आणि जसं फेसबुक प्रोफाईलवाल्या प्रतिमेशी समोरच्या व्यक्तीची पडताळणी केली जाते; तसंच समोरची व्यक्ती आपल्या मनातल्या प्रतिमेत बसते आहे का याची तपासणी सुरू होते. आणि पुन्हा तोच परिणाम होतो- समोरच्या माणसाला माणूस म्हणून जाणून घेणं दूरच राहतं. जगात जेवढ्या व्यक्ती असण्याच्या आणि जेवढ्या व्यक्ती आवडण्याच्या शक्यता आहेत तेवढ्या सगळ्यांचा सविस्तर विचार करून आपण आपल्या मनातली प्रतिमा निर्माण केलेली असणं शक्यच नसतं. म्हणजे, समोरच्या व्यक्तीमध्ये अशा अनेक गोष्टी असू शकतात ज्या आवडू शकतात पण त्यांचा आधी कधी विचार केला नव्हता. पण हे असं असेल तरीही ते समजणारच नाही कारण समोरच्याला जाणून घेण्यासाठी आवश्यक ती मोकळीक आपण मनाला दिलेलीच नसते\n“लग्नाची कल्पना मला आवडते आहे पण कदाचित प्रत्यक्ष लग्न नाही आवडणार” अशा आशयाचं एक वाक्य माझ्या एका मैत्रिणीने फेसबुकवर लिहिलं होतं. या वाक्यातच वास्तवापेक्षा मनातली प्रतिमाच आवडत असल्याची खुली कबुली आहे बघा. आपल्या पिढीला या प्रतिमांच्या प्रेमातून बाहेर यायला हवं. ‘आयडियल’ किंवा आदर्श असं म्हणत प्रतिमांचे जे इमले रचले जातात त्यात वास्तव आयुष्यातला आनंद घेणं, समजून घेणं, जाणून घेणं राहून गेलं तर काय मजा अनुभव घेण्यासाठी म्हणून अनुभव घ्यायला हवेत, सोशल मिडियावर शेअर करण्यासाठी नव्हे. सोशल मिडिया हा आता आपल्या आयुष्याचा, एकुणात समाजाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. त्यामुळे तो टाळता येणं कठीण आहे. पण समोर उत्तम अन्नपदार्थ आल्यावर पहिला विचार त्याच्या स्वादाचा असण्यापेक्षा, ‘याचा फोटो इन्स्टाग्राम वर किती छान दिसेल’ हा येत असेल तर आपण आपल्या प्रतिमेच्या आणि प्रतिमा निर्मितीच्या कार्यक्रमात फारच गुंतलो आहोत हे समजावे. जोडीदार निवडताना आणि निवडल्यावर नात्यातही प्रतिमेच्या आधारे निष्कर्ष काढणार असू, मनातल्या प्रतिमेशी पडताळणी करणार असू तर प्रतिमांच्या चौकटीत आपण चांगलेच अडकलो आहोत हेही जाणून घ्यावं.\nशेवटी इतकंच की, अनुभवांना अनुभव म्हणून अनुभवण्यासाठी, माणसांना माणूस म्हणून जाणून घेण्यासाठी प्रतिमेची ही चौकट वेळीच मोडीत काढणं आपल्या हिताचं आहे एवढं नक्की.\n(दि. २८ जुलै २०१८ रोजी प्रकाशित झालेल्या महाराष्ट्र टाईम्सच्या मैफल पुरवणीत प्रसिद्ध)\nमध्यंतरी मी नेटफ्लिक्सवर ‘न्यूनेस’ नावाचा एक सिनेमा बघितला. आयुष्यात नाविन्य शोधू पाहणाऱ्या एका तरुण जोडप्याची ती प्रेमकथा. नाविन्याची सवय असणारे दोघं नात्यांत स्थैर्य आल्यावर अस्वस्थ होतात आणि वेगळे होतात वगैरे कथा आहे त्या��ी. सिनेमा तसा सामान्यच वाटला मला. पण यात जो मुद्दा मांडला गेला होता, तो कुठेतरी माझ्या रोजच्या अनुभवांशी जोडला जाईल असा होता. आमच्या एका गप्पांच्या कार्यक्रमात बोलताना वरुण म्हणाला, “लग्नानंतर आयुष्यभर एकाच व्यक्तीबरोबर राहायचं ही कल्पनाही मला अजून पचली नाहीये. किती कंटाळा येईल ना काही वर्षांनी”. वरुण हे जे म्हणाला ते अनेकदा अनेक मुला-मुलींनी वेगवेगळ्या गप्पांमध्ये मांडलं आहे. ‘कंटाळा येण्याच्या’ शक्यतेची भीती व्यक्त केली आहे.\nया निमित्ताने मनात आलेला प्रश्न म्हणजे, आज लग्नाला उभी\nअसण्याच्या वयातली मिलेनियल जनरेशन म्हणजे माझी पिढी सतत नाविन्याचा ध्यास असणारी पिढी आहे का ‘युज अँड थ्रो’ हे आज परवलीचे शब्द आहेत. “अमुक अमुक गोष्ट मी गेले चाळीस वर्ष वापरत्ये” असं सांगणारी आपली एखादी आजी असते. आपण असं काही सांगू शकू का कधी हा प्रश्न मनात येतोच येतो. एकुणात बदललेल्या जागतिक अर्थव्यवस्थेत आणि रोज होत जाणाऱ्या तंत्रज्ञानाच्या बदलांमुळे आपल्या रोजच्या वापरातल्या वस्तू तर वेगाने बदलत आहेत. नवनवीन तंत्रज्ञानामुळे वस्तूंच्या अपग्रेडेड व्हर्जन्स म्हणजेच सुधारित आवृत्त्या बाजारात येताना दिसतात, त्यांची किंमतही परवडेल अशी असते. आणि बघता बघता आपल्या रोजच्या वापरातल्या गोष्टी पटापट बदलत जातात. उदाहरणादाखल आयुष्यात आजवर मोबाईलचे किती हँडसेट्स आपण वापरले हे आठवलं तरी जाणवेल जास्तीत जास्त दर दोन-तीन वर्षांत आपण नवीन फोन घेतला आहे. हा आधीच्या आणि आत्ताच्या पिढीच्या आयुष्यात पडलेला फरक चांगला किंवा वाईट याची चर्चा आपण इथे करत नाही आहोत. तो स्वतंत्र लेखाचा विषय होईल. मुद्दा हा आहे की, आपलं सगळं आयुष्य हळूहळू नाविन्याशी आणि नाविन्याच्या इच्छेशी जोडलं गेलं आहे. एखाद्या कंपनीची वर्षानुवर्षे तीच जाहिरात टीव्हीवर दिसत असेल तर उपयोग होत नाही. आता अक्षरश: दर महिन्या-दोन महिन्याला नवनवीन जाहिराती आणल्या जाताना दिसतात. दर काही वर्षांनी नवीन नोकरी शोधणारे आज असंख्य आहेत. ‘फेसबुक’शिवाय पान हलत नाही अशी आज तरुण पिढीची परिस्थिती असूनही, नाविन्याच्या शोधात लोक दुसर्‍या कुठल्या जागी जाऊ नयेत म्हणून फेसबुकला सुद्धा सातत्याने धडपड करावी लागते. फेसबुकवर सतत नवनवीन फीचर्स, सोयी-सुविधा आणल्या जातात. हे नाविन्य न राखल्यास एक दिवस फेसबुक संपेल. कोणतंही क्षेत्र घ्या. तिथे हे लागू पडतंच.\nकदाचित सतत नाविन्याची मागणी करणाऱ्या या नव्या व्यवस्थेमुळे असेल, पण मिलेनियल जनरेशनचं आयुष्य आधीच्या पिढ्यांच्या तुलनेत अधिक अस्थिर आहे असं मला वाटतं. त्याची एक भीतीही या पिढीत आहे. असुरक्षितता निर्माण झाली आहे. तसं नसतं तर रोज नवनवीन खोट्या बातम्या सोशल मिडियामधून वेड्यासारख्या पसरल्या नसत्या. नाना पाटेकर नाही तर विश्वास नांगरे पाटील यांचे नाव वापरत काहीतरी थातूरमातूर मेसेजेस पुढे ढकलून देणं घडलं नसतं. या गोष्टी आपल्या मनातल्या असुरक्षिततेच्या भावनेवर पोसल्या जातात. नुसतीच नवी माध्यमं हाताशी आली म्हणून ते घडलेलं नाही. हे घडण्या मागची ऊर्जा आपल्या मनातल्या असुरक्षित, अस्थिर वाटण्याच्या भावनेमधून आली असणार. यातून अर्थातच नातेसंबंध, लग्न या विषयांत देखील एक प्रकारची अस्थिरता शिरकाव करते. आणि त्यातून यापासून दूर पळण्याची वृत्तीही बळावते. आपण आहोत तो कम्फर्ट झोन सोडून नवीन कोणत्या तरी असुरक्षित गोष्टीत कशासाठी पडायचं असा एक विचार अनेकांच्या मनात डोकावतो आणि मग त्यातून लग्न किंवा जवळच्या नातेसंबंधांची भीती वाटू लागते. इंग्रजीत ज्याला कमिटमेंट फोबिया म्हणतात तो हा प्रकार. खरी गंमत अजून पुढेच आहे. माझ्या मते, अस्थिरतेतून निर्माण होणार्‍या या भीतीची आपल्याला इतकी सवय झाली आहे की ही सवय आणि दुसर्‍या बाजूला असणारी नाविन्याची ओढ यामुळे कुठेतरी आपल्याला स्थैर्याचीही भीती वाटू लागली आहे रणबीर कपूर पण आपल्या ये जवानी है दीवानी या सिनेमात काय म्हणतो बघा, “मैं उड़ना चाहता हूँ, दौड़ना चाहता हूँ, गिरना भी चाहता हूँ, बस रुकना नहीं चाहता |”. आपल्या पिढीने हेच जणू स्वीकारलंय. हेच त्या ‘न्युनेस’ नामक सिनेमात यांनी मांडायचा प्रयत्न केलाय. लग्न झालं की एकमेकांना अधिक ओळखण्याचा, एकमेकांबरोबर मजा करण्याचा असा सुरुवातीचा एक कालखंड संपला की नवीन काही फार उरतच नाही आणि एक रुटीन सुरू होतं. अगदी मजेचं सुद्धा ‘रिच्युअल’ तयार होतं. उदाहरणार्थ दर रविवारी एक सिनेमा बघणे, दर शनिवारी मित्रांसोबत जेवण करणे वगैरे वगैरे. एकदा गोष्टी अशा ठरून गेल्या की स्थैर्य येतं. नाविन्य संपतं किंवा कमी होतं. अरेंज्ड मॅरेज मध्ये तर जोडीदार शोधताना आवडी निवडी जुळतात का यालाही आवर्जून प्राधान्य दिलं जातं. म्ह��जेच तिथेही नाविन्य उरत नाही. गंमत अशी की हे असं सगळ्यांच्याच बाबतीत घडतं. स्वाभाविकही असतं ते. पण असं सगळं चित्र डोळ्यासमोर उभं राहिल्यावर या चित्राचीच अनेकांना भीती वाटते. ‘बस रुकना नहीं चाहता’ म्हणता म्हणता उलट सगळं स्थिर झालं तर, याचीच भीती वाटू लागते. “आयुष्यभर एकाच व्यक्तीबरोबर राहायचं हे केवढं अवघड आहे रणबीर कपूर पण आपल्या ये जवानी है दीवानी या सिनेमात काय म्हणतो बघा, “मैं उड़ना चाहता हूँ, दौड़ना चाहता हूँ, गिरना भी चाहता हूँ, बस रुकना नहीं चाहता |”. आपल्या पिढीने हेच जणू स्वीकारलंय. हेच त्या ‘न्युनेस’ नामक सिनेमात यांनी मांडायचा प्रयत्न केलाय. लग्न झालं की एकमेकांना अधिक ओळखण्याचा, एकमेकांबरोबर मजा करण्याचा असा सुरुवातीचा एक कालखंड संपला की नवीन काही फार उरतच नाही आणि एक रुटीन सुरू होतं. अगदी मजेचं सुद्धा ‘रिच्युअल’ तयार होतं. उदाहरणार्थ दर रविवारी एक सिनेमा बघणे, दर शनिवारी मित्रांसोबत जेवण करणे वगैरे वगैरे. एकदा गोष्टी अशा ठरून गेल्या की स्थैर्य येतं. नाविन्य संपतं किंवा कमी होतं. अरेंज्ड मॅरेज मध्ये तर जोडीदार शोधताना आवडी निवडी जुळतात का यालाही आवर्जून प्राधान्य दिलं जातं. म्हणजेच तिथेही नाविन्य उरत नाही. गंमत अशी की हे असं सगळ्यांच्याच बाबतीत घडतं. स्वाभाविकही असतं ते. पण असं सगळं चित्र डोळ्यासमोर उभं राहिल्यावर या चित्राचीच अनेकांना भीती वाटते. ‘बस रुकना नहीं चाहता’ म्हणता म्हणता उलट सगळं स्थिर झालं तर, याचीच भीती वाटू लागते. “आयुष्यभर एकाच व्यक्तीबरोबर राहायचं हे केवढं अवघड आहे”, असं आज मिलेनियल जनरेशन मधली मुलं-मुली म्हणतात तेव्हा ते एकाच व्यक्तीबरोबर राहायचं म्हणजे ‘आता आयुष्यात काही नाविन्य उरणारच नाही’ अशा निष्कर्षाच्या दिशेला जातात. एकाच वेळी, लग्नाच्या आधी अस्थिरतेतून वाटणारी असुरक्षितता आणि लग्नानंतर येणार्‍या स्थैर्याचीही भीती अशी काहीशी ही कोंडी आहे.\nखरं तर थेट या ‘आता काही नाविन्यच उरणार नाही’ अशा निष्कर्षाला जाण्याची गरज नसते. कोणत्याही नात्यांत नाविन्य निर्माण करता येऊ शकतं. अनेक जोडपी असा प्रयत्न करताना दिसतातही. एकत्र एखादी नवीन गोष्ट शिकणं इथपासून ते लग्नानंतरही एकट्यानेच फिरायला जाणे- ‘सोलो ट्रीप’ला जाणे इथपर्यंत अनेक गोष्टी अनेक जोडपी नात्यांतलं नाविन्य टिकवण्यासाठी करतात. शिवाय अजून एक महत्त्वाचा मुद्दा असा की माणूस बदलतो. आपल्याला येणार्‍या अनुभवांमुळे, वयामुळे आपल्यात अनेक बदल होतच असतात. नात्यांतल्या नाविन्याचाच हा भाग आहे. त्या बदलांचा किंवा नाविन्य येण्याचा वेग कदाचित कमी असल्याने, पटकन लक्षात येत नाही. पण असे छोटे-मोठे बदल माणसांत नसते झाले तर खरंच कंटाळवाणं होईल पण एकमेकांसोबत राहताना हे होत जाणारे बदल अनुभवणं, त्याचीही मजा घेणं यामुळे नातं अधिक घट्ट आणि प्रगल्भ व्हायला मदत होते. त्यामुळे लग्नाआधीच, लग्नानंतर नाविन्य जाईल आणि आयुष्य एकदम स्थिर होऊन जाईल किंवा प्रवाही राहणार नाही याची भीती बाळगण्याची गरज नसते. आणि पुढचा मुद्दा असा की सतत नात्यांत नाविन्य असलंच पाहिजे आणि ते नसणारं आयुष्य कंटाळवाणंच असेल असं गृहीत धरून आपणच उगीच एका गोष्टीचं, “बाप रे केवढं भयानक असेल ते” असं म्हणत ‘भयानकीकरण’ करतो. नाविन्य आणत नातं फुलवणं आणि स्थैर्यामध्ये असणारी शांत सुरक्षितताही एकत्र अनुभवणं या दोन्ही गोष्टींचा मेळ साधत पुढे जाण्यात शहाणपण आहे. नाही तर आपण सतत कसल्या तरी शोधात नाखूष राहू. ‘नाविन्य’ या साधनालाच साध्य मानून पुढे गेलं तर गडबड होते. ‘नाविन्य हवं’ म्हणून काहीतरी करण्यापेक्षा जे करायचं आहे, हवं आहे त्यासाठी नवीन काहीतरी करू, ही विचारांची दिशा ठेवली तर डोक्यातला गोंधळ कमी होईल, हे नक्की.\n(दि. १४ जुलै २०१८ रोजी प्रकाशित झालेल्या महाराष्ट्र टाईम्सच्या मैफल या पुरवणीत प्रसिद्ध)\nएका शांत रात्री १० वाजता जर्मनीतल्या बास्टीयन ओबेरमायर या पत्रकाराला एका अनामिक व्यक्तीकडून ऑनलाईन संपर्क साधला गेला. ‘जॉन डो’ असं त्याने स्वतःचं टोपणनाव सांगितलं. कर चुकवणाऱ्या आणि काळा पैसा लपवणाऱ्या लोकांची माहिती दिली जाईल असं त्या व्यक्तीने सांगितलं. बास्टीयन ओबेरमायरने आपल्या सहकाऱ्याला- फ्रेडरिक ओबेरमायरला सोबत घेतले. आणि मग माहिती यायला सुरुवात झाली. किंबहुना माहितीचा प्रचंड धबधबाच कोसळू लागला. तब्बल २.६ टेराबाईट एवढा प्रचंड डेटा टप्प्याटप्प्याने पत्रकारांपर्यंत पोचला. माहिती फुटली होती- डेटा लीक झाला होता जगात अनेक ठिकाणी उलथापालथ घडवून आणण्याची क्षमता असणारी माहिती...\nपनामा देशात असणाऱ्या मोझाक-फॉन्सेका नावाच्या लॉ फर्म मधली ही सगळी माहिती होती. एकूण परदेशांत थाटल्या गेलेल्या २,१४,००�� कंपन्यांचे (Offshore companies) व्यवहार, त्याबाबतचे ई-मेल्स, त्यांचे अनेक करार अशी सगळी मिळून एक कोटीपेक्षा जास्त कागदपत्रे यात होती. एवढी प्रचंड माहिती बघायची तर आपण अपुरे पडू हे जाणवून दोघा जर्मन पत्रकारांनी संपर्क साधला International Consortium of Investigative Journalists (ICIJ) या शोधपत्रकारांच्या बहुप्रतिष्ठित संस्थेला. त्यांच्या अपेक्षेप्रमाणे, जेरार्ड राईल या पत्रकाराच्या नेतृत्वाखाली कार्यरत असणाऱ्या ICIJ ने हा त्यांचा स्वतःचा प्रकल्प म्हणून हातात घ्यायचं ठरवलं आणि सुरु झाला एक थक्क करणारा प्रवास. जवळपास ८० देशांतली १०७ प्रसिद्धी माध्यमे आणि त्यातल्या ४०० पेक्षा जास्त शोधपत्रकारांनी वर्षभरापेक्षा जास्त काळ या कागदपत्रांचा अभ्यास केला. आपापल्या देशातले काळा पैसा लपवणारे, गैरव्यवहार करणारे अशा मंडळींची माहिती अक्षरशः खणून काढली. आणि हे सगळं जगभर, एकत्र एकाच वेळी उघड केलं गेलं ३ एप्रिल २०१६ या दिवशी. ICIJ ने या प्रकल्पाला नाव दिलं होतं- पनामा पेपर्स\nअसंख्य देशांतले राजकीय नेते, राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान, त्यांचे नातेवाईक, मोठमोठे उद्योगपती, खेळाडू, फिल्मस्टार्स, माफिया, ड्रग लॉर्ड्स, अशा काही हजार मंडळींची नावं या कागदपत्रांमध्ये आहेत. अक्षरशः शेकडो कोटी डॉलर्सचे व्यवहार यात आहेत. जवळपास पाचशे वेगवेगळ्या बँकांनी १५ हजारपेक्षा जास्त बनावट कंपन्या (shell companies) तयार करण्यात कसा हातभार लावला हेही या पनामा पेपर्समध्ये उघड झालं. तब्बल बारा देशांचे आजी किंवा माजी प्रमुख या कागदपत्रांत आहेत. ६० पेक्षा जास्त अशा व्यक्ती आहेत ज्या, राष्ट्रप्रमुखांचे नातेवाईक, मित्र वगैरे आहेत. पनामा पेपर्स उघड झाल्यापासून पाकिस्तानच्या नवाझ शरीफ याच्यासह इतर देशांच्या कित्येक पंतप्रधान, मंत्री, प्रमुख राजकीय नेते यांना आपापली पदं सोडावी लागली आहेत. जागतिक फुटबॉल संघटनेचा प्रचंड भ्रष्टाचार उघड झाला आहे. असंख्य देशांमध्ये चौकश्या बसल्या, आर्थिक गुन्ह्यांचा शोध घेणं सुरु झालं. ज्यांच्याकडे ही सगळी फुटलेली माहिती येत गेली त्या दोघा ओबेरमायर पत्रकारांनी ही थरारक कहाणी पुस्तक रूपाने लिहिली आहे.\nइतकी प्रचंड माहिती फुटण्याचं हे जगातलं आजवरचं एकमेव उदाहरण. आंतरराष्ट्रीय स्तरावर पत्रकारांचं इतक्या मोठ्या प्रमाणात परस्पर सहकार्य तयार होत जगभरातला गैरकारभार उघड करण्याचंही हे ��कमेव उदाहरण. आणि म्हणूनच ही सगळी घडामोड खुद्द दोघा ओबेरमायर यांच्या शब्दात वाचायला मिळणं हा एक भन्नाट अनुभव आहे. सुरुवातीलाच आडनावं सारखी असली तरी आम्ही दोघे भाऊ नाही असं ते पुस्तकात सांगतात. पुस्तक लिहिताना ते वर्तमानकाळातलं कथन असल्यासारखं लिहिलंय. या शैलीने मजा येते. जणू हे दोघे तुम्हाला पुन्हा त्या सगळ्या प्रक्रियेत नेतात. सामान्यतः आर्थिक घोटाळे क्लिष्ट स्वरूपाचे असतात. बनावट कंपन्यांच्या मार्फत पैसा परदेशात साठवणे या स्वरूपाचा घोटाळा असतो तेव्हा तर हे सगळं समजून घेणं अधिकच कठीण. मुळात कुठल्यातरी गैरमार्गाने कमावलेला पैसा ‘लपवणे’ यासाठीच बनावट कंपन्यांचा उपयोग केला जात असल्याने मुद्दाम कष्ट आणि काळजी घेत लपवलेली गोष्ट खणून काढणं हे काम सोपं नाही. पैसा लपवण्यासाठी आणि बनावट कंपन्या उभारण्यासाठी मदत करणारी मोझाक-फॉन्सेका ही लॉ फर्म पनामा देशात असल्याने अनेक कागदपत्र स्पॅनिश भाषेत होती. बरं अगदी थोडी कागदपत्र असती तर तितकंसं क्लिष्ट झालं नसतं. पण जेव्हा तुमच्यासमोर एक कोटी कागदपत्र असतात तेव्हा मती गुंग न झाली तरच नवल.\nपण ICIJ ने एकदा प्रकल्प हातात घेतल्यावर काही गोष्टी थोड्याफार सोप्या होऊ लागल्या हे लेखक आपल्याला सांगतात. मरीना वॉकर यांना या प्रकल्पाच्या प्रमुख समन्वयक म्हणून ICIJ ने नेमलं. मिळणारी ही सगळी माहिती कशी शोधावी हे सांगायला एक डेटा एक्स्पर्ट नेमला गेला- दक्षिण अमेरिकी मार्ल काबरा. त्याबरोबरच हेही आव्हान होतं की एकाच वेळी जगभरातले पत्रकार एवढा प्रचंड डेटा बघतील कसा म्हणजे मग सगळ्यांसाठी एक सुरक्षित ऑनलाईन सिस्टीम बनवावी लागणार आणि त्यातच माहिती आणि प्रत्येकाने शोधलेल्या गोष्टीही टाकल्या जातील असं ठरलं. तशी सिस्टीम उभारली गेली. इतक्या सगळ्या कागदपत्रांना वाचायला गेलं की नेहमीचे वापरातले कॉम्प्युटर्स बंद पडत होते. तेव्हा मग ओबेरमायर आणि त्यांच्या टीमसाठी त्यांच्या वर्तमानपत्राच्या संपादक मंडळाने नवीन सुपर कंप्युटर घेण्याची परवानगी दिली. पुढे तर तोही कमी पडू लागल्यावर तब्बल १७,५०० डॉलर्स किंमतीचा अजूनच ताकदवान सुपर कंप्युटर घ्यावा लागला. एकूणच एवढी प्रचंड माहिती शोधायची तर अधिक चांगल्या सिस्टीमची- सॉफ्टवेअरची गरज होती. न्युइक्स नावाची ऑस्ट्रेलियन कंपनी अशा प्रकारची प्रणाली बनवत��. पण न्युइक्स इन्व्हेस्टिगेटर प्रचंड महाग गोष्ट आहे. सहसा देशांची पोलीस खाती, गुप्तहेर यंत्रणा, शेअरबाजारावर देखरेख ठेवणाऱ्या यंत्रणा या न्युइक्स वपरतात. पण इथे ICIJ चा संचालक- जेरार्ड राईल कामी आला. तो स्वतः ऑस्ट्रेलियन असल्याने न्युइक्सशी संपर्क साधून त्यांना या प्रकल्पासाठी मदत करण्याची विंनती केली. ICIJ च्या या टीमला न्युइक्स इन्व्हेस्टिगेटर मोफत वापरायला मिळाला म्हणजे मग सगळ्यांसाठी एक सुरक्षित ऑनलाईन सिस्टीम बनवावी लागणार आणि त्यातच माहिती आणि प्रत्येकाने शोधलेल्या गोष्टीही टाकल्या जातील असं ठरलं. तशी सिस्टीम उभारली गेली. इतक्या सगळ्या कागदपत्रांना वाचायला गेलं की नेहमीचे वापरातले कॉम्प्युटर्स बंद पडत होते. तेव्हा मग ओबेरमायर आणि त्यांच्या टीमसाठी त्यांच्या वर्तमानपत्राच्या संपादक मंडळाने नवीन सुपर कंप्युटर घेण्याची परवानगी दिली. पुढे तर तोही कमी पडू लागल्यावर तब्बल १७,५०० डॉलर्स किंमतीचा अजूनच ताकदवान सुपर कंप्युटर घ्यावा लागला. एकूणच एवढी प्रचंड माहिती शोधायची तर अधिक चांगल्या सिस्टीमची- सॉफ्टवेअरची गरज होती. न्युइक्स नावाची ऑस्ट्रेलियन कंपनी अशा प्रकारची प्रणाली बनवते. पण न्युइक्स इन्व्हेस्टिगेटर प्रचंड महाग गोष्ट आहे. सहसा देशांची पोलीस खाती, गुप्तहेर यंत्रणा, शेअरबाजारावर देखरेख ठेवणाऱ्या यंत्रणा या न्युइक्स वपरतात. पण इथे ICIJ चा संचालक- जेरार्ड राईल कामी आला. तो स्वतः ऑस्ट्रेलियन असल्याने न्युइक्सशी संपर्क साधून त्यांना या प्रकल्पासाठी मदत करण्याची विंनती केली. ICIJ च्या या टीमला न्युइक्स इन्व्हेस्टिगेटर मोफत वापरायला मिळाला चांगल्या कामासाठी कशा पद्धतीने लोक आपापला खारीचा वाटा उचलतात याचं एक उदाहरण.\nआपल्या तशी ओळखीतली नावं मोझाक-फॉन्सेकाच्या फुटलेल्या माहितीत दिसू लागल्यावर आपला पुस्तकातला उत्साह वाढत जातो. रशियाचा सर्वेसर्वा व्लादिमिर पुतीन, चीनचे झी जिनपिंग, सिरीयाचा असाद, लिबियाचा गदाफी, पाकिस्तानचा नवाझ शरीफ असे राजकारणी, त्यांचे नातेवाईक किंवा इतर सहकारी, त्यांच्याशी संबंधित उद्योगपती या नावांबरोबर प्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी, युनायटेड नेशन्सचे माजी जनरल सेक्रेटरी कोफी अन्नान यांचा मुलगा कोजो अन्नान अशी नावं आपल्याला धक्का देऊन जातात.\nओबेरमायर ज्या ज्या घोटाळ्यांच्या शोधात स्वतः गुंतले होते त्याचीच मुख्यत्वे यात थोडी सविस्तर माहिती आहे. बाकीच्यांचे नुसते उल्लेख आहेत. भारतातील ‘इंडियन एक्स्प्रेस’ ग्रुप या संशोधनात सहभागी होता. पुस्तकात याचा उल्लेख आहे. परंतु तपशील नाहीत. आणि ते स्वाभाविकच म्हणावं लागेल, कारण प्रत्येक घोटाळा तपशीलांत लिहायचं तर पुस्तकाच्या साडेतीनशे पानांत ते कधीच मावलं नसतं. इंडियन एक्स्प्रेसने पनामा पेपर्सचा अभ्यास करून त्यात पाचशेपेक्षा जास्त भारतीय असल्याचं उघड केलंय. अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय, डीएलएफ कंपनीचे केपी सिंग आणि त्यांचे काही नातेवाईक, इंडिया बुल्सचे समीर गेहलोत आणि या बरोबरच आपल्या पंतप्रधानांच्या जवळचे मानले जाणारे गौतम अदानी यांचे बंधू विनोद अदानी; यांची नावं या यादीत आहेत. २०१३ मध्येच मृत पावलेला, कुख्यात डॉन दाउद इब्राहीमचा साथीदार, इक्बाल मिरची याचंही नाव या यादीत झळकलंय.\nज्याला काहीतरी लपवायचे आहे, तोच परदेशात बनावट कंपन्या स्थापन करतो असं हे लेखक ठासून सांगतात. केवळ कर चुकवून बाहेर नेलेला पैसा एवढं आणि इतकं साधं हे नाही हे सांगण्यासाठी दोघा ओबेरमायरने अनेक उदाहरणं दिली आहेत. सिरीयामध्ये चालू असणाऱ्या यादवी युद्धाच्या दृष्टीने महत्त्वाच्या व्यक्तींचा पैसा फिरवला गेला आहे. तिथे हजारो निष्पाप मंडळींचं शिरकाण चालू आहे आणि एक प्रकारे बनावट कंपन्यांच्या माध्यमातून या सगळ्याला मदतच केली जात आहे. लोकशाही देशांत काळा पैसा निवडणुकीत ओतून पुन्हा आपली सत्ता स्थिर करण्यासाठी वापरला जातो हेही हे लेखक सूचित करतात. आफ्रिकन देशांची त्यांच्याच हुकुमशहा आणि नेत्यांनी कशी आणि केवढ्या प्रचंड प्रमाणात लूटमार केली आहे, बघता बघता आईसलँडसारख्या एका श्रीमंत देशाचं दिवाळं कसं वाजतं या सगळ्याचं तपशिलांसह वर्णन या पुस्तकात आहे. ड्रग माफियांचा पैसा जेव्हा बनावट कंपन्यांच्या मार्फत परदेशात नेला जातो, तेव्हा ती फक्त कर चुकवेगिरी नसते, किंवा तो नुसताच आर्थिक घोटाळा नसतो, हे या लेखकांचं म्हणणं पटल्याशिवाय राहात नाही. आर्थिक घोटाळे तसे समजायला कठीण वाटू शकतात. ते असतातही तसे गुंतागुंतीचे. म्हणूनच काही तांत्रिक शब्द आणि त्याचे नेमके अर्थ असे पुस्तकाच्या शेवटी एका यादीत दिले आहेत. त्या यादीची मदत होते. पुस्तकाची भाषा सोपी, सुटसुटीत आणि प्रवाही आहे. एकूण पैशाचे आकडे, समोर येत जाणारी नावं, कशा पद्धतीने बनावट कंपन्यांच्या सहाय्याने परदेशी पैसा नेला जातो, या सगळ्याचा पुस्तक वाचून अंदाज येईल.\nशोधपत्रकारांवर येणाऱ्या दबावाचा उल्लेख पुस्तकात वारंवार येतो. दोघे लेखक हे जर्मनीचे रहिवासी असल्याने स्वतःला सुदैवी मानतात. परंतु इतर देशांमध्ये भयानक स्थिती असल्याचंही निदर्शनाला आणून देतात. पनामा पेपर्स प्रसिद्ध करून काही शोधपत्रकार अक्षरशः जीवाची बाजी लावत आहेत. या टीममधल्या रशियामधल्या दोघा पत्रकारांचे फोटो देशद्रोही आणि अमेरिकेचे एजंट असं म्हणत टीव्हीवर दाखवले गेले. पनामा पेपर्सबाबतचे एक कार्टून प्रसारित करणाऱ्या चीनी वकिलाला अटक झाली. हॉंगकॉंगमधल्या एका वर्तमानपत्राच्या मुख्य संपादकाला काढून टाकण्यात आलं, व्हेनेझुएला मधल्या पत्रकाराला नोकरीवरून कमी केलं गेलं, ट्युनिशियामधल्या पनामा पेपर्सची बातमी देणाऱ्या ऑनलाईन मासिकाची वेबसाईट हॅक केली गेली. खुद्द पनामामध्ये ३ एप्रिलचं वर्तमानपत्र हिंसाचार होईल या भीतीने वेगळ्या गुप्त ठिकाणी छापावं लागलं. पण जगभर या पनामा पेपर्सने उलथापालथ घडवली. आणि अजूनही घडतेच आहे. त्या कागदपत्रांच्या आधारे, नवीन चौकश्यांच्या आधारे रोज नवनवीन गोष्टी सातत्याने समोर येत आहेत. आणि हे सगळं घडलं फक्त एका- मोझाक फॉन्सेका या केवळ एका लॉ फर्मच्या कागदपत्रांच्या आधारे. अशा बनावट कंपन्या स्थापन करून देणाऱ्या इतर असंख्य संस्था जगभर सर्वत्र आहेत. म्हणजे काळा पैसा देशाबाहेर नेण्याची यंत्रणा केवढी प्रचंड मोठी आणि व्यापक असेल याचा अंदाज सुद्धा करवत नाही.\nज्या अनामिक व्यक्तीने ही सगळी माहिती फोडली, त्या ‘जॉन डो’ने सगळी माहिती देऊन झाल्यावर सगळ्यात शेवटी जगासाठी एक संदेश देखील पाठवला. जगात वाढत जाणारी ‘आर्थिक विषमता’ यामुळे अस्वस्थ होत त्याने हे कृत्य केल्याचं म्हणलंय. त्या आधीच्या प्रकरणांत लेखक काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित करतात. आधुनिक लोकशाही समाजातसुद्धा पैशाच्या जोरावर देशांचे कायदे-नियम धाब्यावर बसवणाऱ्या एक टक्के लोकांमुळे कायद्याचं इमाने इतबारे पालन करणाऱ्या ९९ टक्के सामान्य जनतेवर अन्याय होत असतो हे या पनामा पेपर्समधल्या माहितीमुळे उघड्या नागड्या रुपात समोर येतं. हे पुस्तक एकदा हातात घेतलं की ठेववतच नाही. अर्थकारण-���माजकारण-राजकारण यात रस असणाऱ्याने अगदी आवर्जून वाचावं आणि समजून घ्यावं असं हे पुस्तक- द पनामा पेपर्स.\nपुस्तकाचं नाव - द पनामा पेपर्स- ब्रेकिंग द स्टोरी ऑफ हाऊ द रिच अँड पावरफुल हाईड देअर मनी.\nलेखक- बास्टीयन ओबेरमायर आणि फ्रेडरिक ओबेरमायर\nप्रकाशक – वन वर्ल्ड पब्लिशर\nकिंमत – रु. ४९९/-\n(दि. ६ जुलै २०१८ रोजी प्रकाशित झालेल्या लोकप्रभा या साप्ताहिकात प्रसिद्ध.)\nफंडा लाईफ आणि पार्टनरचा (21)\nवाचलेच पाहिजे असे काही (4)\nया ब्लॉग वर लेखांमधून किंवा चित्रांमधून व्यक्त होणारी सर्व मते माझी 'वैयक्तिक मते' आहेत. मी ज्या संस्था-संघटनांमध्ये काम करतो त्यांची विचारधारा माझ्या लेखात व्यक्त होणाऱ्या मतांपेक्षा वेगळी असू शकते. माझ्याशी मतभेद असल्यास कमेंट्स मध्ये मांडावेत. किंवा मला ईमेल करावा. उगीच भावनिक वगैरे होऊन तोडफोड, मारहाण असल्या असंस्कृत, असभ्य आणि बेकायदेशीर गोष्टी करू नयेत. तसेच, इथे कमेंट्स मध्ये व्यक्त होणाऱ्या इतरांच्या मतांना ब्लॉगचा संपादक जबाबदार असणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.padmagandha.com/index.php?route=product/category&path=91", "date_download": "2019-02-20T12:43:28Z", "digest": "sha1:C6NK4A7RIDFYE65JEUZZLWAON6SWZ337", "length": 8616, "nlines": 115, "source_domain": "www.padmagandha.com", "title": "विज्ञान", "raw_content": "\nडॉ. रतिकांत हेंद्रे हे पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत संशोधक म्हणून ३४ वर्षे कार्यरत होते..\nडॉ. रतिकांत हेंद्रे हे पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत संशोधक म्हणून ३४ वर्षे कार्यरत होते..\nडॉ. रतिकांत हेंद्रे हे पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत संशोधक म्हणून ३४ वर्षे कार्यरत होते..\nबहुमोल आणि बहुगुणी वनस्पती. या पुस्तकातील सर्व वनस्पती आपण रोजच्या व्यवहारात सहजपणे वापरत असतो, त्य..\nCharles Darvincha Siddhant | चार्ल्स डार्विनचा सिद्धांत\nचार्ल्स डार्विन (१२.२.१८०९-१९.४.१८८२) ह्या ब्रिटिश शास्त्रज्ञाच्या उत्क्रांतिवादावरील सिद्धांताने ज..\nGamtidar Vidnyan| गमतीदार विज्ञान\n‘गमतीदार विज्ञान’ हे पुस्तक विश्वातील अनेक गोष्टींची वैज्ञानिक माहिती देते. अनेक ठिकाणी मानसशास्त्र..\n| लोहमित्र धातू जिंदाबाद\n’ या पुस्तकात लेखकाने लोहपरिवारातील धातूंची ओळख लालित्यपूर्ण भाषेत देण्याचा..\nMedical Transcription | मेडिकल ट्रान्स्क्रिप्शन\n‘मेडिकल ट्रान्स्क्रिप्शन’ हा माहिती तंत्रज्ञानावर आधारित सेवाउद्योगाच्या नामावलीत एक महत्त्वाचा उद्..\nपृथ्वीवर अस्तित्वात असणार्‍या सगळ्या सामाजिक जीवात सर्वांत अधिक अद्भुत अन् कार्यक्षम असणारी मुंगी आ..\nPranyanchi Duniya | प्राण्यांची दुनिया\n‘प्रयोगशाळेत काम कसे करावे. हे पुस्तक विज्ञानाच्या विद्यार्थ्यांना, शिक्षकांना व विविध प्रयोगशाळांतू..\nSwad Aani Ruchitil Vidnyan | स्वाद आणि रुचीतील विज्ञान\nजवळजवळ सर्वच वनस्पतींना त्यांचा म्हणून काही वेगळा स्वाद असतो; रुची असते. एरव्ही व्यवहारात आपण ह्या ग..\nVanaspatitil Vidnyan| वनस्पतीतील विज्ञान\nवनस्पतीतील विज्ञान. या पुस्तकात डॉ. रतिकांत हेंद्रे ह्यांनी आपल्या दैनंदिन जीवनाशी, धार्मिक विधींशी ..\nलेखकाने विविध चर्चसत्रात आणि साहित्य संमेलनात सादर केलेल्या विज्ञान, मराठी आणि विज्ञान वाङ्मय विषयक ..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://www.padmagandha.com/index.php?route=product/category&path=92", "date_download": "2019-02-20T12:42:08Z", "digest": "sha1:QZVEPB7VQ3JGW4ZK4677U7OWDQ7PVCZQ", "length": 5470, "nlines": 79, "source_domain": "www.padmagandha.com", "title": "विज्ञान कथा", "raw_content": "\nपर्जन्यास्त्र हा विज्ञानकाल्पनिकांचा कथा संग्रह आहे . विज्ञानकथांमध्ये आता मराठी साहित्य बरेच ..\nएखादे वैज्ञानिक सूत्र घेऊन त्याभोवती एखादी घटना कथारूप घेते, तेव्हा वास्तव आणि कल्पना यांचा सुरेख कल..\nRobo Corner | रोबो कॉर्नर\nसर्व साधारणपणे विज्ञानकथा हा गंभीर कथा-प्रकार समजला जातो. डॉ. अरुण मांडे यांच्या कथांतील अधूनमधून ड..\nप्रस्तुत पुस्तकाचे लेखन प्रा. म. वि. दिवेकर हे संगमनेर महाविद्यालयात संगमनेर येथे 1992 पासून वनस्पत..\nVidnyanatil Bhatkanti |विज्ञानातील भटकंती\nनिसर्गाचा शोध घेताना अनेक विस्मयकारी गोष्टी उजेडात आल्या आहेत. तरीही आधुनिक मानवाचे समाधान झालेले न..\nVishwamitrachi Pratisrushti | विश्‍वामित्राची प्रतिसृष्टी\n‘तेथे जीवाणू जगती’ ह्या विज्ञान कथासंग्रहानंतर प्रा. म. वि. दिवेकर यांचा हा दुसरा विज्ञानकथासंग्रह ..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "http://2know.in/category/%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A4%B2-%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95/", "date_download": "2019-02-20T11:34:30Z", "digest": "sha1:O4DIG52PR5TKCW4YMVKAXCMCE3YYETYY", "length": 4719, "nlines": 42, "source_domain": "2know.in", "title": "सोशल नेटवर्क | मराठी इंटरनेट", "raw_content": "\nफेसबुक आणि ट्विटर मराठीतून\nफार पूर्वी मी स्वतः फेसबुकच्या मराठी भाषांतरात सहभाग नोंदवला होता आणि त्याबाबत फेसबुकडून पोचपावतीही मिळाली होती. गेल्या काही वर्षांपासून फेसबुकच्या मराठी भाषांतराचे …\nपूर्वनियोजीत वेळेवर ट्विट, स्टेटस अपटेड करा\nफेसबुक किंवा ट्विटरवर काहीतरी शेअर करत असताना ते त्याच वेळी शेअर केले जाते जेंव्हा आपण ‘पोस्ट’ किंवा ‘ट्विट’ करतो. फेसबुक किंवा ट्विटरवर …\nइंटरनेट आणि सोशल नेटवर्किंग च्या क्षेत्रात फेसबुकचे वर्चस्व\nअलिकडच्या काळात लोक ऐकमेकांपासून दूरावत चालले आहेत, असं अनेक जण म्हणत असले, तरी फेसबुकच्या जमान्यात वरील विधानाचा पुर्नविचार करण्याची गरज भासू शकते. …\nलिंक्डइन प्रोफाईल चे प्रिंटेबल रिझ्यूम मध्ये रुपांतर करा\n‘लिंक्डइन’ ही जगभरातील लोकांना व्यावसायिक दृष्ट्या एकत्र जोडणारी सोशल नेटवर्किंग वेबसाईट आहे. मी स्वतः लिंक्डइनचा फारसा वापर करत नाही. पण आपल्यापैकी अनेकजण …\nमोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग\nहजारो इंग्लिश पुस्तके मोफत\nबॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे\nवर्ड फाईल PDFमध्ये बदलणे\nSBI ATM केंद्रात पैसे जमा करणे\nलॅपटॉप स्पिकर लॅपटॉपशिवाय वापरणे\nअनुदिनी कशी तयार करावी\nखाली आपला ईमेल अ‍ॅड्रेस देऊन Subscribe वर क्लिक केल्यास 2know.in वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची ‘नोंद’ आपल्याला ईमेलवर मिळेल.\nमोफत मराठी, इंग्रजी, हिंदी शब्दकोश\nअडलेल्या इंग्लिश शब्दांपासून शब्दकोश तयार करा\n****** पासवर्ड कसा पहायचा\nस्मार्टफोनवर मराठी लिहिण्याची सोपी पद्धत\nबिंग, याहू, गुगल चा व्हिडिओ शोध, चलचित्र शोध\nविश्वकरंडक फुटबॉल ची गुगल वरुन माहिती\nगुगल युआरएल (URL) शॉर्टनर\nगुगल चा मराठी शोध, मराठी गुगल\n© कॉपिराईट २०१० - २०१५ - 2know.in. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.padmagandha.com/index.php?route=product/category&path=93", "date_download": "2019-02-20T12:40:49Z", "digest": "sha1:I46SFIJPCJYSJMXNQHB5U6WSAAADBYS2", "length": 6551, "nlines": 91, "source_domain": "www.padmagandha.com", "title": "विनोदी साहित्य", "raw_content": "\nHumour | विनोदी साहित्य\nHumour | विनोदी साहित्य\nव्यंगचित्रे ही मधुकर धर्मापुरीकरांच्या जगण्याचा भाग झालेली आहेत. कुटुंबीय, ऑङ्गिसमधले सहकारी या..\nतंबी दुराईंच्या स्तंभाने विनोदशैलीचा एकच फॉर्म वापरलेला नाही. कधी निवेदन, कधी संवाद, कधी कविता, कधी ..\nसुधीर सुखठणकर हे आजच्या मराठी साहित्याच्या विनोददालनातील एक आघाडीचं नाव आहे. त्याचबरोबर एक सक्षम कथा..\nआजच्या दर्जेदार विनोदी कथाकारांतील सुधीर सुखठणकर हे एक महत्त्वपूर्ण नाव. आजची जीवनशैली, स्त्���ी-..\nविनोद ही आदिम प्रेरणा आहे. मानवी जीवनात तिचे महत्त्व वादातीत आहे.विनोदी साहित्य लिहिण्याची कला ..\nविजय लोणकर पेशाने अभियंता असले तरी लेखन हा त्यांचा प्रेमाचा विषय आहे. त्यांनी कविताही केल्या आहेत. ..\nप्रस्तुत पुस्तकात श्री. धनंजय चिंचोलीकर यांनी अप्रत्यक्ष भेटीत घेतलेल्या माजी पंतप्रधान मा. अटलजी, श..\nNarad Breaking News| नारद ब्रेकिंग न्यूज\nनारद हे सुप्रसिद्ध पौराणिक पात्र. सर्वज्ञ, सर्वसाक्षी, ब्रह्ममानस पुत्र पौराणिक कथांमधील कळीचे पात्..\nRamayanche Mahabharat| रामायणाचे महाभारत\nरामायणाचे महाभारत हा स्नेहल जोशी यांचा विनोदी कथा-संग्रह. मानवी मनाचे सूक्ष्म निरीक्षण व जगण्याच्या..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://megaweb4u.com/download/%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE", "date_download": "2019-02-20T11:01:15Z", "digest": "sha1:ZS3QKIKPKJQ3NSBAR4ICSN7UP75WG5S7", "length": 3007, "nlines": 59, "source_domain": "megaweb4u.com", "title": "तीला mp3 download - megaweb4u.com", "raw_content": "\nतीला फिरवीन माझ्या गाडीवर - Tila\nतीला फिरवीन माझा गाडीवर \nतीला फिरवीन माझा गाडीवर \nतीला फिरवीन माझा गाडीवर \nकालच एक पोरगं तुला तीला पाहून\nतीला फिरवीन माझ्या गाडीवर| tila\nत्याचं लग्न झालं होतं हे\nतीला फिरवीन माझा गाडीवर \nतीला फिरवीन माझा गाडीवर \nतीला फिरवीन माझ्या गाडीवर \nतीला फिरवीन माझ्या गाडीवर \nतीला फिरविण माझ्या गाडीवर || tila\nतीला फिरवीन माझा गाडीवर \nतीला / त्याला पुन्हा मनवायचं\nतीला फिरवीन माझा गाडीवर \n💕💕तीला फिरवीन माझ्या गाडीवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/3532", "date_download": "2019-02-20T11:27:18Z", "digest": "sha1:D3VW26ZRXVVTS4ZKGFIDHMS5643LFAST", "length": 39037, "nlines": 191, "source_domain": "mr.upakram.org", "title": "मुंबई ते ठाणे आगगाडी - १८५३ मधली. | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nमुंबई ते ठाणे आगगाडी - १८५३ मधली.\nआंतरजालावर भ्रमण करीत असतांना आणि गूगलमध्ये ’मराठी’ असा शोध घेत असतांना ’A Short Account of the Railways’ अशा नावाचे एका पुस्तकाचे नाव समोर आले. ह्या शोधामध्ये हे इंग्रजी पुस्तक कोठून शिरले अशा कुतूहलाने पुस्तक प्रत्यक्ष उघडले आणि असे आढळून आले की हे पुस्तक वस्तुत: मराठीत आहे. लॉर्डनर नावाच्या साहेबाच्या Railway Economy नामक पुस्तकातील काही मजकूराचे भाषांतर करून पुस्तक तयार करण्यात आले आहे. भाषान्तरकार कृष्णशास्त्री भाटवडेकर आणि मुद्रक गणपत कृष्णाजी असून Deccan Vernacular Society च्या विद्यमाने ते प्रकाशित करण्यात आले आहे. पुस्तकाचे प्रसिद्धिवर्ष १८५४ असे छापले आहे. (जिज्ञासूंना गूगल बुक्समधील हे पुस्तक http://tinyurl.com/3r6r3ja येथे पाहाता येईल.)\nहे सर्वज्ञात आहे की भारतातील पहिली प्रवासी आगगाडी १६ एप्रिल १८५३ साली मुंबई ते ठाणे आणि परत अशी धावली. त्या प्रसंगानंतर एका वर्षाच्या आतबाहेरच हे पुस्तक छापण्यात आले. कोठल्याच बैल-घोडयासारख्या जनावराकडून न ओढताच धावू शकणारे हे अजब यंत्र हा एतद्देशीय नेटिवांना चमत्कारासारखाच वाटत होता. ती आगगाडी कशी धावते आणि तिच्या मागची व्यवस्था कशी आहे हे सोप्या भाषेत त्यांना समजावून सांगण्यासाठी ह्या पुस्तकाची निर्मिति झाली आहे\nआगगाडीचे एंजिन कसे काम करते येथपासून गाडीचे तिकीट कसे काढावे आणि गाडीतून सामान कसे घेऊन जावे हे बाळबोध पद्धतीने समजावून सांगितलेले वाचण्यास आज मोठी मौज येते पण त्या काळातील साधाभोळया प्रवाशांना सगळेच नवीन असणार ह्या वर्णनापैकी पुष्कळसे वर्णन नुकत्याच सुरू झालेल्या हिंदुस्तानी गाडयांना लागू दिसत नाही. ते इंग्लंड अथवा युरोपातील गाडयांबद्दल मुख्यत्वेकरून असावे असे दिसते. ह्या बाळबोध वर्णनामध्ये एकदोन मजेदार तपशील मिळतात. सर्व ठिकाणी ’गाडीची रांग’ असा शब्द train अशा अर्थाने वापरला आहे. गाडयांना ब्रेक लावून थांबवण्याची पद्धत नव्हती, त्याऐवजी गाडी स्टेशनात पोहोचण्याच्या अलीकडेच एंजिन आणि डबे ह्यामधील जोड काढून टाकून एंजिन वेगाने पुढे जाई आणि किल्लीवाला विशिष्ट स्थानी ते एंजिन पोहोचताच रूळ बदलून एंजिनाला शेडकडे पाठवी आणि लगेच किल्लीने रूळ पहिल्यासारखे करून त्यांवरून उरलेले डबे हळू वेगाने घरंगळत स्टेशनाकडे जात असे वर्णन आहे. शेडमध्ये एंजिनाच्या तोंडाची दिशा बदलण्यासाठी एका फिरत्या गोल प्लॅटफॉर्मवर एंजिनास आणून तो प्लॅटफॉर्म पुरेसा फिरवण्याची पद्धत होती. (अशी सोय मी फार वर्षांपूर्वी जुन्या MSM - Madras and Southern Maratha Railway च्या एका छोटया स्टेशनात पाहिल्याचे आठवते.) असे कित्येक मनोरंजक तपशील पुस्तक चाळल्यास वाचायला मिळतील.\nपुस्तकाच्या शेवटाशेवटाला १६ एप्रिल १८५३ च्या पहिल्या प्रवासी गाडीच्या बोरीबंदर-ठाणे फेरीचे वर्णन आहे. ते मुळातून वाचण्यासारखे आहे. (ह्या वर्णनाच्या शीर्षकात वर्ष १८५४ असे पडले आहे ती मुद्राराक्षसाची चूक आणि निष्काळजी प्रूफ़री��िंग आहे असे दिसते.)\nपुस्तकात काही मनोरंजक चित्रे आहेत तीहि खाली देत आहे. प्रथम दोन पूल आहेत. पैकी पहिला कोणता असावा ह्याबाबत कोणी काही तर्क करू शकेल काय़ वर उल्लेखिलेल्या पहिल्या पहिल्या प्रवासाच्या वर्णनात माहीम आणि शीवच्या पुलाचा एक ओझरता उल्लेख आहे तोच हा असेल काय वर उल्लेखिलेल्या पहिल्या पहिल्या प्रवासाच्या वर्णनात माहीम आणि शीवच्या पुलाचा एक ओझरता उल्लेख आहे तोच हा असेल काय तसे असेल तर शीवनंतरच्या खाडीवर तो असेल काय तसे असेल तर शीवनंतरच्या खाडीवर तो असेल काय अशी एक खाडी होती असे मी वृद्ध लोकांकडून ऐकल्याचे स्मरते. दुसरा पूल ठाण्यापलीकडचा खाडीवरील पूल दिसतो. मे १८५४ मध्ये गाडी कल्याणपर्यंत जाऊ लागली कारण खाडीवरचा २२ कमानींचा पूल बांधून तोपर्यंत पूर्ण झाला होता. पूल अद्याप उभा आहे पण लवकरच पाडला जाईल असे दिसते. (http://tinyurl.com/6z65yl6). ह्या पुलाचे सर्वत्र पाहायला मिळणारे चित्रच खाली देत आहे. हे चित्र पुस्तकातील नाही. सर्व ठिकाणी ह्या पुलाचे नाव Dapoorie Viaduct असे आढळते. हे नाव असे का असावे ह्याबाबत कोणी काही तर्क करू शकेल काय\nत्यामध्ये तिसरे चित्र एका छोटया बोगद्याचे चित्र आहे. ठाणे-कल्याणमधील लोकलच्या रुळांवरचा एखादा बोगदा तो असावा काय कारण ठाण्यापर्यंतच्या प्रवासात बोगदा कोठेच असायचे कारण नाही.\nत्या नंतरची बोरीबंदर आणि भायखळा स्टेशनांची चित्रे मजेदार आहेत. आजच्या तेथील स्टेशनांशी त्यांचे काही नातेगोते असेल असे वाटत नाही.\nअखेरीस १८५३ मधल्या एंजिनाची दोन चित्रे आहेत. तेथेच तुलनेसाठी अलीकडच्या काळातील महाकाय वाफेच्या एंजिनाची दोन चित्रे जोडली आहेत.\nपुस्तकाच्या अखेरीस एप्रिल १८५३ ते मे १८५४ ह्या काळातील महिनेवार उतारू संख्या आणि तिकिटाचे उत्त्पन्न असा तक्ता दिला आहे. त्यावरून असा तर्क निघतो एका प्रवासाचे दरमाणशी तिकीट ४ ते ६ आणे असावे आणि प्रत्येक दिवशी सरासरीने १००० मुंबई ते ठाणे हे प्रवास होत असावेत म्हणजेच ५०० प्रवाशांची रोज वाहतूक होत असावी.\nठाण्याच्या खाडीवरील Dapoorie Viaduct\nप्रबोधनकार [12 Nov 2011 रोजी 06:33 वा.]\nलोहमार्ग (लोखंडी रस्ते) जाणाऱ्या गावांच्या प्रगतीबद्दल मूळ लेखकाचा अंदाज आज तंतोतंत खरा ठरला आहे.\nपुलंचे एक वाक्य आठवले \" जुनी संस्कृती नदीच्या काठाने वसली होती, नवी संस्कृती रुळांच्या काठाने वसते आहे \".\nकाही वर्षांपूर्वी���पर्यंत श्री पटवर्धन नावाचे गृहस्थ टाइम्स् ऑफ् इंडिया मध्ये भारतीय रेल् वे विषयी माहितीपूर्ण पत्रे लिहीत. हे श्री पटवर्धन रेल् वे मध्ये मोठ्या हुद्द्यावर काम करून निवृत्त झालेले होते. (त्यांचेही नाव अरविंदच असावेसे आठवते. नक्की नाही.) त्यांचे एक पुस्तकही प्रसिद्ध झालेले होते. त्यांच्या लेखातून कितीतरी मनोरंजक माहिती, रेल् कथा प्रगट झालेल्या आहेत. जी आय पी रेल् वे वरील सध्याच्या शीव स्थानकास त्या काळी माहिम रोड असे नाव होते, कारण माहिम हा महत्त्वाचा आणि मोठा प्रांत होता. जी आय् पी रेल् मार्गावरून माहिम येथे जाण्याचा मार्ग म्हणून माहिम रोड. शीव येथे खाडी तर होतीच होती. माहिमची खाडी थेट आत कुर्ल्यापर्यंत असून ती माहिम बेटाला साष्टीपासून विभागत असे. शीव भागातल्या दलदलीत रेल् मार्ग कसा टाकला गेला त्याचीही सुरस कहाणी त्यांच्याच लेखातून वाचलेली होती. सांताक्रुझ् विमानतळाचा विस्तार करताना कुर्ला भागातला खूप मोठा दलदलीचा पट्टा बुजवला गेला तसेच पूर्वीच्या कल्पना थिएटरच्या आसपासची टेकडीही पाडण्यात आली.\nगेल्या दोनतीन शतकांतल्या मुंबईविषयीच्या पुस्तकांमध्ये न.र.फाटक,गंगाधर गाडगीळ,गोविंद माडगावकर यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. शिवाय भायखळा येथील जिजामाता उद्यानातल्या भाऊ दाजी लाड संग्रहालयात जुने बाँबे गॅझेटीअर्स् ठेवलेले आहेत. या व्यतिरिक्त अ.का. प्रियोळकर यांनी लिहिलेल्या काही चरित्रग्रंथांतूनही आनउषंगिक माहिती मिळते. डेविड् अब्राहम यांच्यकिंग्रजी पुस्तकाचा 'ऐक मुंबई तुझी कहाणी'हा यशवंत रायकर() यांनी केलेला अनुवादही बरीच माहिती देतो.\nनितिन थत्ते [12 Nov 2011 रोजी 07:16 वा.]\nत्यांचे नाव जी डी पटवर्धन असे होतेसे वाटते.\nसाठच्या दशकापर्यंत सध्याच्या पश्चिम द्रुतगती मार्गावरील भाईंदरच्या खाडीवरचा पूल* नव्हता. त्यामुळे मुंबईहून डहाणू, पालघर सूरत वगैरे दिशेने जाणार्‍या एसटीच्या बसेस ठाणे - भिवंडी - वाडा - मनोर अशा मार्गाने जात असत. पूर्व दृतगती मार्गाला अहमदाबाद हायवे न म्हणता घोडबंदर मार्ग म्हणत असत. (ठाणे येथील सध्याचा घोडबंदर मार्ग वेगळा)\n*माझ्या वडिलांनी सांगितलेल्या माहितीनुसार बीबीसीआय रेल्वेला (आताची प रे) स्पर्धा होऊ नये म्हणून तो पूल बांधला नव्हता.\n१)पश्चिम द्रुतगतिमार्ग नव्हता तेव्हा पश्चिम उपनगरांतून मुंबईबाहेर जाण्यासाठी एकच रस्ता उपलब्ध होता तो म्हणजे घोडबंदर रोड्. हा रस्ता माहिम कॉज् वे पासून सुरू होऊन ठाणे जिल्ह्यातल्या वसई खाडीवरच्या घोडबंदर ह्या प्रमुख गावावरून पुढे भिवंडी मार्गे जाई. पश्चिम रेल् वे च्या पश्चिम काठाने हा रस्ता बोरिवली रेल् वे स्थानकापर्यंत येई. या स्थानकाच्या उत्तरेला असलेल्या रेल् वे फाटकातून हा रस्ता पूर्वेला उतरे आणि पुढे घोडबंदरवरून ठाण्यापर्यंत जाई. या रस्त्याच्या बोरिवली स्थानकापर्यंतच्या पश्चिमेकडील भागाला आता स्वामी विवेकानंद मार्ग म्हणतात. पूर्वेकडील मार्ग अजूनही घोडबंदर मार्ग म्हणूनच ओळखला जातो.\nसध्या पश्चिम दृतगतिमार्गाला काही लोक अहमदाबाद रस्ता म्हणतात तर पूर्व दृतगतिमार्गाला काही लोक आग्रा किंवा नाशिक रस्ता म्हणतात. खरे तर संपूर्ण भारताच्या दृष्टीने पाहाता अहमदाबाद रस्त्याला पश्चिम महामार्ग म्हणणे काहीसे योग्य आहे कारण पुढे मुंबईबाहेरही तो पश्चिम भारतातूनच जातो पण पूर्व दृतगतिमार्ग मात्र मुंबईपुरताच पूर्वेकडे आहे. एन्.एच्.४,एन्.एच्.८,एन्.एच्.१७ वगैरे क्रमांक निदान मुंबईत तरी संदर्भहीन आहेत.\n२)ते नाव जी.डी.पटवर्धनच असावे. धन्यवाद.\nजुना घोडबंदर रोड = हल्लीचा एस्व्ही रोड (\nजुना घोडबंदर रोड = हल्लीचा एस्व्ही रोड (पश्चिम द्रुतगती महामार्ग नव्हे)\nपश्चिम द्रुतगती महामार्ग नंतर बांधला गेला. पुढे याचे नामकरण 'अली यावर जंग मार्ग' असे करण्यात आले.\nदरम्यान त्याकाळच्या मुंबईचा छान नकाशा विकीपिडीयावर आहे तो येथे देत आहे. यातही एक रस्ता रेल्वे लाईनच्या पश्चिमेकडून जाताना दाखवला आहे. हाच एस्व्ही रोड झाला असावा\nकधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का\nअशोक पाटील् [12 Nov 2011 रोजी 09:54 वा.]\n\"हे सर्वज्ञात आहे की भारतातील पहिली प्रवासी आगगाडी १६ एप्रिल १८५३ साली मुंबई ते ठाणे आणि परत अशी धावली.\"\n~ A Short Account of the Railways या पुस्तकात जर १६ एप्रिल १८५३ अशी तारीख असेल तर मग एम्.पी.एस्.सी.; यु.पी.एस्.सी. अभ्यासक्रमासाठी नियत केलेल्या पुस्तकांतील (आणि तत्संबंधी अनेक मार्गदर्शनपर पुस्तकांतील) मुंबई ते ठाणे पहिल्या रेल्वे प्रवासाची दिलेली तारीख \"२२ एप्रिल १८५३\" ही निश्चितच चुकीची मानावी लागेल. परीक्षेला बसणारी हजारो मुले/मुली '२२' हीच तारीख गृहीत धरतात. [तपासणारे परीक्षकही हीच तारीख ग्���ाह्य धरत असणार.] असो.\nबाकी हे पुस्तक वाचताना मजा येत आहे हे नक्की. विशेषतः १८५३ च्या सुमारासही \"प्रवाश्यांनी डब्यात तंबाखू ओढू नये\" या बाबत दिलेली सक्त ताकीद. त्याविरूद्ध वर्तन करणार्‍याला होणारा वीस रुपयापर्यंतचा दंड. स्त्रियांसाठी राखीव असलेल्या डब्यात पुरुषानी जाणे गैर मानले जाणे. मुंबई-ठाणे पहिल्या प्रवासाचे वेळी रेल्वेच्या आजुबाजूला बोरीबंदरपासून भायखळ्यांपर्यंत \"तमासगिरांनी दाटला होता\" आदी उल्लेख\nया निमित्ताने आठवले ते ज्या तीन \"आगीच्या गाड्यांनी\" ते २०-२२ मैलाचे अंतर \"ओढले\" त्यांची नावे 'साहिब, सिंध, सुलतान\" अशी ठेवण्यात आली होती. मात्र यामागच्या कारणाचा या पुस्तकात कुठे उल्लेख आलेला नाही. [अर्थात ते तितकेसे महत्त्वाचेही नाही म्हणा.]\n@ राही ~ \"ऐक मुंबई तुझी कहाणी\" चे अनुवादक पुरुषोत्तम धाक्रस आहेत. (ना.सी.फडके यांचा ललितमध्ये \"ठणठणपाळ\" सदर लिहिणारे जयवंत दळवी नसून पुरुषोत्तम धाक्रस हेच आहेत असा पक्का समज होता. जो दळवीनी कधी दूर करण्याचा प्रयत्न केला नाही.)\nआज प्रतिसाद पाठवा वर टिचकी मारताना अंमळ घाई होतेय् खरी. ते डेविड् अब्राहमही टाइम्स् ऑफ् इंडियाचे स्तंभलेखक डेविड् हेच ना; की दुसरे कोणी जुन्या हिंदी सिनेमांतल्या डेविड् नामक चरित्र अभिनेत्याचे नाव डेविड् अब्राहम् होते का \nअशोक पाटील् [12 Nov 2011 रोजी 12:20 वा.]\nपरत होय, राही. \"डेव्हिड अब्राहम\" म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीतील चरित्र अभिनेता जे 'डेव्हिड' या नावाने पडद्यावर वावरत. \"हिस्ट्री ऑफ बॉम्बे\" च्या लेखकाचे नाव आहे डेव्हिड एम्.डी.\nपण असो. चालायचेच, या किरकोळ चुका असतात स्मरणासंदर्भात. तुम्हाला ते तपशील आठवतात तेच महत्त्वाचे.\nनितिन थत्ते [13 Nov 2011 रोजी 04:28 वा.]\nहिंदी चरित्र अभिनेते डेव्हिड यांचे नाव डेव्हिड अब्राहम चौलकर (चेउलकर) होते.\nडापूरी व्हायाडक्ट - दापोडीचा पूल\nथोडे गूग्लून पाहिल्यावर असे आढळले की 'डापूरी व्हायाडक्ट' नावाने दिले गेलेले प्रकाशचित्र हे मूळ मुंबईतील पुलाचे नसून पुण्याच्या पुलाचे आहे. हा बोपोडी -दापोडी दरम्यानचा (हॅरिस ब्रिज) रेल्वेपूल असावा.\nदापोडीला इंग्रजांचे ठाणे होते आणि लॉर्ड एल्फिन्स्टन दापोडीतच रहात असे. तसेच १८५४ मध्ये पुण्याकडूनही मुंबईच्या दिशेने रेल्वे मार्गाची बांधणी सुरू झाली होती. [BB&CI (Bombay Baroda & Central Indian) ]\nमूळ ब्रिटिश म्युझियममधील या चि��्राचे वर्णन 'मुंबईजवळील पूल' असे आहे. त्या चित्राचा कर्ता अज्ञात असल्याने तो पूल नक्की कुठे आहे ते ब्रिटिश म्युझियमला देखील पक्के माहित नाही. त्यांनीच त्यासंदर्भात विचारणा केलेली आहे. पण या अर्धवट माहितीचा संदर्भ घेऊन इतर सर्व ठिकाणी हा पूल (सध्याच्या) बृहन्मुंबईतच असावा असे नमूद केलेले आढळते. हा दुवा पहावा - http://www.bl.uk/onlinegallery/onlineex/apac/photocoll/d/019pho0000254s3...\nएकाच पुलाचा आहे असे माझे मत झाले आहे.\n(ब्रिटिश म्युझियम, विकी , पॅनोरामियो.कॉम आणि लालम यांचे प्रकाशचित्रांबद्दल आभार.)\nनितिन थत्ते [13 Nov 2011 रोजी 06:23 वा.]\n(दापोडीचा पूल असल्याची) माहिती बरोबर असावी. दापुरी हे नावही बरेचसे जुळते.\nफोटो पाहिल्यावर ठाणे खाडीवरील पूलाला इतक्या कमानी कशा असा प्रश्न पडलाच होता. शिवाय सध्या खाडीवर जो पूल आहे (ठाणे आणि कळवा यांच्या मध्ये) त्यातला काही भाग तरी लोखंडी गर्डर्सचा आहे (पक्षी-खाली 'उघडा असलेला').\nहा पूल दापोडीचाच दिसतो आहे.\nअरविंद कोल्हटकर [13 Nov 2011 रोजी 19:51 वा.]\nविसुनानांचे म्हणणे अगदी योग्य दिसते. मलाहि तीच शंका आली होती कारण ठाणे-कल्याण परिसरात 'दापूरी' असे नाव पुलाला द्यावे असे कोणतेच ठिकाण नाही.\nसुदैवाने दोन्ही चित्रे एकाच ठिकाणाहून, म्हणजे मुंबईहून गाडी पुण्याकडे येतांना पुलाच्या पुण्याकडील शेवटाच्या उजव्या हाताकडच्या बाजूने घेतलेले दिसतात आणि त्यामुळे दोन्ही चित्रांची तुलना सहज करता येते. त्यांमध्ये पुढील गोष्टी अगदी मिळत्याजुळत्या आहेत.\n१) जुन्या चित्रात १४ कमानींनंतर आणि नव्या चित्रात १३ कमानींनंतर आधारासाठी टेकू म्हणून केलेले काही बांधकाम दिसते, जसे बांधकाम चर्चेसमधील भिंतीनाहि केलेले असते. नव्या चित्रात एक कमान कमी दिसते ह्याचे कारण ते अधिक पुढून घेतलेले आहे. सर्वात अलीकडची कमानहि त्यात अर्धीच घेतलेली आहे.\n२) टेकूच्या पलीकडे दूरच्या अंतरात दोन्ही चित्रात ८ कमानी दिसतात. नव्या चित्रात त्या सहज दिसतात, जुन्यामध्ये त्या काळजीपूर्वक मोजले तर दिसतात.\n३) पुलाचा कठडा दोन्ही चित्रात सारखाच दिसत आहे.\n४) कमानींच्या बांधकामाचे तपशीलहि जुळते आहेत.\nजवळजवळ सर्वत्र, छापील पुस्तकांमधे आणि इंटरनेट संस्थळांमध्ये, जुने चित्राचे वर्णन 'ठाण्याची खाडी ओलांडताना हिंदुस्तानातील पहिली आगगाडी' असे आढळते. ते चुकीचे आहे असे दिसते. रेल्वे खात्याचीहि तीच समजूत आहे अस��� दिसते. (पहा http://www.irfca.org/gallery/Trips/west-konkan/ngrail/\nमात्र जुन्या 'दापूरी' पुलाचे चालू नाव हॅरिस ब्रिज आहे हेहि बरोबर दिसत नाही. रेल्वे पुलाशेजारीच जो रस्त्याचा पूल आहे त्याचे हे नाव आहे. माझ्या तर्कानुसार हे नाव १८९०-९५ सालातील मुंबईचे गवर्नर लॉर्ड हॅरिस ह्यांच्यावरून दिलेले असावे. १८८५ साली छापण्यात आलेल्या पूना डिस्ट्रिक्ट गॅझेटीअर च्या पान १५६ वर ह्याचे त्रोटक वर्णन आहे. (पहा http://tinyurl.com/768ztbh). त्यानुसार हा पूल १८४२ साली बांधला गेला आणि तो काही पक्क्या बांधकामाचा आणि काही लाकडी होता. गॅझेटीअरमध्ये त्याला कोणतेहि नाव नाही, यद्यपि पुण्यातीलच वेलस्ली आणि फिट्झेराल्ड ह्या पुलांची नावे देण्यात आली आहेत. शक्यता अशी असावी की गवर्नर हॅरिसच्या काळात ह्या पुलाचे लाकडी काम बदलून सर्व पूल पक्क्या कामाचा करण्यात आला आणि त्याला हॅरिसचे नाव देण्यात आले.\n(अवांतर - हॅरिस ह्यांचे क्रिकेटप्रेम प्रसिद्ध होते. ते इंग्लिश क्रिकेट टीमचे एकेकाळी कॅप्टन होते. हिंदुस्तानातील त्यांची कारकीर्द विशेष यशस्वी ठरली नाही. त्यांच्या क्रिकेटप्रेमातून क्रिकेटचे 'हॅरिस शील्ड' मुंबईत सुरू झाले. पहा http://en.wikipedia.org/wiki/Lord_Harris.)\nसहमत आहे आणि क्षमस्व.\nवरील प्रतिसादाशी संपूर्णपणे सहमत आहे.\nशिवाय माझ्या वरील प्रतिसादात चुकून ब्रिटिश म्युझियम असा उल्लेख झालेला आहे. तो ब्रिटिश लायब्ररी असा वाचावा. क्षमस्व\nअशोक पाटील् [14 Nov 2011 रोजी 07:12 वा.]\nयाच पुलाला पुणेकर \"संगम\" पूल म्हणूनही ओळखतात काय कारण या नावाचाही उल्लेख एकदोन ठिकाणी वाचल्याचे/ऐकल्याचे स्मरते.\nनाही.. तो हा नव्हे\nविकीमॅपियावर \"दापोडी व्हायाडक्ट\" Coordinates: 18°34'29\"N 73°50'6\"E\nसंगम पूल मुळामुठेच्या संगमाजवळ आहे तर डापूरी व्हायाडक्ट बोपोडी-दापोडीच्या दरम्यान आहे. त्याबद्दल अधिक माहिती -\nजुने फोटो आहेत. वर्णनानुसार संगम पूल आज रस्त्यावरील पूल असला तरी १९२६ पूर्वी तो रेल्वेचाच पूल होता. :\nअशोक पाटील् [14 Nov 2011 रोजी 10:55 वा.]\nसुरेखच. दोन्ही ठिकाणांची माहिती आणि संबंधित छायाचित्रही पाहाण्यास मिळाली. देशाच्या प्रगतीबाबत झालेल्या घडामोडींचा ऐतिहासिक धांडोळा घेत असताना काहीवेळा फोटोज् चे महत्व शब्दांपेक्षा किती जास्त ठसते हे या धाग्यावरून समजून येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.padmagandha.com/index.php?route=product/category&path=94", "date_download": "2019-02-20T12:39:33Z", "digest": "sha1:XCZBMGAXS4TBM7VHCGF22EVTTZQWRK5O", "length": 8443, "nlines": 119, "source_domain": "www.padmagandha.com", "title": "विविध", "raw_content": "\nMaharashtratil Kannad Koriv Lekh |महाराष्ट्रातील कन्नड कोरीव लेख\nया पुस्तकातील आशयामुळे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासाच्या अध्ययनाला एक वास्तव अधिष्ठान प्राप्त ..\nडॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर हा मराठी ज्ञानक्षेत्राचा मानबिंदू आहे ; मानदंडही आहे.&nb..\nडॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर हा मराठी ज्ञानक्षेत्राचा मानबिंदू आहे ; मानदंडही आहे.&nb..\nडॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर हा मराठी ज्ञानक्षेत्राचा मानबिंदू आहे ; मानदंडही आहे.&nb..\nDhwanimudrikanchya Duniyet |ध्वनिमुद्रिकांच्या दुनियेत\nग्रामोफोन रेकॉर्डस् (ध्वनिमुद्रिका)च्या माध्यमातून ‘गोठवलेलं संगीत’ मागील शतकभर रसिकांच्या मनावर अधि..\nहिंदी चित्रपटसंगीत ही आपली सगळ्यांचीच मर्मबंधातील ठेव आहे. जो कधी फिल्मी धुन गुणगुणला नाही, असा माण..\nGatha Karnatak Printing Presschi |गाथा कर्नाटक प्रिंटिंग प्रेसची\nदर्जेदार मुद्रण, मोठ्या संख्येने मराठी, इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन आणि वितरण इत्यादींमुळे ‘कर..\nडॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर हा मराठी ज्ञानक्षेत्राचा मानबिंदू आहे ; मानदंडही आहे.&nb..\nGondvanatil Priyavandha | गोंडवनातील प्रियवंदा\nडॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर हा मराठी ज्ञानक्षेत्राचा मानबिंदू आहे ; मानदंडही आहे.&nb..\n‘गाथासप्तशती’ हा सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीचा मराठीतील आद्यग्रंथ होय. अस्सल मराठमोळे नागरी,&..\nराज्यघटनेनुसार अस्पृश्यता नष्ट करण्याची आपली सर्वांची जबाबदारी आहे . प्रत्यक्ष व्यवहारातही आपण जाती ..\nMarathyanchya Ithihasachi Sadhane |मराठ्यांच्या इतिहासाची साधने\nडॉ. विद्यागौरी टिळक व डॉ. अंजली जोशी या दोघींनी कै. रा. काशीनाथ नारायण साने यांनी १८९..\nMrignayani Manaswini Audrey Hepburn|मृगनयनी मनस्विनी ऑंड्री हेपबर्न\nऑड्री हेपबर्न या सुप्रसिद्ध व लोकप्रिय अशा अभिनेत्रीचा हा जीवनपट प्रत्येकाने जरूर वाचावा असे मी..\nडॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर हा मराठी ज्ञानक्षेत्राचा मानबिंदू आहे ; मानदंडही आहे.&nb..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://www.padmagandha.com/index.php?route=product/product&path=94&product_id=333", "date_download": "2019-02-20T12:41:21Z", "digest": "sha1:UKEMV2NQHPAL7BD543TBMWQSTU7LHNJP", "length": 4993, "nlines": 63, "source_domain": "www.padmagandha.com", "title": "Urle Keval Gane| उरले केवळ गाणे", "raw_content": "\nप्रेमात पडलेले नायक आणि नायिका अचानक तालासूरात गाणं म्हणू लागतात. विरहानं किंवा प्रेमभंगानं व्याकूळ झालेला नायक भर रस्त्���ात अचानक आपल्या दु:खाला वाचा फोडतो. नायक अथवा नायिका अडाणी असो की सुशिक्षित, त्यांच्या गाण्यातले शब्द मात्र लाजवाब असतात आणि ते तालासूरांचेही पक्के असतात. कुणी काहीही म्हणो, भारतीय चित्रपटांचं हे वैशिष्ट्यच त्याला हॉलीवूडवर मात करण्याचं बळ गेली पाऊणशेहून अधिक वर्षे देत आलं आहे. गाण्याची, वाद्यवृंदाची शैली ऐकली की त्याचा संगीतकार जसा चटकन ओळखता येतो तसा त्या गाण्याचा काळही साधारणत: कळतो. भारतीय चित्रपट त्याच्या दिग्दर्शकाच्या नावाने क्वचित ओळखले जातात, कलावंतांच्या नावाने हमखास ओळखले जातात आणि त्यातील गाण्यांमुळे मात्र निश्‍चितपणे ओळखले जातात. चित्रपटांचा दर्जा आणि गाण्यांची गुणवत्ता यांत सहसा काही संबंध नसतो, त्यामुळेच सुमार दर्जाच्या चित्रपटांत उत्तम गाण वाया गेल्याची अनेक उदाहरणे आपल्याकडे सापडतात. कालांतराने काही चित्रपट डब्यात जातात, काही विस्मृतीत जातात तर काहींची नावे आठवणेसुद्धा कठीण होऊन बसते, अनेकदा त्यातली गाणी मात्र ओठांवर आणि हृदयात कायम राहतात. गाणीच हिंदी चित्रपटांचा खरा इतिहास सांगतात. हा भूतकाळ काहीजण नुसताच चिवडत बसतात तर काही चवीनं चिवडतात आणि त्यात हाताला लागलेलं अद्भूत असं काहीतरी ओघवत्या शैलीत इतरांपर्यंत पोचवतात. विजय शिंगोर्णीकरांनी गेली काही वर्षे हे काम सातत्यानं केलं\nआहे. स्मृतिधूसर झालेल्या चित्रपटांना इतिहासाच्या अडगळीत ढकलून, कालावर मात करीत रेंगाळलेल्या गाण्यांच्या स्मृतिमधूर आठवणीवर बेतलेलं हे पुस्तक त्या हिंदोळ्यावर बसवून वाचकांना झुलवतं आणि खुलवतं. - श्रीकांत बोजेवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.pratilipi.com/read?id=6755373518872800&ret=%2F%3Fredirect%3DcatchAll", "date_download": "2019-02-20T11:30:36Z", "digest": "sha1:FAMUPU3GAEL4HDC5X5VJGKQIPLLW2BOZ", "length": 2761, "nlines": 18, "source_domain": "mr.pratilipi.com", "title": "वाचा अंबज्ञ च्या मराठी कथा प्रमोशन प्रतिलिपि वर « प्रतिलिपि मराठी | Read 's Marathi content on Pratilipi « Pratilipi Marathi", "raw_content": "\nआजचा दिवस त्यांच्यासाठी खुप महत्वाचा होता. महिन्यातील महत्वाची मीटिंग आज सुरु होणार होती. आपले ईप्सित गाठायला सर्वांचीच खुप लगबग सुरु होती. सगळ्यांनी महिनाभर आपला प्रोफाइल अपग्रेड करायला खुप मेहनत घेतलेली तरीही कोण नक्की ध्येयपूर्ती करणार ह्यासाठीची धाकधुक प्रत्येकाच्या मनात होतीच. मीटिंगची वेळ खुप उशीरा असल्याने प्रत्येकाने आपापल्या कर्तुत्व कौशल्याचा पुनः एकदा आढावा घेतला. काहीही झालं तरी आज मीच बाजी मारणार हा विश्वास तेथे जमलेल्या प्रत्येकाच्या मनात भरून राहिला.\nह्यावर्षी प्रमोशन नक्की असल्याने अवंतिकाने कसलीच रिस्क घ्यायची नाही हे ठरवत आपल्या लाडक्या नवऱ्याला तृप्त मनाने झोपलेला पाहुन रात्री उशीरा हळूच आयपील घेतली अन् आजही संधी हुकल्याने सर्वांचा पुनः एकदा हिरमोड झाला.\n© या कथेचे सर्व हक्क लेखकास्वाधीन आहेत.\nलेखक - योगेश जोशी\nसामग्री वाचन आनंद लुटा\nसोशल मीडिया वर अनुसरण करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://2know.in/category/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%97%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A5%85%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B8/", "date_download": "2019-02-20T11:33:19Z", "digest": "sha1:TM75EQJ5FUHC57LLIAG53MUFWXC5T2IB", "length": 3592, "nlines": 38, "source_domain": "2know.in", "title": "गुगल मॅप्स | मराठी इंटरनेट", "raw_content": "\nऑर्कुट स्क्रॅप मध्ये नकाशा कसा टाकता येईल\nपुन्हा एकदा एक नवीन महिना सुरु झाला आहे. या महिन्याच्या दहा तारखेला 2know.in ला सहा महिने पूर्ण होतील. दिवस कसे येतात आणि …\nमोबाईलवर नकाशा पाहण्याचे उत्तम सॉफ्टवेअर\nसंपूर्ण जगातील कोणत्याही भूभागाचा, शहराचा, शहरातील रस्त्यांचा, तिथल्या महत्त्वाच्या स्थळांचा, दुकानांचा, नावासहित समावेश असलेला नकाशा जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर अतीशय उत्तमरीत्या पाहता …\nमोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग\nहजारो इंग्लिश पुस्तके मोफत\nबॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे\nवर्ड फाईल PDFमध्ये बदलणे\nSBI ATM केंद्रात पैसे जमा करणे\nलॅपटॉप स्पिकर लॅपटॉपशिवाय वापरणे\nअनुदिनी कशी तयार करावी\nखाली आपला ईमेल अ‍ॅड्रेस देऊन Subscribe वर क्लिक केल्यास 2know.in वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची ‘नोंद’ आपल्याला ईमेलवर मिळेल.\nमोफत मराठी, इंग्रजी, हिंदी शब्दकोश\nअडलेल्या इंग्लिश शब्दांपासून शब्दकोश तयार करा\n****** पासवर्ड कसा पहायचा\nस्मार्टफोनवर मराठी लिहिण्याची सोपी पद्धत\nबिंग, याहू, गुगल चा व्हिडिओ शोध, चलचित्र शोध\nविश्वकरंडक फुटबॉल ची गुगल वरुन माहिती\nगुगल युआरएल (URL) शॉर्टनर\nगुगल चा मराठी शोध, मराठी गुगल\n© कॉपिराईट २०१० - २०१५ - 2know.in. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-EditorialJuly2017.html", "date_download": "2019-02-20T11:27:55Z", "digest": "sha1:AWIQM2VVXCQVPBJJ6KDZYXXGQ52LKM75", "length": 30480, "nlines": 34, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology - Editorial डा.बावसकर टेक्नाला��ि - खरिपातील कडधान्यांचे मुल्यवर्धन", "raw_content": "\nप्रा. डॉ. वि.सु. बावसकर\nकापूस, डाळींब, संत्री, मोसंबी, काही प्रमाणात द्राक्ष, तृणधान्य ज्वारी, बाजरी यामध्ये जर कडधान्य (तूर, मुग, उडीद) केली तर ती चांगली येतात. मटकी, हुलगा, काही प्रमाणात चवळी ही पिके हलक्या जमिनीत येतात. मूग, मटकी, हुलगा, चवळी हे अतिशय पौष्टिक आहेत. मटकी, हुलगा, मूग हे गरीब लोकांचे अन्न आहे. हुलग्याचे माडगे बाळंतीण स्त्रियांना चालते. उन्हाळ्यात नेमक्या भाज्या महाग होतात. म्हणून घरी मटकीला मोड आणून स्वस्तातली भाजी तयार होते. याचे पोषणमूल्य चांगले आहे. मटकीचा वापर पावभाजी, मिसळपाव, ओली भेळ तसेच हॉटेल, ढाब्यावर मोठ्या प्रमाणात होतो. देशामध्ये व महाराष्ट्रात हलक्या, वरकस, मुरमाड जमिनी मोठ्या प्रमाणात आहेत. अशा जमिनीवर जर पाऊस सकाळी पडला तर दुपारी त्या जमिनीवरून चप्पल किंवा बुट घालून सहज चालता येते. त्या मातीत फक्त चप्पल किंवा बुटाचे ठसे दिसतात, टाळीला मात्र चिखल माती लागत नाही. अशी ही अतिशय निकृष्ट जमीन मोठ्या प्रमाणात आहे. तेव्हा अशा जमिनीत कडधान्याची मुळे ही वरच्या थरात राहत असल्याने व ती काटक असल्याने आणि ५ ते १० - १२ इंच पाऊस पडतो अशा ठिकाणी याचे उत्पादन चांगल्याप्रकारे येते. कोकणामधील जमीन लोह व सेंद्रिय कर्बाचे प्रमाण अधिक असलेली असल्याने या जमिनीतील मटकी चविच्या दृष्टीने सरस व अधिक पोषणमुल्ययुक्त असते. त्यामुळे या गावरान मटकीला भाव अधिक मिळतो.\nचवळी हे अतिशय हलक्या जमिनीत येणारे पीक आहे. मृगाचे १ - २ पाऊस झाल्यावर वाफस्यावर सलग अथवा पट्टा पद्धतीत कापूस, ज्वारी व खरीप धान्यवर्गीय पिकामध्ये घेता येते. चवळी हे पीक इतर कडधान्याच्या मानाने झपाट्याने वाढणारे असून याची पाने ही गर्द हिरवी, अधिक हरितद्रव्य निर्माण करणारी असतात. खेडेगावात शेळीला गरिबांची गाय असे संबोधले जाते अशा शेळ्यांना किंवा दुभत्या जनावरांना दूध वाढीसाठी, वासरांच्या वाढीसाठी तसेच जाड कामाच्या बैलांना हा चारा अधिक पौष्टिक असतो. ज्यावेळेस याचे शेंडे मारावे लागतात तेव्हा ते शेंडे करडांना व वासरांना दिले असता ते अतिशय उपयुक्त पौष्टिक खाद्य ठरते. याची लागवड दोन ओळीत १ ते २ फूट व २ झाडात १ फुट अंतरावर करावी लागते. त्याच्या हिरव्या शेगांना बाराही महिने भाव असतो. इतर कडधान्यांच्या ओल्या शेंगांच्या मानाने चवळीच्या ओल्या दाण्यांचे पोषणमुल्य अधिक असल्याने ३ वर्षाच्या आतील लहान मुलांना व बाळंतीण स्त्रियांना याची शेंगदाणे लावून केलेली भाजी पोषक आणि पाचक असते. ओल्या चवळीचा भाजीचा गरोदर व बाळंतीण स्त्रियांच्या आहारात समावेश करावा. त्यामुळे नवजात बालकाला दूध भरपूर मिळते. त्यामुळे वरच्या दुधाची आवश्यकता राहत नाही. नवजात बालकाला जर्सी, होलेस्टीयन फ्रिजीयन गाईचे दूध देऊ नये. वाटल्यास देशी किंवा गिर गाईचे दूध द्यावे.\nसुकलेल्या चवळीचे दाणे पचण्यास जड असतात. गरोदर बाळंतीण स्त्रिला ते देवू नयेत. याने गॅसेस होतात. परंतु बाराही महिने हलक्या जमिनीत अल्पभुधारकाला ही लागवड फायदेशीर ठरते. शक्यतो प्रस्थापित स्थानिक वाण हे अनेक वर्षे त्या हवामानात व जमिनीत स्थिरावलेले व उन्नत झालेले असल्याने ते पौष्टिक, सकस ठरते. म्हणून विकास अधिकारी, कृषी सहाय्यक, संचालक, संचालक, उपसंचालक, ग्रामसेवक, मामलेदार, जिल्हा अधिकारी यांनी ग्रामीण पातळीवर काम करताना शेतकऱ्यांचे स्थानिक वाण उन्नत करून त्याचा प्रसार व त्याचे वाटप करावे. संकरित बियाणे हे महाग आणि आपल्या जमिनीस संयुक्त्तीक नसल्याने त्याचा वापर शक्यतो टाळावा.\nपावसाळ्यात जेव्हा आभाळ येते, थंडीत धुके येते व सुर्यप्रकाश कमी असतो चवळीच्या शेंड्यावर फुलांच्या आगऱ्यावर काळा मावा येतो. याकरिता प्रोटेक्टंटचा वापर करावा. म्हणजे माव्याचे नियंत्रण होऊन मिळणारे उत्पादन विषारी होत नाही. तसेच सप्तामृताच्या २५० मिली, ५०० मिली, ७५० मिली अशा पहिली पीक वाढीच्या काळात, दुसरी फुल लागण्याच्या अवस्थेत आणि तिसरी शेंगा पोसण्याच्या अवस्थेतील वापराने चवळीचे उत्पादन २ ते ३ महिने चालू राहते आणि ५ ते १० गुंठ्यामध्ये १५ ते २० हजार रु. सहज मिळतात. तसेच हे पीक नुसते कडधान्य नसून मुळांवर हवेतील जैविक नत्र स्थिरीकरण होत असल्याने जमिनीचा पोत सुधारतो. स्त्रियांचे आरोग्य सुधारते. लहान मुलांची शरीरयष्टी बळकट करते. दुधाची गरज भागवते.\nव्यवस्थित नियोजन व डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचा वापर केला तर याचा पैसा कामधेनूसारखा किंवा 'एटीएम' सारखा मिळतो. ही हिरवी चवळी बलवर्धक, शक्तीवर्धक व आरोग्यवर्धक असल्याने आजार होत नाही. चवळीच्या बेवडावर रब्बीत गव्हाचे पीक चांगले येते. कडधान्यावर रब्बीत पुन्हा कडधान्य पीक उदा. हरबरा घेऊ नये. जर रब्��ीत हरबरा घेतला तर त्यावर खरीपात उडीद, मूग, तूर घेऊ नये. मात्र हरबऱ्यावर कुळीथ (हुलगा), मटकी ही २ ते ३ महिन्यात येणारी अत्यंत हलक्या फफुटायुक्त जमिनीत, हलका शिडकायुक्त पाऊस आणि गांडूळखत किंवा कल्पतरु सेंद्रिय खतावर अतिशय जोमाने हे पीक हरबऱ्यावरदेखील येते. तूर, उडीद, मूग यावर रब्बीत हरबरा न घेता रब्बी ज्वारी, गहू ही पिके घ्यावीत.\n४५ दिवसामध्ये येणार श्रावण महिन्यातील मूग महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, गुजरात, राजस्थान, तामिळनाडू, कर्नाटक, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेशमध्ये घेता येतो. हे एक अतिशय उपयुक्त कडधान्य सर्वदृष्ट्या म्हणजे पोषणमुल्य असल्याने आजारी असलेल्या माणसाला याची भाजी, खिचडी, लहान मुलांना याच्या डाळीचे वरण, ज्या लोकांना तुरीची डाळ वर्ज्य म्हणजे वात, पित्त आणि कफ प्रकृती असलेल्या लोकांना मुगाच्या डाळीचा वापर हा अतिशय तारक व उपकारक ठरतो. तेव्हा पावसाळी मूग जो मृगामध्ये लावला व २ - ३ पाऊस झाले आणि त्याला १ ते २ पोते कल्पतरू सेंद्रिय खत व २०० ते ५०० किलो गांडूळ हे जर दिले आणि जर्मिनेटरची बिजप्रक्रिया करून मूग पेरला तर ८ दिवसात अतिशय उत्कृष्ट उगवून येतो. त्यानंतर सप्तामृत २५० मिली + १०० लि. पाणी, ५०० मिली + १५० लि. पाणी आणि ७५० मिली + २०० लि. पाणी असे पहिला स्प्रे पीक २५ दिवसाने असताना वाढीसाठी, ३५ ते ४० दिवसात पीक फुलोऱ्यात असताना आणि ५५ ते ६० दिवसात शेंगा भरताना असे ३ स्प्रे दिले असता हा मूग श्रावण महिन्यात काढणीस येतो. म्हणून त्याला 'श्रावणी मूग' म्हणतात. तर वैशाखात काढणीस येणाऱ्या मुगास 'वैशाखी मूग' म्हणतात. या दोन्ही प्रकारातील मूग हिरवा असतो. शेंगा लांब, १२ ते १५ दाण्याच्या असतात. एरवी आखुड शेंगामध्ये ६ ते ८ पिवळसर, टणक दाणे असतात. त्याचा दाणा बारीक असतो. अशा मुगाची डाळ बारीक होते. याचे उत्पन्न कमी येते, कारण ह्या शेंगा गुच्छात येत नाहीत. सप्तामृताने दाणे वजनदार, पौष्टित व उत्पन्नाला साथ देतात.\nमुगाचा दुसरा उपयोग म्हणजे जे लोक स्थुल (Obesity) असतात त्यांना मूग रात्रभर भिजवून ओल्या फडक्यात बांधून मोड आलेले धान्य अतिशय पौष्टिक असते. हे मोड आलेले मूग, मटकी यांचा सकाळच्या न्याहरीत वापर करण्यास डॉक्टर (वैद्य) शिफारस करतात. म्हणजे शरीराचा स्थूलपणा ६ महिन्यात कमी होऊन माणूस सडपातळ, दक्ष, तल्लख, चपळ, सुद्दढ बनतो.\nमुगाची डाळ करणे सोपे असते व ही डा��� साध्या मुगापेक्षा अधिक पोषणमूल्ययुक्त असते. पोपटी व हिरवे कवच तंतुमय (Fiber) असल्याने बद्धकोष्टता होत नाही. या डाळीचा उतार चांगला असल्याने मूग आणि डाळ यांच्या भावात फार फरक नसतो. इतर कडधान्यात जसे २५ ते ३० रु. चा फरक असतो. तो मूग व डाळ याच्यामध्ये १० ते १५ रु. चा फरक असतो. महिला बचत गटामार्फत याची छोटी - छोटी पाकिटे करून विक्री केली असता गृहिणीला आर्थिक दुय्यम पाठबळ मिळू शकते. मोड आलेल्या मुगाचा वापर पाणीपुरीच्या भाजीत केला जातो. ज्यावेळेस सहलीला जातात तेव्हा पातळ पदार्थ नेणे शक्य होत नाही तेव्हा मोड आलेल्या मुगामध्ये टोमॅटो व चटणी टाकून केलेली भाजी ब्रेड, चपाती सोबत खाण्यास उपयुक्त ठरते. ऑस्ट्रेलिया खंडासारख्या देशामध्ये मोठ्या शहरात मोड आलेले मूग याच्या पोषणमुल्यामुळे मोठ्या प्रमाणात वापरले जातात. तेथे डबाबंद मोड आलेले मूग हे प्रचलित आहेत. तेव्हा याची निर्यात करून भारतीय शेतकऱ्याला एक मूल्यवर्धनाचा पर्याय उपलब्ध होतो.\nमोठ - मोठे फरसाणाचे कारखानदार मुगाची तळलेली डाळ वेगवेगळ्या सुबक पॅकिंगमध्ये पॅक करून विकली जाते. अशी डाळ २ - ३ महिने चांगली राहते. याला अॅल्युमिनीयमी फॉईलच्या पाकीटात चांगल्या अॅकिंगमध्ये ५० ग्रॅम, १०० ग्रॅम, २५० ग्रॅम अशा पाऊचेसमध्ये मध्यम आणि अधिक लोकसंख्येच्या शहरांमध्ये जेथे मॉल, किराणा दुकान असते अशा ठिकाणी याचा खप चांगला राहतो. मुगाच्या डाळीचे धिरडे हे आजाऱ्याला पाचक असते. साधारण मध्यम वर्गीय, उच्च वर्गीय लोकांमध्ये नाष्ट्याच्या प्रकारात खोबऱ्याच्या चटणीत याचा वापर केला तर भाजीची गरज राहत नाही. निरनिराळे समारंभात (लग्न, पार्ट्यांत) मुगाच्या डाळीचा तुप टाकून केलेला शिरा हा एक प्रतिष्ठीत पदार्थ असतो. गाजराच्या हलव्याप्रमाणे हा शिरा (हलवा) आवडीने खाल्ला जातो. अशा प्रकारे मुगाचे मुल्यवर्धन होते. मूग, मटकी, तूर काढणीनंतर त्याचे कड दुभत्या जनावरांना आवडते. म्हणजे जेव्हा पेंड महाग असते. हल्लीच्या काळात सरकी पेंड, शेंगदाणा पेंड जनावरांना देणे परवडत नाही. शेंगदाणा पेंडीचे तेल काढल्यावर सॉलवंट वापरून तेल काढून ही पेंड परदेशात लहान मुलांच्या पुरक डबाबंद खाद्यपावडर पदार्थात वापरली जाते. तेव्हा असे काड जनावरांना पौष्टिक ठरते.\nअशा पद्धतीने कमी पाण्यावर, हलक्या जमिनीत, कमी काळात शेतकऱ्यांना अडचणीच्���ा काळात ही पिके एटीएमसारखे काम करतात. त्यातून घरखर्च, मुलांची शाळा, फी, पुस्तके यांचा खर्च भागतो.\nतूर हे जे पीक आहे त्यामध्ये अनेक जाती आहेत. यामध्ये हळवी, मध्यम गरवी व गरवी असे प्रकार असतात. एक अनुभव असा आहे की, जी गरवी तूर आहे तिची डाळ ही गोलाकार, फुगीर, लालसर, फिक्कट ते चमकदार, वजनदार असते. या तुरीचे उत्पन्न अधिक येते. डॉ. बावसकर टेक्नॉलॉजीने ७ ते १० - १२ क्विंटल पर्यंत उत्पन्न देऊ शकते. तुरीला ढगाळ हवा, झिमझिम पाऊस व अधिक पाऊस चालत नाही. कारण अशा वातावरणात पाने जर वाढली तर पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होतो. ही तूर उंच वाढते. फांद्या भरपूर, पाला हिरवागार असून ५५ ते ६० दिवसात फुल लागते. फुल लागले की लगेच शेंगा गुच्छात लागतात. ही तूर जातीपरत्वे ९० दिवसापासून १२० ते १४५ दिवसात तयार होते. या तुरीचा दाणा भरीव असतो. जूनमध्ये पेरली तर ऑगस्टमध्ये फुल लागून ऑक्टोबरमध्ये वाध्य लागतात आणि दिवाळीत शेंगांचे दाणे भरतात. ओल्या शेंगांच्या दाण्यांची भाजी करतात. ती खेडेगावात प्रसिद्ध असते. ती भाकरीबरोबर चवीने खातात. ओल्या शेंगा ह्या उकळत्या मिठाच्या पाण्यात मिसळून उकडल्यावर चविष्ट लागतात. तालुक्याची शहरे, जिल्ह्याची शहरे येथे अशा ओल्या शेंगा ४० रु. पासून ८० रु. किलो भावाने विकल्या जातात. संदर्भ: श्री. सुदर्शन संभाजी कोलते, मु. पो. कोथळे, ता. पुरंदर, जि. पुणे. या प्रगतीशील तरुण शेतकऱ्यांनी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या एकाच फवारणीत आलेल्या तुरीच्या ओल्या शेंगा मुंबई मार्केटला ४० रु./ किलो भावाने विकून २० गुंठ्यातून ८० हजार रु. मिळविले.\nह्या तुरीला साधारण फुल लागण्याच्या काळात बारीक पाऊस, धुके असते तेव्हा बुरशी भुरी आणि फुलांना कीड लागते. पाने खाणाऱ्या आळीचा व शेंगा भरू लागल्यावर शेंगा पोखरणाऱ्या आळीचा प्रादुर्भाव होतो. तेव्हा प्रतिबंधात्मक उपाय म्हणून भुरीसाठी हार्मोनी व आळीसाठी प्रोटेक्टंट व स्प्लेंडरचा वापर करावा. म्हणजे कीड - रोगाचे नियंत्रण होऊन फुलांवर मधमाश्या अधिक येऊन पीक उत्पादन अधिक व सकस येईल. सेंद्रिय उत्पादन झाल्याने अशा तुरीच्या डाळीला जागतिक मार्केटमध्ये भाव मिळेल आणि मुल्यवर्धन होईल व अशा मुल्यवर्धनाची गरज देशाला आहे. तेव्हा असे शेती उत्पादनाचे मुल्यवर्धन करून त्यातून पैसे मिळतील.\nविदर्भ, मराठवाडा, खानदेश या भागात कापसाच्या पट्ट्यात तुरीचे पीक घेतले जाते किंवा इतर पिकात सुद्धा याचे पीक फक्त खरीपात घेतले जाते. परंतु जसे वैशाखी मूग उन्हाळ्यात घेतला जाते त्या पद्धतीने तुरीचा खोडवाही उत्पादन देतो. सौ. विजया कुलकर्णी सोलापूर, यांनी खरीपातील तुरीचे डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीने अधिक यशस्वी उत्पादन घेऊन त्याचा खोडवा घेऊन परत २ महिन्याने त्याला शेंगा लागल्या. अशा रितीने खोडवा यशस्वी करून दाखविला. तेव्हा अशा पद्धतीने तुरीची वर्षातून २ पिके मिळू शकतात. यामध्ये तिसरे पीक घेण्यावर अजून प्रयोग करावेत. सरीच्या दोन्ही वरंब्यावर हे पीक लावून मधल्या सरीतून किंवा ठिबकने ताशी ३ लि. डिसचार्ज हा आठवड्यातून २ वेळा असे या पिकाला ३ - ४ संरक्षीत पाणी दिले तर खरिपापेक्षा खोडव्याचे उत्पादन चांगले येते असा प्रायोगिक शेतकऱ्यांचा अनुभव आहे. असे कमी खर्चात अधिक उत्पादन व मुल्यर्धन होईल असे प्रयोग करावेत. या तुरीला लागवडीच्या वेळी कल्पतरू खताच्या २ बॅगा आणि फुलावर आल्यावर २ बॅगा अशी खत मात्रा देऊन सप्तामृताची ४ फवारे केले की या तुरीला लाग भरपूर लागून दाण्यांचे पोषण होऊन गोलाकार, वजनदार, भरीव दाणे मिळाल्याने याचे डाळ हिरवी होत नाही. त्यामुळे कमी डाळीत अधिक लोकांचे जेवण होते.\nतालुका, जिल्हा पातळीवर मुल्यवर्धनाची प्रक्रिया उद्योगाची ट्रेनिंग सेंटर ३० दिवसाची ते ६ महिन्याचे कोर्सेस करावेत. मुल्यवर्धनाची साखळी ही कायम झाली पाहिजे. निरुपयोगी शिक्षण न घेता व्यवहारी शिक्षण घ्यावे. येथे ट्रेनर्सला रोजगार मिळेल व ट्रेनर्स चांगले निर्माण झाल्याने चांगल्याप्रकारे व्यवसाय करतील. पैसा, खर्च याचा ताळमेळ राहील. नोकरीमध्ये मर्यादीत क्रयशक्तीमुळे सर्व गरजा पुर्ण न होता त्या पुढच्या महिन्यात बघु, त्याच्या पुढच्या महिन्यात बघु असे म्हणत कर्ज घ्यावे लागते. मात्र छोट्याछोट्या व्यवसायातून व्यवहारी फायदा मिळाल्याने त्यांना मानसिक समाधान लाभेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.padmagandha.com/index.php?route=product/category&path=95", "date_download": "2019-02-20T12:38:22Z", "digest": "sha1:B3T5A3NPCSUDIZMVPAZ6PBKPVSE7FU2V", "length": 4506, "nlines": 71, "source_domain": "www.padmagandha.com", "title": "व्यक्तिचित्रे", "raw_content": "\nहे व्यक्तिचित्रणात्मक पुस्तक आहे. श्री. मिरगुंडे यांनी निवडलेल्या व्यक्तींमध्ये पाच क्रांतिका..\nJivhalyachi Manasa |जिव्हाळ्याची माणसं\nश्री. वि. शं. चौघुले हे ���का मोठ्या वाडमयीन कालखंडाचे साक्षीदार आहेत. एका भाग्यवान पिढीबरो..\nआर. के. लक्ष्मण, म. वा. धोंड, रामदास भ.कळ, पु. शि. रेगे, गंगाधर गाडगीळ, चिं..\nठाण्यातली गार्डन इस्टेट. तो तलाव. ते आंब्याचे झाड. तिथला पार अन् या पारावर सकाळ-संध्याकाळ स्मरणसाखळ..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%20%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%2520%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4", "date_download": "2019-02-20T11:56:15Z", "digest": "sha1:FQMCUNTHVNW5XWT6PXXQ7FZZI5IJ2HA5", "length": 28837, "nlines": 307, "source_domain": "www.esakal.com", "title": "| eSakal", "raw_content": "\nबुधवार, फेब्रुवारी 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर बुधवार, फेब्रुवारी 20, 2019\nसर्व बातम्या (69) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (14) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nमहाराष्ट्र (18) Apply महाराष्ट्र filter\nगणेश फेस्टिवल (6) Apply गणेश फेस्टिवल filter\nअर्थविश्व (1) Apply अर्थविश्व filter\nसंपादकिय (1) Apply संपादकिय filter\nसप्तरंग (1) Apply सप्तरंग filter\nसिटिझन जर्नालिझम (1) Apply सिटिझन जर्नालिझम filter\n(-) Remove महापालिका आयुक्त filter महापालिका आयुक्त\nमहापालिका (853) Apply महापालिका filter\nप्रशासन (283) Apply प्रशासन filter\nनगरसेवक (116) Apply नगरसेवक filter\nराजकारण (78) Apply राजकारण filter\nमहाराष्ट्र (66) Apply महाराष्ट्र filter\nमुख्यमंत्री (63) Apply मुख्यमंत्री filter\nतुकाराम मुंढे (54) Apply तुकाराम मुंढे filter\nदेवेंद्र फडणवीस (50) Apply देवेंद्र फडणवीस filter\nउपमहापौर (44) Apply उपमहापौर filter\nस्मार्ट सिटी (42) Apply स्मार्ट सिटी filter\nअर्थसंकल्प (41) Apply अर्थसंकल्प filter\nउच्च न्यायालय (41) Apply उच्च न्यायालय filter\nमुक्ता टिळक (41) Apply मुक्ता टिळक filter\nऔरंगाबाद (39) Apply औरंगाबाद filter\nपिंपरी-चिंचवड (37) Apply पिंपरी-चिंचवड filter\nसोलापूर (37) Apply सोलापूर filter\nनिवडणूक (34) Apply निवडणूक filter\nपर्यावरण (33) Apply पर्यावरण filter\nराष्ट्रवाद (31) Apply राष्ट्रवाद filter\nउत्पन्न (30) Apply उत्पन्न filter\nगिरीश बापट (29) Apply गिरीश बापट filter\nपुलाचा राजूमामांपेक्षा माझ्या \"ग्रामीण'लाच अधिक लाभ : मंत्री पाटील\nजळगाव ः शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाचा प्रश्‍न 2001 मध्ये विधानसभेत मी मांडला होता; परंतु त्यावेळी निधी मिळाला नाही. मात्र मंत्री गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे यांच्या प्रयत्नातून शासनाकडून हा या पुलाला निधी मंजूर झाला आहे. या पुलामुळे राजूमामांच्या जळगाव शहरापेक्षा माझ्या ग्रामीणला अधिक लाभ होईल,...\nपिंपरी-चिंचवड महापालिकेचा करवाढ नसलेला अर्थसंकल्प\nपिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेचा २०१९-२० या आर्थिक वर्षासाठीचा ६१८३ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सोमवारी स्थायी समितीसमोर सादर केला. पर्यावरणपूरक व आर्थिकदृष्ट्या संपन्न शहर बनविण्यासाठी सर्व आवश्‍यक बाबी विचारात घेऊन हा अर्थसंकल्प...\nपुणे - शहरातील उपनगरीय वाहतुकीचा चेहरा-मोहरा बदलणाऱ्या वर्तुळाकार उच्च क्षमता वाहतूक मार्गासाठी (एचसीएमटीआर) शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील मेट्रोचे सध्याचे आणि नियोजित विस्तारित मार्ग तसेच ‘पीएमपी’ची सेवा यांचा एकत्रित आराखडा तयार झाला आहे. त्यासाठी प्रलंबित २० टक्के खासगी जमिनीचे भूसंपादन महापालिकेने...\nपिंपरी-चिंचवड महापालिकेचा अर्थसंकल्प सोमवारी स्थायी समितीपुढे\nपिंपरी - महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर हे सोमवारी (ता. १८) महापालिकेचा २०१९-२० या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प स्थायी समितीपुढे सादर करणार आहेत. पाणीपुरवठा प्रकल्प, बीआरटी, तसेच सध्या सुरू असलेली कामे यांवर अर्थसंकल्पात भर असण्याची शक्‍यता आहे. महापालिकेच्या २०१८-१९ या...\nपिंपरी - महापालिकेच्या सारथी या हेल्पलाइन उपक्रमाची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली. मात्र, सारथीवर दाखल होणाऱ्या सुमारे ५६ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त तक्रारी विलंबाने, तर अनेक तक्रारींवर कार्यवाही न होताच निकाली काढल्या जात असल्याचा नागरिकांचा अनुभव आहे. त्यामुळे ‘सारथी’ला पुनरुज्जीवनाची गरज आहे...\nअमेझिंग जन गण मन ऐकता, पाहता हरखले तन-मन\nऔरंगाबाद : जन गण मन... अवघे 52 सेकंद. याच 52 सेकंदात दिसतात औरंगाबाद जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा स्थळे आणि शहराच्या जडणघडणीत मोलाचा वाटा असलेली शंभराहून अधिक कर्तृत्ववान माणसं. औरंगाबाद हिस्ट्री सोसायटीच्या तरुणांनी बनवलेल्या या राष्ट्रगीताचे लोकार्पण भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे माजी संचालक...\nअटकेसाठी पोलिसांवर पालकमंत्र्यांचा दबाव - शिंदे\nपुणे - 'जलपर्णी गैरव्यवहार प्रकरणानंतर माझ्याविरोधात गुन्हा दाखल व्हावा आणि अटक करावी, यासाठी पालकमंत्री गिरीश बापट यांनी पोलिसांवर दबाव आणला आहे,'' असा आरोप कॉंग्रसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी बुधवारी केला. आंदोलनानंतर तासाभरातच माझ्या घरासमोर पोलिस होते आणि मला ताब्यात घेण्यासाठी माझ्या मुलाला...\nपिंपरी - कचरा गोळा करण्याबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करावी, असे स्थायी समितीच्या बैठकीत मंगळवारी पालिका प्रशासनाला सांगण्यात आले. त्यासाठी आवश्‍यक असलेल्या उपसूचना देण्यात येतील. मात्र, शक्‍य तितक्‍या लवकर याबाबतचा निर्णय राबवावा, अशी सूचना प्रशासनाला दिल्याची माहिती स्थायी...\nपुणे : महापालिकेत अतिरिक्त आयुक्तांना मारहाण प्रकरणी 17 जणांवर गुन्हा दाखल\nपुणे : जलपर्णी काढण्यासाठी काढलेल्या बेकायदा निविदा प्रकरणावरुन कारणावरुन अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना झालेल्या मारहाण प्रकरणी नगरसेवक रविंद्र धंगेकर, नगरसेवक अरविंद शिंदे यांच्यासह 17 कार्यकर्तेवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात सोमवारी मध्यरात्री गुन्हा दाखल झाला आहे. तलावांत...\n‘शिक्षक वर्गीकरण’ कोट्यवधींचे ‘गोलमाल’\nभ्रष्टाचार आणि पिंपरी- चिंचवड महापालिका हे एक अतूट असे समीकरण. रस्ते, उड्डाण पूल, पाणी, गटारात पैसे खातात असे रोज ऐकतो. शौचालयात, शेणात, कचऱ्यातसुद्धा ‘मलिदा’ खातात. काही महाभागांनी थोरामोठ्यांचे पुतळे आणि स्मारकेसुद्धा सोडली नाहीत. विठ्ठलमूर्ती असो वा साधुसंतांची शिकवण देण्यासाठी...\nराष्ट्रगीतातून औरंगाबादच्या वैभवशाली वारशाचे दर्शन\nऔरंगाबाद : शहराची ओळख जगभर सांगणाऱ्या येथील ऐतिहासिक वास्तू आणि शहराच्या जडणघडण आणि विकासामध्ये मोठे योगदान देणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींना एकत्र आणत औरंगाबाद हिस्ट्री सोसायटीच्या तरुणांनी राष्ट्रगीतात गुंफले आहे. \"अमेझिंग औरंगाबाद - जन गण मन' या दृक्‍श्राव्य राष्ट्रगीताचा लोकार्पण सोहळा गुरुवारी (...\nचिक्की प्रकरण न्यायालयात; शिवसेनेची याचिका दाखल\nनवी मुंबई - महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना न्याहरीत शिजवलेल्या अन्नाऐवजी चिक्की वाटप करण्याचा सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या निर्णयाविरोधात शिवसेना नगरसेवक किशोर पाटकर यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी सादर केलेली जनहित याचिका न्यायालयाने स्वीकारली आहे. लवकरच त्यावर...\n‘लाज वाटतेय, बोंबलून थकलोय...’\nऔरंगाबाद - बंद पथदिवे, दूषित पाण्याच्या समस्या, ड्रेनेजलाइनच्या दुरुस्ती अशा छोट्या-छोट्या कामांसाठीही फायलींचा प्रवास वर्ष-वर्ष सुरू असल्याने ‘आता विषय मांडण्याची लाज वाटतेय,’ ‘बोंबलून थकलोय...’ अशा शब्दांत नगरसेवकांनी बुधवारी (ता. सहा) सर्वसाधारण सभेत संताप व्यक्त केला. सभेला सुरवात होताच...\nनदीपात्रामधील वाहने महापालिका हलविणार\nपुणे - नदीपात्रात उभी केलेली ६०० वाहने हलविण्यासाठी तातडीने जागा उपलब्ध करून देऊन नदीपात्र रिकामे करण्याचा निर्णय महापालिका आणि वाहतूक पोलिसांच्या संयुक्त समन्वय समितीमध्ये बुधवारी झाला. तसेच शहरातील प्रमुख १६ रस्ते अतिक्रमणमुक्त करण्याचेही ठरले. शहरातील वाहतुकीशी संबंधित प्रश्‍न...\n १८ हजार नव्या मालमत्ता आढळल्या\nऔरंगाबाद - महापालिकेने शहरातील एक लाख १२ हजार मालमत्तांचे सर्वेक्षण केले असून, त्यात आतापर्यंत १८ हजार ५७५ नव्या मालमत्ता आढळून आल्या आहेत. दुसरीकडे थकीत मालमत्ता करवसुलीची मोहीम तीव्र करण्यात आली आहे. रोज ९० मालमत्ता जप्त झाल्या पाहिजेत, अशी तंबी महापौर नंदकुमार घोडेले यांनी अधिकाऱ्यांना दिली आहे...\nमुंबई - लोकसभा आणि विधानसभा निवडणुका आटोपल्यानंतरच मुंबईवर शुल्कवाढीचे संकट कोसळणार आहे. थेट मालमत्ता कर वाढवण्यास मर्यादा असल्याने त्यात काही उपकर समाविष्ट केले जाण्याचीही शक्‍यता आहे. महापालिकेच्या पारंपरिक उत्पन्नवाढीला मर्यादा असल्याने नवे स्रोत शोधणे आवश्‍यक झाले आहे. महसुलाचे स्रोत...\nकर थकवलेल्या मालमत्तांवर बडगा\nमुंबई - मालमत्ता कर थकवणाऱ्यांविरोधात महापालिकेने धडक कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यानुसार 216 कोटींचा मालमत्ता कर थकवणाऱ्या मालमत्तांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. त्यापैकी 25 मालमत्तांवर जप्तीची आणि 25 मालमत्तांवर पाणी तोडण्याची कारवाई सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. महापालिकेच्या...\nस्पर्धा परीक्षा मार्गदर्शनकौस्तुभ दिवेगावकर, आयुक्त, लातूर महापालिका कोणत्याही प्रकारचा न्यूनगंड न बाळगता परीक्षेला सामोरे गेलो. पहिल्या प्रयत्नात अपयशी ठरलो. जिद्द सोडली नाही. पुन्हा अभ्यासाला लागलो. यूपीएससी परीक्षेत 2012मध्ये महाराष्ट्रात प्रथम, तर देशात 15व्या...\nऐतिहासिक वास्तूंचा वारसा जपणार; महापालिकेचा पुढाकार\nपिंपरी - शहरातील ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन करण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला आहे, त्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींचा समावेश असलेली हेरिटेज समिती स्थापन केली जाणार आहे. त्यासाठी पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीओईपी) मा���्यमातून ऐतिहासिक वास्तूंचे सर्वेक्षण होणार आहे. पिंपरी- चिंचवड...\nपुणे शहराचा पाणीपुरवठा आज सुरू राहणार\nपुणे - शहरातील जलकेंद्रांत देखभाल-दुरुस्तीची कामे होणार नसल्याने गुरुवारी (ता.३१) संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा सुरू राहणार असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने बुधवारी कळविले. मात्र, नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरावे, असे आवाहन केले आहे. पाण्याची बचत व्हावी, या उद्देशाने जलकेंद्रांची देखभाल-...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/i141219215059/view", "date_download": "2019-02-20T12:20:58Z", "digest": "sha1:DTEWZBUYSEMYYGHRCIUWDD5HVYRFASZN", "length": 9441, "nlines": 140, "source_domain": "www.transliteral.org", "title": "तृतीयोध्यायः - द्वितीयः पाद:", "raw_content": "\nसंस्कृत सूची|संस्कृत साहित्य|धर्मः|ब्रह्म सूत्राणि|तृतीयोध्यायः|द्वितीयः पाद:|\nतृतीयोध्यायः - द्वितीयः पाद:\nब्रह्मसूत्र वरील हा टीका ग्रंथ आहे. ब्रह्मसूत्र ग्रंथात एकंदर चार अध्याय आहेत.\nद्वितीयः पाद: - सूत्र १-२\nब्रह्मसूत्र वरील हा टीका ग्रंथ आहे. ब्रह्मसूत्र ग्रंथात एकंदर चार अध्याय आहेत.\nद्वितीयोध्यायः - सूत्र ३\nब्रह्मसूत्र वरील हा टीका ग्रंथ आहे. ब्रह्मसूत्र ग्रंथात एकंदर चार अध्याय आहेत.\nद्वितीयोध्यायः - सूत्र ४\nब्रह्मसूत्र वरील हा टीका ग्रंथ आहे. ब्रह्मसूत्र ग्रंथात एकंदर चार अध्याय आहेत.\nद्वितीयोध्यायः - सूत्र ५-६\nब्रह्मसूत्र वरील हा टीका ग्रंथ आहे. ब्रह्मसूत्र ग्रंथात एकंदर चार अध्याय आहेत.\nद्वितीयोध्यायः - सूत्र ७\nब्रह्मसूत्र वरील हा टीका ग्रंथ आहे. ब्रह्मसूत्र ग्रंथात एकंदर चार अध्याय आहेत.\nद्वितीयोध्यायः - सूत्र ८-९\nब्रह्मसूत्र वरील हा टीका ग्रंथ आहे. ब्रह्मसूत्र ग्रंथात एकंदर चार अध्याय आहेत.\nद्वितीयोध्यायः - सूत्र १०\nब्रह्मसूत्र वरील हा टीका ग्रंथ आहे. ब्रह्मसूत्र ग्रंथात एकंदर चार अध्याय आहेत.\nद��वितीयोध्यायः - सूत्र ११\nब्रह्मसूत्र वरील हा टीका ग्रंथ आहे. ब्रह्मसूत्र ग्रंथात एकंदर चार अध्याय आहेत.\nद्वितीयोध्यायः - सूत्र १२\nब्रह्मसूत्र वरील हा टीका ग्रंथ आहे. ब्रह्मसूत्र ग्रंथात एकंदर चार अध्याय आहेत.\nद्वितीयोध्यायः - सूत्र १३\nब्रह्मसूत्र वरील हा टीका ग्रंथ आहे. ब्रह्मसूत्र ग्रंथात एकंदर चार अध्याय आहेत.\nद्वितीयोध्यायः - सूत्र १६-१७\nब्रह्मसूत्र वरील हा टीका ग्रंथ आहे. ब्रह्मसूत्र ग्रंथात एकंदर चार अध्याय आहेत.\nद्वितीयोध्यायः - सूत्र १८-२०\nब्रह्मसूत्र वरील हा टीका ग्रंथ आहे. ब्रह्मसूत्र ग्रंथात एकंदर चार अध्याय आहेत.\nद्वितीयोध्यायः - सूत्र २१\nब्रह्मसूत्र वरील हा टीका ग्रंथ आहे. ब्रह्मसूत्र ग्रंथात एकंदर चार अध्याय आहेत.\nद्वितीयोध्यायः - सूत्र २२\nब्रह्मसूत्र वरील हा टीका ग्रंथ आहे. ब्रह्मसूत्र ग्रंथात एकंदर चार अध्याय आहेत.\nद्वितीयोध्यायः - सूत्र २३-२५\nब्रह्मसूत्र वरील हा टीका ग्रंथ आहे. ब्रह्मसूत्र ग्रंथात एकंदर चार अध्याय आहेत.\nद्वितीयोध्यायः - सूत्र २६-३०\nब्रह्मसूत्र वरील हा टीका ग्रंथ आहे. ब्रह्मसूत्र ग्रंथात एकंदर चार अध्याय आहेत.\nद्वितीयोध्यायः - सूत्र ३१\nब्रह्मसूत्र वरील हा टीका ग्रंथ आहे. ब्रह्मसूत्र ग्रंथात एकंदर चार अध्याय आहेत.\nद्वितीयोध्यायः - सूत्र ३२\nब्रह्मसूत्र वरील हा टीका ग्रंथ आहे. ब्रह्मसूत्र ग्रंथात एकंदर चार अध्याय आहेत.\nद्वितीयोध्यायः - सूत्र ३३-३४\nब्रह्मसूत्र वरील हा टीका ग्रंथ आहे. ब्रह्मसूत्र ग्रंथात एकंदर चार अध्याय आहेत.\nद्वितीयोध्यायः - सूत्र ३५-३७\nब्रह्मसूत्र वरील हा टीका ग्रंथ आहे. ब्रह्मसूत्र ग्रंथात एकंदर चार अध्याय आहेत.\n( प्र . ) बाहुला इ० पहा .\nशिवचरित्र - लेख १७\nशिवचरित्र - लेख १६\nशिवचरित्र - लेख १५\nशिवचरित्र - लेख १४\nशिवचरित्र - लेख १३\nशिवचरित्र - लेख १२\nशिवचरित्र - लेख ११\nशिवचरित्र - लेख १०\nशिवचरित्र - लेख ९\nशिवचरित्र - लेख ८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://www.misalpav.com/taxonomy/term/35", "date_download": "2019-02-20T11:31:53Z", "digest": "sha1:ADAZIZ67FBR5RDR5S47XDO42JWZEMNZS", "length": 18694, "nlines": 279, "source_domain": "www.misalpav.com", "title": "इतिहास | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nशतशब्दकथा स्पर्धेसंबंधी सूचना :\nलेखकांनी कथा पाठवताना कथेतील शब्द प्रत्यक्ष मोजून १०० आहेत याची खात्री करावी ही विनंती. Microsoft Word मध्ये शब्द मोजू नयेत. विरामचिन्हांमुळे Microsoft Word चुकीची शब्दसंख्या दाखवत असल्याने हे करण्यात आले आहे.\nअसे षंढ आम्ही कैसे निपजलो\nज्ञानोबाचे पैजार in जे न देखे रवी...\nआज शिवजयंतीच्या निमित्ताने शिवरायांच्या चरणी मी हे काव्य विनम्र भावाने अर्पण करतो...\nपुलवामा निषेधे कॅन्डल लावून आलो | “उरी” पाहताना, “जय हिंद” म्हणालो ||\nपण, बलोपासनेची, महती विसरलो | असे षंढ आम्ही कैसे निपजलो ||\nसायंकाळी हवी आम्हा दारूची बाटली | संडे टू संडे खातो मटणाची ताटली ||\nपोहणे धावणे नव्हे, चालाणेही विसरलो | असे षंढ आम्ही कैसे निपजलो ||\nस्वराज्य गुढी रोविली, शिवबाने | स्फुलिंग जे चेतले, जिजाउने ||\nस्मार्टफोन लेकरांच्या, हाती देऊन बसलो | असे षंढ आम्ही कैसे निपजलो ||\nRead more about असे षंढ आम्ही कैसे निपजलो\nअर्रे कोण म्हणतं इतिहासजमा झाली झाशीची राणी\nखिलजि in जे न देखे रवी...\nअर्रे कोण म्हणतं इतिहासजमा\nआमच्या चाळीत येऊन बघा\nजेव्हा नळाला येतंय पाणी II\nखुडबुड खुडबुड चालू होते\nसाऱ्या जमती अर्धांगिनी II\nनजर रोखुनी फक्त नळावर\nकैक नागिणी जणू एक बिळावर\nहंडे, कळशी, बादल्या घेऊनि\nआमच्या चाळीत येऊन बघा\nजेव्हा नळाला येतंय पाणी ॥\nघटिका येता सज्ज त्राटिका\nएक नळासी किती त्या वाटिका \nअन किती त्या रौद्र मरदाणी \nRead more about अर्रे कोण म्हणतं इतिहासजमा झाली झाशीची राणी\nसब्रका फल - स्पर्धे बाहेरची शशक\nज्ञानोबाचे पैजार in जनातलं, मनातलं\nतो यवन त्याच्यावर पचकन थुंकला,\nयाच्या डोळ्यात अंगार फुलला,\n“हरामी नजर नीचे” असे म्हणत त्या यवनाने त्याच्या खाडकन थोबाडीत मारली.\nयवनाच्या नरडीचा घोट घ्यायला शिवशिवणारे हात मोठ्या मुश्किलीने आवरत तो म्हणला.\n“गलाती झाली हुजूर, पुढच्या वेळी तलवार चालवा माझ्या गर्दनीवर, एकडाव माफी द्या गरीबाला”\nत्याला उद्दामपणे बाजूला ढकलत तो यवन पुढच्या भोया कडे वळाला.\nहिच संधी साधून तो त्याच्या साथीदारासह तो जडशीळ पेटारा कसाबसा उचलत लगबगीने तिथून सटकला.\nRead more about सब्रका फल - स्पर्धे बाहेरची शशक\n\"तू \" अधिक \" मी \" किती \nखिलजि in जे न देखे रव���...\nकिती सोपा प्रश्न होता माझा\n\"तू \" अधिक \" मी \" किती \nतू उत्तर दिलेस \"दोन\"\nअंतर्मुख होऊनि शोधू लागलो\nआपण आहोत तरी कोण \nमला अपेक्षीत “एक \" होते\nआपल्यात मुळी अंतरच नव्हते\nदोन देण्यामागे कारण काय होते\nजर तू माझ्यात होतीस\nमग मी तुझ्यात का नव्हतो \nआणि मी तुझ्यात नव्हतो\nतर मी कुठे होतो \nगणित सोपे जरी वाटले दुरून\nका दिलेस तू विचित्र उत्तर \nकुढत गेलो पुढे निरंतर\nजवळ घेतला मद्याचा प्याला\nशोधत गेलो मला स्वतःला\nएक पुस्तक जगताना - 'कसाब आणि मी'\nसटकाजी in जनातलं, मनातलं\nनाव : कसाब आणि मी\nलेखक : रमेश महाले (मुख्य तपास अधिकारी )\nप्रकाशक : मेनका प्रकाशन\nRead more about एक पुस्तक जगताना - 'कसाब आणि मी'\nपहिले महायुद्ध, प्रकरण दुसरे, भाग २ बेल्जियमवरचा बलात्कार\nआदित्य कोरडे in जनातलं, मनातलं\nपहिले महायुद्ध, प्रकरण दुसरे, भाग २\nमागील भागात आपण श्लीफेन योजना आणि त्याद्वारे जर्मनीने बेल्जियमवर हल्ला का केला हे पहिले. आता आपण ह्या भागात बेल्जियमचा लढा आणि पुढे काय झाले ते पाहूयात\nRead more about पहिले महायुद्ध, प्रकरण दुसरे, भाग २ बेल्जियमवरचा बलात्कार\nसिंहगडाची अखेरची लढाई (भाग २)\nमनो in जनातलं, मनातलं\n१८१७ सालच्या दसऱ्यानंतर दुसऱ्या बाजीराव पेशव्याने इंग्रजांविरुद्ध उघड युद्ध पुकारले. खडकी, येरवड्याच्या लढाईनंतर इंग्रजांनी पुणे घेतले, पण बाजीरावाने आपला खजिना आणि मौल्यवान वस्तू आधीच सिंहगड आणि रायगडावर हलवल्या होत्या. त्यामुळे २० फेब्रुवारी १८१८ या दिवशी साताऱ्याहून ब्रिटिश फौज सिंहगडच्या परिसरात पोचली. या फौजेने कुठे तोफा चढवल्या होत्या त्याचा एक नकाशा लढाईनंतर एका वर्षातच कर्नल व्हॅलेंटाईन ब्लॅकर याने एका पुस्तकात प्रकाशित केला.\nRead more about सिंहगडाची अखेरची लढाई (भाग २)\nमनो in जनातलं, मनातलं\nमागच्या चार-पाच वर्षात बऱ्याचदा असं वाटलं की सिंहगडाबद्दल लिहायला हवं. जुने कागद हुडकताना भरपूर नवे काही या गडाबद्दल सापडते, त्यातले जे काही अजूनही आठवते ते इकडे एक लेखात मांडतो आहे. लेख आवडला असेल तर प्रतिक्रियेत जरूर कळवा. पुढचा भाग - सिंहगडाची अखेरची लढाई आणि त्यानंतर ब्रिटिश काळातील एक अप्रकाशित जाहिरात टाकेन, जर उत्सुकता असेल तर ...\nकिल्लेदार in जनातलं, मनातलं\nएकदा वाचण्यात आलं होतं की तुमचा आवडता मद्याचा प्याला तुमच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल थोडेफार सांगू शकतो... आणि मला एक ��ुना किस्सा आठवला.\nमित्राला खोकला झाला म्हणून त्याला घेऊन एकदा ब्रँडी आणायला वाईनशॉप मध्ये गेलो होतो. काउंटरवर ब्रँडी मागतांना, खुद्द गांधींनी केली नसती एवढी याची चुळबुळ चाललेली. बाटली घेऊन पैसे चुकते केल्यावर चेहऱ्यावर जमेल तितकी अजीजी आणून \"हमे नशा नही करना है, दवा के लिये ले रहे है\" असा डायलॉग जेव्हा त्याने दुकानदाराला मारला, तेव्हा मी मात्र स्वतःच्या कपाळावर हात मारून घेतला.\nशिवाजी राजांचा मृत्यू कसा झाला\nRead more about शिवाजी राजांचा मृत्यू कसा झाला\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 23 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.padmagandha.com/index.php?route=product/category&path=96", "date_download": "2019-02-20T12:37:15Z", "digest": "sha1:CDUBHHNT66OS3EZULJB2YYW5Y46H2RGQ", "length": 5844, "nlines": 83, "source_domain": "www.padmagandha.com", "title": "योग आणि आरोग्य", "raw_content": "\nHealth | योग आणि आरोग्य\nHealth | योग आणि आरोग्य\nडॉ. लिली जोशी (एम्‌.डी.) ह्या गेली पंचवीस वर्षे वैद्यकीय व्यवसायात कार्यरत आहेत. आरोग्य-शिक्षण ह्या ..\nAnjayana, Yog Aani Bypass|अन्जायना, योग आणि बायपास\nहृदयविकाराच्या व्याधीचे बीज अनेक कारणांत दडलेले असते. आजाराची प्रमुख कारणे लक्षात येतात, पण कधी लह..\nडॉ. सौ. ज्योत्स्ना मंगेश नाडगौडा मुंबईच्या जी. एस. मेडिकल कॉलेज (के. ई. एम.हॉस्पिटल) मधून B.sc (Phy..\nया पुस्तकात आपण प्रथम पहिली ते चौथी, पाचवी ते बारावी आणि नंतर तरुणाईतील विद्यार्थ्यांशी मनमोकळेपणान..\nमराठी भाषेत संधिवाताविषयी अनुभवसंपन्न वैज्ञानिक माहिती देणारे हे पहिलेच पुस्तक. डॉ. श्रीकांत वाघ (र..\nThakane Hrudayache Vardhakya Sharirache|थकणे ह्रदयाचे वार्ध्यक्य शरीराचे\nहृदयाचे आजारपण म्हणजे हार्ट अटॅकचे , त्यावर उपाय म्हणजे बायपास सर्जरी करणे, हृदय ब���द पडले की ..\nआज शहरी जीवनात अनारोग्याचे प्राबल्य आढळते. वातावरणातील प्रदूषण, आर्थिक सुबत्तेकरता ..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "http://dasbodhabhyas.org/eng/home.php", "date_download": "2019-02-20T12:09:31Z", "digest": "sha1:EKCBXWPFELOFIQC2FH7FEHDZDN3B7IR7", "length": 5432, "nlines": 41, "source_domain": "dasbodhabhyas.org", "title": "", "raw_content": "श्रीमद दासबोध अभ्यास उपक्रम उद्‌घाटन सोहळा अधिक माहितीसाठी\nश्रीमद दासबोध अभ्यास उपक्रम\nदासबोध प्रवेश पाठयपुस्तक भावार्थासह\nकेंद्र संचालक आणि व्यवस्थापकांसाठी\nप्रश्नमंजुषा स्पर्धा नियम प्रश्नमंजुषा स्पर्धा उत्तरे प्रश्नमंजुषा स्पर्धा उत्तरे\n|| श्रीराम समर्थ ||\n\"क्रियां करून करवावी | बहूतांकरवी ||\"\nश्री समर्थ रामदास स्वामी हे आत्मसाक्षात्कारी राष्ट्रसंत होउन गेले. त्यांच्या स्मृतीला अभिवादन करताना मन भारावून जाते. त्यांचे पुण्यस्मरण करण्याचा खराखुरा एकच मार्ग -तो म्हणजे व्यक्ती व समाज ह्यांची ऐहिक व पारलौकिक उन्नती ज्यामुळे साधते अशा त्यांच्या दासबोध ग्रंथाचा अभ्यास व प्रसार करणे.\nआत्माराम दासबोध | माझे स्वरुप स्वतःसिध्द |\nअसता न करावा खेद | भक्त जनी ||\nनका करु खटपट | पहा माझा ग्रंथ नीट |\nतेणें सायुज्याची वाट | गवसेल की ||\nअसा आदेशही श्री समर्थांनी देहत्यागाच्या वेळी दिला आहे. त्याला अनुसरून पत्रद्वारा दासबोध अभ्यास हा उपक्रम(श्री. दा. अ.) आदरणीय समर्थभक्त श्री. द्वा. वा. केळकर ह्यांनी १९७९ साली सज्जनगड मासिक श्री समर्थ सेवा मंडळ ह्यांच्या माध्यमातून सुरु केला.\nअवनतीला गेलेल्या समाजाला उर्जितावस्था आणण्यासाठी त्यांना माणूस नव्याने घडवावयाचा होता. आजच्या काळातसुद्धा समर्थ विचारांचा माणूस घडविणे ही काळाची मागणी आहे. म्हणून दासबोधाच्या अभ्यासाची गरज आहे.\nआजच्या काळातील तरुणाला ज्या समस्या आहेत त्यांचीच उत्तरे श्री समर्थ येथे देत आहेत. 'प्रयत्नवाद हा समर्थ विचारांचा आत्माच आहे'. समर्थांच्या तेजस्वी शिकवणीचा प्रसार समाजामध्ये केला जाणे आवश्यक आहे,तसेच तो तळागाळापर्यंत पोहोचणेदेखील.\n\"क्रियां करून करवावी | बहूतांकरवी ||\" हे या श्री.दा.अ. च्या उपक्रमाचे ब्रीदवाक्य आहे. या प्रमाणे आचार-विचाराने शुध्द व्हावयाचे आणि लोकांना तसे बनविण्याचा यत्न करावयाचा, यातच सर्वांचे कल्याण आहे.\nआपण दासबोधाचा अभ्यास करावा व इतरांनासुध्दा तशी प्रेरणा द्यावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-July2015-Mirchi.html", "date_download": "2019-02-20T12:21:31Z", "digest": "sha1:OFQGG4FSN72V4JMBAFM2HBOXCR4TH3XW", "length": 16733, "nlines": 28, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology -डा.बावसकर टेक्नालाजि - तिखट मिरचीने वाढविली आमच्या शेतीची चव !", "raw_content": "\nतिखट मिरचीने वाढविली आमच्या शेतीची चव \nश्री. मनोहर शांतीनाथ वाजे (७ वी) मु. वाजेवाडी, पो. करंदे, ता. शिरूर, जि. पुणे. मोबा. ९९२२८०१४१६\n एकर जमीन आहे. जमीन मध्यम काळी, निचऱ्याची आहे. पाणी चास - कमान कॅनॉलचे तसेच १ विहीर आहे.\nमे - जून महिन्यातील मिरची लागवडीस ३ ते ३ महिन्यांनी माल चालू असताना झाडांवर बोकड्या रोगाचा प्रादुर्भाव होतो. शेंडे मुरडतात, पाने आकसतात, मिरची ऐन बहारात असताना प्लॉट पुर्णपणे वाया जाऊन उत्पादन खर्चही निघत नाही. यावर रासायनिक औषधांच्या फवारण्या केल्या तरी तो आटोक्यात येत नाही. असाच जून २०१० मध्ये लावलेल्या १ एकर सितारा मिरचीवर बोकड्या आला होता. त्याला रासायनिक औषधांच्या २ - ३ फवारण्या केल्या, मात्र तो आटोक्यात आला नाही.\nमेथीचे २२ दिवसात २ हजार गड्डी १० हजार\nयाच काळात मला मेथीचा अनुभव आठवला. कारण उन्हाळ्यात मेथी केली की ती हमखास मरत असे, मात्र डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरल्याने मेथीची मर न होता २० किलो मेथी बियापासून २२ दिवसात २ हजार गड्डी मिळून १० हजार रू. झाले होते. या काळात गावातील इतरांचे प्लॉट जळाले होते. तेव्हा त्या अनुभवातून मिरचीवरील बोकड्या नियंत्रणासाठी सप्तामृत औषधे घेऊन गेलो. त्यांची फवारणी केली असता तिसऱ्या दिवशी २५ ते ३०% बोकड्या आटोक्यात आला म्हणून लगेच आठवड्याने दुसरी फवारणी केली तर बोकड्या पुर्णपणे जाऊन पाने रुंद, हिरवीगार झाली. झाडांची फूट वाढली. मिरच्या पोसू लागल्या.\n१ एकरामध्ये साधारण १०० सारे असले की दररोज २० सर्यांमधील मिरच्या तोडत असे. म्हणजे पुन्हा आठवड्यात दुसरा तोडा होतो. ही सितारा मिरची ३ ते ३ महिने चालली. माल चाकण, शिक्रापूर मार्केटला विकत असे. सप्तामृताच्या फवारण्यांमुळे झाडे ३ - ३ महिने चालली. माल चाकण, शिक्रापूर मार्केटला विकत असे. सप्तामृताच्या फवारण्यांमुळे झाडे ३ - ३ फुटापर्यंत वाढली होती. फुटवा ही भरपूर होता. पाने हिरवीगार असल्याने मिरच्या पोसल्या जात होत्या. मिरची हिरवीगार, लांबट, चमकदार, एकसारखी असल्याने चाकण, शिक्रापूर मार्केटमध्ये माला��� उठाव असे. इतरांपेक्षा लवकर विकली जाऊन किलोमागे २ रू. भाव जादा मिळत होता. सुरुवातीला चाकणला २० रू./किलो दराने मिरची विकली. नंतर १४ - १५ रू./किलो भाव मिळाला. पुढे मिरचीची आवक खूपच वाढल्याने ८ ते १० रू. भावाने मिरची विकली. सुरुवातीला ८ टन माल निघाला होता. पुढेही सप्तामृत फवारण्या केल्याने पुन्हा ४ टन अशी एकूण १२ टन मिरची १ एकरात झाली होती. या मिरचीचे १ फुटापर्यंत वाढली होती. फुटवा ही भरपूर होता. पाने हिरवीगार असल्याने मिरच्या पोसल्या जात होत्या. मिरची हिरवीगार, लांबट, चमकदार, एकसारखी असल्याने चाकण, शिक्रापूर मार्केटमध्ये मालास उठाव असे. इतरांपेक्षा लवकर विकली जाऊन किलोमागे २ रू. भाव जादा मिळत होता. सुरुवातीला चाकणला २० रू./किलो दराने मिरची विकली. नंतर १४ - १५ रू./किलो भाव मिळाला. पुढे मिरचीची आवक खूपच वाढल्याने ८ ते १० रू. भावाने मिरची विकली. सुरुवातीला ८ टन माल निघाला होता. पुढेही सप्तामृत फवारण्या केल्याने पुन्हा ४ टन अशी एकूण १२ टन मिरची १ एकरात झाली होती. या मिरचीचे १ लाख रू. उत्पन्न मिळाले. याला एकूण २५ - ३० हजार रू. खर्च आला होता.\nपुढील वर्षी मजुरांच्या समस्येमुळे ऊस शेतीकडे वळालो. २ एकर ऊस व बाकी बाजरी, गहू अशी पिके घेऊ लागलो. या पिकांना डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरली नाही. २०१० ते २०१५ पर्यंत ही पीक पद्धती अवलंबली. एकरी ६० टन ऊस उतारा मिळत होता. ऊस साई कृपा सहकारी साखर कारखाना, श्रीगोंदा आणी नाथ मास्कोबा सहकारी साखर कारखाना, पाटेठाण येथे पाठवित होतो. मात्र सध्या ऊस तुटून गेलेल्याला २ महिने झाले. तरी पेमेंट झाले नाही. त्यामुळे ऊस कमी करून यावर्षी पुन्हा डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने तरकारी पिकाकडे वळत आहे.\nआज (२५ मे २०१५) रोजी सितारा मिरचीच्या १० ग्रॅमच्या ५ पुड्या (२००० बी) ३५० रू./पाकिट प्रमाणे घेतल्या आहेत. याचबरोबर किमया फ्लॉवरच्या ३ पुड्या, नयनची कारली २ पुड्या, कोबीच्या २ पुड्या बी घेतले आहे. या सर्व तरकारी पिकांसाठी आज सप्तामृत प्रत्येकी १ लि. घेतले आहे.\nमिरचीसाठी आम्ही सुरूवातीला नांगरट पाळी दिल्यावर एकरी २ ट्रॉली शेणखत विस्कटून देतो. शेणखत दिल्यानंतर रोटावेटरने वखरपाळी (काकरणी) मारतो. त्यानंतर ३ फूट रूंदीचे ट्रॅक्टर सारे पाडतो. एकरी सारे पाडायला ७०० रू. ट्रॅक्टरवाले घेतात. या सार्यांच्या वरंब्याच्या बगलेत २ - २ फुटावर मिरचीचे जर्मिनेटर��ी बीजप्रक्रिया करून टोकतो. ८ - ९ व्या दिवशी बी उगवते. २० - २२ दिवसात झाडे वीतभर झाल्यावर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची पहिली फवारणी घेतो. पहिली खुरपणी झाल्यावर युरीया व सम्राट खत देतो.\n६० दिवसांनी फुले लागतात तेव्हा झाडे २ फूट उंचीची असतात. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या फवारणीमुळे पाने रुंद होतात. चमक येते. पुनर्लागवडीत ४ - ४.५ महिन्यात फुल लागते मात्र माल कमी लागतो. म्हणून आम्ही थेट बी लागवड पद्धत अवलंबतो. जागेवर बी टोकलेले झाड काटक, सशक्त तयार होते. त्यामुळे रोगराईला शक्यतो बळी पडत नाही. ९० दिवसात तोडे झाडे तरी ३ महीने माल मिळतो. एकरी १२ टन उत्पादन घेतले आहे. जूनची लागवड असल्यास सप्टेंबरमध्ये माल चालू होऊन डिसेंबरपर्यंत चालतो. एका झाडापासून साधारणपणे १ किलो माल निघतो. चाकण, शिक्रापूरला माल जातो. सरांनी सांगितल्यावर सरांनी सांगितले, \"सितारा मिरचीचाही आपण खोडवा घेवू शकतो. असा प्रयोग वलसाडच्या भारतभाई पटेल (मो. ०९४२७४६२४९०) यांची मिरची उन्हाळ्यात संपूर्ण जळाली होती. त्याला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरले तर पुन्हा बहरून एकूण ५ लाख रू. झाले होते. (संदर्भ : कृषी विज्ञान, जुलै २०१०, पान नं. ३८) असे सरांनी सांगितले.\" या पद्धतीने निविष्ठांची बचत होऊन मिरचीचे डबल उत्पादन घेता येते. मिरची हे बहुआयामी पीक असल्याने रंकापासून रावापर्यंत घरटी तेल, दूध, साखर, चहा नसेल तर चालते मात्र मिरची लागतेच. कारण मिरची शिवाय जेवणास चव नाही. जसे मिठाशिवाय जेवण आळणी होते. तसे तिखटतेला, स्वादाला सारकतेला (बद्धकोटता न होणे) यासाठी मिरची अत्यावश्यक आहे. मिरचीशिवाय जेवण सपक (Insipid) लागते. म्हणून बहुआयामी, बहुउपयोगी, स्वस्त, आरोग्य सुदृढ ठेवणारे असे हे पीक आहे. म्हणून मिरची हे पीक आम्ही करतो.\nभारतीय मिरचीला युरोप मार्केट व जगभर फार मोठी मागणी आहे. युरोपमध्ये मागच्यावर्षी मिरचीमध्ये किटकनाशकाचे अंश सापडल्याने निर्यात बंद झाली. परंतु सरांनी सांगितले, डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने मिरचीवरील रोग किड आटोक्यात राहून उत्पादन व दर्जा वाढतोच शिवाय मिरचीमध्ये विषारी अंश येत नाही त्यामुळे अशी मिरची निर्यात होऊन जादा भाव मिळून चांगले पैसे होतात.\nबऱ्याच लोकांनी त्यावेळेस माझा मिरचीचा प्लॉट पाहिला व आताही पाहण्यास येतील. मिरची रोज थोडी थोडी तोडत होतो. आठवड्यात पुर्ण राऊंड (वेढा) होतो. घरच्या माणसांबरोबर ४ - ५ मजूर (बाया) घ्याव्या लागतात. तेव्हा कुठे तोडे उरकतात. दररोज १५० - २०० किलो माल विक्रीस पाठवितो. बाया ११ वाजता कामावर येतात. त्यानंतर कपडे बदलणे, स्वत:ची शेळी बांधणे, तिला गवत टाकणे, मशेरी लावणे. त्यानंतर १.३० ते २.३० वाजता जेवण, पुन्हा मध्ये ४ वाजता १० मिनीटांची विश्रांती की, लगेच ५ वाजता सुट्टी होते. १ बाई दिवसभरात २५ किलो मिरची तोडते. १०० रू. हजेरी घेते. म्हणजे किलोला तोडायलाच ४ रू. मजूरी लागते. वाजेवाडी ते चाकण १८ किलो मीटर अंतरासाठी वाहतूक २५ रू. /पिशवीला घेतात. आडत, हमाली, बारदाना असा खर्च धरला तर ७ - ८ रू./किलोला खर्च येतो. तेव्हा २० - २५ रू. च्या खाली भाव परवडत नाही. सध्या भाव चांगले आहेत. २५ रू. पासून ४० रू./किलो भाव मिळू शकतो. तेव्हा मिरची डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने यशस्वी करणार आहे.\nसरांनी सांगितले, \"निष्णांत वैद्य हे मला भेटले होते. तेव्हा त्यांनी सांगितले मिरची ही आहारात, आरोग्यात जशी महत्त्वाची आहे तशीच ती आयुर्वेदातही महत्त्वाची आहे.\" अलिकडे भाज्यांची भाव कडाडलेले असल्याने मिरची ही गरीबाला पाव किलो १५ रुपयाला जरी मिळत असली तरी ४ माणसांचे कुटूंब ४ दिवस त्याचा ठेचा करून खाऊ शकते. म्हणजे मिरची हा गरीबांचा व श्रीमंतांचा सर्वांचाच आहारातील महत्त्वाचा घटक आहे. तेव्हा मिरचीला शेतकऱ्याला होलसेल २५ ते ३० रू. किलो बाजारभाव जरी मिळाला तरी परवडते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.padmagandha.com/index.php?route=product/category&path=97", "date_download": "2019-02-20T12:35:49Z", "digest": "sha1:SHCPKMXOD346QOQTO3N7PS2W57K5HKT7", "length": 4872, "nlines": 71, "source_domain": "www.padmagandha.com", "title": "व्यक्तिमत्त्व विकास", "raw_content": "\nSelf Improvement | व्यक्तिमत्त्व विकास\nSelf Improvement | व्यक्तिमत्त्व विकास\nमुलं म्हणजे देवाघरची फुलं असं आपण म्हणतो, पण ही फुलं फुलत असताना आपली भूमिका आपलेपणाने..\nतू मला आवडलास म्हणून...मी माझा हात तुझ्यापुढे केला आहेस्नेहाचे सुंदर क्षण अनुभवताना म..\nKishorana Samjun Ghetana |किशोरांना समजून घेताना\nइयत्ता पाचवी ते दहावी ह्या शालेय गटातील मुला-मुलींचे वय व त्यांच्या वाढीचा हा टप्पा महत्त्वाचा आहे...\nTumchya Vyaktimattva Vikasasathi | तुमच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी\nव्यक्तिमत्व विकासाशी संबंधित असे पत्रलेख हलक्या-फुलक्या पद्धतीनं लिहिलेले ह्या पुस्तकात एकत्र केलेल..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z180611162612/view", "date_download": "2019-02-20T11:52:18Z", "digest": "sha1:IHZ7EE4GNX75ZBS7RCMSFQELBW4BZXN7", "length": 7737, "nlines": 151, "source_domain": "www.transliteral.org", "title": "दिंडी छंद", "raw_content": "\nअशुभ कार्य करून आल्यावर, घरात प्रवेश करण्यापूर्वी पाय कां धुवावेत\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|वृत्तदर्पण|\nलेखक - परशुराम बल्लाळ गोडबोले\nदिंडीला चार चरण असतात, आणि चरणाच्या शेवटीं अनुप्रास किंवा यमक असतें. त्यांत तीं कोठें दोन दोन चरणांचीं सारखीं, कोठें चारी चरणांची सारखीं अशीं असतात. ह्या छंदास अक्षरांचा नियम नाहीं; पण मात्रांचा नियम आहे. प्रत्येक चरणास एकोणीस मात्रा असतात आणि नवव्या मात्रेवर अवसान असतें; म्हणून नऊ मात्रांचा एक व दहा मात्रांचा एक असे दोन भाग होतात. त्यांच्या मात्रांची रचना अशी असावी कीं, पहिल्या भागांत प्रथम तीन मात्रांचा एक गण, म्हणजे एक गुरु, एक लघु; किंवा एक लघु, एक गुरु; किंवा तीनही लघु असा असावा. त्यापुढें तीन गुरु; किंवा सहा लघुप; किंवा लघुगुरु मिळून सहा मात्रांचा गण असावा. दुसर्‍या भागांत पहिल्याप्रमाणें प्रथम तीन मात्रांचा गण, मग पुन्हा तसाच आणखी तीन मात्रांचा गण, व त्यांच्या पुढें म्हणजे शेवटीं दोन गुरु असावे.\n१ लें उदाहरण . रघुनाथ पंडित.\nकथा बोलूं हे मधुर सुधाधारा होय शृंगारा करुणरसा थारा ॥\n वीरसेनाचा तनय महाहोता ॥१॥\n२ रें. उदाहरण. रघुनाथ पंडित.\nचौगुणीनें जरि पूर्ण शीतभानू नळा ऐसा तरि कळानिधी मानूं \nप्रतापाचा जो न मावळे भानू तयासारीखा कोण दुजा वानूं ॥१॥\nपु. भोसका ; खंच ; ढुस्सी ; गुदा ( भाला , मुठ यांचा ). ( खोंसणें )\nनिर्जीव गाड्यांची पूजा करतात, यामागील शास्त्र काय\nशिवचरित्र - लेख १७\nशिवचरित्र - लेख १६\nशिवचरित्र - लेख १५\nशिवचरित्र - लेख १४\nशिवचरित्र - लेख १३\nशिवचरित्र - लेख १२\nशिवचरित्र - लेख ११\nशिवचरित्र - लेख १०\nशिवचरित्र - लेख ९\nशिवचरित्र - लेख ८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "http://www.padmagandha.com/index.php?route=product/category&path=98", "date_download": "2019-02-20T12:43:35Z", "digest": "sha1:32AADGXS5OS7OOZVJYN7E5LMVFHGRCX5", "length": 8826, "nlines": 119, "source_domain": "www.padmagandha.com", "title": "नवीन प्रकाशने", "raw_content": "\nNewly Released | नवीन प्रकाशने\nNewly Released | नवीन प्रकाशने\nAabut Gheryatla Sury | आबूट घेऱ्यातला सूर्य\nअरुण इंगवले यांचा हा दुसरा कविता संग्रह.'आबूट घेऱ्यातला सूर्य ' या संग्रहातील प्रत्येक कविता धीटपणे ..\nव्यंगचित्रे ही मधुकर धर्मापुरीकरांच्या जगण्याचा भाग झालेली आहेत. ���ुटुंबीय, ऑङ्गिसमधले सहकारी या..\nAbhadracha Hunkar | अभद्राचा हुंकार\nमानवी जीवनातील गूढता, अतर्क्यता, अद्भुतता आणि भयावहता कोणताही बुद्धिमंत नाकारत नाही. अनुभवांचा ..\nमित्रावरुणी ऋषींच्या सामर्थ्याने मान-मानस स्वरूप कुंभातून प्रकटलेल्या अगस्त्यांनी विश्‍वकल्याणकारी क..\nAkher Nyay Milala | अखेर न्याय मिळाला\nमूळ भू-धारकांनी संघटित होऊन न्याय्य मार्गाने हे आंदोलन जवळजवळ साठ वर्षे चालवले, त्या भू-धारकांच्या न..\nविनय अपसिंगकर यांनी आपल्या अंतर्मनाच्या खिडकीतून स्वत:च्या आयुष्याकडे पाहिले आणि त्यांना जे आपले गतआ..\nसमाजसंस्कृती आणि इतिहासाचे भाष्यकार, ज्येष्ठ विचारवंत, निर्भीड पत्रकार, मुंबईच्या इतिहासाचे अभ्यासक ..\nमागोवा सदैव घेता, लपे निरंतर निसटते, न दिसते वास्तव मुळी खरोखर शब्दात सार्थ ते शोधण्यास साकार ..\nBrahmarshi Wishwamitra | ब्रह्मर्षी विश्‍वामित्र\nप्रयत्न हीच ज्यांची आत्मशक्ती होती, त्या विश्‍वामित्राची कथा विलक्षण आहे. क्षात्रशक्तीचे बळ असलेल्या..\nगणी गण गणांत बोते ..\nपाणी म्हणजे जीवन.पाण्यात पाणी मिसळले की नवा प्रवाह निर्माण होतो.वैनगंगा आणि पैनगंगा मिसळून प्राणहिता..\nअमेरिकेचा सोळावा राष्ट्राध्यक्ष असलेल्या अब्राहम लिंकनचे आयुष्य विलक्षण आहे.एका सामान्य कुटुंबा..\nविनोद ही आदिम प्रेरणा आहे. मानवी जीवनात तिचे महत्त्व वादातीत आहे.विनोदी साहित्य लिहिण्याची कला ..\nLoksandyapak, Bramhamanasputra, Bhaktiyog Udgate : Narad : लोकसंज्ञापक, ब्रम्हमानसपुत्र, भक्तियोग उद्गाते :नारद\n‘नारद’ ही कादंबरी आगळ्यावेगळ्या स्वरूपाची आहे. भगवद्गीतेत अर्जुनाच्या शंकांचे, प्रश्नांचे निरसन भगवा..\nपंचमहाभूतांच्या आधारे लोकजीवनाला समृद्ध करणारा घटक म्हणजे लोकसंस्कृती. लोकसंस्कृती ही लोकजीवनाचा जीव..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://dindoripranit.org/archives/5742", "date_download": "2019-02-20T12:33:01Z", "digest": "sha1:4W2I53KSCYONQBEKA2CI6BZROAMZURQM", "length": 4890, "nlines": 62, "source_domain": "dindoripranit.org", "title": "कै. गं. भा. मातोश्री शकुंतलाताई खंडेराव मोरे यांना भावपुर्ण श्रद्धांजली – अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर", "raw_content": "अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास मार्ग (दिंडोरी प्रणित)\nप्रधान सेवा केंद्र, श्रीक्षेत्र दिंडोरी\n१. बालसंस्कार व युवा प्रबोधन\n२. प्रश्नोत्तर व मार्गदर्शन\n४. आरोग्य व आयुर्वेद\n६. भारतीय संस्कृती व अस्मिता\n१३. पशु व गोवंश\n१६. देश विदेश अभियान\nकै. गं. भा. मातोश्री शकुंतलाताई खंडेराव मोरे यांना भावपुर्ण श्रद्धांजली\nपरमपूज्य गुरुमाऊली श्री अण्णासाहेब मोरे (प्रमुख: दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग) यांच्या मातोश्री कै. गं. भा. शकुंतलाताई खंडेराव मोरे दि.२६ डिसेंबर २०१८ रोजी अनंतात विलीन झाल्या. तरी त्यांच्या पवित्र आत्म्यास शांती लाभो, ही श्रीस्वामींच्या चरणी प्रार्थना\nशोकाकुल: समस्त श्री स्वामी समर्थ सेवेकरी परिवार\nमाहिती व तंत्रज्ञान विभाग – Mobile Apps\n|| प्रधान सेवा केंद्र, श्री क्षेत्र दिंडोरी ||\nश्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्र\nदिंडोरी, तालुका : दिंडोरी जिल्हा : नाशिक\nफोन नंबर - (०२५५७) २२१७१०\n|| गुरुपीठ, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ||\nश्री स्वामी समर्थ गुरूपीठ,मु.पो.ता.त्र्यंबकेश्वर\nफोन नंबर - (०२५९४) २३३१७०\nCopyright 2012-2017 अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्र (दिंडोरी प्रणीत) सर्व हक्क राखीव.\nऑनलाईन देणगी माहिती साठी येथे क्लीक करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "http://2know.in/avi-%E0%A4%AB%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A5%85%E0%A4%9F%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%AB%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F/", "date_download": "2019-02-20T12:20:59Z", "digest": "sha1:ICKLPZYNOPXB6YMFG2J2MOFGZ5TZ2KJC", "length": 7371, "nlines": 43, "source_domain": "2know.in", "title": "AVI फॉरमॅटसाठी मोफत स्मार्ट मुव्ही प्लेअर", "raw_content": "\nAVI फॉरमॅटसाठी मोफत स्मार्ट मुव्ही प्लेअर\nRohan February 14, 2010 AVI व्हिडिओ प्लेअर, मोबाईल सॉफ्टवेअर, स्मार्ट मुव्ही प्लेअर\n‘लोनली कॅट गेम्स’ कंपनीचा ‘स्मार्ट मुव्ही प्लेअर’ जर तुम्ही असा विकत घ्यायला गेलात तर तो तुम्हाला साधारणत: १५०० रुपयांना पडेल. एका मोबाईल फोन सॉफ्टवेअरसाठी एव्हढी मोठी किंमत मोजणं नक्कीच मनाला पटत नाही आणि भारतीयांसाठी ही गोष्ट व्यवहारीक देखील नाही. म्हणूनच सॉफ्टवेअरचा क्रॅक हुडकनं हाच आपल्यासमोरचा पर्याय उरतो. हे सारं काही खरं असलं तरी आपण सुरुवातीला पाहुयात की हा स्मार्ट मुव्ही प्लेअर लागतो कशाला\nअगदी मनापासून सांगायला गेलं तर… तुमच्या संगणकावर जर ‘एनी व्हिडिओ कन्व्हर्टर’ असेल, तर तुम्हाला ‘स्मार्ट मुव्ही प्लेअर’ ची काही एक गरज नाही. कारण अलीकडचे बहुतेक मोबाईल हे 3GP च्या पलिकडे MP4 व्हिडिओ फॉरमॅट सपोर्ट करतात आणि ‘ए���ी व्हिडिओ कन्व्हर्टर’ हा कोणताही व्हिडिओ फॉरमॅट जलदगतीने MP4 मध्ये कन्व्हर्ट करु शकतो. याचाच अर्थ असा की, तुमच्या संगणकावर जर ‘एनी व्हिडिओ कन्व्हर्टर’ असेल तर तुम्ही तुमच्या मोबाईलवर कोणताही व्हिडिओ पाहू शकता.\nतर आपण ‘स्मार्ट मुव्ही प्लेअर’ बद्दल बोअत होतो… ‘स्मार्ट मुव्ही प्लेअर’ हा खरं तर मोबाईलवर AVI फॉरमॅटमधील व्हिडिओ पाहण्यासाठी आवश्यक आहे. ‘स्मार्ट मुव्ही प्लेअर’ असेल तर तुमचा मोबाईल 3GP, MP4 बरोबरच AVI व्हिडिओज् देखील सपोर्ट करु लागेल. आता त्या प्लेअरमध्ये सेटिंग्जसाठी उपलब्ध असलेले ऑपशन्स वगॆरे मी सांगत बसणार नाही. ‘स्मार्ट मुव्ही प्लेअर v3.41’ (s60 v2) चा हा क्रॅक (मोबाईलवरुन करा) डाऊनलोड केल्यानंतर तुम्ही स्वतःहाच ते पाहू शकाल…\nलेखक – रोहन जगताप\n© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.\nरोहन जगताप हा एक अभियंता आहे. जानेवारी २०१० मध्ये त्याने 2know.in हा मराठी ब्लॉग सुरु केला. 2know.in हा ब्लॉग इंटरनेट, संगणक, मोबाईल, अनुप्रयोग, इत्यादी विषयांना स्पर्श करतो. या ब्लॉगला २०१० साली स्टार माझा चॅनलचा ‘ब्लॉग माझा’ पुरस्कार मिळाला आहे. वाचकांनी इंटरनेट व तंत्रज्ञान संदर्भात काही प्रश्न असल्यास या इथे प्रतिक्रियांच्या माध्यमातून विचारावेत ही नम्र विनंती. इतर कामासाठी संपर्क - 2know.in@gmail.com.\nमोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग\nहजारो इंग्लिश पुस्तके मोफत\nबॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे\nवर्ड फाईल PDFमध्ये बदलणे\nSBI ATM केंद्रात पैसे जमा करणे\nलॅपटॉप स्पिकर लॅपटॉपशिवाय वापरणे\nअनुदिनी कशी तयार करावी\nखाली आपला ईमेल अ‍ॅड्रेस देऊन Subscribe वर क्लिक केल्यास 2know.in वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची ‘नोंद’ आपल्याला ईमेलवर मिळेल.\nस्मार्टफोनवर मराठी लिहिण्याची सोपी पद्धत\n****** पासवर्ड कसा पहायचा\n****** पासवर्ड कसा पहायचा\nअडलेल्या इंग्लिश शब्दांपासून शब्दकोश तयार करा\nमोफत मराठी, इंग्रजी, हिंदी शब्दकोश\nलिंक शेअर करुन जास्त पैसे कमवणे\nफेसबुक, गुगल चे मराठी भाषांतर\nगुगल चा मराठी शोध, मराठी गुगल\n© कॉपिराईट २०१० - २०१५ - 2know.in. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.padmagandha.com/index.php?route=product/category&path=99", "date_download": "2019-02-20T12:42:15Z", "digest": "sha1:KLORDKF3N4QERNOYSQDYM74I2VK6ASF7", "length": 9073, "nlines": 119, "source_domain": "www.padmagandha.com", "title": "Best Sellers | लोकप्रिय", "raw_content": "\nइर्जिक म्हणजे समूहमनाचा आविष्कार ग्रामजीवनातले समूहमन येथे एकवटले आहे. लोकसंस्कृती, कृषिजीवन आणि ग्..\nAgatha Christie Set 1|अगाथा ख्रिस्ती संच १ ( १० पुस्तकांचा )\n‘क्विन ऑफ क्राईम’ आता तुमच्या घरी..अगाथा ख्रिस्ती..जिच्या पुस्तकांच्या खपाची तुलना फक्त बायबल आणि शे..\nAgatha Christie Set 2|अगाथा ख्रिस्ती संच २( १० पुस्तकांचा )\n‘क्विन ऑफ क्राईम’ आता तुमच्या घरी..अगाथा ख्रिस्ती..जिच्या पुस्तकांच्या खपाची तुलना फक्त बायबल आणि शे..\nAgatha Christie Set 3|अगाथा ख्रिस्ती संच ३ ( ७ पुस्तकांचा )\n‘क्विन ऑफ क्राईम’ आता तुमच्या घरी..अगाथा ख्रिस्ती..जिच्या पुस्तकांच्या खपाची तुलना फक्त बायबल आणि शे..\nAgatha Christie Set 4|अगाथा ख्रिस्ती संच ४ ( ६ पुस्तकांचा )\n‘क्विन ऑफ क्राईम’ आता तुमच्या घरी..अगाथा ख्रिस्ती..जिच्या पुस्तकांच्या खपाची तुलना फक्त बायबल आणि शे..\nAgatha Christie Set 5|अगाथा ख्रिस्ती संच ५ ( ६ पुस्तकांचा )\n- डम्ब विटनेस - मर्डर इन मेसोपोटेमिया - मिसेस मॅकगिंटी इज डेड - थ्री अँक्ट ट्रॅज..\nसर्वेक्षण मालिकेचे मुख्य संपादक : गणेश देवीभाषिक सर्वेक्षणाचा स्तुत्य उपक्रम ‘महाराष्ट्रातील भाषा’..\nDakshinecha Lokdev Khandoba |दक्षिणेचा लोकदेव श्रीखंडोबा\nमहाराष्ट्रात खंडोबा या लोकप्रिय नावाने ओळखला जाणारा हा मूळचा धनगर - कोळी - रामोशी या जनजातींचा..\nभारताच्या धार्मिक संस्कृतीच्या इतिहासात, इतिहासपूर्व कालापासून आजच्या विसाव्या शतकापर्यंत स्थिरावलेल..\nPrematun Premakade | प्रेमातून प्रेमाकडे\nएक अतिशय गुंतागुंतीचं, पण गवसलं तर आयुष्याला उजळून टाकणारं असं मैत्रीचं नातं आहे. एकाच वेळी कोमलही अ..\nR.D.Karve |र. धों. कर्वे सेट (८ पुस्तके )\nविसाव्या शतकातील एका द्रष्ट्या पुरुषाचे व्यक्तित्व व विचार मराठीत प्रथमच १) असंग्रहित र. धों...\nSahityamulyanchi Samiksha | साहित्यामूल्यांची समीक्षा\nप्रा. गो. वि. करंदीकर (विंदा करंदीकर) यांनी गेल्या काही वर्षांत वेळोवेळी समीक्षामूल्यांवरील द..\nमूळ लेखक : राजू शेट्टीऊस आंदोलनकांचे नेते खा . राजू शेट्टी यांचे आत्मचरित्र एक..\nShree Tuljabhavani |श्री तुळजाभवानी\nश्रीतुळजाभवानी ही महाराष्टाची कुलस्वामिनी आहे . भाग्याविधाती आहे . ती सर्जक आहे . संगोपक आहे आणि संह..\nश्रीविठ्ठल हा गेली आठ शतके मराठी लोकमानसात प्रेमाचे अधिराज्य गाजवतो आहे, भक्तीचे भाग्य अनुभवतो ..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/rajapur-nanar-land-purchase-out-of-state-holders-government-investigation/", "date_download": "2019-02-20T11:20:35Z", "digest": "sha1:YMZ2H7B2GCEIR5RFCEHJBKHWXCHMPNEL", "length": 6224, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नाणारमध्ये जमिनी खरेदी केलेल्या परराज्यवासीयांचे धाबे दणणार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › नाणारमध्ये जमिनी खरेदी केलेल्या परराज्यवासीयांचे धाबे दणणार\nनाणारमध्ये जमिनी खरेदी केलेल्या परराज्यवासीयांचे धाबे दणणार\nनागपूर येथील सुरु असलेल्या अधिवेशनामध्ये नाणार येथील प्रस्तावित रिफायनरी पेट्रोकेमिकल प्रकल्पाबाबत शुक्रवारी पुन्हा एकदा औचित्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. रिफायनरी प्रकल्पाच्या नियोजित जागेच्या ठिकाणी परराज्यातील व्यक्तींनी मोठ्या प्रमाणात खरेदी केलेल्या जमीन व्यवहारांची सरकारकडून चौकशी करण्याबाबत व खरेदीखत रद्द करण्याबाबत आ. राजन साळवी यांनी आपली भूमिका औचित्याचा मुद्दा या आयुधाद्वारे सभागृहामध्ये मांडून शासनाचे लक्ष वेधून घेतले.\nनागपूर येथे सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या दिवशी आ. साळवी यांनी या विषयावर औचित्याचा मुद्दावर बोलताना स्पष्ट केले की, कोकणातील राजापूर तालुक्यामध्ये होऊ घातलेल्या केंद्र सरकारच्या रिफायनरी प्रकल्पासाठी जवळजवळ 2200 एकर जमीन खरेदी केलेली असून त्यामध्ये परराज्यातील व्यक्तींनी या जागा खरेदी केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने गुजरात राज्यातील गौरव जैन, दीपेन मोदी, पुनित वाधवा, प्राची त्रिपाठी, सतीश केडिया, हिमंशू निलावार, दिनेश शहा संतोष कटारिया, नंदकुमार चांडक, अमित ठावरी, रमाकांत राठी, मनीष झुनझुनवाला, संजय दुधावत,\nअस्मिता मांगुकिया अशा एकशे दहा व्यक्ती असल्याचे निदर्शनास आले आहे. या सर्वांनी शेतकरी असल्याचा दाखला न घेताच खरेदीखत केल्याचे समजते. त्यामुळे खरेदी केलेल्या जमीन व्यवहारांची चौकशी करण्यात येऊन गैरव्यवहारामधील दोषींना शिक्षा करण्यात यावी व खरेदीखते रद्द करण्यात यावी, अशी मागणी आ. साळवी यांनी सभागृहात केली.\nआ. राजन साळवी यांनी रिफायनरी प्रकल्पाच्या जागेच्या ठिकाणी खरेदी केलेल्या जमीन व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी विधिमंडळात केल्यामुळे परराज्यातील व्यक्तींचे धाबे दणाणणार असल्याचे दिसत\nअण्णासाहेब शेलार यांचा संचालक पदाचा राजीनामा\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\nसातारा : पोलिस निरीक्षकाच्या घरी चोरी\nइम्��ान यांनी फेकलाय तो 'नो बॉल' : जावेद अख्‍तर\n'पीडित अल्पवयीन मुलीने साक्ष बदलली तरी आरोपीने निर्दोषत्व सिद्ध करावे'\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\n'पीडित अल्पवयीन मुलीने साक्ष बदलली तरी आरोपीने निर्दोषत्व सिद्ध करावे'\nयुतीचा नविन चित्रपट; \"मूर्ख आहे मतदार\"\nमॉलमध्ये बिबट्याच्या 'एन्ट्री'ने खळबळ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/2-members-of-nashik-Zilla-Parishad-membership-cancels-by-Supreme-Court/", "date_download": "2019-02-20T11:26:55Z", "digest": "sha1:PWYFYADQXEXHRMCO6E4IHG636K7FI3H6", "length": 5920, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जिल्हा परिषदेच्या २ सदस्यांचे पद रद्द : सर्वोच्च न्यायालयाचा दणका | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › जिल्हा परिषदेच्या २ सदस्यांचे पद रद्द : सर्वोच्च न्यायालयाचा दणका\nजिल्हा परिषदेच्या २ सदस्यांचे पद रद्द : सर्वोच्च न्यायालयाचा दणका\nमुदतीत जातवैधता प्रमाणपत्र सादर न केलेल्या जिल्ह्यातील २ हजार ३३१ लोकप्रतिनिधींचे पद रद्द होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवारी (दि. ७) सरकारला पद रद्द करण्याचे निर्देश दिले आहेत. पद रद्द होणार्‍या लोकप्रतिनिधींमध्ये जिल्हा परिषदेच्या २ तर पंचायत समितीच्या ७ सदस्यांचेसमावेश आहे. नगरपालिका व नगरपंचायतीचे १७ तर २३०५ ग्रामपंचायत सदस्यांचे पदावर गंडातर आले आहे. विशेष म्हणजे यात चांदवडच्या नगराध्यक्षा रेखागवळी यांचाही समावेश आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रातमोठे भुकंप होण्याची शक्यता आहे.\nसर्वोच्च न्यायालयाने गेल्या महिन्यात एक निकाल दिला. त्यात सहामहिन्याच्या मुदतीत जातवैधता प्रमाणपत्र सादर न केलेल्या लोकप्रतिनिधींचे सदस्यत्व रद्द करण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाने त्याबाबत सरकारला शुक्रवारी पत्र देत मुदतीत प्रमाणपत्र सादर नकेलेल्यांचे पद तत्काळ रद्द करण्याचे निर्देश दिले. नाशिक जिल्हा परिषद, १५ पंचायत समिती तसेच १५ नगरपालिका व नगरपंचायत व १३६५ ग्रामपंचायतीची माहिती जिल्हा प्रशासनाने गोळा केली आहे. त्यानुसार २ जिल्हा परिषद सदस्यांचे पद रद्द होणार आहे. प्रशासनातर्फे ही माहिती राज्य सरकारला सादर केली जाणार आहे. दरम्यान, एका जिप सदस्याने तर सात पंचायत समिती सदस्यांनी ७ व्या महिन्यात प्रमाणपत्र सादर केले. ७१४ ग्रामपंचायत सदस्यांनी ७ महिने व ��्यापेक्षा अधिक काळानंतर प्रमाणपत्र दिले. त्यामुळे ७ वा त्यापेक्षा अधिक कालावधीनंतर प्रमाणपत्र दिलेल्या सदस्यांचा पद रद्दचा निर्णय हा सरकार घेणार असल्याने संबंधित लोकप्रतिनिधींमध्ये चिंतेचे वातवरण आहे.\nन्यूजर्सीची किम कुमारी मिस इंडिया यूएसए\nअण्णासाहेब शेलार यांचा संचालक पदाचा राजीनामा\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\nसातारा : पोलिस निरीक्षकाच्या घरी चोरी\nइम्रान यांनी फेकलाय तो 'नो बॉल' : जावेद अख्‍तर\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\n'पीडित अल्पवयीन मुलीने साक्ष बदलली तरी आरोपीने निर्दोषत्व सिद्ध करावे'\nयुतीचा नविन चित्रपट; \"मूर्ख आहे मतदार\"\nमॉलमध्ये बिबट्याच्या 'एन्ट्री'ने खळबळ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Youth-murder-in-Ramvadi/", "date_download": "2019-02-20T12:05:30Z", "digest": "sha1:LQKZ652JMGGUIQYHWUZSDCUVBPA7V4XA", "length": 7183, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " रामवाडीत युवकाची हत्या | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › रामवाडीत युवकाची हत्या\nपंचवटीतील रामवाडी येथे मध्यरात्रीच्या सुमारास तीन हल्लेखोरांनी पूर्ववैमनस्यातून एका युवकावर धारदार हत्यारांनी हल्ला करीत हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेत युवकाचा जागीच मृत्यू झाला असून, पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किशोर रमेश नागरे (26, रा. रामवाडी) असे मयत युवकाने नाव आहे. या प्रकरणी एका संशयिताला पोलिसांनी अटक केली असून, दोन जण फरार आहेत. यात एका अल्पवयीनाचा समावेश आहे. महिनाभरात दोन खुनाच्या घटनांनी पंचवटीकरांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.\nमंगळवारी (दि.10) मध्यरात्रीच्या सुमारास किशोर हा रामवाडीतील आदर्शनगर येथील मोकळ्या मैदानावर बसलेला होता. यावेळी तेथे तोंडाला रुमाल बांधून दुचाकीवरून आलेल्या तीन हल्लेखोरांनी धारधार शस्त्राने किशोरच्या डोक्यात, मानेवर, पाठीवर सपासप वार केले. यात वर्मी घाव लागल्याने व अतिरक्तस्त्राव झाल्याने किशोर याचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी प्रचंड अंधार असल्याने त्याचा फायदा घेत हल्लेखोरांनी हल्ला करून पळ काढला.\nघटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त विजय मगर, सहायक पोलीस आयुक्‍त शांताराम पाटील, वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड, गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस निरीक्षक आनंदा वाघ यांच्यासह फॉरेन्सिक ���ॅब आणि क्विक रिस्पॉन्स टीमने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. तसेच, फॉरेन्सिक लॅबच्या पथकाने घटनास्थळावरील रक्ताचे नमुने घेत पंचनामा केला. दरम्यान, पोलिसांनी शुभम निवृत्ती पांढरे (रा. लोणार लेन) या संशयितास अटक केली असून, अविनाश उर्फ वामन्या रावसाहेब वाणी आणि एक अल्पवयीन संशयित अद्यापही फरार आहे. दोन महिन्यांपूर्वी किशोर व संशयितांमध्ये मेनरोड येथे काही कारणावरून वाद झाले होते. याच कारणावरून संशयितांनी किशोर याचा खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले.\nभाऊ धावून आला पण...\nमयत किशोर याचा मोठा भाऊ सचिन नागरे याने पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार, घरासमोरील मैदानामधून सचिन.. सचिन.. असा आवाज आला असता त्या दिशेने धावत गेलो. त्यावेळी त्याठिकाणी काही अज्ञात इसम हे किशोरवर धारधार शस्त्राने वार करीत होते. किशोरच्या मदतीसाठी धावलो. परंतु मारेकर्‍यांनी अंधारातून दुचाकीवरून पळ काढल्याचे सचिनने सांगितले. सचिनच्या फिर्यादीनुसार पंचवटी पोलीस ठाण्यात मारेकर्‍यांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nकपिललाच शोतून हटवण्‍याची सलमानकडे मागणी\nमंदिराचा सभामंडप कोसळून २ मजुरांचा मृत्‍यू\n'ती' अट न पाळल्यास युती तोडू; रामदास कदम यांचा इशारा\nकल्याण- डोंबिवली मनपा आयुक्‍तांच्या अंगावर फेकल्‍या बांगड्या\nन्यूजर्सीची किम कुमारी मिस इंडिया यूएसए\n'ती' अट न पाळल्यास युती तोडू; रामदास कदम यांचा इशारा\nकल्याण- डोंबिवली मनपा आयुक्‍तांच्या अंगावर फेकल्‍या बांगड्या\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\n'पीडित अल्पवयीन मुलीने साक्ष बदलली तरी आरोपीने निर्दोषत्व सिद्ध करावे'", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/yadogopal-peth-satara-crime-issue/", "date_download": "2019-02-20T11:39:59Z", "digest": "sha1:QEINF6RKNKZKOWAJW6YOAZJDVWH36GRG", "length": 4321, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सातार्‍यात दोघांकडून मिठाईच्या दुकानाची तोडफोड | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › सातार्‍यात दोघांकडून मिठाईच्या दुकानाची तोडफोड\nसातार्‍यात दोघांकडून मिठाईच्या दुकानाची तोडफोड\nयेथील गजबजलेल्या यादोगोपाळ पेठेतील गोल मारुती मंदिराजवळ रिक्षामधून आलेल्या दोन युवकांकडून मिठाईच्या दुकानावर दगड फेक केली. यामध्ये दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे. दुकानातील फ्रिजसह इतर साहित्यांची ��ोडफोड करून दहशत माजविण्याचा प्रयत्‍न करण्यात आला. शुक्रवारी रात्री आठ वाजता ही घटना घडली. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. या तोडफोडीचे कारण समजले नसून घटनास्‍थळी पोलिस दाखल झाले आहेत.\nयाबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी, राजवाडा येथून यादोगोपाळ पेठेतून समर्थ मंदिराकडे जाणारा मुख्य रस्ता आहे. गोल मारुती मंदिरासमोर मिठाईचे दुकान आहे. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास रिक्षातून आलेल्या दोन युवकांनी दुकानावर दगड व फरशी मारून दुकानाच्या काचा फोडण्यात आल्या. या घटनेने परिसरातील वाहतूक ठप्प झाली तर दुकानातील कामगार घाबरुन गेले. यावेळी संशयित युवकांनी दुकानातील फ्रिज रस्‍त्‍यावर फेकून दिला.\nकल्याण- डोंबिवली मनपा आयुक्‍तांच्या अंगावर फेकल्‍या बांगड्या\nन्यूजर्सीची किम कुमारी मिस इंडिया यूएसए\nअण्णासाहेब शेलार यांचा संचालक पदाचा राजीनामा\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\nसातारा : पोलिस निरीक्षकाच्या घरी चोरी\nकल्याण- डोंबिवली मनपा आयुक्‍तांच्या अंगावर फेकल्‍या बांगड्या\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\n'पीडित अल्पवयीन मुलीने साक्ष बदलली तरी आरोपीने निर्दोषत्व सिद्ध करावे'\nयुतीचा नविन चित्रपट; \"मूर्ख आहे मतदार\"", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://majhi-naukri.in/page/101/", "date_download": "2019-02-20T11:48:34Z", "digest": "sha1:3DWT7BH2HQOAUTDBXGNVSHFBL7ARNLHV", "length": 2722, "nlines": 41, "source_domain": "majhi-naukri.in", "title": "माझी नोकरी Majhinaukri 2018 -19 - Maharashtra Govt Jobs - Part 101", "raw_content": "\nकंपनी: औरंगाबाद जिल्हा सेतु समिती\nपदाचे नाव: 84 विविध जागा\nअर्ज करण्याची अंतिम तारीख: 29 मे 2017\nशैक्षणिक पात्रता : 12th\nअर्ज करण्याची अंतिम तारीख : 25 मे2017\nकंपनी: भारत सरकार मुद्रणालय, नाशिक\nअर्ज करण्याची अंतिम तारीख : 05 जून 2017\nकंपनी: राष्ट्रपति भवन, लोकसभा\nपदाचे नाव: हाउसकीपर,फर्राश ,ग्रंथालय व्यावसायिक,प्रिंटर ,जूनियर प्रूफ रीडर, वेयर हाउसमन\nअर्ज करण्याची अंतिम तारीख :27 मार्च 2017\nकंपनी: इंडियन कोस्ट गार्ड, मिनिस्ट्री ऑफ़ डिफेन्स\nअर्ज करण्याची अंतिम तारीख : 22 मार्च 2017\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://www.50languages.com/vocab/mr/pa/", "date_download": "2019-02-20T11:41:54Z", "digest": "sha1:ASWT6KICF4HXUJSCSWH7XLV2KRRAYQPE", "length": 7484, "nlines": 272, "source_domain": "www.50languages.com", "title": "ऑनलाइन मोफत शब्दसंग्रह शिका तुमच्या देशी भाषेतून - 50लँग्वेजेस सह", "raw_content": "\nलँग्वेजेस सह शब्दसंग्रह शिका.\nतुमच्या देशी भाषेतून शिका\n42 मोफत शब्दसंग्रह विषय 1900 पेक्षा जास्त शब्दांसह आणि 50पेक्षा जास्त भाषांमध्ये\nविषय जसे भावना, प्राणी, खेळ, साधने, ट्रॅफिक आणि अजून कितीतरी......\nतुम्हाला जो शिकायचा आहे तो प्रकार निवडा.\nनवीन भाषा शिकू इच्छिता 50लँग्वेजेस सह हे कितीतरी सोपे आहे 50लँग्वेजेस सह हे कितीतरी सोपे आहे 50 पेक्षा अधिक भाषांमधून निवडा. परंतु तुमच्या देशी भाषेतून शिका. - हे पूर्णपणे मोफत आहे\n50लँग्वेजेस सह तुम्ही 50पेक्षा जास्त भाषा तुमच्या देशी भाषेतून शिकू शकता जसे आफ्रिकन, अरेबिक, चीनी, डच, इंग्लिश, फ्रेंच, जर्मन, हिंदी, इटालियन, जपानी, पर्शियन, पोर्तुगीज, रशियन, स्पॅनिश किंवा टर्किश भाषा\nआम्हाला येथे फॉलो करा\nसर्व हक्क सुरक्षित परवाना तपासा\nसार्वजनिक शाळा आणि व्यक्तिगत अ-व्यावसायिक वापरासाठी मोफत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z100927030103/view", "date_download": "2019-02-20T12:25:07Z", "digest": "sha1:K5DW47EL7KYNGBJU6SBP52WOOYCCCLEI", "length": 23009, "nlines": 169, "source_domain": "www.transliteral.org", "title": "श्रीपूर्णानंद चरित्र - अध्याय पहिला", "raw_content": "\nमहावाक्य पंचीकरण हे पुस्तक कुठे मिळेल \nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पुराणे|श्रीपूर्णानंद चरित्र|\nश्रीपूर्णानंद चरित्र - अध्याय पहिला\nआनंद संप्रदाय हा सर्व भक्तिमार्गी संप्रदायाचा मूळ स्रोत आहे .\nश्रीगुरु गणेशादि सर्वेष्ठ देवताभ्योनमः ॐ नमो सदगुरु दिगंबरा ॐ नमो सदगुरु दिगंबरा विश्वव्यापका विश्वंभरा गणेशरुपा तुज नमो ॥१॥\nजयजय श्रीजगदंबे प्रणव रुपिणी माया सच्चिदानंद संजीवनी नमन असो तुझे चरणी \n मी वंदिलो गणेश सरस्वती चरण लाधुनि पूर्णवर प्रदान सबाह्य तुष्टता प्रकाशिली श्रीये ॥३॥\n प्रसुप्त वचना चेतविले ॥४॥\n जे सकळ दैवतांचे दैवतची तत्वता त्यांचे अभयकरासी घेऊनि माथा त्यांचे अभयकरासी घेऊनि माथा श्रीगुरु प्रेमास पात्र मी जाहलो ॥५॥\n जे वैराग्य सिंधूचे दिव्यरत्न त्यांची कृपा होता परिपूर्ण त्यांची कृपा होता परिपूर्ण पुष्टी लाभली वाणीसी ॥६॥\nवाणी परते जे चरित्र ते सदगुरुचे चरण सूत्र ते सदगुरुचे चरण सूत्र बोलावया माझे वक्त्र इच्छा करी स्वानंदे ॥७॥\nसामान्य जीवाचे करावया कल्याण आपण प्रगटले स्वये नारायण आपण प्रगटले स्वये नारायण आनंद संप्रदाय क्रमांशी प्रगटून आनंद संप्रदाय क्रमांशी प्रगटून \n जे अवतरले लक्ष्मी नारायण ते शिवराम स्वामीचे पिता श्रीचरण ते शिवराम स्वामीचे पिता श्रीचरण गुरुही आपणचि श्रेष्ठपद ॥९॥\n दश अवतारीची लीळा समस्त धाऊनि युगायुगांशी सांभाळीत सद्योविधी मानव वेषी अवतरले ॥१०॥\nतेच हे श्रीपूर्णानंद नारायण त्यांची महिमा शेषा लागुन त्यांची महिमा शेषा लागुन अगम्य अकथ्य अजाण तरी मी मतिमंदु काय वर्णू ॥११॥\n जो पूर्णावतारी पूर्ण काम कथन करवील निगमा उत्तम कथन करवील निगमा उत्तम \n विद्वरत्न नारायण स्वामीचे पिता श्रीचरण वास्तव्य ग्राम महागांवी ॥१३॥\n श्रौतकर्मी सदा असे ॥१४॥\n परमार्थमय प्रपंचासी वाहती ॥१५॥\n श्रेष्ठ साहूगणादी ग्रामवासी अगत्या उंबळ ग्रामीय सज्जनश्री ॥१६॥\nत्या ग्रहस्ताचे नाम बाळकृष्णपंत तयाचे वंशाभिधानी चंद्रकेत ते अनुग्रहित एका जनार्दनी ॥१७॥\nअष्टैश्वर्ये ज्याचे घरी असे औदार्यगुण अंगी पूर्ण वसे औदार्यगुण अंगी पूर्ण वसे सकळ गुणसंपन्न निर्दोषे जाणुनि असे त्याठायी ॥१८॥\n त्या ग्रहस्तावरी जडली तत्वता देखुनि तयांची अंतःकरणांशी शुध्दता देखुनि तयांची अंतःकरणांशी शुध्दता सदा येत जात त्या ग्रामासी ॥१९॥\n नेणो कैसे आराधिलेसे श्रीहरी तरीच या जन्मी त्याचे उदरी तरीच या जन्मी त्याचे उदरी नारायण आपण अवतरले ॥२०॥\n कोण वर्णू शकेल आता प्रत्यक्ष मदनाचा होय पिता प्रत्यक्ष मदनाचा होय पिता अकरावा अवतार या जगी ॥२१॥\n तो साक्षात भक्तकाम कल्पद्रूमा तया आधारे मी बोलिलो ॥२२॥\n मानवी वेषे विराजिले ॥२३॥\n तुंम्ही नांही आणिले कुटुंबास आता कुटुंबासह आमुचे ग्रामास आता कुटुंबासह आमुचे ग्रामास येऊन पवित्र करावे ॥२४॥\n जाते जाहाले त्या ग्रामा ॥२५॥\n जी अनंत शक्तिची स्वामिनी तीच महालक्ष्मी कन्या होऊनि तीच महालक्ष्मी कन्या होऊनि त्या ग्रहस्ता उदरी जन्मली ॥२६॥\n कांही येक न साजे शब्दागमा जी स्वये प्रत्यक्ष अवतरली श्रीरमा जी स्वये प्रत्यक्ष अवतरली श्रीरमा नारायणा कारणे त्याउदरी ॥२७॥\n इचे लग्न समारंभ आंम्हास करणे आता अगत्य ॥२८॥\nतुंम्ही आमुचे पुरोहित होऊनि ईच्या वराचा न केला प्रयत्न ईच्या वराचा न केला प्रयत्न आता तरी शीघ्र शोधूनि आता तरी शीघ्र शोधूनि वर आणिजे इज योग्य ॥२९॥\nजवळि ठेविजे इचे चित्र प्रतिमा तिजला शोभेल वर उत्तमा तिजला शोभेल वर उत्तमा पाहताच स्वरुप आंम्हा अल्हाद व्हावे सर्वांशी ॥३०॥\nऐसे तया सांगता यजमान दीक्षित निघे प्रयत्ना कारण दीक्षित निघे प्रयत्ना कारण धुंडिती देश फिरोन परि योग्यतानुवर न मिळेचि ॥३१॥\nपरतुनी आले ग्रहस्ता जवळी सांगितले या भूमंडळी मि हुडकिलो परि लक्ष्मीचे मेळी मिळे ऐसा वर दिसेना ॥३२॥\nलक्ष्मीचे स्वरुपा समान वर लक्षणयुक्त सभाग्य सुंदर दृष्टीस माझे पडेना ॥३३॥\n म्हणे लक्ष्मी सारखे रत्न कोणास अर्पण करावी ॥३४॥\n किंवा परिमळाक रिता मृग जाण हिंडे जेवी वनांतरी ॥३५॥\nतेवि चिंता करित असता अवचित आठवले चित्ता स्फूर्ति दीधली त्यालागी ॥३६॥\nलक्ष्मि वराया वर जाण न दिसे नारायणा वाचून न दिसे नारायणा वाचून सर्व लक्षणी संपन्न स्वरुप जे का मदनाचे ॥३७॥\nलक्ष्मीस हाच वर साजे आमुचे कुळीचे पुरोहित राजे आमुचे कुळीचे पुरोहित राजे यासि टाकुनि दुजे कोण्या मुर्खासी ना द्यावे ॥३८॥\n विच्यार पुसे भार्ये लागुनि लक्ष्मी सारिखी निधानी कोणा लागुनि अर्पावी ॥३९॥\n दुसरा कोणीही दिसेना ॥४०॥\nमी तो त्रिकर्ण पूर्वक जाण लक्ष्मी अर्पियली नारायणा लागुन लक्ष्मी अर्पियली नारायणा लागुन तुमचे मनोगत पूर्ण सत्वर आता सांगावे ॥४१॥\n दुसरे कांही असेचीना ॥४३॥\n हर्षयुक्त पुसे दीक्षिता लागुन अद्यापि नारायणा लागुन उपनैन का हो तुम्हीं केले नसे ॥४४॥\n आता केला पाहिजे ॥४५॥\nतेव्हा गृहस्त काय म्हणे तुमच्या हीया कन्येत काय उणे तुमच्या हीया कन्येत काय उणे प्रयत्निले अन्यही ठिकाणे आश्चर्य काय बोलता ॥४६॥\n मंडप सिध्दांतीय करविती ॥४७॥\nपुढे होईल हा जामात हे मनी धरोनि हेत हे मनी धरोनि हेत सकळ साहित्य यथास्थित योग्यता नुसार करविले ॥४८॥\n करविले उपनयन कर्म संपूर्ण विधीयुक्त ब्राह्मण भोजन पांच सहस्त्राच पै जाला ॥४९॥\n अपार द्रव्य दीधले ॥५०॥\n यजमान काय निरोपीति ॥५१॥\n मंडप जेथील तेथेच ठेवून हेची आवडत मज चित्ति ॥५२॥\nदीक्षित म्हणे काय करावे येरु म्हणे तैसेची आहे येरु म्हणे तैसेची आहे उत्तर विधानी जवळ आहे उत्तर विधानी जवळ आहे कळेल आता चौ दिवसी ॥५३॥\n आधीच केली त्या ग्रहस्था एकांति सांगे दीक्षिता मम वचनी मान्यता पै द्यावी ॥५४॥\nमाझे मनी ऐसेची वासना लक्ष्मी अर्पण करावी नारायण लक्ष्मी अर्पण करावी नारायण अंगिकारुनि आपण सनाथ दीना पै कीजे ॥५५॥\nआता पुढील अध्यायी निरोपण लक्ष्मी नारायणाचे स्वयंव�� जाण लक्ष्मी नारायणाचे स्वयंवर जाण ते ऐकावे सावधान सप्रेम चित्ती सज्जन हो ॥५६॥\nश्रोते आपण पूर्णानंद मूर्ति अगाध असे तुमची कीर्ति अगाध असे तुमची कीर्ति तुमचे कटाक्षमात्रे होय स्फूर्ती तुमचे कटाक्षमात्रे होय स्फूर्ती निज सुखाची सर्वदा ॥५७॥\n सत्य सत्य त्रिवाचा ॥५८॥\n माझ्या मस्तकी ठेवूनि हस्त वरद आपुले चरित्र आपण वदवीतसे ॥५९॥\n प्रख्यात असे लोकत्रयी ॥६०॥\n वर्णिता सदभक्ति लाभेल पूर्त तरीच कळेल सर्वत्र ऐसे सांकेती निर्मिले हे ॥६१॥\n भरले असे श्रवण पात्र संपूर्ण या जगाचे ॥६२॥\nआता ते वर्णावयाचे काज म्हणाल काय असेल तुज म्हणाल काय असेल तुज अगाध महिमा सदगुरुराज का वर्णवितो कोण जाणे ॥६३॥\nयेर्‍हवी मी पामराहुनि पामर पतितामाजी पतित भूभार वर्णू म्हणता पूर्णानंद चरित्र जिव्हा माझी झडेल ॥६४॥\n त्यावीण वदेल कोण कैसे ॥६५॥\n वदवीतसे तत्वता आपूर्ता ॥६६॥\n मस्तकी माझे पै असो ॥६७॥\nपादुका असता माझे शिरी पुष्टि चढेलीसे ही वैखरी पुष्टि चढेलीसे ही वैखरी स्फूर्ती होईल पूर्णानंद चरित्री स्फूर्ती होईल पूर्णानंद चरित्री म्हणूनी वाहिलो निजमस्तकी ॥६८॥\n नमन असो हनुमदात्मजे सहजी तुमची कृपा होता सहजी तुमची कृपा होता सहजी चरित्र पुढे चालेल ॥६९॥\n पूर्णानंद घडवील श्रवण सत्र जे स्वसुखाचे सुखसुत्र प्रथमोध्याय गोड हा ॥७०॥\nशिवचरित्र - लेख १७\nशिवचरित्र - लेख १६\nशिवचरित्र - लेख १५\nशिवचरित्र - लेख १४\nशिवचरित्र - लेख १३\nशिवचरित्र - लेख १२\nशिवचरित्र - लेख ११\nशिवचरित्र - लेख १०\nशिवचरित्र - लेख ९\nशिवचरित्र - लेख ८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "http://www.misalpav.com/node/26706", "date_download": "2019-02-20T11:33:46Z", "digest": "sha1:JGCIUKQSQ4WXTWVEFIIQB2AT2Y4332UR", "length": 14615, "nlines": 206, "source_domain": "www.misalpav.com", "title": "लिझ्झी.... जगातील सर्वात सुंदर व्यक्ती | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nशतशब्दकथा स्पर्धेसंबंधी सूचना :\nलेखकांनी कथा पाठवताना कथेतील शब्द प्रत्यक्ष मोजून १०० आहेत याची खात्री करावी ही विनंती. Microsoft Word मध्ये श���्द मोजू नयेत. विरामचिन्हांमुळे Microsoft Word चुकीची शब्दसंख्या दाखवत असल्याने हे करण्यात आले आहे.\nलिझ्झी.... जगातील सर्वात सुंदर व्यक्ती\nविजुभाऊ in जनातलं, मनातलं\nकोणीतरी सहज म्हणून यू ट्यूब वरची काही एक लिंक शेअर करते. केवळ ती शेअर करणारावर विश्वास असतो म्हणून मी ती लिंक उघडली. आणि आश्चर्याचा धक्का बसवा असा अनुभव येतो.\nलिझ्झी - एक आगळी वेगळीच व्यक्ती. स्वतःला पूर्णपणे जाणून असलेली. स्वतःच्या कमतरतेवर मात करत ती बरेच काही सांगते. हा अर्थातवाचण्याचा नव्हे तर अनुभवन्याचा भाग आहे.\nजीला जगातली सर्वात कुरूप व्यक्ती आहेस डोक्यात गोळी मारून आत्महत्या कर असे सल्ले मिळत होते.\nती स्वतःची कहाणी सांगते ते देखील कोणतीच सहानुभूती मिळवायला नव्हे तर तुम्हाला जगायचे बळ द्यायला.\nहा व्हिडीओ बघितल्या नंतर आनंद सौंदर्य या सगळ्यांच्या व्याख्याच बदलुन टाकाव्या असे वाटते.\nलिझी जीला एक दुर्धर व्याधी जन्मतःच आहे. ( या व्याधीत अंगावर मांस वाढत नाही ) डॉक्टरानी ती मुलगी कधीच वाढू शकणार नाही अशक्तच राहील असे सांगितले होते त्या सर्वांवर लिझ्झीने मात केली. तिच्या आईवडिलानी तिला नॉर्मल मुलांप्रमाणे वाढवले. शाळेत गेल्यानंतर इतर मुले तिला घाबरुन चेटकीन भूत असे म्हणु लागली. तिच्या आईवडीलानी लिझ्झीला कधीच न्यून वाटू दिले नाही. स्वतःचे वजन कधीच ६५ पौंडांच्या पलीकडे जाणार नाही. हे तीला माहीत आहे. डोळ्याने बाजुचे दिसत नाही याचे फायदे ती हसत हसत लिझ्झी सांगते. हे सर्व साम्गत असताना ती स्वतः बद्दल कुठेच न्यूनपणे बोलत नाही. लिझ्झी जे सांगते ते आपल्याला वेगळीच जाणीव / बळ देवुन जाते.\nहा व्हीडिओ इथे चढवायचा बराच प्रयत्न केला पण कोड मिळत नाही.\nब्रेव्ह इनडीड डझ स्टार्ट हियर\nब्रेव्ह इनडीड डझ स्टार्ट हियर\nविजूभाऊ धन्यवाद व्हिडिओ इथे दिल्याबद्दल.\nकाय लायकी आहे आपली \nव्हिडिओ इथे दिल्याबद्दल धन्यवाद\nखरे तर लिझ्झी ने ज्या\nखरे तर लिझ्झी ने ज्या पद्धतीने टीका पचवली. इतकेच नाही तर ती त्या सर्व टीकेला पुरुन उरली ते वाखाणण्यासारखे आहे.\nलिझ्झीची कथा खरच इन्स्पिरेशनल आहे. व्होडीओ पाहिल्यावर आपण तिच्या धैर्या समोर अक्षरशः इस झाड की पत्ती वाटायला लागतो.\nसही आहे.. स्मार्ट आहे मुलगी..\nसही आहे.. स्मार्ट आहे मुलगी.. आपल्यातल्या मायनस पाँईटला बाजूला सारून, किंबहुना त्यालाच प्लस पॉईंट, आपली स्ट्रेंथ बनवून सेंटर ऑफ अ‍ॅट्रेक्शन बनलीय.. इन पॉजिटीव्ह मॅनर.. नक्कीच इन्स्पिरेशनल.. हॅटस ऑफ टू हर एन्ड बेस्ट विशेस ..\nव्हिडो दिसत नाही पण वर्णनावरुन तिच्याबद्दलचा कर्यक्रम डिस्कव्हरीवर दाखवला होता पाहिलाय तो मी.\nमीराताईंच्या परवाच्या लेखातला डिप्रेस्ड माणूस झटकन आठवला. जगण्यातली सहजसाध्यता, सुरक्षितता कदाचित आपल्या सारख्या नॉर्मल माणसांना 'पांगळं' बनवायला एक 'ढाल' ठरत असावी.\nलिझ्झी बद्दल मी बर्‍याचजणाना साम्गितले.\nआपण धट्टीकट्टी मणसे उगाच सबबी पुढे करत बसतो.\nलिझ्झी ने तिच्या असामान्य दुर्धर व्याधीवर मात करुन पुढे आली ती इतकी आशावादी आहे की ती इतराना प्रोत्साहीत करते\nवाचलेलं लिझ्झीबद्दल हल्लीच... हॅट्स ऑफ \nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 24 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-EditorialNovember2016.html", "date_download": "2019-02-20T12:19:24Z", "digest": "sha1:3PEI5CIHMQXRFZTFMIEFH5G6HT3G42YU", "length": 26532, "nlines": 27, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology - Editorial डा.बावसकर टेक्नालाजि - खरीप गेला आता नियोजन रब्बी पिकांचे", "raw_content": "\nखरीप गेला आता नियोजन रब्बी पिकांचे\nप्रा. डॉ. वि.सु. बावसकर\nगेल्या ३ वर्षाच्या भिषण दुष्काळामुळे महाराष्ट्रातील हमखास मोसमी पावसाचे विदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रातील जिल्हे यांना मोसमी पावसाने अक्षरश: इतके रडविले कि त्यांच्या डोळ्यातील आश्रू आटले आणि भरवश्याच्या म्हशीला टोणगा झाला व खरोखरच्या टोणग्याला पाणी पिण्यासाठीही उरले नाही, अशी भुतो ना भविष्यती भयानक परिस्थिती उद्भवली. गेल्या १० वर्षामध्ये पावसाळ्यामध्ये पावसामुळे जमिनीत पाणी मुरून जे मातीचे प्रसरण होते व उन्हाळ्यात अती उष्णतेने आंकुचन होते व जमीन भेगाळते. अशी अवस्था न होता. जमीन उष्णतेने नुसती भेगाळतच गेली आणि शेतकरी समाज अखंड दुःख सागरात उणेच्या गणितात दोनदा जर उणे आले तर त्याची बेरीज होते, परंतु हा उणे ३ वेळा आला त्यामुळे त्याचे उत्तर उणे आले. ३ वर्षाच्या भिषण दुष्काळाने शेतकरी हा कोणत्याच शेती वा शेतीपुरक व्यवसायाशी जोडून राहिला नाही.\nपरंतु निसर्गाच्या कनवाळू, दयाळू मायेमुळे यंदा मान्सून भरभरून बरसला. इतका बरसला की, गेल्या दोन वर्षामध्ये पाण्याची पातळी खोल गेल्याने नद्या, नाले, तलाव व तळी खोल गेल्याने त्याचे खोलीकरण, सबलीकरण व रुंदीकरण हे सेवाभावी संस्था आणि गावाच्या श्रमदानातून त्याच बरोबर ज्यांना मानवतेची कणव आहे अशा काही व्यक्तींकडून हे काम सहज सुलभ झाल्याने पहिल्या पावसाने बऱ्यापैकी भरून दुसऱ्या पावसामध्ये हे सर्व तुडूंब भरून वाहू लागले. एकूण ७५ ते ९० दिवसांच्या पावसाने जमिनीतील पाण्याची पातळी, विहिरीची पातळी सर्वदुर महाराष्ट्र, दक्षिण भारत व मध्य भारतातील राज्यात येथे गेली ५ - ६ वर्षे दुष्काळी परिस्थिती होती ती जाऊन प्रमाणापेक्षा जास्त पावसाने पिकांचे नुकसान झाले. परंतु असे म्हणतात कि अनावृष्टीपेक्षा अतिवृष्टी परवडली. कारण यामध्ये जनावरांचा पाण्याचा व चाऱ्याचा प्रश्न सुटतो. पर्यावरण, वनीकरण, गवताची रेलचेल, निसर्गाचा जैविक व अजैविक समतोल, सेंद्रिय पदार्थ व कर्बाचे प्रमाण, तहानलेली जमीन ही प्रचंड पावसाने बरेच दिवसापासून गाईचे वासरू गाईपासून दूर राहिल्याने जसे त्याला आईचा पान्हा मिळाला नाही म्हणून गाईच्या कासेला डुसण्या मारते व गटागटा दूध पिते अशा रितीने वसुंधरा ही तहानेने व्याकुळलेली या पावसाने तृप्त झाली आणि त्यामुळे बालकवी ठोंबरेंनी सांगितल्याप्रमाणे फक्त श्रावणात वसुंधरेने नुसता हिरवा शालू न नेसता श्रावण (पोळा, मंगळागौर, नागपंचमी व रक्षाबंधन), भाद्रपद(गणपती व पितृपंधरवडा) आणि आश्विन (दसरा, दिवाळी) मध्ये नाविण्यपुर्ण, अनुकूल आणि प्रसन्न असा हिरवा शालू वसुंधरेने लेल्याने मानवी मन हे गेल्या २५ वर्षात प्रथमच प्रफुल्लीत व टवटवीत झाले. कारण अती पावसाने खरीपाच्या आशा (सोयाबीन, मुगाच्या) मावळल्या, परंतु उडीद व कापसाच्या अपेक्षीत उत्पादन वाढीने या दोन्ही पिकांचे संभाव्य दरामध्ये अ��ेक्षीत तेजी येण्याच्या चाहूलीमुळे शेतकरी वर्ग व सरकार सुखावले आहे. अशी अधुनमधून फांद्यातील पडझड, भाजीपाला दरातील चढ उतार यांची फोडणी व तिखटपणा शेतकरी व सामान्य माणसांना अधुनमधून चटके देण्याचेच प्रयत्न करत आहे. परंतु ऑक्टॉबर ते मार्चपर्यंत पाण्याचे प्रमाण व पातळी विपुल राहण्याची संधी प्राप्त झाल्याने रब्बीचे नियोजन करणे शेतकऱ्यांना सहज साधू शकेल. अती पाऊस बरसल्याने निसर्ग आनंदाच्या भरात हस्तात बरसायचा विसरून गेला व परतीच्या मार्गाने निघून गेला. तरीही शेतकरी खुषच आहे. कारण निसर्गाचा पाऊस ही अशी देणगी आहे की त्याच्या स्पर्शाने, त्याच्या आवाजाने आळस आणि ताणतणाव निघून स्फुर्तीचे आणि चैतन्याचे नवीन घुमारे माणसाला येऊन नवनवीन कल्पना सुचत असतात आणि त्यामुळे बऱ्याच वर्षात नियोजनाने होकारार्थी निर्णय सफल होण्याची आशा निर्माण झाल्याने माणूस सुखावतो आहे.\nखरे तर करडई पेरणीची तारीख ११ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर असते. परंतु अतिपावसाने ही मागेपुढे होऊ शते व आधुनिक तंत्रज्ञानाने याची घट भरून चांगल्या प्रकारे उत्पन्न साधता येते. परंतु करडईला अनुकूल पर्याय दुसरे महत्वाचे रब्बी पीक म्हणजे जवस होय. जवससुद्धा एक दुर्लक्षीत, कमी पाण्यावर उत्पन्न देणारे, अतिशय आरोग्यवर्धक, निकस जमिनीत येणारे व बऱ्यापैकी भाव देणारे गरीबांपासून श्रीमंतांपर्यंत साथ देणारे असे बहुगुणी पीक आहे. त्यामुळे जरी सप्टेंबर महिना उलटून गेला असला तरी १५ नोव्हेंबरपर्यंत डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी वापरून याची लागवड करावी. जमिनीतील भौतिक, जैविक व सेंद्रिय गुणधर्म हे यावर्षी चांगले असल्याने कमी निविष्ठांवर चांगले उत्पन्न मिळण्याची आशा आहे. याला मात्र आठवडी बाजारात मागणी मर्यादीत असल्याने अपेक्षीत भाव मिळणे कठीण आहे. तेव्हा आता व्हॅटसअॅप, डिजीटल मोबाईलमध्ये याचे भुसार मार्केटमध्ये किंवा याच्या कारखान्यांमध्ये पुरक उद्योग व प्रक्रिया उद्योग हे शोधून काढून त्यांच्याकडे माल डायरेक्ट (थेट) न नेता सॅम्पल (नमुना) नेऊन योग्य भाव देईल त्यांच्याशी करार करून मग माल पाठविणे व व्यवहार पहाणे.\nआजपासून (१७ ऑक्टॉबर) आठ दिवसावर दिवाळीचा सण आला आहे आणि सणासुदीत हरभरा डाळीला (चकल्या, लाडू, शेव, फरसाण, गाठी, भजी, गोड मिठाया यामध्ये) फार महत्व आहे. सर्व धर्म जातीचे लोक दिवाळी हा सण गुण्यागोविंदाने, मानवतेचे, एकात्मतेचे प्रतिक म्हणून साजरा करतात. मागच्या वर्षी उत्पन्न कमी आल्याने डाळी आयात केल्या. मात्र आयात केलेल्या डाळींचा दर्जा कमी असतो. देशी डाळीचा दर्जा उत्तम असल्याने त्याला देशभर व जगभर मागणी अधिक असते. त्यामुळे डाळींचे दर वाढून जनतेला भावाचा चटका बसू शकतो. आता नद्या, नाले, तळी यांना मुबलक पाणी आहे. तेव्हा ऑक्टॉबर, नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये ठिबकपेक्षा तुषार सिंचनाच्या ३ पाण्यावर हरभरा येईल. किंबहुना आता थंडी, धुके पडायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे हरभरा हा नुसत्या थंडीवरसुद्धा बऱ्यापैकी येऊ शकतो. हरभऱ्याचा अनुभव असा आहे की, हरभरा एक फुटाचा झाल्यावर ८ - १५ दिवसांनी २ वेळा खुडणी केली म्हणजे ही भाजी वापरता येते व खुडणीमुळे बेचक्यातून फुले मोठ्या प्रमाणात निघून अधिक घाटे लागतात. घाटे आळीचा बंदोबस्त सेंद्रिय किटकनाशकाने करावा.\n१९६० ते १९७० च्या काळात हिवाळ्यात मसराईजचे पातळ धोतर कोरडे रात्री ह्या हरभरा पिकावर पसरत असता आणि पहाटे उठून हरभऱ्याच्या आंबने त्या दवाचे रूपांतर औषधी द्रवरूप पदार्थात होत असे व ही आंबा धोतर पिळून काचेच्या बाटलीत भरून अनेक पोट दुखीच्या इलाजावर वापरली जात असे. त्याकाळी खेडेगावात डॉक्टरच उपलब्ध नसायचे. ही आंब मात्र वौद्याच्या सल्ल्यानेच वापरावी. अशा रितीने हरभरा लागवड करताना एकरी ४० किलो बियाण्याला जर्मिनेटर १ लि. हाताला रबरी किंवा मोजे घालून त्या बियाला लावणे व तसेच सुकवून मोघड्यावर किंवा पाभरीने १२ ते १८ इंचावर पेरणी आणि २ ते ३ फवारण्या सप्तामृत (२५० मिली, ५०० मिली, ७५० मिली), हार्मोनी २०० ते ३०० मिलीसह घेऊन करणे, म्हणजे साधारण ११० ते ११५ दिवसात हरभरा काढणीस येतो. याला लागवड करताना १ ते २ पोती मोघड्यावर वा चाड्यावर पेरावे आणि फुले लागल्यावर १ ते २ पोती कल्पतरू खत द्यावे. जमल्यास खुरप्याने खत मातीआड करावे. यंदा हरभऱ्याची लागवड जास्त होईल. तरी हिरव्या हरभऱ्याची एक गड्डी १५ रु. ला सहज जाईल. गेल्यावर्षी उत्पादन कमी आल्याने २० -२५ रु. जात होती. ह्याची डाळ करून विकता येईल. जेव्हा हा हरभरा मार्केटला येईल तेव्हा डाळ मिल मालक याचे भाव पाडतील. त्यामुळे ४० ते ५० रु. किलो भाव हरभऱ्यास मिळेल. कारण यंदा लागवड ही वाढेल आणि लागवड वाढल्याने उत्पादनही वाढेल.\nगव्हाची लागवड ही मात्र हरभरा लागवडीपेक्षा कमी करावी. कारण यंदा गव्हाचे उत्पादन चांगले येईल मात्र भाव कमी मिळेल. याला यावर्षी १५ ते १८ रु. किलो भाव राहील. त्यामुळे लागवड मर्यादीत करावी. गव्हाला कल्पतरू खताच्या लागवडीच्या वेळी २ बॅगा द्यावे म्हणजे फुटवे चांगले निघतील व पोग्यात असताना २ बॅगा (६५ ते ७५ दिवसांनी) द्यावे. १५ - २० दिवसाच्या अंतराने सप्तामृतच्या (२५० मिली, ५०० मिली, ७५० मिली अशा ) ३ फवारण्या कराव्यात. म्हणजे दाणा चांगला भरेल. उत्पन्न चांगले येईल. दर्जा चांगला राहील. याचे देखील मार्केट जवसाच्या मार्केटप्रमाणे व्हॅटसअॅप, डिजीटल मोबाईल वरून बाजारभावाची चौकशी करून विक्री करावी. येथे मात्र जवसाला जसे आठवडी बाजारात भाव मिळत नाही. तसे न होता सामान्य जनता आठवडी बाजारामध्ये एप्रिल - मे मध्ये साठवणीचा गहू घेतील तेव्हा या महिन्यात ४ - ६ आठवडे चांगला भाव मिळेल. अशारितीने सेंद्रिय डाळ व सेंद्रिय गहू पिकविता येईल.\n५० ते ७५ वर्षापूर्वी कोबीवर्गीय भाजीपाला म्हटले की, कोबी, फ्लॉवर, नवलकोल व बीट यांना नवरात्राची चाहूल म्हणजे अल्हाददायक गुलाबी थंडीची वाट बघावी लागत असे. कारण स्वातंत्र्याची पहाट नुकतीच झालेली होती आणि देश शेतीच्या संशोधन विकासामध्ये आणि पिकांचे नवीन वाण शोधण्यामध्ये एवढा प्रगत नव्हता. जगातील कृषी संशोधनातील आघाडीच्या राष्ट्रांनी कृषी मार्केट हस्तगत करण्याचे ठरविले व त्यांनी संशोधन करून नवीन नवीन संकरीत वाण शोधले. गेल्या ३० वर्षात भारतातील राज्यांमधे जशी कृषी विद्यापिठांमध्ये वाढ झाली तसे त्यांनी संशोधनाचे व नवीन वाण निर्माण करण्याचे दमदार पाऊल उचलले. संकरीत पिकामध्ये टोमॅटो पिकाने आघाडी घेतली आणि टोमॅटोची लागवड ही पावसाळी मे - जून मध्ये, थंडीतील डिसेंबर आणि उन्हाळ्यातील मार्चमध्ये असे ढोबळ मानाने काळ ठरले आणि टोमॅटो पिकाने या देशामध्ये लोकांच्या मनात व अंत:करणात याच्या सेवनाने उत्साह व हुरूप निर्माण केला. थंडीत येणारी पिके (Cold Corps) यांची नवनवीन बारमाही येणारे वाण निर्माण झाले आणि एरवी थंडीत फ्लॉवर स्नोबॉल -१६, हा २ ते ४ किलोचा वाण जाऊन चौकोनी कुटुंबासाठी बाराही महिने या कोबी, फ्लॉवर व नवलकोलचे लहान आकाराचे गड्डे एकावेळी पुरतील अशा वाणांची निर्मिती झाली आणि अशा छोट्या वाणांच्या या भाजीला चव चांगली प्राप्त झाली. त्यामुळे मागणी वाढली.\nक��बी आणि फ्लॉवरला ऑगस्ट व फेब्रुवारीमध्ये मागणी चांगली असते. त्या हिशोबाने लागवड करावी. नंतर डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या गेल्या ६० वर्षाच्या अनुभवातून 'शेतकऱ्यांनी केव्हा, का, कसे, काय करावे' या लेखाचा आधार घेऊन पिकांचे नियोजन करावे म्हणजे विविध पिकांचे मार्केट बदलत्या परिस्थितीत सुद्धा भाव देऊन शेतकऱ्यांना फायदा होईल.\nवांग्याच्या बाबतीत हिवाळ्यात येणाऱ्या वांग्याला बी कमी असते व याला हिवाळ्यात बाजार चांगले मिळतात. याला आठवडी बाजार ही संकल्पना खरोखरच चांगली याला. सर्वांना सोईची किफायतशीर आहे त्यामुळे आठवडी बाजाराची मागणी लक्षात घेऊन तालुका पातळीवर व जिल्हा पातळीवर लागणाऱ्या भाजीपाला व फळांची लागवड (कलिंगड, खरबुज, डांगर आणि डाळींब, संत्रा, मोसंबीच्या मृगबहाराची जानेवारीत येणारी फळे, द्राक्षाचा अर्ली बहार (परदेश निर्यात करण्याचा बहार), याला मागणी चांगली असल्याने भाव मिळून पैसे होतात. जे कोरडवाहू क्षेत्र आहे त्याचे चांगले नियोजन केले तर रबीत यातील निम्मे क्षेत्र लागवडीखाली येऊ शकते. फुलशेतीत गुलछडी, झेंडू, लिली, बिजली, ग्लॅडीओलस, दचगुलाब ह्या पिकांना अनुकूल म्हणून व्हॅलेंटाईन डेच्या वेळेस अधिक भाव येऊन यांचे १४ फेब्रुवारीच्या अगोदर २ महिने नियोजन करून जागतिक मार्केटमध्ये सिंगापूर किंवा नेदरलॅंड या ठिकाणी मालाची रेलचेल होऊन भाव कोसळण्याची शक्यता असते. तेथे फुलांचा पुर येणार नाही व भारतीय फुलांचे नुकसान होणार नाही हे चाणाक्षपणे लक्षात ठेवावे. डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या विविध फळ पिकांची (द्राक्ष, डाळींब, केळी, संत्रा-मोसंबी-लिंबू, आले, हळद, कापूस, शेवगा, ऊस) या पुस्तकांच्या मार्गदर्शन व संदर्भ म्हणून यातील सुचनांचा शेतकऱ्यांच्या यशोगाथा यांचा अभ्यास करावा. म्हणजे नवीन शेती करण्याऱ्यांना 'L' बोर्ड लावावा लागणार नाही व तुम्ही पुढे नवीन पिढीचे मार्गदर्शक व दिपस्तंभ ठराल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.nagpurcity.net/2018/10/05/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%96%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D/", "date_download": "2019-02-20T12:40:27Z", "digest": "sha1:C2K3QMIXCZ2C67CQXNY5HSUPGJ3QWY6V", "length": 2351, "nlines": 32, "source_domain": "www.nagpurcity.net", "title": "पुणे: लोखंडी होर्डिंग रस्त्यावर कोसळून २ ठार, आठ जखमी – Nagpurcity", "raw_content": "\nपुणे: लोखंडी होर्डिंग रस्त्यावर कोसळून २ ठार, आठ जखमी\n��ुण्यातील शनिवारवाडा परिसरातील एका रस्त्यावर लोखंडी होर्डिंग कोसळून भीषण अपघात झाला आहे. यात दोघे जागीच ठार झाले असून आठ जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यातील तिघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आलं आहे. अपघातात सहा रिक्षा, एक कार व दुचाकींचं नुकसान झालं आहे.\nमोदींनंतर आता फडणवीस घेणार मोठा निर्णय, शेतकऱ्यांना अच्छे दिन\nपंतप्रधान मोदी पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर, होणार जाहीर सभा\nमंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक…या आहेत आजच्या 5 मोठ्या बातम्या\nपुण्यात माहिती अधिकार कार्यकर्त्याचा संशयास्पद मृत्यू\nदिल्लीः हॉटेलच्या आगीत ९ जणांचा होरपळून मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.nagpurcity.net/2018/10/04/%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97/", "date_download": "2019-02-20T12:42:08Z", "digest": "sha1:NOHHMU4H5KFSW6EJEN7KPX4V6OW4KJ73", "length": 1863, "nlines": 32, "source_domain": "www.nagpurcity.net", "title": "आंबेनळी अपघात : स्टेअरिंगवरचे ठसे शोधण्यासाठी तब्बल 2 महिन्यांनी बाहेर काढणार बस! – Nagpurcity", "raw_content": "\nआंबेनळी अपघात : स्टेअरिंगवरचे ठसे शोधण्यासाठी तब्बल 2 महिन्यांनी बाहेर काढणार बस\nपोलादपूरमधील आंबेनळी घाटातील अपघातग्रस्त बस येत्या 6 आक्टोंबर रोजी बाहेर काढण्यात येणार आहे.\nमोदींनंतर आता फडणवीस घेणार मोठा निर्णय, शेतकऱ्यांना अच्छे दिन\nपंतप्रधान मोदी पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर, होणार जाहीर सभा\nमंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक…या आहेत आजच्या 5 मोठ्या बातम्या\nपुण्यात माहिती अधिकार कार्यकर्त्याचा संशयास्पद मृत्यू\nदिल्लीः हॉटेलच्या आगीत ९ जणांचा होरपळून मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/216", "date_download": "2019-02-20T11:15:30Z", "digest": "sha1:HV7LMN3JW7VXP3LXO5FJQYMJKBXWWD65", "length": 5195, "nlines": 86, "source_domain": "mr.upakram.org", "title": "असं का??????? | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nआपण नेहमी \"पायात चप्पल घाल \" असं का म्हणतो \nवास्तविक आपण चपलेत पाय घालतो ना \nअशा कही वाक्यांबद्दल आम्हांला १०ला संस्कृतच्या मॅडमनी 'सती सप्तमीची ' कारणं सांगितली होती पण ती डोक्यवरून गेली होती :)\nविसोबा खेचर [24 Apr 2007 रोजी 08:34 वा.]\nआपण नेहमी \"पायात चप्पल घाल \" असं का म्हणतो \n��ास्तविक आपण चपलेत पाय घालतो ना \nतुझा प्रश्न रास्त आहे खरा विचार करायला थोडा वेळ दे..;)\nतुझा प्रश्न बरोबर आहे पण असे का याची मात्र मला कल्पना नाही.\nमी एका दुकानात गेले असता तिथे आलेल्या एका मुलीने दोरीच्या उड्या() आहेत का असं विचारलं होतं ..ही ही ही\nविसोबा खेचर [24 Apr 2007 रोजी 09:22 वा.]\nमी एका दुकानात गेले असता तिथे आलेल्या एका मुलीने दोरीच्या उड्या() आहेत का असं विचारलं होतं ..ही ही ही\nअशीच एक मजेदार चर्चा आधीही वाचली होती. फक्त तिथे चपलेऐवजी शर्ट होता.\nप्रा.डॉ.दिलीप बिरुटे [24 Apr 2007 रोजी 13:11 वा.]\nमीही आज डोक्यात टोपी घातली.(टोपीत डोके)\nतुम्ही विचारलेली शंका मजेशीर आहे. अशाच अजूनही काही शंका वाचायला आवडतील.\nचप्पलेत पाय किवा पायात चप्पल शेवति एकच ना\nविसोबा खेचर [26 Apr 2007 रोजी 11:53 वा.]\n(आपल्या नांवातला 'म 'चा पूर्ण उच्चार करायला आणि 'र' चा पाय मोडायला मजा येते\nचप्पलेत पाय किवा पायात चप्पल शेवति एकच ना\n'शेवति' हा शब्द अतिशय आवडला\nमी सुद्धा पायात बूट घालतो.\nआणि बूटात पाय सुद्धा\nमी मोजे सुद्धा पायात घालतो.\nआणि मोजात पाय सुद्धा\nयाला भाषेचं अशुद्धीकरण म्हणायचं का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-TomatoBook2017-Tomato5.html", "date_download": "2019-02-20T11:25:50Z", "digest": "sha1:JIJBNXU7VEQZ2LPV54DYNLUWTZ56WRJT", "length": 3785, "nlines": 17, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology -डा.बावसकर टेक्नालाजि - अति पावसातही माझ्या टोमॅटोने पाडला पैशाचा पाऊस", "raw_content": "\nअति पावसातही माझ्या टोमॅटोने पाडला पैशाचा पाऊस\nश्री.नितीन मुरलीधर आहेत, मु.पो. सांगवी, ता. चांदवड, जि. नाशिक\nमी २ वर्षापासून डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या पंचामृत औषधांचा वापर करत आहे. या वर्षी टोमॅटो २५३५ ची लागवड करण्याचे ठरविले. बियाणासाठी जर्मिनेटर या औषधाची बीजप्रक्रिया केली असता उगवण १००% झाली. मर व रोप गली पडले नाही, नंतर १.५ x २.५ फुट फुट अंतरावर लागवड केली. लागवडीनंतर आठ दिवसांनी पंचामृत औषधाची पहिली फवारणी केली, त्यामुळे वाढ, फुटवा झपाट्याने झाला. लागवडीनंतर १८ दिवसांनी नांगराने सरी काढली नंतर रिजरने मातीची भर लावली. १०:२६:२६ व १५:१५:१५ खताची एक एक बॅग ३० - ३५ दिवसाचे पीक असताना दिली, या वर्षी श्रावण महिन्यामध्ये पाऊस जोरात चालू झाला आणि मला असे वाटायला लागले की, आता या पावसात आपला टोमॅटोचा प्लॉट टिकणार नाही, कारण सलग ८ ते १० दिवस पाऊस असल्यामुळे आमच्या गावातील सर्व शेतकऱ्यांचे टोमॅटोचे प्लॉट सततधार पावसामुळे संपुर्ण निकामी झाले. फक्त माझ्या एकट्याचा प्लॉट वाचला आणि शेतकरी वर्गाला आणि मला एक चमत्कार पहायला मिळाला. सर्व शेतकरी मला विचारपुस करत होते की, तू कोणत्या औषधांची फवारणी केली. मी त्यांना सांगितले डॉ. बावसकर टेक्नॉलॉजीची पंचामृत औषधे सुरुवातीपासून फवारली. झाडाला घेर व फळाला ठणकपणा व साईज पण चांगली मिळाली आहे. आता प्लॉट चालू झाला आहे. सध्या लासलगांव मार्केटमध्ये १५० ते १७५ रु. भाव असताना आम्हाला २०० ते २२५ भाव मिळत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-TomatoBook2017-TomatoDBT10.html", "date_download": "2019-02-20T11:27:03Z", "digest": "sha1:B2IRQBDIHBSFWDVETGLICN3SUKZYHHNL", "length": 5251, "nlines": 18, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology -डा.बावसकर टेक्नालाजि - चक्रीवादळाने ७०% प्लॉट रोगग्रस्त, उद्धवस्त झालेला १० गुंठ्यात टोमॅटोचे ६० हजार", "raw_content": "\nचक्रीवादळाने ७०% प्लॉट रोगग्रस्त, उद्धवस्त झालेला १० गुंठ्यात टोमॅटोचे ६० हजार\nश्री. संतोष शामराव गायकवाड, मु.पो. पिसाळवाडी, ता. खंडाळा, जि. सातारा. मो. ९९२३६०८११९\n१३८९ वाणाची टोमॅटोची ३००० रोपे आणून सप्टेंबर २००९ अखेरीस लावली होती. झाडांनी वाढ चांगली चालू होती. जमीन काळी आहे. लागवड १' x २' वर होती. १ महिन्याने कल्पतरू खत २ बॅग आणि जयकिसानचे सम्राट २ बॅगा देऊन मातीची भर लावली. मात्र त्यानंतर ऑक्टोबर २००९ अखेरीस चक्री वादळ आल्याने प्लॉट उद्ध्वस्त झाले. गावातील अनेक प्लॉट गेले. आपलाही ७०% प्लॉट खराब झाला होता. झाडांना शेंडा नव्हता. पानांवर करपा आला होता. यावर थ्राईवर, क्रॉपशाईनर, राईपनर प्रत्येकी ५ मिली/लि. पाणी याप्रमाणे फवारणी घेतली. त्याने शेंडा वाढ सुरू होऊन झाडे फुटीने हिरवीगार होऊन लागली. दुसरी फवारणी पुन्हा वरीलच औषधांची केली तर फुटवा एवढा वाढला की, एका - एका झाडाला एकावेळी बांधणीला ८ ते १० सुतळी लागत होती. शिवाय पुन्हा प्लॉट १० दिवसांनी बांधणीला येत असे. नंतर फुलकळी लागली. ३००० काडी १० गुंठ्यात लागली होती. तर फळे ही भरपूर लागल्याने दररोज ५ - ६ क्रेट माल सहज निघत होता. ३ महिने प्लॉट चालू होता. यावेळेस पुन्हा २ फवारण्या सप्तामृताच्या केल्या होत्या. सर्व फळे शिरवळला विकली. तेथे ३०० ते ३५० रु. क्रेटला भाव मिळत होता. हा प्लॉट ३ महिने चालल्यावर परत सप्तामृताच्या फव��रण्या केल्याने फुटवा वाढला. त्याला लागलेला माल २ महिने चालला. नंतरच्या मालाला १०० ते १५० रु. क्रेटला भाव मिळाला. एप्रिल २०१० अखेरपर्यंत माल चालू होता. नंतर - नंतर विहीर बागायत आठमाही असल्याने पाणी कमी पडू लागले. तरी या टोमॅटोचे १० गुंठ्यात ६० हजार रु. खर्च जाऊन झाले. या अनुभवावरून चालू वर्षी १३ जुलै २०१० ला नैना टोमॅटोची ५००० काडी लावली आहे. ती १ महिन्याची झाली आहे. झाडे भरीला आली आहेत. याला आज १४/८/२०१० रोजी थ्राईवर, क्रॉपशाईनर, राईनपर, प्रिझम प्रत्येकी १ लि. आणि प्रोटेक्टंट १ किलो तसेच कल्पतरू खत ५० किलोची १ बॅग घेऊन जात आहे.\nहळवी कांदा अर्धा एकरची लागवड चालू आहे. त्यालाही वरील औषधे वापरणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.padmagandha.com/index.php?route=product/search&search=f", "date_download": "2019-02-20T12:43:49Z", "digest": "sha1:BGQ7WRPQYNJIAKLTCEV2B54SHKGGA55F", "length": 7607, "nlines": 123, "source_domain": "www.padmagandha.com", "title": "Search - f", "raw_content": "\n1 February 1948 Turning Point | १ फेब्रुवारी १९४८ टर्निंग पॉईंट\nउद्योगक्षेत्र आणि अभियांत्रिकी व्यवसायात असलेल्या भिडे कुटुंबात जन्माला आलेल्या चिमूने इंजिनीअर व्ह..\nमूळ लेखक : विल्यम सॉमरसेट मॉम अनुवाद : सदानंद जोशीपाशिमात्य साहित्याने श्रेष्ठ ..\nमूळ लेखक : अरुण फरेराअनुवाद : रूपेश पाटकरअरुण फरेरांनी स्वच्छ दृष्टीने आणि तटस्थपणे तुरुंगवासातला छळ..\nश्री. यज्ञोपवित यांची कथा मनोविश्‍लेषण, संज्ञाप्रवाही चित्रण, अतिवास्तवता यात अडकून न पडता साधे निव..\nतंबी दुराईंच्या स्तंभाने विनोदशैलीचा एकच फॉर्म वापरलेला नाही. कधी निवेदन, कधी संवाद, कधी कविता, कधी ..\nEk Fraud |एक फ्राॅड\nFloristan Bangla| फ्लॉरिस्टन बंगला\n‘फ्लॉरिस्टन बंगला’ ही सत्य घटनेचा आधार असलेली कथा अभूतपूर्व आणि रोमांचकारी आहे. मरणोत्तर जीवनाच्या ..\nविसाव्या शतकातील बौद्धिक वातावरणावर नित्शेइतका प्रभाव अन्य तत्ववेत्यांचा नाही. नित्शेचे हे ऋण जगभर..\nललित लेखन हा मालतीबाईंचा आवडता वाङ्‌मयप्रकार आहे. खरे म्हणजे नुसता आवडता नव्हे, तर त्यांच्या वृत्ती..\nएक गेशा म्हणून जगणं नेमकं कसं असतं ते मला तुम्हाला सांगायचंय, अस..\nहेलन ही केवळ अत्यंत सुंदर स्त्री म्हणून इथे भेटत नाही, अत्यंत बुद्धिमान आणि युक्तिवादात पटाईत..\nया पुस्तकातून व्यक्त होते ते काफ्काचे चांगुलपण, त्याची नैतिक प्रेरणा व सहसंवेदना. त्याच्या&nb..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://mr.pratilipi.com/story/%E0%A4%86%E0%A4%88%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE-41u8io5zzkp2", "date_download": "2019-02-20T12:25:26Z", "digest": "sha1:QVNRUH27V7BEDPBREUXTCLCPGABNRWQU", "length": 2151, "nlines": 51, "source_domain": "mr.pratilipi.com", "title": "हासिम नागराळ च्या मराठी कथा आईचा आत्मा चा सारांश « प्रतिलिपि मराठी | Hasim Nagaral's content AAicha Aatma Summary « Pratilipi Marathi", "raw_content": "\nवाचक संख्या − 34243\nरात्रीचे ९ वाजले होते.... महेशला त्याच दुकान बंद करायचं होत पण तो वाट पाहत होता... एका बाईची , काय बरं नाव होतं तिचं …महेशने कधी तीच नाव विचारलं नाही…. काही दिवसांपूर्वीच महेशने एक शॉप सुरु केलं होतं\nफक्त आईच हे करू शकते\nसोशल मीडिया वर अनुसरण करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://mr.pratilipi.com/story/%E0%A4%9F%E0%A4%81%E0%A4%97%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B2%E0%A5%82-mh3yj56a84y9", "date_download": "2019-02-20T11:32:03Z", "digest": "sha1:CMPL7GSJRVLFXY4TIF7AP4KNKZXV4HAO", "length": 1519, "nlines": 29, "source_domain": "mr.pratilipi.com", "title": "साधना रेवणकर च्या मराठी कथा टँगी जीरा आलू चा सारांश « प्रतिलिपि मराठी | Sadhana Revankar's content jeera aaloo Summary « Pratilipi Marathi", "raw_content": "\nवाचक संख्या − 5663\nसाहित्य :4 बटाटे उकडून तुकडे करुन् घ्या… तेल ,जिरा ,धने 1 चमचा व् मिरी 1/2 चमचा crush करूँन ,मिरची पावडर, मीठ , आमचूर पावडर, कोथंबीरकृति :कडईत 3 चमचे तेल घेऊन ते तापल की 2 चमचे जीर घाला ते तड़तड़ल की त्\nसोशल मीडिया वर अनुसरण करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/615", "date_download": "2019-02-20T11:02:33Z", "digest": "sha1:MFJTS47BCESVEQIHTKOXS27CQXLH27ZE", "length": 26835, "nlines": 62, "source_domain": "mr.upakram.org", "title": "अधिक खाण्याविषयी थोडंसं -- पु.ल. देशपांडे | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nअधिक खाण्याविषयी थोडंसं -- पु.ल. देशपांडे\nआजवर अधिक खाण्याविषयी लोकांकडून पुष्कळसं बोलून घेतल्यावर, अधिक खाण्याविषयी मला थोडंसं बोलायला हरकत नाही. 'नकटं व्हाव, पण धाकटं होऊ नये' म्हणतात. त्याच चालीवर 'मठ्ठ व्हावं, पण लठ्ठ होऊ नये'. अशी एखादी म्हण मायबोलीच्या चरणी अर्पण करायला हरकत नाही. जो तो आमचं अन्न काढतो. बहुतेकांची समजूत लठ्ठ्पणाचा अधिक खाण्याविषयी संबंध आहे अशी कां व्हावी मला कळत नाही. कमी खाणारा हा विनोदाचा विषय होत नाही. आता हडकुळ्या माणसाला 'पाप्याचं पितर' वगैरे म्हणतात, नाही असं नाही; पण नाटकां सिनेमांत पापी माणसं मात्र चांगली धटिंगण दाखवतात. पापी माणसांचे पितर हडकुळे असतील हा शोध कोणी लावला देव जाणे. मात्र रावण कंस हिरण्यकश्यप वगैरे ख्यातनाम पापी माणसांचे पितर हडकुळे असतील याच्यावर माझा नाही विश्र्वास बसत. सदैव थट्टेचा विषय आहे तो लठ्ठपणा. खंर म्हणजे त्याच्या निषेधार्थ लठ्ठ माणसांची एक भारतीय पातळीवरून संघटना काढली पाहिजे. बाकी लठ्ठ लोकांची कुठल्याही पातळीवरून संघटना काढण्या- ऎवजी जाडीवरूनच काढावी लागेल. हीही एक अडचण आहे. शिवाय भारतीय संघटना म्हणजे आंतरभारतीसारखं 'लठ्ठंभारती' वगैरे नाव यायचं, म्हणजे पुन्हा विनोदच.\nअधिक खाण्याविषयी मुख्य राग म्हणजे त्यातून माणसाचा लठ्ठपणा वाढीला लागतो. ही एक चूक आहे. मी शेकडो बारीक माणसं सपाटून खाताना पाहीली आहेत; पण त्यांच्याविरुद्ध अधिक खाण्याचा सकृद्दर्शनी पुरावा नसतो. कितीही खा, ही माणसं अगं धरतच नाही आणि आमच्यासारखी काही माणसं एवढंसं खाल्ल तरी त्याची पावती अंगावर मोकळेपणी वागवतात.\nअधिक खाण्याविषयी जाऊ दे. पण एकूण खाण्याविषयी बोलण्या वरच एकूण शिष्ट मंडळींचा राग असतो. गवय्ये जसे मैफिलीविषयी कुणाचीही पर्वा न करता बोलत असतात, किंबहूना तबलजी तर अमक्या-तमक्या गवय्याला आपण कसा खाल्ला हेही सांगतात, तसे काय खवय्येही बोलू शकणार नाहीत. पण त्यांना मात्र बोलण्याची चोरी, हे खूप आहे\nअधिक खाण्यामुळं प्रकृती बिघडते, असा एक डॉक्टर, वैद्द वगैरे मंडळीनी आज अनेक वर्ष अपप्रचार चालवला आहे. त्यामागला त्यांचा धूर्त हेतू पुष्कळांच्या लक्षात आलेला दिसत नाही. लोकांनी पोळ्या अधिक खाऊन डॉक्टर, वैद्द वगैरे लोकांना काय फायदा होणार पोळ्यांऎवजी त्यांच्या औषधाच्या अधिक गोळ्या खाव्या हा त्यांचा सरळ हेतू आहे. त्यात त्यांची चूक काहीच नाही. प्रत्येक जण आपापला माल\nखपवण्याची धडपड करणारच. पण औषधाच्या गोळ्यांना आपण किती बळी पडावं हे आपण लक्षात घेतलं पाहीजे.\nमाणसांच थोडंसं मोटारीसारखं आहे. प्रत्येक गाडीला जसं कमी-जास्त पेट्रोल लागतं, तसचं माणसांचं आहे. माझ्या एका स्नेहाचे आजोबा होते. सकाळी उठल्याबरोबर न्याहरीलाच मुळी त्यांना दोन वाट्या श्रीखंड आणि तीनचार लाडू लागत. एवढा ऎवज सकाळी एकदा पोटात गेला, की त्याच्यावर चांगलं शेरभर धारोष्ण दूध घेत. आणि म्हणत, \"चला, आता जेवायला मोकळा झालो.\" बारा-साडेबारा झाले की भुकेनं\nव्याकूळ व्हायचे. भोजनाचा तपशील न्याहरीच्या तपशिलाच्या अंदाजानं कुणालाही जेवणाला आधार म्हणून चारच्या सुमाराला चार पदार्थ तोंडात टाकून रात्रीचं जेवण सुर्यास्तापूर्वी घेत आणि शतपावली वगैरे करून चार इकडल्यातिकडल्या गोष्टी झाल्या, की कुठं उकडलेल्या शेंगाबिंगा खाऊन झोपत. झोपण्यापूर्वी लोटीभर दूध घेण्याचं व्रत त्यांनी आजन्म पाळलं वयाच्या ब्यायण्णावाव्या वर्षी ते निजधामाला गेले. आयूष्यात नित्याच्या आहाराप्रमाणे त्यांनी अनेक आघात पचवले. शेवटी शेवटी गेल्या महायुद्धाचा मात्र त्यांच्या मनावर जबरदस्त परिणाम झाला. म्हणजे युद्धात होणा-या हानीबिनीचा नव्हे. रेशनिंगचा माणसांचं खाणं मोजूनमापून मिळणार, ही कल्पनाच त्यांना सहन झाली नाही. तर सांगायचं तात्पर्य, अधिक खाणं यातला\n'अधिक' हा शब्दच अधिक आहे. त्या अधिकाला काही अर्थच नाही. मोटरला पेट्रोल अधिक लागतं म्हणण्यापैकी आहे हे. कशापेक्षा अधिक हा प्रश्न महत्वाचा. मोटरला स्कूटरपेक्षा पेट्रोल अधिक लागतं. लागणारच त्यांच्या घडणीतच फरक आहे. जे मोटरचं तेच माणसांचं.\nकाही गोष्टी तर अधिक खाल्ल्याच जात नाहीत. उदाहरणार्थ, उकडलेल्या शेंगा. प्रथम ज्या वेळी आपल्यासमोर ती रास आणून एखादी सुगृहिणी-ह्यादेखील माउल्या आता फारशा राहिल्या नाहीत. जाऊ द्या-तर एखादी सुगृहिणी ज्या वेळी उकडलेल्या शेंगाची रास टाकते त्या वेळी \" अहो, एवढ्या कोण खाणार आहे\" असाच आवाज उठतो. आणि काही वेळानं \"थोड्या उरकल्यात कां ग\" असाच आवाज उठतो. आणि काही वेळानं \"थोड्या उरकल्यात कां ग\" अशी पृच्छा होते. हे कां\" अशी पृच्छा होते. हे कां खूप खाण्यानं आरोग्य बिघडतं असा एक लोकभ्रम आहे. माझ्या मित्राच्या न्याहरीला श्रीखंड खाण्या-या आजोबांसारखे मी अनेक जिवंत पुरावे सादर करू शकलो असतो: पण पूर्वीच्या खूप खाऊन ऎंशी वर्ष जगणा-या म्हाता-यांसारखे हल्लीचे ऎंशी वर्षाचे म्हातारे राहिले नाहीत. हल्लीच्या म्हाता-यांत काहीच दम नाही. तरूण असल्यासारखे आपली फिगर बिघडेल म्हणून मोजकं खातात. खरं तर खाण्यानं फिगर किंवा\nआरोग्य काही बिघडत नाही. ज्याला खूप खाता येत नाही त्याला आरोग्य म्हणजे काय ते कळलंच नाही.तळलेले, भाजलेले, पोळलेले, उकडलेले, शिजवलेले, कच्चे असलेही पदार्थ खाऊन जो टूणटुणीत राहतो तो निरोगी माणूस, बशीत असलेला पदार्थ हा खाण्यासाठी असतो, अशी माझ्या एका खवय्या मित्राची व्याख्या आहे. बशीतून येणारी एकच गोष्ट उचलण्याच्या लायकीची नसते असं त्याचं मत आहे.\nप्याशनेबल हाटेलात बशीतून येणारं बिल त्याला तेवढा तो हात लावत नाही.\nगाण्याप्रमाणं खाण्याचंसुद्धा शास्त्र आए. रागांना वर्ज्यबिर्ज्य स्वर असतात, तसे खाण्यालासुद्धा असतात. उदाहरणार्थ, श्रीखंड घ्या. बाकी, जोपर्यंत मला प्रत्यक्ष काही द्यावं लागत नाही तोपर्यंत 'घ्या' म्हणायला माझं काय जातं म्हणा तर श्रीखंड पावाला लावून खा,\" म्हटलं तर तो खाणार नाही. वास्तविक पाव हा देखील पुरीसारखा गव्हाचाच केलेला असतो; पण श्रीखंडाच्या संदर्भात तो वर्ज्य स्वर आहे. पाव आणि अंड्याचं आमलेट ही जोडी शास्त्रोक्त आहे. पुरी आणि आमलेट हे एकत्र सुखांन नांदणार नाहीत. जिलबी आणि मठ्ठा यांचा संसार जसा सुखाचा होतो तसा जिलबी आणि...छे तर श्रीखंड पावाला लावून खा,\" म्हटलं तर तो खाणार नाही. वास्तविक पाव हा देखील पुरीसारखा गव्हाचाच केलेला असतो; पण श्रीखंडाच्या संदर्भात तो वर्ज्य स्वर आहे. पाव आणि अंड्याचं आमलेट ही जोडी शास्त्रोक्त आहे. पुरी आणि आमलेट हे एकत्र सुखांन नांदणार नाहीत. जिलबी आणि मठ्ठा यांचा संसार जसा सुखाचा होतो तसा जिलबी आणि...छे जिलबीला अन्य कुणाशी नांदायला पाठवण्याची कल्पनाच रुचत नाही. खाण्याचे हे कायदे सांभाळून खाण्याला खानदानी मजा आहे. सुरांचे वर्ज्यावर्ज्य नियम पाळून गाण्याला जसं खानदानी गाणं म्हणतात. तसंच पदार्थाची कुठली गोत्रं जुळतात त्याचा विचार करून ते पानात वाढण्याला खानदानी खाणं म्हणतात. राग्याप्रमाणंच खाण्याच्या वेळा सांभाळल्या पाहिजेत. सकाळी यमन बेचव वाटतो. सकाळी थालीपीठही बेचव वाटतं. मारवा राग जसा संधिकालातला, तसंच थालीपीठदेखील साधारणतः भीमपलास आणि पूरिया धनाश्री या रागांच्या वेळांच्या मधे बसतं सारंगाच्या दुपारच्या वेळेला थालीपीठ खाऊन पहा. आणि संध्याकाळी साडेपाच-सहाच्या सुमाराला नको म्हणून पहा. बाहेर पाऊस पडत असताना ज्याला गरम भजी म्हणून खावीशी वाटली नाहीत, तो मनुष्य चळलाच म्हणून समजावं. सकाळी दिन भजी खाल्ली तरी अधिक. पण बाहेर पाऊस पडतो आहे, हवेत गारवा आहे, रमी किंवा ब्रिजमध्ये आपण जिंकतो आहो, अशा वेळी शेकडो भजी खाल्ली तरी ती अधिक नाहीत. अधिकचं हे असं आहे. लोक भलत्या वेळी, भलत्या ठिकाणी आणि भलतं खातात. हॉटेलात जाऊन भेळ खाण्या-याचं पोट नव्हे, मुख्यत: डोकं बिघडलेलं असतं. शहाळ्याचं पाणी हापिसात बसून पिणा-याची प्रमोशनं थां���वली पाहिजेत. मसाल्याच्या दुधावर पान खाल्लं पाहिजे. आणि चहा भलतं खातात. हॉटेलात जाऊन भेळ खाण्या-याचं पोट नव्हे, मुख्यत: डोकं बिघडलेलं असतं. शहाळ्याचं पाणी हापिसात बसून पिणा-याची प्रमोशनं थांबवली पाहिजेत. मसाल्याच्या दुधावर पान खाल्लं पाहिजे. आणि चहावर धुम्रपान केलं पाहिजे. खाण्यापिण्याचंही काही शास्त्र आहे. ह्या भारतात एके काळी हे शास्त्रवेते होते. उपासांच खाणंदेखील शोधून काढणारी ती विद्वान माणसं माझ्या माहितीत आहेत. उपास लागणा-या माणसाइतकीच उपासाचे पदार्थ जास्त झाल्यामुळं जरा जड वाटतंय म्हणणारी माणसं आहेत. लग्नाला पंक्ती, गावजेवणं, समाराधना वगैरेचा तो जमाना होता. 'हरहर महादेव'ही आरोळी रणक्षेत्राप्रमाणं वरणक्षेत्रादेखील उठत असे. माणसं बसल्या बैठकीला शंभर जिलब्या तोंडी लावणं म्हणून उठवत, त्यानंतर आग्रह सुरू होई. सा-या सणांतून खाणे काढून टाका नि काय उरते पाहा. सारी भारतीय संस्कृती खाण्याभोवती गुंतली आहे;नव्हे, टिकली आहे. होळीतून पोळी काढली की उरतो फक्त शंखध्वनी तो देखील पोळी मिळणार नसेल तर क्षिणच व्हायचा. दिवाळीतून फराळ वगळा, नुसती ओवाळणीची वसुली उरते. संक्रातीच्या भोगीला जोवर तीळ लावलेली बाजरीची भाकरी, वांग्याचं भरीत आणि तिळगूळ आहे तोवर 'गोड गोड बोला' म्हणतील लोक. कोजागिरी पौर्णिमेतन आटीव केशरी दुध वगळा, उरेल फक्त जाग्रण आणि कुठल्या तरी सस्त्यात मिळालेल्या उमेदवार गवयाचं गाणं. गणेशचतुर्थीला मोदक नसले तर आरत्या कुठल्या भरवशावर म्हणायच्या जिलबीला अन्य कुणाशी नांदायला पाठवण्याची कल्पनाच रुचत नाही. खाण्याचे हे कायदे सांभाळून खाण्याला खानदानी मजा आहे. सुरांचे वर्ज्यावर्ज्य नियम पाळून गाण्याला जसं खानदानी गाणं म्हणतात. तसंच पदार्थाची कुठली गोत्रं जुळतात त्याचा विचार करून ते पानात वाढण्याला खानदानी खाणं म्हणतात. राग्याप्रमाणंच खाण्याच्या वेळा सांभाळल्या पाहिजेत. सकाळी यमन बेचव वाटतो. सकाळी थालीपीठही बेचव वाटतं. मारवा राग जसा संधिकालातला, तसंच थालीपीठदेखील साधारणतः भीमपलास आणि पूरिया धनाश्री या रागांच्या वेळांच्या मधे बसतं सारंगाच्या दुपारच्या वेळेला थालीपीठ खाऊन पहा. आणि संध्याकाळी साडेपाच-सहाच्या सुमाराला नको म्हणून पहा. बाहेर पाऊस पडत असताना ज्याला गरम भजी म्हणून खावीशी वाटली नाहीत, तो मनुष्य चळलाच म्हणून समजावं. सकाळी दिन भजी खाल्ली तरी अधिक. पण बाहेर पाऊस पडतो आहे, हवेत गारवा आहे, रमी किंवा ब्रिजमध्ये आपण जिंकतो आहो, अशा वेळी शेकडो भजी खाल्ली तरी ती अधिक नाहीत. अधिकचं हे असं आहे. लोक भलत्या वेळी, भलत्या ठिकाणी आणि भलतं खातात. हॉटेलात जाऊन भेळ खाण्या-याचं पोट नव्हे, मुख्यत: डोकं बिघडलेलं असतं. शहाळ्याचं पाणी हापिसात बसून पिणा-याची प्रमोशनं थांबवली पाहिजेत. मसाल्याच्या दुधावर पान खाल्लं पाहिजे. आणि चहा भलतं खातात. हॉटेलात जाऊन भेळ खाण्या-याचं पोट नव्हे, मुख्यत: डोकं बिघडलेलं असतं. शहाळ्याचं पाणी हापिसात बसून पिणा-याची प्रमोशनं थांबवली पाहिजेत. मसाल्याच्या दुधावर पान खाल्लं पाहिजे. आणि चहावर धुम्रपान केलं पाहिजे. खाण्यापिण्याचंही काही शास्त्र आहे. ह्या भारतात एके काळी हे शास्त्रवेते होते. उपासांच खाणंदेखील शोधून काढणारी ती विद्वान माणसं माझ्या माहितीत आहेत. उपास लागणा-या माणसाइतकीच उपासाचे पदार्थ जास्त झाल्यामुळं जरा जड वाटतंय म्हणणारी माणसं आहेत. लग्नाला पंक्ती, गावजेवणं, समाराधना वगैरेचा तो जमाना होता. 'हरहर महादेव'ही आरोळी रणक्षेत्राप्रमाणं वरणक्षेत्रादेखील उठत असे. माणसं बसल्या बैठकीला शंभर जिलब्या तोंडी लावणं म्हणून उठवत, त्यानंतर आग्रह सुरू होई. सा-या सणांतून खाणे काढून टाका नि काय उरते पाहा. सारी भारतीय संस्कृती खाण्याभोवती गुंतली आहे;नव्हे, टिकली आहे. होळीतून पोळी काढली की उरतो फक्त शंखध्वनी तो देखील पोळी मिळणार नसेल तर क्षिणच व्हायचा. दिवाळीतून फराळ वगळा, नुसती ओवाळणीची वसुली उरते. संक्रातीच्या भोगीला जोवर तीळ लावलेली बाजरीची भाकरी, वांग्याचं भरीत आणि तिळगूळ आहे तोवर 'गोड गोड बोला' म्हणतील लोक. कोजागिरी पौर्णिमेतन आटीव केशरी दुध वगळा, उरेल फक्त जाग्रण आणि कुठल्या तरी सस्त्यात मिळालेल्या उमेदवार गवयाचं गाणं. गणेशचतुर्थीला मोदक नसले तर आरत्या कुठल्या भरवशावर म्हणायच्या रामनवमीच्या सुंठवडा, कृष्णाष्टमीच्या दहीलाह्या, दत्तापुढले पेढे, मारुतरायापुढलं साधं खोबरं अन, खडीसाखर... सा-या देवांची मदार या खाण्यावर आहे. हेच गळलं की हल्लीच्या लग्नासारखं व्हायचं. पाहुण्यांचे हात ओले करण्याऎवजी अहेराच्या रूपानं स्वतःचे हात धुवून घेण्याचा कार्यक्रम. पंगती उठवण्याऎवजी कर्कशकर्ण्यातून रेकॉर्डस ऎकवून येणा-याचं डोकं उठवायचं.\nपण हा काळ जाऊन पुन्हा एकदा अधिक खाण्याविषयीचा अनादर दूर होईल याची मला खात्री आहे. समृद्ध राष्ट्र याची माझी व्याख्याच मुळी भरपूर खाऊन भरपूर पचवणारं राष्ट्र ही आहे. माणसं एकदा खाण्यात गुंतली की काही नाही तरी निदान वावदूक बडबडतरी कमी होईल. बोलेल तो खाईल काय\n\"उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म\" म्हटलंय ते काय उगीच जठराग्नीला भरपूर आहूती पडल्या पाहिजेत. सध्या जरा ही अन्न-परिस्थितीची लहानशी अडचण आहे म्हणून. नाही तर 'अधिक धान्य पिकवा'सारखी 'अधिक पंक्ती उठवा' ची चळवळ सुरू करायला हरकत नाही. तोपर्यंत खायला मिळतं तेच अधिक म्हणण्या खेरीज गत्यंतर नाही. आजकालचे शेतकरी देखील पूर्वीसारखं लोक भक्कम खात नाहीत म्हणून अधिक धान्य पिकवत नसावेत. तज्ज्ञांनी या मुद्याचा अवश्य विचार करावा ही विनंती.\nवाचून भूक लागली आहे काहीतरी खाल्ले पाहीजे. बरे झाले कालच छान कारल्याचे वेफर्स आणले आहेत. बर्फी, वेफर्स्, गुलाबी पेरू....\nसटर-फटर खाण्यात कधी कधी जी मजा आहेना ती साग्रसंगीत जेवणात पण नाही. एनीवे हे चरणे झाले की साग्रसंगीत जेवण पण करुया कसे\nपरवानगी विचारणारा लमाण तु कोण जर हे ले़ख उपक्रमाच्या धोरणात बसत नसतील तर\nव्यवस्थापक ठरवतील काय करायचे ते.\nतुझे मत कळाले, ते तुझ्या जवळच ठेव.\nअन् हे इतकं सुंदर इतक्या खोलवर लपलं आहे उपक्रमात\nप्रतिसाद लिहून वर आणलंय. माफ करा, किंवा धन्यवाद म्हणा ;)\nसदस्य \"दिपक.\" यांच्या प्रतिसादातला लमाणाचा उल्लेख समजला नाही. असा कुठला प्रतिसाद संपादित झाला होता काय (शिवाय रूपकही समजले नाही. महाराष्ट्रातील ग्रामीण भागांत परवानगी विचारण्याची जबाबदारी लमाण समाजाकडे असते काय (शिवाय रूपकही समजले नाही. महाराष्ट्रातील ग्रामीण भागांत परवानगी विचारण्याची जबाबदारी लमाण समाजाकडे असते काय लमाण हे बिनपरवानगीने भटकणारे लोक असतात ना लमाण हे बिनपरवानगीने भटकणारे लोक असतात ना की \"प्रत-अधिकाराबाबत विचारणारा सदस्य हा परवानगी विचारणार्‍या भटक्या लमाणाइतका हास्यास्पद आहे,\" असा उपरोधिक अर्थ आहे.)\nपु. ल. देशपांडे साहित्याच्या प्रत अधिकाराबाबत त्यांच्या पत्नी सुनिता देशपांडे फार जागरूक असत. असे त्यांनीच लिहिलेले आहे. तर पु. ल. देशपांडे साहित्याबाबत प्रत-अधिकाराचा मुद्दा हास्यास्पद आहे, असे म्हणवत नाही. उलट त्यांचे लेखन कोणी पुनर्प्रकाशित केले, तर प्रत-अधिकाराविषयी विचारणा ही सुसंदर्भ आहे.\nहौशी बिनपगारी संपादकांकडून वेळेअभावी प्रत-अधिकाराचे उल्लंघन निसटायची शक्यता आहे. अशा परिस्थितीत सदस्यांनी निर्देश केला, तर ठीकच आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AB-%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%B0/", "date_download": "2019-02-20T11:51:15Z", "digest": "sha1:APHLJ43MQYOTXP3VLV24W3RJFLDRGZWN", "length": 10056, "nlines": 98, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "पाकिस्तानकडून सेल्फ डिटरमिनेशन आधिकाराचा गैरवापर | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nशत्रूला धडकी भरवणारे F-21 भारताला देण्यास अमेरिका तयार\nपतीच्या मारहाणीत पत्नीचा गर्भपात ; तू काळी आहेस, सुनेचा सासरच्यांनी केला छळ\nएकही बांधकाम कामगार कुटुंब बेघर राहणार नाही\nशहराचा पाणीपुरवठा उद्या बंद\nमुळशीत आणखी एका ‘लवासा’चा घाट\nHome breaking-news पाकिस्तानकडून सेल्फ डिटरमिनेशन आधिकाराचा गैरवापर\nपाकिस्तानकडून सेल्फ डिटरमिनेशन आधिकाराचा गैरवापर\nसंयुक्तराष्ट्रे – संयुक्तराष्ट्रांच्या आमसभेत काश्‍मीरचा विषय उपस्थित करण्याच्या पाकिस्तानच्या कृतीवर भारताने जोरदार आक्षेप घेतला असून पाकिस्तानने संयुक्तराष्ट्रांच्या व्यासपीठाचा कायमच आपल्या संकुचित राजकीय लाभासाठी दुरूपयोग केला आहे असे म्हटले आहे. सेल्फ डिटरमिनेशन अधिकाराचा वापरून करून दुसऱ्या राष्ट्राच्या प्रादेशिक एकात्मतेला कमी लेखता येणार नाही असे भारताने पाकला बजावले आहे.\nभारताच्या संयुक्तराष्ट्रांतील प्रतिनिधी पौलोमी त्रिपाठी यांनी पाकिस्तानच्या दूत मलिहा लोधी यांच्या वक्तव्याला आक्षेप घेताना हे प्रतिपादन केले आहे. काश्‍मीरी जनतेच्या आत्मसन्मानाकडे भारताने गेली अनेक दशके दुर्लक्षित ठेवले आहे असे त्यांनी म्हटले होते. काश्‍मीर प्रश्‍नाची समाधानकारक सोडवणूक होईपर्यंत संयुक्तराष्ट्रांच्या कार्यक्रम पत्रिकेवर हा विषय काय�� राहील असेही त्यांनी म्हटले आहे. त्याला प्रत्त्युत्तर देताना पौलोमी त्रिपाठी यांनी म्हटले आहे की पाकिस्तानने जम्मू काश्‍मीर या भारताचा अविभाज्य अंग असलेल्या राज्याच्या विषयात हस्तक्षेप करण्याचा जो प्रयत्न केला आहे तो आम्ही अमान्य करीत आहोत. संयुक्तराष्ट्रांच्या व्यासपीठाचा संकुचित राजकीय कारणासाठी दुरूपयोग करण्याची पाकिस्तानला सवयच जडली आहे.\nअफगाणिस्तानात लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळून 25 अधिकारी ठार\nराहुल गांधी म्हणजे अडकलेला ग्रामोफोन : मोदी\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.nagpurcity.net/2018/10/12/metoo-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%B8%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%B2-%E0%A5%AA-%E0%A4%AE%E0%A4%A7/", "date_download": "2019-02-20T12:38:53Z", "digest": "sha1:2U5PNFRXZ7T5I3BY4YF5D5IUS3DBONLS", "length": 2093, "nlines": 32, "source_domain": "www.nagpurcity.net", "title": "#MeToo: नाना पाटेकर ‘हाऊसफुल-४’ मधून बाहेर – Nagpurcity", "raw_content": "\n#MeToo: नाना पाटेकर ‘हाऊसफुल-४’ मधून बाहेर\n‘मी टू’ वादळ ‘हाऊसफुल-४’ च्या सेटवर जाऊन धडकलं असून एकापाठोपाठ एक धक्क्यांनी या चित्रपटालाच तूर्त ब्रेक लागला आहे. या चित्रपटाचा दिग्दर्शक साजिद खानवर अभिनेत्री सलोनी चोप्राने लैंगिक शोषणाचा आरोप केल्यानंतर साजिदने या चित्रपटाचे दिग्दर्शन सोडण्याचा निर्णय घेतला.\nमोदींनंतर आता फडणवीस घेणार मोठा निर्णय, शेतकऱ्यांना अच्छे दिन\nपंतप्रधान मोदी पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर, होणार जाहीर सभा\nमंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक…या आहेत आजच्या 5 मोठ्या बातम्या\nपुण्यात माहिती अधिकार कार्यकर्त्याचा संशयास्पद मृत्यू\nदिल्लीः हॉटेलच्या आगीत ९ जणांचा होरपळून मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-February2015-Keli2.html", "date_download": "2019-02-20T11:28:04Z", "digest": "sha1:LPUBRAURY3LASLIROOKWGDDQ6ZXJEFWQ", "length": 6341, "nlines": 22, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology - डा.बावसकर टेक्नालाजि - खराब हवामानात इतरांच्या केळीच्या बागा खराब - उपटल्या, माझी मात्र डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने बाग सुद्दढ व उत्तम", "raw_content": "\nखराब हवामानात इतरांच्या केळीच्या बागा खराब - उपटल्या, माझी मात्र डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने बाग सुद्दढ व उत्तम\nश्री. विशाल दत्तात्रय लगड, मु.पो. विसापूर, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर. मोबा. ९९२१३८०३०४\nमी सरकारी कर्मचारी होतो. रिटायर्ड झाल्यावर मी शेती करायला लागलो. नेहमी प्रयोगातून शेती करीत असल्याने प्रगतशील शेतकरी म्हणून पारितोषिक मिळाले आहे. आम्ही २८ फेब्रुवारी २०१४ टिश्युकल्चर जी - ९ केळीची १ एकरमध्ये ६ x ५ फुटावर लागवड केली आहे. जमीन मध्यम प्रतीची असून ठिबक व पाट असे दोन्ही पद्धतीने गरजेनुसार पाणी देतो. या जमिनीत अगोदर ऊस होता. फेबुवारीतील लागवड असल्यामुळे ही केळी पुर्णपणे उन्हात सापडली. पाने कोमेजत होती. या केळीवर रासायनिक औषधांच्या फवारण्या करीत होतो. परंतु पीक परिस्थितीत सुधारणा जाणवत नव्हती. उन्हामुळे पाने निघत नसत व केळीची वाढ अतिशय मंद होती. तसेच लागवडीनंतर मर रोगाची लागण झाली होती. मी पृथ्वी अॅग्रो, अहमदनगर येथे सदर समस्या मांडून माहिती घेत असताना तेथे डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे प्रतिनिधी भेटले. त्यांनी मला सप्तामृताची फवारणी करण्यास आणि जर्मिनेटर ड्रिपमधून सोडण्यास सांगितले, मी शेवटचा पर्याय म्हणून या कंपनीची औषधे नेली. नाहीतर केळी काढून टाकण्याच्याच विचारात होतो.\nसप्तामृत व जर्मिनेटरने ५ व्या दिवशी उन्हाळ्यात केळीचे पान पुर्ण निघाले\nसप्तामृताची फवारणी केल्यावर लगेच जर्मिनेटर एकरी एक लि. ड्रिपमधून सोडले. तर अवघ्या ५ व्या दिवशी केळीचे पण पुर्णपणे निघाल्याचे जाणवले व मर रोगाचा प्रादुर्भाव कमी झाला. त्यानंतर पुन्हा सप्तामृताची फवारणी केली. त्यामुळे ही केळी ऐन उन्हाळ्यातही चांगली वाढून पाने हिरवीगार झाली होती.\nकेळीचे घड बाहेर निघताना अवकाळी पाऊस झाल्याने केळीच्या पानावर करपा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला होता. घड पण निघण्यास अडचण येत होती. तेव्हा डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या सप्तामृताची १० -१० दिवसाला २ वेळा फवारणी केली. त्याने करपा रोगाचा प्रादुर्भाव कमी झाला व १ महिन्यात घड बाहेर आले.\nसाधारणपणे ८० - ९०% घड बाहेर आले. मी आतापर्यंत सप्तामृताच्या ६ ते ७ फवारण्या केल्या आहेत. तसेच कल्पतरू सेंद्रिय खताच्या ७ बॅग दिल्या आहेत. लागवडीपुर्वी उसाच्या पाचटाची कुटी केली होती.\nघड निघतेवेळी वातावरण अतिशय खराब असल्याने आमच्या शेजारच्या केळीच्या बागेतील केळीचे घड गळून गेले. त्यामुळे काहींनी बागाच काढून टाकल्या. आमची मात्र डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरल्याने बाग पुर्णपणे वाचून सर्व झाडांवर समाधानकारक घड आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://goldenwebawards.com/mr/interactive-intelligence/", "date_download": "2019-02-20T12:16:29Z", "digest": "sha1:WM5ZEDU4YBEZENBSNT6WVAXIXCKKMH24", "length": 4488, "nlines": 47, "source_domain": "goldenwebawards.com", "title": "Interactive Intelligence | गोल्डन वेब पुरस्कार", "raw_content": "\nआपली साइट सबमिट करा\nकरून Darin कार्टर | फेब्रुवारी 15, 2017 | पुरस्कार विजेते | 0 टिप्पण्या\nप्रतिक्रिया द्या\tउत्तर रद्द\nही साइट स्पॅम कमी Akismet वापर. आपली टिप्पणी डेटा प्रक्रिया कशी आहे ते जाणून घ्या.\nQinetiQ उत्तर अमेरिका 7 फेब्रुवारी 2019\nहॅलो सोमवारी 5 फेब्रुवारी 2019\nSandcastles विवाहसोहळा 30 जानेवारी 2019\nVRarts विपणन 28 जानेवारी 2019\nमागील विजेते महिना निवडा फेब्रुवारी 2019 जानेवारी 2019 डिसेंबर 2018 ऑगस्ट 2018 जुलै 2018 जून 2018 मे 2018 एप्रिल 2018 फेब्रुवारी 2018 जानेवारी 2018 डिसेंबर 2017 नोव्हेंबर 2017 ऑक्टोबर 2017 सप्टेंबर 2017 ऑगस्ट 2017 जुलै 2017 जून 2017 मे 2017 एप्रिल 2017 मार्च 2017 फेब्रुवारी 2017 जानेवारी 2017 ऑक्टोबर 2016 सप्टेंबर 2016 ऑगस्ट 2016 जुलै 2016 जून 2016 मे 2016 एप्रिल 2016 फेब्रुवारी 2016 जानेवारी 2016 ऑक्टोबर 2015 मार्च 2015 फेब्रुवारी 2015 जानेवारी 2015 डिसेंबर 2014 नोव्हेंबर 2014 सप्टेंबर 2014 जून 2014 एप्रिल 2014 मार्च 2014 फेब्रुवारी 2014 जानेवारी 2014 डिसेंबर 2013 नोव्हेंबर 2013 ऑक्टोबर 2013 सप्टेंबर 2013 ऑगस्ट 2013 जुलै 2013 जून 2013 मे 2013 एप्रिल 2013 मार्च 2013 फेब्रुवारी 2013 जानेवारी 2013 डिसेंबर 2012 नोव्हेंबर 2012 ऑक्टोबर 2012 सप्टेंबर 2012 ऑगस्ट 2012 एप्रिल 2003 डिसेंबर 2002 जुलै 2001 ऑगस्ट 2000 जुलै 2000\nगोल्डन वेब पुरस्कार मित्र\nवेब डिझाइन समुद्रकिनार्यावर फुटणार्या फेसाळ लाटा\nरचना मोहक थीम | द्वारा समर्थित वर्डप्रेस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://mazyanajretun.blogspot.com/2017/08/", "date_download": "2019-02-20T12:35:46Z", "digest": "sha1:WBRCDYSIMQBL56PR2D2CBSSYBVO2E3PP", "length": 15651, "nlines": 134, "source_domain": "mazyanajretun.blogspot.com", "title": "माझ्या नजरेतून", "raw_content": "\nचांगली आणी वाईट : या दोनच बाजू असलेल्या गोष्टी; खरंतर खूप गूढ असतात कधीकधी. वाईटानं चांगुलपणाचं पांघरुन घ्यावं अन् चांगल्यावर वाईटाचं झाकण पडावं अश्यातली गत चांदीच्या मुलाम्यालाही भुलणारी माणसं आपण चांदीच्या मुलाम्यालाही भुलणारी माणसं आपण गोष्टींच्या मुळाशी जाऊन उकल करनं फार कंटाळवाणं वाटतं आपल्याला. जसजशी ती वस्तू मुलामा सोडून मुळ रंग दाखवायला लागते ; आपण फसवले गेल्याची प्रचिती आपल्याला येते. डोळे तर जन्मत: फुकटांतच मिळालेले असतात. कमवायची असते तीे फक्त नजर; चांगल्यातलं वाईट आणी वाईटातलं चांगलं ओळखायची पारखी नजर. @$m गोष्टींच्या मुळाशी जाऊन उकल करनं फार कंटाळवाणं वाटतं आपल्याला. जसजशी ती वस्तू मुलामा सोडून मुळ रंग दाखवायला लागते ; आपण फसवले गेल्याची प्रचिती आपल्याला येते. डोळे तर जन्मत: फुकटांतच मिळालेले असतात. कमवायची असते तीे फक्त नजर; चांगल्यातलं वाईट आणी वाईटातलं चांगलं ओळखायची पारखी नजर. @$m\nलहानपणी शेजारच्या एका कडे नवीन टिव्ही आणी केबल चँनल आले होते. आम्ही सगळ्या मुलांनी एकत्रच 'झपाटलेला' बघितला. आणी सगळ्या पोरांवर तात्याविंचू स्वार झाला. मी 'बाबा चमत्कार'चं म्हणणं जरा जास्तच सिरिअसली घेतलं. 'तात्या विंचू' सारखं आपणपण थोडे दिवस बाहुल्यात राहायला जावं वाटायला लागलं.तसं माझी एकुलती एक आवडती बाहुली घेऊन आमच्या खाटेखाली जाऊन लपले. वनरुमकिचनच्या घरात हिच एक जागा माझी आवडती होती.\nबाहुलीच्या अंगावर हात ठेवून सुरु केलं \"ओम भग भुगे भग्नी भागोदरी............ओम फट् स्वाहा....\" तिनदा म्हणायचा होता मंत्र. पण दुसऱ्या मंत्रौच्चारालाच आईने खाटेचा झालरवाला पडदा सरकवून आत वाकून बघितलं. (मी मोठ्यानं मंत्र म्हणत होते तो तिने ऐकला असावा.) बाहेरच्या लख्ख्ं प्रकाशातून आतल्या अंधुक काळोखात तिला मी नाही दिसले. तरी सुद्धा तिच्या हाती लागु नये म्हणून मी जुन्या कपड्यांच्या बोचक्याच्या मागे जाऊन लपले. आई पडदा लावून निघून गेली तसा मी माझा कार्यक्रम पुन्हा सुरु केला. \"ओम भगभुगे.....\"😂. पण त्या बाबाने म्हटल्याप्रमाणे…\nगंपूच्या गोष्टी - आई होणं सोप्पं नाहीये\nपरवाच एकीने रस्त्यावर हाक मारली \"ओ गंपूची आई\", \"काय गं काय म्हणतोय तुझा गंपू.\" भारीच फेमस केलायस लेकाला\" भारीच फेमस केलायस लेकाला\".\"आम्हाला सगळ्यांना आवडतो हा तुझा गंपू\" आमच्या पोरांचा तर फेव्हरेट झालाय.\"\nआता लेकाचं कौतुक कोणत्या आईला नाही आवडणार. मलाही आवडलंच खरंतर गंपूची आई होणं सोपं नाहीये तसं खरंतर गंपूची आई होणं सोपं नाहीये तसं म्हणजे आईचं झोपणं, खाणं, गाणं,भाजीला जाणं, अंघोळीला जाणं, साधं शु ला जाणं सुद्धा.., तिच्या लेकराच्या मर्जीवर असतं. आमच्या घरात पण सध्या गंपूचीच मर्जी चालते.\nरात्री साधारण मनुष्यप्राण्याच्या झोपेच्या वेळेत, गंपूची झोपायची अजिबात इच्छा नसताना जर त्याच्यासमोर तुम्ही झोपेची आराधना करायला लागलात तर तो गपकन् तुमच्या पोटावर येऊन बसतो. समुद्राचं पाणी पोटात गेलेल्या माणसाला जसं पोटाला गचके देऊन पाणी बाहेर काढतात ना तसं जेवून टुम्म फुगलेल्या तुमच्या पोटाला गचके देऊन घोडा-घोडा खेळण्याचं अमानुष सुख हा पोरगा घेत असतो.\nआपल्याच घरातल्या टॉयलेटमध्ये जाण्यासाठी तुम्ही हॉल-टॉयलेट अशा फेऱ्या घालत असता आणी सोबत हा बिलंदर मागनं-पुढनं उड्या मारत असतो. जवळपा…\nकधी-कधी आर्यन दादा, रिद्धी, सौमय्या, तन्वी दिदी, ओम,साई हे सगळे संध्याकाळी युग सोबत खेळायला घरी येतात. एकदा संध्याकाळी मी सगळ्या बच्चेकंपनीला चॉकलेट्स वाटले. असेच आणले होते. लहान मुलांना असतेच ना आशा खाऊची. तर दुसऱ्या दिवशी रिद्धी खेळायला आली आणी मी कामात होते. ती येऊन मला म्हणते कशी \"आंटी अगर आप मुझे चॉकलेट या और कुछ देना चाहती हो तो दे सकते हो\". मी हळूच हसले आणी माझ्याकडच्या दोन लिमलेटच्या गोळ्या तीच्या हातावर टेकवल्��ा. दोन्ही एकदम तोंडात टाकून ती गेली परत खेळायला.\nमला त्यावेळी आमच्या लहानपणीची लिमलेटच्या गोळ्यांची आठवण झाली. आमच्या सोसायटीतले एक अंकल नेहमी स्वत:कडे लिमलेटच्या गोळ्या ठेवायचे. ते दिसलेकी आम्ही गोळी हवी म्हणून मागे लागायचो. ते अंकल अभ्यासात खूप हुशार. इंग्रजी, विज्ञानातलं काहीही अडलं की आम्ही अंकलकडे जायचो. आमचा ट्युशनवाला दादा सुद्धा पंधरावी झाल्यावर पुढे काहीतरी शिकत होता तो सुद्धा अडलेलं काही विचारायला अंकलकडे यायचा.\nअहो अंकल नाही.., तर ए अंकल म्हणण्याईतपत आपला वाटायचा तो. त्यांचं नाव बऱ्याचवेळा विचारलं आम्ही. \"सुब्रह्मण्यम -- अमुक-- …\nमाझी खवय्येगिरी - फोडणीची रवा इडली\n२ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या,\n१ टीस्पून किसलेलं आलं,\n२-३चमचे किसलेलं गाजर (ऑप्शनल),\n१०-१२ काजुचे मध्यम आकाराचे तुकडे,\n१ चमचा चिरलेला कढीपत्ता,\n२ चिरलेल्या हिरव्या मिरच्या,\n१ टिस्पून किसलेलं आलं,\n१ चमचा चिरलेला कढीपत्ता,\nकृती : कढईत २चमचे तूप टाकून रवा खरपुस भाजून घ्या. रवा काढून इडली मिश्रणासाठीच्या पातेल्यात काढून घ्या. त्याच कढईत एक चमचा तूप घालून काजुचे तुकडे तळून घ्या. मग तेही पातेल्यात टाका. एका कढेलीत फोडणी तयार करुन ती या मिश्रणात ओता. आता क्रमाने दही, गाजर,आले,मीठ, मिरची घालून मिसळा गरज असल्यास एकाध चमचा पाणी घाला आणी २० मिनिटे बाजूला ठेवून द्या. तोपर्यंत चटणीची तयारी करुन घ्या. चटणी साहित्यात दिलेल्या सर्व गोष्टी एकत्र मिक्सरवर फिरवून घ्या, आवश्यकतेनुसार पाणी घालून…\nया आईने ना सगळ्यांना माझी मोदकाची गोष्ट सांगितली ना म्हणून सगळे हसतात मला. उग्गाच मला खादाड आणी हावरट-बिवरट बोलतात. पण मी अजिबात नाहीये हा तसा. उलट कधी कधीतर मला मुडच नसतो जेवायचा. पण ह्या आईला कोण सांगेल. सारखीच नुसती भाजी-चपाती नाहीतर वरणभात घेऊन मागे लागते माझ्या. मी ना आर्यन दादाच्या घरी जाऊन लपलो, तरी ती शोधून काढते मला. आता नाही आवडत मला असलं जेवण. मला नां चपाती बरोबर मुरांबा, तूप-साखर, हलवा, शिकरण, बासुंदी, श्रीखंड असं छान-छान सगळं खायला आवडतं. पण आई मला रागावते नुसती..,बोलते तु खुप गोडखाऊ झालायस, सारखं गोड खाऊन पोटात किडे होतील. मी बिचारा लहान म्हणून असं काहीही बोलतात मला. असं कधी होतं का. सारखीच नुसती भाजी-चपाती नाहीतर वरणभात घेऊन मागे लागते माझ्या. मी ना आर्यन दादाच्या घरी ��ाऊन लपलो, तरी ती शोधून काढते मला. आता नाही आवडत मला असलं जेवण. मला नां चपाती बरोबर मुरांबा, तूप-साखर, हलवा, शिकरण, बासुंदी, श्रीखंड असं छान-छान सगळं खायला आवडतं. पण आई मला रागावते नुसती..,बोलते तु खुप गोडखाऊ झालायस, सारखं गोड खाऊन पोटात किडे होतील. मी बिचारा लहान म्हणून असं काहीही बोलतात मला. असं कधी होतं का. पोटात किडे बिडे. उगाच घाबरवते ना आई. रोज ते ओवा/बडीशेप घातलेलं ईईई... गरमपाणी प्यायला लावते. काल मामा तर आईला म्हणाला \"तायडे तुझा पोरगा शेरडीगत शेलकं खायला शिकलाय \" 😢. म्हणजे काय ते मला नाही कळलं पण ते ऐकलं आणी आईला अचानक काय झालं काय माहीत लगेच मला हाताला पकडून एका जागी बसवून जबरदस्ती सगळा वरणभात भरवला. खूप-खूप राग आला मला दोघांचा.😫\nआई फारच badgirl सारखी …\nगंपूच्या गोष्टी - आई होणं सोप्पं नाहीये\nमाझी खवय्येगिरी - फोडणीची रवा इडली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mithileshbhoir.in/2014/08/", "date_download": "2019-02-20T12:47:48Z", "digest": "sha1:54UZCLYN3LN3JXSRMIYEUPAQQH5XX3NL", "length": 5102, "nlines": 78, "source_domain": "www.mithileshbhoir.in", "title": "Mithilesh Bhoir Blog©: August 2014", "raw_content": "\nकबड्डी ला सुगीचे दिवस \nकबड्डी हा मुख्यत्वे महाराष्ट्रातील तांबडया मातीतला खेळ. हा खेळ दोन संघांमध्ये खेळला जातो. प्रत्येक संघात ७ खेळाडू असतात. हा खेळ सांघिक खेळ असून या खेळाची खास बात म्हणजे खेळादरम्यान आऊट झालेला खेळाडू परत जिवंत होऊन संघामध्ये सामील होऊ शकतो.\nहा खेळ एवढा चांगला असूनही याला म्हणावी तशी पब्लिसिटी मिळाली नव्हती. नेमकं हेच काम प्रो कबड्डी लीग ने करून दाखवलं आणि हा खेळ स्टार च्या वाहिनीने भारतातल्या घराघरांत पोहोचवला. यावर्षी त्याचा पहिलाच सीजन चालू असून त्यात सध्या ८ संघ असून महाराष्ट्रातील २ संघ आहेत. हे लीग आता अल्पावधीतच विलक्षण लोकप्रिय झाले आहे व दिवसेंदिवस हे लीग पाहणार्यांची संख्या वाढतच आहे. हे सर्व बघता कबड्डी ला सुगीचे दिवस आले असं म्हणण्यास वावगं ठरु नये. अर्थात याचे श्रेय सर्व गुणी खेळाडू, कोचेस, लीग आणि स्टार वाहिनीची सर्व टीम यांना द्यायलाच हवे.\n5 reasons to watch भाई: व्यक्ती की वल्ली\nरमाकांत आचरेकर सरांना भावपूर्ण श्रद्धांजली..\nआधुनिक युगातील द्रोणाचार्य तसेच भारतरत्न सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, अजित आगरकर, प्रवीण आमरे, चंद्रकांत पंडित यांसारख्या अनेक दिग्गज खेळाड...\nआज लोकसत्ता मध्ये एक मस्त कविता वाचली. ���्यातले दोन सुप्रसिद्ध चरण... सृष्टीचे चमत्कार ( श्लोक : उपजाति ) वैशाखमासी प्रतिवर्षि येती , ...\n२६ जुलैच्या कटू आठवणी : मुंबई\nविज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर मानवाने अनेक प्रगती आणि विकासाची नवी शिखरे पादाक्रांत केली असली तरी निसर्ग आपल्या अस्त...\nकबड्डी ला सुगीचे दिवस \nतरुण भारत बेळगांव वृत्तपत्रात आलेली मुलाखत...चेहऱ्याआडचे चेहरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://2know.in/%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9F-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8/", "date_download": "2019-02-20T12:01:24Z", "digest": "sha1:ZIKQW6NB6GOCFYTOUR2SCIF6YNH7EMSW", "length": 8781, "nlines": 50, "source_domain": "2know.in", "title": "इंटरनेट वरील कोणतेही पान ऑर्कुट वर शेअर करा", "raw_content": "\nइंटरनेट वरील कोणतेही पान ऑर्कुट वर शेअर करा\nRohan April 24, 2010 इंटरनेट, ऑर्कुट, गुगल क्रोम, प्रमोट, फायरफॉक्स, बटण, वेब ब्राऊजर, शेअर करा\nमागे एकदा क्रोम वेब ब्राऊजर वापरत असताना, इंटरनेटवरचे आवडलेले पान ऑर्कुटवर शेअर करण्यासाठीचे बटण मी वापरले होते. अगदी उपयुक्त असं हे बटण आहे म्हणजे कसं तर याचा युज केल्याने इंटरनेटवरील आवडलेल्या पानाबद्दलची माहिती, आपण आपल्या ऑर्कुट प्रोफाईल अपडेट्सद्वारे सर्व मित्रांपर्यंत लगेच पोहचवू शकतो.\nऑर्कुटमध्ये ‘प्रमोट’ नावाची नवीन गोष्ट मागील काही महिन्यांपासून सुरु झाली आहे. ‘वाघ वाचवा’ अशा मथळ्याखाली काही जणांनी केलेलं प्रमोशन आज मला ऑर्कुटवर दिसून आलं आणि मला त्या क्रोमवरील बटणाची पुन्हा एकदा आठवण झाली’ अशा मथळ्याखाली काही जणांनी केलेलं प्रमोशन आज मला ऑर्कुटवर दिसून आलं आणि मला त्या क्रोमवरील बटणाची पुन्हा एकदा आठवण झाली कारण त्या बटणाचा उपयोग केल्याने एकतर ‘प्रमोट’ जाहिरात आपोआप तयार होत होती आणि आपल्या ऑर्कुट अपडेट्सद्वारेही आपण देत असलेली माहिती मित्रांपर्यंत पोहचू शकत होती.\nम्हणून मग शेवटी गुगल सर्च इंजन मधून त्या बटणाचा शोध घेतला आधी मला वाटत होतं की, ते बटण सहजासहजी मिळणार नाही …पण खरं तर मला ते लगेच सापडलं. मी सध्या फायरफॉक्स वेब ब्राऊजर वापरत असल्याने मला माझ्या फायरफॉक्स वेब ब्राऊजरसाठी ते बटण हवं होतं.\nया इथे तुम्हाला तुमच्या ‘कोणत्याही’ वेब ब्राऊजर साठी ‘share on orkut’ हे बटण मिळेल. फायरफॉक्स वाल्यांनी आपल्या माऊसचे लेफ्ट क्लिक दाबून धरत त्या तिथे दिलेले बटण उचलायचे आणि वेब ब्राऊजर��्या वरच्या बुकमार्क बार मध्ये सोडून द्यायचे\nखाली मी काही स्क्रिनशॉट्स देत आहे… फायरफॉक्स, क्रोम, इंटरनेट एक्सप्लोरर, सफारी असे वेगवेगळे वेब ब्राऊजर्स वापरणार्‍यांनी ते बटण आपल्या वेब ब्राऊजरवर कसे घ्यावे हे त्यातून सांगितले आहे. वर दिलेल्या लिंकद्वारेही तुम्ही ही माहिती मिळवू शकता हे त्यातून सांगितले आहे. वर दिलेल्या लिंकद्वारेही तुम्ही ही माहिती मिळवू शकता खाली देत असलेले स्क्रिनशॉट्स मोठ्या आकारात पाहण्यासाठी त्यांवर क्लिक करा, ते नवीन टॅबमध्ये ओपन होतील. खाली चित्रात दाखवलेले बटण मिळविण्यासाठी तुम्हाला वर दिलेल्या लिंक वर जावे लागेल.\nआता एकदा हे बटण आपण आपल्या वेब ब्राऊजर वर घेतलं आहेच, …तर मग 2know.in चं हेच पान share on orkut करुन …म्हणजेच ऑर्कुटवर शेअर करुन तुमच्या बटणाची चांगली सुरुवात करा share on orkut हे बटण कसं काम करतं share on orkut हे बटण कसं काम करतं\nलेखक – रोहन जगताप\n© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.\nरोहन जगताप हा एक अभियंता आहे. जानेवारी २०१० मध्ये त्याने 2know.in हा मराठी ब्लॉग सुरु केला. 2know.in हा ब्लॉग इंटरनेट, संगणक, मोबाईल, अनुप्रयोग, इत्यादी विषयांना स्पर्श करतो. या ब्लॉगला २०१० साली स्टार माझा चॅनलचा ‘ब्लॉग माझा’ पुरस्कार मिळाला आहे. वाचकांनी इंटरनेट व तंत्रज्ञान संदर्भात काही प्रश्न असल्यास या इथे प्रतिक्रियांच्या माध्यमातून विचारावेत ही नम्र विनंती. इतर कामासाठी संपर्क - 2know.in@gmail.com.\nमोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग\nहजारो इंग्लिश पुस्तके मोफत\nबॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे\nवर्ड फाईल PDFमध्ये बदलणे\nSBI ATM केंद्रात पैसे जमा करणे\nलॅपटॉप स्पिकर लॅपटॉपशिवाय वापरणे\nअनुदिनी कशी तयार करावी\nखाली आपला ईमेल अ‍ॅड्रेस देऊन Subscribe वर क्लिक केल्यास 2know.in वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची ‘नोंद’ आपल्याला ईमेलवर मिळेल.\nअडलेल्या इंग्लिश शब्दांपासून शब्दकोश तयार करा\n****** पासवर्ड कसा पहायचा\nमोफत मराठी, इंग्रजी, हिंदी शब्दकोश\nलिंक शेअर करुन जास्त पैसे कमवणे\nफेसबुक, गुगल चे मराठी भाषांतर\nगुगल चा मराठी शोध, मराठी गुगल\n****** पासवर्ड कसा पहायचा\n© कॉपिराईट २०१० - २०१५ - 2know.in. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D/", "date_download": "2019-02-20T11:11:04Z", "digest": "sha1:6ZXJ46SMOGG7DKJZWWMX2BKHAUX2ZPE4", "length": 8618, "nlines": 100, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "भाजपच्या महिला पदाधिकाऱ्याची हत्या | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nशत्रूला धडकी भरवणारे F-21 भारताला देण्यास अमेरिका तयार\nपतीच्या मारहाणीत पत्नीचा गर्भपात ; तू काळी आहेस, सुनेचा सासरच्यांनी केला छळ\nएकही बांधकाम कामगार कुटुंब बेघर राहणार नाही\nशहराचा पाणीपुरवठा उद्या बंद\nमुळशीत आणखी एका ‘लवासा’चा घाट\nHome breaking-news भाजपच्या महिला पदाधिकाऱ्याची हत्या\nभाजपच्या महिला पदाधिकाऱ्याची हत्या\nनालासोपारा- नालासोपारा येथील भाजपाच्या एका महिला पदाधिकाऱ्याची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना आज उघडकीस आली आहे. रुपाली चव्हाण (वय 32) असे तिचे नाव आहे.\nरुपाली चव्हाण या भाजपा युवतीची वसई-विरार जिल्हा सहप्रमुख म्हणून कार्यरत होत्या. नालासोपारा पश्‍चिमेकडील तपस्या अपार्टमेंटमधील बी विंगच्या 101 नंबर फ्लॅटमध्ये त्यांचा मृतदेह आढळला.\nमहत्त्वाचे म्हणजे त्यांची दोन दिवसांपूर्वी हत्या झाली आहे. त्यांच्या शरीरावर वार केले आहेत. तसेच इस्त्रीचे चटके आणि शॉकही दिल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.\nदरम्यान, नालासोपारा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. अज्ञात आरोपीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nनाटक ‘सर सर सरला’ पुण्यात ; मकरंद देशपांडे, अहाना कुमरा करणार अभिनय\nशिवाजी विद्यापिठावर प्राध्यापकांचा धडक मोर्चा\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्���हत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-November2016-Harbara.html", "date_download": "2019-02-20T11:25:04Z", "digest": "sha1:TM4XSAJ2FFSE4GV76J5WOLBVAZHXHVL4", "length": 5209, "nlines": 18, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology -डा.बावसकर टेक्नालाजि - इंटरनेटवरील डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीची वेबसाईट माझी गुरु, २।। एकर हरभरा १५ क्विंटल, दर ५,७०० रु./क्विंटल एकूण ८५,५०० रु. उत्पन्न", "raw_content": "\nइंटरनेटवरील डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीची वेबसाईट माझी गुरु, २ एकर हरभरा १५ क्विंटल, दर ५,७०० रु./क्विंटल एकूण ८५,५०० रु. उत्पन्न\nश्री. विनोद विठ्ठलराव जाधव, मु.पो. छत्रबोरगाव, ता. माजलगाव, जि. बीड - ४३११३१. मो. ९४०४३१९०६०\nगेल्यावर्षी मी माझ्या २ एकर शेतामध्ये हरभरा हे पीक घेतले होते. अगोदरचे सोयाबीनचे शेत असल्यामुळे जमिनीमध्ये पेरणी करिता ओल नव्हती. त्यामुळे जमीन पुर्ण भुईदांडाने भिजवली व त्यामध्ये महामंडळाच्या जकी या बियाणाची पेरणी करण्याचे ठरविले.\nसुरुवातीला पेरणीच्या वेळेस एकरी १ पोते १२:३२:१६ हे खत सर्वत्र फेकून दिले. त्यानंतर शेत वाफस्यावर आल्यावर १८ इंची तिफणीने (२ ओळीतील अंतर १८ इंच) पेरणी केली. यासाठी मला एकरी २५ किलो बी लागले. उगवण क्षमता चांगली झाली. त्यानंतर १ महिन्याने भुईदांडाने (पाटाने) पाणी सोडले. जमीन भारी असल्यामुळे वाफसा लवकर आला नाही. परिणामी पीक पिवळे पडले. त्यावर बुरशीनाशके फवारली. बरेच दिसत वाट पाहिली, पण पिवळेपण काही कमी होईना. परिणामी हरभऱ्याची पालझड (पानगळ) होऊन पीक पुर्णपणे जाण्याची भिती वाटू लागली. इंटरनेटवर बटाटा पिकाची माहिती शोधत असताना मला डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचे नाव दिसले. त्याद्वारे अधिक माहिती शेधताना विविध शेतकऱ्यांचे अनुभव, पत्ते व मोबाईल नंबर मिळाले. मग मी त्यातील एका (मुरूम) येथील शेतकऱ्याला डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीबद्दल विचारले. तेव्हा त्यांनी ही टेक्नॉलॉजी अतिशय चांगली आहे आणि त्यांच्या फवारण्यांमुळे पिकाचे हमखास उत्पादन मिळते, असा त्यांचा स्वतःचा अनुभव सांगितला. मग मी माझ्या हरभरा पिकावर डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीच्या औषधाची फवारणी केली. तर ३ दिवसात (७२ तासात) हरभरा हिरवा झाल्याचे दिसले. नवीन फुट निघू लागली. मग फुलकळी लागल्यानंतर ती गळू नये म्हणून आणि घाटे पोसण्यासाठी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीची दुसरी फवारणी केली. तर गेल्यावर्षी थंडी कमी असताना देखील या दोन फवारण्यांवर १५ क्विंटल हरभरा २ एकरमध्ये झाला. तो माजलगाव मार्केटला ५७०० रु./क्विंटल भावाने विकला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/navneet-rana-says-meeting-ajit-pawar-was-personal-33721", "date_download": "2019-02-20T11:54:19Z", "digest": "sha1:A6LP2PFXZJOAM3WYYHLFWLUGBACYWM3U", "length": 9120, "nlines": 134, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "Navneet Rana says Meeting with Ajit Pawar was personal | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nअजित पवारांची भेट व्यक्तिगत, राजकारणाच्या नजरेने पाहू नका : नवनीत राणा\nअजित पवारांची भेट व्यक्तिगत, राजकारणाच्या नजरेने पाहू नका : नवनीत राणा\nअजित पवारांची भेट व्यक्तिगत, राजकारणाच्या नजरेने पाहू नका : नवनीत राणा\nअजित पवारांची भेट व्यक्तिगत, राजकारणाच्या नजरेने पाहू नका : नवनीत राणा\nगुरुवार, 7 फेब्रुवारी 2019\nअजित पवार यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीत माझ्या उमेदवारीला खूप मदत केली होती. ते अमरावतीमध्ये आल्यानंतर त्यांच्या प्रती आदर व प्रेम व्यक्त करण्यासाठी ही खासगी भेट होती.\nअमरावती : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी झालेली भेट व्यक्तीगत पातळीवरील होती. या भेटीत राजकारणावर कोणतीही चर्चा झालेली नसल्याचे प्रसिद्ध अभिनेत्री व अपक्ष आमदार रवि राणा यांच्या पत्नी नवनीत राणा यांनी स्पष्ट केले.\nपरिवर्तन यात्रेत सहभागी होण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार बुधवारी अमरावतीत होते. अमरावतीला आल्यानंतर जयंत पाटील व अजित पवार हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अमरावती जिल्हाध्यक्ष सुनील वऱ्हाडे यांच्या घरी भेट दिली होती. यावेळी नवनीत राणा सुद्धा आल्या होत्या. त्यांनी अजित पवार व जयंत पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.\nया भेटीने पुन्हा जिल्ह्यातील राजकारण तापले आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढविली होती. या निवडणुकीनंतर त्या पक्षात सक्रिय राहिल्या नाहीत. परिवर्तन यात्रेतही त्या सहभागी झाल्या नाहीत. अजित पवार व जयंत पाटील यांची भेट घेतल्याने त्या पुन्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवार राहतील काय अशी चर्चा सुरू झाली आहे.\nया चर्चेबद्दल ' सरकारनामा'शी बोलताना नवनीत राणा म्हणाल्या, \"अजित पवार यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीत माझ्या उमेदवारीला खूप मदत केली होती. ते अमरावतीमध्ये आल्यानंतर त्यांच्याप्रती आदर व प्रेम व्यक्त करण्यासाठी ही खासगी भेट होती. आपल्या घरी पाहुणे आल्यानंतर आपण स्वागत करतो. याच भावनेतून आपण राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दोन्ही नेत्यांचे स्वागत केले. यावेळी राजकारणावर कोणतीही चर्चा झाली नाही. त्यामुळे या भेटीकडे राजकारणाच्या नजरेने पाहू नये\", असेही नवनीत राणा यांनी स्पष्ट केले.\nअजित पवार लोकसभा अमरावती अभिनेत्री आमदार जयंत पाटील jayant patil ajit pawar\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.pratilipi.com/story/%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%A7%E0%A5%AB-DRgqvF5ghKDI", "date_download": "2019-02-20T12:11:46Z", "digest": "sha1:XO67C54KTPF5Q3NRMW2CAPAGOHQVVNFA", "length": 2806, "nlines": 61, "source_domain": "mr.pratilipi.com", "title": "महेंद्रनाथ प्रभू च्या मराठी कथा बॉडीलेस-१५ चा सारांश « प्रतिलिपि मराठी | Mahendranath Prabhu's content bodiles Summary « Pratilipi Marathi", "raw_content": "\nवाचक संख्या − 4859\nबॉडीलेसच्या नुसत्या आवाजाने तो घाबरला होता, तो समजून चुकला की,जर ���पण बॉडीलेसचाआदेश मानला नाही, तर तो आपला जीवच घेईल. म्हणून मुकाट्याने मोटार चालवत होता. तुरूंगातून दोन कैदी पळाले. ही खबर वा\nसर Hats off इतकी सुंदर कथा कधीच वाचली नव्हती ह्यावर एखादा चित्रपट होवू शकतो\nसोशल मीडिया वर अनुसरण करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://store.dadabhagwan.org/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A7", "date_download": "2019-02-20T11:19:17Z", "digest": "sha1:IM2PUQ3F75BWAJDZA5SXO5IIKNCGJQMG", "length": 3326, "nlines": 36, "source_domain": "store.dadabhagwan.org", "title": "क्रोध | Dada Bhagwan Store", "raw_content": "\nसामान्यतः एखाद्याच्या मनाप्रमाणे झाले नाही, किंवा इतर व्यक्ती त्याला समजू शकली नाही, किंवा दृष्टीकोनात फरक असला तर माणूस क्रोधित होतो.\nसामान्यतः एखाद्याच्या मनाप्रमाणे झाले नाही, किंवा इतर व्यक्ती त्याला समजू शकली नाही, किंवा दृष्टीकोनात फरक असला तर माणूस क्रोधित होतो. बऱ्याचवेळा जेंव्हा आपल्यावर चुकीचे असल्याचा आरोप होतो आणि आपल्याला वाटते की आपण बरोबर आहोत, तेंव्हा आपल्याला क्रोध येतो. आपल्या दृष्टिकोनामुळे आपल्याला वाटते की आपण बरोबर आहोत, आणि दुसऱ्या व्यक्तीला वाटते की तिचे बरोबर आहे. बऱ्याचवेळा जेंव्हा पुढे काय करायचे याची कल्पना नसते, दूरदृष्टी किंवा अंतर्ज्ञान ( इंट्यूशन्) नसते, तेंव्हा आपण क्रोधित होतो. जे लोकं आपल्यावर सर्वात जास्ती प्रेम करतात अशांशी आपण संबंध खराब करून घेतो. आपण आपल्या मुलांना सर्व आधार, सोटी व सुरक्षा देऊ इच्छितो, पण आपल्या क्रोधामुळे मुले स्वता:च्या च घरात घाबरतात. क्रोधी लोकांशी कसे वागावे जेंव्हा मशीन खूप गरम होते, तेंव्हा काही वेळ ते तसेच ठेवावेच लगते, मग ते थोड्याच वेळात थंड होईल. पण त्याचात जर तुम्ही व्यत्यय आणलात तर तुम्हाला चटका बसू शकेल. क्रोध आणि आपले क्रोधसंबंधी समस्यांचा समाधानासाठी पुढे वाचा …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/andhra-pradesh-cm-chandrababnaidu-challenges-pm-narendra-modi-speak-country-economy-163530", "date_download": "2019-02-20T11:57:33Z", "digest": "sha1:64W5IY3A73DQLTYAZX26S6WB2PXVW6X2", "length": 13580, "nlines": 204, "source_domain": "www.esakal.com", "title": "Andhra Pradesh Cm ChandrababNaidu Challenges To Pm Narendra Modi To Speak On Country Economy चंद्राबाबू नायडूंचे मोदींना 'ओपन चॅलेंज' | eSakal", "raw_content": "\nबुधवार, फेब्रुवारी 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर बुधवार, फेब्रुवारी 20, 2019\nचंद्राबाबू नायडूंचे मोदींना 'ओपन चॅलेंज'\nबुधवार, 2 जानेवारी 2019\nआंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना चॅलें�� केले आहे. त्यांनी मोदींना खुल्या चर्चेचे आव्हान दिले असून यामध्ये विचारले आहे की, तुमच्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीत काय झाले ते तुम्ही सांगावे.\nअमरावती- आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना चॅलेंज केले आहे. त्यांनी मोदींना खुल्या चर्चेचे आव्हान दिले असून यामध्ये विचारले आहे की, तुमच्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीत काय झाले ते तुम्ही सांगावे.\nमागील साडेचार वर्षांच्या कार्यकाळात देशाला काय फायदा झाला यावर आपल्याशी चर्चा करावी असे आव्हानच एन चंद्राबाबू नायडू यांनी दिले आहे. मंगळवारी (ता.01) पंतप्रधान मोदींनी दिलेल्या मुलाखतीवर प्रतिक्रिया देताना त्यांनी मोदी सरकारच्या काळात देशाने आर्थिक वाढीचा अपेक्षित दर गाठला का असा प्रश्न विचारला आहे. यावेळी नायडू म्हणाले की, तत्कालीन यूपीए सरकारच्या काळातही आर्थिक वाढीचा दर चांगला नसेल. पण या सरकारच्या काळातही हा चांगला नाही. जीएसटी आणि नोटाबंदीमुळे आर्थिक वाढ झाली का असा प्रश्न विचारला आहे. यावेळी नायडू म्हणाले की, तत्कालीन यूपीए सरकारच्या काळातही आर्थिक वाढीचा दर चांगला नसेल. पण या सरकारच्या काळातही हा चांगला नाही. जीएसटी आणि नोटाबंदीमुळे आर्थिक वाढ झाली का मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयांमुळे देशाची आर्थिक प्रणाली उद्ध्वस्त झाल्याचा आरोपही त्यांनी केला.\nदरम्यान, नोटाबंदी हा देशाच्या अर्थव्य़वस्थेला दिलेला झटका नव्हता. आम्ही जनतेला वर्षभरापूर्वीच इशारा दिला होता. जर तुमच्याकडे काळा पैसा असेल, तर तो बँकेत जमा करा, त्यावरील दंड भरा आणि मोकळे व्हा. मात्र, त्यांनी मोदी इतरांसारखेच वागतील असा समज करून घेतला आणि त्याचे परिणाम वेगळेच पाहायला मिळाले असल्याचा खुलासा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल दिलेल्या मुलाखतीत केला होता.\nखानापूरमधील क्रांतिस्मृतीवन विकासाला पाच कोटी\nसांगली - खानापूर तालुक्‍यातील बलवडी (भा) येथील क्रांतिस्मृतीवनला राज्य शासनाने पर्यटनस्थळाचा दर्जा दिला आहे. पाच कोटींचा विकासनिधी मंजूर केल्याची...\nमालमत्ता कराचे आश्‍वासन भाजपकडून पूर्ण\nमुंबई - सरकारमध्ये असूनही मुंबईकरांना मालमत्ता कर माफ करण्याचे दिलेले आश्‍वासन शिवसेनेला पूर्ण करता आलेले नाही. मात्र, युती झाल्याने शिवसेनेचे...\n'युतीमुळे काँग्रे�� आघाडीच्या पायाखालची वाळू सरकली'\nनाशिक - हिंदुत्वाच्या मुद्यावर गेल्या तीस वर्षांपासून असलेली युती अबाधित राहिली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव...\nनवाब मलिक यांनी मागीतली अण्णा हजारेंची लेखी माफी\nपारनेर - जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उपोषणाला सुरूवात केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी हजारे यांच्या विषयी केलेल्या...\nशिवसेना, स्वाभिमानमध्ये थेट लढाई\nयुती झाल्यामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचा दावा मजबूत झाला आहे. ‘एकला चलो’चा नारा देत निवडणूक तयारीला लागलेल्या महाराष्ट्र...\nसर्व बांधकाम कामगारांना घरे देणार : मुख्यमंत्री\nपुणे : \"दुसऱ्यांसाठी इमारती, घरे बांधणाऱ्या कामगारांना पत्र्याच्या घरात किंवा रस्त्यावर राहावे लागते, ही शोकांतिका आहे. त्यामुळे राज्य सरकारने \"...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/keywords/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80/word", "date_download": "2019-02-20T11:52:01Z", "digest": "sha1:OYZTE62QBLFJZATFNHHCNPINYEBKVWYB", "length": 9630, "nlines": 116, "source_domain": "www.transliteral.org", "title": "Keyword - स्त्री", "raw_content": "\nआत्म्याची किती आणि कोणती रूपे मानली गेली आहेत\nकाशीनाथशास्त्री उपाध्याय विष्णुशास्त्री वामन बापट स्त्रीगीत स्त्रीजीवन\nवासुदेवानन्दसरस्वती टेंभेस्वामीकृत - स्त्रीशिक्षा\nश्री.प.प.वासुदेवानन्दसरस्वती टेंभेस्वामी यांनी स्त्रीयांना अतिशय मार्मिक उपदेश केला आहे.\nस्त्रीशिक्षा - प्रकरण १ लें\nश्री.प.प.वासुदेवानन्दसरस्वती टेंभेस्वामी यांनी स्त्रीयांना अतिशय मार्मिक उपदेश केला आहे.\nस्त्रीशिक्षा - प्रकरण २ रें\nश्री.प.प.वासुदेवानन्दसरस्वती टेंभेस्वामी यांनी स्त्रीयांना अतिशय मार्मिक उपदेश केला आहे.\nस्त्रीशिक्षा - प्रकरण ३ रें\nश्री.प.प.वासुदेवानन्दसरस्वती टेंभेस्वामी यांनी स्त्रीयांना अतिशय मार्मिक उपदेश केला आहे.\nस्त्रीशिक्षा - बायकांनीं म्हणावयाचें गीत\nश्री.प.प.वासुदेवानन्दसरस्वती टेंभेस्वामी यांनी स्त्रीयांना अतिशय मार्मिक उपदेश केला आहे.\nश्री.प.प.वासुदेवानन्दसरस्वती टेंभेस्वामी यांनी स्त्रीयांना अतिशय मार्मिक उपदेश केला आहे.\nश्री.प.प.वासुदेवानन्दसरस्वती टेंभेस्वामी यांनी स्त्रीयांना अतिशय मार्मिक उपदेश केला आहे.\nश्री.प.प.वासुदेवानन्दसरस्वती टेंभेस्वामी यांनी स्त्रीयांना अतिशय मार्मिक उपदेश केला आहे.\nस्त्रीशिक्षा - सौभाग्यसुंदरी पद\nश्री.प.प.वासुदेवानन्दसरस्वती टेंभेस्वामी यांनी स्त्रीयांना अतिशय मार्मिक उपदेश केला आहे.\nस्त्रीशिक्षा - सासुरवास पद\nश्री. प. प.वासुदेवानन्दसरस्वतीकृत श्रीगुरुचरित्रकाव्य\nलोकगीतातील स्त्रीधन म्हणजे मराठीतील एक अमूल्य ठेवा आहे, तो आपण पुढील पिढीसाठी जतन करून ठेवला पाहिजे.\nस्त्रीधन - गडयीन (मैत्रीण)\nलोकगीतातील स्त्रीधन म्हणजे मराठीतील एक अमूल्य ठेवा आहे, तो आपण पुढील पिढीसाठी जतन करून ठेवला पाहिजे.\nस्त्रीधन - भोंडला ( हातगा )\nलोकगीतातील स्त्रीधन म्हणजे मराठीतील एक अमूल्य ठेवा आहे, तो आपण पुढील पिढीसाठी जतन करून ठेवला पाहिजे.\nस्त्रीधन - गौरी पूजन\nलोकगीतातील स्त्रीधन म्हणजे मराठीतील एक अमूल्य ठेवा आहे , तो आपण पुढील पिढीसाठी जतन करून ठेवला पाहिजे .\nलोकगीतातील स्त्रीधन म्हणजे मराठीतील एक अमूल्य ठेवा आहे , तो आपण पुढील पिढीसाठी जतन करून ठेवला पाहिजे .\nस्त्रीधन - उखाणा ( आहाणा )\nलोकगीतातील स्त्रीधन म्हणजे मराठीतील एक अमूल्य ठेवा आहे , तो आपण पुढील पिढीसाठी जतन करून ठेवला पाहिजे .\nलोकगीतातील स्त्रीधन म्हणजे मराठीतील एक अमूल्य ठेवा आहे , तो आपण पुढील पिढीसाठी जतन करून ठेवला पाहिजे .\nलोकगीतातील स्त्रीधन म्हणजे मराठीतील एक अमूल्य ठेवा आहे, तो आपण पुढील पिढीसाठी जतन करून ठेवला पाहिजे.\nलोकगीतातील स्त्रीधन म्हणजे मराठीतील एक अमूल्य ठेवा आहे, तो आपण पुढील पिढीसाठी जतन करून ठेवला पाहिजे.\nलोकगीतातील स्त्रीधन म्हणजे मराठीतील एक अमूल्य ठेवा आहे, तो आपण पुढील पिढीसाठी जतन करून ठेवला पाहिजे.\nस्त्री. एक मुलांचा खेळ . - व्याज्ञा १ . ३६२ .\nसत्यनारायण पूजेला धर्मशास्त्रीय आधार आहे काय हे व्रत किती पुरातन आहे\nशिवचरित्र - लेख १७\nशिवचरित्र - लेख १६\nशिवचरित्र - लेख १५\nशिवचरित्र - लेख १४\nशिवचरित्र - लेख १३\nशिवचरित्र - लेख १२\nशिवचरित्र - लेख ११\nशिवचरित्र - लेख १०\nशिवचरित्र - लेख ९\nशिवचरित्र - लेख ८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://prajamanch.com/?p=3477", "date_download": "2019-02-20T11:32:04Z", "digest": "sha1:6MDDMEYZ2ED3JIQTA7RYXAKHK35URHAO", "length": 11569, "nlines": 132, "source_domain": "prajamanch.com", "title": "मध्यप्रदेश भाजप वरिष्ठ नेता व शासकीय कंत्राटदार विरुद्ध रेती चोरी प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल – Prajamanch", "raw_content": "\nमध्यप्रदेश भाजप वरिष्ठ नेता व शासकीय कंत्राटदार विरुद्ध रेती चोरी प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल\nमध्यप्रदेश भाजप वरिष्ठ नेता व शासकीय कंत्राटदार विरुद्ध रेती चोरी प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल\nअमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यात येणारया हरदा घाटच्या तापी नदितून तब्बल 2 हजार ब्रास रेती अवैधरीत्या काढून चोरी केल्याप्रकरणी मध्यप्रदेश भाजप वरिष्ठ नेता व शासकीय कंत्राटदार यांच्यावर फौजदारी गुन्हा धारणी येथील पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे.\nतापी नदी मेळघाट व मध्यप्रदेशातुन वाहते, या तापी नदीतुन अवैधरित्या दोन हजाराहुन अधिक रेताचे उत्खनन केल्याची घटना समोर आली आहे, धारणी महसूल विभागाच्या रेती तस्काराच्या जगतातील प्रथमच मोठा मासा हाती आल्याचे बोलल्या जात आहे, २ हजार रेती उत्खनन प्रकरणी मध्यप्रदेशातील भाजपचे भैसदेही येथिल वरिष्ठ नेते आणी प्रदेश उपाध्यक्ष दुर्गा चरन ऊर्फ राजा ठाकुर हे आरोपी असून यांच्या विरोधात रेती चोरीचा गुन्हा धारणी पोलीसांनी दाखल केल्याची माहिती मिळाली.\nमहाराष्ट्र व मध्यप्रदेशाच्या तापी नदीच्या हरदा घाटाच्या पात्रातून हजारो ब्रास रेतीचे अवैधरीतीने उत्खनन राजरोसपणे करून रेती थेट मध्यप्रदेशातील भैसदेही तहसिल मधिल ऊमरघाट येथे साठविल्या जात असल्याची माहिती विशेष सूत्राकडून मिळाली. मध्यप्रदेश राज्यातील भैसदेही हे तहसील मेळघाटला लागून असल्याने शासकीय कंत्राटदार राजा ठाकूर याची मेळघाटात सुद्धा भरपूर रस्त्याचे व पुलाचे बांधकाम झालीत व काही सुरु असल्याचे बोलल्या जाते,राजा ठाकुर यांचे बांधकाम क्षेत्रात वादग्रस्त नाव असुन मेळघाटात प्रधानमंत्री सङक योजनेर्गंत सुमारे शंभर मोठ्या पुलाचे बांधकाम नाल्या खोरयातील अवैध रेती उत्खनन करून वापर केल्याची चर्चा आता कार्यवाही झाल्यानंतर सुरु झाली आहे,\n��ाजकिय दबावापोटी कोणतीही कार्यवाही होत नसल्यामुळे या रेती तस्कराने व्याघ्र प्रकल्पातुन वाहणाऱ्या खंङू, खापरा, सिपना, गङगा, तापी ह्या नद्यांतून अवैधरीत्या रेतीचा उपसा केल्याचे चर्चेला पेव फुटले आहे, या अवैध उपासामुळे संपुर्ण ङोगरदऱ्यात वेळेपुर्वीच पाण्याचे मोठे संकट उभे ठाकते आहे या गंभिर पाणी टंचाईवर मात करण्यासाठी आणी रेती तस्करावर आवर घालण्यासाठी महसुल आणी धारणी पोलीस सरसावले असुन ऐवढ्या मोठ्या प्रमाणात रेती चोरीची ही सिमेवरील अलीकङच्या काळातील ही पहीलीच घटना आहे, बैरागढ येथिल तलाठी रामसिंग दारसिंबे यांनी रेती चोरी प्रकरणी पोलासात फिर्याद दिली पोलीसांनी मुख्य आरोपी राजा ठाकुरच्या विरोधात ३७९, पर्यावरण संरक्षण अधिनियम ५/१५ अनव्ये गुन्हा दाखल केला\nबैरागढ येथिल तलाठ्याच्या तक्रारीवरून आरोपीविरूध्द रितसर गुन्हा नोंदविण्यात आला आहे तातङीने आरोपीस अटक करण्यात येईल.\nPrevious बेनोडा येथे दिंडीसह काकड़ आरतीची समाप्ती\nNext लोकसभा निवडणूकीसाठी ‘व्हीव्हीपॅट मशीन’ची प्रथमस्तरीय तपासणी\nधारणी महसूल विभागात शिव जयंती निमित्त्त रक्तदान, उप विभागीय अधिकारी राहुल कार्डिले यांनी ही केले रक्तदान\nकुसूमकोट खुर्द येथे भूमिहीन अतिक्रमण धारकांच्या जमिनीवर भूस्वामींनी केले अवैध अतिक्रमण\nअमरावती भा.ज.प जिल्हा प्रमुख दिनेश सूर्यवंशी यांचा वाढदिवसा निमित्य फळे वाटप.\nअखिल भारतीय बलाई महासभा राष्ट्रीय व राज्यस्तरीय कार्यकारणी घोषित\nखाजगी आश्रम शाळेतील भ्रष्ट मुख्याध्यापकाच्या विरोधात संस्था प्रमुखाचा उपोषणाला ७ वा दिवस, धारणी प्रकल्प कार्यालय बघ्याच्या भूमिकेत\nआ. रवी राणा राळेगण सिद्धी येथे पोहचले, अण्णांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास विदर्भात आंदोलन\nधारणी महसूल विभागात शिव जयंती निमित्त्त रक्तदान, उप विभागीय अधिकारी राहुल कार्डिले यांनी ही केले रक्तदान\nकुसूमकोट खुर्द येथे भूमिहीन अतिक्रमण धारकांच्या जमिनीवर भूस्वामींनी केले अवैध अतिक्रमण\nअमरावती भा.ज.प जिल्हा प्रमुख दिनेश सूर्यवंशी यांचा वाढदिवसा निमित्य फळे वाटप.\nअखिल भारतीय बलाई महासभा राष्ट्रीय व राज्यस्तरीय कार्यकारणी घोषित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mazyanajretun.blogspot.com/", "date_download": "2019-02-20T11:28:04Z", "digest": "sha1:SXYGX54WDCWQK7N5X4TH4XBUW5TZWYX5", "length": 19009, "nlines": 147, "source_domain": "mazyanajretun.blogspot.com", "title": "माझ्या नजरेतून", "raw_content": "\nचांगली आणी वाईट : या दोनच बाजू असलेल्या गोष्टी; खरंतर खूप गूढ असतात कधीकधी. वाईटानं चांगुलपणाचं पांघरुन घ्यावं अन् चांगल्यावर वाईटाचं झाकण पडावं अश्यातली गत चांदीच्या मुलाम्यालाही भुलणारी माणसं आपण चांदीच्या मुलाम्यालाही भुलणारी माणसं आपण गोष्टींच्या मुळाशी जाऊन उकल करनं फार कंटाळवाणं वाटतं आपल्याला. जसजशी ती वस्तू मुलामा सोडून मुळ रंग दाखवायला लागते ; आपण फसवले गेल्याची प्रचिती आपल्याला येते. डोळे तर जन्मत: फुकटांतच मिळालेले असतात. कमवायची असते तीे फक्त नजर; चांगल्यातलं वाईट आणी वाईटातलं चांगलं ओळखायची पारखी नजर. @$m गोष्टींच्या मुळाशी जाऊन उकल करनं फार कंटाळवाणं वाटतं आपल्याला. जसजशी ती वस्तू मुलामा सोडून मुळ रंग दाखवायला लागते ; आपण फसवले गेल्याची प्रचिती आपल्याला येते. डोळे तर जन्मत: फुकटांतच मिळालेले असतात. कमवायची असते तीे फक्त नजर; चांगल्यातलं वाईट आणी वाईटातलं चांगलं ओळखायची पारखी नजर. @$m\nदरवेळी गावाकडून येताना फुलझाडं, बिया वगैरे आणते. कालपण गुलाबाची फांदी घ्यायला विसरेन म्हणून सकाळीच उजडत हातात विळा घेऊन काकीच्या परड्यात गेले. गुलाबासोबत मोगरापण घेतला छाटून. गुलाबाने हाताला खरचटलं. भाऊ मला वेडी म्हणाला. \"मुंबईत मिळत नाहीत का गुलाबाची झाडं एवढा आटापिटा करुन ईथून नेतेय\" म्हटला.\nईथल्या गुलाबाला तो गावठी गुलाबाचा सुगंध येईना म्हणून तिकडूनच फांदी आणून लावायचा माझा हट्ट. मैत्रीण तर म्हणे \"खोटी फुलं आणायची सजावट करायला., ती सुकतसुद्धा नाहीत., कशाला ईतकी मेहनत घेतेस..\nमला कसंसंच वाटतं ते. छान हिरवागार जरीकाठ शालू नेसणारीला हिरव्या पॉलिस्टरमध्ये गुंडाळल्यासारखं. छ्या्. नुसतीच बनावटी शोभा. आई म्हणायची \"घराभोवती चार फुलझाडं असलीत की घरातल्या हवेचा, वातावरणाचा पोत सुधारतो.\" पटतं मला ते.\nअहोंनी लग्नानंतर फिरायला कुठे जायचं विचारलं तेव्हा ही मी जिथे मस्त हिरवागार परिसर, शुद्ध मोकळी हवा असेल तिकडे न्या म्हटलं. तेव्हाही केरळ डोळ्यांत साठवून घेतलं. गावी आल्यावर सुद्धा तेच करते. वर्षभरासाठी ती हिरवळ, स्वच्छ नितळ वातावर…\nलहानपणापासून आत्तापर्यंत खूप नावांनी मला हाक मारणारी वेगवेगळी लोकं माझ्या आयुष्यात आलीत...सर्वांत पहिलं नाव जे आई-पप्पांनी दिलं.....'प्रमोदिनी'.\nहे फार कोणाला नाही माहित पण माझं सर्वात पहिलं नाव हेच. अर्थात मलाही खूप वर्षांनी कळलं. कारण तोवर फक्त 'रुपाली'याच नावाने मी स्वतःला ओळखत होते. आईने सांगितलं प्रमोदिनीचं टोपणनाव 'पमे','पमा' झालं असतं म्हणून तिने माझं नाव बदलून रुपाली असं ठेवलं. माझी बहिण दिपाली आणी मी रुपाली. असं काहिसं ते ठरलं. मग पुढे त्याचं टोपण 'रुपा' झालं. ठिकेय.. पमे पेक्षा बरंच वाटतं ते.\nपुढे शाळेतल्या चिडवा-चिडवीत रुपाचं 'पारु'...रुपाली चं 'पाली' 'लीपारु' वगैरे वगैरे झालं. आणी मला माझ्या नावाचा राग यायला लागला.\nएकदा गावी कोणीतरी मला विचारले \"तू मंबयीच्या नंदूनानांची रुपी ना गं..\"🙄. आणी मला माझ्या नावाच्या आणखी एका रुपाचा साक्षात्कार झाला. तेव्हा \"पारु गं पारु....\" गाणं दर गणपतीत स्पीकरवर लावलं जायचं. आणी मी अजिबात न ऐकल्याचं…\nआजोबांची लाडकी 'शोभनी'.कागदोपत्री 'शोभा' असलेल्या तिनेही ते नाव आणी तो हक्क फक्त तिच्या वडिलांसाठी खास राखीव ठेवलेला. बाजी-मोहित्यांच्या गावच्या ऐसपैस घरात वाढलेली माझी आई मुंबईतल्या या खुराड्यात कशी रुळली तिचं तिलाच ठाऊक पण आली तेव्हा या टिचभर जागेतल्या पत्र्याच्या खोपट्यालाही घरपण आणलं तिने. शिवणकाम, भरतकाम, विणकाम शिकली होती. याच कोशल्याचा पुरेपूर उपयोग केला तिने. लहानपणी माझ्यासाठी कितीतरी प्रकारची झबली, पेटीकोट शिवले. तिने विणलेलं गुलाबी रंगाचं स्वेटर-कानटोपी..,, माझ्यानंतर माझ्या भावंडांनीही वापरलं. मग हळुहळु वस्तीतल्या आजुबाजूच्या लोकांकडूनही कपड्यांची कामं तिला मिळायला लागली. तेवढाच संसाराला हातभार म्हणून तीही अगदी हौसेने करायची. एक कला जोपासण्याचं साधन म्हणून बघायची. कापड कापून उरलेल्या चिंध्या सुद्धा सांभाळून ठेवायची. पण त्या ठेवताना.., कुठे कशासाठी वापरायच्या हे तिचं-तिचं आधीच ठरलेलं असायचं. मग त्याची कुठे दुपटीच शिव, कुठे पँचवर्कवाले पडदे, झालरीवालं उशीचं कव्हर,…\nमाझी खवय्येगिरी - मसालेदार शाही खजाना/Shahi chat\nआज लग्नाला सहा वर्ष झालीत. जोडीने सिक्सर मारलाय असं म्हणू., बाकी सिल्वर जुबली, गोल्डन जुबली होईल तेव्हा होईल. पण सिक्सर सेलिब्रेशनची सुरुवात कालपासुनच झालीये.,रविवार होता म्हणूनच बहुधा.\n\"खाऊगल्लीमे जायेंगे हम🙌\" म्हणता-म्हणता तिथल्या ट्राफिकच्या नुसत्या विचारानेच ईतकं दमायला झालं की खाऊगल्लीकडे निघालेली आमची गाड�� ईथेच बाजूच्या उडपी हॉटेलाकडे वळली. तिथे उभ्याने खाणार.., तो ईथे खाल्ला ईडली-डोसा. सेल्फी विथ डोसा घेता-घेता राहिला. कारण ठरला आमचा बाळकृष्ण.,याला खाण्याआधी सांडण्याचीच घाई. त्याच्या कृपेनेच माझ्या पिवळ्या-धम्मक ड्रेसवर तितकाच धम्मक डाग लेवून कालच्या दिवसाची सांगता झाली.\nरात्री परतल्यावर अगदी ठरवून माझे डोळे..,छताला, टिव्हीला आणी मोबाईलला कितीतरी वेळ टांगले तरीही बाराचा टोला स्वप्नातच पडला. त्यांचीही घोरतपस्या सुरुच असणारेय. त्यामुळे शुभेच्छांची देवाणघेवाण सकाळीच झाली.\nसकाळी स्वहस्ते उटणं बनवून घरातल्या दोन्ही बाळांच्या अंघोळी आटोपल्या. देवघरातली चंदन-फुलांची सुवासिक दरवळ घरभर दाटली..,म्हटलं सण वाटला पाहिजे आज.\nमग नवरदेव ऑफिसात आणी नवरीबाई स्वयंपाक…\nगंपूच्या गोष्टी - माझा छकुला effects\nलहान मुलांच एक बरं असतं..,त्यांच्यातल्या त्यांच्यात फार पटकन मैत्री होते अगदी नाव-गाव माहिती नसेल तरीही, समोरचा त्यांच्या 'लहान' या कॅटेगरीत बसला की झाली मैत्री. युगने सुद्धा आपल्या चिंटुर-पिंटुर मित्र-मैत्रीणींच एक मित्रमंडळ बनवलंय. त्यात सगळ्यामध्ये कच्चा लिंबू म्हणून याचीच दादागिरी. त्यांच्या दंग्याला कंटाळून कोणा एकालाही ओरडा दिला तरी सगळचे दोन मिनिटांच मौन पाळल्या सारखं शांत बसतात. शिवाय ओरडणाऱ्या व्यक्तीला आमच्या धुसफुस्या युगच्या जळजळीत कटाक्षाचा सामनाही करावा लागतो. युग आपल्या मित्रांच्या,टिव्हीतल्या लहान मुलांच्या आणी खेळण्यांच्याही बाबतीत बराच प्रोटेक्टीव्ह वगैरे वागतो. असं म्हणतात की लहानमुलांची भावनिक नाळ एकमेकांशी जुळलेली असते. याच अंगाचं एक उदाहरण/ एक किस्सा.\nमी याआधीही सांगितले त्याप्रमाणे युगला टिव्हीवरल्या जाहिराती आणी मराठी गाण्यांचं प्रचंड वेड. त्यात आता कार्टून्स, बेबी-राईम्सचे व्हिडिओज आणी लहान मुलांचे चित्रपटसुद्धा ऍड झालेत. कालच मी आणी 'युग', मराठी चैनलवर 'महेश कोठारें'यांचा 'छकुला' बघत होतो. त्यातला 'आद…\nगंपूच्या गोष्टी - लब्बाड नकल्या\nलहान मुलं घरातल्या लोकांच, मग हळुहळु बाहेरच्या लोकांचपण अनुकरण करतात. बऱ्याचदा आपल्याला माहितही नसलेले आपलेच बारकावे ही मुलं अचूक टिपतात. आता आमच्या युगचचं घ्या जशीच्या-तशी आमची नक्कल करायला लागलाय.\nकालचीच गोष्ट दुपारी त्याचं जेवण झाल्यावर मी माझं ताट वाढून घेतलं. पोटात भर पडली की तो त्याचा एकटाच खेळतो. मग तहान लागली, शु आली तरच त्याला मी हवी असते. तर असाच खेळता खेळता तो देवाच्या खोलीत गेला., तशी मीही माझं ताट घेऊन , देवाच्या खोलीत पटकन डोकावता येईल असा आडोसा शोधून बसले. देव्हाऱ्यात निरांजन लावलेलं होतं. म्हणून तो देवाऱ्ह्यासमोर जाऊन हात जोडून बसला. पप्पा हळु आवाजात प्रार्थना म्हणतात तशीच कमी आवाजात \"आ..भीश्श्..बीज्ज...तका.....तुका..\" असली काहीतरी प्रार्थना तोंडातल्या-तोंडात बोलून झाली की हळुच बाहेर डोकावून बघितलं 'आई मला बघत तर नाही ना..'. मग देवाऱ्याच्या एका बाजूने जाऊन कुंकवाच्या करंड्यात बोट बुडवून कपाळावर टिक्का लावला (समोरुन हात पोचला असता पण समोर निरांजन सुरु होतं , त्याने हात भाजतो हे त्याला चांगलंच माहित झालंय) आणी पुरावा …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-May2015-Dhane.html", "date_download": "2019-02-20T11:34:58Z", "digest": "sha1:2DS7FO3VG3PSLW5IPYSZAD43TISKGTVL", "length": 4056, "nlines": 19, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology -डा.बावसकर टेक्नालाजि - कॉलेज करता - करता फायदेशीर शेती करतो", "raw_content": "\nकॉलेज करता - करता फायदेशीर शेती करतो\nश्री. सागर महावीर पाटील, मु.पो. वडगाव, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर - ४१६१२२. मोबा. ९५४५०४७४४९\nमी सागर पाटील एस. वाय. बी. ए. मध्ये शिकत आहे. घरची शेती कमी असल्या कारणांने आम्ही प्रत्येक वर्षी तरकारी पिकेच घेतो. त्यामुळे चार पैसे राहतात. प्रत्येक वर्षी उन्हाळ्यात कोथिंबीरीला दर चांगला मिळतो. म्हणून ह्यावर्षीही कोथिंबीरीचे पीक घेण्याचे ठरविले.\nयासाठी १० किलो धने आणले व ते धने फोडून जर्मिनेटरच्या द्रावणामध्ये भिजत घालून दुसऱ्या दिवशी (३ फेब्रुवारी २०१५) सकाळी धने सावलीत सुकवून घेतले. नंतर ते धने शेतात पाणी देवून झाल्यावर फेकून दिले, जर्मिनेटरच्या वापरामुळे धन्यांना पाचव्या दिवशी कोंब आले, शिवाय जर्मिनेटरमुळे पिकाची उगवण क्षमताही जवळ - जवळ १००% पर्यंत झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर जर्मिनेटर, क्रॉपशाईनर, दोन स्प्रे घेतले, ह्या औषधांचे प्रमाण जागृती अॅग्रो हेले येथून घेतले होते. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीमुळे कोथिंबीरीस फुटवे निघून पालेदार वाढ होवून हिरवीगार दिसत होती. ही कोथिंबीर ऐन यात्रेच्या वेळेस काढणीस आली. कोथिंबीरीला शेकडा ५०० रू. दर चालू आहे. मी स्वत:च कोथिंबीर बाजारात विकतो.\nया अनुभ���ातून मी प्रत्येक पिकास डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी वापरण्याचे ठरविले आहे व पुढील वेळेस 'सिद्धीविनायक' शेवगाही लावणार आहे. कारण शेवगा १० गुंठ्यात घेवून त्यात आतील जागेत आंतरपीक म्हणून भाजीपाला घेता येतो. अशा पद्धतीने डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने उत्पन्नाचा दुहेरी मार्ग निर्माण करून दिल्याने डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे मी आभार मानतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-EditorialJune2017.html", "date_download": "2019-02-20T11:27:18Z", "digest": "sha1:IM625POQEL6E5JRQMTBL5JCD2RHTRE3B", "length": 21808, "nlines": 28, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology - Editorial डा.बावसकर टेक्नालाजि - देशी शुद्ध बिजापोटी, फळे रसाळ गोमटी", "raw_content": "\nदेशी शुद्ध बिजापोटी, फळे रसाळ गोमटी\nप्रा. डॉ. वि.सु. बावसकर\nभारतीय शेतीला ४ - ५ हजार वर्षाचा जुना इतिहास आहे. ती जरी पारंपारीक असली तरी त्याकाळच्या चालीरिती, ढोबळ आडाखे जसे बुलढाणा जिल्हातील घट मांडणी ही पद्धत ४०० वर्षापासून चालत आली असून त्यादृष्टीने नोंदविलेले आडाखे हे आजही खरे ठरत आहेत. अशा पारंपारिक आडाख्यांवर ही भारतातील शेती यशस्वी होत आली आहे. असा हा भारतीय शेतीचा आश्वासात्मक इतिहास आहे.\nस्वातंत्र्यापुर्वी लोकसंख्या ही मर्यादीत होती. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लोकसंख्या झपाट्याने वाढली, परावलंबीत्व वाढले. लोकसंख्या वाढीकडे दुर्लक्ष करून दलाली मार्गाने धान्य कसे आयात करता येईल यावर भर दिला गेला आणि त्याकाळी यलोमिलोच्या ज्वारीचे चोरट्या पावलाने नव्हे खुलेआम आगमन झाले. स्वातंत्र्यानंतर ६० ते ७० च्या दशकामध्ये जी लोकसंख्या ५० ते ६० कोटी होती त्यासाठी निसर्गाच्या पावसावर अवलंबून असणाऱ्या शेतीतून होणारा अन्नपुरवठा कमी पडू लागला.\nपुर्वी पाऊस वेळेवर पडत होता. मृगात (७ जून ते २२ जून) ७५% पेरणी पुर्ण होत असे व क्वचित राहिलेली आर्द्रात (२२ जून ते ४ जुलै) पेरणी होत असे. तेव्हा कापूस हे एकमेव देशाचे नगदी पीक होते. ऊस हा खाण्यापुरताच पिकत होता. उसाची साखर होते हे फार उशीरा माहीत झाले. साखर त्याकाळी भारतात आयात होत असे. १९२० साली चहा हा देशाला माहीत नव्हता. लोकांनी चहा प्यावा म्हणून साखर खरेदीस आलेल्या लोकांना किराणा दुकानदार १ आण्याची साखर ओंजळीत देताना साखरेवर १ चिमुटभर चहाची बुकणी फुकट टाकून देत असे. जेणे करून त्या साखरेचा चहासाठीच वापर व्हावा हा उद्द���श ब्रिटीशांचा होता. अशा रितीने भारतीयांना चहाचा ओनामा कळला. तेव्हा भारतातून कच्चा चहा निर्यात होत असे व त्यावर प्रक्रिया करून तो भारतात येत असे. स्वातंत्र्यानंतरही चहा ९ ते १० रु./शेर होता. एवढी स्वस्ताई स्वातंत्र्यानंतरही सुरुवातीला होती. तेव्हा मर्यादीत स्वरूपात कडधान्य, तृणधान्य, गळीतधान्य पिकविले जात असत. कापड लंडनहून आयात होत असे. तेव्हा जाडे भरडे कापड देशात तयार होत असे. पारंपरिक बियाणे पिढ्यानंपिढ्या वापरले जाते असे. तेव्हा गोमुत्रासह शेणखत फक्त वापरले जात असे. कंपोस्ट माहीत नव्हते. सरकी, शेंगदाणा पेंड जनावरांसाठी होती. खत म्हणून नव्हे. नुसत्या नैसर्गिक सुपिकतेवर सर्व प्रकारचे देशी वाण हे घेतले जाऊन ते कीड - रोगालाही बळी पडत नसत. त्यामुळे उत्पादन खर्च व निविष्ठांवरील खर्च मर्यादित असे. खरिपाचा पाऊस मुबलक, वेळेवर व त्याची विस्तृतता जणू काही घड्याळाच्या काट्यासारखी शिस्तबद्ध, योजनाबद्ध, नियोजनबद्ध असल्याने पाणी मुरण्याचे प्रमाणे हे पिकाच्या वाढीला अनुकूल ठरत असे. त्यामुळे पिकाला वरून पाणी देण्याच्या आधुनिक मार्गाची गरज भासली नाही.\nखरीपात एकदल वा द्विदल अथवा कडधान्य उडीद, मूग, चवळी, मटकी, हुलगा, भुईमुगातील कारळा (खुरासणी) ही पिके घेतल्यानंतर रब्बीत गहू, हरभरा, रब्बी ज्वारी, करडई ही पिके घेतली जात असत. त्याकाळी बाजरी, सुर्यफुल माहीत नव्हते. १९२० च्या काळात ज्वारी ऐसपुरी, दगडी, गुडघी या जाती जून ते सप्टेंबर या काळात घेतल्या जात असत. त्याकाळी उगवणीसाठी मृगातला पाऊस, त्यानंतर वाढीसाठी योग्य पाऊस आणि कणीस भरण्यासाठी चांगला पाऊस हा त्या - त्या अवस्थेत पडत असल्याने अशी ज्वारी दिवाळीपर्यंत काढणीस येत असे. ४५ दिवसात मूग काढणीस येत असत. तूर, उडीद १२० दिवसात, ज्वारी १३५ दिवसात येत असे. ही कडधान्ये नुसती मीठ टाकून शिजविली तरी ती अतिशय रुचकर व चविष्ट लागत असत. त्याला मालमसाल्याची गरज भासत नसे.\nस्वातंत्र्यपुर्व काळात रासायनिक सुपिकता निर्माण करण्यासाठी रासायनिक खते (नत्र, स्फुरद, पालाश) देण्याची गरज भासली नाही. त्याकाळी दुष्काळ माहीत नव्हता. तो फक्त १९०५ साली बंगालमध्ये पडला. जेव्हा लॉर्ड कर्झनने पुर्व बंगाल व पश्चिम बंगालची फाळणी केली त्यावेळचा तोच एक दुष्काळ लोकांना माहीत होता. त्याकाळी लोकसंख्या ५ ते १० कोटी होती. सोनं २ ते १० रुपये तोळा होते. इतकी स्वस्ताई होती. ज्यावेळेस ३४० राज्य स्वतंत्र होती तेव्हा त्या - त्या राज्यातील राजांनी स्वतःच्या नावाची चांदीची व तांब्याची जाड नाणी प्रचलित केली होती, पण ज्यावेळी ब्रिटिशांनी अतिक्रमण केले तेव्हा त्यांनी राज्य खालसा केली व त्यांना मांडलीक बनवले आणि ब्रिटीश इंडियासाठी व्हॅक्टोरिया राणीच्या नावाने संबंध देशासाठी चांदीची व तांब्याची जाड नाणी प्रचलित केली आणि त्यामुळे भारत हा एकसंघ 'ब्रिटीश इंडिया' झाला.\nभारतीय बियाणे हे पारंपरिक पद्धतीने सर्व नैसर्गिक कसोटीवर उतरल्याने त्याला रोग - कीड शिवत नसे. त्याला रासायनिक खताची गरज भासत नसे. उतपन्न व गरज (मागणी) कमी होती. त्यामुळे उन्नत शेती करावी अशी वैज्ञानिकांना आणि शेतकऱ्यांना गरज भासली नाही. उन्नत शेती याचा अर्थ असा की, बाहेरून खते देऊन पिकाचे कृत्रीम पोषण करणे हे होय. हे जनतेच्या १९६५ साली लक्षात आले. लोकसंख्या ही भुमितीच्या वेगाने वाढली. ज्यावेळेस अनुकूल हवामान देशाला मिळाले तेव्हा अन्नधान्य गुणाकाराच्या रूपाने वाढले. परंतु जेव्हा - जेव्हा दुष्काळ पडला तेव्हा ते भागाकाराने कमी झाले. तसेच लोकसंख्या वाढीचा वेग वेगाने वाढला व या देशाच्या माथी 'आयात' हा शब्द येऊन देश कर्जबाजारी झाला.\nम्हणण्याचा अर्थ असा जो स्वातंत्र्यानंतरच्या ७० वर्षात शहरी विकास झाला तो डामडौलच झाला. सामाजिक, कौटुंबीक व आरोग्याच्या समस्या प्रचंड प्रमाणात वाढल्या. गरजा वाढल्या, संकटं वाढली, समस्या वाढली, त्यामुळे खर्च वाढले. त्याप्रमाणता उत्पन्नाचे स्रोत वाढले नाहीत. जर गरजा मर्यादित ठेवल्या तर उत्पन्न व खर्चाची तोंड मिळवणी होते. शिक्षण संस्था वाढल्या पण शिक्षणही महाग झाले. शिवाय त्याचा दर्जाही घसरला.\nआता ज्याप्रमाणे फॅशनची पुनरावृत्ती होते, त्याप्रमाणे पारंपारिक, नैसर्गिक, सेंद्रिय शेतीला ऊर्जीतावस्था निर्माण झाली आहे व त्या दृष्टीने मानवाची वाटचाल सुरू आहे. कारण आधुनिक सुखसुविधा ह्या महागड्या, वेळ वाचवणाऱ्या पण ओरोग्य बिघडवणाऱ्या अशा निर्माण झाल्या आणि सुखाचा जीव मानवाने दुःखात टाकला. पर्यावरण संतुलन बिघडले. निसर्ग कोपला. उन्नत परदेशी बियाण्याने उत्पादन वाढले पण ते उत्पादन निकृष्ट दर्जाचे, कीड रोगास बळी पडणारे, आरोग्यास घातक ठरले. म्हणून शेतकऱ्यांनी १०० ते २०० वर्षापासून पारंपारिक पद्धतीने जपून ठेवलेले बियाणे पेरून त्याची वृद्धी केली तर ते जास्त उपयुक्त, उपकारक, आरोग्यवर्धक आणि माफक, कमी खर्चात, घरचे बियाणे डोळ्यासमोर खात्रीशीर निर्माण झाल्याने सर्वपरीने त्याचा लाभ भारतीय शेतकऱ्याला मिळत राहील. शेतकऱ्यांचा हक्क संरक्षणासाठी ज्या सुचना लोकसभेने मागवल्या त्यासाठी आम्ही केलेल्या सुचनांचा सहानुभुतीपुर्वक विचार करून ते हक्क संरक्षण बिल १२३/१९९९ लोकसभेत पास केले. शेती मालाच्या उत्पादन खर्चामध्ये ५०% वाढ धरून शेतकऱ्याच्या शेतीमालाला हमी भाव द्यावा असे श्री. टी. एन. शेषन यांना सर्वप्रथम आम्ही ४० वर्षापूर्वी सुचविले होते. ते देशाच्या नियोजनकर्त्यांनी आता स्विकारले आहे.\nआपण आता कपाशीच्या वाटचालीचा आढावा घेऊ\nकापूस लागवड त्या वाणांचा कालावधी लक्षात घेऊनच त्यांची निवड कारवी. सर्व वाण बी. टी. १ व २ या प्रकारात आहेत. कपाशीचे सरळ वाण जो उन्नत कपाशीचा देशी वाण आहे उदा. (जरीला व बोरी) विभागवार किंवा राज्यवार याला जिवाणु किंवा बॅसिलस थिरुजिअनसिस किंवा अजून उन्नत बॅक्टेरीया सरळ वाणात घालून तो विकसीत करावा. सरकारने कृषी विद्यापिठांना या बियाण्यांचे संशोधन करण्यासाठी अवाहन करावे. हे न्यूक्लिअस (Nucleus) किंवा ब्रिडर्स सिड हे एकदाच दर ५ - १० वर्षाने शेतकऱ्यांना त्यांचे स्वतःच्या बिजनिर्मितीसाठी योग्य भावात विकत द्यावे. म्हणजे ते १० वर्ष सतत वापरता येईल. हा संशोधीत वाण शेतकऱ्यांना उपलब्ध झाल्यास, त्यांचा दरवर्षी बियाणे विकत घेण्यासाठीचा खर्च वाचेल. त्यामुळे सरकारला उत्पादनाचा स्रोत मिळेल व शेतकऱ्यांना बियांच्या दर्जाची हमी मिळेल. या उत्पनाच्या स्रोतातून कृषी संशोधन व विकास या कामासाठी मोठा निधी उपलब्ध होईल. हा फंड उपलब्ध झाल्यामुळे दर्जेदार संशोधन होईल. सध्या जोपर्यंत संशोधित बियाणे उपलब्ध होत नाहीत तोपर्यंत बी.टी. बियाणे वापरावे लागेल. तरी हे शेतकऱ्यांच्या ऐच्छिकतेवर ठेवावे व ताबडतोब हा सुचविलेला पर्याय सर्व कृषी विद्यापिठांनी व भारतीय कृषी अनुसंधान संस्था, सर्व संलग्न संशोधन संस्थांनी याची ऑल इंडिया ट्रायलमध्ये (३ वर्षामध्ये) पुर्तता करून वर उल्लेख केल्याप्रमाणे देशी शुद्ध वाण जपावा.\nएरवी बीज उत्पादक कंपन्यांमार्फत वेळेवर चांगल्या बियाण्यांचा पुरवठा न झाल्यामुळे शेतकरी हतबल होतो. सरकार कोंडीत सापडते. मोठ -मोठ्या बीज कंपन्यांना अंदाज येत नाही. त्यामुळे ऐनवेळी बाजारात उपलब्ध असलेले थातूर मातूर बी शेतकरी वापरतात व त्यामुळे उत्पादनामध्ये घट येते व दर्जाही खालावतो. डॉ.बावसकर टेक्नॉलॉजीचे आधुनिक तंत्रज्ञान वापरल्याने उत्पादनात नुसती वाढच होत नाही तर त्याचा दर्जा सुधारून ते उन्नत बियाणे निर्माण होते. अशा उन्नत बियाणांपासून उत्पादनाचा दर्जा सुधारतो.\nआता हाच ठेवा पारंपारिक, सेंद्रिय पद्धतीने आणि आधुनिकतेने जपणे, वृद्धींगत करणे, विकसीत करणे, कमीत कमी किटकनाशके व रासायनिक खतांचा वापर करून अन्नधान्य, कडधान्य, गळीतधान्य, फुले, फळे ही विषमुक्त निर्माण करून आखिल मानव जातील आरोग्यवर्धक विषमुक्त अन्नधान्य नव्हे तर नुसते कापड आणि रोग्यांसाठी लागणारी औषधे न देता जिवनसत्व व अन्नद्रव्ययुक्त अन्नधान्य मिळून सुद्दढ आरोग्याचा मंत्र रोगमुक्त भारत, विषमुक्त भारत हीच खरी देशाला विज्ञानाची देणगी ठरेल, असा दृढ आत्मविश्वास नव्हे तर कार्यसिद्धीकडे वाटचाल चालू आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.nagpurcity.net/2018/10/08/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%B5/", "date_download": "2019-02-20T12:38:34Z", "digest": "sha1:4NX2UB5TDEZNQHNLQF2YSX2W2YYA67HN", "length": 1903, "nlines": 32, "source_domain": "www.nagpurcity.net", "title": "मुंबईकरांवर पुन्हा भाडेवाढीची कुऱ्हाड? – Nagpurcity", "raw_content": "\nमुंबईकरांवर पुन्हा भाडेवाढीची कुऱ्हाड\nबेस्ट उपक्रमाचा २०१९-२० आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आज, सोमवारी सादर होणार असून तोट्यातून मार्ग काढण्यासाठी बसच्या तिकिटांसह वीजदरांमध्ये वाढ प्रस्तावित असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.\nमोदींनंतर आता फडणवीस घेणार मोठा निर्णय, शेतकऱ्यांना अच्छे दिन\nपंतप्रधान मोदी पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर, होणार जाहीर सभा\nमंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक…या आहेत आजच्या 5 मोठ्या बातम्या\nपुण्यात माहिती अधिकार कार्यकर्त्याचा संशयास्पद मृत्यू\nदिल्लीः हॉटेलच्या आगीत ९ जणांचा होरपळून मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-JJM-UTLT-do-this-measure-of-goddess-lakshmi-for-money-5845147-PHO.html", "date_download": "2019-02-20T11:32:39Z", "digest": "sha1:QTZMR3HYLXSI7GXE6O62DB5L6OVTCCVN", "length": 7573, "nlines": 155, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Do This Measure Of Goddess Lakshmi For Money | धन लाभासाठी देवी लक्ष्मीच्या ���रणांवर लावावे या फुलाचे अत्तर", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nधन लाभासाठी देवी लक्ष्मीच्या चरणांवर लावावे या फुलाचे अत्तर\nसध्याच्या काळात प्रत्येक लहान-मोठी गरज पूर्ण करण्यासाठी पैसा असणे फार आवश्यक आहे आणि ज्याप्रकारे महागाई वाढत आहे\nसध्याच्या काळात प्रत्येक लहान-मोठी गरज पूर्ण करण्यासाठी पैसा असणे फार आवश्यक आहे आणि ज्याप्रकारे महागाई वाढत आहे, त्या तुलनेत उत्पन्न फारच कमी आहे. काही लोकांचे तर उत्पन्नाचे सोर्सही स्थिर नाहीत. अशावेळी जीवन जगणे अवघड होऊन जाते. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार काही साधारण उपाय करून उत्पन्नाचे सोर्स स्थिर केले जाऊ शकतात यासोबतच यामध्ये वाढही होते. हे उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...\nशुक्रवारी सकाळी लवकर उठून स्नान करून पवित्र व्हावे. त्यानंतर देवघरात लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो स्थापित करून विधिव्रत पूजा करावी. लक्ष्मीच्या चरणांवर केवड्याच्या फुलाचे अत्तर लावावे आणि खालील मंत्राचा 5 माळी जप करावा.\nऊँ ह्लीं ऐं क्लीं श्री:\nत्यानंतर एखाद्या ब्राह्मण आणि कुमारिकेला जेवू घालावे. दक्षिणा, वस्त्र इ. भेट स्वरूपात द्यावे. त्यानंतर पूजा केलेली लक्ष्मीची मूर्ती, फोटो आपल्या देवघरात किंवा कार्यस्थळावर स्थापित करावी. या उपायाने थोड्याच दिवसात तुमच्या सर्व समस्या दूर होतील आणि धनाचे आगमन होईल.\nएखाद्या गुरुवारी एक पिवळ्या रंगाचे वस्त्र किंवा रुमाल घेऊन तुळस असलेल्या मंदिरात जावे. त्यानंतर तुळशीच्या जवळपास उगवलेले गवत तोडून त्या पिवळ्या कपड्यात बांधून घरी घेऊन यावे. हे गवत व्यापार ठिकाणी किंवा घरात ठेवावे. थोड्याच दिवसात व्यापारात वृद्धी आणि धनाची बरकत दिसू लागेल.\nसूर्यापासून उत्पन्न ऊर्जेच्या केवळ 2 अब्जावा भाग पृथ्वीवर पाेहाेचताे\nअंतराळातही गुरुत्वाकर्षण शक्ती असते का\nवटवाघुळे दिवसादेखील पाहू शकतात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://2know.in/category/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%B2/", "date_download": "2019-02-20T11:31:35Z", "digest": "sha1:J7LGAB7GSZG2MFCOECPPD5P2R3G4Q2K2", "length": 4662, "nlines": 42, "source_domain": "2know.in", "title": "प्रोफाईल | मराठी इंटरनेट", "raw_content": "\nएखाद्या नवीन लोकप्रिय गोष्टीची सुरुवात झाली, की त्या अनुषंगाने इतर सेवा-सुविधा विकसित होत ज��तात. फेसबुकने टाईमलाईन प्रोफाईल सुरु केल्यानंतर फेसबुक कव्हरची लोकप्रियता …\nफेसबुक मित्रांची, सहकार्‍यांची यादी तयार करुन वर्गवारी करा\nजीवनाच्या विविध टप्यांवर निरनिराळी माणसे आपल्या जीवनात येतात आणि कालांतराने वेगळया वाटेवर निघूनही जातात. अशा दूर गेलेल्या लोकांशी पुन्हा संवाद साधनं हे …\nलिंक्डइन प्रोफाईल चे प्रिंटेबल रिझ्यूम मध्ये रुपांतर करा\n‘लिंक्डइन’ ही जगभरातील लोकांना व्यावसायिक दृष्ट्या एकत्र जोडणारी सोशल नेटवर्किंग वेबसाईट आहे. मी स्वतः लिंक्डइनचा फारसा वापर करत नाही. पण आपल्यापैकी अनेकजण …\nऑर्कुट प्रोफाईल ला गाणे कसे जोडाल\nऑर्कुटवर फिरत असताना, आपला मित्र जेंव्हा आपल्या फोटोवर क्लिक करुन आपल्या प्रोफाईलवर येईल, आणि ती वाचू लागेल, त्याच वेळी त्याला जर आपल्या …\nमोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग\nहजारो इंग्लिश पुस्तके मोफत\nबॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे\nवर्ड फाईल PDFमध्ये बदलणे\nSBI ATM केंद्रात पैसे जमा करणे\nलॅपटॉप स्पिकर लॅपटॉपशिवाय वापरणे\nअनुदिनी कशी तयार करावी\nखाली आपला ईमेल अ‍ॅड्रेस देऊन Subscribe वर क्लिक केल्यास 2know.in वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची ‘नोंद’ आपल्याला ईमेलवर मिळेल.\nमोफत मराठी, इंग्रजी, हिंदी शब्दकोश\nअडलेल्या इंग्लिश शब्दांपासून शब्दकोश तयार करा\n****** पासवर्ड कसा पहायचा\nस्मार्टफोनवर मराठी लिहिण्याची सोपी पद्धत\nबिंग, याहू, गुगल चा व्हिडिओ शोध, चलचित्र शोध\nविश्वकरंडक फुटबॉल ची गुगल वरुन माहिती\nगुगल युआरएल (URL) शॉर्टनर\nगुगल चा मराठी शोध, मराठी गुगल\n© कॉपिराईट २०१० - २०१५ - 2know.in. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lovefoodlovefashion.com/%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%AF-%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%97-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%82/", "date_download": "2019-02-20T11:04:50Z", "digest": "sha1:BXJRAYTKCI2PD5LEXFX7PHSQWTEOZK3U", "length": 44709, "nlines": 137, "source_domain": "lovefoodlovefashion.com", "title": "फिरायला जायचंय तर मग जाणून घ्या भारतातील ‘अप्रतिम’ 5 ठिकाणं in Marathi - Love Food - Love Fashion", "raw_content": "\nअंडरआर्म्स स्वच्छ ठेवण्यासाठी वॅक्सिंग आणि शेव्हिंग काय करावे in Marathi\nफिरायला जायचंय तर मग जाणून घ्या भारतातील ‘अप्रतिम’ 5 ठिकाणं in Marathi\nफिरायला जायचंय तर मग जाणून घ्या भारतातील ‘अप्रतिम’ 5 ठिकाणं in Marathi\nनेहमी घरामध्ये सुट्टी लागल्यावर फिरायला कुठे जायचं हा विषय सर्वात पहिल्यांदा निघत अ��तो. मग त्यावर गहन चर्चा होते आणि बऱ्याचदा भावंडांमध्ये लुटूपुटूची भांडणंही. पण खरं तर नक्की सुट्ट्यामध्ये कुठे जायचं हा मोठा प्रश्न असतो. या प्रश्नापासून सुटका मिळण्यासाठी आम्ही तुमची मदत करणार आहोत. भारताबाहेर फिरण्यापेक्षा भारतामध्ये अनेक अशी ठिकाणं आहेत जी आपण पाहिलेली नसतात. शिवाय भारतातही अशी निसर्गरम्य ठिकाणं आहेत जिथे तुम्ही मनसोक्त भटकू शकता आणि भारतातील ठिकाणांबद्दल तसंच आपल्या प्राचीन परंपरांबद्दलही जाणून घेऊ शकता. भारतामध्ये अशी अनेक ठिकाणं आहेत. पण आम्ही तुम्हाला इथे अप्रतिम अशा पाच ठिकाणांबद्दल माहिती देणार आहोत. अर्थात तुम्हाला या ठिकाणी फिरायला जाण्याचा मोह नक्कीच हे वाचल्यानंतर आवरणार नाही याची आम्हालाही खात्री आहे. तुमच्यासाठी खास आम्ही ही ठिकाणं निवडली आहेत आणि ती ठिकाणं आहेत –\nआता तुम्हाला हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे की, भारतामध्ये इतरही बरीच ठिकाणं पाहण्यासारखी असताना केवळ हीच पाच ठिकाणं आम्ही का निवडली तर ही ठिकाणं तुम्हाला बघण्यासाठी सात दिवस तर हवेतच. शिवाय या ठिकाणचा निसर्ग अतिशय मनमोहक असून या ठिकाणी जास्तीत जास्त फिरण्याची ठिकाणं आहेत. ज्यामुळे तुम्ही तुमची सुट्टी अतिशय मजेत घालवू शकता. तर आपण सुरु करून मध्यप्रदेशपासून.\nव्याघ्र प्रकल्प, लेणी, किल्ले, मंदिरं, राजवाडे आणि अगदी आदिमानवांच्या गुहेपासून वैविध्य असलेले मध्यप्रदेश हे पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय समृद्ध आहे. अगदी बाहेरील देशातील प्रवासीदेखील भारतामध्ये येऊन मध्यप्रदेश पाहण्याला प्राधान्य देत असतात. मध्यप्रदेशला भारताचं मन अशीदेखील ओळख आहे. अनेक तीर्थक्षेत्रदेखील मध्यप्रदेशमध्ये आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मध्यप्रदेशला जाण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व भागांमधून बस तसंच रेल्वेची सोय आहे. मध्यप्रदेशचं कार्यालय मुंबईमध्ये असून ‘वर्ल्ड ट्रेंड सेंटर’मध्ये जाऊन तुम्हाला मध्यप्रदेशच्या ट्रीपसाठी अथवा अगदी आता ऑनलाईनदेखील नोंदणी करता येते.\nकाय आहे मध्यप्रदेशचं वैशिष्ट्य\nमध्यप्रदेश ओळखलं जातं ते येथील खजुराहोसाठी. वास्तविक मध्यप्रदेशमधील मध्यभाग, उत्तरभाग, दक्षिण भाग आणि पूर्व भाग ही सर्व ठिकाणं प्रसिद्ध आहेत. पूर्व भागामध्ये तुम्ही उज्जैन, इंदूर, ओंकारेश्वर, महेश्वर अशा भागांमध्ये फिरू शकता तर उत्त��� भागामध्ये खजुराहो, ग्वाल्हेर, झाशी आणि शिवपुरी अशी ठिकाणं प्रसिद्ध आहेत. मध्यभागामध्ये तुम्हाला सांची, भोपाळ, भीमबेटका अशी ठिकाणं आहेत, तर व्याघ्रप्रकल्प मध्यप्रदेशची शान आहे.\nमध्यप्रदेशच्या संस्कृतीवर मराठ्यांचा आणि इतिहासाचा बराच प्रभाव आहे. मुंबई आणि पुण्यावरून मध्यप्रदेशात जाण्यासाठी मध्य-पश्चिम रेल्वेच्या बऱ्याच गाड्या आहेत. जर तुम्हाला उज्जैनपासून सुरुवात करायची असेल तर तुम्ही उज्जैन पाहून इंदूरला मुक्काम करून त्यानंतर महेश्वरमार्गे ओंकारेश्वर गाठू शकता. ओंकारेश्वरवरून पुन्हा इंदूरला येणं सोपं आहे. त्यानंतर तुम्ही खजुराहो पाहू शकता.\nखजुराहो हे मंदिरावर कोरलेल्या कलेसाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी इतकी सुंदर शिल्प आणि कला आहे की, नेहमीच प्रत्येकाला प्रश्न पडतो की, इतक्या सुंदर मूर्ती कोणी बनविल्या आणि त्या बनवण्यासाठी साधारण किती वेळ लागला असेल वास्तविक हे ठिकाण पाहताना प्रत्येकजण मंत्रमुग्ध होऊन जातो. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं ठिकाण म्हणजे झाशी. झाशीच्या राणीचा इतिहास कधीही कोणालाही विसरता येणार नाही. असं हे पावन ठिकाण पाहण्याचीही सर्वांना उत्सुकता असते. खजुराहो पाहून झाल्यावर झाशीचा किल्ला पाहायला जाता येतं. खजुराहोला जाण्यासाठी तुम्हाला सतना स्थानकावर उतरून खासगी वाहन करावं लागतं. जर तुम्हाला अभयारण्याचीही आवड असेल तर तुम्ही पन्ना अभयारण्यातही जाऊन भेट देऊ शकता. मध्यप्रदेशची राजधानी असलेल्या भोपाळ या शहरामध्ये चार पर्यटनस्थळं आहेत.\nसम्राट अशोकाच्या काळामध्ये बांधण्यात आलेला सांचीचा स्तूप.इ. स. पूर्व तिसऱ्या शतकात राजा अशोकाने संपूर्ण विटांच्या बांधकामाने बनवलेला हा स्तूप म्हणजे स्मारक आहे. शिवाय कोरलेली हिंदू लेणी, जैन लेणी, अश्मयुगीन मानवाचं वसतीस्थान असलेलं भीमबेटका हे सर्वच मध्यप्रदेशची खासियत आहे. भोजूपरमध्ये राजा भोज यांनी बांधलेलं भव्यदिव्य भगवान शंकराचं मंदिर आणि एकाच दगडामध्ये घडवलेलं जगातलं सर्वात मोठं शिवलिंगदेखील याच ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल.\nभारतामध्ये अशी बरीच ठिकाणं आहेत जिथे तुम्हाला फिरायला जायला आवडेल. शिवाय वाघांना समोर पाहणं ही प्रत्येकासाठी पर्वणी असते. महाराष्ट्रातही अशी बरीच ठिकाणं आहेत. मात्र मध्यप्रदेशात खास यासाठी प्रकल्प तयार करण्यात ��ले आहेत. त्यापैकी कान्हा, पेंच, बांधवगड हे मुख्य व्याघ्रप्रकल्प आहेत. विशेष प्रतिनिधींसह हे व्याघ्रप्रकल्पदेखील तुम्ही खास जाऊन पाहू शकता. अगदी चार दिवस खास यासाठी तुम्ही काढू शकता. त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन नोंदणी करता येते. हे पाहण्यासाठी बऱ्याच पर्यटकांची पसंती असते. त्यामुळे यासाठी आधीच नोंदणी करून ठेवावी लागते.\nशहरातील लोकांना गावातील बऱ्याचशा गोष्टी माहीत नसतात. त्यामुळे गावांमधील वातावरण कसं असतं यासाठीदेखील वेगवेगळ्या टूरिस्टकडून कँपेन करण्यात येतं. यामध्ये तुम्हाला गावातील फील, चुलीवरचं जेवण, तिथलं सांस्कृतिक जीवन या सगळ्याचा फीलही तुम्ही घेऊ शकता, अशी सर्व माहिती मध्यप्रदेश टूरिझम बोर्डचे उपसंचालक युवराज पडोले यांनी खास ‘POPxo Marathi’ ला दिली.\nभारतामध्ये बऱ्याच पर्यटकांसाठी लेह लडाखची सफर करणं हे एक स्वप्नं असतं. त्यातही हा प्रवास बाईकवरून करण्यात जास्त थ्रील अनुभवायला मिळतं अशी बऱ्याच तरूणाईकडूनही प्रतिक्रिया येत असते. ऑक्सीजनचा अभाव, अवघड रस्ते, अरूंद रस्ते तसंच खोल दऱ्या, अचानक दरड कोसळून रस्ता बंद होणं या सगळ्या गोष्टी बरेचदा आपल्याला लेह लडाखच्या रस्त्यावर प्रवास केलेल्या पर्यटकांकडून ऐकू येत असतात. पण तरीही लेह लडाखला जाण्यात एक मजा असते.\nलेह – लडाखचा मार्ग\nलेह – लडाखला जाण्यासाठी साधारणतकः दोन मार्ग आहेत. एक म्हणजे जम्मू – श्रीनगर – कारगील आणि दुसरा म्हणजे मनाली – सर्च्यु – केलाँग – लेह. लेह लडाखमधील सर्वात सुंदर ठिकाण म्हणजे पॅगाँग लेक आहे. या तलावाचं 65 टक्के पाणी हे चीनमध्ये जातं तर केवळ 15 टक्के पाणी हे भारतामध्ये वापरलं जातं. या ठिकाणी जाण्यासाठी पगला नाला ओलांडावा लागतो. या नाल्याचं वैशिष्ट्य म्हणजे दररोज दुपारी मोठा पूर येत असतो. ठराविक वेळेच्या आत हा नाला ओलांडावा लागतो. इतकंच नाही तर यासाठी तुम्हाला तिथे उपस्थित असणाऱ्या सैनिकांचती मदत घ्यावी लागते.\nलडाख अत्यंत दुर्गम प्रदेश\nलडाख हा भारतातील अत्यंत दुर्गम प्रदेश मानला जातो. साधारणतः 11 हजार 500 फूट उंचीवर हा प्रदेश आहे. लडाखमधील काही भाग हा अत्यंत शांत आहे. याच्या नॉर्थ वेस्टला काराकोरमच्या पर्वतरांगा आहेत, तर साऊथ वेस्टच्या बाजूला हिमालयाच्या रांगा आणि ट्रान्स हिमालय आहे. इथल्या भागांमधून फिरत असताना तुम्हाला या शांततेचीही सवय करून ���्यावी लागते. दरम्यान इथे ऑक्सीजनची कमतरता असल्यामुळे बरेचदा डोकं दुखणं, श्वास घ्यायला त्रास होणं, मळमळणं, चेहऱ्याला सूज येणं यासारखे त्रास हमखास जाणवतात. पण त्यासाठी घरातून निघताना सर्व सामानदेखील स्वतःबरोबर ठेवायला हवं. साधारण या वातारवणाशी जुळवून घेण्यासाठी 48 तास जावे लागतात. लेहमधील चुंबकीय क्षेत्र हेही पर्यटकांचे आवडतं ठिकाण आहे. वास्तविक या ठिकाणाला निसर्गाचा एक चमत्कारच म्हटलं जातं. इथे चुंबकीय परिणाम पर्यटकांना अनुभवायला मिळतात. शिवाय इथे बर्फाचं वाळवंट असलेली नुब्रा व्हॅली आहे. इथे ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’ हे खूप प्रसिद्ध आहे. विविध रंगाच्या फुलांची उधळण तुम्ही इथे पाहू शकता. शिवाय या नुब्रा खोऱ्यामध्ये सर्वात प्राचीन आणि मोठी अशी डिसकिट गुंफा आहे. इथे बुद्धाचा बत्तीस मीटर इंच असा सुवर्णपुतळा आहे. शिवाय लेहमध्ये शांती स्तूपही खूप प्रसिद्ध आहेत. त्यामुळे इथे तुम्हाला खूप काही पाहायला आणि अनुभवायला मिळतं.\nकसे जावे लेह लडाखला\nतुम्हाला मुंबईहून लेह लडाखला जायचे असल्यास, विमानप्रवास जास्त चांगला आहे. मुंबई ते दिल्ली आणि त्यानंतर दिल्ली ते लेह असा विमान प्रवास आहे. पण जर तुम्हाला ट्रेनने प्रवास करायचा असेल तर तुम्हाला राजधानीने प्रवास करता येऊ शकतो. शिवाय तुम्हाला लेह लडाखला बाईकने जायचं असेल तर तुम्ही तसंही जाऊ शकता. त्यासाठी तुम्हाला व्यवस्थित मॅप आणि इतर गोष्टींची व्यवस्थित माहिती घ्यायला हवी.\nउन्हाळ्यामध्ये बरेच जण भटकंतीसाठी सिमला – कुलू – मनालीला जायला प्राधान्य देतात. पण ते सोडून दुसरा अप्रतिम पर्याय म्हणजे हिमालयाच्या कुशीमध्ये विसावलेलं आणि अत्यंत सुंदर आणि शांत राज्य म्हणजे सिक्किम. सिक्कीम जितकं शांत आहे तितकंच ते नयनरम्य आहे. सिक्किममधील निसर्ग हा अतिशय मनमोहक आहे. त्यामुळे मोठ्या सुट्टीमध्ये सिक्कीमला जाणं हा खूपच चांगला पर्याय आहे. शिवाय इथली पर्यटनस्थळे आणि व्यवस्थाही खूपच चांगली आहे.\nमुंबईवरून रेल्वेने कोलकाता मग तिथून जलपाईगुडी आणि मग गंगटोक असा एक पर्याय आहे. पण हा प्रवास खूपच मोठा आहे. त्यामुळे तो कंटाळवाणा होतो. त्यापेक्षा दुसरा पर्याय म्हणजे तुम्ही विमानाने सरळ गंगटोकजवळील बागडोगरामध्ये उतरावं आणि मग तिथून गंगटोकला जाणं सोपं आहे. सिक्कीमची ही राजधानी साधारणतः 5,410 फूट उंची��र आहे. या राज्यात नेपाळी, भूतिया आणि लेपचा या जमातीचे लोक प्रचंड संख्येने राहतात. गंगटोकला तुम्ही राहिलात तर तुम्हाला सुमो अथवा जीप असा पर्याय निवडून सिक्कीम फिरता येतं.\nसिक्कीमचे रस्ते हे डोंगरदऱ्यातून जाणारे असल्यामुळे लहान आहेत. त्यामुळे इथे बसची सोय नाही. शिवाय आपल्यासारख्या पर्यटकांना अशा रस्त्याची सवय नसल्यामुळे तिथल्या स्थानिक चालकांची मदत घ्यावी. शिवाय चीनच्या सीमेला हे लागून असल्यामुळे इथे मोठ्या प्रमाणावर सैन्याची वर्दळ असते. गंगटोकमध्ये तुम्ही कुठेही पाहिलं तर तुम्हाला हिमालयाच्या रांगा दिसतात. इथे सर्वात महत्त्वाचं बघण्याचं ठिकाण म्हणजे नथू-ला. त्यासाठी तुम्हाला परमीट घ्यावं लागतं, जे गंगटोकला मिळतं. इथे मध्ये लागणारा छांगू लेक हा अतिशय नयनरम्य आहे. शिवाय इथे कोणत्याही प्रकारचं प्रदूषण नाही त्यामुळे तुम्हाला तिथे प्रसन्न वाटतं.\nनथू-ला खिंड आणि आजूबाजूच्या परिसरातून चीनच्या सैन्याच्या चौकी अगदी समोर दिसतात. तर इथूनच पुढे बाबा मंदिराकडे रस्ता जातो. पण इथे जायला पूर्ण एक दिवस लागतो. कारण इथले रस्ते बरेच अरूंद आणि वळणावळणाचे आहेत.\nतुम्हाला जर शॉपिंगची आवड असेल तर इथल्या गांधी मार्केटला भेट द्यायला हवी. इथे अजिबात कोणत्याही वाहनांना प्रवेश दिला जात नाही. फक्त चालण्यासाठीच इथे रस्ते आहेत. सिक्कीमला आल्यानंतर सूर्योदय आणि सूर्यास्त पाहणं ही पर्वणी आहे. त्याशिवाय तुमचा दौरा पूर्ण होऊच शकत नाही. इथे संपूर्ण सिक्किममधील चांगली पर्यटनस्थळं पाहण्यासाठी निदान तुमच्या हातात आठ दिवस हवेतच.\nपेलिंग आणि ला – चेन\nसिक्कीम हे सुंदरच आहे. पण पर्यटकांच्या स्वागताला सदैव तयार असलेले ठिकाण म्हणजे पेलिंग आणि ला – चेन. पेलिंगमध्ये तुम्ही कुठेही राहिलात तरीही तुम्हाला कांचनगंगा पर्वतरांग दिसतेच. त्यामुळे या ठिकाणाहून तुम्ही सूर्योदय आणि सूर्यास्ताचा आनंद घेऊ शकता. तर ला – चेन मधून तिबेटच्या सीमेवर असणारे 17 हजार फूट उंचीवरली गुरडोग्मार सरोवर पाहता येते. हे सरोवर पाहिल्यानंतर दुसऱ्या कुठेही जाऊ नये असाच फील येतो. शिवाय पेलिंगमध्ये एक बौद्ध मठ आहे, तेथील काबरू शिखर हेदेखील अतिशय नयनरम्य आहे.\nकेरळ हे असं राज्य आहे ज्याला नेहमीच देवाची नगरी असं नाव देण्यात आलं आहे. केरळ आणि सुंदरता हे एक समीकरणच आहे. केरळमधील एक ठि���ाण असं आहे, जिथे तुम्हाला कधीही उन्हाची झळ बसणार नाही. तुम्ही कधीही या ठिकाणी गेलात तर तुम्हाला फक्त आणि फक्त निसर्गसौंदर्य आणि थंडीचा अनुभव मिळतो आणि हे ठिकाण म्हणजे मुन्नार. मुन्नार हिल्स हे आधी केवळ हनीमूनकरिता ठिकाण प्रसिद्ध होतं. पण आता अनेक कुटुंब या ठिकाणी फिरायला जातात. तुमच्या रोजच्या घाईगडबडीच्या आणि धावपळीच्या जगण्यातून आवडत्या माणसांबरोबर वेळ घालवायचा असेल तर नक्कीच तुमच्यासाठी हा पर्याय अत्यंत उपयुक्त आहे. शिवाय या ठिकाणी नक्कीच तुम्हाला वेगळा अनुभव मिळेल याची खात्री आम्ही तुम्हाला देतो.\nढगांच्या जगातून जाऊ शकता मुन्नारला\nमुन्नारला जाण्यासाठी तुम्हाला कोईम्बतूरला उतरावं लागतं. तुम्ही रेल्वे अथवा विमान तुमच्या आवडीप्रमाणे कोणताही पर्याय यासाठी निवडू शकता. या स्टेशनच्या किंवा अगदी विमानतळाच्याही बाहेर आल्यानंतर तुम्हाला जाणवेल तो थंडगार वारा आणि मनाला आनंद देणारा हिरवागार परिसर. तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही खासगी वाहन करून तुम्ही बुक केलेल्या ठिकाणी पोहचू शकता. तुम्ही जेव्हा तुमच्या इच्छित स्थळी जाणार असाल तेव्हा तुम्हाला ढगांच्या दुनियेचा मस्त अनुभव मिळेल. कारण या हिल स्टेशनवर जाण्यासाठी नेहमीच तुम्हाला ढगांच्या दुनियेतून जावं लागतं. आपल्याला सहसा हा अनुभव नसल्यामुळे अतिशय प्रसन्न आणि अफाट असा अनुभव मिळतो.\nकेरळ आणि चहाच्या बागा नाहीत असं दृष्य कधीच दिसणार नाही. चहाचे मळे आणि चहाच्या उत्पत्तीसाठी मुन्नार प्रसिद्ध आहे. त्यामुळे या उंचच उंच डोंगरावर तुम्हाला प्रत्येक ठिकाणी चहाचे मळे दिसतात. जे आपल्यासाठी पाहणं ही एक पर्वणीच आहे.\nमुन्नारमध्ये तीन नद्यांचा संगम\nमुन्नार अर्थात तीन नद्यांच्या संगमाची जागा असा त्याचा अर्थ आहे. जो बऱ्याच जणांना माहीत नाही. मधुरपुजहा, नल्लाथन्नी आणि कुंडाली अशा तीन नद्यांचा संगम या ठिकाणी होतो. त्यामुळेच या ठिकाणाला मुन्नार असं नाव देण्यात आलं असून हा शब्द मल्याळी आहे. इथे ठिकठिकाणी नद्या आणि छोट्या घरांमुळे या ठिकाणाला अजून शोभा आली आहे. शिवाय या ठिकाणी कायम थंंड वातावरण अनुभवायला मिळतं.\nहे हिल स्टेशन असल्यामुळे इथे इको पॉईंट असणंही स्वाभाविक आहे. पण पर्यटकांना अशा ठिकाणी जायला जास्त प्रमाणात आवडतं. ही मुन्नारमधील सर्वात लोकप्रिय जागा असून अर्थातच य�� ठिकाणाहून तुम्ही नाव उच्चारल्यावर तुमच्या आवाजाचा एको तुम्हाला ऐकू येतो.\nइतर कोणती ठिकाणं पाहावीत\nतुम्हाला जर प्राणी पाहायची आवड असेल तर तुमच्यासाठी इराविकुलम उद्यान म्हणजे एक पर्वणी आहे. मुन्नारपासून साधारण सतराशे मीटर उंचीवर मट्टुपेट्टी हे ठिकाण आहे. इथे बोटिंग करण्यासाठी तुम्हाला खूपच चांगले तलाव आणि बांध आहेत. तसंच साधारण पंधरा किमी दूर असणारे राजमाला हे ठिकाणही खूप प्रसिद्ध आहे. नीलगिरी तहर नावाचा प्राणी तुम्हाला या भागात पाहता येतो. शिवाय जगातले अर्ध्यापेक्षा अधिक तहर इथे तुम्हाला पाहायला मिळतात. तुम्ही साधारण सात दिवस सुट्टी घेऊन जर मुन्नारला गेलात तर तुम्ही संपूर्ण मुन्नार पालथं घालू शकता.\nमोत्यांचं शहर म्हणून प्रसिद्ध असणारं हैदराबाद हे बिर्याणी आणि पर्यटनासाठीही तितकंच प्रसिद्ध आहे. हैदराबादला प्राचीन इतिहास, परंपरा लाभली आहे. शिवाय इथलं खाणंही प्रसिद्ध आहे. त्यामुळेच या शहराने आपलं वेगळेपण जोपासलं आहे. इतकंच नाही तर इथली भाषादेखील प्रत्येकाला वेगळी आणि अधिक जाणून घेण्यासारखी वाटते. तुम्हाला जर सुट्ट्यांमध्ये हैदराबादला जायचं असेल तर तुम्ही नक्कीच या स्थळांना भेट देऊ शकता.\nहैदराबादला जाण्यासाठी तुम्हाला मुंबईवरून हुसैन सागर एक्स्प्रेस आणि अशा दोन ते तीन ट्रेन्सचा पर्याय आहे. किंवा तुम्हाला विमानाने जायचं असल्यास, दोन तास लागतात. मात्र हैदराबादचं विमानतळ हे हैदराबाद शहरापासून खूप लांब आहे. त्यामुळे तिथून जाण्यासाठी तुम्हाला स्थानिक बसेस किंवा खासगी वाहनांचा उपयोग तुम्हाला करता येतो.\nहैदराबादमध्ये पाहण्यासाठी प्रमुख स्थळं –\nहैदराबाद म्हटलं की, सर्वात पहिल्यांदा डोक्यामध्ये ठिकाण येतं ते म्हणजे चारमिनार. शहराच्या मधोमध मोहम्मद कुली कुतूब शाह याने 1551 मध्ये हे स्मारक बांधले. साजिया शैलीला दर्शवणारं हे स्मारक म्हणजे रोगाच्या साथीतून लोकांना वाचवण्यासाठी करण्यात आलेली निर्मिती होती. या इमारतीच्या वरती चार स्तंभ आहेत. ज्या प्रत्येक स्तंभाची उंची ही 48.7 सेंटीमीटर इतकी आहे. शिवाय इथे आतमध्ये एक मस्जिद आहे. या ठिकाणी मोती आणि अत्तराची मोठ्या प्रमाणात विक्री होते.\nजगातील सर्वात मोठ्या प्राणी संग्रहालयांपैकी एक अशी या संग्रहालयाची ओळख आहे. वाघ, सिंह आणि अस्वलाची सफारी हे इथलं वैशिष्ट्य ��हे. तसंच लहान मुलांसाठी इथे मिनी रेल्वेदेखील आहे. या पार्कमध्ये विविध प्रकारचे प्राणी तुम्हाला बघायला मिळतात. पर्यटनाच्या दृष्टीने हे सर्वात महत्त्वाचं ठिकाण आहे.\nसर्वात जुन्या मस्जिदपैकी ही मक्का मस्जिद आहे. साधारणतः 400 वर्षांपूर्वी सुलतान मोहम्मद कुतूबशाहच्या काळात ही मस्जिद बांधण्यात आली होती. तसंच याच्या जवळच कुली कुतूब शाहने आपलं साम्राज्य निर्माण केलं होतं. त्यामुळे हा इतिहासदेखील या मक्का मस्जिदसाठी महत्त्वाचा आहे.\nसर्वात मोठं मानवनिर्मित जलाशय म्हणून या हुसैन सागरची ओळख आहे. यातील सर्वात मोठं आकर्षण म्हणजे या जलाशयाच्या अगदी मधोमध सोळा मीटर उंचीची गौतम बुद्धांची मूर्ती. शिवाय इथे तुम्हाला बोटिंगही करता येतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या जलाशयाच्या पाण्यात बरीच रोषणाई केलेली असते. त्यासाठी बऱ्याच मोठ्या संख्येने पर्यटक या ठिकाणाला भेट द्यायला येतात.\nहैदराबादमधील हे बिर्ला मंदिर हे 280 फूट उंच डोंगरावर वसलेलं आहे. हे मंदिर संपूर्ण पांढऱ्याशुभ्र अशा संगमरवरी दगडापासून बनवण्यात आलेलं आहे. याच्या जवळच हुसैन सागर तलाव आहे. त्यामुळे तुम्ही इथे आल्यानंतर तलावामध्ये सूर्यास्त होताना सूर्याचं प्रतिबिंब पाहू शकता. हे दृष्य अतिशय विहंगम असून इथून कुठेही जाण्याची इच्छा होत नाही, इतका सुंदर हा परिसर आहे.\nशिवाय सालारजंग संग्रहालय जिथे तुम्हाला एकोणिसाव्या शतकात इंग्लंडमधून आयात केलेलं संगीतमय घड्याळ पाहता येईल. तसंच तुम्हाला इथे पुरातन काळातील कपडे, कलाकृती, हत्यारं, हस्तिदंतापासून बनविलेल्या कलाकृती या साहित्यांचा खजिनादेखील पाहता येईल.\nभारतामध्ये अनेक ठिकाणं आहेत जी तुम्हाला पाहता येतात. पण ही पाच ठिकाणं अतिशय अप्रतिम असून तुमच्या बजेटमध्येदेखील बसणारी आहेत. त्यामुळे यावेळी जर तुम्हाला मोठ्या सुट्टीत नक्की कुठे जायचं हा प्रश्न पडला असेल, तर त्यासाठी पर्याय नक्कीच तयार आहेत.\nफोटो सौजन्य – इन्स्टाग्राम\nअंडरआर्म्स स्वच्छ ठेवण्यासाठी वॅक्सिंग आणि शेव्हिंग काय करावे in Marathi\nअंडरआर्म्स स्वच्छ ठेवण्यासाठी वॅक्सिंग आणि शेव्हिंग काय करावे in Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra-pune/kolhapur-news-raigad-shivaji-maharaj-rajyabhishek-48303", "date_download": "2019-02-20T11:56:54Z", "digest": "sha1:TPJXZEYIA6ITEFQIAN3DUZ2ARGDGRL5V", "length": 17861, "nlines": 217, "source_domain": "www.esakal.com", "title": "kolhapur news raigad shivaji maharaj rajyabhishek राजे निघाले राज्याभिषेकाला त्यांचे मावळे संगतीला..! | eSakal", "raw_content": "\nबुधवार, फेब्रुवारी 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर बुधवार, फेब्रुवारी 20, 2019\nराजे निघाले राज्याभिषेकाला त्यांचे मावळे संगतीला..\nशनिवार, 27 मे 2017\nकोल्हापूर : रायगडाच्या पायथ्याखालील पायऱ्या चढून गडावर जायचे म्हटले, तर अनेकांना घाम फुटतो. पायऱ्यांपेक्षा रोप-वे बरा, असा विचारही मनात डोकावून जातो. पण, 265 किलोमीटर इतके अंतर पालखी घेऊन कोणी गडावर येत असेल तर.. पण, हे शिवधनुष्य पेलले आहे, ते पुण्यातील शिवधनुष्य प्रतिष्ठानने. प्रतिष्ठानतर्फे किल्ले शिवनेरीहून पायी पालखी सोहळ्यास सुरवात झाली असून ही पालखी पाच जूनला किल्ले रायगडावर पोचणार आहे. विशेष म्हणजे पालखी सोहळ्यातून \"झाडे लावा झाडे जगवा,' असा संदेश दिला जात आहे.\nकोल्हापूर : रायगडाच्या पायथ्याखालील पायऱ्या चढून गडावर जायचे म्हटले, तर अनेकांना घाम फुटतो. पायऱ्यांपेक्षा रोप-वे बरा, असा विचारही मनात डोकावून जातो. पण, 265 किलोमीटर इतके अंतर पालखी घेऊन कोणी गडावर येत असेल तर.. पण, हे शिवधनुष्य पेलले आहे, ते पुण्यातील शिवधनुष्य प्रतिष्ठानने. प्रतिष्ठानतर्फे किल्ले शिवनेरीहून पायी पालखी सोहळ्यास सुरवात झाली असून ही पालखी पाच जूनला किल्ले रायगडावर पोचणार आहे. विशेष म्हणजे पालखी सोहळ्यातून \"झाडे लावा झाडे जगवा,' असा संदेश दिला जात आहे.\nअखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी राज्याभिषेक सोहळा होतो. या सोहळ्यात वेगळ्या पद्धतीने सहभागी होण्यासाठी प्रतिष्ठानतर्फे गेल्या दोन वर्षांपासून पायी पालखी सोहळ्याचे आयोजन केले जात आहे. शिवछत्रपतींचे जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरीहून 24 मेस पालखी सोहळ्यास सुरवात झाली आहे. गडांच्या पायऱ्या, डोंगरातील पायवाटा, शहरातील डांबरी रस्त्यांवरून जाणाऱ्या पालखीचे ठिकठिकाणी जल्लोषी स्वागत केले जात आहे.\nपालखी सोहळ्यातून लोककल्याणकारी जागर, व्याख्याने, पोवाडे, शस्त्र रिंगण (मर्दानी खेळ), अश्‍व रिंगण या कार्यक्रमांतून शिवछत्रपतींच्या शौर्याची महती सांगितली जात आहे.. शिवछत्रपतींचा इतिहास भावी पिढ्यांना कळावा, राज्याभिषेक सोहळा \"लोकोत्सव' व्हावा, असा उद्देशही त्यामागे आहे. पालखी सोहळ��या दरम्यान पुण्यातील लालमहालात शिवधनुष्य पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. तसेच 51 बाल शाहिरांच्या पोवाड्याचा कार्यक्रम होणार आहे.\nशिवनेरी, जुन्नर, आर्वी, नारायणगाव (कोल्हे मळा), मंचर, पेठ, राजगुरूनगर, चाकण, मोशी, भोसरी, दापोडी, खडकी, लाल महाल, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, स्वारगेट (जेधे चौक), सिंहगड रस्ता (नरवीर तानाजी मालुसरे मार्ग), वडगाव धायरी, नांदेड फाटा, किरकटवाडी, कोल्हेवाडी, खडकवासला, डोणजे फाटा, खानापूर, निगडेवसाडे, शिवशंभूस्मारक, कुरण, पानशेत, कादवेघाट, विहीर, धानेप, वेल्हे, भट्टी, केळद, मढे घाट, कर्नवडी, वाकी गावठाण, दहिवड, बिरवाडी, महाड, नाते, पाचाडमार्गे ही पालखी रायगडावर पाच जूनला पोचेल. समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत व कार्याध्यक्ष हेमंत साळोखे पालखीचे पालखीचे स्वागत करतील. सहा जूनच्या मुख्य सोहळ्यात ही पालखी सहभागी असेल. प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनायक कालेकर, नितीन हेंद्रे, प्रशांत शिवणकर, हेमंत यादव, कैलास दोरगे, सागर दोरगे, शेखर तांबे, शिवाजी जाधव, मिलिंद नवगिरे, सुदेश कानडे, संदीप पाडळकर संयोजन करत आहेत.\nसव्वाशे कोटींच्या भारतात प्रत्येकाला रोजगार देणे अशक्‍य- अमित शहा\nलष्कराच्या कारवाईत बुरहाण वाणीचा उत्तराधिकारी ठार\nनाशिकमधील दारणा नदीत बुडून दोन मुलांचा मृत्यू\nकाश्‍मिरमधील सोशल मिडियावरील बंदी हटविली\nयंदा बियाणे खरेदीत शेतकऱ्यांना दिलासा\nकाश्‍मीरमध्ये घुसखोरी करणाऱ्या चार दहशतवाद्यांना कंठस्नान\nपुन्हा हेलिकॉप्टर अन्‌ पुन्हा प्रवास\nहम भी सबको देख लेंगे - नारायण राणे\nमराठ्यांचा इतिहास पोचणार अटकेपार\nगाव करील ते राव काय करील...\n‘मोगरा फुलला’मध्ये स्वप्निल दिसणार नव्या रूपात\nमुंबई : चॉकलेट हिरो स्वप्निल जोशी आता एका नव्या लूकमध्ये प्रेक्षकांसमोर येणार आहे. श्रावणी देवधर यांच्या ‘मोगरा फुलला’ या आगामी...\n...तर शिवसेना युती तोडेलः रामदास कदम\nमुंबईः राज्यात अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद वाटून घेण्याच्या अटीवरच युती झाली असून, भारतीय जनता पक्षाने तसे न केल्यास शिवसेना युती तोडेल, असा दावा...\nआता युद्ध झाले, तर पाकिस्तानला आपण हरवूच (व्हिडिओ)\nनवी दिल्ली- पुलवामा हल्ल्यानंतर देशभरात पाकिस्तानविरूद्ध संतापाची लाट आली आहे. म्हणूनच कदाचित आता जर युद्ध झाले तर निश्चित पाकिस्तानपेक्षा भारताचे...\nभारतीय कै��्यांकडून पाकिस्तानी कैद्याची हत्या\nजयपूर (राजस्थान): भारतीय कैद्यांनी पाकिस्तानी कैद्याला जबर मारहाण करुन त्याची हत्या केल्याची घटना येथील कारागृहामध्ये घडली आहे. शाकीर उल्हा असे या...\nपिक विम्यानंतर जलसाठ्यांच्या पुनरुत्थानातही बीड देशात प्रथम\nबीड : जलसंधारणामधील उत्कृष्ट कामांसाठी महाराष्ट्राने राष्ट्रीय पुरस्कारांत मानाचे स्थान मिळविले आहे. यामध्ये बीड जिल्ह्याने या यशामध्ये मोठा वाटा...\nकेवळ तीस रुपयांत प्या शुद्ध पाणी\nबेळगाव - असं म्हणतात की, गरज ही शोधाची जननी असते. सध्या दूषित पाण्याचा प्रश्‍न लोकांसमोर आ वासून उभा आहे. त्यासाठी घराघरांत जलशुद्धीकरण यंत्रे (वॉटर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z80416032624/view", "date_download": "2019-02-20T12:00:59Z", "digest": "sha1:LTDQTYNMJYR74WVI5RR4FHKXQ4GKSQFB", "length": 11659, "nlines": 189, "source_domain": "www.transliteral.org", "title": "गीत महाभारत - भीष्माचे प्रत्युत्तर", "raw_content": "\nघराच्या दाराबाहेर शुभ-लाभ कां लिहीतात\nमराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|गीत महाभारत|\nगीत महाभारत - भीष्माचे प्रत्युत्तर\nमहर्षी व्यासांनी लिहिलेले महाभारत हे मानवी जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारे व ज्ञानाने ओतप्रोत भरलेले असे महाकाव्य आहे.\nसत्यवती मातेने अत्यंत तळमळीने केलेली प्रार्थना नव्हे आज्ञा ऐकल्यावर भीष्मापुढे पेच उभा राहिला. आपल्या दोन्ही भावांच्या मृत्यूचे दुःख त्याला होतेच पण रिक्‍त सिंहासन त्याला घेता येत नव्हते, कारण त्यात त्याच्या प्रतिज्ञेचा भंग होणार होता. त्याच्या कर्तव्याची कसोटी लागली होती. भीष्म महापराक्रमी होता तसाच शास्त्रवेत्ता व ज्ञानीही होता. कुळाला शोभेल, आपल्या तत्त्वनिष्ठ व उदात्त आचरणाला साजेल असाच निर्णय घेणे त्याला उचित होते. कुळावरील संकटाचा विचार करुनही तो डगमगला नाही. आपण आपल्या प्रतिज्��ांपासून ढळणार नाही असा तेजस्वी निर्णय त्याने आपल्या मातेला सांगितला.\nवंदितो मी सांग माते धर्म माझा कोठला \nकुंठते माझी मती गे पेच पाहुन आपुला ॥धृ॥\nशोक माझ्याही मनाला बंधुनिधनाचा असे\nकुरुकुलाला संकटाने वेढले माते कसे \nशब्द मी पाळू कसा गे उचित वाटे ना मला ॥१॥\nरीतिभाती ज्ञात असता काय तू हे सांगते\nघेतल्या मी ज्या प्रतिज्ञा सर्वही त्या जाणते\nशब्द मी प्राणाहुनीही जीवनी या रक्षिला ॥२॥\nसुख पित्याचे पाहुनी मी वचन दाशासी दिले\nराज्य हे चित्रांगदासी त्यामुळे मी सोपिले\nमोडु त्या वचनास कैसे शोभते का ते मला शोभते का ते मला \nआजवर सत्यास धरुनी दक्षतेने चाललो\nयुद्धनियमा पाळुनी मी नित्य समरी जिंकलो\nवाहणे गंगेस जैसे धर्म तैसा गे मला ॥४॥\nशब्द पाळावा तुझा मी धर्म हा माझा जरी\nमोडणे वचनास अपुल्या होय पातक ते तरी\nतू नको सांगूस भीष्मा मार्ग सोडुन जायला ॥५॥\nसांगतो निक्षून तुजला राज्य नच घेईन मी\nदाशराजा वचन माझे, जन्मभर पाळीन मी\nअन्यथा जाईल कीर्ती आजवर जपले जिला ॥६॥\nजाणतो मी ह्या निपुत्रिक अंबिका अंबालिका\nब्रह्मचर्याची प्रतिज्ञा सांग मी उल्लंघु का \nगैर माझ्या वर्तनाने दूषवू का मी कुला \nपश्चिमेला सूर्य जैसा ना कधी उगवायचा\nशब्द भीष्माचा कधीहि नाही खोटा व्हायचा\nशील मजला वंद्य माते, अन्य आज्ञा दे मला ॥८॥\nकड वितळजोड, टिपेचा वितळजोड\nटीप वितळजोड, किनार वितळजोड, टीप सांधण, किनार सांधण\nमृत माणसाचा पिंड भाताचा कां करतात\nशिवचरित्र - लेख १७\nशिवचरित्र - लेख १६\nशिवचरित्र - लेख १५\nशिवचरित्र - लेख १४\nशिवचरित्र - लेख १३\nशिवचरित्र - लेख १२\nशिवचरित्र - लेख ११\nशिवचरित्र - लेख १०\nशिवचरित्र - लेख ९\nशिवचरित्र - लेख ८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%B0-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2-%E0%A4%B9%E0%A5%8B/", "date_download": "2019-02-20T12:08:39Z", "digest": "sha1:63A2IHP3US4CUKBJOTLLLADS4WJPLBNN", "length": 9098, "nlines": 99, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "जेव्हा रणवीर 'गोलमाल' होतो… | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nशत्रूला धडकी भरवणारे F-21 भारताला देण्यास अमेरिका तयार\nपतीच्या मारहाणीत पत्नीचा गर्भपात ; तू काळी आहेस, सुनेचा सासरच्यांनी केला छळ\nएकही बांधकाम कामगार कुटुंब बेघर राहणार नाही\nशहराचा पाणीपुरवठा उद्या बंद\nमुळशीत आणखी एका ‘लवासा’चा घाट\nHome breaking-news जेव्हा रणवीर ‘गोलमाल’ होतो…\nजेव्हा रणवीर ‘गोलमाल’ होतो…\nअभिनेता रणवीर सिंह हा नेहमीच त्याच्या दिलखुलास अदांमुळे प्रसिद्धीच्या झोतात राहतो. आपण काम करत असलेल्या चित्रपटासाठी हंड्रेड पर्सेंट परिश्रम देणे हे त्याच्या यशाचे खरे ‘सिक्रेट’ असल्याचे तो सांगत असतो. आपण साकारत असलेल्या व्यक्तिरेखेत एकसंघ होऊन काम करण्याच्या त्याच्या सवयीमुळेच त्याची प्रेक्षकांमध्ये देखील वाहवाह होत असते.\nकामाचा इतका व्याप असताना देखील रणवीर ‘सोशल मीडियाकडे’ मात्र अजिबात दुर्लक्ष करत नाही. सोशल मीडियावर सतत काही ना काही पोस्ट करत राहण्यात रणवीरचा हातखंडा आहे. सध्या रणवीर रोहित शेट्टी दिग्ददर्शित सिम्बा चित्रपटाच्या शूटिंग मध्ये व्यस्त आहे.\nदरम्यान सिम्बाच्या शुटिंगवेळी रणवीरने गोलमाल चित्रपटातील स्टारकास्ट बरोबर एक व्हिडीओ तयार केला असून त्यामध्ये तो गोलमलच्या रंगामध्ये रंगत ‘गोलमाल’ स्टाईल डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ त्याने आपल्या इंस्टग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.\nबिग बॉसच्या घरात पुन्हा एकत्र दिसणार शिल्पा आणि विकास\nब्रायडल शॉवरमधील प्रियांकाचे १० कोटींचे दागिने पहिले का\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर��गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.nagpurcity.net/2018/10/03/%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8B-%E0%A4%91%E0%A4%AB-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%B3%E0%A5%87/", "date_download": "2019-02-20T12:42:18Z", "digest": "sha1:JPGG56WW4OXPXAT5LGAP7H6MBC5Q5XOQ", "length": 1503, "nlines": 32, "source_domain": "www.nagpurcity.net", "title": "‘ग्लो ऑफ होप’च्या गीता उपळेकर यांचं निधन – Nagpurcity", "raw_content": "\n‘ग्लो ऑफ होप’च्या गीता उपळेकर यांचं निधन\nवयाच्या 102 व्या वर्षी त्यांचं निधन झालं\nमोदींनंतर आता फडणवीस घेणार मोठा निर्णय, शेतकऱ्यांना अच्छे दिन\nपंतप्रधान मोदी पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर, होणार जाहीर सभा\nमंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक…या आहेत आजच्या 5 मोठ्या बातम्या\nपुण्यात माहिती अधिकार कार्यकर्त्याचा संशयास्पद मृत्यू\nदिल्लीः हॉटेलच्या आगीत ९ जणांचा होरपळून मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://masterstudy.net/mdiscuss.php?qid=352&type=2", "date_download": "2019-02-20T12:32:39Z", "digest": "sha1:EWOHRDV3YRB5CGBH5OXCYNOR7VZJOY6X", "length": 4636, "nlines": 59, "source_domain": "masterstudy.net", "title": "चुकीचे विधान ओळखा. अ] ऑक्सिजनचा शोध जोसेफ प्रिस्टले या शास्त्रज्ञाने लावला. ब] पोटॅशियम डायऑक्� ?->(Show Answer!)", "raw_content": "\nMultiple Choice Question in मराठी-सामान्यज्ञान-प्रश्नोत्तरे\n1. चुकीचे विधान ओळखा. अ] ऑक्सिजनचा शोध जोसेफ प्रिस्टले या शास्त्रज्ञाने लावला. ब] पोटॅशियम डायऑक्साईड आणि सोडियम बायकार्बोनेट यापासून ऑक्सिजनची निर्मिती करतात. क] वेल्डिंग करताना असेटिलिन बरोबर वापर करतात.\n(C): ब आणि क\nMCQ->चुकीचे विधान ओळखा. अ] ऑक्सिजनचा शोध जोसेफ प्रिस्टले या शास्त्रज्ञाने लावला. ब] पोटॅशियम डायऑक��साईड आणि सोडियम बायकार्बोनेट यापासून ऑक्सिजनची निर्मिती करतात. क] वेल्डिंग करताना असेटिलिन बरोबर वापर करतात. ....\nMCQ->चुकीचे विधान ओळखा. अ] ऑक्सिजनचा शोध जोसेफ प्रिस्टले या शास्त्रज्ञाने लावला. ब] पोटॅशियम डायऑक्साईड आणि सोडियम बायकार्बोनेट यापासून ऑक्सिजनची निर्मिती करतात. क] वेल्डिंग करताना असेटिलिन बरोबर वापर करतात. ....\nMCQ->असत्य विधाने ओळखा. अ] फॉस्फोरस हा चकाकण्याची क्षमता असणारा धातू आहे. ब] फॉस्फोरसचा शोध ब्रॅंड या शास्त्रज्ञाने लावला. क] फॉस्फोरस अत्यंत क्रियाशील असून तो निसर्गात मुक्त स्थितीत आढळत नाही. ....\nMCQ->असत्य विधाने ओळखा. अ] फॉस्फोरस हा चकाकण्याची क्षमता असणारा धातू आहे. ब] फॉस्फोरसचा शोध ब्रॅंड या शास्त्रज्ञाने लावला. क] फॉस्फोरस अत्यंत क्रियाशील असून तो निसर्गात मुक्त स्थितीत आढळत नाही. ....\nMCQ->नायट्रोजनचा शोध _________________ या शास्त्रज्ञाने लावला. ....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://2know.in/category/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%B2/", "date_download": "2019-02-20T11:43:17Z", "digest": "sha1:N4QIU6OIDN5HCSJUTLJVI2BJYBQ7YVLV", "length": 9654, "nlines": 65, "source_domain": "2know.in", "title": "मोबाईल | मराठी इंटरनेट", "raw_content": "\nआपला मोबाईल संगणकाशी जोडून एसएमएस पाठवा\nआजकाल जवळपास सर्वजण टच स्क्रिन मोबाईल फोन वापरु लागले आहेत. टच स्क्रिन मोबाईल वापरण्याचे अनेक फायदे आहेत. पण टच स्क्रिन मोबाईलवर टाईप …\nअँड्रॉईड फोनवर मराठी इंटरनेट\nअँड्रॉईड फोन वापरणार्‍या सर्व मराठी लोकांना भेडसावणारी समस्या म्हणजे अँड्रॉईड फोनवर मराठी देवनागरी लिपी दिसत नाही. मराठी मजकूराच्या ठिकाणी सर्वत्र चौकोन चौकोन …\nWay2sms ची मोफत मोबाईल रिचार्ज योजना\nइंटरनेटच्या माध्यमातून आपण मोबाईलवर मोफत SMS पाठवू शकतो हे तर आपणा सर्वांना माहितच असेल. याकामात सर्वाधिक वापरली जाणारी साईट म्हणजे way2sms.com. मोबाईलवर …\nइंजिनिअरिंगला प्रथम वर्षात गेल्यानंतर मला नोकिआचा ११०० हा मोबाईल मिळाला. शिक्षणासाठी दुसर्‍या शहरात गेल्यामुळे माझ्याकडे तसं करमणूकीचं कोणतंही साधन उरलं नव्हतं. सबमिशनच्या …\nअँड्रॉईड फोनवर जस्टडायल अ‍ॅप्लिकेशन\nजस्ट डायल ही सुविधा आपणा सर्वांना कदाचीत माहित असेल. आपल्याला जर एखादी सेवा हवी असेल आणि ती कुठे मिळेल हे आपणाला माहित …\n२जी नेटवर्क वापरुन मोबाईलवर ऑनलाईन गाणी\nआपल्यापैकी अनेकजण आपल्या मोबाईलवर २जी इंटरनेट कनेक���शन वापरतात. २जी डेटा कनेक्शनची गती जरी कमी असली, तरी २जी कनेक्शन वापरुन इंटरनेटचा उपयोग करणं …\nचांगले आणि कमी किंमतीचे अँड्रॉईड मोबाईल फोन\nमागील अँड्रॉईड फोनशी निगडीत लेख प्रकाशीत झाल्यानंतर मला अनेक वाचकांनी १० हजार रुपयांच्या आतील एखादा चांगला अँड्रॉईड फोन सुचवण्याबाबत सांगितलं. खरं तर …\nअँड्रॉईड फोनसाठी खरं तर अनेक दैनंदिनी अ‍ॅप्लिकेशन्स उपलब्ध आहेत, पण मी आज त्या डायरीबद्दल बोलणार आहे, जी मी स्वतः माझ्या आठवणी लिहिण्यासाठी …\nएखादी डिजिटल फाईल साठवून ठेवण्यासाठी आपण कोणकोणती माध्यमं वापरतो संगणकाची हार्ड डिस्क, पेन ड्राईव्ह, मेमरी कार्ड इत्यादी. याव्यतिरीक्त आपण ती फाईल इंटरनेटवर …\nस्मार्टफोनचे रुपांतर वाय-फाय हॉटस्पॉट मध्ये कसे करता येईल\nआपला मोबाईल ‘वाय-फाय’शी कसा जोडायचा ते आपण मागच्या लेखात पाहिलं. वाय-फाय म्हणजे काय ते आपण मागच्या लेखात पाहिलं. वाय-फाय म्हणजे काय ते देखील आपण त्या लेखात थोडक्यात पाहिलं. आपल्या घरात …\nमोबाईलवर ईपुस्तके कशी वाचता येतील\nआपल्या मोबाईलवर ईपुस्तक वाचणे हे खूपच सोपं आणि सोयीचं आहे. संगणकावर ईपुस्तक वाचत असताना आपल्याला एकाच जागी बसावं लागतं आणि आपण सगळीकडे …\nमोबाईल इंटरनेट, गुगल मोबाईल\nइंटरनेट चा उपयोग करण्यासाठी, पाहण्यासाठी मोबाईल फोनचा वापर दिवसागणिक अधिकाधिक होत चालला आहे. खास करुन आता अधुनिक मोबाईल बाजारात येऊ लागले आहेत …\nआपल्या मोबाईलवर sms वाचून पैसे कमवा\nसूचना : हा लेख कालबाह्य ठरवण्यात आला आहे. आपल्या मोबाईलवर इतर वेळी अनेक जाहिरातींचे sms येत असतात. काही वेळा तसे कॉलही नको …\nइंटरनेटवरुन मोबाईलवर अधिक कॅरॅक्टर्सचा मोफत sms पाठवा\nमला विश्वास बसत नाहीऽ… इतकं सोपं माझ्या प्रश्नाचं उत्तर होतं संगणकावरुन इंटरनेटच्या सहाय्याने मोबाईलवर मोफत एस.एम.एस. सेंड करण्यासाठी इतके दिवस मी 160by2 …\nइंटरनेट वापरुन संगणकावरुन मोबाईल फोनवर मोफत कॉल\nआज मी एका अशा मजेशीर वेबसाईटची माहिती सांगणार आहे, जिचा उपयोग करुन तुम्ही इंटरनेट वरुन कोणत्याही मोबाईलवर अगदी मोफत कॉल करु शकता. …\nमोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग\nहजारो इंग्लिश पुस्तके मोफत\nबॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे\nवर्ड फाईल PDFमध्ये बदलणे\nSBI ATM केंद्रात पैसे जमा करणे\nलॅपटॉप स्पिकर लॅपटॉपशिवाय वापरणे\nअनुदिनी कशी तयार करावी\nखाली आपला ईमेल अ‍ॅड्रेस देऊन Subscribe वर क्लिक केल्यास 2know.in वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची ‘नोंद’ आपल्याला ईमेलवर मिळेल.\nअडलेल्या इंग्लिश शब्दांपासून शब्दकोश तयार करा\n****** पासवर्ड कसा पहायचा\nमोफत मराठी, इंग्रजी, हिंदी शब्दकोश\nलिंक शेअर करुन जास्त पैसे कमवणे\nफेसबुक, गुगल चे मराठी भाषांतर\nगुगल चा मराठी शोध, मराठी गुगल\n****** पासवर्ड कसा पहायचा\n© कॉपिराईट २०१० - २०१५ - 2know.in. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.padmagandha.com/index.php?route=product/manufacturer/info&manufacturer_id=12&page=2", "date_download": "2019-02-20T12:38:53Z", "digest": "sha1:4TO7UJ5KUGJOOFE53DY5B6M4HLLFWOFO", "length": 3454, "nlines": 83, "source_domain": "www.padmagandha.com", "title": "Dr. R. C. Dhere |डॉ. रा. चिं. ढेरे", "raw_content": "\nShree Venkateshvar Ani Shri Kalahastishvar |श्रीवेंकटेश्वर आणि श्रीकालहस्तीश्वर\nआंध्रमधील तिरुमलै अथवा सप्तगिरी या नावाने प्रसिद्ध असलेल्या पर्वतावर श्रीवेंकटेश हा देव नांदतो आहे...\nश्रीविठ्ठल हा गेली आठ शतके मराठी लोकमानसात प्रेमाचे अधिराज्य गाजवतो आहे, भक्तीचे भाग्य अनुभवतो ..\nविठ्ठलभक्तीची महाराष्ट्रातली परंपरा श्रीनामदेवांचे त्रिविध प्रकारचे ऋण वागवणारी आहे. त्यांनी इथल्या..\nShreeparvatachya Chayet| श्रीपर्वताच्या छायेत\nश्रीपर्वत हे आंध्रातले मल्लिकार्जुन शिवाचे प्रसिद्ध उपासनाकेंद्र आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक अस..\nभारतीय दैवतमंडळात प्रल्हादवरद नरसिंह हा एक प्रभावशाली देव आहे. दुर्जनांचा संहारक आणि सज्जनांच..\nप्राचीन मराठी साहित्य हे मुख्यत: विविध धर्मसंप्रदायांनी निर्माण केलेले साहित्य आहे. शैव आणि वैष्णव ..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "http://2know.in/category/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A3-%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A5%82-%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2/", "date_download": "2019-02-20T11:42:29Z", "digest": "sha1:W3TMUPMDENGSJAJ6PCXA637ZNAKCV3OG", "length": 3048, "nlines": 36, "source_domain": "2know.in", "title": "कोण लिहू शकेल | मराठी इंटरनेट", "raw_content": "\nआपल्या ब्लॉगवर कोण लिहू शकेल आपला ब्लॉग कोण वाचू शकेल\nआपण आपल्या ब्लॉगवर आपल्या व्यतिरीक्त आणखी काही लोकांना लिहिण्यासाठी आमंत्रित करु शकतो. अशावेळी आपण अनुमती दिल्यानंतर आपला ब्लॉग त्यांना त्यांच्या ‘ब्लॉगर डॅशबोर्डवर’ …\nमोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग\nहजारो इंग्लिश पुस्तके मोफत\nबॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे\nवर्ड फाईल PDFमध्ये बदलणे\nSBI ATM केंद्रात पैसे जमा करणे\nलॅपटॉप स्पिकर लॅपटॉपशिवाय वापरणे\nअनुदिनी कशी तय���र करावी\nखाली आपला ईमेल अ‍ॅड्रेस देऊन Subscribe वर क्लिक केल्यास 2know.in वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची ‘नोंद’ आपल्याला ईमेलवर मिळेल.\nअडलेल्या इंग्लिश शब्दांपासून शब्दकोश तयार करा\n****** पासवर्ड कसा पहायचा\nमोफत मराठी, इंग्रजी, हिंदी शब्दकोश\nलिंक शेअर करुन जास्त पैसे कमवणे\nफेसबुक, गुगल चे मराठी भाषांतर\nगुगल चा मराठी शोध, मराठी गुगल\n****** पासवर्ड कसा पहायचा\n© कॉपिराईट २०१० - २०१५ - 2know.in. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/2450", "date_download": "2019-02-20T11:07:10Z", "digest": "sha1:PGNI3QJWCVASSXBCSU7GUU43EUMJYBMS", "length": 91062, "nlines": 395, "source_domain": "mr.upakram.org", "title": "सामान्य समज (कॉमनसेन्स) | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nसामान्य समज (कॉमन सेन्स)\nआम्ही सात मित्र सायंकाळी बागेत भेटतो.तिथे गप्पाष्टक (सप्‍तक) चालते. परवा एकाने सर्वांना प्रश्न केला:\n\"चमत्कार वाटावा असा तुम्ही अनुभवलेला सर्वांत आश्चर्यकारक प्रसंग कोणता\nविचार करता मला\"गणपती दूध पितो.\" या अफवेची घटना आठवली.भारतभर सर्व गणेश मंदिरांत हजारो लोकांनी दुधाने भरलेली भांडी हातात घेऊन गणपतीला दूध पाजण्यासाठी रांगा लावल्या आहेत अशी दृश्ये दू.चि.वा.वर पाहिली.विविध क्षेत्रांतील आणि विविध स्तरांतील लक्षावधी लोक स्वयंबुद्धीने जरासुद्धा विचार न करता अशा अशक्यप्राय गोष्टीवर चुटकीसरशी विश्वास ठेवतात याचे मला महदाश्चर्य वाटले.\nनंतर \"गणपती आपल्या सोंडेने दूध पिताना मी प्रत्यक्ष पाहिले.तेव्हा अंधविश्वासाचा प्रश्नच उद्भवत नाही\"असे त्यावेळचे मा.मु.मं. मनोहर जोशी यांचे वक्तव्य ऐकले आणि ही घटना म्हणजे केवळ आश्चर्यच नव्हे तर हा चमत्कार आहे असे मला त्यावेळी वाटले.\nया घटनेवर आमच्या मोलकरणीची प्रतिक्रिया होती,\"या लोकांना एव्हढे समजत कसे नाही निर्जीव मूर्ती कधी दूध पिईल का निर्जीव मूर्ती कधी दूध पिईल का\nम्हणजे जे काय दिसते त्याचे त्या बाईने सजीव प्राणी आणि निर्जीव वस्तू असे वर्गीकरण केले होते.(हे शब्द तिला ठाऊक नसतील). निर्जीव वस्तूंच्या बाबतीत हालचाल करणे,खाणे, पिणे या क्रिया संभवत नाहीत,हे तिला निरीक्षणांवरून कळले होते.निर्जीव गणेशमूर्ती दूध पिते हे तिच्या अनुभव विश्वात बसत नव्हते.\nयाला मी सामान्य समज(कॉमन सेन्स) म्हणतो.ही मानवी मेंदूची विशिष्ट क्षमता आहे. त्यासाठी सखोल ज्ञानाची,व्यासंगाची आवश्यकता नसते.\nमग जी सहस्रावधी माणसे निर्जीव बाहुलीला दूध पाजायला धावली त्यांना सामान्य समज नव्हती काय असल्यास ती तेव्हा कुठे गेली असल्यास ती तेव्हा कुठे गेली याचे उत्तर डार्विनीय सिद्धान्तानुसार देता यावे. मला वाटते ते असे:\nमाणूस शेती करीत एका जागी स्थिरावला त्याला आता दहा बारा हजार वर्षे झाली. तत्पूर्वी वीस पंचवीस लाख वर्षे माणूस शिकारी, फळे कंदमुळे शोधणारा आणि भटक्या होता. त्याकाळीं टोळ्या होत्या.टोळीचा एक म्होरक्या असे.टोळीतील इतर चार माणसे जे करतात तेच आपण करावे अशी बहुतेकांची मनोवृत्ती असे. इतरांहून वेगळे काही केले तर टोळीपासून अलग पडण्याची भीती असे. स्वसंरक्षण आणि शिकार या गोष्टी एकट्या दुकट्याने करणे अशक्य होते. त्यामुळे टोळी प्रमुखाचे ऐकणे आणि इतर चार चौघे करतात तसेच करणे ही मनोवृत्ती निर्माण झाली,वाढली.आणि ती आनुवंशिकतेने पुढच्या पिढ्यांत संक्रमित झाली.या मानिसतेला गतानुगतिकता अथवा मेषधर्म(एक मेंढरू गेले की त्याच वाटेने इतर सर्व मेंढरे जाणे.) असे म्हणतात.\nपण प्रत्येक काळात स्वत:च्या विचाराने वागणारी काही बंडखोर माणसे असतातच.ती टोळी पासून अलग पडली. पुढे त्यांच्याकडून अपत्यनिर्मिती झाली नाही. त्यामुळे त्यांची जनुके पुढच्या पुढच्या पिढ्यांत फ़ारशी संक्रमित झाली नाहीत.त्यामुळे टोळीत स्वयंप्रज्ञ माणसांचे प्रमाण अत्यल्प राहिले.आजही समाजात तसेच दिसते.\nपुढे माणूस शेती करून स्थिरावत गेला. विवाहपद्धती आली. कुटुंबे बनली. शिकारीवरचे अवलंबन कमी झाले.संरक्षणाची साधने प्रगत झाली. एकट्या दुकट्य़ा माणसालासुद्धा आपला उदरनिर्वाह आणि संरक्षण करणे शक्य झाले. तरी लाखो वर्षांची गतानुगतिकवृत्ती अल्पकाळात बदलणे शक्य नसते. त्यामुळे अजूनही ती दिसून येते. गणपती दूध पितो या अफवेने ती त्यावेळी प्रकर्षाने दिसून आली एवढेच. एरव्ही ती नित्यश: दिसतच असते.\nपण आज ना उद्या अशा सर्व अंधश्रद्धा जाऊन माणूस बुद्धिप्राण्यवादी होईलच. हे निसर्गत: व्हायला मोठा कालावधी लागेल. पण पद्धतशीर सांघिक प्रयत्‍न केल्यास प्रगतीचा वेग वाढविता येईल. आणि काही शतकांतच माणूस पूर्णत्वाने विवेकवादी होईल. त्याची प्रसादचिह्ने जागतिक स्तरावर आजच दिसत आहे.\nआज बहुसंख्य माणसे आस्तिक आहेत हे खरे. पण त्यांच्या या भूमिकेमागे कोणताही विचार नसतो. असते ती पारंपरिक गतानुगतिकता आणि श्रद्धा. एकदा विचारांचे वारे योग्य दिशेने वाहू लागले की श्रद्धारूपी पत्त्यांचे बंगले चुटकीसरशी कोसळतील. काही शतकांतच देव,देश,धर्म आणि भाषा यांच्या दुरभिमानातून माणूस मुक्त होईल.युद्धाची शक्यता उरणार नाही.संरक्षणयंत्रणेवरील खर्च शून्यावर येईल.मानवोपयोगी संशोधनासाठी पैसा आणि बुद्धिमत्ता मोठ्याप्रमाणावर उपलब्ध होईल.जगात सुख शांती आणि समाधान नांदू लागेल.\nस्वप्नील, ललित लेखनाच्या प्रयत्नाबद्दल अभिनंदन\nगुंडोपंतांना +१ म्हणताना दु:ख होत आहे.\nअंधश्रद्धांच्या निर्मितीविषयी मूळ लेखकाशी सहमत असलो तरी समाज भविष्यात अंधश्रद्धांपासून मुक्त होईल हे मत भाबडे आणि निराधार आहे.\nजर विचार जुळत असतील तर तर दु:ख का\nउलट आनंद व्हायला हवा, की आपल्या विचारात या विषयापुरती तरी दरी नाही.\nअहो आपली मत -मतांतरे आणि वाद विवाद असतील तर त्या त्या चर्चा - विषयापुरतीच नाही का\nआपले काही वैयक्तीक भांडण थोडेच आहे\nम्हणजे तसे काही माझ्या कडून तरी भांडण नाहीये\nदु:ख होण्यास कारण की\n'मानव समाजाचे भवितव्य फारसे उज्ज्वल नाही' हे मान्य करताना दु:ख होते.\nएकदा विचारांचे वारे योग्य दिशेने वाहू लागले की श्रद्धारूपी पत्त्यांचे बंगले चुटकीसरशी कोसळतील. काही शतकांतच देव,देश,धर्म आणि भाषा यांच्या दुरभिमानातून माणूस मुक्त होईल.युद्धाची शक्यता उरणार नाही.संरक्षणयंत्रणेवरील खर्च शून्यावर येईल.मानवोपयोगी संशोधनासाठी पैसा आणि बुद्धिमत्ता मोठ्याप्रमाणावर उपलब्ध होईल.जगात सुख शांती आणि समाधान नांदू लागेल.\n अधोरेखित वाक्य तर भयंकर विनोदी आहे. रोलँड एम्मेरिक(च्) किंवा जॉर्ज लुकासला वरील संकल्पनेवर उत्तम चित्रपट काढता येईल.\nगॉड ब्लेस यनावाला. ;-)\nभयंकर विनोदी वाटले नाही\nकाही शतकांतच देव,देश,धर्म आणि भाषा यांच्या दुरभिमानातून माणूस मुक्त होईल.\nअधोरेखित वाक्य तर भयंकर विनोदी आहे.\nमला अधोरेखित वाक्य अजिबात भयंकर, विनोदी किंवा भयंकर विनोदी वाटले नाही. अत्यंत आशावादी वाटले. कारण हे जग होमजिनिटीकडे प्रवास करते आहे, ह्या गोष्टीवर माझा विश्वास आहे. तशीही माणुसकीची भाषा, माणुसकीची जात, माणुसकीचा धर्म एकच आहे, नाही का\nहे जग होमजिनिटीकडे प्रवास करते आहे, ह्या गोष्टीवर माझा विश्वास आहे.\nनवी राज्ये हवीत. नवे देश हवेत असे देशादेशांत वाद चालत असता हा अत्यंत आशावादच मला विनोदी वाटला. उद्या माझा शेजारी म्हणाला - तुझी जागा ती माझी जागा आणि माझी जागा ती तुझी जागा तर मला चालणार नाही. उगीच त्याचं गवत मला कापावं लागेल आणि त्याला माझं. ;-)तिथे देवा,धर्मा आणि श्रद्धा अंधश्रद्धेचा काही संबंधच नाही. असो.\nसोविएत रशियाचे किती तुकडे झाले हे सांगताना मला आजही विचार करून बोटे मोजावी लागतात ही वस्तुस्थिती आहे.\nतशीही माणुसकीची भाषा, माणुसकीची जात, माणुसकीचा धर्म एकच आहे, नाही का\nहे बाकी खरे आहे. :-) पण त्या \"लव जिहादचं\" काय संस्कृत काढून टाका असे सांगितल्यावर यनावालांना झालेला क्लेश विसरलात का संस्कृत काढून टाका असे सांगितल्यावर यनावालांना झालेला क्लेश विसरलात का :-( देव, धर्म आणि भाषा हे ज्यांचे शस्त्र आहे ते इतरांना त्यातून बाहेर येऊ देणार नाही हा हजारो वर्षांचा इतिहास सांगतो त्यामुळे काही शतकांत बदलाचे वारे वाहणे भाबडे वाटते.\nभ्रष्टाचार, लाचलुचपत, सत्ता गाजवायचा मोह, खुर्चीचे मोह, आपल्या तुंबड्या भरताना इतरांवर अन्याय करण्याची, लुबाडण्याची प्रवृत्ती वगैरे वगैरेंचा देवधर्माशी प्रत्यक्ष संबंध आहे असे वाटत नाही परंतु देव, धर्म, भाषा ज्या राजकारण्यांच्या हातातील फासे आहेत तो पर्यंत बदलाचे वारे वाहणे वगैरे अवास्तव आहे.\nअसो. चर्चा भलतीकडे जात आहे असे वाटल्याने येथे पुन्हा उपप्रतिसाद देणार नाही.\nनवी राज्ये हवीत. नवे देश हवेत असे देशादेशांत वाद चालत असता हा अत्यंत आशावादच मला विनोदी वाटला. उद्या माझा शेजारी म्हणाला - तुझी जागा ती माझी जागा आणि माझी जागा ती तुझी जागा तर मला चालणार नाही.\nमूळ प्रश्न हाच आहे. माझ्या नाकाचा शेंडा म्हणजे जगाचे टोक हा हट्ट सोडल्याशिवाय यनावालांची भूमिका कळणे अशक्य आहे.\nइलाही ये तूफान है किस बला का\nके हाथोंसे छूटा है दामन हया का\nमाझ्या नाकाचा शेंडा म्हणजे जगाचे टोक हा हट्ट सोडल्याशिवाय यनावालांची भूमिका कळणे अशक्य आहे.\nयनावाला हे आपले देव असतील माझे नाहीत. त्यामुळे त्यांची ही विनोदी भूमिका न कळणे आलेच. :-) श्रद्धावंतांचे हे असेच असते. आपल्या दैवताचा शब्द बाबा वाक्य प्रमाणम् म्हणून सांगत फिरायचे.\nएकंदरीत खालील प्रतिसादातील \"मला वाटते तेच खरे\" हा भाव आस्तिक आणि नास्तिक या दोघांतही सारखाच असल्याने माझ्या ना���ाचा शेंडा, तुमच्या नाकाचा शेंडा, यनांच्या नाकाचा शेंडा आणि इतर कोणत्याही व्यक्तीच्या नाकाचा शेंडा यांत फरक नाही आणि देवा-धर्माशी त्याचा कोणताही संबंध नाही.\nकाही शतकांतच देव,देश,धर्म आणि भाषा यांच्या दुरभिमानातून माणूस मुक्त होईल.युद्धाची शक्यता उरणार नाही.संरक्षणयंत्रणेवरील खर्च शून्यावर येईल.मानवोपयोगी संशोधनासाठी पैसा आणि बुद्धिमत्ता मोठ्याप्रमाणावर उपलब्ध होईल.जगात सुख शांती आणि समाधान नांदू लागेल.\nअंधश्रद्धा नसावी, नष्ट व्हावी या मताशी पूर्ण सहमती आहे. तरी तसे होईल आणि त्यामुळे लेखातील वरचे विचार हे वास्तव होईल आणि जगात सुख शांती आणि समाधान नांदू लागेल असे वाटणे म्हणजे असमान्य गैरसमज आहे असे म्हणावेसे वाटते.\nमला वाटते, कम्युनिस्ट रशियात यातील बहुतांशी गोष्टी केल्या होत्या. तरी देखील शीतयुद्ध त्याच काळात जोमात होते. या उलट अल्लादीन खिल्जी येण्या आधीच्या महाराष्ट्रात तसेच दक्षिण भारतात नंतरच्याही काळात देव, धर्म सर्व होते आणि तरी इतकी हिंसा नव्हती आणि भरभराट होतीच. सगळे एकाच वेळेस सुखी, समाधानी नसतात आणि शांती ही पण कालानुरूप बदलू शकते. त्यामुळे ते या काळात नक्की कसे होते, हा संशोधनात्मक विषय होईल.\nतेंव्हा कदाचीत \"मला वाटते तेच खरे आणि तसेच इतरांनी वागले पाहीजे\" हा दुराभिमान जर सोडला, आणि एकमेकांविषयी किमान आदर राखला तर सुख-शांती-समाधान येऊ शकेल असे वाटते.\nमी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ \"विकास\" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)\nकदाचीत \"मला वाटते तेच खरे आणि तसेच इतरांनी वागले पाहीजे\" हा दुराभिमान जर सोडला, आणि एकमेकांविषयी किमान आदर राखला तर सुख-शांती-समाधान येऊ शकेल असे वाटते.\nसहमत आहे. इतरत्र नाही तरी कदाचित उपक्रमावर नक्कीच सुख-शांती-समाधान लाभेल असे वाटते, अर्थातच कदाचित हा डिस्क्लेमर लावूनच.. ;-)\nसहमत आहे. पण असे मराठी सायटींवर कधी काळी होऊ शकेल असे मानणे हा ही भाबडा आशावाद आहे असे वाटते. :)\n\"भाई बनना है तेरेको\" -- भिकू म्हात्रे\nमला वाटते, कम्युनिस्ट रशियात यातील बहुतांशी गोष्टी केल्या होत्या. तरी देखील शीतयुद्ध त्याच काळात जोमात होते. या उलट अल्लादीन खिल्जी येण्या आधीच्या महाराष्ट्रात तसेच दक्ष���ण भारतात नंतरच्याही काळात देव, धर्म सर्व होते आणि तरी इतकी हिंसा नव्हती आणि भरभराट होतीच. सगळे एकाच वेळेस सुखी, समाधानी नसतात आणि शांती ही पण कालानुरूप बदलू शकते. त्यामुळे ते या काळात नक्की कसे होते, हा संशोधनात्मक विषय होईल.\nइथे ब्रेव्ह न्यू वर्ल्ड आठवले.\n\"भाई बनना है तेरेको\" -- भिकू म्हात्रे\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\nया संदर्भात \"अंडरस्टँडिंग रॅशनॅलिझम्\" या पुस्तकात डॉ.डी.डी.बंदिष्टे लिहितात,\"रशियातील साम्यवाद हा विवेकवाद नव्हता.त्यात व्यक्ती, व्यक्तिस्वातंत्र्य अणि व्यक्तिप्रतिष्ठा यांची अवहेलना होत होती.साम्यवादींच्या मते या गोष्टी म्हणजे मध्यम वर्गाच्या चैनी होत्या.या साम्यवादात अभिव्यक्तीचे,संघटना बांधण्याचे, भिन्न मत बाळगण्याचे, आपल्या जीवननियोजनाचे वेगळे पर्याय शोधण्याचे स्वातंत्र्य नव्हते.संपूर्ण रशिया एक तुरुंग बनला होता.त्या काळी सेना, पोलीस, गुप्तचर, अतिउत्साही साम्यवादी तरुण यांनी जनसामान्यांवर जरब बसवली होती.या दोषांमुळे तिथे साम्यवादाचा पराभव अटळ होता.असल्या गुलामगिरीतून सुटका करून घ्यायची धडपड लोक साहजिकपणे करणारच.\"\nरशियातील साम्यवादाचा पराभव म्हणजे विवेकवादाचा पराभव नव्हे.विवेकवादात व्यक्तिस्वातंत्र्याला सर्वोच्च स्थान असते.\nरशिया, १९८४ किंवा ब्रेव्ह न्यू वर्ल्ड सारखे जगच भविष्यात शक्य आहे. माध्यमांचे सामर्थ्य वाढले की तसेच होईल. गटेनबर्ग असो किंवा इंटरनेट, कोणतेही तंत्रज्ञान शेवटी सत्तेचे केंद्रीकरण करण्यासाठी उपयोगी पडते. त्यातून प्रत्येक व्यक्तीचा फायदा होतोच परंतु व्यक्ती आणि शासनकर्ते यांतील दरीही वाढत जाते.\nइथे ब्रेव्ह न्यू वर्ल्ड आठवले.\nथोडे अवांतर अथवा विरंगुळा हा उद्देश ठेवत पण थोडाफार हा मतितार्थ येणारे काही चित्रपट...\nतसेच टाईम मशीन नावाचा जुना चित्रपट आठवला, (नवीन मी पाहीलेला नाही) ज्यात एक शास्त्रज्ञ भविष्यात जातो आणि माणसाचेच कसे यंत्र झाले आहे हे त्याच्या लक्षात येते. वगैरे.\nअजून एक विनोदी चित्रपट म्हणजे, \"डिमॉलीशन मॅन\" आणि त्यातील सँड्रा बुलक आणि सिल्व्हेस्टर सॅलोनचे प्रेम प्रसंग :-)\nमी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ \"विकास\" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या ��र्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)\nअंधश्रद्धा नसावी, नष्ट व्हावी या मताशी पूर्ण सहमती आहे. तरी तसे होईल आणि त्यामुळे लेखातील वरचे विचार हे वास्तव होईल आणि जगात सुख शांती आणि समाधान नांदू लागेल असे वाटणे म्हणजे असमान्य गैरसमज आहे असे म्हणावेसे वाटते.\nअल्लादीन खिल्जी येण्या आधीच्या महाराष्ट्रात तसेच दक्षिण भारतात नंतरच्याही काळात देव, धर्म सर्व होते आणि तरी इतकी हिंसा नव्हती आणि भरभराट होतीच.\nबौद्ध आणि हिंदूंनी, शैव आणि वैष्णवांनी कधी रक्तपात केले बरे जातीव्यवस्थेतील अत्याचार ही हिंसा नाही का\nतेंव्हा कदाचीत \"मला वाटते तेच खरे आणि तसेच इतरांनी वागले पाहीजे\" हा दुराभिमान जर सोडला, आणि एकमेकांविषयी किमान आदर राखला तर सुख-शांती-समाधान येऊ शकेल असे वाटते.\nमला वाटते तसे न वागणार्‍यांनी माझे मत चूक ठरविण्याची तसदी घेतली पाहिजे; मी माझे मत पटविण्याचे कष्ट घेतो. आदराविषयी बिल माहर ने म्हटले आहे, \"You can have my tolerance, you can't have my respect.\". लहान मूल गादी ओली करते तेव्हा पालक 'सहन' करतात. तद्वत् मी खुळचटपणाचा आदर करीत नाही.\nबौद्ध आणि हिंदूंनी, शैव आणि वैष्णवांनी कधी रक्तपात केले बरे जातीव्यवस्थेतील अत्याचार ही हिंसा नाही का\nबौद्ध आणि हिंदूंनी, शैव आणि वैष्णवांनी कधीच रक्तपात केले नाही. पुष्यमित्र शुंगाने बौद्ध भिख्खूंची मुंडकी आणणाऱ्यांना बक्षीसांची घोषणा केली नाही. शैव-वैष्णवांत कधी दंगली झाल्या नाही. दलितांवर किंवा खालच्या जातींवर कधी अत्याचार झाले नाही. हा इतिहास आहे. पण इतिहास वाचण्याची तसदी कोणी घेईल काय\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\nश्री.रिकामटेकडा आपल्या प्रतिसादात लिहितातः\"बौद्ध आणि हिंदूंनी, शैव आणि वैष्णवांनी कधी रक्तपात केले बरे\n\" जगातील प्रत्येक धर्म हिंसक आहे\" असे विधान मूळ लेखात नाही. तसेच असा निष्कर्ष निघावा असेही काही लेखात नाही. पण खालील गोष्टी सत्य आहेतः\n*धर्माच्या नावे माणसाने माणसाचे अनन्वित छळ केले आहेत.ते धार्मिक कृत्य मानून आनंदाने केले आहेत.\n*अनेक युद्धे,लढाया,कत्तली, रक्तपात धर्माच्या नावे झाले आहेत.जगातील सर्वाधिक मनुष्यहत्या धर्मामुळेच झाल्या आहेत.\n*अकराव्या शतकापासून पंधराव्या शतकापर्यंत चाललेली ख्रिश्चनांची धर्मयुद्धे (क्रुसेड्स्) प्रसिद्ध आहेत. पहिल्या धर्मयुद्धात (१०९५)र्‍हाईन प्रदेशातील ज्यूंची भयानक कत्तल हे ख्रिश्चन धर्मीयांचे पहिले मोठे धर्मकृत्य म्हणतात.\n* \"इस्लाम खतरेमे\" असा नारा दिला की नंग्या तलवारी घेऊन जीवावर उदार झालेले मुसलमान काफिरांना मारायला रस्त्यावर उतरलेच म्हणून समजा.\n*\"खर्‍या हिंदूमायेचे पूत असाल तर उठा.पाचशे वर्षांपूर्वी आपल्या धर्माला लागलेला हा कलंक पुसून टाका.\"असे आवाहन केले की \"जय भवानी. हर हर महादेव\"अशा गर्जना करीत ,\"देव, देश अन् धर्मापायी\" शीर तळहातावर घेऊन धार्मिक त्वरेने निघतात.\n... धर्माच्या नावे भावनिक आवाहन केले की श्रद्धाळू धार्मिकांचा सारासार विचार लुप्त होतो. अशी झुंड अत्यंत धोकादायक ठरू शकते.हा धर्मांचा इतिहास आहे.\nवर्तमानातही धर्माच्या कारणाने हिंसा चालूच आहे.\nश्री.रिकामटेकडा आपल्या प्रतिसादात लिहितातः\"बौद्ध आणि हिंदूंनी, शैव आणि वैष्णवांनी कधी रक्तपात केले बरे\n\" जगातील प्रत्येक धर्म हिंसक आहे\" असे विधान मूळ लेखात नाही. तसेच असा निष्कर्ष निघावा असेही काही लेखात नाही.\nमाझा र्‍हेटॉरिकल प्रश्न 'अल्लादीन खिल्जी येण्या आधीच्या महाराष्ट्रात तसेच दक्षिण भारतात नंतरच्याही काळात देव, धर्म सर्व होते आणि तरी इतकी हिंसा नव्हती' या दाव्याला होता.\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\nलेखात म्हटले आहे:\"आज ना उद्या अशा सर्व अंधश्रद्धा जाऊन माणूस बुद्धिप्राण्यवादी होईलच. हे निसर्गत: व्हायला मोठा कालावधी लागेल. पण पद्धतशीर सांघिक प्रयत्‍न केल्यास प्रगतीचा वेग वाढविता येईल. \"\nआज प्रसारमाध्यमे इतकी प्रभावशाली आहेत(भविष्यकाळात हा प्रभाव आणखी वाढेल) की सर्व देशांतील/धर्मांतील विचारवंत एकत्र येऊन सर्वांना मान्य होतील असे धोरणात्मक निर्णय घेतले तर तदनुसार योग्य ते विचार जगाच्या कोनाकोपर्‍यात पोहोचविता येतील. विचारमंथन होईल. अनेक क्षेत्रांत मानवी प्रगतीचा आलेख आश्चर्यकारकरीत्या चढता आहे. तेव्हा लेखात म्हटल्याप्रमाणे काही शतकांत अपेक्षित परिवर्तन होऊ शकेल असा माझा आशावाद आहे. पाच सहाशे वर्षे म्हणजे काही कमी कालावधी नव्हे.\n\"...पण पद्धतशीर सांघिक प्रयत्‍न केल्यास प्रगतीचा वेग वाढविता येईल. \"\n\"पुर्वीच्या काळात कदाचीत इश्वरी अवतारांनी ह्या जगात परीत्राणाय साधुनाम् केले असेलही, मात्र आजच्या काळात संघटनच महत्वाचे, अर्थात संघशक्ती कलीयुगे\" हा रा.स्व. स���घाचा दृष्टीकोन या वरून आठवला. ;)\nआज प्रसारमाध्यमे इतकी प्रभावशाली आहेत...\nप्रभाव असणे याचा अर्थ कोत्या स्वार्थाचा अभाव नसंणे असा थोडाच असतो. मराठी वृत्तपत्रांपासून ते इंग्रजी वृत्तपत्रांपर्यंत, वाहीन्यांपर्यंत सर्व बघा... त्या शिवाय कधीकाळी मंडालेहून सुटून आल्यावर टिळकांनी काळकर्ते परांजपे आणि नाटककार श्री.कृ.कोल्हटकर यांची केलेली कान उघडणी आठवली. नुसतेच लिहून आणि प्रसिद्धीने काही होत नाही तर सक्रीय कार्य करावे लागते (गीतारहस्यातील कर्मयोग) असे त्यांचे म्हणणे होते.\nमी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ \"विकास\" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)\nपण प्रत्येक काळात स्वत:च्या विचाराने वागणारी काही बंडखोर माणसे असतातच.ती टोळी पासून अलग पडली. पुढे त्यांच्याकडून अपत्यनिर्मिती झाली नाही. त्यामुळे त्यांची जनुके पुढच्या पुढच्या पिढ्यांत फ़ारशी संक्रमित झाली नाहीत.त्यामुळे टोळीत स्वयंप्रज्ञ माणसांचे प्रमाण अत्यल्प राहिले.\nजनुकांवर स्वयंप्रज्ञ असणे अवलंबून असते का स्वयंप्रज्ञ व्यक्तींची अशी काही वेगळी जनुके असतात का स्वयंप्रज्ञ व्यक्तींची अशी काही वेगळी जनुके असतात का म्हणजे माझी आई बंडखोर, म्हणून मी बंडखोर, म्हणून माझी मुलगी बंडखोर असे काही\nएकदा विचारांचे वारे योग्य दिशेने वाहू लागले की श्रद्धारूपी पत्त्यांचे बंगले चुटकीसरशी कोसळतील. काही शतकांतच देव,देश,धर्म आणि भाषा यांच्या दुरभिमानातून माणूस मुक्त होईल.\nजनुकांवरच्या अपरिमित श्रद्धेला काय म्हणावे ही जनुकांवरील श्रद्धा आणि सध्या जन्मानुसार जाती ठरवणे यात कितपत फरक आहे\nजनुकांवर स्वयंप्रज्ञ असणे अवलंबून असते का स्वयंप्रज्ञ व्यक्तींची अशी काही वेगळी जनुके असतात का स्वयंप्रज्ञ व्यक्तींची अशी काही वेगळी जनुके असतात का म्हणजे माझी आई बंडखोर, म्हणून मी बंडखोर, म्हणून माझी मुलगी बंडखोर असे काही\nअगदी शंभर टक्के नसले तरी बर्‍याच प्रमाणात होय. एखाद्या व्यक्तीचा बंडखोर स्वभाव, किंवा कोणताही स्वभाव, ती व्यक्ती कोणत्या वातावरणात वाढली, तिच्यावर कुणाचे संस्कार झाले, कुणाचा प्रभाव पडला यावरही ठरत असतो. पण जनुकांचा यात निश्चित असा वाटा असतो हे नक्की.\nया बाबतीत एक उदाहरण देतो. मारकुट्या गाईची कालवड ही मारकुटी असण्याची शक्यता अधिक असते. गाईचा मारकुटेपणा हा माणसाच्या दृष्टीने दोष असला तरी तो गाईच्या दृष्टीने (आक्रमकता या अर्थी) गुणच आहे.\nयनावालांचा आशावाद भाबडा वाटत नाही. प्रतिसाद देणार्‍यांनी 'हे सगळे आपल्या जीवनकाळात घडेल का' हा संदर्भ सोडून विचार करावा. ब्रह्मदेवाच्या रिष्टवाचातला काटा सेकंदान् देखील सरकत नाही हजार वर्षे ओलांडल्याशिवाय\nइलाही ये तूफान है किस बला का\nके हाथोंसे छूटा है दामन हया का\nजनुकांचा यात निश्चित असा वाटा असतो हे नक्की.\nजनुकांचा वाटा असा नसावा असे मला वाटते. असले तरी एक दोन पिढ्या टिकत असेल. यनावालांनी जसे म्हटले आहे तसे पिढ्यानपिढ्या जनुकीय ठेवणींमुळे स्वयंप्रज्ञता ट्रान्सफर होत नसावी. एखाद्या घरात सगळे आईनस्टाईन पैदा होत नाहीत, आणि शिवाजीराजेही पैदा होत नाहीत.\nआणि जर असे आहे, तर जन्माने जाती ठरवण्यास का विरोध आहे जर कोणी असे म्हटले की संततीतील चांगले गुण (बुद्धी, शौर्य, सेवावृत्ती, कौशल्य) टिकवून धरण्यासाठी आंतरजातीय विवाह होऊ नयेत, तर काय चुकीचे आहे\nमाझा विरोध श्री. यनावाला यांच्या आशावादाला नाही. प्रत्येकाला आशावादी असण्याचा अधिकार आहे असे मी समजते ( तो आशावाद भाबडा असला तरी काय आहे की असे काही होणे शक्य आहे - जरी शक्यता कमी असली तरी).\nपण त्यांनी जे जनुकांबद्दल विधान केले आहे ते मला नीट समजून घ्यायचे आहे.\nश्री. यनावाला यांचे हे म्हणणे जणू काही अनेक वर्षांपूर्वी अशा स्वयंप्रज्ञ व्यक्तींनी प्रजनन न करण्याची घोडचूक केली आणि आता बहुसंख्य मानवजात कमकुवत बुद्धीच्या लोकांची कमकुवत बुद्धीची पैदास आहे अशा पद्धतीचे आहे असा माझा समज झाला.\nस्वयंप्रज्ञ व्यक्तींनी हा निर्णय का घेतला असेल, का तेव्हाच्या स्त्रिया/पुरूष त्यांच्या स्वयंप्रज्ञतेवर फिदा होऊ शकल्या नाहीत का जे फिदा झाले ते स्वयंप्रज्ञ नव्हते का जे फिदा झाले ते स्वयंप्रज्ञ नव्हते त्यामुळे मिश्र संतती स्वयंप्रज्ञ होऊ शकली नाही त्यामुळे मिश्र संतती स्वयंप्रज्ञ होऊ शकली नाही का स्वयंप्रज्ञ लोकांनी संन्यास घेतला\nनॅचरल सिलेक्शनमध्ये अशा स्वयंप्रज्ञ लोकांची जनुके का बरे टिकू शकली नाहीत\nमोठाच गहन प्रश्न आहे.\nजनुकांचा वाटा असा नसावा असे मला वाटते. असले तरी एक दोन पिढ्या टिकत असेल\nअशा ऐकीव माहितीमुळे ���ूळ चर्चा बाजूला राहून फाटे फुटत जातात.\nआणि जर असे आहे, तर जन्माने जाती ठरवण्यास का विरोध आहे जर कोणी असे म्हटले की संततीतील चांगले गुण (बुद्धी, शौर्य, सेवावृत्ती, कौशल्य) टिकवून धरण्यासाठी आंतरजातीय विवाह होऊ नयेत, तर काय चुकीचे आहे\nयुजेनिक्स या वेडेपणाच्या प्रयोगात असेच काहीसे केले गेले.\nजनुकांत होणारे बदल अत्यंत संथ असतातम्यूटेशनमुळे होणारे अनैसर्गिक बदल सोडले तर जनुके व त्यांच्यामुळे येणारे गुणधर्म हे पिढ्यानपिढ्या टिकून राहातात. एक दोन पिढ्या टिकत असतील हे विधान विनोदी आहे.\nआंतरजातीय विवाह होऊ नयेत हे विधान चुकीचे असण्याची किमान दोन कारणे आहेत. जैविक आणि सामाजिक. पण त्यासाठी वेगळा धागा सुरु करावा हे बरे.\n( तो आशावाद भाबडा असला तरी काय आहे की असे काही होणे शक्य आहे - जरी शक्यता कमी असली तरी).\nहे वाक्य समजले नाही.\nस्वयंप्रज्ञ व्यक्तींनी हा निर्णय का घेतला असेल, का तेव्हाच्या स्त्रिया/पुरूष त्यांच्या स्वयंप्रज्ञतेवर फिदा होऊ शकल्या नाहीत का जे फिदा झाले ते स्वयंप्रज्ञ नव्हते का जे फिदा झाले ते स्वयंप्रज्ञ नव्हते त्यामुळे मिश्र संतती स्वयंप्रज्ञ होऊ शकली नाही त्यामुळे मिश्र संतती स्वयंप्रज्ञ होऊ शकली नाही का स्वयंप्रज्ञ लोकांनी संन्यास घेतला\nअतिरेकी विधाने. समाजात प्रवाहाविरुद्ध पोहणार्‍या लोकांची संख्या नेहमी अल्पच राहिली आहे. आणि स्वयंप्रज्ञता ही काही अशी 'टेलर मेड' होत नसते. 'मी स्वयंप्रज्ञ, तू स्वयंप्रज्ञ, मग चल आपण स्वयंप्रज्ञ मुलांची पैदास करु' असे ते नसते.\nइलाही ये तूफान है किस बला का\nके हाथोंसे छूटा है दामन हया का\nयुजेनिक्स या वेडेपणाच्या प्रयोगात असेच काहीसे केले गेले.\nगेल्या शतकातील युजेनिक्सची गृहीतके चूक होती. मुळात युजेनिक्स वाईट नाही.\nम्यूटेशनमुळे होणारे अनैसर्गिक बदल सोडले तर जनुके व त्यांच्यामुळे येणारे गुणधर्म हे पिढ्यानपिढ्या टिकून राहातात.\nम्यूटेशनही आली की पिढ्यानपिढ्या टिकतात.\nम्यूटेशनही आली की पिढ्यानपिढ्या टिकतात.\nअसेच काही नाही. अपघाताने येणारी बहुतेक म्यूटेशन्स रिव्हर्सिबल असतात.\nइलाही ये तूफान है किस बला का\nके हाथोंसे छूटा है दामन हया का\nकृपया संदर्भ द्या. माझ्या ज्ञानात मोठी भर पडेल.\nमाझ्या माहितीप्रमाणे सारीच म्यूटेशन अपघाताने येतात.\nबेंजामिन लेविनचे जीन्सहे पुस्तक वाचा���े. (मी वाचलेले आहे)\nमाझ्या माहितीप्रमाणे सारीच म्यूटेशन अपघाताने येतात.\nअसे नाही.इथे बघा किंवा गुगलून बघा. मी स्वतः काही जीवाणूंमध्ये इन्डूसड् म्यूटेशन्स घडवून आणली आहेत. आमच्या प्रात्यक्षिकांचा तो एक भागच होता.\nइलाही ये तूफान है किस बला का\nके हाथोंसे छूटा है दामन हया का\nइन्डूसड् म्यूटेशन्स हवी तशी घडविता येतात हे मला मान्य आहे.\nरिव्हर्सिबल म्यूटेशनविषयी मी गूगल स्कॉलरवर शोध घेतला, काही सापडले नाही. एखादा तांत्रिक शब्द सांगितलात तर मला शोधायला सोपे जाईल. म्यूटेशन्स रिव्हर्स कशी होऊ शकतात त्याचा मार्ग सांगितलात तर संदर्भाचीही गरज नाही.\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\nआपल्या प्रतिसादात चित्रा लिहितात;\"जनुकांवरच्या अपरिमित श्रद्धेला काय म्हणावे\nही जनुकांवरील अपरिमित श्रद्धा नव्हे. यावर शास्त्रीय संशोधन झाले आहे.डॉ.थॉमस बाऊचर्ड यांनी केलेला अभ्यास \"मिनेसोटा स्टडी ऑफ ट्विन्स रिअर्ड अपार्ट\" या नावाने ओळखला जातो.त्यात आठ हजारांहून अधिक अशा मोनोझायगोटिक जुळ्यांच्या जीवनाचा अभ्यास आहे.\nअशी जुळी एकाच वातावरणात वाढली काय किंवा सर्वस्वी भिन्न वातावरणांत वाढली काय त्यांच्या व्यक्तिमत्वात ७०% साधर्म्य आढळते. म्हणजे सत्तर टक्के व्यक्तिमत्व जनुकदत्त असते तर तीस टक्के संस्काराधारित असते.\n\"लहान मूल म्हणजे मातीचा गोळा, आकार द्यावा तशी मूर्ती घडते.\" असे म्हणतात ते सत्य नव्हे. संस्कारांचा उपयोग मर्यादित आहे.\nविधान विनोदी आहे हे ठीक. ते विधान बुद्धिमान आई-बापांची मुले हुषार निघतात - हे आपण काही पिढ्या घडते ते पाहतो, तेवढ्याच संदर्भात होता. पण ते विधान मागे घेते. पण स्वयंप्रज्ञतेची जनुके वेगळी काढली आहेत का ते माहिती करून घ्यायला आवडेल.\nमाझ्या ज्या विधानांना आपण अतिरेकी म्हणत आहात, त्यापेक्षा मोठा अतिरेक इथे जनुकीय घडणीमुळे लोकांची योग्य-अयोग्यता, बुद्धी, 'स्वयंप्रज्ञता' ठरवण्यास होतो आहे. ही माझ्या मते नवीन जातीयवादाची निर्मिती आहे आणि जीवशास्त्राचा चुकीच्या पद्धतीने वापर केला जाण्याची शक्यता तयार होते आहे असे माझेही मत आहे. यावरून सामाजिक अनेक प्रश्न तयार होतात पण ते तुम्ही म्हणत आहात म्हणून इथे काढत नाही.\nस्वयंप्रज्ञता ही काही अशी 'टेलर मेड' होत नसते. 'मी स्वयंप्रज्ञ, तू स्वयंप्रज्ञ, मग चल आपण स्वय���प्रज्ञ मुलांची पैदास करु' असे ते नसते.\nथँक यू. आय रेस्ट माय केस.\nजातींमध्येही जनुकीय फरक असतातच. मात्र सरमिसळ, व्यामिश्रता, म्यूटेशन, यांमुळे हे फरक ब्लॅक ऍन्ड व्हाईट प्रकारचे नसतात.\nश्रद्धेची व्याख्या या विषयावर येथे आधीही काही वादंग झाला नाही का अर्थात तो विषय या धाग्यात बसविणे हे विषयांतर होणार नाहीच.\nआणि हो, सर्वच गुण जनुकांवर अवलंबून असतात. त्यांना परिस्थितीची साथ लागते हेही तितकेच खरे आहे.\nगुण जनुकांवर अवलंबून असतात - पण स्वयंप्रज्ञेची जनुके कशी असतात\nजनुके माणसाने कसे वागायचे, विवेकी निर्णय कसे घ्यायचे, हे ठरवत नाहीत असे वाटते.\nमुद्दा लक्षात आला असे वाटते\nजनुके म्हणजे नियम आणि स्वयंप्रज्ञा म्हणजे फ्री विल या विरोधाभासाविषयी आपला युक्तिवाद आहे का\nस्वयंप्रज्ञा या शब्दाचा मूळ लेखकाला अभिप्रेत अर्थ 'स्वतःच्या मनाला योग्य वाटेल (जे मन परिस्थिती आणि जनुके यांनी घातलेल्या नियमांनी विचार करते) तसे, इतरांचा आदेश झुगारून वागणे' असा होता असे वाटते.\nमाणसाने कसे वागायचे आणि बाईने कसे, तेही आदिम जनुके सांगतात. नवीन जनुकांमुळे प्राप्त स्वयंप्रज्ञा त्याला विरोध करते.\nमी वादासाठी वाद घालत बसले आहे असे मला वाटत नाही.\nमाझा विरोध कशाबद्दल आहे ते मी बर्‍यापैकी स्पष्ट केले आहे, असे मला वाटते. तरी लिहीते -\nप्रत्येक काळात स्वत:च्या विचाराने वागणारी काही बंडखोर माणसे असतातच.ती टोळी पासून अलग पडली. पुढे त्यांच्याकडून अपत्यनिर्मिती झाली नाही. त्यामुळे त्यांची जनुके पुढच्या पुढच्या पिढ्यांत फ़ारशी संक्रमित झाली नाहीत.त्यामुळे टोळीत स्वयंप्रज्ञ माणसांचे प्रमाण अत्यल्प राहिले.\nइथे स्वयंप्रज्ञता (बंडखोरी) ही जीन्समधून येते असे सुचवले आहे. याचा अर्थ सध्याची बहुसंख्य मानवजात ही स्वयंप्रज्ञ नाही.\nयाचा अर्थ स्वतःच्या बुद्धीने चालण्याची जनुके सध्याच्या बहुसंख्य मानवांना नाहीत. म्हणजे बहुसंख्य माणसे दुसर्‍याच्या बुद्धीने चालणारी (मेंढरे) आहेत. मला तर आजूबाजूला पाहताना असे दिसत नाही. मला तर बहुसंख्य लोक बर्‍याच अंशी बुद्धिमान दिसतात, कधी स्वतःच्या योग्य मताने वागणारे, कधी दुसर्‍याच्या अयोग्य मताने वागणारे, कधी योग्य वागूनही चुका झालेले, तर कधी त्या निस्तरणारे दिसतात. जनुकीय पातळीवर जाऊन ते अमूक प्रसंगात असा निर्णय घेऊ शकले नाहीत म्हणून त्यांच्या जनुकांवर घसरणे पटले नाही. इतर ९०% प्रसंगांत आपली बुद्धी योग्य पद्धतीने जगात प्रगती करून घेण्यासाठी वापरणार्‍या लोकांना केवळ स्वतःला पटतील (आणि श्री. यनावाला यांना महत्त्वाचे वाटतात) ते १०% विचार आचरणात आणत नाहीत, म्हणून त्यांच्या जनुकांमध्येच खोट आहे असा निष्कर्ष काढणे पटले नाही.\nश्री. यनावाला यांचे हे म्हणणे जणू काही अनेक वर्षांपूर्वी अशा स्वयंप्रज्ञ व्यक्तींनी प्रजनन न करण्याची घोडचूक केली आणि आता बहुसंख्य मानवजात कमकुवत बुद्धीच्या लोकांची कमकुवत बुद्धीची पैदास आहे अशा पद्धतीचे आहे असा माझा समज झाला.\nमाझे हे म्हणणे यनावाला यांनी खोडून काढलेले नाही. त्यांना वेळ झाला नसेल हे एक कारण जसे आहे तसे दुसरे कारण असेही असू शकेल की त्यांना ह्यात चूक काही वाटत नसावी.\nहे काय आहे बुवा\nइथे स्वयंप्रज्ञता (बंडखोरी) ही जीन्समधून येते असे सुचवले आहे. याचा अर्थ सध्याची बहुसंख्य मानवजात ही स्वयंप्रज्ञ नाही.\nहे 'याचा अर्थ' कनेक्शन समजले नाही.\nवाक्याची जागा चुकली. धन्यवाद. अर्थ कळला ना मग चु.भू. समजून घ्यावे.\nलेख काही भाबड्या समजुतींवर आधारलेला आहे असे वाटते. त्याआधी एक गोष्ट स्पष्ट करावीशी वाटते. विज्ञानाचे महत्व, त्यामुळे माणसांचे आयुष्ञ सोपे झाले याबद्दल कुणाचेच दुमत नाही/नसावे. पण माणसाच्या सर्व समस्यांना विज्ञान हे एकमेव उत्तर आहे असे मानणे बरोबर नाही. समृद्ध आयुष्याचा विज्ञान एक अपरिहार्य भाग आहे पण विज्ञान म्हणजे समृद्ध आयुष्य नव्हे.\nभाबडी समजूत १. विज्ञानाची प्रगती झाली की माणूस आपोआप विवेकी होईल.\nलॉस अलमॉस १९४५. जगातील सर्वश्रेष्ट शास्त्रज्ञ अणुबॉम्ब बनवण्यात गुंतले होते. आपण कोणता भस्मासूर निर्माण केला आहे याची जाणीव त्यांना नंतर झाली. अणुचाचणी पाहून ओपनहायमरना गीतेतील विश्वरूपदर्शन आठवले. युद्ध संपल्यावर हिरोशिमा-नागासाकीत जे झाले त्यामुळे फिनमन बरेच दिवस डिप्रेशनमध्ये होते. विज्ञान हे दुधारी शस्त्र आहे शेवटी याचा वापर माणसावरच अवलंबून असतो. माणूस मुळात विवेकी असेल तर वापर कल्याणासाठी होतो.\nभाबडी समजूत २. धर्म, देव इ. गेले की सुख-समृद्धी आलीच म्हणून समजा.\nआजच्या आपल्या परिस्थितीकडे डोळसपणे पाहिल्यास किती प्रश्न धर्म, देव यांच्याशी निगडीत आहेत भ्रष्टाचाराने बरबटलेले नेते, पर्यावरणाचा र्‍हास, क���णालाही न जुमानता ओरबाडून घेण्याची माणसाची वृत्ती. धर्म नसला तरी हे तसेच राहतील. मग सुख-शांती कुठून येणार\nश्रद्धेला समाजातून हद्दपार करणे तितके सोपे नाही कारण याच्याशी लोकांची मानसिकता जोडलेली आहे. असे नसते तर नाताळाच्या काळात सायन्स, नेचरपासून अमेरिकन फिजिकल सोसयटीपर्यंत सर्वांनी सुट्ट्या दिल्याच नसत्या. मागच्या वर्षीतर नेचरने खास नाताळ सवलत म्हणून काही अंक विनामूल्य उपलब्ध केले होते.\nमाणसाची मानसिकता आणि नेचर-नर्चर यांचा संबंध गुंतागुंतीचा आहे. एका परिच्छेदात याचे उत्तर देणे बरोबर नाही.\nविज्ञानाच्या प्रगतीबरोबरच नवे प्रश्नही उभे रहात आहेत जे ५०० वर्षांपूर्वी नव्हते.\nक्लोनिंग कायदेशीर की बेकायदेशीर इच्छामरणाचे काय चंद्रावर वसाहत केली तर (ओरबाडण्याचा) हक्क कुणाचा\nया प्रश्नांची उत्तरे विज्ञानाकडे नाहीत. ती कुठे शोधणार\n\"भाई बनना है तेरेको\" -- भिकू म्हात्रे\nविश्वरूपदर्शन संहाराशी संबंधित होते का विश्वरूपदर्शनाची आठवण झाली त्यातून भस्मासुराची जाणीव झाल्याचा निष्कर्ष कसा निघतो\nमाझ्या आठवणीनुसार, फाइनमनने लिहिले आहे की भांडण झाल्यामुळे डॉक्टरने त्याच्या मानसिक आरोग्याविषयी वाईट रिपोर्ट दिला. शिवाय त्याच्या पत्नीचेही तेव्हा निधन झाले होते.\nनाताळसारखे (दिवाळी, इ.) सण आज सांस्कृतिक (लोकांना भेटणे, भेटी पाठविणे, खर्च, चैन, दाखवेगिरी, इ.) उरले आहेत. सांताक्लॉज खेळणी टाकेल असे कोणाला वाटत नाही.\nपरंतु धर्म किंवा अंधश्रद्धा नष्ट होण्याची मला आशा नाही.\nक्लोनिंग कायदेशीर की बेकायदेशीर इच्छामरणाचे काय चंद्रावर वसाहत केली तर (ओरबाडण्याचा) हक्क कुणाचा\nया प्रश्नांची उत्तरे विज्ञानाकडे नाहीत. ती कुठे शोधणार\nत्यासाठी गेम थिअरी आहे.\nविश्वरूपदर्शन संहाराशी संबंधित होते का विश्वरूपदर्शनाची आठवण झाली त्यातून भस्मासुराची जाणीव झाल्याचा निष्कर्ष कसा निघतो\nचाचणी बघताना उर्जा किती प्रचंड आहे तसेच ती किती विनाशकारक ठरू शकेल याची जाणीव झाली. त्यांनी गीता वाचली होती म्हणून त्यांना ते आठवले.\nमाझ्या आठवणीनुसार, फाइनमनने लिहिले आहे की भांडण झाल्यामुळे डॉक्टरने त्याच्या मानसिक आरोग्याविषयी वाईट रिपोर्ट दिला. शिवाय त्याच्या पत्नीचेही तेव्हा निधन झाले होते.\nते वेगळे. युद्ध संपल्यानंतर फिनमन बरेच दिवस कामावर येत नव्हते. ए���दा त्यांनी एक ब्रिज बांधणारे लोक पाहिले तर त्यांच्या मनात आले की हे सर्व कशासाठी सगळे नष्ट होणार आहे.\nनाताळसारखे (दिवाळी, इ.) सण आज सांस्कृतिक (लोकांना भेटणे, भेटी पाठविणे, खर्च, चैन, दाखवेगिरी, इ.) उरले आहेत. सांताक्लॉज खेळणी टाकेल असे कोणाला वाटत नाही.\nमुळात नेचरने नाताळची सुट्टी द्यावी हा विरोधाभास आहे. ट्विटरवर नाताळची सवलत जाहीर केल्यावर एका नेचरच्याच एडीटरने नेचरचे एमॅक्युलेट कनसेप्शनबद्दल काय मत आहे असा खवचट प्रश्न विचारला होता.\nपरंतु धर्म किंवा अंधश्रद्धा नष्ट होण्याची मला आशा नाही.\nक्लोनिंग कायदेशीर की बेकायदेशीर इच्छामरणाचे काय चंद्रावर वसाहत केली तर (ओरबाडण्याचा) हक्क कुणाचा\nया प्रश्नांची उत्तरे विज्ञानाकडे नाहीत. ती कुठे शोधणार\nत्यासाठी गेम थिअरी आहे.\nगेम थिअरीकडे सर्व उत्तरे आहेत\n\"भाई बनना है तेरेको\" -- भिकू म्हात्रे\nविनाश आणि विश्वरूपदर्शनाचा संबंध काय\nउर्जा किती निघेल ते अनेक वर्षे माहिती होते.\nगेम थिअरीकडे सर्व उत्तरे आहेत\nगेम थिअरीकडे उत्तरे नसतात. गेम थिअरी वापरून उत्तरे सापडतात.\nअनावश्यक मजकूर संपादित. उपक्रमावर प्रतिसाद लिहिताना इतर सदस्यांचा अपमान होईल असे शब्दप्रयोग कृपया करू नयेत.\nकाहीतरी करून फाटे फोडण्याचा तुमचा प्रयत्न कौतुकास्पद आहे. उर्जा निघेल हे माहित असणे वेगळे आणि प्रत्यक्ष चाचणी बघताना त्याची जाणीव होणे वेगळे. इथे फक्त त्यांना हे आठवले इतकेच सांगितले आहे यात संबंध काय त्यात वैदिक अणूउर्जा वगैरे कशाला\nगेम थिअरीकडे उत्तरे नसतात. गेम थिअरी वापरून उत्तरे सापडतात.\n मग द्याना उत्तरे. किंवा कुणी शोधली त्याचे संदर्भ द्या. नुसती गेम थिअरी म्हणून काय होणार\nहे प्रश्न सर्वांनाच भेडसावत आहेत याची उत्तरे तुमच्याकडे असल्यास मानवजातीवर तुमचे फार मोठे उपकार होतील.\n\"भाई बनना है तेरेको\" -- भिकू म्हात्रे\nकाहीतरी करून फाटे फोडण्याचा तुमचा प्रयत्न कौतुकास्पद आहे.\nउर्जा निघेल हे माहित असणे वेगळे आणि प्रत्यक्ष चाचणी बघताना त्याची जाणीव होणे वेगळे. इथे फक्त त्यांना हे आठवले इतकेच सांगितले आहे यात संबंध काय\n'उर्जा आठविली' हा मूळ दावा नव्हता. 'भस्मासुर आठविला' हा अर्थ तेथे ध्वनित होतो आहे.\n मग द्याना उत्तरे. किंवा कुणी शोधली त्याचे संदर्भ द्या. नुसती गेम थिअरी म्हणून काय होणार\nहे प्रश्न सर्वांनाच भेडसावत आहेत याची उत्तरे तुमच्याकडे असल्यास मानवजातीवर तुमचे फार मोठे उपकार होतील.\nकोणत्याही परिस्थितीनुसार उद्दिष्ट साध्य करण्याचा सर्वोत्तम मार्ग शोधण्याचे गणित म्हणजे गेम थिअरी होय. असा मार्ग म्हणजे विवेकी मूल्य होय.\nक्लोनिंग, इच्छामरण, गर्भपात, स्टेम सेल रिसर्च, चंद्रावरील वसाहतीचा हक्क, हे सारेच नीतिमत्तेचे प्रश्न आहेत. त्यांविषयीचे धोरण परिस्थितीनुसार बदलत रहावे लागते. म्हणूनच कोणतेही मूल्य अपरिवर्तनीय नसते. आज लागू असलेली उत्तरे हवी असतील सोपे आहे. do unto others as you would have them do unto you हे तत्त्व बहुतेक परिस्थितींत लागू असते. म्हणून मानवहत्त्या निषिद्ध असते. मानव असण्याची किमान व्याख्या उपचार तंत्रज्ञानानुसार बदलते. त्या व्याख्येत न बसणार्‍यांची हत्त्या मान्य असते.\nचंद्राविषयी हा दुवा पहा.\n\"अपमान होऊ नये म्हणून *** असे उत्तर देत नाही\" या वाक्यात अपमान कसा होतो\nअनावश्यक मजकूर संपादित. कृपया, उपक्रमावर सभ्यतेला धरून वाक्यप्रयोग करावे.\nविधाने तुम्ही केली त्यामुळे संदर्भ देण्याची जबाबदारी तुमची आहे. तुमची सगळी विधाने गुगलून संदर्भ शोधण्याची मला आवश्यकता/गरज वाटत नाही.\nयाच न्यायाने तुम्ही संजोप रावांना संदर्भ विचारण्याऐवजी गुगलून का बघत नाही\n\"भाई बनना है तेरेको\" -- भिकू म्हात्रे\nत्यामुळेच मी सभ्य उत्तर दिले.\nअख्खी गेम थिअरी मी इथे शिकवावी अशी आपली अपेक्षा दिसते. संजोप राव यांना मी एक स्पेसिफिक प्रश्न विचारला आहे. त्यांना संदर्भ द्यायचा नसेल तर मी काउंटरसंदर्भ देईन. तुम्ही गेम थिअरीच्या निरुपयोगितेचे काउंटरसंदर्भ द्याल का\nमोडस ऑपरेंडी नेहेमीप्रमाणे चालू आहे.\nआधी विधाने करायची, संदर्भ मागितले की गूगलून पहा म्हणायचे. आख्खी गेम थिअरी कशाला, गेम थिअरी वापरून एखाद्याने क्लोनिंग कायदेशीर की बेकायदेशीर हे शोधून काढले असेल तर त्याचा संदर्भ द्या. तुम्ही ही विधाने करायची आणि ती चूक असल्याचे संदर्भ मी शोधायचे यापेक्षा मला माझा वेळ सत्कारणी लावायचे बरेच मार्ग आहेत.\nमुळात विधाने करतानाच संदर्भ दिले तर हा सगळा प्रताप करायची गरज नाही. मागेही कझिन्स खोटे बोलतो असे विधान तुम्ही केले, संदर्भ मागितल्यावर तोच प्रकार. शेवटी एक विकीचा संदर्भ दिला त्यात काही सापडले नाही.\nअसो. यापुढे तुमच्याशी चर्चा करण्यात मला स्वरस्य नाही.\n\"भाई बनना है तेरेको\" -- भिकू म्हात्रे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%AD%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%BE/", "date_download": "2019-02-20T11:55:38Z", "digest": "sha1:7LZNRRCPDXD5FWOIYNSOYHMLYJBAMRTO", "length": 11769, "nlines": 100, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "तुळजाभवानी देवीच्या नवरात्रोत्सवपूर्व मंचकी निद्रेस विधीवत प्रारंभ | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nशत्रूला धडकी भरवणारे F-21 भारताला देण्यास अमेरिका तयार\nपतीच्या मारहाणीत पत्नीचा गर्भपात ; तू काळी आहेस, सुनेचा सासरच्यांनी केला छळ\nएकही बांधकाम कामगार कुटुंब बेघर राहणार नाही\nशहराचा पाणीपुरवठा उद्या बंद\nमुळशीत आणखी एका ‘लवासा’चा घाट\nHome breaking-news तुळजाभवानी देवीच्या नवरात्रोत्सवपूर्व मंचकी निद्रेस विधीवत प्रारंभ\nतुळजाभवानी देवीच्या नवरात्रोत्सवपूर्व मंचकी निद्रेस विधीवत प्रारंभ\nसाडेतीन शक्तिपीठांपैकी पूर्ण पीठ असलेल्या तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवापूर्वीच्या मंचकी निद्रेस मंगळवारी विधिवत प्रारंभ झाला. तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने रात्री दह्या-दुधाचे अभिषेक संपल्यानंतर तुळजाभवानीच्या मंचकी निद्रेस प्रारंभ झाला आहे. भवानीमातेची ही मंचकी निद्रा बुधवार १० ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपर्यंत चालणार असून पहाटे घटस्थापना होणार आहे.\nतुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाच्या पूर्वतयारीला तुळजाभवानी मंदिर संस्थान गेल्या १५ दिवसांपासून वेगात सुरुवात केली आहे. तुळजाभवानीचे धार्मिक विधी संदर्भात संस्थानने कार्यक्रम जाहीर केला आहे. मंगळवारी सायंकाळी ७ वाजता देवीच्या मूर्तीस भाविकांचे दही व दुधाचे अभिषेक झाले. अभिषेकानंतर सिंह गाभाऱ्यासमोरील पलंगावर तुळजाभवानीची विधिवत मंचकी निद्रा सुरू झाली. तत्पूर्वी पुजाऱ्यांनी परंपरेप्रमाणे चांदीच्या मुख्य सिंहासनापासून साडीचे भिंड गुंडाळून आई राजा उदो उदोच्या जयघोषात मूर्ती पलंगावर आणली. तेथे तुळजाभवानी देवीस सुगंधी तेलाचा अभिषेक घालण्यात आला.\nतत्पूर्वी सकाळी तुळजाभवानीच्या मंचकी निद्रेसाठी वापरण्यात येणाऱ्या गादी भरण्याच्या कामासाठी परिसरातील महिला भाविक भक्तांनी हातभार लावला. कापूस पिंजणे व गादी तयार करणे यालादेखील या दिवशी विशेष महत्त्व आहे. भाविकांनी मोठ्या भक्तिभावाने यामध्ये सहभाग नोंदविला. मंगळवारी सुरू झालेली देवीची मंचकी निद्रा घटस्थापनेच्या मध्यरात्रीपर्यंत चालणार आहे.\nमागील पंधरवड्यापासून मंदिरातील सर्व परिसर स्वच्छता करण्याचे काम सुरू आहे. परंपरेने चालत आलेल्या विधिवत पद्धतीने ही नवरात्रापूर्वीची स्वच्छता केली जात आहे. नवरात्रापूर्वीची ही स्वच्छता देवीच्या नवरात्रोत्सवासाठी अत्यंत महत्त्वाची असून छबिन्यासाठी वापरण्यात येणारी वाहने यांची रंगरंगोटी, पूजेसाठी वापरण्यात येणारी सामग्री यांचीही स्वच्छता केली जात आहे.\nपक्षांतर्गत गटबाजीचा संघर्ष ‘जनसंघर्ष यात्रे’द्वारे संपणार का\nभारताची स्वच्छता मोहीम ही जगातली सर्वात मोठी चळवळ – मोदी\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृ���िक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.pratilipi.com/story/%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3-Fw8ZTsWG1AH6", "date_download": "2019-02-20T11:46:02Z", "digest": "sha1:7XVJ4P2LXONKGQKI3V2DPVE7KOLLTHNY", "length": 3417, "nlines": 59, "source_domain": "mr.pratilipi.com", "title": "चेतन डोईफोडे च्या मराठी कथा डायरी (संपूर्ण) चा सारांश « प्रतिलिपि मराठी | Chetan Doiphode's content diary Summary « Pratilipi Marathi", "raw_content": "\nवाचक संख्या − 13013\nगूढकथेमध्ये संदेह (सस्पेन्स) असतो.ज्या गोष्टी अनोळखी, नेहमीच्या वास्तवापेक्षा वेगळ्या असल्यामुळे अर्तक्य आणि गूढ असतात. समजण्याच्या पलीकडे आहे, अर्तक्य आहे, ते सार गूढ आहे. नेहमीच्या पाहण्यातले नाही,ते वास्तव असू शकते. तरीही नव्या आणि वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिल्यामुळे ते वेगळे वाटते, अनाकलनीय वाटते,गूढ वाटते.गूढकथा ही गूढ असते आणि तिचा शेवटही गूढ असतो. त्यामुळे बऱ्याच लोकांना ती अपूर्ण वाटते. आपल्या सर्वांची कल्पनाशक्ती अचाट आहे . आपल्याला घ्यायचा तो अर्थ किंवा शेवट आपण घ्यायचा\nअप्रतिम ......... शब्दच नाहीयेत माझ्याकडे .\nसोशल मीडिया वर अनुसरण करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://2know.in/%E0%A4%8F%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%9F-%E0%A4%86%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%97-%E0%A4%A4%E0%A5%8D/", "date_download": "2019-02-20T11:38:43Z", "digest": "sha1:C4KAROBGFWZI5CXIBL6QWBS2MVKIQF6T", "length": 7661, "nlines": 44, "source_domain": "2know.in", "title": "एखादी वेबसाईट आवडली? मग त्याच प्रकारच्या दुसर्‍या वेबसाईट्स कशा शोधाल?", "raw_content": "\n मग त्याच प्रकारच्या दुसर्‍या वेबसाईट्स कशा शोधाल\nRohan January 22, 2010 internet, इंटरनेट, एकाच प्रकारच्या वेबसाईट्स कशा शोधाल\nअनेकवेळा आपल्याला एका प्रकारची वेबसाईट आवडते आणि मग आपण आनंदाने ती जॉईन होतो, वापरु लागतो. कालांतराने आपण त्याठिकाणी रुळतो आणि मग नाविन्याची गरज भासू लागते. अशात शोध सुरु होतो तो त्याच प्रकारच्या एखाद्या निराळ्या साईटचा. उदाहरणच द्यायचं म्हटलं तर ऑरकूटचं देता येईल. माझे अनेक मित्र ऑरकूटवर आहेत. आणि आता ते हळूहळू फेसबुकवरही अवतरु लागले आहेत. ऑरकूट आणि फ���सबुक या दोनही सोशल नेटवर्कींग वेबसाईट्स जरी असल्या तरीही ते स्वतःत एक वेगळेपण राखून आहेत. त्या दोघांतही आपापलं नाविन्य हे आहेच. दोघांचा इंटरफेस निरनिराळा आहे, सोयी-सुविधा निरनिराळ्या आहेत. आणि म्हणूनच आपण एकाच प्रकारच्या दोनही वेबसाईट्स अगदी आनंदाने जॉईन होतो. याशिवाय कधीकधी एखादी वेबसाईट आपल्याला जे ‘नेमकं’ हवं आहे ते देण्यात कमी पडते, अशावेळीही आपणास त्याच प्रकारच्या एखाद्या दुस-या वेबसाईटची गरज भासते.\nएकाच प्रकारचे उद्दिष्ठ ठेवून निर्माण करण्यात आलेल्या वेबसाईट्स फार आहेत. पण त्या आहेत हे तरी आपणास कळणार कसं हे तरी आपणास कळणार कसं आणि नेमकी हिच आयडीया उचलून धरत ‘सिमिलर साईट्स’ सर्च इंजनची निर्मिती करण्यात आली आहे. अशाप्रकारच्या सर्च इंजनमध्ये तुम्ही एखाद्या वेबसाईटचा पत्ता टाकता आणि मग सर्च रिझल्ट्स म्हणून तशाच प्रकारच्या इतर वेबसाईट्स दृष्टिपथात येतात. समांतर वेबसाईट्सचा शोध घेण्यासाठी मी दोन सर्च इंजिन्सची शिफारस करेन. एक आहे या इथे आणि दुसरे आहे या इथे. या सर्च इंजिन्सचा वापर केल्याने तुमच्या नेट सर्फिंगच्या अनुभवात नवचैतन्य संचारेल यात काहीच शंका नाही.\nलेखक – रोहन जगताप\n© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.\nरोहन जगताप हा एक अभियंता आहे. जानेवारी २०१० मध्ये त्याने 2know.in हा मराठी ब्लॉग सुरु केला. 2know.in हा ब्लॉग इंटरनेट, संगणक, मोबाईल, अनुप्रयोग, इत्यादी विषयांना स्पर्श करतो. या ब्लॉगला २०१० साली स्टार माझा चॅनलचा ‘ब्लॉग माझा’ पुरस्कार मिळाला आहे. वाचकांनी इंटरनेट व तंत्रज्ञान संदर्भात काही प्रश्न असल्यास या इथे प्रतिक्रियांच्या माध्यमातून विचारावेत ही नम्र विनंती. इतर कामासाठी संपर्क - 2know.in@gmail.com.\nमोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग\nहजारो इंग्लिश पुस्तके मोफत\nबॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे\nवर्ड फाईल PDFमध्ये बदलणे\nSBI ATM केंद्रात पैसे जमा करणे\nलॅपटॉप स्पिकर लॅपटॉपशिवाय वापरणे\nअनुदिनी कशी तयार करावी\nखाली आपला ईमेल अ‍ॅड्रेस देऊन Subscribe वर क्लिक केल्यास 2know.in वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची ‘नोंद’ आपल्याला ईमेलवर मिळेल.\nअडलेल्या इंग्लिश शब्दांपासून शब्दकोश तयार करा\n****** पासवर्ड कसा पहायचा\nमोफत मराठी, इंग्रजी, हिंदी शब्दकोश\nलिंक शेअर करुन जास्त पैसे कमवणे\nफेसबुक, गुगल चे मराठी भाषांतर\nगुगल चा मराठी शोध, मराठी गुगल\n****** पासवर्ड कसा पहायचा\n© कॉपिराईट २०१० - २०१५ - 2know.in. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://2know.in/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%91%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%A8/", "date_download": "2019-02-20T11:33:55Z", "digest": "sha1:7TPAH4A5Y4BAF3OXU53WG5CEBXJUPHB5", "length": 7668, "nlines": 49, "source_domain": "2know.in", "title": "मराठी पुस्तकांचे ऑनलाईन दुकान", "raw_content": "\nमराठी पुस्तकांचे ऑनलाईन दुकान\nRohan January 13, 2010 ऑनलाईन दुकान, ऑनलाईन मराठी पुस्तके, दुकान, पुस्तक, मराठी पुस्तके\nनोंद – ‘ग्रंथायन’ ही साईट बंद झाल्याने हा लेख कालबाह्य ठरत आहे. लवकरच ‘ऑनलाईन मराठी पुस्तक खरेदी’ बाबत अद्ययावत लेख लिहिण्यात येईल.\nतब्बल २०,८५५ मराठी आणि १,१६,९०१ इंग्रजी पुस्तकांचा समावेश असलेले ग्रंथायन हे ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी एक आदर्श ठिकाण आहे. तुम्हाला जर ही मराठी वेबसाईट पाहायची असेल तर ती इंटरनेट एक्स्प्लोरर वरुनच पहावी लागेल.\nचरित्र, कविता, कादंबरी, बालवाड.मय, आहार, आत्मचरित्र, ललित, राजकीय, कथा, विनोदी, आरोग्य, ईतीहास, नाटक, वॆचारीक, अर्थ, अनुवादीत इत्यादी अनेक विभागांमध्ये त्यांनी या हजारो मराठी पुस्तकांची विभागणी केली आहे. तुमच्या आवडीच्या विभागानुसार तुम्ही उपलब्ध पुस्तकांची यादी आणि त्या प्रत्येकाची किंमत पाहू शकता. प्रत्येक पुस्तकाच्या लेखाकाचे आणि त्याच्या प्रकाशकाचे नाव त्या पुस्तकाच्या खालीच दिलेले आहे.\nजर तुम्ही किमान ५०० रु. ची पुस्तके विकत घेतलीत, तर ती तुम्हाला कोणत्याही अतिरीक्त खर्चाशिवाय घरपोच मिळतील. आणि खरं सांगायचं म्हणजे आजकाल दोन-तीन पुस्तकं घ्यायची म्हटलं, तरी सहजच ५०० रु. च्या वर खर्च होऊन जातो. सगळ्यात चांगली बाब म्हणजे तुम्ही पुस्तकाचे पैसे नंतर… म्हणजे ती प्रत्यक्ष तुमच्या हातात पडल्यानंरही देऊ शकता. आणि जर तुम्हाला क्रेडिट कार्डने पैसे द्यायची ईच्छा असेल तर तशीही सोय उपलब्ध आहे.\nतुम्ही एखाद्या पुस्तकाबद्दल जर कुठं वाचलं वा ऐकलं असेल आणि ते वाचण्याची तुमची खूप दिवसांपासूनची ईच्छा असेल, तर ग्रंथायन हे त्या पुस्तकाचा शोध घेण्यासाठी एक सर्वोत्तम ठिकाण आहे.\nलेखक – रोहन जगताप\n© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.\nरोहन जगताप हा एक अभियंता आहे. जानेवारी २०१० मध्ये त्याने 2know.in हा मराठी ब्लॉग सुरु केला. 2know.in हा ब्लॉग इंटरनेट, संगणक, मोब���ईल, अनुप्रयोग, इत्यादी विषयांना स्पर्श करतो. या ब्लॉगला २०१० साली स्टार माझा चॅनलचा ‘ब्लॉग माझा’ पुरस्कार मिळाला आहे. वाचकांनी इंटरनेट व तंत्रज्ञान संदर्भात काही प्रश्न असल्यास या इथे प्रतिक्रियांच्या माध्यमातून विचारावेत ही नम्र विनंती. इतर कामासाठी संपर्क - 2know.in@gmail.com.\nमोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग\nहजारो इंग्लिश पुस्तके मोफत\nबॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे\nवर्ड फाईल PDFमध्ये बदलणे\nSBI ATM केंद्रात पैसे जमा करणे\nलॅपटॉप स्पिकर लॅपटॉपशिवाय वापरणे\nअनुदिनी कशी तयार करावी\nखाली आपला ईमेल अ‍ॅड्रेस देऊन Subscribe वर क्लिक केल्यास 2know.in वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची ‘नोंद’ आपल्याला ईमेलवर मिळेल.\nमोफत मराठी, इंग्रजी, हिंदी शब्दकोश\nअडलेल्या इंग्लिश शब्दांपासून शब्दकोश तयार करा\n****** पासवर्ड कसा पहायचा\nस्मार्टफोनवर मराठी लिहिण्याची सोपी पद्धत\nबिंग, याहू, गुगल चा व्हिडिओ शोध, चलचित्र शोध\nविश्वकरंडक फुटबॉल ची गुगल वरुन माहिती\nगुगल युआरएल (URL) शॉर्टनर\nगुगल चा मराठी शोध, मराठी गुगल\n© कॉपिराईट २०१० - २०१५ - 2know.in. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%9A-%E0%A4%90%E0%A4%B6%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%B5%E0%A4%B0/", "date_download": "2019-02-20T11:00:01Z", "digest": "sha1:5MY2BGZGPYNWXMTDCKSL6CGJR6D7SJTU", "length": 10448, "nlines": 99, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "स्वकुटुंबीयांचाच ऐश्‍वर्याला पाठिंबा तेजप्रताप यादव यांची खंत | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nशत्रूला धडकी भरवणारे F-21 भारताला देण्यास अमेरिका तयार\nपतीच्या मारहाणीत पत्नीचा गर्भपात ; तू काळी आहेस, सुनेचा सासरच्यांनी केला छळ\nएकही बांधकाम कामगार कुटुंब बेघर राहणार नाही\nशहराचा पाणीपुरवठा उद्या बंद\nमुळशीत आणखी एका ‘लवासा’चा घाट\nHome breaking-news स्वकुटुंबीयांचाच ऐश्‍वर्याला पाठिंबा तेजप्रताप यादव यांची खंत\nस्वकुटुंबीयांचाच ऐश्‍वर्याला पाठिंबा तेजप्रताप या��व यांची खंत\nपाटणा – घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्यानंतर लालूप्रसाद यादव यांचा मोठा मुलगा तेजप्रताप यादव याने आपल्याच कुटुंबाविरोधात आरोप केले आहेत. आपल्या नात्यात दुरावा येण्यामागे आपलं कुटुंब जबाबदार असल्याचं तेज प्रताप यादव याचं म्हणणं आहे. इतकंच नाही तर आपल्याविरोधात कट आखला जात असल्याचा आरोपही त्याने केला आहे.\nकुटुंबातील प्रत्येक जण ऐश्वर्याला पाठिंबा देत आहे. मी गेल्या दीड महिन्यांपासून तिच्या संपर्कात नव्हतो. पण अचानक ती पुन्हा घरी परत आली असून माझ्या कुटुंबीयांकडून तिला समर्थन मिळत आहे. या सगळ्यामागे मोठा कट आहे, आणि माझे कुटुंबीय त्यात सहभागी आहेत, असं तेजप्रताप यादवने म्हटलं आहे.\nपाटणा न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्यानंतर तेज प्रताप यादव याने आपले वडील आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांची रांचीतील रुग्णालयात जाऊन भेट घेतली. लालू यादव यांचादेखील तेज प्रतापला पाठिंबा नसल्याचं दिसत आहे. मात्र तेजप्रतापने आपला निर्णय ठरवला आहे. वडिलांनी मला थोडं थांबण्याचा सल्ला दिला आहे, पण मी माझा निर्णय बदलणार नाही, असं तेजप्रताप यादव बोलले आहेत. याआधी तेजप्रतापने मी एक साधाभोळा माणूस आहे. इच्छेविरुद्ध माझं ऐश्वर्या राय बरोबर जबरदस्तीने लग्न लावण्यात आलं. तेव्हापासून माझा कोंडमारा सुरू होता असे म्हटलं होतं. ऐश्वर्या राय Politics entry करणार असल्याची चर्चा सुरू असताना अचानक हे घटस्फोटाचे वृत्त आले आहे.\nकपड्यावर सवलत दिली नाही म्हणून दोन विक्रेत्यांची हत्या\nपीएनबी घोटाळा : मेहुल चोक्सीच्या सहकाऱ्याला अटक\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिल�� ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/CM-devendra-fadanvis-celebrate-north-east-assembly-elections-victory-in-mumbai-BJP/", "date_download": "2019-02-20T11:21:23Z", "digest": "sha1:UTIGQG4FQ2NOSN4HSZFOD4PUQPMRHTXI", "length": 7441, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " देशात डावे नावापुरतेच शिल्लक : देवेंद्र फडणवीस | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › देशात डावे नावापुरतेच शिल्लक : देवेंद्र फडणवीस\nदेशात डावे नावापुरतेच शिल्लक : देवेंद्र फडणवीस\nमुंबई : खास प्रतिनीधी\nत्रिपुरा आणि नागालँड या पूर्वोत्तर राज्यांमध्ये भाजपने मिळवलेले यश ऐतिहासिक असून आता देशात डावे हे केवळ नावालाच शिल्लक राहीले आहेत, आणि काँग्रेसने तर केवळ पोटनिवडणुकाच लढवाव्यात असा टोमणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमीत शहा यांच्यासह पूर्वोत्तर भारतातील सर्व कार्यकर्त्यांचे त्यांनी अभिनंदन केले आहे.\nभाजपाच्या नेत्रदिपक यशाबद्दल महाराष्ट्र भाजपच्या कार्यालयात आज कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला.\nपूर्वोत्तरात आमचा एक तरी उमेदवार निवडून येईल का असा प्रश्‍न आम्ही गंमतीने विचारत असू, पण त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड या तिन्ही राज्यात या निवडणुकीत भाजपला ४९ ते ५० टक्के मतदान झाले आहे. या राज्यात मोठ्या प्रमाणावर असलेल्या आदिवासी समाजाने भाजपवर प्रचंड विश्‍वास दाखवला त्यामुळे हा विजय मिळाला, असे फडणवीस म्हणाले.\nकेंद्रातील आधीच्या सरकारने या भागाकडे प्रचंड दुर्लक्ष केले होते. सीमेवरील या राज्यांकडे पूर्वीच्या केंद्र सरकारने प्रचंड दुर्लक्ष केले होते. वन, खनिज संपत्तीने समृध्द असलेली ही राज्ये देशासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याने पंतप्रधानांनी पहिल्यांदाच अ‍ॅक्ट ईस्ट पॉलिसी तयार करूनब त्यानुसार कामाला सुरुवात केली. एकात्मतेची भावना निर्माण करण्यात मोदींना यश आले, त्यांचा विकासाचा मंत्र आणि अमित शाह यांचे कुशल संघटन कौशल्य यामुळेच अनेक कार्यकर्ते भाजपाशी जोडले गेल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.\nहा केवळ ट्रेलर असून आता आगामी कर्नाटकातही भाजपचेच सरकार येईल, तसेच २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतदेखील भाजपच बहुमताने विजयी होईल, असे भाकित त्यांनी वर्तविले. महाराष्ट्राच्या निवडणुका ठरलेल्या वेळेवरच होतील, असे उत्तर त्यांनी एका प्रश्‍नाला देताना विरोधक विविध प्रकारचे भ्रम पसरवण्याचे काम करीत असले, तरी त्यास जनतेकडून बॅलेटमधून उत्तर दिले जात आहे, असेही फडणवीस म्हणाले.\nपूर्वोत्तर राज्यांतील भाजपच्या विजयाचे हिरो सुनील देवधर यांचेही मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. देवधरांनी गेली दोन वर्ष त्रिपुरात संघर्ष केला. पुस्तकाच्या रुपात चार्जशीट दाखल करून मुख्यमंत्री माणिक सरकार यांचा चांगुलपणाचा बुरखा फाडला, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी सुनिल देवधर यांचे कौतुक केले.\nअण्णासाहेब शेलार यांचा संचालक पदाचा राजीनामा\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\nसातारा : पोलिस निरीक्षकाच्या घरी चोरी\nइम्रान यांनी फेकलाय तो 'नो बॉल' : जावेद अख्‍तर\n'पीडित अल्पवयीन मुलीने साक्ष बदलली तरी आरोपीने निर्दोषत्व सिद्ध करावे'\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\n'पीडित अल्पवयीन मुलीने साक्ष बदलली तरी आरोपीने निर्दोषत्व सिद्ध करावे'\nयुतीचा नविन चित्रपट; \"मूर्ख आहे मतदार\"\nमॉलमध्ये बिबट्याच्या 'एन्ट्री'ने खळबळ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Inspector-General-of-Police-Vishwas-Nangre-Patil/", "date_download": "2019-02-20T11:51:13Z", "digest": "sha1:Z5WG2PQAF4NRGBPNLMETBYXO755GIPGY", "length": 8574, "nlines": 50, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पोलिसांवर दबावगट निर्माण करा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › पोलिसांवर दबावगट निर्माण करा\nपोलिसांवर दबावगट निर्माण करा\nअनिकेत कोथळे खून प्रकरण व वारणा चोरी प्रकरणामुळे सांगली पोलिस दल बदनाम झाले हे मान्यच करावे लागेल. मात्र या दोन्ही प्रकरणांचा धडा घेऊन यापुढे पोलिस चांगले काम करतील. त्याचबरोबर समाजाचा पोलिसांवर दबावगट असायला हवा. त्यामुळे पोलिसांकडून होणार्‍या चुकीच्या कामांना आळा बसेल, असे प्रतिपादन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी केले.\nआष्टा (ता. वाळवा) येथे नागरिकांशी ते संवाद साधत होते. जिल्हा पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, अप्पर जिल्हा पोलिस प्रमुख शशिकांत बोराटे ,पोलिस उपअधीक्षक किशोर काळे, पोलिस निरीक्षक मिलिंद पाटील, माजी आमदार विलासराव शिंदे, नगराध्यक्षा स्नेहल माळी, माजी नगराध्यक्षा मंगलादेवी शिंदे आदी उपस्थित होते. नागरिकांनी अनेक समस्या नांगरे-पाटील यांच्यासमोर मांडल्या.\nविलासराव शिंदे यांनी आष्टा शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी व एकेरी वाहतुुकीसाठी पोलिसांनी सहकार्य करण्याची मागणी केली. मंगलादेवी शिंदे यांनी आष्टा शहरात पोलिस चौकी उभारावी अशी सूचना मांडली. अनंतकुमार खोत यांनी शाळा, कॉलेज परिसरात टवाळखोरी करणार्‍यांचा पोलिसांनी बंदोबस्त करण्याची मागणी केली. वाढते ग्रुप व राजकीय पाठबळाने टोळी युद्धाची भीती निर्माण झाली आहेे. त्यामुळे याचा वेळीच बंदोबस्त करण्याची मागणी त्यांनी केली.\nसमीर गायकवाड यांनी पोलिस ज्या तत्परतेने सामान्य नागरिकांवर कारवाई करतात तशीच कारवाई बड्यांवरही करावी, अशी मागणी केली. डॉ.प्रवीण वंजारी यांनी डॉक्टरांना संरक्षण देण्याची मागणी केली. अनिल पाटील यांनी दत्तनगर परिसरात 20 हून अधिक चोर्‍या होऊनही त्यापैकी एकाही चोरीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले नसल्याचे सांगितले. पोलिस यंत्रणेतील काही भ्रष्ट लोकांमुळे चांगल्या पोलिसांचे खच्चीकरण होत असल्याचे काही तरुणांनी सांगितले.\nनांगरे-पाटील यांनी या सर्व सूचनांची दखल घेऊन योग्य ती कारवाई केली जाईल असे सांगितले. ते म्हणाले, ज्यांचा आजपर्यंत पोलिसांपर्यंत आवाज पोहोचत नव्हता अशा सामान्य लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी या संवाद कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यापुढे टवाळखोरीला पायबंद घातला जाईल. त्यामुळे आपल्या मुलांचे करिअर उद्ध्वस्त होऊ नये म्हणून पालकांनीच आपल्या मुलांना आवर घाला���ा.\nपोलिस अधीक्षक शर्मा म्हणाले, यापुढे पोलिस सेवेलाच प्राधान्य दिले जाईल. नागरिकांच्या तक्रारींची तात्काळ दखल घेऊन कार्यवाही केली जाईल. उपनगराध्यक्ष विशाल शिंदे, झुंजार पाटील, दिलीप वग्याणी, विराज शिंदे, प्रकाश रूकडे आदी उपस्थित होते.\nतत्कालीन सांगलीचे एस.पी., डीवाय.एस.पी.यांच्याकडून चुका\nमिरजेत कुत्र्यांचा हल्ला; ५ बालके जखमी\nप्रत्येक तालुक्यात एक ‘वृद्धाश्रम’\nवाळव्याची जनताच जयंतरावांचे गर्वहरण करेल\nफलोत्पादन अभियानांतर्गत अनुदान त्वरित जमा करा\nपोलिसांवर दबावगट निर्माण करा\nकल्याण- डोंबिवली मनपा आयुक्‍तांच्या अंगावर फेकल्‍या बांगड्या\nन्यूजर्सीची किम कुमारी मिस इंडिया यूएसए\nअण्णासाहेब शेलार यांचा संचालक पदाचा राजीनामा\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\nसातारा : पोलिस निरीक्षकाच्या घरी चोरी\nकल्याण- डोंबिवली मनपा आयुक्‍तांच्या अंगावर फेकल्‍या बांगड्या\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\n'पीडित अल्पवयीन मुलीने साक्ष बदलली तरी आरोपीने निर्दोषत्व सिद्ध करावे'\nयुतीचा नविन चित्रपट; \"मूर्ख आहे मतदार\"", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/mhaisal-wate-issue-in-sangli/", "date_download": "2019-02-20T11:40:26Z", "digest": "sha1:MXQR4BTEUY3VEKA66AAZMT6AWLVL6J42", "length": 4813, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " म्हैसाळचे पाणी सलगरेतील पाचव्या टप्प्याकडे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › म्हैसाळचे पाणी सलगरेतील पाचव्या टप्प्याकडे\nम्हैसाळचे पाणी सलगरेतील पाचव्या टप्प्याकडे\nम्हैसाळ योजनेच्या बेडग येथील तिसर्‍या टप्प्यातून सोमवारी सायंकाळी 4 वाजता उपसा सुरू झाला. मंगळवारी दुपारी दीड वाजेपर्यंत पाणी लांडगेवाडी (आरग) येथील चौथ्या टप्प्यात पोहोचले. तेथून सलगरे येथील पाचव्या टप्प्याकडे मार्गस्थ झाले आहे. चारही टप्पे सोमवार सायंकाळ पासून सुस्थितीत सुरू आहेत. शिवाय चालू विद्युत मोटारींची संख्याही आता चार टप्प्यात मिळून एकूण 9 वरून 21 वर पोहोचली आहे.\nमंगळवारी रात्री सलगरेत पाणी पोहोचणार :\nसध्याची चालू पंपाची संख्या आणि पाण्याची गती पाहता दुपारी दीड वाजता लांडगेवाडी येथील चौथा टप्पा सुरू झाल्यानंतर अंतर जास्त असल्याने बेळंकी मार्गे हे पाणी सलगरे येथे असणार्‍या पाचव्या टप्प्यात रात्रीपर्यंत जलाशयात पोहोचेल, असा अंद���ज आहे. बुधवारपासून दुपारी कवठेमहांकाळ तालुक्यात पाणी प्रवेश करणार आहे.\nसांगली, मिरजेत कुंटणखान्यांवर छापे\nताकारी कालव्यात पडून देवराष्ट्रेतील वृद्धेचा मृत्यू\nमुलींचे अपहरण : सावत्र आईस कारावास\nगुंड बाळू भोकरेच्या भाच्याला अटक\nडॉ.विश्‍वजित कदम उद्या अर्ज दाखल करणार\nकस्तुरी क्‍लबच्या व्यासपीठावर उलगडला संभाजीराजेंचा जीवनपट\nकल्याण- डोंबिवली मनपा आयुक्‍तांच्या अंगावर फेकल्‍या बांगड्या\nन्यूजर्सीची किम कुमारी मिस इंडिया यूएसए\nअण्णासाहेब शेलार यांचा संचालक पदाचा राजीनामा\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\nसातारा : पोलिस निरीक्षकाच्या घरी चोरी\nकल्याण- डोंबिवली मनपा आयुक्‍तांच्या अंगावर फेकल्‍या बांगड्या\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\n'पीडित अल्पवयीन मुलीने साक्ष बदलली तरी आरोपीने निर्दोषत्व सिद्ध करावे'\nयुतीचा नविन चित्रपट; \"मूर्ख आहे मतदार\"", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://2know.in/category/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5/", "date_download": "2019-02-20T11:38:14Z", "digest": "sha1:SKIF66YLTJHCNUNFDAZ7YCMFRQ7MCIR7", "length": 3357, "nlines": 38, "source_domain": "2know.in", "title": "नाव | मराठी इंटरनेट", "raw_content": "\nब्लॉगर ब्लॉग कसा तयार करायचा\nज्याने ब्लॉगबद्दल थोडंफार ऐकलं आहे, त्याच्या मनात ब्लॉग बाबत एक उत्सुकता दिसून येते. सकाळ सारख्या वर्तमानपत्रांचा ही उत्सुकता जागवण्यामागे मोठा वाटा आहे. …\nआपले नाव असलेला ईमेल अ‍ॅड्रेस, ईमेल पत्ता\nआपण आपल्या नावाचा ईमेल अ‍ॅड्रेस वापरत आहात म्हणजे मला म्हणायचं आहे की, फक्त नाव म्हणजे मला म्हणायचं आहे की, फक्त नाव त्या नावास वयाचे, जन्मसालाचे, किंवा इतर कोणतेही आकडे, …\nमोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग\nहजारो इंग्लिश पुस्तके मोफत\nबॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे\nवर्ड फाईल PDFमध्ये बदलणे\nSBI ATM केंद्रात पैसे जमा करणे\nलॅपटॉप स्पिकर लॅपटॉपशिवाय वापरणे\nअनुदिनी कशी तयार करावी\nखाली आपला ईमेल अ‍ॅड्रेस देऊन Subscribe वर क्लिक केल्यास 2know.in वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची ‘नोंद’ आपल्याला ईमेलवर मिळेल.\nअडलेल्या इंग्लिश शब्दांपासून शब्दकोश तयार करा\n****** पासवर्ड कसा पहायचा\nमोफत मराठी, इंग्रजी, हिंदी शब्दकोश\nलिंक शेअर करुन जास्त पैसे कमवणे\nफेसबुक, गुगल चे मराठी भाषांतर\nगुगल चा मराठी शोध, मराठी गुगल\n****** पासवर्ड कसा पहायचा\n© कॉपिराईट २०१० - २०१५ - 2know.in. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/1561", "date_download": "2019-02-20T11:32:14Z", "digest": "sha1:U6YY4L6NAU5ZZXQFVZAYIRSHUXMH4BSN", "length": 23882, "nlines": 173, "source_domain": "mr.upakram.org", "title": "फायरफॉक्समध्ये लोकसत्ता वाचण्यासाठी युक्ती | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nफायरफॉक्समध्ये लोकसत्ता वाचण्यासाठी युक्ती\nतुम्हीही माझ्यासारखेच जर कुमार केतकरांचे फ्यान असाल तर सकाळी सकाळी लोकसत्ता वाचल्याशिवाय दिवस चांगला जात नाही हा अनुभव तुम्हालाही आला असेल. :)\nमात्र लोकसत्ता युनिकोडित नसल्याने काही अडचणी आहेत. त्यासाठी खालील युक्त्या वापरा.\n१. लोकसत्ताचा मिलेनियम वरुण हा फाँट उतरवून घ्या आणि तो इन्स्टॉल करा.\n२. लोकसत्ता फायरफॉक्समध्ये वाचताना प्रत्येक पानावर कॅरॅक्टर एनकोडिंग बदलावे लागते, हे थोडे त्रासदायक आहे.\nत्यासाठी युक्ती म्हणजे फायरफॉक्स वापरकर्त्यांनी खालील ऍडऑन लावून घ्यावे.\nनंतर www.loksatta.com उघडून View->Sidebar->Content Preferences सुरु करावे. डाव्या बाजूला उघडलेल्या खिडकीत www.loksatta.com टॅबवर जावे. तिथे कॅरॅक्टर एनकोडिंग मध्ये Western (ISO-8859-1) निवडावे.\nलोकसत्ता व्यवस्थित वाचता येईल.\nप्रकाश घाटपांडे [21 Dec 2008 रोजी 06:21 वा.]\nआय् ई तुन फाफॉ त येताना त्रास झाला. पण आता ही युक्ती वापरल्यावर समाधान वाटले, धन्यवाद अजा.\nउपयुक्त माहिती. आता आयईला रामराम म्हणायला हरकत नसावी.\nप्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.\nकर्ण, हा प्रश्न विचारणारच होतो. तुम्ही आधीच उत्तर दिले. खूप खूप धन्यवाद.\nआमची आधीची युक्ती सांगण्याचा मोह आवरत नाही.\n१) कुणी दुवा दिला असेल तर फाफॉमध्ये नवीन टॅबमध्ये ओपन करा.\n२) तिथे जाऊन ऍड्रेस पूर्ण सिलेक्ट करा. नवशिक्यांना पहिल्यांदा सिलेक्ट करायला अडचण येते. सरावाने जमायला हरकत नाही.\n३) राईट क्लिक करुन कॉपी पर्याय निवडा.\n४) नंतर आयई उघडा.\n५) उघडायला पाच मिनिटे लागतात. तोपर्यंत सैपाकघरात जाऊन काहीतरी तोंडात टाकून या.\n��) आयई उघडल्यावर आधीचा ऍड्रेस पेस्ट करा. एन्टर मारायला विसरु नका.\n७) मधल्या वेळात दरवाजाच्या आयहोलमधून कोणी दिसते का बघा.\n८)फिशिंग फिल्टर ने चेकबिक करुन झाले, पूर्ण पान आले की वाचायला सुरुवात करा.\nआता माझा इतका वेळ वाचेल की आयुष्यात काही अजून करुन दाखवता येईल. ;-)\nस्त्रीबद्दल आपल्याला धास्ती वाटते. कारण एकतर कोणत्याही स्त्रीला पुरुषाकडे खाऊ की गिळू असं रोखू़न पाहता येतं.\nआम्हाला वाटले ही आमच्या आयडियाची कल्पना आहे. आम्ही याचे पेटंट घेणार होतो. :)\nसकाळी उठल्यावर आम्ही देवाला नमस्कार वगैरे करण्याआधी व्हिस्टा सुरू करतो. मग दात घासणे, चहा टाकणे, तो होणे आणि घेणे हे सर्व होईपर्यंत व्हिस्टा कसेबसे सुरू होते. तोच प्रकार विंडोज अपडेट करतानाचा.\nकाही वर्षांपूर्वी डेस्कटॉपवर फक्त विंडोज होते तेव्हाची गोष्ट अशी की ऑफिसातून आल्यावर पहिल्यांदा डेस्कटॉप चालू करायचो. त्यानंतर मग बूट काढायला, कपडे बदलायला वगैरे.\nसगळे आवरून चहा टाकला की मग विंडोजची स्टार्टअप धून ऐकू येऊ लागायची.\nबोलो जाता बरळ, करिसी ते नीट नेली लाज धीट, केलो देवा॥\nदुर्दैवाने काही सायटी या फक्त आय.ई.वरच चालतील अशा असतात. उदा. आयसीआयसीआय प्रुडेंशियल म्युच्युअल फंड, व मी काम केले/करतो त्या कंपन्यांच्या इण्ट्रानेट सायटी वगैरे. (इण्ट्रानेट सायटींचे समजण्यासारखे आहे कारण इण्ट्रानेट सायटींची निर्मिती करताना सामान्यतः बेंचवरील मंडळी किंवा नवे आलेले कॉलेजकुमार प्रामुख्याने वापरले जातात. अशा प्रकल्पांपासून गुंतवणुकीवर थेट फायदा (ROE) नसल्याने या सायटींच्या रचनेत फार ढिसाळपणा असतो. काही हेचटीएमएल ट्याग फायरफॉक्स व इण्ट्रानेट मध्ये पेज रेंडरिंग करताना वेगवेगळ्या प्रकारे दाखवतात त्यामुळे कोडिंग करताना फार काळजी घ्यावी लागते. शिवाय टेस्टिंगचे तासही वाढतात. त्यात बचत करण्याचा हेतू असावा.)\nतिथे आय.ई.ला दुर्दैवाने पर्याय नाही. काही ठिकाणी युजर एजंट स्विचर या ऍडऑनचा उपयोग होतो. नशीबाने फक्त आयई वरच चालणाऱ्या सायटींची संख्या फार मर्यादित आहे.\nबोलो जाता बरळ, करिसी ते नीट नेली लाज धीट, केलो देवा॥\nमासॉकडून काही हवे असले तरी आयईच लागते. उदा. हजारावा अपडेट घेण्यासाठी किंवा दोन हजारावा प्याच घेण्यासाठी.\nतसे ते लॉजिकल आहे. म्हणतात ना चोराच्या वाटा चोरालाच ठाऊक असतात.\nबोलो जाता बरळ, करिस�� ते नीट नेली लाज धीट, केलो देवा॥\nमाहिती. नाहीतर प्रत्येक पान पाहण्यापूर्वी व्ह्यू->कॅरॅक्टर एन्कोडिंग मध्ये जाऊन बदल करावा लागायचा. लोकसत्तेचे बदललेले 'कॅरॅक्टर' पाहता हे प्रतीकात्मक वाटायचे, हा भाग अलाहिदा :)\nलोकसत्ताच्या बातम्या नेटावर इसकाळ प्रमाणे अपडेट होत नाहीत. त्यामुळे आम्ही घरचा पेपर लोकसत्ता घेतो जो आजचा उद्याच अपडेट होतो. मग ती छापिल आवृत्ती असो वा ऑनलाईन. त्यामुळे सकाळ ऑनलाईन बरा वाटतो.\nआधी कधी काळी वाचायचो लोकसत्ता \nआज काल नाही वाचला कारण फॉन्ट ची अडचण .. ही लोकं कधी युनीकोड वर येणार काय माहीत..\nव पुढारी / सकाळ चे नवीन रुपडं पाहीलं तर् एकदम हसू आलं होतं.. च्या मायला एचटीएम व एसपी / पिचपी शिकत असलेलं शाळेचं पोरं देखील ह्या पेक्षा मस्त वेबसाईट तयार करु शकेल ;)\n\"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,\nबहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले \nमाझ्या एका संगणकावरती ही युक्ती पूर्णपणे यशस्वी झाली, दुसर्‍या संगणकावर मात्र सपशेल फसली - साइडबार दिसतो आहे, पण लोकसत्तेच्या संकेतस्थळावर युनिकोड-चौकोन-गोळे आणि वेस्टर्न-चौकोन गोळे वेगळे दिसतात, हाच काय तो फरक.\nफाफॉ पुन्हा नवीन उतरवला, मिलेनियम वरुण फाँट पुन्हा स्थापित केला...\nफॉंट काढून टाका व पुन्हा टाकून पाहा.\nमायक्रोसॉफ्ट मधील सर्व प्रश्नांवर रामबाण उपाय म्हणजे रिस्टार्ट. त्याचप्रमाणे फॉंट काढून पुन्हा टाकला तर चालायला हवे असे वाटते\nबोलो जाता बरळ, करिसी ते नीट नेली लाज धीट, केलो देवा॥\nहे ही करून बघा\nअमित.कुलकर्णी [30 Dec 2008 रोजी 15:40 वा.]\nफायरफॉक्सच्या मेन्यूबार मधून टूल्स -> ऑप्शन्स -> फाँट्स अँड कलर्स -> ऍडव्हान्स्ड ह्या ठिकाणी गेल्यावर एक \"Allow pages to choose their own fonts, instead of my selection above\" असे चेकबॉक्स आहे. त्याचे सेटिंग बदलून बघा. (ऑन असेल तर ऑफ किंवा उलटे).\n(लिनक्स मध्ये ह्या सेटिंगकडे जाण्याचा रस्ता एडिट -> प्रेफरन्सेस -> फाँट्स अँड कलर्स -> ऍडव्हान्स्ड असा आहे)\nमाझ्या एका संगणकावर लोकसत्ता नीट वाचता येतो - तर दुसर्‍यावर वर सांगितलेला प्रकार करावा लागतो. (आणखी एक मजा म्हणजे त्या चेकबॉक्सच्या एका सेटिंगमध्ये लोकसत्ता दिसतो, पण म. टा. नाही ; तर् दुसर्‍या सेटिंगमध्ये बरोबर उलटे).\nप्रशासक म्हणून नोंद केल्याशिवाय \"मिलेनियमवरुण\" हा फाँट या नाठाळ संगणकावर मला उपलब्ध नव्हता. (हे नेमके कसे हे कोडे सोडवाय��ी मला काहीच इच्छा नाही.)\nअनेक खटपटी करून तो फाँट आता सामान्य वापरणारा म्हणूनही उपलब्ध केला आहे.\n(तो परतपरत खोडून, अनेक द्राविडी प्राणायामांनी पुन्हा बसवावा लागला.) मग आजानुकर्ण यांची युक्ती या संगणकावरसुद्धा कामी आली.\n(सामान्यपणे प्रशासक म्हणून मी संगणकावर येत नाही. उगीच कशाला कुठल्या विषाणूला सदासर्वकाळ मोकळीक द्या\nलोकसत्ताचा आजचा अंक युनिकोडित आहे असे दिसते. कदाचित आजपासून रोजच युनिकोडित लोकसत्ता मिळेल. मात्र लोकप्रभा व जुने अंक वाचण्यासाठी वरील युक्तीचा उपयोग होईल. ;)\nबोलो जाता बरळ, करिसी ते नीट नेली लाज धीट, केलो देवा॥\nआशा आहे आत युनिकोडीत असेल...\nकाल लोकसत्ता फायरफॉक्सात उघडला आणि नेहमीप्रमाणे पान पूर्ण उघडण्याची वाट न पाहता कॅरॅक्टर एन्कोडिंग बदलले, तर मराठी अक्षरे नीट दिसेनात. तेव्हा हे कशामुळे झाले असावे ह्यावर बराच विचार केला, पण उत्तर सापडेना. तेव्हा विविध एन्कोडिंग वापरून पाहू असे म्हणत युनिकोड केले तर अहो आश्चर्यम् लोकसत्ताला उपरती झाली तर लोकसत्ताला उपरती झाली तर\nफायरफॉक्सवर उपक्रम वाचता येण्यासाठी काय करावे माझ्या मशिनची ओ.एस्. विन्डोव्ज एक्स.पी. आहे. अक्षरं दिसत आहेत पण वेलांट्या आणि जोडाक्षरे नीट दिसत नाहीत.\nफायरफॉक्सवर उपक्रम व इतर युनिकोडित संकेतस्थळे दिसत नसतील तर तुमच्या कम्प्यूटरवर रिजनल-लँगवेज ऑप्शन्समध्ये कॉम्प्लेक्स सपोर्ट टाकला की ही संकेतस्थळे दिसू लागतील. अधिक माहिती इथे मिळेल.\nबोलो जाता बरळ, करिसी ते नीट नेली लाज धीट, केलो देवा॥\nतुम्ही सांगीतलेल्या युक्तिने फायरफॉक्समध्ये लोकसत्ता वाचणे शक्य होऊ लागले. आभार.\nया खटपटीमध्ये मराठी फॉन्ट्स बद्दल जालावर इतरत्र सुद्धा वाचन केले. त्यात मायक्रोसॉफट ऑफिसमध्ये मराठी फॉन्ट्स टाकले. इतके दिवस लोकसत्ता आयई मध्ये सुद्धा उघडत नसे. आयई बंदच पडत असे. तर आता त्यात सुद्धा तो उघडू लागला.\nगेले दोन दिवस लोकसत्ता युनिकोडीत झाल्यासारखा वाटतो आहे. आता काहीही विशेष न करता फायरफॉक्समध्येही वाचता येतो.\nसोपी चाचणी, कॉपी-पेस्ट चालते आहे. ही आजची प्रमुख बातमी:\nमुंबई हल्ल्यात पाकिस्तानातील काही संशयित दहशतवादी सामील असल्याबाबतचे पुरावे एफबीआयने पाकिस्तानला सादर केले आहेत. पाकिस्तानने मात्र हे पुरावे फेटाळले असल्याचे सांगण्यात येते. दहशतवाद्यांच्या म��होरक्यांनी भारतीय कमांडो आल्याचा संदेश गोळीबार करणाऱ्या दहशतवाद्यांना दिला होता...\nचला देव पावला. ;-)\nवरचे प्रतिसाद आताच पाहिले. :-)\nअनिल पेंढारकर [08 Jan 2009 रोजी 18:38 वा.]\nही बातमी समजल्याने आनंद झाला.\nआता लोकप्रभा कधी येणार त्याची वाट पाहतो आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/2452", "date_download": "2019-02-20T11:17:05Z", "digest": "sha1:TTKGSLVJT47TUGCKWPSK63BT24TUGH3Y", "length": 12376, "nlines": 46, "source_domain": "mr.upakram.org", "title": "बँकांचा उदय- २ | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nतेराव्या शतकात युरोपात व्यवहारात रोमन आकडे वापरले जायचे, जे बॅंकांमधे ज्यास्वरुपाचे काम होणे अपेक्षित असते त्यास अनुकूल नव्हतेच. पण आर्थिक व्यवहारास उपयुक्त अशी गणिती पद्धत युरोपात आणण्याचे श्रेय फिबोनासीकडे जाते. त्याकाळात फिबोनासी (http://en.wikipedia.org/wiki/Fibonacci) हा इटलीमधे गणिती तज्ञ म्हणून मान्यता पावला. त्याने \"द बूक ऑफ कॅल्क्युलेशन\" लिहून युरोपाला दशमान पद्धत दिली असे म्हणले जाते**. युरोपात बॅंकांच्या व्यवहाराचा पाया ह्या तंत्रामुळे घातला गेला. त्याने ह्या पुस्तकात त्याकाळात ज्या वस्तूंचा व चलनाचा व्यवहार चाले त्यांची उदाहरणे देऊन व्याज कसे काढायचे, बूककिपींग कसे करायचे आदी गोष्टी समजावून सांगितल्या आहेत.\nबॅंकांच्या उदयातील प्रवासाचे आणखी दाखले दिले जातात ते शेक्सस्पीयरच्या कथांमधील काही पात्रांचा. त्याच्या काही नाटकात ज्यु (ह्यांना आपल्याकडे शनवार तेली म्हणतात का का) कसे सावकारी करत ते लिहिले आहे. असे व्यवहारही अर्थातच बॅंकांचा पाया घालत होते. ज्युंच्या सावकारीच्या कथांनी युरोपातील १२ ते १६ व्या शतकातील आर्थिक व्यवहारांची कल्पना येते.\n१४ व्या शतकात इटली मधेच मेडीसी नावाचे प्रभावशाली कुटूंब उदयास आले. त्यांनी खरेदी केलेले राजमहालतुल्य काही प्रासाद, त्यांचे कलात्मक वस्तूंवर असलेले प्रेम व त्यासाठी कितीही किंमत मोजायची तयारी, हे सगळे त्यांच्या वैभवाची साक्ष देत. हे वैभव त्यांनी त्याकाळी परकीय चलन व्यवहारातून मिळवले होते. ज्युंप्रमाणेच त्यांनी सावकारीपासून सुरुवात केली. सावकारीशी जोड असलेली गुन्हेगारी पार्श्वभूमी त्यांची होती. त्यांच्यातील गियोवानी मेडीसी ह्याने त्यांच्या परंपरागत व्यवसायाला नावारुपास आणून इतरही शहरात त्यांच्या व्यवसायाच्या शाखा निर्माण केल्या. त्याचा थोरला मुलगा कोसिमो आणि त्याने युरोपात अनेक मोठ्या शहरात शाखा सुरु केल्या. त्याकाळात प्रामुख्याने सोने आदी धातू ह्यांचे व्यवहार, तसेच काही प्रकारच्या करवसूली अशा स्वरुपाच्या आर्थिक व्यवहारात इतर सावकार पैसे गुंतवत असतांना, मेडीसी कुटूंबाने वेगळ्या स्वरुपाचे आर्थिक व्यवहार उदयास आणले. त्यांनी दोन व्यापाऱ्यांमधिल व्यवहारांत \"मध्यस्त\" (ब्रोकर) ची भूमिका पार पाडणे सुरु केले. मेडीसी कुटूंबाचा प्रभाव युरोपातील राजकारणावर १८ व्या शतकापर्यंत टिकून होता. बॅंकांच्या उदयात ह्या कुटूंबाचे नाव अग्रेसर राहील. त्यांना कळून चुकले होते की, बॅंकांच्या भरभराटीसाठी छोटे व्यवहार कुच्कामी आहेत; खूप मोठे व्यवहार करुनच त्यांनी त्यांचे साम्राज्य अख्ख्या युरोपात पसरवले.\nमेडीसी कुटूंबाने दाखवलेल्या मार्गावर पुढे जात, इतिहासात तीन मोठ्या आणि पायाभूत अशा घटना घडल्या. त्या पुढे मांडल्या आहेत-\nइटलीची ही बॅंक-देणगी संपूर्ण युरोपात राबवली गेली. आताच्या आधुनिक बॅंकांचा पाया ज्या काळात घातला गेला तो काळ म्हणजे १७ वे शतक. ऍमस्टरडॅम ए़क्सचेंज बॅंक १६०९ मधे स्थापन झाली. ह्या बॅंकेची महत्वाची कामगिरी होती, जवळपास १६ प्रकारच्या चलनांमधे व्यवहारात सुसूत्रता आणणे. व्यापरांना खाते उघडण्याची सुविधा, त्यांना प्रमाणीत चलनात व्यवहारची सुविधा देणे इतकेच नव्हे तर डायरेक्ट डेबिट, चेक, ट्रान्सफर हे आजच्या कोअर बॅंकींगचे स्वरुप त्यांनी रचले.\nस्टॉकहोम बॅंकेची स्थापना १६५७ साली झाली. त्यांनी ऍमस्टरडॅम ए़क्सचेंज बॅंकेचे स्वरुप आत्मसात केले होतेच; पण असे म्हणले जाते की, त्यांनी फ्रॅक्शनल रीझर्व्ह बॅंकींगची सुरुवात केली.\nतिसरी मोठी घटना होती ती म्हणजे १६९४ मधील लंडन बॅंकेची स्थापना युद्धफंडासाठी नियुक्त केलेली ही बॅंक, कर्जरोख्यांच्या माध्यमातून सरकारला पैसा पुरवत असे. १७४२ मधे ह्या बॅंकेला सरकारने काही खास अधिकार देऊन, त्यांना चलनी नोटा निर्माण करुन त्या वापरात आणण्याची मुभा देण्यात आली.\n(ह्या संदर्भात \"डॉमिनो इफेक्ट\" ची माहिती घेणे मनोरंजक होईल.)\nह्याच काळात इटलीतील बॅंकींगचा आदर्श घेत पुढे चाललेले युरोपातील देशात एक खोट राहीली होती- ती म्हणजे स्पेन. चांदीच्या व्यापारातून पैसे मिळवण���याचा त्यांचा प्रघात त्यांनी चालू ठेवला व इतर देशात ज्या घडामोडी घडत आहेत त्यावर दुर्लक्ष केले. त्याचा दुष्परीणाम होऊन स्पेनचे सरकार १६ व्या ते १७ व्या शतकात १४ वेळा आर्थिक संकटात सापडले. अशा बुडीत सरकारची भरभराट होणे शक्यच नव्हते आणि बँकांच्या माध्यमातून वैभव मिळवण्याचे दिवस आले होते- ते ज्यांनी स्वीकारले त्यांना त्याचे भरगोस यश मिळाले.\n[आधारीत - द असेंट ऑफ मनी- लेखक- नियाल फ़र्गसन]\n**(त्याने युरोपात भारतीय गणितशास्त्र वापरुन एक आकडे-मालिका प्रसिद्धीस आणली. ती आपल्याकडे आधीच माहिती होती व त्याबद्दल येथे माहिती दिली आहे- http://en.wikipedia.org/wiki/Pingala. त्या आकडे-मालिकेस आज आपण फिबोनासी नंबर (http://en.wikipedia.org/wiki/Fibonacci_number) म्हणून ओळखतो).\nहा ही भाग आवडला, लेखमाला वाचतो आहे. पुढील भागांच्या प्रतीक्षेत.\nरोचक लेखमाला. बरीच नवी माहिती समजली.\nमात्र व्याज घेऊन कर्ज देणार्‍या संस्था फार पूर्वीच्या काळापासून (मेदीचि वंशाच्या ~हजार वर्षे आधीपासून) असाव्यात असे वाटते. (विकीवरील माहिती).\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/3343", "date_download": "2019-02-20T11:08:11Z", "digest": "sha1:OUBSB4NL2NCMN4H5MHJH6PRBQLYYGLT3", "length": 34509, "nlines": 99, "source_domain": "mr.upakram.org", "title": "छंदिष्ट की नादिष्ट? | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nएकेकाळी बहुतेक मुलं काहीना काही छंद जोपासत असत. त्यात विविध देशांची पोस्टाची तिकिटे आणि नाणी जमवणे या गोष्टी अगदी कॉमन’ होत्या. कारण परदेशात फोनवरून बोलणे दुरापास्त होते. आजच्या काळाप्रमाणे संगणकाच्या माध्यमातून ई-मेल किंवा चॅटिंगही उपलब्ध नव्हते. परदेशातून येणार्‍या पत्रांची तिकिटे (जबरदस्तीने, न फाडता) काढून जमवणे आणि त्यांचा अल्बम करणे, त्यामुळेच विशेष होते. काही काळाने यालाही बाजारी स्वरूप आले. परदेशातील (टाकावू) तिकिटे विकत घेता येऊ लागले. श्रीमंताच्या मुलं-मुलीं असल्या गठ्ठ्याने विकत घेतलेल्या तिकिटांचे अल्बम दाखवून मिरवू लागले.\nजगात नानाविध छंद आणि छंदिष्ट माणसे आहेत. छंदाचे अनेक चित्र विचित्र प्रकार आपल्याला बघायला मिळतात. समुद्र किनार्‍यावरील विविध प्रकारचे शंख-शिंपले गोळा करणारे त्यात आहेत. विविध पक्ष्यांची पिसे गोळा करून पक्ष्यांबद्दलची उत्सुकता काही जण जपत असतात. विविध क्षेत्रातल्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ व्यक्तींच्या स्वाक्षरी घेऊन ठेवण्याचा छंद त्याकाळी अनेकांना होता. ज्यांना परवडू शकते अशांना छायाचित्रणाचा छंद जोपासता येतो. ढिगाने पुस्तकं विकत घेवून घरभर पुस्तकांचा पसारा करणार्‍या पुस्तकवेड्यांना छंदिष्ट म्हटलेले कदाचित आवडणार नाही. कारण ते स्वत:ला ज्ञानेपासक समजत असतात. काही असले तरी अनेक जण आपापल्या कल्पनेने, आपापल्या कुवतीनुसार चित्रविचित्र छंद जोपासत असतात, हे मात्र खरे.\nकाहींना वेगवेगळ्या प्रकारचे की-चेन्स गोळा करण्याचे वेड असते. त्यासाठी ते जिवाचे रान करुन, वाटेल तेथे जाऊन की-चेन घेऊन येतील. मुंबईतील एका अवलियाला वेगवेगळ्या प्रकारची घड्याळे जमविण्याचा छंद आहे. अनिल अवचट यांचे ओरिगामी, बासरीवादन वा त्याची निर्मिती, मिनिएचर चित्रकला, छंद या वर्गात मोडतात. काहींना गाण्याचे कॅसेट्स वा गाण्याच्या तबकड्या गोळा करण्याचा छंद असतो. (आता या दोन्ही अडगळीत पडल्या आहेत). त्यातही एका विशिष्ट गायक वा गायिका वा कवी वा संगीतकार यांचेच कॅसेट्स ते गोळा करत असतात. शेकडो कॅसेट्स त्यांच्या संग्रहात असतात. कदाचित एक दोनदा ते ऐकतही असतील. परंतु गाणे ऐकण्यात त्यांना रस नसतो. परंतु कॅसेट्स गोळा करून त्याची मांडणी करण्यात त्यांना अतीव आनंद मिळत असतो. माझ्या ओळखीचे एक इंजिनियर कुटुंब आहे. त्यांच्या घरातील एक भिंत फक्त वेगवेगळ्या आकारातील डबल एंड स्पॅनर्स, रिंग स्पॅनर्स, बॉक्स स्पॅनर्स, स्क्रूड्रायव्हर्स, व इतर टूल्सची मांडणी करून सजविली आहे. यातील प्रत्येक हत्यारासाठी त्याच्या आकाराप्रमाणे जागा ठरवून दिलेली आहे. परंतु त्याचा कधी काळी वापर झाला आहे याच्या खुणा मात्र दिसत नाहीत. बाजारातील टूल्स विकत घेऊन त्याची मांडणी करणे हा त्यांना जडलेला छंद आहे. भीमसेन जोशी यांच्या नि:सीम चाहत्यापैकी एकाला भीमसेनजींनी उच्चारलेला प्रत्येक शब्द न शब्द, गायिलेली प्रत्येक तान न तान टेप करून ठेवण्याचा छंद जडला होता. रियाज करताना, गप्पा मारताना, खाताना-पिताना, (खोकत असतानासुद्धा) हे गृहस्थ त्यांच्या मागे पुढे जावून टेप सुरू करून ठेवत असत. अशाप्रकारचे काही हजार रेकॉर्डेड् टेप्स त्यांच्याकडे असावीत. एका मान्यवराला दिलीपकुमार या नटाने वेड लावले. शंभर शंभर वेळा दिलीपकुमारचे चित्रपट बघण्यात या गृहस्थाने आपला वेळ, पैसा व आयुष्य खर्��ी घातले. पुण्याचे माजी महापौर यानी 10-15 हजार सिनेमा बघितल्याचे विधान आपल्याला अजूनही स्मरत असेल. गडप्रेमी गो.नी. दांडेकर यांची गडभ्रमंती नादिष्ट या सदरातच मोडेल. उदगीर येथील पासष्ट वर्षीय शंकर नरसिंगराव मुर्कीकर या व्यक्तीने आपल्या आयुष्यातील जवळपास १८ ते २० लाख रुपयांची पुंजी छंद जोपासण्यासाठी खर्च केला आहे. त्यांनी देशातील व विदेशातील पोस्टाची तिकिटे, सर्व प्रकारचे आंतरदेशीय पत्र, लिफाफा, अनेक देशांतील चलनी नोटा, सर्व प्रकारचे पुरातन काळापासून नाणे, एक रुपया ते एक हजार रुपयांपर्यंतच्या चलनी नोटा जमविल्या आहेत.\nछंदातून आनंद मिळत असेल तर ते केव्हाही चांगलेच ठरेल. काही वेळा छंदिष्टपणातून कलानिर्मिती व शास्त्रीय प्रगती होऊ शकते. गाण्यांच्या छंदिष्ट मंडळींकडून सहगल के गाने, लता के गाने, रफी के गाने अशा नावानं चित्रपट-संगीतावर केलेल काम संशोधनाच्या तोडीचे ठरले होते. अनेक अडचणींवर मात करून प्रसंगी लोकांची चेष्टाही सहन करून टीकेची पर्वा न करणारे हे छंदोपासक आपल्या पाहण्यात नक्कीच असतील.\nपरंतु छंद या शब्दाला काही मर्यादा आहेत. छंद हा फावल्या वेळात करण्याचा प्रकार आहे. परंतु काही तज्ञांच्या मते टोकाचा छंद हा गुणदोष समजला जातो. छंदाची पुढची पायरी नाद लागण्यात होतो. अशांना आपण नादिष्ट म्हणतो. सतत 'हवेत असणे' मानसिक दौर्बल्याचे लक्षण ठरते. तहान, भूक, झोप, पोटासाठी उद्योग, कौटुंबिक सौख्य, वेळ-काळ, श्रम-पैसा, इत्यादी कुठल्याही सोयी-गैरसोयीची, मानापमानाची पर्वा न करता, आपल्याच तंद्रीत राहून, एखाद्या गोष्टीकडे व/वा त्या गोष्टीतील बारीक सारीक details कडे कायम ध्यास असणार्‍याला व त्यासाठी वाटेल ती किंमत देण्यास तयार असलेल्याला आपण नादिष्ट म्हणू शकतो. नाद व व्यसनाधीनता यातही फरक करण्याची गरज आहे. पण हा सततचा नाद काही वेळा 'मनोविकारा'च्या जवळपास जाण्याची शक्यता असते. मानसिक दोष जास्त असेल तर मात्र उपचाराची गरज लागते. याचीच पुढची पायरी nerdमध्ये रूपांतरित होते.\nपुलंच्या समग्र लेखनसाहित्यात ' बालगंधर्व' हा शब्द किती वेळा आला असेल हे आपण सांगू शकाल का 'स्वामी'कार रणजित देसाई या लेखकाने 'जीवन' वा तत्सम अर्थाचा शब्द किती वेळा वापरला आहे हे त्यांची पुस्तकं वाचताना आपण कधी मोजलात का 'स्वामी'कार रणजित देसाई या लेखकाने 'जीवन' वा तत्सम अर्थाचा शब्द ���िती वेळा वापरला आहे हे त्यांची पुस्तकं वाचताना आपण कधी मोजलात का कदाचित नाही. कारण आपण त्या अर्थाने 'nerd' नाही. 'nerd' या इंग्रजी शब्दाला फिट् बसणारा समानार्थी शब्द अजूनही मराठीत आलेला नसावा. ( चू. भू. दे. घे.) खरे पाहता इंग्रजीतसुद्धा हा शब्दप्रयोग अलिकडचाच - 1950-60 मध्ये रूढ झालेला - आहे. सामान्यपणे nerds कुणातही न मिसळता आपण बरे व आपले काम बरे या वृत्तीचे असतात. बहुतांश nerds माणूसघाणे या सदरात मोडतात. एखादे मनाजोगे काम हाती घेतल्यानंतर ते तडीस नेईपर्यंत त्यांचे समाधान होत नाही. त्यासाठी दिवस रात्र, वेळ काळ न बघता राबत असतात. व अशाप्रकारे काम करण्यातच त्यांना आनंद मिळतो. परंतु छंदिष्ट वा नादिष्ट (वा विक्षिप्त कदाचित नाही. कारण आपण त्या अर्थाने 'nerd' नाही. 'nerd' या इंग्रजी शब्दाला फिट् बसणारा समानार्थी शब्द अजूनही मराठीत आलेला नसावा. ( चू. भू. दे. घे.) खरे पाहता इंग्रजीतसुद्धा हा शब्दप्रयोग अलिकडचाच - 1950-60 मध्ये रूढ झालेला - आहे. सामान्यपणे nerds कुणातही न मिसळता आपण बरे व आपले काम बरे या वृत्तीचे असतात. बहुतांश nerds माणूसघाणे या सदरात मोडतात. एखादे मनाजोगे काम हाती घेतल्यानंतर ते तडीस नेईपर्यंत त्यांचे समाधान होत नाही. त्यासाठी दिवस रात्र, वेळ काळ न बघता राबत असतात. व अशाप्रकारे काम करण्यातच त्यांना आनंद मिळतो. परंतु छंदिष्ट वा नादिष्ट (वा विक्षिप्त ) हे शब्द nerdच्या जवळपासचे वाटत असले तरी त्या nerdच्या समानार्थी नाहीत. nerds मात्र कधीच वेळेचे (वा कशाचेच ) हे शब्द nerdच्या जवळपासचे वाटत असले तरी त्या nerdच्या समानार्थी नाहीत. nerds मात्र कधीच वेळेचे (वा कशाचेच ) बंधन पाळत नाहीत.\nमाझ्या मते focussed असलेल्या आजच्या पिढीला nerds म्हणायला हरकत नसावी. शाळेत असताना रुबिक क्यूबवर पोसलेल्या या पिढीतल्या कित्येकांनी आपल्या nerdsपणाच्या जोरावर कुठल्या कुठे पोचले आहेत याची कल्पना करता येणार नाही. गूगलवर काम केलेल्यांना आपल्याला nerdsच म्हणावे लागेल. ब्लॅकबेरी, जावास्क्रिप्ट, वर्ल्ड वाइड वेब, सर्च इंजिन्स, iphone, ipad, मोबाइल फोन, टचस्क्रीन सुविधा, ट्वीटर, फेसबुक, यूट्यूब, इत्यादींच्या संकल्पनांपासून प्रारूपपर्यंत त्यांना मूर्तस्वरूप देऊन बाजारात यशस्वी करून दाखविणे कदाचित nerdsनाच जमेल, हे येरा गबाळाचे काम नव्हे. म्हणूनच काही nerds अत्यंत श्रीमंत झालेले आहेत. सचिन तेंडुलकरची आतापर्यंत कमावलेली संपत्ती अंदा��े 200 कोटी रुपये (फक्त 5 बिलियन डॉलर्स) असल्यास गूगलच्या संस्थापक जोडीची संपत्ती प्रत्येकी 940 कोटी डॉलर्स एवढी आहे. सचिनला उन्हातान्हात घाम गाळून पैसा कमवावा लागतो. परंतु माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील श्रीमंताना वातानुकूलित ऑफिसमध्ये बसून संगणकाच्या codeशी खेळ खेळत बसले तरी आपोआप संपत्ती गोळा होत जात असावी. nerd या चार अक्षरी वेडपटांचा महिन्याचा पगार मात्र पाच - सहा आकड्यात मोजावा लागतो.\nया nerdsच्या कामगिरीने इतर क्षेत्रातील अनेक नामवंताना व सेलिब्रिटींनासुद्धा nerds करून टाकले आहे. काही सेलिब्रिटींना ट्वीटरवर आपल्या चाहत्यांच्या संपर्कावर सतत राहून चाहत्यांची संख्या वाढविण्याचे वेड जडले आहे. काहींना बाजारात आलेल्या इलेक्ट्रॉनिक् गॅजेट्स विकत घेऊन जमविण्याचा छंद जडला आहे. बराक ओबामा अध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर ब्लॅकबेरीसाठी आकाश-पाताळ एक केल्याचे आठवत असेल. त्याचे साप्ताहिक वार्तापरिषद यूट्यूबवर आलेच पाहिजेत यावर त्याचा कटाक्ष आहे. काहींना संगणक गेम्सने खिळवून ठेवले आहे. दर महिन्याला नवीन अद्यावत मोबाइल फोन विकत घेणार्‍यांची भारतातील nerds संख्याही कमी नसावी.\nम्हणूनच यानंतरच्या पिढीने छंदिष्ट (वा नादिष्ट - 'नाडी'ष्ट नव्हे) बनण्यापेक्षा nerds बनून कतृत्व दाखविणे गरजेचे आहे.\nछंदांचा व्यापक असा आणि उभा-आडवा लेखाजोखा आवडला. बहूतेक सगळे मराठी मध्यमवर्गाला माहिती असलेले (काडेपेट्यांच्या कव्हरचा सोडून) छंद उल्लेखलेले आहेत. आणखी दोन राहीलेले छंद म्हणजे सिगारेटची वेगवेगळी पाकीटं आणि थंडपेयांच्या बाटलीचे बिल्ले.\nखरे आहे, पोष्टांच्या तिकीटांचा छंद ती तिकीटं विकत मिळायला लागल्यापासुन एकदम भंकस वाटायला लागला. पुर्वी मी परदेशातून येतांना लोकांना सुव्हेनीर म्हणून तिकीटं विकत आणत असे पण ते घेणा-याच्या चेह-यावरील भाव पाहून नंतर त्या नादी लागलो नाही. पण अशी विकतची तिकीटं श्रीमंतांनांच परवडतात हा गैरसमज आहे. श्रीमंतांबद्दल आकस असणारे तुम्ही नसावेत असे वाटते.\nकालानुरुप छंद बदलणारंच. तुमच्या आधीच्या पिढीला असलेले छंद खूपच वेगळे असणार आणि आता जे आहेत तेच बरे..त्यांना ते बदलायला लावू नये. छंदांचं नंतर काय होतं हे माहिती असल्यानं लहानपणी कोणता छंद होता ह्याला काही महत्व ९९.९९९९% लोकांना राहत नाही.\nछंदांचा विषय निघाला की आजकाल मला उद्धव ठाकरेंची आठवण येते. त्यांच्या फोटोग्राफीच्या छंदाला हसणा-या लोकांना त्यांनी फार मार्मिक उत्तर दिले होते..\"मी माझे छंद प्रदर्शीत करतो..तुम्ही तुमचे करा..\"\nलेखाचा शेवट इतका भावला नाही. ह्यानंतरच्या पिढीने काय करावे हे त्यांच्यावरच सोडले तर बरे.\nरणजित चितळे [18 Jun 2011 रोजी 09:31 वा.]\nछान लेख. माझ्या मते छंद हे जोपासलेच पाहिजेत. लहानपणा पासून एखादा चांगला छंद अंगिकारायला पाहीजे. मोठे झाल्यावर हल्लीच्या ‘न्युक्लीयर’ कुटंबांतुन छंद हाच प्रत्येकाचा खरा सोबती ठरणार आहे. चांगला छंद आपल्याला कठीण प्रसंगी कामास येईल. आपले मनोस्वास्थ्य जोपासण्यास त्याची अतोनात मदत होते. छंद जोपासण्यानी ब-याच अंशाने आपल्या डोक्यावरचा ताण कमी होण्यास नैसर्गीकरीत्या मदत होते. चांगले छंद आपला एकटेपणा दुर करतात व तो असा एक विरंगुळा आहे की जो जोपासल्याने आपली प्रसन्नता टिकवुन ठेवली जाते. ह्या जगात तोच मनुष्य यशस्वी गणला जातो ज्याला प्रसन्नतेने व आनंदाने जगता आले आहे. गुरु रविंद्रनाथ टागोरांचे ‘एकला चालो रे’ हे गीत हाच उपदेश आपल्याला देते की स्वतःची वाटचाल अशीच आनंदाने चालु ठेवा. छंद आपला हा प्रवास सुकर करण्यास निश्चित मदत करेल.\nह्या जगात तोच मनुष्य यशस्वी गणला जातो ज्याला प्रसन्नतेने व आनंदाने जगता आले आहे\nओसामा बिन लादेन प्रसन्नतेने, आनंदाने जगला म्हणुन त्याला यशस्वी म्हणता येईल का\nओसामा बिन लादेन प्रसन्नतेने, आनंदाने जगला म्हणुन त्याला यशस्वी म्हणता येईल का\n ओसामा प्रसन्नतेने, आनंदाने जगला हे गृहितक मन्य केले तर तो एक यशस्वी आयुष्य जगला हेही मान्य करायला हरकत नसवी. यशस्वी म्हणजे काय याची त्याची व्याख्या अमेरिकेच्या व्याख्येपेक्षा वेगळी होती, इतकेच.\n''नर्ड' व्हा' हा संदेश आवडला. पूर्वी एक ज्येष्ठ पत्रकारांनी 'समाजातली विक्षिप्तंची संख्या वाढली पाहिजे' असे म्हटले होते, ते आठवले. केवळ वैयक्तिक आर्थिक लाभासाठीच नव्हे तर समाजाच्या प्रगतीसाठी झपाटलेल्या लोकांचे समाजात असणे आवश्यक आहे. एरवी सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून, नियमित अथवा प्रासंगिक मैथुन करुन सुखाने झोपी जात असतेच.\nआह को चाहिये, इक उम्र असर होने तक\nकौन जीता है, तिरे जुल्फ के सर होने तक\nजर प्रसन्न आनंदाने जगणे ही यशस्वी होण्याचि व्याख्या असेल तर त्याची ��्याख्या अमेरीकेच्या व्याख्येपेक्षा वेगळी कशी काय\nट्विन टॉवर्स पाडल्यानंतर ओसाबाला प्रसन्न आनंद झाला असेल, तो त्या क्षणी यशस्वी. त्याला मारल्यावर अमेरिकेला प्रसन्न आनंद झाला, त्या क्षणी अमेरिका यशस्वी.\nआह को चाहिये, इक उम्र असर होने तक\nकौन जीता है, तिरे जुल्फ के सर होने तक\nहो... आणि ओसामाच्या छातीवर गोळ्या झाड्ल्या तेव्हा तोही जय जिहाद किंवा तत्सम आरोळी ठोकून हसत हसत मरणाला सामोरा गेला असेल. म्हणजे काय दोन्हीकडे आनंदच आनंद\nकुणी ओसामाच्या प्रेताचा फोटो पहिला आहे का असल्यास दुवा द्यावा प्लीज.\n--कुणी ओसामाच्या ......दुवा द्यावा प्लीज.--\nह्या अशा छंदांची गणनाही राहून गेली आहे.\nबिन लादेन च्या छंदापेक्षा असा छंद बरा.....\nनिबंध नीट कळला नाही. \"छंदिष्टाला एकट्याला आनंद व्हावा अशा छंदांपेक्षा कलानिर्मिती किंवा तंत्रज्ञानाची प्रगती होणारे नाद अंगीकारावे\" असा काहीसा संदेश असावा असे वाटते.\nअथवा : \"मन रमून जाईल असा नाद हाच उदंड पैसा देणारा उदरनिर्वाहाचा व्यवसाय असल्यास बरे\" असा संदेश असू शकेल.\nनर्ड्स आणि आजची 'तरुणाई'\nचिंतातुर जंतू [21 Jun 2011 रोजी 05:36 वा.]\nमाझ्या मते focussed असलेल्या आजच्या पिढीला nerds म्हणायला हरकत नसावी.\nआजची पिढी नक्की कशा बाबतीत विशेष focussed आहे असं तुम्हाला अभिप्रेत आहे ते कळत नाही. पण Nerd Attention Deficit Disorder असा एक शब्दही आजकाल वापरात येताना दिसतो. उदा: हे पहा. त्यामुळे हा मुद्दा थोडा गोंधळाचा वाटतो आहे.\nया nerdsच्या कामगिरीने इतर क्षेत्रातील अनेक नामवंताना व सेलिब्रिटींनासुद्धा nerds करून टाकले आहे.\nचाहत्यांची संख्या वाढवणं हा माणूसघाणेपणाच्या विरोधातला मुद्दा वाटतो. अद्ययावत गॅजेट्स विकत घेत रहाणं हे नर्ड बनण्यासाठी पुरेसं ठरेल असं वाटत नाही. नर्ड लोकांचा गॅजेट्सचा वापर हा अन्य लोकांहून वेगळा असतो. त्यांना सर्वसामान्य वापरकर्त्यांहून खूप अधिक खुब्या माहीत असतात. काही वेळा ते एकमेकांच्या सल्ल्यानं त्यांत बदलही (हॅक्स) करतात. लोकप्रिय गॅजेट्सपेक्षा त्यांच्या पसंतीची गॅजेट्स वेगळी असतात असंही दिसतं. उदा: आजच्या 'तरुणाई'च्या मते आयफोन हा 'सेक्सी' असेलही, पण त्यात हवं ते करता येत नाही (कारण प्लॅटफॉर्म खुला नाही) म्हणून अ‍ॅंड्रॉईडला पसंत करणारे, विंडोजपेक्षा लिनक्स पसंत करणारे आणि तुम्ही वर उल्लेखलेले नामवंत वगैरे यांमध्ये मूलभूत फरक आहेत अस��� वाटतं.\nचकचकीत, सुंदर दिसण्यासाठी अनेक प्रकारच्या प्रसाधनांचा आणि फॅशन अ‍ॅक्सेसरीजचा वापर करणारे आजकालचे युवक-युवती नर्ड बनण्याच्या जवळपासही नाहीत असं एकंदरीत वाटतं.\n- चिंतातुर जंतू :S)\n\"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |\nभरती मूर्खांचीच होत ना\" \"एक तूच होसी ज्यास्त\" || ५ ||\n५० वर्षापूर्वी मला अंगाला लावायच्या वेगवेगळ्या साबणाची कव्हर्स् (रॅपर्स्) जमवायचा छंद होता. त्यांच्या डिझाईन्सनुसार ती कापून त्यांचे मी बरेच आल्बम बनवले आहेत. त्यांचे मी नुकतेच \"पिकासो डि़जिटल\" आल्बम केले आहेत. ते पहायला कोणाला रस असेल तर माझ्याशी संपर्क करा. धन्यवाद.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%96%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B9/", "date_download": "2019-02-20T12:23:13Z", "digest": "sha1:NYKI4HL2L4EIPKKO2ZET5ROLV4XEI5C5", "length": 14494, "nlines": 106, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "जेजुरीचा खंडोबा मराठेशाहीतील सर्वात श्रीमंत! | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nपुलवामा हल्ल्यातील शहीदांना श्रध्दाजंली अर्पण करून सभा तहकूब\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nशत्रूला धडकी भरवणारे F-21 भारताला देण्यास अमेरिका तयार\nपतीच्या मारहाणीत पत्नीचा गर्भपात ; तू काळी आहेस, सुनेचा सासरच्यांनी केला छळ\nएकही बांधकाम कामगार कुटुंब बेघर राहणार नाही\nशहराचा पाणीपुरवठा उद्या बंद\nHome breaking-news जेजुरीचा खंडोबा मराठेशाहीतील सर्वात श्रीमंत\nजेजुरीचा खंडोबा मराठेशाहीतील सर्वात श्रीमंत\nमोडी दस्तऐवजातून दागिने आणि वस्तूंची सापडली यादी\nपुणे – मराठा कालखंडात सर्वात श्रीमंत देव हा जेजुरीचा खंडोबा होता. हे आता त्याकाळातील कागदपत्रांच्या आधारेही सिद्ध झाले आहे. उगाच जेजुरीला “सोन्याची जेजुरी’ म्हणत नव्हते हे या कागदपत्रातील संपत्तीच्या उल्लेखावरून दिसून येते. त्याकाळात तिरुपती बालाजी पेक्षाही जेजुरीचा खंडोबा सर्वाधिक श्रीमंत देव होता.\nमोडी लिपीचे अभ्यासक राज चंद्र��ांत मेमाणे हे “श्रीक्षेत्र जेजुरी शिवकालीन आणि पेशवेकालीन पत्रव्यवहार’ या विषयावर सध्या संशोधन करत आहेत. त्यांना पुणे पुरालेखागारातील पेशवे दप्तरात मोडी लिपितील कागदपत्रे सापडली आहेत. त्यात हा उल्लेख सापडला आहे.\nएवढेच नव्हे तर त्यात जेजुरीच्या खंडोबा आणि म्हाळसादेवी यांच्या दागिने आणि अलंकारांची भली मोठी यादीच मिळाली आहे. ही यादी इ.स.1811 म्हणजे पेशवाईच्या अखेरच्या कालखंडातील आहे. त्यातील देवाच्या विविध अलंकारांची यादी वाचून डोळे विस्फारल्याशिवाय राहणार नाही.\nश्री खंडोबा देवाचे सुमारे 75 आणि म्हाळसादेवीचे सुमारे 40 असे शंभरहून अधिक वेगवेगळे खास पेशवाईतील दागिन्यांची नोंद यामध्ये आहे. त्यामध्ये डोक्‍यावरील शिरपेचापासून ते पायातील खडावापर्यंत प्रत्येक दागिना हा सोन्याचा, चांदीचा आणि रत्नजडीत अशा तिन्ही प्रकारात हे दागिने असून, सोन्याचे, चांदीच आणि रत्नजडित असे स्वतंत्र प्रकारात ते होते.\nखंडोबाच्या अंगावरील दागिन्यात शिरपेच, शीरताज, तुरा, भांग-टिळे, मुंडावळ्या, बाशिंग, चंद्र-सूर्य, बिकबाळी, डोळे, नाक, कंठी, मोहनमाळ, गांठा, पदकयुक्त सोन्याची साखळी, गळ्यातील तोडा, कानातील कुंडले, हातात काकणे, कडी, जानवे, करदोडा, मान, पोट, पाठ यावरील कवच, शिक्‍क्‍याच्या अंगठ्या, भुजबंद (बाजूबंद), पेट्या, पवित्रे, वाघनखे, पायातील घागऱ्या, जोडे, खडावा, त्रिशूल, डमरू, ढाल, तलवार, धनुष्यबाण, अक्षयपात्र इत्यादी.\nम्हाळसादेवीच्या दागिन्यात वेणी, मंगळसूत्र, चिंचपेट्या, कर्णफुले, कुंडले चंद्रहार, पुतळ्यांची माळ, बोरमाळ, माणिकमोती, पोवळे यांची माळ, बाजूबंद, ठुशी, कंठा, घागऱ्या, तीन प्रकारच्या नथ, शिवलिंगावरील कवच आदींची नावेही यादीत आहेत.\nत्याचबरोबर अनेक भक्त नवसाचे घोडे, हत्ती, गाय, बैल, टोणगे, कुत्रे इत्यादी प्राणीही सोन्या चांदीचे बनवून वाहात असत. तशा वस्तूही देवाच्या खजान्यात खूप होत्या. तसेच पूजेचे साहित्य धूप आरती, पंचारती घंगाळे, घागर, तांब्या, हंडा, चंबू, पळी पंचपात्र, लोटी, हेही सोन्या-रुप्याचे होते. याशिवाय देवाचे निशाण, अब्दागिरी, छत्री, पालखी, भालदार-चोपदार यांच्या हातातील दंड हे देखील सोन्या-चांदीमध्ये बनवलेले होते. या ऐश्‍वर्यामुळेच आणि खंडोबा देव इतका श्रीमंत असल्यामुळेच जेजुरी देवस्थान अनेकवेळा लुटल्याचे उल्लेखही कागदपत्रांमधून ���ढळतो.\nपेशवे दप्तरमधील कागदपत्रांमध्ये इ.स.1813 मध्ये देवस्थानवर दरोडा पडल्याचा उल्लेख सापडतो. त्यानंतर इ.स. 1925 मध्ये पुण्यातून देवाच्या मूर्ती चोरीला गेल्याचे समजते. ही दरोडे पडण्याची परंपरा अगदी नव्वदच्या दशकापर्यंत सुरू होती. सदरहू दागिन्यांची यादी आणि याचबरोबर जेजुरीसंदर्भातील अनेक महत्त्वाची पत्रे याविषयी भारत इतिहास संशोधक मंडळाच्या पाक्षिक सभेत मेमाणे आपला शोधनिबंध वाचणार आहेत.\nपीएसआय नियुक्ती रद्द प्रकरणी राज्य सरकार मार्ग काढणार : मुख्यमंत्र्यांची ग्वाही\nदिलीपकुमार यांचा उपचारांना चांगला प्रतिसाद\nपुलवामा हल्ल्यातील शहीदांना श्रध्दाजंली अर्पण करून सभा तहकूब\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nपुलवामा हल्ल्यातील शहीदांना श्रध्दाजंली अर्पण करून सभा तहकूब\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Banana-stuck-in-throat-baby-death/", "date_download": "2019-02-20T11:21:19Z", "digest": "sha1:RGPYADZIBAFK54V53QXJ27PZEZQA53E3", "length": 3431, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " रेंदाळ येथे घशात केळे अडकून बालकाचा मृत्यू | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › रेंदाळ येथे घशात केळे अडकून बालकाचा मृत्यू\nरेंदाळ येथे घशात केळे अडकून बालकाचा मृत्यू\nरेंदाळ येथे दीड वर्षाच्या मुलाच्या घशात केळे अडकल्यामुळे श्‍वास गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला. कार्तिक प्रशांत नेजे असे त्या बालकाचे नाव आहे. या घटनेने गावात हळहळ व्यक्‍त होत आहे.\nप्रशांत नेजे यांचा पॉवरलूमचा व्यवसाय आहे. गुरुवारी सायंकाळी चारच्या सुमारास कार्तिकची आई त्याला केळे भरवत होती. त्यावेळी कार्तिकने केळे हिसकावून घेतले व स्वतः खाण्यास सुरुवात केली. दुर्दैवाने केळे घशातच अडकले. श्‍वासनलिकेला केळे चिकटल्याने गुदमरून कार्तिकचा मृत्यू झाला. एकुलता एक मुलगा आकस्मिक गेल्याने आई, वडिलांनी मोठा आक्रोश केला.\nअण्णासाहेब शेलार यांचा संचालक पदाचा राजीनामा\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\nसातारा : पोलिस निरीक्षकाच्या घरी चोरी\nइम्रान यांनी फेकलाय तो 'नो बॉल' : जावेद अख्‍तर\n'पीडित अल्पवयीन मुलीने साक्ष बदलली तरी आरोपीने निर्दोषत्व सिद्ध करावे'\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\n'पीडित अल्पवयीन मुलीने साक्ष बदलली तरी आरोपीने निर्दोषत्व सिद्ध करावे'\nयुतीचा नविन चित्रपट; \"मूर्ख आहे मतदार\"\nमॉलमध्ये बिबट्याच्या 'एन्ट्री'ने खळबळ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.anubhutitrust.org/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%A4/", "date_download": "2019-02-20T12:09:21Z", "digest": "sha1:3VH2273CR5K2SSSKPGC76SKGSO72M5NN", "length": 10772, "nlines": 54, "source_domain": "www.anubhutitrust.org", "title": "कोळेगाव मधल्या युवा-युवती गटा मध्ये बदलावाची अनुभूती – Anubhuti", "raw_content": "\nकोळेगाव मधल्या युवा-युवती गटा मध्ये बदलावाची अनुभूती2 min read\nकोळेगाव फार दूर नाही शहरापासून; कल्याण डोंबिवली पासून फार तर २० मिनिटांच्या अंतरावर आहे जुलै अखेरपासून कोळेगाव मध्ये पहिली युवा गटाची मीटिंग झाली जुलै अखेरपासून कोळेगाव मध्ये पहिली युवा गटाची मीटिंग झाली आता १० ते १२ सेशन्स नंतर जो फरक पडलेला दिसतोय त्याने आशावाद वाढतोय; काम करायला हुरूप येतोय\nपहिल्या दिवशी एकमेकांशेजारी बसायलाही तयार नसणारी मुले-मुली, [अगदी ५ फुटांचे अंतराव���ही] एकमेकांशी बोलणे तर सोडाच; बघणेही टाळत होती तीच मुले आज एकमेकांशी चर्चा करू लागली आहेत; एकमेकांना मदत करू लागली आहेत,एकत्र खेळू लागली आहेत, एकत्र कामही करू लागली आहेत तीच मुले आज एकमेकांशी चर्चा करू लागली आहेत; एकमेकांना मदत करू लागली आहेत,एकत्र खेळू लागली आहेत, एकत्र कामही करू लागली आहेत आधी यांना वाटत होते कि आपण काहीही करू शकत नाही; बदल होत नाही आधी यांना वाटत होते कि आपण काहीही करू शकत नाही; बदल होत नाही पण हीच मुले आज जेव्हा आम्ही विविध मुद्दे समोर ठेवून गावात फिरतो, तेव्हा गावात भविष्यात कोणकोणत्या सुविधा कोण कोणत्या भागात हव्यात; याबद्दल पण चर्चा करतात पण हीच मुले आज जेव्हा आम्ही विविध मुद्दे समोर ठेवून गावात फिरतो, तेव्हा गावात भविष्यात कोणकोणत्या सुविधा कोण कोणत्या भागात हव्यात; याबद्दल पण चर्चा करतात गावातल्या ठराविक जागा ठराविक गटांसाठीच आहेत; त्या सर्वांसाठी खुल्या असल्या तरी त्याचा फायदा ठराविक घटकांनाच होतो गावातल्या ठराविक जागा ठराविक गटांसाठीच आहेत; त्या सर्वांसाठी खुल्या असल्या तरी त्याचा फायदा ठराविक घटकांनाच होतो गावात सार्वजनिक वाचनालयाची तसेच सायबर कॅफे ची गरज आहे गावात सार्वजनिक वाचनालयाची तसेच सायबर कॅफे ची गरज आहे अशा एखाद्या जागेची गरज आहे; जिथे सर्वधर्मीय, सर्वजातीय, प्रांतीय, स्त्री-पुरुष, मुले-मुली एकत्र येतील असे मत या युवा गटाने मांडले अशा एखाद्या जागेची गरज आहे; जिथे सर्वधर्मीय, सर्वजातीय, प्रांतीय, स्त्री-पुरुष, मुले-मुली एकत्र येतील असे मत या युवा गटाने मांडले संविधानातील मूल्यांवर चर्चा करताना त्यांनी असे शोधून काढले कि समता, व्यक्तीची प्रतिष्ठा, हि मूल्ये आहेत; पण प्रत्यक्षात वेगळे चित्र दिसते संविधानातील मूल्यांवर चर्चा करताना त्यांनी असे शोधून काढले कि समता, व्यक्तीची प्रतिष्ठा, हि मूल्ये आहेत; पण प्रत्यक्षात वेगळे चित्र दिसते विशेषतः अल्पसंख्यांकांना, मुलींना, बाहेरील प्रांतातून इथे आलेल्याना खूप दबून राहावे लागते विशेषतः अल्पसंख्यांकांना, मुलींना, बाहेरील प्रांतातून इथे आलेल्याना खूप दबून राहावे लागते इथल्या स्थानिक प्रभावशाली गटाला गाववाले असे संबोधतात इथल्या स्थानिक प्रभावशाली गटाला गाववाले असे संबोधतात एकदा गाववाले आणि बाहेरचे असे दोन गट आहेत, त्याबद्दल च��्चा चालू होती एकदा गाववाले आणि बाहेरचे असे दोन गट आहेत, त्याबद्दल चर्चा चालू होती गाववाले कोण आणि बाहेरचे कोण असा विषय सुरु होता गाववाले कोण आणि बाहेरचे कोण असा विषय सुरु होता तेव्हा एका अल्पसंख्य मुलाने सांगितले कि आम्ही बाहेरचे आहोत, गाववाले नाही; तेव्हा तिथला गाववाला मुलगा पटकन म्हणाला कि असे कसे तेव्हा एका अल्पसंख्य मुलाने सांगितले कि आम्ही बाहेरचे आहोत, गाववाले नाही; तेव्हा तिथला गाववाला मुलगा पटकन म्हणाला कि असे कसे तीस वर्षांपासून तुम्ही इथे राहता म्हणजे तू पण गाववालाच आहेस कि तीस वर्षांपासून तुम्ही इथे राहता म्हणजे तू पण गाववालाच आहेस कि मग चर्चा झाली कि गावातला घटकच मी स्वतःला समजत नसेन, माझे गावात काही स्थान नाही असे मनात असेल तर गावात काही चांगले बदल करण्यासाठी मी कसे काय काम करणार मग चर्चा झाली कि गावातला घटकच मी स्वतःला समजत नसेन, माझे गावात काही स्थान नाही असे मनात असेल तर गावात काही चांगले बदल करण्यासाठी मी कसे काय काम करणार मला गावाविषयी आस्था कशी वाटणार मला गावाविषयी आस्था कशी वाटणार म्हणजे संविधानाने तर भारतात कुठेही राहण्याचा अधिकार दिला आहे; पण प्रत्यक्षात आपण जर दुसऱ्या प्रांतात जाऊन राहिलो तर तिथे आपले, आणि बाहेरचे असा भेदभाव करतो म्हणजे संविधानाने तर भारतात कुठेही राहण्याचा अधिकार दिला आहे; पण प्रत्यक्षात आपण जर दुसऱ्या प्रांतात जाऊन राहिलो तर तिथे आपले, आणि बाहेरचे असा भेदभाव करतो समानता हे मूल्य आहे; पण जवळच्या आदिवासी पाड्यावरील लोकांना सार्वजनिक शौचालया सारखी मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत, तिथली बहुसंख्य मुले शाळेत जात नाहीत; मग जो अधिकार संविधानाने दिलाय तो मिळत नाही, समाज ते त्यांना देत नाही, किंबहुना ते त्यांना मिळणार नाहीत हे सर्वांनी गृहीत धरले आहे समानता हे मूल्य आहे; पण जवळच्या आदिवासी पाड्यावरील लोकांना सार्वजनिक शौचालया सारखी मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत, तिथली बहुसंख्य मुले शाळेत जात नाहीत; मग जो अधिकार संविधानाने दिलाय तो मिळत नाही, समाज ते त्यांना देत नाही, किंबहुना ते त्यांना मिळणार नाहीत हे सर्वांनी गृहीत धरले आहे शाळेत जाण्यासाठी, अभ्यासासाठी, अगदी अनुभूती च्या क्लास ला येण्यासाठी सुद्धा मुलींना सकाळपासून खूप धावपळ करावी लागते, भराभर कामे आटपावी लागतात, तेव्हा कुठे क्ला�� च्या वेळेत जेवण करून पोचता येते शाळेत जाण्यासाठी, अभ्यासासाठी, अगदी अनुभूती च्या क्लास ला येण्यासाठी सुद्धा मुलींना सकाळपासून खूप धावपळ करावी लागते, भराभर कामे आटपावी लागतात, तेव्हा कुठे क्लास च्या वेळेत जेवण करून पोचता येते आपल्या बहिणी आळशी आहेत, त्यांना शिकायला आवडत नाही म्हणणाऱ्या मुलांना त्यांचे दोघांचेही दिनक्रम विचारले असता विरोधाभास त्यांनाच शोधून काढता आला आपल्या बहिणी आळशी आहेत, त्यांना शिकायला आवडत नाही म्हणणाऱ्या मुलांना त्यांचे दोघांचेही दिनक्रम विचारले असता विरोधाभास त्यांनाच शोधून काढता आला त्यामुळे आता मात्र हीच मुले आपल्या बहिणींनी क्लासला यावे यासाठी घरकामात सहभाग घेत आहेत,पालकांनी बहिणींना क्लास ला पाठवावे म्हणून त्यांच्याशी संवाद साधून, त्यांचे मन वळवून बहिणींनी क्लास ला येण्यासाठी त्यांना सक्रिय पाठिंबा देऊ लागली आहेत\nएकंदर १० ते १२ सेशन्स नंतर एकत्र येणे, स्वतःचे विचार मांडणे, विश्लेषण करणे, वाटाघाटी करणे, स्वतःवर विश्वास ठेवणे, गटात काम करणे, सक्रिय पाठिंबा देऊन जबाबदारी घेणे ह्या गोष्टी घडत आहे म्हणून कामाला हुरूप येतोय,आशावाद वाढतोय\nहमें ऐसे किताबों के बारे में जागरूक रहना चाहिए जो लिंगवादी और जातिवादी भेदभाव को बढ़ावा देते हो – उनकी आलोचना करने से और ज़रूरत पड़े तो उन्हें अस्वीकार करने से डरना नहीं चाहिए\n― राही की युवती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/belganga-sugar-factory-starts-123644", "date_download": "2019-02-20T11:50:12Z", "digest": "sha1:BVX2G23XZAV3TPGBLW52SUDVH3YHIVGX", "length": 16704, "nlines": 205, "source_domain": "www.esakal.com", "title": "Belganga sugar factory starts चाळीसगाव: बेलगंगा कारखान्यात 'रोलर' पूजन | eSakal", "raw_content": "\nबुधवार, फेब्रुवारी 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर बुधवार, फेब्रुवारी 20, 2019\nचाळीसगाव: बेलगंगा कारखान्यात 'रोलर' पूजन\nगुरुवार, 14 जून 2018\nसुपारी देऊन केली मोडतोड\nहा कारखाना कुठल्याही परिस्थिती सुरू होऊ नये, यासाठी अक्षरशः सुपारी देऊन कारखान्यातील यंत्रसामुग्रीची मोडतोड केल्याचा आरोप चित्रसेन पाटील यांनी केला. कारखान्यात दीड व अडीच किलो मेगावॅटचे दोन टर्बाईन असून कारखाना विक्रीची निविदा निघताच माहितीगार व्यक्‍तीने या टर्बांइनमधील वाईंडिंग कापले. पुन्हा वाईडिंग करण्यासाठी लाखो रुपये खर्च करावा लागणार आहे. त्यामुळे हेतू पुरस्सर केलेले हे कृ��्य ज्यांना कारखाना सुरू होऊ द्यायचा नाही, असेच लोक करु शकतात असेही श्री. पाटील यांनी सांगितले.\nचाळीसगाव : बेलगंगा सहकारी साखर कारखान्यात आज अंबाजी कंपनीतर्फे \"रोलर' पूजन करून दुरुस्ती कामाचा शुभारंभ करण्यात आला. कारखाना पूर्ववत सुरू करण्याच्या दृष्टीने विविध विभागातील यंत्रसामुग्रीच्या दुरुस्ती कामाला वेग आला आहे. त्यामुळे ऑक्‍टोबरमध्ये कारखाना गळीत हंगाम काढण्यासाठी सज्ज होईल, असा विश्‍वास अंबाजी ग्रुपने व्यक्त केला.\nजिल्हा बॅंकेकडून लिलाव प्रक्रियेद्वारे अंबाजी ग्रुपने कारखाना विकत घेतल्यानंतर येणाऱ्या विविध अडचणींना तोंड देत, कारखान्यात मशिनरी दुरुस्तीचे काम हाती घेतले. त्यासाठी ज्येष्ठ व अनुभवी तज्ज्ञांची नियुक्ती कंपनीने केली आहे. याशिवाय कारखान्यात यापूर्वी काम केलेल्या काही कामगारांनाही पुन्हा घेतले आहे. कारखाना जिल्हा बॅंकेने ताब्यात घेतल्यानंतर तो बंदच होता. त्यामुळे आतील यंत्रसामुग्री पडून राहिल्याने मोठ्या प्रमाणावर खराब झालेली आहे. त्यामुळे अंबाजी कंपनीने मुख्य अभियंता म्हणून अर्जुन शिंदे, मुख्य रसायनशास्त्रज्ञपदी अशोक मेमाणे यांची तर शेतकी अधिकारी म्हणून सुभाष भाकरे यांची नियुक्‍ती केली असून या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याच्या दुरुस्तीला सुरवात झाली आहे. आजच्या पूजनप्रसंगी चित्रसेन पाटील, केदारसिंग पाटील, प्रवीण पटेल, दिलीप चौधरी, विजय अग्रवाल, किरण देशमुख, नीलेश निकम, प्रेमचंद खिवसरा, डॉ. मुकुंद करंबेळकर, डॉ. अभिजित पाटील, अजय शुक्‍ल, जगदीश पाटील, उद्धवराव महाजन, शरद मोराणकर, श्री. ब्राह्मणकार यांच्यासह कंपनीचे संचालक व शेतकरी उपस्थित होते.\n4 लाख टन होणार गाळप\nकारखान्यातील सध्याची यंत्रसामुग्रीची दुरुस्ती करून काही नवीन साहित्य आणल्यानंतर पाच महिन्यात कारखान्याकडून जवळपास 4 लाख मेट्रीक टन ऊस गाळप केला जाईल, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली. कारखान्यात 60 टनाचे इलेक्‍ट्रॉनिक्‍स वजनकाटे बसविण्यात येणार आहेत. कारखान्यातील 70 टनाची क्षमता असलेल्या तीन बॉयलरचीही दुरुस्ती झाली. आज विधीवत पूजन करून \"रोलर' यंत्रावर बसविण्यात आले.\nसुपारी देऊन केली मोडतोड\nहा कारखाना कुठल्याही परिस्थिती सुरू होऊ नये, यासाठी अक्षरशः सुपारी देऊन कारखान्यातील यंत्रसामुग्रीची मोडतोड केल्याचा आरो��� चित्रसेन पाटील यांनी केला. कारखान्यात दीड व अडीच किलो मेगावॅटचे दोन टर्बाईन असून कारखाना विक्रीची निविदा निघताच माहितीगार व्यक्‍तीने या टर्बांइनमधील वाईंडिंग कापले. पुन्हा वाईडिंग करण्यासाठी लाखो रुपये खर्च करावा लागणार आहे. त्यामुळे हेतू पुरस्सर केलेले हे कृत्य ज्यांना कारखाना सुरू होऊ द्यायचा नाही, असेच लोक करु शकतात असेही श्री. पाटील यांनी सांगितले.\nजलसंपदामंत्री गिरीश महाजन पैशांच्या जोरावर बोलतात : अनिल पाटलांची टीका\nचाळीसगाव ः \"मी माझ्या राजकीय जीवनाची पंचवीस वर्षे भाजपमध्ये घातली आहे. पक्षातील रतन खत्रींमुळे मी भाजप सोडला. त्यामुळे मला भाजपमध्ये कोण कसे हे...\nविभोरचा प्रवास बीएस्सी ते सराईत गुन्हेगार\nजळगाव - कुटुंबातील सुसंस्कारित व शैक्षणिक वातावरणात विभोर जाधव याने प्राथमिक व माध्यमिक शिक्षण गावात पूर्ण केले. तालुक्‍याच्या ठिकाणी बीएस्सी पदवी...\nशिल्लक दोन कोटी निधी खर्चाचा मार्ग मोकळा\nजळगाव : जिल्ह्यात पाणी टंचाईची बिकट स्थिती असताना पाणी पुरवठा विभागाकडे गत वर्षाचा शिल्लक असलेल्या दोन कोटी रुपये इतक्‍या निधी खर्च रोखून ठेवण्यात...\nगुन्हेगारीवर वचक ठेवणार हजार \"सीसीटीव्ही' कॅमेरे\nजळगाव ः भुसावळ विभागातील आठ रेल्वेस्थानकांवर एक हजार अद्ययावत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत आहे. त्यापैकी भुसावळ रेल्वेस्थानकावर 110 सीसीटीव्ही...\nजळगाव मतदारसंघासाठी 15 कोटी मंजूर : खासदार ए. टी. पाटील\nभडगाव : लोकसभेच्या जळगाव मतदारसंघासाठी खासदार ए. टी. पाटील यांच्या प्रयत्नांतून राज्याच्या मूलभूत सुविधा योजनेंतर्गत 164 कामांसाठी 15 कोटी रुपये निधी...\nचाळीसगाव : येथील श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाजातर्फे उंडणगाव (ता. सिल्लोड) येथील महाविद्यालयीन विद्यार्थिनी प्रणाली जाधव हिने केलेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.misalpav.com/node/43262", "date_download": "2019-02-20T11:25:11Z", "digest": "sha1:XGAWUYW5M3QXTFX5DF3GSAT3DK4Q3LMW", "length": 41618, "nlines": 294, "source_domain": "www.misalpav.com", "title": "OLX बद्दल सल्ला हवाय.. | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nशतशब्दकथा स्पर्धेसंबंधी सूचना :\nलेखकांनी कथा पाठवताना कथेतील शब्द प्रत्यक्ष मोजून १०० आहेत याची खात्री करावी ही विनंती. Microsoft Word मध्ये शब्द मोजू नयेत. विरामचिन्हांमुळे Microsoft Word चुकीची शब्दसंख्या दाखवत असल्याने हे करण्यात आले आहे.\nOLX बद्दल सल्ला हवाय..\nमिपाकरांनो, नमस्कार.. OLX वरुन विक्रीसंबंधात आपली मदत हवी आहे.\nसुमारे दोन वर्षांपुर्वी सफरचंदाच्या मोहात पडून मी एक MacBook Pro (A1502) 13-inch लेपटॉप घेतला. मात्र विंडोज वापरण्याची सवय, यत्र-तत्र-सर्वत्र ऑफीसात विंडोज असल्याने, आणि मॅकबूकमधल्या आयओएसशी जुळवता न आल्याने, जवळपास शुन्य वापरानंतर तो परत त्याच्या डब्यात जाऊन विसावला.\nमग त्यावर विचार केल्यावर उमगले की आता ह्यास विकून थोडा अडका जोडावा. (लोनच्या EMIचा मॅसेज हा फारच प्रेरणादायी असतो बघा.. ;-) ). म्हणून मग काल त्याला विकण्यासाठी OLX वर अ‍ॅड दिली. त्याला आज लगेच एका व्यक्तीचा रिप्लाय आला. सदर व्यक्तीशी व्हॉट्सॅप चॅटले असता कळले की त्याचे व्हॉट्सॅप मधे बिजनेस अकांऊट आहे. ( हा ही एक नवीनच शोध) भाऊंनी मी सांगितलेली किंमत (रु. ७५ हजार ) लगेच कबूल करुन मला सांगितले की हा लॅपटॉप त्यांना त्यांच्या मित्रास भेट द्यायचा असून, ते मागितलेली रक्कम अधिक वर ३००० रुपये 'कुरीयर चार्जेस' म्हणुन द्यायला तयार आहेत. आणि मला माझं पुर्ण नाव, बँक डीटेल्स, फोन नंबर, इमेल वगैरे द्यायला सांगितलं. मित्राचा पत्ता विचारला असता एक नाव गाव पत्ता आणि मोबाईल नंबरवाला मॅसेज पाठवून 'त्याच्याशी बोलू नका हं.. मला त्याला सरप्राईज द्यायचंय' अशी गळ घातली..\nआता ह्यात मला असलेल्या शंका आपणासमोर मांडतो.\n१. OLX वरील खरेदी-विक्रीकर्ते verified असतात का अ‍ॅड पोस्टवतांना मला तरी काहीही विचारण्यात आले नव्हते.\n२. माझ्याकडे असलेल्या स्पेसिफीकेशन्���चा नवाकोरा मॅकबूक सिंगापूरात जवळपास ९५ हजारात मिळतो. भाऊ मला ७८०००/- द्यायला तयार आहेत. भाऊंनी किंमतीच्या बाबतीत यत्किंचींतही घासाघीस केली नाही.. शंकास्पद आहे.\n३. फंड ट्रांसफरसाठी फोन नंबर आणि इमेलची काही गरज आहे का मला तरी आजपर्यंत गरज भासली नाही, एटीएम वापरुन फंड डिपॉजीट सोडल्यास. त्यातही फक्त मोबाईल नंबर लागतो. इमेल आजपर्यंत कधीच वापरावा लागला नाही.\n४. OLX किंवा तत्सम साईट्स वापरुन केलेल्या कारभारामधे काय काय काळजी घ्यावी कुणास काही वाईट अनूभव\nआपल्या सल्ला / मदतीसाठी आभारी असेन.\nमला फेक वाटतोय तो. माझा अनुभव\nमला फेक वाटतोय तो. माझा अनुभव नंतर शेअर करेन. ब्लॉक करून टाका त्याला. पण olx किंवा दुसरीकडे कुठे विकताना त्या व्यक्तीला भेटून व्यवहार करणे योग्य ते ही पब्लिक प्लेस मध्ये.\nमी OLX वर विक्री केली होती पण व्यवहार रोख केला होता. क्विकर वर पण विक्री केली होती त्यावळी क्विकर या साईटवर मी माझे अकाऊंट डिटेल्स फीड केले होते. खरेदीदाराशी नव्हे. खरेदीदाराशी केवळ एकदाच फोनवर बोलून बाकी सगळा व्यवहार क्विकर मार्फत झाला होता. क्विकरवाले विक्रेत्याकडून वस्तु घेऊन ती खरेदीदाराला घरपोच देतात पण ही सुविधा OLX वर माझ्या माहितीप्रमाणे नाही. तुमच्या केसमध्ये जर त्या खरेदीदाराल तुम्हाला पैसे ट्रान्सफर करायचे आहेत तर केवळ तुमचे अकाऊंट डिटेल्स पुरेसे आहेत. फोन नंबर व ई मेल देण्याची अजीबात गरज नाही. OLX वर विक्री करणारे Verified असतात व त्याच्या प्रोफाइलवर तस दिसतंही पण खरेदीदाराबाबत तस काही सांगता येत नाही. सावधगीरी बाळगलेली बरी\nमित्राला द्यायला ७५००० ची भेट थोडा जास्त होतंय .\nआज काल लोक १० रुपयांचा चहा पण मित्राला द्यायला काचकूच करतात ७५००० ची भेट थोडा जास्त होतंय .\nआताच्या युगात अगोदरच खबरदारी घेतलेलीच चांगली.\nफोन नंबर (बँक अकाऊंटशी लिंक\nफोन नंबर (बँक अकाऊंटशी लिंक केलेला असेल तर) अजिबात देवू नका, इमेल पण सेकंडरी असेल तर द्या..\nआधी रक्कम ट्रान्सफर करायला सांगा, आणी नंतर कुरीयर करा\nOLX वर मी टूव्हिलर विकली होती. समोरासमोर भेटून व्यवहार केला. ट्रान्सफर्चा खर्च त्याने करायचा या अटीवर पैसे घेऊन गाडी व सह्या केलेले पेपर्स दिले. सर्व रक्कम रोख घेतली.\nआधी रक्कम ट्रान्सफर करायला\nआधी रक्कम ट्रान्सफर करायला सांगा, आणी नंतर कुरीयर करा\nआजकाल खोटे SMS पाठवता येता��� भुरट्याना, जे बँकेच्या SMS सारखेच वाटतात ...म्हणून जर व्यवहार करत असणार तर बँकेत पैसे जमा झालेले आहेत हे तपासून घ्याल आणि SMS वर अवलंबून राहू नका.\nमाझ्या माहितीतल्यांनी ज्यांनी पण OLX/ Quikr वर व्यवहार केले आहेत, त्यांनी एकत रोख व्यवहार केले आहेत, किंवा आमोरासामोर भेट घेऊनच मग केलेले आहेत. हा भाऊ पार फारेनातून त्याच्या केरळातल्या एका मित्राला वाढदिवसाची भेट देण्यासाठी लॅपटॉप घेतोय, हे मलाही संशयास्पदच आहे.\nOlx वर फक्त दहाबारा किलोमीटर\nOlx वर फक्त दहाबारा किलोमीटर मधील ग्राहक हा एक पर्याय निवडू शकता , जेणेकरून जवळ असलेल्या ग्राहकाला तुम्ही प्रत्यक्ष भेटून व्यवहार करू शकता .\nआणि व्हेरिफाईड च्या गोष्टी करण्यात अर्थच नाही , औरंबगाबाद महिन्या पूर्वी olx वरून पन्नास एक तलवारी मागवण्यात आल्या होत्या .\nरोख व्यवहार करत असाल तर उत्तम\nरोख व्यवहार करत असाल तर उत्तम आहे . बरेच फेक आयडी आणि फसवणुक होते .\nविका बिन्धास्त.. फक्त ही काळजी घ्या\n१) फक्त तुमचं नांव आणि बॅन्क अकाउन्ट नंबर द्या.\n२) मोबाईल नम्बर आणि ईमेल मात्र बॅन्क अकाऊन्ट ला न जोडलेलेच द्या.\n३) शक्यतो असं बॅन्क अकाऊन्ट द्या की ज्यात फारसे पैसे तुम्ही ठेवत नसाल.\n४) पैसे जमा झालेला SMS आला की प्रथम पैसे withdraw करा किंवा एटीएम वापरुन तुमच्या दुसर्या बॅन्केतल्या अकाऊंट्ला ट्रान्स्फर करा (कुरियरला जाता जाता).\nभाऊ सरळ दुसरं गिर्हाईक बघा,\nभाऊ सरळ दुसरं गिर्हाईक बघा, शेपाचशे कमी आले तरी चालतील. कशाला टेन्शन घ्याचं\nसहमत.. साधा सोपा उपाय आहे.\nआपणां सर्वांचे पुनश्च धन्यवाद..\nह्या सगळ्या प्रपंचात आणि प्रतिसादांवरुन ध्यानात आलं की माझा इ-मेल आयडी आणि फोननंबर, जे की दोन्ही सर्वस्वी वैयक्तीक आहेत आणि असावेत, ते नोकरीपायी पारच पब्लिक झालेत. आणि मी ह्यांनाच वापरुन बँकींग करत होतो. त्यामुळे आता पहील्यांदा ते दोन्ही बदलायला/ अपडेटायला टाकलेयत आता..\nओएलेक्स चा एक जुना अनुभव.\nज्यावेळी फ्लिपकार्टावर काही मोबाईलचे फ्लॅश सेल असायचे(अजुनही असतात पण आता क्रेझ कमी झालीय) त्यावेळी त्या सेलात नंबर लागला नाही की तेच फोन ८ दिवसांनी ओएलएक्स वर विकायला असायचे. डिस्क्रीप्शन मध्ये बॉक्स पॅक असा उल्लेख असायचा. किंमत त्या सेल पेक्षा २००-५०० ने जास्त असायची. एका फोन साठी एका पुण्यातल्या नितीन नामक प्रोफाईलला कॉल केला असता तो नियाझ न���घाला. त्याने प्रॉपरली बोक्स पॅक मोबाईल पाठवला. थोड्या दिवसांने माझ्या एका मित्राला दुसर्‍या सेल मधला मोबाईल मिळाला नाही. त्याने ओएलएक्सवर हुडकले असता तोच नियाझ दिपक नावाने मोबाईल देत होता.फोन नंबर सेमच होता. तो कोणताहे सेलमधला मोबाईल चार पाचशे ऑन मनी घेऊन फोन उपलब्ध करुन देत होता. त्याचे मोबाईलचे बारीकसे दुकान होते पण असे ऑनलाईन भरपूर फोन विकत होता. मी शेवटी विचारले त्याला तर तो हेच काम करतो हे त्याने कबूल केले. नाव का बदलतो असे विचारल्यावर तो सरळ म्हणला की मुस्लीम नांव असले की लोक डील करत नाही म्हणून हिंदू नांव घेतो.\nमी काही दिव्सापूर्वीच OLX वर\nमी काही दिव्सापूर्वीच OLX वर मुलाची सायकल विकली. अ‍ॅड पाहून बरेच मेसेज आले. काही फोन आले. जे व्यवस्थित वाटले, त्यांना मी पत्ता दिला. पण ते काही आले नाहीत. एकजण फोनवर बोलला आणि सायकल बघायला आला. कॅश देवून लगेच सायकल घेवून गेला.\nOLX चा हा पहिलाच अनुभव होता. पण चांगला वाटला. :)\nमी दोन वर्षांपुर्वी माझी टू\nमी दोन वर्षांपुर्वी माझी टू व्हीलर याच पद्धतीनं प्रत्यक्ष भेटून, रक्कम रोख घेऊन (सगळे आयडी प्रूफ व त्याच्या नोकरीच्या आयडी कार्डची झेरोक्स घेवुन ) ओएलएक्स वर विकली.\nहि फार सोपी गंडवण्याची केस आहे. तुमच्या अनुभवावर सांगण्यापेक्षा माझा अनुभव सांगतो.\nअमेरिकेत नुकतेच शिक्षण झाले होते. नोकरीचा शोध चालू होता. तोपर्यंत घरखर्च चालावा म्हणून क्रेग्सलिस्ट वर काही कॅश पैशांचे काम आहे का ते बघत होतो. तेथे एक जाहिरात दिसली कि कॉम्पुटर वर OS टाकून हवी आहे. आम्ही १० लॅपटॉप व १० windows CD तुमच्याकडे पाठवू. तुम्ही फक्त त्या install करून आम्ही सांगतो त्या पत्यावर सांगतो त्या माणसाला पाठवून द्या. 'कुरियर चार्जेस' आम्ही देऊ. मी ठीक आहे म्हणून त्या जाहिरातीला संपर्क केला. म्हटले सगळे पैसे देत आहेत तर बघुयात काय करताहेत ते. त्या माणसाला संपर्क केला. दुसऱ्या देशातील काहीतरी नंबर वरून त्याने फोन केला. विचारल्यास उत्तर आले कि तो व्यवसायासाठी फिरत असतो. म्हटले ठीक आहे. माझ्या कामाचे पैसे मी त्याला USD ३०० सांगितले. तो ठीक आहे म्हणाला. ( नाहीतरी इथे मला गंडवण्याची शंका आलीच होती पण म्हटले बघू तरी कसे आहे हे scam . )\nतो म्हणाला कि मी तुला चेक पाठवतो. US $५०००. त्यातील तुझे कामाचे पैसे कापून घेऊन उरलेले पैसे अमक्या अमक्या ठिकाणी Western Union ने ट्रान्स��र कर. मी ओके म्हणालो. आता फक्त $३०० साठी $५००० चा चेक का पाठवायचा बघुयात. काही दिवसांनी गावातील USPS मधून फोन आला कि तुमचे पार्सल आलेले आहे. मी जाऊन सही करून ते घेतले. त्यात ५००० चा चेक होता. तो मी माझ्या खात्यात भरला. खात्यात लगेच USD ५००० रक्कम दिसू लागली. (इथपर्यंत अगदी तुमच्या केस सारखे चालू आहे.)\nचेक भरल्या भरल्या २ तासात त्याचा फोन की चेक भरला का मी हो म्हणालो. तो म्हणाला की मग लगेच जाऊन western union मधून पैसे ट्रान्सफर कर. मी मनात म्हटले घाई काय आहे मी हो म्हणालो. तो म्हणाला की मग लगेच जाऊन western union मधून पैसे ट्रान्सफर कर. मी मनात म्हटले घाई काय आहे भरतो की. मला कळेना. काहीतरी गोची आहे आणि मला ती समजत नाही आहे. पैसे तर खात्यात दिसत आहेत. मग माझे पैसे काढून घेऊन त्याला उरलेले पैसे देण्यात काहीच गैर वाटत नव्हते. तरीही म्हटले कि एक दिवस थांबूयात. रात्री परत त्याचा फोन की पैसे पाठवले का भरतो की. मला कळेना. काहीतरी गोची आहे आणि मला ती समजत नाही आहे. पैसे तर खात्यात दिसत आहेत. मग माझे पैसे काढून घेऊन त्याला उरलेले पैसे देण्यात काहीच गैर वाटत नव्हते. तरीही म्हटले कि एक दिवस थांबूयात. रात्री परत त्याचा फोन की पैसे पाठवले का मला western union चा ट्रान्सफर कोड दे. त्याला उत्तर दिले की अजून नाही. आज मला वेळ नाही झाला उद्या पाठवेन. मग तो भडकला. म्हणाला कि पोलिसांना सांगेन. तू चेक भरला आहेस आणि पैसे देत नाही आहेस म्हणून. लवकरात लवकर मी सांगितलेल्या पत्त्यावर पैसे पाठव. मी ऐकून घेतले.\nदुसऱ्या दिवशी माझ्या खात्यातून ४७०० काढले व western union मध्ये गेलो. तेथे पैसे कॅश भरावे लागतात. फॉर्म वगैरे भरला. तिथल्या माणसाने फॉर्म घेत असताना विचारले की तुम्ही ज्याला पैसे पाठवत आहात त्या माणसाला ओळखताना कारण येथे बरेच असे scam झालेले आहेत. मी नाही म्हटले. मग तो म्हणाला कि आम्ही पैसे नाही पाठवू शकत. मी गपचूप पैसे घेऊन परत आलो. त्या माणसाचा परत फोन. झाले का काम कारण येथे बरेच असे scam झालेले आहेत. मी नाही म्हटले. मग तो म्हणाला कि आम्ही पैसे नाही पाठवू शकत. मी गपचूप पैसे घेऊन परत आलो. त्या माणसाचा परत फोन. झाले का काम मी त्याला काय घडले ते सांगितले. मग तो म्हणाला कि दुसऱ्या western union सेंटर ला जा आणि भर. आणि यावेळेस पाठवणाऱ्या माणसाला ओळखतो असे सांग. मी ठीक आहे म्हटले.\nअजूनही मला काळात नव्हते कि गडबड काय आहे. पैसे तर खात्यात ��हेत. मग पाठवायला काय हरकत आहे संध्याकाळी परत दुसऱ्या सेंटर ला गेलो. तेथे परत प्रश्नावली झाली व या वेळेला मी पैसे पाठवले. ट्रान्सफर कोड मी त्या माणसाला टेक्स्ट करून कळवून टाकला.\nघरी परत जात असताना म्हटले परत एकदा बघुयात खात्यात नक्की पैसे आहेत ना ते. बँक ऑफ अमेरिका च्या ATM सेंटर ला गेलो व कार्ड आत घालू खात्याचा बॅलन्स बघितला आणि पायाखालील जमीनच हादरली. त्याचा चेक बाउंस झाला होता. म्हटले हे कसे शक्य आहे गेले दोन दिवस खात्यात पैसे तर दिसत होते. तेथेच बँकेत गेलो आणि विचारले तेव्हा कळले की\nचेक मधील पूर्ण पैसे यायला ३ दिवस लागतात. त्या ३ दिवसा आत पाठवणारा माणूस चेक कॅन्सल करू शकतो. त्याला चेक कॅन्सलेशनचे चार्जेस पडतात परंतु तो करू शकतो.\nआणि इथे मी माझ्या खात्यातील ४७०० त्या अनोळखी माणसाला western union ने कॅश पाठवले होते. ताबडतोब western union ला गेलो व ती ट्रान्सफर रद्द केली. ट्रान्सफर रद्द करण्याचे मला चार्जेस पडले. माझ्या चेहऱ्याकडे बघून तेथील कर्मचाऱ्याला शंका आलीच. त्याने विचारले तुम्ही फसवले गेला आहेत का मी हो म्हणालो. त्याने मला पोलिसात तक्रार नोंदविण्याचा सल्ला दिला. मी student visa वर असल्याने या फंदात न पडण्याचा निर्णय घेतला.\nथोड्या वेळाने त्या माणसाचा फोन आला. ट्रान्सफर कॅन्सल का केली म्हणून. माझा संतापाने तिळपापड झाला होता. त्याला फक्त सांगितले कि तू चेक कॅन्सल करायला घाई केलीस आणि फोन ठेऊन दिला.\nतर तुमच्या केस मध्ये तो माणूस तुम्हाला इकडे तिकडे पैसे पाठवायला सांगेल. कदाचित तुमच्या खात्यात पैसे पाठवेल सुद्धा. तुम्ही लॅपटॉप शिप केला रे केला कि खात्यातून पैसे गायब. म्हणूनच अजिबात घासाघीस ना करता तो तयार झाला आहे. अजिबात संपर्क करू नका.\nमाझा सल्ला तोच जो मास्टरमाइंड आणि शलभ सांगतात ...\nलॅपटॉप रोख किमतीमध्येच आणि प्रत्यक्ष भेटीतच विका. या व्यवहारासाठी मॉल सारखी वर्दळीची जागा निवडावी.\nपण तुमच्या केसमध्ये चेक पेमेन्ट असल्यानं चेक कॅन्सल करायला वाव होता आणि कदाचित तुमचा अनुभव २०१० च्या आधीचा असावा. कारण गेली ४ वर्ष तरी मला या ३ दिवसांच्या नियमाचा फायदा झालेला नाही.\nमाझ्या माहितीप्रमाणं तुम्ही NEFT किंवा IMPS केलेला व्यवहार जर beneficiary च्या अकाऊंटला रक्कम जमा झालेली असेल तर कॅन्सल करता येत नाही.\nबाकी हा Western Union फ्रॉड प्रसिद्ध आहे त्यामुळं माहिती आहे.\nमाझा हाच तर प्रश्न होता की माझ्या खात्यात जर पैसे मला दिसत असतील तरीही पाठवणारा माणूस चेक कॅन्सल कसा करू शकतो तर 'बँक ऑफ अमेरिका - न्यू जर्सी' ने उत्तर दिले कि चेक भरल्या भरल्या तुम्हाला पूर्ण रक्कम तुमच्या खात्यात दिसते. परंतु ती सर्व रक्कम तुम्हाला काढता येत नाही. पाठवणाऱ्याच्या बँकेमधून माझ्या बँकेत ती रक्कम येण्यासाठी ३ business days लागतात. मग ती रक्कम मला काढता येते. म्हणजे माझ्या केस मध्ये मी कमीत कमी ४ दिवस थांबायला हवे होते.\nबाकी अर्थात त्या चोराला हे सर्व माहिती होते म्हणूनच तर तो चेक भरल्या भरल्या लगेच माझ्या मागे लागला - पैसे पाठव म्हणून.\nहि घटना २०१२ ची आहे.\n त्या येणाऱ्या लॅपटॉपचे काय झाले असा प्रश्न कुणाला पडला असेल तर\nअसे लॅपटॉप कधीच येत नाहीत.\nखतरनाक केस आहे, असा थरारक\nखतरनाक केस आहे, असा थरारक किस्सा प्रथमच वाचला \nअसे किस्से येऊंदेत...इथली ममा\nअसे किस्से येऊंदेत...इथली ममा yz आहेत...फक्त फुकट राजकारणावर एकमेकांच्या उरावर बसतात\nमिपावर हवा का कुणाला \nहा लॅपटॉप मिपाकरांपैकी कुणाला घ्यायचा असेल तर विचारा.\nहा सल्ला तर भारीच, काका..\nआणि ता सुरक्षेत अजून भर घालायची असली तर, एक मिपाकट्टा आयोजित करून मिपाकरांच्या साक्षीने व्यवहार करा... काय बिशाद आहे फसवणूक होण्याची \nझेड+ ग्यारंटी हवी असेल तर\nझेड+ ग्यारंटी हवी असेल तर दंबूक पाटलांना पण बोलवा ;)\nसाला, हे ऑनलाईन विक्री प्रकरण लैच भारी दिसतंय. अमित, तुमचा अनुभव तर भलताच थरारक आहे. २०१२ मध्ये जर ४७०० डॉलर्सचा चुना लागला असता तर\nमला तरी त्या भाऊने पुन्हा विचारणा केली नाहीये. कदाचित माझ्याकडून प्रतिसाद नसल्याने त्यालाच शंका आली असावी.\nतो मिपा वाचत असावा कदाचित् ;\nतो मिपा वाचत असावा कदाचित् ;-)\nते सुद्धा मला नोकरीसुद्धा नसताना. नुकताच कॉलेज करून बाहेर पडलो होतो. खात्यात १००० - १२०० डॉलर होते. आणि त्या ५००० मधलेच ४७०० देतोय असे समजून देत होतो. परंतु मी ते पैसे पाठवले असते तर माझ्या खात्यात वजा शिल्लक पडली असती. मग तर फारच वाईट परिस्थिती झाली असती.\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 15 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे अस��� काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.misalpav.com/taxonomy/term/43", "date_download": "2019-02-20T11:36:03Z", "digest": "sha1:PJD3AX5P7OIZV6IX4EP3EWKQ3EFTPXE4", "length": 21966, "nlines": 257, "source_domain": "www.misalpav.com", "title": "देशांतर | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nशतशब्दकथा स्पर्धेसंबंधी सूचना :\nलेखकांनी कथा पाठवताना कथेतील शब्द प्रत्यक्ष मोजून १०० आहेत याची खात्री करावी ही विनंती. Microsoft Word मध्ये शब्द मोजू नयेत. विरामचिन्हांमुळे Microsoft Word चुकीची शब्दसंख्या दाखवत असल्याने हे करण्यात आले आहे.\nमोनालिसाच्या गूढ स्मिताची विलक्षण रहस्यकथा भाग ४.\nचित्रगुप्त in जनातलं, मनातलं\nमोनालिसाच्या गूढ स्मिताची विलक्षण रहस्यकथा भाग १,२,३\nलोरेंझो जेरार्दिनीची रोजनिशी :\nRead more about मोनालिसाच्या गूढ स्मिताची विलक्षण रहस्यकथा भाग ४.\nशिव कन्या in जनातलं, मनातलं\nशिव कन्या in जनातलं, मनातलं\nमी आता फार फार दूर निघून आलेय. पण जेव्हा वारा स्तब्ध होतो, पानही हलत नाही तेव्हा, मन थेट तुझ्यापाशी जाऊन पोहचते.\nकितीही चाललो तरी पाय न दुखण्याचा एक काळ असतो. पहाटे उठावे. पाठीवर सॕक टाकावी. मिळेल ते वाहन घ्यावे. फारसे गुगल न करता, उंच उंच हिमालयात गुडूप व्हावे. तो पर्वतराज संपन्न. त्याची अगणित शिखरे. हे पार करेपर्यंत ते, ते पार करे पर्यंत ते, आणखी पुढची, आणखी पुढची शिखरे. प्रत्येक शिखर कोरीव. आकाशाला कातणारे. या शिखरांच्या पायथ्याशी कुठे कुठे माणसांची वस्ती. फार विरळ.\nशिव कन्या in जनातलं, मनातलं\n'संध्याकाळ झाली कि बरं वाटतं. दिवसभरातली अंगावरची वाळू सिमेंट झटकली जाते. चहापाणी होऊन, अंगावर असे बरे कपडे येतात. हातात आपला ख���क्यांवर चालणारा मोबाईल येतो. स्क्रीनवाला नवा घेईन ..... पण बघू. घरी पैसे पाठवायचेत. घरी पैसे पाठवण्यासाठी तर इतक्या दूर आलो.\nशिव कन्या in जनातलं, मनातलं\n( आज सरिता दिन. त्या निमित्त.....)\nRead more about प्रिय नर्मदेस\nचल, घरी चल .....\nशिव कन्या in जनातलं, मनातलं\nतू मरून, मोजून १३ वर्षे, ५ दिवस आणि काही तास झालेत. काय काय घडत नाही इतक्या काळात म्हटलं तर फार काही. म्हटलं तर काहीच नाही. मरणाच्या क्षणापाशी काल गोठून जातो.\nपण, तू निघून गेल्यापासून back up ठेवल्यासारखा भेटतोयस.\nआधी फार जड गेलं. मी अनंत काळ अशीच रडत राहणार असं वाटलं. पण तसे नाही घडले. तू परत भेटलास माझ्या घरासमोर मंदिरापाशी, रात्रभर पावसात वाट पहात उभारलेला. का तर, मी एकदा तरी खिडकी उघडेन, किती पाउस पडतोय असं म्हणत बाहेर बघेन, आणि तुला दिसेन. पहाटे पाऊस टीपटीप करीत थांबला. पुजारी आला. एवढ्या पावसात चहाचा रिकामा कप कोण ठेवून गेलं, म्हणून इकडे तिकडे विचारीत राहिला.\nनम्मू तुला भारतावर भरोसा नाय काय\nशब्दबम्बाळ in जे न देखे रवी...\nप्रेरणा : इथे आणि इकडे तिकडे...\nनम्मू तुला भारतावर भरोसा नाय काय\nनम्मूचे विमान किती भारी... भारी\nफिरतंय तेही दुनिया सारी... सारी\nदुनियेचा आकार कसा गोल गोल\nनम्मू तू भारताशी गोड बोल\nनम्मू तुला भारतावर भरोसा नाय काय\nनम्मूनी बंद केल्या नोटा... नोटा\nआरबीआयच्या हाती आला गोटा... गोटा\nगोट्याचा आकार कसा गोल गोल\nनम्मू तू भारताशी गोड बोल\nनम्मू तुला भारतावर भरोसा नाय काय\nनृत्यनाट्यसंगीतबालगीतविडंबनडाळीचे पदार्थडावी बाजूदेशांतरअर्थकारणgholआता मला वाटते भिती\nRead more about नम्मू तुला भारतावर भरोसा नाय काय\nमुक्त विहारि in जनातलं, मनातलं\nडिस्क्लेमर : सध्या आम्हाला फावला वेळ भरपूर असल्याने आणि ...... आणि....... आणि......... आणि........हा लेख टाकला आहे.आमच्या लेखात कुठलेही वैचारिक धन नसल्याने, विचारवंतांनी ह्या धाग्याकडे दुर्लक्ष करावे, टवाळांनी, टवाळांसाठी काढलेला हा टवाळ धागा आहे.\nचर्चा,काव्य ,तंत्रजगत ,भटकंती व अनेक गोष्टी मिपाकरांना आकर्षीत करत आल्या आहेत.मी ही सभासदत्व मिळाल्या नंतर ह्या सर्व भागांवर भटकायचो.\nवाद-प्रतिवादांच्या, समरांत इतरांच्या वादात उगाच तोंड घालण्यात एक वेगळीच झिंग असते.\nप्रकटनविचारप्रतिसादसद्भावनाशुभेच्छाअभिनंदनप्रतिक्रियाआस्वादसमीक्षामाध्यमवेधलेखबातमीअनुभवमतशिफारससल्लामाहितीसंदर्भचौकशीप्रश्नोत्तरेमदतवादप्रतिभाभाषांतरआरोग्यविरंगुळाधोरणमांडणीवावरसंस्कृतीकलानृत्यनाट्यसंगीतधर्मपाकक्रियाइतिहासवाङ्मयकथाबालकथाकविताचारोळ्याप्रेमकाव्यबालगीतमुक्तकविडंबनगझलभाषाउखाणेप्रतिशब्दम्हणीवाक्प्रचारव्याकरणव्युत्पत्तीशब्दक्रीडाशब्दार्थशुद्धलेखनसुभाषितेविनोदसाहित्यिकसमाजजीवनमानतंत्रkathaaआईस्क्रीमआरोग्यइंदुरीउपहाराचे पदार्थउपाहारओली चटणीओव्हन पाककृतीऔषधी पाककृतीकालवणकैरीचे पदार्थकोल्हापुरीखरवसगोडाचे पदार्थग्रेव्हीचिकनडाळीचे पदार्थडावी बाजूथंड पेयपंजाबीपारंपरिक पाककृतीपुडिंगपेयपौष्टिक पदार्थभाजीमटणाच्या पाककृतीमत्स्याहारीमराठी पाककृतीमांसाहारीमायक्रोवेव्हमिसळमेक्सिकनरस्सारायतेराहणीऔषधोपचारप्रवासभूगोलदेशांतरराहती जागानोकरीलाडूवडेवन डिश मीलवाईनविज्ञानव्यक्तिचित्रव्यक्तिचित्रणशाकाहारीशेतीसरबतसिंधी पाककृतीसुकीसुकी भाजीसुकेक्रीडाअर्थकारणअर्थव्यवहारगुंतवणूकज्योतिषफलज्योतिषसामुद्रिककृष्णमुर्तीराशीराजकारणशिक्षणमौजमजाचित्रपटछायाचित्रणरेखाटनस्थिरचित्र\nक्रेडिट कार्ड वापरणं खरंच फायदेशीर आहे का\nट्रेड मार्क in जनातलं, मनातलं\nभारतात आणि मिपावरही नोटबंदीच्या निमित्ताने कॅशलेस होण्यावर बराच गदारोळ झाला आहे. हा धागा त्या गदारोळात भाग घेण्यासाठी नसून कॅशलेस पर्यायांपैकी एक पर्याय म्हणजे क्रेडिट कार्ड वापरणे खरंच फायद्याचे आहे का नाही हे स्वानुभवातून व उदाहरणासहित सांगण्याचा प्रयत्न आहे.\nसगळ्यात आधी हे सांगणे महत्वाचे आहे की हे अनुभव अमेरिकेतील आहेत. येथे आता बहुतेक सर्व दुकानांमध्ये क्रेडिट कार्ड्स वापरली जातात. किंबहुना एखाद्या ठिकाणी रोख दिले तर \"बऱ्याच दिवसात एवढी रोख रक्कम बघितली नाही\" असे बिलिंग काउंटरवरील व्यक्ती गमतीने म्हणते.\nRead more about क्रेडिट कार्ड वापरणं खरंच फायदेशीर आहे का\nनिश्चलनीकरण व परदेशस्थ भारतीयांच्या समस्येबाबत याचिकेसाठी पाठिंब्याचे आवाहन\nश्रीरंग_जोशी in जनातलं, मनातलं\nRead more about निश्चलनीकरण व परदेशस्थ भारतीयांच्या समस्येबाबत याचिकेसाठी पाठिंब्याचे आवाहन\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 27 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मू���भूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://sharechat.com/tag/aQZxn/fresh", "date_download": "2019-02-20T12:32:32Z", "digest": "sha1:FMKEYJ7F7I3QEE7XMY6FKZBND36TTO4R", "length": 1953, "nlines": 107, "source_domain": "sharechat.com", "title": "Pune live in marathi 🚩पुणे LIVE", "raw_content": "\nमैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌\nमैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌\nमैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌\nमैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌\nमैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌\nजय भवानी जय शिवाजी\n\"किस्मत बनती नही, किस्मत बनानी पडती है,ओरिजनल है ओरिजिनल ही रहते है\nमैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌\nमैत्री, मस्ती आणि शेअरचॅट 👌\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/school-class-student-poem-164967", "date_download": "2019-02-20T11:49:02Z", "digest": "sha1:HP7G24NGEIQSEEV445PPEOTJ4KTH75TZ", "length": 14979, "nlines": 212, "source_domain": "www.esakal.com", "title": "School Class Student Poem अख्ख्या वर्गाला लागलंय कवितेचं 'याड' | eSakal", "raw_content": "\nबुधवार, फेब्रुवारी 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर बुधवार, फेब्रुवारी 20, 2019\nअख्ख्या वर्गाला लागलंय कवितेचं 'याड'\nगुरुवार, 10 जानेवारी 2019\nउमरेड - मराठी साहित्य संमेलनाचा विषय सदया फार चर्चेचा आहे. आजच्या काळात विद्यार्थ्यांना कवितेकडे वळण्यासाठी किती प्रयत्न होत आहेत, यावर प्रश्‍नचिन्ह आहे. परंतु साहित्यीकाची पिढी घडविण्यासाठी त्याची पायाभरणी करणारा एक स्तुत्य उपक्रम उमरेड तालुक्‍यांतर्गतील बोरीमजरा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत होत आहे. शेतकरी, शेतमजुरांची मुले शिकत असलेल्या बोरीमजरा शाळेत मात्र मुख्याध्यापक एकनाथ पवार यांच्या मार्गदर्शनात भविष्यात अनेक कवी समोर येण्याची शक्‍यता ‘स्मार्ट अभिव्यक्‍ती’ या उपक्रमातून निर्माण झाली आहे.\nउमरेड - मराठी साहित्य संमेलनाचा विषय सदया फार चर्चेचा आहे. आजच्या काळात विद्यार्थ्यांना कवितेकडे वळण्यासाठी किती प्रयत्न होत आहेत, यावर प्रश्‍नचिन्ह आहे. परंतु साह���त्यीकाची पिढी घडविण्यासाठी त्याची पायाभरणी करणारा एक स्तुत्य उपक्रम उमरेड तालुक्‍यांतर्गतील बोरीमजरा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत होत आहे. शेतकरी, शेतमजुरांची मुले शिकत असलेल्या बोरीमजरा शाळेत मात्र मुख्याध्यापक एकनाथ पवार यांच्या मार्गदर्शनात भविष्यात अनेक कवी समोर येण्याची शक्‍यता ‘स्मार्ट अभिव्यक्‍ती’ या उपक्रमातून निर्माण झाली आहे.\nग्रामीण जीवनात प्रत्यक्षात पुढे आलेल्या अनुभवाचे शाब्दीक चित्रण, शेतक-यांच्या समस्या, झाडे, वृक्षवल्ली आणि शाळेतील शिक्षकविषयीचा अभिमान या उदयोन्मुख कवी-कवियत्रींच्या कवितांमधून उमटत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा साहित्याच्या अंगाने सर्वांगीण विकास व्हावा, या हेतूने सर्जनशील शिक्षक म्हणून सुपरिचित असलेले एकनाथ पवार हे विद्यार्थ्यांसाठी अभिव्यक्ती विकासाचा, कविता लेखनाचा हा सहशालेय उपक्रम दर शनिवारी राबवित असतात. बालसुलभता, सभोवतालच्या परिसराचे चित्रण, त्याची मांडणी आणि आशयसंपन्नता हे कवितेचे महत्वपूर्ण कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजवत आहेत.\nत्याचा सकारात्मक परिणाम म्हणजे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाबरोबर एवढ्‌या कमी वयात ते कवी म्हणून पुढे येत आहेत. नंदिनी सडमाके, ऋतुषक नेहारे, ओम बोटरे, हिमांशू गावंडे या विद्यार्थ्यांनी रचलेल्या कविता अतिशय कौतुकास्पद आहेत.\nवृक्षाला आपण काही नाही देत, हे बरोबर नाही\nवृृक्षाला आता जगवलंच पाहिजे \nही संवेदनशीलता ऋतुषक नेवारे याने ‘वृक्ष माझा सोबती’ या कवितेमधून मांडली आहे. गद्य व पद्य असे दोन्ही स्वरूपाचे लेखन करणारे जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी उदयोन्मुख कवी म्हणून घडत असल्याचा आनंद पालकांमध्ये दिसून येत आहे.\nतरल भावना व्यक्त करणारा काव्यपट (डॉ. संदीप शिसोदे)\nमुखपृष्ठावरच्या सुबक, रेखीव चित्रानं आणि \"तसवीर-ए-सुखन' या चमकदार अक्षरांनी सजलेल्या पुस्तकावर क्षणार्धात नजर स्थिरावते. व्यवसायानं अभियंता असूनही...\nजावेद अख्तर यांचा पाकिस्तान दौरा रद्द\nमुंबई - पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ कवी, गीतकार, पटकथालेखक जावेद अख्तर आणि...\n‘मस्ती की पाठशाळा’त नाश्‍ता\nपिंपरी - उज्ज्वल भविष्यासाठी मुलांना शिक्षणाची गरज असतेच. मात्र, ज्यांना पोटाची खळगी भरण्याचीच भ्रांत आहे, अशांना त्यापेक्��ाही अन्नाची गरज असते....\nआठवले म्हणाले, राहुल को लग गयी है चाहूल... (व्हिडिओ)\nनवी दिल्ली: केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या कवीता हटके असतात हे सर्वांनाच माहित असून, संसदेत आठवले यांनी केलेली कवितेमुळे...\nप्रियकराने केला शिक्षिकेवर बलात्कार\nनागपूर - एका शिक्षिकेसोबत जवळपास आठ वर्षे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या एका युवकाने लग्नास नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या प्रेयसीने...\nवेतनवाढीसाठी पैसे आणायचे कुठून\nमुंबई - वेतनवाढीचा प्रश्‍न मार्गी लागल्यानंतर बेस्टच्या कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी यासाठी आता पैसे आणायचे कुठून, या विवंचनेत सध्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/book/export/html/3321", "date_download": "2019-02-20T11:10:43Z", "digest": "sha1:RGOUX4BKOMXEKZ72ECR5CU7OGCNLY5TX", "length": 13458, "nlines": 15, "source_domain": "mr.upakram.org", "title": "अणूऊर्जेपासून विजेची निर्मिती - भाग ४", "raw_content": "अणूऊर्जेपासून विजेची निर्मिती - भाग ४\nअणूऊर्जेपासून विजेची निर्मिती - भाग १\nअणूऊर्जेपासून विजेची निर्मिती - भाग २\nअणूऊर्जेपासून विजेची निर्मिती - भाग ३\nएका पातेल्यात नळाचे पाणी घेऊन शेगडीवर तापवायला ठेवले की ते गरम होत जाते. त्या पाण्याचे तपमान वाढत वाढत सुमारे १०० अंश सेल्सियसच्या जवळ (पाण्याच्या उत्कलनबिंदू एवढे) पोचले की ते द्रवरूप पाणी उकळायला लागते आणि त्याचे रूपांतर झपाट्याने वायूरूप वाफेत होऊ लागते. त्यानंतर पाण्याचे तपमान वाढणे थांबून ते उत्कलनबिंदूपाशी थबकून राहते आणि पाण्याची वाफ होऊन ती हवेमध्ये पसरत जाते. प्रेशर कूकरच्या हवाबंद पात्रातून या वाफेला बाहेर पडण्याचा मार्ग मिळत नसल्यामुळे ती आतल्या आत कोंडली जाते आणि तिचा दाब वाढत जातो. दाब वाढल्यामुळे पाण्याच्या उत्कलनबिंदूत वाढ होते आणि पाण्याचे तपमान शंभरावर (सुमारे १२० अंश���कडे) जाते. जास्त तपमान आणि दाब यामुळे त्या पाण्याला डाळ, तांदूळ वगैरेंच्या दाण्यांच्या आत शिरायला मदत मिळते आणि अन्न लवकर शिजते. वाफेचा दाब वातावरणातील हवेच्या सुमारे दुप्पट एवढा झाला तर त्या दबावामुळे कूकरची शिटी वर उचलली जाते आणि त्यात तयार झालेल्या फटीतून थोडी वाफ बाहेर पडते. त्यामुळे आतला दाब कमी होतो. तो कमी झाला की स्वतःच्या वजनामुळे शिटी खाली बसते. शेगडीच्या आंचेमुळे त्यानंतर नव्याने निर्माण झालेल्या वाफेचा दाब पुन्हा वाढला की शिटीद्वारे तो कमी केला जातो. अशा प्रकारे कूकरमधील वाफेच्या दाबावर नियंत्रण ठेवले जाते.\nऔष्णिक विद्युत केंद्रात (थर्मल पॉवर स्टेशनमध्ये) एकाद्या हॉलएवढ्या मोठ्या आकाराची भट्टी (फर्नेस) असते. दिवसाला कित्येक वॅगन कोळसा किंवा कित्येक टँकर्स तेल जाळून टाकणारी भयंकर आग त्या फर्नेसमध्ये सतत जळत असते. त्या प्रखर अग्नीच्या ज्वाळा बॉयलरमधील पाण्याची वाफ बनवतात आणि त्या वाफेला बंदिस्त जागेत कोंडल्यामुळे तिचा दाब हवेच्या दाबाच्या शंभरपटीच्या आसपास इतका होतो. मोठमोठ्या नळांतून (पाइपातून) वहात ही वाफ स्टीम टर्बाईन नावाच्या यंत्राकडे जाते. या यंत्रामध्ये एकमेकांना जोडलेली अनेक चक्रे असतात आणि त्या प्रत्येक चक्राला कडेने अनेक पाती (व्हेन्स) बसवलेली असतात. उच्च दाबाची सामर्थ्यशाली वाफ (हाय प्रेशर स्टीम) सुसाट वेगाने टर्बाईनमध्ये घुसते आणि तिच्या मार्गात आडव्या येणा-या पात्यांना बाजूला ढकलत पुढे जात राहते. वाफेने केलेल्या या प्रहाराने त्या पात्यांना जोडलेली टर्बाईनची चक्रे वेगाने फिरतात. टर्बाईनच्या दांड्याला (शाफ्टला) जनरेटर जोडलेला असतो. त्यात वीजेची निर्मिती होते. सायकलच्या चाकाला जोडलेल्या डायनॅमोमध्ये कशी वीज तयार होते हे ग्रामीण भागातील लोकांनी पाहिले असेल, तसेच मोटार किंवा स्कूटरच्या इंजिनाला जोडलेल्या यंत्रातून वीज तयार होऊन बॅटरीला चार्ज करत असते हे बहुतेकांना ठाऊक असते. पॉवर स्टेशनमधील जनरेटर याच तत्वावर चालतो पण त्याची क्षमता काही लाख किंवा कोटीपटीने जास्त असते.\nटर्बाईनची चक्रे फिरवून झाल्यानंतर मोकळी सुटलेली वाफ कंडेन्सर नावाच्या अवाढव्य उपकरणात जाते. याचा आकारही मोठ्या खोलीसारखा असतो. पण त्यात रिकामी जागा नसते. हजारो लहान लहान नळ्यांच्या जाळ्यांनी त्यातील सर्व जागा व्यापलेली असते. नदी, तलाव किंवा समुद्रातले थंड पाणी या नळ्यांमध्ये खेळत असते. या नळ्यांना स्पर्श करताच वाफेचे पुन्हा पाण्यात रूपांतर (कंडेन्सेशन) होते आणि ते पाणी कंडेन्सरच्या तळाशी साठत जाते. पंपांच्या सहाय्याने ते पाणी उपसून पुन्हा बॉयलरकडे पाठवले जाते. याप्रमाणे पाण्याचे रूपांतर वाफेत आणि वाफेचे रूपांतर पुन्हा पाण्यात करण्याचे चक्र अव्याहतपणे चालत राहते. मात्र हे करतांना ते जल (पाणी) भट्टीमध्ये जळत असलेल्या अग्नीकडून ऊर्जा घेते आणि जनरेटरमध्ये त्या ऊर्जेचे रूपांतर विद्युतशक्तीमध्ये करते. तारांमार्फत ही वीज गावोगावी आणि घरोघरी पोचवली जाते.\nअणूपासून प्रचंड ऊर्जा मिळवणे साध्य झाले आणि ही ऊर्जा आपल्याला ऊष्णतेच्या रूपामध्ये कशा प्रकारे मिळू शकते याचे आकलन झाल्यानंतर तिचे रूपांतर विजेत करण्यासाठी वरील पारंपरिक मार्गाचा अवलंब करणे साहजीकच होते. ऊष्णता मिळवण्यासाठी कोळसा किंवा तेलासारख्या इंधनाच्या ज्वलनाऐवजी अणूऊर्जेचा उपयोग करणे एवढा बदल केला की झाले. त्यामुळे भट्टी (फर्नेस) आणि बॉयलर यांच्याऐवजी अणूभट्टी (रिअॅक्टर)ची योजना केली गेली. पण या दोघांमध्ये काही मूलभूत फरक आहेत. ते जाणून घेणे आवश्यक आहे. पारंपरिक इंधने भट्टीत जळून नाहीशी होतात, त्यांच्या ज्वलनातून निघालेला धूर धुराड्यांमधून वातावरणात सोडला जातो आणि उरलेली राख भट्टीच्या खाली जमत जाते. या दोन्ही गोष्टींची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यासाठी सविस्तर व्यवस्था करावी लागते. तसेच भट्टीत घालण्यासाठी इंधनाचा आणि त्याच्या ज्वलनासाठी आवश्यक असा भरपूर हवेचा अखंड पुरवठा करावा लागतो. अणूशक्तीचे इंधन जळून नष्ट होत नाही, पण खूप काळ पुरेल एवढा त्याचा साठा सुरुवातीलाच रिअॅक्टरमध्ये करून ठेवावा लागतो. नवे इंधन गरजेनुसार पुरवावे लागत असले तरी त्याची सर्व यंत्रणा मात्र पहिल्यापासून सुसज्ज ठेवावी लागतेच. पण इंधन वेगळ्या प्रकारचे असल्यामुळे ती यंत्रसामुग्री सर्वस्वी वेगळी असते.\nअणूशक्तीतून ऊष्णता निर्माण करण्यासाठी जे रिअॅक्टर आजकाल उपयोगात येत आहेत त्यातील प्रमुख प्रकार खालीलप्रमाणे आहेत.\n१. बॉइलिंग वॉटर (बीडब्ल्यूआर)- या रिअॅक्टरमध्येच पाण्याची वाफ होते आणि ती टर्बाईनला पुरवली जाते\n२. प्रेशराइज्ड वॉटर (पीडब्ल्यूआर)- या रिअॅक्टरमध्ये पाण��� तापते, पण त्याचा दाब इतका जास्त ठेवलेला असतो की ते अतीशय गरम झालेले पाणी द्रवरूपातच रिअॅक्टरमधून बाहेर पडते. स्टीम जनरेटर नावाच्या वेगळ्या उपकरणात या ऊष्ण पाण्यापासून वाफ तयार केली जाते.\n३. प्रेशराइज्ड हेवी वॉटर (पीएचडब्ल्यूआर) - वरील प्रकारेच, पण यात जड पाण्याचा उपयोग केला जातो.\n४. गॅस कूल्ड (जीसीआर)- यात निर्माण झालेली ऊष्णता आधी कार्बन डायऑक्साई़ड वायू ग्रहण करतो आणि नंतर तिचा उपयोग वाफ बनवण्यासाठी केला जातो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://prajamanch.com/?paged=4&cat=70", "date_download": "2019-02-20T11:32:25Z", "digest": "sha1:PFUUGSZ44BBQ3NT3O6MZIO2PRFFFWUPA", "length": 7861, "nlines": 127, "source_domain": "prajamanch.com", "title": "देश / विदेश – Page 4 – Prajamanch", "raw_content": "\nदहावी नापास युवकाने अॅमेझॉनला 1.3 कोटीं गंडविले\nनवी दिल्ली प्रजामंच ऑनलाईन 12/3/2018 कर्नाटकातील चिंकमंगलुरू मधील एक दहावी नापास एका 25 वर्षीय युवकाने\nधर्मांतर केले नाही तर थेट संमोहनाचा प्रयोग-एनआयए\nनवी दिल्ली प्रजामंच,11/3/2018, धर्मांतर घडवून आणण्यासाठी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाकडून लोकांना आधी भीती दाखविली जायची,\nरायगड जिल्ह्यात कोस्टगार्डचे हेलिकॉप्टर कोसळले; महिला वैमानिक जखमी\nमुंबई प्रजामंच,117/3/2018ऑनलाईन रायगड जिल्ह्यातील मुरुडजवळील नांदगाव येथे कोस्टगार्डचे हेलिकॉप्टर कोसळले. ही घटना सरणा बंदर येथे\nपंतप्रधान असतो तर नोटाबंदीची फाईल कचराकुंडीत फेकली असती- राहुल गांधी\nनवी दिल्ली,प्रजामंच,11/3/2018, ऑनलाईन काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी सध्या मलेशियाच्या दौऱ्यावर आहेत. राहुल गांधी यांचा हा\nमागास जिल्ह्यांत आता तरुण व उत्साही अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जावी-पंतप्रधान मोदी\nचाळिशीपार अधिकाऱ्यांना कुटुंबाची चिंताच अधिक, कामाची जिद्दच नाही नवी दिल्ली प्रजामंच,11/3/2018 ऑनलाईन, मागास जिल्ह्यांच्या विकासासाठी\nभाजप महिला कार्यकर्त्याकडून शेतकरी नेत्याला मारहाण\nचेन्नई प्रजामंच 10/3/2018, (सौजन्य ए.एन.आय) तामिळनाडूतील शेतकऱ्यांचे वरिष्ट नेते पी. अय्यकुन्नू यांना भाजपच्या कार्यकर्त्या नेलायम्मल\nकेंद्राकडून आदिवासी विकासासाठी गतवर्षी महाराष्ट्राला एक हजार कोटी\nनवी दिल्ली प्रजामंच 9/3/2018, केंद्रीय आदिवासी मंत्रालयाच्यावतीने आदिवासी समाजाच्या विकासाकरिता आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये संपूर्ण\nसिंधुताईंनी अनाथांना सन्मानाने जगण्याची दिशा ��िली – राष्ट्रपती\nनवी दिल्ली, प्रजामंच,9/3/2018 सिंधुताईंनी अनाथांना आसरा देत त्यांना सन्माने जगण्याची दिशा दिली, अशा शब्दात राष्ट्रपती\nसन्मानाने मरणे मनुष्याचा मुलभूत अधिकार-सर्वोच्च न्यायालय\nनवी दिल्ली प्रजामंच,9/3/2018 कोमात गेलेल्या किंवा मृत्यूशय्येवर असलेल्या लोकांना आता निष्क्रीय इच्छामृत्यूचा (Passive Euthanasia) हक्क\nडॉ. सिंधुताई सपकाळ व उर्मिला आपटे यांना ‘नारी शक्ती’ राष्ट्रीय पुरस्कार जाहीर\nनवी दिल्ली प्रजामंच,6/3/52018 अनाथाची आई डॉ. सिंधुताई सपकाळ आणि ‘भारतीय स्त्री शक्ती’ या संस्थेच्या अध्यक्षा\nनिवडणूक पूर्वतयारीसाठी संपर्क केंद्राची स्थापना\nपाच रुपयांची नोट स्वीकारणे आवश्यक -जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख\nमहिला सबलीकरणाचे श्रेय राष्ट्रवादीलाच – संगीता ठाकरे\nकिड्स केअर इंग्रजी शाळेत डॉ. स्मृती परमार यांच्या प्रबोधनाने पालकमेळावा संपन्न\nधारणी येथे तीन दिवसीय तालुकास्तरीय शालेय प्राथमिक क्रिडा महोत्सवाचे थाटात समारोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-November2015-Tomato.html", "date_download": "2019-02-20T12:03:37Z", "digest": "sha1:YYGVSGHHWZSH4CPP72O7UP32QGAR5SBE", "length": 12969, "nlines": 28, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology -डा.बावसकर टेक्नालाजि - ३० गुंठे टोमॅटो १३०० क्रेट, सरासरी १७५ रू./क्रेट भाव, १।। लाख नफा", "raw_content": "\n३० गुंठे टोमॅटो १३०० क्रेट, सरासरी १७५ रू./क्रेट भाव, १\nश्री. प्रकाश राजाराम क्षिरसागर, मु.पो. सोनवडी, ता. फलटण, जि. सातारा. मो. ९०९६२७४५६१\nआम्ही गेली १२ वर्षापासून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा टोमॅटो, द्राक्ष, डाळींब या पिकांसाठी वापर करतो. माझे या १२ वर्षात असे एकही पीक नाही की, ज्याला डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीची औषधे वापरली नाहीत. माझ्या अनुभवानुसार डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी म्हणजे खरच शेतकऱ्यांसाठी एक विमा संरक्षण म्हणून काम करते.\nचालू वर्षी मी टोमॅटो पिकाची ८००० रोपे १५ जून २०१५ रोजी लावली. जमीन भारी काळी आहे. ६ फूट रुंदीच्या सरीवर १ (सव्वा) फुटावर रोप लावले. लावल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी जर्मिनेटरचे ड्रेंचिंग केले. त्यामुळे रोपांची मर झाली नाही. पांढऱ्या मुळीचा जारवा लवकर वाढू लागल्याने शेंडा फुट लवकर चालू झाली. नंतर १५ दिवसांचा प्लॉट असताना जर्मिनेटर, प्रिझम, थ्राईवर, क्रॉपशाईनर प्रत्येकी २५० मिलीची १०० लि. पाण्यातून फवारणी केली. त��यामुळे टोमॅटो पिकाची निरोगी, जोमाने वाढ होऊन पानांन काळोखी आली. पुढे हवामान खराब असल्याने या पिकावर कॉलररॉटचा प्रादुर्भाव झाला. याचे प्रमाण जास्त वाढण्यापुर्वीच लगेच जर्मिनेटर, थ्राईवर, क्रॉपशाईनर, प्रोटेक्टंट व हार्मोनी या औषधांचे ड्रेंचिंग केले. याचा रिझल्ट चांगला मिळाला. कॉलर रॉटचा प्रादुभार्व आठवड्याच्या आत आटोक्यात येऊन प्लॉट पुर्ववत झाला. त्यानंतर नियमित १५ ते २० दिवसाला सप्तामृताच्या फवारण्या घेत होतो. त्यामुळे पुढे कोणत्याही रोगाला पीक बळी पडले नाही.\nहे टोमॅटो २० ऑगस्ट २०१५ ला चालू झाले. सुरुवातीला आठवड्यातून २ वेळा, नंतर पुढे ३ वेळा असा तोडा करू लागलो. सुरुवातीला टोमॅटोला भाव फारच कमी होते तरी आपला माल उत्कृष्ट क्वॉलिटीचा असल्याने १५० रू./क्रेट भाव मिळत होता. पुढेही बाजारभावात फार काही वाढ झाली नाही. १५० पासून १६०, १७० असा २०० रू./क्रेट पर्यंत भाव मिळाला. हा सर्व टोमॅटो ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात संपला. शेवटी - शेवटी काही मालाला २२५ रू./क्रेट असा भाव मिळाला. या ३० गुंठे क्षेत्रातून एकूण १३०० क्रेट टोमॅटो उत्पादन मिळाले. सरासरी बाजारभाव १७५ रू./क्रेट प्रमाणे सव्वा दोन लाख रू. झाले. या टोमॅटोसाठी एकूण ७० ते ७५ हजार रू. खर्च झाला असून यातील डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजी १५ हजार रू. पर्यंत खर्च झाला आहे. बाजारभाव कमी असतानाही केवळ डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने हे शक्य झाले. म्हणून जे जे लोक आमचे प्लॉट पाहण्यास येतात त्यांना अभिमानाने सांगते की, डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा हा परिणाम आहे व तुम्हीही हे तंत्रज्ञान एकदा अवश्य वापरा.\n२५० झाडांपासून २०० क्रेट सुपर भगवा दर २००० रू./क्रेट (२० किलो)\nमाझ्याकडे सुपर भगवा जातीचे डाळींब आहे. गेल्यावर्षी त्याचा पहिला बहार धरला होता. टिश्युकल्चर रोपे जळगाववरून आणली होती. लागवड १२' x ८' वर आहे. २० गुंठ्यात २५० झाडे आहेत. या बागेला लागवडीपासून डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे कल्पतरू सेंद्रिय खत, जर्मिनेटरचे ड्रेंचिंग व सप्तामृतच्या फवारण्या नियमित घेत असतो. त्यामुळे १ वर्षातच (गेल्यावर्षी) पहिला बहार धरला, सुरूवातीपासून सेंद्रिय खताचा व डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या सप्तामृत औषधांच्या वापरामुळे बाग एकदम सशक्त, निरोगी राहून काडी पक्व झाल्यामुळे प्रत्येक झाडावरून ३५ ते ४० फळे चांगल्याप्रकारे मिळाली.\n२५० ��ाडांपासून २०० क्रेट डाळींबाचे उत्पादन मिळाले. डाळींब फळे एकसारखी, मोठी, लालभडक रंगाची आकर्षक चमक असलेली, डागविरहीत असल्याने फलटण मार्केटला २००० रू./क्रेट (२० किलो) प्रमाणे भाव मिळाला. शेवटची मध्यम व काही लहान फळे होती ती देखील फळे आकर्षक चमक व कलरमुळे १४०० रू./क्रेट भावाने विकली गेली. त्यामुळे अर्ध्या एकरातून ३ लाखाच्यावर उत्पन्न मिळाले. यासाठी दर महिन्याला जर्मिनेटरचे ड्रेंचिंग व हवामानातील बदलानुसार १० ते १५ दिवसाला सप्तामृत औषधे फवारत होतो. यामुळे आम्ही ५ - ५ लि. चे कॅन घेऊन जातो.\nडॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने मादी कळी वाढली\nआता चालूवर्षी याच बागेचा दुसरा बहार घेण्यासाठी मे - जून मध्ये कल्पतरू हे सेंद्रिय खत शेणखत आणि कोंबड खतात मिक्स करून दिले. पहिले पाणी दिल्यानंतर लगेच जर्मिनेटचे ड्रेंचिंग केले आणि जर्मिनेटर, प्रिझमची फुटीसाठी फवारणी केली. त्यामुळे फुट चांगल्याप्रकारे होऊन पाने रुंद, हिरवीगार झाली. फुलकळी निघाल्यावर थ्राईवर १ लि., क्रॉपशाईनर १ लि., प्रोटेक्टंट १ किलोची २०० लि. पाण्यातून फवारणी केली. त्याने गळ फारच कमी झाली. लगेच आठवड्याने पुन्हा थ्राईवर १ लि., क्रॉपशाईनर १ लि., प्रोटेक्टंट १ किलो आणि न्युट्राटोन १ लि. ची २०० लि. पाण्यातून फवारणी केल्यामुळे मादी कळीचे प्रमाण वाढले.\nत्यानंतर गाठ सेंटिंग अवस्थेमध्ये फळे लिंबू आकाराची असताना थ्राईवर १ लि., क्रॉपशाईनर १ लि., न्युट्राटोन १ लि., हार्मोनी ५०० मिलीची २०० लि. पाण्यातून चौथी फवारणी केली. तर सध्या प्रत्येक झाडावर चिकूच्या आकाराची ४० ते ६० फळे आहेत. आता यापुढीलही फवारण्या घेऊन पहिल्या बहाराप्रमाणे उत्तम क्वॉलिटीचे डाळींब उत्पादन घेणारा आहे.\n१ एकर सुपर सोनाका १२०० वेली ३ टन, दर जागेवर ३३ रू./किलो\nयाच बरोबर ३ वर्षाची सुपर सोनाका द्राक्षबाग १ एकर आहे. ८' x ५' वर एकूण १२०० द्राक्षवेली आहेत. याचा पहिला बहार गेल्यावर्षी धरला होता तर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीने ३ टन उत्पादन पहिल्याच वर्षी मिळाले. फलटणच्या व्यापाऱ्यांनी ३३ रू./किलो प्रमाणे सर्व माल घेतला.\nयावर्षी (दुसऱ्या बहाराची) ऑक्टोबरमध्ये फळ छाटणी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी पेस्टमध्ये जर्मिनेटरचा वापर केला तर ५ व्या दिवशी सर्व डोळे फुटून आल्याचे दिसले. आता पुढील फवारण्या वेळापत्रकाप्रमाणे घेत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.padmagandha.com/index.php?route=product/product&path=98&product_id=624", "date_download": "2019-02-20T12:39:00Z", "digest": "sha1:YJKEYIFUZDUJT3FXGRWRESNLQM46GIFK", "length": 3609, "nlines": 66, "source_domain": "www.padmagandha.com", "title": "Aaltoon Paaltoon | आलटून पालटून", "raw_content": "\nNewly Released | नवीन प्रकाशने\nव्यंगचित्रे ही मधुकर धर्मापुरीकरांच्या जगण्याचा भाग झालेली आहेत. कुटुंबीय, ऑङ्गिसमधले सहकारी यांच्याबरोबर रोजच्या जीवनातील सुख-दु:खे अनुभवताना धर्मापुरीकरांना एखादं व्यंगचित्र आठवतं आणि\nपरीसस्पर्श व्हावा तसं त्या अनुभवाचं रुपांतर आस्वाद्य अशा ललित लेखात होतं. अशा ललित लेखांचा हा संग्रह आहे. धर्मापुरीकर कथालेखक आहेत आणि चित्रांचे आस्वादकही आहेत. वसंत सरवटे यांच्यासारख्या व्यंगचित्रकाराच्या सहवासात राहून आणि भारतीय आणि परकीय व्यंगचित्रांच्या सततच्या परीशीलनातून धर्मापुरीकरांची एक दृष्टी तयार झालेली आहे. ती व्यंगचित्रातला आशय शोधत असतानाच व्यंगचित्रांमधली तांत्रिक कौशल्य, चित्रकलेच्या रेषा किंवा अवकाश यासारख्या मूलभूत घटकांचा वापर याबद्दलही मार्मिक भाष्य करते.\nव्यंगचित्रांसारख्या कलाकृतीच्या आस्वादामध्ये येणारे कृतार्थतेचे अनेक तरल आणि निसटते क्षण धर्मापुरीकर यांनी ललितबंधाच्या रुपाने नेमके पकडले आहेत. वाचकांच्या दृष्यजाणिवा त्यामुळे नक्कीच अधिक समृध्द होतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://prajamanch.com/?paged=4&cat=71", "date_download": "2019-02-20T11:43:33Z", "digest": "sha1:7HTXCK5RCMVFSKVWYJLEOIIGFSQ2O3SD", "length": 8539, "nlines": 131, "source_domain": "prajamanch.com", "title": "आपला मेळघाट – Page 4 – Prajamanch", "raw_content": "\nमध्यप्रदेश भाजप वरिष्ठ नेता व शासकीय कंत्राटदार विरुद्ध रेती चोरी प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल\nअमरावती प्रजामंच,२७/११/२०१८ अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यात येणारया हरदा घाटच्या तापी नदितून तब्बल 2 हजार ब्रास\nब्लॅकमेल करणाऱ्या युवक अध्यक्षाची हकालपट्टी\nधारणी प्रजामंच,२४/११/२०१८ धारणी तालुक्यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दीपक नागले याने एका प्रकरणात आपल्या पदाचा\nवान कालव्यात बिबट्याचा बुडून मृत्यू, हिवाळ्यात होतेय मेळघाटातील वन्य प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती\nअकोट प्रजामंच,22/11/2018 अकोट प्रादेशिक वन विभागात सौंदळा गावाजवळ वान प्रकल्पाचा मुख्य कालवा आहे. या कालव्यात\nआर्थिक अडचणीमुळे गरिब पिडीतांनी न्यायापासून वंचित राहू नये ���्यासाठीच विधीसेवा समिती – न्यायाधीश मुकुल गाडे\nधारणी प्रजामंच,18/9/11/2018 दिवसेंदिवस न्याय मागण्यासाठी खर्चात वाढ होत असल्यामुळे गरीब पीडितांना न्याय मागण्यासाठी आर्थिक अडचणीला\nबिरसा क्रांती दलच्या वतीने देन्हद्री येथे बिरसा मुंडा जयंती साजरी\nचिखलदरा प्रजामंच,18/11/2018 “बिरसा क्रांती दल” च्या वतीने शाखा दहेन्द्री (ढाना) येथे महामानव भगवान बिरसा मुंडा\nअधिकार दाखविण्यापेक्षा कर्तव्यावर लक्ष केंद्रित करा – डॉ.विशाल नेहूल\nधारणी प्रजामंच,17/11/2018 धारणी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल नेहूल यांचे औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड येथे स्थानांतर\nधारणी राष्ट्रवादी काँग्रेस युवक तालुकाध्यक्ष करतो अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल \nधारणी प्रजामंच,14/11/2018 धारणी तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रतिमा मलीन करण्याचा प्रकार राष्ट्रवादी कांग्रेसचे युवक तालुकाध्यक्ष\nधारणी येथील रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या व्यापाऱ्यांवर पोलीस कार्यवाहीची गाज\nधारणी प्रजामंच,13/11/2018 धारणी येथील व्यापाऱ्यांनी डोक्याला गहाण ठेवून अगदी रस्यांवर आणून माल ठेवण्याचा बेकायदेशीर प्रकाराला\nधारणी येथे उज्ज्वल भविष्य आयोजित आदिवासी लोकनृत्य स्पर्धा कार्यक्रम संपन्न\nधारणी प्रजामंच,13/11/2018 धारणी येथील रंगभवन मैदानावर उज्ज्वल भविष्य या संस्थेकडून भव्य आदिवासी लोकनृत्य स्पर्धा कार्यक्रमाचे\nवादग्रस्त वन परिक्षेत्र अधिकारी दिपाली चव्हाण यांच्या विरोधात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसची तक्रार\nधारणी प्रजामंच,13/11/2018 मेळघाटात वन विभागच्या काही अधिकाऱ्याची आदिवासींची पिळवणूक करण्याची सवय अजूनही गेली नसल्याचे समोर\nनिवडणूक पूर्वतयारीसाठी संपर्क केंद्राची स्थापना\nपाच रुपयांची नोट स्वीकारणे आवश्यक -जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख\nमहिला सबलीकरणाचे श्रेय राष्ट्रवादीलाच – संगीता ठाकरे\nकिड्स केअर इंग्रजी शाळेत डॉ. स्मृती परमार यांच्या प्रबोधनाने पालकमेळावा संपन्न\nधारणी येथे तीन दिवसीय तालुकास्तरीय शालेय प्राथमिक क्रिडा महोत्सवाचे थाटात समारोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://www.nagpurcity.net/2018/10/10/%E0%A4%A7%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%A1%E0%A4%B2/", "date_download": "2019-02-20T12:39:31Z", "digest": "sha1:3NOCXHCWIKYRCAJL2LBYJV6574JON5MH", "length": 2002, "nlines": 32, "source_domain": "www.nagpurcity.net", "title": "धक्कादायक! विहिरीत सापडले 5 मुलांचे मृतदेह तर 2 पत्नींसह वडील बेपत्ता – Nagpurcity", "raw_content": "\n विहिरीत सापडले 5 मुलांचे मृतदेह तर 2 पत्नींसह वडील बेपत्ता\nमहाराष्ट्र सीमेवर असलेल्या मध्य प्रदेशच्या बडवानीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बडवानीमध्ये एका विहिरीत 5 मुलांचे मृतदेह मिळाले आहेत. हे पाचही जण सख्खी भावंडं आहेत.\nमोदींनंतर आता फडणवीस घेणार मोठा निर्णय, शेतकऱ्यांना अच्छे दिन\nपंतप्रधान मोदी पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर, होणार जाहीर सभा\nमंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक…या आहेत आजच्या 5 मोठ्या बातम्या\nपुण्यात माहिती अधिकार कार्यकर्त्याचा संशयास्पद मृत्यू\nदिल्लीः हॉटेलच्या आगीत ९ जणांचा होरपळून मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://prajamanch.com/?paged=3&author=3", "date_download": "2019-02-20T12:14:10Z", "digest": "sha1:O6C32FSWJSKGX3YGHI7LJUXE4VXE7QGS", "length": 8445, "nlines": 136, "source_domain": "prajamanch.com", "title": "Praja Manch – Page 3 – Prajamanch", "raw_content": "\nउतावली येथील महात्मा गांधी दवाखान्यात हजारो रुग्णांचे मोफत शत्रक्रिया\nधारणी प्रजामंच,28/01/2019 मेळघाट सारख्या अति दुर्गम भागात महान ट्रस्ट व्दारा चालविण्यात येणाऱ्या महात्मा गांधी आदिवासी\nमेहरीआम ग्राम पंचायतच्या ग्राम सभेत भ्रष्ट रोजगार सेवकासह कुटुंबियांचा राडा\nचिखलदरा प्रजामंच,28/01/2019 चिखलदरा तालुक्यातील मेहरीआम ग्राम पंचायतची ग्राम सभा २६ जानेवारी २०१९ रोजी आयोजित करण्यात\nसर्व शासकीय कार्यालयांनी मतदार जागृती मंच स्थापन करावेत – जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख यांचे निर्देश\nअमरावती,प्रजामंच २२/०१/२०१९ जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय कार्यालयात मतदार जागृती मंच स्थापन करण्यात यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी\nव्याघ्र प्रकल्पाचे मांगिया, रोरा पुनर्वसन पेटणार ग्रामस्थांकांचे २६ जानेवारीला जिल्हा कचेरीवर आंदोलन\nव्याघ्र प्रकल्प कडून करण्यात येणारे पुनर्वसन नियमांचे उल्लंघन करणारे धारणी प्रजामंच 23/01/2019 धारणी तालुकांर्गत येणाऱ्या मांगीया\nधारणी युवा स्वाभिमान पार्टीची कार्यकारणी घोषित\nधारणी प्रजामंच,23/1/2019 धारणी तालुका शाखा युवा स्वाभिमान पार्टीची कार्यकारणी पत्रकार परिषद घेऊन युवा स्वाभिमान पदाधिकाऱ्यांनी\nपोलीस विभागाबद्दल समाजात असलेली नकारात्मक भावना दूर व्हावी -पोलीस निरीक्षक विलास कुलकर्णी\nधारणी प्रजामंच 23/1/2019 धारणी येथील स्व. दयाराम पटेल स्मारक ट्रस्ट द्वारा संचालित तथा संत गाडगेबाबा\nपुनर्वासित आदिवासींच्या हल्ल्यात जख्मी जवानांना बघण्यासाठी प्रा.अंजलीताई आंबेडकर रुग्णालयात दाखल\nअकोट प्रजामंच (सैय्यद अहमद)22/1/2019 मेळघाटातील पुनर्वासित आदिवासी व वनविभाग, एस आर पी एफच्या जवानांमध्ये जंगलातून\nमेळघाटातील पुनर्वसित आदिवासी व वन विभाग वाद पेटला; २० जवान व १० आदिवासी जखमी\nदगड, तिर कमठा, गोफण, काठ्या व मिरची पावडरने सुरक्षा दलाच्या जवांनावर हल्ला अकोट प्रजामंच 22/1/82019 मेळाघातील\nधारणी येथे ९ व्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त भव्य मॅराथॉन स्पर्धेचे आयोजन, शेकडो स्पर्धाकांचा सहभाग\nधारणी प्रजामंच,22/1/2019 मतदार जन जागृती अभियानांतर्गत मतदार दिनी धारणी येथे महसूल विभागाकडून भव्य मॅराथॉन स्पर्धेचे\nनेपाळ, भूतानला जाण्यासाठी ‘आधार’ वैध\nनवी दिल्ली प्रजामंच 20/1/019 नेपाळ, भूतानला जाण्यासाठी आता १५ वर्षांखालील आणि ६५ वर्षांवरील व्यक्तींचे आधार कार्ड\nचुरनी तालुका,गुरे चारण्यासाठी जमीन उपलब्ध करून देण्यास कटीबद्ध – नवनीत राणा\nप्रशासकीय सेवेतील निशा बांगरे यांनी संविधानाला साक्ष ठेवून केले लग्न\nमेळघाटातील प्रत्येक जि.प.शाळा डिजिटल करण्याचा मानस – खा.आनंदराव अडसूळ\nमुलीला कोंबडा चावला; प्रकरण पोलीस ठाण्यात पोहचले.\nखासदार झाल्यावर पाषाण झालेल्या प्रशासनाला वठणीवर आणणार -नवनीत राणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/raj-thackeray-not-opposed-nayantara-sehgal-164508", "date_download": "2019-02-20T12:03:55Z", "digest": "sha1:7GSTCMIPYV5M45N7Z36W44UKJD4WQQER", "length": 13599, "nlines": 207, "source_domain": "www.esakal.com", "title": "Raj Thackeray is not opposed to Nayantara Sehgal सेहगल यांना विरोध नाही - राज ठाकरे | eSakal", "raw_content": "\nबुधवार, फेब्रुवारी 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर बुधवार, फेब्रुवारी 20, 2019\nसेहगल यांना विरोध नाही - राज ठाकरे\nमंगळवार, 8 जानेवारी 2019\nमुंबई - \"\"नयनतारा सहगल यांना आमचा विरोध नसून, त्यांच्यासारख्या ज्येष्ठ लेखिका जर संमेलनात येणार असतील आणि त्यांच्यासमोर जर मराठी साहित्याची समृद्ध परंपरा खुली होणार असेल तर मला अथवा माझ्या पक्षाला आक्षेप असायचे कारणच नाही,'' असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. याबाबत त्यांनी प्रसिद्धिपत्रक जारी केले आहे.\nमुंबई - \"\"नयनतारा सहगल यांना आमचा विरोध नसून, त्यांच्यासारख्या ज्येष्ठ लेखिका जर संमेलनात येणार असतील आणि ��्यांच्यासमोर जर मराठी साहित्याची समृद्ध परंपरा खुली होणार असेल तर मला अथवा माझ्या पक्षाला आक्षेप असायचे कारणच नाही,'' असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. याबाबत त्यांनी प्रसिद्धिपत्रक जारी केले आहे.\n92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन इंग्रजी साहित्यिक नयनतारा सहगल यांच्या हस्ते होणार असल्याने मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी विरोध केला होता. संमेलनाचे उद्‌घाटन मराठी साहित्यिकाच्या हस्ते व्हावे; अन्यथा संमेलन होऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. यानंतर नयनतारा सहगल यांना पाठवण्यात आलेले मराठी साहित्य संमेलनाच्या उद्‌घाटनाचे निमंत्रण आयोजकांनी रद्द केले. आयोजकांनी रद्द केलेले निमंत्रण आणि मनसेची भूमिका पाहता यावर चौफेर टीका होता असताना राज ठाकरे यांनी त्यांची भूमिका मांडली. \"\"नयनतारा सहगल यांना आमचा विरोध नाही, त्यांनी जरूर यावे, आम्ही त्यांचे मनापासून स्वागत करतो,'' असे त्यांनी म्हटले आहे. \"\"मराठी संस्कृतीची जी महत्त्वाची शक्तिस्थळे आहेत, त्यात मराठी साहित्य हे महत्त्वाचे शक्तिस्थळ आहे. एखाद्या भाषेतील साहित्याचा उत्सव साजरा करण्यासाठी त्यावर मंथन करण्यासाठी साहित्य संमेलन न चुकता भरवण्याची परंपरा बहुदा फक्त महाराष्ट्रातच असावी,'' असे राज यांनी म्हटले आहे.\nअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन\nनेटकी शेती, सुपीक माती\n‘शेतकरी सुखी तर देश सुखी’, असे म्हणतात. भारतभूमीचा खरोखरीने आदर करत तिला पुन्हा एकदा सुपीक आणि विषमुक्त बनवण्यातूनच हे साध्य होईल; अशातूनच ‘सबका साथ...\nइंडिकेटरचे वाजले की बारा\nदिवा - मध्य रेल्वे मार्गावरील कोपर रेल्वेस्थानकातील इंडिकेटर अधूनमधून बंद पडत असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. याबाबत काही दक्ष प्रवाशांनी...\nअनपटवाडी...मुलींचा जन्मदर वाढवण्यात यशस्वी\nवाई - लोकसहभागातून शासनाच्या विविध योजना यशस्वीपणे राबवून अनेक पुरस्कार मिळवलेल्या अनपटवाडी (ता. वाई) हे गाव आता मुलींचा जन्मदर वाढवण्यात यशस्वी ठरले...\nशेतकऱ्यांची व्यथा जाणणारे लोक सरकारमध्ये नाही : राजू शेट्टी\nनगर : \"राज्यात दुष्काळ जाहीर होऊन अडीच महिने झाले. केवळ दुष्काळ जाहीर करुन जबाबदारी संपत नाही तर त्यासाठी लगेच उपाययोजना कराव्या लागतात....\nपिवळेधमक ऊन पडलेल्या सकाळी मी खिडकीतून बाहेर बघत असताना ��ाझा मित्र आणि सुविख्यात गुप्तहेर शेरलॉक होम्स ह्याला केवळ डिवचण्यासाठी म्हणालो, ‘‘एक पुढारी...\nसंमेलनाचा निषेध हवा; बहिष्कार नको\nमुंबई - यवतमाळ येथे होणाऱ्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्‌घाटनाच्या निमंत्रणावरून सुरू असलेला गदारोळ खेदजनक आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.misalpav.com/taxonomy/term/48", "date_download": "2019-02-20T11:26:09Z", "digest": "sha1:A76NQ2ZV4KOSOL4QYNGZWPXT3RLOYDZZ", "length": 21504, "nlines": 245, "source_domain": "www.misalpav.com", "title": "अर्थकारण | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nशतशब्दकथा स्पर्धेसंबंधी सूचना :\nलेखकांनी कथा पाठवताना कथेतील शब्द प्रत्यक्ष मोजून १०० आहेत याची खात्री करावी ही विनंती. Microsoft Word मध्ये शब्द मोजू नयेत. विरामचिन्हांमुळे Microsoft Word चुकीची शब्दसंख्या दाखवत असल्याने हे करण्यात आले आहे.\nअर्थक्षेत्र : टेक्निकल अनालिसिस : भाग - १\nज्ञानव in जनातलं, मनातलं\nअर्थक्षेत्र : टेक्निकल अॅनालीसीस : भाग – १अर्थक्षेत्र : टेक्निकल अनालिसिस : भाग - ०\nशेअर मार्केटमध्ये सुरुवात करण्याआधी अॅनालीसीस हा प्रकार समजून घेणे आणि तोही फारसा गहन न करता हे खूपच आवश्यक असते. कारण अनालिसिस हा जगण्याचा श्वासच आहे. जर हा श्वास घेणे जमले नाही तर गैरसमजाचा लागणारा दम आपला जीव घेतो हे पक्के गाठीशी बांधूनच सुरुवात करावी.\nRead more about अर्थक्षेत्र : टेक्निकल अनालिसिस : भाग - १\nमोहाचा विळखा भाग १/३\nअसहकार in जनातलं, मनातलं\nजगात सातशे कोटीच्या वर लोकसंख्या गेली आहे. २०० देश आहेत. २०० देशात ���ेकडो कायदेही आहेत.\nपण सातशेकोटीतली सर्व माणसे इथून तिथून मात्र सर्वत्र सारखीच आहेत असे वाटावे अशा घटना कायम\nघडत असतात. मोहाचा विळखा घालणार्‍या पॉन्झी स्किम्स ह्या देखील त्यातल्याच एक.\nपॉन्झी स्किम्स व तिच्या देशोदेशीच्या अवतारांबद्दल सांगण्याआधी एक सांगावं वाटतं. ते वाचकांनी पक्कं\nडोक्यात कोरुन ठेवावं. कदाचित वेडेपणा वाटेल, हे काय लिहिलंय असे वाटेल. पण नीट वाचा.\nफसवणार्‍यांपेक्षा फसले जाणारे जास्त मोठे गुन्हेगार असतात.\nRead more about मोहाचा विळखा भाग १/३\nमाहितगार in जनातलं, मनातलं\nकॅशलेस विषयावर मिपावर या पुर्वी बरेच गुर्‍हाळ होऊन गेले आहे. युरोमेरीकेत होत असलेल्या कॅशलेस बदलांच्या आढावा घेणारी एक चांगली ताजी म्हणजे अलिकडील डॉक्युमेंटरी युट्यूबवर पहाण्याचा योग आला. बेचाळीस मिनीटांची आहे, विषयात रस आणि वेळ असल्यास अवश्य पहावी.\nडॉक्युमेंटरीचे युट्यूबवरील डिस्क्रीप्शन खालील प्रमाणे आहे.\nटर्मीनेटर in जनातलं, मनातलं\nमराठी माणूस उद्योग/व्यापारात मागे का ह्या विषयावर आजपर्यंत शेकडो-हजारो लेख, व्याख्याने आणि भाषणे झाली आहेत. असे लेख लिहिणारे आणि व्याख्याने-भाषणे देणाऱ्यांमध्ये काही सन्माननीय अपवाद वगळता प्रामुख्याने ज्यांनी आयुष्यात कधीच उद्योग/व्यापार केला नाही असे लोकं तसेच व्याख्याने किंवा भाषणे देणे हाच ज्यांचा उद्योग आहे असे “लोकां सांगे तत्वज्ञान, आपण कोरडे पाषाण” ह्या सदरातील लोकं आणि पु.ल. देशपांडेंनी 'पुणेकर,मुंबईकर कि नागपूरकर ह्या विषयावर आजपर्यंत शेकडो-हजारो लेख, व्याख्याने आणि भाषणे झाली आहेत. असे लेख लिहिणारे आणि व्याख्याने-भाषणे देणाऱ्यांमध्ये काही सन्माननीय अपवाद वगळता प्रामुख्याने ज्यांनी आयुष्यात कधीच उद्योग/व्यापार केला नाही असे लोकं तसेच व्याख्याने किंवा भाषणे देणे हाच ज्यांचा उद्योग आहे असे “लोकां सांगे तत्वज्ञान, आपण कोरडे पाषाण” ह्या सदरातील लोकं आणि पु.ल. देशपांडेंनी 'पुणेकर,मुंबईकर कि नागपूरकर' मध्ये म्हंटल्या प्रमाणे \" दुकानात सगळ्यात दुर्लक्ष करण्यासारखी वस्तू, म्हणजे गिर्‍हाईक - हे सूत्र आहे इथलं' मध्ये म्हंटल्या प्रमाणे \" दुकानात सगळ्यात दुर्लक्ष करण्यासारखी वस्तू, म्हणजे गिर्‍हाईक - हे सूत्र आहे इथलं त्यामुळे खास त्या ढंगाचे दुकान हे सात-आठ वर्ष चालते.\nRead more about उद्योग/व्यापार : ���्रस्तावना\narunjoshi123 in जनातलं, मनातलं\nया जगाकडे पाहण्याचे दोन दृष्टीकोण आहेत- एक असा की हे विश्व निराधार नि निरीश्वर आहे. दुसरा असा की ते साधार नि ईश्वरप्रणित आहे. निराधार विश्व आपसूकच निरर्थक ठरतं. कारण शेवटी अशा विश्वातली प्रत्येक गोष्ट ही केवळ भौतिक स्वरुपाची असते. आणि स्वतःचे अस्तित्व असल्याचे भान असलेल्या, स्वतःस मुक्तेच्छा आहे असे मानत असलेल्या, बुद्धिमान, विवेकी, विचारी मनुष्यजातीस आपण केवळ करकच्च नियमांनी बांधलेले एक भौतिक पदार्थ आहोत असं सांगणं म्हणजे त्याच्या स्वतःसकट सगळं काही निरर्थक आहे असं सांगीतल्याजोगं आहे.\nRead more about विश्वस्तवृत्तीकडे वाटचाल\nआर्थिक गुंतवणूक आणि घोटाळे\nपाषाणभेद in जनातलं, मनातलं\nवीस एक वर्षांपुर्वी नाशकातल्या त्रिमुर्ती चौकात दक्षिण भारतीय लोकांनी एक बंगला भाड्याने घेतला होता. तेथे त्यांनी संसारोपयोगी वस्तू विकण्याचा धंदा सुरू केला होता. म्हणजे लोखंडी खुर्च्या, पातेले, जग, कढई, चटया, कूकर, फॅन, पलंग अगदी पाण्याचा पेला देखील. तर या सार्या वस्तू ते कमी किमतीत विकत. काही दिवसांत त्यांचा जम बसला. त्यावेळी लोकवस्ती नवीनच होती. लोकं वस्तू विकत घेत आणि इतर वस्तूंची आगावू मागणी करत. आगावू मागणीच्या वस्तूसाठी ते लोक आधीच पैसे मागत. गिर्हाईकही स्वस्तात वस्तू मिळते म्हणून पैसे जमा करत. असे सहा सात महीने झाले.\nRead more about आर्थिक गुंतवणूक आणि घोटाळे\nसुरक्षा विमा आहे, साहेब\nविवेकपटाईत in जनातलं, मनातलं\nकालची गोष्ट, उत्तम नगर मेट्रो स्टेशनवर उतरल्यावर नेहमीप्रमाणे घरी येण्यासाठी इलेक्ट्रिक रिक्षा घेतला. दिवाळीचे दिवस साहजिक आहे, रस्त्यावर ट्राफिक वाढणारच. दिल्लीकरांची एक अत्यंत वाईट सवय, रस्त्यावर जरा हि ट्राफिक दिसले कि लगेच वाहन रॉंग साईट वर घ्यायचे. रिक्षावाला हि त्याला अपवाद नाही. पंखा रोड वर ट्राफिक पाहून, सवयीनुसार रिक्षा चालकाने, समोरून येणार्या बसची पर्वा न करता, रिक्षा रॉंग साईड वर टाकला. चालक शेजारी बसलेल्या सवारीने त्याला टोकले, रिक्षा बस खाली असती तर, तू तर वर गेला असता, सोबत आम्हाला हि घेऊन गेला असता.\nRead more about सुरक्षा विमा आहे, साहेब\nजागतिक/भारतीय अर्थव्यवस्थेतील घडामोडी आणि आपण { भाग-६ } ट्रेड वॉर\nमदनबाण in जनातलं, मनातलं\nआज ७-०७ -२०१८ काल पासुन अमेरिका आणि चीन मध्ये ट्रेड वॉर सुरु झाले आहे. सगळीकडे आता याची चर्चा होत आहे.\nचीन त्यांच्या डिफेन्स बजेट मध्ये मोठी वाढ करत चालला आहे आणि चीनच्या सेंट्रल मिलेटरी कमिशन मधुन त्यांचा एक महत्वाचा विचार समोर येतो तो म्हणजे :- “The lessons of history teach us that strong military might is important for a country to grow from being big to being strong,”\nअमेरिकेला जर चीनवर नियंत्रण मिळवायचे असेल तर चीनच्या मिलेटरीवरील खर्चावर अंकुश लावणे महत्वाचे ठरते आणि हे करण्यासाठी चीनच्या अर्थव्यवस्थेवर जमेल त्या मार्गाने त्यांना आघात करावा लागेल.\nRead more about जागतिक/भारतीय अर्थव्यवस्थेतील घडामोडी आणि आपण { भाग-६ } ट्रेड वॉर\nनिर्लेपच्या तव्यावर आपआपली पोळी\nसुधीर मुतालीक in जनातलं, मनातलं\nनिर्लेपची बातमी लोकसत्ताने अर्थकारण मध्ये न देता हेडलाईन टाकून कुचकट राजकीय फोडणी देण्याचे काम केले आहे.\nRead more about निर्लेपच्या तव्यावर आपआपली पोळी\n( पुन्हा नोटा )\nगबाळ्या in जे न देखे रवी...\n(चाल : गे मायभू तुझे मी)\nमी नोट शोधतो माझी\nदेती कुणी न काही\nमी स्वप्नी रोज ते पाही\n* योजना - बँका, पतपेढ्या इ. आणतात त्या नवनवीन \"स्कीम\"\nकवितामुक्तकविडंबनशब्दक्रीडाविनोदअर्थकारणअर्थव्यवहारगुंतवणूकvidambanअनर्थशास्त्रअविश्वसनीयकविता माझीकाहीच्या काही कविताफ्री स्टाइलभावकवितामाझी कवितामुक्त कवितारतीबाच्या कविताकरुण\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 17 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://dindoripranit.org/archives/5357", "date_download": "2019-02-20T12:39:09Z", "digest": "sha1:CSIBOB27FTNNLYQOHE3FU7X5S26DAUHR", "length": 7959, "nlines": 62, "source_domain": "dindoripranit.org", "title": "अनंत चतुर्दशी दिंडोरी प्रणीत उत्सव (भाद्रपद शु.१४) दि. २३ सप्टेंबर – अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर", "raw_content": "अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास मार्ग (दिंडोरी प्रणित)\nप्रधान सेवा केंद्र, श्रीक्षेत्र दिंडोरी\n१. बालसंस्कार व युवा प्रबोधन\n२. प्रश्नोत्तर व मार्गदर्शन\n४. आरोग्य व आयुर्वेद\n६. भारतीय संस्कृती व अस्मिता\n१३. पशु व गोवंश\n१६. देश विदेश अभियान\nअनंत चतुर्दशी दिंडोरी प्रणीत उत्सव (भाद्रपद शु.१४) दि. २३ सप्टेंबर\nबर्‍याच ठिकाणी या दिवशी ‘गणपती विसर्जन’ हा उत्सव साजरा केला जातो. दहा दिवस आनंदाने सोबत राहिलेल्या गणरायाला मानासह, योग्य उत्तरपूजा करून विधिवत सागर, नदी, सरोवर वा शेतजमीन यात विसर्जित केले जाते. ‘पुढच्या वर्षी परत येऊन असाच आनंद आमच्या आयुष्यात निर्माण करावा, आमच्यावर कृपा करून आमच्या विघ्नांचा नाश करा’ अशी प्रार्थना केली जाते.\nश्री गणेश पूजनाच्या दिवशी, सांगता पूजा म्हणून सत्यनारायण पूजन केले जाते तसेच याच दिवशी सायंकाळी ‘अनंत’ म्हणजे भगवान विष्णू यांचे सत्यनारायण पूजन करून पूजा केली जाते. स्वत:च्या कर्माचा गर्व झालेल्या कौंडिण्यऋषींप्रमाणे आम्हाला दारिद्य्र, मनस्ताप, अपमान, निंदा, लाचारी येऊ नये, आमच्यात सदैव तुझ्या उपकाराची जाणीव, तुझ्या अस्तित्त्वाचे स्मरण आणि कृतज्ञता असू दे, आम्हाला तुझी प्राप्ती होऊ दे, अनंत विश्‍वाला सामावून घेणार्‍या प्रत्येक कणाकणाचा जो स्वामी आहे, त्याच्याच हातात आपली दोरी आहे. हे भान असणे व त्यानुसार आपण कृती- विचार- आचार स्वभावावर अंकुश असणे व त्या परमश्रेष्ठ प्रजापालक भगवान विष्णूंचे व त्यांचेच अवतार असलेल्या परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांचे सतत स्मरण, चिंतन, नामस्मरण चित्ती असू द्यावे हे सांगणारा हा उत्सव आहे. या दिवशी अनंत रुपात, अनंत नामाने प्रसिद्ध असलेले भगवान विष्णुंचे १००१ तुलसीपत्र वाहून पूजन केले जाते. तुळशीसारखे पावित्र्य, भक्ती, त्याग आमच्यात निर्माण होऊन आम्हीही तुला प्रिय असू दे व तुझ्या चरणात, हृदयात आम्हाला तिच्यासारखे स्थान प्राप्त होऊ दे, हेच हे व्रत सांगत असते. गतवैभव, गतमान, मन:शांती मिळवून देण्याचे हे सर्वश्रेष्ठ भगवान विष्णूंचे व्रत आहे.\nअधिक माहितीसाठी नजीकच्या श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात संपर्क करावा.०२५५७-२२१७१०\nमाहिती व तंत्रज्ञान विभाग – Mobile Apps\n|| प्रधान सेवा केंद्र, श्री क्षेत्र दिंडोरी ||\nश्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्र\nदिंडोरी, तालुका : दिंडोरी जिल्हा : नाशिक\nफोन नंबर - (०२५५७) २२१७१०\n|| गुरुपीठ, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ||\nश्री स्वामी समर्थ गुरूपीठ,मु.पो.ता.त्र्यंबकेश्वर\nफोन नंबर - (०२५९४) २३३१७०\nCopyright 2012-2017 अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्र (दिंडोरी प्रणीत) सर्व हक्क राखीव.\nऑनलाईन देणगी माहिती साठी येथे क्लीक करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://prajamanch.com/?paged=4&cat=74", "date_download": "2019-02-20T11:59:55Z", "digest": "sha1:J7AWD6XXH5ZN5MA5E33N2WBPRDVDOHNM", "length": 8186, "nlines": 128, "source_domain": "prajamanch.com", "title": "अमरावती – Page 4 – Prajamanch", "raw_content": "\nधारणी येथील प्रेरणा संगणक केंद्र संचालक राजेंद्र लाळ वर कार्यवाही करून अटक करा- जिल्हा महिला राष्ट्रवादी कॉंग्रेस\nअमरावती, प्रजामंच ९/९/२०१८ अमरावती जिल्ह्यातील धारणी येथील नेहरू नगर मध्ये सुरु असलेल्या प्रेरणा काम्प्युटर एज्युकेशन\nसाद्राबाडी येथे जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांची भेट,नागरिकांशी संवाद\nअमरावती,प्रजामंच 8/9/2018 धारणी तालुक्यातील साद्राबाडी येथील भूकंपसदृश घटनांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी साद्राबाडीला भेट\nअमरावती राष्ट्रवादी काँग्रेस कडून पेट्रोल व डीझेल दर वाढीचा पंपाची महापुजा करून निषेध\nअमरावती प्रजामंच 1/9/2018 शासन सततच्या वाढत असलेल्या पेट्रोल व डिझेल दरवाढीला नियंत्रित ठेवण्यात अपयशी ठरले\n‘फेक न्यूज’च्या प्रतिबंधासाठी माध्यमांसह नागरिकांनीही योगदान द्यावे -पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलीक\n‘फेक न्यूज’ परिणाम व दक्षता कार्यशाळा अमरावती, प्रजामंच 1/8/2018 सोशल मिडियामुळे अफवा व खोट्या बातम्या\nनुकसान भरपाईसाठी गोमासे कुटुंबाचे नगर परिषदच्या विरोधात उपोषण\nपरतवाडा प्रजामंच अशोक वस्तानी अचलपुर येथील रायपरा परिसरात राहणार किशोर गोमासे यांचे शेतातील केळीचे उभे\nदुचाकी स्वार चोरट्यानी पदचारी महिलेच्या गळ्यातुन ७७ हजाराचे मंगळसुत्र पळविले\nपरतवाडा प्रजामंच (अशोक वस्ताणि) सोमवारि संध्याकाळी ७-३०वाजताच्या दरम्यान नारायण पुर रोड वर असलेल्या गणेशमंगलम या\nमुलीला रोडवर गिफ्ट देण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना पोलिसांनी पकडले\nअमरावती प्रजामंच,१/७/२०१८ शहरातील गर्ल्स हायस्कूलच्या नववीच्या विद्यार्थिनीवर तेल फेकल���याची घटना काही दिवस आधी घडली असतानाच\nपालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी खांद्यावर घेतली वृक्षदिंडी, नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग,\nअमरावती, प्रजामंच,30/6/2018 हरित महाराष्ट्रासाठी शासनाची 13 कोटी वृक्ष लागवड मोहिम मोलाची ठरणार असून, विविध क्षेत्रांतील\nपथ्रोट येथे राहत्या घरात एकटया महिलेची हत्या\nअचलपुर(अशोक वस्तानि) 29/6/2018 अचलपुर तालुक्यातील पथ्रोट येथिल वार्ड क्र ५ मध्ये राहणाऱ्या एकट्या अरुणा जितेन्द्र\nअचलपूर येथे तीन लाख रुपयाचे शासकीय तांदुळ परराज्यात नेतांना पोलिसांनी पकडले\n.परतवाडा प्रजामच अशोक वस्तानी27/6/2018 परतवाडा येथून शासकीय तांदूळ परराज्यात जात असल्याची माहिती पोलीस विभागाला गुप्तहेर\nनिवडणूक पूर्वतयारीसाठी संपर्क केंद्राची स्थापना\nपाच रुपयांची नोट स्वीकारणे आवश्यक -जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख\nमहिला सबलीकरणाचे श्रेय राष्ट्रवादीलाच – संगीता ठाकरे\nकिड्स केअर इंग्रजी शाळेत डॉ. स्मृती परमार यांच्या प्रबोधनाने पालकमेळावा संपन्न\nधारणी येथे तीन दिवसीय तालुकास्तरीय शालेय प्राथमिक क्रिडा महोत्सवाचे थाटात समारोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/student-speech-superstitions-regarding-eclipse-134269", "date_download": "2019-02-20T12:15:31Z", "digest": "sha1:FGB5NIGRJFR42I7D7DVPQIUS6C3EQDJT", "length": 16239, "nlines": 210, "source_domain": "www.esakal.com", "title": "student speech on superstitions regarding eclipse विद्यार्थ्यांचे ग्रहणासंदर्भातील अंधश्रद्धांवर भाष्य | eSakal", "raw_content": "\nबुधवार, फेब्रुवारी 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर बुधवार, फेब्रुवारी 20, 2019\nविद्यार्थ्यांचे ग्रहणासंदर्भातील अंधश्रद्धांवर भाष्य\nरविवार, 29 जुलै 2018\nपाली : शतकातल्या सर्वात मोठ्या चंद्रग्रहणाची पौर्णिमा झाली. पेण तालुक्यातील राजिप कार्ली शाळेतील विद्यार्थ्यांनी ग्रहणासंदर्भातील अंधश्रद्धांवर भाष्य केले. त्याबरोबरच सूर्य व चंद्रग्रहणाचे प्रत्यक्षित व ऍनिमेशन द्वारे सखोल माहिती घेतली.\nविद्यार्थ्यांनी ग्रहणाचे प्रत्यक्षित करून प्रत्यक्ष अनुभव घेतला. ग्रामीण भागातील लोकांमध्ये या संदर्भात अनेक समज-गैरसमज आणि अंधश्रद्धा असतात. या वेळी विद्यार्थ्यांनी गावातील लोकांचे या संदर्भात प्रबोधन करणार असल्याची ग्वाही दिली.\nपाली : शतकातल्या सर्वात मोठ्या चंद्रग्रहणाची पौर्णिमा झाली. पेण तालुक्यातील राजिप कार्ली शाळेतील विद्यार्थ्यांनी ग्रहणासंदर्भातील अंधश्रद्धांवर भाष्य केले. त्याबरोबरच सूर्य व चंद्रग्रहणाचे प्रत्यक्षित व ऍनिमेशन द्वारे सखोल माहिती घेतली.\nविद्यार्थ्यांनी ग्रहणाचे प्रत्यक्षित करून प्रत्यक्ष अनुभव घेतला. ग्रामीण भागातील लोकांमध्ये या संदर्भात अनेक समज-गैरसमज आणि अंधश्रद्धा असतात. या वेळी विद्यार्थ्यांनी गावातील लोकांचे या संदर्भात प्रबोधन करणार असल्याची ग्वाही दिली.\nशिक्षक मोहन भोईर यांनी सकाळला सांगितले की शाळेत इतर सर्व शाळांप्रमाणेच दैनंदिन परिपाठ होतो. यावेळी दिनदर्शिकेत यासोबत दिनविशेष ही लिहिले जाते आणि त्यावर आवश्यकता वाटल्यास परिपाठात चर्चा केली जाते. आषाढ पौर्णिमेला चंद्रग्रहण असल्याने ग्रहणाविषयी बोलणार होतोच, शिवाय अॅनिमेशन व्हिडिओ द्वारे ही मुलांना अनुभव देणार होतो. मात्र पुस्तकातून दिनविशेष लिहिताना मुले आजच्या ग्रहणाविषयी चर्चा करत असलेली ऐकले. त्यांना म्हटले आज दिनविशेष म्हणून चंद्रग्रहणच लिहा.\nपरिपाठात ग्रहण या विषयावर चर्चा करताना चंद्रग्रहण कसे होते याबाबत अचूक माहिती सांगितली. कारण ३१ जानेवारीच्या चंद्रग्रहणावेळी मुलांनी चंद्रग्रहणाचे प्रात्यक्षिक केले होते. सुर्यग्रहण कसे होते हे सुद्धा सांगण्याचा प्रयत्न केला. अधिक माहितीसाठी ग्रहणाचे अॅनिमेशन व्हिडिओ दाखवून चर्चा केली. ग्रहण काळात गावातील घरातील मोठी माणसे व मुले काय करतात या विषयी विचारले तर, आई, बाबा,आजी, आजोबा जेवत नाहीत व मुले जेवतात असे सांगितले. मागच्या ग्रहणाच्या रात्री गावतले बाप्ये 'गिऱ्या, गिऱ्या म्हातारीला धर नि आमच्या देवाला सोड' असे तांदूळ उडवून बोलतात अशीही माहिती मुलांनी दिली. त्यानंतर ग्रहणाच्या संदर्भात येणाऱ्या इतर अंधश्रद्धांवर सखोल चर्चा झाली. आताच्या ग्रहणाला 'गिऱ्या, गिऱ्या म्हातारीला धर नि आमच्या देवाला सोड' असे म्हणणाऱ्यांना तुम्ही काय सांगाल असा प्रश्न विचारल्यावर त्यांनी 'चंद्रग्रहण म्हणजे पृथ्वीची सावली आहे, चंद्राला कोणी धरलेले नाही असे त्या माणसांना सांगू हे विद्यार्थ्यांनी ठामपणे सांगितले. चंद्र आणि पृथ्वी यांच्यामध्ये सूर्य येईल का असा प्रश्न विचारल्यावर त्यांनी 'चंद्रग्रहण म्हणजे पृथ्वीची सावली आहे, चंद्राला कोणी धरलेले नाही असे त्या माणसांना सांगू हे विद्यार्थ्यांनी ठामपणे सांगितले. चंद्��� आणि पृथ्वी यांच्यामध्ये सूर्य येईल का या प्रश्नावर 'असे कधीच होणार नाही' अपेक्षित उत्तर मिळाल्यामुळे आषाढ पौर्णिमेचे ग्रहण मुलांना चांगल्या प्रकारे समजले.\nब्रह्म मुहूर्त : स्वतःला घडविण्याची वेळ\nइनर इंजिनिअरिंग प्रश्‍न : ब्रह्म मुहूर्ताची अचूक वेळ नक्की काय आहे त्याचे महत्त्व काय आहे त्याचे महत्त्व काय आहे आणि आपण त्या वेळात जास्तीत जास्त ऊर्जा कशी प्राप्त...\nआज रात्री पाहा ‘ग्रेट सुपरमून’\nया वर्षी जानेवारी, फेब्रुवारी व मार्च या लागोपाठच्या महिन्यांतील पौर्णिमांना चंद्र सुपरमून कक्षेतून प्रवास करेल. त्यातही मंगळवार (ता. १९ फेब्रुवारी)...\nजगाला पडलेल्या एका कोड्याची उकल (डॉ. जयंत गाडगीळ)\nभारतीयांना पाश्‍चात्त्य जग, युरोप आणि अमेरिका यांच्याबद्दल जेवढं कुतूहल आणि माहिती असते तेवढी आपल्या पूर्वेकडच्या आशियाई देशांबद्दल मात्र नसते. चीन...\nलोकसभा निवडणुकीत प्रादेशिक पक्षांचे महत्त्व वाढणार, अशी चिन्हे दिसत आहेत. त्यामुळेच मोदी यांना आव्हान देणाऱ्या नेत्यामागे सारे विरोधक बळ एकवटत आहेत....\nबाजारपेठांना चढला व्हॅलेंटाइनचा रंग\nपिंपरी - प्रेमीयुगुलांचा आवडता असलेला ‘व्हॅलेंटाइन डे’ काही दिवसांवर येऊन ठेपला असल्याने बाजारपेठांना गुलाबी रंग चढू लागला आहे. शहरातील भेटवस्तूंची...\nदीदींचं 'एक कदम आगे' (श्‍यामल रॉय)\nवंगभूमीतल्या \"सीबीआय विरुद्ध केंद्र सरकार' या राजकीय संघर्षाचा खरा \"लाभार्थी' तृणमूल कॉंग्रेसच आहे. ममता बॅनर्जी यांनी सीबीआयला लक्ष्य करून राज्यात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.misalpav.com/taxonomy/term/49", "date_download": "2019-02-20T11:38:13Z", "digest": "sha1:2A2PB33VGYO7VWM5LHZJUJKFQLJHX6KO", "length": 18701, "nlines": 252, "source_domain": "www.misalpav.com", "title": "अर्थव्यवहार | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nशतशब्दकथा स्पर्धेसंबंधी सूचना :\nलेखकांनी कथा पाठवताना कथेतील शब्द प्रत्यक्ष मोजून १०० आहेत याची खात्री करावी ही विनंती. Microsoft Word मध्ये शब्द मोजू नयेत. विरामचिन्हांमुळे Microsoft Word चुकीची शब्दसंख्या दाखवत असल्याने हे करण्यात आले आहे.\nमाहितगार in जनातलं, मनातलं\nकॅशलेस विषयावर मिपावर या पुर्वी बरेच गुर्‍हाळ होऊन गेले आहे. युरोमेरीकेत होत असलेल्या कॅशलेस बदलांच्या आढावा घेणारी एक चांगली ताजी म्हणजे अलिकडील डॉक्युमेंटरी युट्यूबवर पहाण्याचा योग आला. बेचाळीस मिनीटांची आहे, विषयात रस आणि वेळ असल्यास अवश्य पहावी.\nडॉक्युमेंटरीचे युट्यूबवरील डिस्क्रीप्शन खालील प्रमाणे आहे.\nअच्छे चाचा कच्चे चाचा\nसुधीर मुतालीक in जनातलं, मनातलं\n\"स्वातंत्र्य दिल्यावर तथाकथित भारतीय नेते थोडयाच कालावधीत भारताची वाट लावतील.भारतीय लोकांकडे राज्य करण्याची क्षमताच नाहीय, ते फक्त गुलामच राहू शकतात.... \" तत्सम इंग्रजी वल्गनांच्या गदारोळात भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या दिवसात स्वतंत्र भारतचे सक्षम नेतृत्व करू शकेल असा नेता जवाहरलाल नेहरू यांच्या इतका कुणी होता असे मला तरी आजही वाटत नाही. तत्कालीन परिस्थिती मध्ये नेहरू हे सर्वात अधिक योग्य नेतृत्व होते. आज रुजलेल्या आणि प्रगल्भ होऊ घातलेल्या लोकशाही व्यवस्थेतल्या दिवसात त्यांच्या नेतृत्वाचे अनेक अंगानी विश्लेषण होईल वा होते आहे.\nRead more about अच्छे चाचा कच्चे चाचा\nआर्थिक गुंतवणूक आणि घोटाळे\nपाषाणभेद in जनातलं, मनातलं\nवीस एक वर्षांपुर्वी नाशकातल्या त्रिमुर्ती चौकात दक्षिण भारतीय लोकांनी एक बंगला भाड्याने घेतला होता. तेथे त्यांनी संसारोपयोगी वस्तू विकण्याचा धंदा सुरू केला होता. म्हणजे लोखंडी खुर्च्या, पातेले, जग, कढई, चटया, कूकर, फॅन, पलंग अगदी पाण्याचा पेला देखील. तर या सार्या वस्तू ते कमी किमतीत विकत. काही दिवसांत त्यांचा जम बसला. त्यावेळी लोकवस्ती नवीनच होती. लोकं वस्तू विकत घेत आणि इतर वस्तूंची आगावू मागणी करत. आगावू मागणीच्या वस्तूसाठी ते लोक आधीच पैसे मागत. गिर्हाईकह��� स्वस्तात वस्तू मिळते म्हणून पैसे जमा करत. असे सहा सात महीने झाले.\nRead more about आर्थिक गुंतवणूक आणि घोटाळे\nमदत / माहिती हवी आहे: पुणे परिसरातील प्लॉट विक्री बद्दल\nचित्रगुप्त in जनातलं, मनातलं\nमदत / माहिती हवी आहे: पुणे परिसरातील प्लॉट विक्री बद्दल\nRead more about मदत / माहिती हवी आहे: पुणे परिसरातील प्लॉट विक्री बद्दल\nदेशपांडे विनायक in जनातलं, मनातलं\nनिर्लेपच्या तव्यावर आपआपली पोळी\nसुधीर मुतालीक in जनातलं, मनातलं\nनिर्लेपची बातमी लोकसत्ताने अर्थकारण मध्ये न देता हेडलाईन टाकून कुचकट राजकीय फोडणी देण्याचे काम केले आहे.\nRead more about निर्लेपच्या तव्यावर आपआपली पोळी\nअर्थक्षेत्र : एका समूहाची वाटचाल.... आणि आभार...\nज्ञानव in जनातलं, मनातलं\nदिनांक २१/०९/२०१६ ला अर्थक्षेत्र ह्या व्हॉटस अप समूहाची निर्मिती करून आज वर्ष सव्वा वर्ष होते आहे. पहिल्या समुहाने व्हॉटस अपची २५६ सदस्यांची मर्यादा ओलांडल्यामुळे दिनांक १३/१२/२०१७ रोजी, अर्थक्षेत्र - २ ह्या समूहाची सुरवात करणे भाग पडले. त्यात देखील १००+ सदस्य सामील झाले. श्री केदार शुक्ल आणि मिपाकर ह्यांचे धन्यवाद त्या शिवाय हे शक्य झाले नसते. ह्या समुहामुळे मराठी माणसाची व्यवसाय करण्यासाठीची कळकळ प्रकर्षाने जाणवली.\nRead more about अर्थक्षेत्र : एका समूहाची वाटचाल.... आणि आभार...\n( पुन्हा नोटा )\nगबाळ्या in जे न देखे रवी...\n(चाल : गे मायभू तुझे मी)\nमी नोट शोधतो माझी\nदेती कुणी न काही\nमी स्वप्नी रोज ते पाही\n* योजना - बँका, पतपेढ्या इ. आणतात त्या नवनवीन \"स्कीम\"\nकवितामुक्तकविडंबनशब्दक्रीडाविनोदअर्थकारणअर्थव्यवहारगुंतवणूकvidambanअनर्थशास्त्रअविश्वसनीयकविता माझीकाहीच्या काही कविताफ्री स्टाइलभावकवितामाझी कवितामुक्त कवितारतीबाच्या कविताकरुण\nशिव कन्या in जनातलं, मनातलं\nआटपाट नगर होते. तिथे एक राजा होता. राजा फार दयाळू आणि प्रजेचे हित पाहणारा होता. वेश पालटून आपल्या राज्यात फिरे. लोकांची सुख दुखे समजून घेई.\nडॉ सुहास म्हात्रे in जनातलं, मनातलं\nजागतिक अर्थकारणात (जिचे परिणाम अजूनही बर्‍याच प्रमाणात अस्तित्वात आहेत) गेली जागतिक मंदी हा एक मोठा अध्याय आहे. त्यात महत्त्वाच्या भूमिका बजावलेल्या \"सीडीओ\" या खलनायकाचा उल्लेख वारंवार येतो. पण त्याबद्दल सर्वसामान्य जनतेत \"भारी पण अगम्य भूत\" अशीच भावना आहे. आताही मिपावरच चाललेल्या \"निश्चलनीकरण सर��वेक्षण\" या लेखातील प्रतिसादांत सीडिओंचा उल्लेख आला. तेथे छोटा प्रतिसाद लिहू म्हणता म्हणता तो मारुतीच्या शेपटीप्रमाणे वाढत गेला तेव्हा, तेथे विषयांतर करण्यापेक्षा वेगळा लेख लिहावे असे ठरवले.\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 29 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/222", "date_download": "2019-02-20T11:31:30Z", "digest": "sha1:367YFAWPLFZI5QENOIJI2G4VOJIQS4NA", "length": 6282, "nlines": 45, "source_domain": "mr.upakram.org", "title": "पुणे पॅटर्न | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nहल्ली, राष्ट्रीय पातळीच्या राजकारणात पुणे पॅटर्न राबवायची अनेक राजकिय नेत्यांची वक्तवे वाचायला मिळाली. अलिकडची राजकिय समीकरणे पाहून अनेकदा अनेक प्रश्न पडतात. तुम्हाला काय वाटत पुणे पॅटर्न राष्ट्रीय पातळीच्या राजकारणात राबवावा काय पुणे पॅटर्न राष्ट्रीय पातळीच्या राजकारणात राबवावा काय आपली मते काय आहेत\nपुणे पॅटर्न काय आहे याबद्दल सविस्तर माहिती द्यावी.\n'तो 'मराठी विकिपीडिया चा सदस्य आहे.\nशहर विकासाच्या मुद्यावर पुणेकरांनी कलामाडी, काँग्रेसला नाकारले. पण बहुमत कोणालाच दिले नाही. सर्वात मोठा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसला होते तर, निवडणुकी पुर्वीची युती असल्याने शिवसेना-भाजपा यांची एकुण संख्या जास्त होती. पण कोणालाच बहुमत नव्हते कि बहुमताजवळ जाणे सहजा सहजी शक्य नव्हते. मग अपक्ष आणि मनसे यांच्या जोरावर काँग्रेसने सत्ता मिळवायचा प्रयत्न केला पण मुळातच कौल काँग्रेस विरोधात असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना-भाजपा यांनी एकत्र येउन सत्ता संपादित केली अन शहर विकासाच�� नाव पुढे करून काँग्रेसला सत्ते पासून् दूर ठेवले आहे.\nराष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना-भाजपा यांचे परस्परातील एकुण सामंजस्य पाहून हा प्रकार बरा वाटतो आहे आणि कदाचित खरोखच चांगला शहर विकास होईल असे वाटते. कोणा एकामुळे सत्ता चालणार नसल्याने हा प्रकार यशस्वी होईल असे वाटते.\nराष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना-भाजपा एकत्र येणे याला पुणे पॅटर्न असे म्हणले जात आहे.\nकाँग्रेसइतका ढोंगी पक्ष दुसरा नाही. धर्मनिरपेक्ष पक्ष आरक्षणाला पाठिंबा देतोच कसा हाजयात्रेला सवलती देतोच कसा हाजयात्रेला सवलती देतोच कसा भ्रष्टाचारात नं. १. शिवाय काँग्रेसची शिवसेना-भाजपशीही बर्‍याच ठिकाणी युती आहे. त्यामुळे काँग्रेसने स्वतःला इतरांपेक्षा वेगळे म्हटले तरी एकूण सगळे एकाच माळेचे मणी. मग अ, ब, क, ड नावाचे चार समान विचारसरणीचे पक्ष कसेही एकमेकांशी जुळले तुटले तर् काय फरक पडतो\nकोन्ग्रेस् पक्ष हा पुर्विपासुन मराठयान्चे खच्चिकरण करणारा पक्ष होता. सदैव या पक्षाने मराठि आपाआपसात कसे भान्ड्त राहतिल हेच पाहिले.\nमहाराष्ट्राच्या हितासाठि नेहमिच प्रादेशिक पक्ष्यान्च्या एकिकरणाचि गरज होति. (इथे राष्ट्रवादिला प्रदेशिक म्हणाल्याबद्द्ल क्षमस्व)\nजर प्रादेशिक पक्ष एकत्र आले तर निश्चितच दिल्लिवर दबाव येइल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A4%A1-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A0%E0%A4%BE/", "date_download": "2019-02-20T11:41:00Z", "digest": "sha1:JD4AUVI2CUOPYXXZSMJMDMWERLY6MSLX", "length": 10709, "nlines": 100, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "अलिगड मुस्लिम विद्यापीठात दहशवाद्यांसाठी प्रार्थना सभा | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nशत्रूला धडकी भरवणारे F-21 भारताला देण्यास अमेरिका तयार\nपतीच्या मारहाणीत पत्नीचा गर्भपात ; तू काळी आहेस, सुनेचा सासरच्यांनी केला छळ\nएकही बांधकाम कामगार कुटुंब बेघर राहणार नाही\nशहराचा पाणीपुरवठा उद्या बंद\nमुळशीत आणखी एका ‘लवासा’चा घाट\nHome breaking-news अलिगड मुस्लिम विद्यापीठात दहशवाद्यांसाठी प्रार्थना सभा\nअलिगड मुस्लिम विद्यापीठात दहशवाद्यांसाठी प्रार्थना सभा\nअलिगड (उत्तर प्रदेश) – उत्तर काश्‍मीरमध्ये सुरक्षा दलांबरोबरच्या चकमकीमध्ये ठार झालेला हिज्बुल मुजाहिदीनचा दहशतवादी मनन बशीर वाणी याच्यासाठी प्रार्थनासभा आयोजित केल्याबद्दल अलिगड मुस्लिम विद्यापीठातील तीन काश्‍मीरी विद्यार्थ्यांना निलंबित करण्यात आले आहे.\nविद्यापीठातील काही काश्‍मिरी विद्यार्थी गुरुवारी केनेडी सभागृहामध्ये प्रार्थनासभेसाठी जमा झाले होते. ही प्रार्थनासभा मयत दहशतवादी मनन बशीर वाणीसाठी असल्याचे समजल्यावर विद्यापीठाचे पदाधिकारी आणि अन्य विद्यार्थी संघटनांचे विद्यार्थीही तेथे जमा झाले आणि त्यांनी ही प्रार्थना सभा थांबवण्याचा प्रयत्न केला. यावेळी काश्‍मिरी विद्यार्थी आणि अन्य विद्यार्थी संघटनांच्या सदस्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. सरतेशेवटी काश्‍मिरी विद्यार्थ्यांनी तेथून काढता पाय घेतला, असे विद्यापीठाचे प्रवक्‍ते प्रा. शफी किडवाणी यांनी सांगितले.\nमात्र या प्रकाराची विद्यापीठाने गंभीर दखल घेतली असून अशा देशविघातक कारवाया सहन केल्या जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. विद्यार्थ्यांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य जरी स्वागतार्ह असले तरी दहशतवाद्यांचे समर्थन केले जाऊ शकणार नाही, असे विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष फैजुल हसन याने म्हटले आहे. भाजपचे आमदार सतिश गौतम यांनीही संबंधित विद्यार्थ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.\nअलिगड विद्यापीठातून पी.एचडी करणारा मनन बशीर वाणी यावर्षी जानेवारीमध्ये दहशतवादी संघटनेत सामील झाला होता. हिंदवाडातील शातगुंड येथे गुरुवारी झालेल्या चकमकीत तो मारला गेला होता.\nओडिशामध्ये कमी दाबाचा पट्टा, अरबी समुद्रात लुबान चक्रीवादळ\nशरद पवार, राहुल गांधींची जागावाटपावर चर्चा\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्र���न्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A5%A8-%E0%A5%A6-%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%B0-%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8D/", "date_download": "2019-02-20T12:00:22Z", "digest": "sha1:4VUHYP7H5KNOCW7LHTKWHK4BHM6MRO6R", "length": 10585, "nlines": 108, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "२.० चा ट्रेलर 'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nशत्रूला धडकी भरवणारे F-21 भारताला देण्यास अमेरिका तयार\nपतीच्या मारहाणीत पत्नीचा गर्भपात ; तू काळी आहेस, सुनेचा सासरच्यांनी केला छळ\nएकही बांधकाम कामगार कुटुंब बेघर राहणार नाही\nशहराचा पाणीपुरवठा उद्या बंद\nमुळशीत आणखी एका ‘लवासा’चा घाट\nHome breaking-news २.० चा ट्रेलर ‘या’ दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला\n२.० चा ट्रेलर ‘या’ दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला\nरजनीक��ंत, अक्षय कुमार, अॅमी जॅकसन यांची प्रमुख भूमिका असलेला ‘२.०’ हा चित्रपट त्याच्या बिग बजेटमुळे सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच रजनीकांत आणि अक्षय कुमार स्क्रिन शेअर करणार आहेत. त्यामुळे हा चित्रपट रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता असल्याचं दिसून येतं. नुकतच करण जोहरने ट्विटरच्या माध्यमातून या चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे.\n‘२.०’च्या निमित्ताने अभिनेता अक्षय कुमार कॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. सुपरस्टार रजनीकांत आणि खिलाडी कुमार यांच्या भूमिका असणारा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करेल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.\nकरणने ट्विट करत येत्या ३ नोव्हेंबर रोजी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होणार असल्याची माहिती दिली आहे. यासोबतच त्याने एक फोटोदेखील शेअर केला आहे. त्यामुळे आता हा ट्रेलर कसा असेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.\nदरम्यान, ‘२.०’ हा चित्रपट आतापर्यंतचा बिग बजेट चित्रपट ठरणार असल्याची चर्चा आहे. तब्बल ३५० कोटी खर्चून चित्रपटाची निर्मिती केली जात असल्याचे सांगण्यात आले आहे. या चित्रपटामध्ये रजनीकांत आणि अक्षय यांच्यासोबतच अॅमी जॅक्सन, सुधांशू पांडे आणि आदिल हुसैन यांच्याही भूमिका आहेत. ऑस्कर विजेते सुप्रसिद्ध संगीतकार ए.आर.रेहमान यांनी या चित्रपटाता संगीत दिले आहे.\n‘स्त्रियांची सुरक्षितता ही चित्रपट उद्योगाचीच जबाबदारी’\nभारताचा जपानवर विजय, आज पाकिस्तानशी करणार दोन हात\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://dindoripranit.org/schedule.html", "date_download": "2019-02-20T12:39:14Z", "digest": "sha1:DVTYLVUK6VLA2NRA466XO5X3M5YF4LT5", "length": 7935, "nlines": 51, "source_domain": "dindoripranit.org", "title": "All India Shri Swami Samarth Seva- Dindori Pradhan", "raw_content": "\nप्रधान सेवा केंद्र, श्री क्षेत्र दिंडोरी\nगुरुपीठ, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर\nसण-वार / व्रत / उत्सव\nप्रधान सेवा केंद्र, श्री क्षेत्र दिंडोरी\nमहाराजांनी इ. स. १८७८ साली अक्कलकोटला लौकिकदृष्रटया समाधी घेवून अवतार संपवला असे भासत असले तरी ते आजही पूर्वीप्रमाणेच या पृथ्वीतलावर आहेत, ही तमाम मानवासाठी भाग्याची घटना आहे. महाराजांनी अक्कलकोटच्या २२ वर्षाच्या वास्तव्यात सर्वसामान्यांच्या इच्छा पूर्ती बरोबरच अनेक संत, सिध्द यांना धर्मकार्यासाठी विविध भागात पाठवले. कालांतराने मानवाच्या स्खलनशील स्वभावामुळे मूळ गुरूतत्वाचा विसर पडला व महाराजांच्या नावाखाली स्वतःचे स्तोम माजवणे व सर्वसामान्यांच्या श्रध्देचा गैरफायदा घेऊन पैसे कमविणे हा धंदा सुरू झाला. यामुळे बहुसंख्य समाज हा धर्माविषयी उदासीन व मूळ वैदिक तत्वज्ञानापासून वंचित झाला. यामुळे कलियुगाचे चालक, मालक, पालक व संचालक असणार्‍या दत्तमहाराज म्हणजेच स्वामी महाराजांनी मूळ गुरूप्रणित तत्वज्ञान शाश्वत स्वरूपात सर्व मानवासाठी उपलब्ध व्हावे म्हणून ब्रम्हीभूत पिठले महाराजांचे (इ.स. १८७८ - १९७४) गुरूपद घेऊन त्यांच्याकडून दीर्घ काळ हिमालय, प्रदीर्घ काळ त्र्यंबकेश्वर व नासिक येथे विविध उपासना, तपश्चर्या करून घेतल्या व पुढील कार्य ���ियोजनासाठी आज्ञा दिली.\nब्रम्हीभूत पिठले महाराजांनी तेजोनिधी सदगुरू मोरेदादा (इ.स. १९२२ - १९८८) यांचे गुरूपद घेऊन स्वामी महाराजांच्या वैश्विक धर्मकार्यासाठी संपूर्ण तयारी करून घेतली. सदगुरू मोरेदादांनी मूळ गुरूप्रणित तत्वज्ञान काळानुरूप आवश्यक ते बदल करून सर्वसामान्यापर्यंत पोहचवले ते म्हणजेच दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास मार्ग होय. गुरूमाऊली प.पू. आण्णासाहेब मोरे यांच्या प्रभावी मार्गदर्शनाखाली दिंडोरी प्रणित सेवा कार्याची व्याप्ती दिवसेंदिवस वृध्दिंगत होत आहे. आज प.पु. गुरूमाऊलाइच्या रूपाने महाराजच कार्यरत आहेत. अशा प्रकारे तेजतत्त्वाची मूळ प्रेरणा लाभलेला श्री स्वामी समर्थ सेवामार्ग तेजातुन तेजाकडेच वाटचाल करत आहे.\nश्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र दिंडोरी प्रणित या नावाने कार्यरत असनारया संस्था ह्या जनहित, राष्ट्रहित, देशहित विज्ञानाला सामोरे जाउन अखंड परंपरा लाभलेल्या विविध पणे कार्य करीत आहे. श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग हा भक्ती , ज्ञान , वैराग्य नाम, जप, टाप, यज्ञ सेवा यांच्या अनुशागाने कार्य करीत आहे. मानवास मानव धर्म व मानवी समस्या या बाबींवर मार्गदर्शन हितगुज करून समस्या सोडवतो.\nविवाह - ई - नोंदणी\nकार्यक्रम / उपक्रम फोटो\n|| प्रधान सेवा केंद्र, श्री क्षेत्र दिंडोरी ||\nश्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्र\nदिंडोरी, तालुका : दिंडोरी जिल्हा : नाशिक\nफोन नंबर - (०२५५७) २२१७१०\n|| गुरुपीठ, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ||\nश्री स्वामी समर्थ गुरूपीठ,मु.पो.ता.त्र्यंबकेश्वर\nफोन नंबर - (०२५९४) २३३१७०\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%A7%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%B5-%E0%A4%85%E0%A4%B9%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2/", "date_download": "2019-02-20T11:18:16Z", "digest": "sha1:ZOQ4P3J5W76JMJ76WY4STIWAW3OPR24Y", "length": 12007, "nlines": 109, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "धुळे व अहमदनगर महानगरपालिकेची निवडणूक जाहीर | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nशत्रूला धडकी भरवणारे F-21 भारताला देण्यास अमेरिका तयार\nपतीच्या मारहाणीत पत्नीचा गर्भपात ; तू काळी आहेस, सुनेचा सासरच्यांनी केला छळ\nएकही बांधकाम कामगार कुटुंब बेघर राहणार नाही\nशहराचा पाणीपुरवठा उद्या बंद\nमुळशीत आणखी एका ‘लवासा’चा घाट\nHome breaking-news धुळे व अहमदनगर महानगरपालिकेची निवडणूक जाहीर\nधुळे व अहमदनगर महानगरपालिकेची निवडणूक जाहीर\n9 डिसेंबरला मतदान; 10 डिसेंबर रोजी मतमोजणी\nमुंबई- धुळे व अहमदनगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज जाहीर केला. या दोन्ही महानगरपालिकेसाठी 9 डिसेंबर रोजी मतदान होणार असून मतमोजणी 10 डिसेंबर रोजी होणार आहे. या महानगरपालिकांक्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा सहारिया यांनी केली.\nधुळे महानगरपालिकेची मुदत 29 डिसेंबर 2018 रोजी संपत आहे. शहराची एकूण लोकसंख्या 4 लाख 46 हजार 94 असून मतदारांची संख्या सुमारे 3 लाख 29 हजार 569 आहे. एकूण 19 प्रभागातील 74 जागांसाठी मतदान होईल. त्यापैकी महिलांसाठी 37 जागा राखीव आहेत. अनुसूचित जातीसाठी 6, अनुसूचित जमातीसाठी 5, तर नागरिकांच्या मागासप्रवर्गासाठी 20 जागा राखीव आहेत.\nअहमदनगर महानगरपालिकेची मुदतदेखील 29 डिसेंबर 2018 रोजी संपत आहे. शहराची एकूण लोकसंख्या 3 लाख 46 हजार 755 असून मतदारांची संख्या सुमारे 2 लाख 56 हजार 719 आहे. एकूण 17 प्रभागातील 68 जागांसाठी मतदान होईल. त्यापैकी महिलांसाठी 34 जागा राखीव आहेत. अनुसूचित जातीसाठी 9, अनुसूचित जमातीसाठी 1, तर नागरिकांच्या मागासप्रवर्गासाठी 18 जागा राखीव आहेत, अशी माहिती सहारिया यांनी दिली.\nदोन्ही महानगरपालिकांसाठी 13 नोव्हेंबर पासून नामनिर्देशनपत्रे दाखल करण्यास सुरुवात होईल. 9 डिसेंबर 2018 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. मतमोजणी 10 डिसेंबर 2018 रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल, असेही सहारिया यांनी सांगितले.\n– नामनिर्देशनपत्रे दाखल करणे : 13 ते 20 नोव्हेंबर 2018\n– नामनिर्देशनपत्रांची छाननी : 22 नोव्हेंबर 2018\n– उमेदवारी मागे घेणे : 26 नोव्हेंबर 2018 पर्यंत\n– निवडणूक चिन्ह वाटप : 27 नोव्हेंबर 2018\nनगरपरिषदा/ नगरपंचायतींसाठी 9 डिसेंबरला मतदान\nनेर- नबाबपूर (जि. यवतमाळ), लो��ा (नांदेड), मौदा (नागपूर), रिसोड (वाशीम), ब्रम्हपुरी (चंद्रपूर) आणि शेंदुर्णी (जळगाव) या नगरपरिषदा/ नगरपंचायतींच्या अध्यक्ष व सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 9 डिसेंबर 2018 रोजी मतदान; तर 10 डिसेंबर 2018 रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे केली.\nपोलीस भरतीसाठी तयारी करताना कारने चिरडले, परभणीत दोघांचा मृत्यू\nकमला मिल कम्पाऊंड अग्नितांडव प्रकरणातील पब मालकांची दिवाळी तुरूंगात\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://sahityasampada.com/Login!DisplayBookDetails.action?langid=2&athid=52&bkid=164", "date_download": "2019-02-20T11:55:24Z", "digest": "sha1:SCMLKIASWPXZEELGPVPQ6DZNENGIAGLH", "length": 1993, "nlines": 42, "source_domain": "sahityasampada.com", "title": "Read Marathi Books Online, Sahitya Sampada, Online Digital Library", "raw_content": "\nपहाटे कों���डा आरवला आणि शेवंताला जाग आली. डोळ्याच्या पापण्या उघडायला नको वाटत होत्या; पण काय करणार पोटाचा प्रश्न होता. तिच्या बाजूला झोपलेली सुधा साखरझोपेत होती. आपल्या अंगावरचं पांघरुण काढून सुधाच्या अंगावर टाकलं. आपलं मूल कितीजरी मोठं असलं तरी ते आईला लहानच वाटतं. सुधा अठरा वर्षांची होती, तरी शेवंताला लहानच वाटायची. शेवंताने आपला आळस बाजूला ढकलला आणि सखारामला हाक मारली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "http://2know.in/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A5%82%E0%A4%97%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%AE-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE/", "date_download": "2019-02-20T11:32:11Z", "digest": "sha1:MI5FZFWVYDQFGKD3YGRKAZXCUHJUECNU", "length": 10645, "nlines": 51, "source_domain": "2know.in", "title": "मराठी गूगल क्रोम आणि भाषांतर", "raw_content": "\nमराठी गूगल क्रोम आणि भाषांतर\nRohan March 21, 2012 इंटरनेट, गूगल क्रोम, भाषांतर, मराठी, वेब ब्राऊजर\nभारतात इंग्रजी जाणणार्‍या लोकांची संख्या मोठी असल्याने जगातिक स्तरावर एखादी सेवा पुरविणार्‍यांकडून भारतीय भाषांना आणि त्यातही खास करुन मराठी भाषेला फारसं महत्त्व दिलं जात नसल्याचं दिसून येतं. या जागतिक कंपन्या आकसाने असं काही करत नसून, त्या त्या प्रदेशातील लोक आपली भाषा वापरण्याबाबत किती आग्रही आहेत, यावरुन आपोआप व्यवहारात येणार्‍या या सर्व गोष्टी आहेत. अगदी काही लाख लोकं जी भाषा बोलतात, त्या भाषेत एखादी सेवा पुरविली जाते, याऊलट करोडो लोक जी भाषा बोलतात त्या भाषेलाही डावललं जातं.\nगूगलने मात्र आपल्या काही सेवा मराठी भाषेसाठी उपलब्ध करुन दिल्या आहेत. यामध्ये गूगलच्या ‘गूगल क्रोम’ या वेब ब्राऊजरचा देखील समावेश होतो. गूगल क्रोम हे इंटरनेट वेब ब्राऊजर आपल्यासाठी मराठीमध्ये उपलब्ध आहे. त्यासाठी चित्रात दाखवल्याप्रमाणे Options मध्ये जाऊन Under the Hood मध्ये जावे. त्यानंतर Languages and spell-checker settings… वर जाऊन ‘मराठी’ भाषा Add करावी. आणि शेवटी Display Google Chorme in this language वर क्लिक करावे. आता गूगल क्रोम वेब ब्राऊजर पूर्णपणे बंद करावे आणि पुन्हा एकदा उघडावे. यावेळी गूगल क्रोम वेब ब्राऊजर आपल्याला मराठी भाषेमध्ये दिेसू लागेल.\nगूगल क्रोम मधील Options (पर्याय)\nगूगल क्रोम मध्ये Under the Hood (प्रगत पर्याय)\nगूगल क्रोममध्ये ‘मराठी’ भाषेची करण्यात आलेली निवड\nपण आता आपल्याला इंग्रजी भाषेची इतकी सवय झाली आहे की, मराठी भाषेतील नवीन शब्द आणि संकल्पना क्लिष्ट वाटू लागल्या आहेत. मराठी मधू��� पूर्णपणे इंटरनेट वापरणं हे देखील अशक्य आहे. मराठी भाषेला पुढे भविष्यात कदाचीत जर आर्थिक वलय प्राप्त झाले, तरच या भाषेतील साहित्यात मोलाची भर पडेल आणि मराठी भाषेला महत्त्व प्राप्त होईल.\nआता आपण जरा गूगल क्रोममधील भाषांतरच्या सोयीबाबत पाहू. आपण जर इंटरनेटवरील अशा एखाद्या पानावर आलात की ज्याची भाषा आपण गूगल क्रोमसाठी वापरत असलेल्या भाषेहून वेगळी आहे, तर अशावेळी ते पान आपण गूगल क्रोमसाठी वापरत असलेल्या भाषेमध्ये भाषांतरीत करण्याबाबत आपल्याला गूगल क्रोम मार्फत विचारलं जातं. पण ही सुविधा देखील अजून मराठी भाषेसाठी उपलब्ध नाही. त्यामुळे एखादे अनोळख्या भाषेतील पान आपण फार फार तर हिंदी किंवा इंग्रजी भाषेत भाषांतरीत करुन वाचू शकाल. यासाठी केवळ एक क्लिक करावं लागेल, आणि काही सेकंदात समोरचे पान आपण निवडलेल्या भाषेत रुपांतरीत होते. ही सुविधा जर आपल्या क्रोम वेब ब्राऊजरवर सुरु नसेल, तर त्यासाठी आपण Options (पर्याय) – Under the Hood (प्रगत पर्याय) मध्ये प्रवेश करा. आणि Translate (अनुवाद करा) समोरील पर्यायाला टिक मार्क करा.\nगूगल क्रोम मार्फत इंग्रजी पान हिंदीमध्ये भाषांतरीत करण्याबाबत केलेली विचारणा\nआपणास जर इंटरनेट वेब ब्राऊजरमध्ये मराठी अनुभव हवा असेल, तर गूगल क्रोम वेब ब्राऊजर मराठी भाषेमध्ये कसं वापरता येईल ते आपण पाहिलं. याशिवाय गूगल क्रोममधील भाषांतराची सुविधा कशी सुरु करायची ते आपण पाहिलं. याशिवाय गूगल क्रोममधील भाषांतराची सुविधा कशी सुरु करायची याची देखील आज आपण थोडक्यात माहिती घेतली आहे.\nलेखक – रोहन जगताप\n© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.\nरोहन जगताप हा एक अभियंता आहे. जानेवारी २०१० मध्ये त्याने 2know.in हा मराठी ब्लॉग सुरु केला. 2know.in हा ब्लॉग इंटरनेट, संगणक, मोबाईल, अनुप्रयोग, इत्यादी विषयांना स्पर्श करतो. या ब्लॉगला २०१० साली स्टार माझा चॅनलचा ‘ब्लॉग माझा’ पुरस्कार मिळाला आहे. वाचकांनी इंटरनेट व तंत्रज्ञान संदर्भात काही प्रश्न असल्यास या इथे प्रतिक्रियांच्या माध्यमातून विचारावेत ही नम्र विनंती. इतर कामासाठी संपर्क - 2know.in@gmail.com.\nPDF 24 हे software कसे वापरावे याची सविस्तर माहिती देण्याची कृपा करावी . धन्यवाद \nमोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग\nहजारो इंग्लिश पुस्तके मोफत\nबॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे\nवर्ड फाईल PDFमध्ये बदलणे\nSBI ATM केंद्रात पैसे जमा करणे\nलॅपटॉप स्पिकर लॅपटॉपशिवाय वापरणे\nअनुदिनी कशी तयार करावी\nखाली आपला ईमेल अ‍ॅड्रेस देऊन Subscribe वर क्लिक केल्यास 2know.in वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची ‘नोंद’ आपल्याला ईमेलवर मिळेल.\nमोफत मराठी, इंग्रजी, हिंदी शब्दकोश\nअडलेल्या इंग्लिश शब्दांपासून शब्दकोश तयार करा\n****** पासवर्ड कसा पहायचा\nस्मार्टफोनवर मराठी लिहिण्याची सोपी पद्धत\nबिंग, याहू, गुगल चा व्हिडिओ शोध, चलचित्र शोध\nविश्वकरंडक फुटबॉल ची गुगल वरुन माहिती\nगुगल युआरएल (URL) शॉर्टनर\nगुगल चा मराठी शोध, मराठी गुगल\n© कॉपिराईट २०१० - २०१५ - 2know.in. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-TomatoBook2017-TomatoDBT11.html", "date_download": "2019-02-20T11:32:55Z", "digest": "sha1:SDLFWYQVN3YAFZ4B5ZNRPGBN6U6AOKUT", "length": 4780, "nlines": 17, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology -डा.बावसकर टेक्नालाजि - पावसाने गेलेल्या, पाने सडलेल्या टोमॅटोचा प्लॉट पंचामृत व प्रिझमने सुधारला", "raw_content": "\nपावसाने गेलेल्या, पाने सडलेल्या टोमॅटोचा प्लॉट पंचामृत व प्रिझमने सुधारला\nश्री. रामनाथ डक्षु सानफ, मु.पो. सोनेवाडी खुर्द, ता. निफाड, जि. नाशिक\nमी दि. ३ जून २००४ रोजी १८ गुंठ्यामध्ये २५३५ टोमॅटोची ३' x २' अंतरावर लागवड केली. डॉ. बावसकर सरांची पंचामृत औषधे गेली ४ ते ५ वर्षपासून वापरीत आहे. २ पाकिटे बियांसाठी ४ ते ५ वर्षापासून वापरीत आहे. २ पाकिटे बियांसाठी ३० मिली जर्मिनेटर + २५० मिली पाण्यात ३ - ४ तास भिजवून नंतर काढून सावलीत सुकवून वाफ्यात टाकले. उगवण एकदम ९९% झाली. रोपांवर जर्मिनेटर व थ्राईवर प्रत्येकी ४० मिलीची दर १० दिवसांच्या अंतराने २ वेळा फवारणी केल्यामुळे रोपांवर तजेलदारपण व तरतरीत रोपे तयार झाली. पुनर्लागणीच्या वेळेस बादलीमध्ये १० लि. पाणी जर्मिनेटर २५० मिली घेऊन रोपे बुडवून लावली. रोपे जोमदार वाढून मुळ्यांची वाढ मोठ्या प्रमाणात झाली. मर अजिबात झाली नाही. नंतर मुसळधार पाऊस चालू झाला. १० - १५ दिवस रोज पाऊस असल्यामुळे पंचामृत औषधाची फवारणी करायला जमले नाही. त्यामुळे टोमॅटोच्या झाडांची वाढ झालीच नाही आणि टोमॅटोच्या झाडाला एकही पान राहिले नाही. फक्त काड्या राहिल्या होत्या. मला कळून चुकले होते की, हा प्लॉट आता टिकणार नाही. पण मी जेव्हा ६ ऑगस्ट २००४ रोजी डॉ.बावसकर टेक्नॉलॉजी नाशिक ने टोमॅटो व कांदा पिकावर परिसंवाद आयोजित क���ला होता तेव्हा त्यांनी त्यांच्या एका नवीन औषधाचे म्हणजे 'प्रिझम' हे औषध त्याच दिवसापासून मार्केटला आणले. तेव्हा या 'प्रिझम' औषधाबद्दल डॉ.बावसकर सरांची भरपूर माहिती दिली. मी लगेच 'प्रिझम' औषध घेऊन गेलो. प्रिझम ५०० मिली + बुरशीनाशक + २०० लि. पाणी या प्रमाणात फवारणी केली आणि चार दिवसांनी पाहिले तर फुट जबरदस्त दिसू लागली. मला प्रिझम या औषधाने आश्चर्यचकित करून टाकले. नंतर पंचामृतची फवारणी केली तर पत्ती एकदम रफसफ झाली. कुठलाही रोग नाही. आता टोमॉटोचा प्लॉट सुरू आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/konkan-bad-memories-in-history/", "date_download": "2019-02-20T11:22:57Z", "digest": "sha1:YXGOR6EHRLDSQASGFAND7X6HLEMT2XB6", "length": 22243, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कोकणवासीयांच्या कटू आठवणी... | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › कोकणवासीयांच्या कटू आठवणी...\nडॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कर्मचार्‍यांवर नियतीने शनिवारी सकाळी घाला घातला. यानंतर कोकणच्या नशिबी आलेल्या काळ्याकुट्ट इतिहासातील घटना नजरेसमोर तरळून गेल्या. या घटनांमधील आक्रोश...अनेक कुटुंबांचे आधारवड हरपल्याने त्यांच्या नशिबी आलेली स्थिती या सर्वच गोष्टी मन खिन्न करणार्‍या आहेत. विद्यापीठाचे कर्मचारी आणि कुटुंबाचे कर्ते हरपले आणि संपूर्ण कोकणावरच शोककळा पसरली. याच अनुषंगाने कोकणच्या इतिहासातील काही भीषण दुर्घटनांचा फ्लॅशबॅक...\n‘सावित्री’त 34 वर्षांपूर्वी 13 प्रवाशांना जलसमाधी\nमहाडमधील सावित्री पुलावर सुमारे 34 वर्षांपूर्वी एक प्रवासी वाहतूक करणारा टेम्पो सुमारे 13 प्रवाशांसह वाहून गेल्याची आठवण या घटनेच्या निमित्ताने सांगण्यात येत आहे. मुंबई-गोवा राजमार्गावर सुमारे 36 ब्रिटिशकालीन पूल असून या पुलांचे आयुष्य संपल्याचे राष्ट्रीय महामार्ग विभागाने सुमारे 6 वर्षांपूर्वी कळवल्याचे सांगण्यात येत असून त्यातील सावित्री नदीवरील पूल हा अत्यंत धोकादायक असून तो केव्हाही कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती.\nसावित्री 34 वर्षांपूर्वी एक प्रवासी वाहतूक करणारा टेम्पो सुमारे 13 प्रवाशांसह वाहून गेल्याची आठवण या अपघाताच्या निमित्ताने सांगण्यात येत आहे. चिपळूण येथील हा टेम्पो कामत नामक प्रवासी वाहतूक करणारा टेम्पो होता. रस्तेमार्ग खबरदारी विभागाने प्रतिवर्षी पावसाळ्यापूर्वी खबरदारीच�� जे मार्ग सूचित केले त्यामध्ये पुलाच्या भवितव्याविषयी सावधानगिरीचा इशारा देण्याचे धोरण राबवल्याचे दिसून येते. या महामार्गावरील अनेक ब्रिटिशकालीन पुलांचे कठडे आणि संरक्षक भिंतीच्या सुरक्षित दृष्टीकोनाच्या इभावातून इतरवेळी अनेक वाहने कोसळून जीवितहानी झाल्याच्या घटना ताज्या आहेत.\nवाहतूक करणारा टेम्पो सुमारे 13 प्रवाशांसह इशारा देण्याचे धोरण राबवल्याचे दिसून येते. वाहून गेल्याची आठवण या घटनेच्या निमित्ताने सांगण्यात येत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील निवळी बावनदी, खेड, राजापूर, अर्जुना पूल, संगमेश्‍वर सोनगिरी पूल शंभर वर्षे ओलांडल्याने यांचे भवितव्य अधांतरी असल्याचे बोलले जात आहे.\nमहाबळेश्‍वर येथील खासगी बस अपघातानंतर सुमारे सव्वा पाच वर्षांपूर्वी 19 मार्च 2013 रोजी पहाटेच्यावेळी खेड तालुक्यातील जगबुडी पुलावरून नदीत कोसळलेल्या खासगी बसच्या अपघाताच्या आठवणी ताज्या झाल्या. भरणे येथील पूल ब्रिटिशकालीन असून, तो वापरण्यायोग्य नसल्याचे पत्र ब्रिटिशांकडून सरकारला प्राप्त झाले आहे.\nया पुलाला पर्याय म्हणून महामार्ग चौपदरीकरणांतर्गत तेथेच दोन पुलांचे काम प्रगतीपथावर आहे. जगबुडी नदीवरचा पूलसुद्धा ब्रिटिशकालीन आहे. तो आता वापरण्यास सुरक्षित नसल्याचे पत्र ब्रिटिशांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला यापूर्वीच पाठवले आहे. हा पूल किती असुरक्षित आहे याचा अनुभव सव्वा तीन वर्षांपूर्वी 19 मार्च 2013 रोजी झालेल्या अपघातातून आला. गोव्याकडून मुंबईकडे जाणारी महालक्ष्मी ट्रॅव्हल्सच्या खासगी बसचालकाचे नियंत्रण सुटले आणि बस नदीत कोसळली. या अपघातात 37 प्रवाशांचा मृत्यू झाला. 18 जण जखमी झाले होते. त्यातील काहींचे प्राण उपचारानंतर बचावले. ब्रिटिशकालीन पूल असल्याने त्याचे रेलींग कमकुवत झाले होते. रेलिंग कमकुवत नसते तर बस त्यावर आदळून नदीत कातळावर कोसळली नसती. पर्यायाने जीवितहानीसुद्धा कमी झाली असती. दरम्यान, मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू झाल्यानंतर कोकणातील पुलांच्या शेजारी महामार्गासाठीचे पूल उभे राहिले आहेत. मात्र, चौपदरीकरण झाल्यानंतरच त्याचा वापर सुरू होईल.\n‘नागोठणे’तील 27 वर्षांपूर्वीचा अपघात\nमहाबळेश्‍वर येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या दुर्दैवी अपघातानंतर 27 वर्षांपूर्वी नागोठणे परिसरात झालेल्या पावसाळी हंगामातील भीषण अपघाताच्या आठवणी चिपळूणवासीयांच्या मनात पुन्हा एकदा जाग्या झाल्या. या अपघातात चिपळुणातील एका व्यापार्‍याच्या कुटुंबासहीत शहरातील अनेक प्रवाशांना जलसमाधी मिळाली होती.\nसत्तावीस वर्षांपूर्वी नागोठणे पुलावर झालेल्या भीषण अपघाताच्या आठवणी चिपळूणवासीयांनी जागृत केल्या. त्यावेळी देखील चिपळूणातील मोठ्या प्रमाणात प्रवाशांना जलसमाधी मिळाली होती. त्यामध्ये शहरातील प्रतिष्ठीत व्यापारी कुटुंबाचा समावेश होता. तसेच खासगी वाहनाने देखील म्हणजेच त्या वेळच्या टेम्पो या वाहनाने देखील मुंबईकडे गेलेल्या चिपळुणातील अनेक प्रवाशांना जलसमाधी मिळाली होती. त्यांपैकी अनेकांच्या मृतदेहांचा शोधकार्यानंतरही शेवटपर्यंत थांगपत्ता लागला नाही. त्यावेळी जोरदार पर्जन्यवृष्टी सुरू असताना मुंबईकडे दुपारनंतर रवाना झालेली वाहने त्यावेळी नागोठणे परिसरातून प्रवाहीत होणार्‍या नदीपात्राच्या पाण्यात प्रचंड वाढ होऊ लागली. पात्रातील पाणी पुलावरून प्रवाहीत होत होते. त्याचवेळी कोकणातून मुंबईच्या दिशेकडे जाणारी काही वाहने पुलावरून मंदगतीने प्रवास करू लागली. मात्र, पाण्याच्या प्रवाहाचा जोर पाहता अनेक वाहने पुलावरच उभी करण्यात आली होती. काही कालावधीत पाणी प्रवाहाचा जोर व पाण्याची पातळी वाढू लागली.\nपातळी व जोर वाढू लागताच वाहनातील प्रवासी हळूहळू सुरक्षिततेसाठी वाहनांच्या टपावर जाऊन बसू लागले. मात्र, एकीकडे पावसाचा वाढता जोर व पाण्याच्या पातळीसहीत प्रवाहात वेगाने होत असलेली वाढ या सर्वांच्या परिणामी पुलासहीत त्यावरील सर्व वाहने रात्रीच्या सुमारास वाहून गेली. यामध्ये चिपळूणातील मुंबई येथे लग्नकार्यासाठी जाणार्‍या एका व्यापारी कुटुंबाचा समावेश होता. अन्य खासगी वाहनातून प्रामुख्याने टेम्पोमधून जाणार्‍या चिपळूणातील अनेक प्रवाशांचा यामध्ये समावेश होता. या सर्वांना काही क्षणातच पाण्याने गिळंकृत केले. ही माहिती चिपळूणात धडकताच मुंबईकडे गेलेल्या आपल्या नातेवाईकांची माहिती घेण्यासाठी शहरातील अनेक कुटुंबियांनी नागोठणेकडे धाव घेतली होती. काही काळातच शहरात या भीषण घटनेची माहिती मिळून संपूर्ण शहर सुन्न झाले. त्याच आठवणी सुमारे सत्तावीस वर्षांनंतर चिपळूणात जागृत झाल्या.\nलग्नाच्या वर्‍हाड���च्या ट्रकला काजिर्डा येथे अपघात\nराजापूर तालुक्यातील ताम्हाने येथून काजिर्ड्याकडे चाललेले लग्नाचे वर्‍हाड घेऊन जाणारा ट्र्क जामदा नदीत कोसळून सुमारे 34 जण दगावले होते. महाडमधील दुर्घटनेत राजापूर बोरीवली गाडी वाहून गेल्याची खबर येताच सर्वांना दहा वर्षांपूर्वी झालेल्या काजिर्डा अपघाताच्या आठवणी ताज्या झाल्या.ताम्हानेमधील नवरा मुलाचे वर्‍हाड घेऊन काजिर्डा येथे मुलीच्या घरी जाणारा ट्र्क काजिर्डा येथील चढाव चढताना अचानक न्यूट्रल झाला होता. त्यावेळी त्या ट्र्कमध्ये एकूण 175 च्या आसपास वर्‍हाडी होते. त्यापैकी सुमारे दहा-पंधरा जण ड्रायव्हरच्या केबिनमध्ये होते.\nअचानक गाडी मागे येऊ लागताच चालकाने ती थांबविण्याचा प्रयत्न केला. पण तो ट्र्क न थांबता वेगाने लगतच्या खोल दरीत कोसळला होता. त्या भीषण अपघातात सुमारे 30 जण जागीच गतप्राण झाले होते. अन्य चारजण नंतर रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यूमुखी पडले होते तर जवळपास दीडशेजण गंभीररित्या जखमी झाले होते. सर्व जखमींना रायपाटण व रत्नागिरीला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्या अपघातात काही जणांना आपापली मुले गमवावी लागली होती. सहा ते सात लहान मुलांचा मृतांत सामावेश होता.\nताम्हाने गावात पूर्वापार काळ्या दगडांच्या घडणावळीची कामे करणारे कारागीर होते. त्यांपैकी अनेकजण त्या अपघातात मृत्युमुखी पडले होते. राजापूर तालुक्याच्या इतिहासात सर्वात तो मोठा जीवघेणा अपघात होता. तो बारा वर्षांपूर्वी झाला होता. त्यानंतर अनेक अपघात घडले त्यामध्ये वडदहसोळ गावात भू:स्खलन होऊन घरावर लगतच्या डोंगराचा कडा कोसळून एकाच घरातील आठजण गाडले गेले होते. डॉ.बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाच्या कर्मचार्‍यांच्या शनिवारी झालेल्या भीषण अपघातानंतर राजापूर तालुक्यातील काजिर्डा येथे झालेल्या अपघाताच्या आठवणी ताज्या झाल्या.\nमुंबई-गोवा महामार्गावर गेल्या पन्नास वर्षात हजारो लोकांचे अपघातामध्ये बळी गेले आहेत. कोकणातील वळणाचे रस्ते हे या अपघाताचे प्रमुख कारण आहे.मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण व्हावे म्हणून अनेक निवेदने, पत्रे सादर करण्यात आली. कोकणातील पत्रकारांनी चौपदरीकरणासाठी अनेक आंदोलने केली. त्यानंतर 2014 मध्ये मुंबई ते इंदापूर या टप्प्याचे काम सुरू झाले. मात्र, ठेकेदार तसेच तांत्रिक अड���णीमुळे हे काम पूर्ण होऊ शकलेले नाही. त्यानंतर भाजपप्रणीत लोकशाही आघाडीने इंदापूरपासून बांद्यापर्यंत चौपदरीकरणाचे काम मंजूर केले. या मार्गावरील 14 पुलांचे काम सुरू झाले. काही अपवाद वगळता पुुलांचे काम पूर्ण झाले आहे. काही ठेकेदार कंपन्यांनी केलेल्या कामामुळे रस्ते निसरडे झाल्याने अपघातही झाले आहेत. शासनाकडून या महामार्गासाठी निधीची उपलब्धताही झाली असल्याने या महामार्गाचे काम वेगात सुरू आहे.\nमुंबई-गोवा महामार्गाने हजारो लोकांचे बळी घेतले आहेत. याला येथील नैसर्गिक स्थिती कारणीभूत आहे. निसरडे, वळणाचे रस्ते त्याचबरोबर समोरून वाहन येताना न दिसल्याने व ओव्हरटेकच्या नादात, झोपेत अशा स्वरुपात हे अपघात झाले आहेत.\nअण्णासाहेब शेलार यांचा संचालक पदाचा राजीनामा\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\nसातारा : पोलिस निरीक्षकाच्या घरी चोरी\nइम्रान यांनी फेकलाय तो 'नो बॉल' : जावेद अख्‍तर\n'पीडित अल्पवयीन मुलीने साक्ष बदलली तरी आरोपीने निर्दोषत्व सिद्ध करावे'\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\n'पीडित अल्पवयीन मुलीने साक्ष बदलली तरी आरोपीने निर्दोषत्व सिद्ध करावे'\nयुतीचा नविन चित्रपट; \"मूर्ख आहे मतदार\"\nमॉलमध्ये बिबट्याच्या 'एन्ट्री'ने खळबळ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/BRT-due-to-lack-of-coordination-with-municipality-MIDC/", "date_download": "2019-02-20T11:20:12Z", "digest": "sha1:4GIAQ53A4A7QCTBTWQXRGJOHAJCZKP5K", "length": 7128, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पालिका-एमआयडीसीतील समन्वयाअभावी रखडली बीआरटी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › पालिका-एमआयडीसीतील समन्वयाअभावी रखडली बीआरटी\nपालिका-एमआयडीसीतील समन्वयाअभावी रखडली बीआरटी\nपिंपरी : मिलिंद कांबळे\nपिंपरी-चिंचवड महापालिका व एमआयडीसीमधील समन्वयाअभावी काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी रस्ता बीआरटीएस मार्ग तब्बल 7 वर्षांपासून रखडला आहे. दोन्ही बाजूने काम होऊनही आयुक्त बंगल्यासमोरील केवळ साडेतीन हजार चौरस मीटर क्षेत्रातील दोन कंपन्यांची जागा ताब्यात येत नसल्याने हा मार्ग रखडला आहे. परिणामी, कोट्यवधी खर्च करूनही मार्ग वापराअभावी पडून आहे.\nया 10.250 किलोमीटर अंतराच्या बीआरटी मार्गाचे काम 2011 ला सुरू झाले. मार्गावरील रखडलेल्या एम्पायर एस्टेट पूलाचे कामही पूर्ण झाले आहे. पुलावरून पवना नदीपात्रातील ��ाळेवाडीतील एमएम हायस्कूलकडे जाणार्‍या जोड रस्त्याचे काम महिन्याअखेरीस पूर्ण होणार आहे. मात्र, या मार्गातील मोरवाडीतील आयुक्त बंगल्यासमोरील कंपनीच्या जागेचा ताबा अद्याप पालिकेस मिळालेला नाही.\nऑटो क्लस्टरसमोर आणि केएसबी चौकाकडून येणार्‍या दोन्ही बाजूचा प्रशस्त रस्ता तयार आहे. या मार्गात साडेतीन हजार चौरस मीटर आकाराच्या युरोसिटी व इंडोलिक या दोन इंडस्ट्रियल प्रिमायसेसच्या सोसायटीतील कंपन्यांचा अडसर आहे. ती जागा ताब्यात मिळावी म्हणून पालिकेने संबंधित कंपन्यांना 2007 मध्ये नोटीस दिली. पालिकेने बाजारभावानुसार जागेचा मोबदला देण्यात येईल, असे सांगितले होते.\nकंपनीने एमआयडीसीकडून औद्योगिकपट्टयात जागेची मागणी केली. त्यास प्रतिसाद मिळत नसल्याने कंपनीने उच्च न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाने एमआयडीसी आणि पालिकेने चर्चा करून योग्य तोडगा काढण्याचे आदेश दिले. त्यानुसार एमआयडीसीने ब्लॉक एफ-टू येथील 10 हजार चौरस मीटर आकाराची जागा देऊ केली आहे. साडेतीन हजार चौरस फूट मोफत तर, उर्वरित जागा एमआयडीसी दरानुसार विकत घ्यावी लागणार आहे. त्यास कंपनीने सहमती दिली आहे.\nउर्वरित जागेचा दर पूर्वीप्रमाणे हवा. नवीन उद्योग म्हणून नाही तर, जुनाच उद्योग म्हणून पूर्वीच्या सवलती कायम ठेवून सुविधा मिळाव्यात. यांसह काही अटी शिथील कराव्या, असे कंपनीचे मत आहे. मात्र, एमआयडीसी व पालिकेकडून यासंदर्भात काहीच उत्तर मिळत नसल्याने कंपनीमध्ये तणावाचे वातावरण आहे. याप्रकरणात तातडीने निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी होत आहे. पालिका व एमआयडीसीमध्ये चर्चा होत नसल्याने हा प्रश्‍न 2007 पासून प्रलंबित आहे.\nअण्णासाहेब शेलार यांचा संचालक पदाचा राजीनामा\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\nसातारा : पोलिस निरीक्षकाच्या घरी चोरी\nइम्रान यांनी फेकलाय तो 'नो बॉल' : जावेद अख्‍तर\n'पीडित अल्पवयीन मुलीने साक्ष बदलली तरी आरोपीने निर्दोषत्व सिद्ध करावे'\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\n'पीडित अल्पवयीन मुलीने साक्ष बदलली तरी आरोपीने निर्दोषत्व सिद्ध करावे'\nयुतीचा नविन चित्रपट; \"मूर्ख आहे मतदार\"\nमॉलमध्ये बिबट्याच्या 'एन्ट्री'ने खळबळ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Pimpri-e-waste-collection-voluntary-organizations/", "date_download": "2019-02-20T11:22:53Z", "digest": "sha1:4LG4P62DJDLFGT3BYU6SPQ252HSSFT4X", "length": 7702, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ई-वेस्ट संकलनात स्वयंसेवी संस्थांचा पुढाकार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › ई-वेस्ट संकलनात स्वयंसेवी संस्थांचा पुढाकार\nई-वेस्ट संकलनात स्वयंसेवी संस्थांचा पुढाकार\nपिंपरी-चिंचवड महापालिका व पर्यावरण संवर्धन समितीच्या वतीने पिंपरी-चिंचवड शहरात ‘ई-वेस्ट’ (इलेक्ट्रॉनिक्स कचरा) संकलन महाअभियान राबविण्यात आले. त्यात स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेतला. अभियानात सहभागी संस्था व व्यक्तींचा सत्कार नुकताच करण्यात आला. चिंचवड येथील ऑटो क्लस्टर सभागृहात हा कार्यक्रम झाला. पुणे धर्मादाय आयुक्तालयाच्या सहायक धर्मदाय आयुक्त कांचनगंगा सुपाते-जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. कमिन्स इंडियाचे मिलिंद म्हेत्रे, ताथवडेतील इंदिरा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अंजली कालकर, पिंपरीच्या डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. स्नेहल अग्निहोत्री, निगडीच्या आयआयसीएमआरचे संचालक डॉ. अभय कुलकर्णी, पिंपरी गावातील महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक भोईटे, पोलिस\nनागरिक मित्र संघटनेचे राहुल श्रीवास्तव, संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनचे पदाधिकारी अंगद जाधव, आरोहनम संस्थेचे समीर बोटे, पूर्णम इकोव्हीजन फाउंडेशनचे डॉ. राजेश मणेरीकर, रिसायकलरचे मुख्य विनीत बहेती, टाटा मोटर्सचे पर्यावरण विभाग पदाधिकारी, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नीलकंठ पोमण, सहायक आरोग्य अधिकारी महादेव शिंदे, कुंडलिक दरवडे, बाबासाहेब कांबळे, विनोद बेंडाले, प्रभाकर तावरे, धोकाजी शिर्के, संजय कुलकर्णी, ज्ञानेश्‍वर सासवडकर, किरण चौधरी आदींना सन्मानचिन्ह व पर्यावरणविषयक पुस्तिका देऊन गौरव करण्यात आला.\nशहरातील ई-वेस्ट संकलन व विल्हेवाट लावण्याची पिंपरी-चिंचवड महापालिकेत कोणतीही यंत्रणा सध्या अस्तित्वात नसल्याने कमिन्स इंडिया कंपनीच्या ‘सीएसआर’ उपक्रमांतर्गत ई-वेस्ट संकलन महाअभियानात राबविण्यात आले. त्यामध्ये शहरातील महाविद्यालये व सामाजिक संघटना यांनी विशेष पुढाकार घेतला. भविष्यात अशा प्रकारच्या ई-वेस्ट संकलन अभियानासाठी कायमस्वरूपी जागा निश्‍चित करून ही चळवळ दररोज चालविण्यासाठी महापालिकेसोबत नियोजन सुरू असल्याचे सांगण्यात आले. प्रभाकर मेरुकर यांनी सूत��रसंचालन केले. दत्तात्रय कुमठेकर यांनी आभार मानले.\nई-वेस्ट संकलनात स्वयंसेवी संस्थांचा पुढाकार\nपुण्यात जिग्‍नेश मेवाणी, उमर खालीदविरोधात तक्रार\nप्रकाश आंबेडकरांकडून उद्या महाराष्‍ट्र बंदची हाक\nभीमा कोरेगाव : भिडे गुरूजींसह एकबोटेंविरुद्ध गुन्हा दाखल\nशिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो महामार्गाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी\nकोरेगाव भीमा भागात दगडफेकीनंतर शांतता\nअण्णासाहेब शेलार यांचा संचालक पदाचा राजीनामा\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\nसातारा : पोलिस निरीक्षकाच्या घरी चोरी\nइम्रान यांनी फेकलाय तो 'नो बॉल' : जावेद अख्‍तर\n'पीडित अल्पवयीन मुलीने साक्ष बदलली तरी आरोपीने निर्दोषत्व सिद्ध करावे'\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\n'पीडित अल्पवयीन मुलीने साक्ष बदलली तरी आरोपीने निर्दोषत्व सिद्ध करावे'\nयुतीचा नविन चित्रपट; \"मूर्ख आहे मतदार\"\nमॉलमध्ये बिबट्याच्या 'एन्ट्री'ने खळबळ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/savitribai-phule-pune-university-decide-to-Assign-administrator-on-sinhgad-education-society/", "date_download": "2019-02-20T11:18:34Z", "digest": "sha1:WNMSJOXAYLHFNOE675DQUGHQAJX7FD3X", "length": 8045, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सिंहगड संस्थेवर प्रशासक नेमण्याचे विद्यापीठाचे संकेत | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › सिंहगड संस्थेवर प्रशासक नेमण्याचे विद्यापीठाचे संकेत\nसिंहगड संस्थेवर प्रशासक नेमण्याचे विद्यापीठाचे संकेत\nसिंहगड एज्युकेशन सोसायटीच्या विविध महाविद्यालयातील गैरकारभाराविरोधात संस्थेवर प्रशासक नेमा, प्राध्यापकांचे थकित वेतन द्या आदी मागण्यांसाठी संस्थेचे प्राध्यापक, विद्यार्थी आणि पालकांनी वेगवेगळ्या मार्गाने आंदोलने सुरु केली आहेत. त्यामुळे विद्यार्थी हिताचा निर्णय घेत संस्थेद्वारे दिलेल्या मुदतीत विद्यार्थी व प्राध्यापकांचे प्रश्‍न न सोडविल्यास येणार्‍या 28 फेब्रुव्रारीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत सिंहगड संस्थेवर प्रशासक नेमण्याची शिफारस राज्य शासनाला करण्यात येणार असल्याची माहिती विद्यापीठातील विश्‍वसनिय सुत्रांनी दिली.\nसिंहगस एज्युकेशन सोसायटीच्या विविध महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी सुरु केलेल्या साखळी उपोषणाचा आज (26 फेब्रुवारी ) सातवा दिवस आहे. संस्थेद्वारे प्राध्यापकांचे गेल्या 16 महिन्य��चे वेतन थकविण्यात आल्याने संस्थेच्या सर्व प्राध्यापकांनी 18 डिसेंबर पासून असहकार आंदोलन सुरु केले आहे. दरम्यान, संस्थेद्वारे आतापर्यंत गेल्यावर्षीच्या 2 महिन्याचे वेतन देण्यात आले असून अद्याप 14 महिन्याचे वेतन थकिवले आहे. मात्र, संस्थेवर कारवाई होत नसल्याने प्राध्यापक कर्मचार्‍यांनी 20 फेब्रुवारी पासून विद्यापीठात साखळी उपोषण सुरु केले आहे. नवीन विद्यापीठ कायद्यानुसार विद्यापीठाला संस्थेवर कारवाई करण्याचे दोन पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये संबंधित संस्थेच्या महाविद्यालयांना असंलग्नीत करणे आणि संस्थेवर प्रशासक नेमण्याची शिफारस करणे. दरम्यान, संस्थेच्या महाविद्यालयांना असंलग्नीत केल्यास प्राध्यापकांसह विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होणार असल्याने संस्थेवर प्रशासक नेमण्याची शिफारस राज्य सरकारला करण्यात येणार असल्याचे विद्यापीठाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी सांगितले.\nसिंहगड संस्थेच्या प्राध्यापकांचे आणि विद्यार्थ्यांचे प्रश्‍नावर तोडगा काढण्यासाठी विद्यापीठाद्वारे त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली होती. यावेळी समितीद्वारे प्राध्यापक, विद्यार्थी आणि संस्थेच्या व्यवस्थापनाशी चर्चा केल्यानंतर संस्थेवर कडक कारवाई करण्याची शिफारस समितीद्वारे करण्यात आली होती. त्यानुसार सिंहगड संस्थेला 27 फेब्रुवारी पर्यत तोडगा काढण्यासाठी मुदत देण्यात आली होती. दरम्यान, दोन दिवसात विद्यार्थी प्राध्यापकांचे प्रश्‍न न सोडविल्यास संस्थेवर प्रशासक नेमण्याची शिफारस कऱण्यात येणाचे संकेत विद्यापीठ प्रशासनाने दिले. दरम्यान, जोपर्यंत राज्य सरकार संस्थेवर धर्मादाय आयुक्तांद्वारे प्रशासक नेमत नाही, तोपर्यंत साखळी उपोषण सुरुच राहणार असल्याचे प्राध्यापक सचिन शिंदे यांनी सांगितले.\nअण्णासाहेब शेलार यांचा संचालक पदाचा राजीनामा\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\nसातारा : पोलिस निरीक्षकाच्या घरी चोरी\nइम्रान यांनी फेकलाय तो 'नो बॉल' : जावेद अख्‍तर\n'पीडित अल्पवयीन मुलीने साक्ष बदलली तरी आरोपीने निर्दोषत्व सिद्ध करावे'\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\n'पीडित अल्पवयीन मुलीने साक्ष बदलली तरी आरोपीने निर्दोषत्व सिद्ध करावे'\nयुतीचा नविन चित्रपट; \"मूर्ख आहे मतदार\"\nमॉलमध्ये बिबट्याच्य�� 'एन्ट्री'ने खळबळ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://prajamanch.com/?p=3480", "date_download": "2019-02-20T11:32:52Z", "digest": "sha1:RBZ56CQGQQCZXDALKMCGXNCAMOPKPMWK", "length": 9078, "nlines": 120, "source_domain": "prajamanch.com", "title": "लोकसभा निवडणूकीसाठी ‘व्हीव्हीपॅट मशीन’ची प्रथमस्तरीय तपासणी – Prajamanch", "raw_content": "\nलोकसभा निवडणूकीसाठी ‘व्हीव्हीपॅट मशीन’ची प्रथमस्तरीय तपासणी\nलोकसभा निवडणूकीसाठी ‘व्हीव्हीपॅट मशीन’ची प्रथमस्तरीय तपासणी\nपक्ष प्रतिनिधींनी उपस्थित राहण्याचे आवाहन\nअमरावती मधील लोकसभा निवडणूकीसाठी जिल्ह्यासाठी 3 हजार 592 व्हीव्हीपॅट यंत्रे प्राप्त झाली असून, त्याची प्रथमस्तरीय तपासणी शुक्रवार, दि.30 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. विविध पक्षांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहण्याचे आवाहन प्र. जिल्हाधिकारी अजय लहाने यांनी केले आहे. निवडणूकीत मतदाराने इलेक्ट्रॉनिक मतदार यंत्राच्या माध्यमातून ज्या उमेदवारास मतदान केले, त्यालाच आपले मत पडले आहे याची खातरजमा व्हीव्हीपॅट(VVPAT) यंत्रांच्या माध्यमातून होणार आहे. ईव्हीएम व व्हीव्हीपॅट यंत्रणेच्या विश्वासार्हतेबद्दल कोणतीही शंका राजकीय पक्षांच्या मनात राहू नये म्हणून यासाठी प्रथमस्तरीय तपासणीस उपस्थित राहून ही प्रक्रिया पक्षांच्या जबाबदार प्रतिनिधींनी जागरुकपणे पाहावी, तसेच जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या नि:पक्षपाती यंत्रणेचे कार्य प्रत्यक्ष पाहून स्वत:ची पूर्ण खात्री करुन घेण्याचे कार्य एक जबाबदार राजकीय पक्ष म्हणून पार पाडावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून सर्व राष्ट्रीय व प्रादेशिक नोंदणीकृत पक्षांचे जिल्हाध्यक्ष यांना करण्यात आले आहे.\nयंत्रांची प्रथमस्तरीय तपासणी 30 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजतापासून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील बॅडमिंटन हॉल येथे सुरु होईल व त्यानंतर सुमारे दहा ते बारा दिवस चालेल. यावेळी राजकीय पक्षांनी आपल्या एका जबाबदार प्रतिनिधीने रोज सकाळी 10 वाजता उपस्थित राहावे. तसे पत्र सर्व राष्ट्रीय व प्रादेशिक नोंदणीकृत पक्षांचे जिल्हाध्यक्ष यांना देण्यात आले आहे, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी शरद पाटील यांनी दिली.\nPrevious मध्यप्रदेश भाजप वरिष्ठ नेता व शासकीय कंत्राटदार विरुद्ध रेती चोरी प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल\nNext अमरावती जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख यांची मध्यप्रदेश राज्य���तून अवैध रेती तस्करावर कार्यवाही\nआ. रवी राणा राळेगण सिद्धी येथे पोहचले, अण्णांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास विदर्भात आंदोलन\nपरतवाडा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बुधवारी आयोजित निर्धार परिवर्तन यात्रेच्या जाहीर सभेला कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आव्हान\nअपघात टाळण्यासाठी सतर्कता महत्वाची – पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर\nमेळघाटातील प्रत्येक जि.प.शाळा डिजिटल करण्याचा मानस – खा.आनंदराव अडसूळ\nखासदार झाल्यावर पाषाण झालेल्या प्रशासनाला वठणीवर आणणार -नवनीत राणा\nनिवडणूक पूर्वतयारीसाठी संपर्क केंद्राची स्थापना\nधारणी महसूल विभागात शिव जयंती निमित्त्त रक्तदान, उप विभागीय अधिकारी राहुल कार्डिले यांनी ही केले रक्तदान\nकुसूमकोट खुर्द येथे भूमिहीन अतिक्रमण धारकांच्या जमिनीवर भूस्वामींनी केले अवैध अतिक्रमण\nअमरावती भा.ज.प जिल्हा प्रमुख दिनेश सूर्यवंशी यांचा वाढदिवसा निमित्य फळे वाटप.\nअखिल भारतीय बलाई महासभा राष्ट्रीय व राज्यस्तरीय कार्यकारणी घोषित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A8%E0%A5%AA-%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2019-02-20T11:20:51Z", "digest": "sha1:PG3SRVAD63WR55YA5LJHN6BS5D54FHT2", "length": 12638, "nlines": 103, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "काँग्रेसने २०२४ ची तयारी करावी – चंद्रकांत पाटील | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nशत्रूला धडकी भरवणारे F-21 भारताला देण्यास अमेरिका तयार\nपतीच्या मारहाणीत पत्नीचा गर्भपात ; तू काळी आहेस, सुनेचा सासरच्यांनी केला छळ\nएकही बांधकाम कामगार कुटुंब बेघर राहणार नाही\nशहराचा पाणीपुरवठा उद्या बंद\nमुळशीत आणखी एका ‘लवासा’चा घाट\nHome breaking-news काँग्रेसने २०२४ ची तयारी करावी – चंद्रकांत पाटील\nकाँग्रेसने २०२४ ची तयारी करावी – चंद्रकांत पाटील\nसांगलीत भाजपाचा विजयी मेळावा\nसांगली : देशात मोदीविरोधी वातावरण असल्याच्या वल्गना करणाऱ्या विरोधकांना सांगली महापालिकेच्या निकालाने धडा दिला असून आता काँग्रेसने २०१९ मध्ये निवडणूक लढविण्यासाठी पसा आणि श्रम वाया घालविण्यापेक्षा २०२४ ची तयारी करावी, असे आवाहन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.\nमहापालिकेत सत्तांतर करीत विजयी झालेल्या भाजपाचा विजयी मेळावा बुधवारी रात्री एका मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. तत्पूर्वी सर्व भाजपाचे नवनिर्वाचित सदस्य आणि नेते यांनी गणेश दर्शन घेतले. या वेळी आ. सुरेश हाळवणकर, आ. शिवाजीराव नाईक, आ. सुरेश खाडे, आ. सुधीर गाडगीळ, मकरंद देशपांडे, शेखर इनामदार, नीता केळकर, पक्षाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख आदींसह पक्षाचे पदाधिकारी प्रमुख कार्यकत्रे उपस्थित होते.\nपाटील म्हणाले, की सांगली महापालिकेत भाजपने घडवलेले परिवर्तन मोठे आहे. दिल्लीनेही त्याची दखल घेतली. निवडणुकीपूर्वी भाजपचे काही खरे नाही, जनता कंटाळली, असे चित्र विरोधकांनी निर्माण केले होते. परंतु त्याला मतदारांनी तडा दिला. मतदानाच्या पूर्वसंध्येला एका मुलाखतीत मी छातीठोकपणे भाजपची सत्ता येणार, असे वक्तव्य केले होते. नागरिकांनी आमच्या कामांवर विश्वास ठेवून मतदान केले. इथला उद्योग, व्यापार वाढवून विकास केला जाईल. समृद्ध सांगलीचे चित्र दिसेल.\nते म्हणाले, की लोकसभा निवडणुकीत खासदार संजय पाटील पुन्हा निवडून येतील. विधानसभेच्या आठपैकी आठ जागांवर विजय मिळवू. नगरपालिका निवडणुकीत तासगाव, कडेगाव, इस्लामपूरमध्ये विजय मिळाला. वसंतदादांची सांगलीही जिंकली. पृथ्वीराज चव्हाण यांचे कराडही जिंकले. जिल्ह्यत थोडीशी काँग्रेस शिल्लक आहे. विधानसभेला जिल्हा काँग्रेसमुक्त होईल. २०१९ च्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर कोणी उभे राहणार नाही. हाच विजय आहे.\nया वेळी आ. खाडे म्हणाले, की आता बाजार समिती व जिल्हा बँक बाकी आहे. भाजपचा झेंडा तिथेही फडकवू. काँग्रेस उमेदवारांना गुलाल लागणार नाही याची खबरदारी घेतली जाईल. आ. हाळवणकर म्हणाले, काँग्रेस-राष्ट्रवादीला निकाल जिव्हारी लागला. जयंत पाटील तुम्ही जिंकला की तो विजय आणि आम्ही जिंकलो की गडबड हे बंद करा. त्यांची डोकी बिघडलीत. बदनामीसाठी विविध मार्गाचा अवलंब ते करत आहेत.\nया वेळी नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. महापालिकेत काम करण्याची जबाबदारी शेखर इनामदार यांच्यावर सोपविण्यात येत असल्याचे या वेळी मंत्री पाटील यांनी घोषित केले.\nसंपूर्ण भारतात सरासरीच्या दहा टक्के कमी पाऊस\nउत्तरप्रदेशातील ‘हायप्रोफाईल’ आंतरराज्यीय टोळीला अटक\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%B2-%E0%A4%B8/", "date_download": "2019-02-20T11:07:03Z", "digest": "sha1:AWP7PV642TDNBKMPKP6N5PMPVFUS2SJT", "length": 9675, "nlines": 99, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "'भारताच्या एका सर्जिकल स्ट्राइकला पाकिस्तान १० वेळा उत्तर देईल' | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nशत्रूला धडकी भरवणारे F-21 भारताला देण्यास अमेरिका तयार\nपतीच्या मारहाणीत पत्नीचा गर्भपात ; तू काळी आहेस, सुनेचा सासरच्यांनी केला छळ\nएकही बांधकाम कामगार कुटुंब बेघर राहणार नाही\nशहराचा पाणीपुरवठा उद्या बंद\nमुळशीत आणखी एका ‘लवासा’चा घाट\nHome breaking-news ‘भारताच्या एका सर्जिकल स्ट्राइकला पाकिस्तान १० वेळा उत्तर देईल’\n‘भारताच्या एका सर्जिकल स्ट्राइकला पाकिस्तान १० वेळा उत्तर देईल’\nपाकिस्तानने पुन्हा एकदा भारताला चिथावणी देण्याचा प्रयत्न केला आहे. भारताने सर्जिकल स्ट्राइकसारखी हिंमत पुन्हा केली तर त्याच्या दहा पट ताकदीने त्यांना उत्तर दिले जाईल, अशी धमकी पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी दिली आहे. ते लंडन येथील पत्रकार परिषदेत बोलत होते. पाकिस्तानी लष्कराला देशात लोकशाही मजबूत करायचे असल्याचेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.\nचीन-पाकिस्तानच्या विशेष आर्थिक क्षेत्राबाबत (सीपेक) बोलताना आसिफ गफूर म्हणाले की, या योजनेमुळे देशाची आर्थिक स्थिती मजबूत होईल. या योजनेला सुरक्षा पुरवणे ही सशस्त्र दलाची जबाबदारी आहे. आजचा पाकिस्तान हा कालच्या पाकिस्तानपेक्षा चांगला असून भविष्यात आम्ही आणखी मजबूत होऊ.\nराष्ट्रीय एकतेपेक्षा उत्कृष्ट काहीच नाही, असे सांगत त्यांनी निवडणुका प्रभावित करण्याचा पाक लष्करावरील आरोप बिनबुडाचा असल्याचे स्पष्ट केले. यासंबंधी कोणाकडे पुरावे असतील तर त्यांनी ते समोर आणले पाहिजे. पाकिस्तानच्या लोकांनी आपल्या इच्छेनुसार मतदान केले आहे.\n#MeToo: भारतात परतले अकबर, लवकरच सर्व आरोपांना देणार उत्तर\n#MeToo : ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांच्यावर लैंगिक गैरवर्तनाचे आरोप\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनिती���ा यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/ind-vs-wi-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%93%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2019-02-20T11:47:30Z", "digest": "sha1:5KB2GQ7Z7DHB257ZDU74Q2XEUY5M7QI3", "length": 11990, "nlines": 115, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "IND vs WI : संघासाठी एका ओव्हरमध्ये सहा वेळा डाईव्ह मारायलाही तयार : विराट | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nशत्रूला धडकी भरवणारे F-21 भारताला देण्यास अमेरिका तयार\nपतीच्या मारहाणीत पत्नीचा गर्भपात ; तू काळी आहेस, सुनेचा सासरच्यांनी केला छळ\nएकही बांधकाम कामगार कुटुंब बेघर राहणार नाही\nशहराचा पाणीपुरवठा उद्या बंद\nमुळशीत आणखी एका ‘लवासा’चा घाट\nHome breaking-news IND vs WI : संघासाठी एका ओव्हरमध्ये सहा वेळा डाईव्ह मारायलाही तयार : विराट\nIND vs WI : संघासाठी एका ओव्हरमध्ये सहा वेळा डाईव्ह मारायलाही तयार : विराट\nIND vs WI : भारताचा कर्णधार विराट कोहली याने बुधवारी विंडीजविरुद्ध झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दहा हजार धावा पूर्ण केल्या. या बरोबरच तो सर्वात जलद १० हजार धावांचा टप्पा पूर्ण करणारा फलंदाज ठरला. त्याने २०५ डावांमध्ये ही कामगिरी केली आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा विक्रम मोडला. या पराक्रमानंतर BCCIला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत विराटने आपल्यावर होणाऱ्या टीकांना आपल्या ‘स्टाईल’मध्ये उत्तर दिले. त्याच वेळी संघासाठी एका ओव्हरमध्ये सहा वेळा डाइव्ह मारायलाही तयार असल्याचेही सूचक वक्तव्य त्याने केले.\nविराट कोहली १४८ धावांवर खेळत होता. त्यावेळी त्याने दोन धावा काढत आपले दीडशतक पूर्ण केले. महत्वाचे १५०वी धावा घेताना त्याने क्रीजमध्ये पोहोचण्यासाठी डाईव्ह मारली. कोहली अंदाजे २०० मिनिटे मैदानावर होता. पण तरीदेखील त्याने त्या परिस्थितीमध्ये डाईव्ह मारून धाव पूर्ण केली. याबाबत उत्तर देताना कोहली म्हणाला की असे माझ्यावर अनेकदा टीका करण्यात येते. पण मी माझ्या संघासाठी एका षटकामध्ये सहा वेळादेखील डाईव्ह मारू शकतो, असे तो म्हणाला.\nकोहलीने दुसऱ्या सामन्यात घेतलेली एक ‘शॉर्ट’ धाव सामना अनिर्णित राखण्यासाठी कारणीभूत ठरली, अशी टीका त्याच्यावर झाली होती. त्यामुळे कोहलीच्या त्या उत्तराचा रोख या टीकेकडे होता, असे म्हटले जात आहे.\n#INDvsWI विराट का शॉर्ट रन.\nभारताचे सलामीवीर स्वस्तात बाद झाल्यानंतर विराट आणि रायडू यांनी डाव सावरला आणि झटपट धावा जमवण्यास सुरुवात केली. पण ११व्या षटकात विराट कोहली आणि अंबाती रायुडु खेळपट्टीवर असताना विराटकडून एक चूक घडली. अॅशले नर्सच्या षटकाच्या एका चेंडूवर विराटने डीप मिडविकेटच्या दिशेने फटका मारला. त्याला दोन धावा घेण्याची संधी मिळाली. मात्र, दुसरी धाव घेताना विराट घाईघाईत पहिली धाव पूर्ण न करताच मागे फिरला. ती धाव ‘शॉर्ट’ देण्यात आली.\n‘इंग्रजांनी आणखी शंभर वर्ष राज्य केले पाहिजे होते, बाबासाहेबांच्या शिक्षणाचे श्रेयही त्यांनाच’\nमुंबई पोलिसांनी विराटचा केला ‘हा’ गुन्हा माफ\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.nagpurcity.net/2018/10/08/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%98%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2019-02-20T12:43:08Z", "digest": "sha1:I6JGHSA24HI4E5R5COLC65GNA5NXT7W3", "length": 1849, "nlines": 32, "source_domain": "www.nagpurcity.net", "title": "नागपाड्यात पुन्हा घुमणार ‘इन्कलाब झिंदाबाद’ – Nagpurcity", "raw_content": "\nनागपाड्यात पुन्हा घुमणार ‘इन्कलाब झिंदाबाद’\nस्वातंत्र्य चळवळीत मुंबईत सर्वप्रथम ‘इन्कलाब झिंदाबाद’चे नारे ज्या परिसरात घुमले, त्या ऐतिहासिक नागपाडा जंक्शनचे सुशोभिकरण करण्याचे महापालिकेने ठरवले आहे.\nमोदींनंतर आता फडणवीस घेणार मोठा निर्णय, शेतकऱ्यांना अच्छे दिन\nपंतप्रधान मोदी पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर, होणार जाहीर सभा\nमंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक…या आहेत आजच्या 5 मोठ्या बातम्या\nपुण्यात माहिती अधिकार कार्यकर्त्याचा संशयास्पद मृत्यू\nदिल्लीः हॉटेलच्या आगीत ९ जण��ंचा होरपळून मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-DIS-LCL-life-management-of-vidur-niti-5845517-PHO.html", "date_download": "2019-02-20T11:00:01Z", "digest": "sha1:FROFGUEVICD3RKH6QVPBPKMFMG2STW2C", "length": 10709, "nlines": 175, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Life Management Of Vidur Niti | या 7 लोकांना घरात थारा देऊ नये, अन्यथा तुम्ही सापडू शकता अडचणीत", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nया 7 लोकांना घरात थारा देऊ नये, अन्यथा तुम्ही सापडू शकता अडचणीत\nकाही लोकांच्या आगमनामुळे घरात चैतन्य निर्माण होत असले तरी काही व्यक्तींच्या प्रवेशामुळे अशांती देखील निर्माण होते.\nकाही लोकांच्या आगमनामुळे घरात चैतन्य निर्माण होत असले तरी काही व्यक्तींच्या प्रवेशामुळे अशांती देखील निर्माण होते. घरातील चैतन्य हरवून जाते. त्यामुळेच महाभारतातील विदूर नितीमध्ये अशा काही लोकांना घरातून लवकर बाहेर काढण्याचा सल्ला दिला गेला आहे. कोण आहेत या व्यक्ती, ज्यांच्यामुळे कुटूंबातील सौख्य हरवते. जाणून घेऊ या, कोण आहेत हे लोक.\nअकर्मशीलं च महाशनं च लोक द्विष्टं बहुमायं नृशंसम्\nअदेशकालज्ञमनिष्टवेष मेतान् गृहे न प्रतिवासयेत\nकाही लोक कर्मावर नाही तर भाग्यावर जास्त विश्वास ठेवतात. हे लोक सक्षम असूनही काम करत नाहीत आणि पूर्णपणे कुटुंबावर आश्रित राहतात. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांसाठीसुद्धा कुटुंबातील सदस्यांवर अवलंबून राहतात. कुटुंब नसल्यास हे नातेवाईकाकडे पोहोचतात. हे लोक कधीही स्वतःची जबाबदारी ओळखू शकत नाहीत, यामुळे अशा लोकांना घरात थांबू देऊ नये.\nया श्लोकाचा संपूर्ण अर्थ जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...\nयेथे जास्त खाण्याचा अर्थ गरजेपेक्षा जास्त खाणारा असा आहे. हे लोक गरजेपेक्षा जास्त जेवण करतात आणि यामुळे आळशी आणि लठ्ठ होतात. यामुळे हे कष्टाचे काम करू शकत नाहीत आणि आपल्या छोट्या -छोट्या गरजांसाठी कुटुंबावर अवलंबून राहतात. यांना घरातून काढण्याचा अर्थ, जबाबदारीची जाणीव व्हावी, ज्यामुळे हे स्वावलंबी होऊ शकतील.\nकाही लोंकाना छोट्या-छोट्या गोष्टींवरून वाद घालण्याची सवय असते. अशा लोकांचे मित्र कमी आणि शत्रू जास्त असतात. अशा लोकांसोबत राहणाऱ्या लोकांवरही संकटाचे सावट राहते. यामुळे इतरांशी शत्रुत्व घेणाऱ्या लोकांना घरातून लगेच काढून टाकावे.\nअसे लोक स्वतःच्य�� फायद्यासाठी इतरांचा वापर करतात आणि योग्य वेळेला कोणालाही धोका देऊ शकतात. अशा लोकांना घरात कधीही थारा देऊ नये, कारण या लोकांनी केलेल्या कामामुळे इतरांचे फक्त नुकसानच होते.\nज्या लोकांना खूप जास्त राग येतो आणि छोट्या-छोट्या गोष्टींवर मारण्याची भाषा करतात, अशा लोकांना चुकूनही घरात जास्तवेळ थांबू देऊ नये. हे लोक कितीही जवळचे असले तरी यांना घरात जागा देऊ नये.\nदेश आणि काळाचे भान न ठेवणारे\nदेश म्हणजे स्थान आणि काळ म्हणजे वेळ. जे लोक या गोष्टींकडे लक्ष देत नाहीत, त्यांना कधीच घरात जागा देऊ नये. कारण जे लोक या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात ते स्वतःच्या मर्जीने काम करतात आणि यामुळे आपल्याला त्रास होऊ शकतो.\nनिंदित वेष धारण करणारा\nजे लोक कोणत्याही प्रकारचे कपडे परिधान करतात किंवा मर्यादित कपडे घालत नाहीत अशा लोकांना घरात स्थान देऊ नये. कुटुंबामध्ये स्त्रियासुद्धा असतात आणि असे लोक स्वतःच्या आवडीचे कपडे परिधान करतात. यामुळे कुटुंबाच्या मर्यादेचे हनन होते. यामुळे अशा लोकांना घरात जास्त काळ थांबवू नये.\nधैर्याने कोणतेही काम केल्यास मोठ्यातील-मोठी अडचण दूर होते\nकाही गोष्टींकडे लक्ष दिल्यास पती-पत्नी स्वतःचे नाते आणखी मजबूत करू शकतात\nविनाकारण कोणालाही वाईट बोलू नये, अन्यथा तुमच्यासोबतही तसेच घडू शकते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.pratilipi.com/read?id=6634210075344896&ret=%2F%3Fredirect%3DcatchAll", "date_download": "2019-02-20T11:31:43Z", "digest": "sha1:SEBPGDOKNPJ5PZVCHM67IKX66APVTSSM", "length": 20738, "nlines": 63, "source_domain": "mr.pratilipi.com", "title": "वाचा मनीषा पटवर्धन च्या मराठी कथा कालचक्र प्रतिलिपि वर « प्रतिलिपि मराठी | Read manisha patwardhan's Marathi content on Pratilipi « Pratilipi Marathi", "raw_content": "\nमाझ्या टेबलवर पडलेल्या अर्जांची छाननी करून दुसऱ्या दिवशी होणाऱ्या इंटरव्हूसाठी नावांची यादी बनवायची होती.एक एक पाकीट उघडून मी अर्ज वाचत होते.शेजारी आमच्या कॉलेजची पेपरात दिलेली जाहिरात होती.त्यानुसार योग्य असलेली शैक्षणिक पात्रता आणि अनुभव तपासून मी अर्ज हातावेगळे केले.शेवटचा अर्ज उघडला,\nनाव:सुरेखा जोंधळे,वय:२१ वर्ष,बी ए,एम.सि.ए.,typing:५० WPM. अर्जाच्या मागे लावलेला फोटो पाहिला.तरतरीत मुलगी नजरेत भरली.तिला इंटरव्हू लेटर पाठवाव की नाही अश्या द्विधा मनस्थितीत होते करण कामाच्या अनुभवात तिची पाटी कोरी होती.पण ईश्वरी संकेत असावा,माझ्या सहयोगीने तिला इंटरव्हू लेटर पाठवून दिल.\nसुरेखा आमच्या कॉलेजला लागली तेव्हा २१ वर्षांची होती.नुकतीच पदवी परीक्षा पास झालेलीसर्व उमेदवारात वयाने लहान आणि अनुभवानेही.तरीही तिची झालेली निवड सगळ्यांच्या कुतुहुलाचा विषय होता.तिचा इंटरव्हू घेताना प्रत्येकाला जाणवलं कि भले हिच्याकडे कामाचा अनुभव नसेल पण कमालीचा शांतपणा आणि सहनशक्ती होती. पॅनलमधे अननुभवी मुलीला घेण्याबद्दल मतभेद होते.पण शेवटी majority wins या उक्तीनुसार तिची निवड झाली.\nएरवी मी सर्वांच्या आधी ऑफिसला पोहोचणारी,स्वभावान कडक आज माझ्या आधी सुरेखा हजर .मी टेबलावर नजर फिरवली.दोन छान सजवलेल्या छोट्या फुलदाण्या दिसल्या.\n“सॉरी,मी तुमची परवानगी न घेताच ठेवली फुलं.म्हणजे फक्त माझ्या टेबलवर ठेवण बर दिसलं नसत म्हणून...”\nमाझी नजर तिच्या टेबलवर गेली.तिथेही असेच सजवलेले फ्लॉवर पॉट होते. सुरुवातीला मला ती आगाऊ वाटली पण तिच्या चेहऱ्यावरची निरागसता पाहून मनातलं मळभ किंचित मावळल.\n“आपलं ऑफिस ९ वाजता सुरु होत”,मी पर्स टेबलवर ठेवताना तिचं निरीक्षण केलं.\n“हो,ठाऊक आहे.पण मी रोज लवकरच येईन.”\nसुरुवातीला प्रामाणिकपणा सिद्ध करायचा आणि मग खरे रंग दाखवायचे,यातली तर ही नव्हेमाझ्या मनात किंतु डोकावला.\n“कल्याणहून मुंबईला येणाऱ्या गाड्यांना नंतर गर्दी होत जाते ना,म्हणून मी लवकर येईन.आणि त्यामुळे कधी लवकर जावं लागलं तर तुम्ही नाही म्हणणार नाही.” ती गोड हसली.बोलण्यात बरीच हुशार होती.संभाषण चालू असताना मी तिचं निरीक्षण केलं.\nशिडशिडीत बांधा,त्यामुळे उंची बेताची असली तरी उंच भासली.रेशमी,स्टाईलमधे कापलेले केस,निमगोरा रंग,लक्षवेधक तपकिरी-भुरे डोळे,लांब पापण्या आणि सुरेख भुवया.नावाप्रमाणे सुरेखा होती कपडे साधे पण शोभणारे,माफक मेकप.\n“madam,मला म्हात्रे सरानी कामाची कल्पना दिली आहे.जे शिकायचय आणि जे येतय,त्याची मी लिस्ट केल्येय.”तिच्या बोलण्यान माझी तंद्री भंगली.\nहळूहळू आमची वेवलेन्ग्थ जुळली .सुरेखा कामात तरबेज झाली.काम उरकण्याचा तिचा झपाटाही भलताच होता.दिवसभराच काम ती अर्ध्या दिवसात उरकायची ते ही चूक न करतासुरेखाला कॉम्पुटरची आवड होती.मी तिला बऱ्याच गोष्टी शिकवल्या.माझं ओफिस बाहेर असण बरच वाढलं होत.कॉलेजात फी घेण्यासाठी क्लार्क स्टाफ आळीपाळीन बसायचा.एक दोनदा उपस्थिती कमी असल्यान मला बसावं लागलं.\n“सुरेखा madam नाही आल्या आज\n“अरे यार,उद्या येतील त्या तेव्हाच भरुया फी”,कोलेजच्या शेवटच्या वर्गातील मुलांचे डायलॉग कानावर आले.सुरेखा कमी वेळात popular झाल्याची कुणकुण लागली होती,ती खरी होताना दिसली.काही ना काही तरी कारण काढून मुल तिच्या आजूबाजूला घोटाळत होती.सुरेखाही समवयस्कर मुलांकडे आकर्षित होत होती.तिला कामावर ठेवल्याबद्दल मला पुन्हा शंका येऊ लागली.\nअलीकडे सकाळच्या वेळात मला outdoor visit होत्या.मी दुपारी जेवायला परतू लागले.माझ्या टेबलवर फोन होता.ऑफिसमधला स्टाफ कधीतरी तिथून फोन करायला यायचा.सुरेखाच फोनवर बोलण वाढल्याच माझ्या कानावर आलं.\n“सुरेखा, काही प्रॉब्लेम झालाय का\nती चपापली.”नाही madam,असं का विचारताय\n“एक दोनदा तुला फोनवर बोलताना पाहिलं तेव्हा वाटलं.”\n“ताईचं अलीकडेच लग्न झालंय.तिची खुशाली विचारण्यासाठी फोन करते.आईबाबा पण वाट पाहतात तिच्या फोनची.रात्री पोहोचायला उशीर होतो म्हणून दिवसा बोलते तिच्याशी.”माझा संशय निवळला.\nबाहेरची काम कमी होत गेली.मला ऑफिसमधे वेळ मिळू लागला.सुरेखाच कामातल लक्ष उडत चालल्याचं जाणवलं.ती चिडचिडी झाली होती.खेळकर स्वभावात बदल झाला.मी बाहेर जाण्याची ती वाट पाहते हे जाणवलं.मलाही तिचा राग येऊ लागला.मी गुपचूप टेलिफोन एक्स्चेंज मधून कॉल रेकॉर्ड मागवले.एका विशिष्ट नम्बरशी सतत बोलचाल चालू होती.\n“सुरेखा,हल्ली आपलं फोन बिल वाढलं म्हणून कॉल हिस्टरी आणली.सगळ्या नंबरचा छडा लागला पण एक नंबर कुणाचा ते कळत नाहीये..”\nनेम बरोबर लागला.नंबर वरून कॉल येणजाण बंद झालं.सुरेखाच माझ्याशी वागण बदललं.मी काही वरिष्ठांशी बोलून तिला माझ्या केबिन मधून बाहेर ऑफिसमधे ट्रान्स्फर केलं.आमच्यातला संवाद कमी झाला.\nपरिस्थितीन यू टर्न घेतला.सुरेखाचं लग्न ठरलं.फोन वर बोलणाऱ्याशी तो तिच्या ताईचा सख्खा दीर निघाला.सुरेखान पहिला पेढा आणून माझ्या हातात ठेवला.\nआमचा संवाद पुन्हा सुरु झाला .फक्त एक गोष्ट पूर्वीसारखी होत नव्हती.सुरेखा वेळेवर ऑफिसला येत नव्हती.\n“सुरेखा,उद्यापासून नवीन अॅडमिशन सुरु होतील.नऊ वाजता फीचा काउंटर उघडायचं,”मी आडवळणानं तिला वेळेवर यायला सांगितलं.त्यानंतर सुरेखा वेळेवर ऑफिसला येऊ लागली.मात्र क्वचित तिचं लक्ष फोनवर असायचं.लॅंडलाईन चा वापर कमी होऊन मोबाईल आल्यामुळे फोनवर बोलल्याचे पटकन कळेनासे झाले.नव्या लग्नाची नवलाई ���्हणून सगळे तिला चिडवायचे,ती खुश व्हायची.मी मात्र तिला कामात चुका काढून खजील करायचे.आमच्या दोघींच नात टॉम आणि जेरी सारखं होत\nतिच ऑफिसला वेळीअवेळी येण सुरु झालं.सुरुवातीला सारवासारव करणारी सुरेखा घाबरलेली दिसू लागली. सुरेखा कारण काढून दांडी मारत होती.मी एक दोनदा विचारलं तर नवऱ्याची तब्येत बिघडली आहे,असं मोघम उत्तर मिळालं.\nसुरेखान एक महिन्याच्या सुट्टीचा अर्ज टाकला.मी चिडले.’नवऱ्याला आतड्याचा क्षयरोग झालाय.ऑपरेशन करायचय.’ कारण कळल्यावर माझा नाईलाज होता. जाताना तिनं पगाराचा अॅडवान्सही घेतला.त्या नंतर मी दुप्पट कामात गुंतले.सुरेखाच्या नवऱ्याचे ऑपरेशन झाल्याचे कानावर आले.पुढे औषधपाण्यासाठी सुरेखान रजा वाढवली.तीही पत्र पाठवून.मला तिला निवडल्याचा पश्चाताप होऊ लागला.कामाचा व्याप वाढला आणि शेवटी सुरेखाला टर्मिनेशन लेटर पाठवलं.सुरेखान मला फोन केला.मी उचलला नाही.मग मेसेज आला.,\n“madam,मला माहिती आहे की काहीही अनुभव नसताना तुम्ही मला नोकरी दिलीत.मला शिकवलत.तुमचे उपकार मी विसरणार नाही.”यथावकाश मी सुरेखाला विसरले.\nमाझ्या मैत्रिणीच्या नवऱ्याला त्या दिवशी अस्वस्थ वाटत होत.त्यान ऑफिसला फोन केला.काम बाजूला ठेवून आम्ही त्याच्या ऑफिसला पोहोचले.आमच्या फॅमिली डॉक्टरांनी जवळच्या स्पेशीयालीटी हॉस्पिटलला अॅडमिट करण्याचा सल्ला दिला.आम्ही तातडीन हॉस्पिटल गाठलं.डोक्यात रक्ताची गुठळी आहे,लगेच ऑपरेशन करावे लागेल.पैशाचा प्रश्न नव्हता.पण डॉक्टरांना संपर्क होत नव्हता.\n“,डॉक्टरांच्या सेक्रेटरी इतक्यात येतील,त्या मदत करतील.”ड्युटीवरच्या नर्सन मला धीर दिला.माझ मन थाऱ्यावर नव्हत.सेक्रेटरी आमच्यासाठी देवदूत होता.डीपोझीट ठेवायला पैसे कमी पडत होते,मी तिच्या नवऱ्याला ICUत भरती करून तिला धीर दिया.आणि ATM मधे पैसे काढायला गेले.येऊन पाहते तो डॉक्टर येऊन ऑपरेशन सुरु झाले होते.\n”जवळच्या टेबलवर बसलेल्या वॉर्डबॉयला विचारलं.\n“हो,त्यांनी आपल्या जवळच्या नंबरवरून डॉक्टरांना फोन लावला.ते दोन बिल्डींग सोडून रहातात.लगेच येऊन त्यांनी थिएटर तयार करायला सांगितलं.\n“मी भेटू शकते का त्या सेक्रेटरींना\n“डॉक्टरांच्या शेजारच्या केबिन मधे आहेत त्या’ मी मैत्रिणीला बसवून,केबिनचा दरवाजा नॉक केला.\nदरवाजा ढकलून मी आत गेले.सेक्रेटरी madam पाठमोऱ्या फोनवर बोलत होत्या.मी त्यांच्या वळण्याची वाट पाहिली.\nत्या वळल्या आणि .......\nसमोर सुरेखा नजरेला पडली.माझ्या तोंडून शब्द फुटेना.\n“या,madam,बसा ना.पाणी घ्या.” माझी अवस्था पाहून सुरेखान मला पाण्याचा ग्लास दिला.मी चुपचाप खुर्चीत बसले.\n“मिस्टर दवे सुरक्षित हातात आहेत,डॉक्टर त्यांना बर करतील.trust me.”\n“madam,माझा लहानपणापासून देवावर अपार श्रद्धा आहे.एके काळी त्यांनी तुमच्या रुपात मला दर्शन दिले.नंतर डॉक्टरांच्या रुपात.”\nमाझा गोंधळलेला चेहरा पाहून ती पुढे बोलू लागली.\n“तुम्ही मला काही अनुभव नसताना काम दिलत.मला कामावरून कमी करण,ही तुमची मजबुरी होती.माझा नवरा सिरीयस होता.त्यावेळी डॉक्टर माझ्यासाठी देव बनून आले.नवरा बरा झाला.डॉक्टरांनी मला नोकरी दिली.मगाशी अॅडमिशन फोर्मवर तुमच नाव वाचल.”\n“आणि तरीही मला मदत केलीस\nसुरेखा ओळखीच गोड हसली.\n“माणस वाईट नसतात,परिस्थिती माणसाला चांगल-वाईट बनवते.आणि परिस्थिती सतत बदलत राहते.मला कामावरून काढल्याबद्दल मी तुमच्यावर राग नाही धरला कारण मुळात कामावर ठेवणाऱ्याही तुम्हीच तर होतात.”\n“मला माफ कर सुरेखा,मी वाईट वागले तुझ्याशी,पण आज तूच धावून आलीस मदतीला.”सुरेखान पढे होऊन माझे खांदे दाबले.मी मन मोकळ करून तिला मिठी मारली.हार मानण्यातही सुख असत,हे त्या क्षणी मला जाणवलं.आयुष्यातल्या त्या प्रसंगानंतर चांगुलपणावरचा माझा विश्वास दृढ झाला.....\nसामग्री वाचन आनंद लुटा\nसोशल मीडिया वर अनुसरण करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/police-are-still-dependent-old-technology-33784", "date_download": "2019-02-20T12:27:46Z", "digest": "sha1:DL7QGJ45K4RSBY7S7MLCPCILFTD7YRMZ", "length": 14354, "nlines": 204, "source_domain": "www.esakal.com", "title": "Police are still dependent on the old technology पोलिस अजूनही जुन्या तंत्रज्ञानावर अवलंबून | eSakal", "raw_content": "\nबुधवार, फेब्रुवारी 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर बुधवार, फेब्रुवारी 20, 2019\nपोलिस अजूनही जुन्या तंत्रज्ञानावर अवलंबून\nमंगळवार, 7 मार्च 2017\nमुंबई - आधुनिक तंत्रज्ञानामुळे जग झपाट्याने बदलले असले, तरी राज्यातील पोलिस विभाग अद्यापही जुन्या तंत्रज्ञानावरच विसंबून आहेत. त्यामुळे पोलिसांनी तपासाच्या अत्याधुनिक पद्धतीचा अवलंब करण्याची आणि अधिकाऱ्यांना त्यासाठी विशेष प्रशिक्षण देण्याची गरज असल्याचे मत उच्च न्यायालयाने आज व्यक्त केले. तसेच राज्य सरकार याबाबत कधी गंभीर होणार, असा प्रश्‍नही उपस्थित केला.\nमुं��ई - आधुनिक तंत्रज्ञानामुळे जग झपाट्याने बदलले असले, तरी राज्यातील पोलिस विभाग अद्यापही जुन्या तंत्रज्ञानावरच विसंबून आहेत. त्यामुळे पोलिसांनी तपासाच्या अत्याधुनिक पद्धतीचा अवलंब करण्याची आणि अधिकाऱ्यांना त्यासाठी विशेष प्रशिक्षण देण्याची गरज असल्याचे मत उच्च न्यायालयाने आज व्यक्त केले. तसेच राज्य सरकार याबाबत कधी गंभीर होणार, असा प्रश्‍नही उपस्थित केला.\nपुण्यातील निखिल राणे हत्येप्रकरणी अश्‍विनी राणे यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवरील सुनावणी न्या. व्ही. एम. कानडे आणि न्या. पी. आर. बोरा यांच्या खंडपीठासमोर झाली. त्या वेळी पोलिस दलातील मनुष्यबळ वाढवण्याबाबत, त्यांना आवश्‍यक त्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत उदासीन असलेल्या राज्य सरकारला खंडपीठाने धारेवर धरले. निखिल राणे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करूनही तपास अद्याप जैसे थे असल्याबद्दल नाराजी व्यक्त करत पोलिस दलाच्या अत्याधुनिकरणासाठी सरकार काय पावले उचलत आहे, अशी विचारणा केली. राज्यात पोलिसांवर होत असलेले हल्ले, पोलिस तपास करत असलेल्या प्रकरणातील आरोपीची निर्दोष होणारी सुटका किंवा तपास पूर्णत्वापर्यंत पोचतच नाही, या प्रकरणांचे काय होते, असा प्रश्‍न खंडपीठाने केला. तपासाऐवजी पोलिस केवळ बंदोबस्तालाच जुंपलेले असतात, अशी टीप्पणीही केली. खुनांची प्रकरणे कशी हाताळायची, त्याचा तपास कशा पद्धतीने करायचा, याचे विशेष प्रशिक्षण पोलिसांना देण्याची गरज आहे. गंभीर गुन्ह्याचा तपास दहावी पूर्ण न केलेला हवालदार करत असेल, तर त्या तपासातून काय साध्य होणार, असे न्यायालयाने सुनावत सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले.\n‘सकाळ’तर्फे २८ पासून ‘ऊर्जा-संवाद ध्येयवेड्यांशी’\nकोल्हापूर - ‘सकाळ माध्यम समूह’ आणि शिवाजी विद्यापीठाच्यावतीने २८ फेब्रुवारीपासून सलग चार दिवस संजय घोडावत ग्रुप स्टार एअर प्रस्तुत ‘ऊर्जा -...\nमहिलेच्या खुनाचा उलगडा काही तासांतच\nधुळे - शहरातील जुन्या आग्रा रोडवरील प्रभाकर चित्रपटगृह परिसरात राजस्थान लॉजमध्ये महिलेचा खून केल्यानंतर अवघ्या काही तासांतच पोलिसांनी खुनाचा उलगडा...\nअकोला : तुमचे सोशल मीडियावर अकाऊंट आहे आणि तुम्ही व्हॉट्स अॅप, फेसबुकसारख्या माध्यमांवर स्वतःचा फोटो डीपी म्हणून ठेवत आहात. तर याबाबतीत...\nइंजिनीअरच्य�� परीक्षेसाठी आलेल्या अर्जात सनी लिओनी टॉपर\nपटना- सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागाने 15 ते 31 जानेवारी दरम्यान कनिष्ठ अभियंता पदासाठी अर्ज मागवले होते. यासाठी डिप्लोमा ऑफ इंजिनिअरिंगचं...\nतरुणांना नोकरीपासून दूर ठेवण्याचे षड्यंत्र\nनागपूर - कर्मचारी राज्य विमा निगम (ईएसआयसी) ही कामगार वर्गाला आरोग्यदायी योजना आहे. मात्र अलीकडे संबंधित रुग्णालयामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात रिक्त...\nबेपत्ता मैत्रिणी सुरक्षित सापडल्या; सोडले होते घर\nनागपूर - १५ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या मैत्रिणी अखेर काल नागपूर रेल्वेस्थानकावर सुखरुप सापडल्या. मनाप्रमाणे शिक्षण घेता येत नसल्याने घर सोडल्याचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.pratilipi.com/read?id=4868033240104960&ret=%2F%3Fredirect%3DcatchAll", "date_download": "2019-02-20T11:35:39Z", "digest": "sha1:XP4RYLSZWCDJL5AXWI43E2JM3LLO53HX", "length": 23649, "nlines": 30, "source_domain": "mr.pratilipi.com", "title": "वाचा उर्मी च्या मराठी कथा हॅव अ ब्रंच: # ‘व्हॉइस ऑफ सायलेन्स’ प्रतिलिपि वर « प्रतिलिपि मराठी | Read urmi's Marathi content Have A Brunch : # ' Voice Of Silence' on Pratilipi « Pratilipi Marathi", "raw_content": "हॅव अ ब्रंच: # ‘व्हॉइस ऑफ सायलेन्स’\nप्रांजलला ती कॉलेजला जायला लागल्यापासूनच कळलं होतं की, पप्पांच त्यांच्याच सेक्रेटरीबरोबर अफेअर आहे. मम्मीचां, माझा राग राग करतात, दोन-दोन दिवस घरी येत नाहीत, आमच्याशी नीट बोलत नाहीत... आज ती तीन वर्षे त्यांची एकमेकांशी भांडणं, मारामारी पहात होती.. तिला आठवलं की, एकदा तर मम्मी रागाने बोलली देखील होती... “मुलीच्या वयाची आहे, तुमची सेक्रेटरी यु डोन्टॅ हॅव सम शेम यु डोन्टॅ हॅव सम शेम...” पप्पाने मम्मीला बेदम मारलं होतं... काळंनीळं अंग, सुजरा चेह-याने प्रांजलला घेऊन ती पोलीस स्टेशनला गेली होती. तीन पोलीस त्या मायलेकींकडे विचित्र नजरेने बघत होते. एका हवालदाराने तिला पाणी देताना ओठांवरून जीभ फिरवली होती. मम��ची कम्प्लेंट लिहून घेतली, तेव्हा मम्मीने उजव्या हाताच्या काळ्या-निळ्या बोटांनी पाच हजार दिले होते. “हो... जा तुम्ही, आम्ही त्याला बघून घेतो” असं म्हटले पोलीस, पण पुढे काय झालं त्या कम्प्लेंटचं, ते काही कळलं नाही...\nलहानपणी, प्रांजल खूप बडबडी होती, अवखळ होती, मस्तीखोर होती. सगळं तसं छान चाललेलं होतं. मम्मी नोकरी करायची, पण तिने व्हीआरएस घेतली. त्या पैशांची मम्मीने, मग पप्पांचं नाव पहिलं लिहून दोघांच्या नावावर, एफडी केली. त्यानंतर पप्पा मॉलीच्या प्रेमात पडले. आणि मम्मीचा छळ सुरु झाला. वीस लाखांची एफडी, पप्पांनी ब्लॉक केली. ते सही तर करतच नव्हते, पण त्यांनी नॉमिनी म्हणून प्रांजलचं नाव काढून मॉलीचं नाव टाकलं. घर तर पप्पांच्याच नावावर होतं, ते भांडणात मम्मीला घराबाहेरही काढून टाकण्याच्या धमक्या द्यायचे. प्रांजल हे सतत तीन वर्षे पाहत होती. बडबडी प्रांजल हळूहळू शांत होत गेली. ती घाबरायची, आणि तिच्या खोलीतून बाहेर यायची नाही. तिने दोन-तीनदा खाल्लेल्या मारावरून तिला कळले होते, आपल्या बापाला आपण नकोय... तो कधीही आपल्याला आणि मम्मीला मारून टाकेल... मम्मी घर सोडून आता, कोर्टाची पायरी चढू शकत नाही, मुलीचं लग्नाचं बघायच सोडून, बापाला काय अवदसा सुचतेय... याने मम्मी खंगत चाललेली होती. पण तिला तिच्या कष्टाचे एफडीचे पैसे पाहिजे होते... घरात तिचा हिस्सा हवा होता... तिला तिचा नवरा परत हवा होता... तिला पप्पाना डायव्होर्स द्यायचा नव्हता... प्रांजलला कळायचं नाही आता काय करायचं\nकाल पप्पा घरी आले, हातात कसली तरी फाईल होती, वाकून त्यांनी ती टेबलावर ठेवली, आणि तिच्याकडे पाहून म्हणाले,”कुठे चाललीयेस, तुझी आई आहे का घरात\n“मी ... जरा मैत्रीणीकडे...” तिने चाचरत उत्तर दिले.\n“तुझ्या आईला ही फाईल पाहून सांग, गप-गुमान सही करायची यावर... नाहीतर मला घेता येईल, कोणत्याही प्रकारे... डोन्ट प्रोलॉन्ग धिस... सांगायचं तिला... काय... सांगायचं तिला... काय” डोळ्यात प्रचंड राग होता.\n“हो सांगते...” ती हळूच म्हणाली. मम्मी बाजारात गेली होती, ती आली... तिला पाणी दिल्यावर, प्रांजलने ती फाईल दाखवली. मम्मीचा चेहरा आक्रसला, ती त्या फाईलकडे पाहून म्हणाली, “मी देत नाही सही... काय करतोस कर... का देऊ मी डायव्होर्स... का देऊ मी डायव्होर्स\nतेवढ्यात पप्पा आले, “काय बोललीस” असं म्हणून त्यांनी फाटकन तिच्या थोबाडीत मारली. ��्यांच्या माराचा तडाखा इतका होता, की, मम्मी भेलकांडून खाली पडली, तिने सावरता सावरता टेबलाची कड पकडली. तीच्या ओठाच्या कडेतून रक्त येऊ लागले. तिने सावरले स्वत:ला, आणि पप्पांच्या नजरेला सरळ नजर देऊन म्हणाली, मी नाही करत सही, जा काय करायचं ते कर” असं म्हणून त्यांनी फाटकन तिच्या थोबाडीत मारली. त्यांच्या माराचा तडाखा इतका होता, की, मम्मी भेलकांडून खाली पडली, तिने सावरता सावरता टेबलाची कड पकडली. तीच्या ओठाच्या कडेतून रक्त येऊ लागले. तिने सावरले स्वत:ला, आणि पप्पांच्या नजरेला सरळ नजर देऊन म्हणाली, मी नाही करत सही, जा काय करायचं ते कर... मारशील मला, मार, मारून टाकशील, मारून टाक... पण मी मेले तर तू लटकशील, माझी मुलगी सांगेल, ती काय काय बघतेय ते... मार मार मला...” भाजीची पिशवी कलंडली होती, दोन टॉमेटो त्यातून बाहेर येऊन घरंगळलेले होते, पप्पांनी ब्लेझर सोफ्यावर भिरकावला.आणि ते तडक प्रांजलकडे आले, प्रांजळ थरथर कापत होती... तिचे खांदे पडले होते, ओठ सुकले होते, हातपाय गळाले होते... त्यांनी तिचा कुडता पकडला, आणि खसकन खेचला. प्रांजळ मनातून खूप घाबरली. तिला वाटलं आता तो फाटणारच... कुडता हाताखालच्या कमरेवरच्या शिलाईमधून उस्कटलाच, त्यांनी तिच्या दंडाला घट्ट पकडले, मम्मी धडपडत तिच्यापर्यंत पोहचली.\nजोरात किंचाळून म्हणाली, “ काय करतोय कपडे का फाडतोय तिचे कपडे का फाडतोय तिचे... सोड तिला, तिला का मध्ये घेतोय... सोड म्हणते नं तिला. “ /\nते तिच्या अंगावर वसकन ओरडले,” एक गप बस... गप बस एकदम... ती बोलेल न तुझ्याबाजूने, येस राईट... बघ तिचं काय करतो ते... त्यांनी तिला स्वत:च्या अंगावर खेचली, प्रांजलच्या मानेला जोराचा हिसका बसला, मम्मीने प्रांजलचा दुसरा हात पकडला आणि तिच्या अंगावर ती तिला ओढू लागली. तिची ताकद कमी पडत होती, प्रांजलच्या दोन्ही बगलेतल्या शिरा ताणल्या गेल्या, सळसळून वेदना डोक्यात गेली. पप्पानी मम्मीला एका हाताने जोरात ढकलून दिलं... ती कोलमडली. पप्पा प्रांजलला घेऊन फरफटत आतल्या खोलीत गेले, त्यांनी तिच्याकडे भयानक किळसवाण्या नजरेने पाहीलं. आणि तिच्या पोटात लाथ मारून आत ढकललं... ती कळवळली. खाली कोसळली. त्यांनी बाहेरून खोलीचं दार लावलं...”साली...आता मर आत... जस्ट वेट... आता तुला कळणार नाही, तुझ्या आईचं काय होतं... ती बोलेल न तुझ्याबाजूने, येस राईट... बघ तिचं काय करतो ते... त्यांनी तिला स्वत:च्य�� अंगावर खेचली, प्रांजलच्या मानेला जोराचा हिसका बसला, मम्मीने प्रांजलचा दुसरा हात पकडला आणि तिच्या अंगावर ती तिला ओढू लागली. तिची ताकद कमी पडत होती, प्रांजलच्या दोन्ही बगलेतल्या शिरा ताणल्या गेल्या, सळसळून वेदना डोक्यात गेली. पप्पानी मम्मीला एका हाताने जोरात ढकलून दिलं... ती कोलमडली. पप्पा प्रांजलला घेऊन फरफटत आतल्या खोलीत गेले, त्यांनी तिच्याकडे भयानक किळसवाण्या नजरेने पाहीलं. आणि तिच्या पोटात लाथ मारून आत ढकललं... ती कळवळली. खाली कोसळली. त्यांनी बाहेरून खोलीचं दार लावलं...”साली...आता मर आत... जस्ट वेट... आता तुला कळणार नाही, तुझ्या आईचं काय होतं...” मम्मी धावत आली, “अरे, काय करताय...” मम्मी धावत आली, “अरे, काय करताय लीव्ह हर... तिला का कोंडून ठेवतोयेस तू लीव्ह हर... तिला का कोंडून ठेवतोयेस तू तिला सोड...” मम्मी कळवळून बोलत होती.” नाऊ यू तिला सोड...” मम्मी कळवळून बोलत होती.” नाऊ यू..चल, चल... तुझ्याकडे बघतो, मी...चल...” बंद खोलीतून बाहेरचा आवाज, क्षीण होत गेला. प्रांजल जमिनीवर पडलेली होती... अर्धमेली... पोटात कळा येत होत्या. तिला दूरवरून “अरे... नको, नको... आईग..चल, चल... तुझ्याकडे बघतो, मी...चल...” बंद खोलीतून बाहेरचा आवाज, क्षीण होत गेला. प्रांजल जमिनीवर पडलेली होती... अर्धमेली... पोटात कळा येत होत्या. तिला दूरवरून “अरे... नको, नको... आईग... शी... आईग... “ असा मम्मीचा आवाज येत होता... प्रांजल त्याही अवस्थेत विचार करत राहिली...‘काय झालं असेल पप्पा, मम्मीला मारून टाकणार नाहीत... मग सही कशी होईल पप्पा, मम्मीला मारून टाकणार नाहीत... मग सही कशी होईल... मम्मी... सॉरी, आय कान्ट हेल्प यू.. मम्मी... मम्मी.’ ती कळवळत उठली. आणि दाराला कान लावून ऐकण्याचा प्रयत्न करत राहिली. मम्मीचा आईग... मम्मी... सॉरी, आय कान्ट हेल्प यू.. मम्मी... मम्मी.’ ती कळवळत उठली. आणि दाराला कान लावून ऐकण्याचा प्रयत्न करत राहिली. मम्मीचा आईग... आईग... असाच आवाज येत होता. तिला तिच्या मम्मीची खूप काळजी वाटली. तहान लागली, पण बेडरुममध्ये पाणी नव्हतं... तिने दाराचं लॉक उघडतंय का पाहिलं... पण नाही. तिला कळत नव्हतं बाहेर काय झालंय... मम्मी ठीक असेल नं... आईग... असाच आवाज येत होता. तिला तिच्या मम्मीची खूप काळजी वाटली. तहान लागली, पण बेडरुममध्ये पाणी नव्हतं... तिने दाराचं लॉक उघडतंय का पाहिलं... पण नाही. तिला कळत नव्हतं बाहेर काय झालंय... मम्मी ठीक असेल नं... ती एका कोप-य���त गुडघ्याशी पाय घेऊन बसून राहिली. असाच किती वेळ गेला, ते कळले नाही.\nखिडकीतून बाहेर अंधार पडला ते प्रांजलने पाहिलं, वॉचमन पाण्याच्या टाकीचा नॉब उघडायला चालला असणार, आठ वाजले असतील, अंडी-पाव घेऊन येणा-याची सायकलची बेल ऐकायला आली. म्हणजे साडेसात-आठ नक्कीच... बाहेरच्या खोलीतून काहीच आवाज येत नव्हता. काय झालंय बाहेर प्रांजल खूप अस्वस्थ झाली...\nअगदी बारीक लॉकचा आवाज आला, आणि दार उघडलं गेलं... समोर मम्मी होती... चेहरा सुजला होता, डोळ्यांमधलं पाणी सुकलं होतं, कमरेतून वाकली होती, हात थरथरत होते... प्रांजल तिच्याकडे पहात राहिली, बाजारात गेली तेव्हा किती सुंदर दिसत होती... “मम्मी”... तिने धाडकन तिला मिठी मारली. मम्मीच्या शरीराचा चिरपरिचित सुगंध तिच्या नाकात शिरला, तिला जरा बरे वाटले. तिने अगदी हलक्या आवाजात विचारले,”खूप मारलं का गं... “मम्मी”... तिने धाडकन तिला मिठी मारली. मम्मीच्या शरीराचा चिरपरिचित सुगंध तिच्या नाकात शिरला, तिला जरा बरे वाटले. तिने अगदी हलक्या आवाजात विचारले,”खूप मारलं का गं” “नाही गं...” मम्मी हळूच पुटपुटली आणि तिने खाली पाहिलं... “खरं सांग मम्मी...प्लीज, टेल मी ट्रुथ” “नाही गं...” मम्मी हळूच पुटपुटली आणि तिने खाली पाहिलं... “खरं सांग मम्मी...प्लीज, टेल मी ट्रुथ...” प्रांजलने मम्मीचा चेहरा अलगद वर केला. मम्मीने मान फिरवली, आणि म्हणाली, ”प्रांजू, कसं सांगू मी तुला...” प्रांजलने मम्मीचा चेहरा अलगद वर केला. मम्मीने मान फिरवली, आणि म्हणाली, ”प्रांजू, कसं सांगू मी तुला बट यु कॅन अंडरस्टँन्ड... ही रेप्ड मी... ट्वाईस... आय कान्ट टेल यू... हाऊ हॉरीबल इट वॉज बट यु कॅन अंडरस्टँन्ड... ही रेप्ड मी... ट्वाईस... आय कान्ट टेल यू... हाऊ हॉरीबल इट वॉज ... तो म्हणाला, रोज होईल असं, सही होत नाही तोपर्यंत... तो म्हणाला, रोज होईल असं, सही होत नाही तोपर्यंत... बोलव तुझ्या मुलीला, आणि दाखव... ऑर प्रुव्ह इट... बोलव तुझ्या मुलीला, आणि दाखव... ऑर प्रुव्ह इट... खूप हॉरिबल आहे गं...” प्रांजलच्या अठरा-एकोणीस वयाला जे काही कळलं, ते खूप जीवघेणं होतं... फॉर सम बीच, माय फादर रेप्ड माय मदर... खूप हॉरिबल आहे गं...” प्रांजलच्या अठरा-एकोणीस वयाला जे काही कळलं, ते खूप जीवघेणं होतं... फॉर सम बीच, माय फादर रेप्ड माय मदर... तिच्या पोटात आत आत तुटत गेलं... तिने मम्मीला पाठमोरं पाहिलं, ती कमरेत वाकली होती, पाय फरफटत जमिनीवरून कशीबशी चालत होती. पप्पा आले, आणि सरळ त्यांच्या बेडरुममध्ये निघून गेले. ते गेले पण त्यांच्या परफ्युमने प्रांजलचं डोकंच उठलं. तिने जरा वाकून पाहिलं, मम्मी, बाथरुममध्ये गेली होती... प्रांजलने काही मनाशी पक्कं ठरवलं.\nप्रांजल किचनमध्ये गेली. तिने कमरेवर हात ठेवले, आणि ओट्यावर फटाफट स्वत:चं जोरात डोकं आपटून घ्यायला सुरुवात केली, दोन-तीन-चार... डोकं सुन्न झालं. पण ती थांबली नाही, पाच.... सहा.. डोक्यातून रक्त यायला लागलं. ती थांबली नाही, आणि ती खाली कोसळली.पण ती शुद्धीवर होती... मम्मी बाथरुममधून बाहेर आली. प्रांजलच्या कपाळावरचा रक्ताचा ओघळ पाहून ती घाबरली, ओट्यावर रक्त लागलेलं होतं... “प्रांजल, उठ बाळा...” ती जोरात ओरडली ,”मी आत्ता तुला सोडत नाही....” तिने तिचा चेह-यावर पाणी शिंपडले, तिचं डोकं हाताखाली घेऊन, ती तिला उठवण्याचा प्रयत्न करू लागली.\nप्रांजलने तिच्या मम्मीचा चेहरा पहिला, ती खूप चिंतेत होती... “मम्मी कॉल पुलिस... पप्पा.. पप्पा..” ती इतकंच बोलत राहिली. मम्मीने एक शून्य एकवर फोन केला, “माझ्या नव-याने, माझ्या मुलीला मारायचा प्रयत्न केलाय.. लवकर या... मला खूप भीती वाटतेय... प्लीज प्लीज... “ असं म्हणून तिने पुढे पत्ता सांगितला. मम्मीने घराचे दार उघडलं, सक्सेना आंटी, कोमलताई आल्या. पप्पा जोरात ओरडून बोलत होते...”अरे... मी काहीच नाही केलं... आय, नॉट इव्हन टच हर... मी काहीच नाही केलं... आय, नॉट इव्हन टच हर... कोणी त्यांचे काहीच ऐकायला तयार नव्हते. .प्रांजलने डोळे बंदच ठेवले. पोलीस ताबडतोब आले.\nतिला मम्मीने उठवायचा प्रयत्न केला. तिने हळूवार डोळे उघडले. पोलीस तिच्या समोर गुडघ्यावर बसले होते. तिने त्यांना हळू आवाजात सांगायला सुरुवात केली. “पप्पा आले, तेव्हा मम्मी बाथरूममध्ये होती, पप्पानी माझी मान पकडली, आणि रागाने माझे डोकं ओट्यावर धडाधडा आपटलं...” पोलिसांनी विचारलं “का, पण” ती नीट सांगू लागली, “पप्पा मम्मीला दुपारीच मारून गेले होते, ते नेहमीच तिला मारतात, ही इज हॅविंग फिजिकल रिलेशन विथ हिज सेक्रेटरी... ते मममीला आणि मला हॅरॅस करतात, खूप मारतात. आम्ही कम्प्लेंटही केली आहे. आज त्यांना मला मारायचंच होतं...” तिला दम लागला. लेडी कॉनस्टेबल पुढे आल्या त्यानी हात देऊन तिला उठवलं... जबाब नोंदवला गेला. “अहो मी नाही... काही केलं नाही”... पप्पा ओरडून बोलत होते... पोलिसांनी त्यांच्या एक मुस्कटात लगावल��.\n“पोरीचा जीव घेतोस का ए चला रे... याला आत घ्या...एफआयआर टाका...” प्रांजलला त्या वेदनेने गुंगी आली, तिने डोळे मिटले. रात्री डॉक्टर येऊन गेले, औषधे दिली. दोघी मायलेकींच्या कुशीत घर शांत निजले...\n(प्रिय वाचक, इतकी मोठी वाचकसंख्या असूनही प्रतिलिपी आम्हा लेखकांना काहीच मानधन देत नाही, आमचे लिखाण निर्मितीक्षमतेतून जन्म घेते. त्याचा कोणताही मोबदला प्रतिलिपीकडून आम्हाला मिळत नाही, हे योग्य नाही. माझ्या सर्व वाचकांना, माझी अशी प्रेमळ विनंती आहे की, आपल्याला ही कथा आवडली तर माझ्या अकाउंटमध्ये फक्त रुपये ५ /- आपल्याकडून जमा करावे . ज्यायोगे वाचकांनी लेखकांच्या निर्मितीला सन्मान दिलयाचा आनंद मिळेल.)\nसामग्री वाचन आनंद लुटा\nसोशल मीडिया वर अनुसरण करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AB/", "date_download": "2019-02-20T12:21:26Z", "digest": "sha1:N6GSJ3A6JSHSO6WZHPGO5KMT57RE66CU", "length": 10431, "nlines": 98, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "कोरिया प्रजासत्ताकच्या फर्स्ट लेडी किम जंग सुक यांनी घेतली पंतप्रधानांची भेट | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nपुलवामा हल्ल्यातील शहीदांना श्रध्दाजंली अर्पण करून सभा तहकूब\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nशत्रूला धडकी भरवणारे F-21 भारताला देण्यास अमेरिका तयार\nपतीच्या मारहाणीत पत्नीचा गर्भपात ; तू काळी आहेस, सुनेचा सासरच्यांनी केला छळ\nएकही बांधकाम कामगार कुटुंब बेघर राहणार नाही\nशहराचा पाणीपुरवठा उद्या बंद\nHome breaking-news कोरिया प्रजासत्ताकच्या फर्स्ट लेडी किम जंग सुक यांनी घेतली पंतप्रधानांची भेट\nकोरिया प्रजासत्ताकच्या फर्स्ट लेडी किम जंग सुक यांनी घेतली पंतप्रधानांची भेट\nनवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरिया प्रजासत्ताकच्या फस्ट लेडी किम जंग सुक यांची आज नवी दिल्लीत भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आमंत्रणावरून त्या भारताच्या दौऱ्यावर आल्या आहेत. उत्तर प्रदेश सरकारने आयोजित केलेल्या दीपोत्सव कार्यक्रमाच्या त्या प्रमुख पाहुण्या राहणार असून दि.8 नोव्हेंबर रोजी अयोध्या येथे राणी सुरीरत्न (हिओ व्हॉंग-ओक) यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित कार्यक्रमातही सहभागी होणार आहेत. अयोध्या आणि कोरिया यांचे ऐतिहासिक, सखोल संबंध आहेत.\nअयोध्येच्या राणी सुरीरत्न यांनी कोरियाला ख्रिस्त इरा 48 मध्ये भेट देऊन कुरियन राजा सुरो यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या होत्या. पंतप्रधानांनी आजच्या बैठकीत फस्ट लेडी किम यांच्याशी भारत-कोरिया अध्यात्मिक, नागरी विषयांवर सखोल चर्चा केली आणि लोकांमध्ये परस्पर संवाद वाढावा यासाठी विचारांची देवाणघेवाण केली. किम यांनी सेऊल शांतता पुरस्काराने पंतप्रधानांना गौरवल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. त्यावर हा सन्मान खरे तर भारतीयांचा आहे, असे पंतप्रधान म्हणाले. जुलै 2018 मध्ये दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जाए यांनी भारताला यशस्वी भेट दिली होती. त्या भेटीच्यावेळे भारत- कोरियाने विशेष धोरणात्मक भागीदारीला उजाळा दिला असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.\nभारताच्या पहिल्या पॅसेंजर ट्रेनचे नेपाळमध्ये स्वागत\nचीनकडून पाकिस्तानचा अपेक्षाभंग-मदतीबाबत चीनचे मौन\nपुलवामा हल्ल्यातील शहीदांना श्रध्दाजंली अर्पण करून सभा तहकूब\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nपुलवामा हल्ल्यातील शहीदांना श्रध्दाजंली अर्पण करून सभा तहकूब\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवड���धील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%80/", "date_download": "2019-02-20T11:54:58Z", "digest": "sha1:AQXHM254ISTMPCCXIMM4CUI5IY52JZ22", "length": 11774, "nlines": 105, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "दिवाळी गर्दीने कोंडी | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nशत्रूला धडकी भरवणारे F-21 भारताला देण्यास अमेरिका तयार\nपतीच्या मारहाणीत पत्नीचा गर्भपात ; तू काळी आहेस, सुनेचा सासरच्यांनी केला छळ\nएकही बांधकाम कामगार कुटुंब बेघर राहणार नाही\nशहराचा पाणीपुरवठा उद्या बंद\nमुळशीत आणखी एका ‘लवासा’चा घाट\nHome breaking-news दिवाळी गर्दीने कोंडी\nमहात्मा फुले मंडईपासून खोळंबा\nदिवाळीच्या खरेदीसाठी शनिवारी संध्याकाळी बाजारपेठांमध्ये झुंबड उडाल्याने अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली. दिवाळीआधीचे काही दिवस संध्याकाळी खरेदीसाठी गर्दी होते. वाहनांची संख्या, रहदारीचा अंदाज घेत वाहतूक पोलिसांनी आधीपासूनच जादा बंदोबस्त ठेवला होता. तरीही वाहतूक कोंडी झालीच.\nकंदील-पणत्यांसह निरनिराळ्या भेटवस्तू, रोषणाईचे साहित्य, कपडे यासह अन्य वस्तूंच्या खरेदीसाठी महात्मा फुले मंडई (क्रॉफर्ड मार्केट) आणि परिसरातील दुकानांमध्ये गर्दी उसळली. परिणामी शहरातून बाहेर पडणाऱ्या आणि शहराकडे येणाऱ्या सर्वच मार्गावर वाहतूक कोंडी झाली. शहराकडे येणारा पूर्व मुक्त मार्ग डि’मेलो मार्गावर उतरेपर्यंत मोकळा होता. मात्र, तेथून छत्र��ती शिवाजी महाराज टर्मिनस, फोर्ट किंवा चर्चगेटकडे जाण्यासाठी तब्बल एक तासाहून जास्त वेळ लागत होता. मात्र शुक्रवारच्या मानाने वाहतूक कोंडी झाली नाही, तर वाहतूक थोडी मंदावली होती, असा दावा वाहतूक पोलीस उपायुक्त (शहर) दिपाली मसीरकर यांनी केला.\nमसीरकर यांनी सांगितल्यानुसार, एरवीही मंडईच्या आसपास गर्दी असते. शनिवारी अनेक आस्थापनांना सुटी असल्याने दुपारपासून खरेदीसाठी येथे गर्दी होऊ लागली. पादचारी आणि मंडई परिसरातील वाहनांची संख्याही नेहमीपेक्षा वाढली. गर्दी होणार हा अंदाज बांधून आम्ही बंदोबस्त ठेवला होता आणि वाहतूक मार्गाचे फेरनियोजन केले होते.\nमहात्मा फुले मंडईजवळ, महम्मद अली मार्गावर फटाक्यांची घाऊक बाजारपेठ आहे. तेथे चार दिवसांपासून खरेदी सुरू आहे. शनिवारी संध्याकाळी या गर्दीत आणखी भर पडली.\nदादर भागातही शनिवारी संध्याकाळी खरेदीसाठीची गर्दी होती. त्यामुळे या भागातून संथ गतीने वाहतूक पुढे सरकताना दिसली.\nउपनगरांमधील चेंबूर, कुर्ला, वांद्रे यासह ठिकठिकाणच्या छोटय़ा-मोठय़ा बाजारपेठांमध्ये गर्दी असल्याने त्या त्या ठिकाणी वाहतुकीची कोंडी दिसून आली.\nपश्चिम उपनगरात मॉल, बाजारपेठा, फटाक्यांच्या घाऊक बाजारपेठांजवळ कोंडी होऊ नये यासाठी बंदोबस्त आणि नियोजनाकरिता अधिकचे मनुष्यबळ रस्त्यांवर आहे. योग्य ती खबरदारी घेतली जात असून उपाययोजना करण्यात आल्या आहेत. – शशी मीना, वाहतूक पोलीस उपायुक्त (पश्चिम उपनगरे)\n‘2.0’चा ट्रेलर रिलीज – पहा व्हिडिओ\n‘म्हाडा’ची महागडी दिवाळी भेट\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.heeraagro.com/heera-gold-sprayer-pump/", "date_download": "2019-02-20T11:35:54Z", "digest": "sha1:XCX2UCU75P6UUIXPVJJXNCRZO766D5DG", "length": 6813, "nlines": 101, "source_domain": "www.heeraagro.com", "title": "हिरा गोल्ड स्प्रेअर पंप - Heera Agro Industries", "raw_content": "\nहिरा गोल्ड स्प्रेअर पंप\n➡️➡️ हिरा अग्रो इंडस्ट्रीज च्या आधुनिक फवारणी पंपामुळे वेळ, पैसे आणि श्रम यात झाली बचत.\nजळगाव : सुधारित पद्धतीने शेती करत असताना कीड, रोगनियंत्रण, तणनियंत्रणासाठी फवारणी यंत्राची गरज असते. तरी हिरा अग्रो इंडस्ट्रीजने शेतकर्यासाठी आधुनिक फवारणी पंप ( हिरा गोल्ड डबल मोटर स्प्रेअर पंप ) उपलब्ध करून दिलेला आहे. हिरा अॅग्रो इंडस्ट्रीजच्या या पंपाचे वेगळे असे वैशिष्ट्य आहे. हा पंप अनेक शेतकऱ्यांनी घेतला आहे. व याचा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना फायदा झाला आहे.\n👉👉पंपाची रचना व कार्यपद्धती :\nहिरा गोल्ड डबल मोटर स्प्रेअर पंपाची रचना आधुनिक पद्धतीने केलेली असल्यामुळे याचा शेतकऱ्यांना खूप फायदा होत आहे. हा फवारणी पंप वापरणे खूप सोयीस्कर आहे. यामध्ये 12 x 12 ची बॅटरी आहे. व ही बॅटरी एक्स्ट्रा हेवी आहे. हा पंप डबल मोटर आहे आणि 20 लिटर ची क्षमता आहे. एका मिनिटाला 9 लिटर Discharge होतो. एक वेळा चार्ज केल्यावर 25 वेळा स्प्रेअर करू शकतो. हा पंप इंजिनियरिंग प्लास्टिक पासून बनलेले असल्यामुळे आयुष्य चांगले आहे.\n👉👉काही मुख्य वैशिष्ट्ये :\nजिथे दाट झाडी, उंच झाडे आहेत. अशा ठिकाणी हा पंप खुप प्रभावीरीत्या काम करतो. उंच झाडांना या पंपाने उंचापर्यंत फवारा करता येतो. तसेच ह्या पंपाची Body सुद्धा Poly PP च्या जागी पॉलि थिलीनची बनलेली असल्यामुळे खूप फायदेशीर आहे. मोटरला विशेष प्रकारचे cover असल्यामुळे मोटर गरम होत नाही. Breaded नळी असून Delivery Nut Brass चे व Adaptor सुद्धा Brass चे आहे.\n👉👉शेतकऱ्यांसाठी उपयोगी कसा :\nशेतकऱ्यांसाठी हा फवारणी पंप उपयोगी कसा तर हा पंप आधुनिक पद्धतीने बनवला असल्यामुळे या पंपाने कमी वेळेत, कमी खर्चात आणि कमी श्रमात चांगल्या प्रकारे फवारणी होते. या स्प्रेअर पंपला उत्तम बेल्ट असल्यामुळे पाठ दुखी होत नाही. ऑटो कटऑफ असल्यामुळे स्प्रेअर पंपचे आयुष्य चांगले आहे. या फवारणी पंपाबाबत अनेक शेतकऱ्यांच्या चांगल्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत.\nहिरा कोहिनूर टपक सिंचन\nहिरा सेमी सेमी आॅटोमॅटिक फिल्टर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BF/", "date_download": "2019-02-20T11:32:03Z", "digest": "sha1:3D6IOGTOWFL47JEY6XUI2RU5JSM747XB", "length": 12903, "nlines": 119, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "भारतीय दाम्पत्याचा अमेरिकेत ८०० फुट खोल दरीत पडल्याने दुर्देवी अंत | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nशत्रूला धडकी भरवणारे F-21 भारताला देण्यास अमेरिका तयार\nपतीच्या मारहाणीत पत्नीचा गर्भपात ; तू काळी आहेस, सुनेचा सासरच्यांनी केला छळ\nएकही बांधकाम कामगार कुटुंब बेघर राहणार नाही\nशहराचा पाणीपुरवठा उद्या बंद\nमुळशीत आणखी एका ‘लवासा’चा घाट\nHome breaking-news भारतीय दाम्पत्याचा अमेरिकेत ८०० फुट खोल दरीत पडल्याने दुर्देवी अंत\nभारतीय दाम्पत्याचा अमेरिकेत ८०० फुट खोल दरीत पडल्याने दुर्देवी अंत\nअमेरिकेच्या कॅलिफोर्नियामध्ये एक हृदयदावक घटना समोर आली आहे. येथे पर्यटनासाठी गेलेल्या एका दाम्पत्याचा ८०० फूट खोल दरीत कोसळून मृत्यू झाला आहे. येथील येसेमिटी नॅशनल पार्कच्या टाफ्ट पॉइंट येथे ही घटना घडली आहे. सोमवारी या दोघांचे मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले. इंडियन एक्स्प्रेसने याबा���त वृत्त दिले आहे.\n९:१६ म.पू. – ३० ऑक्टो, २०१८\nThe Indian Express यांची इतर ट्विट्स पहा\nTwitter वरील जाहिराती विषयक माहिती आणि गोपनीयता\nसुत्रांच्या माहितीनुसार, विष्णू विश्वनाथ (वय २९) आणि त्यांची पत्नी मीनाक्षी मूर्थी (वय ३०) हे दोघे कॅलिफोर्नियाच्या योसेमिटी नॅशनल पार्कमधील प्रसिद्ध टाफ्ट पॉइंट या दुर्गम पहाडी भागात पर्यटनासाठी गेले होते. या दोघांना फिरण्याची आवड असून आपल्या प्रवासावर ते ‘हॉलिडेज अॅण्ड हॅपिली अवर आफ्टर्स’ नावाने ब्लॉगही लिहीत होते. विश्वनाथ यांना सिस्को कंपनीत सिस्टिम इंजिनिअर म्हणून नोकरी मिळाल्यानंतर हे दाम्पत्य न्यूयॉर्कमध्ये स्थायिक झाले होते. अमेरिकन माध्यमांनी यासंदर्भात वृत्त दिले आहे.\n११:०९ म.उ. – २५ ऑक्टो, २०१८\n९१५ लोक याविषयी बोलत आहेत\nTwitter वरील जाहिराती विषयक माहिती आणि गोपनीयता\nपार्कच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, अनेक आठवड्यांपूर्वी या दाम्पत्याचा दरीत पडून मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. कारण गेल्या गुरुवारी इथल्या लष्कराच्या जवानांना या पहाडी भागातून या दोघांचे मृतदेह आढळून आले होते. याची माहिती मिळताच योसेमिटी नॅशनल पार्कचे अधिकारी सातत्याने या प्रकरणाचा तपास करीत होते. त्यानंतर अखेर सोमवारी हे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.\nया दोघांनी २००६ मध्ये चेंगान्नूर कॉलेजमधून कॉम्प्युटर सायन्स आणि टेक्नॉलॉजीमध्ये इंजिनिअरींग केले आहे. दोघांनाही फिरण्याचा छंद होता. त्यासाठी आपल्या फिरस्तीवर ते सातत्याने ब्लॉगही लिहीत होते. या दोघांचा हा ब्लॉग पाहिल्यानंतर त्यात जगभरातील त्यांचे प्रवासाचे विविध अनुभव लिहीलेले पहायला मिळतात. दरम्यान, हे दोघे दरीत कसे काय पडले ही घटना घडली त्यावेळी ते दोघे तिथे काय करीत होते, याचा शोध स्थानिक पोलीस प्रशासन घेत आहे.\nकरवाचौथला केला उपवास आणि मग केली पतीची हत्या\nदबा धरुन बसलेल्या दहशतवाद्यांचा गोळीबार, चकमक सुरु\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98-2/", "date_download": "2019-02-20T11:00:05Z", "digest": "sha1:EOICXZ33YXX5IN4IZQBCRUMJPTOFSBXE", "length": 11503, "nlines": 101, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची संकल्पना मुस्लिम ब्रदरहुडसारखी | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nशत्रूला धडकी भरवणारे F-21 भारताला देण्यास अमेरिका तयार\nपतीच्या मारहाणीत पत्नीचा गर्भपात ; तू काळी आहेस, सुनेचा सासरच्यांनी केला छळ\nएकही बांधकाम कामगार कुटुंब बेघर राहणार नाही\nशहराचा पाणीपुरवठा उद्या बंद\nमुळशीत आणखी एका ‘लवासा’चा घाट\nHome breaking-news राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची संकल्पना मुस्लिम ब्रदरहुडसारखी\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघाच�� संकल्पना मुस्लिम ब्रदरहुडसारखी\nराहुल गांधी : डोकलाम पेच मोदी टाळू शकले असते\nलंडन -ब्रिटनच्या दौऱ्यावर असणारे कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधला. संघाची संकल्पना अरब जगतातील मुस्लिम ब्रदरहुड संघटनेसारखी असल्याचे ते म्हणाले. मुस्लिम ब्रदरहुड ही जुनी राजकीय संघटना आहे. त्या संघटनेला काही अरब देशांमध्ये कार्य करण्यास मनाई करण्यात आली आहे.\nभारताचे स्वरूप बदलण्याचा आणि भारतीय संस्थांवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न संघ करत आहे. इतर पक्षांनी कधीच भारतीय संस्थांवर कब्जा करण्याचा प्रयत्न केला नाही, असे राहुल म्हणाले. ते लंडनस्थित थिंक-टॅंक असणाऱ्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्ट्रॅटेजिक स्टडीज्‌च्या सदस्यांसमोर बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या नोटाबंदीचा संबंधही त्यांनी संघाशी जोडला. नोटाबंदीची कल्पना संघाने मोदींच्या डोक्‍यात पेरली. भारतीय रिझर्व्ह बॅंकेला आणि अर्थमंत्र्यांना टाळून नोटाबंदीचा निर्णय झाला, असा दावा त्यांनी केला.\nयावेळी राहुल यांनी चीन आणि पाकिस्तानवरून मोदी आणि त्यांच्या सरकारवर शाब्दिक हल्ला चढवला. काही महिन्यांपूर्वी चीनी सैनिकांनी डोकलाम भागात घुसखोरी केली. त्यामुळे भारत आणि चीनचे सैनिक आमनेसामने आले. त्यातून दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण करणारा डोकलाम पेच उद्भवला. तो तब्बल 73 दिवसांनी संपुष्टात आला. त्याचा संदर्भ देऊन राहुल यांनी डोकलाम पेच हा एक घटनाक्रम होता, एक प्रक्रिया होती, असे म्हटले. मोदींनी दक्षतेने ती प्रक्रिया पाहिली असती; तर ते पेच टाळू शकले असते, अशी टिप्पणी त्यांनी केली. डोकलाममध्ये अजूनही चिनी सैनिक असल्याचा दावाही त्यांनी केला.\nमोदींकडे पाकिस्तानबाबत सखोल विचाराअंती बनलेले कुठलेही धोरण नाही. अर्थात, पाकिस्तानशी कुठला व्यवहार करणे अतिशय अवघड आहे. त्या देशात कुठल्याच एका संस्थेकडे संपूर्ण सत्ता नाही, अशी भूमिका राहुल यांनी मांडली.\nद कोरियाच्या अध्यक्षांची शिक्षा वाढवली\nएका उदयोगपतीसाठी सरकारने राफेल व्यवहाराचा करार बदलला- राहुल गांधी\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्��े पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-September2016-Durva.html", "date_download": "2019-02-20T12:03:12Z", "digest": "sha1:YLYFWQ5T5BZDTND6KZX3MMIQ3ILUMOHV", "length": 11047, "nlines": 24, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology -डा.बावसकर टेक्नालाजि - दुर्वा (Cynidon Dactylon)", "raw_content": "\nप्रा. डॉ. वि.सु. बावसकर\nदुर्वा: कषाया:मधुराश्र्चशीता: पित्ततृष्ण रोचक वान्ति ह्या: सदाह मूर्च्छा ग्रहभूत शान्तिश्लेष्मश्रमध्वं सनतृप्तिदाश्च\nअर्थ असा कि दुर्वा चवीला साधारण तूरट, शीतल, मधूर, तृप्तीकारक व तृषा, वांती, दाह, रक्तदोष, श्रम, कफ, मुर्च्छा, अरुचि, विसर्प, भूतबाधा याचा नाश करते. अशा औषधी गुणधर्म असलेल्या दुर्वाची ओळख प्रत्येकास गणपती पूजनानिमित्त आहेच. दुर्वा वाहिल्याशिवाय गणपतीची पुजा पूर्णच होत नाही. या गडद हिरव्या दुर्वा म्हणजे समुद्र मंथाच्या वेळी मंदार पर्वताच्या घर्षणामुळे भगवान विष्णूचे गळून पडलेले केस. समुद्राच्या पाण्याच्या लाटांबरोबर हे केस वा���त वाहत काठाला लागले. मातीत रुजले तेच दुर्वा. देव व दानव अमृत कुंभासाठी पळापळी करत असताना अमृताचे काही थेंब त्यावर पडले. त्यामुळे दुर्वा चिरंजीवी झाल्या. दुर्वाच्या रसाचा खास गुण म्हणजे तो अतिशय थंड असतो. ह्या थंड गुणधर्मामुळेच गणपतीशी दुर्वांचा अखंड स्नेह जुळला. त्याची कथा अशी सांगितली जाते की पूर्वी अनलासूर नावाचा राक्षस होता. त्याच्या तोंडातून व डोळ्यातून आग निघत होती. त्याने पृथ्वीवर धुमाकुळ घातला तेव्हा गपणतीने बलरूप धारण करून त्याच्याशी युद्ध आरंभले, परंतु अनलासुर जुमानत नव्हता तेव्हा गणपतीने विराट रूप धारण करून राक्षसास गिळले, मात्र त्याच्यातील आगीमुळे गजाननाच्या कंबरेला शंकराने सर्प बांधला (कारण तो थंड असतो), चंद्र प्रत्यक्ष भाळी बसले, वरुणाने अभिषेक केला. तरी दाह शांत होईना तेव्हा एकवीस ऋषीने प्रत्येकी २१ दुर्वा असलेल्या जुड्या वाहिल्या. तेव्हा गणपतीस शितल वाटू लागले. तेव्हा प्रसन्न होऊन गणपतीने सांगितले की जो मज २१ दुर्वा वाहिला त्याच्या मनोकामना पूर्ण होतील, ही गोष्ट सर्वांना माहीत आहेच पण दुर्वांचे औषधी गुणधर्म जे सर्वांना माहीत व्हावे यासाठी हा लेख वाचकांसाठी देत आहोत.\nदुर्वा एक प्रकारचे गवत आहे. त्यास हरळी म्हणतात. हरळीचे पुढली तीन पाने असतात त्यास दुर्वा म्हणतात. रंग पाचूसारखा हिरवा. या गवताचा विलक्षण गुण म्हणजे कितीही दुष्काळ पडला, इतर वनस्पती सुकल्या तरी दुर्वांची मुळे ओलसर असतात. घोड्यांना व सशांना हे गवत फार आवडते. दुर्वाच्या दोन जाती आहेत. एक श्वेत दुर्वा व दुसरी नील दुर्वा. म्हणजे पांढरी व निळी ह्या दोन्ही दुर्वा औषधासाठी उपयोगात आणतात.\nदुर्वा अतिशय थंड असतात. घोळणा फुटून नाकातून रक्त येत असल्यास दुर्वाचा रस व खडीसाखर एकत्र करून दिल्यास रक्त येणे थांबते. विषमज्वरातील ताप ज्यावेळी वाढतो, अंगाची अतिशय आग होते त्यावेळी दुर्वांचा रस हे अमृत समान औषध आहे. लघवीला होत नसेल, थेंब थेंब होत असेल, लघवीचा तांबडा रंग, गढुळपणा असेल त्यावर दुर्वांचा रस दिल्याने लघवीचे सर्व विकार बरे होतात. अतिसार, रक्तातिसार दुर्वारसाने बरे होतात, आगीजवळ काम करणारे तसेच गॅसजवळ सतत काम करणाऱ्या गृहिणी ह्यांनी आगीची उष्णता व त्यामुळे येणाऱ्या घामाने जे त्वचारोग होतात म्हणजे खाज सुटणे, चकंदळे पडणे, त्यावरही दुर्वांचा ��स उपयोगी आहे. दुर्वा व तांदुळ समभाग एकत्र वाटून त्याचा जाड लेप करून लावल्यास मस्तकातील उष्णता कमी होते. आगपैणी आणि धावऱ्यावर दुर्वांचा वाटून लेप लावावा.\nश्वेत दुर्वा : मधूर, रुचिकर, तुरट, कडू, शितल, व वांती विसर्प, तृषा, कफ, पित्त, दाह, अतिसार, आमतिसार, रक्तपित्त व खोकला ह्याचा नाश करते.\nनीलदुर्वा : अतिमधूर, कडू, शितल, संजीवन रक्तशुद्धीसाठी उपयोगी आहे. रक्तपित्त, अतिसार, ज्वरपित्त, वांती, कफ, रक्तरोग, तृषा, चर्मरोग ह्याचा नाश करते.\nउचकीवर दुर्वांचा रस १ मासा आणि मध एक तोळा एकत्र करून घ्यावा. दुर्वांच्या मुळ्या, पांढरा कात, उंबराच्या पानावरील फोड एकत्र वाटून लावले असता आगपैणी बरी होते.\nकाही मुलींना वयात येऊनही ऋतुप्राप्ती होत नाही. त्यासाठी पांढऱ्या दुर्वांच्या रसात डाळींबीचे मोठमोठे दाणे वाटून तो रस शिळ्या पेजेतून सात दिवस दिल्यास ऋतुप्राप्त होते. ज्यांना मासिक पाळीचा अनियमितपणा असेल त्यावर पांढऱ्या दुर्वांचा रस उपयोगी पडतो. सर्व प्रकारच्या तापावर दुर्वांचे मुळ मनगटावर बांधले अस्ताला ताप कमी होतो. विंचू दंशाच्या दाहावर, फेफरे, फिटस, आमांश, ओकारी, खोकला यावर दुर्वाचा रस गुणकारी आहे. दुर्वामुळे वंध्यत्व नष्ट होते. गरोदर स्त्रीयांनी उजव्या नाकपुडीत दुर्वाच्या रसाचा थेंब टाकल्यास होणारे बाळ सुदृढ होते. संध्याकाळी अनवाणी दुर्वाच्या हिरवळीवरून १० ते १५ मिनिटे चालल्यास अंगातील कडकी निघून जाते. मन प्रसन्न होते. शिवाय दृष्टी सुधारते. दुर्वा अत्यंत पवित्र, प्रजोत्पादक, आयुष्यवर्धक, धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे. हे आपल्या पुर्वजांना माहीत असावे म्हणूंन गणपती पुजनात दुर्वाचे महत्त्व दिले. दुर्वा केवळ गवत नसून एक औषधी वनस्पती आहे. म्हणून प्रत्येक्ष गजाननाने त्याचा स्विकार केलेला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.twr360.org/ministry/10/lang,74", "date_download": "2019-02-20T11:32:04Z", "digest": "sha1:SOIYMYY4GOINISU7QUASLQCVGY3NSXHG", "length": 5830, "nlines": 190, "source_domain": "www.twr360.org", "title": "TWR360 | फ़ूड फॉर फैथ (ऑडियो व ई-बुक)", "raw_content": "\nफ़ूड फॉर फैथ (ऑडियो व ई-बुक)\nफ़ूड फॉर फैथ (ऑडियो व ई-बुक)\nआपण असने आवश्यक आहे लोग इन झाले फेवरिट्स सेव करण्यासाठी . बंद करा\nफेवरिट्स मध्ये जोडले .\nफेवरिट्स मधून काढून टाका .\nपवित्र शास्त्र आम्हाला सांगते की देवाने मानवाच्या अन्तःकरणात अनंतकाळ स्थापित केला आ��े. पुढे ते सांगते की मानव अनंतकाळासाठी घडविल्या गेला असल्यामुळे काळाच्या गोष्टी त्याला पूर्णपणे आणि कायम स्वरुपात त्याला कधीही संतुष्ट करू शकत नाहीत. एक अनंत पोकळी आहे जी केवळ देवच भरू शकतो. संत ऑगस्टीन ह्यांनी उत्तम प्रकारे हे नमूद केले आहे जेव्हा ते म्हणतात, \"हे देवा, तू आम्हाला तुझ्यासाठीच घडविले आहे आणि आत्मे तुझ्यामध्ये विश्रांती घेईपर्यंत अस्वस्थ आहेत.\" देवासाठी तुमचा हा शोध, अनंत देवासोबत तुमचे जीवंत आणि व्यक्तिगत संबंध स्थापित होईपर्यंत हा शोध पुढे नेण्यासाठी आमची मदत करतो.\nक्रोस करंटस इंटरनेशनल मिनिस्ट्रीज\nदेवासाठी आपला शोध (ऑडियो अणि ई-बुक)\nजगाच्या अतिशक्तिशाली ख्रिस्ती आवजांमध्ये माहीती अपडेट,बातम्या, बायबल शिक्षण आणि प्रेरणादायक दायक संदेश\nआवश्यक माहीती उपलब्ध नाही\nआता साइन अप करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://blog.tanmaykanitkar.in/2010/09/", "date_download": "2019-02-20T12:16:54Z", "digest": "sha1:LI7KTGMXKLMWLJPGEVFYYVWABE5U5CRH", "length": 47717, "nlines": 167, "source_domain": "blog.tanmaykanitkar.in", "title": "जाणवले ते . . .: September 2010", "raw_content": "\n२६/११/२००८ ला मुंबई वर झालेल्या हल्ल्याने जग हादरून गेले होते... एक प्रकारचा विलक्षण अस्वस्थपणा सगळीकडे पसरला होता... तशाच अस्वस्थ मनस्थितीत मी असताना मला इंद्रनील चा फोन आला-\"भेटूया\".\nदुसऱ्या दिवशी आम्ही भेटलो. \"आपण काहीतरी केला पाहिजे...\" इंद्रनील बोलू लागला.\n\"अरे पण काय करणार दहशतवादावर आपण काय करणार दहशतवादावर आपण काय करणार\n\"दहशतवादावर नाही.. पण देशासाठी काहीतरी करायला सुरुवात तर करू, नुसते बसून तर राहू शकत नाही....\"- इंद्रनीलला माझ्या शंका आणि नकारात्मक प्रश्न मुळीच आवडले नव्हते.\n\"ठीक आहे, पण काय करायचं आहे झाडे लावा, सिग्नल पाळा हे लोकांना सांगायचं काम करणार आपण झाडे लावा, सिग्नल पाळा हे लोकांना सांगायचं काम करणार आपण\"- मी काहीशा चेष्टेच्या सुरात त्याला विचारले.\n\"माहित नाही... त्याचा विचार आपण नंतर करू. काहीतरी करायचा विचार तर सुरु करू. त्यासाठी लोकांना गोळा करायला पाहिजे. यापुढे नुसतं बसून राहणं शक्य नाही. तू आहेस ना \"- इंद्रनील कमालीचा अस्वस्थ होता. मला लक्षात आलं की काहीतरी काम करायचं इंद्रनील ने ठरवलेच आहे. 'बघू तरी काय करतोय, याचा उत्साह किती दिवस टिकतोय पाहू तरी \"- इंद्रनील कमालीचा अस्वस्थ होता. मला लक्षात आलं की काहीतरी काम करायचं इंद्रनील ने ठरवलेच आहे. 'बघू तरी काय करतोय, याचा उत्साह किती दिवस टिकतोय पाहू तरी' असे काहीसे विचार करत मी त्याला होकार दिला. मग सलग दोन तीन वेळा आम्ही भेटलो. दरम्यान विक्रांत नावाचा एक मुलगाही आम्हाला भेटला. त्याच्याही डोक्यात असेच काहीसे विचार घोळत होते. 'मग एकत्रच काम करू' असे ठरले. आपल्या ओळखीच्या आणि काहीतरी करायची इच्छा असलेल्या सगळ्या मुलांची आपण एक मिटिंग घेऊ असे आमचे ठरले. मिटिंग साठी जागा हवी होती. मी आणि इंद्रनील बीएमसीसी चे त्या वेळचे प्राचार्य अनिरुद्ध देशपांडे सरांकडे गेलो. त्यांना आमच्या डोक्यातले विचार सांगितले. आणि मिटिंग साठी एक वर्ग द्यावा अशी विनंती केली. सरांनी क्षणाचाही विलंब न करता आम्हाला परवानगी दिली आणि आम्हाला प्रोत्साहन दिले...\n८ डिसेंबर २००८ ला आम्ही मिटिंग घेणार असल्याचे आमच्या ओळखीतल्या सगळ्यांना कळवले. जे इच्छुक असतील त्यांनी यावे असेही कळवले.\nदुसऱ्या बाजूला २६/११ मुळेच अतिशय अस्वस्थ मनस्थितीत \"आता स्वस्थ बसायचं नाही. आपण काही ना काहीतरी करायचंच\" असं म्हणत हृषीकेश आणि त्याचे मित्र विचार करत होते. त्यांना होणाऱ्या मिटिंग बद्दल कळले. आपल्यासारखेच काही विद्यार्थी एकत्र येऊन काहीतरी करायचं ठरवत आहेत हे कळल्यावर ते सगळे आपण होऊन मिटिंग ला उपस्थित राहिले.\nपहिल्याच मिटिंग ला किती लोक येणार आम्हाला शंका होती. पण सुमारे ३५-४० लोक उपस्थित होते. सुमारे दोन एक तासांच्या वादविवाद आणि चर्चेनंतर एक स्वतंत्र अशी संस्था आपण सुरु करावी आणि कामाला सुरुवात करावी असे ठरले. कामाचे स्वरूप काय असावे कसे असावे हे ठरवण्यासाठी पुन्हा भेटायचे ठरले. पुढचे २ दिवस काम विचार करण्यात गेले. स्वतंत्र संस्थेची आवश्यकता का आहे याबद्दल सर्वांना कळणे आवश्यक होते. शिवाय कामाचे स्वरूप हे इतर असंख्य संस्थांच्या तुलनेत वेगळ्या स्वरूपाचे असावे यावर आम्ही अनेकदा चर्चा केली.\nदुसऱ्या मिटिंग ला सुमारे ७०-८० लोक हजर होते. सर्वांमध्येच जोश होता. काहीतरी करायचा उत्साह होता. याचवेळी \"परिवर्तन\" हे आपल्या संस्थेचे नाव ठेवायचे ठरले. देशाच्या संविधानावर पूर्ण विश्वास व्यक्त करून संपूर्ण कायदेशीर मार्गाने आपण काम करायचे असेही नक्की झाले. बऱ्याच चर्चेनंतर \"भ्रष्ट आणि अकार्यक्षम शासन\" हेच देशाच्या प्रगतीच्या मार्गात असलेला एक मोठा अडसर असल���याचे एकमताने मान्य झाले. मग आपण काय करायचे आपण ही शासनव्यवस्था सुधारण्याचा प्रयत्न करायचा. \"Governance\" सुधारण्यासाठी प्रयत्ने करायचे. जिथे सरकारला, शासनव्यवस्थेला मदत लागेल तिथे मदत करणे.. आणि शासन चुकते आहे, अन्यायी आहे असे वाटते तिथे विरोध करणे अशी स्थूलमानाने दिशा आम्ही त्या दिवशी ठरवली. इतकेच नव्हे, तर आपण संस्था स्थापून प्रयत्न करत असतानाच ज्या काही इतर संस्था आणि संघटना या सामाजिक क्षेत्रात चांगलं काम करत आहेत त्यांनाही एकत्र आणायचा प्रयत्न आपण केला पाहिजे यावर एकमत होऊन, \" सेतू \" या स्वतंत्र मंचाची सुरुवात करण्याचेही ठरले.\nविविध क्षेत्रातील मान्यवरांशी चर्चा अशा स्वरूपाचा आईसब्रेकर नावाचा एक कार्यक्रम आम्ही आयोजित केला. त्यानंतर \"मतदान जागृती\" चे काम करायला सुरुवात केली. मतदान करा असे सांगत असतानाच कोणत्याच उमेदवाराला मत द्यायचे नसल्यास तसे मत देण्याचीही सोय असते हे आम्ही लोकांना सांगू लागलो. फर्ग्युसन, बीएमसीसी, शामराव कलमाडी कोलेज, अशा विविध महाविद्यालयांमध्ये जाऊन मतदार नोंदणी आणि मतदान जागृती असे अभियान आम्ही राबवले. २००९ मध्ये असलेल्या दोन निवडणुकांना डोळ्यासमोर ठेऊन आम्ही सगळ्याची आखणी केली होती. प्रत्यक्ष मतदानाच्या आधीचे दिवस आम्ही रस्त्यात उभे राहून मतदान जागृतीचे काम करत होतो. एप्रिल मध्ये लोकसभा निवडणुका संपल्यावर महाराष्ट्र विधानसभा निवडणूक नोव्हेंबर मध्ये होती. त्याही वेळी अशाचप्रकारचे काम आम्ही केले. परिवर्तन ची सुरुवात अशी एकदम मोठ्या संख्येने झाली तरी हळू हळू जसजसा २६/११ चा प्रभाव ओसरू लागला, तसतशी लोकांची संख्या रोडावू लागली. २६/११ चा सगळाच प्रभाव ओसरल्यामुळे आता एकूण सदस्यांची संख्या फारच थोडी होती. साप्ताहिक मिटिंग घेण्याची पद्धत पडून गेली होती. त्या मिटिंगना कधी कधी ४ कधी ८ तर कधी २ अशी उपस्थिती असायची. पण काम सुरु राहिले...कारण आता ज्यांना खरोखरच काम करायचे होते तेवढेच शिल्लक राहिले होते...\nत्यानंतर सहभागी अंदाजपत्रक, शिक्षण शुल्क समिती मध्ये पारदर्शकता आणण्यासाठी प्रयत्न, माहिती अधिकाराचा वापर, निवडणुकीपूर्वीच आपल्या उमेदवाराला किंवा राजकीय पक्षांना जाणून घेण्याच्या दृष्टीने आयोजित केलेली \"जन विधानसभा\" हा कार्यक्रम अशी विविध कामे परिवर्तन ने हातात घेतली.\nफेब्रुवारी २०१० म���्ये पुण्यात जर्मन बेकरी मध्ये झालेल्या स्फोटानंतर परिवर्तन सदस्यांनी वेगवेगळ्या हॉस्पिटल मध्ये तिथल्या कर्मचार्यांना मदत करायचे काम केले. त्यावर एक लेख 'सकाळ' च्या 'मुक्तपीठ' मध्ये प्रसिद्ध होताच असंख्य लोकांनी परिवर्तनचे सदस्य होण्याची तयारी दर्शवली. साहजिकच २६/११ प्रमाणे अचानक उत्साह निर्माण झालेल्यांची संख्या त्यात खूप होती. तरीही काही खूप चांगले सदस्य परिवर्तन ला मिळाले. 'बॉम्ब शोधक व नाशक पथकाच्या' गरजेनुसार त्यांना हव्या त्या पद्धतीची उपकरणे बनवण्याच्या कामात परिवर्तन ने हात घातला. अभियांत्रिकी महाविद्यालय आणि मराठा चेंबर ऑफ कॉमर्स च्या जनवाणी संस्थेच्या मदतीने सध्या हा उपक्रम सुरु आहे. इतर काही संस्थांच्या मदतीने पुण्यातल्या टेकड्या वाचवण्याचा आमचा प्रयत्न सुरु आहे. त्यावर बांधकामांना परवानगी द्यायच्या सरकारच्या योजनेला परिवर्तनचा विरोध आहे.\nआज परिवर्तन ची सदस्य संख्या 'कागदावर' पहिली तर २५० च्या घरात आहे... पण प्रत्यक्षात पहिली तर साधारणपणे २५ च्या आसपास आहे.. कोणत्याही सामाजिक संस्थेला भासणारी चांगल्या (आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे नियमित) कार्यकर्त्यांची उणीव परिवर्तनलाही भासते... कोणत्याही इतर सामाजिक संस्थेला जाणवणारी पैशाची चणचण परिवर्तनलाही जाणवते. परंतु यातूनच आपल्याला मार्ग काढायचा आहे ही गोष्ट आमच्या मनाशी नक्की आहे. आज परिवर्तन एक छोटासा गट आहे... फारसे संख्याबळ, आर्थिक ताकद आमच्यापाशी नाही.. पण जे सदस्य शिल्लक आहेत ते मनापासून केवळ आणि केवळ समाजासाठी/देशासाठी काहीतरी करण्याच्या उद्देशाने आहेत. आणि म्हणूनच परिवर्तन पावणेदोन वर्षानंतरही कार्यरत आहे...आणि तसेच ते कार्यरत राहील. आजचे छोटे परिवर्तन उद्या एक मोठी विधायक शक्ती बनलेली असेल याबद्दल मला काडीमात्रही शंका नाही.\nआपल्या देशात साधारण १९३५ साली म्हणजे सुमारे ७५ वर्षांपूर्वी आधुनिक लोकशाहीचा पाया रचला गेला असं म्हणायला हरकत नाही. १९३५ साली ब्रिटिशांनी केलेल्या सुधारणांमुळे भारतीयांना खुल्या निवडणुका हा प्रकार प्रथमच अनुभवता आला. काँग्रेस, मुस्लीम लीग सह सर्व प्रमुख पक्षांनी या १९३५ च्या सुधारणेप्रमाणे या निवडणुकीत भाग घेतला. आणि काँग्रेसने बहुतांश प्रमुख प्रांतांमध्ये सत्ता हस्तगत केली. अशीच अजून एक निवडणूक महायुद्धान��तर झाली. ज्यामध्ये काँग्रेस ने आधीप्रमाणेच वर्चस्व मिळवले. परंतु मुस्लीम बहुल प्रांतांमध्ये मात्र मुस्लीम लीग ने निर्विवाद वर्चस्व गाजवले. पुढे देशाला स्वातंत्र्य मिळाले. पाकिस्तान चे जाऊ द्या. पण भारतात मात्र लोकशाही शासनव्यवस्थेला सुरुवात झाली. १९५० साली बाबासाहेबांच्या कर्तृत्वामुळे जगातले सर्वोत्तम गणले गेलेले संविधान भारताला मिळाले. पंडित नेहरूंच्या नेतृत्वाखाली लोकशाही फुलत गेली. त्यांच्याच मुलीने, इंदिरा गांधी ने लोकशाहीला नख लावायचा प्रयत्न केला, मात्र संविधान आणि लोकशाहीच श्रेष्ठ ठरून इंदिरेला नतमस्तक व्हावे लागले. अशा प्रकारे तावून सुलाखून भारतातील लोकशाही शासनव्यवस्था मजबूत झाली असे म्हणतात. ६० वर्षांमध्ये भारतातील लोकशाही एक आदर्श आहे असं कित्येकांचा दावा आहे.\n तसे असेल तर खरच छान...\nपण हा सगळा दावा वगैरे लोकशाही शासनव्यवस्थेबद्दलचा आहे. लोकशाही शासनव्यवस्था आणि लोकशाही संस्कृती या दोन भिन्न गोष्टी आहेत हे आपण समजून घेतले पाहिजे. अनेकांना असे वाटते की जी अनेक वर्षांपासून चालू असते ती संस्कृती. परंतु तसे नसते. संस्कृती ही काही वर्षातच निर्माण होऊन काही वर्षातच संपूही शकते. (तसे नसते, नाहीतर नुकत्याच टीकेच्या झोतात आलेल्या चंगळवादी संस्कृतीला \"संस्कृती\" म्हणले गेले नसते..). लोकशाही संस्कृती भारतीय भूमीत ६० वर्षात अद्यापही रुजली नाही हा अतिशय दुर्दैवाचा भाग आहे. शासनव्यवस्था रुजली... संस्कृती नाही....\nलोकशाही शासनव्यवस्था आणि लोकशाही संस्कृती यातला फरक काहीसा टिळक आगरकर यांच्या वादासारखा आहे. आणि खरे तर काहीसा नव्हे तर त्यांच्यातला वाद हाच होता असे लक्षात येते. आधी लोकशाही संस्कृती की आधी लोकशाही शासनव्यवस्था हा तो वाद होय. महात्मा गांधी आणि सावरकर या दोन भिन्न वृत्तींच्या किंबहुना अगदी विरुद्ध वृत्तींच्या दोन महान नेत्यांनी आपापल्या परीने संस्कृती आणि शासनव्यवस्था एकाचवेळी पाहिजे असा प्रयत्न केला. दोघांनीही अन्यायी ब्रिटीशांवर हल्ले चढवले. दोघांनीही अस्पृश्यते विरोधात कार्य केले. पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांनीही स्वातंत्र्य चळवळीत भाग घ्यायला पाहिजे असे गांधींनी म्हणताच असंख्य स्त्रिया पारंपारिक बंधनं सोडून इंग्रजांविरुद्ध रस्त्यावर उतरल्या सावरकरांच्या \"गाय हा केवळ एक उ��युक्त पशू आहे. गायीचे मांस खाल्ल्याने काही होत नाही\" अशा लिखाणाने समाज ढवळून निघाला. एकूणच समाजात आपापल्या परीने प्रगल्भता आणायचे आणि लोकशाही संस्कृती आणायचे प्रयत्न केले. इतकेच नव्हे तर \"लोकशाही संस्कृतीच्या\" पाश्चात्त्य कल्पनांना दोघांनीही नाकारले. या देशातली लोकशाही या देशाच्या मातीशी निगडीत पाहिजे, इंगलंडची कॉपी नको असे दोघांनीही आग्रहाने मत मांडले. गांधी सावरकरांनंतर 'लोकशाही संस्कृती' साठी फार थोड्या प्रमाणात प्रयत्न झाले.\nआपल्या इथल्या जवळपास ९० % लोकांना आता लोकशाही आणि निवडणूक हा प्रकार माहित आहे. संपूर्ण शासनव्यवस्था माहित नसेल कदाचित. पण आपण मत दिलं की सरपंच निवडून येतो हे गावच्या अडाण्यालाही आता माहित आहे. थोडक्यात आपला नेता आपण निवडायचा ही गोष्ट नवीन नाही. म्हणूनच लोकशाही शासनव्यवस्था रुजली आहे असे आपण म्हणू शकतो.\nपरंतु घराघरात असणाऱ्या हुकुमशाहीबद्दल काय म्हणावे धार्मिक हुकुमशाही बद्दल काय म्हणावे धार्मिक हुकुमशाही बद्दल काय म्हणावे खाप पंचायत बद्दल लिहिलेल्या लेखामध्ये मी धार्मिक हुकुमशाहीबद्दल लिहिले आहे. माझ्या आजच्या लेखाचा विषय हा घरात नसलेली लोकशाही हा आहे. पुरुषप्रधान संस्कृती ही आजच्या कुटुंबातील हुकुमशाहीला कारणीभूत आहे.\nमध्यमवर्गीय, अतिशय आधुनिक सुख सोयींनी युक्त घरांमध्ये राहणाऱ्या, मक्डोनाल्ड्स मध्ये बर्गर खाणाऱ्या तरुण मुलाला साधे आपले करिअर निवडायचे स्वातंत्र्य कित्येकांच्या घरांमध्ये नसते ही वस्तुस्थिती आहे. त्याच्या बापाने हुकुमत गाजवावी त्याच्या खालोखाल आई, मग मोठी ताई किंवा दादा आणि मग आपण. एक प्रकारची चातुर्वर्ण्य व्यवस्था मध्यमवर्गीय घरांमध्ये आहे असे वाटते मला. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे हे टिळकांचे वाक्य पालकच आपल्या मुलांना सांगत असतात. तेव्हा साहजिकच प्रश्न पडतो, स्वातंत्र्य आणि स्वैराचार मधला फरक कोण ठरवणार देशाचे कायदे जसे लोक ठरवतात. (किंवा लोकसंख्या ज्या देशात प्रचंड असते तिथे लोकांचे प्रतिनिधी देशाचे कायदे जसे लोक ठरवतात. (किंवा लोकसंख्या ज्या देशात प्रचंड असते तिथे लोकांचे प्रतिनिधी), तसेच घरातले कायदे-नियम हे लोकांनीच म्हणजेच कुटुंबातील प्रत्येक सदस्याने ठरवावेत याला मी म्हणीन लोकशाही संस्कृती...\nमला आठवतंय, मी लहान असताना माझ्यात माझ्या मोठ्या भावात आणि आई बाबांमध्ये जोरदार भांडणे व्हायची. \"करायला सांगितलं की गपचूप करायचं\" असला हुकुमशाही प्रकार आमच्या घरात नव्हता.त्यामुळेच वादविवाद खूप व्हायचे. घरातल्या मतस्वातंत्र्याचा मी (वय साधारण १२) आणि माझा भाऊ (वय साधारण १७) पुरेपूर वापर करायचो. शेवटी अनेक बाबतीत आम्ही मतदान घ्यायचो. शेवटी बहुमताने जो निर्णय होईल तो घेतला जायचा. घरातली कामे हा एक मोठा प्रश्न प्रत्येक घरात असतो. तसाच तो आमच्याही घरात होता. स्वच्छता, भाज्या आणणे, अंथरूण-गाद्या आवरणे, इस्त्री करणे/ इस्त्रीला टाकलेले कपडे आणणे भाजी चिरणे, बिलं भरणे अशी एक ना असंख्य कामे.... यावरून होणाऱ्या भांडणांनी कंटाळून शेवटी बाबांनी एखाद्या कॉन्फरन्स (संसदच म्हणा एक प्रकारची) सारखे आम्हाला बसवले. आम्ही चौघे गोल बसलो. एकत्र बसून कामांची यादी केली. आणि सगळ्यांनी मिळून कामे ठरवून घेतली. त्याही वेळी वादविवाद झाले. पण समजूतदारपणे समोरच्याच्या बाजू लक्षात घेऊन आम्ही सर्व कामे विभागली. पुढे कित्येक महिने त्यावेळी ठरलेली पद्धत अमलात येत होती. माझे ठरलेले काम मी जर केले नाही तर सर्वानुमते मला शिक्षाही होत असे. पण माझे काम न करण्यामागे एखादे कारण असेल तर मात्र सर्वानुमतेच सूटही मिळायची. यालाच मी म्हणीन लोकशाही संस्कृती.\nमाझ्या ओळखीत कित्येक घरं आहेत जिथे लोकशाहीचा मागमूसही नाही. हुकुमांवर हुकुम तेवढे निघत असतात. (मग फतवा काढणाऱ्यांना शिव्या का देतात देव जाणे..). माझ्या एका मित्राच्या घरी अगदी मोकळं वातावरण आहे. खुलेपणाने चर्चा आहे. पण काही बाबतीत, काही मुद्दे निघाले की तर्कशुद्ध चर्चा हा प्रकार लोप पावतो. त्याचा पूजा अर्चा करण्यावर विश्वास नाही. तो देवाला मानत नाही. परंतु त्याचे हे मत असू शकते आणि त्याच्या मतानुसार वागायचा त्याला हक्क आहे ही गोष्ट त्याचे पालक समजून घेत नाहीत. त्यामुळे त्याला घरात सत्यनारायण पूजेपासून गणपतीपर्यंत सारे करावे लागते. तसा स्पष्ट 'आदेशच' असतो त्याच्या वडिलांचा..\nएका मैत्रिणीच्या घरी तिच्या आईला तिनी घराबाहेर राहिलेलं आवडत नाही. म्हणजे दिवसभर मुलगी घराबाहेर असली तर आई बेचैन होऊन जाते. यातला काळजीचा भाग वगळूया. कारण ही माझी मैत्रीण तिच्या आजीच्या/मामाच्या घरी जरी गेली असेल तरी तिच्या आईला अस्वस्थपणा येतो. शेवटी तिची आई फर्मान काढते क�� आता घरातून बाहेर पडायचं नाही. घरात बस. घरात बसून काहीपण कर. काळजीमुळे एखादे बंधन घातले जाणे मी समजू शकतो, परंतु तशी काळजी वाटली म्हणून बंधन घातले आहे हे आपल्या पाल्याला सांगणे गरजेचे आहे. तसा संवाद आवश्यक आहे. माहिती अधिकार नावाचा एक उत्कृष्ठ कायदा आपल्या देशात आला आहे. त्याच्या नुसार सरकारने एखादा निर्णय घेतला की त्याचे कारण, पार्श्वभूमी या सर्व गोष्टी आपण होऊन सांगणे बंधनकारक आहे. तसेच आपल्या घरातल्या लोकशाहीतही घडले पाहिजे. वरील उदाहरणामध्ये आईने मुलीला घराबाहेर न जाऊ देण्याची कारणे सांगितली पाहिजेत. त्यावर शुद्ध तर्कावर आधारित चर्चा व्हायला पाहिजे. कित्येकदा मला असं वाटतं की याच तर्कशुद्ध चर्चेमध्ये आपला पराभव होईल की काय या भीतीपोटी पालक \"चर्चा नकोय\" असा सूर लावतात.\nमाझ्या अजून एका मित्राच्या घरातील गम्मत म्हणजे त्याचं सगळं घराणं लोकशाहीवादी, गांधींचे अनुयायी, शिवाय आणीबाणीच्या वेळी आजी आजोबा जेल मध्ये वगैरे गेलेले. अशा घरात काहीवेळा माझ्या त्या बिचाऱ्या मित्राला अजिबात स्वातंत्र्य नसते... रात्र रात्र मित्रांबरोबर तात्त्विक चर्चा करण्याची या मुलाला मोठी हौस. एखाद्या मित्राबरोबर कट्ट्यावर चर्चा सुरु झाल्यावर २-३ वाजता पोलिसांनी हटकल्यावर ती चर्चा संपते. या गोष्टीवरून त्याचे त्याच्या पालकांशी रोज खटके उडतात. अखेर त्याच्या वडिलांनी हुकुम काढला की घराचा असा नियम आहे की या घरात परत यायचं असेल तर ११ च्या आत यायचं नाहीतर घराबाहेर जायचं. आता हा नियम कोणी निर्माण केला हा नियम बनवताना कोणत्या लोकशाही मार्गाने याची चर्चा झाली होती\nपैसे कमावणारे ते पालक उच्च वर्णीय असतात... नव्याने कमवायला लागल्यावर मोठ्या भावाला किंवा बहिणीला अचानक मिळणारा मान तुम्हाला जाणवला नाही का तुम्हालाच लहान भाऊ/ बहिण असेल तर त्यांना एकदा विचारून बघा.... घरात असणाऱ्या वर्णव्यवस्थेची नीट कल्पना येईल तुम्हाला. रोटीच्या तुकड्यासाठी गावच्या पाटलापुढे गयावया करणारे शेतमजूर आणि पालक कमावून खायला घालतात म्हणून निमूटपणे त्यांचे ऐकणारे पाल्य यात मला तरी काहीच फरक दिसत नाही.\nआता कोणी म्हणेल \"काय राव पालकांना तुम्ही गावच्या क्रूर पाटलाची किंवा हुकुमशहा ची उपमा देत आहात... असे कसे चालेल... शेवटी आई वडील असतात ते आपले..\".\n भाव भावना प्रेम इत्यादी गोष्टी आल्याने काहीच नियमांमध्ये कायद्यांमध्ये शिथिलता येते, आणि ती आलीच पाहिजे. पण माझा मुद्दा एवढाच आहे की ही शिथिलता, हा समजूतदारपणा दोन्ही बाजूंकडून असायला हवा. आणि पालकांकडून तर जास्त, कारण ते वयाने मोठे असतात, परिपक्व असतात..(असतातच असे नाही पण निदान तसे मानले तरी जाते..). घराच्या नियमांना अपवाद फक्त वडिलांसाठी आणि माझ्यासाठी नाही याला समानता म्हणत नाहीत. जसे देशाचे तसेच घराचे...समानतेशिवाय लोकशाही नाही. घरातूनच लोकशाही संस्कृती निर्माण करायची असेल तर घरात प्रथम समानता हवी. गावचा पाटील किंवा हुकुमशहांशी मी तुलना करत नसून माझे म्हणणे स्पष्ट व्हावे म्हणून हे उदाहरण दिले.\nअजून एक उदाहरण माझ्या एका मैत्रिणीचं, तिच्या घरात अतिशय मोकळं वातावरण. आई वडील डॉक्टर, एकुलती एक मुलगी, सर्वजण हुशार, छोटं सुखी कुटुंब.. पहिल्यापासून असलेल्या मोकळ्या वातावरणात मुलगी वाढलेली असल्यामुळे साहजिकच सर्व गोष्टी आईशी बाबांशी बोलायची सवय, परंतु आपल्या तरुण मुलीला बॉयफ्रेंड असू शकतो, ही सामान्य गोष्ट पचवायला त्यांना आता जड जाते आहे. त्यावरून घरात वाद सुरु झाले. वादांमधून मग तिनी घरी खोटे सांगणे सुरु झाले. अशा या परिस्थितून मुलीचे पालक बिथरले आणि ते हुकुमशाही पद्धतीने वागू लागले. परत ते आव तर असं आणतात की माझ्या मुलीला सगळं स्वातंत्र्य दिलेलं आहे.\n\"आम्ही सांगितलं की गपचूप करायचं, आम्ही तुझ्या भल्याचंच सांगतोय\" , अशा अविर्भावात पालक वागू लागले. इथे नेमके काय घडले तर, पालक आणि पाल्यात्ला संवाद संपला, अविश्वास निर्माण झाला, आणि तो का संपला कारण पालकांनी आपल्या मुलीचा एक व्यक्ती म्हणून असलेला हक्क काढून घेण्याचा प्रयत्न केला. अशा वेळी लोकशाही कशी काय टिकावी तर, पालक आणि पाल्यात्ला संवाद संपला, अविश्वास निर्माण झाला, आणि तो का संपला कारण पालकांनी आपल्या मुलीचा एक व्यक्ती म्हणून असलेला हक्क काढून घेण्याचा प्रयत्न केला. अशा वेळी लोकशाही कशी काय टिकावी जिथे संवादाच होऊ शकत नाही, जिथे संवाद हा भीती, संशय आणि अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर होतो, तिथे लोकशाहीचे स्वतंत्र वारे कसे खेळणार...\nस्वतंत्र व्यक्ती म्हणून आपल्या मुलाला/मुलीला, त्यांच्या मतांना मान देणं ही घरातील लोकशाहीसाठी अत्यंत आवश्यक बाब आहे. आणि जोवर घरापासूनच लोकशाही संस्कृती निर्माण होत न��ही. तोवर लोकशाही शासनव्यवस्था किती का रुजेना, लोकशाही संस्कृती मात्र मूळ धरणार नाही.\nलोकशाहीची संस्कृतीचा विकास स्वतःपासून होत जाऊन नंतर कुटुंब, आजूबाजूचे लोक, नातेवाईक, सोसायटी, मोहल्ला, शहर, राज्य, देश अशा प्रकारेच होऊ शकतो....\nलोकशाहीच्या गप्पा मारणाऱ्या लोकांनी आज आत्मनिरीक्षण करण्याची गरज आहे. लोकशाही संस्कृती निर्माण करणे आपल्याच हातात आहे...\nआणि लोकशाही संस्कृती शिवाय शासनव्यवस्थेला अर्थ नाही... आधी काय हवे हा टिळक आगरकर वाद असला तरी कधी ना कधी तरी दोन्ही हवे आहे ही गोष्ट कोणीच नाकारू शकणार नाही....\nफंडा लाईफ आणि पार्टनरचा (21)\nवाचलेच पाहिजे असे काही (4)\nया ब्लॉग वर लेखांमधून किंवा चित्रांमधून व्यक्त होणारी सर्व मते माझी 'वैयक्तिक मते' आहेत. मी ज्या संस्था-संघटनांमध्ये काम करतो त्यांची विचारधारा माझ्या लेखात व्यक्त होणाऱ्या मतांपेक्षा वेगळी असू शकते. माझ्याशी मतभेद असल्यास कमेंट्स मध्ये मांडावेत. किंवा मला ईमेल करावा. उगीच भावनिक वगैरे होऊन तोडफोड, मारहाण असल्या असंस्कृत, असभ्य आणि बेकायदेशीर गोष्टी करू नयेत. तसेच, इथे कमेंट्स मध्ये व्यक्त होणाऱ्या इतरांच्या मतांना ब्लॉगचा संपादक जबाबदार असणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2-175-%E0%A4%A6%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A4%96%E0%A5%8B%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8/", "date_download": "2019-02-20T10:58:22Z", "digest": "sha1:JDICANOLMNA3ZPJVULB7EEMHNXVKFL2S", "length": 11453, "nlines": 102, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "बिहारमधील 175 दंगलखोर कॉन्स्टेबल्स बरखास्त, 23 जण निलंबित | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nशत्रूला धडकी भरवणारे F-21 भारताला देण्यास अमेरिका तयार\nपतीच्या मारहाणीत पत्नीचा गर्भपात ; तू काळी आहेस, सुनेचा सासरच्यांनी केला छळ\nएकही बांधकाम कामगार कुटुंब बेघर राहणार नाही\nशहराचा पाणीपुरवठा उद्या बंद\nमुळशीत आणखी एका ‘लवासा’चा घाट\nHome breaking-news बिहारमधील 175 दंगल��ोर कॉन्स्टेबल्स बरखास्त, 23 जण निलंबित\nबिहारमधील 175 दंगलखोर कॉन्स्टेबल्स बरखास्त, 23 जण निलंबित\nपाटणा- बिहारमधील 175 दंगलखोर कॉन्स्टेबल्सची नोकरीवरून हकालपट्‌टी करण्यात आली आहे. शुक्रवारी पाटण्यामध्ये पोलीसांनी मोठ्या प्रमाणावर हिंसाचार आणि सार्वजनिक व खासगी मालमत्तेची नासधूस केली होती. त्याबाबत ही कारवाई करण्यात आल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले आहे.\nकामावरून कमी करण्यात आलेल्या कॉन्स्टेबल्समध्ये एक हेड कॉन्स्टेबल, प्रशिक्षणार्थींची ड्यूटी लावण्याची जबाबदारी असलेले दोन कॉन्स्टेबल आहेत. कामावरून कमी करण्यात आलेल्या 167 प्रशिक्षणार्थी कॉन्स्टेबल्स मध्ये निम्म्याहून अधिक महिला कॉन्स्टेबल असल्याची माहिती पाटणा विभागाचे पोलीस महासंचालक नैयर हसनैन खान यांनी दिली आहे. पाटणा पोलीस लाईनमध्ये ड्यूटीवर असलेल्या अन्य 23 कॉन्स्टेबल्सना निलंवित करण्यात आल्याचेही खान यांनी सांगितले आहे. शुक्रवारी पाटण्यात झालेल्या पोलीसांच्या हिंसाचाराचा तपास करून कारवाई करण्याची जबाबदारी खान यांच्यावर सोपवण्यात आली होती.\nसविता पाठक नावाची पोलीस कॉन्स्टेबल शुक्रवारी सकाळी हॉस्पिटलमध्ये मरण पावली. पोटदुखीमुळे तिला ड्यूटी अर्धवट सोडून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. आजारी असूनही सविता पाठकला ड्यूटी लावल्यामुळे प्रशिक्षणार्थी कॉन्स्टेबल्सनी निषेधार्थ हिंसाचार सुरू केला होता.\nसविता खरोखर आजारी होती. तिने ऑक्‍टोबर महिन्यात तीन दिवस रजा घेतली होती. अशा परिस्थितीत तिला ड्यूटी लावणे योग्य नव्हते अशी नोंद करून खान यांनी तिला योग्य ट्रीटमेंट न दिल्याबद्दल पोलीस लाईन हॉस्पिटलच्या मेडिकल ऑफिसरवर कारवाईची शिफारस केली आहे.\n90 पेक्षा अधिक पोलीस कर्मचारी 4 वर्षांपेक्षा अधिक काळ पोलीस लाईनमध्येच ड्यूटी करत आहेत. ही बाब अयोग्य असून त्यांच्या बदलीची आवश्‍यकताही खान यांनी नमूद केली आहे. या प्रकरणी 4 एफआयआर दाखल करण्यात आलेले आहेत.\nमुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या प्रकरणाचा सविस्तर अहवाल पोलीस महासंचालक के एस द्विवेदी यांच्याकडे मागितला आहे.\nकॅनडामध्ये दोन विमानांची आकाशात टक्कर\nबाबा रामदेव आता कापड उद्योगात\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%B2%E0%A5%88%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%9B%E0%A4%B3-%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%96%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%82/", "date_download": "2019-02-20T11:12:03Z", "digest": "sha1:BQD7UQHXXAXS5JTDGHYTQUWQD6DQZ4TF", "length": 9137, "nlines": 99, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "लैंगिक छळ रोखण्यासाठी मंत्रिगट स्थापन | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nशत्रूला धडकी भरवणारे F-21 भारताला देण्यास अमेरिका तयार\nपतीच्या मारहाणीत पत्नीचा गर्भपात ; तू काळी आहेस, सुनेचा सासरच्यांनी केला छळ\nएकही बांधकाम कामगार कुटुंब बेघर राहणार नाही\nशहराचा पाणीपुरवठा उद्या बंद\nमुळशीत आणखी एका ‘लवासा’चा घाट\nHome breaking-news लैंगिक छळ रोखण्यासाठी मंत्रिगट स्थापन\nलैंगिक छळ रोखण्यासाठी मंत्रिगट स्थापन\nकामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ रोखण्यासाठी व त्याला आळा घालण्यासाठी कायदेशीर व संस्थात्मक चौकट बळकट करण्यासाठी गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली एक मंत्रिगट स्थापन करण्यात आला आहे.\nदेशात सुरू असलेल्या ‘मी टू’ मोहिमेत अनेक महिलांनी त्यांचा कामाच्या ठिकाणी कथितरीत्या छळ केलेल्या लोकांची जाहीररीत्या नावे घेतली आहेत. माजी सहकारी महिलांनी अशा प्रकारचे आरोप केल्यानंतर विख्यात पत्रकार एम. जे. अकबर यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.\nराजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील या मंत्रिगटात (जीओएम) केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी, संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन आणि महिला व बालविकासमंत्री मनेका गांधी यांचा समावेश आहे. कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळाची प्रकरणे हाताळण्यासाठी जीओएम सध्याच्या कायदेशीर व संस्थात्मक चौकटीची तपासणी करेल.\nअमेरिकेतील केंटुकीमधील मेगा स्टोअरमध्ये गोळीबार, दोघांचा मृत्यू\nअमेरिकेत राजकीय हिंसेला थारा नाही: राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोली�� स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.pratilipi.com/story/%E0%A4%AE%E0%A5%88%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%B2-t3fxrmo6tDxz", "date_download": "2019-02-20T11:32:58Z", "digest": "sha1:KFXMITQOOBJ3KLDJA2Q5WTUC4AORXSIP", "length": 2464, "nlines": 58, "source_domain": "mr.pratilipi.com", "title": "राजन गायकवाड \"राजन\" च्या मराठी कथा मैफिल चा सारांश « प्रतिलिपि मराठी | RAJAN GAIKWAD's content Maifil Summary « Pratilipi Marathi", "raw_content": "\nवाचक संख्या − 6153\nसा रे ग म प ध नि सा ... हा सा आला तुमच्यावर चला गाणं बोला पाहू..... आणि सचिन अवाक होऊन तिच्याकडे घाबरलेल्या नजरेने पाहत होता. तीच लक्ष मात्र अडकित्त्याने सुपारी कातरण्याकडे असलं तरी तिच्या चेहऱ्यावर वेगळेच भाव दाटून आलेले दिसत होते.\nसोशल मीडिया वर अनुसरण करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "http://blog.tanmaykanitkar.in/2011/09/", "date_download": "2019-02-20T11:08:14Z", "digest": "sha1:JAGY54NTROYLVD64X4VGQBETPV4MVVXU", "length": 16613, "nlines": 130, "source_domain": "blog.tanmaykanitkar.in", "title": "जाणवले ते . . .: September 2011", "raw_content": "\nअण्णांचे आंदोलन सुरु झाले १६ ऑगस्टला. त्याला आज एक महिना झाला. जन लोकपाल-लोकपाल- भ्रष्टाचार याविषयी गेल्या महिन्याभरात हजारो काय लाखो पाने लिहिली गेली... २४ तास काही लाख-कोटी मंडळींनी याविषयी बडबड केली. अण्णा हजारेंना एक 'मसीहा' च्या रुपात बघितलं गेलं आणि तिथेच सगळी गडबड झाली. अण्णा हजारे आले म्हणजे भ्रष्टाचार संपला अशा भाबड्या समजुतीत आपली मंडळी मश्गुल होऊन गेली. याउलट असंख्य बुद्धीवादी मंडळी या भाबड्या विश्वासावर टीका करत बसले. पण प्रत्यक्ष भ्रष्टाचार किंवा प्रशासनातील गैरकारभार रोखण्यासाठी प्रत्येकाने काय करायला हवे याचा योग्य आणि व्यापक विचार फारच थोड्या लोकांनी केला. उपोषण योग्य की अयोग्य. हा जनतेचा विजय आहे की नाही असल्या भुक्कड आणि खरेतर वरवरच्या प्रश्नांवर सातत्याने या बुद्धिवादी मंडळींनी कोरडी चर्चा क���ली. आंधळ्या अण्णा समर्थकांप्रमाणेच हे बुद्धिवादी म्हणवून घेणारे निर्बुद्ध लोकही आज निर्माण झालेल्या सामान्य लोकांच्या निष्क्रिय मानसिकतेला जबाबदार आहेत.\nअण्णांनी तरुणांना आंदोलन करा असे सांगितले. पण आंदोलन म्हणजे काय करा याचा कोणताही ठोस कार्यक्रम देण्यात आला नाही. गांधींच्या स्वातंत्र्याच्या आंदोलनाला असंख्य पैलू होते. काही ठोस कार्यक्रम गांधींनी दिले होते. स्वदेशी, दारूबंदी, साक्षरता, अस्पृश्यता निवारण, स्वावलंबन, परदेशी मालावर बहिष्कार, सरकारी कामकाजावर बहिष्कार, संप, बंद असे असंख्य कार्यक्रम गांधींनी लोकांपुढे ठेवले होते. त्यामुळेच लोक इतक्या प्रचंड संख्येने स्वातंत्र्याच्या आंदोलनात सहज सामील होऊ शकले. आणि स्वातंत्र्य संग्रामात सातत्य राहिले. दुसरे गांधी म्हणून माध्यमांकडून आणि आंदोलन कार्त्यांकडून गौरवले गेलेल्या अण्णांनी लोकांसमोर कोणताच ठोस कार्यक्रम ठेवला नाही. त्यामुळे ही चळवळ हळू हळू थंडावत चालली आहे. जागरूक होऊनही लोक नेहमीप्रमाणे आपापल्या कामात व्यग्र होऊ लागले आहेत. सिग्नल तोडू लागलेत. कामे करून घेण्यासाठी पैसे चारू लागलेत. परिवर्तन आणायचे तर फक्त हातात मेणबत्ती घेऊन काही होत नाही तर त्याबरोबरच स्वताहून अनेक दिवस-महिने-वर्ष सातत्याने प्रयत्न करावे लागतात याची जाणीव टीम अण्णांनी आंदोलन कर्त्यांना करून द्यायला हवी होती. शिवाय अण्णांनी उपोषण सोडल्यावर जो विजयाचा उन्माद आपण सगळ्यांनीच सगळ्या देशभर पाहिला तो आक्षेपार्हच नव्हे तर भयावह होता. हाती काहीच लागलेले नसताना लोक स्वतःवर खुश होत, अण्णांवर जबाबदारी टाकून मोकळे झाले आणि घरी जाऊन झोपले...\nअण्णांच्या निमित्ताने जी जागृती या देशात, विशेषतः सुशिक्षित शहरी मध्यमवर्गीयांमध्ये झाली आहे त्याला योग्य दिशा देण्याचे मोठे कार्य करायची गरज आहे. दिल्लीत जन लोकपाल आवश्यक आहेच आणि त्यासाठी लोक रस्त्यावर उतरले ही उत्तमच गोष्ट आहे. पण दिल्लीत जन लोकपाल आला तरी गल्लीतला भ्रष्टाचार तुम्हाला आम्हालाच थांबवावा लागेल याची स्पष्ट जाणीव आज लोकांना करून देण्याची गरज आहे. परिवर्तन खालून वरती होते. वरून खाली नाही. त्यामुळे या निमित्ताने जागरूक झालेल्या लोकांनी किमान आपल्या भागाची तरी जबाबदारी घ्यायला हवी. माझ्या भागात मी भ्रष्टाचार होऊ देणार ना���ी- असा निश्चय आपल्यातल्या प्रत्येकाने करायला हवा. \"मी लोकपाल\" अशी आपली यापुढच्या काळात घोषणा असली पाहिजे. आणि अशा लोकपाल मंडळींचा एका भागातला गट म्हणजे लोकपाल गट.... असे लोकपाल गट शेकडोंच्या संख्येने शहरभर सुरु व्हायला हवेत. सरकारी जमा खर्चावर नजर ठेवणे, होणार्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी संपूर्ण पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न करणे, निष्क्रिय लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला काम करायला लावणे अशा विविध मार्गांनी लोकपाल गट स्थानिक पातळीवरचे प्रशासन सुधारू शकतात. एकदा स्थानिक पातळीवर बदल घडायला सुरुवात झाली की तो बदल हळू हळू वर जायला लागेल. स्थानिक पातळीवरचे खालच्या स्तरातली नोकरशाही आणि राजकारणी मंडळी हाच तर वरच्या भ्रष्टाचाराचा पाया असतो. म्हणूनच पायापासून सुरुवात\nहजारो मुंग्या प्रचंड ताकदवान अशा हत्तीला जेरीला अनु शकतात ही साधी गोष्ट या लोकपाल गटाच्या कल्पनेमागे आहे... जोपर्यंत तुम्ही आम्ही एकत्र येऊन भ्रष्टाचार मिटवण्याच्या दिशेने कृती करत नाही तोवर असले पन्नास अण्णा सुद्धा भ्रष्टाचार संपवू शकत नाहीत. म्हणूनच लोकपाल गटांची आवश्यकता आहे. मी लोकपाल बनून माझ्या भागात एकही गैरप्रकार होऊ देणार नाही अशी प्रतिज्ञा आपण केली पाहिजे. तरच लोकशाही मजबूत आणि प्रगल्भ होईल.\nUpdates (Date: 18th Sept 2011): कालच संभाजी बाग इथे लोकपाल गट सुरु करण्याविषयी प्राथमिक बैठक झाली. शहराच्या विविध भागातून आलेले सुमारे १०० लोक या बैठकीला हजार होते. अगदी खराडी पासून कोथरूड पर्यंत आणि कात्रज पासून पिंपरी चिंचवड पर्यंत च्या भागातून लोक आले होते. घोले रोड, कोथरूड, वारजे कर्वेनगर आणि सहकारनगर या पुणे महापालिकेच्या चार क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत प्रत्येकी एक आणि पिंपरी चिंचवड मध्ये एक अशा पाच लोकपाल गटांची सुरुवात काळ करण्यात आली आहे. अशाच प्रकारे इतर क्षेत्रीय कार्यालये अगदी प्रत्येक वॉर्ड मध्ये लोकपाल गट स्थापन करण्यात यायला हवेत. फेब्रुवारी २०१२ पासून पुण्यात १५२ आणि पिंपरी चिंचवड मध्ये १२४ नगरसेवक असणार आहेत. तेवढे लोकपाल गट खरेतर असायला हवेत.. अशा स्थानिक पातळीवर लोकपाल गट कार्यरत झाले आणि त्यांचे मजबूत जाळे तयार झाले तर पुणे पिंपरी चिंचवड परिसरात भ्रष्टाचार तर कमी होईलच पण खरीखुरी प्रगल्भ लोकशाही नक्कीच येऊ शकेल...\nविशेष नोंद घ्यावी:- ज्यांना खरोखरच भ्रष्टाचार संपावा असे वाटते त्यांनीच सहभागी व्हावे. हा \"कार्यक्रम\" नाही. मेणबत्त्या वगैरे पेटवून घरी जाण्याचा सोपा मार्ग इथे नाही. ही एक गंभीर प्रक्रिया आहे ज्यामध्ये भ्रष्टाचार संपवण्यासाठी कृती कशी करावी याविषयी चर्चा केली जाईल आणि त्या दिशेने 'कृती' करण्यासाठी लोकपाल गट तयार असतील.\nफंडा लाईफ आणि पार्टनरचा (21)\nवाचलेच पाहिजे असे काही (4)\nया ब्लॉग वर लेखांमधून किंवा चित्रांमधून व्यक्त होणारी सर्व मते माझी 'वैयक्तिक मते' आहेत. मी ज्या संस्था-संघटनांमध्ये काम करतो त्यांची विचारधारा माझ्या लेखात व्यक्त होणाऱ्या मतांपेक्षा वेगळी असू शकते. माझ्याशी मतभेद असल्यास कमेंट्स मध्ये मांडावेत. किंवा मला ईमेल करावा. उगीच भावनिक वगैरे होऊन तोडफोड, मारहाण असल्या असंस्कृत, असभ्य आणि बेकायदेशीर गोष्टी करू नयेत. तसेच, इथे कमेंट्स मध्ये व्यक्त होणाऱ्या इतरांच्या मतांना ब्लॉगचा संपादक जबाबदार असणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://2know.in/%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%95-%E0%A4%86%E0%A4%A3/", "date_download": "2019-02-20T11:36:00Z", "digest": "sha1:JYRBCEJRLQ3ZNDRRVUNZK3IQQQFYTFCV", "length": 9493, "nlines": 45, "source_domain": "2know.in", "title": "एक वर्षापूर्वी फेसबुक आणि ट्विटरवर", "raw_content": "\nएक वर्षापूर्वी फेसबुक आणि ट्विटरवर\nRohan May 28, 2012 अपडेट, इन्स्टाग्राम, टाईमहॉप, ट्विट, ट्विटर, फेसबुक, फोरस्क्वेअर, स्टेटस\nफेसबुकचा सर्वत्र मोठ्या प्रमाणावर प्रसार झालेला आहे. प्रत्येकजण फेसबुकवर सतत काही ना काही पोस्ट करत असतो. भारतामध्ये ट्विटरचा वापर तितकासा होत नसला, तरी आपल्यापैकी काहीजण ट्विटर नियमितपणे वापरतात. ट्विटर ही एक मायक्रो ब्लॉगिंग वेबसाईट आहे. इथे १४० अक्षरांच्या बंधनात आपण आपलं मन मोकळं करु शकतो. १४० अक्षरात आपल्या भावना मांडून आपण जे पोस्ट करतो, त्याला ‘ट्विट’ असं म्हणतात. असे कितीही ट्विट्स आपण करु शकतो. पण प्रत्येक ट्विटची मर्यादा ही १४० अक्षरांची असते.\nआपण जर दैनंदिनी लिहित असाल किंवा लिहिली असेल, तर १ वर्षापूर्वी याच दिवशी मी नेमकं काय करत होतो हे पाहण्याची उत्सुकता नक्कीच अनुभवली असेल. आपण जर कधी दैनंदिनी लिहिली नसेल, तरी देखील काही हरकत नाही. आपण फेसबुक किंवा ट्विटरचा वापर तर नक्कीच करत असाल. फेसबुक आणि ट्विटरवर टाकलेले ���्टेटस अपटेट्स हे त्यावेळी आपल्या मनात काय चालू होते हे पाहण्याची उत्सुकता नक्कीच अनुभवली असेल. आपण जर कधी दैनंदिनी लिहिली नसेल, तरी देखील काही हरकत नाही. आपण फेसबुक किंवा ट्विटरचा वापर तर नक्कीच करत असाल. फेसबुक आणि ट्विटरवर टाकलेले स्टेटस अपटेट्स हे त्यावेळी आपल्या मनात काय चालू होते याचे प्रतिबिंबच असतात. तेंव्हा एक वर्षापूर्वी आपल्या मनात काय चालू होते याचे प्रतिबिंबच असतात. तेंव्हा एक वर्षापूर्वी आपल्या मनात काय चालू होते याचा अंदाज आपल्याला एक वर्षापूर्वीचे स्टेटस अपडेट्स आणि ट्विट्स पाहून येऊ शकतो. पण एक वर्षापूर्वीचे स्टेटस अपडेट आणि ट्विट शोधून काढणे हे तसं अवघड काम आहे. पण ‘टाईमहॉप’ (Timehop) ने हे अवघड काम आपल्यासाठी सोपं केलं आहे.\nएक वर्षापूर्वी आपण काय करत होतात\nटाईमहॉपच्या माध्यमातून आपण फेसबुक, ट्विटर बरोबरच फोरस्क्वेअर आणि इंन्स्टाग्रामवर १ वर्षापूर्वी काय करत होतो हे देखील जाणून घेऊ शकतो. फेसबुकच्या सहाय्याने आपणास टाईमहॉपमध्ये प्रवेश करता येईल. त्यानंतर Settings मध्ये जाऊन आपल्याला आपले ट्विटर, फोरस्क्वेअर आणि इन्स्टाग्रामचे खाते टाईमहॉपशी जोडता येईल. भारतीय प्रमाणवेळ (Timezone) निवडून बदल जतन करा (Save Changes).\nटाईमहॉपच्या मुख्य पानावर एक वर्षापूर्वी आपण नेमका कोणता स्टेटस अपडेट टाकलेला किंवा नेमकं कोणतं ट्विट केलेलं किंवा नेमकं कोणतं ट्विट केलेलं कोणते छायाचित्र टाकलेले ते दिसू लागेल. यापैकी आपल्या आवडीचे स्टेटस आपण Favorites मध्ये साठवून देखील ठेवू शकाल. जर आपण एक वर्षापूर्वी कोणताही अपडेट टाकला नसेल, तर मात्र आपणास काहीही दिसणार नाही. १ वर्षापूर्वी आपण काय स्टेटस टाकलेला हे पाहण्यासाठी आपणास वेळोवेळी ‘टाईमहॉप’ या साईटवर येण्याची काही एक गरज नाही. एक वर्षापूर्वीचे आपले अपडेट्स आपणास आपोआप दररोज सकाळी आपल्या ईमेल पत्त्यावर टाईमहॉप मार्फत मिळत राहतील. टाईमहॉपची ही सेवा मनोरंजक तर आहेच, पण आपल्या वाटचालीचा आढावा घेण्यासाठी देखील याचा उपयोग होऊ शकतो.\nलेखक – रोहन जगताप\n© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.\nरोहन जगताप हा एक अभियंता आहे. जानेवारी २०१० मध्ये त्याने 2know.in हा मराठी ब्लॉग सुरु केला. 2know.in हा ब्लॉग इंटरनेट, संगणक, मोबाईल, अनुप्रयोग, इत्यादी विषयांना स्पर्श करतो. या ब्लॉगला २०१० साली स्टार माझा चॅनलच��� ‘ब्लॉग माझा’ पुरस्कार मिळाला आहे. वाचकांनी इंटरनेट व तंत्रज्ञान संदर्भात काही प्रश्न असल्यास या इथे प्रतिक्रियांच्या माध्यमातून विचारावेत ही नम्र विनंती. इतर कामासाठी संपर्क - 2know.in@gmail.com.\nमोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग\nहजारो इंग्लिश पुस्तके मोफत\nबॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे\nवर्ड फाईल PDFमध्ये बदलणे\nSBI ATM केंद्रात पैसे जमा करणे\nलॅपटॉप स्पिकर लॅपटॉपशिवाय वापरणे\nअनुदिनी कशी तयार करावी\nखाली आपला ईमेल अ‍ॅड्रेस देऊन Subscribe वर क्लिक केल्यास 2know.in वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची ‘नोंद’ आपल्याला ईमेलवर मिळेल.\nअडलेल्या इंग्लिश शब्दांपासून शब्दकोश तयार करा\n****** पासवर्ड कसा पहायचा\nमोफत मराठी, इंग्रजी, हिंदी शब्दकोश\nलिंक शेअर करुन जास्त पैसे कमवणे\nफेसबुक, गुगल चे मराठी भाषांतर\nगुगल चा मराठी शोध, मराठी गुगल\n****** पासवर्ड कसा पहायचा\n© कॉपिराईट २०१० - २०१५ - 2know.in. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.padmagandha.com/index.php?route=product/search&search=mala", "date_download": "2019-02-20T12:43:21Z", "digest": "sha1:6TQLGFTPBJH2CUD3DJ4P2I667VHUKAU2", "length": 4919, "nlines": 79, "source_domain": "www.padmagandha.com", "title": "Search - mala", "raw_content": "\nडॉ. अनिता अवचट ह्यांच्या उदात्त कार्यापासून प्रेरणा घेऊन लेखकानं ही कादंबरी साकार केली आहे. व्यसनमु..\n‘खांदेमळणी’ कथासंग्रहातून बदलत्या ग्रामजीवनात होणारी घुसमट संग्रहातील सातही कथांच्या केंद्रस्थानी आ..\nविनोद ही आदिम प्रेरणा आहे. मानवी जीवनात तिचे महत्त्व वादातीत आहे.विनोदी साहित्य लिहिण्याची कला ..\nMala Umagleli Stree | मला उमगलेली स्त्री\nस्त्रीविषयी आपले अनेक समज-गैरसमज असतात. स्त्रीची रूपं किती न् कशी आश्‍चर्यकारक असतात हे जाणून घ्याय..\nजे. कृष्णमूर्ती यांचे संपूर्ण जीवन व शिक्षण यांनी २० व्या शतकाचा फार मोठा कालावधी व्यापल..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://store.dadabhagwan.org/%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A4%AF-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A4%AF%E0%A4%9A-%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A4%B8%E0%A4%AF", "date_download": "2019-02-20T11:21:29Z", "digest": "sha1:6H7W2HNRBTKIPRS5FXP34Z6QYGCXUJXD", "length": 3361, "nlines": 36, "source_domain": "store.dadabhagwan.org", "title": "सत्य-असत्याचे रहस्य | Dada Bhagwan Store", "raw_content": "\nबरेच लोक सत्य काय आहे आणि असत्य काय आहे हे जाणून घेण्यासाठी आयुष्यभर संघर्ष करत असतात\nबरेच लोक सत्य काय आहे आणि असत्य काय आहे हे जाणून घेण्यासाठी आयुष्यभर संघर्ष करत असतात. काही गोष्टी, काही लोकांसाठी सत्य मानल्या जातात तर ���ाही लोक त्याचा तिरस्कार करतात. अशा दुविधेमुळे लोकांना प्रश्न पडतो की शेवटी सत्य कशास म्हणावे आणि असत्य कशास म्हणावे आत्मज्ञानी परम पूज्य दादा भगवान आपल्याला सत्, सत्य आणि असत्य या तीन्ही शब्दांचे भेद समजावतात. ते सांगतात की, सत्म्हणजे शाश्वत तत्त्व, जसे की आपला आत्मा, की जो एक परम सत्य आहे आणि त्यास बदलणे संभव नाही. आपण शाक्षात आत्मस्वरुप आहोत आणि हिच आपली खरी ओळख आहे, यास दादाश्रींनी सत्म्हटले आहे. व्यवहार सत्य म्हणजे रिलेटिव्हमध्ये दिसणारे सत्य की जे लोकांच्या मान्यतेमुळे निर्माण झाले आहे आणि म्हणूनच ते लोकांच्या आपापल्या दृष्टीकोनाच्या आधारे वेगवेगळे असते. सत्य आणि असत्य तर आपल्या माया आणि मान्यतांमुळेच उभे होत असतात आणि ती एक सापेक्ष संकल्पनाच आहे, ज्याचा काही आधार नसतो. सत्, सत्य आणि असत्याचे गूढ रहस्य जाणून घेण्यासाठी हे पुस्तक अवश्य वाचा आणि आपल्या भ्रामक मान्यतांपासून मुक्त व्हा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/ssc-results-nashik-52334", "date_download": "2019-02-20T12:19:24Z", "digest": "sha1:AK6BUBMDBNAU4UOXEVYNF3IVUVT6NC2S", "length": 14944, "nlines": 206, "source_domain": "www.esakal.com", "title": "SSC results in Nashik नाशिक विभागातही चमकल्या विद्यार्थिनी...! | eSakal", "raw_content": "\nबुधवार, फेब्रुवारी 20, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर बुधवार, फेब्रुवारी 20, 2019\nनाशिक विभागातही चमकल्या विद्यार्थिनी...\nमंगळवार, 13 जून 2017\nगुणपडताळणीसाठी संकेतस्थळावरील गुणपत्रिकेच्या स्वयंसाक्षांकित प्रतीसह 23 जूनपर्यंत शुल्क भरून अर्ज करता येईल. तर छायाप्रतीसाठी 3 जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे\nनाशिक - इयत्ता दहावीच्या आज जाहीर झालेल्या निकालात नाशिक विभागातून मुलींनी बाजी मारली आहे. विभागातून 79 हजार 922 पैकी 88 हजार 126 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून हे प्रमाण 90.69 टक्‍के इतके आहे. तर 1 लाख 14 हजार 352 मुलांपैकी 97 हजार 771 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून हे प्रमाण 85.50 टक्‍के आहे. नाशिक विभागाचा निकाल 87.76 टक्‍के असून चारही जिल्ह्यात धुळे (89.79 टक्‍के) विभागात अव्वल स्थानी आहे. निकाल जाहीर होताच विद्यार्थी-पालकांनी पेढे भरवत जल्लोष केला.\nनाशिक विभागांतर्गत नाशिक जिल्ह्याचा निकाल 87.42 टक्‍के, धुळे 89.79 टक्‍के, जळगाव 87.78 टक्‍के, नंदुरबार 86.38 टक्‍के इतका लागला आहे. विभागातून 2 लाख 02 हजार 478 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी 1 लाख 77 हजार 693 विद���यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विभागातून 46 हजार 864 विद्यार्थी विशेष प्राविण्य श्रेणीतून उत्तीर्ण झाले असून प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 77 हजार 573 इतकी आहे. या परीक्षा कालावधीत नाशिक जिल्ह्यात 42, धुळे 41, जळगावला सर्वाधिक 50 तर नंदुरबारला 1 गैरप्रकार झाल्याची नोंद आहे. या 134 विद्यार्थ्यांना मंडळ शिक्षासूची नुसार शास्ती करण्यात आली आहे.\nउद्या (ता.14) पासून गुणपडताळणी व छायाप्रतीसाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे. अर्जाचा नमुना मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. गुणपडताळणीसाठी संकेतस्थळावरील गुणपत्रिकेच्या स्वयंसाक्षांकित प्रतीसह 23 जूनपर्यंत शुल्क भरून अर्ज करता येईल. तर छायाप्रतीसाठी 3 जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे. जुलै-ऑगस्ट 2017मध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी 19 जूनपासून ऑनलाईन स्वरूपात अर्ज भरता येतील.\n\"एटीकेटी'सह अकरावी प्रवेशाची संधी\nकमाल दोन विषयांत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना 2017-18 या शैक्षणिक वर्षासाठी एटीकेटीची सुविधा लागू राहील. या सवलतीमुळे असे विद्यार्थी इयत्ता अकरावीला प्रवेश हा तात्पुरत्या स्वरूपात असेल. अकरावीत शिकत असतांना एटीकेटी मिळालेला विषय घेऊन जुलै-ऑगस्ट 2017मध्ये होणाऱ्या मंडळाच्या परीक्षेस प्रविष्ठ होता येईल. या परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यास मात्र त्याचा अकरावीचा निकाल दहावी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावरच जाहीर करण्यात येईल.\nतरुणांना नोकरीपासून दूर ठेवण्याचे षड्यंत्र\nनागपूर - कर्मचारी राज्य विमा निगम (ईएसआयसी) ही कामगार वर्गाला आरोग्यदायी योजना आहे. मात्र अलीकडे संबंधित रुग्णालयामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात रिक्त...\n'युतीमुळे काँग्रेस आघाडीच्या पायाखालची वाळू सरकली'\nनाशिक - हिंदुत्वाच्या मुद्यावर गेल्या तीस वर्षांपासून असलेली युती अबाधित राहिली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव...\nनिवडणुकीच्या तोंडावर सरकारला घेरण्यासाठी किसान सभेचा लाँग मार्च\nनाशिक - गेल्या वर्षाच्या लाँग मार्चनंतर दिलेल्या आश्‍वासनांना सरकारने वाटाण्याच्या अक्षता लावल्याने बुधवारी (ता. २०) दुपारी चारपासून पुन्हा किसान...\nनाशिक जिल्ह्यात आगीमुळे सिलिंडरचा स्फोट; चौघांचा होरपळून मृत्यू\nनाशिक : धाऊर (ता. दिंडोरी) येथे गॅस सिलिंडरच्या भीषण स्फोटात दोन मु���ांसह पती पत्नीचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार...\nएसटीच्या वाहक-चालक पदाची रविवारी परीक्षा\nसोलापूर : राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने आठ हजार 22 चालक व वाहक पदांची भरती केली जात आहे. त्यासाठी 42 हजार 232 उमेदवारांनी अर्ज केले असून त्यांची...\nशाहीरीतुन युवकांचे समाज प्रभोधन: शाहीर आझाद नायकवडी\nसिडको (नाशिक) - आगामी काळात महायुद्ध झालेच तर ते धर्म आणि पाणी या दोन गोष्टींमुळेच होईल असे सांगून मानवतेचा संदेश नव्या पिढीने महामानवपासून ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://blog.tanmaykanitkar.in/2014/09/", "date_download": "2019-02-20T12:11:39Z", "digest": "sha1:KS6MUPR6IVGY574ZUQJERXKHUWND5KHE", "length": 31769, "nlines": 134, "source_domain": "blog.tanmaykanitkar.in", "title": "जाणवले ते . . .: September 2014", "raw_content": "\nमुंबई विद्यापीठ आणि थिंक महाराष्ट्र डॉट कॉम यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या ‘लोकशाही सबलीकरण अभियान’ या कार्यशाळेला मी नुकतीच हजेरी लावली. जगातील सर्वात मोठी लोकशाही व्यवस्था असणारा देश अशी बिरुदावली मिरवणाऱ्या आपल्या देशात अशा पद्धतीच्या\nकार्यशाळा, परिषदा अत्यल्प होतात ही मोठी खेदाची गोष्ट आहे. आणि या पार्श्वभूमीवर थिंक महाराष्ट्र आणि मुंबई विद्यापीठ यांचे ही कार्यशाळा आयोजित करण्यात पुढाकार घेतल्याबद्दल कौतुक केले पाहिजे. ‘लोकशाही’वर दोन दिवसांची सकाळी १० ते संध्याकाळी ५ अशी दिवसभराची कार्यशाळा आयोजित केली जाते यातूनच आयोजक या विषयाबाबत अतिशय गंभीर आहेत हे स्पष्ट होते. आणि झटपट सगळ्या गोष्टी हव्या असण्याची मानसिकता असणाऱ्या आपल्या समाजातील सुमारे पन्नास नागरिक-सामाजिक कार्यकर्ते आपला वेळ काढून या सगळ्यात सहभागी होतात ही गोष्ट निश्चितच आशादायी आहे. या कार्यशाळेचा वृत्तांत लिहिण्यापेक्षा यानिमित्ताने झालेल्या चर्चा, बोललेले विषय आणि माझे विचार असे मांडावेत म्हणून लेखणी हातात घेतली...\nआज लोकशाही सबलीकरण करण्यासाठी कार्यशाळा होते आहे, तशी ती आयोजित करावी असे आयोजकांना वाटते आहे या सगळ्याचा अर्थ हा की आजची आपली लोकशाही व्यवस्था दुर्बल आहे. यापुढे जाऊन मी म्हणेन ती केवळ दुर्बल नव्हे तर दुर्धर अशा रोगांनी पछाडलेली आहे. आणि यातलाच एक गंभीर रोग म्हणजे ‘मसीहा किंवा अवतार मानसिकता’. लोकशाही सबलीकरण खऱ्या अर्थाने करायचे असेल तर ‘मसीहा मानसिकतेला’ संपूर्णपणे नाकारावं लागेल. “अण्णा हजारे भ्रष्टाचार दूर करतील”, “केजरीवाल राजकारण साफ करेल”, “मोदी आले की ते जादूची कांडी फिरवतील आणि अच्छे दिन आणतील”, “एकदा राजसाहेबांना संधी दिलीत तर महाराष्ट्राचं चित्र बदलेल” या सगळ्या विचारधारा मानसिक गुलामीचे प्रतिक आहेत. आपल्या सगळ्या प्रश्नांवर कोणीतरी मसीहा येऊन उत्तर शोधेल आणि सगळे प्रश्न सुटत जातील अशी ही मानसिकता. काही भक्त मंडळी आपल्या नेत्याला पुढचा अवतारही म्हणतील. यदा यदाही धर्मस्य म्हणत, गीतेचा आपल्याला आवडेल तेवढाच भाग उचलत, ‘कोणीतरी एकजण येऊन आपले प्रश्न सोडवेल’ असं मानणाऱ्यांची संख्या कमी नाही. पण गीतेचे रहस्य सांगणाऱ्या लोकमान्यांचा कर्मयोग स्वीकारून आपण आपला वाटा उचलला नाही, तर भारतीय लोकशाही ही कधीच सबल आणि प्रगल्भ होऊ शकणार नाही. मसीहा किंवा अवतारी पुरुषाची मानसिकता आहे तोवर लोकशाहीच्या बुरख्याखाली आधुनिक सरंजामशाही व्यवस्थाच उभी राहील. आता या चमत्कारिक सरंजामशाहीमुळे नेमकं होतं काय तर नगरसेवक-आमदार-खासदार हे आधुनिक सरंजामशहा बनतात. शिवाय आम्हाला लोकांनीच निवडून दिलेले आहे असं म्हणायला ते मोकळे असतात. पण तेच या व्यवस्थेला असे काही पांगळे करून सोडतात की तुमचे काम व्हावे अशी इच्छा असल्यास तुम्हाला यांच्याच दरबारात जावे लागेल. अशी ही गॉडफादर व्यवस्था उभी राहते. मग सरकारी अधिकारी तुम्हा-आम्हाला विचारेनासे होतात. पण आपण दरबारात हजेरी लावून गॉडफादरकरवी फोन जाण्याची व्यवस्था केल्यास हेच अधिकारी शेपूट घालून कामाला लागलेले दिसतात. आणि मग हळूहळू लोकांचीही मानसिकता ‘मायबाप’ सरकार अशी होत जाते. लोकशाहीमध्ये ‘सरकार म्हणजे मीच आहे आणि लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकारी हे माझे सेवक आहेत’ ही मनोभूमिका प्रत्येक नागरिकाची असणे आवश्यक आहे. आणि त्यासाठी प्रबोधनाचा मोठा प्रयत���न करावा लागेल. लोकशाही मानसिकता रुजू लागली की अधिकाधिक अधिकार नागरिकांच्या हातात यावेत यासाठी संघर्ष करावा लागेल. सत्तेचे विकेंद्रीकरण झाले नाही तर त्याला लोकांनी निवडलेली हुकुमशाही म्हणतात. आणि अशी व्यवस्था ही किती धोकादायक असते याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे अडोल्फ हिटलर. सत्तेचे प्रचंड केंद्रीकरण झाले की गडबड होणारच. आज नाही तर उद्या तर नगरसेवक-आमदार-खासदार हे आधुनिक सरंजामशहा बनतात. शिवाय आम्हाला लोकांनीच निवडून दिलेले आहे असं म्हणायला ते मोकळे असतात. पण तेच या व्यवस्थेला असे काही पांगळे करून सोडतात की तुमचे काम व्हावे अशी इच्छा असल्यास तुम्हाला यांच्याच दरबारात जावे लागेल. अशी ही गॉडफादर व्यवस्था उभी राहते. मग सरकारी अधिकारी तुम्हा-आम्हाला विचारेनासे होतात. पण आपण दरबारात हजेरी लावून गॉडफादरकरवी फोन जाण्याची व्यवस्था केल्यास हेच अधिकारी शेपूट घालून कामाला लागलेले दिसतात. आणि मग हळूहळू लोकांचीही मानसिकता ‘मायबाप’ सरकार अशी होत जाते. लोकशाहीमध्ये ‘सरकार म्हणजे मीच आहे आणि लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकारी हे माझे सेवक आहेत’ ही मनोभूमिका प्रत्येक नागरिकाची असणे आवश्यक आहे. आणि त्यासाठी प्रबोधनाचा मोठा प्रयत्न करावा लागेल. लोकशाही मानसिकता रुजू लागली की अधिकाधिक अधिकार नागरिकांच्या हातात यावेत यासाठी संघर्ष करावा लागेल. सत्तेचे विकेंद्रीकरण झाले नाही तर त्याला लोकांनी निवडलेली हुकुमशाही म्हणतात. आणि अशी व्यवस्था ही किती धोकादायक असते याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे अडोल्फ हिटलर. सत्तेचे प्रचंड केंद्रीकरण झाले की गडबड होणारच. आज नाही तर उद्या एक जगप्रसिद्ध वाक्य आहे- absolute power corrupts absolutely. म्हणजे संपूर्ण सत्ता माणसाला संपूर्णपणे बिघडवते\nयुरोप अमेरिकेत लोकांची मानसिकता ‘राजा हा देवाने नेमलेला असतो’ इथपासून ते ‘सरकार म्हणजे इथले नागरिकच’ इथपर्यंत येण्यासाठी जवळपास साडेतीनशे वर्षांचा काळ जावा लागला. हे घडत असतानाच एका बाजूला औद्योगिक क्रांती झाली. नवीन अर्थकारणाला पूरक अशी प्रबोधन चळवळ युरोपभर पसरली आणि या प्रबोधनाच्या कालखंडातच फ्रेंच राज्यक्रांती आणि अमेरिकन स्वातंत्र्ययुद्ध झाल्याने लोकशाही मूल्ये हळू हळू समाजाच्या सर्व स्तरात झिरपत गेली. (कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी या सगळ्याचे अप्रतिम विवेचन डॉ अरुणा पेंडसे यांनी केलं.) भारतात मात्र एवढा वेळ आपल्याला मिळाला नाही. स्वतांत्र्यानंतर लोकशाही तत्वे रुजवण्यासाठी आवश्यक ते प्रबोधन भारतासारख्या अवाढव्य देशात एवढ्या कमी कालखंडात होणे शक्य नव्हतेही. आणि म्हणूनच भारतात आणीबाणीतून तावून सुलाखून निघालेली लोकशाही ‘राज्यव्यवस्था’ रुजली आणि पक्की झाली तरी लोकशाही ‘मानसिकता’ मात्र रुजली नाही. मग यासाठी काय बरं करावं, या प्रश्नाचं एक उत्तर आहे लोकप्रबोधन करण्यासाठी थिंक महाराष्ट्र आणि मुंबई विद्यापीठाने आयोजित केलेल्या कार्यशाळेसारख्या कार्यशाळा, व्याख्याने, परिषदा वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या स्तरांवर आयोजित व्हायला हव्यात. त्यासाठी अनेक संस्था-संघटना तयार व्हायला हव्यात. अगदी आपल्या मोहल्ल्यात काम करणाऱ्या गटापासून ते राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या संस्थांपर्यंत नागरी संघटनाची शक्ती उभी राहायला हवी. कोणतीही लोकशाही ही तेथील नागरी संघटनांच्या विस्तारावरून तपासावी असं म्हणलं जातं.\nआणि नेमका हाच धागा पकडून कार्यशाळेचे उद्घाटक आणि अध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी आपले अध्यक्षीय भाषण केले. न्या. चपळगावकरांनी नागरी संस्था आणि या संस्थांची स्वायत्तता या अत्यंत महत्वाच्या मुद्द्याला हात घातला. एकेकटे काम करणारे सामाजिक कार्यकर्ते ‘संस्था’ म्हणून एकत्र येत नाहीत, स्वायत्त नागरी संस्था उभी करत नाहीत ही गोष्ट चिंतेची आहे असं ठासून सांगत त्यांनी लोकशाहीसाठी सिव्हील सोसायटी किंवा नागरी संस्थांचे महत्व पुन्हा पुन्हा अधोरेखित केले. आजच्या आपल्या लोकशाहीत अभावानेच आढळणाऱ्या ‘संस्थाकरण’ किंवा इंग्रजीमध्ये ज्याला institutionalization म्हणलं जातं हा मुद्दा माझ्या डोक्यात घोळू लागला. आपल्याकडे असंख्य चांगले सरकारी अधिकारी आहेत, अनेक चांगले राजकीय नेते आहेत, आणि हे सगळे आपापल्या परीने उत्तम उपक्रम सुरु करत असतात. पण ते जेव्हा आपल्या पदावरून दूर होतात तेव्हा हे उपक्रम बंद पडतात, बदलले जातात वा त्याची परिणामकारकता कमी होते. याचं कारण हेच की लोकोपयोगी अशा उपक्रमांचे ‘संस्थाकरण’ झालेले नसते. तो उपक्रम हा राजकीय यंत्रणेचा भाग बनत नाही. आणि म्हणूनच त्याला असलेला आधार म्हणजे त्या व्यक्ती दूर झाल्यावर उपक्रम मोडकळीस येतात. आणि मग परिस्थिती ‘जैसे थे’ होते. याचे ��क उदाहरण म्हणजे पिंपरी चिंचवड महापालिकेत आयुक्त असताना डॉ श्रीकर परदेशी यांनी सुरु केलेला ‘सारथी’ हा अप्रतिम उपक्रम. लोकांना नागरी सोयी-सुविधांबाबत तक्रार देणे सोयीचे व्हावे आणि त्यावर तत्काळ कार्यवाही व्हावी अशा दृष्टीने राबवलेला हा उपक्रम. पण याचा जाच तिथल्या लोकप्रतिनिधींना वाटू लागला. कारण त्यांना त्यांच्या दरबारात कोणी विचारेनासे झाले. शेवटी डॉ परदेशी यांची बदली झाल्यावर आता सारथी उपक्रम मोडकळीला आला आहे. डॉ. परदेशी असताना या सारथीची कार्यक्षमता ९९% होती. म्हणजे ९९% तक्रारींवर अत्यंत अल्प वेळात योग्य ती कार्यवाही होत असे. आता हीच कार्यक्षमता ३५-३६% एवढी खाली आल्याचे तिथले सामाजिक कार्यकर्ते सांगत आहेत. हे एकच उदाहरण चांगला उपक्रम व्यवस्थेचा भाग न बनल्याने झालेला तोटा सांगण्यासाठी पुरेसं आहे. नागरी संस्थांची, सिव्हील सोसायटीची जबाबदारी ही आहे की असे उपक्रम हे केवळ उपक्रम न राहता व्यवस्थेचा भाग बनले पाहिजेत यासाठी राज्यकर्त्यांवर दबाव टाकणे. लोकहिताच्या उपक्रमांचे संस्थाकरण होणे म्हणजेच ते व्यवस्थेचा भाग बनणे ही गोष्ट लोकशाहीच्या सबलीकरणासाठी अत्यावश्यक आहे. कारण संस्थाकरण म्हणजे नियम आणि कायद्यांची चौकट. एखादा चांगला अधिकारी आला तर तो करेल ते काम उत्तमच. पण वाईट अधिकारी आला तरीही त्याच्याकडून किमान काही चांगले काम करवून घेणारी यंत्रणा उभी करणे हे लोकशाही टिकवण्यासाठी आणि प्रगल्भ करण्यासाठी गरजेचं आहे.\nलोकशाही सबलीकरणासाठी ज्या दुसऱ्या महत्वपूर्ण गोष्टीची चर्चा व्हायला हवी ती म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य. व्होल्तेअर म्हणायचा की, ‘तुम्ही माझे विरोधक असलात, मला तुमचे म्हणणे मान्य नसले तरीही तुम्हाला तुमचे म्हणणे मांडता यावे या तुमच्या अधिकारासाठी मी प्राणपणाने लढेन.’ केवढी निष्ठा आहे ही अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर वाटते तितकी ही गोष्ट सोपी नाही. समोरच्याला व्यक्त होण्याचा, मत मांडण्याचा अधिकार देण्याची वृत्ती आपल्या समाजात आजमितीला तरी नाही. तशी ती असती तर ‘आमच्या भावना दुखावल्या’ या भंपक कारणाखातर, भावनिक दृष्ट्या कमकुवत असणाऱ्या लोकशाहीविरोधी लोकांच्या दबावाखाली, अनेक चित्रकार, लेखक, साहित्यिक यांच्यावर देश सोडण्याची वा आपली बाजारातील पुस्तके मागे घेण्याची वेळ आली नसती. एखाद्या फ��सबुकवरच्या पोस्ट मुळे तरुणीला जेलची हवा खायला लागली नसती आणि पत्रकारांना मारहाणदेखील झाली नसती. किंवा नाटकाच्या निर्मात्याला आपल्या नाटकाचे नाव बदलावे लागले नसते आणि कोणत्याही चित्रपट दिग्दर्शकाला त्याच्या इच्छेविरुद्ध त्यातले प्रसंग आणि संवाद वगळण्याची वेळ आली नसती. पण अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटण्याचे काम काही प्रमाणात सरकारकडून आणि बऱ्याच प्रमाणात नागरी संघटनेच्या नावाखाली झुंडशाही करणाऱ्या मंडळींकडून सातत्याने होत आहे. आणि हा लोकशाहीला आज असलेला सगळ्यात मोठा धोका आहे असं मी मानेन.\nलोकशाही मानसिकता आणि त्यातून येणारे सत्तेचे विकेंद्रीकरण, नियम-कायद्यांची पक्की चौकट देणारे ‘संस्थाकरण’ आणि बिनशर्त अभिव्यक्ती स्वातंत्र्य या त्रिसूत्रीवरच लोकशाहीचे सबलीकरण होऊ शकेल. पहिल्या दोन मुद्द्यांनी लोकशाही राज्यव्यवस्था सबल होईल कदाचित. पण ती प्रगल्भ व्हावी असे वाटत असेल तर तिसरा मुद्दा महत्वाचा आहे. आपल्याला एक सबल आणि प्रगल्भ लोकशाही व्यवस्था उभारून समृद्ध भारताची निर्मिती करायची आहे.\nमुंबईत झालेल्या या कार्यशाळेत माहिती अधिकार कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी नागरिकांना आपल्या हक्कांची जाणीव करून देणारे अप्रतिम भाषण केले. तर सुप्रिया सोनार, मिलिंद थत्ते आणि स्वानंद ओक यांनी लोकशाही हक्कासाठी चालू असलेल्या आपापल्या लढ्यांची माहिती सांगितली. अशाच प्रकारे जागोजागी भाषणे, व्याख्याने, कार्यशाळा घेऊन नागरिकांना आपल्या अधिकारांची, हक्कांची जाणीव करून देण्याचे काम व्हायला हवे. खरेतर हे काम आहे लोकप्रतिनिधींचे. पण आत्ताच्या या सगळ्या व्यवस्थेत त्यांचे हितसंबंध इतके खोलवर गुंतले आहेत की नागरिकांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देऊन सक्षम करणं म्हणजे स्वतःच्याच पोटावर पाय देण्यासारखं आहे. त्यामुळे हे काम साहजिकच स्वायत्त अशा नागरी संस्थांनी म्हणजेच सिव्हील सोसायटीने केले पाहिजे. गावोगावी सामाजिक संस्था उभ्या राहिल्या पाहिजेत. लोकप्रबोधनासाठी त्यांनी अहर्निश झटले पाहिजे. आणि निव्वळ प्रबोधनातच स्वतःला गुंतवून न घेता लोकशाही सबल आणि प्रगल्भ करण्यासाठी असलेल्या त्रिसूत्रीसाठी कडवा संघर्षदेखील केला पाहिजे. कधी सत्ताधारी आपलेच साथीदार असतील, आपल्याच संस्था-पक्षाचे प्रतिनिधी असतील. अशा���ेळी संघर्ष करताना आपली बांधिलकी या देशातल्या लोकशाहीप्रती आहे की त्या संबंधित संस्था-पक्ष-व्यक्तींप्रती आहे हा प्रश्न स्वतःला विचारावा. आपण सर्व सूज्ञ असल्याने योग्य ते करूच अशी मला खात्री आहे.\nशेवटी एकच महत्वाचं, प्रगल्भ आणि सुदृढ लोकशाहीचा मार्ग हा ‘पी हळद आणि हो गोरी’ या स्वरूपाचा नाही. प्रत्येक बदलासाठी काही निश्चित वेळ द्यावा लागेल. अन्यथा होणारा बदल तात्पुरता होईल आणि मग पहिले पाढे पंचावन्न. हा दीर्घकालीन संघर्ष आहे. कदाचित आपल्या आयुष्याच्या कालखंडात हे सगळं साध्य होणारही नाही. पण आज पायाभरणी केली तर कदाचित उद्याची पिढी प्रगल्भ लोकशाहीत मुक्तपणे श्वास घेऊ शकेल. आज लोकशाही मानसिकता आणि त्यातून येणारे सत्तेचे विकेंद्रीकरण, नियम-कायद्यांची पक्की चौकट देणारे ‘संस्थाकरण’ आणि बिनशर्त अभिव्यक्ती स्वातंत्र्य ही त्रिसूत्री मनात ठेऊन आपल्याला लोकशाहीच्या बुरख्यात असणाऱ्या सरंजामशाही व्यवस्थेशी लढावे लागेल, हे आपण सदैव लक्षात ठेऊन कार्यरत राहू. जितके जास्त लोक या लोकशाही सबलीकरणाच्या कामात सहभागी होतील तितके हे काम प्रभावी आणि टिकाऊ असेल. मी तर सुरुवात केली आहे... तुम्ही पण करताय ना\n(दि. २१ सप्टेंबर २०१४ च्या साप्ताहिक विवेक मध्ये प्रसिद्ध http://magazine.evivek.com/\nफंडा लाईफ आणि पार्टनरचा (21)\nवाचलेच पाहिजे असे काही (4)\nया ब्लॉग वर लेखांमधून किंवा चित्रांमधून व्यक्त होणारी सर्व मते माझी 'वैयक्तिक मते' आहेत. मी ज्या संस्था-संघटनांमध्ये काम करतो त्यांची विचारधारा माझ्या लेखात व्यक्त होणाऱ्या मतांपेक्षा वेगळी असू शकते. माझ्याशी मतभेद असल्यास कमेंट्स मध्ये मांडावेत. किंवा मला ईमेल करावा. उगीच भावनिक वगैरे होऊन तोडफोड, मारहाण असल्या असंस्कृत, असभ्य आणि बेकायदेशीर गोष्टी करू नयेत. तसेच, इथे कमेंट्स मध्ये व्यक्त होणाऱ्या इतरांच्या मतांना ब्लॉगचा संपादक जबाबदार असणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A5%A7%E0%A5%AE-%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2019-02-20T12:18:36Z", "digest": "sha1:6BEUWIOZQ2YC6SND53QDPIE25RFFDZXX", "length": 11452, "nlines": 103, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "राज्यात १८ नोव्हेंबरला 'महावॉकेथॉन' स्पर्धा | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खा��� यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nशत्रूला धडकी भरवणारे F-21 भारताला देण्यास अमेरिका तयार\nपतीच्या मारहाणीत पत्नीचा गर्भपात ; तू काळी आहेस, सुनेचा सासरच्यांनी केला छळ\nएकही बांधकाम कामगार कुटुंब बेघर राहणार नाही\nशहराचा पाणीपुरवठा उद्या बंद\nमुळशीत आणखी एका ‘लवासा’चा घाट\nHome breaking-news राज्यात १८ नोव्हेंबरला ‘महावॉकेथॉन’ स्पर्धा\nराज्यात १८ नोव्हेंबरला ‘महावॉकेथॉन’ स्पर्धा\nविक्रम नोंदविण्याचे आयोजकांचे उद्दिष्ट\nमुंबई– राज्य शासनाचा परिवहन विभाग, सार्वजनिक बांधकाम, मोटार वाहन विभाग, सीएएसआय ग्लोबल आणि सीएसआर डायरी यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 18 नोव्हेंबर 2018 रोजी राज्यस्तरीय ‘महावॉकेथॉन’ स्पर्धेचे आयोजन राज्यभर करण्यात आले आहे.\nरस्ता सुरक्षा जनजागृतीसाठी दोन किलोमीटरच्या या स्पर्धेत राज्यातील दीड लाख शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी पालकांसह सहभागी होणार असून या स्पर्धेच्या माध्यमातून जवळपास 20 लाख नागरिकांपर्यंत हा उपक्रम पोहोचविण्याचे उद्दिष्ट साध्य केले जाणार आहे. या स्पर्धेत पहिल्यांदाच धावपटूंसह कुटुंबातील सदस्यांनाही सहभागी होता येणार आहे.\nही वॉकेथॉन 150 ठिकाणी एकाच दिवशी, एकाच वेळी घेतली जाणार असून या स्पर्धेचा विक्रम लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदविण्याचे आयोजकांचे उद्दिष्ट आहे.\nपनवेल येथे 500 तर अमरावती येथे 500 विद्यार्थ्यांसह पालकांना मार्गदर्शन केले जाणार आहे.\n18 नोव्हेंबर 2018 रोजी सकाळी 8 वाजता ही स्पर्धा सुरु होणार असून जागतिक विक्रम करण्याच्या आयोजकांचा मानस आहे. विद्यार्थी हे देशाचे भविष्य असून दीड लाख विद्यार्थी त्यांच्या मित्र आणि पालकांसह स्पर्धेत सहभागी होतील अशी अपेक्षा असून यांच्यामार्फत दररोज रस्ता सुरक्षा, नो हार्न, वाहन चालकांची जबाबदारी आणि त्यांनी घ्यावयाची काळजी याबाबत समाजात जागरुकता निर्माण होईल असा विश्वास आयोजक डॉ. परेश शेठ, संचालक, सीएसआय ग्लोबल यांनी व्यक्त केला आहे.\nया उपक्रमासाठी राज्यातील विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून सार्वजनिक बांधकाम व मोटर वाहन विभागाच्या या स्तुत्य उपक्रमाच्या माध्यमातून शासन आणि जनतेतील संबंध अधिक दृढ होणार आहे. या उप्रक्रमास राज्यभरातील शासकीय कार्यालये, स्थानिक लोकप्रतिनिधी आदींचे सहकार्य लाभत असल्याचे सीएसआर डायरीचे संस्थापक डॉ.मितेज शेठ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.\nमॅरेथॉन धावपटू क्रांती साळवी यांचे क्रीडामंत्री विनोद तावडे यांच्याकडून अभिनंदन\nदुष्काळाचे वास्तव दर्शन घडवणारा ‘एक होतं पाणी’ सिनेमा\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.drbawasakartechnology.com/m-February2015-Kadipatta.html", "date_download": "2019-02-20T12:16:13Z", "digest": "sha1:AEK6IS26WXCLUUXCK3VCBGSCOYMVT2OT", "length": 5157, "nlines": 19, "source_domain": "www.drbawasakartechnology.com", "title": " Dr.Bawasakar Technology- डा.बावसकर टेक्नालाजि - क्रॉपशाईनर कढीपत्ता १७ रू./किलो, नेहमीच्या दरोपेक्षा २ रू./किलो अधिक दर तर सप्तामृत फवारल्यावर खुपच फरक पडेल", "raw_content": "\nनिवृत्तीनंतर डॉ.बावसकर तंत्रज्ञानाने केलेली शेतीच माझी प्रकृती सुधारेल \nश्री. गणेश मच्छिंद्र हाटावकर (बी.एस्सी.अॅग्री), मु.पो. कोळगाव, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर, मोबा. ९७३०३५७३०३\nमे २०१४ महिन्यात जंगली या वाणाच्या कढीपत्त्याची ४ एकर क्षेत्रामध्ये ४ फुटाच्या पट्ट्यात १ - १ फुटावर लागवड केली आहे. कढीपत्त्याचे बियाणे विजयवाडा येथून आणले होते. हैद्राबादपासून ३०० किलोमिटरवर व विशाखापट्टणम पासून १०० किमी अंतरावरती हे गाव आहे. कढीपत्त्याचे बी बेड केल्यानंतर थेट जमिनीत लावले. बेड तयार करताना बेसल डोसमध्ये शेणखत, कोंबडखत, निंबोळी पेंड तसेच १०:२६:२६, १८:४६:० दिले होते. <\nकढीपत्ता पिकाची लागवड केल्यानंतर ७ महिन्यात त्याची शाखीय वाढ जोमाने होऊन पहिली काढणी केली. काढणीपुर्वी डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे क्रॉपशाईनर हे औषध आम्ही मे. कोळाई कृषी सेवा केंद्र, कोळगाव येथून आणून फवारले होते. त्यामुळे पानांची चकाकी वाढली होती. पानांचा स्वाद व टिकाऊपणा वाढला होता. त्यामुळे काढणीनंतर दूरच्या (पुणे/वाशी) मार्केटमध्ये कढीपत्ता नेण्यासाठी त्याचा चांगला फायदा झाला. शिवाय बाजारात कढीपत्त्याचा दर्जा उच्च प्रतिचा असल्याने इतरांपेक्षा जागेवरच व्यापारी २ रू./किलो मागे जादा भाव देवू लागले. या कढीपत्त्याची दर ४ महिन्याला काढणी करीत आहे. व्यापारी जागेवरून स्वत: कढीपत्ता घेवून जातात.\nकढीपत्त्यास एकरी १० - १५ हजार रू. खर्च झाला असून पहिल्यावर्षी ७ व्या महिन्यातील पहिल्या काढणीपासून ५ टन माल निघाला. त्याचे ८० हाजार रू झाले, तर नंतर ४ महिन्यांनी ८ टन एवढे कढीपत्ता उत्पादन मिळत आहे. सरासरी १५ रू. किलो भाव मिळतो. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे क्रॉपशाईनर वापरल्याने आम्हाला १७ रू./किलो असा भाव मिळाला. सध्या प्लॉट १ वर्षाचा असून पुर्णत: बहारात आहे. या प्लॉटची पाहणी व मार्गदर्शन करण्यास डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे प्रतिनिधी श्री. अमोल अभाळे आले होते. डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या क्रॉपशाईनरमुळे पाने तेजदार, हिरवीगार झाली आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%A8/", "date_download": "2019-02-20T11:31:48Z", "digest": "sha1:EUSG64LOHQQFXEAW7SNQCIGUUCKJY62J", "length": 10309, "nlines": 101, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "पावसाने गाठली सरासरीची नव्वदी | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nशत्रूला धडकी भरवणारे F-21 भारताला देण्यास अमेरिका तयार\nपतीच्या मारहाणीत पत्नीचा गर्भपात ; तू काळी आहेस, सुनेचा सासरच्यांनी केला छळ\nएकही बांधकाम कामगार कुटुंब बेघर राहणार नाही\nशहराचा पाणीपुरवठा उद्या बंद\nमुळशीत आणखी एका ‘लवासा’चा घाट\nHome breaking-news पावसाने गाठली सरासरीची नव्वदी\nपावसाने गाठली सरासरीची नव्वदी\nपुणे – मधल्या काळात विश्रांती घेतलेल्या पावसाने अखेर समाधानकारक “कमबॅक’ केले असून राज्यात सरासरीच्या 90 टक्के पाऊस बरसला आहे.\nकृषी विभागाने याबाबतचा अहवाल नुकताच जाहीर केला आहे. त्यात राज्यात साधारणत: 24 ऑगस्टपर्यंत सरासरी 860 मिलीमीटर पाऊस पडतो. आतापर्यंत सरासरी 781.7 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. राज्यातील नंदुरबार, सोलापूर आणि बीड हे तीन जिल्हेवगळता राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये 900 टक्‍यापेक्षा अधिक, तर काही ठिकाणी 75 ते 100 टक्‍क्‍यांदरम्यान पाऊस झाला आहे.\nपावसाच्या आकडेवारीनुसार, राज्यात 75 ते 100 टक्‍क्‍यांदरम्यान 17 जिल्ह्यांमध्ये पाऊस झाला आहे. तर 100 टक्‍यांपेक्षा जास्त पाऊस 14 जिल्ह्यांमध्ये झाला आहे. त्यात पुणे, सातारा, सांगली, अहमदनगर जिल्ह्यांचा समावेश आहे. याशिवाय कोकणातील रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे या जिल्ह्यांमध्येसुद्धा जास्त पाऊस झाला आहे. सिंधूदुर्ग, कोल्हापूर, नाशिक, जळगाव या जिल्ह्यांमध्ये 75 ते 100 टक्‍क्‍यांदरम्यान पाऊस झाला आहे.\nसर्वच धरणांतून विसर्ग मंदावला\nपुणे शहर आणि जिल्ह्यातील पावसाचा जोर कमी झाला आहे. त्यामुळे अनेक धरणांमधून विसर्ग कमी करण्यात आला आहे. उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने त्यातून सध्या 15 हजार क्‍युसेक विसर्ग सुरू आहे. विशेषत: घाट माथ्यावर पावसाचा जोर अधिक असल्याने सर���वच धरणे 100 टक्के भरली आहेत. सध्या खडकवासला धरणातून 1,712, पानशेत-990, वरसगाव-888, पवना-1,472 भाटघर- 1,071, चासकमान- 740, घोड-4,560, डिंभे-914, निरा-750, भाटघर-2,614 क्‍युसेकने विसर्ग सुरू आहे.\nनाशिकचे प्रश्न सुटणार असतील तर माझी बदली करा – तुकाराम मुंढे\nपोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांना मुदतवाढ\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://dindoripranit.org/e-fatake", "date_download": "2019-02-20T12:49:54Z", "digest": "sha1:BSOENULZWLK2O2VRA3KBEIIFLMFCGGDL", "length": 3884, "nlines": 63, "source_domain": "dindoripranit.org", "title": "E-Fatake – अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर", "raw_content": "अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास मार्ग (दिंडोरी प्रणित)\nप्रधान सेवा केंद्र, श्रीक्षेत्र दिंडोरी\n१. बालसंस्कार व युवा प्रबोधन\n२. प्रश्नोत्तर व मार्गदर्शन\n४. आरोग्य व आयुर्वेद\n६. भारतीय संस्कृती व अस्मिता\n१३. पशु व गोवंश\n१६. देश विदेश अभियान\nमाहिती व तंत्रज्ञान विभाग – Mobile Apps\n|| प्रधान सेवा केंद्र, श्री क्षेत्र दिंडोरी ||\nश्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्र\nदिंडोरी, तालुका : दिंडोरी जिल्हा : नाशिक\nफोन नंबर - (०२५५७) २२१७१०\n|| गुरुपीठ, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ||\nश्री स्वामी समर्थ गुरूपीठ,मु.पो.ता.त्र्यंबकेश्वर\nफोन नंबर - (०२५९४) २३३१७०\nCopyright 2012-2017 अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्र (दिंडोरी प्रणीत) सर्व हक्क राखीव.\nऑनलाईन देणगी माहिती साठी येथे क्लीक करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://www.dellaarambh.com/marathi/post/4-pc-games-that-are-fun-educational/", "date_download": "2019-02-20T11:49:25Z", "digest": "sha1:FZCCS4NW24IAJIQ6GHQZZOONYVAEO5RA", "length": 9183, "nlines": 33, "source_domain": "www.dellaarambh.com", "title": "पीसी वर उपलब्ध 4 असे खेळ जे मनोरंजक आणि ज्ञान देणारे आहेत", "raw_content": "\nकृपया काहीतरी प्रविष्ट करा\nकृपया काहीतरी प्रविष्ट करा\nपीसी वर उपलब्ध 4 असे खेळ जे मनोरंजक आणि ज्ञान देणारे आहेत\nइलेक्ट्रॉनिक व्हिडिओ गेम्स मधून होणारे फायदे बघण्याऐवजी आपण पालक नेहमीच त्यातून होणारे दुष्परिणाम शोधायच्या तयारीत असतो. परंतु आत्ताच्या मुलांच्या विश्वात हे गेम्स अतिशय सहजतेने वापरले जातात. जर तुम्हाला हे माहित असेल की नक्की काय शोधायचे आहे, तर तुमच्या मुलांमध्ये काही आवश्यक जीवनकौशल्यांचा विकास करण्यासाठी हे व्हिडिओ गेम्स नक्कीच फायदेशीर ठरतील. केवळ तेवढेच नाही तर, मुलांना मनोरंजनासोबतच ते अत्यंत मौल्यवान अश्या गोष्टी देखिल शिकवतील.\nजर तुम्हाला हे माहिती नसेल की तुमच्या मुलांसाठी सुरूवात कुठुन करावी तर पुढे दिलेले ज्ञानवर्धक तसेच मजेशीर व्हिडिओ पहा.\nरीडर रॅबिट आणि त्याच्या मित्रांसोबत वैविध्यपूर्ण कौशल्य पातळ्यांसाठी योग्य असे छोटे छोटे खेळ खेळताना तुमचा पाल्य मजेत भाषा, कला, विज्ञान, प्रश्नांची उकल करणे आणि गणित इत्यादी कौशल्ये शिकेल. मुले सिली सँडविच शॉप मध्ये अंक आणि पैसे मोजायला शिकतात, रेनगियर फॉरेस्ट मॅथ मध्ये बेरजा शिकतात, चीज ब्रिक स्पेलिंग मध्ये त्यांची स्पेलिंग्ज बनविण्याची क्षमता विकसित होते, स्पार्कल शेप माइनिंग मध्ये आकार ओळखायला शिकता येते. शैक्ष���िक खेळांच्या शृंखलेमधील काही खेळांची ही उदाहरणे आहेत. या व्यतिरिक्त देखिल अनेक खेळ उपलब्ध आहेत.\n2. डोरा द एक्स्प्लोरर\nतुमच्या मुलांना एखादे विशिष्ट ध्येय मनात घेऊन डोरा आणि तिच्या मित्रांसोबत रोमांचकारक सहलीवर पाठवा. या खेळामधून मुले नकाशे वाचायला शिकतात, प्रश्नांची उकल करायला शिकतात, नविन शब्द आणि तत्थ्ये शिकतात आणि हे सर्व करताना त्यांना अतिशय मजा येते. तुमचा पाल्य आकार, रंग, संख्या आणि शब्द शिकता शिकता डोरा ला तीचे कार्य पूर्ण करण्यास मदत करू शकतो. मुलांना खेळातील पात्रांसोबत संवाद साधण्यास देऊन हा खेळ इतर खेळांच्या तुलनेने पुढची पायरी गाठतो.\nया स्पेलिंग संवेदनामध्ये आपल्या मुलाचा शब्द तयार करा आणि पौराणिक श्वापदाची लढाई करा 2006 मध्ये रिलीझ केले, बुकवोरम एडवेंचर्स एक मजेदार आणि विलक्षण साहसी गेम आहे जे एक आकर्षक संयोजनाने राक्षस आणि शब्दलेखन एकत्र करते. मुलांसाठी शिक्षणाचे शब्दलेखन मजा बनविण्याकरिता डिझाइन केलेले, गेमसाठी विकासकांनी अनेक बक्षिसे जिंकली. शैक्षणिक पण मजेदार, हे सोपे गेम म्हणजे आपल्याला संगणकांविषयी उत्साही होण्याचा, इंग्रजी वाचन आणि शिकण्याची एक उत्तम पद्धत.\n4. मॅजिक स्कूल बस\nतुमची मुले विलक्षण अश्या मिस. फ्रिजल आणि त्यांच्या विद्यार्थ्यांसोबत मॅजिक स्कूल बस मधून सहलीला जाऊ शकतात. त्या सहलीमध्ये मुले थोडी मज्जा आणि भरपूर शास्त्रीय शिक्षण घेऊ शकतात. अशी कोणतीही जागा नाही जिथे ही बस तुम्हाला घेऊन जाऊ शकत नाही. टीव्ही वरील प्रसिद्ध कार्यक्रम आणि पुस्तकांवर आधारित या मनोरंजक आणि शैक्षणिक खेळामधून समुद्राच्या तळाशी जाऊन तेथील माहिती मिळवा, मंगळ ग्रहावर जा, पर्जन्यवनात जाऊन तेथील वैविध्य पहा इतकेच नव्हे तर मानवी शरीराची गुंतागुंतीची रचना देखिल तुम्ही शिकू शकता.\nतुमच्या मुलांना अभ्यासेतर उपक्रमांमध्ये सहभागी करण्याची पाच कारणे\nतुमच्या पाल्याला गृहपाठ करताना पीसी ची मदत कशी होऊ शकते ते पहा\nमाझी मुलगी मुळाक्षरे शिकण्यासाठी पीसी चा वापर करते\nहल्ली पीसी हे शिक्षणाचा अविभाज्य भाग बनले आहेत\nमला वाटते की मुलांना मदत करण्यासाठी पालकांना तंत्रज्ञानाबद्दल माहिती असली पाहिजे\nआमचे अनुसरण करा साइटमॅप | अभिप्राय | गोपनीयता धोरण | @डेल इंटरनॅशनल सर्विसेस इंडिया प्रायवेट लिमिटेड कॉपीराइट. सर्व हक��क स्वाधीन.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://dindoripranit.org/archives/author/swami", "date_download": "2019-02-20T12:45:01Z", "digest": "sha1:SZU7GK2ZSACTT3YPBSVJPHCIBK5QZEP5", "length": 7470, "nlines": 77, "source_domain": "dindoripranit.org", "title": "Swami – अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर", "raw_content": "अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास मार्ग (दिंडोरी प्रणित)\nप्रधान सेवा केंद्र, श्रीक्षेत्र दिंडोरी\n१. बालसंस्कार व युवा प्रबोधन\n२. प्रश्नोत्तर व मार्गदर्शन\n४. आरोग्य व आयुर्वेद\n६. भारतीय संस्कृती व अस्मिता\n१३. पशु व गोवंश\n१६. देश विदेश अभियान\n२०जानेवारी पंचांग: माघ कृ.१ वार:सौम्यवार नक्षत्र:मघा/पूर्वा योग:अतिगंड/सुकर्मा करण:बालव/कौलव चंद्रराशी:सिंह राहूकाळ:१२-१:३० चांगला दिवस\n१९फेब्रुवारी पंचांग: माघ शु.१५ वार:भौमवार नक्षत्र:आश्लेषा/मघा योग:शोभन/अतिंग करण:विष्टी/बालव चंद्रराशी:कर्क राहूकाळ:३-४:३० ११ नं. चांगला\n१८जानेवारी पंचांग: माघ शु.१४ वार:इंदुवार नक्षत्र:पुष्य/आश्लेषा योग:सौभाग्य/शोभन करण:गरज/विष्टी चंद्रराशी:कर्क राहूकाळ:७:३०-९ चांगला दिवस\n१७फेब्रुवारी पंचांग: माघ शु.१२/१३ वार:भानूवार नक्षत्र:पुनर्वसु/पुष्य योग:आयुष्मा/सौभाग्य करण:बालव/गरज चंद्रराशी:मिथुन/कर्क राहूकाळ:४:३०-६ क्षयादिन वर्ज्य\n१६फेब्रुवारी पंचांग: माघ शु.११ वार:मंदवार नक्षत्र:आर्द्रा/पुनर्वसु योग:प्रीति करण:विष्टि/बालव चंद्रराशी:मिथुन राहूकाळ:९-१०:३० ११ नं.चांगला\n१५फेब्रुवारी पंचांग: माघ शु.९ वार:भृगुवार नक्षत्र:मृग/आर्द्रा योग:विष्कंभ करण:गरज/विष्टि चंद्रराशी:वृषभ राहूकाळ:१०:३०-१२ उत्तम दिवस\n१४फेब्रुवारी पंचांग: पौष शु.९ वार:बृहस्पतीवार नक्षत्र:रोहिणी योग:ऐंद्र/वैधृति करण:कौलाव/गरज चंद्रराशी:वृषभ राहूकाळ:१:३०-३ ९प. चांगला\n१३फेब्रुवारी पंचांग: माघ शु.८ वार:सौम्यवार नक्षत्र:कृत्तिका योग:ब्रम्हा/ऐंद्र करण:बव/कौलाव चंद्रराशी:वृषभ राहूकाळ:१२:१-३० अनिष्ट दिवस\n१२फेब्रुवारी पंचांग: माघ शु.७ वार:भौमवार नक्षत्र:भरणी योग:शुक्ल/ब्रम्हा करण:वणिज/बव चंद्रराशी:मेष राहूकाळ:३-४:३० १६ प. चांगला\n११फेब्रुवारी पंचांग: माघ शु.६ वार:इंदुवार नक्षत्र:अश्विनी योग:शुभ/शुक्ल करण:तैतील/वणिज चंद्रराशी:मेष राहूकाळ:७:३०-९ उत्तम दिवस\nमाहिती व तंत्रज्ञान विभाग – Mobile Apps\n|| प्रधान सेवा के��द्र, श्री क्षेत्र दिंडोरी ||\nश्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्र\nदिंडोरी, तालुका : दिंडोरी जिल्हा : नाशिक\nफोन नंबर - (०२५५७) २२१७१०\n|| गुरुपीठ, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ||\nश्री स्वामी समर्थ गुरूपीठ,मु.पो.ता.त्र्यंबकेश्वर\nफोन नंबर - (०२५९४) २३३१७०\nCopyright 2012-2017 अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्र (दिंडोरी प्रणीत) सर्व हक्क राखीव.\nऑनलाईन देणगी माहिती साठी येथे क्लीक करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://blog.tanmaykanitkar.in/2018/09/", "date_download": "2019-02-20T12:06:16Z", "digest": "sha1:JRVI4FVG2OFSCLMOCLN4LVIGSUFO42HZ", "length": 35760, "nlines": 144, "source_domain": "blog.tanmaykanitkar.in", "title": "जाणवले ते . . .: September 2018", "raw_content": "\n“आमचा मुलगा एवढे जास्त कमावतो की मुलीला काहीही जॉब वगैरे करण्याची गरजच नाही.”, असं म्हणणारे पालक आजही भेटतात तेव्हा मला, खरंच सांगतो, काय बोलावं ते पटकन कळतच नाही. “आमच्या मुलीचा पगार अमुक अमुक आहे, पण त्यापेक्षा जास्त पगार असणाराच नवरा असावा कारण शेवटी घर चालवण्याची जबाबदारी त्याच्यावरच आहे.” अशी अपेक्षा ठेवणाऱ्या पालकांबद्दलही मला असंच आश्चर्य वाटतं. त्याही पुढे जाऊन मला आपल्या पालकांना दुजोरा देणाऱ्या मुला-मुलींचं जास्त आश्चर्य वाटतं. शिवाय अशा मंडळींची संख्याही कमी नाही, हे बघून काही प्रमाणात चिंताही वाटते.\nमला कायमच प्रश्न पडत आला आहे की स्त्री-पुरुष समता हे एक जीवनमूल्य म्हणून आपण खरंच स्वीकारलं आहे का की ती केवळ एक तात्पुरती तडजोड आहे. परिस्थितीच्या रेट्यानुसार आलेली गोष्ट आहे की ती केवळ एक तात्पुरती तडजोड आहे. परिस्थितीच्या रेट्यानुसार आलेली गोष्ट आहे असं म्हणलं जातं की तत्वज्ञान, धर्म, समाजकार्य, जनजागृती, राजकारण या सगळ्यापेक्षाही अर्थकारण ही गोष्ट जास्त परिवर्तन घडवून आणते. आज आपल्याकडे मुली शिकत आहेत, नोकरी करत आहेत कारण ती आपली ‘अर्थकारणाची’ गरज बनते आहे. घरात कमावणाऱ्या दोन व्यक्ती असतील तर अधिक चांगलं राहणीमान ठेवता येतंय. गेली काही दशकं मुली धडाडीने पुढे येत कर्तबगारी दाखवत आहेत कारण अर्थकारणाच्या गरजेमुळे त्यांना आता ती संधी मिळाली आहे. इतकंच नव्हे, तर आपला देश हा भेदभाव करत नाही, इथल्या सर्व नागरिकांना समान संधी देतो असं चित्र उभं करणं हे देशात होणाऱ्या परदेशी गुंतवणुकीसाठीदेखील आवश्यक मानलं जातं. त्यामुळे रोजगारास�� सगळ्याच बाबतीत लिंगभेद न करणं ही आपली समाजाच्या विचारधारेत झालेल्या बदलांपेक्षाही अर्थकारणाची जास्त गरज आहे. आणि त्यामुळे आपण सोयीस्करपणे, अर्थकारणापुरतं समाज मान्यतांशी, धार्मिक समजुतींशी, पारंपारिक संकल्पनांशी आणि स्वतःच्या मनाशीही काही प्रमाणात नुसतीच तडजोड केली आहे बहुतेक असं मला अनेकदा वाटतं. ‘तडजोड म्हणून असल्याने काय बिघडलं असं म्हणलं जातं की तत्वज्ञान, धर्म, समाजकार्य, जनजागृती, राजकारण या सगळ्यापेक्षाही अर्थकारण ही गोष्ट जास्त परिवर्तन घडवून आणते. आज आपल्याकडे मुली शिकत आहेत, नोकरी करत आहेत कारण ती आपली ‘अर्थकारणाची’ गरज बनते आहे. घरात कमावणाऱ्या दोन व्यक्ती असतील तर अधिक चांगलं राहणीमान ठेवता येतंय. गेली काही दशकं मुली धडाडीने पुढे येत कर्तबगारी दाखवत आहेत कारण अर्थकारणाच्या गरजेमुळे त्यांना आता ती संधी मिळाली आहे. इतकंच नव्हे, तर आपला देश हा भेदभाव करत नाही, इथल्या सर्व नागरिकांना समान संधी देतो असं चित्र उभं करणं हे देशात होणाऱ्या परदेशी गुंतवणुकीसाठीदेखील आवश्यक मानलं जातं. त्यामुळे रोजगारासह सगळ्याच बाबतीत लिंगभेद न करणं ही आपली समाजाच्या विचारधारेत झालेल्या बदलांपेक्षाही अर्थकारणाची जास्त गरज आहे. आणि त्यामुळे आपण सोयीस्करपणे, अर्थकारणापुरतं समाज मान्यतांशी, धार्मिक समजुतींशी, पारंपारिक संकल्पनांशी आणि स्वतःच्या मनाशीही काही प्रमाणात नुसतीच तडजोड केली आहे बहुतेक असं मला अनेकदा वाटतं. ‘तडजोड म्हणून असल्याने काय बिघडलं त्या निमित्ताने निदान ही स्त्री-पुरुष समता अंमलात तरी येते आहे की..’ असा प्रश्न पडू शकतो. तडजोड असली म्हणजे आपण सतत यातून बाहेर पडायचा मार्ग आपल्याही नकळत शोधत राहतो. तडजोड म्हणजे जणू तात्पुरता उपाय. तात्पुरती मलमपट्टी. तडजोड ही भावना मुळातच नकारात्मक आहे. तडजोडीकडून आपल्याला स्वीकाराकडे (Acceptance) जायला हवं. स्वीकाराच्या पुढे येतं ते म्हणजे अनुकूल होणं (Adaptation). आणि अनुकूलनाकडून आपण जातो आत्मसात (Internalization) करण्याकडे. ‘लग्न म्हणजे तडजोड’ असं एक वाक्य नेहमी बोललं जातं. मला ते बिलकुल पटत नाही. सुरुवात तडजोडीने होतही असेल. पण तडजोडीकडून आत्मसात करण्याकडे जाण्याचा हा चार टप्प्यांचा प्रवास हा, केवळ लग्नच नव्हे, तर कोणत्याही सुदृढ नात्याचा पाया आहे. म्हणूनच एखादी गोष्ट आपण तडजोड म्हणून अंमलात आणली आहे की एक जीवनमूल्य म्हणून आपण हे स्वीकारून पुढे जात आत्मसात केलं आहे का हा प्रश्न विचारला गेला पाहिजे.\nहे आठवण्याचं एक कारण म्हणजे लग्न ठरवण्याच्या प्रक्रियेत लग्नाला उभे मुलगे, मुली आणि त्यांचे पालक, यांच्याकडून ठेवल्या जाणाऱ्या अपेक्षा. अरेंज्ड मॅरेजच्या प्रक्रियेत जेव्हा एखाद्या विवाहसंस्थेत किंवा वेबसाईटवर नांव नोंदवलं जातं तेव्हा नोंदणी फॉर्ममध्ये असणाऱ्या अनेक प्रश्नांत ‘जोडीदार कमावता असावा का’ हा प्रश्न विचारलेला असतो. यामध्ये मुलींकडून भरल्या जाणाऱ्या फॉर्ममध्ये ‘असलाच पाहिजे’ हाच पर्यायच निवडलेला असतो. मुलांकडून मात्र ‘काहीही चालेल’ हा पर्याय निवडला जाण्याचं प्रमाण प्रचंड आहे. ‘आर्थिकदृष्ट्या घर चालवण्याची प्राथमिक जबाबदारी ही पुरुषाची आहे, आणि स्त्रीने देखील कमावलं तर अधिक बरे पडेल, हे खरं असलं तरीही ते काय बंधनकारक नाही’ ही विचारधारा अगदी पक्की झाली आहे. मध्यंतरी एक मुलगी मला सांगत होती, “लग्नानंतर काही वर्ष मला आवडतंय तोवर मी जॉब करीन. पण नंतर करीनच असं नाही. मला माझे पेंटिंग वगैरे छंद जोपासायला आवडेल. त्यामुळे मला नवराही असा हवाय जो आत्ताची माझी लाईफस्टाईल तरी निदान टिकवू शकेल एवढे कमावत असेल.” या मुलीचं लग्न जमायला काहीच अडचण नाही आली. पण विचार करा असं एखाद्या मुलाने आपल्या प्रोफाईलमध्ये लिहिलं असतं तर मागे एकदा मला एक मुलगा माहित होता. त्याने आपली खूप पगार असणारी मोठ्या कंपनीतली नोकरी सोडून एका सामाजिक संस्थेत तुटपुंज्या पगारावर काम करायला सुरुवात केली होती. ‘घर चालवण्याची प्राथमिक जबाबदारी घेईल अशा मुलीशी मला लग्न करायचं आहे’ असं तो म्हणाला होता. अरेंज्ड मॅरेजच्या ठरलेल्या पठडीतल्या प्रक्रियेत त्याचं लग्न जमणार तरी कसं मागे एकदा मला एक मुलगा माहित होता. त्याने आपली खूप पगार असणारी मोठ्या कंपनीतली नोकरी सोडून एका सामाजिक संस्थेत तुटपुंज्या पगारावर काम करायला सुरुवात केली होती. ‘घर चालवण्याची प्राथमिक जबाबदारी घेईल अशा मुलीशी मला लग्न करायचं आहे’ असं तो म्हणाला होता. अरेंज्ड मॅरेजच्या ठरलेल्या पठडीतल्या प्रक्रियेत त्याचं लग्न जमणार तरी कसं बरं, हा सगळा पुरुषानेच घर चालवण्याचा आग्रह केवळ मुलींकडून येतो असं नव्हे तर ते आपलंच मुख्य काम आहे अशी बहुसंख्य पुरुषांचीही समजूत आहे. एकुणात मध्ययुगीन मानसिकतेला बढावा देण्याचं काम दोघं मिळून करतात अगदी\nया सगळ्याचा अर्थ, आता उलट परिस्थिती आणावी असा नव्हे. आता स्त्रियांनी प्राथमिक जबाबदारी घ्यावी आणि पुरुषांनी मुख्यतः आपले छंद जोपासावेत, घर-मुलं याकडे बघावं असंही मी सुचवत नाहीये. लग्नाच्या नात्यामध्ये, अरेंज्ड मॅरेज असेल नाहीतर लव्ह मॅरेज, आर्थिकदृष्ट्या घर चालवणं असो किंवा घरकाम-मुलं या दृष्टीने घर चालवणं असो, ती दोघांचीही प्राथमिक जबाबदारी असली पाहिजे. म्हणून आपण इथे समता हा शब्द ‘समन्यायी’ या अर्थी वापरत आहोत. समन्यायी व्हायचं, याचा अर्थ असा की, ‘स्त्री आहेस म्हणून तुझं काम हे’ आणि ‘पुरुष आहेस म्हणून तुझं काम ते’ ही विचारधाराच मूळातून काढून टाकावी लागेल. हे होणार नाही तोवर आपल्या समाजाची मानसिकता विषम न्यायाचीच राहिल. का कुणास ठाऊक, अनेक बाबतीत अतिशय मुक्त आणि उदार विचारांची वाटणारी मंडळी अरेंज्ड मॅरेजच्या बाबतीत एकदम मध्ययुगीन बुरसटलेल्या मानसिकतेची बनून जातात असा माझा अनुभव आहे. आपल्या समाजात मुक्त विचार आणि उदारमतवाद हा तडजोडीकडून स्वीकार आणि अनुकूलन यासह आत्मसात करण्याकडे जायला हवा. त्याचं प्रतिबिंब जोडीदार निवडीच्या प्रक्रियेतही दिसायला हवं. जमेल आपल्याला हे\n(दि. २२ सप्टेंबर २०१८ रोजी प्रकाशित झालेल्या महाराष्ट्र टाईम्सच्या मैफल पुरवणीत प्रसिद्ध)\n‘स्व’च्या ओळखीसाठी नव्या वाटा\nज्या व्यक्तीसाठी जोडीदार शोधायचा आहे, ती व्यक्ती मुळात कशी आहे, ही एक गोष्ट जोडीदार निवडताना अत्यंत महत्त्वाची मानली गेली आहे. जेव्हापासून आपण समाजात हा जोड्या लावण्याचा उद्योग आरंभला आहे (म्हणजे अक्षरशः हजारो वर्ष) तेव्हापासूनच हा प्रश्न महत्त्वाचा आहे. एखादी व्यक्ती नेमकी कशी आहे, हे ठरवायचं कोणी आणि कशाच्या आधारावर, हे दोन मुद्दे स्थळ-काळानुसार नक्कीच बदलत गेले. पण मूळ प्रश्न कायम आहेच. धर्म, जात, खानदान, समाजातला सन्मान, कर्तृत्व, संपत्ती, सौंदर्य अशा वेगवेगळ्या निकषांच्या आधारे एखाद्याची ओळख ठरवून जोडीदार निवडीची प्रक्रिया जगभर आहे. पण हे किंवा असे निकष पुरेसे आहेत का) तेव्हापासूनच हा प्रश्न महत्त्वाचा आहे. एखादी व्यक्ती नेमकी कशी आहे, हे ठरवायचं कोणी आणि कशाच्या आधारावर, हे दोन मुद्दे स्थळ-काळानुसार नक्कीच बदलत गेले. पण मूळ प्रश्न कायम आहेच. धर्म, जात, खानदान, समाजातला सन्मान, कर्तृत्व, संपत्ती, सौंदर्य अशा वेगवेगळ्या निकषांच्या आधारे एखाद्याची ओळख ठरवून जोडीदार निवडीची प्रक्रिया जगभर आहे. पण हे किंवा असे निकष पुरेसे आहेत का तुमच्यासाठी जोडीदार निवडण्यासाठी तुम्हाला अगदी नेमकेपणाने कोण ओळखतं\nआधीच्या पिढीपर्यंत पालकवर्गाची या क्षेत्रात पूर्ण सत्ता होती जणू. पण यात बदल झाला. विसाव्या शतकात बदलणाऱ्या अर्थकारण-समाजकारणाने व्यक्ती कुटुंबापासून काहीशी स्वायत्त होत गेली. ‘मी स्वतःला कोणाहीपेक्षा जास्त ओळखतो/ते, आणि म्हणून माझ्या जोडीदाराबद्दलचा अंतिम निर्णय घ्यायला मीच सर्वाधिक लायक आहे’, असा सूर उमटू लागला. अर्थात आजही आमच्याकडे येणारे काही पालक दावा करतात की, ‘आम्हाला आमच्या मुला/मुलीच्या आवडी-निवडी, अपेक्षा असं सगळं नीट माहिती आहे आणि म्हणून त्यांच्यासाठी जोडीदार निवडण्याची प्राथमिक जबाबदारी आम्ही घेण्यात काही गैर नाही.’ क्वचित प्रसंगी मुलं-मुलीही या म्हणण्याला दुजोरा देतात. पण जोडीदार निवडीच्या प्रवासात काही काळ घालवला आहे अशा कोणत्याही पालक-मुलामुलींशी बोलल्यावर जाणवतं की, हे वाटतं तितकं सोपं नसतं “आम्ही सुचवतो त्यातलं एकही स्थळ आमच्या मुलाला/मुलीला आवडत नाही” असं म्हणणारे पालक, आणि “आई-बाबांना नेमकं कळतच नाहीये, मला जोडीदार म्हणून कशी व्यक्ती हवीये.”, असं म्हणणारी मुलंमुली, आम्हाला अगदी रोज भेटत असतात. स्वतःच्या ‘नेमक्या ओळखीचा’ हा गंमतीशीर घोळ झाला की लग्नाची इच्छा असतानाही लग्न लांबणीवर पडू लागतं.\n‘आनंदी सहजीवनासाठी जोडीदार निवडीच्या अपेक्षा ठरवण्याआधी ‘स्व’ची नीट ओळख करून घ्या’ हा झाला सिद्धांत- थिअरी. पण हा सिद्धांत प्रत्यक्षात उतरवायचा कसा गेल्या शतकात यावर एक उत्तर शोधलं गेलं ते मानसशास्त्रातून. मानसशास्त्रीय चाचण्या वापरून व्यक्तिमत्व कसं आहे, स्वभाव कसा आहे, नात्याच्या दृष्टीने स्वभावातल्या धोक्याच्या जागा कोणत्या, चांगल्या गोष्टी कोणत्या अशा प्रश्नांना अगदी सविस्तरपणे उत्तर देणारी यंत्रणा मानसशास्त्राने दिली. अजूनही त्यात सातत्याने प्रगती होत आहे. आज या चाचण्या आणि त्याबरोबर केलं जाणारं समुपदेशन हे या ‘स्व’ च्या ओळखीसाठी उपयोगी पडतं आहे. त्या आधारे जोडीदार निवडीच्या बाबतीत निर्णय घेणाऱ्यांचं प्रमाणही व���ढतंय. ‘कोणत्याही व्यक्तीला ओळखणं’ यात दोन महत्त्वाच्या गोष्टी येतात- एक म्हणजे नेमक्या आणि उपयुक्त माहितीचं संकलन, जे या मानसशास्त्रीय चाचण्यांमधून केलं जातं आणि त्या माहितीचं विश्लेषण- जे या चाचणीत दिलेल्या उत्तरांवरून आणि समुपदेशनातून केलं जातं. मानसशास्त्रातली वेगवेगळी साधनं हेच काम करतात. पण या जोडीला एकविसाव्या शतकात एका नव्या गोष्टीने जन्म घेतलाय. आणि ती म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स.\n‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ चा २०१२ मधला एक लेख मी वाचला होता. त्याचं शीर्षक होतं- ‘तुमचं पुस्तक तुम्हाला वाचतंय’ मोबाईल, आय-पॅड किंवा किंडल अशी इलेक्ट्रॉनिक उपकरणं हातात घेऊन त्यावर ई-पुस्तक वाचणं ही गोष्ट आता भारतात देखील नवीन राहिलेली नाही. माहिती तंत्रज्ञान क्रांतीनंतर आता आपल्या हातात येणाऱ्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांची गंमत अशी आहे की तुम्ही त्या उपकरणातून एखादी सोय-सेवा मिळवत असता तेव्हा ते उपकरणही तुमची माहिती गोळा करत असतं. जेव्हा वाचक एखादं ई-पुस्तक वाचत असतो, तेव्हा ते उपकरणही एक प्रकारे तुम्हाला वाचत असतं. आणि त्यातून तुमच्याविषयीची माहिती मिळवत असतं. पुस्तकाच्या कोणत्या पानावर तुम्ही किती वेळ घालवलात, कुठे तुम्हाला एखाद्या शब्दाचा अर्थ शोधायची गरज पडली, कुठली पानं तुम्ही न वाचताच पुढे गेलात अशी सगळी माहिती गोळा केली जात असते. या माहितीचं नेमकं विश्लेषण करण्यासाठी क्लिष्ट स्वरुपाची गणिती प्रक्रिया उभारली जाते, म्हणजेच अल्गोरीदम्स बनवले जातात. हे अल्गोरीदम्स अधिकाधिक ताकदवान बनवता येतात जेव्हा विश्लेषण करण्यासाठी विस्तृत माहिती त्यांना मिळू लागते. ‘फेस रेकग्निशन’ सारख्या गोष्टी या आपल्या हातातल्या मोबाईलवर आल्या आहेत. त्या या पुस्तक वाचण्याच्या उपकरणाबरोबर जोडल्यावर तुमचा चेहरा बघून कोणता मजकूर वाचताना तुम्हाला हसू आलं, कधी वाईट वाटलं अशा गोष्टींची माहिती मिळवता येऊ शकते. अनेक जण आता हातात स्मार्टवॉच किंवा फिटबीट सारखी उपकरणं घालतात. यातून तुमच्या शरीराची इत्थंभूत माहितीही मिळू शकते. हे सगळं समजा, ई-पुस्तकाच्या उपकरणासह, एका यंत्रणेला जोडलं असेल तर पुस्तकाचा कोणता भाग वाचताना तुमच्या हृदयाचे ठोके वाढले हेही नोंदवलं जाईल. या यंत्रणेच्या अल्गोरिदमला तुमच्याबद्दलची अधिक माहिती मिळेल. या माहितीचं सविस��तर विश्लेषण करून तुम्ही एक व्यक्ती म्हणून कसे आहात याचे आडाखे बांधले जातात. एखादं पुस्तक तुम्हाला आवडलं आहे किंवा नाही, हे तुमच्या या सगळ्या माहितीच्या विश्लेषणावरून अल्गोरिदमच सांगू शकेल\nहे फक्त ई-पुस्तकाच्या बाबत लागू नाही. सगळीकडेच आहे. मोबाईल आणि इंटरनेट मार्फत या अल्गोरीदम्समध्ये आपल्या सगळ्या गोष्टींची सातत्याने नोंद ठेवली जाते. आपल्या आवडी-निवडी, मित्रपरिवार, आपण कुठे जातो फिरतो, सवयी, आनंदाचे क्षण, रागाचे क्षण या सगळ्याची माहिती सातत्याने बघू शकता येईल, तपासता येईल असे अल्गोरिदम तयार करून, त्यातून तुम्ही नेमके कसे आहात याची एक प्रतिमा निर्माण होत असते. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे अशी यंत्रणा, जी या सगळ्या माहिती आणि विश्लेषणानंतर तुम्हाला योग्य ते सल्ले देते. अगदी सोपं उदाहरण म्हणजे तुम्ही इंटरनेटवर एखादी गोष्ट ‘सर्च’ केली असेल आणि त्यानंतर फेसबुक उघडलं तर त्या सर्च केलेल्या गोष्टीशी निगडीत जाहिराती तुम्हाला दिसू लागतात. ही या अल्गोरिदम्सची कमाल आहे. जसजसं जास्त क्लिष्ट अल्गोरीदम्स आणि सक्षम आर्टिफिशियल इंटेलिजन्स माणसाच्या क्षमतांपेक्षा अधिक दर्जेदार काम करू लागतात, तसतसं आपण त्यावर अवलंबून राहू लागतो. हे आत्ताही घडतंच आहे. लेखक युवाल नोआह हरारी आपल्या एका भाषणात याविषयी बोलताना ‘गुगल मॅप’चं उदाहरण देतो. अपरिचित शहरात गेल्यावर तिथले रस्ते माहित नसताना गुगल मॅपला एखाद्या ठिकाणी जायचं कसं ते आपण विचारतो. आणि त्यानंतर ते अॅप्लिकेशन जे सांगतं ते बिनबोभाट पाळतो. का बरं कारण आपल्याला विश्वास असतो, की या परिस्थितीत हे आपल्याला आपल्या स्वतःपेक्षाही अधिक योग्य काहीतरी सांगणार आहे.\nनेटफ्लिक्स वरच्या ब्लॅक मिरर नावाच्या भन्नाट मालिकेत एक भाग या विषयावर आहे. त्यातल्या एक अशी व्यवस्था दाखवली आहे, जिथे अल्गोरीदम्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या आधारे तुमच्यासाठीचा अनुरूप जोडीदार निवडला जातो. अर्थात ती एक काल्पनिक कथा आहे. पण या प्रकारच्या गोष्टी भविष्यात फार लांब नाहीत. आजही तुमच्या फेसबुकवरच्या वावराच्या आधारे, तुमच्या मित्रपरिवाराच्या आधारे तुम्हाला फेसबुक ‘हे काही लोक तुम्हाला माहित असतील’ (पीपल यू मे नो) असं म्हणत सुचवतं. लग्नासाठी जोडीदार निवडण्यासाठीच्या अनेक वेबसाईट्स, डेटिंग साईट्स या अशा गोष्टींचा प्राथमिक पातळीवर वापर करू लागल्या देखील आहेत. अर्थातच अधिकाधिक सुधारणा होत त्याही भविष्यात त्यावर विसंबून राहता येईल एवढ्या जास्त विश्वासार्ह बनतील. मानसशास्त्रातल्या साधनांसह, ‘स्व’ च्या ओळखीसाठी एका नव्या वाटेवर आपला आता प्रवास चालू आहे. नजीकच्या भविष्यात, तुम्हाला कदाचित तुमच्यापेक्षाही जास्त नीट ओळखणाऱ्या अल्गोरिदमच्या आधारे तुमच्यासाठी अनुरूप जोडीदार कोण असेल हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स सांगू लागला तर आश्चर्य वाटायला नको त्यावेळी आपण गुगल मॅप सारख्या गोष्टीवर आज ठेवतो तसा पूर्ण विश्वास ठेवू का, हे बघणं फारच रंजक ठरणार आहे\n(दि. १५ सप्टेंबर २०१८ रोजी प्रकाशित झालेल्या महाराष्ट्र टाईम्सच्या मैफल पुरवणीत प्रसिद्ध.)\n‘स्व’च्या ओळखीसाठी नव्या वाटा\nफंडा लाईफ आणि पार्टनरचा (21)\nवाचलेच पाहिजे असे काही (4)\nया ब्लॉग वर लेखांमधून किंवा चित्रांमधून व्यक्त होणारी सर्व मते माझी 'वैयक्तिक मते' आहेत. मी ज्या संस्था-संघटनांमध्ये काम करतो त्यांची विचारधारा माझ्या लेखात व्यक्त होणाऱ्या मतांपेक्षा वेगळी असू शकते. माझ्याशी मतभेद असल्यास कमेंट्स मध्ये मांडावेत. किंवा मला ईमेल करावा. उगीच भावनिक वगैरे होऊन तोडफोड, मारहाण असल्या असंस्कृत, असभ्य आणि बेकायदेशीर गोष्टी करू नयेत. तसेच, इथे कमेंट्स मध्ये व्यक्त होणाऱ्या इतरांच्या मतांना ब्लॉगचा संपादक जबाबदार असणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%87%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A4%AA%E0%A4%A5%E0%A4%B5%E0%A4%BF/", "date_download": "2019-02-20T10:58:05Z", "digest": "sha1:UHML4MYXAUTCVDPMXUTLRHQKPHQ53ZPU", "length": 8559, "nlines": 99, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "इम्रान खान यांच्या शपथविधीचे आमिर खानला निमंत्रण | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nशत्रूला धडकी भरवणारे F-21 भारताला देण्यास अमेरिका तयार\nपतीच्या मारहाणीत पत्नीचा गर्भपात ; तू काळी आहेस, सुनेचा सासरच्यांनी केला छळ\nएकही बांधकाम कामगार कुटुंब बेघर राहणार नाही\nशहराचा पाणीपुरवठा उद्या बंद\nमुळशीत आणखी एका ‘लवासा’चा घाट\nHome breaking-news इम्रान खान यांच्या शपथविधीचे आमिर खानला निमंत्रण\nइम्रान खान यांच्या शपथविधीचे आमिर खानला निमंत्रण\nपाकिस्तानमध्ये नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल हाती आले आहेत. इम्रान खान या जगप्रसिद्ध माजी पाकिस्तानी क्रिकेटपटूच्या पाकिस्तान तेहरिक-ए- इन्साफ या पक्षाने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. ११ ऑगस्ट रोजी इम्रान खान पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतील असे स्वतः इम्रान खान यांनी स्पष्ट केले आहे.\nदरम्यान पाकिस्तान तेहरिक-ए- इन्साफ हा इम्रान खान यांचा पक्ष शपथविधीसाठी जोरदार तयारी करत असून या शपथविधी सोहळ्यासाठी मिस्टर परफेक्ट आमिर खानला सुद्धा निमंत्रण दिलं आहे.\nयापूर्वी कपिल देव, सुनील गावस्कर आणि नवजोत सिंह यांना सुद्धा निमंत्रण दिल्याचे वृत्त होते.\nमेक्सिको: वादळामुळे विमानाचा अपघात होऊन 97 जण जखमी\nतरुणाची दोन लाखांची फसवणूक\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घड���मोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Karad-Urban-Bank-Centennial-Hall-Senior-Literary-Prof-Civil-commendation-ceremony-of-Vidyadhar-Gokhale/", "date_download": "2019-02-20T12:05:06Z", "digest": "sha1:G6N35NKIG5OK2AAMFT7YHJKONRSCWLLM", "length": 8345, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सद‍्गुणांचे कौतुक, ही कराडची परंपरा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › सद‍्गुणांचे कौतुक, ही कराडची परंपरा\nसद‍्गुणांचे कौतुक, ही कराडची परंपरा\nसद‍्गुणांचे कौतुक करणे, ही आपली कराडची परंपरा आहे.शिक्षकांकडे शिकवण्याचा सद‍्गुण असतो. आतून आधार व वरून थोपटण्याच्या त्यांच्या गुणांमुळे अनेक माजी विद्यार्थी आज त्यांचे नाव घेत आहेत. विद्याधर गोखले यांनी कराडचा ग्रंथराज लिहला. नव्या पिढीला शहराच्या इतिहासाविषयी काही माहिती नाही. त्यामुळे हा इतिहास त्यांना शाळांमधून सांगितला पाहिजे, प्रतिपादन सिक्‍कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी केले.\nयेथील कराड अर्बन बँकेच्या शताब्दी सभागृहात ज्येष्ठ साहित्यिक प्रा. विद्याधर गोखले यांच्या नागरी सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, आ. बाळासाहेब पाटील, आ. आनंदराव पाटील, अर्बन कुटुंब प्रमुख सुभाषराव जोशी, बँकेचे अध्यक्ष डॉ. सुभाष एरम, नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, उपनगराध्यक्ष जयवंतराव पाटील, बाळासाहेब कुलकर्णी, डॉ.अशोक गुजर, अशोकराव शेटे यांची उपस्थिती होती.\nराज्यपाल पाटील म्हणाले, कराड अर्बन बँकेच्या अडचणीच्या काळात प्रा. विद्याधर गोखले यांनी बँकेला आधार दिला. याच बँकेने मोठी प्रगती केली. आज सरांचे वय 80 असून शतायुषी झालेली बँक त्यांना आशीर्वाद देत आहे. प्रा. विद्याधर गोखले सरांचा नागरी सत्कार आयोजित करून सहस्रचंद्र दर्शन सोहळा समितीने ही परंपरा जपली असल्याचे ना. चरेगावकर म्हणाले, गोखले सर आणि कराड अर्बन बँक हे एक समीकरण झाले आहे. त्यांच्यात साहित्यिक गुण असल्याने त्यांनी पुढील काळात सहकाराविषयी काही लिहल्यास त्यांचा अनुभव सहकारातील कार्यकर्त्यांना उपयुक्‍त ठरेल.\nआ.बाळासाहेब पाटील म्हणाले, शहरासाठी योगदान देणार्‍या व्यक्‍तिमत्वांचा सत्कार करणे ही गावाची जबाबदारी आहे. शहराची ही संस्कृती असून स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराने पुढे जात असताना जुन्या काळातील व्यक्‍तिमत्वांचा सन्मान होणे आवश्यक आहे. सुभाषराव जोशी म्हणाले, बँकेच्या अडचणीच्या काळात डॉ. द.शि.एरम यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत बँकेच्या उर्जितवस्थेत योगदान देणार्‍या मंडळींमध्ये प्रा. गोखले हे अग्रस्थानी होते, असे सांगितले.\nआ. आनंदराव पाटील यांचेही यावेळी भाषण झाले. सारंग पाटील प्रकाश पाटील, आनंदराव पालकर, चंद्रशेखर देशपांडे, समीर जोशी, मोहनराव डकरे, सौ. रश्मी एरम, अ‍ॅड. संभाजीराव मोहिते यांच्यासह परिसरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. प्रा. अशोक चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गुरव यांनी आभार मानले.\nकराडचा सुधारित ग्रंथ लिहण्याची इच्छा ...\nप्रा. गोखले म्हणाले, अर्बन बँक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी झालेले प्रयत्न, कोयनेतील भूकंपग्रस्त मुलांच्या शिक्षणाची सोय आणि कराडचा ग्रंथ ही महत्त्वाची कामे आपल्या हातून झाली. कराडचा ग्रंथ आणखी सुधारित लिहिण्याची आपली इच्छाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.\nकपिललाच शोतून हटवण्‍याची सलमानकडे मागणी\nमंदिराचा सभामंडप कोसळून २ मजुरांचा मृत्‍यू\n'ती' अट न पाळल्यास युती तोडू; रामदास कदम यांचा इशारा\nकल्याण- डोंबिवली मनपा आयुक्‍तांच्या अंगावर फेकल्‍या बांगड्या\nन्यूजर्सीची किम कुमारी मिस इंडिया यूएसए\n'ती' अट न पाळल्यास युती तोडू; रामदास कदम यांचा इशारा\nकल्याण- डोंबिवली मनपा आयुक्‍तांच्या अंगावर फेकल्‍या बांगड्या\n'एमएमआरडीए'चे क्षेत्र विस्तारले; वसई, पेणचा समावेश\n'पीडित अल्पवयीन मुलीने साक्ष बदलली तरी आरोपीने निर्दोषत्व सिद्ध करावे'", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://dindoripranit.org/publication.html", "date_download": "2019-02-20T12:42:40Z", "digest": "sha1:WLDJE7RL6A5ZAWC22XYKO3GXLKVHSVOL", "length": 18734, "nlines": 63, "source_domain": "dindoripranit.org", "title": "All India Shri Swami Samarth Seva- Dindori Pradhan", "raw_content": "\nप्रधान सेवा केंद्र, श्री क्षेत्र दिंडोरी\nगुरुपीठ, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर\nसण-वार / व्रत / उत्सव\nश्री स्वामी चरित्र सारामृत\n(मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती,तेलगु, व कन्नड)\nश्री स्वामी चरित्र सारामृत- श्री स्वामी चरित्रसारामृत हा ग्रंथ श्री स्वामी सेवा मार्गातील नित्य उपासनेचा अतिशय महत्त्वपुर्ण ग्रंथ आहे. या अमृततुल्य ग्रंथात भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांचा अद्भूत लीलांपैकी काही लीलांचा समावेश यात केला आहे. या ग्रंथाचे १०८ पारायणे केल्यास मनातील सर्व इच्छा पुर्ण होवून महाराजांचा कृपाशिर्वाद प्राप्त होतो. या ग्रंथांचे एकुण २१ अध्याय असून प्रत्येक सेवेकर्‍याने दररोज नित्य सेवेत या ग्रंथांचे क्रमशः तीन अध्याय किंवा एक अध्याय तरी रोज दिवसभरातून केव्हाही वाचन करावा.\n(मराठी, संस्कृत,गुजराती, हिंदी व कन्नड)\nनित्यसेवा, स्तोत्र व मंत्र या ग्रंथामध्ये प्रत्येक भाविक व सेवेकर्‍याने दररोज करावयाची सेवा तसेच विशेष प्रसंगी करावयाची विशेष सेवा सविस्तर दिलेली आहे. त्यात विार्थांपासून तरुण ते वृद्धव्यक्तींनी करावयाची सेवा-स्तोत्र, मंत्र, सुक्त, अथर्वशीर्ष तसेच निरनिराळ्या देवतांची विशेष सेवाही या ग्रंथात दिलेली आहे. तसेच विविध देव देवतांच्या आरत्या व त्यांची करावयाची उपासना या ग्रंथात समाविष्ट करण्यात आली आहे.\n(मराठी,संस्कृत, हिंदी, गुजराती व कन्नड)\nश्री दुर्गा सप्तशती हा ग्रंथ प्रत्यक्ष माता भगवतीने नाशिक जिल्ह्यामधील सप्तश्रृंगी गडावरती मार्कंडेय ऋषींना सांगितला आहे. हा ग्रंथ ७०० ओव्यांमध्ये असल्याने सप्तश्रृंग हे नाव पडले. या ग्रंथाचे सद्गुरू प.पू. मोरेदादांनी हा अतिशय शक्तिशाली ग्रंथ दिंडोरी दरबार येथे प्रकाशित करून लाखो भक्तांना भगवतीची अतिउध सेवा उपलब्ध करून दिली. या ग्रंथाच्या पाठामुळे (वाचनामुळे) सर्व प्रकारच्या समस्या विशेष करून विवाह समस्या, संतती विषयक समस्या, वास्तुविषयक समस्यांचे निवारण होते. या शक्तिशाली ग्रंथाच्या सामुहिक वाचनामुळे गावावरील तसेच देशावरीलही अनिष्ट दूर केली जातात. श्री स्वामी सेवा मार्गातून प्रकाशित केलेल्या या ग्रंथामध्ये संपूर्ण सप्तशती पाठाची माहिती सांगितली आहे.\nश्री गुरूचरित्र हा पाचवा वेद म्हणून मानला जातो. या वेदरूप ग्रंथात भगवान दत्त महाराज-श्रीपाद श्रीवल्लभ महाराज-श्रीनृसिंहसरस्वती महाराज यांच्या अगाध लीलांपैकी काही लीलांचा समावेश केला आहे.अति दुःखी व पीडित तसेच विविध बाधांनी (करणी, भानामती इतर) त्रस्त झालेल्यांनी या ग्रंथाचे पारायण केल्यास प्रत्यक्ष दत्त महाराज त्याचे दु��ख निवारण करतात. या ग्रंथाचे ज्या ठिकाणी पारायण केले जाते, त्या जागेचे अत्यंत पवित्र जागेत रुपांतर होवून प्रत्यक्ष दत्त महाराज तेथे वास करतात. या ग्रंथाचे प्रत्येक कुटुंबात दरमहा एक पारायण किंवा प्रतिवर्षी तीन पारायण केल्यास घरात सुख, शांती, समृद्धी चिरःकाल टिकते.\nभगवान श्रीकृष्णाच्या जीवनचरित्रावर आधारित हा अतिशय महत्त्वाचा ग्रंथ असून यात भगवान श्रीकृष्णांच्या असंख्य लीलांचे वर्णन केलेले आहे. या ग्रंथाचे वर्षातून एकतरी पारायण व्हावे अशी अपेक्षा आहे. या ग्रंथाच्या पारायणाने अनेक प्रकारचे दोष निवारण होवून प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णांची कृपा लाभते.\n(मराठी,कन्नड, बंगाली, गुजराती व हिंदी)\nतेजोनिधी ग्रंथ म्हणजे सद्गुरू प.पू. मोरेदादांचे केवळ जीवन चरित्र नाही तर त्यांच्या अमृतमय वाणीतील बोधामृत व श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे तपशीलवार अनमोल मार्गदर्शनच आहे. या मार्गाचे मूळ अधिष्ठान असलेले भगवान श्री दत्त महाराज, श्रीपाद श्रीवल्लभ, श्रीनृसिंहसरस्वती, श्री स्वामी समर्थ महाराज, प.पू. पिठले महराज, सद्गुरू प.पू. मोरेदादा या गुरूप्रणालीची सविस्तर माहितीदेण्यात आली आहे. सद्गुरू प.पू. मोरेदादांचे जन्मस्थळ व बालपण त्यांना झालेली सद्गुरूंची भेट आणि तेव्हापासून झालेली सेवा मार्गाची वाटचाल याचाही तपशिल देण्यात आलेला आहे. या ग्रंथांचे मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे सद्गुरू प.पू. मोरेदादांचे हस्ताक्षर व त्यांची बोधवचने. असा हा अनमोल पवित्र ग्रंथ प्रत्येक सेवेकर्‍याने वाचलाच पाहिजे. या ग्रंथांच्या अभ्यासातून या सेवामार्गाचे गुह्यतम रहस्य समजून निष्ठावान सेवेकरी तयार होवू शकतो. ज्या सेवेकर्‍याने हा ग्रंथ वाचला नाही तो सेवेकरी म्हणून अपुर्णच राहिल्यासारखा आहे.\nयुगपुरुष प.पू. गुरुमाऊली ग्रंथ\n(खंड १ व २)\nहा ग्रंथ म्हणजे श्री नवनाथ महाराजांचे पारायण होय.\nज्ञानदान भाग- १,२,३ व ४\n( गुजराती: भाग- १)\nश्री स्वामी समर्थ सेवा मार्गातून दरवर्षी एक विशेषांक प्रकाशित होत असतो. या विशेषांकामध्ये हिंदू संस्कृती, भगवतीची उपासना, मानवी समस्या, सर्व प्रकारची शास्त्र (हस्तशास्त्र, वास्तुशास्त्र, अंकशास्त्र, ज्योतिषशास्त्र इ.) विविध बाधांवर उपाय, तोडगे, तंत्र, मंत्र, यंत्र तसेच इतर अतिशय अनमोल लेख मानवी समस्या दूर करण्यासाठी व ज्ञानात वाढ करण्य��साठी दिलेल्या आहेत.\nया ग्रंथात यज्ञविधी या ग्रंथाची सविस्तर माहिती व कर्मकांड विधी दिलेली आहे. हा ग्रंथ संग्रही ठेवून अभ्यास करणारी व्यक्ती स्वयंपुरोहित होवू शकते. विधी मंत्रही वैदिक, पौराणिक व प्राकृतही दिलेले आहेत. सर्व मंडळाच्या आकृती व फोटोही उत्कृष्ट कागदावर रंगीत दिले आहेत. गणेश, मातृका, वास्तु, योगिनी, चंडीकलश, सर्वतोभद्र, ब्रह्म, क्षेत्रपाल, नवग्रह, रुद्र आदि सर्व प्रकारचे नित्याचे मंडळाची माहीती यात दिली आहे व तदनुषंगाने सर्व विधींचा तपशिलही दिला आहे. हा अनमोल ग्रंथ प्रत्येक सेवेकर्‍याच्या, धार्मिक व्यक्तीच्या घरी संग्रहास असणे आवश्यक भाग आहे.\nभारतीय कृषी शास्त्र भाग- १,२,३\nभारत हा शेतीप्रधान देश आहे. भारतातील बहुसंख्य जनता शेती हा व्यवसाय करते. प्राचीन परंपरेनुसार चालत आलेला हा व्यवसाय असून ते एक उपजिविकेचे साधन आहे. सेवा मार्गात गुरूकुल पीठ अंतर्गत कृषीविभाग असून त्यात नैसर्गिक शेती कशी करावी शेतकर्‍यांना येणारे अडथळे पाण्याची टंचाई यावर मात करून कमीतकमी खर्चात नैसर्गिक व बहुगुणी शेती कशी करावी यावर संशोधन करून कृषीशास्त्र भाग १ हा शेतकर्‍यांना उपयुक्त ग्रंथ प्रकाशित केला आहे. या ग्रंथात विविध पिकांची लागवड जोड व्यवसाय ,दुग्ध व्यवसाय, वनिकरण, फुलशेती आणि तलाठी कार्यालयातील उपयुक्त माहिती दिली आहे. अनेक तज्ज्ञांनी या ग्रंथाला शेतकर्‍यांची गीता या नावाने संबोधले आहे. सर्व भारतीय शेतकर्‍यांनी या ग्रंथाचा अभ्यास करून शेंद्रिय देवतांचा सन्मानासह भूमिमातेची पूजा करावी.\nप्रसिद्ध चिकित्सा प्रभाकर या प्राचीन ग्रंथाच्याआधारे हा ग्रंथ तयार केला असून त्यात सर्वच लहान मोठ्या रोगांवर/आजारांवर घरगुती सहजसाध्य, अल्पकिंमतीच्या वस्तु वापरून करावयाची औषधे दिली आहेत. शिवाय वृक्षमुळ व बांध्याचे महत्त्व लंधनाचे नियम व आहार महत्त्व अशा सर्वसंबंधित सविस्तर बहुमोल माहिती दिली आहे. आजीबाईचा बटव्यासारखे हे पुस्तक प्रत्येकाच्या घरी असणे आवश्यक आहे.\nया ग्रंथाचे पुरुषांनी दर रविवारी वाचन करून उपवास धरल्यास खंडोबाची अतिउध सेवा होते. तसेच पत्नीसह कुलदेवतांच्या (खंडेरावाच्या) मूळ ठिकाणी जावून वर्षातून एकदा तरी सन्मान करावा. मल्हारी महात्म्याचे पारायण करावे.\nसेवा भगवान श्री शंकराची\nभगवान शिव शंकराच्या अतिउध ��ेवेमध्ये रुद्र, शिवकवच, शिवमहिन्म स्तोत्र, शिवनामावली, शिवमंत्र, कालभैरवाष्टक, श्रीरामरक्षा या स्तोत्रांचा समावेश होतो. ही अतिशय महत्त्वाची स्तोत्र संस्कृत व प्राकृत भाषेमध्ये सेवा भगवान शंकराची या ग्रंथात दिली आहे. या सेवेमुळे व्याधी नाश आजारातून मुक्तता, व्यसनातून (दारू, मांसाहार, गुटखा, तंबाखू, धुम्रपान इ.) मुक्तता होवून भगवान शिवशंकराचा आशीर्वाद प्राप्त होतो.\nकोटीचंडी अंतर्गत शंकराची सेवा\nCopyright २०१२ अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्र (दिंडोरी प्रणित) सर्व हक्क राखीव | पॉलिसी प्रायवसी | मुख्यपान | संपर्क", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A6-%E0%A4%AE%E0%A5%8B/", "date_download": "2019-02-20T11:58:19Z", "digest": "sha1:L7VKCACQBSJROGGGAUSZZZYWEEHFAPNF", "length": 9591, "nlines": 99, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "योगी सरकारवर प्रह्लाद मोदींचे भ्रष्टाचाराचे आरोप | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nशत्रूला धडकी भरवणारे F-21 भारताला देण्यास अमेरिका तयार\nपतीच्या मारहाणीत पत्नीचा गर्भपात ; तू काळी आहेस, सुनेचा सासरच्यांनी केला छळ\nएकही बांधकाम कामगार कुटुंब बेघर राहणार नाही\nशहराचा पाणीपुरवठा उद्या बंद\nमुळशीत आणखी एका ‘लवासा’चा घाट\nHome breaking-news योगी सरकारवर प्रह्लाद मोदींचे भ्रष्टाचाराचे आरोप\nयोगी सरकारवर प्रह्लाद मोदींचे भ्रष्टाचाराचे आरोप\nवाराणसी (उत्तर प्रदेश)- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंधू प्रह्लाद मोदी यांनी योगी सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप करून खळबळ उडवून दिली आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अंतर्गत घरपोच वितरण (डोअर स्टेप डिलीव्हरी) योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करून या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी प्रह्लाद मोदी यांनी केली आहे. प्रह्लाद मोदी हे एआयएफपीएसडीएफ (ऑल इंडिया फेयर प्राईस शॉप डीलर फेडरेशन)चे अध्यक्ष आहेत.\nराष्ट्रीय अन्न सुर��्षा अधिनियम 2013 नुसार कोटेदारांना प्रत्येक घरपोच वितरणासाठी 17 रुपये देयकाची तरतूद आहे. मात्र त्यांना ते दिले जात नाही, याबाबत कोणी अधिकारी काही बोलण्यास तयार नाही आणि राज्य सरकारही मूग गिळून गप्प आहे. त्यामुळे या प्रकरणाची सीबीआय चौकशीची प्रह्लाद मोदी यांनी मागणी केली आहे.\nउत्तर प्रदेशमधील कोटेदारांच्या मागणीवरूनचा आपण हा मुद्दा उचलून धरत असल्याचे प्रह्लाद मोदी यांनी म्हटले आहे. मात्र राफेल प्रकरणी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बाजू उचलून धरली आहे. आपला भाऊ प्रामाणिक आहे. तो भ्रष्टाचार करणार नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.\nबद्रीनाथमध्ये 42 यात्रेकरू अडकले\nनमित मिश्रा, ऋषिकेश जोशी यांची विजयी आगेकूच कायम\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nआम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, इम्रान खान यांच्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याची भारताला धमकी\nभारताच्या कुटनितीला यश; फ्रान्सचा पाकिस्तानला मोठा झटका\nकाश्मीरमध्ये पतीने जाऊ नये म्हणून जवानाच्या पत्नीची आत्महत्या\nकुलभूषण जाधवप्रकरणी पाकचा कांगावा : ‘जाधव हा हेरच, व्यापारी नाही’\nपुलवामा हल्ल्यात पाक लष्कर व आयएसआय सामील- ढिल्लन\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://sahityasampada.com/Login!DisplayBookDetails.action?langid=2&athid=124&bkid=712", "date_download": "2019-02-20T12:17:40Z", "digest": "sha1:TMXZXVPP3L4COB7IZS2SNZFCDSKDLUBN", "length": 1922, "nlines": 42, "source_domain": "sahityasampada.com", "title": "Read Marathi Books Online, Sahitya Sampada, Online Digital Library", "raw_content": "\nName of Book : शाहिरी कविता\nName of Author : प्रकाश देशपांडे केजकर\nसंतकविता ते पंतकविता हा मराठी कवीतेचा प्रवास हे पहिले मूलगामी परिवर्तन आहे. तसेच पंतकविता ते शाहिरी कविता ही मराठी कवितेची वाटचाल हे दुसरे महत्त्वाचे परिवर्तन आहे. तेरावे शतक ते सतरावे शतक असा संतकवितेचा जवळ जवळ चारशे वर्षांचा प्रदीर्घ कालखंड आहे. तर साधारण सतरावे आणि अठरावे शतक असा पंतकवितेचा जवळ जवळ दोनशे वर्षांचा कालखंड आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://prajamanch.com/?paged=7&cat=70", "date_download": "2019-02-20T11:33:56Z", "digest": "sha1:UQ4R37243F2VW45ICZ7IROYR5EEZLAD7", "length": 8001, "nlines": 127, "source_domain": "prajamanch.com", "title": "देश / विदेश – Page 7 – Prajamanch", "raw_content": "\nराजस्थानमध्ये पोटनिवडणुकीत दोन लोकसभा व एक विधान सभेवर काँग्रेसचा कब्जा\nजयपूर प्रजामंच राजस्थानमध्ये लोकसभेच्या दोन व विधान सभा १ जागांसाठी पार पडलेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने\nहिंदुत्ववादी सरकार, तरीही व्हीएचपी. अध्यक्ष प्रवीण तोगडिया रडकुंडीला\nअहमदाबाद प्रजामंच ऑनलाईन गायब झाल्यानंतर बेशुद्ध अवस्थेत सापडलेले विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष नेते प्रवीण तोगडिया\nअचानक पेट्रोलच्या किमतीत वाढ ग्राहकाच्या खिश्याला खात्री\nनवी दिल्ली प्रजामंच ऑनलाईन पेट्रोलची दर आंतरराष्ट्रीय बाजारानुसार दररोज बदलत असले तरी आज अचानक तब्बल\nउत्तराखंड राज्यात सरकारी कार्यालयात मीडियाला प्रवेश बंदी\nडेहराढून प्रजामंच ऑनलाईन उत्तराखंड राज्यात सरकारी कार्यालयात मीडियाला प्रवेश बंदी लागू करण्याचा आदेश मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह\nगरज तेथे घुसून मारा, केंद्र सरकारची जवानांना सूट\nनवी दिल्ली प्रजामंच ऑनलाईन रविवारी जम्‍मू काश्‍मीरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात ४ जवान शहीद झाले. श्रीनगरहून\nकपटी पाकिस्तानाला दमडीची मदत देणार नाही- डोनाल्ड ट्रम्प\nनवी दिल्ली प्रजामंच ऑनलाईन गेल्या १५ वर्षांपासून अमेरिकेने पाकिस्तानला सातत्याने आर्थिक मदत केली. मात्र, या\nतरुणांना विज्ञानाची गोडी लावण्यासाठी प्रादेशिक भाषांचा वापर शास्त्रज्ञांनी करावे- प्रधानमंत्री मो��ी\nकोलकाता प्रजामंच ऑनलाईन देशातील तरूणांच्या मनात विज्ञान आणि तंत्रज्ञानाविषयी आवड उत्त्पन्न व्हावी, यासाठी भारतीय संशोधकांनी\nभाजपाची सत्ता असलेल्या राज्यांत २८ दिवसात ५८ गाईंचा मृत्यू\nदिल्ली प्रजामंच गोमाता, गोरक्षा, गोरक्षेवरून होणारी हाणामारी यासंबंधीच्या अनेक बातम्या आपण वर्षभरात वाचल्या. मात्र ही\n‘मी भारतात आलो तर तेथील कट्टरतावादी मुल्ला-मौलवींचं काही खरं नाही.\nसिडनी ‘मी भारतात आलो तर तेथील कट्टरतावादी मुल्ला-मौलवींचं काही खरं नाही. त्यांना तातडीची सुट्टी घेऊन\nभाजपने गुजरात वर कब्जा कायम ठेवला हिमाचल जिंकले, पराभवानंतर राहुल ठरले बाजीगर\nनवी दिल्ली प्रजामंच ऑनलाईन देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपची लाट कायम असून भाजपने\nपोलीस छाप्यात सांगली येथे 500 व 2 हजाराच्या नकली नोटाचा धक्कादायक प्रकार उघड\nतापी मेगा रिचार्जवर सरकारने पुर्नविचार करावा अन्यथा सत्याग्रह आंदोलन करू -डॉ. रवी पटेल\nधारणी पोलीस विभागाचे सामाजिक कार्य,पोलिस निरीक्षकाने कन्यादान करून, प्रेम युगलाचा लग्न सोहळा संपन्न\nग्रामीण क्षेत्रात घराघरात शिक्षण पोहचावे हेच माझे जीवनाचे ध्येय -नानासाहेब भिसे\nखेळाडूवृत्ती सोबतच स्पर्धा जिंकणे महत्त्वाचे -राजकुमार पटेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://bidassist.com/maharashtra-tenders/water-resources-department/detail-1ee1580f-2fa2-4a71-adb7-59f1c11dd7aa", "date_download": "2019-02-20T11:16:53Z", "digest": "sha1:KOR3ZGY5MCS7W3EV6DYFGUIAWN7JFWZ5", "length": 12102, "nlines": 124, "source_domain": "bidassist.com", "title": "tender notice no 10 for 2018-19 - Emergency Repairs To K.t.weir At Sule, Tal. Panhala, Dist. Kolhapur", "raw_content": "\nकाययकारी अभभयंता, कोल्हापरू पाटबंधारे भिभाग (उत्तर), कोल्हापरू सिंचन भिन, ताराबाई पाकय , कोल्हापरू-416 003 दरूध्िनी क्रमांक (0231) 2654736, फॅक्ं क्रमांक (0231) 2654735, ई-मेल eekidkop@gmail.com जा.क्र. कोपाभि(उ)/लेशा/ 429 /ंन 2019 भद. 17 / 01 /2019 प्रभत, मा.भजल्हा माभहती अभधकारी, जिल्हा माहीती कार्यालर्य, मध्र्यवती प्रशासकीर्य इमारत, कसबा बावडा रोड, कोल्हापरू विषय भनभिदा ंचुना प्रभंध्द करणे बाबत. ई-भनभिदा ंचुना क्र. 10 ंन 2018-19 ही वतृ्तपत्रामध्रे्य प्रजसध्द करणेसाठी सोबत पाठजवणेत रे्यत आहे. तरी सदर जनजवदा सचुना शासनाच्र्या प्रचजलत जनर्यमानसुार प्रजसध्दीस देण्र्यात र्यावी ही जवनंती. 1) कार्यालर्याचे नांव, पत्ता व दरूध्वनी क्रमांक कार्ययकारी अजिरं्यता कोल्हापरू पाटबंधारे जविाग (उत्तर), कोल्हापरू सिसचन िवन, ताराबाई पाकय , कोल्हापरू-416 003 दरूध्वनी क्र. 0231-2654736 2) िाजहरात प्रजसध्द करणेची तारीख जद. 28/01/2019 रोिी सिकवा त्र्यापवूी 3) प्रजसध्दी कोणत्र्या स्तरावर आवश्र्यक 1) जिल्हा स्तर – 1 दैजनक सिकिा प्रचभलत भनयमानुं ार 4) कोणत्र्या जिल्हर्यात काम करावर्याचे आहे कोल्हापरू जिल्हा 5) जनजवदा सचुना जकती वेळा प्रजसध्द करावर्याची आहे कोल्हापरू जिल्हा 5) जनजवदा सचुना जकती वेळा प्रजसध्द करावर्याची आहे एकच वेळ व जकमान िागेमध्रे्य 6) िाजहरात देर्यके कोणाकडे पाठवावर्याची आहेत एकच वेळ व जकमान िागेमध्रे्य 6) िाजहरात देर्यके कोणाकडे पाठवावर्याची आहेत कार्ययकारी अजिरं्यता कोल्हापरू पाटबंधारे जविाग (उत्तर), कोल्हापरू सिसचन िवन, ताराबाई पाकय , कोल्हापरू-416 003 सोबत :- ई-जनजवदा सचुना क्र. 10 सन 2018-19 (4 प्रतीत) कार्ययकारी अजिरं्यता, कोल्हापरू पाटबंधारे जविाग (उत्तर), कोल्हापरू. प्रत :- 1) मा. अधीक्षक अजिरं्यता, कोल्हापरू पाटबंधारे मंडळ, कोल्हापरू र्यांना सादर. 2) नोटीस बोडय (जनजवदा सचुनेसह) महाराष्ट्र शांन - जलंंपदा भिभाग महाराष्ट्र कृष्ट्णा खोरे भिकां महामंडळ, पणेु कोल्हापरू पाटबंधारे भिभाग (उत्तर), कोल्हापरू Parent Portal :- http://mahatenders.gov.in भनभिदा ंचुना क्र. 10 ंन 2018-19 कार्ययकारी अजिरं्यता, कोल्हापरू पाटबंधारे जविाग (उत्तर), कोल्हापरू हे खालील कामाकरीता सावयिजनक बांधकाम जविाग, महाराष्ट्र शासनू द्वारा र्योग्र्य त्र्या वगामध्रे्य नंदणीकृत कंत्राटदारांकडून ऑनलाईन जनजवदा मागजवत आहेत. सदर कामाचे कोरे जनजवदा संच भद 28/01/2019 ते भद. 11/02/2019 र्या कालावधीमध्रे्य संकेतस्थळावर जवक्रीकरीता उपलब्ध आहेत. सजवस्तर जनजवदा कार्ययक्रम व अन्र्य माहीती संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अ.क्र. कामाचे नांि भनभिदेची अंदाभजत सिकमत बयाणा रक्कम कामाचा कालािधी कोरे भनभिदा ंंच सिकमत (रु.) कंत्राटदाराचा नंदणीचा िगय 1 पंचगंगा पाटबंधारे उपजविाग, कोल्हापरू अंतगयत शाखां बाह्य अजिकरणामार्य त काम करणे (.पाणीपट्टी वसलुी, िनरेटर ऑपरेटर,रेडीर्यल गेट ऑपरेटर ) 446334 4500 6 मभहने Rs. 2000/- + 12 % GST=2240/ सा. बां. जविागाकडे नंदणीकृत कंत्राटदार वगय -8 व त्र्यावरील 2 सिसचन िवन, कोल्हापरू रे्यथील मखु्र्य प्रवेशद्वारापासनु मंडळ कार्यालर्य इमारतीसमोरील व मध्र्यम प्रकल्प जविागाकडे िाणा -र्या बािचू्र्या रस्त्र्याचे डांबरीकरण करणे. 676889 7000 6 मभहने Rs. 2000/- + 12 % GST=2240/ ���ा. बां. जविागाकडे नंदणीकृत कंत्राटदार वगय - 7 व त्र्यावरील 3 मंडळ कार्यालर्यामध्रे्य केबीन करणे तसेच र्र्ननचर वकय करणे. 942396 9500 6 मजहने Rs. 2000/- + 12 % GST=2240/ सा. बां. जविागाकडे नंदणीकृत कंत्राटदार वगय – आर्य 5 व त्र्यावरील 4 राधानगरी धरण माथा व जवश्रामगहृािवळील बागेतील जवद्यतुीकरण करणे. 689674 7000 6 मजहने Rs. 2000/- + 12 % GST=2240/ सा. बां. (जवद्यतु) जविागाकडे नंदणीकृत कंत्राटदार वगय - ड व त्र्यावरील 5 अत्र्यावश्र्यक दरुुस्ती को.प.बंधारा बािारिोगांव , ता. पन्हाळा, जि. कोल्हापरू 527178 5300 6 मजहने Rs. 2000/- + 12 % GST=2240/ सा. बां. जविागाकडे नंदणीकृत कंत्राटदार वगय -7 व त्र्यावरील 6 अत्र्यावश्र्यक दरुुस्ती को.प.बंधारा सळेु, ता. पन्हाळा , जि. कोल्हापरू 428657 4500 6 मजहने Rs. 2000/- + 12 % GST=2240/ सा. बां. जविागाकडे नंदणीकृत कंत्राटदार वगय -8 व त्र्यावरील 7 कंुिी मध्र्यम प्रकल्पाचा माजहतीपट तर्यार करणे 998960 10000 6 मजहने Rs. 2000/- + 12 % GST=2240/ अखील िारतीर्य मराठी जचत्रपट महामंडळाकडे नंदणीकृत जनर्नमती संस्था ऑनलाईन जनजवदा प्रजक्ररे्यमध्रे्य िाग घेणेकरीता कंत्राटदारांनी जडिीटल जसग्नेचर सटीजर्केट संबंजधत सक्षम प्राजधका- र्यांकडून प्राप्त करुन घेणे आवश्र्यक आहे. जनजवदा प्रजक्ररे्यबाबत सवय माहीती उपरोक्त नमदु संकेतस्थळावर उपलब्\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "http://www.sarkarnama.in/pm-opponent-32931", "date_download": "2019-02-20T11:15:07Z", "digest": "sha1:6A6SBGRB6VSIS5BSEZJX5KLB5SJSUMJW", "length": 5631, "nlines": 127, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "pm-on-opponent | Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपश्चिम बंगालमध्ये भाजपच्या एका आमदाराने साऱ्या विरोधकांची झोप उडवली : मोदी\nपश्चिम बंगालमध्ये भाजपच्या एका आमदाराने साऱ्या विरोधकांची झोप उडवली : मोदी\nशनिवार, 19 जानेवारी 2019\nदेशातील सारे विरोधक पश्चिम बंगालमध्ये `बचाब बचाव' घोषणा देऊ लागले आहेत, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली.\nपुणे : देशातील सारे विरोधक पश्चिम बंगालमध्ये `बचाब बचाव' घोषणा देऊ लागले आहेत, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली.\nसिलव्हासा येथील कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदींनी ही टीका विरोधकांवर केली.\nमोदी टीका कर��ाना म्हणाले, की पश्चिम बंगालमध्ये भाजपचा केवळ एक आमदार आहे. परंतु तेथे भाजपपासून वाचण्यासाठी देशातील सारे विरोधक एकत्र आले आहेत. सर्व विरोधक `बचाव बचाव' करीत आहेत. एका आमदाराने चुकीचे काम करणाऱ्यांची झोप उडवली आहे. भीतीमुळे सारे एकत्र झाले आहेत.\nनरेंद्र मोदी narendra modi आमदार झोप\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://2know.in/%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%9F%E0%A5%89%E0%A4%95-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%97%E0%A5%81/", "date_download": "2019-02-20T11:55:16Z", "digest": "sha1:3TAGWZ62DOY7ICYONOZG7XB2ZCBNPGI6", "length": 11289, "nlines": 50, "source_domain": "2know.in", "title": "जीटॉक मित्र विनंती आणि गुप्त चॅट", "raw_content": "\nजीटॉक मित्र विनंती आणि गुप्त चॅट\nRohan March 23, 2012 गप्पा, गुप्त, गूगल, चॅट, जीटॉक, जीमेल, मित्र विनंती\nजीटॉक ही गूगल मार्फत पुरवली जाणारी चॅट सुविधा आहे. मित्रांशी इंटरनेटच्या माध्यमातून गप्पा मारण्यासाठी जीटॉक हे एक लोकप्रिय माध्यम आहे. अनेकजण जीमेलच्या माध्यमातूनच जीटॉक चॅटिंगची सुविधा वापरतात. त्यामुळे त्याबाबतीत काही गोष्टी आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. जसं, जीमेल व जीटॉक अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून जीटॉक चॅटची मित्र विनंती (friend request) कशी पाठवायची आणि जीटॉकच्या माध्यमातून गप्पा मारत असताना त्या साठवल्या न जाता गुप्त कशा राहतील आणि जीटॉकच्या माध्यमातून गप्पा मारत असताना त्या साठवल्या न जाता गुप्त कशा राहतील या दोन्ही गोष्टी आज आपण पाहणार आहोत.\nजीमेलच्या माध्यमातून जीटॉक मित्र विनंती कशी पाठवावी\nजीमेलच्या माध्यमातून मित्र विनंती\nआपल्याला ज्या मित्राला मित्र विनंती पाठवायची आहे, त्या मित्राचा जीमेल ईमेल पत्ता चित्रात दाखवल्याप्रमाणे जीमेल चॅटच्या सर्च बॉक्समध्ये टाका आणि त्यानंतर Invite to chat वर क्लिक करा. त्यानंतर चॅटसाठीची आपली मित्र विनंती आपल्या मित्राला पाठवली जाईल. ती त्याला त्याच्या जीटॉक चॅटवर दिसेल, आणि तो जेंव्हा ती मित्र विनंती स्विकारेल (Accept), तेंव्हा तो आपल्याला आपल्या चॅट लिस्टमध्ये दिसू लागेल.\nजीटॉकच्या अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून मित्र विनंती कशी पाठवावी\nआपल्या संगणकावरील जीटॉक अ‍ॅप्लिकेशन उघडा. जीटॉक अ‍ॅप्लिकेशनच्या तळाशी आपल्याला +ADD हे बटन दिसत असेल, त्यावर क्लिक करा. नव्याने उघडल्या गेलेल्या खिडकीत आपल्या मित्राचा जीमेल ईमेल पत्ता टाका आणि Next वर क्लिक करा. आपला मित्र जेंव्हा आपली मित्र विनंती स्विकारेल, तो आपल्याला आपल्या चॅट लिस्ट मध्ये दिसू लागेल.\nजीटॉकच्या माध्यमातून गप्पा मारत असताना त्या साठवल्या न जाता गुप्त कशा राहतील\nआपल्या जीमेल खात्याच्या Settings मधील Chat विभागात आपण जर My chat history समोरील Save chat history हा पर्याय निवडला, तर आपण करत असलेला प्रत्येक चॅट हा आपल्या जीमेल खात्यातील Chat फोल्डरमध्ये एकत्रितपणे साठवला जातो. आपण स्वतः कदाचीत हा पर्याय निवडला नसेल, पण आपण ज्या व्यक्तिबरोबर चॅट करत आहात त्या व्यक्तिने जरी या पर्यायाची निवड केली असेल, तर आपण करत असलेला चॅट हा त्या व्यक्तिच्या जीमेल खात्यातील Chat फोल्डरमध्ये साठवला जातो.\nजीमेलच्या माध्यमातून (वैयक्तिक, खाजगी) गुप्त गप्पा, Go off the record\nआपणाला जर समोरच्या व्यक्तिशी चॅट करत असताना पूर्णपणे खाजगी आणि गुप्त चॅट करायचा आसेल, आपल्याला जर असं वाटत असेल, की आपण करत असलेला चॅट हा आपल्या आणि समोरच्याच्या जीमेल खात्यात साठवला जाऊ नये, तर त्याबाबतीत एक गोष्ट करता येण्यासारखी आहे. त्यासाठी जीटॉकने आपल्याला एक पर्याय दिला आहे. त्या पर्यायाचं नाव आहे, Go off the record. ‘ऑफ द रेकॉर्ड’ गेल्यानंतर आपण करत असलेला चॅट हा दोन्ही बाजूच्या जीमेल खात्यांवर साठवला जात नाही. चित्रात दाखवल्याप्रमाणे आपल्या चॅट विंडोच्या वरील बाजूस Actions मध्ये आपल्याला Go off the record हा पर्याय दिसून येईल. त्यावर क्लिक केल्यानंतर आपला गुप्त, खाजगी चॅट सुरु होईल. पण या पर्यायाला देखील काही मर्यादा आहेत. आपण स्वतः जीमेल किंवा जीटॉक वरुन चॅट करत असाल, पण समोरची व्यक्ति मात्र मिबो मेसेंजर (Meebo Messenger), ईबडी (eBuddy) अशा थर्ड पार्टी अ‍ॅप्लिकेशच्या माध्यमातून चॅट करत असेल, तर आपला चॅट त्या व्यक्तिकडे साठवला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे समोरची व्यक्तिदेखील जीमेल, जीटॉक, गूगल प्लस, अशी गूगलची सेवा वापरुनच चॅट करत आहे, याची मात्र आपल्याला काळजी घ्यावी लागेल.\nलेखक – रोहन जगताप\n© कॉपीराईट २०१४ रोहन जगताप. सर्व हक्क सुरक्षित.\nरोहन जगताप हा एक अभियंता आहे. जानेवारी २०१० मध्ये त्याने 2know.in हा मराठी ब्लॉग सुरु केला. 2know.in हा ब्लॉग इंटरनेट, संगणक, मोबाईल, अनुप्रयोग, इत्यादी विषयांना स्पर्श करतो. या ब्लॉगला २०१० साली स्टार माझा चॅनलचा ‘ब्लॉग माझा’ पुरस्कार मिळाला आहे. वाचका���नी इंटरनेट व तंत्रज्ञान संदर्भात काही प्रश्न असल्यास या इथे प्रतिक्रियांच्या माध्यमातून विचारावेत ही नम्र विनंती. इतर कामासाठी संपर्क - 2know.in@gmail.com.\nमोठा इंटरनेट पत्ता लहान करणारा अनुप्रयोग\nहजारो इंग्लिश पुस्तके मोफत\nबॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे\nवर्ड फाईल PDFमध्ये बदलणे\nSBI ATM केंद्रात पैसे जमा करणे\nलॅपटॉप स्पिकर लॅपटॉपशिवाय वापरणे\nअनुदिनी कशी तयार करावी\nखाली आपला ईमेल अ‍ॅड्रेस देऊन Subscribe वर क्लिक केल्यास 2know.in वर प्रकाशित होणार्‍या नवीन लेखाची ‘नोंद’ आपल्याला ईमेलवर मिळेल.\nअडलेल्या इंग्लिश शब्दांपासून शब्दकोश तयार करा\n****** पासवर्ड कसा पहायचा\nमोफत मराठी, इंग्रजी, हिंदी शब्दकोश\nलिंक शेअर करुन जास्त पैसे कमवणे\nफेसबुक, गुगल चे मराठी भाषांतर\nगुगल चा मराठी शोध, मराठी गुगल\n****** पासवर्ड कसा पहायचा\n© कॉपिराईट २०१० - २०१५ - 2know.in. सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.misalpav.com/taxonomy/term/55", "date_download": "2019-02-20T12:11:04Z", "digest": "sha1:FHI5M3V7VVBAOELJHZXAEGZUCAE46RZZ", "length": 16001, "nlines": 243, "source_domain": "www.misalpav.com", "title": "प्रकटन | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nशतशब्दकथा स्पर्धेसंबंधी सूचना :\nलेखकांनी कथा पाठवताना कथेतील शब्द प्रत्यक्ष मोजून १०० आहेत याची खात्री करावी ही विनंती. Microsoft Word मध्ये शब्द मोजू नयेत. विरामचिन्हांमुळे Microsoft Word चुकीची शब्दसंख्या दाखवत असल्याने हे करण्यात आले आहे.\nपुस्तकमित्र in जनातलं, मनातलं\nसंपादक मंडळ in जनातलं, मनातलं\nसंपादक मंडळ in जनातलं, मनातलं\nRead more about दिवाळी अंक २०१३\nबिपिन कार्यकर्ते in जनातलं, मनातलं\nRead more about महामानवास अभिवादन\nगं कुणी तरी येणार, येणार गं...\nमनस्विता in जनातलं, मनातलं\nरविवारी संध्याकाळी आम्ही बाहेर पडलो तर घरासमोर जी शाळा आहे तिच्या पटांगणावर मांडव घालायचं काम सुरु होतं. अर्थातच कन्यारत्नाकडून प्रश्न विचारला गेला की कश्यासाठी मांडव बांधला जात आहे. अर्थातच माझ्याकडे उत्तर नव्हतं. (जेव्हा पासून तिला गणित आणि शास्त्र शिकवत आहे तेव्हा पासून तिला असे वाटते की तिने कुठलाही प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर माझ्याकडे असते.) विचार केला की असेल शाळेचा काहीतरी कार्यक्रम. कालचा दिवस पण तसाच गेला. खिडकीतून पाहीले तर मांडव अजून दिसत होता आणि कार्यक्रम झाल्याचा काही आवाजही आला नव्हता. म्हणजे कालपर्यंत काही कार्यक्रम झाला नव्हता.\nRead more about गं कुणी तरी येणार, येणार गं...\nपिवळा डांबिस in जनातलं, मनातलं\nहॅरी पॉटर - भाग पाच\nnishapari in जनातलं, मनातलं\nहॅरी पॉटर भाग पाच - .\nया भागात पुस्तकं न वाचलेल्यांसाठी खूप स्पॉईलर्स आहेत , कथेची जवळपास पुर्ण पार्श्वभूमी आहे .\nहॅरी पॉटरच्या जगतातील महत्वाची पात्रे -\nएल्बस डम्बलडोर आणि वोल्डेमॉर्ट नंतर हॅरी पॉटर विश्वातील सगळ्यात महत्त्वाची पात्रं म्हणजे स्वतः हॅरी त्याचा मित्र रॉन विज्ली आणि मैत्रीण हर्माइनी ग्रेन्जर . पण त्यापूर्वी किंचित दुय्यम पण कथेच्या दृष्टीने महत्वाची पात्रं म्हणजे -\n१ . जेम्स पॉटर , २. लिली पॉटर , ३ . सिरियस ब्लॅक ,\n४ . रीमस लुपीन , ५ . पीटर पेटीग्र्यू ,\n६ . सेव्हरस / सिवियरस स्नेप\n७ . डर्स्ली कुटुंब\nRead more about हॅरी पॉटर - भाग पाच\nमनस्विता in जनातलं, मनातलं\nअरे संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर\nआधी हाताला चटके, तव्हा मिळते भाकर\nबहिणाबाईंची ही शाळेत शिकलेली कविता. आज आठवण यायचं कारण काय तर झालं असं की आज कित्येक दिवसांनी एकावेळी बऱ्याच भाकरी केल्या. त्या करत असताना मला माझा भाकरी करायला कशी शिकले तो प्रवास आठवला.\nहारासाठी काही पण ........... ( शशक २)\nखिलजि in जनातलं, मनातलं\nती : दोघांसाठी वर्षाला तीन लाख , म्हणजे जर अतीच होतंय .\nतो : हो ग , पण सुविधा एकदम मस्त आहेत . जरा बरे वाटेल नि आपल्यालाही काळजी नसेल .\nती : मी मागे हार मोडून दुसरा बनवते बोलले तर तुम्ही केव्हढं बोलला होता .\nतो : तुला योग्य वाटतं ते कर. एक मात्र नक्की पैसे दिल्यावाचून आपली यातून सुटका नाही . अगं वेडे\nचोवीस तास सुरक्षा आहे तिथे. आपलं काय , दोघेही कामावर आणि मुलं शाळेत . कोण आहे इथे \nती : परवा कळेल तुम्हाला.\nठळक बातम्या : क्रूरकर्मा सासूसासऱ्याना पोस्कोअंतर्गत अटक . न्यायालयीन चौकशी सुरु आहे .\nहा कुणाचा फोटो आहे ( स्पर्धेबाहेरची शशक १ )\nखिलजि in जनातलं, मनातलं\n\" अजून चहा दिला नाही हिने . हिचं ना कालपासून मी बघतोय लक्षच नाही आहे. वृषा, ए वृषे , काय झालंय तरी काय हिला. बहिरी झाली आहे का का, माझ्याच घरात मलाच किंमत उर��ी नाही आहे का, माझ्याच घरात मलाच किंमत उरली नाही आहे \" मी स्वतःशी म्हणालो.\nवृषा : \" सोनू , पिल्लू , उठा चला , दोन घास खाऊन घ्या . कालपासून पोटात अन्नाचा कण नाही आहे. आपल्याला लवकर पोहोचायचं आहे तिथे \"\nकाहीच समजत नाही आहे मला . अरे काय चाललंय काय चहाचा पत्ता नाही आणि हि इथे फोटो कुरवाळत बसलीय. अरे हे काय ,हि तर माझा फोटो बघून रडतेय.\nRead more about हा कुणाचा फोटो आहे ( स्पर्धेबाहेरची शशक १ )\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nमराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 19 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://prajamanch.com/?paged=3&cat=70", "date_download": "2019-02-20T11:31:55Z", "digest": "sha1:PQJOVH73FK3PYBVNP3EWKEYY7QGBVTEK", "length": 8101, "nlines": 129, "source_domain": "prajamanch.com", "title": "देश / विदेश – Page 3 – Prajamanch", "raw_content": "\nकमाल किरकोळ किंमतीपेक्षा अधिक किमंत वसूल करणाऱ्या कडून ५ लाख रुपये दंड\nदिल्ली, प्रजामंच, 27/3/2018 कमाल किरकोळ किंमतीपेक्षा जास्त पैशांना वस्तूंची विक्री करणं आता आणखी महागात पडू\nसरकारी अधिकाऱ्याच्या विरोधात तात्काळ अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करता येणार नाही- सर्वोच्च न्यायालय\nनवी दिल्ली, प्रजामंच,20/3/2018 सरकारी अधिका-यांविरोधात एससी/एसटी(अॅट्रॉसिटी)अंतर्गत आता तात्काळ गुन्हा दाखल करता येणार नाही. सर्वोच्च न्यायालयानं\nदारूच्या नशेत तरुणाने गुप्तांग कापले\nमुंबई, प्रजामंच,20/3/2018 पालघरमधील दारूच्या नशेत एका तरुणाने स्वत:चेच गुप्त अंग कापल्याची घटना घडली असून तरुणाची\nटीडीपीचे खासदार एन. शिवप्रसाद संसदेत साडी नेसून पोहचले.\nनवी दिल्ली, प्रजामंच,19/3/2018 आंध्रप्रदेशाला विशेष राज्याचा दर्जा मिळावा यासाठी तेलुगू देसम पार्टीच्या खासदारांनी संसदेत जोरदार\nकर्नाटक सरकारकडून लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माची मान्यता\nबेंगळूरु प्रजामंच 19/3/2018 कर्नाटकात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस सरकारनं अत्यंत मोठा आणि राजकीयदृष्ट्या संवेदनशील निर्णय\nमतपत्रिकेचे दिवस पुन्हा येण्याची शक्यता \nनवी दिल्ली, प्रजामंच,18/3/2018 भारतातील निवडणूक प्रक्रियेत मोठे बदल होण्याची शक्यता असून इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनऐवजी (ईव्हीएम)\nडॉक्टरने दोन हजाराची लाच गिळंकृत केली,लाचलूचपत विभागाची नोटसाठी धावपळ\nअहमदाबाद प्रजामंच,17/3/2018 लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकल्याची कुणकूण लागताच एका पशुवैद्यकीय डॉक्टरने दोन हजार रुपयांची\nमहिलेने नोकरी करणे राजपूताच्या अभिमानाला लज्जित करणारे म्हणून सासऱ्याने सुनेचे मुंडक उडविले\nजयपूर प्रजामंच 16/3/2018 घरच्या सूनेने नोकरी करणे म्हणजे राजपूतांच्या शान, सन्मानाला शोभणारे नसून अभिमानाला लज्जित\nस्वामींनी उत्तर प्रदेश पोटनिवडणुकीत पराभवाचे खापर आदित्यनाथांवर फोडले\nनवी दिल्ली, प्रजामंच 16/3/2018 उत्तर प्रदेशात दोन जागांसाठी पोटनिवडणुका झाल्या. भारतीय जनता पक्षाला यामध्ये सपाटून\nजगातील 93% बाटलीबंद पाण्‍यात प्लॅस्टिकचे सूक्ष्म कण; बाटलीबंद पाणी घातक\nनवी दिल्ली, प्रजामंच,16/3/2018 जगभरात बाटलीबंद पाण्याच्या गुणवत्तेबाबत धक्कादायक माहिती बाहेर आली आहे. यानुसार, जगभरात ९०\nचुरनी तालुका,गुरे चारण्यासाठी जमीन उपलब्ध करून देण्यास कटीबद्ध – नवनीत राणा\nप्रशासकीय सेवेतील निशा बांगरे यांनी संविधानाला साक्ष ठेवून केले लग्न\nमेळघाटातील प्रत्येक जि.प.शाळा डिजिटल करण्याचा मानस – खा.आनंदराव अडसूळ\nमुलीला कोंबडा चावला; प्रकरण पोलीस ठाण्यात पोहचले.\nखासदार झाल्यावर पाषाण झालेल्या प्रशासनाला वठणीवर आणणार -नवनीत राणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-09/segments/1550247494741.0/wet/CC-MAIN-20190220105613-20190220131613-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"}