diff --git "a/data_multi/mr/2019-04_mr_all_0238.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2019-04_mr_all_0238.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2019-04_mr_all_0238.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,574 @@ +{"url": "https://www.esakal.com/manoranjan/shalu-wants-go-date-salman-khan-116888", "date_download": "2019-01-21T02:23:20Z", "digest": "sha1:JKI2INDA674U7JGDBDNT5EIJ3OYFDEXM", "length": 11990, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "shalu wants to go on date with salman khan शालू वहिनीला जायचंय सलमान खान सोबत डेटवर | eSakal", "raw_content": "\nशालू वहिनीला जायचंय सलमान खान सोबत डेटवर\nबुधवार, 16 मे 2018\nबॉलीवूडबद्दल प्रत्येक कलाकाराला प्रेम असते. तसेच बॉलीवूड स्टार्सची क्रेझ देखील सर्वांमध्ये तितकीच असते. झी मराठीवरील हम तो तेरे आशिक है या मालिकेतील शालिनी अर्थात माधवी निमकर रील लाईप्रमाणेच ग्लॅमरस आहे. या मालिकेत तिची भूमिका स्टायलिश अशी दाखवण्यात आली आहे.\nबॉलीवूडबद्दल प्रत्येक कलाकाराला प्रेम असते. तसेच बॉलीवूड स्टार्सची क्रेझ देखील सर्वांमध्ये तितकीच असते. झी मराठीवरील हम तो तेरे आशिक है या मालिकेतील शालिनी अर्थात माधवी निमकर रील लाईप्रमाणेच ग्लॅमरस आहे. या मालिकेत तिची भूमिका स्टायलिश अशी दाखवण्यात आली आहे.\nखऱ्या आयुष्यातही ती काहीशी तशीच आहे. माधवीला तिच्या आवडत्या अभिनेता आणि अभिनेत्रीबद्दल विचारलं असता तिने अमीर खान आणि माधुरी दिक्षित यांची नावं घेतली पण तिला ड्रीम डेट बद्दल विचारले असता ती म्हणाली, 'मला एकदा तरी सलमान खान सोबत डेटवर जायचं आहे.' त्यामुळे छोट्या पडद्यावरील शालू वहिनी मोस्ट एलिजिबल बॅचलर आणि सर्वांचा लाडका अभिनेता सलमान खानची खूप मोठी फॅन असल्याचं कळतं.\nसलमान खानप्रमाणेच माधवी देखील रिअल लाईफमध्ये फिटनेसचं वेड आहे. मालिकेत देखील तिची शालू वहिनी ही व्यक्तीरेखा फिट राहण्यासाठी झुंबा डान्स करते आणि त्याची कार्यशाळा देखील घेते. पण माधवी खऱ्या आयुष्यात फिट राहण्यासाठी नियमित योगा करते. माधवीच्या फिट राहण्यामध्ये योगविद्येचे मोलाचे योगदान असून ती तिच्या सोशल मिडीया अकाउंट्सवर देखील तिच्या योगा पोझेस मधील फोटोत तिच्या चाहत्यांसाठी शेअर करते.\nमोदींचा बॉलीवूडशी सिनेस्टाईल संवाद\nमुंबई - आपल्या खास संवाद शैलीची झलक दाखवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी बॉलीवूड कलाकारांची मने जिंकली. उरी या लष्करी तळावरील हल्ल्याचा...\nआठ वर्षांनंतर अमेय पुन्हा संगीत नाटकात\n\"संगीत संशयकल्लोळ' या नाटकाने तिसऱ्या दिवशी वसंतोत्सवाची सांगता होणार आहे. त्यात फाल्गुनरावांची भूमिका साकारणाऱ्या अमेय वाघ याच्याशी नीला शर्मा यांनी...\nपुणे - शास्त्रीय संगीत, लोकसंगीत आणि संगीत नाटकाची एकत्रित मेजवानी असणारा यंदाचा ‘वसंतोत्सव’ आजपासून (ता. १८) कर्वेनगर येथील पंडित फार्मस्‌च्या...\nपुणे महापालिकेचा अर्थसंकल्प ६ हजार कोटींचा\nपुणे - शहरात सुरू असलेले प्रकल्प पूर्ण करण्यावर भर देण्याबरोबरच पाणीपट्टीत १५, तर मिळकतकरात १२ टक्‍क्‍यांनी वाढ सुचविणारा पुढील वर्षीचा (२०१९-२०...\nबंदिशींचे प्रकटले लोभस इंद्रधनुष्य\nपुणे - एकापाठोपाठ एक बंदिशींचा खजिना पंडित शौनक अभिषेकी खुला करीत होते. ‘पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या बंदिशी’ या विषयावरील गायन कार्यशाळेत ते...\nकधीतरी एकटंच बसावंसं वाटतं. एकटं बसणं म्हणजे उदासवाणं वाटणं नव्हे. काहीतरी गप्पा नि काहीतरी मूकपण असतं स्वत:शीच. हवा तेव्हा, हवा तसा एकांत लाभणं व तो...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2017/03/28/%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%AF%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%89%E0%A4%B2%E0%A4%9F/", "date_download": "2019-01-21T02:22:59Z", "digest": "sha1:AGDR2ZLO2YMNVTHWJ7EHMGCNUBSAPIFJ", "length": 8244, "nlines": 77, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "न्यूयॉर्कमध्ये होणार उलट्या इंग्लीश यू अक्षराची महाप्रचंड इमारत - Majha Paper", "raw_content": "\nएनआरआयनी दिली अम्मा जयललितांना पसंती\nसामाजिक वर्चस्वाच्या गुणाला स्त्रियांकडून जोडीदार निवडीत प्राधान्य\nन्यूयॉर्कमध्ये होणार उलट्या इंग्लीश यू अक्षराची महाप्रचंड इमारत\nMarch 28, 2017 , 10:35 am by शामला देशपांडे Filed Under: युवा, सर्वात लोकप्रिय Tagged With: इमारत, न्यूयॉर्क, यु अक्षर\nजगातील सर्वाधिक लांबीची इमारत न्यूयार्कमध्ये बांधली जाणार असून या इमारतीचा आकारही जगात कुठेच आढळणार नाही. इंग्रजी वर्णमालेतील यू हे अक्षर उलटे केल्यावर दिसेल म्हणजे थोडक्यात महाप्रचंड आर्कप्रमाणे दिसेल असे या इमारतीचे डिझाईन आहे. ओहयो स्टुडिओ फर्मने द बिग बेंड या नावाची ही इमारत बांधण्यासाठीचा प्रस्ताव सादर केला आहे.\nमिळा��ेल्या माहितीनुसार या इमारतीची लांबी ४ हजार फूट असेल. ही इमारत उलट्या यूच्या आकाराची असल्याने ती जगातील सर्वात उंच इमारत नाही मात्र हा यू चा आकार सरळ केला तर जगातील बुर्ज खलिफा, न्यूयॉर्कच्या वर्ल्ड ट्रेड सेंटर व अन्य उंच इमारतींच्या दुप्पट होणार आहे. संपूर्ण काचेमध्ये उभारल्या जाणार्‍या या इमारतीत लिफ्ट बांधणे मोठे आव्हानात्मक काम आहे कारण लिफ्टही यू आकारातच बांधावी लागणार आहे. सेंट्रल पार्कमधील बिलेनियर रोमध्ये ही इमारत वन ५७ टॉवर व यावर्षी पूर्ण होणार्‍या १११ वेस्ट ५७ स्ट्रीट या इमारतींच्या मध्ये होणार आहे. या भागात शहरातल्या अनेक आलिशान इमारती आहेत.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी वादग्रस्त वक्तव्य विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2018/05/08/high-educated-terrorists/", "date_download": "2019-01-21T02:29:40Z", "digest": "sha1:V4MWKN375OBCAHEVTRMAQTM3URGRZZJ7", "length": 10589, "nlines": 78, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "उच्च विद्या विभूषित दहशतवादी - Majha Paper", "raw_content": "\nलवकरच ट्रायंफच्या १० लाख किमतीच्या बाईकचे लाँ��िंग\nआजमावून पहा व्हिक्स व्हेपोरबचे असे ही उपयोग\nउच्च विद्या विभूषित दहशतवादी\nकाश्मीरमध्ये गेल्या सोमवारी लष्कर आणि दहशतवादी यांच्यात झालेल्या चकमकीत पाच दहशतवादी ठार झाले. या पाच जणांत एका प्राध्यापकाचा समावेश होता. त्यामुळे पोलीस चक्रावले आहेत कारण गेल्या काही दिवसांत दहशतवादी संघटनांत सहभागी होणार्‍या उच्च शिक्षित तरुणांची संख्या वाढत चालली आहे. या आधी पदवीधर तरुण जरी दहशतवादी झाले तरीही आश्‍चर्य व्यक्त केले जात असे पण आता प्राध्यापक आणि डॉक्टरेट मिळवलेले संशोधकही दहशतवादी कारवायात सहभागी होत आहेत. काल ठार झालेला प्राध्यापक दोन दिवसांपासून बेपत्ता होता. त्यामुळे विद्यार्थी संतप्त झाले आणि त्यांनी निदर्शने करून प्राध्यापकाचा तपास करण्याची मागणी केली पण दोनच दिवसात हा बेपत्ता प्राध्यापक अतिरेकी संघटनेत सहभागी झाला असल्याचे आढळले.\nही गोष्टही जेव्हा तो चकमकीत ठार झाला तेव्हाच लक्षात आली. चकमक सुरू असतानाच पोलिसांना त्याचा पत्ता लागला तेव्हा त्यांनी त्याच्या आईला बोलावून घेतले आणि तिने आपल्या मुलाला शरण येण्याचे आवाहन केले. पण तो बधला नाही. शेवटी त्याला ठार करण्यात आले. अशा सुशिक्षित दहशतवाद्यांच्या बाबतीत पोलीस नेहमी हाच उपाय योजितात. ते या अतिरेक्यांच्या पालकांनाच पाचारण करून त्यांनी आपल्या मुलांना आवाहन करावे असा आग्रह धरतात पण मुळात काही पालकच असे आवाहन करायला तयार होत नाहीत आणि झाले तरीही मुले त्यांचे ऐकत नाहीत.\nअशी ही मुले दहशतवादी होण्याची एक साखळीच आहे. एखादा अतिरेकी ठार झाला की त्याची मोठी प्रेतयात्रा काढली जाते आणि तिच्यातले वातावरण नव्या अतिरेक्यांना प्रक्षुब्ध करणारे ठरते. अशा प्रत्येक अंत्ययात्रेतून निदान दोन ते तीन तरुण नव्याने दहशतवादी बनतात. ते आपल्याला आवडेल त्या संघटनेत जातात. असे तरुण दहशतवादी झाले की, घातपाती कारवायांत सामील होणार्‍या स्थानिक दहशतवाद्यांची संख्या वाढलेली दिसते. पूर्वी घूसखोर दहशतवादी पाकिस्तानातून आलेले असायचे. असे दहा जण भारतात घुसले तर त्यातला एखादा भारतीय असायचा पण आता ही संख्या वाढली आहे. २०१८ सालच्या पहिल्या चार महिन्यांत निरनिराळ्या ठिकाणी झालेल्या चकमकीत ५५ दहशतवादी ठार झाले असून त्यातले २७ जण स्थानिक आहेत. ही बाब पोलिसांना आणि सुरक्षा जवान���ंना विशेष चिंताजनक वाटत आहे.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी वादग्रस्त वक्तव्य विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-man-woman-jokes/%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80-114020700010_1.htm", "date_download": "2019-01-21T01:09:39Z", "digest": "sha1:7HK3T2FQEH3PH47E3CMFCENLMDVJYMVH", "length": 8917, "nlines": 130, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "बेवड्यांची पार्टी | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 21 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nएका बेवड्याने मित्रांसाठी पार्टी करायचे ठरवले आणि पार्टीसाठी आपल्याच घरातून बकरा चोरी करायचा ठरवले आणि बकरा चोरला पण, आणि मित्रांसोबत मनसोक्त पार्टी केली..\nसकाळी जेव्हा घरी आला तर बघतोय काय \nआपल्या बायकोला विचारतो : हा बकरा इथे कसा\nबायको : बकरा गेला खड्डय़ात..\nतुम्ही पहिले हे सांगा, रात्री चोरासारखे येऊन कुत्र्याला कुठे घेऊन गेलात\nबायकोवर प्रेम करणार्‍यांची अवस्था\nमुलगा आणि मुलीची प्रथम भेट....\nरजनीकांत आणि अशोक सराफ यांच्यातील गप्पा\nमीटर,व्हेरी फ��स्ट,मेड एन इंडीया\nयावर अधिक वाचा :\nनशीबवान' भाऊंच्या 'उनाड पाखराची झेप'\nभाऊ कदम यांच्या बहुप्रतीक्षित 'नशीबवान' चित्रपटाचं नवीन गाणं 'पाखरू' रिलीज झाले आहे. एक ...\nबॉक्स ऑफिसवर कसा राहिला सिंबाचा पाचवा दिवस\nबॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह आणि सारा अली खानची फिल्म सिंबा बॉक्स ऑफिसवर धमाल करत आहे. ...\nसासुबाईंचे हे सुनबाईंना सांगणे\nसुनबाईस...... नको जाउ धास्तावून सासुरवासाच्या दडपणाने अग मीही गेलेय ...\nश्रेया, सोनूच्या जादुई आवाजातील \"बघता तुला मी\" गाणं ...\n\"प्रेमवारी\" या चित्रपटाचे पाहिलं गाणं 'बघता तुला मी' गाणं प्रदर्शित झाले. एकमेकांना ...\nम्हणून जान्हवी कपूर शिकत आहे 'उर्दू'\n'धडक' सिनेमातून रुपेरी पडद्यावर दमदार आगमन केल्यानंतर अभिनेत्री जान्हवी कपूर आपल्या आगामी ...\nकंगनाची करणी सेनेला चेतावणी, मी सुद्धा राजपूत आहे, नष्ट ...\nमणिकर्णिका या चित्रपटात झांसीची राणी लक्ष्मीबाईची भूमिका बजावणारी चित्रपट अभिनेत्री कंगना ...\nठाकरे सिनेमातला आवाज बदला\nशिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर ठाकरे हा सिनेमा येतो आहे. यात बाळासाहेब ...\nउरी चित्रपट डाउनलोड केल्यावर काय म्हणतात विकी आणि यामी\nपायरेसीमुळे संपूर्ण जगाचे चित्रपट उद्योग परेशान आहे. चित्रपट रिलीझ झाल्याबरोबर संध्याकाळी ...\n'उरी'सोशल मीडियावर लीक, निर्मात्यांना धक्का\nसत्य घटनेवर आधारीत 'उरी : द सर्जिकल स्ट्राईक' हा सिनेमा सोशल मीडियावर लीक झालाय. यामुळे ...\nनेटफ्लिक्स, हॉटस्टारने नियमावली बनवली\nनेटफ्लिक्स व हॉटस्टार या कंपन्यांनी भारतीय सरकारकडून सेन्सॉरशिप लादली जाण्याचा धोका ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/The-new-law-of-marriage-is-comprehensive/", "date_download": "2019-01-21T01:18:49Z", "digest": "sha1:4RENJBOBSAR3JRFGLQHRUTMIFSHRX5HK", "length": 6662, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " विवाहासंदर्भातील नवा कायदा सर्वसमावेशक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › विवाहासंदर्भातील नवा कायदा सर्वसमावेशक\nविवाहासंदर्भातील नवा कायदा सर्वसमावेशक\nआंतरजातीय, आंतरधर्मीय विवाहांना प्रोत्साहन, तसेच संरक्षण देण्याबाबत राज्य शासन नवीन कायदा तयार करत आहे. हा कायदा सर्वसमावेशक व्हावा, यासाठी लोकांच्या सूचना, मते जाणून घेतली जात असल्याचे महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे सदस्य सी. एस. थूल यांनी बुधवारी सांगितले. या कायद्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात विविध संघटनांच्या पदाधिकार्‍यांसमवेत बैठक झाली.\nथूल म्हणाले, राज्य शासनाने विविध सूचना, तक्रारी, विविध खासदारांनी पाठविलेली पत्रे यांचा साकल्याने विचार करून आंतरजातीय, आंतरधर्मीय विविहासंदर्भात स्वतंत्र कायदा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सात जणांची समिती स्थापन केली आहे. अशा विवाहांना संरक्षण देणे, या जोडप्यांना हानी पोहोचविणार्‍यांना कठोर शिक्षा करणे, अशा विवाहासंदर्भात समुपदेशन करणे, या जोडप्यांच्या स्वयंरोजगाराला चालना देणे यासाठी विविध उपाययोजना सुचवून सर्वसमावेशक असा हा कायदा व्हावा यासाठी ही समिती प्रयत्नशील आहे.\nआंतरजातीय, आंतरधर्मीय विवाहांबाबत पोलिसांचे प्रबोधन, महाविद्यालयीन काळातच विद्यार्थ्यांचे समुपदेशन आदींबाबत ही समिती या कायद्यामध्ये सूचना करेल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी राजर्षी शाहू महाराजांनी 12 जुलै 1919 ला केलेल्या आंतरजातीय विवाहासंदर्भातील कायद्याला पुढील वर्षी शंभर वर्षे पूर्ण होत असल्याचेही अधोरेखित केले. यावेळी विविध कार्यकर्त्यांनी आपले अनुभव, समस्या, तक्रारी, सूचना थूल यांच्यासमोर मांडल्या.\nया बैठकीला अप्पर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्‍त समाजकल्याण बाळासाहेब कामत, जिल्हा समाजकल्याण अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व्यंकप्पा भोसले, डॉ. मेघा पानसरे, रमेश वडणगेकर, कृष्णात कोरे, सीमा पाटील, सुजाता म्हेत्रे, राजेश वरक, राजवैभव शोभा रामचंद्र, शाहीर आजाद नायकवडी, राणी पाटील, गीता हासूरकर, बाजीराव नाईक, कॉम्रेड सतीशचंद्र कांबळे, अतुल दिघे आदी उपस्थित होते.\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच\nदीड महिन्यापासून मागासवर्गीय आयएएस पोस्टिंगच्या प्रतीक्षेत\nविरोधकांची आघाडी भ्रष्टाचाराची : मोदी\nतलासरी, डहाणू भूकंपाने पुन्हा हादरले\nविश्‍वासघात करणार्‍यांना मदत नाही : आ. सतेज पाटील\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच\nदीड महिन्यापासून मागासवर्गीय आयएएस पोस्टिंगच्या प्रतीक्षेत\nतलासरी, डहाणू भूकंपाने पुन्हा हादरले\nविमानतळावरील फलकावर महाराजांचे नाव झळकले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/one-family-Three-Murder-in-Bhandup/", "date_download": "2019-01-21T01:36:45Z", "digest": "sha1:QXRDFS5LFBFM66S2WPJOFWC3HM72FPNZ", "length": 5608, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " एकाच कुटुंबातील तिघांची हत्या | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › एकाच कुटुंबातील तिघांची हत्या\nएकाच कुटुंबातील तिघांची हत्या\nभांडुप येथे एकाच कुटुंबातील तिघांवर तीनजणांच्या एका टोळीने तीक्ष्ण हत्याराने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. यात अब्दुल गनी खान या 50 वर्षांच्या व्यक्तीसह त्याची मुले शादाब अब्दुल गनी खान, शाबाज अब्दुल गनी खान यांचा मृत्यू झाला. फेरीवाल्यांना विरोध केल्याने हा प्रकार घडल्याचे समोर येत आहे.\nफरार आरोपी अझिम कुरेशी, नवाब कासीम, कासीमभाई यांच्या अटकेसाठी पोलिसांनी शोधमोहीम सुरु केली आहे. आरोपींविरोधात भांडुप पोलिसांनी हत्या आणि हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा नोंदविला आहे. ही घटना रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता भांडुप येथील सोनापूर, झकेरिया मशिदीजवळील झकेरिया कंपाऊंडमध्ये घडली.\nयाच ठिकाणी अब्दुल गनी खान हे त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. त्यांचा घरातच भंगाराचा व्यवसाय असून दोन्ही मुले व्यवसायात त्यांना मदत करतात. त्यांच्या घरासमोरच काही फेरीवाले हातगाडी लावत असल्याने अब्दुल खान यांनी संबंधित फेरीवाल्यांना विरोध केला होता. त्यातून त्यांच्यात सतत खटके उडत होते.\nरविवारी सायंकाळी साडेपाच वाजता तिथे काही काही फेरीवाल्यांनी आपली हातगाडी लावली होती, त्यावरुन त्यांच्यात पुन्हा शाब्दिक बाचाबाची झाली होती. यानंतर तीनजणांच्या टोळीने अब्दुल खान व त्यांच्या दोन्ही मुलांवर घातक शस्त्रांनी वार केले होते.\nभांडुप पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मुलुंडच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. शाबाज याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. याप्रकरणी भांडुप पोलिसांनी तिहेरी हत्या आणि हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा नोंद केला आहे. या घटनेने रहिवाशांमध्ये प्रचंड तणावाचे वातावरण आहे.\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच\nदीड महिन्यापासून मागासवर्गीय आयएएस पोस्टिंगच्या प्रतीक्षेत\nविरोधकांची आघाडी भ्रष्टाचाराची : मोदी\nतलासरी, डहाणू भू���ंपाने पुन्हा हादरले\nविश्‍वासघात करणार्‍यांना मदत नाही : आ. सतेज पाटील\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच\nदीड महिन्यापासून मागासवर्गीय आयएएस पोस्टिंगच्या प्रतीक्षेत\nतलासरी, डहाणू भूकंपाने पुन्हा हादरले\nविमानतळावरील फलकावर महाराजांचे नाव झळकले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Examination-for-employer-recruitment/", "date_download": "2019-01-21T02:01:20Z", "digest": "sha1:LG42Z6BEDPJHTJ7VK67ACJQVOEOTBQ3X", "length": 6162, "nlines": 49, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नोकरभरतीसाठी होणार परीक्षा; मुलाखत नाही | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › नोकरभरतीसाठी होणार परीक्षा; मुलाखत नाही\nनोकरभरतीसाठी होणार परीक्षा; मुलाखत नाही\nसांगली कृषी उत्पन्न बाजार समितीकडील लिपिक, शिपाई/रखवालदारांच्या 19 पदांची भरती परीक्षेद्वारे होणार आहे. मात्र मुलाखत घेतली जाणार नाही. लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारे नियुक्ती दिली जाणार आहे. सर्व 19 पदे आरक्षणातील आहेत.\nबाजार समिती संचालक मंडळाची सभा मंगळवारी झाली. अध्यक्षस्थानी सभापती प्रशांत शेजाळ होते. उपसभापती रामगोंडा संती, संतोष पाटील, जीवन पाटील, अभिजीत चव्हाण, वसंतराव गायकवाड, दिनकर पाटील, कुमार पाटील, बाळासाहेब बंडगर, तानाजी पाटील, जयश्री पाटील, दयगोंडा बिरादार, अजित बनसोडे, विठ्ठल निकम, सुरेश पाटील, उमेश पाटील, मुजीर जांभळीकर, शीतल पाटील, सचिव पी. एस. पाटील, उपसचिव एन. एम. हुल्याळकर उपस्थित होते.\nबाजार समितीला 19 कर्मचारी भरतीसाठी ‘पणन’कडून मंजुरी मिळाली आहे. भरतीसाठी जाहिरात दिली जाणार आहे. 19 जागांमध्ये लिपिकांच्या 10 (कनिष्ठ लिपिक 3, संगणक चालक 1, टायपिस्ट 3, सेस लिपिक 3) जागांचा समावेश आहे. ही सर्व पदे आरक्षित आहेत. अनुसूचित जाती-3, अनुसुचित जमाती-2, विमुक्त जाती अ-1, भज ड- 1, विशेष मागास प्रवर्ग-1, ओबीसी आरक्षित 2 पदे आहेत.\nशिपाई पदे 4 आणि रखवालदार 5 पदे भरली जाणार आहेत. यामध्ये अनुसूचित जमाती 3, विमुक्त जाती अ 1, भ. ज. ब- 1, भ. ज. ड-1 आणि ओबीसी आरक्षित 3 पदे आहेत.\nसांगली मुख्य बाजार आवार, विष्णुअण्णा फळे व भाजीपाला मार्केट, मिरज दुय्यम बाजार आवार, कवठेमहांकाळ दुय्यम बाजार आवार, ढालगाव दुय्यम बाजार आवार तसेच जत दुय्यम बाजार आवारात विविध 11 कोटी 40 लाखांच्या कामांना संचालक मंडळ सभेत मंजुरी देण्यात आली.\nवाळू तस्कराकडून तलाठ्यास मारहाण\nतपास अहवाल आज वरिष्ठांक���े सादर होणार\nशिरशी खूनप्रकरणी पत्नीच्या प्रियकरास अटक\nराजकीय दबावाखाली काम केल्यास गय नाही\nसांगली : नांगरे-पाटील, शिंदे, काळेंवर गुन्हा दाखल करा\nशेतकरी संघटनेचे उडीद फेक आंदोलन\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच\nदीड महिन्यापासून मागासवर्गीय आयएएस पोस्टिंगच्या प्रतीक्षेत\nविरोधकांची आघाडी भ्रष्टाचाराची : मोदी\nतलासरी, डहाणू भूकंपाने पुन्हा हादरले\nविश्‍वासघात करणार्‍यांना मदत नाही : आ. सतेज पाटील\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच\nदीड महिन्यापासून मागासवर्गीय आयएएस पोस्टिंगच्या प्रतीक्षेत\nतलासरी, डहाणू भूकंपाने पुन्हा हादरले\nविमानतळावरील फलकावर महाराजांचे नाव झळकले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/The-counting-of-land-for-Mohol-Alandi-road-was-stopped/", "date_download": "2019-01-21T01:48:16Z", "digest": "sha1:NHX66TS7OQYLGA6CWDXXLECOHD3EOWAC", "length": 3954, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मोहोळ-आळंदी रस्त्याची मोजणी रोखली | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › मोहोळ-आळंदी रस्त्याची मोजणी रोखली\nमोहोळ-आळंदी रस्त्याची मोजणी रोखली\nमोहोळ आळंदी रस्त्याची मोजणी बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हा प्रमुख माऊली भाऊ हळणवर व शेतकरी बांधव यांनी रोखली आहे. अगोदर मोबदला द्या मगच मोजणी करायला या. शेतकर्‍याना मोबदला दिल्याशिवाय एक इंचही जमीन देणार नसल्याचा इशारा देताच अधिकार्‍यांनी देगाव (ता.पंढरपूर) येथून पळ काढला आहे.\nशेतकर्‍यांना कोणताही मोबदला न देता शासनाने शेतकर्‍यांची जबरदस्तीने शेतजमिनी ताब्यात घेवून चौपदरी रस्ते तयार करण्यासाठी मोजणी सुरु केली आहे. मात्र अगोदर मोबदला द्या मगच मोजणी करण्यासाठी या. मोबदला दिल्याशिवाय एक इंचही जमिन देणार नसल्याचा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माऊली हळणवर यांनी देताच अधिकारी, कर्मचारी यांनी मोजणी न करताच तेथून पळ काढला. यावेळी धनाजी घाडगे, मा. सरपंच संतोष घाडगे, लक्ष्मण नावडे व इतर बाधित शेतकरी उपस्थित होते.\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच\nदीड महिन्यापासून मागासवर्गीय आयएएस पोस्टिंगच्या प्रतीक्षेत\nविरोधकांची आघाडी भ्रष्टाचाराची : मोदी\nतलासरी, डहाणू भूकंपाने पुन्हा हादरले\nविश्‍वासघात करणार्‍यांना मदत नाही : आ. सतेज पाटील\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्��ालयीन प्रवेशाचा पेच\nदीड महिन्यापासून मागासवर्गीय आयएएस पोस्टिंगच्या प्रतीक्षेत\nतलासरी, डहाणू भूकंपाने पुन्हा हादरले\nविमानतळावरील फलकावर महाराजांचे नाव झळकले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.homeminister.com/Index", "date_download": "2019-01-21T01:55:40Z", "digest": "sha1:6RHD7LAYSVW7BWCOBDDR74BYFIFA7NBF", "length": 2405, "nlines": 31, "source_domain": "www.homeminister.com", "title": "Home Minister - Zee Marathi presents a networking platform for women entrepreneurs", "raw_content": "\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nसंपर्क | नेहमी विचारले जाणारे प्रश्न | लॉगीन / सदस्य नोंदणी\nशहर अथवा परिसरानुसार शोधा\nतुमच्या व्यवसायाची नोंदणी करा\nखालील सुविधा ८ मार्च २०१९ पासून उपलब्ध\nसेवा / व्यवसाय शोधा ब्लॉग प्रश्न / उत्तरे पाककृती\nअॅप डाउनलोड साठी उपलब्ध\nगुगल प्ले-स्टोअर किंवा अॅप-स्टोअर मध्ये “Home Minister” या नावाने अॅप शोधा\n© HomeMinister.com - सर्व हक्क सुरक्षित.\nसभासदत्व | पैसे भरण्याचे पर्याय | संपर्क | नियम व अटी | गोपनीयता धोरण | रिफंड / कॅन्सलेशन | नेहमी विचारले जाणारे प्रश्न\nशहर अथवा परिसरानुसार शोधा\nशहर किंवा गाव निवडा\nही सेवा ८ मार्च २०१९ पासून उपलब्ध होईल.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/sangli-news/", "date_download": "2019-01-21T01:31:20Z", "digest": "sha1:LFYFL3WTZNFHIORKTTFW4QHZH666YBJQ", "length": 10551, "nlines": 155, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सांगलीत ऊस आंदोलनाला हिंसक वळण | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nसांगलीत ऊस आंदोलनाला हिंसक वळण\nसाखर कारखान्याच्या ट्रॉली आणि कार्यालय पेटवले\nसांगली – राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊस दराबाबत पुकारलेले आंदोलन शांततेत करा, असे आवाहन केले होते. परंतु स्वाभिमानी शेतकरी संघटनेने हे आंदोलन अधिक हिंसक बनवले आहे. ऊस दर जाहीर झाल्याशिवाय साखर कारखाने सुरू करू नयेत, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सुरू केलेले आंदोलन सांगली जिल्ह्यात चिघळले आहे.\nगुरुवारी रात्री संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वसंतदादा पाटील कारखान्याचे कसबे डिग्रज (ता. मिरज) येथील व राजारामबापू पाटील कारखान्याचे कामेरी (ता. वाळवा) येथील विभागीय कार्यालय पेटवून दिले आहे. भडकंबे (ता. वाळवा) येथे ऊस वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्‍टर-ट्रॉली पेटविल्या आहेत.\nऊसाला एफआरपी अधिक दोनशे रूपये दर मिळावा, दर जाहीर केल्याशिवाय कारखाने सुरू करू नयेत, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने चार दिवसांपासून जिल्ह्यात आंदोलन सुरू केले आहे. दोन दिवसांपूर्वी संघटनेने जिल्ह्यातील सर्वच साखर कारखान्यांवर दुचाकी रॅली काढून कारखान्यांच्या व्यवस्थापनास निवेदन दिले होते.\nउसाला एफआरपी अधिक दोनशे रूपये मिळावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक आहे. जोपर्यंत दर जाहीर होत नाही, तोपर्यंत कारखाने सुरू करू नयेत, यासाठी संघटनेने कारखान्यांवर धडक मारली, तरीही कारखान्यांच्या व्यवस्थापनांनी आंदोलनाची दखल घेतली नाही.\nचार दिवसापूर्वी सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक केली होती. त्यानंतर आता वसंतदादा आणि राजारामबापू पाटील कारखान्याची विभागीय कार्यालये पेटवून देऊन कारखाने बंद ठेवण्याचा एकप्रकारे इशारा दिला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यात पोलिसांनी गस्त वाढवली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nअंबाजोगाईतील खून प्रकरणी सहा भावांवर गुन्हा दाखल\nरस्ते विकासासाठी 30 हजार कोटींचा निधी – चंद्रकांत पाटील\nमहाराष्ट्र सचिवालय कॅंटीन वेटरच्या 13 पदांसाठी 7,000 अर्ज ; बहुतांश पदवीधर \nराज्यात २ कोटी ६० लाख बालकांचे गोवर-रुबेला लसीकरण\nभारतीय विद्याभवन संस्कार व शिक्षणाचे केंद्र- मुख्यमंत्री\nतुरीला बारदाने घेण्याची अक्कल या सरकारला नाही त्या सरकारकडून काय अपेक्षा \nशेतकऱ्यांच्या कौटुंबिक परिस्थितीचे होणार मूल्यांकन\nविमा अधिकाऱ्यांना झोडून काढू – राजू शेट्टी\nलातूरमधील नऊ पेशकार बनले नायब तहसीलदार\nदेशात पुन्हा एकदा शीतलहर ; येत्या 24 तासात कडाक्‍याची थंडी\nखेलो इंडिया : टेबल टेनिसमध्ये चिन्मयला दुहेरी मुकुट\nमध्यप्रदेशात भाजप नेत्याची हत्या\nजीवनगाणे : खरी सुंदरता\nकोलकाता रॅली हा केंद्रासाठी वेकअप कॉल ; शत्रुघ्न सिन्हा यांनी केले रॅलीचे जोरदार समर्थन\nभाषा-भाषा : हिंदीची सक्‍ती कितपत श्रेयस्कर\nखेलो इंडिया : मुष्टियुद्धात महाराष्ट्राचा सुवर्ण चौकार\nदाऊद टोळीतील तीन हस्तकांना अटक ; दिल्ली पोलिसांची कारवाई\nलक्षवेधी : सत्तातुरतेच्या ‘नाटका’चे ‘पोर’खेळ’\nखेलो इंडिया : प्रेरणा विचारेला टेनिसमध्ये सुवर्ण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/dhananjay-munde-criticize-on-rss-mohan-bhagwat-latest-update/", "date_download": "2019-01-21T01:30:59Z", "digest": "sha1:RPNPQMK5OS6CY7TLVF6N7WRVJWNQOCMA", "length": 10830, "nlines": 94, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "अशी होतात संघातील स्वयंसेवकांची भांडणे; धनंजय मुंडेंनी केला गोप्यस्फोट", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nअशी होतात संघातील स्वयंसेवकांची भांडणे; धनंजय मुंडेंनी केला गोप्यस्फोट\nकर्जमाफी देताय कि मुख्यमंत्र्यांच्या घरचा सत्यनारायण प्रसाद\nसरसंघचालक मोहन भागवत यांनी भारतीय सैन्याबद्दल केलेल्या विधानावरून देशभरातून त्यांच्यावर टीका केली जात आहे. काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या कुंचल्यातून भागवत यांना फटकारल होत. त्यानंतर आता विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी संघातील स्वयंसेवकांच्या होणाऱ्या भांडणावर भाष्य करत भागवत यांची खिल्ली उडवली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून आजपासून उत्तर महाराष्ट्रात हल्लाबोल यात्रेच आयोजन करण्यात आल आहे. यावेळी श्रीगोंदा येथील जाहीर सभेत ते बोलत होते.\nअशी होतात संघातील स्वयंसेवकांची भांडणे\nमी हि कधीकाळी संघाच्या शाखेत गेलो असल्याच सांगत धनंजय मुंडे यांनी भागवत यांच्या विधानाचा समाचार घेतला. यावेळी ते म्हणाले ‘मला संघ आणि स्वयंसेवक माहित आहेत. यांच्यामध्ये होणारी भांडणे देखील कशी असतात हे माहित आहे. ह्यांची भांडणे म्हणजे एक म्हणतो ‘ये मला शिव्या येतात मी देईल हां , तर दुसरा म्हणतो तुला येतात तशा मलाही येतात मीही देईल , तर दुसरा म्हणतो तुला येतात तशा मलाही येतात मीही देईल . आता सैनिकांना काढून हे देशाच्या सीमेवर गेले तर एका बाजूने पाकिस्तान गोळ्या मारेल आणि हे म्हणतील ‘ये नको मारू हा नाहीतर मी पण मारेल . आता सैनिकांना काढून हे देशाच्या सीमेवर गेले तर एका बाजूने पाकिस्तान गोळ्या मारेल आणि हे म्हणतील ‘ये नको मारू हा नाहीतर मी पण मारेल , यावरूनच हा देश कोठे चालला आहे हे दिसत आहे.\nराज्यातील मंत्रिमंडळात एकही शेतकऱ्यांच पोर नाही\nआम्ही शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफीची मागणी केली होती. या सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेत कर्जमाफी दिल्याचा गवगवा केला. मात्र प्रत्यक्षात केवळ दीड लाखांची कर्जमाफी केली, ती देतानाही ऑनलाईनचा खुट्टा मारल्याची घणाघाती टीका यावेळी धनंजय मुंडे यांनी केली. पुढे बोलताना ‘ऑनलाईनमुळे ज्याला कर्जमाफी पाहीजे त्यांना सपत्नीक लाईनमध्ये उभ केल. सपत्नीक बोलवून मुख्यमंत्र्यांना त्यांच्या घरचा सत्यनारायण प्रसाद वाटायचा होता का असा प्रश्न मुंडे यांनी उपस्थित केला. तसेच राज्यातील मंत्रिमंडळात एकही शेतकऱ्यांच पोर नसल्यानेच अशा गोष्ठी घडत असल्याच ते म्हणाले.\n‘समृद्धी महामार्गला राष्ट्रमाता जिजाऊ यांचे नाव…\n‘राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना दात तुटेपर्यंत मारले जात…\nसरसंघचालक म्हणतात, देशावर युद्धाची वेळ आली तर संघाचे स्वयंसेवक तीन दिवसात तयार होतील. संघाची कार्यपद्धती मला पूर्णपणे माहिती आहे. संघ कसा लढेल हेही माहिती आहे. अरे, महाराष्ट्र कुठे चाललाय विश्वासाने सांगतो आज राज्याला अजितदादांच्या नेतृत्वाची गरज आहे.- @dhananjay_munde #HallaBol pic.twitter.com/vEbIULr6u5\n– @NCPspeaks च्या #हल्लाबोल यात्रेचा आज तिसरा टप्पा सुरु होत आहे. या आंदोलनाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. ज्यावेळेस हल्लाबोल यात्रेचा पाचवा टप्पा पूर्ण करेल,त्यावेळेस राज्यातील भाजपा आणि शिवसेनेची सत्ता असणार नाही. #हल्लाबोल #श्रीगोंदा pic.twitter.com/OF9qlrctGN\n‘समृद्धी महामार्गला राष्ट्रमाता जिजाऊ यांचे नाव द्या’\n‘राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना दात तुटेपर्यंत मारले जात आहे’\nशेतकऱ्यांची खिल्ली उडवणाऱ्या पाटलांना फिरू देऊ नका : देवकर\nस्वयंघोषित गृहमंत्र्यांना हे पद आणि कुठलीच जबाबदारी झेपत नाही : धनंजय मुंडे\nआढळरावांविरोधात लढण्याआधीच दादांनी केली तलवार म्यान \nटीम महाराष्ट्र देशा : मी खासदार असताना माझ्या मतदारसंघात शिरूरचाही भाग होता. त्यामुळे शिरूरचा तो भाग माझा पूर्णपणे…\n‘जाणंव घालून काही होणार नाही, राम मंदिर निर्माणाला पाठिंबा…\nकाकडेंची नवी भविष्यवाणी, सेनेशी युती न केल्यास दानवेंचा दारूण पराभव…\nमायावती महिला जातीला कलंक आहेत, भाजप नेत्या बरळल्या\nराष्ट्रवादी कॉंग्रेस पाठवणार मुख्यमंत्री, पंकजा मुंडेंना घुंगरु \nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\nआढळरावांविरोधात लढण्याआधीच दादांनी केली तलवार म्यान \nउस्मानाबाद लोकसभेला राष्ट्रवादीकडून राणा जगजितसिंह पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathiplus.in/team-india-at-ct17/", "date_download": "2019-01-21T01:17:26Z", "digest": "sha1:KUYZ6PK4IEQ3RW7JDO6I46BZVTS5C6LP", "length": 6299, "nlines": 127, "source_domain": "www.marathiplus.in", "title": "टीम इंडियाची ‘ऑफ द फिल्ड’ मजामस्ती - मराठी Plus", "raw_content": "\nयुजर्सनं रेकॉर्ड केलेले कॉल फक्त युजर्सच ऐकू शकणार- ट्रू कॉलरचे नवीन फिचर\nजगातील सात नवी आश्चर्ये\nदहशतवादी हल्ल्यात २ जवान शहीद\n मल्टिप्लेक्समध्ये बाहेरून खाद्यपदार्थ घेऊन जाता येणार\nइंग्रजी बोलता येत नाही म्हणून सासरच्यांकडून छळ, सुनेची गळफास घेऊन आत्महत्या\nअॅमेझॉनला टक्कर, 16 जुलैपासून फ्लिपकार्टचा Big Shopping Days Sale\n28 फेब्रुवारीपर्य़ंत मोबाइल क्रमांक आधार कार्डशी लिंक करा\nमराठी विनोद | मराठी जोक्स\nYou are at:Home»क्रीडा»टीम इंडियाची ‘ऑफ द फिल्ड’ मजामस्ती\nटीम इंडियाची ‘ऑफ द फिल्ड’ मजामस्ती\nभारताचा पुढील वर्षी इंग्लंड दौरा\nभारतीय क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा संस्मरणीय\nविजय मल्ल्याची कोहलीच्या कार्यक्रमात हजेरी \nयुजर्सनं रेकॉर्ड केलेले कॉल फक्त युजर्सच ऐकू शकणार- ट्रू कॉलरचे नवीन फिचर\nजगातील सात नवी आश्चर्ये\nदहशतवादी हल्ल्यात २ जवान शहीद\n मल्टिप्लेक्समध्ये बाहेरून खाद्यपदार्थ घेऊन जाता येणार\nइंग्रजी बोलता येत नाही म्हणून सासरच्यांकडून छळ, सुनेची गळफास घेऊन आत्महत्या\nयुजर्सनं रेकॉर्ड केलेले कॉल फक्त युजर्सच ऐकू शकणार- ट्रू कॉलरचे नवीन फिचर\nStress : टेंशनपासून मुक्ती मिळवण्यासाठी काही टिप्स\nत्वचेचा पोत सुधारण्यासाठी घरगुती युक्त्या\nटीम इंडियाची ‘ऑफ द फिल्ड’ मजामस्ती\nयुजर्सनं रेकॉर्ड केलेले कॉल फक्त युजर्सच ऐकू शकणार- ट्रू कॉलरचे नवीन फिचर\nStress : टेंशनपासून मुक्ती मिळवण्यासाठी काही टिप्स\nत्वचेचा पोत सुधारण्यासाठी घरगुती युक्त्या\nयुजर्सनं रेकॉर्ड केलेले कॉल फक्त युजर्सच ऐकू शकणार- ट्रू कॉलरचे नवीन फिचर July 14, 2018\nजगातील सात नवी आश्चर्ये July 13, 2018\nदहशतवादी हल्ल्यात २ जवान शहीद July 13, 2018\n मल्टिप्लेक्समध्ये बाहेरून खाद्यपदार्थ घेऊन जाता येणार\nइंग्रजी बोलता येत नाही म्हणून सासरच्यांकडून छळ, सुनेची गळफास घेऊन आत्महत्या July 13, 2018\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathinovels.net/2009/11/marathi-online-library-madhurani-ch-53.html", "date_download": "2019-01-21T02:06:07Z", "digest": "sha1:34X47NH73OFNT75DDRTDSDKDPB2GQCQU", "length": 20124, "nlines": 126, "source_domain": "www.marathinovels.net", "title": "Marathi Novels .Net - Free Marathi Novels, Books, Sahitya, Literature, Stories, Cinema, Songs, Blog: Marathi online library - Madhurani CH-53 अमुलाग्र बदल", "raw_content": "\nAuthor - सुनिल ��ोईफोडे\nहळू हळू गणेशरावचे मधुराणीच्या बंगल्यावर जाणे वाढले. त्यांच्यात आता अमुलाग्र बदल झाला होता. त्यांचा पेहरावही आता कायमचा बदलला होता. खादीचा पांढरा सदरा आणि पायजामा. स्थुल शरीरातही आता तल्लखपणा येऊ लागला होता. त्याचं सकाळी नियमित व्यायाम करणं, फिरायला जाणं सुरु झालं होतं. पूर्वी त्यांना घरात ना पोरगा ना बायको कधी भ्यायची ते आता वचकून राहू लागले होते. पोरगा वचकून राहण्याचं कारणही तसंच होतं. मधुराणीकडे त्यांनी त्याचे प्रकरण लावून धरुन त्याला नगरपालिकेत चिकटवून दिले होते. पोरगा ही नोकरी लागल्यामुळे खूश होता आणि बायकोही नवऱ्याला उतरत्या वयात का होईना अक्कल आली या गोष्टीमुळे खूश होती. बदलीही मधुराणीच्या वशील्याने रोखली गेली होती. आता ते मधुराणीचे फुल टाईम कार्यकर्ते म्हणून काम करु लागले. मधुराणीचं कृपाछत्र म्हटल्यावर ऑफिसमध्येही त्यांची नियमित गैरहजरी कुणाला खटकत नसे. त्यांचे वरिष्ठ त्यांना वचकून राहू लागले. किंबहुना त्यांचच काही काम असल्यास मधुराणीकडे शब्द टाकण्यास गणेशरावचीच मदत घेऊ लागले.\nमधुराणीच्या अगदी जवळच्या कार्यर्कत्यांच्या गोटात त्यांची वर्णी लागली होती. त्यामुळे ते रात्री बेरात्री मधुराणीच्या बंगल्यावरच राहू लागले. पण आता त्यांना मधुराणीच्या आतल्या गोष्टी कळू लागल्या. बऱ्याच वेळा त्यांना कळायचे की आज रात्री मधुराणी आणि मधूकररावांचा मुक्काम फार्महाऊसवर आहे. फक्त ही एक गोष्ट सोडल्यास मधुराणीच्या सगळ्या गोष्टीने ते फार प्रभावीत झाले होते.\nअसा एखादा दिवस आपल्याही जीवनात येईल ...\nकी मी आणि फक्त ती फार्महाऊसवर रात्री मुक्कामाला असू... हा मधूकरराव कधी मधे येणार नाही...\nत्या मधूकरराववर नुसतं चिडून काही होणार नाही...\nह्या गोष्टी सयंमानी घ्याव्या लागतात...\nआणि एक दिवस जेव्हा मधुराणीला कळेल की आपणही तिच्यावर जीव ओवाळून टाकू शकतो...\nत्या दिवशी नक्कीच ती आपल्याला मधूकररावापेक्षा जवळ करेल...\nकधी मधूराणीचा मुक्काम बंगल्यावर असायचा आणि मधुकरराव नसायचा तेव्हा मधुराणीच्या बेडरुममधे गणेशरावांचं वास्तव्य असायचं. पण ही गोष्ट कुणाला माहित नव्हती. पण अशा गोष्टी लपत थोडीच असतात. हळू हळू ती बातमी पसरत पसरत मधूकरराव जवळ पोहोचली असावी. कारण एक दिवस काही कारण नसतांना मधूकररावांनी गणेशरावांशी भांडण उकरुन काढलं. आणि त्यांच्यात चांगलीच वाजली. गणेशरावही भीणारे नव्हते. त्यांनीही मधूकररावांची काही तमा न बाळगता त्यांच्या प्रत्येक हल्याला सडेतोड प्रत्यूत्तर दिले. पण जेव्हा मधूकररावांना अपेक्षा होती त्याप्रमाणे गणेशराव दबले नाहीत तेव्हा मधूकररावांनीच झुकतं घेतलं. पण गणेशरावही काही कच्चे नव्हते. त्यांनी मनोमन जाणलं की राजकारणी जेव्हा झुकतं घेतो तेव्हाच तो जास्त धोकादायक असतो. आणि ज्या अर्थी मधूकरावांनी पाटलाचा एका दिवसात निष्ठूरपणे काटा काढला होता त्या अर्थी ते कोणत्याही स्तराला जावू शकत होते. पण मधुराणीने तसा इशारा केल्याशिवाय ते त्या स्तराला जाणार नाहीत अशी गणेशरावांना अपेक्षा होती. गणेशरावांना आता कल्पना येत होती की नर मधमाशीचे जिवन किती खडतर असते आणि तिच्या प्रत्येक पावलागणीक एकदम जीव जाण्याचाच धोका असतो. पण जिव जाण्याच्या भितीवर त्यांनी तेव्हाच मात केली होती जेव्हा त्यांनी मधुराणीची नर मधमाशी होण्याचं ठरविलं होतं.\nएक दिवस गणेशरावांना बंगल्यावर एक माणूस भेटला. गणेशरावने लोकांच्या गर्दीत त्याला ओळखले नव्हते. तोच गणेशरावजवळ आला\n\" नमस्कार गणेशराव... मंग वळखलं का नाय\"\n\" ओळखलं कसं नाही... \" गणेशराव आठवण्याचा प्रयत्न करीत म्हणाले.\nत्यांना बंगल्यावर असे बरेच लोक भेटायचे. कुठे न कुठे त्यांच्या नोकरीच्या दिवसांत त्यांच्याशी गणेशरावचा सबंध आलेला असायचा. कुणाला एकदम ओळखलं नाही असं म्हटलं तर वाईट वाटायचं म्हणून कधी कधी तर गणेशराव न ओळखूनसुद्धा ओळखल्यासारखे वागायचे - बोलायचे.\nराव तुमी तर लय आतल्या गाठीचे निघाले... आम्ही लेकाचे मर मर मेलो अन् जन्मभर ग्रामसेवकच राहालो... \" तो म्हणाला.\nआता कुठे गणेशरावच्या लक्षात आले. ते खराडे साहेब होते. उजनीला जॉईन होतांना ज्याच्याजवळून गणेशरावने चार्ज घेतला होता ते.\n\" नाही म्हटलं करावी आपली थोडी समाजसेवा \" गणेशराव म्हणाले.\n\" आवो ती करायला भेटायलासुध्दा नशिब लागते... तीकडं ऑफिसात लोकांकडून कळला मला तुमचा दरारा... सगळे ऑफिसर वचकून राहतात तुम्हाला... \" वराडे साहेब म्हणाले.\n\" तुमच्यासारख्यांची कृपा आहे बस तेवढच\" गणेशराव आता लोकांना मोठेपणा द्यायचं शिकले होते.\n\" बरं एक काम होतं तुमच्याकडं... \" तो म्हणाला.\nगणेशराव एकदम सतर्क झाले.\nसाला काम आहे म्हणून जवळ आला...\nनाहीतर विचारलं नसतं लेकानं...\n\" बोला... आमच्या आवाक्यात असेल तर जरुर करु... \" गणेशराव म्हणाले.\n\" नाय ते बदलीचं होतं... \" खराडे साहेब म्हणाले.\n\" ते बदलीचं सोडून बोला... आजकाल जो तो ऊठसूठ बदलीचं घेऊन येतो... सगळ्यांना तालूक्याच्या जवळपासच बदली पाहिजे ... पण मग अश्यानं कसं होणार... कुणीतरी खेड्यावर काम करायला पाहिजेचकी...\" गणेशराव म्हणाले.\n\" नाय सायेब ,... मला तालूक्याच्या जवळ नाय ... खेड्यावर बदली पायजे \" खराडे साहेब म्हणाले.\n ... सगळ्याजणांना शहराच्या जवळ बदली पाहिजे... खेड्यावर बदली करून मागणारे तुम्हीच पहिले भेटले बघा मला...\" गणेश आश्चर्य व्यक्त करीत म्हणाला.\n\" हो सायेब मला खेड्यावर म्हणजे उजनीलं बदली करून पायजे... ते माझ्या गावाजवळ पडते ना...\" खराडे साहेब म्हणाले.\nते आपल्यापेक्षा वयाने आणि अनुभवाने मोठे असुनही त्यांनी गणेशरावला 'साहेब' म्हटले होते. पण गणेशरावला आजकाल त्याची सवय झाली होती.\n\" अच्छा... अच्छा... पण आता तिथं कोण आहे\n\" हाय एकजण... देशमुख कुणीतरी\" खराडे साहेब म्हणाले.\n\" पण त्याला तिथून बदली पाहिजे का.\n\" ते माहित नाय\" खराडे साहेब म्हणाले.\n\" माहित नाही... असं कसं अर्धवट काम करता राव तुम्ही ... आधी ते माहित करा... जर म्यूच्यअल होत असेल तर बरंच आहे... \" गणेशराव म्हणाले.\n\" उडत उडत ऐकलं होतं की त्याचंही गाव उजनीच्या जवळपासच हाय म्हणून .... तो तिथून हालणार नाय असं वाटते..\" खराडे साहेब म्हणाले.\n\" हं, आता कसं बोललां... अहो आमच्याजवळ काही लपवून काही उपयोग नाही ... डॉक्टरजवळून आणि राजकारण्यापासून काही लपवू नाही म्हणतात ते काही उगंच नाही. \" गणेशराव टोमणा मारत म्हणाले.\n\" नाय सायेब तसं नाय... अन् त्यानंबी संपतराव पाटलाच्या लग्यानं काम केलं होतं म्हणतात..\" खराडे साहेब म्हणाले.\n\" संपतराव पाटलाच्याचना ... पण ते तर आता देवाघरी गेलेत...\" गणेश उपाहासाने म्हणाला.\n\" पण ते श्रेष्ठींचा खास माणूस होता असं म्हणतात\" खराडे साहेब म्हणाले.\n\" त्याची काळजी तुम्ही करु नका...\" गणेशराव त्याला आश्वासन देत म्हणाले.\n\" अन् सगळी माहिती एका कागदावर लिहून माझ्याकडे द्या ... मी बघतो काही करता येते का ते...\" गणेशराव म्हणाले.\n\" म्हंजे .. श्रेंष्ठींकडे जाण्याची गरज नाय\" खराडे साहेब म्हणाले.\n\" तुमचा माझ्यावर विश्वास नसेल तर जाऊन या\" गणेशराव नाराजीने तिथून निघून जात म्हणाले.\n\" नाय तसं नाय सायेब... \" खराडे साहेब आता गणेशरावच्या मागे कुत्र जसं शेपूट हलवत मागे मागे फिरतं तसे ज���ऊ लागले.\nआपण या संकेतस्थळावर येणारे\n1b. मार्केटिंग - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n2. सायकल - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n3. डिप्लोमसी - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/agralekh-news/ratnagiri-nanar-refinery-project-1662514/", "date_download": "2019-01-21T02:19:37Z", "digest": "sha1:DTHDPZFGIOGYDBR6QMCY7QBXCTVEFW3A", "length": 23813, "nlines": 190, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Ratnagiri Nanar Refinery Project | ‘प्रधान’ सेवक | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\nशशिकला यांना तुरुंगात विशेष वागणूक\nपेट्रोलियममंत्री धर्मेद्र प्रधान हे एकापेक्षा अधिक कारणांनी अभिनंदनास पात्र ठरतात.\n( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )\nगुजरातचे औद्योगिक क्षितिज विस्तारणाऱ्या जामनगर तेलशुद्धीकरण प्रकल्पाइतकाच, नाणारचा संभाव्य प्रकल्प कोकण व महाराष्ट्रासाठी उपयुक्त ठरू शकतो.\nपेट्रोलियममंत्री धर्मेद्र प्रधान हे एकापेक्षा अधिक कारणांनी अभिनंदनास पात्र ठरतात. सौदी अरेबियाच्या अराम्को कंपनीने भारतीय सरकारी मालकीच्या तेल कंपन्यांबरोबर कोकणातील नाणार येथे तेल शुद्धीकरण कारखाना काढण्याचा केलेला करार हे यातील सर्वात ताजे कारण. या करारासाठी धोरणात्मक आखणी ही प्रधान यांची होती. या धोरणास अनेक पदर आहेत आणि ते सर्वच्या सर्व भारताच्या ऊर्जा सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत. पण हेच केवळ त्यांच्या अभिनंदनामागील कारण नव्हे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारातील जे काही एकाच हाताच्या बोटावर मोजता येतील असे कार्यक्षम, अभ्यासू आणि दीर्घधोरणी मंत्री आहेत त्यात प्रधान यांचा क्रमांक अव्वल असेल. वास्तविक आसपास वचावचा करणाऱ्या, मोदींचे लांगूलचालन करण्यातच धन्यता मानणाऱ्यांची भाऊगर्दी असताना आपण बरे आणि आपले काम बरे या वृत्तीने इमानेइतबारे आपले खाते चालवणे सोपे नाही. खेरीज या खात्याच्या मंत्र्यावर बडय़ा उद्योगघराण्यांच्या हितसंबंधांची काळी सावली पडलेली असते. काँग्रेसच्या काळातील एक मंत्री तर देशाचे नव्हे तर तेल उद्योगाशी संबंधित एका उद्योगपतीचेच मंत्री असल्यासारखे वागत. यातील काहीही प्रधान यांच्याबाबत झालेले नाही. प्रधान य���ंच्या कौतुकामागील हे आणखी एक कारण. हे झाले त्यांच्या एकंदर कारकीर्दीविषयी. आता त्यांच्या ताज्या करारासंदर्भात विवेचन.\nसौदी अराम्को ही जगातील सर्वात मोठी तेल कंपनी. एक्झॉन मोबील या खासगी क्षेत्रातील जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या (पहिली अर्थातच अ‍ॅपल) बलाढय़ कंपनीपेक्षा सौदी अराम्को १६ पट मोठी आहे. जगाच्या दैनंदिन तेल बाजारात साधारण ३० टक्के वाटा सौदी अरेबियाचा असतो. म्हणजे तो सौदी अराम्कोचा असतो. याचा अर्थ या कंपनीवर सौदी राजघराण्याची पूर्ण मालकी आहे. फ्रान्स, अमेरिका आणि आफ्रिकेतील काही देशांत या कंपनीने मोठय़ा प्रमाणावर तेल शुद्धीकरण क्षेत्रात गुंतवणूक सुरू केली असून अमेरिका, फ्रान्सइतकीच मोठी गुंतवणूक ही कंपनी भारतात करू पाहते. ती रत्नागिरी जिल्ह्य़ातील नाणार येथील संभाव्य तेल शुद्धीकरण प्रकल्पात असेल. साधारण ४,४०० कोटी डॉलर इतकी ही गुंतवणूक आहे आणि त्यातील निम्मा वाटा सौदी अराम्कोचा असेल. प्रकल्प पूर्ण झाल्यावर या प्रकल्पातून दररोज तब्बल १२ लाख बॅरल्स इतक्या प्रचंड क्षमतेने तेलाचे शुद्धीकरण केले जाईल. तसेच सुमारे दोन लाख कोटी टन प्रतिदिन इतक्या महाप्रचंड क्षमतेने येथून रसायनांची निर्मिती होईल. ही रसायने प्लास्टिक ते नाप्था अशा अनेक कारणांसाठी महत्त्वाची असतात. भारताला सध्याच्या अशक्त विकास दराच्या काळात दिवसाला ४० लाख बॅरल्स इतके तेल आयात करावे लागते. त्यातील आठ लाख बॅरल्स इतके तेल तर एकटी सौदी अराम्को पुरवते. स्वदेशीच्या नावाने कितीही आदळआपट केली तरी आपल्या देशात खनिज तेल नाही. त्यामुळे आपणास लागणाऱ्या खनिज तेलापैकी तब्बल ८२ टक्के तेल आयात करण्यापासून आपणास तरणोपाय नाही. आपण नऊ टक्क्यांपर्यंत आपला विकास दर नेऊ इच्छितो. निदान आपले स्वप्न तरी तसे आहे. त्याची पूर्तता करावयाची असेल वा निदान त्या लक्ष्याच्या जवळपास तरी जावयाचे असेल तर आपणास दिवसाला एक कोटी बॅरल्स इतक्या तेलाची गरज भासेल. तसे झाल्यास जगातील सर्वाधिक तेलपिपासू देशांपैकी आपण एक असू. अशा वेळी देशांतर्गत पातळीवरच तेलाची इतकी गरज भागवणारा प्रकल्प उभा राहात असेल तर त्याचे स्वागतच करावयास हवे. पन्नासच्या दशकात पंडित नेहरू आणि केशवदेव मालवीय यांनी तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळासारख्या संस्था जन्माला घातल्या आणि मुंबईत भर समुद्रात बॉम्��े हायचा घाट घातला म्हणून आपली त्यानंतरची चार-पाच दशके विनासायास पार पडली. तेव्हा भविष्यवेधी दृष्टिकोनातूनच नाणार प्रकल्पाचा विचार करावयास हवा. तसा तो केल्यास या प्रकल्पाचे मोठेपण एका घटकातून ठसठशीतपणे समोर येते.\nहा घटक म्हणजे रिलायन्स समूहाचा जामनगर येथील प्रकल्प. या एका प्रकल्पाने गुजरातच्या औद्योगिक क्षितिजाचे चित्र पालटले. नाणार येथील संभाव्य प्रकल्प महाराष्ट्राचा जामनगर ठरू शकतो. ही तुलना केवळ औद्योगिक गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातूनच महत्त्वाची नाही. तर या प्रकल्पातून होणाऱ्या शुद्ध खनिज तेल उत्पादनाच्या अनुषंगानेदेखील ही बाब महत्त्वाची. रिलायन्सच्या जामनगर प्रकल्पातून दररोज १२ लाख ४० हजार बॅरल्स इतके शुद्ध तेल उत्पादन होऊ शकते. ही या प्रकल्पाची अलीकडच्या काळातील वाढवलेली क्षमता. हा प्रकल्प जगातील सर्वात मोठा तेल शुद्धीकरण कारखाना आहे. त्या तुलनेत नाणार प्रकल्पाची सुरुवातीचीच क्षमता १२ लाख बॅरल्स इतकी असेल. ही बाब अत्यंत महत्त्वाची. याचे कारण सरकारी मालकीच्या अथवा अन्य कोणत्याही उद्योगसमूहाच्या इतक्या मोठय़ा प्रकल्पाच्या अभावी या क्षेत्रावर एकाच उद्योगसमूहाची मक्तेदारी तयार झाली होती. खेरीज हा उद्योगसमूह या प्रकल्पातून तयार होणारे शुद्ध तेल भारतातच विकेल याची हमी नव्हती आणि नाही. देशातील तेलविक्रीवर दरमर्यादा आल्यावर या तेलास आपल्या शेजारील देशांची बाजारपेठ आकर्षक वाटली, हा इतिहास आहे. अशा वेळी इंधन तेलासारख्या अतिशय महत्त्वाच्या क्षेत्रावर कोणा एकाची मालकी राहू नये, यासाठी आपणास अशाच एका मोठय़ा प्रकल्पाची गरज होती. सौदी अराम्कोच्या साह्य़ाने उभा राहणारा नाणार प्रकल्प ही गरज भागवेल. यात हिंदुस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल या तीन सरकारी कंपन्यांची ५० टक्के मालकी असणार आहे, ही बाबदेखील महत्त्वाची. अन्य ५० टक्के गुंतवणूक सौदी अराम्कोची असेल. खेरीज या प्रकल्पातून मोठय़ा प्रमाणावर हायड्रोकार्बनशी संबंधित अनेक रसायने तयार होणार आहेत. खते, पेट्रोलियम जेली, कीटकनाशके ते नायलॉन अशा अनेक उत्पादनांसाठी ही रसायने महत्त्वाची असतात. त्यावरही आपल्याकडे एका खासगी उद्योगसमूहाची मक्तेदारी होती. ऐंशीच्या दशकात या मक्तेदारीवरून काय काय झाले, हे सर्वश्रुत आहेच. तेव्हा नाणार प्रकल्पा���े हे अनेक मुद्दे निकालात निघतील. म्हणून हा प्रकल्प आणि धर्मेद्र प्रधान यांचा निर्णय अत्यंत महत्त्वाचा तसेच अभिनंदनीय ठरतो.\nआता मुद्दा या प्रकल्पाच्या विरोधकांचा. शिवसेनेत असताना अन्य पक्षांकडे पाहात डोळे मिचकावत काँग्रेसमध्ये जाऊन भाजपचा हात धरल्यानंतरही नक्की काय करायचे आहे आणि काय मिळणार आहे याच्या विवंचनेत असणारे नारायण राणे आणि खुद्द शिवसेना यांचा या प्रकल्पास विरोध आहे. तो कोणत्याही तात्त्विक वा सद्धांतिक कारणांसाठी नाही. तशी काही कारणे असतील इतका या दोघांचा वकूब नाही. काही कंत्राटे पदरात पडली की यांचा विरोध शांत होतो, असा एन्रॉनपासूनचा इतिहास आहे. तो ताज्या वर्तमानात बदलेल अशी आशा बाळगावी असे काही घडलेले नाही. पण या दोघांच्या विरोधास किती भीक घालावी याचा पूर्ण अंदाज सुदैवाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आहे. म्हणूनच कसलीही फिकीर न बाळगता त्यांनी हा प्रकल्प रेटणे सुरू ठेवले असून धर्मेद्र प्रधान यांनी सौदी अराम्कोशी केलेला करार याचीच साक्ष देतो. या प्रकल्प विरोधकांकडे त्यांनी असेच दुर्लक्ष करावे.\nभारतीय ऊर्जा क्षेत्रात तत्कालीन केंद्रीय मंत्री केशवदेव मालवीय यांचे नाव आदराने घेतले जाते. सौदी अराम्कोचा प्रकल्प प्रत्यक्षात उभा राहिला, तर प्रधान यांचे नावदेखील त्याच मालिकेत घेतले जाईल. या अर्थाने ते या क्षेत्राचे खरे ‘प्रधान सेवक’ ठरतील.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nआजचे राशीभविष्य, सोमवार, २१ जानेवारी २०१९\nपोट भरण्यासाठी मी एकेकाळी कोथिंबीरसुद्धा विकली; नवाजुद्दीनने सांगितल्या संघर्षाच्या आठवणी\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\n'फक्त कधी आणि कुठे ते सांग'; सारासोबत डेटला जाण्यास कार्तिक आर्यन तयार\nतुझं करिअर उद्ध्वस्त करू, सेटवर जाळपोळ करू; करणी सेनेची कंगनाला धमकी\nमी नायक नाही, कलाकार आहे..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nसत्तेचे केंद्रीकरण की महाआघाडी\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\n.. तर रिझव्‍‌र्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nपंधरा वर्षांनी रेल्वेत पुन्हा कुल्हडचा वापर\nस्वप्निल जोशीला भेटण्याची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/mp-sambhaji-raje-brought-the-wish-of-the-shiv-sena-candidate-and-chief-minister/", "date_download": "2019-01-21T01:31:46Z", "digest": "sha1:2DGVCFQRQ7T45NJTROCUFWVLCVTNDEQU", "length": 7857, "nlines": 89, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "खासदार संभाजीराजेंनी घडवून आणली शिवसेनेचे इच्छुक उमेदवार आणि मुख्यमंत्र्यांची भेट", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nखासदार संभाजीराजेंनी घडवून आणली शिवसेनेचे इच्छुक उमेदवार आणि मुख्यमंत्र्यांची भेट\nखासदार संभाजीराजे भोसले हे शिवसेनेच्या नेत्यांमध्ये फुट पाडत असल्याची राजकीय चर्चा\nनाशिक: खासदार छत्रपती संभाजी महाराजांनी शिवसेनेचे इच्छुक उमेदवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेट घडवून आणली. त्यामुळे राजकीय चर्चेला उधान आलं आहे. विधान परिषदेच्या नाशिक मतदारसंघात उमेदवारीसाठी भागदौड पाहायल मिळत आहे. शिवसेनेने आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे खासदार संभाजी भोसले हे शिवसेनेच्या नेत्यांमध्ये फुट पाडत असल्याचे वारे वाहू लागले आहेत.\nखासदार संभाजीराजे भोसले यांनी शिवसेनेचे इच्छुक उमेदवार शिवाजी सहाने आणि मुख्यमंत्र्यांमध्ये भेट घडवून आणली. गेल्या निवडणुकीत सहाने निवडणूक लढले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत जाधव आणि सहाने यांना समसमान मते मिळाली होती.\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे…\nआता प्रत्येक शाळेत एक तास खेळासाठी राखीव\nदरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या भेटीने राजकारणाला वेगळे वळण मिळण्याची शक्‍यता आहे. विधान परिषदेच्या नाशिक मतदारसंघाची निवडणुक येत्या मे महिन्यात होत आहे. निवडणुक जसजशी जवळ येत आहे, तसा राजकीय हालचालींना वेग आला आहे.\nएकीकडे जिल्हा बॅंकेचे माजी अध्यक्ष नरेंद्र दराडे आपल्याला उमेदवारी निश्‍चित असल्याचा दावा करीत आहेत. तर दुसरीकडे शिवाजी सहाने यांची मुख्यमंत्री भेट त्यामुळे राजकारणाला वेगळे वळण मिळण्याची शक्‍यता आहे. याबाबत शिवसेना काय भूमिका घेणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\nआता प्रत्येक शाळेत एक तास खेळासाठी राखीव\n‘अनेक निवडणुकांमध्ये अत्यंत कमी यश मिळालेली राष्ट्रवादी ��ंतप्रधान होण्याची…\nसवर्ण आरक्षणाची अंमलबजावणी याच वर्षापासून सुरू होणार\nमायावती महिला जातीला कलंक आहेत, भाजप नेत्या बरळल्या\nटीम महाराष्ट्र देशा : उत्तर प्रदेशातील भारतीय जनता पक्षाच्या मुगलसरायच्या आमदार साधना सिंह यांनी बहुजन समाज…\nनरेंद्र मोदी झाले रणगाड्यावर स्वार, पहा व्हिडिओ \nआता प्रत्येक शाळेत एक तास खेळासाठी राखीव\nशेतकऱ्यांची खिल्ली उडवणाऱ्या पाटलांना फिरू देऊ नका : देवकर\nमहेंद्रसिंग धोनी… टाइगर अभी ज़िंदा है\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\nआढळरावांविरोधात लढण्याआधीच दादांनी केली तलवार म्यान \nउस्मानाबाद लोकसभेला राष्ट्रवादीकडून राणा जगजितसिंह पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-vegetarian-recipes/alu-kari-116052300018_1.html", "date_download": "2019-01-21T01:08:37Z", "digest": "sha1:54KILNBDFGOBWHOYIS25GRALJ2CRORLB", "length": 9730, "nlines": 159, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "अळू करी | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 21 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसाहित्य: अळूची पाने, डाळीचे पीठ, चिंच कोळ, मीठ, आले, हिरवी मिरची, पुदिना, पनीर, साखर, कांदे, लसूण, टोमॅटो, गरम मसाला.\nकृती: मिरच्या, आले, पनीर वाटून घ्यावे. डाळीच्या पिठात वाटलेले मिश्रण एकत्र करून जाडसर मिश्रण तयार करावे व अळूच्या पानाला लावून गुंडाळन वाफवून घ्यावे. गार झालवर वड्या कापाव्यात. तेल गरम करून जिरे, हिंग, हळद घालून फोडणी करावी. त्यात आले-लसूण पेस्ट, कांदा, टोमॅटो घालावे. मीठ, गरम मसाला, साखर घालून उकळावे. अळूवड्या, कोथिंबीर घालून सर्व्ह करावे.\nयावर अधिक वाचा :\nअळू करी अळूच्या वड्या\nPUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये\nव्हिडिओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती असेलच परंतु आपल्याला कदाचित याच्या वाईट ...\nभारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा ...\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश\nशिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...\nडाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल\nगेल्या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ ...\nमायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार\nप्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ ...\nनवीन वर्षात अशी घ्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी\nउपचाराहून प्रतिबंध अधिक चांगला. या नवीन वर्षात आपण ही म्हण गांभीर्याने घ्यायला हवी आणि ...\nसुभाषचंद्र बोस : तुम मुझे खून दो मै तुम्हे आजादी दूंगा\nतुम मुझे खून दो मै तुम्हे आजादी दूंगा अशी घोषणा करणार्‍या सुभाषचंद्र बोस यांचे स्थान ...\nसर्वप्रथम कस्टर्ड पावडर दूधात मिसळून घ्यावे बाकी उरलेले दूध उकळत ठेवावे व त्यात हळू हळू ...\nफास्टफूड एका प्रकारे व्यसन, सिगारेट-अल्कोहोल जितकेच घातक\nसिगारेट किंवा अल्कोहोलचे व्यसन असलेल्या लोकांना याचे सेवन सोडल्यावर ज्या प्रकारे ...\nफळांपासून कोण कोणते जीवनसत्व मिळतात जाणून घ्या...\nफळे आपल्या आरोग्याची तसेच आपल्या सौंदर्याची काळजी घेत असतात. दररोजच्या आहारात फळाचा ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%B3-%E0%A4%A6%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B8/", "date_download": "2019-01-21T01:51:36Z", "digest": "sha1:V43HAD2A6LFAZNAI3NKGEM5RRC32EINM", "length": 12037, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "केवळ दहा हजार रुपयासाठी साईबाबा रुग्णालयात तब्बल ९ तास मृतदेहाची हेळसांड | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nकेवळ दहा हजार रुपयासाठी साईबाबा रुग्णालयात तब्बल ९ तास मृतदेहाची हेळसांड\nरुग्णांच्या नातेवाईकांना राहाता शहरात हातपसरण्याची वेळ\nशिर्डी – दोन हजार कोटी पेक्षा जास्त संपत्ती असणाऱ्या साईबाबा संस्थानच्या तिजोरीत कोट्यवधी रुपयाचे दान भाविक साईचरणी टाकत असताना दुसरीकडे मात्र साईबाबा सुपर रुग्णालयात केवळ १० हजार रुपयासाठी एक दोन नव्हे तर तब्बल ९ तास मृतदेहाची अवहेलना करण्यात आली. मृतदेह ताब्यात मिळत नसल्याने अखेर नातेवाईकांनी राहाता शहरात जाऊन पै पै गोळा करुन दहा हजार रुपये जमा करुन मृतदेहाची सुटका करुन घेतली. या संतापजनक प्रकारामुळे रुग्णाच्या नातेवाईकांत रुग्णालय प्रशासनाविरुद्ध प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे.\nयाबाबतचे सविस्तर वृत्त असे की, पुणे येथील छाया संतोष पारखे (वय ४५) ही महिल�� राहाता येथे पाडव्याच्या सणानिमित्त आपल्या नातेवाईकांना भेट देण्यासाठी आल्या होत्या. दरम्यान त्यांना ब्रेन ट्युमरचा त्रास होत असल्याने संस्थानच्या साईबाबा सुपर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. याठिकाणी त्यांच्यावर दहा दिवस उपचार करण्यात आले. दरम्यान उपचार सुरू असताना त्यांचे बुधवारी (२८ मार्च रोजी) सकाळी निधन झाले. सदर रुग्णाचे हाँस्पीटलचे बील सुमारे एक लाखाच्या जवळपास झाले होते. यापैकी साईबाबा संस्थानच्या रुग्णालय प्रशासनाने जवळपास ८० हजार रुपये माफ केले, उर्वरीत दहा हजार रुपये भरल्या शिवाय मृतदेह ताब्यात दिला जाणार नसल्याचे रुग्णालयाच्या वतीने नातेवाईकांना सांगण्यात आले.\nएवढी मोठी रक्कम माफ केले मात्र केवळ दहा हजार रुपयासाठी मृतदेह देत नसल्याने नातेवाईकांनी वारंवार विनंती केली. मात्र रुग्णालय प्रशासनाने मात्र स्पष्ट नकार दिला. अखेर नाराज झालेले नातेवाईकांनी राहाता येथे जाऊन दहा हजार रुपये जमा करण्यासाठी प्रयत्न केले. परिस्थीती गरीबीची असल्याने नातेवाईक सदर रक्कम भरु शकत नव्हते. पैसे नसल्याने हताश झालेले नातेवाईकांना हात पसरण्याची वेळ आली. पै पै जमा करुन अखेर दहा हजार रुपये जमा केले. पैसे भरल्यानंतरच साईबाबा रुग्णालयातुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पैशा अभावी पुणे येथे जाऊ न शकल्याने सदर मृतदेहावर राहाता येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. साईबाबा संस्थानकडे मोठी गंगाजळी भक्तांच्या दानातुन जमा होत असताना केवळ दहा हजार रुपयासाठी तब्बल नऊ तास मृतदेहाची अवहेलना करण्यात आली. साईबाबांनी आपल्या हयातीत रुग्णसेवा करुन गरीबांना मदत केली मात्र साईबाबांच्या शिकवणीला हरताळ फासण्याचे काम रुग्णालय प्रशासनाने केल्याने नातेवाईकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nअशोक चव्हाण रविवारी नगरमध्ये\nशेतकरी सहकारी संघाची कामगिरी सर्वांनाच प्रेरक- ना. देशमुख\nनेवासा तालुक्‍यातील खेळाडूंना सात सुवर्ण\nजामखेडमध्ये अनोळखी इसमाचा मृतदेह\nविजेच्या धक्‍क्‍याने महिलेचा मृत्यू\nकोकणगावच्या सरपंचासह पाच सदस्य अपात्र\nप्रा. शिंदे हे दिलेला शब्द पाळणारे मंत्री : गायकवाड\nमतदार संघाच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबद्ध – औटी\nनगर-दौंड महामार्गावरील अपघातात बाप-लेकीचा मृत्यू\nनगरकर बोलू लागले…पैसे घेऊन मतदान करणे टाळा\nशहर बससेवा सुरू करावी शहर बससेवा हा शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. पुर्वी बससेवा जोमाने सुरू झाल्या तशा बंदही पडल्या. नगर शहराचा विस्तार पाहता, शहर बससेवा...\nनगरकर बोलू लागले… पालिकेत सांस्कृतिक विभाग असावा\nनगरकर बोलू लागले…खुर्च्या फेकणारे नगरसेवक नको\nनगरकर बोलू लागले…शहर बससेवा सुरळीत व्हावी\nनगरकर बोलू लागले…शहरामध्ये पायाभूत सुविधांचा अभाव\nशशिकला यांना तुरुंगात “व्हिआयपी’ बडदास्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathinovels.net/2009/08/marathi-novel-books-madhurani-ch-20.html", "date_download": "2019-01-21T02:03:51Z", "digest": "sha1:LKEYBNDABZD5MG5FDGFWSNGI2OQDI7HI", "length": 21289, "nlines": 117, "source_domain": "www.marathinovels.net", "title": "Marathi Novels .Net - Free Marathi Novels, Books, Sahitya, Literature, Stories, Cinema, Songs, Blog: Marathi Novel books - Madhurani - CH-20 आठवडी बाजार", "raw_content": "\nAuthor - सुनिल डोईफोडे\nआज गुरुवार असल्यामुळे आठवडी बाजार होता. सकाळपासूनच रस्त्यावर गर्दी आणि वातावरणात एक उत्साह भरलेला जाणवत होता. उजनीला आठवडी बाजाराच्या निमित्ताने आजूबाजूच्या खेड्यापाड्याचे लोक येत. गणेश सकाळी आपली अंघोळ वगैरे आटोपून ऑफीसकडे निघाला. आज आठवडी बाजार असल्यामुळे आजूबाजूच्या खेड्यातील लोकसुध्दा त्याच्याकडे येणार होते. म्हणजे रोजच्यापेक्षा कामाचा ताण आज जास्त राहाणार होता. म्हणून तो खोलीवरून लवकरच बाहेर पडला होता. जातांना त्याने एक नेत्रकटाक्ष मधुराणीच्या दूकानाकडे टाकला. तिनेही प्रतिसाद दिला - एक गोड स्माईल देऊन. ऑफीसकडे जाणारी त्याची पावले आपसूकच तिच्या दूकानाकडे वळली. आत्ताच ती दूकान उघडून बसली होती. दूकानात दुसरं कुणी गिऱ्हाईक नव्हतं. आणि तीचा नोकरही आला नव्हता. किंवा तिने त्याला कुठे दूसरीकडे पाठवले असावे.\n\" या गणेश \" 'गणेश' या संबोधनावर जोर देत ती म्हणाली.\nतिने 'गणेश' हे थोडं हळू आणि अडखळत संबोधलं होतं.\nतिने पहिल्यांदाच गणेशला 'गणेश' असं एकेरी संबोधलं होतं. एरवी ती त्याला 'गणेशराव' असं संबोधायची.\nगणेशच्या हृदयाची स्पंदनं वाढली.\n'काय देऊ' हे ती एका विशिष्ट अर्थाने आणि विशिष्ट शैलीने बोलल्यासारखी बोलली.\nगणेश गोंधळून गेला. त्याचं ह्रदय जोरजोराने धडधडायला लागलं. चेहरा लाल व्हायला लागला होता. त्याने इकडे तिकडे पाहिलं. त्याला काय करावे काही सुचेना. दूकानावर जरी कुणी नव्हतं. तरी रस्त्यावरून बाजाराकडे जाणारे लोक दिसत होते.\n\" सिगारेट द्या \" तो कसाबसा बोलला.\n\" तिने प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिले.\nतिची भेदक नजर त्याला खुणावत होती.\n\" म्हणजे दे..\" त्याने हिम्मत करून कसेतरी तिला एकेरी संबोधले.\nतिने एक सिगारेट काढून त्याच्या हातावर ठेवली.\nत्याने सिगारेट आपल्या हातात घेण्याच्या निमित्ताने तिचा हातही आपल्या हातात घेतला. तिने लाजून मान खाली घालून आपला हात नम्रपणे त्याच्या हातातून सोडवून घेतला.\nतेवढ्यात तिथे एक गिऱ्हाईक आले. गणेश अवघडलेल्या स्थितीत उभे राहून त्या गिऱ्हाईकाच्या जाण्याची वाट पाहू लागला. त्या गिऱ्हाईकाने काहीतरी खरेदी केले आणि तो जाऊ लागला. गणेशला हायसं वाटलं. पण लागलीच दुसरं गिऱ्हाईक आलं. आणि त्यामागून तिसरं. असा गिऱ्हाईकाचा मग ओघच सुरु झाला.\n\" बरं येतो... \" त्याच्या तोंडात आलेलं 'राणी' हे संबोधन मोठ्या मुश्कीलीने रोखत तो म्हणाला.\nमधुराणी नुसती त्याच्याकडे पाहून हसली. तो वळून जड पावलांनी ऑफीसकडे निघाला.\nगणेश ऑफीसमध्ये शिरला तेव्हा त्याच्या टेबलसमोर लोकांची बरीच गर्दी जमली होती. कुणाचे काही दाखले, कुणाच्या लोनकेससाठी कागदपत्र लागणार होते, तर कुणाला गव्हर्नमेंटने जाहिर केलेले अनुदान घेण्यासाठी काही कागदपत्रे हवी होती. गणेशने आल्याबरोबर सपाट्याने कामाला सुरवात केली. त्या कामाबरोबर मिळणाऱ्या वरच्या कमाईमुळे कदाचित त्याला काहीच कंटाळा जाणवत नव्हता. बाहेर ओटयावर पांडू पैसे जमा करण्यासाठी बसला होता. आधीही जेव्हा खराडे साहेब होते तेव्हाही तो हेच काम करत असे. तो लोक आत येण्याच्या आधीच त्यांच्याजवळून पैसे घेऊन एक चिठ्ठी त्यांच्याजवळ देत असे. पांडू जास्त शिकलेला नव्हता. जरी तो फक्त दुसरीच असला तरी पैसे घेऊन चिठ्ठी लिहिण्याचे काम चोख बजावत असे. पांडूला बाहेर बसविल्यामुळे गणेशची दोन कामे सोपी होत होती. एकतर पैसे प्रत्यक्ष घ्यावे लागत नसल्यामुळे लाचलूचपत खात्याची काही भीती नव्हती. तसे लाचलूचपत खाते इतक्या तडकाफडकी गावी येणार नाही याची त्याला जाणीव होती. पण नको दक्ष असलेले केव्हाही चांगले. गणेशला पांडूचा दुसरा फायदा असा होता की त्याला त्या लोकांना काय पाहिजे हे समजून घेण्यासाठी त्यांच्याशी जास्त चर्चा करावी लागत नसे. दिवसाच्या शेवटी गणेशही त्याला काही इनाम द��त असे. त्या इनामाच्या लालचीवरच तर तो दिवसभर हे गणेशचे काम करीत असे.\nगणेशच्या टेबलसमोर आता एकजणच उरला होता. त्याला एकट्याला पाहून गणेशने सुटकेचा एक उसासा टाकला आणि मग घड्याळाकडे बघितले. एक वाजत आला होता. सकाळपासून त्याला पाणी प्यायलासुध्दा उसंत भेटली नव्हती. आता त्याच्या पोटात कावळे ओरडणं सुरु झालं होतं. तहान लागून घसासुध्दा कोरडा झाला होता. त्याने विचार केला एवढ्या एका खेडूताला निपटवून बाहेर बाजारात एक चक्कर मारायची आणि जे भेटेल ते खायचे प्यायचे. तेवढ्यात बाहेरुन एक पोऱ्या आत आला. त्याच्या हातात पितळीचा एक ग्लास होता. त्याने काही न बोलता तो ग्लास गणेशच्या समोर ठेवला आणि काही न बोलता तो जायला निघाला.\n\" काय आहे रे..\" गणेशने त्या जाणाऱ्या पोराला विचारले.\n..\" तो पोरगा खांदे उडवून म्हणाला.\n\" पांडूदानं पाठीवलं...\" तो पुढे म्हणाला आणि निघून गेला.\nगणेशने ग्लास हातात घेऊन प्रथम त्यात डोकावून बघितले आणि मग एक घोट घेतला. त्याला हायसं वाटलं. बाहेर ओट्यावर बसलेल्या पांडूने कुठूनतरी जूगाड जमवून थंडगार शरबताची व्यवस्था केली होती. शरबत बडीशोपीपासून बनविलेलं होतं. माठातल्या थंडगार पाण्यात साखर टाकायची आणि त्यात मग बारीक कुटून सोप घालायची. ते कापडातून गाळलं की झालं छान सोपेचं शरबत. गणेशने हे असं सोपीचं शरबत इथे उजनीतच प्रथम पीलं होतं. त्याला ते खूप आवडायचं. उरलेलं शरबत त्याने गटागटा पिवून घेतलं. त्याला तहानच तशी लागली होती.\nआता गणेशने त्या उरलेल्या एकूलत्या एका जणाला बोलावले. तो एक खेड्यावरचा ऊंच च्या ऊंच 22 एक वर्षाचा पोरगा होता.\n\" बां न पाठवलं...\" तो पोरगा म्हणाला.\n\" अरे हो तुझ्या बापानं पाठवलं... पण काय काम आहे ते तर सांगशील...\nमग तो डोक्यावर जोर देऊन आठवण्याचा प्रयत्न करु लागला.\n\" बाहेर पांडूला भेटला का\n\" हो भेटलोकी...\" तो म्हणाला.\n\" मग त्याने काही चिठ्ठी गिठ्ठी दिली असेल ना\n\" हो देली की\" त्याने वरच्या खिशातून एक चुरगाळलेला कागद काढला आणि गणेशच्या हातात दिला.\n\"येडंच आहे...\" गणेश चिडून म्हणाला.\nगणेशने एकदा त्या चुरगाळलेल्या कागदाकडे पाहिले आणि मग आश्चर्याने त्याच्याकडे पाहले. गणेशने तो चुरगाळलेला कागद उकलला. गणेश त्या कागदावर काय लिहिले ते वाचण्याचा प्रयत्न केला पण तो कागद एवढा चुरगाळलेला होता की गणेशला ते वाचता येत नव्हते.\n\" तुला लिहिता वाचता येत�� का\n\" मंग येते की \" तो अभिमानाने म्हणाला.\n\" अच्छा ... तर जरा इकडून येऊन मला हे वाचून दाखव बरं ... या चिठ्ठीवर लिहिलेले..\" गणेश अजूनही त्या कागदावर लिहिलेले वाचण्याचा प्रयत्न करीत म्हणाला.\nत्याने गणेशकडून जाण्यासाठी प्रथम कुठून रस्ता आहे ते बघितले. गणेशच्या समोर एकाला लागून एक असे तीन टेबल ठेवलेले होते आणि गणेश डाव्या कोपऱ्यात अगदी भिंतीला भिडून बसला होता. रस्ता तीन टेबल सोडून खोलीच्या एकदम उजव्या कोपऱ्यात भिंतीच्या बाजूला होता. मग त्याने गणेशच्या बाजूचा दुसरा टेबल सरकवून तिकडे जाण्याचा प्रयत्न केला. आणि मग त्याला काय वाटले कोणास ठावूक तो दुसऱ्या टेबलवरून त्याचा उंचच्या उंच पाय पलिकडे ठेवून त्या टेबलला ओलांडून गणेशच्या बाजूने गेला. गणेशने तो प्रकार बघितला. गणेश त्याच्याकडे नुसता आश्चर्यचकीत होऊन बघू लागला.\n\" अबे पागल आहेस का\" गणेश त्याला रागवण्यासाठी जोराने ओरडला पण दुसऱ्याच क्षणी त्या पोराच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून आणि आधी त्याचा टेबल ओलांडण्याचा तो अजब प्रकार आठवून त्याला त्या पोराचे हसु आले.\n\" अबे काय एडा माणूस आहेस बे तू.. ते तिकडून रस्ता आहे ...तिकडून यायचं तर चक्क टेबल ओलांडून येतोस तू...\" गणेश हसत हसत त्याला म्हणाला.\n गणेशला काही सुचत नव्हते.\nतो पर्यंत तो पोरगा टेबल ओलांडून गणेशच्या बाजूला उभा राहून वाकून त्या चिठ्ठीवर काय लिहिले ते वाचू लागला, \" शेत वहितीचा दाखला\"\nआपण या संकेतस्थळावर येणारे\n1b. मार्केटिंग - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n2. सायकल - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n3. डिप्लोमसी - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/confirmed-berths", "date_download": "2019-01-21T02:30:38Z", "digest": "sha1:BMTHZOZQ2HITPRJL4ZJ2Z7I5TVQFJ2IJ", "length": 13981, "nlines": 263, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "confirmed berths Marathi News, confirmed berths Photos and Videos - Maharashtra Times", "raw_content": "\nराज्यात होणार शेतकऱ्यांचे सर्वेक्षण\nमहिलेच्या मारेकऱ्याचा शोध सुरू\nवीरांच्या कुटुंबाच्या व्यथांना वाचा\nपॅरावैद्यक परिषदेच्या अध्यक्षांची चौकशी\nकाँग्रेसला पाठिंब्यावरून विहिंपचा यू-टर्न\nदेवाच्या कृपेने मी आता पूर्ण बरा आहे: अमित...\nभाजप आमदाराची पक्षाला सोडचिठ्ठी\nमंदिरांचे पावित्र्य जपावे: माता अमृतानंदमय...\nपाकमध्ये बनावट चकमक; पोलिसांविरुद्ध संताप\nप्रिन्स फिलिप यांनी चालविली सीटबेल्टविना ग...\n��ीमाभिंतीच्या निधीसाठी ट्रम्प यांचा नवा प्...\nजगातील सर्वात वयोवृद्ध मसाजो नोनाका यांचे ...\nमोबाइलचा पासवर्ड सांगितला नाही; पत्नीने पत...\nफिलिपिन्समधील अब्जाधीश हेन्री साय यांचे नि...\nlargest economy: भारतीय अर्थव्यवस्था घेणार ५व्या स...\n‘लिक्विड फंडां’चे नियम होणार कडक\nएचडीएफसी बँकेची २० टक्के नफावाढ\nकुंभमेळ्यातून १.२० कोटींचे उत्पन्न\nजिओच्या खात्यामध्ये ८८ लाख नवे ग्राहक\nहाशिम अमलाने विराट कोहलीचा मोडला विक्रम\nविदर्भाने उडविला उत्तराखंडचा धुव्वा\nBCCI: पंड्या, राहुलला खेळू द्या\nमहापालिका, लीप फास्टनर्स संघ विजयी\nधोनीइतकी कटिबद्धता पाहिली नाही: विराट\n'पती,पत्नी और वो'चा येतोय रिमेक; झळकणार 'हे' कलाका...\n‘टोटल धमाल’च्या पोस्टरची सोशलवर कमाल\nमी पण राजपूत; कंगनाने 'करणी सेने'ला ठणकावल...\nनव्या 'अंदाज अपना अपना'मध्ये रणवीर आणि वरु...\n#MeToo: हिरानी हे स्वच्छ प्रतिमेचे दिग्दर्...\nमलायका म्हणाली, मला घेऊन चल\nमेट उत्सवाचा ग्रँड फिनाले जल्लोषात\nसरकारनेच ठेवावे क्लासेसवर नियंत्रण\nपीटीए अध्यक्षपदी पुन्हा प्रा. मुळे\nबोर्डाच्या निर्देशांनुसारच बारावीचे प्रॅक्...\n३२ हजार जागांची मेगाभरती\n‘मी टू’ आणि कंपनीची प्रतिष्ठा\n‘मी टू’ आणि कंपनीची प्रतिष्ठा\nपरवा शनिवार पेठेत गेलो होतो\nपाहाः ४० नाविक काढताहेत हालाखीत द..\nतेलंगणाः भागीरथी पापलाइन फुटली\nजगातील सर्वात वयोवृद्ध मसाजो नोना..\nरेल्वे क्रॉसिंगगेट उघडा असताना रे..\nबेंगळुरूच्या वर्थुर तलावाजवळ भीषण..\nनेपाळ, भूतानला जाण्यासाठी आधार ग्..\nप.बंगालः मशीदीत शुक्रवारी महिलांन..\nरन मुंबई रन... मुंबई मॅरेथॉनमध्ये..\nएका क्लिकवर होणार ‘आरएसी’ तिकीट ‘कन्फर्म’\nरेल्वेतून प्रवास करणाऱ्या 'आरएसी' किंवा 'वेटिंग' तिकीट धारकांचे तिकीट प्रवासादरम्यानच 'कन्फर्म' होऊन, त्यांना तातडीने जागा देण्याची सुविधा रेल्वे प्रशासनाने देऊ केली आहे. गाडीतील 'टीसी'कडे एक 'टॅबलेट' देण्यात येणार असून, त्याद्वारे 'टीसी' कार्यवाही करणार आहे.\nनागपूर-चंद्रपूर हायवेवर जनावर तस्करांनी पोलिसाला चिरडलं\n...म्हणून राज्यातील शेतकऱ्यांचे होणार सर्वेक्षण\nजागतिक अर्थव्यवस्थेत भारत ५व्या स्थानी\nमुंबईकरांचे ‘सेमी एसी’ लोकलचे स्वप्न धूसर\nपाणीटंचाईचा पहिला बळी; तरुणी विहिरीत पडली\nविरोधी पक्षांचे कार्यकर्ते म्हणजे दलाल: मोदी\nशाळेत आता भर���ूर खेळा; रोज १ तास मिळणार\nरेशन दुकानांत बँकिंगसेवा; पैसे काढणेही शक्य\n'ठाकरे' हा 'अॅक्सिडेंटल शिवसेना भवन' नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2016/05/25/%E0%A4%AE%E0%A4%A7-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%80/", "date_download": "2019-01-21T02:22:41Z", "digest": "sha1:D45YCN62AHBPU2HQLE4IZZED3HVI4HOT", "length": 8714, "nlines": 77, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "मध : किती गुणकारी, किती हानीकारक - Majha Paper", "raw_content": "\nजगातील पहिली इलेक्ट्रिक बोट कॅडेला सेव्हन\nनव्या रुपात टाटा नॅनो\nमध : किती गुणकारी, किती हानीकारक\nमधाचे महत्त्व आपल्याला सांगण्याची गरज नाही. कारण आपण परंपरेने कितीतरी शतकांपासून पदार्थाला गोडी आणणारे साधन म्हणून मधाचा वापर करत आलेलो आहे. सोळाव्या शतकात गुळाचा आणि साखरेचा शोध लागला. त्यापूर्वी मधाचाच वापर केला जात होता. केवळ खाद्य पदार्थाला गोडी आणण्यासाठीच नव्हे तर औषध म्हणूनसुध्दा मध वापरला जात असे. आता तर तो केवळ औषध म्हणून वापरला जातो. आयुर्वेदात तर मधाला मोठे महत्त्व दिले जाते. आपल्या शरीरातल्या चयापचय क्रिया सुरळीत व्हाव्यात यासाठी सकाळी रिकाम्या पोटी मध आणि पाण्याचे मिश्रण प्यावे असे आयुर्वेदाने सांगितलेले आहे. अशा प्रकारे मध प्राशन केल्यास पचनशक्ती सुधारते असा आयुर्वेदाचा दावा आहे. परंतु सध्या मधाच्या बाबतीत काही अहितकारक गोष्टी समोर यायला लागल्या आहेत.\nएखादे मूल जन्माला आल्याबरोबर त्याला मध चाटवला जातो. तोही सोन्याच्या अंगठीने. या माध्यमातून त्याच्या इवल्याशा शरीरात मधासारखा रोगप्रतिकारक घटक तर जातोच पण सोन्यामुळे थोडेसे सोने शरीरात जाऊन त्याचा मंेंदू तल्लख बनतो असा आपला समज आहे. मात्र अलीकडच्या काळात डॉक्टर या प्रथेला विरोध करत आहेत. एक वर्षाच्या आतील कोणत्याही बालकाला मध देता कामा नये असा डॉक्टरांचा सक्त आदेश आहे. त्यामुळे मुलाच्या शरीरामध्ये काही दोष निर्माण होऊ शकतात. दोन वर्षापेक्षा अधिक वयाच्या बालकाला मात्र मधाची कसलीही बाधा होत नाही असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन ��ारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी वादग्रस्त वक्तव्य विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/articlelist/2429066.cms", "date_download": "2019-01-21T02:37:59Z", "digest": "sha1:QZ7WAZDACKUP2PXAJMM5DH37PXVVIGAZ", "length": 16919, "nlines": 197, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times", "raw_content": "\nआजचं राशीभविष्य... दिनांक २१ जानेवारी २०१९\nआजचं राशीभविष्य... दिनांक २१ जानेवारी २०१९WATCH LIVE TV\nचंद्रपूर: जनावर तस्करांनी पोलिसाला चिरडलं\nनागपूर-चंद्रपूर महामार्गावर खांबाडा तपासणी नाका येथे जनावरांची तस्करी करणाऱ्यांनी पोलीस शिपायाला वा...\nगुडघेदुखीवर उपचारांसाठी ‘पीकेएस’ फॉर्म्युलाUpdated: Jan 21, 2019, 03.57AM IST\nठाणे: 'तिची' आई ओरडली म्हणून केली हत्याUpdated: Jan 21, 2019, 03.35AM IST\n'ठाकरे' हा 'अॅक्सिडेंटल शिवसेना भवन' नाही\nपाणीटंचाईचा पहिला बळी; तरुणी विहिरीत पडलीUpdated: Jan 21, 2019, 04.30AM IST\nराज्यात होणार शेतकऱ्यांचे सर्वेक्षण\nदेशभरातील शेतकऱ्यांच्या आर्थिक, सामाजिक परिस्थितीबाबत माहिती संकलित करून, भविष्यात केंद्र व राज्य पातळीवरील शेतकरीविषयक धोरणे व त्यांच्या कार्यक्रमांचे नियोजन करण्यासाठी शेतकऱ्यांच्या परिस्थितीची महा...\nमहिलेच्या मारेकऱ्याचा शोध सुरूUpdated: Jan 21, 2019, 04.00AM IST\nवीरांच्या कुटुंबाच्या व्यथांना वाचाUpdated: Jan 21, 2019, 04.00AM IST\nपॅरावैद्यक परिषदेच्या अध्यक्षांची चौकशीUpdated: Jan 21, 2019, 04.00AM IST\nदिवा-कोपरदरम्यान खारफुटीला आगUpdated: Jan 21, 2019, 04.00AM IST\nफसवणूकप्रकरणी बिल्डरवर गुन्हाUpdated: Jan 21, 2019, 04.00AM IST\n५०० कोटींचे प्रस्ताव विनाचर्चा मंजूरUpdated: Jan 21, 2019, 04.00AM IST\nएफटीआयआयचा बेपत्ता विद्यार्थी सापडला\nपाच दिवसांपासून बेपत्ता असलेला फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचा (एफटीआयआय) विद्यार्थी मनोज कुमार सापडला आहे. एफटीआयआयने निलंबित केल्याने मनोज कोणालाही न सांगता उत्तर प्रदेश येथील मावशीकड...\n‘एनडीए’ आवारात बिबट्यासाठी पिंजरेUpdated: Jan 21, 2019, 04.00AM IST\n‘एफटीआयआय’चा विद्यार्थी सापडलाUpdated: Jan 21, 2019, 04.00AM IST\nविरोधी पक्षांचे कार्यकर्ते म्हणजे दलाल: मोदी\nपंतप्रधान मोदी यांनी दिल्लीतून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोल्हापूर आणि हातकणंगले या लोकसभा मतदारसंघातील बूथ प्रमुखांशी संवाद साधला. 'भाजपचे कार्यकर्ते भारतमातेचे पुत्र आहेत तर विरोधी पक्षांचे कार्यक...\nआगरकर पुतळा विटंबना प्रकरणी अज्ञाताविरुद्ध गुन्हाUpdated: Jan 21, 2019, 04.00AM IST\nपंढरपूरच्या विठ्ठल मंदिराची वास्तू धोकादायकपुरातत...Updated: Jan 21, 2019, 04.00AM IST\nमीटर रीडिंगची माहिती मोबाइलवरUpdated: Jan 21, 2019, 04.00AM IST\nशहरात आजपासून दोन दिवस पाणीबाणीUpdated: Jan 21, 2019, 04.00AM IST\nनगर जिल्ह्याच्या बहुचर्चित विभाजनाचा विषय बासनात गुंडाळला जाण्याची स्थिती दिसू लागली आहे. विभाजनाच्या माध्यमातून जिल्ह्यातील दिग्गज राजकीय ताकदींना शाब्दीक आव्हान देण्यात पालकमंत्री प्रा. राम शिंदे य...\nदिव्यांगांचे साहित्य धुळ खातUpdated: Jan 21, 2019, 04.00AM IST\nपारनेर सैनिक सहकारी बँकेच्या अधिकाऱ्याविरुद्ध गुन...Updated: Jan 21, 2019, 04.00AM IST\nपक्षकारांनी स्वीकारावा मध्यस्थाचा पर्याय\nआपल्या हक्कांसाठी न्यायालयात जाणे वाईट नाही. मात्र, न्यायालयात जाण्यापूर्वी ‘मध्यस्थ’, लोकअदालत यांसारख्या माध्यमांचा पर्याय पक्षकारांनी स्वीकारावा. त्यातूनही चांगले सकारात्मक परिणाम पुढे येतील, असे ...\nपाणीटंचाईचा पहिला बळी; तरुणीचा मृत्यूUpdated: Jan 21, 2019, 04.30AM IST\nकंटेनरच्या धडकेत ट्रकचालक ठार\nचाळीसगाव रोडवरील कन्नड घाटात कंटेनर व चौदा चाकी ट्रक यांच्यात समोरासमोर धडक होऊन ट्रक रस्त्याच्या कडेला जात खोल नाल्यात कोसळला. या अपघातात दाबला जाऊन ट्रकचालकाचा जागीच मृत्यू झाला. त्याच्यासोबतचा क्ल...\nजिल्हा न्यायालयास लवकरच नवीन जागाUpdated: Jan 21, 2019, 05.00AM IST\nअतिक्रमण निर्मूलन मोहिमेत हाणामारीUpdated: Jan 21, 2019, 05.00AM IST\nचंद्रपूर: जनावर तस्करांनी पोलिसाला चिरडलं\nनागपूर-चंद्रपूर महामार्गावर खांबाडा तपासणी नाका येथे जनावरांची तस्करी करणाऱ्यांनी पोलीस शिपायाला वाहनाखाली चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यात पोलीस शिपाई प्रकाश मेश्राम यांचा मृत्यू झाला आहे. या...\nहे खोटारडे आणि चोरांचे सरकार: आंबेडकरUpdated: Jan 21, 2019, 04.36AM IST\nकाँग्रेसमध्ये उमेदवारीसाठी शक्तिप्रदर्शनUpdated: Jan 21, 2019, 04.00AM IST\nशरीरापेक्षा मनाचे परावलंबित्व धोक्याचेUpdated: Jan 21, 2019, 04.00AM IST\nजेलमधील तरुणाचा संशयास्पद मृत्यू\nम टा प्रतिनिधी, औरंगाबादहर्सूल कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या योगेश राठोड या तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे...\nअखेर सिटी बस धावणार बुधवारपासूनUpdated: Jan 21, 2019, 04.00AM IST\nऔरंगाबादकरांना यंदाही ‘हॅपी स्ट्रीट’ची पर्वणीUpdated: Jan 21, 2019, 04.00AM IST\nसीमा बिस्वास: व्यक्तिरेखा जिवंत करणारी अभिनेत...\nराज ठाकरेंवर टीका; कार्यकर्त्यांकडून तरुणाचा ...\nमध्यरात्री बँकेत न्यू इयर सेलिब्रेशन; कर्मचार...\nयुपीः छेडछाडीला विरोध केल्याने समाजकंटकांनी म...\nलतादीदींचा आवाज नाकारणारा संगीतकार\nमोनिका बेदी: बॉलिवूड ते अंडरवर्ल्ड\nद्विशतकांचा बादशहा: विनोद कांबळी\nमहाराष्ट्राचे लाडके भावोजी: आदेश बांदेकर\n'हे' पदार्थ खा, आठवडाभरात पोट कमी करा\n'ठाकरे'च्या निर्मात्यांना आक्षेपार्ह शब्द वगळण्याची सेन्सॉरची सूचना\n'हे' पदार्थ खा, आठवडाभरात पोट कमी करा\nद्विशतकांचा बादशहा: विनोद कांबळी\nमोनिका बेदी: बॉलिवूड ते अंडरवर्ल्ड\nपाहाः ४० नाविक काढताहेत हालाखीत दिवस\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2017/08/02/crop-insurance-to-be-paid-to-non-loanee-farmers-till-august-4/", "date_download": "2019-01-21T02:28:46Z", "digest": "sha1:UIXGMD4ZYSDAXMW7JBRTKNFWMDA45NFG", "length": 8818, "nlines": 78, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ४ ऑगस्टपर्यंत भरता येणार पीक विमा - Majha Paper", "raw_content": "\nजेव्हा चोरांची होते फजिती तेव्हा…\nबिगर कर्जदार शेतकऱ्यांना ४ ऑगस्टपर्यंत भरता येणार पीक विमा\nAugust 2, 2017 , 12:08 pm by माझा पेपर Filed Under: कृषी, मुख्य Tagged With: केंद्र सरकार, पीक विमा योजना, शेतकरी\nमुंबई: बिगर कर्जदार शेतकऱ्यांना पीक विम्यासाठी केंद्र सरकारने दिलासा दिला आह���. ज्या बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी अजूनपर्यंत पीक विमा भरला नसेल ते आता ४ ऑगस्टपर्यंतही पीक विमा भरू शकतील. पण काही नियम आणि अटी त्यासाठी असतील. ऑनलाईन पद्धतीने पिक विमा भरण्यासाठी सरकारने सुरू केलेल्या पोर्टलचा उडालेला फज्जा, त्यानंतर शिवार सोडून शेतकऱ्यांनी बॅंकांच्या दारात लावलेल्या रांगा, याचा परिणाम म्हणून यंत्रणेवर पडलेला ताण या पार्श्वभूमीवर सरकारने हा दिलासादायक तोडगा काढला आहे.\nबिगर कर्जदार शेतकरी पीक विमा भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने पिक विमा भरू शकतात. तसेच शेतकऱ्याने जर पीक विम्यासाठी स्वत: अर्ज केला तर तो सुद्धा स्विकारला जाणार आहे. पण त्यासाठी अट अशी आहे की, पीक विमा भरू इच्छिणाऱ्या शेतकऱ्याकडे ३१ जुलै किंवा त्यापूर्वीचे पीक पेरणी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. हे प्रमाण पत्र ज्या शेतकऱ्यांकडे असेल ते शेतकरी ४ ऑगस्टपर्यंत पीक विमा भरण्यासाठी पात्र असतील.\nदरम्यान, सरकारने पीक विमा भरण्यासाठी कर्जदार शेतकऱ्यांसाठीही मुदतवाढ दिली होती. ही मुदतवाढ ३१ जुलैवरून ५ ऑगस्ट अशी करण्यात आली होती. पण कर्जदार शेतकरी आणि बिगर कर्जदार शेतकरी अशा दोघांनाही आता मुदतवाढ मिळाली असल्यामुळे पीक विमा भरण्याचा दोन्ही प्रकारातील शेतकऱ्यांचा पीक विमा भरण्याचा मार्ग पुन्हा एकदा मोकळा झाला आहे.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी वादग्रस्त वक्तव्य विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्य�� माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.rikoooo.com/mr/faq/questions-en/add-ons-en/fsx-is-crashing-when-running-windows-xp-vista-7-8-10-64-in-free-flight-and-mp-sessions-is-there-a-fix", "date_download": "2019-01-21T01:36:27Z", "digest": "sha1:WTHRZZSX4X37VASBC5M7MFCHCCQBYSR2", "length": 7455, "nlines": 94, "source_domain": "www.rikoooo.com", "title": "FSX मुक्त उड्डाण आणि खासदार सत्र मध्ये विंडोज XP / Vista / 7 / 8 / 10-64 कार्यरत असताना क्रॅश आहे. एक निश्चित आहे का?", "raw_content": "भाषा भाषा निवडाइंग्रजीआफ्रिकान्सअल्बेनियनअरबीआर्मेनियनअजरबेजानीबास्कबेलारूसीबल्गेरियनकॅटलानचीनी (सरलीकृत)चीनी (पारंपारिक)क्रोएशियनचेकडॅनिशडचएस्टोनियनफिलिपिनोफिन्निशफ्रेंचगॅलिशियनजॉर्जियनजर्मनग्रीकहैतीयन क्रेओलहिब्रूहिंदीहंगेरियनआईसलँडिकइंडोनेशियनआयरिशइटालियनजपानीकोरियनलाट्वियनलिथुआनियनमॅसेडोनियनमलयमाल्टीजनॉर्वेजियनपर्शियनपोलिशपोर्तुगीजरोमानियनरशियनसर्बियनस्लोव्हाकस्लोव्हेनियनस्पेनचास्वाहिलीस्वीडिशथाईतुर्कीयुक्रेनियनउर्दूव्हिएतनामी\nसुसंगत तयारी NUMXD v3\nखूप मोठ्या आकाराचा योजना याची सदस्यता घ्या\nसिम्युलेटर, अॅड-ऑन आणि वेबसाइटबद्दल प्रश्न\nFSX मुक्त उड्डाण आणि खासदार सत्र मध्ये विंडोज XP / Vista / 7 / 8 / 10-64 कार्यरत असताना क्रॅश आहे. एक निश्चित आहे का\nसमस्या दोन सोपे पावले निश्चित आहे:\nचरण 2: झिप फाइल लगेचच आणि फाइल fsx.exe जेथे आपल्या FSX प्रतिष्ठापन फोल्डर रूट मध्ये मिळवला UIAutomationCore.dll ठेवा. FSX चालत नाही याची खात्री करा.\nही क्रिया केल्यानंतर, FSX सुरू आणि आपण FSX दृश्ये बदलायची, यापुढे अखेरीस FSX क्रॅश होते की आढळेल.\nया निश्चित न करता, FSX आपण एक मल्टि खेळाडू सत्रात \"कालबाह्य झाले\" जाईल तसेच स्तब्ध होऊ शकते. , UIAutomationCore.dll इतर कोणत्याही आवृत्ती वापरू नका ही आवृत्ती केवळ आवृत्ती क्रॅश करणे थांबवेल आहे.\nरविवारी ऑगस्ट 09 वर by rikoooo\nRikoooo.com आपल्या विल्हेवाट येथे आहे\nनियंत्रकास आणि सदस्यांना काही मदत करण्यासाठी आपल्या ताब्यात आहेत\nसहज एक गुणात्मक वेबसाइटवर जाहिरात आपली प्रतिष्ठा वाढ\nआम्हाला अधिक जाणून घ्या\nखूप मोठ्या आकाराचा योजना\nयाची सदस्यता घ्या आणि अधिक जाणून\nविकास आणि सक्षम आमच्या साइटवर मिळवणं\nसुसंगत तयारी NUMXD v3\nखूप मोठ्या आकाराचा योजना याची सदस्यता घ्या\nभाषा भाषा निवडाइंग्रजीआफ्रिकान्सअल्बेनियनअरबीआर्मेनियनअजरबेजानीबास्कबेलारूसीबल्गेरियनकॅटलानचीनी (सरलीकृत)चीनी (पारंपारिक)क्रोएशियनचेकडॅनिशडचएस्टोनियनफिलिपिनोफिन्निशफ्रेंचगॅलिशियनजॉर्जियनजर्मनग्रीकहैतीयन क्रेओलहिब्रूहिंदीहंगेरियनआईसलँडिकइंडोनेशियनआयरिशइटालियनजपानीकोरियनलाट्वियनलिथुआनियनमॅसेडोनियनमलयमाल्टीजनॉर्वेजियनपर्शियनपोलिशपोर्तुगीजरोमानियनरशियनसर्बियनस्लोव्हाकस्लोव्हेनियनस्पेनचास्वाहिलीस्वीडिशथाईतुर्कीयुक्रेनियनउर्दूव्हिएतनामी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/filmography-marathi/%E0%A4%A4%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE-110072200011_1.htm", "date_download": "2019-01-21T01:08:28Z", "digest": "sha1:FLB3QSZN5BTV67HD5NYDW2MEP35J3ZKV", "length": 7883, "nlines": 129, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "तनुश्री दत्ता | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 21 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसास बहू और सेंसेक्स (2008)\nगुड बॉय बॅड बॉय (2007)\n36 चाइना टाऊन (2006) - विशेष भूमिका\nआशिक बनाया आपने (2005)\nयावर अधिक वाचा :\nनशीबवान' भाऊंच्या 'उनाड पाखराची झेप'\nभाऊ कदम यांच्या बहुप्रतीक्षित 'नशीबवान' चित्रपटाचं नवीन गाणं 'पाखरू' रिलीज झाले आहे. एक ...\nबॉक्स ऑफिसवर कसा राहिला सिंबाचा पाचवा दिवस\nबॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह आणि सारा अली खानची फिल्म सिंबा बॉक्स ऑफिसवर धमाल करत आहे. ...\nसासुबाईंचे हे सुनबाईंना सांगणे\nसुनबाईस...... नको जाउ धास्तावून सासुरवासाच्या दडपणाने अग मीही गेलेय ...\nश्रेया, सोनूच्या जादुई आवाजातील \"बघता तुला मी\" गाणं ...\n\"प्रेमवारी\" या चित्रपटाचे पाहिलं गाणं 'बघता तुला मी' गाणं प्रदर्शित झाले. एकमेकांना ...\nम्हणून जान्हवी कपूर शिकत आहे 'उर्दू'\n'धडक' सिनेमातून रुपेरी पडद्यावर दमदार आगमन केल्यानंतर अभिनेत्री जान्हवी कपूर आपल्या आगामी ...\nकंगनाची करणी सेनेला चेतावणी, मी सुद्धा राजपूत आहे, नष्ट ...\nमणिकर्णिका या चित्रपटात झांसीची राणी लक्ष्मीबाईची भूमिका बजावणारी चित्रपट अभिनेत्री कंगना ...\nठाकरे सिनेमातला आवाज बदला\nशिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर ठाकरे हा सिनेमा येतो आहे. यात बाळासाहेब ...\nउरी चित्रपट डाउनलोड केल्यावर काय म्हणतात विकी आणि यामी\nपायरेसीमुळे संपूर्ण जगाचे चित्रपट उद्योग परेशान आहे. चित्रपट रिलीझ झाल्याबरोबर संध्याकाळी ...\n'उरी'सोशल मीडियावर लीक, निर्मात्यांना धक्का\nसत्य घटनेवर आधारीत 'उरी : द सर्जिकल स्ट्राईक' हा सिनेमा सोशल मीडियावर लीक झालाय. यामुळे ...\nनेटफ्लिक्स, हॉटस्टारने नियमावली बनवली\nनेटफ्लिक्स व हॉटस्टार या कंपन्यांनी भारतीय सरकारकडून सेन्सॉरशिप लादली जाण्याचा धोका ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%B0-%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-21T01:46:29Z", "digest": "sha1:2MBKBPZCD5OG65WYTE77BAKRDGZRPAOI", "length": 6342, "nlines": 138, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कार्ला प्रिमियर लिगचा मानकरी ठरला | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nकार्ला प्रिमियर लिगचा मानकरी ठरला\nकार्ला, (वार्ताहर) – कार्ला येथे नवयुवक खेळाडूंना आपल्या क्रिकेट खेळामध्ये वाहवा मिळावा. या हेतूने यावर्षी कार्ला गावातील आठ उद्योजकांनी आठ संघ विकत घेत 88 युवकांना या स्पर्धेत सहभागी झाले होते.\nशेवटची फायनल संजयभाऊ मोरे स्पोर्टस फांऊडेशन व विनायकशेठ हुलावळे यांच्यात झाली. या सामन्यात विनायक हुलावळे स्पोर्टस फाऊंडेशनने निर्णायक खेळी करत कार्ला प्रिमियर लिग चषक मिळवला. या स्पर्धेतील सामनावीर व मालिकावीरचा मानकरी ठरले संजय मोरे, तर बेस्ट बॉलर ओंकार सुतार व बेस्ट फिल्डर गौरव जाधव ठरला.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nशशिकला यांना तुरुंगात “व्हिआयपी’ बडदास्त\nविराट एकदिवसीयमधील सर्वोत्तम खेळाडू – क्‍लार्क\nटीचकी : ‘रोडिओ’ आणि पुण्याची ट्रॅफिक\nदेशात पुन्हा एकदा शीतलहर ; येत्या 24 तासात कडाक्‍याची थंडी\nखेलो इंडिया : टेबल टेनिसमध्ये चिन्मयला दुहेरी मुकुट\nमध्यप्रदेशात भाजप नेत्याची हत्या\nजीवनगाणे : खरी सुंदरता\nकोलकाता रॅली हा केंद्रासाठी वेकअप कॉल ; शत्रुघ्न सिन्हा यांनी केले रॅलीचे जोरदार समर्थन\nभाषा-भाषा : हिंदीची सक्‍ती कितपत श्रेयस्कर\nखेलो इंडिया : मुष्टियुद्धात महाराष्ट्राचा सुवर्ण चौकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://maharera.mahaonline.gov.in/Site/ViewPDFList?doctype=9mYWnlCXShe2aIdl8p69cLZmlrGnWjnosCZGdTmCTx8ybI5BBu56_hOfGMPMnh9kUKE9oRVhBEpjnubZNEoFJ6JOKSsPR6Zkk7jfCh50t18=", "date_download": "2019-01-21T01:53:49Z", "digest": "sha1:3Z2W6U24F3B3GANSEPQQMIATCKBOFPWX", "length": 3375, "nlines": 89, "source_domain": "maharera.mahaonline.gov.in", "title": "दादरा आणि नगर हवेली-कायदे- महाऑनलाईन लिमीटेड", "raw_content": "\nमहाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण\nनियम, शा. नि. व परिपत्रक\nमहारेरा आदेश आणि परिपत्रके\nमहारेरा ने स्वतःहून केलेली आदेश (स्युओ मोटो ऑर्डर )\nदादरा आणि नगर हवेली\nनोंदणीकृत स्थावर मालमत्ता एजंट\nदादरा आणि नगर हवेली-कायदे\nएकूण दर्शक : 3503472\nआजचे दर्शक : 363\n© ही महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी अॅथॉरिटी ऑफ इंडियाची अधिकृत वेबसाइट आहे. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/sai-recruitment/", "date_download": "2019-01-21T01:07:11Z", "digest": "sha1:4J5OWPGJYIJZAPXVZRRSUQDJC6MXX4TG", "length": 13826, "nlines": 162, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Sports Authority of India SAI Recruitment 2018 - SAI Bharti 2018", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(Northern Railway) उत्तर रेल्वेत ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 1092 जागांसाठी भरती\n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 150 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती [Updated]\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2019\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n(NPCIL) न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 162 जागांसाठी भरती\n(Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n(ESIC) कर्मचारी राज्य विमा महामंडळात 329 जागांसाठी भरती\n(UPSC-NDA) राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 392 जागांसाठी भरती\n(MPSC) महाराष्ट्र लोक सेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा-2019 (555 जागा)\n(Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n(NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 251 जागांसाठी भरती\n(Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\n(SAI) भारतीय क्रीडा प्राधिकरणात विविध पदांची भरती\nमॅनेजर (झोन): 06 जागा\nमॅनेजर (एडमिन): 01 जागा\nमॅनेजर (IT): 01 जागा\nमॅनेजर (मार्केटिंग & कम्युनिकेशन्स): 01 जागा\nमॅनेजर (फायनान्स): 01 जागा\nमॅनेजर (अकाउंट्स): 01 जागा\nअसिस्टंट मॅनेजर: 25 जागा\nपद क्र.1 ते 4: (i) MBA/पदवीधर (ii) 05/07 वर्षे अनुभव\nपद क्र.5: (i) CA (ii) 05 वर्षे अनुभव\nपद क्र.6: 25 वर्षे अनुभव\nपद क्र.7: संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी किंवा B.Tech/MBA किंवा 01 वर्ष अनुभवासह पदवीधर\nनोकरी ठिकाण: नवी दिल्ली\nअर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 सप्टेंबर 2018 (05:00 PM)\n(IOCL) इंडियन ऑईल मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 420 जागांसाठी भरती\n(Mahatribal) महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात 1395 जागांसाठी मेगा भरती [मुदतवाढ]\n(SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 153 जागांसाठी भरती\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\nIIT मुंबई मध्ये विविध पदांची भरती\n(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात विविध पदांची भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02 /2018 निकाल\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n» (MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n» (Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» (ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 2100 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» IBPS मार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या 1599 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र (CRP SPL VIII 2018)\n» लक्ष्मी विलास बँक ‘प्रोबशनरी ऑफिसर’ भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» कॅनरा बँक 800 प्रोबेशनरी ऑफिसर भरती परीक्षा निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02/2018 निकाल\n» (MPSC) महाराष्ट्र वन सेवा (मुख्य) परीक्षा-2018 अंतिम उत्तरतालिका\n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\nनोकरीची मा���िती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/plastic-ban-crime-policy-108717", "date_download": "2019-01-21T02:47:13Z", "digest": "sha1:N5QY626LVYGKEQ5VY4CBNIHFLCTN4TVM", "length": 13412, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "plastic ban crime policy प्लास्टिकबंदी कारवाईच्या धोरणाबाबत उदासीनता | eSakal", "raw_content": "\nप्लास्टिकबंदी कारवाईच्या धोरणाबाबत उदासीनता\nमंगळवार, 10 एप्रिल 2018\nसोलापूर - प्लास्टिकबंदीच्या कारवाईबाबत महापालिकेने अद्याप धोरण स्पष्ट केले नाही. कारवाईचा मसुदा विधी सल्लागारांकडे पाठविण्यात आला आहे, मात्र आठ दिवसानंतरही अभिप्राय न आल्याने धोरण निश्‍चित करण्यात \"लाल फित' आडवी आली आहे\nशासनाने दिलेल्या मुदतीनंतर कोणत्याही दुकानात प्लास्टिकचे कसलेही उत्पादन आढळले तर संबंधितांना जागेवर 25 हजार रुपये दंड केला जाणार आहे. दरम्यान, दंडासह कोणता गुन्हा दाखल करता येईल याबाबत विधी सल्लागारांकडे अभिप्राय मागविण्यात आला होता.\nसोलापूर - प्लास्टिकबंदीच्या कारवाईबाबत महापालिकेने अद्याप धोरण स्पष्ट केले नाही. कारवाईचा मसुदा विधी सल्लागारांकडे पाठविण्यात आला आहे, मात्र आठ दिवसानंतरही अभिप्राय न आल्याने धोरण निश्‍चित करण्यात \"लाल फित' आडवी आली आहे\nशासनाने दिलेल्या मुदतीनंतर कोणत्याही दुकानात प्लास्टिकचे कसलेही उत्पादन आढळले तर संबंधितांना जागेवर 25 हजार रुपये दंड केला जाणार आहे. दरम्यान, दंडासह कोणता गुन्हा दाखल करता येईल याबाबत विधी सल्लागारांकडे अभिप्राय मागविण्यात आला होता.\nप्लास्टिक बंदीसंदर्भातील अधिसूचना 23 मार्च रोजी प्रसिद्ध झाली. त्यानुसार उत्पादकांनी या तारखेपासूनच बंदी घातलेल्या वस्तूंचे उत्पादन व विक्री करणे बंधनकारक केले आहे. मुख्य विक्रेते, किरकोळ विक्रेते, व्यापारी आणि वितरकांकडे असलेल्या प्लास्टिकच्या पिशव्यांची विल्हेवाट लावण्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे. महापालिका क्षेत्रात कारवाईचे अधिकार हे आयुक्तांना आहेत. शासनाच्या अधिसूचनेनुसार विल्हेवाटीसाठी महिन्याची मुदत आहे. ती 22 एप्रिलला संपेल. त्यानंतर काय करायचे याची विचारणा खात्यामार्फत करण्यात आली. मात्र त्यास काहीच उत्तर न आल्याने खातेप्रमुखही हतबल झाले आहेत. दुसरीकडे महापालिका प्रशासनाने विल्हेवाट किंवा कारवाईबाबत काहीच अधिकृतपणे माहिती प्रसिद्ध केलेली नाही. त्यामुळे विल्हेवाट कधीपर्यंत लावायची आणि कारवाई कधीपासून होणार याबाबत व्यापाऱ्यांमध्येही संदीग्धता निर्माण झाली आहे.\nकर्जमाफीचे वाढले अडीच लाख लाभार्थी\nसोलापूर - कुटुंबाऐवजी वैयक्‍तिक कर्जदार या निकषानुसार राज्यात दोन लाख ५७ हजार ३२८ कर्जदार वाढल्याची माहिती राज्याच्या सहकार विभागाकडून देण्यात आली....\nग्राहक म्हणून गेले अन्‌ जप्ती करून आले\nसोलापूर : बंदी असतानाही प्लास्टिक पिशव्यांचा वापर होत असल्याची खबर मिळाल्याने महापालिका परवाना विभागातील अधिकाऱ्यांनी ग्राहक म्हणून दुकानात...\nविहिरीत पडलेल्या जंगली मांजराची सुटका (व्हिडिओ)\nसोलापूर : कुर्डुवाडी परिसरात तीन दिवसांपासून 50 फूट खोल विहिरीत अडकलेल्या जंगली मांजराला बाहेर काढण्यात वन्यजीवप्रेमींना यश आले आहे. ...\nपंतप्रधान मोदींच्या दौऱ्याचा सोलापूर महापालिकेवर स्मार्ट बोजा\nसोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोलापूर दौऱ्याचा सुमारे ९६ लाख रुपयांचा स्मार्ट बोजा महापालिकेवर पडला आहे. या दौऱ्याचा आणि महापालिकेचा काही...\nतीन न्यायाधीश बदलले; निकाल मात्र लागेना\nसोलापूर : स्थायी समिती सभापतीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. आतापर्यंत तीन न्यायाधीश बदलले, तरी निकाल न लागल्याने समितीतील सदस्यांमधील...\nहवा प्रदूषणात 'स्मार्ट सोलापूर' राज्यात अकरावे\nसोलापूर : हवा प्रदूषणामध्ये \"स्मार्ट सोलापूर सिटी' राज्यात 11वे असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, प्रदूषण नियंत्रणासाठी सोलापूर महापालिकेने केलेला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%A4-%E0%A4%AB%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%87-%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8/", "date_download": "2019-01-21T01:49:30Z", "digest": "sha1:KTAPCE3SAYAV3HLVAINUQNGG2VIDQXJD", "length": 11053, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अंबाजोगाईत फटाके फोडून ‘मेस्मा’ रद्दचा अंगणवाडीताईंनी केला जल्लोष | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nअंबाजोगाईत फटाके फोडून ‘मेस्मा’ रद्दचा अंगणवाडीताईंनी केला जल्लोष\nअंबाजोगाई – कुठलाही प्रश्‍न शासन दरबारी सोडविण्यासाठी हजारो निवेदन दिले तरी गेेंड्याची कातडी पांघरलेल्या अधिकार्‍यांना आणि कर्मचार्‍यांना कोणाचेच प्रश्‍न कळत नाहीत. यामध्ये अंगणवाडीताई देखील आपल्या न्याय हक्कासाठी शासनदरबारी भांडतात. मात्र सरकारने अंगणवाडी सेविकांना ‘मेस्मा’ कायदा लावून त्यांना त्यांच्या न्याय हक्कापासून परावृत्त केले होते. यानंतर शिवसेनेसह विरोधकांनी व महासंघाच्या वतीने ‘मेस्मा’ कायदा रद्द करण्याची मागणी लावून धरली होती. अखेर मुख्यमंत्र्यांनी हा कायदा रद्द करण्याची घोषणा करताच अंबाजोगाईत महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने सावरकर चौकात फटाके फोडून ‘या’ निर्णयाचे स्वागत करण्यात आले..\nअंगणवाडी सेविकांना लावलेला ‘मेस्मा’ कायदा त्वरित रद्द करावा यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी हा प्रश्‍न लावून धरला होता. मात्र महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे मेस्माच्या भूमिकेवर ठाम होत्या. हा कायदा म्हणजे अंगणवाडीताईंना त्यांच्या न्या हक्कापासून दुर ठेवणे असाच होता. यामुळे अंगणवाडीताईंमध्ये प्रचंड नाराजीचा सुर होता. याची दखल शिवसेनेसह विरोधकांनी घेवून मुख्यमंत्र्यांना अखेर ‘मेस्मा’ कायदा रद्द करण्यास भाग पाडले.\nहा कायदा रद्द करण्यात आला असल्याची घोषणा करताच अंबाजोगाई येथे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनिस महासंघाचे प्रदेशाध्यक्ष भगवानराव देशमुख, कृती समिती सदस्य एम. ए. पाटील, प्रदेशउपाध्यक्ष कमल बांगर, राज्य संघटक दत्ता देशमुख, जिल्हा संघटक सचिन आंधळे, अंबाजोगाई शहराध्यक्षा रोहिणी लोमटे यांच्या नेतृत्वाखाली छाया कुलकर्णी, आम्रता लोमटे, शेख आरूणा, मुल्ला नफिस, पठाण ताहेरा, भाकरे कस्तूर, भाकरे महानंदा, लोमटे आशा, चव्हाण किशोरी, कुलकर्णी माधूरी, जोगदंड सूक्शाला, साबने सूनिता, सय्यद सायराबानो, शिंदे आल्का यांच्यासह आदि कार्यकर्तींनी आंबाजोगोई शहरातील सावरकर चौकात फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा केला.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nरस्ते विकासासाठी 30 हजार कोटींचा निधी – चंद्रकांत पाटील\nसलग तिसऱ्या वर्षी धनंजय महाडिक यांना देशपातळीवरील प्रतिष्ठेचा संसदरत्न पुरस्कार प्रदान\nविमा अधिकाऱ्यांना झोडून काढू – राजू शेट्टी\nविरोधकांची महाआघाडी ही कमजोर – केशव उपाध्ये\nबायकोला कार शिकवण पडलं महागात ; गाडी थेट 8 फूट खोल खड्ड्यात\nपानसरे हत्या प्रकरण: संशयित देगवेकरला पोलीस कोठडी\n४८ जागाही लढण्याची तयारी\nआतापर्यंत असे अनेक आलेत आणि मी त्यांना नीट केले- रावसाहेब दानवे\nकितीही आघाड्या झाल्या तरी सरकार भाजपचेच येणार \nशशिकला यांना तुरुंगात “व्हिआयपी’ बडदास्त\nविराट एकदिवसीयमधील सर्वोत्तम खेळाडू – क्‍लार्क\nटीचकी : ‘रोडिओ’ आणि पुण्याची ट्रॅफिक\nदेशात पुन्हा एकदा शीतलहर ; येत्या 24 तासात कडाक्‍याची थंडी\nखेलो इंडिया : टेबल टेनिसमध्ये चिन्मयला दुहेरी मुकुट\nमध्यप्रदेशात भाजप नेत्याची हत्या\nजीवनगाणे : खरी सुंदरता\nकोलकाता रॅली हा केंद्रासाठी वेकअप कॉल ; शत्रुघ्न सिन्हा यांनी केले रॅलीचे जोरदार समर्थन\nभाषा-भाषा : हिंदीची सक्‍ती कितपत श्रेयस्कर\nखेलो इंडिया : मुष्टियुद्धात महाराष्ट्राचा सुवर्ण चौकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/here-is-the-list-of-top-ten-defenders-in-the-pro-kabaddi-league/", "date_download": "2019-01-21T01:24:58Z", "digest": "sha1:HFOUSW2LBQ7AJ6PHCNDX5C7NP6YCBPHO", "length": 7242, "nlines": 69, "source_domain": "mahasports.co.in", "title": "प्रो-कबड्डीमधील टॉप १० डिफेंडर्स", "raw_content": "\nप्रो-कबड्डीमधील टॉप १० डिफेंडर्स\nप्रो-कबड्डीमधील टॉप १० डिफेंडर्स\nकबड्डी मध्ये जितके महत्व रेडरला असते तितकेच महत्व डिफेंडरलाही असते. कधीकधी रेडर जास्त भाव खाऊन जातो पण त्याने डिफेंडरचे महत्वाचे कमी होत नाही. रेडरला प्रसिद्धी खूप मिळते पण डिफेंडर संघाची बाजू मजबूत ठेवण्याचे अत्यंत महत्वाचे काम करत असतात. त्यामुळे संघाच्या डिफेन्सच्या ताकदीवर एखादा सामना पूर्णपणे फिरून जातो हे आपण अनेकदा पाहिले असेल.\nआता पाहू प्रो कबड्डीमधील टॉप १० डिफेंडर ज्यांनी मिळवले आहेत १०० पेक्षा अधिक गुण:\n१ मंजीत चिल्लर -१९७(६० सामने)\n२ मोहित चिल्लर -१७०(५८)\n४ रविंदर पहल- १५५(४९)\nया यादीत महाराष्ट्रातील दोन खेळाडू आहेत. एक म्हणजे निलेश शिंदे जो मागील चार मोसम बेंगाल वॉरियर्स संघाचा डिफेन्समधील मजबूत खेळाडू आणि कर्णधार होता. गिरीश एर्नेक हा ही महाराष्ट्राचा आणखी एक चेहरा जो मागील मोसमात यु मुंबा संघात खेळला होता, पण या मोसमात तो पुणेरी पलटण संघाकडून खेळतो आहे.\nपुणेरी पलटण या महाराष्ट्रातील संघाकडे एकूण तीन खेळाडू असे आहेत की ज्यांनी डिफेन्समध्ये १०० पेक्षा जास्त गुण मिळवले आहेत. संदीप नरवालने १६५ तर धर्मराज चेरलाथनने १५५ गुण मिळवले आहेत आणि गिरीष एर्नेकने १११ गुण मिळवले आहेत.\nतिसरी राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा: दूर्वा, गौरी, मयुरी, पावनी यांना विजेतेपद\nऑस्ट्रेलियन ओपन: गतविजेत्या रॉजर फेडररला पराभवाचा धक्का\nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्गलला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\nडॉ. शिरीडकरने जिंकला “आर्य चषक”\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या साक्षी शितोळे व ईशा पवार यांचा सुवर्णवेध\nकोल्हापूरच्या संघानी पटाकवले जामसंडे पुरुष व महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद\nअजिंक्य रहाणे या मालिकेत करणार भारताचे नेतृत्व\nएमएस धोनी हा सुपरस्टार आहे…\nतेंडुलकर, कोहलीप्रमाणे या दिग्गजांच्या यादीत हाशिम अमलाही सामील\nसातत्याने विक्रम करणाऱ्या किंग कोहलीचा ‘हा’ विश्वविक्रम मोडीत\nन्यूझीलंड विरुद्धच्या टी२० मालिकेसाठी अशी आहे टीम इंडिया\nएमएस धोनीने चुकून घातली रिषभ पंतची जीन्स\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची २१७ पदकांसह आघाडी कायम\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या सुवर्णचौकार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसमध्ये चिन्मयला दुहेरी मुकुट; महाराष्ट्राला दोन सुवर्ण व एक रौप्य पदक\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या सुकमणी बाब्रेकर याला कास्यंपदक\n३री राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा : प्रथमेश पेनशेट्टी, आदित्य दळवी, प्रेम शहा, अभय मोरे यांना विजेतेपद\nखेलो इंडिया युथ गेम्सचा समारोप सोहळा आज\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या निखिल दुबे याचा ‘सुवर्ण’ ठोसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mdd.maharashtra.gov.in/1103/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%86%E0%A4%AF-%E0%A4%9F%E0%A4%BF-%E0%A4%86%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%87", "date_download": "2019-01-21T01:22:57Z", "digest": "sha1:ZGBBT332HSPYJRKU3EZAJXS7VU4TDZZT", "length": 12273, "nlines": 121, "source_domain": "mdd.maharashtra.gov.in", "title": "शोधा", "raw_content": "\nमहाराष्ट्र शासन अल्पसंख्याक विकास विभाग\nअधिनस्त संस्था व संबधित अधिनियम\nप्री - मॅट्रिक शिष्यवृत्ती\nमेरीट कम मिन्स शिष्यवृत्ती\nमौलाना आझाद राष्ट्रीय फेलोशिप (अल्पसंख्याक कार्य मंत्रालय भारत सरकार )\nराज्य शासन पुरस्कृत योजना\nउच्च व व्यावसायिक शिक्षणासाठी राज्य शासनाची अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती\nमदरसांमधून गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी विशेष कार्यक्रम S P Q E M (मानव संसाधन विकास मंत्रालय भारत सरकार )\nराज्य शासन पुरस्कृत योजना\nडॉ झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना\nअल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थामध्ये पायाभूत सुविधा विकास योजना\nआय डी एम आय (मानव संसाधन विकास मंत्रालय भारत सरकार )\nराज्य शासन पुरस्कृत योजना\nअल्पसंख्यांक बहुल शाळांना अनुदान\nविद्यार्थिसाठी वसतीगृह (केंद्र व राज्य)\nकस्तुरबा गांधी बालिका विद्यालय (मानव संसाधन विकास मंत्रालय)\nपढो परदेस (अल्पसंख्याक कार्य मंत्रालय भारत सरकार )\nमौलाना आझाद फांऊडेशन (मानव संसाधन विकास मंत्रालय भारत सरकार)\nफ्री कोचिंग व अलाईड स्किम (अल्पसंख्याक कार्य मंत्रालय)\nराज्य शासन पुरस्कृत योजना\nमौलाना आझाद मोफत शिकवणी व संबंध योजना\nअल्पकालावधीन रोजगारभिमुख प्रशिक्षण फी प्रतिकृती योजना\nनविन तंत्रनिकेतन सुरू करणे\nनवीन आय टि आय सुरु करणे\nआय टि आय मध्ये दुसरी-तिसरी पाळी सुरु करणे\nबहु क्षेत्रीय विकास कार्यक्रम\n११ वी पंचवार्षिक योजना\n१२ वी पंचवार्षिक योजना\nराज्य अल्पसंख्याक आयोगाच्या योजना\nउर्दू शाळेत मराठी भाषा शिकवणी वर्ग\nउर्दू अकादमी, हज समिती, वक्फ मंडळ\nमहाराष्ट्र राज्य हज समिती\nमहाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ\nमौलाना आझाद थेट कर्ज योजना\nराजीव गांधी शैक्षणिक कर्ज योजना\nमौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ\nएन एम डी एफ सी N M D F C\nअल्पसंख्यांक बहुलक्षेत्र ( जनगणना २०११ )\nअल्पसंख्यांक दर्जा प्रमाणपत्रांसाठी लॉग इन\nअल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थांची यादी\nअल्पसंख्यांक बहुल पायाभुत सुविधांसाठी लॉग इन\nनवीन आय टि आय सुरु करणे\nतुम्ही आता येथे आहात :\nनवीन आय टि आय सुरु करणे\nअल्पसंख्याक विद्यार्थ्यांकरिता नवीन शासकीय तंत्रनिकेतन सुरु करणे\nदेशातील अल्पसंख्याक समुदायाच्या आर्थिक व सामाजिक मागासलेपणाचा ���भ्यास करुन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यास सक्षम करण्याच्या दृष्टीने शिफारशी करण्ययाकरिता केंद्र शासनाने मा.न्या. सच्चर समितीची स्थापना केली होती. या समितीने केलेल्या शिफारशींपैकी, अल्पसंख्याकांमध्ये शिक्षणाचे प्रमाण अतिशय कमी असल्याचे व त्यामुळे आर्थिक मागासलेपणाचे प्रमाण देखील अतिशय लक्षणिय असल्याचे नमूद केले आहे.\nतसेच जागतिकीकरणामुळे देशात तसेच राज्यात औद्योगिकीकरण झपाटयाने होत आहे. या वाढत्या औद्योगिकीकरणामुळे आवश्यक असणारे कुशल मनुष्यबळाचा विचार करता व्यवसाय प्रशिक्षणाच्या सुविधा आणि व्यवसाय प्रशिक्षणाच्या विद्यमान प्रवेश क्षमतेत वाढ करणे आवश्यक झाले आहे. याकरिता राष्ट्रीय कौशल्य विकास परिषदेने सन २०२२ पर्यंत देशात ५०० दशलक्ष कुशल मनुष्यबळाची निर्मीती करण्याचे उद्दीष्ट निश्चित केले आहे. त्यानुसार औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील तसेच शासकीय तंत्रनिकेतनातील प्रवेश क्षमतेमध्ये भरीव वाढ करण्याचे शासनाचे उद्दीष्ट आहे. तसेच यायोगे राज्यातील अल्पसंख्याक समाजातील उमेदवारांना व्यवसाय प्रशिक्षणाच्या व तद्नुषंगाने रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यात येऊन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे शासनाचे उद्दीष्ट आहे.\nयाकरिता अल्पसंख्याक विद्यार्थ्यांकरीता अल्पसंख्याक बहुल भागात नवीन शासकिय तंत्रनिकेतने स्थापन करण्यात येणार आहेत. त्यानुसार मुक्ताईनगर, जिल्हा जळगाव येथे नवीन शासकीय तंत्रनिकेतन स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. सदर तंत्रनिकेतन सन २०१६-१७ या शैक्षणिक वर्षापासून सुरु करण्याचा शासनाचा मानस आहे. मालेगाव,जि.नाशिक येथे देखील तंत्रनिकेतनाकरीता जागा उपलब्ध झाली असून तेथे बांधकाम सुरु करण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यात येत आहे.\n© अल्पसंख्याक विकास विभाग यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.\nएकूण दर्शक: ४९४९२१ आजचे दर्शक: १०२", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Fire-at-Bakery-Factory-in-pune/", "date_download": "2019-01-21T01:20:50Z", "digest": "sha1:B574AZMCEG25RRDPK2ITA2EHV42PQHH3", "length": 10442, "nlines": 51, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बेकरी कारखान्याला आग; साहित्य खाक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › बेकरी कारखान्याला आग; साहित्य खाक\nबेकरी कारखान्याला आग; साहित्य खाक\nगुलटेकडी येथील इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये असणार्‍या प्रसिद्ध गोल्डन बेकरीच्या ‘परफेक्ट’ कारखान्याला सोमवारी सकाळी भीषण आग लागली. डिझेलची भट्टी सुरू असताना स्पार्किंग होऊन आग लागल्याचे समोर आले आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. दरम्यान, अग्निशामक दलाने वेळीच घटनास्थळी पोहचून आग आटोक्यात आणली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. कारखान्याला लागूनच साखरे वसाहत ही झोपडपट्टी आहे. दोन वषार्र्ंपूर्वी या झोपडपट्टीत मोठी आग लागली होती.\nपुण्यातील प्रसिद्ध गोल्डन बेकरीचे मालक नसीर अहंमद अन्सारी यांचा गुलटेकडी परिसरात दहा हजार फुटामध्ये ‘परफेक्ट’ नावाने बेकरीतील खाद्यपदार्थ बनविण्याचा कारखाना आहे. एक इमारत असून, त्याशेजारी पत्र्याचे शेड उभारण्यात आले आहे. दरम्यान, याठिकाणी एकूण सहा भट्ट्या आहेत. वीज आणि डिझेलचा (ओव्हन भट्टी) या भट्ट्या आहेत. याठिकाणी बेकरी पदार्थ बविण्यासाठी पंचवीस ते तीस कामगार आहेत. याठिकाणी दिवस-रात्र काम सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.\nया कारखान्याला लागूनच साखरे वसाहत (झोपडपट्टी) आहे. सोमवारी पदार्थ बनविण्याचे काम सुरू असताना दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास येथील एका डिझेल भट्टीत स्पार्किंग झाले. त्यामुळे काही वेळातच आग लागली. कामगारांनी आग पाहिली. त्यांनी आरडा-ओरडा केला व नागरिकांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. परंतु, आगीचा भडका उडाला. त्यानंतर मात्र कामगारांनी तेथून पळ काढला. नागरिकांनी तत्काळ अग्निशामक दलाला घटनेची माहिती दिली.\nमध्यवर्ती, कोंढवा आणि येरवडा अग्निशामकचे प्रमुख सुनील गिलबिले, रमेश गांगड, समीर शेख आणि जवान पायगुडे, छगन मोरे, प्रकाश शेलार, संदीप घडसी, राहुल नलावडे, अदिल शेख यांच्यासह 25 ते 30 जवान पाच गाड्या आणि दोन पाण्याच्या टँकरसह घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. आगीने कारखान्याला चहुबाजूने विळखा घातला होता. जवानांनी पाण्याचा मारा करून अर्धा ते पाऊण तासात आग आटोक्यात आणली.\nकामगार वेळीच कारखान्याच्या बाहेर पडल्याने कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र, बेकरीतील बनविण्यात आलेलेे पदार्थ, रॉ मटेरियल, तेल, बेकरी पदार्थ बनविण्यासाठी ठेवण्यात आलेले सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. यात लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. अ��्निशामकच्या जवानांनी वेळीच घटनास्थळी येत आग आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला. साखरे वसाहत झोपडपट्टीला आग पोहचली असती तर मोठी दुर्घटना घडली असती, अशी भीती येथील नागरिकांनी व्यक्त केली आहे. दोन वर्षांपूर्वी या झोपडपट्टीत सिलिंडरचा स्फोट होऊन 67 झोपड्या जळून खाक झाल्या होत्या.\nइंदिरानगर वसाहतीमध्ये आगीच्या घटना वारंवार घडत आहेत. औद्योगिक वसाहतीमध्ये ज्या कारखानदारांनी चुकीच्या पद्धतीने व्यवसाय सुरू केले आहेत. तसेच, परवाना घेतला नाही, अशांची चौकशी करून करवाई करण्यात येईल, असे स्थानिक नगरसेवक व सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले तर, आगीबद्दल कारखाना मालकाकडून सर्व परवानग्यांची माहिती घेतली जाईल.\nदोषी आढळल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे स्वारगेट पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक फारुख काझी यांनी सांगितले. या कारखान्यात राजरोसपणे परराज्यातील बालकामगार आणून त्यांच्याकडून काम करून घेतले जाते. याबाबत यापूर्वीही पोलिसांना माहिती देण्यात आली होती. मात्र, पोलिसांकडून कारवाई होत नाही, असे भाजप कार्यकर्ते गणेश शेराला यांनी सांगितले.\nपुण्यात पावसाची दमदार हजेरी\n‘स्मार्ट सिटी’ची बैठक गुंडाळली\nआधारच्या मशिन दुरुस्त करण्यास केंद्राची परवानगी\nपुणे विभागात ‘कोच वॉशिंग प्लान्ट’ची आवश्यकता\nबेकरी कारखान्याला आग; साहित्य खाक\nपंधरा दिवसांत ५० कोटी जमा करा; डीएसकेंना न्यायालयाचे आदेश\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच\nदीड महिन्यापासून मागासवर्गीय आयएएस पोस्टिंगच्या प्रतीक्षेत\nविरोधकांची आघाडी भ्रष्टाचाराची : मोदी\nतलासरी, डहाणू भूकंपाने पुन्हा हादरले\nविश्‍वासघात करणार्‍यांना मदत नाही : आ. सतेज पाटील\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच\nदीड महिन्यापासून मागासवर्गीय आयएएस पोस्टिंगच्या प्रतीक्षेत\nतलासरी, डहाणू भूकंपाने पुन्हा हादरले\nविमानतळावरील फलकावर महाराजांचे नाव झळकले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Shivsena-and-NCP-accused-of-corruption-in-pimpri-mnc/", "date_download": "2019-01-21T01:20:14Z", "digest": "sha1:YLZENZALDBP7Q4SPTOWZGR67PLZ6KNVE", "length": 7026, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आयुक्त आणि अधिकार्‍यांच्या उत्तरात तफावत | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › आयुक्त आणि अधिकार्‍यांच्या उत्तरात तफाव��\nआयुक्त आणि अधिकार्‍यांच्या उत्तरात तफावत\nसमाविष्ट गावांतील 425 कोटी रुपयांच्या रस्ते विकास कामात ‘रिंग’ झाली असून, त्यात सुमारे 90 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप शिवसेना व राष्ट्रवादीने केला आहे. हे आरोप खोडून काढताना पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी या कामात 30 कोटींची बचत झाल्याचा दावा केला, तर शहर अभियंत्याने लेखी उत्तरात निविदा प्रक्रिया पारदर्शकपणे राबविल्याचे नमूद केले आहे. त्यामध्ये आयुक्त व अधिकार्‍यांच्या उत्तरात तफावत असून, आयुक्त खोटे बोलत असल्याचा आरोप माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी केला आहे.\nसमाविष्ट गावांतील 425 कोटींच्या रस्ते कामात सुमारे 90 कोटींचा गैरव्यवहार झाला आहे. त्यामध्ये भाजपाचे पदाधिकारी, ठेकेदार आणि आयुक्तांसह सर्व अधिकारी सहभागी असल्याचा आरोप करत, या प्रकरणाच्या चौकशीची मागणी भापकर यांनी राज्य शासनाच्या वेबपोर्टलवर केली होती. शासनाने हे पत्र पालिकेला पाठविले आहे. पालिकेचे शहर अभियंता अंबादास चव्हाण यांनी भापकर यांना मंगळवारी (दि.30) लेखी पत्र पाठवून निविदा प्रक्रिया पारदर्शकपणे झाल्याची माहिती दिली आहे.\nपत्रात म्हटले आहे की, या कामांसाठी स्वतंत्रपणे सल्लागार नियुक्त करून त्यांच्यामार्फत सेवावाहिन्या, स्थापत्य, विद्युत, पाणीपुरवठा, जलनिस्सारणविषयक कामांची स्वतंत्रपणे अंदाजपत्रके तयार केली आहेत. सेवावाहिन्यांसाठी दुबार खर्च होणार नाही, खोदाई करावी लागणार नाही, याची दक्षता घेण्यात आली आहे. ठेकेदारांसोबत वाटाघाटी करून कामे दिली आहेत. निविदा प्रक्रिया 1 जुलै 2017 पूर्वी सुरू करण्यात आली. 1 जुलै 2017 नंतर ‘जीएसटी’ लागू झाल्यामुळे त्यानुसार निविदा प्राप्त झाल्या. निविदा दरांचा सप्टेंबर 2017 मध्ये लागू झालेल्या ‘एसएसआर’शी तुलना करता सदर निविदा वाढीव दराने भरलेल्या दिसून येत नाहीत. निविदा वाढीव दराच्या नसून, स्वीकृतयोग्य दरापेक्षा कमी आहेत.\nअधिकार्‍याचे असे उत्तर असताना आयुक्त हर्डीकर यांनी 30 कोटी वाचविल्याचे कोणत्या आधारावर सांगितले, असा प्रश्‍न भापकर यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे या प्रकरणात आयुक्तांच्या भूमिकेविषयीच संशय निर्माण झाला आहे. या प्रकरणाची चौकशी पीएमपीएमचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांच्यामार्फत किंवा निवृत्त न्यायाधीश, सीआयडीमार्फत करण्याची मागणी त्यांनी के��ी आहे.\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच\nदीड महिन्यापासून मागासवर्गीय आयएएस पोस्टिंगच्या प्रतीक्षेत\nविरोधकांची आघाडी भ्रष्टाचाराची : मोदी\nतलासरी, डहाणू भूकंपाने पुन्हा हादरले\nविश्‍वासघात करणार्‍यांना मदत नाही : आ. सतेज पाटील\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच\nदीड महिन्यापासून मागासवर्गीय आयएएस पोस्टिंगच्या प्रतीक्षेत\nतलासरी, डहाणू भूकंपाने पुन्हा हादरले\nविमानतळावरील फलकावर महाराजांचे नाव झळकले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/satara-maharashtra-should-celebrate-swabhiman-day/", "date_download": "2019-01-21T01:19:04Z", "digest": "sha1:CV3QZZ3JFETDUJ2LW6A4TPE2O56QNWFQ", "length": 6435, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " स्वाभिमान दिवस महाराष्ट्राने साजरा करावा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › स्वाभिमान दिवस महाराष्ट्राने साजरा करावा\nस्वाभिमान दिवस महाराष्ट्राने साजरा करावा\nछत्रपती शाहूंच्या काळातील मराठ्यांचा साम्राज्य विस्तार हिंदुस्थानच्या इतिहासातील सर्वांत मोठा व वैभवशाली आहे. गेल्या काही वर्षांपासून आम्हाला अर्धवट इतिहास शिकवला. दिल्लीवर राज्य गाजवणारा आपला वंशज आहे, याचे भान मराठी माणसात जागे करायचे असेल तर स्वाभिमान दिवस सार्‍या महाराष्ट्राने साजरा करावा, असे आवाहन ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ व गडकोट संवर्धन समितीचे मुख्य सल्लागार पांडुरंग बलकवडे यांनी केले.\nछत्रपती शाहूंचा राज्याभिषेक दिन, राष्ट्रमाता जिजाऊ जयंती व युवक दिन यांचे औचित्य साधून अजिंक्यतारा किल्ल्याच्या राजसदरेवर सातारा शिवराज्याभिषेक दिन उत्सव समितीतर्फे आयोजित स्वाभिमान दिवस कार्यक्रमात ते बोलत होते. डॉ. संदीप महिंद गुरूजी, नगराध्यक्षा सौ. माधवी कदम, सुदाम गायकवाड, डॉ. संदीप काटे, अमर जाधव, अजय जाधवराव, सभापती यशोधन नारकर, पं. स. सदस्य आशुतोष चव्हाण, सुजाता राजेमहाडिक, दीपक प्रभावळकर उपस्थित होते.\nपांडुरंग बलकवडे म्हणाले, मराठ्यांची राजधानी असणार्‍या अजिंक्यतार्‍यावर स्वाभिमान जागृत करणारी चळवळ निर्माण व्हावी हे माझे 30 वर्षांपासूनचे स्वप्न होते. मराठी साम्राज्याच्या सीमा सार्‍या आशिया खंडात पसरत होत्या, तेव्हा छत्रपती शाहू हेच त्याचे केंद्रबिंदू ठरले. इतिहास निर्माण करणारी माणसे आज इतिहास विसरली आहेत. मराठ्यांनी एकदा-दोनदा नव्��े तर अनेकदा दिल्ली काबिज केली आहे. दिल्लीवर आलेली आक्रमणे मराठ्यांच्या घोड्यांच्या टापा ऐकूनच पळून गेल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळेच स्वाभिमान दिवस सातार्‍याने नव्हे तर सार्‍या मराठी वर्षाने साजरा करण्याची गरज आहे. अजिंक्यतारा हा शहरापासून जवळ असलेला राज्यातील एकमेव किल्ला आहे. त्याच्या संवर्धनाकडे झालेले दुर्लक्ष वेदनादायी असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी डॉ. संदीप महिंद, अजय जाधवराव, सौ. माधवी कदम यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचलन दीपक प्रभावळकर यांनी केले. आभार शेखर तोडकर यांनी मानले.\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच\nदीड महिन्यापासून मागासवर्गीय आयएएस पोस्टिंगच्या प्रतीक्षेत\nविरोधकांची आघाडी भ्रष्टाचाराची : मोदी\nतलासरी, डहाणू भूकंपाने पुन्हा हादरले\nविश्‍वासघात करणार्‍यांना मदत नाही : आ. सतेज पाटील\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच\nदीड महिन्यापासून मागासवर्गीय आयएएस पोस्टिंगच्या प्रतीक्षेत\nतलासरी, डहाणू भूकंपाने पुन्हा हादरले\nविमानतळावरील फलकावर महाराजांचे नाव झळकले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/Pandharpurs-provincial-officer-and-sub-divisional-officer-Sachin-Dhole-speech-in-pandharpur/", "date_download": "2019-01-21T01:44:03Z", "digest": "sha1:6BPPARFGU6RLVORAC2U6UVTC5JEXZP5A", "length": 7696, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आजची पत्रकारिता गतीमान होत आहे : ढोले | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › आजची पत्रकारिता गतीमान होत आहे : ढोले\nआजची पत्रकारिता गतीमान होत आहे : ढोले\nसमाजातील विविध घटकांना, विषयांना, समस्यांना स्पर्श करून पत्रकार हा समाजाचा आरसा होऊन काम करत आहे असे असताना समाजातील घटकांनी घतलेली भूमिका पत्रकार अत्यंत जबाबदारीने मांडत असताना तारेवरची कसरत करावी लागते. पत्रकारांना अधिकाधिक सकारात्मक बातम्या तयार करून प्रसिद्ध करण्याची जबाबदारी वाढली असल्याचे प्रतिपादन पंढरपूरचे प्रांताधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी केले.\nस्वेरीमध्ये सोलापूर विद्यापीठ, आणि श्री. विठ्ठल अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या संयुक्‍त विद्यमाने पत्रकारिता काल, आज आणि उद्या या विषयावर पत्रकारांसाठी आयोजिलेल्या राज्यस्तरीय एकदिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उदघाटनप्रसंगी प्रांताधिकारी ढोले बोल�� होते.\nयावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सागर कवडे, स्वेरीचे सचिव डॉ. बी.पी. रोंगे, पत्रकार निलेश खरे, युवराज मोहिते, रवींद्र आंबेकर, विद्यापीठाच्या वृत्तपत्र विद्या विभागाचे प्रमुख रवींद्र चिंचोळकर, माजी अध्यक्ष धनंजय सालविठ्ठल ज्येेष्ठ विश्‍वस्त दादासाहेब रोंगे आदी उपस्थित होते.\nस्वेरीचे ज्येेष्ठ विश्‍वस्त दादासाहेब रोंगे यांनी प्रास्ताविकात राज्यस्तरीय कायंया आयोजनाचा हेतू सांगितला. डॉ. रवींद्र चिंचोलकर यांनी पत्रकारांची नेमकी भूमिका, आजची पत्रकारिता आणि यासाठी आवश्यक बदल काय करावे याबाबत मत मांडून सुंदर व नेटके आयोजन केल्यामुळे स्वेरीचे कौतुक केले.\nपहिल्या सत्रात वृत्तवाहिन्यांचे महत्त्व आणि मर्यादा या विषयावर पत्रकार निलेश खरे, माध्यमतज्ज्ञ युवराज मोहिते ,रवींद्र आंबेकर यांनी विविध अंगाने पत्रकारितेसंदर्भात विवेचन केले. या सत्राच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब बडवे होते.\nदुपारच्या सत्रात पत्रकार अभय दिवाणजी, संस्थेचे अध्यक्ष प्रा. सी.बी. नाडगौडा यांनी पत्रकारितेचे महत्त्व किती आहे. हे स्पष्ट केले. राजन इंदुलकर यांच्या अध्यक्षतेखाली खुलीचर्चा पार पडली.\nयावेळी कॉलेज कॅम्पसमध्ये मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण देखील करण्यात आले. यावेळी सोलापूर जिल्हा माहिती कार्यालयाचे रवींद्र राऊत, सोलापूर जिल्ह्यासह लगतच्या जिल्ह्यातील प्रिंट मीडिया व इलेक्ट्रॉनिक मीडियातील साधारणहून अधिक पत्रकार, सोलपूर विद्यापीठातील पत्रकारिता विभागातील विद्यार्थी, विश्‍वस्त बी.डी.रोंगे, स्वेरीचे प्राध्यापक वर्ग उपस्थित होते. सूत्रसंचालन उपप्राचार्य प्रा. एस.एन.कुलकर्णी यांनी केले तर कार्यशाळेचे समन्वयक व स्वेरीचे ज्येेष्ठ विश्‍वस्त दादासाहेब रोंगे यांनी आभार मानले.\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच\nदीड महिन्यापासून मागासवर्गीय आयएएस पोस्टिंगच्या प्रतीक्षेत\nविरोधकांची आघाडी भ्रष्टाचाराची : मोदी\nतलासरी, डहाणू भूकंपाने पुन्हा हादरले\nविश्‍वासघात करणार्‍यांना मदत नाही : आ. सतेज पाटील\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच\nदीड महिन्यापासून मागासवर्गीय आयएएस पोस्टिंगच्या प्रतीक्षेत\nतलासरी, डहाणू भूकंपाने पुन्हा हादरले\nविमानतळावरील फलकावर महाराजांचे नाव झ���कले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%AF-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%87/", "date_download": "2019-01-21T01:43:34Z", "digest": "sha1:NTOGANDTH26E77P2OKH7SMQ3URUUNK4U", "length": 11122, "nlines": 134, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "संजय काकडे- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\nVIDEO : गडकरींच्या भाषणादरम्यान विदर्भवादी तरूणांनी भिरकावली पत्रकं\nकाँग्रेसला इंदू मिलची जागा हडपायची होती - मुख्यमंत्री\nJEE निकाल: पालिकेच्या शाळेत शिकलेल्या राजला 100 पर्सेटाइल\nमध्य रेल्वेवर धावणाऱ्या राजधानी एक्सप्रेसबद्दल जाणून घ्या एका क्लिकवर\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nममता दीदींच्या 'पाहुणचारा'ने 2019च्या निवडणुकीला मिळणार 'तडका'\nकरिना कपूर लढणार काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nVIDEO : दिव्या भारतीच्या 'या' गाण्यावर थिरकली सारा अली खान\nVIDEO: जेव्हा नातवासाठी सलीम खान घोडा होतात..\n'कलंक' सिनेमाच्या सेटवरील आलियाचा व्हिडिओ लीक, सोशल मीडियावर झाला व्हायरल\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\nअन् धोनी म्हणाला, ‘हा बॉल घ्या नाही तर म्हणाल निवृत्ती घेतोय’\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nBCCI च्या दणक्यानंतर आता एक्स गर्लफ्रेंडनेही पांड्यावर काढला राग, म्हणाली...\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि ���ाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nVIDEO : बाबासाहेबांचं इंदू मिलमधलं स्मारक 2020 पर्यंत पूर्ण करणार -मुख्यमंत्री\nVIDEO : महाआघाडीकडे पंतप्रधान पदासाठी अनेक चेहरे -सुशीलकुमार शिंदे\nVIDEO : घाम गाळून पिकवलेल्या शेतमालाचा झाला कोळसा\nVIDEO : गडकरींच्या भाषणादरम्यान विदर्भवादी तरूणांनी भिरकावली पत्रकं\nकाकडेंचा सर्व्हे खरा ठरतो, दानवे पराभूत होतील - खोतकर\n'संजय काकडे यांचा सर्व्हे आजपर्यंत खरा ठरला आहे. यापूर्वीच्या निवडणुकीत शिवसेनेच्या पक्षबळामुळेच दानवे निवडून आले होते'\nनिवडणुकीपूर्वी काँग्रेस देणार भाजपला धक्का, दोन खासदार गळाला\nबीडमध्ये भाजप नगरसेवकाची हत्या, परिसरात खळबळ\nमहाराष्ट्र Jan 18, 2019\nVIDEO : युती झाली नाहीतर रावसाहेब दानवे पराभूत होतील -संजय काकडे\nमहाराष्ट्र Jan 14, 2019\nभाजप खासदार संजय काकडेंनी घेतली अशोक चव्हाणांची भेट\nबोनस पॉईंटचा हुकमी एक्का अनुप कुमारचा कबड्डीला अलविदा\nVIDEO : भाजपच्या तिकीटावर मीच खासदार म्हणून निवडून येणार-संजय काकडे\nभाजपला घरचा आहेर देणाऱ्या खासदाराला फडणवीसांनी फोन करून झापलं\nशरद पवार : भाजपच्या पराभवानंतर आता राजकीय धुरंधराचा हा डाव बदलणार गणितं\nमहाराष्ट्र Dec 12, 2018\nभाजपला घरचा अाहेर देणाऱ्या संजय काकडेंचा पक्षाला आणखी एक 'धक्का'\nमहाराष्ट्र Dec 11, 2018\nAssembly Election Result 2018 LIVE : असा निकाल ही धोक्याची घंटा-संजय काकडे\nआगामी लोकसभा निवडणूक मीच लढवणार, संजय काकडेंचा दावा\nमुख्यमंत्री मुंबईत उपवासाला बसले\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\nममता दीदींच्या 'पाहुणचारा'ने 2019च्या निवडणुकीला मिळणार 'तडका'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/ibn-lokmat-tv-channel/videos/", "date_download": "2019-01-21T01:12:59Z", "digest": "sha1:G4E77YETTC5CDZ53NWNX76XOLHA3WHLO", "length": 10954, "nlines": 135, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Ibn Lokmat Tv Channel- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nअमित शहांना दुहेरी धक्का, ��र्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\nVIDEO : गडकरींच्या भाषणादरम्यान विदर्भवादी तरूणांनी भिरकावली पत्रकं\nकाँग्रेसला इंदू मिलची जागा हडपायची होती - मुख्यमंत्री\nJEE निकाल: पालिकेच्या शाळेत शिकलेल्या राजला 100 पर्सेटाइल\nमध्य रेल्वेवर धावणाऱ्या राजधानी एक्सप्रेसबद्दल जाणून घ्या एका क्लिकवर\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nममता दीदींच्या 'पाहुणचारा'ने 2019च्या निवडणुकीला मिळणार 'तडका'\nकरिना कपूर लढणार काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nVIDEO : दिव्या भारतीच्या 'या' गाण्यावर थिरकली सारा अली खान\nVIDEO: जेव्हा नातवासाठी सलीम खान घोडा होतात..\n'कलंक' सिनेमाच्या सेटवरील आलियाचा व्हिडिओ लीक, सोशल मीडियावर झाला व्हायरल\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\nअन् धोनी म्हणाला, ‘हा बॉल घ्या नाही तर म्हणाल निवृत्ती घेतोय’\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nBCCI च्या दणक्यानंतर आता एक्स गर्लफ्रेंडनेही पांड्यावर काढला राग, म्हणाली...\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nVIDEO : बाबासाहेबांचं इंदू मिलमधलं स्मारक 2020 पर्यंत पूर्ण करणार -मुख्यमंत्री\nVIDEO : महाआघाडीकडे पंतप्रधान पदासाठी अनेक चेहरे -सुशीलकुमार शिंदे\nVIDEO : घाम गाळून पिकवलेल्या शेतमालाचा झाला कोळसा\nVIDEO : गडकरींच्या भाषणादरम्यान विदर्भवादी तरूणांनी भिरकावली पत्रकं\nभाजपचं गुन्हेगारीकरण होतंय का \nजास्तीची मुलं जन्माला घालण्यानं हिंदूंचे प्रश्न मिटणार की आणखी जटील होणार \nबजरंग दलाने कार्यकर्त्यांना दिलेलं शस्त्रास्त्र प्रशिक्षण हे कायद्याचं उल्लंघन नाही का\nआर्थिक पाहणीनुसार जाहीर झालेला विकासाचा दर आश्वासक वाटतोय का \nमोडकळीस आलेल्या इमारतींबाबत धोरणनिश्चिती करण्यात सरकार अपयशी ठरतंय का \nराज्यातील वाढत्या अपघातांवर नियंत्रण ठेवण्यात सरकारी यंत्रणा अपयशी ठरतायत का\nसमलिंगी आणि तृतीयपंथीयांच्या बाबतीत सरकार असंवेदनशील आहे का\nपेट्रोल- डिझेल स्वस्त न करण्यामागे सरकारची धोरणी भूमिका आहे का\nमुंबईतले मोनो-मेट्रो प्रकल्प गोगलगायीच्या गतीने चालले आहेत का\nराहुल गांधींच्या अपयशी नेतृत्वामुळेच काँग्रेसची पडझड सुरू आहे का \nखरा गणेशोत्सव नेमका कोणता टिळकांचा की माघी गणेशोत्सव\nजातपंचायतीला आळा घालण्यासाठी स्वतंत्र कायद्याची गरज आहे का \nदारुबंदीकरून व्यसनाधीनतेची समस्या सुटेल का\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\nममता दीदींच्या 'पाहुणचारा'ने 2019च्या निवडणुकीला मिळणार 'तडका'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/sucide-case/", "date_download": "2019-01-21T01:19:40Z", "digest": "sha1:5P6DQBPCOUH6EOA7CW4N37Y4Q7QIV4UK", "length": 10202, "nlines": 116, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Sucide Case- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\nVIDEO : गडकरींच्या भाषणादरम्यान विदर्भवादी तरूणांनी भिरकावली पत्रकं\nकाँग्रेसला इंदू मिलची जागा हडपायची होती - मुख्यमंत्री\nJEE निकाल: पालिकेच्या शाळेत शिकलेल्या राजला 100 पर्सेटाइल\nमध्य रेल्वेवर धावणाऱ्या राजधानी एक्सप्रेसबद्दल जाणून घ्या एका क्लिकवर\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याच���का दाखल\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nममता दीदींच्या 'पाहुणचारा'ने 2019च्या निवडणुकीला मिळणार 'तडका'\nकरिना कपूर लढणार काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nVIDEO : दिव्या भारतीच्या 'या' गाण्यावर थिरकली सारा अली खान\nVIDEO: जेव्हा नातवासाठी सलीम खान घोडा होतात..\n'कलंक' सिनेमाच्या सेटवरील आलियाचा व्हिडिओ लीक, सोशल मीडियावर झाला व्हायरल\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\nअन् धोनी म्हणाला, ‘हा बॉल घ्या नाही तर म्हणाल निवृत्ती घेतोय’\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nBCCI च्या दणक्यानंतर आता एक्स गर्लफ्रेंडनेही पांड्यावर काढला राग, म्हणाली...\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nVIDEO : बाबासाहेबांचं इंदू मिलमधलं स्मारक 2020 पर्यंत पूर्ण करणार -मुख्यमंत्री\nVIDEO : महाआघाडीकडे पंतप्रधान पदासाठी अनेक चेहरे -सुशीलकुमार शिंदे\nVIDEO : घाम गाळून पिकवलेल्या शेतमालाचा झाला कोळसा\nVIDEO : गडकरींच्या भाषणादरम्यान विदर्भवादी तरूणांनी भिरकावली पत्रकं\nभय्यू महाराज आत्महत्या प्रकरणाचं महाराष्ट्र कनेक्शन\nविनायक हा भय्यू महाराज यांचा अत्यंत विश्वासू सेवादार होता. भय्यूजी महाराज त्याला आपल्या घरातील सदस्यपेक्षा जास्त मानत होते\nभय्यू महाराज आत्महत्या प्रकरणी मोठी घडामोड, सेवादार विनायक आणि तरुणीसह तिघांना अटक\nVIDEO : भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणातील 'ती' कॅमेऱ्यासमोर\nEXCLUSIVE : भय्यू महाराजांचा मोबाईल करणार आत्महत्येचा उलगडा\nभय्यू महाराज आत्महत्या प्रकरणाला नवं वळण\nजीतू जगताप यांना आत्महत्येस प्रवृत्त करणारे कोण आहेत आरोपी दीपक मानकर \nजीतू जगताप आत्महत्ये प्रकरणातील आरोपी दीपक मानकरांवर आतापर्यंत अनेक गुन्हे दाखल\nजीतू जगताप आत्महत्ये प्रकरणी दीपक मानकर पुन्हा गोत्यात \nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\nममता दीदींच्या 'पाहुणचारा'ने 2019च्या निवडणुकीला मिळणार 'तडका'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/10-km-of-run-in-10-different-cities-of-india/", "date_download": "2019-01-21T01:34:22Z", "digest": "sha1:K5D3V4L4E5XXU4PCELR3DLA7V3CWOWNF", "length": 8700, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "ग्रीन हेल्दी इंडिया करिता पुणे येथे १०के इंन टेन सीटी रनचे प्रवेश सुरू", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nग्रीन हेल्दी इंडिया करिता पुणे येथे १०के इंन टेन सीटी रनचे प्रवेश सुरू\nभारतातील १० वेगवेगळ्या शहरांमध्ये १० किमीचा रन\nपुणे : भारतातील सर्वात मोठी सर्कीट असलेली १०के इंन टेन रन पुण्यात १० सप्टेंबर २०१७ रोजी सुरू होईल आणि त्यानंतर इंदोर, भुवनेश्वर, हैदराबाद, चेन्नई, बेंगळुरू, मुंबई, बडोदा, दिल्ली आणि ११ फेब्रुवारीला २०१८ गोवा मध्ये संपन्न होईल.\nयाबाबतची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आलं होतं. प्रख्यात खेळाडू धनराज पिल्ले (पद्मश्री, ऑलिंपियन, खेलरत्न पुरस्कार), प्रल्हाद सावंत (महाराष्ट्र ऍथलेटिक्स असोसिएशनचे सरचिटणीस) आणि पुणेरी पलटन संघ (सध्या अस्तित्त्वात असलेल्या सर्वोत्तम संघांपैकी एक संघ) प्रो कबड्डी लीग) – दीपक हुडा (कॅप्टन), धर्मराज चेरलाथान (व्हाइस कॅप्टन), संदीप नरवाल आदी मान्यवर उपस्थित होते\nऍथली इव्हेंट मॅनेजमेंटने अॅथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया, क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय, महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने देशाच्या दहा शहरांमध्ये १० सप्टेंबर २०१७ ते फेब्रुवारी २०१८ दरम्यान पहिली आवृत्ती आयोजित केली जाईल.\nउपविजेत्यासाठी तीन वर्ग आहेत – 10 किमी, 5 किमी आणि अनुक्रमे 2 किलोमीटर. हौशी आणि उच्चभ्रू धावपटू 10 किमी चालक नोंदणीसाठी नोंदणी करू शकतील परंतु महत्वाकांक्षी मुलं स्वतः 2 किमी फ्युचर चॅम्पियन्स धाव साठी नोंदणी करु शकतात. धावपटूंमध्ये अधिक उत्साह निर्माण करण्यासाठी या कार्यक्रमात 5 किमीचा मॅन रन देखील आयोजित केला जाईल.\nआरोग्य आणि फिटनेस बद्दल जागरुकता निर्माण करणे हा एक उत्तम उपक्रम आहे. आरोग्याबद्दल जागरुक असणे अत्यंत महत्वपूर्ण आहे. आपल्या कबड्डी खेळाडूंसाठी फिटनेस ही तीन महिन्यांच्या हंगामासाठी टिकून राहण्याची गुरुकिल्ली आहे. खेळाडू म्हणून एक नम्र पार्श्वभूमी आहे, मला हे अतिशय आनंद होत आहे की जागरुकता निर्माण करण्यासह, हा कार्यक्रम ऑलिंपियन संघटनेद्वारे ऑलिंपियन आणि त्यांच्या अकादमीसाठी देखील निधी उपलब्ध करून देणार आहेत.\nदीपक हुडा, कॅप्टन, पुणेरी पलटन\nखेलो इंडिया युथ गेम्स पुणे ; दहा हजार मीटर्समध्ये दिनेशसिंग विजेता\nपुणे : शहीद मेजर नायर यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार\nचीनी मांजा विक्रेत्यांवर कठोर कारवाईची मागणी\nसरकार आवाज उठवणाऱ्यांची गळचेपी करत आहे : पवार\n‘काकडेंनी राजकारणातून संन्यास घेण्याची गरज नाही, दानवेंचा पराभव निश्चित’\nटीम महाराष्ट्र देशा : राज्यात शिवसेनेसोबत युती झाली नाही तर भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे दीड ते दोन लाख मतांनी…\nखेलो इंडिया’च्या माध्यमातून देशभरातील युवा खेळाडूंना कौशल्य…\nशिवसेना भाजप युती होणारचंं,अजित पवारांचा आशावाद\nआता प्रत्येक शाळेत एक तास खेळासाठी राखीव\nप्रिय आबा, पत्रास कारण की….\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\nआढळरावांविरोधात लढण्याआधीच दादांनी केली तलवार म्यान \nउस्मानाबाद लोकसभेला राष्ट्रवादीकडून राणा जगजितसिंह पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/india-should-not-again-carry-out-surgical-strikes-pakistans-plea/", "date_download": "2019-01-21T02:08:44Z", "digest": "sha1:33IE5UTBHJNAATXKHPW3Q7R45DA2XICL", "length": 7355, "nlines": 86, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "भारतान पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करू नये, पाकिस्तानची विनवणी", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nभारतान पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करू नये, पाकिस्तानची विनवणी\nटीम महाराष्ट्र देशा: भारतीय लष्करी तळावरील हल्ल्यामध्ये पाकिस्तान पुरस्कृत जैश ए महम्मदच्या दहशतवाद्यांचा हात ��सल्याचा भारताने आरोप केला आहे. त्यामुळे भारत पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करेल अशी भीती पाकिस्तानला आहे. भारताने या दहशतवादी संघटनेवर हल्ला करण्याचे निमित्त दाखवून पुन्हा एकदा पाकिस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राईक करण्याचा प्रयत्न करु नये, असे पाककडून ध्वनित करण्यात आले आहे.\nपायरसी रोखण्यासाठी कडक कायदे करणार : मोदी\nयुजी चहल … छोटा पैकेट बड़ा धमाका\nपाकिस्ताननं आंतरराष्ट्रीय समुदायाला विनवणी केली आहे. भारताला सर्जिकल स्ट्राइक्स करण्यापासून रोखाव. रॉयटर्सनं दिलेल्या वृत्तानुसार पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्यानं एक स्टेटमेंट प्रसृत केले आहे. भारतामध्ये असे काही प्रकार घडले की भारतीय अधिकारी कुठलाही पुरावा नसताना बेजबाबदार वक्तव्ये करतात आणि चौकशी करण्याआधीच (पाकिस्तानवर) बेछुट आरोप करतात असं पाकिस्ताननं म्हटलं आहे. दरम्यान, भारत व पाकिस्तानचे संबंध सुधारण्यासाठी दोन्ही देशांमध्ये संवाद होणं गरजेच असल्याचं मत जम्मू व काश्मिरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी व्यक्त केलं आहे. तसेच, युद्ध हा काही पर्याय नसल्याचं सांगत दोन्ही देशांनी शांततापूर्ण मार्ग अवलंबायला हवा आणि शस्त्रसंधीचं उल्लंघन करता कामा नये असंही त्या म्हणाल्या आहेत.\nपायरसी रोखण्यासाठी कडक कायदे करणार : मोदी\nयुजी चहल … छोटा पैकेट बड़ा धमाका\nसर्जिकल स्ट्राईक नंतर भारताची सर्वात मोठी कारवाई\nलोकसभा निवडणुकांसाठी उरले फक्त ८० दिवस \nदेशाच्या राजकारणात जातात तेव्हा शरद पवार करतात भाषणाचा ‘असा’ शेवट \nटीम महाराष्ट्र देशा : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारविरोधात सर्व विरोधीपक्षांना एकत्र…\nआता प्रत्येक शाळेत एक तास खेळासाठी राखीव\n‘काकडेंनी राजकारणातून संन्यास घेण्याची गरज नाही, दानवेंचा पराभव…\nगोवर-रुबेला लसीकरणाचे ८४ टक्के उद्दिष्ट साध्य ; एकनाथ शिंदे यांची…\nगल्ली ते दिल्ली तुमचा थाट..पण पुण्याच्या पाण्याची लावली वाट\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\nआढळरावांविरोधात लढण्याआधीच दादांनी केली तलवार म्यान \nउस्मानाबाद लोकसभेला राष्ट्रवादीकडून राणा ज��जितसिंह पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/a-possible-manchester-derby-might-take-place-as-city-and-united-top-the-table-rankings-for-the-championship/", "date_download": "2019-01-21T01:58:21Z", "digest": "sha1:Y5JI3Q3LDMHF6TKQSK5E2DTES3AWUH2A", "length": 6820, "nlines": 61, "source_domain": "mahasports.co.in", "title": "प्रीमीयर लीगवर मॅंचेस्टरची दावेदारी..!", "raw_content": "\nप्रीमीयर लीगवर मॅंचेस्टरची दावेदारी..\nप्रीमीयर लीगवर मॅंचेस्टरची दावेदारी..\nप्रीमीयर लीगची सुरुवातच असताना लीग विजेतेपदासाठी मॅंचेस्टर सिटी आणि मँचेस्टर यूनाइटेडने आपली दावेदारी मजबूत केली आहे. दोन्ही संघ पहिल्या सामन्यापासून बरोबर गुण घेऊन नंबर १ च्या जागेसाठी लढत आहेत, फरक आहे तो केवळ गोल संख्यांचा.\nमँचेस्टेर सिटी पहिल्या स्थानवर आहे त्यांनी २२ गोल केले आहेत तर २ गोल त्यांच्यावर झाले आहेत. मँचेस्टेर यूनाइटेड ने २१ गोल केले तर २ गोल त्यांच्यावर झाले आहेत. सिटीचा गोल फरक २० आणि यूनाइटेड चा १९ असल्यामुळे ते अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर विराजमान आहेत.\nमँचेस्टेर सिटीचा स्ट्राइकर ऑग्वारोच्या दुखापती नंतर सिटीला चेल्सी सोबत जिंकणं अवघड होणार असं वाटत असताना स्टार मिडफ़ील्डर डि ब्रूयनेच्या गोलने त्यांना १-० असा विजय मिळवून दिला तर यूनाइटेडने क्रिस्टल पैलेसचा ४-० असा धुव्वा उडवला.\nदोन्ही संघांची ताकद ही त्यांची मजबूत मिडफिल्ड आणि ताकदवर अटॅक आहे. गुणतालिका पाहून तरी असं दिसतय की प्रीमीयर लीगचा निर्णय मँचेस्टेर डर्बीनेच होईल. गतवर्षिचे विजेते चेल्सी ७ सामन्यात १३ गुण घेऊन ४ नंबर ला आहेत.\nतिसरी राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा: दूर्वा, गौरी, मयुरी, पावनी यांना विजेतेपद\nऑस्ट्रेलियन ओपन: गतविजेत्या रॉजर फेडररला पराभवाचा धक्का\nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्गलला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\nडॉ. शिरीडकरने जिंकला “आर्य चषक”\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या साक्षी शितोळे व ईशा पवार यांचा सुवर्णवेध\nकोल्हापूरच्या संघानी पटाकवले जामसंडे पुरुष व महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद\nअजिंक्य रहाणे या मालिकेत करणार भारताचे नेतृत्व\nएमएस धोनी हा सुपरस्टार आहे…\nतेंडुलकर, कोहलीप्रमाणे या दिग्गजांच्या यादीत हाशिम अमलाही सामील\nसातत्याने विक्रम करणाऱ्या किंग कोहलीचा ‘हा’ विश्वविक्रम मोड��त\nन्यूझीलंड विरुद्धच्या टी२० मालिकेसाठी अशी आहे टीम इंडिया\nएमएस धोनीने चुकून घातली रिषभ पंतची जीन्स\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची २१७ पदकांसह आघाडी कायम\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या सुवर्णचौकार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसमध्ये चिन्मयला दुहेरी मुकुट; महाराष्ट्राला दोन सुवर्ण व एक रौप्य पदक\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या सुकमणी बाब्रेकर याला कास्यंपदक\n३री राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा : प्रथमेश पेनशेट्टी, आदित्य दळवी, प्रेम शहा, अभय मोरे यांना विजेतेपद\nखेलो इंडिया युथ गेम्सचा समारोप सोहळा आज\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या निखिल दुबे याचा ‘सुवर्ण’ ठोसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/r-ashwins-50th-test-in-srilanka-against-srilanka/", "date_download": "2019-01-21T01:23:06Z", "digest": "sha1:4CDYKQMHRYWIJTN5QEOBVE5V63ZOQ65D", "length": 6316, "nlines": 59, "source_domain": "mahasports.co.in", "title": "उद्या अश्विन खेळणार ५०वा कसोटी सामना", "raw_content": "\nउद्या अश्विन खेळणार ५०वा कसोटी सामना\nउद्या अश्विन खेळणार ५०वा कसोटी सामना\nभारताचा फिरकी गोलंदाज आर. अश्विन उद्या श्रीलंकेविरुद्ध जेव्हा मैदानात खेळण्यासाठी उतरेल तेव्हा त्याच्या नावावर एक खास विक्रम होईल. भारताकडून ५० कसोटी सामने खेळणारा अश्विन ३०वा खेळाडू बनेल.\nआजपर्यंत अश्विनने भारताकडून ४९ कसोटी सामने खेळले आहेत. त्यात त्याने फलंदाजीमध्ये ४ शतकांच्या सहाय्याने ३२.२५च्या सरासरीने १९०३ धावा केल्या आहेत. गोलंदाजीमध्ये अश्विनने २५.२२ च्या सरासरीने २७५ विकेट्स घेतल्या आहेत. त्यात त्याने तब्बल २५वेळा ५ किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स घेतल्या आहेत.\nसध्या श्रीलंका दौऱ्यावर भारतीय संघात समावेश असणाऱ्या केवळ इशांत शर्मा (७७) आणि विराट कोहली (५७) यांनी ५० पेक्षा जास्त कसोटी सामने खेळले आहेत तर पुजाराने ४८ कसोटी सामन्यांत भारताकडून भाग घेतला आहे.\nआर अश्विनने २०११ साली नोव्हेंबरमध्ये दिल्ली येथे वेस्ट इंडिज संघाविरुद्ध कसोटी पदार्पण केले आहे.\nतिसरी राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा: दूर्वा, गौरी, मयुरी, पावनी यांना विजेतेपद\nऑस्ट्रेलियन ओपन: गतविजेत्या रॉजर फेडररला पराभवाचा धक्का\nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्गलला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\nडॉ. शिर��डकरने जिंकला “आर्य चषक”\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या साक्षी शितोळे व ईशा पवार यांचा सुवर्णवेध\nकोल्हापूरच्या संघानी पटाकवले जामसंडे पुरुष व महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद\nअजिंक्य रहाणे या मालिकेत करणार भारताचे नेतृत्व\nएमएस धोनी हा सुपरस्टार आहे…\nतेंडुलकर, कोहलीप्रमाणे या दिग्गजांच्या यादीत हाशिम अमलाही सामील\nसातत्याने विक्रम करणाऱ्या किंग कोहलीचा ‘हा’ विश्वविक्रम मोडीत\nन्यूझीलंड विरुद्धच्या टी२० मालिकेसाठी अशी आहे टीम इंडिया\nएमएस धोनीने चुकून घातली रिषभ पंतची जीन्स\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची २१७ पदकांसह आघाडी कायम\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या सुवर्णचौकार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसमध्ये चिन्मयला दुहेरी मुकुट; महाराष्ट्राला दोन सुवर्ण व एक रौप्य पदक\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या सुकमणी बाब्रेकर याला कास्यंपदक\n३री राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा : प्रथमेश पेनशेट्टी, आदित्य दळवी, प्रेम शहा, अभय मोरे यांना विजेतेपद\nखेलो इंडिया युथ गेम्सचा समारोप सोहळा आज\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या निखिल दुबे याचा ‘सुवर्ण’ ठोसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/shikhar-told-funny-sentence-of-ms-dhoni/", "date_download": "2019-01-21T01:26:21Z", "digest": "sha1:7Y7HQIAZCDN3PC67SQVSCRA24JGMSM3O", "length": 6870, "nlines": 60, "source_domain": "mahasports.co.in", "title": "धोनी म्हणतो, भगवान मुझे नहीं इसको उठाले !", "raw_content": "\nधोनी म्हणतो, भगवान मुझे नहीं इसको उठाले \nधोनी म्हणतो, भगवान मुझे नहीं इसको उठाले \nकॅप्टन कूल असणारा एम.एस.धोनी त्याच्या शांत स्वभावामुळेच नाही तर त्याच्या विनोदी स्वभावामुळेही ओळखला जातो. असच एक धोनीचं विनोदी वाक्य शिखर धवनने सांगितले आहे.\nएनडीटीव्हीशी बोलताना शिखर म्हणाला की “जेव्हा धोनी शिंकतो तेव्हा तो म्हणतो ‘भगवान मुझे नहीं इसको उठाले’ “ अशा विनोदी गोष्टींसाठी माजी कर्णधार धोनी ड्रेसिंग रूममध्ये प्रसिद्ध आहे. असाच एक डायलॉग हेराफेरी चित्रपटात परेश रावल हे अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीसाठी वापरतात.\nशिखर धवन भारतीय संघात त्याच्या पुनरागमनाठी सज्ज झाला आहे. उद्या पासून सुरु होणाऱ्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी २० मालिकेसाठी शिखरची निवड झाली आहे.\nही मालिका ३ सामन्यांची होणार आहे. सलामीवीर शिखरच्या कामगिरीकडे आता सगळ्यांचच लक्ष राहील कारण शिखर ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे मालिकेत खेळला नव्हता. त्याच्या जागेवर अजिंक्य रहाणेला संधी मिळाली होती आणि रहाणेने ४ अर्धशतकांसह ५ सामन्यांच्या मालिकेत २४४ धावा केल्या होत्या.\nया मालिकेतील पहिला सामना धोनीच्या घरच्या मैदानावर रांचीला खेळवला जणार आहे. भारतीय व ऑस्ट्रलिया संघ रांचीमध्ये दाखल झाला आहे.\nतिसरी राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा: दूर्वा, गौरी, मयुरी, पावनी यांना विजेतेपद\nऑस्ट्रेलियन ओपन: गतविजेत्या रॉजर फेडररला पराभवाचा धक्का\nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्गलला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\nडॉ. शिरीडकरने जिंकला “आर्य चषक”\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या साक्षी शितोळे व ईशा पवार यांचा सुवर्णवेध\nकोल्हापूरच्या संघानी पटाकवले जामसंडे पुरुष व महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद\nअजिंक्य रहाणे या मालिकेत करणार भारताचे नेतृत्व\nएमएस धोनी हा सुपरस्टार आहे…\nतेंडुलकर, कोहलीप्रमाणे या दिग्गजांच्या यादीत हाशिम अमलाही सामील\nसातत्याने विक्रम करणाऱ्या किंग कोहलीचा ‘हा’ विश्वविक्रम मोडीत\nन्यूझीलंड विरुद्धच्या टी२० मालिकेसाठी अशी आहे टीम इंडिया\nएमएस धोनीने चुकून घातली रिषभ पंतची जीन्स\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची २१७ पदकांसह आघाडी कायम\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या सुवर्णचौकार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसमध्ये चिन्मयला दुहेरी मुकुट; महाराष्ट्राला दोन सुवर्ण व एक रौप्य पदक\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या सुकमणी बाब्रेकर याला कास्यंपदक\n३री राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा : प्रथमेश पेनशेट्टी, आदित्य दळवी, प्रेम शहा, अभय मोरे यांना विजेतेपद\nखेलो इंडिया युथ गेम्सचा समारोप सोहळा आज\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या निखिल दुबे याचा ‘सुवर्ण’ ठोसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tianseoffice.com/mr/about-us/", "date_download": "2019-01-21T02:33:57Z", "digest": "sha1:JGRZ3OY5EPARFDDVIHMERAHDSIJKPUPM", "length": 9715, "nlines": 184, "source_domain": "www.tianseoffice.com", "title": "", "raw_content": "आमच्या विषयी - Tianse\nती शोधण्यावर प्रश्न विचारतात\nग्वंगज़्यू Sanheng माहिती तंत्रज्ञान कंपनी, लिमिटेड प्रिंटर consumables आणि कार्यालय पुरवठा widest श्रेणी जगातील व्य��वसायिक निर्माता म्हणून, आम्ही अतिशय कल्पक आणि कार्यक्षम उत्पादने तयार महान अभिमान वाटतो. कार्यालय गरजा व्यापक आहेत आणि आम्ही त्यांना सर्व मीलन बांधील आहेत.\nTIANSE ग्वंगज़्यू Sanheng माहिती तंत्रज्ञान कंपनी, लिमिटेड या बॅनर अंतर्गत कार्यालय पुरवठा मुख्य ब्रँड तो खर्च-प्रभावी, नाविन्यपूर्ण डिझाइन, श्रीमंत रंग आणि विविध पर्याय समाविष्टीत आहे. TIANSE ब्रँड अधिकृतपणे कार्यालय मुद्रण consumables, Tmall.com, JD.com आणि इतर ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर विकल्या जातात जे विशेष पासून 2014 बाजार केला आहे. तो वेगाने घरगुती ई-कॉमर्स बाजारात पसंतीचे मुद्रण consumables पुरवठादार ब्रँड झाला आहे.\nग्वंगज़्यू Sanheng माहिती तंत्रज्ञान कंपनी, लिमिटेड (इथून पुढे Sanheng तंत्रज्ञान म्हणून ओळखले जाते), 2007 मध्ये स्थापन ग्वंगज़्यू मुख्यालय, संपूर्ण रचना, नवीन उपक्रम, संशोधन आणि विकास, उत्पादन, विक्री आणि सेवा समाकलित एक व्यावसायिक उत्पादन आजार आहे. Sanheng तंत्रज्ञान प्रामुख्याने कॉर्पोरेट कार्यालय व्यापक वापर क्षेत्रात केले जाते. अलिकडच्या वर्षांत, कंपनी विविध मालिका आणि कार्यालय पुरवठा शैली विकसित केले आहे. उत्पादन श्रेण्या प्रामुख्याने कार्यालय मुद्रण consumables, कार्यालय स्टेशनरी, कार्यालयीन उपकरणे, सांस्कृतिक आणि सर्जनशील वस्तू इत्यादी कव्हर\nएक उत्पादन बेस पांघरूण 35,000 चौरस एकूण कोठार जागा चीन मध्ये Huizhou मीटर, पाच मोठ्या वख्रार 10,000 चौरस मीटर, 193 व्यावसायिक ग्राहक सेवा केंद्रे आणि पेक्षा अधिक 2,300 सहकारी आउटलेट राष्ट्रीय पर्यंत सह, कंपनी जलद आणि वक्तशीर चेंडू हमी आणि प्रदान करू शकता व्यावसायिक आणि कनवाळू विक्री-नंतर सेवा, ग्राहकांना खरोखर एक-स्टॉप सेवा लक्षात.\nमजबूत R & D क्षमता\nएक व्यावसायिक आर & डी संघ, आम्ही नावीन्यपूर्ण आणि डिझाइन छान महत्त्व संलग्न. आम्ही सर्जनशील कल्पना महत्वाचे आहे आणि आमच्या उत्पादनांवरील नवकल्पना आणि सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.\nश्रीमंत उद्योग अनुभव आणि कठोर गुणवत्ता नियंत्रण प्रक्रिया, आम्ही काय लक्ष केंद्रित आणि आमच्या ग्राहकांना फक्त सर्वोच्च गुणवत्ता उत्पादने प्राप्त याची खात्री करण्यासाठी गंभीर बांधिलकी करा.\nस्थिर पुरवठा बंदिवासात, ग्राहक-देणारं संकल्पना आणि एक व्यावसायिक ग्राहक सेवा संघ, आम्ही सर्व वेळ आमच्या सर्व ग्राहकांना सर्व साधारण आणि कनवाळू पूर्�� विक्री, मध्ये-विक्री आणि नंतर-विक्री सेवा प्रदान करतात.\n© कॉपीराईट - 2010-2019: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/video/navjot-singh-suddhu-reached-pakistan-301032.html", "date_download": "2019-01-21T01:12:31Z", "digest": "sha1:5WSTPHKYPFPYLGBAEKM43JUAPBPBDZCH", "length": 2813, "nlines": 26, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - VIDEO : नवज्योत सिंग सिद्धूंची पाकिस्तानात एंट्री–News18 Lokmat", "raw_content": "\nVIDEO : नवज्योत सिंग सिद्धूंची पाकिस्तानात एंट्री\nइम्रान खान यांचा शनिवारी पंतप्रधानपदाचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या शपथविधी सोहळ्याला भारतातून नवज्योत सिंग सिद्धू पोहोचले आहे. आज संध्याकाळी नवज्योत सिंग सिद्धू वाघा बाॅर्डरवरून लाहोरला पोहोचले. तिथून ते इस्लामाबादला जाणार आहे.\nइम्रान खान यांचा शनिवारी पंतप्रधानपदाचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या शपथविधी सोहळ्याला भारतातून नवज्योत सिंग सिद्धू पोहोचले आहे. आज संध्याकाळी नवज्योत सिंग सिद्धू वाघा बाॅर्डरवरून लाहोरला पोहोचले. तिथून ते इस्लामाबादला जाणार आहे.\nVIDEO : महाआघाडीकडे पंतप्रधान पदासाठी अनेक चेहरे -सुशीलकुमार शिंदे\nरुग्णालयात मृत्यूशी झुंज देतोय हा माजी क्रिकेटर, कुटुंबाने BCCI कडे मागितली मदत\nकाँग्रेसला इंदू मिलची जागा हडपायची होती - मुख्यमंत्री\nदाऊदचा 'संघ' नेत्यांच्या हत्येचा डाव उधळला\nकाँग्रेसच्या 2 आमदारांमध्ये तुफान हाणामारी, 1 जण रुग्णालयात दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/a-chance-for-manjeet-chillar-to-make-a-record-in-the-upcoming-pro-kabaddi-matches/", "date_download": "2019-01-21T01:28:22Z", "digest": "sha1:CLD4H3I4SFPKYYL345YGIU4HQW4BDGGS", "length": 7333, "nlines": 58, "source_domain": "mahasports.co.in", "title": "मंजीत चिल्लरच्या नावे होणार मोठा विक्रम", "raw_content": "\nमंजीत चिल्लरच्या नावे होणार मोठा विक्रम\nमंजीत चिल्लरच्या नावे होणार मोठा विक्रम\nप्रो कबड्डीमधील सर्वात यशस्वी डिफेंडर आणि या मोसमामध्ये जयपूर पिंक पँथर्स संघाचा कर्णधार मंजीत चिल्लर याच्या नावावर डिफेन्समधील एक मोठा विक्रम होणार आहे. पहिल्या आणि दुसऱ्या मोसमात बेंगलूरु बुल्ससाठी खेळणारा मंजीत तिसऱ्या आणि चौथ्या मोसमात पुणेरी पलटण संघासाठी खेळाला. पुणेरी पलटण संघाने त्याच्या ऐवजी दीपक निवास हुड्डा याला संघात कायम करून कबड्डी विश्वाला धक्का दिला होता.\nडिफेन्समध्ये बॅक होल्ड आणि फ्रंट ब्लॉकसाठी मंजीत ओळखला जातो. त्याचे रेडींगमधील कौशल्यही जगविख्यात आहे. संघाला गरज असेल तेव्हा रेडींगमध्येही तो गुण मिळवून देण्याची क्षमता ठेवतो. या दोन्ही आघाड्यांवर उत्तम कामगिरी करू शकत असल्याने तो प्रो कबड्डीमधील सर्वात यशस्वी ऑलराऊंडर आहे. राहुल चौधरी, अनुप कुमार आणि काशीलिंग आडके यांच्यानंतर एकूण गुणांमध्ये तो चौथ्या क्रमांकावर आहे.\nमंजीतच्या नावावर आगामी सामन्यात होऊ शकणाऱ्या विक्रमावर नजर टाकू. मंजीतच्या नावावर ६० सामन्यात ४०४ गुण आहेत ज्यापैकी रेडींगमध्ये २०७ तर डिफेन्समध्ये १९७ गुण आहेत. आगामी सामन्यात जर त्याने डिफेन्समध्ये ३ गुण मिळवले तर तो प्रो कबड्डी इतिहासात डिफेन्समध्ये २०० गुणांची कमाई करणारा पहिला खेळाडू ठरेल. त्याचबरोबर तो प्रो कबड्डीमधील रेडींग आणि डिफेन्समध्ये २०० – २०० गुण मिळवणारा पहिला खेळाडू बनेल.\nतिसरी राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा: दूर्वा, गौरी, मयुरी, पावनी यांना विजेतेपद\nऑस्ट्रेलियन ओपन: गतविजेत्या रॉजर फेडररला पराभवाचा धक्का\nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्गलला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\nडॉ. शिरीडकरने जिंकला “आर्य चषक”\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या साक्षी शितोळे व ईशा पवार यांचा सुवर्णवेध\nकोल्हापूरच्या संघानी पटाकवले जामसंडे पुरुष व महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद\nअजिंक्य रहाणे या मालिकेत करणार भारताचे नेतृत्व\nएमएस धोनी हा सुपरस्टार आहे…\nतेंडुलकर, कोहलीप्रमाणे या दिग्गजांच्या यादीत हाशिम अमलाही सामील\nसातत्याने विक्रम करणाऱ्या किंग कोहलीचा ‘हा’ विश्वविक्रम मोडीत\nन्यूझीलंड विरुद्धच्या टी२० मालिकेसाठी अशी आहे टीम इंडिया\nएमएस धोनीने चुकून घातली रिषभ पंतची जीन्स\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची २१७ पदकांसह आघाडी कायम\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या सुवर्णचौकार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसमध्ये चिन्मयला दुहेरी मुकुट; महाराष्ट्राला दोन सुवर्ण व एक रौप्य पदक\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या सुकमणी बाब्रेकर याला कास्यंपदक\n३री राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा : प्रथमेश पेनशेट्टी, आदित्य दळवी, प्रेम शहा, अभय मोरे यांना विजेतेपद\nखेलो इंडिया युथ गेम्सचा समारोप सोहळा आज\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच���या निखिल दुबे याचा ‘सुवर्ण’ ठोसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.missionmpsc.com/current-affair-03-november-2018/", "date_download": "2019-01-21T01:37:50Z", "digest": "sha1:NTYEY2HKNQXQOEOSGY7FGN4GPR25SOBW", "length": 14502, "nlines": 244, "source_domain": "www.missionmpsc.com", "title": "Current Affair 03 November 2018 | Mission MPSC", "raw_content": "\nसहा उल्का पृथ्वीजवळून जाणार\nदरवर्षी किमान दहा ते बारा उल्का पृथ्वीजवळून जात असतात. त्यातील एक-दोन उल्का वगळता इतर उल्का धोकादायक नसतात. आजपर्यंत पृथ्वीवर सुमारे १५० उल्का पडून सरोवर निर्माण झाले आहेत. अजूनही काही उल्का पृथ्वीच्या सभोवती प्रदक्षिणा घालत आहेत. त्यापैकी काही अत्यंत धोकादायक श्रेणीत येतात. सुरू असलेल्या नोव्हेंबर महिन्यात पृथ्वीजवळून सुमारे १०७ उल्का जात असून त्यातील सहा उल्का पृथ्वीच्या अगदी जवळून जाणार आहेत.\nरविवार, चार नोव्हेंबरला ‘अ‍ॅस्टेरॉईड अ‍ॅटेन २०१४ यूव्ही-१’, ‘अ‍ॅटेन २००२ व्हीई-६८’, सहा नोव्हेंबरला ‘अपोलो टीएफ-३’, सात नोव्हेंबरला ‘अ‍ॅटेन २०१० व्हीओ’, नऊ नोव्हेंबरला ‘अपोलो २०१५ टीएल-१७५’, १२ नोव्हेंबरला ‘अपोलो २०१८ क्यूएन-१’ या उल्का पृथ्वी जवळून जाणाऱ्या आहेत. या सर्व उल्का ६१ ते १५० फूट व्यासांच्या असून त्या (०.०१० ते ०.०५० खगोलीय एकक) चंद्राच्या कक्षेजवळून लांबून जात आहेत.\nया उल्का धोकादायक श्रेणीत नाहीत. तरी चंद्र किंवा इतर ग्रहांच्या गुरुत्वामुळे दिशा बदलल्यास धोक्याच्या ठरू शकतात. अवकाशातील बहुतेक उल्का ह्य लघुग्रहांच्या पट्टय़ातच आहेत. त्यात एक किलोमीटर आकाराच्या १९ लाख उल्कांचा समावेश आहे.\nअखेर अमेरिकेकडून भारतासह आठ देशांना\nइराणचे तेल घेण्याची सवलत\nइराणकडून तेल खरेदी करण्यावर अमेरिकेने घातलेले निर्बंध येत्या पाच नोव्हेंबरपासून लागू होत असताना अमेरिकेने भारतासह अन्य सात देशांना या निर्बंधातून सवलत दिली आहे. जपान, भारत, दक्षिण कोरिया आणि अन्य काही देशांना इराणकडून तेल विकत घेण्यास अमेरिकने अनुमती दिली आहे. इराणची आर्थिक कोंडी करण्याचे ट्रम्प प्रशासनाचे लक्ष्य आहे. अमेरिकेने परवानगी दिली असली तरी भारतासह अन्य देशांना मुबलक प्रमाणात इराणकडून तेल विकत घेता येणार नाही.\nभारताकडून इराणी तेल आयातीत ३0% कपात\nदरम्यान, भारताने इराणच्या तेलाची आयात तब्बल ३0 टक्क्यांनी कमी केली आहे. इराणचे तेल आयात करण्यात अमेरिकेकडून सवलत मिळावी, यासाठी ही कपात करण्यात ��ली. त्याच आधारावर अमेरिकेने भारताला निर्बंधांतून सवलत दिली आहे. रिलायन्ससारख्या काही कंपन्यांनी इराणचे तेल खरेदी करणे आधीच थांबविले आहे. एस्सार-नायरा ही खाजगी कंपनी मात्र स्पॉट मार्केटमधून अजून इराणी तेल उचलत आहे.\nरिझर्व्ह बँक, भारत सरकारच्या वादावर नाणेनिधीची नजर\nभारतसरकार आणि रिझर्व्ह बँक आॅफ इंडिया यांच्यात सुरू असलेल्या वादविवादाकडे आमचे बारकाईने लक्ष असल्याचे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने म्हटले आहे. जगातील कुठल्याही केंद्रीय बँकेच्या स्वातंत्र्याबाबत तडजोड करण्याच्या हालचालींना आपला विरोध असल्याचेही नाणेनिधीने म्हटले आहे.\nकेंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी अलीकडेच रिझर्व्ह बँकेवर टीका केली होती. २00८ ते २0१४ या काळातील बेछूट कर्ज वाटपावर नियंत्रण ठेवण्यास रिझर्व्ह बँक अपयशी ठरली असून, त्याचा परिणाम म्हणून देशातील आजची अनुत्पादक भांडवलाचे संकट निर्माण झाले आहे, असे जेटली यांनी म्हटले होते. रिझर्व्ह बँकेवर सरकारचा प्रचंड दबाव असल्याच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या आहेत.\nनियमित अपडेट मिळवण्यासाठी ‘मिशन एमपीएससी’ला फेसबुक, टेलिग्राम, ट्विटर आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा.\nNext articleस्वातंत्र्योत्तर भारतातील महत्वाच्या घटना\nमहाराष्ट्रातील उमेदवारांना यूपीएससी मार्गदर्शन\nराज्य लोकसेवा परीक्षेला बसणाऱ्यांना दिलासा\nस्पर्धा परीक्षेतील भरती प्रक्रिया व गैरकारभाराविरोधात आक्रोश मोर्चा\n‘मिशन एमपीएससी’चे एक लाख सदस्यांचे कुटूंब\nएमपीएससी परीक्षेसाठी शाळा, महाविद्यालयांचा नकार\nइंडियन ऑईल मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांसाठी भरती\nकेंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये (CISF) 429 जागांची भरती\nमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात मेगा भरती\nबृहन्मुंबई महानगरपालिकेत ‘दुय्यम अभियंता’ पदांच्या 291 जागा\nमहाराष्ट्र वन विभागामध्ये वनरक्षक पदांकरीता मेगा भरती\nमासिकांमधून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास कसा करावा\nमिशन एमपीएससी पोर्टलवर आजपासून सुरु करा युपीएससी, बॅकिंगसह देशपातळीवरील स्पर्धा परीक्षांची...\nआदिवासी मुलांसाठीचा आशेचा सूर्य चमकला\nMission STI – अभ्यास कसा करावा..\nविक्रीकर निरीक्षक (STI) पूर्व परीक्षेचा पेपर कसा सोडवावा\nडाउनलोड करा चालू घडामोडी मासिक - डिसेंबर २०१८\nमहाराष्ट्रातील उमेदवारांना यूपीएससी मार्ग���र्शन\nएमपीएससी : राज्यव्यवस्था घटकाची तयारी\nइंडियन ऑईल मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांसाठी भरती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/abuse-of-babasaheb-ambedkar-statue/", "date_download": "2019-01-21T02:29:14Z", "digest": "sha1:5RFMKODZLGDEHDAHS7BYZEOIQU7AMJL2", "length": 10097, "nlines": 55, "source_domain": "www.pudhari.news", "title": " खेडमध्ये महामानवाच्या पुतळ्याची विटंबना | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › खेडमध्ये महामानवाच्या पुतळ्याची विटंबना\nखेडमध्ये महामानवाच्या पुतळ्याची विटंबना\nतीनबत्ती नाकानजीकच्या जिजामाता उद्यानात पालिकेतर्फे बसविण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची अज्ञात समाजकंटकाने सोमवारी पहाटे विटंबना केल्याने खेड तालुक्यात माहिती मिळताच खेडमध्ये उत्स्फूर्त बंद पाळण्यात आला.\nदि. 26 रोजी सकाळी 6 वाजल्यानंतर पालिकेचे स्वच्छता कर्मचारी या परिसरात साफसफाई करण्यासाठी पोहोचल्यानंतर पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याची बाब त्यांच्या लक्षात आली. त्यांनी तत्काळ ही गोष्ट पालिकेचे अधिकारी, पोलिस व लोकप्रतिनिधींच्या निदर्शनास आणून दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पुतळ्याचा विटंबना केलेला भाग पांढर्‍या कपड्याने झाकून ठेवला.\nखेडचे तहसीलदार अमोल कदम, स्थानिक पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी यांनी जिजामाता उद्यान परिसरात या घटनेचा निषेध करण्यासाठी जमलेल्या नागरिकांना संयम राखण्याचे आवाहन केले. आंबेडकर अनुयायी विविध संघटना, राजकीय पक्ष, खेड तालुका बौद्ध समाज सेवासंघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी घटनास्थळी पोहोचून पोलिसांनी तत्काळ तपास करून गुन्हेगारांना अटक करण्याची मागणी केली.\nमहामानवाच्या पुतळ्याच्या विटंबनेच्या निषेधार्थ खेडमध्ये बंद राखण्याचे आवाहन करण्यात आले होते. नागरिकांनी उत्स्फूर्तपणे बंद पाळत या आवाहनाला प्रतिसाद दिला. खेड तालुक्यासह चिपळूण, महाड, मंडणगड, दापोली, चिपळूण व गुहागर आदी तालुक्यांतून नागरिक खेडमध्ये आल्याने हजारोंचा जनसमुदाय पुतळा परिसरात जमा झाला होता.\nपोलिसांनी तत्काळ अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करून गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी ठसेतज्ज्ञ, श्‍वानपथकाला पाचारण केले. सातारा येथून पोलिसांच्या श्‍वानपथकातील ‘रियो’ हे श्‍वान घटनास्थळी दाखल झाले. रियोने सम्राट अशोक नगरपर्यंत गुन्हेगारांचा माग काढला. पोलिसांनी त्या दिशेने तपास करण्यास सुरुवात केली आहे. माग काढलेल्या मार्गावर काही पदचिन्हेदेखील पोलिसांना सापडली आहेत. पोलिसांनी काही वस्तू ताब्यात घेतल्या आहेत.\nउच्चस्तरीय चौकशी व्हावी : ना. रामदास कदम\nखेड तालुक्यातील सामाजिक शांतता बिघडवण्यासाठी ज्या समाजकंटकांनी हे कृत्य केले आहे, त्यांना तत्काळ शोधून काढण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली असल्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी दिली. मुख्यमंत्र्यांनीदेखील चौकशीचे आदेश देण्याचे आश्‍वासन दिले.\nडॉ. आंबेडकर पुतळा विटंबना प्रकरणाची सरकारकडून गंभीर दखल : गृहराज्यमंत्री\nरत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा विटंबनाप्रकरणी सरकारने गंभीर दखल घेतली असुन याप्रकरणाची माहिती घेण्यात येत आहे. तसेच त्याठिकाणी अतिरिक्‍त पोलिस तैनात करण्यात येत असल्याचे गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी विधानसभेत सांगितले.खेड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा विटंबनेचे पडसाद विधानसभेतही उमटले. संजय कदम यांनी हा प्रश्‍न उपस्थित करत त्याठिकाणी प्रक्षोभाचे वातावरण असल्याचे सांगितले. याप्रकरणी कायदा व सुव्यवस्था ठेवण्याची खबरदारी सरकारने घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली. जितेंद्र आव्हाड यांनीही याचा उल्लेख केला.\nसावंतवाडीत मध्यरात्री चोरट्यांचा धुमाकूळ\nआजपासून ‘देवगड महोत्सव २०१८’\nदुष्काळग्रस्त गावातील गुरुजींची सुट्टीतही शाळा\nराज्यातील १३ शाळांना ‘ओजस’ आंतरराष्ट्रीय शाळा म्हणून मान्यता\nसावंतवाडी तालुक्यातील ६०० शिक्षकांची पंतप्रधानांना पत्रे\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच\nदीड महिन्यापासून मागासवर्गीय आयएएस पोस्टिंगच्या प्रतीक्षेत\nविरोधकांची आघाडी भ्रष्टाचाराची : मोदी\nतलासरी, डहाणू भूकंपाने पुन्हा हादरले\nविश्‍वासघात करणार्‍यांना मदत नाही : आ. सतेज पाटील\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच\nदीड महिन्यापासून मागासवर्गीय आयएएस पोस्टिंगच्या प्रतीक्षेत\nतलासरी, डहाणू भूकंपाने पुन्हा हादरले\nविमानतळावरील फलकावर महाराजांचे नाव झळकले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/pune-news/the-rare-books-will-be-available-in-bhandarkar/articleshowprint/67110111.cms", "date_download": "2019-01-21T02:40:10Z", "digest": "sha1:PI7YOGVOGRRHBVOUW25ZYATFUEKP25YA", "length": 5811, "nlines": 14, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "भांडारकरमधील दुर्मिळ पुस्तके उपलब्ध होणार", "raw_content": "\nम. टा. प्रतिनिधी, पुणे\nकला, तत्त्वज्ञान, इतिहास, पुरातत्वशास्त्र, रामायण-महाभारत यांसह विविध विषयांवरील संस्कृत, प्राकृत, पाली भाषांमधील दुर्मिळ पुस्तके वाचकांना आणि अभ्यासकांना लवकरच इंटरनेटवर मुक्तपणे वाचायला उपलब्ध होणार आहेत. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या 'पुस्तके डीजीटायझेशन' प्रकल्पाच्या अंतर्गत एक हजार पुस्तकांचा ई-खजिना यानिमित्ताने वाचकांसाठी खुला होणार आहे.\n'दोन वर्षांपूर्वी शताब्दी वर्षाच्या निमित्ताने संस्थेतर्फे 'ई-लायब्ररी'चा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू करण्यात आला होता. त्याच्या पहिल्या टप्प्याची पूर्तता ही निवडक एक हजार पुस्तकांच्या डीजीटायझेशनच्या रूपात होत आहे. येथील दुर्मीळ पुस्तके संस्थेच्या संकेतस्थळावरील 'इ-लायब्ररी'मध्ये ठेवण्यात येणार आहेत,' अशी माहिती संस्थेचे मानद सचिव डॉ. श्रीकांत बहुलकर यांनी शनिवारी दिली. शिवाय, संस्थेतर्फे सुमारे तिनशेहून अधिक पुस्तके पुनर्मुद्रित करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.\nमूर्तिशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर यांच्या हस्ते बुधवारी (१९ डिसेंबर) ई-लायब्ररीचे उद्घाटन होणार आहे. भांडारकर संस्था आणि डायमंड पब्लिकेशन्सतर्फे भरविण्यात येणाऱ्या पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक प्रा. द. मा. मिरासदार यांच्या हस्ते बुधवारी सकाळी दहा वाजता होणार असून, महापौर मुक्ता टिळक या वेळी उपस्थित राहणार आहेत. 'वेरूळ-एक अद्भूत शिल्प' विषयावर देगलूरकर यांचे व्याख्यान होणार आहे. संस्थेच्या टाटा सभागृहामध्ये २६ डिसेंबरपर्यंत दररोज सकाळी दहा ते रात्री आठ या वेळात हे प्रदर्शन खुले राहणार आहे, असे संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष भूपाल पटवर्धन आणि डायमंड पब्लिकेशन्सचे दत्तात्रय पाष्टे यांनी सांगितले.\nपुस्तक प्रदर्शनानिमित्त 'मुलाखतकाराची मुलाखत' या कार्यक्रमात सुधीर गाडगीळ यांची २१ डिसेंबरला मुलाखत होणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल २६ डिसेंबरला डॉ. अरुणा ढेरे यांचा संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक���ष अभय फिरोदिया यांच्या हस्ते सत्कार होणार आहे.\n- विविध विषयांवरील पाच हजार पुस्तके\n- अनेक दुर्मिळ पुस्तकांचा समावेश\n- भांडारकर संस्थेच्या 'महाभारत' आणि 'हिस्ट्री ऑफ धर्मशास्त्र' या प्रकाशनातील खंडांच्या संचाच्या\nखरेदीसाठी वैयक्तिक ४० टक्के तर, शैक्षणिक संस्था आणि वाचनालयांना ५० टक्के सवलत\n- विविध विषयांवरील पुस्तकांच्या खरेदीवर २० टक्के सवलत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharera.mahaonline.gov.in/Site/49/Facilities", "date_download": "2019-01-21T01:06:35Z", "digest": "sha1:GZBQXCPXB3LJGWFBNJF5L2K64A4AHMJ2", "length": 9253, "nlines": 109, "source_domain": "maharera.mahaonline.gov.in", "title": "सुविधा- महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण", "raw_content": "\nमहाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण\nनियम, शा. नि. व परिपत्रक\nमहारेरा आदेश आणि परिपत्रके\nमहारेरा ने स्वतःहून केलेली आदेश (स्युओ मोटो ऑर्डर )\nदादरा आणि नगर हवेली\nनोंदणीकृत स्थावर मालमत्ता एजंट\nतुम्ही आता येथे आहात\nसर्व वाणिज्यिक व रहिवास स्थावर संपदा प्रकल्पांची नोंदणी करणे आवश्यक आहे, खाली उल्लेखिलेले प्रकल्प सोडून :-\nज्या भूखंड विकासासाठी प्रस्तावित आहे त्याचे क्षेत्रफळ 500 चौरस मिटर पेक्षा अधिक नाही.\nविकसीत करावयाच्या प्रस्तावित सदनिकांची संख्या 8 पेक्षा अधिक नसावी, ( टप्प्या-टप्प्याने बांधावयाच्या इमारतींसह असलेला प्रकल्प) असेल.\nया कायद्याची अंमलबजावणी सुरु होण्यापूर्वी ज्या प्रवर्तकांना बांधकाम पूर्णत्वाचे प्रमाणपत्र मिळाले आहे.\nया कायद्याअंतर्गत ज्यांचे नुतणीकरण, दुरुस्ती किंवा पुर्नविकास ज्यामध्ये पणन, जाहीरातीव्दारे विक्री किंवा सदनिका, भूखंड किंवा इमारत यांचे नवीन वाटप करावयाचे नाही.\nस्थावर संपदा नियामक प्राधिकरणाकडे नोंदणी केल्याशिवाय कोणत्याही प्रवर्तक त्यांच्या स्थावर संपदाची किंवा त्यातील भागाची जाहिरात, बाजारातील विक्रीची कार्यवाही, लाभार्थ्याच्या नावे नोंद करुन ठेवणे, विक्री किंवा विक्रीची तयारी दाखवित असेल किंवा भूखंड, सदनिका किंवा इमारत खरेदी करण्यासाठी आमंत्रित करु शकणार नाही. सध्या चालू असलेल्या प्रकल्पांमध्ये ज्या इमारतींना मंजूर आराखड्यानुसार पूर्णत्वाचे प्रमाणत्र किंवा रहिवास योग्य प्रमाणपत्र मिळालेले नाही अशा प्रवर्तकांना त्यांच्या स्थावर संपदाची नोंदणी स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाकडे करण�� आवश्यक आहे.\nप्रवर्तकाला पुरविण्यात येणाऱ्या मुख्य सेवा :-\nप्रत्येक प्रकल्पाची माहिती त्रैमासिक पध्दतीने अद्ययावत करणे\nस्थावर संपदा प्रकल्पाचा विस्तार /व्याप्ती वाढविणे\nतक्रार / गाऱ्हाणी स्विकारणे\n(ब) स्थावर संपदाचे अभिकर्ता (दलाल) -\nस्थावर संपदा (विनियमन व विकास) कायदा, 2016 अंतर्गत मिळकतीच्या विक्रीच्या संदर्भात अभिकर्त्यांने कोणत्याही व्यवहाराची सुरुवात करण्यापूर्वी महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाकडे नोंदणी करावयाची आहे. नोंदणीची ग्राह्यता पाच वर्षासाठी असेल. त्यानंतर नोंदणीचे नुतनीकरण करता येईल. अभिकर्त्यांसाठी पुढील प्रमाणे सुविधा असतील :-\nतक्रार / गाऱ्हाणी दाखल करणे\nस्थावर संपदा (विनियम व विकास), कायदा 2016 अंतर्गत नागरिकांना पुढील सुविधा उपलब्ध असतील :-\nतक्रार / गाऱ्हाणी दाखल करणे\nनोंदणीकृत प्रकल्पाची सविस्तर व अद्ययावत माहिती संकेतस्थळावर उपलब्ध\nनोंदणीकृत स्थावर संपदा प्रकल्पासंदर्भात, कोणतीही व्यथीत / बाधीत व्यक्ती, प्राधिकरणाकडे वा प्राधिकरणातील निकाल देणाऱ्या अधिकाऱ्याकडे, या कायद्यातील नियम व विनियमातील तरतूदींचा भग अथवा तरतूदींच्या विरुध्द कृती केल्याच्या संदर्भात तक्रार दाखल करु शकेल\nएकूण दर्शक : 3503434\nआजचे दर्शक : 325\n© ही महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी अॅथॉरिटी ऑफ इंडियाची अधिकृत वेबसाइट आहे. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2018/05/09/maharashtra-government-compulsory-marathi/", "date_download": "2019-01-21T02:20:58Z", "digest": "sha1:Y32BN7IIJMRBSFTNOQ6XU3DEYTAFMBXB", "length": 10907, "nlines": 78, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "मराठी असे आमची........ - Majha Paper", "raw_content": "\nझुरका मारण्यात उत्तर प्रदेशमधील महिला टॉपवर\nवायू प्रदुषणामुळे भारतातील ७५ टक्के मृत्यू : जागतिक आरोग्य संघटना\nकाल राज्य सरकारचा आदेश निघाला. यापुढे राज्यकारभारात मराठी आवश्यक. या संबंधात जे काही निघाले ते नेमके काय होते यावर चर्चा सुरू आहे. कारण राज्य शासनाचा तर तसा काही नवा आदेश निघालेला नाही असा खुलासा सरकारच्या काही अधिकार्‍यांनी केला आहे. मराठी भाषेविषयी असे आदेश निघण्याचे काही मुहूर्त असतात. त्यातल्या त्यात मायभाषा मराठी दिन किंवा महाराष्ट्र दिन या दोन मोक्यांवर असे आदेश काढले जातात. तसे ते काढले की सरकारलाही हे दिवस साजरे केल्यासारखे वाटते. मग असे असतानाही काल म्हणजे आठ मे रोजी असा आदेश का निघाला याचे कोडे कोणालाही सुटले नाही मात्र या सगळ्या चर्चांवर बोळा फिरवणारा एक खुलासा एका बड्या अधिकार्‍याने केला.\nत्याने सांगितले की राज्य कारभारात मराठीचा वापर करावा असा कायदा १९६४ सालीच झाला आहे. अर्थात तसा कायदा झाला असला तरीही आपल्या आणि अधिकार्‍यांच्या डोक्यांवर जे इंग्रजीचे भूत चढून बसले आहे ते काही उतरायला तयार नाही. त्यामुळे कायदा कागदावर रहातो आणि प्रत्यक्षात कारभार तर मराठीत पूर्णपणे होतच नाही पण आपल्या बोलण्यातही मराठी पूर्णपणे येत नाही. म्हणून सरकारला त्या कायद्याची जाणीव करून देणारे आदेश काढावे लागतात. मराठीत कारभार करायचाच असा कायदा झालेला असूनही त्याची अंमलबजावणी होत नाही म्हणून कोणी तरी खटपट्या माणूस सरकारकडे तक्रार करतो आणि मग त्याचे समाधान करण्यासाठी आणि त्याने सरकारला मराठी विरोधी ठरवू नये म्हणून सरकार असा एखादा आदेश काढून आपले मराठी प्रेम जाहीर करते.\nअसा प्रकार वारंवार घडतो कारण आपण अजूनही आपल्या व्यवहारात मराठीचा वापर काटेकोरपणे करण्याबाबत आग्रही नाही. मराठी बोलण्यावर इंग्रजीचे मोठे आक्रमण झालेले आहे. आपण सहज बोलतानाही आपल्या बोलण्यात नकळतपणे चार दोन इंग्रजी शब्द पेरत असतो. आपल्या बोलण्यात एवढे इंग्रजी शब्द आहेत की त्यांचे मराठी प्रतिशब्द आपल्याला माहीतही नाहीत. आपल्या व्यवहारातले काही इंग्रजी शब्द तर एवढे रुळले आहेत की, त्यांना मराठी प्रतिशब्द उपलब्धही नाहीत. स्वा. सावरकर यांनी मराठीच्या वापराचा आग्रह धरला होता आणि वापरातल्या अनेक शब्दांना मराठी प्रतिशब्द तयार करून दिले होते. त्यातले काही शब्द रूढही झाले आहेत पण आज आपल्या बोलण्यात घुसलेले हे इंग्रजी शब्द असे काही घुसले आहेत की त्यांच्यासाठी प्रतिशब्द तयार करता करता सावरकरांनाही शरणागती स्वीकारावी लागली असती.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी वादग्रस्त वक्तव्य विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://railandbusfanning-ram.blogspot.com/2016/02/blog-post_5.html", "date_download": "2019-01-21T01:32:31Z", "digest": "sha1:ZBXSVJLXXX44FTNUUNZKHZPUV25XAFGY", "length": 15629, "nlines": 138, "source_domain": "railandbusfanning-ram.blogspot.com", "title": "मी एक प्रवासी पक्षी,: मनाचे श्लोक - ७", "raw_content": "मी एक प्रवासी पक्षी,\nमनाचे श्लोक - ७\nमना सर्वथा सत्य सांडू नको रे\nमना सर्वथा मिथ्य मांडू नको रे\nमना सत्य ते सत्य वाचे वदावे\nमना मिथ्य ते मिथ्य सोडूनि द्यावे. II १९ II\n\"सत्य हाच एक जीवन जगण्याचा मार्ग\" हे भारतीय संस्कृतीतील अनेक दार्शनिकांनी आपल्याला आवर्जून सांगितलेले आहेत. श्री समर्थ त्यांच्यापैकीच एक. सत्य बोललो नाही, वागलो नाही तर जगात ही लबाडी कदाचित चालून जाईल, पण आपल्या आपल्या मनाला सत्य काय असत्य काय याची पूर्ण जा्णीव असल्याने मन मात्र कायम बोचणी लावत राहील. कितीही निर्ढावलेला मनुष्य असला तरी सत्य असत्याची बोचणी त्या व्यक्तीच्या मनाला लागतेच. मनाचे निर्ढावलेपण ती बोचणी जगासमोर येऊ न देण्याइतपतच असते. म्ह्णून श्री समर्थ आपल्या मनाच्या निरोगितेसाठी सत्य सदैव धरून राहण्याचा आग्रह करीत आहेत.\nजाणीवपूर्वक बुद्धीभेद करत राहण्याच्या आजच्या युगात मिथ्य गोष्टींना पुरस्कृत न करणेही सत्य मांडण्याइतकेच महत्वाचे आहे हे आपल्या लक्षात येईल. आज हे मिथ्य मांडण्यात भली भली मंडळी जाणते, अजाणतेपणी सहभागी झालेली दिसत आहेत. त्यामुळे आपल्या मनाला योग्यायोग्य विवेक, शाश्वत काय, अशाश्वत ��ाय याचे यथार्थ ज्ञान आपणच करून त्याप्रमाणे फ़क्त सत्याची कास धरायचे वळण लावायला हवे. एकदा ही जाणीव पक्की झाली की मग इतर जग कुठे चाललय याचे यथार्थ ज्ञान आपणच करून त्याप्रमाणे फ़क्त सत्याची कास धरायचे वळण लावायला हवे. एकदा ही जाणीव पक्की झाली की मग इतर जग कुठे चाललय आणि बहुसंख्य लोक कुठल्या मार्गावर आहेत आणि बहुसंख्य लोक कुठल्या मार्गावर आहेत याची फ़िकीर करण्याचे आपल्याला कारण उरत नाही. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी लिहील्याप्रमाणे\n\" सत्य असत्याशी, मन केले ग्वाही, मानियेले नाही, बहुमता.\" अशी मनाची स्थिती होते. मन खंबीर होते.\nबहु हिंपुटी होइजे मायपोटी\nनको रे मना यातना तेचि मोठी\nनिरोधे पचे कोंडिले गर्भवासी\nअधोमूख रे दुःख त्या बाळकासी II २० II\nश्रीशंकराचार्यांनी मनुष्यमात्राला कळवळून विचारलेय की बाबारे \" पुनरपी जननम, पुनरपी मरणम \" किती दिवस जन्म मृत्यूच्या या चक्रातून बाहेर कधीतरी पडणार आहेस की नाही जन्म मृत्यूच्या या चक्रातून बाहेर कधीतरी पडणार आहेस की नाही श्री समर्थ तोच कळवळा पुन्हा व्यक्त करत आहेत. खरंतर मृत्यू म्हणजे या जीवाची तात्पुरती का होईना, सुटका. (चांगली कर्मे करून आणि ती सर्व ईश्वरार्पण करून मोक्ष मिळाला असेल तर \"पुनरपी संसारा येणे नाही.\") आणि पुन्हा जन्म म्हणजे या चक्रात पुन्हा अडकण्यासाठी अटक. या जन्मात सगळीच अनिश्चितता. चांगले मार्गदर्शन मिळाले नाही, आजूबाजूची परिस्थिती पोषक नसेल तर, पुन्हा कर्मे करणे आणि त्यांचे चांगले वाईट फ़ळ चिकटवून घेऊन नवीन प्रारब्धाची निर्मीती आणि ते प्रारब्ध भोगण्यासाठी नवीन जन्माची पुन्हा तयारी करणे यातच आयुष्य खर्ची पडेल. श्री समर्थ जन्माची भीषणता दाखवताना आईच्या गर्भातल्या बाळकाचे दुःख आपल्याला वर्णन करून सांगताहेत. खाली डोके आणि वर पाय या अवस्थेत चार पाच महिने पडून राहणे म्हणजे दुःखप्रद अवस्थाच ती. मराठीतले प्रख्यात कवी आणि मराठी गझलचे जनक सुरेश भट आपल्या एका गझलेमध्ये यथार्थ वर्णन करत आहेत.\n\" इतकेच मला जाताना, सरणावर कळले होते.\nमरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते.\"\nआणि म्हणून आपल्या आर्तामध्ये सुद्धा परमेश्वराला \" जन्म मरणाचा फ़ेरा चुकविला \" असे मागणे असते.\nमना वासना चूकवी येरझारा\nमना कामना सांडि रे द्रव्यदारा\nमना यातना थोर हे गर्भवासी\nमना सज्जना भेटवी राघवासी II २१ II\nआणि म्हणून श्री समर्थ आपणा सर्वांना सदैव, अखंड, अक्षय प्रभू श्रीरामांना भेटण्यासाठी या जन्म मरण्याच्या फ़े-यातून बाहेर यायला आवाहन करत आहेत. हे मना, या गर्भवासात पडून राहण्याच्या आणि त्यानंतर जन्माला येऊन पूर्वप्रारब्ध भोगण्याच्या यातना खूप झाल्यात. या चक्रातून बाहेर पडण्यासाठी वासनांवर विजय मिळवायला हवाय. वासना म्हणजे केवळ कामवासनाच नव्हे, तर मला हे हवे, ते नकोच अशी आग्रही भूमिका. ती सुद्धा आपण सोडून द्यायला हवीय. आपल्या संपत्तीबद्द्ल कुटुंबाबद्दल सुद्धा खूप आसक्ती बाळगू नका असे समर्थ सुचवीत आहेत.\nहवेनकोपण मनात कायम ठेवून मृत्यू आला तर भलेभले योगी ते भोगण्यासाठी पुन्हा जन्म घेतात असा श्रीमदभगवतगीतेचा दाखला आहे. आणि जिवंतपणीच अशा सर्व वासनांचा त्याग केला तर जीवाला मुक्तीच की हो. काहीही हवय अस नाही, काहीही नकोय असही नाही. मुक्ती मुक्ती म्हणतात ती काय वेगळी असते याशिवाय ही अवस्था आपणा सर्वांना प्राप्त व्हावी या साठी श्री समर्थाम्ची धडपड आहे आणि म्हणून आपणा सर्वांना हे उपदेशामृत त्यांनी उपलब्ध करून दिलय.\nII जय जय रघुवीर समर्थ II\nLabels: मनाचे श्लोक, समर्थ रामदास स्वामी\nमनाचे श्लोक - ७\nशिरपूर - मुंबई प्रवास : आणखी एक नवीन प्रयोग\nपरवा मुंबईवरून नागपूरला येताना केवळ घाईमुळे विमानाने यावे लागले. एका तासात एका पूर्ण नवीन विश्वात प्रवेश करताना सोय तर झाली पण रेल्वेप्रवास ...\nएका लग्नाच्या जमण्याची गोष्ट.\n७ फेब्रुवारी २०००. मी आणि माझी पत्नी वैभवी पहिल्यांदाच एकमेकांना भेटलोत. प.पू. मायबाईंकडे नाथबीजेचा कार्यक्रम होता. व्यवस्थेत सहभाग...\nकाही गंमतीशीर आणि वर्णनीय प्रवास.- ३\nपूर्वपिठीका : १९९५. सप्टेंबर महिन्यात नुकताच नवी मुंबईतल्या दत्ता मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयात रुजू झालो होतो. ओक्टोबर महिन्याच्या अख...\nकावळ्याच्या शापाने गाय मरत नाही पण..... तीन वेगवेगळे अनुभव.\n२००३ च्या जुलै महिन्यातली गोष्ट. महाविद्यालयाच्या उन्हाळी सुट्या संपवून मी, माझ्या पत्नी व एक वर्षाच्या छोट्या मुलीसह, नागपूरवरून मु...\nकराडला अभियांत्रिकीला शिकायला असताना (१९८९ ते १९९३) आम्ही काही दोस्त मंडळींनी सांस्कृतीक क्षेत्रात खूप धमाल केली. पहिल्या वर्गात विशेष प्र...\nशिवशाही : एक चिंतन\nसाधारण फ़ेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची \"शिवशाही\" नावाची स्लीपर कोच बससेवा १५ एप्रिलला सुरू होणार ही...\nपुन्हा नागपूर - १\n२०१२ सरता सरताच चि. मृण्मयीच्या नागपूरच्या शाळेत स्नेहसंमेलन, नववर्षाच्या अगदी सुरूवातीलाच असल्याची, बातमी कळली होती. आम्ही सांगोल्यात २२...\nकाही गंमतीशीर आणि वर्णनीय प्रवास क्र.१\n१३/२/१९९२. य़शवंतराव चव्हाण नाट्यगृह, कराड. रात्री चे साडेबारा वाजताहेत. आमची \"अर्थ-अनर्थ\" एकांकिका संपतेय. एकांकिकेच्याच चर्चा,...\nकाही गंमतीशीर आणि वर्णनीय प्रवास.- ५\nजानेवारी १९९१. कराडला अभियांत्रिकीच्या दुस-या वर्षाला होतो. तिस-या सत्राचा निकाल लागला आणि सगळ्या शिवाजी विद्यापीठातून स्ट्रेंग्थ ऑफ़ मटेरी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-man-woman-jokes/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%AA%E0%A4%A3%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80-113112700013_1.htm", "date_download": "2019-01-21T02:27:44Z", "digest": "sha1:GZ7K46B7K4QKDKGISE6DOFVTVXESIDRU", "length": 8960, "nlines": 125, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "जास्त शहाणपणा बरा नाही! | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 21 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nजास्त शहाणपणा बरा नाही\nएकदा १ मुलगा रस्त्यावर सिगारेट पीत उभा असतो .....बाजूला उभी असलेली मुलगी त्याला विचारते , ...\nमुलगी : एका दिवसात किती सिगारेट पितोस ...मुलगा : का ...मुलगी : कारण,तेवढे पैसे वाचवले असतेस तर समोर उभी असलेली सुंदर कार तुझी असती...\nमुलगा : तू सिगारेट पितेस ....मुलगी : नाही ........मुलगा : ती कार तुझी आहे ....मुलगी : नाही ........मुलगा : ती कार तुझी आहे ....मुलगी : नाही .........मुलगा : सल्ला दिल्याबद्दल धन्यवाद,ती कार माझीचं आहे ...तात्पर्य ;- जर जास्त शहाणपणा केला, तरइज्जतचा भाजीपाला व्हायला वेळ लागत नाही ...\nमराठव विनोद : बॉडी स्प्रे\nआठवण आल्यास काय करतो\nमराठी विनोद : 10 पोर माझ्या मागे आहेत\nमराठी विनोद : आलो थोडा वेळात\nयावर अधिक वाचा :\nजास्त शहाणपणा बरा नाही\nनशीबवान' भाऊंच्या 'उनाड पाखराची झेप'\nभाऊ कदम यांच्या बहुप्रतीक्षित 'नशीबवान' चित्रपटाचं नवीन गाणं 'पाखरू' रिलीज झाले आहे. एक ...\nबॉक्स ऑफिसवर कसा राहिला सिंबाचा पाचवा दिवस\nबॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह आणि सारा अली खानची फिल्म सिंबा बॉक्स ऑफिसवर धमाल करत आहे. ...\nसासुबाईंचे हे सुनबाईंना सांगणे\nसुनबाईस...... नको जाउ धास्तावून सासुरवासाच्या दडपणाने अग मीही गेलेय ...\nश्रेया, सोनूच्या जादुई आ���ाजातील \"बघता तुला मी\" गाणं ...\n\"प्रेमवारी\" या चित्रपटाचे पाहिलं गाणं 'बघता तुला मी' गाणं प्रदर्शित झाले. एकमेकांना ...\nम्हणून जान्हवी कपूर शिकत आहे 'उर्दू'\n'धडक' सिनेमातून रुपेरी पडद्यावर दमदार आगमन केल्यानंतर अभिनेत्री जान्हवी कपूर आपल्या आगामी ...\nकंगनाची करणी सेनेला चेतावणी, मी सुद्धा राजपूत आहे, नष्ट ...\nमणिकर्णिका या चित्रपटात झांसीची राणी लक्ष्मीबाईची भूमिका बजावणारी चित्रपट अभिनेत्री कंगना ...\nठाकरे सिनेमातला आवाज बदला\nशिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर ठाकरे हा सिनेमा येतो आहे. यात बाळासाहेब ...\nउरी चित्रपट डाउनलोड केल्यावर काय म्हणतात विकी आणि यामी\nपायरेसीमुळे संपूर्ण जगाचे चित्रपट उद्योग परेशान आहे. चित्रपट रिलीझ झाल्याबरोबर संध्याकाळी ...\n'उरी'सोशल मीडियावर लीक, निर्मात्यांना धक्का\nसत्य घटनेवर आधारीत 'उरी : द सर्जिकल स्ट्राईक' हा सिनेमा सोशल मीडियावर लीक झालाय. यामुळे ...\nनेटफ्लिक्स, हॉटस्टारने नियमावली बनवली\nनेटफ्लिक्स व हॉटस्टार या कंपन्यांनी भारतीय सरकारकडून सेन्सॉरशिप लादली जाण्याचा धोका ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/sa-to-play-four-day-game-against-zimbabwe-as-india-tour-cut/", "date_download": "2019-01-21T01:23:11Z", "digest": "sha1:V7ZHOFOQOXY5MO2UUIMGJ43VXNYKJMLX", "length": 7253, "nlines": 60, "source_domain": "mahasports.co.in", "title": "आता होणार ४ दिवसांचा कसोटी सामना !", "raw_content": "\nआता होणार ४ दिवसांचा कसोटी सामना \nआता होणार ४ दिवसांचा कसोटी सामना \nभारतीय संघ २०१८ वर्ष दक्षिण आफ्रिका दौऱ्याने सुरु करणार आहे. भारतीय संघाचा दौरा ५ जानेवारी २०१८ रोजी सुरु कसोटी सामन्याने सुरु होणार आहे.\nपरंतु दक्षिण आफ्रिका बोर्डाला हा दौरा २६ डिसेंबर अर्थात बॉक्सिंग डेला सुरु होण्याची अपेक्षा होती. परंतु बीसीसीआयने नकार दिल्यामुळे या काळात दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाशी चर्चा करून ४ दिवसांची कसोटी आयोजित करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्याला अर्थातच झिम्बाब्वे बोर्डाकडून होकार मिळाला असून आता आयसीसीसीच्या होकाराची आफ्रिका वाट पाहत आहे.\nजर ह्या ४ दिवसीय कसोटी सामन्याला होकार मिळाला तर अशी कसोटी खेळणारे दक्षिण आफ्रिका-झिम्बाब्वे हा पहिले देश ठरतील तर आफ्रिकेला यातील पायोनियर म्हटलं जाईल. हा सामना पोर्ट एलिझाबेथ होणार आहे. ऑकलँडमध्ये ऑक्टोबर महिन्यात आयसीसीची मीटिंग होत असून आफ्रिका याकडे सकारात्मक दृष्टीने पाहत आहे.\nभारतीय संघ ५ जानेवारीला पहिला सामना खेळणार असून त्यातही भारतीय क्रिकेट बोर्डाने एका सराव सामन्याची मागणी केल्यामुळे ४ कसोटी सामन्यांऐवजी ही मालिका ३ कसोटी सामन्यांची होणार आहे तर एक वनडे सामना जास्त खेळवला जाणार आहे. न्यूलँड येथील कसोटीने भारताचा हा दौरा सुरु होणार आहे.\nपुढील ४ ते ५ दिवसांत या मालिकेचा पूर्ण कार्यक्रम जाहीर होणार आहे.\nतिसरी राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा: दूर्वा, गौरी, मयुरी, पावनी यांना विजेतेपद\nऑस्ट्रेलियन ओपन: गतविजेत्या रॉजर फेडररला पराभवाचा धक्का\nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्गलला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\nडॉ. शिरीडकरने जिंकला “आर्य चषक”\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या साक्षी शितोळे व ईशा पवार यांचा सुवर्णवेध\nकोल्हापूरच्या संघानी पटाकवले जामसंडे पुरुष व महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद\nअजिंक्य रहाणे या मालिकेत करणार भारताचे नेतृत्व\nएमएस धोनी हा सुपरस्टार आहे…\nतेंडुलकर, कोहलीप्रमाणे या दिग्गजांच्या यादीत हाशिम अमलाही सामील\nसातत्याने विक्रम करणाऱ्या किंग कोहलीचा ‘हा’ विश्वविक्रम मोडीत\nन्यूझीलंड विरुद्धच्या टी२० मालिकेसाठी अशी आहे टीम इंडिया\nएमएस धोनीने चुकून घातली रिषभ पंतची जीन्स\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची २१७ पदकांसह आघाडी कायम\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या सुवर्णचौकार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसमध्ये चिन्मयला दुहेरी मुकुट; महाराष्ट्राला दोन सुवर्ण व एक रौप्य पदक\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या सुकमणी बाब्रेकर याला कास्यंपदक\n३री राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा : प्रथमेश पेनशेट्टी, आदित्य दळवी, प्रेम शहा, अभय मोरे यांना विजेतेपद\nखेलो इंडिया युथ गेम्सचा समारोप सोहळा आज\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या निखिल दुबे याचा ‘सुवर्ण’ ठोसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-17-october-2018/", "date_download": "2019-01-21T01:06:05Z", "digest": "sha1:ST5PEQ6POCH43HGRYCUCGIPBRBFTBONU", "length": 15697, "nlines": 139, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top Current Affairs 17 October 2018 For Sarkari Naukri Preparation", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(Northern Railway) उत्तर रेल्वेत ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 1092 जागांसाठी भरती\n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 150 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती [Updated]\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2019\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n(NPCIL) न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 162 जागांसाठी भरती\n(Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n(ESIC) कर्मचारी राज्य विमा महामंडळात 329 जागांसाठी भरती\n(UPSC-NDA) राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 392 जागांसाठी भरती\n(MPSC) महाराष्ट्र लोक सेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा-2019 (555 जागा)\n(Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n(NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 251 जागांसाठी भरती\n(Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\nसन 2018 मध्ये जागतिक आर्थिक मंचच्या जागतिक स्पर्धात्मकतेच्या निर्देशांकानुसार भारत 58 व्या क्रमांकावर सर्वात स्पर्धात्मक अर्थव्यवस्था म्हणून क्रमांकित झाला आहे, या आधी अमेरिकेने आघाडी घेतली होती.\nकेंद्रीय सतर्कता आयोग (CVC) ने 2017 पर्यंत टॉप 100 बँक फसवणूकंचे पुनरावलोकन केले आणि विश्लेषण केले आहे.\nआयसीआयसीआय बँकेने म्हटले आहे की आरबीआयने संदीप बक्षी यांची बँक ऑफ मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ म्हणून तीन वर्षांसाठी नियुक्तीस मान्यता दिली आहे.\nमक्कल नीधि माईम (एमएनएम) चे संस्थापक कमल हसन यांनी ‘रुद्रम’ नावाचे सुरक्षा अॅप लॉंच केले आहे. शहरातील महिलांची सुरक्षा सुनिश्चित करण्याचा हेतू आहे.\nकेरळमध्ये इलेक्ट्रिक ऑटोरिक्शा सुरू होणार आहेत. कोचीमध्ये 200 इलेक्ट्रिक ऑटोरिक्शा चालविण्यासाठ�� एक खाजगी कंपनी किनेटिक ग्रीन बरोबर सहा मोटर वाहन चालक संघटनांच्या समितीने करार केला.\nइंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) ने आपल्या वेबसाईटसाठी ‘आस्क दीशा’ या नवीन AI-आधारित सहाय्यक लाँच केले आहे.\nद ओशन क्लीनअप फाउंडेशनने प्रशांत महासागराच्या मध्यभागी प्लास्टिक गोळा करण्यासाठी एक प्रकल्प सुरू केला आहे. विल्सन, 2,000 फूट लांबीच्या फ्लोटिंग पाईपने पॅसिफिक महासागराच्या मध्यभागी प्लास्टिक गोळा करण्याचे आपले उद्दिष्ट सुरू केले आहे.\nनासाच्या चंद्र एक्स-रे टेलिस्कोपला तांत्रिक गोंधळ सहन करावा लागला आहे. चंद्राच्या जायरोस्कोपमध्ये झालेल्या गोंधळामुळे ते सुरक्षित मोडमध्ये गेले.\nअर्जुन पानवार सोरेन यांनी अर्जेंटिनातील युवक ऑलिम्पिक गेम्समध्ये पुरुष 5000 मीटर रेस वॉक इव्हेंटमध्ये रौप्य पदक पटकावले आहे.\n17 ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय गरीबी निर्मूलन दिवस साजरा केला जातो.\nPrevious (Eastern Railway) पूर्व रेल्वेत ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 2907 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02 /2018 निकाल\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n» (MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n» (Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» (ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 2100 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» IBPS मार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या 1599 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र (CRP SPL VIII 2018)\n» लक्ष्मी विलास बँक ‘प्रोबशनरी ऑफिसर’ भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» कॅनरा बँक 800 प्रोबेशनरी ऑफिसर भरती परीक्षा निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02/2018 निकाल\n» (MPSC) महाराष्ट्र वन सेवा (मुख्य) परीक्षा-2018 अंतिम उत्तरतालिका\n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\nनोकरीची माहिती मिळवा Email मध���ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/maratha-split-maratha-community-opposed-to-form-a-political-party-1786802/", "date_download": "2019-01-21T01:42:50Z", "digest": "sha1:UI2ZV7ISSRHCBJYRWJE6N42FGEAIWVC4", "length": 14574, "nlines": 187, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Maratha split Maratha community opposed to form a political party |मराठा मोर्चात फूट?; राजकीय पक्ष स्थापन करण्यास मराठा समाजाचाच विरोध | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\nशशिकला यांना तुरुंगात विशेष वागणूक\n; राजकीय पक्ष स्थापन करण्यास मराठा समाजाचाच विरोध\n; राजकीय पक्ष स्थापन करण्यास मराठा समाजाचाच विरोध\nवेगळा राजकीय पक्ष स्थापन करणारे सरकारचे हस्तक असून त्यांची राजकीय उठबस व पार्श्वभूमी विचारात घ्यावी लागेल, असे मराठा क्रांती ठोक मोर्चाचे जेष्ठ पदाधिकारी बापूसाहेब शिरसाट\nराजकीय पक्ष स्थापन करण्यास मराठा समाजाचाच विरोध आहे. मागण्या मान्य करून घेण्यासाठी समाज सक्षम असून यासाठी कोणत्याही राजकीय पक्ष्याच्या स्थापनेची गरज नाही. राजकीय पक्ष स्थापून समाजाच्या आंदोलनाला वेगळी दिशा देण्याचा कोणताही प्रयत्न यशस्वी होऊ दिला जाणार नाही. वेगळा राजकीय पक्ष स्थापन करणारे सरकारचे हस्तक असून त्यांची राजकीय उठबस व पार्श्वभूमी विचारात घ्यावी लागेल, असे मराठा क्रांती ठोक मोर्चाचे जेष्ठ पदाधिकारी बापूसाहेब शिरसाट व नानासाहेब माशेरे यांनी म्हटले आहे.\nमराठा समाजाच्या आरक्षणासाठी व अन्य मागण्यांसाठी ‘महाराष्ट्र क्रांती सेना’ या राजकीय पक्षाची गुरुवारी (दि.८) रायरेश्वर येथे स्थापना करण्यात आली. मराठा शब्दाचा वापर करून राजकीय पक्ष स्थापन करण्यास विरोध करण्यासाठी मोठ्या संख्येने मराठा बांधव रायरेश्वर येथे पोहचले होते. रायरेश्वर येथे पोलीस व संबंधित पक्षाचे सुरेश पाटील यांच्याशी चर्चा करण्यात आली त्यानंतर त्यांनी आपल्या राजकीय पक्षाच्या नावात मराठा शब्दाचा वापर नसल्याचे सांगितले. मात्र, राजकीय पक्ष स्थापून व आंदोलनात राजकारण आणून सरकारच्या माध्यमांतून सुरेश पाटील समाजाच्या आंदोलनाला वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपाने आंदोलनात फूट पाडण्यासाठी समाजाच्या विरोधात डाव रचला आहे, असा आरोप यावेळी शिरसाठ आणि माशेरे यांनी केला.\nदरम्यान, वाईमार्गे पुण्याकडे जात असताना मराठा क्रांती ठोक मोर्चाचे नानासाहेब माशेरे (पुणे), बापूसाहेब शिरसाठ (जळगाव), महेश राणे (मुंबई), संजय सावंत, श्रीकांत माने (औरंगाबाद), संदीप तुपे (जालना) आदींनी वाई येथे माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, ९ ऑगस्ट २०१६ रोजी पहिल्यांदा कोपर्डी येथील पिडीतेला न्याय मिळवून देण्यासाठी आणि मराठा समाजाला आरक्षणासाठी मराठा क्रांती मूक मोर्चा काढण्यात आला होता. पुढे मराठा क्रांती ठोक मोर्चा, महिला व युवा मोर्चा निघाले. या सर्व मोर्चांना राज्यासह देशभरातून बहुजन मुस्लिमांसह सर्व समाजानेही मोठ्या प्रमाणावर समर्थन व पाठींबा दिला. समाजाच्या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात मिळत असलेल्या पाठिंब्यामुळे भाजपाने व सरकारमधील मंत्र्यांनी इतर समाजातील हस्तकांना हाताशी धरून आंदोलन फोडण्याचे काम केले.\nतसेच मराठा आंदोलनामुळे गावागावात इतर समाज असुरक्षित झाल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात करत दलित, मुस्लीम, बहुजन समाज आदींच्या नावाने मोर्चे काढले. मराठा समाजाच्या मोर्चातून १३ हजार ७०० युवकांवर दंगलीचे गुन्हे दाखल झाले, तर ३७ तरुण मृत्यू पावले. स्वतःच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरणाऱ्या तरुणांवर सरकारने गुन्हे दाखल केले. सीसीटीव्हीत नोंद असल्याचे सांगत या युवकांवरील गुन्हे सरकार मागे घेण्यास नकार देत आहे. ज्या युवकांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही अशांचे गुन्हे मागे घ्यायलाच हवेत. अशा अनेक बाबींमुळे समाजाच्या मनात न्याय हक्कासाठी लढण्याची तयारी आहे, यासाठी कोणत्याही राजकीय पक्ष काढण्याची गरज नाही.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसत्तेचे केंद्रीकरण की महाआघाडी\nपोट भरण्यासाठी मी एकेकाळी कोथिंबीरसुद्धा विकली; नवाजुद्दीनने सांगितल्या संघर्षाच्या आठवणी\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\n'फक्त कधी आणि कुठे ते स��ंग'; सारासोबत डेटला जाण्यास कार्तिक आर्यन तयार\nतुझं करिअर उद्ध्वस्त करू, सेटवर जाळपोळ करू; करणी सेनेची कंगनाला धमकी\nमी नायक नाही, कलाकार आहे..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nसत्तेचे केंद्रीकरण की महाआघाडी\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\n.. तर रिझव्‍‌र्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nपंधरा वर्षांनी रेल्वेत पुन्हा कुल्हडचा वापर\nस्वप्निल जोशीला भेटण्याची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/uatsav-school-donation-motivation-112736", "date_download": "2019-01-21T02:25:08Z", "digest": "sha1:6TOYXMWHNG2FFOBLIAMKEA3SGKFRNZEI", "length": 14348, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "uatsav school donation motivation उत्सव साधा करून शाळेला देणगी | eSakal", "raw_content": "\nउत्सव साधा करून शाळेला देणगी\nशनिवार, 28 एप्रिल 2018\nपिरंगुट - कोंढूर (ता. मुळशी) येथील ग्रामस्थांनी अमृतेश्‍वराचा उत्सव अनाठायी खर्चाला फाटा देत साध्या पद्धतीने साजरा केला. वर्गणीतून उत्सवासाठी जमा झालेली तीन लाख चाळीस हजार रुपयांची रक्कम ग्रामस्थांनीच सुरू केलेल्या माध्यमिक विद्यालयाला दिली. उत्सवातील झगमगाटापेक्षा भावी पिढीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी कोंढूर ग्रामस्थांनी राबविलेल्या या उपक्रमातून गावची एकी आणि मुलांच्या प्रगतीची तळमळ दिसून आली.\nपिरंगुट - कोंढूर (ता. मुळशी) येथील ग्रामस्थांनी अमृतेश्‍वराचा उत्सव अनाठायी खर्चाला फाटा देत साध्या पद्धतीने साजरा केला. वर्गणीतून उत्सवासाठी जमा झालेली तीन लाख चाळीस हजार रुपयांची रक्कम ग्रामस्थांनीच सुरू केलेल्या माध्यमिक विद्यालयाला दिली. उत्सवातील झगमगाटापेक्षा भावी पिढीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी कोंढूर ग्रामस्थांनी राबविलेल्या या उपक्रमातून गावची एकी आणि मुलांच्या प्रगतीची तळमळ दिसून आली.\nमुठा खोऱ्यात डोंगराच्याकडेला कोंढूर गाव वसले असून, गावातील मुलांची माध्यमिक शिक्षणाबाबत खूप आबाळ होत होती. काही मुले मुठा येथे चालत जात होती. तसेच काही पुण्याला नातेवाइकांकडे राहून शिकत होती. परंतु मुली मात्र नाइलाजाने शिक्षणापासून वंचित राहत होत्या. त्यामुळे २१ वर्षांपूर्वी गावातील ग्रामस्थांनी एकत्र येऊन अमृतेश्वराच्या नावाने विनाअनुदानित माध्यमिक विद्यालय सुरू केल��. सलग पंधरा वर्षे अमृतेश्वराचा उत्सव साध्या पद्धतीने साजरा करीत वर्गणीतून जमा झालेल्या रकमेतून ग्रामस्थांनी शाळेसाठी इमारत आणि इतर भौतिक सुविधा निर्माण केल्या. शाळेतील शिक्षकांच्या वेतनासाठी आणि इतर भौतिक सुविधांसाठी खासदार सुप्रिया सुळे, तसेच पुण्यातील खुशबू चॅरिटेबल ट्रस्ट आर्थिक मदत करीत आहे. या पूर्वी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनीही शाळेला मदत केली होती. ग्रामस्थांनी गतवर्षी एक कोटी रुपये खर्चून अमृतेश्वराचे मंदिर नव्याने बांधले. मंदिराबरोबरच शाळेच्या विकासासाठी ग्रामस्थ धडपडत असतात. त्यामुळेच महादेव कोंढरे यांनी उत्सवानिमित्त जमलेल्या बैठकीत साध्या पद्धतीने उत्सव करून जमा झालेली रक्कम शाळेच्या विकासासाठी देण्याचा प्रस्ताव मांडला. त्याला सर्वांनी एकमुखाने होकार दिला. या बैठकीला पंचायत समिती सदस्या राधिका कोंढरे, सरपंच सुजाता शिंदे, उपसरपंच सारिका कुडले, संस्थेचे अध्यक्ष राजाभाऊ कोंढरे, खजिनदार विठ्ठल हळंदे, पोलिस पाटील हनुमंत कोंढरे, माजी सरपंच शंकर मरगळे, शिवाजी ढेबे, बापू कोंढरे, उमेश धोत्रे आदी उपस्थित होते.\nपुणे शहरातील ३६ हजार महिला ‘बडीकॉप’च्या सदस्या\nपुणे - नामांकित कंपनीमध्ये काम करणाऱ्या महिलेचा भरधाव कार चालविण्याच्या कारणावरून कॅबचालकाबरोबर वाद झाला. कारचालकाच्या उद्धट वर्तनाबाबत महिलेने...\nरोजगार मार्गदर्शन केंद्रामुळे ९० हजार तरुणांना नोकरी\nपुणे - जिल्हा कौशल्य विकास व रोजगार मार्गदर्शन केंद्राकडे नोंदणी केलेल्या सुशिक्षित बेरोजगार तरुणांपैकी निम्म्याहून अधिक तरुणांना सरकारी आणि खासगी...\nअमरावतीचे पथक करणार \"जलयुक्त'ची तपासणी\nहिंगोली - जलयुक्‍त शिवार अभियानाअंतर्गत जिल्हास्तरावर प्रथम आलेल्या गावांची तपासणी करण्यासाठी अमरावती...\nधान्याच्या राशींतून वंचितांच्या मुखी घास\nनाशिक - समाजातील विविध वंचित घटकांसाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या संस्थांच्या शिध्याची (धान्य) तहहयात जबाबदारी नाशिकच्या महिलांनी आपल्या खांद्यावर...\nएकीव शाळेची ‘लीडरशिप’साठी निवड\nकास - मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्थेंतर्गत शालेय नेतृत्व विकसन कार्यक्रमासाठी देशभरातील शंभर शाळांमधून...\nकष्टकऱ्यांसाठीचे अन्नछत्र; 20 रुपयात मिळणार पोटभर जेवण\nपुणे : महात्मा फुले मंडईमध्ये येणाऱ्या कष्टकरी, कामगार, मजूरांबरोबर बाहेर गावावरून आलेल्या गरिबांना, विद्यार्थ्यांना कमी पैशात चांगले अन्न...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/30936", "date_download": "2019-01-21T01:43:38Z", "digest": "sha1:XWV4NM3VW3CRPMPYP6JOO4KLQAVHT6OV", "length": 32061, "nlines": 297, "source_domain": "www.maayboli.com", "title": "कट्टा-कॉफीहाऊसच्या गजालीगप्पा | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /कट्टा-कॉफीहाऊसच्या गजालीगप्पा\nबायको - अग आई ग, दमले मी... थकले मी.\nनवरा - अरे रे, किती करावं लागतं तुला माझं... मुलांच. राब राब राबतेस. स्वैपाक, धुणी, भांडी.. नशीब हे पटवर्धन वहीनींना माहीत नाही.\nबायको - केवढं करता हो माझ्यासाठी \nनवरा - एवढं तर करू शकतो तुझ्यासाठी. मला तुझे हे हाल बघवत नाही ग. बायकोवर माझं खरच प्रेम आहे हे मला वेगळं सांगाव लागत नाही.\nबायको - खरच हो.. पण एकटीला आता घरकाम झेपत नाही. तुम्ही तर इकडची काडी तिकडे करत नाही.\nनवरा - पण मला सवयच नाही.. काड्या करायची. त्या ठराविक माबोकरांसाठी ठेवल्यात. बोल, मी काय करू तुझ्यासाठी \nबायको - मोलकरीण ठेवा.\nनवरा - तुला चालेल...... मी ठेवलेली \nबायको - घरकामासाठी ठेवायचीय.\nनवरा - तेच तर म्हणतोय. पण बजेटचा विचार नको का करायला विचार न करता बोलायाला मी काय नादखुळा आहे. परवडायला हव ना \nबायको - माझी परवड होते.. त्याचं काय \nनवरा - अग, तुझी जास्त धावपळ तर सकाळी असते, तेव्हा मोलकरीण येणार आहे का कामाला \nबायको - पण बाकीची काम करेल ना ती. दुपारची, संद्याकाळची.............. बस्स.\nनवरा - आणि समजा तिने भांडी घासण्याएवजी नुसती धुवून ठेवली तर कपडे धुण्याएवजी नुसते बुचकळून काढले तर कपडे धुण्याएवजी नुसते बुचकळून काढले तर @मितसारखी. आता इतकी वर्षे तुझ्या हाताच्या स्वैपाकाची सवय झालीय मला. दिनेशदाची शप्पथ. दुसर्‍���ा कुणाच्या हातचं कस गोड लागेल \nबायको - किती करता हो माझ्यासाठी \nनवरा - एवढं तर करू शकतो तुझ्यासाठी. समज, त्या मोलकरणीने किरुसारखी काम वरवर उरकली तर पुन्हा सगळं तुलाच करावं लागणारं. दुसरं म्हणजे मोलकरीण तरूण असली की परत तुझच काम वाढेल.\nबायको - ते कसं \nनवरा - माझ्यावर लक्ष ठेवायचं. शेवटी बेफिकीर माणूस मी. फुकट माझा शायनी आहुजा व्हायचा.\nबायको - मग आता काय करायचं मला तर त्या भुंग्यासारखी या सगळ्यापासून सुटका हवीय. यावर उपाय काय \nनवरा - एक उपाय आहे. बघ तुला पटला तर.\nनवरा - मी दुसरी बायको आणतो.\nबायको - हे तर तुम्ही नवीन पान उघडलत. त्याने माझा प्रश्न सुटेल \nनवरा - (स्वगत) माझा सुटेल. (उघड) म्हणजे एकीला दोन झाल्या की कामाची विभागणी नाही का होणार \nबायको - एका घरात दोघीजणी हे म्हणजे, एका तरहीवर गझला पाडण्यासारखं. बरं कोण काय करेल \nनवरा - तू स्वयपाकाचं बघशील ती मुलांच बघेल, तू भांड्याचं बघशील, ती कपड्यांच बघेल.\nबायको - तुम्ही काय बघणार \nनवरा - मी दोघींकडे बघेन. तशीही मला या पानावरून त्या पानावर बागुलबुवासारखी फिरायची सवय आहेच. म्हणजे तुझ्याकडे मला जास्त वेळ बघता येईल. वाटल्यास सगळी घरची कामे ती करेल. तू बाहेरच बघ.\nबायको - केवढं करता होत माझ्यासाठी \nनवरा - एवढं तर नक्कीच करु शकतो तुझ्यासाठी. आपल्याला हवं तेव्हा नाटक, सिनेमाला जाता येईल. तुला निवांत सिरियल्स बघायला मिळतील. वाट्टेल तेव्हा महिलामंडळाच्या कट्ट्यावर बसून कॉफी घेत गप्पागोष्टी,गजाल्या कर.\nबायको - म्हणजे मला हवं तेव्हा माहेरी जाता येईल. गटग करता येईल. पार ठाण्यापासून पुण्यापर्यंत.\nबायको - पण तिने घरातली कामं करायला हवीत हे आधी वदवून घ्या म्हणजे झालं.\nनवरा - ते माझ्यावर सोड. पाहीजे तर आपण १०० रुपयाच्या स्टँपपेपरवर परेश लिमयेंकडून करारनामा बनवून घेवू.\nबायको - पंताप्रमाणे मस्त आयडिया काढलीत तुम्ही. केवढं करता हो माझ्यासाठी \nनवरा - एवढं तर करूच शकतो तुझ्यासाठी.\nबायको - थँक्स. पण लग्न रजिस्टरच करू म्हणजे खर्च कमी. चारचौघांना बोलावलं तर परत बिल कुणी भरायचं यावर किश्यावाद नको. आयमीन खिश्यावाद नको.\nनवरा - प्रत्येकाला डबा आणायला सांगू. सगळे आपसात शेअर करतील एक 'शेपू' सोडून.\nबायको - फक्त नव्या नवरीने योडीसारखा काही हट्ट केला नाही म्हणजे मिळवलं. तरीही साधारण शालू, मंगळसुत्र, बांगड्या करायच्या म्हटल तरी पन्नास हजार तरी जातील.\nनवरा - या आनंदयात्रेला पन्नास हजार जास्त होतात असं नाही वाटत तुला \nबायको - जास्त कसे एवढं करावचं लागतं. सवतीला एकही दागिना केला नाही तर कट्ट्यावरच्या बायका, गगोकरणी नाव नाही का ठेवणार एवढं करावचं लागतं. सवतीला एकही दागिना केला नाही तर कट्ट्यावरच्या बायका, गगोकरणी नाव नाही का ठेवणार ती वर्षा_म विडंबन करेल माझं आणि शुभांगी हेमंत तिला अनुमोदन देईल. नकोच ते. नाहीतरी मोलकरणीला दर महिन्याला पगार द्यावा लागला असता, तोच एकदम डिपोजिट केला असा समजा. फक्त एका माणसाचा खर्च तेवढा वाढेल. रविवारची मासळी जागूकडून घेऊ.\nनवरा - मग अस करू. नोकरी करणारी बघू. म्हणजे तिचा सगळा खर्च ती उचलेल.\nबायको - मग मला काय उपयोग किरण्यके सारखे नुसते आयडी बदलले तरी माणूस तोच. तसाच... प्रोब्लेम आहे तिथेच. आज तुमचं तिघांच करतेय. उद्या चौघांच करावं लागेल. नोकरी करणारी नकोच.\nनवरा - तेही बरोबर.... (स्वगत) मलापण काय उपयोग \nबायको - खर्चाच करु एडजस्ट. त्यात काय तुम्ही डॉ. गायकवाडाचे चक्रीमुशायरे अटेंड करा. तुमचा खर्च सुटेल. पण एक मात्र होईल. तुमचा त्रास वाढेल.\nनवरा - विदीपाचा कसला त्रास \nबायको - त्यांचा त्रास नाही हो. माझ्या माहेरचे आले की तुमच्या कपाळाला आठ्या पडतात. तिच्या माहेरचे आले तर मग आठ्याच काय नव्व्या आणि दश्श्या पण पडतील. मंदार जोशींसारखं कपाळ दिसेल मग ते.\nनवरा - मग मागेपुढे कुणी नसलेलीच बघू.\nबायको - अस कसं कुणीही कसं चालेल चांगली घरंदाज, संस्कारी बघू आपण. देशमुखांची बागेश्री कशी ललितात कविता करणारी. तशी एखादी. आणि मी कशासाठी आहे ललितात कविता करणारी. तशी एखादी. आणि मी कशासाठी आहे नाकीडोळी नीटस अशीच निवडेन मी.\nनवरा - असू दे ग. तेवढं चालवून घेईन मी.\nबायको - केवढं करता हो माझ्यासाठी मी ही करेन तुमच्यासाठी. उद्या कोणी द्विभार्या प्रतिबंधक कायदा घेऊन आला तर मी बघून घेईन त्यांना. दक्षिणासारखं मुस्काड फोडेन त्यांच.\nनवरा - ते कशाला येतील \nबायको - येणारच. तुम्ही दुसरं लग्न केलत तर कुणाच्याना कुणाच्या पोटात दुखणारचं. सावरकरांच्या क्रांतीवर किती जणाना पोटशूळ उठला ते बघितलत ना. मागे त्या चव्हाणाने दुसरं लग्न केलं तेव्हा टाकलं ना त्याला आत... पाच वर्षासाठी.\nनवरा - अरे बापरे \nबायको - तुम्ही कशाला काळजी करता \nनवरा - थँक्स. मग करु मी लग्न \nबायको - थांबा हो थोडं. घाई करू नका. मॅचुरीटी ���हे की नाही काही माबोवरदेखील असच बोलतात तुमच्याबद्दल. तुमची एक एफडी मॅचूर होतेय ना पुढच्या वर्षी \nनवरा - आता तिचं काय \nबायको - तिला प्रीमॅच्युर करावी लागणार. बाळंतपणासाठी तरतुद नको करायला. हा विषय संयुक्तातला नाही.\nबायको - उद्या ती आई नाही का होणार तिच्याबरोबर काही तुम्ही जामोप्याचे धार्मिक बाफ डिस्कस करणार आहात की यो रॉक्सच्या भ्रमणगाथा तिच्याबरोबर काही तुम्ही जामोप्याचे धार्मिक बाफ डिस्कस करणार आहात की यो रॉक्सच्या भ्रमणगाथा\nनवरा - हो.... होईल ना.. अग पण खर्च खुपच वाढतोय नवकविताकारांचा कवितांसारखा.\nबायको - आता एवढं तर सोसावच लागेल तुम्हाला. शिवाय मुलांच्या एडमिशनचं बघावं लागेल.\nनवरा - सरळ म्युन्सिपालटीत टाकू.\nबायको - अस कसं ड्यु आय आहेत का ते अनुल्लेख करायला ड्यु आय आहेत का ते अनुल्लेख करायला आपली मुलं सीबीएसईमध्ये आणि सवतीची म्युन्सिपालटीत आपली मुलं सीबीएसईमध्ये आणि सवतीची म्युन्सिपालटीत एडमिन काय म्हणेल ते काही नाही. त्याच्या एडमिशनसाठी डोनेशन तयार ठेवा.\nनवरा - अग पण माझ्याकडे सोर्सेस नको का तितके \n त्या बेफींना बघा. बाफ, कथा, कविता, ललित, गझला, साद, प्रतिसाद, गटग, लाँग ड्राईव्ह, रेल्वे-विमान प्रवास, नोकरी......... कुठेही हजर असतात ते. त्यांच्या ड्यु आयपेक्षा ड्यु प्रतिकृती आहेत असा संशय येतो मला. एकावेळी काय काय मॅनेज करतात ते आणि तुम्ही \nनवरा - अग त्यांची आकडेमोडच वेगळी.\nबायको - ते काही नाही. एडमिशनचा सध्याचा भाव बघता पुढे साधारण ५० - ६० हजार तरी लागतील. शिवाय मुलांच्या नावावर जमा नको का करायला रिक्षा फिरवून प्रतिसाद गोळा करण्याएवढं सोप नाही ते मला माहीत आहे. लाख रुपयांची तरी पॉलिसी हवीच. पुढे मुलांच कॉलेजचं शिक्षण रिक्षा फिरवून प्रतिसाद गोळा करण्याएवढं सोप नाही ते मला माहीत आहे. लाख रुपयांची तरी पॉलिसी हवीच. पुढे मुलांच कॉलेजचं शिक्षण त्याच काय तिघांचे मिळून कमीत कमी ५-५.५ लाख तरी लागतील. आणि हो..... सणासुदीला नव्या नवरीसाठी वर्षभर शॉपिग करावी लागणार. तीन्-चार लाख त्यात जातील. शिवाय...\nनवरा - बापरे हे तर आशुचँपच्या अमानवीयपेक्षा भयंकर आहे. मी काय म्हणतो दुसरा काही उपाय शोधला तर\nबायको - दुसरा उपाय \nनवरा - तो आणि काय \nबायको - मी दुसरा नवरा आणते. मामीसारखा लटका विबासं नव्हे. कायदेशीर नवरा. तो कमवेल त्या खर्चात मोलकरीण झेपेल. तुम्ही दोघ��� कामावर असताना मोलकरीण येईल म्हणजे मला क्रमश: लक्ष ठेवायचा त्रास नाही. शिवाय तुमच्यावरचा भार कमी होईल. तुम्हाला ऑफीसात कवठीचाफ्यासारखा ओव्हरटाईम असला तर आम्ही दोघे सिनेमाला जाऊ शकतो. बरेच दिवस झाले कुठे गेले नाही मी. आपल्या वेळेला हनिमुनसाठी मनालीला जायची इच्छा होती माझी. ती राहीली. त्यांच्याबरोबर मनालीला जाईन. म्हणजे विशाल कुलकर्णीसारख्या काही प्रचि तरी टाकता येतील. दुसरं म्हणजे...\nनवरा - एक मिनिट फोन वाजतोय...\nबायको - रिंग कुठे वाजली \nनवरा - वाजतोय... वाजतोय... हल्लो... हल्ल्लो... आपण नंतर बोलू....\nबायको - थांबा हो.. मला अजून बोलायचय.\nनवरा - हल्लो... रेंज नाही... हल्ल्लो..... (जातो.)\nबायको - बघितलत, दिवाळी अंकाला एकवेळ संपादक पटकन मिळत नाहीत पण काही प्रश्न भांडणापेक्षा चर्चेने झटपट सुटतात. चला आता बघू कुठला बाफ पेटलाय \nगुलमोहर - विनोदी लेखन\nतळटीप - माबोकरांनो, हलकेच\nतळटीप - माबोकरांनो, हलकेच घ्या. कुणाला जड झाल तर लेखन अप्रकाशित करण्यात येईल याची हमी एडमिन देतीलच. मी पामर कोण तळटीप वेगळी टाकण्याचा चाणाक्षपणा सुज्ञ माबोकरांच्या लक्षात आला असेलच. ज्यांची नावे नजरचुकीने यात राहीली आहेत त्यांनी कृपया माबोवर सजग राहून पुढच्या लेखात आपली नोंद होईल इतकी कार्यक्षमता दाखवावी.\nअफाट..... फू बाई फू - पहिले\nफू बाई फू - पहिले पर्व ची आठवण झाली\nफक्त स्वतःला जाणीवपूर्वक बाहेर ठेवले आहे की नवर्‍याच्या भूमिकेत टाकले आहे\nत्या बेफींना बघा. बाफ, कथा,\nत्या बेफींना बघा. बाफ, कथा, कविता, ललित, गझला, साद, प्रतिसाद, गटग, लाँग ड्राईव्ह, रेल्वे-विमान प्रवास, नोकरी......... कुठेही हजर असतात ते. त्यांच्या ड्यु आयपेक्षा ड्यु प्रतिकृती आहेत असा संशय येतो मला. एकावेळी काय काय मॅनेज करतात ते आणि तुम्ही ˆ\nमाबो आणि बेफी अतुट नाते.\nझक्कास लिहीले गड्या, कौतुक तुझे.\nमाझ्यावर लक्ष ठेवायचं. शेवटी\nमाझ्यावर लक्ष ठेवायचं. शेवटी बेफिकीर माणूस मी. >>>>>.\nकौतुक >> > कौतुक तुमचं\nबोलिले कौतुके तैसेचि रहावे\nबोलिले कौतुके तैसेचि रहावे |\nचित्ती असू द्यावे समाधान ||\nकौतुका... तळटीप पण सहीये..\nकौतुका... तळटीप पण सहीये..\nकौतुक.. __/\\__ डोकेबाजेस अगदी\nफू बाई फू - पहिले पर्व ची\nफू बाई फू - पहिले पर्व ची आठवण झाली>>>>>+१\nमस्त जमलिये भट्टी. आता बेफिकीर आहेत यात म्हटल्यावर भट्टी येणारच ना\nकौतुक, मजेदार लिहिलंयस. वर\nवर प्रतिसादात कुणी��री फू-बाई-फू चा उल्लेख केला त्यावरून एक कल्पना सुचली -------\nवरील लिखाणात काही बदल, अ‍ॅडिशन्स, आणखी चटपटीत संवाद इ.इ. करून याचं रूपांतर एखाद्या (फू-बाई-फू टाइप) स्किट मध्ये (स्किट शब्द बरोबर आहे ना) करून आपल्या मायबोलीवरील अभिनेते सदस्यांच्या मदतीने एक १०/१५ मिनिटांचा एपिसोड (अगदी कमी खर्चात) शूट करायचा आणि माबोवर प्रकाशित करायचा (अर्थातच माबो-प्रशासक, अ‍ॅडमिन यांच्या पूर्व परवानगीने). थोडी टीका असली तरी, कुणालाही बोचणार नाही अशा पद्धतीची विनोदनिर्मिती असल्यास ते आक्षेपार्ह नसावे ही अपेक्षा असल्याने ज्या सदस्यांच्या नांवाचा/आयडीचा उल्लेख केला जाईल ते याला मोकळ्या मनाने संमती देतील अशी आशा आहे.\nकौतुक आहे रे बाबा. खरंच.\nकौतुक आहे रे बाबा. खरंच.\nकौतुक, खूप छान लिहिलंय\nकौतुक, खूप छान लिहिलंय\nलै म्हनजे लैच भारी .. गायब\nलै म्हनजे लैच भारी .. गायब आयड्यान्चा अनुल्लेख गटग मधे सर्व ठळक आयडी च्या तावडीत सापडच तु आता ..\nएकदाही हसू आले नाही. माझ्या\nएकदाही हसू आले नाही. माझ्या (सदस्यत्वाच्या) नावाचा असा वापर करण्याआधी सांगितले असतेत तर आवडले असते.\nअफाट डोकं आहे कौतुक.. आयडियाच\nअफाट डोकं आहे कौतुक..\nबोल्ले तो जंगला का किंग आज भी तुमीच हो\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nगुलमोहर - विनोदी लेखन\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/explanation-of-msedcl-is-not-related-to-underground-electricity-channels-to-grow-the-mud-canals/", "date_download": "2019-01-21T02:08:51Z", "digest": "sha1:OI6L2EM5C2C7XNVP4SJFAPRIVYSOPUQI", "length": 8143, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मुठा कालवा फुटण्याचा भूमिगत वीजवाहिन्यांशी संबंध नाही, महावितरणचे स्पष्टीकरण", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमुठा कालवा फुटण्याचा भूमिगत वीजवाहिन्यांशी संबंध नाही, महावितरणचे स्पष्टीकरण\nपुणे : सिंहगड रस्त्यावर मुठा उजवा कालवा फुटण्यास कालव्याबाहेरील भिंतीबाजूला दोन वर्षांपूर्वी टाकण्यात आलेल्या भूमिगत वीजवाहिन्यांचा संबंध नसल्याचे महावितरणकडून शुक्रवारी (दि. 28) स्पष्ट करण्यात आले.\nदुष्काळात तेरावा महिना : पुण्यात सिंहगड रस्त्यावर पुन्हा…\nपतंगोत्सवात वीजयंत्रणेपासून सावध राहण्य���चे आवाहन\nदांडेकर पुलाजवळ गुरुवारी (दि. 27) मुठा उजवा कालवा सकाळी सव्वा अकराच्या सुमारास फुटला. तेथे इतर खासगी कंपन्यांच्या केबल्स तसेच महावितरणच्या वीजवाहिन्या दिसून आल्यामुळे कालवा फुटण्यास केबल खोदाई कारणीभूत असल्याची शंका व्यक्त झाली. मात्र या कालव्याच्या बाहेरील भिंतीबाजूला पाच फूट अंतरावर महावितरणच्या 22 केव्ही क्षमतेच्या दोन भूमिगत वीजवाहिन्यांच्या चार केबल टाकण्यात आल्या आहेत.\nसन 2016 मध्ये या भूमिगत वीजवाहिन्यांच्या कामासाठी पाटबंधारे विभागाकडे रितसर परवानगी घेण्यात आली होती. तसेच आवश्यक शुल्काचा भरणा केल्यानंतर पाटबंधारे विभागाच्या देखरेखीखाली तसेच त्यांनी नेमून दिलेल्या जागेत या दोन्ही वीजवाहिन्या टाकण्यात आलेल्या आहेत. त्या वेळी करण्यात आलेली खोदाई ही कालव्याच्या बाहेरील भिंतीपासून पाच फूट अंतरावर असल्याने कालवा फुटण्यासाठी या खोदाईचा कोणताही संबंध नाही. पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे भूमिगत वाहिनी असलेला भराव वाहून गेल्यामुळे वाहिन्या उघड्या झालेल्या दिसून येत आहे. मात्र कालवा फुटण्यासाठी या वाहिन्यांच्या खोदाईचा कोणत्याही प्रकारे संबंध नाही, असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.\nदुष्काळात तेरावा महिना : पुण्यात सिंहगड रस्त्यावर पुन्हा पाणीच पाणी\nपतंगोत्सवात वीजयंत्रणेपासून सावध राहण्याचे आवाहन\nघरकुले आणि शासकीय बांधकामासाठीच्या वाळूबाबत सुलभ प्रक्रिया पार पाडण्याचे मुख्यमंत्री…\nथकबाकीदारांविरोधात सुरु असलेली वसुलीची व वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम आणखी कठोर…\nसवर्ण आरक्षणाची अंमलबजावणी याच वर्षापासून सुरू होणार\nपुणे : आर्थिकदृष्ट्या मागास (ईबीसी) असलेल्यांना देण्यात येणाऱ्या आर्थिक आरक्षणाची अंमलबजावणी याच वर्षापासून सुरू…\nवेळ पडल्यास विमा अधिकाऱ्यांना झोडून काढू – राजू शेट्टी\nसरकारमधल्या लोकांनाच पैंजणाचा आवाज ऐकावा वाटतोय : राजू शेट्टी\n‘काकडेंनी राजकारणातून संन्यास घेण्याची गरज नाही, दानवेंचा पराभव…\nप्रिय आबा, पत्रास कारण की….\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\nआढळरावांविरोधात लढण्याआधी�� दादांनी केली तलवार म्यान \nउस्मानाबाद लोकसभेला राष्ट्रवादीकडून राणा जगजितसिंह पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharera.mahaonline.gov.in/Site/ViewPDFList?doctype=4HS3D_Epl3GSJxyseCn2Pun4mxcZnLMr83dB51VjJlMkZX9I7hj6rCupXcC2F/HjtS0K/qcmSJI5t6Yqki9m61SwVSw1b3qgHItZfsP37dI=", "date_download": "2019-01-21T02:14:25Z", "digest": "sha1:7YQ3GFUIKPECOUHZ5HN5AZNULPPM5PMP", "length": 3317, "nlines": 89, "source_domain": "maharera.mahaonline.gov.in", "title": "दादरा आणि नगर हवेली-नियम- महाऑनलाईन लिमीटेड", "raw_content": "\nमहाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण\nनियम, शा. नि. व परिपत्रक\nमहारेरा आदेश आणि परिपत्रके\nमहारेरा ने स्वतःहून केलेली आदेश (स्युओ मोटो ऑर्डर )\nदादरा आणि नगर हवेली\nनोंदणीकृत स्थावर मालमत्ता एजंट\nदादरा आणि नगर हवेली-नियम\nएकूण दर्शक : 3503490\nआजचे दर्शक : 381\n© ही महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी अॅथॉरिटी ऑफ इंडियाची अधिकृत वेबसाइट आहे. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-04-december-2017/", "date_download": "2019-01-21T01:07:40Z", "digest": "sha1:V3CEXSTSO5LT7UPUCVYS3RCJPDJZ3SAM", "length": 13066, "nlines": 129, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Current Affairs 04 December 2017- UPSC,MPSC,IBPS", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 150 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती [Updated]\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2019\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n(NPCIL) न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 162 जागांसाठी भरती\n(Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n(ESIC) कर्मचारी राज्य विमा महामंडळात 329 जागांसाठी भरती\n(UPSC-NDA) राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 392 जागांसाठी भरती\n(MPSC) महाराष्ट्र लोक सेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा-2019 (555 जागा)\n(Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n(NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 251 जागांसाठी भरती\n(Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Northern Railway) उत्तर रेल्वेत ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 1092 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\nराज्यसभेचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री मोहसिना किदवई यांनी “युनिव्हर्स-ए टाइमलाइन” नावाचे एक पुस्तक प्रकाशित केले आहे, ज्यायोगे व्हिज्युअल प्रस्तुतीकरणे, ग्राफ आणि चार्टद्वारे कुराणाच्या अंतर्दृष्टीची माहिती मिळते.\nआर्चर दीपिका कुमारी ही इंडोर आर्चरी वर्ल्ड कप स्टेज -2 मधील दुसऱ्या फेरीतच पदक जिंकणारी एकमेव भारतीय महिला ठरली. तेथे तिने कांस्यपदक पटकावले.\nवाधवानी फाउंडेशनने देशातील उद्योजकांसाठी ‘वाधवानी ग्लोबल नेटवर्क फॉर एंटरप्रेन्योरस’ आणि देशातील पहिल्या जागतिक नेटवर्कची घोषणा केली.\nदक्षिण आशियाई विभागीय सहकार परिषदेने (सार्क) आपल्या सदस्यांकडून शोधकारांसाठी “सार्क संशोधन निधी” योजनेअंतर्गत “बौद्ध सांस्कृतिक शोध” वर नवीन संशोधन केले आहे.\nरशियाची द्वितीय मानांकित ओल्गा डोरोशिना हिने इंदौर ओपन आयटीएफ महिला स्पर्धेचा एकेरी किताब जिंकला.\n(RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02 /2018 निकाल\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n» (MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n» (Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 26502 जागांसाठी महाभरती Stage II परीक्षा प्रवेशपत्र (CEN) No.01/2018\n» (ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 2100 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» IBPS मार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या 1599 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र (CRP SPL VIII 2018)\n» कॅनरा बँक 800 प्रोबेशनरी ऑफिसर भरती परीक्षा निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02/2018 निकाल\n» (MPSC) महाराष्ट्र वन सेवा (मुख्य) परीक्षा-2018 अंतिम उत्तरतालिका\n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला ��िक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-25-december-2018/", "date_download": "2019-01-21T01:51:18Z", "digest": "sha1:WAWRGEWY7F7MWA756H5HM6ACFQC2TASZ", "length": 17048, "nlines": 139, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top Current Affairs 25 December 2018 For Sarkari Naukri Preparation", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(Northern Railway) उत्तर रेल्वेत ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 1092 जागांसाठी भरती\n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 150 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती [Updated]\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2019\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n(NPCIL) न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 162 जागांसाठी भरती\n(Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n(ESIC) कर्मचारी राज्य विमा महामंडळात 329 जागांसाठी भरती\n(UPSC-NDA) राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 392 जागांसाठी भरती\n(MPSC) महाराष्ट्र लोक सेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा-2019 (555 जागा)\n(Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n(NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 251 जागांसाठी भरती\n(Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\nसात दिवसीय 37वी सिनिअर नॅशनल रोव्हिंग चॅम्पियनशिप पुण्यातील मिलिटरी अभियांत्रिकी कॉलेज आर्मी रोइंग नोड येथे संपन्न झाली.\nइंटिग्रल कोच फॅक्टरी (आयसीएफ) च्या स्थिरतेपासून रेल्वे प्रवाशांना लवकरच आणखी एक ह���य-टेक ट्रेन मिळेल. नवीन रेल्वे-इलेक्ट्रीकल मल्टिपल युनिट (ईएमयू) – 130 किमी किमी वेगाने धावणारी विद्युत ट्रेन म्हणून ओळखली जाणारी ही ट्रेन तिचा चाचणी प्रक्षेपण सुरू करण्यासाठी तयार आहे. उच्च प्रवासी क्षमतेसह ईएमयू ट्रेन आधीच दिल्ली (19 डिसेंबर), सुधांशु मनी, सरव्यवस्थापक, यांच्याकडे सेट करण्यात आली आहे.\nमुलींना वाचवण्यासाठी आणि शिक्षित करण्यासाठी लोकांमध्ये जागृती पसरविण्यासाठी महाराष्ट्र, गोवा आणि दादरा आणि नगर हवेली येथे “बेटी बचाओ बेटी पढ़ाओ ” आयोजित केली जाईल. या अभियानाचे आयोजन संबंधित राज्य आणि केंद्र शासित प्रदेश (यूटी) च्या महिला व बाल विकास विभागांच्या समन्वयाने भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या प्रादेशिक आउटरीच ब्युरोच्या पुणे कार्यालयाद्वारे केले जाईल.\nअटलबिहारी वाजपेयी यांच्या 94 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधानांच्या स्मृतीसमवेत ₹100 चे नाणे जाहीर केले.\nया आठवड्यात भारताचा परकीय चलन साठा 613.9 दशलक्ष डॉलर्सने घटून 393.12 अब्ज डॉलर्सवर आला आहे. मागील आठवड्यात फॉरेक्स रिझर्व्ह 16.6 दशलक्ष डॉलरने वाढून 3 9 .33434 अब्ज डॉलर्सवर गेले.\nभारताने ओडिशाच्या किनारपट्टीवरील एपीजे अब्दुल कलाम बेटावरुन आण्विक सक्षम दीर्घ-श्रेणीतील बॅलिस्टिक मिसाइल अग्नि -4 चे यशस्वीपणे परीक्षण केले.\nICICI बँकेच्या म्हणण्यानुसार, 2018-19 आर्थिक वर्षातील भारतातील सकल घरगुती उत्पादनाची वाढ 7.2% इतकी अपेक्षित आहे.\nराजीव आनंदने यांनी ऍक्सिस बँकेचे कार्यकारी संचालक-होलसेल बँकिंग म्हणून पदभार स्विकारला आहे.\nगुजरातमध्ये संचालक जनरल आणि पोलिस महानिरीक्षकांचे वार्षिक परिषद आयोजित करण्यात आली होती.\nवाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभु यांना नवी दिल्लीतील 55 व्या स्कोच समिट येथे स्कोच गोल्डन जुबली चॅलेंजर अवॉर्ड देण्यात आला आहे.\nPrevious (FDCM) महाराष्ट्र वन विकास महामंडळात ‘लिपिक-टंकलेखक’ पदांची भरती [मुदतवाढ]\nNext (IITM) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी, पुणे येथे विविध पदांची भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02 /2018 निकाल\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n» (MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahakosh) महाराष्ट्र वित्त वि��ागात 932 जागांसाठी मेगा भरती\n» (Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» (ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 2100 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» IBPS मार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या 1599 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र (CRP SPL VIII 2018)\n» लक्ष्मी विलास बँक ‘प्रोबशनरी ऑफिसर’ भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» कॅनरा बँक 800 प्रोबेशनरी ऑफिसर भरती परीक्षा निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02/2018 निकाल\n» (MPSC) महाराष्ट्र वन सेवा (मुख्य) परीक्षा-2018 अंतिम उत्तरतालिका\n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/aurangabad-municipal-corporation-work-115339", "date_download": "2019-01-21T01:44:01Z", "digest": "sha1:OBECFC5TF76CWD4BAEBUUYMCA2Z2UJJI", "length": 13774, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Aurangabad Municipal Corporation work साक्षात परमेश्‍वरालाही महापालिका चालवणे कठीण ! | eSakal", "raw_content": "\nसाक्षात परमेश्‍वरालाही महापालिका चालवणे कठीण \nगुरुवार, 10 मे 2018\nव्यापारी संघटनेचे प्रफुल्ल मालाणी म्हणाले, डिएमआयसी, पर्यटनाची राजधानी, स्मार्टसिटी, दीडशे मर्सिडिजचे हे शहर आपले घर समजून स्वच्छ ठेवावे. लायन्स क्‍लबचे नवल मालू म्हणाले, माझ्या वॉर्डात महापालिकेचे कर्मचारी व्यवस्थित काम करीत नाहीत.\nऔरंगाबाद : मला वाटले महापौर हे शोभेचे पद असून आता छान ऐटीत मिरवायचे. मात्र, कचरा प्रश्‍नाने माझ्या आनंदावर पाणी फेरले, अशा भावना व्यक्‍त करीत महापौर नंदकुमार घोडेले यांनी बुधवारी (ता. नऊ) आपली कैफियत मांडली. तसेच वरतून परमेश्‍वर आला तरीही महापालिका चालविणे कठीण असल्याचेही बोलवून दाखविले.\nविभागीय आयुक्‍तालय आणि महापालिकेतर्फे ब���धवारी (ता.९) तापडिया नाट्यमंदिर येथे महास्वच्छता अभियान बैठक घेण्यात आली. यावेळी श्री. घोडेले यांनी कचरा प्रश्‍नाबाबत आपली भूमिका व्यक्‍त केली. ते म्हणाले, शहर स्वच्छ व सुंदर असायलाच हवे, ही आमचीही इच्छा आहे. मात्र, या कचरा प्रश्‍नामुळे इतर महत्वाचे असलेले प्रश्‍न बाजूला पडले आहेत. सकाळी दारासमोरून कचरा गाडी जात असताना त्यात कचरा टाकल्या जात नाही. मात्र, त्यानंतर रस्त्यावर कचरा टाकल्या जातो. हे थांबायला हवे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्‍त केली. विभागीय आयुक्‍त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी या प्रश्‍नांचा मागोवा घेत समस्या आणि त्यावर शोधलेले उपाय उपस्थितांसमोर सादर केले.\nव्यापारी महासंघाचे जगन्नाथ काळे यांनी कचरा प्रश्‍नांवरच बोट ठेवत हा प्रश्‍न वेळीच सुटायला हवा, त्यासाठी चांगले अधिकारी असायला हवे, अशा सूचना करीत प्रशासनाचे कान टोचले.\nव्यापारी संघटनेचे प्रफुल्ल मालाणी म्हणाले, डिएमआयसी, पर्यटनाची राजधानी, स्मार्टसिटी, दीडशे मर्सिडिजचे हे शहर आपले घर समजून स्वच्छ ठेवावे. लायन्स क्‍लबचे नवल मालू म्हणाले, माझ्या वॉर्डात महापालिकेचे कर्मचारी व्यवस्थित काम करीत नाहीत. त्यामुळे महापौरांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी अचानकपणे भेट द्यायला हवी. म्हणजे बऱ्याच बाबी समोर येऊ शकतील. यावेळी सहायक पोलिस आयुक्‍त सी. डी. शेवगण, आमदार अतुल सावे, नगररचना उपसंचालक रीता मैत्रेवार, शहर अभियंता एस. डी. पानझडे अशोक भालेराव, सारंग टाकळकर आदींनी मनोगत व्यक्‍त केले. मंचावर उपमहापौर विजय औताडे, विकास जैन, गजानन बारवाल, मिलिंद पाटील उपस्थित होते.\nभोसरीत सुपर स्पेशालिटी रुग्णसेवा\nपिंपरी - शहरातील नागरिकांना सुपर स्पेशालिटी वैद्यकीय सुविधा मिळाव्यात, या उद्देशाने महापालिकेने भोसरीत सुसज्य रुग्णालयासाठी प्रशस्त इमारत उभारली आहे...\n\"सॅनटरी पॅड'चा वापर दुप्पट, विल्हेवाट शून्य\nनागपूर : सध्या स्वच्छता सर्वेक्षणात महापालिका गुंतले असले तरी गेल्या काही वर्षात वाढलेल्या सॅनिटरी पॅड व डायपरच्या विल्हेवाटीकडे दुर्लक्ष झाल्याचे...\nशंभर नगरसेवक आमदार आठ, पुण्याच्या पाण्याची लावली वाट\nपुणे : पुण्यात पाणी प्रश्नावरुन राजकारण पेटलेले असताना निषेध व्यक्त करण्यासाठी पोस्टरबाजीचा नवा ट्रेंड सुरु केला आहे. काही दिवासांपुर्वी पाणी...\nजादा पाणी घेतल��यावरून जलसंपदा विभाग नाराज\nपुणे - शहराच्या पाणीपुरवठ्याबाबत अंतिम निर्णय होईपर्यंत दररोज 1350 दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी देण्यात येईल, असे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी...\nग्राहक म्हणून गेले अन्‌ जप्ती करून आले\nसोलापूर : बंदी असतानाही प्लास्टिक पिशव्यांचा वापर होत असल्याची खबर मिळाल्याने महापालिका परवाना विभागातील अधिकाऱ्यांनी ग्राहक म्हणून दुकानात...\nविश्‍वासू अधिकाऱ्यांवर कारभाऱ्याचा भरोसा\nमुंबई : आगामी लोकसभा व विधानसभांच्या तोंडावर महत्त्वाच्या विभागांत विश्‍वासू व सक्षम अधिकाऱ्यांची फळी तयार करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/dharma-patil-suicide-case-court-inquiry-117547", "date_download": "2019-01-21T02:10:20Z", "digest": "sha1:UYOHPCTKIXRS6N6HMV64CBS4UPKHMTEU", "length": 10353, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "dharma patil suicide case court inquiry धर्मा पाटील आत्महत्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी सुरू | eSakal", "raw_content": "\nधर्मा पाटील आत्महत्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी सुरू\nशनिवार, 19 मे 2018\nधुळे - विखरणचे (ता. शिंदखेडा) शेतकरी धर्मा पाटील यांच्या आत्महत्या प्रकरणी न्यायालयीन चौकशीचे कामकाज सुरू झाले आहे.\nधुळे - विखरणचे (ता. शिंदखेडा) शेतकरी धर्मा पाटील यांच्या आत्महत्या प्रकरणी न्यायालयीन चौकशीचे कामकाज सुरू झाले आहे.\nत्यासाठी नियुक्त माजी प्रधान जिल्हा न्यायाधीश श्‍याम दादाजी दर्णे यांनी येथे मुक्काम ठोकला आहे. त्यांनी विविध माहितीचे संकलन सुरू केले असून, त्यात पंधरा अधिकारी, कर्मचाऱ्यांची नावे मिळविली आहेत. भूसंपादनाचे पैसे देताना दुजाभाव झाल्याचे सांगत 80 वर्षीय शेतकरी धर्मा पाटील यांनी जानेवारीत मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या दालनाजवळ विष प्राशन केले. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला होता.\nमंत्रालयात तरूणाचा आत्महत्येचा प्रयत्न (व्हिडिओ)\nमुंबई- मंत्रालयात एका तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरुन या तरुणाने उडी मारली, मात्र सुदैवाने खाली...\nफडणवीस सरकार ब्रिटीश मनोवृत्तीचे : धनंजय मुंडे\nपुणे : राज्यातील देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार ब्रिटीश मनोवृत्तीचे आहे, अशी टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आमदार धनंजय...\nधर्मा पाटलांचे कुटुंबीय स्थानबद्ध\nदोंडाईचा - मंत्रालयात आत्महत्या केलेले शेतकरी धर्मा पाटील यांच्या पत्नी सखूबाई आणि मुलगा नरेंद्र पाटील यांना...\nउल्हासनगरातील डंपिंग ग्राऊंडवरील दुर्गंधीवर काढला जाणार तोडगा\nउल्हासनगर: डंपिंग ग्राऊंड मधून येणारी दुर्गंधी तसेच मृत जनावरे यांच्यावर प्रक्रिया करून दुर्गंधीच्या समस्येवर तोडगा काढण्यात येणार असल्याचे लेखी...\nबागलाण तालुक्याचा दहावीचा निकाल ८५.१७ टक्के\nसटाणा - राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत यंदा बागलाण तालुक्याचा निकाल ८५.१७ टक्के इतका लागला असून...\nधर्मा पाटील मृत्यू प्रकरणी पाटील, गिरासेंच्या शेतात पाहणी\nदोंडाईचा - शेतकरी धर्मा पाटील आत्महत्याप्रकरणी चौकशी अधिकारी तथा माजी प्रधान जिल्हा न्यायाधीश श्‍याम...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/virat-kohli-anushka-sharma-celebrate-a-quiet-diwali-1786281/", "date_download": "2019-01-21T01:40:24Z", "digest": "sha1:VLDXL4CRQO7KTD4KFRKBBG3OIGWXIBVM", "length": 10306, "nlines": 189, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Virat Kohli Anushka Sharma celebrate a quiet Diwali | यंदाची दिवाळी एकमेकांसोबत ! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\nशशिकला यांना तुरुंगात विशेष वागणूक\nएका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत व्यग्र वेळापत्रकामुळे एकमेकांना वेळ देता येत नसल्याची खंत अनुष्कानं बोलून दाखवली होती.\nविराट अनुष्कानं घरीच दिवाळी साजरी केली.\nबॉलिवूडसाठी दिवाळी ही नेहमीच वेगळी असते. दिवाळीच्या दोन दिवस आधीपासूनच बॉलिवूडमध्ये दिवाळीच्या जल्लोषाला सुरूवात होते. शाहरुख, शिल्पासह अनेक कलाकार आपल्या घरी समस्त बॉलिवूडकरांसाठी दिवाळी पार्टीचं आयोजन करतात. या पार्टीला बॉलिवूडमधल्या जवळपास सर्वच तारे-तारकांची उपस्थिती पाहायला मिळते. पण यावर्षी विराट अनुष्कानं सर्वांपासून दूर राहत एकमेकांसबोत दिवाळी साजरी करण्याचं ठरवलं.\nविराट आणि अनुष्कानं दिवाळी साजरी करतानाचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत आपल्या चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. विराट आणि अनुष्का गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये विवाहबंधनात अडकले. यंदाची दोघांचीही पहिलीच दिवाळी, त्यामुळे या दोघांनीही ती एकमेकांच्या सहवासात साजरी केली आहे.\nकाही दिवसांपूर्वी एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत व्यग्र वेळापत्रकामुळे एकमेकांना वेळ देता येत नसल्याची खंत अनुष्कानं बोलून दाखवली होती. एकाच घरात राहत असलो तरी अनेकदा भेट होत नाही किंवा जास्त वेळ एकमेकांना देता येत नाही असं अनुष्का म्हणाली होती. म्हणूनच यावेळी घराला सुंदर अशी रोषणाई करत या दोघांनी घरीच दिवाळी साजरी केली.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसत्तेचे केंद्रीकरण की महाआघाडी\nपोट भरण्यासाठी मी एकेकाळी कोथिंबीरसुद्धा विकली; नवाजुद्दीनने सांगितल्या संघर्षाच्या आठवणी\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\n'फक्त कधी आणि कुठे ते सांग'; सारासोबत डेटला जाण्यास कार्तिक आर्यन तयार\nतुझं करिअर उद्ध्वस्त करू, सेटवर जाळपोळ करू; करणी सेनेची कंगनाला धमकी\nमी नायक नाही, कलाकार आहे..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nसत्तेचे केंद्रीकरण की महाआघाडी\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\n.. तर रिझव्‍‌र्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nपंधरा वर्षांनी रेल्व���त पुन्हा कुल्हडचा वापर\nस्वप्निल जोशीला भेटण्याची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://estudycircles.com/exam-oriented-notes-mcq-06-10-octomber-2018-current-affairs/", "date_download": "2019-01-21T02:17:13Z", "digest": "sha1:WVAKQQE6MK4EAWT2A4ZMWF3MZLEK5QRU", "length": 26353, "nlines": 279, "source_domain": "estudycircles.com", "title": "EXAM ORIENTED NOTES & MCQ || 06-10 Octomber 2018 || Current Affairs - eStudycircle -MPSC/UPSC/SSC/TALATHI/POLICE BHARTI...", "raw_content": "\nMarathi Grammar -मराठी व्याकरण\nमहत्वाचे पुरस्कार / IMP PRIZE\nLive Test – सराव परीक्षा\nजगाचा सर्वाधिक लांबीचा हवाई प्रवास सुरू झाला\nसिंगापूर ते न्यूयॉर्क दरम्यान ही विमानसेवा 19 तासांमध्ये पूर्ण होणार आहे.\n16,700 किलोमीटर लांबीच्या हवाईप्रवासादरम्यान दोन वैमानिक, विशेष खाद्यपदार्थांसह प्रवाशांच्या मनोरंजनासाठी चित्रपट तसेच टीव्ही देखील उपलब्ध असणार\nसिंगापूर एअरलाइन्स या प्रवासाकरता एअरबस ए350-900युएलआर विमानाचा वापर करणार आहे.\nया विमानातून 161 जण प्रवास करू शकतील, ज्यात 67 जण बिझनेस क्लास तर 94 जण प्रीमियम इकॉनॉमीचे प्रवासी असतील.\nचालक दलात दोन वैमानिक आणि 13 सदस्यीय केबिन पथकाचा समावेश आहे.\nअतिरिक्त कर्मचाऱयांमुळे कामाची विभागणी होऊ शकेल आणि उड्डाणादरम्यान प्रत्येक वैमानिकाला 8 तासांचा कालावधी विश्रांतीसाठी मिळणार असल्याचे एअरलाइनने सांगितले.\nनोबेल शांतता पुरस्काराचे यंदा कांगोतील डॉ. डेनिस मुकवेगे आणि इराकच्या यजिदी कार्यकर्त्या नादिया मुराद मानकरी\nयुद्धग्रस्त क्षेत्रांमध्ये होणाऱया लैंगिक शोषणाविरोधात हे दोघेही कित्येक वर्षांपासून लढा देत आहेत.\nया शोषणाला बळी पडलेल्यांना पुन्हा उभारी देण्याचेही कार्य करत आहेत.\nनार्वे येथे नोबेल समितीचे अध्यक्ष बेरिट रेईस अंडरसन यांनी या दोघांच्या नावाची घोषणा केली.\nयंदा या पुरस्कारासाठी 216 व्यक्ती व 115 संघटनांची नोंद घेण्यात आली होती.\nस्त्राrरोग तज्ञ असलेल्या 63 वर्षीय डॉ. मुकवेगे यांनी युद्धग्रस्त डेमोक्रेटीर रिपब्लिक ऑफ कांगोमधील महिलांबाबतची हिंसा आणि बलात्कार तसेच लैंगिक शोषणाला बळी पडलेल्यांना मानसिक धक्क्यातून मुक्त करण्यासाठी गेल्या दोन दशकांपासून कार्यरत आहेत.\nइराकच्या 25 वर्षीय नादिया मुराद यांनी लैंगिक शोषणाची भयावहता आणि अमानुषता अनुभवली आहे.\nआयएसच्या दहशतवाद्यांनी 2014 मध्ये त्यांचे अपहरण करून तीन महिने सेक्सस्लेव्ह म्हणून अमानवी अत्याचार केले होते.\nमात्र त्यांनी कशीतरी सुटका करून घेतली.\nत्यानंतर त्यांनी लैंगिक अत्याचाराविरोधात आघाडी सुरू केली.\nहिमाचल प्रदेशचे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सुर्यकांत यांनी शपथ ग्रहण केली.\nराज्यपाल आचार्य देवव्रत यांनी मुख्य न्यायाधीशपदाची व गोपनीयतेची न्यायमूर्ती सुर्यकांत यांना शपथ दिली.\nमुख्य न्यायाधीश पद न्यायमूर्ती मंसुर अहमद यांच्या निवृत्तीपासून म्हणजेच 24 एप्रिल 2017 पासून रिक्त होते.\nमुख्य न्यायाधीश म्हणून शपथ ग्रहण केलेले न्यायमूर्ती सुर्यकांत हे हिमाचल प्रदेशचे 23 वे मुख्य न्यायाधीशपदावर विराजमान झाले\nराज्यामध्ये हुक्का पार्लरवर बंदी घालण्याबाबतच्या महाराष्ट्र शासनाच्या विधेयकाला राष्ट्रपतींनी मंजुरी दिली आहे.\nत्यामुळेआता राज्यात हुक्का पार्लरवर बंदी आली आहे.\nकायद्याचे उल्लंघन केल्यास एक लाख रुपये दंड आणि 3 वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद आहे.\nहुक्का पार्लर बंदी लागू करणारं महाराष्ट्र हे दुसरे राज्य ठरले आहे.\nमहाराष्ट्राआधी गुजरातने हुक्का पार्लर बंदी लागू केली आहे.\nडॉ. मोहन आगाशे यांना ‘भावे पुरस्कार जाहीर\nयंदाचाआद्यनाटककार विष्णूदास भावे गौरव पदक ज्येष्ठ अभिनेते डॉ मोहन आगाशे यांना जाहीर\nप्रथेप्रमाणे येत्या 5 नोव्हेंबरला रंगभूमीदिनी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष भूषवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री किर्ती शिलेदार यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल.\nपंचवीस हजार रुपये गौरव पदक, स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप\nमराठी रंगभूमीवर प्रदिर्घ सेवा करणाऱ्या रंगकर्मीला हा पुरस्कार देण्यात येतो.\n1959 मध्ये पहिल्यांदा बालगंधर्व यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले.\nसुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असलेली एस-400 मिसाईल डिफेन्स सिस्टिम संरक्षण दलाच्या ताफ्यात आणण्याचा भारताचा मार्ग अखेर मोकळा\nनिर्बंध लादण्याची अमेरिकेने दिलेली धमकी आणि इतर अडथळे धुडकावून लावत भारत आणि रशियामध्ये पंतप्रधन नरेंद्र मोदी आणि रशियन राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांच्यात झालेल्या चर्चेनंतर या करारावर शिक्कामोर्तब करण्यात आले.\nदोनी देशांच्या नेत्यांच्या उपस्थितीत या ऐतिहासिक करारावर सह्या झाल्या आहे.\nभारत भेटीवर आलेले रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन आणि भारताचे पंतप्रधन नरेंद्र मोदी यांची आज हैदराबाद हाऊस येथे भेट झाली.\nयावेळी दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेमधून संरक्षण आणि अंतराळ क्षेत्रासंबंधीचे महत्त्वपूर्ण करार मार्गी लागले आहेत.\nएस-400 ही जगातील अत्याधुनिक क्षेपणास्त्र प्रणाली असून, या प्रणालीमध्ये शत्रूची विमानांना अचूकरीत्या लक्ष्य करण्याचे सामर्थ्य आहे.\nएस-400 ला रशियाची अत्याधुनिक लांब पल्ल्याती जमिनीवरून हवेत मारा करणारी मिसाईल डिफेन्स सिस्टीम\nशत्रूची क्रूझ, विमाने आणि बॅलेस्टिक मिसाईल टिपण्यात सक्षम\nरशियाच्याच एस-300 प्रणालीचे आधुनिक रुप\nयुवा ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत भारताच्या सौरभ चौधरीने पुरुषांच्या 10 मी. एअर पिस्तुल नेमबाजीत सुवर्णपदक\n16 वषीय चौधरीने 244.2 गुण घेत अव्वल स्थान मिळविले.\nदक्षिण कोरियाच्या सुंग युनहोने 236.7 गुण घेत रौप्य व स्वित्झर्लंडच्या सोलारी जेसनने 215.6 गुण घेत कांस्यपदक मिळविले.\nअंतिम फेरीत आठ नेमबाजांचा सहभाग होता. चौधरीने या फेरीत 10 व त्याहून अधिक गुण 18 वेळा मिळविले.\nपात्रता फेरीत त्याने 580 गुणांसह पहिले स्थान घेतले होते.\nत्याने आशियाई क्रीडा स्पर्धेत तसेच कनि÷ आयएसएसएफ विश्व चॅम्पियनशिपमध्येही सुवर्णपदके मिळविली होती.\nयाच क्रीडा प्रकारात महिलांमध्ये मनू भाकरनेही सुवर्णपदक मिळविले आहे.\nमहाराष्ट्राचा सुनीत जाधव ‘आशिया-श्री’चा मानकरी\nपुण्याच्या बालेवाडी क्रीडा संकुलात झालेल्या52व्या आशियाई शरीरसौष्ठव क्रीडा\nस्पर्धेतमहाराष्ट्राच्यासुनीत जाधवने ‘आशिया-श्री’ किताबावर नाव कोरले.\nभारताच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी करत पाच सुवर्ण, सहा रौप्य व चार कांस्यपदकांना गवसणी घातली.\nपुरुषांच्या 90 किलो वजनी गटात सुनीतने सुवर्णपदक मिळवले\nभारताला दुसरे सुवर्णनितीन म्हात्रेने पुरुषांच्या 55 किलो वजनी गटात मिळवूनदिले.\nचार वेळचा ‘भारत-श्री’ व एकदा ‘जागतिक-श्री’ विजेतेपदावर नाव कोरणाऱ्या नितीनने 14 वर्षांच्या मेहनतीनंतर आशियातील विजेतेपदाला गवसणी घातली.\nभास्करन (60 किलो), बॉबी सिंग (80 किलो), यतिंदर सिंग (85 किलो) यांनीदेखील सुवर्णपदकाची कमाई केली\nआशियाई पॅरा स्पर्धेत भालाफेकपटू संदीप चौधरीने भारताला यंदाचे पहिले सुवर्ण\nपुरुषांच्या एफ 42-44/61-64 गटात पुरुषांच्या इव्हेंटमध्ये त्याने अव्वलस्थान संपादन केले.\nसंदीपने आपल्या तिसऱया प्रयत्नात 60.1 मीटर्सची फेक नोंदवली\nया इव्हेंटमध्ये श्रीलंकेच्या सम्पथ हेट्टीने 59.32 मीटर्स फेकीसह रौप्य\nइराणच्या ओमिदी अलीने 58.97 मीटर्सच्या फेकीसह कांस्यपदकावर आपली मोहोर उमटवली.\nयुवा नेमबाज मनू भाकेरला सुवर्णपदक\nअर्जेंटीनातील ब्युनास आयर्स येथे सुरु असलेल्या\nयुवा ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची युवा नेमबाजपटू\nयास्पर्धेतले नेमबाजी प्रकारातले भारताचे हे पहिले सुवर्णपदक\n10 मीटर एअर पिस्तुल प्रकारात 16 वर्षीय मनूने 236.5 गुणांची कमाई करत आपले पहिले स्थान कायम\nतसेच या स्पर्धेत रशियाच्या इयाना एनिनाने रौप्यपदक तर जॉर्जियाच्या निनो खुत्सिबेरित्झने कांस्यपदक मिळवले.\nतिरंदाज हरविंदर सिंगने आशियाई पॅरा स्पर्धेत\nपुरुषांच्या वैयक्तिक रिकर्व्ह इव्हेंटमध्ये सुवर्णपदक\nमोनू घन्गसने पुरुषांच्या थाळीफेकीत रौप्य जिंकले\nमोहम्मद यासीरने पुरुषांच्या गोळाफेकीत कांस्यपदक प्राप्त केले.\nहरविंदरने चीनच्या झाओ लिक्झूला अंतिम फेरीत 6-0 अशा एकतर्फी फरकाने मात देत\nभारताची सुवर्णसंख्या सातवर नेली.\nजगाचा सर्वाधिक लांबीचा हवाई प्रवास कोठून कुठ पर्यन्त सुरू झाला\nनोबेल शांतता पुरस्काराचे यंदा —–आणि – —- यांना घोषित\nहिमाचल प्रदेशचे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती —– यांनी शपथ ग्रहण केली.\nहुक्का पार्लर बंदी लागू करणारं महाराष्ट्र हे —— क्रमाकचे राज्य ठरले आहे\nडॉ. मोहन आगाशे यांना ‘——————— पुरस्कार जाहीर\nमहाराष्ट्राचा —— ‘आशिया-श्री’चा मानकरी ठरला\nभारताने दहा वर्षांच्या खंडानंतर आशिया चषक हॉकी स्पर्धेचे जेतेपद\nभारतीय रिझर्व्ह बँकेने कर्ज आणि प्रगती संबंधी नियामक निर्बंधांचे उल्लंघन केल्याबद्दल आयडीएफसी बँकेस दोन कोटी रुपये दंड\nMarathi Grammar -मराठी व्याकरण\nमहत्वाचे पुरस्कार / IMP PRIZE\nLive Test – सराव परीक्षा\nचालु घडामोडी व नौकरी मिळवा ई-मेल मध्ये\nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nखालीलपैकी सर्वात हलका वायू कोणता \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.cart91.com/mr/products/talmel", "date_download": "2019-01-21T01:22:04Z", "digest": "sha1:5QYLFUT7Y4ID6SNY4XJ7J7LBNXBUVWKT", "length": 14111, "nlines": 382, "source_domain": "www.cart91.com", "title": "खरेदी करा Sanjay Goleचे ताळमेळ पुस्तक ऑनलाइन जास्त सूट मिळवा | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके\nएम पी एस सी\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा\nपी एस आय मुख्य\nएस टी आ�� मुख्य\nए एस ओ मुख्य\nएम पी एस सी कृषि मुख्य\nएम पी एस सी वन मुख्य\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य\nराज्य उत्पादन शुल्क विभाग\nयू पी एस सी\nयू पी एस सी पूर्व\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी\nयू पी एस सी प्रमुख\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस\nएस एस सी परीक्षा\nआय बी पी एस पीओ\nआय बी पी एस एसओ\nआय बी पी एस आरआरबी\nआय बी पी एस क्लर्क\nएस बी आय पीओ\nएस बी आय एस ओ\nएस बी आय क्लर्क\nआर बी आय सहाय्यक\nआय आय बी एफ\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी\nJEE मुख्य आणि अड्वान्स\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि\nडी आय ई टी परीक्षा\nएम पी एस सी RTO परीक्षा\nप्राणी आणि पाळीव प्राणी\nगुंतवणूक आणि कर आकारणी\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान\nएम.आर.पी Rs. 200 (सर्व कर समावेश)\nहे पुस्तक उपलब्ध होईल तेव्हा मला सूचित करा.\nया वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.\nलागू असलेल्या ऑर्डरवर फ्री शिपिंगचा आनंद घ्या:\nपुण्यामध्ये 3०० पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर\nमहाराष्ट्रात 500 पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर\nभारतात 1000 पेक्षा जास्त किमतीच्या खरेदीवर\nसामान्यतः 4-5 व्यावसायिक दिवसात डिलेव्हरी होते\nकॅश ऑन डिलिव्हरी सेवा उपलब्ध\nऑनलाइन ऑर्डर्सवर विशेष ऑफर\nपुस्तके आणि स्टेशनरीवर उत्कृष्ट सवलत मिळवा\nव्यापार आणि व्यापार संघटना\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/arthavishwa/tapesi-brand-ambassador-milanj-112504", "date_download": "2019-01-21T02:38:33Z", "digest": "sha1:5U3GSCF3OKBXF6JIQQ4QGHQBE7YX37O5", "length": 11277, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Tapesi brand ambassador of Milanj ‘मिलांज’ची तापसी ब्रॅंड अँबेसिडर | eSakal", "raw_content": "\n‘मिलांज’ची तापसी ब्रॅंड अँबेसिडर\nशुक्रवार, 27 एप्रिल 2018\nनवी दिल्ली - लाइफस्टाइलचा पारंपरिक कपड्यांचा ब्रॅंड मिलांजच्या ब्रॅंड अँबेसिडरपदी अभिनेत्री तापसी पन्नू हिची नियुक्ती करण्यात आली आहे.\nनवी दिल्ली - लाइफस्टाइलचा पारंपरिक कपड्यांचा ब्रॅंड मिलांजच्या ब्रॅंड अँबेसिडरपदी अभिनेत्री तापसी पन्नू हिची नियुक्ती करण्यात आली आहे.\nकंपनीने म्हटले आहे, की मिला���जच्या उन्हाळी कलेक्‍शनमध्ये नावीन्यपूर्ण प्रकारातील पारंपरिक कपडे आहेत. यामध्ये तापसीच्या ठाम, आत्मविश्‍वासपूर्ण आणि उत्साही व्यक्तिमत्त्वाचे प्रतिबिंब पडले आहे. सहजपणे परिधान करता येतील असे हे कपडे आहेत. आजच्या महिलांना नजरेसमोर ठेवून नव्या कलेक्‍शनची रचना करण्यात आली आहे. यातील प्रत्येक वस्त्र वैविध्यपूर्ण रंगात आणि प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. आधुनिक विचारांच्या, परंतु परंपरांमध्ये विश्‍वास असलेल्या महिलांसाठी हे कलेक्‍शन आहे. हे कलेक्‍शन लाइफस्टाइलचे सर्व स्टोअर, मिलांज स्टोअर आणि ऑनलाइन उपलब्ध आहे.\nयाविषयी तापसी पन्नू म्हणाली, ‘‘मिलांजने पारंपरिकतेला नवा साज दिला आहे. पारंपरिक कपड्यांमध्ये पुनर्रचनेचा प्रयोग मिलांजने केला आहे.’’\nतृणमुलच्या खासदारांचे रवीनासोबत 'तू चीझ बडी है मस्त मस्त'\nकोलकता : तृणमुल काँग्रेसचे खासदार सौगत राय सध्या नव्या कारणामुळे चर्चेत आहेत. सौगत राय यांनी अभिनेत्री रवीना टंडन सोबत केलेल्या नृत्याचा व्हिडिओ...\nवयाच्या विशीतच जग जिंकणाऱ्या तरुणाईसाठी मतदान\nमुंबई : देशातील तरुणाईचा सर्वांत प्राधान्यक्रम असलेली बँक अशी ओळख निर्माण करण्याचे लक्ष्य ठेवत स्टेट बँक ऑफ इंडियाने 'योनो 20 अंडर 20' या...\nअंधाधुन'मुळे मी पुणं अनुभवलं : तब्बू\nपुणे : मी माझ्या कारकिर्दीत सर्व प्रकारचे चित्रपट केले, पण दिग्दर्शक श्रीराम राघवन यांच्याबरोबर काम करण्याचे माझे पहिल्यापासून स्वप्न होते. ते...\nनिहलानी, प्रभावळकर, लक्ष्मण यांचा गौरव (व्हिडिओ)\nपुणे - पुणे फिल्म फाउंडेशन व महाराष्ट्र शासनाच्या समन्वयाने आयोजित करण्यात येणाऱ्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे अर्थात ‘पिफ’चे ज्येष्ठ...\nमुंबईतील रॅपर डिवाइनच्या प्रवासावरील 'गली बॉय'चा ट्रेलर प्रदर्शित (व्हिडिओ)\nमुंबई- अभिनेता रणवीर कपूरच्या 'सिम्बा' आणि आलियाच्या 'राजी' या दोन दमदार चित्रपटानंतर आता पहिल्यांदाच ही जोडी एकत्र झळकणार आहे. 'गली बॉय' या...\nनसीरुद्दीन शाह देशद्रोही नाहीत - शबाना आझमी\nमुंबई - तुम्ही जेव्हा तुमच्या देशावर प्रेम करता, तेव्हाच देशात जाणवणाऱ्या त्याच्या उणिवा मांडता. प्रत्येकाला स्वत:चे विचार मांडण्याचा अधिकार आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्��्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/fight-hallabol-poster-removed-108832", "date_download": "2019-01-21T02:00:59Z", "digest": "sha1:4VQE2YGS2NP6QW64FHRYFDWT3RFCYHF6", "length": 14092, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "fight for hallabol poster removed पुणे : हल्लाबोलचे होर्डिंग उतरविल्याने वादावादी | eSakal", "raw_content": "\nपुणे : हल्लाबोलचे होर्डिंग उतरविल्याने वादावादी\nमंगळवार, 10 एप्रिल 2018\nनवी सांगवी (पुणे) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आकाशचिन्ह परवाना विभागाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल कार्यक्रमाचे होर्डींग काढणाच्या प्रयत्न नगरसेवक नाना काटे व त्यांच्या समर्थकांनी आज हाणून पाडला.\nनवी सांगवी (पुणे) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आकाशचिन्ह परवाना विभागाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल कार्यक्रमाचे होर्डींग काढणाच्या प्रयत्न नगरसेवक नाना काटे व त्यांच्या समर्थकांनी आज हाणून पाडला.\nपिंपळे सौदागर जगताप डेअरी मध्यावरील साई चौकात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भोसरी व काळेवाडी येथे मोदी व फडणवीस सरकारच्या कामगिरी निषेधार्थ हल्लाबोल कार्यक्रमासंबंधीचे होर्डींग लावण्यात आले आहे. महापालिकेने ते अनाधिकृत ठरवून क्रेनच्या सहायाने काढावयास सुरूवात केली असता ही गोष्ट स्थानिक नगरसेवक नाना यांच्या कानावर आली. त्यांनी लागलीच अधिकाऱ्यांना फोन करून अधिकृत होर्डींगवर कारवाई न करण्याची मागणी केली. परंतु तरीही कारवाई सुरूच राहिल्याने ते आपल्या समर्थकांसह तेथे पोहचले. शेवटी प्रशासणाला नगरसेवक नाना यांच्यासमोर नमते घ्यावे लागले. आणि अर्धवट काढलेले होर्डिंग पुन्हा पुर्ववत करावे लागले.\nनगरसेवक नाना काटे म्हणाले, \"राज्यभर राष्ट्रवादीने भाजप सरकारच्या विरूध्द हल्लाबोल आंदोलनाच्या माध्यमातून रान पेटविले आहे. त्याचा दिवसेंदिवस भडका वाढतच चालल्याने राज्य सरकारचे काऊन डाऊन सुरू झाले असून त्यांच्या पायाखालीची वाळु घसरू लागली आहे. त्यामुळे ते आता अधिकाऱ्यांव��� दबाब तंत्राचा वापर करून सुडाचे राजकारण करीत आहे. परंतु म्हतारीने कोंबडा खुराड्याखाली झाकला तरी पहाट होणारच आहे हे त्यांनी लक्षात ठेवावे.\" याबाबत महापालिका प्रशासणाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.\nबुधवारी (ता. 11) राष्ट्रवादीचा हल्लाबोल काळेवाडी येथे सायंकाळी सहा वाजता सभा घेण्यात येणार आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खासदार सुप्रिया सुळे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत हल्लाबोल सभा होणार आहे. त्यासाठी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी पिंपरी चिंचवड शहरात हल्लाबोलचे फ्लेक्स लावले होते.\nमुलांवर अपेक्षांचे ओझे लादू नका - इम्रान शेख\nपिंपरी - ‘‘पालकांनी स्वत:च्या अपेक्षांचे ओझे मुलांवर लादू नये. त्यांची मित्र-मैत्रिणींबरोबर तुलना करू नये. त्यामुळे मुलांचे मानसिक स्वास्थ्य हरवते,...\nमेट्रो मार्गासाठी तीन पर्याय\nपुणे - स्वारगेट ते कात्रजदरम्यान मेट्रो मार्गाबद्दल पुणेकरांची ताणली गेलेली उत्सुकता मार्च महिन्याच्या अखेरीस निकालात निघणार आहे. याबाबतचा प्रकल्प...\nपिंपरी - महापालिकेतर्फे बिजलीनगर येथील उद्यानात शिवसृष्टी आणि पिंपरी गावातील उद्यानात संभाजी सृष्टी साकारण्यात येणार असून, दोन्ही उद्यानांतील कामे...\nचिंचवडमधील ज्येष्ठाचा गोसेवेचा वसा\nपिंपरी - पिंपरी मंडईत फेरफटका मारताना सत्तरीतील व्यक्ती टाकाऊ भाजीपाला गोळा करताना हमखास दिसते. डोक्‍यावर टोपी, डोळ्यांवर चष्मा, भरदार पांढऱ्या मिशा...\nपिंपरीत डीपीला लागलेल्या आगीत एकाचा होरपळून मृत्यू\nपिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड डीपीला लागलेल्या आगीत एकाचा होरपळून मृत्यू झाला आहे. दुपारी पावणे एकच्या सुमारास ही घटना घडली. डीपीला...\nपिंपरीत वृद्धाने दारुच्या नशेत सिगारेट पेटवली अन्...\nपिंपरी चिंचवड : दारूच्या नशेत सिगरेट ओढणं एका वृद्धाच्या जीवावर बेतले आहे. सिगरेट पेटवून पेटती माचीस खाली फेकल्यामुळे गवताला आग लागली...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्या��ची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/2744", "date_download": "2019-01-21T01:26:09Z", "digest": "sha1:WEDIBKOVPA45C7EKPPKD2TL5LTQ4NNSL", "length": 4371, "nlines": 102, "source_domain": "www.maayboli.com", "title": "श्री गणेशा | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मायबोली - लेखमालिका /चित्ररंग /श्री गणेशा\nमिडीयम : स्केच पेन.\n‹ चित्ररंग up ओळखा पाहू \n मला पीतांबर खूप आवडलं\n स्केचपेन्सनी काढलं आहे का\nअरेच्चा वर दिलंय की. मी वाचलं\nअरेच्चा वर दिलंय की. मी वाचलं नव्हतं\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lokmanas-news/loksatta-readers-letter-part-172-1658823/", "date_download": "2019-01-21T01:52:13Z", "digest": "sha1:5YOD7QCH3C4DRE7IT7Q6TE4UUGDONP32", "length": 19121, "nlines": 202, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta readers letter part 172 | पर्यायी पिकाचा प्रयोग फसल्याने उसाला प्राधान्य | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\nशशिकला यांना तुरुंगात विशेष वागणूक\nपर्यायी पिकाचा प्रयोग फसल्याने उसाला प्राधान्य\nपर्यायी पिकाचा प्रयोग फसल्याने उसाला प्राधान्य\nऊस हे पीक निसर्गाच्या टोकाच्या अवस्थेत तग धरून राहू शकते.अगदी आगीतसुद्धा शेतकऱ्याचे नुकसान न होणारे हे एकमेव पीक आहे.\n‘वाळवंटी घाई..’ हा अग्रलेख (६ एप्रिल) वाचला. त्यात उसाच्या वारेमाप पिकाबद्धल चिंता व्यक्त करताना डाळी हा सुचवलेला पर्याय व त्याची झालेली वाताहत याचे सुतावाच केले आहे आणि महाराष्ट्राने ते अनुभवले आहे. शेतकरी ऊस पिकाला प्राधान्य का देतो याची पुढील काही कारणे आहेत. इतिहासात ऊस पीक एखाद्या रोगाने पूर्ण गेल्याचे उदाहरण नाही. एकदा लागवड केल्यावर ३ ते ४ वर्षे खोडवा घेता येतो, दुसरे असे चारा पीक. सांगली येथील शेतकरी सात खोडवे घेतात. आंतर मशागत कमीतकमी असते. त्यात बहुतेक कामांचे यांत्रिकीकरण झाल्याने मजुरावरील अवलंबित्व कमी होते. ऊस हे पीक निसर्गाच्या टोकाच्या अवस्थेत तग धरून राहू शकते.अगदी आगीतसुद्धा शेतकऱ्याचे नुकसान न होणारे हे एकमेव पीक आहे.\nअती पाऊस वा पाण्याच्या पाळीत अंतर पडले तरी त्याचा ताण सहन करण्याची ताकद उसामध्ये असते. कारखान्याची नोंद झाल्यानंतर शेतकऱ्यांना उसाच्या विक्रीची चिंता नसते. कारखाना सगळे सोपस्कार करीत असल्याने व्यवस्थापकीय ताण नसतोच. सहकार क्षेत्रात कर्जपुरवठा, एकहाती उत्पन्न, कारखाना क्षेत्रात शेतकऱ्यांची पत राहते. काही कारखाने उचल म्हणून लग्नाचे सर्व सामान देतात हीही एक जमेची बाजू आहे. त्यामुळेच उसाचे दर निम्म्यावर येऊनही त्या प्रमाणात ऊस क्षेत्र कमी झाले नाही. पर्यायी पिकाचा प्रयोग म्हणून तूर अनेक शेतकऱ्यांनी लावली, पण तो प्रयोग फसल्याने नाइलाजाने ते पुन्हा ऊस लागवडीकडे वळले.\n– सुखदेव काळे, दापोली (रत्नागिरी)\n‘भाजप खासदार या वेळेच्या अधिवेशनातील वेतन घेणार नाहीत’ ही बातमी (५ एप्रिल) वाचून हसावे की रडावे ते कळेना. यूपीएच्या काळात सुखराम यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपावरून संसदेचे अख्खे अधिवेशन भाजप नेत्यांच्या गोंधळाने वाया गेले. हे सुखराम नंतर भाजपमध्ये येऊन वाल्मीकी झाले. त्या वेळी भाजपचे नेते अरुण जेटली हे सभागृहात गोंधळ घालणे हा आमचा अधिकार आहे, अशी भाषा करीत होते. आता मात्र भाजपवाले पगार घेणार नाही अशा वल्गना करतात. विरोधी पक्षात असताना गोंधळ घालूनही पगार व भत्ते मोजून घेणार आणि आता मात्र आम्ही किती चांगले असा आव आणणार. भाजपचा हा शुद्ध ढोंगीपणा झाला.\n– जया रणशूर, नाशिक\n‘सलमान तुरुंगात’ ही बातमी (६ एप्रिल) वाचली. न्यायालयाच्या निर्णयामुळे लोकांमध्ये एक चांगला संदेश जाईल की न्यायालयापुढे श्रीमंत, गरीब, अभिनेता हे सर्व समानच आहेत. काळवीट शिकारप्रकरणी ५ वर्षांची शिक्षा मिळाली, पण त्यासाठी २० वर्षे पूनमचंद बिश्णोई व समाज न्यायासाठी झगडत होता. त्या निर्णयामुळे त्या समाजाचे समाधान नाही झाले. कारण फक्त सलमानलाच शिक्षा झाली. पण त्याच्याबरोबर असणारे काही प्रमाणात दोषी आहेत ना त्यांना निर्दोष का सोडले असावे हा प्रश्न आहे त्यांना निर्दोष का सोडले असावे हा प्रश्न आहे काळवीटाचे आयुर्मान १५ वर्षेच आहे, पण न्याय मिळण्यासाठी २० वर्षे काळव��टाचे आयुर्मान १५ वर्षेच आहे, पण न्याय मिळण्यासाठी २० वर्षे हा निर्णय वरिष्ठ न्यायालयातही असाच राहिला तर खरा न्याय मिळाला असे म्हणता येईल.\n– अमित प्रफुल्ल तांबडे, बारामती (पुणे)\nचित्रपट आणि छोटय़ा पडद्यावर (बिग बॉसमध्ये) दबंगगिरी करणाऱ्या सलमानला लोकशाही काय असते याचा प्रत्यय येत आहे. लोकशाहीमध्ये न्यायव्यवस्थेपेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही. त्या व्यवस्थेने घालून दिलेल्या नियमांची पायमल्ली केली असता न्यायव्यवस्थेचा तडाखा बसतोच बसतो. या प्रकरणावरून सिनेजगतातील वलयांकित व्यक्तींनी बोध घेतला पाहिजे. कायद्याचा बडगा हा नियमानुसारच उगारला जात असल्याने त्यातून सुटका होणे शक्य नाही.\n– मनीषा चंदराणा, सांताक्रूझ (मुंबई)\nन्यायाधीश कमी, हे कारण न पटणारे\n’ या अन्वयार्थात (६ एप्रिल) सलमान खान हा त्याला ठोठावलेल्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयापर्यंत आव्हान देऊ शकेल असे म्हटले आहे. ते वास्तवात घडणार यात शंका नाही. मात्र हा खटला निकालापर्यंत येण्यास २० वर्षे लागावीत यामागे न्यायालये आणि न्यायाधीश यांची कमी असलेली संख्या हे दिलेले कारण पटत नाही. या प्रकरणात सलमान खानचे सेलेब्रिटी स्टेटस, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत पतंग खेळण्याचे लाभलेले सौभाग्य आणि नंतरच्या काळात त्यांच्या शपथविधी कार्यक्रमात विशेष आमंत्रित म्हणून दिसून आलेली जवळीक आणि त्यातून एकंदरच तपास यंत्रणांना मिळालेले संदेश या बाबी महत्त्वाच्या ठरल्या असतील असे का म्हणू नये याप्रकरणी न्यायालयांची आणखी वर्षे खर्ची पडू नयेत असे वाटत असेल तर त्यावर एक उपाय म्हणजे पंतप्रधानांनी सलमान खान यास ‘गुन्हा केला आहेस काय याप्रकरणी न्यायालयांची आणखी वर्षे खर्ची पडू नयेत असे वाटत असेल तर त्यावर एक उपाय म्हणजे पंतप्रधानांनी सलमान खान यास ‘गुन्हा केला आहेस काय’ हा प्रश्न सत्यमेव जयते या ब्रीदवाक्यास अनुसरून विचारावा आणि त्यानेही सदसद्विवेक बुद्धीला स्मरून त्या प्रश्नाचे प्रामाणिक उत्तर द्यावे.\n– मुकुंद नवरे, गोरेगाव (मुंबई)\nबिष्णोई समाजाची बांधिलकी अनुकरणीय\nसलमानविरोधी खटल्यातील दोघा बिष्णोई समाजातील साक्षीदारांनी आपली साक्ष न फिरवणे हाही एक महत्त्वाचा मुद्दा आहे. सलमानसारखा सेलेब्रेटी असल्याने त्यांना फितवण्याचे प्रयत्न नक्कीच झाले असणार. पण ते आपल्या साक्षीवर कायम राहिल्याने सलमानला तुरुंगात जावेच लागले. वाळवंटी भागात राहणारा हा समाज तिथली वनस्पती, वन्यजीव व नैसर्गिक जैवविविधता यांवरही तेवढेच प्रेम करतो, ही बाब अनुकरणीय आहे.\n– अजित कवटकर, अंधेरी (मुंबई)\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\nसत्तेचे केंद्रीकरण की महाआघाडी\nपोट भरण्यासाठी मी एकेकाळी कोथिंबीरसुद्धा विकली; नवाजुद्दीनने सांगितल्या संघर्षाच्या आठवणी\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\n'फक्त कधी आणि कुठे ते सांग'; सारासोबत डेटला जाण्यास कार्तिक आर्यन तयार\nतुझं करिअर उद्ध्वस्त करू, सेटवर जाळपोळ करू; करणी सेनेची कंगनाला धमकी\nमी नायक नाही, कलाकार आहे..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nसत्तेचे केंद्रीकरण की महाआघाडी\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\n.. तर रिझव्‍‌र्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nपंधरा वर्षांनी रेल्वेत पुन्हा कुल्हडचा वापर\nस्वप्निल जोशीला भेटण्याची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharera.mahaonline.gov.in/Site/ViewPDFList?doctype=JJOR51FGWTx3l9ECa2Nqi4MLaPgdY62gSrI8EwovEm_82MyI_yr8B9YKWz%2Fj21gdRihED0QgKuiIM7K28_bs5zoasxOZJHpdusYbp_NtxMQ%3D&sort=SrNo&sortdir=ASC", "date_download": "2019-01-21T01:09:06Z", "digest": "sha1:IFFBCWTJF2VICB6FDLY6VWA6K7SJRD3D", "length": 4579, "nlines": 92, "source_domain": "maharera.mahaonline.gov.in", "title": "कायदे- महाऑनलाईन लिमीटेड", "raw_content": "\nमहाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण\nनियम, शा. नि. व परिपत्रक\nमहारेरा आदेश आणि परिपत्रके\nमहारेरा ने स्वतःहून केलेली आदेश (स्युओ मोटो ऑर्डर )\nदादरा आणि नगर हवेली\nनोंदणीकृत स्थावर मालमत्ता एजंट\n1 महाराष्ट्र स्थावर संपदा (विनियमन व विकास) (स्थावर संपदा प्रकल्पाची नोंदणी, स्थावर संपदा अभिकर्त्याची नोंदणी, व्याजदर आणि संकेत स्थळावर त्याचे प्रकटन) नियम, 2016 05/05/2017\n2 कायदा अंमलबजावणीस प्रारंभ झाल्याबाबतची केंद्र शासनाची दिनांक 26 एप्रिल 2016 ची अधिसूचना 05/05/2017\n3 केंद्र शासनाच्या स्थावर संपदा कायद्यातील अडचणींचे निराकरण करण्याबाबतचे आदेश दिनांक 28 ऑक्टोबर 2016 05/05/2017\n4 कायद्यातील कलम 20 ला अनुसरुन महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्���ाधिकण स्थापना अधिसूचना दिनांक 8 मार्च 2017 05/05/2017\n5 कायदा अंमलबजावणीस प्रारंभ झाल्याबाबतची केंद्र शासनाची दिनांक १९ एप्रिल २०१७ ची अधिसूचना 05/05/2017\nएकूण दर्शक : 3503435\nआजचे दर्शक : 326\n© ही महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी अॅथॉरिटी ऑफ इंडियाची अधिकृत वेबसाइट आहे. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/category/cricket/", "date_download": "2019-01-21T01:26:03Z", "digest": "sha1:S6JMDZWVTVC6FLRXGVLL3UWKXG4GSEIA", "length": 13010, "nlines": 122, "source_domain": "mahasports.co.in", "title": "क्रिकेट Archives · Maha Sports", "raw_content": "\nअजिंक्य रहाणे या मालिकेत करणार भारताचे नेतृत्व\nएमएस धोनी हा सुपरस्टार आहे…\nतेंडुलकर, कोहलीप्रमाणे या दिग्गजांच्या यादीत हाशिम अमलाही सामील\nसातत्याने विक्रम करणाऱ्या किंग कोहलीचा ‘हा’ विश्वविक्रम…\nन्यूझीलंड विरुद्धच्या टी२० मालिकेसाठी अशी आहे टीम इंडिया\nएमएस धोनीने चुकून घातली रिषभ पंतची जीन्स\nऑस्ट्रेलिया दौऱ्यात कसोटी आणि टी20 मालिकेत चमकदार कामगिरी करणारा भारताचा यष्टीरक्षक रिषभ पंतला सध्या विश्रांती…\nहा खेळाडू करतो एमएस धोनीला रोज फोन…\nनुकत्याच पार पडलेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय यष्टीरक्षकांनी उत्तम कामगिरी केली आहे. यामुळे क्रिकेट वर्तुळात…\nएमएस धोनीसाठी फलंदाजीतील हा क्रमांक योग्य, कर्णधार कोहलीने केला खूलासा\nभारतीय क्रिकेट संघाने शुक्रवारी(18 जानेवारी) ऑस्ट्रेलिया विरुद्धची वनडे मालिका जिंकून ऑस्ट्रेलिया दौऱ्याची यशस्वी…\nया संघांमध्ये होणार आहेत रणजी ट्रॉफी उपांत्य फेरीचे सामने\nरणजी ट्रॉफी 2018-19 या हंगामाच्या उपांत्य फेरीसाठी संघ निश्चित झाले आहेत. यामध्ये केरळ, विदर्भ, कर्नाटक आणि…\nन्यूझीलंड विरुद्धच्या वनडे मालिकासाठी अशी आहे टीम इंडिया\nभारतीय संघाचा यशस्वी ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर पुढील दौरा न्यूझीलंड देशाचा आहे. या दौऱ्यात कर्णधार विराट कोहलीची टीम…\nकर्णधार कोहलीने केले एमएस धोनीचे तोंडभरुन कौतुक, चाहतेही ऐकुन होतील खुश\n भारताने शुक्रवारी(18 जानेवारी) ऑस्ट्रेलिया विरुद्ध तिसऱ्या वनडे सामन्यात विजय मिळवत तीन सामन्यांची वनडे…\nजयदेव उनाडकट कर्णधार असलेल्या सौराष्ट्र संघाने घडवला इतिहास…\n रणजी ट्रॉफीमध्ये सुरू असलेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात सौराष्ट्रने उत्तरप्रदेशवर 6 विकेट्सने विजय…\nअसा आहे टीम इंडियाचा २० दिवसांचा न्यूझीलंड दौरा\nनेपीयर | टीम इंडियाच्या यशस्वी दौऱ्यानंतर पुढील दौरा न्यूझीलंड देशाचा आहे. या दौऱ्यात कर्णधार कोहलीची टीम इंडिया ५…\nबाॅल तुमच्या हातात घ्या, नाहीतर म्हणतील धोनी रिटारमेंट घेतोय\n भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसरा वनडे सामना आज(18 जानेवारी) 7 विकेट्सने जिंकत तीन सामन्यांची वनडे…\nऑस्ट्रेलिया-भारत वन-डे मालिकेत तीन आकडा ठरला खास…\n भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसरा वनडे सामना आज(18 जानेवारी) 7 विकेट्सने जिंकत तीन सामन्यांची वनडे…\nVideo: ऑस्ट्रेलियाला त्या दोन चुका पडल्या महागात, गमवावी लागली मालिका\n भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसरा वनडे सामना आज(18 जानेवारी) 7 विकेट्सने जिंकत तीन सामन्यांची वनडे…\nआठ वर्षांनी मालिकावीराचा पुरस्कार मिळवणाऱ्या धोनीचा असाही एक विक्रम\n भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसरा वनडे सामना आज(18 जानेवारी) 7 विकेट्सने जिंकत तीन सामन्यांची वनडे…\nऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे मालिकेतील अशी आहे एमएस धोनीची खास कामगिरी\n भारताने ऑस्ट्रेलियाला तिसऱ्या वन-डे सामन्यात 7 विकेट्ने पराभूत करत तीन सामन्यांची वन-डे मालिका 2-1ने…\nएमएस धोनीने अखेर ‘ती’ खास शंभरी गाठलीच\n भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसरा वनडे सामना आज(18 जानेवारी) 7 विकेट्सने जिंकत तीन सामन्यांची वनडे…\nअसा पराक्रम करणारा धोनी भारताचा सर्वात वयस्कर क्रिकेटपटू\n आज(18 जानेवारी) भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्ध मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर पार पडलेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात 7…\nतिसरी राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा: दूर्वा, गौरी, मयुरी, पावनी यांना विजेतेपद\nऑस्ट्रेलियन ओपन: गतविजेत्या रॉजर फेडररला पराभवाचा धक्का\nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्गलला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\nडॉ. शिरीडकरने जिंकला “आर्य चषक”\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या साक्षी शितोळे व ईशा पवार यांचा सुवर्णवेध\nकोल्हापूरच्या संघानी पटाकवले जामसंडे पुरुष व महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची २१७ पदकांसह आघाडी कायम\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या सुवर्णचौकार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसमध्ये चिन्मयला दुहेरी मुकुट; महाराष्ट्��ाला दोन सुवर्ण व एक रौप्य पदक\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या सुकमणी बाब्रेकर याला कास्यंपदक\n३री राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा : प्रथमेश पेनशेट्टी, आदित्य दळवी, प्रेम शहा, अभय मोरे यांना विजेतेपद\nखेलो इंडिया युथ गेम्सचा समारोप सोहळा आज\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या निखिल दुबे याचा ‘सुवर्ण’ ठोसा\nखेलो इंडिया: टेनिसमध्ये विचारे हिचे ‘प्रेरणा’ दायी सुवर्णपदक;मुलांमध्ये ध्रुवची रुपेरी कामगिरी\nज्युदोत ऑलिंम्पिकसाठी देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे ध्येय : तन्वीन तांबोळी\n८३व्या कबड्डी क्रीडा महोत्सवात अमरहिंद – डॉ. शिरोडकर यांच्यात अंतिम लढत\nभारतात मुष्टीयुद्धासाठी विपुल नैपुण्य : रोमॅरो ड्रेक\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची २०० पदकांसह आघाडी कायम\nVideo: म्हणून रॉजर फेडरर जगातील सर्वोत्तम खेळाडूच नाही तर व्यक्ती देखील आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.cart91.com/mr/products/computer-applications-in-statistics", "date_download": "2019-01-21T01:23:24Z", "digest": "sha1:VOCRMRTPJHZNFSS4ZA2FQNHY3ONMD3N5", "length": 14912, "nlines": 405, "source_domain": "www.cart91.com", "title": "खरेदी करा nirali prakashanचे Computer Applications In Statistics पुस्तक ऑनलाइन जास्त सूट मिळवा | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके\nएम पी एस सी\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा\nपी एस आय मुख्य\nएस टी आय मुख्य\nए एस ओ मुख्य\nएम पी एस सी कृषि मुख्य\nएम पी एस सी वन मुख्य\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य\nराज्य उत्पादन शुल्क विभाग\nयू पी एस सी\nयू पी एस सी पूर्व\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी\nयू पी एस सी प्रमुख\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस\nएस एस सी परीक्षा\nआय बी पी एस पीओ\nआय बी पी एस एसओ\nआय बी पी एस आरआरबी\nआय बी पी एस क्लर्क\nएस बी आय पीओ\nएस बी आय एस ओ\nएस बी आय क्लर्क\nआर बी आय सहाय्यक\nआय आय बी एफ\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी\nJEE मुख्य आणि अड्वान्स\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि\nडी आय ई टी परीक्षा\nएम पी एस सी RTO परीक्षा\nप्राणी आणि पाळीव प्राणी\nगुंतवणूक आणि कर आकारणी\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान\nएम.आर.पी Rs. 140 (सर्व कर समावेश)\nखरेदी करा सूचीत टाका विशलिस्ट मध्ये ठेवा\nआपणास या सारखी अधिक पुस्तके पाहिजे असल्यास सदस्यत्व घ्या .\nलेखक प्रोफ. ए व्ह��� रायरीकर, पी जी दीक्षित\nया वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.\nलागू असलेल्या ऑर्डरवर फ्री शिपिंगचा आनंद घ्या:\nपुण्यामध्ये 3०० पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर\nमहाराष्ट्रात 500 पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर\nभारतात 1000 पेक्षा जास्त किमतीच्या खरेदीवर\nसामान्यतः 4-5 व्यावसायिक दिवसात डिलेव्हरी होते\nकॅश ऑन डिलिव्हरी सेवा उपलब्ध\nऑनलाइन ऑर्डर्सवर विशेष ऑफर\nपुस्तके आणि स्टेशनरीवर उत्कृष्ट सवलत मिळवा\nमहाराष्ट्राचा भूगोल (शासकीय सांख्यिकीय विश्लेषण...\nचालू घडामोडी डायरी अंक २\nचालू घडामोडी डायरी अंक २\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/ratnagiri-news-fisheries-college-connected-mafasu-cet-112545", "date_download": "2019-01-21T02:31:35Z", "digest": "sha1:LWZ5XP3F2LCUYX3XQS7MVGLQWOUXTPJV", "length": 14690, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "Ratnagiri News Fisheries College connected to MAFASU for CET सीईटीसाठी रत्नागिरी मत्स्य महाविद्यालय संलग्न | eSakal", "raw_content": "\nसीईटीसाठी रत्नागिरी मत्स्य महाविद्यालय संलग्न\nशुक्रवार, 27 एप्रिल 2018\nरत्नागिरी - शिरगाव येथील मत्स्य महाविद्यालयाचे स्थलांतर नागपूर येथील महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ (माफसू) येथे होत असल्याची सध्या चर्चा आहे. मात्र हे स्थलांतरण नाही तर संलग्नीकरण आहे. याचा फायदा सामायिक परीक्षा देणाऱ्या विद्यार्थी तसेच मच्छी व्यावसायिकांसाठी फायदेशीर ठरणार आहे, असा दावा विद्यापीठातील सूत्रांनी केला आहे.\nरत्नागिरी - शिरगाव येथील मत्स्य महाविद्यालयाचे स्थलांतर नागपूर येथील महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ (माफसू) येथे होत असल्याची सध्या चर्चा आहे. मात्र हे स्थलांतरण नाही तर संलग्नीकरण आहे. याचा फायदा सामायिक परीक्षा देणाऱ्या विद्यार्थी तसेच मच्छी व्यावसायिकांसाठी फायदेशीर ठरणार आहे, असा दावा विद्यापीठातील सूत्रांनी केला आहे.\nमत्स्य महाविद्यालय दापोलीच्या कोकण कृषी विद्यापीठाशी संलग्न आहे. राज्यातील सागरी व भूजलीय मत्स्य व्यवसायाचा शाश्‍वत विकासासाठी माफसूची स्थापना झाली. त्यावेळी महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांतर्गत असलेली पशुविज्ञान, मत्स्य विज्ञान व दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालये माफसूमध्ये समाविष्ट केली होती. मात्र राजकीय हस्तक्षेपामुळे मत्स्य महाविद्यालय व त्याअंतर्गत येणारी संशोधन केंद्रे माफसूमधून वगळले.\nबीएफएससी अभ्यासक्रमासाठी सीईटी परीक्षा शासनाने घोषित केली आहे. सर्व मत्स्य महाविद्यालयांसाठी एकच प्रवेश प्रक्रिया असावी. यासाठी शिरगावचे मत्स्य महाविद्यालय माफसूशी संलग्न करण्याबाबत शासन विचाराधीन आहे. तांत्रिकदृष्ट्या हे योग्य असून विद्यार्थी, पालकांची गैरसोय टळेल. तसेच राज्यातील अभियांत्रिकी, कृषी, मत्स्य व दुग्ध अभ्यासक्रमात एकच प्रवेश प्रक्रिया सोयीची ठरणार आहे.\nकृषी विद्यापीठात राहण्याऐवजी मत्स्य महाविद्यालय स्वतंत्र मत्स्य विज्ञान विद्यापीठात समाविष्ट झाल्यास महाविद्यालयाला भरीव आर्थिक निधी प्राप्त होऊ शकेल. ज्यायोगे कोकणाला भेडसावणारे मासेमारीचे संकट आणि मत्स्यशेतीतील पीछेहाट भरून काढण्यास्तव महत्त्वाचे संशोधन व शेतकरी उपयोगी विस्तार उपक्रम राबवता येतील. कोकणच नव्हे तर संपूर्ण राज्याच्या हिताच्या दृष्टीने तसेच या क्षेत्रामध्ये कार्यरत मच्छीमार बांधव, मत्स्य संवर्धक, उद्योजक, संशोधक आणि विद्यार्थी यांना फायद्याचे ठरेल.\nकेंद्र सरकारच्या पंचवार्षिक व नीलक्रांती योजनाच्या शिफारसीनुसार राज्यातील मत्स्य विकासाला चालना मिळेल. मच्छीमार व सागरी मासेमारी करणाऱ्या मत्स्य व्यावसायिकांचे सबलीकरण होईल. अशा प्रकारच्या संलग्नीकरणामुळे स्वतंत्र मत्स्य विद्यापीठाच्या निर्मितीसाठीसुद्धा भविष्यात चालना मिळेल.\n‘कृषिक’ जगात सर्वोत्तम (व्हिडिओ)\nबारामती - 'भारत व ऑस्ट्रेलिया या दोन्ही देशांमधील शेतीच्या समस्या समान आहेत, म्हणूनच मला बारामतीतील कृषिक प्रदर्शनाने प्रभावित केले. उच्च दर्जाच्या...\nबारामती - येथील कृषी विज्ञान केंद्राने आयोजित केलेले ‘कृषिक’ हे शेती प्रात्यक्षिकांवरील कृषी प्रदर्शन गुरुवारपासून (ता. १७) सुरू होत आहे. कृषिक...\nते गाणे जिवाला लावी पिसे, अशी गत होते निसर्गपुत्रांचे गाणे ऐकताना. फक्त त्यासाठी वेळ काढून शहरापल्याड जायला हवे. घाटमाथ्यावरून उतरून चिपळूणमार्गे...\nगोशाळांमध्ये भरणार चारा शिबिरे\nमुंबई - चारा छावण्यांना भ्रष्टाचाराची लागण लागत असल्याने दुष्काळ जाह���र झाल्यानंतरही चार छावण्या सुरू न करण्याचा निर्णय घेणाऱ्या राज्य सरकारला...\nनवी दिल्ली - कृषी आणि उत्पादन क्षेत्राची कामगिरी बहरल्याने यंदा विकास दर ७.२ टक्के राहील, असा अंदाज सांख्यिकी विभागाने वर्तवला आहे. गेल्या आर्थिक...\n\"स्वादयात्रे'ला निघण्यापूर्वी... (विष्णू मनोहर)\n\"व्यक्ती तितक्‍या प्रकृती' या उक्तीनुसारच \"व्यक्ती तितक्‍या खाद्यरुची' असंही म्हणता येईल. -महाराष्ट्रासह देशभरातल्या विविध खाद्यरुचींची,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/ipl-news-marathi/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%AC-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%9C-%E0%A4%9D%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%9C-113050900006_1.htm", "date_download": "2019-01-21T02:22:18Z", "digest": "sha1:PADL74WHSRR3PJQPGGR7MANFP2FSS7SD", "length": 12216, "nlines": 128, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "राजस्थान-पंजाब संघात आज झुंज | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 21 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nराजस्थान-पंजाब संघात आज झुंज\nयजमान किंग्ज इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉल्स या दोन संघात गुरुवार 9 मे रोजी येथे सहाव्या आयपीएल ट्वेंटी-20 क्रिकेट स्पर्धेतील महत्त्वपूर्ण असा साखळी क्रिकेट सामना खेळला जात आहे.\nराजस्थान संघाने मंगळवारी दिल्लीचा 9 गडी राखून पराभव केला व साखळी गुणतक्यात तिसर्‍या स्थानावर उडी घेतली आहे. या संघाला प्ले ऑफ फेरी गाठण्यासाठी आणखी विजयांची रज आहे. पंजाब विरुद्ध विजय मिळवून ‘प्ले ऑफ फेरी’ पक्की करण्याचा राजस्थानचा इरादा आहे. पंजाब संघसुद्धा 10 गुणांसह सहाव स्थानावर आहे. परंतु, त्यांचे पाच सामने शिल्लक आहेत. त्यामुळे पंजाबलासुद्धा ‘प्ले ऑफ फेरी’ गाठणची संधी आहे.\nपंजाबला डेव्हिड मिलेरच्या रूपाने एक नवा फलंदाज लाभला आहे व त्याने जबरदस्त असे शतक 38 चेंडूंवर पूर्ण केल्यामुळे पंजाबने बंगळुरूचा पराभव केला होता. बंगळुरून��� 191 धावांचे उद्दिष्ट देऊनसुद्धा मिलेरमुळे पंजाबने ते सहजपणे पार केले. त्यामुळे तो किलर- मिलेर ठरला आहे. राहुल द्रविडचा संघसुद्धा मजबूत असा आहे. द्रविड आणि राहाणेची जोडी जमली आहे. याशिवाय शेन वॅटसन हा अष्टपैलू या संघात आहे.\nदोन्ही संघ विजयासाठी आसुसलेले असून ते जोरदार झुंज देतील, अशी अपेक्षा आहे. पंजाबची मदार दक्षिण आफ्रिकेचा मिलेर, ऑस्ट्रेलियाचा शॉन मार्श आणि मनदीपसिंग यांच्यावर राहील. राजस्थानची मदार द्रविडवर असेल. डेव्हिड हसी हा पंजाबचे नेतृत्व करीत असून नियमित कर्णधार अ‍ॅडम गिलख्रिस्ट हा संघाबाहेर राहणे पसंत करीत आहे.\nआयपीएलच्या नियमाप्रमाणे चार परदेशी खेळाडू अकराच्या संघात घेता येतात. त्यामुळे आपल्यापेक्षा सरस खेळाडूला संधी मिळावी, म्हणून हे कर्णधार संघाबाहेर बसणे पसंत करतात.\nरिकी पोन्टिंग, कुमार संगाकारा आणि अॅडम गिलख्रिस्ट हे तीन कर्णधार बहुतांशी सामन्यात बाहेर बसलेले आहेत. गोलंदाजीत मात्र दोन्ही संघाची बाजू समसमान अशीच आहे. त्यामुळे हा सामना रंगतदार व अटीतटीचा ठरण्याची शक्यता आहे.\nचेन्नईचा विजीयक्रम पुणे रोखणार\nबेंगळुरू चार गड्यांनी पराभूत\nमंद गतीने षटके टाकल्याने धोनीला दंड\nमुंबई इंडियन्सला ‘रॉयल चॅलेंज’\nजखमी कालीसमुळे गोलंदाजी कमी पडली\nयावर अधिक वाचा :\nराजस्थानपंजाब संघात आज झुंज\nPUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये\nव्हिडिओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती असेलच परंतु आपल्याला कदाचित याच्या वाईट ...\nभारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा ...\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश\nशिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...\nडाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल\nगेल्या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ ...\nमायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार\nप्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ ...\nधर्मगुरू झाकीर नाईकच्या संपत्तीवर टाच\nअंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) वादग्रस्त मुस्लिम धर्मगुरू झाकीर नाईकच्या मुंबई आणि ...\nराज ठाकरे यांचा व्यंगचित्रातून टोला\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्���मातून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र ...\nभय्यू महाराज आत्महत्या प्रकरण, तिघांना अटक\nभय्यू महाराज आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी प्रमुख सेवक विनायक दुधाळे, शरद देशमुख आणि पलक ...\nसुभाषचंद्र बोस व आझाद हिंद सेना यांच्याबद्दल महत्वाचे\nसुभाषचंद्र बोस यांचा जन्म २३ जानेवारी १८९७, बंगाल प्रांतात झाला. सुभाषबाबू १९२० मध्ये ...\nसुभाषचंद्र बोस आणि कारावास\nआपल्या सार्वजनिक जीवनात सुभाषबाबूंना एकूण अकरा वेळा कारावास भोगावा लागला. सर्वप्रथम १९२१ ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://dhule.gov.in/mr/%E0%A4%A4%E0%A4%B9%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%B2-2/", "date_download": "2019-01-21T01:34:07Z", "digest": "sha1:Q363A5RHHYAKPEDEX4R5QED6QZM2W6XN", "length": 4383, "nlines": 114, "source_domain": "dhule.gov.in", "title": "तहसील | धुळे जिल्हा , महाराष्ट्र शासन", "raw_content": "\nमहाराष्ट्र औद्योगिक विकासमहामंडळ ( एम.आय.डी.सी.)\nएसटीडी आणि पिन कोड\nभोगवटदार वर्ग-२ जमिनीची माहिती – धुळे\nभोगवटदार वर्ग-२ जमिनीची माहिती – शिरपूर\nभोगवटदार वर्ग-२ जमिनीची माहिती – तालुका साक्री\nभोगवटदार वर्ग-२ जमिनीची माहिती – शिंदखेडा\nजिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन -२०१७\nजिल्हाधिकारी कार्यालय – माहिती अधिकार\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© जिल्हा प्रशासन, धुळे. , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jan 18, 2019", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-30-august-2018/", "date_download": "2019-01-21T02:13:31Z", "digest": "sha1:6PFH42GLK7XB4CESZDOLHMIQLZL7NUM5", "length": 15253, "nlines": 139, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top Current Affairs 30 August 2018 For Sarkari Naukri Preparation", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(Northern Railway) उत्तर रेल्वेत ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 1092 जागांसाठी भरती\n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 150 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती [Updated]\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2019\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n(NPCIL) न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 162 जागांसाठी भरती\n(Krushi Sevak) महाराष्ट्र कृष�� विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n(ESIC) कर्मचारी राज्य विमा महामंडळात 329 जागांसाठी भरती\n(UPSC-NDA) राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 392 जागांसाठी भरती\n(MPSC) महाराष्ट्र लोक सेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा-2019 (555 जागा)\n(Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n(NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 251 जागांसाठी भरती\n(Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\nमध्य प्रदेश आणि महाराष्ट्र सरकारसह शिपिंग आणि रेल्वे मंत्रालयांनी सुमारे 9, 000 कोटी रुपयांचा इंदोर-मनमाड रेल्वे प्रकल्प राबविण्यासाठी एक करार केला आहे.\nकॅबिनेटने भारत पोस्टपेमेंट बँकेला 1,435 कोटी रुपये उभारण्यासाठी प्रकल्प खर्चात 79 .3 टक्के वाढ करण्याची मंजुरी दिली आहे.\nमहाराष्ट्रातील महाबळेश्वर यावर्षी भारतातील मेघालयच्या चेरापूंज ला मागे टाकत सर्वात जास्त पाऊस पडणारे स्थान ठरले आहे.\nयुनायटेड किंगडममध्ये वरिष्ठ राजनैतिक अधिकारी रूची घनश्याम यांची भारतीय उच्चायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.\nभारतीय आयुर्विमा निगम (एलआयसी) आयडीबीआय बँकेतील 7 टक्के हिस्सा खरेदी करणार आहे.\nअब्जाधिश गुंतवणूकदार वॉरन बफेट यांच्या बर्कशायर हैथवेने देशातील सर्वात मोठी डिजिटल पेमेंट कंपनी पेटीएम मध्ये 2500 कोटी रुपये गुंतविले आहेत.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत आणि रवांडा यांच्यातील व्यापार सहकार्य रूपरेखासाठी पूर्वव्‍यापी मंजुरी दिली आहे.\nभारत सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार डॉ. के. राघवन यांना पंतप्रधानांच्या विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवीन उपक्रम सल्लागार परिषदेचे अध्यक्ष बनविण्यात आले आहे.\n7 सप्टेंबर पासून इस्तांबुलमध्ये इजमिर इंटरनॅशनल ट्रेड शोमध्ये भारत एक भागीदार देश म्हणून भाग घेणार आहे.\nकेंद्रीय मंत्रिमंडळाने भारत आणि बुल्‍गारिया दरम्यान पर्यटनाच्या क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी सामंजस्य कराराला मान्यता दिली आहे.\nPrevious (DNS) डोंबिवली नागरी सहकारी बँकेत 52 जागांसाठी भरती\nNext वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागांतर्गत ‘सहयोगी प्राध्यापक’ पदांची भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02 /2018 निकाल\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n» (MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n» (Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» (ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 2100 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» IBPS मार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या 1599 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र (CRP SPL VIII 2018)\n» लक्ष्मी विलास बँक ‘प्रोबशनरी ऑफिसर’ भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» कॅनरा बँक 800 प्रोबेशनरी ऑफिसर भरती परीक्षा निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02/2018 निकाल\n» (MPSC) महाराष्ट्र वन सेवा (मुख्य) परीक्षा-2018 अंतिम उत्तरतालिका\n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/umed-msrlm-buldhana-recruitment/", "date_download": "2019-01-21T01:21:58Z", "digest": "sha1:22LEULMZLVAEXICCPT7DMK5DFL7I2GC5", "length": 14676, "nlines": 166, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Umed MSRLM Buldhana Recruitment 2018 - Umed MSRLM Buldhana", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(Northern Railway) उत्तर रेल्वेत ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 1092 जागांसाठी भरती\n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 150 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती [Updated]\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2019\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n(NPCIL) न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 162 जागांसाठी भरती\n(Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n(ESIC) कर्मचारी राज्य विमा महामंडळात 329 जागांसाठी भरती\n(UPSC-NDA) राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 392 जागांसाठी भरती\n(MPSC) महाराष्ट्र लोक सेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा-2019 (555 जागा)\n(Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n(NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 251 जागांसाठी भरती\n(Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\n(MSRLM) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियांतर्गत बुलढाणा येथे विविध पदांची भरती\nपदाचे नाव & तपशील:\nपद क्र. पदाचे नाव जागा\nजिल्हा अभियान कक्ष तालुका अभियान कक्ष\n1 लेखापाल 01 —\n2 प्रशासन सहाय्यक 01 —\n3 डाटा एंट्री ऑपरेटर — 14\n4 शिपाई — 14\n5 प्रशासन व लेखा सहाय्यक — 13\n6 प्रभाग समन्वयक — 50\nपद क्र.2: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि. (iii) MS-CIT किंवा समकक्ष कोर्स (iv) 03 वर्षे अनुभव\nपद क्र.3: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि. (iii) MS-CIT किंवा समकक्ष कोर्स (iv) 03 वर्षे अनुभव\nपद क्र.4: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) 03 वर्षे अनुभव\nवयाची अट: 01 ऑक्टोबर 2018 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]\nFee: खुला प्रवर्ग: ₹374/- [मागासवर्गीय: ₹274/-]\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 नोव्हेंबर 2018\n(Mahatribal) महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात 1395 जागांसाठी मेगा भरती [मुदतवाढ]\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\nIIT मुंबई मध्ये विविध पदांची भरती\n(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात विविध पदांची भरती\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02 /2018 निकाल\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n» (MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n» (Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» IBPS मार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या 1599 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र (CRP SPL VIII 2018)\n» लक्ष्मी विलास बँक ‘प्रोबशनरी ऑफिसर’ भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (NIACL) न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. मध्ये 312 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» कॅनरा बँक 800 प्रोबेशनरी ऑफिसर भरती परीक्षा निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02/2018 निकाल\n» (MPSC) महाराष्ट्र वन सेवा (मुख्य) परीक्षा-2018 अंतिम उत्तरतालिका\n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/manoranjan/actress-pooja-sawant-got-dadasaheb-falke-award-110387", "date_download": "2019-01-21T02:08:57Z", "digest": "sha1:MRTLFWDUTMHREPWMC6NNE65QCB2QGOIF", "length": 12775, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "Actress Pooja Sawant Got Dadasaheb Falke Award पुजा सावंतला दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर | eSakal", "raw_content": "\nपुजा सावंतला दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर\nमंगळवार, 17 एप्रिल 2018\nयेत्या 21 एप्रिल ला वांद्रे येथील सेंट अॅड्रयूज ऑडीटोरियममध्ये पुजाला हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल.\nमराठीतील कलरफुल अभिनेत्री पुजा सावंतचा ‘लपाछपी’ हा सिनेमा चांगलाच गाजला होता. या सिनेमातील तिच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल अनेक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पुरस्काराने घेतली. यात आता आणखीन एका सन्माननीय पुरस्काराचा समावेश झाला आहे. भारतीय चित्रपटाचे जनक दादासाहेब फाळके यांच्या 149व्या पुण्यतिथी निमित्त 'दादासाहेब फाळके सर्वोत्कृष्ट अभिनेत्री' पुरस्काराचा मान पुजा सावंतला मिळाला आहे. येत्या 21 एप्रिल ला वांद्रे येथील सेंट अॅड्रयूज ऑडीटोरियममध्ये पुजाला हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल.\nमराठी चित्रपटसृष्टीत दादासाहेब फाळके पुरस्कार हा अत्यंत मानाचा आणि मोलाचा मानला जातो. याआधीही ‘लपाछपी’ चित्रपटाला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. जगभरातूनसुध्दा ‘लपाछपी’ आणि पुजा सावंतच्या अभिनयाची दखल घेतली आहे. ‘श्रावणक्वीन’ झाल्यानंतर पुजा सावंतने ‘क्षणभर विश्रांती’ या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले. ‘क्षणभर विश्रांती’ या तिच्या पहिल्याच चित्रपटात तिने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. यानंतर झकास, सतरंगी रे, पोस्टर बॉईज, निळकंठ मास्टर, दगडी चाळ, भेटली तु पुन्हा, लपाछपी या चित्रपटात तिने आपले अभिनय कौशल्य दाखविले. पुजाच्या अभिनयावर आणि तिच्या सौंदर्यावर अनेक चाहते फिदा आहेत.\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nबालकुमार साहित्य संमेलन ग्रंथदिंडीने सुरू\nपु. ल. देशपांडे साहित्यनगरी, भिलार - ज्यांनी स्त्रियांसाठी शिक्षणाची दारे खुली अशा सावित्रीबाई फुले यांचा वेश परिधान केलेल्या शाळकरी मुलींच्या हस्ते...\nअभ्यासाखेरीज सामाजिक भानही ठेवावे - प्रशांत पाटील\nजुनी सांगवी - ‘‘केवळ परीक्षा डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांनी अभ्यास करू नये. मला हे जमेल का, ही भीती मनातून काढून टाकावी. अभ्यासाबरोबरच सामाजिक...\n'औरंगाबाद महापालिकेच्या शाळा मुंबईपेक्षा चांगल्या'\nऔरंगाबाद - इंग्रजी शाळांच्या तुलनेत मराठी माध्यमांच्या, त्यात महापालिकेच्या शाळांचा दर्जा वाढला पाहिजे. मुंबई महापालिकेच्या शाळांपेक्षा औरंगाबाद...\nपुस्तकांच्या गावात बालकुमार साहित्य संमेलनाचा प्रारंभ\nभिलार - ज्यांनी स्त्रियांसाठी शिक्षणाची दारे खुली अशा सावी��्रीबाई फुले यांचा वेश परिधान केलेल्या शाळकरी मुलीच्या हस्ते पालखीतील ग्रंथांची पुजा करून...\nनव्या कलाकारांना शास्त्रीय संगीताची बैठक हवी\nलोकसंगीतातील भक्तिपर गीते गाणाऱ्या शिंदे घराण्याच्या चौथ्या पिढीतील आदर्श शिंदे तरुणांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहेत. ते आणि ‘जादूची पेटी’ या लोकप्रिय...\nनवीन साहित्य प्रकाशित करण्यावर भर\nपुणे - राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या मराठी भाषा विभागाच्या साहित्य व संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharera.mahaonline.gov.in/Site/ViewPDFList?doctype=97tq_O7qPXrjozI3HJW8ym4H%2F94flAFVK02cR7fFwEap28L1ekDyiJUi0MgB_cLDBdaMt8qf2uTEc61idcTmAjlyT8nUZ%2FHEGjVWwuJz7qI%3D&page=2", "date_download": "2019-01-21T01:05:33Z", "digest": "sha1:BUAIR7YXIEUZRYRJWLZFCW3QWXWOLQT3", "length": 3778, "nlines": 98, "source_domain": "maharera.mahaonline.gov.in", "title": "आदेश- महाऑनलाईन लिमीटेड", "raw_content": "\nमहाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण\nनियम, शा. नि. व परिपत्रक\nमहारेरा आदेश आणि परिपत्रके\nमहारेरा ने स्वतःहून केलेली आदेश (स्युओ मोटो ऑर्डर )\nदादरा आणि नगर हवेली\nनोंदणीकृत स्थावर मालमत्ता एजंट\nएकूण दर्शक : 3503434\nआजचे दर्शक : 325\n© ही महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी अॅथॉरिटी ऑफ इंडियाची अधिकृत वेबसाइट आहे. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/umed-msrlm-solapur-recruitment/", "date_download": "2019-01-21T01:05:45Z", "digest": "sha1:CRGFXRQQEBQDVPL6I6DLFEGS3GIIDK5E", "length": 13935, "nlines": 156, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Umed MSRLM Solapur Recruitment 2018 - Umed MSRLM Solapur Bharti", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(Northern Railway) उत्तर रेल्वेत ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 1092 जागांसाठी भरती\n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 150 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती [Updated]\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 ���ागांसाठी भरती\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2019\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n(NPCIL) न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 162 जागांसाठी भरती\n(Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n(ESIC) कर्मचारी राज्य विमा महामंडळात 329 जागांसाठी भरती\n(UPSC-NDA) राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 392 जागांसाठी भरती\n(MPSC) महाराष्ट्र लोक सेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा-2019 (555 जागा)\n(Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n(NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 251 जागांसाठी भरती\n(Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\n(MSRLM) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियांतर्गत सोलापूर येथे विविध पदांची भरती [मुदतवाढ]\nप्रशासन व लेखा सहाय्यक: 07 जागा\nडेटा एंट्री ऑपरेटर: 06 जागा\nप्रभाग समन्वयक: 38 जागा\nपद क्र.1: (i) वाणिज्य शाखेतील पदवी (ii) MS-CIT किंवा समकक्ष कोर्स (iii) Tally (iv) 03 वर्षे अनुभव\nपद क्र.2: (i) 12 वी उत्तीर्ण (ii) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि. (iii) MS-CIT किंवा समकक्ष कोर्स (iv) 03 वर्षे अनुभव\nपद क्र.3: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) 03 वर्षे अनुभव\nवयाची अट: 18 सप्टेंबर 2018 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]\nFee: खुला प्रवर्ग: ₹374/- [मागासवर्गीय: ₹274/-, माजी सैनिक: ₹23/-]\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख:18 सप्टेंबर 2018 22 ऑक्टोबर 2018 (05:00 PM)\nNext (NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत मुंबई येथे विविध पदांची भरती\n(Mahatribal) महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात 1395 जागांसाठी मेगा भरती [मुदतवाढ]\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\nIIT मुंबई मध्ये विविध पदांची भरती\n(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात विविध पदांची भरती\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(RRB) भारतीय ���ेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02 /2018 निकाल\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n» (MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n» (Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» IBPS मार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या 1599 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र (CRP SPL VIII 2018)\n» लक्ष्मी विलास बँक ‘प्रोबशनरी ऑफिसर’ भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (NIACL) न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. मध्ये 312 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» कॅनरा बँक 800 प्रोबेशनरी ऑफिसर भरती परीक्षा निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02/2018 निकाल\n» (MPSC) महाराष्ट्र वन सेवा (मुख्य) परीक्षा-2018 अंतिम उत्तरतालिका\n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/mahadev-jankar-approved-funds-fisherman-109043", "date_download": "2019-01-21T02:15:03Z", "digest": "sha1:IFHREMZQCRTLXPISOFF2H4KSENPHEKQF", "length": 15921, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Mahadev Jankar approved funds for fisherman नीलक्रांतीअंतर्गत नवीन मच्छीमार जेट्टींसाठी 415 कोटी मंजूर | eSakal", "raw_content": "\nनीलक्रांतीअंतर्गत नवीन मच्छीमार जेट्टींसाठी 415 कोटी मंजूर\nबुधवार, 11 एप्रिल 2018\nमच्छीमारनगर (कफ परेड) येथे नवीन अत्याधुनिक एचडीपीई मच्छीमार नौकेचे सादरीकरण करण्यात आले. त्यावेळी श्री. जानकर बोलत होते. यावेळीमत्स्यव्यवसाय विभागाचे सहआयुक्त विनोद नाईक, सहायक आयुक्त अशोक जावळे, क्वाड्रील हेवी इंजिनिअरींग प्रा. लि. चे संचालक कॅप्टन (निवृत्त) फिरोज दलाल, कमांडर (नि.) विजय पाटील, मुख्य तांत्रिक सल्लागार ग्य��डो बोथे, लिटमस मरीन इनोव्हेशन प्रा. लि. चे विपनन प्रमुख विशाल पटाल्ये, मच्छीमार सर्वोदय सहकारी संस्थेचे अध्यक्ष जयेश भोईर आदी उपस्थित होते.\nमुंबई : केंद्र शासनाने नीलक्रांती धोरणाच्या माध्यमातून नवीन मच्छीमार जेट्टी बांधकामासाठी 415 कोटी रुपये मंजूर केले आहेत. राज्य शासनही मच्छीमारांच्या कल्याणासाठी अनेक पायाभूत सोयी- सुविधांचे निर्माण करत असून आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करुन स्वत:ची प्रगती साधावी, असे आवाहन पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी आज येथे केले.\nमच्छीमारनगर (कफ परेड) येथे नवीन अत्याधुनिक एचडीपीई मच्छीमार नौकेचे सादरीकरण करण्यात आले. त्यावेळी श्री. जानकर बोलत होते. यावेळीमत्स्यव्यवसाय विभागाचे सहआयुक्त विनोद नाईक, सहायक आयुक्त अशोक जावळे, क्वाड्रील हेवी इंजिनिअरींग प्रा. लि. चे संचालक कॅप्टन (निवृत्त) फिरोज दलाल, कमांडर (नि.) विजय पाटील, मुख्य तांत्रिक सल्लागार ग्युडो बोथे, लिटमस मरीन इनोव्हेशन प्रा. लि. चे विपनन प्रमुख विशाल पटाल्ये, मच्छीमार सर्वोदय सहकारी संस्थेचे अध्यक्ष जयेश भोईर आदी उपस्थित होते.\nपारंपरिक पद्धतीने मासेमारी करताना मच्छीमारांना मोठ्या प्रमाणात कष्ट पडतात, असे सांगून श्री. जानकर म्हणाले की, पारंपरिक लाकडी बोटींचे तसेच फायबर बोटींचे आयुष्य खूप कमी आहे. या बोटींचा देखभाल दुरुस्ती खर्चही मोठा आहे. त्या तुलनेत आज सादर करण्यात आलेली आधुनिक एचडीपीई बोट 20 वर्षाहून अधिक टिकाऊ आहेत. एलपीजी इंजिन किंवा इलेक्ट्रिक इंजिनचा वापरही या बोटींमध्ये करण्यात येत असल्याने त्या पर्यावरणपूरक असून डिझेलसाठीचा मोठा खर्च आणि वाचणार आहे. या बोटींसाठी सोलर इंजिनचाही वापर शक्य असल्याने पूर्णत: प्रदुषणमुक्त आणि पैशाची बचतही होऊ शकते. मच्छीमारांनी या आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करुन उन्नती साधावी, असे ते म्हणाले.\nजानकर पुढे म्हणाले की, केंद्र शासनाने नीलक्रांती धोरणाच्या माध्यमातून नवीन जेट्टी बांधकामासाठी 415 कोटी रुपये मंजूर केले आहेत. नवीन आधुनिक जेट्टींच्या बांधकामामुळे मच्छीमारांना मासे उतरवून जवळच्या बाजारपेठेपर्यंत वाहतूक करणे सोपे जाणार आहे. राज्य शासन मच्छीमारांच्या जीवनात परिवर्तन व्हावे यासाठी प्रयत्नशील आहे. मत्स्योत्पादनाला अधिकचा दर मिळावा यासाठ�� मासे व अन्य मत्स्योत्पादनावर प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन देण्यात येत आहे. राज्याचे मत्स्यविकास महामंडळ यापूर्वी तोट्यात होते ते शासनाच्या योग्य धोरणामुळे सध्या नफ्यात आले आहे.\nया एचडीपीई बोटी लिटमस मरीन इनोव्हेशन प्रा. लि. आणि क्वाड्रील हेवी इंजिनिअरींग यांच्या संयुक्त भागीदारीतून फ्रान्सवरुन आयात केल्या असून जर्मन तसेच जपानवरुन आयात करण्यात आलेल्या इंजिनचा यामध्ये वापर करण्यात आलेले आहे. यावेळी जानकर यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून या बोटीची सविस्तर माहिती घेतली. त्यांनी बोटीत बसून समुद्रात फेरफटकाही मारला.\n‘कृषिक’ जगात सर्वोत्तम (व्हिडिओ)\nबारामती - 'भारत व ऑस्ट्रेलिया या दोन्ही देशांमधील शेतीच्या समस्या समान आहेत, म्हणूनच मला बारामतीतील कृषिक प्रदर्शनाने प्रभावित केले. उच्च दर्जाच्या...\nबारामती - येथील कृषी विज्ञान केंद्राने आयोजित केलेले ‘कृषिक’ हे शेती प्रात्यक्षिकांवरील कृषी प्रदर्शन गुरुवारपासून (ता. १७) सुरू होत आहे. कृषिक...\nते गाणे जिवाला लावी पिसे, अशी गत होते निसर्गपुत्रांचे गाणे ऐकताना. फक्त त्यासाठी वेळ काढून शहरापल्याड जायला हवे. घाटमाथ्यावरून उतरून चिपळूणमार्गे...\nगोशाळांमध्ये भरणार चारा शिबिरे\nमुंबई - चारा छावण्यांना भ्रष्टाचाराची लागण लागत असल्याने दुष्काळ जाहीर झाल्यानंतरही चार छावण्या सुरू न करण्याचा निर्णय घेणाऱ्या राज्य सरकारला...\nनवी दिल्ली - कृषी आणि उत्पादन क्षेत्राची कामगिरी बहरल्याने यंदा विकास दर ७.२ टक्के राहील, असा अंदाज सांख्यिकी विभागाने वर्तवला आहे. गेल्या आर्थिक...\n\"स्वादयात्रे'ला निघण्यापूर्वी... (विष्णू मनोहर)\n\"व्यक्ती तितक्‍या प्रकृती' या उक्तीनुसारच \"व्यक्ती तितक्‍या खाद्यरुची' असंही म्हणता येईल. -महाराष्ट्रासह देशभरातल्या विविध खाद्यरुचींची,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/ulhasnagar-shantinagar-dead-bones-122388", "date_download": "2019-01-21T02:07:41Z", "digest": "sha1:XANT6GHSFHJPS23NIQGDK3IJMOCHKWNK", "length": 13078, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Ulhasnagar Shantinagar dead bones शांतीनगर स्मशानभूमीतील अस्थी गायब ; पोलिसांना पाचारण | eSakal", "raw_content": "\nशांतीनगर स्मशानभूमीतील अस्थी गायब ; पोलिसांना पाचारण\nशुक्रवार, 8 जून 2018\nकिशनलाल सचदेव,गुल दरयानी,भगवान बालानी,रामपती शुक्ला या विविध चौघांचे निधन झाल्यावर त्यांच्यावर 6 जूनला शांतीनगर स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले होते.\nउल्हासनगर : 3 दिवसांपूर्वी अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या आपल्या नातलगांच्या अस्थी घेण्यासाठी नातलग गेले असता, तेथील अस्थीच गायब असल्याने नातवाईकांनी शांतीनगर स्मशानभूमीत गोंधळ घातल्याची घटना आज सकाळी उल्हासनगरात घडली. शांतता बिघडल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले आणि नुकतेच कामाला लागलेल्या तरुणाने या अस्थी कापडात गुंडाळून ठेवल्याचे समजल्यानंतर प्रकरण शांत झाले.\nकिशनलाल सचदेव,गुल दरयानी,भगवान बालानी,रामपती शुक्ला या विविध चौघांचे निधन झाल्यावर त्यांच्यावर 6 जूनला शांतीनगर स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्यांचे नातलग आज तिसऱ्या दिवशी विसर्जनासाठी अस्थी घेण्यासाठी गेले असता, त्याजागी अस्थी नव्हत्या. त्यांनी तेथील कर्मचाऱ्यांना अस्थीविषयी विचारणा केली असता, ते देखील याबाबत अनभिज्ञ होते. एकच गदारोळ सुरू झाल्यावर किशनलाल सचदेव यांच्या नातलगाने मध्यवर्ती पोलिस ठाण्यात फोन केल्यावर पोलिसांनी स्मशानभूमीत धाव घेतली. नातलगाचा संयम सुटत चालला होता.\nशेवटी काल परवापासून कामावर येत असलेल्या तरुणाला बोलावण्यात आले. त्याने या प्रत्येकाच्या अस्थी कापडात भरून आत ठेवले होते. त्याने कापडातील अस्थी बाहेर आणल्या. मात्र, त्यापैकी आमच्या नातलगांच्या कोणत्या हा प्रश्न पडला. शेवटी त्या उघडण्यात आल्यावर त्यातील वस्तू बघून ही अस्थी आमच्या नातलगाची खात्री पटल्यावर त्या नेण्यात आल्या. किशनलाल यांच्या अस्थीची विसर्जनापूर्वी स्मशानभूमीत पूजा करण्यात आली आणि पोलिसांचा जीव भांड्यात पडला.\nदरम्यान, पालिकेचे याठिकाणी कार्यालय असून, तिथे लिपिक नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याची खंत कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.\nकुत्र्याने घे���ला सात वर्षांच्या मुलीचा चावा\nउल्हासनगर : उल्हासनगरमधील मराठा सेक्शन भागात एका सात वर्षांच्या मुलीला एका कुत्र्याने चावा घेतला असता तिचं तोंड आणि नाक फाडलय, या घटनेनंतर जखमी...\nलोकलचा जीवघेणा प्रवास कधी थांबणार \nकल्याण - मध्य रेल्वेच्या कल्याण ते कसारा आणि बदलापूर ते कल्याण रेल्वे स्थानक परिसरात लोकसंख्या वाढली. मात्र लोकल फेऱ्या न वाढल्याने प्रवाश्याना आपला...\nप्रिय आई-बाबा, मी तुम्हाला नम्र विनंती करतोय...\nउल्हासनगर - कर वसूलीसाठी आता उल्हासनगर पालिकेने एक अजब शक्कल लढवली आहे. उल्हासनगरातील विद्यार्थ्यांकरवी त्यांच्या आई बाबांना टॅक्स भरण्याची भावनिक...\nउल्हासनगर - अवघ्या १३ किलोमीटर क्षेत्रफळात दाटीवाटीने वसलेल्या उल्हासनगर शहरातील नायट्रोजन ऑक्‍साईड सर्वाधिक घातक असल्याचा ठपका केंद्रीय प्रदूषण...\nडायटला मुरड घालत अजित पवारांकडून पोळीभाजीचा आस्वाद (व्हिडिओ)\nबदलापूर : माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बदलापूर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून आणि राष्ट्रवादी...\nपिंपरी : व्हिडिओ क्लिपच्या आधारे महिलेला केले ब्लॅकमेल\nपिंपरी (पुणे) - शारीरिक संबंधांची व्हिडिओ क्लिप काढत त्या आधारे महिलेला ब्लॅकमेल करीत एक लाख रूपयांची मागणी केली. ही घटना उल्हासनगर आणि चिंचवड येथे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida/rio-2016-olympics/financial-problem-in-front-of-tokyo-for-olympic-1289263/", "date_download": "2019-01-21T02:01:14Z", "digest": "sha1:ZSAY2EOCZJ3BBXVKG53VEYDMZ7XNROOK", "length": 13527, "nlines": 192, "source_domain": "www.loksatta.com", "title": "financial problem in front of tokyo for Olympic | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nअदलाबदलीच्या जागांव��ून महाआघाडीत तिढा\nशशिकला यांना तुरुंगात विशेष वागणूक\nरिओ २०१६ ऑलिम्पिक »\nटोकिओ ऑलिम्पिक संयोजकांपुढेही आर्थिक अडचणींचा डोंगर\nटोकिओ ऑलिम्पिक संयोजकांपुढेही आर्थिक अडचणींचा डोंगर\nदक्षिण कोरियात २०१८ मध्ये हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित केली जाणार आहे.\nआर्थिक अडचणींना सामोरे जात येथील संयोजकांनी रिओ ऑलिम्पिक स्पर्धा यशस्वीरीत्या पार पाडली. आणखी चार वर्षांनी टोकिओ येथे होणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या संयोजकांपुढे आतापासूनच आर्थिक अडचणींचे डोंगर उभे राहिले आहेत. ऑलिम्पिक स्पर्धा संपल्यानंतर येथील महापौर एडवर्ड पेस यांच्याकडून टोकिओच्या गव्हर्नर युरिको कोईको यांनी ऑलिम्पिक ध्वज स्वीकारला.\nदक्षिण कोरियात २०१८ मध्ये हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. त्यानंतर टोकिओ येथे २०२० मध्ये उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धा व २०२२ मध्ये बीजिंग येथे हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहे. या तीनही स्पर्धा आशियाई खंडात होणार असल्यामुळे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीला (आयओसी) थोडी उसंत मिळणार आहे. सोची येथे २०१४ मध्ये झालेली हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा व त्यापाठोपाठ येथे नुकतीच आयोजित करण्यात आलेली ऑलिम्पिक स्पर्धा आर्थिक समस्यांसह विविध कारणांमुळे गाजली. या दोन्ही स्पर्धाच्या संयोजनाबाबत आयओसीचे पदाधिकारी समाधानी नाहीत.\nकोईको यांनी सांगितले, ‘ऑलिम्पिकसाठी बरेच स्टेडियम्स अगोदरपासूनच वापरात असलेली आहेत. फक्त त्यामध्ये काही ठिकाणी नूतनीकरण करण्याची आवश्यकता असून त्याचे कामही सुरू झाले आहे.’\nजपानमध्ये बेसबॉल (सॉफ्टबॉल) खूप लोकप्रिय आहे. त्याचा फायदा जपानला पदक जिंकण्यासाठी होणार आहे. यंदा जपानने ४१ पदकांची कमाई केली. टोकिओ येथील स्पर्धेच्या संयोजनात कोईको यांच्याबरोबरच तामायो मारुकावा या आणखी एका महिला संघटकांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. पंतप्रधान शिंझो अबे यांनी मारुकावा यांच्याकडे नुकतीच ऑलिम्पिकमंत्री म्हणून स्वतंत्र जबाबदारी सोपविली आहे.\nनवीन खेळ : टोकिओ ऑलिम्पिकमध्ये बेसबॉल (सॉफ्टबॉल), स्केटबोर्डिग, सर्फिग, कराटे व स्पोर्ट्स क्लाइम्बिंग या पाच क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे ३३ क्रीडा प्रकारांमध्ये ११ हजारपेक्षा जास्त खेळाडूंचा सहभाग अपेक्षित आहे.\nटोकिओ येथे हो��ाऱ्या ऑलिम्पिकबाबतही हे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे (आयओसी) पदाधिकारी काळजीत आहेत. कारण स्टेडियम्सच्या खर्चामध्ये तीनपट वाढ झाली आहे. नियोजित अंदाजापेक्षा किमान ५० टक्के वाढ अंदाजपत्रकात सुचविण्यात आली असली तरीही त्यापेक्षा जास्त खर्च होण्याची चिन्हे आहेत.\nऑलिम्पिक ध्वज खूप हलका असला तरी ही स्पर्धा आयोजित करणे सोपे नाही. विविध क्रीडा सुविधांसाठी येणारा वाढता खर्च, तसेच नवीन क्रीडा प्रकारांचा समावेश याचेही आव्हान आमच्यापुढे आहे. आमच्या दृष्टीने या सर्व सुविधा म्हणजे पांढरा हत्ती पाळण्यासारख्या असल्या तरीही या खर्चाचा भार आमच्याकडील सामान्य नागरिकांवर पडणार नाही याची आम्ही काळजी घेणार आहोत.\n– युरिको कोईको, टोकिओच्या गव्हर्नर\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\nपोट भरण्यासाठी मी एकेकाळी कोथिंबीरसुद्धा विकली; नवाजुद्दीनने सांगितल्या संघर्षाच्या आठवणी\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\n'फक्त कधी आणि कुठे ते सांग'; सारासोबत डेटला जाण्यास कार्तिक आर्यन तयार\nतुझं करिअर उद्ध्वस्त करू, सेटवर जाळपोळ करू; करणी सेनेची कंगनाला धमकी\nमी नायक नाही, कलाकार आहे..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nसत्तेचे केंद्रीकरण की महाआघाडी\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\n.. तर रिझव्‍‌र्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nपंधरा वर्षांनी रेल्वेत पुन्हा कुल्हडचा वापर\nस्वप्निल जोशीला भेटण्याची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharera.mahaonline.gov.in/Site/ViewPDFList?doctype=97tq_O7qPXrjozI3HJW8ym4H%2F94flAFVK02cR7fFwEap28L1ekDyiJUi0MgB_cLDBdaMt8qf2uTEc61idcTmAjlyT8nUZ%2FHEGjVWwuJz7qI%3D&page=3", "date_download": "2019-01-21T01:49:18Z", "digest": "sha1:7ZG4NCCGFEF4CODJRVN6VR65ZRFRT7AN", "length": 3759, "nlines": 98, "source_domain": "maharera.mahaonline.gov.in", "title": "आदेश- महाऑनलाईन लिमीटेड", "raw_content": "\nमहाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण\nनियम, शा. नि. व परिपत्रक\nमहारेरा आदेश आणि परिपत्रके\nमहारेरा ने स्वतःहून केलेली आदेश (स्युओ मोटो ऑर्डर )\nदादरा आणि नगर हवेली\nनोंदणीकृत स्थावर मालमत्ता एजंट\nएकूण दर्शक : 3503468\nआजचे दर���शक : 359\n© ही महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी अॅथॉरिटी ऑफ इंडियाची अधिकृत वेबसाइट आहे. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/citizen-journalism/complaint-about-inconvenience-st-passengers-122712", "date_download": "2019-01-21T02:16:34Z", "digest": "sha1:57K3KK5QMEPH7SOBMRPRUWQSJCPCOC57", "length": 11061, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "Complaint about the inconvenience of ST passengers एस.टी प्रवाशांच्या गैरसोयीबद्दल तक्रार | eSakal", "raw_content": "\nएस.टी प्रवाशांच्या गैरसोयीबद्दल तक्रार\nरविवार, 10 जून 2018\nपुणे : महाराष्ट्रातील एस.टी कर्मचार्यांच्या वेतनवाढी विरोधात अघोषित संपाबद्दल संदर्भात राज्यातील लाखो एस.टी प्रवाशांची होणारी गैरसोय व मनस्तापाकडे लक्ष द्यावे. याबरोबरच राज्यातील संप काळातील गैरसोय बद्दल मागणीनुसार काढलेल्या परिपञकाची माहीती प्रवाशांपर्यंत पोहचली नसल्याने तक्रार करुनही संपकाळातील राज्यातील लाखो मासिक व ञैमासिक पासांना मुदतवाढ मिळाली नाही. आता अघोषित संप पुकारल्यामुळे पासधारक व नियमित एस.टी प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.\nपुणे : महाराष्ट्रातील एस.टी कर्मचार्यांच्या वेतनवाढी विरोधात अघोषित संपाबद्दल संदर्भात राज्यातील लाखो एस.टी प्रवाशांची होणारी गैरसोय व मनस्तापाकडे लक्ष द्यावे. याबरोबरच राज्यातील संप काळातील गैरसोय बद्दल मागणीनुसार काढलेल्या परिपञकाची माहीती प्रवाशांपर्यंत पोहचली नसल्याने तक्रार करुनही संपकाळातील राज्यातील लाखो मासिक व ञैमासिक पासांना मुदतवाढ मिळाली नाही. आता अघोषित संप पुकारल्यामुळे पासधारक व नियमित एस.टी प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.\n....रोबिंद्रनाथांच्या शब्दसुरांचे बोट पकडून आम्ही कोलकात्याच्या ब्रिगेड परेड मैदानावर बोशुन (पक्षी : बसून) देश वाचवण्याच्या कामी व्यग्र होतो. मोन (...\nआता आठवडाभर आधीच होणार 'शिमगा'\nमुंबई- मुंबई, पुण्यातील चाकरमानी, मानकरी या दरम्यान कोकणाची वाट धरतात. या वेळी भक्त गाऱ्हाणीही घालतात. एकंदरच कोकणात उत्साहाचं, जल्लोषमय वातावरण असतं...\nनारायण राणे पुन्हा काँग्रेसमध्ये परतणार\nमुंबई : महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांचे मन भाजपमध्ये आता रमत नाही. त्यांना आजही चुकल्यासारखे वाटत आहे. त्यामुळे नारायण राणे...\nलिपिकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर इशारा मोर्चा\nपुणे : मंत्रालयापासून ते ग्रामपंचायतीमध्ये काम करणाऱ्या लिपिकांच्या ग्रेड वेतनात सुधारणा करून समान कामास समान वेतन, समान पदोन्नतीचे...\nआमचा चेहरा निवडणूकीनंतर पुढे येईल : सुशिलकुमार शिंदे\nपुणे : आमचा पंतप्रधानपदाचा चेहरा लोकसभेच्या निवडणुका झाल्यावर दिसेल. आमच्याकडे चेहरा नाही पण चेहरे आहेत.'',असे उत्तर सुशीलकुमार शिंदे यांनी भाजपच्या...\nलातूर - शाळांमध्ये सुविधा पुरविण्यात महाराष्ट्रात प्रगती होत आहे, असे असरच्या सर्वेक्षणात आढळून आले असले तरी लातुरातील महापालिकेच्या एका शाळेत नेमकी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharera.mahaonline.gov.in/Site/ViewPDFList?doctype=97tq_O7qPXrjozI3HJW8ym4H%2F94flAFVK02cR7fFwEap28L1ekDyiJUi0MgB_cLDBdaMt8qf2uTEc61idcTmAjlyT8nUZ%2FHEGjVWwuJz7qI%3D&page=4", "date_download": "2019-01-21T01:18:14Z", "digest": "sha1:6PQVGJS2433BORBOBXSIVGU4IY5T3FJB", "length": 3677, "nlines": 98, "source_domain": "maharera.mahaonline.gov.in", "title": "आदेश- महाऑनलाईन लिमीटेड", "raw_content": "\nमहाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण\nनियम, शा. नि. व परिपत्रक\nमहारेरा आदेश आणि परिपत्रके\nमहारेरा ने स्वतःहून केलेली आदेश (स्युओ मोटो ऑर्डर )\nदादरा आणि नगर हवेली\nनोंदणीकृत स्थावर मालमत्ता एजंट\nएकूण दर्शक : 3503443\nआजचे दर्शक : 334\n© ही महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी अॅथॉरिटी ऑफ इंडियाची अधिकृत वेबसाइट आहे. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://wrd.maharashtra.gov.in/portal/portal/mwrd/15mwrdEmployees/4ProjectConstruction/7BudgetAllocation;jsessionid=Gjgz24bkt3ZLZ4hS6Og7zQ**", "date_download": "2019-01-21T01:43:11Z", "digest": "sha1:52XNOJCXU7KLD77RRD6QUZ2R5TWIQIH4", "length": 11254, "nlines": 210, "source_domain": "wrd.maharashtra.gov.in", "title": "Maharashtra Water Resource Department", "raw_content": "\nतुम्ही आता येथे आहात : >> प्रकल्प बांधकाम >> अर्थसंकल्पीय तरतुद\nमंत्रालय अधिकारी बैठक व्यवस्था\nपदोन्नती व रिक्त पदांची माहिती\nमहाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ\nकोकण पाटबंधारे विकास महामंडळ\nगोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ\nमहासंचालक, जल व भूमी व्यवस्थापन संस्था - वाल्मी\n���िदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ\nतापी पाटबंधारे विकास महामंडळ\nमहासंचालक, संकल्पचित्र, प्रशिक्षण, जलविज्ञान, संशोधन व धरण सुरक्षा\nमाहिती अंकेक्षण आणि प्रमाणीकरण\nनद्यांच्या पुर नियंत्रण रेषा\nवेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रम\nदुरुस्ती, नुतनिकरण आणि पुनर्संचयन\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना\n9 वी आंतररष्ट्रीय सूक्ष्म सिंचन परिषद\nवेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रम\nदुरुस्ती, नुतनिकरण आणि पुनर्संचयन\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना\n9 वी आंतररष्ट्रीय सूक्ष्म सिंचन परिषद\nवेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रम\nदुरुस्ती, नुतनिकरण आणि पुनर्संचयन\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना\n9 वी आंतररष्ट्रीय सूक्ष्म सिंचन परिषद\nरुपये ३ लक्ष पर्यंतच्या निविदा सूचना\nरुपये ३ लक्ष पर्यंतच्या निविदा सूचना\nपी डब्ल्यू डी हँडबुक\nपी डब्ल्यू डी हँडबुक\nस्वयंप्रेरणेने प्रसिद्ध करावयाची माहिती\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nस्वयंप्रेरणेने प्रसिद्ध करावयाची माहिती\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nकायदे, नियम व शासन निर्णय\nकायदे, नियम व शासन निर्णय\nजवळपास पूर्ण झालेले प्रकल्प\nप्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेत अंतर्भूत प्रकल्प\nविशेष पॅकेज बळीराजा जलसंजिवनी योजनेत अंतर्भूत प्रकल्प\nनव्याने प्रशासकीय मान्यता प्राप्त प्रकल्प\nवनजमिन अडचणी मुळे बाधीत प्रकल्प\nबी ओ टी वर\nराज्यातील छोट्या जल विद्युत प्रकल्पांची निती\nपूर्ण झालेल्या अथवा चालू प्रकल्पांची यादी\nजलसंपदा विभागाचे कार्यक्रम अंदाजपत्रक\nमहाराष्ट्र शासनाने अर्थसंकल्पीय सुधारणेचा एकात्मिक भाग म्हणून विकास कार्यक्रम हाताळणाऱ्या विभांगासाठी कार्यक्रम अंदाजपत्रकाची पध्दती अनुसरलेली आहे.\nजलसंपदा विभागाचे कार्यक्रम अंदाजपत्रक पहाण्यासाठी येथे क्लिक करा.\nजलसंपदा विभागाचे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक\nकृपया, पीडीएफ फाईल डाउनलोड करण्यासाठी खालील दुव्याचा वापर करा.\nवित्त विभाग – “BEAMS” प्रणालीचा वापर करुन जलसंपदा विभागाचे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक पहाण्यासाठी येथे क्लिक करा.\nशेवटी अद्ययावत केले ती तारीख : 11/01/2018 भेट दिलेल्या वापरकर्त्यांची संख्या : 6773028\n©हे महाराष्ट्र जलसंपदा विभागाचे अधिकृत संकेत स्थळ आहे. सर्व अधिकार राखीव.\nसंकेतस्थळाचे संकल्पन आणि विकास विप्रो लिमिटेड नी केले आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2015/06/28/%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%9A-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-21T02:20:15Z", "digest": "sha1:XIIC43VWR2UYI3BXYQKFIRQYQRB67GUY", "length": 8733, "nlines": 78, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "पहिल्यांदाच सातासमुद्रापार जाणार जळगावची केळी - Majha Paper", "raw_content": "\nस्वाईन फ्लूला आळा घालण्यासाठी केंद्राला साकडे\nआरओ फिल्टर मधून वाया जाणऱ्या पाण्याचा असा करा उपयोग\nपहिल्यांदाच सातासमुद्रापार जाणार जळगावची केळी\nजळगाव – अनेक दिवसांपासून जळगाव जिल्ह्यातील दर्जेदार केळीची निर्यात व्हावी हे शेतकऱ्यांचे स्वप्न होते. याबाबत ‘महाबनाना’ या संस्थेच्या पुढाकाराने एक दोन वेळा केळीची निर्यात करण्याचा प्रयत्नही केला गेला होता. केळीच्या इतिहासात प्रथमच जळगावची केळी खऱ्या अर्थाने सातासमुद्रापार पोहोचली आहे.\nजिल्ह्यातील रावेर तालुक्‍यातील केळीला मध्यपूर्वेतील बहारीन या देशात बाजारपेठ मिळाली आहे. प्रायोगिक तत्त्वावर केळी निर्यातीचा प्रयोग यशस्वी ठरला आहे. त्यामुळे लवकरच व्यापारी तत्त्वावर केळी निर्यातीसाठी अनुकूल स्थिती निर्माण होऊ शकते. जिल्ह्यातील केळीची आतापर्यंत उत्तर भारतातील बाजारपेठेत मक्‍तेदारी होती. गेल्या काही वर्षांत उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, गुजरात, पश्‍चिम महाराष्ट्र यांनी जळगावच्या केळीशी स्पर्धा करायला सुरवात केली होती. याचा परिणाम खानदेशी केळीच्या मागणीवर व पर्यायाने भाव कोसळण्यावर झाला.\nजळगावची केळी तीन वर्षांपासून पाकिस्तानला निर्यात होत आहे. मात्र येथील केळीला अरब देशात पोचविण्याचे स्वप्न जैन इरिगेशनचे होते. या आठवड्यात त्यांचे स्वप्न पूर्णत्वास आले. जैन इरिगेशनचे केळी शास्त्रज्ञ के. बी. पाटील व त्यांचे सहकारी राहुल भारंबे यांनी रावेर तालुक्‍यातील ग्रॅंड नाईन जातीच्या २० टनांचे दोन कंटेनर मे महिन्यात निर्यात करण्यात आली.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाक���े राहुल गांधी वादग्रस्त वक्तव्य विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2016/11/02/%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2019-01-21T02:24:23Z", "digest": "sha1:ATVLN4LQVJY646YDDY5WGAFIX6RDVG4Z", "length": 7517, "nlines": 76, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "एसटी स्थानकात आता विक्रीसाठी ठेवली जाणार जेनेरिक औषधे - Majha Paper", "raw_content": "\nसंगीत ऐका मानसिक तणाव कमी करा\nएसटी स्थानकात आता विक्रीसाठी ठेवली जाणार जेनेरिक औषधे\nNovember 2, 2016 , 2:19 pm by माझा पेपर Filed Under: आरोग्य, सर्वात लोकप्रिय Tagged With: एसटी, जेनेरिक औषधे, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, महाराष्ट्र सरकार\nमुंबई : आता जेनेरिक औषधे ही राज्यातील एसटी स्थानकांवर विक्रीसाठी ठेवली जाणार असून राज्य सरकारने बैठकीत नुकताच यासंबंधी निर्णय घेतला असल्यामुळे प्रवाशांना स्वस्त दरात औषधे मिळणार आहेत. राज्यातील ५६८ एसटी आगारांमध्ये जेनेरिक औषधं उपलब्ध करुन दिली जाणार आहेत. एसटी महामंडळाकडून यापूर्वीच निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारनेही जेनेरिक औषधे विकण्याचा निर्णय घेतला आहे. पण ही जेनेरिक औषधे सहजपणे उपलब्ध नसल्याने आता ती एसटी स्थानकांमध्ये विक्रीसाठी ठेवली जातील. दरम्यान राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर एसटी महामंडळाच्या अधिकारी आणि आरोग्य विभागाची संयुक्त बैठकही होणार आहे. यात जेनेरिक औषधांची विक्री कशी करायची याचा विचार केला जाईल.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी वादग्रस्त वक्तव्य विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/parvez-musharaf-marathi/%E0%A4%85%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AB-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE-108081900009_1.htm", "date_download": "2019-01-21T01:11:49Z", "digest": "sha1:3DKTS75NA4RM456VPPLEGEGSBEYGIRRW", "length": 13552, "nlines": 130, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "अखेर मुशर्रफ यांचा राजीनामा | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 21 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nअखेर मुशर्रफ यांचा राजीनामा\nआम्ही जातो आमच्या गावा\nमला आता देशाची चिंता आहे. मी आतापर्यंत देशासाठी लढत आलो, या पुढेही मी एक सैनिक म्हणूनच लढा देईल. देशातील राजकीय जंगलात चालेल्या घोडेबाजारापासून आता देशाला कोणीही वाचवू शकणार नाही'\nपाकचे राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ हे राजीनामा देणार का या विषयाच्या चर्चेचे गुऱ्हाळ सध्या पाकमध्ये सुरू असतानाच आता मुशर्रफ यांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात अत्यंत भावुक होत आपण केलेल्या कामाचा पाढा वाचत आणि विरोधका���ना कानपिचक्या देत अखेर आपल्या राजीनाम्याची घोषणा केली.\nआज एक वाजता मुशर्रफ यांनी आपल्या भाषणास सुरुवात केली.सुमारे तसाभर त्यांचे भाषण चालले. या भाषणात मुशर्रफ काही प्रसंगी अत्यंत भावुक झाले होते. आपण खऱ्या अर्थाने 1995 नंतर पाकला नवी ओळख मिळवून दिली. तोपर्यंत पाकला कोणीही ओळखत नव्हते पाकला आंतरराष्ट्रीय राजकारणात काडीचेही महत्त्व नव्हते.\nअशा वेळी मी सत्ता हातात घेतल्यानंतर आज पाक आंतरराष्ट्रीय क्षेत्रात एक महत्त्वाचा देश मानला जात असल्याचे मुशर्रफ यांनी सांगितले.\nपाकमध्ये आपण आर्थिक विकास तर केलाच परंतु याच सोबत आपण देशातील प्राथमिक गरजांच्या पूर्ततेसाठी प्रयत्न केल्याचा दावाही त्यांनी केला. देशातील तरुण भरकटले होते, त्यांना शिक्षण काय याचा गंधही नव्हता, अशा वेळी देशातील तरुण आणि शिक्षणाचा विस्कळीत झालेला गाडा आपणच पूर्वपदावर आणल्याचे ते म्हणाले.\nमी पाकच्या जनतेला आतापर्यंत राजकारण्यांच्या या जंगलातून अनेकदा वाचवले आहे, हे राजकारणी केवळ स्वतः:चाच स्वार्थ पाहतात. त्यांनी पाकची ओळखच बदलून दिली, नुकसान म्हणजे पाकिस्तान अशी ओळख त्यांनी जगाला पाकची करून दिली. हे चुकीचे असून मला राजकारण्यांविरोधात काही कट करायचेच असते तर मी निवडणुकाच होऊ दिल्या नसत्या. आतापर्यंत कधीही झाल्या नसतील इतक्या पारदर्शक निवडणुका मी देशात शांतीपुर्ण पद्धतीने घेतल्याचे मुशर्रफ म्हणाले.\nमी सत्ताधाऱ्यांविरोधात कट रचतो असा आरोप माझ्यावर केला जातो, पण असे असते तर पाकमध्ये मी लोकशाहीची स्थापनाच होऊ दिली नसल्याचे ते म्हणाले. मला गेल्या आठ वर्षात असलेल्या अनुभवाचा फायदा सरकारने करून घेण्याऐवजी ते मला पाकपासून वेगळे करण्याचा प्रयत्न करत असून मी त्यांना समस्या सोडवणारा नाही तर समस्याच वाटत आहे.\nमला माझ्यावर विश्वास आहे, मी केलेल्या कामावर मला विश्वास आहे, म्हणूनच मी आज ठणकावून सांगतो की मी माझ्यापेक्षा माझ्या देशाला अधिक महत्त्व दिले आहे, म्हणून माझ्याविरोधात कोणताही गुन्हा दाखल होणे अशक्यच असल्याचे मुशर्रफ यांनी ठणकावून सांगतानाच धर्म आणि गरिबीचा उल्लेख आपल्या भाषणात करत सामान्यांचे आपल्या विरोधातील मत बदलण्याचा प्रयत्नही केला.\nयावर अधिक वाचा :\nअखेर मुशर्रफ यांचा राजीनामा\nPUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये\nव्हिडिओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती असेलच परंतु आपल्याला कदाचित याच्या वाईट ...\nभारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा ...\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश\nशिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...\nडाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल\nगेल्या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ ...\nमायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार\nप्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ ...\nनवीन वर्षात अशी घ्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी\nउपचाराहून प्रतिबंध अधिक चांगला. या नवीन वर्षात आपण ही म्हण गांभीर्याने घ्यायला हवी आणि ...\nसुभाषचंद्र बोस : तुम मुझे खून दो मै तुम्हे आजादी दूंगा\nतुम मुझे खून दो मै तुम्हे आजादी दूंगा अशी घोषणा करणार्‍या सुभाषचंद्र बोस यांचे स्थान ...\nसर्वप्रथम कस्टर्ड पावडर दूधात मिसळून घ्यावे बाकी उरलेले दूध उकळत ठेवावे व त्यात हळू हळू ...\nफास्टफूड एका प्रकारे व्यसन, सिगारेट-अल्कोहोल जितकेच घातक\nसिगारेट किंवा अल्कोहोलचे व्यसन असलेल्या लोकांना याचे सेवन सोडल्यावर ज्या प्रकारे ...\nफळांपासून कोण कोणते जीवनसत्व मिळतात जाणून घ्या...\nफळे आपल्या आरोग्याची तसेच आपल्या सौंदर्याची काळजी घेत असतात. दररोजच्या आहारात फळाचा ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharera.mahaonline.gov.in/Site/ViewPDFList?doctype=97tq_O7qPXrjozI3HJW8ym4H%2F94flAFVK02cR7fFwEap28L1ekDyiJUi0MgB_cLDBdaMt8qf2uTEc61idcTmAjlyT8nUZ%2FHEGjVWwuJz7qI%3D&page=5", "date_download": "2019-01-21T01:07:24Z", "digest": "sha1:YV77A2VLUXA3T36NMY5NSYX2ICO6YG3N", "length": 3672, "nlines": 98, "source_domain": "maharera.mahaonline.gov.in", "title": "आदेश- महाऑनलाईन लिमीटेड", "raw_content": "\nमहाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण\nनियम, शा. नि. व परिपत्रक\nमहारेरा आदेश आणि परिपत्रके\nमहारेरा ने स्वतःहून केलेली आदेश (स्युओ मोटो ऑर्डर )\nदादरा आणि नगर हवेली\nनोंदणीकृत स्थावर मालमत्ता एजंट\nएकूण दर्शक : 3503434\nआजचे दर्शक : 325\n© ही महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी अॅथॉरिटी ऑफ इंडियाची अधिकृत वेबसाइट आहे. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/building-collapse/", "date_download": "2019-01-21T01:42:35Z", "digest": "sha1:7ZJ3IVAU3BW6Z675E7QPF7O36AUX5TH4", "length": 11293, "nlines": 134, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Building Collapse- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\nVIDEO : गडकरींच्या भाषणादरम्यान विदर्भवादी तरूणांनी भिरकावली पत्रकं\nकाँग्रेसला इंदू मिलची जागा हडपायची होती - मुख्यमंत्री\nJEE निकाल: पालिकेच्या शाळेत शिकलेल्या राजला 100 पर्सेटाइल\nमध्य रेल्वेवर धावणाऱ्या राजधानी एक्सप्रेसबद्दल जाणून घ्या एका क्लिकवर\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nममता दीदींच्या 'पाहुणचारा'ने 2019च्या निवडणुकीला मिळणार 'तडका'\nकरिना कपूर लढणार काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nVIDEO : दिव्या भारतीच्या 'या' गाण्यावर थिरकली सारा अली खान\nVIDEO: जेव्हा नातवासाठी सलीम खान घोडा होतात..\n'कलंक' सिनेमाच्या सेटवरील आलियाचा व्हिडिओ लीक, सोशल मीडियावर झाला व्हायरल\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\nअन् धोनी म्हणाला, ‘हा बॉल घ्या नाही तर म्हणाल निवृत्ती घेतोय’\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nBCCI च्या दणक्यानंतर आता एक्स गर्लफ्रेंडनेही पांड्यावर काढला राग, म्हणाली...\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nVIDEO : बाबासाहेबांचं इंदू मिल���धलं स्मारक 2020 पर्यंत पूर्ण करणार -मुख्यमंत्री\nVIDEO : महाआघाडीकडे पंतप्रधान पदासाठी अनेक चेहरे -सुशीलकुमार शिंदे\nVIDEO : घाम गाळून पिकवलेल्या शेतमालाचा झाला कोळसा\nVIDEO : गडकरींच्या भाषणादरम्यान विदर्भवादी तरूणांनी भिरकावली पत्रकं\nVIDEO: ठाण्यात सिलेंडरचा स्फोट, हादऱ्याने 2 मजली इमारत कोसळली\nठाणे, 25 डिसेंबर : ठाण्यातल्या पाचपाखाडीतील आंबेडकर रोड परिसरात सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटामधे दुमजली इमारत कोसळली. या स्फोटात 5 जण जखमी झालेत. यात कोणतीही जीवितहानी नाही मात्र 3 महिला आणि एका मुलासह 5 जण जखमी झाले आहेत. जखमींना सिव्हील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.\nमुंबईत इमारत कोसळली; एकाचा मृत्यू, 8 जण जखमी\nमहाराष्ट्र Dec 18, 2018\nअकोल्यात चार मजली इमारत कोसळली, तिघांना बाहेर काढलं\nVIDEO : औरंगाबादमध्ये जुनाट इमारत कोसळली\nभिवंडी इमारत दुर्घटना : 9 वर्षांच्या चिमुरड्यासह पाच जणांना वाचवलं\nग्रेटर नोयडात 2 इमारती कोसळल्या, 3 जणांचा मृत्यू\nइंदूरमध्ये 4 मजली इमारत कोसळून 10 जणांचा मृत्यू, अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती\nआंध्र प्रदेशच्या गुंटूरमध्ये तीन मजली इमारत कोसळली\nमुंबईत जीर्ण इमारतीचा भाग कोसळून एकाचा मृत्यू\nघाटकोपर इमारत दुर्घटना प्रकरणी पंतप्रधानांची मदत\nभिवंडी इमारत दुर्घटनेत मृतांचा आकडा 8 वर\nदेव तारी त्याला... तब्बल सात तासांनंतर 7 महिन्यांचं बाळ सुखरुप\nभिवंडीत दुमजली इमारत कोसळली, 8 जण ठार\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\nममता दीदींच्या 'पाहुणचारा'ने 2019च्या निवडणुकीला मिळणार 'तडका'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/whatsapp/all/", "date_download": "2019-01-21T02:23:26Z", "digest": "sha1:ZGYQYARBTXAOKPLDWQSBJMXYZ5LNVLY3", "length": 11081, "nlines": 137, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Whatsapp- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\n'असा खुलासा करणार की राहुल गांधींना तोंड लपवायला जागा राहणार नाही'\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' ��सलं तर आंध्रात गळती\nVIDEO : गडकरींच्या भाषणादरम्यान विदर्भवादी तरूणांनी भिरकावली पत्रकं\nकाँग्रेसला इंदू मिलची जागा हडपायची होती - मुख्यमंत्री\nJEE निकाल: पालिकेच्या शाळेत शिकलेल्या राजला 100 पर्सेटाइल\nमध्य रेल्वेवर धावणाऱ्या राजधानी एक्सप्रेसबद्दल जाणून घ्या एका क्लिकवर\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\n'असा खुलासा करणार की राहुल गांधींना तोंड लपवायला जागा राहणार नाही'\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nममता दीदींच्या 'पाहुणचारा'ने 2019च्या निवडणुकीला मिळणार 'तडका'\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nVIDEO : दिव्या भारतीच्या 'या' गाण्यावर थिरकली सारा अली खान\nVIDEO: जेव्हा नातवासाठी सलीम खान घोडा होतात..\n'कलंक' सिनेमाच्या सेटवरील आलियाचा व्हिडिओ लीक, सोशल मीडियावर झाला व्हायरल\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\nअन् धोनी म्हणाला, ‘हा बॉल घ्या नाही तर म्हणाल निवृत्ती घेतोय’\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nBCCI च्या दणक्यानंतर आता एक्स गर्लफ्रेंडनेही पांड्यावर काढला राग, म्हणाली...\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nVIDEO : बाबासाहेबांचं इंदू मिलमधलं स्मारक 2020 पर्यंत पूर्ण करणार -मुख्यमंत्री\nVIDEO : महाआघाडीकडे पंतप्रधान पदासाठी अनेक चेहरे -सुशीलकुमार शिंदे\nVIDEO : घाम गाळून पिकवलेल्या शेतमालाचा झाला कोळसा\nVIDEO : गडकरींच्या भाषणादरम्यान विदर्भवादी तरूणांनी भिरकावली पत्रकं\nफेसबुकला मागे टाकून व्हॉट्सअॅप नंबर वन, ही आहेत भारतातील टॉप 10 अॅप\nव्हॉट्सअॅपच्या अॅक्टिव्ह युजर्सच्या��ाबतीत भारत सर्वात पुढे आहे. त्यानंतर ब्राझील, मॅक्सिको, तुर्की, रशिया यांचा नंबर लागतो.\n'भाजपला जिंकून दिलंस तर प्रमोशन' : दोन महिला अधिकाऱ्यांच्या व्हायरल झालेल्या WhatsApp चॅटमागचं सत्य\nSpecial Report : एक व्हिडिओ कॉल आणि घटस्फोट\n दररोज सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहात ही अॅप शरीराला धोकादायक\nVIDEO : तुमचंही WhatsApp Chat गायब होतं का\nटेक्नोलाॅजी Jan 14, 2019\nतुमचंही WhatsApp Chat गायब होतं का\nALERT : व्हॉटसअप, फेसबुक डेटाची होतेय चोरी, ही अॅप आहेत कारण...\nटेक्नोलाॅजी Jan 9, 2019\nWhatsApp मध्ये आली ही 3 फिचर, Status अपलोड करणं होणार सोपं\nटेक्नोलाॅजी Jan 7, 2019\nव्हॉटसअ‍ॅपवरच्या या लिंकवर चुकूनही क्लिक करू नका, पर्सनल माहितीची होईल चोरी\nटेक्नोलाॅजी Jan 6, 2019\nआता असे वाचा Whatsapp वरचे डिलीट केलेले मेसेज\nVIDEO : एका फोनमध्ये दोन whatsapp अकाउंट्स कशी वापरायची\nटेक्नोलाॅजी Dec 28, 2018\nआता एका फोनमध्ये वापरता येणार दोन whatsapp, असं करा सुरू\nटेक्नोलाॅजी Dec 21, 2018\nWhatsapp चॅट सुरक्षित ठेवण्यासाठी सेटिंगमध्ये करा 'हा' बदल\n'असा खुलासा करणार की राहुल गांधींना तोंड लपवायला जागा राहणार नाही'\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/scanners/iris+scanners-price-list.html", "date_download": "2019-01-21T01:31:54Z", "digest": "sha1:TSZQQGU4MIEW73OSJDOZTPQERDG2ZDGK", "length": 13243, "nlines": 276, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "ओरिसा श्चान्नेर्स किंमत India मध्ये 21 Jan 2019 वरसूची | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nIndia 2019 ओरिसा श्चान्नेर्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ��े सर्वोच्च\nओरिसा श्चान्नेर्स दर India मध्ये 21 January 2019 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 5 एकूण ओरिसा श्चान्नेर्स समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन ओरिसा स्कॅन बुक एक्सएकटीव्ह 3 वायफाय कॉर्डलेस पोर्टब्ले स्कॅनर आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Naaptol, Flipkart, Snapdeal, Amazon, Homeshop18 सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी ओरिसा श्चान्नेर्स\nकिंमत ओरिसा श्चान्नेर्स आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन ओरिसा स्कॅन प्रो 3 क्लाऊड कॉर्डेड पोर्टब्ले स्कॅनर Rs. 25,000 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.7,999 येथे आपल्याला ओरिसा एक्सप्रेस 3 कॉर्डेड पोर्टब्ले स्कॅनर उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nदर्शवत आहे 5 उत्पादने\nओरिसा स्कॅन बुक 3 कॉर्डलेस पोर्टब्ले स्कॅनर\nओरिसा स्कॅन बुक एक्सएकटीव्ह 3 वायफाय कॉर्डलेस पोर्टब्ले स्कॅनर\nओरिसा एक्सप्रेस 3 कॉर्डेड पोर्टब्ले स्कॅनर\nओरिसा स्कॅन अँटीव्हेरे 3 कॉर्डेड & कॉर्डलेस पोर्टब्ले स्कॅनर\nओरिसा स्कॅन प्रो 3 क्लाऊड कॉर्डेड पोर्टब्ले स्कॅनर\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/photogallery/lifestyle/benefits-of-eating-dates-in-winter-health-lifestyle/photoshow/67423081.cms", "date_download": "2019-01-21T02:35:32Z", "digest": "sha1:AGWNRCP6GXKZNIBOJN4IUQQLZ7DNQOHY", "length": 38446, "nlines": 328, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Dates:benefits of eating dates in winter health lifestyle- Maharashtratimes Photogallery", "raw_content": "\nपाहाः ४० नाविक काढताहेत हालाखीत द..\nतेलंगणाः भागीरथी पापलाइन फुटली\nजगातील सर्वात वयोवृद्ध मसाजो नोना..\nरेल्वे क्रॉसिंगगेट उघडा असताना रे..\nबेंगळुरूच्या वर्थुर तलावाजवळ भीषण..\nनेपाळ, भूतानला जाण्यासाठी आधार ग्..\nप.बंगालः मशीदीत शुक्रवार�� महिलांन..\nरन मुंबई रन... मुंबई मॅरेथॉनमध्ये..\nखजूर हे शरीरासाठी खूपच गुणकारी आहे. जगभरात तीस प्रकारचे खजूर मिळतात. खजुराचे सर्वप्रकार शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत. हिवाळ्यात खजूर खाल्ल्यामुळे शरीराला उष्णता मिळते.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल क���-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\n2/9​गरम दूध आणि खजूर\nखजुरामध्ये फायबर (तंतूमय पदार्थ), लोह, कॅल्शियम, जीवनसत्त्वे आणि मॅग्नेशियम असते, ज्यामुळे हिवाळ्यात शरीराला उबदारपणा मिळतो. दररोज सकाळी गरम दुधासोबत खजुराचे सेवन करणे फायदेशीर ठरते.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटव��� लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nहिवाळ्यात खजुराचे सेवन करण्याचे अनेक फायदे आहेत. दोन-तीन खजूर, थोडी काळीमिरी आणि वेलची पावडर हे मिश्रण गरम पाण्यात उकळा. हे मिश्रण रात्री झोपण्याच्या आधी प्यावे.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे ��ाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nखजुरामध्ये फायबर (तंतुमय पदार्थ) असते. त्यामुळे पचनक्रिया नीट रहाते. खजूर खाल्ल्याने कफ कमी होतो. पोटाचे आजारही कमी होतात. म्हणून हिवाळ्यात रोज खजूर फायदेशीर.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी ���क्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nबदलत्या हवामानामुळे अनेक लोकांना संधिवाताचा त्रास होतो. तज्ज्ञांच्या मते खजुरामध्ये वेदनाशामक गुणधर्म असतात. हिवाळ्यात खजूर सेवन केल्याने संधिवातच्या वेदना कमी होतात.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/entertainment/kbc-amitabh-bachchan-soniya-yadav-303676.html", "date_download": "2019-01-21T02:12:08Z", "digest": "sha1:UJGK2V27JFPPC5X2EJZ6WFMF7KAEYM5T", "length": 3026, "nlines": 25, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - केबीसीमध्ये बिग बींवर 'या' वायुसेनेतल्या महिलेनं असा टाकला प्रभाव–News18 Lokmat", "raw_content": "\nकेबीसीमध्ये बिग बींवर 'या' वायुसेनेतल्या महिलेनं असा टाकला प्रभाव\nकरोडपती बनण्याचं स्वप्न प्रत्येक जण बघतं. केबीसीमध्ये ते पूर्णही होतं. पण त्यासाठी बरीच मेहनतही घ्यावी लागते. केबीसीची सुरुवात झाली ती बिग बींच्या कवितांनी. या कविता शोची युएसपी आहे. पहिल्या एपिसोडची स्पर्धक होती सोनिया यादव. सोनियाची सुरुवात चांगली झाली. तिनं पहिल्या पाच प्रश्नांची उत्तरं सहज दिली आणि 10 हजार रुपये कमावले. पाचव्या प्रश्नानंतर सहाव्या प्रश्नाला ती संभ्रमात पडली आणि त्यात तिनं 50.50 आणि आॅडियन्स पोल या दोन लाईफ लाईन वापरल्या.\n12वा प्रश्न तिला कठीण जात होता. म्हणून तिनं तिथेच निरोप घेतला आणि 12 लाख 50 हजार रुपये जिंकले.\nVIDEO : महाआघाडीकडे पंतप्रधान पदासाठी अनेक चेहरे -सुशीलकुमार शिंदे\nरुग्णालयात मृत्यूशी झुंज देतोय हा माजी क्रिकेटर, कुटुंबाने BCCI कडे मागितली मदत\nकाँग्रेसला इंदू मिलची जागा हडपायची होती - मुख्यमंत्री\nदाऊदचा 'संघ' नेत्यांच्या हत्येचा डाव उधळला\nकाँग्रेसच्या 2 आमदारांमध्ये तुफान हाणामारी, 1 जण रुग्णालयात दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.cart91.com/mr/products/inventory-management-sad", "date_download": "2019-01-21T01:19:28Z", "digest": "sha1:MIKAG5X6HCMDJ5OZFNRGNYC2C4VXA2S7", "length": 15671, "nlines": 440, "source_domain": "www.cart91.com", "title": "खरेदी करा vision publicationचे INVENTORY MANAGEMENT (SAD) पुस्तक ऑनलाइन जास्त सूट मिळवा | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके\nएम पी एस सी\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा\nपी एस आय मुख्य\nएस टी आय मुख्य\nए एस ओ मुख्य\nएम पी एस सी कृषि मुख्य\nएम पी एस सी वन मुख्य\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य\nराज्य उत्पादन शुल्क विभाग\nयू पी एस सी\nयू पी एस सी पूर्व\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी\nयू पी एस सी प्रमुख\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस\nएस एस सी परीक्षा\nआय बी पी एस पीओ\nआय बी पी एस एसओ\nआय बी पी एस आरआरबी\nआय बी पी एस क्लर्क\nएस बी आय पीओ\nएस बी आय एस ओ\nएस बी आय क्लर्क\nआर बी आय सहाय्यक\nआय आय बी एफ\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी\nJEE मुख्य आणि अड्वान्स\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि\nडी आय ई टी परीक्षा\nएम पी एस सी RTO परीक्षा\nप्राणी आणि पाळीव प्राणी\nगुंतवणूक आणि कर आकारणी\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान\nएम.आर.पी Rs. 180 (सर्व कर समावेश)\nखरेदी करा सूचीत टाका विशलिस्ट मध्ये ठेवा\nआपणास या सारखी अधिक पुस्तके पाहिजे असल्यास सदस्यत्व घ्या .\nलेखक प्रशांत एम. सिनलकर\nया वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.\nलागू असलेल्या ऑर्डरवर फ्री शिपिंगचा आनंद घ्या:\nपुण्यामध्ये 3०० पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर\nमहाराष्ट्रात 500 पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर\nभारतात 1000 पेक्षा जास्त किमतीच्या खरेदीवर\nसामान्यतः 4-5 व्यावसायिक दिवसात डिलेव्हरी होते\nकॅश ऑन डिलिव्हरी सेवा उपलब्ध\nऑनलाइन ऑर्डर्सवर विशेष ऑफर\nपुस्तके आणि स्टेशनरीवर उत्कृष्ट सवलत मिळवा\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/casseroles/yellow+casseroles-price-list.html", "date_download": "2019-01-21T02:03:56Z", "digest": "sha1:RXGBOFY6OGP5WW76Q72RDA6ELEYK6WVG", "length": 14710, "nlines": 324, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "येल्लोव कॅस्सेरोल्स किंमत India मध्ये 21 Jan 2019 वरसूची | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nIndia 2019 येल्लोव कॅस्सेरोल्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nयेल्लोव कॅस्सेरोल्स दर India मध्ये 21 January 2019 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 8 एकूण येल्लोव कॅस्सेरोल्स समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, ��ेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन मिल्टन 290 मला कॅस्सेरोळे येल्लोव पॅक ऑफ 1 आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Flipkart, Homeshop18, Naaptol, Indiatimes, Ebay सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी येल्लोव कॅस्सेरोल्स\nकिंमत येल्लोव कॅस्सेरोल्स आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन केल्लो वर्णात 750 मला 1100 मला 1700 मला कॅस्सेरोळे सेट ये Rs. 1,029 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.372 येथे आपल्याला केल्लो अल्फा 1500 मला कॅस्सेरोळे येल्लोव पॅक ऑफ 1 उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nलोकप्रिय किंमत याद्या पहा:.. बटरफ्लाय येल्लोव Casseroles Price List, मेस्मेरिझे येल्लोव Casseroles Price List, इग्ले येल्लोव Casseroles Price List, वरून येल्लोव Casseroles Price List, मोसाइक येल्लोव Casseroles Price List\nदर्शवत आहे 8 उत्पादने\n5 ल अँड दाबावे\nकेल्लो वर्णात 750 मला 1100 मला 1700 मला कॅस्सेरोळे सेट ये\nमिल्टन मारवेल 1000 मला 1500 मला 500 मला कॅस्सेरोळे सेट Y\nकेल्लो अल्फा 500 मला 850 मला 1500 मला कॅस्सेरोळे सेट येळ्ळ\nकेल्लो अल्फा 1500 मला कॅस्सेरोळे येल्लोव पॅक ऑफ 1\n- कॅपॅसिटी 1500 ml\nकेल्लो अल्फा 2000 मला कॅस्सेरोळे येल्लोव पॅक ऑफ 1\n- कॅपॅसिटी 2000 ml\nकेल्लो वर्णात 2500 मला कॅस्सेरोळे येल्लोव पॅक ऑफ 1\n- कॅपॅसिटी 2500 ml\nमिल्टन मारवेल 1500 मला 1500 मला कॅस्सेरोळे येल्लोव पॅक O\n- कॅपॅसिटी 1500 ml\nमिल्टन 290 मला कॅस्सेरोळे येल्लोव पॅक ऑफ 1\n- कॅपॅसिटी 290 ml\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/sandwich-maker/top-10-baltra+sandwich-maker-price-list.html", "date_download": "2019-01-21T01:35:49Z", "digest": "sha1:F67BK4NSGBUUTW5HRVCOCKOO5BX6WV6Y", "length": 12169, "nlines": 299, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "India मध्येशीर्ष 10 बाळंतर सँडविच मेकर | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्स���सरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nTop 10 बाळंतर सँडविच मेकर Indiaकिंमत\nशीर्ष 10 बाळंतर सँडविच मेकर\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nशीर्ष 10 बाळंतर सँडविच मेकर म्हणून 21 Jan 2019 India मध्ये. ही यादी नवीनतम ऑनलाइन ट्रेंड आणि आमच्या तपशीलवार संशोधन नुसार संकलित आहे. ही उत्पादने माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वोत्तम दर शेअर करा. शीर्ष 10 उत्पादन यादी India बाजारात लोकप्रिय उत्पादने जाणून एक चांगला मार्ग आहे. अव्वल ट्रेंडिंग बाळंतर सँडविच मेकर India मध्ये बाळंतर हॉर्वर्ड बटग 104 ब्लॅक Rs. 1,021 किंमत आहे. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 3 उत्पादने\nशीर्ष 10बाळंतर सँडविच मेकर\nबाळंतर फॉर्टुना बगत 102 सिल्वर\n- कूकिंग प्लेट Teflon\nबाळंतर फीड बसम 215 ब्लॅक\n- सालीचे कॅपॅसिटी 2\nबाळंतर हॉर्वर्ड बटग 104 ब्लॅक\n- कूकिंग प्लेट Teflon\n- सालीचे कॅपॅसिटी 2\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/raj-thackerays-facebook-page-about-load-shedding/", "date_download": "2019-01-21T01:45:51Z", "digest": "sha1:ZJ6YRW4DQZFPG3QI7OIHTVOW4WMUEANK", "length": 6335, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "लोडशेडिंगबाबत राज ठाकरेंच्या फेसबुक पेजवरून जनहितार्थ सूचना", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nलोडशेडिंगबाबत राज ठाकरेंच्या फेसबुक पेजवरून जनहितार्थ सूचना\nराज्याच्या बहुतांश भागातून बत्ती होणार गुल \nटीम महाराष्ट्र देशा – अवघ्या काही वेळात राज ठाकरेंची तोफ ��ाण्यात धडाडणार असून त्या आधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून फेसबुकवर लोडशेडिंग संदर्भात करण्यातआलेली पोस्ट चांगल्याच चर्चेचा विषय बनली आहे. या पोस्ट मध्ये राज ठाकरे यांच्या भाषणावेळी महाराष्ट्रातील बहुतांश भागातील बत्ती गुल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.एलफिस्टन दुर्घटनेनंतर राज ठाकरे यांनी एक विशाल मोर्चा काढला होता त्यानंतर राज ठाकरे यांच्या भाषणाच्यावेळी राज्याच्या बहुतांश भागातून बत्ती गुल झाल्याच्या तक्रारी आल्या होत्या आता आज काय होतंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.\nशेतकऱ्यांची खिल्ली उडवणाऱ्या पाटलांना फिरू देऊ नका : देवकर\nसोलापूर-मुंबई विमानसेवा सुरु होण्यासाठी १४ अडथळे\nमहाराष्ट्र इंच इंच विकला जातोय… यावर लक्ष्यभेदी ‘राज’सभा \nशेतकऱ्यांची खिल्ली उडवणाऱ्या पाटलांना फिरू देऊ नका : देवकर\nसोलापूर-मुंबई विमानसेवा सुरु होण्यासाठी १४ अडथळे\nबापटांना मंत्रिमंडळातून हकलावून द्या – धनंजय मुंडे\n‘मी ‘यांचा’ सगळ्याचा बाप आहे’\nस्वयंघोषित गृहमंत्र्यांना हे पद आणि कुठलीच जबाबदारी झेपत नाही : धनंजय मुंडे\nपुणे : भाजप नगरसेवक विजय जोगदंड यांच्यावर अंबाजोगाई येथील रविवार पेठेतील पाण्याच्या टाकीजवळ हल्ला करून त्यांची…\nसोलापूर लोकसभेला भाजपकडून लक्ष्मण ढोबळे फायनल\nराष्ट्रवादी कॉंग्रेस पाठवणार मुख्यमंत्री, पंकजा मुंडेंना घुंगरु \nभय्यूजी महाराजांना ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणीला अटक\n… ‘तर रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल’\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\nआढळरावांविरोधात लढण्याआधीच दादांनी केली तलवार म्यान \nउस्मानाबाद लोकसभेला राष्ट्रवादीकडून राणा जगजितसिंह पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharera.mahaonline.gov.in/Site/ViewPDFList?doctype=97tq_O7qPXrjozI3HJW8ym4H%2F94flAFVK02cR7fFwEap28L1ekDyiJUi0MgB_cLDBdaMt8qf2uTEc61idcTmAjlyT8nUZ%2FHEGjVWwuJz7qI%3D&sort=Subject_LL&sortdir=ASC", "date_download": "2019-01-21T02:02:45Z", "digest": "sha1:NTEVUICCBAUKDBPA2KWUC5MDURHXCJVX", "length": 3778, "nlines": 98, "source_domain": "maharera.mahaonline.gov.in", "title": "आदेश- महाऑनलाईन लिमीटेड", "raw_content": "\nमहाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण\nनियम, शा. नि. व परिपत्रक\nमहारेरा आदेश आणि परिपत्रके\nमहारेरा ने स्वतःहून केलेली आदेश (स्युओ मोटो ऑर्डर )\nदादरा आणि नगर हवेली\nनोंदणीकृत स्थावर मालमत्ता एजंट\nएकूण दर्शक : 3503481\nआजचे दर्शक : 372\n© ही महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी अॅथॉरिटी ऑफ इंडियाची अधिकृत वेबसाइट आहे. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/ratnagiri-news-mp-vinayak-raut-comment-109266", "date_download": "2019-01-21T01:43:21Z", "digest": "sha1:NPZDFNMONXGOUKGOORE4ZUAZGF2ZALUU", "length": 12911, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "Ratnagiri News MP Vinayak Raut comment कोकणी जनतेचा बळी जाणार नाही - खासदार विनायक राऊत | eSakal", "raw_content": "\nकोकणी जनतेचा बळी जाणार नाही - खासदार विनायक राऊत\nगुरुवार, 12 एप्रिल 2018\nरत्नागिरी - केंद्र व राज्य शासन नाणार येथील जनतेची दिशाभूल करीत आहेत. शिवसेनेला अंधारात ठेवून सौदी अरेबियाच्या राजाला खूश करण्यासाठी कोकणी जनतेचा बळी घेऊ देणार नाही. काही झाले तरी शिवसेना हा प्रकल्प रद्द करणारच, अशी संतप्त प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी दिली.\nरत्नागिरी - केंद्र व राज्य शासन नाणार येथील जनतेची दिशाभूल करीत आहेत. शिवसेनेला अंधारात ठेवून सौदी अरेबियाच्या राजाला खूश करण्यासाठी कोकणी जनतेचा बळी घेऊ देणार नाही. काही झाले तरी शिवसेना हा प्रकल्प रद्द करणारच, अशी संतप्त प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी दिली.\nस्थानिकांचा कडवा विरोध असलेल्या नाणार (ता. राजापूर) येथील जगातील सर्वांत मोठ्या ग्रीन रिफायनरीची वाट बिकट झाली होती. शिवसेनेने जनतेच्या भूमिकेबरोबर राहण्याची ठाम भूमिका घेत प्रकल्प रद्द करण्याचे आश्‍वासन दिले आहे. मात्र सेना सत्तेत असल्याने विरोधकांनी सेनेलाच लक्ष्य केले आहे. सेनेच्याच मंत्र्यांनी नाणारची अधिसूचना काढल्याचे आरोप होत आहेत. त्यात ऑईल कंपन्या सक्रिय झाल्या आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वीच रत्नागिरीत पत्रकार परिषद घेऊन प्रकल्प कसा समृद्धीकडे नेणारा आहे, हे दाखवून दिले. त्यानंतर तर शिवसेनेने आपली भूमिका ताठर केली. कंपनीच्या लोकांना नाणारमध्ये फिरकू देणार नाही, असा इशारा खासदार राऊत आणि आमदार राजन साळवी यांनी दिला असतानाच भाजपने सेनेला अंधारात ठेवून दिल्लीमध्ये आज सौदी अरेबियांच्या कंपनीशी सामंजस्य करार केला.\nभाजप असे काही करणार असल्याची कुणकुण आम्हाला होती. त्यामुळेच आम्ही काही दिवसांपूर्वी रत्नागिरीत पत्रकार परिषद घेऊन ���ेनेची भूमिका स्पष्ट केली. दिल्लीमध्ये सौदे अरेबियाच्या कंपनीशी नाणार रिफायनरीचा करार करताना सेनेला अंधारात ठेवले. भाजपने किती आदळआपट केली तरी आम्ही नाणार प्रकल्प होऊ देणार नाही.\n- विनायक राऊत, खासदार\nबारामती - कृषिक प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी राज्यातील गडचिरोलीपासून ते रत्नागिरीपर्यंतच्या हजारो शेतकऱ्यांनी आज सकाळपासूनच गर्दी केली. शेतीची विविध...\nसागरी हवामानाचा अंदाज मोबाईलवर\nरत्नागिरी : समुद्रात बसविलेल्या \"वेव्ह रायडर बोया' या यंत्राद्वारे संभाव्य मासेमारी क्षेत्राची माहिती मच्छीमारांना मिळणार आहे. सागरी हवामानाची...\nसाताऱ्यात वाळूला आला सोन्याचा भाव\nसातारा - नागपूर उच्च न्यायालयाने वाळू लिलावाला स्थगिती दिल्याने जिल्ह्यात वाळूचे लिलाव झालेले नाहीत. परिणामी बांधकामासाठी लागणाऱ्या वाळूचे दर गगनाला...\nमुंबई - राज्यभरात कमाल तापमानात सध्या चढ-उतार दिसून येत आहे. गुरुवारी कमाल तापमान 36.6 अंश सेल्सिअसवर आल्यानंतर शुक्रवारी कमाल पारा एका अंशाने...\n'जश्‍ने बचपन'मध्ये एकमेव मराठी 'राजा सिंह'\nअंतिम फेरीत 21 भारतीय; 3 विदेशी नाटकांची निवड नवी दिल्ली: राष्ट्रीय नाट्य विद्यालयाच्या (एनएसडी) प्रतिष्ठित \"जश्‍ने बचपन' या आंतरराष्ट्रीय...\nद्राक्ष, भाताला अवकाळीचा फटका\nपुणे - राज्याच्या बहुतांश भागांत काल व सोमवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे खरिपाच्या पिकांना फटका बसला. मराठवाडा, पश्‍चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.missionmpsc.com/current-affairs-11-september-2018/", "date_download": "2019-01-21T01:37:24Z", "digest": "sha1:PHJTTFG5LSRWRQZIV3S53C4ZP4GL6RJQ", "length": 14090, "nlines": 254, "source_domain": "www.missionmpsc.com", "title": "Current Affairs – 11 September 2018 | Mission MPSC", "raw_content": "\nअंकुर मित्तलचा डबल ट्रॅप नेमबाजीत सुवर्णपदक\nमहिलांच्या सुरक्षेसाठी तीन हजार कोटींच्या नवीन योजना\nIAAF च्या स्प���्धेत अरपिंदर सिंहची कांस्यपदकाची कमाई\nअंकुर मित्तलचा डबल ट्रॅप नेमबाजीत सुवर्णपदक\nजागतिक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या अंकुर मित्तलने डबल ट्रॅप नेमबाजीत सुवर्णपदकाची कमाई केली आहे.\n150 पैकी 140 गुणांची कमाई करत अंकुरने सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. स्लोवाकिया आणि चीनच्या प्रतिस्पर्धी खेळाडूने अंकुरला चांगलीच टक्कर दिली, मात्र शूटऑफमध्ये बाजी मारत अंकुरने अव्वल स्थान कायम राखले. याचसोबत अंकुरने सांघिक प्रकारात शार्दुल विहान आणि मोहम्मद असबसोबत कांस्यपदकाची कमाई केली.\nया स्पर्धेतून भारताच्या दोन खेळाडूंनी ऑलिम्पिकचा कोटा मिळवला आहे.\nमहिलांच्या सुरक्षेसाठी तीन हजार कोटींच्या नवीन योजना\nकेंद्रीय गृह मंत्रालयाने महिलांच्या सुरक्षेसाठी तीन हजार कोटींच्या नवीन उपाययोजना मंजूर केल्या असून त्यात दिल्लीसह आठ प्रमुख शहरांत सार्वजनिक धोक्याचे बटन, सर्व महिला असलेल्या पोलिस पथकांची गस्त या उपायांचा समावेश आहे.\nमहिला व मुलांसाठी प्रवासी प्रसाधनगृहे, स्मार्ट एलइडी पथदिवे, एकखिडकी तक्रार केंद्रे, न्यायवैद्यक व सायबर गुन्हे विभाग यांचा समावेश महिला शहर सुरक्षा प्रकल्पात करण्यात आला आहे. ही योजना दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, बंगळुरु, हैदराबाद, अहमदाबाद व लखनौ या शहरांमध्ये 2018-19 ते 2020-21 दरम्यान लागू करण्यात येईल, असे गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.\nसुरक्षित शहर प्रस्तावासाठी 2919.55 कोटी रुपये निर्भया निधीतून मंजूर करण्यात आले आहेत. निर्भया निधीची स्थापना 2013 मध्ये करण्यात आली होती. त्याचा हेतू महिलांची सुरक्षा हाच होता.\nतसेच यात महिला पोलिसांची गस्ती पथके ‘शी टीम’ नावाने काम करतील तर अभयम व्हॅन महिलांच्या तक्रारीला लगेच प्रतिसाद देतील. सीसीटीव्ही कॅमेरे, एलइडी लाइट सुविधा, सार्वजनिक धोक्याचे बटन, समुपदेशकांची सेवा या सोयी दिल्या जाणार असून एकाच ठिकाणी न्यायवैद्यक व सायबर गुन्हे कक्षासह सर्व सेवा देण्यात येणार आहेत. तेथेच तक्रार नोंदवली जाईल. जीआयएस पद्धतीने गुन्ह्य़ांची केंद्रे नेमकी कोणती आहेत हे ठरवले जाईल.\nIAAF च्या स्पर्धेत अरपिंदर सिंहची कांस्यपदकाची कमाई\nझेक प्रजासत्ताक येथील ऑस्ट्राव्हा येथे सुरू असलेल्या IAAFच्या कॉंटिनेंटल कप स्पर्धेत 9 सप्टेंबरला भारताकडून अरपिंदर सिंहने तिहेरी उडीत कांस्यपदकाची कमाई केली. विशेष म्हणजे या स्पर्धेत पदक जिंकणारा तो पहिलाच भारतीय खेळाडू ठरला.\nया आधी त्याने अरपिंदरने इंडोनेशियात झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये अकराव्या दिवशी अखेरच्या सत्रात भारताच्या खात्यात सुवर्णपदकाची भर घातली होती. या स्पर्धेतील ते भारताचे 10वे सुवर्णपदक होते. तसेच अरपिंदरने 2014च्या राष्ट्रकुल स्पर्धेतही कांस्यपदक पटकावले होते.\nनियमित अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज – Mission MPSC\nटेलिग्राम चॅनल जॉईन करण्यासाठी पुढील लिंकवर क्लीक करा – Mission MPSC Telegram Channel\nमहाराष्ट्रातील उमेदवारांना यूपीएससी मार्गदर्शन\nराज्य लोकसेवा परीक्षेला बसणाऱ्यांना दिलासा\nस्पर्धा परीक्षेतील भरती प्रक्रिया व गैरकारभाराविरोधात आक्रोश मोर्चा\n‘मिशन एमपीएससी’चे एक लाख सदस्यांचे कुटूंब\nएमपीएससी परीक्षेसाठी शाळा, महाविद्यालयांचा नकार\nइंडियन ऑईल मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांसाठी भरती\nकेंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये (CISF) 429 जागांची भरती\nमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात मेगा भरती\nबृहन्मुंबई महानगरपालिकेत ‘दुय्यम अभियंता’ पदांच्या 291 जागा\nमहाराष्ट्र वन विभागामध्ये वनरक्षक पदांकरीता मेगा भरती\nमासिकांमधून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास कसा करावा\nमिशन एमपीएससी पोर्टलवर आजपासून सुरु करा युपीएससी, बॅकिंगसह देशपातळीवरील स्पर्धा परीक्षांची...\nआदिवासी मुलांसाठीचा आशेचा सूर्य चमकला\nMission STI – अभ्यास कसा करावा..\nविक्रीकर निरीक्षक (STI) पूर्व परीक्षेचा पेपर कसा सोडवावा\nडाउनलोड करा चालू घडामोडी मासिक - डिसेंबर २०१८\nमहाराष्ट्रातील उमेदवारांना यूपीएससी मार्गदर्शन\nएमपीएससी : राज्यव्यवस्था घटकाची तयारी\nइंडियन ऑईल मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांसाठी भरती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathinovels.net/2008/03/14_24.html", "date_download": "2019-01-21T01:11:00Z", "digest": "sha1:ET2OTSNH4XMGSVRBBAUWYEV6QTPMX7GJ", "length": 12103, "nlines": 98, "source_domain": "www.marathinovels.net", "title": "Marathi Novels .Net - Free Marathi Novels, Books, Sahitya, Literature, Stories, Cinema, Songs, Blog: सायकल - विनोदी कथाकथन भाग 1/4", "raw_content": "\nAuthor - सुनिल डोईफोडे\nसायकल - विनोदी कथाकथन भाग 1/4\nआपुलकी असणे ओघानेच आले. जवळीक तिही इतकी दीर्घ ... इथे गैरसमज होण्याची शक्यता आहे .. नाहीतर कुणी म्हणेल आधीचेच एवढे प्रकार काय कमी होते की या नविन प्रकाराचा शोध लावण्याची गरज पडली. जीवनातल्या बऱ्याबाईट प्रसंगाना बऱ्याचवेळा माझी सायकल सोबतीण होती.\nलहानपणी जेव्हा मी वयात आलो म्हणजे सायकल चालविण्याच्या , तेव्हा लहान सायकली नव्हत्या असं नाही. पण जे असतं त्यात 'ऍडजेस्ट' करणं ही आम्हाला शिकवण होती. त्यामुळे मी डायरेक्ट मोठी सायकल शिकण्याच्या नादाला लागलो.\nएकदा आपली शिकवण विसरून मी घरी बूट घेण्यासाठी हट्ट धरला. हट्ट केल्याशिवाय काही एक मिळणार नाही असे आमच्या बालगुरूचे सांगणे. बूट मिळाला... पण पाठीत. त्यामुळे मी छोटया सायकलच्या नादाला न लागता एकदम मोठी सायकल शिकायला लागलो.\nआता मोठी सायकल चालवायची कशी माझ्या वयाची पोरं दांडयाखालून एक पाय घालून सायकल चालवीत. त्याला आम्ही कैची म्हणत असू. प्रथम अर्धे पायडल मारत सायकल चालवायची त्याला हाफ कैची म्हणत आणि पूर्ण पायडल मारले की झाली फुल कैची.\nमाझ्या प्रयोगशील स्वभावामुळे मी सायकल लवकर शिकलो. हाफ कैचीवरून फुल कैचीवर आलो. माझा प्रयोगशील स्वभाव मला स्वस्थ बसू देईना. इथे प्रयोगशील च्या ऐवजी मी इब्लीस हा शब्द वापरला असता... पण पुढे जिथे इब्लीस शब्द आला आहे तिथे कोणता शब्द वापरावा हा गहन प्रश्न मला पडला असता. आमच्यापेक्षा मोठी मुलं हात सोडून सायकल चालवून प्रौढी मिरवायची. मी पण हात सोडून सायकल चालविण्याच्या प्रयत्नाला लागलो. प्रथम एक हात सोडून सायकल चालवायला शिकलो. पण तेवढयावर समाधान होईना. दोन्ही हात सोडून बघितले. रस्त्याच्या कडेला दगडात जाऊन पडलो. दोन्ही हात सोडून कैची चालवायची नसते हे स्वानुभवारून शिकलो. तसा पडण्याचा एक फायदा पण झाला. माझा समोरचा एक दात किडका होता. सगळे दात पडून गेले. दूसरे आले. पण तो लेकाचा पडतच नव्हता. तो दात सायकलवरून पडल्यामुळे आयताच हातात आला ... तो तर आलाच बाजूच्या दुसऱ्या एका निरपराध दाताला सोबत घेवून आला.\nउत्तरोत्तर जसं वय वाढत होतं, तशी प्रगती होत होती...म्हणजे सायकल चालविण्यात. एव्हाना मी दांडयावरून सायकल चालवायला लागलो. सायकल चालविण्यातच नाही तर सायकल सबंधित इतर विषयातही माझी प्रगती होत होती. खडूस मास्तरांच्या सायकलची हवा काढणे , त्यांच्यावरचा राग त्यांच्या सायकलच्या सीटवर ब्लेडने फाडून काढणे. मला तर नेहमी वाटायचं की 'नोबेल प्राइझ' मधल्या नो बेल चा कुठेतरी सायकलच्या बेलशी नक्कीच संबंध असावा. एकदा मी दांडयावरून सायकल चालवीत होतो. तेव्हा बेलबॉटमची फॅशन होती. सायकलची बेल वाजविण्याच्या फंदात बेलबॉटमची बेल सायकलच्या चेनमध्ये अडकली. अशी अडकली की निघता निघत नव्हती. ओढून काढण्याच्या प्रयत्नात प/ट थेट सायकलच्या चेनपासून तर प/टच्या चेनपयर्र्ंत उसवली. ते पाहून आमच्या वर्गातल्या मुली तोंड झाकून नुसत्या फिदीफिदी हसत होत्या. एकदा मी सायकलवर उतारावरून जोरात उतरत होतो. समोरून एक मुलगी चढावरून हळु हळु सायकल चालवत वर चढत होती. ती भसकन मधे आली. कशीतरी टक्कर वाचली. पण ती बेल वाजवून 'डूक्कर ... डूक्कर' अशी ओरडायला लागली. मी पण मागे वळून 'तु डूक्कर तूझा बाप डूक्कर तुझी खानदान डुक्कर' असा ओरडायला लागलो. समोर जेव्हा मी एका डूकराच्या कळपाशी ठोस लागुन खाली पडलो . तेव्हा मला समजले तिला बिचारीला काय म्हणायचे होते ते.\nआपण या संकेतस्थळावर येणारे\n1b. मार्केटिंग - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n2. सायकल - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n3. डिप्लोमसी - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/59351", "date_download": "2019-01-21T01:18:48Z", "digest": "sha1:Q5ITUJ5CWWDBN3L6XIOAKCQYU3YEUSYV", "length": 54298, "nlines": 287, "source_domain": "www.maayboli.com", "title": "शिबीरातले दिवस १- ओळख, दिनचर्या | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /शिबीरातले दिवस १- ओळख, दिनचर्या\nशिबीरातले दिवस १- ओळख, दिनचर्या\nविवेकानन्द केन्द्र, योग शिबिर\nतसे कॉलेजात असताना रोटरॅक्टचा युथ कॅम्प अटेन्ड केला होता. पण तो अगदीच ४ दिवसाचा. ४ दिवस भुर्र्कन उडुन गेले होते. त्या त्या वयातले अनुभव वेगळेच असतात. तेव्हा शरीर, मन दोन्हीही तरल असते. इतरांसोबत कुठल्याही सवयीचे अ‍ॅब्सॉर्बीन्ग चटकन होत असते. पण पन्नाशीला टेकल्यावर आधी असलेल्या सवयींना मुरड घालुन आणि ऊन वारे लागुन… वास्तवाचे टक्के टोणपे खाउन रिजीड झालेल्या शरीराला आणि मनाला वळण लावायला वेळ लागतो.वयानुरुप शिबीरे बदलत असतीलही.\nयाच वर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत केलेले 'विवेकानन्द केन्द्राचे योग शिबीर' असेच बरेच काही शिकवुन गेले.\nपिंपळद येथील १५ मे ते ३० मे, २०१६ या कालावधीतील योग शिबीरासाठी माबोकर मैत्रीण मंजूताई यांच्यासोबत जाण्याचा निर्णय झाला. पण घरुन निघताना निश्चय डळमळीत होउ लागला होता. माझ्या मुलाला घेऊनच मी हे शिबीर अटेंड करायचे असल्याने आनि त्याने ऐन वेळी नकार दिल्याने एकटीन���च जावे की जाउ नये अश्या द्विधा मनःस्थितीत जाण्यास तर निघाले. कधी नव्हे ते इतकी ऑफीशियल सुट्टी मिळाली होती. तिचा मस्त घरी आराम करत विनियोग करायचा की कुठल्याही शिबीरतल्या (ऐकीव)काटेकोर नियमात स्वतःला अडकवुन घ्यायचे या विचाराने अगदीच जीवावर आले होते. पण एस टी चे बुकिंग झाले होते, त्यामुळे नासिकपर्यंत तर जाऊ.. तिथे बहिणीकडे मुलाला पोचवुन पुढचे पुढे पाहु अश्या काहिश्या मनस्थितीत असतानाच पुणे सोडले.\nसंपूर्ण प्रवासात बहिणीशी/ मंजूताईंशी फोनवर बोलणे होत होते. शेवटी त्या दोघीनी अतिशय आग्रह धरल्याने १५ दिवस स्वतःला केंद्राच्या ताब्यात देउ... नाही आवडले तर ४ दिवसात कलटी मारु असा सुज्ञ विचार केला. नाशिक- ठक्करबाजारस्टँडवर मंजूताई, त्यांचे मिस्टर आणि आणखी एक जण उभे होते. त्यांनाही माझ्याच एस टीत बसवुन त्र्यंबकेश्वर येथे भर दुपारी साधारण दीड्च्या सुमारास पोहोचलो. तिथे दुपारचे जेवण घेउन स्पेशल गाडीने पिंपळद येथे दुपारी ३:३० ला पोहोचलो. डोंगराच्या कुशीतले छोटेसे गाव बघितल्यावर अर्धा थकवा दुर पळाला. तरी आता पुढचे १५ दिवस इथे काढायचे आहेत या भावनेने हृदय व्याकुळ झाले.\nचक्क १५ दिवस... सकाळी ५ ते रात्री १० हे लोक आपल्याला कसे एंगेज ठेवणार ही उत्सुकता होती, आणि ती वारंवार मंजूताईंना मी बोलुन ही दाखवली होती. हॉलवर सामान टाकले आणखी ३-४ लेडीज आमच्या आधीच आलेल्या होत्या.संध्याकाळ झाली. ६:३० च्या सायंप्रार्थनेसाठी सर्वांनी एकत्र यायचे अशी सुचना आली. हॉलमधे डॉट ६:३० च्या ठोक्याला धीरगंभीर आवाजात सायंप्रार्थना सूरु झाली.आद्य शंकराचार्यांचे निर्वाणाष्टक सुरु झाले.शालिनीताईंच्या गोड हळुवार आवाजात 'मनोबुध्यहंकार चित्तानि नाहं ... हे शब्द कानी पडले आणि मनातल्या सगळ्या शंका कुशंकांचे निरसन झाले. आणि आपण अगदीच काही वनवासात येउन पडलो नाही याचा दिलासा वाटला.\nदुसर्या दिवसापासुन सकाळी ५:३० ते रात्री ९:३० असे आमचे रुटीन सुरु झाले. आपल्या आपल्या कम्फर्ट झोन मधुन बाहेर आल्यावर, नाही म्हटले तरी सुरवातीचे ३-४ दिवस इथल्या परिस्थितीशी, कार्यक्रमसंहितेशी आणि सर्वच सदस्यांशी जुळवुन घेणे कठीणच गेले पहाटे ५:३० च्या योगाभ्यासासाठी पावणेपाच ला उठणे अनिवार्य होते. मुळात पहाटे उठण्याची सवयच नव्हती. नाईलाजाने पहिल्या दिवशी पावणे पाच ला उठलो. टीम मधे असल्यावर म���ळते जुळते घेणे ही पहिली पायरी. स्नानादी शौचाविधींसाठी नंबर लावणे, एका गावातल्या असतील तर एकमेकींसाठी नंबर लावणे, इथे एकमेकांचे इगो आडवे येणे, ते सांभाळून घेणे ...हे सगळे सग़़ळे प्रकार झाले. बरोब्बर ५:२० ला योगेश्वर हॉलमधे हजर जहालो. अगदी वेगवेगळ्या क्षेत्रातुन आलेले असुनसुद्धा इथे सर्वच जण शिबिरार्थी असल्याने सर्वजण समान लेव्हल ला आहोत हे समजले. मीराताईंची शिस्त/अनुशासनचे प्रथम दर्शन. पण कुठेही अतिरेक नव्हता. जबरदस्ती नव्हती.\nओंकाराचा ८ वेळा जप.. ओम सहनाववतु...झाल्यावर शालिनीताईंनी मधुर आवाजात प्रात:स्मरण सुरु केले आणि शरिरावर एक सुखद अनुभुतीची लाट उमटली. सामूहिक उपासनेचा परिणाम काय असतो तो कोणीही न सांगता अनुभवयास आला आणि त्याचबरोबर आपण इथे येण्याचा निर्णय अचुक होता याची खात्री पटली.\nपहिल्याच दिवशी योगासने, सुर्यनमस्कार करतांना आपल्या शरीराची लवचिकता नष्ट झाली आहे याची प्रथमच जाणिव झाली. ७ वाजेपर्यंत योगाभ्यास संपवून आम्ही गीतापठणाला बसलो. गीतेतील कर्मयोगाच्या २६ श्लोकांचे संकलन आणि सुरेल चालीत त्याची आळवणी. यानंतर आमची 'चैतन्य', 'उत्साह', 'कौशल्य' , 'दृढता' अश्या वेगवेगळ्या गणात विभागणी झाली. . आम्ही ३० जण होतो.\nसात्विक विचारांना पोषक असे सात्विक भोजन-अल्पाहार झाला. त्यानंतर ८ वाजता योगेश्वर हॉलसमोर जमायचे होते. आता वेळ होती श्रमसंस्काराची सुरवातीला देशभक्तीपर गीत म्हणुन जोरजोरात नारे लावले. मग प्रत्येक गटाला कामे वाटुन देण्यात आली. योगेश्वर हॉल, आपापले निवास, बागकाम, आणि अन्नपुर्णा अशी साफसफाईची कामे होती. आणि मग खराटे, झाडुन, कुदळ, फावडे अश्या आयुधांसहित एकेक ग्रुपने नियोजित जागी कुच केली. सर्वच मन लावुन कामे करत होतो.\nयानंतर ९ ते १० एक तासाची सुट्टी.. त्यात आपापल्या निवासस्थानी जाउन स्नानादी कर्मे उरकायची. फ्रेश होउन बरोबर १० वाजता योगेश्वर हॉल येथे जमायचे. तिथे १० ते ११ वाजेपर्यन्त विचारप्रवर्तक असे मा. विश्वासजी, मा दिक्षितजी, मा.सुजाताताई, मा. श्रीनिवासजी, मा. भानुदासजी यान्चे सेशन्स असायचे. सेशननंतर ,आज काय शिकलो यावर 'मंथन ' होई. गणशः चर्चेचे विषय वाटुन देत. ११ ते १२ अशी आपापल्या गटात चर्चा करुन कुणीतरी एकाने आपल्या गटाचे प्रतिनिधीत्व करत समोर जाउन तो विषय १० मिनीटात मांडायचा अशी संकल्पना होती. मग ते कधी मौखिक होत, तर कधी छोट्याश्या नाटिकेच्या स्वरुपात, तर कधी संपूर्ण गणाने समोर जाउन तो विषय मांडायचा अश्या स्वरुपाचे होत. मंथनाचे विषय आधी झालेल्या सेशनवर आधारीत असत तर कधी स्वामी विवेकानंदांच्या , एकनाथजी रानडे यांच्या पुस्तकातील काही लेखांचा संदर्भ घेउन असत.\nयातुन टीम बिल्डीन्ग ची भावना होतीच. आपल्या टीमला रिप्रेझेंट करायचे तर ते उत्कृष्टच असले पाहिजे या हेतुन हिरीरीने भाग घेतला जायचा. चारीही टीम्समधे हेल्दी कॉम्पीटीशन असायची. यातुनच टीममधील काही अबोल सदस्यांना बोलके करणे, त्यांचे ही विचार समजावुन घेणे, त्यांना प्रतिनिधित्व करण्यास उद्युक्त करणे या सर्व प्रकारांनी सभाधीटपणा वाढला, आत्मविश्वासात वृद्धी झाली.\n१२:३० ला भोजनासाठी अन्नपुर्णेत जायचो. तिथे ही गणशः भोजन वाढायची सेवा असायची. भोजनापुर्वी,ओम ब्रह्मर्पणम... हा श्लोक, त्यानंतर \"प्रभो सेवाव्रत्या भक्त्या.. असे श्लोक सुजाताताई आमच्याकडुन गाउन घ्यायच्या. कडकडुन भुक लागली असतांना...समोर ताट भरलेले असतांना हे श्लोक म्हणणे संयमाची परिसिमा वाटायची. पण आता त्याची इतकी सवय झाली की आपापल्या घरी गेल्यावर, अगदी ऑफीसात सुद्धा टिफीन उघडला की आधी नकळत हात जोडले जातात ... आणि मुखी शब्द उमटतात. दुपारी भोजनासाठी १च तास आणि त्यात गणानुसार वाढायची सेवा. त्यामुळे काही वेळेस उशीर व्हायचा. तर दुसर्या गणातले मेम्बर आम्हाला वाढण्यासाठी थांबायचे. इतका सर्वांमध्ये एकोपा निर्माण झाला.\nभोजनानंतर १ ते २:१५ विश्रांतीची वेळ. सव्वा दोनला वाजता परत योगेश्वर हॉलला गीतपठणासाठी जमायचे होते. दुपारची थोडीफार घेतलेली वामकुक्षी सोडुन भर २ वाजता परत हॉलवर जायचे सुरवातीला शिक्षा वाटायची. एकीकडे गीतपठणासारखा आवडता विषय होता. नंतर सवयीचे झाले. गीतपठणातील बारकावे, संस्कृतचे उच्चार, श्वासाचे चढउतार हे सर्व शिकायला मिळाले. पदावलीतल्या सगळ्याच गीतांमध्ये इतका गोडवा आहे आणि त्या तिघी ताई इतक्या समरसून शिकवायच्या की त्यात गुंगून जायचो, हा तास संपूच नये असे वाटायचे. लिंगाष्टक, श्रीनामनारायण, श्रीगणेशपंचरत्नस्तोत्र ' गिरकर उठना, चंदन है इस देश की मिट्टी, तन्मय हो जा मेरे मन, दिव्य ध्येय की ओर तपस्वी( केंद्र प्रार्थना), स्वामीजींवर रचलेले ' मूर्त महेश्वर...' ही माझी आवडती गीते.\nत्यानंतर ३ वाजता चहा व्हायचा. मग पुन्हा एक अभ्यासपुर्ण सेशन. यात अष्टांग योग, भगवदगीता, योगीक जीवनपद्धती असे विषय होते. ४:३० पासुन पुन्हा योगाभ्यास. आता आसनानवर हळु हळु पकड येत होती. योगासने घाईघाईत करायची नसतात., अंतिम स्थितीत टिकुन राहणे हे जास्त महत्वाचे असते हे समजले. यानंतर खाऊ वाटप होई. खाऊ म्हणजे भाजके शेंगदाणे, फुटाणे, असं काही मग निसर्गभ्रमणासाठी अर्धा तास राखुन ठेवलेला असे. यात काही ग्रुप जवळच्या टेकडीवर फिरायला जात. तर काहीजण तिथेच छोट्याश्या लायब्ररीत पुस्तके चाळत बसत.\nत्यात एक दिवस तिथुन जवळच असलेल्या विवेकानंद केंद्र चालवत असलेल्या शाळेत गेलो. वळणावळणाचा रस्ता, प्रदुषण मुक्त हवा आणि निसर्गरम्य वातावरणात असलेली ही टुमदार शाळा. तिथेच बसून सायंप्रार्थना म्हटली. केंद्रातली सायंप्रार्थना म्हणजे अंतर्मुख होण्याची अवस्था. विलक्षण भावविभोर , अष्टसात्विक भाव जागृत करण्याची ताकत तिच्यात आहे.\nरात्रीच्या भोजनानंतर ८ वाजता 'प्रेरणेतून पुनरुत्थान' हा माझा आवडता उपक्रम असायचा. यात विविध सामूहिक खेळ, अभिनय गीत, गुणदर्शन... अभिनय गीतात चुकूनही सिनेमातील गाणी न घेता बालगीते घेतली होती. त्यामुळे आमचे कित्येक वर्षांपूर्वी हरवलेले निरागस शैशव पुन्हा अनुभवयास मिळाले. भन्नाट अनुभव होता तो\nत्यानंतर विश्वासाजींनी, सुजाता ताईंनी, प्रियाताईनी सांगितलेल्या बोधपर गोष्टी. या कधी अरुणाचलच्या असायच्या तर कधी शिलास्मारकाच्या, तर कधी स्वामी विवेकानंद, रामकृष्ण ठाकूरजींच्या जीवनातल्या. एखाद्या लहान मुलासारखे आम्ही त्यांच्याभोवती बसून या गोष्टी ऐकण्यात मग्न होत असू. त्यानंतर 'हनुमान चालीसा' होऊन प्रियादीदी संपूर्ण दिवसाचे अवलोकन करत. दिवसाभरातले संपूर्ण कर्म 'श्रीकृष्णार्पणमस्तु' करून आम्ही झोपायला जात असू ते दुसर्या दिवशी काय शिकायला मिळणार/ ऐकायला मिळणार या उत्सुकतेनेच..\n८ दिवसातच इतके रमलो की आता ८ दिवसांनी शिबीर समाप्ती आहे या विचाराने सुद्धा हुरहुर वाटायला लागली.\nमधे एक दिवस आमची त्रिम्बकेश्वरला पिकनिक झाली.आम्ही काही जणांनी पहाटे 3 किमी चालत जाणे पसंद केले. तिथे मंदिरात दर्शन घेऊन आम्ही सर्वांनी ' लिंगाष्टका' चा पाठ केला.नाष्टयाचे पैकेट्स सोबत घेतले होते, तिथे नवीनच झालेल्या म्हाळसादेवी मंदिराच्या आवारात बसून गप्पागोष्टी करत नाश्ता झाला. मीराताईं���े गाव ते, त्यांनी गावाबद्दल माहिती नसलेल्या अनेक गोष्टी सांगितल्या.\n15 दिवसाच्या कालावधीत काय शिकलो नसेल योगासने, प्राणायाम, सूर्यनमस्कार, आवर्ती ध्यान, त्राटक, योगिक जीवनशैली, याबरोबरच आमच्याकडून जलनेती, वमन करून घेतले गेले.\nगंमत म्हणजे, या वास्तव्यात टी व्ही, रेडीओ, वर्तमानपत्र ई कुठल्याच मीडियाशी संबंध आला नाही. मोबाईल, नेट ही अगदि जरूरिपूरते वापरत होतो, त्यामुळं विलक्षण मानसिक शांती मिळाली.\nएक परिपूर्ण योगिक जीवनशैलीचा परिपाठ आम्हाला तिथेच मिळाला.\nअसो. तर ही झाली पार्श्वभुमी\nखाणे- पिणे, नोकरी करणे, फार फार तर वाचनाचा छन्द जोपासणे...असा आयुष्याला एक एकसुरीपणा आला होता. आपले ध्येय काय, कशासाठी आपण जन्माला आलो आहोत वै वै काही प्रश्न मधुन मधुन पडायचे. त्याची उत्तरे या शिबिराने दिली.\nखरं तर ' व्यष्टी ते समष्टी' या प्रवासाची छोटीशी झलक शिबीरातच मिळाली, नाही का सुरवातीला आत्मकेंद्री असलेलो आम्ही प्रत्येक जण या 15 दिवसात दृष्टी व्यापक होऊन दुसर्याचा, समाजाचा अगदी विश्वाचा विचार करत होतो. अशा अनेक प्रवर्तक विचारांची, आत्मानुभवाची शिदोरी घेऊन पिंपळदहुन निघालो.\nआमच्यातल्या कित्येकांनी तर आपल्या गावी परतल्यावर कार्यास सूरूवात देखील केली. माझ्यासारखे काही जण वैयक्तिक पातळीवर तिथले विचार अंगी बाणवण्याचा प्रयत्न करत आहोत.\nकेन्द्राच्या कामाचा आवाका प्रचन्ड आहे. सहभागाची इच्छा आहेच आणि त्यासाठी थोडी थोडी सुरुवात आताच करायलाच हवीये. हे ही समजतय.\nगीतेतल्या भक्तीमार्गाची कास धरली होती. त्याला आता कर्ममार्गाची जोड मिळाली तर कृतकृतत्या येइल, आयुष्याचा उत्तरार्ध समाधानाने व्यतित करता येइल असे वाटतेय.\nविवेकानन्द केन्द्राच्या शिबीरान्च्या तारखान्मधे सहसा बदल होत नाही.\nपिम्पळद येथील हे शिबीर दरवर्षी १५ मे ते ३० मे या कालावधीत असते.\n२० जून ते २९ जून जम्मूजवळ 'नागदंडी' येथे योगा शिबीर असते\nऑगस्ट मध्ये ८ ते १४ ऑगस्ट स्पिरिच्युअल रिट्रिट हे शिबीर कन्याकुमारी येथे असते\nनंतर डिसेम्बर मध्ये कन्याकुमारी येथे २७ ते ३० डिसेम्बर असे ३ दिवसाचे युवा शिबीर असते.\nतसेच १ ते १५ डिसेम्बर योगा शिबीर असते.\nपुन्हा फेब्रुवारी मध्ये १९ ते २५ फेब्रुवारी अध्यात्म शिबीर कन्याकुमारी येथे आहे.\nकन्याकुमारी किंवा काश्मीरच्या शिबिराचा नोंदणी फॉर्म त्या ���ेबसाइट वर दिला आहे.\nफी नॉमिनल असते. आणि ती ऑनलाईन किंवा तिथे प्रत्यक्षात गेल्यावर करता येते.\nफक्त रजिस्ट्रेशन आधी करून ठेवावे.\n* आमचा पुढचे वर्षी जुनमधील जम्मु येथील शिबीर अटेन्ड करण्याचा मानस आहे.\nखूप छान लिहिलेय. मलाही\nखूप छान लिहिलेय. मलाही शिबिराला जावेसे वाटू लागले\nमलाही शिबिराला जावेसे वाटू\nमलाही शिबिराला जावेसे वाटू लागले >>> +१\nखूप छान लिहीले आहे. हे कोण\nखूप छान लिहीले आहे. हे कोण घेते पुढील वर्शी जायचे असेल तर कुठे अप्लाय करावे लागते पुढील वर्शी जायचे असेल तर कुठे अप्लाय करावे लागते काही संपर्काची माहिती असल्यास इथे लिहा ना.\nतुमचे वजन कमी झाले का आता जास्त फ्रेश वाट्ते का\n<<तुमचे वजन कमी झाले का\n<<तुमचे वजन कमी झाले का आता जास्त फ्रेश वाट्ते का आता जास्त फ्रेश वाट्ते का\n मला स्वतःला तर फारच पॉजिटीव्हनेस वाटतोय. वजन २ किलो कमी झाले १५ दिवसात. तिकडुन आल्यावर ऑफीसात आणि घरी सर्वान्नी बारीक झाल्याच सान्गितले.\nहो दर वर्षी पिम्पळद ला याच सुमारास (१५ मे ते ३० मे )शिबीर होते. विवेकानन्द केन्द्र, कन्याकुमारी यान्च्यातर्फे ही सगळी शिबीरे आयोजित केली जातात. त्यान्च्या तारखा जनरली फिक्स असतात.\nधन्यवाद, साधना, माधव ;बघा बाई\nधन्यवाद, साधना, माधव ;बघा बाई जायचे का पुढील वर्शी काही नाहीतर माबो गटग होईल. मला असे एखादे शिबिर करायचेच आहे.\nथॅन्क्स, अमा, माधव, साधना\nथॅन्क्स, अमा, माधव, साधना\nआता तर आम्ही असणारच आहोत दरवर्षी.\nतसे पुण्यात पण होतात. पण मला अश्या वातावरणातले निवासी शिबीरच करायचे होते, आणि हे अगदी मनाजोगते झाले.\nआर्या , छान लिहीलंय \nआर्या , छान लिहीलंय सगळ्या आठवणी ताज्या झाल्या. मागच्या वर्षी ८ ते १४ ऑगस्टमध्ये आध्यात्मिक शिबीर केले होते, तो अनुभवही छान होता अध्यात्माशी माझा दुरान्वये संबंध नसताना. तो अनुभव इथे लिहीलाय.\nअनितात ( नाव बदलंय) पंधरादिवसात झालेला सकारात्मक बदल व त्यांच्यातला आत्मविश्वास खूपच कौतुकास्पद आहे . धन्यवाद\nखरं तर ' व्यष्टी ते समष्टी'\nखरं तर ' व्यष्टी ते समष्टी' या प्रवासाची छोटीशी झलक शिबीरातच मिळाली, नाही का सुरवातीला आत्मकेंद्री असलेलो आम्ही प्रत्येक जण या 15 दिवसात दृष्टी व्यापक होऊन दुसर्याचा, समाजाचा अगदी विश्वाचा विचार करत होतो. अशा अनेक प्रवर्तक विचारांची, आत्मानुभवाची शिदोरी घेऊन पिंपळदहुन निघालो. >>>>>>\nअशी शिदोरीच आपल्याला फार उपयोगी पडते..... अधूनमधून अशा शिबिरात सामील होण्याचे हेच खरे महत्व...\nखूपच सुंदर, विचारप्रवर्तक लिहिलंय.... कर्ममार्गालाच प्राधान्य देऊन त्याला योग, भक्ति, स्वाध्याय (मनन-चिंतन) यांची जोड दिली कि सारे जीवनच योगरुप (परमार्थरुप) होऊन जाईल यात नवल ते काय \nखूप छान लिहिलेय. मलाही\nखूप छान लिहिलेय. मलाही शिबिराला जावेसे वाटू लागले +१\nपुढील वर्शी प्लॅन करा रे.\nपुढील वर्शी प्लॅन करा रे. आर्या ताईंना कंपनी होईल.\nछान लिहिलय, अशी शिबीरं अटेंड\nछान लिहिलय, अशी शिबीरं अटेंड करायला हवीत.\nमस्त लिहिले आहे. मलाही\nमस्त लिहिले आहे. मलाही शिबिराला जावेसे वाटू लागले +१११\nकरायला हवे शिबीर हे\nसाधना, माधव ;बघा बाई जायचे का\nसाधना, माधव ;बघा बाई जायचे का पुढील वर्शी काही नाहीतर माबो गटग होईल. मला असे एखादे शिबिर करायचेच आहे.\nमी जाणार आहे हे नक्की. त्यांच्या साईटवर पाहिले असता डीसेंबरात १ ते १५ ला कन्याकुमारीला हे शिबीर असते असे कळले. मला कन्याकुमारीच्या विवेकानंद केंद्रात जायला जास्त आवडेल. पण अर्थात या वर्षी जमणार नाही कारण दुसरे कार्यक्रम आधीच ठरले आहेत. पण नंतर नक्कीच करेन आणि तेही कन्याकुमारीलाच.\nमला शारिरीक फरक पडण्यात जास्त रस नाहीये. कारण तो मी इतर उपायांनीही करु शकते. मला जास्त रस त्या वातावरणात आणि गीतेतले श्लोक वगैरे समुहात मोठ्याने म्हणण्यात, ते कोणीतरी समजाऊन सांगण्यात आहे. मला मुळात गीतेत खुप रस आहे, घरात बसुन एकट्याने गीता वाचण्यापेक्षा सात्विक वातावरणात राहुन गीता जे प्रत्यक्षात आचरणात आणताहेत त्यांच्या तोंडुन ती शिकायची इच्छा आहे. हे शिबीर त्यासाठीच करेन. मंजुताईंचा आध्यात्मिक शिबीराचा धागाही वाचला. या दोघांपैकी जे जमेल ते शिबीर करणार हे नक्की.\nत्या शिबिराचा तुझ्यावरचा शारिरीक परिणाम बघीतला. छानच आहे.\nताई एक शंका आहे विचारू का\nतुमचा तिथला दिनक्रम, निदान पहाटे उठणे, योगा वगैरे तुम्ही तसाच ठेवलाय की परत पहिल्यासारखच शक्यतो पहाटे आणि रात्रीचा तरी तसाच ठेवा. ही नम्र विनंती.\nधन्यवाद मन्जुताई, सामी, प्रिभु, हर्पेन, उदय, शशान्कजी, कृष्णाजी\n<<घरात बसुन एकट्याने गीता वाचण्यापेक्षा सात्विक वातावरणात राहुन गीता जे प्रत्यक्षात आचरणात आणताहेत त्यांच्या तोंडुन ती शिकायची इच्छा आहे.<< अगदी अग्दी साधना, म्हणुनच शिबीराचे १५ दिवस कमी पडतात की काय असे वाटात होते मला तरी. मा.जयन्त दिक्षित यांनी भगवद्गीतेतला कर्मयोग शिकवला, तर मा. विश्वासजी लपालकर यांनी भक्तियोग, ज्ञानयोगावर सेशन घेतले. राजयोगावरील(अष्टांग योग्य) व्याख्यान मा. श्रीरामजी आगाशे यांचे झाले.\n'सुलभ ज्ञानेश्वरी' लिहिणारे नागपूरचे डॉ. वर्णेकर यांचे सुपुत्र आ. श्रीनिवासजी वर्णेकर यांनी संपूर्ण भगवद्गीतेबद्दल इतके सुंदर व्याख्यान दिले की मलाही भगवद्गीता समजून घेण्याचा मोह झाला. नुसती गोष्टीरूप गीता माहिती आहे..लहानपणी रोज गीतेचा एक अध्याय म्हणायचे. संस्कृत ही बर्यापैकी वाचता येत होते.\nअशी गीता प्रत्यक्ष जगणार्या लोकांकडून समजावून घेणे केव्हाही उत्तमच.\nशोभे, अगदी तस्साच ठेवलाय दिनक्रम\nसुट्टीच्या दिवशी तर सकाळी प्रातःस्मरण , योगासने वै सगळ तसेच करते. फार छान वाटत.\n खरेच जायला आवडेल अशा शिबिराला \nआर्या खूप छान अनुभव. आणि\nखूप छान अनुभव. आणि वर्णनही छानच केलंस. हे वाचून खूपजणांना स्फूर्ती येईल बघ असं शिबिर अटेन्ड करण्याची.\nमाझी कित्येक वर्षांची इच्छा आहे. लवकरच जमवीनच असं वाटतंय\nआर्या, ती साईट बघितली नाहीये\nआर्या, ती साईट बघितली नाहीये अजून. पण साधनाने म्हटल्याप्रमाणे कन्याकुमारीला शिबीर असले तर ते करायला जास्त आवडेल. पण नुकताच हेमाताईंचा (मनीमोहोर) केरळ पर्यटनाविषयी लेख वाचला. त्यात त्यांनी गर्दीमुळे विवेकानंद केंद्राला भेट देणे टाळले. इतकी गर्दी असेल तर त्या कोलाहलात त्या वर्गाचा फायदा होईल का\nमला ते शिबीर करायचय कारण मी आस्तिक असलो तरी अजीबात श्रद्धाळू नाहिये. आणि श्रद्धा/विश्वास नसेल तर असे वर्ग खूपच निरर्थक होतात. ज्या मोजक्याच ठिकाणी माझी श्रद्धा आहे त्यात विवेकानंद आहेत. (अर्थात संस्थेचा काहीच अनुभव नाहीये मला) त्यामुळे या शिबीरात काही तरी गवसेल अशी आशा आहे\nशशांकजी, खूप छान प्रतिसाद\nशशांकजी, खूप छान प्रतिसाद साधना, तुझा उद्देश आवडला. मागे एकदा शिवथरघळेवरचा लेख वाचला होता त्याची आठवण झाली ... हे एक आध्यात्मिक, साधनेच स्थळ आहे ... अश्या ठिकाणाचा अनुभव नक्कीच वेगळा असतो व तिथलं पावित्र्य शिस्त व नियम पाळणे ही आपला जबाबदारी असते.\nव ते पाळावे असं आवाहन केले होते. पंधरा दिवस बाह्य जगाशी संपर्क विरहीत राहून आपल्या आत डोकवण्याची खूप छान संधी असते .... तसं शिबीरार्थी वागत नाही. असो\nमाझ�� आवडता कार्यक्रम प्रेरणेतून पुनरुत्थान . अभिनय गीत व खेळ वय विसरायला लावत होते. तुरतास एवढंच\nअरे कन्या कुमारीत फार गर्दी\nअरे कन्या कुमारीत फार गर्दी असेल म्हणूनच ताई गेल्या होत्या तिथे गावाकडे जायच. वातावरण शांत असेल. आणि कन्याकुमारीत तेव्हा फार असह्य उकाडा असतो. डिसेंबरात ठीकच असेल कदाचित.\nमाधव, कन्याकुमारीचे विवेकानंद केंद्र वेगळे आणि विवेकानंद स्मारक वेगळे. त्यंनी स्मारकाबद्दल लिहिले आहे (गर्दी होती हे). केंद्र खूप शांत आहे.\nनिर्मल, असे आहे होय\nनिर्मल, असे आहे होय ते दोन्ही वेगवेगळ्या जागी आहे हे खरंच माहीत नव्हते. धन्यवाद.\nअमा, गर्दी नसल्यावर आता कन्याकुमारी जास्त इंटरेस्टींग वाटतय. पण तू जाणार असशील तर मला विपूतून कळव.\nआर्या, पुढच्या वर्षी रेजीस्ट्रेशन सुरू झाले की विपू / संपर्क करशील का दहा महिन्यात कदाचीत डोक्यातून निघून जाईल आणि नेमके शिबीर होऊन गेल्यावर आठवेल तसे नको व्हायला म्हणून.\nधन्यवाद निर्मलताई, दिनेशदा, मानुषीताई, रश्मी\n<<कन्याकुमारीचे विवेकानंद केंद्र वेगळे आणि विवेकानंद स्मारक वेगळे<<\nहे मलाही माहित नव्हते. मी केन्द्राचे हे पहिलेच शिबीर अटेन्ड केलेय. तसे मन्जुताईन्कडुन खुप ऐकल्य, तिथल्या व्यवस्थेबद्दल.\n<<आर्या, पुढच्या वर्षी रेजीस्ट्रेशन सुरू झाले की विपू / संपर्क करशील का दहा महिन्यात कदाचीत डोक्यातून निघून जाईल आणि नेमके शिबीर होऊन गेल्यावर आठवेल तसे नको व्हायला म्हणून.<< हो नक्की माधवजी\nइतकी गर्दी असेल तर त्या\nइतकी गर्दी असेल तर त्या कोलाहलात त्या वर्गाचा फायदा होईल का\nकेण्द्र आणि स्मारक दोन्ही वेगवेगळ्या जागी आहेत आणि स्मारकावरही सुट्टीचे दिवस सोडल्यास तेवढी गर्दी नसते. वेबसाईटवर स्मारकाची वर्चुअल टुर आहे त्यातही तेवढी गर्दी दिसत नाहीय. यांच्या कोर्समध्ये स्मारकही एका दिवशी फिरवुन आणतात असे लिहिलेय.\nखुप छान वाटल वाचुन\nखुप छान वाटल वाचुन आर्यातै\nयोगाभ्यासाठी कीप इट अप.\nबाकी तु मला काही फार जाड वाटत नाहीस.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nसुरुवात : मे 28 2008\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.nobili-interior-design.ro/mr/proiecte/design-interior-craiova", "date_download": "2019-01-21T01:16:30Z", "digest": "sha1:UNWBC6YIO6D53RDDMK7YB3RX33UUDJTS", "length": 66753, "nlines": 259, "source_domain": "www.nobili-interior-design.ro", "title": "इंटीरियर डिझाइन कंपनी क्रेओवा - इंटीरियर डिझाइन हाऊस अपार्टमेंट - आर्किटेक्ट डिझायनर प्रीट - नोबली इंटीरियर डिझाइन, स्टुडिओ, आर्किटेक्ट, डिझायनर, कंपन्या, डिझाइन, किंमती", "raw_content": "नोबिली इंटीरियर डिझाइन, स्टुडिओ, आर्किटेक्ट, डिझायनर, कंपन्या, डिझाइन, किंमत\nघरसेवापोर्टफोलिओ- पोर्टफोलिओ निवासीपोर्टफोलिओ व्यावसायिकवस्तूडिझाईनडिझाइन इंटीरियर घरेडिझाइन इंटीरियर विलाडिझाइन इंटीरियर अपार्टमेंट- आंतरराष्ट्रीय फिटिंगडिझाइन इंटीरियर जिवंत-इंटरनेट किंमती डिझाइनसंपर्क- संपर्क बुखारेस्टसंपर्क कॉन्टॅन्टा\nब्रासोव्ह मध्ये डिझाइन इंटीरियर क्लासिक शैली घर\nगलतीमध्ये इंटीरियर शास्त्रीय घर डिझाईन\nबाकौ मध्ये आधुनिक आतील डिझाइन\nसुसेवा मधील अंतर्गत डिझाइन क्लासिक घर\nबुखारेस्ट मध्ये अंतर्गत डिझाइन क्लासिक घर\nआतील अपार्टमेंट 4 बुखारेस्ट खोल्या डिझाइन\nअंतर्गत डिझाइन क्लासिक घर क्रेओवा\nकॉन्स्टँट मजल्यावर आधुनिक आतील डिझाइन\nअंतर्गत डिझाइन क्लासिक शैली घर Targoviste\nइंटीरियर डिझाइन हाऊस क्लासिक शैली Giurgiu\nUrziceni मध्ये आधुनिक आतील डिझाइन घर\nइंटीरियर क्लासिक प्रहोवा लक्झरी हाउस डिझाईन\nप्लॉएस्टी मजल्यासह अंतर्गत डिझाइन क्लासिक घर\nअंतर्गत डिझाइन क्लासिक शैली घर कॉन्स्टेन्टा\nपिटेस्तीमध्ये डिझाइन इंटीरियर क्लासिक शैली घर डिझाईन\nब्रासोव्ह मध्ये अंतर्गत डिझाइन क्लासिक घर\nडिझाइन इंटीरियर सलून क्लासिक रेस्टॉरंट\nआधुनिक आतील डिझाइन पिपर\nइंटीरियर डिझाइन क्लासिक घर तर्गू मुरेस\nब्रीला मध्ये डिझाइन इंटीरियर क्लासिक हाऊस\nइंटीरियर क्लासिकल लक्झरी व्हिला इलॉमिटा डिझाइन करा\nइंटीरियर डिझाइन कंपनी क्रेओवा - अंतर्गत डिझाइन अपार्टमेंट घरे - आर्किटेक्ट डिझायनर किंमत\nआधुनिक घरात घरगुती डिझाइनमध्ये 5 खोल्या असलेले बदल नेहमीच स्वागत करतात. क्रेओवा येथे अशा घराचे मालक असल्यास, इंटीरियर डिझाइन आणि इंटीरियर डिझाइनमध्ये विशेष कंपनी असलेली नोबेल इंटीरियर डिझाइन आपल्यास नवीन श्वास घेण्यास शिफारस करते. क्रेओवा येथे एक वरच्या मजल्यावरील घर किंवा अटारी हे एक नवे स्वरूप, क्लासिक, समकालीन किंवा पारंपारिक शैली स्वीकारून प्राप्त करू शकते. प्रत्येक शैलीचे स्वतःचे परिभाषित घटक आहेत आणि नोबली इंटीरियर डिझाइन आर्किटेक्ट्स आणि डिझाइनर ते तज्ञ आहेत जे आपल्या घराच्या पूर्ण स्वरुपासाठी कल्पना आणि समाधाने देतात. नोबिली इंटीरियर डिझाइन घरगुती, विला, एक्सईएक्सएक्स किंवा एक्सआयएक्सएक्स खोल्यांमध्ये क्राइओवा आणि रोमानियातील इतर शहरांसाठी आंतरिक डिझाइन प्रकल्प आणि 3D इंटीरियर डिझाइन करते. आम्ही आघाडीच्या निर्मात्यांसह सहयोग करतो म्हणून, प्रत्येक इंटीरियर डिझाइन प्रोजेक्टसाठी निवडलेल्या तुकड्यांचा दर्जा उत्कृष्ट असतो. आम्ही खासकरुन ज्यांना लिव्हिंग रूम किंवा घराच्या बेडरूमसाठी किंवा 3 अपार्टमेंटमध्ये क्लासिक लक्झरी शैली हवी आहे त्यांच्यासाठी निवडलेल्या लक्झरी ब्रँडबद्दल बोलतो. या खोल्या किती लहान किंवा मोठे आहेत, वास्तु विश्रांतीसाठी आणि विश्रांतीसाठी आदर्श स्थान तयार करण्यासाठी अशा प्रकारे जागा पुनर्संचयित करू शकतात. ग्राहकांच्या व्यक्तिमत्त्वाची परावर्तित करण्यासाठी आरामदायी जागा तयार करण्यावर जोर दिला जातो. क्लासिकची किंवा आधुनिक सजावटीचा भाग असणारी सर्व वस्तू ग्राहकाच्या आर्थिक संभाव्यतेनुसार निवडली जातात. आम्ही सर्व मालकाच्या इच्छेनुसार सेट करतो आणि नेहमीच व्यावहारिक कल्पना आणि समाधानासह येण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून घरातील प्रत्येक खोली क्लायंटचा दृष्टीकोन प्रतिबिंबित करेल. 4 खोलीतील खोल्यांचा आकार असला तरीही, मालकाने काय हवे ते पुन्हा तयार करण्याचे उपाय आहेत. उदाहरणार्थ, आपणास विशाल आणि उज्ज्वल स्वयंपाकघर हवे असल्यास, आम्ही या खोलीत एक केंद्रीय स्थान तयार करण्यासाठी बेट-बार निवडण्याची शिफारस करतो. भिंतींचे रंग खुल्या शेड्समध्ये, स्तरित लाकडी मजल्यामध्ये आणि काही मनोरंजक चंदेलिया स्वयंपाकघरच्या भिंतीवर आधुनिक किंवा क्लासिक करू शकतात. अंगभूत सुगम श्रेणीची उपकरणे कमीत कमी किचन स्वयंपाकघरात आणतील आणि स्वयंपाकघरच्या फर्निचरमध्ये सहजपणे समाविष्ट केल्या जाणार्या आणखी स्थानाची ऑफर करतील. आपल्या क्रेओवा अपार्टमेंटमधील स्वयंपाकघर सर्वात विशाल खोली नसल्यास आदर्श आणि स्वागत आहे. आतील आणि आंतरिक डिझाइन तज्ञांच्या मदतीने आपल्या घरासाठी आंतरिक डिझाइन, संकल्पना आणि दृष्टीकोन प्रत्येक कल्पनास सराव केला जाऊ शकतो. अपार्टमेंट, विला किंव�� घरे यासाठी नोबिली इंटीरियर डिझाइन डिझाईन्स आपले स्वप्न खरे होऊ शकतात.\nक्रेओवा मधील आंतरिक शैली क्लासिक शैली घर\nआर्किटेक्ट craiova pret\tइंटीरियर डिझाइनर craiova\tइंटीरियर डिझाइन craiova\tइंटीरियर डिझाइन craiova pret\nआर्किटेक्ट इंटीरियर डिझायनर गॅब्रिला नेचिफोर\nअंतर्गत डिझाइन प्रकल्प घरे\nगलतीमध्ये इंटीरियर शास्त्रीय घर डिझाईन\nब्रासोव्ह मध्ये डिझाइन इंटीरियर क्लासिक शैली घर\nबुखारेस्ट मध्ये अंतर्गत डिझाइन क्लासिक घर\nडिझाइन इंटीरियर सलून क्लासिक रेस्टॉरंट\nबाकौ मध्ये आधुनिक आतील डिझाइन\nआतील अपार्टमेंट 4 बुखारेस्ट खोल्या डिझाइन\nइंटीरियर डिझाइन रेस्टॉरंट कॉन्स्टंटा\nअंतर्गत डिझाइन क्लासिक घर क्रेओवा\nडिझाइन इंटीरियर सौंदर्य सैलून\nकॉन्स्टँट मजल्यावर आधुनिक आतील डिझाइन\nअंतर्गत डिझाइन क्लासिक शैली घर Targoviste\nनिवासी पोर्टफोलिओ - अंतर्गत डिझाइन विला\nअपार्टमेंट घरे Craiova अंतर्गत इंटीरियर डिझाइन सेवा\nइंटीरियर डिझाइन कंपनी क्रेओवा - अंतर्गत डिझाइन अपार्टमेंट घरे - आर्किटेक्ट डिझायनर किंमत\nबाकौ मध्ये आधुनिक आतील डिझाइन\nसुसेवा मधील अंतर्गत डिझाइन क्लासिक घर\nकॉन्सेंट क्लासिक घरे च्या अंतर्गत डिझाइन\nकॉन्स्टंटा मधील आधुनिक आतील डिझाइन\nक्लासिक होम किचनची आंतरिक रचना - 3D इंटीरियर डिझाइन संकल्पना\nडिझाइन इंटीरियर सलून क्लासिक रेस्टॉरंट\nबुखारेस्ट मध्ये आधुनिक आतील रचना\nब्रेला मधील इंटीरियर डिझाइन क्लासिक हाउस\nक्लासिक शैलीच्या स्वयंपाकघरसह लिव्हिंग रूम\nइंटीरियर डिझाइन बारोक घर\nबुखारेस्ट मध्ये आधुनिक आतील रचना\nअंतर्गत डिझाइन लिविंग रूम शास्त्रीय कॉन्स्टँटा\nइंटीरियर डिझाइन क्लासिक किचन - क्लासिक बेडरूम डिझाइन\nअंतर्गत डिझाइन क्लासिक लक्झरी व्हिला - अंतर्गत डिझाइन क्लासिक घरे\nअंतर्गत डिझाइन क्लासिक लक्झरी व्हिला\nअंतर्गत डिझाइन क्लासिक घर बेडरूम\nइंटीरियर डिझाईन मोडेना लिव्हिंग रूम बेडरूम\nबुखारेस्ट आधुनिक घरांचे अंतर्गत डिझाइन\nइंटीरियर डिझाइन रेस्टॉरंट कॉन्स्टंटा\nअंतर्गत डिझाइन प्रकल्प क्लासिक शैली घरे. कल्पना आणि प्रेरणा शोधण्यासाठी आम्ही आधुनिक घरांसाठी बुखारेस्ट, इल्फोव्ह, कॉन्स्टँटा किंवा बाकाऊ येथे फ्लोर किंवा अटिकसह केलेल्या आमच्या प्रकल्पांच्या पोर्टफोलिओमधून आपल्याला अनेक पर्याय सादर करतो. आपण आपल्या संपू��्ण घराची एखाद्या विशिष्ट इंटीरियर डिझाइन शैलीमध्ये पुनर्वितरण करण्याची योजना केली असल्यास, किंवा आपल्याला फक्त 3 किंवा 4 खोलीची परतफेड करायची असल्यास आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी तज्ञांच्या इनपुटची आवश्यकता आहे. नोबली इंटीरियर डिझाइन कंपनीशी संबंधित आहे इंटीरियर डिझाइन प्रकल्प विला, फ्लॅट्स, अपार्टमेंट्स आणि हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, कॅफे आणि इतर व्यावसायिक जागा. 2008 पासून मार्केट लीडर असल्याने, आम्ही अंमलबजावणी करणार्या डिझाइन प्रकल्पांना व्यावहारिक आणि नाविन्यपूर्ण समाधानावर आधारित असतो, सर्व ग्राहकांच्या सांत्वनासाठी आणि समाधानासाठी. एकदा ग्राहकाने इंटीरियर डिझाइन प्रकल्पाबद्दल आपली इच्छा व्यक्त केली की, आम्ही प्रत्येक ऑफरसाठी प्रत्येक खोलीसाठी वैयक्तिकृत 3D स्वरुपात तयार करू. इटोरियल डिझाइन प्रोजेक्टमध्ये समाविष्ट केलेली प्रत्येक सामग्री, समाप्ती आणि घटक इटलीमधील निर्मात्यांकडून आयात केलेल्या उत्कृष्ट गुणवत्तेचे आहेत. आम्ही टॉप-टेक उत्पादकांसह कार्य करतो आणि प्रत्येक निवड डिझाइनरच्या जवळील देखरेखीखाली केली जाईल. आपण शास्त्रीय व्हिला सर्व शिल्पकार आतील डिझायनर गाब्रियेला Nechifor यांनी केली जात Ploiesti, Galati, Braila, Tulcea मध्ये रोमेनिया, कॉन्स्टन्ता, Brasov आणि आधुनिक मजली घरे माळा पूर्ण आमच्या पोर्टफोलिओ आतील रचना प्रकल्प आढळेल.\nब्रासोव्ह मध्ये डिझाइन इंटीरियर क्लासिक शैली घर\nगलतीमध्ये इंटीरियर शास्त्रीय घर डिझाईन\nबाकौ मध्ये आधुनिक आतील डिझाइन\nसुसेवा मधील अंतर्गत डिझाइन क्लासिक घर\nबुखारेस्ट मध्ये अंतर्गत डिझाइन क्लासिक घर\nआतील अपार्टमेंट 4 बुखारेस्ट खोल्या डिझाइन\nअंतर्गत डिझाइन क्लासिक घर क्रेओवा\nकॉन्स्टँट मजल्यावर आधुनिक आतील डिझाइन\nअंतर्गत डिझाइन क्लासिक शैली घर Targoviste\nइंटीरियर डिझाइन हाऊस क्लासिक शैली Giurgiu\nUrziceni मध्ये आधुनिक आतील डिझाइन घर\nइंटीरियर क्लासिक प्रहोवा लक्झरी हाउस डिझाईन\nप्लॉएस्टी मजल्यासह अंतर्गत डिझाइन क्लासिक घर\nअंतर्गत डिझाइन क्लासिक शैली घर कॉन्स्टेन्टा\nपिटेस्तीमध्ये डिझाइन इंटीरियर क्लासिक शैली घर डिझाईन\nब्रासोव्ह मध्ये अंतर्गत डिझाइन क्लासिक घर\nआधुनिक आतील डिझाइन पिपर\nइंटीरियर डिझाइन क्लासिक घर तर्गू मुरेस\nब्रीला मध्ये डिझाइन इंटीरियर क्लासिक हाऊस\nइंटीरियर क्लासिकल ल��्झरी व्हिला इलॉमिटा डिझाइन करा\nबुखारेस्ट मध्ये आधुनिक आतील रचना\nनोबेल इंटीरियर डिझाइन क्लासिक लक्झरी घरे अंतर्गत इंटीरियर डिझाइन सेवा देते, ज्यामध्ये आतील विला, आधुनिक अपार्टमेंटची सर्व शैली समाविष्ट आहे. आर्किटेक्चर कंपनी बुखारेस्ट, कॉन्स्टन्टा. वैयक्तिकृत सेवांमध्ये 2008 पासून आमचे कंपनी एक मार्केट लीडर आहे आतील रचना, आतील वास्तुकला आणि त्यात एक विस्तृत अनुभव आहे आतील रचना आणि खाजगी निवासी आणि व्यावसायिक जागांसाठी बनविलेले इंटीरियर डिझाइन प्रकल्प. मध्ये विशेषज्ञ सेवा लागू आतील रचना, आपल्याला आतील डिझाइनच्या या दीर्घ आणि थकव्याच्या प्रक्रियेत एकटे राहण्याची आवश्यकता नाही. आम्ही प्रकल्प करू शकतो इंटीरियर डिझाइन घरे क्लासिक, आधुनिक शैली, इंटीरियर डिझाइन विलाआपल्या जीवनशैलीसाठी वैयक्तिकृत केले. आपल्या घराच्या किंवा घराच्या अंतर्गत डिझाइनसाठी आपल्या सभोवतालच्या अंतर्गत डिझाइन तज्ञांची कंपनी असण्याची कल्पना असल्यास, नोबेल इंटीरियर डिझाइन आपण वैयक्तिकृत कल्पना आणि समाधानासह आपल्या संपर्कात आहात. सर्वात परिष्कृत घरे साठी जीवन आणि व्यक्तिमत्व देण्यासाठी डिझाइन केलेले, नोबली इंटीरियर डिझाइन ब्रँड आहे जे प्रतिमांद्वारे प्रत्येक गोष्ट सांगते कारण काहीवेळा - एक चित्र हजारो शब्द बनवते. एक प्रतिमा जेथे भरपूर कार्य आणि प्रत्येक तपशीलावर गहन अभ्यास करून, ही एक संकल्पना आहे, एक कल्पना आहे जी आपण सराव करू शकतो. आपण आमच्या पोर्टफोलिओ इंटीरियर डिझाइन प्रकल्पांमध्ये शोधू शकाल, आर्किटेक्चर, फर्निचर डिझाइन, आतील सजावट, घरे, क्लासिक मध्ये व्हिला आणि अपार्टमेंट डिझाइन, बुखारेस्ट, क्लूज, कॉन्स्टन्ता, Brasov, Pitesti, तिमिसोआरा, सह Galati सारखे शहरात आधुनिक शैली इटालियन फर्निचर आणि डिझायनर साहित्य. आम्ही संकल्पना तयार करतो आतील रचना वैयक्तिकृत, प्रत्येक प्रोजेक्टद्वारे एक शैली, एक दृष्टीकोन, जीवनशैली दर्शविणारी, जी आम्हाला अशा व्यावसायिकांच्या शीर्षस्थानी ठेवते जी व्यावसायिक डिझाइनर कसा निवडावा हे माहित आहे. आम्ही लक्झरी घरे साठी अद्वितीय डिझाइन तयार करू इच्छितो जेथे आरामात सोयीस्कर समाकलितता, तपशील क्लायंटचे व्यक्तिमत्व व्यक्त करतात आणि डिझाइनची संकल्पना मालकाने नेमके काय हवे ते दर्शवते. म्हणूनच प्रत्येक प्रकल्प आतील रचना विशेषकरून विशिष्ट मालकासाठी तयार केलेली संकल्पना व्यक्त करताना, विशिष्ट संकल्पनेत, विशिष्ट व्यक्तिमत्त्व आढळल्यास ती संकल्पना व्यक्त केली जाते.\nआतील रचना स्थिर | इंटीरियर डिझाइन ब्रॅसोव्ह | इंटीरियर डिझाइन वर्षावन | इंटीरियर डिझाइन galati | इंटीरियर डिझाइन braila | इंटीरियर डिझाइन pitesti | इंटीरियर डिझाइन craiova | इंटीरियर डिझाइन bucuresti |\nसंघासह एक बैठक तयार करा नोबेल इंटीरियर डिझाइन\nआपण एखाद्या इंटेलिजेंट डिझाइन फर्मची सेवा वापरू इच्छित असल्यास या निष्कर्षावर आला आहात अंतर्गत इमारती एक पूर्णपणे व्यवस्थित आणि मोहक जागा तयार करण्यासाठी, आम्ही आपल्याला आपला अनुभव आणि सर्जनशीलता विकासासाठी तयार करण्यास तयार आहोत इंटीरियर डिझाइन प्रकल्प निवासी आणि व्यावसायिक अंतर्गत. विशेषज्ञ नोबेल इंटीरियर डिझाइन आपल्याला आदर्श घर, अपार्टमेंट, रेस्टॉरंट, कॅफे, दुकान, हॉटेल किंवा ऑफिसबद्दल स्वप्नात मदत होईल. इंटीरियर डिझाइन प्रकल्पाची रचना करताना, आम्ही आमच्या ग्राहकांच्या उद्दीष्टे, बजेट, मुदत आणि आर्थिक क्षमता लक्षात घेतो. इंटिरियर डिझाइन प्रकल्प आणि कार्यान्वयन वेळ लागू करण्याच्या पद्धती एकत्रितपणे आम्ही निर्धारित करू आतील रचना प्रकल्प आणि आपले कार्य प्रक्रिया उपलब्धता अवघडपणा अवलंबून, आम्ही विविध शैली (क्लासिक, आधुनिक, भूमध्य, इलेक्ट्रिक, स्कॅन्डेनेव्हीयन), विविध स्केचेस अर्थ दुरुस्ती आणि डिझाइन भूमिका सादर साधक आणि बाधक स्पष्ट करण्यासाठी उपलब्ध आहेत आणि अंमलबजावणीच्या वेळा, अंतर्गत डिझाइन प्रकल्पात समाविष्ट केलेल्या सामग्रीचे तांत्रिक आणि व्यावहारिक वैशिष्ट्ये. आमच्यासाठी, नवीन डिझाइन प्रोजेक्टवर कार्य करणे ही सर्जनशीलता आणि व्यावसायिकता, कल्पना आणि अनुभव यांचे मिश्रण आहे. शास्त्रीय व्हिला किंवा पोटमाळा मजला अंमलबजावणी जाऊ शकते आधुनिक घरे आतील रचना प्रकल्प विकसित, त्यामुळे सर्व सामग्री आतील रचना आमच्या कंपनीने 3d थेट प्रकल्प समाविष्ट खरेदी करू शकता. आमच्या डिझाइनर्स आपल्याला केवळ अंतराच्या 3D प्रतिमा देऊ शकत नाहीत, जे नंतर एक साधे चित्र बनतील जे साध्य करता येणार नाही. नोबेल इंटेरियर डिझाइन काम करताना आपण आत इटली, स्पेन, जर्मनी, ऑस्ट्रिया किंवा फ्रान्स पासून आघाडीवर आम्हाला आयात साठी आतील साहित्य संपादन माध्यमातून 3d दृश्य नुस���र केले करा. पासून प्रकल्प पहा पोर्टफोलिओ घर इंटीरियर डिझाइन.\nआर्किटेक्ट बुचारेस्ट किंमत | इंटीरियर डिझायनर स्थिर किंमत | इंटीरियर डिझाइनर bucharest किंमती | इंटीरियर डिझाइन bucuresti किंमत | इंटीरियर डिझाइन घरे bucuresti | इंटीरियर डिझाइन हॉटेल | कार्यालय आर्किटेक्चर bucuresti | आतील डिझाइन दुकाने | इंटीरियर डिझाइन bucuresti | आतील डिझाइन हेयरड्रेसर | इंटीरियर डिझाइन प्रकल्प | इंटीरियर डिझाइन सौंदर्य सैलून | बुखारेस्ट व्यवसाय | इंटीरियर डिझाइन कंपन्या bucharest | इंटीरियर डिझाइनर craiova दर | आर्किटेक्ट craiova pret | आर्किटेक्ट निरंतर किंमत | आर्किटेक्ट क्लुज नैपोका | आर्किटेक्ट ploiesti pret | आर्किटेक्ट ब्रासोव्ह किंमत | आतील रचना किंमती | इंटीरियर डिझाइन रेस्टॉरंट्स | आधुनिक आतील रचना | इंटीरियर डिझाइन क्लासिक घरे | इंटीरियर डिझाइन रेस्टॉरंट्स | आर्किटेक्ट pitesti किंमती | आर्किटेक्ट braila किंमत | आर्किटेक्ट galati किंमती | इंटीरियर डिझाइन हॉटेल रूम | संस्था आर्किटेक्चर इंटीरियर | इंटीरियर डिझाइनर | आतील रचना किंमती | आर्किटेक्ट इंटीरियर डिझाइन bucuresti | फर्म इंटीरियर डिझाइन | इंटीरियर डिझाइन अपार्टमेंट | इंटीरियर डिझाइन व्हिला | इंटीरियर डिझाइन घरे | व्यावसायिक जागा च्या अंतर्गत डिझाइन | इंटीरियर डिझायनर स्थिर दर | इंटीरियर डिझायनर स्थिर दर | आतील रचना स्थिर | इंटीरियर डिझायनर स्थिर किंमत | इंटीरियर डिझायनर टिमिसोरा किंमत | इंटीरियर डिझायनर क्लुज किंमत | इंटीरियर डिझाइन स्टुडिओ | | बेडरूम फर्निचर इटालिया.\nसंपर्क नोबेल इंटीरियर डिझाइन\nआम्ही आर्किटेक्चर, आतील रचना, आतील बाजू, दृश्ये 3d प्रकल्प जाणीव प्रस्तुतीकरण कंपन्या (कार्यालये, हॉटेल, बुटीक, रेस्टॉरंट, सलून लग्न, बार, केशभूषा, वैद्यकीय दवाखाना, सौंदर्य प्रसाधने, बालवाडी, हॉस्पिटल, दुकान, शोरूम). निवासी आतील रचना श्रेणी आम्ही बाहेर आतील प्रकल्प 3D घर, व्हिला, अपार्टमेंट, स्टुडिओ, क्लासिक आधुनिक डिझाइन, भूमध्य रोमानिया सर्व तालुके व शहरात चौरस मीटर प्रति 20 युरो पासून किंमत आपण एक वैयक्तिकृत प्रकल्प विकसित करू शकता, जेथे वाहून शकता आतील रचना, आतील रचना घर कंपनी नोबेल आतील रचना: रोमेनिया, सेक्टर 3 क्षेत्रातील 2 क्षेत्रातील 4, 5, 6, Ilfov, Otopeni, Baneasa, Pipera, कॉन्स्टन्ता, Mangalia, Eforie नॉर्द, Navodari, Mamaia नॉर्द, Cernavoda, Medgidia, Pitesti, Arges, Giurgiu, क्राईओवा, अलेक्झांड्रीया, Teleorman, Slatina, Targoviste, Calarasi, Ialomita, Urziceni, Slobozia, Fetesti, Braila, Tulcea, Galati, बझाउ, Ramnicu शरतचंद्र, फोक्सनी, मालवण तालुका, Piatra नोंदणी, बाकौ, Barlad, Vaslui, ईयासी, मासे, बोटोसानी.\nस्नानगृह टाइल आणि फायदे | सिरेमिक आणि फायॅन्स नमुन्यांची | चिमूटभर वाळूचा दगड सुधारित | टाईल आणि टाइल इटालिया प्रा | इंटीरियर टाइल्स इटली | इटली टाइल्स उत्पादक | सिरेमिक टाइल्स आणि फायअन्स लिबास | स्नानगृह टाइल आणि बाथरूम टाइल | लक्झरी बाथरुम टाइल आणि फायदे | बाहेरील टाइल्स इटालिया प्रा | किंमत टाइल आणि फायदे | मजल्यावरील फरक आणि फायदे | लक्झरी टाइल्स आणि फायदे | पोर्सिलीन वाळूचा दगड | चमकदार पोर्सिलीन टाइल्स | आतील रचना | आतील डिझाइन बाथरुम | लिव्हिंग रूम.\nही साइट कुकीज वापरते.\nनेव्हिगेशन चालू ठेवून, आपण या माहितीच्या वापरास सहमती देता. पुढे वाचा ...\n1. कुकी वापर धोरण\nहे धोरण nobili-interior-design.ro द्वारे चालविलेल्या कुकीज आणि वेबपृष्ठांचा संदर्भ देते\n2. कुकीज म्हणजे काय\nकुकी आपला संगणक किंवा इंटरनेट प्रवेश आहे वापरकर्ता इतर मोबाइल टर्मिनल उपकरणे संग्रहित केला जाईल अक्षरे आणि आकड्यांचे होणारी एक लहान फाइल आहे. कुकी एक ब्राउझर (उदा इंटरनेट एक्सप्लोरर, Chrome) विनंती व वेब सर्वर जारी द्वारे प्रतिष्ठापीत आणि पूर्णपणे \"निष्क्रीय\" आहे (सॉफ्टवेअर व्हायरस किंवा स्पायवेअर असलेल्या नाही आणि आपल्या हार्ड ड्राइव्हर वापरकर्ता माहिती प्रवेश करू शकत नाही) आहे .\n3. कुकीज कशासाठी वापरल्या जातात\nया फायली शक्य वापरकर्ता प्राधान्ये रुपांतर प्रकारे वापरकर्ता टर्मिनल आणि संबंधित सामग्री सादर ओळखण्यासाठी करा. कुकीज वापरकर्ते एक आनंददायी अनुभव ब्राउझिंग प्रदान आणि वापरकर्ता सोई प्रदान करण्याचा प्रयत्न समर्थन: तसेच वापरकर्ता आमच्या वेबसाइटवर कसे प्राप्त आम्हाला समजण्यास मदत करू निनावी, एकत्रित आकडेवारी तयार वापरले, सुधारण्यात आम्हाला सक्षम रचना आणि वापरकर्ता वैयक्तिक ओळख वगळून त्यांच्या सामग्री.\n4. आम्ही काय कुकीज वापरतो\nआम्ही दोन प्रकारच्या कुकीज वापरतोः प्रति सत्र आणि निश्चित. नंतरची तात्पुरती फाइल्स वापरकर्त्याच्या टर्मिनलच्या समाप्तीपर्यंत किंवा अनुप्रयोग बंद होईपर्यंत (वेब ​​ब्राउझर) पर्यंत टिकतात. कुकीजच्या पॅरामीटर्समध्ये काहीवेळा निश्चित फाइल्स वापरकर्त्याच्या टर्मिनलवर असतात किंवा वापरकर्त्याद्वारे तो हटविल्याशिवाय.\n5. या साइटद्वारे कुकीज कशा वापरल��या जातात\nया साइटवर भेट देण्याच्या उद्देशाने कुकीज ठेवू शकतात:\n6. वैयक्तिक डेटा कुकीज कार्य करतात का\nकुकीजना वैयक्तिक माहिती वापरण्याची गरज नसते आणि बर्याच बाबतीत, इंटरनेट वापरकर्त्यांना वैयक्तिकरित्या ओळखत नाही. कुकीजच्या वापराद्वारे गोळा केलेला वैयक्तिक डेटा केवळ काही वापरकर्ता कार्ये सुलभ करण्यासाठी गोळा केला जाऊ शकतो. असा डेटा अशा प्रकारे एन्क्रिप्ट केला जातो जो अनधिकृत व्यक्तींना त्यांच्याकडे अप्रभावित प्रवेश करते.\nसर्वसाधारणपणे, वेब पृष्ठांवर प्रवेश करण्यासाठी वापरलेला अनुप्रयोग आपल्याला डीफॉल्टनुसार टर्मिनलवर कुकीज जतन करण्यास परवानगी देतो. या सेटिंग्ज अशा प्रकारे बदलल्या जाऊ शकतात की कुकीजचे स्वयंचलित प्रशासन वेब ब्राउझरद्वारे अवरोधित केले जाते किंवा जेव्हा वापरकर्त्यास त्याच्या टर्मिनलवर कुकीज पाठविल्या जातात तेव्हा वापरकर्त्यास सूचित केले जाते. कुकीजचे व्यवस्थापन करण्याची शक्यता आणि संभाव्यतेबद्दल तपशीलवार माहिती अनुप्रयोग सेटिंग्ज क्षेत्र (वेब ​​ब्राउझर) मध्ये आढळू शकते. कुकीजचा वापर प्रतिबंधित करणे वेब पृष्ठाच्या विशिष्ट वैशिष्ट्यांना प्रभावित करू शकते.\n8. इंटरनेट कुकीज महत्वाचे का आहेत\nकुकीज प्रभावी इंटरनेटचे केंद्रबिंदू आहेत, एक मित्रत्त्वे ब्राउझिंग अनुभव तयार करण्यास आणि प्रत्येक वापरकर्त्याच्या आवडी आणि स्वारस्यांनुसार तयार करण्यात मदत करतात. कुकीज नाकारणे किंवा अक्षम करणे काही साइटना निरुपयोगी बनवू शकते.\nकुकीज नाकारणे किंवा अक्षम करणे याचा अर्थ असा नाही की आपल्याला आता ऑनलाइन जाहिराती प्राप्त होणार नाहीत - परंतु हे आपल्या ब्राउझिंग वर्तनाने ठळक केलेल्या प्राधान्ये आणि स्वारस्येचा मागोवा ठेवण्यास सक्षम राहणार नाही.\nकुकीजच्या महत्त्वपूर्ण वापराचे उदाहरण (ज्याला एका खात्याद्वारे वापरकर्त्याचे प्रमाणीकरण आवश्यक नसते):\nवापरकर्ता प्राधान्यांनुसार तयार केलेली सामग्री आणि सेवा - उत्पादन श्रेण्या आणि सेवा.\nवापरकर्त्यांच्या स्वारस्यांनुसार ऑफर ऑफर - संकेतशब्द कायम ठेवणे.\nइंटरनेटवरील सामग्रीसाठी (कुटुंब मोड पर्याय, सुरक्षित शोध कार्ये) बाल संरक्षण फिल्टर पुनर्प्राप्त करा.\nजाहिरात पुरविण्याची वारंवारता मर्यादित करा - एखाद्या साइटवरील एका विशिष्ट वापरकर्त्यासाठी जाहिरातीच्या इंप्रेशनची संख्या मर्यादित करा.\nवापरकर्त्यासाठी अधिक संबंधित जाहिराती प्रदान करा.\nमापन, ऑप्टिमायझेशन आणि वैशिष्ट्ये विश्लेषण - अशा वेबसाइटवर रहदारी एक निश्चित स्तर खात्री म्हणून, कोणत्या प्रकारची सामग्री पाहिलेला आहे आणि वापरकर्त्यास वेबसाइटवर दिसतो कसे (इतर वेबसाइटमधील थेट शोध इंजिन उदा इ). वेबसाइट्स वापरकर्त्यांच्या फायद्यासाठी साइट सुधारण्यासाठी त्यांच्या वापराच्या हे विश्लेषण चालवतात.\n9. सुरक्षा आणि गोपनीयता समस्या\n ते साधा मजकूर स्वरूप वापरतात. ते कोडच्या तुकड्यांपासून बनलेले नाहीत जेणेकरुन ते निष्पादित केले जाऊ शकणार नाहीत किंवा स्वयं चालवू शकतील. परिणामी, ते पुन्हा चालविण्यासाठी किंवा पुन्हा दुरूस्त करण्यासाठी इतर नेटवर्क्सवर डुप्लीकेट किंवा प्रतिकृति करू शकत नाहीत. कारण ते हे कार्य करू शकत नाहीत, त्यांना व्हायरस मानले जाऊ शकत नाही.\nकुकीजचा वापर नकारात्मक हेतूंसाठी केला जाऊ शकतो. एका विशिष्ट साइटवर आणि इतर साइट्सवर दोन्ही वापरकर्त्यांना प्राधान्ये आणि ब्राउझिंग इतिहास याबद्दल माहिती संग्रहित करते कारण कुकीज स्पायवेअरच्या स्वरूपात वापरल्या जाऊ शकतात. अनेक अँटी-स्पायवेअर उत्पादनांना याची जाणीव आहे आणि अँटी-व्हायरस / एंटी-स्पायवेअर काढण्याची / स्कॅनिंग प्रक्रियांमध्ये कुकीज हटविल्या गेल्याचे सातत्याने चिन्हांकित करा.\nसर्वसाधारणपणे, ब्राउझरमध्ये अंतर्भूत गोपनीयता सेटिंग्ज असतात जी वापरकर्त्याने एखाद्या विशिष्ट साइटला भेट दिल्यानंतर कुकी स्वीकृती, शेल्फ लाइफ आणि स्वयंचलित हटविण्याच्या विविध स्तर प्रदान करतात.\nकुकीजशी संबंधित इतर सुरक्षा समस्या:\nओळख संरक्षित करणे अत्यंत मौल्यवान आहे आणि प्रत्येक इंटरनेट वापरकर्त्याचा हक्क असल्याने, कुकीज कशा बनवू शकतात हे जाणून घेणे उचित आहे. माध्यमातून त्यांच्या ब्राउझर वेबसाइट दरम्यान दोन मार्ग माहिती सतत प्रक्षेपित असल्याने, आक्रमणकर्ता किंवा अनधिकृत व्यक्ती डेटा पाठवणे दरम्यान हस्तक्षेप केला तर, कुकी असलेल्या माहितीचा व्यत्यय जाऊ शकते.\nअगदी क्वचितच, हे असं होऊ शकते जेव्हा ब्राउझर एनक्रिप्टेड नेटवर्क (उदा. असुरक्षित वायफाय नेटवर्क) वापरून सर्व्हरशी कनेक्ट होईल.\nइतर कुकी-आधारित हल्ले सर्व्हरवर खराब कुकी सेटिंग्ज समाविष्ट करतात. जर एखाद्या वेबसाइटला ब्राउझर केवळ एन्क्रिप्टेड चॅनेल वापरण्याची आवश्यकता नसेल तर, असुरक्षित चॅनेलद्वारे ब्राउझरला माहिती पाठविण्यापासून आक्रमण करणारे हे भेद्यता वापरु शकतात. आक्रमणकर्ते नंतर काही साइटवर अनधिकृत प्रवेशासाठी माहितीचा वापर करतात. वैयक्तिक माहिती संरक्षित करण्याचा सर्वात योग्य पध्दत निवडण्यात सावधगिरी बाळगणे फार महत्वाचे आहे.\nसुरक्षित आणि जबाबदार कुकी-आधारित नेव्हिगेशनसाठी टिपा.\nत्यांच्या लवचिकतेमुळे आणि सर्वात जास्त भेट दिलेल्या साइट्स आणि सर्वात मोठ्या कुकीजचा वापर करतात त्या वस्तुस्थितीत ते जवळजवळ अपरिहार्य असतात. कुकीज अक्षम करणे वापरकर्त्यास युट्यूब, जीमेल, याहू आणि इतरांसह सर्वाधिक लोकप्रिय आणि वापरल्या जाणार्या वेबसाइट्समध्ये प्रवेश करण्यास परवानगी देत ​​नाही.\nयेथे काही टिपा आहेत ज्या आपल्याला कुकीजसह सुरक्षितपणे नेव्हिगेट करण्यात मदत करतात:\nआपल्या कुकी सुरक्षासाठी आरामदायक पातळी दर्शविण्यासाठी कुकीजसाठी आपल्या ब्राउझर सेटिंग्ज सानुकूलित करा.\nजर आपल्याला कुकीजचा त्रास होत नसेल आणि आपण आपल्या कॉम्प्यूटरचा वापर करणारे एकमेव व्यक्ती असाल तर आपण आपला ब्राउझिंग इतिहास आणि वैयक्तिक प्रवेश डेटा संग्रहित करण्यासाठी कालबाह्यता तारखा सेट करु शकता.\nआपण आपला संगणक प्रवेश सामायिक केल्यास, आपण प्रत्येक वेळी आपला ब्राउझर बंद करता तेव्हा आपला वैयक्तिक ब्राउझिंग डेटा हटविण्यासाठी ब्राउझर सेटिंगचा विचार करू शकता. जेव्हा आपण ब्राउझिंग सत्र बंद करता तेव्हा कुकीज ठेवणार्या साइट्सवर प्रवेश करण्यासाठी आणि कोणत्याही व्यवसाय माहिती हटविण्याचा हा एक मार्ग आहे.\nआपल्या एंटीस्पायवेअर अनुप्रयोग स्थापित करा आणि सतत अद्ययावत करा.\nस्पायवेअरचा शोध आणि प्रतिबंध करण्याच्या अनेक अनुप्रयोगांमध्ये साइटवरील हल्ल्यांचा शोध घेणे समाविष्ट आहे. हे ब्राऊजरला दुर्भावनायुक्त ब्राऊझर्सचे शोषण करणार्या किंवा धोकादायक सॉफ्टवेअर डाउनलोड करणार्या वेबसाइटवर प्रवेश करण्यापासून प्रतिबंधित करते.\nआपला ब्राउझर नेहमीच अद्ययावत असल्याचे सुनिश्चित करा.\nब्राउझरच्या जुन्या आवृत्त्यांच्या कमतरतांचा शोषण करून अनेक कुकीज हल्ल्यांचे शोषण केले जाते.\nकुकीज सर्वत्र आहेत आणि आपण इंटरनेटवरील उत्क��ष्ट आणि सर्वात मोठ्या वेबसाइट्सवरील प्रवेशाचा आनंद घेऊ इच्छित असल्यास त्या टाळल्या जाऊ शकत नाहीत - स्थानिक किंवा आंतरराष्ट्रीय. ते कसे कार्य करतात आणि त्यांचे कोणते फायदे आहेत याची स्पष्ट समज करून, आपण आवश्यक सुरक्षा उपाययोजना करू शकता जेणेकरून आपण इंटरनेटवर आत्मविश्वासाने ब्राउझ करू शकता.\nकुकीज प्राप्त करणे अक्षम करणे आणि नकार देणे काही साइट्सना अक्षम करणे किंवा भेट देणे आणि वापरणे कठीण बनवू शकते. कुकीज स्वीकारण्याचे नकार म्हणजे याचा अर्थ असा नाही की आपल्याला ऑनलाइन जाहिराती मिळणार नाहीत / मिळतील.\nब्राउझर सेट करणे शक्य आहे जेणेकरुन या कुकीज यापुढे समर्थित नाहीत किंवा आपण ब्राउझरला एका विशिष्ट साइटवरून कुकीज स्वीकारण्यासाठी सेट करू शकता. परंतु उदाहरणार्थ, आपण कुकीज वापरुन नोंदणीकृत नसल्यास आपण टिप्पण्या सोडू शकणार नाही.\nसर्व आधुनिक ब्राउझर कुकी सेटिंग्ज बदलण्याची क्षमता देतात. ही सेटिंग्ज आपल्या ब्राउझरच्या \"पर्याय\" किंवा \"प्राधान्ये\" मेनूमध्ये सामान्यतः आढळली जातात.\nकायदा क्रमांक आवश्यक त्यानुसार. वैयक्तिक डेटा प्रक्रिया आणि अशा डेटाची मोफत चळवळ, दुरुस्ती आणि यावेत आणि कायदा संबंधित व्यक्ती 677 / 2001 संरक्षण. इलेक्ट्रॉनिक संचार क्षेत्रातील nobili-interior-design.ro, वैयक्तिक डेटा ऑपरेटर मध्ये वैयक्तिक डेटा प्रक्रिया आणि गोपनीयता यासंबंधी 506 / 2004, निर्दिष्ट केलेल्या हेतूने वैयक्तिक डेटा सुरक्षितपणे आणि फक्त व्यवस्थापित करण्यासाठी आवश्यक आहे आपण त्यांना आपल्याबद्दल किंवा इतरांबद्दल प्रदान करता. डेटा हा वस्तू किंवा आम्ही देत ​​असलेल्या सेवा ऑफर संबंधात आमच्या अर्पण सदस्यता करून संपर्क (ईमेल, फॅक्स, मजकूर संदेश किंवा फोन करून) म्हणून ऑपरेटर देऊ प्रक्रिया हेतूने संबंधित उत्पादने आणि सेवा, गोळा . आमच्या ऑफर आणि जाहिराती सादर करण्यासाठी प्रत्येक ई-मेलमध्ये सदस्यता रद्द करण्याचा दुवा कधीही वापरू न देणे रद्द करणे शक्य आहे. डेटा आणि ऑपरेटरने वापर नोंदवल्या जातात फक्त खालील प्राप्तकर्ता उघड केली जाऊ शकते: आपल्या ऑपरेटर किंवा कंत्राटी भागीदार. क्रियाकलाप आणि रहदारीचे परीक्षण करण्यासाठी आमची वेबसाइट कुकीज वापरते.\nप्रक्षेपित केलेल्या डेटाच्या सुरक्षिततेकडे विशेष लक्ष द्या. ट्रांसमिशन दरम्यान आणि नंतर आम्हाला प्रेषित वैयक्तिक आणि ओळख डेटा संरक्षित करण्यासाठी आम्ही सामान्यत: स्वीकृत मानके मानतो. तथापि, इलेक्ट्रॉनिक वातावरणात इंटरनेट किंवा त्यांच्या स्टोरेज पद्धतीवरील डेटा प्रसारित करण्याचा कोणताही मार्ग 100% सुरक्षित नाही. या कारणास्तव, कृपया क्रेडिट कार्ड तपशीलांना अनिवार्य असल्याशिवाय आमच्या वेबसाइटवरील फॉर्मवर क्रेडिट कार्ड तपशील प्रविष्ट करू नका.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kahi-sukhad/tejas-organ-donation-give-life-four-114741", "date_download": "2019-01-21T02:27:01Z", "digest": "sha1:UCQ5EDERFUYEHMLAD2NBJX76F3JATCQX", "length": 13676, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Tejas organ donation give Life to four तेजसच्या अवयवदानातून चौघांना जीवदान | eSakal", "raw_content": "\nतेजसच्या अवयवदानातून चौघांना जीवदान\nमंगळवार, 8 मे 2018\nपुणे - दहावीच्या परीक्षेनंतर सुटीसाठी मामाच्या गावाला गेलेला तेजस आईला आणण्यासाठी म्हणून घराबाहेर पडला तो परतलाच नाही; पण त्याच्या शरीरातील अवयवांमुळे त्याने नव्या रूपात जन्म घेतल्याची भावना त्याच्या कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर दिसत होती.\nदुचाकीवरून तोल गेल्याने तेजसच्या डोक्‍याला गंभीर दुखापत झाली. त्याची मृत्यूशी चाललेली 48 तासांची झुंज अपयशी ठरली. हे जग सोडत असताना मात्र, त्याने चौघांना जीवदान दिले.\nपुणे - दहावीच्या परीक्षेनंतर सुटीसाठी मामाच्या गावाला गेलेला तेजस आईला आणण्यासाठी म्हणून घराबाहेर पडला तो परतलाच नाही; पण त्याच्या शरीरातील अवयवांमुळे त्याने नव्या रूपात जन्म घेतल्याची भावना त्याच्या कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर दिसत होती.\nदुचाकीवरून तोल गेल्याने तेजसच्या डोक्‍याला गंभीर दुखापत झाली. त्याची मृत्यूशी चाललेली 48 तासांची झुंज अपयशी ठरली. हे जग सोडत असताना मात्र, त्याने चौघांना जीवदान दिले.\nतेजस लोखंडे याने दहावीची परीक्षा दिली होती. तो कर्जत येथे राहत होता. वर्षभर अभ्यास केल्याने सुटीत त्याला वेगवेगळ्या नातेवाइकांच्या घरी जायचे होते. त्यामुळे तेजस त्याच्या मामाकडे मांडवगड (जि. नगर) येथे आला होता. त्याची आई जवळच्या गावातील नातेवाइकांकडे गेली होती. तिला आणण्यासाठी तेजस सकाळी सात वाजता मामाच्या घरून दुचाकी घेऊन बाहेर पडला. जेमतेम दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या या गावात जात असताना दुचाकीवरून त्याचा तोल गेला. त्या अपघातात त्याच्या डोक्‍याला मार लागला. तेथील लोकांनी रुग्णवाहिका बोलावून त्याला तातडीने नगरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथून पुढे पुण्यातील खासगी रुग्णालयात आणि नंतर ससून रुग्णालयात हलविले.\nससून रुग्णालयात शुक्रवारी (ता. 4) दाखल करण्यात आल्यानंतर तेजस अत्यवस्थ होता. त्याचे प्राण वाचविण्यासाठी प्रभावी उपचार करण्यात आले; पण त्याचे शरीर त्याला प्रतिसाद देत नव्हते. अखेर त्याच्या मेंदूचे कार्य थांबले. त्यामुळे डॉक्‍टरांनी तेजसला \"ब्रेन डेड' घोषित केले. डॉक्‍टरांनी केलेल्या अवयवदानाच्या आवाहनाला तेजसच्या कुटुंबीयांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे तेजसचे हृदय, यकृत आणि मूत्रपिंड दान करण्यात आले.\nआम्हाला वाढप्याचंही मिळत नाही काम..\nकलेढोण - चोऱ्यामाऱ्यांचा आमच्यावर शिक्काच पडलाय. पोलिस कधी जबरदस्तीने घरातली माणसे धरून नेत्याल, त्याचा भरवसा नाही. गावात राहायला व अंत्यसंस्काराला...\nदुष्काळात पाणी योजनांना घरघर\nदुष्काळाने थैमान घातले असताना, राज्यातील ग्रामीण पाणीपुरवठा योजनांना घरघर लागली आहे. त्यामुळे टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची नामुष्की सरकारप्रमाणेच...\nकळंबला तीन दिवसांत तीन बिबटे जेरबंद (व्हिडिओ)\nमहाळुंगे पडवळ - कळंब (ता. आंबेगाव) परिसरात बिबट्याचे दोन बछडे सलग दोन दिवसांत पकडल्याने विरहापोटी बिबट्याची मादी सैरभैर झाली होती. मादीला पकडण्याचे...\n‘सकाळ’ इअर बुकचा फायदा - शेखर गायकवाड\nपुणे - स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानासोबतच प्रत्यक्षात काम झालेल्या विषयांचेही ज्ञान आवश्‍यक आहे. मुलाखतीला...\nवांजळे पुलाला जोडून धायरीसाठी नवा उड्डाण पूल\nधायरी - धायरी गावाकडे जाणाऱ्या उड्डाण पुलाचा मार्ग मोकळा झाला असून, त्यासाठी २० कोटींचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे धायरी फाटा येथे होणारी वाहतूक...\nराष्ट्रवादी काँग्रेस करणार ‘परिवर्तन’तून शक्तिप्रदर्शन\nसातारा - आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर केंद्रात व राज्यात परिवर्तन घडविण्यासाठी महाराष्ट्रातील जनतेत जागृती करण्यासाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://diit.kurduwadi.com/index.php/2014-03-30-12-39-21/2014-03-30-12-42-01", "date_download": "2019-01-21T01:45:25Z", "digest": "sha1:NGBRMH4D35HTKJXXQJJQI7GF4VBDXX7G", "length": 2552, "nlines": 45, "source_domain": "diit.kurduwadi.com", "title": "आमची वैशिष्टे - DIIT Computer Education", "raw_content": "\n20 अद्यावत संगणकाची विस्तृत आणि सुसज्ज संगणक कार्यशाळा (Computer Lab)\nLight गेल्यावर UPS ची सुविधा.\nOn-Set प्रमाणित उच्च शिक्षित प्रशिक्षक.\nमुलींसाठी स्वतंत्र Batch व महिला प्रशिक्षक.\nशासनमान्य व विद्यापीठ प्रमाणित अनेक Courses चे पर्याय उपलब्ध.\nसर्व Courses ची Online परीक्षा पद्धती.\nनुसते Informing नाही तर Performing प्रशिक्षण “Case Study” द्वारे. म्हणजे जे काही तुम्ही शिकता ते प्रत्यक्ष कृती द्वारे करणे.\nप्रत्येक विद्यार्थ्यांला प्रशिक्षण घेताना किवा प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर ही Career and Placement बद्दल वेळोवेळी मार्गदर्शन आणि सहकार्य.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/maharashtra-kabaddi-team-win-their-opening-game-at-beach-kabaddi/", "date_download": "2019-01-21T02:10:55Z", "digest": "sha1:LYSCAB7DXL3UXUHFDBIJVPMIPZPL26P3", "length": 6780, "nlines": 60, "source_domain": "mahasports.co.in", "title": "बीच कबड्डीमध्ये महाराष्ट्राच्या पुरुषांची विजयी सलामी", "raw_content": "\nबीच कबड्डीमध्ये महाराष्ट्राच्या पुरुषांची विजयी सलामी\nबीच कबड्डीमध्ये महाराष्ट्राच्या पुरुषांची विजयी सलामी\n१०वी पुरुष व महिला बीच राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा २०१८\nआंध्र प्रदेश राज्य कबड्डी असो. ने भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या मान्यतेने आयोजित केलेल्या ” १०व्या पुरुष व महिला बीच राष्ट्रीय कबड्डी” स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुषांनी विजयी सलामी दिली.\nक गटात समावेश असलेल्या महाराष्ट्राने अत्यंत चुरशीच्या लढतीत केरळचा कडवा प्रतिकार ४५-३९ असा रोखला. मध्यांतराला २१-२४ अशा ३ गुणांनी पिछाडीवर पडलेल्या महाराष्ट्राने नंतर मात्र जोरदार मुसंडी मारली.\nओमकार जाधव, दादासो आवाड याने धारदार चढाया करीत संघाला भराभर गुण मिळवून दिले, तर प्रमोद घुले, आशिष मोहिते यांनी भक्कम बचाव करीत पकडीत गुण घेत संघाला ६गुणांनी विजय मिळवून दिला. महाराष्ट्राचे दोन्ही संघ क गटात असून पुरुषांचा मार्ग खडतर आहे.\nपुरुषांच्या क गटात महाराष्ट्रासह सेनादल, केरळा व कर्नाटक असे चार संघ आहेत. महिलांच्या क गटात महाराष्ट्रासह पंजाब, तेलंगणा हे आणखी दोन संघ आहेत. या स्पर्धेत पुरुष विभागात २३, तर महिला विभागात २० संघांनी सहभाग घेतला आहे.\nतिसरी राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा: दूर्वा, गौरी, मयुरी, पावनी यांना विजेतेपद\nऑस्ट्रेलियन ओपन: गतविजेत्या रॉजर फेडररला पराभवाचा धक्का\nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्गलला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\nडॉ. शिरीडकरने जिंकला “आर्य चषक”\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या साक्षी शितोळे व ईशा पवार यांचा सुवर्णवेध\nकोल्हापूरच्या संघानी पटाकवले जामसंडे पुरुष व महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद\nअजिंक्य रहाणे या मालिकेत करणार भारताचे नेतृत्व\nएमएस धोनी हा सुपरस्टार आहे…\nतेंडुलकर, कोहलीप्रमाणे या दिग्गजांच्या यादीत हाशिम अमलाही सामील\nसातत्याने विक्रम करणाऱ्या किंग कोहलीचा ‘हा’ विश्वविक्रम मोडीत\nन्यूझीलंड विरुद्धच्या टी२० मालिकेसाठी अशी आहे टीम इंडिया\nएमएस धोनीने चुकून घातली रिषभ पंतची जीन्स\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची २१७ पदकांसह आघाडी कायम\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या सुवर्णचौकार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसमध्ये चिन्मयला दुहेरी मुकुट; महाराष्ट्राला दोन सुवर्ण व एक रौप्य पदक\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या सुकमणी बाब्रेकर याला कास्यंपदक\n३री राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा : प्रथमेश पेनशेट्टी, आदित्य दळवी, प्रेम शहा, अभय मोरे यांना विजेतेपद\nखेलो इंडिया युथ गेम्सचा समारोप सोहळा आज\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या निखिल दुबे याचा ‘सुवर्ण’ ठोसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%B2%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%87/", "date_download": "2019-01-21T00:55:06Z", "digest": "sha1:WLXZJRWHQWK5SO54O2JZCHS46KUEIHUI", "length": 12562, "nlines": 156, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "दुष्काळ निर्मूलनासाठी केंद्राकडे 7 हजार कोटींची मागणी : मुख्यमंत्री | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nदुष्काळ निर्मूलनासाठी केंद्राकडे 7 हजार कोटींची मागणी : मुख्यमंत्री\nपाहणीसाठी लवकरच केंद्राचे पथक येणार\nउस्मानाबाद: दुष्काळी मदत निधीसाठी राज्य सरकारकडू��� केंद्र सरकारकडे 7 हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. राज्यातील दुष्काळी तालुक्‍यांची पाहणी करण्यासाठी लवकरच केंद्राचे पथक येणार आहे. तसेच कृष्णा मराठवाडा प्रकल्पाकरिता राज्य सरकारने नाबार्डकडे 2 हजार 200 कोटी रूपयांच्या कर्ज मागणीचा प्रस्ताव सादर केला असल्याची माहिती त्यांनी दिली.\nउस्मानाबादेत दुष्काळ पाहणी दौऱ्यादरम्यान घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाच्या दौऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आढावा बैठक घेतली. दुष्काळग्रस्त भागात झालेली परिस्थिती आणि कायदा सुव्यवस्था यावरही स्वतंत्र बैठक मुख्यमंत्र्यांनी घेतली.\nदुष्काळग्रस्त भागातील शेतकरी आणि नागरिकांना दिलासा देण्याकरिता युध्द पातळीवर प्रयत्न करीत आहोत. संभाव्य परिस्थितीला सामोरे जाण्याकरीता तसेच पाणीटंचाई, चाऱ्याचा प्रश्न यांसह विविध अनुदान याकरीता केंद्राकडे आपण 7 हजार कोटींचा प्रस्ताव सादर केला आहे. आपल्या मागणीनंतर त्याची छाननी केली जाईल आणि राज्यात केंद्र सरकारच्या वतीने आपण केलेल्या तपासणीची खात्री करण्याकरिता किती पथक पाठवायचे याचा निर्णय होईल. त्यानंतर आपल्या मागणीप्रमाणे केंद्राकडून नक्की मदत मिळेल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.\nफडणवीस म्हणाले, दोन पावसातील कालावधी आणि पावसाचे प्रमाण याची तुलना करता पैशेवारी पन्नास टक्‍क्‍यांच्या आत आल्याने उमरगा तालुक्‍यातील शेतकऱ्यांना विमा आणि दुष्काळी लाभ दिले जातील. ज्वारीमध्ये 50 टक्के, मका 60 टक्के, तर सोयाबीनमध्ये 60 टक्‍क्‍यांची घट आली आहे. तसेच तूर आणि कापूस पिकांमध्ये 50 टक्के घट झाली आहे. रब्बीच्या संदर्भात केवळ 25 टक्के पेरा झाला आहे. दुष्काळी उपाययोजना लागू केल्या आहेत. पाणी चारा नियोजन मोठ्या प्रमाणात करीत आहोत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.\nअनेक वर्षांपासून रखडलेल्या कृष्णा मराठवाडा प्रकल्पास पर्यावरण मान्यताही मिळाली आहे. आजवर या प्रकल्पाकरिता 800 कोटी रूपयांचा निधी देण्यात आला आहे. चार वर्षांच्या कालावधीत हा प्रकल्प वेगाने पुढे नेण्याकरिता सर्वतोपरी परिश्रम घेण्यात आले आहेत. निश्‍चित कालावधीत हा प्रकल्प पूर्ण व्हावा याकरिता राज्य सरका���च्यावतीने नाबार्डकडे 2200 कोटी रूपयांच्या कर्ज मागणीचा प्रस्ताव देण्यात आला असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nअंबाजोगाईतील खून प्रकरणी सहा भावांवर गुन्हा दाखल\nरस्ते विकासासाठी 30 हजार कोटींचा निधी – चंद्रकांत पाटील\nमहाराष्ट्र सचिवालय कॅंटीन वेटरच्या 13 पदांसाठी 7,000 अर्ज ; बहुतांश पदवीधर \nराज्यात २ कोटी ६० लाख बालकांचे गोवर-रुबेला लसीकरण\nभारतीय विद्याभवन संस्कार व शिक्षणाचे केंद्र- मुख्यमंत्री\nतुरीला बारदाने घेण्याची अक्कल या सरकारला नाही त्या सरकारकडून काय अपेक्षा \nशेतकऱ्यांच्या कौटुंबिक परिस्थितीचे होणार मूल्यांकन\nविमा अधिकाऱ्यांना झोडून काढू – राजू शेट्टी\nलातूरमधील नऊ पेशकार बनले नायब तहसीलदार\nदाऊद टोळीतील तीन हस्तकांना अटक ; दिल्ली पोलिसांची कारवाई\nलक्षवेधी : सत्तातुरतेच्या ‘नाटका’चे ‘पोर’खेळ’\nखेलो इंडिया : प्रेरणा विचारेला टेनिसमध्ये सुवर्ण\nआलोककुमार यांनी आपल्या वक्तव्याविषयी केला खुलासा\nविरोधकांचा एकत्रित आवाज ( अग्रलेख )\nखेलो इंडिया : व्हॉलिबॉलमध्ये महाराष्ट्राच्या मुलींचे रुपेरी यश\nमध्य प्रदेश भाजपा नेत्याच्या टायर फॅक्‍टरीला आग ; पाच कामगारांचा मृत्यू\nअंबाजोगाईतील खून प्रकरणी सहा भावांवर गुन्हा दाखल\nखेलो इंडिया : टेबल टेनिसमध्ये महाराष्ट्राच्या सृष्टीची कास्यंपदकाची कमाई\nखेलो इंडिया : तिरंदाजीत साक्षी शितोळे व ईशा पवार यांचा सुवर्णवेध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0-%E0%A4%A6%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%A3-%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8-2/", "date_download": "2019-01-21T01:10:21Z", "digest": "sha1:INDDGE6IG6BZXASBT6DB6C6GYLDUAUQD", "length": 13019, "nlines": 155, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात सत्तेची भाकरी फिरविण्याची गरज (भाग एक) | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात सत्तेची भाकरी फिरविण्याची गरज (भाग एक)\nनगर दक्षिण हा उत्तरेच्या मानाने बराच मागासलेला असून, या भागाला विकासाच्या वाटेवर आणण्यासाठी व हा भागही उत्तरेसारखा सुजलाम्‌ सुफलाम्‌ बनविण्यासाठी लोकसभा मतदारसंघात सत्तेची भाकरी फिरवण्याची गरज निर्माण झाली आहे. एमआयडीसीच्या माध्यमातून बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळवून देण्याबरोबरच रिकाम्या हातामुळे वाढत चाललेल्या गुन्हेगारीला आळ घालण्याचे खूप मोठे आव्हान येणाऱ्या काळात पेलावे लागणार आहे. सिंचन सुविधांच्या अभावामुळे वर्षातून जेमतेम एक पीक घेणाऱ्या व निसर्गाच्या कृपादृष्टीवर अवलंबून राहणाऱ्या या समाजाला मग 6 महिने बाहेर राहून ऊसतोडणी मजूर म्हणून काम करण्याशिवाय पर्याय उरत नाही.\nहाताला काम नसल्यामुळे व्यसनाधीनता व आत्महत्यांसारख्या विघातक प्रवृत्तीकडे समाज हळूहळू ओढला जातो. हे थांबवण्यासाठी सिंचन व्यवस्थेबरोबरच शेतीला पूरक जोडधंद्याची व दुग्ध व्यवसायाला चालना देण्याची आवश्‍यकता आहे. नगर दक्षिण भागात ठिकाणी जाणे क्रमप्राप्त ठरते. हा खर्च न पेलल्यामुळे उच्च शिक्षणासाठी मुलांना पुणे, मुंबईसारख्या ठिकाणी जाणे क्रमप्राप्त ठरते. हा खर्च न पेलल्यामुळे उच्च शिक्षणाची दारे आपोआपच बंद होतात. म्हणून या भागात महाविद्यालयांबरोबरच वैद्यकीय व अभियांत्रिकी शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयांची संख्या वाढणे गरजेचे आहे.\nनगर दक्षिणचा अनुशेष भरून निघण्यासाठी व या ठिकाणी भरीव स्वरूपाच्या पायाभूत कामाबरोबरच डाळिंब, मोसंबी, संत्रा फळांवर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांची, तसेच कापसावर प्रक्रिया करणाऱ्या जिनिंग प्रेसची संख्या वाढणे महत्त्वाचे आहे. कोरडवाहू शेतीतून उत्पादित होणाऱ्या कडधान्यांपासून डाळी तयार करणाऱ्या डाळ मिल्स प्रत्येक तालुक्‍यात उभारल्या तर शेतकऱ्यांच्या पिकांना योग्य मोबदला मिळू शकतो. महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण करण्यासाठी प्रत्येक खेड्यात महिला बचत गटाची चळवळ सक्षम होण्याची गरज आहे. कल्याण-विशाखापट्टणम्‌ राष्ट्रीय महामार्गाचे काम बऱ्याच दिवसांपासून रखडलेले असून हा महामार्ग मृत्युचा सापळा बनत चालला आहे.\nया कामाला गती देण्याबरोबरच नगर शहरातील उड्डाणपूल तसेच बाह्यवळण रस्त्याचे रखडलेले काम मार्गी लावणे आवश्‍यक आहे. खेड्यापाड्यांना जोडणाऱ्या रस्त्यांची झालेली दुरवस्था बदलावी लागणार आहे. तालुका ठिकाणच्या शहरांना आलेले खेड्यांचे स्वरूप बदलण्यासाठी या शहराचा नियोजनबद्ध विकास होणे गरजेचे आहे. स्वच्छता अभियान फक्त कागदावरच न राहता त्याला मूर्त स्वरूप येणे आवश्‍यक आहे. या सर्व गोष्टी प्रत्यक्ष कृतीत येण्यासाठी कालबध्द कृतीआराखड्याब��ोबरच सक्षम नेतृत्व गरजेचे आहे. सर्वसामान्य जनतेच्या लोकप्रतिनिधींकडून काय अपेक्षा आहेत हा समज इतका सुबुध्द आहे. साऱ्या राष्ट्रीय, सामाजिक, आर्थिक आघाड्यावरील समस्या जादुची कांडी फिरवून कोणी सोडू शकेल अशा भाबड्या भ्रमातही तो नाही, पण कोठे तरी या समस्या सोडविण्यासाठी सुरुवात होणे आवश्‍यक आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nअहमदनगर आवृत्ती वर्धापनदिन विशेष\nसदाशिवपेठेत घुमला नगरी “माईक’चा बुलंद आवाज (भाग २)\nसदाशिवपेठेत घुमला नगरी “माईक’चा बुलंद आवाज (भाग १)\nआजचा युवक कसा असावा…\nमहिला स्वातंत्र्याची पहाट उगवावी…\nसंगमनेरच्या विकासाचे समृद्ध वारसदार… (भाग दोन )\nसंगमनेरच्या विकासाचे समृद्ध वारसदार… (भाग एक)\nनगरकर बोलू लागले…पैसे घेऊन मतदान करणे टाळा\nशहर बससेवा सुरू करावी शहर बससेवा हा शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. पुर्वी बससेवा जोमाने सुरू झाल्या तशा बंदही पडल्या. नगर शहराचा विस्तार पाहता, शहर बससेवा...\nनगरकर बोलू लागले… पालिकेत सांस्कृतिक विभाग असावा\nनगरकर बोलू लागले…खुर्च्या फेकणारे नगरसेवक नको\nनगरकर बोलू लागले…शहर बससेवा सुरळीत व्हावी\nनगरकर बोलू लागले…शहरामध्ये पायाभूत सुविधांचा अभाव\nकोलकाता रॅली हा केंद्रासाठी वेकअप कॉल ; शत्रुघ्न सिन्हा यांनी केले...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-97-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0/", "date_download": "2019-01-21T01:24:24Z", "digest": "sha1:TWTR5DM4KGDGZNNZIZQMH55L6MZXBNNO", "length": 9156, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "रेकॉल्डच्या 97 कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nरेकॉल्डच्या 97 कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड\nपिंपरी – चाकण येथील रेकॉल्ड थर्मो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने स्थलांतराचा घाट घातला आहे. कामगारांना तीन दिवस पगारी सुट्टी दिली आहे. त्यामुळे कामगारांत नोकरीविषयी असुरक्षितता निर्माण झाली असून कंपनी गेटवर कामगारांनी आंदोलन सुरू केले आहे. जो पर्यंत न्याय मिळत नाही, तो पर्यंत आंदोलन तीव्र करणार असल्याचा इशारा कामगारांनी दिला आहे.\nरेकॉल्ड कंपनी वॉटर हिटरच्या उत्पादनात चाकण येथे 21 वर्षांपासून आहे. औद्योगिक वसाहतीमधील ही एक नावाजलेली कंपनी असून कंपनीच्य��� उत्पादनाला बाजार पेठेत मोठी मागणी आहे. काही दिवसांपूर्वीच कामगार व व्यवस्थापन यांच्यात 35 टक्के वेतन वाढीचा करार झाला होता. सध्या कंपनी व्यवस्थापन कामगार विरोधी धोरण राबवत असल्याची टिका कामगार करीत आहेत. कामगारांनी याला विरोध केला आहे. तरीही तुम्हाला हवे तेवढे वेतन देऊ, असे आश्‍वासन देऊन कंपनी व्यवस्थापनाने तीच भूमिका कायम ठेवली आहे. कामगारांनी या विरोधात औद्योगीक न्यायालयात दाद मागितली. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.\nव्यवस्थापनाने एका रात्रीत कंपनीतील साहित्य बाहेर नेले. राज्याबाहेर उत्पादन केले जात आहे.1 नोव्हेंबरला कामगारांना बडतर्फीचे पत्र देण्यात आले. कंपनी उत्पादने व मशिनरी कालबाह्य झाले असल्याचे सांगून कंपनी बंद करणार असल्याचे पत्रात नमूद केले आहे. शहरातील कामगारांनी या आंदोलनाला पाठिंबा देण्याचे आवाहन कामगारांनी केले आहे. संपर्क न होऊ शकल्याने व्यवस्थापनाची भूमिका समजू शकली नाही.\nकंपनी व्यवस्थापनाने अचानक घेतलेल्या या धक्कादायक निर्णयामुळे कामगारांमध्ये तीव्र संताप व्यक्‍त होत आहे. बहुतांश कामगार मध्यम वयीन असून व्यवस्थापनाच्या या एका रात्रीतील निर्णयामुळे त्यांच्या उदर निर्वाहाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nखेलो इंडिया : टेबल टेनिसमध्ये चिन्मयला दुहेरी मुकुट\nमध्यप्रदेशात भाजप नेत्याची हत्या\nजीवनगाणे : खरी सुंदरता\nकोलकाता रॅली हा केंद्रासाठी वेकअप कॉल ; शत्रुघ्न सिन्हा यांनी केले रॅलीचे जोरदार समर्थन\nभाषा-भाषा : हिंदीची सक्‍ती कितपत श्रेयस्कर\nखेलो इंडिया : मुष्टियुद्धात महाराष्ट्राचा सुवर्ण चौकार\nदाऊद टोळीतील तीन हस्तकांना अटक ; दिल्ली पोलिसांची कारवाई\nलक्षवेधी : सत्तातुरतेच्या ‘नाटका’चे ‘पोर’खेळ’\nखेलो इंडिया : प्रेरणा विचारेला टेनिसमध्ये सुवर्ण\nआलोककुमार यांनी आपल्या वक्तव्याविषयी केला खुलासा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://ekregh.blogspot.com/2014/03/blog-post.html", "date_download": "2019-01-21T01:04:45Z", "digest": "sha1:YQ5XACNI4QX2HF7MWWHJ4ERRJ3FS67CU", "length": 23273, "nlines": 162, "source_domain": "ekregh.blogspot.com", "title": "रेघ: नरेंद्र मोदी व राहुल गांधी : फलक तक चल साथ मेरे", "raw_content": "\nनरेंद्र मोदी व राहुल गांधी : फलक तक चल साथ मेरे\nनरेंद्र मोदी हे भारतीय जनता प��्षाचे पंतप्रधान पदासाठीचे उमेदवार आहेत; तर राहुल गांधी हे काँग्रेस पक्षाकडून पंतप्रधान पदाचे उमेदवार असतील, असं म्हणतात लोक. आणि लोक ज्या रस्त्यांवरून चालतात तिथं बाजूबाजूंना उभे असतात फलक. या दोन व्यक्तींसंबंधीचे / नेत्यांसंबंधीचे दोन फलक या नोंदीत आहेत. निवडणुकांसंबंधीं चर्चा सुरू झाल्यात नि आता निवडणुकाही सुरू होतील, हीच या नोंदीची निमित्तं म्हणा.\n'रेघे'वर यापूर्वी एडवर्ड बर्नेस याच्या 'प्रॉपगॅन्डा' या पुस्तकासंबंधी एक नोंद केली होती. त्या नोंदीत या पुस्तकातले आपल्याला आकलन झालेले काही मुद्दे सारांश रूपानं लिहिले होते. वेगवेगळ्या प्रकारच्या प्रचारयंत्रणा राबवून समूहमनाचा वापर आपल्या सोईसाठी कसा करायचा, याचं मार्गदर्शन करू पाहणारं बर्नेसचं पुस्तक. त्यातलीच काही वाक्यं आणि हे दोन फलक यांच्यात काही साम्य रस्त्यावरून चालताना जाणवलं. म्हणून भारत देशातील पंतप्रधान पदाच्या दोन दावेदारांची प्रसिद्धी करणाऱ्या दोन फलकांचे फोटो इथं चिकटवतो आहोत.\nअमरावती जिल्ह्यातील घाटलाडकी गावातला हा फलक\n''साच्यांचा वापर करून किंवा नवीन साचे निर्माण करून प्रॉपगॅन्डिस्ट एखाद्या समूह भावनेला वळण देऊ शकतो. जुन्या साच्यापासून समुहाला दूर करू पाहणं जवळपास अशक्य असतं, पण नवीन साचा मात्र त्याठिकाणी बसू शकतो'' - असं वाक्य बर्नेसच्या वर उल्लेख केलेल्या पुस्तकात आहे. या फलकात असाच काही शिवाजी महाराजांच्या सध्याच्या काळातल्या राजकीय प्रतिमेचा साचा सोईसाठी वापरलाय वाटतं. नि त्या साच्यात शिवजयंतीच्या निमित्तानं आणखी मोदींना बसवलंय बहुतेक, म्हणून मग शिवाजी राजांनंतर 'राजे पुन्हा आले' ते मोदीच असतील. किंवा फलकावरचे सगळेच राजे असतील. आणि 'भारत जागे.. तो विश्व जगेगा...' हे नक्की काय आहे कळायला मार्ग नाही.\nदुसरे हे राहुल गांधी -\nअमरावती शहरात राजकमल चौकाजवळच्या पुलावरच्या फलकाचा हा फोटो. (फोटो - रेघ)\nबर्नेसच्या पुस्तकात त्यानं एक उदाहरण देताना असंही म्हटलंय की, समजा ''मुलांविषयीचं एखादं धोरण प्रचारमोहिमेचा भाग असेल तर एखाद्या बालकाला कडेवर घेऊन त्याच्या गालावर ओठ टेकवणं, हे भावनिक प्रचाराचं साधन ठरू शकेल, पण प्रत्येक वेळी तसं करणं योग्य नसणारच. म्हणजे हॉकी स्टिकच्या निर्मात्याने आपल्या उत्पादनाच्या जाहिरातीमधे हिवाळी झाडांच्या पार्श्��भूमीवरती एका चर्चचा फोटो घेतला तर त्याचा तसा उपयोग नसतो. चर्च आपल्या धार्मिक भावनांना हात घालतं हे खरं असलं तरी हॉकी स्टिक विकण्यासाठी त्याचा उपयोग नाही.'' या वाक्यात ज्या विचित्र प्रॉपगॅन्ड्याचा उल्लेख केलाय, तसंच कायतरी राहुल यांची जाहिरात करताना वेळोवेळी होत आलंय की काय कारण, फोटोत उजवीकडच्या फलकावर राहुल यांच्या नेतृत्वाचं गुणगान करताना 'फक्त सल्ले देण्याचं काम नाही, तर उत्तम परिणाम' असं विचित्र मराठीतलं भयानक वाक्य त्यांच्या फोटोसह आहे. तर डावीकडे 'अमुल'च्या जाहिरातीच्या फलकामधे 'टाइम्स नाऊ' या इंग्रजी वृत्तवाहिनीला राहुलनी दिलेल्या मुलाखतीवरून त्यांची टिंगल उडवलेय, 'नाजवाब इन्टर्व्ह्यू' म्हणून.\n''नेता प्रॉपगॅन्डा निर्माण करतो की प्रॉपगॅन्डा नेत्याला निर्माण करतो, असा प्रश्न नेहमीच विचारला जातो. कुणीही नसलेल्या माणसाला एखादा चांगला माध्यम एजन्ट थोर व्यक्ती बनवू शकतो'' - हेही बर्नेसच्याच पुस्तकात म्हटलंय.\nएवढे असे फलक सतत दिसल्यावर आपल्यासारख्या माणसाला 'टशन'सारख्या कुठल्यातरी हिंदी पिक्चरमधलं पुढचं गाणं आठवलं तर काय करणार ओ. 'फलक तक चल साथ मेरे', असे शब्द असलेल्या या गाण्यात झिरो फिगर फेम करीना कपूर, खिलाडी चित्रपट मालिका फेम अक्षय कुमार व पद्मश्री सैफ अली खान ही मंडळी दिसतात. 'फलक' या शब्दाचा मराठी अर्थ, आकाश / आभाळ, असा होतो, अशी माहिती मिळाली. गाणं आठवलं म्हणजे 'फलक' या शब्दामुळे हे तर झालंच, शिवाय ही नेते मंडळीही अशाच कुठल्यातरी आकाशी पोकळीकडे दिशा दाखवत असतील काय, असंही वाटलं. आणि त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे सगळ्या भारतात हिंदी पिक्चर पाह्यले जातात. त्यामुळे त्यातलं गाणं वरच्या रूक्ष फलकांपेक्षा वेगळ्याच कुठल्यातरी फलकाकडे नेतंय तर पाहायला आपलं काय जातं\nमुद्दा उत्तम पण, विस्तृत विवेचन चालल असत.छायाचित्र उत्तमच.आणि गाणही.. बाकी राजे आले काय नी गेले काय..\nमाध्यमांबद्दल व साहित्याबद्दल काही नोंदी पत्रकारी लेखकीय हेतूनं करण्याचा प्रयत्न करणारं एक पत्र / जर्नल.\nमाध्यमांचा गोंगाट, त्यातून येणारी गुंगी, यासंबंधीचे काही बिंदू जोडत जाण्याचा प्रयत्न. हीच रेघेची मर्यादा. याशिवाय क्वचित काही सटरफटर नोंदी दिसल्या तर त्या साहित्यिक दस्तावेजीकरणाच्या हेतूनं किंवा आनंदामुळं केलेल्या, किंवा आपण हे भाषेत लिहितोय म्हणून भाषेबद्दल थोडं बोलता आलं तर, या हेतूनं केलेल्या. पण या कशातलंच अभ्यास प्रकारातलं काही इथं नाही. प्राथमिक वाचकाच्या हेतूनं फक्त. एका व्यक्तीशिवाय इतर लोकांचंही लेखन किंवा म्हणणं [एखाद्या बातमीच्या निमित्तानं एखादा वेगळा मुद्दा मांडणारं किंवा असं काही- 'गोंगाटावरचा उतारा' या सदराखाली] संबंधितांच्या परवानगीनं आणायचा प्रयत्न इथं क्वचित दिसेल. तो वाचक म्हणूनच्या हेतूंना पूरक ठरेल तसा. आणि जरा जास्त लोकशाही प्रकारातला. म्हणजे परस्परविरोधीसुद्धा चालेल असा. एवढाच रेघ ह्या पत्राचा जीव.\nडेबिट वा क्रेडिट कार्ड/नेट बँकिंग यांद्वारे\nअशा ऐच्छिक वर्गणीचा प्रयोग २०१६ साली रेघेवर पहिल्यांदा करून पाहिला. त्याला अनपेक्षितपणे मोठा प्रतिसाद मिळाला. केवळ एका वेळेपुरता प्रयोग करावा, असं सुरुवातीला डोक्यात होतं. पण सातत्य दिसल्यावर, हा वर्गणीचा मार्ग कायमस्वरूपी इथं उपलब्ध करून ठेवला. वर्गणीदारांची एक यादी रेघेच्या पानावर कोपऱ्यात प्रसिद्ध करता येईल, असंही सुरुवातीला ठरवलं होतं. अगदीच यादी तिथं नीट बसत नाहीशी लांबली तर सोडून देऊ, इतपत लवचिक धोरण ठेवलं होतं. बहुसंख्य वेळा वाचकांकडून 'निनावी' वर्गणीचाच पर्याय निवडला गेलेला दिसला. त्यामुळं यादीत नावंही कमीच दिसत होती. त्यातही रकमेनुसार वर्गणीदारांची उतरंड तयार होण्याची शक्यता दिसून आली. ते तितकं बरं वाटलं नाही. ज्याला-त्याला आपल्या इच्छेनुसार वर्गणी भरण्याचं किंवा न भरण्याचं स्वातंत्र्य असावं. त्यामुळं आता ती यादी कोपऱ्यात नोंदवलेली नाही. पण कोणी वर्गणी भरली, तर त्यांना औपचारिक पोच आणि आभाराचं ई-पत्र पाठवायची रेघेची इच्छा असते. तसा प्रयत्न केला जातोच.\n'रेघेचे दोन आर्थिक संसार' अशी नोंद पहिल्या प्रयोगावेळी केली होती. त्या वेळी प्रयोगाला 'निधी' असं म्हटलं होतं. आता कायमचं रूप आल्यावर 'वर्गणी' असं नोंदवलं आहे. मुळात, आर्थिक व्यवहाराला यात असं जोडण्यामागचा उद्देश काय होता, ते मांडायचा प्रयत्न या नोंदीत आहे.\nई-मेलद्वारे नोंद मिळवण्यासाठी नोंदणी\nमाध्यमांचा पैस नि पैसा\nगाड्यांची नांदी नि जागांची कोंडी - विद्याधर दाते\nनरेंद्र मोदी व राहुल गांधी : फलक तक चल साथ मेरे\nख़बर वहीं जगजानी है\nमुख्यप्रवाही माध्यमं असतात तशी का असतात\n'पेड न्यूज'संबंधीच्या अहवालाचा सारांश\n'लॅफम्स क्वार��टरली', आधी होऊन गेलेले लोक [...]\nमाध्यमांचा पैस नि पैसा\n[...] प्रोपगान्डा आणि एडवर्ड बर्नेस\nफलक तक चल साथ मेरे\nदरवर्षीचा आठ जून, किम व कोलटकर\nकोसळणाऱ्या इमारती, कोसळणारी माणसं [...]\nएक एस्टी व पानवलकरांची एक कथा\nनामदेव ढसाळांच्या निमित्ताने [...]\nभालचंद्र नेमाडे आणि रा. रा. टीव्ही\nह्युगो चावेझ, बराक ओबामा आणि एक पुस्तक\nप्रकाश नारायण संत : [...] आठवण व पळवाट\n७ नोव्हेंबर १९०५ : ७ नोव्हेंबर १९१३ : झपूर्झा\nपान, पाणी नि प्रवाह\nएका लेखकाचे तीन संदर्भ\nस्वतःला फालतू समजण्याची गोष्ट\n- स्वतःचा अवकाश तपासताना : मराठी भाषांतरकाराचं टिपण (निबंध-पुस्तिका)\n- तात्पर्य (छोट्या गोष्टी)\nअब्द: १२ नोव्हेंबर २००८ - २३ फेब्रुवारी २०१० >> रेघ१: २३ फेब्रुवारी २०१० - २३ ऑक्टोबर २०१० >> एक रेघ: २३ ऑक्टोबर २०१० -\nखूप पूर्वी छापण्याच्या हेतूनं केलेलं, नंतर गोष्टी बदलल्या.\nशेजारी दिलेले एकूण आठ ब्लॉग हे रेघेचेच प्रकल्प आहेत. आपण कात्रणवही तयार करतो तसे हे ब्लॉग आहेत. त्यावर सतत नवीन माहिती टाकली जाऊ शकत नाही, पण एकदा जमलेली कात्रणं, फोटो तिथं एकत्र करून ठेवलेत. ज्या लोकांबद्दलच्या कात्रणवह्या आहेत, त्यांच्याचबद्दलच्या का, याचंही एकच एक कारण नाही. आपण काही वाचतो, त्यातून त्या त्या वेळी काही वाटतं, मग तसं आणखी काही वाचायला आहे का पाहतो - अशा शोधातून ह्या वह्या तयार झालेल्या होत्या. म्हणजे काही लोकांबद्दल इंटरनेटवर काहीच सापडलं नाही, म्हणून आपण काही मजकूर, फोटो, संबंधितांच्या परवानग्या वगैरे जमवून त्याच्या कात्रणवह्या केल्या (म्हणजे टायपिंगपासून इतर गोष्टी केल्या). वाटलं तेव्हा असं काम करून ठेवलं होतं, ते वास्तविक रेघेशी जोडवासंही वाटत नव्हतं, कारण तशी काही गरज वाटली नाही, पण मध्यंतरी यातलं काही काम दुसऱ्याच नावांवर खपवल्याचं वर्तमानपत्रात व इंटरनेटवर काही ठिकाणी दिसून आलं. यातल्या मजकुरावर आपल्याला काहीच मालकी दाखवायची नाही, पण पूर्णच खोटं नाव व श्रेय पाहून थोडं विचित्र वाटलं. तर त्यामुळं आता या वह्या इथं जोडून ठेवू. यातल्या एखाद्-दोन व्यक्तींबद्दलची रेघेची मतं आता किंचित निवळून थोडी टीकेकडं झुकणारीही झाली आहेत. तरी हे जरा जुनंपानं इथं राहू दे. तसं या वह्या म्हणजे रेघेच्या सुरुवातीच्या काळातलं बरं वेडेपण होतं:\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/australia-announce-odi-and-t20i-squad-for-india-tour/", "date_download": "2019-01-21T01:42:31Z", "digest": "sha1:E4TGQUBRQTOWF4SZV6K7UI2W7LOW7NSO", "length": 7690, "nlines": 63, "source_domain": "mahasports.co.in", "title": "भारत दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर !", "raw_content": "\nभारत दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर \nभारत दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर \nमिशेल स्टार्कला संपूर्ण दौऱ्यासाठी विश्रांती \nआज ऑस्ट्रेलियाचा भारताविरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी आणि टी२० मालिकेसाठी संघ घोषित करण्यात आला. अष्टपैलू जेम्स फॉल्कनरला भारताच्या दौर्यासाठी एकदिवसीय संघात सामील करण्यात आले आहे.\n१७ सप्टेंबरपासून सुरू होणार्या ऑस्ट्रेलियाच्या भारत दौर्यासाठी मिशेल स्टार्कला विश्रांती देण्यात आली आहे. स्टार्कला पायाच्या दुखापतीतून उभारण्यासाठी हा वेळ देण्यात आला आहे. तर ऑस्ट्रेलियाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संघात आणि या संघात ५ बदल करण्यात आले आहेत.\nख्रिस लिन, जॉन हेस्टिंग्स, जेम्स पॅटिन्सन, मिशेल स्टार्क आणि मोझेस हेन्रीकस हे ऑस्ट्रेलियाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संघातील खेळाडू या भारताच्या दौऱ्यात नसतील. त्यांच्या जागी जेम्स फॉल्कनर आणि नॅथन कल्टर-नील यांना निवडण्यात आले आहे. फॉल्कनर ऑस्ट्रेलियाच्या २०१५ विश्व्चषक विजेत्या संघात होता. टी -२० आणि एकदिवसीय संघाचं नेतृत्व स्टिव्ह स्मिथच करेल.\nस्टीव्ह स्मिथ (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, अॅश्टन अगर, हिल्टन कार्टराईट, नॅथन कॉल्टर-नील, पॅट्रिक कमिन्स, जेम्स फॉल्कनर, ऍरॉन फिंच, जोश हाझलवूड, ट्रॅव्हिस हेड, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टोनीस, मॅथ्यू वेड, अॅडम झाम्पा.\nस्टीव्ह स्मिथ (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, जेसन बेहेरेन्डोरफ, डॅन ख्रिस्टियन, नॅथन कॉल्टर-नील, पॅट्रिक कमिन्स, ऍरॉन फिंच, ट्रॅव्हिस हेड, मोईसेस हेन्रिक्स, ग्लेन मॅक्सवेल, टीम पेन, केन रिचर्डसन, अॅडम झाम्पा.\nतिसरी राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा: दूर्वा, गौरी, मयुरी, पावनी यांना विजेतेपद\nऑस्ट्रेलियन ओपन: गतविजेत्या रॉजर फेडररला पराभवाचा धक्का\nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्गलला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\nडॉ. शिरीडकरने जिंकला “आर्य चषक”\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या साक्षी शितोळे व ईशा पवार यांचा सुवर्णवेध\nकोल्हापूरच्या संघानी पटाकवले जामसंडे पुरुष व महिला रा���्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद\nअजिंक्य रहाणे या मालिकेत करणार भारताचे नेतृत्व\nएमएस धोनी हा सुपरस्टार आहे…\nतेंडुलकर, कोहलीप्रमाणे या दिग्गजांच्या यादीत हाशिम अमलाही सामील\nसातत्याने विक्रम करणाऱ्या किंग कोहलीचा ‘हा’ विश्वविक्रम मोडीत\nन्यूझीलंड विरुद्धच्या टी२० मालिकेसाठी अशी आहे टीम इंडिया\nएमएस धोनीने चुकून घातली रिषभ पंतची जीन्स\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची २१७ पदकांसह आघाडी कायम\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या सुवर्णचौकार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसमध्ये चिन्मयला दुहेरी मुकुट; महाराष्ट्राला दोन सुवर्ण व एक रौप्य पदक\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या सुकमणी बाब्रेकर याला कास्यंपदक\n३री राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा : प्रथमेश पेनशेट्टी, आदित्य दळवी, प्रेम शहा, अभय मोरे यांना विजेतेपद\nखेलो इंडिया युथ गेम्सचा समारोप सोहळा आज\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या निखिल दुबे याचा ‘सुवर्ण’ ठोसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/no-women-kabaddi-challenge-this-year-pro-kabaddi/", "date_download": "2019-01-21T01:52:07Z", "digest": "sha1:ILUMZUPZ3V4HTTHJACZ7R4I5G4H74B2N", "length": 9232, "nlines": 62, "source_domain": "mahasports.co.in", "title": "वूमेन्स कबड्डी चॅलेंज (डब्लूकेसी ) का नाही ?", "raw_content": "\nवूमेन्स कबड्डी चॅलेंज (डब्लूकेसी ) का नाही \nवूमेन्स कबड्डी चॅलेंज (डब्लूकेसी ) का नाही \nप्रो कबड्डी पहिल्या पर्वापासूनच नवनवीन विक्रम प्रस्थापित करत आलेली आहे. मागील पर्वातही प्रो कबड्डीने ऐतिहासिक पाऊल उचलले,ते म्हणजे महिला कबड्डीपटूंसाठी ‘वूमेन्स कबड्डी चॅलेंज ‘ सुरु करण्याचे.\nभारतीय कबड्डीच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात नोंदले जावे असंच हे पाऊल होते. महिला कबड्डीपटूंनीही अत्यंत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत आम्हीही कुठेही पुरुषांपेक्षा कमी नाही हे दाखवून दिले. अभिलाषा म्हात्रे , ममता पुजारी, तेजस्विनी बाई यांनी आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.\nडब्लूकेसीच्या सामन्यांना प्रेक्षकांनीही पसंती दाखविली.पहिल्या दोन सामन्यांतच डब्लूकेसीने विवरशिप चे सर्व विक्रम मोडीत काढीत ‘महिलांचा सर्वाधिक पहिला जाणारा खेळ’ होण्याचा मान मिळवला एव्हढेच नव्हे तर,संपूर्ण UAEFA युरो कपला मिळालेली विवरशिप ही पहिल्या दोन सामन्यांना मिळालेल्य�� विवरशिप पेक्षा कमी होती; यावरूनच डब्लूकेसीच्या लोकप्रियतेचा अंदाज येतो. आयोजकांनीही ही केवळ सुरवात असल्याचे सांगितले व पुढे डब्लूकेसीचा विस्तार करण्याची मनीषा व्यक्त केली.\nमात्र यावर्षीच्या प्रो कबड्डीच्या वेळापत्रकात डब्लूकेसीचा कुठेही उल्लेख नाही. पुरुषांच्या लीगमध्ये मात्र ४ संघ नव्याने समाविष्ट करण्यात आलेले आहेत. पुरुषांच्या लीगमधील संघ वाढणे ही कबड्डीसाठी चांगलीच गोष्ट आहे. मात्र त्यासाठी डब्लूकेसीचा बळी तर नाही देण्यात आला, अशी शंका घेण्यास वाव आहे. जर ही शंका खरी असेल तर पुन्हा एकदा पुरुषप्रधान संस्कृतीचा विजय झाला असे म्हणण्यास काहीही हरकत नाही.\nअनुप कुमारला मिळत असेलेली प्रसिद्धी योग्यच आहे पण तितक्याच प्रतिभावान असलेल्या ‘अभिलाषा म्हात्रे’ यांच्या प्रतिभेला आपण न्याय देतो आहोत का काशिलिंग आडकेची ‘यशोगाथा’ निश्चितच प्रेरणादायी आहे मात्र तितकाच प्रेरणादायी असणारा ‘दीपिका जोसेफ’ यांचा संघर्ष किती जणांना माहित आहे\nअसो,आपली ही शंका चुकीची ठरावी आणि येत्या काळात महिलांसाठी स्वतंत्र लीग सुरु करून केवळ कबड्डीपटूच नाही तर सर्वच महिला खेळाडूंच्या पंखांमध्ये नवीन बळ देण्याची सुबुद्धी आयोजकांना लाभावी हीच सदिच्छा\n-शारंग ढोमसे (टीम महा स्पोर्ट्स )\nतिसरी राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा: दूर्वा, गौरी, मयुरी, पावनी यांना विजेतेपद\nऑस्ट्रेलियन ओपन: गतविजेत्या रॉजर फेडररला पराभवाचा धक्का\nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्गलला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\nडॉ. शिरीडकरने जिंकला “आर्य चषक”\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या साक्षी शितोळे व ईशा पवार यांचा सुवर्णवेध\nकोल्हापूरच्या संघानी पटाकवले जामसंडे पुरुष व महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद\nअजिंक्य रहाणे या मालिकेत करणार भारताचे नेतृत्व\nएमएस धोनी हा सुपरस्टार आहे…\nतेंडुलकर, कोहलीप्रमाणे या दिग्गजांच्या यादीत हाशिम अमलाही सामील\nसातत्याने विक्रम करणाऱ्या किंग कोहलीचा ‘हा’ विश्वविक्रम मोडीत\nन्यूझीलंड विरुद्धच्या टी२० मालिकेसाठी अशी आहे टीम इंडिया\nएमएस धोनीने चुकून घातली रिषभ पंतची जीन्स\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची २१७ पदकांसह आघाडी कायम\nखेलो इंडिया: मुष्टीयुद��धात महाराष्ट्राच्या सुवर्णचौकार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसमध्ये चिन्मयला दुहेरी मुकुट; महाराष्ट्राला दोन सुवर्ण व एक रौप्य पदक\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या सुकमणी बाब्रेकर याला कास्यंपदक\n३री राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा : प्रथमेश पेनशेट्टी, आदित्य दळवी, प्रेम शहा, अभय मोरे यांना विजेतेपद\nखेलो इंडिया युथ गेम्सचा समारोप सोहळा आज\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या निखिल दुबे याचा ‘सुवर्ण’ ठोसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/yuvraj-singh-posed-with-his-doppelganger-and-the-pic-will-confuse-you-too/", "date_download": "2019-01-21T01:24:17Z", "digest": "sha1:DAOQOLCAQC6GXVGOEIS2TYELXX7AD4GV", "length": 7057, "nlines": 68, "source_domain": "mahasports.co.in", "title": "जेव्हा युवराजला भेटतो त्याच्या सेम टू सेम", "raw_content": "\nजेव्हा युवराजला भेटतो त्याच्या सेम टू सेम\nजेव्हा युवराजला भेटतो त्याच्या सेम टू सेम\nसध्या भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये जबरदस्त कामगिरी करत आहे. त्यात पहिल्या सामन्यात सामनावीर ठरलेल्या विराट कोहलीची कामगिरी मोलाची ठरली आहे.\nपरंतु काल विराट सर्वत्र दोन कारणांमुळे चर्चेत राहिला. एक म्हणजे काल त्याने एकदिवसीय कारकिर्दीत ३०० वा सामना खेळला. अशी कामगिरी करणारा तो केवळ ५वा भारतीय खेळाडू ठरला.\nतर दुसरं कारण होत भारतीय क्रिकेट संघाच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून प्रसिद्ध केलेला एक फोटो. यात युवराज आणि त्याच्यासारखाच दिसणाऱ्या एका फॅनचा फोटो आहे. त्यात त्या व्यक्तीने युवराजच्या खांद्यावर हात ठेवला आहे तर युवराज हसताना दिसत आहे. हे छायाचित्र एडगबास्टोन क्रिकेट मैदानाच्या बाहेर घेतलं गेलं आहे.\nतसेच या फोटोला एक कॅप्शन देण्यात आला आहे ज्यात दोन युवराज असं म्हणून पुढे विचार करायची स्माईली वापरली आहे. तसेच काय वाटत असं त्याचा अर्थ होता.\nत्याला युवराजने नो चान्स असा रिप्लाय केला आहे.\nत्यावर रॉबिन उथप्पाने हसून रिप्लाय केला आहे.\nभारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना उद्या होत असून युवराजच्या चाहत्यांना युवराजकडून जबदस्त कामगिरीची अपेक्षा आहे.\nतिसरी राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा: दूर्वा, गौरी, मयुरी, पावनी यांना विजेतेपद\nऑस्ट्रेलियन ओपन: गतविजेत्या रॉजर फेडररला पराभवाचा धक्का\nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्गलला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे ��र्वसाधारण विजेतेपद\nडॉ. शिरीडकरने जिंकला “आर्य चषक”\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या साक्षी शितोळे व ईशा पवार यांचा सुवर्णवेध\nकोल्हापूरच्या संघानी पटाकवले जामसंडे पुरुष व महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद\nअजिंक्य रहाणे या मालिकेत करणार भारताचे नेतृत्व\nएमएस धोनी हा सुपरस्टार आहे…\nतेंडुलकर, कोहलीप्रमाणे या दिग्गजांच्या यादीत हाशिम अमलाही सामील\nसातत्याने विक्रम करणाऱ्या किंग कोहलीचा ‘हा’ विश्वविक्रम मोडीत\nन्यूझीलंड विरुद्धच्या टी२० मालिकेसाठी अशी आहे टीम इंडिया\nएमएस धोनीने चुकून घातली रिषभ पंतची जीन्स\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची २१७ पदकांसह आघाडी कायम\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या सुवर्णचौकार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसमध्ये चिन्मयला दुहेरी मुकुट; महाराष्ट्राला दोन सुवर्ण व एक रौप्य पदक\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या सुकमणी बाब्रेकर याला कास्यंपदक\n३री राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा : प्रथमेश पेनशेट्टी, आदित्य दळवी, प्रेम शहा, अभय मोरे यांना विजेतेपद\nखेलो इंडिया युथ गेम्सचा समारोप सोहळा आज\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या निखिल दुबे याचा ‘सुवर्ण’ ठोसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/karnatakaverdict-hubli-dharwad-central-result-cancelled-bjp-setback-116759", "date_download": "2019-01-21T02:10:06Z", "digest": "sha1:BOUOK5NP6MICKBERUXYDR6TL3TFK67SH", "length": 11886, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "#KarnatakaVerdict Hubli-Dharwad central result cancelled BJP setback इव्हीएममुळे भाजपची आणखी एक जागा कमी | eSakal", "raw_content": "\nइव्हीएममुळे भाजपची आणखी एक जागा कमी\nबुधवार, 16 मे 2018\nयाबाबतचा निर्णय निवडणूक आयोगाशी चर्चा करून घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. या निकालामुळे भाजपचे संख्याबळ 104 वरून 103 वर आले आहे.\nहुबळी : हुबळी-धारवाड मध्य मतदारसंघातील निकाल जाहीर करण्यात आला होता. तेथे भाजपचे जगदीश शेट्टर यांना विजयी घोषित केले होते. पण, एका इव्हीएम मशिनमध्ये झालेले मतदान व प्रत्यक्षात नोंदलेले मतदान यात फरक दिसून आला. त्यामुळे तेथे इतर उमेदवारांच्या आक्षेपाची दखल घेऊन या मतदारसंघातील घोषित निकाल रद्द करून मतमोजणी राखून ठेवण्याचा निर्णय निवडणूक अधिकाऱ्यांनी घेतला आहे.\nयाबाबतचा निर्णय निवडणूक आयोगाशी चर्चा करून घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. या निकालामुळे भाजपचे संख्याबळ 104 वरून 103 वर आले आहे.\nदक्षिणेचे महाद्वार असलेल्या कर्नाटकमधील मंगळवारचा दिवस मोठ्या राजकीय उलथापालथींचा ठरला, कर्नाटक दिग्विजयाचे स्वप्न पाहणाऱ्या भाजपने शंभरी पार केली खरी; पण त्यांनाही बहुमताचा 112 हा जादुई आकडा गाठता आला नाही. नेमकी हीच संधी साधत कॉंग्रेसने धर्मनिरपेक्ष जनता दलास (जेडीएस) पाठिंबा देत देवेगौडापुत्र कुमारस्वामींना मुख्यमंत्रिपदाची ऑफर देऊ केली. गोवा, मणिपूरमधील हिशेब चुकता करण्यासाठी कॉंग्रेसने पहिली खेळी खेळत भाजपला कोंडीत पकडले. यानंतर सायंकाळी कुमारस्वामी, येडियुरप्पा या दोघांनीही सत्ता स्थापनेचा दावा केला.\n‘बारामती लोकसभेला भाजपचाच उमेदवार’\nयवत - ‘बारामती लोकसभा मतदारसंघात कोणत्याही स्थितीत भाजपचाच उमेदवार दिला जाणार आहे. येथे भाजपचा उमेदवार जिंकण्यासाठीच निवडणूक लढवणार आहे. येथील...\nआपल्या पक्षाची दिल्लीपासून गल्लीपर्यंत एकछत्री सत्ता असावी, असे प्रत्येक राजकीय पक्षाला वाटत असते. त्यासाठी ते सतत प्रयत्नशीलही असतात. परंतु, वाटेल...\n'बारामतीतून लोकसभा कपबशी घेऊन लढणार'\nपुणे - राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर सध्या राज्यात मंत्री असले तरी त्यांची आगामी...\nविश्‍वासू अधिकाऱ्यांवर कारभाऱ्याचा भरोसा\nमुंबई : आगामी लोकसभा व विधानसभांच्या तोंडावर महत्त्वाच्या विभागांत विश्‍वासू व सक्षम अधिकाऱ्यांची फळी तयार करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र...\nमहापालिकेचा अर्थसंकल्प कागदोपत्रीच कोटींची उड्डाणे\nपुणे : गेल्या काही वर्षांतील अर्थसंकल्पांचा आढावा घेतल्यानंतर महापालिका प्रशासन आणि स्थायी समितीने अपेक्षित धरलेले उत्पन्न आणि प्रत्यक्षात जमा...\n'कोल्हापूरातून मोदींच्या विचाराचा उमेदवार विजयी होईल'\nकोल्हापूर : लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचाराचा उमेदवार यावेळी निवडून येईल, अशा विश्‍वास भाजपचे प्रवक्ते...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिं�� न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/pani-foundation-umesh-contributed-village-movement-108480", "date_download": "2019-01-21T02:20:58Z", "digest": "sha1:A7GMN5AA37JN6E4K5JGQCRYYVRVTGK3A", "length": 12696, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "pani foundation umesh contributed to the village movement आधी श्रमदान नंतरच वडीलांचे अस्थि विसर्जन | eSakal", "raw_content": "\nआधी श्रमदान नंतरच वडीलांचे अस्थि विसर्जन\nसोमवार, 9 एप्रिल 2018\nऔसा (फत्तेपुर) - औसा-लामजना रस्त्यावर फत्तेपुर पाटीजवळ रस्ता ओलांडतांना येथील अंकुश रावण साळुंके यांचे अपघाती निधन झाले. बाराव्या दिवशी रविवारी (ता. आठ) अस्थि विसर्जन करण्यात येणार होते. तर दुसरीकडे पाण्यासाठी गावात वणवण करण्याची वेळ आहे. या स्थितीत वडीलांचे अस्थि विसर्जन बाजूला ठेवून उमेश अंकुश साळुंके या बारा वर्षाच्या मुलाने पाणीदार गावाच्या चळवळीत योगदान देत श्रमदान केले. उमेश साळुंके असे या मुलाचे नाव आहे.\nऔसा (फत्तेपुर) - औसा-लामजना रस्त्यावर फत्तेपुर पाटीजवळ रस्ता ओलांडतांना येथील अंकुश रावण साळुंके यांचे अपघाती निधन झाले. बाराव्या दिवशी रविवारी (ता. आठ) अस्थि विसर्जन करण्यात येणार होते. तर दुसरीकडे पाण्यासाठी गावात वणवण करण्याची वेळ आहे. या स्थितीत वडीलांचे अस्थि विसर्जन बाजूला ठेवून उमेश अंकुश साळुंके या बारा वर्षाच्या मुलाने पाणीदार गावाच्या चळवळीत योगदान देत श्रमदान केले. उमेश साळुंके असे या मुलाचे नाव आहे.\nवडिलांच्या निधनाचे दुःख उराशी बाळगुन गावात पाणी यावे यासाठी पाणी फौंडेशनच्या वॉटरकप स्पर्धेत श्रमदान केले. दुष्काळाचे कायमस्वरुपी निर्मुलन व्हावे यासाठी या चिमुकल्याने दाखविलेले औदार्य निश्चितच फत्तेपुरसह तालुक्यातील स्पर्धेत उतरलेल्या गावांना व पाणी फौंडेशनला प्रेरणा देणारे आहे. तसेच उमेशने केलेल्या कामाचे संपूर्ण गावने भरभरुन कौतुक केले.\nवॉटरकप स्पर्धेच्या तिसऱ्या पर्वाची सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत महाराष्ट्रात अनेकांनी श्रमदान केल्याची उदाहरणे आहेत. मात्र, उमेशच्या श्रमदानाचे मोल स्पर्धेला बळ देणारे ठरले. शनिवारी (ता. सात) मध्यरात्रीपासूनच औसा तालुक्यात वॉटरकप स्पर्धेच्या माध्यमातुन गावोगाव श्रमदानासाठी लोकांची चढाओढ पहायला ���िळाली.\nसातारा रस्त्यावर 'नो हॉकर्स' झोन आवश्यक\nसातारा रस्ता : सातारा रस्त्यावरील फेरीवाल्यांमुळे वाहतूकीस अडथळा होत असल्याची तक्रार महापालिकेला वारंवार केले आहे. तरी अद्याप कोणतही कारवाई केलेली...\nअग्र्यसंग्रह (श्रेष्ठत्व) प्रमेह - कायमचा मागे लागणारा रोग\nधातूंचे यथायोग्य पोषण करण्यासाठी कार्यक्षम असणारी पचन व्यवस्था मंद झाल्याने धातूंच्या शिथिलतेत अजूनच भर पडते व शिथिलतेच्या मागोमाग अशक्‍तता येते....\nलोकलचा जीवघेणा प्रवास कधी थांबणार \nकल्याण - मध्य रेल्वेच्या कल्याण ते कसारा आणि बदलापूर ते कल्याण रेल्वे स्थानक परिसरात लोकसंख्या वाढली. मात्र लोकल फेऱ्या न वाढल्याने प्रवाश्याना आपला...\nपुण्यात बेशिस्त वाहनचालकांना आवरण्यासाठी आता 'रोबोट' येणार\nपुणे : वाहतूक नियमन व पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी आता वाहतूक पोलिस रोबोचा वापर करणार आहेत. याबाबतची चाचणी मंगळवारी घेण्यात येणार आहे....\nकॉफीतील हिरोगिरी ठरली नसती आफत\nक्रिकेट हा सभ्यगृहस्थांचा खेळ होता. हल्लीच्या काळात तो कधी कधी सभ्यगृहस्थांचा खेळ आहे एवढा त्यामध्ये बदल झाला आहे. काही खेळाडू आणि संघ केवळ जिंकणेच...\nछोट्या मुली किती सहज त्यांचा खेळ आवरतात आणि आपण मोठी माणसे वर्षांनुवर्षे पसारा मांडून बसतो आपल्या भातुकलीचा आद्या आणि डॉली भातुकली खेळत होत्या....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2017/10/04/these-villages-have-their-own-identity/", "date_download": "2019-01-21T02:31:15Z", "digest": "sha1:GU7JZDUOMWNZFF2K34IJPABKTDHND334", "length": 13636, "nlines": 82, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "'या' गावांची आहे हटके ओळख - Majha Paper", "raw_content": "\nपावसाळ्यामध्ये अवश्य सेवन करावा पुदिन्याचा चहा\nजास्त वेळेच्या झोपेचा आयुर्मानावर परिणाम; ऑस्ट्रेलियातील शास्त्रज्ञांचा दावा\n‘या’ गावांची आहे हटके ओळख\nभारत देशामध्ये अनेक बाबतीत विविधता बघ���वयास मिळते. प्रत्येक राज्य वेगळे, तिथली संस्कृती वेगळी, खानपान, पोशाखही वेगवेगळे. त्यामुळे प्रत्येक राज्याची आणि त्यांमधील शहरांची, गावांची देखील स्वतःची अशी एक खासियत आहे. पण भारतामधील काही गावे इतरांपासून नुसतीच वेगळी नाहीत, तर ‘ हटके ‘ आहेत. या प्रत्येक गावाची विशेषता इतकी खास आहे, की ही गावे खरीखुरी न वाटता, एखद्या काल्पनिक कथेतून उतरल्यासारखीच वाटतात.\nपंजाब मधील जालंदर जिल्ह्यातील उप्पाला ह्या गावामधील प्रत्येक घराच्यावर पाण्याची टाकी आहे. पण ह्या पाण्याच्या टाक्या नेहमीप्रमाणे काळ्या किंवा पांढऱ्या रंगाच्या सिंटेक्स च्या टाक्या नाहीत, किंवा मोठ्या सिमेंटच्या हौदासारख्या दिसणाऱ्या ही नाहीत. तर प्रत्येक घरावरील टाकी निरनिराळ्या आकाराची आहे. कुठे घोडा, तर कुठ विमान, कुठे मोठी बोट, तर कुठे चक्क रणगाडा .. अश्या अनेक आकारांच्या टाक्या घराघरावर पाहायला मिळतात. या टाक्यांना अतिशय सुंदर रित्या रंगविले जात असल्याने दूरवरूनही या टाक्या अगदी ठळक उठून दिसतात.\nमलाना, हे हिमाचल प्रदेशातील फार प्राचीन गाव आहे. इतर गावांपासून हे गाव काहीसे आडबाजूला असून, या गावामधून चंद्रखनी आणि देव टिब्बा या शिखरांचे दर्शन होते. या गावातील रहिवासी, आपण सिकंदराचे वंशज असल्याचे सांगतात. या गावामधील पंचायतीची दोन अंगे आहेत. यांना ज्येष्ठांग आणि कनिष्ठांग असे म्हटले जाते. मलाना मध्ये जाणाऱ्या पर्यटकांनी तेथील रहिवाश्यांच्या कोणत्याही वस्तूला स्पर्श जरी केला, तरी त्यांना दंड ठोठाविण्यात येतो. या गावामध्ये सम्राट अकबराची पूजा केली जाते.\nधोखडा हे कच्छ प्रांतातील गाव तेथील दुधाच्या उत्पन्नाकरिता ओळखले जाते. पण या गावामध्ये दूध किंवा दुधाचे पदार्थ विक्रीकरिता वापरले न जाता, ज्यांच्याकडे गाई म्हशी नाहीत, अश्यांना मोफत वाटले जातात. या मुळे येथील रहिवाश्यांचे आपापसातील संबंध खूपच स्नेहाचे आहेत. पाचशे वर्षांपूर्वी येथे आलेल्या एका पीराने गावकऱ्यांना, दूध न विकता, ते गरजू लोकांना मोफत दिले पाहिजे अशी परोपकाराची शिकवण दिली. तीच शिकवण आज ही या गावामध्ये पाळली जाते.\nकोडीन्ही हे केरळमधील गाव तेथे असलेल्या जुळ्या मुलांच्या संख्येमुळे प्रसिध्द आहे. या गावामध्ये राहणाऱ्या प्रत्येक दाम्पत्याला केवळ जुळी मुलेच होतात. हे असे का घडते याचा शोध वैज्ञानिक ही आजवर लाऊ शकलेले नाहीत. मूळचे या गावचे नसेलेल्या, या गावमध्ये बाहेरुन आलेल्या दाम्पत्याला देखील गावामध्ये आल्यानंतर जुळी मुळेच झाली. हे नक्की कसे काय घडते, याचे गूढ अजूनही कोणालाच उकललेले नाही.\nहिवरे बाजार महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागातील एक ठिकाण आहे. दुष्काळामध्ये पिके जळून गेल्यामुळे, कर्जबाजारी झालेल्या अनेक शेतकऱ्यांनी या भागामध्ये आत्महत्या केल्या. पण हिवरे बाजार हे एक ठिकाण असे आहे, जेथील शतकरी गरिबीने गांजलेले नाहीत. या गावामध्ये साठच्या वर कोट्याधीश शेतकरी आहेत. भारतामधील सर्वात समृद्ध गांवांमध्ये हिवरे बाजाराची गणती केली जाते. रेन वॉटर हार्व्हेस्टिंग गेली काही वर्षे सातत्याने केले गेल्याने या गावामध्ये पाण्याचे दुर्भिक्ष कधीच जाणवत नाही.\nमहाराष्ट्रामधील शेटफळ गावामध्ये प्रत्येक पाहुण्यासाठी प्रत्येक गावकऱ्याच्या घरामध्ये जागा आहे. पण हा पाहुणा कोणी माणूस नसून, नाग आहेत. शेटफळ गावातील प्रत्येक घरामध्ये नागाला राहण्यासाठी खास जागा तयार केलेली आहे. जवळजवळ प्रत्यक घरामध्ये कधी ना कधी नाग वास्तव्याला येत असतो. तरी ही सर्पदंशाची एकही घटना आजवर या गावामध्ये घडलेली नाही.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी वादग्रस्त वक्तव्य विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'मा��ा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%82%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AA-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A/", "date_download": "2019-01-21T00:58:03Z", "digest": "sha1:Q4IEOA4WWZFRJYJUWHG2TXWSRH2JJAUH", "length": 9863, "nlines": 151, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "लालूपुत्र तेजप्रताप यांचा घटस्फोटासाठी अर्ज | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nलालूपुत्र तेजप्रताप यांचा घटस्फोटासाठी अर्ज\nपाटणा: राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांचे थोरले पुत्र तेजप्रताप यांनी शुक्रवारी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. त्यांचा सहा महिन्यांपूर्वीच बिहारचे माजी मुख्यमंत्री दरोगा राय यांची नात ऐश्‍वर्या हिच्याशी विवाह झाला होता. मोठी चर्चा झालेल्या त्या भव्य विवाह सोहळ्याला मुख्यमंत्री नितीशकुमार, केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्यासह सर्वच राजकीय गोतावळा जमला होता. तेजप्रताप आणि ऐश्‍वर्या या दाम्पत्याचे एकमेकांशी पटत नसल्याचे वृत्त काही दिवसांपासून पसरले होते. त्यावर तेजप्रताप यांनी येथील दिवाणी न्यायालयात दाखल केलेल्या अर्जामुळे शिक्कामोर्तब झाले. मात्र, त्या घडामोडीबाबत अधिक माहिती प्रसारमाध्यमांना देण्याचे यादव आणि राय या दोन्ही कुटूंबांनी टाळले.\nदाम्पत्य एकमेकांना अनुरूप नसल्याचे कारण देत घटस्फोटासाठी अर्ज करण्यात आला, एवढीच त्रोटक माहिती बिहारचे माजी मंत्री असणाऱ्या तेजप्रताप यांच्या वकिलाकडून देण्यात आली. बिहारमध्ये जेडीयू, राजद, कॉंग्रेस महाआघाडीचे सरकार असताना तेजप्रताप आणि तेजस्वी या दोन्ही लालूपुत्रांना मंत्री बनण्याची संधी मिळाली. लालूंचे राजकीय वारसदार म्हणून तेजप्रताप यांच्याऐवजी धाकटे पुत्र तेजस्वी यांचे महत्व वाढले आहे. त्यातून लालूंच्या कुटूंबात यादवीही निर्माण झाल्याच्या बातम्या अधूनमधून येत असतात.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nदाऊद टोळीतील तीन हस्तकांना अटक ; दिल्ली पोलिसांची कारवाई\nआलोककुमार यांनी आपल्या वक्तव्याविषयी केला खुलासा\nमध्य प्रदेश भाजप��� नेत्याच्या टायर फॅक्‍टरीला आग ; पाच कामगारांचा मृत्यू\nजाहिरनाम्यात राम मंदिराचा मुद्दा घेतल्यास पाठिंबा- विहिंप अध्यक्ष\nअमित शहा यांना एम्स रुग्णालयातून डिस्चार्ज\nममता मंचावर शरद यादवांचा शाब्दिक घोटाळा ; राफेल ऐवजी म्हणाले बोफोर्स…\nकोलकाता येथील विरोधकांच्या रॅलीवर नरेंद्र मोदींचा प्रहार \nशत्रुघ्न सिन्हा यांच्यावर भाजप संतप्त ; संधिसाधू म्हणून केला उल्लेख\nभय्यूजी महाराजांच्या आत्महत्येप्रकरणी महिलेसह तिघांना अटक\nखेलो इंडिया : मुष्टियुद्धात महाराष्ट्राचा सुवर्ण चौकार\nदाऊद टोळीतील तीन हस्तकांना अटक ; दिल्ली पोलिसांची कारवाई\nलक्षवेधी : सत्तातुरतेच्या ‘नाटका’चे ‘पोर’खेळ’\nखेलो इंडिया : प्रेरणा विचारेला टेनिसमध्ये सुवर्ण\nआलोककुमार यांनी आपल्या वक्तव्याविषयी केला खुलासा\nविरोधकांचा एकत्रित आवाज ( अग्रलेख )\nखेलो इंडिया : व्हॉलिबॉलमध्ये महाराष्ट्राच्या मुलींचे रुपेरी यश\nमध्य प्रदेश भाजपा नेत्याच्या टायर फॅक्‍टरीला आग ; पाच कामगारांचा मृत्यू\nअंबाजोगाईतील खून प्रकरणी सहा भावांवर गुन्हा दाखल\nखेलो इंडिया : टेबल टेनिसमध्ये महाराष्ट्राच्या सृष्टीची कास्यंपदकाची कमाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/two-sides-of-the-same-coin-but-one-another/", "date_download": "2019-01-21T01:38:08Z", "digest": "sha1:SSW2RCYK3Z4HPHI5LP7L4D6LQ5HXIOR3", "length": 7905, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "एकाच नाण्याच्या दोन बाजू पण एकमेकांचे वैरी?", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nएकाच नाण्याच्या दोन बाजू पण एकमेकांचे वैरी\nटीम महाराष्ट देशा: विश्व हिंदू परिषदचे नेते प्रवीण तोगडिया यांनी, मोदी सरकारवर माझा आवाज दाबत असून माझ्या एन्काऊंटर चा डाव होता. असा धक्कादायक आरोप केला आहे. त्यामुळे चांगलाच राजकीय गोंधळ उडाला असून उलट सुलट राजकीय चर्चेला उधान आले.\nआता प्रत्येक शाळेत एक तास खेळासाठी राखीव\n‘अनेक निवडणुकांमध्ये अत्यंत कमी यश मिळालेली…\nपंतप्रधान नरेंद्र मोदी आणि प्रवीण तोगडिया ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत मात्र या दोघांमध्ये गेल्या १५ वर्षापासून कटुता असल्याची राजकीय चर्चा होत आहे. एका स्कूटरवर फिरणाऱ्या दोघांमध्ये नरेंद्र मोदी २००२ मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री झाल्यानंतर हे एकमेकांचे वैरी झाले. ‘तोगडिया आणि विश्व हिंदू परिषद सरकारच्या कारभारात हस्तक्षेप करणार नाही’, असे त्यावेळी मोदींनी स्पष्ट केले होते. त्यामुळेच हा दुरावा निर्माण झाला असं सांगण्यात येतं.\nतेव्हापासून हे दोन मित्र एकमेकांचे विरोधक झाल्याचे समजते. सत्ता हाती आल्यानंतर मोदींनी बाजूला सारल्याने तोगडिया नाराज झाले होते. त्यानंतर विकासाच्या मुद्द्यावरून गुजरातच्या अहमदाबादमध्ये मंदिर पाडल्यानंतर हा वाद अधिकच वाढला. यामुळे दोघांच्या संबंधात आणखी दुरावा निर्माण झाला. तसेच पाकिस्तानचे निर्माता मोहम्मद अली जिन्ना यांच्यावर भाजपचे ज्येष्ठ नेते लाल कृष्ण आडवाणी यांनी वक्तव्य स्तुतिसुमने उधळली होती. त्यामुळे विहंपच्या कार्यकर्त्यांनी राज्यात निदर्शन केले होते. या निदर्शनांवर गुजरात सरकारने अत्यंत कडक कारवाई केली.\nआता प्रत्येक शाळेत एक तास खेळासाठी राखीव\n‘अनेक निवडणुकांमध्ये अत्यंत कमी यश मिळालेली राष्ट्रवादी पंतप्रधान होण्याची…\nपायरसी रोखण्यासाठी कडक कायदे करणार : मोदी\nकाकडेंना भाजपची कार्यपद्धती माहित नाही, आपल्याच सहयोगी खासदाराचा भाजपकडून निषेध\nसरकारमधल्या लोकांनाच पैंजणाचा आवाज ऐकावा वाटतोय : राजू शेट्टी\nटीम महाराष्ट्र देशा : डान्सबार बंदीसाठी सरकारने प्रभावीपणे न्यायालयात बाजू मांडली नाही. आपली बाजू प्रभावीपणे…\nएकदा मटका लागला म्हणजे काही होत नाही, जावडेकरांचा खा. काकडेंना टोला\nनरेंद्र मोदी झाले रणगाड्यावर स्वार, पहा व्हिडिओ \nते सुपारी घेतात आणि महानगरपालिका जिंकतात ; जयंत पाटलांचा महाजनांवर…\nदेशाच्या राजकारणात जातात तेव्हा शरद पवार करतात भाषणाचा ‘असा’ शेवट \nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\nआढळरावांविरोधात लढण्याआधीच दादांनी केली तलवार म्यान \nउस्मानाबाद लोकसभेला राष्ट्रवादीकडून राणा जगजितसिंह पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/can-india-win-champions-trophy-2017-in-england/", "date_download": "2019-01-21T02:18:41Z", "digest": "sha1:SQZSZVLTBKDFJDNPRVYDQWSJ3D7RCBLJ", "length": 12071, "nlines": 74, "source_domain": "mahasports.co.in", "title": "भारत ठरणार का चॅम्पियन ?", "raw_content": "\nभारत ठरणार का चॅम्पियन \nभारत ठरणार का चॅम्पियन \nभारत २०१३ च्या चॅम्पियन्स ट्रॉफी��ा विजेता संघ आहे आणि ही चॅम्पियन्सची प्रतिष्ठा भारताला जर कायम राखायची असेल तर इंग्लंडमध्ये पुन्हा एकदा २०१३ सारखाच खेळ करणे गरजेचे आहे. २०१३ मध्ये भारताची सलामीची जोडी म्हणजेच शिखर धवन आणि रोहित शर्मा भलत्याच फॉर्ममध्ये होते त्यामुळे त्यावेळी फॉर्ममध्ये नसलेल्या विराट कोहलीवर जास्त दबाव आला नव्हता. तसेच जडेजाने वेळोवेळी विकेट्स घेऊन भारताला सामने जिंकवले होते. आता २०१७ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ही कामगिरी कोण करणार हे पाहावे लागेल. भाराच्या स्टार फलंदाजांचा आयपीएलमध्ये फॉर्म एवढा काही खास राहिला नाही त्यामुळे भारताला आता गोलंदाजानकडून अपेक्षा आहेत.\nगोलंदाजी – होय, या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताची जमेची बाजू फलंदाजी नसून गोलंदाजी आहे. भारताकडे या स्पर्धेत जाताना ६ विशेषज्ञ गोलंदाज आहेत. डाव्या हाताचा फिरकी गोलंदाज म्हणून रवींद्र जडेजा तर ऑफ स्पिनर म्हणून आर.आश्विन आहे. स्विंग गोलंदाजीसाठी भुवनेश्वर कुमार तर वेगवान गोलंदाजीसाठी उमेश यादव आणि मोहम्मद शमी आहेत. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून उदयास आलेला यॉर्कर किंग जसप्रीत बुमराचा ही संघात समावेश आहे.\nसराव सामान्यतील यश – भारताला आपल्या दोनही सराव सामन्यात चांगले यश मिळाले आहे. न्यूझीलँड विरुद्ध फिरकी गोलंदाजांनी चमक दाखवली तर बांग्लादेश विरुद्ध वेगवान गोलंदाजांनी सुरेख गोलंदाजी केली. धवनने आयपीएलमधील फॉर्म कायम राखला तर दिनेश कार्तिकने मिळालेल्या संधीच सोन करत सराव सामन्यात चांगली फटकेबाजी केली.\nएमएस धोनी, रोहित शर्मा आणि विराट कोहलीचा फॉर्म – आयपीएल आणि त्याआधी झालेल्या ऑस्ट्रलियाच्या मालिकेत विराटचा फॉर्म काही चांगला नव्हता , विराट भारतासाठी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करतो. सलामीच्या फलंदाजांनी जर नांगी टाकली तर विराटने डाव पुढे नेला पाहिजे अशी अपेक्षा भारताला विराटकडून आहे. धोनी आता बेस्ट फिनिशेर राहिला आहे का नाही यावर बऱ्याच क्रिकेट जाणकारांनी प्रश्नचिन्ह उभे केले आहे. तसेच रोहित शर्मा दुखापतीनंतर बऱ्याच दिवसांनी आंतररराष्ट्रीय मैदानावर खेळणार आहे, आयपीएलमधेही त्याचा फॉर्म एवढा काही चांगला नव्हता.\nअश्विनची गोलंदाजी – आयपीएलच्या पूर्ण मोसमाला मुकलेल्या अश्विनला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या सामान्यपासूनच चांगली कामगिरी क��ण्याचे आवाहन आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेत अश्विनने चांगली गोलंदाजी केली होती पण त्याला आता जवळजवळ २ महिने झाले त्यामुळे आता तोच कशी गोलंदाजी करतो यावर सर्वांचे लक्ष आहे.\nमहास्पोर्ट्सची भविष्यवाणी – अंतिम फेरी\nविराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारत नक्कीच अंतिम सामान्यपर्यंत मजल मारेल असे दिसत आहे. भारत २०१३ चॅम्पियन्स ट्रॉफीचा विजेता संघ आहे त्या संघाचं नेतृत्व धोनीने केल होत आणि आता विराट भारताच नेतृत्व करणार आहे. विराट आयसीसीच्या स्पर्धेत प्रथमच भारतचे नेतृत्व करत आहे. तसे त्याने भारताला २००८ चा अंडर १९ चा वर्ल्डकप स्वतःच्याच नेतृत्व खाली जिंकून दिलेला आहेच.\nफलंदाज – रोहित शर्मा, शेखर धवन, विराट कोहली , केदार जाधव, अजिंक्य राहणे.\nअष्टपैलू – युवराज सिंग, हार्दिक पांड्य, रवींद्र जडेजा.\nयष्टीरक्षक – महेंद्रसिंग धोनी, दिनेश कार्तिक.\nफिरकी गोलंदाज – आर अश्विन.\nवेगवान गोलंदाजी – भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, महंमद शमी.\nजून ४ भारत विरुद्ध पाकिस्तान, बर्मिंघम\nजून ८ भारत विरुद्ध श्रीलंका, लंडन\nजून ११ भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, लंडन\nतिसरी राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा: दूर्वा, गौरी, मयुरी, पावनी यांना विजेतेपद\nऑस्ट्रेलियन ओपन: गतविजेत्या रॉजर फेडररला पराभवाचा धक्का\nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्गलला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\nडॉ. शिरीडकरने जिंकला “आर्य चषक”\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या साक्षी शितोळे व ईशा पवार यांचा सुवर्णवेध\nकोल्हापूरच्या संघानी पटाकवले जामसंडे पुरुष व महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद\nअजिंक्य रहाणे या मालिकेत करणार भारताचे नेतृत्व\nएमएस धोनी हा सुपरस्टार आहे…\nतेंडुलकर, कोहलीप्रमाणे या दिग्गजांच्या यादीत हाशिम अमलाही सामील\nसातत्याने विक्रम करणाऱ्या किंग कोहलीचा ‘हा’ विश्वविक्रम मोडीत\nन्यूझीलंड विरुद्धच्या टी२० मालिकेसाठी अशी आहे टीम इंडिया\nएमएस धोनीने चुकून घातली रिषभ पंतची जीन्स\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची २१७ पदकांसह आघाडी कायम\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या सुवर्णचौकार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसमध्ये चिन्मयला दुहेरी मुकुट; महाराष्ट्राला दोन सुवर्ण व ��क रौप्य पदक\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या सुकमणी बाब्रेकर याला कास्यंपदक\n३री राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा : प्रथमेश पेनशेट्टी, आदित्य दळवी, प्रेम शहा, अभय मोरे यांना विजेतेपद\nखेलो इंडिया युथ गेम्सचा समारोप सोहळा आज\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या निखिल दुबे याचा ‘सुवर्ण’ ठोसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathiplus.in/ttmm-marathi-movie-teaser-release/", "date_download": "2019-01-21T00:57:49Z", "digest": "sha1:NAT5TQCSGD2E5HSXNJOQOMKBHOQILYLC", "length": 8174, "nlines": 127, "source_domain": "www.marathiplus.in", "title": "टीटीएमएम (तुझं तू माझं मी ) चित्रपटाचा इंटरेस्टिंग टिझर रिलीज - मराठी Plus", "raw_content": "\nयुजर्सनं रेकॉर्ड केलेले कॉल फक्त युजर्सच ऐकू शकणार- ट्रू कॉलरचे नवीन फिचर\nजगातील सात नवी आश्चर्ये\nदहशतवादी हल्ल्यात २ जवान शहीद\n मल्टिप्लेक्समध्ये बाहेरून खाद्यपदार्थ घेऊन जाता येणार\nइंग्रजी बोलता येत नाही म्हणून सासरच्यांकडून छळ, सुनेची गळफास घेऊन आत्महत्या\nअॅमेझॉनला टक्कर, 16 जुलैपासून फ्लिपकार्टचा Big Shopping Days Sale\n28 फेब्रुवारीपर्य़ंत मोबाइल क्रमांक आधार कार्डशी लिंक करा\nमराठी विनोद | मराठी जोक्स\nYou are at:Home»मनोरंजन»टीटीएमएम (तुझं तू माझं मी ) चित्रपटाचा इंटरेस्टिंग टिझर रिलीज\nटीटीएमएम (तुझं तू माझं मी ) चित्रपटाचा इंटरेस्टिंग टिझर रिलीज\nटीटीएमएम तुझं तू माझं मी चित्रपटाचा नुकताच टिझर रिलीज करण्यात आला आहे, चित्रपटाचा टिझर चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढवतो. नेहा महाजन आणि ललित प्रभाकर स्टारर हा चित्रपट एक फॅमिली ड्रामा असून त्यात रोमान्स, ह्युमर, इमोशन्स या सगळ्या गोष्टींचा आस्वाद प्रेक्षक घेऊ शकणार आहेत. चित्रपटाच्या फर्स्ट लुकची सगळीकडे वाहवा झालीच पण चित्रपटाचा टिझर देखील तितकाच प्रभावी आहे. चित्रपटाला संगीतकार पंकज पडघन यांनी खूप छान म्युजिक दिलं आहे. ललित आणि नेहा मधील केमिस्ट्री हे चित्रपटाचं प्रमुख आकर्षण आहे. कुलदीप जाधव दिग्दर्शित आणि इरॉस इंटरनॅशनल व वैशाली एंटरटेनमेंट प्रस्तुत, ‘टीटीएमएम’ तुझं तू माझं मी चित्रपट येत्या १६ जूनला प्रदर्शित होणार आहे.\n मल्टिप्लेक्समध्ये बाहेरून खाद्यपदार्थ घेऊन जाता येणार\nमराठी चित्रपटाचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड\nयुजर्सनं रेकॉर्ड केलेले कॉल फक्त युजर्सच ऐकू शकणार- ट्रू कॉलरचे नवीन फिचर\nजगातील सात नवी आश्चर्ये\nदहशतवादी हल��ल्यात २ जवान शहीद\n मल्टिप्लेक्समध्ये बाहेरून खाद्यपदार्थ घेऊन जाता येणार\nइंग्रजी बोलता येत नाही म्हणून सासरच्यांकडून छळ, सुनेची गळफास घेऊन आत्महत्या\nयुजर्सनं रेकॉर्ड केलेले कॉल फक्त युजर्सच ऐकू शकणार- ट्रू कॉलरचे नवीन फिचर\nStress : टेंशनपासून मुक्ती मिळवण्यासाठी काही टिप्स\nत्वचेचा पोत सुधारण्यासाठी घरगुती युक्त्या\nटीम इंडियाची ‘ऑफ द फिल्ड’ मजामस्ती\nयुजर्सनं रेकॉर्ड केलेले कॉल फक्त युजर्सच ऐकू शकणार- ट्रू कॉलरचे नवीन फिचर\nStress : टेंशनपासून मुक्ती मिळवण्यासाठी काही टिप्स\nत्वचेचा पोत सुधारण्यासाठी घरगुती युक्त्या\nयुजर्सनं रेकॉर्ड केलेले कॉल फक्त युजर्सच ऐकू शकणार- ट्रू कॉलरचे नवीन फिचर July 14, 2018\nजगातील सात नवी आश्चर्ये July 13, 2018\nदहशतवादी हल्ल्यात २ जवान शहीद July 13, 2018\n मल्टिप्लेक्समध्ये बाहेरून खाद्यपदार्थ घेऊन जाता येणार\nइंग्रजी बोलता येत नाही म्हणून सासरच्यांकडून छळ, सुनेची गळफास घेऊन आत्महत्या July 13, 2018\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/ipl-news-marathi/%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B7%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1-109042300062_1.htm", "date_download": "2019-01-21T01:09:19Z", "digest": "sha1:L24CINHSSQTVVR53O4S3KHUE76GIA62L", "length": 9227, "nlines": 123, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "डेक्कनचा सर्वाधिक षटकारांचा रेकॉर्ड | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 21 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nडेक्कनचा सर्वाधिक षटकारांचा रेकॉर्ड\nइंडियन प्रीमियर लीगच्‍या पहिल्‍या टूर्नामेंटमध्‍ये सातत्याने अपयशी ठरलेल्‍या डेक्कन चार्जर्स टीमने बंगळुरू रॉयल चॅलेंजर्स विरोधात आपल्‍या दुस-या सामन्‍यात 12 षटकार ठोकून या ट्वेंटी-20 लीगमध्‍ये सर्वाधिक षटकार ठोकण्‍याचा रेकॉर्ड केला आहे.\nचार्जर्स टीम आतापर्यंत 108 षटकार ठोकले असून पंजाबने 106 षटकार ठोकले आहेत. या सामन्‍यात चार्जर्सचा कर्णधार एडम गिलख्रिस्ट आणि रॉयल चॅलेंजर्सचा माजी कर्णधार राहुल द्रविडने आयपीएलमध्‍ये 500 धावांचा आकडा पार करणारा फलंदाज ठरला आहे.\nदिलीप वेंगसरकरांना आयपीएलकडून ऑफर\nजयसूर्या आयपीएलचा 'सिक्सर किंग'\nवॉर्नला ऑफरची घाई नको- बीसीसीआय\nआयपीएल कसोटी व वनडेसाठी धोक्याची घंटा\nयावर अधिक वाचा :\nडेक्कनचा सर्वाधिक षटकारांचा रेकॉर्ड\nPUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये\nव्हिडिओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती असेलच परंतु आपल्याला कदाचित याच्या वाईट ...\nभारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा ...\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश\nशिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...\nडाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल\nगेल्या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ ...\nमायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार\nप्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ ...\nधर्मगुरू झाकीर नाईकच्या संपत्तीवर टाच\nअंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) वादग्रस्त मुस्लिम धर्मगुरू झाकीर नाईकच्या मुंबई आणि ...\nराज ठाकरे यांचा व्यंगचित्रातून टोला\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र ...\nभय्यू महाराज आत्महत्या प्रकरण, तिघांना अटक\nभय्यू महाराज आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी प्रमुख सेवक विनायक दुधाळे, शरद देशमुख आणि पलक ...\nसुभाषचंद्र बोस व आझाद हिंद सेना यांच्याबद्दल महत्वाचे\nसुभाषचंद्र बोस यांचा जन्म २३ जानेवारी १८९७, बंगाल प्रांतात झाला. सुभाषबाबू १९२० मध्ये ...\nसुभाषचंद्र बोस आणि कारावास\nआपल्या सार्वजनिक जीवनात सुभाषबाबूंना एकूण अकरा वेळा कारावास भोगावा लागला. सर्वप्रथम १९२१ ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://railandbusfanning-ram.blogspot.com/2016/05/blog-post.html", "date_download": "2019-01-21T01:19:39Z", "digest": "sha1:GQFNF33POR5IPKSSN6I5GLC6RD6AX427", "length": 21702, "nlines": 143, "source_domain": "railandbusfanning-ram.blogspot.com", "title": "मी एक प्रवासी पक्षी,: चैत्र चाहूल", "raw_content": "मी एक प्रवासी पक्षी,\nचैत्र सुरू व्हायचा तोच पुढे येऊ घातलेल्या परीक्षांच्या तयारीसाठी भल्या पहाटे उठण्याच्या उपक्रमाने. पोथी गल्ली, इतवारी नागपूरच्या कुहीकरांच्या वाड्यात तर आम्हाला सदा सर्वकाळ पहाटेच उठावे लागे. कारण पहाटे ४ - ४.३० ला येणारा वाड्यातल्या ५-६ बि-हाडांमधला एकुलता एक नळ. हा नळ सकाळी ६ वाजण्याच्या आसपास बंद होत असे त्यामुळे नळ जाण्याआधी सगळ्यांच्या आंघोळी उरकून पुन्हा बादल्या वगैरे भांडी दिवसभराच्या वापरासाठी भरून ठेवावी लागत असत. आमच्याकडे उतरणा-या पाहुण्यांनाही या नियमाचे पालन करावेच लागे. पण तरीही पाहुणेमंडळी भरपूर यायचीत आणि प्रेमाने आमच्या घरी सगळ्या गैरसोयी सहन करून रहायचीत. याचे कारण म्हणजे आमच्या दादांचा (वडील) लोकसंग्रह आणि आईचा सोशिक आणि कष्टाळूपणा. आम्हालाही पाहुणे मंडळी येणार म्हटली की कोण आनंद व्हायचा \nपहाटे साडेपाच पावणेसहाच्या सुमारास \"बोलो, श्रीराम जयराम जय जय राम\" असा विशिष्ट लयीत, मृदंग आणि मोठ्या झाजांवर जप करीत, काही पोक्त मंडळी सुस्नात होऊन, गंध लावून, स्वच्छ शुभ्र धोतर आणि नेहरू सदरा वगैरे घालून घरासमोरच्या रस्त्यावरून जायचीत. तो त्यांचा आवाज, ती लय अजूनही माझ्या कानात आहे. अजूनही स्वच्छ धोतराच्या बाबतीत माझी कल्पना ही त्यांच्या धोतराशीच निगडीत आहे. पोथी गल्लीच्या तोंडाशी एक मारूती मंदीर होते, त्याला रंगरंगोटी सुरू झालेली असायची. लगबगीने परीक्षेसाठी निघालेली मुले, मॉडेल मिल, एम्प्रेस मिलचे नागपुरात सर्वत्र ऐकू येणारे भोंगे. (आमच्या बालपणी तो भोंगा म्हणजे एक घड्याळ होते. ६.४० : पहिला भोंगा झाला, चप्पल घाला, बाजूच्या आपल्या सवंगड्यांना शाळेत चलण्याविषयी हाक घाला. ६.५० : दुसरा भोंगा झाला, लगबग वाढवा, ६.५५ : तिसरा भोंगा, मित्र येवो अथवा न येवो, घराबाहेर पडा आणि शाळेचा रस्ता धरा.) आम्हाला ते भोंगे आमच्या वेळापत्रकासाठीच आहेत असे वाटायचे. ते भोंगे मिल कामगारांसाठी आहेत हे सत्य आम्हाला फ़ार उशीरा कळाले.\nगुढीपाडव्याला घरात नववर्षाचा आनंद आणि त्याच बरोबर परीक्षांची तयारी हे दोन्ही सारख्याच जोषात असायचे. श्रीराम नवमी मात्र खास असायची. बहुतांश वेळा परीक्षा संपलेल्या असायच्या किंवा शेवटचे ड्रॉइंग, इतिहास भुगोल असे सोप्या विषयांचे पेपर्स उरलेले असायचेत. म्हणजे शेवटल्या १८ चेंडूंमध्ये ८ गडी बाकी असताना २ धावा काढणे बाकी असणा-या सोप्या प्रक्रियेसारखे. श्रीराम नवमी निमित्त पोद्दारेश्वर राम मंदीरातून निघून जवळपास अर्ध्या नागपूरला वळसा घालणारी शोभायात्रा हे आमचे अगदी खास आकर्षण असायचे. मग ती यात्रा बघण्यासाठी दादांच्या खांद्यावर बसून, थोडे मोठे झाल्यावर टाचा उंचावत गर्दीत उभे राहून, कधी कुणाच्या दुकानाच्या पुढल्या फ़ळीवरून बघण्याचे आमचे प्रयत्न असत. दरवर्षी जवळपास त्याच झाकी असूनही पाया���ा आणि पाठीला रग लागेपर्यंत ती शोभायात्रा आम्ही उत्साहात आणि आनंदात बघायचो हे नक्की.\nपरीक्षा संपली रे संपली की त्याच दिवशी दुपारी दादांच्या शाळेत जाऊन तिथल्या लायब्ररीतून अक्षरशः पोतभर पुस्तके, कादंब-या कथासंग्रह वगैरे आणून पुढल्या दिवसांची बेगमी करण्याच काम आम्ही उत्साहात करीत असू. लायब्ररीयन काकांनाही आमची ही पुस्तके खाण्याची सवय माहिती असल्याने ते आम्हाला आडकाठी करीत नसत. दादांच्या बुक कार्डावर अनलिमीटेड पुस्तके आम्हाला उपलब्ध होत असत. चौथ्या वर्गापर्यंत समग्र पु.ल. आणि व पू वाचून काढलेत. पाचव्या वर्गानंतर मग सुहास शिरवळकरांपासून ते थेट व्यंकटेश माडगूळकरांपर्यंत सगळे लेखक वाचलेत. पु. ल. आणि वपू दरवेळी वाचलेत की गेल्या वेळी वाचताना उलगडा न झालेला एखादा संदर्भ नव्याने उमजायचा आणि पुढल्या वर्षी तेच पुस्तक पुन्हा नव्याने वाचून नवीन संदर्भांचा धांडोळा घेण्याचा बेत पक्का व्हायचा. आजही पु.लं. ची एखादी साहित्यकृती वाचताना एखादा नवीन संदर्भ कळतो. एखादे गाव फ़िरताना त्या गावाविषयी पु.लं. नी काही लिखाण करून ठेवले असेल तर तो मजकूर नव्या अर्थाने कळतो. ते गाव पुलंच्या नजरेने पाहिले जाते. आजही मी पार्ल्याला जातो तो \"पार्लेश्वराचे मंदीर, सुभाष रोड, कवडीबुवांचा राम, गल्ल्या रूंद करण्यासाठी न तोडलेला पिंपळ\" पाहण्यासाठी जातो. वेड्यासारखाच. वेड लावणारंच चिरंतन लिखाण होत त्यांच. आमचे किती तरी चैत्र त्यांच्यामुळे समृद्ध झालेले आहेत.\nआमचा पिंड मुळातच बैठा. मैदानी वगैरे खेळांचा मक्ता आम्ही आमच्या दोन्ही धाकट्या बंधुराजांकडे दिलेला. तरी पण दरवर्षी घराजवळच्या गांधीबागेत जाऊन सूर्यनमस्कार, दंडबैठका काढूच यात अशी आमच्या वाड्यातल्या मुलांमधे टूम निघायची. एक आठवडाभर तसे आम्ही जायचोही. मग \"एकेक पान लागले गळावया\" सारखे आम्ही काही ना काही कारणांनी अनुपस्थित राहत असू आणि मग तो बेत साहजिकच पुढल्या चैत्रापर्यंत लांबायचा.\nचैत्र पौर्णिमेला मात्र मजा असायची. महालातल्या चितार ओळीतल्या दोन दोन हनुमान मंदीरांमध्ये सकाळी सहाला हनुमान जन्म व्हायचा. कीर्तनाला आणि दर्शनाला खूप गर्दी असायची. दादा अगदी उत्साहाने आम्हाला तिथे न्यायचेत. तिथले सगळ्यात मोठे आकर्षण म्हणजे पळसाच्या पानांच्या द्रोणात प्रसाद म्हणून मिळणारी चण्यांची उसळ. सकाळी सकाळी ती तिखट उसळ खाऊन डोक्यावर आलेला घाम आणि पाणावलेले डोळे पुसले की पूर्ण उन्हाळाभर आम्हाला नागपूर आणि चंद्रपूरचा अगदी कडक उन्हाळा बाधेनासा होई. आज या क्षणीही देशमुख पेंटरसमोरच्या त्या मारूती मंदीरातल्या तिखट उसळीची चव अगदी तश्शीच जिभेवर आहे.\nवाड्यात सगळ्यांकडे चैत्रगौरींच्या हळदीकुंकूवांची धूम सुरू व्हायची. आमचे दादा मुळातच कल्पक आणि कष्टाळू असल्याने आमच्याकडल्या गौरींसाठी वाड्यातला आमच्या अंगणाच्या कोप-यात पहाड बनविण्याचे काम सुरू होई. वाड्यातली सगळी लहान मुले आमच्या दादांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकल्पात गुंतून जात. अगदी खूप आनंदाने आणि निमूटपणे. २-३ दिवसांच्या मेहेनतीनंतर दादांच्या डोक्यातून अशी काही कल्पना आणि हातांतून अशी काही कलाकृती निर्माण होई की तिची आम्ही कधी कल्पनाही केली नसेल. ती चैत्रगौरीची सजावट पहायला आजूबाजूच्या बायकाच नाही तर मुले आणि त्यांची वडील मंडळीही यायचीत मग आमची छाती फ़ुगून दुप्पट व्हायची. अगदी टाकाऊ वस्तूंपासून फ़ुकट तयार झालेली ती सुंदर कलाकृती आणि \"बाकी, प्रकाशराव म्हणजे हौशी हो \" ही दाद आईलाही सुखावून जायची. मग अशावेळी अंगावर नसलेल्या नवीन साडीची किंवा नसणा-या खूपसा-या दागिन्यांची खंत तिला जाणवतही नसे.\nएकदा हे आटोपले की मग तो पहाड दुस-या दिवशीपासून आम्हाला आमचे बस, गाड्या इत्यादी खेळ खेळायला मिळत असे. पण मग वेध लागायचेत ते चंद्रपूरला आजोळी जाण्याचे. कारण आजोळी असणारी मामेभावंड, खूप माया करणारे आजोबा आजी, आपल्या सख्ख्या मुलांपेक्षाही आमच्यावर जास्त प्रेम करणारे मामा मामी. आजोळी होणा-या या लाडांनी, कौतुकाने तो चंद्रपुरी वैशाखवणवा आम्हाला आश्विनातल्या चांदण्यांसारखा भासत असे. चैत्र चाहूल तर गुढीपाडव्यालाच द्यायचा पण चंद्रपुरच्या खेळांमधे, मस्तीमधे कधी संपायचा ते मात्र कळायचे नाही.\nपरवा मुंबईवरून नागपूरला येताना केवळ घाईमुळे विमानाने यावे लागले. एका तासात एका पूर्ण नवीन विश्वात प्रवेश करताना सोय तर झाली पण रेल्वेप्रवास ...\nएका लग्नाच्या जमण्याची गोष्ट.\n७ फेब्रुवारी २०००. मी आणि माझी पत्नी वैभवी पहिल्यांदाच एकमेकांना भेटलोत. प.पू. मायबाईंकडे नाथबीजेचा कार्यक्रम होता. व्यवस्थेत सहभाग...\nकाही गंमतीशीर आणि वर्णनीय प्रवास.- ३\nपूर्वपिठीका : १९९५. सप्टेंबर महिन्यात नुकताच नवी मुंबईतल्या दत्ता मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयात रुजू झालो होतो. ओक्टोबर महिन्याच्या अख...\nकावळ्याच्या शापाने गाय मरत नाही पण..... तीन वेगवेगळे अनुभव.\n२००३ च्या जुलै महिन्यातली गोष्ट. महाविद्यालयाच्या उन्हाळी सुट्या संपवून मी, माझ्या पत्नी व एक वर्षाच्या छोट्या मुलीसह, नागपूरवरून मु...\nकराडला अभियांत्रिकीला शिकायला असताना (१९८९ ते १९९३) आम्ही काही दोस्त मंडळींनी सांस्कृतीक क्षेत्रात खूप धमाल केली. पहिल्या वर्गात विशेष प्र...\nशिवशाही : एक चिंतन\nसाधारण फ़ेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची \"शिवशाही\" नावाची स्लीपर कोच बससेवा १५ एप्रिलला सुरू होणार ही...\nपुन्हा नागपूर - १\n२०१२ सरता सरताच चि. मृण्मयीच्या नागपूरच्या शाळेत स्नेहसंमेलन, नववर्षाच्या अगदी सुरूवातीलाच असल्याची, बातमी कळली होती. आम्ही सांगोल्यात २२...\nकाही गंमतीशीर आणि वर्णनीय प्रवास क्र.१\n१३/२/१९९२. य़शवंतराव चव्हाण नाट्यगृह, कराड. रात्री चे साडेबारा वाजताहेत. आमची \"अर्थ-अनर्थ\" एकांकिका संपतेय. एकांकिकेच्याच चर्चा,...\nकाही गंमतीशीर आणि वर्णनीय प्रवास.- ५\nजानेवारी १९९१. कराडला अभियांत्रिकीच्या दुस-या वर्षाला होतो. तिस-या सत्राचा निकाल लागला आणि सगळ्या शिवाजी विद्यापीठातून स्ट्रेंग्थ ऑफ़ मटेरी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/kohli-reqiures-only-198-runs-to-equal-sachin-s-record/", "date_download": "2019-01-21T02:19:22Z", "digest": "sha1:TY27XUBMICDECJPRHA4GO22SMUEDYXSS", "length": 6829, "nlines": 60, "source_domain": "mahasports.co.in", "title": "सचिनएवढा मोठा विक्रम करायला कोहलीला हव्यात केवळ १९८ धावा", "raw_content": "\nसचिनएवढा मोठा विक्रम करायला कोहलीला हव्यात केवळ १९८ धावा\nसचिनएवढा मोठा विक्रम करायला कोहलीला हव्यात केवळ १९८ धावा\n रविवारी आपला २९वा वाढदिवस साजरा केलेल्या कर्णधार विराट कोहलीला आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्यासाठी केवळ १९८ धावांची गरज आहे.\nसध्या विराटच्या नावावर ५० टी२० डावात १९४३ धावा आहेत तर ब्रेंडन मॅककुलूमच्या नावावर ७० डावात २१४० धावा आहेत.\nजर विराट न्यूझीलंड किंवा श्रीलंका मालिकेत हा विक्रम करू शकला तर तो सचिनएवढाच मोठा एक विक्रम करणार आहे. सचिन वनडेत आणि कसोटीत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. विराट एवढ्या धावा करू शकला तर तो टी२०मध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनेल.\nअसं झालं तर तिन्ही प्रकारात सर्वाधिक धावा करणारे खेळाडू भारतीय होतील आणि इतिहासात पहिल्यांदाच असे होईल. कारण जेव्हा टी२० क्रिकेट सुरु झाले तेव्हा कसोटीत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम अॅलन बॉर्डर यांच्या नावावर होता. त्यामुळे एकाच वेळी सर्व विक्रम भारताकडे असण्याचा विक्रम याबरोबर होऊ शकतो.\nतसेच आजच्या सामन्यात कोहलीने जर ५७ धावा केल्या तर टी२० इतिहासात २००० धावा करणारा तो केवळ दुसरा खेळाडू बनेल.\nतिसरी राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा: दूर्वा, गौरी, मयुरी, पावनी यांना विजेतेपद\nऑस्ट्रेलियन ओपन: गतविजेत्या रॉजर फेडररला पराभवाचा धक्का\nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्गलला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\nडॉ. शिरीडकरने जिंकला “आर्य चषक”\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या साक्षी शितोळे व ईशा पवार यांचा सुवर्णवेध\nकोल्हापूरच्या संघानी पटाकवले जामसंडे पुरुष व महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद\nअजिंक्य रहाणे या मालिकेत करणार भारताचे नेतृत्व\nएमएस धोनी हा सुपरस्टार आहे…\nतेंडुलकर, कोहलीप्रमाणे या दिग्गजांच्या यादीत हाशिम अमलाही सामील\nसातत्याने विक्रम करणाऱ्या किंग कोहलीचा ‘हा’ विश्वविक्रम मोडीत\nन्यूझीलंड विरुद्धच्या टी२० मालिकेसाठी अशी आहे टीम इंडिया\nएमएस धोनीने चुकून घातली रिषभ पंतची जीन्स\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची २१७ पदकांसह आघाडी कायम\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या सुवर्णचौकार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसमध्ये चिन्मयला दुहेरी मुकुट; महाराष्ट्राला दोन सुवर्ण व एक रौप्य पदक\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या सुकमणी बाब्रेकर याला कास्यंपदक\n३री राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा : प्रथमेश पेनशेट्टी, आदित्य दळवी, प्रेम शहा, अभय मोरे यांना विजेतेपद\nखेलो इंडिया युथ गेम्सचा समारोप सोहळा आज\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या निखिल दुबे याचा ‘सुवर्ण’ ठोसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/59356", "date_download": "2019-01-21T01:19:20Z", "digest": "sha1:MLDPT655LZ274OXE6T4LDX7CYBH5YOAD", "length": 58617, "nlines": 248, "source_domain": "www.maayboli.com", "title": "रा.चिं.ढेरे : अखंड नंदादीप - श्रीराम रानडे | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्��� आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /रंगीबेरंगी /rar यांचे रंगीबेरंगी पान /रा.चिं.ढेरे : अखंड नंदादीप - श्रीराम रानडे\nरा.चिं.ढेरे : अखंड नंदादीप - श्रीराम रानडे\nरा.चिं ढेरे परिवाराचे आणि आमचे खूप वर्षापासूनचे अगदी जिव्हाळ्याचे संबंध. नुकतेच ढेरेअण्णा गेले. एक हाडाचा संशोधक, एक विचारवंत, एक लेखक आणि एक व्यक्ती म्हणूनही रा.चिं.ढेरे आम्हा सगळ्यांसाठीच वेगवेगळ्या पातळ्यांवर स्फूर्तीदायक व्यक्तीमत्व होतं. अण्णा गेले तेव्हा माझे आई-बाबा अमेरीकेत असल्याने त्यांच्या अखेरच्या दर्शनाला, ढेरे परिवाराला भेटायला प्रत्यक्ष जाऊ शकले नाहीत ही खंत आई-बाबांना अस्वस्थ करत असणार. या अस्वस्थतेतच बाबांच्या हातून 'अण्णांना आदरांजली' या भावनेनं उतरलेला हा लेख - अखंड नंदादीप \nमाझा मित्र (कै) रमाकांत कवठेकर 'मुरळी' या विषयावर एक लघुपट बनविण्याच्या तयारीत होता. त्यासाठी त्याला मुरळी प्रथेची अस्सल माहिती हवी होती. त्यानं ही माहिती मिळवण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली. 'मुरळी', लोककला, लोकसंस्कृती या विषयावरचा जाणकार तज्ञ कोण असा विचार मनात चालू झाल्या क्षणी माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला - डेक्कन जिमखान्यावरच्या गुडलक चौकातल्या फूटपाथवर, रद्दीच्या दुकानात जुनी पुस्तकं निवडत उभा असलेला, पायजमा नेहरू शर्ट आणि खांद्यावर शबनम पिशवी अशा एकदम साध्या वेशातला माणूस. रस्त्यावरून माणसांची अखंड जा-ये. पण त्याला त्याचं जराही भान नाही. समाधिस्त योगीच जणू असा विचार मनात चालू झाल्या क्षणी माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला - डेक्कन जिमखान्यावरच्या गुडलक चौकातल्या फूटपाथवर, रद्दीच्या दुकानात जुनी पुस्तकं निवडत उभा असलेला, पायजमा नेहरू शर्ट आणि खांद्यावर शबनम पिशवी अशा एकदम साध्या वेशातला माणूस. रस्त्यावरून माणसांची अखंड जा-ये. पण त्याला त्याचं जराही भान नाही. समाधिस्त योगीच जणू मला, मुरळी या विषयावरची अभ्यासपूर्ण माहिती पुरवणारा हा संशोधक, लेखक म्हणजेच डॉ. रामचंद्र चिंतामण ढेरे उर्फ रा.चिं.ढेरे.\nढेर्‍यांची काही पुस्तके मी वाचलेली होती. 'गधेगाळी' हा शिव्यांच्या उगमाविषयी अत्यंत संयमानं आणि शास्त्रीय विचार पद्धतीनं लिहिलेला लेख वाचून मी प्रभावितही झालो होतो. त्यांच्या कन्येच्या - अरूणाच्या हुजुरपागेच्या वार्षिकामधून आलेल्या काही कविताही माझ्या वाचनात आल्या होत्या. बी. ��ड. करत असताना माझ्याच वर्गात असलेल्या कृ.पं उर्फ शशिकांत देशपांडे यांचा आणि ढेर्‍यांचा अगदी घरगुती स्नेहसंबंध मला माहित होता. आमचे स्नेही आणि नातलग मोरेश्वर वाळिंबे यांची आणि ढेर्‍यांची विशेष सलगी. या सगळ्या भांडवलावरच मी रा.चिं ढेरे या विद्वानाशी ओळख करून घेण्याचं धाडस करणार होतो. ढेर्‍यांबरोबरच्या पहिल्या भेटीतच मला जाणवलं की हा माणूस अत्यंत मृदू स्वभावाचा आहे. अहंकाराचा लवलेशही याचे ठायी नाही. अनेक दिवसांची ओळख असल्याप्रमाणेच त्यांनी माझ्याशी बोलायला सुरुवात केली. मी त्यांच्यापाशी 'मुरळी' या प्रथेविषयी आपल्याकडं काही माहिती असल्यास ती मला हवी आहे याची विचारणा केली. उद्या सकाळी नारायण पेठेतल्या माझ्या खोलीवर या असं त्यांनी सांगितलं . पडत्या फळाची आज्ञा मानून मी त्यांच्याकडे गेलो. ढेरे माझी रस्त्यावरच वाट पहात उभे. तुम्हाला पत्ता सापडेल-न सापडेल म्हणून मीच तुमची वाट पाहत थांबलो, असं ढेरे मला म्हणाले. उंच पायर्‍या चढून आम्ही त्या जुन्या इमारतीत शिरलो. जिन्यावरून ढेर्‍यांच्या खोलीत गेलो आणि माझे डोळेच दिपले. भिंतीला लागून असलेल्या सर्व कपाटात, फडताळात पुस्तकंच पुस्तकं. लिहिण्यासाठी बैठं लाकडी डेस्क. ढेर्‍यांनी डेस्कवरचं एक टिपण माझ्या हाती ठेवलं. अत्यंत सहज सुंदर एकटाकी. कुठेही खाडाखोड न केलेलं ते टिपण म्हणजे 'मुरळी' या प्रथेची माहिती होती. माझा जीव हरखून गेला. लघुपट तयार झाला आणि माझी आणि ढेर्‍यांची ओळख पक्की झाली.\n'मनोहर' चे संपादक श्री. भा. महाबळ आणि माझी चांगलीच मैत्री. ते माझे मामा पण समवयस्क असल्यामुळं दोस्तीच अधिक. माझी लेखनाची आवड लक्षात घेऊन त्यांनी मला दर महिन्याला 'मनोहर'मधे सदर लिहायला सांगितलं. 'लेखक आपल्या घरी' हे त्या सदराचं नाव. रा.चिं. ढेरे यांच्या मुलाखतीनं मी सदराची सुरुवात केली. एव्हाना मी ढेर्‍यांना 'अण्णा' नावानं संबोधायला सुरुवात केली होती. आपलं शनिवार पेठेतील बिर्‍हाड आवरून अण्णा तुळशीबागवाले कॉलनीतील 'विदिशा' या आपल्या स्वतःच्या वास्तूत राहायला गेले होते. मुलाखतीच्या निमित्तानं अवघ्या ढेरे परिवाराशीच स्नेह जुळला.\nअण्णांनाही माझ्याबद्द्ल बरीच माहिती होती. 'घाशीराम कोतवाल', 'महानिर्वाण' ही नाटकं त्यांनी बघितलेली होती. 'महानिर्वाण - एक विरुपिका' हा त्यांचा दीर्घलेखही प्रसिद्ध झाला होता. 'महानिर्वाण' या मराठी ब्लॅक कॉमेडीवर सर्वांगाने प्रकाश टाकणारा असाच हा लेख आहे . मिरजेच्या वसंतव्याख्यानमालेचे वसंतराव आगाशे आणि माझे दत्तक गेलेले ज्येष्ठ बंधू पंडितराव खाडिलकर यांच्याशीही त्यांचा उत्तम स्न्हेह होता. या सर्व पार्श्वभूमीवर ढेरे यांच्या घरी त्यांच्या मुलाखतीच्या निमित्तानं झालेला प्रवेश ही माझ्यादृष्टीने शुभघटनाच होती. ढेरे आणि त्यांचा सर्वच परिवार आमच्या मुलाखतीमधे सामील झाला. अण्णांनी त्यांच्या जीवनाचा पटच माझ्यासमोर उलगडून दाखवला -\nपुणे परिसरातील अंदरमावळ भागात ढेर्‍यांचा जन्म झाला. एक धाकटी बहीण. लहानपणीच मातापित्याचं छत्र हरपलं. घरची अत्यंत गरीबी. आजी आणि मामानी या दोघा भावंडांची जबाबदारी स्वीकारली. पोट भरण्यासाठी आणि विद्या शिकण्यासाठी ढेरे पुण्यात आले. लहानपणी पडतील ती कामं केली. चार पैसे कमवत असतानाच विद्यादेवीची आराधना अखंड सुरु होती. रात्रप्रशाला, प्रेसमध्ये कंपोझिटर, सवड मिळेल तेव्हा वाचन, कंपोझिंगला आलेल्या मजकूराचे नुसतेच खिळे जुळवणं नाहीतर त्या मजकूराचं वाचन करणं, त्यांतल्या चांगल्या वाईटाची पारख करणं हा छंद त्यांना लागला. यातूनच त्यांची अभ्यासाची गोडी वाढली. कळत नकळत त्यांच्यातला लेखक प्रगट होत होता. रात्रप्रशालेमधूनच ढेरे मॅट्रीक झाले पण तिथेच थांबले नाहीत. महाविद्यालयीन शिक्षणाची ओढ त्यांना स्वस्थ बसू देईना. बहिस्थ विद्यार्थी म्हणून त्यांनी आपलं शिक्षण सुरुच ठेवलं. नोकरी, लिखाण, अखंड वाचन आणि शिक्षण असा कार्यक्रम.\nया तरूण मुलाची बौद्धिक क्षमता, कामावरील निष्ठा, संशोधनाची चिकाटी आणि विद्यार्जनाची उर्मी महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांनी अचूक हेरली आणि 'कृष्णदयार्णव' या संशोधनपर ग्रंथासाठी त्यांनी इंद्रायणी प्रकाशनाचे श्री. कोपर्डेकर यांचेकडे ढेर्‍यांची शिफारस केली. ढेर्‍यांनी ते काम इतक्या चोखपणे केलं की संशोधन क्षेत्राची दारं त्यांच्यासाठी खुली झाली. चरितार्थाचा प्रश्न होताच. त्यातच कवी प्रवृत्तीचा हा लेखक इंदूमती कुलकर्णी या मुलीच्या प्रेमात पडला. मुलीच्या घरचा प्रचंड विरोध. पण तो सारा विरोध सहन करुन रामाची ही सीता ढेर्‍यांशी लगीनगाठ बांधून वनवासला तयार झाली. ढेर्‍यांच्या प्रत्येक सुखदु:खाच्या प्रसंगी त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली. गृहीणी, सखी, सचिव हे सुभाषित इंदूताईंच्या बाबतीत एकशे एक टक्के सत्य आहे.\nआता ढेर्‍यांचा लेखक म्हणून लौकिक वाढू लागला. संशोधनपर लेखन असूनही त्यांची ललित भाषा वाचकांना भुरळ पाडू लागली. रुक्षता, जडजंबाल वाक्यरचना या सार्‍यांना फाटा देऊन ढेरे अत्यंत मूलगामी संशोधनपर लेखन करु लागले तेव्हा लेखक आणि वाचक यातील अंतर कमी होऊ लागले. त्यांच्या पुस्तकांची मागणी वाढली. प्रकाशक आता ढेर्‍यांकडे लिखाणाची विनंती करू लागले. वास्तविक पैशाची आत्यंतिक गरज असूनही ढेर्‍यांनी मागणी तसा पुरवठा हे तत्त्व स्वीकारले नाही. विषयाचे पूर्ण आकलन, मनन, चिंतन झाल्यावरच त्यांनी लेखणी कागदावर टेकवली. प्रकाशित झालेले ढेर्‍यांचे अनेक लेख, अनेक पुस्तके आवर्जुन बघा - तळटीपा आणि ग्रंथसूचींनी ती समृद्ध झाली आहेत. आपण ज्या वर्गात शिकत आहोत त्याच वर्गाला आपणच लिहिलेले पाठ्यपुस्तक अभ्यासण्याचं अनोखं भाग्य किती लेखकांना लाभलं असेल अण्णा ढेरे त्या दुर्मिळ लेखकांपैकी एक आहेत.\nढेर्‍यांची लिहिण्याची खोली 'राजेशाही' थाटाचीच होती. दीड खोलीचा संसार. स्वयंपाकघर, माजघर, दिवाणखाना सारं एकत्रच. वाड्यात बिर्‍हाडकरुंची लगबग. शांतता अजिबात नाही. अश्या अत्यंत प्रतिकूल वातावरणात रामचंद्र चिंतामण ढेरे हा लेखक मांडीवर पाट ठेवून अत्यंत एकाग्रतेने आपली लेखनसमाधी लावीत असे. आणि लेखन साधेसुधे नाही तर मूलभूत संशोधनपर. आता आकाशवाणीवरही त्यांच्या लेखनाची शिफारस होऊ लागली. पण भाषण कागदावर उतरावयाला ढेर्‍यांच्यापाशी ना निवांत जागा ना निवांत वेळ. डोक्यात विषय रटारटा शिजत असायचा. अशावेळी ढेरे कागद, लेखणी घेऊनच जंगलीमहाराज देवळाजवळील पाताळेश्वर मंदिरात जायचे. आकाशवाणीवरील भाषणाचा मजकूर एकटाकी लिहायचे आणि तसेच तडक आकाशवाणीवर ध्वनिमुद्रणासाठी हजर. रेकॉर्डींगच्या वेळेचं , लाल दिव्याचं भान ढेर्‍यांच्याबाबत कधी चुकलं नाही. योग्य, अचूक, वेळेवर सुरु होणारं आणि वेळेतच संपणारं संशोधनपर ललितरम्य निवेदन श्रोते ढेर्‍यांची आकाशभाषणे ऐकायला उत्सुक असायचे.\nदोन भिन्न क्षेत्रातील 'बेडेकरांनी' ढेर्‍यांचा केलेला गौरव हा एक विलक्षण प्रकार. ढेरे आपली प्रसिद्ध झालेली काही पुस्तके घेऊन मालतीबाई बेडेकरांना भेटायला गेले. दार बंद होतं. ढेर्‍यांनी दारावरची बेल वाजवली. दार उघडलं. दारात विश्राम बे��ेकर उभे. 'काय काम आहे' बेडेकरांचा खडा सवाल. ही पुस्तके मालतीबाईंना द्यायची आहेत. ढेर्‍यांचं उत्तर. 'द्या ती माझ्याकडं, त्या बाहेर गेल्या आहेत. आल्या की त्यांना देतो'. हा सगळा संवाद दारातच. ढेरे पुस्तकं देऊन थोड्या खट्टू मनानंच घरी परतले. आणि अहो आश्चर्यंम ' बेडेकरांचा खडा सवाल. ही पुस्तके मालतीबाईंना द्यायची आहेत. ढेर्‍यांचं उत्तर. 'द्या ती माझ्याकडं, त्या बाहेर गेल्या आहेत. आल्या की त्यांना देतो'. हा सगळा संवाद दारातच. ढेरे पुस्तकं देऊन थोड्या खट्टू मनानंच घरी परतले. आणि अहो आश्चर्यंम काही दिवसातच दस्तुरखुद्द विश्राम बेडेकरच पत्ता शोधत शोधत ढेर्‍यांच्या शनिवार पेठेतील बिर्‍हाडी अकस्मात हजर. बरोबर एक हजार रूपयांचा चेक. घडलं होतं असं की ढेर्‍यांनी दिलेली पुस्तकं बेडेकरांनी सहज म्हणून नुसती चाळायला घेतली आणि त्यात ते बुडूनच गेले. बेडेकर म्हणजे मनस्वी व्यक्तिमत्त्व काही दिवसातच दस्तुरखुद्द विश्राम बेडेकरच पत्ता शोधत शोधत ढेर्‍यांच्या शनिवार पेठेतील बिर्‍हाडी अकस्मात हजर. बरोबर एक हजार रूपयांचा चेक. घडलं होतं असं की ढेर्‍यांनी दिलेली पुस्तकं बेडेकरांनी सहज म्हणून नुसती चाळायला घेतली आणि त्यात ते बुडूनच गेले. बेडेकर म्हणजे मनस्वी व्यक्तिमत्त्व एखादी गोष्ट मनाला भिडली म्हणजे त्याचं कौतुक करणार. ढेर्‍यांच्या पाठीवर विश्राम बेडेक्रांसारख्या बुजुर्गाची कौतुकानं थाप पडली ती अशी रसरसून \nदुसरा बेडेकरी मसालाही असाच खमंग आणि रसदार आहे. नारायण पेठ पोलीस चौकीशेजारी अण्णा बेडेकरांचं चहा, मिसळ, पावभाजीचं छोटसं हॉटेल. ढेरे कंपोझिटरचं काम करायचे तेव्हा या हॉटेलात चहापाण्यासाठी जायचे. त्यातूनच या दोन अण्णांचं मैत्र जमलं. पुढं ढेर्‍यांना डॉक्टरेट मिळाली. अण्णा बेडेकरांनी ढेर्‍यांना आपल्या हॉटेलवर बोलावलं. ढेर्‍यांच्या गळ्यात भलामोठा पुष्पहार घातला, पुष्पगुच्छ आणि पेढ्याचा पुडा हातात ठेवला. दोन अण्णांची कडकडून गळाभेट झाली. अनेक ठिकाणी झालेल्या जाहीर सत्काराहूनही हा सत्कार अपूर्व असाच होता.\nमुलाखतीच्या निमित्तानं ढेरे परिवारात माझा चंचूप्रवेश झाला आणि काही काळातच मी त्यांच्या घरचाच होऊन गेलो. कृ. पं. देशपांडे, मी, माझी पत्नी सौ संजीवनी त्यांच्या घरी आवर्जून जायचो आणि पुढचे तीन-चार तास ढेर्‍यांच्या ज्ञानगंगेत मनसोक्त ��ुस्नात व्हायचो. ढेर्‍यांच्या वरच्या खोलीत केवढी ग्रंथसंपदा. जुन्या पोथ्यांची बाडं. हस्तलिखितं. ग्रंथवैभव म्हणजे काय हे ज्याला पुस्तकांचं वेड असेल त्यांनाच उमजेल - बाकीच्यांच्या लेखी केवळ कागदी पसारा. यातलं पुस्तक अन् पुस्तक ढेर्‍यांनी फक्त वाचलेलंच नाही तर सखोल अभ्यासलेलं. बोलता बोलता काही संदर्भ हवा असला की अण्णा बसलेल्या खुर्चीवरून न उठता सांगायचे त्या कपाटातल्या वरून दुसर्‍या कप्यातलं ते पुस्तक काढा. हे पान उघडा आणि वाचा - संदर्भ अचूक आणि तात्काळ मिळणार म्हणजे मिळणारच\nपण हे सारं भांडार सांभाळताना वहिनींची आणि अण्णांच्या धाकट्या बहीणीची माईंची मात्र पुरती दमछाक व्हायची. ही पुस्तकं काळजीपूर्वक सांभाळणं, त्यांना कसर लागू नये म्हणून वेखंडाची पूड घालणं, त्यांना ऊन दाखविणं या सगळ्या उसाभरी करता करता त्यांच्या कमरेचा काटा ढिला व्हायचा. पण अण्णांची संशोधक, लेखक म्हणून असलेली उंची त्या पुरेपूर जाणून असल्यामुळं त्यांनी अत्यंत आवडीचं काम म्हणूनच याचा स्वीकार केला होता. अण्णांचं पुस्तक संग्रहाचं वेड तर अफलातूनच. काही घरगुती वस्तू खरेदी करायला बाहेर पडलेले अण्णा परत यायचे जुन्या दुर्मिळ पुस्तकांचा गठ्ठाच्या गठ्ठाच काखोटीला मारून. तिखट, मीठ, धान्य, भाजी, गहू - तांदूळ, रॉकेल या रोजच्या रोज संसाराला आवश्यक असणार्‍या गोष्टी अधिक गरजेच्या असतात हे त्यांच्या गावीही नसायचं. असं हे अण्णांच पुस्तकाचं वेड आणि त्यांच्या संग्रही असलेलं ज्ञानभांडार \nएकवीस जुलै हा अण्णांचा जन्मदिवस त्यांच्या आबालवृद्ध, शिक्षित, अशिक्षित चाहत्यांसाठी ही आनंद पर्वणीच त्यांच्या आबालवृद्ध, शिक्षित, अशिक्षित चाहत्यांसाठी ही आनंद पर्वणीच सकाळपासूनच अण्णांच्या 'विदिशा' या निवासस्थानी चाहत्यांची गर्दी दाटायची. लेखक, राजकारणी, संशोधक, मित्र, चाहते, ओळखीचे, अनोळखी सार्‍यांची मांदियाळी सकाळपासूनच अण्णांच्या 'विदिशा' या निवासस्थानी चाहत्यांची गर्दी दाटायची. लेखक, राजकारणी, संशोधक, मित्र, चाहते, ओळखीचे, अनोळखी सार्‍यांची मांदियाळी तो एक अपूर्व स्नेहमेळावा असतो. मग काही वेळा अण्णांच्या नवीन पुस्तकाचा घरगुती प्रकाशन सोहळा तर कधी ब्रेल लिपीतील त्यांच्या किंवा त्यांच्या मुलींच्या पुस्तकाचे वाचन. चिरंजीव मिलिंद आणि त्याचे सहकारी आपल्या कॅमेर्‍य��मधे ही सारी दृश्ये टिपून घेताहेत. या सगळ्या सोहळ्यात कुठं भपका नाही. साधं, सोज्ज्वळ, निखळ, आनंदी वातावरण. मी आणि माझ्या सौभाग्यवती संजीवनीनं असे अण्णांचे अनेक वाढदिवस बघितले आहेत. नम्रपणे अण्णांच्या पायावर डोकं ठेवू जाताच ते बळेबळे उठवायचे आणि प्रेमाने छातीशी धरायचे. आम्हाला धन्य धन्य वाटायचं. एखाद्या वाढदिवशी पुण्यात नसलो तर आवर्जून फोन केला जायचा, अगदी मुलींकडे परदेशी अमेरिकेत असलो तरी आणि धेरे परिवाराकडून तितकाच स्नेहाळ प्रतिसाद.\nनटवर्य चंद्रकांत गोखले परिवाराचा आणि आमचा घरोब्याचा जिव्हाळा. एका समारंभात चंद्रकांत गोखल्यांना एक छानशी पुणेरी पगडी भेट म्हणून मिळाली. एके दिवशी ती त्यांनी माझ्याकडे आणून दिली आणि म्हणाले - मी अशिक्षित माणूस. 'श्रीगणे' एवढ्या तीन अक्षरात माझं शिक्षण आटपलं. मी ही पगडी डोक्यावर मिरवून काय करू रानडे, ही माझी तुम्हाला भेट. मी गांगरलोच, पण त्यांच्याकडून पगडी घेतली आणि त्यांना सांगितलं - बाबा, तुम्ही रंगभूमीवरचे आणि चित्रपटातले नटवर्य आहात. मी ही पगडी अश्या एखाद्या व्यक्तीच्या डोक्यावर चढवेन की जो साहित्यप्रांतातली दिग्गजच असेल. काही महिन्यातच एकवीस जुलै - अण्णांचा वाढदिवस आला आणि मला त्या पगडीची आठवण झाली. त्यादिवशी मी ती पगडी अण्णांच्या मस्तकी चढवली आणि सांगितलं - \"नटवर्य चंद्रकांत गोखल्यांची ही पगडी साहित्यसंशोधक रामचंद्र चिंतामण ढेरे यांच्या मस्तकावर चढवताना मला कृतार्थ झाल्यासारखं वाटलं. माझ्यासाठी त्या पगडीला योग्य न्याय मिळाला\".\nमाणूस एकदा आपला म्हटलं म्हणजे त्याच्या बारीक-सारीक हिताचीही काळजी कशी घ्यायची हे अण्णांच्याकडून शिकावं. अशीच एका वाढदिवसाची गोष्ट. आम्ही उभयता त्यांच्या घरी गेलो होतो. त्यावेळी बरीच मंडळी अण्णांना भेटून गेली होती. हॉलमधे तीन-चार जण होते, त्यांच्याशी अण्णांनी माझी ओळख करून दिली. त्यातील एका व्यक्तीनं अगदी आवर्जून माझं नाव, पत्ता, फोन नंबर टिपून घेतला. आपण कोणीतरी विशेष आहोत हा विचार उगाचच मनात चमकून गेला. गप्पा पुढे सुरू झाल्या. काही वेळाने ती मंडळी गेली. नवीन आली. सर्व ढेरे परिवाराचा निरोप घेऊन मी जिना उतरून बंगल्याच्या फाटकापाशी आलो. माझ्यामागोमाग स्वतः अण्णा घाईघाईने आले. अहो अण्णा तुम्ही कशाला आलात वर माणसं आहेत ना मला अधिक बोलू न देता अण्णा म्ह���ाले - तुम्हाला सावध करायला. मघाशी तुमचं नाव पत्ता मागणार्‍या माणसापासून सावध करायला. माणूस विद्वान आहे पण लोकांचे घरी जाऊन पैसे मागण्याची त्यांना सवय आहे. देणार असाल तर फार मोठी रक्कम देऊ नका. आणि एकदा दिलेली रक्कम परत मिळण्याची आशाही बाळगू नका. आणि खरोखरच आठ-दहा दिवसांनी त्या गृहस्थांचा फोन आलाच. थातुर-मातुर उत्तरं देऊन मी त्यांची भेट कटाक्षानं टाळली. अण्णांचा होरा एकदम खरा ठरला होता.\nमाझे ज्येष्ठ बंधू पंडितराव खाडिलकर यांचे अकाली निधन झाले. त्यांची साहित्य, संगीत, समाजसेवा, राजकारण, या विविध विषयातील उत्कट आवड लक्षात घेऊन प्रतिवर्षी आम्ही रानडे परिवारानं काही रक्कम वेगवेगळ्या क्षेत्रात उत्तम कामगिरी केलेल्या व्यक्तींना देण्याची योजना केली. अण्णांचा आणि पंडितरावांचा स्नेह लक्षात घेता ही रक्कम अण्णांना द्यावी असं मनात आले. आम्ही अण्णांना आमचा हेतू सांगितला. अण्णांनी मान्यता दिली आणि मोठ्या मनानं आमचा अत्यंत अल्प रकमेचा धनादेश लाखाचा धनादेश असल्याप्रमाणं स्वीकारला.\nअण्णा स्वतः उत्तम वक्ते होते, पण उठ -सूठ व्याख्याने दिली नाहीत. त्यांचा तो वेळ संशोधन कार्यात आणि लिखाणात व्यतीत करीत. त्याचप्रमाणे विरोधकांना उत्तरे देणं, प्रतिवाद निर्माण करणं यात त्यांना बिलकुल रस नव्हता. मी माझा सिद्धान्त ठोस पुराव्यानिशी मांडला आहे. काही काळानंतर यात काही वेगळेपण सांगणारा पुरावा माझे हाती आला तर माझे मीच पूर्वीचे लिखाण रद्द करेन. आजच त्यावर वादविवाद कशाला टीका करणार्‍यांना खुशाल टीका करू द्यात, ह्या मताचे अण्णा होते.\nआमच्या परिवारातील ज्येष्ठ मित्र आणि मिरजेच्या खरे मंदिर आणि वसंत व्याख्यानमालेचे अध्वर्यू श्री. वसंतराव आगाशे यांचं पुण्यात ५ मार्च २०११ रोजी निधन झालं. अण्णांचा आणि त्यांचा गाढ स्नेह. अण्णांनी आपलं एक पुस्तक वसंतरावांनाच अर्पण केलं आहे. वसंतरावांच्या प्रेमळ आग्रहाखातरच अण्णा मिरजेच्या वसंतव्याख्यानमालेत हजेरी लावत. व्याख्यान तर उत्तम होईच पण व्याख्यानाच्या मानधनापोटी दिलेल्या रकमेत स्वतःची भर टाकून ती सर्व रक्कम वसंतरावांच्या हाती संस्थेच्या कामासाठी देत. इतकी आपुलकी, इतका जिव्हाळा. वसंतराव जाण्याच्या आधीच्या दिवशी अरूणा आणि मिलिंद त्यांना भेटून आले होते इतका ढेरे परिवाराशी आगाशे कुटुंबाचा गाढ ���ंबंध. वसंतरावांच्या निधनानंतर त्यांच्या लेखांचे पुस्तक करण्याची जबाबदारी माझ्या 'भारद्वाज प्रकाशन' वर सोपविण्यात आली. 'स्मरण साखळी' पुस्तक तयार होत आले. वसंतरावांच्या पुस्तकासाठी प्रस्तावना कुणाची घ्यायची - अर्थात अण्णांची. अण्णांची प्रकृती त्यावेळी बरी नव्हती. पण आमचे आणि अण्णांचेही जवळचे मित्र कै. शिरूभाऊ सहस्रबुद्धे यांनी अण्णांना गळ घातलीच आणि अण्णांनीही प्रकृतीची अजिबात तमा न बाळगता छोटेसे प्रास्ताविक लिहिले. . आपल्या लेखात अण्णा लिहतात - 'मी स्वतः अंथरूणावरून उठूही शकत नसल्यामुळे त्यांची अखेरची भेट घेऊ शकलो नाही आणि अंत्यदर्शनही घेऊ शकलो नाही. या विपरीत परिस्थितीची खंत मला आयुष्यभर बोचत राहील. त्यांच्या लेखसंग्रहासाठी हे प्रास्ताविक चार शब्द लिहिताना, मला बोटात लेखणीही धरवत नाही, एवढ्या शारीरिक यातना मी सहन करीत आहे, ते अशासाठी की, वसंतरावांविषयीच्या भावनांना वाट मोकळी करून देता येईल.\" अण्णांचं हे छोटसंप्रास्ताविक म्हणजे स्नेह, मैत्र कसं जपावं याचा आदर्श नमुनाच आहे.\nकाही वर्षांपूर्वी मी पुणे लोकसत्तामधे नाट्यविषयक लेख लिहित होतो. माझे ते लेख अण्णा आवर्जून वाचायचे आणि अभिप्राय कळवायचे. वासुदेवशास्त्री खरे यांच्याविषयीचा लेख वाचून- रामभाऊ, लेख चांगला उतरला आहे. अधिक लिहीत चला. पुस्तक तयार होईल असा निरोप अण्णांनी मला पाठवला. माझ्या अंगावर मूठभर मांस चढले. अधिक इर्षेने लिहू लागलो. वर्षभर लेखमाला सुरू होती.\nगेल्या काही वर्षात मात्र ढेरे परिवाराला आजारांनी, अपघातांनी भंडावून सोडलं होतं. अण्णांना अर्धांगवायूचा झटका आला. डॉ. सदानंद बोरसेंच्या हॉस्पिटलमधे उपचार सुरू होते. ती काळजी असतानाच सौ. वहिनींचं आणि श्रीमती माईंचं दुखणं. मागील वर्षी अण्णांच्या वाढदिवशी त्यांना भेटायला गेलो आणि पोटात गलबलले. अण्णा खुर्चीवरून उठूही शकत नव्हते आणि बोलूही शकत नव्हते. लोकसत्तामधे आलेल्या लेखांचं अनेक अडचणींना तोंड देत आमच्या 'भारद्वाज प्रकाशन' तर्फे प्रकाशित झालेलं 'कालमुद्रा - मराठी नाट्यसृष्टीतील' हे पुस्तक अण्णांच्या हाती दिलं. नम्रपणे नमस्कार केला. त्याही अवस्थेत अण्णांचे डोळे चमकले. त्यांनी पाठीवर शाबासकी दिली. सर्वांचा निरोप घेऊन निघालो तर पाय जडशीळ झाले होते.\nनुकताच, २९ जूनला न्यूजर्सीत मुलीकडे आलो आणि दुसर्‍या दिवशीच बातमी धडकली. अण्णा गेले. घडणारे अटळ होते तरीही असह्य. अण्णांची विविध पुस्तकं, लेख आणि आठवणी - माझ्या आयुष्यातला हा अमूल्य ठेवा आहे. अण्णांचा हा ज्ञानदीप माझ्या ग्रंथ देव्हार्‍यातच नाही तर मनातही सतत तेवत राहणारा आहे. आयुष्याच्या पुढील वाटचालीतही, ह्या नंदादीपाच्या स्निग्ध, शांत प्रकाशाची सोबत असणार आहे.\nअण्णांच्या अखेरच्या भेटीला आपण पुण्यात नाही याची खंत वाटत होती. बातमी कळल्यापासून मनात एक हुरहुर, अस्वस्थता होती. अखेर दु:खाला वाट मोकळी करून दिली. कोरे कागद पुढे ओढले. लेखणी सरसावली आणि मनी जे दाटलं ते कागदावर उतरवत गेलो. अण्णांसारख्या जिव्हाळ्याच्या व्यक्तीला, संशोधकाला आणि लेखकाला ह्यापेक्षा वेगळी कोणती आदरांजली वाहणार \n* हा लेख टाइप करण्यात rmd ने केलेल्या मदतीबद्द्ल मनापासून धन्यवाद .\nrar यांचे रंगीबेरंगी पान\nफार हृद्य असं लिहिलं आहे...\nफार हृद्य असं लिहिलं आहे... फार सुरेख.\nसुंदर लेख. अत्यंत समर्पक\nसुंदर लेख. अत्यंत समर्पक शब्दांत डॉ. रा. चिं. ढेरें बद्द्लच्या आठवणी मांडल्या आहेत. हा लेख इथे प्रकाशित केल्याबद्दल धन्यवाद रार.\nआरती, लेख पूर्ण वाचून नाही\nआरती, लेख पूर्ण वाचून नाही झाला. जेवढे वाचले ते खूप छान लिहीले आहे बाबांनी.\nफिनीक्सला यायचा प्लॅन आहे का\nरार, हा संपूर्ण लेख वाचायला\nरार, हा संपूर्ण लेख वाचायला खूप मजा आली. बाबांनी अप्रतिम लिहीला आहे.\nसुंदर लेख , डॉ. ढेरेंच्या\nसुंदर लेख , डॉ. ढेरेंच्या आठवणी इथे शेअर केल्याबद्दल बाबांना धन्यवाद सांग.\nजमलं तर तुझ्या बाबांविषयी अजुन वाचायला आवडेल.\nरार आणि रमड, धन्यवाद\nसुरेख लिहिलय. अगदी हृद्य.\nसुरेख लिहिलय. अगदी हृद्य.\nअतिशय हृद्य लेख आहे. शब्दा\nअतिशय हृद्य लेख आहे. शब्दा शब्दातून आदर जिव्हाळा जाणवतो आहे. इतक्या जवळच्या माणसाबद्दल असं लिहीण खूप कठीण आहे. श्री. ढेरे ह्यांना माझी आदरांजली. हे शब्दबद्ध केल्याबद्दल रानडे काकांची ऋणी आहे.\nरार खूप छान लिहिलंय बाबांनी.\nरार खूप छान लिहिलंय बाबांनी.\n जि, चिनुक्सही एक लेख लिहीलाय.\nसर्वार्थाने अखंड नंदादीप असेच\nसर्वार्थाने अखंड नंदादीप असेच अखेरच्या क्षणापर्यंत आयुष्य जगलेले (आणि देहाने नसले तरी अशा सुंदर व्यक्तिचित्रांतून नित्यनेमाने भेटत राहाणारे...) डॉ.रा. चिं. ढेरे यांच्या विषयीचा हा लेख म्हणजे काळजाला अगदी हात घालणारा असाच उतरला आहे स्क्रीनवर....वाचताना सतत जाणवत जाते की त्यांच्या दृष्टीने ग्रंथसंपदेसारखी जगात दुसरी संपत्ती नसणार. घरातील माणसांपेक्षाही पुस्तकांसाठी ते जागा करून देत असत असे त्यांच्याबाबतीत आदराने म्हटले जात असे, ते किती सत्य आहे हे या लेखावरून जाणले जातेच.\nफार हृद्य असं लिहिलं आहे...\nफार हृद्य असं लिहिलं आहे... फार सुरेख.\nधन्यवाद रार/ रमड. >>>>>>> +११११११११११\nएका उत्तुंग व्यक्तिमत्त्वाच्या हृद्य आठवणींचा सुरेख लेख.\nछान लिहिलंय. एका चांगल्या\nएका चांगल्या व्यक्तिमत्त्वाची सुंदर ओळख\nफार सुरेख लिहिलंय ..ढेरे\nफार सुरेख लिहिलंय ..ढेरे यांना श्रद्धांजली\nवरच्या सगळ्या प्रतिसादांना अनुमोदन. सुंदर लेख इथे वाचायला उपलब्ध करुन दिल्याबद्दल धन्यवाद रार आणि रमड.\nअनेकानेक धन्यवाद रार, rmd\nरार, नितांत सुंदर लिहिलंय गं बाबांनी, त्यांनाही आवर्जून सांग.\nखूपच छान लेख. डॉ ढेरेंना\nखूपच छान लेख. डॉ ढेरेंना श्रद्धांजली \nवरच्या सगळ्या प्रतिसादांना अनुमोदन. सुंदर लेख इथे वाचायला उपलब्ध करुन दिल्याबद्दल धन्यवाद रार आणि रमड>>> +१\nमंजूताई, धन्यवाद माझी चूक\nमंजूताई, धन्यवाद माझी चूक लक्षात आणून दिल्याबद्दल माझा प्रतिसाद संपादित करते.\nअत्यंत सुरेख लेख. अतिशय सुंदर\nअत्यंत सुरेख लेख. अतिशय सुंदर आठवणी व त्यातुन जिव्हाळा जाणवत आहे.\nफार सुंदर लिहिलय. खूप छान\nफार सुंदर लिहिलय. खूप छान आठवणी.\nवरच्या सगळ्या प्रतिसादांना अनुमोदन. सुंदर लेख इथे वाचायला उपलब्ध करुन दिल्याबद्दल धन्यवाद रार आणि रमड. >>> +१११\nफार हृद्य असं लिहिलं आहे...\nफार हृद्य असं लिहिलं आहे... फार सुरेख.\nधन्यवाद रार/ रमड. >+१\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Rogue-behavior-in-the-house-Clamped-overnight/", "date_download": "2019-01-21T01:50:45Z", "digest": "sha1:UHVLSGAQKBLPXJB3NPIWIJ6QMFHQYGEJ", "length": 5160, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘एसटी’ गँगच्या चार जणांना अटक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › ‘एसटी’ गँगच्या चार जणांना अटक\nघरात घुसून तरुणीशी असभ्य वर्तन; रात्रभर डांबले\nराजारामपुरीत राहणार्‍या तरुणीच्या घरात शिरून तिच्याशी असभ्य वर्तन केल्याप्रकरणी ‘एसटी’ गँ���चा सदस्य साईराज दीपक जाधव (वय 29, रा. राजारामपुरी 11 वी गल्‍ली) याच्यासह चार जणांना अटक करण्यात आली. पीडित तरुणी पोलिसांत तक्रार देण्यास जाऊ नये, यासाठी तिला शुक्रवारी रात्रभर डांबून ठेवण्यात आले होते. तिच्याजवळील रोख रक्‍कमही संशयितांनी काढून घेतल्याची फिर्याद पीडित मुलीने राजारामपुरी पोलिसांत दिली.साईराज जाधवसह मयूर मल्‍लिकार्जुन पाटील (28, मोरेवाडी), पंकज रमेश पोवार (26, रा. बाईच्या पुतळ्यानजीक), अजिंक्य प्रशात मगर (26, रा. राजारामपुरी 6 वी गल्‍ली)अशी अटक केलेल्यांची नावे आहेत, तर आणखी दोघे पसार आहेत.\nराजारामपुरीत राहणार्‍या तरुणीला साईराज जाधव हा फोन करून त्रास देत होता. ती फोन उचलत नसल्याने तो सहा साथीदारांसहशुक्रवारी रात्री तिच्या घरात शिरला. तिला जाब विचारत तिचे केस पकडून मारहाण करण्यात आली. तिच्याशी असभ्य वर्तनही करण्यात आले. जाधवच्या साथीदारांनी तिच्याजवळील रोख रक्‍कम हिसकावून घेतली. याबाबत पोलिसांत तक्रार करू नये, यासाठी तिला रात्रभर डांबून ठेवण्यात आले होते.\nशनिवारी पीडित मुलगी दबावात होती. अखेर तिने धाडस करून घडलेल्या प्रकाराबाबत राजारामपुरी पोलिसांना माहिती दिली. तिची तक्रार दाखल करून पोलिसांनी तत्काळ जाधवसह चार जणांना अटक केली. चारही जणांना 14 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच\nदीड महिन्यापासून मागासवर्गीय आयएएस पोस्टिंगच्या प्रतीक्षेत\nविरोधकांची आघाडी भ्रष्टाचाराची : मोदी\nतलासरी, डहाणू भूकंपाने पुन्हा हादरले\nविश्‍वासघात करणार्‍यांना मदत नाही : आ. सतेज पाटील\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच\nदीड महिन्यापासून मागासवर्गीय आयएएस पोस्टिंगच्या प्रतीक्षेत\nतलासरी, डहाणू भूकंपाने पुन्हा हादरले\nविमानतळावरील फलकावर महाराजांचे नाव झळकले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Dr-Babasaheb-Ambedkar-statue-disgrace-issue-in-Chiplun/", "date_download": "2019-01-21T01:48:39Z", "digest": "sha1:32KAX5ONGVFKV7PKLY767Q7CF5OB6ECY", "length": 4886, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " तणावाच्या पार्श्‍वभूमीवर चिपळुणात पोलिसांचे संचलन | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › तणावाच्या पार्श्‍वभूमीवर चिपळुणात पोलिसांचे संचलन\nतणावाच्या पार्श्‍वभूमीवर चिपळुणात पोलिसांचे संचलन\nचिपळूण : खास प्रतिनिध��\nखेड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याची विटंबना आणि चिपळूण कळंबस्तेमधील भीमस्मारकाची तोडफोड करण्यात आली. या घटनेनंतर पोलिसांनी चिपळुणात संचलन केले.\nगेल्या काही दिवसांमध्ये खेड व चिपळूणमध्ये घडलेल्या प्रकारानंतर वातावरणात तणाव निर्माण झाला होता. पोलिस व प्रशासनाने कुशलतेने या घटना हाताळल्या. त्यामुळे तणाव नियंत्रणात राहिला व शांततेचा भंग झाला नाही. कळंबस्तेही येथेही तहसीलदार जीवन देसाई, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. शीतल जानवे, पोलिस निरीक्षक इंद्रजित काटकर यांनी तणावावर नियंत्रण मिळवले. अवघ्या दोन तासात भीमस्मारक नव्याने बांधण्यासाठी पुढाकार घेतला. खबरदारीसाठी चिपळूण पोलिसांनी चिपळूण पोलिस ठाण्यापासून संपूर्ण शहरात संचलन केले. यामध्ये शीघ्र कृतिदलाच्या पोलिसांचाही समावेश होता.\nसावंतवाडीत मध्यरात्री चोरट्यांचा धुमाकूळ\nआजपासून ‘देवगड महोत्सव २०१८’\nदुष्काळग्रस्त गावातील गुरुजींची सुट्टीतही शाळा\nराज्यातील १३ शाळांना ‘ओजस’ आंतरराष्ट्रीय शाळा म्हणून मान्यता\nसावंतवाडी तालुक्यातील ६०० शिक्षकांची पंतप्रधानांना पत्रे\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच\nदीड महिन्यापासून मागासवर्गीय आयएएस पोस्टिंगच्या प्रतीक्षेत\nविरोधकांची आघाडी भ्रष्टाचाराची : मोदी\nतलासरी, डहाणू भूकंपाने पुन्हा हादरले\nविश्‍वासघात करणार्‍यांना मदत नाही : आ. सतेज पाटील\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच\nदीड महिन्यापासून मागासवर्गीय आयएएस पोस्टिंगच्या प्रतीक्षेत\nतलासरी, डहाणू भूकंपाने पुन्हा हादरले\nविमानतळावरील फलकावर महाराजांचे नाव झळकले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/gadget-news/computer/how-to-clean-mail-inbox/articleshowprint/67122818.cms", "date_download": "2019-01-21T02:45:22Z", "digest": "sha1:W6QQLMQN74VOGN3TL7U3AOLM6UMJRRCN", "length": 9095, "nlines": 18, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "मेल इनबॉक्सची साफसफाई हवीय?", "raw_content": "\nदररोज दहाच्या पटींमध्ये येणाऱ्या अनावश्यक ई-मेलपासून सुटका करून घेणे शक्य आहे का जी-मेल, आउटलूक यांसारख्या ई-मेल सेवांकडून देण्यात येणाऱ्या अनसबस्क्राइबच्या पर्यायासोबतच अशाप्रकारचे ई-मेल बंद करण्यासाठी काही विशिष्ट सेवाही उपलब्ध आहेत. त्यांची ही ओळख...\nदररोज आपल्याला बरेच ई-मेल्स येतात. त्यापैकी काही ई-मेल्स ही महत्त्व��चे आणि आपल्यासाठी पाठवलेले असतात. मात्र, येणाऱ्या ई-मेल्समध्ये अनावश्यक मेल्सची संख्या अधिक असल्याने उपयुक्त मेल शोधण्यामध्ये व इतर मेल्स डिलिट करण्यामध्ये बराच वेळ खर्ची पडतो. हे अनावश्यक मेल्स आपल्या इनबॉक्समध्ये येऊ नयेत, यासाठी योजता येण्यासारखे उपाय आहेत आणि त्यासाठी कोणलाही ई-मेल पाठवण्याची आवश्यकता नसते.\nअनसबस्क्राइब लिंकमुळे काम सोपे\nकोणताही ई-मेल सेवांच्या सोबत येणारा अनसबस्क्राइबचा पर्याय अनावश्यक ई-मेल बंद करण्याचा सर्वांत सोपा मार्ग आहे. साधारणत: प्रत्येक अनावश्यक ई-मेलसोबत खालच्या बाजूस अनसबस्क्राइबची लिंक उपलब्ध असते. तथापि, या लिंकवर क्लिक करणे हा एकप्रकारचा सापळाही असू शकतो. कारण, त्यामुळे तुम्ही खरोखरची व्यक्ती आहात आणि तुमचा ई-मेल आयडी वापरातला आहे, या गोष्टी सिद्ध होतात. त्यामुळे ई-मेल सेवांकडून देण्यात येणारा अनसबस्क्राइबचा पर्याय निवडणे अधिक सुरक्षित आहे.\nडेस्कटॉपवरून जी-मेल वापरणाऱ्यांना अतिशय सहजपणे कोणताही ई-मेल आयडी अनसबस्क्राइब करण्याची सुविधा गुगलने उपलब्ध करून दिली आहे. एखाद्या ई-मेलमध्ये अनसबस्क्राइबची लिंक असल्याचे जी-मेलला आढळल्यानंतर गुगलकडून आपणहून त्या ई-मेलच्या वरच्या बाजूस पाठवणाऱ्याच्या नावाच्या बाजूलाच अनसबस्क्रायबचा पर्याय देण्यात येतो. काहीवेळा टूलबारमध्ये ‘स्पॅम’ चिन्हाच्या शेजारीही हा पर्याय दिसतो. हा पर्याय निवडल्यानंतर तुम्ही संबंधित ई-मेलपासून स्वत:ची सुटका करून घेऊ शकता.\nआउटलूक डॉट कॉम आणि आउटलूक अॅप या दोन्ही ठिकाणी अनसबस्क्राइबची लिंक ठळकमध्ये देण्यात आले आहे. टूलबारमध्ये स्पॅमच्या चिन्हाजवळच ही लिंक असून ई-मेल उघडल्यानंतर या लिंकवर क्लिक केल्यास संबंधित मेल अनसबस्क्राइब होतो.\nअॅपल आयओएस मेल अॅप\nआयओएस मेल अॅपमध्ये दिसणाऱ्या ई-मेलच्या वरच्या बाजूस ‘अनसबस्क्राइब’चा पर्याय असतो. त्यावर क्लिक केल्यास संबंधित ई-मेल पाठवणाऱ्यांना मेल पुन्हा न पाठवण्याची विनंती करणारा ई-मेल जातो.\nतुम्हाला एकाचवेळी अनेक आयडींहून येणारे अनावश्यक ई-मेल बंद करायचे आहेत त्यासाठी काही अनसबस्क्राइब सेवा उपलब्ध आहेत. मात्र, त्यासाठी तुम्हाला या सेवांना तुमच्या इनबॉक्समध्ये प्रवेश द्यावा लागतो. त्यानंतर या सेवा अनावश्यक ई-मेल शोधून ते ब्लॉक करतात. ‘अनसबस्क्राइ���’ आणि ‘अनरोल डॉट मी’ या अशाच दोन सेवा आहेत.\nही वापरण्यास अतिशय सोपी सेवा आहे. GetUnsubscriber.com या वेबसाइटवर तुमचा ई-मेल टाकल्यानंतर तुमच्या ई-मेल इनबॉक्समध्ये अनसबस्क्रायबर हा फोल्डर नव्याने दिसू लागतो. त्यानंतर, तुम्हाला नको असलेले ई-मेल्स तुम्हाला एकदा या फोल्डरमध्ये आणून टाकावे लागतात. पुढच्या वेळेपासून ते ई-मेल्स गाळून अनसबस्क्रायबर अन्य ई-मेल्स तुमच्यापुढे सादर करतो. कोणत्याही ई-मेल सेवेसोबत अनसबस्क्रायबर वापरता येऊ शकते. ही सेवा मोफत आहे. तथापि खासगी व वैयक्तिक माहिती वगळता अन्य माहिती या सेवेकडून साठवण्यात येत असल्याचे (उदा. व्यावसायिक ई-मेल्स) त्यांनी स्पष्ट केले आहे.\nअनरोल डॉट मी (Unroll.me)\nवेब आणि अॅप अशा दोन्ही प्रकारांमध्ये उपलब्ध असलेले अनरोल डॉट मी ही सेवा तुमच्या आउटलूक, जीमेल/जीसूट, याहू मेल, आणि एओएल इत्यादी ई-मेल अकाउंटमधून तुम्हाला निरुपयोगी असलेले ई-मेल शोधून काढू शकते. त्यासाठी तुम्ही तुमचा ई-मेल आयडी या वेब किंवा अॅपवर टाकावा लागतो. त्यानंतर, ही सेवा हे अनावश्यक मेल पाठवणाऱ्यांची यादी तुमच्यासमोर सादर करते. त्या यादीतील नावे निवडून त्यांना ‘अनरोल’ हा पर्याय निवडल्यास त्यांच्याकडून तुम्हाला पाठवण्यात येणारे ई-मेल बंद होतात.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-22-november-2017/", "date_download": "2019-01-21T02:21:35Z", "digest": "sha1:LQ2ADUBTYTMV5BAMMLZTXZ7F3BIL7EPN", "length": 15627, "nlines": 139, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Current Affairs 22 November 2017 - Banking, SSC, UPSC Affairs", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(Northern Railway) उत्तर रेल्वेत ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 1092 जागांसाठी भरती\n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 150 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती [Updated]\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2019\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n(NPCIL) न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 162 जागांसाठी भरती\n(Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n(ESIC) कर्मचारी राज्य विमा महामंडळात 329 जागांसाठी भरती\n(UPSC-NDA) राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 392 जागांसाठी भरती\n(MPSC) महाराष्ट्र लोक सेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दु���्यम सेवा पूर्व परीक्षा-2019 (555 जागा)\n(Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n(NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 251 जागांसाठी भरती\n(Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\nस्वित्झर्लंडच्या प्रमुख व्यावसायिक शाळेच्या आयएमडीच्या मते, प्रतिभा आकर्षित, विकसित आणि टिकवून ठेवण्याच्या क्षमतेच्या दृष्टीने भारताने जागतिक क्रमवारीत 3 क्रमांकाने सुधारून 51 व्या स्थानावर झेप घेतली आहे . स्वित्झर्लंड या यादीत सर्वात वर आहे.\nप्रेस इन्फर्मेशन ब्युरो (पीआयबी) डायरेक्टर जनरल इरा जोशी यांची दूरदर्शन न्यूजच्या डायरेक्टर जनरलची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या वीणा जैन यांची जागा घेणार आहेत.\nतमिळ अभिनेता त्रिशा कृष्णन यांना युनिसेफच्या सेलिब्रिटी अॅडव्होकेट दर्जा बहाल करण्यात आला आहे.\nब्रॉडकास्टिंग फर्म एनडीटीव्हीच्या (न्यू दिल्ली टेलिव्हिजन लिमिटेड) ग्रुपचे सीईओ आणि कार्यकारी उपाध्यक्ष के वी एल नारायण राव यांचे निधन झाले. ते 63 वर्षांचे होते.\nभारत आणि रशिया यांनी दोन्ही देशांमधील चार्टर्ड आणि अनुसूचित फ्लाइट्सच्या कर्मचार्यांच्या व्हिसा मुक्त प्रवेशासाठी अंमलात आणण्याच्या करारावर स्वाक्षरी केली.\nफोर्ब्स अहवालाच्यानुसार, अमेरिकन मॉडेल केंडल जेनर 2017 मध्ये जगातील सर्वात जास्त कमाई करणारी मॉडेल ठरली आहे.\nब्रह्मोस, जगातील सर्वात वेगवान सुपरसॉनिक क्रूज मिसाईलने बंगालच्या उपसागरातील समुद्राच्या दिशेने लक्ष्य करून भारतीय वायुसेनेच्या (इंडियन एअर फोर्स) फ्रंटलाइन फ्लाइटर एअरक्राफ्ट सुखोई -30 एमकेआयकडून प्रथमच यशस्वीपणे चाचणी घेण्यात आली.\nउद्योजकतेला प्रोत्साहित करण्यासाठी आंध्र बँकेने स्व-मदत गटांसाठी एक नवीन योजना सुरू केली आहे.\nमेघालयातील शिलाँग येथे ईस्टर्न एअर कमांडचे सर्व कमांडर्सच्या दोन दिवसीय परिषदेचे आयोजन केले आहे.\nभारताच्या ‘मिशन सूर्य’ चे 2019 मध्ये आंध��रप्रदेशातील श्रीहरिकोटा येथून उद्घाटन केले जाईल.\nPrevious (BNCMC) भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेत विविध पदांची भरती\nNext IIIT पुणे येथे विविध पदांची भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02 /2018 निकाल\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n» (MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n» (Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» (ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 2100 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» IBPS मार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या 1599 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र (CRP SPL VIII 2018)\n» लक्ष्मी विलास बँक ‘प्रोबशनरी ऑफिसर’ भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» कॅनरा बँक 800 प्रोबेशनरी ऑफिसर भरती परीक्षा निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02/2018 निकाल\n» (MPSC) महाराष्ट्र वन सेवा (मुख्य) परीक्षा-2018 अंतिम उत्तरतालिका\n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://wrd.maharashtra.gov.in/portal/portal/mwrd/15mwrdEmployees/21aboutus/52Directory/47meta/1rts2015", "date_download": "2019-01-21T01:38:50Z", "digest": "sha1:2IIK5DT4UPCC3B2YLUNSNYQ5GV2GOESN", "length": 17665, "nlines": 201, "source_domain": "wrd.maharashtra.gov.in", "title": "Maharashtra Water Resource Department", "raw_content": "\nतुम्ही आता येथे आहात : >> लोकसेवा हक्क\nमंत्रालय अधिकारी बैठक व्यवस्था\nपदोन्नती व रिक्त पदांची माहिती\nमहाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ\nकोकण पाटबंधारे विकास महामंडळ\nगोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ\nमहासंचालक, जल व भूमी व्यवस्थापन संस्था - वाल्मी\nविदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ\n��ापी पाटबंधारे विकास महामंडळ\nमहासंचालक, संकल्पचित्र, प्रशिक्षण, जलविज्ञान, संशोधन व धरण सुरक्षा\nमाहिती अंकेक्षण आणि प्रमाणीकरण\nनद्यांच्या पुर नियंत्रण रेषा\nवेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रम\nदुरुस्ती, नुतनिकरण आणि पुनर्संचयन\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना\n9 वी आंतररष्ट्रीय सूक्ष्म सिंचन परिषद\nवेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रम\nदुरुस्ती, नुतनिकरण आणि पुनर्संचयन\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना\n9 वी आंतररष्ट्रीय सूक्ष्म सिंचन परिषद\nवेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रम\nदुरुस्ती, नुतनिकरण आणि पुनर्संचयन\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना\n9 वी आंतररष्ट्रीय सूक्ष्म सिंचन परिषद\nरुपये ३ लक्ष पर्यंतच्या निविदा सूचना\nरुपये ३ लक्ष पर्यंतच्या निविदा सूचना\nपी डब्ल्यू डी हँडबुक\nपी डब्ल्यू डी हँडबुक\nस्वयंप्रेरणेने प्रसिद्ध करावयाची माहिती\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nस्वयंप्रेरणेने प्रसिद्ध करावयाची माहिती\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nकायदे, नियम व शासन निर्णय\nकायदे, नियम व शासन निर्णय\nमहाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश, २०१५\nमहाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश, २०१५ दृवारे नागरिकांना त्यांची शासकिय कार्यालयातील कामे ठराविक वेळेमध्ये पुर्ण करुन मिळण्याची हमी मिळाली आहे.\nनागरिकांची कामे विहीत मुदतीत पुर्ण करण्याबाबत शासकिय कार्यालये या कायदयाने बांधिल राहतील.\nकृपया, पीडीएफ फाईल डाउनलोड करण्यासाठी खालील दुव्याचा वापर करा.\nमहाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश, २०१५\nमहाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश, २०१५ बाबतचा जलसंपदा विभागाचा शासन निर्णय\nजलसंपदा विभागामार्फत महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश, २०१५ च्या कलम ३(१) अन्वये नागरिकांना दयावयाच्या १० लोकसेवा\nसेवा क्रमांक लोकसेवेचा तपशील सेवा मागणीसाठी आवश्यक कागदपत्रे सेवा उपलब्धतेसाठी आकारण्यात येणारे शुल्क सेवा पुरविण्याचा कालावधी पद निर्देशित अधिकारी प्रथम अपिलीय अधिकारी दिृवतीय अपिलीय अधिकारी विहित नमुन्यातील अर्ज\n१ पाणीवापर संस्थेस देय पाणी हक्क मंजूरी देणे विहित नमुन्यातील अर्ज नि:शुल्क १५ दिवस (हंगाम सुरु झाल्यानंतर) संबंधित शाखा अधिकारी संबंधित उप अभियंता संबंधित कार्यकारी अभियंता पहा\n२ पाणीवापर संस्थेस पाणीपट्टी थकबाकी दाखला देणे विहित नमुन्यातील अर्ज न���:शुल्क १५ दिवस संबंधित शाखा अधिकारी संबंधित उप अभियंता संबंधित कार्यकारी अभियंता पहा\n३ बिगर सिंचन पाणीपट्टी थकबाकी दाखला देणे विहित नमुन्यातील अर्ज नि:शुल्क १५ दिवस संबंधित शाखा अधिकारी संबंधित उप अभियंता संबंधित कार्यकारी अभियंता पहा\n४ पाणीपट्टी देयक तक्रार निवारण करणे विहित नमुन्यातील अर्ज नि:शुल्क १५ दिवस संबंधित शाखा अधिकारी संबंधित उप अभियंता संबंधित कार्यकारी अभियंता पहा\n५ लाभक्षेत्राचा दाखला देणे विहित नमुन्यातील अर्ज, ७/१२ चा उतारा नि:शुल्क १ महिना संबंधित कार्यकारी अभियंता संबंधित अधिक्षक अभियंता संबंधित मुख्य अभियंता पहा\n६ ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, नगर पालिका, नगर परिषद, नगर पंचायत, कटक मंडळे (Cantonment Board) यांना घरगुती पाणीवापर परवाना देणे विहित नमुन्यातील अर्ज, योजनेचा नकाशा, ७/१२ चा उतारा, प्रमाणित अभियंत्याचा अश्वशक्ती याबाबतचा तांत्रिक अहवाल, सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा आराखडा व नकाशा (STP), सांडपाणी यंत्रणा उभारण्याचे हमीपत्र नि:शुल्क ३ महिने संबंधित कार्यकारी अभियंता संबंधित अधिक्षक अभियंता संबंधित मुख्य अभियंता पहा\n७ महानगर पालिका, खाजगी विकासक, विशेष नगर विकास प्रकल्प यांना घरगुती/औदयोगिक पाणी वापर परवाना देणे विहित नमुन्यातील अर्ज, म.जि.प्रा. प्रमाणित लोकसंख्या परिगणना व पाणीवापर, योजनेचा नकाशा, संरेखा, ७/१२ चा उतारा, हमीपत्र, प्रमाणित अभियंत्याचा अश्वशक्ती याबाबतचा तांत्रिक अहवाल, सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा आराखडा व नकाशा (STP), सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा उभारण्याचे हमीपत्र, विशेष नगर विकास प्रकल्पासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेचे ना-हरकत प्रमाणपत्र नि:शुल्क ६ महिने संबंधित कार्यकारी अभियंता संबंधित अधिक्षक अभियंता संबंधित मुख्य अभियंता पहा\n८ औदयोगिक प्रयोजनासाठी पाणी वापर परवाना देणे विहित नमुन्यातील अर्ज, संस्था नोंदणी प्रमाणपत्र, योजनेचा नकाशा, संरेखा, ७/१२ चा उतारा, उदयोग सूरु करण्याचे प्रमाणपत्र, महाराष्ट्र प्रदुषण मंडळाचे कन्सेन्ट टू एस्टब्लिश/पर्यावरण प्रमाणपत्र, हमीपत्र, प्रमाणित अभियंत्याचा अश्वशक्ती याबाबतचा तांत्रिक अहवाल, सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा आराखडा व नकाशा (STP), सांडपाणी यंत्रणा उभारण्याचे हमीपत्र, स्थानिक स्वराज्य संस्थेचे ना-हरकत प्रमाणपत्र नि:शुल्क ६ महिने संबंधित कार्यकारी अभियंता संबंधित अधिक्षक अभियंता संबंधित मुख्य अभियंता पहा\n९ नदी व जलाशयापासून अंतराचा दाखला देणे विहित नमुन्यातील अर्ज, ७/१२ चा उतारा, प्रस्तावित जागा व नदी/जलाशय दर्शविणारा गाव नकाशा नि:शुल्क १ महिना संबंधित कार्यकारी अभियंता संबंधित अधिक्षक अभियंता संबंधित मुख्य अभियंता पहा\n१० उपसा सिंचन परवानगी देणे विहित नमुन्यातील अर्ज, ७/१२ चा उतारा, ८ अ चा उतारा नि:शुल्क २ महिने संबंधित कार्यकारी अभियंता संबंधित अधिक्षक अभियंता संबंधित मुख्य अभियंता पहा\nशेवटी अद्ययावत केले ती तारीख : 11/01/2018 भेट दिलेल्या वापरकर्त्यांची संख्या : 6773025\n©हे महाराष्ट्र जलसंपदा विभागाचे अधिकृत संकेत स्थळ आहे. सर्व अधिकार राखीव.\nसंकेतस्थळाचे संकल्पन आणि विकास विप्रो लिमिटेड नी केले आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/pet-dog-registration-112974", "date_download": "2019-01-21T02:48:06Z", "digest": "sha1:Z344B26YPX4MQ6U6LAUWUC43MDRFZQJ7", "length": 13370, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "pet dog registration पाळीव श्‍वानांच्या नोंदणीसाठी निरुत्साह | eSakal", "raw_content": "\nपाळीव श्‍वानांच्या नोंदणीसाठी निरुत्साह\nरविवार, 29 एप्रिल 2018\nनाशिक - महापालिकेला श्‍वानांची नोंदणी करणे बंधनकारक असताना, पालिकेने स्वतःहून नागरिकांच्या घरी जाऊन नोंदणी करण्याऐवजी श्‍वानमालकांना आरोग्य विभागात नोंदणी करणे बंधनकारक केल्याने त्याला प्रतिसाद मिळाला नाही. एकोणीस वर्षांत एकाही पाळीव कुत्र्याचा परवाना वितरित झाला नसल्याचे माहिती अधिकारातून समोर आले. वीस लाख लोकसंख्या असलेल्या नाशिकमध्ये फक्त एक हजार २५३ पाळीव श्‍वानांची नोंद झाली.\nनाशिक - महापालिकेला श्‍वानांची नोंदणी करणे बंधनकारक असताना, पालिकेने स्वतःहून नागरिकांच्या घरी जाऊन नोंदणी करण्याऐवजी श्‍वानमालकांना आरोग्य विभागात नोंदणी करणे बंधनकारक केल्याने त्याला प्रतिसाद मिळाला नाही. एकोणीस वर्षांत एकाही पाळीव कुत्र्याचा परवाना वितरित झाला नसल्याचे माहिती अधिकारातून समोर आले. वीस लाख लोकसंख्या असलेल्या नाशिकमध्ये फक्त एक हजार २५३ पाळीव श्‍वानांची नोंद झाली.\nशहरात पाळीव श्‍वानांची नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. नागरिकांकडून त्यास अल्प प्रतिसाद मिळाल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते सुनील ओसवाल यांना प्राप्त झालेल्या उत्तरातून स्पष्ट झाले. पाळीव श्‍वानांची देखभाल, तसेच इलाज करणारी कुठलीही यंत्रणा पालिकेकडे उपलब्ध नाही.\nश्‍वानांची महापालिकेकडून तपासणी केली जाते. आतापर्यंत किती श्‍वानांची तपासणी केली याबाबतही आरोग्य विभागाकडे माहिती नाही. पाळीव श्‍वानांसाठी परवाना आवश्‍यक आहे. त्यासाठी महापालिकेने पशुवैद्यकीय दवाखान्यांमार्फत स्टिकर्स वाटले आहेत. पाळीव श्‍वान परवान्यासाठी महापालिकेने पन्नास रुपये श्‍वान कर, २५ रुपये अनुज्ञापत्र, २५ रुपये बॅज, असे नवीन नोंदणीसाठी शंभर रुपये व नूतनीकरणासाठी पन्नास रुपये शुल्क निश्‍चित केले आहे.\nशहरात डॉग शो घेतले जातात; परंतु तेथे पाळीव श्‍वानांची संख्या मोजली जात नाही. १९९२ ते मार्च २०१८ या २६ वर्षांत फक्त प्राणीमित्रांनी स्वत:हून परवाने घेतले असून, त्याची संख्या एक हजार २५३ आहे. विशेष म्हणजे, २०११ ते मार्च २०१८ या सात वर्षांत श्‍वानांची नोंद झाली आहे. याचा अर्थ त्यापूर्वी श्‍वान नोंदणी झालेली नाही.\n\"सॅनटरी पॅड'चा वापर दुप्पट, विल्हेवाट शून्य\nनागपूर : सध्या स्वच्छता सर्वेक्षणात महापालिका गुंतले असले तरी गेल्या काही वर्षात वाढलेल्या सॅनिटरी पॅड व डायपरच्या विल्हेवाटीकडे दुर्लक्ष झाल्याचे...\nउमरगा ते तिरुपतीपर्यंत सायकल प्रवास\nउमरगा - येथील बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रशांत मोरे, सहशिक्षक अनिल मदनसुरे यांनी तीन दिवसांत ८०० किलोमीटर अंतरापर्यंत सायकल प्रवास करून तिरुपती बालाजीचे...\n‘पॉवर योगा’ आणि मर्यादित खाणं (संदीप कुलकर्णी)\nसध्या माझा जास्त भर ‘पॉवर योगा’वरच आहे. इतर कोणत्याही प्रकारचा व्यायाम केला तरी मी योग करणं कधीच सोडत नाही. ‘नियमित व्यायाम करा, योग करा आणि खाण्यावर...\nबालमृत्यूच्या जोखडातून वावर-वांगणी मुक्त\nमोखाडा : सन 1992 - 93 साली त्यावेळी मोखाड्यात असलेल्या वावर-वांगणी येथे 125 हुन अधिक कुपोषण आणि भूकबळीने बालमृत्यू झाल्याच्या...\nदीर्घकाळ बसण्याने अकाली मृत्यूचा धोका\nवॉशिंग्टन : सतत बसून राहण्यामुळे अकाली मृत्यू येण्याचा धोका असतो. त्यामुळे बैठे काम करताना काही ठराविक वेळी उठून शारीरिक हालचाली करणे आवश्‍यक...\nकुंभमेळ्यात भाविकांना मोफत आरोग्य सेवा\nप्रयागराज : भक्तिमय वातारणातील कुंभमेळ्यात भाविक, साधुगणांना वैद्यकीय सुविधा देण्यासाठी नारायण सेवा संस्थान (एनएसएस) या समाजसेवी संस्थेने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-26-july-2018/", "date_download": "2019-01-21T01:07:34Z", "digest": "sha1:ORE57RTTM56KGBNQ3DTYUBKM2KY64VRM", "length": 15465, "nlines": 139, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top Current Affairs 26 July 2018 For Sarkari Naukri Preparation", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(Northern Railway) उत्तर रेल्वेत ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 1092 जागांसाठी भरती\n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 150 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती [Updated]\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2019\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n(NPCIL) न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 162 जागांसाठी भरती\n(Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n(ESIC) कर्मचारी राज्य विमा महामंडळात 329 जागांसाठी भरती\n(UPSC-NDA) राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 392 जागांसाठी भरती\n(MPSC) महाराष्ट्र लोक सेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा-2019 (555 जागा)\n(Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n(NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 251 जागांसाठी भरती\n(Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\nपंतप्रधान नरेंद्र मोदी व युगांडाचे राष्ट्रपति योवेरी मुसेवेनी यांनी भारतीय समुदायाच्या एका कार्यक्रमात कंपाला येथे भ��रताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे अनावरण केले.\nमहिला व बाल विकास मंत्रालयाने ‘#चाइल्डलाइन 1098’ स्पर्धा लाँच केली – लोगो स्पॉट करा आणि एक टॅगलाइन सांगा.\nटाटा AIA लाइफने ऋषी श्रीवास्तव यांची कंपनीचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती केली.\nकेंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह, नवी दिल्ली येथे युवा पोलिस अधीक्षकांच्या दुसर्या परिषदेचे उद्घाटन करतील. हे ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंट (बीपीआर अँड डी) द्वारे आयोजित केले जात आहे.\nडीएचएफएल आणि युनायटेड स्टेटस एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेन्ट (यूएसए आयडीए) ने आरोग्यसेवा क्षेत्रातील छोट्या व्यवसायासाठी भांडवल प्रवेश सुधारण्यासाठी सुमारे 70 कोटी रुपयांची ($ 10 दशलक्ष) कर्जाची हमी जाहीर केली आहे.\nशासनाने हिंसाचार रोखण्यासाठी चार सदस्यीय समिती स्थापन केली आहे. गृह सचिव श्री राजीव गौबा यांनी हे पद भूषवले आहे.\nक्रीडा मंत्रालयाने राष्ट्रीय क्रीडा दिन 25 सप्टेंबर 2018 ला पुढे ढकलला आहे.\nब्रिक्स परिषदेची 10 वी आवृत्ती जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका येथे सुरू झाली.\n3 आफ्रिकन नेशन्सच्या दौ-यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युगांडाला ‘मोती’ असे नाव दिले आणि ते म्हणाले की भारत दहशतवाद आणि अतिरेकींचा सामना करण्यासाठी आफ्रिकेच्या सहकार्यासह परस्पर क्षमता मजबूत करेल.\nबंगाली अभिनेत्री बसबी नंदी यांचे निधन झाले. त्या 82 वर्षांच्या होत्या.\nPrevious (JNPT) जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांची भरती\nNext (NHM Gadchiroli) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत गडचिरोली येथे 357 जागांसाठी भरती [मुदतवाढ]\n(RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02 /2018 निकाल\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n» (MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n» (Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» (ECIL) इलेक्ट्रॉन���क्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 2100 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» IBPS मार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या 1599 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र (CRP SPL VIII 2018)\n» लक्ष्मी विलास बँक ‘प्रोबशनरी ऑफिसर’ भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» कॅनरा बँक 800 प्रोबेशनरी ऑफिसर भरती परीक्षा निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02/2018 निकाल\n» (MPSC) महाराष्ट्र वन सेवा (मुख्य) परीक्षा-2018 अंतिम उत्तरतालिका\n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/arthavishwa/sensex-ends-higher-5th-day-109088", "date_download": "2019-01-21T02:42:16Z", "digest": "sha1:WURTEXXZNQHYIDTCCZNBVYBQE3OH7VSM", "length": 13228, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sensex ends higher for 5th day सलग पाचव्या सत्रात शेअर बाजार सकारात्मक | eSakal", "raw_content": "\nसलग पाचव्या सत्रात शेअर बाजार सकारात्मक\nबुधवार, 11 एप्रिल 2018\nमुंबई: शेअर बाजारात आज (बुधवार) सकाळच्या सत्रात सुरुवातीला घसरण झाली. मात्र दुपारच्या सत्रात शेअर बाजार सावरला. दिवसअखेर मुंबई शेअर बाजारचा निर्देशांक सेन्सेक्स 60.19 अंशांच्या घसरणीसहा 33 हजार 940.44 अंशांवर व्यवहार करत बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक 14.9 अंशांच्या किरकोळ वाढीसह 10 हजार 417.15 पातळीवर स्थिरावला.\nमुंबई: शेअर बाजारात आज (बुधवार) सकाळच्या सत्रात सुरुवातीला घसरण झाली. मात्र दुपारच्या सत्रात शेअर बाजार सावरला. दिवसअखेर मुंबई शेअर बाजारचा निर्देशांक सेन्सेक्स 60.19 अंशांच्या घसरणीसहा 33 हजार 940.44 अंशांवर व्यवहार करत बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक 14.9 अंशांच्या किरकोळ वाढीसह 10 हजार 417.15 पातळीवर स्थिरावला.\nआज बँकिंग, फायनान्शियल सर्व्हिसेस आणि ऑईल अँड गॅस कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणावर घसरण झाली. केंद्र सरकारने तेल कंपन्यांना ग्राहकांवरील भार कमी करण्यासाठी प्रतिलिटर पेट्रोलमागे 1 रुपयाचा भार उचलण्याची सूचना केली आहे. परिणामी मुंबई शेअर बाजारात हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनच्या शेअर्समध्ये प्रत्येकी 8 टक्क्यांची घसरण झाली आहे. तेल विपणन कंपन्यांच्या शेअर्समध्ये हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशनच्या शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण नोंदवण्यात आली.\nपीएसयू बँक निर्देशांकात 2.3 टक्के आणि बीएसईच्या ऑईल अँड गॅस निर्देशांकात 2.2 टक्के घसरण झाली आहे. मात्र मेटल, आयटी, ऑटो, फार्मा आणि कंझ्युमर ड्यूरेबल्स कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली.\nआज मुंबई शेअर बाजारात रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा मोटर्स डीव्हीआर, वेदांता, टीसीएस, सन फार्मा, आयशर मोटर्स आणि एचसीएल टेक कंपन्यांचे शेअर्स प्रत्येकी 4.5-1.25 टक्क्यांनी वधारून बंद झाले. तर एचपीसीएल, बीपीसीएल, आयओसी, अदानी पोर्ट्स, एसबीआय, येस बँक, आयसीआयसीआय बँक यांच्या शेअर्समध्ये सर्वाधिक 7.7-1.2 टक्क्यांची घसरण झाली.\n'तो' जगात सर्वांत श्रीमंत आहे...तरीही रांगेत उभा राहतोय..\nवॉशिंग्टन: जगातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले आणि मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतो आहे....\n'विप्रो'चा नफा 2,510 कोटींवर; बोनस शेअरची घोषणा\nमुंबई: भारतातील तिसऱ्या क्रमांकाची आयटी कंपनी 'विप्रो'चा नफा सरलेल्या तिसऱ्या तिमाहीत 30 टक्क्यांनी वाढत 2,510.4 कोटी रुपयांवर पोचला आहे. गेल्यावर्षी...\nलार्सन अँड टुब्रो इन्फोटेकला 375 कोटींचा नफा\nमुंबई: लार्सन अँड टुब्रो इन्फोटेकने सरलेल्या डिसेंबरच्या तिमाहीत 375.5 कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदविला आहे. त्यात गेल्यावर्षीच्या...\nरिलायन्स इंडस्ट्रिजचा नफा 10 हजार 251 कोटींवर\nमुंबई: रिलायन्स इंडस्ट्रीजला डिसेंबरअखेर सरलेल्या तिमाहीत 10 हजार 251 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. गेल्यावर्षी याच तिमाहीत कंपनीने रु.9 हजार...\nजेट एअरवेज: नरेश गोयल 700 कोटींची गुंतवणूक करण्यास तयार\nमुंबई: आर्थिक संकटात असलेल्या 'जेट एअरवेज'मध्ये कंपनीचे अध्यक्ष नरेश गोयल यांनी 700 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र...\nनागा साधूंच्या शाही स्नानाने कुंभमेळा सुरू\nप्रयागराज : मकर संक्रातीच्या पर्वावर विविध आखाड्यांतील नागा साधूंच्या शाही स्नानाबरोबरच मंगळवारपासून कुंभमेळ्यास प्रारंभ झाला. कडाक्‍याच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफं��� आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/umed-msrlm-jalgaon-recruitment/", "date_download": "2019-01-21T01:18:50Z", "digest": "sha1:QS2HB2F56BF3MXNW4X2JQTPGWPNORFRB", "length": 14790, "nlines": 166, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Umed MSRLM Jalgaon Recruitment 2018 - Umed MSRLM Jalgaon Bharti", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(Northern Railway) उत्तर रेल्वेत ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 1092 जागांसाठी भरती\n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 150 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती [Updated]\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2019\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n(NPCIL) न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 162 जागांसाठी भरती\n(Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n(ESIC) कर्मचारी राज्य विमा महामंडळात 329 जागांसाठी भरती\n(UPSC-NDA) राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 392 जागांसाठी भरती\n(MPSC) महाराष्ट्र लोक सेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा-2019 (555 जागा)\n(Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n(NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 251 जागांसाठी भरती\n(Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\n(MSRLM) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियांतर्गत जळगाव येथे विविध पदांची भरती\nपदाचे नाव & तपशील:\nपद क्र. पदाचे नाव जागा\nजिल्हा अभियान कक्ष त��लुका अभियान कक्ष\n1 लेखापाल 01 —\n2 प्रशासन सहाय्यक 01 —\n3 डाटा एंट्री ऑपरेटर 01 15\n5 प्रशासन व लेखा सहाय्यक — 15\n6 प्रभाग समन्वयक — 58\nपद क्र.2: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि. (iii) MS-CIT किंवा समकक्ष कोर्स (iv) 03 वर्षे अनुभव\nपद क्र.3: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि. (iii) MS-CIT किंवा समकक्ष कोर्स (iv) 03 वर्षे अनुभव\nपद क्र.4: (i) 10 वी उत्तीर्ण (ii) 03 वर्षे अनुभव\nवयाची अट: 01 ऑगस्ट 2018 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]\nFee: खुला प्रवर्ग: ₹374/- [मागासवर्गीय: ₹274/-]\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 ऑक्टोबर 2018 (05:30 PM)\nNext नेव्हल शिप रिपेअर यार्ड मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 150 जागांसाठी भरती\n(Mahatribal) महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात 1395 जागांसाठी मेगा भरती [मुदतवाढ]\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\nIIT मुंबई मध्ये विविध पदांची भरती\n(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात विविध पदांची भरती\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02 /2018 निकाल\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n» (MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n» (Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» IBPS मार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या 1599 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र (CRP SPL VIII 2018)\n» लक्ष्मी विलास बँक ‘प्रोबशनरी ऑफिसर’ भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (NIACL) न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. मध्ये 312 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» कॅनरा बँक 800 प्रोबेशनरी ऑफिसर भरती परीक्षा निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02/2018 निकाल\n» (MPSC) महाराष्ट्र वन सेवा (मुख्य) परीक्षा-2018 अंतिम उत्तरतालिका\n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/laxmidas-gokani-story-109210", "date_download": "2019-01-21T01:56:23Z", "digest": "sha1:YDQRIR5SCBCW7YQR6SRGOETXJFJHCJ7K", "length": 16523, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "laxmidas-gokani story ‘तिरडी’ला वाहून घेतलेला अवलिया | eSakal", "raw_content": "\n‘तिरडी’ला वाहून घेतलेला अवलिया\nगुरुवार, 12 एप्रिल 2018\nठाणे - ‘सुख के सब साथी, दु:ख में न कोई...’ या अभंगगीतात जीवनाचे सार दडले असले, तरी याला छेद देणारे काही अवलियाही समाजात आढळतात. समाजाने आपल्याला भरपूर दिले आहे. तेव्हा समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो, या भावनेने ठाण्यातील कडवा गल्लीत राहणारे लक्ष्मीदास गोकाणी या ७५ वर्षीय निवृत्त सरकारी कर्मचाऱ्याने अनेक वर्षे अंत्यसंस्कारातील ‘तिरडी’लाच वाहून घेतले आहे. वडिलांकडून पिढीजात अंगीकारलेली त्यांची ही विनाशुल्क निर्व्याज सेवा आजही अव्याहतपणे सुरू असून तिरडी बांधण्याचा हा वारसा आता त्यांचा सुपुत्र रवी यानेदेखील पुढे सुरू ठेवला आहे.\nठाणे - ‘सुख के सब साथी, दु:ख में न कोई...’ या अभंगगीतात जीवनाचे सार दडले असले, तरी याला छेद देणारे काही अवलियाही समाजात आढळतात. समाजाने आपल्याला भरपूर दिले आहे. तेव्हा समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो, या भावनेने ठाण्यातील कडवा गल्लीत राहणारे लक्ष्मीदास गोकाणी या ७५ वर्षीय निवृत्त सरकारी कर्मचाऱ्याने अनेक वर्षे अंत्यसंस्कारातील ‘तिरडी’लाच वाहून घेतले आहे. वडिलांकडून पिढीजात अंगीकारलेली त्यांची ही विनाशुल्क निर्व्याज सेवा आजही अव्याहतपणे सुरू असून तिरडी बांधण्याचा हा वारसा आता त्यांचा सुपुत्र रवी यानेदेखील पुढे सुरू ठेवला आहे.\n‘अंत्यसंस्कार’ म्हणजे मोठा बाका प्रसंग. एखाद्याचा मृत्यू झाला की, सगेसोयरे, नातलग, मित्रपरिवार आणि शेजारी-पाजारी अशा साऱ्या गोतावळ्याची गर्दी होते; मात्र अंत्यसंस्काराची पूर्व आणि उत्तर तयारी करण्यासाठी जाणकाराची गरज भासते; अन्यथा अंत्यसंस्काराच्या तयारीदरम्यान वादाला तोंड फुटते. प्रसंगी कटू घटना���ी घडतात. अंत्यसंस्कारात मृतदेहाला आंघोळ घालण्यापासून तिरडी बांधण्यापर्यंत आणि मृतदेह घरातून कसा बाहेर न्यावा, तो तिरडीवर कोणत्या दिशेला तोंड करून ठेवावा, आदी अनेक प्रश्‍न उपस्थित होत असल्याने उपस्थितांची तारांबळ उडते. हीच निकड लक्षात घेऊन ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल विभागात रोखपाल पदावरून निवृत्त झालेल्या गोकाणी यांनी, सेवेत असताना आणि सेवेपश्‍चातही ‘तिरडी’ बांधण्याची जबाबदारी कायम ठेवली आहे. गेली ३५ वर्षे ते हे काम बजावत असून त्यांना हा वारसा त्यांचे वडील रणछोडदास गोकाणी यांच्याकडून मिळाला आहे. भविष्यात त्यांचा पदवीधर सुपुत्र रवी स्वेच्छेने हे काम पार पाडत आहे. अंत्यसंस्कारासाठी त्यांचा फोन खणाणला की, गोकाणी हातातील काम बाजूला सारून धावतात.\nठाणे-मुंबई आणि नवी मुंबई परिसरातील महाराष्ट्रीय, जैन, मारवाडी, कच्छी, पंजाबी, गुजराती, वागड असो की पटेल वा वाल्मिकी समाज; कुणाच्याही अंत्यसंस्कारात तिरडी बांधण्यासाठी गोकाणी यांचे योगदान असतेच. आजवर हजारहून अधिक मृतांच्या अंत्यसंस्काराची तिरडी बांधल्याचे ते सांगतात. नोकरीत असतानाही गोकाणी गायब झाले म्हणजे कुणाच्या तरी अंत्यसंस्कारासाठी गेल्याचे सहकारी समजत. वरिष्ठांनाही त्यांच्या या कामाची माहिती झाल्याने त्यांना कुणी कधीही आडकाठी केली नाही. याचे फलित म्हणून ठाणे महापालिकेच्या ठाणे गुणीजन, माथाडी युनियन आणि रोटरीच्या पुरस्काराने त्यांना गौरवले आहे.\nसध्या वनसंपदा लोप पावत असल्याने स्मशानभूमींत मृतदेहावर लाकडाद्वारे अंत्यसंस्कार करण्यापेक्षा विद्युतदाहिनीवर अंत्यसंस्कार करावेत. जेणेकरून पर्यावरणाचा ऱ्हास टाळता येईल; तसेच भविष्यात तरुणाईला तिरडी बांधण्याच्या प्रात्यक्षिकासह मोफत प्रशिक्षण देण्याचा मानस आहे.\nमुंबई - केंद्रासह राज्य सरकारही कर्जाच्या खाईत लोटल्याचे सध्याचे चित्र असताना राज्य सरकारच्या महसुली जमापेक्षा महसुली खर्चात वाढ होत असल्याने ऐन...\nपुणे शहरातील ३६ हजार महिला ‘बडीकॉप’च्या सदस्या\nपुणे - नामांकित कंपनीमध्ये काम करणाऱ्या महिलेचा भरधाव कार चालविण्याच्या कारणावरून कॅबचालकाबरोबर वाद झाला. कारचालकाच्या उद्धट वर्तनाबाबत महिलेने...\nरोजगार मार्गदर्शन केंद्रामुळे ९० हजार तरुणांना नोकरी\nपुणे - जिल्हा कौशल्य विकास व रो��गार मार्गदर्शन केंद्राकडे नोंदणी केलेल्या सुशिक्षित बेरोजगार तरुणांपैकी निम्म्याहून अधिक तरुणांना सरकारी आणि खासगी...\nदुष्काळात पाणी योजनांना घरघर\nदुष्काळाने थैमान घातले असताना, राज्यातील ग्रामीण पाणीपुरवठा योजनांना घरघर लागली आहे. त्यामुळे टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची नामुष्की सरकारप्रमाणेच...\nदुष्काळामुळे गाढवांना कमी मागणी\nजेजुरी - जेजुरीत पौष पौर्णिमेनिमित्त पारंपरिक गाढवांचा बाजार भरला आहे. एक हजारापेक्षा अधिक गाढवे विक्रीसाठी आली आहेत. यंदा दुष्काळामुळे कामे कमी...\nराष्ट्रवादी काँग्रेस करणार ‘परिवर्तन’तून शक्तिप्रदर्शन\nसातारा - आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर केंद्रात व राज्यात परिवर्तन घडविण्यासाठी महाराष्ट्रातील जनतेत जागृती करण्यासाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/jagatkaran-news/10-soldiers-killed-in-siyasena-2-1204593/", "date_download": "2019-01-21T01:51:20Z", "digest": "sha1:XMEVWTWXDOKTDCOXPN5OB2BN4UUFTKMM", "length": 27059, "nlines": 199, "source_domain": "www.loksatta.com", "title": "सियाचेन : सामरिक अपरिहार्यता | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\nशशिकला यांना तुरुंगात विशेष वागणूक\nसियाचेन : सामरिक अपरिहार्यता\nसियाचेन : सामरिक अपरिहार्यता\nदहा जवावांवा प्राण गमवावे लागल्याने आता भारताने सियाचेन प्रदेशातून सन्य मागे घ्यावे\nदहा जवावांवा प्राण गमवावे लागल्याने आता भारताने सियाचेन प्रदेशातून सन्य मागे घ्यावे, अशी चर्चा सुरू झाली आहे. मात्र चीन आणि पाकिस्तान हेही या भागावर आपले वर्चस्व राहावे यासाठी प्रयत्नशील असल्याने हा प्रश्न इतक्या सहजपणे सोडवता येणारा नाही..\nफेब्रुवारीच्या ३ तारखेला सियाचेनमध्ये आलेल्या हिमवादळामुळे १० जवान शहीद झाले. अत्यंत मौल्यवान मानवी जिवांचा बळी गेल्यामुळे भारताने पाकिस्तानशी सहमतीने सियाचेन प्रदेशातून सन्य माघारी बोलावण्यात यावे, अशी चर्चा प्रसारमाध्यमे आणि तज्ज्ञांनी सुरू केली. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीदेखील सियाचेनला ‘माऊंटन ऑफ पीस’ असे संबोधून या भूमिकेची पाठराखण केली होती. २००३ पासून सियाचेनमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधीचे उल्लंघन झालेले नाही. सियाचेनवर भारताचे प्रतिवर्षी ३०० दशलक्ष डॉलर खर्च होतात आणि आजपर्यंत किमान ९०० लष्करी जवान आणि अधिकाऱ्यांना तेथे जीव गमवावा लागला असल्याने अशी चर्चा होणे स्वाभाविकच आहे. गवताचे पातेदेखील उगवत नसलेल्या प्रदेशावर १९८४ पासून भारतीय लष्कराने अत्यंत परिश्रमपूर्वक आधिपत्य राखले आहे. पाकिस्तान आणि चीनही या प्रदेशावर वर्चस्व ठेवू इच्छितात. म्हणजेच सियाचेनचे काही तरी सामरिक महत्त्व असले पाहिजे.\n१९४९च्या कराची करारानुसार भारत आणि पाकिस्तानमधील नियंत्रण रेषा एनजे ९८४२ पासून उत्तरेला हिमनदीकडे जाईल असे ढोबळपणे सांगितले आहे. भारताच्या मते पाकिस्तानसोबतची नियंत्रण रेषा उत्तरेकडे सल्टोरो पर्वतरांगेच्या लगत आहे, जी ७६ किमीच्या सियाचेन हिमनदीस पश्चिमेकडील कोण्दुज हिमनदी आणि पूर्वेकडील काराकोरम िखडीपासून वेगळे करते. पाकिस्तानच्या मते कराची करारानुसार नियंत्रण रेषा एनजे ९८४२ या बिदूपासून उत्तरपूर्वेला काराकोरम िखडीकडे जाते. तद्वत सल्टोरो पर्वतरांग आणि सियाचेन हिमनदी पाकिस्तानच्या हद्दीत आहेत. १९८४ मध्ये पाकिस्तानने हिमप्रदेशात राहण्यासाठी आवश्यक सामग्रीची खरेदी केल्याचा सुगावा लागल्यावर भारताने ‘ऑपरेशन मेघदूतच्या’ माध्यमातून अत्यंत हुशारीने सियाचेनवर नियंत्रण प्रस्थापित केले. सियाचेनमधील खरी लढाई सल्टोरो पर्वतरांगेच्या वर्चस्वाची आहे. १९८६ मध्ये पाकिस्तानने हल्ला करून सल्टोरो पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखरावर (२११५३ फूट) ताबा मिळवला आणि त्याला मोहम्मद अली जीनांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘कायदे पोस्ट’ नाव दिले. १९८७ मध्ये सुभेदार मेजर बाना सिंग यांच्या शौर्यामुळे ‘ऑपरेशन राजीव’द्वारे त्या पोस्टवर भारताने वर्चस्व स्थापन केले. सुभेदार मेजर बाना सिंग यांच्या शौर्याला सलाम म्हणून भारताने या पोस्टचे नाव ‘बाना पोस्ट’ ठेवले आहे. पाकिस्तान नियंत्रित कोण्दुज हिमनदी कमी उंचीची आणि सियाचेनला समांतर असल्याने तसेच सल्टोरो पर्वतरांगेवरील भारताच्या नियंत्रणामुळे पाकिस्तानला भारतीय लष्करी ठाणी आणि तुकडय़ांच्या तनातीवर नजर ठेवता येत नाही. पाकिस्तान लष्करासाठी सियाचेन आणि सल्टोरो पर्वतरांगेवर वर्चस्व हा अभिमान आणि प्रतिष्ठेचा मुद्दा आहे आणि त्या दृष्टीने ते सातत्याने संधीच्या शोधात आहेत. किंबहुना कारगिल युद्धामागील प्रेरणादेखील सियाचेनवर नियंत्रण ठेवणे हीच होती.\nकाराकोरम महामार्गाने पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगीट-बाल्टिस्तान आणि शिगझियांग (चीन) जोडलेले आहेत. त्याच्यावर नजर ठेवण्यासाठी भारताला सियाचेनवर नियंत्रण आवश्यक आहे. १९६३ मध्ये गिलगीट-बाल्टिस्तानच्या ईशान्येच्या टोकावरील ५८०० चौ.कि.मी.चे शक्सगाम खोरे पाकिस्तानने चीनला देऊन टाकले आहे. सियाचेनच्या उत्तरेचे टोक असलेल्या इंदिरा कोलमधून शक्सगाम खोऱ्यात प्रवेश करता येतो. चीन आणि पाकिस्तानने आíथक कॉरिडॉरच्या माध्यमातून पाकव्याप्त काश्मीरमाग्रे एकमेकांना जोडण्याची योजना आखली आहे. कॉरिडॉरच्या नावाखाली चिनी लष्कर गिलगीट-बाल्टिस्तानमध्ये उपस्थित असेल. सल्टोरो पर्वतरांगेवर भारताचे नियंत्रण नसेल तर अक्साई चीन (काराकोरमच्या पूर्वेकडील चीनने बळकावलेला भारताचा भाग) ते शक्सगाम खोरे जोडून चीन भारताला वेढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे भविष्यातील सीमाप्रश्नाच्या वाटाघाटीच्या दृष्टीने तसेच गिलगीट-बाल्टिस्तानमधील पाकविरोधी जनभावना लक्षात घेता भारताचे सियाचेनवरील नियंत्रण अत्यंत मोलाचे आहे.\nपाकिस्तान विरुद्ध आपली संरक्षण फळी सल्टोरो पर्वतरांगेपासून दक्षिण आणि दक्षिण-पूर्वेकडे तुरतुक आणि चालुका खोऱ्यापर्यंत आहे, तर चीनविरुद्ध काराकोरम िखडीपासून अक्साई चीनपर्यंत जाते. सियाचेनमधून आपले सन्य खाली आणले तर सीमेवरील आपली संरक्षण फळी लडाख पर्वतरांगेपर्यंत म्हणजे खारदुंग ला आणि चांग ला या खिडीपर्यंत येईल. येथून लेह हे महत्त्वाचे ठिकाण हाकेच्या अंतरावर आहे. तसेच या कृतीमुळे चीनच्या घुसखोरीला रोखण्याच्या दृष्टीने दौलत बेग ओल्डीपासून उत्तरेकडील लडाख पर्वतरांगेमध्ये केलेल्या पायाभूत सुविधांच्या गुंतवणुकीस सामरिकदृष्टय़ा फारसा अर्थ उरणार नाही. आपल्या लष्करी संरक्षण फळीला ‘सामरिक सखोलता’(strategic depth) प्राप्त व्हावी यासाठी सल्टोरो पर्वतरांगेतील उपस्थितीला अधिक महत्त्व आहे.\nयाशिवाय, नुब्रा नदीचा उगम सियाचेनमध्ये आहे. नुब्रा नदी श्योक नदीच्या माध्यमातून सिंधू नदीला जाऊन मिळते. सियाचेनलगतच्या प्रदेशातील नद्यांना चीन वळण देत आहे. त्याचा परिणाम भारताच्या पाणीस्रोतावर होऊ शकतो. पाणीस्रोत हे एक अस्त्र म्हणून वापरण्यात येऊ शकते याचा विचारदेखील भारताच्या सियाचेनवरील नियंत्रणामागे आहे.\nगेल्या तीन दशकांमध्ये सियाचेन प्रदेशात भारताने अनेक पायाभूत सुविधांची निर्मिती केली आहे. केरोसीन आणि पाण्यासाठी जलवाहिनी विकसित केली आहे. आज सियाचेनमधील जीवनमानाची, आरोग्य सुविधा, संपर्कव्यवस्थेची स्थिती चांगली आहे. त्यामुळे सध्या जो खर्च येत आहे त्याचा मोठा हिस्सा या सुविधांच्या दुरुस्ती आणि देखभालीचा आहे. सियाचेनमधील आíथक भार खूप मोठा नाही. अशा वेळी सातव्या वेतन आयोगाने ईशान्य भारतात नियुक्तीला असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्याला ६७ हजार रुपये भत्ता देऊ केला आहे, तर लष्करी अधिकाऱ्यांना सियाचेनमधील तनातीबद्दल मिळणारा भत्ता तुटपुंजा रुपये ३१ हजार आहे, याचा निश्चितच विचार करण्याची गरज आहे. अत्यंत परिश्रमाने आणि अनुभवाने सन्याच्या हालचालीची यंत्रणा आपण सियाचेनमध्ये विकसित केली आहे. सनिकांनादेखील तेथील वातावरणाशी जुळवून घेण्यात काही काळ जावा लागतो. त्यामुळे सियाचेनमधून सन्य वापस बोलावल्यानंतर भविष्यात काही कारणाने पुन्हा गरज भासल्यास ती यंत्रणा तात्काळ उभी करणे दुर्लभ आहे.\nसियाचेनमधील भारतीय लष्कराची प्राणहानी ही पहिल्या दोन दशकांमध्ये सर्वाधिक होती. २००३च्या शस्त्रसंधीनंतर युद्धभूमीवर एकही प्राण गमावलेला नाही आणि वर्षभरात हवामानामुळे बळी गेलेल्यांची संख्यादेखील हाताच्या बोटावर मोजण्याएवढी आहे. अर्थात प्रत्येक मानवी जीवन मौल्यवान आहे, त्यामुळे विज्ञानाच्या मदतीने अतिदुर्गम भागातील निगराणीसाठी तंत्रज्ञान विकसित करता येईल. परंतु तंत्रज्ञान सर्व गोष्टींना पर्याय देऊ शकणार नाही.\nदोन्ही देशांच्या सहमतीने सियाचेनमधील लष्करी तनातीचा फेरविचार करायचा तर पहिला मुद्दा म्हणजे पाकिस्तानचे लष्��र या भागात तनात नाही. ते आहे कोण्दुज हिमनदी क्षेत्रात. त्यामुळे तसेही त्यांना फार फरक पडणार नाही. शिवाय लष्करमुक्त करण्याच्या प्रक्रियेचे आंतरराष्ट्रीय संकेतानुसार काही तर्कसंगत टप्पे आहेत. शस्त्रसंधीनंतर सीमारेषेचे प्रमाणीकरण, सीमा निर्धारण आणि नंतर सन्य माघार, परंतु पाकिस्तानच्या मते शस्त्रसंधीनंतर भारताने प्रथम सन्य माघार घ्यावी आणि त्यानंतरच इतर सर्व चर्चा करता येतील. खरे पाहता दोहोंच्या समन्वयाने या गोष्टी करतादेखील येतील, मात्र पाकिस्तानसोबत व्यवहार करताना त्यांच्या हेतूची यथार्थता जाणूनच विश्वास ठेवता येईल आणि त्याबाबत त्यांचा इतिहास फारसा विश्वासार्ह नाही. शिवाय, ज्या सहजतेने ५८०० चौ.कि.मी.चे पाकिस्तानने भारताचे शक्सगाम खोरे परस्पर चीनला देऊन टाकले, यावरून त्यांना या भागाविषयी फारशी आत्मीयता नाही हे उघड आहे. केवळ भारताला त्रास देणे हाच खरा हेतू आहे. तसेच अक्साई चीनच्या वास्तवाकडेदेखील दुर्लक्ष करता येणार नाही.\nअर्थात अमानवी वातावरणात गस्तीवर असलेल्या भारतीय जवानांचा विचार करून सियाचेन लष्करमुक्त करण्यात यावा या विचारामध्ये निश्चितच तथ्य आहे. आदर्श वातावरणामध्ये त्याचा निश्चितच विचार करायला हवा. मात्र राष्ट्रीय हितांना प्राधान्य देणाऱ्या स्पर्धात्मक आंतरराष्ट्रीय वातावरणात आपल्या राष्ट्रीय हिताच्या जपवणुकीसाठी सल्टोरो पर्वत रांगेमध्ये, किंबहुना सियाचेनमध्ये लष्कर तनात करणे अपरिहार्य आहे हेच खरे.\nलेखक दिल्लीस्थित सोसायटी फॉर पॉलिसी स्टडीज् संस्थेत सीनिअर रिसर्च असोसिएट म्हणून कार्यरत आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\nसत्तेचे केंद्रीकरण की महाआघाडी\nपोट भरण्यासाठी मी एकेकाळी कोथिंबीरसुद्धा विकली; नवाजुद्दीनने सांगितल्या संघर्षाच्या आठवणी\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\n'फक्त कधी आणि कुठे ते सांग'; सारासोबत डेटला जाण्यास कार्तिक आर्यन तयार\nतुझं करिअर उद्ध्वस्त करू, सेटवर जाळपोळ करू; करणी सेनेची कंगनाला धमकी\nमी नायक नाही, कलाकार आहे..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nसत्तेचे केंद्रीकरण की महाआघाडी\nअ��लाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\n.. तर रिझव्‍‌र्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nपंधरा वर्षांनी रेल्वेत पुन्हा कुल्हडचा वापर\nस्वप्निल जोशीला भेटण्याची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-news/aarupache-rup-satyamargadarshak-283-we-and-you-31037/", "date_download": "2019-01-21T01:37:35Z", "digest": "sha1:EUM6KXKKDITVV4LSFANVTHICYGFBTI6P", "length": 14225, "nlines": 192, "source_domain": "www.loksatta.com", "title": "अरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २८३. ‘तो’ आणि आपण | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\nशशिकला यांना तुरुंगात विशेष वागणूक\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक »\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २८३. ‘तो’ आणि आपण\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २८३. ‘तो’ आणि आपण\nआपल्या जगण्यात आपल्याला निश्चिंती हवी असते. आयुष्य चिंतामुक्त, सुखाचं सरावं आणि निर्भयतेनं या जगात आपल्याला वावरता यावं, ही आपली खरी ओढ असते. संत आणि सत्पुरुष\nआपल्या जगण्यात आपल्याला निश्चिंती हवी असते. आयुष्य चिंतामुक्त, सुखाचं सरावं आणि निर्भयतेनं या जगात आपल्याला वावरता यावं, ही आपली खरी ओढ असते. संत आणि सत्पुरुष आपल्याला तसे जगताना दिसतात. त्यांच्या आयुष्यातही ‘अडीअडचणी’ आणि ‘संकटं’ आपल्याला दिसतात तरी त्यांचं जगणं निर्भयतेचं असतं. त्यांच्या चेहऱ्यावर समाधानच विलसत असतं. त्यांच्यावर ईश्वराची कृपा आहे, त्यांना सिद्धी प्राप्त आहेत म्हणून ते निर्भय आणि निश्चिंत आहेत, या समजातून आणि तशी निर्भयता आणि निश्चिंती त्यांच्या कृपेनं आपल्याही वाटय़ाला यावी, या हेतूनं आपण संतसत्पुरुषांकडे जातो. याच हेतूनं आपण शिर्डी-शेगाव सारख्या स्थानांना जातो, साईबाबांपासून स्वामी समर्थापर्यंत अनेक साक्षात्कारी विभूतींना मानतो. आपला हेतू आध्यात्मिक असतोच असं नाही किंवा वरकरणी आपला हेतू आध्यात्मिक असला तरी आपली खरी सुप्त इच्छा आपलं भौतिक जीवन सुखाचं व्हावं म्हणजे आपल्याला जगण्यात निश्चिंती आणि समाधान मिळेल, हीच असते. कोणत्याही हेतूनं आपण त्यांच्याकडे गेलो तरी ते माझ्या हिताचं जे आहे तेच करतात. सत्यमार्गदर्शकाकडे आपण जातो तेव्हा आपली स्थिती काय असते आणि त्यांची काय असते श्रीनिसर्गदत्त महाराज गिरगावात राहात. त्यांच्या दर्शनासाठी अनेक पाश्चात्य लोक येत. त्यांची प्रश्नोत्तरं मोठी गमतीची असत. प्रश्न विचारला जाई इंग्रजीत, महाराज उत्तर देत मराठीत आणि अय्यर नावाचे एक गृहस्थ तात्काळ त्याचे इंग्रजी भाषांतर करी श्रीनिसर्गदत्त महाराज गिरगावात राहात. त्यांच्या दर्शनासाठी अनेक पाश्चात्य लोक येत. त्यांची प्रश्नोत्तरं मोठी गमतीची असत. प्रश्न विचारला जाई इंग्रजीत, महाराज उत्तर देत मराठीत आणि अय्यर नावाचे एक गृहस्थ तात्काळ त्याचे इंग्रजी भाषांतर करी त्यात एका पाश्चात्याने फार मार्मिक प्रश्न विचारला. त्यानं विचारलं, महाराज, आपण माझ्यासमोर बसला आहात आणि मी आपल्या पायापाशी बसलो आहे. आपल्या दोघांमध्ये मूलत: कोणता फरक आहे त्यात एका पाश्चात्याने फार मार्मिक प्रश्न विचारला. त्यानं विचारलं, महाराज, आपण माझ्यासमोर बसला आहात आणि मी आपल्या पायापाशी बसलो आहे. आपल्या दोघांमध्ये मूलत: कोणता फरक आहे’ विचारणाऱ्यानं सहज म्हणून विचारला असला तरी प्रश्न फार खोल आहे. श्रीनिसर्गदत्त महाराज म्हणाले, मूलत: काहीच फरक नाही. त्यावर तो म्हणाला, ‘फरक असलाच पाहिजे. मी तुमच्याकडे येतो तुम्ही काही माझ्याकडे येत नाही’ विचारणाऱ्यानं सहज म्हणून विचारला असला तरी प्रश्न फार खोल आहे. श्रीनिसर्गदत्त महाराज म्हणाले, मूलत: काहीच फरक नाही. त्यावर तो म्हणाला, ‘फरक असलाच पाहिजे. मी तुमच्याकडे येतो तुम्ही काही माझ्याकडे येत नाही’ वरकरणी हे म्हणणंसुद्धा बरोबर वाटतं पण खरी मेख आपल्या लक्षात येत नाही. ‘आम्ही वैकुंठवासी आलो याचि कारणासी,’ असं तुकोबांनी एका अभंगात लिहिलंय. आपला कायमचा पत्ता सांगितलाय त्यांनी. तेव्हा जो साक्षात्कारी आहे तो अशा ठिकाणहून येतो जिथे आपण पोहोचू शकत नाही. पण आपण तिथे पोहोचावं यासाठीच तो आपल्याला वाट दाखवायला तर आला असतो’ वरकरणी हे म्हणणंसुद्धा बरोबर वाटतं पण खरी मेख आपल्या लक्षात येत नाही. ‘आम्ही वैकुंठवासी आलो याचि कारणासी,’ असं तुकोबांनी एका अभंगात लिहिलंय. आपला कायमचा पत्ता सांगितलाय त्यांनी. तेव्हा जो साक्षात्कारी आहे तो अशा ठिकाणहून येतो जिथे आपण पोहोचू शकत नाही. पण आपण तिथे पोहोचावं यासाठीच तो आपल्��ाला वाट दाखवायला तर आला असतो साईबाबांना शिर्डीत, गजाननमहाराजांना शेगावात, श्रीब्रह्मचैतन्यांना गोंदवल्यात, स्वामी स्वरूपानंदांना पावसमध्ये, श्रीसमर्थाना अक्कलकोटी येण्याची काय गरज होती साईबाबांना शिर्डीत, गजाननमहाराजांना शेगावात, श्रीब्रह्मचैतन्यांना गोंदवल्यात, स्वामी स्वरूपानंदांना पावसमध्ये, श्रीसमर्थाना अक्कलकोटी येण्याची काय गरज होती आपलं जगणं आनंदाचं व्हावं, याचसाठी तर ते आपल्याजवळ आले आपलं जगणं आनंदाचं व्हावं, याचसाठी तर ते आपल्याजवळ आले तेव्हा ‘मी तुमच्याकडे येतो तुम्ही काही येत नाही,’ हे खरं वाटलं तरी खरं नसतं. त्यांच्या येण्यामागचं गूढ आपण जाणत नाही.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n८५. उत्खनन : १\nमहेंद्रसिंह धोनी बनतोय क्रिकेटचा नवीन देव…\nकर्नाटक सरकारचा मोठा निर्णय, लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याची शिफारस\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\nपोट भरण्यासाठी मी एकेकाळी कोथिंबीरसुद्धा विकली; नवाजुद्दीनने सांगितल्या संघर्षाच्या आठवणी\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\n'फक्त कधी आणि कुठे ते सांग'; सारासोबत डेटला जाण्यास कार्तिक आर्यन तयार\nतुझं करिअर उद्ध्वस्त करू, सेटवर जाळपोळ करू; करणी सेनेची कंगनाला धमकी\nमी नायक नाही, कलाकार आहे..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nसत्तेचे केंद्रीकरण की महाआघाडी\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\n.. तर रिझव्‍‌र्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nपंधरा वर्षांनी रेल्वेत पुन्हा कुल्हडचा वापर\nस्वप्निल जोशीला भेटण्याची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh-manoranjan/anupam-kher-clarifies-gutte-case-says-malik-135455", "date_download": "2019-01-21T02:32:52Z", "digest": "sha1:ESKHAKAR4KT34CAHXD3JHYT7UADJK6EF", "length": 11720, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "Anupam Kher clarifies in the gutte case says malik गुट्टेप्रकरणी अनुपम खेर यांनी स्पष्टीकरण द्यावे: मलिक | eSakal", "raw_content": "\nगुट्टेप्रकरणी अनुपम खेर यांनी स्पष्टीकरण द्यावे: मलिक\nशुक्रवार, 3 ऑगस्ट 2018\nजीएसटी चोरी प्रकरणी 'द एक्सीडेंटल प्राइम मिनिस्टर' सिनेमात मुख्य भूमिका करणाऱ्या अनुपम खेर यांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.\nमुंबई: जीएसटी चोरी प्रकरणी 'द एक्सीडेंटल प्राइम मिनिस्टर' सिनेमात मुख्य भूमिका करणाऱ्या अनुपम खेर यांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.\nजीएसटी चोरी प्रकरणी 'द एक्सीडेंटल प्राइम मिनिस्टर' या सिनेमाचे प्रोड्यूसर विजय गुट्टे यांना अटक केली असून त्याचे वडीलही रत्नाकर गुट्टे चौकशीच्या फेऱ्यात आहेत. त्यामुळे 'द एक्सीडेंटल प्राइम मिनिस्टर' या चित्रपटात मुख्य भूमिका करणाऱ्या खेर यांचे काय म्हणणे आहे, असा सवाल मलिक यांनी ट्वीट वरुन केला आहे.\nसाखर कारखानदार असलेल्या गुट्टे यांच्यावर शेतकऱ्यांच्या नावावर करोड़ो रूपयांचे कर्ज घेतल्याचा आरोप आहे. या संदर्भात विधिमंडळात विरोधकांकडून आरोप करण्यात आले होते. भाजपा सरकार गुट्टे यांना वाचवत असल्याचा आरोप विधिमंडळात विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला होता.\nभाजप नेत्यांनी बघितला \"ऍक्‍सिडेंटल प्राईम मिनिस्टर'\nनागपूर - माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या सरकारच्या काळावर प्रकाश टाकणारा \"द ऍक्‍सिडेंटल प्राईम मिनिस्टर' हा चित्रपट शहरातील सर्वच भाजप...\nकाँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा धुडगूस; 'द ऍक्‍सिडेंटल..' रोखण्यासाठी थिएटर फोडले\nकोलकाता : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या कारकिर्दीवर आधारित 'द ऍक्‍सिडेंटल प्राईम मिनिस्टर' या चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्याच्या प्रयत्नांत...\nअनुपम खेरांसह 13 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करा: न्यायालय\nमुझफ्फरपूर (बिहार) : 'द ऍक्‍सिडेंटल प्राइममिनिस्टर' या चित्रपटातील अभिनेते अनुपम खेर यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करताना खेर...\nअनुपम खेर यांच्याविरुद्ध याचिका\nमुझफ्फरपूर (बिहार) - \"द ऍक्‍सिडेंटल प्राइममिनिस्टर' या चित्रपटातील अभिनेते अनुपम खेर यांच्याविरुद्ध येथील स्थानिक न्यायालयात बुधवारी याचिका दाखल...\n'इतिहास मला लक्षात ठेवेल' म्हणणारे मनमोहनसिंग येताहेत..\nमुंबई : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या कारकिर्दीवर आधारित 'द ऍक्‍सिडेंटल प्राईम मिनिस्टर' या बहुचर्चित चित्रपटाचा ट्रेलर आज (गुरुवार)...\n'आपल्याला जवा���ांना दगडं मारण्याइतकं स्वातंत्र्य'\nमुंबई : समाजात मोठ्या प्रमाणावर विष पसरले आहे. त्यामुळे माझ्या मुलांना भारतात ठेवायला भीती वाटत आहे, असे विधान अभिनेते नसीरुद्दीन शहा यांनी काल (...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/tennis/marathi-news-table-tennis-competition-136039", "date_download": "2019-01-21T02:27:40Z", "digest": "sha1:C5VPOBMYAYJGLUEASWHJEFVTLCF2UTWI", "length": 9237, "nlines": 154, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news table tennis competition नाशिकमध्ये उद्यापासून राज्य मानांकन टेबल टेनीस स्पर्धा | eSakal", "raw_content": "\nनाशिकमध्ये उद्यापासून राज्य मानांकन टेबल टेनीस स्पर्धा\nसोमवार, 6 ऑगस्ट 2018\nनाशिक : येथील नाशिक जिल्हा टेबल टेनिस संघटनेतर्फे तिसऱ्या महाराष्ट्र राज्य मानांकन अजिंक्‍यपद टेबल टेनीस स्पर्धा बुधवार (ता. 8) पासून रविवार (ता. 12) दरम्यान नाशिक जिमखाना येथील क्रीडा संकुलात होणार आहेत. ही माहिती संघटनेचे व संयोजन समितीचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड, सचिव शेखर भंडारी यांनी पत्रकार परीषदेत दिली.\nनाशिक : येथील नाशिक जिल्हा टेबल टेनिस संघटनेतर्फे तिसऱ्या महाराष्ट्र राज्य मानांकन अजिंक्‍यपद टेबल टेनीस स्पर्धा बुधवार (ता. 8) पासून रविवार (ता. 12) दरम्यान नाशिक जिमखाना येथील क्रीडा संकुलात होणार आहेत. ही माहिती संघटनेचे व संयोजन समितीचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड, सचिव शेखर भंडारी यांनी पत्रकार परीषदेत दिली.\nश्री. छाजेड म्हणाले, की पाच दिवस होणाऱ्या या स्पर्धा आठ टेबलवर होतील. स्पर्धेत 710 खेळाडू सहभागी होणार आहेत. या स्पर्धा पुरूष, महिला, मुले व मुली अशा बारा वेगवेगळ्या गटात होणार आहेत. स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य टेबल टेनीस संघटनेतर्फे प्रमुख पंच म्हणून रोहित शिंदे (ठाणे), उपपंच प्रमुख विलास बावकर (पुणे) यांची नियुक्‍ती केली आहे. स्पर्धेचे उद्‌घाटन बुधवारी (ता. 8) सकाळी साडेदहाला आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे यांच्या उपस्थितीत होईल. तसेच अर्जुन पुरस्कार विजेता टेबल टेनीसपटू कमलेश मेहता याची प्रमुख उपस्थिती असेल. भाजपचे सुहास फरांदे, महेश हिरे, राज्य टेबल टेनिस संघटनेचे सचिव यतीन टिपणीस उपस्थित राहाणार आहेत...\nअसे आहेत गट: महिला व पुरूषांचे खुले गट असेल. याशिवाय मुलामुलींमध्ये मिडजेट, कॅडेट, सब ज्युनिअर, ज्युनिअर, युथ या गटात स्पर्धा होणार आहेत.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/graphics-card/gainward+graphics-card-price-list.html", "date_download": "2019-01-21T01:52:30Z", "digest": "sha1:YDQKYAL375ITWYGYMJA4CDAB7XF37IF6", "length": 15321, "nlines": 330, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "गिंवर्ड ग्राफिक्स कार्ड किंमत India मध्ये 21 Jan 2019 वरसूची | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nगिंवर्ड ग्राफिक्स कार्ड Indiaकिंमत\nIndia 2019 गिंवर्ड ग्राफिक्स कार्ड\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nगिंवर्ड ग्राफिक्स कार्ड दर India मध्ये 21 January 2019 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 12 एकूण गिंवर्ड ग्राफिक्स कार्ड समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन गिंवर्ड गफ गटक्स 660 २गब द्र५ पसा E 3 0 आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Flipkart, Snapdeal, Amazon, Homeshop18, Indiatimes सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी गिंवर्ड ग्राफिक्स कार्ड\nकिंमत गिंवर्ड ग्राफिक्स कार्ड आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन गिंवर्ड नवीदिया गेफोर्स गटक्स 660 2 गब गद्र५ ग्राफिक्स कार्ड Rs. 16,998 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.1,999 येथे आपल्याला गिंवर्ड गेफोर्स 210 १गब द्र३ पसा एक्सप्रेस ग्राफिक कार्ड उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nदर्शवत आहे 12 उत्पादने\nशीर्ष 10गिंवर्ड ग्राफिक्स कार्ड\nगिंवर्ड गफ गटक्स 660 २गब द्र५ पसा E 3 0\nगिंवर्ड गट 610 2 गब ग्राफिक्स कार्ड\nगिंवर्ड नवीदिया गट६२० २०४८म सद्र३ 2 गब द्र३ ग्राफिक्स कार्ड\nगिंवर्ड गेफोर्स 210 १गब द्र३ पसा एक्सप्रेस ग्राफिक कार्ड\nगिंवर्ड नवीदिया गट६१० 64 बिट 2 गब द्र३ मेमरी 535 म्हज ग्राफिक्स कार्ड\n- चोरे क्लॉक स्पीड 810 MHz\nगिंवर्ड 650 गटक्स ती 2 गब द५\nगिंवर्ड नवीदिया गेफोर्स गटक्स 650 2 गब गद्र५ ग्राफिक्स कार्ड\nगिंवर्ड नवीदिया १गब द्र३ गट६१० 1 गब द्र३ ग्राफिक्स कार्ड\nगिंवर्ड नवीदिया गेफोर्स गटक्स 660 2 गब गद्र५ ग्राफिक्स कार्ड\nगिंवर्ड ग्राफिक्स कार्ड गफ 210 १गब\nगिंवर्ड नवीदिया गेफोर्स गटक्स 750 ती 2 गब गद्र५ ग्राफिक्स कार्ड\nगिंवर्ड नवीदिया गेफोर्स गटक्स 650 ती 2 गब गद्र५ ग्राफिक्स कार्ड\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/sports-marathi-news/hima-das-creates-history-wins-gold-at-junior-athletics-worlds-118071300004_1.html", "date_download": "2019-01-21T01:08:59Z", "digest": "sha1:MBAWQRMQVEOSAKELFA5AL65NAQL7RKR3", "length": 10035, "nlines": 125, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप, हिमा दासला सुवर्णपदक | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 21 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nजागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप, हिमा दासला सुवर्णपदक\nभारतीय महिला धावपटूने जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत ४०० मीटर प्रकारात २० वर्षांखालील स्पर्धेत भारताच्या हिमा दासने सुवर्णपदाकाची कमाई केली आहे. १८ वर्षीय हिमा ५१.४६ सेकंदात ४०० मीटर अंतर कापत सुवर्णपदक मिळवले. जागतिक स्पर्धेत ४०० मीटर प्रकारात सुवर्णपदक पटकावणारी हिमा पहिली भारतीय धावपटू ठरली आहे. हिमाने उपांत्य फेरीत ५२.१० सेकंदात ४०० मीटर अंतर कापून पहिले स्थान राखले होते. पहिल्या फेरीतही तिने ५२.२५ सेकंदात अंतर पार करत अव्वल स्थान पटकावले.\nहिमा ही आसामची आहे. एप्रिलमध्ये गोल्डकोस्ट कॉमनवेल्थमध्ये सहाव्या स्थानी राहिली होती.\nत्यानंतर सातत्याने कामगिरी उंचावत तिने अलीकडेच आंतरराज्यीय चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक मिळवले होते.\nएन डी ए चा दीक्षांत सोहळा, कॅप्टन अक्षत राज प्रेसिडेन्ट्स गोल्ड मेडल\n21 व्या राष्ट्रकुल स्पर्धा : मेरी कोमला सुवर्णपदक\nCWG 2018 : नेमबाजीत अनीष भानवाला सुवर्ण\nराष्ट्रकुल स्पर्धा: श्रेयसी सिंगची डबलट्रॅप नेमबाजीत सुवर्ण कामगिरी\nरॉजर फेडररला पराभवाचा धक्का\nयावर अधिक वाचा :\nPUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये\nव्हिडिओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती असेलच परंतु आपल्याला कदाचित याच्या वाईट ...\nभारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा ...\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश\nशिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...\nडाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल\nगेल्या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ ...\nमायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार\nप्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ ...\nधर्मगुरू झाकीर नाईकच्या संपत्तीवर टाच\nअंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) वादग्रस्त मुस्लिम धर्मगुरू झाकीर नाईकच्या मुंबई आणि ...\nराज ठाकरे यांचा व्यंगचित्रातून टोला\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र ...\nभय्यू महाराज आत्महत्या प्रकरण, तिघांना अटक\nभय्यू महाराज आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी प्रमुख सेवक विनायक दुधाळे, शरद देशमुख आणि पलक ...\nसुभाषचंद्र बोस व आझाद हिंद सेना यांच्याबद्दल महत्वाचे\nसुभाष���ंद्र बोस यांचा जन्म २३ जानेवारी १८९७, बंगाल प्रांतात झाला. सुभाषबाबू १९२० मध्ये ...\nसुभाषचंद्र बोस आणि कारावास\nआपल्या सार्वजनिक जीवनात सुभाषबाबूंना एकूण अकरा वेळा कारावास भोगावा लागला. सर्वप्रथम १९२१ ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://railandbusfanning-ram.blogspot.com/2016/12/blog-post_27.html", "date_download": "2019-01-21T01:49:22Z", "digest": "sha1:KUQUN72QCF7GEFXEAC5YXPRWEW7SZILL", "length": 9325, "nlines": 131, "source_domain": "railandbusfanning-ram.blogspot.com", "title": "मी एक प्रवासी पक्षी,: हा हन्त हन्त नलिनीम गजम उज्जहार.", "raw_content": "मी एक प्रवासी पक्षी,\nहा हन्त हन्त नलिनीम गजम उज्जहार.\nटाटा नॅनो आणि माझे नाते असे कसे विचित्र आहे नकळे. २००९ मध्ये जेव्हा घरी चारचाकी गाडी असावी असा विचार सुरू झाला तेव्हा खिशाला परवडणारी गाडी म्हणून नॅनोलाच मी पसंती दिली. आम्ही टाटा मोटर्सच्या शोरूममध्ये दाखल झालोत. तिथे ठेवलेल्या नॅनोत बसून वगैरे बघितले तेव्हा एंजिनचा वगैरे विचारच केलेला नव्हता. गाडी तशी आतून आवडली. पण.....\nतिथल्या सेल्समनने सांगितले की साहेब २०१२ पर्यंत गाडीचे बुकींग फ़ुल्ल आहे. त्यावेळी टाटा मोटर्सचा तो सिंगूर प्लॅंटचा प्रश्न त्यांना फ़ार भेडसावत होता. त्यामुळे नवीन गाड्या अगदी कमी कमी बाजारात येत होत्या. २०१२ पर्यंत आम्हाला थांबणे शक्यच नव्हते म्हणून मग इतर पर्यायांचा शोध नव्याने सुरू झाला.\nआताही दरवेळी नवी नॅनो दिसली की बाह्य रूपावरून आवडतेच. विशेषतं नवी ट्वीस्ट मॉडेल तर छानच वाटते. पण त्याचदिवशी थोड्या वेळाने एखादी नॅनो शेजारून जाते आणि मागल्या एंजिनाचा रिक्षासारखा एव्हढा भयंकर आवाज येतो. आपण या वाहन खरेदीच्या फ़ार मागे न लागून चूक केली असे वाटत नाही.\nचित्रे : आंतरजालावरून साभार.\nप्रसन्न पर्पल : पहिल्याच घासाला खडा\nहा हन्त हन्त नलिनीम गजम उज्जहार.\nपरवा मुंबईवरून नागपूरला येताना केवळ घाईमुळे विमानाने यावे लागले. एका तासात एका पूर्ण नवीन विश्वात प्रवेश करताना सोय तर झाली पण रेल्वेप्रवास ...\nएका लग्नाच्या जमण्याची गोष्ट.\n७ फेब्रुवारी २०००. मी आणि माझी पत्नी वैभवी पहिल्यांदाच एकमेकांना भेटलोत. प.पू. मायबाईंकडे नाथबीजेचा कार्यक्रम होता. व्यवस्थेत सहभाग...\nकाही गंमतीशीर आणि वर्णनीय प्रवास.- ३\nपूर्वपिठीका : १९९५. सप्टेंबर महिन्यात नुकताच नव�� मुंबईतल्या दत्ता मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयात रुजू झालो होतो. ओक्टोबर महिन्याच्या अख...\nकावळ्याच्या शापाने गाय मरत नाही पण..... तीन वेगवेगळे अनुभव.\n२००३ च्या जुलै महिन्यातली गोष्ट. महाविद्यालयाच्या उन्हाळी सुट्या संपवून मी, माझ्या पत्नी व एक वर्षाच्या छोट्या मुलीसह, नागपूरवरून मु...\nकराडला अभियांत्रिकीला शिकायला असताना (१९८९ ते १९९३) आम्ही काही दोस्त मंडळींनी सांस्कृतीक क्षेत्रात खूप धमाल केली. पहिल्या वर्गात विशेष प्र...\nशिवशाही : एक चिंतन\nसाधारण फ़ेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची \"शिवशाही\" नावाची स्लीपर कोच बससेवा १५ एप्रिलला सुरू होणार ही...\nपुन्हा नागपूर - १\n२०१२ सरता सरताच चि. मृण्मयीच्या नागपूरच्या शाळेत स्नेहसंमेलन, नववर्षाच्या अगदी सुरूवातीलाच असल्याची, बातमी कळली होती. आम्ही सांगोल्यात २२...\nकाही गंमतीशीर आणि वर्णनीय प्रवास क्र.१\n१३/२/१९९२. य़शवंतराव चव्हाण नाट्यगृह, कराड. रात्री चे साडेबारा वाजताहेत. आमची \"अर्थ-अनर्थ\" एकांकिका संपतेय. एकांकिकेच्याच चर्चा,...\nकाही गंमतीशीर आणि वर्णनीय प्रवास.- ५\nजानेवारी १९९१. कराडला अभियांत्रिकीच्या दुस-या वर्षाला होतो. तिस-या सत्राचा निकाल लागला आणि सगळ्या शिवाजी विद्यापीठातून स्ट्रेंग्थ ऑफ़ मटेरी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://railandbusfanning-ram.blogspot.com/2018/01/blog-post.html", "date_download": "2019-01-21T02:08:59Z", "digest": "sha1:ILP35F36ZDBSIHICOIM5BNIWGSW6723F", "length": 12555, "nlines": 132, "source_domain": "railandbusfanning-ram.blogspot.com", "title": "मी एक प्रवासी पक्षी,: श्री तुकोबांची गाथा - २", "raw_content": "मी एक प्रवासी पक्षी,\nश्री तुकोबांची गाथा - २\nसंतांना लोकांचा, जगताचा हा अकारण कळवळा असतो. आपल्या डोळ्यासमोर आपल्यासारखे अज्ञ, संसारी जन या संसारसागरात बुडताना त्यांना बघवत नाही आणि म्हणून स्वतः हा संसारसागर प्रभूकृपेने तरून पैलतीरावर गेल्यावरसुद्धा ते आपल्यासाठी या सागरात उडी मारतात आणि आपल्याला या सागरातून बाहेर पडण्याच्या सोप्या मार्गाचे मार्गदर्शन करतात.\n\"आहे ते\" सकळ कृष्णासी अर्पण I न कळता मन दुजे भावी II\nम्हणऊनी पाठी लागतील भूते I येती गिंवसीत पाच जणे II\nज्याचे त्या वंचले आठव न होता I दंड या निमित्ताकारणे हा II\nतुका म्हणे काळे चेपियला गळा I ’मी मी’ वेळोवेळा करीतसे II\nश्रीमदभागवतातल्या व्दादश स्कंधात श्रीमदभागवताची फ़लश्रृती म्हणून जे दिलय त्यात \"नैष्कर्मम आविष्कृतम\" ही सुद्धा एक फ़लश्रृती आहे. श्रीमदभागवतात आणि श्रीमदभगवदगीतेतही अकर्म अवस्था वर्णन केली आहे. पण अकर्म अवस्था म्हणजे जगात काहीही न करणे नव्हे. तसे राहणे शक्यही नाही. अकर्म अवस्था म्हणजे कर्म करूनही त्यापासून वेगळे राहणे. हे साधायला, जोडायला मोठी साधना लागते, मोठा योग लागतो.\nतीच अवस्था आणि तिच्या अभावापोटी भोगावे लागणारे परिणाम श्री तुकोबांनी येथे सोप्या शब्दात कथन करून सांगितलेले आहेत. या भौतिक सृष्टीत \"आहे ते\" म्हणजे सकळ दृश्यमान ते कर्म एका जगन्नायकाला अनन्य भावाने अर्पण करून राहावे. पण हे न कळता जो जीव \"माझे माझे\" करतो त्याला त्या कर्मभोगापायी ८४ लक्ष योनींच्या फ़े-यात अडकून वारंवार जन्म आणि वारंवार मरण या चक्रात अडकावे लागते. देह हा पंचमहाभूतांपासून बनलेला आहे आणि ही पाच भूते आपल्याला आपल्या कर्मांमुळे झोंबून वारंवार जन्म आणि मरण या चक्रात अडकवण्याचा प्रयत्न करतात.\nज्याची आठवण करायची, ज्याच्या प्रभावामुळे आपण सगळ्या प्रकारची कर्मे करायला उद्युक्त होतो त्या जगदीशाची उपेक्षा करून जर आपण ही कर्मे आणि दृश्यमान सर्व जग \"माझे माझे\" म्हणत असतो म्हणून हा वारंवार जन्म मरण फ़े-यात चकरा मारण्याचा दंड या मूलतः मुक्त जीवाला प्राप्त होत असतो. कायम \"मी, माझे\" करणा-या अशा जीवाला हा सर्वशक्तीमान काळ गळा चेपून त्याची कामे करायला लावतो आणि तो जीव पुन्हा पुन्हा जन्म मरणाच्या चक्रात अज्ञानाने अडकत जातो.\n\"हे माझे नाही, हे सगळे त्याचे\" म्हणायला किती सोपे आहे नाही आचरणात आणायला तेव्हढेच कठीण. पण जर नित्य जागृत राहून, भगवंताचे भान ठेवून हा विचार अंमलात आणला तर फ़ारसे कठीणही नसावे. एका दिवसात नाही कदाचित साध्य होणार. पण हळूहळू मनाला , वृत्तीला सवय होईल आणि हे गुह्य आपल्याला सापडेलही. करायची मग या अभ्यासाला आजपासूनच सुरूवात \nनिवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम\n- प्रा राम प्रकाश किन्हीकर (०७०१२०१८)\nLabels: श्री तुकोबांची गाथा, श्रीमदभगवतगीता, श्रीमदभागवत, संत तुकाराम महाराज\nब्लॉग लेखनाचा माझा प्रवास.\nश्रीतुकोबांची गाथा - ५\nश्री तुकोबांची गाथा - ४\nश्री तुकोबांची गाथा -३\nमौनं सर्वार्थ साधनम अर्थात माझे मौनाचे प्रयोग.\nश्री तुकोबांची गाथा - २\nपरवा मुंबईवरून नागपूरला येताना केवळ घ���ईमुळे विमानाने यावे लागले. एका तासात एका पूर्ण नवीन विश्वात प्रवेश करताना सोय तर झाली पण रेल्वेप्रवास ...\nएका लग्नाच्या जमण्याची गोष्ट.\n७ फेब्रुवारी २०००. मी आणि माझी पत्नी वैभवी पहिल्यांदाच एकमेकांना भेटलोत. प.पू. मायबाईंकडे नाथबीजेचा कार्यक्रम होता. व्यवस्थेत सहभाग...\nकाही गंमतीशीर आणि वर्णनीय प्रवास.- ३\nपूर्वपिठीका : १९९५. सप्टेंबर महिन्यात नुकताच नवी मुंबईतल्या दत्ता मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयात रुजू झालो होतो. ओक्टोबर महिन्याच्या अख...\nकावळ्याच्या शापाने गाय मरत नाही पण..... तीन वेगवेगळे अनुभव.\n२००३ च्या जुलै महिन्यातली गोष्ट. महाविद्यालयाच्या उन्हाळी सुट्या संपवून मी, माझ्या पत्नी व एक वर्षाच्या छोट्या मुलीसह, नागपूरवरून मु...\nकराडला अभियांत्रिकीला शिकायला असताना (१९८९ ते १९९३) आम्ही काही दोस्त मंडळींनी सांस्कृतीक क्षेत्रात खूप धमाल केली. पहिल्या वर्गात विशेष प्र...\nशिवशाही : एक चिंतन\nसाधारण फ़ेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची \"शिवशाही\" नावाची स्लीपर कोच बससेवा १५ एप्रिलला सुरू होणार ही...\nपुन्हा नागपूर - १\n२०१२ सरता सरताच चि. मृण्मयीच्या नागपूरच्या शाळेत स्नेहसंमेलन, नववर्षाच्या अगदी सुरूवातीलाच असल्याची, बातमी कळली होती. आम्ही सांगोल्यात २२...\nकाही गंमतीशीर आणि वर्णनीय प्रवास क्र.१\n१३/२/१९९२. य़शवंतराव चव्हाण नाट्यगृह, कराड. रात्री चे साडेबारा वाजताहेत. आमची \"अर्थ-अनर्थ\" एकांकिका संपतेय. एकांकिकेच्याच चर्चा,...\nकाही गंमतीशीर आणि वर्णनीय प्रवास.- ५\nजानेवारी १९९१. कराडला अभियांत्रिकीच्या दुस-या वर्षाला होतो. तिस-या सत्राचा निकाल लागला आणि सगळ्या शिवाजी विद्यापीठातून स्ट्रेंग्थ ऑफ़ मटेरी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/technology-2/new-location-feature-of-whatsapp-272262.html", "date_download": "2019-01-21T01:13:55Z", "digest": "sha1:O5NFSF3YE4262OGPGCZHFJRGBEHCNFBP", "length": 3932, "nlines": 27, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - व्हॉट्सअॅपचं नवं फिचर;आता कळेल तुमचं लोकेशन–News18 Lokmat", "raw_content": "\nव्हॉट्सअॅपचं नवं फिचर;आता कळेल तुमचं लोकेशन\nव्हॉट्सअॅपच हे नवीन फिचर एन्ड टू एन्ड एन्क्रिप्टेड आहे.म्हणजे तुमचं लाइव्ह लोकेशन कुणा पाहावं आणि कुणी नाही हे तुमच्या हातात आहे.हे फिचर शोर्ट टर्म आहे. तुम्ही हवं तेव्हा लाईव्ह लोकेशन ऑन करू शकता.\n18 ऑक्टोबर:आता व्ह��ट्सअॅपवर तुमच्या जवळच्या मित्रांना तुमचं लोकेशन कळू शकणार आहे.कारण व्हॉट्सअॅपने नवीन लाइव्ह लोकेशन फिचर लॉँच केलंय.व्हॉट्सअॅपच हे नवीन फिचर एन्ड टू एन्ड एन्क्रिप्टेड आहे.म्हणजे तुमचं लाइव्ह लोकेशन कुणा पाहावं आणि कुणी नाही हे तुमच्या हातात आहे.हे फिचर शोर्ट टर्म आहे. तुम्ही हवं तेव्हा लाईव्ह लोकेशन ऑन करू शकता. जर प्रवास करत असाल तर प्रवासात कुठे आहात हे तुमच्या जवळच्या माणसांना कळेल आणि प्रवास संपल्यावर तुम्ही हे फिचर बंद करू शकता. एवढंच नाही तर आपलं लाईव्ह लोकेशन तुम्ही तुमच्या मित्रांना मेसेजवर सेन्डही करू शकता. तसंच एखाद्या ग्रुपवर शेअरही करू शकता. आपल्या मित्रांसोबत सतत कनेक्टमध्ये राहण्यासाठी व्हॉट्सअॅपचं हे नवीन फिचर मदतीस येणार आहे.असं वापरा हे फिचर\nआयओएसवर वापरता येतं आहे.\nVIDEO : महाआघाडीकडे पंतप्रधान पदासाठी अनेक चेहरे -सुशीलकुमार शिंदे\nरुग्णालयात मृत्यूशी झुंज देतोय हा माजी क्रिकेटर, कुटुंबाने BCCI कडे मागितली मदत\nकाँग्रेसला इंदू मिलची जागा हडपायची होती - मुख्यमंत्री\nदाऊदचा 'संघ' नेत्यांच्या हत्येचा डाव उधळला\nकाँग्रेसच्या 2 आमदारांमध्ये तुफान हाणामारी, 1 जण रुग्णालयात दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/actor-ritesh-deshmukh-tweet-donald-trump-meme-video-on-sugarcane-price/", "date_download": "2019-01-21T02:06:32Z", "digest": "sha1:ZN5R7G6CFWDTCMBATZ2JBZE4GDLPRBXC", "length": 6785, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "ट्रंम्प तात्या म्हणतात उसाला भाव 'पस्तीशेच' पाहिजे; रितेश देशमुखने ट्विट केला व्हिडीओ", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nट्रंम्प तात्या म्हणतात उसाला भाव ‘पस्तीशेच’ पाहिजे; रितेश देशमुखने ट्विट केला व्हिडीओ\nटीम महाराष्ट्र देशा: सध्या सोशल मिडीयावर एक मिम व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह एक लहान मुलगा माईकवर बोलतो. खास मराठी शैलीत ट्रम्प मुलाला विचारतात कि ‘उसाला काय भाव मिळाला पाहिजे’ त्यावर मुलाचे उत्तर येते ‘पस्तीशे’. आणि हाच व्हिडीओ कायम शेतकऱ्यांची बाजू मांडणारा अभिनेता रितेश देशमुख याने ट्विट केला आहे. यावरूनच ट्रम्प तात्या आणि रितेश देशमुख दोघेही उसाला पस्तीशे भाव मिळण्यासाठी बोलत असल्याची चर्चा सोशल मिडीयावर रंगली आहे.\nमराठी सिनेमात आली ‘लकी’मधून ‘साइज झिरो’ हि��ोइन \nएल्गार परिषद : आनंद तेलतुंबडेंना सुप्रीम कोर्टाचा दणका\nदरवर्षीप्रमाणे उसाला हमीभाव मिळावा यासाठी शेतकरी संघटना आक्रमक होत असल्याच पहायला मिळत. यंदा ३५०० रुपये भाव देण्याची मागणी करण्यात येत आहे. मात्र संपूर्ण महाराष्ट्रात एकच भाव देन शक्य नसल्याने जिल्हावार कारखान्यांनी वेगवेगळे भाव दिले आहेत.\nमराठी सिनेमात आली ‘लकी’मधून ‘साइज झिरो’ हिरोइन \nएल्गार परिषद : आनंद तेलतुंबडेंना सुप्रीम कोर्टाचा दणका\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्र १५६ पदकांसह आघाडीवर\nआचारसंहिता नसताना पोलीस आमची भाषणं का रेकोर्ड करत आहेत \nभाजपला झोंबली दीदींच्या स्टेजवर ‘शॉटगण’ची उपस्थिती, आता थेट कारवाईचे…\nटीम महाराष्ट्र देशा : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज भाजप विरोधातील सर्वपक्षीयांच्या…\nसरकारमधल्या लोकांनाच पैंजणाचा आवाज ऐकावा वाटतोय : राजू शेट्टी\nगल्ली ते दिल्ली तुमचा थाट..पण पुण्याच्या पाण्याची लावली वाट\nकाकडेंना भाजपची कार्यपद्धती माहित नाही, आपल्याच सहयोगी खासदाराचा…\nप्रिय आबा, पत्रास कारण की….\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\nआढळरावांविरोधात लढण्याआधीच दादांनी केली तलवार म्यान \nउस्मानाबाद लोकसभेला राष्ट्रवादीकडून राणा जगजितसिंह पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/sunny-leone-offered-4-crore-for-live-performance-on-laila/", "date_download": "2019-01-21T01:35:12Z", "digest": "sha1:KCFOPKZJTNVSDVQMXW26B2XAZ6VIEDCN", "length": 6398, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "लाईव्ह परफॉर्मन्ससाठी सनीला तब्बल 4 कोटींची ऑफर", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nलाईव्ह परफॉर्मन्ससाठी सनीला तब्बल 4 कोटींची ऑफर\nमुंबई : बॉलिवूडमध्ये एन्ट्री केल्यापासून सनी लियोनीची चर्चा आहे. शाहरुख खानच्या आगामी ‘रईस’ सिनेमातील लैला गाण्यावर लाईव्ह परफार्मन्स करण्यासाठी सनीला तब्बल चार कोटींची मोठी ऑफर देण्यात आली आहे.\nख्रिसमर आणि न्यू ईयर सेलिब्रेशन लक्षात घेऊन एका हॉटेलने सनी लियोनीला लैला गाण्यावर परफॉर्मन्स करण्यासाठी एवढ्या मोठ्या रकमेची ऑफर दिली आहे.\n… ‘तर रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी…\nउस्मानाबाद लोकसभेला राष्ट्रवादीकडून राणा जगजितसिंह पाटील\nलाईव्ह परफॉर्मन्स हा नव्या वर्षाच्या सेलिब्रेशनमधला महत्त्वाचा भाग मानला जातो. त्यामुळे सनी लियोनीने या गाण्यानवर लाईव्ह परफॉर्मन्स करावा, अशी हॉटेल आयोजकांची इच्छा आहे.\n7 डिसेंबर रोजी ‘रईस’ सिनेमाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला होता. प्रेक्षकांनाही ट्रेलरला पसंती दिली होती. या सिनेमात सनी लैला मैं लैला या गाण्यावर ठुमके लगावताना दिसत आहे.\n… ‘तर रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल’\nउस्मानाबाद लोकसभेला राष्ट्रवादीकडून राणा जगजितसिंह पाटील\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\nआता प्रत्येक शाळेत एक तास खेळासाठी राखीव\nखडसेंच्या मुक्ताईनगरमध्ये राष्ट्रवादीला परिवर्तन नको \nटीम महाराष्ट्र देशा : राज्यातील भाजप - शिवसेना सरकार विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून परिवर्तनाचा निर्धार करत अनेक…\nभाजपमध्ये प्रवेश नाहीच,आघाडीने उमेदवारी दिली तर ठीक नाहीतर अपक्षच…\nदुष्काळ जाहीर पण उपाययोजना कुठेआहेत; अजित पवारांचा सवाल\nमायावती महिला जातीला कलंक आहेत, भाजप नेत्या बरळल्या\n२७ ते ३० जानेवारीला श्री सिद्धेश्‍वर सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\nआढळरावांविरोधात लढण्याआधीच दादांनी केली तलवार म्यान \nउस्मानाबाद लोकसभेला राष्ट्रवादीकडून राणा जगजितसिंह पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/update-let-us-also-count-how-many-workers-you-have/", "date_download": "2019-01-21T01:32:49Z", "digest": "sha1:2EJBCMAQNNBTJ4BJIIDMSLEKWMXBE4VS", "length": 8203, "nlines": 92, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "आम्हालाही मोजू द्या तुमचे कार्यकर्ते तरी किती आहेत ; राजू शेट्टींचा जानकरांना टोला", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nआम्हालाही मोजू द्या तुमचे कार्यकर्ते तरी किती आहेत ; राजू शेट्टींचा जानकरांना टोला\nटीम महाराष्ट्र देशा : सध्या महाराष्ट्रात दुधावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. एकीकडे राजू शेट्टी यांनी दुधाला वाढीव दर मिळावा म्हणून मुंबईला दुधाचा पुरवठा खंडित करण्यासाठी आंदोलन पुकारलं आहे. राज्यभरातून या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळत आहे.\nदरम्यान, “मुंबईला दूध पुरवठा कमी होणार नाही, संरक्षण दिलं जाईल, आमचेही कार्यकर्ते मैदानात आहेत.” असं म्हणत या आंदोलनाला महादेव जानकर यांनी आव्हान दिल आहे.\nतर याला प्रतिउत्तर देताना शेट्टी म्हणाले कि,’ तुमचे कार्यकर्ते मैदानात उतरावाच आम्हांलाही मोजू द्या तुमचे किती कायकर्ते आहेत.’ आता राजू शेट्टी यांच्या उपहासात्मक टोल्याला जानकर कसे उत्तर देतात याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.\nदूध उत्पादकांना पाच रुपये वाढीव दर देण्यात यावा तसेच ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून केली जात आहे, या मागणीसाठी मुंबईची दूध कोंडी करण्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला होता. त्यानुसार रविवारी मध्यरात्रीपासूनच या आंदोलनाला सुरवात झाली आहे.\nतर मागणी मान्य न झाल्याने राजू शेट्टी यांनी रविवारी रात्रीपासूनच दूध पुरवठा बंद आंदोलन पुकारलं असून राज्यभरातून या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. काही ठिकाणी या आंदोलनाला हिंसेच गालबोट देखील लागलं आहे.\nप्रिय आबा, पत्रास कारण की….\nस्वाईन फ्लू मुळे त्रस्त अमित शहांना एम्समधून डिस्चार्ज\nअन्यथा १६ जुलैपासून मुंबईचा दूध पुरवठा तोडणार – राजू शेट्टी\nदूध दरवाढीवर स्वाभिमानी आक्रमक, राज्यात ठिकठिकाणी दुधाच्या गाड्या फोडल्या\nआत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे पाप भाजपला लागल्याशिवाय राहणार नाही- राजू शेट्टी\nप्रिय आबा, पत्रास कारण की….\nस्वाईन फ्लू मुळे त्रस्त अमित शहांना एम्समधून डिस्चार्ज\nजातीच राजकारण करायला आलेल्यांना मी प्रतिसाद देत नाही – नितीन गडकरी\nवेळ पडल्यास विमा अधिकाऱ्यांना झोडून काढू – राजू शेट्टी\nसवर्ण आरक्षणाची अंमलबजावणी याच वर्षापासून सुरू होणार\nपुणे : आर्थिकदृष्ट्या मागास (ईबीसी) असलेल्यांना देण्यात येणाऱ्या आर्थिक आरक्षणाची अंमलबजावणी याच वर्षापासून सुरू…\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nसुप्रिया सुळे यांना संसदरत्न पुरस्कार प्रदान\n२७ ते ३० जानेवारीला श्री सिद्धेश्‍वर सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन\nदुष्काळ जाहीर पण उपाययोजना कुठेआहेत; अजित पवारांचा सवाल\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\nआढळरावांविरोधात लढण्याआधीच दादांनी केली तलवार म्यान \nउस्मानाबाद लोकसभेला राष्ट्रवादीकडून राणा जगजितसिंह पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://beingwedapashi.blogspot.com/2015/12/blog-post_18.html", "date_download": "2019-01-21T02:10:41Z", "digest": "sha1:W6V2UUDBLBEWXVCLY3YUHHKVPYILYTHK", "length": 7934, "nlines": 76, "source_domain": "beingwedapashi.blogspot.com", "title": "Being WedaPashi: मनोगत", "raw_content": "\nबाईक चालवत होतो. ग्रे रंगाची ऍक्टिवा दिसली कि मनात चूळबूळ झाल्याविना राहत नाही. कम-नशीबी म्हणा किंवा खरंतर त्या उलट म्हणा, नेमकी कि ती तीच असली कि जग आहे तिथेच थांबतं. आजही नेमकं तेच झालं.\nमनाची दारं कितीही घट्ट बंद केली तरी एक चाहूल पुरेशी असते. पाटी पुसून मग त्यावर नवं काहीतरी लिहायचे धडे सहज देतात लोक. आजही नेमकं तेच झालं.\nदिवसा कामात डोकं कितीही गुंतवलं तरी आधी जेवायच्या आधी जे मेसेज जायचे, त्याची आठवण घसा दाटवून जाते, मग जेवण कसं संपवावं हा प्रश्न पडतो. आजही नेमकं तेच झालं.\nभरपूर काम करतो, सगळ्यांना हसून दाखवतो, हेवा वाटेल एवढं खुश राहून दाखवतो. बोलताना अचानक अडकलेले शब्द साला कुणाला कळतंच नाहीत. माझ्यातच दडून राहिलेला मी कधी कुणाला दिसतच नाही, आजही नेमकं तेच झालं.\nकधी स्वतःला कामात गुरफटून तर कधी 'दोस्ता, हातातून निसटलंय रे आता सगळं' अशी समजूत काढत जुन्या आठवणीत रमतो, आजही नेमकं तेच झालं.\nदिवसा कामासाठी डोकं खर्चल्यावर रात्र मात्र मनाची, एकटेपणाची असते. नकळत गाणी गायली जातात. उत्तरं न मिळालेले प्रश्न मनात गर्दी करतात, गळा दाटून येतो, गाणं अवघड होतं. आजही नेमकं तेच झालं.\nतू आहेस तिथे खुश असशील, तुला पुन्हा पाहून काय हशील होणार आहे दिसलीस तर तरेन कि पूर्णतः तुटेन माहीत नाही, तरी एकदा तरी नजर मिळावी अशी भाबडी आशा का जाणे मनाला लागून असते, आजही नेमकं तेच झालं.\nशहरात आठवणीत रमायला हजारो जागा आहेत. कधी तर दिवस कमी पडतो. तुझ्या घरासमोरून जाताना आजही नजर सैरावैरा धावते. आजवर दिसली नाहीसच, बरं झालं कि वाईट ह्याचं उत्तरच नसतं माझ्याकडे, आजही नेमकं तेच झालं.\nझालेल्या गुंत्यातून आजही ती परतवाट आहे का गं जी तुझ्यापाशी येते काळ पुढे लोटलाय, कॅलेंडरची पानं उलटली आहेत, तू पुढे गेली आहेस, कधीतरी तुझ्या आठवणी मी मात्र तिथेच असल्याची जाणीव करून देतात, आजही नेमकं तेच झालं.\nछे, दुःखी तर मी मुळीच नाही. गर्दीत आजही हरवतो, आठवणीत आजही हरवतो, मनाशी घट्ट धरून ठेवलेली गोष्ट अचानक कशी हरवली ह्या प्रश्नात हरवतो, आजही नेमकं तेच झालं.\n'थांबायचं नाही गड्या, गुंतायचं नाही' म्हणत वर्षे जगलो. 'ह्या पलीकडेही आयुष्य अफाट आहे' असं समजवत वर्षे जगलो. तुझा विरह भासत असला तरी कधी 'तू आणि मी' 'आपण' होतो, तो काळ जगल्याची जाणीव मनाला सुखावून जाते, आजही नेमकं तेच झालं.\nप्रत्येक गोष्ट पदरात पडेलच असं नाही.. कदाचित ही गोष्ट आपल्याला आधी उमगली असती तर चित्र काही वेगळं असतं. कसं असतं ते माहीत नाही, पण वेगळं असतं हे नक्की हे वाटून जातं. आजही नेमकं तेच झालं.\nमनाला टोचलं कि भूतकाळाला दोष द्यायची मुभा असते. भूतकाळाला कोसत, दुर्दैव म्हणत पुढे जाण्यापेक्षा जे होतं ते खूप चांगलं होतं आणि फक्त तुझ्यामुळे होतं असं म्हणत त्याकडे पाहणं मला योग्य वाटतं, आजही नेमकं तेच झालं.\nअसं काही वाचून लोकांना माझं भूतकाळाबद्दलचं मत अगम्य वाटतं. ते मला हसतात, मी ही सहज हसतो. आजही नेमकं तेच झालं.\nनिसणीची वाट - लिंग्या घाट - देव घाट\nनिसणीची वाट - लिंग्या घाट - देव घाट\nशेंग्याची टरफलं, व्हिक्टोरिया राणी आणि चिल्लर पार्...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/all-accused-in-mecca-masjid-blast-case-have-been-acquitted-by-namapally-court-hyderabad/", "date_download": "2019-01-21T01:33:38Z", "digest": "sha1:ALNLIDNZKL7ETQ4NV5OO346RHX7GN7KY", "length": 8128, "nlines": 90, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मक्का मशीद बॉम्बस्फोट प्रकरण : स्वामी असीमानंद यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमक्का मशीद बॉम्बस्फोट प्रकरण : स्वामी असीमानंद यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता\nठोस पुरावे सादर करण्यात एनआयए अपयशी\nटीम महाराष्ट्र देशा- हैदराबादमध्ये झालेल्या मक्का बॉम्बस्फोट प्रकरणी 11 वर्षांनंतर आज अखेर फैसला सुनावण्यात आला आहे. 2007 साली झालेल्या या बॉम्बस्फोटातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. ठोस पुरावे सादर करण्यात एनआयए अपयशी ठरल्याने पुराव्या अभावी यात दोषी असलेल्या पाचही जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.\nकाँग्रेसमुक्त नव्हे तर काँग्रेसयुक्त भारत हवा : मा. गो.…\nराहुल गांधी संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा प्रश्नच…\n18 मे, 2007 रोजी शुक्रवारी न���ाजावेळी हैदराबादच्या मक्का मशिदेत एक स्फोट झाला. या स्फोटात 9 जणांचा मृत्यू झाला तर 58 जण जखमी झाले होते. या प्रकरणात स्वामी असीमानंद हे मुख्य आरोपी होते. या घटनेचा तपास केल्यानंतर 10 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. यामध्ये अभिनव भारतच्या सर्व सदस्यांचा समावेश होता. या प्रकरणात स्वामी असीमानंद, देवेंद्र गुप्ता, लोकेश शर्मा उर्फ अजय तिवारी, लक्ष्मण दास महाराज, मोहनलाल रतेश्वर आणि राजेंद्र चौधरी यांना आरोपी घोषित करण्यात आले होते.\nया प्रकरणातले 2 आरोपी रामचंद्र कालसांगरा आणि संदीप डांगे हे अद्याप फरार आहेत. या प्रकरणी प्रमुख आरोपी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते सुनील जोशी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.या घटनेनंतर पोलिसांनी आंदोलकांना रोखण्यासाठी हवाई मार्गे फायरिंगही केली होती. त्यात 5 जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेत एकूण 160 साक्षीदारांची नोंद नोंदवण्यात आली होती.\nकाँग्रेसमुक्त नव्हे तर काँग्रेसयुक्त भारत हवा : मा. गो. वैद्य\nराहुल गांधी संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा प्रश्नच उद्भवत नाही :…\nसनातन संस्थेला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करा – अशोक चव्हाण\nमहिलांचा समावेश होईल त्यादिवशी RSS हे ‘RSS’ राहणार नाही : राहुल गांधी\nगल्ली ते दिल्ली तुमचा थाट..पण पुण्याच्या पाण्याची लावली वाट\nपुणे : समाजकारण असो की राजकारण पुण्यामध्ये टीका करण्याची एक वेगळी मार्मिक पद्धत आहे, ती म्हणजे पुणेरी पाटी किंवा…\nपालघर लोकसभा : वाचा कोणता उमेदवार,कोणता पक्ष \nपायरसी रोखण्यासाठी कडक कायदे करणार : मोदी\nशिवसेना भाजप युती होणारचंं,अजित पवारांचा आशावाद\nमॉर्निंग वॉकला गेलेल्या भाजप नेत्याची ठेचून हत्या\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\nआढळरावांविरोधात लढण्याआधीच दादांनी केली तलवार म्यान \nउस्मानाबाद लोकसभेला राष्ट्रवादीकडून राणा जगजितसिंह पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/94-percent-pickpocketers-in-delhi-metro-are-women/articleshow/67481150.cms", "date_download": "2019-01-21T02:33:56Z", "digest": "sha1:QAETE35E65TMVJ7HPGCN7TCYJPNVT2ML", "length": 12445, "nlines": 130, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Delhi Metro: 94 percent pickpocketers in delhi metro are women - Delhi Metro: दिल्ली मेट्रोत महिला पाकिटमारांचा सुळसुळाट | Maharashtra Times", "raw_content": "\nवजन कमी करण्यासाठी ७ 'नॉन-जिम' टिप्स\nवजन कमी करण्यासाठी ७ 'नॉन-जिम' टिप्सWATCH LIVE TV\nDelhi Metro: दिल्ली मेट्रोत महिला पाकिटमारांचा सुळसुळाट\nजर तुम्ही दिल्लीत मेट्रोने प्रवास करत असाल तर महिलांपासून सावधान २०१८मध्ये दिल्ली मेट्रोत झालेल्या ४९७ पाकिटमारीच्या गुन्ह्यांपैकी तब्ब्ल ९४ टक्के गुन्हे हे महिला पाकिटमारांनी केल्याची माहिती केंद्रीय औद्योगिक सुरक्षा फोर्स(CISF)च्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.\nDelhi Metro: दिल्ली मेट्रोत महिला पाकिटमारांचा सुळसुळाट\nदिल्ली मेट्रोत ९४ टक्के पाकिटमार महिला असल्याची माहिती उघड\nवर्षभरात पाकिटमारीच्या गुन्ह्यांमध्ये लक्षणीय घट\nपुरुषही महिलांच्या वेषात करतात पाकिटमारी\nजर तुम्ही दिल्लीत मेट्रोने प्रवास करत असाल तर महिलांपासून सावधान २०१८मध्ये दिल्ली मेट्रोत झालेल्या ४९७ पाकिटमारीच्या गुन्ह्यांपैकी तब्ब्ल ९४ टक्के गुन्हे हे महिला पाकिटमारांनी केल्याची माहिती केंद्रीय औद्योगिक सुरक्षा फोर्स(CISF)च्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.\nसीआयएसएफचे जवान दिल्लीतील मेट्रोची सुरक्षा यंत्रणा सांभाळतात. २०१७मध्ये दिल्लीतील मेट्रोत १३९२ पाकिटमाऱ्या झाल्या होत्या. यातील ८५% पाकिटमाऱ्या महिलांनी केल्या होत्या. सीआयएसएफच्या माहितीनुसार या महिला मध्य दिल्लीत मेट्रोमध्ये चढतात. पुरुषांशी गैरवर्तणूक करतात. ते शक्य नसेल तर पुरुषांच्या नको तितक्या जवळ येण्याचा प्रयत्न करतात. अशा महिला जर आढळल्या तर त्यांच्यापासून सावध रहा अशी सूचनाही सीआयएसएफने दिली आहे. महिला डब्यात या महिला गट करून शिरतात. त्यांच्यापैकी काही जणींच्या कडेवर बाळ असते. तर अनेकजणींच्या अंगावर भरजरी दागिने असतात. तसेच हातात महागडी पर्स देखील असते.\nमेट्रोमध्ये पाकिटमारी करणाऱ्या सर्वांवर सीआयएसएफ बारीक लक्ष ठेवून आहे. स्टेशनवर कोण येतं आणि जातं याची तपासणी सीसीटीव्हीच्या माध्यमातून केली जात आहे. गेल्या एका वर्षांत पाकिटमारीचे गुन्हे निम्म्याने कमी झाले असून हे प्रमाण अधिक घटण्याची शक्यता आहे.\nपुरुष पाकिटमारही महिलांच्या वेषात\nदिल्लीतील मेट्रोमध्ये पाकिटमारी करणारे पुरुष पाकिटमार हे देखील महिलांच्याच वेषात मेट्रोमध्ये चढतात आणि इतर पुरुषांचे ���ाकिट मारतात असा खुलासा सीआयएसएफने केला आहे. एखाद्या महिलेला लाजवेल इतकं नटूनथटून सलवार कमीज परिधान करून हे पुरुष मेट्रोमध्ये प्रवेश करतात असं निरीक्षणही सीआयएसएफने नोंदवलं आहे.\nमिळवा देश बातम्या(india news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nindia news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nसीमा बिस्वास: व्यक्तिरेखा जिवंत करणारी अभिनेत...\nराज ठाकरेंवर टीका; कार्यकर्त्यांकडून तरुणाचा ...\nमध्यरात्री बँकेत न्यू इयर सेलिब्रेशन; कर्मचार...\nपाहाः ४० नाविक काढताहेत हालाखीत दिवस\nतेलंगणाः भागीरथी पापलाइन फुटली\nजगातील सर्वात वयोवृद्ध मसाजो नोनाका यांचे निधन\nरेल्वे क्रॉसिंगगेट उघडा असताना रेल्वे गेली\nबेंगळुरूच्या वर्थुर तलावाजवळ भीषण आग\nनेपाळ, भूतानला जाण्यासाठी आधार ग्राह्य धरलं जाणार\nमोनिका बेदी: बॉलिवूड ते अंडरवर्ल्ड\nद्विशतकांचा बादशहा: विनोद कांबळी\nमहाराष्ट्राचे लाडके भावोजी: आदेश बांदेकर\n'हे' पदार्थ खा, आठवडाभरात पोट कमी करा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nDelhi Metro: दिल्ली मेट्रोत महिला पाकिटमारांचा सुळसुळाट...\nकाश्मीरमधील स्थिती सुधारणे गरजेचे...\nसाहित्यिक हिरेन गोहेन यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा...\nयुतीसाठी भाजप नेहमीच तयार...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/take-time-to-take-action-against-corruption/articleshow/67492969.cms", "date_download": "2019-01-21T02:26:36Z", "digest": "sha1:B44AYEEYC7ESLDGZOLFUS72G544KYBFA", "length": 10261, "nlines": 122, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "india news News: take time to take action against corruption - भ्रष्टाचारप्रकरणी कारवाईस वेळ द्या | Maharashtra Times", "raw_content": "\nआजचं राशीभविष्य... दिनांक २१ जानेवारी २०१९\nआजचं राशीभविष्य... दिनांक २१ जानेवारी २०१९WATCH LIVE TV\nभ्रष्टाचारप्रकरणी कारवाईस वेळ द्या\nवृत्तसंस्था, बेंगळुरू मागासवर्गीय कल्याण मंत्री सी...\nमागासवर्गीय कल्याण मंत्री सी. पुत्तरंगाशेट्टी यांच्या स्वीय सहाय्यकाकडे रोख रक्कम आढळल्याप्रकरणी कारवाई करण्यास वेळ देण्याची विनंती कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी शुक्रव���री केली. या प्रकरणी पुत्तरंगाशेट्टी यांची हकालपट्टी करण्याची मागणी भाजपने केली आहे.\nपुत्तरंगाशेट्टी यांचा स्वीय सहाय्यक एस. जी. मोहन कुमार याच्याकडे चार जानेवारी रोजी सचिवालयातच २५ लाख ७६ हजार रुपयांची रक्कम आढळली. यानंतर या प्रकरणाची चौकशी निष्पक्षपणे होण्यासाठी पुत्तरंगाशेट्टी यांना हटविण्याची मागणी भाजपने केली. यावर कुमारस्वामी म्हणाले, 'मला थोडा वेळ द्या. कायद्यानुसार मी निर्णय घेईन. कोणालाही पाठिशी घालण्याचा प्रश्न नाही. चुकीच्या गोष्टींना पाठिशी घालण्यावर माझा विश्वास नाही.'\nदरम्यान, या प्रकरणी पुत्तरंगाशेट्टी यांनी कोर्टात धाव घेतली असून, या प्रकरणाचे वृत्त प्रसिद्ध करण्यास प्रसिद्धीमाध्यमांना मनाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. यावर काहीही बोलण्यास मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी नकार दिला. पोलिसांनी सांगितले की, चार जानेवारी रोजी मोहन कुमार याच्याकडे २५ लाख ७६ हजार रुपये सापडले. ही रक्कम चार कंत्राटदारांकडून घेतली आहे. हे प्रकरण आता लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे सोपविण्यात आले आहे.\nमिळवा देश बातम्या(india news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nindia news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nसीमा बिस्वास: व्यक्तिरेखा जिवंत करणारी अभिनेत...\nराज ठाकरेंवर टीका; कार्यकर्त्यांकडून तरुणाचा ...\nमध्यरात्री बँकेत न्यू इयर सेलिब्रेशन; कर्मचार...\nपाहाः ४० नाविक काढताहेत हालाखीत दिवस\nतेलंगणाः भागीरथी पापलाइन फुटली\nजगातील सर्वात वयोवृद्ध मसाजो नोनाका यांचे निधन\nरेल्वे क्रॉसिंगगेट उघडा असताना रेल्वे गेली\nबेंगळुरूच्या वर्थुर तलावाजवळ भीषण आग\nनेपाळ, भूतानला जाण्यासाठी आधार ग्राह्य धरलं जाणार\nमोनिका बेदी: बॉलिवूड ते अंडरवर्ल्ड\nद्विशतकांचा बादशहा: विनोद कांबळी\nमहाराष्ट्राचे लाडके भावोजी: आदेश बांदेकर\n'हे' पदार्थ खा, आठवडाभरात पोट कमी करा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nभ्रष्टाचारप्रकरणी कारवाईस वेळ द्या...\nआयईडी स्फोटात मेजर व जवान शहीद...\nAmit Shah: २०१९ची निवडणूक हे विचारांचे युद्ध\nAlok Verma: सीबीआयचे माजी संचालक आलोक वर्मा यांचा राजीनामा...\nGurmeet Ram Rahim : पत्रकार हत्येप्रकरणी राम रहीम दोषी...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/photogallery/lifestyle/best-place-for-trek-in-maharashtra/photoshow/67284343.cms", "date_download": "2019-01-21T02:37:34Z", "digest": "sha1:7FLBSUFEQ3XMLRO5LO6R77MFGMZQFUT4", "length": 43219, "nlines": 328, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "best place for trek in maharashtra - Maharashtratimes Photogallery", "raw_content": "\nपाहाः ४० नाविक काढताहेत हालाखीत द..\nतेलंगणाः भागीरथी पापलाइन फुटली\nजगातील सर्वात वयोवृद्ध मसाजो नोना..\nरेल्वे क्रॉसिंगगेट उघडा असताना रे..\nबेंगळुरूच्या वर्थुर तलावाजवळ भीषण..\nनेपाळ, भूतानला जाण्यासाठी आधार ग्..\nप.बंगालः मशीदीत शुक्रवारी महिलांन..\nरन मुंबई रन... मुंबई मॅरेथॉनमध्ये..\n​'या' ठिकाणी घ्या ट्रेकचा थरारक अनुभव\n1/7​'या' ठिकाणी घ्या ट्रेकचा थरारक अनुभव\nथंडी सुरू झालीय म्हटल्यावर ट्रेकर्स मंडळी लाँग ट्रेलसाठी बाहेर पडू लागली आहेत. या ट्रेल्समध्ये तंबूत राहण्याचा अनुभव एकदम भन्नाट असतो. भल्या पहाटे आलेली जाग, तंबूमधून बाहेर पडल्यावर समोर दिसणारं विहंगम दृश्य, गडावरच्या टाकीतल्या थंड पाण्यानं केलेली आंघोळ अशा अनेक गोष्टी या हिवाळी ट्रेल्समध्ये गंमत आणतात. रिचार्ज टीमनं अशीच पाच ठिकाणं तुमच्यासाठी आणली आहेत.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणा�� नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nउंच कड्यावर लटकणाऱ्या तंबूमध्ये रात्र घालवण्याचा थरारक अनुभव लुटायचाय मग दोन्ही उत्तुंग कड्यांच्या मध्ये बारीक अन् चिंचोळ्या घळीत आपली ओळख दडवलेली सांधण व्हॅली तुमची वाट पाहतेय. खरं तर सांधण व्हॅली म्हणजे सह्याद्रीतली एक अद्भुत कलाकृतीच. सह्याद्री म्हटलं की, उंच गिरीशिखरं, बुलंद कडे नजरेसमोर येतात. म्हणूनच सांधण व्हॅली तुम्हाला एक हटके अनुभव देऊन जाईल. पावसाळा संपल्यानंतर हवा गुलाबी होऊ लागली की सांधण व्हॅलीत विविध अॅडव्हेंचर कॅम्पस होऊ लागतात. या कॅम्पमध्ये अनेकदा व्हॅलीच्या उंच कड्यांवर तंबू उभारून रात्री त्यात राहण्याचा अनुभव घेता येतो. पण सांधण व्हॅलीला जात असाल, तर एखाद्या नोंदणीकृत संस्थेबरोबरच तुमचा प्लॅन करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्��ाच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nवासोटा किल्ल्याच्या पायथ्याशी आणि तलावाच्या किनाऱ्यावर अनेक कॅम्पस आयोजित केले जाताहेत. वासोट्याला जाताना मिळणारा बोटिंगचा आनंद काही औरच ट्रेकिंगचा फारसा अनुभव नसलेली मंडळी देखील वासोटा सफरीचा आनंद लुटू शकतात. एका मोहिमेत ट्रेकिंग, हायकिंग, बोटिंग असा तिहेरी आनंद लुटण्याचा आनंद म्हणजे वासोटा. पण तितकाच आव्हानात्मक अशी वासोट्याची ओळख आहे. इथली पाण्याची पातळी धोकादायक असू शकते. त्यामुळे सुरक्षेची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. सरपटणारे प्राणी, कीटक यांचा वावर असल्यानं इथे जाताना पूर्ण बाह्यांचे टीशर्ट्स आणि ट्रॅकपँट घालणं बंधनकारक आहे. 'स्वराज्याचे कारागृह' ही खास ओळख आजही वासोट्यातलं घनदाट जंगल, किर्रर्रर्र काळोख यामुळे अबाधित राहिलीय.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nकर्नाळा पक्षी अभयारण्याच्या पलीकडे जर एखाद्या हटके ठिकाणी जाऊन तुम्हाला पक्षीनिरीक्षण करायचं असेल तर जुन्नरचं घाटघर गाव हा तुमच्यासाठी उत्तम पर्याय असू शकतो. हे गाव साधारण आदिवासी पट्ट्यात मोडतं. इथल्या खुल्या पठारावर अनेकदा काजवा महोत्सव आयोजित केले जातात. दिवसा पक्षीनिरीक्षण अन् रात्री आकाशनिरीक्षण असा प्लॅन करून भटके मंडळी इथे येत असतात. ज्यांना या निरीक्षणला साहसाची जोड द्यायची असेल, त्यांच्यासाठी जिवधन किल्ला, हरिश्चंद्रगड तसेच नाणेघाट ट्रेक इथून काही किलोमीटर अंतरावर आहेत. मोबाइल बाजूला ठेवून काही वेळ निसर्गाची मजा लुटण्याची संधी घाटघरमध्ये मिळेल.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nसमुद्रसपाटीपासून साधारण १३०० मीटर उंचीवर असलेल्या महाबळेश्वरच्या एका बाजूला घनदाट असं महाबळेश्वर जंगल आणि दुसरीकडे कृष्णा व्हॅली आहे. अनेक ट्रेकर्स येथे लाँग ट्रेलसाठी येत असतात. साथीला तंबू, उबदार कपडे आणि जेवणाचं साहित्य असेल तर हिवाळ्यात अगदी स्वप्नवत असा वेळ तुम्ही इथे नक्कीच घालवू शकता. अलीकडे या ठिकाणी स्थानिकांकडून वा ट्रेल आयोजकांकडून तंबू आणि जेवणाची सोय केली जाते. प्लास्टिकबंदीचा नियम मात्र इथे अगदी कडकपणे पाळला जातो.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.missionmpsc.com/district-wise-dams-in-maharashtra/", "date_download": "2019-01-21T01:34:55Z", "digest": "sha1:6JSXDXXMWNAHLGLL37A4BY3JVYNAOPYG", "length": 16447, "nlines": 265, "source_domain": "www.missionmpsc.com", "title": "महाराष्ट्रातील जिल्हावार धरणे | District wise Dams in Maharashtra", "raw_content": "\nHome Study Material Geography महाराष्ट्रातील जिल्हावार धरणे\nमहाराष्ट्रात जवळपास १८२१ मोठी धरणे आहेत.\n● अकोला जिल्हा :\n● अमरावती जिल्हा: ऊर्ध्व\n● अहमदनगर जिल्हा : आढळा प्रकल्प,ढोकी धरण, तिरखोल धरण, निळवंडे धरण, पळशी धरण, भंडारदरा धरण,मांडओहळ धरण, ज्ञानेश्वरसागर तलाव(मुळा धरण, रुई छत्रपती धरण,लोणीमावळा धरण, विसापूर तलाव,सीना धरण, हंगा धरण, ज्ञानेश्वरसागर तलाव(मुळा धरण)\n● औरंगाबाद जिल्हा : गराडा तळे,गौताळा तलाव, जायकवाडी धरण,नागद तलाव, निर्भोर तळे\n● उस्मानाबाद जिल्हा : तेरणा धरण\n● कोल्हापूर जिल्हा : रंकाळा तलाव\n● गडचिरोली जिल्हा : दिना\n● गोंदिया जिल्हा : इटियाडोह\n● चंद्रपूर जिल्हा : पेंच आसोलामेंढा\n● जळगाव जिल्हा : अग्नावती धरण,अंजनी धरण, अभोरा धरण,काळा बंधारा, कृष्णपुरी बंधारा, गाळण पाझर तलाव, गिरणा धरण,जामदा बंधारा, तोंडापुरा धरण,दहीगाव बंधारा, धामणगाव बंधारा,पांझण उजवा कालवा, पिंपरी बंधारा,बहुळा धरण, बळाड बंधारा, बुधगाव बंधारा, बोरी धरण,भोकरबारी प्रकल्प, मंगरूळ धरण,मन्याड धरण, महरून तलाव, मोर धरण,\nम्हसवा बंधारा, वडगाव बंधारा, वाघूर धरण, वाडी पाझर तलाव, सातगाव डोंगरी, सार्वेपिंप्री बंधारा,सुकी धरण, हतनूर धरण, हिवरा धरण, होळ बंधारा (एकूण ३२)\n● जालना जिल्हा :\n● ठाणे जिल्हा : भातसा धरण, बरवी,सूर्या धामणी, सूर्या कवडासे\n● धुळे जिल्हा : अक्कलपाडा धरण,अंचोळे, कानोली, गोंदूर तलाव,डेडरगाव तलाव, देवभाने, नकाणे तलाव,पुरमेपाडा, मांडळ, राक्षी, हरणमाळ तलाव\n● नंदुरबार जिल्हा : ��शवंत तलाव,\n● नागपूर जिल्हा : उमरी कान्होजी,कामठी खैरी , कोलार, निम्न वेणा (वाडेगाव), निम्न वेणा (नांद) ,पेंच तोतलाडोह , पेंच रामटेक ,पेंढारी धरण, मनोरी धरण,रोढोरी धरण, साईकी धरण.\n● नांदेड जिल्हा : इसापूर धरण, निम्न दुधना धरण, विष्णुपुरी धरण\n● नाशिक जिल्हा : अर्जुनसागर,केल्झार धरण, गंगापूर धरण,गिरणा धरण, चणकापूर धरण,,\nलोहशिंगवे धरण, हरणबारी धरण, पुणे गाव, कारजवन, तिसगाव, ओझरखेड,वाघाड, पालखेड, भावली धरण, मुकणे धरण, कडवा, दारणा धरण\n● परभणी जिल्हा : कर्परा धरण, लोअर दुधना धरण, पूर्णा येलावारी,पूर्णा सिद्धेश्वर, येलदरी धरण\n● पुणे जिल्हा : आंध्रा धरण, उरवडे बंधारा, खडकवासला धरण, घोड धरण,चपेट धरण, चासकमान धरण, चंचवड बंधारा, टेमघर धरण, डिंभे धरण,तुंगार्ली धरण, देवघर धरण,पवना प्रकल्प, पानशेत धरण,पिंपळगाव धरण, पिंपोळी बंधारा, भाटघर धरण,भुशी धरण, भूगाव बंधारा, माणिकडोह धरण, मारणेव्बाडी बंधारा,मुळशी धरण, येडगाव धरण, रिहे बंधारा,लवळे बंधारा, लोणावळा तलाव, वडज धरण, वरसगाव धरण, वळवण धरण, वाळेण बंधारा, वीर धरण, शिरवटा धरण,आयएनएस शिवाजी तलाव, हाडशी बंधारा १, हाडशी बंधारा २ (एकूण ३४)\n● बुलढाणा जिल्हा :\nखडकपूर्णा धरणनळगंगा धरण वाण,पेंटाळी\n● बीड जिल्हा : माजलगाव धरण,मांजरा धरण\n● भंडारा जिल्हा : इंदिरासागर\nप्रकलप, कऱ्हाडा तलाव प्रकलप, खांब तलाव प्रकलप, चांदपूर तलाव प्रकलप,बहुळा धरणप्रकलप, बालसमुद्र प्रकलप,इतीयाडोह प्रकलप , बाघ शिरपूर प्रकलप, बाघ पुजारीटोला प्रकलप,बाघ कालीसरार प्रकलप , गोसीखुर्द प्रकलप\n● मुंबई जिल्हा : मोडक सागर, तानसा,विहार, तुळशी\n● यवतमाळ जिल्हा: पूस ,अरुणावती ,बेंबळा\n● वर्धा जिल्हा : ऊर्ध्व वर्धा धरण,डोंगरगाव प्रकल्प, धाम धरण(महाकाली जलाशय), नांद प्रकल्प,निम्न वर्धा धरण, पंचधारा प्रकल्प,पोथरा प्रकल्प, बेंबळा प्रकल्प, बोर\nप्रकल्प, मदन उन्न,ई प्रकल्प, लाल नाला प्रकल्प, वडगाव प्रकल्प,वर्धा कार नदी प्रकल्प, सुकळी लघु\n● वाशीम जिल्हा :\n● सातारा जिल्हा : उरमोडी धरण,कण्हेर धरण, कास तलाव,कोयना धरण(शिवसागर), जांभळी जंगल तलाव,तापोळा तलाव, तारळी धरण, धोम धरण, बलकवडी धरण, बामणोली तलाव,मोती तलाव, मोरणा धरण, वेण्णा तलाव (एकूण १२)\n● सिंधुदुर्ग जिल्हा : तिलारी धरण,देवधर धरण\n● सोलापूर जिल्हा : आष्टी तलाव,उजनी धरण , एकरुख तलाव, कंबर तलाव,गिरणी तलाव,पाथरी तलाव, भीमा-सीना नद्यांना जोडणा��ा भूमिगत कालवा , बुद्धिहाळ तलाव,यशवंतसागर (उजनी) तलाव,संभाजी तलाव,सिद्धेश्वर तलाव, हिप्परगी तलाव,एकरुखे तलाव, होटगी तलाव (एकूण ११)\n● हिंगोली जिल्हा : येलदरी धरण,सिद्धेश्वर धरण.\nMPSC Geography चे नियमित अपडेट मिळवण्यासाठी ‘मिशन एमपीएससी’ला फेसबुक, टेलिग्राम, ट्विटर आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा.\nएमपीएससी : तयारी भूगोलाची\nराज्यसेवा पूर्व परीक्षा : भूगोल\nमहाराष्ट्रातील उमेदवारांना यूपीएससी मार्गदर्शन\nराज्य लोकसेवा परीक्षेला बसणाऱ्यांना दिलासा\nस्पर्धा परीक्षेतील भरती प्रक्रिया व गैरकारभाराविरोधात आक्रोश मोर्चा\n‘मिशन एमपीएससी’चे एक लाख सदस्यांचे कुटूंब\nएमपीएससी परीक्षेसाठी शाळा, महाविद्यालयांचा नकार\nइंडियन ऑईल मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांसाठी भरती\nकेंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये (CISF) 429 जागांची भरती\nमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात मेगा भरती\nबृहन्मुंबई महानगरपालिकेत ‘दुय्यम अभियंता’ पदांच्या 291 जागा\nमहाराष्ट्र वन विभागामध्ये वनरक्षक पदांकरीता मेगा भरती\nमासिकांमधून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास कसा करावा\nमिशन एमपीएससी पोर्टलवर आजपासून सुरु करा युपीएससी, बॅकिंगसह देशपातळीवरील स्पर्धा परीक्षांची...\nआदिवासी मुलांसाठीचा आशेचा सूर्य चमकला\nMission STI – अभ्यास कसा करावा..\nविक्रीकर निरीक्षक (STI) पूर्व परीक्षेचा पेपर कसा सोडवावा\nडाउनलोड करा चालू घडामोडी मासिक - डिसेंबर २०१८\nमहाराष्ट्रातील उमेदवारांना यूपीएससी मार्गदर्शन\nएमपीएससी : राज्यव्यवस्था घटकाची तयारी\nइंडियन ऑईल मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांसाठी भरती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80/", "date_download": "2019-01-21T00:55:38Z", "digest": "sha1:ZL3P7L6ET44VD4UTBV7533ZLGSCPP72Y", "length": 14908, "nlines": 154, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "माहित नाही…!!! | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nकिती मस्त आहे ना देवाचं.. निसर्गाच्या सानिध्यात , ठंडगार वाऱ्याचा आस्वाद घेत , काहीही न करता मस्त बसून असतो मंदिरात…”ना जेवण बनवायची लगबग, ना पोटासाठी करियर ची धडपड़….रोज नित्य नेमाने नैवेद्य येतो आणि पुण्यात वास्तव्य असल्याने वेळेवर झोप सुद्धा मिळते.” या सर्व विचारांची जुगलबंदी करत मी बाकड्यावर निवांत बसुन होते.”प्रसाद घे गं पोरी” असा आवाज कानावर पड़ताच भानावर येऊन वर पाहिले तर एक आजोबा प्���साद घेऊन माझ्या समोर उभे होते.\nप्रसाद घेऊन जराशी सरकले आणि आजोबांना बसायला जागा दिली.सर्वत्र शांतता पसरली होती , त्या शांततेचा भंग करत नोकिया ची जूनी रिंगटोन ऐकू यायला लागली.सगळ्यांचे लक्ष त्या फ़ोन ने वेधुन घेतले होते.त्यामुळे आजोबा गड़बडून गेले.आलेला फ़ोन उचलण्यासाठी, त्यांची धडपड सुरु झाली.फोन उचलून “माहित नाही” एवढे दोनच शब्द बोलून त्यांनी फ़ोन ठेवला.फ़ोन उचलण्यासाठी 5 ते 7 मिनिटे लागली पण बोलणे फ़क्त काही सेकंदापुरते….असं काकाय माहित नाही कशाचे उत्तर आहे हेअश्‍या बऱ्याच प्रश्नांचा मनात गोंधळ सुरु झाला. पण आजोबांना विचारायचे कसेअश्‍या बऱ्याच प्रश्नांचा मनात गोंधळ सुरु झाला. पण आजोबांना विचारायचे कसे अनोळखी व्यक्तिला कसे विचारणार..पण थोडसं धाडस करुन “सगळं ठीक आहे ना आजोबा’ असे मी विचारले. आजोबांनी स्वताला सावरत होकरार्थी मान डोलावली.\nअनोळखी व्यक्ति असेच बोलत असावेत. परत विषय तिथल्या तिथेच “माहित नाही’ कोणाला आणि काय माहित नाही आणि काय माहित नाही तेवढ्यात कानावर आवाज आला, “तू कशी काय इकडे तेवढ्यात कानावर आवाज आला, “तू कशी काय इकडे’ आवाजानेच ओळखले ह्या नानी काकू…प्रश्नाचं उत्तर देतच होते की लगेच पुढचा प्रश्न हजर, गेली नाही का अजुन म्हैसुरला’ आवाजानेच ओळखले ह्या नानी काकू…प्रश्नाचं उत्तर देतच होते की लगेच पुढचा प्रश्न हजर, गेली नाही का अजुन म्हैसुरला अशी प्रश्नांची सरबती सुरु करुन नानी काकूंनी माझे संपूर्ण रामायण-महाभारत जाणून घेतले. आणि सगळं काही विचारून झाल्यावर ,चल गं उशीर होतोय मला असे म्हणत जशा आल्या तश्‍या निघुनपण गेल्या. या दरम्यान आजोबा तिथेच बसून होते. त्यांच्या कानावर माझ्यात आणि नानी काकुंमध्ये झालेला संवाद पड़ला असावा. म्हणून आजोबांनी विचारले,”गनोबा’ची वाट बघत आहेस का अशी प्रश्नांची सरबती सुरु करुन नानी काकूंनी माझे संपूर्ण रामायण-महाभारत जाणून घेतले. आणि सगळं काही विचारून झाल्यावर ,चल गं उशीर होतोय मला असे म्हणत जशा आल्या तश्‍या निघुनपण गेल्या. या दरम्यान आजोबा तिथेच बसून होते. त्यांच्या कानावर माझ्यात आणि नानी काकुंमध्ये झालेला संवाद पड़ला असावा. म्हणून आजोबांनी विचारले,”गनोबा’ची वाट बघत आहेस का या प्रश्नावरुन मला हसू फुटले, कारण नानी काकूंनी इथे कशी या प्रश्नावरुन मला हसू फुटले, कारण नानी काकूंनी इथे कशीअसं विचारल्यावर, गनोबाला भेटायला असे मी म्हणाले होते.\nहसत हसतच म्हणाले,”बसला आहे ना मंदिरात त्याची वाट कशी बघणार आजोबा…’ कोण गं अहो तुम्ही ज्याला गणपती बाप्पा म्हणता, त्याला मी गनोबा म्हणते. ते ऐकून आजोबांना पण हसू फुटले… “तुम्ही मूलं पण ना’, असं म्हणत आजोबा हसू लागले. एवढं सगळं चालू असुन सुद्ध्‌ माझ्या मनात “माहित नाहीचा’ गोंधळ सुरुच होता. गनोबा ने एका अनोळखी व्यक्तीला जाणून घेण्याची संधी दिली होती, त्याच संधीचा फायदा घेत मी आजोबांशी बोलू लागले… मी एक विचारु का आजोबा अहो तुम्ही ज्याला गणपती बाप्पा म्हणता, त्याला मी गनोबा म्हणते. ते ऐकून आजोबांना पण हसू फुटले… “तुम्ही मूलं पण ना’, असं म्हणत आजोबा हसू लागले. एवढं सगळं चालू असुन सुद्ध्‌ माझ्या मनात “माहित नाहीचा’ गोंधळ सुरुच होता. गनोबा ने एका अनोळखी व्यक्तीला जाणून घेण्याची संधी दिली होती, त्याच संधीचा फायदा घेत मी आजोबांशी बोलू लागले… मी एक विचारु का आजोबा असं म्हणाले. आजोबानी होकरार्थी मान डोलावली ,”मगाशी आलेला तो फ़ोन कोणाचा होता असं म्हणाले. आजोबानी होकरार्थी मान डोलावली ,”मगाशी आलेला तो फ़ोन कोणाचा होता’ आजोबा उत्तरले मुलाचा. आणि “माहित नाही” हे उत्तर कशाचे’ आजोबा उत्तरले मुलाचा. आणि “माहित नाही” हे उत्तर कशाचे ह्या प्रश्नाला आजोबा शांत होते, मला वाटले त्यांना वाईट वाटलं की काय म्हणून सॉरी म्हणत मी आजोबांकड़े बघितले तर ते कोणत्या तरी विचारात मग्न झाले होते.\nभरलेल्या आवाजात आजोबा म्हणाले, काही नाही पोरी, मुलाने विचारले आज तुमची जेवणाची सोय काय आहे या प्रश्नाचे उत्तर आहे बघ माहित नाही. त्यांच्या आवाजावरूनच त्यांना झालेला त्रास मला जाणवत होता. मी उगाच प्रश्न विचारला अस म्हणत सॉरी हं आजोबा अस म्हणून मी शांत बसले, परत तुम्ही मूलं पण ना , अस म्हणून आजोबा उठले. निघतो गं पोरी, जेवणाची सोय बघायला हवी असे म्हणत निघुन गेले….दोन दिवस आजोबा वारंवार डोळ्यासमोर येत होते. आजोबांबद्दलचे बरेच प्रश्न मनात गोंधळ घालत होते. म्हणून नक्की काय घडले असेल हे जाणून घेण्यासाठी मी काही दिवसांनी परत मंदिरात आले. तिथे येऊन समजले की आजोबांच्या बायकोचा आज दहावा आहे. म्हणजे मी ज्या दिवशी आजोबांना भेटले होते तेव्हा ते त्यांचं सर्वस्व हरवून बसलेले असताना, त्यांचा मुलगा जेवणाची सोय काय या प्रश्ना���े उत्तर आहे बघ माहित नाही. त्यांच्या आवाजावरूनच त्यांना झालेला त्रास मला जाणवत होता. मी उगाच प्रश्न विचारला अस म्हणत सॉरी हं आजोबा अस म्हणून मी शांत बसले, परत तुम्ही मूलं पण ना , अस म्हणून आजोबा उठले. निघतो गं पोरी, जेवणाची सोय बघायला हवी असे म्हणत निघुन गेले….दोन दिवस आजोबा वारंवार डोळ्यासमोर येत होते. आजोबांबद्दलचे बरेच प्रश्न मनात गोंधळ घालत होते. म्हणून नक्की काय घडले असेल हे जाणून घेण्यासाठी मी काही दिवसांनी परत मंदिरात आले. तिथे येऊन समजले की आजोबांच्या बायकोचा आज दहावा आहे. म्हणजे मी ज्या दिवशी आजोबांना भेटले होते तेव्हा ते त्यांचं सर्वस्व हरवून बसलेले असताना, त्यांचा मुलगा जेवणाची सोय काय म्हणून फ़ोन करतो. हे सगळ समजल्यानंतर आता उमगत होतं मला की आजोबा “तुम्ही मूलं पण ना’ असं का म्हंटले असावेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nआंजर्ले : एक निसर्गरम्य ठिकाण\nफुटबॉलमधली अनोखी “#मी टू’ चळवळ\n४ कॅमेरे असणाऱ्या ‘या’ फोनवर मिळतोय १००० रुपये डिस्काउंट\nड्युअल कॅमेरा, ४ जी.बी. रॅम, किंमत देखील कमी जाणून घ्या सॅमसंगच्या ‘या’ स्मार्टफोन बाबत\nआयआयटी खरगपूरची वार्षिक ग्लोबल बिझिनेस मॉडेल कॉम्पिटिशन “एम्पार्सियर’ लॉन्च\n६ जीबी रॅम १२८ जीबी स्टोरेजचा स्मार्टफोन फक्त १३९९० मध्ये… अधिक फीचर्स जाणून घेण्यासाठी क्लिक करा\nखेलो इंडिया : मुष्टियुद्धात महाराष्ट्राचा सुवर्ण चौकार\nदाऊद टोळीतील तीन हस्तकांना अटक ; दिल्ली पोलिसांची कारवाई\nलक्षवेधी : सत्तातुरतेच्या ‘नाटका’चे ‘पोर’खेळ’\nखेलो इंडिया : प्रेरणा विचारेला टेनिसमध्ये सुवर्ण\nआलोककुमार यांनी आपल्या वक्तव्याविषयी केला खुलासा\nविरोधकांचा एकत्रित आवाज ( अग्रलेख )\nखेलो इंडिया : व्हॉलिबॉलमध्ये महाराष्ट्राच्या मुलींचे रुपेरी यश\nमध्य प्रदेश भाजपा नेत्याच्या टायर फॅक्‍टरीला आग ; पाच कामगारांचा मृत्यू\nअंबाजोगाईतील खून प्रकरणी सहा भावांवर गुन्हा दाखल\nखेलो इंडिया : टेबल टेनिसमध्ये महाराष्ट्राच्या सृष्टीची कास्यंपदकाची कमाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/family-doctor/dr-anil-pardeshi-article-guardianship-113833", "date_download": "2019-01-21T01:51:16Z", "digest": "sha1:PNRQZVEY4BKA6PHDFSJB3KZLXR4JYEBC", "length": 29430, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "Dr. anil pardeshi article on guardianship सुजाण पालकत���व निभावताना | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, 4 मे 2018\nतुमचे मुलांसोबतचे असणे मुलांना आत्मविश्‍वास देते. तुम्ही कितीही कार्यमग्न राहा, पण स्वतःच्या मुलांना जपा व त्यांच्यासाठी वेळ काढा.\nअपत्यप्रेम ही गोष्टच मुळात विलक्षण आहे. ‘दृश्‍यम’ चित्रपट आठवतो ना त्यातील विजय साळगावकर दोन मुलींचा पिता असतो. त्याचा एक डायलॉग आहे. ‘इन्सान अपनी फॅमिली के बिना जी नहीं सकता और उनके लिए वो कुछ भी कर सकता हैं.’ असाच काहीचा प्रत्यय तेव्हा येतो, जेव्हा घरात नवीन मूल जन्माला येते. भारतीय वैद्यकशास्त्रामध्ये एक खूप छानसा विचार आहे. ‘पुत्रवदेवैनं पालयेदातुरं भिषक्‌’ म्हणजे रुग्णाला तुमचे मूल समजून चिकित्सा करा. याचाच एक अर्थ असा आहे, की माणूस स्वतःच्या बालकाची अथवा मुलाची जेवढी काळजी घेतो, तेवढी इतर कशाचीच नाही.\nसुजाण पालकत्वामुळेच मुलाची वर्तणूक आणि सामाजिक कौशल्ये ही वृद्धिंगत होत असतात. जबाबदार पालकत्वाचे उदाहरणच जर द्यायचे झाले, तर बालकाने केलेल्या योग्य गोष्टी त्याच्या नजरेस आणून देणे आणि बालकाच्या काही कृती, म्हणजे प्रेम, आनंद, शांतता, संयम, चांगुलपणा, दयाळू वृत्ती, विनम्रता, विश्‍वासूपणा आणि स्वनियंत्रण यापैकी असणाऱ्या अथवा दिसणाऱ्या गुणांचे कौतुक करायची संधी न गमावणे.\nकाही महिन्यांपूर्वी एका रुग्णालयामध्ये एक केस आली. दीड वर्षे वयाच्या बालकाला अतिमात्रेत औषध दिल्यामुळे पॅरासिटामॉलची विषबाधा झाली होती. अखेर त्या बाळाचे यकृत पूर्णतः खराब झाल्यामुळे यकृतरोपण करावे लागले. बाळाचा ताप काही उतरत नाही म्हणून दर एक-एक तासाला आई, आजी, काका असे सर्व जण बाळाला तापाचे औषध पाजत होते. एकत्र कुटुंब असूनसुद्धा कुणालाही असे वाटले नाही, की बाळाला आपण लगेच डॉक्‍टरांकडे घेऊन गेले पाहिजे. तसे जर केले असते तर कदाचित ती केस यकृत रोपणापर्यंत गेली नसती. बालकांकडे पालकांचे संपूर्ण दुर्लक्षच होते आहे, असे नाही. उलट माझे अनुभव या बाबतीत वेगळे आहेत. बालरुग्ण किंवा बालकांना तपासत असताना एक गोष्ट प्रामुख्याने जाणवते, ती म्हणजे बालकांबाबतीत सांगितलेली कुठलीही गोष्ट बाळाचे पालक गांभीर्याने घेत असतात. मी कित्येक मातांना बाळाच्या काखेतील तापमान कसे मोजायचे किंवा जुलाब झाल्यानंतर ओ.आर.एस. कधी आणि किती प्रमाणात द्यायचे याचे प्रात्यक्षिक दिल्यानंतर त्यांच्याकडून त�� कृती व्यवस्थित होताना मी अनेकदा पाहिले आहे.\nबालकाच्या जन्मापासून ते बालक पाच वर्षांचे होईपर्यंतचा काळ हा अत्यंत महत्त्वाचा असतो. खास करून पालकांची तर कसोटीच असते. बालकांच्या बाबतीत होणाऱ्या अनेक अपघातात्मक गोष्टी याच कालावधीत जास्त होतात असे दिसते. एकदा एका पालकांचा मला फोन आला, की आठ महिन्यांच्या बाळाने सेफ्टी पीन गिळली आहे, इमर्जन्सी होती. ‘हिस्टरी’ घेतल्यानंतर समजले, की बाळाने सेफ्टी पीन गिळून चौवीस तास झाले होते. बाळाने उलटी केल्यामुळे त्याला नजीकच्या बालरोगतज्ज्ञांकडे नेले होते. तिथे बाळाच्या आईने सहज शंका उपस्थित केली होती, की तिच्या ड्रेसिंग टेबलवरील तीन सेफ्टी पिनांपैकी दोनच तिथे काल दिसल्या. म्हणजे आईला हे नक्की माहीत नव्हते, की बाळाने पिन गिळली आहे म्हणून. उलटीच्या तक्रारीसाठी डॉक्‍टरकडे नेले होते, पण शिक्रापूरच्या त्या प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञांनी शंकानिरसन म्हणून बाळाचा एक्‍स रे केला असता त्यात टोक वरच्या बाजूस असणारी व उघडलेली सेफ्टी पिन दिसत होती. ती खरोखरच खूप मोठी इमर्जन्सी होती. आमच्या ‘ऑन कॉल मेडिकल ऑफिसर’चा ड्यूटीचा पहिलाच दिवस होता. म्हणून मी ऑन कॉल मेडिकल ऑफिसरसह त्या केसला फॉलो करायचे ठरवून ॲम्ब्युलन्स घेऊन पुण्याच्या केईएमला रुग्णाला हलवले. तासाभरातच त्या बालकाच्या अन्ननलिकेतील ‘ती’ सेफ्टी पीन बाहेर काढली गेली. बालकांकडे पालकांचे खरेंच खूप बारीक लक्ष असावे लागते. नाही तर असे अपवादात्मक का होईना पण अपघात होत राहतात. लहान बालकांना होणाऱ्या आरोग्य समस्यांपैकी प्रमुख म्हणजे श्‍वसनसंस्थागत (रेस्पिरेटरी) आजार म्हणजे सर्दी, ताप, खोकला, घर्घर आवाज व त्यानंतर दुसरे म्हणजे अन्नवहसंस्थागत (गॅस्ट्रोइंटेस्टीनल) आजार म्हणजे उलटी, जुलाब, भूक कमी होणे, शीची जागा लाल होणे ही लक्षणे प्रामुख्याने असतात.\nज्यांनी बाळाचा ताप किंवा एखादे लक्षण कमी व्हावे यासाठी बाळाच्या उशाशी बसून रात्र जागवली असेल, असे सर्व पालक बालकाचे आरोग्य जपणे हे खरेच किती महत्त्वाची गोष्ट आहे हे जास्त चांगल्या प्रकारे सांगू शकतात.\nकाही वर्षांपूर्वी चाकणमधील एका आईने बालकाला घरच्या घरी वाफ देण्याची शक्कल लढवली. त्या माऊलीने घरी असणाऱ्या वाफ घेण्याच्या वॉटर स्टीमरने बालकाला वाफ देण्याचा फक्त प्रयत्न केला असता बालकाची नाज���क असणारी चेहऱ्याची त्वचा ‘बर्न इंज्युरी’ने अक्षरशः सोलून निघाली होती. नंतर योग्य ते उपचार करून ती त्वचा व्यवस्थित करण्यात आली. ही नकारात्मक उदाहरणे सांगण्याचा उद्देश हाच आहे, की भावनेच्या भरात आपल्या बालकाच्या आरोग्यासाठी खूप काही करण्याचा प्रयत्न करू नये. असे आपल्या मनाने केलेले उपचार बालकाच्या जिवावर बेतू शकतात. उपचार करताना काही गोष्टी नजीकच्या डॉक्‍टरच्या सल्ल्यानुसार करा. आपण त्यांनी सांगितल्याप्रमाणे जर वागलो, तर ते बालकाच्या आरोग्यासाठीच चांगले असेल. अनेक माता-भगिनी माझ्याकडे येऊन सांगतात, की बालकाचे वजन वाढत नाही. वजन तर वय व उंचीनुसार बरोबर असते. अधिक चौकशी केल्यानंतर समजते, की शेजारच्या वा नात्यातील त्याच वयाच्या मुलाचे वजन जास्त असते, म्हणून आपल्या मुलाचे वजन आवश्‍यकतेपेक्षा कमी असल्याचा समज करून घेतला आहे. मग अशा वेळी एक डॉक्‍टर म्हणून मुलाची वाढ, वजन, उंची याविषयी पालकांचे कौन्सिलिंग करणे खूप गरजेचे असते. बऱ्याचदा डॉक्‍टरांनी दिलेल्या अँटिबायोटिक औषधाचा पालक पूर्ण डोस न देता लक्षणे थांबल्यावर मध्येच बंद करून भविष्यकालीन वापरासाठी घरामध्ये साठवून ठेवतात. अशा वेळी त्यांना कौन्सिलिंग करणे क्रमप्राप्त असते.\nआज आपण एकविसाव्या शतकामध्ये वावरत असताना आपली जीवनशैली बदलली आहे आणि याचा परिणाम ‘पालकत्वा’वर देखील झाला आहे हे नाकारून चालणार नाही. माझा एक मित्र व त्याची पत्नी दोघेही इंजिनिअर. आयटी कंपनीत काम करतात. सकाळी जाताना त्यांच्या अडीच वर्षांच्या बालकाला पाळणाघरात सोडून जातात व थेट संध्याकाळी येताना घरी आणतात. नोकरी करणे, पैसे कमावणे यात गैर असे काहीच नाही. उलट या स्पर्धात्मक युगात टिकण्यासाठी ते गरजेचे आहे. पण कुठेतरी या गोष्टीचा देखील आपण विचार करायला हवा, की या सर्व प्रक्रियेमध्ये बालकाचे निरागस बालपण होरपळून तर निघत नाही ना बाळ आणि आईचे एक वेगळेच नाते असते. या नात्याची नाळ ही गर्भावस्थेमधील जैववातावरणात जोडली जाते आणि ती बालकाच्या जन्मानंतर सुद्धा शेवटपर्यंत तशीच राहते. लॅन्ड्री या संशोधकाने २००१ मध्ये केलेल्या संशोधनात एक गोष्ट अशी नमूद केलीय, की जबाबदार पालकत्वामुळे प्रीटर्म गर्भावस्था पूर्ण होण्यापूर्वी झालेला जन्म किंवा आर्थिकदृष्ट्या मागास पार्श्‍वभूमी असणाऱ्या बालकाची वाढ आणि जडणघडण व्यवस्थित होते. जे. एल. लुबी यांने २०१२ मध्ये सुजाण अथवा जबाबदार पालकत्वाबद्दल एक अतिशय महत्त्वाचें संशोधन केलें आहे. बालकाच्या सुरवातीच्या काळामध्ये जर पालकांनी जबाबदार अथवा सुजाण पालकत्व दाखविले तर त्याच शाळापूर्व वयाच्या बालकाच्या मेंदूमधील हिप्पोकॅमल रिजनच्या जास्त आकारमानाचा खूप जवळचा संबंध आहे. हे हिप्पोकॅमल आकारमान बालकाची सामाजिक आणि मानसिक वाढ जास्त चांगल्या प्रकारे करते. पालकांच्या बालकावरील विशेष लक्ष असण्याने मूल स्वतःमध्ये आत्मविश्‍वास अनुभवते आणि तो आत्मविश्‍वास मुलाच्या वागण्याबोलण्यात दिसून येतो. मला एक उदाहरण नेहमी आठवते, की एक साडेतीन वर्षांचा मुलगा ज्यास लिहिता वाचता येत नाही, पण भगवद्‌गीतेचा पंधरावा अध्याय मुखोद्‌गत होता. हे फक्त सुजाण पालकत्वाचेच द्योतक आहे. कारण घरामधील तशी वातावरणनिर्मिती हे बालकांवरील संस्कारच असतात.\nसुजाण पालकत्वाची सर्वांत जास्त अजून गरज भासते, ती म्हणजे मूल वयात येताना, नेमके त्याच वेळी मुलाची दहावी वा बारावी असते. ‘प्राप्तेषु षोडशे वर्षे पुत्रंमित्रवदाचरेत्‌’ या न्यायाप्रमाणे पालकांनी अशा वेळी एक मित्र अथवा मैत्रिणीप्रमाणे मुलांना वागवणे हे कधीही चांगले. त्यासाठी मी माझ्या एका इंजिनिअर मामाचे उदाहरण देईन. त्यांनी मुलाच्या बारावीच्या दरम्यान स्वतःच्या दिनचर्येला मुलाच्या ट्यूशन्स ग्रंथालयाच्या वेळेप्रमाणे जुळवून घेतले. म्हणजेच मुलासाठी ते सर्व पोषक वातावरण तयार करून दिले, ज्याची त्याला गरज होती. त्याचा सकारात्मक परिणाम मुलावर होऊन त्याला चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला. केईएममध्ये पदव्युत्तर शिक्षण घेत असताना एक गोष्ट माझ्या नजरेला आली, ती म्हणजे आमचे मार्गदर्शक त्यांच्या त्याच महाविद्यालयामधील मुलीच्या पदवी परीक्षेदरम्यान एक महिनाभर सुटी घेऊन मुलीला घरी परीक्षेविषयी मार्गदर्शन करीत असत. यातून एकच गोष्ट दिसून येते, ती म्हणजे एक पालक म्हणून आपण कधीही कुठेही कमी पडत नाही आणि पडायलाही नको. मागे ‘व्हॉट्‌सॲप’वर एक संदेश सारखा फिरत होता, तो म्हणजे ‘एक पिढी आम्हाला सोडून जाते आहे’. आपल्यातील प्रत्येकाला कुठेतरी भावनाविवश करील असा तो संदेश होता. त्या जुन्या पिढीतील कुठलीही जवळची अथवा दूरची व्यकती जर आपल्याला भेटली तर त्या��चा पहिला प्रश्‍न हाच असेल की ‘घरी मुलं-बाळं कशी आहेत’ त्यातून त्यांचा एकच संदेश असेल, की तुम्ही कितीही कार्यमग्न राहा, पण स्वतःच्या मुलांना जपा व त्यांच्यासाठी वेळ काढा.\n\"सॅनटरी पॅड'चा वापर दुप्पट, विल्हेवाट शून्य\nनागपूर : सध्या स्वच्छता सर्वेक्षणात महापालिका गुंतले असले तरी गेल्या काही वर्षात वाढलेल्या सॅनिटरी पॅड व डायपरच्या विल्हेवाटीकडे दुर्लक्ष झाल्याचे...\nउमरगा ते तिरुपतीपर्यंत सायकल प्रवास\nउमरगा - येथील बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रशांत मोरे, सहशिक्षक अनिल मदनसुरे यांनी तीन दिवसांत ८०० किलोमीटर अंतरापर्यंत सायकल प्रवास करून तिरुपती बालाजीचे...\n‘पॉवर योगा’ आणि मर्यादित खाणं (संदीप कुलकर्णी)\nसध्या माझा जास्त भर ‘पॉवर योगा’वरच आहे. इतर कोणत्याही प्रकारचा व्यायाम केला तरी मी योग करणं कधीच सोडत नाही. ‘नियमित व्यायाम करा, योग करा आणि खाण्यावर...\nबालमृत्यूच्या जोखडातून वावर-वांगणी मुक्त\nमोखाडा : सन 1992 - 93 साली त्यावेळी मोखाड्यात असलेल्या वावर-वांगणी येथे 125 हुन अधिक कुपोषण आणि भूकबळीने बालमृत्यू झाल्याच्या...\nदीर्घकाळ बसण्याने अकाली मृत्यूचा धोका\nवॉशिंग्टन : सतत बसून राहण्यामुळे अकाली मृत्यू येण्याचा धोका असतो. त्यामुळे बैठे काम करताना काही ठराविक वेळी उठून शारीरिक हालचाली करणे आवश्‍यक...\nकुंभमेळ्यात भाविकांना मोफत आरोग्य सेवा\nप्रयागराज : भक्तिमय वातारणातील कुंभमेळ्यात भाविक, साधुगणांना वैद्यकीय सुविधा देण्यासाठी नारायण सेवा संस्थान (एनएसएस) या समाजसेवी संस्थेने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/jee-compulsory-best-engineer-durgesh-mangeshkar-118266", "date_download": "2019-01-21T02:30:01Z", "digest": "sha1:B4BH4VJRK3FD4RPYZULCRLVHITW6MVAT", "length": 13123, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "JEE Compulsory for Best Engineer durgesh mangeshkar उत्तम अभियंता होण्यासाठी ‘जेईई’ अनिवार्य - दुर्गेश मंगेशक�� | eSakal", "raw_content": "\nउत्तम अभियंता होण्यासाठी ‘जेईई’ अनिवार्य - दुर्गेश मंगेशकर\nमंगळवार, 22 मे 2018\nपुणे - वैद्यकीय प्रवेश परीक्षेत झालेला बदल सध्या अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेतही होताना दिसत आहे. अभियांत्रिकीच्या शिक्षणासाठी देशातील चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळविणे अवघड नाही. यासाठी, विद्यार्थ्यांनी मेहनत, सातत्य, जिद्द ठेवून एमएचटी-सीईटी आणि जेईई-मेन्सच्या परीक्षांचा अभ्यास करावा, असा कानमंत्र आयआयटीयन्स प्रशिक्षण केंद्राचे संस्थापक दुर्गेश मंगेशकर यांनी विद्यार्थ्यांना दिला.\nपुणे - वैद्यकीय प्रवेश परीक्षेत झालेला बदल सध्या अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेतही होताना दिसत आहे. अभियांत्रिकीच्या शिक्षणासाठी देशातील चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळविणे अवघड नाही. यासाठी, विद्यार्थ्यांनी मेहनत, सातत्य, जिद्द ठेवून एमएचटी-सीईटी आणि जेईई-मेन्सच्या परीक्षांचा अभ्यास करावा, असा कानमंत्र आयआयटीयन्स प्रशिक्षण केंद्राचे संस्थापक दुर्गेश मंगेशकर यांनी विद्यार्थ्यांना दिला.\n‘सकाळ विद्या’, ‘आयआयटीयन्स’तर्फे आयोजित चर्चासत्रात प्रा. मंगेशकर यांनी विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षांचा अभ्यास, भविष्यात अभियांत्रिकीसाठी होणारी राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा तसेच जेईई व एमएचटी-सीईटी अभ्यासाची योग्य सांगड आदी विषयांवर मार्गदर्शन केले. अनेक प्रश्‍नांनाही त्यांनी सविस्तर उत्तरे दिली.\nप्रा. मंगेशकर म्हणाले, ‘‘अभियांत्रिकीची चार वर्षे एटीकेटी न घेता पूर्ण केल्यास देशात-परदेशात उत्तम पगाराच्या नोकऱ्या उपलब्ध आहेत. याकरिता अकरावीपासूनच अभ्यासाची तयारी करणे अनिवार्य आहेच; पण त्यापलीकडे जाऊन अभ्यास तणावमुक्त करायचा असेल तर आठवी-नववीपासूनच तयारी करणे गरजेचे आहे.’’\nप्रा. मंगेशकर यांनी दिलेल्या टिप्स\nअकरावी-बारावीत मुलांना स्मार्टफोन देऊ नये\nविद्यार्थ्यांनी रोज एक तास व्यायाम करावा\nतिन्ही परीक्षांची तयारी अकरावीपासून करा\nअभ्यास करताना शिक्षक, पालक आणि मित्रांचे मार्गदर्शन घ्यावे\nपाचव्या मजल्यावरून उडी घेऊन शिक्षकाची आत्महत्या\nजळगाव : सिद्धिविनायक शाळेतील 45 वर्षीय शिक्षकाने काल (ता.19) आजारपणाच्या नैराश्‍यातून अपार्टमेंटच्या पाचव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या...\nपुण्यातील मेजर नायर हुतात्मा\nपुणे/ खडकवासला - ���म्मू- काश्‍मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ दहशतवाद्यांनी शुक्रवारी घडविलेल्या स्फोटात पुण्यातील मेजर शशिधरन नायर (वय ३३, रा. मुकाईनगर,...\nज्ञानातून समाजात बदल हेच उद्दिष्ट- अभिजित पवार\nसांगली- तुम्ही मिळविलेले उच्च ज्ञान आणि त्यातून आलेली पात्रता याचा उपयोग व्यक्‍ती आणि समाजात बदल घडविण्यासाठी कसा होतो, हेच महत्त्वाचे आहे आणि तेच...\nभारतीय रेल्वेचा पुरातन ठेवा जमिनीखाली गुडूप\nठाणे : भारतीय रेल्वेला 166 वर्ष पूर्ण झाली. त्या रेल्वेच्या आठवणी जागवणाऱ्या पुरातन पाउलखुणा विकासाच्या नावाखाली चक्क जमिनीखाली गुडुप झाल्याचे...\nपुणे - राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा व जलसंधारण विभागातील कनिष्ठ अभियंता (गट ब) या पदासाठी होणाऱ्या भरतीमध्ये अभियांत्रिकी...\nकेंद्रीय जीएसटी अधिकाऱ्यांच्या आंदोलनाला प्रतिसाद\n​पुणे - केंद्र सरकारच्या अखत्यारीतील जीएसटी विभागातील निरीक्षक, अधीक्षक आणि सहायक आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lokbhramanti-news/takali-dhokeshwar-someshwar-caves-caves-history-1582016/", "date_download": "2019-01-21T01:46:30Z", "digest": "sha1:7L36ISOUI3YZ36VL5ZWYHRTDI4WRK4LL", "length": 18078, "nlines": 189, "source_domain": "www.loksatta.com", "title": "takali dhokeshwar someshwar Caves Caves history | टाकळी ढोकेश्वर आणि सोमेश्वर | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\nशशिकला यांना तुरुंगात विशेष वागणूक\nटाकळी ढोकेश्वर आणि सोमेश्वर\nटाकळी ढोकेश्वर आणि सोमेश्वर\nटाकळी ढोकेश्वरची लेणी पाहून पुन्हा महामार्गावर येऊन पारनेरचा रस्ता पकडावा.\nनेहमीच्या ठरावीक पर्यटन स्थळांऐवजी काही तरी वेग��ं पाहण्यासाठी कायमच वाट वाकडी करण्याची गरज नसते. कधी कधी महामार्गालगतच थोडं धुंडाळल्यास काही पुरातन ठेवा सापडू शकतो.\nअनेक वेळा प्रसिद्ध लेणी, मंदिरं यांबद्दल खूप लिहिलं जातं. प्रसिद्ध पर्यटन स्थळांच्या यादीतदेखील त्यांचा समावेश असतो. पण, अनेकदा मुख्य मार्गाच्या आसपासची अशी अनेक ठिकाणं असतात त्याबद्दल फारसं काही ऐकायला मिळत नाही. अहमदनगर जिल्ह्य़ातील पारनेर तालुक्यात टाकळी ढोकेश्वरची लेणी, सोमेश्वर मंदिर आणि जामगावचा किल्ला ही अशीच काही ऐतिहासिक ठिकाणं मुंबई-पुण्याहून एका दिवसातही व्यवस्थित पाहता येणारी. कल्याण-नगर रस्त्यावर नगरच्या अलीकडे ४० किलोमीटरवर आणि कल्याणपासून १७० किलोमीटरवर टाकळी ढोकेश्वर गाव आहे. महामार्ग सोडून गावात जाणाऱ्या रस्त्याने गाव पार करून पुढे गेल्यावर टाकळी ढोकेश्वरची लेणी असलेली छोटीशी टेकडी दिसते. लेणींपर्यंत जाण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या आहेत. लेणींपासून पाऊण उंचीवर मध्य युगात बांधलेलं प्रवेशद्वार आणि त्याच्या बाजूची तटबंदी दुरूनच आपलं लक्ष वेधून घेते. पायऱ्यांच्या सुरुवातीलाच एक दगडी रांजण आडवा पडलेला दिसतो. येथूनच पुरावशेष आपलं लक्ष वेधून घेऊ लागतात. पायऱ्या चढताना प्रवेशद्वाराच्या अलीकडे उजव्या बाजूला दोन समाधी मंदिरं आहेत. त्यावर दगडी फुलं कोरलेली आहेत. याच ठिकाणी एक शरभ शिल्पही पडलेलं आहे. हा दरवाजा आणि त्याच्या बाजूची तटबंदी जेव्हा बांधली असेल तेव्हा प्रवेशद्वारावर शरभ शिल्प असणार, पण कालांतराने डागडुजी करताना ते मूळ जागेवरून काढून टाकलं असावं. लेणींच्या पायऱ्या चढताना नक्षीकाम केलेले दगड पायऱ्यांसाठी वापरलेले आढळतात.\nटाकळी ढोकेश्वरचं मुख्य लेणं प्रशस्त आहे. लेणीत शिरताना दोन्ही बाजूला शालभंजिकेच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. सभामंडप चार खांबांवर तोललेला आहे. सभामंडपातील डाव्या बाजूच्या भिंतीवर पाच वृक्षांखाली बसलेल्या सप्तमातृका त्यांच्या वाहनांसह कोरलेल्या आहेत. त्यांच्या एका बाजूला गणेशाची तर दुसऱ्या बाजूला वीरभद्राची मूर्ती कोरलेली आहे. गाभाऱ्याच्या दारावर द्वारपालाचं शिल्प आहे. गाभाऱ्यात िपड आणि सभामंडपात नंदी आहे. गाभाऱ्याभोवती प्रदक्षिणापथ कोरून काढला आहे. या प्रदक्षिणा मार्गावर अनेक वीरगळ ठेवलेल्या आहेत. एक मोठा नंदीही आणि सर्पशिळा येथे ठ��वलेल्या आहेत. मुख्य लेण्याच्या बाजूला पाण्याचे टाकेदेखील कोरलेले आहे. त्यात पाणी येण्यासाठी टेकडीच्या वरपासून दगडात पन्हाळी कोरून काढलेली आहे. या टाक्याच्या वरच्या बाजूला दुसरे पाण्याचे टाके आहे. त्याला सीता न्हाणी या नावाने ओळखतात. या टाक्यापर्यंत जाण्यासाठी दगडात खोबण्या आहेत. लेण्याचा परिसर नीटनेटका आणि स्वच्छ ठेवलेला आहे. फुलझाडांची लागवड करून परिसर सुशोभित केलेला आहे.\nटाकळी ढोकेश्वरची लेणी पाहून पुन्हा महामार्गावर येऊन पारनेरचा रस्ता पकडावा. टाकळी ढोकेश्वर ते पारनेर अंतर २५ किलोमीटर आहे. पारनेरच्या पुढे चार किमीवर दोन ओढय़ांच्या संगमावर सोमेश्वर मंदिर आहे. या निसर्गरम्य ठिकाणी पराशर ऋषींची तपोभूमी होती असं स्थानिक लोक मानतात. या जागेत सध्या असलेल्या सोमेश्वर मंदिराचं बांधकाम मात्र मध्य युगात झालेलं असावं. मंदिरापर्यंत जाण्यासाठी ओढय़ावर बांधलेला पुल ओलांडावा लागतो. येथे दोन्ही ओढय़ांवर बांधारे बांधून पाणी अडवलेलं आहे. येथून मंदिराचं होणारं प्रथमदर्शन आपल्याला या जागेच्या प्रेमात पाडतं. मंदिरासाठी या जागेची योजना ज्याने केली तो खरेच निसर्गप्रेमी रसिक माणूस असणार. मंदिराच्या प्रांगणात जमिनीवर बांधलेला एक घुमट आहे. घुमटाखाली उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. पायऱ्या उतरून गेल्यावर छोटासा काळोखी गाभारा आहे. त्यात िपड आहे. गाभाऱ्यात हवा खेळती राहावी यासाठी छताला झरोके केले आहेत. हे मंदिर खास ध्यानधारणा करण्यासाठी बांधलेलं असावं असं वाटतं. मुख्य मंदिर दगडात बांधलेलं आहे. मंदिराच्या भिंतींवर कोणत्याही प्रकारचं कोरीव काम किंवा मूर्ती नाहीत. मात्र मंदिराच्या परिसरात अनेक जीर्ण मूर्ती व्यवस्थित ठेवलेल्या पाहायला मिळतात. त्या जुन्या मंदिराच्या असाव्यात. मंदिर पाहून परत पुलापाशी येऊन मंदिराच्या विरुद्ध दिशेला गेल्यास दगडात बांधलेली सुंदर पुष्कर्णी आणि त्याच्या बाजूला बांधलेल्या कमानदार ओवऱ्या पाहायला मिळतात. पावसाळ्यात आणि त्यानंतरच्या काही महिन्यांत हा परिसर नितांतसुंदर दिसतो.\nपारनेर तालुक्यातील या दोन ठिकाणांबरोबरच पारनेरपासून १२ किमीवर असलेला जामगावचा भुईकोट किल्ला आणि त्यातील महादजी िशदे यांचा वाडा पाहण्यासारखा आहे. िशदेंनी हा वाडा रयत शिक्षण संस्थेला दान केलेला आहे. या वाडय़ात सध्या डीए�� कॉलेज भरते. त्यामुळे वाडा आणि किल्ल्याचा परिसर अजूनही टिकून राहिलेला आहे.\nएक दिवसाच्या भटकंतीत काही तरी वेगळं पाहायचं असेल तर हा एक चांगला आणि उत्तम पर्याय म्हणता येईल.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसत्तेचे केंद्रीकरण की महाआघाडी\nपोट भरण्यासाठी मी एकेकाळी कोथिंबीरसुद्धा विकली; नवाजुद्दीनने सांगितल्या संघर्षाच्या आठवणी\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\n'फक्त कधी आणि कुठे ते सांग'; सारासोबत डेटला जाण्यास कार्तिक आर्यन तयार\nतुझं करिअर उद्ध्वस्त करू, सेटवर जाळपोळ करू; करणी सेनेची कंगनाला धमकी\nमी नायक नाही, कलाकार आहे..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nसत्तेचे केंद्रीकरण की महाआघाडी\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\n.. तर रिझव्‍‌र्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nपंधरा वर्षांनी रेल्वेत पुन्हा कुल्हडचा वापर\nस्वप्निल जोशीला भेटण्याची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/1469", "date_download": "2019-01-21T01:14:24Z", "digest": "sha1:4UHRIUGGRQ6R5YUNYERWIZOBFNCUQOPU", "length": 11902, "nlines": 198, "source_domain": "www.maayboli.com", "title": "ध्यान : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /ध्यान\nएटलस सायकलीवर योग- यात्रा भाग १३: समारोप\nएटलस सायकलीवर योग- यात्रा भाग १: प्रस्तावना\nएटलस सायकलीवर योग- यात्रा भाग २: परभणी- जिंतूर- नेमगिरी\nएटलस सायकलीवर योग- यात्रा भाग ३: जिंतूर- परतूर\nएटलस सायकलीवर योग- यात्रा भाग ४: परतूर- अंबड\nRead more about एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग १३: समारोप\nएटलस सायकलीवर योग- यात्रा भाग १२: मानवत- परभणी\nRead more about एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग १२: मानवत- परभणी\nएटलस सायकलीवर योग- यात्रा भाग ११: मंठा- मानवत\nRead more about एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग ११: मंठा- मानवत\nएटलस सायकलीवर योग- यात्रा भाग १०: मेहकर- मंठा\nRead more about एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग १०: मेहकर- मंठा\nएटलस सायकलीवर योग- यात्रा भाग ९: सिंदखेड राजा- मेहकर\n९: सिंदखेड राजा- मेहकर\nएटलस सायकलीवर योग- यात्रा भाग १: प्रस्तावना\nए���लस सायकलीवर योग- यात्रा भाग २: परभणी- जिंतूर- नेमगिरी\nएटलस सायकलीवर योग- यात्रा भाग ३: जिंतूर- परतूर\nएटलस सायकलीवर योग- यात्रा भाग ४: परतूर- अंबड\nRead more about एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग ९: सिंदखेड राजा- मेहकर\nएटलस सायकलीवर योग- यात्रा भाग ८: जालना- सिंदखेडराजा\nएटलस सायकलीवर योग- यात्रा भाग १: प्रस्तावना\nएटलस सायकलीवर योग- यात्रा भाग २: परभणी- जिंतूर- नेमगिरी\nएटलस सायकलीवर योग- यात्रा भाग ३: जिंतूर- परतूर\nएटलस सायकलीवर योग- यात्रा भाग ४: परतूर- अंबड\nRead more about एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग ८: जालना- सिंदखेडराजा\nएटलस सायकलीवर योग- यात्रा भाग ७: औरंगाबाद- जालना\nRead more about एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग ७: औरंगाबाद- जालना\nएटलस सायकलीवर योग- यात्रा: भाग ५: अंबड - औरंगाबाद\nएटलस सायकलीवर योग- यात्रा भाग १: प्रस्तावना\nएटलस सायकलीवर योग- यात्रा भाग २: परभणी- जिंतूर- नेमगिरी\nएटलस सायकलीवर योग- यात्रा भाग ३: जिंतूर- परतूर\nएटलस सायकलीवर योग- यात्रा भाग ४: परतूर- अंबड\nRead more about एटलस सायकलीवर योग- यात्रा: भाग ५: अंबड - औरंगाबाद\nयोग ध्यानासाठी सायकलिंग २: पहिला दिवस- चाकण ते धायरी (पुणे)\nयोग ध्यानासाठी सायकलिंग १: अपयशातून शिकताना\n२: पहिला दिवस- चाकण ते धायरी (पुणे)\n२८ सप्टेंबर. सकाळी लवकर उठून जायचं आहे. आज पहिला दिवस आहे, पण सामान बांधणं, सगळ्या गोष्टी तयार ठेवणं ह्याची तयारी आधीच केली आहे. त्यामुळे सकाळी आरामात निघू शकलो. मन खूप शांत आहे. कालपासून काहीच तणाव नाही आहे. नेहमीचीच बाब आहे, असं वाटतंय. उजाडायच्या आधी पावणे सहाला निघालो. आजचा टप्पा छोटासाच आहे. पूर्वी अनेकदा ह्या मार्गावर गेलो आहे. सुमारे सव्वा तीन तासांमध्ये पोहचेन, असं वाटतंय.\nRead more about योग ध्यानासाठी सायकलिंग २: पहिला दिवस- चाकण ते धायरी (पुणे)\nलव यू ज़िन्दगी: अदूचा तिसरा वाढदिवस\nआज तू चक्क तीन वर्षांची झालीस वाढदिवशी तू घातलेल्या पंखाप्रमाणे तुला आता खरोखर पंख फुटले आहेत वाढदिवशी तू घातलेल्या पंखाप्रमाणे तुला आता खरोखर पंख फुटले आहेत तुझा वाढदिवस तू खूप खूप एंजॉय केलास तुझा वाढदिवस तू खूप खूप एंजॉय केलास दिवसभर 'हॅपी बर्थडे टू यू' म्हणत होतीस दिवसभर 'हॅपी बर्थडे टू यू' म्हणत होतीस गेल्या एका वर्षामध्ये तुझी झेप थक्क करणारी आहे गेल्या एका वर्षामध्ये तुझी झेप थक्क करणारी आहे अलीकडे तर तू मोठ्या माणसांप्रमाणे बोलतेस अल���कडे तर तू मोठ्या माणसांप्रमाणे बोलतेस जवळ जवळ ऐकलेला प्रत्येक शब्द तुला लक्षात राहतो आणि नंतर तू अचानक तो शब्द असलेलं वाक्य बोलतेस जवळ जवळ ऐकलेला प्रत्येक शब्द तुला लक्षात राहतो आणि नंतर तू अचानक तो शब्द असलेलं वाक्य बोलतेस तुला इतके बारीक सारीक संदर्भ लक्षात राहतात तुला इतके बारीक सारीक संदर्भ लक्षात राहतात माणसं चांगले लक्षात राहतात\nRead more about लव यू ज़िन्दगी: अदूचा तिसरा वाढदिवस\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/bjp-city-president-yogesh-gogavle-at-pune-corporation/", "date_download": "2019-01-21T01:34:26Z", "digest": "sha1:DS7KM5NOXS2FM6QRBZHL4YBJL6UUATBV", "length": 11798, "nlines": 92, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "गोगावले गुरुजींच्या हजेरीने मूकनायक ही लागले बोलायला", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nगोगावले गुरुजींच्या हजेरीने मूकनायक ही लागले बोलायला\nपुणे महापालिका सभागृहात भाजप शहराध्यक्षांचा 'वॉच'\nपुणे : शाळेमध्ये असताना अनेक विद्यार्थी वर्गामध्ये शांतचित्ताने बसल्याचे हमखास पहायला मिळते. काही विद्यार्थी शांत असतात तर काही वर्गाकडे फिरकतच नाहीत. अशा विद्यार्थ्यांकडे वर्ग शिक्षकांचे देखील खास काही लक्ष नसते. मात्र कधी वरिष्ठ अधिकारी शाळा चेकिंगला येणार म्हंटल की शांत, दांडीबहाद्दर विद्यार्थी देखील ‘सायलेंट’ वरून ‘ऍक्टिव्ह’ मोडवर येतात. तर शिक्षकही अशा विद्यार्थ्यांचा जास्त नसेल पण थोडा तरी अभ्यास करून घेतात जेणेकरून अधिकाऱ्यांनी विचारलेल्या एक दोन प्रश्नांची उत्तरे देता येतील. आता हे सर्व इथे मांडण्याचे प्रयोजन म्हणजे आज पुणे महापालिकेच्या सभागृहात पहायला मिळालेलं चित्र.\nपत्रकार गॅलरीतून सभागृहातील नगरसेवकांची भाषणे ऐकणारे भाजप शहराध्यक्ष योगेश गोगावले\nझालं असं की, पुणे महापालिकेने तयार केलेल्या पर्यावरण अहवालावर खास सभा बोलवण्यात आली होती. मात्र या सभेला महापालिका आयुक्त कुणला कुमार यांच्यासह काही अधिकारी अनुपस्थित असल्याने पर्यावरणाबाबत असणारी प्रशासनाची उदासीनता दिसून आली. तर दुसरीकडे मात्र गेल्या वर्षभराच्या काळात शांत बसणारे भाजप नगरसेवक देखील शहरातील सम���्यां आणि पर्यावरण अहवालावर अभ्यासपूर्ण भाषणे करत होते. आणि याला कारण ठरली ती भाजप शहराध्यक्ष योगेश गोगावले यांची सभागृहातील उपस्थिती.\nसवर्ण आरक्षणाची अंमलबजावणी याच वर्षापासून सुरू होणार\nएकदा मटका लागला म्हणजे काही होत नाही, जावडेकरांचा खा.…\nभाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी महापालिकेच्या सभेला आज ‘खास’ हजेरी लावली. पत्रकार गॅलरीमध्ये बसून ते सर्व सदस्यांची भाषणे काळजीपूर्वक ऐकत होते. आता शहराध्यक्षच सभागृहावर ‘वॉच’ ठेवत आहेत म्हंटल्यावर भाजपाच्या सगळ्याच सदस्यांमध्ये बोलण्याची जणू काही स्पर्धाचं लागल्याचं चित्र पहायला मिळाल. गोपाळ चिंतल यांच्या सारख्या जुन्या खेळाडूंनी तर तब्बल एक तास भाषण केले.\nमहापालिकेवर भाजपची सत्ता येऊन आता वर्ष होत आहे. मात्र आजवर झालेल्या सभांमध्ये आजच्या सारखे चित्र पहायला मिळाल नाही. त्यामुळेच गोगावले गुरुजींच्या हजेरीने ‘मूकनायक ही बोलायला’ लागले असच म्हणावं लागेल. शेवटी शहराध्यक्षांच्या हजेरीने नगरसेवकांत एवढा उत्साह येत असेल तर गोगावले यांनी सर्वच सभांना हजेरी लावल्यास पुणेकरांचे प्रश्न नक्कीच तडीला लागतील.\nआमच्या नगरसेवकांचा परफॉर्मन्स सुधारतोय\nभाजपचे शहराध्यक्ष असणारे योगेश गोगावले यांनी देखील कधीकाळी पुणे महापालिकेचे सभागृह गाजवले आहे. दरम्यान आता शहराध्यक्ष झाल्यांनतर आपले नगरसेवक मुख्यसभेमध्ये कशी कामगिरी बजावतात हे पाहण्यासाठी आल्याने याला विशेष महत्व मिळाले आहे. याबदल त्यांना विचारल असता ते म्हणाले कि, ‘पर्यावरण हा पुण्यालाच नाही तर जगाला भेडसावणारा प्रश्न आहे. आपण सर्वानीच त्यासाठी प्रयत्न करणे गरजेच आहे. महापालिका देखील हि समस्या सोडवण्यासाठी अनेक वर्षापासून काम करतेय. याला गती मिळण्यासाठी नगरसेवकांनी देखील यावर बोलन गरजेच आहे. तसेच हा महत्वाचा विषय असल्याने आपण सभागृहात आलो होतो. आमचे नवीन नगरसेवकही हळूहळू गोष्टी सुधारत आहेत. त्याच्याकडून आज करण्यात आलेली विषय मांडणी चांगली असून काही त्रुटी असल्यास त्या सुधारण्यात येतील’\nसवर्ण आरक्षणाची अंमलबजावणी याच वर्षापासून सुरू होणार\nएकदा मटका लागला म्हणजे काही होत नाही, जावडेकरांचा खा. काकडेंना टोला\nकाकडेंना भाजपची कार्यपद्धती माहित नाही, आपल्याच सहयोगी खासदाराचा भाजपकडून निषेध\nशेतक��्यांची खिल्ली उडवणाऱ्या पाटलांना फिरू देऊ नका : देवकर\nसरकारमधल्या लोकांनाच पैंजणाचा आवाज ऐकावा वाटतोय : राजू शेट्टी\nटीम महाराष्ट्र देशा : डान्सबार बंदीसाठी सरकारने प्रभावीपणे न्यायालयात बाजू मांडली नाही. आपली बाजू प्रभावीपणे…\n२७ ते ३० जानेवारीला श्री सिद्धेश्‍वर सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन\nशिक्षकांनाही नव्या प्रशिक्षणाची गरज\nमुंबईत भाजपचा महापौर होणे अवघड नव्हते : चंद्रकांत पाटील\nगोवर-रुबेला लसीकरणाचे ८४ टक्के उद्दिष्ट साध्य ; एकनाथ शिंदे यांची…\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\nआढळरावांविरोधात लढण्याआधीच दादांनी केली तलवार म्यान \nउस्मानाबाद लोकसभेला राष्ट्रवादीकडून राणा जगजितसिंह पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/election-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%8D/", "date_download": "2019-01-21T01:32:57Z", "digest": "sha1:IURJRJG3UCKRFXFV4X7EJRCDDH6RNFPY", "length": 6741, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "Election- परभणी आणि लातूरमध्ये प्रस्थापितांच्या विरोधात कौल", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nElection- परभणी आणि लातूरमध्ये प्रस्थापितांच्या विरोधात कौल\nलातूर, परभणी आणि चंद्रपूर महापालिकेच्या मतमोजणीत परभणी आणि लातूरमध्ये प्रस्थापितांच्या विरोधात कौल दिसून येत आहे.\nपरभणी महापालिकेच्या मतमोजणीमध्ये आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार काँग्रेस पक्षाचे १२ उमेदवार विजयी झाले आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी तीन, भाजपचे सहा तर एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे.\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला…\nविजय मल्ल्याने दिल्या काँग्रेसला विजयाच्या शुभेच्छा\nआघाडी घेतलेल्या उमेदवारांमध्येही काँग्रेसच्या उमेदवारांची संख्या अधिक आहे.\nलातूरमध्ये भारतीय जनता पक्षाचे ३३ उमेदवार आघाडीवर असून त्याखालोखाल २५ जागांवर काँग्रेसचे उमेदवार आहेत. परभणीत राष्ट्रवादी काँग्रेस तर लातूरमध्ये काँग्रेस पक्षाची सत्ता आहे. चंद्रपूरमध्ये मात्र सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे आतापर्यंत २७ उमेदवार विजयी झाले आहेत. काँग्रेस पक्षाला ११, तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला प्रत्येकी एक जागा मिळाली आहे.\nभाजपला मोठा धक्का;भाजपच्या माजी मुख्यमंत्र्याने दिला राजीनामा\nविजय मल्ल्याने दिल्या काँग्रेसला विजयाच्या शुभेच्छा\nनिलंगेकरांच्या गडाला राष्ट्रवादी सुरुंग लावणार का \nपराभूतांना विधानसभेसाठी पुन्हा उमेदवारी मिळणार नाही,अशोक चव्हाणांची मोठी घोषणा\n‘समृद्धी महामार्गला राष्ट्रमाता जिजाऊ यांचे नाव द्या’\nबुलढाणा : समृद्धी महामार्ग हा राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जन्मभूमीतून जाणार आहे. तसे झाले तर समृद्धी महामार्गाला…\nअसा काय गुन्हा केला की, मला तत्काळ मंत्रिमंडळातून बाहेर पडावं लागलं ;…\nआता प्रत्येक शाळेत एक तास खेळासाठी राखीव\nशिवरत्न फाउंडेशन आणि डॉटर-मॉम्स स्पर्धा आयोजित\nखेलो इंडिया’च्या माध्यमातून देशभरातील युवा खेळाडूंना कौशल्य…\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\nआढळरावांविरोधात लढण्याआधीच दादांनी केली तलवार म्यान \nउस्मानाबाद लोकसभेला राष्ट्रवादीकडून राणा जगजितसिंह पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/chaturang-news/tamil-nadu-librarian-donated-rs-30-crore-to-the-uneducated-poor-1119330/", "date_download": "2019-01-21T01:39:40Z", "digest": "sha1:HHIPFRRE2A2XHYN646UUCYTGYCDJTD3K", "length": 29645, "nlines": 207, "source_domain": "www.loksatta.com", "title": "पालम मातृत्व आणि दातृत्वाचा! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\nशशिकला यांना तुरुंगात विशेष वागणूक\nपालम मातृत्व आणि दातृत्वाचा\nपालम मातृत्व आणि दातृत्वाचा\nआपल्या पगारातला पै न् पै समाजकार्याला देणारे, इतकंच नव्हे तर सेवानिवृत्तीनंतर आलेले दहा लाख रुपये आणि पुरस्काराचे ३० कोटी रुपयेसुद्धा समाजाच्या विकासासाठी देणारे पालम कल्याणसुंदरम.\nआपल्या पगारातला पै न् पै समाजकार्याला देणारे, इतकंच नव्हे तर सेवानिवृत्तीनंतर आलेले दहा लाख रुपये आणि पुरस्काराचे ३० कोटी रुपयेसुद्धा समाजाच्या वि���ासासाठी देणारे पालम कल्याणसुंदरम. आज त्यांची ‘पालम’ (पूल अथवा दुवा) ही संस्था दाते व गरजवंत यांच्यातल्या दुव्याचं काम करते आहे. त्या दानशूर अवलियाविषयी..\nदानाची सर्वसंमत व्याख्या म्हणजे आपलं पोट भरल्यावर उर्वरित संपत्तीतील छोटा-मोठा भाग समाजासाठी देणं. या संकल्पनेला पूर्णपणे छेद देत आपल्या ३५ वर्षांच्या नोकरीत दरमहा कमावलेली पै न् पै समाजासाठी देणारा एक देवदूत म्हणजे पालम कल्याणसुंदरम. चेन्नईजवळील सैदापेट या भागातल्या या अवलियाने दर महिन्याच्या पगाराबरोबरच निवृत्तीनंतर मिळालेल्या फंडाचे दहा लाख रुपये आणि त्यावरही कडी म्हणजे पुरस्कारांचे ३० कोटी रुपयेही समाजाच्या विनियोगासाठी दिले आहेत. अभिनेता रजनीकांत यांनी तर त्यांना वडील म्हणून दत्तक घेतलं असून बिल क्लिंटन यांनाही भारतात आल्यावर त्यांची भेट घेण्याचा मोह आवरला नाही.\nयाचं कारणही तितकंच महत्त्वाचं आहे. आपल्या पगारातला सर्व पैसा दानासाठी देणाऱ्या पालम यांनी आपल्या उपजीविकेसाठी म्हणजे दोन वेळचं जेवण आणि इतर अल्प गरजांसाठी आयुष्यभर एका हॉटेलात वेटर म्हणून पार्ट-टाइम काम केलं, इतकंच नव्हे तर आपल्या मिळकतीला अन्य वाटा फुटायला नकोत म्हणून लग्नही केलं नाही. सानेगुरुजींच्या श्यामच्या आईचं मातृत्व आणि कर्णाचं दातृत्व एकवटलेल्या या संताची ही स्फूर्तिदायी कहाणी.\nतिरुनेलवेल्ली जिल्ह्य़ातील मेलाकारू वेलांगुलम या छोटय़ाशा खेडय़ात त्यांचं बालपण गेलं. हे गाव जेमतेम ३० उंबऱ्यांचं. वीज नाही.. रस्ते नाहीत.. शाळा नाही.. साधं काडेपेटीचंही दुकान नाही. सगळय़ात जवळची शाळाही १० कि.मी. दूर. हे जाऊन-येऊनचं २० कि.मी.चं अंतर रोज एकटय़ाने चालण्याचा त्यांना खूप कंटाळा येई. अशा वेळी एकदा त्यांच्या मनात आलं, ‘गावातील मुलं जर आपल्याबरोबर शाळेत आली तर हा प्रवास हसत खेळत संपेल. बाकीची मुलं शाळेत न जाण्याचं कारण होतं गरिबी. त्या वेळची महिना ५ रुपये फीदेखील कोणाला परवडणारी नव्हती. तेव्हा कल्याणसुंदरम या ९-१० वर्षांच्या मुलाच्या मनात एक वेगळाच विचार आला आणि त्याने आईकडे त्या मुलांच्या फीच्या पैशासाठी हट्ट धरला. कल्याणसुंदरम यांचे वडील ते दहा महिन्यांचे असताना निवर्तले होते. त्यामुळे आईचा आणि आजीचा या बापविना लेकरावर भारी जीव. त्या दोघींनी आपल्या मुलाचा हा जगावेगळा हट्ट तर पुरवलाच, शि��ाय त्या मुलांच्या युनिफॉर्मची व वह्य़ा-पुस्तकांची सोय केली. कल्याणसुंदरम यांनी पुढे जो दानाचा इतिहास रचला, त्याचा पाया हा असा रचला गेला असावा.\nमात्र यावर त्यांचं म्हणणं, ‘माझ्या त्या कृत्याला स्वार्थाचा वास होता. मात्र दुसऱ्यासाठी काही तरी करण्याची खरी जाणीव मला झाली ती पंतप्रधान पंडित नेहरूंनी भारत-चीन युद्धाच्या वेळी राष्ट्राला उद्देशून घातलेली साद ऐकली तेव्हा. कल्याणसुंदरम त्या वेळी कॉलेजात शिकत होते. नेहरूंनी रेडिओवरून संरक्षण निधीसाठी केलेलं आवाहन ऐकल्याबरोबर त्यांनी आपल्या गळय़ातली सोन्याची चेन त्या वेळचे तामिळनाडूचे मुख्यमंत्री कामराज यांना नेऊन दिली. एका तरुण मुलाने देशसेवेसाठी उचललेलं हे पाऊल पाहून मुख्यमंत्रीही चकित झाले आणि त्यांनी या देशभक्ताचा खास गौरव केला.\nबी. ए. नंतर कल्याणसुंदरम यांना तमिळ साहित्यात एम. ए. करण्याची इच्छा होती, परंतु या विषयासाठी दुसरा विद्यार्थी नसल्याने कॉलेज व्यवस्थापनाने त्यांना अन्य विषय घेण्यास सुचवलं. पण त्यांनी तमिळचा आग्रह सोडला नाही. त्यांच्या या मातृभाषेवरील प्रेमाने एम.टी.टी. कॉलेजचे संस्थापकही प्रभावित झाले आणि त्यांनी या एका मुलासाठी ती सोय उपलब्ध करून दिली. एवढंच नव्हे तर त्यांच्या पुढील शिक्षणाचा खर्चही उचलला. तमिळ साहित्यातील मास्टर्स डिग्रीबरोबर त्यांनी लायब्ररी सायन्समध्ये सुवर्णपदक मिळवले आणि गुरुजनांचा विश्वास सार्थ ठरवला.\nशिक्षण पूर्ण झाल्यावर कल्याणसुंदरम यांनी कुमारकारुपा आर्ट्स कॉलेजमध्ये सलग ३५ वर्षे ग्रंथपाल अर्थात लायब्ररियन म्हणून नोकरी केली आणि पहिल्या पगारापासून शेवटच्या पगारापर्यंतचा एकूण एक पैसा समाजाच्या सेवेसाठी अर्पण केला. वयाबरोबर त्यांची देण्याची मनोकामना अधिकच तीव्र होत गेली. वडिलोपार्जित घर विकून आलेले पैसे असोत की पगारवाढीमुळे मिळणारी थकबाकी असो किंवा फंडाची एकहाती मिळालेली दहा लाख रुपयांची रक्कम असो, सगळा ओघ गोरगरिबांच्या, अनाथांच्या उद्धाराच्या दिशेने जात राहिला. गरिबांचा त्यांना एवढा कळवळा की त्यांच्या भावना समजून घेण्यासाठी ते रेल्वे फ्लॅटफॉर्मवर आणि दुकानांच्या पायऱ्यांवरही झोपलेले आहेत.\nकल्याणसुंदरम यांच्या परोपकारी विचारसरणीचा उगम त्यांच्या आईच्या संस्कारात आहे. सुखी होण्यासाठी आईने सांगितले��े तीन नियम त्यांनी हृदयावर कोरून ठेवलेत. पहिली गोष्ट म्हणजे कशाचाही लोभ धरू नकोस. दुसरं म्हणजे जे काही तुझ्या हातात आहे त्याचे दहा समान भाग कर आणि त्यातील एक भाग सत्कार्यासाठी दे आणि आईचं तिसरं सांगणं म्हणजे किमान एका जिवाला आनंद दिल्याशिवाय रात्री झोपू नको. त्यांची आई म्हणायची एवढय़ा तीन गोष्टी जरी तू आचरणात आणल्यास तरी कोणत्याही परिस्थितीत सुखी राहशील आणि खरंच आज जगात कल्याणसुंदरम यांच्याइतका सुखी व समाधानी माणूस दुसरा कोणी नसेल\nएवढं उदात्त ध्येय नजरेसमोर ठेवून मार्गक्रमण करताना त्यांच्या वाटय़ाला दु:ख आलंच नाही, असं मात्र नाही. आपल्या किनऱ्या, चिरक्या आवाजाच्या न्यूनगंडाने त्यांना एके काळी एवढं पछाडलं होतं की आत्महत्या करण्याचा विचारही त्यांच्या मनात घोळत होता. परंतु व्यक्तिमत्त्व विकासावर पुस्तकं लिहिणारे थामिझवानम त्यांना भेटले आणि त्या लेखकाने कानमंत्र दिला, ‘आपल्या बोलण्याची चिंता करण्यात तू वेळ दवडू नकोस. त्यापेक्षा लोकांनी तुझ्याबद्दल चांगलं बोलावं यासाठी प्रयत्नांची शर्थ कर.’ त्यानंतर मात्र तो न्यूनगंड त्यांनी मनाआड करून टाकला.\nमानवतेच्या या सेवेसाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. भारत सरकारने देशातील सर्वोत्तम ग्रंथपाल म्हणून त्यांना गौरवलं. ‘युनो’ने २०व्या शतकातील एक असामान्य व्यक्ती या शब्दात त्यांचा सन्मान केला. इंटरनॅशनल बायोग्राफिक सेंटर, केंब्रिजतर्फे त्यांना जगातील सर्वात दयाळू व्यक्ती म्हणून घोषित केलं. एका अमेरिकन संस्थेने तर त्यांना ‘मॅन ऑफ मिलेनियम’ ही पदवी बहाल केली तर रोटरी इंटरनॅशनलने जीवनगौरव पुरस्कार प्रदान केला. ‘मॅन ऑफ मिलेनियम’ या पुरस्कारांपोटी मिळालेली ३० कोटी रुपयांची गंगाजळी समाजार्पण झालीच.\nआणखी एक विशेष सन्मानाची गोष्ट म्हणजे अमेरिकेचे त्या वेळचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन जेव्हा भारतात आले तेव्हा त्यांनी दोन भारतीयांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्यातील एक म्हणजे डॉ. अब्दुल कलाम आणि दुसरे पालम कल्याणसुंदरम. क्लिंटन यानी भारत सरकारला लिहिलेल्या पत्रातील शब्द असे होते.. ‘एक मध्यमवर्गीय माणूस ज्याने संपूर्ण हयातीत कधीही एक कोटी रुपये बघितलेले नाहीत, त्याने मिळवलेले ३० कोटी रुपये सहज दान केले, अशा त्या व्यक्तीला मला भेटायचंय.’ ही भेट कल्याणसुंदरम य��ंच्या मनात चांदणं बनून राहिलीय.\nत्यांचा दानाचा केंद्रबिंदू गरीब व अनाथ मुलांचं शिक्षण हा होता. आहे. त्यासाठी त्यांनी निवृत्तीनंतर (१९९८) ‘पालम’ या संस्थेची स्थापना केली. ही संस्था दाते व गरजवंत यांच्यातल्या दुव्याचं काम करते. (पालम या शब्दाचा अर्थच पूल अथवा दुवा) इथे फक्त पैशांची मदत मिळते असं नाही तर विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन, गरजूंना वैद्यकीय सल्ला दिला जातो. रक्तदान शिबिरं भरवण्यात येतात. वृद्ध, आजारी, बेरोजगार व अपंग व्यक्तीचं पुनर्वसन केलं जातं. चक्रीवादळ, भूकंप अशा नैसर्गिक आपत्तीच्या वेळी पालमचा मदतीचा हात नेहमी पुढे असतो. निराधार गरीब मुलांच्या मदतीसाठी त्यांनी ‘अ‍ॅन्ड्रय़ू पालम’ नावाचं मासिक सुरू केलंय. ज्यात सामान्यातील असामान्यांच्या कथा/बातम्या दिल्या जातात. ७३ वर्षांचे कल्याणसुंदरम आजही चेन्नईतील अडयार येथील आपल्या कार्यालयात रोज येऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतात. आपल्या कार्यात जास्तीत जास्त लोकांना सहभागी करून घेणं हे पालम यांचं ध्येय आहे. म्हणूनच या संस्थेची महिना सभासद वर्गणी आहे रुपये १ ते १०. (ज्याला जशी परवडेल तशी) आणि आजीव सभासत्वाची फी शंभर रुपये. ‘पालम’ने सर्वसामान्यांनाही प्रेरित केलंय याचं एक उदाहरण म्हणजे अरुप्पु कोत्ताई या गावातील एका अशिक्षित, रोजंदारीवर काम करणाऱ्या तमिळ मणी नावाच्या माणसाने ‘पालम’साठी गेल्या १५ वर्षांत २० लाख रुपये जमा केले. विशेष म्हणजे हा माणूस त्या छोटय़ा गावाच्या बाहेरही जाऊ शकत नव्हता आणि त्या गावातील कोणाचीही दहा रुपयांच्या वर देण्याची ऐपत नव्हती तरीही.\nदक्षिणेतील सुपरस्टार रजनीकांत तर कल्याणसुंदरम यांच्या निरपेक्ष सेवेने एवढे भरावले की या अभिनेत्याने त्यांना वडील म्हणून दत्तक घेतलं. पण त्यांच्या आलिशान बंगल्यात, तिथल्या उच्च जीवनशैलीत ते रमू शकले नाहीत. त्यामुळे दोनच महिन्यात ते पुन्हा आपल्या आठ-बाय-आठच्या खोलीत राहायला आले. मात्र या दोघांमध्ये एक जिव्हाळय़ाचा बंध निर्माण झालाय एवढं खरं\n३० कोटी रुपयांचं दान केल्याच्या बातमीने कल्याणसुंदरम एकदम प्रकाशझोतात आले. ३०० मासिकांतून आणि १५ दूरचित्रवाणी वाहिन्यांवरून त्यांच्या मुलाखती प्रसिद्ध झाल्या. पण त्यांचे पाय मात्र कायम जमिनीवरच राहिले.\nजाताना माणूस काहीच बरोबर घेऊन जात ना��ी, हे माहीत असलं तरी मिळवलेल्या सर्वस्वाचं दान करणारे पालम कल्याणसुंदरम यांच्यासारखा एकमेवच. मोहाचा क्षय म्हणजे मोक्ष असं म्हटलं जातं. यानुसार इहलोकातच मोक्ष मिळवणाऱ्या या तपस्व्याकडे पाहताना कुसुमाग्रजांचे शब्द आठवतात..\nकिरणांचा उघडून पिसारा देवदूत कोणी\nकाळोखावर खोदीत बसला तेजाची लेणी\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nबाबासाहेब पुरंदरेंकडून पुरस्काराची रक्कम मंगेशकर रुग्णालयाला\nमहामंडळाला मोठे दान; फुकटय़ांचीच केवळ शान\n‘जलयुक्त शिवार’साठी आमीरचे ११ लाख\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\nपोट भरण्यासाठी मी एकेकाळी कोथिंबीरसुद्धा विकली; नवाजुद्दीनने सांगितल्या संघर्षाच्या आठवणी\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\n'फक्त कधी आणि कुठे ते सांग'; सारासोबत डेटला जाण्यास कार्तिक आर्यन तयार\nतुझं करिअर उद्ध्वस्त करू, सेटवर जाळपोळ करू; करणी सेनेची कंगनाला धमकी\nमी नायक नाही, कलाकार आहे..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nसत्तेचे केंद्रीकरण की महाआघाडी\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\n.. तर रिझव्‍‌र्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nपंधरा वर्षांनी रेल्वेत पुन्हा कुल्हडचा वापर\nस्वप्निल जोशीला भेटण्याची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tinystep.in/blog/bala-sandhyakali-ka-radate", "date_download": "2019-01-21T02:33:17Z", "digest": "sha1:J75FMOHGNOXSGUHSODFGTO7W3TJUMQGR", "length": 10572, "nlines": 225, "source_domain": "www.tinystep.in", "title": "तुमचा तान्हा संध्याकाळी का रडतो ? - Tinystep", "raw_content": "\nतुमचा तान्हा संध्याकाळी का रडतो \nतान्ह्या बाळाला समजणे खूप कठीण असते केव्हा त्यांचा मूड बदलून जाईल आणि केव्हा ती रडायला लागतील सांगता येत नाही. आणि रडल्यानंतरच लगेच हसायलाही लागतील. अशा बाललीला तान्ह्या बाळांच्या चाहलू असतात. त्यांना बोलता येत नसल्याने त्यांना नेमका काय त्रास होत आहे हेही समजणे कठीण होऊन जाते. आणि संध्याकाळी ते खूप रडत असतात आता नेमके संध्याकाळीच ते जास्त का रडतात ते समजण्याचा प्रयत्न करू.\n१) संध्याकाळी फिरण्याची इच्छा असते\nजसे की, आपण जर एखाद्या ���ागेवर आणि एकाच ठिकाणी बसून किंवा राहत असू तर आपल्याला खूप कंटाळा यायला लागतो आणि आपली कुठेतरी बाहेर जाण्याची इच्छा होते. त्याच प्रकारे तुमचा तान्हाही खूप बोर होऊन जातो त्याला बाहेर फिरण्याची व मोकळी हवा खाण्याची इच्छा असते. आणि त्यासाठीच तो अस्वस्थ होतो.\n२) फिरवण्याची एक वेळ बनवून घ्या\nबाळाला संध्याकळी किंवा सकाळी फिरवण्याची एक वेळ बनवून घ्या. आणि बाळाला जस जसे समजायला लागते तसतसे बाळ बाहेर जाऊन लोकांना, आजूबाजूचा मायाजाल बघण्यात त्याला सारस्व असते. आणि त्यालाही तुम्ही हळूहळू इतर प्राण्यांची, वस्तूंची ओळख करून द्या.\n३) भूकही लागलेली असते\nसंध्याकाळी बाळाला भूकही लागून जाते. कारण ज्या पद्धतीने आपल्याला भूक लागते तशीच त्यालाही लागते. आणि त्यामुळे बाळ रडत असते. काहीवेळा बाळाची भूकही पूर्ण होत नाही आणि वातावरणाच्या बदलामुळे बाळाला त्याच वेळेला खूप भूक लागते.\n४) चीड - चिडलेपण\nकाहीवेळा तुम्ही दोन्ही (नवरा -बायको) म्हणजे तुमचे कुटुंब बाहेर फिरायला गेलात, डॉक्टरांकडे गेलात तेव्हा त्या फिरण्यामुळे बाळाला थकवा येऊन जातो आणि त्याचे चीड चिडलेपण संध्याकाळी काढतो आणि तुम्हीही खूप थकलेले असल्याने त्याचे रडणे जास्तच जाणवते.\n५) संध्याकाळी वातावरणातील होणारा बदल\nसंध्याकाळी बऱ्याचदा वातावरणात एकदम थंडी वाजायला लागते किंवा अंधारून येऊन पावसाची सर पडायला लागते त्यामुळे बाळही घाबरून जाते. आणि रडायला लागते. त्यामुळे बाळाला ह्यावेळेस बाळाला वातावरणातील बदल सांगावा. जेणेकरून त्यालाही सवय होऊन मोठेपणी घाबरणार नाही.\nह्यावर काय उपाय करता येईल\n* बाळाला संध्याकाळी फिरायला घेऊन जावे.\n* त्याचे डायपर चेक करून घ्यावे. ओले आहे का \n* त्याला भूकही लागली असेल तर स्तनपान करावे.\n* त्याला थंडी वाजत असेल तर स्वेटर घालून घ्यावे.\n* त्याचाशी गप्पा माराव्यात आणि त्याला संध्याकाळी खेळवावे.\nकाही बाळ संध्याकाळी रडत नाहीत तर रात्री रडत असतात त्याचे नेमकं कारणे काय ते पुढच्या लेखात पाहू.\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेश���र उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/bollywood-celebrities-are-on-the-hit-list-of-hackers-turkish-cyber-army-eye-on-b-town-celebs-1628562/", "date_download": "2019-01-21T01:43:53Z", "digest": "sha1:DGBGBVQUORUXTR5IAAP2PZFHDQD33MLG", "length": 10444, "nlines": 186, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Bollywood celebrities are on the hit list of hackers Turkish cyber army eye on b town celebs | हॅकर्सच्या हिटलिस्टवर बॉलिवूड सेलिब्रिटी | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\nशशिकला यांना तुरुंगात विशेष वागणूक\nहॅकर्सच्या हिटलिस्टवर बॉलिवूड सेलिब्रिटी\nहॅकर्सच्या हिटलिस्टवर बॉलिवूड सेलिब्रिटी\nसेलिब्रिटींचे हॅक झालेले अकाऊंट ट्विटरकडून पूर्ववत करण्यात आले.\nअभिषेक बच्चन, अनुपम खेर, निम्रत कौर\nकाही नामवंत व्यक्तींचे ट्विटर अकाऊंट हॅक झाल्याची माहिती बुधवारी समोर आली. एकापाठोपाठ एक अनुपम खेर, अभिषेक बच्चन यांच्यानंतर अभिनेत्री निम्रत कौरचेही ट्विटर अकाऊंट हॅक झाले. त्यामुळे तुर्किश आर्मी ग्रुप या हॅकर ग्रुपच्या हिटलिस्टवर बॉलिवूड सेलिब्रिटी असल्याचे पाहायला मिळत आहे.\nनिम्रतला ट्विटरवर एक मेसेज आला. तो वाचण्यासाठी डायरेक्ट मेसेजचा विंडो तिने ओपन केला आणि क्षणार्धात अकाऊंट हॅक झाल्याचे तिला कळले. याबाबत तातडीने ट्विटरशी संपर्क साधला आणि त्यानंतर अकाऊंट पूर्ववत करण्यात आले. मात्र, पुढील काही तासांतच पुन्हा ते हॅक झाले. बुधवारी संध्याकाळपर्यंत पुन्हा निम्रतचा अकाऊंट ट्विटरकडून पूर्ववत करण्यात आला.\nअनुपम खेर यांनाही एका व्यक्तीकडून लिंक आली आणि ती उघडल्यावर त्यांचे अकाऊंट हॅक झाले. तुर्किश आर्मी ग्रुपने हे अकाऊंट हॅक केल्याची माहिती खेर यांनी स्वतःच दिली होती. तर अभिषेक बच्चनचे अकाऊंट हॅक झाल्यानंतर ट्विटर अकाऊंट अधिकृत असल्याची दर्शवणारी निळी खूण दिसेनाशी झाली. त्याचप्रमाणे तुर्की भाषेतील बरेच ट्विट्ससुद्धा त्याच्या टाइमलाइनवर झळकत होते. अभिषेकचेही अकाऊंट बुधवारी संध्याकाळपर्यंत पूर्ववर करण्यात आले होते. एकंदरीत या हॅकर ग्रुपने सेलिब्रिटींवर निशाणा साधल्याचे दिसून आले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसत्तेचे केंद्रीकरण की महाआघाडी\nपोट भरण्यासाठी मी एकेकाळी कोथिंबीरसुद्धा विकली; नवाजुद्दीनने सांगितल्या संघर्षाच्या आठवणी\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\n'फक्त कधी आणि कुठे ते सांग'; सारासोबत डेटला जाण्यास कार्तिक आर्यन तयार\nतुझं करिअर उद्ध्वस्त करू, सेटवर जाळपोळ करू; करणी सेनेची कंगनाला धमकी\nमी नायक नाही, कलाकार आहे..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nसत्तेचे केंद्रीकरण की महाआघाडी\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\n.. तर रिझव्‍‌र्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nपंधरा वर्षांनी रेल्वेत पुन्हा कुल्हडचा वापर\nस्वप्निल जोशीला भेटण्याची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.highseaplas.com/mr/hswx-450x2-two-lines-fully-automatic-garbage-bag-making-machine-coreless-with-fold-unit.html", "date_download": "2019-01-21T01:05:51Z", "digest": "sha1:MIYHSGWPFYMAPDRG4I3N43EYT7X33QP4", "length": 9571, "nlines": 224, "source_domain": "www.highseaplas.com", "title": "", "raw_content": "HSWX-450X2 दोन ओळी पूर्णपणे स्वयंचलित कचरा बॅग मशीन Coreless करून देणे Fold युनिट - चीन वेन्झहौ उच्च समुद्र यंत्रणा\nस्वयंचलित बॅग-ऑन-रोल मेकिंग मशीन\nस्वयंचलित सी पट कचरा बॅग मेकिंग मशीन\nस्वयंचलित व्ही पट कचरा बॅग बनवणे मशीन\nस्वयंचलित टी-शर्ट बॅग मेकिंग मशीन\nटेप कचरा बॅग मेकिंग मशीन काढा\nभाजी बॅग मेकिंग मशीन\nमऊ वळण बॅग हँडल मशीन\nस्वयंचलित बॅग-ऑन-रोल मेकिंग मशीन\nस्वयंचलित बॅग-ऑन-रोल मेकिंग मशीन\nस्वयंचलित सी पट कचरा बॅग मेकिंग मशीन\nस्वयंचलित व्ही पट कचरा बॅग बनवणे मशीन\nस्वयंचलित टी-शर्ट बॅग मेकिंग मशीन\nटेप कचरा बॅग मेकिंग मशीन काढा\nभाजी बॅग मेकिंग मशीन\nमऊ वळण बॅग हँडल मशीन\nHSWX-450X2 दोन ओळी पूर्णपणे स्वयंचलित कचरा बॅग मशीन Coreless करून देणे Fold युनिट\nपुरवठा योग्यता: 20sets / महिना\nपरताव्यासाठी अटी टी / तिलकरत्ने किंवा एल / सी\nआम्हाला ई-मेल पाठवा Download as PDF\n◆ संपूर्ण प्रक्रिया संगणक नियंत्रण\n◆ स्वयंचलितपण�� चित्रपट बाहेर चालत असताना थांबवू\n◆ मनुष्यबळ आणि वेळ वाचविण्यासाठी उच्च उत्पादन क्षमता\n◆ चित्रपट आहार अवरोध किंवा पिशव्या ठप्प तेव्हा स्वयंचलितपणे थांबवू\n◆ स्वयंचलित चित्रपट आहार, ताण समायोजन मुक्त समन्वय\n◆ सर्व्हर मोटर तो पिशवी लांबी आणि उत्पादन गती समायोजित करणे सोपे करते\nउत्पादन गती 80-100pcs / मिनिट X2lines\nचित्रपट रिवाइंड करा व्यास Φ150mm\nस्वयंचलित Rewinder चित्रपट आहार स्वतंत्र Unwinder कडक पहारा ठेवला आणि कटिंग\nमागील: HSWX-300X2 दोन ओळी पूर्णपणे स्वयंचलित कचरा बॅग मेकिंग मशीन Coreless\nपुढे: HSVZ-700 एक ओळ स्वयंचलित कचरा बॅग मशीन Coreless करून देणे व्ही पट युनिट (कडक पहारा ठेवला करण्यापूर्वी गोलाकार) सह\nमऊ वळण हाताळा बॅग मशीन किंमत देणे\nमऊ वळण बॅग करून देणे मशीन्स हाताळणी\nमऊ वळण हाताळा बॅग कडक पहारा ठेवला मशीन\nमऊ वळण हाताळा प्लास्टिक बॅग निर्माण मशीन\nस्ट्रिंग बॅग बनवणे मशीन\nस्ट्रिंग रिबन कचरा बॅग मशीन घेणे\nस्ट्रिंग रिबन रोल कचरा बॅग मेकिंग मशीन\nसुपरमार्केट बॅग निर्माण मशीन\nसुपरमार्केट प्लास्टिक बॅग निर्माण मशीन\nटी शर्ट बॅग मशीन\nटी शर्ट बॅग मेकिंग मशीन\nटी रोल करून मशीनवर शर्ट बॅग\nटी-शर्ट बॅग कटिंग मशीन\nटी-शर्ट बॅग कचरा बॅग मेकिंग मशीन\nटी-शर्ट बॅग मशीन किंमत देणे\nटी-शर्ट बॅग सल्ल्याची मशीन\nटी-शर्ट प्लास्टिक बॅग मशीन\nटी-शर्ट प्लास्टिक बॅग निर्माण मशीन\nटी-शर्ट रोलिंग बॅग निर्माण मशीन\nटी-शर्ट खरेदी बॅग मेकिंग मशीन\nकचरा बॅग मेकिंग मशीन\nदोन ओळी बॅग निर्माण मशीन\nभाजी बॅग मेकिंग मशीन\nभाजी प्लास्टिक बॅग निर्माण मशीन\nVest बॅग निर्माण मशीन\nVest प्लास्टिक बॅग निर्माण मशीन\nघाऊक बॅग मेकिंग मशीन\nHSWX-300X2 दोन ओळी पूर्णपणे स्वयंचलित कचरा बा ...\nHSLB-450X2 दोन ओळी स्वयंचलित टी-शर्ट बॅग-ऑन-आर ...\nHSWZ-700 एक ओळ स्वयंचलित कचरा बॅग मेकिंग ...\nHSVZ-700 एक ओळ स्वयंचलित कचरा बॅग मेकिंग ...\nHSYX-450X2 दोन ओळी स्वयंचलित तळ ब कडक पहारा ठेवला ...\nआमच्या एक ओरडा द्या\n© कॉपीराईट - 2010-2018: सर्व हक्क राखीव.\nपत्ता: Sunlou औद्योगिक क्षेत्र, Wanquan टाउन, Pingyang काउंटी, वेन्झहौ सिटी, Zhejiang, चीन\nफोर्ड लोगो आणि कॅलिफोर्नियातील अर्धवट शिकवलेला किंवा रानटी घोडा नाव फोर्ड मोटर कंपनी मालमत्ता आहेत. क्लासिक फोर्ड Broncos फोर्ड मोटर कंपनी संबद्ध नाही.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/janaseva-bank-defeats-janata-sahakari-bank-int-the-kabaddi-tie/", "date_download": "2019-01-21T01:25:50Z", "digest": "sha1:LCQ2SUOZOAN4OMCZ7IJSKOI3EAFD2X6K", "length": 9821, "nlines": 63, "source_domain": "mahasports.co.in", "title": "जनसेवा बँकेची जनता सहकारी बँकेवर मात", "raw_content": "\nजनसेवा बँकेची जनता सहकारी बँकेवर मात\nजनसेवा बँकेची जनता सहकारी बँकेवर मात\nक्रीडा भारती व सहकार भारती यांच्या संयुक्त विद्यमाने सहकार करंडक कबड्डी स्पर्धा\nपुणे : क्रीडा भारती व सहकार भारती यांच्या वतीने आयोजित आंतरबँक सहकार करंडक कबड्डी स्पर्धेत जनसेवा बँक अ संघाने ठाण्याच्या जनता सहकारी बँक ब संघाचा २३ गुणांनी पराभव केला. शिवाजीनगर येथील प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यम शाळेच्या मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे.\nया स्पर्धेतील पहिल्या लढतीत जनसेवा बँक अ संघाने ठाणे जनता सहकारी बँक ब संघावर ३९-१६ अशी मात केली. पूर्वार्धात दोन्ही संघांकडून फारशा आक्रमक चाली रचल्या गेल्या नाहीत. पूर्वार्धाच्या अखेरच्या टप्प्यात जनसेवा बँक संघाने जनता बँक संघावर एक लोण चढविला. मध्यंतराला जनसेवा बँक संघाकडे १६-७ अशी आघाडी होती.\nयानंतर उत्तरार्धात जनसेवा बँक संघाने आघाडी कमी होणार नाही. याची काळजी घेतली. जनसेवा बँक संघाने आणखी दोन लोण चढविले. जनसेवा बँक संघाकडून श्याम पवार (११ गुण), विजय पवार (८ गुण) यांनी विजयात मोलाचा वाटा उचलला. जनता बँकेच्या काळूराम थोरातला (७ गुण) इतरांची फारशी साथ लाभली नाही.\nयानंतर जनता सहकारी बँक अ संघालाही पराभव पत्करावा लागला. पुणे पीपल्स बँक आणि जनता बँक यांच्यातील लढत शेवटच्या क्षणापर्यंत चुरशीची झाली. यात पुणे पीपल्स बँक संघाने जनता बँक संघावर २७-२६ असा एका गुणाने विजय मिळवला. खरे तर जनता बँक संघाने आक्रमक सुरुवात केली होती. पूर्वार्धात जनता बँकेने पुणे पीपल्स बँकेवर लोण चढविला आणि मध्यंतराला १७-११ अशी आघाडी मिळवली. मात्र, उत्तरार्धात जनता बँक संघाला ही आघाडी टिकविता आली नाही.\nदुसरीकडे, पुणे पीपल्स बँकेने आक्रमक चाली रचल्या आणि जनता बँकेवर एक लोण चढविला. याचा पुणे पीपल्स बँकेला फायदा झाला. निर्णायक क्षणी संयमी खेळ करून पुणे पीपल्स बँकेने जनता सहकारी बँकेला बरोबरीची संधी दिली नाही आणि ही लढत एका गुणाने जिंकली. पुणे पीपल्स बँकेकडून रोहित चव्हाणने (८) उत्कृष्ट खेळ केला. जनता बँकेच्या प्रकाश इंगवळेची (१०) लढत अपूर्ण ठरली.\nयानंतर तिसऱ्या लढतीत संत सोपानकाका सहकारी बँक अ संघाने नगर अर्बन को. आॅपरेटीव्ह बँक संघावर ४०-१४ अशी सहज मात केली.\nयानंतर स्वप्नील भसमारेच्या (१०) अष्टपैलू खेळाच्या जोरावर विश्वेश्वर सहकारी बँक संघाने जनसेवा सहकारी बँक ब संघावर ३१-११ अशी मात केली. मध्यंतरालाच विश्वेश्वर बँक संघाने २४-३ अशी आघाडी घेऊन विजयाचा पाया रचला होता. इतर लढतींत पुणे अर्बन बँक संघाने पुणे म्युनिसिपल को. आॅपरेटीव्ह बँक संघावर ३२-१३ अशी मात केली.\nतिसरी राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा: दूर्वा, गौरी, मयुरी, पावनी यांना विजेतेपद\nऑस्ट्रेलियन ओपन: गतविजेत्या रॉजर फेडररला पराभवाचा धक्का\nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्गलला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\nडॉ. शिरीडकरने जिंकला “आर्य चषक”\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या साक्षी शितोळे व ईशा पवार यांचा सुवर्णवेध\nकोल्हापूरच्या संघानी पटाकवले जामसंडे पुरुष व महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद\nअजिंक्य रहाणे या मालिकेत करणार भारताचे नेतृत्व\nएमएस धोनी हा सुपरस्टार आहे…\nतेंडुलकर, कोहलीप्रमाणे या दिग्गजांच्या यादीत हाशिम अमलाही सामील\nसातत्याने विक्रम करणाऱ्या किंग कोहलीचा ‘हा’ विश्वविक्रम मोडीत\nन्यूझीलंड विरुद्धच्या टी२० मालिकेसाठी अशी आहे टीम इंडिया\nएमएस धोनीने चुकून घातली रिषभ पंतची जीन्स\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची २१७ पदकांसह आघाडी कायम\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या सुवर्णचौकार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसमध्ये चिन्मयला दुहेरी मुकुट; महाराष्ट्राला दोन सुवर्ण व एक रौप्य पदक\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या सुकमणी बाब्रेकर याला कास्यंपदक\n३री राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा : प्रथमेश पेनशेट्टी, आदित्य दळवी, प्रेम शहा, अभय मोरे यांना विजेतेपद\nखेलो इंडिया युथ गेम्सचा समारोप सोहळा आज\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या निखिल दुबे याचा ‘सुवर्ण’ ठोसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/s-sreesanths-ban-lifted-kca-seeks-bcci-decision-on-indian-pacers-readiness-to-make-comeback/", "date_download": "2019-01-21T01:24:48Z", "digest": "sha1:4LKXX2QGRHI6EADIGVBXPFO3XEPS7DIM", "length": 6569, "nlines": 59, "source_domain": "mahasports.co.in", "title": "केरळ क्रिकेट असोशिएशनचे बीसीसीआयला पत्र, श्रीशांतचा निर्णय लवकर घ्यावा !", "raw_content": "\nकेरळ क्रिकेट असोशिएशनचे बीसीसीआयला पत्र, श्रीशांतचा निर्णय लवकर घ्यावा \nकेरळ क्रिकेट असोशिएशनचे बीसीसीआयला पत्र, श्रीशांतचा निर्णय लवकर घ्यावा \nकोची : चार वर्ष कोणत्याही प्रकारचं क्रिकेट न शकलेल्या श्रीशांतला आता पुनरागमनचे वेध लागले आहे, परंतु मुख्य अडथळा आहे बीसीसीआय. म्हणूनच केरळ क्रिकेट असोशिएशनने बीसीसीआयला पत्र लिहून लवकरात लवकर निर्णय घेण्याची विनंती केली आहे.\nकेरळ क्रिकेट असोशिएशनने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात ते म्हणतात, ” सद्धया देशांतर्गत क्रिकेटचा हंगाम जवळ आला आहे. त्यामुकले केसीए श्रीशांतला सराव शिबिरात भाग घेऊ देऊ इच्छिते. परंतु हे सर्व बीसीसीआय आणि सीओए यांच्या परवानगी शिवाय अशक्य आहे. ”\nसोमवारी केरळ हायकोर्टने श्रीशांतवरील आजीवन बंदी उठवली. हायकोर्टने आपल्या निकालात म्हटले आहे की श्रीशांतविरुद्ध असे कोणतेही पुरावे सापडले नाहीत.\nश्रीशांत भारताकडून २७ कसोटी, ५३ एकदिवसीय सामने आणि १० टी२० खेळला आहे. विशेष म्हणजे विश्वविजेत्या भारतीय टी२० तसेच ५० षटकांच्या संघाचा तो भाग होता.\nतिसरी राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा: दूर्वा, गौरी, मयुरी, पावनी यांना विजेतेपद\nऑस्ट्रेलियन ओपन: गतविजेत्या रॉजर फेडररला पराभवाचा धक्का\nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्गलला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\nडॉ. शिरीडकरने जिंकला “आर्य चषक”\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या साक्षी शितोळे व ईशा पवार यांचा सुवर्णवेध\nकोल्हापूरच्या संघानी पटाकवले जामसंडे पुरुष व महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद\nअजिंक्य रहाणे या मालिकेत करणार भारताचे नेतृत्व\nएमएस धोनी हा सुपरस्टार आहे…\nतेंडुलकर, कोहलीप्रमाणे या दिग्गजांच्या यादीत हाशिम अमलाही सामील\nसातत्याने विक्रम करणाऱ्या किंग कोहलीचा ‘हा’ विश्वविक्रम मोडीत\nन्यूझीलंड विरुद्धच्या टी२० मालिकेसाठी अशी आहे टीम इंडिया\nएमएस धोनीने चुकून घातली रिषभ पंतची जीन्स\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची २१७ पदकांसह आघाडी कायम\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या सुवर्णचौकार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसमध्ये चिन्मयला दुहेरी मुकुट; महाराष्ट्राला दोन सुवर्ण व एक रौप्य पदक\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या सुकमणी बाब्रेकर याला कास्यंपदक\n३री राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा : प्रथमेश पेनशेट्टी, आदित्य दळवी, प्रेम शहा, अभय मोरे यांना विजेतेपद\nखेलो इंडिया युथ गेम्सचा समारोप सोहळा आज\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या निखिल दुबे याचा ‘सुवर्ण’ ठोसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF/", "date_download": "2019-01-21T01:51:27Z", "digest": "sha1:DBQOTXIDVE3J7O6NC6JG7UK2XB2B7O6G", "length": 9531, "nlines": 170, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणे : महापालिकेच्या विषय समित्यांच्या सदस्यांची नावे निश्चित | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nपुणे : महापालिकेच्या विषय समित्यांच्या सदस्यांची नावे निश्चित\nपुणे :महापालिकेच्या विषय समित्यांच्या सदस्यांची नावे शुक्रवारी झालेल्या मुख्यसभेत निश्चित करण्यात आली. विधी समिती, क्रीडा समिती, महिला आणि बालकल्याण समिती तसेच शहर सुधारणा समित्यासाठी ही निवड करण्यात आली आहे. सध्याच्या समित्यांची मुदत 30 मार्च रोजी संपत असल्याने या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.\nभाजप : माधुरी सहस्त्रबुद्धे, शीतल सावंत, श्रीकांत जगताप, मंजुश्री खर्डेकर, विरसेन जगताप, स्वप्नाली सरकार, मंगला मंत्री, विजय शेवाळे\nराष्ट्रवादी: प्रकाश कदम, संजीला पठारे, रत्नप्रभा जगताप\nशिवसेना : बाळा ओसवाल\nभाजप : मुक्ता जगताप, ज्योती गोसावी, सुशील मेंगडे, नीता दांगट, अजय खेडेकर, राणी भोसले, संदीप जराड, सोनाली लांडगे\nराष्ट्रवादी : भैय्यासाहेब जाधव, सायली वांजळे, लक्ष्मी आंदेकर\nशिवसेना : विशाल धनवडे\nमहिला व बालकल्याण समिती\nभाजप : वृषाली चैधारी, रुपाली धाडावे, गायत्री खडके, सुनीता गलांडे, मनीषा लडकत, दिशा माने, राजश्री नवले,फराजना शेख\nराष्ट्रवादी : अमृता बाबर, अश्विनी भागवत, परवीन शेख\nकाँग्रेस : चांदबी हाजी नदाब\nशिवसेना : श्वेता चव्हाण\nभाजप : योगेश समेळ, राहुल भंडारे, राजश्री शिळीमकर, धनराज घोगरे, आनंद रिठे, जयंत भावे, हरिदास चरवड,अर्चना पाटील\nराष्ट्रवादी : वनराज आंदेकर, नंदा लोणकर, अशोक कांबळे\nकाँग्रेस : अजित दरेकर\nशिवसेना : प्राची आल्हाट\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमहाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतपद ; खेलो इंडियाचा शानदार समारोप\n… येथे अनधिकृत झोपडपट्ट्या फोफावताहेत\nदोन्ही देशांमधील व्यापार संबंधांसाठी उपाययोजना राबविणार\nआदिवासी समाजाने संस्कृती व परंपराचे जतन करावे : डॉ. सबनीस\nजेईई मेन्स परीक्षेत राज्यातील तीन विद्यार्थी “शत-प्रतिशत’\nभाजपने उपसले काकडेंविरोधात उघडपणे शस्त्र\nबाकी काही नको बकेट, बाकडं अण पिशव्या द्या\nशशिकला यांना तुरुंगात “व्हिआयपी’ बडदास्त\nविराट एकदिवसीयमधील सर्वोत्तम खेळाडू – क्‍लार्क\nटीचकी : ‘रोडिओ’ आणि पुण्याची ट्रॅफिक\nदेशात पुन्हा एकदा शीतलहर ; येत्या 24 तासात कडाक्‍याची थंडी\nखेलो इंडिया : टेबल टेनिसमध्ये चिन्मयला दुहेरी मुकुट\nमध्यप्रदेशात भाजप नेत्याची हत्या\nजीवनगाणे : खरी सुंदरता\nकोलकाता रॅली हा केंद्रासाठी वेकअप कॉल ; शत्रुघ्न सिन्हा यांनी केले रॅलीचे जोरदार समर्थन\nभाषा-भाषा : हिंदीची सक्‍ती कितपत श्रेयस्कर\nखेलो इंडिया : मुष्टियुद्धात महाराष्ट्राचा सुवर्ण चौकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/manohar-parrikar-on-womens-drinking-bad-habit/", "date_download": "2019-01-21T01:35:34Z", "digest": "sha1:ZWWAEFNEIPQXGR67KUCJICGKYEIV4GJD", "length": 6901, "nlines": 86, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "महिलांनी दारू पीणं ही चिंताजनक बाब - मनोहर पर्रिकर", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमहिलांनी दारू पीणं ही चिंताजनक बाब – मनोहर पर्रिकर\nटीम महाराष्ट्र देशा: हल्ली मुलीही खुलेआम मद्यपान करू लागल्याने मला भीती वाटू लागलीय, हे सहनशक्ती संपत चालल्याचं लक्षण आहे. माझं हे विधान अर्थातच सर्वांसाठी लागू आहे, असंही नाही पण महिलांनी दारू पीणं ही देखील नक्कीच चिंताजनक बाब आहे. मी आयआयटीला असताना, आमच्या कॉलेजमधला एक ग्रुप गांजाची नशा करायचा तर काही मुलांना पोर्नोग्राफी पाहण्याचा नाद होता. पण हे सर्व चोरीछुपे चालायचं पण आजकाल हे प्रमाण वाढत चाललंय” अस मत माजी केंद्रीय संरक्षण मंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी व्यक्त केलंय. ते गोवा सरकारतर्फे आयोजित केलेल्या युवा संसदेत बोलत होते.\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे…\nसवर्ण आरक्षणाची अंमलबजावणी याच वर्षापासून सुरू होणार\nमनोहर पर्रिकर हे मोदी सरकार मधील सर्वाधिक लोकप्रिय मंत्री होते तर कधीकाळी गोव्यातलं ड्रग्ज रॅकेट पर्रिकर यांनी मोडीत काढलं होत. गोवा हे देशविदेशातल्या पर्यटकांचं खास आकर्षण असल्याने येथे पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते अशात मनोहर पर्रिकर याचं वक्तव्य महत्वाच मानल जात आहे.\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\nसवर्ण आरक्षणाची अंमलबजावणी याच वर्षापासून सुरू होणार\nमायावतींवरील टीका खपवून घेणार नाही,रामदास आठवलेंंनी भाजपला सुनावले\nप्रिय आबा, पत्रास कारण की….\nमायावतींवरील टीका खपवून घेणार नाही,रामदास आठवलेंंनी भाजपला सुनावले\nनवी दिल्ली : भाजपसोबत असलो तरीही मायावतींबाबत असली भाषा खपवून घेतली जाणार नाही, असा सज्जड दम केद्रीय मंत्री रामदास…\nवेळ पडल्यास विमा अधिकाऱ्यांना झोडून काढू – राजू शेट्टी\nअसा काय गुन्हा केला की, मला तत्काळ मंत्रिमंडळातून बाहेर पडावं लागलं ;…\nशिक्षकांनाही नव्या प्रशिक्षणाची गरज\nदेशाच्या राजकारणात जातात तेव्हा शरद पवार करतात भाषणाचा ‘असा’ शेवट \nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\nआढळरावांविरोधात लढण्याआधीच दादांनी केली तलवार म्यान \nउस्मानाबाद लोकसभेला राष्ट्रवादीकडून राणा जगजितसिंह पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/eknath-khadse-attendance-office-acb-108904", "date_download": "2019-01-21T02:17:52Z", "digest": "sha1:4IIVG64L3DYX3QERVVNMSPBLZL333WS6", "length": 14079, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "eknath khadse attendance at the office of ACB लाचलुचपत कार्यालयात पुन्हा खडसेंची हजेरी | eSakal", "raw_content": "\nलाचलुचपत कार्यालयात पुन्हा खडसेंची हजेरी\nबुधवार, 11 एप्रिल 2018\nनाशिक - राज्याचे माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी आज पुन्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात हजेरी लावली. पुण्यातील भोसरीतील वादातीत जागेसह एकनाथ खडसे यांच्याविरोधात करण्यात आलेल्या बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी आज दुसऱ्यांदा सुमारे एक ते दीड तास चौकशी करण्यात आल्याचा दुजोरा विश्‍वसनीय अधिकाऱ्यांनी दिला. गेल्या वर्षी 20 सप्टेंबर रोजी त्यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सुमारे दोन ते अडीच तास चौकशी केली होती.\nनाशिक - राज्याचे माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी आज पुन्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात हजेरी लावली. पुण्यातील भोसरीतील वादातीत जागेसह एकनाथ खडसे यांच्याविरोधात करण्यात आलेल्या बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी आज दुसऱ्यांदा सुमारे एक ते दीड तास चौकशी करण्यात आल्याचा दुजोरा विश्‍वसनीय अधिकाऱ्यांनी दिला. गेल्या वर्षी 20 सप्टेंबर रोजी त्यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सुमारे दोन ते अडीच तास चौकशी केली होती.\nराज्याचे माजी महसूलमंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत बेहिशेबी मालमत्ता प्रकरणाची चौकशी सुरू आहे. त्याचसंदर्भात गेल्या 20 सप्टेंबर 2017 रोजीही त्यांची विभागामार्फत सुमारे दोन ते अडीच तास चौकशी केली गेली होती. त्याच पार्श्‍वभूमीवर आज (ता. 10) खडसे हे कॅनडा कॉर्नर येथील नाशिक विभागीय लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात आले होते. दुपारी दीड वाजता ते लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात आल्यानंतर अधीक्षक पंजाबराव उगले यांच्या दालनामध्ये गेले. सुमारे पावणेतीन वाजेपर्यंत सुमारे सव्वा तास त्यांची बंद दालनामध्ये त्यांच्याविरोधात सुरू असलेल्या प्रकरणांबाबत चौकशी करण्यात आल्याचे विश्‍वसनीय अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर मात्र खडसे यांनी नाशिकमध्ये कुठेही न जाता मुंबईच्या दिशेने निघून गेल्याचे समजते.\nदरम्यान, खडसे यांची सहा महिन्यांनंतर पुन्हा दुसऱ्यांदा चौकशी करण्यात आली आहे. भोसरीतील भूखंड प्रकरणासह त्यांच्याविरोधात बेहिशेबी मालमत्तेप्रकरणीही तक्रारी करण्यात आल्या आहेत. त्या साऱ्यांची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत सुरू आहे. गेल्या वेळी त्यांनी \"साऱ्यांवर वाईट दिवस येतात' असे सूचक वक्‍तव्यही केले होते. \"उंदीर घोटाळ्या'मुळे खडसे यांची चौकशी पुन्हा सुरू झाल्याचीही चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे.\n'मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांची गय केली जाणार नाही'\nसिडको - छावा संघटना ही सर्व जातीधर्माला सामावून घेणारी संघटना आहे. केवळ मराठा आरक्षण हा एकमेव मुद्दा संघटनेने उचलून धरलेला नाही, तर त्याचबरोबर...\nसंगमनेर - भरधाव वेगातील कारची मालट्रकला धडक, दोन ठार चार गंभीर जखमी\nसंगमनेर - नाशिककडून संगमनेर मार्गे पुण्याला भाचीच्या लग्नासाठी निघालेल्या कुटूंबाच्या कारने मालपाणी तंबाखू गोदामाकडे वळणाऱ्या मालट्रकला...\nनाशिकमधील 10 लाखांहून अधिक बालकांचे लसीकरण\nखामखेडा (नाशिक) : जिल्ह्यात 27 नोव्हेंबर���ासून गोवर रुबेला लसीकरणाला सुरवात झाली असून, आजपर्यंत जिल्ह्यातील एकूण १० लाख ...\nपतंग उडवताना इमारतीवरून पडून तरुणाचा मृत्यू\nजेलरोड : पतंग उडवताना इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून गंभीर जखमी झालेल्या एका तरुणाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू...\nनगरचे माजी महापौर संदीप कोतकर यांना अटक\nनगर : केडगाव दुहेरी हत्याकांडाच्या गुन्ह्यात सीआयडीने माजी महापौर संदीप कोतकर यांना काल (सोमवार) नाशिक कारागृहातून ताब्यात घेत अटक केली....\nसरकारचे शेवटचे वर्ष उजाडले तरी भूसंपादनाचीच चर्चा\nनाशिक - मुख्यमंत्र्यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनावरच अजूनही चर्चा सुरू आहे. सोमवारी (ता. १४) सहव्यवस्थापकीय...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/navimumbai-news/sound-air-pollution-claims-to-decrease-in-this-diwali-1786003/", "date_download": "2019-01-21T01:42:30Z", "digest": "sha1:B5PTKZ7SYD7VLBPBRUDNN3AAEQI5MP6J", "length": 12347, "nlines": 193, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Sound air pollution claims to decrease in this diwali | फटाक्यांचा आवाज घटला | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\nशशिकला यांना तुरुंगात विशेष वागणूक\nफटक्यांचा आवाज घटला असल्याचा दावा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रणाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.\nध्वनी, वायू प्रदूषण कमी झाल्याचा दावा; दोन दिवसांत एकही गुन्हा नाही\nनवी मुंबई : न्यायालयाने फटाके वाजविण्यासाठी वेळेची घातलेली बंधने व जनजागृतीमुळे दिवाळीतील पहिल्या दोन दिवसांत नवी मुंबईतही फटक्यांचा आवाज घटला असल्याचा दावा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रणाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आवाज क्षीण झाला असून अद्याप एकही गुन्हा दाखल झाला नाही. दिवाळीनंतर पोलिसांच्या अहवालानुसारच योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.\nदिवाळीपूर्वीच सर्वाच्च न्यायालयाने फटाके वाजवण्याच्या वेळांवर नियंत्रण आणत फक्त रात्री ८ ते १० या दोन तासांची वेळ निश्चित केली होती. त्यामुळे फटाके खरेदीकडे नागरिकांनी पाठ फिरवली आहे. तसेच फटाक्याच्या प्रदूषणाबाबत व आवाजाच्या तीव्रतेबाबत मोठय़ा प्रमाणात जनजागृती करण्यात आली होती. नवी मुंबई पोलीस व प्रदूषण नियंत्रण मंडळाने ८ ते १० या वेळांव्यतिरिक्त फटाके वाजवणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार असल्याचे सांगितले होते.\nनवी मुंबई शहरात पहिल्या दोन दिवसांत फटाक्यांचा आवाज एकदम क्षीण झाला असून वायू प्रदूषणाचे प्रमाणही कमी झाल्याचा अंदाज प्रदूषण नियंत्रण मंडळाने व्यक्त केला आहे. आवाज व हवेच्या प्रदूषणाचे नमुने तपासण्यासाठी प्रयोगशाळेमध्ये दिले आहेत.\nन्यायालयाने फटाके वाजवण्याच्या वेळा निश्चित केल्या; परंतु निश्चित नियमावली दिली नाही. मात्र जनजागृती झाल्याने पहिल्या दोन दिवसांत आवाज कमी आहे; परंतु लक्ष्मीपूजनाच्या संध्याकाळचे नमुनेही तपासण्यात येत आहेत.\n– सुमैरा अब्दुल अली, आवाज फाऊंडेशन\nनवी मुंबई शहरात फटाक्यांचा आवाज कमी जाणवला आहे. पोलीस ठाण्यांकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर गुन्हे दाखल करण्यात येतात; परंतु अद्याप एकही गुन्हा दाखल झाला नाही. ध्वनी प्रदूषण नक्कीच कमी आहे. वायू प्रदूषणाबाबतही नमुने तपासण्यात येत आहेत.\n– डॉ. अनंत हर्षवर्धन अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ\nतीन वर्षांपासून फटाका खरेदीचे प्रमाण कमी झाले आहे. शाळांमधूनही मुलांनी प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी आम्ही शपथ देतो. त्यामुळे फटाके वाजण्याचे प्रमाण कमी झाले आहे. मुलांमध्येही जागरूकता झाली आहे.\n– स्मिता साबळे, शिक्षक\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसत्तेचे केंद्रीकरण की महाआघाडी\nपोट भरण्यासाठी मी एकेकाळी कोथिंबीरसुद्धा विकली; नवाजुद्दीनने सांगितल्या संघर्षाच्या आठवणी\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\n'फक्त कधी आणि कुठे ते सांग'; सारा��ोबत डेटला जाण्यास कार्तिक आर्यन तयार\nतुझं करिअर उद्ध्वस्त करू, सेटवर जाळपोळ करू; करणी सेनेची कंगनाला धमकी\nमी नायक नाही, कलाकार आहे..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nसत्तेचे केंद्रीकरण की महाआघाडी\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\n.. तर रिझव्‍‌र्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nपंधरा वर्षांनी रेल्वेत पुन्हा कुल्हडचा वापर\nस्वप्निल जोशीला भेटण्याची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://railandbusfanning-ram.blogspot.com/2018/01/blog-post_7.html", "date_download": "2019-01-21T01:22:48Z", "digest": "sha1:F3HEGMORUMS2NHUMF7H3CTEBMLHE5IL7", "length": 19767, "nlines": 134, "source_domain": "railandbusfanning-ram.blogspot.com", "title": "मी एक प्रवासी पक्षी,: मौनं सर्वार्थ साधनम अर्थात माझे मौनाचे प्रयोग.", "raw_content": "मी एक प्रवासी पक्षी,\nमौनं सर्वार्थ साधनम अर्थात माझे मौनाचे प्रयोग.\n\"मनुष्य हा प्रयोगशील प्राणी आहे\" असे कुणीतरी म्हटले नसून मीच म्हटले आहे. \"आपल्यावरून जग ओळखावे\" हे ज्योतिबांचे वचन आम्ही आमच्या शालेय पाठ्यक्रमात अभ्यासलानंतर त्याचा अनुभव सतत घेणे सुरू आहे. मी स्वतः अत्यंत प्रयोगशील असल्याने मला समस्त मनुष्यमात्र प्रयोगशील असल्याचे वाटले तर नवल नाही. शालेय भौतिक आणि रसायनशास्त्रांच्या प्रयोगांपासून सुरू झालेली ही मालिका नुकतेच मिसरूड फ़ुटू लागल्यानंतर वडीलांच्या दाढीच्या डब्यातून सगळे साहित्य काढून त्याचा प्रयोग स्वतःच्या दाढीमिशांवर करण्यापासून सुरूवात झाली. (दाढी मिशा घोटून केल्याने वाढ लवकर होते असे कुणीतरी अत्रंगी मित्राने सांगितल्याचे आता ३० वर्षांनंतरही चांगलेच स्मरते)\nशाळकरी वयात मिसरूड फ़ुटण्याआधीचा असा मी असामी.\nकराड अभियांत्रिकी महाविद्यालयात वसतीगृहात असताना मग काय माझ्या स्वतःच्या मिशांवरील प्रयोगांना मोकळे रान मिळाले. महाविद्यालयीन स्नेहसंमेलनातील सादर होणा-या तीन अंकी नाटकादिवशी (प्रेमाच्या गावा जावे) स्वतःच्या मिशीवरचा प्रयोग फ़सल्याने आमच्या दिग्दर्शक सरांची चांगलीच बोलणी खावी लागल्याचेही स्मरते. मग ऐनवेळी सगळ्या मिशा सफ़ाचट करून नाटकाच्या वेळी कृत्रिम मिशी चिकटवावी लागली होती. ती पडेल या भीतीमुळे तोंड उघडून बोलायची चोरी झाल्याने माझे डॉयलॉग्ज सगळे पडले होते. सबब, मी प्रथमपासूनच प्रयोगशीलतेकडे झुकणारा माणूस आहे.\nकृत्रिम मिशी पडण्याच्या भीतीने पडलेले डॉयलॉग्ज.\n(आजोबांच्या भूमिकेत आजचा आघाडीचा निर्माता दिग्दर्शक संदेश कुळकर्णी.)\nब-याच विचारवंतांकडून मौनाचे महत्व ऐकल्याने आपणही मौन पाळावे असे मला फ़ार वाटे. मूलतः बालपणापासूनच स्वभाव हा जास्त बडबडा आणि बहिर्मुख. थोड अंतर्मुख होऊन स्वतःच्या जीवनाविषयी गांभीर्याने वगैरे विचार करावा असे वाटण्याचे प्रसंग विरळाच. पण सध्या गेले दोन तीन आठवडे व्हॉटसऍप वरून \"सकाळी किमान एकदोन तास तरी मौन पाळा. आठवडा, पंधरवाड्यात एक दिवस तरी मौन पाळले पाहिजे.\" अशा स्वरूपाचे निरोप दोनतीन वेळा आले. अनायासे पौष अमावास्या ही मौनी अमावास्या असल्याने त्या दिवशी मौन पाळावे का हा विचार मनात चमकून गेला. पण यंदा ही अमावास्या नेमकी मंगळवारी आलेली आहे. बर नोकरी म्हणावी तीच बोलण्याची. न बोललो तर पगार मिळणार नाही. मग कसले मौन पाळता हा विचार मनात चमकून गेला. पण यंदा ही अमावास्या नेमकी मंगळवारी आलेली आहे. बर नोकरी म्हणावी तीच बोलण्याची. न बोललो तर पगार मिळणार नाही. मग कसले मौन पाळता नाही, दोनतीन वर्षांपूर्वी सांगोल्यात असताना ही अमावास्या रविवारी आली होती तेव्हा आयुष्यातले पहिले ऐच्छिक मौन पाळता आले असते. पण ते सुद्धा कुटुंबाच्या विरोधामुळे वाटाघाटी होऊन सूर्योदय ते सूर्यास्त एव्हढेच चालले होते.\nमौनाबिनात जाण्याइतके आध्यात्मिक होण्याच्या प्रयत्नात आम्ही.\nआज मात्र अगदी कडकडीत मौन पाळायचे ठरवले. हे मौन पाळणे म्हणजे एखादे वात्रट माकड पाळण्याएव्हढे कठीण असते हे माहिती नव्हते. आज रविवारी छान कटिंग वगैरे करण्याचे ठरले होते पण मौनात न्हाव्याला सूचना कशा देणार या विचाराने तो बेत पुढल्या रविवारवर ढकलला आणि दिवसभर घरातच काढायचे ठरवले.\nमौनात असताना सोबत काही सल्ला मसलतीची वगैरे वेळ आलीच असो म्हणून अगदी डायरी आणि पेन वगैरे घेऊन जय्यत तयारीत बसलो होतो. कसच काय. यावेळेसचे माझे मौन सुपत्नी आणि सुकन्येने फ़ारच गांभीर्याने घ्यायचे ठरवले होते. मला एका शब्दानेही न विचारता घरात सगळ्या गोष्टी सुरू होत्या. रविवार म्हणजे माझा अत्यंत लाडका वार. खाण्यापिण्याची यादिवशी फ़र्माईशी चंगळ असते. आज नेमका घरी वडाभाताचा बेत होता. पण मौनात असल्याने फ़ार तारीफ़ करता आली नाही. बायकोचा गैरसमज झाला की यावेळेसचा वडाभात जमला नाही. तिनेही फ़ार आग्रह केला नाही. बोलण्यावर ताबा हवा म्हणजे जिव्हालौल्यावरही ताबा हवाच ह्या माझ्या समजूतीमुळे मी ही जेवणाचा बेत मस्त असूनही अर्धवट उठलो.\nदुपारच्या वेळी आपले आवडते टीव्ही चॅनेल्स लावून बसावे म्हटले तर सुकन्येच्या हातात रिमोट. बोलता येईना आणि ती बघत असलेले श्रद्धा कपूर आणि वरूण धवन सारख्या मथ्थडांचे सिनेमे बघताही येईना. (एकवेळ मी तो सुजीत कुमार, विश्वजीत किंवा गेलाबाजार मनोजकुमारचा चित्रपट बघेन पण हे धवन, श्रद्धा कपूर वगैरे डोक्यात जातात.)\nरविवारी मला फ़ारसे कुणाचे फ़ोन्स येण्याइतका मी अजून व्हीआयपी झालेलो नाही पण या रविवारी मात्र कॉलेजच्या कार्ट्यांनी उच्छाद मांडला होता. बर सगळ्यांना सुपत्नीने \"सर मौनात आहेत\" हे सांगितले असते तरी त्यांच्यापैकी किती जणांना कळले असते याबाबत मला आणि तिलाही शंकाच होती. आज सगळीच कार्टी अगदी ठरवून फ़ोन्स करत होती की काय नकळे.\nआत्ता संध्याकाळचा नित्य कार्यक्रम म्हणजे घराजवळील रविवार बाजारात जाऊन आठवड्याची भाजी खरेदी करणे. मी मौनात असल्याने सुपत्नीने एकटीने जाण्याची तयारी केली खरी पण हा कार्यक्रम म्हणजे माझ्याही आनंदाचा गाभा असल्याने मी स्वतःच तिच्यासोबत मुद्दाम गेलो. तसही दिवसभर घरात राहून वैताग आला होता. पण मग बाजारात सगळ्यांना मुकाटपणे पिशव्या घेऊन चालणारा नवरा आणि कर्तबगारीने भाजी खरेदी करणारी बायको असे दृश्य दिसत होते. पण मग विचार केला की हे दृश्य तर अगदी सर्रास सगळीकडे दिसत असते. पण तरीही सगळे भाजीवाले आपापला कामधंदा सोडून माझ्याचकडे बघत असल्याचा मला केवळ भास होत असावा.\nआता संध्याकाळी एकदम \"युरेका\" क्षण आला. (मौन असल्यामुळे मी ओरडू बिरडू शकलो नाही म्हणा.) आपण आपल्या स्वतःलाच सापडल्याचा क्षण. आपण फ़ारच धडपडत असतो तसे आपल्यावाचून फ़ारसे कुणाचे काहीही अडत नसते हे शिकवणारा एक दिवस. मौनामुळे आत्मिक सामर्थ्यात वाढ होते की नाही ते मला माहिती नाही पण हे छोटे छोटे साक्षात्कार स्वतःचे स्वतःलाच होतात हे ही नसे थोडके. मध्ये मध्ये असे मौन पाळून आपण अंतर्मुख होण्याचा, आपल्या आयुष्याविषयी \"उद्धरेत आत्मनात आत्मानम\" चा जास्तीत जास्त प्रयत्न करण्याचा दिवस म्हणजे मौनाचा दिवस. मग हा दिवस नियमीतपणे जमेल तसा पाळण्याचा आणि त्याही पुढे जाऊन मौन सप्ताह आ��ि मौन महिना पाळण्याचाही प्रयत्न करण्याचा विचार पक्का झाला.\nLabels: अभियांत्रिकी महाविद्यालय कराड, मिशांवरील प्रयोग, मौन\nब्लॉग लेखनाचा माझा प्रवास.\nश्रीतुकोबांची गाथा - ५\nश्री तुकोबांची गाथा - ४\nश्री तुकोबांची गाथा -३\nमौनं सर्वार्थ साधनम अर्थात माझे मौनाचे प्रयोग.\nश्री तुकोबांची गाथा - २\nपरवा मुंबईवरून नागपूरला येताना केवळ घाईमुळे विमानाने यावे लागले. एका तासात एका पूर्ण नवीन विश्वात प्रवेश करताना सोय तर झाली पण रेल्वेप्रवास ...\nएका लग्नाच्या जमण्याची गोष्ट.\n७ फेब्रुवारी २०००. मी आणि माझी पत्नी वैभवी पहिल्यांदाच एकमेकांना भेटलोत. प.पू. मायबाईंकडे नाथबीजेचा कार्यक्रम होता. व्यवस्थेत सहभाग...\nकाही गंमतीशीर आणि वर्णनीय प्रवास.- ३\nपूर्वपिठीका : १९९५. सप्टेंबर महिन्यात नुकताच नवी मुंबईतल्या दत्ता मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयात रुजू झालो होतो. ओक्टोबर महिन्याच्या अख...\nकावळ्याच्या शापाने गाय मरत नाही पण..... तीन वेगवेगळे अनुभव.\n२००३ च्या जुलै महिन्यातली गोष्ट. महाविद्यालयाच्या उन्हाळी सुट्या संपवून मी, माझ्या पत्नी व एक वर्षाच्या छोट्या मुलीसह, नागपूरवरून मु...\nकराडला अभियांत्रिकीला शिकायला असताना (१९८९ ते १९९३) आम्ही काही दोस्त मंडळींनी सांस्कृतीक क्षेत्रात खूप धमाल केली. पहिल्या वर्गात विशेष प्र...\nशिवशाही : एक चिंतन\nसाधारण फ़ेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची \"शिवशाही\" नावाची स्लीपर कोच बससेवा १५ एप्रिलला सुरू होणार ही...\nपुन्हा नागपूर - १\n२०१२ सरता सरताच चि. मृण्मयीच्या नागपूरच्या शाळेत स्नेहसंमेलन, नववर्षाच्या अगदी सुरूवातीलाच असल्याची, बातमी कळली होती. आम्ही सांगोल्यात २२...\nकाही गंमतीशीर आणि वर्णनीय प्रवास क्र.१\n१३/२/१९९२. य़शवंतराव चव्हाण नाट्यगृह, कराड. रात्री चे साडेबारा वाजताहेत. आमची \"अर्थ-अनर्थ\" एकांकिका संपतेय. एकांकिकेच्याच चर्चा,...\nकाही गंमतीशीर आणि वर्णनीय प्रवास.- ५\nजानेवारी १९९१. कराडला अभियांत्रिकीच्या दुस-या वर्षाला होतो. तिस-या सत्राचा निकाल लागला आणि सगळ्या शिवाजी विद्यापीठातून स्ट्रेंग्थ ऑफ़ मटेरी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/nagar-news-63/", "date_download": "2019-01-21T00:54:13Z", "digest": "sha1:IFLE7AAG63RZUQXDMKQ3US26LVOONY3A", "length": 10086, "nlines": 154, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "शहरात धूमस्टा��लने चोरी करणारे तिघे आष्टीचे | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nशहरात धूमस्टाईलने चोरी करणारे तिघे आष्टीचे\nकोतवाली पोलिसांनी केली अटक : केडगावमधील चोरी दिली माहिती\nनगर – शहरात धूमस्टाईलने महिलांचे दागिने व पर्स लांबविणाऱ्या तिघांना कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे. यात एक अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. अटक केलेले तिघे आंभोरा (ता. आष्टी, जि. बीड) येथील आहेत. प्रदीप सुभाष लोखंडे (वय 21), नामदेव बबन निकम (वय 20) व अल्पवयीन बालक (तिघे रा. आष्टी, जि. बीड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.\nकल्पना संधू यांचे 12 ऑक्‍टोबरला केडगाव येथे या तिघा चोरांनी धूमस्टाईलने पर्स चोरून नेली होती. कल्पना संधू व त्यांची मुलगी दुचाकीवरून जात असताना चोरांनी दुचाकीवरून येत त्यांच्या हातातील पर्स चोरून नेली होती. पर्समध्ये दीड तोळ्याचे दागिने, मोबाईल व सहा हजार रुपये रोख होते. कोतवाली पोलिसांनी गुन्ह्याची नोंद होताच, चोरांचा शोध सुरू केला होता.\nपोलीस निरीक्षक नितीनकुमार गोकावे यांनी कोतवाली हद्दीत होत असलेल्या चोरांची आणि त्यात सहभागी असलेल्या गुन्हेगारांची माहिती खबऱ्यांकडून घेतली. शहरात सध्या सुरू असलेल्या धूमस्टाईलच्या चोऱ्या या आष्टीकडून आलेले चोर करत आहेत, अशी माहिती पुढे आले. त्यानुसार खबऱ्यांकडून माहिती घेत वरील तिघांना अटक केली.\nया तिघांनी केडगाव येथे केलेल्या चोरीची माहिती दिली आहे. या तिघांकडून शहरातील आणखी काही ठिकाणी झालेल्या चोरीची माहिती मिळू शकते, असा अंदाज आहे. त्यानुसार पोलीस या तिघांकडे तपास करत आहेत. शिवाजी नागवे, रायंद पालवे, नितीन गाडगे, शाहीद शेख, मुकुंद दुधाळ, संदीप गवारे, राजू शेख, भारत इंगळे, प्रमोद लहारे, चेतन मोहिते व सायबर सेलचे राहुल गुंडू हे पोलीस कर्मचारी चोरांचा शोधासाठी तपासात होते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकर्तव्यात कसूर केल्याचा बापटांवर ठपका ; बापटांनी घेतलेला निर्णय रद्द करण्याचे आदेश\nखेडमध्ये वाळू उपशावर कारवाई\nमतदारयाद्या घोळात मनपाचे 11 अधिकारी\nसुरक्षारक्षकाच्या हत्येने केडगाव पुन्हा हादरले\nभोयरे गांगर्डातील घरफोडीत 70 हजार रूपये लंपास\nअल्पवयीन मुलीच्या मृत्यूप्रकरणी अत्याचाराचा गुन्हा\nनगर महापालिका रणसंग्राम: विरोधानंतरही मतमोजणीचे ठिकाण “फिक��‍स’\nकोकणकड्यावर अडकलेल्या गिर्यारोहकांची सुखरूप सुटका\nविनापरवाना खोदकामप्रकरणी रिलायन्सला 50 लाखांचा दंड\nनगरकर बोलू लागले…पैसे घेऊन मतदान करणे टाळा\nशहर बससेवा सुरू करावी शहर बससेवा हा शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. पुर्वी बससेवा जोमाने सुरू झाल्या तशा बंदही पडल्या. नगर शहराचा विस्तार पाहता, शहर बससेवा...\nनगरकर बोलू लागले… पालिकेत सांस्कृतिक विभाग असावा\nनगरकर बोलू लागले…खुर्च्या फेकणारे नगरसेवक नको\nनगरकर बोलू लागले…शहर बससेवा सुरळीत व्हावी\nनगरकर बोलू लागले…शहरामध्ये पायाभूत सुविधांचा अभाव\nआलोककुमार यांनी आपल्या वक्तव्याविषयी केला खुलासा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/videsh/saudi-arabia-woman-driver-ban-ends-on-24th-june-293773.html", "date_download": "2019-01-21T01:14:32Z", "digest": "sha1:JWGDKZ4Z5U4BR5NBRSLVYP5L7RSODXLW", "length": 5024, "nlines": 28, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - सौदी महिलांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक, दशकांपासूनची ड्रायव्हिंगवरची बंदी उठवली–News18 Lokmat", "raw_content": "\nसौदी महिलांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक, दशकांपासूनची ड्रायव्हिंगवरची बंदी उठवली\nसौदी अरेबियातल्या महिलांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे. सौदी महिलांना गाडी चालवण्याचा हक्क देणाऱ्या कायद्याची आजपासून अंमलबजावणी सुरू झालीये.\nजेद्दा, 24 जून : सौदी अरेबियातल्या महिलांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे. सौदी महिलांना गाडी चालवण्याचा हक्क देणाऱ्या कायद्याची आजपासून अंमलबजावणी सुरू झालीये.हेही वाचारखडलेल्या पावसाचं दमदार कमबॅक\nरणबीर कपूर 2020मध्ये आलियाशी लग्न करणार\nचारचाकी गाडीचा शोध लागून शतकाहून अधिक काळ झाला. पण सौदी अरेबियात महिलांना गाडी चालवण्यास बंदी होती. काही महिन्यांपूर्वी सौदीचे राजपुत्र मोहम्मद बिन सलमान यांनी कायद्यात बदल करणार असल्याचं जाहीर केलं. सौदीची अर्थव्यवस्था वाढवायची असेल, तर अधिकाधिक महिलांनी नोकरी करणं गरजेचं आहे, आणि त्यासाठी त्यांना ड्रायव्हिंग अनिवार्य आहे. हाच विचार करून बिन सलमान यांनी कायद्यात मोठी सुधारणा केली.सौदी सरकारनं गेल्या 4 जूनला 10 महिलांना ड्रायव्हिंग लायसन्स दिलं होतं. यांचे फोटोज आणि व्हिडिओज व्हायरल झाले होते.सौदी अरेबियात महिलांना ड्रायव्हिंगची का परवानगी नव्हतीसौदीमध्ये सुन्नी मुस्लिम जास्त राहतात. ते पारंपरिक आहेत. तिथल्या कायद्याप्रमाणे महिला ���ती, भाऊ, पिता किंवा मुलगा यांनाच सोबत घेऊन बाहेर पडू शकतात. एकट्या नाही. मग अशा देशात महिला स्वत: कार चालवणं फार दूरची गोष्ट.सौदीचे राजपुत्र मोहम्मद बीन सलमान यांना देशाची छबी बदलायचीय. म्हणून बरेच कायदे बदलले जातायत.\nVIDEO : महाआघाडीकडे पंतप्रधान पदासाठी अनेक चेहरे -सुशीलकुमार शिंदे\nरुग्णालयात मृत्यूशी झुंज देतोय हा माजी क्रिकेटर, कुटुंबाने BCCI कडे मागितली मदत\nकाँग्रेसला इंदू मिलची जागा हडपायची होती - मुख्यमंत्री\nदाऊदचा 'संघ' नेत्यांच्या हत्येचा डाव उधळला\nकाँग्रेसच्या 2 आमदारांमध्ये तुफान हाणामारी, 1 जण रुग्णालयात दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/the-shape-of-water-got-best-film-oscar-283755.html", "date_download": "2019-01-21T02:03:23Z", "digest": "sha1:ONQQ7KBI52ZVUME4GEZGZTJ7WBALTVUT", "length": 15927, "nlines": 145, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Oscar 2018 :'द शेप ऑफ वाॅटर' सर्वोत्कृष्ट सिनेमा, गॅरी ओल्डमन सर्वोत्कृष्ट अभिनेता, फ्रान्सेस सर्वोत्कृष्ट अभिनेत्री", "raw_content": "\n'असा खुलासा करणार की राहुल गांधींना तोंड लपवायला जागा राहणार नाही'\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nVIDEO : गडकरींच्या भाषणादरम्यान विदर्भवादी तरूणांनी भिरकावली पत्रकं\nकाँग्रेसला इंदू मिलची जागा हडपायची होती - मुख्यमंत्री\nJEE निकाल: पालिकेच्या शाळेत शिकलेल्या राजला 100 पर्सेटाइल\nमध्य रेल्वेवर धावणाऱ्या राजधानी एक्सप्रेसबद्दल जाणून घ्या एका क्लिकवर\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\n'असा खुलासा करणार की राहुल गांधींना तोंड लपवायला जागा राहणार नाही'\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nममता दीदींच्या 'पाहुणचारा'ने 2019च्या निवडणुकीला मिळणार 'तडका'\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nVIDEO : दिव्या भारतीच्या 'या' गाण्यावर थिरकली सारा अली खान\nVIDEO: जेव्हा नातवासाठी सलीम खा��� घोडा होतात..\n'कलंक' सिनेमाच्या सेटवरील आलियाचा व्हिडिओ लीक, सोशल मीडियावर झाला व्हायरल\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\nअन् धोनी म्हणाला, ‘हा बॉल घ्या नाही तर म्हणाल निवृत्ती घेतोय’\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nBCCI च्या दणक्यानंतर आता एक्स गर्लफ्रेंडनेही पांड्यावर काढला राग, म्हणाली...\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nVIDEO : बाबासाहेबांचं इंदू मिलमधलं स्मारक 2020 पर्यंत पूर्ण करणार -मुख्यमंत्री\nVIDEO : महाआघाडीकडे पंतप्रधान पदासाठी अनेक चेहरे -सुशीलकुमार शिंदे\nVIDEO : घाम गाळून पिकवलेल्या शेतमालाचा झाला कोळसा\nVIDEO : गडकरींच्या भाषणादरम्यान विदर्भवादी तरूणांनी भिरकावली पत्रकं\nOscar 2018 :'द शेप ऑफ वाॅटर' सर्वोत्कृष्ट सिनेमा, गॅरी ओल्डमन सर्वोत्कृष्ट अभिनेता, फ्रान्सेस सर्वोत्कृष्ट अभिनेत्री\nसर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ठरलेत गिलेरमो डेल टोरो. 'द शेप ऑफ वाॅटर' सिनेमासाठी. तर द शेप ऑफ वॉटरला सर्वोत्कृष्ट सिनेमासाठी आॅस्कर मिळालाय.\n05 मार्च : गॅरी ओल्डमन यांना ड डार्केस्ट अवर या चित्रपटासाठी बेस्ट अॅक्टरचं ऑस्कर मिळालंय. तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून फ्रान्सेस मॅकडॉरमेन्टला 'थ्री बिलबोर्डस् आऊटसाईट एब्बिंग, मिसोरी'साठी आॅस्कर मिळालंय. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ठरलेत गिलेरमो डेल टोरो. 'द शेप ऑफ वाॅटर' सिनेमासाठी. तर द शेप ऑफ वॉटरला सर्वोत्कृष्ट सिनेमासाठीही आॅस्कर मिळालाय.\nडंकर्कला आतापर्यंत ३ ऑस्कर मिळाले आहेत. रॉजर डिकीन्स यांना आजवर 14 वेळा ऑस्कर नॉमिनेशन्स मिळाली होती पण यंदा पहिल्यांदाच त्यांनी ब्लेड रनर सिनेमासाठी सिनेमॅटोग्राफीला पुरस्कार मिळालाय.\nकोणी कोणी पटकावला आॅस्कर\nसर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता- सॅम रॉकवेल- थ्री बिलबोर्डस् आऊटसाईड एब्बींग, मिसोरी\nसर्वोत्कृष्ट रंगभूषा आणि केशभूषा -\"डार्केस्ट अवर\" - कझुहिरो, मेलिनोस्की, लकी सिबिक\nसर्वोत्कृष्ट वेशभूषा - मार्क ब्रिजेस - फॅन्टम थ्रेड\nसर्वोत्कृष्ट फिचर डॉक्युमेन्टरी - इकरस -ब्रायन फोगल, डॅन कोगन यांना पुरस्कार\nसर्वोत्कृष्ट साऊंड एडिटिंग - डंकर्क - अॅलेक्स गिबसन, रिचर्ड किंग\nसर्वोत्कृष्ट साऊंड मिक्सिंग - डंकर्क - ग्रेग वेइंगार्टन, गॅरी ल‌ॅनडेकर ,मार्क रिझो\nसर्वोत्कृष्ट प्रोडक्शन डिझाईन-सेट डेकोरेशन- द शेप ऑफ वॉटर\nसर्वोत्कृष्ट फॉरेन लँग्वेज फिल्म - अ फँन्टास्टिक वुमन -चिले\nसर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - अॅलिसन जेनी - आय, टोनया\nसर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड लघुपट - डियर बास्केटबॉल\nसर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड सिनेमा - कोको\nसर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्स - ब्लेड रनर २०४९\nसर्वोत्कृष्ट संकलन - डंकर्क\nसर्वोत्कृष्ट शॉर्ट डॉक्युमेन्टरी - हेवन इज अ ट्रॅफिक जॅम ऑन 405\nसर्वोत्कृष्ट लाईव्ह अॅक्शन शॉर्ट फिल्म - द सायलेन्ट चाईल्ड\nसर्वोत्कृष्ट अॅडाप्टेड स्क्रिनप्ले - जेम्स आयवरी ( कॉल मी बाय युअर नेम)\nसर्वोत्कृष्ट मूळ पटकथा- जॉर्डन पिल -गेट आऊट\nसर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी- रॉजर डिकिन्स -ब्लेड रनर 2049\nसर्वोत्कृष्ट संगीत -अॅलेक्सझॅन्ड्रा डेस्प्लेट\nसर्वोत्कृष्ट गीत - रिमेम्बर मी -कोको - क्रिस्टन अॅण्डरसन लोपेझ ,रॉबर्ट लोपेझ\nसर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- गिलेरमो डेल टोरो -द शेप ऑफ वॉटर\nसर्वोत्कृष्ट अभिनेता -गॅरी ओल्डमन - डार्केस्ट अवर\nसर्वोत्कृष्ट अभिनेत्री - फ्रान्सेस मॅकडॉरमेन्ट - थ्री बिलबोर्डस् आऊटसाईट एब्बिंग, मिसोरी\nसर्वोत्कृष्ट सिनेमा- द शेप ऑफ वॉटर\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nVIDEO : दिव्या भारतीच्या 'या' गाण्यावर थिरकली सारा अली खान\nVIDEO: जेव्हा नातवासाठी सलीम खान घोडा होतात..\n'कलंक' सिनेमाच्या सेटवरील आलियाचा व्हिडिओ लीक, सोशल मीडियावर झाला व्हायरल\n‘बाहुबली’ला टक्कर द्यायला येतोय सुनील शेट्टी, हा फोटो आहे पुरावा\n...म्हणून बोनी कपूरने जान्हवीच्या पीआर कंपनीला झापलं\n'असा खुलासा करणार की राहुल गांधींना तोंड लपवायला जागा राहणार नाही'\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/pune-2/all/page-101/", "date_download": "2019-01-21T01:11:38Z", "digest": "sha1:KF47TE2BENF2ZTRH266T3XDL7EEROZUK", "length": 9729, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Pune 2- News18 Lokmat Official Website Page-101", "raw_content": "\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\nVIDEO : गडकरींच्या भाषणादरम्यान विदर्भवादी तरूणांनी भिरकावली पत्रकं\nकाँग्रेसला इंदू मिलची जागा हडपायची होती - मुख्यमंत्री\nJEE निकाल: पालिकेच्या शाळेत शिकलेल्या राजला 100 पर्सेटाइल\nमध्य रेल्वेवर धावणाऱ्या राजधानी एक्सप्रेसबद्दल जाणून घ्या एका क्लिकवर\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nममता दीदींच्या 'पाहुणचारा'ने 2019च्या निवडणुकीला मिळणार 'तडका'\nकरिना कपूर लढणार काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nVIDEO : दिव्या भारतीच्या 'या' गाण्यावर थिरकली सारा अली खान\nVIDEO: जेव्हा नातवासाठी सलीम खान घोडा होतात..\n'कलंक' सिनेमाच्या सेटवरील आलियाचा व्हिडिओ लीक, सोशल मीडियावर झाला व्हायरल\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\nअन् धोनी म्हणाला, ‘हा बॉल घ्या नाही तर म्हणाल निवृत्ती घेतोय’\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nBCCI च्या दणक्यानंतर आता एक्स गर्लफ्रेंडनेही पांड्यावर काढला राग, म्हणाली...\nधोनी ‘द अन��ोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nVIDEO : बाबासाहेबांचं इंदू मिलमधलं स्मारक 2020 पर्यंत पूर्ण करणार -मुख्यमंत्री\nVIDEO : महाआघाडीकडे पंतप्रधान पदासाठी अनेक चेहरे -सुशीलकुमार शिंदे\nVIDEO : घाम गाळून पिकवलेल्या शेतमालाचा झाला कोळसा\nVIDEO : गडकरींच्या भाषणादरम्यान विदर्भवादी तरूणांनी भिरकावली पत्रकं\nपुणेकरांच्या तक्रारीचा जिल्हाधिकार्‍यांकडे पाऊस\n'यादीत नाव नसल्यास मतदारही जबाबदार'\n'खिलाडी' हताश, 'मी अनलकी,चव्हाण लकी'\nमतदान यंत्रात घोळ, भाजपचं मत काँग्रेसला \nमनसे काय युपीचा पक्ष वाटला का\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\nममता दीदींच्या 'पाहुणचारा'ने 2019च्या निवडणुकीला मिळणार 'तडका'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/gurmeet-ram-rahim-singh", "date_download": "2019-01-21T02:35:02Z", "digest": "sha1:4BZYDVYRC76RFXEAROLNZKV3FOZGUZYL", "length": 20255, "nlines": 295, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "gurmeet ram rahim singh Marathi News, gurmeet ram rahim singh Photos and Videos - Maharashtra Times", "raw_content": "\nराज्यात होणार शेतकऱ्यांचे सर्वेक्षण\nमहिलेच्या मारेकऱ्याचा शोध सुरू\nवीरांच्या कुटुंबाच्या व्यथांना वाचा\nपॅरावैद्यक परिषदेच्या अध्यक्षांची चौकशी\nकाँग्रेसला पाठिंब्यावरून विहिंपचा यू-टर्न\nदेवाच्या कृपेने मी आता पूर्ण बरा आहे: अमित...\nभाजप आमदाराची पक्षाला सोडचिठ्ठी\nमंदिरांचे पावित्र्य जपावे: माता अमृतानंदमय...\nपाकमध्ये बनावट चकमक; पोलिसांविरुद्ध संताप\nप्रिन्स फिलिप यांनी चालविली सीटबेल्टविना ग...\nसीमाभिंतीच्या निधीसाठी ट्रम्प यांचा नवा प्...\nजगातील सर्वात वयोवृद्ध मसाजो नोनाका यांचे ...\nमोबाइलचा पासवर्ड सांगितला नाही; पत्नीने पत...\nफिलिपिन्समधील अब्जाधीश हेन्री साय यांचे नि...\nlargest economy: भारतीय अर्थव्यवस्था घेणार ५व्या स...\n‘लिक्विड फंडां’चे नियम होणार कडक\nएचडीएफसी बँकेची २० टक्के नफावाढ\nकुंभमेळ्यातून १.२० कोटींचे उत्पन्न\nजिओच्या खात्यामध्ये ८८ लाख नवे ग्राहक\nहाशिम अमलाने विराट कोहलीचा मोडला विक्रम\nविदर्भाने उडविला उत्तराखंडचा धुव्वा\nBCCI: पंड्या, राहुलला खेळू द्या\nमहापालिका, लीप फास्टनर्स संघ विजयी\nधोनीइतकी कटिबद्धता पाहिली नाही: विराट\n'पती,पत्नी और वो'चा येतोय रिमेक; झळकणार 'हे' कलाका...\n‘टोटल धमाल’च्या पोस्टरची सोशलवर कमाल\nमी पण राजपूत; कंगनाने 'करणी सेने'ला ठणकावल...\nनव्या 'अंदाज अपना अपना'मध्ये रणवीर आणि वरु...\n#MeToo: हिरानी हे स्वच्छ प्रतिमेचे दिग्दर्...\nमलायका म्हणाली, मला घेऊन चल\nमेट उत्सवाचा ग्रँड फिनाले जल्लोषात\nसरकारनेच ठेवावे क्लासेसवर नियंत्रण\nपीटीए अध्यक्षपदी पुन्हा प्रा. मुळे\nबोर्डाच्या निर्देशांनुसारच बारावीचे प्रॅक्...\n३२ हजार जागांची मेगाभरती\n‘मी टू’ आणि कंपनीची प्रतिष्ठा\n‘मी टू’ आणि कंपनीची प्रतिष्ठा\nपरवा शनिवार पेठेत गेलो होतो\nपाहाः ४० नाविक काढताहेत हालाखीत द..\nतेलंगणाः भागीरथी पापलाइन फुटली\nजगातील सर्वात वयोवृद्ध मसाजो नोना..\nरेल्वे क्रॉसिंगगेट उघडा असताना रे..\nबेंगळुरूच्या वर्थुर तलावाजवळ भीषण..\nनेपाळ, भूतानला जाण्यासाठी आधार ग्..\nप.बंगालः मशीदीत शुक्रवारी महिलांन..\nरन मुंबई रन... मुंबई मॅरेथॉनमध्ये..\nस्वयंघोषित गुरू राम रहीमला जन्मठेप\nपत्रकार रामचंद्र छत्रपती हत्याप्रकरणी दोषी ठरलेला स्वयंघोषित गुरू आणि डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम याला विशेष सीबीआय न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही शिक्षा सुनावण्यात आली.\nGurmeet Ram Rahim : पत्रकार हत्येप्रकरणी राम रहीम दोषी\nपत्रकार रामचंद्र छत्रपती हत्या प्रकरणात पंचकुलातील विशेष सीबीआय न्यायालयानं डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंगसह चौघांना दोषी ठरवलं आहे. १६ वर्षांपूर्वीच्या या हत्याकांडाच्या खटल्याची सुनावणी गेल्याच आठवड्यात पूर्ण झाली होती. १७ जानेवारीला रहीमसह चौघांना शिक्षा सुनावली जाणार आहे.\nपंचकुला हिंसाचारः ५३ जणांना जामीन\nहनीप्रीतला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी\nहनीप्रीतच्या पोलीस कोठडीत तीन दिवसांची वाढ\nबलात्काराच्या दोन प्रकरणामध्ये विशेष सीबीआय कोर्टाने सुनावलेल्या शिक्षेला डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत रामरहीम सिंगने पंजाब आणि हरयाणा हायकोर्टात आव्हान दिले आहे. रामरहीमच्या वतीने त्याच्या वकिलांनी हायकोर्टात आव्हान याचिका दाखल केली आहे.\nराम रहि��वर मुलाल विकल्याचा नवा आरोप\nरामरहीमवर चित्रपट; राखी बनणार हनीप्रीत\nबलात्कार प्रकरणी शिक्षा भोगत असलेला डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत रामरहीम सिंग आणि त्याची मानलेली मुलगी हनीप्रीत सिंग या दोघांच्या जीवनावर चित्रपट बनवला जाणार असून रामरहीमची भूमिका रझा मुराद तर हनीप्रीतची भूमिका राखी सावंत करणार असल्याची चर्चा आहे.\nरामरहीमविरोधातील खून खटल्याची आज सुनावणी\nडेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत रामरहीम सिंह विरोधात सुरू असलेल्या दोन खून खटल्यातील सुनावणी आज सीबीआयच्या कोर्टात होणार आहे. कोणताही अनुचीत प्रकार घडू नये यासाठी संपूर्ण परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. रामरहीम सध्या रोहतक जेलमध्ये बंदीस्त आहे.\nहनीप्रीतच्या ड्रायव्हरला राजस्थानात अटक\nरामरहीम रोज एका मुलीला गुहेत बोलवायचा\n'सेक्सच्या आहारी गेलेला रामरहीम रोज एका मुलीला रात्री ११ वाजता आपल्या गुहेत बोलवायचा परंतु स्वतःची सुटका करून घेण्यासाठी साध्वी पाळी आल्याचा बहाणा करायच्या', असा दावा डेऱ्यात राहिलेल्या एका साध्वीनं केला आहे.\nदेवावर विश्वास ठेवा, बाबा, बुवांवर नकोः रामदेव बाबा\nहनीप्रीत कौरचा शोध सुरू; नेपाळ सीमेवर अलर्ट\nदान केलेला पैसा बाबाचा नाही : अनिल वीज, हरयाणाचे मंत्री\nरामरहीमच्या 'डेरा'त प्लास्टिकचे चलन\nहिंसा घडवण्यासाठी डेरा सच्चाने दिले ५ कोटी\nबलात्कारी बाबा रामरहीम याच्या शिक्षेचा निकाल न्यायालयाने सुनावताच पंजाब आणि हरयाणात हिंसा घडवून आणण्यासाठी डेरा सच्चा सौदाने ५ कोटी रूपये दिले होते, अशी धक्कादायक माहिती एसआयटीच्या तपासातून उघड झाली आहे. त्यामुळे पंजाब आणि हरयाणात झालेली दंगल ही पूर्वनियोजित असल्याचं उघड झालं आहे.\nबाबा राम रहीमच्या अनुयायांनी त्याच्या तसबिरी गटारात फेकून दिल्या\nडेरा प्रमुखासोबती ती मुलगी 'दत्तक' मुलगी\nनागपूर-चंद्रपूर हायवेवर जनावर तस्करांनी पोलिसाला चिरडलं\n...म्हणून राज्यातील शेतकऱ्यांचे होणार सर्वेक्षण\nजागतिक अर्थव्यवस्थेत भारत ५व्या स्थानी\nमुंबईकरांचे ‘सेमी एसी’ लोकलचे स्वप्न धूसर\nपाणीटंचाईचा पहिला बळी; तरुणी विहिरीत पडली\nविरोधी पक्षांचे कार्यकर्ते म्हणजे दलाल: मोदी\nशाळेत आता भरपूर खेळा; रोज १ तास मिळणार\nरेशन दुकानांत बँकिंगसेवा; पैसे काढणेही शक्य\n'ठाकरे' हा 'अॅक्सिडेंटल शिवसेना भवन' नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-28-october-2018/", "date_download": "2019-01-21T01:04:59Z", "digest": "sha1:V2FKLYZV3H42UZWYZAQYXC2OGPNR4A44", "length": 14433, "nlines": 129, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top Current Affairs 28 October 2018 For Sarkari Naukri Preparation", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(Northern Railway) उत्तर रेल्वेत ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 1092 जागांसाठी भरती\n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 150 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती [Updated]\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2019\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n(NPCIL) न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 162 जागांसाठी भरती\n(Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n(ESIC) कर्मचारी राज्य विमा महामंडळात 329 जागांसाठी भरती\n(UPSC-NDA) राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 392 जागांसाठी भरती\n(MPSC) महाराष्ट्र लोक सेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा-2019 (555 जागा)\n(Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n(NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 251 जागांसाठी भरती\n(Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\nमेरकॉम कम्युनिकेशन्स इंडियाच्या अहवालानुसार भारताने 4.9 GW सौरऊर्जा स्थापित केली असून, जगातील दुसर्या क्रमांकाचा सर्वात मोठा सौर बाजार म्हणून त्याचे स्थान मजबूत केले आहे. अहवालानुसार, चीनने यादीतील सर्वोच्च स्थान मिळविले आहे.\nभारतीय दूरसंचार उद्योग डिसेंबर 2019 पर्यंत देशात 1 दशलक्ष वाय-फाय हॉटस्पॉट सादर करणार आहे. इंडियन मोबाइल काँग्रेस 2018, ‘भारत वाई-फाई’ या दशलक्ष हॉटस्पॉटसाठी देशव्यापी कॉमन इंटर-ऑपरेशनल प्लॅटफॉर्म असेल, ज्याची मालकी दूरसंचार सेवा प्रदाते, इंटरनेट सेवा प्रदाते आणि व्हर्च्यु���ल नेटवर्क ऑपरेटर्सनी केली असेल आणि त्यांच्या मार्फत ऑपरेट केले जाईल.\nनॉन-बँकिंग वित्तीय कंपनी कॅपिटल फर्स्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयडीएफसी बँक आपले नाव ‘आयडीएफसी फर्स्ट बँक लिमिटेड’ मध्ये बदलणार आहे.\nइस्राइल एरोस्पेस इंडस्ट्रीज (आयएआय) ने भारतीय इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (बीईएल) च्या सहकार्याने भारतीय नौदलाच्या सात युद्धपद्धतींसाठी एअर मिसाइल (एलआरएसएएम) सिस्टमवर अतिरिक्त बराक -8 लाँग रेंज सर्फेस पुरवण्यासाठी $777 दशलक्ष किमतीच्या करारावर हस्ताक्षर केले.\nGoogle ने मागील दोन वर्षांत लैंगिक उत्पीडनाच्या कारणास्तव, व्यवस्थापनासह 48 लोकांना कामावरून काढून टाकल्याचे कंपनी कर्मचार्यांना ईमेल पाठविले आहेत.\nPrevious (NTPC) नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये 107 जागांसाठी भरती\nNext (Exim Bank) भारतीय निर्यात-आयात बँकेत विविध पदांची भरती [Reminder]\n(RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02 /2018 निकाल\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n» (MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n» (Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» IBPS मार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या 1599 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र (CRP SPL VIII 2018)\n» लक्ष्मी विलास बँक ‘प्रोबशनरी ऑफिसर’ भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (NIACL) न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. मध्ये 312 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» कॅनरा बँक 800 प्रोबेशनरी ऑफिसर भरती परीक्षा निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02/2018 निकाल\n» (MPSC) महाराष्ट्र वन सेवा (मुख्य) परीक्षा-2018 अंतिम उत्तरतालिका\n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्���ळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A4%9A%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9F-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4/", "date_download": "2019-01-21T00:54:48Z", "digest": "sha1:D5Z44V4FYN5IBTFS4GVNMRIY6LPCFYVT", "length": 9257, "nlines": 150, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कचऱ्याची विल्हेवाट शास्त्रोक्त पद्धतीने लावणार – रणजित पाटील | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nकचऱ्याची विल्हेवाट शास्त्रोक्त पद्धतीने लावणार – रणजित पाटील\nमुंबई – कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या कचऱ्याची विल्हेवाट शास्त्रोक्त पद्धतीने करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी आज विधानपरिषदेत सांगितले.कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आधारवाडी डंपिंग ग्राऊंडला लागलेली आग व कचऱ्याची दुर्गंधी यामुळे नागरिकांना होणारा त्रास याबाबत नियम ९७ अन्वये सदस्य जगन्नाथ शिंदे यांनी अल्पकालीन चर्चा उपस्थित केली होती. या चर्चेला उत्तर देताना डॉ. पाटील म्हणाले, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी तीन ठिकाणी जागा निश्चित केली आहे.\nयासाठी एकूण २९ कोटी प्राप्त झाले आहेत. या पद्धतींमध्ये ७०० मे.टन. कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची क्षमता आहे. कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या प्रकल्पासाठी निधीची कमतरता पडणार नाही. कचरा टाकण्याच्या जागेवर अतिक्रमण झाले असल्यास ते काढण्याबाबत महापालिकेला निर्देश देण्यात येतील. कचऱ्याची दुर्गंधी येऊ नये, यासाठी संबंधित महापालिकेकडून रासायनिक फवारणी नियमितपणे करण्याबाबत सूचना देण्यात येतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमुंबई मॅरेथॉनमध्ये ‘बेटी बचाओ’बाबत जनजागृती\nसमृद्धी महामार्गाला राजमाता जिजाऊ माँसाहेब यांचे नाव द्या \nविरोधकांची महाआघाडी ही कमजोर – केशव उपाध्ये\nमालेगावात एकाच दिवशी तीन शेतकऱ्यांची आत्महत्या\nमेळघाटात बालमृत्यूचे तांडव सुरूच ; 9 महिन्यांत 508 बालमृत्यू\nआता रेशनिंग दुकानात बॅंकिंग सुविधा\nखेलो इंडिया : कबड्डीमध्ये महाराष्ट्राला मिळाले संमिश्र यश\nदोषी पोलीस अधिकाऱ्यांवर होणार कारवाई ; कॉंग्रेस कार्��कर्त्यांना मारहाण\nआमदार हसन मुश्रीफ यांना मातृशोक\nदाऊद टोळीतील तीन हस्तकांना अटक ; दिल्ली पोलिसांची कारवाई\nलक्षवेधी : सत्तातुरतेच्या ‘नाटका’चे ‘पोर’खेळ’\nखेलो इंडिया : प्रेरणा विचारेला टेनिसमध्ये सुवर्ण\nआलोककुमार यांनी आपल्या वक्तव्याविषयी केला खुलासा\nविरोधकांचा एकत्रित आवाज ( अग्रलेख )\nखेलो इंडिया : व्हॉलिबॉलमध्ये महाराष्ट्राच्या मुलींचे रुपेरी यश\nमध्य प्रदेश भाजपा नेत्याच्या टायर फॅक्‍टरीला आग ; पाच कामगारांचा मृत्यू\nअंबाजोगाईतील खून प्रकरणी सहा भावांवर गुन्हा दाखल\nखेलो इंडिया : टेबल टेनिसमध्ये महाराष्ट्राच्या सृष्टीची कास्यंपदकाची कमाई\nखेलो इंडिया : तिरंदाजीत साक्षी शितोळे व ईशा पवार यांचा सुवर्णवेध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/dhananjay-mahadik-and-satej-patil-wall-only-a-little-distance-wali/", "date_download": "2019-01-21T01:29:21Z", "digest": "sha1:JBSRFDFQTPCU2WLV5IVKUVJAS5QAMKMW", "length": 11989, "nlines": 159, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "धनंजय महाडिक आणि सतेज पाटील यांच्या भिंतीत थोडंच अंतर! : वाळी | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nधनंजय महाडिक आणि सतेज पाटील यांच्या भिंतीत थोडंच अंतर\nकोल्हापूर – दिवाळी सण दोनच दिवसांवर येऊन ठेपला असताना कोल्हापुरात मात्र राजकीय दिवाळीला उधाण आले आहे. राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांनी आपुलकीची भिंत तर कॉंग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी माणुसकीची भिंत उभारून गोरगरिबांना कपडे देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. या दोन्ही उपक्रमा पाठीमागे राजकीय स्वार्थ जरी असला तरी सामान्य लोकांची मात्र या दिवाळीत चंगळ झाली आहे.\nकोल्हापूरातील ऐतिहासिक दसरा चौकात खासदार धनंजय महाडिक यांची आपुलकीची भिंत तर टाऊन हॉल चौकात कॉंग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी माणूसकीची भिंत उभारलीय. विशेष म्हणजे, या दोघांनी उभारलेल्या आपुलकीची भिंती आणि माणुसकीची भिंत या उपक्रमात काही फुटांचंच अंतर आहे. या दोन्ही ठिकाणी आपल्याला हवे तसे कपडे मिळवण्यासाठी लोकांची झुम्बड उडाली आहे. खासदार धनंजय महाडिक यांनी नवी कोरी कपडे नागरिकांना दिवाळी भेट म्हणून द्यायला सुरुवात केली आहे तर सतेज पाटील यांनी लोकांच्या कडे अधिक असणारी कपडे एकत्र करून त्या कपड्याचे वितरण सुरू केले आहे. या मूळ सहाजीकच या दोन्ही उपक्रमांवर दोघांनी शेरेबाजी केली आहे.\nयावेळी सतेज पाटील म्ह���ाले कोणी काय उपक्रम राबवत हे माहिती नाही परंतु आम्ही गेले 3 वर्ष माणुसकीची भिंत हा उपक्रम राबवत असून राज्यातील इतर शहरात पण माणुसकीची भिंत उभारली गेली आणि कौतुक झालं. आम्ही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून उपक्रम राबवत नाही तर सामाजिक कार्य म्हणून राबवतो अस म्हणत धनंजय महाडिक यांना टोला लगावला. तर दुसरीकडे धनंजय महाडिक यांनी दिवाळीला नविन कपडे घालण्याची प्रथा असते म्हणून आम्ही दहा हजार गोरगरिबांना नवीन कपडे दिले तर उद्या वाड्या-वस्त्यांवरील आणि गरीब लोकांना स्पर्धेतील वाटणार आहोत हा कुठलाही पॉलिटिकल इव्हेंट नाहीतर धनंजय महाडिक युवा शक्ती भागीरथी महिला संस्था आणि उद्योग यांच्या मार्फत हा राबवला गेला आहे.\nआम्ही काय जुने कपडे दिले नाहीत नवीन कपडे असं म्हणत पाटील यांना टोला लगावला. काही महिन्यांवर लोकसभेची निवडणूक अली आहे. त्यामुळं आपलं स्थान बळकट करण्यासाठी आणि आपला जनसंपर्क वाढवा यासाठी धनंजय महाडीकांनी हा उपक्रम सुरू केला आहे तर धनंजय महाडिक आणि महादेवराव महाडिक यांना विरोध करणारे सतेज पाटील यांनी देखील आपल्या जनसंपर्काच मध्यम मधून माणुसकीची भिंत सुरू केली आहे. हेतू कोणताही असो यामुळं सामान्य गरजू नागरिकांची मात्र चांगलीच चंगळ झाली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nएसटी महामंडळाची स्वतःचीच “रेस्क्‍यू फोर्स’; कोल्हापूर विभागाचा स्तुत्य उपक्रम\nराज्यात ‘डान्सबार’ पुन्हा सुरू करण्याच्या निर्णयावर राष्ट्रवादी आक्रमक\nअहमदनगरमध्ये राष्ट्रवादीच्या 18 नगरसेवकांचे निलंबन\nराष्ट्रवादी कॉंग्रेसची बूथ स्तरावर मोर्चेबांधणी\nराष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने स्वारगेट चौकात आंदोलन\nभगवान रामाला पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घर द्या – भाजप खासदार\nखतटंचाईचा केंद्र सरकारकडून इन्कार\nडॉ. डी. वाय. पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश\nखेलो इंडिया : टेबल टेनिसमध्ये चिन्मयला दुहेरी मुकुट\nमध्यप्रदेशात भाजप नेत्याची हत्या\nजीवनगाणे : खरी सुंदरता\nकोलकाता रॅली हा केंद्रासाठी वेकअप कॉल ; शत्रुघ्न सिन्हा यांनी केले रॅलीचे जोरदार समर्थन\nभाषा-भाषा : हिंदीची सक्‍ती कितपत श्रेयस्कर\nखेलो इंडिया : मुष्टियुद्धात महाराष्ट्राचा सुवर्ण चौकार\nदाऊद टोळीतील तीन हस्तकांना अटक ; दिल्ल��� पोलिसांची कारवाई\nलक्षवेधी : सत्तातुरतेच्या ‘नाटका’चे ‘पोर’खेळ’\nखेलो इंडिया : प्रेरणा विचारेला टेनिसमध्ये सुवर्ण\nआलोककुमार यांनी आपल्या वक्तव्याविषयी केला खुलासा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Extension-of-loan-application-till-June-15/", "date_download": "2019-01-21T02:22:32Z", "digest": "sha1:WAWQL4QTYISOP6NTS2QHLIWL6LQ2Y6KX", "length": 3660, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कर्जमाफीसाठी अर्ज 15 जूनपर्यंत मुदतवाढ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › कर्जमाफीसाठी अर्ज 15 जूनपर्यंत मुदतवाढ\nकर्जमाफीसाठी अर्ज 15 जूनपर्यंत मुदतवाढ\nशेतकरी कर्जमाफी योजनेत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यापासून काही कारणाने जे शेतकरी वंचित राहिले आहेत. त्या शेतकर्‍यांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत सहभाग घेता यावा यासाठी अर्ज करण्याची मुदत 15 जूनपर्यंत वाढविण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. राज्यातील थकित कर्जधारक शेतकर्‍यांसाठी राज्य सरकारकडून कर्जमाफीची योजना जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी 1 एप्रिल 2001 ते 31 मार्च 2009 या कालावधीत थकबाकीदार असलेल्या परंतु 2008 आणि 2009 च्या कर्जमाफी योजनेचा लाभ न मिळालेल्या शेतकर्‍यांचा या योजनेत समावेश करण्याची घोषणा केली होती. यासाठी अर्ज करण्यास 15 जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे.\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच\nदीड महिन्यापासून मागासवर्गीय आयएएस पोस्टिंगच्या प्रतीक्षेत\nविरोधकांची आघाडी भ्रष्टाचाराची : मोदी\nतलासरी, डहाणू भूकंपाने पुन्हा हादरले\nविश्‍वासघात करणार्‍यांना मदत नाही : आ. सतेज पाटील\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच\nदीड महिन्यापासून मागासवर्गीय आयएएस पोस्टिंगच्या प्रतीक्षेत\nतलासरी, डहाणू भूकंपाने पुन्हा हादरले\nविमानतळावरील फलकावर महाराजांचे नाव झळकले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/MDR-TB-40-patients/", "date_download": "2019-01-21T01:56:04Z", "digest": "sha1:G2CT2MYYGBDRZKPT7MRHOIARWJS6HIFH", "length": 5396, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘एमडीआर टीबी’चे 40 रुग्ण | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › ‘एमडीआर टीबी’चे 40 रुग्ण\n‘एमडीआर टीबी’चे 40 रुग्ण\nशहरात जानेवारीपासून आतापर्यंत ‘मल्टी ड्रग रेझिस्टन्स’ (एम. डी. आर.) टी. बी. चे 40 रुग्ण आढळून आले आहेत. या प्रका��च्या टीबीमध्ये मृत्युदर जवळपास 40 टक्के असून, त्यामुळे या आजाराला प्रतिबंध करणे एक आव्हान बनले आहे. या प्रकारचा क्षयरोग होऊच नये यासाठी काळजी घेणे हाच यावरील महत्त्वाचा उपाय असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांनी म्हटले आहे.\nमहापालिकेच्या नायडू संसर्गजन्य रुग्णालयात ‘सीबीनॅट’ या अद्ययावत उपकरणामुळे दोन दिवसांतच थुंकीच्या नमुन्याद्वारे एम. डी. आर. टी. बी. चे निदान होते. ज्या रुग्णांचा आजार सर्वसाधारण टी. बी. च्या औषधांनी बरा होत नाही, त्यांच्या थुंकीचे निदान या उपकरणाद्वारे करण्यात येते. ही सुविधा पूर्णपणे मोफत आहे. सध्या यावर्षी जानेवारीपासून पाच जुलैपर्यंत 40 रुग्ण आढळून आले आहेत. प्रत्येक महिन्यात सरासरी पाच तर एप्रिल आणि मे महिन्यात सर्वाधिक 8 ते 10 रुग्ण आढळून आले आहेत.\nक्षयरोग्याने सुरुवातीचा उपचार नीट न घेणे, औषधे वेळेवर व पूर्ण कालावधीसाठी न घेणे, रोगप्रतिकार क्षमता इतर कारणांमुळे कमी होणे, अशा कारणांमुळे सध्या एमडीआर टीबीचा प्रसार वाढत आहे. साध्या क्षयरोगाचा उपचार हा कमी कालावधीचा म्हणजे 6-9 महिन्यांचा असतो, परंतु रुग्ण सुरुवातीस 1-2 महिने औषधे घेतात व काही दिवसांनी औषध घेण्याचे सोडून देतात, अशा रुग्णांमधील क्षयरोगाचे जंतू नेहमीच्या ‘आपसोनियाझइड’ व ‘रिफॅपिझीन’ या दोन्ही औषधांना दाद देत नाहीत. त्यामुळे वेगळी व अधिक पॉवरची औषधे 25 ते 30 महिन्यांसाठी घ्यावी लागतात. त्याचा इतर अवयवांवरही अनिष्ट परिणाम होण्याची शक्यता असते.\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच\nदीड महिन्यापासून मागासवर्गीय आयएएस पोस्टिंगच्या प्रतीक्षेत\nविरोधकांची आघाडी भ्रष्टाचाराची : मोदी\nतलासरी, डहाणू भूकंपाने पुन्हा हादरले\nविश्‍वासघात करणार्‍यांना मदत नाही : आ. सतेज पाटील\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच\nदीड महिन्यापासून मागासवर्गीय आयएएस पोस्टिंगच्या प्रतीक्षेत\nतलासरी, डहाणू भूकंपाने पुन्हा हादरले\nविमानतळावरील फलकावर महाराजांचे नाव झळकले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/public-interest-litigation-against-the-garbage-project/", "date_download": "2019-01-21T01:56:48Z", "digest": "sha1:BBNJKEWCGH655C34HBMI33WWJGT2HK5N", "length": 7213, "nlines": 86, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "दुग्धनगरी कचरा प्रकल्प विरोधातील जनहित याचिका निकाली", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देश�� मंगल देशा \nदुग्धनगरी कचरा प्रकल्प विरोधातील जनहित याचिका निकाली\nऔरंगाबाद: चिकलठाणा येथे घनकचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला. या विरोधात चिकलठाणावासीयांनी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सादर केली होती. यावर नेमलेल्या समितीने घेतलेल्या निर्णयाचे परीक्षण करणे योग्य नाही असे म्हणत. न्यायालयाने याचिका निकाली काढली.\nऔरंगाबाद : एमआयएममधून हकालपट्टी करण्यात आलेल्या नगरसेवकावर…\nभाजपला पाठींबा देणाऱ्या ‘त्या’ नगरसेवकांशी जयंत…\nसर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कचरा निर्मूलनासाठी महानगरपालिकेने उच्चस्तरीय समिती गठीत केली. या समितीचे अध्यक्ष विभागीय आयुक्त असुन या समितीने शहरातील विविध भागांत पाहणी करून अखेरीस चिकलठाण्यामधील दुग्धनगरीची जागा घनकचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी निवडली. यास विरोध दर्शवीत चिकलठाण्यामधील नागरिकांनी जनहित याचिका औरंगाबाद खंडपीठात सादर केली. प्रस्तावित प्रकल्प विमानातळापासून अवघ्या दीडकिलोमीटर अंतरावर असून तिथे कचरा प्रकल्प उभारल्यास नागरिकांच्या मूलभूत हक्काचे हनन होईल. असे मुद्दे याचिकेत मांडण्यात आले होते. याचिकाकर्त्या तर्फे अॅड. प्रज्ञा तळेकर व मनपाकडून अॅड. राजेंद्र देशमुख यांनी काम पहिले.\nऔरंगाबाद : एमआयएममधून हकालपट्टी करण्यात आलेल्या नगरसेवकावर बलात्काराचा गुन्हा\nभाजपला पाठींबा देणाऱ्या ‘त्या’ नगरसेवकांशी जयंत पाटील करणार चर्चा\nबाबरी आंदोलनप्रकरणी चंद्रकांत खैरेंना समन्स\n१९४७ नाही तर १९९७ साली भारत स्वातंत्र्य.. या लोकप्रतिनिधीने तोडले अकलेचे तारे\nवचनाची पूर्तता करणारा नेता म्हणून झाली पवारांची ओळख \nटीम महाराष्ट्र देशा : लातूर तालुक्यातील मुरुड हे मोठ्या लोकसंख्येचे तसेच मोठी बाजारपेठ असलेले गाव आहे. मात्र या…\nभाजप सरकारकडून संविधानावर हल्ला करण्याचा प्रयत्न : पवार\n‘काँग्रेसने मला छळले म्हणून मी तुला छळतोय’\nविश्व हिंदू परिषद कॉंग्रेसला पाठींबा देण्याची शक्यता\nशेतकऱ्यांची खिल्ली उडवणाऱ्या पाटलांना फिरू देऊ नका : देवकर\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nनारायण राणेंची पुन्हा घरवापस�� ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\nआढळरावांविरोधात लढण्याआधीच दादांनी केली तलवार म्यान \nउस्मानाबाद लोकसभेला राष्ट्रवादीकडून राणा जगजितसिंह पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/rutu-barva-news/cold-and-aridity-1363900/", "date_download": "2019-01-21T02:07:27Z", "digest": "sha1:53PU6JJO4ZDDENM2QD7GGDA4QU5QKLD6", "length": 10485, "nlines": 187, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Cold and aridity | थंडी आणि रूक्षता | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\nशशिकला यांना तुरुंगात विशेष वागणूक\nत्वचा : त्वचा हवामानामुळे रुक्ष होते. केवळ स्थानिक स्निग्ध उपचार केले तर तात्पुरता रूक्षपणा कमी होतो.\nथंडीमध्ये येणारी रूक्षता केस व त्वचेला जास्त जाणवते. कारण त्वचा व केस बा वातावरणाच्या जास्त संपर्कात येतात. त्वचेला, केसांना स्निग्धता मिळावी म्हणून जसे आपण तेल, क्रीम इत्यादी गोष्टींचा वापर करतो तसेच शरीराला आतूनही स्निग्धता मिळाली पाहिजे.\nकेस : या दिवसांमध्ये केसांची रुक्षता वाढते व कोंडय़ाचा प्रादुर्भाव होतो. केसांना आतूनही स्निग्धता मिळावी म्हणून बदाम, अक्रोड, जवस, तीळ, पिस्ता, साजूक तूप, खोबरे इत्यादी गोष्टींचा अंतर्भाव आपण आपल्या आहारात अवश्य करावा. कढीपत्ता, आवळा, कांदा, टोमॅटो, डाळिंब, संत्री, मोसंबी इत्यादी रोजच्या आहारात ठेवावे. तेलकट, मसालेदार, मैद्याचे पदार्थ शक्यतो टाळावेत. जास्त प्रमाणात शांपूचा किंवा रासायनिक पदार्थाचा अतिरेक टाळावा.\nत्वचा : त्वचा हवामानामुळे रुक्ष होते. केवळ स्थानिक स्निग्ध उपचार केले तर तात्पुरता रूक्षपणा कमी होतो. म्हणून स्थानिक उपचारांना आहारीय द्रव्यांची जोड जरूर द्यावी. बदाम, चारोळी, पिस्ता, अक्रोड, शेंगदाणे, खोबरे, जवस, ऑलिव्ह ऑइल, आवळ्याचे सर्व पदार्थ, डाळिंब, खारीक, काजू, तीळ, साजूक तूप, लोणी इत्यादी अनेक पदार्थ त्वचा स्निग्ध ठेवण्यास मदत करतात. केसांप्रमाणेच त्वचेलाही साबणाचा अतिरिक्त वापर टाळावा. चेहऱ्याची त्वचा हिवाळ्यात लवकर रूक्ष होते. सुरकुत्या दिसू लागतात. त्यामुळे या रासायनिक पदार्थामुळे ती अधिक कोरडी पडणार नाही याची काळजी घ्यावी आणि पाणी भरपूर प्यावे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\nपोट भरण्यासाठी मी एकेकाळी कोथिंबीरसुद्धा विकली; नवाजुद्दीनने सांगितल्या संघर्षाच्या आठवणी\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\n'फक्त कधी आणि कुठे ते सांग'; सारासोबत डेटला जाण्यास कार्तिक आर्यन तयार\nतुझं करिअर उद्ध्वस्त करू, सेटवर जाळपोळ करू; करणी सेनेची कंगनाला धमकी\nमी नायक नाही, कलाकार आहे..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nसत्तेचे केंद्रीकरण की महाआघाडी\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\n.. तर रिझव्‍‌र्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nपंधरा वर्षांनी रेल्वेत पुन्हा कुल्हडचा वापर\nस्वप्निल जोशीला भेटण्याची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/sehwag-wants-to-celebrate-his-birthday-with-chris-gale/", "date_download": "2019-01-21T01:43:37Z", "digest": "sha1:JOFAPE5TMUXYMJYFPSVHZRTZ2HENVH56", "length": 6967, "nlines": 67, "source_domain": "mahasports.co.in", "title": "सेहवागला करायचा या परदेशी खेळाडूबरोबर वाढदिवस साजरा", "raw_content": "\nसेहवागला करायचा या परदेशी खेळाडूबरोबर वाढदिवस साजरा\nसेहवागला करायचा या परदेशी खेळाडूबरोबर वाढदिवस साजरा\n भारताचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग आज आपला ३९वा वाढदिवस साजरा करत आहे. सेहवागला यामुळे त्याचे माजी संघसहकारी, मित्र, चाहते आणि माजी खेळाडूंकडून खास शुभेच्छा येत आहेत.\nसेहवागने आज सर्व दिग्गजांना शुभेच्छा दिल्याबद्दल लगेच आभार मानले आहे. परंतु आपल्या चाहत्यांनाही नाराज केले नाही. चाहत्यांसाठी सेहवागने आज एक खास प्रश्नोत्तरांचा सेशन घेतला. ज्यात #virudiwas हा हशटॅग वापरून प्रश्न विचारणाऱ्यांना वीरूने उत्तर दिली.\nअमर नावाच्या एका चाहत्याने वीरूला खास प्रश्न केला की तुला जर एखाद्या परदेशी क्रिकेटर बरोबर वाढदिवस साजरा करायची संधी मिळाली तर कोणाबरोबर तुला तो साजरा करायला आवडेल\nक्षणाचाही विलंब न लावता वीरूने उत्तर दिले की फक्त आणि फक्त ख्रिस गेल.\nविशेष म्हणजे आज सकाळीच ख्रिस गेलने सेहवागला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.\nख्रिस गेल आणि सेहवाग हे जागतिक क्रिकेटमधील स्फोटक फलंद���ज म्ह्णून ओळखले जातात.\nतिसरी राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा: दूर्वा, गौरी, मयुरी, पावनी यांना विजेतेपद\nऑस्ट्रेलियन ओपन: गतविजेत्या रॉजर फेडररला पराभवाचा धक्का\nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्गलला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\nडॉ. शिरीडकरने जिंकला “आर्य चषक”\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या साक्षी शितोळे व ईशा पवार यांचा सुवर्णवेध\nकोल्हापूरच्या संघानी पटाकवले जामसंडे पुरुष व महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद\nअजिंक्य रहाणे या मालिकेत करणार भारताचे नेतृत्व\nएमएस धोनी हा सुपरस्टार आहे…\nतेंडुलकर, कोहलीप्रमाणे या दिग्गजांच्या यादीत हाशिम अमलाही सामील\nसातत्याने विक्रम करणाऱ्या किंग कोहलीचा ‘हा’ विश्वविक्रम मोडीत\nन्यूझीलंड विरुद्धच्या टी२० मालिकेसाठी अशी आहे टीम इंडिया\nएमएस धोनीने चुकून घातली रिषभ पंतची जीन्स\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची २१७ पदकांसह आघाडी कायम\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या सुवर्णचौकार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसमध्ये चिन्मयला दुहेरी मुकुट; महाराष्ट्राला दोन सुवर्ण व एक रौप्य पदक\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या सुकमणी बाब्रेकर याला कास्यंपदक\n३री राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा : प्रथमेश पेनशेट्टी, आदित्य दळवी, प्रेम शहा, अभय मोरे यांना विजेतेपद\nखेलो इंडिया युथ गेम्सचा समारोप सोहळा आज\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या निखिल दुबे याचा ‘सुवर्ण’ ठोसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/up-yoddas-vs-jaipur-pink-panthers/", "date_download": "2019-01-21T01:32:16Z", "digest": "sha1:T66JWAEFLIQDLWPJAQNA4U54OJOOOHH2", "length": 8626, "nlines": 61, "source_domain": "mahasports.co.in", "title": "युपी योद्धाज करणार का आज पात्रता फेरीत प्रवेश", "raw_content": "\nयुपी योद्धाज करणार का आज पात्रता फेरीत प्रवेश\nयुपी योद्धाज करणार का आज पात्रता फेरीत प्रवेश\nआज रात्री जयपूर पिंक पँथर्स विरुद्ध लढणार यु.पी.योद्धा हा सामना होणार आहे. हा सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघ जोरदार प्रयत्न करणार आहे. कारण इंटर झोन संपण्यासाठी यानंतर फक्त २ सामने उरलेले आहेत.\nत्यामुळे हा सामना खूपच चुरशीने होणार आहे. या सामन्यात जयपूर पिंक पँथर्सचा कर्णधार मंजीत चिल्लर आणि यु.पी.योद्धाचा डिफेंडर गुरविंदर सिंग त्यांच्यातही चांगलीच लढत पाहायला मिळणार आहे.\nजयपूर पिंक पँथर्स संघाने मागील सलग ३ सामने हरलेले आहेत. त्यांचा मागील सामना हरयाणा स्टीलर्स या संघासोबत होता. हा सामना जयपूर पिंक पँथर्स २७-३७ असा १० गुणांच्या फरकाने ते हरले.\nरेडर पवन कुमार, राहुल चौधरी, तुषार पाटील यांनी सामना जिंकण्याचा खूप प्रयत्न केला परंतु संघाच्या डिफेंडरची पाहिजे अशी साथ त्यांना मिळाली नाही. तसेच त्यांना पुढील संघाचा रेडर पाहिजे तेव्हा थांबवता आला नसल्यामुळे हरयाणा स्टीलर्सच्या गुणांमध्ये वाढ होत गेली.\nयु.पी.योद्धा या संघाचा मागील सामना तमील थलाइवाज या संघासोबत होता. यु.पी.योद्धाने तमील थलाइवाज विरुद्धचा हा सामना ३७-३३ असा जिंकला होता. संघाचा कर्णधार नितीन तोमरने या सामन्यात सर्वात जास्त १२ गुण मिळविले आहेत. या सामन्यात सर्वात जास्त गुण मिळवणारा खेळाडू आहे. त्यानंतर रिशांक देवाडिगा याने ९ आणि महेश गौड याने ३ गुण मिळविले आहे. तर डिफेंडर नितेश कुमारने ० व सागर क्रिष्णाने १ गुण मिळविला. परंतु डिफेंडर्सला पाहिजे अशी साथ देता आली नाही.\nआजचा सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघाना जोरदार प्रयत्न तर करावेच लागणार आहे, तसेच संघातील सर्वच खेळाडूंची त्यांना साथ मिळविणे आवश्यक आहे. केवळ ४ ते ५ खेळाडूंनी खेळून सामना जिंकता येणार नाही. यु.पी.योद्धाच्या संघातील डिफेंडरना आपली कामगिरी सुधारवण्याची संधी या सामन्यात आहे. तसेच मागील सामने हरलेला संघ जयपूर पिंक पँथर्सना पुनरागमन करून जिंकण्याची संधीही त्यांना या सामन्यात मिळाली आहे.\nतिसरी राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा: दूर्वा, गौरी, मयुरी, पावनी यांना विजेतेपद\nऑस्ट्रेलियन ओपन: गतविजेत्या रॉजर फेडररला पराभवाचा धक्का\nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्गलला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\nडॉ. शिरीडकरने जिंकला “आर्य चषक”\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या साक्षी शितोळे व ईशा पवार यांचा सुवर्णवेध\nकोल्हापूरच्या संघानी पटाकवले जामसंडे पुरुष व महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद\nअजिंक्य रहाणे या मालिकेत करणार भारताचे नेतृत्व\nएमएस धोनी हा सुपरस्टार आहे…\nतेंडुलकर, कोहलीप्रमाणे या दिग्गजांच्या यादीत हाशिम अमलाही सामील\nसातत्याने विक्रम करणाऱ्या ���िंग कोहलीचा ‘हा’ विश्वविक्रम मोडीत\nन्यूझीलंड विरुद्धच्या टी२० मालिकेसाठी अशी आहे टीम इंडिया\nएमएस धोनीने चुकून घातली रिषभ पंतची जीन्स\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची २१७ पदकांसह आघाडी कायम\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या सुवर्णचौकार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसमध्ये चिन्मयला दुहेरी मुकुट; महाराष्ट्राला दोन सुवर्ण व एक रौप्य पदक\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या सुकमणी बाब्रेकर याला कास्यंपदक\n३री राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा : प्रथमेश पेनशेट्टी, आदित्य दळवी, प्रेम शहा, अभय मोरे यांना विजेतेपद\nखेलो इंडिया युथ गेम्सचा समारोप सोहळा आज\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या निखिल दुबे याचा ‘सुवर्ण’ ठोसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/uniforms-and-school-materials-time-135705", "date_download": "2019-01-21T02:18:34Z", "digest": "sha1:ZFHT6VAFFNI2UB2227MLL7AUCUWLOJTH", "length": 14649, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "Uniforms and school materials in time! गणवेश अन्‌ शालेय साहित्य वेळेत! | eSakal", "raw_content": "\nगणवेश अन्‌ शालेय साहित्य वेळेत\nरविवार, 5 ऑगस्ट 2018\nपुणे : गणवेश आणि शैक्षणिक साहित्याचे पैसे थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याच्या निर्णयाचे चांगले परिणाम दिसू लागले आहेत. महापालिकेच्या शाळांतील 95 टक्‍क्‍यांहून अधिक विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात हे पैसे जमा झाले आहेत. पावणेसहा हजार विद्यार्थी किंवा त्यांच्या पालकांची बँक खाती नसल्याने त्यांना अद्याप पैसे मिळाले नाहीत. त्यांची खाती लवकरच उघडली जातील, असा दावा प्रशासनाने केला आहे.\nपुणे : गणवेश आणि शैक्षणिक साहित्याचे पैसे थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याच्या निर्णयाचे चांगले परिणाम दिसू लागले आहेत. महापालिकेच्या शाळांतील 95 टक्‍क्‍यांहून अधिक विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात हे पैसे जमा झाले आहेत. पावणेसहा हजार विद्यार्थी किंवा त्यांच्या पालकांची बँक खाती नसल्याने त्यांना अद्याप पैसे मिळाले नाहीत. त्यांची खाती लवकरच उघडली जातील, असा दावा प्रशासनाने केला आहे.\nआर्थिक अनुदान किंवा विविध योजनांचा लाभ हा थेट संबंधित व्यक्तीला मिळण्यासाठी राज्य सरकारने थेट लाभार्थी हस्तांतरण (डीबीटी) पद्धत राबविण्याचा निर्णय घेतला होता. यानुसार महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना गणवेश आणि शैक्षणिक साहित्य देण्यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे. गेल्या वर्षी महापालिका प्रशासनाने 'डीबीटी कार्ड' योजना राबविली होती. यासाठी ठेकेदार नियुक्त केल्याने ती वादाची ठरली होती. यंदादेखील स्थायी समितीत या विषयाच्या मंजुरीला विलंब झाला होता. अखेर हे पैसे थेट विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यावर जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे यंदा विद्यार्थ्यांना वेळेवर गणवेश आणि साहित्य मिळण्यास मदत झाली आहे. मात्र, अद्याप पावणेसहा हजार विद्यार्थी किंवा त्यांच्या पालकांचे बॅंक खाते नसल्याने ते या लाभापासून वंचित आहेत. त्यांची खाती लवकर उघडून त्यांच्या खात्यांवर रक्कम वर्ग करण्यात येईल, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.\n13 कोटी 90 लाख रुपये वर्ग\nमहापालिकेच्या शाळांत एकूण 84 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांच्यापैकी 34 हजार विद्यार्थ्यांची अथवा त्यांच्या पालकांची बॅंक खाती होती. त्यांच्या खात्यात सर्वांत प्रथम रक्कम वर्ग केली गेली. उर्वरित विद्यार्थी आणि पालकांची माहिती घेऊन बॅंक खाती उघडली गेली. आतापर्यंत विद्यार्थी आणि पालकांच्या खात्यामध्ये 13 कोटी 90 लाख रुपये वर्ग केले गेले आहेत.\nबँक खात्यात जमा झालेल्या पैशांचा योग्य विनियोग झाला आहे की नाही, हे तपासण्यासंदर्भात मुख्याध्यापकांना सूचना देण्यात आल्या आहेत. शालेय साहित्य खरेदीच्या पावत्या पालकांकडून जमा करून त्याची शहानिशा केली जाईल.\n-शिवाजी दौंडकर, शिक्षण प्रमुख\nसाहित्यिकांच्या प्रतिष्ठेसाठी शेतकऱ्यांच्या दुःखाचा वापर\nनाशिक - यवतमाळमधील साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या पत्नीच्या हस्ते करण्यात...\nशेतकरीपुत्राच्या ड्रोनची आकाशाला गवसणी\nवर्धा : अकोली जामणी (ता. सेलू) येथील शेतकऱ्याचा मुलगा शुभम नरेंद्र मुरले याने दोन वर्षांच्या परिश्रमानंतर ड्रोनचे यशस्वी उड्डाण करीत आकाशाला गवसणी...\nपुस्तकांच्या गावात बालकुमार साहित्य संमेलनाचा प्रारंभ\nभिलार - ज्यांनी स्त्रियांसाठी शिक्षणाची दारे खुली अशा सावीत्रीबाई फुले यांचा वेश परिधान केलेल्या शाळकरी मुलीच्या हस्ते पालखीतील ग्रंथांची पुजा करून...\n'एनआयए'कडून यूपी, पंजाबमध्ये छापे\nनवी दिल्ली : दहशतवादी संघटना इसिसचे मोड्यूल असलेल्या हरकत उल हर्ब ए इस्लाम या संघटनेच्या तपासादरम्यान आज राष्ट��रीय तपास यंत्रणा (एनआयए)ने उत्तर...\nसंमेलनाध्यक्षांनी परत केले चहाचे पैसे\nनागपूर : संमेलनाच्या आयोजकांकडून पावलोपावली खर्चाची अपेक्षा करणारा एक वर्ग संमेलनात असताना खुद्द संमेलनाध्यक्षांनी मात्र चहाचे पैसे परत घेण्याचा...\nवालचंद महाविद्यालयाजवळच्या अतिक्रमणांवर हातोडा\nसांगली : विश्रामबागमधील वालचंद इंजिनिअरिंग महाविद्यालयाच्या जवळच्या रस्त्यावरील खोक्‍यांच्या अतिक्रमणांवर आज महापालिकेचा हातोडा पडला....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/techknow-news/best-mobile-app-game-to-experience-thrilling-in-science-1595730/", "date_download": "2019-01-21T02:03:14Z", "digest": "sha1:EM42TMIOF7XJ63AJPZC4EHOK53ZGPSFZ", "length": 17715, "nlines": 203, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Best mobile app game to experience thrilling in science | शब्दांचे खेळ | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\nशशिकला यांना तुरुंगात विशेष वागणूक\nविज्ञान क्षेत्रातील टेलर नावाचा एक शिकाऊ उमेदवार आपल्या वरिष्ठांसोबत चंद्रावर जातो.\nगेम्स जे आपल्याला मनोरंजनासोबतच थोडसं डोकं चालवायलाही भाग पाडतात.\nमोबाइल गेम्स किंवा एकूणच संगणक गेम्स म्हटले की भडक रंग, वेगवेगळे इफेक्ट्स, हाणामारी, जलद पळणे, जलद गाडी पळवणे असे एक ना अनेक गेम्सच्या स्क्रीन्स आपल्या डोळ्यासमोरून जातात. या सर्व गेम्समुळे काही चांगले अर्थात ज्या गेम्समध्ये विचार करावा लागतो किंवा जे गेम्स शब्दांशी संबंधित आहेत असे सर्व गेम्स पुरते झाकोळले गेले आहेत. अशा गेम्समध्ये चांगले चित्र आणि आवाज नसतात. मात्र त्या गेम्सच्या माध्यमातून एखादा वैज्ञानिक सिद्धांत असेल किंवा एखादी प्रसिद्ध कथा असेल ती आपल्या समोर उभी राहते. पाहुयात असे काही गेम्स जे आपल्याला मनोरंजनासोबतच थोडसं डोकं चालवायलाही भाग पाडतात.\nविज्ञान क्षेत्रातील टेलर नावाचा एक शिकाऊ उमेदवार आपल्या वरिष्ठांसोबत चंद्रावर जातो. तेथे त्यांचे अंतराळयान क्रॅश होते. तेथे तो एकटा अडकलेला असतो. मग तो मदतीसाठी पृथ्वीवरील केंद्रावर संपर्क साधतो. त्यावेळेस तुम्ही त्याला मार्गदर्शन करून तेथून सुरक्षितपणे बाहेर काढायचे असते. अशा प्रकारचा एक वेगळाच अनुभव देणारा हा गेम आहे. या गेममध्ये आपण संदेश पाठविण्यासाठी ज्याप्रमाणे शब्दांचा वापर करतो. तशाच प्रकारे शब्दांचा वापर करून टेलरला मार्गदर्शन करायचे असते. तुमच्यासमोर मांडण्यात आलेल्या परिस्थितीतून तुम्ही जे निर्णय घ्याल त्या निर्णयावर टेलरचं जगणं किंवा मृत्यू अवलंबून असणार आहे. म्हणजे जर तुम्हाला विज्ञानातील थरारक गोष्ट अनुभवायची असेल तर हा गेम खरोखरच त्यासाठी उत्तम आहे.\nअ‍ॅप कुठे उपलब्ध – आयओएस आणि अँड्रॉइडवर\nशब्द आणि चित्र यांचा उत्तम मिलाप असलेला हा गेम आपल्याला पुस्तक वाचनाचा आनंद देतो. यामध्ये आपण निवडलेल्या वाक्यावरून प्रत्येक वेळी गेमची पुढची पायरी अवलंबून असते. यामुळे तुम्ही कोणत्या वेळी कोणते वाक्य निवडतात हे महत्त्वाचे ठरते. यातही अनेक कथा देण्यात आल्या असून त्यातील वाक्यांवरून खेळाची संपूर्ण रचना आहे.\nअ‍ॅप कुठे उपलब्ध- आयओएस आणि अँड्रॉइडवर\nअ‍ॅप बाजारात हा गेम्स या सदरात मोडतो खरा. पण या अ‍ॅपकडे आपण पाहिले तर आपल्याला कुठल्याही बाजूने तो एक गेम आहे असे वाटणार नाही. कारण हे अ‍ॅप पूर्णत: विविध शब्दांनी भरलेले आहे. यात चित्रांचा पूर्णत: अभाव आहे. मात्र या गेममध्ये विज्ञानकथा उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. यात आपल्याला काही पात्र देण्यात आली आहेत आणि काही सूचक वाक्य देण्यात आली आहेत. ही वाक्य जुळवत आपल्याला विज्ञानकथा साकारायची आहे. अर्थात या गेममध्ये एकही फोटो नसल्यामुळे आपल्याला तो स्क्रीनवरील त्याचे बेढब दिसणे सहन करावे लागते. पण एकदा का आपण या खेळात रमत गेलो की विविध टप्पे पार केलेच म्हणून समजा. जसे तुम्ही टप्पे पार करत जाता तसे तुम्हाला विज्ञानकथांचा उलगडा होत जातो.\nअ‍ॅप कुठे उपलब्ध – आयओएस आणि संकेतस्थळ\nहृतिक रोशनच्या कोई मिल गया या चित्रपटात एक परग्रहावरील जीव दाखविण्यात आला आहे. अशा प्रकारच्या अ‍ॅलीयनशी आपल्या��ा या गेमच्या माध्यमातून संवाद साधायचा आहे. ते फक्त त्यांचीच भाषा बोलू शकतात. यामुळे त्यांचा संवाद ऐकून त्यांना नेमके काय म्हणायचे आहे हे समजून आपल्याला आपली खेळी खेळावी लागणार आहे. एखाद्या चित्रकथांच्या पुस्तकाप्रमाणे या गेमचे स्वरूप आहे. याशिवाय हे सर्व संवाद चालू असताना तुम्हाला अंतराळयानासारखे विविध सुरक्षित पर्याय निवडून पुढचा प्रवास करावयाचा असतो. यामुळे या गेममध्ये विज्ञानकथा असली तरी तो थरारकही ठरतो.\nअ‍ॅप कुठे उपलब्ध- आयओएस आणि अँड्रॉइडवर\nरायन नॉर्थज टू बी ऑर नॉट टूबी\nशेक्सपिअरच्या हॅम्लेट या नाटकावर आधारित हा गेम आहे. अतिशय कलात्मकरित्या विकसित करण्यात आलेल्या या गेममध्ये आपल्याला हॅम्लेट नाटकातील विविध पात्रांची भूमिका करता येते आणि कथेत पुढे काय होईल हे ठरविण्याची मुभाही यात मिळते. यात तुम्ही हॅम्लेटची भूमिका साकारू शकता किंवा ओफिलिआ म्हणूनही तुम्ही हा गेम खेळू शकता.\nअ‍ॅप कुठे उपलब्ध- आयओएस आणि अँड्रॉइडवर\nगेमबुक नावाचा नवीन प्रकार गेम बाजारात येऊ घातला आहे. याच प्रकाराचे उत्तम उदाहरण म्हणजे हा गेम आहे. ‘चॉइस ऑफ’ या इंग्रजी कादंबरीच्या मालिकेतील रोबो ही मालिका या गेमच्या रूपाने सर्वासमोर आणली आहे. ही मालिका खूप संवादात्मक आहे. यामध्ये आपण महत्त्वाची भूमिका बजावर असून आपण आपले आयुष्य रोबो विकसित करण्यात घालविलेले असते. आता हे विकसित रोबो माणसाचा उपद्रव करण्यासाठी कामी आणायचे की माणसाला मदत करण्यासाठी उपयोगात आणायचे हे आपण ठरवायचे आहे. चित्र किंवा आवाज नसलेल्या या खेळात केवळ लिखित संवादाच्या माध्यमातून आपल्याला गेममधील रोबोवर नियंत्रण आणायचे आहे.\nअ‍ॅप कुठे उपलब्ध- आयओएस आणि अँड्रॉइडवर\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\nपोट भरण्यासाठी मी एकेकाळी कोथिंबीरसुद्धा विकली; नवाजुद्दीनने सांगितल्या संघर्षाच्या आठवणी\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\n'फक्त कधी आणि कुठे ते सांग'; सारासोबत डेटला जाण्यास कार्तिक आर्यन तयार\nतुझं करिअर उद्ध्वस्त करू, सेटवर जाळपोळ करू; करणी सेनेची कंगनाला धमकी\nमी नायक नाही, कलाकार आहे..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nसत्तेचे केंद्रीकरण की महाआघाडी\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\n.. तर रिझव्‍‌र्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nपंधरा वर्षांनी रेल्वेत पुन्हा कुल्हडचा वापर\nस्वप्निल जोशीला भेटण्याची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/10401", "date_download": "2019-01-21T02:07:50Z", "digest": "sha1:B7R37VCCNOKMY2MGMPD4OYZMHQ5JAH63", "length": 7384, "nlines": 116, "source_domain": "www.maayboli.com", "title": "आसाम : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /आसाम\nब्रह्मपुत्रा : आसामी स्वातंत्र्ययुद्धाची स्फूर्तिगाथा\nस्वातंत्र्यदेवतेचा जयघोष ही अशी मात्रा आहे की जी चाटवल्यामुळे ग्लानी आलेला समाजात चैतन्य फुंकले जाते. स्वाभिमानी मन हे कायमच कुठलेही दास्य पत्करायला तयार होत नसते. ‘रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळाले' हे सत्य जाणणारे अनेक पराक्रमी योद्धे या भारतभूमीवर होऊन गेले. परकीयांच्या ताटाखालचे मांजर होण्यापेक्षा स्वराज्याचा एल्गार करणारे शिवाजी महाराज आपले दैवत आहेत. अकबराचे दास्य पत्करणे मान्य नाही म्हणून हल्दीघाटीचा संग्राम मांडणारे राणा प्रताप आपल्याला स्फूर्ती देतात. परंतु यांच्याइतकाच एक पराक्रमी योद्धा आपल्या पूर्वांचलात होऊन गेला याची माहिती फार थोडक्या मंडळींना असते.\nRead more about ब्रह्मपुत्रा : आसामी स्वातंत्र्ययुद्धाची स्फूर्तिगाथा\nभारताच्या विविध प्रांतात आढळणार्‍या माशांच्या पेस्ट आणि त्यांचे उपयोग\nथाई किंवा मलेशियन पदार्थांमधे कापी किंवा बेलाखन (Belacan) म्हणून एक श्रिंप पेस्ट वापरतात. थाई मधली थोडी ऑयली आणि ओली असते तर मलेशियातली थोडी ड्राय असते.\nभारतात गोव्यामधे अशी श्रिंप्स ची पेस्ट लोकल पदार्थात वापरतात असे वाचले. (माहिती स्त्रोतः विकीपिडिया: Galmbo is a dried shrimp paste used in Goa, India, particularly in the spicy sauce balchao)\nतसेच प. बंगाल मधे शुक्ती पण वापरतात, कोकणा मधे सुकट चा वापर होतो.\nRead more about भारताच्या विविध प्रांतात आढळणार्‍या माशांच्या पेस्ट आणि त्यांचे उपयोग\n...का आज सारे गप्प\n...का आज सारे गप्प\nअन् आसामी का निराळी\nतेव्हा पेटले गहिवर वन्हि\nआज आपुलेच वाहता रक्त\nका वाटे व्यथा निराळी\nतुम्हा न गोड लागे\nतेव्हा अन्न अन् पाणी\nगात्रे आज ती थिजली\nअन् बसली दातखीळ साली\nना शब्द करुणा ल्याले\nना ओल डोळा आली\nआज पुन्हा का तुमची\nना निषेध दिसला कोठे\nना दिसल्या षंढ चर्चा\nका आज शब्द रुसले\nअन् मने रिकामी झाली\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A5%AC%E0%A5%A6-%E0%A4%B9%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%89%E0%A4%9C%E0%A4%B3%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B6/", "date_download": "2019-01-21T01:52:39Z", "digest": "sha1:EHDMKZUNIANVTWXRX574ZKI3SQX5JKVP", "length": 6795, "nlines": 157, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "६० हजार दिव्यांनी उजळला शनिवारवाडा | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\n६० हजार दिव्यांनी उजळला शनिवारवाडा\nपुणे – चैतन्य हास्य योग्य मंडळातर्फे दिपावलीनिमित्त दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ६० हजार पणत्यांनी शनिवारवाडा उजळला होता. हे दृश्य पाहण्यासाठी पुणेकरांनी मोठी गर्दी केली होती.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमहाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतपद ; खेलो इंडियाचा शानदार समारोप\n… येथे अनधिकृत झोपडपट्ट्या फोफावताहेत\nदोन्ही देशांमधील व्यापार संबंधांसाठी उपाययोजना राबविणार\nआदिवासी समाजाने संस्कृती व परंपराचे जतन करावे : डॉ. सबनीस\nजेईई मेन्स परीक्षेत राज्यातील तीन विद्यार्थी “शत-प्रतिशत’\nभाजपने उपसले काकडेंविरोधात उघडपणे शस्त्र\nबाकी काही नको बकेट, बाकडं अण पिशव्या द्या\nशशिकला यांना तुरुंगात “व्हिआयपी’ बडदास्त\nविराट एकदिवसीयमधील सर्वोत्तम खेळाडू – क्‍लार्क\nटीचकी : ‘रोडिओ’ आणि पुण्याची ट्रॅफिक\nदेशात पुन्हा एकदा शीतलहर ; येत्या 24 तासात कडाक्‍याची थंडी\nखेलो इंडिया : टेबल टेनिसमध्ये चिन्मयला दुहेरी मुकुट\nमध्यप्रदेशात भाजप नेत्याची हत्या\nजीवनगाणे : खरी सुंदरता\nकोलकाता रॅली हा केंद्रासाठी वेकअप कॉल ; शत्रुघ्न सिन्हा यांनी केले रॅलीचे जोरदार समर्थन\nभाषा-भाषा : हिंदीची सक्‍ती कितपत श्रेयस्कर\nखेलो इंडिया : मुष्टियुद्धात महाराष्ट्राचा सुवर्ण चौकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/niacl-recruitment/", "date_download": "2019-01-21T02:00:35Z", "digest": "sha1:WGBPMC7GJ5OW2JB2QNLR7MOR74IXZ7JT", "length": 13866, "nlines": 164, "source_domain": "majhinaukri.in", "title": "New India Assurance- NIACL Recruitment 2018 - 312 AO", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(Northern Railway) उत्तर रेल्वेत ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 1092 जागांसाठी भरती\n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 150 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती [Updated]\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2019\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n(NPCIL) न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 162 जागांसाठी भरती\n(Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n(ESIC) कर्मचारी राज्य विमा महामंडळात 329 जागांसाठी भरती\n(UPSC-NDA) राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 392 जागांसाठी भरती\n(MPSC) महाराष्ट्र लोक सेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा-2019 (555 जागा)\n(Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n(NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 251 जागांसाठी भरती\n(Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\n(NIACL) न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. मध्ये 312 जागांसाठी भरती\nपदाचे नाव: प्रशासकीय अधिकारी (AO)\nपद क्र. शाखा जागा\n1 कंपनी सेक्रेटरी 02\n3 फायनांस & अकाउंट 35\nपद क्र.1: (i) ACS/FCS (ii) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी किंवा पदवीधर\nपद क्र.2: 60% गुणांसह विधी पदव्युत्तर पदवी किंवा पदवी [SC/ST/अपंग: 55% गुण]\nपद क्र.3: ICAI/ICWA व 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी किंवा 60% गुणांसह MBA (फायनांस) /PGDM (फायनांस) किंवा 60% गुणांसह M.Com [SC/ST/अपंग: 55% गुण]\nवयाची अट: 01 डिसेंबर 2018 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]\nनोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 डिसेंबर 2018\n(Mahatribal) महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात 1395 जागांसाठी मेगा भरती [मुदतवाढ]\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 ज��गांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\nIIT मुंबई मध्ये विविध पदांची भरती\n(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात विविध पदांची भरती\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02 /2018 निकाल\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n» (MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n» (Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» IBPS मार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या 1599 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र (CRP SPL VIII 2018)\n» लक्ष्मी विलास बँक ‘प्रोबशनरी ऑफिसर’ भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (NIACL) न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. मध्ये 312 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» कॅनरा बँक 800 प्रोबेशनरी ऑफिसर भरती परीक्षा निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02/2018 निकाल\n» (MPSC) महाराष्ट्र वन सेवा (मुख्य) परीक्षा-2018 अंतिम उत्तरतालिका\n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/wheeldrive-news/car-advice-car-related-problem-1593632/", "date_download": "2019-01-21T01:59:23Z", "digest": "sha1:INOOK7NQG5TQJ73RJD3PWJAENQIJ7D7M", "length": 11805, "nlines": 198, "source_domain": "www.loksatta.com", "title": "car advice car related problem | कोणती कार घेऊ? | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nअदलाबदलीच्या जागांवरून महा���घाडीत तिढा\nशशिकला यांना तुरुंगात विशेष वागणूक\nटाटा नेक्सन तुम्हाला ८ लाखात मिळू शकेल. पेट्रोलचे मायलेज कमी आहे.\nमला ५ आसनी नवीन कार घ्यायची आहे. बजेट ७ लाख आहे. टाटा नेक्सन ही कशी गाडी आहे. उत्तम गाडी सुचवा.\nहोय, टाटा नेक्सन तुम्हाला ८ लाखात मिळू शकेल. पेट्रोलचे मायलेज कमी आहे. तुम्ही पेट्रोलमधील बलेनो घ्यावी. ती तुम्हाला ७ लाखात मिळेल.\nमला नवीन कार घ्यायची आहे. आठवडय़ाचा प्रवास जवळपास ३०० किमी आहे. मी पेट्रोल कार घ्यावी की डिझेल नवीन गाडी घेणे उत्तम की जुनी वापरलेली चांगली राहील. फोक्सवॅगन अ‍ॅमिओ हायलाइन किंवा नवीन स्विफ्ट डिझायर यापैकी कोणता पर्याय योग्य राहील याबाबत कृपया मार्गदर्शन करा.\nमी तुम्हाला फोक्सवॅगन अ‍ॅमिओ पेट्रोल हा पर्याय सुचवेन. तिचे मायलेज आणि आरामदायीपणा उत्तम आहे. गाडीचे इंजिनही अतिशय शक्तिशाली आहे. ही कार शहरात आणि हायवेवर चालविण्यासाठीही उत्तम आहे.\nमाझे बजेट ६ लाख रुपये आहे. टिआगो पेट्रोल कशी राहील तसेच गाडीचे मायलेज कसे आहे. कृपया योग्य गाडी सुचवा.\nटिआगो पेट्रोलला शहरी भागात जरा कमी मायलेज आहे. हायवेवर १८ देते. तुमचे रनिंग दिवसाला ५० किमीपेक्षा जास्त असेल तर तुम्ही डिझेल कार घ्यावी.\nमाझा नियमित प्रवास हा जवळपास ५० किलोमीटरचा आहे. तो शहरात आणि हायवेवर आहे. मी सीएनजी आणि ऑटोमॅटिक गिअरचा पर्याय असलेली कार पाहत होतो. मात्र अशा प्रकारचे मॉडेल मला सापडले नाही. माझे बजेट ६ लाख आहे. कृपया योग्य कार सुचवा.\nजर तुमचे नियमित रनिंग जास्त असेल तर तुम्ही डिझेल अ‍ॅटोमॅटिक कार म्हणजे डिझायर एएमटी ही गाडी घ्यावी. ती ९ लाखात मिळेल अथवा सेलेरियो एएमटी खरेदी करावी. तिचे मायलेज उत्तम आहे.\nमला नवीन गाडी घ्यायची आहे. बजेट साडेपाच लाख रुपयांदरम्यान आहे. माझा प्रवास जास्त नाही. मी वॅगनार आर व्हीएक्सआय प्लस, सेलेरियो आणि इग्निस सिग्मा या पेट्रोल गाडय़ांपैकी एक गाडी घ्यायच्या विचारात आहे. कृपया मार्गदर्शन करा.\nतुम्हाला म्यॅनुअल ट्रान्समिशन गाडी घ्यायची असेल तर बेसिक इग्निस घ्यावी. ती एक उत्तम कार आणि दमदार इंजिनसह तुम्हाला अगदी सर्व सेफ्टी फीचर्स मिळतील. ती तुम्हाला ५.५० लाखांत येईल.\nया सदरासाठी प्रश्न पाठवा : ls.driveit@gmail.com\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा र���ल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\nपोट भरण्यासाठी मी एकेकाळी कोथिंबीरसुद्धा विकली; नवाजुद्दीनने सांगितल्या संघर्षाच्या आठवणी\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\n'फक्त कधी आणि कुठे ते सांग'; सारासोबत डेटला जाण्यास कार्तिक आर्यन तयार\nतुझं करिअर उद्ध्वस्त करू, सेटवर जाळपोळ करू; करणी सेनेची कंगनाला धमकी\nमी नायक नाही, कलाकार आहे..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nसत्तेचे केंद्रीकरण की महाआघाडी\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\n.. तर रिझव्‍‌र्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nपंधरा वर्षांनी रेल्वेत पुन्हा कुल्हडचा वापर\nस्वप्निल जोशीला भेटण्याची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2018/01/28/why-do-you-get-bundle-after-eating-food/", "date_download": "2019-01-21T02:22:50Z", "digest": "sha1:V7G7Q3UCBJDRLR3TJMDPG5ZQFMF6UYQD", "length": 12838, "nlines": 80, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "आपल्याला ढेकर का येतात? - Majha Paper", "raw_content": "\nनव्या रंगात होंडाची सीबी हॉर्नेट १६०आर लाँच\nआम्ही नारी, लय भारी\nआपल्याला ढेकर का येतात\nजेवणानंतर ढेकर देणे ही अगदी सामान्य गोष्ट आहे. किंबहुना जेवणानंतर ढेकर दिल्यानंतर जेवणाऱ्याचे मन आणि भूक दोन्ही तृप्त झाले अशी मान्यता आपल्याकडे आहे. तर काही लोक ढेकर येण्याला अपचनाचे लक्षण समजतात. अश्या वेळी ढेकर येण्यामागे नक्की कोणते शास्त्रीय कारण आहे हे जाणून घेणे अगत्याचे आहे. तसेच जर ढेकर जास्त येत असतील, किंवा अजिबात येत नसतील तर त्यासाठी काय करायला हवे, हे ही जाणून घेणे गरजेचे आहे.\nआपण जेव्हा जेवत असतो, तेव्हा अन्नासोबत थोडी हवा देखील आपल्या पोटामध्ये जात असते. आपल्या शरीरातील अन्ननलिका आणि पोटाच्या मध्ये एक लहानशी झडप असते. ही झडप आपण अन्न ग्रहण करीत असताना उघडते. अन्न पोटामध्ये गेल्यानंतर ही झडप आपोआप बंद होते. अन्नासोबत थोडी हवा देखील त्या झडपेमध्ये शिरते. यालाच एरोफेजिया असे म्हणतात. जेव्हा आपण खूप घाई-घाईत जेवतो, तेव्हा अन्न व्यवस्थित न चावता घाईघाईने गिळतो. अश्या वेळी पोटामध्ये अन्नासोबत जास्त हवा शिरते. जेव्हा पोटामध्ये प्रमाणापेक्षा अधिक हवा शिरते, तेव्हा ती हवा शरीराबाहेर टाकली जावी असा निर्द���श मेंदूद्वारे पचनसंस्थेला दिला जातो. तेव्हा पोटाच्या मासपेशी ताठरतात, आणि पोटावरील झडप काही काळाकरिता उघडते. त्या झडपेमधून पोटामधील साठलेली हवा घश्याच्या मार्गे, तोंडावाटे बाहेर टाकली जाते. यालाच आपण ढेकर म्हणतो. पोटामध्ये जितकी हवा जास्त, तितके ढेकर येण्याचे प्रमाण जास्त. ही प्रक्रिया संपूर्णपणे नैसर्गिक आहे.\nपण काही वेळा पोटामध्ये गॅसेस साठत राहतात, पण ढेकरेवाटे बाहेर पडत नाहीत, तेव्हा मात्र अस्वस्थता जाणवू लागते. पोट फुगते, दुखू लागते, आणि अन्नपचन व्यवस्थित होत नाही. अन्नाचे पचन नीट होत नसल्याने शरीरामध्ये सतत थकवा, अशक्तपणा जाणवू लागतो. अश्या वेळी पोटातील गॅसेस बाहेर पडण्यासाठी वैद्यकीय सल्ल्याची देखील गरज पडते.\nजर अपचन होऊन पोटामध्ये साठलेली हवा बाहेर पडण्यास अडचण होत असेल, तर त्यावर काही उपाय करता येऊ शकतात. सर्वप्रथम जमिनीवर झोपावे, आणि आपले दोन्ही पाय गुडघ्यामध्ये दुमडून, शक्य तितके छातीच्या जवळ आणावेत. त्यामुळे शरीरातून गॅसेस बाहेर पडण्यास मदत होते. शरीरामध्ये गॅसेस उद्भविण्याचा त्रास जर वारंवार होत असेल, तर मुळातच ज्या पदार्थांमुळे शरीरामध्ये गॅसेस उत्पन्न होतात, अश्या पदार्थांचे सेवन कमी करावे. अन्न खाताना प्रत्येक घास सावकाश चावून खावा. तसेच तोंडामध्ये घास असताना पाणी पिणे टाळावे. कार्बोनेटेड ड्रिंक्सचे सेवन कमी करावे, तसेच सतत च्युईंग गम चघळत राहिल्याने देखील तोंडावाटे खूपशी हवा पोटामध्ये जात असते. त्यामुळे च्युईंग गमचे सेवन करू नये. धूम्रपान करण्याच्या प्रक्रियेद्वारे देखील खूपशी हवा पोटामध्ये हवा घेतली जाते. ज्यांना कवळी असते, त्यांच्या बाबतीत देखील जेवताना खूपशी हवा पोटामध्ये घेतली जाते. त्यामुळे त्यादृष्टीने काळजी घेणे आवश्यक आहे.\nतसेच ढेकर परत-परत येऊ देखील, तर ते हे देखील त्रासाचेच आहे. अश्या वेळी थोड्या थोड्या वेळाने थंड पाणी घोट-घोट पीत राहावे. तसेच इलायची घालून केलेला चहा प्यावा, किंवा इलायची दिवसातून दोन तीन वेळा चघाळावी. बडोशेप घालून उकळलेले पाणी प्यायल्याने देखील आराम मिळतो. लिंबाच्या रसाच्या सेवनाने ढेकर येणे कमी होते. वारंवार ढेकर येत असल्यास कोथिंबीरीची पाने खावीत. त्यामुळे ढेकर येणे बंद होते.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी वादग्रस्त वक्तव्य विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathinovels.net/2008/01/ch-21.html", "date_download": "2019-01-21T01:01:17Z", "digest": "sha1:7CESANZ3REE6PKKH4FOZXN6VYRV6NCML", "length": 15105, "nlines": 103, "source_domain": "www.marathinovels.net", "title": "Marathi Novels .Net - Free Marathi Novels, Books, Sahitya, Literature, Stories, Cinema, Songs, Blog: Ch-21: जॉनच्या बॉसची व्हीजीट ... (शून्य- कादंबरी )", "raw_content": "\nAuthor - सुनिल डोईफोडे\nCh-21: जॉनच्या बॉसची व्हीजीट ... (शून्य- कादंबरी )\nऑफिसमध्ये अजून कुणीच आलं नव्हतं. जॉन सकाळी सकाळी एकटाच येऊन टेबलसमोर आपल्या खुर्चीवर बसला. तो थकल्यासारखा वाटत होता. त्याने मग एक फाईल काढून तो ती चाळायला लागला. त्याचं त्या फाईलमध्ये काहीच लक्ष लागत नव्हतं. तरी तो एकाग्र होण्याचा प्रयत्न करीत ती फाईल चाळत होता. थोड्या वेळाने एक एक करीत ऑफिसचा दुसरा स्टाफ यायला लागला.\nआता ऑफीसमध्ये चहलपहल आणि कुजबूज त्याला ऐकायला येत होती. तेवढ्यात जॉनजवळ एक मेसेंजर आला.\n\" सर, बॉस आले आहेत...\" मेसेंजरने जॉनला निरोप दिला.\n\" सर ... शहर पोलीस शाखाप्रमुख\"\n\" जॉन आपल्या खुर्चीवरून उठत म्हणाला.\nशहर पोलीस शाखाप्रमुख आला म्हणजे काहीतरी नक्कीच गंभीर असणार...\nविचार करीतच जॉन त्यांना रिसीव्ह करण्यासाठी बाहेर गेला. शहर पोलीस शाखाप्रमुख जॉनला रस्त्यातच भेटले.\n\" गुड मॉर्निंग सर\" जॉनने अभिवादन केले.\n\" जॉन आय निड टू टॉक टू यू. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट\" शहर पोलीस शाखाप्रमुख न थांबता सिरीयस मूडमध्ये म्हणाले.\nजॉन तसाच वळून त्यांच्या मागे यायला लागला. दोघेजण येऊन जॉनच्या कॅबिनमध्ये बसले.\n खुनाचा काही थांगपत्ता लागला का\nबसल्या बसल्या शहर पोलीस शाखाप्रमुखांनी जॉनला प्रश्न केला.\n\" नाही सर, अजून काहीच माहिती हाती लागत नाही. अन त्यातच भर म्हणजे ...तुम्हाला माहित आहेच. आपलाच कुणीतरी माणूस त्या खुन्याला फितूर झाला आहे\" जॉन म्हणाला.\n\" अजून किती खून व्हायची वाट पाहवी लागणार आहे आपल्याला\nशहर पोलीस शाखाप्रमुखांनी तिरसट प्रश्न विचारला.\n\" सर, मला वाटते तुम्हाला आत्तापर्यंंत केलेल्या तपासाबद्दल थोडक्यात माहिती देतो...म्हणजे तुम्हाला आम्ही करीत असलेल्या तपासाबद्दल कल्पना येईल... \"\nजॉनने एक दीर्घ श्वास घेतला आणि तो त्याच्या बॉसला त्यांनी या केसवर आत्तापर्यंंतच्या केलेल्या कामाबद्दल सविस्तर माहिती देवू लागला\n\" जसे मी तुम्हाला आधी सांगितले होते...पहिल्या खुनाच्या वेळी आम्हाला एक 'झीरो' असं लिहिलेला टी शर्ट घातलेला माणूस लिफ्टमध्ये चढतांना दिसला होता... तसाच टी शर्ट घातलेला एक माणूस मला जिथे अँजेनीला अॅडमीट केले होते त्या हॉस्पिटलमध्येसुध्दा आढळला होता...दोघंही आमच्या तावडीतून थोडक्यात सुटले होते... म्हणून मग आम्ही दोघांचीही स्केचेस काढून सर्व मिडीयाद्वारे लोकांत जारी केली... त्या दोघांनाही आम्ही पकडलं सुध्दा पण शेवटी असं कळलं की त्या दोघांचाही या खुनांशी कसलाही संबंध नाही.... इन फॅक्ट तसे 'झीरो' लिहिलेले टी शर्ट घालण्याची हल्ली फॅशन आहे... पण हा खुनीही भिंतीवर रक्ताने झीरो काढतो त्यामुळे आम्ही हे खून आणि ते दोन टीशर्टवाले या घटना एकमेकांना जोडल्या होत्या... त्यामुळे अगदी सुरवातीपासूनच आम्ही खुनी पकडण्याच्या दृष्टीने निश्चित केलेली दिशा पूर्णपणे चुकली.... त्यात वेळ वाया गेला तो गेलाच, आमची मेहनतही वाया गेली... आणि शेवटी निराशाच पदरी पडली.... आता पुन्हा आम्ही नव्या जोमाने कंबर कसून तयार झालो आहोत... आणि आम्ही पूर्णपणे प्रयत्न करीत आहोत अगदी जिवाचीसुध्दा पर्वा न करता...\" जॉन म्हणाला.\nत्याचा इशारा एवढ्यातच त्याच्य��वर झालेल्या हल्याकडे होता.\n\"पूर्ण प्रयत्न करीत आहा. तर मग खुनी का सापडत नाही तुम्हाला वाटत असेल एवढ्या सकाळी येऊन तुम्हा लोकांना त्रास देण्याच्या ऐवजी मी माझ्या ऑफिसमध्ये जाऊन शांत खुर्चीवर बसून आराम का करत नाही तुम्हाला वाटत असेल एवढ्या सकाळी येऊन तुम्हा लोकांना त्रास देण्याच्या ऐवजी मी माझ्या ऑफिसमध्ये जाऊन शांत खुर्चीवर बसून आराम का करत नाही माझ्या खुर्चीला किती काटे आहेत काही कल्पना आहे तुम्हाला माझ्या खुर्चीला किती काटे आहेत काही कल्पना आहे तुम्हाला सारखं वरून दडपण असतं. सगळ्या शहरात दहशत पसरली आहे. रात्री आठ वाजायच्या आत सगळे रस्ते सुनसान होतात. प्रत्येक माणसाला वाटते की पुढचा नंबर त्याचाच आहे. इतके दिवस लोक चूप होते. आता ते त्या मेयरला जाऊन जाब विचारीत आहेत आणि तो मेयर माझ्या बोकांडीवर बसला आहे अन त्यात भर म्हणजे हे प्रेसवाले पोलिसांच्या बाबतीत उलटं सुलटं छापून आपली बदनामी करीत आहेत. अक्षरश: लोकांचा पोलिसांवरचा विश्वास उडण्याची वेळ आली आहे. आता खूप झालं आहे. डोक्यावरून पाणी जात आहे. प्रकरण अगदी मिनीस्ट्री पर्यंत गेलं आहे. अशा परिस्थितीत मी शांत राहू शकत नाही. तुम्हाला मी जास्तीत जास्त 4 दिवसांची मुदत देतो. तिकडे काहीही करा आणि चार दिवसात त्या खुन्याला माझ्यासमोर हजर करा लाईव्ह ऑर डेड\"\n\"सर आम्ही रात्रंदिवस मेहनत घेतोच आहोत\"\n\" मला मेहनत नाही, रिझल्ट पाहिजे\" शहर पोलीस शाखाप्रमुख खुर्चीवरून ताडकन उठत म्हणाले.\nजॉनपण त्याच्या खुर्चीवरून उठला. शहर पोलीस शाखाप्रमुख आता जायला लागले. जाता जाता ते दारात थांबून वळले आणि म्हणाले,\n\"...आणि तुमच्याच्याने जर केस सुटत नसेल तर राजीनामा द्या. मी दुसरी काहीतरी व्यवस्था करीन\"\nशहर पोलीस शाखाप्रमुख टकटक बुटांचा आवाज करीत निघून गेले. जॉन दरवाज्यापर्यंत गेला आणि त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीला जातांना बघत राहिला.\nआपण या संकेतस्थळावर येणारे\n1b. मार्केटिंग - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n2. सायकल - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n3. डिप्लोमसी - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/agro/agro-news-bollworm-dhan-loss-affected-1100-crore-installment-112984", "date_download": "2019-01-21T02:37:15Z", "digest": "sha1:GOMHJLUVNKQ6VVFD5IWLPKHQZN6X3N5B", "length": 18778, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "agro news bollworm dhan loss affected 1100 crore installment बोंडअळी, धान नुकसानग्रस्तांना ११०० कोटींचा पहिला हप्ता | eSakal", "raw_content": "\nबोंडअळी, धान नुकसानग्रस्तांना ११०० कोटींचा पहिला हप्ता\nरविवार, 29 एप्रिल 2018\nमुंबई - राज्यात कापसावरील गुलाबी बोंड अळी आणि धान पिकावरील तुडतुडे किडींच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसानीपोटी अकराशे कोटी रुपयांचा पहिला हप्ता येत्या आठवड्याभरात दिला जाणार आहे. बाधित शेतकऱ्यांच्या आधारशी लिंक असलेल्या बँक खात्यावर मदतीची रक्कम जमा करताना त्यांच्या सातबारावरील लागवडीच्या नोंदीही तपासल्या जाणार आहेत, जेणेकरून गैरव्यवहारांना आळा बसेल, असा दावा मदत आणि पुनर्वसन विभागातील उच्चपदस्थ सूत्रांनी केला आहे.\nमुंबई - राज्यात कापसावरील गुलाबी बोंड अळी आणि धान पिकावरील तुडतुडे किडींच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसानीपोटी अकराशे कोटी रुपयांचा पहिला हप्ता येत्या आठवड्याभरात दिला जाणार आहे. बाधित शेतकऱ्यांच्या आधारशी लिंक असलेल्या बँक खात्यावर मदतीची रक्कम जमा करताना त्यांच्या सातबारावरील लागवडीच्या नोंदीही तपासल्या जाणार आहेत, जेणेकरून गैरव्यवहारांना आळा बसेल, असा दावा मदत आणि पुनर्वसन विभागातील उच्चपदस्थ सूत्रांनी केला आहे.\nलागवडीच्या नोंदी तपासून रक्कम वर्ग करणार\nया मदत वितरणासाठी या वेळी प्रथमच सर्व शेतकऱ्यांचे आधार तपासले जाणार आहे. बँक खाते आधारशी लिंक असलेल्या शेतकऱ्यांना ताबडतोब मदतीची रक्कम वितरीत केली जाणार आहे. आधार नसलेल्या शेतकऱ्यांना इतर ओळखपत्राच्या पुराव्याद्वारे मदत वितरीत केली जाणार आहे. तसेच मदत वितरीत करताना शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावरील लागवडीच्या नोंदींचीही शहानिशा केली जाणार आहे. जेणेकरून बोगस मदत लाटण्याचे प्रकार घडणार नाहीत, असा दावा केला जात आहे.\nराज्यात गुलाबी बोंड अळीमुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. राज्य सरकारच्या प्राथमिक पाहणीनुसार ४३ लाख हेक्टर लागवडीपैकी सुमारे ३३ ते ३४ लाख हेक्टरवरील कापसाचे पीक बाधित झाले आहे. तसेच पूर्व विदर्भातील पाच जिल्ह्यांतील धान उत्पादक शेतकऱ्यांचे मावा आणि तुडतुड्यामुळे नुकसान झाले आहे.\nयावरून विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे राज्य सरकारने नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी कापूस, धान उत्पादक शेतकऱ्यांना मदतीची घोषणा केली. राष्ट्रीय आप��्ती निवारण विभागाच्या (एनडीआरएफ) निकषांनुसार पिकांना मदत दिली जाईल, असे सरकारने स्पष्ट केले. त्यानुसार राज्य सरकारने केंद्र सरकारला मदतीची विनंती केली. त्यासाठी पहिल्यांदा २,४२५ कोटी रुपयांच्या मदत मागणीचा प्रस्ताव केंद्राला पाठवण्यात आला होता.\nदरम्यान, २३ फेब्रुवारी २०१८ च्या शासन निर्णयानुसार सरकारने कापूस आणि धान उत्पादक शेतकऱ्यांना पंतप्रधान पीकविमा योजनेखालील पीक कापणी प्रयोगानुसार ३३ टक्के पेक्षा अधिक नुकसान झालेल्यांना एनडीआरआच्या दरानुसार आणि निकषानुसार मदत देण्याचा निर्णय घेतला. मात्र, या निर्णयाला लोकप्रतिनिधींनी विरोध दर्शविल्याने शासनाने हा निर्णय रद्द केला आहे. तसेच त्यानंतर संयुक्त पंचनाम्यानुसार निश्चित करण्यात आलेले ३३ टक्के पेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एनडीआरआच्या दरानुसार मदत देण्याचा निर्णय १७ मार्च २०१८ रोजी घेतला आहे. तसेच त्यापोटी केंद्र सरकारला सुधारित ३,३७३ कोटी रुपयांच्या मदतीचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. ही मदत अजूनही केंद्र सरकारकडून मिळालेली नाही.\nसरकारने नागपूर अधिवेशनात घोषणा करूनही आता चार महिने उलटले आहेत. त्यामुळे केंद्राच्या मदतीच आता फार प्रतीक्षा न करता राज्य आपत्ती निवारण निधीतून तूर्तास एकूण मागणीच्या ३० टक्के म्हणजेच सुमारे १,१२५ कोटींचा पहिला हप्ता दिला जाणार आहे. त्यानंतर केंद्राची मदत यथावकाश मिळताच ते पैसे राज्य आपत्ती निवारण निधीत वळते केले जाणार असल्याचे मदत आणि पुनर्वसन विभागातील उच्चपदस्थ सूत्रांनी स्पष्ट केले. येत्या आठवड्याभरात शासनाच्या मान्यतेचे सर्व सोपस्कर पूर्ण करून ही रक्कम संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग केली जाईल असे सांगण्यात आले. त्यानंतर ताबडतोब ही रक्कम बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर जमा केली जाणार आहे. अ, ब, क, ड या आडनावातील क्रमानुसार ही मदत वितरीत केली जाणार आहे.\nएनडीआरएफच्या निकषांनुसार पिकांच्या नुकसानीपोटी कोरडवाहू क्षेत्राला हेक्टरी ६,८०० रुपये, बागायती क्षेत्राला हेक्टरी १३,५०० रुपये आणि बहुवार्षिक फळपिकांना हेक्टरी १८,००० रुपये मदत देय आहे. ही मदत प्रतिशेतकऱ्याला दोन हेक्टरच्या मर्यादेत दिली जाते.\nखाद्यसंस्कृती गोव्याची (विष्णू मनोहर)\nगोव्याची म्हणावी अशी एक स्वतंत्र खाद्यसंस्कृती आहे. गो���्यातल्या आहारात प्रामुख्यानं मांसाहारी पदार्थांचीच रेलचेल असली तरी काही खास शाकाहारी पदार्थ...\n...अन्यथा डोक्याला हाथ लावण्याची वेळ येईल: भाजप नेता\nजयपूर: हिंदू जर एकत्र आले नाहीत तर राजस्थानमधील अनेक शहरांचे पाकिस्तानमध्ये रुपांतर होईल. देशात लव्ह जिहाद वाढत असून, लवकर बदला अन्यथा डोक्याला हाथ...\n27 गावांच्या विकासासाठी स्वतंत्र नगरपालिकेची गरज\nकल्याण - कल्याण डोंबिवली महानगर पालिका निवडणूकीपूर्वी राज्य शासनाने 27 गावांचा समावेश केला. मात्र त्या गावातील विकास खुंटला आहे. त्या...\nकसारा-उंबरमाळी दरम्यान रुळाला तडा; वाहतूक ठप्प\nमुंबई - कसारा ते उंबरमाळी रेल्वेमार्गावर सकाळी 9 वाजताच्या दरम्यान थंडीमुळे रुळाला तडा गेल्याने कसाऱ्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दिशेने...\nदहा वर्षांनंतर फुलू लागली गुलाब बाग\nऔरंगाबाद - महापालिकेतर्फे दरवर्षी शेकडो घोषणा केल्या जातात. त्यातील अनेक घोषणांची पूर्तताच होत नाही. त्यामुळे नागरिकांचा महापालिकेवरील विश्‍वास उडत...\nसांगलीच्या आभाळात भोरड्यांची कवायत\nसांगलीच्या आकाशात सध्या सकाळ-संध्याकाळ हजारो पक्ष्यांचे थवे आपले लक्ष वेधून घेतात. दरवर्षीचे हे विहंगम दृश्‍य अनुभवण्यासाठी तुम्हाला भल्या सकाळी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/taxes-two-thousand-crores-mumbai-municipal-corporation-107375", "date_download": "2019-01-21T02:08:44Z", "digest": "sha1:X5F4L545GTQHZQ6IAQ36WSEQMZXB3YJC", "length": 15663, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "Taxes of two thousand crores mumbai municipal corporation दोन हजार कोटींची करवसुली! | eSakal", "raw_content": "\nदोन हजार कोटींची करवसुली\nबुधवार, 4 एप्रिल 2018\nनवी मुंबई - राज्यातील श्रीमंत महापालिकांपैकी एक असा नावलौकिक असलेल्या नवी मुंबई महापालिकेने 2017-18 वर्षातील सुमारे दोन हजार कोटींची करवसुली करून पुन्हा एकदा लौकिक सिद्ध केला आहे. यंदा पालिकेने मालमत्ता कराचे उद्दिष्ट पूर्ण करताना 540 कोटींचा आकडा गाठला आहे. महापालिकेच्या या वसुलीमुळे प्रशासनाने सादर केलेला अर्थसंकल्प वास्तववादी ठरला आहे.\nनवी मुंबई - राज्यातील श्रीमंत महापालिकांपैकी एक असा नावलौकिक असलेल्या नवी मुंबई महापालिकेने 2017-18 वर्षातील सुमारे दोन हजार कोटींची करवसुली करून पुन्हा एकदा लौकिक सिद्ध केला आहे. यंदा पालिकेने मालमत्ता कराचे उद्दिष्ट पूर्ण करताना 540 कोटींचा आकडा गाठला आहे. महापालिकेच्या या वसुलीमुळे प्रशासनाने सादर केलेला अर्थसंकल्प वास्तववादी ठरला आहे.\nमहापालिका आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांच्या नेतृत्वाखाली मुख्य लेखा वित्त अधिकारी व मालमत्ता विभाग उपायुक्त धनराज गरड यांनी कर वसुलीवर लक्ष केंद्रित केले. एलबीटी व मालमत्ता कर थकबाकीदारांवर कठोर कारवाई करण्यास न्यायालयाने मनाई केल्यामुळे थकबाकी वसुलीचे आव्हान प्रशासनासमोर होते; मात्र तरीही गांधीगिरीने थकबाकीदारांची घरे, हॉटेलसमोर ढोल-ताशे बडवून पालिकेने थकीत मालमत्ता कर वसूल केला आहे. या उपक्रमामुळे महापालिकेला 2017-18 मध्ये 540 कोटींची वसुली करण्यात यश आले. एलबीटी व जीएसटी अनुदानानुसार महापालिकेला एक हजार 195 कोटींची वसुली शक्‍य झाली आहे. याशिवाय महापालिकेने नगररचना शुल्क विभागातून 105 व पाणीपट्टीतून 75 कोटींसह या आर्थिक वर्षाच्या अखेरीस दोन हजार कोटींची करवसुलीची उद्दिष्टपूर्ती केली आहे. गेल्या वर्षी मालमत्ता कर विभागाने 644 कोटींची वसुली केली होती. त्या तुलनेत यंदा झालेली मालमत्ता करवसुली कमी असली, तरी ती जास्त असल्याचा दावा मालमत्ता कर विभागाने केला आहे. कारण गेल्या वर्षी नोटाबंदीमुळे जुन्या नोटा देऊन थकबाकी भरण्यासाठी दिलेली सूट व थकबाकीदारांवर केलेल्या कठोर कारवाईमुळे 644 कोटी वसूल करणे शक्‍य झाले होते, असे उपायुक्त गरड यांनी सांगितले; मात्र यंदा न्यायालयाने कठोर कारवाई करण्यास मनाई केल्यानंतरही 540 कोटींची वसुली झाल्याने महापालिकेच्या तिजोरीत भर पडली आहे.\nदोन हजार कोटींच्या ठेवी व दोन हजार कोटींची करवसुली यामुळे पालिकेच्या तिजोरीत मोठी रक्‍कम या वेळी जमा झाली आहे. त्यामुळे वर्षभरात महापालिकेला मोठे प्रकल्प राबवण्यास वाव आहे. तसेच शहरातील विकासकामांवर खर्च करण्यासाठी मुबलक निधी उपलब्ध असल्याने या कामांना वेग येईल.\nमहापालिकेच्या मालमत्ता, नगररचना व पाणीपट्टी विभागातील सर्व अधिकाऱ्यांनी वर्षभर केलेल्या योग्य नियोजनामुळे प्रशासनाला विक्रमी वसुली करणे शक्‍य झाले आहे. अनेक करांची देयके तयार करून मालमत्ताधारकांच्या घरी वेळेवर पोहोचवण्याची जबाबदारी सर्वांनी योग्य रीतीने पार पडल्यामुळे चांगली वसुली करता आली. जीएसटीमध्येही गेल्या वर्षाच्या तुलनेत 300 कोटींचा अधिक निधी मिळाला आहे.\n- डॉ. एन. रामास्वामी, आयुक्त, नवी मुंबई महापालिका\nविशेष प्राधिकरणाच्या विस्ताराचा विचार\nपुणे - पुरंदर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘विशेष नियोजन प्राधिकरणातील’ (एसपीव्हीए) सहभागासंदर्भात महाराष्ट्र...\n‘फ्री होल्ड हा सरकारी जुमला\nनवी मुंबई - नवी मुंबई फ्री होल्डसंदर्भात राज्य सरकारने काढलेला अध्यादेश फसवा असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. अध्यादेशात सिडकोसोबतच्या फक्त ६०...\n‘बेस्ट’ असूनही बेवारस (अग्रलेख)\nसर्व शहरांमध्ये अत्युत्तम असलेली `बेस्ट’ची सार्वजनिक बससेवा कोणाच्या घशात घालण्याचा डाव नाही ना, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. मुं बई महापालिकेत...\nबलात्कारप्रकरणी जामिनासाठी पोलिस उपनिरीक्षक हायकोर्टात\nमुंबई - हवालदार महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या नवी मुंबईतील पोलिस उपनिरीक्षकाने अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. सत्र...\nआदिवासी मुलांना मिळणार डिजिटल शिक्षण\nनवी मुंबई - अडवली-भुतवली येथील आदिवासीबहुल भागातील महापालिकेच्या शाळेत आता विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण मिळणार आहे. शाळा डिजिटल करण्याचे काम...\nनवी मुंबई - स्वच्छ भारत योजनेंतर्गत शहरात मोठ्या प्रमाणावर शौचालये उभारणाऱ्या नवी मुंबई पालिकेने आता महिलांच्या 100 स्वच्छतागृहांमध्ये सॅनिटरी नॅपकिन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/editorial-government-import-pulses-117516", "date_download": "2019-01-21T02:19:41Z", "digest": "sha1:BAYCKW64GOZGY374TIJIMHHJC7YGFXHZ", "length": 18661, "nlines": 199, "source_domain": "www.esakal.com", "title": "editorial government import pulses यातनांची आयात! (अग्रलेख) | eSakal", "raw_content": "\nशनिवार, 19 मे 2018\nकोरडवाहू शेतकरी आधीच अडचणीत असताना मोझांबिकमधून तुरीसह काही कडधान्ये आयात करणार असल्याचे परिपत्रक सरकारी बाबूंनी काढले आहे. हे अज्ञानातून घडते आहे की जाणीवपूर्वक शेतकऱ्यांना भरडले जात आहे\nकोरडवाहू शेतकरी आधीच अडचणीत असताना मोझांबिकमधून तुरीसह काही कडधान्ये आयात करणार असल्याचे परिपत्रक सरकारी बाबूंनी काढले आहे. हे अज्ञानातून घडते आहे की जाणीवपूर्वक शेतकऱ्यांना भरडले जात आहे\nनिवडणूक मग ती लोकसभेची असो वा विधानसभेची; त्यात शिरा ताणून सर्व पक्षांचे नेते आपणच कसे शेतकऱ्यांचे तारणहार आहोत, हे दाखविण्याच्या प्रयत्नात असतात. प्रत्यक्षात प्रचारात तोंडी लावण्यापुरता शेतीचा विषय असतो, असाच आजवरचा अनुभव आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांचे विविध प्रकारचे प्रश्‍न तीव्र झाले असताना त्याकडे लक्ष द्यायला कोणाला वेळ नाही. कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील मतदानाचे पर्व संपताच काही काळ रोखून धरलेल्या पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा फटाका फोडला गेला. याच काळात पाकिस्तानातून मोठ्या प्रमाणावर साखर आयात करण्यात आल्याच्या वृत्ताने राजकीय क्षेत्रात गरमागरमी सुरू झाली. ही आयात अल्प असल्याचे आणि तिचा देशांतर्गत साखरेच्या दरावर फारसा परिणाम होणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने या चर्चेला काहीसा विराम मिळाला. मतदान संपल्याचा मुहूर्त गाठून केंद्रातील ‘परकी व्यापार महासंचालनालया’ने देशाच्या कृषी क्षेत्रात आणखी एक बाँब फोडला. मोझांबिक या आफ्रिकी देशातून तब्बल पंधरा लाख क्विंटल तूर आणि इतर कडधान्ये आयात करण्यास परवानगी देणारे पत्र या खात्याच्या एका बाबूने जारी केले आहे.\nशेतीविषयी या सरकारचे आकलनच अपुरे आहे, की ठरवून शेतकरीविरोधी धोरणे आखली जात आहेत, असा प्रश्‍न अशा परिस्थितीत कोणाच्या मनात आला तर ते स्वाभाविकच ठरेल. निर्णय घ्यायला उशीर लावून किंवा चुकीचे निर्णय घेऊन शेती क्षेत्राचे पुरते मातेरे केले जात आहे. ऊस आणि दूध महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रातील भरवशाची उत्पादने मानली जातात. जादा उत्पादनामुळे यंदा कधी नव्हे ते या दोन्ही उ���्पादनांचे दर एकदमच ढासळले आहेत. या वर्षी कारखान्यांनी उसाला तुलनेने बरे दर दिले असले, तरी पुढच्या वर्षी साखरेचे उत्पादन आणखी वाढणार असल्याने पेचप्रसंग खूपच गंभीर होणार आहे. उसाला आणि जोडधंदा म्हणून शेतकऱ्याचा संसार चालवणाऱ्या भरवशाच्या दूध व्यवसायाला उतरती कळा लागल्याने शेती क्षेत्रावर अक्षरशः अवकळा पसरली आहे. या दोन्ही विषयांत सरकारने वेळीच हस्तक्षेप करून काही पूरक निर्णय घेतले असते, तर परिस्थिती थोडी सुधारली असती. केंद्र आणि राज्याच्या पातळीवर यांबाबत भरीव असे काही झालेच नाही. त्यातून मोडलेला, पिचलेला शेतकरी लवकर उभा राहील असे वाटत नाही.\nकोरडवाहू पिकांची स्थिती तर आणखीच वाईट आहे. विदर्भ, मराठवाडा, खानदेशात तब्बल चाळीस लाख हेक्‍टरवर होणाऱ्या कापसाची आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांची गेल्या खरिपात बोंड अळीमुळे वाताहत झाली. सोयाबीनलाही चांगला दर मिळाला नाही. तूर आणि हरभऱ्याचे वारेमाप उत्पादन झाल्याने त्याचे दर पडले. तूर, हरभऱ्याची हमीभावाने खरेदी करण्याची गर्जना सरकारने केली असली, तरी सरकारी खरेदी यंत्रणेने या निर्णयाची पुरती वाट लावली आहे. सगळ्या शेतकऱ्यांना हमीभावाचा लाभ मिळण्याची अजिबातच शक्‍यता नाही. लाखो क्विंटल तूर आणि हरभरा शेतकऱ्यांच्या घरात आणि सरकारी खरेदी केंद्रांवर खरेदीअभावी पडून आहे. त्याचे काय करायचे, शेतकऱ्याने वर्षभर संसार कसा चालवायचा असे अनेक प्रश्न आ वासून उभे असताना आता दिल्लीश्वर मोझांबिकमधून तुरीसह काही कडधान्ये आयात करणार असल्याची ‘सुवार्ता’ येऊन धडकली आहे. कदाचित भारतीय शेतकऱ्यांपेक्षा मोझांबिकचे शेतकरी अधिक अडचणीत असावेत आणि विश्वकल्याणार्थ जगभ्रमंती करणाऱ्या आपल्या पंतप्रधानांना त्यांचा जास्तच कळवळा आला असावा, असे मानायला वाव आहे. दिल्लीत कार्यरत असणाऱ्या ‘आयात लॉबी’चा असे शेखचिल्ली निर्णय घेण्यात मोठा वाटा असतो हे उघड गुपित आहे. खनिज तेले, खाद्यतेले, साखर, सोयाबीन आदींच्या आयातीत ही लॉबी सक्रिय असते, सारी यंत्रणा या लॉबीच्या खिशात असते, अशा चर्चा खासगीत झडतात. त्यांच्याविरुद्ध ब्र काढण्याची हिंमत कोणातच नसते. अशा तिरपागड्या धोरणांमुळे देशातील शेती आणि शेतकऱ्याची माती होत आहे, पण त्याकडे लक्ष द्यायला वेळ कोणाला आहे शांतता, सध्या राजकीय रंगमंचावर कर्नाटकाचे नाट्य रंगात आले आहे.\nओळख विसरलेली गावे, अन भकास चेहरे\nमरवडे (सोलापूर) - मंगळवेढा तालुक्यातील अनेक गावात दुष्काळी परस्थिती निर्माण झाली आहे. ३५ गावांच्या पाणीप्रश्नांने तर सर्वसामान्य जनतेबरोबर...\nसरते वर्ष शेतकऱ्यांसाठी क्‍लेशदायक\nकापडणे (धुळे) : दरवर्षा प्रमाणे हे वर्षही संपले. उद्या नवे वर्षे उजाडेल. प्रत्येक नव वर्ष हे शेतकऱ्यांसाठी मागील पानावरुन पुढे चालू असेच येत आहे...\nनांदेड : सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून एका शेतकऱ्याने किटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना बेंबर (ता. भोकर) येथे शुक्रवारी (ता...\nपांढऱ्या सोन्याची उत्पादकता घटली\nअमरावती : बोंडअळीची पर्वा न करता गतवर्षीच्या तुलनेत यंदा कपाशीची जास्त पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांना अखेर निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसलाच. कपाशीची...\nशेतकऱ्यांची ऐतिहासिक एकजूट (अलका धुपकर)\n\"नही चलेगी...नही चलेगी...नही चलेगी... दलितविरोधी... किसानविरोधी... छात्रविरोधी... मजदूरविरोधी यह सरकार,' असा जोरकस नारा देत \"किसान मुक्ती मोर्चा'...\nदुष्काळाच्या धगीत होरपळले शेतकरी अन्‌ जनावरेही\nजळगाव ः यंदाच्या भीषण दुष्काळाची धग आता खऱ्या अर्थाने जाणवू लागली असून, या धगीत शेतकरी आणि जनावरेही होरपळून निघत असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/one-arrested-nagpur-111386", "date_download": "2019-01-21T02:05:39Z", "digest": "sha1:XPKH4N2DJFLL3Y3AXCYV55IEMPGBDFIO", "length": 12228, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "one arrested in nagpur अत्याचार करणाऱ्या नराधमास अटक | eSakal", "raw_content": "\nअत्याचार करणाऱ्या नराधमास अटक\nरविवार, 22 एप्रिल 2018\nनागपूर - दहावीची परीक्षा आटोपून घरी परतत असलेल्या विद्यार्थिनीला सोडून देण्याच्या बहाण्याने आरोपी अजहर ऊर्फ अरमान समसूल अंसारी (24, रा. चैतन्येश्‍वरनगर, खरबी) याने स्वत:च्या घरी नेले व पाशवी अत्याचार केला. पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यापासून तो पसार होता. नंदनवन पोलिसांनी आरोपीचा शोध घेत शिताफीने बेड्या ठोकल्या.\nनागपूर - दहावीची परीक्षा आटोपून घरी परतत असलेल्या विद्यार्थिनीला सोडून देण्याच्या बहाण्याने आरोपी अजहर ऊर्फ अरमान समसूल अंसारी (24, रा. चैतन्येश्‍वरनगर, खरबी) याने स्वत:च्या घरी नेले व पाशवी अत्याचार केला. पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यापासून तो पसार होता. नंदनवन पोलिसांनी आरोपीचा शोध घेत शिताफीने बेड्या ठोकल्या.\nपीडित दहावीची विद्यार्थिनी असून, तिची आरोपीसोबत जुनी ओळख आहे. 8 मार्च रोजी तिचा शेवटचा पेपर होता. परीक्षा आटोपून पायी घरी परतत असताना आरोपीने तिला बघितले. घरी सोडून देण्याच्या बहाण्याने गाडीवर बसविले. आपल्या घरी नेऊन तिच्यावर अत्याचार केला. विरोध केला असता गालावर थापड लगावली. कोणालाही सांगितल्यास बदनामी करण्याची धमकी दिली. भीतीपोटी मुलगी पाच दिवस गप्प राहिली. मात्र, एक दिवस तिने हिंमत करून कुटुंबीयांना प्रकाराची माहिती दिली. यानंतर नंदनवन ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलिस मागावर असल्याची माहिती मिळताच आरोपी पसार झाला.\nमुंबई, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, नांदेड, छत्तीसगढ अशी एकामागून ठिकाण बदलवित त्याने अटक टाळण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याच्या संबंधातील व्यक्तीला ताब्यात घेतले. तांत्रिक पद्धतीने तो थांबून असलेल्या ठिकाणाची माहिती घेतली. त्याआधारे शुक्रवारी नंदनवन पोलिसांच्या पथकाने बिलासपूर येथून आरोपीला जेरबंद केले.\nसिरीयल किलरने कारागृहातून हलविली सूत्रे; साक्षीदाराला मारण्याची धमकी\nनागपूर - तीन लहान मुलांवर सिरियल किलरने लैंगिक अत्याचार करून खून केला. न्यायालयात साक्ष न देण्यासाठी साक्षीदारावर दबाव आणून ठार मारण्याची धमकी...\nतळोधी (जि. चंद्रपूर) - पित्याने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना येथील अनसूयानगरात घडली. नात्याला काळिमा फासणाऱ्या पित्याला...\n#MeToo मुळे लोकांना जबाबदारीची जाणीव : सिंधू\nहैदराबाद : \"#MeToo' हिमेमुळे लोकांच्या मनोवृत्तीत मोठा बदल झाला असून, महिला आणि पुरुषांना त्यांच्या समाजाप्रती असलेल्या जबाबदारीची जाणीव झाली आहे,'...\nबलात्कारातील आरोपीला २० वर्षांची सक्तमजुरी\nपिंपरी (पुणे) : अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेऊन तिच्यावर बलात्कार करणाऱ्यास २० वर्षांची सक्तमजुरीची तर गुन्ह्यांमध्ये त्याला साथ देणाऱ्या...\nनवापूर - धनराट (ता. नवापूर) येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत दहावीत शिक्षण घेत असलेल्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर गुजरात राज्यातील एका शेतात...\nमुंबईत बलात्काराच्या घटनांत वाढ\nमुंबई - मुंबईत काही वर्षांत बलात्काराच्या घटनांत वाढ झाली असून, 2013 च्या तुलनेत 2018 हे प्रमाण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2015/12/27/%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AC-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%B9/", "date_download": "2019-01-21T02:20:46Z", "digest": "sha1:TFAEQZKV4YNX3FZEXV5EAOPX5OQR6ZVH", "length": 7125, "nlines": 76, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "लग्नाचे २०१६ मध्ये कमी आहेत मुहूर्त - Majha Paper", "raw_content": "\nदेशातली सर्वात जुनी, पुण्याची चिंचेची तालिम\nऍलर्जी : अल्लाची मर्जी\nलग्नाचे २०१६ मध्ये कमी आहेत मुहूर्त\nनवी दिल्ली : पुढील वर्षात लग्न करण्याचा विचार करत असणाऱ्यांसाठी बातमी आहे. कारण लग्नाचे मुहूर्त २०१६ मध्ये कमी आहेत. दरवर्षी लग्नाचे साधारण ५० ते ६५ मुहूर्त असतात. मात्र पुढील वर्षी केवळ ४१ मुहूर्त आहेत. विशेष म्हणजे मे आणि जूनमध्ये एकही मुहूर्त नाही. जुलैमध्ये केवळ एकच मुहूर्त आहे. पुढील वर्षी एप्रिलमध्ये लग्नाचे सर्वाधिक मुहूर्त आहेत. फेब्रुवारी महिन्यात लग्नासाठी चार आणि मार्चमध्ये केवळ तीन मुहूर्त आहेत. एप्रिलमध्ये सर्वाधिक ११ मुहूर्त आहेत. दर तिसऱ्या दिवसाला हे मुहूर्त आहेत. जुलै महिन्यात केवळ एकच मुहूर्त आहे. त्यानंतर १५ जुलै ते ११ नोव्हेंबरपर्यंत लग्नासाठी योग्य काळ नाही.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसी��ीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी वादग्रस्त वक्तव्य विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/regional-marathi-news/cub-118110600007_1.html", "date_download": "2019-01-21T02:13:26Z", "digest": "sha1:3JDFC24LSLB7RU5YHWEEAL7IETNFIRWR", "length": 10097, "nlines": 125, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "अनाथ झालेल्या बछड्यांचा युद्धपातळीवर शोध सुरू | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 21 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nअनाथ झालेल्या बछड्यांचा युद्धपातळीवर शोध सुरू\nअवनी (टी-१) वाघिणीला बंदुकीच्या गोळ्यांनी ठार मारल्यानंतर अनाथ झालेल्या तिच्या ११ महिन्यांच्या दोन बछड्यांना जेरबंद करण्यासाठी वनविभागाने सात पथके निर्माण केली आहेत. युद्धस्तरावर या बछड्यांचा शोध घेतला जात आहे. रविवारी गस्तीवर असलेल्या एका पथकाला वरूड डॅमजवळ दोन बछडे आढळून आले. परंतु दाट झुडूपात लपून असलेले हे बछडे लगेच दुसरीकडे निघून गेले. नंतर ते न दिसल्याने पथकाला माघारी परतावे लागले. सोमवारी दिवसभरातदेखील त्यांचा ठावठिकाणी मिळाला नाही.\nगेल्या चार-पाच दिवसांपासून हे दोन्हीही बछडे उपाशी असल्याची शक्यता आहे. आणखी दोन-चार दिवसांत त्यांना काही खायला मिळाले नाही, तर भुकेपोटी त्यांचा मृत्यू देखील होऊ शकतो.\nराज यांच्याकडून व्यंगचित्रातून मुख्यमंत्र्यांवर निशाणा\nअ��नीचा मृत्यू अंगाशी मुख्यमंत्री म्हणतात त्याची चौकशी होणार\nशिक्षक बदली प्रकरण २५ लाख रुपये घेवून खोटे नियुक्ती आदेश\nअवनी वाघीण मृत्यू राहुल गांधी यांची सरकारवर टीका\nअवनी वाघीण प्रकरण : भाजपवर सर्व स्तरातून टीका, सामनातून अनेक प्रश्न उपस्थित\nयावर अधिक वाचा :\nPUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये\nव्हिडिओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती असेलच परंतु आपल्याला कदाचित याच्या वाईट ...\nभारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा ...\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश\nशिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...\nडाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल\nगेल्या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ ...\nमायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार\nप्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ ...\nन्यायालयाने महिला व बाल विकास मंत्रालयाला फटकारले\nगेल्या ९ महिन्यात एकट्या मेळघाटात ५०८ बालके मृत्यूमुखी पडली आहेत. एप्रिल ते डिसेंबर २०१८ ...\nमराठा आरक्षण : राज्य सरकारकडून प्रतिज्ञापत्रक\nमराठा समाजाला 16 टक्के आरक्षण हे मागासवर्ग आयोगाने सखोल अभ्यास करून, तयार केलेल्या ...\nधर्मगुरू झाकीर नाईकच्या संपत्तीवर टाच\nअंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) वादग्रस्त मुस्लिम धर्मगुरू झाकीर नाईकच्या मुंबई आणि ...\nराज ठाकरे यांचा व्यंगचित्रातून टोला\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र ...\nभय्यू महाराज आत्महत्या प्रकरण, तिघांना अटक\nभय्यू महाराज आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी प्रमुख सेवक विनायक दुधाळे, शरद देशमुख आणि पलक ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9C%E0%A4%B5%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%A8-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%AD%E0%A5%81%E0%A4%AE/", "date_download": "2019-01-21T01:13:26Z", "digest": "sha1:ROIDFG3RWDIFWDQL2A3HQRWDLDSI2ANZ", "length": 7890, "nlines": 149, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "जवळार्जुन येथे स्मशानभुमीच्या कामासाठी निधी | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nजवळार्जुन येथे स्मशानभुमीच्या कामासाठी निधी\nजवळार्जुन – जवळार्जुन (ता. पुरंदर) येथे जिल्हा वार्षिक योजनेतून तीन लाख रूपये खर्च गावठाण स्मशानभूमी सुधारणा कामाचा शुभारंभ पुरंदर पंचायत समितीचे सभापती अतुल म्हस्के यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हा परषिद सदस्या शालिनीताई पवार, शिवसेना शाखाध्यक्ष जर्नादन टेकवडे, सुधाकर टेकवडे. नवनाथ राणे, दत्तात्रय राणे, रामभाऊ राणे, शीतल साळूंखे, राजू टेकवडे, श्रीकांत राणे, वामन सस्ते, ग्रामसेवक सुनिल लोणकर, सतीश साळूंखे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक सतिश साळूंखे यांनी तर उपसरपंच शिवाजी राणे यांनी आभार केले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nचार दिवसांत तीन बिबट्या जेरबंद\nशाळेतील मुलींशी गैरवर्तवणूक करणारा शिक्षक अटकेत\nकेंद्रस्तरीय शिक्षण परिषदेस प्रतिसाद\nबाजारभाव न मिळाल्याने रस्त्यावर उधळला भाजीपाला\nबैलगाडा शर्यती होऊ नये म्हणून पोलिसांनी खोदले खड्डे\nसहवीजनिर्मिती प्रकल्प म्हणजे ‘दिव्याखाली अंधार’\nठराविक लोकांसाठीच 10 टक्के आरक्षण : शरद पवार\nकांदा अनुदान ‘हनुमानाच्या शेपटीला लंगोट’ बांधण्यासारखे\nभ्रमनिरास : शिरूर तालुक्‍यात येऊन लोकसभेबाबत शरद पवार बोललेच नाहीत\nकोलकाता रॅली हा केंद्रासाठी वेकअप कॉल ; शत्रुघ्न सिन्हा यांनी केले रॅलीचे जोरदार समर्थन\nभाषा-भाषा : हिंदीची सक्‍ती कितपत श्रेयस्कर\nखेलो इंडिया : मुष्टियुद्धात महाराष्ट्राचा सुवर्ण चौकार\nदाऊद टोळीतील तीन हस्तकांना अटक ; दिल्ली पोलिसांची कारवाई\nलक्षवेधी : सत्तातुरतेच्या ‘नाटका’चे ‘पोर’खेळ’\nखेलो इंडिया : प्रेरणा विचारेला टेनिसमध्ये सुवर्ण\nआलोककुमार यांनी आपल्या वक्तव्याविषयी केला खुलासा\nविरोधकांचा एकत्रित आवाज ( अग्रलेख )\nखेलो इंडिया : व्हॉलिबॉलमध्ये महाराष्ट्राच्या मुलींचे रुपेरी यश\nमध्य प्रदेश भाजपा नेत्याच्या टायर फॅक्‍टरीला आग ; पाच कामगारांचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%B0", "date_download": "2019-01-21T02:32:34Z", "digest": "sha1:GUBIDVLCANC7IXJT63URRQCP4CFEVRKE", "length": 23442, "nlines": 319, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "कम्प्युटर Marathi News, कम्प्युटर Photos and Videos - Maharashtra Times", "raw_content": "\nराज्यात होणार शेतकऱ्यांचे सर्वेक्षण\nमहिलेच्या मारेक���्याचा शोध सुरू\nवीरांच्या कुटुंबाच्या व्यथांना वाचा\nपॅरावैद्यक परिषदेच्या अध्यक्षांची चौकशी\nकाँग्रेसला पाठिंब्यावरून विहिंपचा यू-टर्न\nदेवाच्या कृपेने मी आता पूर्ण बरा आहे: अमित...\nभाजप आमदाराची पक्षाला सोडचिठ्ठी\nमंदिरांचे पावित्र्य जपावे: माता अमृतानंदमय...\nपाकमध्ये बनावट चकमक; पोलिसांविरुद्ध संताप\nप्रिन्स फिलिप यांनी चालविली सीटबेल्टविना ग...\nसीमाभिंतीच्या निधीसाठी ट्रम्प यांचा नवा प्...\nजगातील सर्वात वयोवृद्ध मसाजो नोनाका यांचे ...\nमोबाइलचा पासवर्ड सांगितला नाही; पत्नीने पत...\nफिलिपिन्समधील अब्जाधीश हेन्री साय यांचे नि...\nlargest economy: भारतीय अर्थव्यवस्था घेणार ५व्या स...\n‘लिक्विड फंडां’चे नियम होणार कडक\nएचडीएफसी बँकेची २० टक्के नफावाढ\nकुंभमेळ्यातून १.२० कोटींचे उत्पन्न\nजिओच्या खात्यामध्ये ८८ लाख नवे ग्राहक\nहाशिम अमलाने विराट कोहलीचा मोडला विक्रम\nविदर्भाने उडविला उत्तराखंडचा धुव्वा\nBCCI: पंड्या, राहुलला खेळू द्या\nमहापालिका, लीप फास्टनर्स संघ विजयी\nधोनीइतकी कटिबद्धता पाहिली नाही: विराट\n'पती,पत्नी और वो'चा येतोय रिमेक; झळकणार 'हे' कलाका...\n‘टोटल धमाल’च्या पोस्टरची सोशलवर कमाल\nमी पण राजपूत; कंगनाने 'करणी सेने'ला ठणकावल...\nनव्या 'अंदाज अपना अपना'मध्ये रणवीर आणि वरु...\n#MeToo: हिरानी हे स्वच्छ प्रतिमेचे दिग्दर्...\nमलायका म्हणाली, मला घेऊन चल\nमेट उत्सवाचा ग्रँड फिनाले जल्लोषात\nसरकारनेच ठेवावे क्लासेसवर नियंत्रण\nपीटीए अध्यक्षपदी पुन्हा प्रा. मुळे\nबोर्डाच्या निर्देशांनुसारच बारावीचे प्रॅक्...\n३२ हजार जागांची मेगाभरती\n‘मी टू’ आणि कंपनीची प्रतिष्ठा\n‘मी टू’ आणि कंपनीची प्रतिष्ठा\nपरवा शनिवार पेठेत गेलो होतो\nपाहाः ४० नाविक काढताहेत हालाखीत द..\nतेलंगणाः भागीरथी पापलाइन फुटली\nजगातील सर्वात वयोवृद्ध मसाजो नोना..\nरेल्वे क्रॉसिंगगेट उघडा असताना रे..\nबेंगळुरूच्या वर्थुर तलावाजवळ भीषण..\nनेपाळ, भूतानला जाण्यासाठी आधार ग्..\nप.बंगालः मशीदीत शुक्रवारी महिलांन..\nरन मुंबई रन... मुंबई मॅरेथॉनमध्ये..\nAlok Verma: आलोक वर्मा यांनी नीरव मोदी, मल्ल्याची मदत केली\nगेल्या काही दिवसांपासून अडचणीत सापडलेले सीबीआयचे माजी संचालक आलोक वर्मा यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. केंद्रीय दक्षता आयोग (CVC) ने आलोक वर्मा यांच्यावरील आणखी सहा आरोपांची चौकशी सुरू केली आहे. वर्मा यांनी बँक घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदी, विजय मल्ल्या आणि एअरसेलचे माजी प्रमोटर सी. शिवशंकरन यांना मदत केल्याचा आरोप आहे. या तिघांविरुद्ध लूक आउट सर्क्युलरच्या आंतरिक इमेलला लीक करण्याचा वर्मा यांच्यावर आरोप आहे.\nव्हायब्रोइंजिनीअरिंग ही काळाची गरज\n​शिक्षणाची पारंपरिक पद्धत बदलण्याची आवश्यकता तसेच मुख्य शिक्षणक्रमातील उपअभ्यास पद्धतींचा एकावेळी अंगिकार करणे यावर बेनेट विद्यापीठात येथे नुकतीच खुली चर्चा झाली. निमित्त होते ३५व्या आंतरराष्ट्रीय व्हायब्रोइंजिनीअरिंग परिषदेचे. १३ डिसेंबर ते १५ डिसेंबर २०१८ या तीन दिवसांत ही परिषद जर्नल ऑफ व्हायब्रोइंजिनीअरिंग (जेव्हीई) या संस्थेच्या सहकार्याने बेनेट विद्यापीठाने आयोजित केली होती. व्हायब्रोइंजिनीअरिंग ही काळाची गरज असल्याचा सूर या तीन दिवसीय परिषदेत उमटला.\nव्हायब्रोइंजिनीअरिंग ही काळाची गरज\nनोएडा ः शिक्षणाची पारंपरिक पद्धत बदलण्याची आवश्यकता तसेच मुख्य शिक्षणक्रमातील उपअभ्यास पद्धतींचा एकावेळी अंगिकार करणे यावर बेनेट विद्यापीठात येथे ...\n‘कम्प्युटर टायपिंग’चे परीक्षार्थी वाढले\nम टा प्रतिनिधी, औरंगाबाद'मॅन्युअल टायपिंग' मुदतवाढीवरून वाद सुरू असताना 'कम्प्युटर टायपिंग'ला विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे...\nपालिका शाळांमध्ये दहावीचे वर्ग\n'पालिकेच्या शाळा दहावीपर्यंत नसल्याने अनेक पालक त्यांच्या मुलांना शिक्षण परवडत नसतानाही खासगी शाळांमध्ये प्रवेश घेतात. त्यामुळे या शाळांचे वर्ग दहावीपर्यंत वाढवण्यासाठी पालिका प्रशासनाने प्रस्ताव दिल्यास शिक्षण विभाग याबाबत सकारात्मक असेल', अशी ग्वाही शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली.\nसागर कारंडे कम्प्युटर इंजिनीअर ते अभिनेता\nयेथील प्राइम ऑटो वर्कशॉपच्या खिडकीचे ग्रील तोडून चोरट्याने ६५ हजार रुपयांचे साहित्य लंपास केले ही घटना रविवारी पहाटे घडली...\nम टा प्रतिनिधी, औरंगाबादडॉ...\nबेकायदा ऑनलाइन लॉटरीवर छापाबेकायदा ऑनलाइन लॉटरीवर छापा\nम टा प्रतिनिधी, पुणेविद्यार्थी मित्र व आमदार प्रा...\nपुण्याचा अथर्व जोशी प्रोग्रामिंग स्पर्धेत जगात प्रथमम टा...\nसगुण निर्गुण सहीचं झाडऐश्वर्य पाटेकर खूप प्रकारची झाडे तुम्ही पाहिली असेल; मात्र सहीचं झाड काही तुम्ही पाहिलं नसेल, हे मी खात्रीने सांगतो...\nकम्प्युटरवरील ‘पाळती’ला कोर्टात आव्हान\nकम्प्युटर यंत्रणा भेदून त्यावर देखरेख ठेवण्याचे अधिकार दहा केंद्रीय संस्थांना दिल्यासंबंधी केंद्र सरकारने काढलेल्या अधिसूचनेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. या संदर्भात मनोहर लाल शर्मा आणि अमित साहनी या दोन वकिलांनी जनहित याचिका दाखल केल्या आहेत. पाळत ठेवण्यास मंजुरी देणारी अधिसूचना रद्द करण्याची मागणी त्यात करण्यात आली आहे.\nराममंदिरावर चार जानेवारीला सुनावणी\nतीन न्यायमूर्तींचे खंडपीठ स्थापन होण्याची शक्यता, सर्व याचिकांवर होणार सुनावणीवृत्तसंस्था, नवी दिल्ली राममंदिर-बाबरी मशीद जमिनीच्या वादावर येत्या ...\nराममंदिरावर चार जानेवारीला सुनावणी\nतीन न्यायमूर्तींचे खंडपीठ स्थापन होण्याची शक्यता, सर्व याचिकांवर होणार सुनावणीवृत्तसंस्था, नवी दिल्ली राममंदिर-बाबरी मशीद जमिनीच्या वादावर येत्या ...\nतीन लाखांची ई-तिकिटे जप्त\nपाच हजारांत बनावट ‘प्रकल्पग्रस्त’\nबनावट भूसंपादन दाखल्याच्या आधारे मिळविले प्रमाणपत्र; कर्मचाऱ्यांवर संशयम टा...\nखासगी आयुष्य आले धोक्यात\nखासगी कम्प्युटर, लॅपटॉप तसेच वापरण्यात येणाऱ्या इंटरनेट डेटा तपासणीचा अधिकार राष्ट्रीय सुरक्षेच्या नावाखाली राष्ट्रीय तपास संस्थांना देण्याचा निर्णय केंद्र सरकारने गुरुवारी मध्यरात्री काढला. या द्वारे देशातील सर्व कम्प्युटर, मोबाइलची देखरेख करणे, त्यांची तपासणी करणे तपास यंत्रणांना शक्य होणार आहे.\nन्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांची मैदानाअभावी गैरसोयम टा...\nनागपूर-चंद्रपूर हायवेवर जनावर तस्करांनी पोलिसाला चिरडलं\n...म्हणून राज्यातील शेतकऱ्यांचे होणार सर्वेक्षण\nजागतिक अर्थव्यवस्थेत भारत ५व्या स्थानी\nमुंबईकरांचे ‘सेमी एसी’ लोकलचे स्वप्न धूसर\nपाणीटंचाईचा पहिला बळी; तरुणी विहिरीत पडली\nविरोधी पक्षांचे कार्यकर्ते म्हणजे दलाल: मोदी\nशाळेत आता भरपूर खेळा; रोज १ तास मिळणार\nरेशन दुकानांत बँकिंगसेवा; पैसे काढणेही शक्य\n'ठाकरे' हा 'अॅक्सिडेंटल शिवसेना भवन' नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-20-december-2018/", "date_download": "2019-01-21T02:23:50Z", "digest": "sha1:IF3RKYWOWMLANLEDH5BM4LICCAPVJTM7", "length": 15196, "nlines": 140, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top Current Affairs 20 December 2018 For Sarkari Naukri Preparation", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागां���ाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(Northern Railway) उत्तर रेल्वेत ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 1092 जागांसाठी भरती\n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 150 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती [Updated]\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2019\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n(NPCIL) न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 162 जागांसाठी भरती\n(Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n(ESIC) कर्मचारी राज्य विमा महामंडळात 329 जागांसाठी भरती\n(UPSC-NDA) राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 392 जागांसाठी भरती\n(MPSC) महाराष्ट्र लोक सेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा-2019 (555 जागा)\n(Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n(NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 251 जागांसाठी भरती\n(Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\nवर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (डब्ल्यूईएफ) स्त्री-पुरुष असमानता निर्देशांकात भारत 108 व्या स्थानावर आहे.\nतन्मय लाल यांना मॉरिशसमध्ये भारताचे पुढील उच्चायुक्त म्हणून नियुक्त केले गेले आहे.\nटी.सी. बारूपाल यांना गिनी करिता भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.\nप्रसिद्ध कार्टूनिस्ट आर. के. लक्ष्मण यांच्या आधारित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉफी टेबल बुक “टाइमलेस लक्ष्मण” प्रसिद्ध केले.\nअंतरिम सीबीआय संचालकांची जबाबदारी सोपविण्यात आलेल्या एम नागेश्वर राव यांना सरकारने अतिरिक्त संचालक म्हणून पदोन्नती दिली.\nउदय शंकर यांना फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (FICCI) चे उपाध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.\nयूएस रेग्युलेटरी फेडरल एविएशन ॲडमिनिस्ट्रेशन (एफएए) ने भारतासाठी सर्वात जास्त विमानचालन सुरक्षा रँकिंग क��यम राखली आहे.\nबॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूर यांना पशु कल्याणसंबंधीच्या प्रयत्नांमुळे वर्ष 2018 साठी ‘PETA इंडिया ऑफ द ईयर’ म्हणून नामांकित करण्यात आले आहे.\nभंडारकर ओरिएंटल रिसर्च इंस्टिट्यूट (BORI)पुणे, ने प्राचीन धार्मिक आणि ऐतिहासिक कार्यांची ई-लायब्ररी सुरू केली.BORI हा दक्षिण आशियातील सर्वात दुर्मिळ हस्तलिखितांचा सर्वात मोठा आणि सर्वात अमूल्य संग्रह आहे.\nसंस्कृत आणि त्याच्या संबंधित भाषांमध्ये सुमारे 1,000 दुर्लक्ष पुस्तके आणि हस्तलिखिते सध्या जगभरातील वाचकांसाठी डिजिटलीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आनंद घेण्यासाठी उपलब्ध आहेत.\nनेपाळचे माजी पंतप्रधान तुलसी गिरी यांचे निधन झाले आहे. ते 92 वर्षांचे होते.\nNext (AIATSL) एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लि. मध्ये 675 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02 /2018 निकाल\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n» (MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n» (Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» IBPS मार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या 1599 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र (CRP SPL VIII 2018)\n» लक्ष्मी विलास बँक ‘प्रोबशनरी ऑफिसर’ भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (NIACL) न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. मध्ये 312 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» कॅनरा बँक 800 प्रोबेशनरी ऑफिसर भरती परीक्षा निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02/2018 निकाल\n» (MPSC) महाराष्ट्र वन सेवा (मुख्य) परीक्षा-2018 अंतिम उत्तरतालिका\n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/howda-express-3-bogies-derailed-near-igatpuri-122698", "date_download": "2019-01-21T01:48:29Z", "digest": "sha1:K7ZHY2LGSWTQ23727A26EPRXTKVPU3MP", "length": 13767, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Howda express 3 bogies derailed near igatpuri इगतपुरी स्टेशनजवळ हावडा मेल एक्सप्रेसचे तीन डबे घसरले | eSakal", "raw_content": "\nइगतपुरी स्टेशनजवळ हावडा मेल एक्सप्रेसचे तीन डबे घसरले\nरविवार, 10 जून 2018\nमध्यरात्रीच्या सुमारास मुंबईहुन हावडाकडे जाणाऱ्या एक्सप्रेसचे ३ डबे रुळावरुन घसरल्याची घटना इगतपुरी रेल्वे स्थानकाजवळ घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच बचावपथक घटनास्थळी दाखल झाले आहे. तीन डबेच रेल्वे रूळावरून घसरल्याने मध्यरेल्वेची चार तास वाहतुक ठप्प झाली. या अपघातामुळे मनमाडहुन मुंबईला जाणाऱ्या बऱ्याच एक्सप्रेस रद्द करण्यात आल्याने प्रवाशांचे आतोनात हाल झाले.\nइगतपुरी : इगतपुरी रेल्वे स्थानकाजवळ मुंबईहुन हावडाकडे जाणाऱ्या हावडा मेल एक्सप्रेसचे तीन डबे रेल्वे रूळावरून घसरल्याने चार तास वाहतुक ठप्प झाली.\nमध्यरात्रीच्या सुमारास मुंबईहुन हावडाकडे जाणाऱ्या एक्सप्रेसचे ३ डबे रुळावरुन घसरल्याची घटना इगतपुरी रेल्वे स्थानकाजवळ घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच बचावपथक घटनास्थळी दाखल झाले आहे. तीन डबेच रेल्वे रूळावरून घसरल्याने मध्यरेल्वेची चार तास वाहतुक ठप्प झाली. या अपघातामुळे मनमाडहुन मुंबईला जाणाऱ्या बऱ्याच एक्सप्रेस रद्द करण्यात आल्याने प्रवाशांचे आतोनात हाल झाले.\nयाबाबात सविस्तर वृत्त असे की मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास मुंबईहुन हावडाकडे जाणाऱ्या मेलचे तीन डबे इगतपुरी रेल्वे स्थानकाजवळील तीन लकडी पुलाजवळ घसरल्याने दोनही बाजुची वाहतुक पुर्णपणे ठप्प झाली होती. या अपघातात प्रवशांना कीरकोळ मार लागला असुन मोठी जिवीत हाणी टळली. अपघाताची माहीती समजताच रेल्वे प्रशासनाचे बचाव पथक घटनास्थळी दाखल होऊन युध्दपातळीवर घसरलेले डब्बे काढण्याचे काम सुरु केले. हावडा मेलेचे उर्वरीत डबे कसारामार्ग मागे नेऊन पुन्हा इगतपुरी रेल्वे स्थानकात आणुन प्रवाशांची सुटका करुन इतर गाडीने मार्गस्थ करण्यात आले. या अपघातामुळे रात्री दोन ते सकाळी ७ वाजेपर्यंत मुंबईला जाणारी व नाशिकला येणारी रेल्वे वाहतुक पुर्णपणे ठप्प झाली होती. अपघातामुळे मुंबईला जाणारी राज्यराणी एक्सप्रेस, पंचवटी एक्सप्रेस, गोदावरी एक्सप्रेस आदी गाड्या रद्द करण्यात आल्या. तर लांब पल्याच्या गाड्यांच्या मार्गामध्ये बदल करण्यात आले आहे.\nदरम्यान या गाडीच्या १८ बोग्यानाशिक येथे थांबविण्यात आले आहे,अर्धे डबे ईगतपुरी येथे आहे ते घेऊन सर्व बोग्या एकत्र करुण मग गाडी पुढे नेण्यात येणार आहे, अशी माहिती रेल्वे सुत्राकडून देण्यात आली आहे.\nपेण अलिबाग रेल्वेमार्गाचे फेब्रुवारीत भूमिपूजन : अनंत गीते\nरोहा (रायगड) : पेण अलिबाग रेल्वेमार्गाच्या कामाकरिता आवश्यक भूसंपादन आरसीएफच्या भूसंपादनामुळे शक्य होत नव्हते. आज रेल्वे प्रशासन व आर...\nरेल्वेसाठी ७५ हजार कोटी\nमुंबई - केंद्र व राज्य सरकारच्या साह्याने मुंबईत रेल्वे मंडळासाठी ७५ हजार कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे, अशी माहिती रेल्वेमंत्री...\nलालूप्रसाद यादव यांना जामीन मंजूर\nनवी दिल्ली : राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्यावर \"इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन'च्या (आयआरसीटीसी)...\nसिंहगड, डेक्कन क्वीन उद्या ‘ब्लॉक’मुळे रद्द\nपुणे - मुंबईतील परेल यार्डमधील प्लॅटफॉर्म दुरुस्तीच्या कामामुळे सिंहगड एक्‍स्प्रेस (११००९ व ११०१०) आणि डेक्कन क्वीन (१२१२३ आणि १२१२४) या गाड्या...\nकर्जत पॅसेंजर धावणार आता पनवेलपर्यंत\nपुणे - पुण्यावरून कर्जतला जाणारी पॅसेंजर २० जानेवारीपासून पनवेलपर्यंत जाणार आहे. त्यामुळे चार नव्या स्थानकांवरील प्रवाशांना थेट पनवेलपर्यंत प्रवास...\nरामझुला उड्डाणपूल नागरिकांसाठी खुला\nनागपूर : पूर्व-पश्‍चिम नागपूरला जोडणाऱ्या संत्रा मार्केट येथील केबल स्टेड रामझुला रेल्वे उड्डाणपूल टप्पा दोनचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/kvic-recruitment/", "date_download": "2019-01-21T02:08:35Z", "digest": "sha1:TERVEVUE264M3G4MU6NPWFE6UX7TD3PN", "length": 17282, "nlines": 218, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Khadi and Village Industries Commission-KVIC Recruitment For 342 Posts", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(Northern Railway) उत्तर रेल्वेत ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 1092 जागांसाठी भरती\n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 150 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती [Updated]\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2019\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n(NPCIL) न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 162 जागांसाठी भरती\n(Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n(ESIC) कर्मचारी राज्य विमा महामंडळात 329 जागांसाठी भरती\n(UPSC-NDA) राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 392 जागांसाठी भरती\n(MPSC) महाराष्ट्र लोक सेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा-2019 (555 जागा)\n(Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n(NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 251 जागांसाठी भरती\n(Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\n(KVIC) खादी व ग्रामोद्योग महामंडळात 342 जागांसाठी भरती\n1.असिस्टंट डायरेक्टर ग्रेड-I (Khadi): 03 जागा\n2.असिस्टंट डायरेक्टर ग्रेड-I (Admn. & HR): 11 जागा\n3.असिस्टंट डायरेक्टर ग्रेड-I (Training): 02 जागा\n4.असिस्टंट डायरेक्टर ग्रेड-I (FBAA): 16 जागा\n5.असिस्टंट डायरेक्टर ग्रेड-I (Economic Research): 04 जागा\n6.असिस्टंट डायरेक्टर ग्रेड-I (Village Industries): 18 जागा\n7.सिनियर एग्जीक्यूटिव (Economic Research): 37 जागा\n8.सिनियर एग्जीक्यूटिव (Legal): 07 जागा\n9.ज्युनियर ट्रांसलेटर: 02 जागा\n12.एग्जीक्यूटिव (Training): 23 जागा\n13.ज्युनियर एग्जीक्यूटिव (FBAA): 67 जागा\n16.पब्लिसिटी असिस्टंट: 01 जागा\nपद क्र.2: i) कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी ii) 05 वर्षे अनुभव\nपद क्र.6: i) B.E/B.Tech किंवा M.Sc किंवा MBA ii)05 वर्षे अनुभव\nपद क्र.8: विधी(Law) पदवी\nपद क्र.9: i) इं���्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी ii) ट्रांसलेटर डिप्लोमा\nपद क्र.14,15: इंजीनिरिंग डिप्लोमा किंवा B.Sc\nपद क्र.16: i) 12 वी उत्तीर्ण ii) ग्रंथालय विज्ञान डिप्लोमा\nवयाची अट: 19 नोव्हेंबर 2017 रोजी [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]\nपद क्र.1 ते 6 : 35 वर्षे\nपद क्र.7 ते 9 : 30 वर्षे\nपद क्र.10 ते 15: 18 ते 27 वर्षे\nपद क्र.16: 18 ते 25 वर्षे\nपरीक्षा: 23/24 डिसेंबर 2017\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 नोव्हेंबर 2017 [06:00pm]\nPrevious ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 205 जागांसाठी भरती\nNext यवतमाळ सार्वजनिक आरोग्य विभागात ‘वैद्यकीय अधिकारी’ पदांची भरती\n(Mahatribal) महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात 1395 जागांसाठी मेगा भरती [मुदतवाढ]\n(SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 153 जागांसाठी भरती\nIIT मुंबई मध्ये विविध पदांची भरती\n(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात विविध पदांची भरती\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(NARI) राष्ट्रीय एड्स संशोधन संस्थेत विविध पदांची भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02 /2018 निकाल\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n» (MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n» (Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» IBPS मार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या 1599 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र (CRP SPL VIII 2018)\n» लक्ष्मी विलास बँक ‘प्रोबशनरी ऑफिसर’ भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (NIACL) न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. मध्ये 312 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» कॅनरा बँक 800 प्रोबेशनरी ऑफिसर भरती परीक्षा निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02/2018 निकाल\n» (MPSC) महाराष्ट्र वन सेवा (मुख्य) परीक्षा-2018 अंतिम उत्तरतालिका\n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://wrd.maharashtra.gov.in/portal/portal/mwrd/15mwrdEmployees/21aboutus/OldStorages", "date_download": "2019-01-21T01:39:01Z", "digest": "sha1:G43KJRV7TJKPV2CWTKC3DLFI4IVHBH3X", "length": 11056, "nlines": 201, "source_domain": "wrd.maharashtra.gov.in", "title": "Maharashtra Water Resource Department", "raw_content": "\nतुम्ही आता येथे आहात : >> आमच्याविषयी >> OldStorages\nमंत्रालय अधिकारी बैठक व्यवस्था\nपदोन्नती व रिक्त पदांची माहिती\nमहाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ\nकोकण पाटबंधारे विकास महामंडळ\nगोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ\nमहासंचालक, जल व भूमी व्यवस्थापन संस्था - वाल्मी\nविदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ\nतापी पाटबंधारे विकास महामंडळ\nमहासंचालक, संकल्पचित्र, प्रशिक्षण, जलविज्ञान, संशोधन व धरण सुरक्षा\nमाहिती अंकेक्षण आणि प्रमाणीकरण\nनद्यांच्या पुर नियंत्रण रेषा\nवेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रम\nदुरुस्ती, नुतनिकरण आणि पुनर्संचयन\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना\n9 वी आंतररष्ट्रीय सूक्ष्म सिंचन परिषद\nवेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रम\nदुरुस्ती, नुतनिकरण आणि पुनर्संचयन\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना\n9 वी आंतररष्ट्रीय सूक्ष्म सिंचन परिषद\nवेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रम\nदुरुस्ती, नुतनिकरण आणि पुनर्संचयन\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना\n9 वी आंतररष्ट्रीय सूक्ष्म सिंचन परिषद\nरुपये ३ लक्ष पर्यंतच्या निविदा सूचना\nरुपये ३ लक्ष पर्यंतच्या निविदा सूचना\nपी डब्ल्यू डी हँडबुक\nपी डब्ल्यू डी हँडबुक\nस्वयंप्रेरणेने प्रसिद्ध करावयाची माहिती\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nस्वयंप्रेरणेने प्रसिद्ध करावयाची माहिती\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nकायदे, नियम व शासन निर्णय\nकायदे, नियम व शासन निर्णय\nआसा निवडा ----> वर्ष -> महिना\nजानेवारी-2018 फेब्रुवारी-2018 मार्च-2018 एप्रिल-2018 मे-2018 जून-2018 जुलै-2018 ऑगस्ट-2018 सप्टेंबर-2018 ऑक्टोबर-2018 नोव्हेंबर-2018 डिसेंबर-2018\nजानेवारी-2017 फेब्रुवारी-2017 मार्च-2017 एप्रिल-2017 मे-2017 जून-2017 जुलै-2017 ऑगस्ट-2017 सप्टेंबर-2017 ऑक्टोबर-2017 नोव्हेंबर-2017 डिसेंबर-2017\nजानेवारी-2016 फेब्रुवारी-2016 मार्च-2016 एप्रिल-2016 मे-2016 जून-2016 जुलै-2016 ऑगस्ट-2016 सप्टेंबर-2016 ऑक्टोबर-2016 नोव��हेंबर-2016 डिसेंबर-2016\nजानेवारी-2015 फेब्रुवारी-2015 मार्च-2015 एप्रिल-2015 मे-2015 जून-2015 जुलै-2015 ऑगस्ट-2015 सप्टेंबर-2015 ऑक्टोबर-2015 नोव्हेंबर-2015 डिसेंबर-2015\nजानेवारी-2014 फेब्रुवारी-2014 मार्च-2014 एप्रिल-2014 मे-2014 जून-2014 जुलै-2014 ऑगस्ट-2014 सप्टेंबर-2014 ऑक्टोबर-2014 नोव्हेंबर-2014 डिसेंबर-2014\nजानेवारी-2013 फेब्रुवारी-2013 मार्च-2013 एप्रिल-2013 मे-2013 जून-2013 जुलै-2013 ऑगस्ट-2013 सप्टेंबर-2013 ऑक्टोबर-2013 नोव्हेंबर-2013 डिसेंबर-2013\nजानेवारी-2012 फेब्रुवारी-2012 मार्च-2012 एप्रिल-2012 मे-2012 जून-2012 जुलै-2012 ऑगस्ट-2012 सप्टेंबर-2012 ऑक्टोबर-2012 नोव्हेंबर-2012 डिसेंबर-2012\nजानेवारी-2011 फेब्रुवारी-2011 मार्च-2011 एप्रिल-2011 मे-2011 जून-2011 जुलै-2011 ऑगस्ट-2011 सप्टेंबर-2011 ऑक्टोबर-2011 नोव्हेंबर-2011 डिसेंबर-2011\nशेवटी अद्ययावत केले ती तारीख : 11/01/2018 भेट दिलेल्या वापरकर्त्यांची संख्या : 6773025\n©हे महाराष्ट्र जलसंपदा विभागाचे अधिकृत संकेत स्थळ आहे. सर्व अधिकार राखीव.\nसंकेतस्थळाचे संकल्पन आणि विकास विप्रो लिमिटेड नी केले आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/engineer-committed-industrialist-engineer-son-committed-suicide-in-nashik-1659187/", "date_download": "2019-01-21T02:23:27Z", "digest": "sha1:Q3QCS3RELZOVYQWE22DIHS6TU2CYU3ZJ", "length": 11241, "nlines": 185, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Engineer committed Industrialist Engineer son committed suicide in Nashik | उद्योजकाच्या अभियंता मुलाची नाशिकमध्ये आत्महत्या | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\nशशिकला यांना तुरुंगात विशेष वागणूक\nउद्योजकाच्या अभियंता मुलाची नाशिकमध्ये आत्महत्या\nउद्योजकाच्या अभियंता मुलाची नाशिकमध्ये आत्महत्या\nसिलिंडरचे ‘रेग्युलेटर’ सुरू करीत नळी तोंडात धरीत त्याने आत्महत्या केली.\nघरातील गॅस सिलिंडरची नळी तोंडात धरून येथील उद्योजकाच्या तरुण अभियंता मुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री गंगापूर रस्त्यावरील दादाजी कोंडदेवनगर येथे घडली. आत्महत्येसाठी या युवकाने अवलंबिलेल्या मार्गाने सारे चक्रावले आहेत.\nअजिंक्य उदय खरोटे (२५) असे या युवकाचे नाव आहे. या घटनेची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक बी. वाय. बुराडे यांनी दिली. शुक्रवारी रात्री आठ ते नऊच्या दरम्यान ही घटना घडली. सायंकाळी अजिंक्यचे वडील उदय खरोटे आणि आई काही कामानिमित्त घराबाहेर गेले होते. घरात कोणी नसताना अजिंक्यने स्वयंपाक घरातील शेगडीपासून गॅसची नळी वेगळी केली. सिलिंडरचे ‘रेग्युलेटर’ सुरू करीत नळी तोंडात धरीत त्याने आत्महत्या केली. या कालावधीत आई-वडील अजिंक्यशी भ्रमणध्वनी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत होते. परंतु, प्रतिसाद मिळाला नाही. काही वेळाने ते घरी परतल्यावर हा प्रकार उघड झाला. कुटुंबियांनी तातडीने त्याला खासगी रुग्णालयात नेले. परंतु, तत्पुर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. एलपीजी गॅस शरीरात मिसळल्याने विषबाधा होऊन मृत्यू झाल्याचा प्राथामिक अंदाज आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. गॅसची नळी तोंडात धरून आत्महत्येचा मार्ग त्याने कसा शोधला, याची छाननी पोलीस यंत्रणा करीत आहे. इंटरनेटवरून त्याने काही माहिती मिळवली का, याचाही तपास केला जात आहे. अजिंक्यने सौमय्या महाविद्यालयातून अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले होते. वडिलांसोबत तो कारखान्याचे काम पहात होता. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nआजचे राशीभविष्य, सोमवार, २१ जानेवारी २०१९\nपोट भरण्यासाठी मी एकेकाळी कोथिंबीरसुद्धा विकली; नवाजुद्दीनने सांगितल्या संघर्षाच्या आठवणी\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\n'फक्त कधी आणि कुठे ते सांग'; सारासोबत डेटला जाण्यास कार्तिक आर्यन तयार\nतुझं करिअर उद्ध्वस्त करू, सेटवर जाळपोळ करू; करणी सेनेची कंगनाला धमकी\nमी नायक नाही, कलाकार आहे..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nसत्तेचे केंद्रीकरण की महाआघाडी\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\n.. तर रिझव्‍‌र्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nपंधरा वर्षांनी रेल्वेत पुन्हा कुल्हडचा वापर\nस्वप्निल जोशीला भेटण्याची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathiplus.in/special-screening-for-team-india/", "date_download": "2019-01-21T01:57:43Z", "digest": "sha1:AAKTARHZQOYRDACECENLP7ROBBRQEJD4", "length": 7679, "nlines": 128, "source_domain": "www.marathiplus.in", "title": "टीम इंडियासाठी सचिनच्या फिल्मचे स्पेशल स्क्रीनिंग, विराट अनुष्कासह हजर - मराठी Plus", "raw_content": "\nयुजर्सनं रेकॉर्ड केलेले कॉल फक्त युजर्सच ऐकू शकणार- ट्रू कॉलरचे नवीन फिचर\nजगातील सात नवी आश्चर्ये\nदहशतवादी हल्ल्यात २ जवान शहीद\n मल्टिप्लेक्समध्ये बाहेरून खाद्यपदार्थ घेऊन जाता येणार\nइंग्रजी बोलता येत नाही म्हणून सासरच्यांकडून छळ, सुनेची गळफास घेऊन आत्महत्या\nअॅमेझॉनला टक्कर, 16 जुलैपासून फ्लिपकार्टचा Big Shopping Days Sale\n28 फेब्रुवारीपर्य़ंत मोबाइल क्रमांक आधार कार्डशी लिंक करा\nमराठी विनोद | मराठी जोक्स\nYou are at:Home»क्रीडा»टीम इंडियासाठी सचिनच्या फिल्मचे स्पेशल स्क्रीनिंग, विराट अनुष्कासह हजर\nटीम इंडियासाठी सचिनच्या फिल्मचे स्पेशल स्क्रीनिंग, विराट अनुष्कासह हजर\nमास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या आयुष्यावर बनलेल्या बायोपिक फिल्म ‘सचिनः अ बिलियन ड्रीम्स’ 26 मे रोजी रिलीज होत आहे. फिल्म रिलीज होण्याच्या दोन दिवस आधी सचिनने मुंबईत टीम इंडियातील खेळाडूंसाठी या फिल्मचे स्पेशल स्क्रीनिंग ठेवले. ज्याला कर्णधार विराट कोहली सह टीम इंडियातील सर्व खेळाडू पोहचले. यावेळी विराट गर्लफ्रेंड अनुष्का शर्मासह दिसला. तर, शिखर धवन मुलगा जोरावरसह फिल्म पाहायला पोहचला होता\nभारताचा पुढील वर्षी इंग्लंड दौरा\nभारतीय क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा संस्मरणीय\nविजय मल्ल्याची कोहलीच्या कार्यक्रमात हजेरी \nयुजर्सनं रेकॉर्ड केलेले कॉल फक्त युजर्सच ऐकू शकणार- ट्रू कॉलरचे नवीन फिचर\nजगातील सात नवी आश्चर्ये\nदहशतवादी हल्ल्यात २ जवान शहीद\n मल्टिप्लेक्समध्ये बाहेरून खाद्यपदार्थ घेऊन जाता येणार\nइंग्रजी बोलता येत नाही म्हणून सासरच्यांकडून छळ, सुनेची गळफास घेऊन आत्महत्या\nयुजर्सनं रेकॉर्ड केलेले कॉल फक्त युजर्सच ऐकू शकणार- ट्रू कॉलरचे नवीन फिचर\nStress : टेंशनपासून मुक्ती मिळवण्यासाठी काही टिप्स\nत्वचेचा पोत सुधारण्यासाठी घरगुती युक्त्या\nटीम इंडियाची ‘ऑफ द फिल्ड’ मजामस्ती\nयुजर्सनं रेकॉर्ड केलेले कॉल फक्त युजर्सच ऐकू शकणार- ट्रू कॉलरचे नवीन फिचर\nStress : टेंशनपासून मुक्ती मिळवण्यासाठी काही टिप्स\nत्वचेचा पोत सुधारण्यासाठी घरगुती युक्त्या\nयुजर्सनं रेकॉर्ड केलेले कॉल फक्त युजर्सच ऐकू शकणार- ट्रू कॉलरचे नवीन फिचर July 14, 2018\nजगातील सात नवी आश्चर्ये July 13, 2018\nदहशतवादी हल्ल्यात २ जवान शहीद July 13, 2018\n मल्टिप्लेक्समध्ये बाहेरून खाद्यपदार्थ घेऊन जाता येणार\nइंग्रजी बोलता येत नाही म्हणून सासरच्यांकडून छळ, सुनेची गळफास घेऊन आत्महत्या July 13, 2018\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://maharera.mahaonline.gov.in/Site/ViewPDFList?doctype=nzaFvbLprY6ZEt2SJmjZ58tHQaaEVMqLcR284NqT5T8uiCvb0zOlMhU3wZCPxAck8vxOqX6qOeVjcNQUl4SUCCX3cW_yqjHVZxnsqNEyZI0%3D&sort=Subject_LL&sortdir=ASC", "date_download": "2019-01-21T01:14:11Z", "digest": "sha1:H7A6FXQEN3O4LC7EFYAWTQEITJUGVJWD", "length": 3331, "nlines": 89, "source_domain": "maharera.mahaonline.gov.in", "title": "दमण आणि दीव-कायदे- महाऑनलाईन लिमीटेड", "raw_content": "\nमहाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण\nनियम, शा. नि. व परिपत्रक\nमहारेरा आदेश आणि परिपत्रके\nमहारेरा ने स्वतःहून केलेली आदेश (स्युओ मोटो ऑर्डर )\nदादरा आणि नगर हवेली\nनोंदणीकृत स्थावर मालमत्ता एजंट\nएकूण दर्शक : 3503440\nआजचे दर्शक : 331\n© ही महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी अॅथॉरिटी ऑफ इंडियाची अधिकृत वेबसाइट आहे. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/armaan-kohli-arrested-girl-friend-beating-crime-123348", "date_download": "2019-01-21T01:54:47Z", "digest": "sha1:W5NMKVE5JFVDNNURJDSZXTPN3V5QDYZA", "length": 11057, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "armaan kohli arrested by girl friend beating crime प्रेयसी मारहाणप्रकरणी अरमान कोहलीस अटक | eSakal", "raw_content": "\nप्रेयसी मारहाणप्रकरणी अरमान कोहलीस अटक\nबुधवार, 13 जून 2018\nमुंबई - प्रेयसीला मारहाण करून पळून गेलेला अभिनेता अरमान कोहली याला मुंबई पोलिसांनी आज लोणावळा येथून अटक केली. त्याला उद्या (ता. 13) मुंबईत आणले जाणार आहे.\nमुंबई - प्रेयसीला मारहाण करून पळून गेलेला अभिनेता अरमान कोहली याला मुंबई पोलिसांनी आज लोणावळा येथून अटक केली. त्याला उद्या (ता. 13) मुंबईत आणले जाणार आहे.\nदिग्दर्शक राजकुमार कोहली यांचा पुत्र असलेल्या अरमानचे सर्व चित्रपट बॉक्‍स ऑफिसवर आपटले होते. तीन वर्षांपूर्वी त्याची निरू रंधवा हिच्याशी दुबईतील एका कार्यक्रमात ओळख झाली. तीन वर्षांपासून ते लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत होते. काही कारणावरून त्या दोघांमध्ये वाद होता. अरमान आणि निरूमध्ये संपत्तीच्या वादातून भांडण झाले. त्या वेळी रागाच्या भरात अरमानने निरूला मारहाण केली. त्यामुळे जखमी झालेल्या निरूवर अंधेरीतील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. मारहाणप्रकरणी निरूने सांताक्रूझ पोलिस ठाण्यात अरमानविरोधात तक्रार नोंदवली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवला होता. तेव���हापासून तो फरारी होता.\nलोहार म्हणाला, कमी शिक्षा द्या; येवले रडला ढसाढसा\nजळगाव - साहेब, मला कॅन्सर आहे, दोन मुले आहेत. त्यामुळे मला कमी शिक्षा द्या, अशी विनंती मनोज लोहार याने केली, तर धीरज येवले न्यायालयात ढसाढसा रडला....\nमुंबई - थंडी कमी झालेली असतानाच मॅरेथॉनच्या आदल्या दिवशी कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसवर गेल्याची नोंद शनिवारी झाली. चार वर्षांतील जानेवारी...\nमुंबई - मध्य रेल्वेवर शनिवारपासून सुरू झालेली राजधानी एक्‍स्प्रेस इतर गाड्यांच्या तुलनेत पाच तास लवकर दिल्लीत दाखल होणार आहे. या गाडीला ‘पुश-पुल’...\nरेल्वेसाठी ७५ हजार कोटी\nमुंबई - केंद्र व राज्य सरकारच्या साह्याने मुंबईत रेल्वे मंडळासाठी ७५ हजार कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे, अशी माहिती रेल्वेमंत्री...\nपुणे-मुंबई हायपरलूपसाठी मागवल्या हरकती\nपुणे - पुणे आणि मुंबई या दोन महानगरांना जोडणाऱ्या हायपरलूप प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हरकती...\nमुंबई गृहरक्षक दलाचे पोलीस अधिक्षक मनोज लोहारांना जन्मठेप\nजळगाव: चाळीसगाव येथील माजी जिल्हा परिषद सदस्य तथा आयुर्वेदिक विद्यालयाचे संस्थापक उत्तम महाजन यांना खंडणी मागून डांबून ठेवल्याप्रकरणी चाळीसगाव...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2017/11/18/know-the-benefits-that-will-be-bindi/", "date_download": "2019-01-21T02:30:40Z", "digest": "sha1:AGULJQEBNOQO3TDSME37GUZQAPRJGHLZ", "length": 11063, "nlines": 81, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "जाणून घ्या टिकली लावल्याने होणारे फायदे - Majha Paper", "raw_content": "\nभगवद्गीतेमध्ये आहेत आयुष्य सफल बनविण्यासाठीचे कानमंत्र\nजाणून घ्या टिकली लावल्याने होणारे फायदे\nNovember 18, 2017 , 3:26 pm by माझा पेपर Filed Under: आरोग्य, सर्वात लोकप्रिय Tagged With: आरोग्यदायी, टिकली, फायदे, बिंदी\nटिकलीचाही महिलांच्या १६ श्रृंगारमध्ये समावेश असून सौ��ाग्यवती महिला काही वर्षांपूर्वी कुंकवाचा वापर करत असत. पण कुंकवाचा वापर न करता टिकलीचा वापर सध्या महिलावर्ग मोठ्या प्रमाणात करताना पहायला मिळतात. महिला चेह-यावर लावण्यात आलेल्या टिकलीमुळे केवळ सुंदरच दिसत नाहीत तर त्याचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत. टिकलीचा वापर सामान्यत: महिला ट्रेडीशनल लुकसाठी करतात. पण एका अभ्यासानुसार आरोग्यालाही टिकलीमुळे अनेक फायदे होतात. यामुळेच टिकलीचा वापर अनेक महिला करत आहेत. एवढेच नाही तर वेस्टर्न कपडे परिधान करणा-या महिलाही आपल्या ड्रेसनुसार कलरफुल टिकली वापरण्यास सुरुवात करत आहेत. चेह-यावरील टिकलीमुळे महिला खुपच सुंदर दिसतात आणि त्यामुळे अनेक आरोग्यदायी फायदेही होतात. कपाळावर टिकली लावण्याने अनेक फायदे होतात.\nकपाळावर टिकली लावल्यामुळे डोक दुखणे बंद होते. अॅक्युप्रेशर नुसार कपाळावर ज्या ठिकाणी टिकली लावण्यात येते त्या जागेवर मसाज केल्यास डोकेदुखी तात्काळ बंद होते. टिकली लावलेल्या जागेवर मसाज केल्यास नाकाच्या आस-पास ब्लड सर्क्युलेशन चांगल्या पद्धतीने होण्यास सुरुवात होते, ज्यामुळे तुम्हाला खुपच आराम मिळतो.\nटिकली दोन्ही भुवयांच्या मध्यभागी ज्या ठिकाणी लावली जाते शरीरातील सर्व नसा त्याच केंद्रावर एकत्र येतात. टिकली लावण्यात येणा-या या जागेला अग्नि चक्र या नावाने सुद्धा ओळखले जाते. म्हणूनच टिकली लावल्याने एकाग्रताही वाढते आणि मन शांत राहते. तसेच, टिकली लावल्याने ताण-तणावही कमी होतो.\nतुम्हाला पूर्ण झोप मिळत नाही आणि त्यामुळे तुम्ही त्रस्त आहात तर टिकली लावणे तुमच्यासाठी खुपच फायदेशीर होऊ शकते. टिकली शरीरच्या वरच्या भागाला शांत ठेवण्यासाठी खुपच फायदेशीर ठरते. कपाळावर टिकली लावल्याने चांगली झोप येते.\nटिकली डोळ्यांच्या नसा मजबूत करण्यास खुपच मदत करते. टिकली कपाळ्याच्या मध्यभागी ज्या ठिकाणी लावली जाते त्या ठिकाणच्या नसा आणि डोळ्यांमधील नस यांच्यात एक कनेक्शन असते. टिकली डोळ्यांच्याच्या नसांना मजबूत करण्यास मदत करते ज्यामुळे तुम्हाला एकदम स्पष्ट आणि साफ दिसण्यास मदत होते. एवढेच नाही तर टिकली लावल्याने आस-पासचे मसल्स मजबूत आणि हेल्दी होतात.\nतुमच्या चेह-यावर जर सुरकुत्या पडण्यास सुरुवात होत आहे तर टिकली लावण्यास तुम्ही सुरुवात करा. कारण, टिकली लावल्याने चेह-यावर येणा-या सुरकुत्यांपासुन सुटका मिळण्यास मदत होते.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी वादग्रस्त वक्तव्य विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-jyotish-2014/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%AD%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AB%E0%A4%B2-4-05-14-%E0%A4%A4%E0%A5%87-10-05-14-114050300010_1.html", "date_download": "2019-01-21T01:07:55Z", "digest": "sha1:GOS2TKXWOF3PDLFTHCV33O2WAKD4Q2EZ", "length": 24205, "nlines": 156, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "साप्ताहिक भविष्यफल (4.05.14 ते 10.05.14) | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 21 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसाप्ताहिक भविष्यफल (4.05.14 ते 10.05.14)\nमेष : महत्वपूर्ण प्रश्नांचे निराकरण होईल. अधिकारी वर्गाच्या हातात अडकलेले कामे पूर्ण होतील. मित्रांचा सहयोग मिळेल. प्रवासाचे योग संभवतात. आपणास अधीर आत्मविश्वासाने परिपूर्ण वाटेल आणि कोणत्याही प्रतिस्पर्धी प्रयत्नासाठी किंवा एखाद्या अशा कार्यासाठी हा वेळ उत्तम आहे ज्यासाठी बरेच ताकदीची आवश्यकता आहे.\nवृषभ : कार्यात यश मिळविण्यासाठी आपले मत ठामपणे मांडा. इतर लोकांबरोबर काही विषयांवर संमती द्यावी लागू शकते. कौटुंबिक मुद्द्यांचे समाधान मिळेल. जर आपली इच्छा असेल तर दिवसा पाहिलेली आपली स्वप्ने खरी ठरू शकतात. मानसिक सुख-शांतिचे वातावरण राहील. नोकरीपेशा व्यक्तींना कामात अनुकूल वातावरण मिळेल. मित्रांचा पाठिंबा मिळेल. पत्नी प्रसन्नतेचे कारण बनेल.\nन्यायसंबंधी विषयांमध्ये यश मिळेल. महत्वपूर्ण कार्यांमध्ये यश मिळेल. आरोग्य उत्तम राहील. व्यापार-व्यवसाय सुरळीत राहील. मान-सन्मानात वाढ होईल. संवादांची अदला-बदल आणि आपल्या आवडी-निवडींप्रमाणे कार्य करण्यासाठी आजचा दिवस सर्वात उत्तम आहे. आजचा दिवस जोमदार ठरेल. आपला विधायक दृष्टीकोण इतरांबरोबर समन्वय साधण्यात मदत करतो. आपल्या क्रोधावर संयम ठेवा आणि सहकार्‍यांबरोबर वादाची स्थिती टाळा.\nकर्क : जर आपणास एखाद्या योजनेसाठी सहकार्य पाहीजे असेल तर असे सांगण्यास मागे-पुढे पाहू नका. आपल्या आवश्यकतेप्रमाणे इतर आपल्या मदतीला येतील. इतर योजना आणि उपक्रम सामान्यपणे चालू द्या. गुप्त संबंधांकडून व्यापारसंबंधी चांगला सल्ला मिळू शकते. निश्चितच आर्थिक योजनेमध्ये उन्नती होईल. जेव्हा आपणास गरज असेल तेव्हा आपणास आपल्या कुटुंबियांचा सहयोग मिळेल.\nसिंह : व्यापारात आपणास कमी प्राप्ती होईल पण नुकसान मोठे होईल. जर आपणास एका कार्यात वाढ मिळाली तर इतर कार्यात अवनती होणे शक्य आहे. आपल्या आत्मविश्वासाचा स्तर वाढविण्याचा प्रयत्न करा. अधिक श्रम करावे लागतील. व्यापार-व्यवसाय व आर्थिक विषयांमध्ये सावधगिरी बाळगावी लागेल. शत्रू पक्षापासून सावध राहा. धार्मिक भावना वाढेल. सामुदायिक कार्यांमध्ये अनुकूल सहकार्‍यांबरोबर प्रतिष्ठा वाढेल. राजकारणी लोकांसाठी स्थिती संतोषजनक असेल. आर्थिक लाभ मिळेल.\nकन्या : जेव्हा इतर व्यक्ती आपल्याकडून वेळ मागतील त्यावेळी आपणास आपल्या इच्छेवर संयम ठेवणे आवश्यक असेल. जवळच्या नात्याचा आनंद घेण्यावर आपले चित्त एकाग्र करा. स्वार्थी बनू नका. प्रेम-प्रसंगात यश मिळेल. नोकरीपेशा व्यक्तींसाठी कामात स्थिती सुखदायक राहील. व्यापार-व्यवसायात आर्थिक लाभ मिळेल. कला जगातील व्यक्तींना लाभ मिळेल. आर्थिक व व्यापारिक मुद्द्यांबद्दल आपले गंभीर विचार श्रेयस्कर ठरतील. आपल्या प्रिय व्यक्तीबरोबर एकांतात वेळ घालवण्याची आपली इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे.\nतू��� : लेखन संबंधी विषयांमध्ये अनुकूल परिस्थिती राहील. आरोग्य उत्तम राहील. महत्वाच्या कामांमध्ये यश मिळेल. एखाद्या सहकर्मी व्यक्तीची असामाजिक वागणूक आपल्या नोकरीत विघ्न घालेल. कार्यकुशल आणि विनम्र रहाण्याचा प्रयत्न करा. पूर्वी केलेल्या श्रमाच्या फळाचा आनंद घेण्याची वेळ आहे. आपण आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करू शकाल. मित्रांचा अनुकूल पाठिंबा मिळेल. नोकरीपेशा व्यक्तींना कार्यस्थळावर पाठबळ मिळेल.\nवृश्चिक : कौटुंबिक वातावरण सुखद राहील. आर्थिक प्रयत्नांमध्ये स्थिती अनुकूल राहील. सौंदर्याकडे आकर्षण वाढेल. विद्यार्थ्यांसाठी वेळ उत्तम. वाद-विवाद किंवा प्रतिस्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल. विशिष्ट व्यक्तींच्या संपर्कात सहयोग मिळेल. आरोग्य उत्तम राहील. सामुदायिक उपक्रमांमध्ये समक्षता आपणास सुविख्यात बनवेल.\nधनू : एखाद्या जिवलगाबरोबर भागीदारीसाठी वैयक्तिक पातळीवर संबंध वाढविण्याचा प्रयत्न करा. साधारणपणे इतर लोकांबद्दल आपली भावनात्मक प्रतिक्रिया आवश्यकतेपेक्षा अधिक असते. चांगले भोजन व मौजमजेत दिवस व्यतीत होईल. एखाद्या महत्वाच्या व्यक्तीशी भेट झाल्याने आनंद होईल. मानसिक स्थिती आनंददायक राहील. वैवाहिक जीवनात सुख मिळेल. आनंदाची बातमी मिळेल.\nमकर : आर्थिक बाबतीत काळ अनुकूल आहे. सामाजिक कार्यांमध्ये सहयोग अनुकूल राहील व मान-सन्मान वाढेल. राजकीय व्यक्तींसाठी स्थिती संतोषजनक राहील. आर्थिक लाभ होईल. मान-सन्मानाच्या क्षेत्रात वाढ होईल. कामात एखाद्याचा सहयोग प्रगतीचे कारण बनेल. आर्थिक विषयांमध्ये थोड्या अडचणी येऊ शकतात.\nकुंभ : उत्तम अन्नाचे सुख मिळेल. मित्र आनंद देतील. महत्वपूर्ण आयोजन होण्याची शक्यता आहे. भेट मिळू शकते. मानसिक सुख-शांतिचे वातावरण राहील. आरोग्य उत्तम राहील. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील. स्त्री पक्षाकडून सहयोग मिळेल. मनोरंजनावर खर्च होईल. आरोग्य उत्तम राहील. व्यापार-व्यवसायात प्रगती होईल.\nमीन : मानसिक स्थिरता वाढेल. मान-सन्मानात वाढ होईल. शत्रू पराभूत होतील. व्यापार-व्यवसायात सुखद स्थितीचे वातावरण राहील. वैवाहिक सुख वाढेल. नोकरपेशा व्यक्तींसाठी काळ चांगला आहे. आरोग्याच्या दृष्टीने काळ अनुकूल आहे. कौटुंबिक विषयांमध्ये सहयोग द्यावा लागू शकतो. आपणास ध्येय मिळविण्यात पूर्ण यश मिळेल. कौटुंबिक विषयांमध्ये वेळ चांगला जाईल. व्यापार-व्यवसायात स्थिती अनुकूल राहील.\n'मे' महिन्यातील तुमचे भविष्य\nएका सरल ओळीत तीन दरवाजे नसावेत\nफेंगशुई प्रमाणे खांबावरील फ्लट घेण्याचे टाळावे\nशनीने जन्म दिला नव्या उपग्रहाला\nफेंगशुईनुसार जेवणाच्या टेबलाचे प्रतिबिंब पडणारा आरसा\nयावर अधिक वाचा :\n\"आर्थिक नुकसान संभव. कामात गुप्तता राखा. सहयोग मिळेल. संबंध बिघडतील. अव्यवहारिक कामांपासून लांब रहा. आपल्या कामाच्या गोष्टी गुप्त ठेवा. मानसिक संतोष...Read More\nवैचारिक असंतोष राहील. कामात मन रमणार नाही. तब्बेतीची काळजी घ्या. व्यावसायिक प्रकरणात अडचणी येतील. आर्थिक जबाबदार्‍या वाढतील. आत्मविश्वास वाढेल. कामात...Read More\nआपली स्थिति, वास्तविकता वाढेल. पारिवारिक दृष्‌ टया वेळ सामान्य. कामाचा ताण जाणवेल. नोकरीत कुणावरही विश्वास ठेवू नये. अडचणी येतील. सतत...Read More\nउत्साह, आत्मविश्वास वाढेल. अडकलेला पैसा मिळेल. मनोरंजनात वेळ जाईल. अडचणी राहतील. मिळकती पेक्षा जास्त खर्च होईल. अनिश्चितता वाटेल. शत्रुपक्षाच्या कारवाया...Read More\nखासगी कामाकडे जास्त लक्ष द्या. पैसा मिळेल. जबाबदारीची कामे पडतील. नोकरीत नुकसानी संभव. कामात पारदर्शकता हवी. वैचारिक धारणेत राहू नका....Read More\n\"शत्रुपक्ष हावी राहील. एखाद्या चुकीला पुन्हा करु नका. मन रमणार नाही. विश्वास कमी राहील. व्यर्थ ताण जाणवेल. पारिवारिक वाद वाढतील.खर्च...Read More\n\"मार्ग प्रशस्त होईल. अडकलेली कामे पूर्ण झाल्याने आनंद वाटेल. साथ लाभेल. व्यक्तिगत कामात उन्नति होईल. कायदेशीर कामात आत्मविश्वास कमी राहील....Read More\n\"अडकलेला पैसा मिळेल. गूढ अनुसंधान करणार्‍यांसाठी शुभ. गैरसमज दूर होतील. आपल्या विवेक बुद्धिच्या उलट काम झाल्याने हानि होऊ शकते. नियंत्रण...Read More\n\"आपल्या प्रयत्नाने उन्नति कराल. धनलाभ होईल. वरिष्ठांची मर्जी राहील. आपल्या प्रयत्नांमुळे व्यापारात वृद्धि होईल. नवीन कामांना चालना मिळेल. आपल्या यशाचा...Read More\n\"आपल्या कामांची समाजात चर्चा होईल. लाभाच्या संधी. नवीन ओळखी संभवतात. आपल्या बुद्धि आणि तर्काने कार्यात यशाची शक्यता. कामाला वाव मिळेल. आपले...Read More\n\"संपत्तीच्या कामात यश मिळण्याचे योग.मनात नवीन कल्पना सुचतील. आपल्या महत्वाकांक्षेमुळे यश मिळू शकेल. वातावरण उत्साहवर्धक राहील. सामाजिक मान-सन्मान वाढेल. व्यापारिक...Read More\n\"आपल��� दूरदृष्टि आणि बुद्धिने अडकलेली कामे पूर्ण होतील. सामाजिक यश. नवीन कार्य सुरू करू नका. विरोधकांपासून दूर रहा. यश मिळणार...Read More\nचंद्र ग्रहण: हे पदार्थ दान करा\n* आपण संपत्ती संबंधी विवादात अडकलेले असाल तर ग्रहणानंतर तिळाने तयार मिष्टान्न दान ...\nचंद्र ग्रहणात चुकून करू नये हे 5 काम\nकाय करू नये- ग्रहणात डोक्यावर तेल लावणे, भोजन तयार करणे किंवा सेवन करणे वर्जित असतं. या ...\n* देवळाच्या पायऱ्या चढत असताना उजव्या हाताच्या बोटांनी पायरीला स्पर्श करून हात भ्रूमध्या ...\nवेग वेगळ्या प्रसंगासाठी होतो चौरंगाचा वापर\nचौरंग म्हटल्यावर डोळय़ासमोर येते ते चार पायांचे चौकोनी आकाराचे ठेंगणे आसन. या चौरंगालाच ...\nदेवघरातले धार्मिक महत्वाचे नियम जाणून घ्या..\nदेवासमोर लावलेल्या समईची ज्योत केव्हाही दक्षिणेकडे असू नये. स्त्रियांनी केव्हाही तुळस ...\nPUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये\nव्हिडिओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती असेलच परंतु आपल्याला कदाचित याच्या वाईट ...\nभारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा ...\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश\nशिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...\nडाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल\nगेल्या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ ...\nमायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार\nप्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-poetry/%E0%A4%86%E0%A4%88-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE-112020300015_1.htm", "date_download": "2019-01-21T01:11:01Z", "digest": "sha1:CYEI3SLYNMJFD7H7LXVNBU5ECASTW4OW", "length": 8837, "nlines": 141, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "आई आणि बाबा | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 21 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nआईने शब्दांची ओळख करून दिली,\nबाबांनी शब्दांचा अर्थ समजवला\nआईने लढण्यासाठी शक्ती दिली,\nबाबांनी जिंकण्यासाठी नीती दिली,\nत्यांच्या परिश्रमामुळे यश माझ्या\nम्हणून तर माझी आज ओळख आहे.\nदिग्विजयसिंह यांचा आरोप, रामदेव बाबा महाठग\nहाताने भरवले म्हणून मुलांना केले आई-वडिलांपासून दूर \nश्री साईबाबांची अकरा वचने\nपूनम पांडेने बाबा रामेदव यांना म्हटले ‘बुरी नजर वाले तेरा मुंह काला'\nयावर अधिक वाचा :\nPUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये\nव्हिडिओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती असेलच परंतु आपल्याला कदाचित याच्या वाईट ...\nभारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा ...\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश\nशिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...\nडाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल\nगेल्या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ ...\nमायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार\nप्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ ...\nनवीन वर्षात अशी घ्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी\nउपचाराहून प्रतिबंध अधिक चांगला. या नवीन वर्षात आपण ही म्हण गांभीर्याने घ्यायला हवी आणि ...\nसुभाषचंद्र बोस : तुम मुझे खून दो मै तुम्हे आजादी दूंगा\nतुम मुझे खून दो मै तुम्हे आजादी दूंगा अशी घोषणा करणार्‍या सुभाषचंद्र बोस यांचे स्थान ...\nसर्वप्रथम कस्टर्ड पावडर दूधात मिसळून घ्यावे बाकी उरलेले दूध उकळत ठेवावे व त्यात हळू हळू ...\nफास्टफूड एका प्रकारे व्यसन, सिगारेट-अल्कोहोल जितकेच घातक\nसिगारेट किंवा अल्कोहोलचे व्यसन असलेल्या लोकांना याचे सेवन सोडल्यावर ज्या प्रकारे ...\nफळांपासून कोण कोणते जीवनसत्व मिळतात जाणून घ्या...\nफळे आपल्या आरोग्याची तसेच आपल्या सौंदर्याची काळजी घेत असतात. दररोजच्या आहारात फळाचा ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%A8-%E0%A4%A0%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B6%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-21T01:06:56Z", "digest": "sha1:3TIELELW4TK6JSEVJM7FNTHITNSILV3K", "length": 8856, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "… तर बेळगावचा प्रश्न ठोकशाहीने सोडवू – संजय राऊत | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\n… तर बेळगावचा प्रश्न ठोकशाहीने सोडवू – संजय राऊत\nबेळगाव – बेळगावमध्ये बहुसंख्य मराठीभाषिक जनता असून इथे राहणाऱ्या लोकांना महारा��्ट्रात यायचे आहे. बेळगाव महाराष्ट्राचा अविभाज्य भाग आहे. बेळगावचा विषय लोकशाही मार्गाने सुटला नाही तर आम्ही ठोकशाहीने प्रश्न सोडवू अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिलीये. ते बेळगावमध्ये एका जाहीर सभेत बोलत होते.\nते पुढे म्हणाले आम्ही पाकिस्तानला नाही, बेळगावला जाण्याची परवानगी मागत आहोत. महाराष्ट्र-कर्नाटकच्या सीमेवरील बेळगावसंबंधी कोर्टाचा निर्णय येत नाही, तोपर्यंत बेळगाव केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करावी. शिवसेनेने पक्ष स्थापनेपासून बेळगावच्या मुद्दा लावून धरला आहे. शिवसेनेने बेळगाववरुन अनेक आंदोलनेही केली आहेत. सध्या बेळगावचा विषय कोर्टामध्ये आहे. कर्नाटक सरकारने आतापर्यंत अनेकवेळा बेळगावमधील मराठी भाषिकांचा आवाज दडपून टाकण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र शिवसेना कायमच बेळगावमधील जनतेच्या पाठीशी ठामपणे उभी राहील.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nबेस्ट संपावरून नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर व्यंगचित्रातून निशाणा\nयुतीची चर्चा गेली खड्ड्यात, पहिले…. – उद्धव ठाकरे\n‘ट्रम्पशिवाय शेतकऱ्यासोबतही सुकलेले शेत पाहताना एक तरी फोटो येऊ द्या’\nपुण्यातील शिवसेनेमध्ये नेतृत्त्वाची पोकळी\n‘स्थायी’वर सदस्य रूपाने वर्चस्व शिवसेनेचे राहणार\nउद्धव ठाकरेंच्या भाषणाचे विश्लेषण करणाऱ्यांना १५१ रुपयांचे बक्षीस – मनसे\nअयोध्या, वाराणसीनंतर उद्धव ठाकरेंच्या पंढरपूर दौऱ्याकडे महाराष्ट्राचे लक्ष\n1,657 मोबाइल टॉवर्स अनधिकृत\nकोलकाता रॅली हा केंद्रासाठी वेकअप कॉल ; शत्रुघ्न सिन्हा यांनी केले रॅलीचे जोरदार समर्थन\nभाषा-भाषा : हिंदीची सक्‍ती कितपत श्रेयस्कर\nखेलो इंडिया : मुष्टियुद्धात महाराष्ट्राचा सुवर्ण चौकार\nदाऊद टोळीतील तीन हस्तकांना अटक ; दिल्ली पोलिसांची कारवाई\nलक्षवेधी : सत्तातुरतेच्या ‘नाटका’चे ‘पोर’खेळ’\nखेलो इंडिया : प्रेरणा विचारेला टेनिसमध्ये सुवर्ण\nआलोककुमार यांनी आपल्या वक्तव्याविषयी केला खुलासा\nविरोधकांचा एकत्रित आवाज ( अग्रलेख )\nखेलो इंडिया : व्हॉलिबॉलमध्ये महाराष्ट्राच्या मुलींचे रुपेरी यश\nमध्य प्रदेश भाजपा नेत्याच्या टायर फॅक्‍टरीला आग ; पाच कामगारांचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.sharadjoshi.in/node/162", "date_download": "2019-01-21T02:13:29Z", "digest": "sha1:WB4D7TXQMGTOR5R6TEAIQZZZAXDISKMS", "length": 50967, "nlines": 123, "source_domain": "www.sharadjoshi.in", "title": "गोवंश हत्या बंदी? नव्हे, 'गो'पाल हत्या | योद्धा शेतकरी", "raw_content": "\nचांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न\nअर्थ तो सांगतो पुन्हा\nबळीचे राज्य येणार आहे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\nलेखनाची भाषा बदलण्यासाठी खिडकीत क्लिक करा. किंवा Ctrl+Space वापरा.\nशरद जोशी यांनी रवी, 15/03/2015 - 21:39 ह्यावेळी प्रकाशित केले.\n नव्हे, 'गो'पाल हत्या - शरद जोशी\nमुंबईत नवी विटी, नवे राज्य चालू झाले आहे. राजनीतीचा एक नवा 'शो' सुरू झाला आहे. कामगारांचे हक्क, गरिबी हटाव अशा घोषणा पूर्वीच्या राजवटीत दुमदुमत होत्या. या घोषणांच्या आधारे, नियोजनाच्या नावाखाली राज्यकर्त्यांच्या दोस्त मंडळींना मालेमाल करण्याच्या कार्यक्रम प्रत्यक्षात चालू होता ही गोष्ट वेगळी, पण भाषातरी आर्थिक कार्यक्रमाची होती.\nआता समाजवादाचे नारे संपले आणि त्याऐवजी हिंदुत्वाचे उद्घोष चालू झाले आहेत. हिंदू म्हटल्या जाणार्‍या संस्कृतीतील उत्तमोत्तम मुद्दे घेऊन विकास करण्याच्या योजना आजतरी काही दिसत नाहीत. या उलट, एका अल्पसंख्याक जमातीला खिजवणे, डिवचणे आणि त्या जमातीने आपल्या पूर्वजांवर मात केली होती त्याचा बदला घेण्याचे विचित्र समाधान मिळविणे असा काही विपरीत कार्यक्रम राज्यकर्त्यांपुढे आहे. त्यामुळे, समान नागरी कायदा, द्विभार्या प्रतिबंधक कायदा, गणपती उत्सवाचा थाटमाट, गोवंश हत्याबंदी असले कार्यक्रम महत्त्वाचे ठरत आहेत.\nहिंदुत्वाला ब्रिटिश अमदानीच्या काळात सावरकर विवेकानंदांनी हिंदुराष्ट्रवादाचे कुंपण घालून संकुचित केले आणि 'विश्वम् आर्यम् कृण्वन्तु ' चा मंत्र जपणारा समाज 'स्वदेशी'ची कुंपणे घालून श्रेष्ठत्व सिद्ध करण्याच्या वल्गना करू लागला आहे.\nसमान नागरी कायदा, द्विभार्या प्रतिबंधक कायदा किंवा गोवंश हत्याबंदी या कार्यक्रमांत एका जमातीला डिचवण्यापलिकडे फारसे तथ्य नाही. शरीयतप्रमाणे चार बायका करण्याची परवानगी आहे तशीच जास्तीत जास्त चार बायका करण्याची मर्यादाही आहे. प्रत्यक्षात, बहुपत्नीकत्वाची पद्धत जैन, आदिवासी आणि हिंदू समाजात मुसलमानांपेक्षा अधिक पसरलेली आहे हे शिरगणतीच्या आकडेवारीने सिद्ध झालेले आहे. मुस्लिम समाजाची लोकसंख्या वाढण्याची गती आर्थिकदृष्ट्या त्यांच्याइतक्याच मागासलेल्या इतर कोणत्याही समाजाइतकीच आहे, याबद्दल काही शंका नाही. एका पुरुषास अधिक स्त्रिया करण्याची परवानगी दिल्याने लोकसंख्या वाढण्याच्या गतीवर काहीही परिणाम होत नाही, कारण ती वाढ प्रजननक्षम स्त्रियांच्या संख्येवर अवलंबून असते. हे सगळे स्पष्ट असताना, एका समाजाला खिजवण्याच्या क्षुद्र इच्छेपोटी नवे कार्यक्रम बनवले जात आहेत.\nवेगवेगळ्या धर्मातील सामाजिक नीतिनियम - प्रामुख्याने विवाह, घटस्फोट, पोटगी, मालमत्तेचा हक्क, वृद्धांना सांभाळण्याची जबाबदारी हे विषय वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या समाजांत वेगवेगळ्या पद्धतींनी हाताळले गेले आहेत. विवाह संस्कार आहे की करार आहे या विषयावर अखेरचे निर्णायक मत देणे अशक्य आहे. बहुतेकांच्या बाबतीत नीतिमत्ता वारसा-हक्काने मिळते, ती श्रद्धेने पाळायची असते आणि व्यक्तिगत सोयीसाठी व्यवहाराने टाळायची असते. सर्वच धर्म स्त्रियांविषयी गौरवपूर्वक बोलतात आणि प्रत्यक्षात त्यांना पायदळी तुडवतात. कोण्या समाजात हजारांनी नववधू जळतात, दुसर्‍या कोणा समाजात त्यांना वेश्याव्यवसायाखेरीज गत्यंतर राहत नाही. कोण्या एका समाजाने दुसर्‍यास हसावे किंवा उपहासावे अशी काही परिस्थिती नाही. आणि तरीही समान नागरी कायद्याचा विषय एकदम महत्त्वाचा झाला आहे. चांदवडच्या महिला अधिवेशनाच्या एका ठरावात या प्रश्नावर सुयोग्य तोडगा सुचवला गेला होता. न्याय व तर्क यांवर आधारित एक नागरी कायदा असावा, हा आदर्श राष्ट्रीय कायदा देशातील सर्वांनाच जन्मतः लागू व्हावा, परंतु ज्यांना एखाद्या धर्माच्या आदेशाप्रमाणे किंवा चालीरीतीप्रमाणे वागण्याची इच्छा असेल त्यांना तशी मुभा असली पाहिजे. अर्थात आपल्या वैशिष्ट्याची किंमत देण्याचीही त्यांची तयारी असली पाहिजे. पण, हिंदुराज्यवाद्यांना आदर्श नमुन्याच्या राष्ट्रीय नागरी कायद्यामध्ये काहीच स्वारस्य नाही. त्यांना दुसर्‍या एका समाजाला डिवचण्याचा आनंद फक्त हवा आहे; 'हिंदु'मनाला विकृत गुदगुल्या केल्याचा आनंद घ्यायचा आहे.\nगोवंश हत्याबंदीचा नुकताच संमत झालेला कायदाही असाच गमतीचा आहे. या संबंधीचे बिल विधानसभेत मांडण्यात आले, त्याला काही विरोधकांनी काही दुरुस्त्या सुचविल्या, बिल मागे घेण्यात आले. पण, बहात्तर तासांच्या आत सर्व नियमांचा अपवाद करून ते पुन्हा विधानसभेसमोर ठेवण्यात आले. एवढेच नव्हे तर, द्विभार्या प्रतिबंधक कायद्याबरोबर घाईघाईने संमतही करण्यात आले.\nबहुपत्नीकत्वाची चाल किंवा समान नागरी कायदा हे विशेषतः स्त्रियांच्या दृष्टीने महत्त्वाचे विषय. पण गाय, बैल, गोर्‍हे यांच्या हत्येला बंदी करणारा कायदा हा केवळ शेतकर्‍यांच्याच नव्हे तर सर्व देशाच्याच अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. म्हणून, त्याविषयी थोडे तपशिलात जाऊन विचार करणे आवश्यक आहे.\nतथाकथित 'हिंदू' वादळामुळे शिवसेना-भाजपा युती सरकारच्या विरोधकांची मोठी त्रेधा उडाली आहे. 'हिंदू' मनाला गुदगुल्या करून झुणकाभाकर आणि स्वस्त घरे असला धर्मदाय आर्थिक कार्यक्रम. यामुळे, विरोधकांना काय युक्तिवाद करावा तेच समजेनासे झाले आहे. जनावरांच्या संरक्षणाकरिता मांडलेल्या विधेयकाला सर्व विरोधकांनी मिळून दुरुस्ती सुचविली. विरोधकांच्या सूचनेनुसार, एखादी गायबैल दुधासाठी, पैदाशीसाठी, ओझ्यासाठी किंवा शेतीमालासाठी उपयोगी राहिली नाही तर मालकाने कलेक्टरां (जिल्हाधिकार्‍यां) कडे ते जनावर बाजारभावाने विकत घेण्यासाठी अर्ज करावा, जिल्हाधिकार्‍यानी अर्जाच्या तारखेपासून एका महिन्याच्या आत मोबदला द्यावा अशी त्यांची अजागळ सूचना होती. म्हणजे, थोड्याच दिवसांत जिल्हाधिकार्‍याचे प्रमुख काम भाकड गायी, बैल विकत घेणे आणि त्यांना सांभाळत बसणे हे झाले असते. या असल्या कार्यक्रमात पैसे खाण्याची प्रचंड संधी जिल्हाधिकारी व्यवस्थापनास मिळाली असती. भाकड जनावरे सांभाळण्याचे एक प्रचंड खातेच तयार झाले असते. पण, असा विचार करण्याची विरोधकांना ना कुवत, ना फुरसत\nदलित चळवळीतील एक कार्यकर्ते या विषयावर माझ्याशी चर्चा करण्यासाठी आले होते. या विधेयकाला विरोध करण्यासाठी मुस्लिम-दलित संयुक्त आघाडी उभी करण्याचा प्रयत्न होतो आहे. आणि गायीचे संरक्षण हा सरसकट सगळ्या हिंदू समाजाचा कळकळीचा विषय नाही हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न होणार आहे. राम आणि शंबूकाची आणखी एक लढाई या विषयावर होऊ शकते.\nशिवसेना-भाजपाच्या कायद्याला विरोध करायचा हे ठरले, पण त्यासाठी युक्तिवाद काय करावा याबाबत मात्र सन्माननीय दलित कार्यकर्त्यांच्या मनांत मोठा गोंधळ दिसला. एरव्ही मांग, महार, ढोर, चांभार इत्यादि जातींना गाववहिवाटीने त्यांच्यावर लादलेली बलुतेदारीची कामे नाकारण्याचे आवाहन करणारी दलित नेते मंडळी आता एकदम तोंड फिरवून उलटे बोलू लागली आहेत. महाराष्ट्र शासनाच्या कायद्यामुळे दलितांच्या वंशपरंपरेने चालत आलेल्या पोटापाण्याच्या व्यवसायावर गदा येईल व भारतीय संविधानात दिलेल्या मूलभूत हक्कांच्या हे विरोधात आहे अशी काहीशी वेडगळ मांडणी नेते करीत होते. व्यवसाय-स्वातंत्र्याचा मूलभूत हक्क हा निखळ विनापवाद नाही. घटनेने याविषयी काही अपवादही ठरवले आहेत याची त्यांना माहिती दिसली नाही. आदिवासींच्या मागासलेपणाविषयी अश्रू ढाळावेत आणि एखाद्या प्रकल्पात त्यांचे पुनर्वसन करण्याची आवश्यकता पडली तर आदिवासींच्या 'निसर्गरम्य' जीवनाचा अंत होत असल्याबद्दलदेखील नक्राश्रू ढाळावेत, तसाच हा प्रकार.\nदलित नेत्यांनी आणखी एक अजब युक्तिवाद मांडला. गोमांस भक्षण फक्त मुसलमानच करतात असे नव्हे, मागासलेल्या जमातीतील अनेक गोमांस भक्षण करतात. त्यांच्या परंपरागत जेवणाच्या सवयीवर या कायद्याने आघात होत आहे असाही आक्रोश नेत्यांनी केला. या कायद्याने गोवंशाच्या मांसाच्या भक्षणावर बंदी घातलेली नाही. ज्यांचे त्याखेरीज चालूच शकत नसेल त्या लोकांना गोमांसाची आयात शेजारच्या राज्यातून करण्यास आजतरी कोणतीही बंदी नाही. भारतात आज गोमांसाचा भाव सगळ्यात स्वस्त आहे, ते एकदम महाग होईल हे खरे. पण, भोजनस्वातंत्र्यावर निर्बंध आले आहे असा घटनात्मक मुद्दा काढणे हास्यास्पद आहे.\nगोवधबंदीसाठी अनेक वर्षे अनेकांचे प्रयत्न चालू आहेत. गायीच्या वधावर यापूर्वीही बंदी होती. आता वळू, बैल, गोर्‍हे यांच्या वधावरही बंदी येत आहे, एवढाच काय तो फरक. पूर्वी जनसंघाने या विषयावर खुद्द दिल्ली राजधानीत मोठा धुमाकूळ घातला होता. बजाज परिवाराच्या आग्रहापोटी पूज्य विनोबाजींनीही गोवधबंदीसाठी प्राणांतिक उपोषण मांडले होते. गोवधासंबंधी बोलताना बंदी कायद्याच्या पुरस्कर्त्यांच्या मनांत प्रामुख्याने देवनारसारख्या कत्तलखान्यात किंवा इतरत्र कसायाच्या सुरीने होणार्‍या कत्तलीचे चित्र असते. कत्तलखान्यातील कसायाच्या सुरीपासून गोवंश वाचवला की जिंकली असा त्यांचा विचार असतो.\nगायीचे रक्षण म्हटले की त्यांच्या नजरेसमोर एक वशिंडाची 'धेनू' किंवा 'नंदी' गायच असते. युरोपमध्ये, भारतीयांना परिचित व पूज्य असलेल्या एक वशिंडाच्या या गायीला 'झेबू' किंवा 'ब्राह���मण गाय' असे म्हणतात. भारतात आणि विशेषतः महाराष्ट्रात आता संकरित गायींचे प्रमाण झपाट्याने वाढते आहे. गोवंशाचे संरक्षण करण्यासाठी सरसावलेल्यांच्या मनांत सपाट पाठीची, बिनवशिंडाची होल्स्टीन फ्रिझन किंवा जर्सी संकरित गाय त्या वंशात मोडते किंवा नाही कोणास ठाऊक पण गाय माता मानली तर संकरित गाय निदान मावशी मानणे योग्य होईल. महाराष्ट्र शासनाच्या कायद्यात नुसते गाय किंवा बैल म्हटले आहे; संकरित गायींचा काही अपवाद केलेला नाही. गोरक्षकांची इच्छा नंदी गायींचे आणि त्याबरोबरच संकरित गायींचेही संरक्षण करण्याची असावी.\nव्यवहारात परिस्थिती अशी आहे की कत्तलखान्यांपेक्षा शेतकर्‍यांच्याच घरी अधिक गोवंशाचा उच्छेद होतो. एका यशस्वी दूध व्यावसायिकाने मला स्पष्ट सांगितले की, दुधाचा धंदा फायद्याचा व्हायचा असेल तर संकरित गोर्‍ह्याला एक दिवसही दूध पाजणे परवडणार नाही. एवढेच नव्हे तर संकरित गाय तीन दिवस कोण्या आजाराने बसून राहिली तर त्यानंतर तिला गोठ्यात ठेवणे परवडणारे नसते.\nआणीबाणीच्या काळात गायींसाठी कर्जे देण्याची टूम निघाली होती. पहिल्या वितीनंतर दूध थांबले आणि गर्भधारणा लांबली की तिला खाऊ घालणे परवडत नाही आणि पोराबाळांच्या तोंडचा घास काढून गाय जोपासणे कठीण जाते. या कारणास्तव गायीला जाणूनबुजून संपवण्यात येत होते. विमा कंपन्यांकडून भरपाईची रक्कम घेण्यासाठी गायीची शिंगे मृत्यूचा पुरावा म्हणून दाखवावी लागत. एकट्या धुळे जिल्ह्यात एक पुरे गोदाम शेतकर्‍याच्या घरी मेलेल्या () गायींच्या शिंगांनी भरलेले, विमा कंपनीच्या निरीक्षकाच्या फुरसदीची वाट पाहत पडलेले होते.\nगोवंशाचे संरक्षण म्हणजे केवळ कसाई-कत्तलीवर बंदी नाही. कसाईबंदीचा उपयोग कोणा जमातीला खिजवण्यासाठी होत असेल, पण त्यामुळे गायींना मारण्याचे थांबणार नाही. कायद्याने बंदी घालून आजपर्यंत कोणतीच सुधारणा झाल्याचा दाखला नाही. १८ वर्षाखालील मुलींची लग्ने सर्रास होतात. नवविधवा सती जात असल्याच्या बातम्या अजूनही येतात. दारूबंदी पोलिस खात्यालाच संपवून गेली आणि अफूगांजावरील बंदीतून बाबामहाराजांचे आश्रम आणि खलिस्तानासारख्या विभाजनवादी चळवळी निघाल्या. नवीन कायद्याने गोवंशाचे संरक्षण होणार अशी कायदा करणार्‍यांचीही कल्पना नसावी. मुसलमानांच्या नाकावर टिच्चून कायदा केला एवढेच समाधान त्यांना पाहिजे असेल तर त्यांना ते नाकारता येणार नाही.\nगोसंरक्षकांची विचारपद्धती किंवा निदान, प्रचारप्रणाली काहीशी विचित्र आहे. गायीचा विषय निघाला की ते काव्यमय भाषेत बोलू लागतात. गाय माता आहे, गोवंशाच्या अधःपतनामुळे देशाचा अधःपात झाला, 'गाय मरी तो बचा कौन' असे मोठ्या निष्ठेने ते मांडतात. भारतीय गायीत काही अद्भुत गुण आहेत. तिच्या श्वासोच्छ्वासातून प्राणवायू बाहेर पडतो. तिच्या शेणात आणि मुतात काही विलक्षण पोषक, कीटकनाशक, आरोग्यदायक, आत्मसंवर्धक गुण आहेत असे ते विज्ञानातील अर्धेकच्चे संदर्भ देऊन सांगू पाहतात. खत म्हणूनसुद्धा गायीच्या शेणामुताची मातबरी इतर कोणत्याही जनावराच्या उत्सर्जनापेक्षा जास्त आहे असे आग्रहाने सांगतात. गाय आणि बैल यांचे शेतीला महत्त्व किती प्रचंड आहे आणि गोरक्षण व गोसंवर्धन एवढ्या एकच कलमी कार्यक्रमाने देश सुखी आणि समृद्ध होण्याची ते खात्री सांगतात.\nबर्‍याच वर्षांपूर्वी राधाकृष्णजी बजाज या विषयावर चर्चेसाठी मला भेटले होते. त्यांचे सगळे वैज्ञानिक-अर्थशात्रीय विवेचन ऐकल्यानंतर मी त्यांना प्रश्न केला, 'राधाकृष्णजी, तुम्ही हिंदू जन्मला नसता तर या कामाचा प्रचार इतक्या हिरीरीने केला असता का' बाकी काही असो, माणूस प्रामाणिक. त्यांनी कबूल केले की जन्माने मिळालेल्या सवर्ण सांस्कृतिक वारशाचा त्यांच्यावर मोठा प्रभाव आहे.\nपाँडेचरी येथील अरविंद आश्रमामध्ये नैसर्गिक शेतीचा मोठा व्यापक प्रयोग चालला आहे. त्याची पाहणी करत असताना तेथील प्रमुखांच्या तोंडी गायीचे शेण, गायीचे मूत हे शब्द वारंवार येऊ लागले; तेव्हा त्यांनाही मी प्रश्न केला आणि बरेचसे आढेवेढे घेऊन का होईना त्यांनी सांस्कृतिक वारशापोटी गायीची भलावण करत असल्याची कबुली दिली.\nसर्वच जनावरे उपयुक्त पशू असतात; गाय हा विशेष उपयुक्त पशू. गायीच्या चेहर्‍यावरील अभिव्यक्ती आणि पाणीदार डोळ्यातली भावना मानवी अभिव्यक्तीशी अधिक जुळणार्‍या. तिचे दूध मनुष्यप्राण्याच्या बाळांना सहज मानवते. हे सगळे खरे असले तरी जगातील सर्व देशांत गायीविषयी भावनिक जवळीक फारशी नाही. फ्रेंच भाषेत कोण्या स्त्रीला गायीची उपमा देणे हेटाळणी दाखलच होते.\nसहृदयतेच्या कारणाने किंवा अगदी अर्थशास्त्राच्या आधाराने कोणत्याही प्राण्याचा वध करू नये असे मांडता य��ईल. पण व्यवहारी हिशेबापोटी असावे, अगदी गांधीवादीसुद्धा अहिंसेचा आग्रह धरताना सर्व पशूंच्या कत्तलीवर बंदी घालावी अशी मागणी करण्याचे धार्ष्ट्य करीत नाहीत. त्यांची करुणा गायीपुरतीच मर्यादित राहते\nविज्ञानाचा किंवा अर्थशास्त्राचा आधार गोवंश रक्षणासाठी आवश्यक आहे असे मला वाटत नाही. मनुष्य, व्यक्ती किंवा समाज काय, सर्वच काही शुद्ध तर्काने चालत नाहीत. विज्ञानाच्या शिखरावर पोचलेली राष्ट्रे पंख असलेले घोडे आणि शिंग असलेले सिंह आपल्या राजमुद्रांवर मिरवतात. गायीविषयीचा पूज्यभाव सर्वसाधारण समाजात आहे, एवढे पुरे आहे. कोणतीच पूज्य भावना तर्कशास्त्राच्या विचक्षणेस उतरू शकत नाही. गायीच्याच बाबतीत अशी विचक्षणा का करा सर्वसामान्य समाजाला गाय मारली जाऊ नये असे वाटत असेल तर तसा कायदा करण्याचा त्यांना अधिकार आहे, गायीच्या श्वासात प्राणवायू आहे आणि प्रत्येक गाय 'कामधेनू'च असते असला अवास्तव कांगावा करण्याची काहीच आवश्यकता नाही.\nगायीविषयी प्रेम, आदर आणि करुणा भारतीय साहित्यात पूर्वापार आढळते. याउलट, बैल यज्ञयागात बळी देण्याची प्रथा वेदकालीन आहे. आणि बळी दिलेल्या बैलांचे मांस हे ऋत्विजांचे शास्त्रोक्त खाद्य आहे. गोरक्षणाची परंपरा आहे तशी बैल आणि वळू यांच्या रक्षणाची परंपरा भारतीय इतिहासात नाही. पण, आधुनिक हिंदुत्ववाद्यांना त्यासाठी आपणास आवश्यक ते जनसमर्थन आहे असं वाटत असल्यास त्यांना कोण आणि कसे थांबवणार\nगायींचे संवर्धन आणि त्यांचे रक्षण यावर पुष्कळसे काव्य मी ऐकले होते. मध्यप्रदेशातील छत्तरपूर मुक्कामी गांधी स्मारक आश्रमात मुक्कामास असताना एका सर्वोदयी नेत्याने या विषयावर चांगले तास दोन तासाचे प्रवचन ऐकवले होते. ते गेल्यानंतर शेतकरी संघटनेच्या बैठकीस सुरुवात झाली. मध्य प्रदेशातील शेतकर्‍यांसमोर मी शेतीमालाच्या उत्पादनखर्चावर आधारित रास्त भावाचे विस्तृत निरूपण केले. शेतीच्या आणि गरिबीच्या सर्व समस्यांचे एक सूत्र रास्त भाव आहे आणि सर्व प्रश्न सोडवण्याची गुरुकिल्ली रास्त भाव आहे हे सांगितले. त्यानंतर एका शेतकरी कार्यकर्त्याने उठून म्हटले, 'शरदजी, तुमचा मुद्दा आम्हाला पटला. तुमच्या आंदोलनात आम्ही जरूर सामील होऊ. पण येथे मध्यप्रदेशात आमच्यापुढे त्याहीपेक्षा एक मोठी समस्या आहे. गावोगावी भाकड गायींचे कळप संख्येने वाढत चालले आहेत. त्यांना पोसण्याची जबाबदारी सार्‍या गावाची. त्यांनी कोठे तोंड लावले तर त्यांना हुसकतासुद्धा येत नाही; लाठी चालवणे दूरच राहिले. कुंपण नसले तर कळपच्या कळप शेतात घुसून पिकाची धूळधाण करतात. शरदजी, हमे गायसे बचाओ, वाजिब दामका मामला हम निबट लेंगे' शेतकर्‍यांच्या मनातली भावना आणि शेतकर्‍यांचे नाव पुढे करून बोलणार्‍यांचे युक्तिवाद यातील तफावतीने मला मोठा धक्का बसला.\nमहाराष्ट्रात काही जिल्हे सोडल्यास असे मोकाट जनावरांचे कळप नाहीत. पण तरीदेखील दावणीला असलेल्या जनावरांची संख्या सारखी घटत असते हे रहस्य समजून घेण्यासाठी सोळासतरा वर्षापूर्वी आम्ही बैलाचा उत्पादनाचा खर्च काढण्याचा उपद्व्याप केला होता. जन्मल्यापासून अडीचतीन वर्षे गोर्‍ह्याला चांगले पोसावे तेव्हा तो कामास येतो आणि वय झाल्यानंतर जुवाखालून निघाल्यानंतर चारपाच वर्षे तरी बैलाला तसेच पोसावे लागते. मधल्या सातआठ वर्षांच्या काळात तर त्याच्या पोषणाचा खर्च खूपच वाढतो. पेंड, वैरण, हिरवा चारा काहीच तोडता येत नाही; नाहीतर, शेतीची कामे होतच नाहीत. सतरा वर्षांपूर्वी बैलाच्या आयुष्यात दर दिवशी त्याच्या खाण्याचा खर्च २८ रुपये येतो, असा निष्कर्ष निघाला. शेतातले गवत असले तरी ते काही फुकट नाही, तेही विकतच घेतले आहे असे गृहीत धरून हा हिशेब काढला होता. आयुष्यभर, वर्षभर दरदिवशी २८ रुपये खर्चून पोसलेल्या बैलाचा उपयोग त्याच्या उमेदीच्या वर्षात जास्तीत जास्त ४० दिवस असतो. त्या काळी भाड्याने बैलजोडी ३० रु. ने मिळत. असे बैल ठेवणारा शेतकरी शेतीतून सहीसलामत जगण्यावाचण्याची शक्यता शून्य. त्याच्या शेणमुतामुळे होणारा फायदा लक्षात घेऊनही बैल ही न परवडणारी गोष्ट आहे असा निष्कर्ष निघाला. तात्पर्य, बैल शेतकर्‍याला खातो\nभारतात पवित्र मानली जाणारी एक वशिंडाची नंदी गाय. हिच्यात काही विशेष गुण आहे. यात काही शंका नाही. ती बिचारी काहीच मागत नाही. अगदी दुष्काळाच्या काळातही जमिनीवर आलेले पेरभर वाळकेसाळके गवत खाऊन ती स्वतः गुजराण करते आणि जमेल तसे म्हणजे अर्धा लीटर, लीटर दूध कसोशीने देते. भारतातील शेतकरी Servival technology (जगूनवाचून राहण्याचे तंत्रज्ञान) वापरतो. ही भारतीय शेतकर्‍याची श्रेष्ठता, तसेच त्याची गाय दुष्काळात, इतर कोणत्याही बिकट परिस्थितीतही टिकून राहते हा तिचा मोठा ���ुण नंदी गायीची बहीण संकरित गाय. तिच्या खाण्यापिण्यात आठवडाभर हयगय झाली तर ती कायमची खराब होते. नंदी गायीच्या असल्या मिजाशी नाही, हे तिचे कौतुक.\nपण, 'ब्राह्मण गायी'च्या या विशेष गुणाचा एक मोठा विपरीत परिणाम दिसून येतो. गायीची ही झेबू जात जगाच्या पाठीवर प्रामुख्याने भारतीय उपखंड आणि एका काळी त्याला संलग्न असणारा आफ्रिकेचा पूर्व किनारा येथेच सापडते. म्हणजे, या गायीचा राहण्याचा प्रदेश बांगला देश, भारत, पाकिस्तान, इथिओपिआ, टांझानिया आणि केनिया. आश्चर्याची गोष्ट अशी की नेमके हेच देश जगात सर्वांत दरिद्री राहिले आहेत. सपाट पाठीच्या गायींचे देश वैभवाच्या शिखरावर आहेत. म्हशी बाळगणारे थायलंड, कंबोडिया, मलेशियासारखे देश खाऊन पिऊन सुखी आहेत. वशिंडाची ब्राह्मण गाय सार्‍या देशाची लक्ष्मी फस्त करून टाकते याचा हा सज्जड पुरावा आहे.\nयाचा अर्थ गोवंशाच्या कत्तलीस बंदी करू नये असा नाही. अशा बंदीमुळे देशात चैतन्य पसरणार असेल, लोकांना काही आत्मिक समाधान लाभणार असेल तर तसे अवश्य केले पाहिजे. फक्त, वाचलेल्या गायींचे सड एकाकडे आणि खायचे तोंड दुसर्‍याकडे अशी विभागणी करून चालणार नाही. गाय आमची आई आहे, ती भली तोट्याची असो तिला शेवटपर्यंत सुखाने पोसण्याचा आमचा निर्धार आहे, तेथे कत्तलीस बंदी जरूर झाली पाहिजे. पण बंदीमागोमाग इतरही काही पावले घेतली पाहिजेत. गायीची उत्पादकता सातआठ वर्षे आणि आयुष्यमान बारातेरा वर्षे अशी परिस्थिती या कायद्याने तयार होईल. भाकड काळात गायीला पोसायचे कोणी शहरी धर्ममार्तंडांनी गोपूजनाच्या गोलमाल गोष्टी सांगायच्या आणि तिला पोसायचे ओझे मात्र शेतकर्‍याने घ्यायचे अशी व्यवस्था टिकू शकणार नाही. कत्तलखान्यातील कत्तली थांबतील, पण शेतकर्‍याच्या घरची हेळसांड थोडीच थांबणार आहे शहरी धर्ममार्तंडांनी गोपूजनाच्या गोलमाल गोष्टी सांगायच्या आणि तिला पोसायचे ओझे मात्र शेतकर्‍याने घ्यायचे अशी व्यवस्था टिकू शकणार नाही. कत्तलखान्यातील कत्तली थांबतील, पण शेतकर्‍याच्या घरची हेळसांड थोडीच थांबणार आहे कत्तलीवर बंदी घातली तर मेलेल्या जनावरांचा उपयोग करण्यात आला असे नाटक सहज वठवता येईल. मग, गायबैल खरोखरच नैसर्गिकरीत्या मेले की खाण्यापिण्याची हेळसांड झाल्यामुळे मेले की औषध घालून मारले गेले याची प्रत्येक वेळी चौकशी करावी लागेल. शेतकर्‍यांना कचाट्यात पकडून त्यांच्याकडून दक्षिणा उकळू पाहणार्‍या नोकरशहांची आणखीच चंगळ होईल.\nगोवंश हत्याबंदी पशुपालनाच्या सर्व सिद्धान्ताविरुद्ध आहे. गायीचा गोठा किफायतशीर व्हायचा असेल तर पुर्‍या कळपातील गायींची दररोजच्या दुधाची सरासरी ८ लीटर तरी असली पाहिजे. म्हणजे, वीतानंतर वीसबावीस लीटरपेक्षा कमी दूध देणारी गाय आर्थिकदृष्ट्या निव्वळ बोजा आहे. चांगल्या चांगल्या गायींचे संवर्धन आणि कमअस्सल गायींना गोठ्यातून काढणे ही दूधउत्पादनातील आणि यशस्वी पशुसंवर्धनातील गुरुकिल्ली आहे. त्यांचा मान राखला नाही तर काय होईल गायींची पूजा करणार्‍या भारतातील गायी सर्वात कमअस्सल आणि जेथे गाय खाल्ली जाते तेथे गायीच्या सर्वोत्कृष्ट जातींचे संवर्धन असे विचित्र दृश्य चालूच राहील.\nपण हे सर्व बाजूला ठेवून, भावनेपोटी, गायीची कत्तल होता कामा नये असा आग्रह धरण्यात चूक काही नाही. तसे करायचे ठरले तर येथील दुधाची किंमत जगातील इतर देशांच्या तुलनेने निदान दुप्पट राहील. ती देण्याची तयारी, गायीविषयी पूज्य भावना बाळगणार्‍यांनी ठेवली पाहिजे. 'तुम्ही गायी सांभाळा आम्ही वसू बारसेला हळद कुंकू वाहू' असली दांभिकता काय कामाची\nनवी विटी आली आहे, नवे राज्य चालू आहे. समाजवादाच्या घोषणा संपल्या, हिंदुत्वाच्या सुरू झाल्या आहेत. हाही आजार ओसरला म्हणजे माणसे माणसासारखा विचार करू लागतील, अशी आशा बाळगायला काय हरकत आहे\n(२१ ऑगस्ट १९९५ ला शेतकरी संघटक मध्ये प्रकाशीत झालेला लेख)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/trackerblogger-news/phadtare-trek-1163936/", "date_download": "2019-01-21T02:08:27Z", "digest": "sha1:QAHLDPTLQOK5E32TWW5SVWGEZHCS6FGG", "length": 38744, "nlines": 265, "source_domain": "www.loksatta.com", "title": "phadtare trek, trekker blogger, trek, trekking, blog, blogger | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\nशशिकला यांना तुरुंगात विशेष वागणूक\nकधी कधी ठरवलेल्या डोंगरवाटेने भटकंती करता येत नाही. पण ती वाट मनात दडून बसलेली असते.\nकधी कधी ठरवलेल्या डोंगरवाटेने भटकंती करता येत नाही. पण ती वाट मनात दडून बसलेली असते. संधी मिळताच पुन्हा उचल खाते आणि शेवटी एकदाचे त्या वाटेवर भटकल्यावरच ज��वाला शांतता मिळते. फडताड नाळेच्या ट्रेकबाबत असंच म्हणावं लागेल.\nफेब्रुवारी महिन्यात आम्ही फडताडसाठी गेलो, पण तेव्हा पालखीचा योग होता. अर्थातच फडताडचा ट्रेक केल्याशिवाय आता शांतता लाभणार नव्हती. अगदी मोजक्याच नोंदी असणाऱ्या वाटांपैकी एक आणि त्यातही खडतर. वर्दळ नसल्यामुळे काहीशी विस्मृतीत गेलेली. ती धूळ झटकण्याचा योग यंदाच्या दिवाळीत आला.\nशुक्रवार रात्री तोरण्याला बगल देत भट्टी घाट ओलांडून गाडी सिंगापूरजवळच्या कुसरपेठेकडे पिटाळली. गेल्या चार वर्षांत घाटवाटांच्या भटकंतीच्या निमित्ताने या भागात येणं-जाणं होतं. खिंडीतून गाडी कुसरपेठेकडे वळली आणि दोन वर्षांपूर्वी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर केलेल्या एकल्याची नाळ, सिंगापूरनाळ ट्रेकच्या आठवणींना उजाळा मिळाला. तेव्हा ह्यच िखडीत खडबडीत दगडी कच्च्या रस्त्यापुढे आमच्या खाजगी वाहनाने संपूर्ण शरणागती पत्करली होती. आता चित्र एकदम पालटलं आहे. पूर्वीच्या कठीण चढाईच्या वाटेवरून आता एसटीदेखील आरामात जाऊ शकेल. कोण्या बडय़ा कंपनीने आजूबाजूच्या डोंगररांगांतील तीन-चारशे एकर जमीन भूमिपुत्रांच्या पितरांना गंडे घालून पूर्वीच किरकोळ भावात खरेदी केली होती. आता रस्त्याच्या दुतर्फा तारेचं कुंपण घालून याच जमिनीचा सहा लाख सहा गुंठे हा बाजार सुरू आहे. वीकेंड होमच्या फॅडमुळे सह्यद्रीचा होणारा ऱ्हास उघडय़ा डोळ्यांनी पाहात सडक पार केली.\nपहाटे चारला कुसरपेठेत पोहोचलो तेव्हा कुडकुडत्या थंडीत वळचणीला निजलेल्या कुत्र्यांनाही आमची दखल घ्यावीशी वाटली नाही. गाव चिडीचूप निद्राधीन होतं. शाळेच्या वऱ्हांडय़ात पथाऱ्या पसरल्या. सकाळी साडे सातच्या सुमारास ‘‘ते फडताडला जाण्यासाठी येणार आहेत ते तुम्हीच का’’ असं विचारत एका तरुणाने आम्हाला जागं केलं. पालखीच्या नाळेच्या ट्रेक दरम्यान पदरातून फडताडकडे जाण्याऱ्या मार्गाच्या दुर्गमतेचा अंदाज आल्यामुळे वाटाडय़ा घेण्याच्या माझ्या आग्रहास्तव प्रसादने फोन करून वाटाडय़ाची सोय करून ठेवली होती. तोच हा वाटाडय़ा बबन.\nप्रसाद आणि यज्ञेशचा प्लॅन होता की जननीच्या नाळेने उतरून जायचं आणि पदरातून आडवं जात फडताड गाठायची. सकाळी लवकर जननीने उतरलो तर सूर्यास्तापर्यंत फडताड चढून वर येणं सहजशक्य होतं. पण मला आजवरच्या अनुभवावरून हा प्लान अजिबात मंजूर नव्हत��. अवघड नवखी वाट शक्यतो दिवसाउजेडी आणि ताज्या दमाचे असताना करावी, माहितीची पायाखालची वाट उशीर झाला अंधारून आला तर विजेरीच्या उजेडातदेखील पार करता येते. त्यामुळे मला फडताड उतरून जावं, पदरातील जंगलात मुक्काम करावा आणि दुसऱ्या दिवशी जननी किंवा भिकनाळ चढून यावं अथवा फडताड पूर्ण उतरून पणदेरी गाठावं असं वाटत होतं. हे दोघं आपल्याच प्लानवर अडल्याने मी शरणागती पत्करली.\nइक्विपमेंटची वाटावाटी करून बबन दादांसोबत आम्ही गाव सोडलं तेव्हा सकाळचे साडेआठ वाजले होते. एक शेवटचा प्रयत्न म्हणून मी वेळापत्रकाचा कच्चा पाढा गिरवून घेतला. कुसरपेठेतून साडेआठ वाजता सुरुवात करून जननीने उतरून दिवसाउजेडी फडताड गाठायची असेल तर पदरातून फडताडकडे जाणारी वाट नक्की माहीत असायला हवी. बबन दादांना ती कितपत माहीत आहे ह्यचा अंदाज घेण्यास सुचवलं.\nकुसरपेठेतून सिंगापूरकडे जाणारी गाडीवाट सोडून डावीकडच्या पायवाटेने टेपाडाला वळसा देत पठारावर आलं की समोर दिसणारा सह्यद्रीचा रौद्रभीषण पण चित्तथरारक देखावा जागीच खिळवून ठेवतो. डोंगरमाथ्यावरून नागमोडी वळणं घेत जाणारा रस्ता एकल गावाच्या माथ्यावरून डोंगरापलीकडे अचानक लुप्त होतो. रस्त्यापासून जरा खालच्या अंगाला वसलेल्या एकल गावाच्या डोंगरउतारावर केलेली वरई पोपटी शेती विशेष लक्ष वेधून घेते.\nतिथेच पुढे दिसते ती गावापासून सरळ कारवीच्या जंगलातून सुरू होत कोकणात उतरत गेलेली आग्याची नाळ म्हणजेच एकल्याची नाळ आणि त्यापलीकडे दिमाखात मिरवणारा दुर्गम दुर्ग लिंगाणा. त्यापलीकडे खानूचा डिग्गा, कोकण दिवा, कावळ्याची िखड अशा एकामागोमाग एक डोंगरांच्या अनेक घडय़ा धूसर होत पार क्षितिजापर्यंत पसरलेल्या दिसतात. पण ह्य सगळ्यात देखणं रूप पहावं ते दुर्गदुर्गेश्वर रायगडचं. जगदीश्वराचं दूरवरून होणारं दर्शनदेखील रायगडी जाऊन आल्याचं समाधान देत होतं.\nगावापासून २० मिनिटे अंतरावर जमीन मालकाने विहीर खोदून घेतली आहे. तिला बाराही महिने मुबलक पाणी असतं. आम्ही पाणपिशव्या भरून घेतल्या आणि कच्च्या मार्गाने पुढे निघालो. एव्हाना बबन दादांना पदरातील वाटांचा अजिबात अंदाज नसल्याचा साक्षात्कार झाल्याने जननीने उतरण्याचा आग्रह सोडून आम्ही फडताडला प्राधान्य देत जननीच्या राईकडे मोर्चा वळवला.\nविहिरीपासून १५ मिनिटांच्या चालीवर डा��ीकडे कारवीच्या रानात घुसणारी ओळखीची पायवाट मागे सोडून आम्ही बैलगाडीच्या रस्त्याने पुढे चालत राहिलो. डावीकडच्या पायवाटेने कारवीतून सरळ चढत डोंगररांगेचा माथा गाठायला साधारण अर्धा तास लागतो. हीच वाट पुढे आणखी अध्र्या-पाऊण तासाच्या चालीने भिकनाळेकडे घेऊन जाते. फेब्रुवारी महिन्यात भिकनाळ, जननीची नाळ ट्रेक दरम्यान हा भाग बऱ्यापैकी पायाखालून गेला असल्यामुळे इथल्या पायवाटा आता चांगल्याच ओळखीच्या झालेल्या.\nबैलगाडीची वाट कारवीच्या रानात लुप्त झाली आणि सुरू झाली कारवीच्या खरखरीत पानांशी कडवी झुंज. गुडघाभर उंचीची कारवी खांद्याशी झोंबायला लागली. पुढे जात होतो तशी कारवीच्या रानाची उंची आणि दाटी वाढत गेली. भिकनाळेकडे जाणाऱ्या डोंगररांगेला डावीकडे ठेवत घसाऱ्याच्या वाटेने कारवीतून चालत बाहेर पडलो आणि समोर आली दक्षिणोत्तर इंग्रजी सी आकारात पसरलेली डोंगररांग. या अर्धवर्तुळाकार डोंगराचा कोकणाकडील भाग म्हणजे निव्वळ तुटलेला कडाच जणू. उन-पाऊस-वाऱ्याच्या माऱ्याने याही डोंगराला मिनी कोकणकडय़ाचे स्वरूप प्राप्त करून दिले आहे.\nयाच पट्टय़ातून कोकणात तीन घाटवाटा उतरतात. दक्षिणेकडील टोकातून उतरते भिकनाळ, उत्तरेकडून फडताड तर या दोहोंच्या मधून सरळसोट उतरणारी निमुळती वाट म्हणजे जननीची नाळ. कोकणातील लोक हिलाच पालखीची वाट असंही संबोधतात. कोणे एकेकाळी या वाटेने घाटावरील मंदिराच्या बांधणीसाठी मोठमोठे वासे नेण्यात आले होते. त्यामुळे तिचं नाव पालखीची वाट असं पडलं असावं- इति पणदेरी ग्रामस्थ.\nजननी आणि फडताड नाळ या दरम्यानचा घाटमाथा सदाहरित दाट जंगल पट्टय़ानं व्यापलेला आहे. येथेच जननी मातेचं ठाणे वसल्यामुळे या भागाला जननीची राई म्हणून संबोधलं जातं. आजूबाजूचे ग्रामस्थ नवरात्रीत देवीच्या दर्शनाला येत असल्यानं पायवाटा बऱ्यापैकी शाबूत आहेत.\nजननीच्या ठाण्यापाशी हात जोडून आम्ही फडताडच्या दिशेला मोहरा वळवला. या भागात वावर नसल्यानं पायवाटा मोडलेल्या. पण बबन दादांना नाळेची सुरुवात अचूक माहीत होती. ते कारवी, बांबूच्या वनातून झपाझप पुढे सरकत होते. बांबूच्या जाळीच्या पलीकडे एक छोटंसं पठार लागलं. ते ओलांडून पुन्हा एकदा कारवीच्या जाळीत घुसलो आणि उतारावर कारवीचा आधार घेत तोल सांभाळत अखेर फडताडीच्या मुखाशी येऊन पोहोचलो. फडताडला अति दुर्गम का म्हणतात याचा प्रत्यय प्रथमदर्शनीचा आला. शारीरिक आणि मानसिक सहनशक्तीचा कस येथे लागणार होता.\nनाळेच्या मुखाशी पोहोचण्यासाठीच जवळ जवळ ९० अंशात ४० फूट उतरून जावं लागतं. दोन्ही बाजूला खोल दरी. आधाराला वाळक्या गवताशिवाय काहीच नाही आणि पायाखालची माती म्हणजे नुसता निसटता मुरूम. नाळेच्या तोंडाशी बांबूच्या जाळीत आठ-दहाजण बसू शकतील एवढी जागा. तिथेच सुका खाऊ आणि ताकाचा फडशा पाडून आम्ही नाळ उतरायला लागलो तेव्हा अकरा वाजले होते. नोव्हेंबर असूनही हवेत प्रचंड उष्मा होता. दक्षिणाभिमुख उतारावर भर दुपारची सूर्याची प्रखर किरणे थेट डोळ्यावरच येत होती.\nनाळेतून जरा खाली उतरलो आणि समोर ४०-५० फुटी कातळ टप्पा वाट अडवून उभा ठाकला. बबन दादा पुरते गोंधळले. ‘जरा थांबा वाट वरच्या अंगाला हाए वाटतं’ म्हणत दादा उजवीकडे गवतात शिरले, प्रसादही त्यांच्या मागे गेला. आदी आणि यज्ञेश कातळ टप्प्यापाशी डोकावून खालच्या वाटेचा आढावा घेऊ लागले. उजवा ट्रॅव्हर्स मारून दृष्टिआड झालेले प्रसाद आणि बबन दादा तब्बल अध्र्या तासाने धापा टाकत परत आले. पलीकडच्या नळीत उतरण्यासाठी ट्रॅव्हर्सवाल्या वाटेने गेल्यास सरळ सोट दांडावरून जीवघेणी कसरत करावी लागणार होती. हा दांडा जवळ जवळ ८० अंश तिरकस उताराचा आणि प्रचंड घसाऱ्याचा होता. त्यात आधाराला गवताशिवाय काहीही नाही. वास्तविक बबन दादा या तीन वाटांपैकी कोणत्याही वाटेनं कधीच कोकणात उतरले नव्हते. त्यांना फक्त घाटावरून या वाटांची सुरुवात माहीत होती. आता पुढची वाट शोधण्याची जबाबदारी आमच्यावरच आली होती.\nयज्ञनेशने जीपीएस सुरू केलं. गुगल मॅपवर फडताड लोकेट केली. आम्ही ज्या नाळेत होतो त्यानंच आणखी खाली उतरून उजवीकडे ट्रॅव्हर्स मारत आम्हाला परत नाळेत पोहचायचं होतं. वाटेची खात्री झाल्यावर भराभर रोप सोडला. त्या चिंचोळ्या गवतानं झाकोळलेल्या नाळेत एक एक पाऊल जपून टाकावं लागत होतं. खूप काळजीपूर्वक, रोपचा आधार घेत एक एक जण खाली उतरलो. कातळ टप्पा उतरून पुन्हा नाळेत आलो. आता नाळेचा उतार अधिकाधिक तीव्र होत होता.\nअजिबात वावर नसल्यामुळे संपूर्ण नाळेत बोचरे गवत आणि काटेरी झुडुपांचे रान माजले होते. काटेरी झुडुपांचे ओरखडे झेलत, कुसळांनी लडबडून घेत, खाजऱ्या वनस्पतींचे जळजळीत दंश सोशीत पदराच्या पट्टय़ापर्यंत पोहोचलो तेव्हा उन्हं कलायल�� लागली होती. आता जेमतेम तासभरच उजेड मिळणार. पाण्याच्या पिशव्यांनी तळ गाठला होता. प्रत्येकी फक्त दीड दोन लिटर पाणीच शिल्लक होते. पदरातील जंगलात एकाच जागी पाणी उपलब्ध असून ती जागा सहजासहजी मिळण्याजोगी नाही. ते पाणी मिळाले नाही तर अपुऱ्या पाण्यानिशी पुन्हा कोणत्याही वाटेने वर चढून जाणे कठीणच होते.\nदिवसभर घसारा, कारवी, गवत आणि खाजऱ्या वनस्पतींशी झगडून सगळ्यांचाच जीव मेटाकुटीला आलेला. सूर्याने सगळी ऊर्जा शोषून घेतली होती. नाळेत एक सोयीची जागा पाहून रात्री तेथेच मुक्काम करायचे ठरले. अजून दिवस मावळायला अवकाश असल्यानं प्रसाद, राजस आणि बबन दादा डावीकडच्या पदराच्या जंगलाचा आढावा घेण्यासाठी निघून गेले. पदरातले पाणी सहज मिळाले तर बरेच होते. पदरातलं पाणी नाही मिळालं तर उजवीकडचा ट्रॅव्हर्स मारून खाली उतरायचं आणि पणदेरी गाठायचे हा बेत नक्की होता. भिकनाळ आणि जननीची नाळ पाहिली होती. येथूनच पुन्हा वर गेलो असतो तर फडताडचा खालचा टप्पा हुकला असता.\nप्रसाद आणि दादा परतेपर्यंत यज्ञेश आणि आदी उजवीकडचा ट्रॅव्हर्स आणि पलीकडच्या नाळेत उतरण्याचा अ‍ॅप्रोच पडताळून आले होते. अपेक्षेप्रमाणे पाणी मिळाले नाही आणि दुसऱ्या दिवशी पणदेरीत उतरून जायचे नक्की झाले.\nअंधार पडल्यावर समोर कोकणात पणदेरी गावातील दिवे लुकुलुकु लागले. हवेतील उष्मा हळू हळू कमी होऊन मंद, शीतल वाऱ्याची झुळूक घामेजल्या अंगाला सुखावू लागली. आकाश सहस्र तारकांनी झळाळत होते. अशा वेळी आपल्या आवडीच्या सवंगडय़ांसोबत जंगलच्या मधोमध नाळेच्या कडय़ाशी बसून निवांत गप्पा मारण्यात जी मजा आहे ती शब्दात व्यक्त करता नाही येऊ शकत. जेवणाचा कार्यक्रम गप्पांच्या रंगात बराच वेळ लांबला. दमलेले जीव दगडाच्या गादीवर समाधानाने शांत निजले तेव्हा दहा वाजले होते.\nपहाटेच्या गार हळुवार वाऱ्यानं अलगद जाग आली. हवेतला गारवा सुखावह वाटत होता. सकाळच्या कोवळ्या किरणांत पणदेरीतील शेती अधिकच सोनपिवळी झाली होती. रात्री शांत निपचित पडलेलं जंगल अनेकविध पक्ष्यांमुळे चांगलेच किलबिलत होते. हलका नाश्ता उरकून, शिल्लक पाण्याचे समान वाटप करून निघालो.\nमुख्य नाळेच्या उजवीकडील ट्रॅव्हर्स कसोटी पाहत होता. पुन्हा एकदा बोचरी झाडं, ओरखडे आणि जळजळ असा छळ सुरू झाला. कारवीच्या ओल्या दांडय़ांचा आधार घेत पायाखालून अलगद निसटणाऱ्या मुरूम मातीवर पाय गच्च रोवत तोल सांभाळण्याची जीवघेणी कसरत करत दोन टेपाड आडवी पार करत एकदाचे आम्ही हिरव्याकंच झाडांनी झाकोळलेल्या फडताडीच्या खालच्या टप्प्यातील नाळेत पोहोचलो. इथून पुढचा प्रवास अगदी सुखकर होता. नेहमीचीच कोकणातील नाळेतील उतराई. गर्द राईच्या आच्छादनामुळे हवेत गारवा होता. साधारण पाऊण तासाने नाळेत पाणी मिळाले.\n१२-१४ तास पाणी बेताने वापरल्याने पाण्याच्या नुसत्या दर्शनानेच सगळे सुखावून गेलो. एक एक लिटर पाणी रिचवूनही तहान शमेना, तहान सुख म्हणजे नेमके काय हे या अशा क्षणी अनुभवता येते. वेळ असल्यामुळे येथे विश्रांती घेतली. पाण्याच्या पिशव्या भरून घेतल्या. येथून पुढे गावापर्यंत नाळेत सर्वत्र वाहते पाणी होतेच. आणखी पंधरा मिनिटं नाळ उतरत गेलो की ही नाळ डावीकडून येणाऱ्या मुख्य नाळेच्या ओढय़ाला मिळते. येथून पुढील चाल म्हणजे ओढय़ातील दगडगोटय़ांवरून उडय़ा मारत गाव जवळ करणे होय. वीसेक मिनिटात ओढय़ातून डावीकडे वळलेल्या पायवाटेनं आम्ही पणदेरी गावाच्या शेतात पोहोचलो. झापावर थांबून भूकाग्निला शांत केले आणि पणदेरी गाठले.\nगावात मोहिते मामांना भेटायची इच्छा त्यांच्या घराला कुलूप असल्यामुळे पूर्ण होऊ शकली नाही. भिकनाळ – जननीची नाळ ट्रेकदरम्यान पणदेरीला आमच्या वास्तव्यात मोहिते मामांनी फार अगत्याने आमचा पाहुणचार केला होता. टमटम उपलब्ध नसल्याने रणरणत्या उन्हात आणखी दीड किलोमीटर डांबरी सडकेवर रटाळ पायपीट करत मांघरूण गाठावे लागले. तिथून पुढे बिरमाणी-ढालकाठी येथून कोकण सोडून वरंध घाटाने भोरला आलो. तेथून कापूरहोळ-चेलाडी-वेल्हा असे अनेक वाहने बदलत वेल्ह्य़ाहून मुंबईला निघालो तेव्हा रात्रीचे साडेदहा वाजले होते.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nशाईपेन, नव्हे आठवणींची लेखणी\nकाळ आला होता, पण..\nमामा आणि त्याचं गाव\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\nपोट भरण्यासाठी मी एकेकाळी कोथिंबीरसुद्धा विकली; नवाजुद्दीनने सांगितल्या संघर्षाच्या आठवणी\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\n'फक्त कधी आणि कुठे ते सांग'; सारासोबत डेटला जाण्यास कार्तिक आर्यन तयार\nतुझं करिअर उद्ध्वस्त करू, सेटवर जाळपोळ करू; करणी स��नेची कंगनाला धमकी\nमी नायक नाही, कलाकार आहे..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nसत्तेचे केंद्रीकरण की महाआघाडी\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\n.. तर रिझव्‍‌र्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nपंधरा वर्षांनी रेल्वेत पुन्हा कुल्हडचा वापर\nस्वप्निल जोशीला भेटण्याची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/nikhil-gaikwad-murder-issue-pethvadgaon/", "date_download": "2019-01-21T02:26:57Z", "digest": "sha1:25UZ4GO45ERJLJGUSYJN6NSQ6USKFTZE", "length": 5258, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " निखिल गायकवाड खून; त्याच्याच दोन मित्रांना अटक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › निखिल गायकवाड खून; त्याच्याच दोन मित्रांना अटक\nनिखिल गायकवाड खून; त्याच्याच दोन मित्रांना अटक\nकोल्हापूर येथील निखिल दिनकरराव गायकवाड या युवकाचा घातपात त्याच्याच जीवलग मित्र रोहित राजेंद्र कोळी(वय 29, रा. मंगळवार पेठ) व सुमित राजेंद्र सावंत (वय 28, रा. भगतसिंह चौक) या दोन जीवलग मित्रांनीच केला असल्याचा आरोप मयत निखिलचे वडील दिनकरराव गायकवाड यांनी केला आहे. यानुसार या दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला असून अटक करण्यात आली आहे.\nमयत निखिल हा कोल्हापूर येथील उमदा उधोजक होता. निखिल, रोहित व सुमित हे जीवलग मित्र होते. गेल्या दोन महिन्यांपूर्वी वाठार हद्दीतील एका जलसा केंद्रावर संगीत बारीसाठी हे तिघे मोटारसायकलवरून आले होते. दरम्यान, मद्यधुंद अवस्थेत ते मध्यरात्री घराकडे जाण्यास निघाले. दरम्यान, ते कोल्हापूरच्या दिशेने न जाता ते पुण्याच्या दिशेने गेले. दरम्यान, मध्ये किणी टोल नाका लागल्याने पुन्हा ते मागे वळून कोल्हापूरच्या दिशेने निघाले. दरम्यान, वाठार पुलावर सकाळी हायवे सफाई कर्मचारी यांना निखिल बेशुद्ध अवस्थेत दुभाजकमध्ये आढळून आला. कोल्हापूर येथे उपचार घेत असताना निखिलचा मृत्यू झाला.\nनिखिलच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याप्रकरणी दोघांवर यापूर्वी गुन्हा दाखल झाला होता. मात्र, दोन महिने उलटल्यावर पुन्हा निखिल मूत्यूप्रकरणी रोहित कोळी व सुमित सावंत या दोघांवर गुन्हा आज दाखल झाला आहे. दोघांना अटक केली आहे. अधिक तपास पो. नि. यशवंत गवारी यांच्या मार्गदर्शनाखाली स. पो. नी. गजानन देशमुख करीत आहेत.\nआरक्���ण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच\nदीड महिन्यापासून मागासवर्गीय आयएएस पोस्टिंगच्या प्रतीक्षेत\nविरोधकांची आघाडी भ्रष्टाचाराची : मोदी\nतलासरी, डहाणू भूकंपाने पुन्हा हादरले\nविश्‍वासघात करणार्‍यांना मदत नाही : आ. सतेज पाटील\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच\nदीड महिन्यापासून मागासवर्गीय आयएएस पोस्टिंगच्या प्रतीक्षेत\nतलासरी, डहाणू भूकंपाने पुन्हा हादरले\nविमानतळावरील फलकावर महाराजांचे नाव झळकले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Mahad-Satyagraha-or-Chavdar-Tale-Satyagraha-programme-bhimray-rally-dr-babasaheb-ambedkar/", "date_download": "2019-01-21T02:18:29Z", "digest": "sha1:RGA7TREBIHLOTLIU2AJWTS4M5GVINM75", "length": 5175, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " महाड : 'चवदार तळे' सत्याग्रह कार्यक्रमासाठी प्रशासन सज्ज (व्‍हिडिओ) | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › महाड : 'चवदार तळे' सत्याग्रह कार्यक्रमासाठी प्रशासन सज्ज (व्‍हिडिओ)\nमहाड : 'चवदार तळे' सत्याग्रह कार्यक्रमासाठी प्रशासन सज्ज (व्‍हिडिओ)\nमहाड नगरीमध्ये २० मार्च २०१८ रोजी होणार्‍या चवदार तळे सत्याग्रहाच्या कार्यक्रमाकरिता प्रशासन सज्ज झाले आहे. या कार्यक्रमासाठी चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.\nभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पिण्याच्या पाण्याकरिता उभारलेल्या लढ्याची आठवण म्हणून चवदार तळे सत्याग्रहादिवसी लाखोंच्या संख्येने भीमसैनिक महाडनगरीत दाखल होतात. १९ मार्च २०१८ते २० मार्च २०१८ हे दोन दिवस महाडनगरीमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये भीमा तुझ्या जन्मामुळे हा प्रा. प्रकाशकुमार वानखेडे यांचा कार्यक्रम १९ मार्च २०१८ रोजी रात्री ९ ते १२ तर २० मार्च २०१८ रोजी शार्दुल सोनवले यांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम शार्दुल सोनवले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन, अभिवादन चवदार तळे क्रांती स्तंभ, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी दीपप्रज्वलन व पुष्पांजली कार्यक्रम होणार आहे. यावेळी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले उपस्‍थित राहणार आहेत. आंबेडकरी शायरी जलसे, अनिरुद्ध बनकर स्टडीज ऑफ लिबर्टी, राहुल भांडारे यांचे कार्यक्रम होणार आहेत.\nमहामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाड चवदारतळे सत्याग्रहाच्या ९१ व्‍या वर्धापन दिनानिमित्त विविध आंबेडकर सघटनांकडून महाड शहरात कमानींची उभारणी केली आहे.\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच\nदीड महिन्यापासून मागासवर्गीय आयएएस पोस्टिंगच्या प्रतीक्षेत\nविरोधकांची आघाडी भ्रष्टाचाराची : मोदी\nतलासरी, डहाणू भूकंपाने पुन्हा हादरले\nविश्‍वासघात करणार्‍यांना मदत नाही : आ. सतेज पाटील\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच\nदीड महिन्यापासून मागासवर्गीय आयएएस पोस्टिंगच्या प्रतीक्षेत\nतलासरी, डहाणू भूकंपाने पुन्हा हादरले\nविमानतळावरील फलकावर महाराजांचे नाव झळकले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://dhule.gov.in/mr/%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97/", "date_download": "2019-01-21T01:55:30Z", "digest": "sha1:3IW6A5IKZLAC2GKFXID7CTDNESYHJZWG", "length": 4598, "nlines": 116, "source_domain": "dhule.gov.in", "title": "उपविभाग आणि विभाग | धुळे जिल्हा , महाराष्ट्र शासन", "raw_content": "\nमहाराष्ट्र औद्योगिक विकासमहामंडळ ( एम.आय.डी.सी.)\nएसटीडी आणि पिन कोड\nभोगवटदार वर्ग-२ जमिनीची माहिती – धुळे\nभोगवटदार वर्ग-२ जमिनीची माहिती – शिरपूर\nभोगवटदार वर्ग-२ जमिनीची माहिती – तालुका साक्री\nभोगवटदार वर्ग-२ जमिनीची माहिती – शिंदखेडा\nजिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन -२०१७\nजिल्हाधिकारी कार्यालय – माहिती अधिकार\nया जिल्ह्यात एकुण दोन उपविभाग आहेत .\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© जिल्हा प्रशासन, धुळे. , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jan 18, 2019", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/rahul-gandhi-congress-congress-president-prime-minister-narendra-modi-raphael-deal-scam-281648.html", "date_download": "2019-01-21T02:15:47Z", "digest": "sha1:FXEOVHRLG2V2GFPHMWYCW4CFD6RINFPY", "length": 13005, "nlines": 122, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "राफेल खरेदीत मोदींनी घोटाळा केला, राहुल गांधींचा आरोप", "raw_content": "\n'असा खुलासा करणार की राहुल गांधींना तोंड लपवायला जागा राहणार नाही'\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nVIDEO : गडकरींच्या भाषणादरम्यान विदर्भवादी तरूणांनी भिरकावली पत्रकं\nकाँग्रेसला इंदू मिलची जागा हडपायची होती - मुख्यमंत्री\nJEE निकाल: पालिकेच्या शाळेत शिकलेल्या राजला 100 पर्सेटाइल\nमध्य रेल्वेवर धावणाऱ्या राजधानी एक्सप्रेसबद्दल जाणून घ्या एका क्लिकवर\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\n'असा खुलासा करणार की राहुल गांधींना तोंड लपवायला जागा राहणार नाही'\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nममता दीदींच्या 'पाहुणचारा'ने 2019च्या निवडणुकीला मिळणार 'तडका'\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nVIDEO : दिव्या भारतीच्या 'या' गाण्यावर थिरकली सारा अली खान\nVIDEO: जेव्हा नातवासाठी सलीम खान घोडा होतात..\n'कलंक' सिनेमाच्या सेटवरील आलियाचा व्हिडिओ लीक, सोशल मीडियावर झाला व्हायरल\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\nअन् धोनी म्हणाला, ‘हा बॉल घ्या नाही तर म्हणाल निवृत्ती घेतोय’\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nBCCI च्या दणक्यानंतर आता एक्स गर्लफ्रेंडनेही पांड्यावर काढला राग, म्हणाली...\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nVIDEO : बाबासाहेबांचं इंदू मिलमधलं स्मारक 2020 पर्यंत पूर्ण करणार -मुख्यमंत्री\nVIDEO : महाआघाडीकडे पंतप्रधान पदासाठी अनेक चेहरे -सुशीलकुमार शिंदे\nVIDEO : घाम गाळून पिकवलेल्या शेतमालाचा झाला कोळसा\nVIDEO : गडकरींच्या भाषणादरम्यान विदर्भवादी तरूणांनी भिरकावली पत्रकं\nराफेल खरेदीत मोदींनी घोटाळा केला, राहुल गांधींचा आरोप\n\"नरेंद्र मोदी स्वत: पॅरिसला जाऊन त्यांनी राफेल खरेदीचा करार बदलला\"\n06 फेब्रुवारी : राफेल विमान खरेदीत मोदी सरकारने मोठा घोटाळा केलाय, या खरेदीसाठी नरेंद्र मोदी पॅरिसला गेले होते. त्यांनी या करा��ात फेरफार केला असा गंभीर आरोप काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलाय.\nसंसद भवनात पत्रकारांशी संवाद साधत असताना राहुल गांधी यांनी मोदी सरकावर हल्लोबोल केला. संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांनी राफेल लढाऊ विमान खरेदीची रक्कम जाहीर करण्यास नकार दिलाय. याचं काय कारण आहे , याचा अर्थ भाजपने यात घोटाळा केलाय. नरेंद्र मोदी स्वत: पॅरिसला जाऊन त्यांनी राफेल खरेदीचा करार बदला. संपूर्ण देशाला ही बाब माहिती आहे. पण सरकार यावर बोलायला तयार नाही असं राहुल गांधी यांनी म्हटलंय.\nराहुल गांधी यांनी प्रसारमाध्यमांवर टीका केलीये. तुम्ही लोकं का घाबरताय , तुमच्यावर दबाव असेल पण सत्य बाहेर आलं पाहिजे. त्याचा तुम्ही साथ दिला पाहिजे असा सल्ला राहुल गांधींनी मीडियाला दिला.\nलोकसभेत पहिल्यांदा असं घडलंय की सरकारने उत्तर देण्यास नकार दिलाय. यासाठी राहुल गांधींनी टि्वट करून #TheGreatRafaleMystery हॅशटॅग वापरण्यास आवाहन केलंय.\nमात्र, याआधी निर्मला सीतारमण यांनी लोकसभेत फ्रांससोबत झालेल्या करारामुळे राफेल खरेदीची माहिती जाहीर करता येत नाही अशी माहिती दिली होती.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: rafale dealrahul gandhiनरेंद्र मोदीराफेल खरेदीराहुल गांधी\n'असा खुलासा करणार की राहुल गांधींना तोंड लपवायला जागा राहणार नाही'\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nममता दीदींच्या 'पाहुणचारा'ने 2019च्या निवडणुकीला मिळणार 'तडका'\nकरिना कपूर लढणार काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक\nमोदीजी, 100 दिवसांमध्ये देश तुमच्या तावडीतून मुक्त होईल - राहुल गांधी\n'असा खुलासा करणार की राहुल गांधींना तोंड लपवायला जागा राहणार नाही'\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/dolby-mukt-visrajan-mirvanuk/", "date_download": "2019-01-21T01:33:53Z", "digest": "sha1:QXHRHD42J3FX6OBLB36B5RB2Z2A2LYKB", "length": 9657, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "सोलापुरात यंदा ध्वनिप्रदूषणाला फाटा देत डाॅल्बीमुक्त विसर्जन मिरवणूक", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nसोलापुरात यंदा ध्वनिप्रदूषणाला फाटा देत डाॅल्बीमुक्त विसर्जन मिरवणूक\nसोलापूर : यंदा ध्वनिप्रदूषणाला फाटा देत डाॅल्बीमुक्त विसर्जन मिरवणूक काढण्याचा निर्णय सार्वजनिक मध्यवर्ती श्री गणेशोत्सव मंडळाने घेतला आहे. मध्यवर्तीमध्ये ३५० मंडळे सहभागी असून, यंदा विसर्जन मिरवणुकीत ४० मंडळे सहभागी होतील. मंगळवारी सकाळी ११ वाजता दत्त चौकात पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते मानाच्या देशमुख गणपतीची पूजा करून विसर्जन मिरवणुकीस सुरुवात होणार आहे. मिरवणुकीत मंडळाचे लेझीम, आरास, झांज, टिपरी, दांडपट्टा आदींचा सहभाग असल्याची माहिती मध्यवर्तीचे अध्यक्ष श्रीशैल बनशेट्टी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.\nसोलापूर लोकसभा : वाचा कोणता उमेदवार, कोणता पक्ष\nमाढा लोकसभेसाठी मोदींनी दिले या उमेदवाराला आदेश\nमंगळवारी निघणारी विसर्जन मिरवणूक राजवाडे चौक, नवी पेठ, चौपाड, पंजाब तालीम, मल्लिकार्जुन मंदिर, बाळीवेस, चाटीगल्ली, मंगळवार पेठ पोलिस चौकी, मधला मारुती, माणिक चौक, सोन्या मारुती, दत्त चौकमार्गे गणपती घाटावर विसर्जन केले जाते. पत्रकार परिषदेस दास शेळके, नरसिंग मेंगजी, सुनील रसाळे, बसवराज येरटे, हेमा चिंचोळकर, संजय शिंदे, विजय पुकाळे आदी उपस्थित होते. विसर्जनमिरवणुकीत सहभागी होणाऱ्या मंडळास लेझीम, आरास, झांज, टिपऱ्या, दांडपट्टा यासंबंधी बक्षीस देण्यात येणार आहे. रांगोळी, चित्रकला, लक्ष्मी आरास स्पर्धा आदी स्पर्धेचे आयोजन करून विजेत्या मंडळास प्रथम, द्वितीय तृतीय क्रमांक आकर्षक बक्षीसे दिली जातात.\nशहरातील सात मध्यवर्ती मंडळांना एकत्रित करून शहरातील चिनी मालावर बहिष्कार घालण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रत्येक गणेश मंडळास मंडपाशेजारील परिसर, चौक वा बोळ कचरामुक्त करणाऱ्या मंडळानाही गौरवण्यात येणार आहे. सार्वजनिकमध्यवर्ती गणेशोत्सव मंडळ देशातील पहिले मध्यवर्ती मंडळ आहे. धार्मिक स्थळासमोर वाजंत्री वा वाद्य वाजवण्यास ब्रिटिश सरकारने बंदी घातली होती. कायद्याच्या विरोधात आवाज उठवल्यानंतर त्यावेळी मंडळावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. याविरोधात सन १९५५ मध्ये कै. बनशेट्टी ��प्पा, वि. रा पाटील यांनी याचिका दाखल केली. या कायद्यामुळे जातीय तेढ निर्माण होत असल्याचे निदर्शनास आणून दिले. युक्तिवाद मान्य करत हा कायदा रद्द करण्यात आला. यामुळे संपूर्ण देशभर वाद्य वाजवण्यावरील बंदी उठवण्यात आली होती.\nसोलापूर लोकसभा : वाचा कोणता उमेदवार, कोणता पक्ष\nमाढा लोकसभेसाठी मोदींनी दिले या उमेदवाराला आदेश\nसंजय शिंदे यांचे तळ्यात-मळ्यात;कार्यकर्ते मोठ्या संभ्रमात\nदीपक साळुंखे पाटलांना ऑडिओ क्लिप भोवणार, स्पष्टीकरण देण्यासाठी २ दिवसांचा अल्टीमेट्म\nआता प्रत्येक शाळेत एक तास खेळासाठी राखीव\nपुणे : खेलो इंडियाच्या माध्यमातून देशभरातील क्रीडा क्षेत्रातील हिरे आपल्याला गवसले आहेत. क्रीडा क्षेत्रात देशाला…\n‘राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना दात तुटेपर्यंत मारले जात आहे’\n२७ ते ३० जानेवारीला श्री सिद्धेश्‍वर सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन\n‘काकडेंनी राजकारणातून संन्यास घेण्याची गरज नाही, दानवेंचा पराभव…\nतर ठाकरे सिनेमा प्रदर्शित होवू देणार नाही : संभाजी ब्रिगेड\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\nआढळरावांविरोधात लढण्याआधीच दादांनी केली तलवार म्यान \nउस्मानाबाद लोकसभेला राष्ट्रवादीकडून राणा जगजितसिंह पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/pankaja-munde-and-dhananjay-munde-news/", "date_download": "2019-01-21T01:31:37Z", "digest": "sha1:AHLT7VCY6WA6A4JRBU3A4C6OCAPA37ZB", "length": 7348, "nlines": 89, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पंकजा मुंडे यांच्या हस्ते धनंजय मुंडेंच्या ताब्यातील पंचायत समित्यांचा गौरव", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nपंकजा मुंडे यांच्या हस्ते धनंजय मुंडेंच्या ताब्यातील पंचायत समित्यांचा गौरव\nमुंबई : राज्याच्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या ताब्यातील दोन पंचायत समित्यांनी पंकजा मुंडे मंत्री असलेल्या ग्रामविकास खात्याची पारितोषिके पटकावली आहेत. राज्याच्या ग्रामविकास खात्याच्या वतीने यशवंत पंचायत राज अभियानात उत्कृष्ट काम करणा-या पंचायत समित्यांना पारितोषिक दिली जातात. हा कार्यक्रम काल मुंबईच्या रवींद्र नाट्य मंदीरात राज्यपाल चे. विद्यासागर राव आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत पार पडला.\nऔरंगाबाद महसुली विभागातून या अभियानात उत्कृष्ट काम केल्याबद्दल ९ लाख रुपयांचा पहिला पुरस्कार बीड जिल्हयातील अंबाजोगाई पंचायत समितीला तर ७ लाख रुपयांचा पुरस्कार दुसरा परळी पंचायत समिती मिळाला. या दोन्ही पंचायत समित्या पंकजाताई मुंडे यांच्या मतदार संघातील असून त्यावर सत्ता मात्र धनंजय मुंडे यांची आहे.\nग्रामविकासाच्या योजना सरपंचांना ‘सोशल मिडिया’द्वारे कळविणार – पंकजा मुंडे\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे…\nसवर्ण आरक्षणाची अंमलबजावणी याच वर्षापासून सुरू होणार\nघरका भेदी असल्याने बिभीषणाला आजही मानत नाहीत; पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेना नाव न घेता टोला \nआज पुन्हा एकदा रंगणार मुंडे-पवार यांच्यात जोरदार ‘वाकयुद्ध’\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\nसवर्ण आरक्षणाची अंमलबजावणी याच वर्षापासून सुरू होणार\nप्रिय आबा, पत्रास कारण की….\nस्वाईन फ्लू मुळे त्रस्त अमित शहांना एम्समधून डिस्चार्ज\nएकदा मटका लागला म्हणजे काही होत नाही, जावडेकरांचा खा. काकडेंना टोला\nपुणे : भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी रावसाहेब दानवे यांच्यावर केलेल्या टिकेनंतर भाजप नेत्यांकडून…\nशिक्षकांनाही नव्या प्रशिक्षणाची गरज\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या…\nउस्मानाबाद लोकसभेला राष्ट्रवादीकडून राणा जगजितसिंह पाटील\n‘जाणंव घालून काही होणार नाही, राम मंदिर निर्माणाला पाठिंबा…\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\nआढळरावांविरोधात लढण्याआधीच दादांनी केली तलवार म्यान \nउस्मानाबाद लोकसभेला राष्ट्रवादीकडून राणा जगजितसिंह पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/the-statement-of-the-vegetarian-oath-of-golden-book/", "date_download": "2019-01-21T01:29:20Z", "digest": "sha1:BJWHUEYAKIOVY6DHZAGGOGOANKK5QU3I", "length": 7448, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "शाकाहाराच्या शपथेची 'गोल्डन बुक'मध्ये नोंद", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nशा���ाहाराच्या शपथेची ‘गोल्डन बुक’मध्ये नोंद\nपुणे : शाकाहार, व्यसनमुक्तीची सामूहिक शपथ घेतल्याची नोंद ‘गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये करण्यात आली आहे. पुण्यातील शाकाहार, व्यसनमुक्ती आणि जीवदया यासाठी काम करीत असलेल्या डॉ. कल्याण गंगवाल यांना नुकतेच याबाबतचे प्रमाणपत्र सुपूर्त करण्यात आले.\nगुरुपौर्णिमेचे औचित्य साधत कोपरगाव-शिर्डी जवळील कोकमठाण येथील जंगली महाराज आश्रमात बाबा ॐ गुरुदेव आत्मामालिक जंगली महाराज यांच्या उपस्थितीत डॉ. कल्याण गंगवाल यांनी ९३,५५० लोकांना शाकाहाराची शपथ दिली होती. एकाचवेळी जवळपास लाख लोकांनी शाकाहाराचा संकल्प करण्याच्या या घटनेची नोंद गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड यांनी घेतली आहे. सादर कार्यक्रमाला जगभरातील २०० पेक्षा अधिक संत उपस्थित होते.\nचीनी मांजा विक्रेत्यांवर कठोर कारवाईची मागणी\nव्यसनमुक्तीचा संकल्प करणारा प्रत्येक भारतीय राष्ट्रनिर्माता…\nडॉ. कल्याण गंगवाल म्हणाले, ‘शाकाहारासाठी केलेल्या या संकल्पाची नोंद जागतिक स्तरावर झाल्यामुळे आनंद वाटतो. सुखी जीवनासाठी शाकाहार आणि व्यसनमुक्ती अतिशय गरजेची आहे. धार्मिक उत्सवात आपण व्यसनमुक्ती व शाकाहाराचे पालन करतो. विज्ञानानेही शाकाहार हाच आरोग्यपूर्ण आहार असल्याचे सिद्ध केले आहे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी, ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्यासाठी शाकाहाराला पर्याय नाही. यापुढेही हे कार्य असेच चालू राहील.’\nफॉरेन नाही हा तर पुण्यातील जंगली महाराज रोड\nचीनी मांजा विक्रेत्यांवर कठोर कारवाईची मागणी\nव्यसनमुक्तीचा संकल्प करणारा प्रत्येक भारतीय राष्ट्रनिर्माता – राष्ट्रपती राम…\nव्यसनाधीन शिक्षकांना लागणार लगाम\nव्यसनमुक्तीचे राहू द्या, कर्जमाफी कधी ते सांगा\nहार्दिक पांड्या निलंबन झाल्यानंतर आज पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी दिसला\nटीम महारष्ट्र देशा : मैदानाच्या बाहेर असून देखील सतत चर्चेत असणाऱ्या हार्दिक पांड्याने निलंबन झाल्यानंतर आज…\nशिवरत्न फाउंडेशन आणि डॉटर-मॉम्स स्पर्धा आयोजित\nखेलो इंडिया’च्या माध्यमातून देशभरातील युवा खेळाडूंना कौशल्य…\nआता प्रत्येक शाळेत एक तास खेळासाठी राखीव\nगिरीश बापट यांच्या राजीनाम्याची खासदार संजय काकडेंनी केली मागणी\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\nआढळरावांविरोधात लढण्याआधीच दादांनी केली तलवार म्यान \nउस्मानाबाद लोकसभेला राष्ट्रवादीकडून राणा जगजितसिंह पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/tottenham-vs-real-madrid-dele-alli-goal-goals-eriksen-champions-league-group-h-ronaldo/", "date_download": "2019-01-21T01:25:16Z", "digest": "sha1:KNNYYB64R6YU46K37LJKIFH3FV47PQH7", "length": 9587, "nlines": 69, "source_domain": "mahasports.co.in", "title": "रियल माद्रिदला लागोपाठ दुसऱ्या पराभवाचा धक्का", "raw_content": "\nरियल माद्रिदला लागोपाठ दुसऱ्या पराभवाचा धक्का\nरियल माद्रिदला लागोपाठ दुसऱ्या पराभवाचा धक्का\nइतिहासात पहिल्यांदा टोट्टेनहॅम हाॅटस्परकडून झाला पराभव\nयुएफा चॅम्पियन्स लीगच्या लंडनच्या वेंब्ली स्टेडीयम मध्ये झालेल्या टोट्टेनहॅम हाॅटस्पर विरुद्ध रियल मद्रिद सामन्यात मद्रिदला ३-१ ने पराभव स्वीकारावा लागला. याच आठवड्यातला त्यांचा हा दुसरा पराभव आहे. ला लीगा मध्ये त्यांना गिरोनाने २-१ ने पराभूत केले होते. संघात ११ सर्वोत्कृष्ट खेळाडू असून सुद्धा होणारा पराभव झिनादेन झिदानसाठी चिंतेचा विषय आहे.\nपहिल्या हाफच्या सुरुवातिपासून स्पर्सने मद्रिदपेक्षा उत्तम दर्जाचा खेळ दाखवला. बॉलचा ताबा जरी मिळवण्यात मद्रिदला जास्त यश मिळाले असले तरी स्पर्सने बाॅल पासींगने सामना फिरवला. मद्रिदची पासिंग स्पर्सचे पहिले २ गोल होत नाही तोपर्यंत खूप साधारण होती. नंतर इस्को, माॅड्रिक यांनी खेळ सुधारत प्रयत्न केले पण तोपर्यंत वेळ गेली होती.\n२७व्या मिनिटाला आलेला क्रॉस पास ट्रिपियरने उत्तम रित्या उजव्या विंगेत घेत त्याला पेनल्टी बॉक्स मध्ये दिला आणि अलीने नाचो आणि गोलकीपरला चकवत पहिला गोल केला. या गोल बरोबरच अली टोट्टेनहॅम हाॅटस्परचा रियल मद्रिद विरुद्ध युरोपियन स्पर्धेत गोल करणारा पहिला खेळाडू झाला.\nदुसऱ्या हाफच्या ५५ व्या मिनिटाला परत एकदा डायरने दिलेल्या पासवर अलीने कॅसमिरोला सहज मागे टाकत बाॅल मारला जो सर्जिओ रामोसला लागून डिफ्लेक्ट झाला आणि अलीने टोट्टेनहॅम हाॅटस्परला २-० अशी बढत मिळवून दिली. अवघ्या १० मिनिटानंतर सामन्याच्या ६५ व्या मिनिटाला मद्रिदचा अटॅक वाचवत स्पर्सने काउंटर अटॅक केला. त्यांचा नंबर १ गोल स्कोरर केनने इरिक्सनला पास दिला जो त्याने मद्रिदच्या गोलकीपरला चकवत गोल मध्ये रूपांतरित केला आणि ३-० ने आघाडी मिळवून दिली.\nशेवटच्या १० मिनिटात गोल करण्यासाठी प्रसिद्ध मद्रिदने ८० व्या मिनिटला संधी तयार केली, हकिमीचा क्रॉस पेनल्टी बॉक्स मध्ये स्पर्सने आडवला पण तो मार्सेलोच्या ताब्यात आला आणि त्याने मारलेला परत डिफ्लेक्ट होऊन पेनल्टी बॉक्स मध्ये मायोरलकडे आला. जो रोनाल्डोने स्पर्सच्या गोलकीपरला चकवत गोल बॉक्स मध्ये टाकत मद्रिदचा पहिला गोल केला.\nया सामन्यानंतर स्पर्स ग्रुप एच मध्ये १ तर मद्रिद २ नंबरला पोहचली आहे.\nनापोली २-४ मॅन्चेस्टर सिटी\nतिसरी राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा: दूर्वा, गौरी, मयुरी, पावनी यांना विजेतेपद\nऑस्ट्रेलियन ओपन: गतविजेत्या रॉजर फेडररला पराभवाचा धक्का\nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्गलला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\nडॉ. शिरीडकरने जिंकला “आर्य चषक”\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या साक्षी शितोळे व ईशा पवार यांचा सुवर्णवेध\nकोल्हापूरच्या संघानी पटाकवले जामसंडे पुरुष व महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद\nअजिंक्य रहाणे या मालिकेत करणार भारताचे नेतृत्व\nएमएस धोनी हा सुपरस्टार आहे…\nतेंडुलकर, कोहलीप्रमाणे या दिग्गजांच्या यादीत हाशिम अमलाही सामील\nसातत्याने विक्रम करणाऱ्या किंग कोहलीचा ‘हा’ विश्वविक्रम मोडीत\nन्यूझीलंड विरुद्धच्या टी२० मालिकेसाठी अशी आहे टीम इंडिया\nएमएस धोनीने चुकून घातली रिषभ पंतची जीन्स\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची २१७ पदकांसह आघाडी कायम\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या सुवर्णचौकार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसमध्ये चिन्मयला दुहेरी मुकुट; महाराष्ट्राला दोन सुवर्ण व एक रौप्य पदक\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या सुकमणी बाब्रेकर याला कास्यंपदक\n३री राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा : प्रथमेश पेनशेट्टी, आदित्य दळवी, प्रेम शहा, अभय मोरे यांना विजेतेपद\nखेलो इंडिया युथ गेम्सचा समारोप सोहळा आज\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या निखिल दुबे याचा ‘सुवर्ण’ ठोसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/aditya-thackeray-appointed-as-shiv-sena-leader-manohar-joshi-sudhi-joshi-remain-same-1620595/", "date_download": "2019-01-21T01:49:30Z", "digest": "sha1:YQIPRO2ZRJX4KMO6UJUEH7XPOV6AL2TB", "length": 12044, "nlines": 189, "source_domain": "www.loksatta.com", "title": "aditya thackeray appointed as shiv sena leader manohar joshi sudhi joshi remain same | आदित्य ठाकरेंची सेनेच्या नेतेपदी वर्णी, मनोहर जोशी, सुधीर जोशीही पदावर कायम | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\nशशिकला यांना तुरुंगात विशेष वागणूक\nआदित्य ठाकरेंची सेनेच्या नेतेपदी वर्णी, मनोहर जोशी, सुधीर जोशीही पदावर कायम\nआदित्य ठाकरेंची सेनेच्या नेतेपदी वर्णी, मनोहर जोशी, सुधीर जोशीही पदावर कायम\nएकनाथ शिदे यांचीही नेतेपदी निवड करण्यात आली.\nअपेक्षेप्रमाणे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना शिवसेनेच्या नेतेपदी बढती मिळाली. शिवसेनेच्या संघटनात्मक निवडणुकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आला. शिवसेनेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली. निवड जाहीर होताच शिवसैनिकांनी फटाके फोडून आनंद साजरा केला. सेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी आणि सुधीर जोशी यांचे नेतेपदही कायम ठेवण्यात आले आहे. त्याचबरोबर एकनाथ शिदे यांचीही नेतेपदी निवड करण्यात आली.\nराजकीय पक्षांना संघटनात्मक निवडणुकांची औपचारिकता पार पाडावी लागते. त्यानुसार पंचवार्षिक निवडणुकांची प्रक्रिया शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त वरळीच्या वल्लभभाई पटेल सभागृहात पार पडली. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी पक्षाच्या नेत्यांशी चर्चा केली होती. प्रभावशाली नेते आमदार अनिल परब यांच्याकडेही नेतेपदाची जबाबदारी सोपविली जाण्याची शक्यता होती. यावेळी केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अॅड. बाळकृष्ण जोशी यांनी निवडणुकीचे काम पाहिले.\nराज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरे यांच्या नावाची शिवसेना नेतेपदासाठी निवड झाल्याची घोषणा केली. त्यानंतर सभागृहात जल्लोष झाला. तसेच फटाके फोडण्यात आले. त्याचबरोबर एकनाथ शिंदे आनंदराव अडसूळ, अनंत गीते, चंद्रकांत खैरे यांचीही नेतेपदी निवड करण्यात आली. खासदार अरविंद सावंत, आमदार नीलम गोऱ्हे, अनिल परब, डॉ. अमोल कोल्हे, मनिषा कायंदे यांची पक्षाच्या प्रवक्तेपदी निवड करण्यात आली. मिलिंद नार्वेकर यांची सचिवपदी नियुक्ती करण्यात आली.\nराष्ट्रीय कार्यकारिणीच्या या बैठकीत २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याचा, शेतकऱ्याना संपूर्ण कर्जमाफी करावी या मागणीचा आणि स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्याची मागणीचा ठराव मंजूर करण्यात आला.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसत्तेचे केंद्रीकरण की महाआघाडी\nपोट भरण्यासाठी मी एकेकाळी कोथिंबीरसुद्धा विकली; नवाजुद्दीनने सांगितल्या संघर्षाच्या आठवणी\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\n'फक्त कधी आणि कुठे ते सांग'; सारासोबत डेटला जाण्यास कार्तिक आर्यन तयार\nतुझं करिअर उद्ध्वस्त करू, सेटवर जाळपोळ करू; करणी सेनेची कंगनाला धमकी\nमी नायक नाही, कलाकार आहे..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nसत्तेचे केंद्रीकरण की महाआघाडी\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\n.. तर रिझव्‍‌र्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nपंधरा वर्षांनी रेल्वेत पुन्हा कुल्हडचा वापर\nस्वप्निल जोशीला भेटण्याची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/ulata-chashma-news/aadhaar-card-still-necessary-for-opening-bank-accounts-1645732/", "date_download": "2019-01-21T02:14:29Z", "digest": "sha1:Q5LBJIAUYQMIMAYEXJOXWQM56FFHV5RN", "length": 13923, "nlines": 185, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Aadhaar card Still Necessary for Opening Bank Accounts | आता मी करावा कायसा ‘आधार’.. | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\nशशिकला यांना तुरुंगात विशेष वागणूक\nआता मी करावा कायसा ‘आधार’..\nआता मी करावा कायसा ‘आधार’..\nवर्तमानपत्रांचा गठ्ठा दरवाजातून आत फेकला अन् चिंतूला जाग आली.\n( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )\nपहाटे पेपरवाल्याने दरवाजाची बेल मारून वर्तमानपत्रांचा गठ्ठा दरवाजातून आत फेकला अन् चिंतूला जाग आली. अंगाला आळोखेपिळोखे देत पलंगाच्या कठडय़ाचा आधार घेत तो अंथरुणावरून उठला. काही वेळातच त्याने आन्हिके आव���ली आणि नेहमीप्रमाणे तो देवासमोर बसला. सकाळी आवरून घराबाहेर पडण्याआधी हे केले म्हणजे दिवसभर आधार वाटतो, अशी त्याची श्रद्धाच होती. त्याने कपाटातून तुकाराम गाथा काढली, कपाळाला लावली आणि डोळे मिटून खुणेचे पान उघडून तो वाचू लागला. दोन-तीन ओळींनंतर एका जागी तो थबकला. ‘तुका म्हणे भवसागरी उतार, कराया आधार इच्छितसे’.. ही ओळ वाचताच चिंतूला अचानक आठवण झाली. ‘आधार क्रमांक’ मोबाइलशी आणि बँकेच्या खात्याशी जोडायची मुदत संपत आली होती आणि आजच ते करायचे असे त्याने ठरविले होते. मनातल्या मनात तुकोबारायांचे आभार मानून गाथा कपाळाला लावून पुन्हा गुंडाळून ठेवली आणि चिंतू घाईघाईने उठला. वर्तमानपत्र उघडून त्याने सवयीने नेहमीचे नेमके पान उघडले. राशी भविष्याचे पान. ‘कोणतेही टोक गाठू नका’ असा सल्ला त्याच्या आजच्या राशी भविष्यात वाचून चिंतू चिंतेत पडला. आता ‘कराया आधार, इच्छितसे’.. म्हणजे आजच आधार क्रमांक जोडायचे काम केले पाहिजे, तर भविष्य सांगते ‘कोणतेही टोक गाठू नका’.. चिंतू डोके खाजवू लागला आणि शेवटी त्याने ज्योतिषाचा सल्ला मानायचा निर्णय घेतला. आपल्या राशीचे आजचे भविष्य आपल्याला काही तरी संकेत देत आहे, असे वाटून त्याने मनातल्या मनात तुकोबारायांची क्षमाही मागितली आणि आधार क्रमांक जोडण्यासाठी करायची धावपळ वाचली असा विचार करून चिंतू काहीसा निर्धास्त झाला. आता आरामात ऑफिसला जाता येईल असे वाटून त्याने स्वयंपाकघरात कामात गुंतलेल्या कुटुंबास थोडीफार मदतही केली. त्यामुळे घरातील वातावरणही मोकळे झाले असा अभूतपूर्व अनुभव आल्याने चिंतू सुखावला. आपल्या राशीचे भविष्य खरे ठरणार याची त्याला खात्री पटली. त्याच आनंदात तो ऑफिसला गेला. आज कमालीचे काम करून साहेबास खूश करावे, असे त्याला वाटू लागले होते; पण कोणतेही टोक गाठू नका, हे भविष्य पुन्हा आठवल्याने त्याने तो निर्णय रद्द केला व नेहमीप्रमाणे टेबलावर फायलींचा ढिगारा समोर ठेवून तो दात कोरत बसला. आज साहेबांनी राऊंडदेखील घेतला नाही, हे संध्याकाळी लक्षात आल्यावर, वर्तमानपत्रातील रोजचे भविष्य हाच आपला मोठा आधार आहे, अशी त्याची खात्रीच पटली. टेबलाच्या टोकाचा आधार घेऊन चिंतू उठू लागला, पण ‘कोणतेही टोक गाठू नका’ असा सल्ला त्याला आठवला. आधाराशिवायच आज उठायचे, असा धाडसी निर्णय घेत तो कसाबसा खुर्चीतून उठला, बाहेर पडला. गाडी पकडून त्याने घर गाठले आणि निवांतपणे चहा घेत त्याने टीव्ही लावला. समोर ब्रेकिंग न्यूज झळकत होती. मोबाइल, बँक खात्याला आधार क्रमांक जोडण्याची सक्ती टळली होती.. चिंतूने आनंदाने टिचकी वाजविली आणि त्याला नामदेवांचा अभंग आठवला.. ‘आता मी करावा, कायसा आधार, चरण विर्धार देवपूजा’.. नामदेवांना नमस्कार करून चिंतू सायंपूजेच्या तयारीला लागला..\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nआजचे राशीभविष्य, सोमवार, २१ जानेवारी २०१९\nपोट भरण्यासाठी मी एकेकाळी कोथिंबीरसुद्धा विकली; नवाजुद्दीनने सांगितल्या संघर्षाच्या आठवणी\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\n'फक्त कधी आणि कुठे ते सांग'; सारासोबत डेटला जाण्यास कार्तिक आर्यन तयार\nतुझं करिअर उद्ध्वस्त करू, सेटवर जाळपोळ करू; करणी सेनेची कंगनाला धमकी\nमी नायक नाही, कलाकार आहे..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nसत्तेचे केंद्रीकरण की महाआघाडी\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\n.. तर रिझव्‍‌र्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nपंधरा वर्षांनी रेल्वेत पुन्हा कुल्हडचा वापर\nस्वप्निल जोशीला भेटण्याची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/scanners/top-10-fujitsu+scanners-price-list.html", "date_download": "2019-01-21T01:59:05Z", "digest": "sha1:6ADFAMD4OWXM7YP2ATLQB775Y2NONBZ2", "length": 12216, "nlines": 282, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "India मध्येशीर्ष 10 फुजीतसु श्चान्नेर्स | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nTop 10 फुजीतसु श्चान्नेर्स Indiaकिंमत\nशीर्ष 10 फुज��तसु श्चान्नेर्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nशीर्ष 10 फुजीतसु श्चान्नेर्स म्हणून 21 Jan 2019 India मध्ये. ही यादी नवीनतम ऑनलाइन ट्रेंड आणि आमच्या तपशीलवार संशोधन नुसार संकलित आहे. ही उत्पादने माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वोत्तम दर शेअर करा. शीर्ष 10 उत्पादन यादी India बाजारात लोकप्रिय उत्पादने जाणून एक चांगला मार्ग आहे. अव्वल ट्रेंडिंग फुजीतसु श्चान्नेर्स India मध्ये फुजीतसु सकेंसांप इक्स५०० सिस स्कॅनर ब्लॅक Rs. 41,499 किंमत आहे. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 5 उत्पादने\nफुजीतसु फी फी 6110 साकडं स्कॅनर व्हाईट\n- डफ सपोर्ट Yes\nफुजीतसु सकेंसांप इक्स५०० सिस स्कॅनर ब्लॅक\nफुजीतसु बेसिक मॉडेल फॉर प्रोफेशनल असे सर्प 1120 सिंगल लीने सामोसा सिस क्स 2 स्कॅनर ग्रे\n- उब सपोर्ट 2\n- डफ सपोर्ट Yes\nफुजीतसु सकेंसांप इक्स१०० स्कॅनर ब्लॅक\nफुजीतसु सकेंसांप स्व६०० स्कॅनर व्हाईट\n- डफ सपोर्ट Yes\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/anup-kumar-is-the-best-player-and-captain-to-play-with-says-shrikant-jadhav/", "date_download": "2019-01-21T01:26:42Z", "digest": "sha1:2UWJ2Q6EIWFHVBDZUQ4SADKSC4RHCRWJ", "length": 13566, "nlines": 65, "source_domain": "mahasports.co.in", "title": "अनुप कुमार सर्वोत्कृष्ठ - श्रीकांत जाधव", "raw_content": "\nअनुप कुमार सर्वोत्कृष्ठ – श्रीकांत जाधव\nअनुप कुमार सर्वोत्कृष्ठ – श्रीकांत जाधव\nप्रो कबड्डीमध्ये यु मुंबाचा स्टार रेडर श्रीकांत जाधव सध्या खूप चांगल्या लयीत आहे. मागील काही सामन्यातील त्याच्या खेळाच्या जोरावर यु मुंबा संघाने सामने जिंकले आहेत. शब्बीर बापू दुखापतग्रस्त झाल्यानंतर त्याला यु मुंबाचा नियमित खेळाडू म्हणून खेळण्याची संधी मिळाली. त्याने या संधीचे सोने केले. उत्तम कामगिरीच्या जोरावर त्याने संघातील आपले स्थान निश्चित तर केलेच त्याचबरोबर यु मुंबासंघाच्या अनेक पाठिराख्यांच्या गळ्यातील तो ताईतही बनला आहे.\nअल्पावधीत यु मुंबाचा हा लाडका खेळाडू लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचला आहे. त्याच्या कबड्डीच्या प्रवासाचा उलघडा व्हावा आणि त्याच्याबद्दल आणखी माहिती मिळावी म्हणून त्याची महास्पोर्ट्सने खास मुलाखत घेतली.\nया मुलाखतीत त्याला तू कसा कबड्डीकडे वळाला याविषयी विचारले असता त्याने सांगितलं,” खरे सांगायचे झाले तर मी अगोदर अॅथलेटिक्स खेळणार होते. माझी शरीरयष्टी अॅथलेटिक्ससाठी उत्तम असल्याने शाळेतील सरांनी आणि घरच्यांनी मी अॅथलेटिक्स खेळावे असे सांगितले. परंतु अॅथलेटिक्समध्ये माझी प्रगती होत नव्हती. माझ्या घराच्या पाठीमागे कबड्डीचे मैदान होते. ते मला जास्त खुणावत होते. काही दिवसानंतर मी कबड्डीकडे लक्ष केंद्रीत करण्याचे ठरवले.”\nप्रो कबड्डीच्या पहिल्या मोसमात जयपुर पिंक पँथर संघासाठी निवड ते यु मुंबा संघाचा मुख्य खेळाडू हा प्रवास कसा होता त्याबद्दल बोलताना तो म्हणाला ,” प्रो कबड्डीच्या पहिल्या मोसमात मला जयपुर पिंक पँथर्सने करारबद्ध केले. परंतु मोसमाच्या सुरुवातीलाच दुखापतग्रस्त झालो. मला शस्त्रक्रिया करावी लागली. त्यामुळे मला खेळता आले नाही. दुसऱ्या मोसमात देखील त्याच प्रकारची पुनरावृत्ती झाले. त्यामुळे मला पहिले दोन मोसमात खेळता आले नाही. त्यामुळे स्वतःला कमनशिबी समजतो.\nतिसऱ्या मोसमात नितीन मदनेने माझे नाव बेंगाल वॉरियर्सला सुचवले. त्यानंतर मी बेंगाल वॉरियर्स संघासाठी करारबद्ध झालो. त्यांनी मला संघात घेतले पण मला तिथे नियमित खेळाडू म्हणून फारशी संधी मिळाली नाही. त्यानंतर या मोसमात मला यु मुंबा संघाने करारबद्ध केले. ”\nयु मुंबा विषयीची आत्मीयता दाखवताना तो बोलतो,” यु मुंबा प्रो कबड्डीमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेला संघ आहे. यु मुंबा संघाचा वारसा खूप मोठा आहे. मी स्वतः महाराष्ट्राचा खेळाडू आहे परंतु मला कधी महाराष्ट्राच्या संघाकडून खेळायला मिळाले नाही. मी विदर्भासाठी खेळायचो. माझे स्वप्न होते की मी यु मुंबा संघासाठी खेळावे. त्यामध्ये माझा स्वार्थ देखील होता की यु मुंबाकडून खेळलो तर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व्य केल्याची भावना येईल.”\nयु मुंबाचा कर्णधार अनुप कुमार विषयी बोलताना तो म्हणतो,” अनुप कुमार या घडीचा सर्वात महान खेळाडू आहे. त्याच्या नेतृत्वगुणावर सारे जग फिदा आहे. त्याच्या विषयी जितके बोलावे तेवढे कमी आहे. तो मला नेहमी नैसर्गिक खेळ करण्यास प्रवृत्त करतो. यु मुंबाचे पूर्ण स्टाफ खूप मनमिळावू आहे.\nनितीन मदने आणि त्याच्या मैत्री विषयी बोलताना तो म्हणाला,” नितीन आणि मी लहानपणीचे मित्र आहोत. तो मला नेहमी लहान भावासारखा वागवतो. तो माझ्यासाठी नेहमी पाठीराख्यासारखा उभा असतो. अनेक कॅम्पसाठी निवड झाल्यानंतर आम्ही अनेकदा रूममेट्स असायचो. २०१४ साली राष्टीय कॅम्पसाठी निवड झाल्यावर देखील आम्ही एकाच रूमध्ये होतो.”\nतुला कोणत्या संघाविरुद्ध खेळायला आवडते असे विचारले असता तो म्हणाला,” या मोसमात आमचा पटणा पायरेट्स विरुद्ध इंटर झोनल सामना झाला. पटणाचा संघ झोन बी मधील सर्वात मजबूत संघ आहे. त्यांना हरवायचे असे मला खूप वाटायचे. हा सामना आम्ही जिंकला. त्यामुळे खूप आनंद झाला. या सामन्यात आम्ही रेडींगमध्ये खूप चांगली कामगिरी केली याचा मला अभिमान आहे. पुणेरी पलटण विरुद्ध खेळायला जास्त आवडते. विरोधी संघ जितका मजबूत तितके मला उत्तम कामगिरी करण्याचे स्फुरण येते. माझी कामगिरी देखील मजबूत संघाविरुद्ध खूप चांगली होते.”\nया मोसमात आतापर्यंत खूप चांगली कामगिरी करणाऱ्या या यु मुंबाच्या खेळाडूकडून पुढील सामन्यात देखील उत्तम कामगिरीची आपण अशा करू. श्रीकांत यु मुंबा आणि भारतीय कबड्डी विश्वात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करेल अशी अशा करू.\nतिसरी राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा: दूर्वा, गौरी, मयुरी, पावनी यांना विजेतेपद\nऑस्ट्रेलियन ओपन: गतविजेत्या रॉजर फेडररला पराभवाचा धक्का\nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्गलला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\nडॉ. शिरीडकरने जिंकला “आर्य चषक”\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या साक्षी शितोळे व ईशा पवार यांचा सुवर्णवेध\nकोल्हापूरच्या संघानी पटाकवले जामसंडे पुरुष व महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद\nअजिंक्य रहाणे या मालिकेत करणार भारताचे नेतृत्व\nएमएस धोनी हा सुपरस्टार आहे…\nतेंडुलकर, कोहलीप्रमाणे या दिग्गजांच्या यादीत हाशिम अमलाही सामील\nसातत्याने विक्रम करणाऱ्या किंग कोहलीचा ‘हा’ विश्वविक्रम मोडीत\nन्यूझीलंड विरुद्धच्या टी२० मालिकेसाठी अशी आहे टीम इंडिया\nएमएस धोनीने चुकून घातली रिषभ पंतची जीन्स\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची २१७ पदकांसह आघाड�� कायम\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या सुवर्णचौकार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसमध्ये चिन्मयला दुहेरी मुकुट; महाराष्ट्राला दोन सुवर्ण व एक रौप्य पदक\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या सुकमणी बाब्रेकर याला कास्यंपदक\n३री राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा : प्रथमेश पेनशेट्टी, आदित्य दळवी, प्रेम शहा, अभय मोरे यांना विजेतेपद\nखेलो इंडिया युथ गेम्सचा समारोप सोहळा आज\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या निखिल दुबे याचा ‘सुवर्ण’ ठोसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-06-november-2018/", "date_download": "2019-01-21T01:40:27Z", "digest": "sha1:4YJJO7EAXNEQTGQ2P7OWHZL3JANTU3WO", "length": 13725, "nlines": 133, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top Current Affairs 06 November 2018 For Sarkari Naukri Preparation", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(Northern Railway) उत्तर रेल्वेत ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 1092 जागांसाठी भरती\n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 150 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती [Updated]\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2019\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n(NPCIL) न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 162 जागांसाठी भरती\n(Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n(ESIC) कर्मचारी राज्य विमा महामंडळात 329 जागांसाठी भरती\n(UPSC-NDA) राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 392 जागांसाठी भरती\n(MPSC) महाराष्ट्र लोक सेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा-2019 (555 जागा)\n(Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n(NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 251 जागांसाठी भरती\n(Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\nचीनच्या वाणिज्य मंत्रालयाच्या निमंत्रणावरून, भारताने पहिल्या चीन इंटरनॅशनल इंपोर्ट एक्सपो (सीआयआयई) मध्ये देश पॅव्हेलियन तयार केला आहे, ज्याचे उद्घाटन चीनच्या शांघाय येथील राष्ट्रीय प्रदर्शनी व कन्व्हेन्शन सेंटर येथे केले गेले.\nकेंद्रीय मंत्री श्रीमती हरसिमरत कौर बादल यांच्या अंतर्गत अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने (एमओएफपीआय) ऑपरेशन ग्रीन्ससाठी परिचालन धोरण मंजूर केले आहे.\nभारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) ने व्यक्ती आणि कॉर्पोरेट कर्जदारांच्या कर्जाची माहिती मिळविण्यासाठी विस्तृत डिजिटल डिजिटल क्रेडिट रजिस्ट्री (पीसीआर) तयार करण्याचे पाऊल उचलले आहे.\nभारत आणि दक्षिण कोरिया यांनी नवी दिल्लीतील क्रीडा स्पर्धेत सहकार्यावरील सामंजस करारनाम्यावर स्वाक्षरी केली.\nफास्ट कंपनीच्या अहवालात, पहिल्या 5 जी आयफोन इंटेल मोडेम, 8161 चा वापर करण्याची शक्यता आहे आणि 2020 मध्ये बाजारात येईल.\nपेयजल आणि स्वच्छता मंत्रालयाने जिल्हे व राज्यांकरिता स्वच्छ भारत वर्ल्ड टॉयलेट डे स्पर्धा जाहीर केली आहे.\nएप्रिल 2020 मध्ये व्हिएतनाम फॉर्म्युला वन रेस चे आयोजन करेल.\n(RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02 /2018 निकाल\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n» (MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n» (Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» (ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 2100 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» IBPS मार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या 1599 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र (CRP SPL VIII 2018)\n» लक्ष्मी विलास बँक ‘प्रोबशनरी ऑफिसर’ भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» कॅनरा बँक 800 प्रोबेशनरी ऑफिसर भरती परीक्षा निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02/2018 निकाल\n» (MPSC) महाराष्ट्र वन सेवा (मुख्य) परीक्षा-2018 अंतिम उत्तरतालिका\n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकर���...\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/global/will-ensure-no-one-interferes-indian-elections-says-mark-zuckerberg-109069", "date_download": "2019-01-21T01:50:10Z", "digest": "sha1:GPOPEEQBISUDAK4RO6DYIXMMTIYOUZHE", "length": 12506, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Will ensure no one interferes in Indian elections says Mark Zuckerberg भारताच्या निवडणुकीत फेसबुकचा हस्तक्षेप नसेल : मार्क झुकेरबर्ग | eSakal", "raw_content": "\nभारताच्या निवडणुकीत फेसबुकचा हस्तक्षेप नसेल : मार्क झुकेरबर्ग\nबुधवार, 11 एप्रिल 2018\nअमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत फेसबुकवरील वैयक्तिक डेटा केंब्रिज अॅनालिटिका या कंपनीला देण्यात आल्याचे समोर आले होते. त्यानंतर फेसबुकच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. मार्क झुकेरबर्ग यांनी अनेकदा यावर माफी मागितली.\nवॉशिंग्टन : फेसबुकवरील वैयक्तिक डेटा चोरीला जात असल्याची बाब उघडकीस आली. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान फेसबुकच्या युजर्सचा डेटा चोरून त्याचा वापर निवडणुकीसाठी केला जात असल्याचे समोर आल्यानंतर आता फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांनी देशात होणाऱ्या आगामी निवडणुकीत कंपनीकडून कोणताही हस्तक्षेप करण्यात येणार नाही, असे सांगितले.\nअमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत फेसबुकवरील वैयक्तिक डेटा केंब्रिज अॅनालिटिका या कंपनीला देण्यात आल्याचे समोर आले होते. त्यानंतर फेसबुकच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. मार्क झुकेरबर्ग यांनी अनेकदा यावर माफी मागितली. त्यानंतर आता त्यांनी अमेरिका, भारत, ब्राझील यांच्यासह अन्य काही देशांमध्ये होणाऱया निवडणुकांमध्ये फेसबुककडून कोणताही हस्तक्षेप केला जाणार नाही, असे सांगितले आहे.\nदरम्यान, 'फेसबुक'च्या 8.70 कोटी यूजर्सची वैयक्तिक माहिती लीक झाल्याचे उघडकीस आले. ही जबाबदारी स्वीकारून मार्क झुकेरबर्ग यांनी आज अमेरिकी काँग्रेसची माफी मागितली. यूजर्सची माहिती गोपनीय ठेवण्यासाठी योग्य काळजी घेतली नसल्याचे झुकेरबर्ग यांनी आज पुन्हा एकदा मान्य केले.\n'तो' जगात सर्वांत ��्रीमंत आहे...तरीही रांगेत उभा राहतोय..\nवॉशिंग्टन: जगातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले आणि मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतो आहे....\nलोकसभा निवडणुकीकडे फेसबुकची 'नजर'\nनवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फेसबुक आणि फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांनी निवडणुकीवर लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले...\nफेसबुक सोडणार नाही: मार्क झुकेरबर्ग\nसॅन फ्रान्सिस्को: फेसबुकचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्गने पदाचा राजीनामा द्यावा, असे फेसबुकच्या गुंतवणूकदारांनी झुकेरबर्गवर...\nभारतीय फेसबुक यूजर्सना फटका; झुकेरबर्ग यांचा दुजोरा\nवॉशिंग्टन- सोशल नेटवर्किंगमध्ये आघाडीवर असलेल्या फेसबुकच्या कॉम्प्युटर यंत्रणेवर झालेल्या मोठ्या सायबर हल्ल्याचा फटका सुमारे पाच कोटी यूजर्सच्या...\n,’’ थिएटरातून बाहेर पडता पडता आमच्या ‘मित्रां’ने विचारले. आम्ही मूग गिळून गप्प राहिलो. खरोखर त्याच्या ह्या एकमेव सवालास आमच्याकडे...\n'टॉप 10' शक्तीशाली व्यक्तींच्या यादीमध्ये नरेंद्र मोदी\nनवी दिल्ली : जगभरातील सर्वात शक्तीशाली अशा व्यक्तींची नावे असलेली यादी 'फोर्ब्स'ने जारी केली आहे. या जारी केलेल्या नव्या यादीमध्ये पंतप्रधान नरेंद्र...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/brave-mother-and-daughter-news-107551", "date_download": "2019-01-21T01:41:56Z", "digest": "sha1:IYC6VOGV5T7P6DCP24TYFQRJPFD3WDBO", "length": 14846, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Brave mother and daughter news धाडसी मायलेकींना उपचारासाठी विकावे लागले दागिने | eSakal", "raw_content": "\nधाडसी मायलेकींना उपचारासाठी विकावे लागले दागिने\nबुधवार, 4 एप्रिल 2018\nभंडारा : शिकारीच्या शोधात गावात आलेल्या वाघाशी धाडसाने झुंज केल्याची घटना साकोली तालुक्‍यातील उसगाव येथे नुकतीच उघडकीस आली. या घटनेची वनविभागाने दखल तर घेणे सोडाच त्यांच्या उपचाराची देखील सोय केली नाही. त्यामुळे नागपुरात उपचार घेण्यासाठी या मायलेकींना अंगावरील दागिनेही विकावे लागले. या प्रकारामुळे गावकऱ्यांमध्ये चांगलाच संताप आहे.\nभंडारा : शिकारीच्या शोधात गावात आलेल्या वाघाशी धाडसाने झुंज केल्याची घटना साकोली तालुक्‍यातील उसगाव येथे नुकतीच उघडकीस आली. या घटनेची वनविभागाने दखल तर घेणे सोडाच त्यांच्या उपचाराची देखील सोय केली नाही. त्यामुळे नागपुरात उपचार घेण्यासाठी या मायलेकींना अंगावरील दागिनेही विकावे लागले. या प्रकारामुळे गावकऱ्यांमध्ये चांगलाच संताप आहे.\nसाकोली-तुमसर मार्गावरील दाट जंगलात असलेल्या उसगाव येथे गावालगतच्या वस्तीत रूपाली राजकुमार मेश्राम (वय 21) आई जिजाबाईसोबत राहते. गाव जंगलाला लागून असल्याने शिवारात वन्यप्राण्यांचा नेहमी वावर असतो. त्यामुळे सायंकाळनंतर गावकरी सहसा गावाबाहेर जात नाहीत. 24 मार्चला रूपाली आईसह घरात झोपली होती. मध्यरात्री त्यांना अंगणात बांधलेल्या शेळीच्या ओरडण्यामुळे जाग आली. काय झाले हे पाहण्यासाठी रूपाली दार उघडून बाहेर आली. तिथे शेळी रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. त्याचवेळी अंगणात दडून बसलेल्या वाघाने रूपालीवर हल्ला केला. प्रसंगावधान राखून अंगातील पूर्ण शक्ती एकवटून तिने वाघाचा प्रतिकार केला. हा आवाज ऐकून जिजाबाईसुद्धा बाहेर आल्या. दोघींनी मिळून काठीने वाघाला चांगलेच बदडले. यात दोघीही जखमी झाल्या. दोघींच्या आक्रमणाला घाबरून शेवटी वाघ जंगलाकडे पळून गेला.\nयानंतर जखमी मायलेकी घरात आल्या. शेजारची घरे दूर असल्याने त्यांनी भ्रमणध्वनीवरून त्यांना माहिती दिली. गावकऱ्यांनी ही माहिती वनकर्मचाऱ्यांना दिली. गावकऱ्यांनी जखमी रूपाली व तिच्या आईला साकोली येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. जिजाबाई किरकोळ जखमी असल्याने त्यांना प्रथमोपचारानंतर सुटी देण्यात आली. परंतु, रूपाली गंभीर जखमी झाल्याने तिला भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात हलविले. मात्र, नंतर नागपूर येथील मेडिकल कॉलेजमध्ये तिला दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान जवळचे सर्व पैसे संपल्याने अंगावरील दागिने विकण्याची वेळ या मायलेकींवर आली. मात्र वनविभागाने कोणत्याही प्रकारची मदत देण्याचे साधे सौजन्यही दाखवले नाही. उप���ारानंतर दोघींचीही मंगळवारी (ता. 3) रुग्णालयातून सुटी झाली.\nपरिसरात वाघाचा वावर असतानाही वनविभगाने त्याचा बंदोबस्त केला नाही. वाघाशी झुंज करताना मी जीवाची पर्वा केली नाही. त्याला पळवून लावण्यासाठी संपूर्ण शक्‍ती एकवटून आईसोबत त्याच्याशी झुंज दिली. वाघाला हरविल्याच खूप आनंद आहे.\nसुमारे 4 हजार किमीचा प्रवास केला सायकलने\nसहकारनगर : शाहू महाविद्याल पर्वती येथील अभिजित गवळी व सायली महाराव या दोन विद्यार्थ्यांनी अरुणाचल प्रदेश ते गुजरात असा 3900 किलोमीटरचा सायकल...\n\"राष्ट्रवादी'चा गजर, देवकरांवरच नजर\nजळगाव : लोकसभा मतदार संघात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. भारतीय जनता पक्ष व शिवसेनेतर्फे स्वतंत्र उमेदवार मैदानात उतरण्यास तयार आहेत. मात्र \"युती'...\nअवनीच्या एन्काउंटरची करा एसआयटी चौकशी\nनागपूर - पांढरकवडा वनपरिक्षेत्रातील नरभक्षक वाघीण अवनीच्या एन्काउंटरची एसआयटी चौकशी करावी, अशी मागणी करणारी फौजदारी रिट याचिका मुंबई उच्च...\nपंतप्रधान, मुख्यमंत्र्यांकडून नागरिकांची फसवणूक\nअंबरनाथ - मागील लोकसभा निवडणुकीत दिलेल्या विकासकामांच्या आश्‍वासनाचा विसर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या युती...\nजुमलेबाजांना उखडून फेका - विखे पाटील\nचिमूर (चंद्रपूर) - भाजपच्या जनविरोधी व खोटारड्या सरकारला जनता विटली आहे. पराभवाची जाणीव झाली आहे. त्यामुळे त्यांची भाषा बदललेली आहे. मात्र, आता जनता...\nवाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार\nहळदा येथे वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार ब्रह्मपुरी (जि. चंद्रपूर) : तालुक्‍यातील दक्षिण वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या हळदा येथील गुराखी वाघाच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/graphics-card/expensive-asus+graphics-card-price-list.html", "date_download": "2019-01-21T01:48:15Z", "digest": "sha1:VANUN6I7N4PHL6EEZUJRRB353O2KNNAZ", "length": 17836, "nlines": 421, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "India मध्येमहाग आसूस ग्राफिक्स कार्ड | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nExpensive आसूस ग्राफिक्स कार्ड Indiaकिंमत\nIndia 2019 Expensive आसूस ग्राफिक्स कार्ड\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nRs. 55,900 पर्यंत ह्या 21 Jan 2019 म्हणून India मध्ये खरेदी महाग ग्राफिक्स कार्ड. सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना दर अग्रगण्य ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना आपल्या मित्रांना वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा आणि दर शेअर वाचा. सर्वाधिक लोकप्रिय महाग आसूस ग्राफिक कार्ड India मध्ये आसूस नवीदिया गेफोर्स 210 1 गब द्र३ ग्राफिक्स कार्ड Rs. 2,035 किंमत आहे.\nकिंमत श्रेणी साठी आसूस ग्राफिक्स कार्ड < / strong>\n2 आसूस ग्राफिक्स कार्ड रुपये अधिक उपलब्ध आहेत. 33,540. सर्वाधिक किंमत असलेल्याची निवड उत्पादन Rs. 55,900 येथे आपल्याला आसूस स्ट्रिक्स गट्क्स९८० दवं२ओक ४गड५ ग्राफिक कार्ड उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना प्रीमियम उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 29 उत्पादने\nशीर्ष 10आसूस ग्राफिक्स कार्ड\nआसूस स्ट्रिक्स गट्क्स९८० दवं२ओक ४गड५ ग्राफिक कार्ड\nआसूस स्ट्रिक्स गट्क्स९७० दवं२ओक ४गड५ ग्राफिक कार्ड\nआसूस नवीदिया स्ट्रिक्स गटक्स 970 4 गब 4 गब गद्र५ ग्राफिक्स कार्ड\nआसूस नवीदिया स्ट्रिक्स गटक्स 970 4 गब गद्र५ ग्राफिक्स कार्ड\n- चोरे क्लॉक स्पीड 1114 MHz\nआसूस नवीदिया गट्क्स६६० दवं२तग २गड५ 2 गब गद्र५ ग्राफिक्स कार्ड\nआसूस स्ट्रिक्स गट्क्स९६० दवं२०क २गड५ ग्राफिक कार्ड\nआसूस नवीदिया गेफोर्स गटक्स 750 ती ओक 2 गब ��द्र५ ग्राफिक्स कार्ड\nआसूस गट्क्स७५०ती ओक २गड५ ग्राफिक कार्ड\nआसूस गट्क्स७५०ती फ २गड५ ग्राफिक कार्ड\nआसूस नवीदिया २गब गट७४० ओक एडिशन 1033 म्हज क्लॉक 2048 म्ब गद्र५ सदरं 128 बिट गट७४० ओक २गड५\nआसूस ग्राफिक्स कार्ड ह्र७ 240 २गब द्र३\nआसूस गट७४० २गड३ ग्राफिक कार्ड\nआसूस ग्राफिक्स कार्ड ह्द६४५० सल २गड३ ल\nआसूस इह५४५० सायलेंट दि १गड३ अति ग्राफिक्स कार्ड\nआसूस कॉर्पोरेट स्टेबल मॉडेल 2 गब ग्राफिक्स कार्ड्स गट६१० २गड३ कसम\nआसूस नवीदिया गट 630 2 गब द्र३ ग्राफिक्स कार्ड\nआसूस वग ह्द५४५० सल २गड३ ल\nआसूस नवीदिया गट६१० सल २गड३ L 2 गब द्र३ ग्राफिक्स कार्ड\nआसूस गट६१० 2 गब द्र३\nआसूस नवीदिया गट६१० 2 गब ग्राफिक कार्ड आसूस गट 610\nआसूस गट 610 ग्राफिक्स कार्ड\nआसूस नवीदिया एं२१० सायलेंट दि १गड३ व्२ ल्प पसा एक्सप्रेस १गब ग्राफिक्स कार्ड\n- मेमरी इंटरफेस 64-bit\nआसूस नवीदिया गेफोर्स एं२१० 1 गब द्र३ ग्राफिक्स कार्ड\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-poetry/%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%96%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80-%E0%A4%96%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%BE-109120300037_1.htm", "date_download": "2019-01-21T01:57:59Z", "digest": "sha1:APRSBFGIUCHT2GGJAQHI22BM3MJS6XWP", "length": 8813, "nlines": 139, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "अरे खोप्यामधी खोपा... | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 21 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nपाखराची कारागिरीजरा देख रे मानसा...\nतेच दात, तेच ओठ\nतुले देले रे देवानं\nदोन हात दहा बोटं...\nजळगाव जिल्ह्यात एसएमएसव्दारे मतदान केंद्राची माहिती\nव्हॅन-टँकर धडकेत जळगावजवळ १० ठार\nजळगावातील दोन्‍ही जागांवर भाजपा विजयी\nजळगावची पहिली टॅक्सी चालक सुनीता\nजळगावला कृषीभारती प्रदर्शनास सुरूवात\nयावर अधिक वाचा :\nPUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये\nव्हिडिओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती असेलच परंतु आपल्याला कदाचित याच्या वाईट ...\nभारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा ...\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश\nशिवस्मारकाच�� काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...\nडाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल\nगेल्या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ ...\nमायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार\nप्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ ...\nनवीन वर्षात अशी घ्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी\nउपचाराहून प्रतिबंध अधिक चांगला. या नवीन वर्षात आपण ही म्हण गांभीर्याने घ्यायला हवी आणि ...\nसुभाषचंद्र बोस : तुम मुझे खून दो मै तुम्हे आजादी दूंगा\nतुम मुझे खून दो मै तुम्हे आजादी दूंगा अशी घोषणा करणार्‍या सुभाषचंद्र बोस यांचे स्थान ...\nसर्वप्रथम कस्टर्ड पावडर दूधात मिसळून घ्यावे बाकी उरलेले दूध उकळत ठेवावे व त्यात हळू हळू ...\nफास्टफूड एका प्रकारे व्यसन, सिगारेट-अल्कोहोल जितकेच घातक\nसिगारेट किंवा अल्कोहोलचे व्यसन असलेल्या लोकांना याचे सेवन सोडल्यावर ज्या प्रकारे ...\nफळांपासून कोण कोणते जीवनसत्व मिळतात जाणून घ्या...\nफळे आपल्या आरोग्याची तसेच आपल्या सौंदर्याची काळजी घेत असतात. दररोजच्या आहारात फळाचा ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lekhaa-news/book-wall-mayur-barve-1662325/", "date_download": "2019-01-21T02:08:15Z", "digest": "sha1:HGSSHWQ6XJSQCY27YRY74YVPGKJSNZOM", "length": 13077, "nlines": 186, "source_domain": "www.loksatta.com", "title": "book wall mayur barve | ‘बुक’ वॉल | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\nशशिकला यांना तुरुंगात विशेष वागणूक\nएक व्यक्ती म्हणून आजकालचे तरुण वास्तवातही स्वप्नात रमतात, पण माझ्यासाठी तसे राहणे कठीण आहे.\nतरुण वाचकांच्या मनात शिरून त्यांना आवडलेलं पुस्तक आणि त्यातला त्यांना भावलेला विचार तुमच्यापर्यंत पोहोचवणारं हे नवं सदर..\nएक तरुण मुलगी म्हणून सध्या मी अशा स्टेट ऑफ माईंडमध्ये आहे जिथे मला माझे आत्ताचे आयुष्य आणि यापुढचे आयुष्य कसे जगायचे आहे ते ठरवायचे आहे. एक व्यक्ती म्हणून आजकालचे तरुण वास्तवातही स्वप्नात रमतात, पण माझ्यासाठी तसे राहणे कठीण आहे. जॉन ग्रीनचे ‘टर्टल्स् ऑल द वे डाऊन’ या पुस्तकात ही ओळ वाचली. मला ती आवडली कारण या कथेतील मुख्य पात्र अझा ही मानसिकरीत्या अस्थिर आहे. तिच्या आजाराचे मूळ कारण म्हणजे प्रत्येक गोष्टीचा ती खूप विचार करते, अगदी छोटय़ा छोटय़ा गोष्टींचा ती अति विचार करते. ब्रश केला का नाश्ता केला का हा रस्ता मी क्रॉस करू का मी याला हो त्याला नको म्हणू का मी याला हो त्याला नको म्हणू का, वगैरे आपल्याच प्रत्येक बारीकसारीक कृतीचा ती विचार करत राहते. ज्याला आपण मानसशास्त्रात ‘ओव्हरिथकिंग’ म्हणतो त्यातलं हे प्रकरण. मला स्वत:ला माहिती आहे की मी कोणी मानसिक रुग्ण नाही, तरी मीसुद्धा अतिविचाराने ग्रस्त आहे. सततचे हे विचार मला दु:खी करतात, माझ्या भविष्याबद्दल मला चिंता वाटायला लागते. या पुस्तकातील जगण्याची सुंदर थिअरी खरं म्हणजे आपल्याला भानावर आणणारी आहे. मुळात आजची तरुण पिढी आजच्या जगण्यापेक्षा भविष्यकाळाच्या विचारात जास्त रमते. आपण पुढे कोण होणार, वगैरे आपल्याच प्रत्येक बारीकसारीक कृतीचा ती विचार करत राहते. ज्याला आपण मानसशास्त्रात ‘ओव्हरिथकिंग’ म्हणतो त्यातलं हे प्रकरण. मला स्वत:ला माहिती आहे की मी कोणी मानसिक रुग्ण नाही, तरी मीसुद्धा अतिविचाराने ग्रस्त आहे. सततचे हे विचार मला दु:खी करतात, माझ्या भविष्याबद्दल मला चिंता वाटायला लागते. या पुस्तकातील जगण्याची सुंदर थिअरी खरं म्हणजे आपल्याला भानावर आणणारी आहे. मुळात आजची तरुण पिढी आजच्या जगण्यापेक्षा भविष्यकाळाच्या विचारात जास्त रमते. आपण पुढे कोण होणार आपलं भविष्य कसं असेल आपलं भविष्य कसं असेल याचा विचार करून करून ते निराश होतात. आपलं एखादं पाऊल जरी चुकीचं पडलं तर आपल्या आयुष्याचं नुकसान होईल, हा विचार त्यांचं मन कुरतडत असतो. ही खरं म्हटलं तर प्रत्येक तरुणाची व्यथा आहे. अशा वेळी वरच्या ओळीतून मांडलेली थिअरी महत्त्वाची ठरते. असं म्हटलं जातं एका मोठय़ा कासवाच्या पाठीवरची आपली पृथ्वी म्हणजे एक ‘बॅलन्स्ड’ थाळी आहे. याचा अर्थच आयुष्यात कुठल्याही एका गोष्टीचा विचार नाही तर समतोलाचा विचार व्हायला हवा. मला जे आयुष्य जगायचंय ते मी माझ्या पद्धतीने जगणारच आहे, पण त्याचबरोबर सतत पुढचा विचार करण्यापेक्षा माझा ‘आज’ कसा परिपक्व होईल, मी भरभरून आज कशी जगेन यावर आपला भर असला पाहिजे. आपला आज का विनाकारण अस्थिर ठे��ायचा याचा विचार करून करून ते निराश होतात. आपलं एखादं पाऊल जरी चुकीचं पडलं तर आपल्या आयुष्याचं नुकसान होईल, हा विचार त्यांचं मन कुरतडत असतो. ही खरं म्हटलं तर प्रत्येक तरुणाची व्यथा आहे. अशा वेळी वरच्या ओळीतून मांडलेली थिअरी महत्त्वाची ठरते. असं म्हटलं जातं एका मोठय़ा कासवाच्या पाठीवरची आपली पृथ्वी म्हणजे एक ‘बॅलन्स्ड’ थाळी आहे. याचा अर्थच आयुष्यात कुठल्याही एका गोष्टीचा विचार नाही तर समतोलाचा विचार व्हायला हवा. मला जे आयुष्य जगायचंय ते मी माझ्या पद्धतीने जगणारच आहे, पण त्याचबरोबर सतत पुढचा विचार करण्यापेक्षा माझा ‘आज’ कसा परिपक्व होईल, मी भरभरून आज कशी जगेन यावर आपला भर असला पाहिजे. आपला आज का विनाकारण अस्थिर ठेवायचा कारण जे आज आहे ते उद्या राहणार नाही. हे वाक्यच मुळी वर्तमानाचं भान आणून देणारं आहे. माणसावर अचानक वाईट वेळ येतेही, मात्र ती कायम तशीच राहणार नसते. तीही वेळ, परिस्थिती बदलणारी असते. मात्र त्यावेळीही उद्याचा विचार करण्यापेक्षा त्या वर्तमानाच्या परिस्थितीतून योग्य पद्धतीने बाहेर पडण्यासाठी आपले प्रयत्न असायला हवेत. एखादी गोष्ट मिळवायला बराच काळ लागेल, पण ती गोष्ट नक्कीच मिळेल, याची जाण आपल्यात आज असायला हवी. वर्तमानातले जगणे समृद्ध करण्याचा विचार या ओळीतून मिळतो.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\nपोट भरण्यासाठी मी एकेकाळी कोथिंबीरसुद्धा विकली; नवाजुद्दीनने सांगितल्या संघर्षाच्या आठवणी\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\n'फक्त कधी आणि कुठे ते सांग'; सारासोबत डेटला जाण्यास कार्तिक आर्यन तयार\nतुझं करिअर उद्ध्वस्त करू, सेटवर जाळपोळ करू; करणी सेनेची कंगनाला धमकी\nमी नायक नाही, कलाकार आहे..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nसत्तेचे केंद्रीकरण की महाआघाडी\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\n.. तर रिझव्‍‌र्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nपंधरा वर्षांनी रेल्वेत पुन्हा कुल्हडचा वापर\nस्वप्निल जोशीला भेटण्याची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/photos/entertainment-gallery/1647789/kajol-kareena-kapoor-and-rani-mukerji-make-bollywood-director-producer-karan-johars-mother-hiroos-birthday-bash-a-big-one/", "date_download": "2019-01-21T02:18:32Z", "digest": "sha1:ILF7OOMBHW7HKXHALSEMYPK7OC7CKLR3", "length": 8877, "nlines": 184, "source_domain": "www.loksatta.com", "title": "PHOTOS: Kajol Kareena Kapoor and Rani Mukerji make Bollywood director producer karan johars mother Hiroos birthday bash a big one | असा साजरा झाला करण जोहरच्या आईचा ७५ वा वाढदिवस | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\nशशिकला यांना तुरुंगात विशेष वागणूक\nअसा साजरा झाला करण जोहरच्या आईचा ७५ वा वाढदिवस\nअसा साजरा झाला करण जोहरच्या आईचा ७५ वा वाढदिवस\nबॉलिवूड निर्माता, दिग्दर्शक करण जोहर नेहमीच विविध कारणांनी या कलाविश्वाला एकत्र आणत असतो. यावेळीसुद्धा त्याने पुन्हा बी- टाऊन सेलिब्रिटींना एकत्र आणलं. त्यामागचं कारण होतं, करणच्या आईचा ७५ वा वाढदिवस. १८ मार्चला करणच्या आईच्या ७५ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने खास पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी सिनेसृष्टीतील त्याच्या मित्रमंडळींची उपस्थिती पाहायला मिळाली. ज्यामध्ये सिद्धार्थ मल्होत्रा, करिना कपूर खान, काजोल, राणी मुखर्जी यांनी हजेरी लावली होती.\nपाहुण्यांच्या या गर्दीत करणच्या जुळ्या मुलांवरही अनेकांच्या नजरा खिळल्या होत्या.\nसोशल मीडियावर हिरू जोहर यांच्या बर्थडे पार्टीचे फोटो व्हायरल झाले आहेत.\nया पार्टीमध्ये राणी मुखर्जी, करण जोहर आणि मनिष मल्होत्रा यांचं त्रिकूट पुन्हा एकत्र आल्याचं पाहायला मिळालं.\nयावेळी करणच्या आईसोबत सेल्फी काढण्याचा मोह अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रालाही आवरला नाही.\nयावेळी गायक सोनू निगमने त्याच्या सुरेल आवाजात करणच्या आईसाठी 'लग जा गले', 'अजीब दास्ताँ है ये...' या गाण्यांचा नजराणा सादर केला.\nकरणने इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन त्याच्या कुटुंबाचा सुरेख फोटो पोस्ट केला होता.\nपोट भरण्यासाठी मी एकेकाळी कोथिंबीरसुद्धा विकली; नवाजुद्दीनने सांगितल्या संघर्षाच्या आठवणी\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\n'फक्त कधी आणि कुठे ते सांग'; सारासोबत डेटला जाण्यास कार्तिक आर्यन तयार\nतुझं करिअर उद्ध्वस्त करू, सेटवर जाळपोळ करू; करणी सेनेची कंगनाला धमकी\nमी न���यक नाही, कलाकार आहे..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nसत्तेचे केंद्रीकरण की महाआघाडी\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\n.. तर रिझव्‍‌र्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/moodys-increased-india-rankings-praises-modis-economic-reforms-latest-updates/", "date_download": "2019-01-21T01:31:03Z", "digest": "sha1:TZ2DSQ2UZS2SLO5WIKG4U4XS5ZW4NL7P", "length": 8950, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "१३ वर्षांनी मूडीजने सुधारली भारताची रॅंकिंग", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n१३ वर्षांनी मूडीजने सुधारली भारताची रॅंकिंग\nअर्थविश्वासात भारताची आर्थिक पत वाढल्याचे मूडीजचे निरीक्षण\nनवी दिल्ली : अमेरिकेची रेटिंग एजन्सी मूडीजने तब्बल 13 वर्षांनी भारताचं रेटिंग वाढवलं आहे. 2004 नंतर पहिल्यांदाच मूडीजने भारताचं क्रेडिट रेटिंग वाढवलं आहे.अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारकडून कठोर निर्णय घेतले जात आहेत मात्र विरोधकांकडून या निर्णयांचा विरोध केला जात आहे असं असलं तरीही जगभरातील अनेक एजन्सी या निर्णयांचं कौतुक करत आहेत.\nशेतकऱ्यांची खिल्ली उडवणाऱ्या पाटलांना फिरू देऊ नका : देवकर\nसोलापूर-मुंबई विमानसेवा सुरु होण्यासाठी १४ अडथळे\nमूडीज इन्वेस्टर सर्विसेस ही संस्था मूडीज् म्हणूनच ओळखळी जाते. ही संस्था जगातील विविध अर्थव्यवस्थांवर आणि त्यात होणाऱ्या बदलांवर बारकाईने लक्ष ठेवते. त्यानुसार प्रत्येक अर्थव्यवस्थेचं मानांकन करते. मूडीजने दिलेलं मानांकन अतिशय प्रतिष्ठेचं आणि विश्वासार्ह मानलं जातं.आर्थिक आणि संस्थात्मक सुधारणांमुळे वृद्धीची शक्यता वाढल्याने रेटिंगमध्ये सुधारणा झाल्याचं मूडीजने सांगितलं. महत्त्वाचं म्हणजे मूडीजने भारताचं रेटिंग 13 वर्षांनी अपग्रेड केलं आहे. याआधी 2004 मध्ये भारताचं रेटिंग वाढवून ‘Baa3’ केलं होतं. तर 2015 मध्ये रेंटिंग स्थिरवरुन (स्टेबल) सकारात्मक (पॉझिटिव्ह) श्रेणीत ठेवलं होतं.मूडीजने भारताचं क्रेडिट रेटिंग एका अंकाने वाढवलं आहे. आतापर्यंत भारताचा समावेश BAA-3 या श्रेणीत होता, आता तो BAA-2 श्रेणीत करण्यात आला आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतली भारताची पत वाढली आहे.विशेष म्हणजे विरोधक नोटाबंदी आणि जीएसटीच्या मुद्द्यावर मोदीवर सरकारवर सातत्याने टीका करत असताना, मूडीजने आता त्याचंच कौतुक केलं आहे.\nएखाद्या देशाच्या सरकारने घेतलेल्या निर्णयांचा अर्थव्यवस्थेवर कसा परिणाम होतो, त्यावर मूडीजचं रेटिंग ठरतं. मोदी सरकारने मागील काही काळात अशा प्रकारचे निर्णय घेतले आहेत, असं मूडीजने म्हटलं आहे.BAA3 रेटिंगचा अर्थ म्हणजे सर्वात कमी गुंतवणुकीची स्थिती असणं. म्हणजेच आता मूडीजनुसार भारतात गुंतवणुकीचं वातावरण सुधारलं आहे. यामुळे रेटिंग BAA3 ने वाढवून BAA2 केलं आहे.\nशेतकऱ्यांची खिल्ली उडवणाऱ्या पाटलांना फिरू देऊ नका : देवकर\nसोलापूर-मुंबई विमानसेवा सुरु होण्यासाठी १४ अडथळे\nबापटांना मंत्रिमंडळातून हकलावून द्या – धनंजय मुंडे\n‘मी ‘यांचा’ सगळ्याचा बाप आहे’\nवेळ पडल्यास विमा अधिकाऱ्यांना झोडून काढू – राजू शेट्टी\nटीम महाराष्ट्र देशा : पिककर्जाच्या बदल्यात खाजगी इन्शुरन्स काढण्यासाठी शेतकऱ्यांवर केल्या जाणाऱ्या जबरदस्तीवरून…\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या…\n२७ ते ३० जानेवारीला श्री सिद्धेश्‍वर सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन\n‘जाणंव घालून काही होणार नाही, राम मंदिर निर्माणाला पाठिंबा…\nप्रिय आबा, पत्रास कारण की….\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\nआढळरावांविरोधात लढण्याआधीच दादांनी केली तलवार म्यान \nउस्मानाबाद लोकसभेला राष्ट्रवादीकडून राणा जगजितसिंह पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/updated-news-sanjay-nirupam-stayed-in-the-house-shalini-thackeray/", "date_download": "2019-01-21T01:35:39Z", "digest": "sha1:3Q6OIXHJEM3HZG6DQG5TGI4BTKNQFCA4", "length": 8457, "nlines": 90, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मनसेला घाबरून संजय निरुपम घराबाहेर पडू शकले नाही - शालिनी ठाकरे", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमनसेला घाबरून संजय निरुपम घराबाहेर पडू शकले नाही – शालिनी ठाकरे\nटीम महाराष्ट्र देशा- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला घाबरुन मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम घराबाहेर पडू शकलेले नाहीत, असा दावा मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी केला आहे.\nसंजय निरुपम फेरीवाल्यांच्या समर्थनार्थ दादरमधून मोर्चा काढणार असल्याची माहिती मिळताच शालिनी ठाकरे यांनी झोन ९ चे पोलीस उपा���ुक्त परमजीत सिंग दहिया यांनी भेट घेतली. यावेळी निरुपम विनापरवानगी मोर्चा काढत आहेत. त्यामुळे शहराची कायदा सुव्यवस्था बिघडू शकते, असे शालिनी ठाकरे यांनी दहिया यांच्या निदर्शनाला आणून दिले. जर निरुपम घराबाहेर पडले तर मनसे त्यांच्या स्टाईलने उत्तर देईल, अशा इशाराही दिला होता.\nशेतकऱ्यांची खिल्ली उडवणाऱ्या पाटलांना फिरू देऊ नका : देवकर\nसोलापूर-मुंबई विमानसेवा सुरु होण्यासाठी १४ अडथळे\nनिरुपम यांनी दादर येथे फेरीवाल्यांचा मोर्चा आयोजित केला होता. मात्र सकाळपासून निरुपम यांच्या वर्सोवा लोखंडवाला सर्कल जवळील शास्त्रीनगर येथील ब्रेव्हरली हिल्स अपार्टमेंट येथील संजय निरुपम यांच्या घरासमोरच जमलेल्या आणि दबा धरून असलेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना घराबाहेर पडूच दिले नाही, असा दावा शालिनी ठाकरे यांनी केला आहे.\nमनसेचे वर्सोवा विभाग अध्यक्ष संदेश देसाई, गोरेगाव विभाग अध्यक्ष वीरेंद्र जाधव, मनीष धुरी,अखिल चित्रें, अरुण सुर्वे, रोहन सावंत यांच्यासह मनसेचे कार्यकर्ते निरुपम यांच्या घराबाहेर रस्त्यावर जमा झाले. तर कॉंग्रेसचे कार्यकर्ते देखील जमा झाले. येथे मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त असल्यामुळे अनुचित प्रकार घडला नाही.\nवर्सोवा पोलिसांनी मनसेच्या ६ ते ७ कार्यकर्त्यांना तर काँगेसचे माजी नगरसेवक शिवा शेट्टी यांच्यासह कॉंग्रेसच्या १५ कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन त्यांना वर्सोवा पोलीस ठाण्यात चौकशीसाठी नेण्यात आले.\nशेतकऱ्यांची खिल्ली उडवणाऱ्या पाटलांना फिरू देऊ नका : देवकर\nसोलापूर-मुंबई विमानसेवा सुरु होण्यासाठी १४ अडथळे\nबापटांना मंत्रिमंडळातून हकलावून द्या – धनंजय मुंडे\n‘मी ‘यांचा’ सगळ्याचा बाप आहे’\nशेतकऱ्यांची खिल्ली उडवणाऱ्या पाटलांना फिरू देऊ नका : देवकर\nजळगाव : गुलाबराव पाटील यांनी परभणी येथील सभेत पाटील यांनी शेतकऱ्यांची खिल्ली उडविली होती. अशा मंत्र्यांना आता फिरू…\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\nशिवसेना भाजप युती होणारचंं,अजित पवारांचा आशावाद\nखडसेंच्या मुक्ताईनगरमध्ये राष्ट्रवादीला परिवर्तन नको \n२७ ते ३० जानेवारीला श्री सिद्धेश्‍वर सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nमन���ेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\nआढळरावांविरोधात लढण्याआधीच दादांनी केली तलवार म्यान \nउस्मानाबाद लोकसभेला राष्ट्रवादीकडून राणा जगजितसिंह पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/when-matthewhayden-was-in-madurai-today-former-australian-players-in-south-indian-traditional-dress/", "date_download": "2019-01-21T02:25:00Z", "digest": "sha1:M4AXAWAI46JCZJG2STT3NT23HBVCIWPK", "length": 8189, "nlines": 65, "source_domain": "mahasports.co.in", "title": "तामिळनाडू प्रीमियर लीगसाठी हेडन पोहचला मदुराईमध्ये !", "raw_content": "\nतामिळनाडू प्रीमियर लीगसाठी हेडन पोहचला मदुराईमध्ये \nतामिळनाडू प्रीमियर लीगसाठी हेडन पोहचला मदुराईमध्ये \nचेन्नई: माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू मॅथ्यू हेडनने रविवारी मदुराईच्या मंदिराला भेट दिली. या आठवड्यात तामिळनाडू प्रीमियर लीगचा दुसरा हंगाम सुरू होत आहे. या राज्यात हेडन खूप लोकप्रिय आहे. मंदिराच्या भेटीनंतर त्याने तामिळनाडूतील स्थानिक जेवणाचा आस्वाद घेतला, ज्यात मटण बिर्याणी, तळलेले चिकन, तळलेले खेकडे, खेकड्याचं आमलेट इत्यादी पदार्थ होते.\nयानंतर हेडनने दिवसात अनेक कार्यक्रमाला उपस्थिती लावली. गांधी स्मारक संग्रहालयाच्या कार्यक्रमाला हेडनने पिवळ्या रंगाचा टी शर्ट आणि दक्षिणेकडे पारंपरिक मानले जाणारे पांढऱ्या रंगाचे धोतर परिधान केले होते. मंचावर जाताना हेडनला प्रेक्षकांनी जोरदार टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला. प्रेक्षकांबरोबर तामिळ भाषेमध्ये बोलण्याचा प्रयत्न ही त्याने केला.\nखूप जास्त जेवण केल्यानंतरही हेडनने इडली खाण्याच्या स्पर्धेत भाग घेतला. वयाच्या ४५व्या वर्षी ही हेडन तंदुरुस्त आहे हे त्याने पुशअप्स स्पर्धा जिंकून दाखून दिले. त्याने त्याच्यापेक्षा निम्या वयाच्या तरुणांनाही लाजवले एवढे पुशअप्स काढून दाखवले. एवढेच नाही तर त्याने रजनीकांतचे काही डायलॉग्स बोलून दाखवायचा ही प्रयत्न केला.\n२२ जुलैपासून तामिळनाडू प्रीमियर लीगचे दुसरे संस्करण सुरू होत आहे. चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियमवर पहिला सामना गतविजेते टुटी पॅट्रिओट्स आणि डिंडिगुल ड्रेगनसह यांच्या मध्ये होणार आहे. या हंगामात २२ जुलै ते २० ऑगस्ट या कालावधीत एकूण ३२ सामने खेळले जातील.\nतिसरी राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा: दूर्वा, गौरी, मयुरी, पावनी यांना विजेतेप���\nऑस्ट्रेलियन ओपन: गतविजेत्या रॉजर फेडररला पराभवाचा धक्का\nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्गलला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\nडॉ. शिरीडकरने जिंकला “आर्य चषक”\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या साक्षी शितोळे व ईशा पवार यांचा सुवर्णवेध\nकोल्हापूरच्या संघानी पटाकवले जामसंडे पुरुष व महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद\nअजिंक्य रहाणे या मालिकेत करणार भारताचे नेतृत्व\nएमएस धोनी हा सुपरस्टार आहे…\nतेंडुलकर, कोहलीप्रमाणे या दिग्गजांच्या यादीत हाशिम अमलाही सामील\nसातत्याने विक्रम करणाऱ्या किंग कोहलीचा ‘हा’ विश्वविक्रम मोडीत\nन्यूझीलंड विरुद्धच्या टी२० मालिकेसाठी अशी आहे टीम इंडिया\nएमएस धोनीने चुकून घातली रिषभ पंतची जीन्स\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची २१७ पदकांसह आघाडी कायम\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या सुवर्णचौकार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसमध्ये चिन्मयला दुहेरी मुकुट; महाराष्ट्राला दोन सुवर्ण व एक रौप्य पदक\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या सुकमणी बाब्रेकर याला कास्यंपदक\n३री राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा : प्रथमेश पेनशेट्टी, आदित्य दळवी, प्रेम शहा, अभय मोरे यांना विजेतेपद\nखेलो इंडिया युथ गेम्सचा समारोप सोहळा आज\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या निखिल दुबे याचा ‘सुवर्ण’ ठोसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathiplus.in/subodh-swapnil-in-fuge-movie/", "date_download": "2019-01-21T00:57:24Z", "digest": "sha1:P2GBEA7JVDNPJRRWOTCRWMLBTULPOKY5", "length": 12591, "nlines": 130, "source_domain": "www.marathiplus.in", "title": "फुगे मध्ये दिसणार स्वप्नील-सुबोधचा याराणा - मराठी Plus", "raw_content": "\nयुजर्सनं रेकॉर्ड केलेले कॉल फक्त युजर्सच ऐकू शकणार- ट्रू कॉलरचे नवीन फिचर\nजगातील सात नवी आश्चर्ये\nदहशतवादी हल्ल्यात २ जवान शहीद\n मल्टिप्लेक्समध्ये बाहेरून खाद्यपदार्थ घेऊन जाता येणार\nइंग्रजी बोलता येत नाही म्हणून सासरच्यांकडून छळ, सुनेची गळफास घेऊन आत्महत्या\nअॅमेझॉनला टक्कर, 16 जुलैपासून फ्लिपकार्टचा Big Shopping Days Sale\n28 फेब्रुवारीपर्य़ंत मोबाइल क्रमांक आधार कार्डशी लिंक करा\nमराठी विनोद | मराठी जोक्स\nYou are at:Home»मनोरंजन»फुगे मध्ये दिसणार स्वप्नील-सुबोधचा याराणा\nफुगे मध्ये दिसणार स्वप्नील-सुबोधचा याराणा\nप्रेमात सारे क���ही माफ असते असे म्हणतात, मग मैत्रीत का नाही प्रेमात अपेक्षा आडव्या येतात पण मैत्री ही निस्वार्थ असते, त्यामुळेच ती प्रेमापेक्षा श्रेष्ठ ठरते. आपल्या अवतीभोवती असे अनेक मित्र-मैत्रिणी सापडतील कि ज्यांना आपली दोस्ती इतर नात्यांहून अधिक खास वाटत असते. मैत्रीच्या जगात रमणाऱ्या या दोस्तांची ही केमिस्ट्री त्यांच्या कुटुंबांकरीता कधीकधी डोकेदुखी बनून जाते. अशा या घनिष्ट मित्रांवर आधारित असलेला फुगे हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. प्रेम नव्हे तर प्रेमाची बेकस्टोरी सांगणाऱ्या या सिनेमाचे दिग्दर्शन स्वप्ना वाघमारे जोशी यांनी केले आहे. विशेष म्हणजे या सिनेमाच्या निमित्ताने प्रथमच स्वप्नील जोशी आणि सुबोध भावे यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री त्यांच्या चाहत्यांना पाहता येणार आहे.\nया सिनेमाची निर्मिती एस टीव्ही नेटवर्क्ससोबत जीसिम्सचे अर्जुनसिंग बऱ्हान, कार्तिक निशानदार तसेच अश्विन आंचन आणि अनुराधा जोशी यांनी केली असून इंदर राज कपूर या सिनेमाचे प्रस्तुतकर्ते आहेत. फुगे या अतरंगी नावामुळेच या सिनेमाला प्रदर्शनापूर्वीच मोठी प्रसिद्धी मिळत आहे. खास करून सिनेमातील स्वप्नील आणि सुबोध मधला याराणा या सिनेमाला वेगळ्याच टप्प्यावर घेऊन जात आहे.\nमुख्यत्वेकरून मराठी सिनेसृष्टीचा चार्म अभिनेता स्वप्नील जोशीचा सिनेमा म्हंटला तर त्यात लव्हस्टोरी ही आलीच त्यामुळे फुगे मध्ये देखील स्वप्नील रोमँटिक हिरोची भूमिका करताना दिसेल यात वाद नाही. मुंबई-पुणे-मुंबई चित्रपटातील मध्यमवर्गीय आणि पुण्याच्या स्वाभिमानी नायकाची भूमिका प्रेक्षकांनी चांगलीच डोक्यावर घेतली होती. अशीच एका पुण्यातील मध्यमवर्गीय आदित्य नामक तरुणाची भूमिका करताना तो या सिनेमात दिसेल. मग अशावेळी आतापर्यंत लोकमान्य, बालगंधर्व सारखे ऐतिहासिक आणि धीरगंभीर सिनेमे करणारा सुबोध भावे यात काय करतोय असा प्रश्न स्वाभाविक पडतो. फुगे या सिनेमातील सुबोधचा लूक प्रेक्षकांसाठी मोठे सरप्राईज पेकेज ठरणार आहे. फुगे सिनेमाद्वारे सुबोध आपल्या या चाकोरीबद्ध भूमिकेतून बाहेर पडलेला दिसणार असून यात तो ऋषिकेश या आताच्या मनमौजी डेनिम घालणाऱ्या आणि स्वच्छंदी आयुष्य जगणाऱ्या युवकाच्या भूमिकेतून त्याच्या चाहत्यांसमोर येत आहे.\nअशाप्रकारे, स्वप्नील जोशी आणि सुबो��� भावे नव्हे तर स्वप्नील भावे आणि सुबोध जोशी या नवीन दोस्तांचा हा गमतीशीर सिनेमा प्रेमाची बेकस्टोरी सांगण्यास सज्ज झाला आहे. प्रेम केवळ प्रेमीयुगुलांचे नसते तर ते दोन मित्रांचे देखील असू शकते असेच काहीसे या सिनेमात पाहायला मिळणार आहे. स्वप्नील-सुबोधचा हा याराणा येत्या २ डिसेंबरला संपूर्ण महाराष्ट्राला पाहायला मिळणार आहे. प्रेमाच्या या हटके बेकस्टोरीची हि हटके गम्मत पाहण्यास प्रेक्षकही उत्सुक झाले आहेत.\n मल्टिप्लेक्समध्ये बाहेरून खाद्यपदार्थ घेऊन जाता येणार\nमराठी चित्रपटाचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड\nयुजर्सनं रेकॉर्ड केलेले कॉल फक्त युजर्सच ऐकू शकणार- ट्रू कॉलरचे नवीन फिचर\nजगातील सात नवी आश्चर्ये\nदहशतवादी हल्ल्यात २ जवान शहीद\n मल्टिप्लेक्समध्ये बाहेरून खाद्यपदार्थ घेऊन जाता येणार\nइंग्रजी बोलता येत नाही म्हणून सासरच्यांकडून छळ, सुनेची गळफास घेऊन आत्महत्या\nयुजर्सनं रेकॉर्ड केलेले कॉल फक्त युजर्सच ऐकू शकणार- ट्रू कॉलरचे नवीन फिचर\nStress : टेंशनपासून मुक्ती मिळवण्यासाठी काही टिप्स\nत्वचेचा पोत सुधारण्यासाठी घरगुती युक्त्या\nटीम इंडियाची ‘ऑफ द फिल्ड’ मजामस्ती\nयुजर्सनं रेकॉर्ड केलेले कॉल फक्त युजर्सच ऐकू शकणार- ट्रू कॉलरचे नवीन फिचर\nStress : टेंशनपासून मुक्ती मिळवण्यासाठी काही टिप्स\nत्वचेचा पोत सुधारण्यासाठी घरगुती युक्त्या\nयुजर्सनं रेकॉर्ड केलेले कॉल फक्त युजर्सच ऐकू शकणार- ट्रू कॉलरचे नवीन फिचर July 14, 2018\nजगातील सात नवी आश्चर्ये July 13, 2018\nदहशतवादी हल्ल्यात २ जवान शहीद July 13, 2018\n मल्टिप्लेक्समध्ये बाहेरून खाद्यपदार्थ घेऊन जाता येणार\nइंग्रजी बोलता येत नाही म्हणून सासरच्यांकडून छळ, सुनेची गळफास घेऊन आत्महत्या July 13, 2018\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida/rio-2016-olympics/olympic-woman-wrestling-medal-winner-sakshi-malik-asked-to-meet-to-cricketer-virendra-sehwag-got-amusing-reply-from-him-1290161/", "date_download": "2019-01-21T01:39:56Z", "digest": "sha1:QNHBGJAJ55QDGKJY3QG7UH2WN3YLGGCL", "length": 11687, "nlines": 188, "source_domain": "www.loksatta.com", "title": "साक्षीने भेटण्याची वेळ मागितल्यानंतर सेहवागने दिले मजेशीर उत्तर | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\nशशिकला यांन��� तुरुंगात विशेष वागणूक\nसाक्षीने भेटण्याची वेळ मागितल्यानंतर सेहवागने दिले मजेशीर उत्तर\nसाक्षीने भेटण्याची वेळ मागितल्यानंतर सेहवागने दिले मजेशीर उत्तर\nसाक्षीने ट्विटरवर टीम इंडियाचा माजी कसोटीपटू वीरेंद्र सेहवागला भेटण्यासाठी वेळ मागितला.\nगुरूवारी सकाळी साक्षीने ट्विटरवर टीम इंडियाचा माजी कसोटीपटू वीरेंद्र सेहवागला भेटण्यासाठी वेळ मागितला.\nरिओ ऑलिम्पिकमध्ये भारताला कांस्य पदक मिळवून देणारी महिला कुस्तीपटू साक्षी मलिक बुधवारी भारतात आली. हरियाणात तिचे जंगी स्वागत करण्यात आले. तिला बेटी बचाओ, बेटी पढाओ या अभियानाची सदिच्छा दूत बनवण्यात आल्यामुळे तिच्या आनंदाला पारावर उरला नाही. गुरूवारी सकाळी साक्षीने ट्विटरवर टीम इंडियाचा माजी कसोटीपटू वीरेंद्र सेहवागला भेटण्यासाठी वेळ मागितला. ”मी तुला वेळ देईन पण तु माझ्याशी कुस्ती लढणार नाही, अशी अपेक्षा करतो,” असे मजेशीर उत्तर सेहवागने साक्षीला ट्विटरवरूनच दिले.\nसाक्षी मलिकने गुरूवारी सकाळी सेहवागला ट्विटरवर विचारले, गुड मॉर्निंग सर, मला तुम्हाला भेटायचे आहे, कृपया तुमच्या सोयीनुसार मला वेळ द्या. काही वेळाने सेहवागने तिला उत्तर दिले. तो म्हणाला, मी तुला वेळ सांगतो, पण साक्षी तु माझ्याशी कुस्ती लढणार नाही, अशी अपेक्षा करतो.\nदरम्यान, बुधवारी भारताने ऑलिम्पिकमध्ये दोन पदके मिळवल्यावरून एका ब्रिटिश पत्रकाराने खिल्ली उडवली होती. या पत्रकाराला सेहवागने चोख प्रत्युत्तर दिले होते. ब्रिटिश पत्रकार पियर्स मॉर्गनने भारताने दोन पदके मिळवल्यानंतर केलेल्या जल्लोषावर ट्विट करताना म्हटले होते, १. २ अब्ज लोकसंख्या असलेल्या देशाने केवळ दोन पदके आणली आहेत. किती लाजिरवाणी गोष्ट आहे ही , हे ट्विट सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. सेहवागने त्याला प्रत्युत्तर देताना म्हटले, आम्हाला छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद साजरा करायला आवडतो. पण ज्या इंग्लंडने क्रिकेटचा ‘शोध लावला त्यांना तर अजूनही विश्वचषक जिंकता आलेला नाही. ते अजूनही विश्वचषक खेळतात. लाजीरवाणे आहे हे\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\nपोट भरण्यासाठी मी एकेकाळी कोथिंबीरसुद्धा विकली; नवाजुद्दीनने सांगितल्या संघर्षाच्या आठवणी\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\n'फक्त कधी आणि कुठे ते सांग'; सारासोबत डेटला जाण्यास कार्तिक आर्यन तयार\nतुझं करिअर उद्ध्वस्त करू, सेटवर जाळपोळ करू; करणी सेनेची कंगनाला धमकी\nमी नायक नाही, कलाकार आहे..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nसत्तेचे केंद्रीकरण की महाआघाडी\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\n.. तर रिझव्‍‌र्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nपंधरा वर्षांनी रेल्वेत पुन्हा कुल्हडचा वापर\nस्वप्निल जोशीला भेटण्याची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2014/08/23/%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9F-%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95/", "date_download": "2019-01-21T02:30:45Z", "digest": "sha1:AFDOCXITY44A5D7FJ5LQ5IGHJCZRQVVG", "length": 10913, "nlines": 79, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "इंटरनेट युजरची सर्वाधिक टक्केवारी फॉकलंडमध्ये - Majha Paper", "raw_content": "\nतब्बल १०३ वर्षांनतर सापडली पहिल्या महायुद्धाच्या काळातील पाणबुडी.\nइंटरनेट युजरची सर्वाधिक टक्केवारी फॉकलंडमध्ये\nAugust 23, 2014 , 11:01 am by शामला देशपांडे Filed Under: मुख्य, युवा, सर्वात लोकप्रिय Tagged With: इंटरनेट, वापर\nआजच्या जगात इंटरनेट शिवाय आयुष्य ही कल्पना करणेही शक्य नाही अशी परिस्थिती असून जगातील बहुसंख्य लोकसंख्या या ना त्या कारणाने इंटरनेटशी जोडलेली आहे. प्रत्येक देश आपल्या नागरिकांना इंटरनेटने जोडण्यासाठी अनेक योजना राबवित आहेत. फिनलंड या देशाने तर इंटरनेट कनेक्टीव्हीटी हा नागरिकाचा हक्क असल्याचा कायदाही केला आहे.. सोशल प्रोग्रेस इंडेक्सच्या डेटाप्रमाणे भारत या देशांच्या यादीत खूपच मागे असून येथे इंटरनेट युजरचे प्रमाण अवघे १२.५८ टक्के इतकेच आहे.\nजगात इंटरनेट युजरची टक्केवारी सर्वाधिक असलेल्या देशात फॉकलंडचा पहिला क्रमांक लागतो. अवघी २९३२ लोकसंख्या असलेल्या या देशात ही टक्केवारी ९६.९२ इतकी आहे. त्यापाठोपाठ आईसलंड ९६.२१ टक्के घेऊन दुसर्‍या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे आईसलंड येथे युरोपात इंटरनेटचा वेग सर्वाधिक आहे. शाळेत इंटरनेट, डिजिटल कंटेंट सुलभता आणि सुरक्षित सर्व्हर यात या देशाचा पहिला क्रमांक आहे. तीन नंबरवर नॉर्वे असून त्यांची टक्केवारी आहे ९५. कांही सवेक्षणात या देशात ही टक्केवारी १०० टक्के असल्याचा दावाही केला गेला आहे.तसेच येथे चाईल्ड पोर्नवर बंदी असून बाकी कोणतही सेन्सारशीप नाही.\nचार नंबरवर स्वीडन ९४ टक्के, पाच नंबरवर डेन्मार्क ९३ टक्के, सहा नंबरवर नेदरर्लंड ९३ टकके, सातव्या स्थानावर लेक्झंबर्ग ९२ टकके असे क्रमांक असून नेदरर्लंड येथे दर दहा घरांमागे ८ घरांत इंटरनेट हायस्पीड कनेक्शन आहेत. आठव्या नंबरवर बर्म्युडा देश असून येथील टक्केवारी आहे ९१.३. येथे मोबाईल डेन्सिटीचे प्रमाण १२५ टक्के आहे. फिनलंड या यादीत नवव्या क्रमांकावर आहे आणि इंटरनेट हा येथील नागरिकांचा कायद्याने हक्क आहे. दहावा नंबर आहे न्यूझीलंडचा येथे टक्केवारी ८९.५१ अशी आहे. ११ व्या स्थानावर लिंचेस्टीन हा चिमुकला देश आहे. तेथे ८९.४१ अशी टक्केवारी आहे.\nबाराव्या स्थानावर कतार हा अरब देश असून येथे सेंसारशिप कडक आहे. त्या पाठोपाठ बहारीन असून येथे टककेवारी ८८ टक्के आहे. चौदाव्या स्थानावर युके असून येथे ८७.०२ ट्क्के लोक इंटरनेट कनेक्ट आहेत. येथे १० वर्षांखालील २५ टक्के मुलांची स्वतःची ईमेल अकौंट आहेत आणि १६ ट्क्के मुलांकडे स्वतःचे लॅपटॉप आहेत. या यादीत पंधराव्या स्थानावर जगातील सर्वाधिक कोट्याधीश लोकसंख्या असलेला मोनॅको देश आहे. येथे ८७ टक्के लोक इंटरनेट कनेक्ट आहेत.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी वादग्रस्त वक्तव्य विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २���/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.sharadjoshi.in/tracker?page=6&order=name&sort=asc", "date_download": "2019-01-21T01:49:16Z", "digest": "sha1:3VFGVPJORFQXMGR3XAACPOYYZ3KHW7XI", "length": 3804, "nlines": 101, "source_domain": "www.sharadjoshi.in", "title": "नवे लेखन | योद्धा शेतकरी", "raw_content": "\nचांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न\nअर्थ तो सांगतो पुन्हा\nबळीचे राज्य येणार आहे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\nलेखनाची भाषा बदलण्यासाठी खिडकीत क्लिक करा. किंवा Ctrl+Space वापरा.\n22/07/2012 संपादकीय संपादकीय संपादक 17/08/12\n11/07/2012 शेतकरी संघटना शेतकरी संघटना कार्यकारीणी संपादक 17/08/12\n31/08/2015 योद्धा शेतकरी ऐंशीतले सिंहावलोकन संपादक 31/08/15\n13/01/2013 छायाचित्र विदर्भ प्रचार यात्रा - १९८७ संपादक 13/01/13\n25/06/2012 छायाचित्र जनसंसद - अमरावती १९९८ संपादक 06/07/12\n02/07/2012 छायाचित्र ५ वे अधिवेशन, औरंगाबाद संपादक 05/07/12\n01/02/2012 वृत्तांत शेतकरी संघटक ६ जानेवारी २०१२ संपादक 01/02/12\n13/11/2011 Video ऊस आंदोलन - स्टार माझा चर्चा संपादक 17/03/13\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/out-edged-and-gone-nightwatchman-pushpakumara-has-to-depart-c-saha-b-shami/", "date_download": "2019-01-21T01:24:09Z", "digest": "sha1:SL5PWCQX4DNPKOWKHRYCYS6SBQEPWEWF", "length": 5660, "nlines": 58, "source_domain": "mahasports.co.in", "title": "७ षटकांत श्रीलंकेचे २ फलंदाज तंबूत, श्रीलंका ३ बाद ३४", "raw_content": "\n७ षटकांत श्रीलंकेचे २ फलंदाज तंबूत, श्रीलंका ३ बाद ३४\n७ षटकांत श्रीलंकेचे २ फलंदाज तंबूत, श्रीलंका ३ बाद ३४\nपल्लेकेल: कालच्या १ बाद १९ वरून पुढे खेळ सुरु करणाऱ्या श्रीलंकेला पहिल्या ७ षटकातच २ मोहरे गमवावे लागले आहे. सकाळच्या सत्रात खेळ सुरु झाल्यावर करुणरत्ने आणि पुष्पाकुमारा हे दोन फलदांज बाद झाले आहेत.\n१६व्या षटकात अश्विनच्या गोलंदाजीवर काल नाबाद असलेला करुणरत्ने १६ धावांवर बाद झाला. त्याने रहाणेकडे झेल दिला. दुसरा फलंदाज पुष्पाकुमारा वृद्धिमान सहाकडे शमीच्या गोलंदाजीवर झेल देऊन १ धावेवर बाद झाला.\nसध्या लंका ३ बाद ३४ वर असून डावाने पराभव टाळण्यासाठी त्यांना ३१७ धावांची गरज आहे.\nतिसरी राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा: दूर्वा, गौरी, मयुरी, पावनी यांना विजेतेपद\nऑस्ट्रेलियन ओपन: गतविजेत्या रॉजर फेडररला पराभवाचा धक्का\nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्गलला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\nडॉ. शिरीडकरने जिंकला “आर्य चषक”\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या साक्षी शितोळे व ईशा पवार यांचा सुवर्णवेध\nकोल्हापूरच्या संघानी पटाकवले जामसंडे पुरुष व महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद\nअजिंक्य रहाणे या मालिकेत करणार भारताचे नेतृत्व\nएमएस धोनी हा सुपरस्टार आहे…\nतेंडुलकर, कोहलीप्रमाणे या दिग्गजांच्या यादीत हाशिम अमलाही सामील\nसातत्याने विक्रम करणाऱ्या किंग कोहलीचा ‘हा’ विश्वविक्रम मोडीत\nन्यूझीलंड विरुद्धच्या टी२० मालिकेसाठी अशी आहे टीम इंडिया\nएमएस धोनीने चुकून घातली रिषभ पंतची जीन्स\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची २१७ पदकांसह आघाडी कायम\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या सुवर्णचौकार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसमध्ये चिन्मयला दुहेरी मुकुट; महाराष्ट्राला दोन सुवर्ण व एक रौप्य पदक\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या सुकमणी बाब्रेकर याला कास्यंपदक\n३री राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा : प्रथमेश पेनशेट्टी, आदित्य दळवी, प्रेम शहा, अभय मोरे यांना विजेतेपद\nखेलो इंडिया युथ गेम्सचा समारोप सोहळा आज\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या निखिल दुबे याचा ‘सुवर्ण’ ठोसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/kathaaklechya-news/sorceress-of-the-princess-1139498/", "date_download": "2019-01-21T01:40:32Z", "digest": "sha1:PMUP6XXRIDZ4HBNTPFQ6ZEX34MT7Z7YV", "length": 26612, "nlines": 202, "source_domain": "www.loksatta.com", "title": "राजकन्या की चेटकीण ? | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\nशशिकला यांना तुरुंगात विशेष वागणूक\nकथा अकलेच्या कायद्याची »\nलहानपणी ऐकलेल्या गोष्टींमधल्या राजकन्या, राक्षस, चेटकिणी वगैरे फक्त कल्पनेत असतात,\nलहानपणी ऐकलेल्या गोष्टींमधल्या राजकन्या, राक्षस, चेटकिणी वगैरे फक्त कल्पनेत असतात, हे थोडं मोठं झाल्यावर समजू लागतं. आणखी मोठे होतो आणि या गोष्टींमधलं रूपक जाणवू लागतं.. उदाहरणार्थ, ‘राजकन्या आणि चेटकीण’ ही गोष्ट आणि पेटंटबद्दलचे नैतिक प्रश्न\nलहानपणी आजीकडून ऐकलेल्या गोष्टी आठवतायत त्यातला तो सातासमुद्रापलीकडल्या पोपटात असलेला राजकन्येचा जीव.. बाटलीत बंद केलेले राक्षस.. उडते घोडे आणि सतरंज्या.. तेव्हा त्या गोष्टीने भारावून गेलेले आपण मोठे होऊ लागतो.. आणि आपल्याला समजू लागतं की, असल्या गोष्टी फक्त कल्पनेत असतात.. मग आपण आणखी मोठे होतो आणि जाणवतं की, या गोष्टी म्हणजे एक रूपक असतात.. आपल्या आयुष्यात पदोपदी आढळणाऱ्या अनेक गोष्टींचं किंवा घटनांवरचं..\nदिवसा चेटकीण आणि रात्री सुंदर राजकन्या होऊन फिरणाऱ्या मुलीची ती गोष्ट आठवतेय माणसाने लावलेले शोध, केलेली प्रगती पाहिली की, नेहमी गोष्टीतली ती मुलगीच आठवते. कारण संशोधनाचेही असेच दोन चेहरे आहेत.. सुंदर आणि कुरूप.. उपयुक्त आणि धोकादायक.. प्रगतिपथावर नेणारे आणि विनाशाकडे घेऊन जाणारे.. जैवतंत्रज्ञानातील संशोधनांना तर हे खास करून लागू होते. योग्य हातात पडली तर ही संशोधने वरदान बनतात.. अन्यथा मानवजातीला मोठा शापही ठरू शकतात आणि म्हणून या संशोधनांना नतिकतेचे अधिष्ठानही असले पाहिजे, असे जाणवू लागते. आणि म्हणूनच मग ते पेटंट्सनाही असायला हवे. पेटंट देतानाचे ‘नावीन्य, असाहजिकता आणि उपयुक्तता’ हे तीन निकष आहेत हे आपण पाहिलेच, पण याशिवाय पेटंट देण्याआधी त्याची ‘नतिकता’ही तपासून पाहिली पाहिजे का माणसाने लावलेले शोध, केलेली प्रगती पाहिली की, नेहमी गोष्टीतली ती मुलगीच आठवते. कारण संशोधनाचेही असेच दोन चेहरे आहेत.. सुंदर आणि कुरूप.. उपयुक्त आणि धोकादायक.. प्रगतिपथावर नेणारे आणि विनाशाकडे घेऊन जाणारे.. जैवतंत्रज्ञानातील संशोधनांना तर हे खास करून लागू होते. योग्य हातात पडली तर ही संशोधने वरदान बनतात.. अन्यथा मानवजातीला मोठा शापही ठरू शकतात आणि म्हणून या संशोधनांना नतिकतेचे अधिष्ठानही असले पाहिजे, असे जाणवू लागते. आणि म्हणूनच मग ते पेटंट्सनाही असायला हवे. पेटंट देतानाचे ‘नावीन्य, असाहजिकता आणि उपयुक्तता’ हे तीन निकष आहेत हे आपण पाहिलेच, पण याशिवाय पेटंट देण्याआधी त्याची ‘नतिकता’ही तपासून पाहिली पाहिजे का एखाद्या देशाच्या सार्वजनिक धोरणाच्या विरोधात ते संशोधन नाही ना, हे तपासले पाहिजे का एखाद्या देशाच्या सार्वजनिक धोरणाच्या विरोधात ते संशोधन नाही ना, हे तपासले पाहिजे का माणसांचा किंवा प्राण्यांच्या जगण्याला/ आरोग्याला ते काही धोका निर्माण करताहेत का, हे बघायला हवे की नाही माणसांचा किंवा प्राण्यांच्या जगण्याला/ आरोग्याला ते काही धोका निर्माण करताहेत का, हे बघायला हवे की नाही घरफोडी करायला उपयुक्त असे एखादे यंत्र किंवा गर्भिलग चिकित्सा करणारे एखादे उपकरण यासारखे.. कितीही उत्कृष्ट संशोधन असले तरी त्यावर पेटंट द्यायचे का\nदेशोदेशींच्या पेटंट कायद्यांमध्ये याबाबतीत कमालीची तफावत आढळते. भारतासकट अनेक देशांच्या पेटंट कायद्यानुसार नतिकता व सार्वजनिक धोरणाच्या विरोधात असलेल्या संशोधनांना पेटंट दिले जाऊ नये, असा सरळ उल्लेख आहे, पण या तरतुदीबद्दल कमालीचे उलटसुलट मतप्रवाह आहेत. कायद्यातील सकारात्मक विचारसरणी (पॉझिटिव्ह स्कूल ऑफ लॉ) असे मानते की, कायद्याचा आणि नीतिमत्तेचा अर्थाअर्थी काहीही संबंध नाही. कायदा हा तर्कावर व कारणमीमांसेवर आधारलेला असायला हवा. तर नसíगक न्यायाचा पुरस्कार करणारी विचारसरणी (स्कूल ऑफ नॅचरल लॉ) म्हणते की, कायदा हे समाजाच्या नीतिमत्तेचे प्रतििबब असले पाहिजे.. तो नुसत्या तर्कावर आधारित असणे उपयोगाचे नाही. मग हेच तत्त्व पेटंट्सना लावून पाहिले तर अर्थातच पहिल्या- ‘पॉझिटिव्हिस्ट’ विचारसरणीचे लोक म्हणणार की, पेटंट देण्याचे तीन निकष पार पडले की संशोधनाला पेटंट द्यायला हरकत नाही.. ते देताना नीतिमत्ता तपासण्याची गरज नाही.. तर नसíगक न्यायावर विश्वास असणाऱ्या लोकांचे नेमके याच्या विरुद्ध म्हणणे असेल.\nबौद्धिक संपदांच्या संरक्षणाचे किमान निकष ठरवून देणाऱ्या ‘ट्रिप्स’ कायद्यात ‘देशांना नतिकतेच्या व सार्वजनिक हिताच्या विरोधात असलेल्या संशोधनांना पेटंट्समधून वगळता येईल’ असे म्हटले आहे; पण मुळात नतिकता म्हणजे काय सामाजिक हित म्हणजे तरी काय सामाजिक हित म्हणजे तरी काय प्रत्येक समाजाच्या आणि देशाच्या नतिकतेच्या कल्पना वेगवेगळ्या नाहीत का प्रत्येक समाजाच्या आणि देशाच्या नतिकतेच्या कल्पना वेगवेगळ्या नाहीत का समाज बदलतो तशी समाजाची नीतिमत्ता बदलत नाही का समाज बदलतो तशी समाजाची नीतिमत्ता बदलत नाही का काही वर्षांपूर्वी अनतिक समजल्या गेलेल्या गोष्टी आता नतिक मानल्या जात नाहीत का काही वर्षांपूर्वी अनतिक समजल्या गे���ेल्या गोष्टी आता नतिक मानल्या जात नाहीत का आणि मग असे असेल तर कुठलं संशोधन नतिक आणि कुठलं अनतिक हे कसं ठरवायचं आणि मग असे असेल तर कुठलं संशोधन नतिक आणि कुठलं अनतिक हे कसं ठरवायचं आणि दुसरं म्हणजे ते कुणी ठरवायचं आणि दुसरं म्हणजे ते कुणी ठरवायचं पेटंट ऑफिसमधल्या परीक्षकांचा नतिकतेशी काय संबंध पेटंट ऑफिसमधल्या परीक्षकांचा नतिकतेशी काय संबंध त्यांना याबाबत काही प्रशिक्षण दिलेले नसताना त्यांनी ही नतिकता ठरवायची का त्यांना याबाबत काही प्रशिक्षण दिलेले नसताना त्यांनी ही नतिकता ठरवायची का.. असे अनेक प्रश्न उद्भवतात.\nअमेरिकेच्या पेटंट कायद्यात नीतिमत्तेची अट कधीच नव्हती आणि नाही. मात्र काही खटल्यांत अमेरिकी न्यायालयांनी, अशी गरज आहे, असे म्हटले होते. विसाव्या शतकात अमेरिकेने जुगार खेळण्याच्या यंत्रांवर पेटंट्स देणे बंद केले, पण १९८० मध्ये असे वाटू लागले की, माणसांना मारायचे काम करणाऱ्या बंदुकांवरची पेटंट्स ही जुगाराच्या यंत्रांइतकीच अनतिक नव्हेत का १९९० च्या दशकात जैविक तंत्रज्ञानावरची पेटंट्स देतानाही अमेरिकन पेटंट कार्यालयाने हा निकष वापरायचा प्रयत्न केला.. पण न्यायालयांनी हा प्रयत्न हाणून पाडला आणि म्हणूनच अमेरिकेत नतिकतेच्या कारणावरून पेटंट्स नाकारल्याची फारच कमी उदाहरणे आहेत\nयुरोपीय महासंघात मात्र फार सुरुवातीपासून नतिकता आणि सामाजिक हित पाहून पेटंट देण्याची पद्धत आहे. ‘युरोपियन युनियन’मधील प्रत्येक देशाला आपापल्या पेटंट कायद्यात हा नियम असणे सक्तीचे आहे. याशिवाय युरोपियन पेटंट ऑफिसने विशेष करून जैविक तंत्रज्ञानाच्या संदर्भात एक खास सूचना लागू केली आहे, ज्यात जनुकांशी संबंधित किंवा मानवी गर्भापासून मिळविलेल्या मूळ पेशी (स्टेमसेल), माणसांचे क्लोन्स वा प्राण्यांच्या आणि माणसांचा जेनेटिक नकाशा बदलणाऱ्या संशोधनांवर पेटंट देण्यास बंदी घालण्यात आली आहे.\n‘हार्वर्ड ऑन्कोमाऊस खटल्या’त नेमका हाच प्रश्न निर्माण झाला होता. इथे कॅन्सरवरील औषधांच्या चाचण्यांसाठी जीन्समध्ये फेरफार करून एक असा उंदीर प्रयोगशाळेत बनविण्यात आला होता ज्याला पटकन कॅन्सर होत असे आणि असे कॅन्सर झालेले उंदीर मग औषधांच्या चाचणीसाठी वापरता येत. अमेरिकेने यावर चटकन पेटंट दिले, पण युरोपीय महासंघ मात्र यावर पेटंट देई ना. पण अ���ा वेळी एक साधे तत्त्व लक्षात घेतले जाते ते असे : उंदरांवर केलेल्या संशोधनाने त्याला जो त्रास होणार तो नीतिमत्तेला धरून नाहीच; पण त्यामुळे जो फायदा होणार तो खरोखर तेवढा मोठा आहे का उंदराला होणाऱ्या त्रासाच्या बदल्यात माणसासाठी कर्करोगासारख्या भयावह रोगावर नवी औषधे शोधली जाणार असतील तर नक्कीच हा फायदा फार मोठा आहे आणि म्हणून हे पेटंट युरोपीय देशांनीही दिले, पण यानंतर दुसऱ्या एका उंदरात जेनेटिक फेरफार करून त्याला केस गळण्यावरील औषधांच्या चाचण्यांसाठी योग्य बनविण्यात आले होते, पण केस गळणे हा काही फार भयंकर रोग नाही.. आणि इथे मात्र उंदराला होणारा त्रास त्यापेक्षा जास्त मोठा आहे असे न्यायालयाला वाटले आणि म्हणून हे पेटंट नाकारले गेले.\nनतिक मूल्ये बदलत असतात, म्हणून काही ठोस वा सरसकट गोष्टी न ठरवता हे साधे लाभ-हानी तत्त्व वापरले तर असे निर्णय घेणे अधिक सोपे होते.\nनतिकतेच्या कारणावरून पेटंट नाकारण्याचा प्रश्न युरोपात ऐरणीवर आला ब्रुस्ले विरुद्ध ग्रीनपीस (इ१४२’ी८ श्२. ॅ१ील्लस्र्ीूंी)खटल्यात.. ब्रुस्ले या कंपनीने मानवी गर्भापासून मिळविलेल्या मूळ पेशींपासून मज्जापेशी बनविण्याचे एक पेटंट जर्मनीत फाईल केले. या पेशी मिळवताना तो गर्भ संपवण्यात आला होता. जर्मन कायद्यानुसार मानवी पेशींचा व्यापारी किंवा औद्योगिक कारणासाठी वापर करणे अनतिक आहे.. कारण असे केल्याने त्या गर्भाचा जगण्याचा अधिकार हिरावला जातो. ब्रुस्लेचे म्हणणे, ‘‘या पेशी अगदी प्राथमिक अवस्थेतील गर्भापासून मिळविल्या आणि एवढय़ा महत्त्वाच्या संशोधनासाठी अशा काही गर्भाचा बळी गेल्यास त्याला हरकत असायचे कारण नाही’’ असे होते. पण ‘युरोपियन कोर्ट ऑफ जस्टिस’ने मात्र सांगितले की, एक दिवसाच्या गर्भालाही जगण्याचा तेवढाच अधिकार आहे जितका जन्माला आलेल्या व्यक्तीला.. म्हणून हे पेटंट नाकारण्यात आले.\nभारताच्या पेटंट कायद्यात ही- म्हणजे नतिकतेला धरून नसणारी / सार्वजनिक हिताच्या विरोधात असणारी / मनुष्य, प्राणी वा वनस्पतींच्या जिवाला किंवा आरोग्याला किंवा पर्यावरणाला धोका निर्माण करणारी पेटंट्स दिली जाऊ नयेत, असा स्पष्ट उल्लेख आहे. आपल्या देशाचा पेटंट कायदा अद्याप बाल्यावस्थेत आहे आणि पेटंट कार्यालयातील परीक्षकही पुरेसे प्रशिक्षित नाहीत. म्हणून अर्थ लावण्याचे काम त्यांच्यावर सोडणे टाळून शक्य तितक्या गोष्टी सुस्पष्टपणे कायद्यात लिहिणे हे केव्हाही श्रेयस्कर.. आणि ते आपण केले आहे.\nसंशोधनाला मानवजातीला उपकारक ठरणारी राजकन्या बनवायचं आहे की नतिकतेवर घाला घालणारी चेटकीण.. माणसांचा, प्राण्यांचा आणि वनस्पतींचा जगण्याचा मूलभूत हक्क हिरावून घेणारी.. त्यांचे जीवन यातनामय बनवणारी चेटकीण.. हे शेवटी अवलंबून राहतं\nत्या-त्या देशाच्या या गोष्टीकडे पाहण्याच्या चष्म्यावर.. तिथल्या बदलत जाणाऱ्या मूल्यव्यवस्थेवर.. आणि पेटंट कायद्याच्या त्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोनावर. लेखिका औषध निर्माण शास्त्राच्या प्राध्यापिका असून बौद्धिक संपदा कायद्यातील पदवीधर व पेटंट सल्लागार आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसत्तेचे केंद्रीकरण की महाआघाडी\nपोट भरण्यासाठी मी एकेकाळी कोथिंबीरसुद्धा विकली; नवाजुद्दीनने सांगितल्या संघर्षाच्या आठवणी\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\n'फक्त कधी आणि कुठे ते सांग'; सारासोबत डेटला जाण्यास कार्तिक आर्यन तयार\nतुझं करिअर उद्ध्वस्त करू, सेटवर जाळपोळ करू; करणी सेनेची कंगनाला धमकी\nमी नायक नाही, कलाकार आहे..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nसत्तेचे केंद्रीकरण की महाआघाडी\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\n.. तर रिझव्‍‌र्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nपंधरा वर्षांनी रेल्वेत पुन्हा कुल्हडचा वापर\nस्वप्निल जोशीला भेटण्याची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2018/09/26/this-temple-open-up-once-in-a-year-situated-in-chhattisgarh/", "date_download": "2019-01-21T02:26:45Z", "digest": "sha1:4P7DDXIB34T6UFPLPIG74V4CPJZAAH6Z", "length": 10552, "nlines": 78, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "वर्षातून केवळ बाराच तासांसाठी खुले होणारे लिंगेश्वरी मंदिर - Majha Paper", "raw_content": "\nगंगाजल कधीही अशुद्ध न होण्यामागील रहस्य वैद्यानिकांना उलगडले\nवर्षातून केवळ बाराच तासांसाठी खुले होणारे लिंगेश्वरी मंदिर\nSeptember 26, 2018 , 5:20 pm by माझा पेपर Filed Under: युवा, सर्वात लोकप्रिय Tagged With: छत्तीसगड, प्राचीन मंदिर, लिंगेश्वरी मंदिर\nभारतामध्ये पौराणिक महत्व असलेली अनेक प्राचीन मंदिरे आहेत. छत्तीसगड जिल्ह्यातील कोंडागाव येथील अलोर गावामध्ये माता लिंगेश्वरीचे मंदिर देखील अतिप्राचीन आहे. छत्तीसगड राज्यामध्ये सर्वत्र या मंदिराची ख्याती असली, तरी या राज्याबाहेर मात्र या मंदिराची ओळख फारशी आढळत नाही. तसे या मंदिरामध्ये भाविकांचे येणे जाणे देखील मर्यादितच आहे. या मंदिराची विशेषता अशी, की हे मंदिर वर्षातून केवळ एकदाच, तेही केवळ बारा तासांच्या अवधीपुरतेच खुले केले जाते. दर वर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल नवमीच्या दिवशी हे मंदिर भाविकांसाठी खुले केले जाते. या मंदिरामध्ये दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना येथे पोहोचण्यासाठी बिकट वाटपार करावी लागते.\nछत्तीसगड राज्याच्या ज्या भागामध्ये हे मंदिर आहे, तो भाग अतिशय दुर्गम असून, त्या भागामध्ये नक्सलवादी सक्रीय असल्याने या ठिकाणी भाविकांचे एरव्ही फारसे येणेजाणे नाही. या ठिकाणी असलेल्या निबिड अरण्यातून वाट काढीत अलोर नामक गावापर्यंत पोहोचावे लागते. या गावामध्ये लहान टेकडीवर मोठमोठ्या शिळा आहेत. या शिळांमुळे येथे एक लहानशी गुहा बनली आहे. या गुहेच्या तोंडाशी एक अनेक लहान दगड आहेत. मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी या गुहेच्या तोंडाशी असलेले लहान दगड हटवून त्या अरुंद भुयारामध्ये शिरावे लागते. या ठिकाणी गुहेच्या मधोमध दोन फुट उंचीचे शिवलिंग आहे. या मंदिरामध्ये देवी लिंगरुपामध्ये विराजमान असल्याची मान्यता असल्यामुळे येथील देवतेला लिंगेश्वरी म्हटले जाते.\nया मंदिरातील देवतेला नैवेद्य म्हणून काकडी अर्पण केली जाते. काकडी देवतेच्या चरणी ठेवून एखाद्या गोष्टीची कामना केल्यावर ही मनोकामना पूर्ण होत असल्याचे स्थानिक रहिवासी सांगतात. त्यामुळे दर्शनासाठी जेव्हा हे मंदिर खुले होते, तेव्हा मंदिराच्या बाहेर काकडीचा विक्रय करणारे लहानमोठे विक्रेते येथे दिसतात. येथे प्रसाद म्हणूनही काकडीच भाविकांना दिली जाते. विशेषतः ज्या दाम्पत्याला अपत्यसुख नाही अश्या दाम्पत्याने येथे काकडीचा नैवेद्य दाखविल्यास त्यांची अपत्यसुखाची इच्छा पूर्ण होते अशी मान्यता येथे आहे.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी वादग्रस्त वक्तव्य विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/agralekh-news/justice-kurian-joseph-writes-to-chief-justice-dipak-misra-over-delay-in-judges-appointments-1663747/", "date_download": "2019-01-21T01:59:28Z", "digest": "sha1:FVCZSEJCOQZN3STQKLM5VL2RGGNX76PQ", "length": 24989, "nlines": 192, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Justice Kurian Joseph Writes To Chief Justice Dipak Misra over delay in judges appointments | विशेषाधिकारांचे विशेष | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\nशशिकला यांना तुरुंगात विशेष वागणूक\nमिश्रा यांनी अन्यांची सेवाज्येष्ठता डावलून थेट दहाव्या क्रमांकाच्या न्यायाधीशांकडे सुपूर्द केले.\nन्यायाधीशांच्या नेमणुकांबाबत जाणूनबुजून होणारी दिरंगाई आणि सरन्यायाधीशांची अधिकारकक्षा हे दोन्ही मुद्दे न्यायपालिकेची अस्वस्थता वाढवणारे आहेत..\n‘‘सरन्यायाधीशपदावरील व्यक्तीदेखील स्खलनशील असू शकते आणि सर्वसाधारण व्यक्तीतील गुणदोष तिच्यातही असू शकतात’’, या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विधानाचे स्मरण त्यांच्याच जयंती सप्ताहात केले गेले यात त्यांचे द्रष्टेपण जसे दिसते तसेच यातून समोर य���ते या देशातील अशक्त संस्थांचे वास्तव. गतसप्ताहात जम्मू-काश्मिरातील कथुआ आणि उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे घृणास्पद, माणुसकीला लाजिरवाण्या बलात्कारांबाबत सत्ताधीशांच्या निलाजऱ्या औदासीन्याने देश सुन्न होत असताना आणखी दोन तितक्याच गंभीर घटना त्यात झाकोळून गेल्या. त्या घडल्या सर्वोच्च न्यायालयात. तेथील न्यायपीठातील ज्येष्ठ न्यायाधीश कुरियन जोसेफ यांनी सरन्यायाधीशांना पत्र लिहून प्रशासनाकडून, म्हणजेच सरकारकडून, न्यायव्यवस्थेचे महत्त्व कमी करण्याचे प्रयत्न सातत्याने कसे होत आहेत याकडे लक्ष वेधले तर त्याच वेळी दुसऱ्या घटनेत सरन्यायाधीशांच्या शीर्षस्थ पदालाच आव्हान दिले गेले. यातील बलात्कारांच्या घटनांचा बराच ऊहापोह झाला. जनक्षोभाचा रेटा लक्षात घेता ते आवश्यकही होते आणि तसे होणे सोपेही होते. त्या तुलनेत सर्वोच्च न्यायालयातील घटना बुद्धिगम्य असल्याने त्याकडे काहीसे दुर्लक्ष झाले. परंतु न्यायमंदिराच्या सर्वोच्च पीठात जे काही झाले त्याचा दूरगामी परिणाम लक्षात घेता तो विषय चर्चेस घेणे आवश्यक ठरते.\nयातील पहिल्या घटनेत न्या. कुरियन यांनी सरन्यायाधीशांना लिहिलेल्या पत्रातून सरकारकडून न्यायाधीशांच्या नेमणुकांबाबत जाणूनबुजून होत असलेल्या दिरंगाईचा मुद्दा मांडला गेला. तो अतिशय महत्त्वाचा आहे. याचे कारण या देशातील उच्च न्यायालयांतील नेमणुका नक्की कशा पद्धतीने केल्या जाव्यात याबाबत अजूनही न्यायपालिका आणि सरकार यांत एकमत नाही. ते व्हावे यासाठी प्रयत्नही सुरू नाहीत. ज्या वेळी देशात दीड लाखांहून अधिक खटले प्रलंबित असतात त्या वेळी ही दिरंगाई केवळ प्रशासकीय स्वरूपाची राहत नाही. त्यातून केवळ न्याय नाकारणेच घडते. न्यायास दिरंगाई याचा अर्थ न्याय नाकारणे हेच वास्तव यातून उभे राहते. ते न्या. कुरियन यांनी कठोरपणे मांडले. यास ताजा संदर्भ आहे उच्च न्यायालयातील दोन न्यायाधीशांच्या नेमणुकांचा. त्या संदर्भातील शिफारस न्यायवृंदाने (कॉलेजियम) तीन महिन्यांपूर्वी कायदा मंत्रालयास केली. त्यावर अद्याप काहीही कार्यवाही झालेली नाही. यावर न्या. कुरियन यांचे म्हणणे असे की न्यायवृंदाच्या शिफारशींकडे सरकारकडून जाणूनबुजून दिरंगाई केली जात असून हा सरळ सर्वोच्च न्यायालयाचा उपमर्द आहे. आपल्या शिफारशींकडे ठरवून काणाडोळा केला जात असून यामुळे न्यायपालिकेचे स्वातंत्र्य, सार्वभौमता आणि भविष्य हेच संकटात येते हे न्या. कुरियन यांचे म्हणणे आहे आणि ते काळजी वाढवणारे आहे. याचे कारण असे की या संदर्भात सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी काही शिष्टाई केली. त्याची दखलदेखील सरकारने घेतली नाही आणि प्रश्न तसाच प्रलंबित ठेवला. अशा परिस्थितीत न्या. कुरियन यांचे म्हणणे असे की न्यायपालिकेने हा प्रश्न सरकारला खडसावून कायमचा निकालात काढला नाही तर नागरिकांच्या पुढील पिढय़ा आपणास माफ करणार नाहीत. हे खरे आहे.\nकोणत्याही व्यवस्थेचे अवमूल्यन हे त्या व्यवस्थांतील उच्चपदस्थांच्या स्खलनातून होत असते. या उच्चपदस्थांचे निर्णायक क्षणी कच खाणे ही भले त्यांच्या लेखी तात्कालिक घटना असेल. परंतु तिचे परिणाम दीर्घकालीन असतात आणि त्यातून पायंडा पडत असतो. सर्वोच्च न्यायालयातील दुसऱ्या मुद्दय़ातून हा पहिला मुद्दा किती महत्त्वाचा आहे, हे दिसून येते.\nहा दुसरा मुद्दा आहे तो सरन्यायाधीशांच्या अधिकारकक्षांचा. सरन्यायाधीश हा न्यायमंडलातील अन्य न्यायाधीशांपैकीच एक असतो आणि या सर्व समकक्षांतील पहिला (First Among Equals) असे त्याचे स्थान असते. अर्थातच या स्थानाचे म्हणून काही विशेषाधिकार येतात. कोणत्याही व्यवस्थेच्या निरोगी अस्तित्वासाठी हे अधिकार आणि जबाबदाऱ्या नक्की काय हे एकदा स्पष्ट करावे लागते. हे सर्व अस्पष्ट आणि अनमानधबक्यातच ठेवणे हे देश म्हणून आपले वैशिष्टय़. देशाचे सरन्यायाधीशपद यास अपवाद नाही. कोणता खटला कोणत्या न्यायाधीशांकडे जावा हे ठरवणे आणि प्रशासकीय जबाबदाऱ्यांचे वहन हे सरन्यायाधीशांचे विशेषाधिकार. पण ते मानले जातात. त्यांची लिखित वा सुस्पष्ट नोंद अद्यापही झालेली नाही. न्यायपालिकांचा विकास झाला आहे अशा इंग्लंड वा अमेरिका या देशांत सरन्यायाधीशपदावर नेमली गेलेली व्यक्ती आपली कार्यपद्धती अन्य न्यायाधीशांना विश्वासात घेऊन निश्चित करते आणि तिची कागदोपत्री नोंद केली जाते. आपल्याकडे हे असे काही नाही. सरन्यायाधीशाची मर्जी हीच त्याची कार्यपद्धती.\nतिलाच नेमके गेल्या आठवडय़ात आव्हान दिले गेले. देशाचे माजी कायदामंत्री शांतिभूषण यांनी ही याचिका सादर केली. ती सर्वप्रथम सरन्यायाधीशांसमोरच चर्चेस आली. म्हणजे ज्यांच्या अधिकारकक्षेबाबतच वाद आहे ती व्यक्ती स्वत:च्��ा अधिकारांबाबत स्वत:च निर्णय देणार. त्यामुळे सुरुवातीला ती फेटाळली गेली. ९ एप्रिल रोजी सरन्यायाधीशांनी स्वत:च्याच अधिकारांसंदर्भात स्वत:च निर्णय दिला. हे अयोग्य होते. परंतु सांप्रतकाळी अयोग्य पायंडय़ांचा चंगच जणू सर्वानी बांधलेला असल्यासारखे वातावरण असल्याने जे झाले ते कालानुरूपच म्हणायचे. तथापि शांतिभूषण यांनी पुन्हा ही याचिका सादर केली आणि त्या संदर्भात तापलेल्या चर्चेने सर्वोच्च न्यायालयास हे प्रकरण दाखल करून घ्यावे लागले. त्याची पुढील सुनावणी २७ एप्रिल रोजी होईल. ही याचिका सादर करताना ती करणाऱ्यांकडून सादर झालेले युक्तिवाद हे लक्षात घेण्यासारखे आहेत.\nयातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो सरन्यायाधीशांच्या अधिकारांचा. अन्य न्यायाधीशांच्या तुलनेत सरन्यायाधीशास विशेषाधिकार असले तरी ते निरंकुश नाहीत तसेच त्यांचा अधिकार म्हणजे मनमानी नव्हे असे या संदर्भात अर्जदारांचे वकील दुष्यंत दवे यांचे प्रतिपादन. ते अत्यंत महत्त्वाचे ठरते. याचे कारण संसद असो, विधानसभा वा न्यायव्यवस्था. यातील प्रत्येक घटक आपणास विशेषाधिकार असल्याचा दावा करतो पण या विशेषाधिकारांची व्याख्या मात्र करण्याचे टाळतो. त्याचमुळे एखाद्या लोकप्रतिनिधीच्या सदनाबाहेरील टीकेचे प्रत्युत्तर विशेषाधिकारांच्या दाव्याने केले जाते आणि सरन्यायाधीशदेखील आपल्या निर्णयाच्या समर्थनार्थ याच विशेषाधिकाराचा आधार घेतो. या संदर्भात जानेवारी महिन्यात क्रमांक दोनचे न्यायाधीश न्या. चेलमेश्वर आणि अन्य तीन न्यायमूर्तीनी पहिल्यांदा बंडाचे निशाण फडकावले. त्या वेळी या चार न्यायाधीशांनी पत्रकार परिषदेचा अभूतपूर्व मार्ग चोखाळून सरन्यायाधीशांविरोधातील आपल्या अस्वस्थतेस वाचा फोडली. त्याच्या मुळाशी होता न्या. बी एच लोया यांच्या अनाकलनीय मृत्यूची चौकशी करण्याचा मुद्दा. हे प्रकरण सरन्यायाधीश मिश्रा यांनी अन्यांची सेवाज्येष्ठता डावलून थेट दहाव्या क्रमांकाच्या न्यायाधीशांकडे सुपूर्द केले. न्या. लोया यांच्या मृत्यूचा मुद्दा हा सत्ताधीशांत अस्वस्थता निर्माण करणारा आहे. त्यामुळे तो अधिक गांभीर्याने हाताळणे गरजेचे होते. तसे झाले नाही आणि यातून न्यायव्यवस्थेच्या नि:स्पृहतेबाबत संशय निर्माण झाला. कोणते प्रकरण कोणाकडे सुपूर्द करायचे हा विशेषाधिकार आहे आणि तो सर्वस्वी सरन्यायाधीशांचाच आहे असा युक्तिवाद या वेळी केला गेला.\nयाच संदर्भात भाष्य करताना दिवाण यांनी बाबासाहेबांचे वाक्य उद्धृत केले. कोणत्याही व्यवस्थेच्या कार्यक्षम आणि पारदर्शी अंमलबजावणीसाठी उच्चपदस्थांचे विशेषाधिकार हे सुविहित आणि सुस्पष्ट असायला हवेत, हा त्याचा अर्थ. लोकशाही टिकवायची असेल तर हे विशेषाधिकारांचे विशेष एकदाचे मिटवायला हवे. सर्वोच्च न्यायालय आणि सरन्यायाधीश ही त्याची केवळ सुरुवात आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\nपोट भरण्यासाठी मी एकेकाळी कोथिंबीरसुद्धा विकली; नवाजुद्दीनने सांगितल्या संघर्षाच्या आठवणी\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\n'फक्त कधी आणि कुठे ते सांग'; सारासोबत डेटला जाण्यास कार्तिक आर्यन तयार\nतुझं करिअर उद्ध्वस्त करू, सेटवर जाळपोळ करू; करणी सेनेची कंगनाला धमकी\nमी नायक नाही, कलाकार आहे..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nसत्तेचे केंद्रीकरण की महाआघाडी\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\n.. तर रिझव्‍‌र्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nपंधरा वर्षांनी रेल्वेत पुन्हा कुल्हडचा वापर\nस्वप्निल जोशीला भेटण्याची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/world-looks-india-and-south-africa-providing-leadership-says-sushma-swaraj-122253", "date_download": "2019-01-21T02:46:23Z", "digest": "sha1:6UG75TCQL4MVZRXHZ7TY2LCCBNH5VZLQ", "length": 11561, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "World looks up to India and South Africa for providing leadership says Sushma Swaraj भारत, दक्षिण आफ्रिकेकडे जग आशेने पाहतेय : सुषमा स्वराज | eSakal", "raw_content": "\nभारत, दक्षिण आफ्रिकेकडे जग आशेने पाहतेय : सुषमा स्वराज\nशुक्रवार, 8 जून 2018\nदुर्लक्षित आणि उपेक्षित घटकांसाठी महात्मा गांधी आणि नेल्सन मंडेला यांनी केलेल्या कामाची आठवण करत जग भारत आणि दक्षिण आफ्रिकेकडे याच भूमिकेतून आशेने पाहत असल्याचे प्रतिपादन आज परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी केले.\nपीटमारित्झबर्ग (दक्षिण आफ्रिका) : दुर्लक्षित आणि उपेक्षित घटकांसाठी महात्मा गांधी आणि नेल्सन मंडेला यांनी के��ेल्या कामाची आठवण करत जग भारत आणि दक्षिण आफ्रिकेकडे याच भूमिकेतून आशेने पाहत असल्याचे प्रतिपादन आज परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी केले.\nपरराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांनी पेट्रीच स्थानक ते पीटमारित्झबर्गपर्यंत रेल्वेने प्रवास केला. पीटरमारित्झबर्ग येथे त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. 7 जून 1893 च्या ऐतिहासिक घटनेच्या 125 वर्षपूर्तीनिमित्त सिटी हॉलमध्ये आयोजित सोहळ्यात स्वराज म्हणाल्या, की महात्मा गांधी आणि नेल्सन मंडेला यांनी अन्यायाविरोधात लढणाऱ्या नागरिकांना बळ देण्याचे कार्य केले. दक्षिण आफ्रिकेत 7 जून 1893 रोजी तरुण वकील मोहनदास करमचंद गांधी यांना वर्णद्वेषावरून आरक्षित डब्यातून उतरविण्यात आले होते.\nआपल्या पक्षाची दिल्लीपासून गल्लीपर्यंत एकछत्री सत्ता असावी, असे प्रत्येक राजकीय पक्षाला वाटत असते. त्यासाठी ते सतत प्रयत्नशीलही असतात. परंतु, वाटेल...\nउद्‌घाटनासाठी शेतकऱ्यांच्या दु:खाचा वापर - डॉ. आ. ह. साळुंखे\nनाशिक - अखिल भारतीय साहित्य संमेलनासाठी बोलावले आणि निमंत्रण रद्द केल्याने गोंधळ उडाला. टीका होऊ...\n...तर रिझर्व्ह बॅंकेचा गव्हर्नर नामधारी होईल\nपुणे - ‘केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बॅंक यांच्यातील सुंदोपसुंदी पाहता रिझर्व्ह बॅंकेच्या स्वायत्ततेवर शंका उपस्थित होत असून, देशाच्या अर्थव्यवस्थेला...\nदेहू - ‘‘केंद्रातील सरकारकडून देशाच्या राज्यघटनेला धोका आहे. राज्यघटना हटविल्यास देशात पुन्हा एकदा गुलामगिरी सुरू होईल,’’ असे प्रतिपादन पीपल्स...\nकॉंग्रेसकडून डॉ. आंबेडकरांच्या नावाने मते घेण्याचेच काम : राजनाथ सिंह\nनागपूर : गेल्या साडेचार वर्षांत मोदी सरकारने आपल्या कृतीतून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत असलेली आस्था दाखविली. कॉंग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे...\n'मी पण सचिन' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित\nमुंबई- 'डोन्ट स्टॉप चेसिंग युअर ड्रीम' अशी टॅगलाइन घेऊन स्वप्नील जोशीचा बहुप्रतिक्षीत 'मी पण सचिन' चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2015/08/01/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A5%A9%E0%A5%A6%E0%A5%A6/", "date_download": "2019-01-21T02:21:13Z", "digest": "sha1:HGJ2NHIHD6RZBTZGD7A35TXQEEL4SWLV", "length": 8146, "nlines": 78, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "महिंद्राची टीयूव्ही ३०० सप्टेंबरमध्ये येणार - Majha Paper", "raw_content": "\nबायको बदलल्याची नवर्‍याची तक्रार\nमोबाईल चॅटिंग, ट्विटरही ग्लोबल वॉर्मिंगला कारणीभूत\nमहिंद्राची टीयूव्ही ३०० सप्टेंबरमध्ये येणार\nAugust 1, 2015 , 11:07 am by शामला देशपांडे Filed Under: मुख्य, युवा, सर्वात लोकप्रिय Tagged With: महिंद्र\nमहिंद्रा अॅन्ड महिंद्राने त्यांची नवी टफ, स्टायलीश एसयूव्ही सप्टेंबरमध्ये बाजारात येत असल्याचे जाहीर केले असून या गाडीचे नामकरण टीयूव्ही ३०० असे केले गेले आहे. ६.२३ लाखांपासून ८.८९ लाखांपर्यंतच्या किमतीत ही गाडी उपलब्ध करून दिली गेली आहे.\nकंपनीचे अध्यक्ष आनंद महिंद्र म्हणाले, आमची या सेगमेंटमधील वाहनांशी स्पर्धा मुख्यत्वे हुंदाई आणि फोर्डबरोबर असली तरी पहिली लढाई आमच्या डिझाईन टीम बरोबर आहे कारण या टीमचे प्रमुखपद एका महिलेकडे आहे. फ्लॅट रूफ, हाय फ्रंट नोज, हाय ग्राऊंड क्लिअरन्स, स्ट्रेट बॉनेट अशी या गाडीची वैशिष्ठ्ये आहेत आणि तिचे डिझाईन व विकास चेन्नईतील महिंद्र रिसर्च व्हॅलीमध्येच केले गेले आहे. या गाडीचे उत्पादन पुण्याजवळील चाकण येथे एमव्हीएमएल प्लँटमध्येच केले जाणार आहे.गाडीला अॅडव्हान्स्ड एम हॉक इंजिन दिले गेले आहे.\nही गाडी डिझाईन करताना प्रामुख्याने ग्राहकाच्या गरजा विचारात घेतल्या गेल्या आहेत. टफ, बोल्ड आणि दणकट अशी ही गाडी ग्राहकांच्या सर्व अपेक्षा पूर्ण करेल असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिं�� मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी वादग्रस्त वक्तव्य विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2018/09/10/two-massive-and-unstable-sinkholes-are-yearning-to-unite-and-their-consummation-could-be-catastrophic/", "date_download": "2019-01-21T02:16:37Z", "digest": "sha1:3LLFIZGXVI42D6A4YVWHGXMFWPRMVNLD", "length": 10317, "nlines": 78, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "टेक्सासमध्ये आकाराने वाढतच जाणाऱ्या 'विंक सिंक्स'मुळे मोठे संकट - Majha Paper", "raw_content": "\nस्थलांतरित होणार लिंकिंग रोडवरचा बाजार\nकोलकात्यात लवकरच रोपवे वाहतूक\nटेक्सासमध्ये आकाराने वाढतच जाणाऱ्या ‘विंक सिंक्स’मुळे मोठे संकट\nपश्चिमी टेक्सासच्या वाळवंटा मध्ये असणारी दोन प्रचंड विवरे तेथील स्थानिक प्रशासनासाठी मोठ्या चिंतेचे कारण बनली आहेत. या विवरांचा आकार दिवसेंदिवस वाढतच जात आहे. ही विवरे एकमेकांपासून काहीच अंतरावर असून, आकार वाढत जाऊन ही विवरे एकत्र आल्यास एक प्रचंड मोठे विवर तयार होण्याचे नवे संकट आता उभे राहिले आहे. टेक्सासच्या विन्क्लर काऊंटीमध्ये ही विवरे असून, १९२६ ते १९६४ या काळामध्ये तेल आणि नैसर्गिक वायूसाठी या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर केल्या गेलेल्या उत्खननाच्या परिणामस्वरूप ही प्रचंड आकाराची विवरे इथे तयार झाली आहेत. खोदल्या गेलेल्या या विवरांमध्ये पाणी साठून त्यामुळे विवरांच्या आतील खडक आणि माती कमकुवत होऊन खचू लागल्याने या विवरांचा आकार वाढत चालला आहे. या विवरांन�� ‘विंक सिंक्स’ म्हटले जाते.\nपहिले विंक सिंक १९८० सालच्या जून महिन्यामध्ये बनले. जेव्हा जमीन खचून हे मोठे विवर तयार झाले तेव्हा ते ११२ फुट खोल होते आणि त्याचा परीघ ३६० फुटांचा होता. दुसरे विंक सिंक २००२ सालच्या मे महिन्यामध्ये बनले असून, सुरुवातीला याचा परीघ ४५० फुटांचा होता. पण आता काहीच वर्षांमध्ये याचा परीघ ४५० फुटांवरून सहाशे फुटांच्या पेक्षा जास्त बनला आहे. गेल्या दहा वर्षांच्या काळात उपग्रहांच्या द्वारे केल्या गेलेल्या छायाचित्रणातून ही विवरे आकाराने वाढतच असल्याचे निष्पन्न झाले आहे. जर आकार वाढत जाऊन ही विवरे एकत्र आली तर एक मोठी आपदा येण्याचा धोका तर आहेच, आपण त्याचसोबत आसपासची जमीन खचून आणखीही मोठी विवरे तयार होण्याचे संकट देखील उभे ठाकले आहे.\nअसे असतानाही, या परिसराच्या आसपास असणाऱ्या विंक आणि कर्मिट शहरांतील नागरिक मात्र सध्या तरी फारसे चिंतेमध्ये दिसत नाहीत, कारण ही विंक सिंक्स जरी एकत्र येऊन जमीन खचली, तरी त्याचा थेट परिणाम या शहरांवर होणार नाही असे सध्याचे चित्र आहे. या संपूर्ण परिसरामध्ये तेलाच्या खाणी असून सर्वत्र पाईपलाईन्स आणि मशिनरीचे जाळे पसरले आहे. भूगर्भशास्त्रज्ञ देखील सध्याच्या परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी वादग्रस्त वक्तव्य विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहो���विण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/shishiratla-vasant-news/article-by-mrunalini-chitale-1352564/", "date_download": "2019-01-21T01:46:05Z", "digest": "sha1:URT432DLLZDXXGI5IK472U3M6CPRVCHC", "length": 25836, "nlines": 192, "source_domain": "www.loksatta.com", "title": "article by mrunalini chitale | ढळला रे ढळला दिन सखया.. | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\nशशिकला यांना तुरुंगात विशेष वागणूक\nढळला रे ढळला दिन सखया..\nढळला रे ढळला दिन सखया..\nसाठीच्या टप्प्यावर एकमेकांविषयी वाटायला हवी\nसाठीच्या टप्प्यावर एकमेकांविषयी वाटायला हवी अशी मनाची कोवळीक कोमेजून गेलेली असते अनेकदा. खरं तर याच वयात नाही तर नेहमीच जोडीदाराचं आजारपण, नोकरी-व्यवसायात आलेलं अपयश यातून सावरण्यासाठी भक्कम आधाराची आवश्यकता असते. प्रौढ वयात ही गरज पूर्ण करण्याची ताकद तुमच्या जोडीदारात असू शकते. अशा वेळी ‘त्वमेव माता, पिता त्वमेव, त्वमेव बंधू, सखा त्वमेव’ या उक्तीतील सर्व रूपं आपल्याही नकळत आपल्या जोडीदारामध्ये पाहिली जातात. शोधली जातात. असं नातं निर्माण होणं खूप खूप अवघड असलं तरी अशक्य नसतं.. आयुष्याची संध्याछाया गडद होत जाताना तरी नक्कीच.\nमला पाहून डॉक्टर दाणी सरांनी लांबूनच हात केला आणि जोरदार शिट्टी मारली. लांब ढांगा टाकत ते माझ्यापाशी आले आणि माझ्या मैत्रिणीच्या-तनयाच्या गालाला हलकेच स्पर्श करत म्हणाले, ‘‘ही कोण सुंदरी तुझ्याबरोबर आहे’’ तनयाचा चेहरा कसनुसा झाला. त्यांना काय प्रतिसाद द्यावा मला कळेना. घाईघाईनं ओळख करून देत मी म्हणाले, ‘‘हे माझे इकोनॉमिक्सचे दाणी सर. खूप छान शिकवायचे.’’ माझं वाक्य पूर्ण होईपर्यंत दाणीबाई तिथं पोचल्या.\n‘‘कधी कधी इतके भरभर चालतात हे की मी मागेच पडते.’’ त्यांना दम लागल्याचं जाणवत होतं. ‘‘ओळखलंत नं हिला\n‘‘तुझ्या आधी ओळखलं.’’ ते लहान मुलाच्या उत्साहात म्हणाले.\n‘‘चला. आमच्या घरी. चहा घेऊया,’’ बाई म्हणाल्या. ‘‘कुणी ओळखीचं भेटलं की, यांना फार बरं वाटतं. घरी खूप कंटाळतात म्हणून रोज पाय मोकळे करायला घेऊन येते.’’ बाई मन:पूर्वक बोलत होत्या. मला त्यांना नाही म्हणणं शक्य नव्हतं. पण तनयानं काही तरी कारण सांगून येण्याचं टाळलं. सर थोडं पुढे गेल्यावर बाई हळू आवाजात म्हणाल्या, ‘‘दोन र्वष झाली यांना अल्झायमर झाला आहे. कधी कधी समोरच्याला ओळखतात, कधी नाही. पण डॉक्टरांनी सांगितलं आहे की त्यांच्या आजाराची त्यांना सारखी जाणीव करून द्यायची नाही.’’ त्यांच्या आवाजात डॉक्टरांविषयी वाटणारी आस्था भरून राहिली होती. हाच अनुभव घरी गेल्यावरही आला. त्यांनी आपला संपूर्ण दिनक्रम डॉक्टरांच्या सोयीप्रमाणे आखून घेतल्याचं जाणवलं. स्वत:चं लेखन-वाचन चालू राहावं म्हणून त्या पहाटे चारला उठायच्या. हे सांगताना आपण फार काही करत असल्याचा अभिनिवेश त्यांच्या बोलण्यात अजिबात नव्हता. उलट त्यांच्या आवाजातील मार्दव मला स्पर्शून गेलं. या पाश्र्वभूमीवर मला उल्का आणि अरविंद आठवले. आय. टी. क्षेत्रात खूप नाव आणि पैसा कमावलेली जोडी. अतिशय उत्साही. मित्रमैत्रिणी जमा करून पाटर्य़ा आणि ट्रिप्स आयोजित करण्यात त्यांचा पुढाकार असायचा. मध्यंतरी अरविंदला उच्च रक्तदाब, मधुमेह झाल्याचं उल्काकडून कळलं. दोन महिन्यांपूर्वी त्याची अँजिओप्लास्टी झाल्याचं कानावर आलं. त्यानंतर एका पार्टीमध्ये उल्का भेटली. तिच्याकडे अरविंदची चौकशी करताच ती म्हणाली, ‘‘बरा आहे गं तो. ऑफिसलाही जायला लागला. पण आज हेमाकडे पार्टी आहे हे मी त्याला सांगितलं नाही. एक तर त्याला तू येऊ नको म्हटलं तर ऐकत नाही. आणि आल्यावर पिऊ नको म्हणलं तर त्यावरही कंट्रोल नाही. त्यामुळे एकातून एक वाढत गेलेले आजार. त्याच्यासाठी मी का म्हणून स्वत:ला घरात कोंडून घ्यायचं मी त्याला काहीबाही थापा मारून बाहेर पडते. मग तो निमूट घरी बसून ऑफिसचं काम करत राहतो किंवा टी.व्ही. बघतो. त्यामुळे त्याचाही वेळ बरा जातो आणि माझाही.’’ असं म्हणून स्वत:चा ग्लास भरायला ती उठली. जोडीदाराच्या आजाराकडे तुच्छतेनं पाहायची तिची वृत्ती मला अस्वस्थ करून गेली.\nडॉक्टर दाणी आणि दाणी बाई तसंच अरविंद आणि उल्का या आपापल्या क्षेत्रात कर्तृत्व गाजविलेल्या जोडय़ा आहेत. वयाची चाळिशी ओलांडल्यावर जसा अनेकांच्या कर्तृत्वाला बहर येतो तसंच त्यांच्या बाबत झालं होतं. कारण चाळिशीनंतर मुलाबा���ांच्या जबाबदाऱ्या तुलनेनं कमी झालेल्या असतात. नोकरी-व्यवसायात स्थैर्य आलं असतं. या वयात शारीरिक आणि बौद्धिक क्षमता सर्व ताकदीनिशी काम करत असल्यामुळे नव्या जबाबदाऱ्या पेलण्याची उमेद वाढत असते. त्यामुळे आजच्या काळात साठीच नाही तर सत्तरी ओलांडली तरी धडाडीनं काम करण्याऱ्यांची संख्या वाढत आहे. परंतु एखादा आजार वा नोकरी-व्यवसायात वाटय़ाला आलेलं अपयश याला जोडीदारापैकी एकाला सामोरी जायची वेळ आली तर तर अशा महत्त्वाकांक्षी व्यक्तींचा दुसरा जोडीदार त्याकडे कशा पद्धतीनं बघतो हे खूप महत्त्वाचं ठरतं. तिथं मग एकमेकांमधील नात्याचा कस लागतो. उल्का आणि अरविंदला एकमेकांच्या सहवासापेक्षा आयुष्यातील मौज, मजा, मस्ती अधिक प्रिय असावी. त्यामध्ये आलेला अडथळा ते स्वीकारू शकले नाहीत. अरविंदला उच्च रक्तदाब, मधुमेह यासारखे आजार जडल्यावर आपली जीवनशैली बदलायला पाहिजे याची जाणीव उल्काला झाली नसेल असं नाही. सुरुवातीला तिनं तसा प्रयत्न कदाचित केला असेलही. पण त्या दोघांना अत्यंत आवडत्या आणि सवय होऊन बसलेल्या ‘पार्टी कल्चरला’ दुसरा पर्याय ते दोघंही शोधू शकले नाहीत ही वस्तुस्थिती आहे.\nसुमेधा आणि श्रीकांतची परिस्थिती तर याहूनही अवघड होऊन बसली आहे. श्रीकांत सरकार दरबारी उच्च पदावर काम करणारा सनदी अधिकारी. त्याच्या बरोबर लाल दिव्याच्या गाडीतून हिंडताना मानसन्मान आणि ऐषआराम याचं सुख सुमेधानं पुरेपूर उपभोगलं. नोकरी करताना श्रीकांतनं भरपूर ‘माया’ जमवली. परंतु निवृत्तीच्या आधी काही महिने तो एका प्रकरणात अडकला. चौकशी चक्र त्याच्या मागे लागलं. त्या वेळी सुमेधानं वाल्या कोळ्याच्या बायकोची भूमिका स्वीकारली. श्रीकांत एकटा पडला. आत्मविश्वास गमावून बसला. वाल्याचा वाल्मीकी होण्याची ताकद त्याच्यात नव्हती. सुमेधा घर सोडून गेल्यावर त्याला नैराश्यानं घेरलं. तो आज त्याच्या ऐशी वर्षांच्या आईबरोबर राहत आहे.\nआयुष्याच्या उत्तरार्धात अशा काही कारणांमुळे ठेच लागते तेव्हा श्रीकांत-सुमेधासारख्या व्यक्ती आतापर्यंतचं आयुष्य एकमेकांसोबत जगले आहेत हा एक भ्रम वाटायला लागतो. इतक्या वर्षांत आपण मनाने जवळ आलो नाही, आपल्यामध्ये अतूट असे बंध निर्माण झालेले नाहीत हे त्यांच्यासुद्धा लक्षात आलेलं नसतं. दोन आयुष्यं एका छपराखाली परंतु समांतर रेषेत व्यतीत झालेली असतात. कदाचित तरुण वयात आयुष्याला आलेला अचाट वेग, अनेक ऐहिक गोष्टी प्राप्त करण्याच्या नादात प्रेम, करुणा, सहवेदना या भावभावनांचा पडत गेलेला विसर, नातेसंबंधांचं झालेलं यांत्रिकीकरण यापायी साठीच्या टप्प्यावर एकमेकांविषयी वाटायला हवी अशी मनाची कोवळीक कोमेजून गेली असते. खरं तर याच वयात नाही तर नेहमीच जोडीदाराचं आजारपण, नोकरीव्यवसायात आलेलं अपयश वा त्याचं चारित्र्यहनन यातून सावरण्यासाठी भक्कम आधाराची आवश्यकता असते. त्याच्या डोळ्यातील पाणी टिपण्यासाठी ममत्वाची गरज असते. प्रौढ वयात ही गरज पूर्ण करण्याची ताकद कुणाचेही आई-वडील, बहीण-भाऊ, मुलंबाळं यांच्यापेक्षाही अधिक तुमच्या जोडीदारात असू शकते. आई-वडील थकलेले असतात. बाकी सर्व जण आपापल्या संसारात गुंतलेले असतात. अशा वेळी ‘त्वमेव माता, पिता त्वमेव, त्वमेव बंधू, सखा त्वमेव’ या उक्तीतील सर्व रूपं आपल्याही नकळत आपल्या जोडीदारामध्ये पाहिली जातात. शोधली जातात. असं नातं निर्माण होणं खूपखूप अवघड असलं तरी अशक्य नसतं. अंजलीला जेव्हा मधुमेह असल्याचं लक्षात आलं तेव्हा सुहासनंही ‘दोघांचा वेगळा चहा कशाला करायचा’ असं म्हणून स्वत: चहात साखर घेणं बंद करून टाकलं. म्हटलं तर कृती खूप छोटी आहे. पण एकमेकांसाठी आहार-व्यवहारात बदल करायची वृत्ती सुखावणारी आहे. हीच वृत्ती दाणी बाईंच्या वागण्या-बोलण्यातून मला जाणवली. अल्झायमर झालेल्या माणसाबरोबर राहणं, त्याचा आत्मसन्मान जपणं आणि त्याच वेळी स्वत: निराश न होता आपलं काम चालू ठेवणं यासाठी कमालीचा संयम लागतो, मार्दव लागतं आणि तेवढीच आत्मनिष्ठाही; जी दाणी बाईंकडे असल्यामुळे त्या दोघांचं आयुष्य सुकर झालं आहे असं वाटतं. या सगळ्या गोष्टी अकस्मात निर्माण होत नसतात. त्यामागे एकमेकांना समजून घेऊन साथ देण्याची इच्छा असावी लागते. एकमेकांना सांभाळून घेत जगण्याच्या इच्छेमागे वर्षांनुवर्षांची तपश्चर्या असते. लग्न होतं तेव्हा एकमेकांच्या आवडीनिवडी, स्वभावविभाव यामधील जे फरक जाणवतात ते स्वीकारण्याची मानसिकता असेल तर सुदृढ नातं रुजायला सुरुवात होते आणि पुरेशा सहवासानंतर या फरकांविषयीसुद्धा जेव्हा प्रेम वाटायला लागतं, आदर वाटायला लागतो तेव्हा हे नातं फुलतं. दृढ होतं. परिपक्व होत जातं. अशी परिपक्व व्यक्तिमत्त्वं आयुष्यातील संध्याछाया गडद झाल्��ा की भले भांबावून जाऊ शकतात पण एकमेकांची साथ सोडण्याचा विचार मात्र कधीच करत नसतात.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसत्तेचे केंद्रीकरण की महाआघाडी\nपोट भरण्यासाठी मी एकेकाळी कोथिंबीरसुद्धा विकली; नवाजुद्दीनने सांगितल्या संघर्षाच्या आठवणी\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\n'फक्त कधी आणि कुठे ते सांग'; सारासोबत डेटला जाण्यास कार्तिक आर्यन तयार\nतुझं करिअर उद्ध्वस्त करू, सेटवर जाळपोळ करू; करणी सेनेची कंगनाला धमकी\nमी नायक नाही, कलाकार आहे..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nसत्तेचे केंद्रीकरण की महाआघाडी\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\n.. तर रिझव्‍‌र्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nपंधरा वर्षांनी रेल्वेत पुन्हा कुल्हडचा वापर\nस्वप्निल जोशीला भेटण्याची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://dhule.gov.in/mr/notice_category/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-21T02:23:32Z", "digest": "sha1:GFKUDKJOPXJSWYP76JG47CNUKR2YUL73", "length": 5396, "nlines": 124, "source_domain": "dhule.gov.in", "title": "निविदा | सौर आणि पवन उर्जेचे मोठे प्रकल्प", "raw_content": "\nमहाराष्ट्र औद्योगिक विकासमहामंडळ ( एम.आय.डी.सी.)\nएसटीडी आणि पिन कोड\nभोगवटदार वर्ग-२ जमिनीची माहिती – धुळे\nभोगवटदार वर्ग-२ जमिनीची माहिती – शिरपूर\nभोगवटदार वर्ग-२ जमिनीची माहिती – तालुका साक्री\nभोगवटदार वर्ग-२ जमिनीची माहिती – शिंदखेडा\nजिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन -२०१७\nजिल्हाधिकारी कार्यालय – माहिती अधिकार\nप्रकाशन तारीख प्रारंभ तारीख शेवटची तारीख\nकंत्राटी प्रयोगशाळा सहाय्यक भू. स. वि. य\nकंत्राटी प्रयोगशाळा सहाय्यक भू. स. वि. य\nब्लॅक अँड व्हाईट प्रिंटर खरेदीकामी ई – निविदा\nब्लॅक अँड व्हाईट प्रिंटर खरेदीकामी ई – निविदा\nअधिसूचना कलम ११ नुसार – सुलवाडे-जामफळ योजना\nअधिसूचना भुसंंपादन अधिनियम २०१३ चे कलम ११ नुसार – सुलवाडे-जामफळ योजना\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© जिल्हा प्रशासन, धुळे. , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jan 18, 2019", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/amir-doubtful-world-xi-series/", "date_download": "2019-01-21T01:23:44Z", "digest": "sha1:JKZWPY4H3D3UKGZEDC7Q7XLTADHLVSXV", "length": 7324, "nlines": 60, "source_domain": "mahasports.co.in", "title": "विश्व् ११ विरुद्धच्या सामन्यात हा मोठा खेळाडू नाही होणार सहभागी?", "raw_content": "\nविश्व् ११ विरुद्धच्या सामन्यात हा मोठा खेळाडू नाही होणार सहभागी\nविश्व् ११ विरुद्धच्या सामन्यात हा मोठा खेळाडू नाही होणार सहभागी\nकराची: पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज महंमद अमीर पाकिस्तान आणि विश्व ११ यांच्यात होणाऱ्या टी-२० मालिका खेळू शकणार नाही कारण तो आपल्या मुलाच्या जन्मावेळी लंडनमध्ये आपल्या पत्नीसह राहू इच्छित आहे.\nपाकिस्तान क्रिकेट मंडळाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अमीरने पीसीबी आणि मुख्य प्रशिक्षक मिकी आर्थर यांच्याकडून परवानगी घेतली आहे आणि तो त्याच्या पत्नीबरोबर इंग्लंडमध्ये असणार आहे.\nतथापि, इतर संघातील सदस्यांनी असा दावा केला आहे की अमीर लाहोरमध्ये मालिका रद्द करू शकतो कारण एसेक्ससाठीचा शेवटचा सामना खेळताना त्याला पाठीला दुखापत झाली होती.\n“या वर्षी त्याने लागातार खूप क्रिकेट खेळले आहे आणि हे समजूत आहे की, या सामन्यात आमिरला खेळवून आणखीन दुखापत करून घ्यायची नाही कारण पाकिस्तानला या महिन्याच्या अखेरीस श्रीलंकेविरुद्ध मालिका खेळायची आहे,” असे एका सूत्राने सांगितले आहे.\nअमीरने जूनमध्ये ओव्हल मैदानावर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारतविरूद्ध पाकिस्तानच्या विजयावर शिक्कामोर्तब करत तीन विकेट्स घेतल्या होत्या. तो अंतिम सामना होता त्यामुळे तो पुन्हा पाकिस्तानला परतला नाही, कारण त्यानंतर तो काउंटी चँपियनशिपमध्ये एसेक्सकडून खेळण्यात व्यस्त होता.\nतिसरी राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा: दूर्वा, गौरी, मयुरी, पावनी यांना विजेतेपद\nऑस्ट्रेलियन ओपन: गतविजेत्या रॉजर फेडररला पराभवाचा धक्का\nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्गलला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\nडॉ. शिरीडकरने जिंकला “आर्य चषक”\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या साक्षी शितोळे व ईशा पवार यांचा सुवर्णवेध\nकोल्हापूरच्या संघानी पटाकवले जामसंडे पुरुष व महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद\nअजिंक्य रहाणे या मालिकेत करणार भारताचे नेतृत्व\nएमएस धोनी हा सुपरस्टार आहे…\nतेंडुलकर, कोहलीप्रमाणे या दिग्गजांच्या यादीत हाशिम अमलाही सामील\nसातत्याने विक्रम करणाऱ्या किंग कोहलीचा ‘हा’ विश्वविक्रम मोडीत\nन्यूझीलंड विरुद्धच्या टी२० मालिकेसाठी अशी आहे टीम इंडिया\nएमएस धोनीने चुकून घातली रिषभ पंतची जीन्स\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची २१७ पदकांसह आघाडी कायम\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या सुवर्णचौकार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसमध्ये चिन्मयला दुहेरी मुकुट; महाराष्ट्राला दोन सुवर्ण व एक रौप्य पदक\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या सुकमणी बाब्रेकर याला कास्यंपदक\n३री राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा : प्रथमेश पेनशेट्टी, आदित्य दळवी, प्रेम शहा, अभय मोरे यांना विजेतेपद\nखेलो इंडिया युथ गेम्सचा समारोप सोहळा आज\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या निखिल दुबे याचा ‘सुवर्ण’ ठोसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/iiit-pune-recruitment/", "date_download": "2019-01-21T01:31:36Z", "digest": "sha1:T2QG3RTEMJGYFS2PECDTWKIMMPCV2RFP", "length": 13364, "nlines": 158, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Indian Institute of Information Technology Pune.IIIT Pune Recruitment 2017", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(Northern Railway) उत्तर रेल्वेत ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 1092 जागांसाठी भरती\n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 150 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती [Updated]\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2019\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n(NPCIL) न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 162 जागांसाठी भरती\n(Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n(ESIC) कर्मचारी राज्य विमा महामंडळात 329 जागांसाठी भरती\n(UPSC-NDA) राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 392 जागांसाठी भरती\n(MPSC) महाराष्ट्र लोक सेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा-2019 (555 जागा)\n(Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n(NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 251 जागांसाठी भरती\n(Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\nIIIT पुणे येथे विविध पदांची भरती\nप्रयोगशाळा सहाय्यक: 06 जागा\nऑफिस सहाय्यक लिपिक, स्टोअर कीपर: 03 जागा\nसहाय्यक ग्रंथपाल: 01 जागा\nसहाय्यक प्राध्यापक (Computer Engineering): 02 जागा\nशैक्षणिक पात्रता: [अनुभव आवश्यक]\nपद क्र.1: B.E/ BSc/ BCS/B Tech / संबंधित विषयात डिप्लोमा\nपद क्र.2: कोणत्याही शाखेतील पदवी\nपद क्र.3: प्रथम श्रेणीतील ग्रंथाल्य विज्ञान पदवी\nवयाची अट: 35 वर्षांपर्यंत [मागासवर्गीय:05 वर्षे सूट]\nथेट मुलाखत: 26 नोव्हेंबर 2017 10:00 AM\nमुलाखतीचे ठिकाण: मुख्य इमारत COEP शिवाजीनगर पुणे 411005\n(Mahatribal) महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात 1395 जागांसाठी मेगा भरती [मुदतवाढ]\n(SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 153 जागांसाठी भरती\nIIT मुंबई मध्ये विविध पदांची भरती\n(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात विविध पदांची भरती\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(NARI) राष्ट्रीय एड्स संशोधन संस्थेत विविध पदांची भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02 /2018 निकाल\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n» (MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n» (Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» IBPS मार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या 1599 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र (CRP SPL VIII 2018)\n» लक्ष्मी विलास बँक ‘प्रोबशनरी ऑफिसर’ भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (NIACL) न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. मध्ये 312 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» कॅनरा बँक 800 प्रोबेशनरी ऑफिसर भरती परीक���षा निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02/2018 निकाल\n» (MPSC) महाराष्ट्र वन सेवा (मुख्य) परीक्षा-2018 अंतिम उत्तरतालिका\n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/srujanrang-news/music-helps-children-with-learning-disabilities-1528710/", "date_download": "2019-01-21T02:19:51Z", "digest": "sha1:6E46LHYMJD4MKLOGP5534G4HO3HKV4Z5", "length": 25041, "nlines": 194, "source_domain": "www.loksatta.com", "title": "music helps children with learning disabilities | संगीताचे जादूई विश्व! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\nशशिकला यांना तुरुंगात विशेष वागणूक\nमागच्याच महिन्यात मी बाजारहाट करत असताना माझ्या ओळखीचा एक फळवाला भेटला.\nगाण्यात सगळीच मुलं मस्त रमून जातात\nमुलांच्या अध्ययनात येणारी एक गंभीर समस्या म्हणजे ‘अध्ययन अक्षमता.’ इंग्रजीमध्ये त्याला ‘लर्निग डिसअ‍ॅबिलिटी’ असे म्हणतात. ज्या मुलांमध्ये अशी ‘अध्ययन अक्षमता’ आहे, त्यांच्यातले कला-गुण ओळखून ते जर वाढवण्याचा प्रयत्न केला तर तीही मुलं नक्की पुढे येतात. थोडक्यात कला ही या व अशा सर्वच मुलांना सामावून घेते आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचाच नव्हे तर सर्वागीण विकास होतो.\nसंगीत ही एक अशी जादू आहे जी आपल्याला आनंद देऊन जाते, आपल्या प्रत्येक भावनेमध्ये साथ देते. तुम्ही उदास असाल तरीही आणि धम्माल मस्तीच्या मुडमध्ये असाल तरीही आणि प्रेमात असाल तरीही. सगळ्याच भावभावना व्यक्त करणारं संगीत सर्वव्यापी आहे. त्याला जशी भावनेची मर्यादा नाही तशी माणसामाणसातील भेदभावांचीही नाही. देश, संस्कृती, जात, धर्म सर्वाच्या पलीकडे हे संगीत आपल्याला नेऊन पोहोचवतच, पण त्याही पलीकडे तुमच्यातल्या शारीरिक कमतरतेलाही व्यापून उरतं.\nमागच्याच महिन्यात मी बाजारहाट करत असताना माझ्या ओळखीचा एक फ���वाला भेटला. दु:खी दिसत होता. मी त्याला विचारताच म्हणाला, ‘‘अहो माझ्या मुलीची शाळा बदलायची आहे. ती वाचन बरी करते, पण लिहिताना चुकते अन् मग माझ्या हातचा मार खाते.’’ माझ्या लगेचच लक्षात आलं की या मुलीला वाचनात नाही तरी लिहिताना अडथळा येतोय. म्हणजे हिला ‘लर्निग डिसअ‍ॅबिलिटी’ असू शकते. मुलांच्या अध्ययनात येणारीही एक गंभीर समस्या अलीकडे प्रकर्षांने लक्षात यायला लागली आहे. याला मराठीत ‘अध्ययन अक्षमता’ असे म्हणतात व इंग्रजीमध्ये ‘लर्निग डिसअ‍ॅबिलिटी’ (एल.डी.) म्हणतात. थोडक्यात समजवायचे तर ‘एल.डी.’ चे तीन प्रकार असतात. १) डिस्लेक्सिया (वाचनात अडथळा)२) डिस्ग्राफिया (लिखाणात अडथळा) ३) डिस्कॅलक्युलिया (गणितात अडथळा) म्हणजेच या मुलांची बौद्धिक हुशारी जरी चांगली असली तरी या मुलांना परीक्षेत चांगले गुण मिळणं कठीण जातं. तुम्ही सर्वानी जर ‘तारे जमीं पर’ हा चित्रपट पाहिला असेल तर तुमच्या लगेचच लक्षात येईल. हो, पण अशा मुलांना गुरू मात्र चांगलाच मिळायला हवा. या चित्रपटात शिक्षक असणाऱ्या आमिर खानने त्या मुलाची समस्या अचूक ओळखून, ती समजून त्याला जरी अध्ययनात अडथळा असला तरी चित्रकलेची आवड आहे हे शोधून काढले व ती जोपासायला मदत केली. त्यामुळे त्या मुलाचा आत्मविश्वास तर वाढलाच पण त्याचं हरवलेलं हसू, आनंद परत मिळाला. सगळीच मुलं अभ्यासातच चमकली पाहिजेत, असं नाही हे त्या चित्रपटातून पोहोचवलं गेलय. ज्या मुलांमध्ये अशी ‘अध्ययन अक्षमता’ आहे, त्यांच्यातले कला-गुण ओळखून ते जर वाढवण्याचा प्रयत्न केला तर तीही मुलं नक्की पुढे येतील, नाही येतातच अन् अगदी हेच मला त्या फळवाल्याच्या मुलीबद्दल जाणवलं. मग मी त्यादृष्टीने विचार करायला सुरुवात केली.\nती मुलगी शिकत होती एका महानगरपालिकेच्या शाळेत. माझा अनुभव म्हणून सांगते, काही शाळा वगळल्या तर बऱ्याच शाळांमध्ये या ‘अध्ययन अक्षमतेची’ म्हणजेच ‘एल.डी.’ ची माहिती असेल कदाचित. पण तिथे तितकीशी जागरूकता व उपाय मात्र होताना दिसत नाहीत. आणि जर असं असेल तर त्याकरिता शाळेतल्या शिक्षकांना त्याचं (एल.डी.) विशेष प्रशिक्षण देणे जरुरी आहे व अशा विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणात जरी अडथळा असला तरी या मुलांची बौद्धिक पातळी बऱ्याच वेळा सरासरी बुद्धीपेक्षा जास्तच आढळते व त्यांच्यात काही विशेष कला गुण नक्कीच असतात. अन् माझ्या मनात अगदी हेच आलं की आपण या महानगरपालिकेमधल्या सर्वच मुलांना ‘संगीताद्वारे समुपदेशन’ केलं तर त्यांना त्यांच्या अभ्यासातही नक्कीच फायदा होईल. काही दिवसांतच योगायोगाने मला एक उत्कृष्ट संधी चालून आली. ‘व्हच्र्युअल क्लास’ घेण्याची. व्हच्र्युअल क्लास म्हणजे मी एका स्टुडिओत बसून सॅटेलाइट द्वारे एकाचवेळेस या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जवळपास सव्वाचारशे शाळांमधल्या मुलांशी संवाद साधत होते. ‘संगीताद्वारे समुपदेशन’ ही माझी इच्छा पूर्ण होत होती. वेगवेगळ्या शाळांमधल्या मुलांचे स्क्रीन माझ्यासमोर होते व त्या मुलांशी माझा परस्परसंवाद चालू होता आणि त्यांच्या प्रतिक्रियासुद्धा माझ्यापर्यंत लगेच पोहोचत होत्या. त्यात दैनंदिन आयुष्यात संगीताचे महत्त्व व वापर, त्याचबरोबर अभ्यासाचे नियोजन, वेळापत्रक, एकमेकांशी तुलना न करणे इत्यादी सांगण्यात आले. मुलांनीसुद्धा गाणी म्हटली. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघायला फार मज्जा आली. बरं यामध्ये वर्गीकरण नव्हतं. यात सरसकट अगदी पाचवीपासून दहावीपर्यंतचे सर्वच विद्यार्थी होते. पण त्यापैकी ज्यांना अध्ययन अक्षमता असेल किंवा असते त्यांना बहुतांश वेळा संगीत हा विषय आवडतच असतो. मग अशा वेळी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन व त्या मुलाचा/ मुलीचा कल पाहून एखादे कोणतेही वाद्य अथवा गाण्याचा क्लास लावला तर असं आढळून येतं की कालांतराने त्यांच्या अध्ययनात देखील प्रगती होऊ लागते. त्याचा फायदा असा होतो की त्यांचा आत्मविश्वास तर वाढतोच व ती खूश राहू लागतात.\nतशीच आणखी एक समस्या म्हणजे ‘ऑटिझम.’ ‘ऑटिझम’ला ‘आत्ममग्नता’ असे म्हणतात. अशीच दोन मुलं आमच्या ‘स्वरमानस’मध्ये यायची. त्यांना गाणं ऐकण्याची व गायची प्रचंड आवड होती. इतर वेळेस आपल्या आई-वडिलांचंही विशेष न ऐकणारी ही मुलं आमच्या क्लासमध्ये बऱ्यापैकी शांतपणे गाणं ऐकायची. त्यातली जी मुलगी होती ती माझ्या नजरेला नजर न मिळवता खाली मान घालून गात असे. मध्येच ओरडतही असे (विशेषत: तिची आई काही बोलली तर) व तिच्या बोलण्यातही अस्पष्टता होती. पण गाणं ही एकच गोष्ट तिला खूपआवडे, त्यामुळे या गाण्याच्या क्लासची मात्र ती आतुरतेने वाट पाहायची. इतकी की गाण्याच्या क्लासच्या दिवशी, वेळेच्या आधीच ती तिच्या आईच्या मागे भूणभूण लावायची. कालांतराने तिच्यात या संगीतामुळे आमूलाग���र बदल झाला. ती गाणं खाली मान न घालता, थेट माझ्याकडे अधूनमधून बघत गाणं म्हणायला लागली व तिच्या उच्चारातही बदल होऊ लागला. ती जेव्हा मन लावून गाणं म्हणायची तेव्हा तिच्या आईच्या डोळ्यातलं कौतुक पाहून आम्हा सर्वच शिक्षकांना खूप समाधान वाटे. तर थोडक्यात असं की संगीत या व अशा सर्वच मुलांना सामावून घेतं आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचाच नव्हे तर सर्वागीण विकास होतो.\nमाझे हे सर्व अनुभव गाणं गाणाऱ्यांपैकीचेच आहेत. पण या मुलांपैकी काहीजणांना तबलाही उत्कृष्ट वाजवता येऊ शकेल किंवा पेटीही. किंबहुना अनेक वाद्यांपैकी कुठलंही वाद्य जे त्यांना भावतं ते कारण आपण सर्वच जाणतो, जेव्हा सृष्टी आपल्याला एखादी गोष्ट कमी देते तेव्हा एखादी गोष्ट जास्त प्रमाणात ही देते. म्हणजेच निसर्ग आपल्याकडून फक्त हिरावून घेत नसतो तर आपल्याला अनेक गोष्टी भरभरून देत पण असतो\nनिसर्गावरून आठवलं की आम्ही रत्नागिरी, जव्हार, अगदी पार नागपूर जवळ एक उमरेड नावाचं छोटंसं गाव आहे. तिथपर्यंत गाण्याच्या कार्यशाळा घेतल्या आहेत, लहान मुलांकरिता. उमरेडमध्ये खाणीत करणाऱ्या कामगारांच्या मुलांसाठी गाण्याच्या कार्यशाळा घेतल्या होत्या. तिथे कायमस्वरुपी घरे फार कमी. जिकडे काम मिळेल तिथेच तात्पुरते झोपडं बांधून ही लोकं रहातात. ज्या मानाने अंग मेहनत त्या मानाने पैसे फारच कमी. त्यामुळे केव्हा तरी अन्न. कमी असेल तर वेळेअभावी उंदीरही मारून खातात. इतकी वाईट परिस्थिती. अशा ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते त्यांचा अभ्यास घेतात. आमची ‘स्वरमानस’ची टीम तिकडे शिकवायला गेली होती. एवढी गरिबी असून मुलं मात्र चुणचुणीत, हसरी, ज्ञान मिळवण्यासाठी आतूर होती. गाणं शिकवायला घेतलं. आम्ही एक ओळ म्हटली की लगेच आमच्या पाठोपाठ ती मुलं अचूक गात होती. अगदी आमच्यासारखेच हुबेहूब हावभाव करत, एका सुरात गाणं म्हणत. आश्चर्यच वाटत होते.\nनदीचा प्रवाह, ओढय़ाचा खळखळाट, वाऱ्याची शीळ पक्ष्यांचा किलबिलाट, पावसाची रिमझिम, पानांची सळसळ या सर्वातच संगीत भरलेलं असतं. त्यामुळेच कदाचित या गावच्या मुलांना संगीत खूप जवळचं वाटून चटकन आत्मसात होत असावं. त्यांच्याबरोबरच अनुभव खूप काही शिकवून जाणारा होता.\nसंगीत एखादी जादूची कांडी फिरावी तसं लहान मुलांचं अन् मोठय़ांचं आयुष्य समृद्ध करत असतं, हेच प्रत्ययाला येत होतं. येत रहातं..\n���ाज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nआजचे राशीभविष्य, सोमवार, २१ जानेवारी २०१९\nपोट भरण्यासाठी मी एकेकाळी कोथिंबीरसुद्धा विकली; नवाजुद्दीनने सांगितल्या संघर्षाच्या आठवणी\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\n'फक्त कधी आणि कुठे ते सांग'; सारासोबत डेटला जाण्यास कार्तिक आर्यन तयार\nतुझं करिअर उद्ध्वस्त करू, सेटवर जाळपोळ करू; करणी सेनेची कंगनाला धमकी\nमी नायक नाही, कलाकार आहे..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nसत्तेचे केंद्रीकरण की महाआघाडी\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\n.. तर रिझव्‍‌र्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nपंधरा वर्षांनी रेल्वेत पुन्हा कुल्हडचा वापर\nस्वप्निल जोशीला भेटण्याची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://railandbusfanning-ram.blogspot.com/2016/10/blog-post_16.html", "date_download": "2019-01-21T01:16:23Z", "digest": "sha1:XFFJIH7CRO3WVI3REVO3EDHIZU7YMY37", "length": 15233, "nlines": 125, "source_domain": "railandbusfanning-ram.blogspot.com", "title": "मी एक प्रवासी पक्षी,: एक मुक्त चिंतन : अरिजीत सिंग, जॉय मुखर्जी, विश्वजीत वगैरे .....", "raw_content": "मी एक प्रवासी पक्षी,\nएक मुक्त चिंतन : अरिजीत सिंग, जॉय मुखर्जी, विश्वजीत वगैरे .....\nघरी रिलायन्सचे जिओ आल्यापासून आम्हा सर्वांची मौज सुरू आहे. सांगोला आणि आता शिरपूरला असल्यामुळे मधल्या काळात काही चांगले चित्रपट बघायला आम्ही मुकलो होतो. ती माझी हौस मी जिओ सिनेमावरून पुरी करून घेतली. सौभाग्यवती आणि सुकन्या दोघींनाही सिनेमाच्या गाण्यांच वेड. त्यां ते वेड जिओ म्युझिकवरून पूर्ण करताहेत. आजकाल कुठे जवळपास बाहेर जायच असेल तर गाडीत म्युझिक सिस्टीम ऐवजी मोबाईल वर जिओ म्युझिकच सुरू असत.\nआज असेच आम्ही फ़िरताना चि. मृण्मयीने मोबाईलवर अरिजीत सिंगची गाणी लावली होती. मला वैयक्तिक रीत्या \"अरिजीत\" हे नाव खूप आवडत.\nअरींवर म्हणजे शत्रूंवर विजय मिळवणारा तो अरिजीत ही माझी त्या शब्दाची व्युत्पत्ती. गाण जरा श्रवणीय वाटल म्हणून मी आवाज वाढवायला सांगितला. सुकन्या फ़िरकी घेण्याच्या मूडमध्ये होती. ती म्हणाली, \" बाबा, तुला जर या पिक्चरच नाव सांगितल तर तू हे गाण ऐकणारच नाह��.\" हा मात्र अन्याय झाला. आता ही गोष्ट खरीय की काही काही सिनेमे मला अजिबात आवडत नाहीत. घरी टी व्ही वर सुरू असले तर मी तत्काळ चॅनेल बदलतो. एकवेळ मी डी. डी. ओरिया वर ओडीशी नृत्ये पहात बसेन पण असले सिनेमे अजिबात नाही.\nमी म्हटल, \"कुठला ग हा सिनेमा \nतिने उत्तर दिल की \"एबीसीडी २\"\nमला हे असल्या पकाऊ सिनेमांबद्दल आणि त्यातला तथाकथित नृत्यांबद्दल प्रचंड तिटकारा आहे. अरे काय ते गणपतीच गाण काय त्याचे शब्द काय ते दिव्य नृत्य काय त्या छोट्या छोट्या मुलांना खालून वरच्या थरांवर फ़ेकणे काय त्या छोट्या छोट्या मुलांना खालून वरच्या थरांवर फ़ेकणे (बाय द वे सुप्रीम कोर्टाने जशी दहीहंडीतल्या थरांवर बंदी आणली तशी असल्या गाण्यांमधल्या छोट्या मुलांच्या फ़ेकाफ़ेकीवर बंदी आणली असती तर किती बर झाल असत नाही (बाय द वे सुप्रीम कोर्टाने जशी दहीहंडीतल्या थरांवर बंदी आणली तशी असल्या गाण्यांमधल्या छोट्या मुलांच्या फ़ेकाफ़ेकीवर बंदी आणली असती तर किती बर झाल असत नाही आणि ते दळभद्री झी सिनेमा वाले त्यांच्या बहुतांशी अवॉर्डस फ़ंक्शनमधे ही असलीच दरिद्री गाणी व त्यावर तसल्याच दरिद्री नटांची नृत्ये दाखवतात, असो.) सगळच दिव्य.\nपण हे गाण खरच श्रवणीय होत. मनात विचार आला की हा सिनेमा हिट का नाही झाला {तसा एबीसीडी २ हा काही हिट सिनेमा नव्हे. पूर्वी वर्तमानपत्रांमध्ये \"हाऊसफ़ुल्ल गर्दीचा २० वा आठवडा\" वगैरे वाचायला मिळाल की सिनेमा हिट असावा अशी आम्ही खूणगाठ चित्ती बांधत असू. (अशा गाठी बांधून बांधून चित्ताच अगदी गाठोड झालय बघा.) हल्ली एखादा सिनेमा अगदी ४ आठवडे जरी टॉकीजवर असला तरी तो सुपरहिट ठरतो म्हणे. त्या व्यवसायातल अर्थकारणच पुरत बदललय. ओव्हरसीज राईटस, म्युझिक अल्बम्स वगैरे मधूनच निर्मात्याचा पूर्ण पैसा वसूल होत असेल तर मग क्षुद्र मायबाप प्रेक्षकाला कोण विचारतोय {तसा एबीसीडी २ हा काही हिट सिनेमा नव्हे. पूर्वी वर्तमानपत्रांमध्ये \"हाऊसफ़ुल्ल गर्दीचा २० वा आठवडा\" वगैरे वाचायला मिळाल की सिनेमा हिट असावा अशी आम्ही खूणगाठ चित्ती बांधत असू. (अशा गाठी बांधून बांधून चित्ताच अगदी गाठोड झालय बघा.) हल्ली एखादा सिनेमा अगदी ४ आठवडे जरी टॉकीजवर असला तरी तो सुपरहिट ठरतो म्हणे. त्या व्यवसायातल अर्थकारणच पुरत बदललय. ओव्हरसीज राईटस, म्युझिक अल्बम्स वगैरे मधूनच निर्मात्याचा पूर्ण पैसा वसूल होत असेल तर मग क्षुद्र मायबाप प्रेक्षकाला कोण विचारतोय तो थियेटरपर्यंत आला काय आणि न आला काय तो थियेटरपर्यंत आला काय आणि न आला काय \nपूर्वीच्या काळी तर नुसती गाणी हिट होती म्हणून विश्वजीत, जॉय मुखर्जी, राजेंद्रकुमार सारख्या सुमार दर्जाच्या नटांचे सिनेमे तुफ़ान चालत. आज हे भाग्य टायगर श्रॉफ़, श्रद्धा कपूर, वरूण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा, आलिया भट्टसारख्यांच्या वाट्याला का येऊ नये \nचिंतनातून लक्षात आल की अस व्हायला चित्रपटनिर्मात्यांचीच धोरणे कारणीभूत आहेत. सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच महिन्याभरापासून सर्व म्युझिक चॅनेल्सवर, एफ़. एम वर त्यांची गाणी वाजवून वाजवून ते त्या प्रेक्षकाची सिनेमा बघण्याची प्रेरणाच कमी करून टाकतात. पूर्वी श्रवणीय गाण्यांसाठी थियेटरपर्यंत जाव लागे. रांग लावून तिकीटे हातात पाडून सिनेमा बघावा लागे. आता सगळच तुमच्या घरापर्यंत, मोबाईलपर्यंत आलय. मग कोण कशाला मुद्दाम थियेटरपर्यंत जाईल \nआजकाल थियेटर्स तशीही पिकनिक स्पॉटस आणि सेल्फ़ी स्पॉटस झालीयत. एखाद्या नवीन निघालेल्या मॉलमध्ये आपण गेलो नाही तर \"आपण डाउनमार्केट ठरू की काय \" या भीतीमुळे लवकरात लवकर तिथे जाउन, त्यातलाच एखादा टुकार सिनेमा पाहून, \" Enjoying movie @ XXX \" स्टेटस अपलोड करत (मनात उगाच पैसे वाया गेल्याचा फ़ील लपवत), घरी परतण्याइतके आपण ’तयार’ झालोय. मग \"चार दिवस जॉय मुखर्जी चे चार दिवस टायगर श्रॉफ़चे\" म्हणायला आपली हरकत नाही. (दोघेही सारखेच \"बायले\" दिसतात.)\nपण ते चार दिवसही या आजकालच्या ठोकळ्यांच्या वाट्याला येत नाहीत हा बदलत्या काळाचा महिमा म्हणायचा का \nLabels: जॉय मुखर्जी, झी अवॉर्डस, टायगर श्रॉफ़, राजेंद्रकुमार, विश्वजीत, श्रद्धा कपूर\nएक मुक्त चिंतन : अरिजीत सिंग, जॉय मुखर्जी, विश्वजी...\nपरवा मुंबईवरून नागपूरला येताना केवळ घाईमुळे विमानाने यावे लागले. एका तासात एका पूर्ण नवीन विश्वात प्रवेश करताना सोय तर झाली पण रेल्वेप्रवास ...\nएका लग्नाच्या जमण्याची गोष्ट.\n७ फेब्रुवारी २०००. मी आणि माझी पत्नी वैभवी पहिल्यांदाच एकमेकांना भेटलोत. प.पू. मायबाईंकडे नाथबीजेचा कार्यक्रम होता. व्यवस्थेत सहभाग...\nकाही गंमतीशीर आणि वर्णनीय प्रवास.- ३\nपूर्वपिठीका : १९९५. सप्टेंबर महिन्यात नुकताच नवी मुंबईतल्या दत्ता मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयात रुजू झालो होतो. ओक्टोबर महि���्याच्या अख...\nकावळ्याच्या शापाने गाय मरत नाही पण..... तीन वेगवेगळे अनुभव.\n२००३ च्या जुलै महिन्यातली गोष्ट. महाविद्यालयाच्या उन्हाळी सुट्या संपवून मी, माझ्या पत्नी व एक वर्षाच्या छोट्या मुलीसह, नागपूरवरून मु...\nकराडला अभियांत्रिकीला शिकायला असताना (१९८९ ते १९९३) आम्ही काही दोस्त मंडळींनी सांस्कृतीक क्षेत्रात खूप धमाल केली. पहिल्या वर्गात विशेष प्र...\nशिवशाही : एक चिंतन\nसाधारण फ़ेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची \"शिवशाही\" नावाची स्लीपर कोच बससेवा १५ एप्रिलला सुरू होणार ही...\nपुन्हा नागपूर - १\n२०१२ सरता सरताच चि. मृण्मयीच्या नागपूरच्या शाळेत स्नेहसंमेलन, नववर्षाच्या अगदी सुरूवातीलाच असल्याची, बातमी कळली होती. आम्ही सांगोल्यात २२...\nकाही गंमतीशीर आणि वर्णनीय प्रवास क्र.१\n१३/२/१९९२. य़शवंतराव चव्हाण नाट्यगृह, कराड. रात्री चे साडेबारा वाजताहेत. आमची \"अर्थ-अनर्थ\" एकांकिका संपतेय. एकांकिकेच्याच चर्चा,...\nकाही गंमतीशीर आणि वर्णनीय प्रवास.- ५\nजानेवारी १९९१. कराडला अभियांत्रिकीच्या दुस-या वर्षाला होतो. तिस-या सत्राचा निकाल लागला आणि सगळ्या शिवाजी विद्यापीठातून स्ट्रेंग्थ ऑफ़ मटेरी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.sharadjoshi.in/contact", "date_download": "2019-01-21T01:42:56Z", "digest": "sha1:QZYGLFJVVW74DCT5N5WNRHJO2Q6H2RHA", "length": 3761, "nlines": 90, "source_domain": "www.sharadjoshi.in", "title": "संपर्क/सुचना/अभिप्राय | योद्धा शेतकरी", "raw_content": "\nचांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न\nअर्थ तो सांगतो पुन्हा\nबळीचे राज्य येणार आहे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\nलेखनाची भाषा बदलण्यासाठी खिडकीत क्लिक करा. किंवा Ctrl+Space वापरा.\nसंपादक यांनी रवी, 08/07/2012 - 11:44 ह्यावेळी प्रकाशित केले.\n'योद्धा शेतकरी' या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.\nया संकेतस्थळाविषयी आपल्याला काय वाटते, या विषयी जाणून घेण्यास\nआपल्या सुचना आणि अभिप्राय कृपया येथे प्रतिसादात नोंदवावेत.\nआपल्या सुचना/अभिप्रायाची आम्हाला या संकेतस्थळाची उपयुक्तता\nवाढविण्याच्या दृष्टीने नितांत आवश्यकता आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/passengers-faces-huge-problems-due-agitation-mahad-st-122404", "date_download": "2019-01-21T01:51:29Z", "digest": "sha1:QLMBONZ22SA4JRDHVJWNBCLJ54NL6WDK", "length": 12796, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "passengers faces huge problems due to agitation in Mahad ST महाड एसटी आगरात संपामुळे प्रवाशांची गैरसोय | eSakal", "raw_content": "\nमहाड एसटी आगरात संपामुळे प्रवाशांची गैरसोय\nशुक्रवार, 8 जून 2018\nआज सकाळी महाड आगरातून सात बसेस सोडण्यात आल्या असून बाहेर गावातून तसेच वस्तीला गेलेल्या सर्व बसेस आगरांमध्ये सुखरुप पोहोचल्या असल्याची माहिती महाड आगराचे व्यवस्थापक ए.पी.कुलकर्णी यांनी दिली.\nमहाड : मध्यरात्रीपासून महाड एसटी आगरांतील सर्व कर्मचाऱ्यांनी अचानक संपावर जाण्याचा निर्णय घेतल्याने आगरांतील प्रवासी बससेवा पूर्णपणे ठप्प झाली. यामुळे स्थानकावर आलेल्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली तर खाजगी वाहनांना चांगलाच फायदा झाला.\nराज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता अघोषित संप पुकारल्यानंतर महाड आगरातील बहुतांशी सर्व कर्मचारी संपावर गेले आहेंत. अचानक पुकारण्यात आलेल्या संपामुळे असंख्य प्रवाशांची गैरसोय झाली असून प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. महाड आगरांमध्ये सुमारे 350 कर्मचारी संपामध्ये सहभागी झाल्याने महाड आगरांतील प्रवासी सेवा ठप्प झाली. एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, पदनिहाय वेतनश्रेणी देण्यांत यावी, जोपर्यत कामगार, कर्मचाऱ्यांना वेतनाबाबत सुधारित करार होत नाही, तोपर्यत कर्मचारी आणि कामगारांना 25 टक्के हंगामी वाढ देण्यात यावी या प्रमुख मागण्यांसाठी हा संप पुकारण्यांत आला असल्याचे महाड आगरातील कर्मचाऱ्यांनी सांगितले.\nआगरातील सर्व कर्मचारी संपावर असलेतरी तांत्रिक आणि कार्यालयीन कर्मचारी कामावर असल्याचे दिसून आले. या संपामुळे प्रवाशांना खाजगी वाहनांची मदत घ्यावी लागली. या संधीचा फायदा घेत खाजगी वाहनचालकांनी मनाला वाटेल ते दर आकारुन प्रवाशांना वेठीस धरले.\nआज सकाळी महाड आगरातून सात बसेस सोडण्यात आल्या असून बाहेर गावातून तसेच वस्तीला गेलेल्या सर्व बसेस आगरांमध्ये सुखरुप पोहोचल्या असल्याची माहिती महाड आगराचे व्यवस्थापक ए.पी.कुलकर्णी यांनी दिली.\nआम्हाला वाढप्याचंही मिळत नाही काम..\nकलेढोण - चोऱ्यामाऱ्यांचा आमच्यावर शिक्काच पडलाय. पोलिस कधी जबरदस्तीने घरातली माणसे धरून नेत्याल, त्याचा भरवसा नाही. गावात राहायला व अंत्यसंस्काराला...\nदुष्काळात पाणी योजनांना घरघर\nदुष्काळाने थैमान घातले असताना, राज्यातील ग्रामीण पाणीपुरवठा योजनांना घरघर लागली आहे. त्यामुळ�� टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची नामुष्की सरकारप्रमाणेच...\nकळंबला तीन दिवसांत तीन बिबटे जेरबंद (व्हिडिओ)\nमहाळुंगे पडवळ - कळंब (ता. आंबेगाव) परिसरात बिबट्याचे दोन बछडे सलग दोन दिवसांत पकडल्याने विरहापोटी बिबट्याची मादी सैरभैर झाली होती. मादीला पकडण्याचे...\n‘सकाळ’ इअर बुकचा फायदा - शेखर गायकवाड\nपुणे - स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानासोबतच प्रत्यक्षात काम झालेल्या विषयांचेही ज्ञान आवश्‍यक आहे. मुलाखतीला...\nराष्ट्रवादी काँग्रेस करणार ‘परिवर्तन’तून शक्तिप्रदर्शन\nसातारा - आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर केंद्रात व राज्यात परिवर्तन घडविण्यासाठी महाराष्ट्रातील जनतेत जागृती करण्यासाठी...\nअधिकृत होर्डिंगवर माननीयांचा रुबाब\nपुणे - माननीयांचा ‘बर्थ डे’, त्यांनी दिलेल्या सण-उत्सवाच्या शुभेच्छा यांसाठी आमच्या अधिकृत जाहिरात फलकांवर-होर्डिंगवर अतिक्रमण केलं जातं. लोकांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/farmer-suicide-116112", "date_download": "2019-01-21T02:34:23Z", "digest": "sha1:JI3NC4HQJU6IAYLVT5ZLUHTJY5O2FLFU", "length": 9897, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "farmer suicide कंधार तालुक्‍यात शेतकऱ्याची आत्महत्या | eSakal", "raw_content": "\nकंधार तालुक्‍यात शेतकऱ्याची आत्महत्या\nसोमवार, 14 मे 2018\nबारूळ - काटकळंबा (ता. कंधार) येथील तरुण शेतकरी परमेश्वर गोविंद एकाळे (वय 23) यांनी कर्ज आणि नापिकीला कंटाळून शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी (ता. 13) दुपारी दोनच्या सुमारास घडली. या गावात यंदाची ही दुसरी शेतकरी आत्महत्या आहे. परमेश्‍वर यांच्या आई-वडिलांनी बॅंकेतून कर्ज घेतले होते; परंतु सततच्या नापिकीमुळे कर्ज कसे फेडावे, हा प्रश्‍न एकाळे कुटुंबीयांसमोर होता. याच विवंचनेत परमेश्‍वर यांनी आत्महत्या केल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.\nमुंबई - केंद्रासह राज्य सरकारही कर्जाच्या खाईत लोटल्याचे सध्याचे चित्र असताना राज्य सरकारच्या महसुली जमापेक्षा महसुली खर्चात वाढ होत असल्याने ऐन...\nउद्‌घाटनासाठी शेतकऱ्यांच्या दु:खाचा वापर - डॉ. आ. ह. साळुंखे\nनाशिक - अखिल भारतीय साहित्य संमेलनासाठी बोलावले आणि निमंत्रण रद्द केल्याने गोंधळ उडाला. टीका होऊ...\nरस्त्यावरच लावले शेतकऱ्यांच्या मुला-मुलींचे लग्न\nनागपूर : संपूर्ण कर्जमुक्ती व दुष्काळग्रस्तांना हेक्‍टरी पन्नास हजारांची मदत यासह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने \"कर्जाची वरात...\nकर्जबाजारपणाला कंटाळून शेतकऱ्याने केली आत्महत्या\nजायखेडा, (जि.नाशिक) : बागलाण तालुक्यातील सारदे येथील शिवाजी निंबा कापडणीस (५५) यांनी सततची नापिकी व हातउसनवार घेतलेले पैसे तसेच बॅकेचे कर्ज, कांदा...\nमोदी सरकारने वाढविला देशावरील कर्जाचा डोंगर; कर्ज 82 लाख कोटींवर\nनवी दिल्ल्ली: मोदी सरकार येत्या लोकसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लोकप्रिय घोषणा करण्याच्या विचारात आहे. मात्र दुसरीकडे वित्तीय तूट मोठ्या...\n'सरकारमधील लोकांनाच ऐकायचाय डान्समधील पैजणांचा आवाज'\nसांगली : सरकारमध्ये बसलेल्या लोकांनाच डान्सबारमधील पैजणांचा आवाज ऐकावा वाटतोय. कर्जाच्या बदल्यात खाजगी विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांवर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/ipl-news-marathi/%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A6-%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%85%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%AE-113042500014_1.htm", "date_download": "2019-01-21T01:10:30Z", "digest": "sha1:AUTNZ6JRNQBWICQ2ECJQKAIFNJK7OPYC", "length": 8936, "nlines": 118, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "गेलने विक्रम मोड्यामुळे आनंद झाला : मॅकुलुम | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 21 जानेवारी 2019\nसेक्स लाई���सखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nगेलने विक्रम मोड्यामुळे आनंद झाला : मॅकुलुम\nख्रिस गेलने आपीएलमधील सर्वाधिक जलद शतक व वैयक्तिक सर्वोच्च धावा असे विक्रम केले. त्यामध्ये गेलने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळताना पुणे वॉरिअर्सविरुध्द 66 चेंडूंत नाबाद 175 धावा केल्या. त्याने कोलकाता नाईट राडर्समध्ये खेळत असलेला ब्रेंडन मॅकुलुम याचा नाबाद 158 धावांचा विक्रम मोडीत काढला. मॅकुलुमने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुध्द चिन्नास्वामी स्टेडियवर 2008 च्या पहिल्या आपीएल स्पर्धेत 73 चेंडूंवर नाबाद 158 धावा काढल्या होत्या. हा विक्रम गेलने मोडीत काढला. याबाबत मॅकला समाधान होत आहे, असे मत मॅकुलुमने येथे व्यक्त केले आहे.\nयावर अधिक वाचा :\nगेलने विक्रम मोड्यामुळे आनंद झाला मॅकुलुम\nPUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये\nव्हिडिओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती असेलच परंतु आपल्याला कदाचित याच्या वाईट ...\nभारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा ...\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश\nशिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...\nडाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल\nगेल्या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ ...\nमायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार\nप्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ ...\nधर्मगुरू झाकीर नाईकच्या संपत्तीवर टाच\nअंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) वादग्रस्त मुस्लिम धर्मगुरू झाकीर नाईकच्या मुंबई आणि ...\nराज ठाकरे यांचा व्यंगचित्रातून टोला\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र ...\nभय्यू महाराज आत्महत्या प्रकरण, तिघांना अटक\nभय्यू महाराज आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी प्रमुख सेवक विनायक दुधाळे, शरद देशमुख आणि पलक ...\nसुभाषचंद्र बोस व आझाद हिंद सेना यांच्याबद्दल महत्वाचे\nसुभाषचंद्र बोस यांचा जन्म २३ जानेवारी १८९७, बंगाल प्रांतात झाला. सुभाषबाबू १९२० मध्ये ...\nसुभाषचंद्र बोस आणि कारावास\nआपल्या सार्वजनिक जीवनात सुभाषबाबूंना एकूण अकरा वेळा कारावास भोगावा लागला. सर्वप्रथम १९२१ ...\nमुख्यप��ष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A0%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9C-23-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D/", "date_download": "2019-01-21T01:23:45Z", "digest": "sha1:B37O6XNEIK32MFNH7SLVBHRKAHQHAD2J", "length": 7792, "nlines": 170, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "या आठवड्यातील रिलीज ( 23 मार्च 2018) | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nया आठवड्यातील रिलीज ( 23 मार्च 2018)\nकलाकार – मीरज शाह, साक्षी सिंह, पंकज कुमार, अवतार सिंग भुल्लर\nनिर्माता – डॉ. रचेल सिंह\nदिग्दर्शक- देवेश प्रताप सिंह\nशादी तेरी, बजायेंगे हम बॅन्ड\nकलाकार- राजपाल यादव, राहुल बग्गा, रोहित कुमार, दिलबाग सिंग, मुश्‍ताक खान, आफ्रीन आल्वी, राधा भट\nकलाकार- राणी मुखर्जी, आसिफ बसरा, सुप्रिया पिळगावकर, नीरज काबी\nबा बा ब्लॅक शीप\nकलाकार- मनिष पॉल, मंजिरी फडणीस, अनुपम खेर, के.के. मेनन, अन्नु कपूर\nनिर्माता- कृष्णा दातला, आनंद स्वरुप अग्रवाल\nकलाकार- जॉन बेयोगा, स्कॉट ईस्टवूड, कॅली स्पॅनी, रिंकू किकूची, चार्ली डे,\nनिर्माता – जॉन बेयोगा\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nया आठवड्यातील रिलीज (१८ जानेवारी)\nया आठवड्यातील रिलीज (११ जानेवारी)\nया आठवड्यातील रिलीज (२८ डिसेंबर)\nया आठवड्यातील रिलीज (२१ डिसेंबर)\nया आठवड्यातील रिलीज (६ डिसेंबर)\nया आठवड्यातील रिलीज (22 नोव्हेंबर)\nया आठवड्यातील रिलीज (१६ नोव्हेंबर)\nया आठवड्यातील रिलीज (९ नोव्हेंबर)\nया आठवड्यातील रिलीज (२ नोव्हेंबर)\nखेलो इंडिया : टेबल टेनिसमध्ये चिन्मयला दुहेरी मुकुट\nमध्यप्रदेशात भाजप नेत्याची हत्या\nजीवनगाणे : खरी सुंदरता\nकोलकाता रॅली हा केंद्रासाठी वेकअप कॉल ; शत्रुघ्न सिन्हा यांनी केले रॅलीचे जोरदार समर्थन\nभाषा-भाषा : हिंदीची सक्‍ती कितपत श्रेयस्कर\nखेलो इंडिया : मुष्टियुद्धात महाराष्ट्राचा सुवर्ण चौकार\nदाऊद टोळीतील तीन हस्तकांना अटक ; दिल्ली पोलिसांची कारवाई\nलक्षवेधी : सत्तातुरतेच्या ‘नाटका’चे ‘पोर’खेळ’\nखेलो इंडिया : प्रेरणा विचारेला टेनिसमध्ये सुवर्ण\nआलोककुमार यांनी आपल्या वक्तव्याविषयी केला खुलासा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://www.sharadjoshi.in/forum", "date_download": "2019-01-21T01:40:21Z", "digest": "sha1:MYLBBIIDY7EYBNYPQJVTEZVRABYRASAZ", "length": 3499, "nlines": 96, "source_domain": "www.sharadjoshi.in", "title": "फोरम्स | योद्धा शेतकरी", "raw_content": "\nचांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न\nअर्थ तो सांगतो पुन्हा\nबळीचे राज्य येणार आहे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\nलेखनाची भाषा बदलण्यासाठी खिडकीत क्लिक करा. किंवा Ctrl+Space वापरा.\nयेथे शेतकरी संघटनाविषयक चर्चा शोधता येईल.\nयेथे आगामी कार्यक्रमाविषयी माहीती मिळेल.\nशेतकरी संघटना विषयक कार्यक्रमाचे वृत्तांत येथे मिळेल.\nसन्मानणीय सदस्य येथे चर्चा, मंथन, एखाद्या विषयावर उहापोह करण्यासाठी लेख लिहू शकतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mdd.maharashtra.gov.in/1122/%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%80-2011", "date_download": "2019-01-21T01:56:12Z", "digest": "sha1:C4P6XZG5XJALE5TU73AYNKYM234NBLZA", "length": 9165, "nlines": 127, "source_domain": "mdd.maharashtra.gov.in", "title": "शोधा", "raw_content": "\nमहाराष्ट्र शासन अल्पसंख्याक विकास विभाग\nअधिनस्त संस्था व संबधित अधिनियम\nप्री - मॅट्रिक शिष्यवृत्ती\nमेरीट कम मिन्स शिष्यवृत्ती\nमौलाना आझाद राष्ट्रीय फेलोशिप (अल्पसंख्याक कार्य मंत्रालय भारत सरकार )\nराज्य शासन पुरस्कृत योजना\nउच्च व व्यावसायिक शिक्षणासाठी राज्य शासनाची अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती\nमदरसांमधून गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी विशेष कार्यक्रम S P Q E M (मानव संसाधन विकास मंत्रालय भारत सरकार )\nराज्य शासन पुरस्कृत योजना\nडॉ झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना\nअल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थामध्ये पायाभूत सुविधा विकास योजना\nआय डी एम आय (मानव संसाधन विकास मंत्रालय भारत सरकार )\nराज्य शासन पुरस्कृत योजना\nअल्पसंख्यांक बहुल शाळांना अनुदान\nविद्यार्थिसाठी वसतीगृह (केंद्र व राज्य)\nकस्तुरबा गांधी बालिका विद्यालय (मानव संसाधन विकास मंत्रालय)\nपढो परदेस (अल्पसंख्याक कार्य मंत्रालय भारत सरकार )\nमौलाना आझाद फांऊडेशन (मानव संसाधन विकास मंत्रालय भारत सरकार)\nफ्री कोचिंग व अलाईड स्किम (अल्पसंख्याक कार्य मंत्रालय)\nराज्य शासन पुरस्कृत योजना\nमौलाना आझाद मोफत शिकवणी व संबंध योजना\nअल्पकालावधीन रोजगारभिमुख प्रशिक्षण फी प्रतिकृती योजना\nनविन तंत्रनिकेतन सुरू करणे\nनवीन आय टि आय सुरु करणे\nआय टि आय मध्ये दुसरी-तिसरी पाळी सुरु करणे\nबहु क्षेत्रीय विकास कार्यक्रम\n११ वी पंचवार्षिक योजना\n१२ वी पंचवार्षिक योजना\nराज्य अल्पसंख्याक आयोगाच्या योजना\nउर्दू शाळेत मराठी भाषा शिकवणी वर्ग\nउर्दू अकादमी, हज समिती, वक्फ मंडळ\nमहाराष्ट्र राज्य हज समिती\nमहाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ\nमौलाना आझाद थेट कर्ज योजना\nराजीव गांधी शैक्षणिक कर्ज योजना\nमौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ\nएन एम डी एफ सी N M D F C\nअल्पसंख्यांक बहुलक्षेत्र ( जनगणना २०११ )\nअल्पसंख्यांक दर्जा प्रमाणपत्रांसाठी लॉग इन\nअल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थांची यादी\nअल्पसंख्यांक बहुल पायाभुत सुविधांसाठी लॉग इन\nतुम्ही आता येथे आहात :\nभारताचे महानिबंधक व जनगणना आयुक्त यांच्या मार्फत प्रत्येक दशकाला जनगणना करण्यात येते. सदर जनगणनेमध्ये धार्मिक व भाषिक अल्पसंख्याकांची सांख्यिकी माहिती प्रकाशित करण्यात येते. त्यानुसार देशातील व राज्यातील धार्मिक व भाषिक अल्पसंख्याक लोकसमूहाची संख्या व विविध पैलूंशी निगडीत काही माहिती खालील तक्त्यात दर्शविली आहे :\n© अल्पसंख्याक विकास विभाग यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.\nएकूण दर्शक: ४९४९४२ आजचे दर्शक: १२३", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/kuldeep-yadav-reveals-his-favorite-football-player/", "date_download": "2019-01-21T01:27:11Z", "digest": "sha1:7TUSXTOKK34QVWBHHIO7KLZ2NXI2HRT4", "length": 7921, "nlines": 61, "source_domain": "mahasports.co.in", "title": "कोण आहे कुलदीप यादवचा आवडता फुटबॉलपटू ?", "raw_content": "\nकोण आहे कुलदीप यादवचा आवडता फुटबॉलपटू \nकोण आहे कुलदीप यादवचा आवडता फुटबॉलपटू \nभारतीय संघाचा जादुई फिरकी गोलंदाज कुलदीप यादव अवघ्या काही महिन्याच्या कालावधीत भारतीय संघात आपले स्थान निर्माण करण्यात यशस्वी झाला आहे. त्याने लेग स्पिन, गुगली, स्ट्रेट बॉल आणि चायनामन या कौशल्याने पूर्ण जगाला त्याच्या गोलंदाजीची दाखल घायला भाग पडले आहे. त्यातही त्याची गुगली अनेक फलंदाजांची भांबेरी उडवून देते.\nभारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आपल्या ट्विटर अकाउंटवरून एक विडिओ शेयर केला आहे. त्यात या चायनामन गोलंदाजाची भारतीय संघातील खेळाडू रोहित शर्माने एक मुलाखत घेतली आणि त्यात त्याने अनेक गुगली टाकल्या परंतु या गोलंदाजाने भारतीय फलंदाजाच्या प्रश्नांच्या गुगलीचा उत्तम सामना केला आणि आपल्या आवडी निवडी सांगितल्या.\nया मुलाखतीत कुलदीप यादवला रोहित शर्माने अनेक प्रश्न विचारले. उदाहरणार्थ रोहितने त्याला विचारले की त्याला भविष्यात कोणती गाडी घायला आवडेल. त्यावर त्याने उत्तर दिल�� की, “नव्वदीच्या दशकातील मस्टँग ही गाडी घ्यायला आवडेल असे त्याने सांगितले.” या मुलाखतीत आपले फुटबॉल विषयीचे प्रेम आणि आवड त्याने सांगितली.\nया मुलाखतीत त्याला रोहित शर्माने विचारले की कोणा एका व्यक्तीचा मोबाईल नंबर तुला तुझ्या मोबाइलमध्ये हवा आहे की ज्यामुळे तू त्या व्यक्तीशी केव्हाही बोलू शकशील. त्यावर उत्तर देताना कुलदीप म्हणाला, “नेमार ज्युनियर, या खेळाडूचा मी खूप मोठा चाहता आहे. त्याला मी नेहमी फॉलो करतो. त्याचा नंबर मला माझ्या मोबाईलमध्ये हवा आहे. जर भविष्यात त्याला भेटण्याची संधी मिळाली तर मी नक्की भेटेल.”\nतिसरी राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा: दूर्वा, गौरी, मयुरी, पावनी यांना विजेतेपद\nऑस्ट्रेलियन ओपन: गतविजेत्या रॉजर फेडररला पराभवाचा धक्का\nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्गलला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\nडॉ. शिरीडकरने जिंकला “आर्य चषक”\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या साक्षी शितोळे व ईशा पवार यांचा सुवर्णवेध\nकोल्हापूरच्या संघानी पटाकवले जामसंडे पुरुष व महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद\nअजिंक्य रहाणे या मालिकेत करणार भारताचे नेतृत्व\nएमएस धोनी हा सुपरस्टार आहे…\nतेंडुलकर, कोहलीप्रमाणे या दिग्गजांच्या यादीत हाशिम अमलाही सामील\nसातत्याने विक्रम करणाऱ्या किंग कोहलीचा ‘हा’ विश्वविक्रम मोडीत\nन्यूझीलंड विरुद्धच्या टी२० मालिकेसाठी अशी आहे टीम इंडिया\nएमएस धोनीने चुकून घातली रिषभ पंतची जीन्स\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची २१७ पदकांसह आघाडी कायम\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या सुवर्णचौकार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसमध्ये चिन्मयला दुहेरी मुकुट; महाराष्ट्राला दोन सुवर्ण व एक रौप्य पदक\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या सुकमणी बाब्रेकर याला कास्यंपदक\n३री राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा : प्रथमेश पेनशेट्टी, आदित्य दळवी, प्रेम शहा, अभय मोरे यांना विजेतेपद\nखेलो इंडिया युथ गेम्सचा समारोप सोहळा आज\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या निखिल दुबे याचा ‘सुवर्ण’ ठोसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/leicester-vs-tottenham/", "date_download": "2019-01-21T02:24:56Z", "digest": "sha1:H5QPERMA234THGT2V563P2UOFIC7M7ND", "length": 8478, "nlines": 59, "source_domain": "mahasports.co.in", "title": "हॅरी केन वादळात लेस्टरसिटी उद्धवस्त, ६-१ने पराभव", "raw_content": "\nहॅरी केन वादळात लेस्टरसिटी उद्धवस्त, ६-१ने पराभव\nहॅरी केन वादळात लेस्टरसिटी उद्धवस्त, ६-१ने पराभव\nगतवर्षीच्या इंग्लिश प्रीमियर लीगचा विजेता संघ लेस्टरसिटी आणि गतवर्षीच्या आणि यावर्षीही दुसऱ्या क्रमांकावर असणारा टोट्टेनहॅम हॉटस्परचा संघ यांच्यात काल सामना झाला त्यात लेस्टरसिटीचा १-६ असा पराभव झाला. स्पूर्सकडून खेळणारा इंग्लंडचा आक्रमकपटू हॅरी केन याने गोलचा पाऊस पाडत सामन्यात वयक्तिक ४ गोल नोंदवले. इंग्लिश प्रीमियर लीगच्या यंदाच्या मोसमात २६ गोल करत सर्वाधिक गोल करणाऱ्याच्या यादीत केनने पहिल्या स्थानावर झेप घेतली. तर त्याला दक्षिण कोरियन खेळाडू सन हुन -मिनने २ गोल करत उत्तम साथ दिली आणि सामना आरामात खिशात घातला.\nसामन्याच्या पहिल्या हाफमध्ये २५ व्या मिनिटाला हॅरी केनने स्पूर्सचे खाते उघडले, त्यानंतर सोबतीचा आक्रमक खेळाडू सन यानेही गोल करत संघाची स्कोर लाइन २-० ने पुढे नेली.\nसामन्याचा दुसरा हाफ सुरु झाल्यानंतर लेस्टरसिटीच्या खेळाडूंनी आक्रमणे वाढवली आणि त्याचे फळ त्यांना मिळाले आणि त्यांचा गोल झाला. चिलवेलने ५९ व्या मिनिटाला हा गोल नोंदवत स्कोर लाइन १-२ अशी केली. त्या नंतर हॅरी केन आणि सन यांनी सामन्याची सूत्रे स्वतःकडे घेतली. डेल अल्लीयाच्या कडून मिळालेल्या पासचा फायदा उठवत केनने ६३व्या मिनिटाला स्वतःचा दुसरा आणि टीमचा तिसरा गोल नोंदवत स्कोर लाइन १-३ अशी केली. त्यानंतर लगेच सनने ७१व्या मिनिटाला गोल करत आघाडी १-४ वर नेली. या पिछाडी नंतर लेस्टरच्या आव्हानात हवा गेली आणि सामन्याच्या शेवटी ८८व्या आणि ९०+२ व्या मिनिटाला गोल करत केन ने आघाडी १-६ अशी केली आणि स्वतःचे ४ गोल झळकावले.\nगतवर्षीची चॅम्पियन असणारी लेस्टरची टीम या वर्षी ११ व्या स्थानावर आहे आणि हा सामना जिंकून ८व्या स्थानावर पोहचवण्याचे स्वप्न भंगले. गोल स्कोररच्या यादीत केन २६ गोल सह पहिल्या स्थानावर पोहचला तर दुसऱ्या स्थानावर असणारा एव्हर्टनचा रोमेलू लुकाकू याचे २४ गोल आहेत.\nतिसरी राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा: दूर्वा, गौरी, मयुरी, पावनी यांना विजेतेपद\nऑस्ट्रेलियन ओपन: गतविजेत्या रॉजर फेडररला पराभवाचा धक्का\nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्गलला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट���राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\nडॉ. शिरीडकरने जिंकला “आर्य चषक”\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या साक्षी शितोळे व ईशा पवार यांचा सुवर्णवेध\nकोल्हापूरच्या संघानी पटाकवले जामसंडे पुरुष व महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद\nअजिंक्य रहाणे या मालिकेत करणार भारताचे नेतृत्व\nएमएस धोनी हा सुपरस्टार आहे…\nतेंडुलकर, कोहलीप्रमाणे या दिग्गजांच्या यादीत हाशिम अमलाही सामील\nसातत्याने विक्रम करणाऱ्या किंग कोहलीचा ‘हा’ विश्वविक्रम मोडीत\nन्यूझीलंड विरुद्धच्या टी२० मालिकेसाठी अशी आहे टीम इंडिया\nएमएस धोनीने चुकून घातली रिषभ पंतची जीन्स\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची २१७ पदकांसह आघाडी कायम\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या सुवर्णचौकार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसमध्ये चिन्मयला दुहेरी मुकुट; महाराष्ट्राला दोन सुवर्ण व एक रौप्य पदक\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या सुकमणी बाब्रेकर याला कास्यंपदक\n३री राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा : प्रथमेश पेनशेट्टी, आदित्य दळवी, प्रेम शहा, अभय मोरे यांना विजेतेपद\nखेलो इंडिया युथ गेम्सचा समारोप सोहळा आज\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या निखिल दुबे याचा ‘सुवर्ण’ ठोसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/only-2nd-time-in-140-years-test-history-today-that-the-first-two-overs-of-the-match-were-bowled-by-spinners-abdur-razzak-and-mehidy-hasan/", "date_download": "2019-01-21T01:24:13Z", "digest": "sha1:ESSUVFRZPVCOVLRHS7OSHO7EKQWENXCA", "length": 6373, "nlines": 61, "source_domain": "mahasports.co.in", "title": "अजब! १४० वर्षात कसोटीत झाला नाही असा कारनामा आज झाला", "raw_content": "\n १४० वर्षात कसोटीत झाला नाही असा कारनामा आज झाला\n १४० वर्षात कसोटीत झाला नाही असा कारनामा आज झाला\nक्रिकेट आणि विक्रम ही आता नित्याचीच बाब झाली आहे. आज बांगलादेश विरुद्ध श्रीलंका दुसऱ्या कसोटी सामन्यात बांगलादेशसंघाकडून एक खास विक्रम झाला.\nकसोटी क्रिकेटमध्ये आज श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. गोलंदाजी करत असलेल्या बांगलादेशकडून पहिली दोन्ही षटके फिरकी गोलंदाजांनी टाकली.\nअब्दूर रझाक आणि मेहीडी हसन या दोन फिरकी गोलंदाजांनी बांगलादेशाकडून डावाची सुरुवात केली. १४० वर्षांच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सामन्याची पहिली दोन षटके फिरकी गोलंदाजाने टाकायची ही केवळ दुसर��� वेळ होती.\nविशेष म्हणजे हा निर्णय योग्य ठरवताना अब्दूर रझाकने १४ षटकांत ५९ धावा देत ४ विकेट्स घेतल्या.\nयापूर्वी भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कानपुर कसोटीत १९६४ साली भारताकडून सामन्यातील पहिली दोन षटके ही फिरकी गोलंदाजांनी टाकली होती.\nतिसरी राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा: दूर्वा, गौरी, मयुरी, पावनी यांना विजेतेपद\nऑस्ट्रेलियन ओपन: गतविजेत्या रॉजर फेडररला पराभवाचा धक्का\nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्गलला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\nडॉ. शिरीडकरने जिंकला “आर्य चषक”\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या साक्षी शितोळे व ईशा पवार यांचा सुवर्णवेध\nकोल्हापूरच्या संघानी पटाकवले जामसंडे पुरुष व महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद\nअजिंक्य रहाणे या मालिकेत करणार भारताचे नेतृत्व\nएमएस धोनी हा सुपरस्टार आहे…\nतेंडुलकर, कोहलीप्रमाणे या दिग्गजांच्या यादीत हाशिम अमलाही सामील\nसातत्याने विक्रम करणाऱ्या किंग कोहलीचा ‘हा’ विश्वविक्रम मोडीत\nन्यूझीलंड विरुद्धच्या टी२० मालिकेसाठी अशी आहे टीम इंडिया\nएमएस धोनीने चुकून घातली रिषभ पंतची जीन्स\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची २१७ पदकांसह आघाडी कायम\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या सुवर्णचौकार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसमध्ये चिन्मयला दुहेरी मुकुट; महाराष्ट्राला दोन सुवर्ण व एक रौप्य पदक\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या सुकमणी बाब्रेकर याला कास्यंपदक\n३री राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा : प्रथमेश पेनशेट्टी, आदित्य दळवी, प्रेम शहा, अभय मोरे यांना विजेतेपद\nखेलो इंडिया युथ गेम्सचा समारोप सोहळा आज\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या निखिल दुबे याचा ‘सुवर्ण’ ठोसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/asaduddin-owaisi-not-factor-sangli-elections-135489", "date_download": "2019-01-21T01:49:08Z", "digest": "sha1:RZV4TK7SBLBLAQ2QSVW3CAVILSL7OQMV", "length": 13195, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "asaduddin owaisi not a factor in Sangli elections ओवेसींचा प्रचार जोरदार; पण सांगलीत प्रभावच नाही! | eSakal", "raw_content": "\nओवेसींचा प्रचार जोरदार; पण सांगलीत प्रभावच नाही\nशुक्रवार, 3 ऑगस्ट 2018\nसांगली : महापालिका निवडणुकीमध्ये उमेदवारांसाठी 'एमआयएम'चे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी जळगाव आणि सांगलीत जोरदार प्रचार केला होता; पण सांगलीत या सभांना गर्दी होऊनही ओवेसींच्या पक्षाला त्याचा फायदा झालेला दिसत नाही.\nओवेसींच्या सभांना मोठी गर्दी झाली होती. जळगाव महापालिका निवडणुकीमध्ये 'एमआयएम'चे तीन नगरसेवक निवडून आले आहेत. पण सांगली मिरज कुपवाडमध्ये त्यांच्या सभांचा प्रभाव पडला नाही. मिरजमध्ये झालेल्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी झाली होती. त्यात ओवेसी यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीवर सडकून टीका केली होती.\nसांगली : महापालिका निवडणुकीमध्ये उमेदवारांसाठी 'एमआयएम'चे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी जळगाव आणि सांगलीत जोरदार प्रचार केला होता; पण सांगलीत या सभांना गर्दी होऊनही ओवेसींच्या पक्षाला त्याचा फायदा झालेला दिसत नाही.\nओवेसींच्या सभांना मोठी गर्दी झाली होती. जळगाव महापालिका निवडणुकीमध्ये 'एमआयएम'चे तीन नगरसेवक निवडून आले आहेत. पण सांगली मिरज कुपवाडमध्ये त्यांच्या सभांचा प्रभाव पडला नाही. मिरजमध्ये झालेल्या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी झाली होती. त्यात ओवेसी यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीवर सडकून टीका केली होती.\n'मिरजमध्ये औरंगबादसारखे वातावरण आहे', असा दावा आमदार इम्तियाज अली यांनी केला होता. पण 'एमआयएम'ला अपेक्षित असलेल्या चारही जागांवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार निवडून आले. 'राजीव गांधी, इंदिरा गांधी यांची हत्या करणारे काय खात होते, याची चौकशी करा. महात्मा गांधी यांची हत्या करणारा नथुराम गोडसे काय खात होता, याची चर्चा का होत नाही', असा प्रश्‍न ओवेसी यांनी उपस्थित केला.\n'काळ्या पाण्याची शिक्षा भोगताना ब्रिटिशांना सहावेळा माफीनामा लिहून देणारे 'त्यांचे' हिरो कसे होतात', असे वक्तव्यही त्यांनी केले होते. या सर्व प्रचाराचा प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये 'एमआयएम'ला फायदा झालेला दिसून आलेला नाही.\nसांगलीत बनावट नोटांच्या कारखान्यावर छापा\nसांगली : येथील शामरावनगरमधील अलिशान बंगल्यातील बनावट नोटांच्या कारखान्यात आज रात्री उशीरा छापा पडला. कोल्हापूरमधील गांधीनगर ठाण्याच्या पोलिसांनी...\nलोकसभा लढणार नाही : विश्वजित कदम\nसांगली : सांगली लोकसभा मतदारसंघातून तगडा उमेदवार दिला जाईल, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केल्यापासून काँग्रेसचे आमदार...\nराज्यात काकडी प्रतिक्���विंटल १००० ते ४००० रुपये\nऔरंगाबादेत प्रतिक्‍विंटल १५०० ते २००० रुपये औरंगाबाद - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. १७) काकडीची ४७ क्‍विंटल आवक झाली...\nवय वर्षे फक्त 98; तरीही रोज चालवतात 20 किमी. सायकल\nसांगली : \"माझी जन्मसाल आहे 1920. आजही मला सायकल चालवायला जमते. मी माझ्या गावापासून साधारण दहा किलोमीटर अंतरावरच्या गावाला सायकलीवरून जातो. आज...\nसांगली-इस्लामपूर रस्त्यावर एसटी पलटी\nसांगली : सांगली-इस्लामपूर मार्गावर राज्य परिवहन विभागाची एसटी पलटी झाली. मिरजहून साताराला जाणारी एसटी ही बस लक्ष्मी फाट्याजवळ उलटली. समोरील...\nविधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांचे निधन\nसांगली- विधान परिषदेचे माजी सभापती आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव देशमुख यांचे निधन झाले आहे. सांगली जिल्ह्यातील कोकरूड या त्याच्या मूळ गावी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/42730", "date_download": "2019-01-21T01:28:38Z", "digest": "sha1:GBCXUNN36SCYADHEAZLKQU3UVE55CUTI", "length": 14733, "nlines": 193, "source_domain": "www.maayboli.com", "title": "हिंदी शब्दकोडं - प्राणी आणि पक्षी | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /हिंदी शब्दकोडं - प्राणी आणि पक्षी\nहिंदी शब्दकोडं - प्राणी आणि पक्षी\nसाहित्य : कर्तव्याची जाणीव (१ किलो), चिकाटी (५ किलो), भरपूर वेळ (काढता येईल तितका), होडी आणि वल्ही (मी दोन वल्ही वापरलीयेत.)\nसध्या आमच्याकडे पाचवीचा अभ्यास सुरू झाला आहे. गृहकार्यात हिंदी टीचरनं प्राणी आणि पक्ष्यांची हिंदी नावं गुंफून एक शब्दकोडं बनवायला सांगितलं होतं.\nसोडवायला सोपं जातं (शब्दकोडं - मराठी. हिंदी शब्दकोडं नव्हे. हिंदी शब्दकोडं आतापर्यंत सोडवलंच नाहीये.) पण बनवायला वेळखाऊ प्रकरण. शब्द शोधा, मग त्यातली कॉमन अक्षरं (त्यांच्या काना, मात्रा, वेलांटीसकट) शोधा. मग त्यांचे गुच्छ (क्लस्टर्स) बनवा आणि मग एक सोईनं ग्रिड तयार करून त्यात ते त्यातल्यात्यात योग्य प्रकारे बसवा - असलं चिकाटीचं काम.\nपण तरीही एकदाचं हे शब्दकोडं पूर्ण केलंच. माझ्या हिंदी शब्दांच्या अज्ञानसागरात हातपाय मारत असताना गुगलरूपी होडीनं आणि वल्हं क्रमांक १ व वल्हं क्रमांक २ नं मला पैलतीरी सुखरूप पोहोचवलं.\nतर हे शब्दकोडं इथे देत आहे. मायबोली नेक्स्टजेनला उपयोगी पडेल अशी आशा आहे. आमच्या कोड्यात शब्दांना उभे आडवे क्रमांक दिले नाहीत कारण आम्हाला क्लु द्यायचे नव्हते.\nपण तुम्हाला याच शब्दकोड्यातले शब्द गाळून, रिकामं ग्रिड बनवून, उभ्या आणि आडव्या शब्दांना क्रमांक देऊन आणि खाली त्या त्या प्राण्या-पक्ष्यांची चित्रं चिकटवून अथवा वर्णन करून देता येईल.\nचमगादड, लकडबग्गा, नेवला हे\nचमगादड, लकडबग्गा, नेवला हे शब्द किती वर्षांनी वाचले/ऐकले. मस्त. हिंदी चंपकची आठवण झाली.\n यातले काही प्राणी /\nयातले काही प्राणी / पक्षी लक्षात येत नाहियेत.... चेकली व्हल्ली आले लक्षात\nअजगरच्या इथे उभा शब्द काय आहे\nअजगरच्या इथे उभा शब्द काय आहे \nछान आहे शब्द कोडं.\nफक्त १ किलो कर्तव्याची जाणीव आणि ५ किलो चिकाटी मध्ये जमलं मला ह्याच्या दसपट वापरूनही जमणार नाही...\nप्रश्न : काही शब्द हिंदी भाषेला तुम्ही बहाल केले का\nटीप :छोट्या मॅडम चं अक्षर सुंदर झालय.\nमस्तच गं मामी... आणी हे\nमस्तच गं मामी... आणी हे लाराने लिहिलंय.. सुबक आहे अक्षर..\nते चूं वरचं टिंब इरेज करायला हवंय का\nअजगरच्या इथे उभा शब्द काय आहे\nअजगरच्या इथे उभा शब्द काय आहे >>>> सिंडी, तो आहे खंजन = Wagtail\nते चूं वरचं टिंब इरेज करायला हवंय का चूहा चं >>> वर्षुताई, धन्स. सांगते करायला.\nसुबक अक्षर पाहून मलाही भोवळ आली आहे.\nकाही शब्द हिंदी भाषेला तुम्ही बहाल केले का >>> नाय नाय. ते आहेत तसेच आधीपासून.\n'मोरनी' हा शब्द नंतर काढून\n'मोरनी' हा शब्द नंतर काढून टाकला कारण त्याला जोडणारा 'मोर' आधीच 'सारस'बरोबर वापरून झालाय आणि दोनाक्षरी, मो, र, नी यापैकी कोणत्याही अक्षराने संपणारा दुसरा कोणताही प्राणी किंवा पक्षी आयत्यावेळी मिळाला नाही. त्यामुळे 'मोरनी' चे तीन चौकोनही पिवळे झाले आहेत याची कृपया नोंद घ्यावी.\nगौरैया हा कोणता प्राणी\nगौरैया हा कोणता प्राणी की पक्षी\nवल्ही हलवली उत्तर मिळाले.\nगौरैया = साधी चिमणी =\nगौरैया = स���धी चिमणी = हाऊस स्पॅरो\nबाप रे, काय कष्ट घेतलेत\nबाप रे, काय कष्ट घेतलेत \nमानव हा प्राणी नाही का मानत, मामे \nमामी, खरंच भारी झालंय कोडं.\nमामी, खरंच भारी झालंय कोडं. लाराला सांग, आवडलं.\n मस्तच. मामी, एक सुचवावसं\nमायबोलीवरील सदस्यनामांचं एक कोडं तयार कराल का \nक्ल्यू मात्र मजेशीर हवेत हां.\nमस्तय कोडं . चमगादड,\nमस्तय कोडं . चमगादड, लकडबग्गा, नेवला वाचुन जंगलबुकाची आठवण झाली.\nमानव हा प्राणी नाही का मानत\nमानव हा प्राणी नाही का मानत >>> दिनेशदा, कशाला त्या बिचार्‍या प्राण्यांचा अपमान करायचा\nमामी, खरंच भारी झालंय कोडं. लाराला सांग, आवडलं.\n>>>>> गजानन, नक्की सांगते. खुश होईल अगदी\nमायबोलीवरील सदस्यनामांचं एक कोडं तयार कराल का \nक्ल्यू मात्र मजेशीर हवेत हां. >>> भिडे, छान आहे कल्पना. नक्की विचार करते. अजूनही कोणी करणार असेल तर जरूर करा.\nमस्त प्रोजेक्ट आहे...आणि अक्शर ()पण्\nमस्त नीटनेटकं झालंय कोडं\nमस्त नीटनेटकं झालंय कोडं लाराला आमच्यातर्फे शाबासकी दे.\nअक्षराबद्दल आधी एक छानशी\nअक्षराबद्दल आधी एक छानशी शाबसकी.\nप्रोजेक्ट मस्तच झालाय. काही प्राण्यांची नावे पण ऐकली नाहीत\nहे मस्तय. लाराला शाबासकी.\nसगळ्यांचे प्रतिसाद लाराला वाचून दाखवले. खूप खुश झाली आहे. सगळ्यांनाच लाराकडून एक 'बिग थँक्यु'.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/64114", "date_download": "2019-01-21T02:01:40Z", "digest": "sha1:DAXGAZPYUD65JAXQU3OXHQEWSBI6GLZ3", "length": 4635, "nlines": 114, "source_domain": "www.maayboli.com", "title": "भरारी | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /भरारी\nह्या विकेंड ला काढले\nह्या विकेंड ला काढले\nचित्र कसलं फोटो च वाटला, मस्त\nचित्र कसलं फोटो च वाटला, मस्त \nचित्र कसलं फोटो च वाटला, >>>\nचित्र कसलं फोटो च वाटला, >>> अगदी....\nचित्र कसलं फोटो च वाटला, मस्त\nचित्र कसलं फोटो च वाटला, मस्त \nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/moka-irani-gange-ichalkaraji-136576", "date_download": "2019-01-21T02:10:33Z", "digest": "sha1:XE72Q3XUTYX6ALUBKMG2P4OCNO6BNHLH", "length": 14077, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Moka to Irani Gange in Ichalkaraji इचलकरंजीतील इराणी टोळीला मोका | eSakal", "raw_content": "\nइचलकरंजीतील इराणी टोळीला मोका\nगुरुवार, 9 ऑगस्ट 2018\nइचलकरंजी - आंबीवल्ली (कल्याण) येथील सोनसाखळी चोरणाऱ्या नामचीन ‘इराणी’ टोळीविरोधी मोकांतर्गत कारवाई केली असून कारवाईचा प्रस्ताव अवघ्या चार दिवसांत विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांच्याकडे पाठविला असल्याची माहिती अपर पोलिस अधीक्षक श्रीनिवास घाडगे व पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी पत्रकार बैठकीत दिली.\nइचलकरंजी - आंबीवल्ली (कल्याण) येथील सोनसाखळी चोरणाऱ्या नामचीन ‘इराणी’ टोळीविरोधी मोकांतर्गत कारवाई केली असून कारवाईचा प्रस्ताव अवघ्या चार दिवसांत विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांच्याकडे पाठविला असल्याची माहिती अपर पोलिस अधीक्षक श्रीनिवास घाडगे व पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी पत्रकार बैठकीत दिली.\nश्री. घाडगे व श्री. पिंगळे म्हणाले, ‘‘इराणी टोळीविरोधी सोनसाखळी, दरोड्याचा प्रयत्न, घरफोडी, मोटारसायकल चोरी असे मुंबई, भिवंडी, कल्याण, जयसिंगपूर, पेठवडगाव, गावभाग (इचलकरंजी) पोलिस ठाण्यात सुमारे १७ गुन्हे नोंद आहेत. म्होरक्‍या हैदर सरताज इराणी (इराणी मस्जिद जवळ, जयसिंगपूर, ता. शिरोळ) आहे. टोळीने दहा दिवसांपूर्वी किणी, वड्डवाडी (ता. हातकणंगले) येथील माधुरी विशाल पाटील यांच्या गळ्यातील सोन्याचे चार तोळ्यांचे गंठण, अर्धा तोळ्याचे मंगळसूत्र हिसडा मारून पलायन केले होते.\nयेथील स्थानिक गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक सतीश शिंदे, पोलिस उपनिरीक्षक अमोल माळी यांच्या पथकाने सहा दिवसांपूर्वी टोळीचा छडा लावून, गुन्हेगार हैदर इराणी याचा साथीदार असगर ऊर्फ बंटी इजाज इराणी (वय २४, रा. इराणी मस्जिद जवळ, जयसिंगपूर, ता. शिरोळ) याला अटक केली. टोळीच्या गुन्हेगारी कारनाम्याची गांभीर्याने दखल घेऊन पोलिस उपअधीक्षक श्री. पिंगळे यांनी मोकांतर्गत कारवाईचा प्रस्ताव तयार केला. तो तत्कालीन जिल्हा पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांच्याकडे पाठविला. त्यांनी या प्रस्तावाची छाननी करून अंतिम मंजुरीकरिता कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक श्री. नांगरे-पाटील यांच्याकडे पाठविला. त्यांनी या प्रस्तावाची छाननी करून कुख्यात इराणी टोळीविरोधी मोकांतर्गत कारवाईच्या प्रस्तावाला मान्यता दिली.\nविशेष पोलिस महानिरीक्षक श्री. नांगरे-पाटील यांनी कुख्यात इराणी या सोनसाखळी टोळीविरोधी मोकांतर्गत कारवाईच्या प्रस्तावाला जी मान्यता दिली, ती जिल्ह्यातील मोकांतर्गतची बारावी कारवाई आहे, अशी माहिती श्री. घाडगे व श्री. पिंगळे यांनी दिली.\nआम्हाला वाढप्याचंही मिळत नाही काम..\nकलेढोण - चोऱ्यामाऱ्यांचा आमच्यावर शिक्काच पडलाय. पोलिस कधी जबरदस्तीने घरातली माणसे धरून नेत्याल, त्याचा भरवसा नाही. गावात राहायला व अंत्यसंस्काराला...\nपुणे शहरातील ३६ हजार महिला ‘बडीकॉप’च्या सदस्या\nपुणे - नामांकित कंपनीमध्ये काम करणाऱ्या महिलेचा भरधाव कार चालविण्याच्या कारणावरून कॅबचालकाबरोबर वाद झाला. कारचालकाच्या उद्धट वर्तनाबाबत महिलेने...\nविवाहित प्रेमीयुगुलाची गळफास घेऊन आत्महत्या\nनाशिक - बागलाणच्या पश्‍चिम पट्ट्यातील आवळ बारीच्या पायथ्याशी एका शेतातील झाडावर बाळू टोपले (वय 30, रा. पठावे...\nवयाच्या मुद्द्यावरून महिलेची सक्तमजुरी रद्द\nमुंबई - घरात बेकायदा मद्यसाठा केल्याच्या आरोपात 59 वर्षांच्या एका महिलेला उच्च न्यायालयाने दोषी ठरवले...\nपोलिस भरतीसाठी आधी लेखी परीक्षा\nभवानीनगर - पोलिस भरतीकडे लक्ष ठेवून असलेल्या लाखो उमेदवारांना राज्य सरकारने धक्का दिला आहे. आता मैदानी परीक्षेऐवजी अगोदर लेखी परीक्षा असेल. याशिवाय...\nकुंभमेळ्यातून 1.2 लाख कोटींचा 'प्रसाद' अपेक्षित\nप्रयागराज : कुंभमेळा हे धार्मिक आणि आध्यात्मिक स्वरूपाचे संमेलन असले, तरी याद्वारे राज्य सरकारला तब्बल 1.2 लाख कोटी रुपयांचा महसूल मिळणे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.bookhungama.com/birbal-aani-badshaha/", "date_download": "2019-01-21T02:29:14Z", "digest": "sha1:KPMAYS57H3KVS662GJRDUUN3E2HFGBRX", "length": 1456, "nlines": 46, "source_domain": "www.bookhungama.com", "title": "Birbal Aani Badshaha", "raw_content": "\nबिरबल आणि बादशहा यांच्या ५० चटकदार गोष्टी\nबिरबल आणि बादशहा यांच्या ५० चटकदार गोष्टी - वि. स. सुखटणकर\nबिरबल आणि बादशहा यांच्या ५० चटकदार गोष्टी\nबिरबल आणि बादशहा यांच्या ५० चटकदार गोष्टी\nPublisher: उमा प्रकाशन (इ-बुक - सृजन ड्रीम्स प्रा. लि.)\nRent Book: बिरबल आणि बादशहा यांच्या ५० चटकदार गोष्टी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/nagpurvidharbh-news/tobacco-harmful-and-useful-1138681/", "date_download": "2019-01-21T01:41:32Z", "digest": "sha1:XS7KXW2CAMDGL4BA2VC74ZOWSO4EBBB2", "length": 14218, "nlines": 196, "source_domain": "www.loksatta.com", "title": "तंबाखू कर्करोगाला मारक आणि तारकही.. | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\nशशिकला यांना तुरुंगात विशेष वागणूक\nतंबाखू कर्करोगाला मारक आणि तारकही..\nतंबाखू कर्करोगाला मारक आणि तारकही..\nतंबाखू संदर्भातील एक नवे संशोधन सर्वानाच आश्चर्यात टाकणारे आहे\nऑस्ट्रेलियातील ला ट्रोब विद्यापीठाच्या वैज्ञानिकांचे संशोधन\nकर्करोगासाठी कारणीभूत मानला जाणारा तंबाखूच कर्करोगाच्या उपचारात महत्त्वाची भूमिका पार पाडत असल्याचे नवे संशोधन समोर आले आहे. ऑस्ट्रेलियातील ला ट्रोब विद्यापीठाच्या ‘इन्स्टिटय़ुट फॉर मॉलिक्युलर सायन्स’च्या वैज्ञानिकांनी तंबाखूच्या रोपातील फुलात हा अणू असल्याचे शोधून काढले आहे. याच संशोधनाचा आधार घेत लाखलाखोळी डाळीसंदर्भात लढा देणारे वैज्ञानिक डॉ. शांतीलाल कोठारी यांनी केंद्राच्या आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. एल. स्वास्थीचरण यांना पत्र लिहिले आहे.\nतंबाखू संदर्भातील एक नवे संशोधन सर्वानाच आश्चर्यात टाकणारे आहे. या संशोधनानुसार तंबाखूच्या रोपामध्ये आढळणारा एक अणू मानवी शरिरातील कर्करोगाच्या पेशींना संपविण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडतो. तंबाखूच्या रोपाला येणाऱ्या फुलांमध्ये तो असतो. त्यात कर्करोगाच्या विषाणूला नष्ट करण्यासोबतच कर्करोगाच्या पेशींना ओळखण्याची आणि त्याला मारण्याची क्षमतासुद्धा आहे. या अणूला ‘एनटी-१’ असे नाव देण्यात आले आहे. ‘इ-लाईफ जर्नल’ मध्ये हा संपूर्ण शोधप्रबंध प्रकाशित करण्यात आला आहे. यातील प्रमुख संशोधक मार्क हुलेट यांच्या मते तंबाखूत एक खास पदार्थ विकसिीा होतो, जो केवळ कर्करोगावर मारा करतो. मनुष्याच्या शरिरातील पेशींवर त्याचा काहीही परिणाम होत नाही. या संदर्भात कॅलिफोर्निया विश्वविद्यालयाच्या विशेषज्ञांसोबतचा एक अभ्यासदेखील कोलेरॅडोच्या एन लेंडमेन यांनी प्रकाशित केला आहे. ऑस्ट्रेलियातील या विद्यापीठाच्या संशोधनानंतर डॉ. शांतीलाल कोठारी यांनीही ८० टक्याहून अधिक लोकांना वर्षभर कायमस्वरूपी रोजगार तंबाखूच्या उत्पादनामुळे उपलब्ध होईल, असे सांगितले. मुळात तंबाखू वाईट नाही, पण त्यापासून तयार होणाऱ्या उत्पादनात इतरही घातक घटक मिसळले जात असल्याने त्याचे परिणाम वाईट होतात. तंबाखू आरोग्याला हानीकारक म्हणून मोठमोठय़ा जाहिराती केल्या जातात, पण भारतातील वैज्ञानिक तंबाखूच्या उत्पादनातील हे सत्य समोर का आणत नाही, यावर त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.\n१९७० मध्ये मोहीम अस्तित्वात\nलोकांच्या मनातून तंबाखूविषयीचा गैरसमज दूर करण्याच्या दृष्टीने तंबाखू कंपन्यांनी अर्थशास्त्रज्ञ, समाज वैज्ञानिक आणि वैज्ञानिकांना एकत्र आणून धुम्रपानाच्या बाजूने जोरदार मोहीम चालवली आहे. कर्करोगाच्या बाजूने आलेले हे संशोधन याच मोहिमेची पुढची कडी आहे, असे म्हटले तर खोटे ठरणार नाही. या अध्ययनानुसार मनोवैज्ञानिक हैंस आइसेंक आणि स्कट्रन या मोहिमेशी जुळले आहेत. ही मोहीम १९७० मध्ये प्रकाशात आली होती. जगातील सात प्रमुख सिगारेट कंपन्यांची एक बैठक १९७७ मध्ये झाली. यात एकमेकांच्या सहकार्याने काम करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n‘धूम्रपान, तंबाखू सेवनावर बहिष्कार टाका’\nतंबाखूचे आग्नेय आशियात दरवर्षी तेरा लाख बळी\nआग्नेय आशियाला तंबाखूचा विळखा\nकारागृहात मोबाईल, विडी व तंबाखूजन्य पदार्थासह कांदे, बटाटे, लसणाची चटणीही\n२७.५ कोटी जनतेला तंबाखूचे व्यसन\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसत्तेचे केंद्रीकरण की महाआघाडी\nपोट भरण्यासाठी मी एकेकाळी कोथिंबीरसुद्धा विकली; नवाजुद्दीनने सांगितल्या संघर्षाच्या आठवणी\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\n'फक्त कधी आणि कुठे ते सांग'; सारासोबत डेटला जाण्यास कार्तिक आर्यन तयार\nतुझं करिअर उद्ध्वस्त करू, सेटवर जाळपोळ करू; करणी सेनेची कंगनाला धमकी\nमी नायक नाही, कलाकार आहे..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nसत्तेचे केंद्रीकरण की महाआघाडी\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\n.. तर रिझव्‍‌र्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nपंधरा वर्षांनी रेल्वेत पुन्हा कुल्हडचा वापर\nस्वप्निल जोशीला भेटण्याची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2018/05/15/disclosed-terrorist-attack/", "date_download": "2019-01-21T02:18:38Z", "digest": "sha1:HHH2GWKR4BHFZZRDABXMR7O77F6NEBHW", "length": 10668, "nlines": 78, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "दहशतवादी कट उघड - Majha Paper", "raw_content": "\nस्टॅन्डविना उभी राहणार होंडाची नवी बाईक\nमोदींच्या टॉप टेन ब्रेन मधले महाराष्ट्राचे डॉ.श्रीकर परदेशी\nमोदी सरकारचे सुरक्षा सल्लागार अजित दोवाल हे सत्तरी ओलांडलेले अनुभवी सुरक्षा अधिकारी आहेत. त्यांनी काही काळ पाकिस्तानात राहूनही कामाचा अनुभव घेतलेला असल्याने गेल्या तीन चार वर्षात पाकिस्तानी दहशतवाद्यांना भारताच्या एकाही शहरात दहशतवादी कारवाया करता आलेल्या नाहीत. या काळात भारत-पाक सीमेवर पाकिस्तानी जवानांच्या कारवाया वाढल्या हे खरे आहे पण त्यांना आणि दहशतवादी संघटनांना भारतात अंतर्गत भागात काही करता आलेले नाही. भारतात दहशतवादी कारवायांना फूस देणार्‍या दाऊद इब्राहिमसारख्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या दहशतवाद्याला त्यामुळे अस्वस्थता वाटत असणारच.\nबराच कालावधी उलटल्यानंतर त्याने आता भारतात काही तरी करण्याच्या योजना आखायला सुरूवात केली आहे. त्याच्या या योजनेची झलक काल मुंबईतल्या पोलिसांना दिसली. भारतात मुंबईमध्ये २००८ साली झालेल्या अतिरेकी कारवाईसारखी कारवाई करण्याचे त्याचे प्रयत्न जारी आहेत. त्याचाच एक भाग असलेल्या फाझल मिर्झा या मुंबईतल्या तरुणाला काल पोलिसांनी अटक केली असून त्याच्या तपासातून धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. त्याने २००८ सालच्या हल्ल्यासारखाच हल्ला मुंबईवर करण्याची योजना आखली होती. त्यासाठी त्याला पाकिस्तानातून मदत मिळणार होती आणि त्यासाठी तो पाकिस्तानात जाणार होता पण तिकडे जाण्याच्या आतच त्याला जेरबंद करण्यात आले.\nमुंबई बरोबरच अन्य दोन तीन शहरांवरही त्याने लक्ष केन्द्रित केले होते असे त्याने पोलिसांना सांगितले. त्याने महाराष्ट्र, गुजरात आणि उत्तर प्रदेश ही तीन राज्ये आपल्या निशाण्यावर ठेवली होती. याचा अर्थ असा होतो की दाऊद पाकिस्तानात शांत बसलेला नाही. तो काही तरी करण्याची योजना आखत आहे. सध्या अतिरेकी संघटनांचे मनोधैर्य कमी झाले आहे आणि भारतातून त्यांना एरवी मिळणारी कुमक मिळत नाही. म्हणूनच फाझल मिर्झा सोबत पाकिस्तानातल्या त्याच्या गॉड फादर्सनी भारतात काही तरुणांना नादी लावून त्यांची या संघटनांत भरती करण्याबाबतही चर्चा केली होेती. एकंदरीत गेली चार वर्षे देशांतर्गत कारवायांबाबत दहशतवादी संघटनांनी जे मौन बाळगले आहे ते मौन नसून वादळापूर्वीची शांतता आहे. ते वादळ प्रत्यक्षात आकाराला न येता त्याला येण्यापूर्वीच जिरवण्यासाठी आपल्या सुरक्षा यंत्रणांना तयार रहावे लागणार आहे.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी वादग्रस्त वक्तव्य विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझ�� पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/ipl-news-marathi/%E0%A4%B9%E0%A5%88%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A6-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%9C-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A4%A2%E0%A4%A4-113051300015_1.htm", "date_download": "2019-01-21T01:10:11Z", "digest": "sha1:C4HFPL4SWM733PZBW2GSN3JGJIP2CO6U", "length": 13339, "nlines": 126, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Hydrabad, Mumbai Team, ipl 6 | हैदराबाद-मुंबई संघात आज महत्त्वाची लढत | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 21 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nहैदराबाद-मुंबई संघात आज महत्त्वाची लढत\nयेथील वानखेडे स्टेडिमवर यजमान मुंबई इंडियन्स आणि सनराझर्स हैदराबाद या संघात आयपीएल स्पर्धेतील ट्वेंटी-20 चा महत्त्वपूर्ण साखळी क्रिकेट सामना खेळला जात आहे. दोन्ही संघाला विजय आवश्क बनला आहे.\nमुंबई इंडियन्सने शनिवारी रात्री पुणे वॉरिअर्सचा पाच गडी राखून चित्तथरारकरीत पराभव केला. मुंबईने हा नववा विजय मिळविला. त्यामुळे मुंबईची अंतिम चार संघात स्थान मिळविण्याची आशा पल्लवित झाल्या आहेत. मुंबईने 13 सामने खेळले असून आता त्यांचे तीन सामने शिल्लक आहेत. तीनपैकी एक विजय मिळविला तरी मुंबईची प्ले ऑफ फेरी निश्चित होणार आहे. याउलट, हैदराबादने शनिवारी पंजाब संघाला 30 धावांनी पराभूत केले. त्यांनी आठवा विज मिळवून 16 गुणांसह साखळी गुणतक्त्यात सहावे स्थान मिळविले आहे.\nगुणतक्त्याचा विचार केला तर चेन्नईचा संघ 20 गुणांसह अव्वलस्थानी आहे. प्रत्येकी 18 गुणांसह मुंबई दुसर्‍या स्थानावर तर राजस्थान तिसर्‍या स्थानावर आहे. बंगळुरू आणि हैदराबादचे संघ प्रत्येकी 16 गुणांसह चौथ्या व पाचव्या स्थानावर आहेत. प्रत्येक संघाचे तीन सामने खेळावयाचे शिल्लक आहेत. त्यामुळे, सर्व संघातील चुरस कायम राहिली आहे. हैदराबाद संघ मुंबईपेक्षा दोन गुणानी पिछाडीस आहे. मुंबई संघाला घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा होत आहे. प्रत्येक संघ आपल्या घरच्या मैदानावर 8 सामने खेळू शकतो. मुंबईने वानखेडे स्टेडिमवर 6 सामन्यातून 6 विजय मिळविलेले आहेत व हा क्रम पुढे चालू ठेवण्याचा मुंबई संघाचा निर्धार राहील.\nरोहित शर्माच्या नेतृत्वाखाली हा संघ प्रगती करत आहे. मुंबईची आघाडीची फळी बहुतांशी सामन्यात उत्तम सलामी देऊ शकली नाही. पुण्याविरुद्ध ड्वेन स्मिथ शून्यावर बाद झाला. तरीही उर्वरित फलंदाजांनी मुंबईला विजय मिळवून दिला. रोहित शर्माने सामन्यात 36 धावा काढल्या. दिनेश कार्तिकही फार्ममध्येआहे. पोलार्डसुद्धा पिछाडीस नाही. अंबाटी राडू हा मधल्या फळीत धावा जमवत आहे. रोहितने 467 तर दिनेश कार्तिकने 405 धावा काढल्या आहेत. गोलंदाजीत मिशेल जॉन्सनने 19 बळी मिळविले आहेत. लसिथ मलिंगानेही 11 गडी बाद केले आहेत. हरभजनसिंगने 17 तर ओझाने 14 गडी टिपले आहेत. मुंबईचा संघ संतुलित असून तो विजासाठी प्रयत्न करेल. परंतु, त्यासाठी त्यांना स्टेन, परेरा, अमित मिश्रा यांच्या सामना करावा लागेल. विजयासाठी दोन्ही संघ आसुसलेले असून ही लढत रंगतदार ठरणची शक्यता आहे. सामन्याची वेळ : रात्री 8 वाजता\nचेन्नईचा विजीयक्रम पुणे रोखणार\nबेंगळुरू चार गड्यांनी पराभूत\nमंद गतीने षटके टाकल्याने धोनीला दंड\nमुंबई इंडियन्सला ‘रॉयल चॅलेंज’\nजखमी कालीसमुळे गोलंदाजी कमी पडली\nयावर अधिक वाचा :\nहैदराबादमुंबई संघात आज महत्त्वाची लढत\nPUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये\nव्हिडिओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती असेलच परंतु आपल्याला कदाचित याच्या वाईट ...\nभारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा ...\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश\nशिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...\nडाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल\nगेल्या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ ...\nमायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार\nप्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ ...\nधर्मगुरू झाकीर नाईकच्या संपत्तीवर टाच\nअंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) वादग्रस्त मुस्लिम धर्मगुरू झाकीर नाईकच्या मुंबई आणि ...\nराज ठाकरे यांचा व्यंगचित्रातून टोला\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र ...\nभय्यू महाराज आत्महत्या प्रकरण, तिघांना अटक\nभय्यू महाराज आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी प्रमुख सेवक विनायक दुधाळे, शरद देशमुख आणि पलक ...\nसुभाषचंद्र बोस व आझाद हिंद सेना यांच्याबद्दल महत्वाचे\nसुभाषचंद्र बोस यांचा जन्म २३ जानेवारी १८९७, बंगाल प्रांतात झाला. सुभाषबाबू १९२० मध्ये ...\nसुभाषचंद्र बोस आणि कारावास\nआपल्या सार्वजनिक जीवनात सुभाषबाबूंना एकूण अकरा वेळा कारावास भोगावा लागला. सर्वप्रथम १९२१ ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/criminal-proceedings-on-chidambaram-family/", "date_download": "2019-01-21T02:16:33Z", "digest": "sha1:VV5XX57AJYNXPKHJLOTQEOXA7UIQ7YMP", "length": 8863, "nlines": 160, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "चिदंबरम कुटुंबियांवरील फौजदारी कारवाई रद्दबातल | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nचिदंबरम कुटुंबियांवरील फौजदारी कारवाई रद्दबातल\nमद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय\nचेन्नाई – आयकर विभागाने चिदंबरम यांच्या कुटुंबियांवर फौजदारी गुन्हे दाखल करून कारवाई करण्याचा जो आदेश दिला होता तो मद्रास उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवला आहे. चिदंबरम यांच्या पत्नी नलिनी, पुत्र कार्ती आणि सूनबाई श्रीनिधी यांनी आपल्यावर आयकर विभागाने कारवाईचा जो आदेश दिला आहे त्याला आव्हान देणाऱ्या याचिका मद्रास उच्च न्यायालयात दाखल केल्या होत्या.\nत्या अनुषंगाने न्यायालयाने हा आदेश दिल्याने चिदंबरम यांना मोठाच दिलासा मिळाला आहे. विदेशातील आपल्या मालमत्तांचा आयकर विवरणात उल्लेख न केल्याच्या कारणावरून त्यांच्या विरोधात ही कारवाई केली जाणार होती. चिदंबरम यांच्या कुटुंबियांची ब्रिटन मध्ये केब्रिंज येथे 5.37 कोटी रूपयांची मालमत्ता आहे. त्याची माहिती त्यांनी आयकर विवरण पत्रात दिली नव्हती असा आरोप आहे.\nयाखेरीज कार्ती चिदंबरम यांचे ब्रिटन मेट्रो बॅंकेत खाते असून अमेरिकेतील काही कंपन्यांमध्ये त्यांची गुंतवणूक आहे असेही आयकर विभागाचे म्हणणे आहे. तथापी यावरून संबंधीतांवर अशा प्रकारची कारवाई करता येत नसल्याचा युक्तिवाद त्यांच्या वकिलाने केला होता. तो ग्राह्य धरून ही कारवाई रद्द करण्यात आली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nशहरात प्लॅस्टिकविरोधी कारवाईला जोर\n‘नो हेल्मेट’ कारवाई करणारच\nडोक्‍यावर ‘भार’, तरीही हेल्मेटचा स्वीकार\nपरिपूर्ण प्रस्ताव नसणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई\nअनधिकृत अभ्यासक्रम चालविणाऱ्या संस्थांना चाप\nधार्मिक स्थळांवरील कारवाई तात्पुरती थांबवा\nधार्मिक स्थळांवरील कारवाई गुंडाळली\nवाढती बेशिस्त, घटती कारवाई\nकचरा टाकणारेही आ���ा रडारवर\nदेशावरील कर्जात गेल्या साडेचार वर्षात 49 टक्के वाढ\nकॉंग्रेसने अनुसूचित जातींच्या केवळ मतांसाठी वापर केला – देवेंद्र फडणवीस\nवाट अडवणाऱ्या प्रियकरावर गुन्हा\nभारतीय संघाच्या नावावर आगळावेगळा विक्रम\nशशिकला यांना तुरुंगात “व्हिआयपी’ बडदास्त\nविराट एकदिवसीयमधील सर्वोत्तम खेळाडू – क्‍लार्क\nटीचकी : ‘रोडिओ’ आणि पुण्याची ट्रॅफिक\nदेशात पुन्हा एकदा शीतलहर ; येत्या 24 तासात कडाक्‍याची थंडी\nखेलो इंडिया : टेबल टेनिसमध्ये चिन्मयला दुहेरी मुकुट\nमध्यप्रदेशात भाजप नेत्याची हत्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2019/01/08/now-the-troll-is-going-on-for-this-cause-virat-and-anushka/", "date_download": "2019-01-21T02:21:25Z", "digest": "sha1:26FNT35LZXINJZOY6GD3TJZ7NOAZJV62", "length": 7721, "nlines": 79, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "आता 'या' कारणासाठी ट्रोल होत आहेत विराट आणि अनुष्का - Majha Paper", "raw_content": "\nरिझ्यूमचे शास्त्र जाणून घ्या\nआता ‘या’ कारणासाठी ट्रोल होत आहेत विराट आणि अनुष्का\nJanuary 8, 2019 , 12:14 pm by माझा पेपर Filed Under: क्रिकेट, सर्वात लोकप्रिय Tagged With: अनुष्का शर्मा, टीम इंडिया, ट्रोल, विराट कोहली\nनुकतीच ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील ४ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. इतिहास घडवताना प्रथमच ऑस्ट्रेलियात २-१ ने कसोटी मालिका भारतीय संघाने जिंकली. भारतीय खेळाडूंनी यानंतर ड्रेसिंग रुम आणि मैदानात एकच जल्लोष केला. विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा देखील या जल्लोषात सामील झाली होती. परंतु, दोघांनाही कपड्यांवरुन सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.\nमैदानात भारतीय संघ जल्लोष करत असताना अनुष्कानेही मैदानात उतरत विजयाचा आनंद साजरा केला. विराट कोहली आणि अनुष्का या दोघांनीही यावेळी पांढरे कपडे घातले होते. परंतु, या दोघांच्या पांढऱ्या रंगाच्या कपड्यात बराच फरक दिसून येत होता. नेटकऱ्यांनी दोघांना ट्रोल करताना साध्या साबणाने धुतलेली कपडे आणि चांगल्या साबणाने धुतलेली कपडे यातील फरक पाहा अशी उपहासात्मक टीका केली.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्य���ंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी वादग्रस्त वक्तव्य विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/nagpur-police-says-cbi-judge-loya-died-of-heart-attack-latest-updates/", "date_download": "2019-01-21T02:14:08Z", "digest": "sha1:2WWV2BVL4QZMMAPHG4ORMP6H6X43OUN3", "length": 7420, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "जस्टिस लोया यांचा मृत्यू ह्रदयविकारामुळेच - नागपूर पोलीस", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nजस्टिस लोया यांचा मृत्यू ह्रदयविकारामुळेच – नागपूर पोलीस\nटीम महाराष्ट्र देशा- जस्टिस लोया यांच्या मृत्यूविषयी बोलण्यासाठी काही संस्था आणि व्यक्ती हैराण करीत असल्याचा आरोप लोया यांच्या कुटूंबानं नुकताच केला होता त्यानंतर लोया यांचा मृत्यू ह्रदयविकारानं झाल्याचं नागपूर पोलिसांनी म्हटलं आहे. नागपूर पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती मीडियाला दिली.\nशेतकऱ्यांची खिल्ली उडवणाऱ्या पाटलांना फिरू देऊ नका : देवकर\nसोलापूर-मुंबई विमानसेवा सुरु होण्यासाठी १४ अडथळे\nकाही दिवसांपूर्वी लोया यांच्या कुटूंबीयांनीही पत्रकार घेवून लोया यांच्या मृत्यूबाबत स्पष्टीकरण दिलं होतं. लोया यांचा मृत्यू ह्रदयविकाराच्या झटक्यानंच झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. ‘त्यांच्यावर योग्य उपचार सुरू होते. पण दुर्देवांने त्यांच्यावर मृत्यू ओढावला. लोया यांच्या मृत्यूबाबत कोणतंही राजकारण करायचं नाही.’ असंही त्यानं सांगितलं.\nकुटूंबीयांच्��ा सांगण्यानुसार आणि पोलीस तपासात लोया यांचा मृत्यू ह्रदयविकारानं झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी काही तपास करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असं नागपूरचे सह पोलीस आयुक्त शिवाजी बोडके यांनी सांगितलं आहे.ज्यावेळी जस्टिस लोया यांना ह्रदयविकाराचा झटका आला होता. त्यावेळी त्यांना वेळीच हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं गेलं. त्याचबरोबर त्यांच्यावर योग्य उपचारही झाले. पण त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.\nशेतकऱ्यांची खिल्ली उडवणाऱ्या पाटलांना फिरू देऊ नका : देवकर\nसोलापूर-मुंबई विमानसेवा सुरु होण्यासाठी १४ अडथळे\nबापटांना मंत्रिमंडळातून हकलावून द्या – धनंजय मुंडे\n‘मी ‘यांचा’ सगळ्याचा बाप आहे’\nशिवरत्न फाउंडेशन आणि डॉटर-मॉम्स स्पर्धा आयोजित\nसोलापूर( प्रतिनिधी ) - शिवरत्न फाउंडेशन आणि डॉटर - मॉम्स आयोजित खास महिलांसाठी जिल्हास्तरीय स्पर्धांचे आयोजन…\nमॉर्निंग वॉकला गेलेल्या भाजप नेत्याची ठेचून हत्या\nसरकारमधल्या लोकांनाच पैंजणाचा आवाज ऐकावा वाटतोय : राजू शेट्टी\nपालघर लोकसभा : वाचा कोणता उमेदवार,कोणता पक्ष \nनरेंद्र मोदी झाले रणगाड्यावर स्वार, पहा व्हिडिओ \nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\nआढळरावांविरोधात लढण्याआधीच दादांनी केली तलवार म्यान \nउस्मानाबाद लोकसभेला राष्ट्रवादीकडून राणा जगजितसिंह पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/sushilkumar-shindes-address-cut-from-congresss-national-executive/", "date_download": "2019-01-21T02:11:35Z", "digest": "sha1:BDJB6Z7MP4AAMHX3SF3WD4CZNHGBDJSO", "length": 7395, "nlines": 90, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकरणीतून सुशिलकुमार शिंदेंचा पत्ता कट", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nकाँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकरणीतून सुशिलकुमार शिंदेंचा पत्ता कट\nसोलापूर : दीर्घ प्रतीक्षेनंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षाच्या सर्वोच्च काँग्रेस कार्यसमिती ची घोषणा केली असून यात २३ ज्येष्ठ नेत्यांना सहभागी करुन घेण्यात आले आहे. मात्र माजी केंद्रीय गृहमंत्री व सोलापूरचे सुपुत्र सुशिलकुमार शि��दे यांना या कार्यकारणीतून वगळण्यात आल्यामुळे सोलापूरातील शिंदे समर्थकांनी काँग्रेस भवनासमोर निदर्शने केली़ तसेच कार्यालयात तोडफोड देखील केल्याचं बोललं जात आहे.\nशिंदे हे गेल्या काही वर्षांपासून काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर आहेत. विशेष म्हणजे पक्षाने त्यांच्याकडून काही राज्यांचे प्रभारीपदही काढून घेतले आहे. त्यापाठोपाठ आता कार्यकारिणीतूनही वगळण्यात आल्याने कार्यकर्त्यांमधून नाराजी दिसून आली. दरम्यान, कार्यकर्त्यांच्या निदर्शनाबाबत सुशीलकुमार शिंदे यांनी याबाबत भाष्य करण्यास नकार दिला आहे.\nदूध दरवाढीवर तोडगा नाहीच; पुण्यात दूध कोंडी होण्याची शक्यता\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे…\n‘अनेक निवडणुकांमध्ये अत्यंत कमी यश मिळालेली…\nमहाराष्ट्र केंद्रातून चालतो मुख्यमंत्री तर केवळ सांगकामे – राज ठाकरे\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\n‘अनेक निवडणुकांमध्ये अत्यंत कमी यश मिळालेली राष्ट्रवादी पंतप्रधान होण्याची…\n‘जाणंव घालून काही होणार नाही, राम मंदिर निर्माणाला पाठिंबा द्या’\nजातीच राजकारण करायला आलेल्यांना मी प्रतिसाद देत नाही – नितीन गडकरी\n‘समृद्धी महामार्गला राष्ट्रमाता जिजाऊ यांचे नाव द्या’\nबुलढाणा : समृद्धी महामार्ग हा राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जन्मभूमीतून जाणार आहे. तसे झाले तर समृद्धी महामार्गाला…\nभाजपमध्ये प्रवेश नाहीच,आघाडीने उमेदवारी दिली तर ठीक नाहीतर अपक्षच…\nआपण मागत होतो टँकर आणि छावण्या, पण चालू झाल्या डान्सबार आणि लावण्या –…\nसरकारमधल्या लोकांनाच पैंजणाचा आवाज ऐकावा वाटतोय : राजू शेट्टी\nमुंबईत भाजपचा महापौर होणे अवघड नव्हते : चंद्रकांत पाटील\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\nआढळरावांविरोधात लढण्याआधीच दादांनी केली तलवार म्यान \nउस्मानाबाद लोकसभेला राष्ट्रवादीकडून राणा जगजितसिंह पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida-cricket/virat-kohli-only-indian-forbes-list-no-women-top-100-122012", "date_download": "2019-01-21T02:22:28Z", "digest": "sha1:NOFMFMPGOD4S2YJMUDEE3YZU6PVZHEBZ", "length": 13855, "nlines": 189, "source_domain": "www.esakal.com", "title": "Virat Kohli Only Indian On This Forbes List, No Women In Top 100 फोर्ब्स्‌च्या यादीत विराट कोहलीची लक्षणीय प्रगती | eSakal", "raw_content": "\nफोर्ब्स्‌च्या यादीत विराट कोहलीची लक्षणीय प्रगती\nगुरुवार, 7 जून 2018\nस्त्री तसेच पुरुष खेळाडूंना समान बक्षिसाची मागणी होत असली तरी महिला क्रीडापटूंवर बक्षीस; तसेच पुरस्कार रकमेच्याबाबतीत अन्यायच होत असल्याचे सिद्ध झाले. सर्वाधिक श्रीमंत क्रीडापटूंच्या क्रमवारीत पहिल्या शंभर खेळाडूंत एकही महिला खेळाडू नाही.\nवॉशिंग्टन - स्त्री तसेच पुरुष खेळाडूंना समान बक्षिसाची मागणी होत असली तरी महिला क्रीडापटूंवर बक्षीस; तसेच पुरस्कार रकमेच्याबाबतीत अन्यायच होत असल्याचे सिद्ध झाले. सर्वाधिक श्रीमंत क्रीडापटूंच्या क्रमवारीत पहिल्या शंभर खेळाडूंत एकही महिला खेळाडू नाही.\nअर्थात महिला क्रीडापटू या यादीत क्वचितच दिसत असत. गतवर्षी केवळ सेरेना विल्यम्स या यादीत होती; पण बाळंतपणामुळे तिने ब्रेक घेतला; त्यामुळे ती अव्वल शंभरमधून बाहेर गेली. या यादीतील आघाडीचे खेळाडू लक्षात घेतल्यास त्या खेळात महिला स्टारच नाहीत हे लक्षात येते. फ्लॉईड मेवेदर या यादीत आघाडीवर आहे. त्याची कमाई 28 कोटी 50 लाख डॉलर आहे.\nभारतीयांसाठी जमेची बाब म्हणजे विराट कोहलीने या यादीत प्रगती केली आहे. तो 89 व्या क्रमांकावरून 83 व्या स्थानी गेला आहे. त्याची कमाई दोन कोटी 40 लाख डॉलर (161 कोटी रुपये) आहे; पण त्यातही जास्त रक्कम जाहिरात करारातूनच आहे. त्याला खेळल्याबद्दल मिळालेला वाटा केवळ 40 लाख डॉलर आहे. गतवर्षीची विराटची कमाई 143 कोटी रुपये होती. केवळ जाहिरात करार लक्षात घेतल्यास कोहलीची कमाई आघाडीवर असलेल्या फ्लॉईड मेवेदरपेक्षाही (1 कोटी डॉलर) जास्त आहे.\nश्रीमंत खेळाडूंच्या यादीत अमेरिकेतील एनबीए स्टारचा सहभाग 40 टक्के आहे. त्यापाठोपाठ अमेरिकन फुटबॉल खेळणारे आहेत, बास्केटबॉलमध्ये मोठ्या प्रमाणावर बक्षिसेही आहेत, त्याचा फायदा त्यांना होतो. टेनिस, गोल्फ, क्रिकेटमधील स्टारची जास्त कमाई जाहिरात करारातून असते.\nटॉप टेन श्रीमंत खेळाडू\n1 फ्लॉईड मेवेदर (बॉक्‍सिंग) 28 कोटी 50 लाख\n2 लिओनेल मेस्सी (फुटबॉल) 11 कोटी 10 लाख\n3 ख्रिस्तियानो रोनाल्डो (फुटबॉल) 10 कोटी 80 लाख\n4 कॉरन मॅकग्रेगॉर (मिक्‍स्ड मार्शल आर्ट) 9 कोटी 90 लाख\n5 नेमार (फुटबॉल) 9 कोटी\n6 लेब्रॉन जेम्स (बास्केटबॉल) 8 कोटी 55 लाख\n7 रॉजर फे��रर (टेनिस) 7 कोटी 72 लाख\n8 स्टीफन करी (बास्केटबॉल) 7 कोटी 69 लाख\n9 मॅट रायन (अमेरिकन फुटबॉल) 6 कोटी 73 लाख\n10 मॅथ्यू स्टॅफोर्ड (अमेरिकन फुटबॉल) 5 कोटी 95 लाख\nपहिल्या सहस्रकाच्या पहिल्या शतकातील, पहिल्याच काही दशकांतील ही एक कलिकथा. सम्राट नीरोने लादलेल्या अवजड करभाराने वाकलेल्या, सक्‍तीच्या शिस्तीनं...\nबास्केटबाॅलमध्ये महाराष्ट्राच्या मुलांची सुमार कामगिरी\nपुणे - राष्ट्रीय आंतरशालेय स्पर्धेत उत्तम कामगिरी केलेल्या राज्याच्या 17 वर्षाखालील मुलांच्या बास्केटबॉल संघास खेलो इंडिया युथ गेम्समध्ये फारसा...\nत्या दिवशी सहज म्हणून टीव्ही लावला, तर ‘डिस्कव्हरी’ वाहिनीवर मुलांच्या स्पर्धा चालू होत्या. आजकाल खेळांच्या स्पर्धा पाहताना त्यात किती गुंतायचं या...\nखेलो और खिलो (मुकुंद पोतदार)\nशाळेतल्या मुलांवर दप्तराचं ओझं...होमवर्कचा ताण...अभ्यासक्रमात खेळांचा समावेश नसणं यापासून ते ऑलिंपिकमधल्या पदकांचा दुष्काळ इथपर्यंतची प्रत्येक समस्या...\n-52 अंशात 'ते' धावले 42 किमी मॅरेथॉन\nओयमीकॉन (रशिया) - या गावातील तापमान -52 डिग्री सेल्सिअस होते. अशा या वातावरणात 16 धावपंटूनी मॅरेथॉनमध्ये धावण्याचा विक्रम केला आहे. सैबेरियातील एका...\nआदित्य ठाकरेंनी दिल्या स्वसंरक्षणाच्या 'टिप्स'\nनाशिक : दैनंदिन कामे करताना आपल्याला कुणी \"फॉलो' करते का करत असल्यास सजग राहा. घटना सांगून घडत नाही, त्यामुळे समोरून हल्ला झाल्यास किंवा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathinovels.net/2009/07/online-novels-madhurani-ch-3.html", "date_download": "2019-01-21T01:39:08Z", "digest": "sha1:QGTB2WYK3AYMBENCH6OK6WQ3464U6ITC", "length": 20358, "nlines": 118, "source_domain": "www.marathinovels.net", "title": "Marathi Novels .Net - Free Marathi Novels, Books, Sahitya, Literature, Stories, Cinema, Songs, Blog: Online Novels - Madhurani - CH - 3 ओळख", "raw_content": "\nAuthor - सुनिल डोईफोडे\nगणेशराव आणि विनय समोरच्या त्या भल्यामोठ्या कंपाऊंडमध्ये शिरु लागले. कंपाऊंडच्या दरवाज��यावर त्यांना तेथील सेक्यूरीटी गार्डने हटकले. जेव्हा त्यांनी आपली ओळख दाखवून त्यांचा आत जाण्याचा उद्देश सांगितला तेव्हाच त्यांना आत जाण्यास परवानगी देण्यात आली. ते कंपाऊंडच्या दरवाज्यातून दुतर्फा शोभेची झाडे असलेल्या एका रूंद रस्त्यावरून आत जाऊ लागले. रस्त्याच्या कडेला उंचच्या उंच गगनचूंबी अशोकाची आणि निलगीरीची झाडे सुद्धा होती. जसे जसे ते आत जात होते तसा बंगल्याचा थोडा थोडा भाग त्यांच्या दृष्टीपथात पडू लागला. जेव्हा ते बंगल्याच्या अगदी जवळ गेले तेव्हा पूर्ण बंगला त्यांच्या दृष्टीपथात आला. बंगला कसला तो तो तर अक्षरशः राजवाडाच होता. चारही बाजूने भलेमोठे कंपाऊंड होते. आणि त्या कंपाऊंडमध्ये मोठमोठी झाडे वाढलेली होती. बाहेरून जर बघितले तर दृष्टीपथात ती झाडेच येत. बाहेरून आत झाडांच्या गर्दीत कुठेतरी बंगला असेल असे न माहित असणाऱ्यांना वाटणेच शक्य नाही. जेव्हा ते बंगल्याजवळ पोहोचले, त्यांनी बघितले की तिथे अक्षरशः लोकांची जत्रा भरली होती. बंगल्याच्या आजूबाजूला झाडांच्या सावलीत लोकांचे झुंडच्या झुंड बसले होते. धोतर घातलेले, पायजामा घातलेले, पँट शर्ट घातलेले, सगळ्या प्रकारची लोक होती. धोतर घातलेली खेड्यावरची मंडळी जास्त प्रमाणात दिसत होती. त्यातच काही काही खादीचा सदरा आणि पायजामा किंवा धोतर घातलेली लिडर मंडळी किंवा स्वत:ला लिडर समजत असलेली मंडळी मिरवत होती. गांधी टोपी आणि त्यातल्या त्यात ती जर तिरपी घातलेली असेल तर तो माणूस लिडर असला पाहिजे अशी गणेशरावांच्या मनात कुठेतरी खुणगाठ बांधलेली होती. अशा लोकांची नेहमीच गणेशरावांच्या मनात भीती राहीलेली होती. त्यामुळे गणेशराव होता होईस्तोवर अश्या लोकांच्या सानिध्यात येण्याचे टाळत असत. पण आज... पण आज वेळच तशी आली होती, त्यामुळे त्यांचा नाईलाज झाला होता.\nलोक बाहेर आपला नंबर कधी येतो याची वाट पाहत बंगल्याबाहेर ताटकळत थांबले होते.\nपण आपल्याला असं थांबण्याची गरज पडणार नाही...\nआपली तर श्रेंष्ठींशी फार जवळची ओळख आहे...\nविचार करीत गणेशरावांनी त्या आजुबाजूला ताटकळत उभ्या असलेल्या लोकांवरून एक नजर फिरविली. त्या नजरेत प्रयत्न करूनही थोडा का होईना एक तुच्छतेचा भाव चमकून गेला.\n' विनू चल आपण सरळ आत जाऊ ' गणेशरावांनी विन्याला आपली तितकी ओळख असल्याच्या अभिमानाने म्हटले.\nदोघंही बंगल्य��च्या आत गेले. बंगल्याच्या अग्रभागी लोकांना थांबण्यासाठी एक मोठा हॉल होता. त्यात लोकांना बसण्याची व्यवस्था होती. गणेशराव विनयला घेऊन त्या हॉलमध्ये शिरले. हॉल लोकांनी अगदी तुडूंब भरला होता. गणेशरावांनी एकदा त्या सर्व ताटकळत बसलेल्या लोकांवरून आपली नजर फिरविली. काही लोक राजकारण्यासारखे कडक इस्तरीचे कपडे घालून मोठया थाटात तिथे बसले होते. काही जण दिनवाण्या नजरेने दरवाज्याकडे डोळे लावून आपला नंबर कधी लागतो याची वाट पाहत बसले होते. इतके सगळे लोक आणि त्यातले काही आपल्यापेक्षा हौदयाने आणि प्रतिष्ठेने नक्कीच मोठे असलेले लोक पाहून गणेशरावांचा आत्मविश्वास डगमगू लागला. पण नाही आपली इतकी ओळख असतांना आपण घाबरण्याचे काहीच कारण नाही. त्यांनी आपल्या डोक्यात आलेला हीनतेचा भाव झटकला. त्यांनी इकडे तिकडे पाहून चार पाच दरवाजांपैकी श्रेष्ठींना भेटण्यासाठी जाण्याचा दरवाजा कोणता हे नक्की केलं आणि ते सरळ दरवाज्यातून आत जायला लागले.\nएक बलदंड माणून त्यांना आडवा आला आणि त्याने इशारानेच 'काय काम आहे' असे उद्दामपणे विचारले.\n\" ही सगळी लोक सुध्दा भेटण्यासाठीच बसलेली आहेत \"\nतो माणूस तिरसटपणे म्हणाला.\n\" नाही माझी श्रेष्ठींशी फार जवळची ओळख आहे \" गणेशराव अभिमानाने म्हणाले.\nत्याने गणेशरावकडे वरून खालपर्यंत पाहिले आणि तो कुत्सितपणे हसत म्हणाला,\n\" अहो असं सगळेच जणं म्हणतात ... ते तिथे बाजूला त्या काऊंटरवर जा ... नाव गाव पत्ता आणि काय काम आहे असं व्यवस्थित चिठ्ठीवर लिहून ती चिठ्ठी तिथे जमा करा...अन् मग तुमचं जेव्हा नाव पुकारण्यात येईल तेव्हा आत जा \"\n\" अहो जर तुमची खरंच जवळची ओळख असेल तर तुम्हाला लवकर बोलावण्यात येईल\" तो येड्याची समजूत पेढ्याने काढावी तसं लाडावत म्हणाला.\nतरीही गणेशराव तिथून हटण्यास तयार नव्हते असं पाहून तिथे असलेल्या दुसऱ्या एका माणसाने त्यांना व्यवस्थित सगळे समजावून सांगितले. आपला झालेला अपमान गणेशरावांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. आपला अपमान गिळून विन्याची नजर चूकवत मुकाटयाने ते त्या काऊंटरपाशी गेले. तिथेही रांग लागलेली होती. मुकाटयाने जाऊन त्या रांगेत उभे राहाले. विन्याही मुद्दाम उद्दामपणे त्यांच्या डोळ्यात पाहण्याचा प्रयत्न करीत आहे असे गणेशरावला जाणवले.\nही अशी का तुमची जवळची ओळख...\nया अपमानापेक्षा ओळख नसलेली परवडली असत���...\nकमीत कमी अपमान तर झाला नसता...\nअसं कदाचित विन्याला म्हणायचे असेल असे गणेशरावांना तिरप्या नजरेने विन्याकडे पाहत असतांना जाणवले.\nरांगेत आपला नंबर आल्यानंतर काऊंटरवर आपले नाव पत्ता आणि भेटण्याचा उद्देश लिहिलेली चिठ्ठी देऊन गणेशराव हॉलमध्ये बसण्यासाठी रिकामी खुर्ची शोधू लागले. प्रथम हॉलमध्ये एक नजर फिरविली नंतर हॉलमध्ये एक चक्कर मारली. हॉलमध्ये एकही रिकामी खुर्ची नव्हती. विन्या दरवाच्यातच आपल्या वडीलांकडे चिडलेल्या नजरेने पाहत उभा राहिला. शेवटी गणेशराव आपल्या मुलाकडे त्याची चिडलेली आणि रागावलेली दृष्टी टाळत जायला लागले.\n\" गणेशराव सायेब... \" अचानक मागून आवाज आला.\nगणेशरावांनी आश्चर्याने वळून पाहिले.\nचला आपल्याला इथे कुणी ओळखतो तर...\nत्यांना हायसं वाटलं होतं. त्यांनी मागे पहायच्या आधी अभिमानाने एक दृष्टी आपल्या मुलाकडे टाकली. त्याच्या चेहऱ्यावरच्या अविर्भावात काहीच फरक नव्हता. त्यांनी मागे वळून पाहिले तर एक खेडूत त्यांना आवाज देत खुर्चीवरून उठून उभा राहिला होता. ते त्या खेडूताला ओळखत नव्हते पण कदाचित तो त्यांना ओळखत असावा. आता नोकरीच्या निमित्ताने हजारो लोकांचा संबंध येतो. सगळयांची ओळख ठेवणं जरा कठीणच होतं आणि त्यातच त्यांच उतरतं वय. स्मरणशक्तीही पहिल्यासारखी तल्लख राहिली नव्हती आता.\nत्यांनी त्याला स्माईल दिलं.\n\" या सायेब ... इथं बसा\"\nत्या खेडूताने त्यांना खुर्ची ऑफर करीत म्हटले.\nते खुशीत चालत त्या खेडूताजवळ गेले. त्यांना खरोखरच गहिवरून आलं होतं. त्या खेडूताच्या पाठीवर एक प्रेमाची थाप मारीत म्हणाले,\n\" अरे ... राहूदे... तू बसकी ... आम्ही बाहेर जाऊन उभे राहतो... \"\n\" नाय सायेब ... आसं कसं ... आमी बसायचं अन् तुमी उभं राहायचं ... बसा बसा\" तो नम्रतेने म्हणाला.\nत्यांना तिथे त्याला उठवून बसणं ही योग्य वाटत नव्हतं आणि त्याच्या आग्रहाचा मानही तोडवत नव्हता. शेवटी त्याच्या आग्रहाचा मान राखून ते तिथे खुर्चीवर बसले. खुर्चीवर बसून त्यांनी दरवाजाकडे बघितले. त्यांचा मुलगा तिथे दिसत नव्हता.\nकदाचित बाहेर उभा राहिला असावा मोकळ्या हवेत...\n\" मी भायेर हाय सायेब.. \" म्हणत तो खेडूतसुध्दा हॉलमधून बाहेर पडला.\nतो इतका भराभरा तिथून निघून गेला की गणेशरावांना त्याने 'धन्यवाद' म्हणण्याचीसुध्दा संधी दिली नाही.\nआपण या संकेतस्थळावर येणारे\n1b. मार्केटिंग - विनोद�� कथाकथन (सम्पूर्ण)\n2. सायकल - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n3. डिप्लोमसी - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-28-august-2018/", "date_download": "2019-01-21T02:20:29Z", "digest": "sha1:2W6G6KKWKVMKYSCV2ZCIKROGDU4RCHTQ", "length": 14869, "nlines": 139, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top Current Affairs 28 August 2018 For Sarkari Naukri Preparation", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(Northern Railway) उत्तर रेल्वेत ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 1092 जागांसाठी भरती\n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 150 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती [Updated]\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2019\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n(NPCIL) न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 162 जागांसाठी भरती\n(Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n(ESIC) कर्मचारी राज्य विमा महामंडळात 329 जागांसाठी भरती\n(UPSC-NDA) राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 392 जागांसाठी भरती\n(MPSC) महाराष्ट्र लोक सेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा-2019 (555 जागा)\n(Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n(NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 251 जागांसाठी भरती\n(Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\nकेनियामध्ये भारत-केनिया संयुक्त व्यापार समिती बैठक आयोजित करण्यात आली होती. केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री आणि केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री सुरेश प्रभू आणि पीटर मुयना यांच्या अध्यक्षतेखाली केनिया सरकारचे उद्योग, व्यापार व सहकारिता मंत्रीमंडळ सचिव होते.\nरिलायन्स कम्युनिकेशन लिमिटेड (आरकॉम), अनिल अंबानी यांच्या नेतृत्वाखालील कंपनीने म्हटले आहे की त्यांनी त्याच्या फायबर आणि संबंधित इन्फ्रास्ट्रक्चरची मालमत्ता मुके�� अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स जियो इन्फोकॉम (आरजीओ) यांना विकली आहे जी 3,000 कोटी रुपयांची आहे.\nविद्यार्थ्यांना मोफत सॅनिटरी उत्पादने देणारा स्कॉटलंड जगातील पहिल्या देश ठरला आहे.\n1 डिसेंबरपासून भारतात ड्रोन्सच्या व्यावसायिक उड्डाणास सरकारने मंजुरी दिली आहे.\nग्लोबल इन्व्हेस्टर बँक गोल्डमन सॅक यांनी प्राची मिश्रा यांची भारतीय संचालन संचालक आणि मुख्य अर्थतज्ज्ञ व व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्त केले आहे.\nइकोरैपच्या मते, एसबीआय रिसर्च अहवालानुसार, चालू आर्थिक वर्षात देशाच्या चालू खात्यातील तूट (सीएडी) जीडीपीच्या 2.8 टक्क्यांवर जाण्याची शक्यता आहे.\n2018 आशियाई स्पर्धेत महिलांच्या 400 मीटर शर्यतीत हिमा दासने रौप्य पदक जिंकले आहे.\nइंद्रा नूयी यांना जागतिक सांस्कृतिक संघटने तर्फे 2018 आशिया गेम चेंजर पुरस्कार देऊन सन्मानित केले जाईल.\nबंगालचे माजी क्रिकेट कर्णधार गोपाळ बोस यांचे निधन झाले. ते 71वर्षांचे होते.\nअमेरिकी सीनेटर जॉन मॅक्केन यांचे निधन झाले. ते 81 वर्षांचे होते.\n(RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02 /2018 निकाल\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n» (MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n» (Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» (ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 2100 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» IBPS मार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या 1599 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र (CRP SPL VIII 2018)\n» लक्ष्मी विलास बँक ‘प्रोबशनरी ऑफिसर’ भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» कॅनरा बँक 800 प्रोबेशनरी ऑफिसर भरती परीक्षा निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02/2018 निकाल\n» (MPSC) महाराष्ट्र वन सेवा (मुख्य) परीक्षा-2018 अंतिम उत्तरतालिका\n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\nनो���रीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/navimumbai-news/prolonged-flight-due-to-project-related-problems-1783809/", "date_download": "2019-01-21T01:44:41Z", "digest": "sha1:4OSO3JPPX54DHFX7EG64KN5ET667AUYD", "length": 12198, "nlines": 188, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Prolonged flight due to project related problems | प्रकल्पग्रस्तांमुळे पहिले उड्डाण लांबणीवर | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\nशशिकला यांना तुरुंगात विशेष वागणूक\nप्रकल्पग्रस्तांमुळे पहिले उड्डाण लांबणीवर\nप्रकल्पग्रस्तांमुळे पहिले उड्डाण लांबणीवर\nनवी मुंबई विमानतळ प्रकल्पात दहा गावे विस्थापित होत असून प्रकल्पग्रस्त स्थलांतर करण्यास नाखूश आहेत.\nआता मार्च २०२०ची मुदत\nडिसेंबर २०१९ पर्यंत नवी मुंबईतील विमानतळावरून पहिले उड्डाण होणारच, असे ठासून सांगणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विमानतळ प्रकल्पग्रस्तांसमोर हात टेकले आहेत. पुढच्या वर्षी डिसेंबरअखेर विमानतळावर होणारे पहिले उड्डाण आता कमीत कमी तीन महिने लांबणीवर पडले आहे. आता ही मुदत मार्च २०२० अशी जाहीर करण्यात आली आहे.\nनवी मुंबई विमानतळ प्रकल्पात दहा गावे विस्थापित होत असून प्रकल्पग्रस्त स्थलांतर करण्यास नाखूश आहेत. तीन हजार कुटुंबांपैकी केवळ एक हजार प्रकल्पग्रस्त स्थलांतर झालेले आहे.\nनवी मुंबई विमानतळासाठी एकूण २२६८ हेक्टर जमीन लागणार आहे. त्यातील ६७१ हेक्टर जमीन ही दहा गावे स्थलांतरित केल्यानंतर खुली होणार आहेत. या प्रकल्पग्रस्तांनी पुनर्वसन पॅकेज स्वीकारले आहे. त्याचे फायदेदेखील ते घेत आहेत, पण गावातील काही छोटय़ा-मोठय़ा मागण्या प्रलंबित आहेत. त्यामुळे दहा गावांपैकी चार गावे स्थलांतर करण्यास तयार नाहीत. त्यात स्थलांतर न होणाऱ्या तीन गावांनीदेखील पावसाळ्यात पाणी भरल्याने स्थलांतराची मागणी लावून धरली आहे. त्यामुळे सिडकोसमोर तिढा निर्माण झाला आहे. प्रकल्पग्रस्तांनी ग���व खाली न केल्यास विकासकाला सर्व जमीन ताब्यात देता येत नाही. त्यामुळे गाभा क्षेत्रातील धावपट्टीचे काम करता येणे शक्य नाही. पावसाळ्यापर्यंत हे सर्व प्रकल्पग्रस्त गावे खाली करतील अशी सिडकोची अपेक्षा होती, पण ग्रामस्थ गाव खाली करण्याचे नाव घेत नाहीत. त्यामुळे डिसेंबर २०१९ पर्यंत विमानतळावरील पहिले उड्डाण होण्याची आशा मावळली आहे. हे उड्डाण आता मार्च २०२० पर्यंत होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे येत्या डिसेंबपर्यंत प्रकल्पग्रस्तांच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी प्राधान्यक्रम दिला जाणार असून उच्च अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाणार आहे.\n* पावसाळ्यापर्यंत हे सर्व प्रकल्पग्रस्त गावे खाली करतील अशी सिडकोची अपेक्षा होती, पण ग्रामस्थ गाव खाली करण्याचे नाव घेत नाहीत. त्यामुळे डिसेंबर २०१९ पर्यंत विमानतळावरील पहिले उड्डाण होण्याची आशा मावळली आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसत्तेचे केंद्रीकरण की महाआघाडी\nपोट भरण्यासाठी मी एकेकाळी कोथिंबीरसुद्धा विकली; नवाजुद्दीनने सांगितल्या संघर्षाच्या आठवणी\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\n'फक्त कधी आणि कुठे ते सांग'; सारासोबत डेटला जाण्यास कार्तिक आर्यन तयार\nतुझं करिअर उद्ध्वस्त करू, सेटवर जाळपोळ करू; करणी सेनेची कंगनाला धमकी\nमी नायक नाही, कलाकार आहे..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nसत्तेचे केंद्रीकरण की महाआघाडी\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\n.. तर रिझव्‍‌र्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nपंधरा वर्षांनी रेल्वेत पुन्हा कुल्हडचा वापर\nस्वप्निल जोशीला भेटण्याची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/srilanka-lost-7-wickets-on-150-in-colombo-test/", "date_download": "2019-01-21T01:36:52Z", "digest": "sha1:DMHIITKKPTSJLWASG2FINDVGALFJE44O", "length": 5771, "nlines": 59, "source_domain": "mahasports.co.in", "title": "दुसरी कसोटी: श्रीलंकेची पडझड सुरूच", "raw_content": "\nदुसरी कसोटी: श्रीलंकेची पडझड सुरूच\nदुसरी कसोटी: श्रीलंकेची पडझड सुरूच\nकोलंबो: येथे सुरु असलेल्या श्रीलंका विरुद्ध भारत दुसऱ्या कसोट���च्या तिसऱ्या दिवशीही श्रीलंकेची पडझड सुरूच आहे. आज सकाळच्या सत्रात पहिल्या दीड तासात लंकेचे चार खेळाडू तंबूत परतले आहे.\nआज दिनेश चंडिमल(१०), अँजेलो मॅथेवस(२६) धनंजया डी सिल्वा (०) आणि कुशल मेंडिस (२४), निरोशन डिकवेल्ला (५१) हे फलंदाज बाद झाले आहेत. भारतीय गोलंदाजात अश्विनने ३ जडेजाने २ उमेश यादव आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी १ विकेट घेतल्या आहेत.\nनिरोशन डिकवेल्लाने लंकेकडून एका बाजूने किल्ला लढवताना अर्धशतकी खेळी केली परंतु तोही मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरला.\nश्रीलंकेच्या सध्या ७ बाद १५० धावा झाल्या आहेत.\nतिसरी राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा: दूर्वा, गौरी, मयुरी, पावनी यांना विजेतेपद\nऑस्ट्रेलियन ओपन: गतविजेत्या रॉजर फेडररला पराभवाचा धक्का\nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्गलला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\nडॉ. शिरीडकरने जिंकला “आर्य चषक”\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या साक्षी शितोळे व ईशा पवार यांचा सुवर्णवेध\nकोल्हापूरच्या संघानी पटाकवले जामसंडे पुरुष व महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद\nअजिंक्य रहाणे या मालिकेत करणार भारताचे नेतृत्व\nएमएस धोनी हा सुपरस्टार आहे…\nतेंडुलकर, कोहलीप्रमाणे या दिग्गजांच्या यादीत हाशिम अमलाही सामील\nसातत्याने विक्रम करणाऱ्या किंग कोहलीचा ‘हा’ विश्वविक्रम मोडीत\nन्यूझीलंड विरुद्धच्या टी२० मालिकेसाठी अशी आहे टीम इंडिया\nएमएस धोनीने चुकून घातली रिषभ पंतची जीन्स\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची २१७ पदकांसह आघाडी कायम\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या सुवर्णचौकार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसमध्ये चिन्मयला दुहेरी मुकुट; महाराष्ट्राला दोन सुवर्ण व एक रौप्य पदक\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या सुकमणी बाब्रेकर याला कास्यंपदक\n३री राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा : प्रथमेश पेनशेट्टी, आदित्य दळवी, प्रेम शहा, अभय मोरे यांना विजेतेपद\nखेलो इंडिया युथ गेम्सचा समारोप सोहळा आज\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या निखिल दुबे याचा ‘सुवर्ण’ ठोसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra-maratha-agitation/martha-kranti-morcha-maratha-reservation-agitation-maharashtrabandh", "date_download": "2019-01-21T02:34:36Z", "digest": "sha1:PI7AQ2MWDT2YE3SO54XK2OV3LWC6C4XL", "length": 21813, "nlines": 192, "source_domain": "www.esakal.com", "title": "Martha Kranti Morcha maratha reservation agitation #MaharashtraBandh ambulance Martha Kranti Morcha: घडले माणुसकीचे दर्शन | eSakal", "raw_content": "\nMartha Kranti Morcha: घडले माणुसकीचे दर्शन\nशुक्रवार, 10 ऑगस्ट 2018\nऔरंगाबाद - संपूर्ण मराठवाड्यात कडकडीत बंद असताना गुरुवारी बहुतांश ठिकाणी आंदोलकांनी माणुसकीसह, सकारात्मकतेचे दर्शनही घडविले. रक्तदान शिबिरे, आंदोलकांसाठी चहा, फराळ, जेवणाची व्यवस्था, आंदोलनानंतर स्वच्छता, रुग्णवाहिकेला वाट मोकळी करून देणे अशा विविध बाबींनी आंदोलकांमधील माणुसकीचे दर्शन घडविले.\nऔरंगाबाद - संपूर्ण मराठवाड्यात कडकडीत बंद असताना गुरुवारी बहुतांश ठिकाणी आंदोलकांनी माणुसकीसह, सकारात्मकतेचे दर्शनही घडविले. रक्तदान शिबिरे, आंदोलकांसाठी चहा, फराळ, जेवणाची व्यवस्था, आंदोलनानंतर स्वच्छता, रुग्णवाहिकेला वाट मोकळी करून देणे अशा विविध बाबींनी आंदोलकांमधील माणुसकीचे दर्शन घडविले.\nऔरंगाबादमध्ये रेल्वे रुळावर ठाण मांडून बसलेले आंदोलक आणि बंदोबस्तातील पोलिसांना मुस्लिम समाजाच्या वतीने चहापाणी देण्यात आले. क्रांती चौक, सिडको चौक, सेव्हन हिल परिसरांतून दिवसभरात ३० ते ३५ रुग्णवाहिकांना आंदोलकांनी तत्काळ रस्ता मोकळा करून दिला. सिडको चौकात युवकांनी साफसफाई केली तर हेडगेवार रुग्णालयात रुग्णांना पोचता यावे यासाठी परिसरात ‘रास्ता रोको’ केला नाही. जालन्यातही आंदोलकांनी अनेक रुग्णवाहिकांना वाट मोकळी करून दिली. काही ठिकाणी आंदोलकांसाठी चहापानासह दुपारच्या भोजनाचीही व्यवस्था, तर पोलिसांसाठी अल्पोपाहाराची सोय केली होती. बीडमध्ये आंदोलकांनी आठ ठिकाणी रुग्णवाहिकांना रस्ता मोकळा करून दिला. भजन करून रस्त्यावरच स्वयंपाक आणि जेवणावळीचा कार्यक्रम झाला. परळी-बीड रस्त्यावर खिचडी शिजवून सहाशेहून अधिक आंदोलकांच्या रस्त्यावरच पंगती बसविण्यात आल्या. कुंबेफळ (ता. केज) येथे केज-अंबाजोगाई राज्य महामार्गावरच स्वयंपाक बनविण्यात आला. कोळपिंपरी (ता. किल्लेधारूर) येथे आंदोलकांना आढळलेला देशी दारूचा ट्रक पोलिसांच्या मदतीने सुरक्षितपणे एका जिनिंगमध्ये लावण्यात आला.\nउस्मानाबादच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनात मराठा समाजाच्या २८६ कार्यकर्त्यांनी रक्तदान करून सकारात्मकतेचे दर्शन घडविले.\nऔसा, लातूर, बीड, उस्मानाबाद, औरंगा���ादसह अनेक ठिकाणी मुस्लिम बांधवांनी आंदोलकांसाठी चहा-फराळाची सोय केली व मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शविला.\nअन्‌ कडेगाव बसस्थानकात स्वच्छता\nसांगली - आंदोलनादरम्यानच्या काही घटना सुखद असतात, सकारात्मक असतात. कालच्या आंदोलनादरम्यान अशीच एक घटना सांगली जिल्ह्यातील कडेगावमध्ये घडली. मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी नऊ ऑगस्टला बंदची हाक दिली, त्याच दिवशी सांगली जिल्ह्यातील कडेगाव बसस्थानकाचे वाहतूक नियंत्रक मिथुन देशमुख यांनी बसस्थानक धुवून घेतले. एसटी बंद असल्याने प्रवासी येणार नाहीत म्हणून त्यांनी आंदोलनाच्या दिवशीच बसस्थानक धुण्याचा ‘मुहूर्त ‘साधला. ज्या कंपनीकडे बसस्थानक स्वच्छतेचा ठेका आहे त्यांचा एक माणूसच हजर होता, मग वाहतूक नियंत्रक देशमुख यांनी स्वतः हातात पाण्याचा नळ धरत त्या कर्मचाऱ्यासोबत तीन तास श्रमदान केले. स्वतः साहेबच एसटी बसस्थानक धुवायला लागले, हे पाहून आसपासच्या लोकांनी आश्‍चर्य व्यक्त केले. देशमुख म्हणाले, ‘‘प्रवाशांची गर्दी असते तेव्हा बसस्थानक स्वच्छ करता येत नाही. प्रवाशांच्या अंगावर पाणी उडाले किंवा अजून काही झाले, तर अनेकदा कर्मचारी आणि प्रवासी यांचे किरकोळ वादही होतात. आजच्या बंदचा आम्ही सकारात्मक उपयोग करायचे ठरवले. स्थानकावर गर्दी नसल्याने आजचा दिवस आमच्यासाठी स्वच्छता करायला महत्त्वाचा होता, आम्ही तो सत्कारणी लावला.’’\nनांदेड - एकीकडे मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू असतानाच दुसरीकडे अडचणीत सापडलेल्या व्यक्तींसाठी मदतीचा हात देत आंदोलकांनी माणुसकीचे दर्शन घडविले. नायगावला आंदोलनकर्त्यांसाठी हेडगेवार चौकात आमदार वसंत चव्हाण यांच्या मित्रमंडळाकडून भोजन व्यवस्था करण्यात आली. मांजरम (ता. नायगाव) येथे मराठा कार्यकर्त्यांसाठी मुस्लिम समाजाने भोजनाची सोय केली होती. कुंटूर फाट्यावर परिसरातील मराठा तरुणांनी पदरमोड करून ‘रस्ता रोको’त अडकून पडलेल्या ट्रकचालकांच्या जेवणाची सोय करत दातृत्व जोपासले. अर्धापूरजवळील दाभड येथे रास्ता रोको करणाऱ्या आंदोलकांनी रुग्णवाहिकेला तत्काळ रस्ता मोकळा करून दिला. तसेच दगडापूर (ता. बिलोली) व परभणीसह झरीत (ता. परभणी) आंदोलकांनी रुग्णवाहिकेला वाट देऊन माणुसकीचे दर्शन घडवले. कोल्हा (ता. मानवत) येथे राष्ट्रीय महामार्गावर जनावरे सोडण्य��त आली व त्यांच्यासाठी चारा पाण्याची सोय करण्यात आली. परभणीत भजन आंदोलनात अल्पोहाराचे वाटप केले. खानापूर फाटा येथे आंदोलनानंतर स्वयंसेवकांनी परिसराची स्वच्छता केली.\nआंदोलनस्थळी पार पडले शुभमंगल\nगांधीग्राम (जि. अकोला) - मराठा आरक्षणासाठी राज्यव्यापी ‘बंद’ची हाक गुरुवारी दिली असतानाच, अकोट शहरातील शिवाजी चौकात मात्र आंदोलनादरम्यानच शुभमंगल पार पडले. या विवाहाला आंदोलनकर्त्यांनीही सहकार्य केले. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाच्या वतीने आज ‘बंद’ पुकारला होता. याच वेळी गांधीग्राम येथील पांडुरंग अढाव यांचा मुलगा अभिमन्यू आणि देऊळगाव येथील हरिदास गावंडे यांची कन्या तेजस्विनी यांच्या विवाहाची तिथी होती. गांधीग्रामपासून अकोटला जाण्यास निघालेल्या मंडळीच्या मनात आंदोलनामुळे धाकधूक होती. परंतु, आंदोलकांनी त्यांना न अडविता जाऊ दिले. अकोटला पोचल्यानंतर शिवाजी चौकात आंदोलनासाठी मोठ्या प्रमाणात जमाव जमला होता. वर व वधू पक्षाच्या मंडळींनी त्यांना विनंती केली अन्‌ आंदोलनकर्त्यांनीही सहकार्य करण्याचे मान्य केले. त्यानंतर विवाह पार पडला. या विवाहाची चर्चा दिवसभर शहरात होती.\nफेडरेशन आॅफ घरकुलचे नामकरणाविरोधात आंदोलन\nपिंपरी - महापालिकेने चिखली येथे उभारलेल्या घरकुल प्रकल्पाचे ‘स्वर्गीय गोपीनाथ मुंडेनगर’ असे नामकरण करण्याच्याविरोधात फेडरेशन ऑफ घरकुलने रविवारी (ता....\nलिपिकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर इशारा मोर्चा\nपुणे : मंत्रालयापासून ते ग्रामपंचायतीमध्ये काम करणाऱ्या लिपिकांच्या ग्रेड वेतनात सुधारणा करून समान कामास समान वेतन, समान पदोन्नतीचे...\nगांधी म्हणतात, 'भाजपने माझा आणि आईचा सन्मान केला'\nनवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने माझा आणि माझी आई मनेका गांधी यांचा कायम सन्मान केला आहे. त्यामुळे भाजपाबद्दल माझी कोणतीच तक्रार नाही, असे भाजपचे...\nज्येष्ठ विधिज्ञ निर्मलकुमार सूर्यवंशी यांचे निधन\nधुळे : सामाजिक न्याय मिळवण्यासाठी संघर्ष करणारे, ज्येष्ठ विधिज्ञ निर्मलकुमार दयाराम सूर्यवंशी (70) यांचे आज अल्प आजाराने येथील खासगी रुग्णालयात...\nटोरंट कंपनी विरोधातील मोर्चात सर्वपक्षीय एकजुटीचे दर्शन\nठाणे : कळवा- मुंब्रा विद्युत खाजगीकरणाला उर्जामंत्री चंदशेखर बावनकुळे यांनी स्थगिती दिल्याचा दावा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्यानंतरही...\n‘कृष्णा’च्या रणांगणात ‘जयवंत शुगर’च कळीचा मुद्दा\nकऱ्हाड - सभासदांच्या मालकीच्या कृष्णा कारखान्याला झुकते माप न देता स्वमालकीच्या खासगी ‘जयवंत शुगर’ला झुकते माप देऊन कृष्णा कारखान्यातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/national-marathi-news/suprime-court-118110500006_1.html", "date_download": "2019-01-21T02:00:53Z", "digest": "sha1:3Z4YHF4IERSV2WA3E4G2DZ6TOH3W2BEB", "length": 9549, "nlines": 118, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "प्रवेश मिळणार का ? | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 21 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसर्वोच्च न्यायालयाने शबरीमला मंदिरामध्ये सर्वच वयोगटातील महिलांना परवानगी देऊनही अजूनही प्रवेश मिळालेला नाही. मागील महिन्यात न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर पहिल्यांदाच शबरीमला मंदिर खूले करण्यात आले, पण अयप्पा भक्त आणि हिंदूत्ववादी संघटनांनी केलेल्या प्रचंड विरोधामुळे महिलांना मंदिर प्रवेश झालाच नाही.\nत्यानंतर आज विशेष पूजेसाठी शबरीमला मंदिराचे दरवाजे उघडले जाणार आहेत. दरम्यान वार्तांकनासाठी महिला पत्रकारांना बंदी घालण्यात आली आहे. पोलिसांनी परिसरात १४४ कलम लागू करत जमावबंदी केली आहे.\nराज्य शासनाकडून २३०० पोलिसांचा फौडफाटा मंदिर परिसरात तैनात करण्यात आला आहे.\nमराठवाडा पाणीबाणी : सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली, मराठवाड्याला मिळणार पाणी\nराफेल विमान खरेदी कराराची सविस्तर माहिती द्या\nइंडोनेशियाचे विमान कोसळून 189 प्रवाशांना जलसमाधी\nखालिदा झिया यांना सात वर्षाची शिक्षा\nराम जन्मभूमी जमीन वादावर आज निकाल\nयावर अधिक वाचा :\nPUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये\nव्हिडिओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती असेलच परंतु आपल्याला कदाचित याच्या वाईट ...\nभारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वात���त्र्य मिळाले. यामागे भारताचा ...\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश\nशिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...\nडाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल\nगेल्या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ ...\nमायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार\nप्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ ...\nधर्मगुरू झाकीर नाईकच्या संपत्तीवर टाच\nअंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) वादग्रस्त मुस्लिम धर्मगुरू झाकीर नाईकच्या मुंबई आणि ...\nराज ठाकरे यांचा व्यंगचित्रातून टोला\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र ...\nभय्यू महाराज आत्महत्या प्रकरण, तिघांना अटक\nभय्यू महाराज आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी प्रमुख सेवक विनायक दुधाळे, शरद देशमुख आणि पलक ...\nबोस कुटुंबीयांना पीएमओचे 7 दूरध्वनी\nकोलकाता- नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासंदर्भातील 64 कागदपत्रे प्रसिद्ध करण्याच्या पश्चिम ...\nलोकसभा निवडणुक: तारखा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ...\nलोकसभा निवडणुकीची घोषणा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. याबाबत ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AD%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B9-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-2/", "date_download": "2019-01-21T00:54:55Z", "digest": "sha1:T2XRWUYX7GBTNTGXJ2OUYJX44RPXGDFI", "length": 14898, "nlines": 178, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "गर्भधारणा आणि मधुमेह (भाग-2 ) | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nगर्भधारणा आणि मधुमेह (भाग-2 )\nगर्भधारणा आणि मधुमेह (भाग-१ )\nगर्भवती स्त्रियांमधील मधुमेह तिच्यासाठी आणि तिच्या बाळासाठी अनेक प्रकारची गुंतागुंत तयार करू शकतो.\nमातेवर परिणाम करणाऱ्या काही बाबी पुढीलप्रमाणे-\n1. उच्च रक्‍तदाबामुळे प्री-एक्‍लप्मेशिया हा आजार उद्‌भवणे.\n2. गर्भाशयात बाळाच्या भोवती असलेल्या द्रावणाच्या पातळीत वाढ होणे.\n3. प्रसूतीच्या संभाव्य तारखेपूर्वीच, अगदी 37 आठवड्यांतही मुदतपूर्व प्रसूती.\n4. सिझर होण्याची आणि त्यातून आणखी गुंतागुंत होण्याची शक्‍यता.\n5. त्यानंतरच्या गर्भारपणातही प्रजनन काळातील मधुमेह होण्याची शक्‍यता.\n6. उर्वरित आयुष्यात टाईप 2 प्रकारचा मधुमेह होण्याची शक्‍यता.\nबाळावर होणारे संभाव्य परिणाम :\n1. जन्मानंतर काही दिवस बाळाच्या रक्‍तात साखरेचे प्रमाण कमी असण्याची (हायपोग्लायशेमिया) शक्‍यता असते.\n2. मातेच्या रक्‍तात गर्भारपणात अतिरिक्‍त साखर असल्यास मुदतपूर्व प्रसूती होऊ शकते.\n3. फुप्फुसांची वाढ होण्याची संधीच मिळत नाही. यातून बाळाला श्‍वसनाचे विकार होण्याची शक्‍यता फारच जास्त असते.\n4. ते बाळ भविष्यात स्थूल होण्याची शक्‍यता अधिक असते.\n5. ते बाळ वयस्क झाल्यानंतर त्यालाही मधुमेहाचा त्रास होणे साहजिकच असते.\nगर्भारपणात स्वत:ची काळजी कशी घ्याल\nप्रजनन काळातील मधुमेह टाळण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे रक्‍तातील साखरेचं प्रमाण वाढू न देणे. यासाठीची तयारी तुम्ही गर्भार राहण्याआधीपासून करायला हवी. मात्र, तुम्हाला हा त्रास असेल तर त्याच्याशी सामना करण्यासाठी आणि त्याला रोखण्यासाठी काही महत्त्वाच्या बाबींचं पालन करणं आवश्‍यक आहे. या बाबी पुढीलप्रमाणे –\nगर्भारपणाचा आराखडा तयार करा\nगर्भ राहण्याआधीच शक्‍यतो तुमच्या डॉक्‍टरांशी चर्चा करा. गर्भ राहण्याआधीपासूनच तुमचे वजन योग्य असेल, याकडे लक्ष द्या.\nरक्‍तातील साखरेची चाचणी करून घ्या\nरक्‍तातील साखरेचं प्रमाण धोकादायक पातळीवर नाही ना हे पाहण्यासाठी तुम्ही डॉक्‍टरांना सांगून त्याची तपासणी करू शकता. तुम्ही गर्भार राहण्याच्या किमान तीन महिने आधीच रक्‍तातील साखर योग्य प्रमाणात आहे की नाही, हे तपासून घ्या. दर आठवड्याला किमान अडीच तास व्यायाम करा. त्यामुळे रक्‍तातील साखरेचे प्रमाण योग्य राखण्यास मदत होते. रक्‍तातील साखरेचे प्रमाण नियमितपणे तपासण्यासाठी ब्लड ग्लुकोज मीटर’चा वापर करा.\nयोग्य आहारपद्धतीचा अवलंब करा. त्यामुळे तुमच्या रक्‍तातील साखरेची पातळी योग्य प्रमाणात राहते आणि तुमच्या आणि तुमच्या बाळाच्या शरीराला योग्य प्रमाणात पोषण मिळते.\nया काळात योग्य आणि सुरक्षित व्यायाम करण्यासाठी तुमच्या फिटनेस एक्‍स्पर्टसशी चर्चा करा.\nगर्भारपणातील मधुमेह इन्शुलिनच्या साहाय्याने आटोक्‍यात ठेवता येतो. ओएचए वादग्रस्त आहे. इन्शुलिन थेरपीच्या साहाय्याने रक्तातील साखरेची पातळी योग्य प्रमाणात राखता येते. रक्तातील साखरेचे प्रमाण योग्य पातळीवर ठेवल्याने तुमच्या बाळाचं वजन वाढण्यास मदत होते. तसंच त्यामुळे मुदतपूर्व प्रसूती, गर्भपात रोखले जातात आणि गर्भारपणातून चांगले परिणाम साधण्यास तुम्हाला मदत होते.\nचोवीस तासांच्या अंतराने इन्शुलिन पम्प घेतल्याने मधुमेह आटोक्‍यात ठेवण्यास मदत होते. पम्प अधिक परिणामकारक आहेत. कारण, ही इन्शुलिन देण्याची योग्य, अचूक आणि लवचिक पद्धत आहे. आणि रक्तातील साखरेचे अतिशय अचूक प्रमाण राखले जाते. त्यामुळे, माता आणि बाळ दोघांनाही गुंतागुंतीपासून सुरक्षा मिळते.\nसोप्या शब्दांत सांगायचे तर, तुम्हाला प्रजनन काळातील मधुमेह होण्याची शक्‍यता अगदीच कमी असेल तरीही तुम्ही तुमच्या गर्भारपणाची नीट आखणी करायला हवी, तुमच्या डॉक्‍टरांशी यासंदर्भात बोला, डॉक्‍टरांकडे जाताना प्रत्येक वेळी तुमची सर्व औषधे सोबत बाळगा, पोषक आहार घ्या, व्यायाम करा आणि गर्भारपणात वजन अधिक वाढवू नका. या प्रकारची काळजी घेतल्याने तुमच्या रक्‍तातील साखरेचे प्रमाण योग्य पातळीवर राखले जाईल आणि प्रजनन काळातील मधुमेहापासून तुमचे संरक्षण होऊ शकेल.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nदातांचे आरोग्यही महत्वाचे (भाग ३)\nतुम्ही पण कानात तेल घालता का मग हे नक्की वाचा\nकाळजी डोळ्यांची (भाग २)\nछातीत दुखत असेल तर दुर्लक्ष नको (भाग २)\nअवयवदान म्हणजेच जीवदान (भाग १)\nपायाचे धोकादायक विकार( भाग १)\nदाऊद टोळीतील तीन हस्तकांना अटक ; दिल्ली पोलिसांची कारवाई\nलक्षवेधी : सत्तातुरतेच्या ‘नाटका’चे ‘पोर’खेळ’\nखेलो इंडिया : प्रेरणा विचारेला टेनिसमध्ये सुवर्ण\nआलोककुमार यांनी आपल्या वक्तव्याविषयी केला खुलासा\nविरोधकांचा एकत्रित आवाज ( अग्रलेख )\nखेलो इंडिया : व्हॉलिबॉलमध्ये महाराष्ट्राच्या मुलींचे रुपेरी यश\nमध्य प्रदेश भाजपा नेत्याच्या टायर फॅक्‍टरीला आग ; पाच कामगारांचा मृत्यू\nअंबाजोगाईतील खून प्रकरणी सहा भावांवर गुन्हा दाखल\nखेलो इंडिया : टेबल टेनिसमध्ये महाराष्ट्राच्या सृष्टीची कास्यंपदकाची कमाई\nखेलो इंडिया : तिरंदाजीत साक्षी शितोळे व ईशा पवार यांचा सुवर्णवेध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.sharadjoshi.in/ys?order=name&sort=desc", "date_download": "2019-01-21T01:49:27Z", "digest": "sha1:3J5MW3RYFRXWBJ5N22ERLP3UIURWDGIM", "length": 5475, "nlines": 107, "source_domain": "www.sharadjoshi.in", "title": "योद्धा शेतकरी | योद्धा शेतकरी", "raw_content": "\nचांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न\nअर्थ तो सांगतो पुन्हा\nबळीचे राज्य येणार आहे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\nलेखनाची भाषा बदलण्यासाठी खिडकीत क्लिक करा. किंवा Ctrl+Space वापरा.\n31/08/15 ऐंशीतले सिंहावलोकन संपादक\n13/08/14 संघाच्या तावडीतून मोदींना सोडवणे गरजेचे - शरद जोशी संपादक\n03/09/12 शेतकऱ्यांना स्वातंत्र्याची दिशा दाखविणारा नेता संपादक\n22/07/12 'योद्धा शेतकरी' विमोचन समारंभ संपादक\n03/08/12 \"योद्धा शेतकरी\" विमोचन - ABP माझा TV बातमी संपादक\n28/01/12 मा. शरद जोशी यांचा जीवनपट संपादक\n11/09/15 बळीराज्याचे पाईक आम्ही, होऊ रे कृतार्थ संपादक\n04/04/12 काळाच्या कसोटीला उतरलेले शेतकरी नेतृत्व श्रीकांत उमरीकर\n22/01/12 योद्धा शेतकरी नेता श्रीकांत उमरीकर\n03/07/17 शरद जोशी शोधताना शाम पवार\n03/09/16 युगात्मा शरद जोशी यांचा ८१ वा जन्मदिवस : वृत्तांत गंगाधर मुटे\n18/12/15 बरं झाल देवा बाप्पा...\n31/08/15 नेता नव्हे, शेतकर्‍यांचा स्वातंत्र्यसूर्य गंगाधर मुटे\n25/11/14 शरद जोशी यांना यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक समाजरचना पुरस्कार गंगाधर मुटे\n25/12/15 अखेरची मानवंदना गंगाधर मुटे\n22/01/12 शेतकरी प्रकाशन गंगाधर मुटे\n13/12/15 शेतकऱ्यांचा सूर्य मावळला गंगाधर मुटे\n08/09/15 शरद जोशी यांचा वाढदिवस वृत्तांत : ३ सप्टेंबर २०१५ गंगाधर मुटे\n10/02/15 मा. शरद जोशी यांना एबीपी माझा जीवनगौरव पुरस्कार गंगाधर मुटे\n27/03/14 शरद जोशींच्या प्रकृतीविषयी आणि त्यांचा संदेश गंगाधर मुटे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-04-august-2018/", "date_download": "2019-01-21T01:04:25Z", "digest": "sha1:NCP23ROLZJU5RVHWKPN5OU5POXAVNMO4", "length": 15602, "nlines": 139, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top Current Affairs 04 August 2018 For Sarkari Naukri Preparation", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(Northern Railway) उत्तर रेल्वेत ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 1092 जागांसाठी भरती\n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 150 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती [Updated]\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2019\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n(NPCIL) न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 162 जागांसाठी भरती\n(Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n(ESIC) कर्मचारी राज्य विमा महामंडळात 329 जागांसाठी भरती\n(UPSC-NDA) राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 392 जागांसाठी भरती\n(MPSC) महाराष्ट्र लोक सेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा-2019 (555 जागा)\n(Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n(NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 251 जागांसाठी भरती\n(Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\nमुख्य न्यायाधीश गीता मित्तल यांची जम्मू आणि काश्मीर उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आहे.\nवित्त मंत्रालयाने लोकसभेत सादर केलेल्या यादीनुसार विजय माल्या (किंगफिशर एअरलाइन्सचा प्रवर्तक) यांनी सुमारे 7,500 कोटी रुपयांची बँकेची फसवणूक केली आहे.\nकोलंबोमध्ये एशिया-पॅसिफिक इन्स्टिट्यूट ऑफ ब्रॉडकास्टिंग डेव्हलपमेंट (एआयबीडी) च्या 44 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत इराणविरुद्ध भारताची निवड झाली आहे. भारत अध्यक्ष म्हणून दोन वर्षे राहणार आहे.\nऍपल 1 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त बाजार भांडवल असणारी जगातील सर्वात पहिली कंपनी बनली आहे.\nसूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने संपूर्ण भारतभर 50 सौर चरखा क्लस्टर्सच्या कार्यान्वयनासाठी मिशन सोलर चरखा सुरू केले आहे.\nफिक्की लेडीज ऑर्गनायझेशन, फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स ऍण्ड इंडस्ट्रीजच्या महिला शाखा, प्रतिबंधात्मक आरोग्यसेवाबद्दल जागरुकता निर्माण करण्याच्या उद्देशाने “मोबाइल” अॅप्लिकेशन “WOW” सुरू केले आहे.\nनीति आयोगाने भारतातील गतिशीलतेच्या भविष्याबद्दलच्या उद्देशाने पॉलिसी कमिशनने ग्लोबल मोबिलीटी हॅकथॉन-मूव हॅकची स्थापना केली आहे. हे जागतिक स्तरावर सर्वात मोठे हॅकथॉनपैकी एक असेल.\nरिलायन्स इंडस्ट्रीजची टेलिकम्युनिकेशन कंपनी जियो ने स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) सह आपली डिजिटल भागीदारी मजबूत करण्यासाठी मेमोरॅन्डम ऑफ अंडरस्टँडिंग (एमओयू) वर ���्वाक्षरी केली आहे.\nपीव्ही सिंधूने जपानचा नोजोमी ओकुहरा हिचा 21-17, 21-19 असा सरळ गेममध्ये पराभव केला. स्पर्धेत ती एकमेव भारतीय खेळाडू आहे.\nज्येष्ठ पटकथा लेखक जैलीस शेरवानी यांचे निधन झाले आहे. ते 70 वर्षांचे होते.\nNext (HIL) हिंदुस्तान इंसेक्टिसाइड लिमिटेड मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांची भरती [Reminder]\n(RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02 /2018 निकाल\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n» (MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n» (Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» (ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 2100 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» IBPS मार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या 1599 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र (CRP SPL VIII 2018)\n» लक्ष्मी विलास बँक ‘प्रोबशनरी ऑफिसर’ भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» कॅनरा बँक 800 प्रोबेशनरी ऑफिसर भरती परीक्षा निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02/2018 निकाल\n» (MPSC) महाराष्ट्र वन सेवा (मुख्य) परीक्षा-2018 अंतिम उत्तरतालिका\n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/kripashankar-singh-get-clean-chit-118473", "date_download": "2019-01-21T02:39:56Z", "digest": "sha1:4FIFS652TQVYCAKVFFJHGYQOCTJGET6O", "length": 11986, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kripashankar Singh get clean chit कॉंग्रेसचे नेते कृपाशंकर सिंह क्लिन चीट | eSakal", "raw_content": "\nकॉंग्रेसचे नेते कृपाशंकर सिंह क्लिन चीट\nमंगळवार, 22 मे 2018\nमुंबई : कॉंग्रेसचे नेते व माजी मंत्री कृपाशंकर सिंह यांच्या कुटुंबियांना लाचलुचपतप्रतिबंधक न्यायालयाने क्लिन चीट दिली. त्यांच्यावर बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याचा आरोप करण्यात आला होता. कृपाशंकर सिंह, त्यांची पत्नी मालतीदेवी, मुलगा नरेंद्र मोहन, मुलगी सुनिता, जावई विजय सिंह या सर्वांनाच न्यायालयाने दोषमुक्त केले.\nमुंबई : कॉंग्रेसचे नेते व माजी मंत्री कृपाशंकर सिंह यांच्या कुटुंबियांना लाचलुचपतप्रतिबंधक न्यायालयाने क्लिन चीट दिली. त्यांच्यावर बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याचा आरोप करण्यात आला होता. कृपाशंकर सिंह, त्यांची पत्नी मालतीदेवी, मुलगा नरेंद्र मोहन, मुलगी सुनिता, जावई विजय सिंह या सर्वांनाच न्यायालयाने दोषमुक्त केले.\nसिंह यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. तसेच न्यायालयात जनहित याचिकाही दाखल करण्यात आली होती. त्यानंतर हायकोर्टाने सिंह यांच्या चौकशीचे आदेश दिले होते. 2015 मध्ये आर्थिक गुन्हे व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्या संपुर्ण कुटुंबीयांविरोधत गुन्हे दाखल केले होते. या चौकशीत सिंह यांच्याकडे बिहेशेबी मालमत्ता असल्याचे निष्कर्ष नोंदविण्यात आले होते. परंतु, न्यायालयाने त्यांना क्लिन चीट दिली.\nया प्रकरणी कृपासिंह फेब्रुवारी मध्येच न्यायालयाने दोषमुक्त केले होते. परंतु, त्यांच्या कुटुंबीयांविरोधात खटला सुरू होता. आज त्यांनाही दोषमुक्त करत यांच्यावर खटला दाखल करता येत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.\nकुंभमेळ्यात भाविकांना मोफत आरोग्य सेवा\nप्रयागराज : भक्तिमय वातारणातील कुंभमेळ्यात भाविक, साधुगणांना वैद्यकीय सुविधा देण्यासाठी नारायण सेवा संस्थान (एनएसएस) या समाजसेवी संस्थेने...\nफक्त चार मिनिटांची भेट\nइतिहास गवाह आहे. दिवस कासराभर वर येता येता कृष्णकुंजगडावर गडबड उडाली. बालेकिल्ल्यावरून हुकूम निघाले आणि अवघ्या नवनिर्माणाचे दळ हालले. हातातील कुंचला...\nपाकिस्तानच्या संशयित गुप्तहेरास अटक\nइटानगर: पाकिस्तानच्या गुप्तहेर संघटनेचा हेर असल्याच्या संशयावरून निर्मल राय याला अरुणाचल प्रदेशमधील भारत-चीन सीमेवरील अंज्वा जिल्ह्यात अटक करण्यात...\nमध्य प्रदेशातील कुनो-पालपूर अभयारण्य आता राष्ट्रीय उद्यान झाले आहे. तसा अध्यादेश नुकताच निघाल्यामुळे, आशियाई सिंहाला दुसरे घर मिळण्याचा मार्ग मोकळा...\nअन् खाण कामगार झाले क्षणार्धात कोट्याधीश\nभोपाळ- नवीन वर्ष कोणाला कसे जाईल, याचा अंदाज वर्तविण्यास वर्षअखेरीस सुरवात होते. पण, वर्ष संपण्यात दोन दिवसांचा अवधी असतानाच मध्य प्रदेशमधील पन्ना...\n'सीआयएसएफ'च्या स्वच्छता 'रन'मध्ये धावणार नवी मुंबई\nमुंबादेवी : पन्नासावे स्वर्ण महोत्सवी वर्ष साजरे करणाऱ्या केंद्रीय औदयोगिक सुरक्षा दलचा (सीआयएसएफ) 'स्वच्छता रन' मेरेथोंन वॉकेथोन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/64715", "date_download": "2019-01-21T01:20:32Z", "digest": "sha1:DLWALQELTJUH3VMD3B7FP5V2MDV4P5WD", "length": 12752, "nlines": 153, "source_domain": "www.maayboli.com", "title": "डिजिटल करन्सी रिटर्न्स -- अबबब!! | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /डिजिटल करन्सी रिटर्न्स -- अबबब\nडिजिटल करन्सी रिटर्न्स -- अबबब\nगेल्या काही दिवसात बिटकॉइन चे नाव न ऐकलेला मनुष्य विरळाच. वर्षभरातील त्याच्या वाढलेल्या किमतीमुळे बिटकॉइन बरेच चर्चेत आहे. वर्षभरात त्याची झालेली वाढ पाहता अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. परंतु बिटकॉईन ही डिजिटल करन्सी जगतातील केवळ एक करन्सी आहे आणि त्याच्यासारख्या अजून १०००+ करंसीस अस्तिस्त्वात आहेत. आपण बिटकॉइन आणि इतर प्रमुख ५-६ करन्सी चे गेल्या वर्षातील रिटर्न्स पाहुयात. खालील रिटर्न्स हे % मध्ये न देता पटीमध्ये दिलेले आहेत. का ते वाचून कळेलच.\nवर दिलेल्या करंसीस मागच्या वर्षीही टॉप १० मध्ये होत्या आणि आजही आहेत (ब्लू चिप स्टॉक प्रमाणे या ब्लू चिप करंसीस आहेत)\nवर पाहिल्यास दिसून येईल कि प्रमुख ६-७ करन्सीमध्ये बिटकॉइन ने सर्वात कमी रिटर्न्स दिलेले आहेत एका वर्षात परंतु बिचारा वलयांकित असल्यामुळे बळीचा बकरा झालाय. असो.\nजर वरील करन्सी मध्ये वर्षांपूर्वी प्रत्येकी केवळ १००० रुपये गुंतवले असते तर ७००० रुपये गुंतवणुकीचे आज साध���रण ३,२६,६०० रुपये झाले असते ( avg return 32 times). आज सर्व डिजिटल करन्सी मध्ये वित्तीय जगतातील सुमारे ४५७ बिलियन डॉलर इतका पैसा आहे\nकाय हा एक मोठा फुगा आहे जो केंव्हाही फुटू शकतो फुटल्यास थोडीफार २००८ सारखी रिसेशन ची परिस्थिती ओढवण्याची शक्यता अंधुकशी असली तरी नाकारता येत नाही. हा फुगा नसेल तर केवळ ही एक सुरुवात आहे एका मोठ्या वित्तीय क्रांतीची फुटल्यास थोडीफार २००८ सारखी रिसेशन ची परिस्थिती ओढवण्याची शक्यता अंधुकशी असली तरी नाकारता येत नाही. हा फुगा नसेल तर केवळ ही एक सुरुवात आहे एका मोठ्या वित्तीय क्रांतीची हे मात्र येणार काळच सांगेल.... बघुयात...\nआता जिओ चे येत आहे त्याबद्दल\nआता जिओ चे येत आहे त्याबद्दल काही माहिती मिळेल का\nएकाच विषयावर किती ते धागे\nएकाच विषयावर किती ते धागे\n>>काय हा एक मोठा फुगा आहे जो\n>>काय हा एक मोठा फुगा आहे जो केंव्हाही फुटू शकतो\nहिंदीतले वाक्य मराठीत भाषांतर केल्यासारखे वाटते.\nअसो, काय आहे हा प्रकार नक्की \nकोणी याचा अनुभव घेतला असेल तर कृपया सामान्य अज्ञ लोकांसाठी एक मार्गदर्शनपर लेख लिहावा ही विनंती.\nभारतात अनधिकृत असलेल्या चलनाचा कुटस्थ यांच्याकडून इतका प्रचार का केला जात आहे एकाच विषयावर तब्बल 6-7 धागे काढून काय साध्य करायचे आहे.\nमहेश, कूटस्थ यांनी लेखमालाच\nमहेश, कूटस्थ यांनी लेखमालाच लिहिलीय. आहात कुठे\nकूटस्थ यांचे प्रोफाईल पहाता\nकूटस्थ यांचे प्रोफाईल पहाता येत नाहीये, त्यामुळे त्यांचे लेखन पण पहाता येत नाहीये.\nजरा त्यांच्या धाग्यांचे क्रमांक टन्काल का \n उडालेल्या आयडीचं लेखन कसं पाहायचं हे माहीत नाही म्हणताय.\nअहो बराच काळ झाला मी अगदीच\nअहो बराच काळ झाला मी अगदीच कमी येतो आहे माबोवर, त्यामुळे चटकन लक्षात आले नाही.\nपण कूटस्थ का उडाले बुवा वैध नसलेल्या चलनाचा प्रचार केला म्हणुन की काय \nपण कूटस्थ का उडाले बुवा \nपण कूटस्थ का उडाले बुवा वैध नसलेल्या चलनाचा प्रचार केला म्हणुन की काय वैध नसलेल्या चलनाचा प्रचार केला म्हणुन की काय Uhoh>>>> नाही. भारतीय संस्कृतीवरून सुरु झालेल्या अहमहमिकेत ते नानाकळांना घेऊन उडाले.\nओह हा जुना धागा आज वर आला.\nओह हा जुना धागा आज वर आला. मला वाटलं नवा धागा आहे.\nनाही. भारतीय संस्कृतीवरून सुरु झालेल्या अहमहमिकेत ते नानाकळांना घेऊन उडाले.>>>>\nमाबोने केलेल्या नव्या फॉर्मटमूळे ह्या असल्या ��ुमश्चक्री त्यांच्या त्यांच्या कोपऱ्यात होतात. आधी जसे इच्छा असो वा नसो, हे सगळे पाहात बसावे लागायचे ते आता टाळता येते. अडमीनचे आभार.\nबिटकॉईन व्हर्च्युअल करन्सी : नांदेडमध्ये शेकडो जणांची फसवणूक\nबिटकोईन चा प्रचार करणे त्याला फायदेशीर सांगून दिशाभूल करणे हे सरकार तर्फे कडकपणे थांबवले गेले पाहिजे. नागरिकांना आवाहन करून देखील काही जणांच्या अतिउत्साहामुळे इतर गोत्यात येतात.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nसुरुवात : मे 13 2008\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathinovels.net/2009/07/marathi-books-novels-madhurani-ch-11.html", "date_download": "2019-01-21T01:20:52Z", "digest": "sha1:PXDIGWXNS53DND3GX6F5R7N6FQC5MH3C", "length": 15795, "nlines": 120, "source_domain": "www.marathinovels.net", "title": "Marathi Novels .Net - Free Marathi Novels, Books, Sahitya, Literature, Stories, Cinema, Songs, Blog: Marathi books - Novels- Madhurani - CH-11 कनेक्सन", "raw_content": "\nAuthor - सुनिल डोईफोडे\nकोपऱ्यावर उभा राहून गणेश सिगारेटचे दीर्घ झुरके मारू लागला. त्याला त्याच्या चित्ताला थोडी शांती लाभल्यासारखी वाटत होती. त्याच्या बाजूलाच अंधारात भिंतीच्या आडोशाला एक पोरांचा कळप सिगारेट ओढण्यात आणि गप्पा करण्यात गुंग होता. अंधाराचा फायदा घेऊन ते एखादया भूकेल्या लांडग्यासारखे मधुराणीच्या दुकानाकडेच पाहत होते. कदाचित इथे अंधार असल्यामुळे तिकडून हे लोक दिसत नसावेत. पण गणेश त्यांच्या बाजूलाच कोपऱ्यावर उभा असल्यामुळे त्याला सगळं दिसत होतं.\n\" ए राम्या जरा कनेक्सन देरे...\" एकजण आपल्या तोंडात पेटविण्यासाठी सिगारेट ठेवून दुसऱ्याला म्हणाला.\nदुसऱ्याने आपल्या तोंडातली पेटलेली सिगारेट त्याच्याजवळ दिली. त्याने ती पेटलेली सिगारेट आपल्या तोंडातल्या सिगारेटच्या टोकाला लावून दोनचार जोरात झुरके मारले आणि आपली सिगारेट पेटल्यावर त्याने राम्याला त्याची सिगारेट परत केली.\n' कनेक्सन' समोरचा सगळा प्रकार पाहून गणेशला त्या शब्दाचे हंसू आले.\nदीर्घ झुरके मारल्यामुळे गणेशची सिगारेट लवकरच संपली. त्याने पाकीटातून दूसरी सिगारेट काढून तिला आधीच्या सिगारेटच्या सहाय्याने पेटविले - म्हणजे कनेक्शन दिले. तो गालातल्या गालात हसला.\nतेवढयात गणेशला कुणाचा तरी जोरजोरात ओरडण्याचा आणि भांडण्याचा आवाज आला.\n\" त्या ग्रामसेवकाच्या मायला... \"\n\" मादर...द साला \"\nगणेशच्या नावानं कुणीतरी उध्दार करीत होता. त्याला एकदम धडकीच भरली. पहिल्याच दिवशी आपल्या नावाचा असा उध्दार ऐकून तो गोंधळून गेला. कदाचित आधीच्या ग्रामसेवकाच्या नावाने कुणीतरी शिव्या घालीत असावं असा त्याने विचार केला आणि ज्या दिशेने आवाज येत होता तिकडे पाहू लागला.\nआधीच्या ग्रामसेवकाच्या नावानंच ओरडत असला पाहिजे तो...\nनाहीतरी आधीच्या ग्रामसेवकाचं आणि गावकऱ्यांचं विशेष पटत नसल्याचं त्याच्या आजच्या बडबडीवरून तरी वाटत होतं... तिकडे समोर अंधार होता. कदाचित समोर बोळीच्या पलिकडे सरपंच्याच्या घराजवळ कुणीतरी भांडत असावं.\n\" साल्याचं झालं सुरू रामायण... \" बाजूला उभ्या असलेल्या पोरांच्या घोळक्यातलं कुणीतरी बोललेलं गणेशला एकू आलं.\nअजूनही ग्रामसेवकाच्या नावाने शिव्याची लाखोटी वाहल्या जात होती.\nचला .... जाऊन तरी बघू काय भानगड आहे ते....\nतो जिकडून शिव्यांचा आवाज येत होता तिकडे जायला लागला.\nगणेशने बघितले की एक माणूस अंधारात उभा राहून ग्रामसेवकाच्या नावाने शिवीगाळ करीत होता. त्याने जरा जवळ जाऊन बघितले तर त्याला आश्चर्याचा धक्काच बसला. तो सदा होता. सकाळी त्याचं सामान घेऊन त्याला सरपंचाकडे नेणारा सदा त्याचा आपल्या डोळयावर विश्वासच बसत नव्हता. त्याच्या बोलण्याच्या ढबीवरून आणि हावभावाच्या तऱ्हेवरून असं जाणवत होतं की तो पिऊन टून्न झाला होता. गणेश त्याच्या दृष्टीपथात येताच त्याने आपला मोर्चा त्याच्याकडे ओळविला.\n\" हयो बगा ... हयो ग्रामसेवक ... सोताला काय समजतो... कोणी लाटसायेब लागून गेला ... याच्या मायला ... मले एस्टी स्टँडून सामान उचलाया सांगतो... मादर ..द. \"\nसरळ सरळ आपल्यावर शिव्यांचा वर्षाव होतांना पाहून प्रथम गणेश गोंधळला. त्याला आता कसे रिअॅक्ट करावे काही सुचत नव्हते. सदाचा त्याच्यावरचा शिव्यांचा वर्षाव सुरूच होता. आता मात्र गणेश सावरला. त्याचा रागाचा पारा आता वाढू लागला. त्या शिव्यांची तीव्रताच इतकी होती की त्याच्या तळपायाची आग मस्तकात भिनली. तो चवताळून सदाच्या दिशेने जायला लागला. त्याला आता त्याच्या कानशिलात मारण्याची घाई झाली होती. चालतांना रागाने त्याचं अंग पूर्ण गरम झाल्यासारखं जाणवत होतं. त्याचा चेहरा लाल झाला होता. ओठ थरथरत होते. हातपायसुध्दा थरथरत होते. एव्हाना तो रागाने सदाच्या पुढयात जा��न पोहोचला होता. पण सदाच्या वागण्यात काही एक बदल नव्हता. त्याचे चवताळून जोरजोराने शिव्या देणे चालूच होते. त्याने मनाचा हिय्या केला. जे होईल ते होवो. आता मात्र याला चांगलं बदडायचं. एक जोरदार त्याच्या कानशिलात तो मारणार एवढयात मागून त्याच्या खांदयावर कुणाचा तरी हाथ विसावला. त्याने मागे वळून पाहिले. ते सरपंच होते.\n\" गणेशराव ... जरा इकडं बाजूला या \"\nसरपंच गणेशच्या खांद्यावर हात ठेवून त्याला एका बाजूला घेऊन गेले.\n\" आवो मघा ... सकाळीच जव्हा तुमी सांगितलं की यानं तुमाला माझ्या घरी आणलं ... तव्हाच मला शंका आली होती \"\n\" का काय झालं \" गणेशने गोंधळून विचारले.\n\" आवो हा सदया एकदा का पिला की त्याचा तोलच जातो... मंग त्याला काही समजत नाय... दिसभर मंग ज्याला भेटला त्याला शिव्या देत सुटतो \"\n\" विचित्रच केस दिसते... \" गणेश आपल्या कपाळावर आलेला घाम पुसत म्हणाला.\n\" याचा काहीतरी बंदोबस्त का लावत नाही तुम्ही लोक... \" तो पुढे रागाने म्हणाला.\n\" असं काय बोलता गणेशराव... तुमीच तर सकाळी म्हणाले होते की हा माणूस फार सज्जन दिसतो \" सरपंच त्याची गंमत करीत म्हणाले.\n\" हो म्हणालो खरा ... पण एवढा सज्जन असेल असं मला नव्हतं वाटलं \" गणेश जबरदस्ती हसण्याचा प्रयत्न करीत म्हणाला.\nआपण या संकेतस्थळावर येणारे\n1b. मार्केटिंग - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n2. सायकल - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n3. डिप्लोमसी - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mdd.maharashtra.gov.in/1039/Institution-Under?format=print", "date_download": "2019-01-21T01:52:35Z", "digest": "sha1:SDG5XMLGT54MJSAMMGC4MUJDAQKM3NAR", "length": 10768, "nlines": 120, "source_domain": "mdd.maharashtra.gov.in", "title": "अधिनस्त संस्था व संबधित अधिनियम -अल्पसंख्याक विकास विभाग,महाराष्ट्र शासन", "raw_content": "\nअधिनस्त संस्था व संबधित अधिनियम\nमहाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग\nदूरध्वनी क्र. (कार्यालय): ०२२ - २२६१०१५\nअल्पसंख्याकांना संविधानाव्दारे प्राप्त अधिकारांचे व हक्कांचे संरक्षण करणे तसेच अल्पसंख्याक समाजाच्या तक्रारींचे निराकरण करणे.\nमहाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग अधिनियम,२००४. (384 के बी)\nमहाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग (सुधारणा) अधिनियम, २०12. (113 के बी)\nराष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग कायदा १९९२ (263 के बी)\nश्री. महम्मद हुसेन खान : अध्यक्ष\nमौलाना आजाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ\nडी. डी.बिल्डिंग, २ रा मजला,\nजुने जकात घर,शहीद भ���तसिंग मार्ग,\nअल्पसंख्याक समाजातील आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांच्या आर्थिक उन्नतीसाठी विविध योजना राबविणे.\nस्थापना:- कंपनी कायदा,१९५६ अंतर्गत संस्थापन समयलेखे दि. २८.९.२००० (MoA)(896 के बी)\nप्रधान सचिव : संचालक\nव्यवस्थापकीय संचालक, राष्ट्रीय अल्पसंख्याक व वित्त महामडळ : संचालक\nसचिव वित्त अथवा त्यांचे प्रतिनिधी : संचालक\nव्यवस्थापकीय संचालक, मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ : संचालक\nअशासकीय सदस्य : रिक्त\nमहाराष्ट्र राज्य हज समिती\nहज यात्रेकरिता जाणा-या यात्रेकरुंसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्र शासनाशी समन्वय करणे.\nहज समिती अधिनियम,२००२ (684 के बी)\nमहाराष्ट्र राज्य हज समिती नियम,२००9 (303 के बी)\nकेंद्रीय हज समिती अधिनियम\nकेंद्रीय हज समिती नियम\nश्री. इब्राहीम गुलाम नबी शेख : अध्यक्ष\nॲङ मजीद मेमन : सदस्य\nश्री. नवाब मलिक : सदस्य\nॲङ हुस्नबानू खलीफे : सदस्य\nश्री.मौलाना अन्सार अली हिंदी : सदस्य\nमौलाना अब्दुल जब्बार माहेरुल काद्री : सदस्य\nमौलाना मोइनुउद्दीन कासमी : सदस्य\nश्री.रियाझ इस्माईल सय्यद(काझी) : सदस्य\nश्री. रफीक शफी पूरकर : सदस्य\nॲङ श्री. काझी मेहताब हुसेन : सदस्य\nश्री. सुलतान शेख : सदस्य\nमहाराष्ट्र राज्य उर्दु साहित्य अकादमी\nजुने जकात घर, डी.डी. बिल्डिंग,\nदुसरा मजला, शहिद भगतसिंग मार्ग,\nउर्दु भाषेचे जतन, संवर्धन व प्रसार होण्याच्या दृष्टीने कार्यरत राहणे.\nस्थापना:-सा.प्र.वि क्र.इयुए-१०७५/एल-जे, दि.१६.४.१९७५ (212 के बी)\nमा.मंत्री (अल्पसंख्यांक विकास) - अध्यक्ष\nमा.राज्यमंत्री (अल्पसंख्यांक विकास) - उपाध्यक्ष\nप्रधान सचिव (अल्पसंख्यांक विकास विभाग) - शासकीय सदस्य\nउप/सह सचिव (अल्पसंख्यांक विकास विभाग) - शासकीय सदस्य\nश्री. रऊफ खान मजीद खान - कार्याध्यक्ष\nश्रीमती कमरुन्निसा सईद - सदस्य\nश्री. रफीक ए. शेख - सदस्य\nश्रीमती एजाज फातेमा पाटणकर - सदस्य\nश्री. काझी इरशोद्दीन रशीदोद्दीन - सदस्य\nश्री. अस्लम तन्वीर कवी - सदस्य\nश्री. शेख हनीफ शेख रशीद - सदस्य\nश्री. अब्दुल मजीद अब्दुल हमीद शेख (छोटा मजीद शोला) - सदस्य\nश्री. मसुद ऐजाज - सदस्य\nश्री. अझीम राही - सदस्य\nश्री. फारुक सय्यद - सदस्य\nमहाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ\nपनचक्की, औरंगाबाद -४३१ ००२.\nदूरध्वनी : 0240-२४०१५८४ /२४०२३६६\nराज्यातील वक्फ मालमत्तेचे संरक्षण व विकास करणे, तसेच वक्फ संस्थांच्या व्यवस्थापन समित्यांचे तंटे सोडविणे व त्यावर नियंत्रण ठेवणे.\nवक्फ अधिनियम,१९९५ (6194 के बी)\nवक्फ (सुधारणा )अधिनियम,2013 (9487 के बी)\nश्रीमती अैनुल चांद अत्तार : शासकीय सदस्य\nश्री.आसिफ शौकत कुरेशी : अशासकीय सदस्य\nश्री जैनुददीन मोहसीन भाई जव्हेरी, : अशासकीय सदस्य\nमा.आ.श्री.दुरानी अब्दुला खान अ. लतीफखान : अशासकीय सदस्य\nश्री. हबीब फकीह : अशासकीय सदस्य\nसय्यद जमील अहमद जानी मियॉ : अशासकीय सदस्य\nश्री.महेमूद महेबूब शेख : अशासकीय सदस्य\nश्री. मौलाना गुलाम वस्तानवी : अशासकीय सदस्य\nश्री. मौलाना झहीर अब्बास रिझवी : अशासकीय सदस्य\nमहाराष्ट्र राज्य वक्फ न्यायाधिकरण\nप्रशासकीय इमारत २ रा माळा,\nराज्यातील वक्फ किंवा वक्फ मालमत्तांशी संबंधित वाद, प्रश्न वा इतर बाबी तसेच भाडेकरु कडून जागा रिेकामी करुन देणे, भाडेपट्टा करुन देणाऱ्या व घेणाऱ्या पक्षांचे अधिकार व जबाबदाऱ्या बाबींचे वक्फ अधिनियम, १९९५ मधील तरतुदींनुसार निवारण करणे.\nश्री. अब्दुल सलीम अहमद हुसैनसाहेब शहापूरे -\nपीठासीन अधिकारी - अध्यक्ष\nराज्य नागरी सेवेतील उपसचिव दर्जाचा अधिकारी - सदस्य\nमुस्लिम कायद्यांचे ज्ञान असणारी व्यक्ती - सदस्य", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "http://rajthakrefan.blogspot.com/2013/10/blog-post.html", "date_download": "2019-01-21T01:59:28Z", "digest": "sha1:M4QGU7L5NUQX3K7QYYEL4H3FFLHT3L6A", "length": 17552, "nlines": 341, "source_domain": "rajthakrefan.blogspot.com", "title": "राज ठाकरे - एक वादळ: मनसेचे गणित कच्चे", "raw_content": "राज ठाकरे - एक वादळ\nगुरुवार, 10 अक्तूबर 2013\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे महाराष्ट्राला विकासाच्या ब्ल्यू प्रिंटचे स्वप्न दाखवत असले तरी त्यांच्या नाशिकमधील कारभाऱ्यांना साधी महापालिकाही चालवणे जड जात आहे. बरेच दिवस घालवून, डोकेफोडी करून या कारभाऱ्यांनी सदस्यांच्या हाती अर्थसंकल्प दिला खरा, पण त्यात तब्बल ८१८ कोटी ९० लाख रूपयांचा घोळ असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे.\nअर्थसंकल्पातील या प्रकारामुळे नाशिककरांची फसवणूक झाली असून त्यातून महापालिकेत सुरू असलेल्या दयनीय कारभाराची आणि चुकलेल्या गणिताचे आणखी एक प्रचिती आल्याची प्रतिक्रिया विरोधकांकडून व्यक्त होत आहे.\nमहापालिका आयुक्तांनी मे महिन्यात स्थायी समितीला १ हजार ५५६ कोटी ८० लाख रूपयांचे अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर केले होते. त्यानंतर स्थायी समितीने त्यात काही योजनांचा समावेश करून त्यात ��रीव वाढ करून अंदाजपत्रकाचा आकडा २ हजार ७५५ कोटीपर्यंत पोहचवला होता. मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत अंतिम अंदाजपत्रकाला मंजुरी देण्याची आवश्यकता असताना दीड महिना उशिराने अंदाजपत्रक महासभेमध्ये सादर झाले होते. महासभेने अंदाजपत्रकात काही योजनांचा समावेश करीत २ हजार ७५५ कोटी ९० लाख रूपयांच्या जम्बो अंदाजपत्रकाला मंजुरी दिली होती. मात्र महासभा होऊनही सप्टेंबर महिन्याअखेरीस महासभेचा ठराव सदस्यांना मिळत नव्हता. महासभेच्या ठरावानुसार स्थायी समितीचा अर्थसंकल्प १ हजार ५४१ कोटी रूपयांचा होता तर महासभेने सुचवलेल्या वाढीसह तो १ हजार ९३७ कोटी रूपयापर्यंत पोहचला असे दिसून येते. महासभेने तयार केलेल्या ठरावानुसारच अर्थसंकल्प तयार करण्याचे बंधन झुगारून प्रशासनाने २ हजार ७५५ कोटी ९० लाख रूपयांचा अर्थसंकल्प तयार करून त्याच्या प्रती सदस्यांच्या हाती सोपविल्या आहेत.\nयाबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना सुधाकर बडगुजर यांनी महापौरांच्या अज्ञानांची क‌िव येत असल्याचे म्हटले आहे. सत्ताधाऱ्यांनी ठराव करताना आणि नंतर प्रत्यक्षात अर्थसंकल्प तयार करताना महापालिकेच्या इतिहासातील ऐतिहासीक चूक केल्याचे बडगुजर यांनी सांगितले. ठराव आणि प्रत्यक्ष अर्थसंकल्प यात तब्बल ८१८ कोटी रूपयांची वाढ झाली असून ही जनतेची फसवणूक असल्याचा आरोप त्यांनी केला. एकंदरीतच अर्थसंकल्पाचा प्रवास कासवगतीने सुरू आहे. त्यात एवढ्या मोठ्या चुका करणाऱ्या सत्ताधाऱ्यांकडून कुठल्या पध्दतीने कामकाज सुरू आहे याची प्रचिती येत असल्याचा दावा त्यांनी शेवठी केला.\nठराव आणि प्रत्यक्ष अर्थसंकल्पातील ८१८ कोटी ९० लाख रूपयांची चूक बडगुजर यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. यानंतर अधिकाऱ्यांनी चूक झाल्याची कबूली देत अर्थसंकल्पात सुधारणा करू असे स्पष्टीकरण दिले. मात्र, अर्थसंकल्पात ८१८ कोटी ९० लाख रूपयांची वाढ होऊनही त्याकडे सत्ताधारी आणि अधिकाऱ्यांचे लक्ष कसे गेले नाही असा प्रश्न निर्माण होतो. विशेष म्हणजे ठरावात आयुक्तांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाची कोणतीही माहिती देण्यात आलेले नाही.\nअर्थसंकल्पात झालेल्या चुकांमध्ये दुरूस्ती करण्यासाठी प्रशासनाला अर्थसंकल्पीय विशेष महासभेचे आयोजन करावे लागणार आहे. अर्थसंकल्पात त्याशिवाय दुरूस्ती करता येणार नाही. मागील वर्षी देखील अर्थसंकल्पाबाबत याच पध्दतीने घोळ घालण्यात आला होता. त्यामुळे डिसेंबर महिन्यात आयुक्तांनी सादर केलेल्या सुधारीत अर्थसंकल्पानुसार कारभार हाकावा लागला होता. यावर्षी यापेक्षा वेगळी परिस्थिती राहणार नाही अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.\nप्राथमिक शाळांमधील विद्यार्थी करणार नाही अशी चूक अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. यातून महापौरांचे अज्ञान तर दिसतेच तसेच सत्ताधारी कोणत्या प्रकारे महापालिकेचा कारभार हाकताहेत याची प्रचिती येते. याप्रकरणात सर्वसामन्य करदात्यांची फसवणूक झाल्याचे समोर येत असल्याने संबंधीतावर गुन्हे दाखल होणे आवश्यक आहे. - सुधाकर बडगुजर, विरोधी पक्षनेते\nअर्थसंकल्याची प्रत नुकतीच सदस्यांच्या हाती आली असून त्याबाबत अभ्यास करूनच बोलणे उचित ठरेल. महासभेचा ठराव आणि प्रत्यक्ष अर्थसंकल्प यात खरोखर काही बदल आहेत. याबाबत माहिती घेऊन खुलासा करण्यात येईल. - अशोक सातभाई, मनसे गटनेता\nठरावानुसार अर्थसंकल्प प्रत्यक्षात अर्थसंकल्प\nआयुक्त - १ हजार ५५६ कोटी ८० लाख\nस्थायी समिती १ हजार ५४१ कोटी २ हजार ३५९ कोटी ९५ लाख\nमहासभा १ हजार ९३७ कोटी २ हजार ७५५ कोटी ९० लाख\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nनई पोस्ट पुरानी पोस्ट मुख्यपृष्ठ\nसदस्यता लें टिप्पणियाँ भेजें (Atom)\nराज आणि उद्धव एकत्र येऊ शकतात\nसरल थीम. Blogger द्वारा संचालित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/kolhapur-two-lakh-devotees-take-ambabai-dershan/", "date_download": "2019-01-21T01:19:59Z", "digest": "sha1:6BDGZII64DSB7O7YG7XOUMSGXZGPPQKB", "length": 5030, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " दोन लाख भाविकांनी घेतले अंबाबाईचे दर्शन | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › दोन लाख भाविकांनी घेतले अंबाबाईचे दर्शन\nदोन लाख भाविकांनी घेतले अंबाबाईचे दर्शन\nनाताळची सुट्टी सुरू होते ना होते, तोच कोल्हापूर शहर भाविक पर्यटकांनी अक्षरश: हाऊसफुल्ल झाले आहे. शनिवारी, रविवारी अशा दोन दिवसांत तब्बल दोन लाखांहून जास्त भाविकांनी अंबाबाईचे दर्शन घेतले.\nदोन दिवसांपासून शहरातील सर्व हॉटेल्स, धर्मशाळा पर्यटकांनी भरल्या आहेत. यात्री निवासही पॅक झाले आहेत. शहरात अनेक यात्री निवास व हॉटेल्सना पार्किंगची सुविधा नसल्याने रस्तोरस्ती पर्यटकांच्या गाड्या लागल्या आहेत. परिणामी, शहरात वाहतूक कोंडीही जाणवू लागली आहे.\nमहापालिका प्रशासनाने विद्यापीठ पार्किगसमोर महिलांसाठी स्वच्छतागृहांची सोय केली आहे; पण स्वच्छतेअभावी यापैकी अनेक बंद आहेत. याच आवारात असलेले पाण्याचे एटीएम बंदच आहे. मंदिर आवारात भाविकांना निवांत दोन क्षण बसण्याचीही सुविधा नाही. अन्य पर्यटनस्थळांच्या तुलनेत कोल्हापुरात कमी सुविधा मिळत असल्याची खंत व्यक्त केली जात आहे.\nगव्याच्या हल्ल्यात ऊसतोड मजूर जखमी\nकोल्हापुरातील प्रकल्पांवर मुख्यमंत्र्यांची नजर\nवर्षभरात मराठा भवन उभारण्याचा निर्धार\nगायीला वैज्ञानिक द‍ृष्टिकोनातून वाचविण्यासाठी प्रयत्न व्हावेत\nपन्हाळ्याच्या ऐतिहासिक वास्तू ‘पुरातत्त्व’कडून बंद\nरूकडीत चुलत सासू, जावेने पेटविलेल्या विवाहितेचा मृत्यू\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच\nदीड महिन्यापासून मागासवर्गीय आयएएस पोस्टिंगच्या प्रतीक्षेत\nविरोधकांची आघाडी भ्रष्टाचाराची : मोदी\nतलासरी, डहाणू भूकंपाने पुन्हा हादरले\nविश्‍वासघात करणार्‍यांना मदत नाही : आ. सतेज पाटील\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच\nदीड महिन्यापासून मागासवर्गीय आयएएस पोस्टिंगच्या प्रतीक्षेत\nतलासरी, डहाणू भूकंपाने पुन्हा हादरले\nविमानतळावरील फलकावर महाराजांचे नाव झळकले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Prefeudal-attack-on-three-in-Nigdi/", "date_download": "2019-01-21T01:40:50Z", "digest": "sha1:FPI2FW7NCNBMD6BUO4O6IRHJE5T5MG4Y", "length": 4510, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पुणे : पूर्ववैमनस्यातून तिघांवर जीवघेणा हल्ला | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › पुणे : पूर्ववैमनस्यातून तिघांवर जीवघेणा हल्ला\nपुणे : पूर्ववैमनस्यातून तिघांवर जीवघेणा हल्ला\nपुण्यातील निगडी परिसरा पूर्ववैमनस्यातून तिघा तरूणांवर धारदार शस्त्राने वार केल्याची घटना घडली आहे. शनिवारी सकाळच्या सुमारास हा हल्ला झाला. हल्लेखोरांनी या तरूणांच्या दुचाकीस धडक देण्याचा देखील प्रयत्न केला. यात तिघे गंभीर जखमी झाले आहेत.\nराजकुमार कलिमूर्ती (वय - ४१), सतीशकुमार स्वामी कन्नु (वय -३२) आणि अरविंद कुमार राजकुमार (१८, सर्व रा. एम.बी. कँम्प, देहूरोड) अशी जखमींची नावे आहेत. पुर्ववैमनस्यातून हा हल्ला झाला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. सुरेश भिगानिया, सागर भिगानिया, राकेश ��िगानिया यांच्यासह आणखीन दोन तरूणांनी हल्ला केल्याचा पोलिसांना संशय आहे.\nसुरेश भिगानिया याच्याबरोबर या तिघा जखमी युवकांचे काही दिवसापूर्वी भांडण झाले होते. त्यावेळी भिगानिया यांने जखमी युवकाच्या घरावर हल्ला करत मोठे नुकसान केले होते. त्यानंतर काही दिवसांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने भिगानिया याच्याकडून दोन पिस्तूल जप्त केले होते. या पार्श्वभूमीवर तरुणांवर हल्ला झाल्याचा संशय आहे. देहूरोड पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच\nदीड महिन्यापासून मागासवर्गीय आयएएस पोस्टिंगच्या प्रतीक्षेत\nविरोधकांची आघाडी भ्रष्टाचाराची : मोदी\nतलासरी, डहाणू भूकंपाने पुन्हा हादरले\nविश्‍वासघात करणार्‍यांना मदत नाही : आ. सतेज पाटील\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच\nदीड महिन्यापासून मागासवर्गीय आयएएस पोस्टिंगच्या प्रतीक्षेत\nतलासरी, डहाणू भूकंपाने पुन्हा हादरले\nविमानतळावरील फलकावर महाराजांचे नाव झळकले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/11-villages-in-Newari-area-will-come-under-water/", "date_download": "2019-01-21T01:20:10Z", "digest": "sha1:LX2H6WFOZWLMVGRFMNXKN4OUMDQPNR5P", "length": 6720, "nlines": 50, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘टेंभू’चा नेवरीसह ११ गावांना दिलासा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › ‘टेंभू’चा नेवरीसह ११ गावांना दिलासा\n‘टेंभू’चा नेवरीसह ११ गावांना दिलासा\nकडेगाव : संदीप पाटील\nटेंभू योजनेमुळे नेवरी भागातील 11 गावांना दिलासा मिळाला आहे. या पाण्यामुळे या भागातील 4 हजार 48 हेक्टर क्षेत्र पाण्याखाली येणार आहे. तर अनेक दिवसांची तहान भागणार असल्याने या भागातील शेतकरी प्रथमच खुशीत दिसू लागला आहे.\nटेंभू योजनेच्या पाण्यापासून वंचित असणार्‍या कडेगाव तालुक्यातील नेवरी, आंबेगाव, वडियेरायबाग, शेळकबाव, कान्हरवाडी, येतगाव, तुपेवाडी यांसह खानापूर तालुक्यातील गार्डी, घानवड यासह अन्य गावांना आता पाणी मिळणार आहे.\nया पाण्यापासून वंचित गावांसाठी माहुली (ता. खानापूर) येथील टेंभू योजनेच्या टप्पा क्र. 3 मधून बंदिस्त पाईपलाईनद्वारे शेतीसाठी पाणी मिळणार आहे. नाबार्डच्या माध्यमातून यासाठी 40 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. यामुळे आता कडेगाव व खानापूर तालुक्यातील सुमारे 4 हजार 48 हे. क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.\n��डेगाव तालुक्याच्या पूर्वेला असणार्‍या या गावात सध्या हजारो एकर ओसाड माळरान आहे. या योजनेमुळे हे माळरान आता ओलिताखाली येणार आहे. तर यामुळे या 12 गावांचा दुष्काळ हटण्यास मदत होणार आहे. या भागातील शेतकर्‍यांनी वेळोवेळी पाण्यापासाठी मोठा संघर्ष केला आहे. काही गावांनी तर निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा प्रयत्न केला होता.\nजिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, पाटबंधारे मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे पाठपुरावा करून या योजनेसाठी नाबार्डकडून 40 कोटी रुपये मंजूर करून आणले. निधी मंजूर झाल्याने हे काम लवकरात लवकर सुरू होणार आहे. बंदिस्त पाईपलाईनद्वारे शेतीला पाणी देण्यासाठीचा जिल्ह्यात तसेच तालुक्यात हा पहिलाच प्रयोग ठरणार आहे. काही दिवसात या कामाला सुरुवात होणार असल्याने या भागातील शेतकर्‍यांतून याचे स्वागत होत आहे.\nसांगली, मिरजेत कुंटणखान्यांवर छापे\nताकारी कालव्यात पडून देवराष्ट्रेतील वृद्धेचा मृत्यू\nमुलींचे अपहरण : सावत्र आईस कारावास\nगुंड बाळू भोकरेच्या भाच्याला अटक\nडॉ.विश्‍वजित कदम उद्या अर्ज दाखल करणार\nकस्तुरी क्‍लबच्या व्यासपीठावर उलगडला संभाजीराजेंचा जीवनपट\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच\nदीड महिन्यापासून मागासवर्गीय आयएएस पोस्टिंगच्या प्रतीक्षेत\nविरोधकांची आघाडी भ्रष्टाचाराची : मोदी\nतलासरी, डहाणू भूकंपाने पुन्हा हादरले\nविश्‍वासघात करणार्‍यांना मदत नाही : आ. सतेज पाटील\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच\nदीड महिन्यापासून मागासवर्गीय आयएएस पोस्टिंगच्या प्रतीक्षेत\nतलासरी, डहाणू भूकंपाने पुन्हा हादरले\nविमानतळावरील फलकावर महाराजांचे नाव झळकले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Daily-pudhari-Kasturi-Club/", "date_download": "2019-01-21T01:46:49Z", "digest": "sha1:V57IKIRYDIUVEIED6E7XXSFOCRB5MJOE", "length": 7350, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘कस्तुरीं’ना सेलीब्रेटींसमवेत संक्रांतीचं वाण | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › ‘कस्तुरीं’ना सेलीब्रेटींसमवेत संक्रांतीचं वाण\n‘कस्तुरीं’ना सेलीब्रेटींसमवेत संक्रांतीचं वाण\nदै. ‘पुढारी’ कस्तुरी क्लबतर्फे सभासद महिला व युवतींसाठी मकर संक्रातीनिमित्त शनिवार दि. 20 रोजी सायं. 4 ते 7 यावेळेत ओम एक्झिक्युटिव्ह येथ��� हळदी -कुंकू आणि तीळगूळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमादरम्यान झी मराठी वाहिनीवरील ‘लागीरं’च्या टीमशी महिलांसाठी गपशप या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून ते खास आकर्षण असणार आहे.\nमनाचा गंध चौफेर दरवळत ठेवणार्‍या दै. ‘पुढारी’च्या कस्तुरी क्लबतर्फे निखळ मनोरंजन, प्रशिक्षण आणि ज्ञानात भर टाकणार्‍या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमामध्ये परफेक्ट ब्लॅक मॅचिंग स्पर्धा, ‘मॉम अ‍ॅण्ड बेबी फॅशन शो’ घेण्यात येणार असून यामधील विजेत्यांना पद्मनाभ अलंकारकडून एक ग्रॅम सोन्याची ठुशी व टपर वेअर टीमलीडर प्रज्ञा माने यांच्याकडून तीन लकी ड्रॉ कूपन व दोन आकर्षक भेटवस्तू दिल्या जाणार आहेत. तसेच सुवर्ण स्पर्शतर्फे येणार्‍या सर्व महिलांना वाण स्वरुपात गोल्ड प्‍लेटेड दोन बांगड्यांचे कूपन, कणक ब्युटीपार्लर, खण आळी यांच्यामार्फत ब्लीच कूपन देण्यात येणार असून लकी ड्रॉ व्दारे हेअर स्पा, सुवर्ण स्पर्शकडून सोन्याची नथ, ऐश्‍वर्या फार्म हाऊस, डबेवाडी यांच्याकडून तीन जेवण कूपन्स, चोवीस कॅरेट बिर्याणी हाऊस, विसावा नाका यांच्याकडून पाच जेवण कूपन इत्यादी कूपनही देण्यात येणार आहे.\nया कार्यक्रमाचे सह प्रायोजन हॉटेल ओम एक्झिक्युटिव्ह अमित जगताप हे आहेत. हॉटेल ओम एक्झिक्युटिव्ह संपूर्ण कौटुंबिक व व्यावसायिक दर्जाचे हॉटेल असून येथे लग्न, वाढदिवस, रिसेप्शन, बारसे, ओटीभरण, गेट टुगेदर, भिशी पार्टी व इतर कार्यक्रमासाठी विशेष पॅकेज सिस्टीम उपलब्ध आहे. 7000 स्क्वेअरफूटचा ओपन लॉन 5 हजार स्क्वेअर फूटचा मल्टीपर्पज हॉल वाजवी दरामध्ये उपलब्ध असून प्रशस्त स्टेजबरोबर बॅगराऊंड, दहा राऊंड टेबल तत्पर सेवा व विनम्र स्टाफ असून जेवणामध्ये व्हेज-नॉनव्हेज, इटालियन फूड, चायनीज पदार्थ उपलब्ध आहेत.\nहळदी-कुकू कार्यक्रमादरम्यान ‘लागीरं झालं जी’ मालिकेतील अजिंक्यच्या मामीचा बचतगटातील (राहुल्याची आई आणि सुमी या व्यक्तीरेखा साकारणार्‍या) महिला सदस्या उपस्थित महिलांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाची व सभासद नावनोंदणी केली जाणार असून अधिक माहितीसाठी व नावनोंदणीसाठी तेजस्विनी बोराटे (8805007192) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच\nदीड महिन्यापासून मागासवर्गी��� आयएएस पोस्टिंगच्या प्रतीक्षेत\nविरोधकांची आघाडी भ्रष्टाचाराची : मोदी\nतलासरी, डहाणू भूकंपाने पुन्हा हादरले\nविश्‍वासघात करणार्‍यांना मदत नाही : आ. सतेज पाटील\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच\nदीड महिन्यापासून मागासवर्गीय आयएएस पोस्टिंगच्या प्रतीक्षेत\nतलासरी, डहाणू भूकंपाने पुन्हा हादरले\nविमानतळावरील फलकावर महाराजांचे नाव झळकले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/pune-news/job-bait-betrayed-the-youth/articleshow/67506051.cms", "date_download": "2019-01-21T02:42:24Z", "digest": "sha1:EF4CIV3HA5RDC35THTVGMIS6EIGLOJ3W", "length": 9930, "nlines": 120, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "pune news News: job bait betrayed the youth - नोकरीच्या आमिषाने तरुणाची फसवणूक | Maharashtra Times", "raw_content": "\nआजचं राशीभविष्य... दिनांक २१ जानेवारी २०१९\nआजचं राशीभविष्य... दिनांक २१ जानेवारी २०१९WATCH LIVE TV\nनोकरीच्या आमिषाने तरुणाची फसवणूक\nम टा प्रतिनिधी, पुणे नोकरीच्या अमिषाने एका तरुणाची ४३ हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे...\nम. टा. प्रतिनिधी, पुणे\nनोकरीच्या अमिषाने एका तरुणाची ४३ हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nहनुमंत खंडु घेवारे (वय २२, रा. पैठण) यांनी याबाबत तक्रार दिली आहे. त्यानुसार, अविनाश जाधव, अभिजीत सुतार, प्रवीण चव्हाण, सुनील जोशी, नितीन घोलप यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घेवारे हा नोकरीच्या शोधात होता. २०१७मध्ये तो आरोपींच्या संपर्कात आला. यानंतर आरोपींनी घेवारेला नोकरीचे आमिष दाखविले. यासाठी त्याला ४३ हजार रुपये भरण्यास सांगितले. त्याबाबत पावतीही दिली नाही. या पैशाचा चांगला परतावा मिळेल, असे सांगण्यात आले. मात्र, अनेक दिवसानंतरही त्याला नोकरी मिळाली नाही. परतावा म्हणून हलक्या प्रतीचे कपडे देण्यात आले. यामुळे त्याने सिंहगड रोड पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला होता. या तक्रार अर्जाची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी स्कायरनवे प्रा. लि.च्या पाच संचालकावर गुन्हा दाखल केला आहे. या कालावधीत आरोपींनी अशाच प्रकारे तरुणांना नोकऱ्यांचे आमिष दाखवून फसविले असल्याचे समोर आले आहे.\nमिळवा पुणे बातम्या(pune news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\npune news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nसीमा बिस्वास: व्यक्तिरेखा जिवंत करणारी अभिनेत...\nराज ठाकरेंवर टीका; कार्यकर्त्यांकडून तरुणाचा ...\nमध्यरात्री बँकेत न्यू इयर सेलिब्रेशन; कर्मचार...\nपाहाः ४० नाविक काढताहेत हालाखीत दिवस\nतेलंगणाः भागीरथी पापलाइन फुटली\nजगातील सर्वात वयोवृद्ध मसाजो नोनाका यांचे निधन\nरेल्वे क्रॉसिंगगेट उघडा असताना रेल्वे गेली\nबेंगळुरूच्या वर्थुर तलावाजवळ भीषण आग\nनेपाळ, भूतानला जाण्यासाठी आधार ग्राह्य धरलं जाणार\nमोनिका बेदी: बॉलिवूड ते अंडरवर्ल्ड\nद्विशतकांचा बादशहा: विनोद कांबळी\nमहाराष्ट्राचे लाडके भावोजी: आदेश बांदेकर\n'हे' पदार्थ खा, आठवडाभरात पोट कमी करा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nनोकरीच्या आमिषाने तरुणाची फसवणूक...\nकेरळ महोत्सवात गर्जते मराठी...\nबनावट इमेलआयडीद्वारे २४ लाखांची फसवणूक...\nयेत्या ३० जूनला सेट परीक्षा...\nदिग्गज साहित्यिकांचे केरळात 'मराठी दर्शन'...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://maharera.mahaonline.gov.in/Site/1089/List-of-Conciliators", "date_download": "2019-01-21T01:08:51Z", "digest": "sha1:PAIE2V4DTH5LWT3MALFL6EIQGU6VNZRF", "length": 4613, "nlines": 120, "source_domain": "maharera.mahaonline.gov.in", "title": "सल्लागारांची यादी- महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण", "raw_content": "\nमहाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण\nनियम, शा. नि. व परिपत्रक\nमहारेरा आदेश आणि परिपत्रके\nमहारेरा ने स्वतःहून केलेली आदेश (स्युओ मोटो ऑर्डर )\nदादरा आणि नगर हवेली\nनोंदणीकृत स्थावर मालमत्ता एजंट\nतुम्ही आता येथे आहात\nएकूण दर्शक : 3503434\nआजचे दर्शक : 325\n© ही महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी अॅथॉरिटी ऑफ इंडियाची अधिकृत वेबसाइट आहे. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://maharera.mahaonline.gov.in/Site/ViewPDFList?doctype=EFLKxr8n0o4TccHV7PAOr5Vd744_RGHpZs1hZvFoS1T97DuaSq5RCitpXMUwDsB8zx9UjWJCQFmqcq_dMi8xk8uQCQ4hO104ovRQXOP0uHU=", "date_download": "2019-01-21T01:06:01Z", "digest": "sha1:JJZDIV4FQSTHZCJMT26UOFMTK66YZFPJ", "length": 5177, "nlines": 95, "source_domain": "maharera.mahaonline.gov.in", "title": "नियम- महाऑनलाईन लिमीटेड", "raw_content": "\nमहाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण\nनियम, शा. नि. व परिपत्रक\nमहारेरा आदेश आणि परिपत्रके\nमहारेरा ने स्वतःहून केलेली आदेश (स्युओ मोटो ऑर्डर )\nदादरा आणि नगर हवेली\nनोंदणीकृत स्थावर मालमत्ता एजंट\n2 सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या नोंदणीबाबत सहकार विभागाचे परिपत्रक, २०१६ 06/12/2017\n3 मानीव अभिहस्तांतरणातील अडचणी दूर करण्याबाबत गृहनिर्माण विभागाचा शासन निर्णय, २०१७ 06/12/2017\n4 महाराष्ट्र स्थावर संपदा (विनियमन व विकास) (स्थावर संपदा प्रकल्पाची नोंदणी, स्थावर संपदा अभिकर्त्याची नोंदणी, व्याजदर आणि संकेत स्थळावर त्याचे प्रकटन) नियम, 2017 05/05/2017\n5 महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण, अधिकारी व कर्मचारी (नियुक्ती व सेवाशर्ती) नियम, 2017 05/05/2017\n6 महाराष्ट्र स्थावर संपदा (विनियमन व विकास) (व्याज शास्ती, नुकसान भरपाई व देय दंड वसूली, तक्रारी व अपील इत्यादी नमुने) नियम, 2017 05/05/2017\n7 महाराष्ट्र स्थावर संपदा अपील न्यायाधिकरण अधिकारी व कर्मचारी (नियुक्ती व इतर सेवाशर्ती) नियम, 2017 05/05/2017\n8 महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण (लेख्यांच्या वार्षिक विवरण व वार्षिक अहवाल नमुने) नियम, 2017 05/05/2017\nएकूण दर्शक : 3503434\nआजचे दर्शक : 325\n© ही महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी अॅथॉरिटी ऑफ इंडियाची अधिकृत वेबसाइट आहे. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.cart91.com/mr/products/boomrang", "date_download": "2019-01-21T02:16:11Z", "digest": "sha1:HR4O6XMWYD4WOTWMLANQA33IIK4NG3AM", "length": 14070, "nlines": 388, "source_domain": "www.cart91.com", "title": "खरेदी करा Raghunath Miranguleचे बूमरँग पुस्तक ऑनलाइन जास्त सूट मिळवा | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके\nएम पी एस सी\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा\nपी एस आय मुख्य\nएस टी आय मुख्य\nए एस ओ मुख्य\nएम पी एस सी कृषि मुख्य\nएम पी एस सी वन मुख्य\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य\nराज्य उत्पादन शुल्क विभाग\nयू पी एस सी\nयू पी एस सी पूर्व\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी\nयू पी एस सी प्रमुख\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस\nएस एस सी परीक्षा\nआय बी पी एस पीओ\nआय बी पी एस एसओ\nआय बी पी एस आरआरबी\nआय बी पी एस क्लर्क\nएस बी आय पीओ\nएस बी आय एस ओ\nएस बी आय क्लर्क\nआर बी आय सहाय्यक\nआय आय बी एफ\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी\nJEE मुख्य आणि अड्वान्स\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि\nडी आय ई टी परीक्षा\nएम पी एस सी RTO परीक्षा\nप्राणी आणि पाळीव प्���ाणी\nगुंतवणूक आणि कर आकारणी\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान\nएम.आर.पी Rs. 90 (सर्व कर समावेश)\nखरेदी करा सूचीत टाका विशलिस्ट मध्ये ठेवा\nआपणास या सारखी अधिक पुस्तके पाहिजे असल्यास सदस्यत्व घ्या .\nया वस्तूबद्दल शेरा/अभिप्राय उपलब्ध नाही. अभिप्राय लिहिणारे सर्वप्रथम व्हा.\nलागू असलेल्या ऑर्डरवर फ्री शिपिंगचा आनंद घ्या:\nपुण्यामध्ये 3०० पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर\nमहाराष्ट्रात 500 पेक्षा अधिक किमतीच्या खरेदीवर\nभारतात 1000 पेक्षा जास्त किमतीच्या खरेदीवर\nसामान्यतः 4-5 व्यावसायिक दिवसात डिलेव्हरी होते\nकॅश ऑन डिलिव्हरी सेवा उपलब्ध\nऑनलाइन ऑर्डर्सवर विशेष ऑफर\nपुस्तके आणि स्टेशनरीवर उत्कृष्ट सवलत मिळवा\nखोल खोल डोहाच्या तळाशी\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-news/importance-of-darkness-comes-out-of-light-256122/", "date_download": "2019-01-21T01:55:38Z", "digest": "sha1:6YAYLYH6M243YO7WW2NEEGYJWO5DCOKH", "length": 24251, "nlines": 200, "source_domain": "www.loksatta.com", "title": "प्रकाशाचे डोही, प्रकाशतरंग.. | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\nशशिकला यांना तुरुंगात विशेष वागणूक\nप्रकाशाच्या अंतराळात जाऊन आल्यावर आपल्याला अंधाराचंही महत्त्व कळतं, त्याबद्दलच्या या अनुभवाधारित नोंदी..\nप्रकाशाच्या अंतराळात जाऊन आल्यावर आपल्याला अंधाराचंही महत्त्व कळतं, त्याबद्दलच्या या अनुभवाधारित नोंदी..\nप्रकाशाला तरंगलांबी असते आणि त्यामुळे रंग दिसतात, हे मराठी शाळांमध्ये विज्ञान शिकलेल्यांना माहीत असेल. माहीत नसेल, तर मराठी विश्वकोश जरूर पाहा. निरनिराळय़ा तरंगलांब्यांचा म्हणजेच प्रकाशाचे रंग, हे विश्वकोशातून समजेल. विजेच्या दिव्यातून कृत्रिम प्रकाश पाडताना तो रंगीत करण्यासाठी अवघ्या पन्नासेक वर्षांपूर्वी दिव्याची काचच रंगीत केली जात असे. म्हणजेच, कृत्रिम रंगानं दिव्याच्या (कृत्रिम) प्रकाशाला अडवून, तो प्रकाश रंगीत केला जात असे. तसं आता ह���त नाही. एलईडी किंवा ‘लाइट एमिटिंग डायोड’ हे तंत्रज्ञान तर आपण दिवाळीत माळांसाठी वापरतो आणि पुढल्या दिवाळीपर्यंत माळ खराब झाली असल्यास फेकूनही देतो. पण १९६९ मध्ये रंगीत प्रकाश निर्माण करण्यासाठी जेम्स टरेल नामक अमेरिकी प्रकाश-चित्रकाराला थेट ‘नासा’ची मदत महत्त्वाची वाटली होती. नासानंही ‘आर्ट अँड टेक्नॉलॉजी प्रोजेक्ट’ अशा नावाच्या, कला-तंत्रज्ञान सहयोग प्रकल्पाखाली ती मदत दिली होती. हा इतिहास सांगणारी जेम्स टरेलवरची दोन भलीमोठी कॉफीटेबल पुस्तकं आहेतच, पण गुगलमार्फतही हाच इतिहास समजू शकतो. तेव्हा आपण जरा पुढे जाऊ आणि जेम्स टरेलच्या ‘टिपिकल’ प्रकाशरचनांचा अनुभव मराठी माणसाला कसा येऊ शकतो हे पाहू, कारण ते गुगलवरून सापडेलच असं नाही.\nसात-आठ पायऱ्या चढून गेल्यावर, साधारण अध्र्याव्व्या किंवा पाउणाव्व्या मजल्याइतक्या उंचीची एक खोली. तिच्यावर बहुतेक रंगीत काच बसवलीय. तो दर्शनी भाग समोरून फार वेळ कुणाला पाहूच देत नाहियेत व्हेनिसच्या ५४व्या द्वैवार्षिक महाप्रदर्शनातले रखवालदार हे रखवालदार म्हणतात, लायनीत उभं राहा. ही रांग खोलीच्या एका बाजूला, तिथून पायऱ्या दिसणं शक्य नाही. रांगेतून अखेर आपल्याला पायऱ्या चढण्याची संधी येते आणि अखेरच्या पायरीवर जाताच समजतं, एक बाजू संपूर्ण उघडी आहे या खोलीची. काचबीच काहीही नाही. रंगीत प्रकाशानं खोलीचा उंबरा अजिबात ओलांडलेला नाही. आता आपल्याला सर्वात मागची भिंतही दिसू लागली आहे. तिथं निराळय़ाच रंगाचा प्रकाश आहे आणि तो प्रकाश काहीसा फिकट छटेचा असल्यामुळे असेल पण, रंगखोलीच्या मध्यभागी जाईस्तो मितीचं – डायमेन्शनचं आपल्याला एरवी असलेलं भानच बदलतंय. ती खोली चांगलीच लांबलचक आहे, पण अशा लांब दालनांच्या मागच्या भिंतीकडे पाहताना खोलीच्या अन्य भिंती निमुळत्या होत गेल्याचा जो भास होतो (आणि हाच जो भास रेखांकनकला शिकवताना मराठीत ‘यथार्थदर्शन’ म्हणजेच पर्स्पेक्टिव्ह म्हणवला जातो) ते ‘यथार्थदर्शन’ घडणं बंद झालंय. असं का झालंय हे रखवालदार म्हणतात, लायनीत उभं राहा. ही रांग खोलीच्या एका बाजूला, तिथून पायऱ्या दिसणं शक्य नाही. रांगेतून अखेर आपल्याला पायऱ्या चढण्याची संधी येते आणि अखेरच्या पायरीवर जाताच समजतं, एक बाजू संपूर्ण उघडी आहे या खोलीची. काचबीच काहीही नाही. रंगीत प्रकाशानं खोलीचा उंबर�� अजिबात ओलांडलेला नाही. आता आपल्याला सर्वात मागची भिंतही दिसू लागली आहे. तिथं निराळय़ाच रंगाचा प्रकाश आहे आणि तो प्रकाश काहीसा फिकट छटेचा असल्यामुळे असेल पण, रंगखोलीच्या मध्यभागी जाईस्तो मितीचं – डायमेन्शनचं आपल्याला एरवी असलेलं भानच बदलतंय. ती खोली चांगलीच लांबलचक आहे, पण अशा लांब दालनांच्या मागच्या भिंतीकडे पाहताना खोलीच्या अन्य भिंती निमुळत्या होत गेल्याचा जो भास होतो (आणि हाच जो भास रेखांकनकला शिकवताना मराठीत ‘यथार्थदर्शन’ म्हणजेच पर्स्पेक्टिव्ह म्हणवला जातो) ते ‘यथार्थदर्शन’ घडणं बंद झालंय. असं का झालंय हां.. खोलीच्या भिंतींना करकरीत कडाच नाहीत, भिंत जिथे जमिनीला मिळते तिथे पाय ठेवलात तर (अनवाणी पायानं किंवा फक्त मोजे घालूनच इथं प्रवेश केल्यानं पाय ठेवणं शक्य आहे,) गोलाई कळतेय. तरीदेखील खोली अशी विशाल, अथांग का वाटते आहे हां.. खोलीच्या भिंतींना करकरीत कडाच नाहीत, भिंत जिथे जमिनीला मिळते तिथे पाय ठेवलात तर (अनवाणी पायानं किंवा फक्त मोजे घालूनच इथं प्रवेश केल्यानं पाय ठेवणं शक्य आहे,) गोलाई कळतेय. तरीदेखील खोली अशी विशाल, अथांग का वाटते आहे मागची भिंत जास्त प्रकाशमान असेल, तर फारतर ती खिडकीसारखी वाटली पाहिजे.. तसं न होता खोली, ती तथाकल्पित खिडकी आणि त्याच्या पलीकडचा अवकाश अशी जी काही आपली एरवीची कल्पना असते ती पार उडून कशामुळे जातेय इथं मागची भिंत जास्त प्रकाशमान असेल, तर फारतर ती खिडकीसारखी वाटली पाहिजे.. तसं न होता खोली, ती तथाकल्पित खिडकी आणि त्याच्या पलीकडचा अवकाश अशी जी काही आपली एरवीची कल्पना असते ती पार उडून कशामुळे जातेय इथं इथं हे असं काय होतंय इथं हे असं काय होतंय अवकाश म्हणजे खोलीच, शेवटी जी भिंत असली पाहिजे तिथूनच अवकाश खोलीत येतोय अणि अख्खी खोली रंगीत अंतराळासारखी करून टाकतोय, असं का वाटू लागलं अवकाश म्हणजे खोलीच, शेवटी जी भिंत असली पाहिजे तिथूनच अवकाश खोलीत येतोय अणि अख्खी खोली रंगीत अंतराळासारखी करून टाकतोय, असं का वाटू लागलं अंतराळ फक्त टीव्हीवर पाहिलाय, त्या अनुभवाची कल्पनाच केलीय.. हे आणि एवढंच खरं असताना, शिवाय आपले पाय जमिनीवरच असताना का सुचायला लागलं असलं काही अंतराळ फक्त टीव्हीवर पाहिलाय, त्या अनुभवाची कल्पनाच केलीय.. हे आणि एवढंच खरं असताना, शिवाय आपले पाय जमिनीवरच असताना का सुचायला लागलं असल��� काही प्रकाशाचे रंग बदलू लागले आहेत.. गुलबक्षी, झेंडू, सदाफुली या नेहमीच्या महाराष्ट्रीय फुलांमधून जर प्रकाश पाझरला असता आणि खोलीच त्या प्रकाशाची झाली असती तर जसं होईल, तसं हे आहे. आता आपण त्या अंतराळखिडकी भासणाऱ्या भिंतीच्या बऱ्यापैकी जवळ पोहोचलो आहोत आणि तिकडली सुरक्षारक्षक आपल्याला अडवतेय. पुढं नाही जायचं. अगदी जपून जा. होय. होय. पुढे खोल खड्डा आहे. आपण जिथून शिरलो तिथं खोली जशी भक्क उघडी होती, तशीच ती शेवटीही आहे. आहे भिंत, पण किमान सात फूट लांब आहे. सात फूट रुंद, खोलीच्या रुंदीएवढय़ा लांबीचा आणि दहाहून अधिक फूट खोल असा तो खड्डा प्रकाशानं पूर्ण भरलाय. डोहासारखा. खोलीची ती मापं तिथून बाहेर पडल्यावर बुटांचे बंद बांधताना, कॅमेरा व बॅग परत घेताना लक्षात आली.\nतो जो गोंधळ मघाशी केलेल्या वर्णनात होता, तो ‘खरा’ होता. त्याच्या खरेपणामागचं सत्य हे रोजच्या वास्तवातलं ‘यथार्थ’ सत्य असतं. पण जेम्स टरेलच्या त्या खोलीनं नेहमीच्या वास्तवापासून आपल्याला दूर नेलं. त्या खोलीत कोणत्याही अवरोधाविना, पूर्णत: बंधमुक्त असा प्रकाशच प्रकाश आपण पाहिला आणि मग दिशांचं, लांबीरुंदीचं भान हरपलंच. तरंगलांब्या बदलत होत्या, पण प्रकाशाचा अथांगपणा मात्र मुद्दामहून घडवून आणलेला असल्यामुळेच बहुधा, फार परिणामकारकरीत्या जाणवत होता.\nहे प्रकाशाच्या खोलीचे खेळ जेम्स टरेल १९९९ पासून इथे ना तिथे, या ना त्या प्रकारे करतोच आहे. कधीतरी त्यानं पूर्ण अंडाकृती आकाराची खोली केली होती. पण मागच्या भिंतीऐवजी प्रकाशाचा डोहच, हे मात्र कमी ठिकाणी केलं. हा तपशील बाजूला ठेवला, तर अनुभवातून काय शिकायला मिळेल\nअनुभव प्रकाशाचा होता आणि मुख्य म्हणजे, फक्त प्रकाशच असल्यामुळे (औषधालाही सावली नसल्यामुळे) झालेल्या गोंधळाचाही होता. म्हणजेच उलटं असं की, प्रकाशाला सावल्यांची जोड असेल तर आपण जे पाहतोय त्यातल्या खाचाखोचा कळतात. गोंधळ कमी होतो. स्पष्टता येते. छायाप्रकाशाचा खेळ आणि त्यातला प्रकाशित- अप्रकाशित भागांचा तोल, यामुळे चित्राकडे लक्ष वेधलं जातं. हेच फोटोग्राफीबद्दलही खरं आहे. मराठीत ‘छायाचित्रणा’बद्दल फारच खरं फोटो-ग्राफी हे प्रकाश-अंकनाचं तंत्र वापरून केलेलं चित्र असतं, म्हणून त्याला काही जण ‘प्रकाशचित्र’ म्हणतात. पण फोटोग्राफी जेव्हा कला ठरते, तेव्हा ती सावल्यांचा खेळ/मेळ कसा दाखवते आहे हे महत्त्वाचं ठरणारच, हे अशा – प्रकाशचित्र या शब्दाचा आग्रह धरणाऱ्या- लोकांनाही योग्यरीत्या माहीत असतं.\nरंगवलेल्या चित्रातून ‘यथार्थदर्शन’ घडवू पाहण्याची सुरुवात युरोपमध्ये झाली आणि (त्याआधीपासून) भारतीय वा आशियाई चित्रांनी यथार्थदर्शनाऐवजी फार निराळय़ा वाटा शोधल्या, हा इतिहास आहे. मात्र फोटोग्राफीचा इतिहास घडला (किंवा कॅमेरा ऑब्स्क्युरा ही पहिली चित्रांकनखोली पहिल्यांदा घडवली गेली) ती युरोपीयांच्या ‘हुबेहूबपणा’च्या सोसापायी. कॅमेरा येण्याच्या आधी हुबेहूबपणा दाखवण्याची जी काही तंत्रं आणि ज्या शैली युरोपीय चित्रकारांनी शोधून काढल्या होत्या, त्यात राफाएल आणि लिओनादरे या १६व्या शतकातल्या इटालियनांच्या बरोबरीनं (त्यांच्यानंतर १०० वर्षांनी आलेल्या)\nरेम्ब्रां या डच चित्रकाराचं नाव घेतलं जातं. रेम्ब्रांनं अंधाराचा योग्य वापर नाटय़मयतेसाठी करून घेतला, व्यक्तिचित्रांतसुद्धा चेहऱ्याच्या अध्र्याच भागावर प्रकाश दाखवून त्यानं दोन प्रमुख परिणाम साधले : एक ‘जिवंतपणा’च्या नाटय़मय प्रत्ययाचा, आणि दुसरा ‘खोली, मिती, अवकाश’ वगैरेचा प्रत्यय तातडीनं प्रेक्षकाला देण्याचा. हे दोन्ही परिणाम महत्त्वाचेच आहेत, असं आजवरचं जग मानतं. चित्रपटांत आणि फॅशन फोटोग्राफीतही हा ‘रेम्ब्रां लाइट’ (खरंतर रेम्ब्रांचा अंधारच) आजदेखील वापरात आहे.\nआपला आत्ताचा मुद्दा एवढाच आहे की, प्रकाशाचे डोही प्रकाशतरंग असा अनुभव ‘अलौकिक’ असतोच, पण लौकिक जगात प्रकाशाइतकाच अंधारही महत्त्वाचा असतो. अर्थात, हे जेम्स टरेललाही एरवी माहीत आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nजगाच्या बाजारी, कलेच्या संसारी..\nमुंबईतील झोपडपट्टय़ांमध्ये दिवे बसवणार\nनोंद : प्रकाशमान भव…\nगोग्रासवाडीत उद्यान, पथदिव्यांची नासधूस\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\nपोट भरण्यासाठी मी एकेकाळी कोथिंबीरसुद्धा विकली; नवाजुद्दीनने सांगितल्या संघर्षाच्या आठवणी\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\n'फक्त कधी आणि कुठे ते सांग'; सारासोबत डेटला जाण्यास कार्तिक आर्यन तयार\nतुझं करिअर उद्ध्वस्त करू, सेटवर जाळपोळ करू; करणी सेनेची कंगनाला धम���ी\nमी नायक नाही, कलाकार आहे..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nसत्तेचे केंद्रीकरण की महाआघाडी\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\n.. तर रिझव्‍‌र्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nपंधरा वर्षांनी रेल्वेत पुन्हा कुल्हडचा वापर\nस्वप्निल जोशीला भेटण्याची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2017/05/03/choose-paracetamol-or-beer-for-pain-relief/", "date_download": "2019-01-21T02:21:35Z", "digest": "sha1:CNPQXH2JYFKBNLYIIE4BUYQZ3K6FXT6A", "length": 8780, "nlines": 79, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "पेन रिलिफसाठी निवडा पॅरासिटामॉल किंवा बिअर - Majha Paper", "raw_content": "\nदुबईमध्ये अवतरली सोन्याची कार\nबजाजची नवी डोमिनर ४०० बाईक डिसेंबर मध्ये येणार\nपेन रिलिफसाठी निवडा पॅरासिटामॉल किंवा बिअर\nMay 3, 2017 , 11:39 am by माझा पेपर Filed Under: आरोग्य, सर्वात लोकप्रिय Tagged With: बिअर, वेदनाशामक\nआता एक हक्काचे आणि आरोग्याशी निगडीत असे कारण बिअर पिणाऱ्यांसाठी मिळाले असून पॅरासिटामॉलपेक्षाही बिअर ही प्रभावी वेदनाशामक असल्याचे एका संशोधनातून समोर आले आहे.\nसुमारे ४०० जणांवर यूकेमधील ग्रीनविच युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी केलेल्या १८ सर्वेक्षणांमध्ये ही लक्षवेधी बाब समोर आल्यामुळे फक्त हँगओवर मिळवण्यासाठी नाही तर पेन रिलिफ मिळावा यासाठी आता बिअरचे सेवन केले जाणार आहे. मेंदूतील चेतातंतूंवर बिअर प्यायल्यामुळे परीणाम होऊन वेदना शमवता येतात का, याचा अभ्यास करण्यात आला. त्यावेळी बिअरचे प्रमाण जितके जास्त, तितक्या सहभागींना वेदना कमी जाणवल्याचे संशोधकांच्या समोर आले.\nग्रिनविच युनिव्हर्सिटीच्या ट्रेवॉर थॉमसन यांनी अल्कोहोल ही अत्यंत प्रभावी वेदनाशामक असल्याचे सबळ पुरावे मिळाले असे म्हटल्याचं ‘द सन’ या ब्रिटीश वृत्तापत्राने छापले आहे. विशेष म्हणजे पॅरासिटामॉलशी तुलना करता बिअर अधिक प्रभावी असल्याचे समोर आले आहे.\nबिअर ही वैद्यकीयदृष्ट्या वेदनेची तीव्रता कमी करण्यासाठी परिणामकारक असल्याचे संशोधनात समोर आले आहे. मात्र दीर्घकालीन वेदना शमवण्यासाठी बिअर हा उपाय नसल्याचेही स्पष्ट करण्यात आल्यामुळे साईड इफेक्ट टाळून अशा पद्धतीने एखादा ड्रग तयार करता आला, तर सध्याच्या घडीला उपलब्ध असलेल्या वेदनाशामकांपेक्षा तो प्रभा���ी ठरेल, असा विश्वास थॉमसन यांना वाटतो.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी वादग्रस्त वक्तव्य विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2018/05/08/striking-mechanism-from-marathwada/", "date_download": "2019-01-21T02:29:35Z", "digest": "sha1:TVHPPVJ3FT6ZAT5JH6ISYKDR36VQ62HS", "length": 11318, "nlines": 78, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "धक्का तंत्र मराठवाड्यातले - Majha Paper", "raw_content": "\nटपाल खात्यात तब्बल १७८९ जागांसाठी भरती सुरु\nअसल्या टॉफीज पाहिल्यात कधी\nदिवंगत भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांची कन्या पंकजा आणि पुतणे धनंजय मुंडे या दोघांचा राजकारणात उभा दावा आहे. एकाच कुटुंबात लहानाची मोठी झालेली ही भावंडे कधी कधी भावूक होतात आणि सारे राजकीय वैर विसरून बहीण भावासारखे वागतात. गेल्याच आठवड्यात धनंजय मुंडे यांना कसलासा पुरस्कार मिळाला. या पुरस्कार प्रदान कार्यक्रमाला पंकजा मुंडेही उपस्थित होत्या. या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर या दोघांनी परस्परांना आलिंगन देऊन प्रेमाचे प्रदर्शन केले. पण लातूर-बीड-उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने हे दोघेही ते प्रेम पुन्हा विसरले असून एकमेकांना राजकीय धक्के द्यायला लागले आहेत.\nहा मतदारसंघ कॉंग्रेसकडे होता. पण कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यात वाटाघाटी होऊन तो कॉंग्रेसने सोडला आणि राष्ट्रवादीला दिला. वास्तविक या मतदारसंघात राष्ट्रवादीला बहुमत मिळण्याची शक्यताही कमी आहे आणि योग्य तो उमेदवारही या पक्षाकडे नाही तरीही राष्ट्रवादीने एक मोठा उमेदवार डोळ्यासमोर ठेवून मतदारसंघ मागून घेेतला. लातूरचे भाजपाचे नेते रमेश कराड यांना भाजपातून फोडून राष्ट्रवादीत आणून त्यांना उमेदवारी दिली. रमेश कराड हे गोपीनाथ मुंडे यांच्या आग्रहावरून भाजपात आलेले भाजपाचे निष्ठावंत नेते होते. त्यांची भाजपावर तर निष्ठा होतीच पण त्यातल्या त्यात गोपीनाथ मुंडे आणि आता पर्यायाने पंकजा मुंडे यांच्यावरही तेवढीच निष्ठ होती. पण धनंजय मुंडे यांनी त्यांना भाजपातून फोडून राष्ट्रवादीत आणून आपल्या बहिणीला एक धक्काच दिला.\nउमेदवारी जाहीर होऊन दोन तीन दिवस झाले आणि कराड यांनी आपला अर्ज दाखल केला. सोमवार दि. ७ मे हा अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. मैदानात सात उमेदवार होते. त्यातले भाजपाचे सुरेश धस, राष्ट्रवादीचे रमेश कराड आणि राष्ट्रवादीचे असूनही पक्षाने उमेदवारी न दिलेले अशोक जगदाळे असे तीन उमेदवार मैदानात राहतील असे वाटत होते त्यानुसार अन्य चौघांनी अर्ज मागे घेतले. पण शेवटच्या क्षणी राष्ट्रवादीचे मातबर उमेदवार रमेश कराड यांनीही माघार घेतली. अशा निवडणुकीत पक्षाच्या अधिकृत उमेदवाराने अर्ज मागे घेण्याचा प्रकार कधी घडत नसतो पण रमेश कराड यांनी या कल्पनेला धक्का दिला. कराड यांना राष्ट्रवादीत आणून धनंजय मुंडे यांनी बहिणीला धक्का दिला होता पण कराड यांची उमेदवारी अशी अचानक मागे घ्यायला लावून पंकजा मुंडे यांनी बंधू धनंजय मुंडे यांना धक्का दिला. आता राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस यांना अपक्ष असलेल्या अशोक जगदाळे यांनाच आपला उमेदवार म्हणावे लागत आहे.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी वादग्रस्त वक्तव्य विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/mouse/cheap-hp+mouse-price-list.html", "date_download": "2019-01-21T02:15:57Z", "digest": "sha1:PMBGSC6MIDX4ZFHXFTXFYSMQEWQJUFA7", "length": 18241, "nlines": 489, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "स्वस्त India मध्ये हँ मौसे | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nCheap हँ मौसे Indiaकिंमत\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nखरेदी स्वस्त मौसे India मध्ये Rs.249 येथे सुरू म्हणून 21 Jan 2019. सर्वात कमी भाव सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना अग्रणी ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वात कमी भाव शेअर करा. हँ ब्र३६९आ उब 2 0 ऑप्टि���ल मौसे Rs. 390 किंमत सर्वात लोकप्रिय स्वस्त India मध्ये हँ मौसे आहे.\nकिंमत श्रेणी हँ मौसे < / strong>\n14 हँ मौसे रुपयांपेक्षा कमी उपलब्ध आहेत. 590. सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.249 येथे आपल्याला हँ क्स१००० उब 2 0 ऑप्टिकल मौसे उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना स्वस्त उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 25 उत्पादने\nबेलॉव रस 3 500\nहँ क्स१००० वायर्ड मौसे\nहँ क्स१००० उब 2 0 ऑप्टिकल मौसे\n- ट्रॅकिंग मेथोड Optical\n- इंटरफेस USB 2.0\n- बुटटोन्स 3 Buttons\nहँ क्स१००० उब 2 0 मौसे\nहँ KZ248AA#ACJ उब 2 0 ऑप्टिकल मौसे\n- ट्रॅकिंग मेथोड Optical\n- इंटरफेस USB 2.0\n- बुटटोन्स 3 Buttons\nहँ क्स१५०० उब 2 0 ऑप्टिकल मौसे\n- ट्रॅकिंग मेथोड Optical\n- इंटरफेस USB 2.0\n- बुटटोन्स 3 Buttons\nहँ क्स५०० उब 2 0 मौसे ब्लॅक\n- इंटरफेस USB 2.0\nहँ ब्र३६९आ उब 2 0 ऑप्टिकल मौसे\n- ट्रॅकिंग मेथोड Optical\n- इंटरफेस USB 2.0\n- बुटटोन्स 2 Buttons\nहँ कझ२४८आ वव४६७प मौसे\nहँ कझ२४८आ वव४६७प मौसे ब्लॅक\nहँ कझ२४८आ उब 3 बटण ऑप्टिकल मौसे\nहँ कफ्८६०प उब 2 0 ऑप्टिकल मौसे\nहँ ए५कॅ१२आ च मौसे ब्लॅक\nहँ क्स१२०० उब 2 0 ऑप्टिकल मौसे ब्लॅक\n- ट्रॅकिंग मेथोड Optical\n- इंटरफेस USB 2.0\nहँ कॅ६१९ 3 बटण उब 2 0 ऑप्टिकल मौसे ब्लॅक\n- ट्रॅकिंग मेथोड Optical\n- इंटरफेस USB 2.0\n- बुटटोन्स 3 Buttons\nहँ क्स४००० सातशे वायरलेस लेसर मौसे\n- ट्रॅकिंग मेथोड Laser\n- बुटटोन्स 3 Buttons\nहँ क्स३५०० वायरलेस कंफोर्ट मौसे\n- ट्रॅकिंग मेथोड Optical\nहँ X 3000 वायरलेस मौसे ह्२कॅ२२आ\nहँ क्स३००० वायरलेस ऑप्टिकल मौसे\n- ट्रॅकिंग मेथोड Optical\nहँ वायरलेस उब 3 बटण मौसे\nहँ वायरलेस मोबाइलला मौसे ल्क००६आ\nहँ क्स४००० कंवा भुंगा वायरलेस लेसर मौसे\n- ट्रॅकिंग मेथोड Laser\n- बुटटोन्स 3 Buttons\nहँ क्स४०००ब वायरलेस लेसर मौसे\n- ट्रॅकिंग मेथोड Laser\nहँ क्स४०००ब ब्लूटूथ मौसे ह्३त५०आ मौसे ब्लॅक\nहँ क्स४०००ब ब्लूटूथ मौसे ह्३त५०आ मौसे\n- ट्रॅकिंग मेथोड Optical\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/article-on-drought-in-maharashtra/", "date_download": "2019-01-21T01:31:20Z", "digest": "sha1:OHJMEFOHPMQG7C7GMY2YWCCP4CHEZMAU", "length": 13095, "nlines": 93, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "महाराष्ट्र होरपळतोय,सत्ताधारी-विरोधक निवडणुकांच्या तयारीत व्यस्त", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमहाराष्ट्र होरपळतोय,सत्ताधारी-विरोधक निवडणुकांच्या तयारीत व्यस्त\nमहाराष्ट्र राज्य भिषण दुष्काळाला सामोरं जातयं राज्यातील लोकांना पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या भेडसावत आहे.राज्यातील ग्रामीण भाग तर अक्षरशः दुष्काळाने होरपळतोय जगाचा पोशिंदा आज मोठ्या नैसर्गिक संकटात सापडलाय त्याला त्याच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासह पशुधन वाचवण्यासाठी मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.परंतु राज्य सरकार दुष्काळ जाहिर करण्यासाठी अजुनही अॉक्टोबर महिना संपायची वाट पाहतयं असंख्य गावांमधील विहिरी , बोअरवेल कोरडे पडलेत गावांमधील लोक स्थलांतरित होऊ लागलेत पण सरकार मात्र याकडे गांभीर्याने पहायला तयार नाही हे दुर्दैव सत्ताधारी पक्षांबरोबर विरोधीपक्ष हि येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीत गुंतलेले दिसताहेत. राज्यातील जनतेला दुष्काळ रूपी महाकाय संकटातुन कसे बाहेर काढाता येईल या चिंतेपेक्षा २०१९ ला आपल्याचपक्षाची केंद्रात नि राज्यात कशी सत्ता येईल या चिंतेनेच त्यांना जास्त ग्रासलेले दिसत आहे.\nखरतरं सत्ताधारी निष्क्रिय असतील तर विरोधी पक्षाने त्यांच्या निष्क्रियतेवर जोरदार हल्ला करत त्यांना उघडे पाडायला हवे परंतु विरोधीपक्ष हि येणाऱ्या निवडणुकीसाठी आघाडी करण्याच्या व त्या अनुषंगाने जागावाटपाच्या दुष्काळापेक्षा हि अतिसंवेदनशील विषयावर काम करताना दिसतोय. त्यामुळे राज्यातील तमाम शेतकरी बांधवांनी आणि शेतकऱ्यांच्या पोरांनी पुन्हा एकदा संघटित होत रस्त्यावरची लढाई लढण्यास सज्ज व्हावे.कारण शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर फक्त राजकारण करणे हाच एककलमी कार्यक्रम विरोधी पक्षांचा गेली कित्येक वर्षांपासुन सुरू आहे त्यामुळे त्यांच्याकडुन शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अशी भाबडी आशा करणे सुद्धा आता गैर आहे.राज्यातील बहुतांश गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे तसेच नव्याने टँकर सुरू करावा या मागणीचे हि हजारो प्रस्ताव महसुल प्रशासनाकडे ग्रामपंचायतींनी पाठवलेले आहेत परंतु त्यावर देखील पाहिजे त्या गतीने काम होताना दिसत नाही त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष खदखदत आहे\nनागरिकांमधुन सातत्याने मागणी होतेय की , लवकरात लवकर चारा छावण्या , चारा डेपो सुरू करा , नागरिकांना रोजगार उपलब्ध करून द्या परंतु या मागण्यांकडे सरकार मात्र गांभीर्याने लक्ष देताना दिसत नाही. सरकारच्या निष्क्रियपणामुळे राज्यातील पशुधन वाचण्याची शक्यता आता धुसर होऊ लागली आहे.सरकारकडुन वेळीच दुष्काळ जाहिर करून दुष्काळ निवारणासाठी उपाययोजना केल्या गेल्या नाहीत तर मात्र राज्यात सरकारविरोधात जनक्षोभ निर्माण होऊन मोठा उद्रेक होऊ शकतो.कारण सरकारने खरीप हंगामातील पिकांना जाहिर केलेल्या बाजारभावाप्रमाणे व्यापाऱ्यांनी खरेदी न करता ते फारच निच्चांकी दराने खरेदी करून अक्षरशः शेतकऱ्यांची मोठी आर्थिक लुट केलेली आहे.पण शेतकऱ्यांनी ते ही निमुटपणे सहन केलेले आहे. तसेच रब्बी हंगामातील सर्व पिके पाण्याअभावी जळुन चालली आहेत पण त्यांचे पंचनामे करण्यासाठी मात्र प्रशासनास अद्यापही मुहूर्त सापडलेला नाही किंबहुना तसे आदेशही प्राप्त झालेले नसल्याने प्रशासन पंचनामे करण्यास धजावत नाही त्यामुळे शेतकरी बांधव प्रचंड चिंतेत असुन त्याला आता पुढील पावसाळा ऋतु सुरू होईपर्यंत सर्वस्वी सरकारच्या उपाययोजनांवरच अवलंबून राहण्याशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही.\nसरकारने लवकरात लवकर दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना व राज्यातील जनतेला दिलासा देण्याची गरज आहे पण सरकारने जर याबाबत आता चालढकल केली तर मात्र शेतकरी पुन्हा एकदा सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही.हे मात्र निश्चित \nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे…\nआता प्रत्येक शाळेत एक तास खेळासाठी राखीव\n– अनिल देठे पाटील\nपवारांनी दुष्काळ आणि टंचाई असे शब्दछळ करू नये : मुख्यमंत्री\nऔरंगाबादमध्ये कचऱ्यासोबत आता पाणी टंचाईही\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\nआता प्रत्येक शाळेत एक तास खेळासाठी राखीव\n‘अनेक निवडणुकांमध्ये अत्यंत कमी यश मिळालेली राष्ट्रवादी पंतप्रधान होण्याची…\nप्रिय आबा, पत्रास कारण की….\nविश्व हिंदू परिषद कॉंग्रेसला पाठींबा देण्याची शक्यता\nनवी दिल्ली - पाच वर्षे एकपक्षीय बहुमताचे सरकार चालवूनही भारतीय जनता पक्षाला राम मंदिराच्या प्रश्नावर योग्य तोडगा…\nते सुपारी घेतात आणि महानगरपालिका जिंकतात ; जयंत पाटलांचा महाजनांवर…\nVIDEO : ‘ये बारामतीला दाखवतोच तुला’, अजित पवारांनी घेतला गिरीश…\nगिरीश बापट यांच्या राजीनाम्याची खासदार संजय काकडेंनी केली मागणी\nमायावती महिला जातीला कलंक आहेत, भाजप नेत्या बरळल्या\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\nआढळरावांविरोधात लढण्याआधीच दादांनी केली तलवार म्यान \nउस्मानाबाद लोकसभेला राष्ट्रवादीकडून राणा जगजितसिंह पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/bharat-petroleum-corp-ltd-would-be-hosting-the-xxiii-pspb-inter-unit-kabaddi-tournament-from-20th-24th-february-2018-at-pyc-hindu-gymkhana-pune/", "date_download": "2019-01-21T01:25:07Z", "digest": "sha1:MQIJESPDWBET7I6CV3LALW3CVQSRDIEG", "length": 7753, "nlines": 61, "source_domain": "mahasports.co.in", "title": "रिशांक देवाडिगा, विशाल मानेचा खेळ पुन्हा पाहण्याची संधी, आंतर युनिट कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेस 20 फेब्रुवारीपासून प्रारंभ", "raw_content": "\nरिशांक देवाडिगा, विशाल मानेचा खेळ पुन्हा पाहण्याची संधी, आंतर युनिट कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेस 20 फेब्रुवारीपासून प्रारंभ\nरिशांक देवाडिगा, विशाल मानेचा खेळ पुन्हा पाहण्याची संधी, आंतर युनिट कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेस 20 फेब्रुवारीपासून प्रारंभ\nपुणे | भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या तर्फे 23व्या पीएसपीबी आंतर युनिट कबड्डी अजिंक्यपद अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा पीवायसी हिंदू जिमखाना येथे दि.20 ते 24 फेब्रुवारी 2018 या कालावधीत रंगणार आहे.\nपत्रकार परिषदेत अधिक माहिती देताना बीपीसीएलचे उपमहाव्यवस्थापक(डीजीएम) देवेंद्र जोशी यांनी सांगितले कि, स्पर्धेत ओएनजीसी, एमआरपीएल, सीपीसीएल व ईआयएल यांसारख्या नामांकित ऑईल कंपन्या सहभागी होत आहेत.\nयामध्ये बीपीसीएलचे रिशांक देवाडिगा, निलेश शिंदे, विशाल माने, नितीन मदाने, काशिलिंग अडके, ओएनजीसीचे जसवीर सिंग, राजेश नरवाल, मनप्रीत सिंग, अमित राठी हे ऑईल क्षेत्रांतील देशांतील अव्वल कबड्डीपटुंचा समावेश आहे.\nस्पर्धेचे उदघाटन पीवायसी हिंदू जिमखाना कॉन्फरन्स हॉल येथे दि.20 फेब्रुवारी रोजी बीपीआरएलचे व्यवस्थापकीय संचालक अजय कुमार यांच्या हस्ते होणार आहे. स���पर्धेस 21 फेब्रुवारीपासून प्रारंभ होणार असून सामने राउंड रॉबिन पद्धतीने होणार आहे.\nस्पर्धेचा अंतिम फेरीचा सामना 24 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4वाजता होणार असून त्यानंतर स्पर्धेचे पारितोषिक वितरण बीपीसीएलचे(मनुष्यबळ विभाग)कार्यकारी संचालक आर.आर. नायर यांच्या हस्ते होणार आहे.\nतिसरी राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा: दूर्वा, गौरी, मयुरी, पावनी यांना विजेतेपद\nऑस्ट्रेलियन ओपन: गतविजेत्या रॉजर फेडररला पराभवाचा धक्का\nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्गलला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\nडॉ. शिरीडकरने जिंकला “आर्य चषक”\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या साक्षी शितोळे व ईशा पवार यांचा सुवर्णवेध\nकोल्हापूरच्या संघानी पटाकवले जामसंडे पुरुष व महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद\nअजिंक्य रहाणे या मालिकेत करणार भारताचे नेतृत्व\nएमएस धोनी हा सुपरस्टार आहे…\nतेंडुलकर, कोहलीप्रमाणे या दिग्गजांच्या यादीत हाशिम अमलाही सामील\nसातत्याने विक्रम करणाऱ्या किंग कोहलीचा ‘हा’ विश्वविक्रम मोडीत\nन्यूझीलंड विरुद्धच्या टी२० मालिकेसाठी अशी आहे टीम इंडिया\nएमएस धोनीने चुकून घातली रिषभ पंतची जीन्स\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची २१७ पदकांसह आघाडी कायम\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या सुवर्णचौकार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसमध्ये चिन्मयला दुहेरी मुकुट; महाराष्ट्राला दोन सुवर्ण व एक रौप्य पदक\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या सुकमणी बाब्रेकर याला कास्यंपदक\n३री राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा : प्रथमेश पेनशेट्टी, आदित्य दळवी, प्रेम शहा, अभय मोरे यांना विजेतेपद\nखेलो इंडिया युथ गेम्सचा समारोप सोहळा आज\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या निखिल दुबे याचा ‘सुवर्ण’ ठोसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/start-work-help-sakal-relief-fund-and-villagers-121918", "date_download": "2019-01-21T02:16:47Z", "digest": "sha1:2CCSPJVUDJFW4X2LCQW542GNVTEETVSG", "length": 14226, "nlines": 188, "source_domain": "www.esakal.com", "title": "Start work with the help of Sakal Relief Fund and villagers 'सकाळ रिलिफ फंड'च्या माध्यमातून बळपुडी ओढा खोली कामास सुरवात | eSakal", "raw_content": "\n'सकाळ रिलिफ फंड'च्या माध्यमातून बळपुडी ओढा खोली कामास सुरवात\nबुधवार, 6 जून 2018\nइंदापूर तालुक्यातील बळपुडी या टंचाईप्रवण ग��वात सकाळ रिलिफ फंड, सकाळ तनिष्का बळपुडी, बळपुडी ग्रामस्थ तसेच आरोग्य संदेश प्रतिष्ठानच्या वतीने बळपुडी ओढा खोली\nकरण्यास सुरवात करण्यात आली.\nइंदापूर : इंदापूर तालुक्यातील बळपुडी या टंचाईप्रवण गावात सकाळ रिलिफ फंड, सकाळ तनिष्का बळपुडी, बळपुडी ग्रामस्थ तसेच आरोग्य संदेश प्रतिष्ठानच्या वतीने बळपुडी ओढा खोली\nकरण्यास सुरवात करण्यात आली. सरपंच तथा तनिष्का गट प्रमुख राजश्री लहू गाढवे, तनिष्का समन्वयक डॉ. राधिका शहा, लोणी देवकर विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष\nप्रताप गाढवे, सोसायटीचे माजी उपाध्यक्ष प्रकाश चोरमले, ज्येष्ठ नागरिक बिरूदेव खताळ, संदिपान गाढवे यांच्या हस्ते नारळ फोडून या कामाचा शुभारंभ करण्यात आला.\nसरपंच गाढवे म्हणाल्या, बळपुडी या गावात 40 टक्के वनविभाग असून शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. मात्र 60 टक्के शेती व्यवसाय हा पावसाळ्यातील पाण्यावर अवलंबून\nअसून उन्हाळ्यात पाणी टंचाईस तोंड द्यावे लागते. काही शेतकऱ्यांनी 7 किलोमीटर अंतरावरून उजनी पाणलोट क्षेत्रातून पाईपलाईन केली आहे. त्यामुळे गावातील 20 टक्के लोकांना\nपाणीटंचाई जाणवत नाही. त्यामुळे गावाची पाणी टंचाई दूर करण्यासाठी 'सकाळ माध्यम समूहा'चे सहकार्य लाभल्याने गावाची पाणीटंचाई दूर होण्यास मदत होणार आहे.\nसोसायटीचे अध्यक्ष प्रताप गाढवे म्हणाले, या उपक्रमात गावातील आम्ही सर्वजण सहभागी झालो असून ग्रामस्थ ओढ्यातील काढलेला गाळ काढण्यासाठी ट्रॅक्टर देत आहेत. त्यामुळे ओढा खोलीकरण व रूंदीकरणामुळे पावसाचे पडणारे पाणी साचून गावचा कायापालट होण्यास मदत होणार आहे. सकाळ रिलीफ फंडाचा उपक्रम कौतुकास्पद आहे. डॉ. राधिका शहा म्हणाल्या, सकाळ तनिष्काचे पुणे जिल्हा संपादक डी. आर. कुलकर्णी तसेच सहकारी सागर गिरमे यांनी ग्रामस्थांसमवेत ओढ्याची पाहणी करून ओढाखोलीकरणाचे नियोजन केले आहे. दहा दिवसात हे काम संपवण्याचा संकल्प आहे. यावेळी तनिष्काच्या माध्यमातून गावात विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक बळपुडीचे माजी उपसरपंच लहू गाढवे यांनी तर सूत्रसंचालन ग्रामसेवक अजित\nबनसोडे यांनी केले. आभार प्रदर्शन संदिपान चोरमले यांनी केले. यावेळी अशोक गाढवे, सुभाष गाढवे, सुषमा गाढवे, निता काळेल, छाया चोरमले, सिंधू गाढवे उपस्थित होते.\nतीन फुटांहून अधि�� लांबीचा अय्यर मासा बाजारात\nभिगवण : इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भिगवण येथील उपबाजार आवारातील मासळी बाजारांमध्ये रविवारी (ता.20) अय्यर जातीचा मासा विक्रीस आला....\nमोफत शस्त्रक्रियेमुळे चिमुरड्याला जीवदान\nवालचंदनगर - इंदापूर शहरामध्ये मोलमजुरी करून उपजीविका करणाऱ्या कांबळे कुटुंबातील चार वर्षांच्या मुलावर मोफत हृदयशस्त्रक्रिया करण्यात आली. जिल्हा...\nकहाणी कैकाडी समाजातील फौजदाराच्या खडतर प्रवासाची\nभवानीनगर - आपण वेलीपासून झाप, डुरकुले बनवतो. कोकणात जावे लागते. मग आपली जी ओढाताण होते, ती आपल्या मुलांच्या वाट्याला येऊ नये म्हणून त्या अशिक्षित...\nपुणे-सोलापूर महामार्गावर अपघात; 13 जखमी\nकळस : पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर गागरगाव (ता. इंदापूर) गावच्या हद्दीत लोंढेवस्तीजवळ लक्झरी बस व मालवाहतूक टेम्पो यांच्यात झालेल्या...\nउजनीतील पाणी यंदा इतके लवकर कसे कमी झाले\nकेत्तूर - सोलापूरसह पंढरपूर, सांगोला शहरांना पिण्यासाठी पाणी म्हणून उजनी जलाशयातून भीमा नदीद्वारे मंगळवारी (ता. १५) पुन्हा एकदा पाणी सोडले जाणार...\nमहामार्गाचे काम पूर्ण करताना सरकारी नियमांना बगल\nमहाड : नियम ठेवा बाजूला, पहिले महामार्गाचे काम करा, अशा स्थितीत सध्या इंदापूर ते कशेडी दरम्यान मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण सुरु आहे. या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/techknow-news/regional-entertainment-wave-1581576/", "date_download": "2019-01-21T01:41:52Z", "digest": "sha1:XCQIFFPTFOWVF5O43IPZDC3SKYOMLMBR", "length": 20303, "nlines": 193, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Regional entertainment wave | प्रादेशिक मनोरंजनाची लाट | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nअदलाबदलीच्या जागांवरून मह���आघाडीत तिढा\nशशिकला यांना तुरुंगात विशेष वागणूक\nभारतात सध्या १७ कोटी ५० लाख घरांमध्ये टीव्ही आहे.\nहिमाचल प्रदेशातील सर्वात उत्तरेकडे असलेल्या लाहौल आणि स्पिती जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र असलेल्या केलाँग या १० हजार १०० फूट उंचावरच्या थंड ठिकाणचे जीवन अतिशय खडतर आहे. प्रतिकूल हवामानामुळे विखुरलेल्या ठिकाणी केवळ गवत आणि झुडपे उगवण्याची क्षमता असलेल्या अशा आव्हानात्मक प्रदेशात लोकांना मनोरंजनाचे मोजके पर्याय उपलब्ध आहेत. अशावेळी सॅटेलाइट टीव्ही किंवा डीटीएच सेवा हा त्यातील महत्त्वाचा पर्याय ठरतो. पण यातही या भागात राहणाऱ्यांना त्यांच्या बोलीभाषेत किंवा प्रादेशिक भाषेत तयार केलेले अधिकाधिक कार्यक्रम हवे आहेत. वाहिन्यांवरील मनोरंजन कार्यक्रम त्यांच्या भाषेत असावेत आणि या कार्यक्रमांतून त्यांच्या स्थानिक संस्कृतीचे प्रतिबिंब उमटावे, ही त्यांची मागणी.\nआता भारतासारख्या उपखंडात, जेथे अनेक भाषा आणि तितक्याच संस्कृती नांदतात, अशा देशात प्रादेशिक कार्यक्रमांचे प्रसारण ही खरंतर आव्हानात्मक गोष्ट आहे. पण प्रादेशिक वाहिन्या किंवा कार्यक्रमांना प्रेक्षकांची अधिकाधिक पसंती मिळत असल्याचे वारंवार सिद्ध झाले आहे. त्यामुळे आता वाहिन्यांचा ओढाही प्रादेशिक भाषा किंवा संस्कृतींकडे वाढला आहे.\nभारतात सध्या १७ कोटी ५० लाख घरांमध्ये टीव्ही आहे. चीननंतर भारत ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी टीव्ही बाजारपेठ आहे. त्यातही भारतातील शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील टीव्ही असलेल्या घरांची संख्या तब्बल १७ टक्क्यांनी अधिक आहे. ग्रामीण भाग हा शहरी भागापेक्षा जास्त असल्याने ही संख्या जास्त असणे स्वाभाविक आहे. मात्र, असे असले तरी, काही वर्षांपूर्वी प्रादेशिक वाहिन्या किंवा कार्यक्रमांना टीव्हीवर लक्षणीय स्थान नव्हते. हे चित्र अलीकडच्या काळात साफ बदलल्याचे दिसून येते. आता प्रादेशिक भाषांतील वाहिन्यांचे प्रमाण वाढत असून विनोदी कार्यक्रमांपासून चित्रपटांपर्यंत आणि जीवनशैलीपासून बातम्यांपर्यंत अनेक प्रकारचे कार्यक्रम प्रादेशिक भाषांतून प्रसारित होऊ लागले आहेत.\nआतापर्यंत टीव्ही वाहिन्यांचा मुख्य भर महानगरांतील प्रेक्षकसंख्या वाढवण्यावर राहिला आहे. साहजिकच त्यामुळे वाहिन्यांवर पाश्चिमात्य धर्तीवर��ल कार्यक्रमांना अधिक महत्त्व होते. मात्र, असे कार्यक्रम लहान शहरे किंवा तिसऱ्या वा चौथ्या श्रेणींतील शहरांतील प्रेक्षकांना रुचणारे नाहीत. हा प्रेक्षक प्रादेशिक भाषेला अधिक प्राधान्य देणारा आहे. या प्रेक्षकांच्या गरजा वेगळय़ा आहेत. लहान शहरापर्यंत पोहोचणाऱ्या डीएएस ३ किंवा ४ यांची अंमलबजावणी झाल्यानंतर प्रादेशिक कार्यक्रमांची आवश्यकता वाढणार आहे. त्याचबरोबर त्या त्या प्रांतातील भाषेला अधिक महत्त्व येणार आहे. सध्या तामिळ, तेलुगुल, बंगाली, मराठी, गुजराती, पंजाबी या भाषांतील कार्यक्रमांची प्रेक्षकसंख्या अधिक असून ती आणखी वाढत असल्याचे कार्यक्रम निर्मात्यांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे येणारा काळ हा प्रादेशिक टीव्हीचा असणार हे निश्चित.\nभाषा व संस्कृती या व्यतिरिक्त, शहरी प्रेक्षकांच्या तुलनेत, ग्रामीण भागातील बहुतेकशा प्रेक्षकांच्या टीव्ही पाहण्याच्या आवडीनिवडी वेगळ्या आहेत. उदा. बहुतांश पंजाबी प्रेक्षकांना संगीत असलेले कार्यक्रम आवडतात, तर गुजराती व मराठी प्रेक्षकांना फॅशन, फूड व जीवनशैली अशा विषयांवर भर देणारे कार्यक्रम आवडतात. दक्षिण भारतातील प्रेक्षकांची पसंती टीव्ही शोंना व अशा प्रकारच्या लहान धाटणीच्या कार्यक्रमांना अधिक असते.\nपुरेशी सेवा दिली जात नसलेल्या या प्रादेशिक बाजाराला सेवा देण्यासाठी डब करणे व प्रसारित करणे हे नेहमीचे नेटवर्क्‍सचे धोरण आता मागे पडत आहे. अलीकडच्या काही वर्षांत, विविध नेटवर्क्‍सनी खास प्रादेशिक वाहिन्या सुरू केल्या आहेत व प्रामुख्याने प्रादेशिक प्रेक्षकांसाठी स्वतंत्र कार्यक्रम तयार करण्याचे प्रमाण वाढवले आहे.\nकेंद्र सरकारकडून प्रसारणाची परवानगी मिळवलेले अंदाजे ८९२ खासगी सॅटेलाइट टेलिव्हिजन चॅनल्स सध्या कार्यरत आहेत. परंतु, हिंदी व इंग्रजी भाषेतल्या चॅनलमधली स्पर्धा तीव्र झाली असल्याने व बाजारात साचलेपणा आल्याने गेल्या काही वर्षांत प्रादेशिक भाषांतील वाहिन्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.\n‘फिक्की केपीएमजी मीडिया अँड एंटरटेन्मेंट रिपोर्ट २०१७’ नुसार, २०१६मध्ये प्रादेशिक भाषांतील एकूण प्रेक्षकसंख्येत दक्षिण भारतीय भाषेच्या प्रेक्षकांचे प्रमाण जवळपास दोन तृतीयांश होते. प्रादेशिक चॅनल्समध्ये तेलुगु व तामिळ या चॅनल्सनी २०१६ या वर्षांत प���रादेशिक वाहिन्यांच्या प्रेक्षकांमध्ये सर्वाधिक, २३ ते २५ टक्के हिस्सा मिळवला, तर कन्नड व मल्याळम वाहिन्यांनी अनुक्रमे १०-१२ व ६-८ टक्के इतका हिस्सा मिळवला. प्रादेशिक प्रेक्षकांना सेवा देण्याचा प्रयत्न म्हणून, भारतातील डीटीएचमधील एक आघाडीची कंपनी नऊ पंजाबी, दहा गुजराती, १६ मराठी, ५९ तामिळ, ४७ कन्नड, २७ तेलुगु, ३३ मल्याळम, २१ बंगाली व १३ ओडिया चॅनल्स देते.\nप्रादेशिक भाषांमध्ये आणखी कार्यक्रम मिळावेत, अशी मागणी आधीपासूनच होत असून केलाँगसारख्या उंचावरच्या, दूरवरच्या व आव्हानात्मक प्रदेशातूनही ही मागणी केली जात आहे. म्हणूनच, ग्रामीण भागातील व लहान शहरांतील लोकांचे उत्पन्न जसे वाढते आहे तसे ते अधिक चोखंदळ बनत आहेत व प्रादेशिक भाषांतील कार्यक्रमांची मागणी करत आहेत. त्यांची वाढती क्रयशक्ती विचारात घेता, इतक्या मोठय़ा बाजारपेठेकडे दुर्लक्ष करणे कार्यक्रम पुरवणाऱ्यांना परवडणार नाही. म्हणूनच येत्या काही वर्षांत प्रादेशिकतेवर भर देणाऱ्या कार्यक्रमांकडे हळूहळू कल वाढणार आहे.\nकेंद्र सरकारकडून प्रसारणाची परवानगी मिळवलेले अंदाजे ८९२ खासगी सॅटेलाइट टेलिव्हिजन चॅनल्स सध्या कार्यरत आहेत. परंतु, हिंदी व इंग्रजी भाषेतल्या चॅनलमधली स्पर्धा तीव्र झाली असल्याने व बाजारात साचलेपणा आल्याने गेल्या काही वर्षांत प्रादेशिक भाषांतील वाहिन्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.\n– गौतम शिकनीस, डिजिटल स्टॅटर्जिस्ट, टाटास्काय\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसत्तेचे केंद्रीकरण की महाआघाडी\nपोट भरण्यासाठी मी एकेकाळी कोथिंबीरसुद्धा विकली; नवाजुद्दीनने सांगितल्या संघर्षाच्या आठवणी\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\n'फक्त कधी आणि कुठे ते सांग'; सारासोबत डेटला जाण्यास कार्तिक आर्यन तयार\nतुझं करिअर उद्ध्वस्त करू, सेटवर जाळपोळ करू; करणी सेनेची कंगनाला धमकी\nमी नायक नाही, कलाकार आहे..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nसत्तेचे केंद्रीकरण की महाआघाडी\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\n.. तर रिझव्‍‌र्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या र���जवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nपंधरा वर्षांनी रेल्वेत पुन्हा कुल्हडचा वापर\nस्वप्निल जोशीला भेटण्याची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/ipl-news-marathi/%E0%A4%85%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A5%82-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B0-113051400017_1.htm", "date_download": "2019-01-21T01:30:26Z", "digest": "sha1:VJOWSUPEMNNZ5MMX3K7UMMMCTMPASMEZ", "length": 10577, "nlines": 131, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Memorable Innings of Overseas Players in Ipl-6 | अविश्वसनीय खेळ्या करण्यात परदेशी क्रिकेटपटू माहिर | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 21 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nअविश्वसनीय खेळ्या करण्यात परदेशी क्रिकेटपटू माहिर\nख्रिस गेल, डेव्हिड मिलर, शेन वाटसन, कीरोन पोलार्ड आणि एबी ‍डी'विलियर्स यांनी असल्या चमत्कारिक इनिंग्ज खेळल्या की प्रेक्षकांच्या मनावर त्या कायमच्या कोरल्या गेल्या आहेत.\nभारतीय खेळाडू विराट कोहली, सुरेश रैना, मनविंदर बिस्ला, दिनेश कार्तिक व रोहित शर्मा यांनीही दमदार इनिंग्ज खेळल्या मात्र त्यांच्या प्रभाव भयंकर नव्हता.\nया हंगामातील पहिल्या तीन इनिंग्ज परदेशी खेळाडूंच्या नावे आहेत. ख्रिस गेलच्या मुसळधार 175 धावा, डेव्हिड मिलरच्या लक्ष्याचा पाठलाग करताना 101 धावा आणि वाटसनचे तुफानी शतक अजूनही विसरणे शक्य नाही.\nगेलने पुणे संघाविरुद्ध 66 चेंडूत 175 धावा तडकवल्या होत्या. मिलरने बेंगळुरूविरूद्ध 38 चेंडूत नाबाद 101 धावा करत पंजाबला अविश्वसनीय विजय मिळवून दिला होता. वाटसनने चेन्नईविरुद्ध 61 चेंडूत तडाखेबंद शतक झळकवले होते.\nनवी दिल्ली. आयपीएलच्या सद्या सुरू असलेल्या सहाव्या हंगामात सामना जिंकून देणार्‍या अविश्वसनीय इनिंग खेळण्यात परदेशी खेळाडूंनी भारतीयांना पछाडले आहे.\nख्रिस गेलवर महानायक फिदा\nख्रिस गेलचे क्रिकेट इतिहासातील सर्वात वेगवान शतक\nऑस्ट्रेलियास पराभवाच्या खिंडीतून कोण वाचवणार\nऑस्ट्रेलियन गोटास बंडखोरीचा सुरंग\nख्रिस गेलच्या रूममधून तीन ब्रिटीश तरुणींना अटक\nयावर अधिक वाचा :\nPUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये\nव्हिडिओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती असेलच परंतु आपल्याला कदाचित याच्या वाईट ...\nभारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भार��ाचा ...\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश\nशिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...\nडाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल\nगेल्या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ ...\nमायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार\nप्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ ...\nधर्मगुरू झाकीर नाईकच्या संपत्तीवर टाच\nअंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) वादग्रस्त मुस्लिम धर्मगुरू झाकीर नाईकच्या मुंबई आणि ...\nराज ठाकरे यांचा व्यंगचित्रातून टोला\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र ...\nभय्यू महाराज आत्महत्या प्रकरण, तिघांना अटक\nभय्यू महाराज आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी प्रमुख सेवक विनायक दुधाळे, शरद देशमुख आणि पलक ...\nसुभाषचंद्र बोस व आझाद हिंद सेना यांच्याबद्दल महत्वाचे\nसुभाषचंद्र बोस यांचा जन्म २३ जानेवारी १८९७, बंगाल प्रांतात झाला. सुभाषबाबू १९२० मध्ये ...\nसुभाषचंद्र बोस आणि कारावास\nआपल्या सार्वजनिक जीवनात सुभाषबाबूंना एकूण अकरा वेळा कारावास भोगावा लागला. सर्वप्रथम १९२१ ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.sharadjoshi.in/node/89", "date_download": "2019-01-21T01:38:50Z", "digest": "sha1:2QAD233LGVYHG423HFMVPD3SK5WU7Q2H", "length": 3319, "nlines": 94, "source_domain": "www.sharadjoshi.in", "title": "बळीचे राज्य येणार आहे | योद्धा शेतकरी", "raw_content": "\nचांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न\nअर्थ तो सांगतो पुन्हा\nबळीचे राज्य येणार आहे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\nलेखनाची भाषा बदलण्यासाठी खिडकीत क्लिक करा. किंवा Ctrl+Space वापरा.\nबळीचे राज्य येणार आहे\nशरद जोशी यांनी मंगळ, 10/07/2012 - 15:23 ह्यावेळी प्रकाशित केले.\nबळीचे राज्य येणार आहे\nपीडीएफ़ फ़ाईल डाऊनलोड करून वाचण्यासाठी\nकिंवा चित्रावर क्लिक करा.\nबळीचे राज्य येणार आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/imd-monsoon-forecast-prediction/", "date_download": "2019-01-21T01:34:48Z", "digest": "sha1:MV5A7ROJRCS6DW2GMSDCSSAZSPSZC4XH", "length": 7030, "nlines": 93, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "हवामान खात्याचा अंदाज; सरासरीच्या 97 टक्के पाऊस पडणार", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nहवामान खात्याचा अंदाज; सरासरीच्या 97 टक्के पाऊस पडणार\nनवी दिल्ली: देशातील शेतकऱ्यांसाठी हवामान खात्याने आनंदाची बातमी दिली आहे, हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार यंदा सरासरीच्या ९७ टक्के पाऊस बरसणार आहे.\nभारतीय हवामान खात्याकडून यंदाच्या मोसमातला पहिला अंदाज वर्तवण्यात आला आहे. याआधी स्कायमेटने देखील सरासरी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.\nयंदा एप्रिल महिन्यातच उन्हाचा पार चाळीशी पार करताना दिसत आहे. स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने दिलेल्या अंदाजानुसार यंदा पाऊस दमदार हजेरी लावणार आहे. सध्या वातावरणातील बदल, समुद्राचं तापमान, वाऱ्याची गती यावरून हा अंदाज लावण्यात आला आहे. स्कायमेटच्या अंदाजानुसार सरासरीपेक्षा १०० % पाऊस यंदा पडेल.\nसर्जिकल स्ट्राईक नंतर भारताची सर्वात मोठी कारवाई\nरोहित शर्माचे शानदार शतक\nमुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, भोपाळ, इंदौर, जबलपूर आणि रायपूर या शहरांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल, असे स्कायमेटने म्हटले होते. जून ते सप्टेंबर या कालावधीत सर्वाधिक पाऊस जून आणि सप्टेंबरमध्ये पडणार, असा अंदाज स्कायमेटकडून वर्तवण्यात आला आहे.\nस्कायमेटनुसार कोणत्या महिन्यात किती पाऊस\nऑगस्ट – 96 %\nसप्टेंबर – 101 %\nसर्जिकल स्ट्राईक नंतर भारताची सर्वात मोठी कारवाई\nरोहित शर्माचे शानदार शतक\nयादिवशी येणार भारत – पाकिस्तान आमने – सामने\nऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड दौऱ्यात चांगल्या फॉर्मात असणाऱ्या बुमराह विश्रांती\nकेंद्र व राज्य शासनाच्या डबल इंजिनामुळे विकास कामे जलद गतीने होत आहेत : गोयल\nमुंबई : मुंबईत रेल्वे मंडळासाठी 75 हजार कोटींची गुंतवणूक केंद्र व राज्य शासनाच्या सहाय्याने करण्यात येणार आहे.…\nमाढ्यात विजय दादांना डावलून उमेदवारी लादल्यास पक्षाला फटका, सामान्य…\nमॉर्निंग वॉकला गेलेल्या भाजप नेत्याची ठेचून हत्या\nएकदा मटका लागला म्हणजे काही होत नाही, जावडेकरांचा खा. काकडेंना टोला\nलवकरच शिक्षक भरती करणार , विनोद तावडेंच नवीन गाजर\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\nआढळरावांविरोधात लढ��्याआधीच दादांनी केली तलवार म्यान \nउस्मानाबाद लोकसभेला राष्ट्रवादीकडून राणा जगजितसिंह पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/the-demand-of-the-police-court/", "date_download": "2019-01-21T01:29:53Z", "digest": "sha1:GVRAJZVSH7AQY6X5ZDJANY7VDAQW2SVL", "length": 8142, "nlines": 84, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "महेश कोठेंवर फौजदारीची परवानगी द्यावी; पोलिसांची न्यायालयाकडे मागणी", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमहेश कोठेंवर फौजदारीची परवानगी द्यावी; पोलिसांची न्यायालयाकडे मागणी\nसोलापूर- विष्णू लक्ष्मी को. ऑप डिस्टिलरीचे संचालक व शिवसेना जिल्हाप्रमुख महेश कोठे यांच्यासह इतर संचालक मंडळाविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याची परवानगी पोलिसांनी न्यायालयाकडे मागितली आहे. संस्थेचे सचिव इपलपल्ली यांनी न्यायालयात तक्रार दाखल केली होती. त्यात व्यवस्थापक सुरेश मरगर यांच्याविरुद्ध अपहाराची फिर्याद दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल झाला. मात्र प्रकरणाच्या तपासणीत ही तक्रार खोटी असल्याचे निष्पन्न झाले आहे.\n‘उद्धव ठाकरे मुर्दाबाद’ अश्या घोषणा देणाऱ्या…\nकाँग्रेसमधील घडामोडीत सुशीलकुमार शिंदेंनी लक्ष घालावे…\nविष्णू लक्ष्मी डिस्टिलरीचे व्यवस्थापक सुरेश मरगर यांच्याविरुद्ध संस्थेचे वासुदेव इपलपल्ली यांनी न्यायालयात एक कोटी बत्तीस लाख रुपयांच्या अपहाराची फिर्याद दिली होती. त्यावर न्यायालयाने सीआरपी १५६ (३) प्रमाणे तपासाचे आदेश दिले होते. अार्थिक गुन्हे शाखेचे तपास अधिकारी सचिन पवार व निरीक्षक साळुंखे यांनी सखोल तपास केला. मात्र महेश कोठे, वासुदेव इपलपल्ली यांनी तसेच इतर संचालक मंडळाने बँकेचे खोटे स्टेटमेंट व कागदपत्रे बनविल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले.\nफिर्यादी इपलपल्ली व संचालक मंडळातील महेश कोठे यांनी खोटी फिर्याद व खोटे पुरावे सादर केल्याचे निष्पन्न झाले. हे पुरावे खोटे असल्याचा लेखी अहवाल न्यायालयात सादर करून अारोपी व्यवस्थापक मरगर यांना निर्दोष ठरवण्याची मागणी पोलिसांनी केली आहे. फिर्यादी व संचालक मंडळातील कोठे यांनी बनावट कागदपत्रे व खोटी माहिती देऊन बनावट अहवाल केल्यामुळे त्यांच्यावर फौजदारी करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी मरगर यांच्यातर्फे अॅड. नागराज शिंदे हे काम पाहत आहेत\n‘उद्धव ठाकरे मुर्दाबाद’ अश्या घोषणा देणा��्या मराठा आंदोलकाला बेदम मारहाण\nकाँग्रेसमधील घडामोडीत सुशीलकुमार शिंदेंनी लक्ष घालावे – महेश कोठे\nभाजपमध्ये प्रवेश नाहीच,आघाडीने उमेदवारी दिली तर ठीक नाहीतर अपक्षच – सुजय…\nटीम महाराष्ट्र देशा : भाजपमध्ये मी प्रवेश करणार नाही, अथवा त्या पक्षाची उमेदवारीही घेणार नाही, असे ठणकावून सांगत…\nलवकरच शिक्षक भरती करणार , विनोद तावडेंच नवीन गाजर\nकेंद्र व राज्य शासनाच्या डबल इंजिनामुळे विकास कामे जलद गतीने होत आहेत…\nजेईई मेन्स या परीक्षेमध्ये पुण्याच्या राज अगरवालने पटकावला देशात दुसरा…\n‘काकडेंनी राजकारणातून संन्यास घेण्याची गरज नाही, दानवेंचा पराभव…\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\nआढळरावांविरोधात लढण्याआधीच दादांनी केली तलवार म्यान \nउस्मानाबाद लोकसभेला राष्ट्रवादीकडून राणा जगजितसिंह पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/how-many-teams-have-won-test-matches-in-all-10-test-playing-countries/", "date_download": "2019-01-21T02:10:36Z", "digest": "sha1:CB3X6TTGCSYADVJO6JAXMVHVLMAQW4KV", "length": 6484, "nlines": 58, "source_domain": "mahasports.co.in", "title": "हे माहित आहे का? किती संघ कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या सर्व देशात कसोटी जिंकले आहेत?", "raw_content": "\nहे माहित आहे का किती संघ कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या सर्व देशात कसोटी जिंकले आहेत\nहे माहित आहे का किती संघ कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या सर्व देशात कसोटी जिंकले आहेत\nजगात क्रिकेट हा खेळ दिवसेंदिवस विस्तारत चालला आहे. गेल्याच महिन्यात अफगाणिस्तान आणि आयर्लंड या दोन देशांना कसोटी क्रिकेट खेळण्याचा दर्जा देण्यात आला आहे.\nपरंतु आपणास हे माहित आहे की किती कसोटी खेळणारे देश बाकी कसोटी खेळणाऱ्या देशात कसोटी सामना जिंकले आहेत तर केवळ पाच देश आहेत ज्यांनी कसोटी खेळणाऱ्या सर्व देशात एकतरी कसोटी सामना जिंकला आहे. यात ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, न्युझीलँड, पाकिस्तान आणि भारत या देशांचा समावेश आहे.\nऐकून आपण आश्चर्य चकित व्हाल परंतु इंग्लंड झिम्बाब्वेमध्ये कधीही कसोटी सामना जिंकले नाही. एकवेळचा दिग्गजांचा संघ असणारा वेस्ट इंडिज श्रीलंकेत तर श्रीलंका भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये कधीही कसोटी सामना जिंकलेली नाही. तर ���ांगलादेश आणि झिम्बाब्वे अनेक देशात एकही कसोटी सामना जिंकले नाहीत.\nतिसरी राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा: दूर्वा, गौरी, मयुरी, पावनी यांना विजेतेपद\nऑस्ट्रेलियन ओपन: गतविजेत्या रॉजर फेडररला पराभवाचा धक्का\nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्गलला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\nडॉ. शिरीडकरने जिंकला “आर्य चषक”\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या साक्षी शितोळे व ईशा पवार यांचा सुवर्णवेध\nकोल्हापूरच्या संघानी पटाकवले जामसंडे पुरुष व महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद\nअजिंक्य रहाणे या मालिकेत करणार भारताचे नेतृत्व\nएमएस धोनी हा सुपरस्टार आहे…\nतेंडुलकर, कोहलीप्रमाणे या दिग्गजांच्या यादीत हाशिम अमलाही सामील\nसातत्याने विक्रम करणाऱ्या किंग कोहलीचा ‘हा’ विश्वविक्रम मोडीत\nन्यूझीलंड विरुद्धच्या टी२० मालिकेसाठी अशी आहे टीम इंडिया\nएमएस धोनीने चुकून घातली रिषभ पंतची जीन्स\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची २१७ पदकांसह आघाडी कायम\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या सुवर्णचौकार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसमध्ये चिन्मयला दुहेरी मुकुट; महाराष्ट्राला दोन सुवर्ण व एक रौप्य पदक\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या सुकमणी बाब्रेकर याला कास्यंपदक\n३री राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा : प्रथमेश पेनशेट्टी, आदित्य दळवी, प्रेम शहा, अभय मोरे यांना विजेतेपद\nखेलो इंडिया युथ गेम्सचा समारोप सोहळा आज\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या निखिल दुबे याचा ‘सुवर्ण’ ठोसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/lenins-statue-demolished-in-tripura-by-bjp-latest-updates/", "date_download": "2019-01-21T01:38:25Z", "digest": "sha1:AFAR7I65444B42RPR5T756563IUP5SS6", "length": 7540, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "सत्तेचा उन्माद: त्रिपुरामध्ये लेनिनचा पुतळा बुलडोझरच्या मदतीने पाडला", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nसत्तेचा उन्माद: त्रिपुरामध्ये लेनिनचा पुतळा बुलडोझरच्या मदतीने पाडला\nटीम महाराष्ट्र देशा- त्रिपुरामध्ये भाजप सत्तेवर येताच डाव्यांच्या श्रद्धास्थानावर आघात करायला सुरुवात केली असून दक्षिण त्रिपुरा जिल्ह्यातील बेलोनियामध्ये रशियन राज्यक्रांतीचा प्रणेता व्लादिमीर लेनिनचा पुतळा भाजपच्��ा कार्यकर्त्यांनी बुलडोझरच्या मदतीने तोडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यावेळी ‘भारत माता की जय’च्या घोषणा देत भाजप समर्थकांनी अक्षरशः धुडगूस घातला.\nस्वाईन फ्लू मुळे त्रस्त अमित शहांना एम्समधून डिस्चार्ज\nशेतकऱ्यांची खिल्ली उडवणाऱ्या पाटलांना फिरू देऊ नका : देवकर\nबुलडोझर चालकाला दारु पाजली\nत्रिपुराचे पोलीस अधीक्षक कमल चक्रवर्ती यांनी दिलेल्या माहितीनुसार, काल दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास भाजप समर्थकांनी बुलडोझरच्या मदतीने लेनिनचा पुतळा तोडला. बुलडोझर चालकाला दारु पाजण्यात आली होती.पोलिसांनी बुलडोझर चालकाला पोलिसांनी अटक केली असून, बुलडोझर सील करण्यात आले आहे.\nदरम्यान,त्रिपुरात भाजपचं सरकार बनल्यानंतर राज्यभरात जवळपास सर्वच भागात तोडफोड आणि मारहाणीच्या घटना घडत आहेत. भाजप आणि आयपीएफटीचे कार्यकर्ते हिंसा करत असल्याचा आरोप सीपीएमने केला आहे. त्रिपुरात निवडणूक जिंकल्यानंतर हिंसेच्या घटना घडणे म्हणजे पंतप्रधान मोदींच्या लोकशाहीवरील विश्वासाच्या दाव्याचा चेष्टा आहे, असे सीपीएमने म्हटले आहे.\nस्वाईन फ्लू मुळे त्रस्त अमित शहांना एम्समधून डिस्चार्ज\nशेतकऱ्यांची खिल्ली उडवणाऱ्या पाटलांना फिरू देऊ नका : देवकर\nजातीच राजकारण करायला आलेल्यांना मी प्रतिसाद देत नाही – नितीन गडकरी\nसोलापूर-मुंबई विमानसेवा सुरु होण्यासाठी १४ अडथळे\nउस्मानाबाद लोकसभेला राष्ट्रवादीकडून राणा जगजितसिंह पाटील\nउस्मानाबाद : लोकसभेला राष्ट्रवादी-कॉंग्रेसकडून राणा जगजितसिंह पाटील यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब झाल्याची…\nनरेंद्र मोदी झाले रणगाड्यावर स्वार, पहा व्हिडिओ \nआढळरावांविरोधात लढण्याआधीच दादांनी केली तलवार म्यान \nजातीच राजकारण करायला आलेल्यांना मी प्रतिसाद देत नाही – नितीन…\nजेईई मेन्स या परीक्षेमध्ये पुण्याच्या राज अगरवालने पटकावला देशात दुसरा…\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\nआढळरावांविरोधात लढण्याआधीच दादांनी केली तलवार म्यान \nउस्मानाबाद लोकसभेला राष्ट्रवादीकडून राणा जगजितसिंह पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2017/10/02/for-industry-business-growth/", "date_download": "2019-01-21T02:25:42Z", "digest": "sha1:PCNLMIBUWSBXIQOXUTDV7QFIDQKXTF4D", "length": 11142, "nlines": 81, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "उद्योग, व्यवसाय वाढीसाठी... - Majha Paper", "raw_content": "\nफोक्सवॅगनने थांबवली पोलो कारची विक्री\nनव्या वर्षात येणार दोन धाकड बाईक्स\nप्रत्येक उद्योजक आपल्या व्यवसायवृद्धीसाठी प्रयत्नशील असतो; परंतु उद्योगधंद्यात यश मिळविण्यासाठी सर्वांत महत्त्वाचा असतो तो ग्राहक. ग्राहकांना त्यांच्या मतानुसार सेवा, उत्पादन दिले, तर त्याचा फायदा व्यवसाय वाढीसाठीच होतो.\n* नेहमी उपलब्ध राहा – तुम्हाला जर तुमच्या ग्राहकाला आनंदी ठेवायचे असेल, तर त्या ग्राहकाशी संबंधित किंवा कंपनीशी संबंधित व्यक्तींच्या नेहमी संपर्कात राहा. या ग्राहकांच्या फोन कॉल्सना, ई-मेल्सना, प्रत्यक्ष भेटायला आलेल्या व्यक्तींना लवकरात लवकर प्रतिसाद द्यावा. यामुळे त्यांचा तुमच्यावरचा विश्‍वास दृढ होत जातो. यासाठी कंपनीचे प्रमुख म्हणून उपलब्ध असणे गरजेचे असते. या कृतीमुळे चांगला ग्राहक तुमच्यापासून दूर जाणार नाही.\n* उत्पादन/सेवेची पूर्ण माहिती ठेवा – ग्राहकाला आपल्या कंपनीशी जोडून ठेवण्यासाठी व्यावहारिक नाते जपणे आवश्‍यक असते. तसेच, त्याला देण्यात येणाऱ्या सेवेविषयी किंवा उत्पादनाविषयी अद्ययावत माहिती ठेवणे आवश्‍यक असते. ग्राहकाने आपल्याला उत्पादन किंवा सेवेविषयी माहिती विचारली असता जास्त वेळ न दवडता ती तुम्हाला देता आली पाहिजे. तसे न झाल्यास ग्राहक नाखूश होऊन परत जाण्याची शक्‍यता असते. म्हणूनच ग्राहकाला दर्जेदार सेवा देण्यासाठी स्वतःच्या कंपनीची, सेवेची, उत्पादनाची सखोल माहिती ठेवा.\n* ग्राहकाच्या गरजा जाणून घ्या – नवीन सेवा देताना ग्राहकाच्या गरजा माहीत करून घ्या. ग्राहकाला गरजा सांगताना त्याबद्दल काही शंका असेल तर त्याचे निरसन करा. ऐकण्यातील एकही छोटी चूक तुमचे नुकसान करू शकते. याउलट त्याची नेमकी गरज ओळखून सेवा, उत्पादन विकले, तर ग्राहक खूश होतो.\n* कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण द्या – दर्जेदार ग्राहकसेवा देण्यासाठी केवळ तुम्ही एकट्याने प्रयत्न करून चालणार नाही. तुमच्या संस्थेमध्ये कार्यरत असलेल्या सर्वांना तसे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. कर्मचारी प्रशिक्षित असतील तर निम्म्या समस्या तिथेच सुटू शकतात. त्याचबरोबर तुमच्या संस्थेतील प्रत्ये�� कर्मचाऱ्याचा ग्राहकाशी उत्तमच व्यवहार असला पाहिजे.\n* फिडबॅक आवश्‍यक – तुमची कंपनी ज्या- ज्या ग्राहकांना सेवा उत्पादन देते, त्या सर्व ग्राहकांकडून ते यावर आनंदित आहेत का, ते आपल्याविषयी काय विचार करतात, हे जाणून घेणे आवश्‍यक असते. हे जोवर तुम्ही माहिती करून घेत नाही तोवर तुम्हाला आपल्या सेवेत किंवा उत्पादनात काय बदल करायचे, हे लक्षात येणार नाही. ही गोष्ट तुमच्या व्यवसायात अपयशाचे कारण ठरू नये, यासाठी फिडबॅक जरूर घ्या.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी वादग्रस्त वक्तव्य विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/arthavishwa/petrol-diesel-record-may-sales-123162", "date_download": "2019-01-21T02:12:00Z", "digest": "sha1:Z6QVQEB6AA4T4UHTEDOSW7GP3A24WWBC", "length": 10602, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "Petrol diesel record May sales पेट्रोल, डिझेल विक्रीचा मेमध्ये उच्चांक | eSakal", "raw_content": "\nपेट्रोल, डिझेल विक्रीचा मेमध्ये उच्चांक\nमंगळवार, 12 जून 2018\nनवी दिल्ली - देशांतर्गत पेट्रोल आणि डिझेलची विक्री मे महिन्यात उच्चांकी पातळीवर पोचली आहे. यंदा मे महिन्याती��� इंधन विक्रीने एप्रिल १९९८ चा उच्चांक मोडला आहे. पेट्रोलियम नियोजन आणि विश्‍लेषण विभागाने (पीपीएसी) याबाबतची आकडेवारी जाहीर केली आहे. मागील महिन्यात डिझेलची विक्री ७.५५ दशलक्ष टनांपर्यंत गेली, तर पेट्रोलची विक्री २.४६ दशलक्ष टनांपर्यंत पोचली आहे.\nनवी दिल्ली - देशांतर्गत पेट्रोल आणि डिझेलची विक्री मे महिन्यात उच्चांकी पातळीवर पोचली आहे. यंदा मे महिन्यातील इंधन विक्रीने एप्रिल १९९८ चा उच्चांक मोडला आहे. पेट्रोलियम नियोजन आणि विश्‍लेषण विभागाने (पीपीएसी) याबाबतची आकडेवारी जाहीर केली आहे. मागील महिन्यात डिझेलची विक्री ७.५५ दशलक्ष टनांपर्यंत गेली, तर पेट्रोलची विक्री २.४६ दशलक्ष टनांपर्यंत पोचली आहे.\nनवी दिल्ली: जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्याने भारतातील पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. भारतीय तेल कंपन्यांनी गेल्या...\nमोबाईलचा पासवर्ड न दिल्याने पतीला जाळले जिवंत\nजकार्ता : मोबाईल ही वस्तू किती जिवघेणी झाली आहे, याचा धक्कादायक सत्य इंडोनेशियात समोर आले आहे. मोबाईलचा पासवर्ड न दिल्याने पत्नीने आपल्या पतीला जिवंत...\nकेंद्राकडून गरीबांना मिळणार पेट्रोल पंप, गॅस एजन्सी\nनवी दिल्ली : केंद्र सरकारने आर्थिक मागास वर्गातील सवर्णांसाठी सरकारी नोकरी आणि शिक्षणात 10 टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली. त्यानंतर आता सरकारने या...\nविक्रीसाठी आणलेले चार लाखांचे मांडूळ जप्त; दोघांना अटक\nपिंपरी (पुणे) - विक्रीसाठी आणलेले चार लाख रुपये किमतीचे मांडूळ एमआयडीसी भोसरी पोलिसांनी जप्त केले. ही कारवाई पुणे-नाशिक रोडवर मोशी येथे केली....\nनिरनिराळ्या घटनांमध्ये लोणावळ्यात चौघांचा मृत्यू\nलोणावळा - येथे रेल्वेच्या धडकेत मंगळवारी (ता. ८) दोघांचा मृत्यू झाला; तर अन्य दोन घटनांमध्ये दोघांचे मृतदेह आढळले. लोणावळा ते मळवलीदरम्यान रेल्वे...\nसुरक्षिततेसाठी हेल्मेट वापरा - वेंकटेशम\nवारजे - अपघात एक तर होणार नाही आणि झाला तर हेल्मेट वापरल्याने जीवदान मिळेल, यासाठी प्रत्येक दुचाकीचालकाने सुरक्षिततेसाठी हेल्मेट वापरावे, असे आवाहन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-21T01:32:47Z", "digest": "sha1:IAJFQ2T65YYFC6SDG4BOAR33VNQXT7X7", "length": 8882, "nlines": 163, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "नांदगावकर यांच्या पत्रकार परिषदेला साध्या वेशात पोलीस? | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nनांदगावकर यांच्या पत्रकार परिषदेला साध्या वेशात पोलीस\nसरकारने हेरगिरी केल्याचा मनसेचा आरोप\nमुंबई – राज्य सरकारकडून हेरगिरी सुरु असल्याचा गंभीर आरोप शुक्रवारी मनसेने केला आहे. मुंबईत मनसे नेते बाळा नांदगावकरांच्या पत्रकार परिषदेमध्ये साध्या वेशात पोलीस वावरत असल्याचा आरोप मनसेने केला आहे.\nमनसेच्या कार्यकर्त्यांना संशय आल्याने त्यांनी चौकशी केली असता ते पोलिसच असल्याचे उघडकीस आले आहे, असे मनसेचे म्हणणे आहे. ही पत्रकार परिषद रेल्वे प्रशिक्षणार्थ्यांच्या प्रश्नाबाबत सुरु होती.\nदरम्यान, काही दिवसांपूर्वीच विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनीही असाच आरोप केला होता. त्यांच्या पत्रकार परिषदेत स्पेशल ब्रॉंचच्या दोन पोलीस अधिकाऱ्यांनी छुप्या रितीने हजेरी लावल्याचे समोर आले होते. तसेच विरोधी पक्ष नेत्यांचे फोनही टॅप होत असल्याचा आरोपही विखे-पाटलांनी केला होता.\nकॉंग्रेसपाठोपाठ आता मनसेनेही सरकारकडून हेरगिरी सुरु असल्याचा आरोप केल्याने आता सरकार याविषयी नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमुंबई मॅरेथॉनमध्ये ‘बेटी बचाओ’बाबत जनजागृती\nसमृद्धी महामार्गाला राजमाता जिजाऊ माँसाहेब यांचे नाव द्या \nविरोधकांची महाआघाडी ही कमजोर – केशव उपाध्ये\nमालेगावात एकाच दिवशी तीन शेतकऱ्यांची आत्महत्या\nमेळघाटात बालमृत्यूचे तांडव सुरूच ; 9 महिन्यांत 508 बालमृत्यू\nआता रेशनिंग दुकानात बॅंकिंग सुविधा\nखेलो इंडिया : कबड्डीमध्ये महाराष्ट्राला मिळाले संमिश्र यश\nदोषी पोलीस अधिकाऱ्यांवर होणार कारवाई ; कॉंग्रेस कार्यकर्त्यांना मारहाण\nआमदार हसन मुश्रीफ यांना मातृशोक\nटीचकी : ‘रोडिओ’ आणि पुण्याची ट्रॅफिक\nदेशात पुन्हा एकदा शीतलहर ; येत्या 24 तासात कडाक्‍याची थंडी\nखेलो इंडिया : टेबल टेनिसमध्ये चिन्मयला दुहेरी मुकुट\nमध्यप्रदेशात भाजप नेत्याची हत्या\nजीवनगाणे : खरी सुंदरता\nकोलकाता रॅली हा केंद्रासाठी वेकअप कॉल ; शत्रुघ्न सिन्हा यांनी केले रॅलीचे जोरदार समर्थन\nभाषा-भाषा : हिंदीची सक्‍ती कितपत श्रेयस्कर\nखेलो इंडिया : मुष्टियुद्धात महाराष्ट्राचा सुवर्ण चौकार\nदाऊद टोळीतील तीन हस्तकांना अटक ; दिल्ली पोलिसांची कारवाई\nलक्षवेधी : सत्तातुरतेच्या ‘नाटका’चे ‘पोर’खेळ’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/talk-15-minutes-without-giving-any-basis-paperwork-narendra-modi-113408", "date_download": "2019-01-21T02:03:12Z", "digest": "sha1:G7AQSASDO5MWWWVFG55WOEDWBCQJHAX4", "length": 14504, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "Talk 15 minutes without giving any basis of paperwork - Narendra Modi कागदाचा आधार न घेता 15 मिनिटे बोलून दाखवा - नरेंद्र मोदी | eSakal", "raw_content": "\nकागदाचा आधार न घेता 15 मिनिटे बोलून दाखवा - नरेंद्र मोदी\nबुधवार, 2 मे 2018\nनरेंद्र मोदी यांचे राहुल गांधी यांना प्रतिआव्हान\nसंथेमरहळ्ळी/उडुपी - कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी कुठल्याही कागदाचा आधार न घेता, कोणत्याही भाषेत कर्नाटकमधील सिद्धरामैया यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेस सरकारच्या कामगिरीबद्दल सलग 15 मिनिटे बोलून दाखवावे, असे थेट आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (ता. 1) दिले.\nनरेंद्र मोदी यांचे राहुल गांधी यांना प्रतिआव्हान\nसंथेमरहळ्ळी/उडुपी - कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी कुठल्याही कागदाचा आधार न घेता, कोणत्याही भाषेत कर्नाटकमधील सिद्धरामैया यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेस सरकारच्या कामगिरीबद्दल सलग 15 मिनिटे बोलून दाखवावे, असे थेट आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (ता. 1) दिले.\nकर्नाटकमधील विधानसभा निवडणुकीसाठी चामराजनगर जिल्ह्यातील संथेमरहळ्ळी येथे झालेल्या जाहीर सभेत भाजपच्या प्रचाराचे रणशिंग फुंकताना ते बोलत होते. \"भ्रष्टाचार आणि अन्य मुद्द्यांवर मला संसदेत 15 मिनिटे बोलू द्या. मी संसदेत बोललो, तर पंतप्रधान 15 मिनिटेही बसू शकणार नाहीत', असे आव्हान राहुल गांधी यांनी दिले होते. त्यावरून मोदी यांनी राहुल यांच्यावर प्रतिहल्ला केला. \"मी कॉंग्रेस अध्यक्षांना हिंदी, इंग्रजी अथवा त्यांच्या मातोश्रींच्या मातृभाषेत, कागद हातात न घेता, कर्नाटकमधील कॉंग्रेस सरकारच्या कामगिरीबाबत 15 मिनिटे बोलण्याचे आव्हान देतो... कर्नाटकमधील नागरिक योग्य तो निष्कर्ष काढतील', असे ते म्हणाले.\nत्यांचे 15 मिनिटे बोलणेही मोठीच गोष्ट असेल. ते ऐकल्यावर मला बसणे शक्‍यच होणार नाही. कॉंग्रेस अध्यक्ष, महोदय आम्ही तुमच्यासमोर बसूच शकत नाही. तुम्ही \"नामदार' आहात आणि आम्ही \"कामदार' आहोत. तुमच्यापुढे बसण्याची आमची पात्रता नाही, असा टोला त्यांनी लगावला.\n- देशाच्या इतिहासाबद्दल काडीचाही आदर नसलेल्या व्यक्तीकडे कॉंग्रेसचे नेतृत्त्व\n- \"वंदे मातरम'चा त्यांनी केलेला अपमान पाहून मला धक्काच बसला\n- ज्या 18 हजार गावांमध्ये वीज नव्हती, त्यांच्याविषयी देशात बहुतांश काळ सत्ता असलेल्या पक्षाने विचार का केला नाही\n- जिथे जिथे कॉंग्रेस असते, तिथे तिथे विकासाचे रस्ते बंद असतात. तिथे फक्त भ्रष्टाचार आणि सामाजिक तेढ असते\n- प्रत्येक गावात 2009 पर्यंत वीज पोहोचवण्याची घोषणा 2005 मध्ये तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी केली होती. त्या घोषणेचे काय झाले\n- येडियुरप्पा हेच कर्नाटकचे पुढील मुख्यमंत्री असतील\nलोकसभा निवडणुकीला जेमतेम तीन महिने बाकी असताना कोलकत्याच्या ऐतिहासिक ब्रिगेड परेड मैदानावर पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या...\nकॉंग्रेसकडून डॉ. आंबेडकरांच्या नावाने मते घेण्याचेच काम : राजनाथ सिंह\nनागपूर : गेल्या साडेचार वर्षांत मोदी सरकारने आपल्या कृतीतून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत असलेली आस्था दाखविली. कॉंग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे...\nमोदी आणि अमित शहांनी देशाचे वाटोळं केलं : केजरीवाल\nनवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे समन्वयक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा...\nबारामतीत सुप्रिया सुळेंविरोधात इतर पक्षांची एकी होणार\nबारामती : लोकसभा निवडणूकीचे बिगुल वाजू लागले असून आतापासूनच बारामती लोकसभा मतदारसंघाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. खासदार सुप्रिया सुळे या...\nमोदींचा बॉलीवूडशी सिनेस्टाईल संवाद\nमुंबई - आपल्या खास संवाद शैलीची झलक दाखवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी बॉलीवूड कलाकारांची मने जिंकली. उरी या लष्करी तळावरील हल्ल्याचा...\nइतिहासाचा साक्षीदार आणि भविष्याची ऊर्जा\nमुंबई - राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय हे इतिहासाचे साक्षीदार आणि भविष्याची ऊर्जा आहे. या संग्रहालयामुळे प्राचीनतेचा मान राखला गेला असून, इतिहासाची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2018/02/19/bjp-again-in-gujarat/", "date_download": "2019-01-21T02:24:18Z", "digest": "sha1:YZXQM5E2UOLD3WFKFBUK2AABSST5JZIY", "length": 10760, "nlines": 78, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "गुजरातेत पुन्हा भगवा - Majha Paper", "raw_content": "\nक्षणभर मनाचा गोंधळ उडवून टाकेल असे हे छायाचित्र\nथंडी कमी करण्यासाठी करा या पदार्थांचे सेवन\nगुजरात विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाला यश मिळाले असले तरीही ते अपेक्षेप्रमाणे नव्हते. राहुल गांधी यांनी प्रचाराचा मोठा धुरळा उडवून देऊन भाजपाला जेरीस आणले होते. तेव्हापासून कॉंग्रेसच्या नेत्यांच्या अपेक्षा उंचावल्या आणि त्यांनी २०१९ साली केन्द्रात मित्र पक्षांच्या मदतीने सत्तेवर येण्याची स्वप्नेही पहायला सुरूवात केली. राहुल गांधी आता सुधारले आहेत आणि ते आता देशाचे नेतृत्व करू शकतील अशीही चर्चा सुरू करून देण्यात आली. यानंतर राजस्थानात भाजपाच्या तीन जागा कॉंग्रेसने पोट निवडणुकीत हिसकावून घेतल्या. त्यामुळे तर कॉंग्रेसच्या आशेला चांगलीज पावली फुटली होती पण ज्या गुजरातेतून हा सारा आशेचा प्रवाह सुरू झाला त्या गुजरातेत आता भाजपाचे मनोधैर्य वाढवणारे निकाल हाती आले आहेत.\nएकूण ७५ नगर पालिकांच्या निवडणुका झाल्या. त्यातील ४७ नगरपालिकांत भाजपाने निर्विवाद बहुमत मिळवले आहे. हा विजय भाजपाच्या मनोधैर्यात वाढ करणारा आहे खरा पण गेल्या निवडणुकीत म्हणजे २०१३ साली या ७४ पैकी ५९ नगरपालिकांत भाजपाने बहुमत मिळवले होते. तेव्हा गेल्या वेळी भाजपाच्या हातात असलेल्या १२ नगर पालिका भाजपाने गम���वल्या आहेत मात्र ४७ ठिकाणी भाजपाला मिळाले आहे. भाजपाच्या १२ गमावलेल्या नगरपालिका जर कॉंग्रेसने जिंकल्या असत्या तर भाजपाच्या या पिछेहाटीत कॉंग्रेसने काही तरी कमावले असे म्हणता आले असते पण कॉंग्रेसला या निवडणुकीत फार काही चांगले यश मिळवता आलेले नाही.\n२०१३ साली कॉंग्रेसला १३ ठिकाणी बहुमत मिळाले होते. मात्र आता त्यात तीनची भर पडून कॉंग्रेसच्या नगर पालिकांची संख्या १६ झाली आहे. फार तर असे म्हणता येईल की कॉंग्रेसच्या नगर पालिका वाढल्या आहेत आणि भाजपाच्या कमी झाल्या आहेत. असे होऊनही भाजपाच्या हातात असलेल्या नगरपालिकांची संख्या कॉंग्रेसपेक्षा तिप्पट आहे. भाजपाच्या हातातल्या गमावलेल्या १२ जागा कॉंग्रेसच्या हातात पडल्या असत्या तरीही कॉंग्रेसला आनंद व्यक्त करता आला असता पण भाजपाच्या गमावलेल्या सहा नगरपालिका आता त्रिशंकू झाल्या असून चार नगर पालिकांत अपक्षांना बहुमत मिळाले आहे. इतरही लहान पक्षांनी एक दोन जागांवर बहुमत मिळवले आहे. एकुणात कॉंग्रेसच्या गोटात गेल्या काही दिवसांपासून आशेचे फुगे फुगायला सुरूवात झाली होती त्या फुग्यातली हवा या निकालाने नक्कीच काढली आहे.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी वादग्रस्त वक्तव्य विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/ncp-protest-in-aurangabad/", "date_download": "2019-01-21T01:32:38Z", "digest": "sha1:XASFJCQIAZ2ME4CXSUYZSW6MYFU7PBPL", "length": 14815, "nlines": 91, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "औरंगाबादमध्ये राष्ट्रवादीचा 'संविधान वाचवा, देश वाचवाचा' गजर", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nऔरंगाबादमध्ये राष्ट्रवादीचा ‘संविधान वाचवा, देश वाचवाचा’ गजर\nऔरंगाबाद- राज्यभरात राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे ‘संविधान वाचवा, देश वाचवा’ हे अभियान सुरु करण्यात आले आहे. संविधानिक तत्त्वांची मशाल घेऊन आज औरंगाबादमध्ये देशातील वाढत्या मनुवादी विचारसरणीचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध करण्यात आला. यावेळी विधिमंडळ पक्षनेते अजित पवार , खा.सुप्रिया सुळे , विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रवादी महिला काँग्रसेच्या राष्ट्रीय अध्यक्षा फौजिया खान, राष्ट्रवादी महिला काँग्रसेच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, आ. राजेश टोपे, आ. प्रकाश गजभिये , आ. विक्रम काळे,शिक्षक आमदार, आ. सतीश चव्हाण उपस्थित होते.\nसंविधान वाचवा, देश वाचवा ही मोहीम आजच्या दिवसाला काळाची गरज होऊन बसली आहे. संविधानाबाबत सरकार दुटप्पी भूमिका घेत आहे, त्यामुळे सरकार उलथवून टाकत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील, असा इशारा यावेळी बोलताना आ. अजित पवार यांनी दिला. तसेच सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण करत पवार यांनी सरकारच्या निष्क्रियतेचे वाभाडे काढले. मराठवाड्यातील विविध प्रश्नांवर त्यांनी यावेळी भाष्य केले. मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे, शेतकरी आत्महत्या करत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इथे दुष्काळ का जाहीर करत नाहीत हा सवाल आहे. मुख्यमंत्र्यांना आणखी किती आत्महत्या हव्या आहेत असा सवाल त्यांनी केला. मराठवाड्यात भारनियमनाचा त्रास जनतेला सहन करावा लागत आहे. आघाडी सरकार असताना आदरणीयशरद पवार साहेबांच्या अमृतमहोत्सवानिमित्त राज्य भारनियमनमुक्त करू असा निर्धार आम्ही केला होता. राज्य आम्ही भारनियमनमुक्त केले ही मात्र आताचे सरकार तसं करताना दिसत नाही, असेही ते म्ह��ाले.\nदेशाचे संविधान आम्ही कुणालाही बदलू देणार नाही, राष्ट्रवादी काँग्रेस तसे कधीही होऊ देणार नाही. आदरणीय पवार साहेब, विधिमंडळ पक्षनेते अजित दादा, आम्ही सगळे आजपर्यंत केवळ संविधानावरच हात ठेवून पदाची शपथ घेतो, त्यामुळे या संविधानाला धक्का लागू देणार नाही, असे वक्तव्य खा. सुप्रिया सुळे यांनी केले. राज्यातील महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्ये यापुढे खपवून घेतली जाणार नाहीत, सत्ताधारी पक्षाचे आमदार, खासदार, वा मंत्री कुणीही महिला-मुलींबाबत अपमानास्पद बोलतील तर सुप्रिया सुळे कदापीही सहन करणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.\nज्या संविधानाने आपल्याला हक्क आणि अधिकार दिले, तेच आज संकटात आहे. १९५० साली अस्तित्वात आल्यापासून संविधान वाचवण्याची भाषा देशात कधीही झाली नव्हती, मात्र आजच्या राज्यकर्त्यांमुळे संविधान वाचवा असं म्हणण्याची वेळ आली आहे, असे वक्तव्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळेच देशाची वाटचाल योग्यरितीने चालली होती. मात्र आज या संविधानावर घाला घातला जात आहे. काही वृत्तवाहिनीच्या पत्रकारांनी सरकारची पोलखोल केली म्हणून त्यांना घरी बसविण्यात आले. पत्रकारांची मुस्कटदाबी होतेय. संविधानाने दिलेला बोलण्याचा अधिकार हिरावून घेण्यात येत आहे. म्हणून संविधान वाचवण्यासाठी आज धडपड करावी लागत आहे. या देशातील जनताच लोकशाही वाचवेल, मतदानाचा मोठा हक्क जनतेच्या हातात आहे. त्यांनी त्याचा योग्य वापर करून या सरकारला धडा शिकवण्याचे काम जनताच करेल, असे मुंडे म्हणाले.\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे…\nसवर्ण आरक्षणाची अंमलबजावणी याच वर्षापासून सुरू होणार\nज देशात महागाई प्रचंड वाढली आहे, सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील झाले आहे. म्हणूनच आज जनता म्हणत आहे की, “महंगाई पोहोची हद्द के पार, नको रे बाबा मोदी सरकार”, असे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष फौजिया खान म्हणाल्या. जनता राज्यातील प्रश्नांना कंटाळली असताना सत्ताधारी मात्र खोटा प्रचार करत आहेत. सरकार हम करे सो कायदा अशा पद्धतीने काम करत आहे. आपल्या संविधानाचा पायाच ढासळण्याची भीती आहे. राष्ट्रवादी महिला काँग्रेस याविरोधात मोठे आंदोलन उभारेल, असा इशारा त्या���नी दिला.\nराष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यावेळी म्हणाल्या की, भारतीय संविधानाला अनेक वेळा परीक्षा द्यावी लागली आहे. ज्या संविधानाने आपल्याला जगण्याचा अधिकार दिला त्या संविधानाला जाळण्याचा प्रयत्न देशात कधी नव्हे तो घडला. संविधानिक मूल्यांची रोज पायमल्ली होत आहे. राज्यात अल्पसंख्याक समाजातील लोकांवर अत्याचार होत आहेत, दलितांवरील अत्याचार वाढत आहेत, महिलांवर अत्याचार काही कमी होत नाहीत. हे सर्व होत असताना सरकार मात्र गप्प राहून याला मूकसमर्थन देत आहे, असा आरोप वाघ यांनी केला.\nराष्ट्रवादीच्या रणरागिणी राम कदमांना भिडल्या; दाखवला इंगा\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\nसवर्ण आरक्षणाची अंमलबजावणी याच वर्षापासून सुरू होणार\nप्रिय आबा, पत्रास कारण की….\nगोवर-रुबेला लसीकरणाचे ८४ टक्के उद्दिष्ट साध्य ; एकनाथ शिंदे यांची माहिती\nमायावती महिला जातीला कलंक आहेत, भाजप नेत्या बरळल्या\nटीम महाराष्ट्र देशा : उत्तर प्रदेशातील भारतीय जनता पक्षाच्या मुगलसरायच्या आमदार साधना सिंह यांनी बहुजन समाज…\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या…\n‘काकडेंनी राजकारणातून संन्यास घेण्याची गरज नाही, दानवेंचा पराभव…\nआढळरावांविरोधात लढण्याआधीच दादांनी केली तलवार म्यान \nस्वाईन फ्लू मुळे त्रस्त अमित शहांना एम्समधून डिस्चार्ज\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\nआढळरावांविरोधात लढण्याआधीच दादांनी केली तलवार म्यान \nउस्मानाबाद लोकसभेला राष्ट्रवादीकडून राणा जगजितसिंह पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://rajthakrefan.blogspot.com/2017/10/blog-post_14.html", "date_download": "2019-01-21T02:00:18Z", "digest": "sha1:3GZWOTF5BVMNXRBDAWSRVPMCUXANW37G", "length": 14418, "nlines": 339, "source_domain": "rajthakrefan.blogspot.com", "title": "राज ठाकरे - एक वादळ: रस्त्यावर फिरू देऊ नकाः राज ठाकरे", "raw_content": "राज ठाकरे - एक वादळ\nशनिवार, 14 अक्तूबर 2017\nरस्त्यावर फिरू देऊ नकाः राज ठाकरे\nमुंबई: शिवसेना-मनसे मध्ये पुन्हा रस्त्यावरचा संघर्ष सुरु होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यांना रस्त्यावर सहज फिरुन दे�� नका, असे आदेशच आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले असल्याचे समजते. या कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या विरोधात घोषणाबाजीही केली.\nमनसेच्या फुटलेल्या सहा नगरसेकांच्या प्रभागातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी आज सकाळीच राज ठाकरे यांच्या निवासस्थानी कृष्णकुंजवर धाव घेतली. राज ठाकरे यांनी स्वत: या कार्यकर्त्यांशी चर्चा करुन या फुटीबाबत तिव्र नाराजी व्यक्त केली असल्याचे समजते. त्यांनी जे केलं ते योग्य नाही. पण, त्यांची अवस्था शिवसेनेत वाईट होणार. घर का ना घाट का अशी अवस्था होईल. तुम्ही कामाला लागा, असे सांगत त्या पैकी एकालाही रस्त्यावर सहज फिरु देऊ नका, असे आदेशच राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले असल्याचे समजते.\nमनसे स्थापन झाल्यावर दादर मध्येच शिवसेना आणि मनसे मध्ये पहिली दंगल झाली होती. त्यात अनेक जण जखमीही झाले होते. त्यानंतर लहान मोठे वाद होत होते. मात्र, या नगरसेवक फुटीनंतर हा संघर्ष रस्त्यावर होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.\nया फाटाफुटीमुळे होणाऱ्या संघर्षाचा धोका ओळखून सहाही नगरसेवकांना आणि त्यांच्या कुटूबियांना पोलिस संरक्षण देण्यात आल्याचे समजते. तर, दुसरीकडे मनसेच्या कार्यकर्त्यांनी सोशल मिडीयावरुन जोरदार हल्ला चढवण्यास सुरवात केली आहे. मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी सहाही नगरसेवकांना फेसबुक मधून अनफ्रेंड केले आहे.\nशिवसेनेच्या आमदार नगरसेवकांनाही नव्हती माहिती\nनगरसेवक शिवसेनेत येणार असल्याची माहिती शिवसेनेच्या अनेक जेष्ट नगरसेवकांसह आमदारांनाही नव्हती.शुक्रवारी दुपारी फुटीची चर्चा सुरु झाल्यावर शिवसेनेचे नगरसेवक आमदार मनसेच्या नेत्यांकडूनच माहिती कन्फर्म करत होते.\nवरळी येथील बंडखोर नगरसेवक दत्ताराम नरवणकर यांनी सकाळी 11 वाजल्याच्या सुमारास त्यांच्या शाखाअध्यक्षाला शिवसेनेत येण्याची ऑफर दिली. त्यानंतर हा प्रकार उघड झाला, ही माहिती काही मिनीटात कृष्णकुंजवर पोहचली. राज ठाकरे स्वत: बंडखोर दिलीप लांडे यांच्या संपर्कात होते. तसेच इतर नगरसेवकांनाही संपर्क साधला जात होता. डॉ.अर्चना भालेराव यांच्या पतीशी संपर्क साधला असता त्यांनी शिडीला जात असल्याचे सांगितले. परमेश्‍वर कदम यांनी बारामतीला असल्याचे सांगीतले. राज ठाकरे स्वत: लांडे यांच्याशी बोलत होते.10 मिनीटात पोहचतो. ट्राफिक मध्ये अडकलोय असा बहाना लांडे करत होते. अखेरीस त्यांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी नरवणकर यांच्यासह वरळी येथे एका जुन्या गाडीतून जाताना पाहिले. त्यानंतर सर्वांचाच संपर्क तुटला.\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nनई पोस्ट पुरानी पोस्ट मुख्यपृष्ठ\nसदस्यता लें टिप्पणियाँ भेजें (Atom)\nरस्त्यावर फिरू देऊ नकाः राज ठाकरे\nज्या पक्षाने वाढवलं, त्याच्या पाठीत खंजीर खुपसून ज...\nअनधिकृत फेरीवाले मराठी असले तरी, त्रास मराठी लोकां...\nपरप्रांतीय कामगारांना 'मनसे'ने दिला चोप\nसरल थीम. Blogger द्वारा संचालित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/icc-international-womens-championship-begins-again-this-month/", "date_download": "2019-01-21T01:23:53Z", "digest": "sha1:QRR3XH2UWIR7BKY7F45EP3F4IC3VVPOL", "length": 8407, "nlines": 60, "source_domain": "mahasports.co.in", "title": "आयसीसी महिला चॅम्पियनशिप स्पर्धा जाहीर!", "raw_content": "\nआयसीसी महिला चॅम्पियनशिप स्पर्धा जाहीर\nआयसीसी महिला चॅम्पियनशिप स्पर्धा जाहीर\nआयसीसीने आज चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन जाहीर केले आहे. यावर्षी झालेल्या महिला विश्वचषकाला मिळालेला पाठिंबा बघून आयसीसीने चॅम्पियनशिप स्पर्धा जाहीर केली आहे. या महिन्यापासून ही स्पर्धा सुरु होणार आहे.\nयावर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेने खूप विक्रम केले होते. महिला क्रिकेटला पहिल्यांदाच एवढा प्रेक्षक वर्ग मिळाला आहे. दूरदर्शनवरही थेट प्रक्षेपण करण्यात आल्यामुळे प्रेक्षकवर्ग सामने बघण्याकडे खेचला गेला आणि यामुळे महिला क्रिकेटला चालना मिळाली. जवळ जवळ १०० मिलियनपेक्षा जास्त प्रेक्षक दूरदर्शनला भेटले. तर लॉर्ड्सच्या मैदानावर अंतिम सामना पाहायला आलेले प्रेक्षकांची संख्या होती २६,५०० इतकी आणि सर्वात जास्त प्रेक्षक वर्ग भारतात भेटला भारतीय जनतेने दूरदर्शनवर भरपूर पाठिंबा दिला.\nहे सगळे लक्षात घेत आयसीसीने महिला क्रिकेट असाच प्रकाशझोतात राहावा यासाठी प्रयत्न करणे चालू केले आहे. कारण नोव्हेंबर २०१८ पर्यंत आयसीसीची कोणतीही स्पर्धा होणार नव्हती. थेट नोव्हेंबर २०१८ला टी२० विश्वचषक होणार आहे. त्यामुळेच त्याच्या आधी आयसीसीने चॅम्पियनशिपची घोषणा केली. ही स्पर्धा ८ देशांमध्ये होणार आहे.\nऑस्ट्रेलिया, भारत, इंग्लंड,पाकिस्थान, विंडीज, न्यूझीलंड,दक���षिण आफ्रिका आणि श्रीलंका या ८ देशात ही स्पर्धा होणार आहे. ह्या स्पर्धेत प्रत्येक देश एकमेकांविरुद्ध ३ सामन्यांची वनडे मालिका खेळेल.\nही स्पर्धा २०२१मध्ये न्यूझीलंडला होणाऱ्या वनडे विश्वचषकासाठी पात्रता फेरी म्हणूनही असेल. न्यूझीलंडला होणाऱ्या विश्वचषकात न्यूझीलंडला थेट प्रवेश आहे. आता या महिन्यात सुरु होणाऱ्या चॅम्पिअनशिप स्पर्धेतून सर्वोत्कृष्ट ३ संघ २०२१च्या विश्वचषकात थेट प्रवेश करतील. राहिलेल्या संघांना विश्वचषक पात्रता स्पर्धेत खेळून आपली पात्रता सिद्ध करावी लागेल.\nतिसरी राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा: दूर्वा, गौरी, मयुरी, पावनी यांना विजेतेपद\nऑस्ट्रेलियन ओपन: गतविजेत्या रॉजर फेडररला पराभवाचा धक्का\nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्गलला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\nडॉ. शिरीडकरने जिंकला “आर्य चषक”\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या साक्षी शितोळे व ईशा पवार यांचा सुवर्णवेध\nकोल्हापूरच्या संघानी पटाकवले जामसंडे पुरुष व महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद\nअजिंक्य रहाणे या मालिकेत करणार भारताचे नेतृत्व\nएमएस धोनी हा सुपरस्टार आहे…\nतेंडुलकर, कोहलीप्रमाणे या दिग्गजांच्या यादीत हाशिम अमलाही सामील\nसातत्याने विक्रम करणाऱ्या किंग कोहलीचा ‘हा’ विश्वविक्रम मोडीत\nन्यूझीलंड विरुद्धच्या टी२० मालिकेसाठी अशी आहे टीम इंडिया\nएमएस धोनीने चुकून घातली रिषभ पंतची जीन्स\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची २१७ पदकांसह आघाडी कायम\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या सुवर्णचौकार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसमध्ये चिन्मयला दुहेरी मुकुट; महाराष्ट्राला दोन सुवर्ण व एक रौप्य पदक\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या सुकमणी बाब्रेकर याला कास्यंपदक\n३री राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा : प्रथमेश पेनशेट्टी, आदित्य दळवी, प्रेम शहा, अभय मोरे यांना विजेतेपद\nखेलो इंडिया युथ गेम्सचा समारोप सोहळा आज\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या निखिल दुबे याचा ‘सुवर्ण’ ठोसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2016/04/19/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%95/", "date_download": "2019-01-21T02:23:41Z", "digest": "sha1:JB6JFZVXQ2CZP54Q75OMEVF72OPX7SZH", "length": 10373, "nlines": 78, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना - pik viman yojana in marathi", "raw_content": "\nनोकरी नाही, म्हणून काय झालं\nडुकातीच्या कोटीमोलाच्या बाईकचे ओबेराय मालक\nराज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना\nApril 19, 2016 , 12:20 pm by माझा पेपर Filed Under: कृषी Tagged With: केंद्र सरकार, प्रधानमंत्री पीक विमा योजना, महाराष्ट्र सरकार, शेतकरी\nमुंबई : केंद्र शासनाने नैसर्गिक आपत्ती, किड-रोग व अन्य कारणांमुळे होणा-या पिकांच्या नुकसानीपासून शेतक-यांना दिलासा देण्यासाठी जाहीर केलेली प्रधानमंत्री पिक विमा योजना यंदाच्या खरीप हंगामापासून राज्यात राबविण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आला.\nराज्यात क्षेत्र (मंडळ/मंडळ गट/तालुका) हा घटक धरून राबविण्यात येत असलेली पूर्वीची राष्ट्रीय कृषी विमा योजना केंद्र सरकारने आता बंद केली आहे. त्याऐवजी नव्याने प्रस्तावित केलेली प्रधानमंत्री पिक विमा योजना तिच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यात क्षेत्र (ग्रामपंचायत/मंडळ/तालुका) घटक धरून प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे या नवीन योजनेमुळे प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणारी हवामान आधारित पिक विमा योजना खरीप हंगामापासून राबविण्यात येणार नाही.\nराज्यातील अनिश्चित हवामानामुळे संबंधित विविध घटकांचा कृषी उत्पन्नावर प्रतिकूल परिणाम होतो. त्यामुळे अशा परिस्थितीत शेतक-यांना आर्थिक दिलासा देणे आवश्यक होते. यादृष्टीने महत्त्वपूर्ण ठरू शकणारी प्रधानमंत्री पीक विमा योजना केंद्र सरकार सर्व राज्यांमध्ये राबविणार आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी या योजनेंतर्गत विमा क्षेत्र घटक अधिसूचित करणे, पिके अधिसूचित करणे, योजनेसाठी जोखीम स्तर निश्चित करणे, कार्यान्वयन यंत्रणेची नियुक्ती करणे यासह इतर अनुषंगिक बाबींसंदर्भात निर्णय घेण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समन्वय समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीकडे योजनेची परिणामकारक अंमलबजावणी आणि सनियंत्रणाची जबाबदारी सोपविण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. या योजनेनुसार शेतक-यांना खरीप हंगामासाठी दोन टक्के, रब्बी हंगामासाठी दीड टक्के आणि व्यापारी पिकांसाठी पाच टक्के दराने विमा हप्ता निश्चित करण्यात आला आहे. वास्तवदर्शी विमा हप्त��� दरातील उर्वरित रक्कम या योजनेत सहभागी होणा-या राज्यातील सर्व शेतक-यांसाठी केंद्र व राज्य शासनामार्फत समप्रमाणात विमा हप्ता अनुदान म्हणून दिली जाणार आहे.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी वादग्रस्त वक्तव्य विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A0/", "date_download": "2019-01-21T02:18:47Z", "digest": "sha1:ZNDVWYC6TJTERZRXKJG7SE4DF26HGXFW", "length": 10311, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "दिवाळीच्या गोडव्याला मिठाईचा साज | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nदिवाळीच्या गोडव्याला मिठाईचा साज\nबाजारात वेगवेगळ्या मिठाईला मागणी; काजु कतलीचा भाव वधारला\nसातारा, दि.2 (प्रतिनिधी) – दिवाळी हा सण जसा दिव्यांच्या लखलखाटाचा तसाच फराळांच्या गोडव्याचा आहे. घरगुत्ती फराळाच्या सोबतीला बाजारात असलेल्या विविध प्रकाराच्या मिठाई दिवाळीच्या गोडव्यात भर टाकत आहेत. साताऱ्यात दिवाळीचे निमीत्त साधत अनेकांनी मिक्‍स मिठाईला आपली पसंती दिल��� आहे. मात्र काजु कतलीचा भाव यंदा चांगलाच वधारला आहे.\nकाजू कार्निवल, रोझ, मॅंगो अशा फ्लेवरमधली काजू कतली, खीर बदाम, गुदेन संदिल… अशा विविध प्रकारच्या मिठायांनी मिठाईची दुकाने सजू लागली आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत 08 ते 12 टक्के दर वाढूनही ग्राहक मिठाईला पसंती देत आहेत. मिठाई खरेदीला अजून म्हणावा तसा वेग नसला तरी येत्या चार दिवसांत मिठाई मार्केट तेजीत येईल, अशी चिन्हे आहेत. मिठाईचे विविध प्रकार मार्केटमध्ये असले तरी काजू कतलीचा भाव चांगलाच वधारला आहे.\nसुकामेवा, तसेच चॉकलेटच्या भेटी देण्याचे प्रमाण वाढल्याने दिवाळीत मिठाई उद्योगाला चांगलीच स्पर्धा जाणवू लागली आहे. विविध प्रकारच्या मिठायांचे शौकिन असणाऱ्यांची पावले साहजिकच मिठाईवाल्यांच्या दुकानाकडे वळू लागली आहेत. इतर दिवसांपेक्षा दिवाळीत मिठायांचे वेगवेगळे प्रकार सादर करण्यावर व्यवसायीकांडुन भर दिला जात आहे. यंदा मिठाईचे दर 800 ते 1400 रुपये किलोपर्यंत असले तरी ग्राहकांची चांगली मागणी असल्याचे दुकानदारांचे म्हणणे आहे. लोक मिक्‍स मिठाईला प्राधान्य देत आहेत, मिक्‍स मिठाईचे विविध पॅकींग खरेदी करण्याकडे लोकांचा कल असल्याचे सांगण्यात येते. हलवा मिक्‍स, आईस्क्रीम, गोल्डन हलवा असे विविध प्रकार ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. मात्र, भेटी देण्यासाठी आजही लोक काजू कतलीचीच निवड करतात. दरवर्षीप्रमाणे आगाऊ नोंदणीला अजून तरी म्हणावी तशी गती आलेली नसली तरी येत्या तीन दिवसांत ग्राहकांची गर्दी वाढेल. असा अंदाज आहे.\nचौकटदिवाळीला भेट देण्यासाठी आतापर्यंत शहरातून 5 हजार बॉक्‍सची नोंद झाली आहे. येत्या काही दिवसात हा आकडा कमालीचा वाढण्याची शक्‍यता आहे.शहरातील अनेक मिठाई दुकानात विविध प्रकारच्या मिठायांची रेलचेल आहे. रोज बॉल, मॅंगो बर्फी, मलाई डोसा, सोनपापडी, मिक्‍स काजू, केशर काजू, पेढा, या प्रकारच्या मिठाया लोक घेतात. असे असले तरी काजू कतली लवकर खराब होत नसल्यामुळे दिवाळी भेटीसाठी मिठाईच्या या प्रकाराला प्राधान्य दिले जात आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nदेशावरील कर्जात गेल्या साडेचार वर्षात 49 टक्के वाढ\nकॉंग्रेसने अनुसूचित जातींच्या केवळ मतांसाठी वापर केला – देवेंद्र फडणवीस\nवाट अडवणाऱ्या प्रियकरावर गुन्हा\nभारतीय संघा���्या नावावर आगळावेगळा विक्रम\nशशिकला यांना तुरुंगात “व्हिआयपी’ बडदास्त\nविराट एकदिवसीयमधील सर्वोत्तम खेळाडू – क्‍लार्क\nटीचकी : ‘रोडिओ’ आणि पुण्याची ट्रॅफिक\nदेशात पुन्हा एकदा शीतलहर ; येत्या 24 तासात कडाक्‍याची थंडी\nखेलो इंडिया : टेबल टेनिसमध्ये चिन्मयला दुहेरी मुकुट\nमध्यप्रदेशात भाजप नेत्याची हत्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%AD%E0%A5%8B%E0%A4%B0-%E0%A4%96%E0%A5%82%E0%A4%A8%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%80-36-%E0%A4%A4/", "date_download": "2019-01-21T02:19:41Z", "digest": "sha1:ZOQUSV64QYOBOMLJM2NOG4Y4YU3M37GM", "length": 11348, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "लोणीकाळभोर खूनप्रकरणी 36 तासांत दोघे गजाआड | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nलोणीकाळभोर खूनप्रकरणी 36 तासांत दोघे गजाआड\nलोणी काळभोर – येथील तीर्थक्षेत्र रामदरा रस्त्यावरील सिद्राम मळा परिसरात नवा व जुना मुठा कालव्यांच्या मधील मोकळ्या जागेत डोक्‍यात वार करून खून केलेल्या एका तरुणाचा मृतदेह मिळून आला होता. हा खून करून फरार झालेल्या दोन जणांना गुन्हा घडल्यानंतर 36 तासांच्या आत गुन्हे शोध पथकाने जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. याप्रकरणी सचिन सुुुभाष कदम (वय 34, रा, कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, ता. हवेली) व रोहन ऊर्फ भैय्या अनिल चव्हाण (वय 25, लोणी काळभोर, ता. हवेली) या दोघांना अटक करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिजीत वाल्मिक काळभोर (वय 26, रा. समतानगर, लोणी स्टेशन, कदमवाकवस्ती, ता. हवेली), असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. दि. 2 नोव्हेंबर रोजी दुपारी लोणी काळभोर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील तीर्थक्षेत्र रामदरा कडे जाणाऱ्या रस्त्यावरील सिद्राम मळा परिसरातील नवा व जुना मुठा कालव्यांच्या मधील पाटबंधारे विभागाच्या मोकळ्या जागेत हा मृतदेह आढळून आला होता. हे ठिकाण लोकवस्तीपासून लांब असून निर्मनुष्य आहे. याच ठिकाणी सुमारे तीन वर्षापूर्वी एक खून झाला होता.\nयाप्रकरणी मयत अभिजीत याचा भाऊ मेघराज वाल्मिक काळभोर याने फिर्याद दिल्यानंतर पुणे विभागीय अप्पर पोलीस अधीक्षक संदीप जाधव, हवेलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास गरूड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील, सहायक पोलीस निरीक्षक महेश ढवान, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे, पोलीस हवालदार समीर चमनशे���, सचिन मोरे, सागर कडू, परशुराम सांगळे यांनी गुन्ह्याचा सखोल अभ्यास केला. गोपनीय खबऱ्यामार्फत माहिती गोळा केली. हा खून कदम व चव्हाण यांनी केल्याची खात्री पटल्यानंतर दि. 3 नोव्हेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास लोणी काळभोर परिसरातून ताब्यात घेतले.\nआरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्हा कबूल केला आहे. कदम याने पोलीसांना दिलेल्या माहितीनुसार, मयत अभिजीत काळभोर हा त्याला दारू पिऊन वारंवार त्रास देऊन दहशतीखाली ठेवून त्याने काम करून आणलेली रक्‍कम तो धाक दाखवून काढून घेत होता. तसेच त्यास शिवीगाळ करून वारंवार अपमानास्पद वागणूक देत होता. तसेच कदम रहात असलेल्या परिसरांत त्याच्या भावाची लहान मुुलगी घराच्या समोर खेळत असताना मयत अभिजीत याने तिचे अंगावर गाडी घातल्याचा राग कदम याच्या मनात होता. त्यामुळे काळभोर कदम व चव्हाण हे तिघे पाटबंधारे विभागाच्या मोकळ्या जागेत गेल्यानंतर काळभोर डाव्या कुशीवर झोपल्याचा मोका साधून कदम याने तेथे पडलेला मोठा दगड घेऊन त्याच्या डोक्‍यावर मागील बाजूस टाकला. दगडाचा घाव वर्मी बसल्याने काळभोर याचा जागीच मृत्यूमुखी झाला. कदम व चव्हाण यांना आज न्यायालयात हजर केले असता न्यायदंडाधिकारी यांनी दोघांना दि. 12 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nदेशावरील कर्जात गेल्या साडेचार वर्षात 49 टक्के वाढ\nकॉंग्रेसने अनुसूचित जातींच्या केवळ मतांसाठी वापर केला – देवेंद्र फडणवीस\nवाट अडवणाऱ्या प्रियकरावर गुन्हा\nभारतीय संघाच्या नावावर आगळावेगळा विक्रम\nशशिकला यांना तुरुंगात “व्हिआयपी’ बडदास्त\nविराट एकदिवसीयमधील सर्वोत्तम खेळाडू – क्‍लार्क\nटीचकी : ‘रोडिओ’ आणि पुण्याची ट्रॅफिक\nदेशात पुन्हा एकदा शीतलहर ; येत्या 24 तासात कडाक्‍याची थंडी\nखेलो इंडिया : टेबल टेनिसमध्ये चिन्मयला दुहेरी मुकुट\nमध्यप्रदेशात भाजप नेत्याची हत्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.feellife.com/mr/products", "date_download": "2019-01-21T01:51:52Z", "digest": "sha1:ANASHYHGB24DEJIOC666PGV5XLHWR5BK", "length": 5578, "nlines": 203, "source_domain": "www.feellife.com", "title": "उत्पादने फॅक्टरी, पुरवठादार - चीन उत्पादने उत्पादक", "raw_content": "आघाडीच्या मेष द्रवाचे फवार्यात रूपांतर करणारे साधन Manaufacturer\nजाळी द्रवा���े फवार्यात रूपांतर करणारे साधन\nAtomized कण कसोटी अहवाल\nमिनी हवाई 360 द्रवपदार्थाचा बारिक फवारा कामगिरी\nAeroCentre च्या द्रवपदार्थाचा बारिक फवारा कामगिरी\nएअर मास्क द्रवपदार्थाचा बारिक फवारा कामगिरी\nहवाई दल द्रवपदार्थाचा बारिक फवारा कामगिरी\nएअर देवदूत द्रवपदार्थाचा बारिक फवारा कामगिरी\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nपोर्टेबल मेष द्रवाचे फवार्यात रूपांतर करणारे साधन\nमुलांच्या थंड / फ्लू अनुनासिक स्प्रे\nपरागज्वर / ऍलर्जी अनुनासिक स्प्रे\nसायनस रक्तसंचय सवलत (सीबीडी)\nपरागज्वर / ऍलर्जी अनुनासिक स्प्रे (सीबीडी)\nघसा खवखवणे स्प्रे (सीबीडी)\nसोमवार शुक्रवार 9 --6pm\nआमची उत्पादने किंवा किंमत सूची चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nई - मेल पाठवा\n* आव्हान: कृपया निवडा वृक्ष\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A5%8C%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%97%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%80/", "date_download": "2019-01-21T01:11:07Z", "digest": "sha1:XHKUQL5YAIMJFRYWO6A7ICWYKVV2AGZB", "length": 9642, "nlines": 110, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कसौटी जिंदगी की- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\nVIDEO : गडकरींच्या भाषणादरम्यान विदर्भवादी तरूणांनी भिरकावली पत्रकं\nकाँग्रेसला इंदू मिलची जागा हडपायची होती - मुख्यमंत्री\nJEE निकाल: पालिकेच्या शाळेत शिकलेल्या राजला 100 पर्सेटाइल\nमध्य रेल्वेवर धावणाऱ्या राजधानी एक्सप्रेसबद्दल जाणून घ्या एका क्लिकवर\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nममता दीदींच्या 'पाहुणचारा'ने 2019च्या निवडणुकीला मिळणार 'तडका'\nकरिना कपूर लढणार काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, ���ुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nVIDEO : दिव्या भारतीच्या 'या' गाण्यावर थिरकली सारा अली खान\nVIDEO: जेव्हा नातवासाठी सलीम खान घोडा होतात..\n'कलंक' सिनेमाच्या सेटवरील आलियाचा व्हिडिओ लीक, सोशल मीडियावर झाला व्हायरल\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\nअन् धोनी म्हणाला, ‘हा बॉल घ्या नाही तर म्हणाल निवृत्ती घेतोय’\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nBCCI च्या दणक्यानंतर आता एक्स गर्लफ्रेंडनेही पांड्यावर काढला राग, म्हणाली...\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nVIDEO : बाबासाहेबांचं इंदू मिलमधलं स्मारक 2020 पर्यंत पूर्ण करणार -मुख्यमंत्री\nVIDEO : महाआघाडीकडे पंतप्रधान पदासाठी अनेक चेहरे -सुशीलकुमार शिंदे\nVIDEO : घाम गाळून पिकवलेल्या शेतमालाचा झाला कोळसा\nVIDEO : गडकरींच्या भाषणादरम्यान विदर्भवादी तरूणांनी भिरकावली पत्रकं\nVIDEO : एकता कपूरच्या 'गंदी बात 2'च्या ट्रेलरमध्ये सेक्स आणि बोल्ड सीन्सचा भडीमार\nएकता कपूरनं गंदी बात ही वेब सीरिज आणली होती. ती प्रचंड चालली. ही खूप बोल्ड सीरिज होती. आता पुन्हा एकदा ती घेऊन आलीय गंदी बात 2.\nVIDEO : एकता कपूर घेऊन येतेय सर्वात बोल्ड वेब सीरिज, ट्रेलर लाँच\nVIDEO : शाहरूख म्हणतोय, अजून किती प्रेमाच्या 'कसौटी' द्याव्या लागणार\n'कसौटी जिंदगी की 2'च्या प्रोमोसाठी शाहरूख खाननं घेतले 'इतके' कोटी\nकपिल शर्माची बायको आता 'कसौटी जिंदगी की 2'मध्ये\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\nममता दीदींच्या 'पाहुणचारा'ने 2019च्या निवडणुकीला मिळणार 'तडका'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-18-november-2017/", "date_download": "2019-01-21T02:15:58Z", "digest": "sha1:MVFAA637W2SEQ54PYAHUPJABFTCQTKQD", "length": 16732, "nlines": 139, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Current Affairs 18 November 2017 - www.majhinaukri.in", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(Northern Railway) उत्तर रेल्वेत ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 1092 जागांसाठी भरती\n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 150 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती [Updated]\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2019\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n(NPCIL) न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 162 जागांसाठी भरती\n(Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n(ESIC) कर्मचारी राज्य विमा महामंडळात 329 जागांसाठी भरती\n(UPSC-NDA) राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 392 जागांसाठी भरती\n(MPSC) महाराष्ट्र लोक सेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा-2019 (555 जागा)\n(Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n(NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 251 जागांसाठी भरती\n(Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\nतेलंगाना सरकारने ‘फूड पार्क’ उभारण्याच्या उद्देशाने पतंजली ग्रुपसह एक सामंजस्य करार केला.\nभारत आणि फ्रान्स यांनी द्विपक्षीय आणि बहुपक्षीय उद्देशाने सुरक्षा सहकार्य वाढविण्यास आणि सर्व प्रकारच्या स्वरूपाच्या आणि अभिव्यक्तींमध्ये दहशतवादविरोधी लढण्यासाठी कडक बांधिलकी मजबूत केली आहे.\nअमेरिकेतील मूडीने भारताच्या सार्वभौम क्रेडिट रेटिंगचा दर्जा सुधारण्यासाठी ‘Baa2’ या इंग्रजी भाषेचा दर्जा दिला. 13 वर्षांच्या अंतरानंतर रेटिंग श्रेणीत सुधारणा झाली. मूडीजने 2004 च्या शेवटी भारताचे रेटिंग ‘Baa3’ असे केले होते.\nकर्नाटक शासनाने नासॉमॉमसह त्याचा डेटा प्रोग्राम आणि अंमलबजावणी भागीदार म्हणून डेटा विज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता असलेल्या सेंटर ऑफ एक्सलन्सची घोषणा केली.\nसर्वात मोठी खासगी क्षेत्रातील ICICI बॅँकने सध्याच्या ग्राहकांना Paytmच्या माध्यमातून खरेदीसाठी 20,000 रूपयांपर्यंतचा क्रेडिट देण्याची घोषणा केली आहे.\nभारतीय नौदलाने टाटा पॉवर स्ट्रॅटेजिक इंजिनिअरिंग डिव्हिजन (टाटा पॉवर एसईडी) यांच्याद्वारे पोर्टेबल डाइव्हर डिटेक्शन सोनारचा पुरवठा करण्याकरिता जहाजावर भिंतींवर बंदी घातली आहे.\nकेंद्रीय मंत्रिमंडळाने जीएसटी अंतर्गत राष्ट्रीय अँटि-प्रॉफीयरिंग प्राधिकरण स्थापन करण्यास मान्यता दिली. जीएसटी व्याजदरांत कपात करण्याचे फायदे ग्राहकांना देण्यात आले आहेत हे सुनिश्चित करण्याचा उद्देश आहे.\nकेंद्रीय मंत्रिमंडळाने प्रधान मंत्री अवस्थय योजना (शहरी) अंतर्गत मध्यम उत्पन्न गटासाठी क्रेडिट लिंक्ड् सब्सिडी स्कीम (सीएलएसएस) अंतर्गत व्याजावरील सवलतीसाठी पात्र असलेल्या घरांचे गच्च क्षेत्र वाढवण्यास मंजुरी दिली आहे.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बालपणातील लठ्ठपणाच्या विरोधात एक नवीन उपक्रम राबविलाआहे, जो पुण्यात थेट सहा हजार मुलांना थेट त्यांच्या बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) बद्दल जागरुक करून करून देईल.\nश्रीलंकेचा गोलंदाज सुरंगा लकमल हा एका कसोटी डावात धावा न देता तीन बळी घेणारा दुसरा गोलंदाज ठरला. त्याने ऑस्ट्रेलियाच्या रिची बेनॉदच्या विक्रमाची बरोबरी केली.\n(RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02 /2018 निकाल\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n» (MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n» (Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» (ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 2100 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» IBPS मार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या 1599 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र (CRP SPL VIII 2018)\n» लक्ष्मी विलास बँक ‘प्रोबशनरी ऑफिसर’ भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» कॅनरा बँक 800 प्���ोबेशनरी ऑफिसर भरती परीक्षा निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02/2018 निकाल\n» (MPSC) महाराष्ट्र वन सेवा (मुख्य) परीक्षा-2018 अंतिम उत्तरतालिका\n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/new-breaking-temperory-loadshedding-in-state-mahavitran-jitendra-awhad-take-aggressive-stape/", "date_download": "2019-01-21T01:40:02Z", "digest": "sha1:B2JIMUHA32OEF7CEVVFT2TSZ2JXIZNBD", "length": 7783, "nlines": 91, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "लोडशेडिंगच्या मुद्यावरुन तोडफोड-जाळपोळ झाली तर आम्ही जबाबदार नाही : आव्हाड", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nलोडशेडिंगच्या मुद्यावरुन तोडफोड-जाळपोळ झाली तर आम्ही जबाबदार नाही : आव्हाड\nटीम महाराष्ट्र देशा- लोडशेडिंगवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कायदा हातात घेण्याची भाषा केली आहे. मुंब्र्यात आठ ते नऊ तास लोडशेडिंगनंतरही वीज नसल्याने, जाळपोळ आणि तोडफोड झाल्यास त्याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल, असं आव्हाड यांनी म्हटलं आहे. आव्हाडांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यात त्यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे.\nदिवाळीच्या तोंडावर राज्यावर भारनियमनाचे संकट आहे. चंद्रपूर, खापरखेडा, परळी, नाशिक, भुसावळ येथील औष्णिक वीज निर्मिती केंद्रात कोळशाचा तुटवडा आहे. त्यामुळे भारनियमन सुरु झालं आहे. ४०० ते ५०० मेगावॅट वीजेचा तुटवडा आहे. अशात राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी लोडशेडिंगवरून जाळपोळ-तोडफोड झाल्यास आम्ही जबाबदार नाही असा इशाराच देऊन टाकला आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर त्यांनी एक ऑडिओ क्लिप पोस्ट केली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये ते महावितरणच्या अभियंत्याला झापत आहेत असेच दिसते आहे.\nसंत तुकारामांचा खून झाला होता; जितेंद्र आव्हाड यांच्या विधानामुळे वारकरी संतप्त\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे…\nसवर्ण आरक्षणाची अंमलबजावणी याच वर्षापासून सुरू होणार\nजितेंद्र आव्हाडांचे ‘गीता’यन, भाजप युवा मोर्चा उपाध्यक्ष आव्हाडांना भेट देणार भगवतगीता\nमूळ आरक्षण असलेल्या जाती-जमातींचेच आरक्षण रद्द करण्याचा सरकारचा डाव – जितेंद्र आव्हाड\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\nसवर्ण आरक्षणाची अंमलबजावणी याच वर्षापासून सुरू होणार\nप्रिय आबा, पत्रास कारण की….\nस्वाईन फ्लू मुळे त्रस्त अमित शहांना एम्समधून डिस्चार्ज\nपायरसी रोखण्यासाठी कडक कायदे करणार : मोदी\nमुंबई : राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय म्हणजे इतिहासाचा साक्षीदार आणि भविष्याची ऊर्जा आहे. या संग्रहालयामुळे…\nप्रिय आबा, पत्रास कारण की….\nखेलो इंडिया’च्या माध्यमातून देशभरातील युवा खेळाडूंना कौशल्य…\nगिरीश बापट यांच्या राजीनाम्याची खासदार संजय काकडेंनी केली मागणी\nस्वयंघोषित गृहमंत्र्यांना हे पद आणि कुठलीच जबाबदारी झेपत नाही : धनंजय…\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\nआढळरावांविरोधात लढण्याआधीच दादांनी केली तलवार म्यान \nउस्मानाबाद लोकसभेला राष्ट्रवादीकडून राणा जगजितसिंह पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/china-sells-pakistan-missile-tracking-system-1649863/", "date_download": "2019-01-21T01:47:05Z", "digest": "sha1:YPLRAP7Q7UFI6TGNEU7NN2JOM5KFMFR2", "length": 12707, "nlines": 195, "source_domain": "www.loksatta.com", "title": "China sells pakistan missile tracking system| भारतासाठी धोक्याची घंटा! चीनने पाकिस्तानला दिली शक्तिसाली मिसाइल ट्रॅकिंग सिस्टिम | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\nशशिकला यांना तुरुंगात विशेष वागणूक\n चीनने पाकिस्तानला दिली शक्तिशाली मिसाइल ट्रॅकिंग सिस्टिम\n चीनने पाकिस्तानला दिली शक्तिशाली मिसाइल ट्रॅकिंग सिस्टिम\nलष्करी संबंधही अधिक दुढ करत चालले आहेत.\nपाकिस्तानला अमेरिकेकडून मिळणारी मदत दिवसेंदिवस कमी होत आहे. अशातच पाकिस्तानने भारताला समोर ठेवून आपल्या संरक्षण अंदाजपत्रकात वाढ करण्��ाचा निर्णय घेतला आहे.\nभारताला घेरण्यासाठी चीन आणि पाकिस्तान आर्थिक संबंधांबरोबरच आता लष्करी संबंधही अधिक दुढ करत चालले आहेत. चीनने पाकिस्तानला शक्तिशाली मिसाइल ट्रॅकिंग सिस्टिम दिल्याची माहिती आहे. या सिस्टिममुळे पाकिस्तानच्या मल्टी वॉरहेड मिसाइल कार्यक्रमाला गती मिळणार आहे. हाँगकाँगच्या साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट न्यूजपेपरने हे वृत्त दिले आहे. ही मिसाइल ट्रॅकिंग सिस्टिम विकत घेण्यासाठी पाकिस्तानने नेमकी किती रक्कम मोजली ते समजू शकलेले नाही.\nनवीन मिसाइल विकसित करण्यासाठी आणि विविध चाचण्यांसाठी पाकिस्तानने फायरिंग रेंजवर या मिसाइल सिस्टिमचा वापर सुरु केला आहे. चायनीस विज्ञान प्रबोधिनीच्या संशोधकाने वृत्तपत्राला ही माहिती दिली. पाकिस्तानने चीनकडून ही अत्याधुनिक मिसाइल प्रणाली विकत घेतली आहे असे सिचुआन प्रांतातील विज्ञान प्रबोधिनितील हेंग मेंगवी यांनी सांगितले.\nभारताने गुरुवारी ब्रह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केल्याची बातमी आल्यानंतर चीनने पाकिस्तानला ही मिसाइल सिस्टिम विकल्याची माहिती समोर आली. साधारणत: मिसाइल ट्रॅकिंग सिस्टिममध्ये दोन दुर्बीणी असतात चीनच्या या सिस्टिममध्ये चार दुर्बीणी आहेत. जास्त दुर्बीणस अल्यामुळे एकाचवेळी वेगवेगळया दिशेने येणाऱ्या मिसाइलसवर लक्ष ठेवता येते. त्यामुळे शत्रूने डागलेल्या मिसाइलसकडून लक्ष्यभेद होण्याचा धोका कमी होतो.\nआम्ही त्यांना नेत्र दिले आहेत. चंद्रासह त्यांना जे काय पाहायचे आहे त्यासाठी ते त्यांचा वापर करु शकतात असे चीनच्या संशोधकाने म्हटले आहे. यापूर्वी चीनने पाकिस्तानला लढाऊ विमाने, युद्धा नौका, पाणबुडया, ड्रोन विमाने दिली आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nभारताच्या हद्दीत घुसखोरी केलेल्या हेलिकॉप्टरमध्ये होते पाकव्याप्त काश्मीरचे पंतप्रधान\nAsia Cup 2018 : पाकिस्तानचे ‘पॅकअप’; भारत-बांगलादेश यांच्यात रंगणार ‘महामुकाबला’\nMens Hockey World Cup 2018 : ‘पाकिस्तानपेक्षा भारतात आम्हाला जास्त मान’\nकांगारुंवर मात करत पाकिस्तानची दुसऱ्या कसोटीत बाजी; मालिकाही टाकली खिशात\nअसीम मुनीर पाकिस्तानी ISI चे नवीन बॉस\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसत्तेचे केंद्रीकरण की महाआघाडी\nपोट भरण्य��साठी मी एकेकाळी कोथिंबीरसुद्धा विकली; नवाजुद्दीनने सांगितल्या संघर्षाच्या आठवणी\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\n'फक्त कधी आणि कुठे ते सांग'; सारासोबत डेटला जाण्यास कार्तिक आर्यन तयार\nतुझं करिअर उद्ध्वस्त करू, सेटवर जाळपोळ करू; करणी सेनेची कंगनाला धमकी\nमी नायक नाही, कलाकार आहे..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nसत्तेचे केंद्रीकरण की महाआघाडी\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\n.. तर रिझव्‍‌र्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nपंधरा वर्षांनी रेल्वेत पुन्हा कुल्हडचा वापर\nस्वप्निल जोशीला भेटण्याची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/modi-government-approves-sell-of-enemy-property-worths-rs-3000-crore-1786683/", "date_download": "2019-01-21T02:11:52Z", "digest": "sha1:2ZCBJJFOXCTEYESPYJGJWURBDMHQ2FEC", "length": 11472, "nlines": 186, "source_domain": "www.loksatta.com", "title": "modi government approves sell of enemy property worths rs 3000 crore | ‘शत्रूंची मालमत्ता’ विकून मोदी सरकार कमावणार तीन हजार कोटी | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\nशशिकला यांना तुरुंगात विशेष वागणूक\n‘शत्रूंचे शेअर्स’ विकून मोदी सरकार कमावणार तीन हजार कोटी\n‘शत्रूंचे शेअर्स’ विकून मोदी सरकार कमावणार तीन हजार कोटी\nगुरुवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने 'शत्रूंची मालमत्ता' विकण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली आहे. याची माहिती केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिली आहे.\nफाळणीनंतर देश सोडून गेलेल्यांचे समभाग (शेअर्स) विकण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या शेअर्सची सध्याची किंमत ३ हजार कोटी रुपयांच्या घरात आहे. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.\nयुद्धानंतर पाकिस्तान अथवा चीनला स्थलांतरित झालेल्या लोकांनी मागे ठेवलेल्या मालमत्तांबाबतचे दावे किंवा हस्तांतरण याविरुद्ध त्यांचे संरक्षण करणाऱ्या सुमारे ५० वर्षे जुन्या शत्रूची मालमत्ता कायद्यामध्ये (एनिमी प्रॉपर्टी लॉ) केंद्र सरकारने ��ुधारणा केली होती. संसदेत हे विधेयक मंजूर न झाल्याने केंद्र सरकारने अध्यादेश काढून त्याची अंमलबजावणी केली होती.\nगुरुवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने ‘शत्रूंचे शेअर्स’ विकण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली आहे. याची माहिती केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिली आहे. संबंधित प्रस्ताव हा शेअर्सशी संबंधित असून यात एका मालमत्तेची मालकी लखनौचे राजा महमूदाबाद यांच्याकडे होती. २०, ३२३ शेअरधारकांच्या ९९६ कंपनीमधील ६, ५०, ७५, ८७७ शेअर्स हे ‘कस्टोडियन ऑफ एनिमी प्रॉपर्टी ऑफ इंडिया’ या कार्यालयाकडे आहेत. यातील कार्यान्वित किंवा सक्रीय असलेल्या कंपन्या ५५८ आहेत.\nअनेक दशकांपासून हे शेअर्स पडून आहेत. आता त्याची विक्री करुन येणाऱ्या पैशांचा वापर हा कल्याणकारी योजनांसाठी केला जाईल, असे रविशंकर प्रसाद यांनी सांगितले. सरकारी निर्गुंतवणुकीतून ८० हजार कोटी उभारण्याचा केंद्र सरकारचा संकल्प असून यात पहिल्या सात महिन्यांमध्ये सरकारला १० हजार कोटीच उभारता आले आहेत. या निर्णयामुळे यात तीन हजार कोटींची भर पडू शकेल.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nआजचे राशीभविष्य, सोमवार, २१ जानेवारी २०१९\nपोट भरण्यासाठी मी एकेकाळी कोथिंबीरसुद्धा विकली; नवाजुद्दीनने सांगितल्या संघर्षाच्या आठवणी\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\n'फक्त कधी आणि कुठे ते सांग'; सारासोबत डेटला जाण्यास कार्तिक आर्यन तयार\nतुझं करिअर उद्ध्वस्त करू, सेटवर जाळपोळ करू; करणी सेनेची कंगनाला धमकी\nमी नायक नाही, कलाकार आहे..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nसत्तेचे केंद्रीकरण की महाआघाडी\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\n.. तर रिझव्‍‌र्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nपंधरा वर्षांनी रेल्वेत पुन्हा कुल्हडचा वापर\nस्वप्निल जोशीला भेटण्याची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2013/08/27/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AA-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%9C%E0%A4%A8-%E0%A4%98%E0%A4%9F%E0%A4%B5/", "date_download": "2019-01-21T02:25:46Z", "digest": "sha1:AZSU3UQJ723EP5CCJVWCMCB35SFIZEII", "length": 8941, "nlines": 78, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "बाप होण्यापूर्वी वजन घटवा - Majha Paper", "raw_content": "\nसायन रुग्णालयात सयामी बाळांचा जन्म\nआपला आहार आणि अंगगंध\nबाप होण्यापूर्वी वजन घटवा\nवॉशिंग्टन : तुम्ही मर्यादेपेक्षा अधिक जाड असाल आणि काही दिवसांतच तुम्हाला मूल होणार असेल तर मूल होण्याच्या आत वजन कमी करा अन्यथा तुमची जाडी आणि तिच्यातून उद्भवू पाहणारे मधुमेहासारखे विकार तुमच्या मुलामध्ये उतरण्याची शक्यता आहे. असा इशारा अमेरिकेतल्या एका संशोधकाने दिला आहे. बापाचे गुणधर्म मुलीत उतरण्याची शक्यता जास्त असते असे पूर्वी मानले जाई पण आता करण्यात आलेल्या प्रयोगात हे गुणधर्म आणि अनुवांशिक विकार मुलातसुध्दा उतरण्याची शक्यता असते असे आढळून आले आहे. या संबंधात काही शास्त्रज्ञांनी उंदरावर केलेल्या प्रयोगांमध्ये ही प्रवृत्ती दिसून आली आहे.\nअमेरिकेतल्या रॉबिन्सन इन्स्टिट्यूटमधील शास्त्रज्ञांनी यासंबंधी प्रयोग केलेले आहेत. त्यांच्यामते तर जाड वडिलांचा मधुमेहाचा आजार केवळ मुलातच नव्हे तर नातवंडातसुध्दा उतरू शकतो. म्हणून बाप होऊ इच्छिणार्‍यांनी विवाहानंतर ताबडतोब आणि पत्नीला दिवस जाण्याच्या आधी आपले वजन आवर्जून कमी केले पाहिजे. त्यांच्या निरीक्षणात आढळलेली आणखीन एक महत्त्वाची गोष्ट अशी की लठ्ठ पित्याला मधुमेह झालेला नसला तरी तरीही मधुमेह होण्याची शक्यता त्याच्या जनुकात असते आणि त्यामुळे त्याच्या शरीरातला मधुमेह दबलेल्या स्वरूपात राहतो आणि अशा पित्याच्या मुलामध्ये तो व्यक्त होतो.\nयाचा अर्थ वडिलांना मधुमेह नसला तरी ते मुलाच्या जन्माआधी लठ्ठ होते एवढ्या कारणावरून त्यांच्या मुलामध्ये मधुमेह बळावण्याची शक्यता असते. एकंदरीत पिता होऊ इच्छिणार्‍या तरुणांनी वजनाच्या बाबतीत दक्ष राहिले पाहिजे.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी वादग्रस्त वक्तव्य विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना सचिन तेंडूलकर ���र्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.neu-presse.de/mr/category/wissenschaft/", "date_download": "2019-01-21T02:35:43Z", "digest": "sha1:BGMGRO3KSYDWZLX2Z2MR5HM3EBTIPSLX", "length": 9294, "nlines": 118, "source_domain": "www.neu-presse.de", "title": "Wissenschaft Archives - नवीन Presse.de बातम्या आणि प्रेस रिलीझ", "raw_content": "नवीन Presse.de बातम्या आणि प्रेस रिलीझ\nजर्मनी आणि जगातील ताज्या बातम्या\nमालमत्ता, गृहनिर्माण, घरे, Immobilienzeitung\nसंवर्धन, टिकाव आणि ऊर्जा\n2016 2017 कृषी व्यापार वकील मुखत्यार \" काम नियोक्ता कर्मचारी ऑटो बर्लिन ब्लूटूथ मेघ प्रशिक्षण डेटा पुनर्प्राप्ती डिजिटायझेशनचे एर्लानजन आनंद आरोग्य हॅनोवर Hartzkom hl-स्टुडिओ मालमत्ता आयटी सेवा मुले विपणन Mesut Pazarci कर्मचारी बातम्या PIM Rechtsanwaelte वकील प्रवास सॅप जलद अन्न स्वित्झर्लंड सुरक्षा सॉफ्टवेअर नोकरी ऑफर तंत्रज्ञान पर्यावरण कंपनी सुट्टी युएसबी ग्राहक ख्रिसमस भेटी\nमुलभूत भाषा सेट करा\nArchivmeldungen महिना निवडा जानेवारी 2019 डिसेंबर 2018 नोव्हेंबर 2018 ऑक्टोबर 2018 सप्टेंबर 2018 ऑगस्ट 2018 जुलै 2018 जून 2018 मे 2018 एप्रिल 2018 मार्च 2018 फेब्रुवारी 2018 जानेवारी 2018 डिसेंबर 2017 नोव्हेंबर 2017 ऑक्टोबर 2017 सप्टेंबर 2017 ऑगस्ट 2017 जुलै 2017 जून 2017 मे 2017\nइलेक्ट्रिक कार चार्ज की\nकॉपीराइट © 2019 | वर्डप्रेस थीम द्वारे एमएच थीम\nही साइट कुकीज चा वापर, शक्य तितका सर्वोत्कृष्ट कार्यक्षमता पुरवण्यासाठी. अधिक वाचा कुकीज वापर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/government-has-ordered-mandatory-marathi-289448.html", "date_download": "2019-01-21T01:12:24Z", "digest": "sha1:F3W5L2NGJLI54CWKCKGYW3BLHSO6GQ3V", "length": 13682, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'सायन नाही श��व म्हणायचं', सरकारने काढला मराठी सक्तीचा आदेश", "raw_content": "\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\nVIDEO : गडकरींच्या भाषणादरम्यान विदर्भवादी तरूणांनी भिरकावली पत्रकं\nकाँग्रेसला इंदू मिलची जागा हडपायची होती - मुख्यमंत्री\nJEE निकाल: पालिकेच्या शाळेत शिकलेल्या राजला 100 पर्सेटाइल\nमध्य रेल्वेवर धावणाऱ्या राजधानी एक्सप्रेसबद्दल जाणून घ्या एका क्लिकवर\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nममता दीदींच्या 'पाहुणचारा'ने 2019च्या निवडणुकीला मिळणार 'तडका'\nकरिना कपूर लढणार काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nVIDEO : दिव्या भारतीच्या 'या' गाण्यावर थिरकली सारा अली खान\nVIDEO: जेव्हा नातवासाठी सलीम खान घोडा होतात..\n'कलंक' सिनेमाच्या सेटवरील आलियाचा व्हिडिओ लीक, सोशल मीडियावर झाला व्हायरल\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\nअन् धोनी म्हणाला, ‘हा बॉल घ्या नाही तर म्हणाल निवृत्ती घेतोय’\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nBCCI च्या दणक्यानंतर आता एक्स गर्लफ्रेंडनेही पांड्यावर काढला राग, म्हणाली...\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nVIDEO : बाबासाहेबांचं इंदू मिलमधलं स्मारक 2020 पर्यंत पूर्ण करणार -मुख्यमंत्री\nVIDEO : महाआघाडीकडे पंतप्रधान पदासाठी अनेक चेहरे -सुशीलकुमार शिंदे\nVIDEO : घाम गाळून पिकवलेल्या शेतमालाचा झाला कोळसा\nVIDEO : गडकरींच्या भाषणादरम्यान विदर्भवादी तरूणांनी भिरकावली पत्रकं\n'सायन नाही शीव म्हणायचं', सरकारने काढला मराठी सक्तीचा आदेश\nकार्यालयांत अधिकारी इंग्रजीचा वापर बंद करून प्रशासनात मराठी सक्तीचा आदेश राज्य सरकारने सोमवारी काढला.\n08 मे : कार्यालयांत अधिकारी इंग्रजीचा वापर बंद करून प्रशासनात मराठी सक्तीचा आदेश राज्य सरकारने सोमवारी काढला. प्रत्येक कार्यालयात मराठीचा पूर्ण वापर होतो का, हे पाहण्यासाठी मराठी भाषा दक्षता अधिकारी नेमण्याचे आदेशही दिले आहेत.\nयोजनांची माहिती सामान्यांना देताना वा त्याची चर्चा करताना तसेच दूरध्वनीवरून बोलताना सर्व अधिकारी वा कर्मचाऱ्यांनी मराठीचाच वापर करणे बंधनकारक असणार आहे.\nवारंवार सूचना देऊनही ज्या सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून मराठीचा वापर करण्याबाबत सुधारणा होत नाही, त्यांना लेखी ताकद देणे, गोपनीय अहवालात तशी नोंद करणे, एक वर्षासाठी बढती वा वेतनवाढ रोखणे, अशी कारवाई केली जाणार आहे. या कारवाईचा शासकीय आदेश आधीपासूनच आहे. आता त्याची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल.\nकाय आहे मराठी सक्तीच्या आदेशात\n- सरकारी योजनांची नावे मराठीतच असली पाहिजेत.\n- ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी भाषण करताना वा बैठकीत मराठीतच बोलले पाहिजे.\n- अभ्यास गट, समित्यांनी त्यांचे अहवाल मराठीतूनच द्यावेत.\n- नावे मराठीत लिहिताना इंग्रजी आद्याक्षरांचे भाषांतर न करता ते मराठीतूनच लिहावे.\nउदाहरण - एच. एन. न लिहिता ह. ना. आपटे असं लिहा\n- रेल्वे स्थानके, भाग वा गावांची नावे यांचा उल्लेख सरकारी कागदपत्रांत मराठीतच असावा\nउदाहरण - बांद्रा नव्हे, तर वांद्रे आणि सायन नव्हे, तर शीव\n- अधिकारी फायलींवर मराठी शेरे लिहा\nउदाहरण - अ‍ॅज अ स्पेशल केस - खास बाब म्हणून\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nVIDEO : गडकरींच्या भाषणादरम्यान विदर्भवादी तरूणांनी भिरकावली पत्रकं\nकाँग्रेसला इंदू मिलची जागा हडपायची होती - मुख्यमंत्री\nJEE निकाल: पालिकेच्या शाळेत शिकलेल्या राजला 100 पर्सेटाइल\nमध्य रेल्वेवर धावणाऱ्या राजधानी एक्सप्रेसबद्दल जाणून घ्या एका क्लिकवर\nघरातच छापत होता 500 आणि 2 हजाराच्या नोटा, सांगलीतील धक्कादायक प्रकार उघड\nओवेसींच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीच्या हालचाली, भुजबळांची भारिपसोबत बैठक\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\nममता दीदींच्या 'पाहुणचारा'ने 2019च्या निवडणुकीला मिळणार 'तडका'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/gender/", "date_download": "2019-01-21T01:14:59Z", "digest": "sha1:U526RHUZTUZVILW4CESAWWNTRKL7KVOE", "length": 10757, "nlines": 118, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Gender- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\nVIDEO : गडकरींच्या भाषणादरम्यान विदर्भवादी तरूणांनी भिरकावली पत्रकं\nकाँग्रेसला इंदू मिलची जागा हडपायची होती - मुख्यमंत्री\nJEE निकाल: पालिकेच्या शाळेत शिकलेल्या राजला 100 पर्सेटाइल\nमध्य रेल्वेवर धावणाऱ्या राजधानी एक्सप्रेसबद्दल जाणून घ्या एका क्लिकवर\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nममता दीदींच्या 'पाहुणचारा'ने 2019च्या निवडणुकीला मिळणार 'तडका'\nकरिना कपूर लढणार काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nVIDEO : दिव्या भारतीच्या 'या' गाण्यावर थिरकली सारा अली खान\nVIDEO: जेव्हा नातवासाठी सलीम खान घोडा होतात..\n'कलंक' सिनेमाच्या सेटवरील आलियाचा व्हिडिओ लीक, सोशल मीडियावर झाला व्हायरल\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\nअन् धोनी म्हणाला, ‘हा बॉल घ्या नाही तर म्हणाल निवृत्ती घेतोय’\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nBCCI च्या दणक्यानंतर आता एक्स गर्लफ्रेंडनेही पांड्यावर काढला राग, म्हणाली...\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nVIDEO : बाबासाहेबांचं इंदू मिलमधलं स्मारक 2020 पर्यंत पूर्ण करणार -मुख्यमंत्री\nVIDEO : महाआघाडीकडे पंतप्रधान पदासाठी अनेक चेहरे -सुशीलकुमार शिंदे\nVIDEO : घाम गाळून पिकवलेल्या शेतमालाचा झाला कोळसा\nVIDEO : गडकरींच्या भाषणादरम्यान विदर्भवादी तरूणांनी भिरकावली पत्रकं\nVIDEO : पैसे परत कर म्हणत तृतीयपंथियांनी फाडले 'त्याचे' कपडे\nसूरत, 25 डिसेंबर : सुरतमध्ये तृतीयपंथियांनी एका युवकाचे कपडे फाडले आणि त्याची चांगली धुलाई केली. मारहाण करण्यात आलेल्या युवकाने या तृतीयपंथियांकडून व्याजावर पैसे घेतले होते. पण ते वेळेत परत न केल्यामुळे त्यांनी त्याला भर रस्त्यात गाठलं आणि धू.. धू.. धूतलं. एवढंच नव्हे तर त्याचे सगळे कपडेसुद्धा फाडले. भर रस्त्यावर सुरू असलेला या प्रकाराचा कुणीतरी व्हिडिओ तयार केला आणि सोशल मिडियावर टाकला. आता तो चांगलाच व्हायरल झाला आहे.\nब्लॉग स्पेस Nov 19, 2018\nप्रियांकाची नवी इनिंग, भारतात सुरू करणार डेटिंग अॅप\nव्यभिचाराच्या प्रकरणात महिला गुन्हेगार नाही -सुप्रीम कोर्ट\nभारतात महिलांना वेतन कमी, नोकरीमध्येही लिंगभेद अद्याप सुरूच\n'ती' तो होता आणि 'तो' ती होती, लवकरच दोघांचं शुभमंगल सावधान \n'कोर्टाचा हा ऐतिहासिक निर्णय'\nतृतीयपंथीयांना आता शिक्षण आणि नोकरीत आरक्षण \nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\nममता दीदींच्या 'पाहुणचारा'ने 2019च्या निवडणुकीला मिळणार 'तडका'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/naxalism-is-being-made-by-calling-for-a-dance/", "date_download": "2019-01-21T01:53:00Z", "digest": "sha1:ANMKMJ3PF52QH767WED5GGNSPYETCHH7", "length": 8569, "nlines": 89, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "आधी गाण्याचे तर आता नाचाचे कार्यक्रम पहायला बोलवून बनवलं जात आहे नक्षलवादी", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nआधी गाण्याचे तर आता नाचाचे कार्यक्रम पहायला बोलवून बनवलं जात आहे नक्षलवादी\nटीम महाराष्ट्र देशा- नक्षलवादाची चळवळ कमजोर पडत चालल्याचं बघून बिथरलेल्या नक्षलवाद्यांनी गरगरीब आदिवासींना फसवून नक्षलवादी बनवण्याचे प्रयत्न सुरू केलेत. नक्षलवादी वेगवेगळ्या गाण्याच्या कार्यक्रमातून तरुणांची माथी भडकवतात हे वारंवार समोर आलं आहे. मात्र आता नाचाचे कार्यक्रम बघायला आदिवासी मोठ्या संख्येने गर्दी करत असतात, ही गोष्ट हेरून नक्षलवाद्यांनी नाचाच्या कार्यक्रमांचे आयोजन करायला सुरूवात केली आहे.\nनाच हा आदिवासी जीवनशैलीतील महत्वाचा भाग आहे. या नाचाचे कार्यक्रम पहायला आलेल्या आदिवासांची माथी भडकावण्याचे कारस्थान सुरू असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली आहे. माथी भडकावून या आदिवासींना नक्षलवादी मोहिमेत सहभागी करून पुन्हा आपल्या चळवळीला बळकटी मिळेल अशी आशा या नक्षलवाद्यांना वाटत आहे.\nगोवर-रुबेला लसीकरणाचे ८४ टक्के उद्दिष्ट साध्य ; एकनाथ शिंदे…\n‘वंचित बहुजन आघाडी म्हणेल तसा प्रस्ताव स्वीकारून…\nओडिशातील मलकानगिरी, रायगडा, कालाहांडी, मयागडच्या जंगलात नक्षलवाद्यांनी भरती केंद्र उघडली आहेत. इथे ते तरुणांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबून बघत आहेत. नाचाच्या कार्यक्रमांचे आयोजन हा त्यातलाच एक मार्ग आहे. सुरक्षा दलांनी राबवलेल्या ऑपरेशन प्रहारमुळे नक्षल चळवळीचं कंबरडं मोडलं असून मोठ्या प्रमाणावर मारले जाणारे सहकारी बघून अनेकांनी आत्मसमर्पणाचा मार्गही स्वीकारला आहे. यामुळे ही चळवळ आत्तापर्यंत कधीही झाली नव्हती इतकी कमजोर झाली आहे.\nनुकतेच गडचिरोलीच्या सी -60 जवानांनी मोठे ऑपरेशन पार पाडलं. ४८ तासात तब्बल ४० नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. आतापर्यंत करण्यात आलेल्या सर्वात मोठ्या कारवाईमुळे नक्षली चळवळीला मोठा हादरा बसला आहे.\nगोवर-रुबेला लसीकरणाचे ८४ टक्के उद्दिष्ट साध्य ; एकनाथ शिंदे यांची माहिती\n‘वंचित बहुजन आघाडी म्हणेल तसा प्रस्ताव स्वीकारून कॉग्र���सने आंबेडकरांवरचे खरे…\nखावटी कर्जमाफीने लाखो आदिवासी बांधवांना दिलासा : विष्णू सवरा\nसवर्ण आरक्षणाचा सर्वाधिक फायदा मुस्लिमांनाचं होणार : प्रकाश आंबेडकर\nआगामी लोकसभेची निवडणूक ‘या’ महिन्यात \nनवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजू लागले आहे. देशातील सर्व राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी चालू आहे. येणाऱ्या…\nसोलापूर-मुंबई विमानसेवा सुरु होण्यासाठी १४ अडथळे\n२७ ते ३० जानेवारीला श्री सिद्धेश्‍वर सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन\nभाजपमध्ये प्रवेश नाहीच,आघाडीने उमेदवारी दिली तर ठीक नाहीतर अपक्षच…\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\nआढळरावांविरोधात लढण्याआधीच दादांनी केली तलवार म्यान \nउस्मानाबाद लोकसभेला राष्ट्रवादीकडून राणा जगजितसिंह पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/here-are-the-5-reasons-that-decided-the-fate-of-india-and-its-loss-in-the-5th-odi-against-australia/", "date_download": "2019-01-21T01:26:46Z", "digest": "sha1:HTO6A3BMOWGN23OIOZPILZAIHQ6VBIFC", "length": 14002, "nlines": 73, "source_domain": "mahasports.co.in", "title": "५ अशी कारणे ज्यामुळे भारताचा बेंगलोर वनडेमध्ये झाला पराभव !", "raw_content": "\n५ अशी कारणे ज्यामुळे भारताचा बेंगलोर वनडेमध्ये झाला पराभव \n५ अशी कारणे ज्यामुळे भारताचा बेंगलोर वनडेमध्ये झाला पराभव \nगुरुवारी झालेल्या भारत वि.ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या वनडे सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियाने २१ धावांनी पराभव केला. ऑस्ट्रेलियाचा हा या मालिकेतील पहिला विजय ठरला. ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांनी भारतीय गोलंदाजांना सळो की पळो करून सोडले तर गोलंदाजांनी सामन्यात नियमित अंतराने विकेट्स घेतल्या.\nभारतीय फलंदाजांसाठी ऑस्ट्रेलियाने उभारलेला ३३४ धावांचा डोंगर सर करणे अवघड नव्हते. परंतु ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी कधीही हार न मानणे ही प्रवृत्ती दाखवून दिली. भारताचा कर्णधार विराट कोहली आणि उप कर्णधार रोहित शर्मा जेव्हा फलंदाजी करत होते तेव्हा भारत १३५ धावांवर १ बाद असा होता. पण तेव्हाच रोहित बाद झाला आणि सामन्याला एक वेगळी कलाटणी मिळाली.\nपाहुयात काय आहेत ती ५ कारणे ज्यामुळे भारताला काल पराभवाचा सामना करावा लागला:\n५. फलंदाजीच्या मधल्या फळीतील अनुभवाची कमी\nकाल भारताचा स्कोर २३५ वर ४ बाद वरून ३०० वर ७ बाद असा झाला. मधल्या फळीतील फलंदाज म्हणजे मनीष पांडे, केदार जाधव व हार्दिक पंड्या यांनी चांगली कामगिरी केली पण त्यांनी मोक्याच्या क्षणी आपली विकेट सोडून संघाला अडचणीत आणले. मनीष पांडेला महेंद्रसिंग धोनीच्या जागी फलंदाजी करण्याची संधी देण्यात आली होती पण त्याला त्या संधीच सोने करता आले नाही. अक्सर पटेलनेही फलंदाजी व गोलंदाजी दोन्हीमध्ये काल निराशाजनक कामगिरी केली.\nसामन्याच्या एका क्षणाला भारत सहज जिंकेल असे वाटत असताना अनुभवहीन मधल्या फळीतील फलंदाजांनी प्रत्येक चेंडूवर फटकेबाजी चालू केली आणि आपल्या विकेट्स गमावून बसले.\n४. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची उत्तम गोलंदाजी\nऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी सामन्याच्या शेवटच्या षटकात यष्टीमधे गोलंदाजी केली आणि भारतीय फलंदाजांना बांधून ठेवले. केन रिचर्डसन, नेथन कॉल्टर-नाइल आणि पॅट कमिन्स या वेगवान गोलंदाजांनी अनुक्रमे ३, २ व १ अश्या विकट घेतल्या.\nऑस्ट्रेलियाची गोलंदाजी किती उत्तम होती हे या वरून समजते की भारताला ३० चेंडूत ५३ धावा आणि धोनी सारखा जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक खेळपट्टीवर असून ही भारताला सामना जिंकता आला नाही.\n३. धोनीच्या फलंदाजीचा क्रम बदलणे\nकालच्या सामन्यातही हार्दिक पंड्याने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली त्यानंतर केदार जाधव व नंतर मनीष पांडे. यामुळे धोनी फलंदाजीला ७ व्या क्रमांकावर आला. धोनी मागील काही वर्षांपासून ज्या पद्धतीने खेळत आहे त्याला फलंदाजीसाठी लय मिळण्यासाठी काही वेळेची गरज असते त्यामुळे धोनीला एवढ्या उशिरा फलंदाजीला पाठ्वण्या मागचे कारण कळत नाही.\nभारत आता २०१९ च्या विश्वचषकासाठी संघ बांधणी करत आहे. धोनीच्या संघातील स्थानावर अजूनही प्रश्नचिन्ह आहेत. त्यामुळे भारताला एका फिनिशरची गरज लागणार हे नक्की. असे असताना देखील पंड्या सारख्या लवकर धावा करू शकणाऱ्या फलंदाजला चौथ्या क्रमांकावर पाठ्वण्या मागचे कारण अजूनही अस्पष्ट आहे.\n२. रोहित शर्मा धावबाद\nअजिंक्य रहाणे आणि रोहित शर्माने भारताला सुरेख सुरुवात मिळवून दिली होती. भारत १ बाद १३५ अश्या सुस्थितीत होता पण तेव्हा नेमका रोहित आणि विराट यांच्यातील ताळमेळाच्या आभावमुळे र���हित धावाबाद झाला. रोहित शर्मा चांगली फटकेबाजी करत होता आणि त्याचा नेहमीच ऑस्ट्रेलिया विरुद्ध चांगला फॉर्म राहिला आहे. त्यामुळे चांगली सुरुवात मिळाल्यानंतर भारताला रोहितकडून अपेक्षा होती.\nविराट कोहली त्यानंतर संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही आणि तो मागील सामन्याप्रमाणेच यष्टीचित झाला. २०१५ च्या विश्वचषकापासून भारताने केलेल्या धावांपैकी ६०% धावा विराट, रोहित आणि शिखर धवनने केल्या आहेत. त्यामुळे भारत टॉप ३ फलंदाजांवर जरा जास्तच अवलंबून असतो.\n१. ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर फलंदाज\nऑस्ट्रेलियाचे सध्याचे दोन्ही सलामीचे फलंदाज ताबडतोड फटकेबाजीसाठी प्रसिद्ध आहेत. एरोन फिंचने आपल्या मागील सामन्यातील फॉर्म कायम राखत चांगली फटकेबाजी केली. तर डेविड वॉर्नरने भारताच्या कोणत्याच गोलंदाजाला टिकू दिले नाही. वॉर्नरने १२४ धावा केल्या तर फिंचचे मालिकेतील दुसरे शतक ६ धावांनी हुकले. भारताच्या गोलंदाजांना ३६ व्या षटकापर्यंत एकही विकेट मिळाली नव्हती.\nभारताने या सामन्यात आपले प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वर कुमारला विश्रांती दिली होती, ज्यामुळे भारताला विकेट घेणे अवघड गेले.\nतिसरी राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा: दूर्वा, गौरी, मयुरी, पावनी यांना विजेतेपद\nऑस्ट्रेलियन ओपन: गतविजेत्या रॉजर फेडररला पराभवाचा धक्का\nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्गलला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\nडॉ. शिरीडकरने जिंकला “आर्य चषक”\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या साक्षी शितोळे व ईशा पवार यांचा सुवर्णवेध\nकोल्हापूरच्या संघानी पटाकवले जामसंडे पुरुष व महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद\nअजिंक्य रहाणे या मालिकेत करणार भारताचे नेतृत्व\nएमएस धोनी हा सुपरस्टार आहे…\nतेंडुलकर, कोहलीप्रमाणे या दिग्गजांच्या यादीत हाशिम अमलाही सामील\nसातत्याने विक्रम करणाऱ्या किंग कोहलीचा ‘हा’ विश्वविक्रम मोडीत\nन्यूझीलंड विरुद्धच्या टी२० मालिकेसाठी अशी आहे टीम इंडिया\nएमएस धोनीने चुकून घातली रिषभ पंतची जीन्स\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची २१७ पदकांसह आघाडी कायम\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या सुवर्णचौकार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसमध्ये चिन्मयला दुहेरी मुकुट; महाराष��ट्राला दोन सुवर्ण व एक रौप्य पदक\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या सुकमणी बाब्रेकर याला कास्यंपदक\n३री राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा : प्रथमेश पेनशेट्टी, आदित्य दळवी, प्रेम शहा, अभय मोरे यांना विजेतेपद\nखेलो इंडिया युथ गेम्सचा समारोप सोहळा आज\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या निखिल दुबे याचा ‘सुवर्ण’ ठोसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida-tennis/ankita-raina-tennis-112927", "date_download": "2019-01-21T02:19:12Z", "digest": "sha1:MPH76V7FM3B243X5EJD2Y632IGQYX4FE", "length": 11909, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "ankita raina tennis टेनिसपटू अंकिता ‘टॉप्स’मध्ये | eSakal", "raw_content": "\nरविवार, 29 एप्रिल 2018\nनवी दिल्ली - भारताची एकेरीतील अव्वल टेनिसपटू अंकिता रैना हिचा अखेर केंद्र सरकारच्या खेळाडूंसाठी आर्थिक निधीच्या योजनेत समावेश झाला. ‘टार्गेट ऑलिंपिक पोडीयम’ (टॉप) या योजनेसाठी तिला डावलण्यात आले होते.\nत्यानंतर फेडरेशन करंडकासह तिने व्यावयासिक स्पर्धांत सातत्याने सरस कामगिरी केली. जागतिक क्रमवारीत निरुपमा वैद्यनाथन आणि सानिया मिर्झा यांच्यानंतर तिने पहिल्या २०० जणींत अलीकडेच स्थान मिळविले.\nनवी दिल्ली - भारताची एकेरीतील अव्वल टेनिसपटू अंकिता रैना हिचा अखेर केंद्र सरकारच्या खेळाडूंसाठी आर्थिक निधीच्या योजनेत समावेश झाला. ‘टार्गेट ऑलिंपिक पोडीयम’ (टॉप) या योजनेसाठी तिला डावलण्यात आले होते.\nत्यानंतर फेडरेशन करंडकासह तिने व्यावयासिक स्पर्धांत सातत्याने सरस कामगिरी केली. जागतिक क्रमवारीत निरुपमा वैद्यनाथन आणि सानिया मिर्झा यांच्यानंतर तिने पहिल्या २०० जणींत अलीकडेच स्थान मिळविले.\nभारतीय क्रीडा प्राधिकरणाने (साई) ट्‌विट करीत अंकिताला शुभेच्छा दिल्या. अंकिताने १९४व्या क्रमांकापर्यंत मजल मारली. अंकिता २५ वर्षांची आहे. पुण्यात पीवायसी हिंदू जिमखान्यावर ती हेमंत बेंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. यानंतर तिने पहिल्या १५० क्रमांकांत स्थान मिळविण्याचे ध्येय ठेवले आहे.\nदेशाचा लौकिक उंचावण्याचे माझे ध्येय आहे. देशासाठी खेळतानाच माझी सर्वोत्तम कामगिरी झाली आहे. हे ध्येय साध्य करण्यासाठी मी प्रयत्नात कदापि कमी पडणार नाही.\nआपल्या पक्षाची दिल्लीपासून गल्लीपर्यंत एकछत्री सत्ता असावी, असे प्रत्येक राजकीय पक्षाला वाटत असते. त्यासाठी ते सतत प्रयत्नशीलही असतात. परंतु, वाटेल...\nउद्‌घाटनासाठी शेतकऱ्यांच्या दु:खाचा वापर - डॉ. आ. ह. साळुंखे\nनाशिक - अखिल भारतीय साहित्य संमेलनासाठी बोलावले आणि निमंत्रण रद्द केल्याने गोंधळ उडाला. टीका होऊ...\n...तर रिझर्व्ह बॅंकेचा गव्हर्नर नामधारी होईल\nपुणे - ‘केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बॅंक यांच्यातील सुंदोपसुंदी पाहता रिझर्व्ह बॅंकेच्या स्वायत्ततेवर शंका उपस्थित होत असून, देशाच्या अर्थव्यवस्थेला...\nदेहू - ‘‘केंद्रातील सरकारकडून देशाच्या राज्यघटनेला धोका आहे. राज्यघटना हटविल्यास देशात पुन्हा एकदा गुलामगिरी सुरू होईल,’’ असे प्रतिपादन पीपल्स...\nकॉंग्रेसकडून डॉ. आंबेडकरांच्या नावाने मते घेण्याचेच काम : राजनाथ सिंह\nनागपूर : गेल्या साडेचार वर्षांत मोदी सरकारने आपल्या कृतीतून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत असलेली आस्था दाखविली. कॉंग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे...\n'मी पण सचिन' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित\nमुंबई- 'डोन्ट स्टॉप चेसिंग युअर ड्रीम' अशी टॅगलाइन घेऊन स्वप्नील जोशीचा बहुप्रतिक्षीत 'मी पण सचिन' चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/new-cyber-police-station-mumbai-110532", "date_download": "2019-01-21T02:32:39Z", "digest": "sha1:KF52KGL5FFRNMUP74GGE2O6R45GPUKQT", "length": 10462, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "new cyber police station in mumbai मुंबईत चार नवी सायबर पोलिस ठाणी | eSakal", "raw_content": "\nमुंबईत चार नवी सायबर पोलिस ठाणी\nबुधवार, 18 एप्रिल 2018\nमुंबई - मुंबईत चार नवी सायबर पोलिस ठाणी उभारण्यासाठी मुंबई पोलिसांनी पाठवलेल्या प्रस्तावाला राज्य सरकारने मान्यता दिली आहे. याबाबत 19 एप्रिलला आदेश जारी होण्याची शक्‍यता आहे. पाच सायबर पोलिस ठाणी असलेले मुंबई हे देशातील पहिले शहर ठरणार आहे. वांद्रे येथे एकाच इमारतीत प्रत्येक परिमंडळासाठी एक अशी पाच सायबर पोलिस ठाणी अस���ील. त्यामुळे सायगर गुन्ह्यांचा वेगाने तपास करण्यास मदत होणार आहे.\nशहरात वाढीव सायबर कक्ष स्थापन करण्याबाबत विचार सुरू होता; मात्र या कक्षांना स्वतः तक्रार दाखल करून घेण्याबाबत मर्यादा येते. त्यामुळे आणखी चार सायबर पोलिस ठाणी उभारण्याचा प्रस्ताव राज्य सरकारला पाठवला होता. मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुल परिसरात एक सायबर पोलिस ठाणे आहे; मात्र सायबर गुन्ह्यांत वाढ होत असल्याने आणखी चार पोलिस ठाणी निर्माण करण्यात येणार आहेत.\nलोहार म्हणाला, कमी शिक्षा द्या; येवले रडला ढसाढसा\nजळगाव - साहेब, मला कॅन्सर आहे, दोन मुले आहेत. त्यामुळे मला कमी शिक्षा द्या, अशी विनंती मनोज लोहार याने केली, तर धीरज येवले न्यायालयात ढसाढसा रडला....\nमुंबई - थंडी कमी झालेली असतानाच मॅरेथॉनच्या आदल्या दिवशी कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसवर गेल्याची नोंद शनिवारी झाली. चार वर्षांतील जानेवारी...\nमुंबई - मध्य रेल्वेवर शनिवारपासून सुरू झालेली राजधानी एक्‍स्प्रेस इतर गाड्यांच्या तुलनेत पाच तास लवकर दिल्लीत दाखल होणार आहे. या गाडीला ‘पुश-पुल’...\nरेल्वेसाठी ७५ हजार कोटी\nमुंबई - केंद्र व राज्य सरकारच्या साह्याने मुंबईत रेल्वे मंडळासाठी ७५ हजार कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे, अशी माहिती रेल्वेमंत्री...\nपुणे-मुंबई हायपरलूपसाठी मागवल्या हरकती\nपुणे - पुणे आणि मुंबई या दोन महानगरांना जोडणाऱ्या हायपरलूप प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हरकती...\nमुंबई गृहरक्षक दलाचे पोलीस अधिक्षक मनोज लोहारांना जन्मठेप\nजळगाव: चाळीसगाव येथील माजी जिल्हा परिषद सदस्य तथा आयुर्वेदिक विद्यालयाचे संस्थापक उत्तम महाजन यांना खंडणी मागून डांबून ठेवल्याप्रकरणी चाळीसगाव...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lokrang-news/old-music-memories-213517/", "date_download": "2019-01-21T01:58:32Z", "digest": "sha1:TFG7HENUX76TQO2SKG6ZXI7X3FUXRJVM", "length": 25797, "nlines": 254, "source_domain": "www.loksatta.com", "title": "आपल्या आयुष्यात प्रेम येतं! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\nशशिकला यांना तुरुंगात विशेष वागणूक\nआपल्या आयुष्यात प्रेम येतं\nआपल्या आयुष्यात प्रेम येतं\n‘तीन पैशाचा तमाशा’मधली नंदू भेंडेनं गायलेल्या पॉप शैलीतल्या गाण्यांना तेव्हाच्या तरुणाईनं डोक्यावर घेतलं होतं. फग्र्युसन कॉलेजातल्या युवा पिढीच्या ओठांवर ‘टीपीटी’चीच (‘तीन पैशाचा तमाशा’) चर्चा होती.\n‘तीन पैशाचा तमाशा’मधली नंदू भेंडेनं गायलेल्या पॉप शैलीतल्या गाण्यांना तेव्हाच्या तरुणाईनं डोक्यावर घेतलं होतं. फग्र्युसन कॉलेजातल्या युवा पिढीच्या ओठांवर ‘टीपीटी’चीच (‘तीन पैशाचा तमाशा’) चर्चा होती. पु. ल. देशपांडय़ांनी मूळ नाटकात लिहिलेली छंदोबद्ध दोन गाणी वगळता नंदूची सर्व गाणी ही मी पुलंच्या गद्य संवादांना चाली लावून त्यांचे गाण्यात रूपांतर केलेली अशी होती. या माझ्या प्रयोगाची दखल अनेक रसिकांनी, विशेषत: तरुणाई आणि जिंदादिल बुजुर्गानीही घेतली. यात सदैव संगीतातल्या नव्या प्रवाहांना समजून घेऊन त्यांचे स्वागत करण्याची वृत्ती असलेले ख्यातनाम गायक पंडित वसंतराव देशपांडे आणि पंडित जितेंद्र अभिषेकीसुद्धा होते. मुंबई दूरदर्शन केंद्राच्या मराठी ‘युवदर्शन’ कार्यक्रमाचे निर्माते अरुण काकतकर आणि विनय आपटे यांनी त्यांच्या मराठी ‘युवदर्शन’करिता नवी मराठी पॉप गाणी संगीतबद्ध करून सादर करण्याचे आवतण मला दिले. बीटल्स आणि तेव्हा लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या ‘एबीबीए’ या ग्रुपच्या गाण्यांचे शब्द हे अतिशय सुंदर कविताच आहेत, याची माझ्या मनानं कधीचीच नोंद घेतली होती आणि मग उत्तम आशय असणारे, पण सहजतेनं श्रोत्यांच्या मनाला भिडणारे आणि सहज संवाद करणारे शब्द हे आपल्या या नव्या मराठी पॉप गाण्यांचा पाया असायला हवा, हे मी मनाशी ठरवलं. आणि माझ्या स्मरणातून एकच नाव पुढे आलं, ते म्हणजे माझ्या पिढीतले माझ्या आणि त्याआधीच्या पिढय़ांशी आपल्या कवितेतून सहज संवाद साधणारे कविवर्य सुधीर मोघे. ‘स्वरानंद, पुणे’च्या ‘आपली आवड’, ‘मंतरलेल्या चैत्रबनात’ यासारख्या अत्यंत लोकप्रिय कार्यक्रमांत गायक-गायिकांइतकीच दाद मिळवून जायचे निवेदक सुधीर मोघे. लोकप्रिय गाण्यापूर्वीच्या निवेदनात मोघ्यांचीच एखादी मुक्तछंदातली कविता ही तिच्या अंगीभूत संवादी सामर्थ्यांनं ‘हय़ा हृदयीचे त्या हृदयी’ अशी रसिकांना भावून जायची आणि प्रचंड टाळय़ांच्या दादेतून मोघ्यांना तत्काळ पावती मिळायची. मला एकदम त्या मनभावन मुक्तछंदात्मक संवादी कवितांची आठवण झाली. आणि येस.. त्या कविता मला कुठेतरी बीटल्स किंवा ‘एबीबीए’च्या गाण्यांच्या शब्दकळेच्या जातकुळीच्या वाटल्या. कॅफे डिलाइटमध्ये मोघ्यांना गाठलं. त्यांना ती कल्पना फारच आवडली. काय होईल, कसं होईल याचा काही अंदाज नव्हता; पण माझ्यावर विश्वास होता. मोघ्यांनी तात्काळ त्यांच्या पाच-सात कविता माझ्या हवाली केल्या आणि ते निवांत झाले आणि मी अस्वस्थ. माझ्या डोक्यात मराठी पॉप गाण्यांकरिता संगीताची चक्रं फिरू लागली.\nनंदू भेंडेच्या पाश्चात्त्य गानशैलीच्या अत्यंत टवटवीत स्वरातून अनोख्या अंदाजानं साकारलं गाणं..\nअवचित सोनेरी ऊन पडतं\nआपल्या आयुष्यात प्रेम येतं..’\nयासारखी पाच गाणी अध्र्या तासाच्या कार्यक्रमाकरता मी स्वरबद्ध केली. त्यात दोन सोलो, एक डय़ुएट, एक ट्रीप्लेट आणि एक क्वाटर्र्ेट अशा विविध पद्धतीची गाणी मी निवडली.\nआपले रस्ते अवचित कुठे, कसे जुळले\nहे देखणे वळण कसे भेटले\n‘तुझ्या माझ्या सहवासाचा योग,\nआपल्या कुंडलीत कुठून लाभला\nही नारिंगी संध्याकाळ, ही सुखाची सफर,\nहा झकास बेत कसा जमला\nअशी दोन सोलो गाणी रवींद्र साठे व नंदू भेंडेकरिता, तर ‘आपल्या आयुष्यात प्रेम येतं’ नंदू भेंडेबरोबर माधुरी पुरंदरे आणि लालन पळसुले हे तिघांचं गाणं.\nमोघ्यांनी जणू काही परीक्षाच घ्यायला तीन मुक्तकांनी युक्त अशी एक रचना मला दिली. त्याला धृपदच नव्हतं. कारण प्रत्येक मुक्तकाची स्वतंत्र रचना होती.\n‘एका समंजस सावध क्षणी\nमाझ्या मनानं मला निर्वाणी बजावलं..\nहोणार नाही कोणी दिवा..\nमिळणार नाही उबदार हात..\nतुझी तुलाच चालावी लागेल..\nहे त्यानं सांगितलं आणि मला पटलं तेव्हा..\nवाट जवळजवळ संपली होती.\nघावांवर उसनी फुंकर कशाला..\nत्याचं कौतुक कुणाला आहे..\nमाझं काळीज खंबीर आहे..\nपरंतु तो केवळ निमित्त असतो..\nखंजीर पेलणारा हात मात्र..\nन बु���णारी जखम करतो..\nआभाळ मायेनं ओथंबून येईल..\nसुगंधी वारे आप्त होतील..\nतुझी सारी दानं आपसूक येतील..\nहे घडेल- नव्हे, घडणारच..\nतू फक्त एक सांग..\nतेव्हा मी कुठे असेन..\nमाधुरी पुरंदरे आणि लालन पळसुले या दोन स्त्री- स्वरांतलं हे गाणं संगीतबद्ध करताना मी की-बोर्डवर वाजणारी एक स्वरावली या गाण्याचे पालुपद किंवा धृपद म्हणून योजली.\nशेवटचं क्वार्ट्रेट- म्हणजे चौघांनी मिळून म्हटलेलं गाणं म्हणजे (मोघ्यांची एक वात्रटिकाच होती.) पत्नी या प्रकरणाविषयी नवऱ्याचं- आय मिन पुरुषाचं मजेदार गाऱ्हाणं होतं..\n‘खरं म्हणजे आपण एकटे सुखात जगत असतो..\nएका दुर्लभ क्षणी.. एक चेहरा आपल्याला भेटतो..\nअक्कल गहाण पडते.. भेजा कामातून जातो.. टक्क उघडय़ा डोळय़ांनी आपण चक्क लग्न करतो..\nत्या चेहऱ्याचं असली रूप मग आपल्याला कळतं..\nबायको नावाचं वेगळंच प्रकरण आपल्यापुढे येतं..\nहा दारुण मनोभंग अगदी झालाच पाहिजे का\nसगळय़ा मुलींचं लग्नानंतर हे असंच होतं का\nमी मोघ्यांना म्हणालो, की तुम्हाला यात बायकोचीही बाजू मांडावी लागेल. तुम्ही पुरुष म्हणून बायस राहून चालणार नाही. मग मोघ्यांनी खास माझ्याकरिता तीही बाजू फार सुंदर मांडली..\n‘सगळे पुरुष एकजात ढोंगी कांगावखोर\nबायको म्हणजे त्यांना वाटते नाचणारी लांडोर\nलग्नाआधी ज्याच्यासाठी तिच्यावर जीव टाकतात\nत्याच गोष्टी लग्नानंतर त्यांचा जीव खातात\nप्रेयसी कशी स्मार्ट, चंट आणि बिनधास्त हवी\nलग्नानंतर मात्र तिची काकूबाई व्हावी\nप्रत्येक पुरुषी भेजात हा सावळा गोंधळ का\nसगळय़ा मुलांचं लग्नानंतर हे अस्संच होतं का\nरवींद्र साठे, नंदू भेंडे, माधुरी पुरंदरे आणि लालन पळसुले या चौघांनी हे धमाल गाणं मस्त गायलं.\nआणि १९७९ च्या मार्च महिन्यात माझा मितवा अभिनेता-दिग्दर्शक मोहन गोखले याच्या सुंदर निवेदनासह मुंबई दूरदर्शनच्या मराठी ‘युवादर्शन’ कार्यक्रमात ही मराठी पॉप गाणी प्रसारित झाली. या कार्यक्रमाची प्रसिद्धी तेव्हाच्या पॉलीडोर रेकॉर्ड कंपनीपर्यंत पोहोचली आणि त्यांनी नंदू भेंडेशी संपर्क साधून ‘आपल्या आयुष्यात प्रेम येतं’ या पहिल्या नव्या मराठी पॉप गाण्यांची एक्स्टेन्डेड प्ले-रेकॉर्ड प्रकाशित केली. या ध्वनिमुद्रिकेमध्ये नंदू भेंडेचा प्रमुख सहभाग असून, माधुरी पुरंदरेबरोबर डय़ुएटकरिता तेव्हा नुकतीच प्रकाशात येत असलेली कविता कृष्णमूर्ती ही ग���यली. तर चौघांच्या गाण्यात या तिघांबरोबर रवींद्र साठेचाही सहभाग होता. चित्रपट संगीतातले नामवंत म्युझिक अ‍ॅरेंजर इनॉक डॅनियल्स यांनी या अल्बमचं अप्रतिम संगीत संयोजन केलं, तर सुनील गांगुली (इलेक्ट्रिक गिटार), आमोन (बेस गिटार), फ्रांको (ड्रम्स), अशोक पत्की (सिंथेसायझर), दिलीप नाईक (स्पॅनिश गिटार), ट्रम्पेट (जोसेफ), मनोहर बर्वे (कोंगो/तुंबा) आणि स्वत: इनॉकजी (की-बोर्ड) असे नामवंत साथीला. मला आठवतं, सोमवारी ते रेकॉर्डिग होतं आणि आदल्या दिवशी म्हणजे रविवारी सकाळी प्रभादेवी, मुंबई येथील रवींद्र नाटय़ मंदिरातील ‘तीन पैशा’च्या प्रयोगाला माझ्या आमंत्रणावरून इनॉकजी आले होते आणि अनपेक्षितपणे ज्येष्ठ-श्रेष्ठ संगीतकार सी. रामचंद्र ऊर्फ अण्णासाहेब चितळकर साक्षात् आले. इंटव्‍‌र्हलमध्ये मी अण्णांच्या पाया पडलो आणि म्हणालो, ‘अण्णा, उद्या माझ्या आयुष्यातली पहिली ध्वनिमुद्रिका मी रेडिओजेम्समध्ये रेकॉर्ड करतोय. तुम्ही प्लीज मला आशीर्वाद द्यायला यावं अशी विनंती आहे.’\n‘तमाशा’च्या संगीतामुळे केवळ माझ्यावरच नव्हे, तर आम्हा सगळय़ांवर प्रचंड खूश असलेले आणि मुंबईतल्या आमच्या प्रत्येक प्रयोगाला आवर्जून हजेरी लावणारे दर्यादिल, जिंदादिल अण्णा दुसऱ्या दिवशी माझ्या रेकॉर्डिगला आले. त्यांच्या पावलांवर डोकं टेकवून मी आशीर्वाद घेतला. त्यांनी पहिल्या गाण्याची चाल ऐकली. मोघ्यांच्या कवितेला आणि माझ्या चालीला दिलखुलास दाद दिली. राजबिंडय़ा व्यक्तिमत्त्वाचे अण्णांचे आशीर्वाद मला माझ्या पहिल्या रेकॉर्डिगच्या वेळी मिळाले, हा माझ्या मोजक्या भाग्ययोगांपैकी एक. म्हणून संस्मरणीय.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nसृजनशीलतेअभावी सध्याचे संगीत यांत्रिक\n#WorldMusicDay : गाना आये या ना आये गाना चाहिए..\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\nपोट भरण्यासाठी मी एकेकाळी कोथिंबीरसुद्धा विकली; नवाजुद्दीनने सांगितल्या संघर्षाच्या आठवणी\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\n'फक्त कधी आणि कुठे ते सांग'; सारासोबत डेटला जाण्यास कार्तिक आर्यन तयार\nतुझं करिअर उद्ध्वस्त करू, सेटवर जाळपोळ करू; करणी सेनेची कंगनाला धमकी\nमी नायक नाही, कलाकार आहे..\nसंविधान बद���णार हा विरोधकांचा अपप्रचार\nसत्तेचे केंद्रीकरण की महाआघाडी\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\n.. तर रिझव्‍‌र्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nपंधरा वर्षांनी रेल्वेत पुन्हा कुल्हडचा वापर\nस्वप्निल जोशीला भेटण्याची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Lata-Narute-as-the-president-of-Khandala-city/", "date_download": "2019-01-21T01:21:02Z", "digest": "sha1:JEO7WNTLC3HOWOHWYTBMSXIVSSCCJP2X", "length": 6945, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " खंडाळ्याच्या नगराध्यक्षपदी लता नरूटे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › खंडाळ्याच्या नगराध्यक्षपदी लता नरूटे\nखंडाळ्याच्या नगराध्यक्षपदी लता नरूटे\nखंडाळा नगरपंचायतीत नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीच्याच सुप्रिया वळकुंदे व लता नरूटे या एकमेकींसमोर उभ्या ठाकल्या होत्या. यामध्ये काँग्रेसने या दुफळीचा फायदा उठवत शहर विकास आघाडी निर्माण करून लता नरूटे यांना मदत केली. त्यामुळे नरूटे यांनी वळकुंदे यांचा 11 विरूध्द 6 असा पराभव करून नगराध्यक्षपदाचा बहुमान मिळवला. दरम्यान शहराच्या विकासासाठी सर्वांचे सहकार्य घेणार असून शहराचा कायापालट करण्यासाठी आपण कटीबध्द असल्याचे नरूटे यांनी स्पष्ट केले.\nदीड वर्षापूर्वी खंडाळा ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाले. नव्याने अस्तित्वात आलेल्या नगरपंचायतीत 15 वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवून राष्ट्रवादीने सत्ता काबीज केली. नगरपंचायतीत राष्ट्रवादी 9, काँग्रेस 7 व अपक्ष 1 असे पक्षीय बलाबल आहे. शरद दोशी यांनी नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर नगराध्यक्ष कोण होणार याची चर्चा सुरू होती. नगराध्यक्षपदाच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर लता नरूटे, साजिद मुल्‍ला, सुप्रिया वळकुंदे यांनी अर्ज दाखल केले होते. मात्र, मुल्‍ला यांनी माघार घेतल्याने राष्ट्रवादीअंतर्गतच ही निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट झाले.\nजेष्ठ नेते शंकरराव गाढवे, बाजार समितीचे संचालक प्रा.भरत गाढवे, राष्ट्रवादी औद्योगिक सेलचे शैलेश गाढवे यांच्या नेतृत्वाखाली निर्माण झालेल्या खंडाळा शहर विकास आघाडीतून नरुटे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. नगराध्यक्षपदाच्या निवडीमध्ये एक पाऊल मागे घेत, विकासाच्या ��ुद्यावर काँग्रेस पुढे आली. त्यामध्ये खंडाळा शहर विकास आघाडीच्या माध्यमातून लता नरुटे यांना बहुमान मिळाला.\nखंडाळा नगरपंचायतीच्या सभागृहात नगराध्यक्षपदासाठी निवड प्रक्रिया दुपारी 12 वाजता पार पडली. या पदासाठी सुप्रिया वळकुंदे व लता नरूटे यांच्यात सरळ लढत होती. सभागृहात प्रांताधिकारी अस्मिता मोरे यांनी मतदान घेण्याचा निर्णय घेतला. यामध्ये नरूटे यांना 11 तर वळकुंदे यांना 6 मते मिळाली. त्यामुळे मोरे यांनी लता नरूटे यांना नगराध्यक्षा म्हणून घोषित केले. या निवड प्रक्रियेत मोरे यांना प्रभारी मुख्याधिकारी धैर्यशील जाधव यांनी सहकार्य केले. तर सपोनि बबनराव येडगे यांनी बंदोबस्त ठेवला होता.\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच\nदीड महिन्यापासून मागासवर्गीय आयएएस पोस्टिंगच्या प्रतीक्षेत\nविरोधकांची आघाडी भ्रष्टाचाराची : मोदी\nतलासरी, डहाणू भूकंपाने पुन्हा हादरले\nविश्‍वासघात करणार्‍यांना मदत नाही : आ. सतेज पाटील\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच\nदीड महिन्यापासून मागासवर्गीय आयएएस पोस्टिंगच्या प्रतीक्षेत\nतलासरी, डहाणू भूकंपाने पुन्हा हादरले\nविमानतळावरील फलकावर महाराजांचे नाव झळकले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/teachers-trasfer-again-thane-district-114854", "date_download": "2019-01-21T02:09:40Z", "digest": "sha1:4CMX5F24ZGEJQTSHUFBRI7DZXAATJWKN", "length": 16804, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "teachers trasfer again in Thane district पुन्हा ठाणे जिल्ह्यात नियुक्ती झाल्याने शिक्षकांना दिलासा | eSakal", "raw_content": "\nपुन्हा ठाणे जिल्ह्यात नियुक्ती झाल्याने शिक्षकांना दिलासा\nमंगळवार, 8 मे 2018\nमुरबाड (ठाणे) - गेल्या चार वर्षांपासून पालघर जिल्ह्यात कार्यरत असलेल्या 321 शिक्षकांना पुन्हा ठाणे जिल्ह्यात नियुक्ती मिळाल्याने दिलासा मिळाला आहे. तर ठाणे जिल्ह्यातून 112 शिक्षकांची पालघरमध्ये बदली झाली आहे.\nशिक्षकांच्या बदल्यांसाठी पुढाकार घेणाऱ्या जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्यासह जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंजुषा जाधव, शिवसेनेचे भिवंडी जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांचे शिक्षकांनी आभार मानले. विशेषतः पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे बदल्या झाल्याचे शिक्षकांनी सांगितले\nमुरबाड (ठाणे) - गेल्या चार वर्षांपासून पालघर जिल्ह्या�� कार्यरत असलेल्या 321 शिक्षकांना पुन्हा ठाणे जिल्ह्यात नियुक्ती मिळाल्याने दिलासा मिळाला आहे. तर ठाणे जिल्ह्यातून 112 शिक्षकांची पालघरमध्ये बदली झाली आहे.\nशिक्षकांच्या बदल्यांसाठी पुढाकार घेणाऱ्या जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्यासह जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंजुषा जाधव, शिवसेनेचे भिवंडी जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांचे शिक्षकांनी आभार मानले. विशेषतः पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे बदल्या झाल्याचे शिक्षकांनी सांगितले\n2014 मध्ये झालेल्या शिक्षकांच्या सार्वत्रिक बदल्यांमध्ये 550 हून अधीक शिक्षकांची पालघरमध्ये बदली झाली होती. पालघर जिल्ह्याची स्थापना झाल्यानंतर शिक्षकांना बदलीसाठी जिल्हा बदलीचा नियम लागला. त्यामुळे या शिक्षकांचा पुन्हा ठाणे जिल्ह्यात परतण्याचा मार्ग बंद झाला होता. बहूसंख्य शिक्षकांची कुटुंबे व मुले शिक्षणासाठी ठाणे जिल्ह्यात व नोकरी पालघर जिल्ह्यात अशी स्थिती निर्माण झाली होती.\nया शिक्षकांच्या पुन्हा ठाणे जिल्ह्यात बदलीसाठी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार पाठपुरावा करीत होते. जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदाची सू्त्रे स्विकारल्यानंतर शिक्षण समितीचे सभापती म्हणून त्यांनी नव्याने प्रयत्न सुरू केले होते. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मंत्रालयात बैठका घेण्यात आल्या. तसेच ठाणे व पालघर जिल्हा परिषदेतील पदाधिकारी व अधिकाऱ्यांशी संवाद साधला. अखेर या प्रयत्नांना यश आले असून, राज्य सरकारने पालघरमधून ठाण्यात 321 शिक्षकांच्या बदल्या केल्या, अशी माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी दिली.\nठाणे जिल्ह्यातून 112 शिक्षकांची पालघर जिल्ह्यात बदली झाली. मात्र, ठाणे जिल्ह्यात जागा रिक्त झाल्यानंतर साधारण दीड वर्षांत शिक्षकांना पुन्हा ठाणे जिल्ह्यात घेतले जाईल, अशी माहिती सुभाष पवार यांनी दिली.\nपालकमंत्री एकनाथ शिंदे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंजुषा जाधव, उपाध्यक्ष सुभाष पवार, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांचे आभार मानण्यासाठी जिल्ह्यातील शिक्षक सोमवारी ठाण्यात आले होते. त्यावेळी एका अनौपचारिक कार्यक्रमात शिक्षकांनी पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. विकल्प समितीचे शंकर भोईर यांनी पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला. त���ेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार, शिक्षणाधिकारी मीना यादव यांचेही शिक्षकांनी आभार मानले.\nयेत्या वर्षभरात ठाणे जिल्ह्यात रिक्त होणाऱ्या शिक्षकांच्या जागी पालघर जिल्ह्यातून बदलीसाठी इच्छूक असलेल्या शिक्षकांना प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या दीड वर्षांत पालघर जिल्ह्यातील शिक्षकांना निश्चितच दिलासा मिळेल, असा विश्वास जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी व्यक्त केला.\nबालमृत्यूच्या जोखडातून वावर-वांगणी मुक्त\nमोखाडा : सन 1992 - 93 साली त्यावेळी मोखाड्यात असलेल्या वावर-वांगणी येथे 125 हुन अधिक कुपोषण आणि भूकबळीने बालमृत्यू झाल्याच्या...\nभाजपविरोधात आम्ही प्रचारात उघडपणे सहभागी होणार - भालचंद्र कांगो\nबारामती - केंद्र व राज्यातील भाजपप्रणित सरकारविरोधातच आमची या पुढील काळात कायमच भूमिका राहणार असून भाजपविरोधात आम्ही प्रचारात उघडपणे सहभागी होणार...\nवसई-विरार पालिकेच्या कार्यक्षेत्रात लवकरच घाऊक बाजारपेठ\nबोर्डी - जानेवारी रोजी विरार येथे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातर्फे आयोजीत करण्यात आलेल्या धान्य महोत्सवाच्या उदघाटन समारंभात आमदार हितेंद्र...\nतर बारामती नगर पालिकाही जिंकून दाखवीन : गिरीश महाजन\nजळगाव : पालघर लोकसभा पोटनिवडणूकीसह चार महापालिकेवर भाजपची सत्ता आपण आणली, केलेल्या चांगल्या नियोजनाचे हे फळ आहे. पक्षाने जबाबदारी दिली तर आपण बारामती...\nपत्रकारास अरेरावी करणाऱ्या वाहतूक पोलिसाची बदली\nवसई : पालघर येथील \"सकाळ'चे बातमीदार पी. एम. पाटील यांच्याशी अरेरावी करणाऱ्या वाहतूक पोलिस कर्मचारी वसावे यांची अखेर विभागीय चौकशी लावण्यात आली...\nखडसेंची प्रतीक्षा, महाजनांची चढती कमान\nसरत्या वर्षात जिल्ह्यातील राजकारण राज्याचे माजी महसूलमंत्री व भाजप नेते एकनाथराव खडसे आणि राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याभोवतीच फिरले, असे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आप�� नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%A1-%E0%A4%86%E0%A4%A7%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%95-%E0%A4%AD-2/", "date_download": "2019-01-21T01:34:31Z", "digest": "sha1:6IG5KN5RZLKSO3W6UMGYTIS7NAM5V2WM", "length": 13242, "nlines": 169, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कर्जफेड आधी की गुंतवणूक? (भाग-२) | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nकर्जफेड आधी की गुंतवणूक\nकर्ज फेडण्याआधीच आर्थिक उद्दीष्टांसाठी गुंतवणुकीला सुरवात करावी की या गोष्टी एकापाठोपाठ एक कराव्यात\nकर्जफेड आधी की गुंतवणूक\nसगळ्यात मोठ्या गृहकर्जाचे काय करायचे\nगृहकर्ज हे तुलनेने सगळ्यात स्वस्त असणारे कर्ज आहे आणि तुम्ही करसवलतीचा विचार केला तर व्याजदराच्या दृष्टीने आणखी स्वस्त पडते. पुन्हा घरभाडे मिळणार असेल तसेच घराची किंमत वाढण्याच्या संभाव्य शक्यता लक्षात घेता गृहकर्ज मुदतीआधी फेडण्यापेक्षा चालू ठेवणे श्रेयस्कर ठरते.\nकमी व्याजदर आणि करसवलत असणारे कर्ज (गृहकर्ज) मुदतीआधी फेडण्यापेक्षा त्याचे नियमितपणे हप्ते भरत ते ठरलेल्या मुदतीत फेडण्याचा पर्याय स्वीकारावा.\nपुन्हा गृहकर्जाचा कालावधी आणि दरमहा हप्त्याची रक्कम याचेही गणित मांडता येते. कमी कालावधी आणि दरमहा हप्त्याची रक्कम मोठी ठेवून लवकर कर्ज फेडता येते किंवा दरमहा हप्त्याची रक्कम कमी करून दीर्घमुदतीचे कर्ज स्वीकारता येते. कर्जाची मुदत दीर्घ ठेवल्यानंतर दरमहा हप्ता कमी होणार असतो. आता ही कमी झालेली रक्कम तुम्ही योग्य अशा म्युच्युअल फंडामध्ये एसआयपीद्वारे गुंतवत राहिलात तर शक्यता अशी असते की पाच ते सात वर्षाच्या कालावधीत तुम्हांला चांगला परतावा मिळू शकतो आणि त्यातून तुम्ही राहिलेले गृहकर्ज फेडू शकता. अशा स्थिती हप्ता वाढवून कमी कालावधीत कर्ज फेडण्याच्या उद्दीष्टांपेक्षाही आणखी कमी कालावधीत तुम्ही सगळे गृहकर्ज फेडू शकता.\nकुठल्याही परिस्थितीत गृहकर्ज मुदतीआधी फेडण्याऐवजी गुंतवणुकीचा पर्याय स्वीकारणे रास्त ठरते. अर्थात हे सगळे व्यक्तिनुसार असणारी परिस्थिती, जोखिम उचलण्याची ताकद यासगळ्यावर अवलंबून असते आणि म्हणूनच प्रत्येक प्रकरणाचा वेगळा विचार करावा लागतो.\nमग काय केले पाहिजे\n1) ऐनवेळच्या परिस्थितीत सहा महिने घरखर्च चालू शकेल एवढी रक्कम हाताशी ���ेवा.\n2) जीवन विमा आणि आरोग्य विम्याचे हप्ते भरले आहेत याची खात्री करा.\n3) तुमच्याकडे पैसे शिल्लक असतील तर पहिल्यांदा क्रेडीट कार्डची थकबाकी भरून टाका.\n4) मग पर्सनल लोन फेडण्याच्या मागे लागा.\n5) गृहकर्जाचे हप्ते नियमितपणे भरा.\n6) शक्य झाल्यास गृहकर्जाच्या हप्त्याची दोन-तीन महिन्यांची आगाऊ रक्कम हाताशी ठेवा.\n7) निवृत्तीनंतरची गरज आणि मुलांचे शिक्षण या महत्त्वाच्या गोष्टींसाठी बचत करा.\n8) यानंतर गृहकर्जाचा हप्ता वाढवायचा किंवा एसआयपीद्वारे इक्विटी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करायची याचा निर्णय घ्या.\n9) गृहकर्जाच्या सुरवातीच्या काळात जास्त हप्ते भरले किंवा बोनसची मिळालेली रक्कम कर्जफेडीसाठी भरली तर जास्त फायदेशीर ठरते. कारण त्यावेळी कर्जाची मूळ रक्कम मोठी असते आणि स्वाभाविकपणे त्यावरील वार्षिक व्याजही जास्त असते. त्यामुळे मुद्दलाची रक्कम फारशी कमी होताना दिसत नाही. अशा स्थितीत सुरवातीची काही वर्षे गृहकर्जाची मूळ रक्कम कमी करण्यासाठी जरूर प्रयत्न करावेत.\nया सगळ्यानंतरही तुम्हांला डोक्यावर कर्जाचे ओझे नको असेल तर मुदतीआधी कर्ज फेडण्यास काहीच हरकत नाही. अशा स्थितीत कर्जे फेडल्यानंतर तुमचे हप्ते बंद होतात आणि तुमचा पगारही वाढलेला असतो. ही सगळी रक्कम गुंतवणुकीत परावर्तित होईल याची काळजी घ्या. आता दीर्घकालिन उद्दीष्टांसाठी तुम्हांला चांगली गुंतवणूक करण्याची संधी निर्माण झालेली असते.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nज्येष्ठांनी मालमत्तेत गुंतवणूक करताना (भाग-२)\nज्येष्ठांनी मालमत्तेत गुंतवणूक करताना (भाग-१)\nकोट्यधीश होण्याचा मॅकेंन्झी फंडा\nडोळे, कान उघडे ठेवा व जे तुम्हांस समजतं तेच खरेदी करा…(भाग-२)\n२०१९ चे आर्थिक कॅलेंडर (भाग-२)\nडोळे, कान उघडे ठेवा व जे तुम्हांस समजतं तेच खरेदी करा…(भाग-१)\nटीचकी : ‘रोडिओ’ आणि पुण्याची ट्रॅफिक\nदेशात पुन्हा एकदा शीतलहर ; येत्या 24 तासात कडाक्‍याची थंडी\nखेलो इंडिया : टेबल टेनिसमध्ये चिन्मयला दुहेरी मुकुट\nमध्यप्रदेशात भाजप नेत्याची हत्या\nजीवनगाणे : खरी सुंदरता\nकोलकाता रॅली हा केंद्रासाठी वेकअप कॉल ; शत्रुघ्न सिन्हा यांनी केले रॅलीचे जोरदार समर्थन\nभाषा-भाषा : हिंदीची सक्‍ती कितपत श्रेयस्कर\nखेलो इंडिया : मुष्टियुद्धात महाराष्ट्र���चा सुवर्ण चौकार\nदाऊद टोळीतील तीन हस्तकांना अटक ; दिल्ली पोलिसांची कारवाई\nलक्षवेधी : सत्तातुरतेच्या ‘नाटका’चे ‘पोर’खेळ’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/vigilance-public-awareness-rally-against-corruption-in-the-city-is-thunderous/", "date_download": "2019-01-21T01:09:25Z", "digest": "sha1:2KZPE2AAQ545CFK2KOZIQKQDXWCXXT2O", "length": 9631, "nlines": 156, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "भ्रष्टाचार विरुध्द दक्षता जनजागृती रॅलीने शहर दुमदुमले | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nभ्रष्टाचार विरुध्द दक्षता जनजागृती रॅलीने शहर दुमदुमले\nकोल्हापूर – दक्षता जनजागृती सप्ताह 29 ऑक्‍टोबर ते 3 नोव्हेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आला असून या सप्ताहानिमित्त लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्यावतीने आज काढण्यात आलेल्या भ्रष्टाचार विरुध्द दक्षता जनजागृती रॅलीचा प्रारंभ अतिरिक्त्‌ पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला.\nभवानी मंडपापासून सुरू झालेल्या या रॅर्लीच्या शुभारंभ कार्यक्रमास न्टी करप्शन ब्युरोचे प्रमुख पोलीस उपअधीक्षक गिरीष गोडे, पोलीस निरीक्षक मारूती पाटील यांच्यासह न्टी करप्शन ब्युरोमधील कर्मचारी तसेच अनेक मान्यवर आणि विद्यार्थी उपस्थित होते. या रॅलीत एनसीसी,आरएसपी,आयटीआय विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. महापालिकेच्या अग्निशामन दलाच्या दोन फायर बुलेट या रॅलीचे प्रमुख आकर्षण ठरल्या.\nरॅलीतील विद्यार्थ्यांनी लाच देणे व लाच घेणे हा गुन्हा आहे, भ्रष्टाचार टाळा देश मजबुत करा, भ्रष्टाचार निर्मुलनाचा विचार करे लोकशाही साकार व लाचेची माया टाकते कुटुंबावर दुर्दशेची छाया इत्यादी घोषणा देवून भ्रष्टाचार विरुध्द जनजागृती करण्यात आली. न्टी करप्शन ब्युरीकडे कार्यान्वित असलेला टोल फ्री क्रमांक 1064 चा उल्लेख असलेले भ्रष्टाचारा विरुध्दचे पोस्टर्स प्रदर्शित करुन भ्रष्टाचार विरुध्दच्या तक्रारी देण्याबाबत आवाहन करण्यात आले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nएसटी महामंडळाची स्वतःचीच “रेस्क्‍यू फोर्स’; कोल्हापूर विभागाचा स्तुत्य उपक्रम\nडास मारण्याच्या यंत्र खरेदीतही ‘झोल’\nहेल्मेट वापरा ‘सुरक्षेसाठी’: संदेशाचे फलक घेऊन जनजागृती\nलाचखोरांना करावे लागणार अकार्यकारी पदावर काम\nस्वारगेट-कात्रज रस्ता कामात गैरव्यवहार\nझोपलेल्या अस्वस्थेत दोघांचा थंडीने गारठून मृत्यू\nकोल्हापूरच्या महापौरपदी सरिता मोरे\nई-बसमध्ये 20 कोटींचा भ्रष्टाचार\nकोलकाता रॅली हा केंद्रासाठी वेकअप कॉल ; शत्रुघ्न सिन्हा यांनी केले रॅलीचे जोरदार समर्थन\nभाषा-भाषा : हिंदीची सक्‍ती कितपत श्रेयस्कर\nखेलो इंडिया : मुष्टियुद्धात महाराष्ट्राचा सुवर्ण चौकार\nदाऊद टोळीतील तीन हस्तकांना अटक ; दिल्ली पोलिसांची कारवाई\nलक्षवेधी : सत्तातुरतेच्या ‘नाटका’चे ‘पोर’खेळ’\nखेलो इंडिया : प्रेरणा विचारेला टेनिसमध्ये सुवर्ण\nआलोककुमार यांनी आपल्या वक्तव्याविषयी केला खुलासा\nविरोधकांचा एकत्रित आवाज ( अग्रलेख )\nखेलो इंडिया : व्हॉलिबॉलमध्ये महाराष्ट्राच्या मुलींचे रुपेरी यश\nमध्य प्रदेश भाजपा नेत्याच्या टायर फॅक्‍टरीला आग ; पाच कामगारांचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://ekregh.blogspot.com/2013/03/blog-post.html", "date_download": "2019-01-21T01:04:41Z", "digest": "sha1:TSHUEIE4HPIELVTGRT6YAJSYHXXUKZX3", "length": 38210, "nlines": 204, "source_domain": "ekregh.blogspot.com", "title": "रेघ: ह्युगो चावेझ, बराक ओबामा आणि एक पुस्तक", "raw_content": "\nह्युगो चावेझ, बराक ओबामा आणि एक पुस्तक\nव्हेनेझुएलाचे अध्यक्ष ह्युगो चावेझ यांचं ५ मार्चला निधन झालं.\nज्यांना त्यांच्याबद्दल प्राथमिक माहिती हवी असेल त्यांना हे चार लेख वाचता येतील. (यात प्रत्येक प्रकाशनाचा आपापला पक्षपातीपणा आहे, पण तरी-) : एक दोन \nयाशिवाय चावेझ यांच्या निधनाच्या निमित्ताने आपण 'रेघे'वर काय नोंद करणार, असं कोणाला वाटलं असेल, तर आपण एका पुस्तकाबद्दल ही नोंद करणार आहोत. पुस्तक साधंसुधं नाही. सध्याच्या काळात 'बेस्टसेलर' ठरणाऱ्या पुस्तकांपैकीही हे पुस्तक नव्हतं. पण एप्रिल २००९मधे ते अचानक 'बेस्टसेलर' ठरलं. काही क्षणांमधे त्याचा 'बेस्टसेलर'पणाचा प्रवास झाला. 'अॅमेझॉन' या वेबसाइटच्या क्रमवारीत ते ५४हजारांहून खालच्या क्रमांकावर होतं आणि एका दिवसात ते दुसऱ्या क्रमांकावरचं खपाऊ पुस्तक ठरलं. कसं तर त्यासाठी तुम्हाला हा फोटो पाहावा लागेल.\nबराक ओबामा, पुस्तक आणि ह्युगो चावेझ (फोटो - इथून)\nएप्रिल २००९मधे अमेरिकी राष्ट्रांच्या परिषदेदरम्यान चावेझ यांनी ओबामा यांना एक पुस्तक दिलं. ते पुस्तक देतानाचा हा फोटो. (त्याचा व्हिडियोही पाहाता येईल). या पुस्तकाचं नाव : 'ओपन व्हेन्स ऑफ लॅटिन अमेरिका'. एदुआर्दो गॅलिनो यांनी लिहि���ेलं. मूळ पुस्तक स्पॅनिश भाषेतलं आणि चावेझनी ओबामांना दिलेली प्रत स्पॅनिशच होती.\nकाय आहे या पुस्तकात आणि चावेझनी ते ओबामांना का दिलं असेल आणि एकूणच युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आणि लॅटिन अमेरिकी राष्ट्रं यांच्या संबंधांच्या संदर्भात या पुस्तकाचा काही संबंध आहे का आणि एकूणच युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आणि लॅटिन अमेरिकी राष्ट्रं यांच्या संबंधांच्या संदर्भात या पुस्तकाचा काही संबंध आहे का एका लॅटिन अमेरिकी राष्ट्राच्या अध्यक्षाने युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेच्या अध्यक्षाला हे पुस्तक भेट देण्यातला मजबूत अर्थ काय असेल एका लॅटिन अमेरिकी राष्ट्राच्या अध्यक्षाने युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेच्या अध्यक्षाला हे पुस्तक भेट देण्यातला मजबूत अर्थ काय असेल या कृतीचा आणि पर्यायाने चावेझ कशाचं प्रतीक ठरत होते याचा शोध घ्यायचा असेल, तर त्यासाठी आपल्याला ह्या पुस्तकात शिरावं लागेल.\n- या दोन ओळी एका 'क्रांतिकारी जाहीरनाम्या'तल्या. हा जाहीरनामा १६ जुलै १८०९चा. या ओळी देऊन 'ओपन व्हेन्स ऑफ लॅटिन अमेरिका'मधे वाचकाचं स्वागत केलं जातं.\nही शांतता म्हणजे वसाहतवादी शक्तींविरोधात उर्वरित जगाने राखलेली असं आपल्याला आपसूक पुढच्या पुस्तकातल्या मजकुरावरून कळून येतं. कारण, पुढच्या पुस्तकभर पसरलेला मजकूर आहे तो आपला इतिहास आपण सांगत जाणारा. इथे 'आपण' म्हणजे लॅटिन अमेरिकी. पाचशे वर्षांची पिळवणूक आणि वसातवादी सत्तांना सहन केलेला प्रांत. चिली, व्हेनेझुएला, बोलिव्हिया, पेरू, कोलंबिया, अर्जेन्टिना, उरुग्वे, ब्राझील, क्युबा, इत्यादींनी बनलेला. गॅब्रिएल गार्सिआ मार्क्वेझ, ऑक्ताव्हिओ पाझ, आताचा रॉबर्तो बोलॅनो या लेखक मंडळींचा प्रांत (अधिक वाचन असलेले लोक यात आणखी नावांची, योग्य उच्चारांसह भरही घालू शकतील). काही बाबतीत आपल्याशी जुळणारा इतिहास असलेला, आणि 'तिसऱ्या जगा'तला प्रांत. त्यामुळे तिथली मंडळी जेव्हा 'आपण' असं म्हणतील तेव्हा आपण भारतीय उपखंडातली मंडळीही क्वचित त्यात सामील होऊ शकतो. आणि वसाहतवादी इतिहासाकडे पाहण्याच्या संदर्भात तर होऊच शकतो.\nआपण इतिहासाचे विद्यार्थी किंवा जाणकार नसू तरीसुद्धा हे पुस्तक आपण वाचू शकतो. 'रेघे'वर इतिहासाशी संबंधित थेट नोंद करावी एवढं त्यातलं ज्ञान आपल्याकडे नाही, पण आपण सामान्य वाचक म्हणून हे पुस्तक वाचू शक���ो म्हणूनच 'रेघे'वर त्याबद्दल नोंद होऊ शकतेय. लॅटिन अमेरिकी नावांचे उच्चार आपण मूळाबरहुकूम करू शकूच असं नाही, तरीही आपल्याला हे पुस्तक वाचता येतं. 'रेघे'वरच्या या नोंदीत आपण उच्चारांपेक्षा पुस्तकातल्या आशयाकडे पाहूया.\nखरं तर इतिहासाशी संबंधित हे पुस्तक असलं तरी पत्रकारी कौशल्य आणि गोष्ट सांगण्याचं कौशल्य या दोन पायांवर उभं राहून त्यात इतिहासाची आठवण जागवलेली आहे. याचमुळे 'रेघे'वर त्याची नोंद होऊ शकते.\nउरुग्वीयन असलेले एदुआर्दो मूळचे पत्रकार आणि त्यांनी १९७० हे वर्ष संपतानाच्या तीन महिन्यांमधे 'ओपन व्हेन्स ऑफ लॅटिन अमेरिका' या ग्रंथाचं लेखन करून टाकलं. त्यापूर्वीची चार वर्षं त्यांना संदर्भ शोधण्यात घालवावी लागली. हा साधारण काळ असा होता जेव्हा क्युबामधे कॅस्ट्रो सत्तेवर होते, पण चिलीमधलं लोकशाही मार्गाने निवडून आलेलं साल्वादोर आयेंदे यांचं सरकार उलथून तिथे जनरल ऑगस्तो पिनोशेत यांची सत्ता अमेरिकेच्या कृपेने वावरू लागली होती. त्यातून संपूर्ण खंडामधे अस्थिरतेचं वातावरण होतं. उरुग्वेमधेही ही अस्थिरता होती, त्याचा परिणाम म्हणून एदुआर्दो यांनाही देश सोडावा लागला, मग कालांतराने सरकार बदललं आणि त्यांना परतही येता आलं, वगैरे इतिहासात आपण आत्ता जाण्याचं कारण नाही. फक्त इसाबेल आयेंदे पुस्तकाच्या प्रस्तावनेत सांगतात ते एक वाक्य लक्षात ठेवू : '(एदुआर्दो यांना).. माझ्या माहितीतल्या इतर कोणाहीपेक्षा लॅटिन अमेरिका अधिक जवळून माहिती आहे. आणि या माहितीचा वापर करून ते इथल्या लोकांची स्वप्नं, निराशा, आशा, अपयश यांच्या कथा जगाला सांगत आहेत.'\nफेबर अँड फेबर आवृत्ती, २००९\nपुस्तकाच्या मुख्य मजकुराची सुरुवात या वाक्याने होते :\nराष्ट्रांमधल्या श्रमविभागणीचा अर्थ काही राष्ट्रं जिंकण्यामधे कुशल असतात तर काही हरण्यामधे.\nया वाक्यानं सुरू झालेलं हे पुस्तक इतिहास 'हरलेल्या' लॅटिन अमेरिकेच्या अंगाने सांगत जातं. संपत्तीनिर्मिती, तिचा साठा, त्यातून निर्माण होणारी आर्थिक दरी, यामध्ये तथाकथित महासत्तांचा हात यांची मांडणी एदुआर्दो करतात. हे करताना ते आकडेवारी देतात, तथ्यांचा तपशील देतात. त्यात क्वचित केवळ तथ्यांची मालिकाच वाचल्यासारखंही वाटतं, पण मधेच ते एकदम विधान वजा शेरा करून आपल्या तथ्यांच्या मालिकेला वाचनीय करून टाकतात.\nख्रिस्��ोफर कोलंबसाने या खंडावर पाऊल ठेवलं तिथपासून सुरू झालेल्या स्थानिकांच्या पिळवणुकीची नोंद करून एदुआर्दो इतिहासाची मांडणी करत जातात. तटस्थपणापेक्षा आपल्यावर अन्याय करणाऱ्यांना जाब विचारण्याच्या पद्धतीने ते इतिहास सुनावत जातात. यात आकडेवारीचीही रांग आहेच. उदाहरणार्थ, सतराव्या शतकाअखेरच्या फ्रेंच कागदपत्रांवरून आपल्याला समजतं की, स्पेनकडे त्याच्या वसाहतींपैकी केवळ पाच टक्के व्यापाराचाच ताबा होता. त्यांच्या वसाहतींपैकी जवळपास एक तृतीयांश व्यापार डच व फ्लेमिश लोकांच्या हातात होता, एक चतुर्थांश भाग फ्रेंचांकडे, इंग्रजांकडे एक दशांश व काही भाग जर्मनांकडे होता. लॅटिन अमेरिका ही युरोपीयनांचा धंदा ठरली होती.\nआत्ता जे प्रांत सर्वाधिक दारिद्र्यात खितपत पडलेले आहेत, तेच इतिहासात सर्वांत जास्त नागरीकरण झालेले आणि सुबत्ता अनुभवलेले होते, असा संदर्भ देऊन एदुआर्दो बोलिव्हियातल्या पोटोसी या शहराचं उदाहरण देतात. मोठ्या प्रमाणात चांदी राखून असलेली इथली जमीन आणि इथली माणसं दोघांच्या विल्हेवाटीची सुरुवात वसाहतवादी काळात झाली आणि पूर्ण पिळून काढून इथून वसाहतवादी मंडळी निघून गेली तेव्हा मागे राहिलं ते दारिद्र्य. (गेल्या वर्षी ऑगस्टमधे बोलिव्हियाच्या सरकारने कॅनडीयन कंपनीच्या मालकीच्या एका खाणीचं राष्ट्रीयीकरण करून टाकलं, हे या पार्श्वभूमीवर पाहाता येईल.)\nया वसाहतवादी पिळवणुकीविरोधात उभ्या ठाकलेल्या बंडखोरांचे दाखलेही एदुआर्दो देत जातात. यात पेरूमधल्या थुपाक आमरू याचं उदाहरण देताना एदुआर्दोंनी थुपाकला पकडल्यानंतरचा एक प्रसंग सांगितला आहे. थुपाकने आपल्या सहअपराध्यांची नावं सांगितली तर त्याला सोडून देण्यात येईल, असं आश्वासन घेऊन एक स्पॅनिश अधिकारी त्याच्या तुरुंगात गेला, त्यावर थुपाक म्हणाला की, 'तुझ्या आणि माझ्याशिवाय यात कोणीच सहअपराधी नाही. तू, दमनकर्ता म्हणून आणि मी स्वातंत्र्यवादी म्हणून मरून जाऊयात.'\nइतिहासासोबत सध्याच्या परिस्थितीतल्या तथ्यांचीही मांडणी एदुआर्दो करतात आणि त्यातून लॅटिन अमेरिकेच्या पिळवणुकीचं एक चित्र उभं करतात. जगातील तांब्याच्या साठ्यांपैकी काही मोठे साठे (सुमारे एक तृतीयांश) चिलीमधे अँडीज् पर्वताच्या उतारावर आहेत. चिलीतील हे तांबं अनेकदा सोनं, चांदी आदी धातूंना सोबत राखून असतं, त्यामुळे इथल्या तांब्याच्या उत्खननाला भाव आहे. आणि चिलीत कामगार अतिशय स्वस्तात मइळतात. १९६४ साली केनेकॉट कंपनी अमेरिकेतील आपल्या कामगारांना जितकं वेतन देत होती, त्याच्या एक अष्टमांश वेतनामधे चिलीत खाणकामगार मिळत असत. आणि दोन्ही ठिकाणी कामगारांची उत्पादकता मात्र सारखीच. या कंपन्यांमधील अधिकारी वर्गाचं वेगळंच जग असतं, तिथे फक्त इंग्रजी बोलली जाते. या कंपन्यांच्या मालकीच्या खाणींची तांब्याची उत्पादकता १९४५पासून पन्नास टक्क्यांनी वाढली पण कामगारांची संख्या एक तृतीयांशाने कमी झाली - असं सांगून एदुआर्दो तिथे झालेल्या पिळवणुकीच्या वाढीकडे बोट दाखवतात.\nलॅटिन अमेरिका प्रांताच्या नसा कायम खुल्या राहिल्या. सुरुवातीपासून इथली प्रत्येक गोष्ट युरोपात व नंतर अमेरिकेतल्या भांडवलामधे परावर्तित झाली आणि दूरवरच्या सत्ताकेंद्राकडे साठवून ठेवण्यात आली - हे एदुआर्दोंच्या पुस्तकाचं विधान आहे. आणि या विधानाच्या संदर्भात लॅटिन अमेरिकी नेत्यांनी युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेला उद्देशून केलेल्या विधानांकडे आणि चावेझ यांच्या असण्याकडे (/नसण्याकडे), लॅटिन अमेरिकेतल्या डाव्या विचारसरणीच्या सरकारांकडे पाहिलं तर पेपरांमधे आलेल्या बातम्यांपलीकडचे आणखी काही संदर्भ आपल्याला इकडून तिकडे पाहाताना उलगडू शकतात आणि एकदम कुठलीही बाजू घेण्याचं आपण टाळू शकतो.\nपाहुनिया ग्रंथ करावे कीर्तन\nतेव्हा आले जाण फळ त्याचे\nLabels: गोंगाटावरचा उतारा, साहित्य\nचावेझबद्दल, आणि महत्त्वाचं म्हणजे या पुस्तकाविषयी लिहिल्याबद्दल धन्यवाद...अजून एक म्हणजे तू 'मजबूत' हा शब्द खूप सुंदर प्रकारे वापरतोस...उदा. 'हे पुस्तक म्हणजे पत्रकारितेशी मजबूत संबंधित आणि पुन्हा स्वतंत्र पुस्तक म्हणूनही सुंदर अशी गोष्ट असल्यामुळे आपण तिची नोंद करतोय'...'एका लॅटिन अमेरिकी राष्ट्राच्या अध्यक्षाने युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेच्या अध्यक्षाला हे पुस्तक भेट देण्यातला मजबूत अर्थ काय असेल ' इ. बाकी तुकारामांबद्दल आपण काय बोलणार ' इ. बाकी तुकारामांबद्दल आपण काय बोलणार 'पाहुनिया ग्रंथ| करावे कीर्तन 'पाहुनिया ग्रंथ| करावे कीर्तन\nरेघ...समांतर...गोंगाटावरचा उतारा..एवढे सगळे संदर्भ देऊन सामान्य वाचकाला एवढी माहिती सध्या शब्दात इथं मिळते. अगदी फुकटात. खुश व्हावं कि गंभीरपणे विचार करावा कळत नाही.\nस्नेहलच्या मताशी पूर्ण सहमत. 'मजबूत' शब्द 'मजबुतपणे' वापरता 'मजबूत' ठिकाणी.\nमाध्यमांबद्दल व साहित्याबद्दल काही नोंदी पत्रकारी लेखकीय हेतूनं करण्याचा प्रयत्न करणारं एक पत्र / जर्नल.\nमाध्यमांचा गोंगाट, त्यातून येणारी गुंगी, यासंबंधीचे काही बिंदू जोडत जाण्याचा प्रयत्न. हीच रेघेची मर्यादा. याशिवाय क्वचित काही सटरफटर नोंदी दिसल्या तर त्या साहित्यिक दस्तावेजीकरणाच्या हेतूनं किंवा आनंदामुळं केलेल्या, किंवा आपण हे भाषेत लिहितोय म्हणून भाषेबद्दल थोडं बोलता आलं तर, या हेतूनं केलेल्या. पण या कशातलंच अभ्यास प्रकारातलं काही इथं नाही. प्राथमिक वाचकाच्या हेतूनं फक्त. एका व्यक्तीशिवाय इतर लोकांचंही लेखन किंवा म्हणणं [एखाद्या बातमीच्या निमित्तानं एखादा वेगळा मुद्दा मांडणारं किंवा असं काही- 'गोंगाटावरचा उतारा' या सदराखाली] संबंधितांच्या परवानगीनं आणायचा प्रयत्न इथं क्वचित दिसेल. तो वाचक म्हणूनच्या हेतूंना पूरक ठरेल तसा. आणि जरा जास्त लोकशाही प्रकारातला. म्हणजे परस्परविरोधीसुद्धा चालेल असा. एवढाच रेघ ह्या पत्राचा जीव.\nडेबिट वा क्रेडिट कार्ड/नेट बँकिंग यांद्वारे\nअशा ऐच्छिक वर्गणीचा प्रयोग २०१६ साली रेघेवर पहिल्यांदा करून पाहिला. त्याला अनपेक्षितपणे मोठा प्रतिसाद मिळाला. केवळ एका वेळेपुरता प्रयोग करावा, असं सुरुवातीला डोक्यात होतं. पण सातत्य दिसल्यावर, हा वर्गणीचा मार्ग कायमस्वरूपी इथं उपलब्ध करून ठेवला. वर्गणीदारांची एक यादी रेघेच्या पानावर कोपऱ्यात प्रसिद्ध करता येईल, असंही सुरुवातीला ठरवलं होतं. अगदीच यादी तिथं नीट बसत नाहीशी लांबली तर सोडून देऊ, इतपत लवचिक धोरण ठेवलं होतं. बहुसंख्य वेळा वाचकांकडून 'निनावी' वर्गणीचाच पर्याय निवडला गेलेला दिसला. त्यामुळं यादीत नावंही कमीच दिसत होती. त्यातही रकमेनुसार वर्गणीदारांची उतरंड तयार होण्याची शक्यता दिसून आली. ते तितकं बरं वाटलं नाही. ज्याला-त्याला आपल्या इच्छेनुसार वर्गणी भरण्याचं किंवा न भरण्याचं स्वातंत्र्य असावं. त्यामुळं आता ती यादी कोपऱ्यात नोंदवलेली नाही. पण कोणी वर्गणी भरली, तर त्यांना औपचारिक पोच आणि आभाराचं ई-पत्र पाठवायची रेघेची इच्छा असते. तसा प्रयत्न केला जातोच.\n'रेघेचे दोन आर्थिक संसार' अशी नोंद पहिल्या प्रयोगावेळी केली होती. त्या वेळी प्रयोगाला 'निधी' असं म्हटलं होतं. आता कायमचं रूप आल्यावर 'वर्गणी' असं नोंदवलं आहे. मुळात, आर्थिक व्यवहाराला यात असं जोडण्यामागचा उद्देश काय होता, ते मांडायचा प्रयत्न या नोंदीत आहे.\nई-मेलद्वारे नोंद मिळवण्यासाठी नोंदणी\nरानडे इन्स्टिट्यूट : लायब्ररी आजची रद्दी व उद्या...\nमुख्य प्रवाहातील माध्यमं असतात तशी का असतात\n रेघ : एक टप्पा\nफेसबुक : तीन संदर्भ\nत्या 'गल्ली'च्या निमित्ताने हेन्री कार्तिअर ब्रेसा...\nमनोहर ओक : वीस वर्षं\nह्युगो चावेझ, बराक ओबामा आणि एक पुस्तक\n'प्रतिमान' या हिंदी पत्राच्या प्रकाशनासंबंधीचं टिप...\nआण्विक धोरण : हितसंबंधांमधला विरोधाभास\nएका आझाद इसमाची गोष्ट\nख़बर वहीं जगजानी है\nमुख्यप्रवाही माध्यमं असतात तशी का असतात\n'पेड न्यूज'संबंधीच्या अहवालाचा सारांश\n'लॅफम्स क्वार्टरली', आधी होऊन गेलेले लोक [...]\nमाध्यमांचा पैस नि पैसा\n[...] प्रोपगान्डा आणि एडवर्ड बर्नेस\nफलक तक चल साथ मेरे\nदरवर्षीचा आठ जून, किम व कोलटकर\nकोसळणाऱ्या इमारती, कोसळणारी माणसं [...]\nएक एस्टी व पानवलकरांची एक कथा\nनामदेव ढसाळांच्या निमित्ताने [...]\nभालचंद्र नेमाडे आणि रा. रा. टीव्ही\nह्युगो चावेझ, बराक ओबामा आणि एक पुस्तक\nप्रकाश नारायण संत : [...] आठवण व पळवाट\n७ नोव्हेंबर १९०५ : ७ नोव्हेंबर १९१३ : झपूर्झा\nपान, पाणी नि प्रवाह\nएका लेखकाचे तीन संदर्भ\nस्वतःला फालतू समजण्याची गोष्ट\n- स्वतःचा अवकाश तपासताना : मराठी भाषांतरकाराचं टिपण (निबंध-पुस्तिका)\n- तात्पर्य (छोट्या गोष्टी)\nअब्द: १२ नोव्हेंबर २००८ - २३ फेब्रुवारी २०१० >> रेघ१: २३ फेब्रुवारी २०१० - २३ ऑक्टोबर २०१० >> एक रेघ: २३ ऑक्टोबर २०१० -\nखूप पूर्वी छापण्याच्या हेतूनं केलेलं, नंतर गोष्टी बदलल्या.\nशेजारी दिलेले एकूण आठ ब्लॉग हे रेघेचेच प्रकल्प आहेत. आपण कात्रणवही तयार करतो तसे हे ब्लॉग आहेत. त्यावर सतत नवीन माहिती टाकली जाऊ शकत नाही, पण एकदा जमलेली कात्रणं, फोटो तिथं एकत्र करून ठेवलेत. ज्या लोकांबद्दलच्या कात्रणवह्या आहेत, त्यांच्याचबद्दलच्या का, याचंही एकच एक कारण नाही. आपण काही वाचतो, त्यातून त्या त्या वेळी काही वाटतं, मग तसं आणखी काही वाचायला आहे का पाहतो - अशा शोधातून ह्या वह्या तयार झालेल्या होत्या. म्हणजे काही लोकांबद्दल इंटरनेटवर काहीच सापडलं नाही, म्हणून आपण काही मजकूर, फोटो, संबंधितांच्या परवानग्या वगैरे जमवून त्या��्या कात्रणवह्या केल्या (म्हणजे टायपिंगपासून इतर गोष्टी केल्या). वाटलं तेव्हा असं काम करून ठेवलं होतं, ते वास्तविक रेघेशी जोडवासंही वाटत नव्हतं, कारण तशी काही गरज वाटली नाही, पण मध्यंतरी यातलं काही काम दुसऱ्याच नावांवर खपवल्याचं वर्तमानपत्रात व इंटरनेटवर काही ठिकाणी दिसून आलं. यातल्या मजकुरावर आपल्याला काहीच मालकी दाखवायची नाही, पण पूर्णच खोटं नाव व श्रेय पाहून थोडं विचित्र वाटलं. तर त्यामुळं आता या वह्या इथं जोडून ठेवू. यातल्या एखाद्-दोन व्यक्तींबद्दलची रेघेची मतं आता किंचित निवळून थोडी टीकेकडं झुकणारीही झाली आहेत. तरी हे जरा जुनंपानं इथं राहू दे. तसं या वह्या म्हणजे रेघेच्या सुरुवातीच्या काळातलं बरं वेडेपण होतं:\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/mumbai-girl-jemimah-rodrigues-slams-double-ton-in-50-over-game/", "date_download": "2019-01-21T01:25:03Z", "digest": "sha1:I6D3MYPCT7ZRCA24RZUQR57PKQ4VFKBC", "length": 7729, "nlines": 66, "source_domain": "mahasports.co.in", "title": "वयाच्या १६ वर्षी द्विशतक करत मुंबईकर जेमिमा रोड्रिगेजने रचला इतिहास", "raw_content": "\nवयाच्या १६ वर्षी द्विशतक करत मुंबईकर जेमिमा रोड्रिगेजने रचला इतिहास\nवयाच्या १६ वर्षी द्विशतक करत मुंबईकर जेमिमा रोड्रिगेजने रचला इतिहास\n जेमिमा रोड्रिगेज नावाच्या एका खेळाडूने महिलांच्या अंडर १९ वनडे स्पर्धेत १६३ चेंडूत द्विशतक ठोकले आहे.\nऔरंगबाद येथे झालेल्या मुंबई विरुद्ध सौराष्ट्र सामन्यात मुंबईकडून खेळताना जेमिमा रोड्रिगेजने तुफानी फटकेबाजी करत हा विक्रम केला. तिच्या या कामगिरीमुळे मुंबईने ५० षटकांत ३४७ धावा केल्या.\nजेमिमा रोड्रिगेजने वयाच्या १३व्या वर्षी मुंबईच्या अंडर १९ वर्षीय संघात स्थान मिळवले होते. तिने या स्पर्धेत २ शतके केली असून तिची सरासरी ३०० ची आहे.\nविशेष म्हणजे याच स्पर्धेत गुजरातविरुद्ध खेळतानाही तिने १७८ धावा केल्या होत्या. तिचे द्विशतक थोडक्यात हुकले होते.\nजेमिमा रोड्रिगेजने अतिशय कमी वयात क्रिकेट खेळायला सुरुवात केली असून तिने कारकिर्दीची सुरुवात गोलंदाज म्हणून केली होती. परंतु पुढे फलंदाजीला प्राधान्य देताना तिने सलामीवीर किंवा तिसऱ्या क्रमांकावर खेळायला सुरुवात केली.\nयापूर्वी केवळ ६ महिला खेळाडूंना अंडर १९ क्रिकेट स्पर्धेत अशी कामगिरी करता आली आहे. त्यात भारताच्या स्म्रिती मानधनाने २०१३ साली गुजरात विरुद्ध खेळताना ही कामगिरी केली होती.\nविशेष म्हणजे तिच्या या खेळीचे कौतुक भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेनेही केले आहे.\nतिसरी राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा: दूर्वा, गौरी, मयुरी, पावनी यांना विजेतेपद\nऑस्ट्रेलियन ओपन: गतविजेत्या रॉजर फेडररला पराभवाचा धक्का\nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्गलला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\nडॉ. शिरीडकरने जिंकला “आर्य चषक”\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या साक्षी शितोळे व ईशा पवार यांचा सुवर्णवेध\nकोल्हापूरच्या संघानी पटाकवले जामसंडे पुरुष व महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद\nअजिंक्य रहाणे या मालिकेत करणार भारताचे नेतृत्व\nएमएस धोनी हा सुपरस्टार आहे…\nतेंडुलकर, कोहलीप्रमाणे या दिग्गजांच्या यादीत हाशिम अमलाही सामील\nसातत्याने विक्रम करणाऱ्या किंग कोहलीचा ‘हा’ विश्वविक्रम मोडीत\nन्यूझीलंड विरुद्धच्या टी२० मालिकेसाठी अशी आहे टीम इंडिया\nएमएस धोनीने चुकून घातली रिषभ पंतची जीन्स\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची २१७ पदकांसह आघाडी कायम\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या सुवर्णचौकार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसमध्ये चिन्मयला दुहेरी मुकुट; महाराष्ट्राला दोन सुवर्ण व एक रौप्य पदक\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या सुकमणी बाब्रेकर याला कास्यंपदक\n३री राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा : प्रथमेश पेनशेट्टी, आदित्य दळवी, प्रेम शहा, अभय मोरे यांना विजेतेपद\nखेलो इंडिया युथ गेम्सचा समारोप सोहळा आज\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या निखिल दुबे याचा ‘सुवर्ण’ ठोसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-04-september-2018/", "date_download": "2019-01-21T01:50:39Z", "digest": "sha1:NDIL7RTKZA5DON5FNG4QOH3MEKGV6YDX", "length": 14973, "nlines": 135, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top Current Affairs 04 September 2018 For Sarkari Naukri Preparation", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 150 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती [Updated]\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2019\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n(NPCIL) न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 162 जागांसाठी भरती\n(Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n(ESIC) कर्मचारी राज्य विमा महामंडळात 329 जागांसाठी भरती\n(UPSC-NDA) राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 392 जागांसाठी भरती\n(MPSC) महाराष्ट्र लोक सेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा-2019 (555 जागा)\n(Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n(NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 251 जागांसाठी भरती\n(Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Northern Railway) उत्तर रेल्वेत ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 1092 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\n2 सप्टेंबर रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद युरोपमधील सायप्रस, बल्गेरिया आणि चेक रिपब्लिक या तीन देशांच्या आठ दिवसांच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत.\nभारत आणि सायप्रस यांनी एक मनी लॉंडरिंग सामंजस करार केला आहे जो दोन्ही देशांमधील गुंतवणूकीचे प्रवाह वाढण्यास मदत होईल.\nयूएन वर्ल्ड टूरिझम ऑर्गनायझेशन (यूएनडब्ल्युटीओ) च्या आकडेवारीनुसार, भारतात, 2016 मध्ये आंतरराष्ट्रीय पर्यटकांची संख्या 14.57 दशलक्षने वाढून 2017 मध्ये 15.54 दशलक्ष झाली आहे.\nभारतीय रिझर्व्ह बँकेने आर्थिक वर्ष 2017-18 मध्ये जवळजवळ 9 वर्षांत प्रथमच सोने खरेदी केले आहे. 30 जून 2018 पर्यंत केंद्रीय बँकेने 8.46 टन सोने विकले, तर सोन्याचा साठा 566.23 टन इतका होता.\nदेशात सर्वाधिक परदेशी विदेशी गुंतवणुकीत (एफडीआय) करिअर करण्याच्या बाबतीत मॉरीशस सर्वांत वर आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार, थेट विदेशी गुंतवणुकदार देशांमध्ये मॉरिशसनंतर दुसऱ्या क्रमांकाचे सिंगापूर आहे. 2017-18 मध्ये मॉरीशसपासून सुमारे 952 अब्ज रुपये आणि सिंगापूरमधून 658 अब्ज रुपये परकीय गुंतवणूकी प्राप्त झाले.\nबंगालमधील सैन्य दिग्गजांच्या मदतीसाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने ई-फॅसिलिटेशन सुविधा सुरू केली आहे.\nPaytm मनीने गुगल अँड्रॉइड व ऍपल आयओएससाठी नवीन अॅप्लीकेशन लॉन्च केले आहे.\nइंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर इंग्लंडचा महान क्रिकेटपटू अॅलिस्टर कुकने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.\nPrevious (MSRLM) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियांतर्गत भंडारा येथे विविध पदांची भरती\nNext ( JEE Main) राष्ट्रीय चाचणी संस्थेमार्फत संयुक्त प्रवेश (मुख्य) परीक्षा- 2019\n(RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02 /2018 निकाल\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n» (MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n» (Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 26502 जागांसाठी महाभरती Stage II परीक्षा प्रवेशपत्र (CEN) No.01/2018\n» (ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 2100 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» IBPS मार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या 1599 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र (CRP SPL VIII 2018)\n» कॅनरा बँक 800 प्रोबेशनरी ऑफिसर भरती परीक्षा निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02/2018 निकाल\n» (MPSC) महाराष्ट्र वन सेवा (मुख्य) परीक्षा-2018 अंतिम उत्तरतालिका\n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pune-university-sinolab-110070", "date_download": "2019-01-21T02:00:20Z", "digest": "sha1:TH2PCMTZ6UNUSUVVJ2BFH4QND42PX46P", "length": 15184, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune university sinolab पुणे विद्यापीठात उभारणार सायनोलॅब | eSakal", "raw_content": "\nपुणे विद्यापीठात उभारणार सायनोलॅब\nसोमवार, 16 एप्रिल 2018\nपुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील इंटरनॅशनल सेंटर विभागामध्ये सामाजिक बांधिलकी जपणारे उद्योजक आणि उद्योजिकांसाठी ‘सायनोलॅब’ची उभारण्यात येणार आहे. नावीन्यपूर्ण सामाजिक उपक्रम (सोशल इनोव्हेशन) आणि संकल्पना मांडण्यासाठी आणि राबविण्यासाठी ही लॅब असेल, अशी माहिती विभागप्रमुख डॉ. विजय खरे यांनी दिली.\nपुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील इंटरनॅशनल सेंटर विभागामध्ये सामाजिक बांधिलकी जपणारे उद्योजक आणि उद्योजिकांसाठी ‘सायनोलॅब’ची उभारण्यात येणार आहे. नावीन्यपूर्ण सामाजिक उपक्रम (सोशल इनोव्हेशन) आणि संकल्पना मांडण्यासाठी आणि राबविण्यासाठी ही लॅब असेल, अशी माहिती विभागप्रमुख डॉ. विजय खरे यांनी दिली.\nसमाजामधील विविध आव्हानांना तोंड देण्यासाठी नावीन्यपूर्ण उपाययोजनांच्या संकल्पना मांडण्यासाठी ही लॅब महत्त्वपूर्ण ठरणार आहे. याद्वारे विचार आणि संकल्पनांचे आदान-प्रदान करण्यास वाव मिळणार आहे. सोशल इनोव्हेशन आणि आंत्रप्रेन्युअरशिप हे दोन घटक केंद्रस्थानी ठेवून नव्या व्यावसायिक संकल्पना मांडण्यासाठी सायनोलॅब हे व्यासपीठ ठरणार आहे. युरोपियन युनियनने सोशल इनोव्हेशन फॉर लोकल इंडियन ॲण्ड इस्त्रायली कम्युनिटीज ॲण्ड ग्रॅज्युएट आंत्रप्रेन्युअर्स (सिलिस) या प्रकल्पांतर्गत\nसोशल इनोव्हेशनसंदर्भातील संकल्पना मांडण्यासाठी आर्थिक पाठबळ दिले आहे. जागतिक स्तरावरील या प्रकल्पासाठी युरोपियन युनियनने १० लाख युरो निधी मंजूर केला आहे. या प्रकल्पासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह देशातील इतर चार संस्थांना सिलिस लॅब उभारण्यासाठी निधी मिळणार आहे. देशासह इस्राईलमधील पाच संस्थांचा यात समावेश आहे.\nविद्यापीठाच्या इंटरनॅशनल सेंटर विभागात येत्या बुधवारी (ता.१८) आंत्रप्रेन्युअरशिप विषयावर विशेष कार्यशाळा आयोजित केली आहे. या कार्यशाळेत जर्मनीतील गॉटिंगेन विद्यापीठाच्या कॉन्स्टंझ गेरहार्डस यांचे बिझनेस कॉन्टॅक्‍टस अँड नॉलेज ट्रान्सफर विषयावर व्याख्यान होईल. मेक्‍सिकोतील बूट कॅम्प आयडिया लॅब फॉर आंत्रेप्रेन्युअरशिपचे फर्नांडा गामेझ आणि मॅक्‍स प्लॅसेंसिया हे तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.\nसमाजातील विविध आव्हानांना तोंड देण्यासाठीच्या उपाययोजना, संकल्पना मांडण्यासाठी व्यासपीठ\nत्या संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न होतील.\nसामाजिक उपक्रम आणि उद्योजकता हे केंद्रस्थानी ठेवून व्यावसायिक संकल्पना मांडता येतील\nविचार आणि संकल्पनांचे आदान-प्रदान होईल\nसौरऊर्जा आणि इतर पर्यायी ऊर्जा संसाधने, स्वच्छ भारत मोहीम, सांडपाणी आणि मैलापाणी व्यवस्थापनातील मानवी हस्तक्षेप वगळण्यासाठी पर्यायी तंत्रज्ञानाचा शोध, ही या लॅबची प्रमुख उद्दिष्टे अाहेत. अन्य नावीन्यपूर्ण संकल्पना शोधण्यासाठी विविध स्टार्ट अप्स्‌बरोबर काम करण्याची केंद्राची तयारी आहे.\n- डॉ. विजय खरे, विभाग प्रमुख, इंटरनॅशनल सेंटर\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ\nपुणे शहरातील ३६ हजार महिला ‘बडीकॉप’च्या सदस्या\nपुणे - नामांकित कंपनीमध्ये काम करणाऱ्या महिलेचा भरधाव कार चालविण्याच्या कारणावरून कॅबचालकाबरोबर वाद झाला. कारचालकाच्या उद्धट वर्तनाबाबत महिलेने...\nपुणे - देशातच नव्हे, तर जागतिक पातळीवर नामांकित विद्यापीठाच्या यादीत स्थान मिळविलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात गेल्या वर्षभरात...\nवांजळे पुलाला जोडून धायरीसाठी नवा उड्डाण पूल\nधायरी - धायरी गावाकडे जाणाऱ्या उड्डाण पुलाचा मार्ग मोकळा झाला असून, त्यासाठी २० कोटींचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे धायरी फाटा येथे होणारी वाहतूक...\nश्री विठ्ठल मंदिर संरक्षित स्मारक व्हावे म्हणून प्रस्ताव पाठवणार\nपंढरपूर - श्री विठ्ठल- रुक्‍मिणी मंदिर केंद्र अथवा राज्य सरकारच्या पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत नाही...\nविशेष प्राधिकरणाच्या विस्ताराचा विचार\nपुणे - पुरंदर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘विशेष नियोजन प्राधिकरणातील’ (एसपीव्हीए) सहभागासंदर्भात महाराष्ट्र...\nअधिकृत होर्डिंगवर माननीयांचा रुबाब\nपुणे - माननीयांचा ‘बर्थ डे’, त्यांनी दिलेल्या सण-उत्सवाच्या शुभेच्छा यांसाठी आमच्या अधिकृत जाहिरात फलकांवर-होर्डिंगवर अतिक्रमण केलं जातं. लोकांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिक��शनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2018/07/20/eat-as-accordance-with-the-nature-of-food-and-environmental-factors/", "date_download": "2019-01-21T02:27:38Z", "digest": "sha1:5B4E7RMXXR65DUB23SEGNZ73CAV2CIP2", "length": 10219, "nlines": 79, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "भोज्य पदार्थांची प्रकृती पाहूनच त्यांचे करावे सेवन - Majha Paper", "raw_content": "\nआहारातील साखर कमी करा, व त्याऐवजी हे नैसर्गिक स्वीटनर्स वापरा\nभोज्य पदार्थांची प्रकृती पाहूनच त्यांचे करावे सेवन\nJuly 20, 2018 , 4:59 pm by माझा पेपर Filed Under: आरोग्य, सर्वात लोकप्रिय Tagged With: खाद्यपदार्थ, भोजन\nभोजन बनविण्याची आयुर्वेदिक पद्धती भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये हजारो वर्षांपासून चालत आलेली आहे. ह्या खाद्यपरंपरेचे ज्ञान सर्वसाधारणपणे प्रत्येक घरामध्ये अगदी नियमित उपयोगामध्ये आणले जात असते. ह्या खाद्य परंपरेनुसार आपण खातो ते अन्न शीतल (थंड) प्रकृतीचे असते, किंवा उष्ण प्रकृतीचे असते. उष्ण प्रकृतीच्या पदार्थांमुळे पित्तामध्ये वृद्धी होते, तर शीतल प्रकृतीच्या पदार्थांमुळे वात किंवा कफाची वृद्धी होत असते.\nह्या व्यतिरिक्त काही पदार्थ असे असतात, ज्यांच्या सेवनामुळे शरीराच्या पित्त, कफ आणि वात ह्या त्रिदोष उर्जांमध्ये संतुलन निर्माण होत असते. ह्या पदार्थांच्या सेवनाने शरीराचे आरोग्य उत्तम राहून रोगराई शरीरापासून दूर राहते. तर काही पदार्थ असे असतात, जे पचण्यास कठीण असून, त्यामुळे शरीरामध्ये अनेक व्याधी उत्पन्न होऊ शकतात. त्यामुळे आपले शरीर सहज पचवू शकेल अश्या पदार्थांचे सेवन आरोग्याच्या दृष्टीने हितकारी असते.\nविशेषतः एखादी व्यक्ती आजारी असताना किंवा आजारपणातून उठल्यावर त्या व्यक्तीच्या अंगामध्ये खूप थकवा आणि अशक्तपणा आलेला असतो. त्यामुळे अश्या वेळी संतुलित आहाराची आजारी व्यक्तीला जास्त आवश्यकता असते. तसेच ह्या काळामध्ये शरीराला पचण्यासाठी जड पदार्थांचे सेवन टाळावे. असे पदार्थ बनविताना, ते पचण्यास सोपे व्हावेत ह्याकरिता पचनास सहायक अश्या विशेष मसाल्यांचा वापर अवश्य करावयास हवा. तसेच ह्या पदार्थांचे जास्त प्रमाणात सेवनही टाळायला हवे.\nशरीरातील तीनही दोषांना संतुलित ठेवणारे भोजन प्रत्येकासाठी लाभकारी ठरते. अश्या भोजनाने शरीरामध्ये कोणत्याही प्रकारचे असंतुलन असल्यास ते ही ठीक होते. पदार्थांच्या प्रमाण�� व्यक्तींच्या प्रकृती देखील शीतल किंवा उष्ण असतात. शीतल प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये कफ किंवा वाताशी संबंधित समस्या उद्भवतात, तर उष्ण प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये पित्ताशी निगडित समस्या अधिक उद्भवितात. त्यामुळे पदार्थ आणि शरीराच्या प्रकृती लक्षात घेऊनच आपला आहार निवडावा.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी वादग्रस्त वक्तव्य विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathiplus.in/2017/05/", "date_download": "2019-01-21T01:23:26Z", "digest": "sha1:MPLLRB47PAHHOFWYCR4E7S5FGBFZQKU7", "length": 9457, "nlines": 146, "source_domain": "www.marathiplus.in", "title": "May 2017 - मराठी Plus", "raw_content": "\nयुजर्सनं रेकॉर्ड केलेले कॉल फक्त युजर्सच ऐकू शकणार- ट्रू कॉलरचे नवीन फिचर\nजगातील सात नवी आश्चर्ये\nदहशतवादी हल्ल्यात २ जवान शहीद\n मल्टिप्लेक्समध्ये बाहेरून खाद्यपदार्थ घेऊन जाता येणार\nइंग्रजी बोलता येत नाही म्हणून सासरच्यांकडून छळ, सुनेची गळफास घेऊन आत्महत्या\nअॅमेझॉनला टक्कर, 16 जुलैपासून फ्लिपकार्टचा Big Shopping Days Sale\n28 फेब्रुवारीपर्य़ंत मोबाइल क्रमांक आधार कार्डशी लिंक ���रा\nमराठी विनोद | मराठी जोक्स\nटीम इंडियाची ‘ऑफ द फिल्ड’ मजामस्ती\n‘लिटिल चॅम्प’ मुग्धा वैशंपायनला बारावीच्या परीक्षेत ‘फर्स्ट क्लास’\n‘लिटल चॅम्प’ या लोकप्रिय कार्यक्रमातून आपल्या आवाजाने सर्वांना मोहून टाकणाऱ्या रायगड जिल्ह्यातील मुग्धा वैशंपायन बारावीच्या…\nस्वत:च्याच वक्तव्यामुळे गोत्यात आली परिणीती चोप्रा\nबऱ्याच शैक्षणिक संस्था आणि प्रशिक्षण केंद्रांद्वारे पदवीदान समारंभासाठी बॉलिवूड सेलिब्रिटींनाही आमंत्रित केलं जातं. अशाच एका…\nपहा आपल्या जीवनातील काही आश्चर्यचकीत करणारे FACT आणि शेअर करायला विसरू नका \nजिओ ब्रॉडबँडला एअरटेल देणार टक्कर \nरिलायन्स जिओकडून ग्राहकांना भरघोष ऑफर्स मिळत आहेत. लवकरच जिओकडून इंटरनेट ब्रॉडबँड सुविधा सुरू केली जाणार…\nभारतात झिका व्हायरस : गुजरातमध्ये 3 रुग्ण आढळले\nदक्षिण अमेरिकन राष्ट्रांमध्ये पसरलेल्या घातक झिका व्हायरसचा भारतात प्रादुर्भाव होतो आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनाइजेशनने याबाबत…\nजुलै अखेरीस राजकीय प्रवेशाची घोषणा करणार रजनीकांत\nजुलै अखेरीस दक्षिणेचे सुपरस्टार रजनीकांत राजकीय प्रवेशाची घोषणा करु शकतात अशी माहिती रजनीकांत यांचे बंधु…\nबालपणी कोहलीने प्रशिक्षकांचा मारही खाल्ला होता…\nभारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला आक्रमक स्वभावामुळे बालपणी प्रशिक्षकांचा मार देखील खावा लागला होता.त्याच्या बालपणीच्या…\n‘सचिन: अ बिलियन ड्रीम्स’मध्ये असे काय आहे की आपण हा चित्रपट बघायला हवा \nकाही इतर फिक्शन चित्रपटासारखा सचिन: अ बिलियन ड्रीम्स हा चित्रपट नाही, तर ही एक डाक्युफिल्म…\nचंदा कोचर यांना प्रतिदिन दोन लाख रुपये वेतन\nदेशातील दुसरी मोठी बँक म्हणजे आयसीआयसीआय बँकेच्या प्रमुख आणि मानाच्या फोर्ब्ज यादीतील अव्वल चंदा कोचर…\nयुजर्सनं रेकॉर्ड केलेले कॉल फक्त युजर्सच ऐकू शकणार- ट्रू कॉलरचे नवीन फिचर\nजगातील सात नवी आश्चर्ये\nदहशतवादी हल्ल्यात २ जवान शहीद\n मल्टिप्लेक्समध्ये बाहेरून खाद्यपदार्थ घेऊन जाता येणार\nइंग्रजी बोलता येत नाही म्हणून सासरच्यांकडून छळ, सुनेची गळफास घेऊन आत्महत्या\nयुजर्सनं रेकॉर्ड केलेले कॉल फक्त युजर्सच ऐकू शकणार- ट्रू कॉलरचे नवीन फिचर\nStress : टेंशनपासून मुक्ती मिळवण्यासाठी काही टिप्स\nत्वचेचा पोत सुधारण्यासाठी घरगुती युक्त्या\nटीम इंडि��ाची ‘ऑफ द फिल्ड’ मजामस्ती\nयुजर्सनं रेकॉर्ड केलेले कॉल फक्त युजर्सच ऐकू शकणार- ट्रू कॉलरचे नवीन फिचर\nStress : टेंशनपासून मुक्ती मिळवण्यासाठी काही टिप्स\nत्वचेचा पोत सुधारण्यासाठी घरगुती युक्त्या\nयुजर्सनं रेकॉर्ड केलेले कॉल फक्त युजर्सच ऐकू शकणार- ट्रू कॉलरचे नवीन फिचर July 14, 2018\nजगातील सात नवी आश्चर्ये July 13, 2018\nदहशतवादी हल्ल्यात २ जवान शहीद July 13, 2018\n मल्टिप्लेक्समध्ये बाहेरून खाद्यपदार्थ घेऊन जाता येणार\nइंग्रजी बोलता येत नाही म्हणून सासरच्यांकडून छळ, सुनेची गळफास घेऊन आत्महत्या July 13, 2018\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.neu-presse.de/mr/tag/pim/", "date_download": "2019-01-21T02:32:20Z", "digest": "sha1:FGWYZ5QPF4TMJCXGUMOMSQU7LRPU4RKY", "length": 5205, "nlines": 93, "source_domain": "www.neu-presse.de", "title": "PIM Archives - नवीन Presse.de बातम्या आणि प्रेस रिलीझ", "raw_content": "नवीन Presse.de बातम्या आणि प्रेस रिलीझ\nजर्मनी आणि जगातील ताज्या बातम्या\n21. जानेवारी 2019 0\n21. जानेवारी 2019 0\n21. जानेवारी 2019 0\n21. जानेवारी 2019 0\n21. जानेवारी 2019 0\n21. जानेवारी 2019 0\nमालमत्ता, गृहनिर्माण, घरे, Immobilienzeitung\nसंवर्धन, टिकाव आणि ऊर्जा\n2016 2017 कृषी व्यापार वकील मुखत्यार \" काम नियोक्ता कर्मचारी ऑटो बर्लिन ब्लूटूथ मेघ प्रशिक्षण डेटा पुनर्प्राप्ती डिजिटायझेशनचे एर्लानजन आनंद आरोग्य हॅनोवर Hartzkom hl-स्टुडिओ मालमत्ता आयटी सेवा मुले विपणन Mesut Pazarci कर्मचारी बातम्या PIM Rechtsanwaelte वकील प्रवास सॅप जलद अन्न स्वित्झर्लंड सुरक्षा सॉफ्टवेअर नोकरी ऑफर तंत्रज्ञान पर्यावरण कंपनी सुट्टी युएसबी ग्राहक ख्रिसमस भेटी\nमुलभूत भाषा सेट करा\nArchivmeldungen महिना निवडा जानेवारी 2019 डिसेंबर 2018 नोव्हेंबर 2018 ऑक्टोबर 2018 सप्टेंबर 2018 ऑगस्ट 2018 जुलै 2018 जून 2018 मे 2018 एप्रिल 2018 मार्च 2018 फेब्रुवारी 2018 जानेवारी 2018 डिसेंबर 2017 नोव्हेंबर 2017 ऑक्टोबर 2017 सप्टेंबर 2017 ऑगस्ट 2017 जुलै 2017 जून 2017 मे 2017\nइलेक्ट्रिक कार चार्ज की\nकॉपीराइट © 2019 | वर्डप्रेस थीम द्वारे एमएच थीम\nही साइट कुकीज चा वापर, शक्य तितका सर्वोत्कृष्ट कार्यक्षमता पुरवण्यासाठी. अधिक वाचा कुकीज वापर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Satara-Shirol-zoning-farmers-split-the-land/", "date_download": "2019-01-21T01:17:45Z", "digest": "sha1:AAVVHO5X3IVBGMPJ7SYVFLKJOHRU5J4U", "length": 8021, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शिरवळ झोनिंगमधील रस्त्यामुळे शेतीचे विभाजन | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › शिरवळ झोनिंगमधील रस्त्यामुळे शेतीचे विभाजन\nशि��वळ झोनिंगमधील रस्त्यामुळे शेतीचे विभाजन\nशिरवळ झोनिंगमधील रस्त्यामुळे गट नं. 910 ते 931 पर्यंतच्या 20 ते 25 गटधारक शेतकर्‍यांच्या जमिनीचे विभाजन होणार असून हा शेतकरी देशोधडीला लागणार आहे. रस्त्याला आमचा विरोध नाही मात्र शेतकर्‍यांच्या जमिनीचे विभाजन टाळून तो व्हावा अन्यथा आत्मदहन करण्याचा इशारा शेतकर्‍यांनी दिला आहे. याबाबत विठ्ठल कबुले यांच्यासह शेतकर्‍यांनी एक निवेदन प्रसिध्दीस दिले असून आम्हा गरीब शेतकर्‍यांवर होणार्‍या अन्यायास वाचा फोडून न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे. या निवेदनात म्हटले आहे की, दि. 30 मार्च 2017 रोजी प्रसिद्ध झालेल्या शिरवळ (सातारा) झोनिंगमध्ये जो रस्ता दाखवण्यात आला आहे त्या रस्त्यामुळे गट नं. 910 ते 931 पर्यंतच्या 20 ते 25 गटधारक शेतकर्‍यांचे दोन-दोन गटामध्ये विभाजन झालेले आहे.\nदोन लहान तुकड्यांमध्ये विभाजन झाल्याने जमिनीमधून पाहिजे तसे उत्पन्न निघणार नाही. गटाच्या मधोमध रस्ता गेल्याने लहान तुकड्यांची वहिवाट करताना रस्ता ओलांडून बी-बियाणे, अवजारे, बैले, गाड्यांचीही रस्त्यावरुन अलिकडे पलिकडे ने-आण करावी लागणार आहे. रस्त्यावरुन ट्रक, कार, मोटर्स टू व्हीलर्स यांची वाहतूक चालू राहणार आहे. यामुळे रस्ता क्रॉस करताना बी -बियाणे, औजारे यांची वाहतूक करताना अपघात संभवतो. त्यामुळे शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांस धोका संभवतो. याच जमिनीवर उत्पन्नामुळे आमचे संसार चालतात. जमिनीच्या विभाजनामुळे उत्पन्न घटून आमची बायका मुले उघड्यावर पडतील. संसार देशोधडीला लागण्याचा धोका आहे.\nहाच रस्ता गट नं. 910 ते 931 गटाच्या दक्षिण बाजूने म्हणजेच ओढ्याच्या बाजूने केल्याने वरील गटांचे विभाजन होणार नाही. एका बाजूस रस्ता व दुसर्‍या बाजूस संपूर्ण गट यामुळे गटाचे विभाजन न होता उत्पन्न कायम राहील. जमिनी वहिवाटण्यास सोयीस्कर होणार आहे. गट नं. 910 ते गट नं 931 पर्यंतच्या गटाच्या उत्तरेकडील बाजूस सरबांध आहे. गट नं. 598, 599, 931 पर्यंत जो रस्ता तोच जर गट नं. 932 व गट नं. 929, 928, 927 ते गट नं. 910 यांच्या सरबांधातून नेण्यास आमची हरकत नाही. गट नं. 932 व गट नं. 929 ते गट नं. 910, 882 या सर्व गटाची समसमान जमीन रस्त्यासाठी घेण्यात यावी. म्हणजे वरील गट धारकांचे समसमान नुकसान होईल. याबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करावा व आम्हावरील अन्यायास वाचा फोडून दाद देण्यात यावी, अशी मागणी विठ्ठल कबुले यांच्यासह नागरिकांनी निवेदनाद्वारे केली आहे.\nयुवतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी ; युवकाला ५ वर्षांची शिक्षा\nदत्ता जाधववर खंडणीचा गुन्हा\nलग्‍नानंतर वर्‍हाडी मंडळींमध्ये राडा\nलाईट चमकली अन् दत्ताची दहशतच मोडीत निघाली\nदेशाचा कारभार संविधान विरोधी : बी. जे. कोळसे - पाटील\nडॉ. मायी, डॉ. पटेल यांना ‘रयत’चे पुरस्कार जाहीर\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच\nदीड महिन्यापासून मागासवर्गीय आयएएस पोस्टिंगच्या प्रतीक्षेत\nविरोधकांची आघाडी भ्रष्टाचाराची : मोदी\nतलासरी, डहाणू भूकंपाने पुन्हा हादरले\nविश्‍वासघात करणार्‍यांना मदत नाही : आ. सतेज पाटील\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच\nदीड महिन्यापासून मागासवर्गीय आयएएस पोस्टिंगच्या प्रतीक्षेत\nतलासरी, डहाणू भूकंपाने पुन्हा हादरले\nविमानतळावरील फलकावर महाराजांचे नाव झळकले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharera.mahaonline.gov.in/Site/ViewPDFList?doctype=bBtqp4hqFw6WdFPNqP618lixmit4Sw4k7A2VpLn2RrqfYqFSaCUV2u9mMkDMeAQkPOrJFoI1n0fDwRDNc2MPfBy2cXpl_vhcZoXMyPBqvG4%3D&sort=GR_Date&sortdir=ASC", "date_download": "2019-01-21T01:26:33Z", "digest": "sha1:YIMKASLUPCAJMHKGOAXRGZ46YWPVGUMP", "length": 3148, "nlines": 88, "source_domain": "maharera.mahaonline.gov.in", "title": "डाउनलोड- महाऑनलाईन लिमीटेड", "raw_content": "\nमहाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण\nनियम, शा. नि. व परिपत्रक\nमहारेरा आदेश आणि परिपत्रके\nमहारेरा ने स्वतःहून केलेली आदेश (स्युओ मोटो ऑर्डर )\nदादरा आणि नगर हवेली\nनोंदणीकृत स्थावर मालमत्ता एजंट\nएकूण दर्शक : 3503452\nआजचे दर्शक : 343\n© ही महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी अॅथॉरिटी ऑफ इंडियाची अधिकृत वेबसाइट आहे. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2018/02/17/time-big/", "date_download": "2019-01-21T02:25:13Z", "digest": "sha1:2U7VPXFQAEKVYDEWK23Y5G42J7Y5XDSY", "length": 11036, "nlines": 78, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "समय बडा बलवान - Majha Paper", "raw_content": "\nनखांचे सौंदर्य कसे वाढवावे\nअलेक्झांड्रा अँडर्सन आहे जगातील सर्वात अब्जाधीश तरुणी\nसोलापूर आणि लगतच्या जिल्ह्यांत सध्या माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांचे एक छायाचित्र मोठ्या चर्चेचा विषय झाले आहे. या छायाचित्रात ते केन्द्रीय मंत्री नितीन गडकरी यांना हार घालत आहेत आणि त्यांच्या पाया पडताना दिसत आहेत. कोणीतरी ते छायाचित्र आपल्या स्मार्टफोनने टिपले आणि ते तासाभरात व्हाय���ल झाले. त्या दिवशी गडकरी आणि मुख्यमंत्री असे दोघेही सोलापुरात होते. ढोबळे यांनी या दोघांनाही हार घातले. मुख्यमंत्र्यांनी हार घातल्यानंतर ढोबळे यांच्याकडे जो दृष्टीक्षेप टाकला तो विशेष होताच पण गडकरी यांच्या पाया पडणारे ढोबळे सर्वांना अनेक घटनांची आठवण देऊन गेले. कारण ढोबळे यांना भाजपात येण्याची इच्छा आहेे.\nत्यांची इच्छा काहीही असली तरीही भाजपाचे नेते त्यांना आत घेण्यास राजी नाहीत. तसा भाजपाने महाराष्ट्रात आपला विस्तार करताना राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांना भाजपात दाखल करून घेतले आहे आणि त्यांना पावन करून घेतले आहे. अनेक राष्ट्रवादी नेते भाजपात आले पण ढोबळे यांना मात्र ताटकळत बसावे लागले आहे. कारण त्यांच्या भाजपा प्रवेशाला भाजपाच्याच अनेक कार्यकर्त्यांचा सक्त विरोध आहे. मुळात ढोबळे यांचा स्वत:चा असा काही जनाधार नाही. ते प्राध्यापक आहेत आणि शरद पवार यांची त्यांच्यावर मर्जी आहे म्हणून त्यांना राखीव जागेवर तिकिट दिले जाते आणि पवारांच्या प्रभावाखाली ते निवडूनही येतात. आता सारे वारे फिरले असल्याने ढोबळे यांना भाजपात येण्याचे वेध लागले आहेत. त्यांच्या अनेक शिक्षण संस्था आहेत आणि त्या संस्था चालवणे हे राजाश्रया शिवाय शक्य नाही याची त्यांना जाणीव आहे.\nभाजपापेक्षाही अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना प्रवेश देण्यास खास करून विरोध सुरू केला आहे. ढोबळे यांनी गतवर्षी सोलापुरातल्या आपल्या शिक्षण संस्थेत कबीर जथ्थ्याचा संगीताचा कार्यक्रम ठेवला होता. या जथ्थ्यातल्या काही कलाकारावर नक्षलवादी असल्याचा आरोप असल्यामुळे या कार्यक्रमात विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. ढोबळे यांनी भाडोत्री गुंडांना आणून या कार्यकर्त्यांना मारले. या माराचा राग वि.प. कार्यकर्त्यांच्या मनात आहे. अशा रितीने नक्षलवाद्यांची बाजू घेऊन आपण ज्या कार्यकत्यार्ंंना मारहाण करतो त्याच विचाराच्या पक्षात जाण्यासाठी आपण एवढे लाचार होतो याची ढोबळे यांना काही म्हणजे काही वाटत नाही. म्हणून शेवटी पाया पडून का होईना पण भाजपात घुसावे असा ढोबळे यांचा प्रयास आहे.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्���म्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी वादग्रस्त वक्तव्य विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%8F%E0%A4%AB%E0%A4%A1%E0%A5%80/", "date_download": "2019-01-21T01:13:04Z", "digest": "sha1:4UCPBKJGWVT5JRNW3VMNWNO6GROUNHF6", "length": 8736, "nlines": 161, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "संरक्षण क्षेत्रातील एफडीआयमध्ये मोदी सरकारला अपयश | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nसंरक्षण क्षेत्रातील एफडीआयमध्ये मोदी सरकारला अपयश\nनवी दिल्ली – संरक्षण क्षेत्रातील एफडीआय (फॉरेन डायरेक्‍ट इन्व्हेस्टमेंट-थेट परदेशी गुंतवणूक) बाबतीत मोदी सरकारला अपयश आल्याचे दिसून येत आहे. गेल्या चार वर्षात संरक्षण क्षेत्रात फारशी थेट परदेशी गुंतवणूक झाल्याचे आढळून आलेले नाही. मीडियाने दिलेल्या माहितीनुसार मागील चार वर्षात संरक्षण क्षेत्रामध्ये केवळ 1.17 कोटी रुपयांचीच थेट गुंतवणूक करण्यात आलेली आहे. मोदी सरकारने फॉरेन इन्व्हेस्टमेट बोर्डदेखील बंद करून टाकलेले आहे.\nएप्रिल 2014 ते डिसेंबर 2017 या काळात संरक्षण क्षेत्रात केवळ 0.18 दशलक्ष डॉलर्सची थेट परदेशी गुंतवणूक झाल्याची माहिती संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी बुधवारी दिली आह���.\nभारताने 1.25 लाख कोटीच्या संरक्षण खरदीसाठी 70 सौद्यंना मंजुरी दिलेली आहे. यामध्ये इस्रायलकडून राडार आणि क्षोणास्त्रे, अमेरिकेकडून विमाने, तोफा, फ्रान्सकडून लढाऊ विमाने, रशियाकडून रॉकेट्‌स आदीचा समावेश आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसलमान-कतरीना वाघा बॉर्डरवर; “भारत’चा पहिला फोटो पोस्ट\nदिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर अन्न औषध प्रशासनाचे छापासत्र\nपाकिस्तान अजूनही दहशतवाद पोसतो आहे\nगडकरींच्या गावातील पराभव ही आगामी निवडणुकीतील भाजपच्या पराभवाची नांदी – अशोक चव्हाण\nओलांद यांच्या आरोपावर सितारामन यांचे प्रतिआरोप\nभारतीय लष्कराकडून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर\nनोटाबंदीनंतर प्रॉपर्टी मार्केटमधून काळा पैसा गायब – मोदी\nदेशात पुन्हा पोलिओचा धोका\nकोलकाता रॅली हा केंद्रासाठी वेकअप कॉल ; शत्रुघ्न सिन्हा यांनी केले रॅलीचे जोरदार समर्थन\nभाषा-भाषा : हिंदीची सक्‍ती कितपत श्रेयस्कर\nखेलो इंडिया : मुष्टियुद्धात महाराष्ट्राचा सुवर्ण चौकार\nदाऊद टोळीतील तीन हस्तकांना अटक ; दिल्ली पोलिसांची कारवाई\nलक्षवेधी : सत्तातुरतेच्या ‘नाटका’चे ‘पोर’खेळ’\nखेलो इंडिया : प्रेरणा विचारेला टेनिसमध्ये सुवर्ण\nआलोककुमार यांनी आपल्या वक्तव्याविषयी केला खुलासा\nविरोधकांचा एकत्रित आवाज ( अग्रलेख )\nखेलो इंडिया : व्हॉलिबॉलमध्ये महाराष्ट्राच्या मुलींचे रुपेरी यश\nमध्य प्रदेश भाजपा नेत्याच्या टायर फॅक्‍टरीला आग ; पाच कामगारांचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/gold-futures-demanded-by-festive-demand/", "date_download": "2019-01-21T02:18:10Z", "digest": "sha1:B7VCOF5JAIU7BMWRV6WNZ7YFCQPONGZ7", "length": 7798, "nlines": 157, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "उत्सवांमुळे मागणी वाढल्याने सोने वधारले | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nउत्सवांमुळे मागणी वाढल्याने सोने वधारले\nनवी दिल्ली – जागतिक बाजारात सोन्याचे दर स्थिर असले तरी उत्सवामुळे भारतात सोन्याची खरेदी वाढली आहे. ग्राहकांची मागणी पुर्ण करण्यासाठी व्यापाऱ्यांकडून सोन्याची मागणी वाढल्यामुळे सोन्याचे दर आजही 130 रुपयानी वाढले. आता सोन्याचे दर सहा वर्षाच्या उच्चांकी पातळीवर गेले आहेत.\nचांदीला उद्योग क्षेत्राकडून मागणी नसल्यामुळे चांदीचे दर 90 रुपयांनी कमी झाले. दिल्ली सराफात सोमवारी स्टॅंडर्ड सोन्याचे दर 130 रुपयानी वाढून 32630 रुपये प्रति दहा ग्रॅम झाले. तर शुद्ध सोन्याचे दर 130 रुपयानी वाढून 32780 रुपये प्रति दहा ग्रॅम या पातळीवर गेले. गुरुवारी तयार चांदीचे दर 90 रुपयांनी कमी होऊन 39110 रुपये प्रति किलो या पातळीवर गेले. जागतिक बाजारात आज सोन्याचे दर 0.82 टक्‍क्‍यांनी तर चांदीचे दर 1.16 टक्‍क्‍यांनी वाढले असल्याचे दिसून आले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nखासगी विमा कंपन्यांचा टक्‍का वाढू लागला\nपरकीय गुंतवणुकीत होऊ लागली घट\nकरउत्पन्न मर्यादा वाढण्याची शक्‍यता\nगुंतवणुकीवरील मर्यादेनंतरही ऍमेझॉनचा विस्तार कार्यक्रम\nआता व्याजदर कपातीची चर्चा\nमहागाई घटल्यामुळे निर्देशांक उसळले\nसरकारचा महसूल कमी मात्र खर्च जास्त\nदेशावरील कर्जात गेल्या साडेचार वर्षात 49 टक्के वाढ\nकॉंग्रेसने अनुसूचित जातींच्या केवळ मतांसाठी वापर केला – देवेंद्र फडणवीस\nवाट अडवणाऱ्या प्रियकरावर गुन्हा\nभारतीय संघाच्या नावावर आगळावेगळा विक्रम\nशशिकला यांना तुरुंगात “व्हिआयपी’ बडदास्त\nविराट एकदिवसीयमधील सर्वोत्तम खेळाडू – क्‍लार्क\nटीचकी : ‘रोडिओ’ आणि पुण्याची ट्रॅफिक\nदेशात पुन्हा एकदा शीतलहर ; येत्या 24 तासात कडाक्‍याची थंडी\nखेलो इंडिया : टेबल टेनिसमध्ये चिन्मयला दुहेरी मुकुट\nमध्यप्रदेशात भाजप नेत्याची हत्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://ekregh.blogspot.com/2014/01/blog-post.html", "date_download": "2019-01-21T01:06:06Z", "digest": "sha1:OCQLAKS533WUPLDPBTIUAW55NSET6S5M", "length": 44039, "nlines": 276, "source_domain": "ekregh.blogspot.com", "title": "रेघ: नामदेव ढसाळांच्या निमित्ताने कविता नि चळवळ", "raw_content": "\nनामदेव ढसाळांच्या निमित्ताने कविता नि चळवळ\nकवी नामदेव ढसाळ यांचं १५ जानेवारीला निधन झालं. त्या निमित्ताने ही नोंद इथे प्रसिद्ध होतेय.\nनामदेव ढसाळ (१५ फेब्रुवारी १९४९ - १५ जानेवारी २०१४) [छायाचित्र : हेनिंग स्टेगमुलर]\n'चळवळ' हा शब्द अनेक जण अनेक अर्थांनी वापरत असतील. या सगळ्या अर्थांनी बोलणं काही आपल्याला जमण्यासारखं नाही. पण ज्या ढसाळांच्या निधनाच्या निमित्ताने आपण बोलतोय त्यांची नि त्यांच्या कवितेची दलित चळवळीशी बांधिलकी होती असं खुद्द तेही म्हणत. शिवाय १९६०च्या दशकात अनियतकालिकांची चळवळ झाली, असंही म्हटलं जातं आणि या चळवळीशीही ढसाळांचा संबंध होता. तर, ��्या अनियतकालिकांच्या चळवळ प्रकरणासंदर्भात कवितेबद्दल लहानसं काही नोंदवता आलं तर पाहू. काही लोक एकत्र येऊन काही ना काही हालचाल करत राहातात, त्यांचे एकमेकांवर किंवा आसपासच्या भवतालावर परिणाम होत राहतात, या अर्थानं या नोंदीत 'चळवळ' हा शब्द वापरला आहे. ढसाळांच्या निमित्ताने आपण बोलतोय. या निमित्तामधे ढसाळांचे समकालीन कवी तुळसी परब आणि मनोहर ओक यांनाही आणतोय. का, ते नोंद पुढे जाईल तसं स्पष्ट होईल अशी आशा. आता पहिल्याच्या निमित्ताने नवीन दोघांसह पुढे जाऊ.\nतुळसी परब यांनी चंद्रकान्त पाटील यांच्यासोबत 'मनोहर ओकच्या ऐंशी कविता' (लोकवाङ्मय गृह. दुसरी आवृत्ती : जानेवारी १९९९) हे पुस्तक संपादित केलं. या पुस्तकात मनोहर ओकांसंबंधी नि त्यांच्या कवितेसंबंधी दोघाही संपादकांचे लेख आहेत. यात परबांनी ते मुंबईला सचिवालयात असतानाचे काही अनुभवही नोंदवलेत. नामदेव ढसाळ, मनोहर ओक आणि परब यांचा तेव्हा एकमेकांच्या आसपास वावर होता. मैत्री होती असं काही लगेच इथे लिहावं वाटत नाही. तर, त्यासंबंधी परब लिहितात :\nत्यावेळी आमच्या तिघांमध्ये प्रचंड सामुहिक कवितावाचन चालत असे. आम्ही तेव्हा एकमेकांना कविता घेऊनच भेटत असू.\nनामदेव आणि मनोहरमध्ये हळूहळू फरक पडत चाललेला मला दिसत होता. त्याची एक दोन उदाहरणे सांगण्यासारखी आहेत.\nसरकारी कारकुनांच्या टेबलावर असतो तसा एकेक पेपरवेट माझ्या टेबलावर पडलेला असे. एकदा नामदेव माझ्या शेजारी बसून पेपरवेटशी चाळा करत होता. तेवढ्यात मनोहर आला. त्यानं नामदेवच्या हातातला पेपरवेट घेतला आणि तो मला म्हणाला, ''साल्या तू दगड आहेस. वर तुला पेपरवेट कशाला आधीच तू सगळ्या सरकारी कागदांवर नुसता झोपून राहतोस. मी आता या पेपरवेटची काय जादू करतो पाहा.'' मग तो पेपरवेट माझ्या टेबलावर नुसता फिरवत राहिला. मनोहरची कधी काय लहर लागेल त्याचा पत्ता नसायचा. म्हणून मी त्याला थोडा टरकूनच असे. त्याचा भोवरा थांबल्यानंतर तो काचेच्या पेपरवेटच्या आतल्या बुडबुड्यांकडे पाहत राहिला. नामदेवला म्हणाला, ''नाम्या, या पेपरवेटवर कविता लिहायची.'' मी या वेळी अंग काढून घेतलं. नामदेव म्हणाला, ''तू आधी लिही, मग मी लिहीन.'' दुसऱ्या दिवशी मनोहर या संग्रहातील कविता क्र. ६७ 'एकुलतेपणाच्या पेपरवेटमधील' ही कविता घेऊन लंच-अवरमधे हजर झाला. त्यातला 'कोणत्याही क्षणी बाजूला सारला ज��णारा आधीच तू सगळ्या सरकारी कागदांवर नुसता झोपून राहतोस. मी आता या पेपरवेटची काय जादू करतो पाहा.'' मग तो पेपरवेट माझ्या टेबलावर नुसता फिरवत राहिला. मनोहरची कधी काय लहर लागेल त्याचा पत्ता नसायचा. म्हणून मी त्याला थोडा टरकूनच असे. त्याचा भोवरा थांबल्यानंतर तो काचेच्या पेपरवेटच्या आतल्या बुडबुड्यांकडे पाहत राहिला. नामदेवला म्हणाला, ''नाम्या, या पेपरवेटवर कविता लिहायची.'' मी या वेळी अंग काढून घेतलं. नामदेव म्हणाला, ''तू आधी लिही, मग मी लिहीन.'' दुसऱ्या दिवशी मनोहर या संग्रहातील कविता क्र. ६७ 'एकुलतेपणाच्या पेपरवेटमधील' ही कविता घेऊन लंच-अवरमधे हजर झाला. त्यातला 'कोणत्याही क्षणी बाजूला सारला जाणारा कांतीमान निर्लेब उघड पेपरवेट अस्पृश्यासारखा दबलेला नर्म कांतीमान निर्लेब उघड पेपरवेट अस्पृश्यासारखा दबलेला नर्म ' ही ओळ नामदेवला लागली. तिसऱ्या दिवशी नामदेव त्याची 'पेपरवेटमध्ये माणसं कुणी कोंडून टाकलीत' ही कविता घेऊन हजर झाला. या दोन कविता एकमेकांशेजारी ठेवून कुणालाही दोन वेगवेगळ्या धोरणांची जुगलबंदी सहज बघता येईल.\nपरबांनी ज्या जुगलबंदीची अपेक्षा ठेवलेय, ती इथं या नोंदीत घडवायची आपली इच्छा होती पण यातली ढसाळांची कविता रेघेला उपलब्ध झाली नाही. पण हा मुद्दा तेवढ्याच कवितेपुरता अर्थातच मर्यादित नाहीये. दुसरं एक उदाहरण आहे झाडासंबंधीचं. वरती उल्लेख केलेल्याच लेखात परबांनी लिहिलंय :\nमनोहरच्या 'झाड' कवितेची गोष्ट थोडी मजेशीर आहे.... ही 'झाड' कविता नामदेवलासुद्धा तेव्हा खूप आवडली होती. (या आवडीचा उल्लेख चंद्रकान्त पाटलांच्याही लेखात आलेला आहे. 'अशी कविता लिहिता यायला पायजे', असं ढसाळ पाटलांना एकदा म्हणालेले.) मात्र नामदेवचं 'व्हायलन्सचं झाड' पूर्णतः वेगळ्या ध्रुवावरचं आहे.\nढसाळांची ही वेगळ्याच झाडासंबंधीची कविता साडेसहा पानं पसरलेली आहे, त्यामुळे सगळी इकडे नोंदवणं शक्य नाही. पण या कवितेची सुरुवात आणि शेवट इथे नोंदवूया. अशा अर्धवटपणासाठी माफी, वाचकांना मूळ कविता ढसाळांच्या 'मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलवले' (लोकवाङ्मय गृह) या कवितासंग्रहात सापडेल.\nतुळशीवृंदावनासारखे त्यांनी आपल्या दारासमोर व्हायलन्सचे झाड लावले. लावणे अटळ होते. ते रोज झाडाला भक्तिभावनेने पाण्याऐवजी रक्त घालू लागले. खत म्हणून मांससुद्धा. नाकर्तेपणाचा चेहरा घेऊन ��ेणारा सूर्य वरातीतला नवरा बनून पृथ्वीवर अवतरत होता. प्रत्येक संध्याकाळी नित्यनियमाने मरत होता. सूर्यमंडळे तारामंडळे यांचा शिवणापाण्याचा खेळ रोजच चालू होता. व्हायलन्सचे झाड वाढत होते. कणाकणाने आकाशाचा वेध घेत होते. माणसाचे रक्त पिणाऱ्या तस्करी शहराची हवा झाडाला भलतीच मानवत होती.\nझाडाची शेकडो हजारो लाखो कोट्यवधी झाडे\nझाडे झाडे झाडेच झाडे वाढत जातील\nपरिस्थितीवर घाव न घालणारं शासन मोडलं जाईल\nजनतेकडून राजरोस मारलं जाईल\nपार्लमेंट भातखेचरात भरून जाईल\nतोरणं गुंफली जातील नव्या देशाच्या वेशीसाठी\nआणि व्हायलन्सचं झाड देशाच्या आयुष्यात\nओकांची झाड कविता सुरू होते अशी :\nआणि संपते अशी :\nवयात येणारी फळं डोलदार\nगाणारे कोकिळ का कर्कटणारे कावळे\nवाढणारे अंगावर वेल, फुलहीन वा ऋतुमती\nया अवांतर घटनात संभवत नाही ते\nते असतं तेच मुळी निवांत म्हणून\nजे असतं तेच मुळी एक आरोप घेऊन\nया दोन झाडांबद्दल वाचकांनी आपापलं मत बनवावं. पेपरवेटसंबंधीची जी जुगलबंदी अपेक्षित होती ती इथे तितकी नाहीच. पण तरी..\nतरीही असं खूप शोधता येऊ शकतं. त्या काळच्या परिसराशी या हालचालींचा संबंध, शब्दांचा संबंध, एकूण वातावरणातलं वारं, याचा परिणाम होत होत काय काय कसं घडत गेलं असेल परबांनी ओक आणि ढसाळ यांच्यासोबतच्या त्यांच्या अनुभवांबद्दल लिहिलेलं आपण वाचलं आणि या अनुभवांमधून काही कविता कशा उभ्या राहिल्या तेही त्यात आलंय. यात सुटा कवी महत्त्वाचा आहेच, पण त्यासोबतीनं त्याच्या आसपासातल्या घडामोडी तेव्हा चळवळ म्हणता येईल अशा जोरकसपणे घडत होत्या असतील का परबांनी ओक आणि ढसाळ यांच्यासोबतच्या त्यांच्या अनुभवांबद्दल लिहिलेलं आपण वाचलं आणि या अनुभवांमधून काही कविता कशा उभ्या राहिल्या तेही त्यात आलंय. यात सुटा कवी महत्त्वाचा आहेच, पण त्यासोबतीनं त्याच्या आसपासातल्या घडामोडी तेव्हा चळवळ म्हणता येईल अशा जोरकसपणे घडत होत्या असतील का आणि या जोरकसपणात एकमेकांना आधारही मिळत असल्यामुळे पुन्हा जोरकसपणाला जोर मिळत असेल का आणि या जोरकसपणात एकमेकांना आधारही मिळत असल्यामुळे पुन्हा जोरकसपणाला जोर मिळत असेल का तपासायला हवं. इथे आपण वर काही उदाहरणं नोंदवली. तशी आणखीही देता येईल.\nआणखी उदाहरणार्थ, मुंबईवर ढसाळांनी लिहिलेली कविता\nमुंबई, मुंबई, माझ्या प्रिय रांडे\nये व माझा स्वीकार कर\nअश्विनीरूप ऋतुस्नात कामातुर लक्ष्मी\nसर्पस्वरूप विष्णू उर्ध्वरेत स्खलित\nहे शेष सूर्याच्या चेहऱ्या\nमला अधिकच प्रिय आहे\nअशी सुरू होते. (कवितासंग्रह - खेळ. प्रास प्रकाशन. प्रकाशन - नाताळ १९८३)\nतर, ओकांना मुंबईत गुदमरल्यासारखं वाटतं. म्हणून ते म्हणतात :\nमी गुदमरतोय या मुंबईत\nदारू पिऊन पावलं नीट पडतात\nउघडा दरवाजे मोकळ्या खिडक्या\nसुटी हवा द्या खुली मोकळी\n- अशी सुरू होणारी त्यांची मुंबईवरची कविता\nझुगारून दे बागुल संबंधांचे\nया शरीराचं पान आत उघड कर\nसगळी पदरीची लालूच वाऱ्याला दे.\nअनियतकालिकांशीच संबंधित आणखी एक कवी अरुण कोलटकर यांनी या मुंबईनं भिकेस लावलं हे एका कवितेतून नोंदवलं होतं, तेही इथे आठवू शकतं (अरुण कोलटकरच्या कविता, प्रास प्रकाशन, ऑगस्ट २००७). कोलटकरांना आपण यात जास्ती आणत नाहीयोत, कारण परबांच्या ज्या अनुभवाच्या सोबतीनं आपण ही नोंद करतोय त्या अनुभवात त्यांच्यासोबत ढसाळ आणि ओक होते. पण तरी-\nतरी तरी खूप काही शोधता येईल. परत उदाहरणार्थ, ढसाळांच्या गोलपीठ्यात 'पाणी' नावाची एक कविता आहे. त्यात शेवटाकडे ते म्हणतात :\nनदी राखते जन्मसिद्ध हक्क माण्सावरला\nआम्ही जिथं जिथं पाय टाकू तिथं तिथं फुटतील उपाळ निवाळचंग पाण्याचं\nआणि मग आमच्यासकट कुणीच राहणार नाही तहानेला\nआणि भाजणार नाही हीर पाण्याचा\nपाण्याला जातीय रंग देणारा तुमचा\nएकुलता एक ईश्वर त्याला लागेल आफलातून बुळगा\nन मग तुम्ही धोतराचे सोगे ओले ठेवण्यासाठी\nआम्ही तुम्हाला पाण्याने भरलेले रांजण देऊ\nपाण्यासारखं सुंदर कर्तव्य दुसरं कुठलंच नस्तं जगात\nतुम्ही शर्टासारखी शहरं बदलता\nमग सांगा पाण्यावाचून तडफडून मरणारांनी\n(गोलपीठा, लोकवाङ्मय गृह, पाचवी आवृत्ती - जुलै २००८)\nपरबांचा बाजारात कदाचित उपलब्ध असलेला एकमेव कवितासंग्रह आहे - कुबडा नार्सिसस (लोकवाङ्मय गृह, पहिली आवृत्ती मे २००२). या कवितासंग्रहातल्या पहिल्या कवितेचं नाव आहे - 'पाणी : निळेभोर काळे \nती सगळी पाण्याची हकिगत नाही\n- असं परबांनी म्हटलंय. ही कविता पूर्ण वाचण्यासाठी वरती तिचं नाव दिलंय त्यावर क्लिक करा. ढसाळ ज्या पाण्याबद्दल बोलत होते त्या पाण्यात आणि परबांच्या कवितेतल्या पाण्यातही काही थेंब सारखे सापडतील.\nमुळातला मुद्दा आपण काहीसा स्पष्ट करत आणला असावा अशी अपेक्षा आहे. चळवळ या शब्दाची प्रत्यक्षा��ली अंमलबजावणी घोषणांमधून किंवा व्यक्तिगत हेव्यादाव्यांमधून पण होत असावी. ती अगदी या अनियतकालिकांच्या घडामोडींमधेही झालेली सापडू शकेल. पण त्यापलीकडेही काही १९६०च्या दशकातल्या या शब्दांच्या वावरात सापडेल. तेही परबांच्या शब्दांत एकदा शेवटचं नोंदवूया, ते म्हणतात :\nआम्हा तिघांच्यात तेव्हा कविता-लेखनाच्या बाबतीत निर्वैर स्पर्धा चाले. 'सुहास राखेचा आणि संगमरवराचा चेहरा' ही कविता नामदेवला खूप आवडली होती. आपल्या 'मंदाकिनी पाटील : मला अभिप्रेत असलेलं कोलाज'वर या कवितेचा प्रभाव असल्याचं त्यानं मान्य केलं होतं. अर्थात दोन्ही ठिकाणी रसायन वेगवेगळ्या प्रकारचं आहे.\nएवढं सगळं सांगत बसणं म्हणजे आत्मप्रौढी केल्यासारखं होईल म्हणून आता आटोपतं घ्यायला हवं. पण चळवळीच्या संदर्भात अशा अनेक घटना घडत असतात आणि म्हणूनच तिला चळवळ म्हणतात.\nनामदेव ढसाळ चळवळीचे कवी होते असं म्हणताना 'चळवळ' या शब्दाचे म्हटलं तर बारकेसारके पण कवितेच्या बाबतीत इंटरेस्टिंग ठरू शकणारे मुद्दे लक्षात ठेवावे वाटले तर ठेवता येतील. यात व्यक्तीच्या कामाचं महत्त्व कमी करण्याचा काही संबंध नाही, उलट व्यक्तीच्या आसपासाचा काही अंदाज त्यातून बांधावा वाटला म्हणून फक्त. आणि त्या आसपासामधून या व्यक्तींना काय सापडलं ते तपासावं वाटलं म्हणूनही. हा आसपास कसाही असू शकतो. ढसाळांच्या वेळी तो जसा होता तसा होता आणि आता जसा आहे तसा आहे. यात चळवळीचा मुद्दा आला तो प्रत्येक वेळी असायलाच हवा या आग्रहाने नाही, तर तो जेव्हा लागू होता तेव्हा त्याचा परिणाम कसा झाला याची नोंद करण्यासाठी आला.\nजोड नोंद : १९६०च्या आसपास सुरू झालेल्या अनियतकालिकांच्या चळवळीबद्दल ढसाळांच्या निमित्ताने आपण काही मुद्दा नोंदवला, पण मुळात ती चळवळच नव्हती, असं मत या घडामोडींना जोर देणाऱ्या प्रमुख मंडळींपैकी एक अशोक शहाणे यांनी एकदा दिलेलं आहे. 'पण काही झालं तरी झाल्या प्रकाराला चळवळ म्हणणं काही बरोबर नाही', असं त्यांचं म्हणणं. आपल्या नोंदीतला मुद्दा तर या म्हणण्याच्या उलटा. आणि तो मुद्दा लागू करायचा झाला तर-\nशहाण्यांच्या 'आजकालच्या मराठी वाङ्मयावर क्ष किरण' या १९६३ साली गाजलेल्या लेखाच्या घडणीत भालचंद्र नेमाडे यांचा हातभार आहे, हे शहाण्यांनीच त्यांच्या 'नपेक्षा' या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी २००५मध्ये उघड के���ं होतं. आणि नेमाडे यांनी 'कोसला'बद्दल एकदा असं नोंदवलेलं : ही कादंबरी वाचून जर कुणाला वैताग आला तर आम्ही त्याची माफी मागूं. मात्र ही मोठ्यानं वाचावी. मनांतल्या मनांत वाचूं नये. चांगली वाटल्यास ज्यानं त्यानं अशोक शहाण्यांचे आभार मानावेत.\nहे जे एकमेकांचे आधार आपापल्या घडामोडींना लागलेत ते मान्य केल्यावर या आधाराला कोणी चळवळ म्हटलं तर काय हरकत. भाषेशी जवळीक साधायची एक चांगली हातोटी या आधारांमधून प्रवाहात कशी आली हे उलट यात जास्तीचं स्पष्ट होईल.\nहरकत घ्यायचीच तर आपलं काही चुकलं असेल असं न मानण्याची नि शेरेबाजी करण्याची जी (तशी नेहमीच वातावरणात असलेली पण या घडामोडींमुळे जास्त जोरात लागलेली) सवय या चळवळीमधून पुढे टिकली तिच्यावर घेता येईल. या सवयीची झाडं मात्र वर्तमानपत्रांपासून फेसबुकपर्यंत रुजलेली दिसतील. ज्या चळवळीच्यासंबंधीची ही नोंद आहे तिला काय वाट्टेल ते म्हटलं तरी एक वेळ चालेल, पण त्यातली किंवा त्यात नसलेलीही एकेक म्हातारी झाडं कोलमडत असताना नवीन बरं-वाईट काय रुजलं किंवा रुजतंय हे तपासायला हवं. हे काम रेघेच्या क्षमतेबाहेरचं आहे, पण सक्षम लोकांना ते करता येईल.\n\"शहाण्यांच्या 'आजकालच्या मराठी वाङ्मयावर क्ष किरण' या १९६३ साली गाजलेल्या लेखाच्या घडणीत भालचंद्र नेमाडे यांचा हातभार आहे, हे शहाण्यांनीच त्यांच्या 'नपेक्षा' या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी २००५मध्ये उघड केलं होतं. \"...\nतुमच्या वरील नोंद वाचल्या नंतर मागच्या आठवड्यात लोकसत्ता मधला चंद्रकांत पाटलांचा सदर लेख वाचनात आला\nखाली त्याची लिंक देत आहे चिकित्सकांनी जरूर वाचवा ढासळ आणि मनोहर ओंक यांच्या कवितां मधील साम्य आणि फरक छान नोंदवला आहे\nमाध्यमांबद्दल व साहित्याबद्दल काही नोंदी पत्रकारी लेखकीय हेतूनं करण्याचा प्रयत्न करणारं एक पत्र / जर्नल.\nमाध्यमांचा गोंगाट, त्यातून येणारी गुंगी, यासंबंधीचे काही बिंदू जोडत जाण्याचा प्रयत्न. हीच रेघेची मर्यादा. याशिवाय क्वचित काही सटरफटर नोंदी दिसल्या तर त्या साहित्यिक दस्तावेजीकरणाच्या हेतूनं किंवा आनंदामुळं केलेल्या, किंवा आपण हे भाषेत लिहितोय म्हणून भाषेबद्दल थोडं बोलता आलं तर, या हेतूनं केलेल्या. पण या कशातलंच अभ्यास प्रकारातलं काही इथं नाही. प्राथमिक वाचकाच्या हेतूनं फक्त. एका व्यक्तीशिवाय इतर लोकांचंही लेखन किंवा म्हणणं [एखाद्या बातमीच्या निमित्तानं एखादा वेगळा मुद्दा मांडणारं किंवा असं काही- 'गोंगाटावरचा उतारा' या सदराखाली] संबंधितांच्या परवानगीनं आणायचा प्रयत्न इथं क्वचित दिसेल. तो वाचक म्हणूनच्या हेतूंना पूरक ठरेल तसा. आणि जरा जास्त लोकशाही प्रकारातला. म्हणजे परस्परविरोधीसुद्धा चालेल असा. एवढाच रेघ ह्या पत्राचा जीव.\nडेबिट वा क्रेडिट कार्ड/नेट बँकिंग यांद्वारे\nअशा ऐच्छिक वर्गणीचा प्रयोग २०१६ साली रेघेवर पहिल्यांदा करून पाहिला. त्याला अनपेक्षितपणे मोठा प्रतिसाद मिळाला. केवळ एका वेळेपुरता प्रयोग करावा, असं सुरुवातीला डोक्यात होतं. पण सातत्य दिसल्यावर, हा वर्गणीचा मार्ग कायमस्वरूपी इथं उपलब्ध करून ठेवला. वर्गणीदारांची एक यादी रेघेच्या पानावर कोपऱ्यात प्रसिद्ध करता येईल, असंही सुरुवातीला ठरवलं होतं. अगदीच यादी तिथं नीट बसत नाहीशी लांबली तर सोडून देऊ, इतपत लवचिक धोरण ठेवलं होतं. बहुसंख्य वेळा वाचकांकडून 'निनावी' वर्गणीचाच पर्याय निवडला गेलेला दिसला. त्यामुळं यादीत नावंही कमीच दिसत होती. त्यातही रकमेनुसार वर्गणीदारांची उतरंड तयार होण्याची शक्यता दिसून आली. ते तितकं बरं वाटलं नाही. ज्याला-त्याला आपल्या इच्छेनुसार वर्गणी भरण्याचं किंवा न भरण्याचं स्वातंत्र्य असावं. त्यामुळं आता ती यादी कोपऱ्यात नोंदवलेली नाही. पण कोणी वर्गणी भरली, तर त्यांना औपचारिक पोच आणि आभाराचं ई-पत्र पाठवायची रेघेची इच्छा असते. तसा प्रयत्न केला जातोच.\n'रेघेचे दोन आर्थिक संसार' अशी नोंद पहिल्या प्रयोगावेळी केली होती. त्या वेळी प्रयोगाला 'निधी' असं म्हटलं होतं. आता कायमचं रूप आल्यावर 'वर्गणी' असं नोंदवलं आहे. मुळात, आर्थिक व्यवहाराला यात असं जोडण्यामागचा उद्देश काय होता, ते मांडायचा प्रयत्न या नोंदीत आहे.\nई-मेलद्वारे नोंद मिळवण्यासाठी नोंदणी\n वी आर गोइंग टू बी वर्ल्ड फे...\nएका मजकुराचा प्रवास : रेघ < दैनिक भास्कर < द हिंदू...\nनामदेव ढसाळांच्या निमित्ताने कविता नि चळवळ\nख़बर वहीं जगजानी है\nमुख्यप्रवाही माध्यमं असतात तशी का असतात\n'पेड न्यूज'संबंधीच्या अहवालाचा सारांश\n'लॅफम्स क्वार्टरली', आधी होऊन गेलेले लोक [...]\nमाध्यमांचा पैस नि पैसा\n[...] प्रोपगान्डा आणि एडवर्ड बर्नेस\nफलक तक चल साथ मेरे\nदरवर्षीचा आठ जून, किम व कोलटकर\nकोसळणाऱ्या इमारती, कोसळणारी माणस�� [...]\nएक एस्टी व पानवलकरांची एक कथा\nनामदेव ढसाळांच्या निमित्ताने [...]\nभालचंद्र नेमाडे आणि रा. रा. टीव्ही\nह्युगो चावेझ, बराक ओबामा आणि एक पुस्तक\nप्रकाश नारायण संत : [...] आठवण व पळवाट\n७ नोव्हेंबर १९०५ : ७ नोव्हेंबर १९१३ : झपूर्झा\nपान, पाणी नि प्रवाह\nएका लेखकाचे तीन संदर्भ\nस्वतःला फालतू समजण्याची गोष्ट\n- स्वतःचा अवकाश तपासताना : मराठी भाषांतरकाराचं टिपण (निबंध-पुस्तिका)\n- तात्पर्य (छोट्या गोष्टी)\nअब्द: १२ नोव्हेंबर २००८ - २३ फेब्रुवारी २०१० >> रेघ१: २३ फेब्रुवारी २०१० - २३ ऑक्टोबर २०१० >> एक रेघ: २३ ऑक्टोबर २०१० -\nखूप पूर्वी छापण्याच्या हेतूनं केलेलं, नंतर गोष्टी बदलल्या.\nशेजारी दिलेले एकूण आठ ब्लॉग हे रेघेचेच प्रकल्प आहेत. आपण कात्रणवही तयार करतो तसे हे ब्लॉग आहेत. त्यावर सतत नवीन माहिती टाकली जाऊ शकत नाही, पण एकदा जमलेली कात्रणं, फोटो तिथं एकत्र करून ठेवलेत. ज्या लोकांबद्दलच्या कात्रणवह्या आहेत, त्यांच्याचबद्दलच्या का, याचंही एकच एक कारण नाही. आपण काही वाचतो, त्यातून त्या त्या वेळी काही वाटतं, मग तसं आणखी काही वाचायला आहे का पाहतो - अशा शोधातून ह्या वह्या तयार झालेल्या होत्या. म्हणजे काही लोकांबद्दल इंटरनेटवर काहीच सापडलं नाही, म्हणून आपण काही मजकूर, फोटो, संबंधितांच्या परवानग्या वगैरे जमवून त्याच्या कात्रणवह्या केल्या (म्हणजे टायपिंगपासून इतर गोष्टी केल्या). वाटलं तेव्हा असं काम करून ठेवलं होतं, ते वास्तविक रेघेशी जोडवासंही वाटत नव्हतं, कारण तशी काही गरज वाटली नाही, पण मध्यंतरी यातलं काही काम दुसऱ्याच नावांवर खपवल्याचं वर्तमानपत्रात व इंटरनेटवर काही ठिकाणी दिसून आलं. यातल्या मजकुरावर आपल्याला काहीच मालकी दाखवायची नाही, पण पूर्णच खोटं नाव व श्रेय पाहून थोडं विचित्र वाटलं. तर त्यामुळं आता या वह्या इथं जोडून ठेवू. यातल्या एखाद्-दोन व्यक्तींबद्दलची रेघेची मतं आता किंचित निवळून थोडी टीकेकडं झुकणारीही झाली आहेत. तरी हे जरा जुनंपानं इथं राहू दे. तसं या वह्या म्हणजे रेघेच्या सुरुवातीच्या काळातलं बरं वेडेपण होतं:\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharera.mahaonline.gov.in/Site/64/FAQ", "date_download": "2019-01-21T02:09:13Z", "digest": "sha1:QEC2WXFJALTGOKK4ZEMKRXBB6BPQEYGU", "length": 3604, "nlines": 93, "source_domain": "maharera.mahaonline.gov.in", "title": "नेहमीचे प्रश्न - महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण", "raw_content": "\nमहाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण\nनियम, शा. नि. व परिपत्रक\nमहारेरा आदेश आणि परिपत्रके\nमहारेरा ने स्वतःहून केलेली आदेश (स्युओ मोटो ऑर्डर )\nदादरा आणि नगर हवेली\nनोंदणीकृत स्थावर मालमत्ता एजंट\nतुम्ही आता येथे आहात\nअतिरिक्त नेहमीचे प्रश्न डाऊनलोड\nअतिरिक्त नेहमीचे प्रश्न 2 डाऊनलोड\nएकूण दर्शक : 3503486\nआजचे दर्शक : 377\n© ही महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी अॅथॉरिटी ऑफ इंडियाची अधिकृत वेबसाइट आहे. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/slogan-of-teams-in-pro-kabaddi-2017/", "date_download": "2019-01-21T01:27:45Z", "digest": "sha1:SEZRWUE7XXJ7RGECQ2MP755P43HM4RAD", "length": 7065, "nlines": 70, "source_domain": "mahasports.co.in", "title": "प्रो कबड्डी: जाणुन घ्या तुमच्या आवडत्या संघाचे ब्रीदवाक्य", "raw_content": "\nप्रो कबड्डी: जाणुन घ्या तुमच्या आवडत्या संघाचे ब्रीदवाक्य\nप्रो कबड्डी: जाणुन घ्या तुमच्या आवडत्या संघाचे ब्रीदवाक्य\nप्रो कबड्डीमध्ये प्रत्येक संघाचे नाव त्यांच्या भोगौलिक स्थितीवरून ठेवले आहे. विशिष्ट भाषा, विशिष्ट शहर तर कधी प्रांत यांच्यानुसार कबड्डी संघाना नावे देण्यात आली आहेत. या प्रत्येक संघांचे विशिष्ट असे पाठीराखे आहेत. या पाठीराख्यात जोश आणि एकसंघ भावना उदयास यावी म्हणून प्रत्येक संघांची ब्रीद वाक्य ठरलेली आहेत.\nजेव्हा कधी कबड्डीचा संघ सामन्यात मागे असतो. त्यांना संघासाठी चांगली कामगिरी करण्याची प्रेरणा देण्याचे काम ही स्फुर्तीदायक ब्रीदवाक्य करत असतात. अश्या स्फुर्तीने खेळाडू त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त चांगली कामगीरी करून दाखवतात. अशी कित्येक उदाहरणे आपण जाणतो.\nआपण पाहू प्रो कबड्डीमधील संघ आणि त्यांची ब्रीदवाक्य-\n१ पुणेरी पलटण – #घेऊन टाक\n२ दबंग दिल्ली – #दिलसे दबंग\n३ जयपूर पिंक पँथर्स -#रोअर फॉर पँथर्स\n४ गुजरात फॉरचूनजायन्टस -#गरजेगा गुजरात\n५ तमील थालयइवाज- #नम्मा मन्नु नम्मा गेम\n६ हरयाणा स्टीलर्स- #लाथ गाड दो\n७ बेंगाल वॉरियर्स- #अमार वॉरियर्स\n८ यु.पी.योद्धा – #योद्धा हम\n९ तेलुगू टायटन्स- #वी आर टिटॅनियम\n१० पटणा पायरेट्स -#पायरेट्स हमला\n११ बंगलूरु बुल्स- #फुल चार्ज माडी\n१२ यु मुंबा -# ममबॉयज\nतिसरी राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा: दूर्वा, गौरी, मयुरी, पावनी यांना विजेतेपद\nऑस्ट्रेलियन ओपन: गतविजेत्या रॉजर फेडररला पराभवाचा धक्का\nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्���लला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\nडॉ. शिरीडकरने जिंकला “आर्य चषक”\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या साक्षी शितोळे व ईशा पवार यांचा सुवर्णवेध\nकोल्हापूरच्या संघानी पटाकवले जामसंडे पुरुष व महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद\nअजिंक्य रहाणे या मालिकेत करणार भारताचे नेतृत्व\nएमएस धोनी हा सुपरस्टार आहे…\nतेंडुलकर, कोहलीप्रमाणे या दिग्गजांच्या यादीत हाशिम अमलाही सामील\nसातत्याने विक्रम करणाऱ्या किंग कोहलीचा ‘हा’ विश्वविक्रम मोडीत\nन्यूझीलंड विरुद्धच्या टी२० मालिकेसाठी अशी आहे टीम इंडिया\nएमएस धोनीने चुकून घातली रिषभ पंतची जीन्स\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची २१७ पदकांसह आघाडी कायम\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या सुवर्णचौकार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसमध्ये चिन्मयला दुहेरी मुकुट; महाराष्ट्राला दोन सुवर्ण व एक रौप्य पदक\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या सुकमणी बाब्रेकर याला कास्यंपदक\n३री राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा : प्रथमेश पेनशेट्टी, आदित्य दळवी, प्रेम शहा, अभय मोरे यांना विजेतेपद\nखेलो इंडिया युथ गेम्सचा समारोप सोहळा आज\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या निखिल दुबे याचा ‘सुवर्ण’ ठोसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/results-declared-1st-9th-113488", "date_download": "2019-01-21T01:59:00Z", "digest": "sha1:55WYF2EXQQJ3QU7U3FW6TNDYO7ZW4DAB", "length": 14254, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "results declared of 1st to 9th पहिली ते नववीपर्यंतचे वार्षिक निकाल जाहिर | eSakal", "raw_content": "\nपहिली ते नववीपर्यंतचे वार्षिक निकाल जाहिर\nबुधवार, 2 मे 2018\nसटाणा : शहर व तालुक्यातील प्राथमिक आणि माध्यमिक (इयत्ता पहिली ते नववी पर्यंत) शालेय विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षांचा निकाल काल (ता. 1) महाराष्ट्र दिनी विविध शाळांमध्ये जाहिर करण्यात आला. गुणपत्रक घेण्यासाठी शहर आणि तालुक्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांसह पालकवर्गानेही हजेरी लावली होती.\nसटाणा : शहर व तालुक्यातील प्राथमिक आणि माध्यमिक (इयत्ता पहिली ते नववी पर्यंत) शालेय विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षांचा निकाल काल (ता. 1) महाराष्ट्र दिनी विविध शाळांमध्ये जाहिर करण्यात आला. गुणपत्रक घेण्यासाठी शहर आणि तालुक्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांसह पालकवर्गानेही हजेरी लावली होती.\nनिकालाबाबत सर्वांमध्ये उत्सुकता आणि कुतूहल निर्माण झाले होते. प्रगती पुस्तक हातात येताच अपेक्षेप्रमाणे यश मिळाल्याने काहींचे चेहरे फुलले होते. तर कमी गुण मिळाल्याने काहींचे थोडे हिरमुसलेले दिसत होते. निकालानंतर अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांसह मित्रमंडळी आणि घरातील सदस्यांना पेढे वाटून आनंद व्यक्त केला.\nवार्षिक परीक्षांचा निकाल असल्यामुळे काल सकाळी सात वाजताच सर्व शाळांचा परिसर विद्यार्थी आणि त्यांच्या पालकवर्गांनी गजबजू लागला होता. सुट्टीत मामाच्या गावी, परगावी गेलेल्या मुलांनी निकाल पाहण्यासाठी मंगळवारी सकाळी शाळेत हजेरी लावली. महाराष्ट्र दिनानिमित्त शाळांमध्ये सकाळी 8 वाजता ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी आपल्या पाल्यांचा निकाल घेण्यासाठी पालकवर्गही मोठ्या संख्येने शाळेत पोहचला होता. ध्वजारोहणानंतर वर्गशिक्षकांनी प्रत्येक वर्गानुसार निकाल जाहीर करून विद्यार्थ्यांना प्रगती पुस्तकांचे वाटप केले. काही विद्यार्थी सुट्टीत मामाच्या गावी गेल्यामुळे त्यांचा निकाल पालकांनी घेतला. प्रगती पुस्तक हाती येताच यंदा तू पास होऊन कितवीत गेलास, कोणाला कोणती श्रेणी मिळाली, किती गुण मिळाले, वर्गात कोण पहिला आला याची विचारपूस विद्यार्थी एकमेकांना करीत होते.\nनिकालाबाबत सर्वच विद्यार्थ्यांच्या मनात कुतूहल निर्माण झाले होते. निकालानंतर त्यांच्या मनावरील एकप्रकारचा ताण कमी झाल्याचे दिसून येत होते. वर्गात सर्वाधिक तसेच चांगले गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांच्या पाठीवर शिक्षकांसह पालकांचीही थाप पडत होती. विद्यार्थ्यांचे अन्य विद्यार्थ्यांकडून अभिनंदनही केले जात होते. सर्व मोबाईल कंपन्यांचे फोन दिवसभर खणखणत होते. नातेवाईक व मित्रमंडळींना आपल्या पाल्याचा निकाल सांगण्यात पालक दंग होते.\n....रोबिंद्रनाथांच्या शब्दसुरांचे बोट पकडून आम्ही कोलकात्याच्या ब्रिगेड परेड मैदानावर बोशुन (पक्षी : बसून) देश वाचवण्याच्या कामी व्यग्र होतो. मोन (...\nआता आठवडाभर आधीच होणार 'शिमगा'\nमुंबई- मुंबई, पुण्यातील चाकरमानी, मानकरी या दरम्यान कोकणाची वाट धरतात. या वेळी भक्त गाऱ्हाणीही घालतात. एकंदरच कोकणात उत्साहाचं, जल्लोषमय वातावरण असतं...\nनारायण राणे पुन्हा काँग्रेसमध्ये परतणार\nमुंबई : महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांचे मन भाजपमध्ये आता रमत नाही. त्यांना आजही चुकल्यासारखे वाटत आहे. त्यामुळे नारायण राणे...\nलिपिकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर इशारा मोर्चा\nपुणे : मंत्रालयापासून ते ग्रामपंचायतीमध्ये काम करणाऱ्या लिपिकांच्या ग्रेड वेतनात सुधारणा करून समान कामास समान वेतन, समान पदोन्नतीचे...\nआमचा चेहरा निवडणूकीनंतर पुढे येईल : सुशिलकुमार शिंदे\nपुणे : आमचा पंतप्रधानपदाचा चेहरा लोकसभेच्या निवडणुका झाल्यावर दिसेल. आमच्याकडे चेहरा नाही पण चेहरे आहेत.'',असे उत्तर सुशीलकुमार शिंदे यांनी भाजपच्या...\nलातूर - शाळांमध्ये सुविधा पुरविण्यात महाराष्ट्रात प्रगती होत आहे, असे असरच्या सर्वेक्षणात आढळून आले असले तरी लातुरातील महापालिकेच्या एका शाळेत नेमकी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/ls-2017-diwali-news/indira-gandhi-as-a-person-and-her-american-friend-dorothy-norman-1652431/", "date_download": "2019-01-21T01:48:39Z", "digest": "sha1:E4N3QQ3G6YH5Y6YAKJNJ7LIYLATFWHFA", "length": 47642, "nlines": 252, "source_domain": "www.loksatta.com", "title": "indira gandhi as a person and her american friend dorothy norman | आगळे मैत्र | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\nशशिकला यांना तुरुंगात विशेष वागणूक\nदिवाळी अंक २०१७ »\nडोरोथी नॉर्मन या त्यांच्या अतिशय जवळच्या अमेरिकन मत्रीण होत्या...\nइंदिरा गांधी आणि डोरोथी नॉर्मन\nलोकसत्ता दिवाळी अंक २०१७\nज्या इंदिराजींना ‘द ओन्ली मॅन इन द कॅबिनेट’ म्हणून ओळखले जात असे, त्या एक व्यक्ती म्हणून कशा होत्या, याबद्दल फारच कमी माहिती उपलब्ध आहे. डोरोथी नॉर्मन या त्यांच्या अतिशय जवळच्या अमेरिकन मत्रीण होत्या आणि त्��ा दोघींमध्ये अनेक वर्षे वैयक्तिक पातळीवर पत्रव्यवहार होत असे. नॉर्मन यांनी त्यातील निवडक पत्रांचे संकलन ‘इंदिरा गांधी : लेटर्स टु अ‍ॅन अमेरिकन फ्रेंड’ या नावाने १९८५ साली प्रसिद्ध केले आहे. त्यातील काही पत्रे.. इंदिराजींचे अनवट रूप चितारणारी\nडोरोथी नॉर्मन (२८ मार्च १९०५ – १२ एप्रिल १९९७) या एक लेखिका, संपादक, छायाचित्रकार, कलांच्या आश्रयदात्या आणि सामाजिक सुधारणेच्या क्षेत्रातील कार्यकर्त्यां म्हणून प्रसिद्ध होत्या. ‘न्यूयॉर्क पोस्ट’मध्ये त्या काही वर्षे साप्ताहिक सदर लिहीत असत. तसेच साहित्यिक आणि सामाजिक विषयाला वाहिलेल्या ‘ट्वाइस अ इयर’ या नियतकालिकाच्या त्या दहा वष्रे संपादक होत्या. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली असून त्यात ‘नेहरू: द फर्स्ट सिक्स्टी इयर्स’, भारतीय नेत्यांच्या लिखाणाचे दोन खंड, ‘आल्फ्रेड स्टिएग्लिट्झ: अ‍ॅन अमेरिकन सीअर’ तसेच ‘एनकाउंटर’ हे त्यांच्या आठवणींचे पुस्तक, ‘द स्पिरिट ऑफ इंडिया’ आदींचा त्यात समावेश होतो. १९३० व १९४० च्या दशकात- विशेषत: मानवी हक्क, भारताचा स्वातंत्र्यलढा, शिक्षण, वगरे क्षेत्रांमध्ये तसेच ‘अमेरिकन सिव्हिल लिबर्टीज् युनियन’, ‘प्लॅन्ड पेरेंटहूड’, ‘नॅशनल अर्बन लीग’ यांसारख्या अमेरिकन संस्था व संघटनांशीही त्या निगडित होत्या. छायाचित्रणाचा पेशा जरी त्यांनी स्वीकारला नसला तरी कला व राजकारणाच्या क्षेत्रातील अनेक प्रसिद्ध व्यक्तींची त्यांनी छायाचित्रे घेतली होती. सुप्रसिद्ध अमेरिकन छायाचित्रकार आल्फ्रेड स्टिएग्लिट्झ हे त्यांचे या क्षेत्रातील गुरू होते.\n‘इंदिरा गांधी- लेटर्स टु अ‍ॅन अमेरिकन फ्रेंड’ या पुस्तकाच्या प्रस्तावनेतच त्या म्हणतात, की ही पत्रे हा त्यांच्यातील ‘मत्रीचा एक उत्स्फूर्त आविष्कार आहे.’ ‘इंदिरा गांधी व मी अनेक वर्षे एकमेकींना पत्रे लिहीत होतो. कारण आमच्यासाठी ते नैसर्गिक होते. त्यांच्यातील एकाकीपणाची आणि कोणाशी तरी मोकळेपणाने व विश्वासाने बोलण्याच्या गरजेची मला जाणीव झाली होती.. आमच्या मत्रीवर विसंबता येण्यामुळे त्या उत्साहित होत असत आणि आम्ही अनेक स्तरांवर एकमेकींशी संपर्क साधत असू याचे मला नेहमीच आश्चर्य वाटत असे.’ ऑक्टोबर १९४९ मध्ये जवाहरलाल नेहरूंसोबत इंदिरा गांधी अमेरिकेला गेल्या असताना डोरोथी नॉर्मनची व त्यांची प्रथम भेट झाल��� आणि पहिल्या भेटीपासूनच त्यांच्यात एक मत्रीचे नाते निर्माण झाले. लोकशाही, स्वातंत्र्य, समाजकल्याणाचे कार्यक्रम, गरिबी नष्ट करणे, अिहसा यांमध्ये दोघींना सारखेच स्वारस्य होते. दोघींनाही निसर्गाची आणि सौंदर्याची जात्याच ओढ होती. तसेच साहित्य, कला, नृत्य, वास्तुरचना, संगीत याबाबतीतील दोघींच्या आवडीनिवडीदेखील खूपच मिळत्याजुळत्या होत्या.\n१९५० साली पंतप्रधान नेहरूंच्या पाहुण्या म्हणून दिल्लीला आल्या असताना डोरोथी त्यांच्याच घरी राहत होत्या आणि त्यांची खोली इंदिराजींच्या कुटुंबाशेजारीच होती. त्या काळापासूनच त्यांच्यात पत्रव्यवहार सुरू झाला. आणि जेव्हा मनापासून वाटेल तेव्हाच लिहिण्याची मुभा त्या दोघीही घेत असत. १९७५ साली ‘आणीबाणी’ जाहीर झाल्यानंतर भारताचे मित्र असणाऱ्या इतर काही अमेरिकी विचारवंतांबरोबर त्या काळातील मानवी हक्कांच्या उल्लंघनाला विरोध करणारे पत्रक डोरोथींनी प्रसारित केले होते. त्या काळात त्यांच्यातील पत्रव्यवहार खंडित झाला होता. पण १९ सप्टेंबर १९७५ रोजी भूतानहून आणलेली एक भेटवस्तू डोरोथींना पाठवताना सोबतच्या पत्रात इंदिरा गांधींनी लिहिले होते, ‘या हुकूमशहाकडून (‘ग्रेट डिक्टेटर’) ही भेट तू स्वीकारशील ना’ संजय गांधींच्या अपघाती मृत्यूनंतर त्यांचा पत्रव्यवहार परत सुरू झालेला दिसतो.\nया सर्व पत्रांमधून एक वेगळ्याच इंदिरा गांधी- एक कर्तव्यदक्ष कन्या, प्रेमळ माता, निसर्ग, संगीत, नृत्य-नाटय़ यांचा मनापासून आस्वाद घेणाऱ्या, सुसंस्कृत आणि तरीही एकाकी व्यक्ती- आपल्या समोर येतात.\nउदाहरणादाखल या संग्रहातील काही पत्रांचा अनुवाद इथे सादर केला आहे.\nतुझे पत्र कालच मिळाले. मी पाठवीन म्हटलेले पत्र अर्धवटच राहिले आहे. ते कधी पूर्ण होईल, कोण जाणे.\nहे अगदीच खाजगी आहे. अखेर मला थोडाफार समतोल साधता आला आहे.\nखाजगीपणाची आणि सतत प्रकाशझोतात न राहण्याची माझी गरज गेल्या तीन वर्षांत आणखी वाढत गेली आहे. आणि आता जर त्याकडे लक्ष दिले नाही तर त्याचा माझ्यावर काहीतरी गंभीर आणि विपरीत परिणाम होईल अशी मला भीती वाटते. दुर्दैवाने या देशाच्या कोणत्याही दूरच्या कोपऱ्यात गेले तरीदेखील मला खाजगीपणा मिळणे शक्य नाही. १६ हजार फुटांवरील कोलाहोय ग्लेशियरच्या पायथ्याशीसुद्धा लोक मला त्यांच्या नावाची कार्डे आणून देतात आणि आप��्या समस्या सांगतात हा नुसता लोकांना भेटण्याचा प्रश्न नाही; पण ते केवळ काहीतरी मागण्यासाठी आणि मिळवण्यासाठीच येतात. आणि मग शांतपणे विचार करण्यासाठी, विसाव्यासाठी किंवा एकांतात असण्यासाठी काही क्षणही मिळत नाहीत.\nगेल्या मे महिन्यात लंडनमध्ये असताना विकाऊ असलेले एक लहानसे घर माझ्या फार मनात भरले होते. इतक्या छान ठिकाणी होते. मध्यवर्ती- आणि तरीही अगदी शांत, एका बगिच्याच्या शेजारी. मला जर ते विकत घेता आले असते तर एक खोली माझ्यासाठी आणि राहिलेल्या (म्हणजे केवळ दोनच) भाडय़ाने देता आल्या असत्या. आता भाडी खूपच वाढली आहेत. आणि त्यातून परकीय चलनाचा प्रश्नही मिटला असता. परंतु ते विकत घेण्यासाठी परकीय चलन कुठून आणायचे, हीच मोठी समस्या होती. त्याची जमवाजमव करण्याच्या विचारात मी बराच वेळ घालवला आणि मग मला जेव्हा कळले की, आमच्या ओळखीपकीच कोणीतरी ते घेतले होते, तेव्हा अनेक महिने मी अतिशय उदास होते. कोणीतरी माझ्यासमोरच एखादे दार धाडकन् बंद करावे तसे मला वाटले.\nमाझ्या वडिलांमुळे आणि मुलांमुळे मला दिल्लीतून बाहेर जाता येत नाही. ही परिस्थिती आता थोडी सुकर झाली आहे- राजीव आता इंग्लंडमध्ये आहे आणि संजयची शाळाही या वर्षअखेरीस संपेल. त्यानेही इंग्लंडला जावे अशी माझी फार इच्छा आहे. मी जर लंडनमध्ये राहिले तर त्यालाही परदेशी जाणे सोपे होईल. मग मुले मला मधून मधून भेटू शकतील आणि मलाही एकटीने राहता येईल. काम करायला किंवा आराम करायला मी मोकळी असेन. ही काही फार मोठी अपेक्षा नव्हे, पण तेही मला साधेल असे दिसत नाही. यातून बाहेर पडण्याचा एकच मार्ग आहे, आणि तो म्हणजे एक सुयोग्य अशी नोकरी मिळवणे- पण ती भारत सरकारमधील किंवा उद्योगसमूहातील नको.\nदोन-तीन दिवसांपूर्वीच मी परत एकदा पुपुलशी बोलले. तिचे म्हणणे होते, की मी कृष्णमूर्तीशी बोलावे. ते पुढील महिन्यात दिल्लीला येणार आहेत.\nमी कोणापासून किंवा कशापासूनही पळ काढीत नाही आहे. गेली अनेक वष्रे मी माझ्या देशाची आणि कुटुंबाची सेवा केली आहे असे मी नक्कीच म्हणू शकते. त्याबद्दल मला क्षणभरही खंत वाटत नाही. कारण आज मी जी काही आहे, ती गेल्या अनेक वर्षांतील अनुभवांतूनच बनले आहे. पण आता मला निराळे जीवन हवे आहे. कदाचित ते यशस्वी ठरणारही नाही. कदाचित मला ते आवडणारही नाही, किंवा ते चांगले असणारही नाही. पण एकदा प्रयत्न करायला काय हरकत आहे माझ्या जुन्या आयुष्यापासून दूर जाण्याची निकड आता निर्माण झाली आहे. त्यात काही चूक आहे का\nविल्यम थॉम्पसनचे ‘द एज ऑफ हिस्टरी’ (‘इतिहासाच्या काठावर’) मला पाठवल्याबद्दल धन्यवाद. त्यामुळे एक नवीनच विचारधारा सुरू झाली आहे. वर्तमान अमेरिकेतील सर्व घडामोडींबद्दल माहीत असणे शक्य नसल्याने त्यातील काही संदर्भ माझ्या डोक्यावरूनच गेले.\nअलीकडे मी फार ‘मूडी’ झाले आहे. अगदी सुरुवातीची काही वष्रे सोडल्यास आपल्या मनाचा थांग घेण्यास एक क्षणही मोकळा मिळत नाही. ‘मी कोण आहे आणि मी का आहे’ हे नेहमीचेच प्रश्न आहेत. ज्याबाबतीत दिरंगाई चालणार नाही अशी काहीतरी कामे कायमच समोर असतात. म्हणून शांत बसून आपला स्वतचा आणि आयुष्याचा विचार करणे हे जरा विचित्र वाटते.. किंवा कदाचित हे नसíगक आणि वाढत्या वयाचा एक भागच असेल.\nमी कुठेतरी वाचले होते की, आयुष्याबद्दल कार्ल मार्क्‍सला विचारल्यावर त्याचे उत्तर होते, ‘आयुष्य म्हणजे संघर्ष’ माझ्या आयुष्यात तर संघर्ष कायमचाच आहे. पण तरीही मला वाटते, की आयुष्य हा एक चमत्कार आहे. निसर्गाची किमया आणि त्याच्या चतन्यातील विविधता.\nतारुण्याचा गर्व आणि उद्धटपणा आता ओसरला आहे. आणि त्याची जागा आता एका नम्रतेने घेतली आहे- केवळ वैयक्तिकच नव्हे, तर संपूर्ण मानवतेसाठीची नम्रता. आपल्या स्वतलाच जग मानणे हा आपला उद्दामपणाच नाही का आपल्याला माहीत असलेल्या मानवजातीचे अस्तित्वच संपुष्टात आले तर असा काय फरक पडणार आहे आपल्याला माहीत असलेल्या मानवजातीचे अस्तित्वच संपुष्टात आले तर असा काय फरक पडणार आहे पृथ्वी असेलच आणि निराळे प्राणी उदयाला येतील\nमला तर आता तुरुंगात असल्यासारखेच वाटते. माझ्याभोवतीचे सुरक्षारक्षक त्यांची अक्षमता लपवण्यासाठी संख्या वाढवतात, माझ्याभोवतीचे कडे अधिक घट्ट करतात. कदाचित त्यामुळे, किंवा मलाच अशी जाणीव झाली आहे, की मी आता शेवटाकडे येऊन पोचले आहे. या दिशेने आता अधिक प्रगती शक्य नाही. शाळेत असताना आणि जीवनाच्या निरनिराळ्या टप्प्यांवर आपल्याला मित्र-मत्रिणी असतात. पण अशी एक वेळ येते की, आपण त्यांना मागे टाकून एकटेच पुढे निघून गेलेले असतो. आपण बोलतो, भेटतो, पण ते सर्व फारच वरवरचे वाटते. सध्या तरी मी अशा मन:स्थितीत आहे.\nत्याचे कारण परिस्थिती आता वेड लावण्याजोगी विफल आणि कठीण बनली आहे. यावर तोडगा द���सतच नाही. कारण त्यासाठी उचलावयाची पावले एका लहानशा, आपल्याशी मिळत्याजुळत्या विचारांच्या गटातील लोकांवर अवलंबून नाहीत, तर ज्यांना आपल्या स्वतच्या फायद्यापलीकडे काही दिसत नाही आणि काहीतरी बिघडवण्यातच ज्यांना आनंद मिळतो अशा बहुसंख्यांवर अवलंबून आहेत. हे असेच असू शकेल. पण मला वाटते की याची कारणे अधिक खोलवर रुजलेली आहेत आणि काही काळापासून वाढतच आहेत.\nमाझी वाढ ही निरनिराळ्या कल्पना आणि विचारांचा स्वीकार करण्यातून आपोआपच झाली आहे. आपला काळ हा गुंतागुंतीचा आहे आणि त्यामुळेच खरा आव्हानात्मक आहे. कोतेपणा, हव्यास आणि क्षुद्रपणात गुरफटलेले लोक पाहून हताशपणा येतो. लहानसहान गोष्टींच्या मागे लागण्यात खऱ्या महत्त्वाच्या गोष्टी निसटूनच जातात.\n३१ तारखेच्या रात्री इथे फार मोठा विमान अपघात झाला. अनेक मित्र आणि ओळखीची मंडळी त्यात गमावली. माझ्या मंत्रिमंडळातील एक मंत्रीदेखील त्यात होते..\nआता ४ तारखेची पहाट झाली आहे. मी कॅनडा भेटीवर जाणार आहे. पण जिथे जाण्यासाठी मी खरोखर उत्सुक होते, त्या फिजी आणि टोंगाची भेट रद्द करावी लागली. कारण इतके दिवस मी बाहेर असणे योग्य होणार नाही.\nतुझे म्हणणे खरेच आहे. जितके दिवस आपण लिहीत नाही, तितकेच एकमेकांच्या संपर्कात राहणे अधिकाधिक कठीण होत जाते.\nमी काही गोष्टी तुझ्यासाठी पाठवल्या आहेत- भारताच्या तीन अगदी वेगवेगळ्या भागांतील खेडय़ातील जुनी चित्रे हाताने तयार केलेल्या ठोकळ्यांच्या साहाय्याने यांवर छापलेली आहेत: गुजरातमधले रेशमी कापड, ईशान्येकडील कॅिलपाँगचे स्कार्फ आणि बंगालमधील रुमाल- कारण तुला त्या आवडतील असे मला वाटले. आणि दुसरे म्हणजे मला नेहमी तुझी आठवण असते, हे तुला कळवावे म्हणून. मला लिहायला जमले नव्हते कारण नेहमीपेक्षा आजकाल मी फारच गडबडीत आहे. सारखाच प्रवास चालू आहे. आणि शिवाय, उजव्या हाताला काहीतरी झाले आहे, त्याचाही सारखा त्रास होत असतो.\nआठवडय़ाअखेरीस जर कोणी मला विचारले, की मी काय करत होते, तर मला खरेच काही उत्तर देता येणार नाही. पण प्रत्येक क्षणी अनेक कामे महत्त्वाची आणि तातडीचीच असतात. थोडक्यात सांगायचे तर आयुष्य फार वैफल्याचेच आहे. खूप वर्षांपूर्वी मी जेव्हा इंग्लंडमध्ये शिकत होते, तेव्हा माझ्या अभ्यासाबद्दल सल्ला घेण्यासाठी मी हॅरोल्ड लास्कींकडे गेले होते. ते म्हणाले, ‘हे पाहा, तुम्हाला आयुष्यात जर कोणीतरी बनायचे असले, तर आतापासूनच स्वत:साठी जगायला सुरुवात करा. तुम्ही जर आपल्या वडिलांची काळजी घेत राहाल, तर तुम्हाला दुसरे काहीच करता येणार नाही.’ पण मला यातून दुसरा काही मार्ग दिसत नाही. अशा दृष्टीने, की मला माझ्या वडिलांचा एकाकीपणा प्रकर्षांने जाणवला. आणि मला असेही वाटले, की मी आयुष्यात काही केले, किंवा माझ्या स्वतच्या कामातून मला काही समाधान मिळाले, तरी मी माझ्या वडिलांची पाठराखण करणे, आवश्यक त्या बारीकसारीक तपशिलांची काळजी घेणे, त्यांच्या सोयींकडे लक्ष देणे हे त्याहून अधिक महत्त्वाचे आणि उपयोगाचे आहे. मी नसले तर या सर्व गोष्टी त्यांनाच पाहाव्या लागतील आणि त्यांच्यात तशी चिकाटी नाही, वेळही नाही आणि मग त्यांची चिडचिड होते मी काही तक्रार करत नाही. चांगल्या गोष्टींबरोबर वाईट गोष्टीही येणारच. सुदैवाने अगदी वाईट परिस्थितीतूनही निभावून जाण्याइतकी विनोदबुद्धी मला लाभली आहे. आणि माझ्या निसर्गप्रेमामुळे अगदी अनपेक्षित ठिकाणीदेखील मला सौंदर्य आणि आनंद शोधता येतो. शिवाय इतरही अनेक गोष्टी आहेत- लोक आणि पुस्तके, संगीत आणि कलाकृती. आणि या सर्वाहून महत्त्वाचे म्हणजे माझी मुले आणि ती मोठी होताना, दोन निराळ्या प्रकारच्या व्यक्ती बनताना पाहण्याचा अनोखा आनंद.\nअर्थात, आता मी आणखी काहीतरी करायलाच हवे. लिखाण पण कशाबद्दल सर्वच गोष्टींबाबत माझ्या कल्पना ठाम आहेत. पण त्या सगळ्याचा एक गुंताच आहे. कदाचित लिहिण्याने त्यात एक प्रकारची शिस्त येईल आणि भविष्यातील विचार व कार्य यांना एक स्पष्ट दिशा मिळेल. एकच गोष्ट जी मला करता येईल किंवा जी मला करावीशी वाटते (हादेखील त्याचा एक भाग आहे का), ती म्हणजे काहीतरी साहित्यिक किंवा ऐतिहासिक संशोधन.\nस्वतबद्दल मी ज्या तऱ्हेने तुला लिहू शकते त्याचे मला स्वतलाच फार आश्चर्य वाटते- मी कोणालाच या प्रकारे कधीच लिहिले नाही.\nअन्नधान्याच्या विधेयकासाठी तू आम्हाला फारच मोठी मदत केली आहेस. त्याबद्दल तुझे कसे आभार मानावेत तेच मला समजत नाही. ‘थँक यू’ हे दोन शब्द आपण दिवसात इतक्या वेळा आणि बऱ्याचदा यांत्रिकपणे म्हणतो, की जेव्हा ते अगदी मनापासून म्हणावेसे वाटतात तेव्हा ते पुरेसे वाटत नाहीत. आणि तरीही आपल्याकडे दुसरे शब्दच नसतात.\n१७ तारखेला आम्ही दिल्लीला परत जाणार आहोत आणि त्याच्या दुस��्याच दिवशी मी काश्मीरला जाणार आहे. मुले अगोदरच तेथे गेलेली आहेत. आम्ही सर्वजण महिन्याच्या अखेरीला दिल्लीला परत येऊ.\nता. क. ‘वुड्स होल’ हे किती मनमोहक नाव आहे\n(‘वुड्स होल’ हे नॉर्मन यांच्या घराचे नाव आहे.)\nप्लॅस्टिक सर्जरीबद्दल ऐकल्यापासूनच मला माझ्या नाकाबाबत काहीतरी करून घेण्याची इच्छा होती. मी त्यासाठी पसेदेखील साठवायला सुरुवात केली होती. पण त्याबाबत उगाच बभ्रा न होता ते करायचे असेल तर प्रथम काहीतरी लहानसा अपघात घडावा, म्हणजे त्यानिमित्ताने मला ते करून घेता येईल असे मला वाटत होते. पण तुला माहीतच आहे की आपल्याला हवे तसे कधीच घडत नाही. तू ऐकलेच असशील की माझ्या भुवनेश्वरच्या सभेत दगडफेक झाली. काही थोडे विद्यार्थी एक घोळका करून उभे होते आणि घोषणा देत होते. त्यांच्याभोवती लोकांचा एक मोठा जमाव जमला होता आणि ते हे सर्व ऐकत होते आणि मधून मधून ‘जय’ असे ओरडत होते.\nमी माझे ४०-४५ मिनिटांचे संपूर्ण भाषण केले, पण भाषण करत असतानाच माझ्या लक्षात आले होते की काहीतरी दगडफेक वगरे चालू होती. कारण स्टेजच्या खाली असलेले वृत्तपत्रांचे प्रतिनिधी घाबरलेले दिसले आणि स्टेजच्या मागच्या बाजूला आले.\nमाझे भाषण झाल्यावर कोणीतरी आभार प्रदर्शनाचे भाषण करायला उठले म्हणून मी मागे जाऊन बसावे असे मला लोकांनी सुचवले. पण मला वाटले की, मी त्यावेळी समोर असणे महत्त्वाचे होते, म्हणून मी तेथेच उभी राहिले आणि विटेचा एक मोठा तुकडा माझ्या तोंडावरच येऊन आदळला. रक्ताची एक चिळकांडी उडाली. प्रथम मला वाटले की माझे नाक मोडले. मला कोणीतरी एक हातरुमाल दिला. ती सभा संपेपर्यंत मला तिथे राहायचे होते. पण लवकरच माझ्या लक्षात आले की, काहीतरी मोडले असेल तर ते लवकरात लवकर ठीक करायला हवे. म्हणून मग मी घरी गेले. ती सभा त्यानंतर बराच वेळ चालू होती.\nराजभवनवर माझ्या लक्षात आले की, मी एखाद्या बॉक्सरसारखी दिसत होते. आरशात तर मी फारच भयंकर दिसत होते. माझ्या नाकाची डावी बाजू वेडीवाकडी झाली होती. मग मीच ती उजव्या बाजूला ओढली आणि मला ‘टिक’ असा आवाज ऐकू आला. माझा डावा ओठ सुजून एका मोठय़ा अंडय़ाइतका झाला होता. माझा चेहरा पांढरा पडला होता आणि बराच वेळ नाकातून रक्त येत होते.\nओरिसाचा कारभार इतका गलथान आहे की डॉक्टरना यायलादेखील खूप वेळ लागला. आणि मग मी म्हटले की, माझे नाक मोडले आहे. आणि ते म्हणाले की, ना���ी. ही चर्चा मग बराच वेळ चालली. सुदैवाने मी स्वतच हुशारी करून हा संपूर्ण वेळ माझ्या चेहऱ्यावर बर्फ ठेवला होता आणि सूज उतरवत आणली होती.\nमाझ्या कार्यक्रमात काही बदल न करता दुसऱ्या दिवशी सकाळी मी पाटण्याच्या एका मोठय़ा सभेत भाषण केले आणि मग इथे आले. माझ्या नाकाचे डावीकडचे मोडलेले हाड थोडेसे चुकीच्या जागी गेले आहे आणि आता मी वििलग्डन हॉस्पिटलमध्ये आहे आणि ते दुरूस्त करण्यात येणार आहे. सूज जरी जवळजवळ पूर्णपणे उतरली असली तरी मी भयंकरच दिसते आहे.\nतू मला आता पाहायला हवे होतेस. माझ्या कपाळावर मोठे डौलदार क्रेपचे बँडेज आहे आणि नाकावर आडव्या पट्टय़ा.\nमाझी भूल उतरण्याच्या क्षणाचीच उषा वाट पाहत असावी- आणि लगेच तिने मला केनेडीच्या हत्येच्या चौकशीची भयानक कथा वाचून दाखवली. ती चांगली लिहिलेली आणि खिळवून ठेवणारी आहे. आणि हॉस्पिटलमध्ये असताना अगदी वाचण्यायोग्यच\nमला या खोलीची सजावट बदलावी लागली, कारण काही दिवसांपूर्वी इस्पितळात असलेल्या एका कलाकाराने आपले सर्वात उग्र दिसणारे चित्र देणगी म्हणून दिले असावे. या खोलीतील चित्रात एक अगदी वेडेवाकडे गाठी असणारे झाड होते आणि त्याकडेच सारखे लक्ष जात असे. आता ते इथल्या मागल्या व्हरांडय़ात हलवले आहे आणि खोली आता प्रफुल्लित झाली आहे.\n(डोरोथी नॉर्मन यांच्या ‘इंदिरा गांधी- लेटर्स टु अ‍ॅन अमेरिकन फ्रेंड’ या पुस्तकाचा हा मराठी अनुवाद राजहंस प्रकाशनतर्फे लवकरच प्रसिद्ध होत आहे.)\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसत्तेचे केंद्रीकरण की महाआघाडी\nपोट भरण्यासाठी मी एकेकाळी कोथिंबीरसुद्धा विकली; नवाजुद्दीनने सांगितल्या संघर्षाच्या आठवणी\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\n'फक्त कधी आणि कुठे ते सांग'; सारासोबत डेटला जाण्यास कार्तिक आर्यन तयार\nतुझं करिअर उद्ध्वस्त करू, सेटवर जाळपोळ करू; करणी सेनेची कंगनाला धमकी\nमी नायक नाही, कलाकार आहे..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nसत्तेचे केंद्रीकरण की महाआघाडी\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\n.. तर रिझव्‍‌र्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nपंधरा वर्षांनी रेल्वेत पुन्हा कुल्हडचा वापर\nस्वप्निल जोशीला भेटण्याची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/maharashtra-day/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%9A%E0%A4%B3%E0%A4%B5%E0%A4%B3-108043000024_1.htm", "date_download": "2019-01-21T01:52:44Z", "digest": "sha1:TYMH22VCXJV5VJWDMVCO5YRT34VBJ6U5", "length": 16406, "nlines": 120, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "संयुक्त महाराष्ट्र चळवळ | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 21 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमुंबई महाराष्ट्रात आली ती केवळ संयुक्त महाराष्ट्र समितीच्या रेट्यामुळे. अन्यथा गुजरातने किंवा केंद्रानेच ती गट्टम केली असती. आज मुंबई कॉस्मोपॉलिटिन आहे, ती कुण्या एका भाषिकांची नाही, असे उच्चरवाने इतर भाषिकांकडून सांगितले जात असले तरी ही मुंबई मिळविण्यासाठी १०५ मराठी हुतात्म्यांचे रक्त सांडले आहे, ही बाब विसरता येणार नाही. संयुक्त महाराष्ट्र स्थापनेचा सारा इतिहास अंगावर रोमांच आणणारा आहे, तो वाचला की मुंबईसाठी मराठी माणसाने काय मोजले आहे, ते कळते.\nभारत स्वातंत्र्य झाल्यानंतर ठिकठिकाणी भाषिक राज्यांची मागणी होऊ लागली. त्यासाठी आंदोलने होऊ लागली. तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू व उपपंतप्रधान वल्लभभाई पटेल या दोघांचा मात्र याला विरोध होता. भाषेनुसार राज्ये निर्माण केली तर देशाचे तुकडे होण्याची भीती या दोघांना वाटत होती. पण देशाच्या स्वातंत्र्यासाठी एक होऊन लढा देणाऱ्या सर्व भाषिक राज्यांना आपल्या भाषकांचे राज्य असणे गरजेचे वाटत होते. म्हणून भाषावार प्रांतरचना व्हावी म्हणून आंदोलने सुरू झाली. प्रामुख्याने ही आंदोलने दक्षिणेत होऊ लागली.\nतेलगू राज्य व्हावे यासाठी उपोषणाचा मार्ग अवलंबून नंतर प्राणत्याग करणारे श्रीरामलू पोट्टी हे अखेरीस राज्य पुनर्रचना आयोग नेमण्यास कारणीभूत ठरले. त्यानंतर स्थापन झालेल्या राज्य पुनर्रचना समितीने आंध्र प्रदेश, केरळ, कर्नाटक आणि तमिळनाडू अशी राज्ये स्थापन करण्याची शिफारस केंद्राला केली. त्यावेळी या समितीने मराठी व गुजराती भाषिकांचे स्वतंत्र राज्य न करता या दोहोंचे मिळून एक राज्य करावे व त्याची राजधानी मुंबई असावी अशी शिफारस केली. या शिफारशीवरच ही समिती थांबली नाही, तर निजामाच्या ताब्यात असलेला मराठी भाषिकांचा मराठवाडावा व ��त्कालीन मध्य भारतात असलेला विदर्भ यांचे मिळून मराठी भाषकांचे विदर्भ राज्य करण्याची शिफारस करून तमाम मराठी भाषिकांच्या जखमेवर मीठ चोळले.\nयाला विरोध करण्यसाठी सर्व पक्षीय मराठी नेते एकत्र आले. त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी समितीची स्थापन सहा फेब्रुवारी १९५६ रोजी केली. या समितीचे अध्यक्ष म्हणून एकेकाळचे ब्राह्मणेतरांचे नेते केशवराव जेधे यांची निवड करण्यात आली. संयुक्त महाराष्ट्र समितीत त्यावेळी सर्व पक्षांचे नेते होते. आचार्य अत्रे यांची मुलखमैदान तोफ तर होतीच, पण सुधारकाग्रणी प्रबोधनकार ठाकरे, एस. एम. जोशी, ना. ग. गोरे, कॉम्रेड डांगे हे नेतेही त्यात होते. या सर्वांनी महाराष्ट्राला जागे केले. स्वतंत्र भाषक राज्य असण्याची जाणीव निर्माण केली. या समितीचा प्रभाव एवढा पडला की त्यानंतर झालेल्या मुंबई राज्याच्या निवडणुकीत समितीला १०१ जागा मिळाल्या. पण गुजरात, मराठवाडा व विदर्भातील लोकप्रतिनिधींच्या साथीने यशवंतराव चव्हाण द्वैभाषिक मुंबई राज्याचे मुख्यमंत्री झाले.\nयानंतरही संयुक्त महाराष्ट्राची चळवळ थाबंली नाही. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे या गर्जनेसह तमाम मराठी मंडळी पेटून उठली. त्यावेळी केंद्रात अर्थमंत्री असलेल्या सी. डी. देशमुखांनीही या मागणीला पाठिंबा देऊन आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे या लढ्याला नैतिक बळ प्राप्त झाले. पुढे मुख्यमंत्री झालेल्या मोरारजी देसाईं यांनी हे आंदोलन चिरडण्याचा खूप प्रयत्न केला. त्यांच्या निर्दयीपणामुळेच फ्लोरा फाऊंटनजवळ पोलिसांनी केलेल्या गोळीबारात १०५ जण हुतात्मा झाले. मराठी राज्यासाठी १०५ जणांचे रक्त सांडले. या घटनेनंतर मात्र, संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीचे गांभीर्य वाढले. मग देसाईंना हटवून मुख्यमंत्रिपदाची धुरा यशवंतराव चव्हाणांकडे देण्यात आली. त्यानंतर मग अखेरीस १ मे १९६० रोजी मुंबईसह महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. गुजराती भाषिकांचे गुजरात हे वेगळे राज्य करण्यात आले. मुंबईसह महाराष्ट्र राज्य होत असताना मराठी भाषिकांची मोठी वस्ती असलेले बेळगाव मात्र कर्नाटकातच राहिले. शिवाय डांग, निपाणी असे छोटे छोटे भागही अनुक्रमे गुजरात व कर्नाटकात गेले. त्याची जखम आजही ठसठसती आहेच.\nयावर अधिक वाचा :\nPUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्प��टलमध्ये\nव्हिडिओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती असेलच परंतु आपल्याला कदाचित याच्या वाईट ...\nभारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा ...\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश\nशिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...\nडाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल\nगेल्या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ ...\nमायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार\nप्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ ...\nनवीन वर्षात अशी घ्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी\nउपचाराहून प्रतिबंध अधिक चांगला. या नवीन वर्षात आपण ही म्हण गांभीर्याने घ्यायला हवी आणि ...\nसुभाषचंद्र बोस : तुम मुझे खून दो मै तुम्हे आजादी दूंगा\nतुम मुझे खून दो मै तुम्हे आजादी दूंगा अशी घोषणा करणार्‍या सुभाषचंद्र बोस यांचे स्थान ...\nसर्वप्रथम कस्टर्ड पावडर दूधात मिसळून घ्यावे बाकी उरलेले दूध उकळत ठेवावे व त्यात हळू हळू ...\nफास्टफूड एका प्रकारे व्यसन, सिगारेट-अल्कोहोल जितकेच घातक\nसिगारेट किंवा अल्कोहोलचे व्यसन असलेल्या लोकांना याचे सेवन सोडल्यावर ज्या प्रकारे ...\nफळांपासून कोण कोणते जीवनसत्व मिळतात जाणून घ्या...\nफळे आपल्या आरोग्याची तसेच आपल्या सौंदर्याची काळजी घेत असतात. दररोजच्या आहारात फळाचा ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-08-september-2018/", "date_download": "2019-01-21T02:15:55Z", "digest": "sha1:CBIXJD2YMT3GVRNB5GFO6BPE5AJAMJK4", "length": 15199, "nlines": 139, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top Current Affairs 08 September 2018 For Sarkari Naukri Preparation", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(Northern Railway) उत्तर रेल्वेत ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 1092 जागांसाठी भरती\n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 150 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती [Updated]\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2019\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n(NPCIL) न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध��ये 162 जागांसाठी भरती\n(Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n(ESIC) कर्मचारी राज्य विमा महामंडळात 329 जागांसाठी भरती\n(UPSC-NDA) राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 392 जागांसाठी भरती\n(MPSC) महाराष्ट्र लोक सेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा-2019 (555 जागा)\n(Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n(NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 251 जागांसाठी भरती\n(Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\nकेंद्रीय श्रम आणि रोजगार राज्य मंत्री (स्वतंत्र प्रभार) श्री संतोष कुमार गंगवार, 6-7 सप्टेंबर, 2018 रोजी आयोजित जी -20 श्रम आणि रोजगार सेवकांच्या बैठकीसाठी अर्जेंटिना मेंडोज़ाला एक शिष्टमंडळाचे नेतृत्व केले.\nऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये, केंद्रीय गृहमंत्री श्री राजनाथ सिंह यांनी 6 व्या आंतरराष्ट्रीय जेर्रिक ऑर्थोपेडिक सोसायटी ऑफ इंडिया कॉन्फरन्सचे उद्घाटन “कमी वृद्धी आणि सुधारित मोबिलीटीसह” या विषयावर केले.\nअक्षय कुमार लाल बहादूर शास्त्री मेमोरियल फाउंडेशनचे पहिले मानद राजदूत बनले आहेत.\nअनिल अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) विरूद्ध 200 कोटींचा लवाद पुरस्कार पटकावला आहे.\nएचडीएफसी बँकेने ब्रँडझेड इंडिया टॉप 50 मध्ये सलग पाचव्या वर्षी आपले स्थान कायम राखले आहे. 2018 मध्ये ब्रँड व्हॅल्यू 21 टक्क्यांनी वाढून 21.7 अब्ज डॉलरवर गेली आहे.\nसर्वोच्च न्यायालयाने गुन्हेगारीच्या श्रेणीतून समलैंगिक संबंध बाहेर काढून भारत 126 व्या क्रमांकाचा देश बनला आहे जेथे समलैंगिकता वैध आहे.\nएसबीआय म्युच्युअल फंडाने अश्वनी भाटिया यांना व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे.\nअंशुला कांत यांची भारतीय स्टेट बँक (एसबीआय) चे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती केली आहे.\nहुन सेन कंबोडियाचे पंतप्रधान म्हणून पुन्हा निवडून आले आहेत.\nभारतीय नेमबाज हृदय हजारिका आयएसएफएफ वर्ल्डकप ज्युनियर 10 मीटर एअर रायफलमध्ये सुवर्ण पदक पटकावले आहे.\nPrevious (RINL) राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड मध्ये 664 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02 /2018 निकाल\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n» (MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n» (Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» (ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 2100 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» IBPS मार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या 1599 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र (CRP SPL VIII 2018)\n» लक्ष्मी विलास बँक ‘प्रोबशनरी ऑफिसर’ भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» कॅनरा बँक 800 प्रोबेशनरी ऑफिसर भरती परीक्षा निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02/2018 निकाल\n» (MPSC) महाराष्ट्र वन सेवा (मुख्य) परीक्षा-2018 अंतिम उत्तरतालिका\n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2014/08/30/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B8-%E0%A4%8D%E0%A4%9F-%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%85%E0%A4%B0/", "date_download": "2019-01-21T02:24:55Z", "digest": "sha1:7ZPR2C6WOXILRZYZN3X7F4QIKOOILSEK", "length": 16168, "nlines": 79, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "सर्व्हिस ऍट युवर डोअर - Majha Paper", "raw_content": "\nअस्वल सैनिकाच्या सन्मानार्थ बनतोय चित्रपट\nअंधश्रद्धेपोटी घुबडांचा व्यापार तेजीत\nसर्व्हिस ऍट युवर डोअर\nसध्याचे जीवन धकाधकीचे झाले आहे आणि त्यात���नच कोणत्याही सामान्य परिस्थितीतल्या सुशिक्षित बेकाराला कसलीही गुंतवणूक न करता उभारता येईल असा हा व्यवसाय विकसित झाला आहे. लोकांची गरज काय आहे लक्षात घ्या. अतीशय बिझी असलेल्या लोकांना विम्याचा हप्ता भरायला वेळ नसतो. बँकेत एखादा चेक भरायचा असल्यास त्यालासुध्दा सवड मिळत नाही. मुलांना शाळेत नेऊन सोडणे, घेऊन येणे, लॉंड्रीचे कपडे नेऊन टाकून घेऊन येणे, निरनिराळ्या प्रकारची बिले भरणे ही कामेसुध्दा करण्याइतका वेळ लोकांना नसतो. घरातला एखादा नळ टपकत असतो. पण त्यासाठी प्लंबर शोधून त्याला घेऊन येणे एवढा अवसर लोकांना मिळत नाही. आपल्या छोट्या छोट्या कामांसाठी हाताखाली एखादा घरगुती नोकर ठेवावा तर तेही परवडत नाही. कारण त्याला पूर्णवेळ काम नसते आणि अनेक छोटी छोटी कामे तर स्वतःला करता येत नाहीत. अशा लोकांची ही सर्व छोटी कामे करून देणे हा एक चांगला व्यवसाय होऊ शकतो. खरे म्हणजे हा व्यवसाय म्हणजे दुसरे तिसरे काही नसून लोकांसाठी केलेली दैनंदिन कामातली इव्हेंट मॅनेजमेंटच असते.\nहा व्यवसाय करणार्‍या लोकांना एक चांगली सोय असते. त्याला प्रत्येकाचे बिल भरायला प्रत्येक वेळी जाण्याची गरज नाही. आपण जेवढ्या लोकांना ही सेवा देत आहोत. तेवढ्या लोकांची सारी बिले एकदाच गोळा करून योग्य त्या ठिकाणी नेऊन भरली की सेवा देणार्‍याचेही काम सोपे होते. म्हणजे त्याला फार काबाडकष्ट करावे लागत नाहीत. परंतु लोकांची मात्र छान सोय होते. या सगळ्या छोट्या छोट्या कामांबद्दल छोटे मोठे बिल आकारले तर लोकांनाही त्याचे काही वाटत नाही. अन्यथा त्यांना या कामासाठी खूप गैरसोयी सहन करावी लागत असते. एखादा चेक भरायचा झाला किंवा घराचा हप्ता भरायचा झाला तर तो भरून ऑफिसला जायला उशिर होतो आणि ऑफिसमध्ये लेटमार्क पडतो. काही काही लोकांना तर अशा किरकोळ कामांसाठी अर्ध्या दिवसाची रजासुध्दा टाकावी लागते. घरातला नळ दुरूस्त करायला येणारा प्लंबर किंवा तसलाच कारागीर एक तर लहरी असतो आणि केव्हा येऊन आपला किती वेळ खाईल याची काही शाश्‍वती नसते. त्यामुळे असे काम कोणावर तरी सोपवले म्हणजे तेवढाच दिलासा मिळतो आणि त्यापोटी काही शुल्क द्यायला कोणी मागेपुढे पहात नाही. अशा प्रकारची २०-२५ बिझी कुटुंबे ताब्यात घेऊन त्यांची घरातली छोटी मोठी दुरूस्ती आणि घराबाहेरची अशी लहान सहान कामे केली तर त्यातून ती कामे करणार्‍या सुशिक्षित बेकाराला सुध्दा चांगला पैसा मिळू शकतो.\nपुणे, मुंबई किंवा अशाच मोठ्या शहरांमध्ये अशा सेवेची फार गरज आहे आणि अनेक सुशिक्षित मुलेही अशी कामे करण्यासाठी उपलब्ध आहेत. त्यातल्या काही मुलांकडे शैक्षणिक पात्रता, विशिष्ट प्रकारचे कौशल्य किंवा कॉम्प्युटरचे कोर्स नसतात अशा मुलांना हा सेवा देण्याचा उद्योग चांगली प्राप्ती करून देणारा ठरेल असा विश्‍वास वाटतो. पुण्याचे सुप्रसिध्द बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णी यांचा उद्योगपती म्हणून झालेला उदय अशाच कामातून झालेला आहे. दुकानदारांच्या खराब झालेल्या पाट्या धुवून देणे, कोणाचे अगदी किरकोळ बांधकाम करून देणे, टेलिफोन रिसिव्हर स्वच्छ करून पुसून देणे अशी कामे ते करत असत. एखाद्या घरात टेलिफोन पुसायला गेल्यानंतर टेलिफोन ठेवलेल्या टेबलवरची पुस्तके अस्ताव्यस्त पडलेली असत. टेलिफोन पुसल्यानंतर सहजच डी. एस. कुलकर्णी ती पुस्तके व्यवस्थित रचून ठेवत असत. घराचे मालक किंवा घरातली गृहिणी आपली पुस्तके रचून ठेवलेली बघून चकित होत असत. एवढी छोटी कामे करायला आपल्याला वेळ नाही पण हा मुलगा जाता जाता आपले काम करून जात आहे याचे त्यांना कौतुक वाटे.\nमग एखादी गृहिणी किंवा घरमालक आपले तुटलेले फर्निचर दुरूस्त करायला त्याची मदत घेत असत. अशी छोटी मोठी कामे त्याच्याकडे यायला लागली आणि डी.एस. कुलकर्णी यांनी सारी कामे करणारी कारागीरांची टीमच तयार केली. अशा या छोट्या छोट्या कामातूनच त्यांच्या बँकेतल्या लोकांच्या ओळखी झाल्या. बर्‍याच मोठ्या लोकांशी संपर्क आला आणि त्यांना लोक घर रंगवण्याचे काम द्यायला लागले. त्यातून त्यांना चांगली प्राप्ती झाली आणि पुढे खिशात भांडवल नसतानाही या संपर्काच्या आधारावरच डी. एस. कुलकर्णी हे बडे बिल्डर झाले. एकंदरीत सामान्य वाटणारी कामे करीत करीत त्यांचा मोठा भांडवलदार म्हणून उदय झाला. खिशात एक दमडाही नसताना एवढा मोठा करोडपती होण्याची किमया त्यांना या छोट्या कामांनी आणि त्यातून निर्माण झालेल्या संपर्कांनी साधली. एखाद्या तरूण मुलाला हा सामान्य कामांचा व्यवसाय सुचवला तर त्याला तो त्याचा अपमान वाटेल. कारण थोड्या वेगळ्या शब्दात सांगायचे तर ही सेवा म्हणजे अनेकांच्या घरातला अत्यल्प वेळ घरगडी म्हणून काम करण्याची सेवा आहे. तेव्हा घरगडी होणे कोणा��ाच आवडणार नाही. पण सुरूवात या कामातून केली तर आपण कुठपर्यंत जाऊ शकतो. हे मात्र डी. एस. कलकर्णी यांनी दाखवून दिले आहे.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी वादग्रस्त वक्तव्य विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/ipl-news-marathi/%E0%A4%A5%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B3%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A5%80-113040500004_1.htm", "date_download": "2019-01-21T02:16:01Z", "digest": "sha1:SV7DLZS5BMF4GZNYMY5HTIT35G5YKKDV", "length": 10733, "nlines": 119, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Royal Challengers Bangalore Stun Mumbai Indians | थरारक सामन्यात बेंगळुरूची सरशी | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 21 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nथरारक सामन्यात बेंगळुरूची सरशी\nमुंबई दोन धावांनी पराभूत\nख्रिस गेलच्या झंझावती नाबाद 92 धावा, तसेच शेवटच्या षटकात विनय कुमारने केलेल्या उत्कृष्ट गोलंदाजीच्या बळावर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने येथील चित्रास्वामी स्ट‍ेडियमवर खेळण्यात आलेल्या आयपीएलच्या सहाव्या सत्रातील दुसर्‍या सामन्यात मुंबई इंडियन्सला दोन धावांनी पराभूत करून अभियानाची विजयी सुरुवात केली. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने 156 धावा केल्या. मुंबई इंडीयन्सचा पाठलाग दोन धावांनी कमी पडला. त्यांच्या 20 षटकांत 154 धावा झाल्या.\nबेंगलोर रॉयल चॅलेंर्जसने दिलेल्या 157 धावांच्या आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी मुंबई इंडीयन्सकडून जगातील दोन दिग्गज खेळाडूंची जोडी मैदानात उतरली. सचिन तेंडुलकर आणि रिकी पाँटिंग. दोघांनीही डावाची छान सुरवात केली. दोघांचेही ट्युनिंग जमले होते. बघता-बघता संघाचे अर्धशतकी फळय़ावर लागले. फटक्यागणिक दोघांची खेळी बहरत असतानाच सचिन धावचित झाला. त्याने 23 धावा केल्या. सचिननंतर पाँटींग जास्त काळ टिकला नाही. त्यानी 28 धावा केल्या. सतराव्या षटकांत कार्तिकने ख्रिस्टीयनल सलग तीन षटकार आणि नंतर एक चौकार मारला. या षटकांत24 धावा निघाल्याने मुंबईच्या आशा पल्लवित झाल्या. शेवटच्या दोन चेंडूत आठ धावांची गरज असताना केरॉन पोलार्डने पाचव्या चेंडूवर चौकार ठोकून थरार वाढविला, परंतु शेवटच्या चेंडूवर त्याला एकच धाव घेता आली आणि मुंबईला दोन धावांनी पराभव पत्कारावा लागला.\nयावर अधिक वाचा :\nथरारक सामन्यात बेंगळुरूची सरशी\nPUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये\nव्हिडिओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती असेलच परंतु आपल्याला कदाचित याच्या वाईट ...\nभारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा ...\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश\nशिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...\nडाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल\nगेल्या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ ...\nमायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार\nप्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ ...\nधर्मगुरू झाकीर नाईकच्या संपत्तीवर टाच\nअंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) वादग्रस्त मुस्लिम धर्मगुरू झाकीर नाईकच्या मुंबई आणि ...\nराज ठाकरे यांचा व्यंगचित्रातून टोला\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र ...\nभय्यू महाराज आत्महत्या प्रकरण, तिघांना अटक\nभय्यू महाराज आत्महत्या प्रकरणात पोलिसांन��� प्रमुख सेवक विनायक दुधाळे, शरद देशमुख आणि पलक ...\nसुभाषचंद्र बोस व आझाद हिंद सेना यांच्याबद्दल महत्वाचे\nसुभाषचंद्र बोस यांचा जन्म २३ जानेवारी १८९७, बंगाल प्रांतात झाला. सुभाषबाबू १९२० मध्ये ...\nसुभाषचंद्र बोस आणि कारावास\nआपल्या सार्वजनिक जीवनात सुभाषबाबूंना एकूण अकरा वेळा कारावास भोगावा लागला. सर्वप्रथम १९२१ ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharera.mahaonline.gov.in/Site/ViewPDFList?doctype=%2Ftoj5B77YLVQBlRGLXpD72P5HX9PHJZVu4eA6%2F4YlacV0EsyZbbGA1IqXwJwBoAsWxlKDykBYGsbfxhNdbkASHG8MVyaKZPVtEJLS_Namd8%3D&sort=SrNo&sortdir=ASC", "date_download": "2019-01-21T01:07:05Z", "digest": "sha1:L6TOW4HRHW7AS6EKW2OEN4I3XPLPHEIB", "length": 3420, "nlines": 91, "source_domain": "maharera.mahaonline.gov.in", "title": "दमण आणि दीव-आदेश- महाऑनलाईन लिमीटेड", "raw_content": "\nमहाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण\nनियम, शा. नि. व परिपत्रक\nमहारेरा आदेश आणि परिपत्रके\nमहारेरा ने स्वतःहून केलेली आदेश (स्युओ मोटो ऑर्डर )\nदादरा आणि नगर हवेली\nनोंदणीकृत स्थावर मालमत्ता एजंट\nएकूण दर्शक : 3503434\nआजचे दर्शक : 325\n© ही महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी अॅथॉरिटी ऑफ इंडियाची अधिकृत वेबसाइट आहे. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/maharashtra-top-medal-tally-as-karnataka-wins-championships/", "date_download": "2019-01-21T01:27:24Z", "digest": "sha1:IMINFJMQU5PM3OARPAMHWH55VSMWHUG6", "length": 22255, "nlines": 89, "source_domain": "mahasports.co.in", "title": "ज्युनिअर राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत कर्नाटक संघाला सर्वसाधारण विजेतेपद", "raw_content": "\nज्युनिअर राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत कर्नाटक संघाला सर्वसाधारण विजेतेपद\nज्युनिअर राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत कर्नाटक संघाला सर्वसाधारण विजेतेपद\nपुणे, ६ जुलै २०१७: भारतीय जलतरण महासंघाच्या विद्यमाने महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटना यांच्या तर्फे आयोजित ४४ व्या ग्लेनमार्क ज्युनिअर राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत कर्नाटक संघाने ५५८ गुणांसह सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. मध्य प्रदेशच्या अव्दैत पागे व परम बिरथरे, कर्नाटकच्या श्रीहरी नटराज, महाराष्ट्राच्या वेदांत बापना व तामिळनाडूच्या विकास पी यांनी विक्रमासह सुवर्णपदक पटकावले तर महाराष्ट्रच्या त्रिशा कारखानीस, निल रॉय, रेना सलढाणा व केनिशा गुप्ता यांना सुवर्णपदक पटाकावले.\nश्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथील जलतरण तलाव येथे पार ��डलेल्या या स्पर्धेत १५०० मी फ्रीस्टाईल प्रकारात मुलांच्या १५-१७ वयोगटात मध्य प्रदेशच्या अव्दैत पागेने १६.०६.४३ सेकंद वेळ नोंदवत विक्रमासह सुवर्णपदक संपादन केले.अव्दैतने कर्नाटकच्या सौरभ सांगवेकरचा २०११ सालचा १६.०८.८० सेकंदाचा विक्रम मोडला. महाराष्ट्रच्या सुश्रुत कापसेने १६.१९.६२ सेकंद वेळ नोंदवत रौप्यपदक पटकावले तर दिल्ली कुशाग्रा रावतने १६.४६.९२ सेकंदासह कांस्य पदक पटकावले.\n२०० मी बटरफ्लाय प्रकारात मुलांच्या १३-१४ वयोगटात मध्य प्रदेशच्या परम बिरथारेने २.११.२७ सेकंद वेळ नोंदवत विक्रमासह सुवर्णपदक संपादन केले. परमने कर्नाटकच्या अ‍ॅरन डिसुझाचा २००६ सालचा अकरा वर्षापुर्वीचा विक्रम मोडीत काढला. तर कर्नाटकच्या तनिश मॅथ्यु व प्रसिधा कृष्णा यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्य पदक संपादन केले. मुलांच्या १५-१७ वयोगटात कर्नाटकच्या राहूल एम याने २.१०.८३ सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदक पटकावले तर महाराष्ट्रच्या वेदांत खांडेपारकरने २.१०.९३ सेकंद व मिहिर आंब्रेने २.११.१३ सेकंद वेळ नोंदवत अनुक्रमे रौप्य व कांस्य पदक पटकावले.\n१०० मी बॅकस्ट्रोक प्रकारात मुलांच्या १५-१७ वयोगटात कर्नाटकच्या श्रीहरी नटराजने आपलाच ५७.९९ सेकंदाचा विक्रम मोडीत काढत ५७.३३ सेकंदासह सुवर्णपदक संपादन केले. गोव्याच्या झेविअर डिसुझा व दिल्लीच्या अनुराग दगर यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्य पदक संपादन केले. मुलांच्या १३-१४ वयोगटात महाराष्ट्राच्या वेदांत बापनाने कर्नाटकच्या एन.श्रीहरीचा २०१५ सालचा १.०२.७० सेकंदाचा विक्रम मोडीत काढत १.०२.४१ सेकंदासह सुवर्णपदक पटकावले. वेदांत बॅम्बे स्कॅस्टीश शाळेत नववी इयत्तेत शिकत असून अमॅच्युअर अ‍ॅक्वेटिक अकादमी येथे प्रशिक्षक पीटर गारट्रेल व भुषण कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. दिल्लीच्या तन्मय दास व महाराष्ट्रच्या आर्यन भोसले यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्य पदक पटकावले.\n१०० मी बटरफ्लाय प्रकारात मुलींच्या १५-१७ वयोगटात महाराष्ट्रच्या त्रिशा कारखानीसने १.०५.१३ सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदक संपादन केले. कर्नाटकच्या मयुरी लिंगराज व राजस्थानच्या फिरदुश कयामखानने अनुक्रमे रौप्य व कांस्य पदक पटकावले. मुलींच्या १३-१४ वयोगटात आसामच्या आस्था चौधरी १..०७.२५ सेकंद वेळेसह सुवर्णपदक पटकावले. तर तमिळनाडूच्या प्रियांगा पुगाझारासू व दिल्लीच्या रिंकी बोरदोलोई यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्य पदक पटकावले.\n१०० मी फ्रीस्टाईल प्रकारात मुलांच्या १५-१७ वयोगटात महाराष्ट्राच्या निल रॉयने ५३.१६ सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदक पटकावले. गोव्याच्या झेविअर डिसुझाव तामिळनाडू गोकुळनाथ व्ही.एस यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्य पदक पटकावले. मुलांच्या १३-१४ वयोगटात तामिळनाडूच्या विकास पी याने ५५.३८ सेकंद वेळ नोंदवत विक्रमासह सुवर्णपदक संपादन केले. विकासने कर्नाटकच्या संजय सी.जे याचा २०१५ सालचा ५५.४७ सेकांदचा विक्रम मोडला. कर्नाटकच्या तनिश मॅथ्यु व हरियाणाच्या वीर खाटकर यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्य पदक पटकावले.\n१०० मी फ्रीस्टाईल प्रकारात मुलींच्या १५-१७ वयोगटात महाराष्ट्रच्या रेना सलढाणाने १.००.१३ सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदक संपादन केले तर साध्वि धुरीने १.००.८७ सेकंदासह रौप्य पदक पटकावले. मध्य प्रदेशच्या अ‍ॅनी जैन १.०१.०३ सेकंद वेळ नोंदवत कांस्य पदक पटकावले. मुलींच्या १३-१४ वयोगटात महाराष्ट्रच्या केनिशा गुप्ताने १.००.२६ सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदक पटकावले. केनिशाचे हे या स्पर्धेतील पाचवे सुवर्णपद आहे. कर्नाटकच्या खुशी दिनेश व आसामच्या आस्था चौधरी यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्य पदक पटकावले.\nस्पर्धेचे पारितोषिक वितरण अर्जून पुरस्कार विजेते कबड्डीपटू शांताराम जाधव, आणि महाराष्ट्र स्टेट अ‍ॅमॅच्युअर अ‍ॅक्वेटिक असोसिएशनचे अध्यक्ष अभय दाढे, भारतीय ऑलंपिक असोसिएशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष विरेंद्र नानावटी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र स्टेट अ‍ॅमॅच्युअर अ‍ॅक्वेटिक असोसिएशनचे सचिव जुबिम अमेरिया व स्वीमिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे सचिव कमलेश नानावटी आदी मान्यवर उपस्थित होते.\n1500मी फ्रीस्टाईल मुले(15-17 वयोगट)- 1.अव्दैत पागे( मध्य प्रदेश,16.06.43से), 2. सुश्रुत कापसे(महाराष्ट्र,16.19.62से), 3.कुशाग्रा रावत(दिल्ली,16.46.92से)\n200मी बटरफ्लाय मुले(13-14 वयोगट)- 1. परम बिरथरे(मध्य प्रदेश,2.11.27से), 2. तनिश मॅथ्यु(कर्नाटक, 2.12.29से), 3.प्रसिधा कृष्णा(कर्नाटक, 2.12.80से)\n200मी बटरफ्लाय मुले(15-17 वयोगट)- 1. राहूल एम(कर्नाटक,2.10.83से), 2.वेदांत खांडेपारकर(महाराष्ट्र,2.10.93से), 3.मिहिर आंब्रे(महाराष्ट्र,2.11.13से)\n100मी बॅकस्ट्रोक मुले(15-17 वयोगट)- 1.श्रीहरी नटराज(कर्नाटक, 57.33से), 2. झेविअर डिसुझा(गोवा, 1.00.65से), 3. अनुराग दगर(दिल्ली, 1.02.29स���)\n100मी बॅकस्ट्रोक मुले(13-14 वयोगट)- 1. वेदांत बापना(महाराष्ट्र, 1.02.41से), 2. तन्मय दास(दिल्ली, 1.02.51से), 3. आर्यन भोसले(महाराष्ट्र, 1.02.68से)\n100मी बटरफ्लाय मुली(15-17 वयोगट)- 1. त्रिशा कारखानीस(महाराष्ट्र, 1.05.13से), 2. मयुरी लिंगराज(कर्नाटक, 1.05.95से), 3. फिरदुश कयामखान(राजस्थान, 1.07.71से)\n100मी बटरफ्लाय मुली(13-14 वयोगट)- 1.आस्था चौधरी(आसाम, 1.07.25से), 2. प्रियांगा पुगाझारासू(तमिळनाडू, 1.08.65से), 3. रिंकी बोरदोलोई(दिल्ली, 1.09.58से)\n100मी फ्रीस्टाईल मुले(15-17 वयोगट)- 1.निल रॉय(महाराष्ट्र, 53.16से), 2. झेविअर डिसुझा(गोवा, 53.47से), 3. गोकुळनाथ व्ही.एस(तामिळनाडू, 53.62से)\n100मी फ्रीस्टाईल मुले(13-14 वयोगट)- 1.विकास पी(तामिळनाडू, 55.38से), 2. तनिश मॅथ्यु(कर्नाटक, 55.54से), 3. वीर खाटकर(55.98से)\n100मी फ्रीस्टाईल मुली(15-17 वयोगट)- 1. रेना सलढाणा(महाराष्ट्र, 1.00.13से), 2. साध्वि धुरी(महाराष्ट्र, 1.00.87से), 3.अ‍ॅनी जैन(मध्य प्रदेश, 1.01.03से)\n100मी फ्रीस्टाईल मुले(13-14 वयोगट)- 1.केनिशा गुप्ता(महाराष्ट्र, 1.00.26से), 2. खुशी दिनेश(कर्नाटक, 1.02.80से), 3. आस्था चौधरी(आसाम, 1.03.05से)\n1500मी फ्रीस्टाईल मुली(15-17 वयोगट)- 1. अभिशिक्ता पी.एम(तामिळनाडू,18.35.65से), 2. धृती मिर्लीधर(कर्नाटक,18.47.47से), 3. प्राची टोकस(दिल्ली,18.54.26से)\n4x200मी फ्रीस्टाईल मुले(15-17 वयोगट)- 1. कर्नाटक(अर्नव दिवाकर, हेमंत जेनुकल, राहूल एम, श्रीहरी नटराज, 7.57.07से), 2.महाराष्ट्र(निल रॉय, अनिकेत चव्हाण, वेदांत खांडेपारकर, एरॉन फर्नांडीस, 7.58.69से), 3.तामिळनाडू(आदित्य डी, अहमद अझाक, चरण एम.एस, गोकुळनाथ व्ही.एस, 8.19.70से)\n4x200मी फ्रीस्टाईल मुले(13-14 वयोगट)- 1. कर्नाटक(प्रसिधा कृष्णा, लितेश गौडा, अभय कुमार, तनिश मॅथ्यु, 8.35.44से), 2.महाराष्ट्र(आर्यन भोसले, आरमान सिक्का, वेदांत बापना, साहिल गंगोटी, 8.37.45से), 3. आसाम(राजदिप गोगई, अनुध्यान हजारीका, ज्ञान दश्यप,बिक्रम चंगमई, 8.46.39)\n4x100मी मिडले मुली(13-14 वयोगट)- 1. कर्नाटक(सुवाना भास्कर, पुजीता मुर्ती, रचना राव, खूशी दिनेश, 4.45.53से), 2. महराष्ट्र(केनिशा गुप्ता, आकांक्षा शहा, सिया बिजलानी, कनिष्का शौकीन, 4.50.14से), 3. गोवा(श्रृंगी बांदेकर, वैष्णवी एच, तनिशा मुर्गुड, मिहिका करापुरकर, 5.01.45से)\n400मी मिडले मुली(15-17 वयोगट)- 1.फिरूदुश कयामखान(राजस्थान, 5.31.18से), 2. जहंती राजेश(कर्नाटक, 5.31.52से), 3. ऋतूजा तळेगावकर(महाराष्ट्र, 5.31.80से)\n400मी मिडले मुली(13-14 वयोगट)- 1. जान्हवी गोली(तेलंगणा, 5.35.88से), 2. सिया बिजलानी(महाराष्ट्र, 5.40.25से), 3.साची जी(कर्नाटक, 5.42.14से)\n800मी फ्रीस्टाईल मुले(13-14 वयोगट)- 1. आर्यन नेहरा(गुजरात, 9.00.56से), 2. झीद��ने सय्यद (गोवा, 9.16.55से), 3. राज राळेकर(कर्नाटक, 9.24.70से)\nसर्वोत्कृष्ट जलतरणपटू मुले- श्रीहरी नटराज- 27गुण, 3विक्रम आणि 2सर्वेत्कृष्ट भारतीय\nमुली- रेना सलढाणा- 33गुण\nसांघिक विजेतेपद मुले- 1.कर्नाटक- 132गुण, 2. कर्नाटक-142गुण\nमुली- महाराष्ट्र-1. 141गुण, 2. कर्नाटक 144गुण\nसर्वसाधारण विजेतेपद- कर्नाटक 558गुण\nतिसरी राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा: दूर्वा, गौरी, मयुरी, पावनी यांना विजेतेपद\nऑस्ट्रेलियन ओपन: गतविजेत्या रॉजर फेडररला पराभवाचा धक्का\nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्गलला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\nडॉ. शिरीडकरने जिंकला “आर्य चषक”\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या साक्षी शितोळे व ईशा पवार यांचा सुवर्णवेध\nकोल्हापूरच्या संघानी पटाकवले जामसंडे पुरुष व महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद\nअजिंक्य रहाणे या मालिकेत करणार भारताचे नेतृत्व\nएमएस धोनी हा सुपरस्टार आहे…\nतेंडुलकर, कोहलीप्रमाणे या दिग्गजांच्या यादीत हाशिम अमलाही सामील\nसातत्याने विक्रम करणाऱ्या किंग कोहलीचा ‘हा’ विश्वविक्रम मोडीत\nन्यूझीलंड विरुद्धच्या टी२० मालिकेसाठी अशी आहे टीम इंडिया\nएमएस धोनीने चुकून घातली रिषभ पंतची जीन्स\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची २१७ पदकांसह आघाडी कायम\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या सुवर्णचौकार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसमध्ये चिन्मयला दुहेरी मुकुट; महाराष्ट्राला दोन सुवर्ण व एक रौप्य पदक\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या सुकमणी बाब्रेकर याला कास्यंपदक\n३री राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा : प्रथमेश पेनशेट्टी, आदित्य दळवी, प्रेम शहा, अभय मोरे यांना विजेतेपद\nखेलो इंडिया युथ गेम्सचा समारोप सोहळा आज\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या निखिल दुबे याचा ‘सुवर्ण’ ठोसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/manchester-city-is-really-having-a-dream-run-in-the-premier-league-this-season-by-thrashing-its-opponents-in-every-game/", "date_download": "2019-01-21T01:30:23Z", "digest": "sha1:6PO6J3JOL4RXVIGULJ65LBSYUOFUAHVT", "length": 10223, "nlines": 64, "source_domain": "mahasports.co.in", "title": "Premier League: मॅन्चेस्टर सिटीची प्रिमियर लीगमधील स्वप्नवत सफर", "raw_content": "\nPremier League: मॅन्चेस्टर सिटीची प्रिमियर लीगमधील स्वप्नवत सफर\nPremier League: मॅन्चेस्टर सिटीची प्रिमियर लीगमधील स्वप्नवत सफर\nप्रिमियर लीग मध्ये आज प्रत्येक संघाला धाक बसलाय तो मॅन्चेस्टर सिटीचा असे आपण कालच्या सामन्यानंतर नक्कीच बोलू शकतो. लीगचे प्रत्येक संघाचे १९ सामने झालेत आणि लीग बरोबर अर्धी संपली असतानाच विजेता संघ जवळजवळ स्पष्ट झाला आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.\n१९ सामन्यात १८ सामने जिंकत ५५ गुणांसह पेप गार्डिओलाची मॅन्चेस्टर सिटी पहिल्या स्थानावर आहे आणि दुसऱ्या स्थानावरील मॅन्चेस्टर युनाएटेडपेक्षा थोडेथोडके नाही तर तब्बल १३ गुणांच्या फरकाने घेतलेली ही आघाडी सिटीला नक्कीच या वर्षीच्या प्रिमियर लीगवर आपले नाव कोरण्यास मदत करेल.\nकाल झालेल्या सामन्यात आपल्या घरच्या मैदानावर बाॅर्नेमाॅथचा ४-० ने पराभव करत सिटीने सलग १७ वा विजय नोंदवला. मागील ८ महिन्यात सिटीने एक पण प्रिमियर लीगचा सामना गमावला नाही. काल सिटी तर्फे ॲगुवारोने २ तर डॅनिलो आणिस्टर्लिंगने प्रत्येकी १-१ गोल नोंदवला. ॲगुवारो आणि स्टर्लिंगने प्रत्येकी १-२ गोलला असिस्ट सुद्धा केले.\nपहिल्या हाफ मध्ये २७ व्या मिनिटला बाॅर्नेमाॅथच्या गोलकिपरच्या चुकीमुळे सिटीने बाॅलवर ताबा मिळवला आणि फर्नडिन्होच्यापासवर ॲगुवारोने हेडर मारत सिटी साठी पहिला गोल केला. हा ॲगुवारोचा सिटीच्या घरच्या मैदानावर १०० वा गोल होता. सिटीसाठी ७९ व्या मिनिटला तिसरा आणि ॲगुवारोचा दूसरा गोल पण हेडरच होता. प्रिमियर लीगच्या एकाच सामन्यात हेडरने दोनगोल करायची ॲगुवारोची ही पहिलीच वेळ होती.\nया मौसमातील ११ मधुन ७ गोल्स शेवटच्या १० मिनिटात करणार्या स्टर्लिंगने सामन्याच्या ५३ व्या मिनिटला ॲगुवारोच्यापासला उजव्या कोपर्यातुन मारत सिटीचा दूसरा आणि आपला १२ वा गोल केला. शेवटच्या मिनिटात गोल साठी प्रसिद्ध झालेल्या स्टर्लिंगने बाॅल आपल्या ताब्यात घेत बदली खेळाडू म्हणुन आलेल्या डिफेंडर डॅनिलोकडे दिला आणि त्याने त्याचे गोल मध्ये रुपांतर करत सिटी साठी आपला पहिला गोल नोंदवला तर स्टर्लिंगने आपल्या नावे एक असिस्ट नोंदवला.\n# सिटीने २०१७ वर्षात १००+ गोल्स करत १९८२ च्या लीवरपुलच्या १०६ गोल्स नंतर असा पराक्रम करणारा पहिला संघ ठरला.\n# या मौसमात युरोपच्या टाॅप ५ लीग मध्ये अपराजित राहणार्या २ संघांमधून मॅन्चेस्टर सिटी हा १ संघ आहे.\n# युरोपच्या टाॅप ५ लीगमध्ये सर्वाधिक सामने लागोपाठ जिंकायच्या यादीत सिटी १७ विजयासह दूसर्या स्थानावर आहे तर२०१३-१४ च्या १९ विजयासह बायर्न म्युनिच पहिल्या स्थानी आहे. विशेष म्हणजे तेव्हा पण बायर्नचा मॅनेजर पेप गार्डिओलाच होता.\n# आपल्या घरच्या मैदानावर या वर्षी सिटीने एक पण सामना गमावला नाही. झालेल्या २६ सामन्यात २१ विजय तर ५ सामने बरोबरीत सुटले.\nतिसरी राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा: दूर्वा, गौरी, मयुरी, पावनी यांना विजेतेपद\nऑस्ट्रेलियन ओपन: गतविजेत्या रॉजर फेडररला पराभवाचा धक्का\nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्गलला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\nडॉ. शिरीडकरने जिंकला “आर्य चषक”\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या साक्षी शितोळे व ईशा पवार यांचा सुवर्णवेध\nकोल्हापूरच्या संघानी पटाकवले जामसंडे पुरुष व महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद\nअजिंक्य रहाणे या मालिकेत करणार भारताचे नेतृत्व\nएमएस धोनी हा सुपरस्टार आहे…\nतेंडुलकर, कोहलीप्रमाणे या दिग्गजांच्या यादीत हाशिम अमलाही सामील\nसातत्याने विक्रम करणाऱ्या किंग कोहलीचा ‘हा’ विश्वविक्रम मोडीत\nन्यूझीलंड विरुद्धच्या टी२० मालिकेसाठी अशी आहे टीम इंडिया\nएमएस धोनीने चुकून घातली रिषभ पंतची जीन्स\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची २१७ पदकांसह आघाडी कायम\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या सुवर्णचौकार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसमध्ये चिन्मयला दुहेरी मुकुट; महाराष्ट्राला दोन सुवर्ण व एक रौप्य पदक\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या सुकमणी बाब्रेकर याला कास्यंपदक\n३री राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा : प्रथमेश पेनशेट्टी, आदित्य दळवी, प्रेम शहा, अभय मोरे यांना विजेतेपद\nखेलो इंडिया युथ गेम्सचा समारोप सोहळा आज\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या निखिल दुबे याचा ‘सुवर्ण’ ठोसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://wrd.maharashtra.gov.in/portal/content/default/pdf/contents/home/damstorages.pdf", "date_download": "2019-01-21T02:20:03Z", "digest": "sha1:5V5WXCDIJRO7TIWWYF2PTRKN57U47RMM", "length": 2449, "nlines": 49, "source_domain": "wrd.maharashtra.gov.in", "title": "Maharashtra Water Resources Department", "raw_content": "\nगोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ, औरंगाबाद\nकायदे, नियम व शासन निर्णय\nमहाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे\nविदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर\nकोकण पाटबंधारे विकास महामंडळ, ठाणे\nगोदावरी मरा��वाडा पाटबंधारे विकास महामंडळ, औरंगाबाद\nतापी पाटबंधारे विकास महामंडळ, जळगाव\nशेवटी अद्ययावत केले ती तारीख : 11/01/2018 भेट दिलेल्या वापरकर्त्यांची संख्या : 6773047\n©हे महाराष्ट्र जलसंपदा विभागाचे अधिकृत संकेत स्थळ आहे. सर्व अधिकार राखीव.\nसंकेतस्थळाचे संकल्पन आणि विकास विप्रो लिमिटेड नी केले आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/mitali-raj-becomes-the-first-women-cricketer-to-score-fifty-fifties-in-women-odi-cricket-against-newzeland-in-womens-worldcup-2017/", "date_download": "2019-01-21T01:54:01Z", "digest": "sha1:AJCS4JC2JUFVIYRNDVSA5DIZL4XFL5E2", "length": 6853, "nlines": 59, "source_domain": "mahasports.co.in", "title": "महिला विश्वचषक: महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये मिताली राजचे अर्धशतकांचे अर्धशतक", "raw_content": "\nमहिला विश्वचषक: महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये मिताली राजचे अर्धशतकांचे अर्धशतक\nमहिला विश्वचषक: महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये मिताली राजचे अर्धशतकांचे अर्धशतक\nभारताची महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजने आज न्युझीलँड विरुद्ध खेळताना विक्रमी ५०वे अर्धशतक केले. जागतिक महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५० अर्धशतके करणारी मिताली राजही पहिली खेळाडू ठरली आहे.\nइंग्लंडच्या शार्लेट एडवर्ड्सच्या नावावर १९१सामन्यात ४६ एकदिवसीय अर्धशतके आहेत तर ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावांच्या खेळी तिने ५५वेळा केल्या आहेत. आजचे अर्धशतक मिळून मितालीनेही १८४ सामन्यात ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावांच्या खेळी ५५ वेळा केल्या आहेत.\nएकदिवसीय सामन्यात ५०अर्धशतके करणारी मिताली राजही केवळ सातवी भारतीय खेळाडू आहे. यापूर्वी भारतीय पुरुष क्रिकेटपटूमध्ये केवळ सहा क्रिकेटपटूंना एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५० किंवा त्यापेक्षा जास्त अर्धशतके करता आली आहेत.\nयापूर्वी सचिन तेंडुलकर(९६), राहुल द्रविड (८२), सौरव गांगुली (७१), एमएस धोनी(६४), मोहम्मद अझरुद्दीन (५८) आणि युवराज सिंग(५२) यांनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५०पेक्षा जास्त अर्धशतके केली आहेत.\nतिसरी राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा: दूर्वा, गौरी, मयुरी, पावनी यांना विजेतेपद\nऑस्ट्रेलियन ओपन: गतविजेत्या रॉजर फेडररला पराभवाचा धक्का\nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्गलला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\nडॉ. शिरीडकरने जिंकला “आर्य चषक”\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या साक्षी शितोळे व ���शा पवार यांचा सुवर्णवेध\nकोल्हापूरच्या संघानी पटाकवले जामसंडे पुरुष व महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद\nअजिंक्य रहाणे या मालिकेत करणार भारताचे नेतृत्व\nएमएस धोनी हा सुपरस्टार आहे…\nतेंडुलकर, कोहलीप्रमाणे या दिग्गजांच्या यादीत हाशिम अमलाही सामील\nसातत्याने विक्रम करणाऱ्या किंग कोहलीचा ‘हा’ विश्वविक्रम मोडीत\nन्यूझीलंड विरुद्धच्या टी२० मालिकेसाठी अशी आहे टीम इंडिया\nएमएस धोनीने चुकून घातली रिषभ पंतची जीन्स\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची २१७ पदकांसह आघाडी कायम\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या सुवर्णचौकार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसमध्ये चिन्मयला दुहेरी मुकुट; महाराष्ट्राला दोन सुवर्ण व एक रौप्य पदक\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या सुकमणी बाब्रेकर याला कास्यंपदक\n३री राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा : प्रथमेश पेनशेट्टी, आदित्य दळवी, प्रेम शहा, अभय मोरे यांना विजेतेपद\nखेलो इंडिया युथ गेम्सचा समारोप सोहळा आज\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या निखिल दुबे याचा ‘सुवर्ण’ ठोसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/india-post-recruitment/", "date_download": "2019-01-21T01:05:25Z", "digest": "sha1:JGRNQAW4VNI4KFJ5Z6WUIRNRVW3K7GZE", "length": 12214, "nlines": 150, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Maharashtra Postal Circle, India Post Recruitment 2017 - appost.in", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(Northern Railway) उत्तर रेल्वेत ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 1092 जागांसाठी भरती\n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 150 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती [Updated]\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2019\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n(NPCIL) न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 162 जागांसाठी भरती\n(Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n(ESIC) कर्मचारी राज्य विमा महामंडळात 329 जागांसाठी भरती\n(UPSC-NDA) राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 392 जागांसाठी भरती\n(MPSC) महाराष्ट्र लोक सेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा-2019 (555 जागा)\n(Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n(NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 251 जाग���ंसाठी भरती\n(Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\nभारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये 284 जागांसाठी भरती\nशैक्षणिक पात्रता: i) 10 वी उत्तीर्ण ii) संगणक ज्ञान\nवयाची अट: 01 डिसेंबर 2017 रोजी 18 ते 40 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट ]\nनोकरी ठिकाण: चंद्रपूर (महाराष्ट्र)\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 डिसेंबर 2017\n(Mahatribal) महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात 1395 जागांसाठी मेगा भरती [मुदतवाढ]\nIIT मुंबई मध्ये विविध पदांची भरती\n(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात विविध पदांची भरती\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(NARI) राष्ट्रीय एड्स संशोधन संस्थेत विविध पदांची भरती\n(MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 291 जागांसाठी\n(Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02 /2018 निकाल\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n» (MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n» (Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» IBPS मार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या 1599 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र (CRP SPL VIII 2018)\n» लक्ष्मी विलास बँक ‘प्रोबशनरी ऑफिसर’ भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (NIACL) न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. मध्ये 312 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» कॅनरा बँक 800 प्रोबेशनरी ऑफिसर भरती परीक्षा निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02/2018 निकाल\n» (MPSC) महाराष्ट्र वन सेवा (म���ख्य) परीक्षा-2018 अंतिम उत्तरतालिका\n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://maharera.mahaonline.gov.in/Site/ViewPDFList?doctype=VQS7Y06XckygNzNH9lhU6FLXYpNFJ%2FN%2FbqGx8Hz5tSVMHTy8o5ExIlMaIj4ttdqJApWIXaqFTChairTAarmGnnPe5sZ%2FUiuBkS8gSfISgsA%3D&sort=Download&sortdir=ASC", "date_download": "2019-01-21T01:51:22Z", "digest": "sha1:3MEPWSJWDS3V5V3ZUCRYUB4L4RJTGAK3", "length": 3196, "nlines": 89, "source_domain": "maharera.mahaonline.gov.in", "title": "Appellate Tribunal-Cause List- महाऑनलाईन लिमीटेड", "raw_content": "\nमहाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण\nनियम, शा. नि. व परिपत्रक\nमहारेरा आदेश आणि परिपत्रके\nमहारेरा ने स्वतःहून केलेली आदेश (स्युओ मोटो ऑर्डर )\nदादरा आणि नगर हवेली\nनोंदणीकृत स्थावर मालमत्ता एजंट\nएकूण दर्शक : 3503470\nआजचे दर्शक : 361\n© ही महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी अॅथॉरिटी ऑफ इंडियाची अधिकृत वेबसाइट आहे. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-21-october-2018/", "date_download": "2019-01-21T01:06:39Z", "digest": "sha1:GIL7NINAUZVW3O6N73DVVH5RJFA3E463", "length": 13153, "nlines": 129, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top Current Affairs 21 October 2018 For Sarkari Naukri Preparation", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 150 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती [Updated]\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2019\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n(NPCIL) न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 162 जागांसाठी भरती\n(Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n(ESIC) कर्मचारी राज्य विमा महामंडळात 329 जागांसाठी भरती\n(UPSC-NDA) राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 392 जागांसाठी भरती\n(MPSC) महाराष्ट्र लोक सेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा-2019 (555 जागा)\n(Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n(NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 251 जागांस��ठी भरती\n(Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Northern Railway) उत्तर रेल्वेत ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 1092 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\nभारतीय संशोधकांनी एक जेल विकसित केली जी त्वचेवर लागू होते तेव्हा काही कीटकनाशके शरीरात शोषून घेण्यास प्रतिबंध करतात.\nनॅशनल एरोनॉटिक्स अॅण्ड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (नासा) स्पेस अॅप्स आव्हान 2018 हसून रोड, दयानंद सागर विद्यापीठ (डीएसयू), कुडलू गेट परिसर, होसूर रोडवर आयोजित करण्यात आले आहे.\nभारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (आयआरडीएआय) ने हप्त्यांमध्ये दाव्यांचे परीक्षण करण्यासाठी एक पॅनेल तयार केले. या पॅनेलचे अध्यक्ष सुरेश माथुर, ईडी (हेल्थ), आयआरडीएआय आहेत.\nउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपल्या समर्थकांना अयोध्येतील एका मंदिराच्या बांधकामाची तयारी करण्यास उद्युक्त केले आणि त्याचबरोबर राम लीला यांचाही त्यांनी उत्सव साजरा केला.\nइंडोनेशियाच्या जकार्तामध्ये आशियाई पॅरा गेम्स 2018 च्या सहाव्या दिवसात भारताने पाच सुवर्णपदक पटकावली आहेत.\nPrevious (BARC) भाभा अणु संशोधन केंद्रात ‘अप्रेन्टिस’ पदांची भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02 /2018 निकाल\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n» (MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n» (Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 26502 जागांसाठी महाभरती Stage II परीक्षा प्रवेशपत्र (CEN) No.01/2018\n» (ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 2100 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» IBPS मार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या 1599 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र (CRP SPL VIII 2018)\n» कॅनरा बँक 800 प्रोबेशनरी ऑफिसर भरती परीक्षा निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02/2018 निकाल\n» (MPSC) महाराष्ट्र वन सेवा (मुख्य) परीक्षा-2018 अंतिम उत्तरतालिका\n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "http://railandbusfanning-ram.blogspot.com/2012/02/blog-post_08.html", "date_download": "2019-01-21T01:49:14Z", "digest": "sha1:HBWCKXNP7TQK7KBMYLPQWHG6NGTXRPMR", "length": 7649, "nlines": 123, "source_domain": "railandbusfanning-ram.blogspot.com", "title": "मी एक प्रवासी पक्षी,: माहौल निवडणुकांचा", "raw_content": "मी एक प्रवासी पक्षी,\n\"संत असती वेगळाले, परी ते अंतरी मिळाले\" असं संतांबाबत म्हटले जाते ते राजकारण्यांबाबतही खरच आहे. काल संध्याकाळी नागपूरातल्या गांधी पुतळा चौक इतवारी येथले हे दृष्य बोलके आहे.\nएकाच गाडीवर दोन पक्षांचे दोन कार्यकर्ते आपापल्या पक्षांची निवडणूक प्रचार सामग्री घेऊन चाललेले होते. त्यांना तरी दोष कशाला द्यायचा म्हणा दोन अगदी विरूध्द पक्षाची नेते मंडळीच कार्यकर्त्यांना झुंजवून ठेवत आपल्या खाजगी मैत्रीचा जाहीर उच्चार करायला घाबरत नाहीत तिथे बिचा-या कार्यकर्त्यांनी तरी काय करावे\n\"मी एक प्रवासी पक्षी\" विषयी\nII ॐ नमो भगवते वासुदेवाय II\nपरवा मुंबईवरून नागपूरला येताना केवळ घाईमुळे विमानाने यावे लागले. एका तासात एका पूर्ण नवीन विश्वात प्रवेश करताना सोय तर झाली पण रेल्वेप्रवास ...\nएका लग्नाच्या जमण्याची गोष्ट.\n७ फेब्रुवारी २०००. मी आणि माझी पत्नी वैभवी पहिल्यांदाच एकमेकांना भेटलोत. प.पू. मायबाईंकडे नाथबीजेचा कार्यक्रम होता. व्यवस्थेत सहभाग...\nकाही गंमतीशीर आणि वर्णनीय प्रवास.- ३\nपूर्वपिठीका : १९९५. सप्टेंबर महिन्यात नुकताच नवी मुंबईतल्या दत्ता मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयात रुजू झालो होतो. ओक्टोबर महिन्याच्या अख...\nकावळ्याच्या शापाने गाय मरत नाही पण..... तीन वेगवेगळे अनुभव.\n२००३ च्या जुलै महिन्यातली गोष्ट. महाविद्यालयाच्या उन्हाळी सुट्या संपवून मी, माझ्या पत्नी व एक वर्षाच्या छोट्या मुलीसह, नागपूरवरून मु...\nकराडला अभियांत्रिकीला शिकायला असताना (१९८९ ते १९९३) आम्ही काही दोस्त मंडळींनी सांस्कृतीक क्षेत्रात खूप धमाल केली. पहिल्या वर्गात विशेष प्र...\nशिवशाही : एक चिंतन\nसाधारण फ़ेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची \"शिवशाही\" नावाची स्लीपर कोच बससेवा १५ एप्रिलला सुरू होणार ही...\nपुन्हा नागपूर - १\n२०१२ सरता सरताच चि. मृण्मयीच्या नागपूरच्या शाळेत स्नेहसंमेलन, नववर्षाच्या अगदी सुरूवातीलाच असल्याची, बातमी कळली होती. आम्ही सांगोल्यात २२...\nकाही गंमतीशीर आणि वर्णनीय प्रवास क्र.१\n१३/२/१९९२. य़शवंतराव चव्हाण नाट्यगृह, कराड. रात्री चे साडेबारा वाजताहेत. आमची \"अर्थ-अनर्थ\" एकांकिका संपतेय. एकांकिकेच्याच चर्चा,...\nकाही गंमतीशीर आणि वर्णनीय प्रवास.- ५\nजानेवारी १९९१. कराडला अभियांत्रिकीच्या दुस-या वर्षाला होतो. तिस-या सत्राचा निकाल लागला आणि सगळ्या शिवाजी विद्यापीठातून स्ट्रेंग्थ ऑफ़ मटेरी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/pimpri-chinchwad/videos/", "date_download": "2019-01-21T01:39:42Z", "digest": "sha1:MVZKFBDI5KOIY2OWOJDK5JE6Q3FZFCHD", "length": 11303, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Pimpri Chinchwad- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\nVIDEO : गडकरींच्या भाषणादरम्यान विदर्भवादी तरूणांनी भिरकावली पत्रकं\nकाँग्रेसला इंदू मिलची जागा हडपायची होती - मुख्यमंत्री\nJEE निकाल: पालिकेच्या शाळेत शिकलेल्या राजला 100 पर्सेटाइल\nमध्य रेल्वेवर धावणाऱ्या राजधानी एक्सप्रेसबद्दल जाणून घ्या एका क्लिकवर\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\n���मित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nममता दीदींच्या 'पाहुणचारा'ने 2019च्या निवडणुकीला मिळणार 'तडका'\nकरिना कपूर लढणार काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nVIDEO : दिव्या भारतीच्या 'या' गाण्यावर थिरकली सारा अली खान\nVIDEO: जेव्हा नातवासाठी सलीम खान घोडा होतात..\n'कलंक' सिनेमाच्या सेटवरील आलियाचा व्हिडिओ लीक, सोशल मीडियावर झाला व्हायरल\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\nअन् धोनी म्हणाला, ‘हा बॉल घ्या नाही तर म्हणाल निवृत्ती घेतोय’\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nBCCI च्या दणक्यानंतर आता एक्स गर्लफ्रेंडनेही पांड्यावर काढला राग, म्हणाली...\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nVIDEO : बाबासाहेबांचं इंदू मिलमधलं स्मारक 2020 पर्यंत पूर्ण करणार -मुख्यमंत्री\nVIDEO : महाआघाडीकडे पंतप्रधान पदासाठी अनेक चेहरे -सुशीलकुमार शिंदे\nVIDEO : घाम गाळून पिकवलेल्या शेतमालाचा झाला कोळसा\nVIDEO : गडकरींच्या भाषणादरम्यान विदर्भवादी तरूणांनी भिरकावली पत्रकं\nविजेच्या डीपीमध्ये व्यक्तीची जळून राख, धक्कादायक VIDEO आला समोर\nपिंपरी चिंचवड, 13 जानेवारी : पिंपरी चिंचवडमधल्या Mscbच्या डीपी बॉक्समध्ये एक व्यक्ती जळून राख झाल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. शहरातल्या डांगे चौकातला हा प्रकार असल्याची माहिती मिळत आहे.\nVIDEO: पिंपरीमध्ये चार्जिंगसाठी लावलेल्या मोबाईलच्या स्फोटात घराने घेतला पेट\nVIDEO: पिंपरी-चिंचवड ते पुण्यापर्यंत अशी धावणार मेट्रो\nVIDEO: झाकणात अडकलेल्या सगळ्यात विषारी सापाला 'असं' केलं मुक्त\nLIVE VIDEO: स्फोटात दोघांचा मृत्यू तर बाकी जण जीव मुठीत घेऊन पळाले\n'असे बरेच प्रश्न आहेत' बलात्काराच्या प्रश्नावर गिरीष बापटांची उडवाउडवी\n'SHIVDE I AM SORRY' नंतर पिंपरीत 'स्मार्ट बायका कुठे जातात'चं पोस्टर व्हायरल\nVIDEO: ती रस्त्यावर विव्हळ�� होती...पण एकानेही मदतीसाठी गाडी थांबवली नाही\nVIDEO: डॉक्टर तरुणीचा गळा कापणारा 'तो' मांजा अजूनही तिथेच\nपिंपरीच्या महापौरांनी ध्वजाकडे पाठ फिरवून सलामी देत केलं राष्ट्रगान, VIDEO व्हायरल\nकचरा डेपोत पेटला वणवा\nपुण्यातल्या तिन्ही नद्यांना अनधिकृत बांधकामं आणि प्रदूषणाचा विळखा\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\nममता दीदींच्या 'पाहुणचारा'ने 2019च्या निवडणुकीला मिळणार 'तडका'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/mumbai-news/cm-made-serious-allegations-on-opposition-over-marath-reservation/articleshow/66832422.cms", "date_download": "2019-01-21T02:28:32Z", "digest": "sha1:H65QZESDB2ULL2DV4PS66YVAWM3FLUOE", "length": 12762, "nlines": 124, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Devendra Fadnavis: cm made serious allegations on opposition over marath reservation - 'विरोधकांकडून समाजात तेढ' | Maharashtra Times", "raw_content": "\nआजचं राशीभविष्य... दिनांक २१ जानेवारी २०१९\nआजचं राशीभविष्य... दिनांक २१ जानेवारी २०१९WATCH LIVE TV\n'मराठा समाजाला याच अधिवेशनात स्वतंत्र आरक्षण दिले जाईल. धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत कालबद्ध रितीने कार्य अहवाल मांडण्यात येईल', असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत जाहीर केले. त्याचवेळी 'विरोधकांच्या मनात काळंबेरं असून, त्यांना दोन समाजांत तेढ निर्माण करायची आहे', असा आरोपही मुख्यमंत्र्यांनी केला. मुख्यमंत्र्यांचे आरक्षणाबाबतचे उत्तर तसेच सर्वपक्षीय बैठकीनंतरही सभागृहात विरोधक आक्रमक दिसून आले. त्यामुळे आरक्षणावरून राजकीय वातावरण पेटले आहे.\nम. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई\n'मराठा समाजाला याच अधिवेशनात स्वतंत्र आरक्षण दिले जाईल. धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत कालबद्ध रितीने कार्य अहवाल मांडण्यात येईल', असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत जाहीर केले. त्याचवेळी 'विरोधकांच्या मनात काळंबेरं असून, त्यांना दोन समाजांत तेढ निर्माण करायची आहे', असा आरोपही मुख्यमंत्र्यांनी केला. मुख्यमंत्र्यांचे आरक्षणाबाबतचे उत्तर तसेच सर्वपक्षीय बैठकीनंतरही सभागृहात विरोधक आक्रमक दिसून आले. त्यामुळे आरक्षणावरून राजकीय वातावरण पेटले आहे.\nमराठा आरक्षणाबाबत झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत मंगळवारी कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे विधानसभेत विरोधकांनी सरकारला घेरले. त्यानंतर विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना, मुख्यमंत्री फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. 'मागासवर्ग आयोग ज्या कायद्यानुसार स्थापन केला, त्यामध्ये कृती अहवाल देण्याबाबतच्या सूचना आहेत. यापूर्वीच्या सरकारांनी ५१ अहवाल आणले. मात्र, ते अहवाल सभागृहात मांडण्यात आलेले नाहीत. सध्याचा ५२वा अहवाल आहे. मराठा विधेयक मांडण्याआधी सभागृहासमोर हा अहवाल ठेवण्यात येईल. ओबीसी समाजाला जे आरक्षण दिले आहे, त्याला धक्का लागणार नाही. मराठा समाजाला याच अधिवेशनातच स्वतंत्र आरक्षण दिले जाईल', असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. (विरोधक आक्रमक...७)\n'यापूर्वी सत्तेत असलेल्या विरोधकांनी मुस्लिम समाजाला आरक्षण दिले नाही. त्यातील काही जातींनाच आरक्षण दिले. मुस्लिम समाजाच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपही दिली नाही. विरोधकांनी मुस्लिम समाजाला फसवले आहे. हे फक्त मतांसाठी मुस्लिमांचा वापर करीत आले आहेत', अशी टीका करतानाच, 'आम्ही प्रत्येक समाजाच्या पाठिशी आहोत', अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी दिली.\nमिळवा मुंबई बातम्या(mumbai news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nmumbai news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nसीमा बिस्वास: व्यक्तिरेखा जिवंत करणारी अभिनेत...\nराज ठाकरेंवर टीका; कार्यकर्त्यांकडून तरुणाचा ...\nमध्यरात्री बँकेत न्यू इयर सेलिब्रेशन; कर्मचार...\nपाहाः ४० नाविक काढताहेत हालाखीत दिवस\nतेलंगणाः भागीरथी पापलाइन फुटली\nजगातील सर्वात वयोवृद्ध मसाजो नोनाका यांचे निधन\nरेल्वे क्रॉसिंगगेट उघडा असताना रेल्वे गेली\nबेंगळुरूच्या वर्थुर तलावाजवळ भीषण आग\nनेपाळ, भूतानला जाण्यासाठी आधार ग्राह्य धरलं जाणार\nमोनिका बेदी: बॉलिवूड ते अंडरवर्ल्ड\nद्विशतकांचा बादशहा: विनोद कांबळी\nमहाराष्ट्राचे लाडके भावोजी: आदेश बांदेकर\n'हे' पदार्थ खा, आठवडाभरात पोट कमी करा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ��फ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nपत्रकार संघात सुहास फडकेंचे स्मरण...\nआरक्षण घडामोडींना वेग; चंद्रकांत पाटील मातोश्रीवर...\nकेशव गिंडे यांना भीमसेन जोशी जीवनगौरव...\nMaratha Reservation: 'विरोधकांना फक्त आरक्षणाचं राजकारण करायचंय'...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/vvcmc-recruitment/", "date_download": "2019-01-21T01:06:12Z", "digest": "sha1:DMSWCMQJZGYSTXGJYQHVCRIR7QB263EX", "length": 16057, "nlines": 206, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Vasai Virar Municipal Corporation -VVCMC Recruitment 2019 vvcmc.in", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(Northern Railway) उत्तर रेल्वेत ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 1092 जागांसाठी भरती\n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 150 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती [Updated]\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2019\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n(NPCIL) न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 162 जागांसाठी भरती\n(Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n(ESIC) कर्मचारी राज्य विमा महामंडळात 329 जागांसाठी भरती\n(UPSC-NDA) राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 392 जागांसाठी भरती\n(MPSC) महाराष्ट्र लोक सेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा-2019 (555 जागा)\n(Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n(NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 251 जागांसाठी भरती\n(Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\n(VVCMC) वसई विरार शहर महानगरपालिकांतर्गत 135 जागांसाठी भरती\nशल्य चिकित्सक: 01 जागा\nवैद्यकीय अधिकारी (MBBS): 75 जागा\nPHN (सार्वजनिक आरोग्य परिचारिका): 01 जागा\nGNM (अधि परिचारिका): 19 जागा\nप्रयोगशाळा सहाय्यक: 08 जागा\nक्ष-किरण सहाय्यक: 01 जागा\nपद क्र.1: MD (स्त्री व प्रसूतीरोग शास्त्र)/DGO\nपद क्र.4: MS (जनरल सर्जन)\nपद क्र.7: MD/DNB मेडिसिन व DM/DNB/फे���ोशिप नेफ्रॉलॉजि.\nपद क्र.9: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) जनरल नर्सिंग व मिडवाईफरी डिप्लोमा किंवा B.Sc (नर्सिंग)\nपद क्र.10: (i) 12वी उत्तीर्ण (ii) जनरल नर्सिंग व मिडवाईफरी डिप्लोमा\nपद क्र.11: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ANM कोर्स\nपद क्र.12: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) D.Pharm\nपद क्र.14: (i) 12वी उत्तीर्ण (ii) क्ष-किरण कोर्स\nवयाची अट: 01 जानेवारी 2019 रोजी,\nपद क्र.7: 40 वर्षे\nउर्वरित पदे: 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]\nमुलाखतीचे ठिकाण: वसई-विरार शहर महानगरपालिका, चौथा मजला, महानगरपालिका बहुउद्देशीय इमारत, प्रभाग समिती, ‘सी’ कार्यालय विरार (पूर्व)\nPrevious (KDMC) कल्याण डोंबिवली महानगरपालिका-NUHM अंतर्गत विविध पदांची भरती\nNext (NSC) राष्ट्रीय बियाणे महामंडळात 264 जागांसाठी भरती\n(NSC) राष्ट्रीय बियाणे महामंडळात 264 जागांसाठी भरती\n(KDMC) कल्याण डोंबिवली महानगरपालिका-NUHM अंतर्गत विविध पदांची भरती\nधुळे सार्वजनिक आरोग्य विभागात ‘वैद्यकीय अधिकारी’ पदांची भरती\n(Mahatribal) महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात 1395 जागांसाठी मेगा भरती [मुदतवाढ]\n(TMC) ठाणे महानगरपालिकांतर्गत ‘मानद वैद्यकीय तज्ञ’ पदांची भरती\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\n(RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02 /2018 निकाल\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n» (MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n» (Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 26502 जागांसाठी महाभरती Stage II परीक्षा प्रवेशपत्र (CEN) No.01/2018\n» (ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 2100 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» IBPS मार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या 1599 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र (CRP SPL VIII 2018)\n» कॅनरा बँक 800 प्रोबेशनरी ऑफिसर भरती परीक्षा निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02/2018 निकाल\n» (MPSC) महाराष्ट्र वन सेवा (मुख्���) परीक्षा-2018 अंतिम उत्तरतालिका\n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/25814", "date_download": "2019-01-21T01:30:33Z", "digest": "sha1:VEFZ44TP5BUKYAHRFOM5TAA5ER347CQD", "length": 42980, "nlines": 319, "source_domain": "www.maayboli.com", "title": "कुणाला नेती पॉट्चा (Neti Pot) अनुभव आहे का | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /कुणाला नेती पॉट्चा (Neti Pot) अनुभव आहे का\nकुणाला नेती पॉट्चा (Neti Pot) अनुभव आहे का\nगेल्या वर्षापासुन मला परागकणांचा त्रास (pollen allergy) व्हायला लागलाय. त्यावर मला एकाने नेती पॉट वापर असे सांगीतले. कोणाला ह्याचा अनुभव आहे का\nमाणसा लालूला विचार. तिला\nलालूला विचार. तिला अनुभव आहे याचा बराच.\nकिंवा दुसरा काही उपाय माहीत\nकिंवा दुसरा काही उपाय माहीत असल्यास, कॄपया त्याबद्दल देखिल माहीती सांगावी.\nनेती असा शब्द आहे तो. पण नेती\nनेती असा शब्द आहे तो. पण नेती योग्य मार्गदर्शकाकडून शिकून मगच करावी. फायदा होईल.\nशीर्षकात 'नेती' शब्द नीट\nशीर्षकात 'नेती' शब्द नीट लिहा.\n(हा त्रासावरचा उपाय नाही. सूचना आहे. :P)\nबरीच OTC औषधे असतात त्यासाठी. क्लॅरिटन, झर्टेक इ.इ.\nयाबरोबर कपालभातीही केली तरी\nयाबरोबर कपालभातीही केली तरी फायदा होईल.पण तीही शिकूनच\nमाझ्याकडे हे आहे -\nमागे याबद्दल मिनोतीने लिहिले होते. मी त्यावर सूचना आहेत त्याप्रमाणे करते. कोणाचे मार्गदर्शन इ. घेतले नाही.\nयाचा फायदा होतो पण मी त्याबरोबर Allegra घेते.\nवर्षात चार महीने सुर्य असतो,\nवर्षात चार महीने सुर्य असतो, त्यातले २ महीने ह्याच्यात गेले तर कसे होणार\nमला न्यु जर्सीत असताना पोलन\nमला न्यु जर्सीत असताना पोलन अ‍ॅलर्जीज बराच त्रास होत होता श्वसन आणि डोळ्यातुन पाणी वाहणे इ.चा\n(पण हे नियमीत नव्हते घेतले.. बराच त्रास व्हायला लागला किंवा नाक चोंदायला सुरुवात झाली किंवा डोळे चुरचुरायला लागले तरच घेतले)\nबाहेरुन घरात आल्यावर हात पाय स्वच्छ धुवा��े (बर्‍याच वेळा गाडीवर परागकणाचा थर बसलेला असतो..दरवाजा वगैरे उघडताना ते हाताला लागुन नंतर डोळ्यात/नाकात जाउन त्रास होउ शकतो).\nअ‍ॅलर्जी साधारण कधी सुरु होते\nअ‍ॅलर्जी साधारण कधी सुरु होते हे लक्षात घेऊन त्याआधीच एखादा आठवडा औषध घ्यायला सुरुवात करावी. आणि जोवर त्रास होतो तोवर रोज घ्यावे . एकदा त्रास सुरु झाला की औषधाचा कमी उपयोग होतो. Allegra आता OTC मिळते. दुसर्‍याला चालते ते तुम्हाला चालेलच असे नाही. मला क्लॅरिटिन चालत नाही. शॉट्सही असतात, पण ते वर्षभर रोज(की आठ्वड्यातून कितीतरी दिवस) घ्यावे लागतात. त्यानंतर त्रास कमी होतो.\nरात्री नेती करावी, आंघोळ करुन झोपावे.\nमी अ‍ॅलीग्रा आणि झरटेक\nमी अ‍ॅलीग्रा आणि झरटेक अल्टरनेट घेते. चार महिने यातून सुटका नाही एवढे मला कळुन चुकले आहे.\nजर का अशक्त आणि ढेपाळल्यासारखे वाटत असेल तर तो ही त्या अ‍ॅलर्जीजचाच पार्ट आहे. असे माझ्या डॉकने सांगितले. मला मागच्यावर्षी अ‍ॅलीग्रा प्रिस्क्राईब केले होते. यावर्षी ते OTC आहे. डोळ्यात घालण्यासाठी ड्रॉप्स दिले आहेत पण नाव लक्षात नाही.\nशक्यतो अ‍ॅलर्जी स्पेशालिस्ट कडे गेलेल चांगल.\nमला nasonex आणि claritin दोन्ही लागतात. व्यायाम नीट चालू असला तर त्रास कमी होतो.\nसध्या तरी मी रुमाल नाकाला\nसध्या तरी मी रुमाल नाकाला लावुनच बाहेर फिरतो... त्याने देखील थोडाफार फायदा झाल्याचे जानवते.\nमी हे वापरलं, एकदम उपयोगी\nमी हे वापरलं, एकदम उपयोगी आहे. माझ्या अडीच वर्ष्याच्या मुलीसाठी पण वापरतो.\nनेती पॉट वापरणे फार कठिण\nनेती पॉट वापरणे फार कठिण नाहीये पण ते आधी शिकून घ्यावे...पण काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात जसे एका नाकपूडीला पाण्याने भरलेले भांडे लावले तर मान तिरकी वाकवावी जेणेकरून पाणी एका नाकपूडीत जाइल आणि दुसर्‍या नाकपूडीतून बाहेर येइल आणि तेव्हा तोंडही थोडेसे उघडे ठेवावे. जलनेती झाल्यानंतर कपालभाति करणे आवश्यक आहे नाहीतर ते पाणी नाकात राहून सर्दी होण्याचा संभव जास्त असतो...\nही अगदीच बेसिक माहीती आहे, ठाण्यात असताना एक योग-शिबीरात असताना शिकवले होते.\nनेती उपयोगी ठरू शकेल. पण एक\nनेती उपयोगी ठरू शकेल. पण एक काळजी घ्या, की सवय नसल्यामुळे सुरुवातीला १-२ वेळा नाकात झिणझिण्या येऊ शकतात. मला झालं होतं असं. पण १-२ दिवसांत जमेल.\nनेती रोज नियमितपणे केल्यास सर्दी वगैरेबरोबर चष्म्याचा नंबर कमी ���्हायला उपयोगी ठरते असं मला योगासनं शिकवलेल्या काकू म्हणाल्या होत्या. क्लासमधल्या एका मुलीला तसा अनुभवही आला. तिची सर्दी कमी झालीच, पण चष्म्याचा नंबरही थोडा कमी झाला. अगदीच जास्त नंबर असेल तर कदाचित फार फरक नसेल पडत, पण मग तो नंबर निदान फार लवकर वाढत तरी नाही असं म्हणतात.\nमी अंबिका योग कुटीर मधे नेती\nमी अंबिका योग कुटीर मधे नेती शिकले होते आणि बर्‍याच वेळा करायचे. तुम्हीही कोणाकडुन तरी शिकुन घेतलीत तर जास्त बरं होईल असं वाटतं. भारतात सर्दी व्हायची त्यावर हा चांगला उपाय होता.\nअ‍ॅलर्जीवर - मागच्या एक दोन वर्षापासुन मला अ‍ॅलर्जीचा अचानक त्रास व्हायला लागला. त्रास वाढल्यावर मी नेती केली तेव्हा नाक पुर्णच चोंदले आणि मी पुन्हा केली नाही. कदाचित त्रास कमी असताना रोज सकाळी नेती केल्यास फायदा होत असेल.\nमला मंजिरीने अजुन एक उपाय सांगितला तो म्हणजे गायीचे साजुक तुप नाकात टाकणे. यावर्षी हा उपाय अधुन मधुन करतेय. याने अजुन पर्यंत तरी अ‍ॅलर्जीचा त्रास झालेला नाही. एकदा सर्दी होईलशी वाटले पण तुप टाकल्यावर दुसर्‍या दिवशी एकदम बरि होते. मी अगदी ज्या Japanese Cedar ची जास्त अ‍ॅलर्जी आहे त्या जंगलातही जाऊन आलेय यावर्षी, अजुन तरी त्रास झाला नाही.\nमला पण गेल्या २ वर्षांपासून\nमला पण गेल्या २ वर्षांपासून अ‍ॅलर्जीचा खुप त्रास व्हायला लागला. म्हणुन एका मित्राने सांगितल्यावरून नेती करायला शिकले. सायनसचा प्रचंड त्रास असला तरी नवर्‍याने अनंतवेळा सांगूनही न बधलेली मी अ‍ॅलर्जीपूढे नमले आणि नेती करायला लागले. तो नेती अंबिका योग कुटीरमधेच शिकला आहे. त्यामुळे मी त्याच्याकडून शिकून आता करते. गाईचे तूप नाकात घाल म्हणून तो बराच मागे लागलाय पण माझ्याने ते करणे होत नाही\nमाझ्याकडे देशातला एक नेती पॉट होता तो देशात विसरले म्हणून मग हा घेतलाय -\nमला फायदा झाला म्हणुन मग लालू आणि अजुन एका मैत्रिणीला सांगितले होते गेल्यावर्षी.\nमी अ‍ॅलर्जीसाठी कोणतेही औषध घेत नाही फक्त नेतीवर भागवते. थोडा त्रास होतो पण सहन करते.\nलोकल मध रोज १ टीस्पून किंवा लोकल बीपोलन खावे असे मला कोणीतरी सांगितले आहे पण मी तो प्रयोग केला नाहीये त्यामुळे त्याबद्दल जास्त सांगू शकणार नाही.\nजलनेती मी पण केली आहे...\nजलनेती मी पण केली आहे... त्यासाठी विशिष्ट आकाराचे भांडे मिळते.. पहिल्या प्रयत्नात पाणि एका नाकपुडीतून घातल्यावर दुसर्‍यातून बाहेर पडण्या ऐवजी ठसका-नुसकी होते... पण चलता है... जलनेती शक्यतो देखरेखीखाली करणं बरं. कारण त्यासाठी एका विशिष्ट पोझ मध्ये (पायांवर अर्धवट बसावं वगैरे लागतं) शिवाय मानेची पोझिशन ही विशिष्ट असावी लागते जेणेकरून एका नाकपुडीत घातलेले पाणी दुसर्‍यातून व्यवस्थित बाहेर येईल. हे पाणि शक्यतो थोडं कोमट घेतात. (माझ्या माहितीनुसार.)\nकोमट पाण्यात किंचित मीठ घालुन\nकोमट पाण्यात किंचित मीठ घालुन जलनेती करावी. आणि तज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच करा. नंतर लगेच कपालभाती करा. शुभेच्छा\nजलनेती शक्यतो सकाळच्याच वेळी\nजलनेती शक्यतो सकाळच्याच वेळी करावी. पाणी अगदी कोमट व किंचित मीठ घालून खारट केलेले असावे. नाकाच्या आतली त्वचा अत्यंत नाजूक असते. एकदम गरम अथवा गार पाण्याने इजा होण्याचा संभव आहे. नीट जमेपर्यंत मार्गदर्शनाशिवाय करु नका कृपया.\nआशूडी, नेती सकाळच्या वेळीच\nआशूडी, नेती सकाळच्या वेळीच करण्याचे काही कारण आहे का सध्या मी रात्री करते आहे.\nमी जीथे योग शिकलो त्यांची\nमी जीथे योग शिकलो त्यांची वेबसाईट आहे. अर्थातच सर्वांनी सांगितल्या प्रमाणे हे सर्व तज्ञांच्या मार्गदर्शनाने करावे.\nलालुजी, नाकात मीठयुक्त पाणी सोडताना जर ते घशातुन पोटात गेले आणि नुकतेच काही खाणे झाले असेल तर उलटी होण्याचा संभव आहे.\nनेती ही शुध्दीक्रिया आहे. शुध्दीक्रियांची रचना ही हळु हळु रोग बरा करणे नसुन वेगाने धुतल्या सारखा बरा करणे अशी आहे.\nरात्रीच्या झोपे नंतर नैसर्गीक रित्या दोष वाढलेले असतात. अश्यावेळी ही प्रक्रिया प्रभावी ठरते.\nआपल्या देशात कुणी आयुर्वेदीक तज्ञ असल्यास शरीरात कफ वाढला आहे का याचे निदान करुन घ्यावे. सकाळी झोपेतुन जागे झाल्यावर उठुन न बसता वैद्यांना नाडीपरिक्षा करावयास सांगावी. हे सर्व अवघड आहे पण पर्याय नाही. या नाडी परीक्षेत जर कफाधिक्य आढ्ळले तर मला कळवावे. एक हुकमी औषध मी सुचवीन. आपले कोलस्टर जास्त असल्यास हेच औषध उपयोगी आहे.\nलालू, रात्री वातदोषाचा प्रभाव\nलालू, रात्री वातदोषाचा प्रभाव अधिक असतो. सकाळी कफ, दुपारी पित्त व रात्री वात अशी आपली दिनचर्या असते. हे शरीरांतर्गत तसेच बाह्य वातावरणालाही लागू आहे. जलनेति ही कफावर परिणामकारक शुध्दिक्रिया आहे. त्यामुळे तिचे चांगले परिणाम दिसून येण्यासाठी सकाळीच करावी. रात���री करु नये.\nएकदा जमायला लागले की घरातला\nएकदा जमायला लागले की घरातला आंघोळीचा मग वापरूनही करता येऊ शकते. म्हणजे तसे मी करतो. पाणी जरा कोमट असावे आणि चिमूट्भर मीठ टाकावे. स्थिर जागी बसून मान जरा तिरकी करून एका नाकपुडीतून हळूहळू पाणी सोडावे. सुरवातीला लगेच बाहेर येणार नाही. तेव्हा मानेची जरा हलवून योग्य पोजिशन मिळाली की पाणी दुसर्‍या नाकपुडीतून बाहेर येऊ लागते.\nमीठ जास्त झाले किंवा पाणी जास्त गरम असले की नाकात झिणझिण्या बसू शकतात. या थीट मेन्दूपर्यन्त बसतात. पण सरावाने मीठाचे आणि कोमटपणाचे प्रमाण जमून जाते.\nहे सगळे झाल्यावर उभे राहून कमरेत वाकून डोके जमीनीकडे झुकवावे आणि हलवावे याने नाकपुडीत राहीलेले पाणी निघून जाते. जरा वेगाने श्वास सोडला की नाक साफ़ होते.\nहे सगळे मी याच पद्धतिने करतो.\n(सुरवातीला मी नाळाच्या गार पाण्याने आणि फ़ुल्ल फ़ोर्सने केले होते. त्यामुळे जलनेती कसे करू नये याचा उत्तम अनुभव गाठीशी आहे )\nनितीनचंद्रजी, आशूडी धन्यवाद. आता सकाळी करत जाईन.\nमी वर दिलेल्या लिंकवरच्या पॉटबरोबर द्रावण तयार करण्यासाठी तयार पॅकेट्स येतात. २४०ml पाण्यात एक संपूर्ण पॅकेट घालायचे. त्यामुळे प्रमाण चुकत नाही.\nनेती करून झाल्यावर ओणवं उभं\nनेती करून झाल्यावर ओणवं उभं राहून अर्ध-कपालभातीची (एक नाकपुडी बंद करून) २५ आवर्तने करावीत. म्हणजे नाकातले सर्व पाणी निघून जाते. पाण्याचा एखादा थेंब जरी सायनस मध्ये राहिला तरी डोके प्रचंड दुखते आणि नेती करायचा उत्साह मावळतो. सायनस पूर्ण साफ होईपर्यंत ही पाणी उरायची शक्यता अधिक असते.\nमला सध्या अ‍ॅलर्जीचा/ सायनस\nमला सध्या अ‍ॅलर्जीचा/ सायनस कन्जेशनचा फार त्रास होत आहे. नेती करायला जमेल असे वाटत नाही. फार्मसीतून loratadine १०एम्जी गोळ्या आणल्या होत्या पूर्वी क्लॅरिटीन १० एम्जी घेतले आहे.. पण त्याने काही बरा फरक वाटत नाहीये म्हणून बाकीचे बघितले तर १०एम्जी(क्लॅरिटीन,झर्टेक) पासून, बेनाड्रिल २५ एम्जी.. ते १८० एम्जी(अ‍ॅलिग्रा, कॉस्कोचे अ‍ॅलिग्रा सारखे औशध) पर्यंत वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. १० एम्जी वरून १८० एम्जी मोठी उडी वाटते आहे. अण अ‍ॅलिग्रा बद्दल चांगले रिव्ह्युज ऐकले आहेत.. घ्यावे का\nबस्के, मला पण अचानक मधे १\nबस्के, मला पण अचानक मधे १ वर्ष अ‍ॅलर्जीचा त्रास झाला होता. नेतीची प्रोसेस वाचुन/ऐकुन जेवढी अवघड वाटते तेव्हढी नाही आहे. राइट एड, सीव्हीएस मधे नेती पॉट मिळतात ते खूप इझी आहेत वापरायला. नक्की ट्राय कर. मला नेतीचा फायदा झाला होता. मधुन मधुन क्लॅरिटीन पण घेत होते. तसंच ह्यूमिडीफायर, एअर प्युरिफायरचाही उपयोग होतो. अ‍ॅलर्जी जशी मिस्टीरियसली आली तशीच गेलीही\nबस्के, जरा वेळानी लिहीते.\nबस्के, जरा वेळानी लिहीते.\nथँक्स पारू. बघते सीव्हीएसमध्ये. मला समहाऊ नेती प्रकार फार भितीदायक वाटत आला आहे.\nमला अ‍ॅलर्जीज गेले ४-५ वर्ष होतातच. सध्या जास्त त्रास होतोय. नाक बंद होणे फार वाढले आहे. झोप लागत नाही त्याच्यामुळे. शिवाय शिंकांची गाडी..\nमला ही (पोलन किंवा तत्सम)\nमला ही (पोलन किंवा तत्सम) अ‍ॅलर्जी असावी. सपासप शिंका सुरु होतात. २ बेनेड्रील (OTC) च्या गोळ्या १ किंवा २ डोस घेतले की थांबतात. शिंका आल्या की सपाटून भूकपण लागते, मग सारखं खातो, सो वायटात चांगलं\nहे नेती म्हणजे एका नाकातून पाणी घेऊन दुसरीकडून काढायचं ते का बापरे असलं काही करणार नाही.\nअमितव, आता जलनेती करणं अगदी\nअमितव, आता जलनेती करणं अगदी लहान मुलांना करता ही सोयिस्कर झालं आहे..\nहे बघ, आम्ही नुक्तंच मागवलं अमेझॉन वरून २५ $ ला.. नासोप्युअर ब्रँड चं\nहे सुरु केल्या पासून नील च्या सकाळी उठल्या उठल्या येणार्‍या पाचपन्नास शिंका, रात्री ब्लॉक होणारं नाक सर्व सर्व त्रास दूर झालाय.. पूर्ण रात्रभर आता त्याला मोकळा श्वास घेता येतो.. इट्स वेरी ईझी टू यूज\nबरोबर एक२५,३० पाऊचेस मिळालेत बफर्ड सॉल्ट चे.. पण ते संपल्यावर नॉर्मल सॉल्ट च वापरणार आहोत आम्ही\nबस्के.. त्रास सहन नको करत\nबस्के.. त्रास सहन नको करत बसूस.. खरंच नासाप्युअर च्या साईट वर जाऊन बघ.. अगदी ३ वर्षा ची मुलं ही आरामात करू शकतात हे पॉट वापरून..\nअमितव, आता जलनेती करणं अगदी\nअमितव, आता जलनेती करणं अगदी लहान मुलांना करता ही सोयिस्कर झालं आहे.. >> ओके, टेकिंग इट अ‍ॅज ए कॉम्प्लिमेंट इतका त्रास नाही होत मला अजून तरी. पण लक्षात ठेवीन.\nइफ धिस प्लीजेज यू\nइफ धिस प्लीजेज यू\nबस्के नी हा २०११ चा धागा वर\nबस्के नी हा २०११ चा धागा वर आणलाय.. तिला होणारा त्रास वाढलेला दिसतोय.. टेक केअर\nहो ना वर्षु.. अफाटच त्रास\nहो ना वर्षु.. अफाटच त्रास होतोय. बघते उद्या नेतीपॉट..\nबस्के, फ्लोनेस ट्राय केलंस\nबस्के, फ्लोनेस ट्राय केलंस का अ‍ॅलिग्राबद्दल मी पण चांगले रिव्ह्युज वाचले होते पण दिवसभर अधून-मधून डिझि वाटतं. अगदी कळेल नकळेल असं. फ्लोनेसनं मात्र तसा काही त्रास झाला नाही. नेजल स्प्रे आहे त्यामुळे दिवसा पण घ्यायला सेफ. हे गेल्यावर्षीपर्यंत प्रिस्क्रिप्शन मेडिकेशन होतं, आता OTC आहे.\nडॉ. ला विचारूनच ट्राय करशीलच\nज्यांना Allergy चा त्रास होतो\nज्यांना Allergy चा त्रास होतो त्यांनी रोज एक चमचा Local Honey घेऊन पाहिलं आहे का मला आणि माझ्या Office मधल्यांना फायदा झाला आहे. मला तर आता अजिबात त्रास होत नाही Allergy चा.\nबस्के, www.neilmed.com ही वेब साइट बघ. मी गेले ४ वर्ष वापरतीय. हा एक सोपा नेती पॉटच आहे. हल्ली हे कॉस्टकोमधे पण मिळतं. टॅप वॉटर वापरु नको. प्युरिफाइड वॉटर किंवा सेलिन सोल्युशन वापरायचं. मी घरी R. O. system आहे त्याचं पाणी वापरते. किंचित मीठ घालून किंचित गरम करायचं. खूप उपयोग होतो.\nतसंच, विंटर मधे घरात हीटींगमुळे हवा खूप कोरडी होऊन जाते. तेव्हा ह्युमीडीफायरचा पण खूप उपयोग होतो.\nफ्लोनेस, इतर नेसल स्प्रे पण चांगले आहेत.\nथोड्क्यात नाकाचा आतला भाग ओलसर राहिलाकी त्रास कमी होतो असं लक्षात आलं आहे.\nथँक्स शुगोल.. ते नील्मेड\nते नील्मेड बघितले मी कॉस्कोत. घेऊन येईन ह्यापैकी काहीतरी.\nसध्या अ‍ॅलर्जीचा त्रास(नाका डोळ्यातून पाणी, सपासप शिंका)जाऊन प्रॉपर आजारी पडले आहे. ताप येऊन गेला. आता प्रचंड कोरडा खोक्ला आहे.\nनियमित नेती केल्यास, नाकपुड्या कोरड्या पडतात.\nतेव्हा नेती नंतर कपालभाती झाल्यावर दोन्ही नाकपुड्यात २-३ थेंब कोमट तूप (किंचित कोमट, द्रव करण्यास), घालावे.\n मी पण नेती केल्यानंतर आणि रात्री तूपाचे थेंब टाकते. ( वर लिहायचे राहून गेले.)\nयोगशिबीरात आमच्याकडुन २ शनिवारी जलनेति आणि वमन करुन घेतले होते.\nनेतिचे पॉट प्रत्येक शिबिरार्थीला सेपरेट दिले होते. आधी आम्ही फार घाबरत होतो. साधं आंघोळ करतांना कधी नाकात पाणी गेले तर किती अस्वस्थ होते.... नाकाला झीनझिन्या येतील का, मधेच श्वास अडकला तर चक्कर येऊन पडू काय अशा मनात नाना शंका ट्रेनर धीर देत होते.\nसकाळी थोडीफार योगासने करून (काही न खाता पिता) मोकळ्या जागी नेले. अगदी कोमट पाण्यात थोडेसे मीठ घातलेले पाणी नेती पॉटमध्ये भरून घेतले. कंबरेत थोडे पुढे झुकून ४५ अंशात मान कलवून आणि एका नाकपुडीमध्ये पॉटचे टोक घातले. तोंडाने श्वास सुरू होता. काहीही अडथळे न येता अगदी सहजतेने करता आले. नाकात झिणझीण्या आल्या नाही की श्वास अडकला नाही.\nया प्रयोगानंतर खूप छान वाटलं. संपूर्ण श्वसनमार्ग मोकळा झाला.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nसुरुवात : मे 28 2008\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2015/02/11/%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%AC%E0%A4%A8%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%A8%E0%A4%9C%E0%A4%A1/", "date_download": "2019-01-21T02:29:15Z", "digest": "sha1:WDL3OHVYOXK6Y5K2UUQOEC7KRGN5EGTR", "length": 7663, "nlines": 77, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "सूरतमध्ये बनत आहेत रतनजडित जोडे - Majha Paper", "raw_content": "\nआजीबाईंच्या बटव्यातील काही घरगुती उपाय\nदुष्काळात हवामानाचे अंदाज फक्त आकडेवारीच्या कामाचे\nसूरतमध्ये बनत आहेत रतनजडित जोडे\nसूरत – सोने-चांदी किंवा हिरे यापासून दागिने बनविण्याची पद्धत पारंपरिक आहे. मात्र, गेल्या काही वर्षात हौशी आणि श्रीमंत लोक हिरेजडित मोबाईल, पेन ड्राईव्ह आणि बेल्टही वापरत आहेत. यातच दुबईतील एका धनाढ्याने हिरेजडित जोडे बनविण्याचे कंत्राट सूरतमधील कारागिरांना दिले आहे.\nहे जोडे बनवित असलेल्या दागिन्यांच्या दुकानाचे मालक दिलीप शाह यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘हे जगातील सर्वात महागडे जोडे ठरणार आहेत. प्रत्येक जोड्याला सहा हजार याप्रमाणे दोन्ही जोड्यांना मिळून तब्बल १२ हजार हिर्‍यांनी चमकणारे हे जोडे दोन महिन्यात तयार होणार आहेत. जोड्यांमध्ये दागिना घडविण्याचा हा आमचा पहिलाच प्रयोग आहे.’ काही दिवसांपूर्वीच दिल्लीतील एका ग्राहकासाठी जोड्यांची लेस लावण्याच्या हिरेजडित क्लिप्स तयार करण्यात आल्या होत्या आणि त्यात ३०० पेक्षा जास्त हिरे लावण्यात आले होते.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी वादग्रस्त वक्तव्य विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/news/tenth-twelth-exam-time-table-275494.html", "date_download": "2019-01-21T01:12:55Z", "digest": "sha1:7YJ2G2MR45NCSYGLKPZMQAPZAJWDJZ7A", "length": 5241, "nlines": 26, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - दहावीचं सुधारीत वेळापत्रक जाहीर, नवीन व्यवसायचा पेपर आता 17 मार्चला होणार–News18 Lokmat", "raw_content": "\nदहावीचं सुधारीत वेळापत्रक जाहीर, नवीन व्यवसायचा पेपर आता 17 मार्चला होणार\nमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बुधवारी दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. दहावीची परीक्षा १ मार्च २०१८ पासून तर बारावीच्या परीक्षेला २१ फेब्रुवारी २०१८ पासून सुरुवात होणार आहे. दहावीची लेखी परीक्षा १ मार्चपासून ते २४ मार्चपर्यंत होणार आहे. तर बारावीचे पेपर 21 फेब्रुवारी ते 20 मार्च या कालावधीत होणार आहेत.\n29 नोव्हेंबर, पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बुधवारी दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. दहावीची परीक्षा १ मार्च २०१८ पासून तर बारावीच्या परीक्षेला २१ फेब्रुवारी २०१८ पासून सुरुवात होणार आहे. दहावीची लेखी परीक्षा १ मार्चपासून ते २४ मार्चपर्यंत होणार आहे. तर बारावीचे पेपर 21 फेब्रुवारी ते 20 मार्च या कालावधीत होणार आहेत. त्यापूर्वी प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षा होणार आहे.दरम्यान, दहावीच्या वेळापत्रकात एक किरकोळ बदल करण्यात आलाय. यापूर्वी नवीन व्यवसायचा पेपर हा 5 मार्चच्या द्वितीय सत्रात म्हणजेच दुपारच्या वेळेत होणार होता. तो आता 17 मार्चला पहिल्या सत्रात म्हणजेच सक��ळच्या वेळेत होणार आहे. पालक-विद्यार्थ्यांना या दोन्ही परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक हे www.mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर पाहता येईल. सोशल मीडियावरील वेळापत्रकाबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन मंडळाने केले आहे. मुंबई, कोकण, कोल्हापूर, पुणे, नागपूर, औरंगाबाद, अमरावती, नाशिक आणि लातूरसह राज्यातील विविध केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार आहे.\nVIDEO : महाआघाडीकडे पंतप्रधान पदासाठी अनेक चेहरे -सुशीलकुमार शिंदे\nरुग्णालयात मृत्यूशी झुंज देतोय हा माजी क्रिकेटर, कुटुंबाने BCCI कडे मागितली मदत\nकाँग्रेसला इंदू मिलची जागा हडपायची होती - मुख्यमंत्री\nदाऊदचा 'संघ' नेत्यांच्या हत्येचा डाव उधळला\nकाँग्रेसच्या 2 आमदारांमध्ये तुफान हाणामारी, 1 जण रुग्णालयात दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%82-%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80-current-affairs-02-november-2018/", "date_download": "2019-01-21T01:05:37Z", "digest": "sha1:O6BFJ7AFD2HFXLM3UGWYE2WO7CDPFKNS", "length": 15099, "nlines": 139, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top Current Affairs 02 November 2018 For Sarkari Naukri Preparation", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(Northern Railway) उत्तर रेल्वेत ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 1092 जागांसाठी भरती\n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 150 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती [Updated]\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2019\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n(NPCIL) न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 162 जागांसाठी भरती\n(Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n(ESIC) कर्मचारी राज्य विमा महामंडळात 329 जागांसाठी भरती\n(UPSC-NDA) राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 392 जागांसाठी भरती\n(MPSC) महाराष्ट्र लोक सेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा-2019 (555 जागा)\n(Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n(NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 251 जागांसाठी भरती\n(Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने झारसुगुडा विमानतळ, ओडिशाचे नामकरण “वीर सुरेंद्र साई विमानतळ, झारसुगुडा” म्हणून केले आहे.\nमिझोरम वाइरेन्टेच्या जंगल वॉरफेअर स्कूलमध्ये भारत आणि जपानच्या सैन्यात पहिला संयुक्त सैन्य अभ्यास सुरु झाला आहे.\nगृह मंत्रालयाने निर्भया निधी योजनेअंतर्गत 194.44 कोटी रुपयांच्या एकूण खर्चावर लखनऊसाठी एक सुरक्षित शहर प्रकल्प मंजूर केला आहे.\nनिति आयोगाचे चौथे संवाद सत्र – राज्य परिषदेचे विकास संशोधन केंद्र (डीआरसी), पीपल्स रिपब्लिक ऑफ चाइना मुंबई येथे आयोजित करण्यात आले होते.\nकिर्लोस्कर ऑइल इंजिन्स (KOEL) ची पूर्ण मालकी असलेली उपकंपनी किर्लोस्कर कॅपिटलला नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी (NBFC) सुरू करण्यासाठी आरबीआय परवाना मिळाला आहे.\nपर्यटन मंत्रालयाच्या क्षेत्रात सहकार्य मजबूत करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत आणि कोरिया यांच्यात एक सामंजस करारावर स्वाक्षरी करण्यास मान्यता दिली आहे.\nआसाममधील काझीरंगा येथे सार्वजनिक आरोग्य सेवेची 5वी राष्ट्रीय शिखर बैठक आयोजित करण्यात आली होती.\nजागतिक बँकेच्या ईज़ ऑफ़ डूइंग बिज़नेस इंडेक्स 2018 मध्ये भारत 77 व्या स्थानावर आहे.\nसातत्यपूर्ण समुद्री आणि मत्स्यपालन प्रकल्पांना सहाय्य करण्यासाठी सेशेल्सने जगातील पहिले सोव्रेन ब्लू बॉन्ड लॉन्च केला आहे.\nकेंद्रीय मंत्रिमंडळाने आपराधिक प्रकरणांमध्ये परस्पर कायदेशीर सहाय्याकरिता भारत आणि मोरोक्को यांच्यातील करार मंजूर केला आहे.\nPrevious (NEET) राष्ट्रीय चाचणी संस्थेमार्फत राष्ट्रीय पात्रता व प्रवेश चाचणी परीक्षा-2019\nNext (NMMC) नवी मुंबई महानगरपालिकेत शिक्षक पदांची भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02 /2018 निकाल\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n» (MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n» (Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha PWD) महाराष��ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» (ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 2100 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» IBPS मार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या 1599 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र (CRP SPL VIII 2018)\n» लक्ष्मी विलास बँक ‘प्रोबशनरी ऑफिसर’ भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» कॅनरा बँक 800 प्रोबेशनरी ऑफिसर भरती परीक्षा निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02/2018 निकाल\n» (MPSC) महाराष्ट्र वन सेवा (मुख्य) परीक्षा-2018 अंतिम उत्तरतालिका\n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/groom-accident-wedding-109131", "date_download": "2019-01-21T01:44:56Z", "digest": "sha1:ZP3ZIZO5D6BHT24AZWO3F5PEI3GQGL4Q", "length": 14654, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "groom accident before wedding बोहल्यावर चढण्यापूर्वीच नवरदेवाचा अपघाती मृत्यू | eSakal", "raw_content": "\nबोहल्यावर चढण्यापूर्वीच नवरदेवाचा अपघाती मृत्यू\nबुधवार, 11 एप्रिल 2018\nसटाणा : येत्या पंधरा दिवसांत-ता.२५ एप्रिलला लग्न होणार असलेल्या नवरदेवाचा बोहल्यावर चढण्यापूर्वीच एका रस्ता अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना चौंधाणे (ता.बागलाण) येथे काल मंगळवारी (ता.१०) मध्यरात्री घडली.\nसटाणा : येत्या पंधरा दिवसांत-ता.२५ एप्रिलला लग्न होणार असलेल्या नवरदेवाचा बोहल्यावर चढण्यापूर्वीच एका रस्ता अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना चौंधाणे (ता.बागलाण) येथे काल मंगळवारी (ता.१०) मध्यरात्री घडली.\nचौंधाणे येथे काल रात्री गावाजवळ असलेल्या अवघड वळणावर ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील देवेंद्र सुरेश भामरे (वय २७ रा.वनोली ता.बागलाण हल्ली मुक्काम नाशिक) या युवकाचा जागीच मृत्यू झाला. देवेंद्रचा बेज (ता. कळवण) येथील युवतीशी विवा��� होणार होता. लग्नाची तयारी सुरु असतानाच कंधाणे येथे मामाला भेटण्यासाठी जातांना निलेशचा अपघाती मृत्यू झाल्याने भामरे परिवारावर शोककला पसरली आहे.\nयाबाबत सटाणा पोलिसांनी दिलेली माहिती अशी, काल मंगळवारी रात्री उशिरा सौंदाणे (ता. मालेगाव) येथे महावितरण मध्ये विद्युत सहाय्यक पदावर असलेला देवेंद्र भामरे आपली ड्युटी आटोपून पल्सर (क्र.एम.एच. ४१ ए.जे. ९९७८) वरून मामाला भेटण्यासाठी कंधाणे येथे निघाला असता त्याला चौंधाणे गावाजवळील तीव्र वळणावर ट्रकने (क्र.एम.एच. ०४ सी.यु. ६५०२) ने जबर धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की पल्सरचे दोन तुकडे होवून देवेंद्र दूरवर फेकला गेला आणि त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.\nगेल्या बारा ते पंधरा महिन्यांपुर्वीच देवेंद्र भामरे यांच्या वडीलांचा करंजाड (ता.बागलाण) जवळ अपघातात मृत्यु झाला होता. कुटुंबाची संपुर्ण जबाबदारी त्याच्यावर होती. बहिणीच्या लग्नाचे स्वप्न उराशी घेऊन तो वडीलांच्या धक्क्यातुन बाहेर पडुन कुटूंबाला सावरत होते. देवेंद्र हा कुटुंबातील एकुलता एक कर्ता पुरुष असल्यामुळे त्याच्या अपघाती निधनामुळे कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. येत्या २५ एप्रिल रोजी देवेंद्रचा विवाह असल्याने घरात लग्नाची जोरदार तयारी सुरु होती. मात्र नियतीला ते मान्य नव्हते. एकीकडे लग्नाच्या तयारीत भामरे कुटुंबीय व्यस्त असतानाच निलेशचा अपघाती मृत्यू झाल्याने भामरे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. निलेशचे कुटुंबीय नाशिक येथे राहत असल्याने आज सकाळी नाशिक येथे निलेशवर अंतिम संस्कार करण्यात आले.\nपोलिसांनी अपघाताला कारणीभूत ठरलेला ट्रक ताब्यात घेतला असून ट्रकचालक मात्र फरार झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश बुवा करीत आहेत.\nआम्हाला वाढप्याचंही मिळत नाही काम..\nकलेढोण - चोऱ्यामाऱ्यांचा आमच्यावर शिक्काच पडलाय. पोलिस कधी जबरदस्तीने घरातली माणसे धरून नेत्याल, त्याचा भरवसा नाही. गावात राहायला व अंत्यसंस्काराला...\nरस्त्यावरच लावले शेतकऱ्यांच्या मुला-मुलींचे लग्न\nनागपूर : संपूर्ण कर्जमुक्ती व दुष्काळग्रस्तांना हेक्‍टरी पन्नास हजारांची मदत यासह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने \"कर्जाची वरात...\nलेकीच्या आठवणीसाठी झ���ड माहेरी वाढते\nनंदुरबार - ‘सारखी माहेरची आठवण काढतेस, मग सासरी कशाला राहतेस या एका गोसाव्याच्या प्रश्‍नाला सासुरवाशिणीने दिलेले ‘लेकीच्या माहेरासाठी माय सासरी...\nलग्नगाठ टिकवण्यासाठी ‘चला बोलूया’ उपक्रम\nमुंबई - लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात असे म्हटले जात असले तरी, त्या टिकवण्यासाठी पती-पत्नीलाच प्रयत्न करावे लागतात; परंतु अनेकदा कुरबुरी...\nअखेर सासरच्यांनी विष पाजलेल्या 'त्या' महिलेचा मृत्यू\nमरखेल (नांदेड) : सोमुर (ता.देगलूर) येथील एका विवाहित महिलेला सासरच्या लोकांनी लग्नानंतर सतत चार वर्षांपासून शारीरिक व मानसिक छळ करून ता.02 जानेवारी...\nशुभमंगलदरम्यान वधूवर गोळीबार; तरीही वधू...\nनवी दिल्लीः विवाह सोहळा सुरू असताना वधूच्या दिशेने गोळीबार झाला. नवरीच्या पायाला गोळी लागली. नवरी जखमी अवस्थेत रुग्णालयात गेली अन् उपचारानंतर पुन्हा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/techknow-news/how-to-create-a-blog-on-blogger-1606285/", "date_download": "2019-01-21T01:49:59Z", "digest": "sha1:E2S2ZYU5IRPAWDAE6TIH4OD7N2RB32QX", "length": 16102, "nlines": 205, "source_domain": "www.loksatta.com", "title": "How to create a blog on Blogger | लिहिते व्हा! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\nशशिकला यांना तुरुंगात विशेष वागणूक\nब्लॉग कसा तयार करावा\nसाल २०१७ अवघ्या सहा दिवसांत निरोप घेणार आहे. सरत्या वर्षांचा निरोप आणि नववर्षांचे स्वागत याच्या तयारीत सगळेच लागले असल्याने सध्या सर्वत्र जल्लोषाचा माहोल आहे. नववर्षांचे जल्लोषात स्वागत करताना प्रत्येक जण काही ना काही तरी संकल्प करत असतोच. यातील अनेकांचे संकल्प अवघ्या काही दिवसांत मोडून पडतात. पण काही जण निग्रहाने तो तडीसही नेतात. येत्या नवीन वर्षांसाठी काय संकल्प करायचा, असा विचार करत असाल तर, ‘ब्लॉग लेखन’ हा एक चांगला पर्याय आहे. खरं तर लिहिणं हे एक प्रकारे व्यक्त होणं असतं. रोजच्या आयुष्यात आपण अशा काही घडामोडींना, घटनांना, प्रसंगांना सामोरे जात असतो की ज्याबद्दल व्यक्त व्हावं, अशी इच्छा उफाळून वर येत असते. त्यातूनच अनेक जण समाजमाध्यमांवरून व्यक्त होतात. परंतु, या व्यक्त होण्याला एक शिस्त आणि स्वातंत्र्य मिळवून द्यायचं असेल, तर ब्लॉग लिहिणं हा एक चांगला पर्याय तुमच्याकडे आहे.\nब्लॉगचा उपयोग तुम्ही केवळ व्यक्त होण्यासाठीच नव्हे तर तुमच्या आवडीनिवडींबद्दल इतरांना माहिती करून देण्यासाठी, तुमच्या व्यवसायाचा प्रसार करण्यासाठी, एखाद्या आवडत्या ठिकाणाची किंवा खाद्यपदार्थाची इतरांना शिफारस करण्यासाठी किंवा आठवणी शब्दरूपात साठवण्यासाठी करू शकता. सध्या कोणत्याही भाषेत ब्लॉग लेखनाची सुविधा उपलब्ध झाली आहे. तुम्हाला ब्लॉगच्या अगदी तयार चौकटी उपलब्ध करून देणारी संकेतस्थळेही उपलब्ध आहेत. तरीही स्वत:चा ब्लॉग सुरू करायचा तर काय करावं, असा प्रश्न पडत असेल तर हे वाचा.\nब्लॉग कसा तयार करावा\nगुगलचे ब्लॉगर डॉट कॉम(com) हे संकेतस्थळ तुम्हाला विनामूल्य ब्लॉग तयार करण्याची सुविधा देते.\nया संकेतस्थळाला भेट देऊन तुमच्या गुगल अकाऊंट अर्थात जीमेलच्या लॉगइन नावाने साइन इन करा.\nतुम्ही ‘लॉगइन’ करताच समोर दिसणाऱ्या डॅशबोर्डवर तुमचे ब्लॉग किंवा त्याला भेट देणाऱ्यांची संख्या अशी माहिती दिसेल.\nनवा ब्लॉग लिहिण्यासाठी ‘न्यू ब्लॉग’वर क्लिक करा. त्यानंतर स्क्रीनवर टायटल आणि अ‍ॅड्रेससाठी विचारणा होईल.\n‘Title’ म्हणजे तुमच्या ब्लॉगचे नाव आणि तुमच्या ब्लॉगचा पत्ता (internet address) जो कायमस्वरूपी असेल. तो तुम्हाला बदलता येणार नाही. तुम्ही शीर्षक व पत्ता तुम्ही ज्या विषयावर लिहिणार असाल त्यानुसार निवड करून तेथे नोंदवा. तुमचा ब्लॉग तयार झाला आहे.\nआता या ब्लॉगवर नवीन लेख लिहण्याकरिता New Post क्लिक करा त्यानंतर एक नवीन पान उघडेल जिथे तुम्ही तुमचा ब्लॉग लिहू शकाल .\nया पेजवर पहिल्या भागात Post Title दिसेल जे तुमच्या ब्लॉगचे अर्थातच लेखाचे नाव असणार आहे. दुसऱ्या भागात blog formatting ¨FZ tools दिसतील. जिथे तुम्हाला टायपिंग करून लेख लिहिता येईल.\nब्लॉग लिहीत असताना लिखाण पूर्ण झालेले ��सेल तर ” Save” वर क्लिक करून ते सुरक्षित ठेवता येईल. एखादा विषयानुरूप फोटो जोडल्यास ब्लॉग अधिक उठावदार होतो. तो फोटोही तुम्हाला इथे जोडता येतो.\nतसेच ब्लॉग पब्लिश करण्यापूर्वी तो वाचकांना कसा दिसेल हे पडताळून बघण्याकरिता Preview वर क्लिक करा आणि ब्लॉग पूर्ण लिहून झाल्यावर ” Publish” या बटणवर क्लिक करून प्रसिद्ध करा.\nकोणत्याही विषयावर व्यक्त होता येतं.\nलेखन, छायाचित्रे, ध्वनिचित्रफिती अशा कोणत्याही माध्यमातून ब्लॉग करता येतो.\nतुमचे लेखन केवळ देशातच नव्हे तर जगभरातील लोकांपर्यंत पोहोचवता येते.\nतुम्ही लिहिलेल्या ब्लॉगवरील मतांशी प्रत्येक जण सहमत असेलच असे नाही. यातील काही जण ब्लॉगच्या खालील प्रतिक्रिया जागेत तुमच्या मतांविरुद्धची मते नोंदवू शकतात. मात्र, याबद्दल चिडून अथवा निराश होऊन प्रत्युत्तर करणे योग्य नाही. ब्लॉगवर नोंदवण्यात येणाऱ्या प्रतिक्रियांकडे सकारात्मकतेने पाहिले पाहिजे. तुमच्या ब्लॉगवर मतप्रदर्शन करणं, हा ब्लॉगवाचकांचा हक्क आहे. त्यांच्या मताचा आदर ठेवा.\nब्लॉग मराठीत टाइप करण्याकरिता गुगलचीच मदत घ्या. http://www.google.com/intl/mr/inputtools/try/ या वेबसाइटला भेट द्या. इथे इंग्लिशमध्ये टाइप करा ते मराठीत दिसेल. ते कॉपी करून ब्लॉगमध्ये पेस्ट करा\n– प्रा. योगेश हांडगे\n(लेखक पुणे इन्स्टिटय़ूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कम्प्युटर विभागात साहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.)\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसत्तेचे केंद्रीकरण की महाआघाडी\nपोट भरण्यासाठी मी एकेकाळी कोथिंबीरसुद्धा विकली; नवाजुद्दीनने सांगितल्या संघर्षाच्या आठवणी\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\n'फक्त कधी आणि कुठे ते सांग'; सारासोबत डेटला जाण्यास कार्तिक आर्यन तयार\nतुझं करिअर उद्ध्वस्त करू, सेटवर जाळपोळ करू; करणी सेनेची कंगनाला धमकी\nमी नायक नाही, कलाकार आहे..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nसत्तेचे केंद्रीकरण की महाआघाडी\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\n.. तर रिझव्‍‌र्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nपंधरा वर्षांनी रेल्वेत पुन्हा कुल्हडचा वापर\nस्वप्निल जोशीला भेटण्याची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tinystep.in/blog/ya-abhintrine-prasutinatar-ase-vajn-kami-kele", "date_download": "2019-01-21T02:34:44Z", "digest": "sha1:UYJVML2F376TLF52UGF6U4QPPLSUSMVD", "length": 12719, "nlines": 221, "source_domain": "www.tinystep.in", "title": "हिरोईन अशा प्रकारे वजन कमी करतात.... - Tinystep", "raw_content": "\nहिरोईन अशा प्रकारे वजन कमी करतात....\nया अभिनेत्रीने आपल्या गरोदरपणात वाढलेले वजन कश्याकप्रकारे कमी केले याची त्यांनी सांगितलेली गुपिते आपण जाणून घेणारा आहोत.\n१. ऐश्वर्या राय -बच्चन\nया अभिनेत्रींना गरोदरपणात वाढलेले वजन कमी करण्यासाठी इतर सिनेतारकांपेक्षा जास्त वेळ घेतला. तिने आपले बाळंतपणा छान पद्धतीने अनुभवले. प्रसूतीच्या काही महिन्या नंतर तिने आपल्या वजनात आणि शरीरयष्टीत असा काही बदल केला आणि आपल्या चाहत्यांना थक्क केले. त्यानंतर तिने आपल्या बदलाचे गुपित सगळ्यांना सांगितले. तिने वजन कमी करण्यासाठी फॅट फ्री डाएट केला. यामध्ये तिने तिच्या आहारात उकडलेल्या भाज्या, ब्राऊन राईस, आणि ताज्या फळांचा समावेश केला. तसेच तिने आपल्या दिवसाची सुरवात गरम पाणी लिंबचा रस आणि मध या पेयांनी केली. ज्यामुळे तिची पचनशक्ती सुधारण्यात तीला मदत झाल्याचे तिने सांगितले.\nया अभिनेत्रीने वजन कमी कारण्याबाबत सकारत्मक विचारचा तिला खुप उपयोग झाल्याचे तिने सांगितले तसेच तिला वजन कमी कारण्याबाबत काही घाई नव्हती असे तिने सांगितले. तीचे मैत्रिणी बरोबर आणि जिमला जातानाचे अनेक फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले. तिने व्यायामावर , चालण्यावर आणि संतुलित आहारावर भर देऊन आपले गरोदरपणात वाढलेले वजन कमी केले.\nही अभिनेत्री ग्रोदार असताना आणि त्या आधी आणि त्यानंतर नेहमीच आपल्या शरीरयष्टीची काळजी घेताना दिसून आली आहे. शिल्पा आपल्या गरोदरपणात वाढलेले वजन कमी कसे केले हे गुपित सांगताना तिने सांगितले की तिने तिच्या आहारामध्ये तिने आपल्या आहारातून जंक फूड एकदम हद्दपार केले. तसेच आपल्या आहारात प्रथिनांचा संतुलित प्रमाणात सेवन करत मर्यादित कर्बोदकांमधे आणि फळे आणि भाज्या यांचा समावेश केला होता.तिने २१ किलो वजन साडे तीन महिन्यात कमी केले. तसेच तिने आपल्या दिनचर्येत योगा वर देखील भर दिला.\nदुसऱ्या मुलाच्या जन्मानंतर काजोलने स्वतःला पुन्हा पूर्वी सारखे दिसायचे असा निर्धार केला. तिने व्���ायाम प्रशिक्षकांच्या मदतीने आपल्या शरीरातील अतिरिक्त मेद (फॅट) कमी करण्यावर भर दिला. तिने व्यायामा बरोबरच योगावर भर दिला.तसेच आहारबाबत देखील ती खूप काटकोर होती. तिने आपल्या आहारात अंडी,पनीर,मासे आणि चरबी नसलेले चिकन, यांचा समावेश केला. या सगळ्यांच्या आधारे तिने तिचे १८ किलो वजन ५ महिन्यात कमी केले.\nया अभिनेत्रीने आपले गरोदरपणात वाढलेलं वजन कमी करण्याकरता खूप काटेकोरपणे सगळ्या गोष्टीचा अवलंब केला. आठवयातले ५ दिवस व्यायाम,आहारात कच्ची फळे, फळांचे रस, ऑम्लेट यांचा समावेश केला तिने या काळात कॉफी संपूर्णरीत्या बंद केली. तिची गरोदरपण सुखकर जावे याकरता असणाऱ्या आसनाची एक डीव्हीडी देखील आहे जयंत तिने सगळ्या आसनाचे प्रात्येक्षिक दाखवले आहे.\nदोन मुलांची आई असणाऱ्या या अभिनेत्रीने आपल्या दिनचर्येत ५ आहाराचा समावेश केला ज्यामध्ये तिने फक्त पौष्टिक पदार्थाचा समावेश केला. तसेच २० मिनिटाचे व्यायाम प्रकार तसेच किक बॉक्सिंगआणि कधी-कधी स्विमिंग ला जाणे या गोष्टींचा समावेश केला .\nतुम्ही आई झाल्यानंतर वजन कमी करण्याचा प्रयन्त करत असाल तर वरील तारका असून त्यांनी केलेली मेहनत नक्कीच प्रोहत्साहित करेल. आणि तुमचे वजन कमी होण्यास वेळ लागत असेल तरी.,काही वाईट वाटून घेऊ नका सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. आई होणं ही खुप सुंदर अनुभव असतो. म्हणून या अनुभवाचा आनंद घ्या. आणि डॉक्टरच्या सल्यानुसार वजन कमी करण्याचा मार्ग निवडा.\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A5%80/", "date_download": "2019-01-21T01:10:52Z", "digest": "sha1:3F74DWGFIHDXBFRDTFNA5M27FYC7JD5C", "length": 11080, "nlines": 137, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "नरेंद्र मोदी- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\nVIDEO : गडकरींच्या भाषणादरम्यान विदर्भवादी तरूणांनी भिरकावली पत्रकं\nकाँग्रेसला इंदू मिलची जागा हडपायची होती - मुख्यमंत्री\nJEE निकाल: पालिकेच्या शाळेत शिकलेल्या राजला 100 पर्सेटाइल\nमध्य रेल्वेवर धावणाऱ्या राजधानी एक्सप्रेसबद्दल जाणून घ्या एका क्लिकवर\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nममता दीदींच्या 'पाहुणचारा'ने 2019च्या निवडणुकीला मिळणार 'तडका'\nकरिना कपूर लढणार काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nVIDEO : दिव्या भारतीच्या 'या' गाण्यावर थिरकली सारा अली खान\nVIDEO: जेव्हा नातवासाठी सलीम खान घोडा होतात..\n'कलंक' सिनेमाच्या सेटवरील आलियाचा व्हिडिओ लीक, सोशल मीडियावर झाला व्हायरल\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\nअन् धोनी म्हणाला, ‘हा बॉल घ्या नाही तर म्हणाल निवृत्ती घेतोय’\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nBCCI च्या दणक्यानंतर आता एक्स गर्लफ्रेंडनेही पांड्यावर काढला राग, म्हणाली...\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nVIDEO : बाबासाहेबांचं इंदू मिलमधलं स्मारक 2020 पर्यंत पूर्ण करणार -मुख्यमंत्री\nVIDEO : महाआघाडीकडे पंतप्रधान पदासाठी अ���ेक चेहरे -सुशीलकुमार शिंदे\nVIDEO : घाम गाळून पिकवलेल्या शेतमालाचा झाला कोळसा\nVIDEO : गडकरींच्या भाषणादरम्यान विदर्भवादी तरूणांनी भिरकावली पत्रकं\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nया लग्नाला हार्दिक पटेलचे मोजके मित्र आणि नातेवाईक उपस्थित राहणार आहेत.\nमोदीजी, 100 दिवसांमध्ये देश तुमच्या तावडीतून मुक्त होईल - राहुल गांधी\nविरोधकांना पराभवाची भीती, पुन्हा EVMवर खापर फोडणार - मोदी\nदेशावर कर्जाचा डोंगर; साडे चार वर्षात कर्ज 49 टक्क्यांनी वाढले\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nVIDEO : ओळखपत्र मागणाऱ्या सुरक्षा कर्मचाऱ्याचा रॉजर फेडररने केला असा सन्मान\nVIDEO : हे संग्रहालयसुद्धा आपल्या चित्रपटांप्रमाणेच समृद्ध -नरेंद्र मोदी\nआता देशात बदल हवा, कोलकात्यातून शरद पवारांचा मोदींवर हल्लाबोल\nVIDEO : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चालवला चक्क रणगाडा\nVIDEO : कमी सुरक्षा व्यवस्थेसह पंतप्रधान मोदी आईच्या भेटीला\nमहाराष्ट्र Jan 19, 2019\nपंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावर....आजच्या 5 महत्त्वाच्या बातम्या\nलोकप्रिय घोषणांमुळे सरकारच्या तिजोरीवर पडणार 1 लाख कोटींचा बोजा\nलोकसभा निवडणुकीच्या Fake Newsने आयोग हैराण, दाखल करणार FIR\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\nममता दीदींच्या 'पाहुणचारा'ने 2019च्या निवडणुकीला मिळणार 'तडका'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/dr-medha-khole-filed-complaint-against-cook-nirmala-yadav-pune-latest-update/", "date_download": "2019-01-21T02:00:29Z", "digest": "sha1:QF7AWUJLIFDS27Z6FAL773GY4J6YTAAQ", "length": 8660, "nlines": 81, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "जेंव्हा डॉ मेधा खोलेंच्या तक्रारीची गणपती बाप्पाच चौकशी करतात. . .", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nजेंव्हा डॉ मेधा खोलेंच्या तक्रारीची गणपती बाप्पाच चौकशी करतात. . .\nमयूर गलांडे : हवामान खात्याच्या डॉ मेधा खोले यांच्या सिंहगड पोलीस ठाण्यातील तक्रारीची दखल स्वत: गणपती बाप्पानचं घेतली. पुण्यातील सर्वच मानाच्या बाप्पांची बैठक जमली. या सर्व बाप्पांनी खोलेबाईंच्या भुर���सटलेल्या वैचारीक खोलीचा वाद सोडविण्यासाठी एक समिती गठित केली. विशेष म्हणजे समितीकडून श्रीमंत दगडूशेठ गणपतीला या समितीच अध्यक्ष बनवण्यात आले. तसेच याप्रकरणी त्यांनी सर्व चौकशी करून अहवाल आणि पोलिस तपास पाहून खटला निकाली काढायचे ठरवले.\nयाप्रकरणी, ज्या गणपतीसाठी खोलेबाईंनी सोवळं केलं. त्या गणपतीची साक्ष घेतली असता, आपल्याला काहीच प्रोब्लेम नाही. उलट मला स्वादिष्ट अन् ‘निर्मल’ मोदक खायला मिळाले. यादवताईंचे जेवण तर एकच नंबर होते. अजूनही जिभेवर चव रेंगाळत असल्याचं खोलेताईंच्या घरातील ‘सोवळ्यातील’ गणपती बाप्पानं म्हटले. तसेच याप्रकरणात गौरींच्याही साक्ष घेण्यात आल्या. त्यावेळी गौरींनेही स्वयंपाक चविष्ट आणि निर्मल होता. आम्हाला तर गणेशासोबत 10 दिवस रोजच तो स्वयंपाक खायची इच्छा होती. पण, खोलेताईंनी तीनच दिवसात आम्हाला हाकलून लावले, असे गौरींनी म्हटले.\nत्यानंतर, न्यायमूर्ती श्रीमंत दगडूशेठ यांनी खोलेताईंना विचारणा केली. त्यावेळी ‘खोलेताईंच्या विचारांच्या खोलीचा अंदाज’ आल्याने बाप्पालाही थोडावेळ मागास असल्यासारखचं वाटलं.\nडॉ. खोलेताईंनी 1 वर्षात 4 वेळा निर्मल स्वयंपाक खाल्ला. चविष्ट आणि स्वादिष्ट भोजन खाताना खोलेबाईंच्या मनात निर्मल विचार होते. मात्र, जेव्हा त्यांना यादवबाईंची जात कळाली तेव्हा प्रलय आला, भूकंप झाला, धरणीमाय फाटायला लागली आणि गौरी गणपतीचा कोप झाला. देव बाटला, धर्म बाटला, जात बाटली, होतं नव्हत कमावलेलं सर्व ‘पुण्य’ मुळा-मुठात वाहून गेलं.\nशेवटी न्यायमूर्तीं दगडूशेठांनी मेधाबाईंना प्रश्न केला – बाई, तुमच्या गौरी-गणपतीला त्यांच्या हातचा स्वयंपाक चालतो, ते कधीही त्यांच्या स्पर्शाने बाटले नाहीत. त्यांना कधीही त्यांच्या जातीचा प्रश्न पडला नाही, मग ही ‘जात का जात नाही’…….\nवरील लेख हा सध्या सुरु असणाऱ्या वादावर मिश्कील टिप्पणी करणारा असून आमचा कोणाच्याही भावना दुखावण्याच्या उद्देश नाही\nस्वयंघोषित गृहमंत्र्यांना हे पद आणि कुठलीच जबाबदारी झेपत नाही : धनंजय मुंडे\nपुणे : भाजप नगरसेवक विजय जोगदंड यांच्यावर अंबाजोगाई येथील रविवार पेठेतील पाण्याच्या टाकीजवळ हल्ला करून त्यांची…\nशिक्षकांनाही नव्या प्रशिक्षणाची गरज\nगोवर-रुबेला लसीकरणाचे ८४ टक्के उद्दिष्ट साध्य ; एकनाथ शिंदे यांची…\n‘राष्ट्रवादी का��्यकर्त्यांना दात तुटेपर्यंत मारले जात आहे’\nभाजपमध्ये प्रवेश नाहीच,आघाडीने उमेदवारी दिली तर ठीक नाहीतर अपक्षच…\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\nआढळरावांविरोधात लढण्याआधीच दादांनी केली तलवार म्यान \nउस्मानाबाद लोकसभेला राष्ट्रवादीकडून राणा जगजितसिंह पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharera.mahaonline.gov.in/contactus/contactusdata", "date_download": "2019-01-21T01:53:07Z", "digest": "sha1:FBBFO2GWQORH47A4RA6WP3OJWNLOQ7WY", "length": 5007, "nlines": 128, "source_domain": "maharera.mahaonline.gov.in", "title": "संपर्क - महाऑनलाईन लिमीटेड", "raw_content": "\nमहाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण\nनियम, शा. नि. व परिपत्रक\nमहारेरा आदेश आणि परिपत्रके\nमहारेरा ने स्वतःहून केलेली आदेश (स्युओ मोटो ऑर्डर )\nदादरा आणि नगर हवेली\nनोंदणीकृत स्थावर मालमत्ता एजंट\nlbl_msg lblRandomNo खालील यादीमध्ये पहिला क्रमांक कोणता आहे \nपाचवा मजला , ट्रेड वर्ल्ड, डी विंग, कमला सिटी, सेनापती बापट मार्ग, लोवर परेल, मुंबई ४०० ०१३\nनवीन व्ही एल ई रेजिस्ट्रेशन साठी\nएकूण दर्शक : 3503472\nआजचे दर्शक : 363\n© ही महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी अॅथॉरिटी ऑफ इंडियाची अधिकृत वेबसाइट आहे. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2014/07/30/%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B8/", "date_download": "2019-01-21T02:18:33Z", "digest": "sha1:LIHASCHZ7KVQZQTK4BQRCLQPV3WMQIWU", "length": 13973, "nlines": 78, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "मत्स्य व्यवसायाला मोठी संधी - Majha Paper", "raw_content": "\n‘आदर्श कर्मचारी’ होण्यासाठी इंद्रा नूयी यांचे गाईड\nही आहे ‘लेडी हल्क’\nमत्स्य व्यवसायाला मोठी संधी\nसगळेच शेतकरी मत्स्य व्यवसाय करू शकत नाहीत. मत्स्य व्यवसाय हा समुद्रात करायचा व्यवसाय आहे आणि मच्छीमार लोक तो व्यवसाय परंपरेने करत आलेले आहेत. त्यामुळे सर्वसाधारण शेतकर्‍यांना हा व्यवसाय करणे शक्य नाही. असे असले तरी नैसर्गिक तळी, तलाव, पाझर तलाव आणि धरणांची जलाशये यांच्यातही मत्स्य व्यवसाय करणे शक्य झालेले आहे. सरकार आणि शेतकरी यांचे या गोड्या पाण्यातील मत्स्य व्यवसायाकडे म्हणावे तेवढे लक्ष नाही. देशामध्ये होणार्‍या एकूण मत्स्य व्यवसायात गोड्या पाण्यातील आणि शेतकर्‍यांनी करावयाच्या मत्स्योत्पादनाचे प्रमाण वाढवण्यास भरपूर वाव आहे. परंतु ते प्रमाण म्हणावे तेवढे वाढत नाही. ते वाढवल्यास शेतकर्‍यांना मत्स्य व्यवसाय आणि कोळंबी संवर्धन हा व्यवसाय विकसित होऊ शकतो. ुपंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी गेल्या आठवड्यात शेतकरी आणि मच्छिमार यांव्या जीवनात बदल करण्याचा निर्धार केला असल्याने येत्या काही दिवसांत या दोन व्यवसायात सरकारची मोठी गुंतवणूक होण्याची शक्यता वाढली आहे.\nकितीही झाले तरी ही सारी जलाशये सरकारी मालकीची असतात आणि त्यात मत्स्य व्यवसाय करणे, त्याचा लाभ शेतकर्‍यांना मिळणे या गोष्टी सरकारच्या स्वाधीन असतात. शेतकर्‍यांना त्यात ङ्गारसे स्वातंत्र्य मिळत नाही. परंतु शेतकर्‍यांना आता आपल्या मनाप्रमाणे मत्स्य व्यवसाय करता येईल, अशी एक सोय उपलब्ध होणार आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये शेततळी निर्माण करण्याची मोठी मोहीम राबवली जात आहे. त्यामुळे अनेक शेतकर्‍यांच्या शेतांमध्ये शेततळी तयार होत आहेत. सरकार त्याला भरपूर मदतही करत आहे. शेततळ्यांमुळे पाण्याचा प्रश्‍न मोठ्या प्रमाणावर सुटत आहेच. पण ज्यांच्या शेतात शेततळी तयार केली जात आहेत त्यांना त्या शेततळ्याच्या रुपाने मत्स्य व्यवसाय करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. शेताला पाण्याचा पुरवठा आपल्या मनाप्रमाणे करता यावा यासाठी नाही तरी तळ्यातले पाणी साठवून ठेवले जातेच. परंतु ते पाणी उगाच साठवण्यापेक्षा त्यात जर माशांची अंडी सोडली तर जेवढा काळ पाणी साठवले जात असेल तेवढा काळ आयताच मत्स्य व्यवसाय होऊन जातो. शेततळ्यात पाणी असेपर्यंत अशी मत्स्य शेती करावी आणि पाण्याचा वापर संपून आता शेततळे मोकळे करण्याची पाळी आली आहे असे वाटले की, आहेत तेवढे मासे काढून विकून टाकावेत आणि तळे मोकळे करावे. पुढच्या वर्षी पुन्हा शेततळ्यात पाणी आले की, नव्याने पुन्हा माशांची अंडी विकत आणावीत आणि पाण्यात सोडून द्यावीत. पुन्हा पाणी असेपर्यंत नवा मत्स्य व्यवसाय होऊन जातो आणि पाण्याच्या संकटातून मुक्तता होण्याबरोबरच एक जोडव्यवसाय शेतकर्‍याला उपलब्ध होतो. मत्स्य व्यवसायाला ङ्गारसा खर्च येत नाही. काही प्रमाणात माशांसाठी खाद्य टाकावे लागते. त्याशिवाय मासे शेवाळ खाऊन सुद्धा जगतात.\nमासे पाण्यात जगत असले तरी त्यांना ऑक्सिजनची गरज लागत असते आणि तशी सोय करण्याचे काही उपाय आहेत त्यांची माहिती करून घेतली की, सामान्य शेतकरी सुद्धा शेततळ्याच्या जोरावर उत्तम मत्स्य शेती करू शकतात. मासे हे बर्‍याच लोकांचे खाद्य असल्यामुळे मासे विकण्याची काही अडचणही येत नाही. खरे तर आपल्या देशाला तीन बाजूंनी पाण्याने वेढलेले आहे. तामिळनाडू, केरळ, ओरिसा, प. बंगाल, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र, पॉडिचेरी, गुजरात, या राज्यांना विस्तृत समुद्र किनारा लाभलेला आहेे. समुद्रातल्या पाण्यात अनेक प्रकारचे जलजीव आहेत पण त्यांचा अजूनही आपल्याला माग लागलेला नाही. समुद्राच्या पोटात आपण फारतर १०० मीटर खोलीपर्यंत पोचलो आहोत. समुद्राची खोली त्यापेक्षा किती तरी जास्त आहे. त्याची कमाल खोली ६ किलो मीटर आहे. त्या खोलीपर्यंत जाण्याचा प्रतत्न केला तर आपल्याला फार मोठा खजिना सापडणार आहे. तसे प्रयत्न जारी आहेत आणि येत्या काही वर्षात हा खजिना आपल्याला हस्तगत करता येईल असे संशोधन करण्यात येत आहे.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी वादग्रस्त वक्तव्य विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा क��ाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-general-knowledge/%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A4%A3-%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87-115081900015_1.html", "date_download": "2019-01-21T01:12:08Z", "digest": "sha1:D34746RZQFQ7IC557REEACYWBYAA3JAD", "length": 8612, "nlines": 136, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "हे आश्चर्यजनक पण सत्य आहे..... | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 21 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nहे आश्चर्यजनक पण सत्य आहे.....\n* आपल्या एखादे निर्णय घेण्यात अडचण येत असेल तर एक नाणं हवेत उडवा. जेव्हा ते नाणं हवेत असेल तेव्हाच आपल्याला काय करायचं आहे हे समजून जातं.\n* नख सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाढण्यासाठी पूर्ण 6 महिने लागतात. >\nराजकारणंचे शिवप्रेम हे उसने : विश्वास पाटील\nमैत्री असते फक्त 'विश्वास'\nधार्मिक गोष्टींवर सनी लिऑनचा विश्वास\nयावर अधिक वाचा :\nमानो या न मानो\nहे माहीत आहे का\nPUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये\nव्हिडिओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती असेलच परंतु आपल्याला कदाचित याच्या वाईट ...\nभारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा ...\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश\nशिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...\nडाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल\nगेल्या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ ...\nमायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार\nप्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ ...\nनवीन वर्षात अशी घ्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी\nउपचाराहून प्रतिबंध अधिक चांगला. या नवीन वर्षात आपण ही म्हण गांभीर्याने घ्यायला हवी आणि ...\nसुभाषचंद्र बोस : तुम मुझे खून दो मै तुम्हे आजादी दूंगा\nतुम मुझे खून दो मै तुम्हे आजादी दूंगा अशी घोषणा करणार्‍या सुभाषचंद्र बोस यांचे स्थान ...\nसर्वप्रथम कस्टर्ड पावडर दूधात मिसळून घ्यावे बाकी उरलेले दूध उकळत ठेवावे व त्यात हळू हळू ...\nफास्टफूड एका प्रकारे व्यसन, सिगारेट-अल्कोहोल जितकेच घातक\nसिगारेट किंवा अल्कोहोलचे व्यसन असलेल्या लोकांना याचे सेवन सोडल्यावर ज्या प्रकारे ...\nफळांपासून कोण कोणते जीवनसत्व मिळतात जाणून घ्या...\nफळे आपल��या आरोग्याची तसेच आपल्या सौंदर्याची काळजी घेत असतात. दररोजच्या आहारात फळाचा ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/pro-kabaddi-league-2017-season-5-after-heavy-defeat-u-mumba-s-anup-kumar-s-witty-reply-to-reporter-wins-hearts/", "date_download": "2019-01-21T02:07:06Z", "digest": "sha1:ICK63MKN6FN2BNS4S4WFAY224L5IATUY", "length": 6537, "nlines": 59, "source_domain": "mahasports.co.in", "title": "अनुप कुमारने जागवल्या आठवणी विश्वचषकाच्या !", "raw_content": "\nअनुप कुमारने जागवल्या आठवणी विश्वचषकाच्या \nअनुप कुमारने जागवल्या आठवणी विश्वचषकाच्या \nप्रो कबड्डीमध्ये काल गुजरात फॉरचूनजायन्टस विरुध्द यु मुंबाने सामना हरला. या सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेला अनुप कुमारने हजेरी लावली.\nया पत्रकार परिषदेतील एका प्रश्नाला उत्तर देताना अनुप म्हणाला,”पूर्ण संघ चांगला खेळ करू शकला नाही. आम्ही आमच्या क्षमतेच्या फक्त १०% खेळ केला.”पुढे बोलताना तो म्हणाला,”नाही ,आम्ही आमच्या क्षमतेच्या १०% देखिल खेळ केला नाही. ”\nअनुपला अहमदाबादमध्ये खेळायला आवडते. मागीलवर्षी येथेच विश्वचषकाचा सामना भारताने जिंकला होता. पुढे एका पत्रकाराने त्याला डिवचण्याच्या हेतूने प्रश्न केला आणि विचारले की, आता वातावरण बदलले आहे याचा तुझ्या खेळावर परिणाम झाला का\nयाला उत्तर देताना आपल्या हजरजबाबी कौशल्याची चुणूक दाखवत अनुप म्हणाला,”वल्डकप मै भी पेहला मॅच हारे थे” याउत्तराने पूर्ण पत्रकार परिषदेत हशा उडाला. पुढे तो म्हणाला,”जे विश्वचषकात झाले त्याची पुनरावृत्ती आम्ही प्रो कबड्डीमध्ये करू याची मला अशा आहे.”\nतिसरी राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा: दूर्वा, गौरी, मयुरी, पावनी यांना विजेतेपद\nऑस्ट्रेलियन ओपन: गतविजेत्या रॉजर फेडररला पराभवाचा धक्का\nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्गलला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\nडॉ. शिरीडकरने जिंकला “आर्य चषक”\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या साक्षी शितोळे व ईशा पवार यांचा सुवर्णवेध\nकोल्हापूरच्या संघानी पटाकवले जामसंडे पुरुष व महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद\nअजिंक्य रहाणे या मालिकेत करणार भारताचे नेतृत्व\nएमएस धोनी हा सुपरस्टार आहे…\nतेंडुलकर, कोहलीप्रमाणे या दिग्गजांच्या यादीत हाशिम अमलाही सामील\nसातत्याने विक्रम करणाऱ्या किंग कोहलीचा ‘हा’ विश्वविक्रम मोडीत\nन्यूझीलंड विरुद्धच्या टी२० मालिकेसाठी अशी आहे टीम इंडिया\nएमएस धोनीने चुकून घातली रिषभ पंतची जीन्स\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची २१७ पदकांसह आघाडी कायम\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या सुवर्णचौकार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसमध्ये चिन्मयला दुहेरी मुकुट; महाराष्ट्राला दोन सुवर्ण व एक रौप्य पदक\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या सुकमणी बाब्रेकर याला कास्यंपदक\n३री राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा : प्रथमेश पेनशेट्टी, आदित्य दळवी, प्रेम शहा, अभय मोरे यांना विजेतेपद\nखेलो इंडिया युथ गेम्सचा समारोप सोहळा आज\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या निखिल दुबे याचा ‘सुवर्ण’ ठोसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2017/08/31/%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%98%E0%A5%8B/", "date_download": "2019-01-21T02:20:36Z", "digest": "sha1:ZF4JXGAZLZJSMWMJSUDWFA4OG5C4FOAD", "length": 18701, "nlines": 84, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "सेंद्रीय शेतीद्वारे भरघोस उत्पादन - Majha Paper", "raw_content": "\nघरी स्क्रब करून सौंदर्य उजळवा…\n२ वर्षांच्या चिमुकल्याचे ‘बंधू प्रेम’\nसेंद्रीय शेतीद्वारे भरघोस उत्पादन\n“नैसर्गिक पद्धतीने पिकविलेला शेतमाल अलिकडे दुर्मिळ झाला आहे. विविध प्रकारच्या रासायनिक औषधांचा वापर करून पिकविलेले धान्य तथा भाजीपालाच आज वापरावा लागतो. त्यातून शरीराला किती आणि कोणते अन्नघटक मिळतात हा प्रश्न आहे. परंतु या सर्व गोष्टींना फाटा देत केवळ नैसर्गिक आणि सेंद्रीय पद्धतीने गेल्या बारा वर्षांपासून यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्यातील दहागाव येथील शेतकरी बाबाराव जाधव हे शेती करीत आहे.\n“बाबाराव जाधव यांनी सेंद्रीय शेतीचे तंत्र वापरुन भरघोस उत्पादन घेत शेतकऱ्यांपुढे आदर्श ठेवला आहे. गेल्या अकरा वर्षापासून प्रत्यक्ष कृतीतून सेंद्रीय शेतीचा ते प्रचार करीत आहेत. त्यांनी उत्पादित केलेल्या गहू, हरभरा, तूर, सोयाबिन, भाजीपाला यासारख्या सेंद्रीय शेतमालाला प्रचंड मागणी आहे.\nउमरखेड तालुक्यात इसापूर धरणाचा डावा कालवा दहागाव जवळून वाहतो. याच कालव्याच्या काठावर जाधव यांची ५ एकर ३० गुंठे शेत जमीन आहे. त्यांच्या या शेतीची ओळख सेंद्रीय शेती म्हणून सर्वदूर पसरली आ���े. वडिलोपार्जित शेतीत रासायनिक खताच्या वापरामुळे जमिनीचा पोत ढासळला. त्यामुळे शेतीपद्धतीतील बदलाकडे त्यांचे मन वळले. त्यांनी १९९७ मध्ये हैद्राबाद येथे झालेल्या कार्यशाळेत सेंद्रीय शेती तंत्रज्ञान प्रशिक्षण घेतले. तेथे असलेल्या मॉलमध्ये उपलब्ध असलेली सेंद्रीय शेतमालाची उत्पादने बघितली आणि त्यावर ग्राहकांच्या पडणाऱ्या उड्या पाहून त्यांनी सेंद्रीय शेतीचा ध्यास घेऊन प्रत्यक्षात ते स्वप्न साकार केले.\nत्यांनी शेतात गांडूळखत प्रकल्प सुरु केला. या प्रकल्पातून ७० दिवसाला ६० टनांपर्यंत खत तयार होते. त्यातील खरीप व रब्बी पिकासाठी ते स्वत: ८ ते ९ टन खताचा वापर करतात. उर्वरित खताची विक्री ४०० रुपये प्रति क्विंटल प्रमाणे इतर शेतक-यांना करतात. यापासून त्यांना दरवर्षी ६० ते ७० हजारांचे उत्पन्न मिळते. गांडूळ खतासाठी काडी, कचरा, कुटार, गवताचे ढीग आदी कच्चा माल ते विकत घेतात. गांडूळ खतासाठी युजेनिया, युड्रीलिस्ट या जातीचे गांडूळ वापरतात. इतर शेतक-यांसाठी ते गांडूळखताचे कल्चरही तयार करतात. त्यांच्या या खत प्रकल्पात तयार झालेले गांडूळखत ५० किलो वजनाच्या पिशवीतून विक्री करण्यात येते. या प्रकल्पातून त्यांना ५० टक्के नफा मिळतो. गांडूळखत प्रकल्पात तयार होणारे खत वापरुन बाबाराव जाधव यांनी आपल्या शेतीला सेंद्रीय शेतीचा दर्जा प्राप्त करुन दिला आहे.\nरासायनिक शेतीने बिघडलेला जमिनीचा पोत गांडूळखताने सुधारण्यात त्यांना यश मिळाले. जाधव यांनी आपल्या शेतीत मिश्र पीक पद्धतीचा मोठ्या प्रमाणावर अंगिकार केला आहे. यापूर्वी त्यांनी ५० आर जमिनीत ९३ टन सेंद्रीय उसाचे उत्पादन घेतले. सेंद्रीय शेतीत सुरुवातीला शेतमालाच्या उता-याचे प्रमाण कमी होते. मात्र सेंद्रीय व गांडूळ खताचा वापर वाढताच जमिनीचा पोत सुधारला व उत्पादनाचे प्रमाणही वाढले. २००४ च्या रब्बी हंगामापासून त्यांनी सेंद्रीय गहू उत्पादनाला सुरुवात केली. गांडूळखताचा वापर करुन ८० आर क्षेत्रात वेस्टर्न ११ जातीचा ४३ क्विंटल गहू उत्पादित केला. या गव्हाला चांगला भाव मिळाला.\nसेंद्रीय गव्हाची गुणवत्ता व चव चांगली असल्याने आता या गव्हाला मागणी वाढली आहे. सुरुवातीला सेंद्रीय शेतमाल म्हणजे काय हा प्रश्न विचारला जात असे. आज मात्र सेंद्रीय मालाच्या गुणवत्तेमुळे ग्राहकांमध्ये मोठी जागृ��ी पाहावयास मिळते. गेल्यावर्षी जाधव यांनी १.२५ एकर क्षेत्रात वेस्टर्न ११ जातीचा २९ क्विंटल गहू पिकविला. यापैकी २२ क्विंटल गव्हाची २४ हजार रुपये क्विंटल भावाने विक्री केली. या गव्हासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांपासून तर कर्मचा-यांपर्यंत ग्राहकांनी मागणी नोंदविली होती. यंदा त्यांनी तीन एकर क्षेत्रात सेंद्रीय गव्हाची लागवड केली असून त्याचे पीक जोमदार वाढले आहे. या गव्हाची सुद्धा मागणी आधीच नोंदविण्यात आली आहे. ते स्वत: गव्हाचे ५० किलो वजनाचे पॅकिंग करुन ग्राहकांना सेंद्रीय गहू उपलब्ध करुन देतात.\nरासायनिक शेतीच्या तुलनेत सेंद्रीय शेतीत गहू पिकाच्या उत्पादनात दुप्पट वाढ झाल्याचा बाबाराव जाधव यांचा अनुभव आहे. गेल्यावर्षी त्यांनी ८ गुंठ्यात ४ क्विंटल सेंद्रीय गावराणी तूर पिकविली. त्यापासून तयार केलेली तूरडाळ बाजारात विक्री केली. डाळ चवदार असल्याने व लवकर शिजत असल्याने ग्राहक त्यांच्या या सेंद्रीय तुरीला पसंती देतात. तुरीसोबतच उडीद, मूग सेंद्रीय पद्धतीने घेत असल्याने त्यांच्या या शेतमालाला मोठी मागणी होत आहे. यंदाही त्यांनी १५ गुंठ्यात गावराणी तुरीची लागवड केली आहे. या सेंद्रीय तुरीसाठी ग्राहकांनी मागणी नोंदविली आहे.\nबाबाराव जाधव यांना सेंद्रीय भाजीपाला पिकाचा लळा लागलेला आहे. दरवर्षी हरभरा पीक घेतल्यानंतर ते ढेमसा उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतात. गेल्यावर्षी त्यांनी ५ गुंठ्यात फुलकोबी पिकविली. तसेच १७ गुंठ्यात चवदार गाजराचे १४० क्विंटल उत्पादन घेतले. त्यापासून २ लाख १० हजार रुपयाचे उत्पादन मिळाले. तसेच १० गुंठ्यात वांग्याचे भरघोस उत्पादन झाले. सोयाबिन पिकानंतर सेंद्रीय भाजीपाल्याच्या उत्पादनात जाधव यांनी मोठी आघाडी घेतली आहे. सेंद्रीय गाजर, लसण, कोबी, वांगे, टमाटर अशा भाजेपाल्यांची चव अतिशय चांगली असल्याने ग्राहकांची त्यांच्या शेतमालाला पहिली पसंती मिळते. सेंद्रीय शेतीला जाधव यांनी पूरक दूध व्यवसायाची जोड दिली आहे. यासाठी त्यांना पत्नी सलोकता, मुलगा उत्तम, विवेकानंद व कन्या अनुपमा यांची मदत होते. सेंद्रीय शेतीला संपूर्ण कुटुंबाचाच हातभार लागतो. त्यांनी आपल्या शेतीत केळी, ऊस, संत्रा, मोसंबी अशा सर्वच पिकांचे भरघोस उत्पादन घेतले आहे.\nबाबाराव जाधव यांना सेंद्रीय शेतीसाठी जमशेदजी टाटा नॅशनल व्हर्च्युअल ॲकेडमीच्यावतीने एम.एस.स्वामीनाथन रिसर्च फाऊंडेशन चेन्नईची फेलोशिप प्राप्त झाली आहे. त्यांनी शेतीशाळेचे अनेक कार्यक्रम राबवून एक हजारावर शेतकऱ्यांना प्रशिक्षित केले आहे. विशेषत: बचत गटाच्या प्रशिक्षणावर त्यांनी भर दिला आहे.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी वादग्रस्त वक्तव्य विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://wrd.maharashtra.gov.in/portal/portal/mwrd/15mwrdEmployees/21aboutus/52Directory/47meta/impLinks", "date_download": "2019-01-21T01:43:06Z", "digest": "sha1:4DTPNMVWETVF4YLK27F5LYESAER4KEPZ", "length": 9756, "nlines": 199, "source_domain": "wrd.maharashtra.gov.in", "title": "Maharashtra Water Resource Department", "raw_content": "\nतुम्ही आता येथे आहात : >> महत्वाचे दुवे\nमंत्रालय अधिकारी बैठक व्यवस्था\nपदोन्नती व रिक्त पदांची माहिती\nमहाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ\nकोकण पाटबंधारे विकास महामंडळ\nगोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ\nमहासंचालक, जल व भूमी व्यवस्थापन संस्था - वाल्मी\nविदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ\nतापी पाटबंधारे विकास महामंडळ\nमहासंचालक, संकल्पचित्र, प्रशिक्षण, जल���िज्ञान, संशोधन व धरण सुरक्षा\nमाहिती अंकेक्षण आणि प्रमाणीकरण\nनद्यांच्या पुर नियंत्रण रेषा\nवेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रम\nदुरुस्ती, नुतनिकरण आणि पुनर्संचयन\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना\n9 वी आंतररष्ट्रीय सूक्ष्म सिंचन परिषद\nवेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रम\nदुरुस्ती, नुतनिकरण आणि पुनर्संचयन\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना\n9 वी आंतररष्ट्रीय सूक्ष्म सिंचन परिषद\nवेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रम\nदुरुस्ती, नुतनिकरण आणि पुनर्संचयन\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना\n9 वी आंतररष्ट्रीय सूक्ष्म सिंचन परिषद\nरुपये ३ लक्ष पर्यंतच्या निविदा सूचना\nरुपये ३ लक्ष पर्यंतच्या निविदा सूचना\nपी डब्ल्यू डी हँडबुक\nपी डब्ल्यू डी हँडबुक\nस्वयंप्रेरणेने प्रसिद्ध करावयाची माहिती\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nस्वयंप्रेरणेने प्रसिद्ध करावयाची माहिती\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nकायदे, नियम व शासन निर्णय\nकायदे, नियम व शासन निर्णय\nमहाराष्ट्र विद्युत नियामक आयोग\nमहाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण\nमहाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था\nजलसंपदा मंत्रालय, भारत सरकार\nपर्यावरण आणि वन मंत्रालय, भारत सरकार\nकेंद्रीय विद्युत प्राधिकरण, भारत सरकार\nजल व भूमी व्यवस्थापन संस्था\nशेवटी अद्ययावत केले ती तारीख : 11/01/2018 भेट दिलेल्या वापरकर्त्यांची संख्या : 6773028\n©हे महाराष्ट्र जलसंपदा विभागाचे अधिकृत संकेत स्थळ आहे. सर्व अधिकार राखीव.\nसंकेतस्थळाचे संकल्पन आणि विकास विप्रो लिमिटेड नी केले आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/now-after-bomb-threat-name-isis-rumors-11712", "date_download": "2019-01-21T02:01:55Z", "digest": "sha1:XJCA2Y25FRACFAABY3UEH6ZMOTKKCU25", "length": 11989, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "\"Now after a bomb threat in the name of isis rumors ‘इसिस’च्या नावे धमकीनंतर आता बॉम्बची अफवा | eSakal", "raw_content": "\n‘इसिस’च्या नावे धमकीनंतर आता बॉम्बची अफवा\nबुधवार, 10 ऑगस्ट 2016\nजळगाव - स्वातंत्र्यदिनी जळगाव, भुसावळ, अमरावती आणि मलकापूर येथील रेल्वेस्थानके बॉम्बस्फोटाने उडवून देणाऱ्या धमकीचे पत्र प्राप्त होण्याची घटना ताजी असताना आज शहरात बॉम्बस्फोटाची अफवा पसरविण्यात आली. या पार्श्वभूमीवर सुरक्षेची खबरदारी म्हणून बुधवारी सकाळी पोलिस अधीक्षकांनी विविध विभागांची बैठक बोलवली आहे.\nजळगाव - स्वातंत्र्यदिनी जळगाव, भुसावळ, अमरावती आणि मलकापूर येथील रेल्वेस्थानके बॉम्बस्फोटाने उडवून देणाऱ्या धमकीचे पत्र प्राप्त होण्याची घटना ताजी असताना आज शहरात बॉम्बस्फोटाची अफवा पसरविण्यात आली. या पार्श्वभूमीवर सुरक्षेची खबरदारी म्हणून बुधवारी सकाळी पोलिस अधीक्षकांनी विविध विभागांची बैठक बोलवली आहे.\nजिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांना मिळालेल्या निनावी पत्रात ‘इसिस’चा उल्लेख आहे. रेल्वे स्थानके उडवून देण्याची धमकीनंतर जळगाव, भुसावळसह संबंधित रेल्वेस्थानकांवर सुरक्षा वाढवली आहे. सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी बुधवारी डॉ. जालिंदर सुपेकर यांनी रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक गोकूळ सोनोनी, भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक चंद्रकांत सरोदे, शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रदीप ठाकूर, लोहमार्गचे खलील शेख आदी अधिकाऱ्यांसोबत संयुक्त बैठक बोलावली आहे.\nजळगाव शहरातील औद्योगिक वसाहत परिसरात बॉम्बस्फोट झाल्याची अफवा आज पसरविण्यात आली. दिवस उजाडल्यापासून जामनेर सहित जिल्ह्यातील इतर भागातून लोकप्रतिनिधींनी याबाबत चौकशी केली.\nआम्हाला वाढप्याचंही मिळत नाही काम..\nकलेढोण - चोऱ्यामाऱ्यांचा आमच्यावर शिक्काच पडलाय. पोलिस कधी जबरदस्तीने घरातली माणसे धरून नेत्याल, त्याचा भरवसा नाही. गावात राहायला व अंत्यसंस्काराला...\nपुणे शहरातील ३६ हजार महिला ‘बडीकॉप’च्या सदस्या\nपुणे - नामांकित कंपनीमध्ये काम करणाऱ्या महिलेचा भरधाव कार चालविण्याच्या कारणावरून कॅबचालकाबरोबर वाद झाला. कारचालकाच्या उद्धट वर्तनाबाबत महिलेने...\nविवाहित प्रेमीयुगुलाची गळफास घेऊन आत्महत्या\nनाशिक - बागलाणच्या पश्‍चिम पट्ट्यातील आवळ बारीच्या पायथ्याशी एका शेतातील झाडावर बाळू टोपले (वय 30, रा. पठावे...\nवयाच्या मुद्द्यावरून महिलेची सक्तमजुरी रद्द\nमुंबई - घरात बेकायदा मद्यसाठा केल्याच्या आरोपात 59 वर्षांच्या एका महिलेला उच्च न्यायालयाने दोषी ठरवले...\nपोलिस भरतीसाठी आधी लेखी परीक्षा\nभवानीनगर - पोलिस भरतीकडे लक्ष ठेवून असलेल्या लाखो उमेदवारांना राज्य सरकारने धक्का दिला आहे. आता मैदानी परीक्षेऐवजी अगोदर लेखी परीक्षा असेल. याशिवाय...\nकुंभमेळ्यातून 1.2 लाख कोटींचा 'प्रसाद' अपेक्षित\nप्रयागराज : कुंभमेळा हे धार्मिक आणि आध्यात्मिक स्वरूपाचे संमेलन असले, तरी याद्वारे राज्य सरकारला तब्बल 1.2 लाख कोटी रुपयांचा महसूल मिळणे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%B9%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B8/", "date_download": "2019-01-21T00:55:31Z", "digest": "sha1:GVIE3RQ5T73C4DRKXGGE7WZZGWSK55LO", "length": 10248, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अहमदनगर: बालिकाश्रम परिसरातील पाणी प्रश्‍न सोडविण्याचीे सुचना | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nअहमदनगर: बालिकाश्रम परिसरातील पाणी प्रश्‍न सोडविण्याचीे सुचना\nनगर – प्रभाग 13, बालिकाश्रम परिसरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा समस्या या तात्काळ सोडविण्याच्या सुचना उपमहापौर अनिल बोरुडे यांनी देऊन अधिकाऱ्यांनी हा प्रश्‍न गांभिर्याने घेऊन आगामी काळात तेथील नागरिकांना याचा त्रास पुन्हा होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे त्यांनी स्पष्ट केले.\nबालिकाश्रम परिसरातील नागरिकांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्‍न काही दिवसांपासून सुरु होता. वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्यांशी बोलणीही झाली होती. उपमहापौर अनिल बोरुडे यांनी तात्काळ याची दखल घेत समक्ष या प्रभागात आले.जेथे समस्या उदभवली आहे, तेथील नागरिकांशी थेट संवाद साधला यावेळी मनपाचे अधिकारी शिंदे व दिंडे तसेच प्रभागातील नागरिक यावेळी उपस्थित होते. नागरिकांनी यावेळी या भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होतो, तसेच काही ठिकाणी पाणी कमी वेळ राहते यासह विविध समस्या मांडल्या. कायम स्वरुपी हा प्रश्‍न सोडवावा, अशी मागणीही यावेळी उपमहापौर बोरुडे यांच्याकडे केली.\nयावेळी बोलतांना उपमहापौर अनिल बोरुडे यांनी या प्रभागात पिण्याच्या पाण्याचा समस्या निश्‍चितपणे सोडविल्या जातील. कोणीचीही तक्रार येणार नाही, याची आपण दक्षता घेऊ तसेच या ठिकाणी पाणी पुरवठा करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी याची काळजी घेऊन वेळेत व मुबलक पाणी पुरवठा होईल, हे समक्ष येवून पाहणी करावी. व त्यानंतर नागरिकांशी त्यांनी याबाबत केलेल्या तक्रारीचे निरसन झाले की नाही, हे सुद्धा पहावे. कोणत्याही प्रकारे नागरिकांना त्रास होणार नाही, याची दखल घ्यावी व पाण्याचा प्रश्‍न सोडवावा, अशा सूचनाही दिल्या.\nउपमहापौर अनिल बोरुडे यांनी या ठिकाणी समक्ष भेट देऊन येथील रहिवाशांना पाणी प्रश्‍नाबाबत मत जाणून घेतल्याबद्दल नागरिकांना दिलासा मिळाला आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nअशोक चव्हाण रविवारी नगरमध्ये\nशेतकरी सहकारी संघाची कामगिरी सर्वांनाच प्रेरक- ना. देशमुख\nनेवासा तालुक्‍यातील खेळाडूंना सात सुवर्ण\nजामखेडमध्ये अनोळखी इसमाचा मृतदेह\nविजेच्या धक्‍क्‍याने महिलेचा मृत्यू\nकोकणगावच्या सरपंचासह पाच सदस्य अपात्र\nप्रा. शिंदे हे दिलेला शब्द पाळणारे मंत्री : गायकवाड\nमतदार संघाच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबद्ध – औटी\nनगर-दौंड महामार्गावरील अपघातात बाप-लेकीचा मृत्यू\nनगरकर बोलू लागले…पैसे घेऊन मतदान करणे टाळा\nशहर बससेवा सुरू करावी शहर बससेवा हा शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्‍न आहे. पुर्वी बससेवा जोमाने सुरू झाल्या तशा बंदही पडल्या. नगर शहराचा विस्तार पाहता, शहर बससेवा...\nनगरकर बोलू लागले… पालिकेत सांस्कृतिक विभाग असावा\nनगरकर बोलू लागले…खुर्च्या फेकणारे नगरसेवक नको\nनगरकर बोलू लागले…शहर बससेवा सुरळीत व्हावी\nनगरकर बोलू लागले…शहरामध्ये पायाभूत सुविधांचा अभाव\nआलोककुमार यांनी आपल्या वक्तव्याविषयी केला खुलासा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%97%E0%A5%88%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A/", "date_download": "2019-01-21T00:55:13Z", "digest": "sha1:6ISRKNXMIJ27ZAJ6WTDZXWCOUB5RP2NB", "length": 9680, "nlines": 139, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कोऱ्हाळेतील गैरकारभाराच्या चौकशीसाठी उपोषण | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nकोऱ्हाळेतील गैरकारभाराच्या चौकशीसाठी उपोषण\nजळोची-बारामती तालुक्‍यातील कोऱ्हाळे खुर्द ग्रामपंचायतीच्या कारभारासंबंधी गटविकास अधिकाऱ्यांकडे वेळोवेळी तक्रारी करुन देखील फक्त आम्ही तक्रारी दुरुस्त केल्या जात असल्याची उत्तरे दिली जात आहेत. याविषयी सखोल चौकशी करावी, या मागणीसाठी पंचायत समिती शेजारी बाळासाहेब बाजीराव खो��णे व त्यांचे सहकारी आज (सोमवार) पासून उपोषणला बसले आहेत.\nशासनाच्या 4 जानेवारी 2017 च्या परिपत्रकाप्रमाणे अंमलबजावणी करावी व त्यानुसार गुन्हे दाखल करावेत, गावामधील रस्त्याची सिमेंट कॉंक्रीटने कामे केलेली आहेत. मात्र, अवघ्या दोन महिन्यात रस्ते उखडलेले आहेत. वास्तिक पाहता सिमेंटचे रस्ते 15 ते 20 वर्ष सरकारी नियमानुसार टिकलेच पाहिजे; परंतु या गावातील रस्ते पूर्णत उखडलेले आहेत. याची चौकशी होण्याची मागणी केल्यास वरवरच्या स्वरुपाची चौकशी केल्याची उत्तरे दिली जातात. तसेच या ग्रामपंचायतीची 2010 ते 2018 पर्यंतच्या कारभाराची उच्चस्तरीय सखोल त्रयस्थ यंत्रणेमार्फंत करावी, त्याचप्रमाणे या वर्षातील विविध कामांची अंदाजपत्रकानुसार सखोल चौकशीही त्रयस्थ यंत्रणेमार्फंत व्हायला पाहिजे, असे खोमणे यांनी सांगितले.\nपाणीपुरवठा योजनेसाठी 49 लाख रुपये खर्चून ही पिण्याचे पाणी मिळत नाही. लिट वस्ती रस्त्यासाठी 28 लाख 98 हजार खर्च करुन सुद्धा रस्त्याची दुरवस्था झाली आहे. बंदीस्त गटार योजनेकरिता 20 लाख खर्चून सुद्धा चेंबर नाही. गटाराचे पाणी रस्त्यावर पसरत असल्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी वाढलेली आहे. स्मशानभूमीसाठी 2 लाख 98 हजार खर्च केला आहे; परंतू बैठक व्यवस्था मोडकळीस आली आहे. कोऱ्हाळे खुर्द ते कोऱ्हाळे बुद्रुक या रस्त्यासाठी 12 लाख खर्च केले; परंतु अजून ही रस्ता नाही. त्यामुळे विद्यार्थी व ग्रामस्थांना काटेरी झुडपे, खड्डे चुकवत प्रवास करावा लागत आहे. गावातील सभामंडपाची व्यवस्था, तर भयावह आहे. या सर्व कामांवर आमचा आक्षेप असून याची चौकशी करण्याची मागणी खोमणे यांनी केली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nदाऊद टोळीतील तीन हस्तकांना अटक ; दिल्ली पोलिसांची कारवाई\nलक्षवेधी : सत्तातुरतेच्या ‘नाटका’चे ‘पोर’खेळ’\nखेलो इंडिया : प्रेरणा विचारेला टेनिसमध्ये सुवर्ण\nआलोककुमार यांनी आपल्या वक्तव्याविषयी केला खुलासा\nविरोधकांचा एकत्रित आवाज ( अग्रलेख )\nखेलो इंडिया : व्हॉलिबॉलमध्ये महाराष्ट्राच्या मुलींचे रुपेरी यश\nमध्य प्रदेश भाजपा नेत्याच्या टायर फॅक्‍टरीला आग ; पाच कामगारांचा मृत्यू\nअंबाजोगाईतील खून प्रकरणी सहा भावांवर गुन्हा दाखल\nखेलो इंडिया : टेबल टेनिसमध्ये महाराष्ट्राच्या सृष्टीची कास्यंपदकाची कमाई\nखेलो इंडिया : तिरंदाजीत साक्षी शितोळे व ईशा पवार यांचा सुवर्णवेध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/chin-chintan-news/forest-management-in-china-1284510/", "date_download": "2019-01-21T01:39:22Z", "digest": "sha1:YP5775VD6MZZRH33KKJUME7S6YBGRUA6", "length": 26234, "nlines": 192, "source_domain": "www.loksatta.com", "title": "चीनमधील वन व्यवस्थापन | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\nशशिकला यांना तुरुंगात विशेष वागणूक\nचीनच्या औद्योगिक विकासाने निर्माण केलेले पर्यावरणाचे प्रश्न सर्वश्रुत आहेत.\nचीनने २०५० पर्यंतचे वनधोरण निश्चित केले असून देशातील एकूण जंगल क्षेत्रापकी सुमारे ६० टक्के भागांमध्ये वृक्षतोडीवर कडक प्रतिबंध लादण्यात आले आहेत. तसेच २००० पासून दरवर्षी सुमारे ४.७ दशलक्ष हेक्टर जमिनीवर झाडे लावण्यात आली. याची फळे आता बघावयास मिळत आहेत..\nचीनच्या औद्योगिक विकासाने निर्माण केलेले पर्यावरणाचे प्रश्न सर्वश्रुत आहेत. माओच्या काळात शेतीची सामूहिक मालकी आणि उद्योगांचे गाव-केंद्रीकरण या प्रक्रियेत स्थानिक पर्यावरणाची मोठी हानी झाली होती. उदाहरणार्थ, प्रत्येक गावात लोखंड तयार करण्याच्या अट्टहासाने गावाच्या सभोवतालच्या झाडांची कत्तल करून लोखंड तयार करण्याच्या भट्टीत वापरण्यात आली होती. माओनंतरच्या काळात झालेल्या उद्योगांच्या आधुनिकीकरणाचा भर केवळ आणि केवळ उत्पादन वाढवण्यावर होता. एकीकडे त्यात रोजगारनिर्मितीला दुय्यम स्थान होते, तर दुसरीकडे पर्यावरण दखलपात्रसुद्धा नव्हते. या प्रक्रियेचे भीषण परिणाम चीनला भोगावे लागले. हे परिणाम केवळ चीनपुरते मर्यादित नव्हते, तर जागतिक तापमानवाढीत त्याचा मोठा वाटा होता. जागतिक तापमानवाढीने होत असलेल्या हवामानबदलाचा फटका सर्व जगाला बसत असताना चीन त्यापासून अलिप्त राहणे शक्य नव्हते. सन १९९०च्या दशकात चीनला अनेक नसर्गिक आपत्तींना तोंड द्यावे लागले. विशेषत: सन १९९७ मधील दुष्काळ आणि त्यानंतर वर्षभरातच यान्गसे नदीला आलेल्या प्रलयकारी पुरामुळे चीनच्या राज्यकर्त्यांनी पर्यावरण ऱ्हासाचा प्रश्न गांभीर्याने घ्यायला सुरुवात केली. चीनच्या पहाडी प्रदेशांमध्ये आणि मोठय़ा नद्यांच्या खोऱ्यात झालेल्या बेसुमार जंगलतोडीमुळे पर्यावरणीय संतुलन बिघडून दुष्काळ आणि पुरासारख्या समस्यांचे प्रमाण वाढल्याचा निष्कर्ष चीनच्या सरकारने काढला. यातून राज्यकर्त्यांनी पर्यावरणाच्या मुद्दय़ाला प्राथमिकता देण्यास सुरुवात केली. पुढील धोके टाळण्यासाठी चीनने पर्यावरण संवर्धनासाठी व्यापक उपाययोजना करण्यास सुरुवात केली. आíथक नफा कमावण्यासाठी होणाऱ्या वृक्षतोडीवर बंदी आणत चीनने पर्यावरण रक्षणासाठी पहिले ठोस पाऊल उचलले.\nसन १९९८ नंतर यान्गसे नदीचे प्रवाह क्षेत्र असलेल्या नैर्ऋत्य चीनमधील अनेक प्रांतांनी नदीच्या खोऱ्यांमध्ये वृक्षतोडीवर संपूर्ण र्निबध लादले. यानंतर दोन वर्षांनी चीनच्या केंद्रीय सरकारने ‘नैसíगक वन संरक्षण कार्यक्रम’अंतर्गत देशातील इतर अनेक भागांमध्ये या र्निबधांचा विस्तार केला. सन २००० ते २०५० अशा ५० वर्षांकरिता चीनच्या एकूण जंगल क्षेत्रापकी सुमारे ६० टक्के भागांमध्ये वृक्षतोडीवर कडक प्रतिबंध लादण्यात आले आहेत. या काळात वृक्षतोडीवरील र्निबधांना वृक्षलागवडीची साथ देण्यात आली आणि दरवर्षी सुमारे ४.७ दशलक्ष हेक्टर जमिनीवर झाडे लावण्यात आली. याची फळे आता बघावयास मिळत आहेत. सन २००० मध्ये चीनमध्ये एकूण भूभागाच्या १६.६ टक्के क्षेत्र जंगलाधीन होते, जे १० वर्षांनी १८.२ टक्के झाले होते. ही आकडेवारी चीनच्या सरकारने दिली असली तरी विश्व बँक आणि इतर जागतिक संस्थांनी त्याला दुजोरा दिला आहे.\nमात्र ‘नैसíगक वन संरक्षण कार्यक्रमा’ने चीनच्या सरकारपुढे नवीन समस्या उत्पन्न झाली. जंगलांतून, विशेषत: वृक्षतोडीतून, आर्थिक उत्पन्न मिळवण्यासाठी चीनमध्ये अनेक सरकारी कंपन्या कार्यरत होत्या. या कंपन्या बंद पडल्यामुळे देशभरातील अक्षरश: लाखो मजूर एका फटक्यात बेरोजगार झाले. त्यांना नुकसानभरपाई देण्याचा विशेष आर्थिक कार्यक्रम चीनच्या सरकारला राबवावा लागला. याहीपेक्षा मोठे प्रश्न उभे ठाकले ते सरकारचे प्रत्यक्ष नियंत्रण नसलेल्या जंगलांच्या बाबतीत अशा जंगलांमधील पर्यावरणाचा ऱ्हास कसा मर्यादित करायचा आणि नियंत्रणात नसलेल्या पण ‘नैसíगक वन संरक्षण कार्यक्रम’अंतर्गत समाविष्ट करण्यात आलेल्या जंगलांमध्ये वृक्षतोड कशी थांबवायची हे किचकट मुद्दे सरकारपुढे आले. ‘नैसíगक वन संर���्षण कार्यक्रम’अंतर्गत समाविष्ट जंगलांमध्ये ६० टक्के क्षेत्र हे सरकारी नियंत्रणातील आहे, तर उर्वरित ४० टक्के क्षेत्र हे सामुदायिक मालकीचे आहे. म्हणजे माओने ज्या प्रकारे शेतीच्या जमिनीचे सामुदायीकरण केले होते त्याच प्रकारे चीनमध्ये मोठय़ा प्रमाणात जंगलांची मालकी सामुदायिक प्रकारात मोडणारी आहे. यामध्ये शतकानुशतके परंपरागतरीत्या तयार झालेली आदिवासी गटांची जंगलावरील सामुदायिक मालकी आणि माओच्या काळात ग्रामीण समुदायांनी स्थापन केलेली सामुदायिक मालकी या दोन्हींचा समावेश आहे. या दोन्ही प्रकारांमध्ये जंगलांवर सामुदायिक मालकी असलेले जनसमूह त्यांच्या दैनंदिन निर्वाहासाठी मोठय़ा प्रमाणात या जंगलातील उत्पादनांवर अवलंबून होते. मात्र ‘नैसíगक वन संरक्षण कार्यक्रम’अंतर्गत या जनसमूहांना जंगलापासून कोणत्याही प्रकारचा फायदा घेण्यापासून वंचित करण्यात आले. साहजिकच लाखो लोकांना याचा फटका बसला. अखेर सरकारला याची दखल घ्यावी लागली आणि अशा समूहांसाठी सरकारने वार्षिक नुकसानभरपाई योजनेची सुरुवात केली. मात्र या योजनेंतर्गत देण्यात येणारा निधी अत्यंत अपुरा असल्याचे आणि वन विभागामार्फत हा निधी इतर कार्यक्रमांसाठी वापरण्यात येत असल्याचे काही अभ्यासांतून निष्पन्न झाले आहे.\nजी जंगले सामुदायिक मालकीची आहेत मात्र ‘नैसíगक वन संरक्षण कार्यक्रम’अंतर्गत त्यांचा समावेश करण्यात आलेला नाही तिथे गाव-समित्यांद्वारे समुदायांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. खरे तर हे स्वातंत्र्य त्यांना सुरुवातीपासून होते. मात्र प्रत्यक्षात साम्यवादी पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाद्वारे या संदर्भातील सर्व निर्णय घेतले जात. सन २००० नंतर गाव-समित्यांच्या निवडणुकींच्या माध्यमातून स्थानिक स्तरावर नवे नेतृत्व उदयास आल्यानंतर परिस्थिती बदलली आहे. काही सर्वेक्षणानुसार आपल्या मालकीच्या जंगलांचे काय करायचे याचा निर्णय गावकऱ्यांच्या बठकीत घेण्यात येत आहेत. याबाबतीतला प्रत्येक निर्णय किमान दोन तृतीयांश बहुमताने घेण्यात येतो आहे. महत्त्वाचे म्हणजे, सामुदायिक मालकी कायम राखत वैयक्तिक कुटुंबांना जंगलाच्या काही भागांवर हक्क द्यायचे की नाही याचा निर्णयसुद्धा गाव-सभेत घेण्यात येतो आहे. विश्व बँक आणि फोर्ड प्रतिष्ठानने चीनमध्य�� संयुक्तपणे केलेल्या अनेक अभ्यासांमधून असे निष्कर्ष काढण्यात आले आहेत, की जंगलावर सामुदायिक अधिकार टिकवलेल्या गावांमध्ये साक्षरतेचे प्रमाण कमी आहे तसेच त्यातील बहुतांश गावे अल्पसंख्याक वांशिक गटाच्या समुदायाची आहेत. या गावांच्या गरजा मर्यादित असून तथाकथित आधुनिक उपकरणांची/ वस्तूंची तिथे वानवा आहे. दुसरीकडे, ज्या गावांनी जंगलातील साधनसंपत्तीचे अधिकार वैयक्तिक कुटुंबांना देऊ केले आहेत तिथे या निर्णयाच्या परिणामी ती कुटुंबे गरिबी रेषेच्या वर येत आहेत. ज्याप्रमाणे शेतीत आता शेतकरी कुटुंबांना दीर्घकालीन मालकी हक्क(सार्वकालीन नव्हे) मिळाले त्याच दिशेने जंगलावरील अधिकाराची वाटचाल सुरू झाली आहे. ज्या समुदायांचा निर्वाह केवळ जंगलांवर अवलंबून आहे तिथे कुटुंबांना स्वतंत्र मालकी हक्क न देता सामुदायिक हक्क राखण्याकडे गाव-सभेचा कल आहे. मात्र जिथे रोजगाराची इतर साधने उपलब्ध आहेत तिथे गावातील कुटुंबांना, काही कुटुंबांच्या समूहाला किंवा बाहेरील कंत्राटदारांना हक्क देण्याचे प्रकार वेगाने वाढले आहेत. ज्याप्रमाणे शेतजमिनीबाबत वैयक्तिक कुटुंबांना परस्पर हस्तांतरणाचे अधिकार देण्यात आले आहेत त्याप्रमाणे काही गावांमध्ये कुटुंबांना जंगलावरील मालकीचे हक्क देण्यात आले आहेत. थोडक्यात, आजच्या स्थितीला चीनमध्ये जंगलावरील अधिकार एक तर सरकारच्या वन विभागाकडे आहेत किंवा गावांकडे सामुदायिक पद्धतीने आहेत. यामध्ये समुदायांनी आता एकत्रितपणे किंवा बहुमताने निर्णय घेत आपल्या अधिकारातील जंगलांच्या व्यवस्थापनाचे निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. यातून, गावाची जंगलावरील सामुदायिक मालकी, काही कुटुंबांच्या गटाची मालकी, वैयक्तिक कुटुंबांची मालकी आणि कंत्राटी पद्धत असे विविध प्रकार अस्तित्वात आले आहेत.\nचीनमध्ये जंगल व्यवस्थापनाची दोन ठळक वैशिष्टय़े आहेत. एक, पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे सरकारने सक्रिय होत उपाययोजना सुरू केली आहे, ज्यात वरून खाली निर्णय सोपवले जात आहेत. दोन, शेतजमीन सुधारणेचा सरळ प्रभाव जंगल व्यवस्थापनावर पडलेला दिसतो आहे आणि जंगलावरील मालकीची वाटचाल शेतजमिनीवरील मालकी हक्काच्या दिशेने सुरू आहे. ही प्रक्रिया अद्याप विकसित होत असून ग्रामसभेच्या उत्क्रांतीशी संलग्न झाली आहे.\n– परिमल माया सुधाकर\nलेखक एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, पुणे येथे सहयोगी प्राध्यापक आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\nपोट भरण्यासाठी मी एकेकाळी कोथिंबीरसुद्धा विकली; नवाजुद्दीनने सांगितल्या संघर्षाच्या आठवणी\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\n'फक्त कधी आणि कुठे ते सांग'; सारासोबत डेटला जाण्यास कार्तिक आर्यन तयार\nतुझं करिअर उद्ध्वस्त करू, सेटवर जाळपोळ करू; करणी सेनेची कंगनाला धमकी\nमी नायक नाही, कलाकार आहे..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nसत्तेचे केंद्रीकरण की महाआघाडी\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\n.. तर रिझव्‍‌र्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nपंधरा वर्षांनी रेल्वेत पुन्हा कुल्हडचा वापर\nस्वप्निल जोशीला भेटण्याची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2018/04/10/worlds-most-expensive-car-number-plate-on-sale-in-uk-for-rs-132-crore/", "date_download": "2019-01-21T02:16:19Z", "digest": "sha1:EY3N7USYMO3ISRSOJOUYAD64Y6MHG5NJ", "length": 8046, "nlines": 77, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "चक्क १३२ कोटी रुपयात विक्रीसाठी ठेवली नंबरप्लेट - Majha Paper", "raw_content": "\nअसे असावे आकर्षक व्यक्तिमत्व\nडॉन दाउद इब्राहीमला कॅमेऱ्यात कैद करणारे भवनसिंग\nचक्क १३२ कोटी रुपयात विक्रीसाठी ठेवली नंबरप्लेट\nApril 10, 2018 , 11:34 am by माझा पेपर Filed Under: युवा, सर्वात लोकप्रिय Tagged With: नंबर प्लेट, लिलाव, व्हीव्हीआयपी नंबर\nआपल्या आलिशान गाडीवरील नंबरप्लेट चक्क १३२ कोटी रुपयांना ब्रिटनमधील अफझल खान नावाच्या व्यक्तीने विक्रीसाठी ठेवली असून जवळपास ११० कोटी या प्लेटची मूळ किंमत असून त्यावर कर असल्याने एकूण १३२ कोटी रुपये मोजून ती संग्राहकाला विकत घेता येणार आहे. जर पिवळ्या रंगाच्या पट्टीवर ‘फॉर्म्युला १’ (F1) असे लिहिलेल्या या प्लेटची विक्री झाली तर ही नंबरप्लेट जगातील सर्वाधिक किंमतीत विकली गेलेली ठरेल.\nकाही वर्षांपूर्वी अफझल यांनी ‘फॉर्म्युला १’ लिहिलेली ही कारची नंबरप्लेट १०. ५२ कोटींना विकत घेतली होती. ही नंबरप्लेट त्यांच्या आलिशान बुगाटी कारवर होती. अशा काही परवाना असलेल्या नंबरप्लेट्स युक���मधील अनेकांकडे आहेत ज्या ते लिलावाच्या माध्यमातून विकू शकतात. त्याने ही नंबरप्लेट UK’s Regtransfers मार्फत विक्रीसाठी ठेवली आहे. UK’s Regtransfers ही युकेमधील सर्वात मोठी आणि अधिकृत नंबरप्लेट्सची विक्री करणारी वेबसाईट असून आपल्या आलिशान गाड्यांच्या नंबरप्लेट्स अनेक सेलिब्रिटींनी येथून विकत घेतल्या आहेत.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी वादग्रस्त वक्तव्य विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2018/12/28/ncp-will-give-to-third-party-candidate-in-upcoming-elections-supriya-sule/", "date_download": "2019-01-21T02:15:42Z", "digest": "sha1:3SEWLUMSJN25JXMRSJJEQJNMSN57GJ7S", "length": 8908, "nlines": 78, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "आगामी निवडणुकीत तृतीयपंथी व्यक्तीला उमेदवारी देणार राष्ट्रवादी : सुप्रिया सुळे - Majha Paper", "raw_content": "\nआगामी निवडणुकीत तृतीयपंथी व्यक्तीला उमेदवारी देणार राष्ट्रवादी : सुप्रिया सुळे\nDecember 28, 2018 , 2:22 pm by माझा पेपर Filed Under: पुणे, मुख्य Tagged With: तृतीयपंथीय, राष्ट्रवादी काँग्रेस, लोकसभा निवडणूक, विधानसभा निवडणूक, सुप्रिया सुळे\nपुणे : सर्वच राजकीय पक्षांनी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. त्यात आता तृतीयपंथी व्यक्तीला निवडणुकीसाठी उमेदवारी देण्याबाबत राष्ट्रवादीने विचार सुरु केला आहे. त्यानुसार तृतीयपंथी व्यक्तीला राज्यात आगामी निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात येईल, अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.\nनुकतेच तृतीयपंथींच्या संदर्भात ट्रान्सजेंडर पर्सन्स (अधिकारांचे सरंक्षण) विधेयक लोकसभेत मांडण्यात आले आणि ते मंजूर करण्यात आले. तृतीयपंथी बिल आणि सरोगसी बिल लोकसभेत केंद्रातील सत्ताधारी फार अनुकूल नसताना आम्ही पास करून घेतली, असा दावाही खासदार सुळे यांनी यावेळी केला. पुण्यात अठराव्या साहित्यिक कलावंत संमेलनाचे उदघाटन झाले. हे भाष्य त्यावेळी त्यांनी केले.\nआगामी निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षातर्फे एकातरी तृतीयपंथी व्यक्तीला तिकीट दिले जाईल. मी तसा आग्रहच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे धरणार असल्याचे जाहीर वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी या कार्यक्रमात केले. दरम्यान, राष्ट्रवादीने प्रथम महिला आरक्षणाचा मुद्दा लावून धरला होता. तो तडीस नेला. आता तृतीयपंथी व्यक्तीला उमेदवारी देण्याबाबत पुढाकार घेण्यात आला आहे. पण राष्ट्रवादीकडून प्रत्यक्षात अशा व्यक्तीला उमेदवारी मिळणार का, याची उत्सुकता आहे.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी वादग्रस्त वक्तव्य विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या ��ाध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-06-october-2018/", "date_download": "2019-01-21T01:07:30Z", "digest": "sha1:Y5QG5XUKAY3MXY3CE7TCDF7FFAVREMPY", "length": 15758, "nlines": 138, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top Current Affairs For Sarkari Naukri Preparation 06 October 2018", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(Northern Railway) उत्तर रेल्वेत ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 1092 जागांसाठी भरती\n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 150 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती [Updated]\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2019\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n(NPCIL) न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 162 जागांसाठी भरती\n(Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n(ESIC) कर्मचारी राज्य विमा महामंडळात 329 जागांसाठी भरती\n(UPSC-NDA) राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 392 जागांसाठी भरती\n(MPSC) महाराष्ट्र लोक सेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा-2019 (555 जागा)\n(Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n(NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 251 जागांसाठी भरती\n(Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\nसरकारने ई-पेमेंट्सचा अवलंब केल्यामुळे भारताचा एकूण क्रमांक 2011 मध्ये 36 व्या स्थानावरुन 2018 मध्ये 28 व्या स्थानावर गेला आहे.\nसरकारने राकेश शर्मा यांना आयडीबीआय बँकेचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्हणून नियुक्त केले आहे.\nयस बँकेने माजी स्टेट बँक ऑफ इंडियाचे अध्यक्ष ओ.पी. भट्ट आणि माजी विमा नियामक टी. एस. विजयन यांना व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राणा कपूर यांचे उत्तराधिकारी शोधण्यासाठी बाह्य तज्ञ म्हणून नियुक्त केले आहे.\nरशियाच्या अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या भारताच्या दौर्यादरम्यान रशियाच्या एस -400 एरील-डिफेन्स सिस्टम खरेदी करण्यासाठी भारताने 5 बिलियन डॉलर्सहून अधिक करार केला आहे.\nकेरळची पहिली डिझेल इलेक्ट्रिकल मेनलाइन युनिट (डीईएमयू) रेल्वे सेवा मागे घेण्याचे भारतीय रेल्वेने ठरवले आहे.\nइंडिया केम 2018, 10वी द्विवार्षिक आंतरराष्ट्रीय प्रदर्शनी आणि परिषद मुंबई येथे सुरू झाली. भारतातील केमिकल आणि पेट्रोकेमिकल उद्योगाचे सर्वात मोठा कार्यक्रम म्हणजे हा दोन दिवसांचा कार्यक्रम.\nपालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि महाराष्ट्रातील इतर परिसरातील अल्फांसो आंब्याला, भौगोलिक संकेत (जीआय) टॅग प्राप्त झाले आहे.\nरिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) ने 2018-19 च्या चौथ्या द्वि-मासिक चलनविषयक धोरणात्मक आढाव्यामध्ये आपले प्रमुख बेंचमार्क कर्ज दर राखले आणि रेपो दर 6.50% वर कायम ठेवला.\nऑस्कर विजेते अॅनिमेटर विल विन्टन यांचे निधन झाले आहे. ते 70 वर्षांचे होते.\nPrevious (AIIMS) अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत 2000 जागांसाठी भरती\nNext (PMC) पनवेल महानगरपालिका-NUHM अंतर्गत विविध पदांची भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02 /2018 निकाल\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n» (MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n» (Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» (ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 2100 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» IBPS मार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या 1599 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र (CRP SPL VIII 2018)\n» लक्ष्मी विलास बँक ‘प्रोबशनरी ऑफिसर’ भरती परीक्षा प्��वेशपत्र\n» कॅनरा बँक 800 प्रोबेशनरी ऑफिसर भरती परीक्षा निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02/2018 निकाल\n» (MPSC) महाराष्ट्र वन सेवा (मुख्य) परीक्षा-2018 अंतिम उत्तरतालिका\n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/womens-police-hand-injured-136781", "date_download": "2019-01-21T02:45:17Z", "digest": "sha1:UB3EKWM4FXGWOG44CHT6OYLXQA6EY5WZ", "length": 12651, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Women's police hand injured महिला पोलिसाच्या हाताचा लचका तोडला | eSakal", "raw_content": "\nमहिला पोलिसाच्या हाताचा लचका तोडला\nगुरुवार, 9 ऑगस्ट 2018\nनांदेड : एका हाणामारीच्या गुन्ह्यात सहभागी असलेल्या आरोपीला इतवारा ठाण्यात आणल्यानंतर त्याने व त्याच्या कुटूंबियांनी प्रचंड गोंधळ घातला. एवढेच नाही तर शिविगाळ करून चक्क एका महिलेच्या हाताचा लचका तोडला. हा प्रकार इतवारा ठाण्यात बुधवारी (ता. 8) दुपारी तीनच्या सुमारास घडला.\nनांदेड : एका हाणामारीच्या गुन्ह्यात सहभागी असलेल्या आरोपीला इतवारा ठाण्यात आणल्यानंतर त्याने व त्याच्या कुटूंबियांनी प्रचंड गोंधळ घातला. एवढेच नाही तर शिविगाळ करून चक्क एका महिलेच्या हाताचा लचका तोडला. हा प्रकार इतवारा ठाण्यात बुधवारी (ता. 8) दुपारी तीनच्या सुमारास घडला.\nइतवारा ठाण्याच्या हद्दीत गायत्रीमंदीर परिसरात राहणारा विष्णुप्रसाद हरिप्रसाद जोशी याच्यावर एका हाणामारीच्या प्रकरणात इतवारा ठाण्यात गुन्हा दाखल होता. या प्रकरणी पोलिस निरीक्षक साहेबराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोधचे फौजदार नंदकिशोर सोळंके यांनी विष्णु जोशी याला ठाण्यात आणले. यावेळी ठाणे अमलदार यांच्या कक्षात त्याला बसविले. काही वेळाने अनुसया जोशी आणि वृषभ जोशी हे तिथे आले. उपस्थित महिला पोलिसांना आमच्या माणसाला ठाण्यात का आणले म्हणून अश्लिल शिविगाळ करू लागले. चक्क अर्धातास त्यांनी ठाण्यात गोंधळ घातला.\nएवढ्यावरच न थांबता विष्णु जोशी याने महिला पोलिस शिपाई मिरा सावंत यांच्या उजव्या हाताच्या पोटरीला कडाडून चावा घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. या तिघांनी शासकिय कामात अडथळा निर्माण करून पोलिस ठाण्यात गोंधळ घालून कर्मचाऱ्यांना शिविगाळ केली. या तिघांनाही पोलिसांनी अटक केली. मिरा सावंत यांच्या फिर्यादीवरुन इतवारा ठाण्यात विष्णु जोशी, अनुसया जोशी आणि वृषभ जोशी यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक गायकवाड हे करीत आहेत.\nकाँग्रेसच्या दोन आमदारात तुंबळ हाणामारी; एक रुग्णालयात\nबंगळुरू- काँग्रेसच्या दोन आमदारांमध्ये तुंबळ हाणामारी झाली असून या मध्ये जखमी झालेल्या एका आमदाराला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कर्नाटकातील...\nगुंड समजून पोलिसाला मारहाण; पिस्तुलही घेतले काढून\nपुणे : आपल्या मुलाला होत असलेली मारहाण रोखण्यासाठी मध्यस्थी करण्याऱ्या नागरी वेषातील पोलिसाला गुंड समजुन जमावाने मारण्याचा प्रयत्न...\nपुणे - दोन गटांच्या हाणामारीत, एकाचा मृत्यू, दोन जखमी\nपुणे - जुन्या वादातून दोन गटात झालेल्या हाणामारीत एकाचा मृत्यू झाला. तर, तीन जण जखमी झाले आहेत. ही घटना जनता वसाहतीच्या परिसरामध्ये रविवारी (ता...\nपत्नीचा गळा आवळून खून\nनांदेड : माळेगाव जत्रेला जाण्यासाठी पैसे दिले नसल्याने संतप्त पतीने आपल्या पत्नीचा गळा आवळून खून केला. ही घटना लोहा शहरातील इंदिरानगर भागात...\n'झुंड'मध्ये अमिताभ यांच्यासोबत 'परशा'\nनागपूर - नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ चित्रपटाच्या शूटिंगचा माहौल नागपुरात सुरू आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी अमिताभ बच्चन तब्बल ३४...\nभाजी आडतीमध्ये दोन गटांत तुंबळ हाणामारी\nबीड : खासबागजवळील आडत मार्केटमध्ये दोन गटांत दगडफेक आणि तुंबळ हाणामारीनंतर तणाव निर्माण झाला. यामध्ये तलवारीचाही वापर करण्यात आल्याची घटना मंगळवारी (...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शक���ा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/cut-trees-because-hotel-show-karvenagar-115938", "date_download": "2019-01-21T01:54:59Z", "digest": "sha1:QZWWVQJAWQ4XKK7I4AZEMPJHXXOLMZSF", "length": 13515, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "Cut Trees because of Hotel show at Karvenagar हॉटेल दिसावे म्हणून फांद्यांवर कुऱ्हाड ; कर्वेनगर येथील प्रकार | eSakal", "raw_content": "\nहॉटेल दिसावे म्हणून फांद्यांवर कुऱ्हाड ; कर्वेनगर येथील प्रकार\nरविवार, 13 मे 2018\nउद्यान विभागाचा हा कारभार महापालिकेसाठी लाजिरवाणा आहे. एखाद्या सामान्य नागरिकाने घरासमोरील झाडाची फांदी तोडली तरी त्याच्यावर लगेच कायद्याचा बडगा उगारला जातो. हॉटेल व्यावसायिकाच्या सांगण्यावरून फांद्या तोडल्या असल्यास अधिकाऱ्यांची चौकशी होणे गरजेचे आहे.\n- विजय साळुंके, नागरिक, कर्वेनगर\nवारजे : झाडांच्या फांद्यांमुळे हॉटेल दिसून येत नाही म्हणून महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी रस्त्यावरील फक्त एकाच झाडाच्या फांद्या छाटल्या. या फांद्यांची वाहतुकीला कोणतीही अडचण नसताना केवळ येणाऱ्या- जाणाऱ्यांना हॉटेल दिसावे म्हणून फांद्या तोडल्याने नागरिकांमध्ये हा चर्चेचा विषय झाला आहे. महापालिकेचा उद्यान विभाग नागरिकांसाठी आहे की हॉटेलसाठी, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.\nकर्वेनगर येथे उड्डाण पूल संपल्यानंतर डाव्या बाजूला मोठे हॉटेल आहे. या हॉटेलजवळील पदपथावर अनेक झाडे आहेत. त्यामधील एका झाडाच्या फांद्यांमुळे हॉटेल दिसत नव्हते. प्रत्यक्षात या फांद्यांची नागरिकांना कोणतीच अडचण नव्हती. तसेच, त्या रस्त्यावरही आल्या नव्हत्या.\nतरीही उद्यान विभागाच्या कर्मचाऱ्यांनी फांद्या तोडल्या. हॉटेलमधील कर्मचारी सांगेल त्या पद्धतीने ही फांद्यातोड सुरू होती. काही नागरिकांनी याबाबत कर्मचाऱ्यांकडे विचारणा केली असता, आमच्या साहेबांनी सांगितले म्हणून आम्ही हे काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले.\nझाडांच्या फांद्याच छाटायच्या होत्या, तर उद्यान विभागाने अन्य झाडांच्याही फांद्या छाटायला हव्या होत्या; परंतु तसे न करता संबंधित हॉटेल व्यावसायिकाच्या मर्जीखातर हे काम केल्याचे दिसून येते. एरवी सर्वसामान्य नागरिकांनी एखादी फांदी तोडली तर त्याच्यावर लगेच कायद्याचा बडगा उगारला जातो, अशा प्रतिक्रिया संतप्त नागरिकांनी व्यक्त केल्या.\nया संदर्भात वृक्ष निरीक्षक ज्ञानेश्‍वर बालवडकर यांच्या��ी संपर्क साधला असता, ते म्हणाले, \"\"विद्युत दिवा असल्याने फांद्या छाटल्या आहेत. सध्या एकाच झाडाच्या फांद्या छाटल्या आहेत. नंतर सर्वच झाडांच्या फांद्या छाटण्यात येणार आहेत.''\nपुणे महापालिकेचा अर्थसंकल्प ६ हजार कोटींचा\nपुणे - शहरात सुरू असलेले प्रकल्प पूर्ण करण्यावर भर देण्याबरोबरच पाणीपट्टीत १५, तर मिळकतकरात १२ टक्‍क्‍यांनी वाढ सुचविणारा पुढील वर्षीचा (२०१९-२०...\nशहरात पाणीटंचाई; सिंहगड रस्ता जलमय\nसिंहगड रस्ता - दांडेकर पूल कालवा फुटीच्या आठवणी ताज्या असतानाच सिंहगड रस्ता परिसराने गुरुवारी पुन्हा जलप्रलयाचा थरकाप अनुभवला. खडकवासलातून पर्वती...\nआणखी तीन रुग्णालयांत डायलिसिस सुविधा मूत्रपिंड विकाराच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने गरीब रुग्णांना दिलासा देण्यासाठी महापालिकेच्या तीन...\nपिंपरी - महापालिकेतर्फे बिजलीनगर येथील उद्यानात शिवसृष्टी आणि पिंपरी गावातील उद्यानात संभाजी सृष्टी साकारण्यात येणार असून, दोन्ही उद्यानांतील कामे...\nहजारमाची... जगाच्या नकाशावर पोचलेले गाव\nओगलेवाडी - ऐतिहासिक सदाशिवगडाजवळ केंद्र शासनाच्या वतीने सुमारे ६०० कोटी रुपये खर्चाचे आंतरराष्ट्रीय पातळीवरील भूकंप संशोधन केंद्र व भूकंप अभ्यासाचे...\nमाथवड मंडईजवळील सौंदर्यशिल्पाची दुरवस्था\nपौड रस्ता - कोथरूडच्या सौंदर्यात भर पडण्यासाठी व वाचकांना चांगले वाचनाचे ठिकाण उपलब्ध करण्यासाठी गुजरात कॉलनीतील माथवड मंडईजवळ बांधण्यात आलेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/youth-dead-electricity-shock-yaval-113362", "date_download": "2019-01-21T02:11:15Z", "digest": "sha1:XQVLYNWI4UJBKM6BTIHCMTUPLXAO4MOS", "length": 13645, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "youth dead on electricity shock in Yaval विजेचा शॉक बसून तरूणाचा जागीच मृत्यू | eSakal", "raw_content": "\nविजेचा शॉक बसून तरूणाचा जागीच मृत्यू\nमंगळवार, 1 मे 2018\nयाव�� : तालुक्यातील हिंगोणे येथून लग्नाचे वऱ्हाड घेवून जात असलेल्या ट्रकच्या छतावर बसलेल्या युवकाच्या गळ्यात रस्यावरून गेलेली विजतारापैकी अर्थींगची तार अडकल्याने अविनाश तायडे या अठरा वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला. तर चाळीस वर्षीय इसम गंभीर जखमी झाला. ही घटना आज़ सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान हिंगोणा-भालोद रस्त्यावर हिंगोण्यापासुन सुमारे दिड किलोमीटवर घडली आहे. या दुर्दैवी घटनेने हिंगोणा गावावर शोककळा पसरली असून लग्नमंडपी दुखःचे सावट पसरले आहे.\nयावल : तालुक्यातील हिंगोणे येथून लग्नाचे वऱ्हाड घेवून जात असलेल्या ट्रकच्या छतावर बसलेल्या युवकाच्या गळ्यात रस्यावरून गेलेली विजतारापैकी अर्थींगची तार अडकल्याने अविनाश तायडे या अठरा वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला. तर चाळीस वर्षीय इसम गंभीर जखमी झाला. ही घटना आज़ सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान हिंगोणा-भालोद रस्त्यावर हिंगोण्यापासुन सुमारे दिड किलोमीटवर घडली आहे. या दुर्दैवी घटनेने हिंगोणा गावावर शोककळा पसरली असून लग्नमंडपी दुखःचे सावट पसरले आहे.\nतालुक्यातील हिंगोणे येथील अनिकेत वसंत तायडे या युवकाचे (वाकोद ता. जामनेर ) येथे आज मंगळवारी सायंकाळी चार वाजेच्या लग्नासाठी ट्रकव्दारे हिंगोण्यावरून सकाळी अकरा वाजेच्या सुमारास वऱ्हाड निघाले होते. भालोद- भुसावळमार्गे जामनेर वाकोद येथे जाण्यास निघाले होते घरापासून अवघ्या पाच -सात मिनीटाच्या अंतरावर हिगोणा -भालोद रस्त्यावर सुमारे दिड किलोमीटरवर रस्त्यास आडवी गेलेल्या विजेच्या तारापैकी अर्थींगची तार युवकाच्या गळ्यात अडकल्याने अविनाश जगन्नाथ तायडे ( वय १८ ) याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर संतोष बळीराम तायडे (वय४० वर्षे )हे जखमी झाले आहेत. जखमीवर हिंगोणा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत.तर मयत अविनाश तायडे यास येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले आहे.\nया घटनेने लग्नमंडपी दुखःचे सावट पसरले आहे. अविनाश हा दहावी उत्तीर्ण होऊन शेतमजुरी करून कुटूंबाचे पालनपोषण करायचा त्याचे पच्छात आई-वडील, एक भाऊ,दोन बहिनी असा परीवार आहे. अविनाशच्या अपघाती निधनाची वार्ता कळताच त्याच्या आईसह कुटुंबियांनी रुग्णालय आवारात आक्रोश केला.\nआम्हाला वाढप्याचंही मिळत नाही काम..\nकलेढोण - चोऱ्यामाऱ्यांचा आमच्यावर शिक���काच पडलाय. पोलिस कधी जबरदस्तीने घरातली माणसे धरून नेत्याल, त्याचा भरवसा नाही. गावात राहायला व अंत्यसंस्काराला...\nरस्त्यावरच लावले शेतकऱ्यांच्या मुला-मुलींचे लग्न\nनागपूर : संपूर्ण कर्जमुक्ती व दुष्काळग्रस्तांना हेक्‍टरी पन्नास हजारांची मदत यासह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने \"कर्जाची वरात...\nलेकीच्या आठवणीसाठी झाड माहेरी वाढते\nनंदुरबार - ‘सारखी माहेरची आठवण काढतेस, मग सासरी कशाला राहतेस या एका गोसाव्याच्या प्रश्‍नाला सासुरवाशिणीने दिलेले ‘लेकीच्या माहेरासाठी माय सासरी...\nलग्नगाठ टिकवण्यासाठी ‘चला बोलूया’ उपक्रम\nमुंबई - लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात असे म्हटले जात असले तरी, त्या टिकवण्यासाठी पती-पत्नीलाच प्रयत्न करावे लागतात; परंतु अनेकदा कुरबुरी...\nअखेर सासरच्यांनी विष पाजलेल्या 'त्या' महिलेचा मृत्यू\nमरखेल (नांदेड) : सोमुर (ता.देगलूर) येथील एका विवाहित महिलेला सासरच्या लोकांनी लग्नानंतर सतत चार वर्षांपासून शारीरिक व मानसिक छळ करून ता.02 जानेवारी...\nशुभमंगलदरम्यान वधूवर गोळीबार; तरीही वधू...\nनवी दिल्लीः विवाह सोहळा सुरू असताना वधूच्या दिशेने गोळीबार झाला. नवरीच्या पायाला गोळी लागली. नवरी जखमी अवस्थेत रुग्णालयात गेली अन् उपचारानंतर पुन्हा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/chaturang-news/easy-ayurveda-sago-1069173/", "date_download": "2019-01-21T01:44:10Z", "digest": "sha1:DVDLOSCBGN5PWP7BGBQHA4QAUBSGO6II", "length": 14256, "nlines": 198, "source_domain": "www.loksatta.com", "title": "साबुदाणा | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\nशशिकला यांना तुरुंगात विशेष वागणूक\nशक्करकं��ातील चिकापासून साबुदाणा बनविला जातो. केरळात हे गोड कंद मोठय़ा प्रमाणात उपलब्ध असून ते साधारणत ६ किलो ग्रॅम वजनाचे असतात.\nशक्करकंदातील चिकापासून साबुदाणा बनविला जातो. केरळात हे गोड कंद मोठय़ा प्रमाणात उपलब्ध असून ते साधारणत ६ किलो ग्रॅम वजनाचे असतात. बटाटा, रताळे यांच्यासारखे दिसणारे हे कंद जमिनीच्या खाली मुळ्यांमध्ये असतात. साबुदाण्याला इंग्लिशमध्ये tapioca म्हणतात.\nतामिळनाडूमध्ये सालेम परिसरात साबुदाण्याचे अनेक कारखाने आहेत. शक्करकंद हे प्रथमत: धुऊन त्यांची साल काढली जाते त्यानंतर त्यातील चोथा बाजूला काढून चिकट अशी पेस्ट बनवली जाते. ही पेस्ट एका मोठय़ा भांडय़ात घेऊन ८ ते १२ दिवस आंबवण्यासाठी ठेवली जाते यामुळे या पेस्टचा चिकटपणा आणखीनच वाढतो. ही पेस्ट पांढरी स्वच्छ दिसण्यासाठी रासायनिक प्रक्रिया केली जाते. या प्रक्रियेमुळे ही पेस्ट नि:सत्त्व बनते. यानंतर मशिनमधील गोल चाळण्यांना वनस्पती तूप लावले जाते व त्यातून विविध मापांचा गोल आकाराचा साबुदाणा बनविला जातो. साबुदाण्याला कीड लागू नये म्हणून अनेक घातक परीरक्षकांचा वापर केला जातो.\nपेस्ट तयार करण्यासाठी शक्करकंदाची साल व चोथा काढल्याने त्यात असणारी प्रथिने, खनिजद्रव्ये, क्षार, जीवनसत्त्वे व कॅल्शियम नष्ट. होते उरतात ती फक्त कबरेदके (काबरेहायड्रेटस). त्यातून शरीरास फक्त उष्मांक मिळतात. साधारणत: शंभर ग्रॅम साबुदाण्यामध्ये ९४ ग्रॅम कबरेदके असतात तर फक्त ०.२ गॅ्रम प्रथिने, ०.५ ग्रॅम फायबर, १० मिली गॅ्रम कॅल्शियम आणि १.२ ग्रॅम लोह असते. यामध्ये नसíगक जीवनावश्यक मूलद्रव्ये नष्ट झाल्यामुळे शरीराचे पोषण होत नाही. साबुदाणा हा अतिशय चिकट असल्यामुळे आमाशयामध्ये त्याचे लवकर पचन होत नाही. साबुदाणा खाल्लेल्या एखाद्या व्यक्तीची सोनोग्राफी केली तर त्यात अख्खा साबुदाणा आढळतो. साबुदाणा चिकट व मऊ असल्यामुळे बरेच जण न चावताच गिळून टाकतात यामुळे तो पचविण्यासाठी शरीरातील इन्सुलिन हार्मोनवर जास्त ताण पडतो. पर्यायाने ज्या व्यक्ती कायम उपवास करतात. अशा व्यक्तीमध्ये बऱ्याच वेळेला मधुमेह या आजाराची लागण झालेली दिसते. भारतात साबुदाणा उपवासाचे अन्न म्हणून खाण्याची पद्धत आहे; परंतु पचनास अतिशय जड असल्यामुळे आल्मपित्त, वात, मलावष्ठंभ, लठ्ठपणा हे विकार होतात. म्हणून साबुदाणा हा उपवासा���्या पदार्थातूनच पूर्णपणे वज्र्य करायला हवा.\nपाश्चात्त्य देशांमध्ये आíथकदृष्टय़ा मागासलेल्या वर्गामधील लोक साबुदाणा खातात; परंतु भारतात उपवासाचा पदार्थ म्हणून आवडीने साबुदाणा खिचडी, वडे खाल्ले जातात. मी तर अशी काही कुटुंबे पाहते की, घरातील एकाचा उपवास असला की, स्वयंपाक न करता सर्वच जण साबुदाणा खिचडी खातात. मोठय़ा प्रमाणात साबुदाणा, शेंगदाणे आणि तेही वनस्पती तुपात तळलेले पदार्थ खाणे आरोग्यास अत्यंत अपायकारक आहे. म्हणूनच साबुदाण्याच्या ऐवजी राजगिरा थालीपीठ, राजगिरा लाडू, गुळ, शेंगदाणे लाडू, ताक, फळे, फळांचा रस नारळपाणी, दूध आणि अगदी थोडय़ा प्रमाणात रताळे, बटाटा यांचे घरी बनविलेले विविध पदार्थ खावेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nतुळशी बी वा सब्जा\nआयुर्वेदाची महती जगभरात पोहोचविण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेबरोबर सामंजस्य करार\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसत्तेचे केंद्रीकरण की महाआघाडी\nपोट भरण्यासाठी मी एकेकाळी कोथिंबीरसुद्धा विकली; नवाजुद्दीनने सांगितल्या संघर्षाच्या आठवणी\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\n'फक्त कधी आणि कुठे ते सांग'; सारासोबत डेटला जाण्यास कार्तिक आर्यन तयार\nतुझं करिअर उद्ध्वस्त करू, सेटवर जाळपोळ करू; करणी सेनेची कंगनाला धमकी\nमी नायक नाही, कलाकार आहे..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nसत्तेचे केंद्रीकरण की महाआघाडी\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\n.. तर रिझव्‍‌र्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nपंधरा वर्षांनी रेल्वेत पुन्हा कुल्हडचा वापर\nस्वप्निल जोशीला भेटण्याची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/national-news/", "date_download": "2019-01-21T01:23:01Z", "digest": "sha1:4DI5OONRYM2OQIMMORBA7LYNVSG62PAV", "length": 8883, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "भारत चीनला साखर निर्यात करणार | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nभारत चीनला साखर निर्यात करणार\nनवी दिल्ली – भारत चीनला तब्बल पंधरा लाख टन कच्ची साखर जानेवारी महिन्यात निर्यात करणार आहे. त्यामुळे देशात निर्माण झालेला सारखेचा प्रश्‍न काही प्रमाणात सुटण्याची शक्‍यता आहे. भारत-चीन देशांदरम्यानची व्यापारी तूट भरून काढण्यासाठीच्या प्रयत्नांचा हा एक भाग असून बासमतीनंतर चीनने भारताची साखर खरेदी केली आहे.\nवाणिज्य विभागाचे प्रतिनिधी मंडळ पाच ते आठ नोव्हेंबर दरम्यान चीनमध्ये होते. त्या शिष्टमंडळाशी चीन सरकारशी सारख खरेदीबाबत करार केला आहे. चीनच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रासह देशभरातील ऊस उत्पादक आणि साखर कारखान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.\nकच्च्या साखरेच्या निर्यातीमुळे पांढऱ्या साखरेचे उत्पादन कमी हावून बाजारात साखरेचे दर स्थिर राहतील. त्यामुळे ऊस उत्पादकांना एफआरपी किंवा त्याहून अधिक पैसे मिळू शकतात. साखर उद्योगाकडून आजच्या कराराचे जोरदार स्वागत केले आहे.\nसाखरेचे दर स्थिर राहावेत यासाठी केंद्र सरकारला एकूण पन्नास लाख टन साखर निर्यात करायची आहे. त्यापैकी वीस लाख टन साखर चीन खरेदी करतोय. वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत भारतीय शुगर मिल्स असोसिएशन आणि चीन सरकार दरम्यान याबाबत करार करण्यात आला.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपर्रीकर हे आधुनिक गोव्याचे शिल्पकार – नरेंद्र मोदी\nकॉंग्रेसची देश विरोधकांना मदत-इराणी\nआयुष्यमान भारतचा सर्वसामान्यांना फायदा\nकुंभमेळ्यात स्वच्छतेकडे प्रशासनाचे विशेष लक्ष\nछोट्या शहरांत वाढणार विमानसेवा\nघुसखोरी रोखण्यासाठी इस्रोची लष्कराला मदत\nअमित शहांच्या प्रकृती पूर्णतः सुधारणा, AIIMSमधून डिस्चार्ज\nफेडरल फ्रंटमागे मोदींची संकल्पना – चंद्राबाबू नायडू\nखेलो इंडिया : टेबल टेनिसमध्ये चिन्मयला दुहेरी मुकुट\nमध्यप्रदेशात भाजप नेत्याची हत्या\nजीवनगाणे : खरी सुंदरता\nकोलकाता रॅली हा केंद्रासाठी वेकअप कॉल ; शत्रुघ्न सिन्हा यांनी केले रॅलीचे जोरदार समर्थन\nभाषा-भाषा : हिंदीची सक्‍ती कितपत श्रेयस्कर\nखेलो इंडिया : मुष्टियुद्धात महाराष्ट्राचा सुवर्ण चौकार\nदाऊद टोळीतील तीन हस्तकांना अटक ; दिल्ली पोलिसांची कारवाई\nलक्षवेधी : सत्तातुरतेच्या ‘नाटका’चे ‘पोर’खेळ’\nखेलो इंडिया : प्रेरणा विचारेला टेनिसमध्ये सुवर्ण\nआलोककुमार यांनी आपल्या वक्तव्याविषयी केला खुलासा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/zaira-wasim/", "date_download": "2019-01-21T01:37:03Z", "digest": "sha1:6M4IAGSMXU2QYOEMZKZMYGPQPYWKNGAR", "length": 5361, "nlines": 81, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "झायरा वसीमची छेड काढणाऱ्या प्रवाशावर कारवाई करा - नीलम गोऱ्हे", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nझायरा वसीमची छेड काढणाऱ्या प्रवाशावर कारवाई करा – नीलम गोऱ्हे\nमुंबई : अभिनेत्री झायरा वसीम हिच्याबरोबर झालेल्या गैरवर्तणुकी प्रकरणी संबंधित प्रवाशावर कडक कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार नीलम गोऱ्हे यांनी केली आहे. विमान कंपनीने त्या प्रवाशावर कारवाई करून त्या व्यक्तीने झायराची सर्वांसमोर जाहीर माफी मागावी.\nमाझ्या पतीने झायराची छेड काढली नाही – दिव्या सचदेव\nतसेच तो ज्या ठिकाणी काम करतो त्या कंपनीनेही त्याच्या असभ्य वर्तणुकीची दखल घेऊन त्याच्यावर कारवाई करण्याची विनंती केली आहे. दरम्यान, विमानातील कर्मचाऱ्यांनी केलेल्या दुर्लक्षामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.\nमाझ्या पतीने झायराची छेड काढली नाही – दिव्या सचदेव\nइंधन दरकपातीचे अच्छे दिन संपले ; दरवाढीचा भडका सुरूच\nटीम महाराष्ट्र देशा : इंधन दरवाढीने मेटाकुटीला आलेल्या जनतेला गेल्या काही दिवसांपासून इंधन दरवाढीपासून सुटका मिळाली…\nस्वयंघोषित गृहमंत्र्यांना हे पद आणि कुठलीच जबाबदारी झेपत नाही : धनंजय…\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या…\nकाकडेंना भाजपची कार्यपद्धती माहित नाही, आपल्याच सहयोगी खासदाराचा…\nप्रिय आबा, पत्रास कारण की….\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\nआढळरावांविरोधात लढण्याआधीच दादांनी केली तलवार म्यान \nउस्मानाबाद लोकसभेला राष्ट्रवादीकडून राणा जगजितसिंह पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/karnatakafloortest-samrat-phadnis-writes-about-bs-yeddyurappa-resigns-bjp-rss-clash-117737", "date_download": "2019-01-21T02:00:35Z", "digest": "sha1:LKBOPSXJFXZ4YBI3WBKWOGNG36JNCOE2", "length": 17294, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "#KarnatakaFloorTest Samrat Phadnis writes about BS Yeddyurappa resigns BJP RSS clash कर्नाटकमुळे भाजप, संघातील खदखद उघड | eSakal", "raw_content": "\nकर्नाटकमुळे भाजप, संघातील खदखद उघड\nशनिवार, 19 मे 2018\nदेशातील राजकारणावर गेल्या चार वर्षांत विलक्षण पकड मिळवलेल्या भाजपने निवडणुकीनंतर तत्काळ आक्रमकपणा सोडण्याचा रोकडा व्यवहार ठेवला आहे. भाजप संघाचा केवळ राजकीय चेहरा राहिलेला नसून भारतीय राजकारणाशी भाजपने आणि भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वाने जुळवून घेतले आहे.\nगेल्या 48 तासांत कर्नाटकात झालेल्या राजकीय घडामोडींनी भाजपचे पाय मातीचे असल्याचे भारतीय मतदारांना अखेर दिसले. येडियुरप्पा म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्हेत की भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहाही नव्हेत; ते एका राज्याचे नेते आहेत आणि त्यांनी राष्ट्रीय नेत्यांचे न ऐकता उद्योग केला, तर राष्ट्रीय नेते मदतीला धावून येत नाहीत, हे शनिवारी दुपारी बंगळूरमधल्या विधानसौदामध्ये दिसले.\nकर्नाटकातील प्रचार मोदी यांनी एकहाती केला होता. तालुकापातळीवरील प्रचारात मोदी हिरीरीने उतरले होते. कर्नाटकातील भाजपच्या जागा वाढण्यात मोदींचे यश नाकारता येणार नाही. मात्र, तरीही भाजपला बहुमताचा जादुई आकडा गाठता आला नव्हता. कर्नाटकात भाजप सर्वाधिक जागा मिळूनही बहुमताजवळ न पोहोचल्याने एकाकी होता. या पार्श्वभूमीवर भाजपने संयमाने परिस्थिती अनुकूल होईपर्यंत वाट बघणे अपेक्षित होते. किमान भाजपच्या थिंकटँकमध्ये ही भूमिका होती.\nप्रत्यक्षात येडियुरप्पांनी घाई केली. बहुमत 'मिळवून' दाखवनेच असा जणू ''पण'' केल्यासारखे येडियुरप्पा राजभवनात पोहोचले. त्यांनी राज्यपालांकडे सत्तास्थापनेसाठी दावा दाखल केला. मुख्यमंत्रीपदाचा शपथविधीही करवून घेतला. या सगळ्या उद्योगांच्या काळात भाजपचे राष्ट्रीय नेते अत्यंत शांत होते. त्यांनी कोणताही दावा केला नाही आणि कोणतीही आततायी प्रतिक्रिया दिली नाही. येडियुरप्पा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जवळचे. यापूर्वीही ते मुख्यमंत्री असताना संघाने अडचणीच्या प्रसंगी त्यांची पाठराखण केली होती. संघाचा दक्षिणेतील आक्रमक चेहरा अशी येडियुरप्पांची ओळख होती.\nदेशातील राजकारणावर गेल्या चार वर्षांत विलक्षण पकड मिळवलेल्या भाजपने निवडणुकीनंतर तत्काळ आक्रमकपणा सोडण्याचा रोकडा व्यवहार ठेवला आहे. भाजप संघाचा केवळ राजकीय चेहरा राहिलेला नसून भारतीय राजकारणाशी भाजपने आणि भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वाने जुळवून घेतले आहे. परिणामी, येडियुरप्पांचा आततायीपणा, आक्रमकपणा संघाला निवडणुकीनंतरही चालला असता; भाजपला तो जड झाला असता. त्यामुळेच भाजपचे ज्��ेष्ठ नेते येडियुरप्पांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीवेळीही गैरहजर होते. 'तुम्ही उद्योग मांडलाय. तुमचे तुम्ही निस्तरा,' अशी सोयीची भूमिका भाजपने घेतल्याचे स्पष्ट दिसले. एरव्ही भाजप प्रत्येक पदग्रहणाचा सोहळा साजरा करते. कर्नाटकात जो काही सोहळा झाला, तो म्हणजे येडियुरप्पांची घाईगडबड होती. त्यात भाजप नव्हता.\nया साऱया घडामोडींचा स्पष्ट-अस्पष्ट परिणाम म्हणजे येडियुरप्पांना बहुमत गाठण्यात अपयश आले. त्यांनी विश्वासदर्शक ठराव मांडला. मात्र, ठराव मंजूर होण्याची वाट न पाहता ते राजिनामा देण्यासाठी राजभवनावर निघून गेले.\nवरवर पाहता हा भाजपचा पराभव आहे. मात्र, एक एक बाजू नीट पाहिली, तर भाजप आणि संघ यांच्या विचारधारांमधील सुक्ष्म फरकांमधील हा संघर्ष आहे, हे आता जाणवते आहे. मोदी आणि शहा यांना देशपातळीवर कोणताही तिसरा नेता कधीच नको आहे. त्यांना स्वतःच्याच नव्हे, विरोधी पक्षांमध्येही मोठा नेता कधीच नको आहे. राहूल गांधींना हिणवण्यापासून ते ममता बॅनर्जींना तुसडेपणाने वागविणे या साऱयांमध्ये तिसरा नेता देशात नको, हा उघड अजेंडा दिसतो. येडियुरप्पांनी स्वतःच्या बळावर बहुमत मिळविणे म्हणजे दक्षिण भारतात पर्यायाने राष्ट्रीय राजकारणात भाजपमध्ये तिसऱया शक्तीचा उदय होणे असा झाला असता. येडियुरप्पांच्या आजच्या पराभवाने हा उदय होण्यापूर्वीच अस्त झाला आहे.\nआपल्या पक्षाची दिल्लीपासून गल्लीपर्यंत एकछत्री सत्ता असावी, असे प्रत्येक राजकीय पक्षाला वाटत असते. त्यासाठी ते सतत प्रयत्नशीलही असतात. परंतु, वाटेल...\nशंभर नगरसेवक आमदार आठ, पुण्याच्या पाण्याची लावली वाट\nपुणे : पुण्यात पाणी प्रश्नावरुन राजकारण पेटलेले असताना निषेध व्यक्त करण्यासाठी पोस्टरबाजीचा नवा ट्रेंड सुरु केला आहे. काही दिवासांपुर्वी पाणी...\nबारामतीत सुप्रिया सुळेंविरोधात इतर पक्षांची एकी होणार\nबारामती : लोकसभा निवडणूकीचे बिगुल वाजू लागले असून आतापासूनच बारामती लोकसभा मतदारसंघाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. खासदार सुप्रिया सुळे या...\nकल्याण - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते हजरत निजामुद्दीन स्थानकापर्यंत धावणाऱ्या पहिल्या ‘राजधानी एक्‍स्प्रेस’च्या श्रेयवादावरून...\nदेशाचा राष्ट्रदेव गणपती असावा\nपुणे : ''आपल्या देशात राष्ट्रगीत, राष्ट्रचिन्ह आहे, मात्र राष्ट्रद��व नाही. त्यामुळे सर्वगुणसंपन्न विद्येची देवता असणारा गणपती हा देव आपला राष्ट्रदेव...\nनिवडणुकीच्या ऐन तोंडावर प्रदर्शित होणारा \"ठाकरे' हा चित्रपट शिवसेनेच्या प्रचाराचा भाग आहे, यात शंका नाही. पण चित्रपटाच्या माध्यमातून प्रचार करण्याचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/no-immediate-hearing-hindu-mahasabha-pil-118559", "date_download": "2019-01-21T02:01:13Z", "digest": "sha1:VFIC74EV23HUWU66ULKMXFEUX7PECC5U", "length": 10581, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "no immediate hearing on hindu mahasabha PIL महासभेच्या याचिकेवर तत्काळ सुनावणी नाही | eSakal", "raw_content": "\nमहासभेच्या याचिकेवर तत्काळ सुनावणी नाही\nबुधवार, 23 मे 2018\nकॉंग्रेस-धर्मनिरपेक्ष जनता दल आघाडीला कर्नाटकात सत्तास्थापनेसाठी निमंत्रण देण्याच्या राज्यपालांच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने आज नकार दिला.\nनवी दिल्ली : कॉंग्रेस-धर्मनिरपेक्ष जनता दल आघाडीला कर्नाटकात सत्तास्थापनेसाठी निमंत्रण देण्याच्या राज्यपालांच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने आज नकार दिला.\nही याचिका अखिल भारतीय हिंदू महासभेने दाखल केली आहे. कॉंग्रेस आणि जेडीएस या पक्षांनी निवडणुकीनंतर आघाडी करून मतदारांची फसवणूक करण्यात आली असून, हे राज्यघटनेच्या विरोधात असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. मात्र, या याचिकेवर तत्काळ सुनावणी घेता येणार नाही, क्रमवारीनुसारच योग्य वेळी त्यावर सुनावणी होईल, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.\nबंगळूर - कर्नाटकातील कॉंग्रेस-धर्मनिरपेक्ष जनता दल युतीचे सरकार अस्थिर करण्यासाठी पुन्हा एकदा \"ऑपरेशन कमळ' मोहीम हाती घेतलेल्या भाजपला तोंडघशी पडावे...\nबंगळूर : कर्नाटकातील कॉंग्रेस-धर्मनिरपेक्ष जनता दल युतीचे सरकार अस्थिर करण्यासाठी पुन्हा एकदा \"ऑपरेशन कमळ' मोहीम हाती घेतलेल्या भाजपला तोंडघशी...\nकाँग्रेसचे चार मंत्री राजीनामा देणार\nबंगळूर : राज्यातील कॉंग्रेस-धर्मनिरपेक्ष जनता दल सरकार वाचविण्यासाठी कॉंग्रेसने काही योजना हाती घेतल्या आहेत. काही असंतुष्ट आमदारांना मंत्रिपद...\nराजकीय वाऱ्यांची बदलती दिशा\nकर्नाटकात नुकत्याच झालेल्या लोकसभा व विधानसभा पोटनिवडणुकांमध्ये भाजपला यश मिळू शकले नाही. पोटनिवडणुका हा कोणत्याही पक्षाच्या यशापयशाचा खात्रीशीर...\nकुमारस्वामी यांच्या शपथविधीच्या निमित्ताने देशभरातील विरोधी पक्षांच्या नेत्यांनी ऐक्‍याचे दर्शन घडविले. पण विरोधी पक्षांमध्ये पूर्ण एकजूट असल्याचे...\nभाजपला बहुमत मिळणार नाही ; जेडीएस, भाकपचा दावा\nनवी दिल्ली : कर्नाटकात विश्‍वासदर्शक ठराव मांडण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश ऐतिहासिक असल्याचे सांगत धर्मनिरपेक्ष जनता दल आणि भारतीय...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/collector-office-solapur-recruitment/", "date_download": "2019-01-21T02:05:20Z", "digest": "sha1:AK32G77SXTVR5QWU5CY56HJGWAX35K6T", "length": 13961, "nlines": 159, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Collector Office Solapur Recruitment 2017 for Kotwal Posts.", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(Northern Railway) उत्तर रेल्वेत ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 1092 जागांसाठी भरती\n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 150 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती [Updated]\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2019\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n(NPCIL) न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 162 जागांसाठी भरती\n(Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n(ESIC) कर्मचारी राज्य विमा महा��ंडळात 329 जागांसाठी भरती\n(UPSC-NDA) राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 392 जागांसाठी भरती\n(MPSC) महाराष्ट्र लोक सेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा-2019 (555 जागा)\n(Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n(NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 251 जागांसाठी भरती\n(Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\nसोलापूर जिल्ह्यात ‘कोतवाल’ पदांची भरती\nतहसील कार्यालय गाव जागा\nदक्षिण सोलापूर सादेपूर ,दर्गनहळ्ळी , होटगी स्टेशन 03\nउत्तर सोलापूर भोगाव,अकोलेकाटी,देगाव, डोणगाव, भागाईवाडी 05\nबार्शी कुसळंब, इर्ले , शेळगाव, राळेरास, कोरेगाव, ताडसौदणे, चिखर्डे 07\nकरमाळा उरमड,बिटरगाव , साडे, निंभोरे, शेलगाव 05\nशैक्षणिक पात्रता: i) 4 थी उत्तीर्ण ii) स्थानिक रहिवासी\nवयाची अट: 01 नोव्हेंबर 2017 रोजी 18 ते 40 वर्षे [मागासवर्गीय:05 वर्षे सूट]\nदक्षिण सोलापूर: Rs: 150/- [मागासवर्गीय: Rs 100/-]\nउत्तर सोलापूर: Rs: 500/- [मागासवर्गीय: Rs 300/-]\nबार्शी: Rs: 300/- [मागासवर्गीय: Rs 150/-]\nकरमाळा : माहिती उपलब्ध नाही.\nअर्ज मिळण्याचे ठिकाण: संबंधित तहसील कार्यालय व तलाठी कार्यालय\nअर्ज पाठविण्याचा पत्ता: संबंधित तहसील कार्यालय.\nसूचना: सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात पाहा.\nअर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 22 नोव्हेंबर 2017\nNext (DGIPR) माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि टाटा ट्रस्टस् इंटर्नशिप उपक्रम\n(Mahatribal) महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात 1395 जागांसाठी मेगा भरती [मुदतवाढ]\n(TMC) ठाणे महानगरपालिकांतर्गत ‘मानद वैद्यकीय तज्ञ’ पदांची भरती\nIIT मुंबई मध्ये विविध पदांची भरती\n(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात विविध पदांची भरती\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(NARI) राष्ट्रीय एड्स संशोधन संस्थेत विविध पदांची भरती\n(MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 291 जागांसाठी\n(RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02 /2018 निकाल\nरोख ₹5001 पर्��ंत जिंकण्याची संधी..\n» (MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n» (Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» (ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 2100 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» IBPS मार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या 1599 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र (CRP SPL VIII 2018)\n» लक्ष्मी विलास बँक ‘प्रोबशनरी ऑफिसर’ भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» कॅनरा बँक 800 प्रोबेशनरी ऑफिसर भरती परीक्षा निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02/2018 निकाल\n» (MPSC) महाराष्ट्र वन सेवा (मुख्य) परीक्षा-2018 अंतिम उत्तरतालिका\n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Guidance-on-engineering-admission-process-in-pudhari-edudisha-program-kolhapur/", "date_download": "2019-01-21T02:29:11Z", "digest": "sha1:ENSCFOJ3ILWHWAQV7MIL6QZTKFCAJ546", "length": 7552, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात मार्गदर्शन | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात मार्गदर्शन\nअभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात मार्गदर्शन\nबारावी परीक्षेच्या निकालानंतर पुढील करिअरसाठीच्या शैक्षणिक वाटांच्या शोधमोहिमेत विद्यार्थी-पालक गुंतले आहेत. बहुतांशी विद्यार्थ्यांचा कल अभियांत्रिकीकडे आहे. अशा विद्यार्थी व पालकांना अभियांत्रिकी प्रवेश प्रकियेसंदर्भात इत्यंभूत माहिती मिळावी, त्यांच्या वेळ श्रम पैशाची बचत व्हावी, या उद्देशाने दैनिक ‘पुढारी’ आणि को��्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (केआयटी) यांच्या संयुक्त विद्यमाने आज शनिवार दि. 2 जून रोजी अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेसंदर्भात मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. खासबाग मैदान येथील संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात दुपारी 4 वाजता हे व्याख्यान होणार आहे.\nबारावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. परीक्षेनंतर विद्यार्थी व पालकांची पुढील शैक्षणिक प्रवेशासाठी लगबग सुरू झाली आहे. बारावीनंतर बहुतांश विद्यार्थी अभियांत्रिकीला पसंती देतात. जूनच्या पहिल्या आठवड्यात अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ होणार आहे. यावर्षीही फ्लोट, फ्रीज आणि स्लाईड अशा तीन टप्प्यांमध्ये अभियांत्रिकीसाठी प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे. या प्रवेश प्रक्रियेबाबत केआयटीतर्फे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.\nया मार्गदर्शन शिबिरात अभियांत्रिकीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती देण्यात येणार आहे. ऑनलाईन रजिस्ट्रेशन आणि ऑप्शन फॉर्म कसा भरावा, याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात येणार आहे. केंद्रीय प्रवेश पद्धतीबाबत संभ्रमावस्थेत असणार्‍या विद्यार्थी व पालकांना त्याविषयी माहिती दिली जाणार आहे.\nविविध टप्प्यांत होणार्‍या प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांना कॉलेज निवडीचे असलेले पर्याय आणि त्या पर्यायांची निवड कशी करावी, याचेही मार्गदर्शन करण्यात येणार आहे. बर्‍याच वेळेला अभियांत्रिकीचा अर्ज भरताना विद्यार्थ्यांकडून अतिशय छोट्या चुका होतात, या चुकांमुळे त्यांच्या चांगल्या संधी हुकतात, अशा चुकांची पुनरावृत्ती होणार नाही, याची माहिती दिली जाणार आहे.\nतसेच राज्य शासनातर्फे देण्यात येणार्‍या शैक्षणिक सवलती व स्कॉलरशिपबद्दलही मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या शिबिराचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या शिबिरासाठी केआयटीचे चेअरमन सचिन मेनन, व्हाईस चेअरमन भरत पाटील, सचिव साजिद हुदली, प्राचार्य डॉ. व्ही. व्ही. कार्जिन्नी यांचे सहकार्य लाभले आहे.\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच\nदीड महिन्यापासून मागासवर्गीय आयएएस पोस्टिंगच्या प्रतीक्षेत\nविरोधकांची आघाडी भ्रष्टाचाराची : मोदी\nतलासरी, डहाणू भूकंपाने पुन्हा हादरले\nविश्‍वासघात ��रणार्‍यांना मदत नाही : आ. सतेज पाटील\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच\nदीड महिन्यापासून मागासवर्गीय आयएएस पोस्टिंगच्या प्रतीक्षेत\nतलासरी, डहाणू भूकंपाने पुन्हा हादरले\nविमानतळावरील फलकावर महाराजांचे नाव झळकले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/-otherwise-the-boycott-of-the-HSC-paper-exam/", "date_download": "2019-01-21T02:27:23Z", "digest": "sha1:X7VGUWZ443ENU5ILBWMLTSY2WQQXWOKU", "length": 6450, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ...अन्यथा बारावीच्या पेपर तपासणीवर बहिष्कार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › ...अन्यथा बारावीच्या पेपर तपासणीवर बहिष्कार\n...अन्यथा बारावीच्या पेपर तपासणीवर बहिष्कार\nकनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या मागण्या दि. 21 फेब्रुवारीपर्यंत मान्य न झाल्यास बारावीच्या लेखी परीक्षा आणि पेपर तपासणीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने दिला आहे.\nकनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी डिसेंबर महिन्यापासून आंदोलन सुरू केले आहे. शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, मूल्यांकनात पात्र ठरलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांना अजून 20 टक्के अनुदान देण्यात यावे, दि. 2 मे 2012 नंतर नियुक्‍त झालेल्या शिक्षकांना मान्यता व वेतन देण्यात यावे, 2003 ते 2010-11 पर्यंत मंजूर वाढीव पदांवरील शिक्षकांसाठी तरतूद करावी; तसेच 23 ऑक्टोबरचा शासनाचा जीआर रद्द करण्यात यावा, माहिती तंत्रज्ञान विषय शिकविणार्‍या शिक्षकांच्या पदांना मान्यता घेऊन त्यांना अनुदान देण्यात यावे आदी मागण्यांसाठी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी आंदोलन पुकारले आहे.\nयापूर्वी राज्यभरात टप्प्याटप्प्याने शिक्षकांच्या वतीने आंदोलन करण्यात आले आहे. आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात 8 डिसेंबरला राज्यातील तहसील कार्यालयांसमोर धरणे आंदोलन करण्यात आले, तर दुसर्‍या टप्प्यात 18 डिसेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर दि. 2 फेब्रुवारी रोजी राज्यभरात एक दिवसाचा लाक्षणिक बंद पाळण्यात आला होता. त्यानंतर विद्यार्थी हितासाठी राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी 15 दिवसांत मागण्या मान्य करण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर महासंघाद्वारे दि. 3 फेब्रुवारी रोजी आंदोलन स्थगित करण्यात आले होते. मात्र, अद्याप त��यावर कोणताही निर्णय न झाल्याने बारावीच्या पेपर तपासणीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा संघटनेद्वारे देण्यात आला आहे.\nदरम्यान, विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरळीत पार पडतील; तसेच विद्यार्थ्यांनी परीक्षेचा कोणताही ताण न घेता अभ्यास करून परीक्षेला सामोरे जावे, असे महासंघाचे अध्यक्ष प्रा. अनिल देशमुख यांनी सांगितले.\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच\nदीड महिन्यापासून मागासवर्गीय आयएएस पोस्टिंगच्या प्रतीक्षेत\nविरोधकांची आघाडी भ्रष्टाचाराची : मोदी\nतलासरी, डहाणू भूकंपाने पुन्हा हादरले\nविश्‍वासघात करणार्‍यांना मदत नाही : आ. सतेज पाटील\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच\nदीड महिन्यापासून मागासवर्गीय आयएएस पोस्टिंगच्या प्रतीक्षेत\nतलासरी, डहाणू भूकंपाने पुन्हा हादरले\nविमानतळावरील फलकावर महाराजांचे नाव झळकले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.sharadjoshi.in/taxonomy/term/2", "date_download": "2019-01-21T01:59:16Z", "digest": "sha1:MSMFZP7JDTM5AJREQD3AMHDSYDZSAB5O", "length": 14510, "nlines": 306, "source_domain": "www.sharadjoshi.in", "title": "शेतकरी आंदोलन | योद्धा शेतकरी", "raw_content": "\nचांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न\nअर्थ तो सांगतो पुन्हा\nबळीचे राज्य येणार आहे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\nलेखनाची भाषा बदलण्यासाठी खिडकीत क्लिक करा. किंवा Ctrl+Space वापरा.\nनेता नव्हे, शेतकर्‍यांचा स्वातंत्र्यसूर्य\nगंगाधर मुटे यांनी सोम, 31/08/2015 - 21:31 ह्यावेळी प्रकाशित केले.\nनेता नव्हे, शेतकर्‍यांचा स्वातंत्र्यसूर्य\nटॅग, शब्दखुणा, लेबल, Tags:\nRead more about नेता नव्हे, शेतकर्‍यांचा स्वातंत्र्यसूर्य\nadmin यांनी बुध, 18/04/2018 - 11:16 ह्यावेळी प्रकाशित केले.\nटॅग, शब्दखुणा, लेबल, Tags:\nRead more about शेतकरी संघटना ट्रस्ट\nशेतकरी संघटनेचे महात्माजींना साकडे आंदोलन\nadmin यांनी शनी, 17/12/2016 - 13:29 ह्यावेळी प्रकाशित केले.\nशेतकरी संघटनेचे महात्माजींना साकडे आंदोलन\nदिनांक : सोमवार, ३० जानेवारी २०१७\nस्थळ : बापूकुटी, सेवाग्राम, वेळ : दुपारी १ ते ४\nशेतीचे आर्थिक स्वातंत्र्य समाजवादाच्या सोनेरी पिंजर्‍यात कैद करुन ग्रामसुराज्याची संकल्पना पायदळी तुडविणार्‍या सर्व राजकीय पक्षांची राष्ट्रपित्याकडे तक्रार नोंदवण्यासाठी आणि “सब राजकीय दलोंको सन्मती दे भगवान” अशी महात्म्याच्या समोर प्रार्थना करण्यासाठी सोमवार, दिनांक ३० जानेवारी २०१��� रोजी म.गांधीजींच्या पावन वास्तव्याने पुणीत झालेल्या बापूकुटीसमोर दुपारी १ वाजता महात्माजींना साकडे आंदोलन करण्यात येणार आहे.\nटॅग, शब्दखुणा, लेबल, Tags:\nRead more about शेतकरी संघटनेचे महात्माजींना साकडे आंदोलन\nगंगाधर मुटे यांनी सोम, 06/04/2015 - 10:43 ह्यावेळी प्रकाशित केले.\n’शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव’ या श्रमसिद्ध हक्कासाठी लढता लढता आपल्या प्राणांची आहुती देणार्‍या हुतात्म्यांना कोटी-कोटी प्रणाम\nपांडुरंग शंकर निफ़ाडे (२१) शिरवाडे वर्णी (निफ़ाड-नाशिक)\nटॅग, शब्दखुणा, लेबल, Tags:\nRead more about हुतात्म्यांना कोटी-कोटी प्रणाम\nमुख्यमंत्र्याच्या घरासमोर ठिय्या आंदोलन\nगंगाधर मुटे यांनी शुक्र, 05/12/2014 - 15:47 ह्यावेळी प्रकाशित केले.\nमुख्यमंत्र्याच्या घरसमोर ठिय्या आंदोलन\n- कापसाला ६ हजार, सोयाबीनला ५ हजार आणि धानाला ३ हजार रुपये प्रति क्विंटल भाव\n- शेतकर्‍यांना कर्ज आणि वीज बिलातून मुक्ती\n- उत्पादनखर्च व त्यावर ५० टक्के नफ़्याच्या आधारावर शेतमालाचे भाव ठरवून वचनपूर्ती करा\nटॅग, शब्दखुणा, लेबल, Tags:\nRead more about मुख्यमंत्र्याच्या घरासमोर ठिय्या आंदोलन\nशरद जोशी यांना प्रबोधनकार ठाकरे समाजप्रबोधन पुरस्कार\nगंगाधर मुटे यांनी शुक्र, 21/11/2014 - 11:29 ह्यावेळी प्रकाशित केले.\nशरद जोशी यांना प्रबोधनकार ठाकरे समाजप्रबोधन पुरस्कार\nटॅग, शब्दखुणा, लेबल, Tags:\nRead more about शरद जोशी यांना प्रबोधनकार ठाकरे समाजप्रबोधन पुरस्कार\nलासलगाव रेल्वे रोको आंदोलन\nसंपादक यांनी शनी, 16/08/2014 - 21:03 ह्यावेळी प्रकाशित केले.\nलासलगाव रेल्वे रोको आंदोलन\nटॅग, शब्दखुणा, लेबल, Tags:\nRead more about लासलगाव रेल्वे रोको आंदोलन\nसंघाच्या तावडीतून मोदींना सोडवणे गरजेचे - शरद जोशी\nसंपादक यांनी बुध, 13/08/2014 - 07:37 ह्यावेळी प्रकाशित केले.\nसंघाच्या तावडीतून मोदींना सोडवणे गरजेचे\nटॅग, शब्दखुणा, लेबल, Tags:\nRead more about संघाच्या तावडीतून मोदींना सोडवणे गरजेचे - शरद जोशी\nपिंपळगाव बसवंतचा रास्तारोको व बैठकीचा वृत्तांत\nसंपादक यांनी बुध, 13/08/2014 - 05:07 ह्यावेळी प्रकाशित केले.\nपिंपळगाव बसवंतचा रास्तारोको व बैठकीचा वृत्तांत\nटॅग, शब्दखुणा, लेबल, Tags:\nRead more about पिंपळगाव बसवंतचा रास्तारोको व बैठकीचा वृत्तांत\nशेतकर्‍यांची कैफ़ियत : पानफ़ूल आंदोलन\nadmin यांनी रवी, 24/11/2013 - 15:13 ह्यावेळी प्रकाशित केले.\nशेतकर्‍यांची कैफ़ियत : पानफ़ूल आंदोलन\n८, ९ आणि १० डिसेंबरला चंद्रपू�� येथील शेतकरी संघटनेच्या संयुक्त अधिवेशनात घोषणा झाल्याप्रमाणे २३ नोव्हेंबर २०१३ ला राज्यव्यापी पानफ़ूल आंदोलन करण्यात आले.\nटॅग, शब्दखुणा, लेबल, Tags:\nRead more about शेतकर्‍यांची कैफ़ियत : पानफ़ूल आंदोलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/anganwadi-4-crore-rupees-fund-sanction-117220", "date_download": "2019-01-21T02:18:19Z", "digest": "sha1:2FK7E6ZGWG7QAJKDAV4QHGI3KAR6JQRH", "length": 13319, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "anganwadi 4 crore rupees fund sanction अंगणवाड्यांसाठी चार कोटी निधी मंजूर | eSakal", "raw_content": "\nअंगणवाड्यांसाठी चार कोटी निधी मंजूर\nशुक्रवार, 18 मे 2018\nसातारा - जिल्हा परिषदेच्या अंगणवाड्यांची भौतिक सुधारणा होण्यास आता आणखी मदत होणार आहे. जिल्हा नियोजन समितीमधून अंगणवाड्यांसाठी नवीन खोली बांधकाम व दुरुस्तीसाठी चार कोटी निधी मंजूर केला आहे. त्यामुळे सुमारे २०० अंगणवाड्यांची दुरुस्ती, तर ३० अंगणवाड्यांसाठी नवीन खोल्या मिळतील.\nजिल्ह्यातील अनेक अंगणवाड्या आयएसओ होत असल्या तरी अद्यापही शेकडो अंगणवाड्यांसाठी खोल्या नाहीत, ही स्थिती आहे. खोल्या बांधकामासाठी आवश्‍यक प्रमाणात निधी उपलब्ध होत नसल्याने शैक्षणिक अडचणी उभ्या होत आहे.\nसातारा - जिल्हा परिषदेच्या अंगणवाड्यांची भौतिक सुधारणा होण्यास आता आणखी मदत होणार आहे. जिल्हा नियोजन समितीमधून अंगणवाड्यांसाठी नवीन खोली बांधकाम व दुरुस्तीसाठी चार कोटी निधी मंजूर केला आहे. त्यामुळे सुमारे २०० अंगणवाड्यांची दुरुस्ती, तर ३० अंगणवाड्यांसाठी नवीन खोल्या मिळतील.\nजिल्ह्यातील अनेक अंगणवाड्या आयएसओ होत असल्या तरी अद्यापही शेकडो अंगणवाड्यांसाठी खोल्या नाहीत, ही स्थिती आहे. खोल्या बांधकामासाठी आवश्‍यक प्रमाणात निधी उपलब्ध होत नसल्याने शैक्षणिक अडचणी उभ्या होत आहे.\nचालू आर्थिक वर्षात अंगणवाड्यांच्या नवीन खोल्या बांधकाम व खोल्या दुरुस्तीसाठी दहा कोटींची मागणी जिल्हा नियोजन समितीकडे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत करण्यात आली होती. त्यापैकी सध्या चार कोटींना मंजुरी मिळाली आहे.\nनवीन खोली बांधण्यासाठी सहा लाख तर दुरुस्तीसाठी एक लाखाची तरतूद केली जाते. त्यामुळे या निधीतून सुमारे ३० नवीन खोल्यांचे बांधकाम, तर २०० खोल्यांची दुरुस्ती होईल, असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण विभाग) जावेद शेख यांनी सांगितले.\nदरम्यान, नवीन खोल्या बांधकामासाठी जिल्ह्यातून सुमारे २०० खोल्यांचे प्रस्ताव महिला व बालकल्याण विभागाकडे प्रस्तावित आहेत. या खोल्या बांधकामसाठी शासनाकडून भरीव तरतूद करणे आवश्‍यक आहे. जिल्हा नियोजन समितीकडे यावर्षी दहा कोटींची मागणी केली असून, तीही पूर्ण क्षमतेने पूर्ण करणे गरजेचे आहे.\nलिपिकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर इशारा मोर्चा\nपुणे : मंत्रालयापासून ते ग्रामपंचायतीमध्ये काम करणाऱ्या लिपिकांच्या ग्रेड वेतनात सुधारणा करून समान कामास समान वेतन, समान पदोन्नतीचे...\nशंभर नगरसेवक आमदार आठ, पुण्याच्या पाण्याची लावली वाट\nपुणे : पुण्यात पाणी प्रश्नावरुन राजकारण पेटलेले असताना निषेध व्यक्त करण्यासाठी पोस्टरबाजीचा नवा ट्रेंड सुरु केला आहे. काही दिवासांपुर्वी पाणी...\nएनडीए परिसरामध्ये बिबट्यासाठी पिंजरे\nकोंढवे- धावडे : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी(एनडीए) च्या हद्दीत मागील चार पाच दिवसात बिबट्या दिसल्याची नागरिकांनी माहिती दिली असून वन विभागाने या...\n33 टक्के लाचखोरांना शिक्षा तर 67 टक्के निर्दोष\nपुणे : लाचलुचपत प्रतिबंधकच्या विभागाच्या (एसीबी) पुणे विभागीय पथकाने दोन वर्षांत सरकारच्या विविध विभागांमधील सुमारे पाचशे अधिकारी-कर्मचाऱ्यांवर...\nराज्याच्या शैक्षणिक प्रगतीत उपक्रमांचा 'असर'\nमुंबई : \"प्रथम' या सामाजिक संस्थेमार्फत प्राथमिक शिक्षणाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात येतो. राज्यातील ग्रामीण भागाचा शैक्षणिक चेहरा दाखवणारा \"...\nस्मार्ट सिटी प्रकल्पासाठी अनुदान होणार बंद\nनागपूर : सध्या शहरात सुरू असलेल्या स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या कामासाठी केंद्र व राज्य सरकारकडून अनुदान मिळत आहे. परंतु, यापुढे या कामांसाठी नागपूर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/need-true-teacher-fight-against-unjust-policy-government-109666", "date_download": "2019-01-21T02:09:10Z", "digest": "sha1:4JZESJG2SP2TEWI5XWIQPBRRKB34NX3F", "length": 17971, "nlines": 188, "source_domain": "www.esakal.com", "title": "The need for a true teacher to fight against the unjust policy of the government शासनाच्या अन्यायकारक धोरणाच्या विरोधात लढ्यासाठी सच्चा शिक्षकाची गरज | eSakal", "raw_content": "\nशासनाच्या अन्यायकारक धोरणाच्या विरोधात लढ्यासाठी सच्चा शिक्षकाची गरज\nशुक्रवार, 13 एप्रिल 2018\nसटाणा : राज्य शासनाच्या चुकीच्या निर्णयांमुळे शिक्षक व शिक्षणसंस्थांचे प्रश्न अधिकच जटील बनले आहे. शाळांचे कंपनीकरण, पेन्शन, विनाअनुदान, अतिरिक्त शिक्षक, दुर्गम शाळा व रात्र शाळा बंद करणे या सर्व घटनाक्रमामुळे सरकारचे शिक्षणविरोधी धोरण स्पष्ट झाले आहे. या अन्यायकारक धोरणाच्या विरोधात लढा उभारण्यासाठी सच्च्या शिक्षकाची गरज आहे. असे प्रतिपादन शिक्षक भारतीपुरस्कृत महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडी (टीडीएफ) चे अधिकृत उमेदवार संदीप बेडसे यांनी आज शुक्रवारी (ता.१३) येथे केले.\nसटाणा : राज्य शासनाच्या चुकीच्या निर्णयांमुळे शिक्षक व शिक्षणसंस्थांचे प्रश्न अधिकच जटील बनले आहे. शाळांचे कंपनीकरण, पेन्शन, विनाअनुदान, अतिरिक्त शिक्षक, दुर्गम शाळा व रात्र शाळा बंद करणे या सर्व घटनाक्रमामुळे सरकारचे शिक्षणविरोधी धोरण स्पष्ट झाले आहे. या अन्यायकारक धोरणाच्या विरोधात लढा उभारण्यासाठी सच्च्या शिक्षकाची गरज आहे. असे प्रतिपादन शिक्षक भारतीपुरस्कृत महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडी (टीडीएफ) चे अधिकृत उमेदवार संदीप बेडसे यांनी आज शुक्रवारी (ता.१३) येथे केले.\nनाशिक विभाग शिक्षक मतदार निवडणूक २०१८ च्या निवडणुकीसाठी टीडीएफचे अधिकृत उमेदवार संदीप बेडसे यांनी गेल्या चार दिवसांपासून बागलाण तालुका दौरा सुरु केला आहे. त्यानिमित्त आज येथील व्ही.पी.एन. विद्यालयात आयोजित शिक्षक मेळाव्यात बेडसे बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी शिक्षक आमदार नानासाहेब बोरस्ते, माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष कैलास देवरे, टी.डी.एफ.चे जिल्हाध्यक्ष गोरख सोनवणे, मुख्यध्यापक अनिल जाधव, बी. एस. देवरे, एस. बी. मराठे, सुभाष सोनवणे शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष के.के. आहिरे, एन.डी.एस.टी चे कार्यवाहक साहेबराव कुटे, रविन्द्र मोरे, सूर्यभान सादडे, किशोर जाधव, सुनील भामरे आदी उपस्थित होते.\nबेडसे म्हणाले, सत्तेत आल्यापासून राज्यातील भाजप सरकारने शिक्षण क्षेत्राचा बट्ट्याबोळ केला आहे. एकाच शिक्षकदालनात बसणाऱ्या प्रत्येक शिक्षकाचे प्रश्न वेगवेगळे आहेत. त्यांची सोडवणूक करण्यासाठी शिक्षकांच्या हक्कांसाठी व सन्मानासाठी शिक्षकच आमदार निवडून द्या. लोकशाही समाजवाद, राष्ट्रभक्ती, नियोजन, विज्ञाननिष्ठा व धर्मनिरपेक्षता जोपासणाऱ्या शिक्षक भारती व टीडीएफच्या पाठीशी शिक्षक मतदारांनी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहनही उमेदवार श्री. बेडसे यांनी केले. खर्डे (ता.देवळा) कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य अंबादास देवरे, अनिल जाधव, के.के.अहिरे आदींची भाषणे झाली.\nमेळाव्यास पंचायत समितीचे माजी सभापती रामकृष्ण अहिरे, बागलाण तालुका क्रीडा अध्यापक संघाचे अध्यक्ष विनायक बच्छाव, मुख्याध्यापक प्रवीण खैरनार, बाजीराव सूर्यवंशी, दिलीप मेतकर, पी.टी.गुंजाळ, आर.पी. गुंजाळ, दीपक ठाकरे, दिलीप रणधीर, श्रीमती नांद्रे, जे. आर. पाटील, पुष्पलता पाटील, भारती पाटील, रंजना सोनवणे, जयश्री अहिरे, वैशाली कापडणीस, क्रीडाशिक्षक सी.डी.सोनवणे, आर. डी. खैरनार, शेखर दळवी, व्ही.बी. शेवाळे, संगीता भामरे, वाय.एस.भदाणे, एस.पी.जाधव, आर.टी.सोनवणे, मुख्याध्यापक पी.डी पाटील, बी.जे पवार, रमाकांत भामरे, सचिन शेवाळे, सतीश भामरे, संजय सोनवणे, ए. बी. खरे, जे. एम. जाधव, जे. आर. वाघ, एस. जे. पाटील, बी. ए. निकम, वीरेश महाले, अमोद पगार, विशाल अहिरे, संदीप पवार, विकास सोनवणे, विनोद सोनवणे, आर.के.चव्हाण, आर.पी.देवरे आदींसह शिक्षक व शिक्षिका मतदार बहुसंख्येने उपस्थित होत्या. उपमुख्याध्यापक ए.आर.जाधव यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन करून आभार मानले.\nदरम्यान, उमेदवार संदीप बेडसे यांनी सर्व शिक्षक नेत्यांसह तालुक्यातील लोकनेते पं.ध.पाटील मराठा हायस्कूल, जिजामाता गर्ल्स हायस्कूल तसेच ताहाराबाद, सोमपूर, नामपूर, करंजाड, अंतापूर, मुल्हेर, आसखेडा, पिंपळकोठे, जायखेडा, कंधाणे, वीरगाव, वटार, जोरण, कपालेश्वर, तळवाडे दिगर, आराई, ब्राह्मणगाव, लखमापूर, वायगाव, अजमेर सौंदाणे, देवळाणे आदी गावांच्या शाळांमधील शिक्षक मतदारांच्या भेटी घेतल्या.\n'मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांची गय केली जाणार नाही'\nसिडको - छावा संघटना ही सर्व जातीधर्माला सामावून घेणारी संघटना आहे. केवळ मराठा आरक्षण हा एकमेव मुद्दा संघटनेने उचलून धरलेला नाही, तर त्याचबरोबर...\nसंगमनेर - भरधाव वेगातील कारची मालट्रकला धडक, दोन ठार चार गं���ीर जखमी\nसंगमनेर - नाशिककडून संगमनेर मार्गे पुण्याला भाचीच्या लग्नासाठी निघालेल्या कुटूंबाच्या कारने मालपाणी तंबाखू गोदामाकडे वळणाऱ्या मालट्रकला...\nनाशिकमधील 10 लाखांहून अधिक बालकांचे लसीकरण\nखामखेडा (नाशिक) : जिल्ह्यात 27 नोव्हेंबरपासून गोवर रुबेला लसीकरणाला सुरवात झाली असून, आजपर्यंत जिल्ह्यातील एकूण १० लाख ...\nपतंग उडवताना इमारतीवरून पडून तरुणाचा मृत्यू\nजेलरोड : पतंग उडवताना इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून गंभीर जखमी झालेल्या एका तरुणाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू...\nनगरचे माजी महापौर संदीप कोतकर यांना अटक\nनगर : केडगाव दुहेरी हत्याकांडाच्या गुन्ह्यात सीआयडीने माजी महापौर संदीप कोतकर यांना काल (सोमवार) नाशिक कारागृहातून ताब्यात घेत अटक केली....\nसरकारचे शेवटचे वर्ष उजाडले तरी भूसंपादनाचीच चर्चा\nनाशिक - मुख्यमंत्र्यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनावरच अजूनही चर्चा सुरू आहे. सोमवारी (ता. १४) सहव्यवस्थापकीय...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%8A-%E0%A4%AC%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0/", "date_download": "2019-01-21T00:55:52Z", "digest": "sha1:RGYJFUOJC77I27LSNM3SKPGZCSQCLJLX", "length": 12098, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणे जिल्हा: भाऊ-बहिणींवर शोकाकुल वातावरणात अत्यसंस्कार | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nपुणे जिल्हा: भाऊ-बहिणींवर शोकाकुल वातावरणात अत्यसंस्कार\nघोड नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू : शिनोली-नारोडी गावावर शोककळा\nमंचर – शिनोली ( ता.आंबेगाव ) येथील घोडनदी काठावर मुक्ताई देवीच्या दर्शनासाठी गेलेल्या बहिणीसह भाऊ मंगळवारी (दि. 29) सायंकाळी बुडून मृत्यू झाला होता. त्यातील बहिणींचा मृतदेह मंगळवारीच तर भावाचा मृतदेह (बुधवारी) सकाळी सापडला. या तिघांवर आज शोकाकूल वातावरणात शिगोली आणि नारोडी येथे अत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, या घटनेमळे नारोडी आणि शिनोली गावावर शोककळा पसरली आहे.\nउन्हयाळ्याची सुट्टी लागल्याने तेजल विकास हुले (वय 10) प्रज्वल विकास हुले (वय 14 दोघे, रा. नारोडी) ही दोन्ही सखी भांवडे आपल्या मावशीकडे शिनोली येथे आले होते. ते मंगळवारी दुपारी अंकिता आपली आई उषा बोऱ्हाडे व मावसबहिण भाऊ तेजल व प्रज्वल यांच्याबरोबर डिंभे धरणाकडे फिरण्यास गेले होते. तेथून ते सर्व जण घरी माघारी परतले सायंकाळी पावणेसहाच्या नंतर मुक्‍ताई देवीच्या दर्शनासाठी अंकिता, तेजल व प्रज्वल घोडनदीच्या तिरावर गेले. देवदर्शन करण्याच्या अगोदर हातपाय धूण्यासाठी नदीच्या पात्रात गेले असता, पाण्याचा अंदाज न आल्याने एकमेकांना वाचविताना पाय घसरून पाण्यात पडले व वाहून गेले मूले अंधार पडला तरी न आल्याने घरच्यांनी चौकशीला सुरुवात केली असता. तेथील मोहिनी सोमवंशी यांनी सांगितले की, तिधे जण मुक्ताई देवीच्या देर्शनासाठी गेल्याचे मी पाहिले. त्या तिघाचा शोध घेण्यासाठी संबंधीत कुंटुब नदीवर गेले असता. तेथे त्याना मूलांच्या चपला आढळल्या तेथून काही अंतरावर अंकिता आणि तेजलचा मृतदेह मिळून आला. तसेच प्रज्वलचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता अंधार पडल्याने त्याचा शोध घेता आला नाही. आज सकाळी साडेसहाच्या सुमारास प्रज्वलचाही मृतदेह मिळाला.\nघोडेगाव ग्रामीण रुग्णालयात तिनही मुलांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात मृतदेह देण्यात आले. शिनोली येथील स्वामी समर्थ पतसंस्थेचे सचिव अनिल बोऱ्हाडे यांची मुलगी अंकिता लोणी काळभोर येथे फूड टेक्‍नॉलॉजीच्या पहिल्या वर्षात शिकत होती. तर बी.एस.टी. मुंबई येथे नोकरीसाठी कार्यरत असलेले विकास हुले यांची मूलगी तेजल डिलॅक्‍स कॉलेज पनवेल येथे बी.एसी आय.टी दुसऱ्या वर्गात शिकत होती तर प्रज्वल हुले हा नेरूळ नवी मुंबई येथे सेंट जेव्हेर्स विद्यालयात इयत्ता सातवीत शिक्षण घेत होता. पुढील तपास घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक किरण भालेकर करीत आहे.\nसोबत – प्रज्वल, अंकिता, तेजल यांचे आयकार्ड साईज फोटो पाठविले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nचार दिवसांत तीन बिबट्या जेरबंद\nशाळेतील मुली���शी गैरवर्तवणूक करणारा शिक्षक अटकेत\nकेंद्रस्तरीय शिक्षण परिषदेस प्रतिसाद\nबाजारभाव न मिळाल्याने रस्त्यावर उधळला भाजीपाला\nबैलगाडा शर्यती होऊ नये म्हणून पोलिसांनी खोदले खड्डे\nसहवीजनिर्मिती प्रकल्प म्हणजे ‘दिव्याखाली अंधार’\nठराविक लोकांसाठीच 10 टक्के आरक्षण : शरद पवार\nकांदा अनुदान ‘हनुमानाच्या शेपटीला लंगोट’ बांधण्यासारखे\nभ्रमनिरास : शिरूर तालुक्‍यात येऊन लोकसभेबाबत शरद पवार बोललेच नाहीत\nखेलो इंडिया : मुष्टियुद्धात महाराष्ट्राचा सुवर्ण चौकार\nदाऊद टोळीतील तीन हस्तकांना अटक ; दिल्ली पोलिसांची कारवाई\nलक्षवेधी : सत्तातुरतेच्या ‘नाटका’चे ‘पोर’खेळ’\nखेलो इंडिया : प्रेरणा विचारेला टेनिसमध्ये सुवर्ण\nआलोककुमार यांनी आपल्या वक्तव्याविषयी केला खुलासा\nविरोधकांचा एकत्रित आवाज ( अग्रलेख )\nखेलो इंडिया : व्हॉलिबॉलमध्ये महाराष्ट्राच्या मुलींचे रुपेरी यश\nमध्य प्रदेश भाजपा नेत्याच्या टायर फॅक्‍टरीला आग ; पाच कामगारांचा मृत्यू\nअंबाजोगाईतील खून प्रकरणी सहा भावांवर गुन्हा दाखल\nखेलो इंडिया : टेबल टेनिसमध्ये महाराष्ट्राच्या सृष्टीची कास्यंपदकाची कमाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A5%85%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%9F-%E0%A4%B9/", "date_download": "2019-01-21T00:54:38Z", "digest": "sha1:ZWZREVJLV56WFNPWLF2CV4LB44ZQXYXU", "length": 14945, "nlines": 160, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणे: प्रबोधीनीचे कॅडेट हे युवकांसाठी आदर्श | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nपुणे: प्रबोधीनीचे कॅडेट हे युवकांसाठी आदर्श\nसुभेदार मेजर राजीव कुमार यांना वाहिली आदरांजली\nराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे परेड प्रशिक्षक सुभेदार मेजर राजीव कुमार यांची आठवण करत, त्यांना आदरांजली वाहिली. कुमार यांचा विद्यार्थ्यांना परेड प्रशिक्षण देत असताना हृदयविकाराच्या झटक्‍याने 23 मे रोजी मृत्यू झाला होता. दीक्षांत सोहळ्यानिमित्त संबोधन करण्यापूर्वी राष्ट्रपती कोविंद यांनी कुमार यांना श्रद्धांजली अर्पीत केली.\nराष्ट्रपती रामनाथ कोविंद : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी दीक्षांत संचलन\nपुणे – प्रबोधीनीचे कॅडेट हे युवकांसाठी आदर्श आहेत. देशाचे संरक्षण, शांतता आणि समृद्धीचे रक्षण करण्याची जबाबदारी तुमच्या खांद्यावर आहे. आजपर���यंत प्रबोधिनीतून उत्तीर्ण झालेल्या अधिकाऱ्यांनी जी शौर्य गाजवले आहेत, ती परंपरा तुम्ही पुढे न्यावी, अशा शब्दात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी प्रबोधिनीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.\nराष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 134 व्या तुकडीचा दीक्षांत संचलन समारोह बुधवारी झाला. यावेळी एअर अडमिरल एस. के. गरेवाल, सैन्याच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल डी. आर. सोनी, प्रबोधिनीचे प्रमुख एअर मार्शल आय. पी. विपीन, इंटिग्रेटेड आर्मी स्टाफचे प्रमुख लेफ्टनंट जनरल सतीश दुआ, नौदलाचे प्रमुख अडमिरल सुनील लांबा उपस्थित होते. राष्ट्रपतींच्या हस्ते अक्षत राज याला प्रेसीडेंन्ट मेडल, मोहंमद सोहील इस्लाम याला रौप्य पदक तर अली अहमद चौधरी याला कास्य पदक प्रदान करण्यात आले.\nकोविंद म्हणाले, सैन्याचा तिन्ही दलाचा प्रमुख म्हणून या समारंभात उपस्थित राहाणे हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. आतापर्यंत सियाचीन, काश्‍मीर, लडाख अशाविविध ठिकाणी भेट देऊन सैन्याची कामगिरी जवळून पाहिली आणि ती अतिशय चांगली आहे, असे मला मनापासून वाटते. प्रबोधिनीचे “सेवा परमो धर्म’ कॅडेटनी आपल्या मनावर बिंबवून घ्यावे आणि त्यानुसार देशसेवा करावी.\nराष्ट्रपती सुवर्ण पदकाचा मानकरी ठरल्याने आज मला खूप समाधान मिळाले आहे. हे मी माझ्या आईवडीलांमुळे शक्‍य करू शकलो. त्यांनी मला या प्रतिष्ठीत संस्थेत येण्यास परवानगी दिली आणि मला नेहमी प्रोत्साहित केले. या ठिकाणी आल्यावर येथील प्रशिक्षकांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे हे खडतर प्रशिक्षण पूर्ण केले. तीन वर्षांत एकी, शिस्त आणि टीम स्पिरीट शिकलो. आर्मी कॅडेट असल्यामुळे भारतीय लष्करात दाखल व्हायचे आहे.\n– अक्षत राज, राष्ट्रपती सुवर्ण पदकाचा मानकरी\nलहाणपणी इंजिनिअर व्हायचे होते. पण वडील लष्करात होते. मी सुद्धा लष्करात अधिकारी होवून त्यांची ईच्छा पूर्ण करावी अशी त्यांची ईच्छा होती. यामुळे मी सुद्धा लष्करात दाखल होण्याचा निर्णय घेतला. एनडीएमध्ये येण्यासाठी मला त्यांचे मार्गदर्शन मिळाले. आई वडीलांचे प्रोत्साहन, एनडीएतील ड्रील प्रशिक्षक तसेच वर्गातील उत्साद यांच्या मार्गदर्शनामुळे मी माझे येथील तीन वर्ष यशस्वी पणे पूर्ण करू शकलो. आजच्या संचलन सोहळ्याचे नेतृत्व करताना खूप आनंद होत आहे. माझ्या आयुष्याती��� हा महत्त्वाचा क्षण आहे. मी आर्मी कॅडेट असल्याने इंडीयन मिलीटरी ऍकॅडमीत जाणार असून त्यानंतर पायदळात दाखल होणार आहे.\n– सोहेल इस्लाम, रौप्य पदक विजेता\nमाझे वडील हे लष्करातून सुभेदार म्हणून निवृत्त झाले. यामुळे मी लहाणपणापासून लष्करी अधिकारी पाहात होतो. त्यामुळे लष्करात अधिकारी व्हायचे हे स्वप्न होते. सैनिक स्कूलमध्ये शिक्षण झाल्यामुळे मी ही परीक्षा पास होऊ शकलो. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनितील तीन वर्षांचे प्रशिक्षण खूप खडतर होते. यामुळे शारिरीक, मानसिकरित्या आम्ही सक्षम झालो. मी माझ्या आई-वडिलांचे आणि भावाचे खूप आभार मानतो. त्यांच्या पाठींब्यामुळे आणि प्रोत्साहनामुळे मी हे तीन वर्षांचे प्रशिक्षण पूर्ण करू शकलो.\n– अली अहमद चौधरी, कांस्य पदक विजेता\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमहाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतपद ; खेलो इंडियाचा शानदार समारोप\n… येथे अनधिकृत झोपडपट्ट्या फोफावताहेत\nदोन्ही देशांमधील व्यापार संबंधांसाठी उपाययोजना राबविणार\nआदिवासी समाजाने संस्कृती व परंपराचे जतन करावे : डॉ. सबनीस\nजेईई मेन्स परीक्षेत राज्यातील तीन विद्यार्थी “शत-प्रतिशत’\nभाजपने उपसले काकडेंविरोधात उघडपणे शस्त्र\nबाकी काही नको बकेट, बाकडं अण पिशव्या द्या\nदाऊद टोळीतील तीन हस्तकांना अटक ; दिल्ली पोलिसांची कारवाई\nलक्षवेधी : सत्तातुरतेच्या ‘नाटका’चे ‘पोर’खेळ’\nखेलो इंडिया : प्रेरणा विचारेला टेनिसमध्ये सुवर्ण\nआलोककुमार यांनी आपल्या वक्तव्याविषयी केला खुलासा\nविरोधकांचा एकत्रित आवाज ( अग्रलेख )\nखेलो इंडिया : व्हॉलिबॉलमध्ये महाराष्ट्राच्या मुलींचे रुपेरी यश\nमध्य प्रदेश भाजपा नेत्याच्या टायर फॅक्‍टरीला आग ; पाच कामगारांचा मृत्यू\nअंबाजोगाईतील खून प्रकरणी सहा भावांवर गुन्हा दाखल\nखेलो इंडिया : टेबल टेनिसमध्ये महाराष्ट्राच्या सृष्टीची कास्यंपदकाची कमाई\nखेलो इंडिया : तिरंदाजीत साक्षी शितोळे व ईशा पवार यांचा सुवर्णवेध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://dhule.gov.in/mr/", "date_download": "2019-01-21T01:41:23Z", "digest": "sha1:RFFBBT3VT7JHROLZLPHRXAWJ52Q7CSAQ", "length": 11019, "nlines": 206, "source_domain": "dhule.gov.in", "title": "धुळे जिल्हा , महाराष्ट्र शासन | सौर आणि पवन उर्जेचे मोठे प्रकल्प", "raw_content": "\nमहाराष्ट्र औद्योगिक विकासमहामंडळ ( एम.आय.डी.सी.)\nएसटीडी आणि पिन कोड\nभोगवटदार वर्ग-२ जमिनीची माहिती – धुळे\nभोगवटदार वर्ग-२ जमिनीची माहिती – शिरपूर\nभोगवटदार वर्ग-२ जमिनीची माहिती – तालुका साक्री\nभोगवटदार वर्ग-२ जमिनीची माहिती – शिंदखेडा\nजिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन -२०१७\nजिल्हाधिकारी कार्यालय – माहिती अधिकार\nडिजिटल भारत पुरस्कार – २०१८\nमहात्मा गांधींच्या 150 व्या जयंतीचे चिन्ह\nविशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम\nतेथे कोणतेही कार्यक्रम नाहीत\nभूमी अभिलेख - ७/१२ पहाणे\nश्री. राहुल रेखावार जिल्हाधिकारी\nपूर्वीचा पश्चिम खानदेश म्हणजे आजचा धुळे जिल्हा होय. सातपुडा डोंगराच्या पायथ्याशी असलेला हा जिल्हा आहे. या जिल्ह्याच्या पश्चिमेला सह्याद्रीची पर्वत रांग पोहोचलेली आहे. याशिवाय गाळणा डोंगराच्या टेकड्या आहेत. तापी, पांझरा, कान, अरुणावती, अमरावती, अनेर, बुराई, बोरी या नद्या जिल्ह्यातून वाहतात. अधिक वाचा …\nक्षेत्र: ७,१९५,चौ. कि. लोकसंख्या: २०,५०,८६२,\nभाषा : मराठी गावे: ६७८\nपुरुष :१०,५४,०३१ स्त्री :९,९६,८३१\nखरीप-2018 तालुका आणि मंडळ निहाय दुष्काळ घोषित.\nपदोन्नतीसाठी पात्र व अपात्र कोतवालांची यादी\nअनेर मध्यम प्रकल्प भू. सं. अधि. 2013 – अधिसूचना\nन्यूट्रीफीड बियाणे वाटप शेतकर्‍यांची यादी\nकंत्राटी प्रयोगशाळा सहाय्यक भू. स. वि. य\nछायाचित्रे बेटी बचाओ – बेटी पढाओ\nब्लॅक अँड व्हाईट प्रिंटर खरेदीकामी ई – निविदा\nअधिसूचना कलम ११ नुसार – सुलवाडे-जामफळ योजना\nराष्ट्रिय कृषी विकास योजनेंतर्गत वैरण बियाणे वितरण योजना लाभार्थी यादी – शिरपूर\nराष्ट्रिय कृषी विकास योजनेंतर्गत वैरण बियाणे वितरण योजना लाभार्थी यादी – शिंदखेडा\nप्रदर्शित करण्यासाठी कोणतीही पोस्ट नाही\nखरीप-2018 तालुका आणि मंडळ निहाय दुष्काळ घोषित.\nपदोन्नतीसाठी पात्र व अपात्र कोतवालांची यादी\nअनेर मध्यम प्रकल्प भू. सं. अधि. 2013 – अधिसूचना\nराष्ट्रिय कृषी विकास योजनेंतर्गत वैरण बियाणे वितरण योजना लाभार्थी यादी – शिरपूर\nराष्ट्रिय कृषी विकास योजनेंतर्गत वैरण बियाणे वितरण योजना लाभार्थी यादी – शिंदखेडा\nखरीप २०१८ दुष्काळ जाहीर करून सवलती लागू करणेबाबत\nभूसंपादन अंतर्गत कलम १८ खालील वाढीव मोबदला प्राथम्य यादी\nकंत्राटी प्रयोगशाळा सहाय्यक भू. स. वि. य\nब्लॅक अँड व्हाईट प्रिंटर खरेदीकामी ई – निविदा\nअधिसूचना कलम ११ नुसार – स��लवाडे-जामफळ योजना\nनागरिकांसाठी मदत केंद्र : १५५३००\nबाल मदत केंद्र : १०९८\nमहिला हेल्पलाइन : १०९१\nगुन्हा प्रतिबंध : १०९०\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© जिल्हा प्रशासन, धुळे. , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jan 18, 2019", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://wrd.maharashtra.gov.in/portal/portal/mwrd/15mwrdEmployees/21aboutus/52Directory/47meta/sitemap", "date_download": "2019-01-21T01:45:43Z", "digest": "sha1:GF7NCVYFTCMOLRFBFNVU3Y7XI3WGIRRF", "length": 16201, "nlines": 329, "source_domain": "wrd.maharashtra.gov.in", "title": "Maharashtra Water Resource Department", "raw_content": "\nतुम्ही आता येथे आहात : >> साईटमॅप\nमंत्रालय अधिकारी बैठक व्यवस्था\nपदोन्नती व रिक्त पदांची माहिती\nमहाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ\nकोकण पाटबंधारे विकास महामंडळ\nगोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ\nमहासंचालक, जल व भूमी व्यवस्थापन संस्था - वाल्मी\nविदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ\nतापी पाटबंधारे विकास महामंडळ\nमहासंचालक, संकल्पचित्र, प्रशिक्षण, जलविज्ञान, संशोधन व धरण सुरक्षा\nमाहिती अंकेक्षण आणि प्रमाणीकरण\nनद्यांच्या पुर नियंत्रण रेषा\nवेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रम\nदुरुस्ती, नुतनिकरण आणि पुनर्संचयन\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना\n9 वी आंतररष्ट्रीय सूक्ष्म सिंचन परिषद\nवेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रम\nदुरुस्ती, नुतनिकरण आणि पुनर्संचयन\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना\n9 वी आंतररष्ट्रीय सूक्ष्म सिंचन परिषद\nवेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रम\nदुरुस्ती, नुतनिकरण आणि पुनर्संचयन\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना\n9 वी आंतररष्ट्रीय सूक्ष्म सिंचन परिषद\nरुपये ३ लक्ष पर्यंतच्या निविदा सूचना\nरुपये ३ लक्ष पर्यंतच्या निविदा सूचना\nपी डब्ल्यू डी हँडबुक\nपी डब्ल्यू डी हँडबुक\nस्वयंप्रेरणेने प्रसिद्ध करावयाची माहिती\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nस्वयंप्रेरणेने प्रसिद्ध करावयाची माहिती\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nकायदे, नियम व शासन निर्णय\nकायदे, नियम व शासन निर्णय\nमुख्यपृष्ठ आमच्याविषयी ई-जलसेवा प्रकल्प बांधकाम जलसंपदा व्यवस्थापन कार्यक्रम निविदा सूचना ज्ञान केंद्र माहिती अधिकार\nमंत्रालय अधिकारी बैठक व्यवस्था\nमाहिती अंकेक्षण आणि प्रमाणीकरण\nबी ओ टी वर\nराज्यातील छोट्या जल विद��युत प्रकल्पांची निती\nपूर्ण झालेल्या अथवा चालू प्रकल्पांची यादी\nपाणी अर्ज सादर करणे\nपरवाना पत्र पास देणे\nपाणी वापर संस्थाचे देयक\nपाणी वापर संस्था पुरस्कार\nआपत्कालीन संपर्क सनियंत्रण कक्ष\nमोक्याच्या जागी असणारे गेजेस\nवेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रम\nआंतरराज्य नदी तंटा अधिनियम १९५६\nनर्मदा पाणी तंटा लवाद\nगोदावरी पाणी तंटा लवाद\nकृष्णा पाणी तंटा लवाद\nमहाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम १९७६\nमहाराष्ट्र जलसंपत्ति नियमन प्राधिकरण अधिनियम २००५\nसिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन नियम २००६\nमहाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन नियम २००६\nवन संवर्धन कायदा १९८०\nमहाराष्ट्र नागरी सेवा नियम\nएम पी डब्ल्यू नियमपुस्तिका\nएम पी डब्लू लेखा संहिता\nओ एफ डी नियमपुस्तिका\nराज्य जल आराखङा नियमपुस्तिका\nसिंचन सध्य स्थिती दर्शक अहवाल\nमहाराष्ट्र जल आणि सिंचन आयोग अहवाल १९९९\nसहा अभियंता श्रेणी १\nसहा अभियंता श्रेणी २\nकनिष्ठ किंवा शाखा अभियंता\nसहा अभियंता श्रेणी २\nसहा अभियंता श्रेणी २\nस्वयंप्रेरणेने प्रसिद्ध करावयाची माहिती\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nशेवटी अद्ययावत केले ती तारीख : 11/01/2018 भेट दिलेल्या वापरकर्त्यांची संख्या : 6773029\n©हे महाराष्ट्र जलसंपदा विभागाचे अधिकृत संकेत स्थळ आहे. सर्व अधिकार राखीव.\nसंकेतस्थळाचे संकल्पन आणि विकास विप्रो लिमिटेड नी केले आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/good-response-metro-central-railway-114734", "date_download": "2019-01-21T02:27:55Z", "digest": "sha1:ULWANCEESDLVWNPQSFR7WWVKZUITIZGS", "length": 12987, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Good response metro than the central railway मध्य रेल्वेपेक्षा मेट्रो सुसाट | eSakal", "raw_content": "\nमध्य रेल्वेपेक्षा मेट्रो सुसाट\nमंगळवार, 8 मे 2018\nमुंबई - वर्सोवा-अंधेरी ते घाटकोपर अशा मेट्रोच्या पहिल्या टप्प्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला. पश्‍चिम आणि मध्य रेल्वेस्थानकाला थेट जोडणाऱ्या मेट्रोने आतापर्यंत 40 कोटी प्रवाशांचा टप्पा गाठला आहे. वेगवान प्रवास आणि थेट पश्‍चिम-मध्य रेल्वेला जोडणाऱ्या सुविधेमुळे मेट्रो मध्य रेल्वेपेक्षा वरचढ ठरली आहे.\nमुंबई - वर्सोवा-अंधेरी ते घाटकोपर अशा मेट्रोच्या पहिल्या टप्प्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला. पश्‍चिम आणि मध्य रेल्वेस्थानकाला थेट जोडणाऱ्या मेट्रोने आतापर��यंत 40 कोटी प्रवाशांचा टप्पा गाठला आहे. वेगवान प्रवास आणि थेट पश्‍चिम-मध्य रेल्वेला जोडणाऱ्या सुविधेमुळे मेट्रो मध्य रेल्वेपेक्षा वरचढ ठरली आहे.\n8 जून 2014 रोजी वर्सोवा-अंधेरी ते घाटकोपरदरम्यान मेट्रो 1 प्रकल्प सुरू करण्यात आला. अवघ्या एक हजार 423 दिवसांत मेट्रोने 40 कोटी प्रवाशांचा पल्ला गाठला आहे. फक्त 300 दिवसांत 10 कोटी प्रवाशांनी मेट्रोतून प्रवास केला आहे. मेट्रोने दररोज प्रति किलोमीटर 23 हजार 425 प्रवासी प्रवास करतात. त्या तुलनेत मध्य रेल्वेमार्गावर प्रति किलोमीटर 22 हजार 500 प्रवासी प्रवास करतात. ताज्या आकडेवारीवरून मेट्रोने प्रवासी संख्येत मध्य रेल्वेला मागे टाकले आहे. लवकरच मेट्रो पश्‍चिम रेल्वेलाही मागे टाकेल, असा अंदाज आहे. पश्‍चिम रेल्वेमार्गावर दररोज प्रति किलोमीटर 29 हजार 250 प्रवासी प्रवास करतात.\nमुंबई उपनगरी मार्ग सुमारे 300 किमीपर्यंत विस्तारला आहे. पश्‍चिम रेल्वेचा उपनगरी मार्ग चर्चगेट ते डहाणूपर्यंत 120 किमी आहे. मध्य रेल्वेचा उपनगरी मार्ग सीएसएमटी ते कल्याण, कल्याण ते कसारा, कल्याण ते खोपोली, सीएसएमटी ते गोरेगाव आणि वडाळा ते पनवेल असा एकूण 180 किमीवर विस्तारला आहे. त्यात वसई-दिवा आणि दिवा-पनवेल उन्नत मार्गाचा समावेश आहे. त्या तुलनेत मुंबई मेट्रो केवळ वर्सोवा ते घाटकोपरपर्यंत 12 किमीपर्यंत विस्तारली आहे.\n- पश्‍चिम मार्ग - 35 लाख\n- मध्य मार्ग - 40 लाख\n- मेट्रो - 2 लाख 81 हजार\nलोहार म्हणाला, कमी शिक्षा द्या; येवले रडला ढसाढसा\nजळगाव - साहेब, मला कॅन्सर आहे, दोन मुले आहेत. त्यामुळे मला कमी शिक्षा द्या, अशी विनंती मनोज लोहार याने केली, तर धीरज येवले न्यायालयात ढसाढसा रडला....\nमुंबई - थंडी कमी झालेली असतानाच मॅरेथॉनच्या आदल्या दिवशी कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसवर गेल्याची नोंद शनिवारी झाली. चार वर्षांतील जानेवारी...\nमुंबई - मध्य रेल्वेवर शनिवारपासून सुरू झालेली राजधानी एक्‍स्प्रेस इतर गाड्यांच्या तुलनेत पाच तास लवकर दिल्लीत दाखल होणार आहे. या गाडीला ‘पुश-पुल’...\nरेल्वेसाठी ७५ हजार कोटी\nमुंबई - केंद्र व राज्य सरकारच्या साह्याने मुंबईत रेल्वे मंडळासाठी ७५ हजार कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे, अशी माहिती रेल्वेमंत्री...\nपुणे-मुंबई हायपरलूपसाठी मागवल्या हरकती\nपुणे - पुणे आणि मुंबई या दोन महानगरांना जोडणाऱ्या हायपरलूप प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हरकती...\nमुंबई गृहरक्षक दलाचे पोलीस अधिक्षक मनोज लोहारांना जन्मठेप\nजळगाव: चाळीसगाव येथील माजी जिल्हा परिषद सदस्य तथा आयुर्वेदिक विद्यालयाचे संस्थापक उत्तम महाजन यांना खंडणी मागून डांबून ठेवल्याप्रकरणी चाळीसगाव...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/136255", "date_download": "2019-01-21T02:20:06Z", "digest": "sha1:46MH4MO2DNPJN3AENHGI4C4T2YZO2NDU", "length": 12173, "nlines": 158, "source_domain": "www.esakal.com", "title": "पंचवटी, द्वारका भागात ध्वनी पातळीचे सिमोल्लंघन | eSakal", "raw_content": "\nपंचवटी, द्वारका भागात ध्वनी पातळीचे सिमोल्लंघन\nपंचवटी, द्वारका भागात ध्वनी पातळीचे सिमोल्लंघन\nमंगळवार, 7 ऑगस्ट 2018\nनाशिक - शहराचा विस्तार होत असताना कचरा, पार्किंग, वाढती वाहतुकीच्या समस्या गंभीर स्वरुप धारण करतं असताना आता नाशिककरांसमोर ध्वनी प्रदुषणाचे आव्हान निर्माण झाले आहे. पालिकेच्या पर्यावरण अहवालात शहरातील ध्वनी प्रदुषणाने धोकेदायक पातळी ओलांडली असून 55 डेसीबल ध्वनी मर्यादा असताना 70 डेसिबल पर्यंत ध्वनी मर्यादा पोहोचली आहे. पंचवटी, द्वारका व सिबिएस भागात सर्वाधिक ध्वनी प्रदुषण होत असल्याचा निष्कर्ष पर्यावरण अहवालात नमुद करण्यात आला आहे.\nनाशिक - शहराचा विस्तार होत असताना कचरा, पार्किंग, वाढती वाहतुकीच्या समस्या गंभीर स्वरुप धारण करतं असताना आता नाशिककरांसमोर ध्वनी प्रदुषणाचे आव्हान निर्माण झाले आहे. पालिकेच्या पर्यावरण अहवालात शहरातील ध्वनी प्रदुषणाने धोकेदायक पातळी ओलांडली असून 55 डेसीबल ध्वनी मर्यादा असताना 70 डेसिबल पर्यंत ध्वनी मर्यादा पोहोचली आहे. पंचवटी, द्वारका व सिबिएस भागात सर्वाधिक ध्वनी प्रदुषण होत असल्याचा निष्कर्ष पर्यावरण अहवालात नमुद करण्यात आला आहे.\nमहापालिकेच्या वतीने दरवर्षी पर्यावरण अहवाल पालिकेला सादर केला जातो. त्यात हवा, ध्वनी प्रदुषणाची शहराची स्थितीबाबत वास्तवता मांडली जाते. गेल्या पाच वर्षापर्यंत ध्वनी व हवा प्रदुषण मर्यादीत स्वरुपात होते परंतू आता या पातळ्या ओलांडल्या जात आहे. यामुळे नाशिककरांना आता मुंबई, पुणे प्रमाणेचं आव्हान निर्माण झाले असून त्यावर नियमांची काटेकोर अंमलबजावणी करणे एवढाचं पर्याय शिल्लक राहिला आहे.\nध्वनी पातळी मोजताना शहराच्या विविध भागांमध्ये ध्वनी मापक यंत्रे बसविण्यात आली होती. औद्योगिक, रहिवासी, व्यापारी व शांतता क्षेत्र असे विभाग ध्वनी पातळी मोजताना करण्यात आले. त्यासाठी एका वर्षात तीनदा ध्वनी पातळीच्या नोंदी घेण्यात आल्या. शहरातील पंचवटी कारंजा भागात सर्वाधिक ध्वनिमर्यादा ओलांडली आहे. निवासी क्षेत्रासाठी दिवसा 55 तर रात्री 45 डेसिबल ध्वनी मर्यादा असावी परंतू पंचवटी कारंजा येथे दिवसा 72.6, तर रात्री 55.9 डेसिबल पेक्षा अधिक ध्वनी पोहोचला आहे. द्वारका भागात मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्ग व नाशिक-पुणे राज्य मार्ग जात असल्याने येथे ध्वनी मर्यादा ओलांडली आहे. येथे दिवसा 68.5, तर रात्री 53.1 डेसिबल ध्वनी मर्यादा नोंदविण्यात आली.\nव्यापारी क्षेत्रात दिवसा 65, तर 55 डेसिबल ध्वनी मर्यादा आहे. परंतू त्र्यंबक रोडवरील आयटीआय सिग्नल येथे दिवसा 73, तर रात्री 65.5 डेसिबल ध्वनी मर्यादा ओलांडली आहे. मेनरोड भागात दिवसा 70.9, रात्री 60.2, सीबीएस परिसरात 70.8, तर रात्री 58.3, मुंबई नाका येथे दिवसा 69.3, तर रात्री 55.7 ध्वनी मर्यादा पोहोचली आहे.\nऔद्योगिक क्षेत्रात ध्वनि मर्यादा दिवसा 75, तर रात्री 70 डेसिबल निश्‍चित आहे. त्यानुसार सातपूर येथे दिवसा 72.1, तर रात्री 60.8 डेसिबल ध्वनी नोंदविला गेला. अंबड औद्योगिक वसाहतीत दिवसा 73.3 तर रात्री 62.4 डेसिबल इतक्‍या आवाजाची नोंद करण्यात आली.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2018/08/26/5-ways-to-water-plants-while-youre-away-on-vacation/", "date_download": "2019-01-21T02:24:04Z", "digest": "sha1:E35VDUBMZLCXXLCHWBE6XEQOQ2LSY4TM", "length": 11344, "nlines": 79, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "सुट्टीवर जाताना अशी घ्या आपल्या घरातील झाडांची काळजी - Majha Paper", "raw_content": "\nमहिलांनी कर्करोगाच्या या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये\nकांही मनोरंजक तरीही महत्त्वाच्या गोष्टी\nसुट्टीवर जाताना अशी घ्या आपल्या घरातील झाडांची काळजी\nआपल्यापैकी अनेकांना घरामध्ये शोभे झाडे, निरनिराळी फुलझाडे लावण्याची आवड असते, हौस असते. घराच्या भोवती, गच्चीवर किंवा घराच्या बाल्कनी मध्ये निरनिराळी फुलझाडे लाऊन केलेली छानशी बाग कोणाला आवडणार नाही पण या झाडांची योग्य निगा राखणे, त्यांचे खत-पाणी वेळच्यावेळी पाहणे, त्यावर कीटकनाशाकांची फवारणी, ऋतुमानानुसार त्यांची निगा या सर्व जबाबदाऱ्याही तितक्याच महत्वाच्या असतात. ही कामे पार पाडण्यासाठी माळी उपलब्ध असेलच असे नाही. त्यातून जर परगावी जायची वेळ आली, तर फुलझाडांना नियमित पाणी कोण घालणार हा ही मोठाच प्रश्न असतो. अश्या वेळी काही गोष्टी लक्षात घेणे अगत्याचे ठरते.\nघराच्या आतमध्ये असणाऱ्या फुलझाडांची निगा व्यवस्थित राखली असेल, त्यांना पाणी वेळच्या वेळी आणि पुरेसे दिले असेल, तर ही फुलझाडे पाण्यावाचूनही तीन ते चार दिवस व्यवस्थित राहू शकतात. त्यामुळे चार पाच दिवसांकरिता बाहेर जाण्याची वेळ आली, तर झाडांना व्यवस्थित पाणी घालावे, आणि घराच्या ज्या भागामध्ये दिवसातील थोडा वेळ सूर्यप्रकाश येत असेल, तिथे ही फुलझाडे ठेवावीत. घराच्या बाहेर, गच्चीवर किंवा बाल्कनीमधील झाडे लवकर सुकतात. त्यामुळे सुट्टीसाठी बाहेर पडण्यापूर्वी या झाडांना भरपूर पाणी द्यावे, आणि शक्य असल्यास ही झाडे ही घराच्या आत ठेवावीत, म्हणजे ती लवकर सुकणार नाहीत.\nजर जास्त दिवसांकरिता सुट्टीवर जाणार असाल, तर आपल्या ओळखीतील एखाद्या व्यक्तीवर झाडांना पाणी देण्याची जबाबदारी सोपवावी. झाडांना पाणी घालण्याच्या कामी फारसे कौशल्य लागत नसल्याने ही जबाबदारी स्वीकारणे फारसे कठीण नाही. सुट्टीसाठी बाहेर पडण्यापूर्वी प्रत्येक झाडाला किती पाणी लागते याचा अंदाज घेऊन त्याप्रमाणे त्या व्यक्तीला आवश्यक त्या सूचना द्याव्यात. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये झाडांना वेळोवेळी पाण्याची आवश्यकता असते. पण एरव्ही झाडांना दोन ते ���ीन दिवसांतून एकदा पाणी दिले तरी झाडे व्यवस्थित राहतात.\nझाडांच्या पाण्याच्या आवश्यकतेनुसार त्यांचे वेगवगळे गट करून ठेवावेत. त्यामुळे पाणी देणाऱ्या व्यक्तीला कोणत्या झाडाला किती पाणी लागते हे लक्षात येणे सोपे होईल. जर झाडे बाहेर बागेमध्ये लावली असतील तर ठिबक सिंचन सिस्टम लावून घेण्याबाबतही विचार करता येईल. झाडे कुंड्यांमध्ये असतील, तर प्रत्येक कुंडीमध्ये एक मोठी प्लास्टिकची बाटली पाण्याने भरून ठेवावी. या बाटलीला छोटी छोटी भोके करावीत. या भोकांमधून पाणी कुंड्यांमध्ये झिरपत राहील आणि झाडांना आवश्यक तेवढे पाणी ही सहज मिळेल.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी वादग्रस्त वक्तव्य विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-21T01:34:31Z", "digest": "sha1:IYR4PHLW56YKXUEZDJETUWXLHIWZETOB", "length": 11923, "nlines": 136, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कुत्रा- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\nVIDEO : गडकरींच्या भाषणादरम्यान विदर्भवादी तरूणांनी भिरकावली पत्रकं\nकाँग्रेसला इंदू मिलची जागा हडपायची होती - मुख्यमंत्री\nJEE निकाल: पालिकेच्या शाळेत शिकलेल्या राजला 100 पर्सेटाइल\nमध्य रेल्वेवर धावणाऱ्या राजधानी एक्सप्रेसबद्दल जाणून घ्या एका क्लिकवर\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nममता दीदींच्या 'पाहुणचारा'ने 2019च्या निवडणुकीला मिळणार 'तडका'\nकरिना कपूर लढणार काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nVIDEO : दिव्या भारतीच्या 'या' गाण्यावर थिरकली सारा अली खान\nVIDEO: जेव्हा नातवासाठी सलीम खान घोडा होतात..\n'कलंक' सिनेमाच्या सेटवरील आलियाचा व्हिडिओ लीक, सोशल मीडियावर झाला व्हायरल\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\nअन् धोनी म्हणाला, ‘हा बॉल घ्या नाही तर म्हणाल निवृत्ती घेतोय’\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nBCCI च्या दणक्यानंतर आता एक्स गर्लफ्रेंडनेही पांड्यावर काढला राग, म्हणाली...\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nVIDEO : बाबासाहेबांचं इंदू मिलमधलं स्मारक 2020 पर्यंत पूर्ण करणार -मुख्यमंत्री\nVIDEO : महाआघाडीकडे पंतप्रधान पदासाठी अनेक चेहरे -सुशीलकुमार शिंदे\nVIDEO : घाम गाळून पिकवलेल्या शेतमालाचा झाला कोळसा\nVIDEO : गडकरींच्या भाषणादरम्यान विद��्भवादी तरूणांनी भिरकावली पत्रकं\nVIDEO : ही अनोखी मैत्री पाहून तुम्ही व्हाल थक्क\nहिंगोली, 17 जानेवारी : जिल्ह्यातील गोजेगाव येथील एक अनोखी मैत्री पाहून तुम्ही थक्क व्हाल. ही मैत्री माणसात नाही, तर प्राण्यात झाली आहे. गोजेगाव येथे एका बैलाची आणि कुत्र्याची अनोखी मैत्री झाली आहे. हे मित्र रोज सकाळी भेटतात. कुत्र्याला थंडी वाजत असल्याने दुसरा मित्र बैल त्याला चाटून त्याची थंडी पळवतो आणि कुत्रा फ्रेश होतो. बैल आणि कुत्र्याच्या या अनोख्या मैत्रीची संपूर्ण परिसरात चर्चा आहे.\nPHOTOS : हॉस्पिटलमध्ये भरती असलेल्या मित्रासाठी रात्रभर जागणाऱ्या मुक्या जीवांची कहाणी\nVIDEO : 'जेम्स'च्या पिल्लाला भेटून राज ठाकरे झाले भावुक\nराणे Vs कदम वाद चिघळला, नितेश राणेंचं आणखी एक जहरी ट्वीट\nपिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; 35 जणांचे तोडले लचके\nमहाराष्ट्र Dec 6, 2018\nलाडक्या कुत्र्याला न्याय मिळावा म्हणून पठ्ठयानं केलं जीवाचं रान\nसोनाली बेंद्रेचा हा Photo पाहून तुम्ही नक्कीच व्हाल इमोशनल\nVIDEO भयानक : मुक्या जनावरावर केले त्यानं चाकूने सपासप वार\nनागराजच्या ‘नाळ’ला शनाया देणार टक्कर\nब्लॉग स्पेस Nov 9, 2018\nमी बिबट्याबरोबर राहिलो आहे, मला माहितीये तो माणसासाठी किती बदललाय\nसोनाली बेंद्रेला डोळ्यांनी थोडं कमी दिसायला लागलं म्हणून...\nसोनाली बेंद्रेला डोळ्यांनी थोडं कमी दिसायला लागलं म्हणून...\nRJ प्रेयसीसाठी व्हॅलेंटाइनच्या दिवशीच पत्नीला दिलं 'मृत्यूचं गिफ्ट', १५ वर्षांनंतर धक्कादायक खुलासा\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\nममता दीदींच्या 'पाहुणचारा'ने 2019च्या निवडणुकीला मिळणार 'तडका'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/video/article-108864.html", "date_download": "2019-01-21T01:15:46Z", "digest": "sha1:BNQGULLE4OPKXH3WJOJI3CB2YYRUKDWH", "length": 14232, "nlines": 167, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'सगळं श्रेय अण्णांना'", "raw_content": "\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेश���' फसलं तर आंध्रात गळती\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\nVIDEO : गडकरींच्या भाषणादरम्यान विदर्भवादी तरूणांनी भिरकावली पत्रकं\nकाँग्रेसला इंदू मिलची जागा हडपायची होती - मुख्यमंत्री\nJEE निकाल: पालिकेच्या शाळेत शिकलेल्या राजला 100 पर्सेटाइल\nमध्य रेल्वेवर धावणाऱ्या राजधानी एक्सप्रेसबद्दल जाणून घ्या एका क्लिकवर\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nममता दीदींच्या 'पाहुणचारा'ने 2019च्या निवडणुकीला मिळणार 'तडका'\nकरिना कपूर लढणार काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nVIDEO : दिव्या भारतीच्या 'या' गाण्यावर थिरकली सारा अली खान\nVIDEO: जेव्हा नातवासाठी सलीम खान घोडा होतात..\n'कलंक' सिनेमाच्या सेटवरील आलियाचा व्हिडिओ लीक, सोशल मीडियावर झाला व्हायरल\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\nअन् धोनी म्हणाला, ‘हा बॉल घ्या नाही तर म्हणाल निवृत्ती घेतोय’\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nBCCI च्या दणक्यानंतर आता एक्स गर्लफ्रेंडनेही पांड्यावर काढला राग, म्हणाली...\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nVIDEO : बाबासाहेबांचं इंदू मिलमधलं स्मारक 2020 पर्यंत पूर्ण करणार -मुख्यमंत्री\nVIDEO : महाआघाडीकडे पंतप्रधान पदासाठी अनेक चेहरे -सुशीलकुमार शिंदे\nVIDEO : घाम गाळून पिकवलेल्या शेतमालाचा झाला कोळसा\nVIDEO : गडकरींच्या भाषणादरम्यान विदर्भवादी तरूणांनी भिरकावली पत्रकं\nVIDEO : बाबासाहेबांचं इंदू मिलमधलं स्मारक 2020 पर्यंत पूर्ण करणार -मुख्यमंत्री\nVIDEO : महाआघाडीकडे पंतप्रधान पदासाठी अनेक चेहरे -सुशीलकुमार शिंदे\nVIDEO : घाम गाळून पिकवलेल्या शेतमालाचा झाला कोळसा\nमहाराष्ट्र 11 hours ago\nVIDEO : गडकरींच्या भाषणादरम्यान विदर्भवादी तरूणांनी भिरकावली पत्रकं\nVIDEO : कुंभमेळ्यात अवतरले रक्तचंदन बाब\nVIDEO : अर्धनग्न अवस्थेत मंत्रालयावर धडकणार होते शेतकरी; पोलिसांनी अडवलं\nVIDEO : काँग्रेस हा बदमाशांचा पक्ष -प्रकाश आंबेडकर\nVIDEO : 'या' महिला आमदारानं मायावतीवर केलेल्या टीकेमुळे भाजपात खळबळ\nTikTok च्या नादात गमावला जीव; कॅमेऱ्यात कैद झाला मृत्यूचा भयानक VIDEO\nVIDEO : नाळही न कापलेल्या अवस्थेत 'ती' बाळाला कचऱ्यात टाकून गेली आणि...\nVIDEO : पुणेकरांनो 'ही' थाळी फस्त केल्यास मिळणार 5 हजाराचं बक्षीस\nमी असा काय गुन्हा केला, ज्यामुळे...\nSpecial Report : अनेक नेते काँग्रेसमध्ये परतीच्या वाटेवर; राणेंनाही साकडं\nSpecial Report : दादांची तलवार म्यान\nSpecial Report : मोदींविरोधात 'एकता'\nSpecial Report : लग्नाची डेडलाईन ठरली डेथलाईन\n#MustWatch: आजचे Top 5 ट्रेंडिंग व्हिडिओ पाहिलेत का\nVIDEO : मासे पकडण्यासाठी टाकला गळ, हाती लागला 'खजाना'\nVIDEO : अशी आहे मध्य रेल्वे मार्गावरील पहिली 'राजधानी' एक्स्प्रेस\nVIDEO : लोकशाहीचा गळा घोटणारेच करताहेत लोकशाहीची भाषा -मोदी\nVIDEO : दिव्यांग तरुणीकडून भाजप महिला नेत्याने मागितली लाच, व्हिडिओ व्हायरल\nVIDEO ...तो देशकी जनता भी कहेगी, 'चौकीदार चोर है' -शत्रुघ्न सिन्हा\nVIDEO : हे संग्रहालयसुद्धा आपल्या चित्रपटांप्रमाणेच समृद्ध -नरेंद्र मोदी\nVIDEO : वरळीत मनसे कार्यकर्त्यांचा राडा\nSpecial Report : ओवेसींची आघाडीला 'ऑफर'\nVIDEO : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चालवला चक्क रणगाडा\nVIDEO : नाशिकच्या महापालिका सभेत नगरसेवकांचा राडा\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\nममता दीदींच्या 'पाहुणचारा'ने 2019च्या निवडणुकीला मिळणार 'तडका'\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\nतुमच्या रस्त्यांतील या मैलाच्या दगडांचे रंग वेगळे का असतात माहितीये का\nभाभीजी फेम सौम्या टंड���ला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nरुग्णालयात मृत्यूशी झुंज देतोय हा माजी क्रिकेटर, कुटुंबाने BCCI कडे मागितली मदत\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/literature/numeral/articleshow/66609658.cms", "date_download": "2019-01-21T02:29:00Z", "digest": "sha1:55ISAQT6Y5AO5HKKU4J5AEFWILKOO27C", "length": 11274, "nlines": 141, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Literature News: numeral - अंकलिपी | Maharashtra Times", "raw_content": "\nआजचं राशीभविष्य... दिनांक २१ जानेवारी २०१९\nआजचं राशीभविष्य... दिनांक २१ जानेवारी २०१९WATCH LIVE TV\nसावाना १७८ वर्षांची वैभवशाली परंपरा सार्वजनिक वाचनालय नाशिकचा दिवाळी अंक म्हणजेस साहित्याची मेजवानीच...\n१७८ वर्षांची वैभवशाली परंपरा सार्वजनिक वाचनालय नाशिकचा दिवाळी अंक म्हणजेस साहित्याची मेजवानीच. गेल्या दहा वर्षांच्या खंडानंतर हा दिवाळी अंक पुन्हा सुरू करण्यात आला. यंदा साहित्यक्षेत्रातील विभूती पु.ल.देशपांडे, ग.दि.माडगूळकर, सुधीर फडके, अरविंद गोखले, अमृता प्रीतम, सामाजिक क्षेत्रात बहुमोल कामगिरी बजावणाऱ्या शांताबाई दाणी यांचे जन्मशताब्दी वर्ष असल्याने त्यांचे स्मरण या दिवाळी अंकात करण्यात आले आहे. विशेष लेख, स्मरणयात्रा, कादंबरी, चर्चा : अस्वस्थ भारत, लेखक, कथोत्सव, स्पर्धेतील कथा, कविता, बालगोपाळ असे विभाग यात करण्यात आले आहेत. रामदास भटकळ, प्रकाश पाठक, उत्तम कांबळे, डॉ. राहुल पाटील, प्रा. गंगाधर अहिरे, डॉ. शेषराव मोहिते, कॉ. श्रीधर देशपांडे यांचे लेख अंकात आहेत. त्यामुळे तो वाचनीय झाला आहे.\nसंपादक : श्रीकांत बेणी\nमूल्य : १०० रूपये\nगेल्या २२ वर्षांपासून शासकीय कर्मचाऱ्यांचे सार्वजनिक वाचनालय वाचक चळवळीसाठी अनमोल योगदान देत आहे. त्यात गेल्या २० वर्षांपासून व्यासपीठचा दिवाळी अंक निघतो आहे. सर्वेात्कृष्ट दिवाळी अंकांचे सर्वच पुरस्कार या अंकाला मिळालेले आहेत. मी आणि नाशिक असा विषय घेऊन यंदाचा व्यासपीठचा दिवाळी अंक आहे. यात लेख, कथा, ललित, कविता यांचाही समावेश आहे. किशोर पाठक, डॉ. कैलास कमोद, प्रा. डॉ. शंकर बोऱ्हाडे, मधुकर झेंडे, डॉ. राजेंद्र मलोसे, नरेश महाजन, सुरेखा बोऱ्हाडे, स्वाती पाचपांडे यांचे नाशिकविषयी लेख यात आहेत. पुंजाजी मालुंजकर, नवनाथ गायकर, रवींद्र कांगणे यांची कथा यात आहे. एकुणच अंक सर्वांगसुंदर झाला आहे.\nनाशिकच्या दिवाळी अंकाचे स्वागत महाराष्ट्र टाइम्स करीत असून आपलाही अंक असेल तर त्याविषयी प्रसिद्ध करण्यास आम्हाला आनंद होईल. आपला अंक, महाराष्ट्र टाइम्स, अल्फा स्क्वेअर बिल्डिंग, डिसुझा कॉलनी, कॉलेजरोड, नाशिक-०५ या पत्त्यावर पाठवावा.\nमिळवा साहित्य बातम्या(Literature News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nLiterature News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nसीमा बिस्वास: व्यक्तिरेखा जिवंत करणारी अभिनेत...\nराज ठाकरेंवर टीका; कार्यकर्त्यांकडून तरुणाचा ...\nमध्यरात्री बँकेत न्यू इयर सेलिब्रेशन; कर्मचार...\nपाहाः ४० नाविक काढताहेत हालाखीत दिवस\nतेलंगणाः भागीरथी पापलाइन फुटली\nजगातील सर्वात वयोवृद्ध मसाजो नोनाका यांचे निधन\nरेल्वे क्रॉसिंगगेट उघडा असताना रेल्वे गेली\nबेंगळुरूच्या वर्थुर तलावाजवळ भीषण आग\nनेपाळ, भूतानला जाण्यासाठी आधार ग्राह्य धरलं जाणार\nमोनिका बेदी: बॉलिवूड ते अंडरवर्ल्ड\nद्विशतकांचा बादशहा: विनोद कांबळी\nमहाराष्ट्राचे लाडके भावोजी: आदेश बांदेकर\n'हे' पदार्थ खा, आठवडाभरात पोट कमी करा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/umar-akmal-recently-in-this-psl-became-only-the-second-player-to-score-5000-runs-in-t20-cricket-without-any-ipl-experience/", "date_download": "2019-01-21T02:17:44Z", "digest": "sha1:R45UWGUHOPVEXFI4RHXUR7VCOFJEV3RW", "length": 6830, "nlines": 67, "source_domain": "mahasports.co.in", "title": "आयपीएलचा एकही सामना न खेळता टी२० क्रिकेटमध्ये ५ हजार धावा करणारे खेळाडू", "raw_content": "\nआयपीएलचा एकही सामना न खेळता टी२० क्रिकेटमध्ये ५ हजार धावा करणारे खेळाडू\nआयपीएलचा एकही सामना न खेळता टी२० क्रिकेटमध्ये ५ हजार धावा करणारे खेळाडू\nटी२० लीग क्रिकेटमध्ये सर्वाधिक लोकरप्रिय स्पर्धा म्हणून इ्ंडियन प्रिमियर लीगकडे पाहिले जाते. या लीगमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना प्रसिद्धी आणि पैसा या दोन्ही गोष्टी मिळतात.\nतसेच अनेक व्रिकमही इ्ंडियन प्रिमियर लीगमध्ये होतात. त्याची चांगलीच दखल घेतली जाते. ही लीग जवळजवळ दोन महीने चालत असल्यामुळे खेळाडूंना धावांचे डोंगर उभे करता येतात.\nअसे असले तरी असे काही खेळाडू आहेत ज्यांनी ह्या लीग��ध्ये एकही सामना न खेळता बाकी लीग खेळता ५ हजार धावांचा टप्पा पार केला आहे.\nत्यात उमर अकमल आणि अहमद शाहजाद या पाकिस्तानी खेळाडूंचा समावेश आहे. अहमद शाहजादने १९३ सामन्यात २९.१८च्या सरासरीने ५३१२ धावा केल्या आहेत.\nतर उमर अकमलने काल २३७व्या सामन्यात ५ हजार धावांचा टप्पा पार केला. त्याने २९.१५च्या सरासरीने ५०४४ धावा केल्या आहेत.\nपाकिस्तान सोडून कोणत्याही देशातील खेळाडूला अशी कामगिरी अाजपर्यंत जमली नाही.\nतिसरी राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा: दूर्वा, गौरी, मयुरी, पावनी यांना विजेतेपद\nऑस्ट्रेलियन ओपन: गतविजेत्या रॉजर फेडररला पराभवाचा धक्का\nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्गलला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\nडॉ. शिरीडकरने जिंकला “आर्य चषक”\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या साक्षी शितोळे व ईशा पवार यांचा सुवर्णवेध\nकोल्हापूरच्या संघानी पटाकवले जामसंडे पुरुष व महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद\nअजिंक्य रहाणे या मालिकेत करणार भारताचे नेतृत्व\nएमएस धोनी हा सुपरस्टार आहे…\nतेंडुलकर, कोहलीप्रमाणे या दिग्गजांच्या यादीत हाशिम अमलाही सामील\nसातत्याने विक्रम करणाऱ्या किंग कोहलीचा ‘हा’ विश्वविक्रम मोडीत\nन्यूझीलंड विरुद्धच्या टी२० मालिकेसाठी अशी आहे टीम इंडिया\nएमएस धोनीने चुकून घातली रिषभ पंतची जीन्स\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची २१७ पदकांसह आघाडी कायम\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या सुवर्णचौकार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसमध्ये चिन्मयला दुहेरी मुकुट; महाराष्ट्राला दोन सुवर्ण व एक रौप्य पदक\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या सुकमणी बाब्रेकर याला कास्यंपदक\n३री राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा : प्रथमेश पेनशेट्टी, आदित्य दळवी, प्रेम शहा, अभय मोरे यांना विजेतेपद\nखेलो इंडिया युथ गेम्सचा समारोप सोहळा आज\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या निखिल दुबे याचा ‘सुवर्ण’ ठोसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/category/current-affairs/page/3/", "date_download": "2019-01-21T01:07:54Z", "digest": "sha1:F2BLVSVWKBQQMEKE7QFI5KV7WK46KLQS", "length": 11722, "nlines": 133, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Current Affairs Archives - Page 3 of 37 - Majhi Naukri | माझी नोकरी", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्र��ेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(Northern Railway) उत्तर रेल्वेत ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 1092 जागांसाठी भरती\n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 150 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती [Updated]\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2019\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n(NPCIL) न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 162 जागांसाठी भरती\n(Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n(ESIC) कर्मचारी राज्य विमा महामंडळात 329 जागांसाठी भरती\n(UPSC-NDA) राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 392 जागांसाठी भरती\n(MPSC) महाराष्ट्र लोक सेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा-2019 (555 जागा)\n(Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n(NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 251 जागांसाठी भरती\n(Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\n(RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02 /2018 निकाल\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n» (MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n» (Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» (ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 2100 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» IBPS मार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या 1599 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र (CRP SPL VIII 2018)\n» लक्ष्मी विलास बँक ‘प्रोबशनरी ऑफिसर’ भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» कॅनरा बँक 800 प्रोबेशनरी ऑफिसर भरती परीक्षा निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02/2018 निकाल\n» (MPSC) महाराष्ट्र वन सेवा (मुख्य) परीक्षा-2018 अंतिम उत्तरतालिका\n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%AE%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%9B%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%89%E0%A4%9F/", "date_download": "2019-01-21T01:13:38Z", "digest": "sha1:WR4C6NYFI3TJAVXQWOYACGBGUG3S7DUJ", "length": 12446, "nlines": 166, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पीएमआरडीएचा छोट्या प्लॉटधारकांना दिलासा | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nपीएमआरडीएचा छोट्या प्लॉटधारकांना दिलासा\nओपन, ऍमिनिटी स्पेसचे बंधन वगळले\nबांधकाम नियमावलीला शासनाची मान्यता\nपुणे – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) बांधकाम नियमावलीस नुकतीच शासनाने मान्यता दिली आहे. यामध्ये वीस गुंठ्यांच्या आतील छोट्या प्लॉटधारकांना 15 टक्के सुविधा क्षेत्र (ऍमेनिटी स्पेस) आणि 10 टक्के मोकळी जागा (ओपन स्पेस) ठेवण्याचे बंधन नियमावलीत वगळण्यात आले आहे. त्यामुळे छोट्या प्लॉटधारकांना दिलासा मिळाला आहे.\nपीएमआरडीएची बांधकामनियमावली नागरिकांच्या हरकती सूचनांसाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या नियमावलीत छोट्या प्लॉटधाराकांनासाठी अनेक सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. यापूर्वी महापालिकेच्या हद्दीत केवळ या सवलती होत्या. परंतु, आता दोन्ही महापालिकांच्या हद्दीलगत आणि प्राधिकरणाच्या सात हजार चौरस किलोमीटरच्या हद्दीत या सवलती लागू झाल्या आहेत. यापूर्वी जमीन विकसित करण्यासाठी घेतल्यानंतर त्यावर नियमानुसार 15 टक्के ऍमेनिटी स्पेस आणि 10 टक्के ओपन स्पेस ठेवण्याचे बंधन होते. त्यामुळे वीस गुंठ्यांच्या आतील प्लॉटधारकांना बांधकाम करणे अवघड झाले होते. त्यामुळे अशा प्लॉटधारकांना ऍमेनिटी स्पेस आणि ओपन स्पेसमध्ये सवलत द्यावी, अशी मागणी नागरी हक्क संस्थेचे सुधीर कुलकर्ण�� यांनी केली. त्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करण्यात येत होता.\nप्राधिकरणाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या नियमावलीत वीस गुंठ्यांच्या आत क्षेत्रफळ असलेल्या प्लॉटधारकांना टीडीआर देखील लागू करण्यात आला आहे. मात्र, त्यासाठी नऊ मीटर रुंदी असलेल्या प्लॉटधारकांना त्याचा वापर करता येणार आहे; तर वीस गुंठ्यांच्यावर आणि चाळीस गुंठ्यांच्या आतील प्लॉटधारकांना दहा टक्के ओपन स्पेसचे बंधन कायम ठेवण्यात आले आहे. तर, ऍमेनिटी स्पेस ठेवण्याचे बंधन काढून टाकताना अशा प्लॉटधारकांना मात्र 0.85 टक्के एफएसआय वापरण्यास परवानगी देण्याची शिफारस करण्यात आली आहे.\n* वीस गुंठ्यांच्या आतील प्लॉटधारकांना ऍमेनिटी व ओपन स्पेस ठेवण्याच्या बंधनातून वगळले.\n* प्लॉटची गुंठेवारी झालेली नसेल, तर 0.75 टक्केच एफएसआय मिळणार\n* गुंठेवारी झाली असेल, तर 1.10 एफएसआय मिळणार\n* गुंठेवारी अथवा गुंठेवारी न झालेल्या परंतु नऊ मीटरपेक्षा जास्त रुंदीच्या रस्त्यावर अशा प्लॉटधारकांना टीडीआर वापरता येणार\nछोट्या प्लॉटधारकांसाठी ओपन स्पेस आणि ऍमिनिटी स्पेस ठेवण्याचे बंधन वगळण्यात आले आहे. त्यामुळे छोट्या प्लॉटधारकांना दिलासा मिळाला आहे. ओपन आणि ऍमिनिटी स्पेस ठेवण्याच्या अटीमुळे मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे होत होती. या नवीन बांधकाम नियमावलीत ही अट वगळण्यात आल्याने अधिकृत बांधकाम करण्याकडे नागरिक वळतील. – सुधीर कुलकर्णी, नागरी हक्क समिती\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nप्राईड वर्ल्ड सिटीच्या किंग्जबरी फेज 2 ची घोषणा\nसिट्रॉन प्रकल्पाची दुसरी फेज सादर\nहद्दीबाहेरील बांधकामांना महापालिकेचेच पाणी\nशिवाजीनगर बसस्थानकाचे स्थलांतरण 3 वर्षांसाठी\n‘पुरंदर’च्या नियोजनात ‘पीएमआरडीए’चा समावेश\nमेट्रोमुळे आयटीयन्सची कार्यक्षमता वाढणार – देवेंद्र फडणवीस\nतिसऱ्या मेट्रोचे आज पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन\n‘मुद्रांक’ची 25 टक्‍के रक्‍कम मिळणार पीएमआरडीएला\nकोलकाता रॅली हा केंद्रासाठी वेकअप कॉल ; शत्रुघ्न सिन्हा यांनी केले रॅलीचे जोरदार समर्थन\nभाषा-भाषा : हिंदीची सक्‍ती कितपत श्रेयस्कर\nखेलो इंडिया : मुष्टियुद्धात महाराष्ट्राचा सुवर्ण चौकार\nदाऊद टोळीतील तीन हस्तकांना अटक ; दिल्ली पोलिसांची कारवाई\nलक्षवेधी : सत्त��तुरतेच्या ‘नाटका’चे ‘पोर’खेळ’\nखेलो इंडिया : प्रेरणा विचारेला टेनिसमध्ये सुवर्ण\nआलोककुमार यांनी आपल्या वक्तव्याविषयी केला खुलासा\nविरोधकांचा एकत्रित आवाज ( अग्रलेख )\nखेलो इंडिया : व्हॉलिबॉलमध्ये महाराष्ट्राच्या मुलींचे रुपेरी यश\nमध्य प्रदेश भाजपा नेत्याच्या टायर फॅक्‍टरीला आग ; पाच कामगारांचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Torna-fort-again-celebrates-the-glory-of-Shivakalin/", "date_download": "2019-01-21T02:24:45Z", "digest": "sha1:OXUEWK6IHLKTD2T3HARSEQC4J23IO7GU", "length": 11073, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " तोरण्याला पुन्हा शिवकालीन वैभवाचा साज | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › तोरण्याला पुन्हा शिवकालीन वैभवाचा साज\nतोरण्याला पुन्हा शिवकालीन वैभवाचा साज\nखडकवासला : दत्तात्रय नलावडे\nछत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केलेल्या व शिवरायांच्या विश्ववंदनिय लोककल्याणकारी कार्याचा वारसा असलेल्या अति दुर्गम व राज्यातील सर्वात उंच तोरणागडावर पुन्हा उभा राहत आहे छत्रपती शिवरायांचा अनमोल ठेवा. शेकडो वर्षांच्या काळाच्या ओघात लुप्त झालेल्या तोरणागडावरील ऐतिहासिक भग्न वास्तु तसेच तटबंदी, बुरूज, तळी नव्या दिमाखात उभ्या राहिल्या आहेत. त्यामुळे गडावर शिवकालीन वैभव उभे राहत आहे. साडेतीनशे वर्षांनंतर प्रथमच गडाच्या डागडूजीची कामे करण्यात आल्याने उन्मळलेल्या तटबंदी, बुरूजांमध्ये शिवकालीन वैभवाची साक्ष देणारे बांधकामाचे अवशेष सापडले.\nराज्य सरकारच्या पुरातत्व खात्याच्या वतीने गडाच्या उंच डोंगर कपारयावरील तब्बल दिड हजार मीटर अंतराच्या तटबंदीची डागडूजी करण्यात आली आहे. गडाच्या अति बिकट कोकण दरवाज्यापासून बिन्नी दरवाज्या पर्यंतच्या तटबंदीची डागडूजी करण्यात आली आहे. या शिवाय तटबंदीतील अत्यंत बिकट बुरूजांची तसेच शिवकालीन भग्न इमारतींची डागडूजी, पाण्याच्या टाक्या, तळ्यांची स्वच्छता, डागडूजी, ये जा करणार्‍या मार्गावर लोंखडी सुरक्षा रेलिंग आदी कामे केली जात आहे. स्थानिक तसेच परप्रांतीय पन्नासहून अधिक मजूर कडक उन्हात काम करत आहेत. बांधकामासाठी लागणारा दगड, वाळू, सिमेंट, पत्रा, लोंखड आदी बांधकाम साहित्य गडाच्या पुर्वेस असलेल्या मेटपिलावरे मार्गाने क्रेनच्या साहाय्याने गडाच्या चढवले जात आहे.\nगडावर एकट्या माणसाला पायी चाल���ाना मोठ्या बिकट प्रसंगाना सामोरे जावे लागते अशा बिकट व अति दुर्गम तोरणागडावर हर हर महादेव , जय शिवराय च्या जयघोषात काबाडकष्टाची कामे स्थानिक मावळे मजूर तसेच इतर करत आहेत. गेल्या वर्षी डागडूजीची कामे सुरू झाली. जवळपास दोन वर्षांपासून कामे सुरू आहेत. पावसाळा सुरू होण्याआधी सर्व नियोजित कामे पूर्ण केली जाणार आहेत.\nपुरातत्व खात्याचे पुणे विभागाचे सहसंचालक विलास वाहने म्हणाले, तोरणागडाच्या डागडूजीच्या कामासाठी दोन ते अडीच कोटी रुपयांचा निधी खर्च होणार आहे. या पैकी 1 कोटी 66 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. पावसाळ्यात गडावर जोरदार पाऊस व वारा असल्याने पावसाळ्यात कामे करता येत नाही. त्यामुळे पावसाळ्या पुर्वी कामे केली जाणार आहेत. सह्याद्रीच्या उंच डोंगर रांगात अति दुर्गम ठिकाणी गड आहे . गडावर ये जा करणारे पायी मार्ग बिकट कडे कपार्‍यात आहेत. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी अशा मार्गावर लोंखडी सुरक्षा रेलींग बसविण्यात येत आहे. शिवभक्त, पर्यटकांना मुबलक प्रमाणात स्वच्छ पाणी मिळावे यासाठी गडावरील शिवकालीन टाक्या, तळ्यातील गाळ काढून डागडूजी करण्यात आली आहे.\nशिवकाळा नंतर प्रथमच तोरणागडावर मोठ्या प्रमाणात डागडूजी ची कामे करण्यात येत आहे. अति दुर्गम व अति उंच तसेच आकाराने अति विशाल असलेल्या तोरणागडाचे शिवकालीन नाव प्रचंडगड असे आहे. छत्रपती शिवरायांनी हिदंवी स्वराज्याची स्थापना करून तोरण उभारले त्यामुळे तोरणागड या नावाने गडाची ओळख आहे. गडाच्या डागडूजी करताना शिवरायांना अनमोल खजिना सापडला. गडावरील शिवकालीन श्री मेंगाईदेवी व इतर देवतांच्या भग्न मंदिराचा जिर्णोध्दार केला. गडाच्या सुरक्षिततेसाठी छत्रपती शिवरायांनी अभेद तटबंदी ,बुरूजांची तसेच दरवाजे ,मार्गाची रचना आपल्या कल्पकतेने केली. राजगड प्रमाणेच छत्रपती शिवरायांच्या उत्कृष्ट स्थापत्य कल्पकतेचा जिवंत वारसा तोरणागडावरील डागडूजी च्या कामातून पुन्हा जिवंत झाला आहे.\nशिवकालीन भग्न अवस्थेत असलेल्या इमारतींची डागडूजी करण्यात येत आहे. या ठिकाणी केवळ चौथरेच तसेच अर्धवट पडक्या भिती होत्या. याची डागडूजी करून लोंखडी पत्र्याचे छप्परे बसविण्यात आली आहेत. दरवाजे व खिडक्या बसविण्यात येणार आहेत. अति दुर्गम तोरणागडावर डागडूजीची कामे करण्याचे मोठे आवाहन आ���े. पुरातत्व खात्याकडे पुरेसे मनुष्यबळ नाही. असे असताना पुरातत्व खात्याचे तोरणागडाचे पाहरेकरी बापु साबळे यांनी छत्रपती शिवरायांवरील निस्सिम भक्तीपोटी या कामासाठी स्वतःला झोकून दिले आहे.\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच\nदीड महिन्यापासून मागासवर्गीय आयएएस पोस्टिंगच्या प्रतीक्षेत\nविरोधकांची आघाडी भ्रष्टाचाराची : मोदी\nतलासरी, डहाणू भूकंपाने पुन्हा हादरले\nविश्‍वासघात करणार्‍यांना मदत नाही : आ. सतेज पाटील\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच\nदीड महिन्यापासून मागासवर्गीय आयएएस पोस्टिंगच्या प्रतीक्षेत\nतलासरी, डहाणू भूकंपाने पुन्हा हादरले\nविमानतळावरील फलकावर महाराजांचे नाव झळकले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/viral-content-javed-akhtar-comes-in-favour-of-sonu-nigam-who-said-that-mosques-should-not-have-loudspeaker/", "date_download": "2019-01-21T01:52:04Z", "digest": "sha1:NY3HOJCGTTPYSC6IT7JWWWFKRMLKSEOE", "length": 6225, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "सोनू निगम नंतर जावेद अख्तर यांचा मशिदींवरील भोंग्यांना विरोध", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nसोनू निगम नंतर जावेद अख्तर यांचा मशिदींवरील भोंग्यांना विरोध\nटीम महाराष्ट्र देशा: गेल्या वर्षी सुप्रसिद्ध गायक सोनू निगम यांनी मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा उचलल्यानंतर वाद निर्माण झाला होता. त्यामुळे सोनू निगम यांना जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली होती.\nमात्र, आता तब्बल वर्षभरानंतर प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी त्याचं समर्थन केलं आहे. ‘मशीदच काय कोणत्याही धार्मिकस्थळांवर भोंगे लावण्यात येऊ नये,’ असं मत जावेद अख्तर यांनी व्यक्त केलं आहे.\nमुस्लिम बांधवांनी सक्षम समाजासाठी इस्लामिक बँकिंग प्रणालीत…\nभाजप नेत्यांकडून देव-देवतांच्या जाती शोधणे सुरूच,हनुमान…\nमुस्लिम बांधवांनी सक्षम समाजासाठी इस्लामिक बँकिंग प्रणालीत सहभागी व्हावे : सहकार…\nभाजप नेत्यांकडून देव-देवतांच्या जाती शोधणे सुरूच,हनुमान मुस्लीम असल्याचा भाजप…\nमुस्लिम आरक्षण आंदोलनास रिपब्लिकन स्टुडंट फोरमचा जाहीर पाठींबा\nसुधन्वा गोंधळेकरकडून मोठ्याप्रमाणात शस्त्रसाठा जप्त\nहार्दिक पांड्या निलंबन झाल्यानंतर आज पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी दिसला\nटीम महारष्ट्र देशा : मैदानाच्या बाहेर असून देखील सतत चर्चेत असणाऱ्या हार्दिक पांड्याने निलंबन झाल्यानंतर आज…\nतर ठाकरे सिनेमा प्रदर्शित होवू देणार नाही : संभाजी ब्रिगेड\nमॉर्निंग वॉकला गेलेल्या भाजप नेत्याची ठेचून हत्या\nइंधन दरकपातीचे अच्छे दिन संपले ; दरवाढीचा भडका सुरूच\nकेंद्र व राज्य शासनाच्या डबल इंजिनामुळे विकास कामे जलद गतीने होत आहेत…\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\nआढळरावांविरोधात लढण्याआधीच दादांनी केली तलवार म्यान \nउस्मानाबाद लोकसभेला राष्ट्रवादीकडून राणा जगजितसिंह पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/who-is-the-bowler-who-has-dismissed-the-maximum-number-of-batsmen-for-a-duck-in-test-cricket/", "date_download": "2019-01-21T01:36:56Z", "digest": "sha1:2KMGKMI6LO3UKH3RVBKIK2KWP4IVHZ36", "length": 6172, "nlines": 58, "source_domain": "mahasports.co.in", "title": "हे माहित आहे का? कोणत्या गोलंदाजाने सर्वाधिक वेळा फलंदाजांना ० धावेवर बाद केले?", "raw_content": "\nहे माहित आहे का कोणत्या गोलंदाजाने सर्वाधिक वेळा फलंदाजांना ० धावेवर बाद केले\nहे माहित आहे का कोणत्या गोलंदाजाने सर्वाधिक वेळा फलंदाजांना ० धावेवर बाद केले\nक्रिकेटमध्ये सार्वधिक वाईट गोष्ट कोणती असेल तर ० धावेवर बाद होणे. त्याला डक असेही संबोधले जाते. परंतु डक अर्थात ० धावेवर एखाद्या फलंदाजाला बाद करणे ही गोलंदाजासाठी मोठी गोष्ट असते.\nमग जागतिक क्रिकेटमध्ये असा कोणता गोलंदाज आहे ज्याने त्याने कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजाला ० धावेवर सार्वधिक वेळा बाद केले आहे तर तो खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून ऑस्ट्रेलियाचा महान गोलंदाज ग्लेन मॅकग्राथ आहे. त्याने त्याच्या ५६३ कसोटी बळी पैकी तब्बल १०४ वेळा फलंदाजाला ० धावेवर बाद केले आहे.\nया १०४ मध्ये त्याने मायकल अथरटन, राहुल द्रविड, शेर्विन चॅम्पबेल आणि मेरव डिल्लन यांना प्रत्येकी ३ वेळा ० धावेवर बाद केले आहे.\nतिसरी राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा: दूर्वा, गौरी, मयुरी, पावनी यांना विजेतेपद\nऑस्ट्रेलियन ओपन: गतविजेत्या रॉजर फेडररला पराभवाचा धक्का\nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्गलला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\nडॉ. शिरीडकरने जिंकला “आर्य चषक”\nखेलो इंडिया: तिरंद��जीत महाराष्ट्राच्या साक्षी शितोळे व ईशा पवार यांचा सुवर्णवेध\nकोल्हापूरच्या संघानी पटाकवले जामसंडे पुरुष व महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद\nअजिंक्य रहाणे या मालिकेत करणार भारताचे नेतृत्व\nएमएस धोनी हा सुपरस्टार आहे…\nतेंडुलकर, कोहलीप्रमाणे या दिग्गजांच्या यादीत हाशिम अमलाही सामील\nसातत्याने विक्रम करणाऱ्या किंग कोहलीचा ‘हा’ विश्वविक्रम मोडीत\nन्यूझीलंड विरुद्धच्या टी२० मालिकेसाठी अशी आहे टीम इंडिया\nएमएस धोनीने चुकून घातली रिषभ पंतची जीन्स\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची २१७ पदकांसह आघाडी कायम\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या सुवर्णचौकार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसमध्ये चिन्मयला दुहेरी मुकुट; महाराष्ट्राला दोन सुवर्ण व एक रौप्य पदक\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या सुकमणी बाब्रेकर याला कास्यंपदक\n३री राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा : प्रथमेश पेनशेट्टी, आदित्य दळवी, प्रेम शहा, अभय मोरे यांना विजेतेपद\nखेलो इंडिया युथ गेम्सचा समारोप सोहळा आज\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या निखिल दुबे याचा ‘सुवर्ण’ ठोसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/govt-aims-provide-affordable-healthcare-all-pm-modi-122086", "date_download": "2019-01-21T02:13:15Z", "digest": "sha1:6OPVCLX5GO3FITWU7DAEGT5L3TCXYLOE", "length": 11824, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Govt aims to provide affordable healthcare to all PM Modi परवडणाऱ्या दरात औषधे उपलब्ध करून देण्याचे सरकारचे ध्येय : पंतप्रधान | eSakal", "raw_content": "\nपरवडणाऱ्या दरात औषधे उपलब्ध करून देण्याचे सरकारचे ध्येय : पंतप्रधान\nगुरुवार, 7 जून 2018\nदेशातील जनतेला अल्प आणि परवडणाऱ्या दरात औषधांचा पुरवठा करण्यात यावा, यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.\nनवी दिल्ली : देशातील जनतेला अल्प आणि परवडणाऱ्या दरात औषधांचा पुरवठा करण्यात यावा, यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.\n'प्रधानमंत्री भारतीय जनशौधी परियोजना' या योजनेंतर्गत व्हिडिओ कॉन्फरन्सिगद्वारे पंतप्रधान मोदींनी संवाद साधला. ते म्हणाले, देशातील गरिब जनतेला परवडणाऱ्या दरात औषधे उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. आमचा प्रयत्न आहे, की प्रत्येक भारतीयाला आरोग्याच्या देखभालीसाठी परवडणाऱ्या दरात स��विधा उपलब्ध करून देण्यात याव्या. त्यादृष्टीने सरकार पावले उचलत आहे. देशातील काही जनतेला प्रधानमंत्री भारतीय जनशौधी परियोजनेंतर्गत फायदा झाला आहे. यासाठी सरकारकडूनही पावले उचलली जात आहे. तसेच गरीब आणि मध्यमवर्गीय जनतेला कमी दरात औषधांचा पुरवठा करण्यासाठी सरकारकडून पुरवठा केला जात आहे.\nदरम्यान, 21 जूनला आंतरराष्ट्रीय योगा दिवस असून, या दिवसाच्या पार्श्वभूमीवर योगा करावा असेही त्यांनी सांगितले.\nकॉंग्रेसकडून डॉ. आंबेडकरांच्या नावाने मते घेण्याचेच काम : राजनाथ सिंह\nनागपूर : गेल्या साडेचार वर्षांत मोदी सरकारने आपल्या कृतीतून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत असलेली आस्था दाखविली. कॉंग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे...\nभाजप सरकारविषयी सामान्यांमध्ये चीड : अशोक चव्हाण\nनगर : लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने जनसंपर्क यात्रा काढून राज्य पिंजून काढले. त्यात मागील निवडणुकीपूर्वी भाजपने...\n'या' अटीवर विश्व हिंदू परिषद देणार काँग्रेसला पाठींबा\nनवी दिल्ली- पाच वर्षे एकपक्षीय बहुमताचे सरकार चालवूनही भारतीय जनता पक्षाला राम मंदिराच्या प्रश्नावर तोडगा काढता आला नाही. भाजपाने राम मंदिराबाबत...\n...तर रिझर्व्ह बॅंकेचा गव्हर्नर नामधारी होईल : डॉ. नरेंद्र जाधव\nपुणे : \"गेल्या काही दिवसांत केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया यांच्यातील सुंदोपसुंदी पाहता रिझर्व्ह बॅंकेच्या स्वायत्ततेवर शंका उपस्थित...\n'राज्यसरकारला पंतप्रधानांकडून काडीचीही किंमत नाही'\nगोवा- राज्यातील खाणी सुरू करण्याचे आश्वासन देत भाजप सरकारने खाण अवलंबितांना गेले अकरा महिने झुलवत ठेवून फसवणूक केली. पंतप्रधानांची भेट मिळत नाही...\nलिपिकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर इशारा मोर्चा\nपुणे : मंत्रालयापासून ते ग्रामपंचायतीमध्ये काम करणाऱ्या लिपिकांच्या ग्रेड वेतनात सुधारणा करून समान कामास समान वेतन, समान पदोन्नतीचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/sugarcane-water-seven-lakh-hectares-maharashtra-113069", "date_download": "2019-01-21T02:21:36Z", "digest": "sha1:6QPB7NIYHKBWIGRWNM3EL6Q7Z23H7RRB", "length": 11838, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sugarcane water with seven lakh hectares in maharashtra राज्यात सात लाख हेक्‍टर उसाला पाटानेच पाणी | eSakal", "raw_content": "\nराज्यात सात लाख हेक्‍टर उसाला पाटानेच पाणी\nसोमवार, 30 एप्रिल 2018\nलातूर - राज्यात अनेक ठिकाणी पिण्याचे पाणीही ऊस पळवून नेत आहे. यातून अनेक जिल्ह्यांत दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. राज्यात सध्या सात लाख हेक्‍टर क्षेत्रावरील उसाला पाटानेच पाणी दिले जात आहे. एका हंगामात एक हेक्‍टर ऊस अडीच कोटी लिटर पाणी पीत आहे. आता राज्य शासननेही उसासाठी सूक्ष्म सिंचन योजना प्रभावीपणे राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यातून येत्या दोन वर्षांत तीन लाख हेक्‍टर क्षेत्रावरील ऊस सूक्ष्म सिंचनाखाली आणला जाणार आहे.राज्यात सध्या उसाचे क्षेत्र ९.४२ लाख हेक्‍टर आहे. या क्षेत्रापैकी २.२५ लाख क्षेत्रावरीलच ऊस सूक्ष्म सिंचनाखाली आणण्यात आतापर्यंत यश आले आहे.\nलातूर - राज्यात अनेक ठिकाणी पिण्याचे पाणीही ऊस पळवून नेत आहे. यातून अनेक जिल्ह्यांत दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. राज्यात सध्या सात लाख हेक्‍टर क्षेत्रावरील उसाला पाटानेच पाणी दिले जात आहे. एका हंगामात एक हेक्‍टर ऊस अडीच कोटी लिटर पाणी पीत आहे. आता राज्य शासननेही उसासाठी सूक्ष्म सिंचन योजना प्रभावीपणे राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यातून येत्या दोन वर्षांत तीन लाख हेक्‍टर क्षेत्रावरील ऊस सूक्ष्म सिंचनाखाली आणला जाणार आहे.राज्यात सध्या उसाचे क्षेत्र ९.४२ लाख हेक्‍टर आहे. या क्षेत्रापैकी २.२५ लाख क्षेत्रावरीलच ऊस सूक्ष्म सिंचनाखाली आणण्यात आतापर्यंत यश आले आहे. सध्या राज्यात ७.१८ लाख हेक्‍टर उसाला आजही पाटानेच पाणी दिले जात आहे.\nदुष्काळात पाणी योजनांना घरघर\nदुष्काळाने थैमान घातले असताना, राज्यातील ग्रामीण पाणीपुरवठा योजनांना घरघर लागली आहे. त्यामुळे टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची नामुष्की सरकारप्रमाणेच...\nस्वयंप्रेरित होण्याचा ‘कृषिक’चा मंत्र\nबारामती - गेल्या चार दिवसांत दोन लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी भेट दिलेल्या कृषिक २०१९ चा आज समारोप झाला. पु���ील वर्षी याच दिवशी, याच वेळी भेटण्याचा...\nअमरावतीचे पथक करणार \"जलयुक्त'ची तपासणी\nहिंगोली - जलयुक्‍त शिवार अभियानाअंतर्गत जिल्हास्तरावर प्रथम आलेल्या गावांची तपासणी करण्यासाठी अमरावती...\nशंभर नगरसेवक आमदार आठ, पुण्याच्या पाण्याची लावली वाट\nपुणे : पुण्यात पाणी प्रश्नावरुन राजकारण पेटलेले असताना निषेध व्यक्त करण्यासाठी पोस्टरबाजीचा नवा ट्रेंड सुरु केला आहे. काही दिवासांपुर्वी पाणी...\nजादा पाणी घेतल्यावरून जलसंपदा विभाग नाराज\nपुणे - शहराच्या पाणीपुरवठ्याबाबत अंतिम निर्णय होईपर्यंत दररोज 1350 दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी देण्यात येईल, असे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी...\nमहापौरांच्या भूमिकेमुळे पुणेकरांना पुरेसे पाणी मिळणार\nपुणे : शहराला पाणीपुरवठा करणारे पंप बंद केल्यानंतर पाटबंधारे खात्याविरोधात थेट पोलिस ठाणे गाठण्याचा इशारा महापौरांनी दिल्यानंतर आता महापालिका...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/sangli-news-swabhimani-corporation-election-115641", "date_download": "2019-01-21T01:48:13Z", "digest": "sha1:UI4364RRYEX6767REPIJVSVASLPGA7V5", "length": 12527, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sangli News Swabhimani in corporation election स्वाभीमानी उतरणार सांगलीच्या आखाड्यात | eSakal", "raw_content": "\nस्वाभीमानी उतरणार सांगलीच्या आखाड्यात\nशुक्रवार, 11 मे 2018\nसांगली - \"शिवार ते संसद' प्रवास केलेल्या खासदार राजू शेट्टी यांनी ऊस पट्ट्यातील राजकारणाबरोबर आता शहरी राजकारणातही पक्षाला उतरवण्याचे ठरवले आहे. त्यांचा स्वाभिमानी पक्ष सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेची निवडणूक लढवणार आहे.\nसांगली - \"शिवार ते संसद' प्रवास केलेल्या खासदार राजू शेट्टी यांनी ऊस पट्ट्यातील राजकारणाबरोबर आता शहरी राजकारणातही स्वाभीमानी पक्षाला उतरवण्याचे ठरवले आहे. त्यांचा स्वाभिमानी पक्ष सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेची निवडणूक लढवणार आहे. त्यासाठी समविचारी पक्ष, अर्थात आम आदमी आणि स्थानिक सांगली सुधार समितीसोबत आघाडीच्याही चर्चा सुरु आहेत.\nस्वाभिमानी पक्षाची शेट्टींनी नव्याने बांधणी केली आहे. त्यानंतर प्रभाव क्षेत्रातील ही पहिलीच निवडणूक होत आहे. स्वाभिमानीचा आजवरचा प्रभाव हा ऊसपट्ट्यात व ग्रामीण भागात राहिला आहे. जयसिंगपूर, इस्लामपूर अशा शहरांत संघटनेने नशीब आजमावले, मात्र त्याला तेथे फार मोठे यश आले नव्हते. यावेळी सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या निवडणुकीत ते उतरणार आहेत.\nयाबाबत पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे म्हणाले, \"\"समविचारी पक्षांसोबत आम्ही आघाडी करू. तरुण कार्यकर्त्यांना संधी देऊ. स्वच्छ चारित्र्य हाच मुख्य निकष असेल. डॉक्‍टर, इंजिनिअर, वकिल, सामाजिक कार्यकर्ते मैदानात उतरवू. एक वोट, एक नोट या पद्धतीने निधी संकलित करू. पैसे खर्च करणार नाही, पैसे मिळवणार नाही, अशी शपथ घेऊन लढू. खासदार राजू शेट्टी यांनी शेतकरी हितासाठी आजवर लढा दिला. महापालिका क्षेत्रात आम्ही पहिल्यांदाच उतरत आहोत, कारण इथले राजकारण दुषित झाले आहे. त्याला विरोध केलाच पाहिजे.''\nसांगलीत बनावट नोटांच्या कारखान्यावर छापा\nसांगली : येथील शामरावनगरमधील अलिशान बंगल्यातील बनावट नोटांच्या कारखान्यात आज रात्री उशीरा छापा पडला. कोल्हापूरमधील गांधीनगर ठाण्याच्या पोलिसांनी...\nलोकसभा लढणार नाही : विश्वजित कदम\nसांगली : सांगली लोकसभा मतदारसंघातून तगडा उमेदवार दिला जाईल, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केल्यापासून काँग्रेसचे आमदार...\nराज्यात काकडी प्रतिक्‍विंटल १००० ते ४००० रुपये\nऔरंगाबादेत प्रतिक्‍विंटल १५०० ते २००० रुपये औरंगाबाद - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. १७) काकडीची ४७ क्‍विंटल आवक झाली...\nवय वर्षे फक्त 98; तरीही रोज चालवतात 20 किमी. सायकल\nसांगली : \"माझी जन्मसाल आहे 1920. आजही मला सायकल चालवायला जमते. मी माझ्या गावापासून साधारण दहा किलोमीटर अंतरावरच्या गावाला सायकलीवरून जातो. आज...\nसांगली-इस्लामपूर रस्त्यावर एसटी पलटी\nसांगली : सांगली-इस्लामपूर मार्गावर राज्य परिवहन विभागाची एसटी पलटी झाली. मिरजहून साताराला जाणारी एसटी ही बस लक्ष्मी फाट्याजवळ उलटली. समोरील...\nविधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांचे निधन\nसांगल���- विधान परिषदेचे माजी सभापती आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव देशमुख यांचे निधन झाले आहे. सांगली जिल्ह्यातील कोकरूड या त्याच्या मूळ गावी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/loni-bhapkar-news-kalbhairavnath-jogeshewari-108676", "date_download": "2019-01-21T01:51:03Z", "digest": "sha1:QCBH4OPRCAOUMSKFTYWN3OHBMIDTK5HQ", "length": 12809, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "loni bhapkar news kalbhairavnath jogeshewari लोणीत काळभैरवनाथ-जोगेश्वरी लग्नसोहळा | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, 10 एप्रिल 2018\nलोणी भापकर - चैत्र कालाष्टमी यात्रेनिमित्त काळभैरवनाथ व जोगेश्वरी यांचा लग्नसोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला. सुरवातीला रखरखत्या उन्हामध्ये, तर नंतर अचानक आलेल्या पावसाच्या सरी अंगावर झेलत ‘भैरवनाथांच्या नावानं चांगभलं...’ या गगनभेदी जयघोषात भाविकांचा महापूर लोणी भापकरच्या मंदिरात विवाह सोहळ्यासाठी लोटला होता.\nलोणी भापकर - चैत्र कालाष्टमी यात्रेनिमित्त काळभैरवनाथ व जोगेश्वरी यांचा लग्नसोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला. सुरवातीला रखरखत्या उन्हामध्ये, तर नंतर अचानक आलेल्या पावसाच्या सरी अंगावर झेलत ‘भैरवनाथांच्या नावानं चांगभलं...’ या गगनभेदी जयघोषात भाविकांचा महापूर लोणी भापकरच्या मंदिरात विवाह सोहळ्यासाठी लोटला होता.\nदारासिंग भापकर-पाटील यांच्या वाड्यापासून निघालेल्या मानाच्या काठ्यांनी सायंकाळी पाचनंतर मंदिर परिसरात प्रवेश केला. भाविकांचा मोठा जमाव बरोबर असणाऱ्या मासाळवाडी व परिसरातील काठ्या त्याचप्रमाणे तालुक्‍यातील हजारो भाविकांची संख्या लक्षणीय होती. भैरवनाथांच्या काठ्या ढोल-ताशांच्या गजरात व सनई, तुतारीसह मंदिर परिसरात दाखल झाल्या. भाविकांकडून काठ्यांना नारळ-तोरणांच्या माळा घालण्यात आल्या. भैरवनाथ देवाची आरती होऊन मानकरी, भजनी मंडळ, तसेच पुजारी बाबासाहेब भैरवकर �� संजय भैरवकर यांसह ग्रामस्थांनी काठ्या मिरवणुकीचे स्वागत केले. देवांना पोशाख करून सायंकाळी सहाला लोणी भापकरसह पळशी, मासाळवाडी, सायंबाचीवाडी, माळवाडी, काऱ्हाटी, बाबुर्डी, जळकेवाडी, भिलारवाडी, जळगाव व तालुक्‍यातून हजारो वऱ्हाडी मंडळी या लग्नसोहळ्याला मंदिर परिसरात दाखल होताच सर्वांना अक्षदा वाटण्यात आली. पारंपरिक पद्धतीने विधिवत मंगलाष्टका म्हणत सहा वाजून ४० मिनिटांनी भैरवनाथ जोगेश्वरीचा लग्न सोहळा पार पडला.\nआम्हाला वाढप्याचंही मिळत नाही काम..\nकलेढोण - चोऱ्यामाऱ्यांचा आमच्यावर शिक्काच पडलाय. पोलिस कधी जबरदस्तीने घरातली माणसे धरून नेत्याल, त्याचा भरवसा नाही. गावात राहायला व अंत्यसंस्काराला...\nरस्त्यावरच लावले शेतकऱ्यांच्या मुला-मुलींचे लग्न\nनागपूर : संपूर्ण कर्जमुक्ती व दुष्काळग्रस्तांना हेक्‍टरी पन्नास हजारांची मदत यासह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने \"कर्जाची वरात...\nलेकीच्या आठवणीसाठी झाड माहेरी वाढते\nनंदुरबार - ‘सारखी माहेरची आठवण काढतेस, मग सासरी कशाला राहतेस या एका गोसाव्याच्या प्रश्‍नाला सासुरवाशिणीने दिलेले ‘लेकीच्या माहेरासाठी माय सासरी...\nलग्नगाठ टिकवण्यासाठी ‘चला बोलूया’ उपक्रम\nमुंबई - लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात असे म्हटले जात असले तरी, त्या टिकवण्यासाठी पती-पत्नीलाच प्रयत्न करावे लागतात; परंतु अनेकदा कुरबुरी...\nअखेर सासरच्यांनी विष पाजलेल्या 'त्या' महिलेचा मृत्यू\nमरखेल (नांदेड) : सोमुर (ता.देगलूर) येथील एका विवाहित महिलेला सासरच्या लोकांनी लग्नानंतर सतत चार वर्षांपासून शारीरिक व मानसिक छळ करून ता.02 जानेवारी...\nशुभमंगलदरम्यान वधूवर गोळीबार; तरीही वधू...\nनवी दिल्लीः विवाह सोहळा सुरू असताना वधूच्या दिशेने गोळीबार झाला. नवरीच्या पायाला गोळी लागली. नवरी जखमी अवस्थेत रुग्णालयात गेली अन् उपचारानंतर पुन्हा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी ह���े ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/sofas/unbranded+sofas-price-list.html", "date_download": "2019-01-21T02:16:31Z", "digest": "sha1:VU5SNPWGZLYTLXNUF2AHDQHCSJQNY7VH", "length": 21555, "nlines": 499, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "उंब्रन्डेड सोफ़ास किंमत India मध्ये 21 Jan 2019 वरसूची | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nIndia 2019 उंब्रन्डेड सोफ़ास\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nउंब्रन्डेड सोफ़ास दर India मध्ये 21 January 2019 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 210 एकूण उंब्रन्डेड सोफ़ास समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन जिंजर कॉंटेम्पोरारी वने सेंटर सोफा इन ब्राउन चेक कॉलवर बी अर्र आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Naaptol, Shopclues, Indiatimes, Snapdeal सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी उंब्रन्डेड सोफ़ास\nकिंमत उंब्रन्डेड सोफ़ास आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन एलिझा तवॊ सेंटर फॅब्रिक सोफा विथ सॉलिड वूड लेग्स बी डेसिग्न मंकी Rs. 67,319 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.1,199 येथे आपल्याला बेस्टवाय कंफोर्ट Quest इन्फ्लाटॉब्ले कंफी कबे चेअर औरंगे उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nदर्शवत आहे 210 उत्पादने\nफॅबॉसिटी उपहोलस्टरी फॅब्रिक फॉर सोफा सेल्वातिक\nएमिलियो सुपरब तवॊ सेंटर सोफा इन मरून कॉलवर बी फुर्ण्य\n- माईन मटेरियल Fabric\nमिस्ट फॅब्रिक तवॊ स���ंटर सोफा इन बेरीज कॉलवर बी होमॅटोवन\n- माईन मटेरियल Fabric\nस्वकीय 2 सेंटर सोफा बी लूकिंग गुड फुर्नितुरे\n- माईन मटेरियल Fabric\nकॅलीडोन फॅब्रिक तवॊ सेंटर सोफा इन नुटमेग कॉलवर बी होमॅटोवन\n- माईन मटेरियल Fabric\nसॅंटियागो सिंगल सेंटर सोफा इन हनी ओक फिनिश बी उडवर्थ\nसॅन जुअलीण सिंगल सेंटर सोफा विथ औरंगे कशिवस बी उडवर्थ\nब्रुसेल्स रेपोसे डबले सेंटर सोफा विथ थ्रोव पिल्लउ इन चारकोल ग्रे कॉलवर बी कॅसॅकॅराफ्ट\n- माईन मटेरियल Fabric\nटोकियो तोटल्य तवॊ सेंटर सोफा इन नव्य ब्लू ओरिट्झ कॉलवर बी कॅसॅकॅराफ्ट\n- माईन मटेरियल Fabric\nबेस्टवाय कंफोर्ट Quest इन्फ्लाटॉब्ले कंफी कबे चेअर औरंगे\nफ्लोरियानोपोलीस डबले सेंटर सोफा विथ थ्रोव पिल्लउ इन फावत कॉलवर बी कॅसॅकॅराफ्ट\n- माईन मटेरियल Fabric\nदोट्टेद डफ्फय तवॊ सेंटर सोफा इन गोल्डन ब्राउन कॉलवर बी डेसिग्न मंकी\n- माईन मटेरियल Fabric\nसुक्षर सिंगल सेंटर सोफा इन मल्टि कॉलवर फिनिश विथ मुद्रमार्क\n- माईन मटेरियल Mango Wood\nआलिया सुपरब तवॊ सेंटर सोफा इन क्रीम कॉलवर बी फुर्ण्य\n- माईन मटेरियल Fabric\nतुरिन तवॊ सेंटर सोफा लीगत ब्राउन बी फोर्झ्या\n- माईन मटेरियल Fabric\nनप तवॊ सेंटर सोफा इन स्टॅंडर्ड रुस्त कॉलवर बी फोर्झ्या\n- माईन मटेरियल Fabric\nळ्यततों सिंगल सेंटर सोफा इन प्रोव्हिनसिल टीक फिनिश बी आंबेर्विल्ले\nअसलो सिंगल सेंटर सोफा इन प्रोव्हिनसिल टीक फिनिश बी उडवर्थ\nमेक्सिको सिंगल सेंटर सोफा इन प्रोव्हिनसिल टीक फिनिश बी आंबेर्विल्ले\nआलिया मॉड्युलर तवॊ सेंटर सोफा 2 कॉर्नर सेंटर इन ब्लॅक कॉलवर बी फुर्ण्य\n- माईन मटेरियल Fabric\nपोलंड तवॊ सेंटर सोफा इन कॉफी ब्राउन कॉलवर बी एवोक\n- माईन मटेरियल Fabric\nविलिन्गडॉन सिंगल सेंटर सोफा इन नातूरळ शीशम फिनिश बी आंबेर्विल्ले\nप्रेस्टन फॅब्रिक तवॊ सेंटर सोफा इन रेड कॉलवर बी होमॅटोवन\n- माईन मटेरियल Fabric\nहर्टफोर्ड सिंगल सेंटर सोफा इन एस्प्रेसो वॉलनट फिनिश बी आंबेर्विल्ले\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/critical-allegations-against-former-ips-officer-suresh-khopade-nangre-patil-new/", "date_download": "2019-01-21T01:37:49Z", "digest": "sha1:DUDXESW4NTZTWZUQKT4GWT4IE3OFOIU4", "length": 16280, "nlines": 96, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "माजी आयपीएस सुरेश खोपडें चे विश्वास नांगरे पाटलांवर गंभीर आरोप", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमाजी आयपीएस सुरेश खोपडें चे विश्वास नांगरे पाटलांवर गंभीर आरोप\nसुरेश खोपडे यांनी शांततेचं प्रतीक म्हणून बसवण्यात आलेला कबुतराचा पुतळा नांगरे पाटलांनी काढल्यामुळे पेटला वाद\nसातारा : तत्कालीन पोलीस अधीक्षक सुरेश खोपडे यांनी साताऱ्यात बसवलेला कबुतराचा पुतळा कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी काढल्यामुळे वातावरण चांगलच तापल आहे. सुरेश खोपडे यांनी साताऱ्यात पत्रकार परिषद घेऊन विश्वास नांगरे पाटलांवर आरोप केले आहेत. २००२ साली सातारा पोलीस मुख्यालयाबाहेर तत्कालीन पोलीस अधीक्षक सुरेश खोपडे यांनी शांततेचं प्रतीक म्हणून कबुतराचा पुतळा बसवला होता. व्हीआयपींच्या गाड्यांना अडथळा हे कारण पुढे करत विश्वास नांगरे पाटील यांच्या आदेशावरून तो काढण्यात आला.\nकाय म्हणाले सुरेश खोपडे \n”मुंबईतील २६/११ हल्ल्याला ९ वर्षे पूर्ण झाली तेव्हा एक लेख लिहिला होता. समुद्रामार्गे दहशतवादी मुंबईत येत असल्याची माहिती आयबीने दिली होती. पण त्याकडे दुर्लक्ष का करण्यात आलं, याचा जाब त्या विभागाच्या विश्वास नांगरे पाटील यांच्यासह इतर अधिकाऱ्यांना विचारला होता. जेणेकरुन अंतर्गत सुरक्षा आणखी मजबूत करता येईल. मात्र, याचाच राग मनात धरुन मी राज्यभरात विविध ठिकाणी बसवलेले पुतळे काढण्यात येत आहेत,” असा गंभीर आरोप माजी आयपीएस अधिकारी सुरेश खोपडे यांनी केला.\n९ फेब्रुवारीला सुरेश खोपडे यांनी फेसबुकवर पोस्ट टाकून नाराजी व्यक्त केली होती\nपुणे : शहीद मेजर नायर यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात…\n‘आता काही केलं तरी राहुल गांधी पंतप्रधान होऊ शकत…\nपोलीस ‘शांती दूत’ कि ‘कर्दन काळ’\n1999 साली माझी पोलीस अधीक्षक सातारा म्हणून नेमणूक झाली .शिवरायांच्या कर्म भूमीत sp म्हणून काम करणे पोलीस दलात मोठे भूषणाव असते .तिथले पोलीस कर्मचारी जेव्हढे मेहनती व जीवाला जीव देणारे तेव्हडीच जनता, प्रसार माध्यमे ,लोकप्रतिनिधी हे कायद्याचा आदर करणारी ,जनताभि मुख अधिकाऱ्याला सहकार्य करणारी ,आदर तिथ्य शील आहेत तशीच निर्भय व बानेदार सुद्धा आहेत.ह��� मी स्वतः अनुभवले आहे.\nपोलीस अधीक्षक सातारा कार्यालयाची दगडी बांधकामातील भव्य,सुंदर ऐतिहासिक इमारत आहे .माझ्या वेळी या इमारती समोर प्रचंड मोठ्या अश्या कांही बिडात व पितळात बनविलेल्या ऐतिहासिक तोफा ओळीने शत्रू सैनिका वर डागलेल्या व रोखून ठेवलेल्या अवस्थेत सज्ज दिसत. कांहींना ते चांगले वाटे मला मात्र कार्यालयात प्रवेश करताना त्या तोफा पाहून विसंगत व कालबाह्य वाटत. त्याच काळात पोलीस दल प्रभावी व परिणाम कारक कसे बनविता येईल या बद्दल माझे संशोधन चालू होते. पोलीस कार्य पद्धती जशी कालबाह्य तशीच पोलिसांची प्रतिकेही कालबाह्य झालेली आहेत .तोफा किल्ल्यावर योग्य ठरतील ,पण सामाजिक आर्थिक दुबल्या ,अल्पसंख्यांक ,नाडलेल्या जनतेला न्याय देणाऱ्या पोलीस अधीक्षकांच्या दारात तोफा कश्याला तोफा हे दडप शाहीचे प्रतीक आहे तोफा हे दडप शाहीचे प्रतीक आहे खोट्या केस मध्ये फलटण फोउजदाराने पकडलेल्या पारध्याच्या पोराची आई किंवा कोयना नगरच्या लाकूड तोडीच्या खोट्या आरोपा खाली पकडलेल्या आदिवासी महिलेला स्थानिक फोऊजदार विरुद्ध न्याय मागण्यासाठी sp कडेच जावे लागते. अशी माणसे कार्यालयासमोरील या तोफा पाहून हादरून जातात. तोफा हे सरंजामदारि व दडप शाहीचे प्रतीक आहे म्हणून मी त्या तोफा हटविल्या. सातारा पोलीस अधीक्षक कार्यालय हे दिन दुबळ्या शोषित जनतेच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण करण्या साठी आहे खोट्या केस मध्ये फलटण फोउजदाराने पकडलेल्या पारध्याच्या पोराची आई किंवा कोयना नगरच्या लाकूड तोडीच्या खोट्या आरोपा खाली पकडलेल्या आदिवासी महिलेला स्थानिक फोऊजदार विरुद्ध न्याय मागण्यासाठी sp कडेच जावे लागते. अशी माणसे कार्यालयासमोरील या तोफा पाहून हादरून जातात. तोफा हे सरंजामदारि व दडप शाहीचे प्रतीक आहे म्हणून मी त्या तोफा हटविल्या. सातारा पोलीस अधीक्षक कार्यालय हे दिन दुबळ्या शोषित जनतेच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण करण्या साठी आहे दडप शाही करण्यासाठी नव्हे दडप शाही करण्यासाठी नव्हे म्हणून त्या ठिकाणी शांतता व सुरक्षिततेचे प्रतीक असलेले ‘शांती दूत’ हे प्रतीक बसविले.\nआम्हा पोलिसांचे दर वर्षी आर्म फायरिंग प्रॅक्टिस घेतले जाते .माणसाच्या कम्बर ते माने पर्यंतच्या टार्गेट वर बुल वर(हृदयावर) अचूक गोळी मारणारास पैकीच्या पैकी मार��क मिळतात. असा सराव माणसे मारण्यासाठी नव्हे त्यांचे संवरक्षणासाठी केला जातो म्हणून त्याच पुंगल्या वितळवून आम्ही प्रचंड मोठे व आकर्षक शिल्प बनविले. सर्व कर्मचाऱ्यांनी श्रमदान करून ते बसविले होते . गेले 18 वर्ष ते दिमाखात उभे होते . काल रात्री मात्र त्या निर्जीव ,निरुपद्रवी कबुत्रावर कोल्हापूरच्या शूर IGP नांगरे पाटील यांच्या नेतृत्वात पोकलंड, गॅस कटरच्या साह्याने हल्ला चढविला.आणि पहाटे पर्यंत काम फत्ते झाले\nएक निर्जीव पक्षी मारल्याचे माझ्या सह सर्व साताराकराना दुःख झाले .पूर्व सूचना न देता, जनतेचीतक्रार नसता एव्हड्या गनिमी काव्याने केलेल्या कारवाईचे समाधान कारक उत्तर कुणीही दिलेले नाही. खरे तर पानसरे व दाभोलकर हिआमची हिमालया एव्हडी माणसे संपविली ती नांगरे पाटलाच्या हद्दीत राहणारी. शौर्य दाखवायचे तर नांगरे पाटलांनी आम्हाला वणंदनिय असलेल्या पानसरे व दाभोलकर यांच्या खुन्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर पोकलंड व कटर सह हल्ला करून दाखवावा अन्यथा तो शांतिदूत पूर्वीच्या ठिकाणी लावावाअन्यथा तो शांतिदूत पूर्वीच्या ठिकाणी लावावा जो दिन दुबल्याना सुरक्षिततेचे वचन देतो व पोलीस दल व एकूणच प्रशासकीय सुधारणांचे प्रतिमात्मक रणसिंग फुंकतो \nशांती दूत हटविल्याने सातारा मधील सर्व थरातील जनतेच्या भावना अत्यन्त तीव्र आहेत म्हणून मी IGP नांगरे पाटलांना नम्र विनंती करतो की त्यांनी शांती दूत पूर्वीच्याच ठिकाणी समारंभ पूर्वक ठेवावा . अन्यथा एक भारतीय नागरिक म्हणून त्यांना बजावू इच्छितो की एक नोकरशहा किंवा सरकार जनतेच्या भावनेवर कायद्याचा धाक दाखवून पोकलंड व कटर फिरवू शकते .पण ठरवले तर भारतीय जनता बुलडोझर फिरवू शकते, त्यात नोकरशहाच काय पण सरकार हि कोसळते \nपुणे : शहीद मेजर नायर यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार\n‘आता काही केलं तरी राहुल गांधी पंतप्रधान होऊ शकत नाही’\nभाजपसह कॉंग्रेसची झोप उडवणारी उत्तर प्रदेशातील आघाडी\n‘भाजप आणि सीबीआय च साटलोट’\nमायावतींवरील टीका खपवून घेणार नाही,रामदास आठवलेंंनी भाजपला सुनावले\nनवी दिल्ली : भाजपसोबत असलो तरीही मायावतींबाबत असली भाषा खपवून घेतली जाणार नाही, असा सज्जड दम केद्रीय मंत्री रामदास…\nउस्मानाबाद लोकसभेला राष्ट्रवादीकडून राणा जगजितसिंह पाटील\nसुप्रिया सुळे यांना संसदरत��न पुरस्कार प्रदान\n… ‘तर रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल’\nयुजी चहल … छोटा पैकेट बड़ा धमाका\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\nआढळरावांविरोधात लढण्याआधीच दादांनी केली तलवार म्यान \nउस्मानाबाद लोकसभेला राष्ट्रवादीकडून राणा जगजितसिंह पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mdd.maharashtra.gov.in/1155/%E0%A4%AE%E0%A5%8C%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%A6-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%AB%E0%A4%A4-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%B5-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A7-%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%BE", "date_download": "2019-01-21T02:08:38Z", "digest": "sha1:THGKR2YQQA4VBLNEDM7CW3ZDSMHCWLSF", "length": 23673, "nlines": 320, "source_domain": "mdd.maharashtra.gov.in", "title": "शोधा", "raw_content": "\nमहाराष्ट्र शासन अल्पसंख्याक विकास विभाग\nअधिनस्त संस्था व संबधित अधिनियम\nप्री - मॅट्रिक शिष्यवृत्ती\nमेरीट कम मिन्स शिष्यवृत्ती\nमौलाना आझाद राष्ट्रीय फेलोशिप (अल्पसंख्याक कार्य मंत्रालय भारत सरकार )\nराज्य शासन पुरस्कृत योजना\nउच्च व व्यावसायिक शिक्षणासाठी राज्य शासनाची अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती\nमदरसांमधून गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी विशेष कार्यक्रम S P Q E M (मानव संसाधन विकास मंत्रालय भारत सरकार )\nराज्य शासन पुरस्कृत योजना\nडॉ झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना\nअल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थामध्ये पायाभूत सुविधा विकास योजना\nआय डी एम आय (मानव संसाधन विकास मंत्रालय भारत सरकार )\nराज्य शासन पुरस्कृत योजना\nअल्पसंख्यांक बहुल शाळांना अनुदान\nविद्यार्थिसाठी वसतीगृह (केंद्र व राज्य)\nकस्तुरबा गांधी बालिका विद्यालय (मानव संसाधन विकास मंत्रालय)\nपढो परदेस (अल्पसंख्याक कार्य मंत्रालय भारत सरकार )\nमौलाना आझाद फांऊडेशन (मानव संसाधन विकास मंत्रालय भारत सरकार)\nफ्री कोचिंग व अलाईड स्किम (अल्पसंख्याक कार्य मंत्रालय)\nराज्य शासन पुरस्कृत योजना\nमौलाना आझाद मोफत शिकवणी व संबंध योजना\nअल्पकालावधीन रोजगारभिमुख प्रशिक्षण फी प्रतिकृती योजना\nनविन तंत्रनिकेतन सुरू करणे\nनवीन आय टि आय सुरु करणे\nआय टि आय मध्ये दुसरी-तिसरी पाळी सुरु करणे\nबहु क्षेत्रीय विकास कार्यक्रम\n११ वी पंचवार्षिक योजना\n१२ वी पंचवार्षिक योजना\nराज्य अल्पसंख्याक आयोगाच्या योजना\nउर्दू शाळेत मराठी भाषा शिकवणी वर्ग\nउर्दू अकादमी, हज समिती, वक्फ मंडळ\nमहाराष्ट्र राज्य हज समिती\nमहाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ\nमौलाना आझाद थेट कर्ज योजना\nराजीव गांधी शैक्षणिक कर्ज योजना\nमौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ\nएन एम डी एफ सी N M D F C\nअल्पसंख्यांक बहुलक्षेत्र ( जनगणना २०११ )\nअल्पसंख्यांक दर्जा प्रमाणपत्रांसाठी लॉग इन\nअल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थांची यादी\nअल्पसंख्यांक बहुल पायाभुत सुविधांसाठी लॉग इन\nमौलाना आझाद मोफत शिकवणी व संबंध योजना\nतुम्ही आता येथे आहात :\nराज्य शासन पुरस्कृत योजना\nमौलाना आझाद मोफत शिकवणी व संबंध योजना\nसंशोधन प्रशिक्षण व योजनांचा प्रसिध्दी\nमौलाना आझाद मोफत शिकवणी व संबंध योजनाविषयीचा शासन निर्णय\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nराज्यातील अल्पसंख्यांक उमेदवारांना शासकीय/निमशासकीय सेवेत संधी उपलब्ध होण्यासाठी केंद्रिय लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, बँकिंग सेवा भरती तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी सामायिक प्रवेश परिक्षेच्या व इयत्ता १० वी तसेच १२ वी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी विशेष शिकवणी वर्ग सुरु करणे.\n(२) योजनेची अंमलबजावणी :-\nखाजगी प्रशिक्षण संस्थेमार्फत अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येते. खाजगी प्रशिक्षण संस्थेची निवड शासनामार्फत करण्यात येते.\n(३) योजनेंतर्गत शिक्षण देण्यासाठी प्रशिक्षण केंद्रे:-\nराज्यातील मुंबई, ठाणे, अमरावती, औरंगाबाद, नागपूर, पुणे व नाशिक या शहरामध्ये प्रशिक्षण केंद्रांची सुविधा उपलब्ध करुन देणार आहे. सदर प्रशिक्षण केंद्रामध्ये सन 2017 पर्यंत निवड केलेल्या संस्था, अभ्यासक्रम, संस्थेचा दूरध्वनी क्र. व अभ्यासक्रमासाठी मान्यता दिलेल्या विद्यार्थ्यांची संख्या याची माहिती पुढीलप्रमाणे आहे.\nस्टडी सर्कल करिअर डेव्हलेपमेंट इन्स्टिट्युट\n101, पहिला मजला, डेक्कन विहार, भवानी शंकर मार्ग, दादर, मुंबई-400028.\nसंपर्क - श्री.आनंद पाटील-\nकेंद्रिय लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा (UPSC)\nमहाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा (MPSC) (राजपत्रित)\nमहाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा (MPSC) (अराजपत्रित)\nबँकींग सेवा स्पर्धा परीक्षा\n3 रा मजला, अभ्युद्य नगर, महानगरपालिका शाळा, काळाचौकी, शहिद भगतसिंग मैदानाजवळ, कॉटनग्रीन (प.), मुंबई-400033.\nसंपर्क- श्री. मंगेश बोरकर - 9833913652\nकेंद्रिय लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा (UPSC)\nमहाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा (MPSC) (राजपत्रित)\nमहाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा (MPSC) (अराजपत्रित)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, कन्नमवार नगर, विक्रोळी (पू.), मुंबई - 400083\nसंपर्क- श्री.रूपाली सादरे- 022-25775077 / 25783505\nबँकींग सेवा स्पर्धा परीक्षा\nइ. 10 वी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांकरिता विशेष शिकवणी वर्ग\nइ. 12 वी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांकरिता विशेष शिकवणी वर्ग\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, कन्नमवार नगर, विक्रोळी (पू.), मुंबई - 400083\nसंपर्क- श्री. राहूल झोटे - 8108153485\nबँकींग सेवा स्पर्धा परीक्षा\n3, साई प्लाझा, पटेल चौक, रेल्वेस्टेशन समोर, यु.टी.आय. बँकेशेजारी, घाटकोपर (पू.), मुंबई-77\nसंपर्क- श्री.राजेंद्र नेने- 022-25937935\nइ. 10 वी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांकरिता विशेष शिकवणी वर्ग\nइ. 12 वी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांकरिता विशेष शिकवणी वर्ग\nश्री कॉम्प्लेक्स, पहिला मजला, संत गाडगेबाबा चौक, अमरावती.\nकेंद्रिय लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा (UPSC)\nमहाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा (MPSC)\nयुनिक ॲकेडमी, देवीदास आर्केड, हॉटेल रोशनी जवळ, पंचवटी चौक, अमरावती.\nसंपर्क- श्री.अमोल पाटील- 9422355664\nकेंद्रिय लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा (UPSC)\nमहाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा (MPSC)\nएक्सल ट्युटोरिअल, डॉ. गुडाढे हॉस्पिटलच्या मागे, कॅम्प मस्जिद जवळ, कॅम्प, अमरावती.\nसंपर्क- श्री. नावेद असद खान - 9325545450\nमहाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा (MPSC)\nबँकींग सेवा स्पर्धा परीक्षा\nपहिला मजला, विठ्ठल पार्क, गंगापूर रोड, अशोक स्तंभाजवळ, नाशिक-422002\nकेंद्रिय लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा (UPSC)\nमहाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा (MPSC) (राजपत्रित)\nमहाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा (MPSC) (अराजपत्रित)\nबँकींग सेवा स्पर्धा परीक्षा\nइ. 10 वी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांकरिता विशेष शिकवणी वर्ग\nइ. 12 वी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांकरिता विशेष शिकवणी वर्ग\nस्टडी सर्कल करिअर डेव्हलेपमेंट इन्स्टिट्युट\nइ-6/7, राजकमल कॉम्पेक्स, पंचशील चौक, धंतोली, नागपूर.\nकेंद्रिय लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा (UPSC)\nमहाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा (MPSC) (राजपत्रित)\nमहाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा (MPSC) (अर��जपत्रित)\nडायमंड चॅरिटेबल ॲन्ड एज्युकेशन संस्था\nडायमंड चॅरिटेबल ॲन्ड एज्युकेशन ट्रस्ट, प्लॉट नं. 162, ईदगाह मैदानासमोर, जाफर नगर, पोलीस लाईन टाकली, नागपूर- 440013\nप्रबोधन बहुउद्देशीय संस्था संचलित सायन्स ॲकॅडमी\nसुयश अपार्टमेंट, पिंजरे नगर, येरवडा, पुणे.\nकेंद्रिय लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा (UPSC)\nमहाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा (MPSC) (राजपत्रित)\nमहाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा (MPSC) (अराजपत्रित)\nबँकींग सेवा स्पर्धा परीक्षा\nइ. 10 वी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांकरिता विशेष शिकवणी वर्ग\nइ. 12 वी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांकरिता विशेष शिकवणी वर्ग\nप्रबोधन बहुउद्देशीय संस्था संचलित सायन्स ॲकॅडमी\nदुसरा मजला, ठाकूर बिल्डिंग, टिप टॉप स्विट्सच्या वर, रेल्वे स्टेशन जवळ, ठाणे (प.)\nकेंद्रिय लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा (UPSC)\nमहाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा (MPSC) (राजपत्रित)\nमहाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा (MPSC) (अराजपत्रित)\nबँकींग सेवा स्पर्धा परीक्षा\nइ. 10 वी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांकरिता विशेष शिकवणी वर्ग\nइ. 12 वी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांकरिता विशेष शिकवणी वर्ग\nशेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ\nएस.एस.पी.एम.एज्यु. कॉम्पेक्स, शुभम अपार्टमेंट जवळ, गोरपाडा तलावासमोर, मिलिंद नगर, कल्याण (प.), जि. ठाणे.\nसंपर्क- श्री.पंकज जाधव- 9323477994\nकेंद्रिय लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षा (UPSC)\nइ. 10 वी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांकरिता विशेष शिकवणी वर्ग\nइ. 12 वी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांकरिता विशेष शिकवणी वर्ग\n207, वर्धमान इंडस्ट्रीयल इस्टेट, गोकुळ नगर, ओल्ड आग्रा रोड, ठाणे (प.)- 400601\nसंपर्क- श्री. अमरजीत सिंग-7710010101\nइ. 10 वी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांकरिता विशेष शिकवणी वर्ग\nइ. 12 वी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांकरिता विशेष शिकवणी वर्ग\n© अल्पसंख्याक विकास विभाग यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.\nएकूण दर्शक: ४९४९५१ आजचे दर्शक: १३२", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/sbi-loses-7-thousand-718-crores-118431", "date_download": "2019-01-21T01:59:13Z", "digest": "sha1:V6OY5NT5Q22SKFRE6LEOV5FXGN7HLTTO", "length": 11386, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "SBI loses 7 thousand 718 crores 'एसबीआय'ला 7 हजार 718 कोटींचा तोटा | eSakal", "raw_content": "\n'एसबीआय'ला 7 हजार 718 कोटींचा तोटा\nमंगळवार, 22 मे 2018\nमुंबई - बुडीत कर्जे, बॉण्डची सुमार कामगिरी आ��ि सहयोगी बँकांचा भार सांभाळणाऱ्या भारतीय स्टेट बँकेला (एसबीआय) 31 मार्च रोजी संपलेल्या चौथ्या तिमाहीत 7 हजार 718 कोटींचा तोटा झाला आहे. मंगळवारी येथे एसबीआयने आर्थिक वर्ष 2017-18 ची आकडेवारी जाहिर केली.\nमुंबई - बुडीत कर्जे, बॉण्डची सुमार कामगिरी आणि सहयोगी बँकांचा भार सांभाळणाऱ्या भारतीय स्टेट बँकेला (एसबीआय) 31 मार्च रोजी संपलेल्या चौथ्या तिमाहीत 7 हजार 718 कोटींचा तोटा झाला आहे. मंगळवारी येथे एसबीआयने आर्थिक वर्ष 2017-18 ची आकडेवारी जाहिर केली.\nदेशातील मोठी बँक असलेल्या एसबीआयच्या बुडीत कर्जामध्ये गेल्या वर्षभरात मोठी वाढ झाली आहे. आर्थिक वर्षात बँकेने बुडीत कर्जांकरिता 66 हजार 58 कोटींची तरतूद केली. बॅँकेला वर्षभरात 2 लाख 65 हजार 100 कोटिंचा महसूल मिळाला असून यात गतवर्षीच्या तुलनेत किरकोळ घट झाली. चौथ्या तिमाहीत बँकेला 7 हजार 718 कोटींचा तोटा झाला. या तिमाहीत 23 हजार 601 कोटींची तरतूद केली. चौथ्या तिमाहीत बँकेला 68 हजार 436 कोटींचा महसूल मिळाला असून 15 हजार 883 कोटींचा परिचालन नफा झाल्याचे बँकेने म्हटले आहे.\nऊर्जा, पोलाद आणि बांधकाम आदी पायाभूत सेवा क्षेत्रात बँकेने मोठ्या प्रमाणात कर्जे दिली असून त्यातील अनेक बुडीत खात्यात गेली आहेत.\nमुंबई - केंद्रासह राज्य सरकारही कर्जाच्या खाईत लोटल्याचे सध्याचे चित्र असताना राज्य सरकारच्या महसुली जमापेक्षा महसुली खर्चात वाढ होत असल्याने ऐन...\nउद्‌घाटनासाठी शेतकऱ्यांच्या दु:खाचा वापर - डॉ. आ. ह. साळुंखे\nनाशिक - अखिल भारतीय साहित्य संमेलनासाठी बोलावले आणि निमंत्रण रद्द केल्याने गोंधळ उडाला. टीका होऊ...\nरस्त्यावरच लावले शेतकऱ्यांच्या मुला-मुलींचे लग्न\nनागपूर : संपूर्ण कर्जमुक्ती व दुष्काळग्रस्तांना हेक्‍टरी पन्नास हजारांची मदत यासह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने \"कर्जाची वरात...\nकर्जबाजारपणाला कंटाळून शेतकऱ्याने केली आत्महत्या\nजायखेडा, (जि.नाशिक) : बागलाण तालुक्यातील सारदे येथील शिवाजी निंबा कापडणीस (५५) यांनी सततची नापिकी व हातउसनवार घेतलेले पैसे तसेच बॅकेचे कर्ज, कांदा...\nमोदी सरकारने वाढविला देशावरील कर्जाचा डोंगर; कर्ज 82 लाख कोटींवर\nनवी दिल्ल्ली: मोदी सरकार येत्या लोकसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लोकप्रिय घोषणा करण्याच्या विचारात आहे. मात्र दुसरीकडे वित्तीय तूट मोठ���या...\n'सरकारमधील लोकांनाच ऐकायचाय डान्समधील पैजणांचा आवाज'\nसांगली : सरकारमध्ये बसलेल्या लोकांनाच डान्सबारमधील पैजणांचा आवाज ऐकावा वाटतोय. कर्जाच्या बदल्यात खाजगी विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांवर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lokrang-news/comedy-story-we-play-chess-1103579/", "date_download": "2019-01-21T01:43:02Z", "digest": "sha1:3ZLOSFRTU6WF46PZ4JZPPY6BHYA5DPVM", "length": 22887, "nlines": 196, "source_domain": "www.loksatta.com", "title": "आम्ही बुद्धिबळ खेळतो! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\nशशिकला यांना तुरुंगात विशेष वागणूक\nरविवारी सकाळी मस्त निवांत पेपर वाचत असताना विश्वनाथन आनंदच्या बुद्धिबळ विश्वविजेतेपदाच्या लढतीची बातमी वाचून अचानक मला आज बुद्धिबळ खेळायची लहर आली.\nरविवारी सकाळी मस्त निवांत पेपर वाचत असताना विश्वनाथन आनंदच्या बुद्धिबळ विश्वविजेतेपदाच्या लढतीची बातमी वाचून अचानक मला आज बुद्धिबळ खेळायची लहर आली. मला बुद्धिबळाची तशी फार आवड. पण गेल्या काही वर्षांत बहुतेक सगळ्या मित्रांची लग्न होऊन ते आपापल्या सांसारिक प्रपंचाचे दळण दळण्यात व्यग्र असल्यामुळे आजकाल ३-४ तासांसाठी पडीक मित्र सापडणं ही तशी दुर्मीळ गोष्ट झालेली आहे. बुद्धिबळ खेळायला घरातच कोणी बकरा शोधायचा म्हटला तर आईवर आधीच टीव्ही सीरिअल मधल्या एका सुनेच्या घटस्फोटाचे टेन्शन, दुसऱ्या सुनेवर असलेला चोरीचा आळ, गुंतागुंतीची लफडी, सासू-नणंदेची छळवादी कटकारस्थाने अशा जागतिक दर्जाच्या प्रश्नांचा खूपच बोजा असल्यामुळे तिला अजून उगाच बुद्धिबळाचा भार द्यायला नको. मुलगा तसा लहान आहे आणि त्यातही त्याची प्रश्नांची तोफ अखंड धडाडत असते. त्यामुळे त्याला बुद्धिबळाबद्दल सांगायचे म्हणजे खेळ बाजूला आणि ‘घोडा घोडय़ासारखा दिसतो, पण उंट उंटासारखा का दिसत नाहीये’ ‘राजा आकाराने हत्तीपेक्षा मोठा कसा काय’ ‘राजा आकाराने हत्तीपेक्षा मोठा कसा काय’ अशा निरुत्तर करणाऱ्या प्रश्नांची उत्तरं देता देता माझी बुद्धी आणि बळ दोन्हीही बुद्धिबळ खेळायच्या आधीच संपून जायचे. त्यामुळे त्याच्या नादाला मी लागलो नाही. शेवटी सर्व शक्यतांची पडताळणी केल्यावर आमच्या सौ.लाच बुद्धिबळ खेळायला राजी करण्याशिवाय दुसरा पर्याय दिसत नव्हता. दिवाणखान्यात बसून तांदूळ निवडणाऱ्या सौ.समोर मी बुद्धिबळ खेळण्याचा प्रस्ताव ठेवला. तिने तो तांदळातल्या खडय़ासारखा सहजपणे उचलून बाजूला टाकला. पण मीही साधा सुधा खडा नसल्याने पाच र्वष सांसारिक उन्हाळे, पावसाळे, पूर, वादळं झेलून निगरगट्ट झालेल्या नर्मदेच्या गोटय़ाप्रमाणे तिथून हटलो नाही. शेवटी बुद्धिबळ म्हणजे फारच बोिरग. काय ते २-४ तास एका जागी पुतळ्यासारखे बसून राहतात माणसं असं नाक मुरडतच, पण सौ.ने खेळायला होकार दिला आणि मग एकदाचे बरेच वर्षांनी आमच्या माळ्यावरून हत्ती, घोडे, उंट आपापल्या अंगावरची धूळ झटकत खाली उतरू लागले.\nआमच्या सौ.ला तशी बुद्धिबळाची थोडीफार माहिती आहे, पण त्याची आवड वगरे तशी अजिबात नाही. आमच्या सौ.चे बुद्धिबळातील प्रावीण्य थोडक्यात सांगायचे म्हणजे, आपण आपला नॉर्मल खेळ केल्यास १० मिनिटांत बुद्धिबळाचे २-३ डाव सहजपणे उरकून घेऊ शकतो. असो. विसर पडला असल्यास म्हणून मी तिला घोडा अडीच, हत्ती सरळ आणि आडवा, उंट तिरका अशी पात्रांची जुजबी पुन:ओळख करून दिली. राजाचे कॅसिलग वगरेसारखे बाकी प्रकार सांगितले नाही. नाही तर हे फारच किचकट आहे असे म्हणून ती राजाचे कॅसिलगऐवजी बुद्धिबळ खेळायच्या प्रोग्रामचे कॅन्सेिलग करण्याची शक्यता जास्त होती.आमच्या बुद्धिबळाच्या डावाची दणक्यात सुरुवात झाली. पहिल्याच डावात तिने पहिल्या २-३ चालीतच चक्क शह दिला. मला नव्हे, तर बुद्धिबळ खेळताना फार विचार वगरे करावा लागतो या जगमान्य नियमालाच तिने पहिला शह दिला. गुराढोरांना माळरानावरून हाकतात तसं ती उंट, घोडे, हत्तींना मस्तपकी गप्पा मारत मारत पटावरून इथे-तिथे फिरवत होती. घोडे गाढवासारखे वागत होते. उंट वाळवंटातल्या मृगजळाच्या शोधात इतस्तत: धावत होते. हत्ती कोपऱ्यात खांबा��ारखे मख्ख उभे होते. त्यांचे अजून आयुष्यात पहिले पाऊल पडले नव्हते आणि प्यादी रस्त्यावरच्या अनाथ मुलांसारखी कुठे तरी चौकातल्या सिग्नलवर उभी राहून आपलं पुढे कसं होणार, अशा हताश मुद्रेने आजूबाजूच्या गंभीर परिस्थितीकडे पाहात होती. वजिराला बुद्धिबळात दिशेची आणि गतीची असलेली सूट आणि बायकांना संसारात बोलायची आ\nणि नवऱ्यावर हुकूमत गाजवायची (स्वत:च करून घेतलेली) सूट ह्य़ा सामायिक गुणधर्मामुळे की काय, पण तिचे वजिराबरोबर चांगलेच जमले होते. लालबागच्या राजाचा व्हीआयपी पास असलेल्या मंडळींसारखा तो तोऱ्यात कुठलेही अडथळे आणि थांबे न पाळता थेट माझ्या गोटात शिरला होता. ‘आ बल मुझे मार’ ह्या अवस्थेत तो माझ्या मोहऱ्यांसमोर उभा होता. पण बुद्धिबळात बल नसल्याने माझा घोडा त्या उर्मट वजिराच्या पाश्र्वभागावर आपल्या नालेचा ठसा उमटवण्यास आतुर झाला होता. पण सौं.चा वजीर असल्याने आणि वजीरच मेला तर खेळ लगेच संपून जाईल म्हणून मी सासरच्या पाहुण्यासारखे निमूटपणे त्याचे सगळे चोचले पुरवत होतो. ह्या सगळ्याच्या सोबतीला बॅकग्राऊंडमध्ये सौं.च्या ऑफिसमधल्या गमती, मत्रिणीने घेतलेल्या नवीन नेकलेसचे सूचक वर्णन, ‘अहो कुकरच्या किती शिटय़ा झाल्या जरा खेळता खेळता लक्ष ठेवा हं,’ अशा सूचना इत्यादी गोष्टीही चालूच होत्या. तिच्या मोहऱ्यांप्रती तिच्या अशा प्रचंड अनास्थेमुळे तिचे ४-५ मोहरे आतापर्यंत धारातीर्थी पडलेले होते आणि बाकीचे मोहरे होणारे हाल न सहन होऊन आत्महत्या करण्यासाठी व्याकूळ झाले होते.\nशेवटी मलाच काही करणे भाग होते. फक्त आपलेच मोहरे मरतायत, सामना फारच एकतर्फी होतोय असं सौ.ला वाटू नये म्हणून मी हळूच माझ्याच घोडय़ाने माझा एक उंट आणि दोन प्यादी मारली. पण त्या वेळी एका माजुरडय़ा रिक्षावाल्याची काल माझ्या मत्रिणीने कशी चांगलीच जिरवली, ह्या चित्तथरारक प्रसंगाचे वर्णन पूर्ण भरात असल्यामुळे माझ्या अशा छोटय़ा-मोठय़ा घातपाती कारवायांकडे तिचे लक्ष नव्हते. आपल्याच माणसाने पाठीत सुरा खुपसून विश्वासघात करण्याच्या घटना मानवी इतिहासात बऱ्याचदा घडलेल्या आहेत, पण बुद्धिबळाच्या इतिहासात असा आपल्याच मोहऱ्यांनी दगाफटका करण्याच्या पहिल्या घटनेची नोंद आमच्या घरी झालेली आहे. ह्या घटनेने हादरलेल्या पटावरच्या माझ्या बाकीच्या काळ्या मोहऱ्यांचे चेहरेही पांढरे पडले.\nमाझ्या घोडय़ाने केलेल्या ह्या आत्मघातकी बॉम्बहल्ल्यातून ते मोहरे सावरतात न सावरतात तोच आमच्या सौ.ने दुसरा बॉम्ब टाकला. ती म्हणाली की, ‘‘मला वरणाला फोडणी द्यायला जायचं आहे. असं एक एक चाली करत राहिल्याने अडकून पडायला होतं. म्हणून आपण असं करूया का मी माझ्या पुढच्या ४-५ चाली एकदमच खेळून वरणाला फोडणी द्यायला जाते आणि मग त्या वेळेत तुम्ही तुमच्या पुढच्या ४-५ चाली खेळून ठेवा.’’ हा प्रस्ताव ऐकताच सर्वप्रथम माझा धष्टपुष्ट हत्ती भोवळ येऊन बाजूच्या उंटावर कोसळला. मला तिच्या या बोलण्यावर काय बोलावे तेच कळेनासे झाले. या बुद्धिबळाच्या चाली आहेत की बुद्धिबळ या खेळाचे या जगातून समूळ उच्चाटन करायच्या हालचाली आहेत, हे मला कळेनासे व्हायला लागले होते. ह्य़ा तिच्या चळवळींना वेळीच लगाम न घातल्यास मीही बुद्धिबळाचे नियम विसरून जायचा धोकाही होताच. शेवटी, बुद्धिबळाव्यतिरिक्त सर्व विषयांवर गप्पा मारत रंगलेला, स्वत:पेक्षा दुसऱ्याच्या मोहऱ्यांची जास्त काळजी घेत प्रसंगी स्वत:च्या मोहऱ्यांचा बळी देत प्रचंड आत्मीयतेने आणि काळ्या पांढऱ्या मोहऱ्यांच्या परस्पर आदर आणि आपुलकीने खेळला गेलेला हा बुद्धिबळाचा डाव आम्ही बुद्धिबळ खेळाच्या हितार्थ बरोबरीत सोडून देण्याचा निर्णय घेतला.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nVIDEO: स्पर्धकांना गारठवून टाकणारी आगळीवेगळी बुद्धीबळ स्पर्धा\nआठवडय़ाची मुलाखत : बुद्धिबळ खेळण्याची सक्ती नको\nदिव्या देशमुख आशियाई बुद्धिबळ स्पर्धेत चॅम्पियन\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसत्तेचे केंद्रीकरण की महाआघाडी\nपोट भरण्यासाठी मी एकेकाळी कोथिंबीरसुद्धा विकली; नवाजुद्दीनने सांगितल्या संघर्षाच्या आठवणी\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\n'फक्त कधी आणि कुठे ते सांग'; सारासोबत डेटला जाण्यास कार्तिक आर्यन तयार\nतुझं करिअर उद्ध्वस्त करू, सेटवर जाळपोळ करू; करणी सेनेची कंगनाला धमकी\nमी नायक नाही, कलाकार आहे..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nसत्तेचे केंद्रीकरण की महाआघाडी\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\n.. तर रिझव्‍‌र्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nपंधरा वर्षांनी रेल्वेत पुन्हा कुल्हडचा वापर\nस्वप्निल जोशीला भेटण्याची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2012/11/27/%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%B3%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-21T02:24:46Z", "digest": "sha1:QM6CAEFS7N45CEITSRSOHXLSRW2I7QAW", "length": 16006, "nlines": 83, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "लोकमंगलचा सोहळा - Majha Paper", "raw_content": "\nसोन्यापेक्षाही महागडी ‘यारसागुम्बा’ बुरशी\nसोलापूरच्या लोकमंगल प्रतिष्ठानने सामूहिक विवाह सोहळ्यांचे आयोजन करणार्यां सामाजिक संस्थांसमोर मोठा आदर्श उभा केलेला आहे. सध्याच्या काळामध्ये लग्नाचे खर्च वाढत चाललेले आहे आणि लग्न करणार्यां चे नखरेही वाढलेले आहेत. खिशात पैसे नसताना सुद्धा लोक कर्ज काढून लग्न करण्यास उद्युक्त होत आहेत आणि त्यातले बरेच लोक एखाद्या मुलाचा किवा मुलीचा विवाह करून कायमचेच कर्जाच्या पिंजर्या्त स्वतःहून अडकत आहेत. अशा काळामध्ये सामूहिक विवाह आयोजित केले तर लग्नावर होणारी पैशाची उधळपट्टी वाचते. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून बर्याेच गावातील सामाजिक कार्यकर्ते सामूहिक विवाह सोहळ्यांचे आयोजन करायला लागले आहेत.\nपरंतु सोलापूरच्या लोकमंगल प्रतिष्ठानने आयोजित केलेला सामूहिक विवाह सोहळा अशा प्रकारच्या गावोगाव होणार्यार विवाह सोहळ्यांपेक्षा पूर्णपणे आगळावेगळा होता. अशा विवाह सोहळ्यांना मोठा सामाजिक आशय कसा देता येईल, याचे प्रात्यक्षिक लोकमंगल समूहाचे प्रमुख माजी खासदार सुभाष देशमुख यांनी सोलापुरातल्या सामूहिक विवाह सोहळ्यातून दाखवून दिले आहे.\nया सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये २६४ जोडप्यांचे विवाह एकाच वेळी लावले. हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर या निमित्ताने अक्षरशः दीड ते दोन लाख लोक जमलेले होते आणि पोलीस बंदोबस्त नसताना सुद्धा स्वयंस्फूर्तीने हा सारा जमाव अतीशय शिस्तीत अक्षता टाकण्यासाठी उभा होता. भारतीयांना बेशिस्त म्हटले जाते आणि जिथे अनेक भारतीय एकत्र येतात तिथे ते शिस्त सोडून वागतात अशी आपली ख्याती आहे. म्हणून नेहमीच कुठेही रांगा लावताना पोलिसांना बोलाविल्याशिवाय पर्याय रहात नाही.\nशहरातले लोक काही वेळा शिस्तीत वागतात, परंतु खेडेगावचे लोक शिस्त पाळण्याच्या बाबतीत तुलनेने मागे असतात, असे सरसकट समजले जाते. परंतु काल ह��िभाई शाळेच्या मैदानावर मोठ्या प्रमाणावर खेडूत जमलेले असताना सुद्धा कमालीची शिस्त पाळलेली दिसली. या शिस्तीमागे लोकमंगल प्रतिष्ठानचे व्यवस्थापन कौशल्य प्रकर्षाने जाणवले. गेल्या सात वर्षांपासून लोकमंगल प्रतिष्ठान असा उपक्रम आयोजित करत आलेले आहे आणि वरचेवर या प्रतिष्ठानचे सामूहिक विवाहाचे कार्यक्रम अधिकाधिक नेटकेपणाने आणि सुविहितपणाने आयोजित केले जाताना दिसत आहेत.\nविवाहाच्या समारंभामध्ये विवाहाइतकेच भोजन व्यवस्थेलाही महत्व असते. किंबहुना लाखभर लोकांची जेवणाची उत्तम सोय करणे हे एक शिवधनुष्य पेलण्यासारखेच काम असते. थोडा अंदाज चुकला किवा जेवणाच्या ठिकाणी चेंगराचेंगरी झाली की, सारा कार्यक्रमच बदनाम होऊन जातो. परंतु लोकमंगलच्या कार्यकर्त्यांनी जेवणाची व्यवस्था एवढी उत्तम ठेवली होती की, तिच्यात नाव ठेवायला जागा नव्हती. ८०० स्वयंपाकी आणि दोन हजार कार्यकर्ते ३० हजार चौरस फूट क्षेत्रफळाच्या मंडपामध्ये अतीशय नेटकेपणाने हा अन्नयज्ञ चालवत होते.\nग्रामीण भागामध्ये अल्पवयीन मुलींचे विवाह मोठ्या प्रमाणावर होतात. महाराष्ट्रात ५० टक्के मुलींचे लग्न अठरावे वर्ष गाठण्याच्या आधीच झालेले असते. परंतु लोकमंगल प्रतिष्ठानने आजवर केलेल्या पंधराशे विवाहांमध्ये विवाहाच्या वयासंबंधीचा कायदा मोडून एकही लग्न झालेले नाही. त्याशिवाय या विवाह समारंभात एकाच विवाह वेदीवर हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन आणि बौद्ध अशा चारही धर्मातील वधूवरांचे विवाह एकदम लावले जातात. आपल्या देशाची उन्नती करायची असेल तर लोकांनी परस्परांच्या जवळ आले पाहिजे, कालमान परिस्थिती वर विचार केला पाहिजे, त्यात निर्माण झालेल्या प्रश्नांची चर्चा केली पाहिजे असे केले तरच आपली प्रगती होणार आहे, असे लोकमान्य टिळकांनी म्हणून ठेवलेले आहे.\nपरंतु लोकमंगल प्रतिष्ठानने या निमित्ताने जवळपास दोन लाख विविध जाती-धर्माच्या लोकांना एका प्रांगणात एकत्रित केले. एवढे लोक एकत्र येत असतील तर त्यांच्यासमोर कसला तरी सामाजिक संदेश ठेवला पाहिजे याचेही भान लोकमंगल प्रतिष्ठानने ठेवले होते. या विवाह मंडपाला जोडून दुसरे दोन छोटे मंडप टाकण्यात आलेले होते. त्यातल्या एका मंडपात सध्याच्या पाण्याच्या टंचाईवर उपाय काय करावा याबाबतचे प्रात्यक्षिक ठेवलेले होते. आपण आज पाणी अडवले नाह�� तर उद्या आपल्याला पाण्याविना जगावे लागेल याची जाणीव या प्रदर्शनातून जनतेला करून देण्यात आली.\nया कार्यक्रमाला जोडूनच रक्तदान शिबीरही आयोजित करण्यात आले होते आणि त्यात साडेतीनशे लोकांनी रक्तदान केले. त्याशिवाय स्वयंरोजगारा बाबत मार्गदर्शन करणारे एक छोटे प्रदर्शन होते. ज्यामध्ये सुशिक्षित बेकारांना स्वतःचे उद्योग उभारता यावेत यादृष्टीने मार्गदर्शन करण्यात आलेले होते. जवळपास २५ छोट्या उद्योगांची माहिती देणारे डिजिटल फलक तिथे लावण्यात आलेले होते आणि अशा शंभर उद्योगांची माहिती संकलित केलेले एक पुस्तकही प्रकाशित करण्यात आले.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी वादग्रस्त वक्तव्य विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.missionmpsc.com/mission-mpsc-facebook-page-cross-1-lakh-likes/", "date_download": "2019-01-21T01:37:01Z", "digest": "sha1:3OXG7UCDTKUP65D5MWTCHQ6MZA66C5NI", "length": 11003, "nlines": 250, "source_domain": "www.missionmpsc.com", "title": "'मिशन एमपीएससी'चे एक लाख सदस्यांचे कुटूंब! | Mission MPSC", "raw_content": "\nHome announcement ‘मिशन एमपीएससी’चे एक लाख सदस्यांचे कुटूंब\n‘मिश��� एमपीएससी’चे एक लाख सदस्यांचे कुटूंब\nसन २०१४ मध्ये लावण्यात आलेल्या मिशन एमपीएससीच्या छोट्याशा रोपट्याचे आज एका विशाल वटवृक्षात रुपांतर झाले आहे.\nगेल्या आठवड्यात १ कोटी ९१ लाख हिट्सचा टप्पा गाठल्याचा आनंद साजरा करत असतांना दि.२२ फेबु्रवारी २०१८ रोजी आम्ही फेसबुकवर १ लाखापेक्षा जास्त फॅन्स/ फॉलोअर्स मिळवणार्‍यांच्या पंगतीत जावून बसालो आहे. फेसबुकवर १ लाखापेक्षा जास्त अ‍ॅक्टिव्ह सदस्य तेही १९ ते ३५ या वयोगटातील जाम भारी वाटतेय आज, मात्र मिशन एमपीएससीचे फेसबुकवरील कुटूंब १ लाखापेक्षा जास्त सदस्यांचे झाल्यामुळे कुटूंब प्रमुख म्हणून आमची जबाबदारीही वाढली असल्याची जाणीव आम्हाला आहे. यासाठी आगामी काळात टेस्ट सिरीज, व्हिडीओ लेक्चर, टेक्स्ट मटेरिअयल, विषय निहाय नोट्ससह नवीन उपक्रम सुरु करण्याचा आमचा मानस आहे. यासाठी आपल्या सुचना व नवीन संकल्पनांची आम्हाला गरज आहे. स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होवून अधिकारी होण्यासाठी आपणास आमच्याकडून नेमकं काय हवं आहे, हे खाली कॉमेंट करुन आम्हाला जरुर कळवा.\n– टीम मिशन एमपीएससी\nनियमित अपडेट मिळवण्यासाठी Mission MPSC ला फेसबुक, ट्विटर आणि टेलिग्राम वर फॉलो करा.\nमहाराष्ट्रातील उमेदवारांना यूपीएससी मार्गदर्शन\nराज्य लोकसेवा परीक्षेला बसणाऱ्यांना दिलासा\nस्पर्धा परीक्षेतील भरती प्रक्रिया व गैरकारभाराविरोधात आक्रोश मोर्चा\nएमपीएससी परीक्षेसाठी शाळा, महाविद्यालयांचा नकार\nएमपीएससी प्रक्रिया स्थगितीवर ८ फेब्रुवारी रोजी सुनावणी\nअनाथ मुलांना खुल्या प्रवर्गात १ टक्के समांतर आरक्षण\nमहाराष्ट्रातील उमेदवारांना यूपीएससी मार्गदर्शन\nराज्य लोकसेवा परीक्षेला बसणाऱ्यांना दिलासा\nस्पर्धा परीक्षेतील भरती प्रक्रिया व गैरकारभाराविरोधात आक्रोश मोर्चा\n‘मिशन एमपीएससी’चे एक लाख सदस्यांचे कुटूंब\nएमपीएससी परीक्षेसाठी शाळा, महाविद्यालयांचा नकार\nइंडियन ऑईल मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांसाठी भरती\nकेंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये (CISF) 429 जागांची भरती\nमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात मेगा भरती\nबृहन्मुंबई महानगरपालिकेत ‘दुय्यम अभियंता’ पदांच्या 291 जागा\nमहाराष्ट्र वन विभागामध्ये वनरक्षक पदांकरीता मेगा भरती\nमासिकांमधून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास कसा करावा\nमिशन एमपीएससी पोर्टलवर आजपा��ून सुरु करा युपीएससी, बॅकिंगसह देशपातळीवरील स्पर्धा परीक्षांची...\nआदिवासी मुलांसाठीचा आशेचा सूर्य चमकला\nMission STI – अभ्यास कसा करावा..\nविक्रीकर निरीक्षक (STI) पूर्व परीक्षेचा पेपर कसा सोडवावा\nडाउनलोड करा चालू घडामोडी मासिक - डिसेंबर २०१८\nमहाराष्ट्रातील उमेदवारांना यूपीएससी मार्गदर्शन\nएमपीएससी : राज्यव्यवस्था घटकाची तयारी\nइंडियन ऑईल मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांसाठी भरती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathinovels.net/2008/05/marathi-novel-ch-25.html", "date_download": "2019-01-21T02:10:09Z", "digest": "sha1:MUDIS2OV7VDXGJ4W4AWVVXAPZMC74BTL", "length": 18207, "nlines": 120, "source_domain": "www.marathinovels.net", "title": "Marathi Novels .Net - Free Marathi Novels, Books, Sahitya, Literature, Stories, Cinema, Songs, Blog: Marathi Novel - अद्-भूत : Ch-25: जादूटोणा?", "raw_content": "\nAuthor - सुनिल डोईफोडे\nपोलिस स्टेशनमध्ये डिटेक्टीव्ह सॅमच्या रिकाम्या खुर्चीसमोर एक माणूस बसला होता. सॅम घाईघाईने आला आणि आपल्या खुर्चीवर बसला.\n'' हं ... तर तुमच्याकडे या केसच्या संदर्भात माहिती आहे\n'' होय साहेब ''\nसॅमने एकदा त्या माणसाला नखशिखान्त न्याहाळले आणि तो काय सांगतो याची वाट पाहू लागले.\n'' साहेब खरं म्हणजे... आमच्या शेजारी ती पोरगी नॅन्सी, जिचा खुन झाला म्हणतात, तिचा भाऊ राहातो...'' त्या माणसाने सुरवात केली आणि तो पुढे माहिती सांगु लागला ....\n... एका चाळीत एक घर होतं. त्या घराला जिकडे तिकडे काचेच्या खिडक्याच खिडक्या होत्या. ऐवढ्याकी त्या घरात काय चाललं आहे हे शेजारच्याला कळावं. एका खिडकीतून हॉलमध्ये नॅन्सीचा भाऊ जॉर्ज बसलेला दिसत होता. आता आधीपेक्षा अजूनच तो विक्षीप्त आणि गबाळा दिसत होता. दाढी वाढलेली. केस विस्कटलेले. कपाळावर एक मोठा कशाचातरी टीळा लावलेला. तो फायरप्लेसच्या समोर हातात एक कापडाच बाहुलं घेवून बसला होता. कदाचित ते बाहुलं त्यानेच तयार केलं असावं. बाजुला ठेवलेल्या प्लेटमधून त्याने हातात काहीतरी उचलले आणि तो काहीतरी मंत्रासारखे शब्द उच्चारु लागला\n'' ऍबस थी बा रास केतिन स्तता...''\nत्याने ताटातून जे उचलेले होते ते समोरच्या ज्वालेत जोराने फेकल्यागत टाकले. मोठा भडका उडाला. पुन्हा तो तसाच काहीतरी विचित्र मंत्र उच्चारु लागला\n'' कॅटसी... नतंदी.. वाशंर्पत... रेर्वरात स्तता...''\nपुन्हा त्याने त्या ताटातले धान्यासारखे काहीतरी हातात मुठभर घेवून समोरच्या ज्वालेच्या स्वाधीन केले. यावेळी ज्वालेचा अजुनच मोठा भडका उडाला.\nत्याने हातात��ं बाहूलं बाजूला ठेवलं. ज्वालेच्या समोर वाकुन, जमिनीवर कपाळ घासलं.\nएक माणूस शेजारुन जॉर्जच्या घरात कुतूहलाने डोकावून बघत होता.\nकपाळ घासल्यानंतर जॉर्ज उठून उभा राहाला आणि त्याने एक विचित्र चित्कार केला. जो शेजारुन डोकावत होता तो सुध्दा दचकला. जॉर्जने वाकुन त्याच्या बाजूला ठेवलेलं ते बाहूलं उचललं आणि पुन्हा एक जोरात विचित्र चित्कार केला. सगळीकडे एक अदभूत शांतता पसरली.\n'' आता तू मरायला तयार हो स्टीव्हन..'' जॉर्ज त्या बाहूल्याला म्हणाला.\n'' नाही .. नाही मला मरायचं नाही इतक्यात... जॉर्ज मी तुझी माफी मागतो... मला माफ कर.. आय ऍम सॉरी... मी जे काही केलं ते चूकीचं केलं आहे... मला आता जाणीव झाली आहे... मी तुझ्यासाठी तु म्हणशील ते करीन... पण मला माफ कर'' जॉर्ज जणू ते बाहूलं त्याची माफी मागत आहे असे त्या बाहूल्याचे संवाद बोलत होता.\n'' तु माझ्यासाठी काहीही करु शकतोस ... तु माझ्या बहिणीला परत आणू शकतोस का ... तु माझ्या बहिणीला परत आणू शकतोस का'' जॉर्जने आता त्याचे स्वत:चे संवाद बोलत विचारले.\n'' नाही ... मी ते कसे काय करु शकेन... ते माझ्या हातात असतं तर नक्कीच केलं असतं... ते सोडून काहीही माग... मी तुझ्यासाठी करेन...'' जॉर्ज बाहूल्याचे संवाद बोलू लागला.\n''असं.... तर मग आता ... मरण्यासाठी तयार हो...'' जॉर्ज त्या बाहुल्याला म्हणाला.\nतो शेजारचा माणूस अजूनही जॉर्जच्या खिडकीतून लपून डोकावत होता.\nमध्यरात्र होवून गेली. बाहेर रस्त्यावर कुणीही दिसत नव्हते. जॉर्ज हळूच त्याच्या घराच्या बाहेर आला. चहुकडे एक नजर फिरवली. त्याच्या हातात एक थैली होती त्यात त्याने ते बाहुलं कोंबलं. आणि दाराला कुलूप लावून बाहेर पडला. कंपाऊंडच्या बाहेर येतांना पुन्हा त्याने त्याची चौकस नजर चहुवार फिरवली. समोर रस्त्यावर जिकडे तिकडे अंधारच अंधार दिसत होता. आता तो रस्त्यावर पटापट आपले पावलं टाकीत चालायला लागला. त्या शेजारच्या माणसाने आपल्या खिडकीतून लपून जॉनला बाहेर जातांना बघितले. जसा जॉर्ज रस्त्यावर पुढे चालू लागला तो माणूस आपल्या घराच्या बाहेर आला. तो माणूस त्याला काही चाहूल लागू नये किंवा आपण त्याला दिसू नये याची काळजी घेत होता. जॉर्ज झपाझप आपले पावलं टाकीत पुढे जात होता. जॉर्ज बराच पुढे गेल्यावर तो माणूस त्याचा पाठलाग करीत त्याच्या मागे मागे जावू लागला.\nतो माणूस जॉर्जचा पाठलाग करीत स्मशानाजवळ येवून पोहोचला. स्मशानाच्या आजुबाजुला दाट झाडी होती. कदाचित त्या झाडीत लपून घुबडं एखाद्या प्रेताची वाट पाहत बसत असावीत. दूर कुठेतरी कुत्र्यांचा विचित्र रडण्यासारखा आवाज येत होता. त्या माणसाला या सगळ्या वातावरणाची भिती वाटत होती. पण त्याला जॉर्ज इथे कशासाठी आला आहे हे पहायचे होते. जॉर्ज स्मशानात शिरला आणि तो माणूस बाहेरच कंपाऊंडच्या मागे लपून तो काय करीत आहे ते पाहू लागला. चंद्राच्या उजेडात त्या माणसाला जॉर्जची आकृती दिसत होती. जॉर्जने स्मशानात एक जागा निश्चित केली आणि तिथे तो खणू लागला. एक गड्डा खणल्यानंतर त्याने त्याच्या जवळच्या थैलीतून ते बाहुलं बाहेर काढलं. त्या बाहुल्याला त्याने जसे ते एखादे प्रेत असावे तसे त्या गड्ड्यात ठेवले आणि वरुन माती टाकु लागला. माती टाकतांनाही त्याचं आपलं मंत्रासारखं काहीतरी पुटपुटणं सुरुच होतं. त्या बाहुल्यावर माती टाकुन तो गड्डा जेव्हा भरला तेव्हा जॉर्ज त्या मातीवर उभं राहून पायाने ती माती सारखी करीत दाबु लागला....\n... तो माणूस सांगत असलेली सर्व हकिकत डिटेक्टीव सॅम लक्ष देवून एकत होता. तो माणूस पुढे म्हणाला-\n'' दुसऱ्या दिवशी जेव्हा मला कळले की स्टीव्हनचा खुन झालेला आहे तेव्हा माझा विश्वासच बसत नव्हता''\nबराच वेळ कुणीही काही बोललं नाही. या प्रकरणाला आता हे नविनच वळण लागलं होतं.\nसॅम विचार करु लागला.\n'' तुला काय वाटतं जॉर्ज खुनी असावा'' सॅमने आपल्या इन्व्हेस्टीगेशनच्या भूमीकेत शिरत विचारले.\n'' नाही .. मला वाटते तो त्याची काळी जादू हे सगळे खुन करण्यासाठी वापरत असावा ... कारण ज्या दिवशी पॉलचा खुन झाला त्याच्या आधल्या रात्रीही जॉर्जने असेच एक बाहुले तयार करुन स्मशानात पुरले होते.'' तो माणूस म्हणाला.\n'' तुझा या अशा गोष्टींवर विश्वास आहे'' सॅमने थोडे उपरोधकच विचारले.\n'' नाही .. माझा विश्वास नाही ... पण जे धडधड डोळ्यांनी दिसत आहे त्या गोष्टींवर शेवटी विश्वास ठेवावाच लागतो'' तो माणूस म्हणाला.\nडिटेक्टीव्ह सॅमचा पार्टनर जो इतका वेळ दूर बसून सगळी हकिकत ऐकत होता, चालत त्यांच्या जवळ येत म्हणाला-\n'' मला आधीपासूनच खात्री होती की खुनी हा माणूस नसुन काहीतरी अमानुश शक्ती आहे''\nसगळ्यामध्ये एक अनैसर्गीक शांतता पसरली.\n'' आता त्याने अजुन एक नविन बाहुलं बनविलं आहे'' तो माणूस म्हणाला\nआपण या संकेतस्थळावर येणारे\n1b. मार्केटिंग - विनोदी कथाकथन (सम्पूर्���)\n2. सायकल - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n3. डिप्लोमसी - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/25-lakh-hector-land-will-irrigation-nitin-gadkari-135707", "date_download": "2019-01-21T02:44:12Z", "digest": "sha1:56I65DANTLBFZKUEGI2APHEQMFGSISIT", "length": 13473, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "25 lakh hector land will Irrigation : Nitin Gadkari 25 लाख हेक्‍टर जमीन ओलिताखाली आणणार : नितीन गडकरी | eSakal", "raw_content": "\n25 लाख हेक्‍टर जमीन ओलिताखाली आणणार : नितीन गडकरी\nरविवार, 5 ऑगस्ट 2018\nऔरंगाबाद : मराठवाड्यातील राष्ट्रीय महामार्गाची कामे, तसेच प्रधानमंत्री सिंचन योजनेअंतर्गत 75 हजार कोटी रुपयांची विविध कामे विहित मुदतीत दर्जेदाररीत्या पूर्ण करण्यात येणार आहेत. वर्षभरात 25 लाख हेक्‍टर जमीन ओलिताखाली आणण्यात येणार असल्याचे केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी सांगितले.\nऔरंगाबाद : मराठवाड्यातील राष्ट्रीय महामार्गाची कामे, तसेच प्रधानमंत्री सिंचन योजनेअंतर्गत 75 हजार कोटी रुपयांची विविध कामे विहित मुदतीत दर्जेदाररीत्या पूर्ण करण्यात येणार आहेत. वर्षभरात 25 लाख हेक्‍टर जमीन ओलिताखाली आणण्यात येणार असल्याचे केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी सांगितले.\nमराठवाड्यातील राष्ट्रीय महामार्गांच्या आणि प्रधानमंत्री सिंचन योजनेसंदर्भातील कामांची आढावा बैठक केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. अकोला, बुलडाणा जिल्ह्यात झालेल्या कामाप्रमाणे मराठवाड्यातदेखील नाले, नद्या रुंदीकरणाच्या, शेततळ्याच्या कामांतून उपलब्ध होणाऱ्या वाळू, मुरूम व तत्सम घटकांचा उपयोग रस्तेबांधणीच्या साहित्यात करावा. मराठवाड्यात 67 ठिकाणी ब्रिजकम बंधारे बांधण्यात आले आहेत. प्रधानमंत्री सिंचन योजना आणि बळीराजा योजनेअंतर्गत मराठवाड्यात 17 सिंचन प्रकल्प राबविण्यात येत असून, हे काम तत्परतेने होण्यासाठी केंद्रातून निधी थेट सिंचन विभागाला देण्याचे ठरवण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.\nनाशिक ते नांदेडपर्यंत जलमार्ग\nरस्ते, रेल्वे, हवाई मार्गापेक्षा जलमार्गाने होणारा प्रवास हा स्वस्त आहे. यामुळे आम्ही जलमार्गाच्या माध्यमातून \"जेएनपीटी'ला जोडण्याचा प्रयत्न करीत आहोत. या माध्यमातून गोदावरीच्या जलमार्गाच्या माध्यमातून नाशिक ते नांदेड बोटीने प्रवास शक्‍य होईल. जलवाहतुकीच्या माध्यमातून मालवाहत��क करण्यात येणार आहे. मराठवाड्याचा कापूस नांदेडमधून काकीनाडापर्यंत जाईल. याविषयी गोदावरीच्या जलमार्गाचा डीपीआर बनविण्याचे काम सुरू आहे. यासाठी नांदेडला मोठे पोर्ट तयार करणार असल्याचेही या बैठकीत गडकरी यांनी सांगितले.\nइथेनॉल वापराने इंधनात बचत\nपुणे - इंधनामध्ये २० टक्के इथेनॉल वापरून वाहने चालविण्यास ‘एआरएआय’ने हिरवा कंदील दाखविल्याने इंधनात बचत होणार असून, हवेतील प्रदूषणाची पातळीही कमी...\nसाताऱ्याच्या शेतकऱ्यांचा अर्धनग्न मोर्चा मुंबईच्या दारावर\nमुंबई - सरकारने कवडीमोलाने जमिनी घेतल्या; मात्र त्याची किंमत दिली नाही. ती मिळाली पाहिजे, यासाठी बारा...\nअकोलाजवळ दुचाकी अपघातात बापलेकांचा मृत्यू\nबाळापूर (अकोला) : राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात बापलेकांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज पहाटे सहा वाजेच्या सुमारास कान्हेरी-व्याळा...\n40 दिवसांच्या सुट्टीवर आलेल्या जवानाचा अपघाती मृत्यू\nचिक्कोडी : उसाच्या ट्रॉलीला मागून धडक दिल्याने दुचाकीवर असलेला जवानाचा मृत्यू झाला. निपाणी-मुधोळ राज्य महामार्गावर नागरमुन्नोळी (ता....\nओव्हटेक करण्याच्या नादात दोन ट्रकचा भीषण अपघात\nसिल्लोड : औरंगाबाद जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील गोळेगाव बुद्रुक (ता.सिल्लोड) येथील जयअंबे धाब्यासमोर ओव्हटेक करण्याच्या प्रयत्नात दोन ट्रकची...\nकिकली... ऐतिहासिक वीरगळीचे गाव\nनागठाणे - इतिहासाचा समृद्ध वारसा लाभलेले किकली (ता. वाई) हे राज्यातील पहिले ऐतिहासिक वीरगळीचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. इथल्या मंदिराची वैशिष्ट्यपूर्ण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.missionmpsc.com/ajit-kharde-upsc-jalgaon/", "date_download": "2019-01-21T01:59:02Z", "digest": "sha1:I45WJ236BTDB4N5M5PYD3SRMJMAXH3MR", "length": 14719, "nlines": 251, "source_domain": "www.missionmpsc.com", "title": "आदिवासी मुलांसाठीचा आशेचा सूर्य चमकला | Mission MPSC", "raw_content": "\nHome Inspirational Article आदिवासी मुलांसाठीचा आशेचा सूर्य चमकला\nआदिवासी मुलांसाठीचा आशेचा सूर्य चमकला\nआदिवासी पावरा समाज तसा तर शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला. अशा समाजातून छोट्याशा खेड्यातून येऊन एमपीएसीत घवघवीत यश प्राप्त करून चांगल्या पदावर पोहोचलेला माणूस. उत्तुंग ध्येयासक्तीने झपाटलेला हा माणूस एवढ्यावरच थांबला नाही. पोलीस दलात काम करत 35 व्या वर्षी यूपीएससीची तयारी केली आणि त्यातही उत्तुंग यश मिळविले. या ध्येयवेड्या अफाट माणसाचं नाव अजय खर्डे. स्वतःच्या यशाच्या आनंदात विरघळून न जाता आपल्या समाजातील अनेक मुलांनी अधिकारी व्हावे ही भावना ठेवून त्यांच्यासाठी मोफत अभ्यास वर्ग सुरु करणार्‍या अवलिया माणसाची ही कहाणी. केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. यात जळगाव जिल्हा पोलीस दलात सहाय्यक पोलीस निरीक्षक असणारे अजय खर्डे यांनी 975 रँक मिळविली आहे.\nसामाजिकतेची जान असलेला अधिकारी माणूस\nवैद्यकीय रजा व वेळोवेळी मिळणार्‍या सुट्यांचा सदुपयोग केला. गेल्या वर्षभरात समारभांत व गावाकडे जाणे टाळले. त्यामुळेच अभ्यासाला पुरेसा वेळ देवू शकलो. स्वत:च्या नोट्स व अभ्यास पद्धती विकसीत केली. मुक्त विद्यापीठातुन राज्यशास्त्रात पदवी घेतल्याने युपीएसएसी देखील राज्यशास्त्रात या विषयाची निवड केली. मराठी भाषा असली तरी हिंदी व इंग्रजी संदर्भ ग्रथांवर भर दिला.\nसामाजिकतेची जान असलेला अधिकारी माणूस\nकालच्या निकालामुळे सामाजिक जबाबदारी वाढली असून खान्देशातील विशेषत: ग्रामीण भागात स्पर्धा परीक्षेविषयी जनजागृती अभियान राबणार असल्याचे त्यांनी सांगितले. ऑगस्ट महिन्यापर्यंत बर्यापैकी फावला वेळ असल्याने या काळात ग्रामीण भागात फिरणार असून खान्देशातील विद्यार्थ्यांचा युपीएसएसी परीक्षेमधील टक्का वाढविणाचा प्रयत्न करणार आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षभरापासून गावाकडील मुलांना स्पर्धा परीक्षेचे मोफत मार्गदर्शन करत आहे. त्यासाठी त्यांनी राहत्या घराजवळ खोली भाड्याने घेतली आहे. पीएसआय झाल्यांनतरही त्यांनी तळोद्यात विद्यार्थ्यांसाठी मोफत मार्गदर्शन वर्गांचे आयोजन केले होते.\nअजय खर्डे चालवत असलेल्या स्टडी रूममध्ये अभ्यास करतांना आदिवासी विद्यार्थी\nआदिवासी पावरा समाजातील ते युपीएसएसी पास होणारे पहिले व्यक्ती आह��त. प्राथमिक शिक्षक असलेल्या खर्डे यांनी दोनदा एमपीएसएसी व आता दुसर्‍यांदा युपीएससीत यश प्राप्त केले आहे. अजय खर्डे समाजासाठी प्रेरणास्थान असून त्यांच्यामुळेच आमच्या समाजातील मुले आता विविध परीक्षांमध्ये यशस्वी ठरत आहेत. दादांच्या प्रोत्साहनामुळेच आदिवसी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यीं विश्‍वासाने स्पर्धा परीक्षांना सामोरे जात आहेत. त्यांनी सुरू केलेली स्पर्धा परीक्षा चळवळ अशीच सुरू ठेवणार आहे.\n-मंजीत चव्हाण, सपोनि जळगाव\nPrevious article२७ नोव्हेंबर दिनविशेष\nNext article२८ नोव्हेंबर दिनविशेष\nमासिकांमधून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास कसा करावा\nपोलिसाने कानाखाली मारल्यानंतर फळविक्रेता तरुण जिद्दीने बनला पोलीस उपनिरीक्षक\nमिशन एमपीएससी पोर्टलवर आजपासून सुरु करा युपीएससी, बॅकिंगसह देशपातळीवरील स्पर्धा परीक्षांची तयारी\nअंधत्वावर मात करत सागर एमपीएससीच्या विक्रीकर निरीक्षक परीक्षेत प्रथम\nमुंबईतील झोपडपट्टीत राहणारा तरुण बनला इस्त्रोत शास्त्रज्ञ\nबांगड्या विकणारा झाला आयएएस अधिकारी\nमहाराष्ट्रातील उमेदवारांना यूपीएससी मार्गदर्शन\nराज्य लोकसेवा परीक्षेला बसणाऱ्यांना दिलासा\nस्पर्धा परीक्षेतील भरती प्रक्रिया व गैरकारभाराविरोधात आक्रोश मोर्चा\n‘मिशन एमपीएससी’चे एक लाख सदस्यांचे कुटूंब\nएमपीएससी परीक्षेसाठी शाळा, महाविद्यालयांचा नकार\nइंडियन ऑईल मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांसाठी भरती\nकेंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये (CISF) 429 जागांची भरती\nमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात मेगा भरती\nबृहन्मुंबई महानगरपालिकेत ‘दुय्यम अभियंता’ पदांच्या 291 जागा\nमहाराष्ट्र वन विभागामध्ये वनरक्षक पदांकरीता मेगा भरती\nमासिकांमधून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास कसा करावा\nमिशन एमपीएससी पोर्टलवर आजपासून सुरु करा युपीएससी, बॅकिंगसह देशपातळीवरील स्पर्धा परीक्षांची...\nआदिवासी मुलांसाठीचा आशेचा सूर्य चमकला\nMission STI – अभ्यास कसा करावा..\nविक्रीकर निरीक्षक (STI) पूर्व परीक्षेचा पेपर कसा सोडवावा\nडाउनलोड करा चालू घडामोडी मासिक - डिसेंबर २०१८\nमहाराष्ट्रातील उमेदवारांना यूपीएससी मार्गदर्शन\nएमपीएससी : राज्यव्यवस्था घटकाची तयारी\nइंडियन ऑईल मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांसाठी भरती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/cheteshwar-pujara-will-absense-for-arjuna-award/", "date_download": "2019-01-21T01:35:25Z", "digest": "sha1:74D6S6ZXWKAWQJFSSEMRCWD5AO56MK4Y", "length": 7399, "nlines": 86, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "अर्जुन पुरस्कार सोहळ्याला पुजारा राहणार अनुपस्थित", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nअर्जुन पुरस्कार सोहळ्याला पुजारा राहणार अनुपस्थित\nवेब टीम; भारताचा स्टार फलंदाज चेतेश्वर पुजारा हा अर्जुन पुरस्कार सोहळ्याला अनुपस्थित राहणार आहे . नॉटिंघमशायर काउंटी क्रिकेट क्लब बरोबर असणाऱ्या करारामुळे तसेच व्यस्त शेड्युल मुळे तो या सोहळ्याला उपस्थित राहू शकणार नाही .\nभारतीय संघाला ७१ वर्षाचा इतिहास मोडण्याची संधी.\nबनावट डिग्री प्रकरण : हरमनप्रीत कौरला पंजाब सरकारचा मोठा…\nराष्ट्रीय खेळातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल अर्जुन पुरस्कार देण्यात येतो . भारत सरकारने १९६१ मध्ये हा पुरस्कार देण्यास सुरुवात केली होती . ३ लाख रुपये रोख, कांस्य धातूपासून बनलेला अर्जुनाचा छोटा पुतळा आणि प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. चेतेश्वर पुजारा, भारतीय महिला क्रिकेट संघाची धडाकेबाज फलंदाज हरमनप्रीत कौर, रियो ओलिंपिकमध्ये सुवर्णपदक विजेते मरियप्पन थंगावेलु यांच्यासह 17 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार देण्यात येणार आहे . क्रीडा क्षेत्रात अतिशय मानाच्या समजल्या जाणाऱ्या या सोहळ्यात पुजाराची अनुपस्थिती जाणवणार आहे . आज ट्वीट करत त्याने हि माहिती दिली नॉटिंघमशायर काउंटी क्रिकेट क्लब बरोबर असणाऱ्या करारामुळे तसेच व्यस्त शेड्युल मुळे तो या सोहळ्याला उपस्थित राहू शकणार नसल्याचं पुजाराने सांगितले . हा पुरस्कार मिळाल्यामुळे आपण आनंदी असून आतापर्यंत लाभलेल्या सहकार्याबद्दल त्याने सर्वांचे आभार मानले आहेत .\nभारतीय संघाला ७१ वर्षाचा इतिहास मोडण्याची संधी.\nबनावट डिग्री प्रकरण : हरमनप्रीत कौरला पंजाब सरकारचा मोठा दिलासा\nबनावट डिग्री प्रकरण : हरमनप्रीत कौरची डीएसपी पदावरुन हकालपट्टी\nहरमनप्रीत कौरची डिग्री वादात डीएसपी पद जाणार\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nदीपक पाठक : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या चांगलेच सक्रीय झाले असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला…\nमायावतींवरील टीका खपवून घेणार नाही,रामदास आठवलेंंनी भाजपला सुनावले\nसोलापूर-मुंबई विमानसेवा सुरु होण्यासाठी १४ अडथळे\nगिरीश बापट यांच्या राजीनाम्याची खासदार संजय काकडेंनी केली मागणी\nखडसेंच्या मुक्ताईनगरमध्ये राष्ट्रवादीला परिवर्तन नको \nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\nआढळरावांविरोधात लढण्याआधीच दादांनी केली तलवार म्यान \nउस्मानाबाद लोकसभेला राष्ट्रवादीकडून राणा जगजितसिंह पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/prabho-shivaji-raja-movie-song-release/", "date_download": "2019-01-21T01:39:51Z", "digest": "sha1:MTYKE7S2GUX2NC7BFOXMGIFBLGP656ND", "length": 7826, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "'प्रभो शिवाजी राजा' चित्रपटातील शिवरायांचा जयघोष करणारे गाणे प्रदर्शित", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n‘प्रभो शिवाजी राजा’ चित्रपटातील शिवरायांचा जयघोष करणारे गाणे प्रदर्शित\nमुंबई: छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राचे अलौकिक आणि दैदिप्यमान व्यक्तीमत्व त्यांचा धगधगता जीवन प्रवाह मोजक्या शब्दात मांडणे तसे कठीणच. त्यांचे पोवाडे, ओव्या आजही प्रत्येक घराघरात छत्रपतींचा गौरवशाली इतिहास आपणास स्वातंत्र्य आणि स्वाधीनतेचा परिपाठ शिकवतो. शिवाजी महाराजांची हीच जीवनगाथा आता लवकरच ‘प्रभो शिवाजी राजा’ या एनिमेशनपटातून लोकांसमोर येत आहे.\nगणराज असोसिएट्स प्रस्तूत तसेच इन्फिनिटी व्हीज्युअल आणि मीफॅक निर्मित, या मराठी सचेतनपटातील (एनिमेटेड फिल्म) शिवरायांचा जयघोष करणारे ‘कणखर बांधा’ हे गाणे नुकतेच सोशल नेट्वर्किंग साईटवर प्रदर्शित करण्यात आले.छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मोठ्या पडद्यावर आणणाऱ्या या सिनेमातील हे गाणे, महाराजांच्या पराक्रमाची अनुभूती रसिकांना देत आहे. गायक श्रीरंग भावे यांच्या शास्त्रीय सुरातून अवतरलेले हे गाणे, प्रकाश राणे यांनी लिहिले असून, स्वराधीश डॉ भरत बलवल्ली यांच्या संगीताचे संस्कार त्याला लाभले आहे.\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे…\nआता प्रत्येक शाळेत एक तास खेळासाठी राखीव\nमहाराजांची गाथा संक्षिप्तरुपात मांडणाऱ्या या गाण्याला लोकांच्या सकरात्मक प्रतिक्रियादेखील पाहायला मिळत आहे. या गाण्याबरोबर�� आणखीन सहा गाणी या चित्रपटात असून, शंकर महादेवन, स्वप्नील बांदोडकर, नंदेश उमप आणि उदेश उमप या गायकांची गाणीदेखील या चित्रपटात आकर्षणाचा विषय ठरणार आहेत.\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\nआता प्रत्येक शाळेत एक तास खेळासाठी राखीव\nतर ठाकरे सिनेमा प्रदर्शित होवू देणार नाही : संभाजी ब्रिगेड\nदाभोलकर – पानसरे यांच्या हत्यांप्रकरणी न्यायलयाचे ताशेरे\nआगामी लोकसभेची निवडणूक ‘या’ महिन्यात \nनवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजू लागले आहे. देशातील सर्व राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी चालू आहे. येणाऱ्या…\nकेंद्र व राज्य शासनाच्या डबल इंजिनामुळे विकास कामे जलद गतीने होत आहेत…\nपालघर लोकसभा : वाचा कोणता उमेदवार,कोणता पक्ष \n‘काँग्रेसने मला छळले म्हणून मी तुला छळतोय’\nराष्ट्रवादी कॉंग्रेस पाठवणार मुख्यमंत्री, पंकजा मुंडेंना घुंगरु \nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\nआढळरावांविरोधात लढण्याआधीच दादांनी केली तलवार म्यान \nउस्मानाबाद लोकसभेला राष्ट्रवादीकडून राणा जगजितसिंह पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/the-term-of-four-rajya-sabha-members-of-the-party-from-the-state-ends-in-april-but-with-its-lower-assembly-strength-it-can-win-back-only-two-of-the-seats/", "date_download": "2019-01-21T01:34:18Z", "digest": "sha1:AWSSL36ELK7NDXW6YCLJMQQARPUIATPK", "length": 6838, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "गुजरात विधानसभेत कमी झालेल्या जागांचा भाजपला राज्यसभेत फटका", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nगुजरात विधानसभेत कमी झालेल्या जागांचा भाजपला राज्यसभेत फटका\nएप्रिल महिन्यात गुजरातमधून राज्यसभेसाठी चार जागांसाठी निवडणूक होत आहे\nटीम महारष्ट्र देशा: गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये सलग सहाव्यांदा विजय प्राप्त करण्यास भाजपला यश प्राप्त झाले असले तरी जागांमध्ये मात्र घट झाली आहे. भाजपला 99 जागा मिळाल्या आहेत. तर काँग्रेसच्या जागांमध्ये वाढ झाली आहे. अटीतटीच्या लढतीमध्ये काँग्रेसला 80 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे या कमी झालेल्या जागेंचा भाजपला राज्यसभेत चांगलाच फटका बसणार आहे.\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड��या नेत्याचे…\nआता प्रत्येक शाळेत एक तास खेळासाठी राखीव\nएप्रिल महिन्यात गुजरातमधून राज्यसभेसाठी चार जागांसाठी निवडणूक होत आहे. भाजपच्या विधानसभेच्या जागा घटल्याने भाजपचे राज्यसभेत चारपैकी दोनच उमेदवार जातील. त्यामुळे गुजरात विधानसभेमध्ये मिळालेल्या कमी जागेचा तोटा मात्र भाजपला राज्यसभेमध्ये होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या जागेसह अन्य तीन राज्यसभेच्या जागांसाठी एप्रिलमध्ये निवडणूक होणार आहे.\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\nआता प्रत्येक शाळेत एक तास खेळासाठी राखीव\n‘अनेक निवडणुकांमध्ये अत्यंत कमी यश मिळालेली राष्ट्रवादी पंतप्रधान होण्याची…\nसवर्ण आरक्षणाची अंमलबजावणी याच वर्षापासून सुरू होणार\nनरेंद्र मोदी झाले रणगाड्यावर स्वार, पहा व्हिडिओ \nसुरात : सुरतमधील हजीरा येथे लार्सन अँड टूब्रो (एलअँडटी)तोफेच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रणगाड्यावर…\nते सुपारी घेतात आणि महानगरपालिका जिंकतात ; जयंत पाटलांचा महाजनांवर…\n‘काँग्रेसने मला छळले म्हणून मी तुला छळतोय’\n‘काकडेंनी राजकारणातून संन्यास घेण्याची गरज नाही, दानवेंचा पराभव…\nमी नेतृत्त्व करून बारामती नगरपालिका ताब्यात घेईन; महाजनांचा अजित…\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\nआढळरावांविरोधात लढण्याआधीच दादांनी केली तलवार म्यान \nउस्मानाबाद लोकसभेला राष्ट्रवादीकडून राणा जगजितसिंह पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mdd.maharashtra.gov.in/1096/%E0%A4%B6%E0%A5%88%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C-%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%BE", "date_download": "2019-01-21T02:31:56Z", "digest": "sha1:5HS5D5WYYTXQ7IXNFWHI3UULCXTNXCXP", "length": 14874, "nlines": 157, "source_domain": "mdd.maharashtra.gov.in", "title": "शोधा", "raw_content": "\nमहाराष्ट्र शासन अल्पसंख्याक विकास विभाग\nअधिनस्त संस्था व संबधित अधिनियम\nप्री - मॅट्रिक शिष्यवृत्ती\nमेरीट कम मिन्स शिष्यवृत्ती\nमौलाना आझाद राष्ट्रीय फेलोशिप (अल्पसंख्याक कार्य मंत्रालय भारत सरकार )\nराज्य शासन पुरस्कृत योजना\nउच्च व व्यावसायिक शिक्षणासाठी राज्य शासनाची अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती\nमदरसांम��ून गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी विशेष कार्यक्रम S P Q E M (मानव संसाधन विकास मंत्रालय भारत सरकार )\nराज्य शासन पुरस्कृत योजना\nडॉ झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना\nअल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थामध्ये पायाभूत सुविधा विकास योजना\nआय डी एम आय (मानव संसाधन विकास मंत्रालय भारत सरकार )\nराज्य शासन पुरस्कृत योजना\nअल्पसंख्यांक बहुल शाळांना अनुदान\nविद्यार्थिसाठी वसतीगृह (केंद्र व राज्य)\nकस्तुरबा गांधी बालिका विद्यालय (मानव संसाधन विकास मंत्रालय)\nपढो परदेस (अल्पसंख्याक कार्य मंत्रालय भारत सरकार )\nमौलाना आझाद फांऊडेशन (मानव संसाधन विकास मंत्रालय भारत सरकार)\nफ्री कोचिंग व अलाईड स्किम (अल्पसंख्याक कार्य मंत्रालय)\nराज्य शासन पुरस्कृत योजना\nमौलाना आझाद मोफत शिकवणी व संबंध योजना\nअल्पकालावधीन रोजगारभिमुख प्रशिक्षण फी प्रतिकृती योजना\nनविन तंत्रनिकेतन सुरू करणे\nनवीन आय टि आय सुरु करणे\nआय टि आय मध्ये दुसरी-तिसरी पाळी सुरु करणे\nबहु क्षेत्रीय विकास कार्यक्रम\n११ वी पंचवार्षिक योजना\n१२ वी पंचवार्षिक योजना\nराज्य अल्पसंख्याक आयोगाच्या योजना\nउर्दू शाळेत मराठी भाषा शिकवणी वर्ग\nउर्दू अकादमी, हज समिती, वक्फ मंडळ\nमहाराष्ट्र राज्य हज समिती\nमहाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ\nमौलाना आझाद थेट कर्ज योजना\nराजीव गांधी शैक्षणिक कर्ज योजना\nमौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ\nएन एम डी एफ सी N M D F C\nअल्पसंख्यांक बहुलक्षेत्र ( जनगणना २०११ )\nअल्पसंख्यांक दर्जा प्रमाणपत्रांसाठी लॉग इन\nअल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थांची यादी\nअल्पसंख्यांक बहुल पायाभुत सुविधांसाठी लॉग इन\nतुम्ही आता येथे आहात :\nशैक्षणिक कर्ज योजना तसेच राष्टीय अल्पसंख्यांक विकास महामंडळाचा शैक्षणिक कर्ज योजना या मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळामार्फत राबविण्यात येतात .याची सविस्थर माहिती कृपया या महामंडळाच्या माहितीमध्ये पहावी\nमौलाना आजाद शैक्षणिक कर्ज योजना\nकर्ज मर्यादा - रु.2.50 लाखापर्यत\nव्याजदर - फक्त 3 %\nपरतफेड : शिक्षणपूर्ण झाल्यानंतर सहा महिन्यापासून पुढील 5 वर्ष\n१) योजनेचा उद्देश काय आहे \n२) अनुदानासाठी पात्रता काय आहे \n३) या योजनेत कोणती कामे घेता येतात \n४) याशिवाय आणखी कोणत्या बाबींसाठी अनुदान प्राप्त होईल \n५)यासाठी अर्ज कोणाकडे करावयाचा \n६) अर्ज कधी करावया���ा \n७) अर्जासोबत कोणती कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे \n८) अनुदानासाठी पात्र होण्याचे निकष कोणते आहेत \n९) अनुदानाची रक्कम कशाप्रकारे प्राप्त होईल \n१०) या अनुदानाच्या रकमेचा विनियोग किती कालावधीपर्यंत करता येईल \n११) अनुदानाचे उपयोगिता प्रमाणपत्र कधी सादर करावे \nअर्जदार अल्पसंख्याक समाजातील असावा. मुस्लिम, शिख, ख्रिश्चन, पारशी, बुध्दीष्ट व जैन समाजाचा समावेश.\nअर्जदार महाराष्ट्रातील रहिवासी असावा.\nवयोमर्यादा किमान 18 ते 32 वर्ष\nकुटुंबाचे वार्षिक उत्पन्न मर्यादा रु.2.50 लाखापेक्षा कमी.\nमौलाना आजाद शैक्षणिक कर्ज योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे -\nविहित नमुन्यातील अर्ज व आवश्यक सांक्षाकित कागदपत्रांच्या दोन प्रती\nअल्पसंख्याक असल्याचा पुरावा (शाळा सोडल्याचा दाखला किंवा जात प्रमाणपत्र)\nमहाराष्ट्र राज्याचा रहिवासी पुरावा\n(आधारकार्ड/इलेक्शन कार्ड/पारपत्रक (Passport) /बँकेचे पासबुक/ड्रायव्हिंग लायसन्स/ पॅनकार्ड यापैकी कोणतेही एक)\nओळखपत्र : अर्जदार व जामिनदार दोन्हीचे\n(आधारकार्ड/इलेक्शन कार्ड/पारपत्रक (Passport) /बँकेचे पासबुक/ड्रायव्हिंग लायसन्स/ पॅनकार्ड यापैकी कोणतेही एक)\nकुटुंब प्रमुखाच्या नावे तहसिलदार/तलाठी यांनी निर्गमित केलेला उत्पन्नाचा दाखला/ शासकीय व खाजगी क्षेत्रातील कर्मचारी असल्यास फॉर्म नं.16 .\nविहित नमुन्यातील अर्जदार/जामिनदाराचे हमीपत्र\nबेबाकी प्रमाणपत्र : महामंडळाने विहित केलेल्या नमुन्यात अर्जदाराचे खाते असलेल्या बॅकेचे/वित्तीय संस्थेचे कोणत्याही प्रकारचे कर्ज/थकबाकी नसल्याचे बेबाकी प्रमाणपत्र व इतर कोणत्याही बँकेचे /वित्तीय संस्थेचे कर्ज नसल्याबाबतचे मूळ प्रतीतील शपथपत्र.\nएक सक्षम जामिनदार (सार्वजनिक उपक्रम/शासकीय/बँक किंवा खाजगी क्षेत्रातील आयकर भरणारी व्यक्ती) आणि स्थावर (Immovable) मालमत्ता असल्यास गहाण (Mortgage) अथवा जंगम (Movable) मालमत्ता असल्यास तारणगहाण (Hypothecate) करुन घेणे. (मालमत्ता मुल्यांकन पत्र, मालमत्तेची माहिती - 7/12 चा उतारा, 8-अ चा उतारा)\nशैक्षणिक संस्थेचे शुल्कपत्रक (फी स्ट्रक्चर), वसतिगृह/घरमालकाचे भाडेपत्रक व खानावळ (मेस) चे दरपत्रक.\nनोट:- दारिद्रय रेषेखालील उमेदवारासंनी दारिद्रय रेषेखाली असल्याबाबतचे प्राधिकृत अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र जोडावे.\nउपरोक्त योजनेअंतर्गत वाटप करण्यात आलेल्या कर्जाच्या वसुलीसाठी आ���श्यकतेनुसार आगाऊ धनादेश व ईसीएस पत्र घेण्यात येते.\n© अल्पसंख्याक विकास विभाग यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.\nएकूण दर्शक: ४९४९७२ आजचे दर्शक: १५३", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2016/06/17/%E0%A4%B6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A/", "date_download": "2019-01-21T02:27:52Z", "digest": "sha1:NS4YJY4JJ7WL3FFHK5P7VXQLOTESSJHC", "length": 8787, "nlines": 78, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "शस्त्रक्रियेनंतर युवतीचा रक्तगटच बदलला - Majha Paper", "raw_content": "\nमानवी गर्भात जनुकीय बदल करण्यास ब्रिटीश सरकारची अनुमती\nसार्वजनिक बँकांमध्ये हजारो नोक-या\nशस्त्रक्रियेनंतर युवतीचा रक्तगटच बदलला\nJune 17, 2016 , 5:10 pm by माझा पेपर Filed Under: आरोग्य, मुख्य Tagged With: ट्रान्सप्लांट, डेमी, बदल, रक्तगट, लिव्हर\nसिडनी: शरीरातील रक्त हा एक असा घटक आहे; की त्याच्यात किरकोळ बदल होण्याच्या शक्यताही खूपच दुर्मीळ असतात. मात्र ऑस्ट्रेलियातील एका युवतीवर ‘लिव्हर’ बदलण्याची शस्त्रक्रिया झाल्यानंतर तिच्या शरीराने लिव्हर देणाऱ्याचा रक्तगटदेखील स्वीकारला आहे. त्यामुळे तिचा शस्त्रक्रियेपूर्वीचा ओ पॉझीटीव्ह रक्तगट बदलून ओ निगेटिव्ह झाला आहे. वैद्यकशास्त्रातील ही अत्यंत दुर्मीळ घटना आहे.\nडेमी या युवतीला वयाच्या १५ वर्षापासून लिव्हरचा विकार होता. लिव्हर बदलण्याशिवाय अन्य पर्याय नसल्याने तिच्यावर शस्त्रक्रिया करून लिव्हर बदलण्यात आली. ही शस्त्रक्रिया झाल्यानंतर ९ महिन्यात डेमीची प्रकृती अत्यंत ढासळल्याने तिची तपासणी करण्यात आली असता तिचा रक्तगट बदलल्याचे आढळून आले. डॉक्टरांनी सांगितल्यानुसार सामान्यपणे शरीराची यंत्रणा बाहेरचा कोणताही घटक सहसाहाजी स्वीकारत नाही. त्यामुळे अवयव बदलाची शस्त्रक्रिया करताना रुग्ण आणि अवयव दाता यांचा रक्तगट जुळत नसल्यास रुग्णाला दीर्घकाळ ‘अँटी रिजेक्शन’ औषधे घेण्याची आवश्यकता पडते. मात्र डेमीच्या शरीराने लिव्हर दात्याचा रक्तगटच आपलासा केल्याने तिला या औषधांची गरज पडली नाही.\nअशा प्रकारे दुसऱ्याचा रक्तगट स्वीकारण्याचा प्रकार तब्बल ६ कोटी लोकांमध्ये एखाद्याच्या बाबतीत शक्य होतो. डेमी ही अशी अत्यंत दुर्मीळ व्यक्ती बनली आहे.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सर���ार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी वादग्रस्त वक्तव्य विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/ls-2016-diwali-news/symphony-and-seasons-1425237/", "date_download": "2019-01-21T02:07:33Z", "digest": "sha1:MARWJM6MBZAZVWAFDUG2MRPNBUWHVSST", "length": 20812, "nlines": 196, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Symphony and seasons | सिंफनी ऑफ सीझन्स | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\nशशिकला यांना तुरुंगात विशेष वागणूक\nदिवाळी अंक २०१६ »\nअंकाच्या मुखपृष्ठावरचं चित्र हे आल्प्स् पर्वतराजीतलं आहे.\n२००७ ते २००९ या काळात ‘बॅले डान्स’ ही चित्रमालिका करताना विविध ऋतूंमध्ये इटलीतील फ्लॉरेन्सला बऱ्याचदा माझं जाणं-येणं होत असे. त्या विमानप्रवासात ‘सिंफनी ऑफ सीझन्स’ या चित्रमालिकेची ठिणगी माझ्या मनात पहिल्यांदा पडली. झुरिकहून फ्लोरेन्सला वा फ्लोरेन्सहून म्युनिकला जाताना तसंच परतीच्या प्रवासात छोटय़ा विमानातून प्रवास होत असे. ही विमाने कमी उंचीवरून जात असल्याने या प्रवासात स्वच्छ, निरभ्र आकाशातून इटली, ऑस्ट्रिया आणि स्वित्र्झलडमधील आल्प्स् पर्वतरांगांचं विहंगम दृश्य दिसे. निसर्गाच्या नानाविध आविष्कारांनी अनेक ठिकाणं मनात घर करत. मनात येई, वरून जर ही निसर्गदृश्यं इतकी सुंदर भासतात, तर प्रत्यक्षात ती किती विलोभनीय असतील त्यातूनच मग आल्प्स् पर्वतराजीतील अनुपमेय निसर्ग चित्रबद्ध करण्याची जबर इच्छा मनात निर्माण झाली.\n२०१३ साली मी आल्प्स्च्या रेखाटनाकरता स्वित्र्झलडचा प्रवास केला. इथून माझ्या आल्प्स्वरील चित्रमालिकेच्या कलात्मक प्रवासास सुरुवात झाली. पुढे इटली, फ्रान्स, जर्मनी आणि स्वित्र्झलडमध्ये आल्प्स् पर्वतराजीच्या सान्निध्यातील प्रदेशांत रेल्वेने आणि बसने बराच प्रवास केला. त्यातून वेगवेगळ्या ऋतूंमधील आल्प्स्ची अनेक लोभस रूपं मी चितारली. ती रेखाटताना मला एक वेगळाच अनुभव आला. पूर्वी विमानप्रवासात चित्ररेखाटनाकरता हेरलेली ठिकाणं प्रत्यक्षात मला तितकीशी आकर्षक वाटेनात. त्यापाक्षा दुसरीच ठिकाणं मला चित्रांकरता खुणावू लागली. ही ठिकाणं पर्यटकांच्या यादीत नसलेली, काहीशी अस्पर्श, अनाघ्रात अशा निसर्गसौंदर्यानं नटलेली होती. निसर्ग त्याच्या मूळ रूपात इथं गोठलेला आहे असं मला वाटलं. आल्प्स् पर्वतराजीतलं हवामान सतत बदलत असतं. ऋतूंनुसारसुद्धा त्यात बदल होत असतो. निसर्गाचं हे सतत बदलणारं रूप चित्रित करणं मला आव्हानात्मक वाटे. चित्राची सुरुवात एका बिंदूशी होई आणि प्रत्यक्षाते ते पूर्णत्वाला जाईतो तिथलं निसर्गरूप कमालीचं बदललेलं असे. म्हणूनच माझ्या या चित्रमालिकेत वेगवेगळ्या ऋतूंतल्या आल्प्स्चं प्रतिबिंब दिसून येतं. दुसरी गोष्ट म्हणजे मी एक गोष्ट ठरवून केली. ती म्हणजे- या चित्रांत मानवनिर्मित कुठलेही घटक मी चितारले नाहीत. निसर्ग त्याच्या मूळ रूपातच मला रेखाटायचा होता.\nआल्प्स्च्या या चित्रमालिकेनंतर साहजिकच आपल्याकडल्या हिमालयाबद्दलची माझी उत्सुकता जागृत झाली. म्हणून मग ठरवलं, की हिमालयही आपण जवळून अनुभवायचा आणि तो जसा भावेल तसा चित्रित करायचा. त्यानुसार हिमालयातल्या विविध भागांत जाऊन मी तिथला निसर्ग चित्रबद्ध करायला सुरुवात केली.\nया दोन पर्वतराजींत काही साम्यं आणि वेगळेपणही मला जाणवलं. आल्प्स्मध्ये रिमझिम पाऊस आणि बर्फवृष्टी होत असल्यानं तिथं उघडेबोडके डोंगर अभावानंच आढळत��त. याच्या उलट हिमालयात धुंवाधार पाऊस पडत असल्यानं दरडी कोसळण्याचं प्रमाणही मोठं आहे. परिणामी हिमालयात अनेक ठिकाणी दरडी कोसळत असल्यानं उघडे पडलेले डोंगर दिसतात. सतत बदलता निसर्ग ही दोन्ही ठिकाणची विशेषता. या सगळ्याचं प्रतििबब चित्रांतून न उमटतं तरच नवल.\nआणखी एक गोष्ट यानिमित्तानं मला सांगावीशी वाटते, या दोन्ही ठिकाणची माणसं, पशुपक्षी, प्राणी निसर्गाशी एकजीव झालेले आहेत. इथल्या माणसांचं जगणं खडतर असलं तरी त्यांचं इथल्या निसर्गाशी जैविक नातं आहे. उभयतांतला संवाद विलक्षण आहे. भोवतालच्या निसर्गाबद्दल त्यांच्या मनात अपार प्रेम, आदर आणि अभिमानाची भावना आहे. माणसानं निसर्गाशी असलेलं आपलं हे नातं कायम जपायला हवं असं मला वाटतं. त्याचबरोबर आपल्या सभोवतालचा निसर्ग हा त्याच्या मूळ अस्पर्श रूपात जतन करायला हवा.\nपरंतु आपल्या हव्यासामुळे निसर्गावर मात करण्याच्या नादात आपण आपलं स्वत:चंच अस्तित्व एके दिवशी गमावून बसू असं मला वाटतं. निसर्गाची स्पंदनं, त्याच्या रूपांतली स्थित्यंतरं, मधेच प्रत्ययाला येणारं त्याचं भयाण रौद्ररूप हे याचेच गर्भित इशारे आहेत. त्यांची वेळीच दखल आपण घेतली नाही तर आपला विनाश अटळ आहे. तेव्हा निसर्गाशी दोस्ती करून त्याचा योग्य तो आब आणि आदर राखणं हेच अंतिमत: मानवाच्या हिताचं आहे. या दोन चित्रमालिकांतून मला हेच सुचवायचं आहे.\nअंकाच्या मुखपृष्ठावरचं चित्र हे आल्प्स् पर्वतराजीतलं आहे. तर सोबतच्या पानावरचं चित्र हिमालयाच्या परिसरातल्या सिक्कीममधलं आहे. सतत रंग-रूप बदलणारा निसर्ग, तसंच हवामान, विलक्षण अनुभव देणारे प्रदेश तसंच ऋतूनुसार त्यांत होणारे बदल याचं मला विलक्षण आकर्षण आहे. म्हणूनच या गूढ पर्वतराजींच्या निकट जाऊन मी ते अनुभवले. आणि माझ्या दृष्टीतून चित्रांतून ते साकारण्याचा प्रयत्न केला.\nमुखपृष्ठ : स्वित्र्झलडमधला वसंत ऋ तू\nमी जेव्हा जेव्हा आल्प्स्ला गेलो, तेव्हा तेव्हा आल्प्स् पर्वताची हिमाच्छादित शिखरेवगळता सबंध परिसर नजरबंदी करणाऱ्या मोहक हिरव्या छटा ल्यालेला होता. रिमझिमत्या पावसानं आल्प्स्चा आसमंत अतिशय आल्हाददायी वाटे. स्वच्छ, शुद्ध हवा.. डोंगर उतरणीवर हिरव्या कुरणांत चरणारी गुरं हे वसंत ऋ तूतलं इथं नेहमीचंच दृश्य. २०१५ साली स्वित्र्झलडमधील दावोसचं आल्हाददायी वातावरणातलं हे चित्र.\nसोबतचं चित्र : सिक्कीममधली नीरव शांतता\nसिक्कीममधले ऐन उन्हाळ्याचे दिवस. स्विस आल्प्स्प्रमाणेच हिमालयाची बर्फाच्छादित शिखरं वगळता भोवतालचा देखावा हिरवाईच्या वेगवेगळ्या छटांनी नटलेला. मात्र, या छटा स्विस आल्प्स्पेक्षा वेगळ्या आहेत. इथली झाडंझुडपं, इथलं लोकजीवन खास हिमालयीन आहे. आल्प्स्मध्ये पाऊस रिमझिमतो, तर हिमालयात तो मुसळधार बरसतो. त्यामुळे हिमालय पर्वतराजीत प्रचंड प्रमाणावर दरडी कोसळतात. त्यामुळे काही ठिकाणी पर्वताचे कडे कुणीतरी तीक्ष्ण हत्यारानं उभेच्या उभे कापल्यासारखे किंवा सुरुंग लावून उडवल्यासारखे उघडे पडलेले दिसतात. इथं शहरांत कदापि प्रत्ययाला न येणारी नीरव शांतता आपल्याला अनुभवायला मिळते. इथं विस्मयकारी (Magical), गहन-गूढ, रहस्यमय (Mystic) असं काहीतरी वातावरणाला भारून राहिलंय असं आपल्याला सारखं वाटत राहतं. उघडय़ा डोंगरकडय़ांवर मुलायम, चकचकीत फर असलेले याक निर्धास्तपणे चरताना दिसतात. उत्तर सिक्कीममधला हा आगळा निसर्ग मे २०१६ साली मी चित्रबद्ध केलेला आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\nपोट भरण्यासाठी मी एकेकाळी कोथिंबीरसुद्धा विकली; नवाजुद्दीनने सांगितल्या संघर्षाच्या आठवणी\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\n'फक्त कधी आणि कुठे ते सांग'; सारासोबत डेटला जाण्यास कार्तिक आर्यन तयार\nतुझं करिअर उद्ध्वस्त करू, सेटवर जाळपोळ करू; करणी सेनेची कंगनाला धमकी\nमी नायक नाही, कलाकार आहे..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nसत्तेचे केंद्रीकरण की महाआघाडी\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\n.. तर रिझव्‍‌र्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nपंधरा वर्षांनी रेल्वेत पुन्हा कुल्हडचा वापर\nस्वप्निल जोशीला भेटण्याची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-poetry/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%80-109050400013_1.htm", "date_download": "2019-01-21T00:54:10Z", "digest": "sha1:GKB2KFL5D77HKHIX4A6XULIAZZNZVGDG", "length": 8279, "nlines": 135, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "शिदोरी | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 21 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nडॉ. सौ. उषा गडकरी\nनिरर्थकतेला अर्थ देता देता\nगोंळळून, वेध घेत राहिलं\nअचानक अचानक लक्षात आलं\nअर्थ शोधण्याची ही दुर्दम्य आकांक्षा\nनिरर्थकताच सार्थक जीवनाची शिदोरी बनून\nजीवनाची वाट सुलभ करून देते.\nयावर अधिक वाचा :\nPUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये\nव्हिडिओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती असेलच परंतु आपल्याला कदाचित याच्या वाईट ...\nभारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा ...\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश\nशिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...\nडाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल\nगेल्या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ ...\nमायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार\nप्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ ...\nनवीन वर्षात अशी घ्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी\nउपचाराहून प्रतिबंध अधिक चांगला. या नवीन वर्षात आपण ही म्हण गांभीर्याने घ्यायला हवी आणि ...\nसुभाषचंद्र बोस : तुम मुझे खून दो मै तुम्हे आजादी दूंगा\nतुम मुझे खून दो मै तुम्हे आजादी दूंगा अशी घोषणा करणार्‍या सुभाषचंद्र बोस यांचे स्थान ...\nसर्वप्रथम कस्टर्ड पावडर दूधात मिसळून घ्यावे बाकी उरलेले दूध उकळत ठेवावे व त्यात हळू हळू ...\nफास्टफूड एका प्रकारे व्यसन, सिगारेट-अल्कोहोल जितकेच घातक\nसिगारेट किंवा अल्कोहोलचे व्यसन असलेल्या लोकांना याचे सेवन सोडल्यावर ज्या प्रकारे ...\nफळांपासून कोण कोणते जीवनसत्व मिळतात जाणून घ्या...\nफळे आपल्या आरोग्याची तसेच आपल्या सौंदर्याची काळजी घेत असतात. दररोजच्या आहारात फळाचा ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://dhule.gov.in/mr/notice/%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%A8-%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%AE-%E0%A5%A7%E0%A5%AE-%E0%A4%96-2/", "date_download": "2019-01-21T02:07:37Z", "digest": "sha1:C22SML6MYCG2LN4YIU6FY5TYNXJJY65Q", "length": 5204, "nlines": 116, "source_domain": "dhule.gov.in", "title": "भूसंपादन अंतर्गत कलम १८ खालील वाढीव मोबदला प्राथम्य यादी | धुळे जिल्हा , महाराष्ट्र शासन", "raw_content": "\nमहाराष्ट्र औद्योगिक विकासमहामंडळ ( एम.आय.डी.सी.)\nएसटीडी आणि पिन कोड\nभोगवटदार वर्ग-२ जमिनीची माहिती – धुळे\nभोगवटदार वर्ग-२ जमिनीची माहिती – शिरपूर\nभोगवटदार वर्ग-२ जमिनीची माहिती – तालुका साक्री\nभोगवटदार वर्ग-२ जमिनीची माहिती – शिंदखेडा\nजिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन -२०१७\nजिल्हाधिकारी कार्यालय – माहिती अधिकार\nभूसंपादन अंतर्गत कलम १८ खालील वाढीव मोबदला प्राथम्य यादी\nभूसंपादन अंतर्गत कलम १८ खालील वाढीव मोबदला प्राथम्य यादी\nभूसंपादन अंतर्गत कलम १८ खालील वाढीव मोबदला प्राथम्य यादी\nमा. जिल्हा न्यायालयाने भूसंदर्भामध्ये दिलेल्या आदेशाप्रमाणे वाढीव मोबदला वाटपाची प्राधान्यक्रम यादी\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© जिल्हा प्रशासन, धुळे. , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jan 18, 2019", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/category/other-sports/", "date_download": "2019-01-21T02:21:39Z", "digest": "sha1:ZDH26WM6W74WXF3C72B7VD2ZOWN3XNJO", "length": 13174, "nlines": 122, "source_domain": "mahasports.co.in", "title": "अन्य खेळ Archives · Maha Sports", "raw_content": "\nतिसरी राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा: दूर्वा, गौरी, मयुरी, पावनी यांना विजेतेपद\nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्गलला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या साक्षी शितोळे व ईशा पवार यांचा…\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची २१७ पदकांसह आघाडी कायम\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या सुवर्णचौकार\n महाराष्ट्राने चार सुवर्ण, एक रौप्यपदक व नऊ कांस्यपदके मिळवित मुष्टीयुद्धात कौतुकास्पद कामगिरी केली. निखिल…\nखेलो इंडिया: टेबल टेनिसमध्ये चिन्मयला दुहेरी मुकुट; महाराष्ट्राला दोन सुवर्ण व एक…\n महाराष्ट्राच्या खेळाडूंनी दोन सुवर्णपदक व एक रौप्यपदक मिळवित शनिवारी टेबल टेनिसमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली.…\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या सुकमणी बाब्रेकर याला कास्यंपदक\n सुकमणी बाब्रेकर याने महाराष्ट्राला तिरंदाजीतील रिकर्व्ह प्रकारात कास्यंपदक मिळवून दिले. कास्यंपदकाच्या प्ले…\n३री राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा : प्रथमेश पेनशेट्टी, आदित्य दळवी, ���्रेम शहा, अभय…\n प्रेम शहाने २५ ते २७ किलो वजनी गटात तर, अभय मोरेने १८ ते २१ किलो वजनी गटात चमकदार कामगिरी बजावताना कै.…\nखेलो इंडिया युथ गेम्सचा समारोप सोहळा आज\n देशभरातील युवा खेळाडूंची विविध खेळांतील चढाओढ असलेल्या खेलो इंडिया युथ गेम्सचा समारोप सोहळा रविवारी (दि.२०)…\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या निखिल दुबे याचा ‘सुवर्ण’…\n मुष्टीयुद्धात करिअर करण्यास प्रारंभ केला तेव्हाच ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे ध्येय…\nज्युदोत ऑलिंम्पिकसाठी देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे ध्येय : तन्वीन तांबोळी\n ज्युदोसारख्या खेळात करिअर करण्यास सुरुवात केल्यानंतर आमच्या समाजातील काही लोकांना आश्चर्य वाटले, थोडासा…\nभारतात मुष्टीयुद्धासाठी विपुल नैपुण्य : रोमॅरो ड्रेक\n ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेतील मुष्टीयुद्धात पदकांची लयलूट करण्याची क्षमता भारतीय खेळाडूंमध्ये निश्चितपणे आहे.…\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची २०० पदकांसह आघाडी कायम\n खेलो इंडिया युथ गेम्समध्ये महाराष्ट्राच्या १७ आणि २१ वर्षाखालील मुला-मुलींनी चमकदार कामगिरी करीत पदकांची कमाई…\nखेलो इंडिया: टेबल टेनिसमध्ये चिन्मय सोमया विजेता; मुलींमध्ये दिया चितळेला रौप्य\n महाराष्ट्राच्या चिन्मय सोमया याने टेबल टेनिसमध्ये १७ वर्षाखालील मुलांच्या एकेरीचे विजेतेपद पटकाविले.…\nखेलो इंडिया: बास्केटबॉलमध्ये अंतिम फेरी गाठण्यात महाराष्ट्राला अपयश;…\n महाराष्ट्राला बास्केटबॉलमधील १७ वर्षाखालील मुली व २१ वर्षाखालील मुले या दोन्ही विभागात अंतिम फेरी गाठण्यात…\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या ईशा पवार हिला पदकाची संधी\n महाराष्ट्राच्या ईशा पवार हिने १७ वर्षाखालील मुलींच्या विभागात कपाउंड प्रकारात पदकाच्या आशा कायम राखल्या. तिने…\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्ध खेळात महाराष्ट्राचा सुवर्ण पंच\n महाराष्ट्राने मुष्टीयुद्धात हरयाणा व मणीपूर यांचे आव्हानास यशस्वीरित्या सामोरे जात १७ वर्षालील वयोगटात पाच…\nखेलो इंडिया: खो खो मध्ये महाराष्ट्राचा सुवर्णचौकार; मुष्टीयुद्ध, टेनिस, टेबल…\n केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासन यांच्या तर्फे आयोजित खेलो इंडिया युथ गेम्स स्पर्धेत गुरुवारी महाराष्ट्राच्या…\nखेलो इंडिया: खो खो मध्ये २१ वर्षाखालील दो���्ही गटात महाराष्ट्र अजिंक्य\n खो खो मधील २१ वषार्खालील मुले व मुलींमध्ये महाराष्ट्राने अपेक्षेप्रमाणे अजिंक्यपदावर मोहोर नोंदविली.…\nऑस्ट्रेलियन ओपन: गतविजेत्या रॉजर फेडररला पराभवाचा धक्का\nडॉ. शिरीडकरने जिंकला “आर्य चषक”\nकोल्हापूरच्या संघानी पटाकवले जामसंडे पुरुष व महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद\nअजिंक्य रहाणे या मालिकेत करणार भारताचे नेतृत्व\nएमएस धोनी हा सुपरस्टार आहे…\nतेंडुलकर, कोहलीप्रमाणे या दिग्गजांच्या यादीत हाशिम अमलाही सामील\nसातत्याने विक्रम करणाऱ्या किंग कोहलीचा ‘हा’ विश्वविक्रम मोडीत\nन्यूझीलंड विरुद्धच्या टी२० मालिकेसाठी अशी आहे टीम इंडिया\nएमएस धोनीने चुकून घातली रिषभ पंतची जीन्स\nखेलो इंडिया: टेनिसमध्ये विचारे हिचे ‘प्रेरणा’ दायी सुवर्णपदक;मुलांमध्ये ध्रुवची रुपेरी कामगिरी\n८३व्या कबड्डी क्रीडा महोत्सवात अमरहिंद – डॉ. शिरोडकर यांच्यात अंतिम लढत\nहा खेळाडू करतो एमएस धोनीला रोज फोन…\nएमएस धोनीसाठी फलंदाजीतील हा क्रमांक योग्य, कर्णधार कोहलीने केला खूलासा\nVideo: म्हणून रॉजर फेडरर जगातील सर्वोत्तम खेळाडूच नाही तर व्यक्ती देखील आहे\n६६ व्या वरिष्ठ गट पुरुष राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या १५ खेळाडूंची निवड\nया संघांमध्ये होणार आहेत रणजी ट्रॉफी उपांत्य फेरीचे सामने\nन्यूझीलंड विरुद्धच्या वनडे मालिकासाठी अशी आहे टीम इंडिया\nकर्णधार कोहलीने केले एमएस धोनीचे तोंडभरुन कौतुक, चाहतेही ऐकुन होतील खुश\nजयदेव उनाडकट कर्णधार असलेल्या सौराष्ट्र संघाने घडवला इतिहास…\nअसा आहे टीम इंडियाचा २० दिवसांचा न्यूझीलंड दौरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.bookhungama.com/chimtit-chimatlela-bandu/", "date_download": "2019-01-21T02:28:49Z", "digest": "sha1:5W3WNVUDG2JJNC7TJCPNHBXGYYADWR7Y", "length": 2933, "nlines": 52, "source_domain": "www.bookhungama.com", "title": "chimtit-chimatlela-bandu", "raw_content": "\nचिमटीत चिमटलेला बंडू\t- गंगाधर गाडगीळ\nश्री. गंगाधर गोपाळ गाडगीळ हे मराठी लेखक, अर्थतज्ज्ञ व साहित्यसमीक्षक होते. मराठी साहित्यात कथा या साहित्यप्रकारातील त्यांच्या योगदानामुळे त्यांना 'नवकथेचे अध्वर्यू' असे संबोधले जाते.\nश्री. गंगाधर गोपाळ गाडगीळ हे मराठी लेखक, अर्थतज्ज्ञ व साहित्यसमीक्षक होते. मराठी साहित्यात कथा या साहित्यप्रकारातील त्यांच्या योगदानामुळे त्यांना 'नवकथेचे अध��वर्यू' असे संबोधले जाते. 'चिमटीत चिमटलेला बंडू आणि इतर एकांकिका' हे त्यांचे अजून एक गाजलेले पुस्तक. 'चिमटीत चिमटलेला बंडू आणि इतर एकांकिका' या पुस्तकात पुढील एकांकिका आहेत -\nचढलेला पारा आणि फुटलेले थर्मामिटर\nथिजलेला फ्रीज आणि बिथरलेला बंडू\nया सर्व एकांकिका वाचण्यासाठी आणि निखळ मनोरंजनासाठी आजचं हे इ-बुक आवर्जून खरेदी करा.\nPublisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि\nRent Book: चिमटीत चिमटलेला बंडू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/vijay-starrer-sarkar-spark-outrage-in-tamilnadu-rajinikanth-kamal-hasan-hits-out-at-aiadmk-1786688/", "date_download": "2019-01-21T01:43:46Z", "digest": "sha1:VZUSUZ2734Z67I4VWBPLPURXNJD3JRCE", "length": 12716, "nlines": 190, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Vijay starrer Sarkar spark outrage in tamilnadu Rajinikanth kamal hasan hits out at AIADMK | ‘सरकार’वरून राजकारण तापलं | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\nशशिकला यांना तुरुंगात विशेष वागणूक\nतामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्याविषयी काही आक्षेपार्ह दृश्य चित्रपटात दाखवण्यात आली आहेत.\nतामिळ सुपरस्टार विजयची प्रमुख भूमिका असलेला 'सरकार' वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.\nतामिळ सुपरस्टार विजयची प्रमुख भूमिका असलेला ‘सरकार’ दिवाळीत प्रदर्शित झाला. या चित्रपटानं कमाईचा विक्रमही रचला. मात्र याच चित्रपटामुळे तामिळनाडूमधलं राजकरण आता चांगलंच तापू लागलं आहे. या चित्रपटात अण्णा द्रमुकच्या सर्वेसर्वा आणि तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्याविषयी काही आक्षेपार्ह दृश्य दाखवण्यात आली आहे. त्यामुळे तामिळनाडूत सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे.\nगुरुवारी दुपारनंतर अण्णाद्रमुकच्या कार्यकर्त्यांनी ‘सरकार’चे शो बंद पाडले होते. तर त्याच दिवशी उशीरा रात्री या चित्रपटाचे दिग्दर्शक ए.आर . मुरुगादास यांच्या घरी पोलीस पोहोचले. मात्र मुरुगादास घरी नसल्याचं लक्षात येताच पोलीस निघून गेले. मुरुगादास यांनी ट्विट करत माहिती दिली.\nतामिळ चित्रपट निर्मात्या संघटनाचे अध्यक्ष विशाल यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ‘या चित्रपटाला सेन्सॉरनं कट दिलेला नाही. चित्रपट अर्ध्याधिक प्रेक्षकांनी पाहिला आहे. मग आता या चित्रपटाला विरोध करून राजकारण करण्याची काय गरज आहे’ असा प्रश्न त्यांनी ट्विटरद्वारे विचारला आहे. ‘सरकार’ हा तामिळनाडूमधला सुपरहिट चित्रपट ठरला आहे. तामिळनाडूतल्या राजकारणाची काळी बाजू यात दाखवण्यात आली आहे, म्हणूनच या चित्रपटावर राजकीय पक्षांनी आक्षेप घेतला आहे.\nतर दुसरीकडे दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हसन आणि रजनीकांत दोघंही या चित्रपटाच्या समर्थनार्थ उतरले आहेत. ‘ज्या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून प्रमाणपत्र दिलं आहे अशा चित्रपटावर आक्षेप घेण्याचं कारण काय निर्माता- दिग्दर्शकांवर दबाव टाकायचा ही अण्णा द्रमुकची पहिल्यापासूनची खेळी आहे. ज्या पक्षाला टीका सहन होत नाही तो पक्ष सत्तेत फार काळ राहू शकत नाही. सत्तेच्या या दलालांचं लवकरच पतन होईलच.’ असं ट्विट कमल हसन यांनी करत अण्णा द्रमुक पक्षावर टीका केली आहे.\nतर रजनीकांत यांनीदेखील निषेध केला आहे. ‘ज्या चित्रपटाला सेन्सॉरनं मानत्या दिली आहे त्याला विरोध करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. चित्रपटाचे पोस्टर फाडणं, शो बंद पाडणं हे पूर्णपणे निंदनीय आहे. मी अशा गोष्टीचा निषेध करतो अशा शब्दात त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसत्तेचे केंद्रीकरण की महाआघाडी\nपोट भरण्यासाठी मी एकेकाळी कोथिंबीरसुद्धा विकली; नवाजुद्दीनने सांगितल्या संघर्षाच्या आठवणी\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\n'फक्त कधी आणि कुठे ते सांग'; सारासोबत डेटला जाण्यास कार्तिक आर्यन तयार\nतुझं करिअर उद्ध्वस्त करू, सेटवर जाळपोळ करू; करणी सेनेची कंगनाला धमकी\nमी नायक नाही, कलाकार आहे..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nसत्तेचे केंद्रीकरण की महाआघाडी\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\n.. तर रिझव्‍‌र्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nपंधरा वर्षांनी रेल्वेत पुन्हा कुल्हडचा वापर\nस्वप्निल जोशीला भेटण्याची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-jyotish-2014/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%AD%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AB%E0%A4%B2-20-04-%E0%A4%A4%E0%A5%87-26-04-2014-114041900026_1.html", "date_download": "2019-01-21T01:31:50Z", "digest": "sha1:2KOB32MLWAL3AJ737PDDNCHQLBK7PNCL", "length": 26255, "nlines": 185, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "साप्ताहिक भविष्यफल (20.04 ते 26.04.2014) | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 21 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसाप्ताहिक भविष्यफल (20.04 ते 26.04.2014)\nअवघड प्रश्न सोडवता येणार नाही, परंतु चतुर्थात गुरू, अष्टमांतील शनी राहू यांचा प्रतिष्ठेवरील आक्रमणाचा मार्ग बंद करता येईल.\nगुरुवारच्या बुध हर्षल नवपंचम योगाच्या आसपास अनपेक्षित निर्माण होणारे काही प्रसंग परिवारातील प्रश्न सोडवतील. त्याचे परिणाम व्यापारी प्रगती, अर्थप्राप्ती, समाजकार्यातील यश, कला करार यांवर होतील. त्यातून नियमित उपक्रम व्यवस्थित सुरू ठेवता येतील. बाजार आणि प्रतिष्ठितांच्या संपर्कात त्यामुळे राहाता येईल.\nव्यवहारांची माहिती, महत्त्वाची कागदपत्रे षष्ठात शनी राहू असल्याने जाहीर करू नका. शत्रूंपासून दूर ठेवा. यामधून प्राप्ती ते प्रतिष्ठा यामधील प्रश्न वेगाने सोडवता येतील. अचानक मंगलकार्य ठरावे. गुरू हर्षल केंद्रयोगातील चमत्कारिक प्रतिक्रियांनी विचलित होऊन कार्यमार्ग बदलण्याची आवश्यकता नाही. नोकरी उद्योगाचे नवे वेळापत्रक तयार होईल. पैसा मिळेल, नवे परिचय, नव्या उपक्रमांत उपयुक्त ठरतील.\nराजकारण, शिक्षण, कला प्रांत, व्यापारी सौदे, दूरचे प्रवास, महत्त्वाचे करार यांचा समावेश त्यात करता येतो. आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष करू नका. काही प्रांतातील प्रभाव प्रगतीच्या नव्या प्रवासाला उपयुक्त ठरू शकतो. पराक्रमी शुक्र कला संगीतात उत्साहाचा आहे. त्यातून अर्थप्राप्ती वाढते. रवी हर्षल नवपंचम योगामुळे अवघड प्रकरण मार्गी लावता येतात. परंतु विचार ते कृती यांना प्रलोभनापासून मात्र दूर ठेवा.\nसिंह, सूर्य, पराक्रमी शुक्र व्यावहारिक उलाढालींना इभ्रत सांभाळणारी शक्ती देणार असल्याने बारावा गुरू, चतुर्थात शनी राहू यांच्यातील उपद्रवांची तीव्रता संकटाची ठरू शकणार नाही. गुरू हर्षल केंद्र योगातील चमत्कारिक प्रसंग, प्रार्थना आणि प्रेरणा यामधून नियंत्रणात ठेवता येतील. अर्थप्राप्ती, सामाजिक उपक्रम, अधिकारातील शक्ती, नवे करार यांचा समावेश त्यात राहील. शेती चांगली होईल.\nसाडेसाती आणि व्ययस्थानी रवी या काळांत अधिकार आणि अर्थप्राप्तीने प्रश्न निर्माण होतात. आर्थिक नियोजनात व्ययस्थानातील रवी बुध व्यत्यय आणतात. सावध राहा. व्यत्यय प्रबल करू नका. नोकरी, धंदा, कला प्रांत, सामाजिक कार्ये यामध्ये प्रतिमा उजळत राहणारी आहे. शेती संशोधन त्यात महत्त्वाचे ठरू शकते. सतर्क राहून उलाढाल सुरू ठेवा.\nलाभांत गुरू, पराक्रमी शनी राहू, मंगळवारी राशीस्थानी येत असलेला बुध कार्यप्रांतात उत्साह राहील. मिळणाऱ्या यशातून नवीन उपक्रमांचा शोध घेतला जाईल. संपर्क, चर्चा यांचा त्यासाठी उपयोग होईल. आर्थिक घडी बसेल. प्रवास होतील. शेतीत यश मिळेल. अधिकार वाढतील. व्यापारी निर्णय अचूक ठरतील. श्रीमारुतीची उपासना, आराधना उपक्रमांत निर्विघ्नता देऊ शकेल.\nसंरक्षण व्यवस्था याच काळात मजबूत करणे योग्य ठरते. रविवारच्या रवी हर्षल नवपंचम योगातून तूळ व्यक्तींच्या संपर्क सफल योजना, परदेशात पोहचणे शक्य आहे. भक्तिमार्गातूनही आनंद मिळेल.\nसंधी, मध्यस्थी, योग्य प्रसंग यांचा उपयोग करा. नारळीपौर्णिमेच्या आसपासचा काळ महत्त्वाचा ठरेल. अधिकार वाढतील. पैसा मिळेल. नवीन क्षेत्रात प्रवेश करू शकाल. आरोग्यावर औषध सापडेल. शत्रूंचा बंदोबस्त करता येईल. श्रीमारुतीची उपासना, आराधना ठेवा.\nभाग्यांत सूर्य बुध, दशमांत शुक्र, रविवारचा प्रबल सूर्य हर्षल नवपंचम योग अनिष्ट ग्रहांची दहशत\nकमी करतील. आपली पावलं पुढे पडू लागतील. श्रीमारुतीची उपासना आराधना विचारातील निराशा कमी करते. यशस्वी नवीन प्रयोगातून काही प्रांतात प्रतिमा उजळून निघेल. साडेसाती, व्ययस्थानी शुक्र यांचा उपद्रव यात नसावा यासाठी श्री मारुतीची उपासना, आराधना, प्रयत्नात संयम, शिस्त यांचा समन्वय ठेवा. व्यापार वाढेल, सत्ता प्रबल होईल, अर्थप्राप्ती मजबूत करता येईल. बौद्धिक प्रभावाने कार्यप्रांतात चमकाल. गुरू हर्षल केंद्रयोगात सरळ मार्ग, कृती यांचा फायदा अधिक होतो.\nसप्तमांत गुरू, भाग्यांत सूर्य, लाभांत शनी, राहू, मंगळवारचे बुध राश्यांतर. राशी कुंडलीमध्ये याच ग्रहांचा प्रभाव आहे. त्यातून अनेक क्षेत्रांतील धनू व्यक्ती आघाडीवर येऊ लागतील. गुरू हर्षल केंद्रयोग, अष्टमांत प्रवेशणारा मंगळ यांची आव्हाने प्रबल असली तरी शक्ती युक्ती समन्वय कार्यमार्ग निर्वेध करतो. त्यातून अर्थप्राप्ती वाढते. प्रतिष्ठा उंचावते. व्यापार भरभराटीला येतो. बौद्धिक क्षेत्रात वर्चस्व प्रस्थापित करू शकाल. शासन, वाद���ी प्रश्न यांमध्ये मात्र सापडू नका.\nसूर्य, गुरू, शनी, राहू पत्रिकेतील याच ग्रहांचे प्रतिसाद विचारांना वेग देतील. प्रगतीचे अधिराज्य अनेक क्षेत्रांत त्यातून उभं करता येईल. मंगळवारच्या बुध राश्यांतरापासूनच त्याची प्रक्रिया प्रचीतीस येऊ लागेल. बौद्धिक क्षेत्र, व्यवहारातील उलाढाल, राजकीय डावपेच, कलाविष्काराची प्रशंसा यांचा समावेश त्यात राहील. षष्ठातील मंगळाची शत्रूंवर दहशत असते. त्याचाही प्रगतीसाठी उपयोग होईल. त्यात कृषी प्रयोग, नवीन परिचय, प्रवास, चर्चा, भागीदारी, मोठय़ा वर्तुळातील प्रवेश यांचा समावेश राहील.\nगुरूची कृपा, पराक्रमी येत असलेला मंगळ यांच्यामधून प्रयत्न-उपक्रम यांचा समन्वय साधता येईल; परंतु सूर्य, शनी, राहू सहज यशापर्यंत आपणास पोहचू देणार नाहीत. निराश होऊ नका. सरळ मार्ग, प्रयत्न यांचा उपयोग सुरूच ठेवा. षष्ठातील रवी दुश्मनांची नाकेबंदी करतो. रविहर्षल नवपंचम योगातील संधी अर्थप्राप्ती, सामाजिक प्रतिष्ठा, व्यापारी सौदे यासाठी लाभदायक ठरतील. मंगळवारी अमावास्या आहे, व्यवहार कागदावर आणि पक्के करू नका.\nपराक्रमी गुरू, पंचमात सूर्य, सप्तमांत शनी राहू, मंगळवारी बुध पंचमात येत आहे. याच ग्रहकाळांत अनेक अवघड प्रकरण निकालात काढता येतील. नवीन उपक्रमांचे स्वरूप निश्चित करता येईल. बौद्धिक क्षेत्रात, राजकीय आणि व्यापारी प्रांतात मेष व्यक्तींचा प्रभाव वाढत राहणार आहे. षष्ठांत शुक्र, रविवारी चतुर्थात प्रवेश करीत असलेला मंगळ प्रपंचातील प्रश्न गरम करीत असतो. गुरू हर्षल केंद्रयोगात साहसी प्रयोग कटाक्षाने टाळावे लागतात.\nसाप्ताहिक भविष्यफल दि. १३ ते १९ एप्रिल २0१४\nसाप्ताहिक भविष्यफल (6.4.14 ते 12.4.14)\nसाप्ताहिक भविष्यफल 30 मार्च ते 5 एप्रिल 2014\nसाप्ताहिक राशीभविष्यफल 16 मार्च ते 22 मार्च 2014\nसाप्ताहिक राशीफल 9 मार्च ते 15 मार्च\nयावर अधिक वाचा :\n\"आर्थिक नुकसान संभव. कामात गुप्तता राखा. सहयोग मिळेल. संबंध बिघडतील. अव्यवहारिक कामांपासून लांब रहा. आपल्या कामाच्या गोष्टी गुप्त ठेवा. मानसिक संतोष...Read More\nवैचारिक असंतोष राहील. कामात मन रमणार नाही. तब्बेतीची काळजी घ्या. व्यावसायिक प्रकरणात अडचणी येतील. आर्थिक जबाबदार्‍या वाढतील. आत्मविश्वास वाढेल. कामात...Read More\nआपली स्थिति, वास्तविकता वाढेल. पारिवारिक दृष्‌ टया वेळ सामान्य. कामाचा ताण जाणवेल. नोकरीत कुणावरही विश्वास ठेवू नये. अडचणी येतील. सतत...Read More\nउत्साह, आत्मविश्वास वाढेल. अडकलेला पैसा मिळेल. मनोरंजनात वेळ जाईल. अडचणी राहतील. मिळकती पेक्षा जास्त खर्च होईल. अनिश्चितता वाटेल. शत्रुपक्षाच्या कारवाया...Read More\nखासगी कामाकडे जास्त लक्ष द्या. पैसा मिळेल. जबाबदारीची कामे पडतील. नोकरीत नुकसानी संभव. कामात पारदर्शकता हवी. वैचारिक धारणेत राहू नका....Read More\n\"शत्रुपक्ष हावी राहील. एखाद्या चुकीला पुन्हा करु नका. मन रमणार नाही. विश्वास कमी राहील. व्यर्थ ताण जाणवेल. पारिवारिक वाद वाढतील.खर्च...Read More\n\"मार्ग प्रशस्त होईल. अडकलेली कामे पूर्ण झाल्याने आनंद वाटेल. साथ लाभेल. व्यक्तिगत कामात उन्नति होईल. कायदेशीर कामात आत्मविश्वास कमी राहील....Read More\n\"अडकलेला पैसा मिळेल. गूढ अनुसंधान करणार्‍यांसाठी शुभ. गैरसमज दूर होतील. आपल्या विवेक बुद्धिच्या उलट काम झाल्याने हानि होऊ शकते. नियंत्रण...Read More\n\"आपल्या प्रयत्नाने उन्नति कराल. धनलाभ होईल. वरिष्ठांची मर्जी राहील. आपल्या प्रयत्नांमुळे व्यापारात वृद्धि होईल. नवीन कामांना चालना मिळेल. आपल्या यशाचा...Read More\n\"आपल्या कामांची समाजात चर्चा होईल. लाभाच्या संधी. नवीन ओळखी संभवतात. आपल्या बुद्धि आणि तर्काने कार्यात यशाची शक्यता. कामाला वाव मिळेल. आपले...Read More\n\"संपत्तीच्या कामात यश मिळण्याचे योग.मनात नवीन कल्पना सुचतील. आपल्या महत्वाकांक्षेमुळे यश मिळू शकेल. वातावरण उत्साहवर्धक राहील. सामाजिक मान-सन्मान वाढेल. व्यापारिक...Read More\n\"आपली दूरदृष्टि आणि बुद्धिने अडकलेली कामे पूर्ण होतील. सामाजिक यश. नवीन कार्य सुरू करू नका. विरोधकांपासून दूर रहा. यश मिळणार...Read More\nचंद्र ग्रहण: हे पदार्थ दान करा\n* आपण संपत्ती संबंधी विवादात अडकलेले असाल तर ग्रहणानंतर तिळाने तयार मिष्टान्न दान ...\nचंद्र ग्रहणात चुकून करू नये हे 5 काम\nकाय करू नये- ग्रहणात डोक्यावर तेल लावणे, भोजन तयार करणे किंवा सेवन करणे वर्जित असतं. या ...\n* देवळाच्या पायऱ्या चढत असताना उजव्या हाताच्या बोटांनी पायरीला स्पर्श करून हात भ्रूमध्या ...\nवेग वेगळ्या प्रसंगासाठी होतो चौरंगाचा वापर\nचौरंग म्हटल्यावर डोळय़ासमोर येते ते चार पायांचे चौकोनी आकाराचे ठेंगणे आसन. या चौरंगालाच ...\nदेवघरातले धार्मिक महत्वाचे नियम जाणून घ्या..\nदेवासमोर लावलेल्या समईची ज्योत केव्हाही दक्षिणेकडे असू नये. स्त्रियांनी केव्हाही तुळस ...\nPUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये\nव्हिडिओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती असेलच परंतु आपल्याला कदाचित याच्या वाईट ...\nभारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा ...\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश\nशिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...\nडाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल\nगेल्या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ ...\nमायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार\nप्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/photogallery/politics/sanjay-gandhi-birth-anniversary/photoshow/67088586.cms", "date_download": "2019-01-21T02:47:39Z", "digest": "sha1:G4ZQFURFXALYG2P3DKUNDZOQO6TUX2N6", "length": 40170, "nlines": 328, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "sanjay gandhi birth anniversary - Maharashtratimes Photogallery", "raw_content": "\nपाहाः ४० नाविक काढताहेत हालाखीत द..\nतेलंगणाः भागीरथी पापलाइन फुटली\nजगातील सर्वात वयोवृद्ध मसाजो नोना..\nरेल्वे क्रॉसिंगगेट उघडा असताना रे..\nबेंगळुरूच्या वर्थुर तलावाजवळ भीषण..\nनेपाळ, भूतानला जाण्यासाठी आधार ग्..\nप.बंगालः मशीदीत शुक्रवारी महिलांन..\nरन मुंबई रन... मुंबई मॅरेथॉनमध्ये..\n​जयंती विशेष: संजय गांधी\n1/7​जयंती विशेष: संजय गांधी\nकाँग्रेसचे दिवंगत नेते आणि इंदिरा गांधी यांचे धाकटे पुत्र संजय गांधी यांची आज जयंती. त्यांचा जन्म १४ डिसेंबर १९४६ ला दिल्ली मध्ये झाला. त्यांच्या जयंतीनिमित्त जाणून घेऊयात त्याच्याविषयी काही खास गोष्टी...\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिक���शनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nसंजय गांधी याचे प्राथमिक शिक्षण वेल्हम बॉयज् स्कूलमध्ये झाले. त्यांनतर त्यांनी माध्यमिक शिक्षण डेहराडूनमधील डॉन स्कूलमधून पूर्ण केले. संजय यांनी करियरसाठी ऑटोमोटिव्ह इंजिनियरिंगची निवड केली आणि इंग्लंडच्या रोल्स रॉयस कंपनीत ३ वर्ष प्रशिक्षणार्थी म्हणून कामही क���ले.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्���ार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\n१९७१ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सामान्य नागरिकांसाठी कार बनवण्याचा निर्णय घेतल्यावर संजय यांनी जून १९७१मध्ये कंपनी कायद्यांतर्गत 'मारुती लिमिटेड'ची स्थापना केली. पण कोणतेही नेटवर्क, नियोजन आणि डिझाइन नसलेल्या या कंपनीला सतत नुकसान सोसावं लागलं. पुढे संजय गांधींच्या मृत्यू नंतर या कंपनीने जपानच्या सुझुकी कंपनी सोबत हातमिळवणी केली आणि मारुती ८०० ही कार १४ डिसेंबर १९८३ला भारतीय बाजारपेठेत लॉन्च करण्यात आली.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\n4/7संजय आणि मनेका यांची प्रेमकहानी\nसंजय गांधी यांनी त्यांच्याहून १० वर्षांनी लहान असलेल्या मनेका यांच्यासोबत लग्न केलं. बॉम्बे डाईंग कंपनीसाठी मनेका यांनी केलेली जाहिरात पाहिल्यावर संजय मनेकांच्या प्रेमात पडले होते. १९७३ला चुलत बहिण वीनू कपूरच्या लग्नात ते मनेकांना भेटले आणि जवळपास एक वर्षानंतर २९ सप्टेंबर १९७४ला संजय आणि मनेका विवाहबद्ध झाले.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्��ाच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\n5/7​पहिल्याच निवडणुकीत पत्करावी लागली हार\nसंजय गांधी पहिल्यांदा मार्च १९७७ मध्ये अमेठीमधून निवडणूकीसाठी उभे राहिले. पण त्यांना या पहिल्याच निवडणूकीत पराभव पत्करावा लागला. मात्र त्यानंतर १९८० मध्ये झालेल्या निवडणूकीत अमेठीमधूनच ते निवडूनही आले आणि त्यांची काँग्रेसच्या सचिवपदी नियुक्ती झाली.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नि��म, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A3/all/page-8/", "date_download": "2019-01-21T01:51:59Z", "digest": "sha1:VPFIDC3DKWQ3EAQYZEZUFBJCZSQYFYY5", "length": 11857, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मारहाण- News18 Lokmat Official Website Page-8", "raw_content": "\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\nVIDEO : गडकरींच्या भाषणादरम्यान विदर्भवादी तरूणांनी भिरकावली पत्रकं\nकाँग्रेसला इंदू मिलची जागा हडपायची होती - मुख्यमंत्री\nJEE निकाल: पालिकेच्या शाळेत शिकलेल्या राजला 100 पर्सेटाइल\nमध्य रेल्वेवर धावणाऱ्या राजधानी एक्सप्रेसबद्दल जाणून घ्या एका क्लिकवर\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nममता दीदींच्या 'पाहुणचारा'ने 2019च्या निवडणुकीला मिळणार 'तडका'\nकरिना कपूर लढणार काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nVIDEO : दिव्या भारतीच्या 'या' गाण्यावर थिरकली सारा अली खान\nVIDEO: जेव्हा नातवासाठी सलीम खान घोडा होतात..\n'कलंक' सिनेमाच्या सेटवरील आलियाचा व्हिडिओ लीक, सोशल मीडियावर झाला व्हायरल\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\nअन् धोनी म्हणाला, ‘हा बॉल घ्या नाही तर म्हणाल निवृत्ती घेतोय’\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nBCCI च्या दणक्यानंतर आता एक्स गर्लफ्रेंडनेही पांड्यावर काढला राग, म्हणाली...\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्��ाळाला शेतीच जबाबदार\nVIDEO : बाबासाहेबांचं इंदू मिलमधलं स्मारक 2020 पर्यंत पूर्ण करणार -मुख्यमंत्री\nVIDEO : महाआघाडीकडे पंतप्रधान पदासाठी अनेक चेहरे -सुशीलकुमार शिंदे\nVIDEO : घाम गाळून पिकवलेल्या शेतमालाचा झाला कोळसा\nVIDEO : गडकरींच्या भाषणादरम्यान विदर्भवादी तरूणांनी भिरकावली पत्रकं\nजोडप्याला पोलिसांनी बेदम मारलं, VIDEO झाला व्हायरल\nसध्या सोशल मीडियावर काय व्हायरल होईल याचा नेम नाही. असाच एक पोलीस मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. उत्तर प्रदेशच्या सहारनपुरचा हा व्हिडिओ आहे. ज्यात एक पोलीस स्टेशनमध्ये एक ऑफिसर एका प्रेमी युगुलला बेदमन मारहाण करत आहे. याने नेमका काय गुन्हा केला याबद्दल अद्याप समजू शकलेलं नाही पण यात पोलीस अधिकाऱ्यांनी मुलीलाही सोडलं नाही. तिलाही बेदम मारहाण केली आहे.\n19 वर्षाच्या मुलीवरील सामुहिक बलात्काराने हादरलं नागपूर\n19 वर्षाच्या मुलीवरील सामुहिक बलात्काराने हादरलं नागपूर\nमहाराष्ट्र Nov 3, 2018\nVIDEO: मुख्यमंत्री दौऱ्यादरम्यान राष्ट्रवादी कार्यकर्त्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज\nVIDEO: मुख्यमंत्री दौऱ्यादरम्यान राष्ट्रवादी कार्यकर्त्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज\n‘मनसे मतभेद’, आंदोलनामध्ये नांदगावकर-देशपांडे यांच्यात वाद\n‘मनसे मतभेद’, आंदोलनामध्ये नांदगावकर-देशपांडे यांच्यात वाद\nदिरानं केला बलात्कार, नवऱ्याला कळताच पत्नीला पाठवली घटस्फोट नोटीस\nदिरानं केला बलात्कार, नवऱ्याला कळताच पत्नीला पाठवली घटस्फोट नोटीस\nमहाराष्ट्र Oct 30, 2018\nनवऱ्याला हवा होता मुलगा, आईने २ मुलींना हौदात बुडवून संपवलं\nनवऱ्याला हवा होता मुलगा, आईने २ मुलींना हौदात बुडवून संपवलं\nPHOTOS : आधी वॉचमनला मारहाण, नंतर पोलिसांसमोर विवस्त्र होऊन धिंगाणा\nPHOTOS : आधी वॉचमनला मारहाण, नंतर पोलिसांसमोर विवस्त्र होऊन धिंगाणा\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\nममता दीदींच्या 'पाहुणचारा'ने 2019च्या निवडणुकीला मिळणार 'तडका'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/robin-singh-backs-ravi-shastri-over-support-staff-furore-says-coaches-should-be-allowed-to-pick-their-people/", "date_download": "2019-01-21T01:27:32Z", "digest": "sha1:IKHWWZQN5AL5WCKKARETK3W4WXBK5M6B", "length": 8070, "nlines": 61, "source_domain": "mahasports.co.in", "title": "स्वत:च्या सपोर्ट स्टाफची निवड करण्यास प्रशिक्षकांना परवानगी द्यावी: रॉबिन सिंग", "raw_content": "\nस्वत:च्या सपोर्ट स्टाफची निवड करण्यास प्रशिक्षकांना परवानगी द्यावी: रॉबिन सिंग\nस्वत:च्या सपोर्ट स्टाफची निवड करण्यास प्रशिक्षकांना परवानगी द्यावी: रॉबिन सिंग\nचेन्नई: भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, त्याचा सपोर्ट स्टाफ निवडण्याची परवानगी त्याना मिळालीच पाहिजे. रविवारी शास्त्रीच्या या वक्तव्याला माजी भारतीय क्षेत्ररक्षण प्रशिक्षक रॉबिन सिंग यांनी पाठिंबा दिला आहे.\n2007-2009 मध्ये भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक असलेले रॉबिन म्हणाले की, जर ते प्रशिक्षक असतील तर त्यांनीच त्याचा स्पोर्ट स्टाफ निवडला पाहिजे.\n“माझ्या मते .. ज्या लोकांना मी ओळखत आहे, त्यांच्याबरोबर काम करायला मला आवडेल, तर मी ज्या लोकांना ओळखत नाही, जे लोक मला माहित नाहीत अशा लोकांबरोबर काम करायला मला आवडणार नाही. हे खूप सरळ आणि साध मत आहे” असे ते म्हणाले.\nटीएनपीएलमधील कराईकुडी कालाई संघाचे मुख्य प्रशिक्षक असलेले रॉबिन सिंग यांनी संवाद साधताना सांगितले की, ज्या लोकांबरोबर आपली समज आहे आणि ज्यांना आपण निष्कर्ष काढू शकतो अश्याच लोकांबरोबर काम करावे असे त्यांचे मत आहे.\nमास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली व व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा समावेश असलेल्या क्रिकेट सल्लागार समितीने (सीएसी) गोलंदाज आणि फलंदाजी सल्लागार म्हणून झहीर खान आणि राहुल द्रविड यांची निवड केली आहे. तर भरत अरुणचं नाव रवी शास्त्रींच्या पसंतीच्या स्टाफच्या यादीत आहे.\nबीसीसीआयने हेड कोचची निवड प्रक्रिया योग्य पद्धतीने हाताळली आहे का, असे विचारले असता रॉबिन म्हणाले, “मी त्यास उत्तर देण्यास सक्षम नाही.” रॉबिन सिंगही विराट कोहली-अनिल कुंबळेच्या वादावर टिप्पणी करू इच्छित नव्हते.\nतिसरी राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा: दूर्वा, गौरी, मयुरी, पावनी यांना विजेतेपद\nऑस्ट्रेलियन ओपन: गतविजेत्या रॉजर फेडररला पराभवाचा धक्का\nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्गलला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\nडॉ. शिरीडक���ने जिंकला “आर्य चषक”\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या साक्षी शितोळे व ईशा पवार यांचा सुवर्णवेध\nकोल्हापूरच्या संघानी पटाकवले जामसंडे पुरुष व महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद\nअजिंक्य रहाणे या मालिकेत करणार भारताचे नेतृत्व\nएमएस धोनी हा सुपरस्टार आहे…\nतेंडुलकर, कोहलीप्रमाणे या दिग्गजांच्या यादीत हाशिम अमलाही सामील\nसातत्याने विक्रम करणाऱ्या किंग कोहलीचा ‘हा’ विश्वविक्रम मोडीत\nन्यूझीलंड विरुद्धच्या टी२० मालिकेसाठी अशी आहे टीम इंडिया\nएमएस धोनीने चुकून घातली रिषभ पंतची जीन्स\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची २१७ पदकांसह आघाडी कायम\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या सुवर्णचौकार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसमध्ये चिन्मयला दुहेरी मुकुट; महाराष्ट्राला दोन सुवर्ण व एक रौप्य पदक\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या सुकमणी बाब्रेकर याला कास्यंपदक\n३री राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा : प्रथमेश पेनशेट्टी, आदित्य दळवी, प्रेम शहा, अभय मोरे यांना विजेतेपद\nखेलो इंडिया युथ गेम्सचा समारोप सोहळा आज\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या निखिल दुबे याचा ‘सुवर्ण’ ठोसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/63-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%80-49-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%96-65-%E0%A4%B9%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%9F%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%88/", "date_download": "2019-01-21T00:55:42Z", "digest": "sha1:2Y4AASWUXNZMQTOS6KU4KEEDCTMV4U3L", "length": 10823, "nlines": 158, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "63 कोटी 49 लाख 65 हजारांचा टंचाई आराखडा तयार | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\n63 कोटी 49 लाख 65 हजारांचा टंचाई आराखडा तयार\nदोन टप्प्यात प्रस्ताव : पहिल्याला जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी\n10 तालुक्‍यांत मध्यम स्वरुपाचा दुष्काळ\nपुणे – जिल्ह्यात सध्या दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली असून, 10 तालुक्‍यांत मध्यम स्वरुपाचा दुष्काळ असल्याचे शासनाने जाहीर केले आहे. या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने जून 2019 पर्यंतचा 63 कोटी 49 लाख 65 हजारांचा टंचाई आराखडा तयार केला आहे. हा टंचाई आराखडा दोन टप्प्यातील असून त्यातील डिसेंबर पर्यंतच्या पहिल्या टप्प्यातील 26 कोटी 80 लाख 90 हजारांच्या आराखड्यास जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी मंजुरी दिली आहे.\nजिल्ह्यात सध्या दुष्काळाची तीव्रता वाढत असून, दुष्काळी तालुक्‍यात खरीप हंगाम काही अंशी हात�� लागला असला तरी रब्बी हंगाम पूर्णपणे वाया गेला आहे. तसेच परतीच्या पावसानेही पाठ फिरविली. त्यामुळे आता पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. यामध्ये टॅंकरने पाणीपुरवठा करणे, किरकोळ देखभाल दुरुस्ती, तातडीने विंधनविहीर अधिग्रहन या सारख्या उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.\nदरम्यान, गेल्यावर्षी पाण्याची स्थिती चांगली असल्याने उन्हाळ्यासाठी 35 कोटी 35 लाखांचा टंचाई आराखडा जिल्हा परिषदेने तयार केला होता. मात्र, यंदा ऑक्‍टोबरमध्येच दुष्काळी स्थिती निर्माण झाल्याने जून 2019 पर्यंतचा 63 कोटी 49 लाख 65 हजारांचा टंचाई आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये वेळप्रसंगी वाढ होण्याची शक्‍यता आहे, असे जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेंद्रकुमार कदम यांनी सांगितले.\nजूनपर्यंत 223 टॅंकरचे नियोजन\nप्रशासनाने जूनपर्यंत 223 टॅंकरचे नियोजन केले असून, डिसेंबर 2018 पर्यंतच्या तिमाहीचा 26 कोटी 80 लाखांच्या आराखड्यास जिल्हाधिकऱ्यांनी मंजुरी दिली आहे. मंजूर आराखड्यामध्ये 1 हजार 98 नवीन विंधन विहीर, 114 नळ योजनांची विशेष दुरुस्ती, 352 विंधन विहिरींची विशेष दुरुस्ती, 87 टॅंकर, 32 विहिरींचे अधिग्रहण व 36 विहिरींचे खोलीकरण करण्यासाठी 26 कोटी 80 लाख 90 हजारांचा आराखडा तयार केला आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमहाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतपद ; खेलो इंडियाचा शानदार समारोप\n… येथे अनधिकृत झोपडपट्ट्या फोफावताहेत\nदोन्ही देशांमधील व्यापार संबंधांसाठी उपाययोजना राबविणार\nआदिवासी समाजाने संस्कृती व परंपराचे जतन करावे : डॉ. सबनीस\nजेईई मेन्स परीक्षेत राज्यातील तीन विद्यार्थी “शत-प्रतिशत’\nभाजपने उपसले काकडेंविरोधात उघडपणे शस्त्र\nबाकी काही नको बकेट, बाकडं अण पिशव्या द्या\nखेलो इंडिया : मुष्टियुद्धात महाराष्ट्राचा सुवर्ण चौकार\nदाऊद टोळीतील तीन हस्तकांना अटक ; दिल्ली पोलिसांची कारवाई\nलक्षवेधी : सत्तातुरतेच्या ‘नाटका’चे ‘पोर’खेळ’\nखेलो इंडिया : प्रेरणा विचारेला टेनिसमध्ये सुवर्ण\nआलोककुमार यांनी आपल्या वक्तव्याविषयी केला खुलासा\nविरोधकांचा एकत्रित आवाज ( अग्रलेख )\nखेलो इंडिया : व्हॉलिबॉलमध्ये महाराष्ट्राच्या मुलींचे रुपेरी यश\nमध्य प्रदेश भाजपा नेत्याच्या टायर फॅक्‍टरीला आग ; पाच कामगारांचा मृत्यू\nअंबाजोगाईतील खून प्रकरणी सहा भावांवर गुन्हा दाखल\nखेलो इंडिया : टेबल टेनिसमध्ये महाराष्ट्राच्या सृष्टीची कास्यंपदकाची कमाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Farmer-Suicide-in-pandharwadi-Khatav/", "date_download": "2019-01-21T02:01:42Z", "digest": "sha1:7K3ZYGPJZ3GJEL7IBMX5CH5HBMYONLLC", "length": 4447, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पांढरवाडीत शेतकर्‍याची गळफासाने आत्महत्या | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › पांढरवाडीत शेतकर्‍याची गळफासाने आत्महत्या\nपांढरवाडीत शेतकर्‍याची गळफासाने आत्महत्या\nपांढरवाडी (ता. खटाव) शेतकरी धनंजय यशवंत भोसले (वय 50) यांनी कर्जबाजारी-पणाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी लिहलेल्या चिठ्ठीत त्यांनी मुख्यमंत्र्यांनी त्यांचे कर्ज माफ करावे आणि आ. शशिकांत शिंदेंनी कुटुंबाला आधार द्यावा, असे नमूद केले आहे.\nपांढरवाडी येथील शेतकरी धनंजय भोसले यांनी सोसायटी, बँक आणि इतर खासगी कर्ज घेतले होते. शेतातून अपेक्षित उत्पन्‍न न निघाल्याने ते कर्जाची परतफेड करु शकले नाहीत. सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेत त्यांचे 25 टक्केच कर्ज माफ झाले होते. कर्ज फेडता न आल्याने त्यांनी पड नावाच्या शिवारात आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.\nआत्महत्येपूर्वी भोसले यांनी लिहलेल्या चिठ्ठीत मुख्यमंत्र्यांनी सगळे कर्ज माफ करावे, आ. शशिकांत शिंदे यांनी याप्रकरणी लक्ष घालून माझ्या कुटुंबाला आधार द्यावा, असे नमूद केले आहे. भोसले यांच्या पशचात आई, पत्नी, भाऊ, एक मुलगा आणि दोन मुली आहेत. या घटनेची नोंद पुसेगाव पोलिस ठाण्यात रात्री उशीरा करण्यात आली.\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच\nदीड महिन्यापासून मागासवर्गीय आयएएस पोस्टिंगच्या प्रतीक्षेत\nविरोधकांची आघाडी भ्रष्टाचाराची : मोदी\nतलासरी, डहाणू भूकंपाने पुन्हा हादरले\nविश्‍वासघात करणार्‍यांना मदत नाही : आ. सतेज पाटील\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच\nदीड महिन्यापासून मागासवर्गीय आयएएस पोस्टिंगच्या प्रतीक्षेत\nतलासरी, डहाणू भूकंपाने पुन्हा हादरले\nविमानतळावरील फलकावर महाराजांचे नाव झळकले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/education-questions-of-nashik-students-will-be-left-in-nashik-only/", "date_download": "2019-01-21T02:18:24Z", "digest": "sha1:G4V2LIN3UXNLB3WA76T6MVM36WQZ3JWU", "length": 9927, "nlines": 92, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "नाशिकच्या विद्यार्थांचे शैक्षणिक प्रश्न नाशिक मध्येच सुटणार", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nनाशिकच्या विद्यार्थांचे शैक्षणिक प्रश्न नाशिक मध्येच सुटणार\nविद्यार्थांचा त्रास कमी होणार\nपुणे : सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे कार्यक्षेत्र असणार्‍या नाशिक आणि नगर जिल्ह्यातील उपकेंद्रात येत्या शैक्षणिक वर्षापासून महाविद्यालयांच्या परीक्षेसंदर्भातील सर्व कामे सुरु करण्यात येणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी आज पत्रकार परिषेदेत दिली.\nअभाविपद्वारे स्थापत्य अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांच्या…\nशिक्षणमंत्र्यांना ‘हाताची घडी तोंडावर बोट’ची…\nडॉ.करमळकर यांनी काही दिवसांपूर्वी नाशिक येथील विद्यापीठाच्या उपकेंद्राला भेट देऊन सोयीसुविधा, कामकाज आणि पायाभूत सुविधांची पाहणी केली. यावेळी त्यांना या ठिकाणी अनेक समस्या असल्याचे जाणवले. तसेच येथील विद्यार्थ्यांना परीक्षेसंदर्भातील कोणत्याही अडचणी उदा.पुनर्मुल्यांकन, मार्कांच्या अडचणी, विषयांसदर्भातील समस्या अशा विविध विषयांसाठी नाशिकवरून पुणे विद्यापीठात यावे लागते.\nसमस्यांचे समाधान झाले नाही तर त्यांना सतत चकरा माराव्या लागतात.त्यामुळे प्रशासन व विद्यार्थी यांच्यात वाद होतात. या वादावर कायमचा तोडगा काढण्यासाठीच उपकेंद्रामध्ये सुधारणा व विकास करण्याचा निर्धार केला आहे. त्यादृष्टीने पावले टाकण्याचा विचार विद्यापीठ प्रशासनाने केला आहे.\nयासंदर्भात माहिती देताना डॉ. करमळकर म्हणाले, विद्यापीठाचे कार्यक्षेत्र मोठे असून त्यात नाशिक आणि नगर या दोन प्रमुख जिल्ह्यांचा समावेश आहे. यातीलच नाशिक या ठिकाणी विज्ञान व तंत्रज्ञान, वाणिज्य व व्यवस्थापन, मानस नीती व समाज विज्ञान, आंतरशाखीय विद्याशाखा या चार विद्याशाखांमधील किमान एक तसेच तेथील उद्योंगाना पुरक असणारे अभ्यासक्रम उपकेंद्रात २०१८-१९ या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठीच नाशिक येथे विविध जागांची आणि तेथील पायाभूत सुविधांची पाहणी करण्यात आली\nनाशिक विभागाअंतर्गत येणार्‍या महाविद्यालयांमधील अभ्यासक्रमाच्या परीक्षांचे पेपर त्याच ठिकाणी तपासण्याबरोबरच परीक्षेसंदर्भातील कोणत्���ाही समस्यांचे निराकरण केले जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी पुणे विद्यापीठात चकरा मारण्याची आवश्यकता भासणार नाही. यासाठीच पुढील वर्षापासून नाशिक उपकेंद्रातच परीक्षेसंदर्भातील कामे करण्यासाठी आवश्यक सोयीसुविधांचा\nविकास करण्यावर भर देणार असल्याचेही कुलगुरू डॉ.करमळकर यांनी सांगितले.\nअभाविपद्वारे स्थापत्य अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांच्या समस्यांविरोधात धडक मोर्चा\nशिक्षणमंत्र्यांना ‘हाताची घडी तोंडावर बोट’ची शिक्षा द्या : आम आदमी पार्टी\n‘मंदिरासाठी बाजी लावणाऱ्या शिवसेनेसमोर अहंकार,रामास विरोध करणाऱ्यांपुढे…\nतारीख पे तारीख; अयोध्या प्रकरणी सुप्रीम कोर्टाकडून नवी तारीख\nदुष्काळ जाहीर पण उपाययोजना कुठेआहेत; अजित पवारांचा सवाल\nपुणे : राज्यातील सरकार दुष्काळ जाहीर करते, पण उपाययोजना कुठे आहेत. चारा छावण्या नाहीत, पाण्याचे टँकर नाहीत,…\nमी नेतृत्त्व करून बारामती नगरपालिका ताब्यात घेईन; महाजनांचा अजित…\nशिक्षकांनाही नव्या प्रशिक्षणाची गरज\nसुप्रिया सुळे यांना संसदरत्न पुरस्कार प्रदान\nकाकडेंना भाजपची कार्यपद्धती माहित नाही, आपल्याच सहयोगी खासदाराचा…\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\nआढळरावांविरोधात लढण्याआधीच दादांनी केली तलवार म्यान \nउस्मानाबाद लोकसभेला राष्ट्रवादीकडून राणा जगजितसिंह पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/shiv-sena-will-fight-50-to-55-seats-in-karnataka/", "date_download": "2019-01-21T01:48:41Z", "digest": "sha1:7JXYRYBSG37B3AXWCZC7BB6N2Z7QQZHO", "length": 7284, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "कर्नाटकात शिवसेना विधानसभेच्या ५० ते ५५ जागा लढवणार", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nकर्नाटकात शिवसेना विधानसभेच्या ५० ते ५५ जागा लढवणार\nशिवसेनेने कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरणार असल्याचे केले स्पष्ट\nमुंबई: कर्नाटकात शिवसेना ५० ते ५५ जागा लढवणार आहे. शिवसेनेने आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला होता. सेनेने फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात लोकसभा निवडणुका स्वबळावर लढवण्याचा निर्धार व्यक्त केला होता. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेना गोवा आणि उत्तर प्रदेश पाठोपाठ कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरणार असल्याचे स्पष्ट केले.\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे…\nआता प्रत्येक शाळेत एक तास खेळासाठी राखीव\nमुख्यमंत्र्यांनी सीमा भागात प्रचाराला जाऊ नये. हे नैतिकदृष्ट्या योग्य नाही. राज्यपालाच्या अभिभाषाणात सीमा भागाचा उल्लेख असतो, हे त्यांना शोभणारं नाही, असंही राऊत म्हणाले. आगामी लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक शिवसेना स्वबळावर लढेलच, पण यापुढे सर्वच राज्यात शिवसेना उमेदवार देईल. आम्ही निवडणूक जिंकू किंवा हरु, किती मतं पडतील माहित नाही, पण आम्ही लढू असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी भाजप शिवसेना एकत्र असल्याचे विधान केले होते. त्यामुळे भाजप शिवसेनेसोबत युती टिकून राहावी म्हणून प्रयत्न करीत आहे.\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\nआता प्रत्येक शाळेत एक तास खेळासाठी राखीव\n‘अनेक निवडणुकांमध्ये अत्यंत कमी यश मिळालेली राष्ट्रवादी पंतप्रधान होण्याची…\nसवर्ण आरक्षणाची अंमलबजावणी याच वर्षापासून सुरू होणार\nगोवर-रुबेला लसीकरणाचे ८४ टक्के उद्दिष्ट साध्य ; एकनाथ शिंदे यांची माहिती\nमुंबई : गोवर- रुबेला लसीकरण मोहिमेत राज्यात २ कोटी ६० लाख बालकांचे लसीकरण झाले असून ८४ टक्के उद्दिष्ट साध्य झाले…\nशिवसेना भाजप युती होणारचंं,अजित पवारांचा आशावाद\nमॉर्निंग वॉकला गेलेल्या भाजप नेत्याची ठेचून हत्या\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\nअसा काय गुन्हा केला की, मला तत्काळ मंत्रिमंडळातून बाहेर पडावं लागलं ;…\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\nआढळरावांविरोधात लढण्याआधीच दादांनी केली तलवार म्यान \nउस्मानाबाद लोकसभेला राष्ट्रवादीकडून राणा जगजितसिंह पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-13-november-2017/", "date_download": "2019-01-21T01:05:49Z", "digest": "sha1:OB6P2VH6UAEOILDOXRAPMOOO5HZE76PP", "length": 17463, "nlines": 139, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Current Affairs 13 November 2017 - www.majhinaukri.in", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(Northern Railway) उत्तर रेल्वेत ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 1092 जागांसाठी भरती\n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 150 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती [Updated]\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2019\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n(NPCIL) न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 162 जागांसाठी भरती\n(Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n(ESIC) कर्मचारी राज्य विमा महामंडळात 329 जागांसाठी भरती\n(UPSC-NDA) राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 392 जागांसाठी भरती\n(MPSC) महाराष्ट्र लोक सेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा-2019 (555 जागा)\n(Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n(NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 251 जागांसाठी भरती\n(Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\nरिझर्व्ह बँकेने देशातील इस्लामिक बँकिंगसाठी प्रस्ताव न सादर करण्याचा निर्णय घेतला आहे.\nनॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्व्हिसेस कंपनीज (नासकॉम) यांनी दिग्जनी घोष हे आपले अध्यक्ष म्हणून नियुक्त केले आहे. पुढच्या वर्षी मार्च महिन्यात त्यांच्या कार्यकालीनंतर ते आर चंद्रशेखर यशस्वी ठरतील. घोष, इंटेल दक्षिण आशियाचे माजी व्यवस्थापकीय संचालक, नासकॉमच्या पहिल्या महिला अध्यक्ष असतील.\nकेंद्रीय कॅबिनेटने शेती व संबंधित क्षेत्रात भारत आणि फिलीपिन्स यांच्यातील सामंजस्य करार मंजूर केला. सामंजस्य करार (एमओयू) शेतीक्षेत्रात द्विपक्षीय सहकार्यात सुधारणा करेल आणि दोन्ही देशांना परस्पर फायदेशीर ठरेल.\nउच्च शैक्षणिक संस्थांसाठी प्रवेश परीक्षा आयोजित करण्यासाठी केंद्रीय मं��्रिमंडळाने एक स्वायत्त आणि स्वयंपूर्ण प्रीमियर टेस्टिंग संघटना म्हणून राष्ट्रीय परीक्षण संस्था (एनटीए) तयार करण्यास मान्यता दिली आहे. भारतीय समाज रजिस्ट्रेशन अॅक्ट, 1860 अंतर्गत ही नोंदणीकृत संस्था असेल.\nओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षणात सहभागी होण्याचे प्रोत्साहन देण्यासाठी ‘सुदाखय’ योजनेची मंजुरी दिली आहे. या योजनेअंतर्गत, जे विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत, ते आयटीआयसारख्या तंत्रशासकीय संस्थांमध्ये प्रवेश घेण्यास पात्र आहेत.\nJSW-CCI इंटरनॅशनल स्क्वॉश सर्किटमध्ये भारताचे नंबर एक सौरव घोषाल यांनी स्वित्झर्लंडच्या निकोलस मुल्हेरचा पराभव केला.\nयुनेस्कोच्या माजी अध्यक्षाने फ्रान्सचा माजी फ्रेंच संस्कृती मंत्री ऑड्रे अझोले यांची यूनेस्कोच्या नवीन महासंचालक म्हणून नियुक्ती केली आहे\nप्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नेमणुकीने भारत आणि किर्गिझ गणराज्य यांच्यातील दुहेरी करप्रणाली आणि उत्पन्नावर करांच्या बाबतीत करसवलतीचा प्रतिबंध टाळण्यासाठी होणाऱ्या कराराची दुरुस्ती केली आहे.\nऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन (AIFF) च्या मते, सर्वोच्च न्यायालयाने माजी फुटबॉलपटू भास्कर गांगुली यांची लोकपाल म्हणून नियुक्त केली होती.\nकेंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (सीपीसीबी) केलेल्या एका अहवालात असे आढळून आले आहे की, सध्या 42 शहरांमधील पवित्र शहर वाराणसीची हवा प्रदूषित होत आहे.\nNext सोलापूर जिल्ह्यात ‘कोतवाल’ पदांची भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02 /2018 निकाल\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n» (MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n» (Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» (ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 2100 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» IBPS मार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या 1599 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र (CRP SPL VIII 2018)\n» लक्ष्मी विलास बँक ‘प्रोबशनरी ऑफिसर’ भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» कॅनरा बँक 800 प्रोबेशनरी ऑफिसर भरती परीक्षा निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02/2018 निकाल\n» (MPSC) महाराष्ट्र वन सेवा (मुख्य) परीक्षा-2018 अंतिम उत्तरतालिका\n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/careervrutant-lekh-news/article-on-mahatma-gandhi-international-hindi-university-1656206/", "date_download": "2019-01-21T02:11:08Z", "digest": "sha1:QTTPLS5CPQIX2O27ZWN2GOA74OXWMRAR", "length": 20658, "nlines": 191, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Article on Mahatma Gandhi International Hindi University | विद्यापीठ विश्व : राष्ट्रभाषेच्या संवर्धनासाठी | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\nशशिकला यांना तुरुंगात विशेष वागणूक\nविद्यापीठ विश्व : राष्ट्रभाषेच्या संवर्धनासाठी\nविद्यापीठ विश्व : राष्ट्रभाषेच्या संवर्धनासाठी\nहिंदी भाषेला जागतिक दर्जा मिळवून देण्याचा विचार महात्मा गांधींनी मांडला होता. या\nमहात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय, वर्धा\nमहात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय, वर्धा\nदेशभरातील उच्चशैक्षणिक सोयी-सुविधांच्या विकासासाठी म्हणून केंद्र सरकारच्या मनुष्यबळविकास मंत्रालयामार्फत स्वातंत्र्योत्तर काळात व्यापक प्रयत्न केले गेले. त्याचाच एक महत्त्वाचा भाग म्हणून केंद्रीय विद्यापीठांच्या निर्मितीकडे पाहिले जाते. राज्य सरकारांच्या अखत्यारित असणाऱ्या राज्य विद्यापीठांबरोबरच देशामध्ये थेट केंद्र सरकारच्या देखरेखीखाली चालणारी विद्यापीठीय यंत्रणा म्हणून आपल्याकडे केंद्रीय विद्यापीठांचा विचार केला जातो. विद्य��पीठ अनुदान आयोगाच्या अधिकृत आकडेवारीनुसार, केंद्रीय विद्यापीठांसाठीच्या स्वतंत्र अशा कायद्यान्वये सध्या देशभरात एकूण ४७ केंद्रीय विद्यापीठे चालतात. त्यापैकी उत्तर प्रदेशात सर्वाधिक सहा केंद्रीय विद्यापीठे आहेत. देशभरात विद्यापीठांच्या क्रमवारीमध्ये सातत्याने वरच्या क्रमांकांमध्ये राहणारे दिल्लीमधील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ किंवा दूरशिक्षणासाठी देशभरात नावाजले जाणारे इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (इग्नू) हेदेखील केंद्रीय विद्यापीठीय रचनेचाच एक भाग आहे. महाराष्ट्रामध्ये वर्धा येथे असणारे महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय हे महाराष्ट्रामधील एकमेव केंद्रीय विद्यपीठ ठरते.\nहिंदी भाषेला जागतिक दर्जा मिळवून देण्याचा विचार महात्मा गांधींनी मांडला होता. या विचाराला प्रत्यक्षात आणण्यासाठीचे काम करण्यासाठी म्हणून या विद्यापीठाची स्थापना झाली. हिंदी भाषेचा प्रचार, प्रसार, संशोधन आणि विकासासाठी १९९७ साली वर्धा येथे महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ अस्तित्वात आले. वर्धा येथील गांधी हिल्स परिसरामध्ये या विद्यापीठाचे मुख्य शैक्षणिक संकुल वसलेले आहे. त्यासोबतच अलाहाबाद आणि कोलकात्यामधील उपकेंद्रांमधूनही या विद्यापीठाचे शैक्षणिक कामकाज चालते. हिंदी भाषा आणि साहित्याचा विकास करणे हा या विद्यापीठाच्या स्थापनेमागचा मूळ उद्देश आहे. हिंदी आणि इतर भारतीय भाषांशी निगडित साहित्याचा तौलनिक अभ्यास, भाषांतर, संशोधन यासाठी व्यापक प्रयत्न या विद्यापीठामार्फत चालतात. विद्यापीठाच्या विविध विभागांमधून भाषाविषयक संशोधन, शिक्षण, प्रशिक्षण, भाषांतर, भाषाशास्त्राच्या संदर्भाने विशेष अभ्यास चालतो. हिंदीचा वापर आणि परिणामकारकता वाढविण्यासाठी उपयुक्त ठरतील अशा अभ्यासक्रमांवर हे विद्यापीठ भर देते. हिंदी भाषेतून सामाजिक शास्त्रांचा विश्वकोश तयार करण्याचे मोठे काम या विद्यापीठामार्फत सुरू आहे. http://www.hindivishwa.org या संकेतस्थळाच्या माध्यमातून हे विद्यापीठ सध्या केवळ राज्यातीलच नव्हे, तर देशभरातील आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्नशील दिसते. दूरशिक्षणाच्या माध्यमातूनही विद्यापीठाचे विविध अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत. त्यामध्ये एम. ए. हिंदी, एमए��सडब्ल्यू, डिप्लोमा इन कम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन आणि पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन कम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन हे अभ्यासक्रम शिकण्याची संधी विद्यापीठाने उपलब्ध करून दिली आहे.\nया विद्यापीठाचे शैक्षणिक कार्य एकूण आठ स्कूल्सच्या अंतर्गत विभागण्यात आले आहे. स्कूल ऑफ लँग्वेज, स्कूल ऑफ लिटरेचर, स्कूल ऑफ कल्चर, स्कूल ऑफ ट्रान्सलेशन अँड इंटरप्रिटेशन, स्कूल ऑफ ह्य़ुमॅनिटीज अँड सोशल सायन्सेस, स्कूल ऑफ लॉ, स्कूल ऑफ मॅनेजमेंट, स्कूल ऑफ एज्युकेशन या त्या आठ स्कूल्स होत. स्कूल ऑफ लँग्वेजच्या अंतर्गत डिपार्टमेंट ऑफ लिंग्विस्टिक्स अँड लँग्वेज टेक्नॉलॉजी, इन्फर्मेशन अँड लँग्वेज इंजिनीअरिंग सेंटर, फॉरेन लँग्वेज अँड इंटरनॅशनल स्टडी सेंटर हे विभाग चालविले जातात. लँग्वेज टेक्नॉलॉजी, कम्प्युटेशनल लिंग्विस्टिक्स, लँग्वेज टीचिंग या विषयांमधील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमांपासून ते एम. फिल- पीएचडीच्या संशोधनापर्यंतचे नानाविध अभ्यासक्रम या विद्यापीठामध्ये उपलब्ध आहेत. फॉरेन लँग्वेज अँड इंटरनॅशनल स्टडिज सेंटरमध्ये परकीय भाषांशी संबंधित पदविका आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रम चालविले जातात. स्कूल ऑफ लिटरेचर अंतर्गत विविध भाषांमधील साहित्याचा सखोल आढावा घेण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत. या स्कूल अंतर्गत हिंदी अँड कम्पॅरेटिव्ह लिटरेचर, परफॉर्मिग आर्ट्स, इंग्लिश, उर्दू, संस्कृत आणि मराठी भाषेच्या अभ्यासासाठीचे विविध अभ्यासक्रम चालतात. स्कूल ऑफ कल्चरच्या अंतर्गत डिपार्टमेंट ऑफ गांधी अँड पीस स्टडीज, विमेन स्टडीज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर- सिदो कान्हू मुर्मू दलित व जनजातीय अध्ययन केंद्र, डॉ. भदंत आनंद कौशल्यायन बौद्ध अध्ययन केंद्र चालविले जाते. त्यामध्ये विविध तत्त्वज्ञानांचे सखोल अध्ययन करण्याच्या सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. स्कूल ऑफ ट्रान्सलेशन अँड इंटरप्रिटेशनच्या अंतर्गत डिपार्टमेंट ऑफ ट्रान्सलेशन स्टडीज आणि डिपार्टमेंट ऑफ मायग्रेशन अँड डाएसपोरा स्टडीज चालते. भाषांतराशी संबंधित पदव्युत्तर पदविका, एम. फिल आणि पीएच.डी.साठीचे संशोधन पूर्ण करण्यासाठीच्या सुविधा या विभागांमध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. स्कूल ऑफ ह्य़ुमॅनिटीज अँड सोशल सायन्सेसच्या अंतर्गत तीन विभाग चालविले जातात. त्यामध्��े डिपार्टमेंट ऑफ मास कम्युनिकेशनच्या अंतर्गत चालविले जाणारे अभ्यासक्रम माध्यमांच्या क्षेत्रामध्ये करिअर घडवू इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त ठरणारे आहेत. या विभागामध्ये पदवी, पदव्युत्तर पदविका, पदव्युत्तर पदवी आणि एम. फिल- पीएच.डी.चे संशोधन असे वेगवेगळ्या टप्प्यांवरील माध्यमविषयक अभ्यासक्रम चालविले जातात. विद्यापीठाच्या अलाहाबाद आणि कोलकाता सेंटरवरही विद्यापीठाच्या वेगवेगळ्या स्कूल्समधील निवडक अभ्यासक्रम शिकण्याची संधी त्या भागातील विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आली आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nआजचे राशीभविष्य, सोमवार, २१ जानेवारी २०१९\nपोट भरण्यासाठी मी एकेकाळी कोथिंबीरसुद्धा विकली; नवाजुद्दीनने सांगितल्या संघर्षाच्या आठवणी\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\n'फक्त कधी आणि कुठे ते सांग'; सारासोबत डेटला जाण्यास कार्तिक आर्यन तयार\nतुझं करिअर उद्ध्वस्त करू, सेटवर जाळपोळ करू; करणी सेनेची कंगनाला धमकी\nमी नायक नाही, कलाकार आहे..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nसत्तेचे केंद्रीकरण की महाआघाडी\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\n.. तर रिझव्‍‌र्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nपंधरा वर्षांनी रेल्वेत पुन्हा कुल्हडचा वापर\nस्वप्निल जोशीला भेटण्याची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharera.mahaonline.gov.in/Site/63/Rules", "date_download": "2019-01-21T02:00:52Z", "digest": "sha1:5EGUQBXVGKSST6LPI4ENDYD6U4MF4QKN", "length": 5029, "nlines": 95, "source_domain": "maharera.mahaonline.gov.in", "title": "नियम, शा. नि. व परिपत्रक- महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण", "raw_content": "\nमहाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण\nनियम, शा. नि. व परिपत्रक\nमहारेरा आदेश आणि परिपत्रके\nमहारेरा ने स्वतःहून केलेली आदेश (स्युओ मोटो ऑर्डर )\nदादरा आणि नगर हवेली\nनोंदणीकृत स्थावर मालमत्ता एजंट\nतुम्ही आता येथे आहात\nनियम, शा. नि. व परिपत्रक\nनियम, शा. नि. व परिपत्रक\nपहा / डाउनलोड करा\nमहाराष्ट्र स्थावर संपदा (विनियमन व विकास) (स्थावर संपदा प्रकल्पाची नोंदणी, स्थावर संपदा अभिकर्त्याची ��ोंदणी, व्याजदर आणि संकेत स्थळावर त्याचे प्रकटन) नियम, 2017. डाउनलोड\nमहाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण, अधिकारी व कर्मचारी (नियुक्ती व सेवाशर्ती) नियम, 2017. डाउनलोड\nमहाराष्ट्र स्थावर संपदा (विनियमन व विकास) (व्याज शास्ती, नुकसान भरपाई व देय दंड वसूली, तक्रारी व अपील इत्यादी नमुने) नियम, 2017. डाउनलोड\nमहाराष्ट्र स्थावर संपदा अपील न्यायाधिकरण अधिकारी व कर्मचारी (नियुक्ती व इतर सेवाशर्ती) नियम, 2017. डाउनलोड\nमहाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण (लेख्यांच्या वार्षिक विवरण व वार्षिक अहवाल नमुने) नियम, 2017. डाउनलोड\nएकूण दर्शक : 3503477\nआजचे दर्शक : 368\n© ही महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी अॅथॉरिटी ऑफ इंडियाची अधिकृत वेबसाइट आहे. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/rahul-gandhi-loses-another-state-narendra-modi-all-set-2019-lok-sabha-116477", "date_download": "2019-01-21T02:08:06Z", "digest": "sha1:L52Y5SZSYWRDCCX5OE4MNJISZP52EILN", "length": 14131, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Rahul Gandhi loses another state, Narendra Modi all set for 2019 Lok Sabha राहुल गांधींनी आणखी एक राज्य गमावले..! | eSakal", "raw_content": "\nराहुल गांधींनी आणखी एक राज्य गमावले..\nमंगळवार, 15 मे 2018\nकर्नाटक निवडणुकीचा कल आता स्पष्ट झाला आहे आणि काँग्रेसच्या हातातून आणखी एक राज्य गेले आहे, यावर जवळपास शिक्कामोर्तबही झाले आहे. औपचारिकरित्या काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतर लढविलेली ही पहिलीच मोठी निवडणूक होती. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या गुजरातसह अन्य दोन राज्यांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या अध्यक्षपदी सोनिया गांधी होत्या, तर निकालापूर्वी ही सूत्रे राहुल यांच्याकडे सोपविण्यात आली होती.\nकर्नाटक निवडणुकीचा कल आता स्पष्ट झाला आहे आणि काँग्रेसच्या हातातून आणखी एक राज्य गेले आहे, यावर जवळपास शिक्कामोर्तबही झाले आहे. औपचारिकरित्या काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतर लढविलेली ही पहिलीच मोठी निवडणूक होती. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या गुजरातसह अन्य दोन राज्यांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या अध्यक्षपदी सोनिया गांधी होत्या, तर निकालापूर्वी ही सूत्रे राहुल यांच्याकडे सोपविण्यात आली होती.\nपंजाबचा अपवाद वगळला, तर गेल्या चार वर्षांमध्ये काँग्रेसला एकामागून एक राज्ये गमवावी लागली. कर्नाटक हे काँग्रेसकडे असलेले शेवटचे मोठे रा��्य होते. हे राज्यही गमावण्याची वेळ आता पक्षावर आली आहे. या पराभवामुळे 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठीचा काँग्रेसचा, विशेषत: राहुल यांचा मार्ग खडतर झाल्याचे मानले जात आहे. 24 वर्षांपूर्वी काँग्रेस देशातील 19 राज्यांमध्ये सत्तेत होती. आता केवळ तीन राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात काँग्रेसची सत्ता आहे. काँग्रेसकडे आता फक्त पंजाब, मेघलय, मिझोरम आणि पॉंडिचेरी हीच राज्ये आहेत.\nपुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा या जोडगोळीसमोर तगडे आव्हान उभे करण्यासाठी विरोधी पक्षांनी वेगवेगळ्या पातळ्यांवर एकत्र येण्याची चर्चा सुरू केली आहे. पण या विरोधकांच्या फळीचे नेतृत्त्व काँग्रेसकडेच, पर्यायाने राहुल यांच्याकडेच असावे या प्रयत्नाला कर्नाटक निवडणुकीतील निकालामुळे सुरुंग लागला आहे. यामुळे आता पराभवाच्या दणक्‍यानंतर 'विरोधकांचा नेता कोण' या चर्चेला पुन्हा जोमाने सुरू होईल, अशी शक्‍यता आहे.\nदुसरीकडे, या विजयामुळे दक्षिणेमध्ये पुन्हा पाय रोवण्याची संधी भाजपला मिळाली आहे. 2019 लोकसभा निवडणुकीची 'सेमी फायनल' जिंकल्यामुळे भाजपचे मनोधैर्य उंचावले आहे. देशातील 29 पैकी 22 राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे.\nआपल्या पक्षाची दिल्लीपासून गल्लीपर्यंत एकछत्री सत्ता असावी, असे प्रत्येक राजकीय पक्षाला वाटत असते. त्यासाठी ते सतत प्रयत्नशीलही असतात. परंतु, वाटेल...\nकाँग्रेसच्या दोन आमदारात तुंबळ हाणामारी; एक रुग्णालयात\nबंगळुरू- काँग्रेसच्या दोन आमदारांमध्ये तुंबळ हाणामारी झाली असून या मध्ये जखमी झालेल्या एका आमदाराला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कर्नाटकातील...\nओव्हटेक करण्याच्या नादात दोन ट्रकचा भीषण अपघात\nसिल्लोड : औरंगाबाद जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील गोळेगाव बुद्रुक (ता.सिल्लोड) येथील जयअंबे धाब्यासमोर ओव्हटेक करण्याच्या प्रयत्नात दोन ट्रकची...\nसंघाच्या प्रवासी कार्यकर्ता शिबिराला सुरवात\nअमरावती : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने आयोजित विदर्भ प्रांत प्रवासी स्वयंसेवकांच्या तीनदिवसीय शिबिराला आज शुक्रवारी (ता. 18) प्रारंभ झाला....\nवसतिगृह तपासणीत साडेतीन हजार विद्यार्थी कमी\nबीड - जिल्ह्यातील ऊसतोड मजुरांच्या पाल्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या हंगामी वसतिगृहांच्या शनि��ारी दहा...\nफोडाफोडीचे प्रयत्न फसल्याने भाजपने कर्नाटकातील आपले ‘मिशन’ तूर्त आवरते घेतले आहे. पण, तो पक्ष त्यापासून काही धडा घेईल, असे मात्र म्हणता येणार नाही....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.nb-jiawei.com/mr/packing-series-jw-b024.html", "date_download": "2019-01-21T01:52:40Z", "digest": "sha1:TV4H4SJDG2EOJOFFE7DH3UTZ3KRL45UE", "length": 6515, "nlines": 219, "source_domain": "www.nb-jiawei.com", "title": "पॅकिंग मालिका जॉन-B024 - चीन निँगबॉ Jiawei शक्य", "raw_content": "\nहातरहाटाने वर ओढणे किंवा काढणे\nहातरहाटाने वर ओढणे किंवा काढणे मन\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nहातरहाटाने वर ओढणे किंवा काढणे\nहातरहाटाने वर ओढणे किंवा काढणे मन\nआकार: 1 \"ब्रेकिंग सामर्थ्य: 800kg लांबी: 4.5m साहित्य: पॉलिस्टर रंग: कोणताही रंग\nएफओबी किंमत: यूएस $ 0.5 - 9,999 / तुकडा\nMin.Order प्रमाण: 500 तुकडा / तुकडे\nपुरवठा योग्यता: 10000 तुकडा / दरमहा तुकडे\nपरताव्यासाठी अटी एल / सी, डी / अ, ड / पी, टी / तिलकरत्ने\nआम्हाला ई-मेल पाठवा PDF म्हणून डाउनलोड करा\nमागील: पॅकिंग मालिका जॉन-B025\nपुढे: पॅकिंग मालिका जॉन-B023\nशिपिंग मालवाहू धिरडे मन\nनिँगबॉ Jiawei शक्य कंपनी, लिमिटेड\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nबूथ क्रमांक: 6.2B47, 29 नोव्हेंबर ~ 2 डिसेंबर, 2017 पत्ता: राष्ट्रीय परिषद आणि प्रदर्शन (शांघाय)\nचीन आंतरराष्ट्रीय हार्डवेअर दर्शवा ...\nबूथ क्रमांक: 6.2D095, 22-24th, ऑक्टो, 2017 पत्ता: राष्ट्रीय परिषद आणि प्रदर्शन (शांघाय)\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/literature/alphabetical/articleshow/66594207.cms", "date_download": "2019-01-21T02:30:34Z", "digest": "sha1:NPQZEG4BPZCRTNHE5EFZOGTDX2F4PAIT", "length": 9048, "nlines": 132, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Literature News: alphabetical - अक्षरलिपी | Maharashtra Times", "raw_content": "\nआजचं राशीभविष्य... दिनांक २१ जानेवारी २०१९\nआजचं राशीभविष्य... दिनांक २१ जानेवारी २०१९WATCH LIVE TV\nअक्षरलिपीमराठीमध्���े अल्पावधीत ज्या दिवाळी अंकांनी स्वत:ची ओळख निर्माण केली आहे, त्यामध्ये या अंकाचा समावेश होतो...\nमराठीमध्ये अल्पावधीत ज्या दिवाळी अंकांनी स्वत:ची ओळख निर्माण केली आहे, त्यामध्ये या अंकाचा समावेश होतो. तब्बल ९९ वर्षांपूर्वी ब्रिगेडियर जनरल डायर या ब्रिटीश लष्करी अधिकाऱ्याने अमृतसरमधील जालियनवाला बागेतील जमावावर बेछूट गोळीबार केला. त्यात बागेत प्रत्यक्ष जाऊन, अभ्यासकांशी बोलून इतक्या वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेची कहाणी मनोहर सोनावणे यांनी'जालियाँवाला बाग १०० वर्षांनंतर...' यामध्ये उलगडली आहे. विकसनशील भारतातही आजही अशी अनेक खेडी आहेत जिथे अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या मूलभूत गरजेसाठी आजही काहींना झगडावे लागत आहे. भामरागडच्या दुर्गम आदिवासी भागात फिरुन दत्ता कानवटे यांनी तिथल्या माणसांच्या जगण्याचा कोलाज मांडला आहे. एकंदरच संशोधनपर लेखांमुळे हा अंक वाचनीय झाला आहे.\nसंपादक : महेंद्र मुंजाळ, शर्मिष्ठा भोसले, प्रतिक पुरी, किंमत : १६०.\nमिळवा साहित्य बातम्या(Literature News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nLiterature News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nसीमा बिस्वास: व्यक्तिरेखा जिवंत करणारी अभिनेत...\nराज ठाकरेंवर टीका; कार्यकर्त्यांकडून तरुणाचा ...\nमध्यरात्री बँकेत न्यू इयर सेलिब्रेशन; कर्मचार...\nपाहाः ४० नाविक काढताहेत हालाखीत दिवस\nतेलंगणाः भागीरथी पापलाइन फुटली\nजगातील सर्वात वयोवृद्ध मसाजो नोनाका यांचे निधन\nरेल्वे क्रॉसिंगगेट उघडा असताना रेल्वे गेली\nबेंगळुरूच्या वर्थुर तलावाजवळ भीषण आग\nनेपाळ, भूतानला जाण्यासाठी आधार ग्राह्य धरलं जाणार\nमोनिका बेदी: बॉलिवूड ते अंडरवर्ल्ड\nद्विशतकांचा बादशहा: विनोद कांबळी\nमहाराष्ट्राचे लाडके भावोजी: आदेश बांदेकर\n'हे' पदार्थ खा, आठवडाभरात पोट कमी करा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/nhm-bhandara-recruitment/", "date_download": "2019-01-21T02:30:04Z", "digest": "sha1:SGRXRGUNY6PLTDN7WH7E2ERBRTQAJ3WI", "length": 12349, "nlines": 136, "source_domain": "majhinaukri.in", "title": "NHM Bhandara Recruitment 2017 for Medical Officer", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(Northern Railway) उत्तर रेल्वेत ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 1092 जागांसाठी भरती\n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 150 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती [Updated]\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2019\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n(NPCIL) न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 162 जागांसाठी भरती\n(Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n(ESIC) कर्मचारी राज्य विमा महामंडळात 329 जागांसाठी भरती\n(UPSC-NDA) राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 392 जागांसाठी भरती\n(MPSC) महाराष्ट्र लोक सेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा-2019 (555 जागा)\n(Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n(NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 251 जागांसाठी भरती\n(Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\n(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत भंडारा येथे ‘वैद्यकीय अधिकारी’ पदांची भरती\nवयाची अट: 38 वर्षे [मागासवर्गीय:05 वर्षे सूट]\nअर्ज पाठविण्याचा पत्ता: जि. कार्यक्रम व्यवस्थापन युनिट, एनएचएम, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद भंडारा\nअर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 03 नोव्हेंबर 2017\nPrevious (MahaGenco) महानिर्मिती कोराडी येथे ‘प्रशिक्षणार्थी’ पदांच्या 500 जागा\nNext (Maha TAIT) महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा 2017\n(Mahatribal) महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात 1395 जागांसाठी मेगा भरती [मुदतवाढ]\n(TMC) ठाणे महानगरपालिकांतर्गत ‘मानद वैद्यकीय तज्ञ’ पदांची भरती\nIIT मुंबई मध्ये विविध पदांची भरती\n(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात विविध पदांची भरती\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिव���न महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(NARI) राष्ट्रीय एड्स संशोधन संस्थेत विविध पदांची भरती\n(MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 291 जागांसाठी\n(RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02 /2018 निकाल\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n» (MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n» (Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» (ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 2100 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» IBPS मार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या 1599 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र (CRP SPL VIII 2018)\n» लक्ष्मी विलास बँक ‘प्रोबशनरी ऑफिसर’ भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» कॅनरा बँक 800 प्रोबेशनरी ऑफिसर भरती परीक्षा निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02/2018 निकाल\n» (MPSC) महाराष्ट्र वन सेवा (मुख्य) परीक्षा-2018 अंतिम उत्तरतालिका\n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/nira-canal-water-indapur-113182", "date_download": "2019-01-21T02:21:10Z", "digest": "sha1:V74IZDNDOOWR5IEUORJ274ZRPPVTWJC4", "length": 16227, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Nira canal water in Indapur इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना नीरा डाव्या कालव्याचे हक्काचे पाणी मिळेना | eSakal", "raw_content": "\nइंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना नीरा डाव्या कालव्याचे हक्काचे पाणी मिळेना\nसोमवार, 30 एप्रिल 2018\nधरणातुन नीरा डाव्या कालव्याला तीन टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे. निमगाव उपविभागातील अनेक शेतकऱ्यांना कालव्याचे पाणी मिळाले नाही.तसेच पश्‍चिम भागातील शे��कऱ्यांना पाणी दिले नाही. नीरा डाव्या कालव्यातुन सायफनद्वारे बेसुमार पाणी चोरी होत आहे. कालव्यातुन धनदांडगे मोठे शेतकरी पैशाच्या जोरावर कालव्याचे पाणी चोरी करीत असल्यामुळे तालुक्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळत नसल्याचे चित्र पहावयास मिळत असुन इंदापूरचे कालव्याचे पाणी पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.\nवालचंदनगर : इंदापूर तालुक्यामध्ये नीरा डाव्या कालव्याचे उन्हाळी हंगामातील पाण्याचे नियोजन फसल्यामुळे शेतकऱ्यांची पिके जळू लागली आहेत.पाण्यासाठी शेतकरी आत्महत्या करु लागले असून कालव्याचे तीन टीएमसी पाणी गेले कुठे असा प्रश्‍न शेतकरी विचारु लागले असून पाण्याचे नियोजनास जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यामधून होत आहेत.\nचालू वर्षी नीरा खोऱ्यातील धरणक्षेत्रामध्ये चांगला पाऊस झाल्यामुळे धरणे शंभर टक्के भरली होती. १२ मार्च रोजी झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या झालेल्या बैठकीमध्ये इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी उन्हाळी हंगामासाठी दोन आवर्तन देण्याचा निर्णय झाला.दोन्ही आवर्तनासाठी प्रत्येक चार टीएमसी पाणी देण्यात येणार होते. १३ मार्च रोजी धरणातुन पाणी सोडण्यात आले.मात्र कालवा फुटल्यामुळे पाणी बंद करुन पुन्हा सोडले. २३ मार्च रोजी निमगाव केतकी परीसरातील ५९ क्रंमाकाच्या वितरिकेमधून पाण्याच्या सिंचनाला सुरवात झाली.३७ दिवस झाले तरीही निमगाव उपविभागातील शेतकऱ्यांचे सिंचन सुरु आहे. या परीसरात पाणी चोरी मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे परीसरातील रेडणी,रेडा,निरवांगी, पिटकेश्‍वर ,सराफवाडी परीसरातील शेतकऱ्यांना पाणी न मिळातच पोट वितरिकेचे पाणी बंद झाले आहे. या परीसरातील शेतकरी आक्रमक झाले असून त्यांनी आज रविवार(ता.२९)रोजी आमदार दत्तात्रेय भरणे यांची भेट घेवून पाणी देण्याची मागणी केली. निमगाव उपविभागाला ३७ दिवस पाणी देवून ही सिंचन होत नसल्यामुळे पाटबंधारे विभागाच्या कार्यपद्धतीवर शंका व्यक्त होत आहे. गेल्या दोन वर्षापासुन पश्‍चिम भागातील शेतकऱ्यांना उन्हाळी हंगामातील पाणी मिळण्यास विलंब होत असल्याने बेलवाडी येथील अर्बन बॅंकेचे संचालक वसंत पवार यांनी आत्महत्या केली होती. इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागातील ४३ क्रंमाकाची वितरिकेला पाणी सोडण्यात आले अाहे. ल��सुर्णे,बेलवाडी,कळंब,कुरवली परीसरातील शेतकऱ्यांवर प्रत्येक वर्षी अन्याय होत असून पाणी उशीरा मिळाल्यामुळे पिके जळत आहे.\nधरणातुन नीरा डाव्या कालव्याला तीन टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे. निमगाव उपविभागातील अनेक शेतकऱ्यांना कालव्याचे पाणी मिळाले नाही.तसेच पश्‍चिम भागातील शेतकऱ्यांना पाणी दिले नाही. नीरा डाव्या कालव्यातुन सायफनद्वारे बेसुमार पाणी चोरी होत आहे. कालव्यातुन धनदांडगे मोठे शेतकरी पैशाच्या जोरावर कालव्याचे पाणी चोरी करीत असल्यामुळे तालुक्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळत नसल्याचे चित्र पहावयास मिळत असुन इंदापूरचे कालव्याचे पाणी पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.\nदुष्काळात पाणी योजनांना घरघर\nदुष्काळाने थैमान घातले असताना, राज्यातील ग्रामीण पाणीपुरवठा योजनांना घरघर लागली आहे. त्यामुळे टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची नामुष्की सरकारप्रमाणेच...\nशंभर नगरसेवक आमदार आठ, पुण्याच्या पाण्याची लावली वाट\nपुणे : पुण्यात पाणी प्रश्नावरुन राजकारण पेटलेले असताना निषेध व्यक्त करण्यासाठी पोस्टरबाजीचा नवा ट्रेंड सुरु केला आहे. काही दिवासांपुर्वी पाणी...\nअभयारण्यात पक्षी धोक्‍यात, वन्यजीव विभागाचे महोत्सव जोरात\nऔरंगाबाद : देशीविदेशी पक्ष्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या जायकवाडी पक्षी अभयारण्यात मच्छिमार आणि उपद्रवी लोकांमुळे पक्ष्यांचा अधिवास धोक्‍यात आला आहे....\nमहापौरांच्या भूमिकेमुळे पुणेकरांना पुरेसे पाणी मिळणार\nपुणे : शहराला पाणीपुरवठा करणारे पंप बंद केल्यानंतर पाटबंधारे खात्याविरोधात थेट पोलिस ठाणे गाठण्याचा इशारा महापौरांनी दिल्यानंतर आता महापालिका...\n#PublicProperty मनसेकडून सिंचन भवनात तोडफोड\nपुणे - मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांनी पाणीपुरवठ्याबाबत आश्‍वासन देऊनही जलसंपदा विभाग पुणेकरांच्या भावनांशी खेळत आहे. जलसंपदा विभाग ठोस निर्णय घेत...\nशहरात पाणीटंचाई; सिंहगड रस्ता जलमय\nसिंहगड रस्ता - दांडेकर पूल कालवा फुटीच्या आठवणी ताज्या असतानाच सिंहगड रस्ता परिसराने गुरुवारी पुन्हा जलप्रलयाचा थरकाप अनुभवला. खडकवासलातून पर्वती...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.sharadjoshi.in/node/8", "date_download": "2019-01-21T01:44:44Z", "digest": "sha1:KOEDCXR7DHO2V2GENDHQRL7U6RSN5WLQ", "length": 34546, "nlines": 117, "source_domain": "www.sharadjoshi.in", "title": "शरद जोशी यांना जीवनगौरव पुरस्कार | योद्धा शेतकरी", "raw_content": "\nचांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न\nअर्थ तो सांगतो पुन्हा\nबळीचे राज्य येणार आहे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\nलेखनाची भाषा बदलण्यासाठी खिडकीत क्लिक करा. किंवा Ctrl+Space वापरा.\nशरद जोशी यांना जीवनगौरव पुरस्कार\nगंगाधर मुटे यांनी बुध, 11/01/2012 - 19:51 ह्यावेळी प्रकाशित केले.\nमा. शरद जोशी यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान\nमुंबईतील 'चतुरंग प्रतिष्ठान' संस्थेचा या वर्षीचा सामाजिक क्षेत्रासाठी असलेला 'जीवनगौरव' पुरस्कार शेतकरी संघटनेचे नेते श्री. शरद जोशी यांना प्रदान करण्यात आला. भारतासारख्या शेतीप्रधान देशात, सर्वदूर पसरलेल्या शेतकर्‍यांची मोठी संघटना बांधण्याचा आणि त्यांच्या शेतीविषयक बहुविध प्रश्नांची तड लावण्यासाठी कृतिशील चळवळ उभारण्याचा जो ध्यास श्री. शरद जोशी यांनी आयुष्यभर धरला, त्यासाठी अथक प्रयत्न केले, शेतीमालाला वाजवी भाव मिळावा, शेतकर्‍यांच्या न्याय्य मागण्या मान्य व्हाव्यात, त्यांच्या प्रश्नांचा साकल्याने विचार साहित्य प्रस्तृत करून समाजमनात शेतकरी बांधवाविषयी जागृती निर्माण व्हावी, तसेच ग्रामीण महिलांही संघटित होऊन कार्यरत व्हाव्यात अशा बीजस्वरुपी समाजकार्याचा विचार करून कृतिशील चळवळ उभारणार्‍या त्यांच्या जीवनध्येयाचा आणि त्यासाठी त्यांनी केलेल्या अथक परिश्रमी कार्याचा आम समाजातर्फे सामाजिक जाणीवेतून कृतज्ञतापूर्वक गौरव व्हावा, या भावनेने चतुरंग प्रतिष्ठानने यंदाचा सामाजिक 'जीवनगौरव' पुरस्कार श्री. शरद जोशी यांना मुलुंड, मुंबई येथील कालिदास नाट्यगृहात १८ डिसेंबर २०१२ रोजी संपन्न झालेल्या भव्य संमेलनात प्रदान करण्यात आला. उपस्थितांनी सुमारे पाच मिनिट उभे राहून प्रचंड टाळ्यांचा गगनभेदी कडकडाट करून मा. शरद जोशींना मानवंदना दिली.\nयावेळी श���द जोशी यांच्या जीवनकार्याचा आढावा घेतांना श्री अनंत दीक्षित म्हणाले की, आजची ही संध्याकाळ देशाच्या दृष्टीने मौलिक अशी आहे. \"एकच दिसतो समोर तारा, परी पायतळी अंगार’’ असे कवी कुसुमाग्रजांनी म्हटलेय, आज शरद जोशींना दिला जाणारा चतुरंग पुरस्कार लोकांमधून आलेला असल्याने हा पुरस्कार मोठा आहे, या पुरस्काराला औचित्य आहे; तरी देखील शरद जोशींचा देशपातळीवर मोठा गौरव होण्याची आवश्यकता होती, असे मला वाटते. अर्थात गौरव, पुरस्कार, समारंभ व मान्यता याच्या पलीकडे ते गेलेले आहेत.\nइंडिया विरुद्ध भारत या संकल्पनेने पेटंट शरद जोशींनी घ्यावे, अशा तर्‍हेची मूलभूत संकल्पना त्यांनी समाजाला दिली. एकीकडे बदलणारा भारत दिसतो, एकीकडे न बदलणारा भारत दिसतो; एकीकडे इंडियात अनूवीज ऊर्जा प्रकल्प निर्माण करण्याची भारताची ताकद किती आहे, हे सांगितले जाते तर दुसरीकडे भारतात गाव हागणदारी मुक्त करण्यार्‍या योजनांची अंमलबजावणी करण्याची तयारी सुरू असते. हा जो भारत आहे, त्या भारताचे दुखणे आणि नासणे कशात आहे, हे सांगणे फार अवघड आहे. अशा या आधुनिक भारताच्या जडणघडणीमध्ये गौरवशाली व प्रभावशाली कार्य शरद जोशी यांनी केले आहे. समाज पुढे यावा यासाठी प्रसंगी अपयशांना देखील सामोरे जाऊन आयुष्यभर काम करणे जिकिरीचे जरी असले तरी शरद जोशींनी यशस्वीपणे निभावले आहे.\nतीस वर्षापूर्वी निपाणीला जेव्हा तंबाखूचे आंदोलन झाले, तेव्हा मला जोशींच्या कार्याविषयी पहिल्यांदा जवळून ओळख झाली. जन्म कुणाच्या पोटी घ्यावा, हे कुणाच्या हातात नसते. पण आधुनिक महाराष्ट्राच्या निर्मितीच्या इतिहासामध्ये शरद जोशींचा जन्म कोणत्या जातीत झालेला आहे, हा प्रश्न बहुजन समाजाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरलेला नाही. या अनुषंगाने महाराष्ट्राच्या इतिहासाचा विचार केला तर ज्यांच्या बाबतीत जन्म कोणत्या जातीत झालेला आहे, हा प्रश्न बहुजन समाजाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरलेला नाही, असे पहिले नाव म्हणजे श्री दांडेकर, दुसरे श्रीपाद डांगे, तिसरे आचार्य प्र.के. अत्रे आणि चौथे नाव म्हणजे शरद जोशी. शरद जोशींचे अनेक भाषांवर प्रभुत्व आहे. जितक्या सहजतेने ते शेतकरी समाजाशी मराठीमध्ये संवाद साधतात तितक्याच सहजतेने त्यांनी फ्रेंच भाषेमध्ये विदेशात भाषणे केलेली आहेत. त्यांना संस्कृतचे व्यासंगी प्राध्यापक व्हायचे होते. खरे तर शरद जोशी हे अलौकिक व्यक्तिमत्त्व आहे. हा मनुष्य शब्दाने, वर्णनाने किंवा वाचनाने समजेलच असेही नाही. हे व्यक्तिमत्त्व कुठल्यातरी साच्यात बसवता येणे कठीण आहे. सगळ्याच गोष्टी आयुष्यात शब्दांना झेपतातच असे नाही, त्याला कृतिशीलतेची सांगड असावी लागते. महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आणि चंदिगढ पासून उत्तरप्रदेशापर्यंत विविध शेतकरी आंदोलनांचे नेतृत्व करणे हे काम वाटते तेवढे सोपे नाही. अर्थशास्त्र आणि संख्याशास्त्राचा उपयोग करून या शेतकरी योद्ध्याने अनेक चमत्कारिक गोष्टी लीलया साध्य केलेल्या आहेत. मोठमोठ्या अर्थशास्त्र्यांना समजायला कठीण जाईल असे अर्थशास्त्र शेतकर्‍यांना अगदी सहजतेने समजावून सांगण्याचा चमत्कार शरद जोशींनी घडवून आणला आहे. वारकरी संप्रदायाच्या भाषेत सांगायचे झाले तर असे म्हणता येईल की \"सोप्यात सोपी गोष्ट कारण नसताना अवघड करून सांगतात त्यांना विद्वान असे म्हणतात\" आणि \"अवघडातील अवघड गोष्ट जे सोपी करून सांगतात, त्यांना संत असे म्हणतात.\" हा संतत्वाचा प्रभाव शरद जोशींमध्ये आहे म्हणूनच त्यांना ऐकायला लाखोंनी महिला देखील स्वखर्चाने त्यांच्या भाषणाला गर्दी करतात. भाषिक दृष्ट्या अस्मिता हरवलेला आणि दुभंगलेला समाज, जात, धर्म, भाषा, प्रांत आणि प्राचीन धर्म-परंपरेच्या अस्मिता दर्शक गोष्टीपासून पूर्णपणे अलिप्त राहणारा पण रोजच पराभूत होणारा सामान्य माणूस जात-भाषा-धर्मवादी नाही, ही भूमिका जाहीरपणे घेऊन लोकसंगठन करण्याचे ऐतिहासिक कार्य शरद जोशी यांनी महाराष्ट्रात केलेले आहे.\nकुठल्याही विषयावर मूलभूत आणि मूलगामी विचार करणे, हे आजच्या विचारप्रक्रियेच्या बाजारपेठेत अडचणीचे ठरत चाललेले असताना, लोकांना रुचेल तेच बोलायचे, अशी सर्वसाधारण पद्धत रूढ झालेली असल्यामुळे आपण आपली स्वतःची ओळख करून घेणेच विसरून गेलो होतो. अशा विपरीत स्थितीत शरद जोशींनी समाजाला स्वतःची ओळख करून घ्यायचे शिकविले, ही महाराष्ट्राच्या दृष्टीने फार मोलाची बाब आहे. शरद जोशी म्हणतात की, प्रत्येक अनन्यसाधारण व्यक्ती ज्याच्या त्याच्या प्रकृतीप्रमाणे आपले जाणीवांचे आणि अनुभवांचे जग व्यापक करण्याच्या धडपडीत असतो. आयुष्य विविधतेने संपन्न व्हावे, निवड करण्याची संधी क्षणाक्षणाला मिळावी आणि प्रत्येक निवडीच्या वेळी ��नेक विकल्प उपलब्ध व्हावेत, याचा शोध घेण्यासाठी मनुष्यप्राणी धडपडत असतो आणि हा शोध स्वातंत्र्याच्या कक्षा रुंदावणारा असतो. शरद जोशी असेही म्हणतात की, सत्यापेक्षा स्वातंत्र्याचे मोल जास्त असते. इतिहासाकडे बघितले तर असे दिसून येते की, समाजाला स्वतःचे योग्य स्थान मिळवून देण्याच्या महात्मा फुले, राजर्षी शाहू आणि डॉ. आंबेडकर यांनी सुरू केलेल्या लढाईच्या रणांगणातील शरद जोशी हे श्रेष्ठ लढवय्ये आहेत.\nसत्काराला उत्तर देताना शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशी म्हणाले की, आज मला बरेच दिवसानंतर काठीचा आधार न घेता स्वतःच्या पायावर उभा राहून बोलताना पाहून माझ्या सर्व शेतकरी सहकार्‍यांना आनंद वाटत असेल. अलीकडे मला उठून उभेही राहता येत नाही, खुर्चीवर बसून बोलत असतो पण आज मी सर्वांना सांगतो की, जोपर्यंत हिंदुस्थानातील सगळे शेतकरी संपूर्णतः: कर्जमुक्त होत नाहीत तोपर्यंत मी डोळे कदापि मिटणार नाही.\nमाझ्या संबंध सामाजिक कार्याची सुरुवात मी संयुक्त राष्ट्रसंघामध्ये जेव्हा \"सेकंड डेव्हलपमेंट डिकेड\" म्हणजे त्यांच्याकडे पंचवार्षिक योजनांऐवजी दहा वर्षाच्या योजना असतात, त्या समितीचा मी सदस्य होतो, तेथूनच झाली. त्या समितीच्या सदस्याच्या भूमिकेतून मी वेगवेगळ्या विशेषकरून लॅटीन अमेरिका आणि आफ्रिकेतील अनेक देशांचा दौरा केला तेव्हा हिंदुस्थानातील शेतकरी निरक्षर, आळशी आणि व्यसनी आहे शिवाय लग्नप्रसंगी वगैरे अनावश्यक प्रचंड खर्च करतो म्हणून हिंदुस्थानातील शेतकरी गरीब आणि कर्जबाजारी आहे असे हिंदुस्थानासहित युरोपातील शेती संबंधातील सर्व पुस्तके सांगत होती. सर्व अर्थशास्त्र्यांमध्ये अशा तर्‍हेच्या कुभांड रचणार्‍या विचारांना मान्यता होती. अशा कुभांडी विचारांना खोडून काढण्याचे ऐतिहासिक कार्य माझ्या हातून घडले, हे विनम्रतेने मी मान्य करतो.\nशेतकरी संघटनेच्या प्रारंभीच्या काळात मी पुण्याच्या गोखले इन्स्टिट्यूटमध्ये जात असे आणि नेहरूंच्या समाजवादी धोरणांमुळे हे सर्व संकट भारतावर कोसळले आहे असे सांगत असे. शेतीचे शोषण केल्याखेरीज समाजवादी उद्योगधंद्याचे पोषण होणार नाही अशी समाजवादी विचारसरणी बाळगून पंडित नेहरू असमतोलाच्या दिडदांडी तराजूच्या आधाराने औद्योगिक विकास साधण्यासाठी शेतीतील कच्च्या मालाचे शोषण करीत आहे, असे मी त्यावेळी सांगत असे आणि शेतीमालाला रास्त भाव हा एककलमी विकासाचा व गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम आहे, असे मी फार आग्रहाने मांडत असे.\nजपानी लोकांमध्ये खूप देशभक्ती आहे म्हणून जपानी लोक श्रीमंती आणि वैभवाकडे गेलेले नाहीत तर १९२१ सालापासून जपानमध्ये तयार होणार्‍या भाताला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत असणार्‍या भावापेक्षा पाचपट अधिक भाव मिळत आहे. त्यामुळेच तेथील शेतकर्‍यांच्या हातात पैसे आले आणि त्यातूनच तेथील शेतकर्‍यांनी छोटेछोटे गृहउद्योग सुरू केलेत. नंतर त्या गृहउद्योगात तयार झालेल्या वस्तूंच्या जोडणीचे कारखाने सुरू झालेत आणि त्यातूनच त्या देशाचा औद्योगिक विकास झाला. आजही जपानमध्ये टोयाटोसारखे मोठमोठे कारखाने गावात पाहायला मिळतात. कारखानदारीच्या विकासाकरिता जपान्यांना कधी शहराकडे धाव घेण्याची गरज पडली नाही. शेतमालाला भाव मिळाला पाहिजे हे जपानमध्ये अगदी १९२१ सालापासूनच मान्य करण्यात आले. नंतर चीननेही अशाच तर्‍हेच्या धोरणांचा अंगिकार केला; मात्र पंडित नेहरूंच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानात शेतीचे मरण ठरेल अशाच तर्‍हेचे धोरण आखल्या गेले. शेतीमालाला रास्त भाव मिळताच कामा नये, अशा तर्‍हेचे अधिकृत धोरण पंडित नेहरूंनी राबविले. दुसर्‍या पंचवार्षिक योजनेच्या दस्तावेजात आजही याचे अधिकृत पुरावे उपलब्ध आहेत.\nअशा तर्‍हेचे धोरण राबविल्या गेल्यामुळेच शेतमालाला रास्त भाव मिळाला नाही आणि शेतकरी कर्जात बुडाला. आज देशात शेतकरी आत्महत्या होत आहे त्यात कापूस उत्पादक शेतकर्‍यांची संख्या फार मोठी आहे. शेतकरी आत्महत्यांची संख्या कापूस उत्पादक क्षेत्रात जास्त आहे कारण शेतमालाचा विचार करता सगळ्यात जास्त लूट कापूस या पिकाची झाली आहे. जर का आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाचे भाव २१० रुपये असतील तर हिंदुस्थानात कापसाला कॉटन कार्पोरेशन ऑफ इंडिया १०० रुपयापेक्षा जास्त भाव दिले नाही. महाराष्ट्रामध्ये गेली अनेक वर्षे कापूस एकाधिकार योजनेखालीच कापसाची खरेदी होत असल्याने विदर्भातील शेतकर्‍यांना ६० रुपयाच्या वर कधीच भाव मिळाले नाहीत. जगाच्या बाजारपेठेत २१० रु. भाव असताना विदर्भात कापसाला केवळ ६० रुपयेच मिळाल्याने विदर्भातील शेतकर्‍यांवर आत्महत्येचे संकट ओढवले आहे. आतापर्यंत एक लक्ष साठ हजार शेतकर्‍यांनी आत्महत्���ा केल्यात. याला वंशविच्छेद असा शब्द वापरता येईल. असा वंशविच्छेद होऊनही अजूनपर्यंत शहरातील कोणत्याही माणसात याविषयी थोडीसुद्धा कणव निर्माण झाली नाही. याविषयी आपले काहीतरी चुकत असावे, आपण विचार करायला हवा.\nगावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि त्यासाठी ग्रामीण महिलांना काही किलोमीटर अंतरावरून डोक्यावर घागर घेऊन पाणी आणावे लागते, हा प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही गावाच्या मध्यभागी एक हौद बांधावा आणि त्यात मोटर पंपाच्या साहाय्याने पाणी आणून सोडावे, जेणेकरून महिलांचे जगणे सुसह्य होईल, असा विचार करून कामाला लागलो तेव्हा त्याच गावातील एक म्हातारी आजीबाई येऊन माझ्या बायकोला म्हणाली की, बाई तुम्ही सर्व करा पण पाण्यासाठी गावात हौद बांधू नका कारण सध्या सासुरवाशीण मुलींना आपसातले दु:ख एकमेकींजवळ व्यक्त करायला निदान पाणवठा ही एकतरी जागा उपलब्ध आहे. तुम्ही जर हौद बांधला तर त्यांची आपसातील दु:ख व्यक्त करण्याची एकमेव जागाही कायमची बंद होईल.\nमी शेतीमालाला उत्पादनखर्चावर आधारित भाव मिळायला हवे, अशी मांडणी केली तेव्हा सुरुवातीला खूप वादविवाद झालेत. उत्पादन खर्च कुणी व कसा काढायचा याविषयीही उहापोह झाला तेव्हा शेतीमध्ये जे उर्वरक, बियाणे, कीटनाशके लागतात त्याचा एक इंडेक्स तयार करावा असे काहींनी मांडले. मला मात्र शेतीमालाचा उत्पादनखर्च सरकारी यंत्रणांनी काढावा, हे अजिबात पटत नाही कारण शेतमालाला रास्त भाव न मिळण्यात सरकार हाच सर्वात मोठा अडसर आहे. सरकार समस्या क्या सुलझाये, सरकार यही समस्या है\nकोणत्याही बाजारपेठेमध्ये जर पूर्णपणे खुली व्यवस्था असेल आणि त्यात अनावश्यक सरकारी लुडबुड नसेल, केव्हाही शेतमालाची निर्यातबंदी करायची, वाटेल तेव्हा आयात करून शेतमालाचे भाव पाडायचे, अशा तर्‍हेचे उपद्व्याप जर सरकारने केले नाहीत आणि त्याच बरोबर शेतमालाच्या प्रक्रियेवरती, वाहतुकीवरती जर सरकारने बंधने लादली नाहीत तर या व्यवस्थेत मिळणारी किंमत शेतकर्‍यांना मान्य होण्यासारखीच असेल याची मला खात्री आहे.\nडॉ. अरुण टीकेकर यांचे अध्यक्षतेखालील डॉ. द.ना.धनागरे, डॉ. तात्याराव लहाने, डॉ. विनय सहस्रबुद्धे, श्री. अविनाश धर्माधिकारी, श्री. सुधीर जोगळेकर आणि सौ. प्रफ़ुल्ला डहाणूकर या मंडळींनी यंदाच्या २१ व्या जीवनगौरव पुरस्काराच्या निवड समिती��े कामकाज पाहिले. मानपत्र, सन्मानचिन्ह आणि एक लक्ष रुपये असे पुरस्कार स्वरूप असलेला हा जीवनगौरव पुरस्कार यापूर्वी सामाजिक क्षेत्रासाठी श्रीमती इंदिराबाई तथा मावशी हळंबे (१९९२), डॉ. इंदुमती गोवर्धन पारिख (१९९५), श्रीमान पांडुरंगशास्त्री आठवले (१९९९) आणि श्रीमान नानाजी देशमुख (२००३) आणि सौ. साधनाताई आमटे (२००७) या मान्यवरांना देण्यात आला होता.\n'जीवन गौरव' पुरस्कार प्रदान सोहळ्याला डॉ. अरुण टिकेकर, श्री अनंत दीक्षित, डॉ. द.ना. धनगरे, डॉ. तात्याराव लहाने, डॉ. विनय सहस्रबुद्धे, श्री सुधीर जोगळेकर, श्री अविनाश धर्माधिकारी, सौ. प्रफ़ुल्ला डहाणूकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री नरेंद्र बेडेकर यांनी तर मानपत्र वाचन श्री तुषार दळवी यांनी केले.\nकार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री सुधीर जोगळेकर, गौरवपर भाषण श्री अनंत दीक्षित, अध्यक्षीय भाषण डॉ. अरुण टिकेकर तर समारोपीय आभार प्रदर्शन श्री विद्याधर नेमकर यांनी केले.\n(छायाचित्र श्री अरुण दातार यांच्या सौजन्याने)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/umesh-yadavs-nagpur-residence-robbed-rs-45000-and-two-phones-stolen/", "date_download": "2019-01-21T01:50:40Z", "digest": "sha1:3EHHNZ2RASJYRTTX67UNEWUMLVRW7KAU", "length": 6304, "nlines": 59, "source_domain": "mahasports.co.in", "title": "वेगवान गोलंदाज उमेश यादवच्या घरी चोरी", "raw_content": "\nवेगवान गोलंदाज उमेश यादवच्या घरी चोरी\nवेगवान गोलंदाज उमेश यादवच्या घरी चोरी\nभारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादव याच्या नागपूर येथील येथील घरी चोरी झाली आहे. ही चोरी सोमवारी झाली असून त्यात ४५ हजारांची रोकड रक्कम आणि मोबाइल चोरीला गेल्याच वृत्त आहे.\nशंकरनगर या नागपूर मधील उच्चभ्रू परिसरात भारताच्या या वेगवान गोलंदाजचे घर असून सोमवारी संध्याकाळ ते मध्यरात्र या दरम्यान चोरी झाल्याचं अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.\nभारताचा हा वेगवान गोलंदाज नुकताच वेस्ट इंडिज दौऱ्यावरून परत आला असून जेव्हा चोरी झाली तेव्हा तो कुटुंबाबरोबर एका खाजगी कार्यक्रमासाठी बाहेर गेला होता. जेव्हा कार्यक्रमानंतर उमेश घरी आला तेव्हा त्याला या चोरीची माहिती समजली. त्यांनतर त्याने नागपूर पोलिसांत याप्रकरणी तक्रार दिल्याचं वृत्त आहे.\n२६ जुलै पासून सुरु होणाऱ्या तीन कसोटी सामान्यांच्या मालिकेसाठी उमेश यादवची निवड झाली असून हा खेळाडू लवकरच श्रीलंकेला रवाना होणार आहे.\nतिसरी ��ाष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा: दूर्वा, गौरी, मयुरी, पावनी यांना विजेतेपद\nऑस्ट्रेलियन ओपन: गतविजेत्या रॉजर फेडररला पराभवाचा धक्का\nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्गलला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\nडॉ. शिरीडकरने जिंकला “आर्य चषक”\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या साक्षी शितोळे व ईशा पवार यांचा सुवर्णवेध\nकोल्हापूरच्या संघानी पटाकवले जामसंडे पुरुष व महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद\nअजिंक्य रहाणे या मालिकेत करणार भारताचे नेतृत्व\nएमएस धोनी हा सुपरस्टार आहे…\nतेंडुलकर, कोहलीप्रमाणे या दिग्गजांच्या यादीत हाशिम अमलाही सामील\nसातत्याने विक्रम करणाऱ्या किंग कोहलीचा ‘हा’ विश्वविक्रम मोडीत\nन्यूझीलंड विरुद्धच्या टी२० मालिकेसाठी अशी आहे टीम इंडिया\nएमएस धोनीने चुकून घातली रिषभ पंतची जीन्स\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची २१७ पदकांसह आघाडी कायम\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या सुवर्णचौकार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसमध्ये चिन्मयला दुहेरी मुकुट; महाराष्ट्राला दोन सुवर्ण व एक रौप्य पदक\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या सुकमणी बाब्रेकर याला कास्यंपदक\n३री राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा : प्रथमेश पेनशेट्टी, आदित्य दळवी, प्रेम शहा, अभय मोरे यांना विजेतेपद\nखेलो इंडिया युथ गेम्सचा समारोप सोहळा आज\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या निखिल दुबे याचा ‘सुवर्ण’ ठोसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/drda-pune-recruitment/", "date_download": "2019-01-21T02:27:12Z", "digest": "sha1:FFJFQYYUSJJTQLSVYCGZ4Z6SY5ZXNVG5", "length": 12721, "nlines": 142, "source_domain": "majhinaukri.in", "title": "DRDA Pune Recruitment 2017 for 12 Posts- punezp.org", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(Northern Railway) उत्तर रेल्वेत ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 1092 जागांसाठी भरती\n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 150 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती [Updated]\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2019\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n(NPCIL) न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 162 जागांसाठी भरती\n(Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी व��भागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n(ESIC) कर्मचारी राज्य विमा महामंडळात 329 जागांसाठी भरती\n(UPSC-NDA) राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 392 जागांसाठी भरती\n(MPSC) महाराष्ट्र लोक सेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा-2019 (555 जागा)\n(Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n(NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 251 जागांसाठी भरती\n(Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\n(DRDA) पुणे जिल्हा ग्रामीण विकास संस्थेत ‘गट समन्वयक’ पदांची भरती\nशैक्षणिक पात्रता: i) BSW/MSW/MBA/ग्रामीण विकास PG डिप्लोमा ii) 01 वर्ष अनुभव\nवयाची अट: 30 नोव्हेंबर 2017 रोजी 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]\nअर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 20 डिसेंबर 2017\nNext (NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत औरंगाबाद येथे 141 जागांसाठी भरती [Expired]\n(Mahatribal) महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात 1395 जागांसाठी मेगा भरती [मुदतवाढ]\n(TMC) ठाणे महानगरपालिकांतर्गत ‘मानद वैद्यकीय तज्ञ’ पदांची भरती\nIIT मुंबई मध्ये विविध पदांची भरती\n(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात विविध पदांची भरती\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(NARI) राष्ट्रीय एड्स संशोधन संस्थेत विविध पदांची भरती\n(MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 291 जागांसाठी\n(RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02 /2018 निकाल\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n» (MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n» (Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» (ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 2100 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» IBPS मार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या 1599 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र (CRP SPL VIII 2018)\n» लक्ष्मी विलास बँक ‘प्रोबशनरी ऑफिसर’ भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» कॅनरा बँक 800 प्रोबेशनरी ऑफिसर भरती परीक्षा निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02/2018 निकाल\n» (MPSC) महाराष्ट्र वन सेवा (मुख्य) परीक्षा-2018 अंतिम उत्तरतालिका\n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/citizen-journalism/ban-carry-vehicles-bopdev-ghat-121371", "date_download": "2019-01-21T01:46:16Z", "digest": "sha1:REDEM4IMK5EMCCSQBM5V4Y4OBU3MW2YG", "length": 10308, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "ban carry vehicles in bopdev ghat बोपदेव घाटात अवजड वाहनांना बंदी घाला | eSakal", "raw_content": "\nबोपदेव घाटात अवजड वाहनांना बंदी घाला\nसोमवार, 4 जून 2018\nपुणे : सासवड मार्गावरील बोपदेव घाटात अपघाती तीव्र वळणांचे प्रमाण जास्त असल्याने वाळुचे भरलेले ट्रक, कंटेनर, मोठ्या आकाराच्या लक्झरी बस यांसारख्या मोठ्या वाहनांमुळे बाकी वाहनांना व प्रवाशांना जीव धोक्यात घालुन प्रवास करावा लागतो .यामुळे संबंधित वाहतुक विभागाने बोपदेव घाट परिसरात अवजड वाहनांना बंदी घालावी.\nपुणे : सासवड मार्गावरील बोपदेव घाटात अपघाती तीव्र वळणांचे प्रमाण जास्त असल्याने वाळुचे भरलेले ट्रक, कंटेनर, मोठ्या आकाराच्या लक्झरी बस यांसारख्या मोठ्या वाहनांमुळे बाकी वाहनांना व प्रवाशांना जीव धोक्यात घालुन प्रवास करावा लागतो .यामुळे संबंधित वाहतुक विभागाने बोपदेव घाट परिसरात अवजड वाहनांना बंदी घालावी.\nसरकारचा घडा भरला : शरद पवार (व्हिडिओ)\nसासवड : \"प्रत्येकाच्या खात्यावर पंधरा लाख रुपये टाकू म्हणून जनतेची फसवणूक करणे आणि कर्जमाफी देऊ म्हणून शेतकऱ्याची चेष्टा करणे, हे केंद्रातील व...\n'अतिक्रमण'च्या उपायुक्तांना धमकी; ज्येष्ठ नागर��कासह तिघांना अटक\nपुणे : अतिक्रमण कारवाई केल्याच्या कारणावरून काही फेरीवाल्यांनी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या उपायुक्तांनाच धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार...\nभेकराईनगर बसडेपोत रस्त्याची दुरवस्था (व्हिडिओ)\nभेकराईनगर : भेकराईनगर बसडेपोतील रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. सुरवातीलाच रस्ता बनविताना अर्धवट रस्ता बनविला आहे. अर्धा रस्ता डांबरी आहे तर अर्धा...\nसासवड पालिकेतील अधिकारी व कर्मचाऱयांना दंड\nसासवड, (जि.पुणे) : येथील सासवड नगरपालिका यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढत...यंत्रणेतील अनेक अधिकारी व कर्मचाऱयांना 40 अपिलांमध्ये...\nसासवड पालिका अधिकाऱ्यांना दंड\nसासवड - सासवड नगरपालिका यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर गंभीर ताशेरे ओढत अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांना ४० अपिलांमध्ये शास्ती (दंड) भरण्याचे आदेश राज्य...\nसासवडसाठी ५८ कोटींची 'भूयारी गटर योजना' मंजूर\nसासवड - येथील शहराच्या ५८ कोटी १३ लाख लाख रुपये खर्चाच्या भुयारी गटर योजनेला राज्य शासनाने काल प्रशासकीय मान्यता दिली. दोन टप्यांसह दोन वर्षांच्या आत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/indias-first-sale-msi-laptop-pune-121423", "date_download": "2019-01-21T01:57:17Z", "digest": "sha1:YSCJZRHAS5QISXYMX2KCYBV57HRDIVWE", "length": 12409, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "india's first sale of msi laptop in pune एमएसआय़ लॅपटॅापची भारतातील पहिली विक्री पुण्यात | eSakal", "raw_content": "\nएमएसआय़ लॅपटॅापची भारतातील पहिली विक्री पुण्यात\nसोमवार, 4 जून 2018\nपुणे : नुकाताच बाजारपेठेत आलेल्या एमएसआय़ लॅपटॅापची ( (मॉडेल : जीटी758 आरजी टायटन I9) भारतीय बाजारपेठतील डीसीसी रिटेलरसने पहिली विक्री केली. डेक्कन मॅाल येथील डीसीसी रिटेलरसचे वरिष्ठ विक्री अधिकारी प्रदिप जाधव यांनी एमएसआय़ लॅपटॅापची विक्री अनिब्रेन स्कूल ऑफ मिडिया डिझाईन कॉलेजमध्ये पहिल्या वर्षाच शिकत असलेल्या मित अरोरा यांना केली.\nपुणे : नुकाताच बाजारपेठेत आलेल्या एमएसआय़ लॅपटॅापची ( (मॉडेल : जीटी758 आरजी टायटन I9) भारतीय बाजारपेठतील डीसीसी रिटेलरसने पहिली विक्री केली. डेक्कन मॅाल येथील डीसीसी रिटेलरसचे वरिष्ठ विक्री अधिकारी प्रदिप जाधव यांनी एमएसआय़ लॅपटॅापची विक्री अनिब्रेन स्कूल ऑफ मिडिया डिझाईन कॉलेजमध्ये पहिल्या वर्षाच शिकत असलेल्या मित अरोरा यांना केली.\n\"गेल्या सहा-आठ महिन्यांपासून ते व्हीएफएक्स ग्राफिक्स डिझाईन, गेम डेव्हलपिंग आणि 2 डी-3 डी अॅनिमेशनसाठी विशिष्ट मॉडेल शोधत होते. बंगळुरूमध्ये तसेच पुण्यातील 8 इतर स्टोअरमध्ये जाऊन चौकशी केली होती, पण शेवटी आम्ही नव्याने आलेल्या एमएसआय लॅपटॉपची विक्री केली तेव्हा ग्राहक समाधानी झाला. आम्ही एमएसआय़ लॅपटॅापची विक्री करणारे भारतातील पहिले विक्रेते आहोत \", असे डीसीसी रिटेलरसचे जनरल मॅनेजर संतोष म्हस्के यांनी सांगितले.\nसध्या बाजारपेठेतील एमएसआय़ लॅपटॅापची किंमत 3,50,000 रुपये इतकी आहे. गेमिंग हार्डवेअर जगतात नेतृत्व करणाऱ्या एमएसआय़ने या वर्षाच्या सुरुवातीला तीन मॉडेल सादर केले. हे सर्व मॅाडेलमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान सहजपणे सर्वांवर प्रभाव टाकते. गेमिंग, डिझाइनिंग, प्रोग्रामिंग किंवा इतर कामगिरी संबंधित डेस्कटॉप काम असो त्यासाठी उपयुक्त ठरते.\nआपल्या पक्षाची दिल्लीपासून गल्लीपर्यंत एकछत्री सत्ता असावी, असे प्रत्येक राजकीय पक्षाला वाटत असते. त्यासाठी ते सतत प्रयत्नशीलही असतात. परंतु, वाटेल...\nउद्‌घाटनासाठी शेतकऱ्यांच्या दु:खाचा वापर - डॉ. आ. ह. साळुंखे\nनाशिक - अखिल भारतीय साहित्य संमेलनासाठी बोलावले आणि निमंत्रण रद्द केल्याने गोंधळ उडाला. टीका होऊ...\n...तर रिझर्व्ह बॅंकेचा गव्हर्नर नामधारी होईल\nपुणे - ‘केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बॅंक यांच्यातील सुंदोपसुंदी पाहता रिझर्व्ह बॅंकेच्या स्वायत्ततेवर शंका उपस्थित होत असून, देशाच्या अर्थव्यवस्थेला...\nदेहू - ‘‘केंद्रातील सरकारकडून देशाच्या राज्यघटनेला धोका आहे. राज्यघटना हटविल्यास देशात पुन्हा एकदा गुलामगिरी सुरू होईल,’’ असे प्रतिपादन पीपल्स...\nकॉंग्रेसकडून डॉ. आंबेडकरांच्या नावाने मते घेण्याचेच काम : राजनाथ सिंह\nनागपूर : गेल्या साडेचार वर्षांत मोदी सरकारने आपल्या कृतीतून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत असलेली आस्था द���खविली. कॉंग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे...\n'मी पण सचिन' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित\nमुंबई- 'डोन्ट स्टॉप चेसिंग युअर ड्रीम' अशी टॅगलाइन घेऊन स्वप्नील जोशीचा बहुप्रतिक्षीत 'मी पण सचिन' चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/if-you-do-not-withdraw-the-crimes-registered-on-co-operative-farmers-then-you-will-not-be-able-to-take-further-treatment/", "date_download": "2019-01-21T01:36:10Z", "digest": "sha1:WMBUZOTQH7TE6HHZYAJWPHI575NWTAAD", "length": 7575, "nlines": 88, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "व्हिडीओ:आंदोलक शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घ्या अन्यथा उपचार घेणार नाही ; गोळीबारात जखमी शेतकऱ्याची भूमिका", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nव्हिडीओ:आंदोलक शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घ्या अन्यथा उपचार घेणार नाही ; गोळीबारात जखमी शेतकऱ्याची भूमिका\nशेवगाव /रवी उगलमुगले: शेतकरी आंदोलनादरम्यान सहकारी शेतकऱ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेतले नाही तर इथून पुढचा उपचार करून घेणार नाही अशी भूमिका पोलिसांकडून शेवगावमध्ये करण्यात आलेल्या गोळीबारातील जखमी उद्धव मापारी यांनी घेतली आहे.\nऊसाला 3100 रुपये दर द्यावा यासाठी करण्यात आलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं होतं शेवगावमध्ये आंदोलकांनी जाळपोळ केल्यानंतर आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराचे नळकांडे फोडले तसेच हवेत गोळीबारही केला ज्यात २ शेतकरी जखमी झाले होते. गोळीबारात उद्धव मापारी आणि बाबूराव तुकळे हे दोन शेतकरी जखमी झाले होते . दोन्हीही शेतकरी पैठणचे रहिवासी आहे.\nशेतकरी प्रश्नांसाठी 8 जानेवारीला राज्यभर तीव्र रस्ता व रेल…\n‘शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना…\nदुसरीकडे आंदोलकांनी अतिरिक्त पोलीस अधीक्षकांच्या गाडीवर दगडफेक करुन काचा फोडल्या.दरम्यान आंदोलनादरम्यान सहकारी शेतक���्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेतले नाही तर इथून पुढचा उपचार करून घेणार नाही अशी भूमिका जखमी उद्धव मापारी यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे हॉस्पिटल प्रशासन पेचात असून प्रशासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.\nपहा काय म्हणाले उद्धव मापारी\nशेतकरी प्रश्नांसाठी 8 जानेवारीला राज्यभर तीव्र रस्ता व रेल रोको \n‘शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर टीका केली तर, शेट्टी यांना बेळगावच्या पुढे नेऊन…\n…अन्यथा राजू शेट्टींना गंभीर परिणाम भोगावे लागतील ; शिवसेना नेत्याचा दम\nऊस दर आंदोलन म्हणजे केवळ स्टंटबाजी : सदाभाऊ\n‘जाणंव घालून काही होणार नाही, राम मंदिर निर्माणाला पाठिंबा द्या’\nटीम महाराष्ट्र देशा : केवळ हिंदू असल्याचं दाखवत जाणंव घालून काही होणार नाही, काँग्रेसने राम मंदिर निर्माणाला…\nनरेंद्र मोदी झाले रणगाड्यावर स्वार, पहा व्हिडिओ \nसोलापूर-मुंबई विमानसेवा सुरु होण्यासाठी १४ अडथळे\nते सुपारी घेतात आणि महानगरपालिका जिंकतात ; जयंत पाटलांचा महाजनांवर…\nभाजपला झोंबली दीदींच्या स्टेजवर ‘शॉटगण’ची उपस्थिती, आता…\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\nआढळरावांविरोधात लढण्याआधीच दादांनी केली तलवार म्यान \nउस्मानाबाद लोकसभेला राष्ट्रवादीकडून राणा जगजितसिंह पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/sindhudurg-news-sindhudurg-fort-dishonesty-issue-113541", "date_download": "2019-01-21T02:24:53Z", "digest": "sha1:KDFJAMU3Y4HNJAKCJ6N5PFBFEM2HM6YD", "length": 13289, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sindhudurg News Sindhudurg Fort Dishonesty issue सिंधुदुर्ग किल्ला अस्वच्छतेच्या चक्रव्यूहात | eSakal", "raw_content": "\nसिंधुदुर्ग किल्ला अस्वच्छतेच्या चक्रव्यूहात\nबुधवार, 2 मे 2018\nमालवण - येथील किल्ले सिंधुदुर्गवर प्लास्टिक कचरा तसेच स्वच्छतागृहांत पाण्याची सुविधा नसल्याने अस्वच्छता, दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. पर्यटन कर आकारणी होऊनही अत्यावश्‍यक सुविधा पुरविल्या जात नसल्याने पर्यटक आणि किल्ला रहिवाशांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.\nमालवण - येथील किल्ले सिंधुदुर्गवर प्लास्टिक कचरा तसेच स्वच्छतागृहांत पाण्याची सुविधा नसल्याने अस्वच्छता, दुर्गंधीचे साम्रा��्य पसरले आहे. पर्यटन कर आकारणी होऊनही अत्यावश्‍यक सुविधा पुरविल्या जात नसल्याने पर्यटक आणि किल्ला रहिवाशांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.\nयेथील ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्यावरील पर्यटकांना सुविधा देण्यासाठी वायरी भुतनाथ ग्रामपंचायतीतर्फे दोन वर्षांपासून कर आकारणी होते. पहिल्याच वर्षी कराच्या माध्यमातून किल्ल्यात फिरती स्वच्छतागृहे, बैठक व्यवस्था तसेच स्वच्छता मोहीम राबविण्यात आली; मात्र या पर्यटन हंगामात स्वच्छता मोहीम तसेच स्वच्छतागृहांना पाणी तसेच अन्य सुविधांकडे लक्ष न दिल्याचे चित्र आहे.\nसद्यःस्थितीत किल्ले सिंधुदुर्गवर रोज पाच ते सहा हजार पर्यटकांची ये-जा सुरू आहे. कर घेऊनही पर्यटकांना कोणत्याही सुविधा नसल्याने पर्यटकांचे हाल होत आहेत. किल्ल्यातील फिरती शौचालयांचे दरवाजे तुटले आहेत. काही शौचालयांत पाण्याअभावी अस्वच्छता आहे. परिणामी किल्ल्यात दुर्गंधी होऊन रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.\nयासंदर्भात ग्रामसेवक श्री. चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याचा आरोप किल्ला रहिवाशांनी केला. अस्वच्छतेसंदर्भात वायरी भुतनाथचे ग्रामसेवक एस. डी. चव्हाण यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.\nकिल्ल्यात पर्यटकांसाठी उभारलेल्या फिरत्या शौचालयांना पाण्याची सुविधा नसल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे किल्ल्यातील तलावांची दुरुस्ती करून पावसाळ्यात साठणाऱ्या पाण्याचा उपयोग शौचालयांसाठी होऊ शकतो. त्यादृष्टीने ग्रामपंचायतीने प्रयत्न करावेत.\nवाळू माफियांचा तहसिलदाराला जीवे मारण्याचा प्रयत्न\nमालवण : हडी कालावल खाडीपात्रालगत सुरू असलेल्या अनधिकृत वाळू वाहतुकीविरोधात धडक कारवाईस गेलेल्या तहसीलदार समीर घारे यांच्यासह दोन तलाठ्यांवर वाळू...\nबेस्ट प्रवाशांना १५ कोटींचा फटका\nमुंबई - तीन दिवसांपासून सुरू असलेल्या बेस्टच्या संपामुळे अनेक प्रवाशांचे हाल तर झालेच; पण त्यांची आर्थिक कोंडीही झाली. तीन दिवसांत त्यांना रिक्षा,...\nमुंबईकरांनी मारला मटण-चिकनवर ताव\nमुंबई - घरातील गृहिणी मार्गशीर्षचे उपवास धरते म्हणून नाईलाजास्तव महिनाभर तोंड बंद करून बसलेल्या मांसाहारींनी रविवारी मात्र चिकन-मटण आणि माशांवर...\nकांदिव���ीतील आगीत चौघांचा होरपळून मृत्यू\nमुंबई - कांदिवली येथे रविवारी (ता. 23) गारमेंटला लागलेल्या आगीत चौघांचा होरपळून मृत्यू झाला. सोमवारी...\nमालाड - मालवणीतील खारोडी येथील महेश डेकोरेटरच्या गोदामाला दुपारी पावणेतीनच्या दरम्यान भीषण आग लागली. आगीचे कारण स्पष्ट झाले नाही. अग्निशमन...\nमालवणीतील गोडाऊनला भीषण आग\nमालाड : मालवणीतील खारोडी येथे असलेल्या महेश डेकोरेटरच्या गोडाऊनला आज (रविवार) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास आग लागली. ही भीषण आग आटोक्यात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2018/07/14/reason-why-people-afraid-of-number-13/", "date_download": "2019-01-21T02:30:55Z", "digest": "sha1:EV5XBOGNPZIAGNC2NX6NUME362WJTLQA", "length": 9320, "nlines": 78, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "सर्व दुनियेला 'तेरा' ह्या आकड्याची भीती का? - Majha Paper", "raw_content": "\nयशस्वी जीवनाची पात्र सूत्रे\nसर्व दुनियेला ‘तेरा’ ह्या आकड्याची भीती का\nJuly 14, 2018 , 6:05 pm by माझा पेपर Filed Under: युवा, सर्वात लोकप्रिय Tagged With: अशुभ आकडे, तेरा, न्यूमेरॉलॉजिस्ट\nह्या जगामध्ये अश्या अनेक गोष्टी, अनेक मान्यता अश्या आहेत, ज्या अस्तित्वात कशा आल्या ते कोणी नेमके सांगू शकणार नाही. ह्या मान्यता प्राचीन काळामधे रूढ झाल्या असल्या तरी लोकांच्या मनामध्ये त्या मान्यतांचे भय आजही आहे. अश्या ह्या मान्यतांमध्ये एक आहे, ‘तेरा’ हा आकडा. ह्या आकड्याबद्दल अनेकांचा मनामध्ये भय असते. अनेक ठिकाणी हा आकडा शुभ मानला जातो. विशेषतः जर एखाद्या शुक्रवारी तेरा तारीख आली, तर हा दिवस खास अशुभ समजला जातो. ह्या दिवशी लोक कोणतेही नवे काम काती घेत नाहीत, तसेच हा दिवस कोणत्या तरी अशुभ घटनेला कारणीभूत ठरत असल्याची मान्यता अनेक ठिकाणी रूढ आहे.\nमनोवैज्ञानिकांच्या मते तेरा ह्या आकड्याचे भय वाटणे हे एक मानसिक व्याधी आहे, ह्याला ट्रीस्कायडेकाफोबिया, किंवा थर्टीन डीजीट फोबिया असे म्हटले जाते. ��्या व्याधीचा रुग्णाच्या मनावर इतका जबरदस्त पगडा असतो, की तेरा ह्या आकड्याशी संबंधित कोणतेही काम करण्यास ह्या व्यक्ती तयार होत नाहीत. काही ठिकाणी तर मोठमोठ्या हॉटेल्समध्ये बाराव्या मजल्यावरील मजल्याला तेरा हा आकडा न देता, तो वगळून चौदा हा आकडा दिला जातो. तसेच तेरा तारखेला अशुभ घटना घडत असल्याचाही अनेक लोकांचा विश्वास आहे.\nअनेक न्यूमेरॉलॉजिस्टच्या मते तेरा हा आकडा अशुभ फल देणारा आहे. बारा हा आकडा पूर्णत्वाचे प्रतीक असून, त्यामध्ये एक मिळविल्यानंतर येणारा तेरा हा आकडा मात्र अशुभ असल्याचे ह्या तज्ञ मंडळींचे मत आहे. ब्रिटनमधील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये तेरा लोकांच्या जेवणाची व्यवस्था करावयाची असली, तरी त्या ठिकाणी चौदा खुर्च्या मांडल्या जातात. चौदाव्या खुर्चीवर कॅस्पर नामक मांजरीची मूर्ती ठेवली जाते.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी वादग्रस्त वक्तव्य विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.missionmpsc.com/mpsc-economics/", "date_download": "2019-01-21T01:35:46Z", "digest": "sha1:K6NMAE3CGB4EQVIVDQO6QNAYPF4B7MGE", "length": 24767, "nlines": 350, "source_domain": "www.missionmpsc.com", "title": "स्पर्धा परीक्षा अर्थशास्त्र | MPSC Economics | Mission MPSC", "raw_content": "\nHome Study Material Economics स्पर्धा परीक्षा अर्थशास्त्र\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणार्‍या राज्यसेवा परीक्षेतील अर्थशास्त्र/ भारतीय अर्थव्यवस्था हा एक अत्यंत महत्वाचा विषय आहे. अर्थशास्त्र या विषयाचे ज्ञान/समज अंतराष्ट्रीय तसेच देशपातळीवर घडणार्‍या घडामोडीचे विश्‍लेषण करण्यासाठी आवश्यक आहे. तसेच दैनंदीन जीवनाकरीता सुद्धा अर्थशास्त्राचा उपयोग होतोच. शासकीय व्यवस्थेचा भाग होऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांना अर्थशास्त्र या विषयाचे ज्ञान ही एक पूर्व अटच मानली जाते व प्रशासकीय कारकीर्दीत अर्थशाखाच्या सिद्धांताचा प्रत्यक्षात उपयोग करण्याची संधी/अथवा वेळ येतेच.\nराज्यसेवा परीक्षेत अर्थशास्त्रचे महत्व\n* अर्थशास्त्र विषयाबद्दल पूर्वग्रह-\n* अर्थशास्त्र विषयावर विचारल्या जाणार्‍या प्रश्‍नांचे प्रकार\n* परीक्षेचे कान, नाक, डोळे\nभविष्यकालीन कल कशा प्रकारे ओळखावा\nराज्यसेवा परीक्षेत अर्थशास्त्रचे महत्व\nपूर्व परीक्षा – प्रश्‍न संख्या 10 ते 15\nमुख्य परीक्षा – प्रश्‍न संख्या 43 ते 63\nमुलाखत – मुलाखतीत अर्थशास्त्र विषयातील विविध संकल्पना तसेच चालू आर्थिक घडामोडीवर प्रश्‍न विचारली जातात. (विशेषत: वाणिज्य व व्यापार, व्यवस्थापन विषयात पदवी धारक विद्यार्थ्यांनी याबद्दल विशेष काळजी घ्यावी.)\nराज्यसेवा, पूर्व परीक्षा अभ्यासक्रम\n– आर्थिक व सामाजिक विकास\n– सामाजिक सेवा धोरणे\nशाश्वत विकास २ ३ १ - १\nदारिद्र्य ४ - - - २\nलोकसंख्या शास्त्र ३ ५ ३ ३ २\nसार्वजनिक वित्त व बँकिंग १ - २ ३ १\nशासकीय धोरणे व योजना ३ १ - २ ३\nपंचवार्षिक योजना १ - २ - ४\nआंतरराष्ट्रीय संख्या आणि संघटना २ - - - -\nराज्यसेवा मुख्य परीक्षा अभ्यासक्रम\n– अर्थव्यवस्था आणि नियोजन\n– ग्रामीण आणि नागरी पायाभूत सरंचना विभाग\n– आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय भांडवल संचार\n– दारिद्र्य मोजणी आणि अंदाज\n– रोजगार निर्मिती निश्‍चित करणारे घटक\nब) विकासाचे अर्थशास्त्र आणि कृषी\n– सार्वजनिक वित्त आणि वित्तीय संस्था\n– वृद्धी, विकास आणि अंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र\n– भारतीय कृषी, ग्रामीण विकास आणि सहकार\n– अन्न आणि पोषण\n– भारतीय उपयोग पायाभूत सुविधा व सेवा क्षेत्र\n* अर्थशास्त्र विषया���द्दल पूर्वग्रह-\nअर्थशास्त्र या विषयाबद्दल एक हमखास पूर्वग्रह विद्यार्थ्यांच्या मनात अभ्यासाची सुरुवात करताना येतो तो म्हणजे भरमसाढ आकडेवारी कशा प्रकारे लक्षात ठेवावी. अर्थशास्त्र या विषयावर काही आकडेवारी निश्‍चित महत्व आहे.\nउदा. स्थूल देशांतर्गत उत्पादन (GDP)\nयाचा अर्थ असा नाही की संदर्भग्रथात दिलेल्या प्रत्येक आकडेवारीचा रट्टा मारणे आवश्यक आहे. GDP दार आपणास आपल्या अर्थव्यवस्थेची वाटचाल कशा प्रकारे होत आहे याचे आकलन करण्यास अत्यंत महत्वाची आहे. GDP दरात वाढ अथवा घट कोणत्या कारणामुळे झाली कृषीक्षेत्र, उद्योग क्षेत्र, सेवा क्षेत्राचे योगदान कशा प्रकारे होते कृषीक्षेत्र, उद्योग क्षेत्र, सेवा क्षेत्राचे योगदान कशा प्रकारे होते राष्ट्रीय तसेच अंतरराष्ट्रीय घडामोडीचा आपल्या अर्थव्यवस्थेवर कशाप्रकारे परीणाम झाला राष्ट्रीय तसेच अंतरराष्ट्रीय घडामोडीचा आपल्या अर्थव्यवस्थेवर कशाप्रकारे परीणाम झाला याचे विवेचन जास्त महत्वाचे आहे.\n* अर्थशास्त्र विषयावर विचारल्या जाणार्‍या प्रश्‍नांचे प्रकार\nजर 5-10 टक्के प्रश्‍न आकडेवारीसंदर्भात (तेही अत्यंतीक महत्वाची उदा. दारिद्य्र प्रमाण) विचारली जातात. त्यामुळे आकडेवारीचा उगाच बागुल बुआ करण्याची गरज नाही.\nअर्थातच 80-90 टक्के प्रश्‍न जर संकल्पना आधारित विश्‍लेषणात्मक असल्यास अभ्यासाची दिशा आपणास स्पष्टपणे त्याच प्रकारे ठेवावी लागेल. म्हणजेच अभ्यास करतांना संकल्पना समजण्यावर जास्त भर द्यावा लागेल. त्याचप्रमाणे संदर्भ ग्रंथांची निवड करतांना ज्या संदर्भग्रंथात संकल्पनांचे स्पष्टीकरण चांगल्या प्रकारे केलेले आहे, त्यांना विशेष महत्व द्यावे लागणार.\n* परीक्षेचे कान, नाक, डोळे\n– Syllabus / अभ्यासक्रम\n– आयोगाच्या मागील पाच वर्षात विचारल्या गेलेल्या पाच प्रश्‍नपत्रिका\nअभ्यासक्रम हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. अभ्यासक्रमामुळे अभ्यासाची चौकट आपणास समजते. तसेच परीक्षेत अभ्यासक्रम आधारित प्रश्‍नांची संख्या,कल, काठिण्यपातळी सुद्धा समजते.\nएकुणच हे दोन घटक अभ्यासाची दिशा ठरवल्यास मदत करतात व आपण परीक्षामुख अभ्यासच करु.\nभारतीय अर्थव्यवस्था – रंजन कोळंबेसर Click Here For Buy Now\nभारतीय अर्थव्यवस्था – किरण देसले Click Here For Buy Now\nभारताचा तसेच महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल\nवृत्त वाहिण्याची चर्चा सत��रे\nउदा. एबीपी माझा विशेष\nएनडीटीव्ही – Prime Time\nUnique Academy – आयोगाच्या प्रश्‍न पत्रिकाचे पुस्तक Click Here For Buy Now\n1) सर्वप्रथम Basic Books यांचे किमान 3 वेळा वाचन करणे. संकल्पना समजणे.\n2) संदर्भ पुस्तकांचे वाचन करणे\nसंदर्भ पुस्तकाचे वाचन करतांना विविध संकल्पना व त्यांचे विविध घटक यांच्या शॉर्ट नोट्स काढता आल्या तर उत्तमच आहे. संदर्भ ग्रंथांचे वाचन व मागील प्रश्‍नपत्रिकेत विचारलेल्या प्रश्‍नांची सांगड घालणे अत्यंत आवश्यक आहे.\nउदा. – राष्ट्रीय उत्पन्न या उपघटकाचा उभ्यास केल्यावर लागलीच याच घटकावर मागील 5-6 वर्षात कशाप्रकारे प्रश्‍न विचाले गेले ते सोडवावे. त्याचे विश्‍लेषण करावे. यामुळे आपणास वाचलेल्या उपघटकावर कशाप्रकारे प्रश्‍न विचारले गेलेले आहेत. याचेतर आकलन घेणारच तसेच भविष्यात याच उपघटकावर तसेच त्यातील उपघटकावर कशाप्रकारे प्रश्‍न विचारले जाऊ शकतात याचा सुद्धा अंदाज येतो.\nयापुढचा टप्पा म्हणजे, याच उपघटकावर आधारीत सराव प्रश्न संचातील प्रश्‍न सुद्धा सोडवावे जेणेकरुन आपली त्या उपघटकाची उत्तम तयारी होणार व साहजिकच परीक्षेची भिती पण कमी होईल व आत्मविश्‍वास वाढेल.\n1) नियोजन आयोगाच्या अहवालानुसार ……. पेक्षा कमी उष्मांक मिळवणार्‍या ग्रामीण भागातील व्यक्ती दारिद्र्य रेषेखाली येतात.\nयोग्य उत्तर – 2) 2400\nविश्‍लेषण – नियोजन आयोगाने दारिद्र्य रेषा निश्‍चितीकरीता उष्मांक उपभोग (प्रतिदीन) हा निकष लागू केला. त्याप्रमाणे ग्रामीण भागात 2400 व शहरी भागात 2100 उष्मांक पेक्षा कमी उष्मांक मिळवणार्‍या व्यक्ती दारिद्र्यरेषे खाली येतात. हा निकष लावण्यात आला व हा निकष नियोजन आयोगाने स्विकारला.\nभविष्यकालीन कल कशा प्रकारे ओळखावा\nआता आपण वरील प्रश्‍नाआधारे संदर्भ ग्रंथांचा वापर करुन दोन पाऊल पुढचा विचार करुया, की जेणे करुन आयोग उष्मांकासंदर्भात पुढील परिक्षेत कशाप्रकारे प्रश्‍न विचारे शकतो. वरील प्रश्‍न दारिद्र्य रेषा निश्‍चित करतांना उष्मांक निकषाबद्दल बोलत आहे. आपण याचाच आढावा घेऊ.\n* उष्मांक उपभोग –\nग्रामीण भागासाठी – 2400\nशहरी भागासाठी – 2100\n* लाकडावाला समितीने सुद्धा उष्मांक उपभोग ग्राह्य मानला.\nसुरेश तेहुलकर समितीने मात्र उष्मांक उपभोग संकल्पना अमान्य केली. त्यांच्या मते उष्मांक व पोषनाचा योग्य सहसंबंध नाही\nसी रंगराजन समितीने मात्र उष्मांक उपभोग निकष ग्राह्य धरले मात्र त्यात काही बदल केले.\nउदा. ग्रामीण भाग – 2155 उष्मांक\nशहरी भाग – 2090 उष्मांक\nवरील प्रकारच्या विश्‍लेषणाने आपण स्वत: अपेक्षीत प्रश्‍न सुद्धा तयार करु शकतो. अशा प्रकारच्या अभ्यासाने आपण परिक्षेत अपेक्षीत प्रश्‍नांचे अंदाज बांधू शकतो आणि ते खरे सुद्धा ठरतात. यालाच परीक्षाभिमूखता म्हणता येईल व परीक्षेला हसत खेळत व आत्मविश्‍वासाने आपण सामोरे जाऊ व यश संपादन करु.\n– अंकुश देशमूख, द युनिक अकॅडमी\n[PDF] महाराष्ट्राची आर्थिक पाहणी – 2017-18\nएमपीएससी मंत्र : महाराष्ट्राचा अर्थसंकल्प\nमहाराष्ट्रातील उमेदवारांना यूपीएससी मार्गदर्शन\nराज्य लोकसेवा परीक्षेला बसणाऱ्यांना दिलासा\nस्पर्धा परीक्षेतील भरती प्रक्रिया व गैरकारभाराविरोधात आक्रोश मोर्चा\n‘मिशन एमपीएससी’चे एक लाख सदस्यांचे कुटूंब\nएमपीएससी परीक्षेसाठी शाळा, महाविद्यालयांचा नकार\nइंडियन ऑईल मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांसाठी भरती\nकेंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये (CISF) 429 जागांची भरती\nमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात मेगा भरती\nबृहन्मुंबई महानगरपालिकेत ‘दुय्यम अभियंता’ पदांच्या 291 जागा\nमहाराष्ट्र वन विभागामध्ये वनरक्षक पदांकरीता मेगा भरती\nमासिकांमधून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास कसा करावा\nमिशन एमपीएससी पोर्टलवर आजपासून सुरु करा युपीएससी, बॅकिंगसह देशपातळीवरील स्पर्धा परीक्षांची...\nआदिवासी मुलांसाठीचा आशेचा सूर्य चमकला\nMission STI – अभ्यास कसा करावा..\nविक्रीकर निरीक्षक (STI) पूर्व परीक्षेचा पेपर कसा सोडवावा\nडाउनलोड करा चालू घडामोडी मासिक - डिसेंबर २०१८\nमहाराष्ट्रातील उमेदवारांना यूपीएससी मार्गदर्शन\nएमपीएससी : राज्यव्यवस्था घटकाची तयारी\nइंडियन ऑईल मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांसाठी भरती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/birthday-and-jyotish/daily-rashifal-118110500014_1.html", "date_download": "2019-01-21T02:02:40Z", "digest": "sha1:2TEJRDSZXI6K4RGDVUSQ3N43YIWABKQT", "length": 16282, "nlines": 156, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "दैनिक राशीफल (06.11. 2018) | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 21 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nदैनिक राशीफल (06.11. 2018)\nमेष : मानसिक संयम ठेवा. विशेष यात्रा आणि कलात्मक कामात लाभ प्राप्तिचा योग. आर्थिक वादात विशेष कार्य योग.\nवृषभ : संपत्तीच्या खरेदीत लाभ होईल. महत्वाची कामे होतील. नवीन ��िचार किंवा योजनांवर चर्चा होईल. सामाजिक आणि राजकीय ख्याति वाढेल.\nमिथुन : विशेष देण्या घेण्या पासून लांब रहा. धार्मिक कामात रूचि. धार्मिक कामांचा योग. आर्थिक क्षेत्रात गूढ अनुसंधान योग.\nकर्क : कामात वेळेला महत्व न दिल्याने मानसिक क्लेश होईल. मतभेदांपासून लांब राहून शांतिपूर्वक कार्य करा.\nसिंह : संतोषप्रद वातावरण राहील. कार्य स्थिति अनुकूल रहाण्याची शक्यता. कामं वेळेत पूर्ण होतील. विशेष सहयोग, मार्गदर्शन मिळेल.\nकन्या : पद-प्रतिष्ठे संबंधी कामांमध्ये लोकप्रियता वाढेल. धार्मिक क्षेत्रात भाग्यवर्धक यात्रा योग. कलात्मक कार्य होतील.\nतूळ : आर्थिक प्रकरणात विशेष अनुसंधान योग. घरात मंगल कार्य होतील. रोग, शत्रु, वादमध्ये व्यय योग.\nवृश्चिक : मानसिक त्रासापासून लांब रहा. धार्मिक यात्रा योग. जल क्षेत्रांपासून भाग्यवर्धक यश. उपजीविकेच्या स्त्रोतांपासून विशेष लाभ प्राप्ति योग.\nधनू : आपली मनमेळाऊ आणि धैर्याची प्रकृतिने समाजात व परिवारात आदर मिळेल. सामाजिक मान-सन्मान वाढेल.\nव्यापारिक लाभ आणि सुख-समृद्धि वाढेल.\nमकर : प्रगतिवर्धक बातम्या मिळतील. मुलांची उन्नति प्रसन्नता देईल. आधी केलेल्या कामाचे फळ मिळेल. बिघडलेले संबंध सुधारतील.\nकुंभ : जुनी कामे झाल्यामुळे उत्साह आणि प्रसन्नता वाटेल. मित्रांच्या सहाय्याने अनुकूलता वाढेल एवं दिवस उत्तम जाईल.\nमीन : वाहन क्रय करण्याचे योग. प्रयत्नांनी यश संपादन. संबंधांवर विशेष लक्ष द्या. जास्त प्रयत्न करावे लागतील.\nदैनिक राशीफल (04.11. 2018)\nतर ही आहे आपली रास, मग धनत्रयोदशीला खरेदी करा ही वस्तू\nदैनिक राशीफल (03.11. 2018)\nयावर अधिक वाचा :\n\"आर्थिक नुकसान संभव. कामात गुप्तता राखा. सहयोग मिळेल. संबंध बिघडतील. अव्यवहारिक कामांपासून लांब रहा. आपल्या कामाच्या गोष्टी गुप्त ठेवा. मानसिक संतोष...Read More\nवैचारिक असंतोष राहील. कामात मन रमणार नाही. तब्बेतीची काळजी घ्या. व्यावसायिक प्रकरणात अडचणी येतील. आर्थिक जबाबदार्‍या वाढतील. आत्मविश्वास वाढेल. कामात...Read More\nआपली स्थिति, वास्तविकता वाढेल. पारिवारिक दृष्‌ टया वेळ सामान्य. कामाचा ताण जाणवेल. नोकरीत कुणावरही विश्वास ठेवू नये. अडचणी येतील. सतत...Read More\nउत्साह, आत्मविश्वास वाढेल. अडकलेला पैसा मिळेल. मनोरंजनात वेळ जाईल. अडचणी राहतील. मिळकती पेक्षा जास्त खर्च होईल. अनिश्चितता वाटेल. शत्रुपक्षाच्या कारवाया...Read More\nखासगी कामाकडे जास्त लक्ष द्या. पैसा मिळेल. जबाबदारीची कामे पडतील. नोकरीत नुकसानी संभव. कामात पारदर्शकता हवी. वैचारिक धारणेत राहू नका....Read More\n\"शत्रुपक्ष हावी राहील. एखाद्या चुकीला पुन्हा करु नका. मन रमणार नाही. विश्वास कमी राहील. व्यर्थ ताण जाणवेल. पारिवारिक वाद वाढतील.खर्च...Read More\n\"मार्ग प्रशस्त होईल. अडकलेली कामे पूर्ण झाल्याने आनंद वाटेल. साथ लाभेल. व्यक्तिगत कामात उन्नति होईल. कायदेशीर कामात आत्मविश्वास कमी राहील....Read More\n\"अडकलेला पैसा मिळेल. गूढ अनुसंधान करणार्‍यांसाठी शुभ. गैरसमज दूर होतील. आपल्या विवेक बुद्धिच्या उलट काम झाल्याने हानि होऊ शकते. नियंत्रण...Read More\n\"आपल्या प्रयत्नाने उन्नति कराल. धनलाभ होईल. वरिष्ठांची मर्जी राहील. आपल्या प्रयत्नांमुळे व्यापारात वृद्धि होईल. नवीन कामांना चालना मिळेल. आपल्या यशाचा...Read More\n\"आपल्या कामांची समाजात चर्चा होईल. लाभाच्या संधी. नवीन ओळखी संभवतात. आपल्या बुद्धि आणि तर्काने कार्यात यशाची शक्यता. कामाला वाव मिळेल. आपले...Read More\n\"संपत्तीच्या कामात यश मिळण्याचे योग.मनात नवीन कल्पना सुचतील. आपल्या महत्वाकांक्षेमुळे यश मिळू शकेल. वातावरण उत्साहवर्धक राहील. सामाजिक मान-सन्मान वाढेल. व्यापारिक...Read More\n\"आपली दूरदृष्टि आणि बुद्धिने अडकलेली कामे पूर्ण होतील. सामाजिक यश. नवीन कार्य सुरू करू नका. विरोधकांपासून दूर रहा. यश मिळणार...Read More\nचंद्र ग्रहण: हे पदार्थ दान करा\n* आपण संपत्ती संबंधी विवादात अडकलेले असाल तर ग्रहणानंतर तिळाने तयार मिष्टान्न दान ...\nचंद्र ग्रहणात चुकून करू नये हे 5 काम\nकाय करू नये- ग्रहणात डोक्यावर तेल लावणे, भोजन तयार करणे किंवा सेवन करणे वर्जित असतं. या ...\n* देवळाच्या पायऱ्या चढत असताना उजव्या हाताच्या बोटांनी पायरीला स्पर्श करून हात भ्रूमध्या ...\nवेग वेगळ्या प्रसंगासाठी होतो चौरंगाचा वापर\nचौरंग म्हटल्यावर डोळय़ासमोर येते ते चार पायांचे चौकोनी आकाराचे ठेंगणे आसन. या चौरंगालाच ...\nदेवघरातले धार्मिक महत्वाचे नियम जाणून घ्या..\nदेवासमोर लावलेल्या समईची ज्योत केव्हाही दक्षिणेकडे असू नये. स्त्रियांनी केव्हाही तुळस ...\nPUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये\nव्हिडिओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती असेलच परंतु आपल्याला कदाचित याच्या वाईट ...\nभारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा ...\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश\nशिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...\nडाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल\nगेल्या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ ...\nमायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार\nप्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mdd.maharashtra.gov.in/1139/%E0%A4%A1%E0%A5%89-%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%B0-%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A7%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%BE", "date_download": "2019-01-21T02:19:09Z", "digest": "sha1:7ZVVKDTJZ5PGQG46NFKAZDJKMVILYS6G", "length": 18500, "nlines": 178, "source_domain": "mdd.maharashtra.gov.in", "title": "शोधा", "raw_content": "\nमहाराष्ट्र शासन अल्पसंख्याक विकास विभाग\nअधिनस्त संस्था व संबधित अधिनियम\nप्री - मॅट्रिक शिष्यवृत्ती\nमेरीट कम मिन्स शिष्यवृत्ती\nमौलाना आझाद राष्ट्रीय फेलोशिप (अल्पसंख्याक कार्य मंत्रालय भारत सरकार )\nराज्य शासन पुरस्कृत योजना\nउच्च व व्यावसायिक शिक्षणासाठी राज्य शासनाची अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती\nमदरसांमधून गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी विशेष कार्यक्रम S P Q E M (मानव संसाधन विकास मंत्रालय भारत सरकार )\nराज्य शासन पुरस्कृत योजना\nडॉ झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना\nअल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थामध्ये पायाभूत सुविधा विकास योजना\nआय डी एम आय (मानव संसाधन विकास मंत्रालय भारत सरकार )\nराज्य शासन पुरस्कृत योजना\nअल्पसंख्यांक बहुल शाळांना अनुदान\nविद्यार्थिसाठी वसतीगृह (केंद्र व राज्य)\nकस्तुरबा गांधी बालिका विद्यालय (मानव संसाधन विकास मंत्रालय)\nपढो परदेस (अल्पसंख्याक कार्य मंत्रालय भारत सरकार )\nमौलाना आझाद फांऊडेशन (मानव संसाधन विकास मंत्रालय भारत सरकार)\nफ्री कोचिंग व अलाईड स्किम (अल्पसंख्याक कार्य मंत्रालय)\nराज्य शासन पुरस्कृत योजना\nमौलाना आझाद मोफत शिकवणी व संबंध योजना\nअल्पकालावधीन रोजगारभिमुख प्रशिक्षण फी प्रतिकृती योजना\nनविन तंत्रनिकेतन सुरू करणे\nनवीन आय टि आय सुरु करणे\nआय टि आय मध्ये दुसरी-तिसरी पाळी सुरु करणे\nबहु क��षेत्रीय विकास कार्यक्रम\n११ वी पंचवार्षिक योजना\n१२ वी पंचवार्षिक योजना\nराज्य अल्पसंख्याक आयोगाच्या योजना\nउर्दू शाळेत मराठी भाषा शिकवणी वर्ग\nउर्दू अकादमी, हज समिती, वक्फ मंडळ\nमहाराष्ट्र राज्य हज समिती\nमहाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ\nमौलाना आझाद थेट कर्ज योजना\nराजीव गांधी शैक्षणिक कर्ज योजना\nमौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ\nएन एम डी एफ सी N M D F C\nअल्पसंख्यांक बहुलक्षेत्र ( जनगणना २०११ )\nअल्पसंख्यांक दर्जा प्रमाणपत्रांसाठी लॉग इन\nअल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थांची यादी\nअल्पसंख्यांक बहुल पायाभुत सुविधांसाठी लॉग इन\nडॉ झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना\nतुम्ही आता येथे आहात :\nराज्य शासन पुरस्कृत योजना\nडॉ झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना\nमदरशांमध्ये शिकत असलेल्या विविध वयोगटातील विद्यार्थ्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पारंपारिक धार्मिक शिक्षणाबरोबर विज्ञान,गणित,समाजशास्त्र,हिंदी, मराठी,इंग्रजी व उर्दू या विषयांचे शिक्षण देणे, तसेच मुख्य प्रवाहातील शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या इयत्ता ९ वी, १०वी,११वी व १२वी यातील आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणे. जेणेकरुन त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत व रोजगार क्षमतेत वाढ होऊन त्यांचा आर्थिक दर्जा सुधारणे.\n1) अनुदानासाठी पात्रता काय आहे \nराज्यातील धर्मादाय आयुक्त अथवा वक्फबोर्डाकडे नोंदणी केलेले मदरसे.\n2) या योजनेत कोणती कामे घेता येतात \nया योजनेअंतर्गत खालील कामे घेता येतात.\nमदरशाच्या इमारतीचे नुतनीकरण व डागडुजी,\nमदरशाच्या निवासी इमारतीचे नुतनीकरण व डागडुजी,\nमॅथेमॅटीक्स कीट व इतर अध्ययन साहित्य\n3) याशिवाय आणखी कोणत्या बाबींसाठी अनुदान प्राप्त होईल \nया योजनेअंतर्गत विज्ञान,गणित, समाजशास्त्र,हिंदी,मराठी, इंग्रजी व उर्दू हे विषय शिकविण्यासाठी नियुक्त केलेल्या शिक्षकांचे मानधनासाठी तसेच मदरशात राहून नियमित शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीसाठी अनुदान दिले जाईल\n4)यासाठी अर्ज कोणाकडे करावयाचा \nया योजनेअंतर्गत अनुदान प्राप्त करण्यासाठी संबंधीत जिल्हयाच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करणे आवश्यक आहे\n5) अर्ज कधी करावयाचा \nया योजनेअंतर्गत प्जिल्हाधिकारी यांचेकडे अर्जासह संपूर्ण प्रस्ताव मागविण्यासाठी शासनामार्फत साधारणपणे जुलै महिन्याच्या सुमारास राज्यातील प्रमुख मराठी, हिंदी, इंग्रजी व उर्दू वृत्तपत्रात जाहिरात प्रसिध्द केली जाते. जाहिरातीत नमूद केलेल्या अंतिम दिनांकापूर्वी शाळांनी त्यांचे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करणे आवश्यक आहे\n6) अर्जासोबत कोणती कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे \nअर्जासोबत खालील कागदपत्रे जोडण्यात यावीत.\nमदरशामध्ये विज्ञान, गणित,समाजशास्त्र,हिंदी,इंग्रजी,मराठी व उर्दू हे विषय शिकविले जाणार असल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र.\nसंस्थेच्या नोंदणी प्रमाणपत्राची प्रत.\nदुरुस्तीचा प्रस्ताव असल्यास नोंदणीकृत आर्कीटेक/ लायसन्सड इंजिनिअर सार्वजनिक बांधकाम विभाग/ जिल्हा परिषद येथील उपअभियंता यांनी प्रचलित डी.एस.आर.नुसार दिलेले अंदाजपत्रक व आराखडे\nजागेचे पी.आर. कार्ड /गाव नमूना क्रमांक ७/१२ चा उतारा / भाडेपट्टा करार /दानपत्र इत्यादिच्या प्रती.\nसंस्थेच्या सदस्यांच्या यादीची सत्यप्रत.\nसंस्थापन समय लेखे/ ट्रस्टडीडची सत्यप्रत.\nमागील ४ वर्षापैकी ३ वर्षाचे लेखा परिक्षण झालेले वार्षिक अहवाल\nमदरशांमध्ये शिकणाऱ्या मुले/ मुलींची नावे व वय याबाबतची वयोगट ६ ते १२ व वयोगट १३ ते १८यांची प्रमाणित यादी\nवयोगटानुसार व त्यातील संख्यनुसार आवश्यक शिक्षकांची संख्या, मानधनासाठी आवश्यक रक्कम इत्यादी दर्शिविणारे प्रपत्र.\nखरेदी करावयाच्या वस्तुंच्या दरपत्रकाच्या प्रती.\nइमारतीचे / दुरस्त करावयाच्या भागाचे पोस्टकार्ड आकाराचे छायाचित्र.\n7) अनुदानासाठी पात्र होण्याचे निकष कोणते आहेत \nराज्यातील धर्मादाय आयुक्त अथवा वक्फबोर्डाकडे नोंदणी केलेल्या संस्थांमार्फत चालविले जाणारे मदरसे किंवा धर्मादाय आयुक्त अथवा वक्फबोर्डाकडे नोंदणी केलेले मदरसे\nनोंदणी करुन ३ वर्षे पूर्ण झालेल्या मदरशांना प्राधान्य.\nकिमान विद्यार्थी संख्या २०\n8) अनुदानाची रक्कम कशाप्रकारे प्राप्त होईल \nजिल्हास्तरावर तसेच शासनस्तरावर छाननीअंती पात्र ठरलेल्या मदरशांना अनुदानाची रक्कम त्यांच्या बँक खात्यात इ.सी.एस. द्वारे अदा करण्यात येईल.\n9) या अनुदानाच्या रकमेचा विनियोग किती कालावधीपर्यंत करता येईल \nया अनुदानातून प्राप्त झालेल्या रकमेचा विनियोग रक्कम प्राप्त झाल्यापासून ६ महिन्याच्या आत करणे आवश्यक आहे\n10) अनुदानाचे उपयोगिता प्रमाणपत्र कधी सादर करावे \nअनुदानाच्या रकमेतून हाती घेतलेली कामे पूर्ण होताच,अर्जासोबत जोडण्यात आलेल्या विहित नमून्यातील उपयोगिता प्रमाणपत्र संबंधीत जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात यावे. पुढील वर्षाचे प्रस्ताव पाठविण्यासाठी असे उपयोगिता प्रमाणपत्र सादर केलेले असणे आवश्यक आहे.\nशिक्षक संख्या व मानधनाची रक्कम\nलाभार्थींची माहिती जाणण्यासाठी खालील दस्तवेजांवर क्लिक करा\n© अल्पसंख्याक विकास विभाग यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.\nएकूण दर्शक: ४९४९६२ आजचे दर्शक: १४३", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/46118", "date_download": "2019-01-21T01:25:48Z", "digest": "sha1:BMTZBQ7ZE2CI35Z2E4XNVC2G7MYS2NLV", "length": 44830, "nlines": 266, "source_domain": "www.maayboli.com", "title": "चलती का नाम करोला... | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /चलती का नाम करोला...\nचलती का नाम करोला...\nसप्टेंबर मधली कुठल्यातरी वीकेंड ची कुठली तरी सकाळ... मी नेहमी प्रमाणे हिंदी सिनेमातल्या बायका कश्या नवऱ्याआधी उठून आटोपून वगैरे बसतात... तश्शी सगळं आटोपून व्हॉट्स ऍप वरचे मेसेजेस वाचत बसले होते. अश्याच एका ग्रूप मध्ये मैत्रिणीने लिहिले होते, \"नवरा गाड्या बघायला गेलाय, मुलं पण अजून उठली नाहीत, एकटीच आहे, बोअर होतय.\" तो मेसेज वाचला मात्र आणि तिथे खरी ठिणगी पडली. मी तो मेसेज जसाच्या तसा स्त्रीसुलभ आणि त्यातही पत्निसुलभ लाडिक जिव्हाळ्याने बाजूलाच आढारलेल्या नवऱ्याला ऐकवला. \"आपण इथे येऊन झाली की आता दोन वर्षं कधी घ्यायची गाडी\" नवऱ्याने एक दिर्घ श्वास घेतला. मान माझ्याकडे वळवली आणि अतिशय त्रासिक आणि किलकिले डोळे उघडून माझ्याकडे \"काय सकाळी सकाळी कट कट आहे\" असा कटाक्ष टाकला आणि म्हणाला, \"एक तासाभराने उठतो.\" मी खट्टू हॊऊन तिथून निघून गेले.\nबरोब्बर साडेदहा वाजता घरात सूर्योदय झाला आणि पतिदेव नाश्त्यासाठी बाहेर येऊन बसले. आता गप्पा मारण्याच्या मूड मधे होती स्वारी. मी ठरवलं होतं विषय काढायचा पण गनिमी काव्याने. \"आज जेवूया आणि मग सामान आणायला जावू दुपारी.\"- नवरा म्हणाला. \"ठीकय पण बरंच सामान आणायचंय. भाज्या सगळ्याच संपल्यात. मागच्या आठवड्यात गेलोच नव्हतो आठवतंय ना..\" \"ह्म्म्म... ठीकय जाऊया...\"- नवरा फक्त एव्ह्ढंच तरी बरं गप्पा मारायचा मूड होता. \"आता एव्ह्ढं सामान वाहून आणायचं म्हणजे काय सोपी गोष्ट आहे का... बर इथे काही रस्ते सरळ नाहीत. एव्ह्डे चढ उतार चढेपर्यंत दमछाक होते आपली... तू सुद्धा किती दमतोस हल्ली...\" नवऱ्याच्या चेहऱ्यावर चमत्कारीक भाव होते. बायको सारखी तर दिसतेय पण बोलतेय काहितरी वेगळंच. नक्की काय चाल्लंय... बर इथे काही रस्ते सरळ नाहीत. एव्ह्डे चढ उतार चढेपर्यंत दमछाक होते आपली... तू सुद्धा किती दमतोस हल्ली...\" नवऱ्याच्या चेहऱ्यावर चमत्कारीक भाव होते. बायको सारखी तर दिसतेय पण बोलतेय काहितरी वेगळंच. नक्की काय चाल्लंय... अर्थात या सगळ्या नमनाचा शेवट कुठे होणार हे त्याला समजत नव्हतं असं मुळीच नाही. पण अशावेळी मात्र बरोब्बर नवरे वेड पांघरतात. लगेच मला म्हणाला,\" एव्हडी काळजी वाटते माझी तर तू थोडं थोडं आणत जा ना आठवड्यातून सामान म्हणजे मला वीकेंडला आराम मिळेल.\" जोशी आणि त्यात पुण्याचे; ठाण्याच्या गोडबोल्यांना थोडीच दाद देतात. \"तसं नाही रे पण मी काय म्हणते\" असं म्हणून मी सरळ विषयालाच हात घालायचं ठरवलं. हे एक तंत्र आहे. नवऱ्याने ज्या विषयाला हात घातला तो मुद्दा तसा ज्वलंत होता. पण त्यावरून मी आत्ता चिडणं योग्य नाही. त्याबद्दल नंतर एखाद्या गोड क्षणी सविस्तर चर्चा करता आली असती.(अर्थात तो मुद्दा मी असाच बरा सोडून देईन) पण तूर्तास तो मुद्दा बाजूला ठेवला आणि मूळ विषयालाच हात घातला. \"एव्ह्डी धावपळ करण्यापेक्षा गाडी घेऊया न एक.\" यावर नवऱ्याने चहाची एक भुरकी मारली आणि माझ्याकडे मिश्किल पणे हसत एव्हड्च म्हणाला, \"घेऊया\".\nआता मला कळेना की मला गप्प करायला दिलेलं हे उत्तर आहे की हा खरंच घेणार आहे. पण माझा चहा घेऊन मी त्याच्या बाजूला जाऊन सोफ़्यावर बसले आणि बघितलं तर साहेब गाड्यांच्याच साईट्स लॅपटॉप वर धुंडाळत होते. हुश्श्श्श मला अगदी हायसं वाटलं. पहिला गड अगदीच सहज सर केला आणि इथून त्या तथाकथित वाहनशोधाला सुरूवात झाली. आम्हीही गाड्यांची स्वप्न रंगवायला लागलो.\nदरम्यान मी व्हॉट्स ऍप वर एक इमेज बघितली. \"मा. संजय शितोळे यांना नवीन हीरो होंडा पॅशन-प्रो घेतल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा.\" भारतातला एक बॅनर. हा बॅनर लिहिणारा इथेच थांबला नव्हता तर पुढे त्याबरोबर असंही लिहिलं होतं. \"आली लहर केला कहर\" \"हॊऊ दे खर्च\" आणि बाजूलाच मा. संजय शितोळे यांचा बाईकवरचा, गॉगल लावलेला, कपाळावर नाम ओढ���ेला, गळ्यात सोन्याच्या चेन्स घातलेला असा फोटो...\nमला त्याच आविर्भावात माझा नवरा दिसायला लागला. फक्त बाईकच्या ऐवजी कार आणि खाली \"आली हुक्की म्हणून दिली बुक्की\" किंवा \"आली उचकी मारली ढुसकी\" आणि हे नवऱ्याने खास माझ्यासाठी सुचवलेलं, \"वाढली जाडी म्हणून घेतली गाडी.\"\nघरी आईला सांगितलं, \"जावई गाडी घेतोय म्हटलं.\" त्यावर आईने स्त्रीसुलभ आणि त्यातही आईसुलभ काळजित विचारलं, \"अगं पण तुमच्या ४५७ विझा वर चालणार आहे का तुम्हाला गाडी घेतलेली बघा बाई काय ते बघा बाई काय ते इकडे असतात तर पहिल्या दिवाळीपासूनच गाडी उडवली असतीत अगदी नव्वी कोरी. आमचं ठरलंच होतं जावयांना गाडी घेऊन द्यायचं. पण तुम्हाला ऑस्ट्रेलिया प्रिय ना. कशाला तिथे गाडी घेताय इकडे असतात तर पहिल्या दिवाळीपासूनच गाडी उडवली असतीत अगदी नव्वी कोरी. आमचं ठरलंच होतं जावयांना गाडी घेऊन द्यायचं. पण तुम्हाला ऑस्ट्रेलिया प्रिय ना. कशाला तिथे गाडी घेताय या आता इकडेच. तिथे कोण आहे आपलं या आता इकडेच. तिथे कोण आहे आपलं आणि कुणाला दाखवायचीये गाडी आणि कुणाला दाखवायचीये गाडी\" माझी आई कुठल्याही विषयावरून फेरफटका मारत पुन्हा \"परत या\" या विषयावर येते.\nनवऱ्याला सांगितलं, \"आई म्हणत होती पहिल्याच दिवाळीला घरात गाडी आली असती भारतात असतो तर...\" नवरा लगेच म्हणाला,\" हो आणि गाडीबरोबर ठाण्याहून पुण्याला सारखे नातेवाईकही आले असते. आज काय आमक्या मावशीला जुईचं घर बघायचंय आज काय तमक्या मामाला जुईचं घर बघायचंय. दर शनिवार रविवारी माझा ड्रायव्हर झाला असता.\" यानंतर आम्ही या विषयावर बऱ्याच संयमित वातावरणात शांतपणे चर्चा केली आणि आपण भारतात असतो तर पहिल्या दिवाळीला गाडी मिळाल्यावर आयुष्य किती सुकर झालं असतं हे नवऱ्याला पटलं. तसंच त्याने उच्चारलेले माझ्या नातेवाईकांबद्दलचे शब्द हे अतिउत्साहाच्या भरात, ऑफिस मधल्या प्रेशर मुळे या आणि अशा तत्सम बऱ्याच कारणांमुळे उच्चारले. त्याला मनापासून तसं म्हणायचं नव्ह्तं हेही त्याने मान्य केलं. माझी आई नेहमी म्हणते चर्चेने सगळे प्रश्न सुटतात.\nतर गाडी संशोधनाला एकंदरीत अशी दणक्यात सुरूवात झाली आणि आमच्या संशोधन कार्यात बरेच जण सामिल झाले. टोयोटाची गाडी घ्यायची एव्हडंच नक्की केलेलं पण सिडॅन घ्यायची का हॅचबॅक कुठून घ्यायची, फायनान्स किती आणि आपले पैसे किती घालायचे कुठून घ्��ायची, फायनान्स किती आणि आपले पैसे किती घालायचे इन्शुरन्स कुठला घ्यायचा असे अनेक प्रश्न भेडसावत होते. कोणी म्हणालं, पहिला हात साफ करण्यापूर्ती घ्या गाडी जुनी एखादी ३-४ हजाराची कार सेल्स वरून वगैरे. पण पुण्याच्या जोशींना हात साफ करण्यापुरते ३-४ हजार घालणं आज्जिबातच पटत नव्हतं आणि कुठलीही चर्चा न करता मलाही ते मान्य झालं. कुणी म्हणालं, \"गाडी काही परत परत घेणं व्हायचं नाही एकदाच काय ती घेऊन टाका.\" हे पटण्यासारखं होतं पण नवी कोरी गाडी घेऊन टाकणं खिशाला नक्कीच परवडलं नसतं. यावरही आमचं एकमत झालं. कुणी म्हणालं, ऑक्शन मधून घ्या. कुणी म्हणालं अज्जिबात नको डिलर कडून घ्या. आम्ही आपले सरड्या सारखे रंग बदलत होतो. म्हणेल त्याच्या मागे गाड्या बघत हिंडत होतो. कुणी म्हणालं इकडे जाऊया इकडे, कुणी म्हणालं तिकडे जाऊ तिकडे. वारा येईल तश्शी पाठ फिरवत होतो.\nसांगणारे सगळेच जण आमच्याच मित्र मंडळींपैकी. प्रत्येक जण आपला अनुभव सांगत होते. एकाने सांगितलं, \"जुनी गाडी घ्या मी पण सुरुवातीला तशीच घेतली. ३००० ला घेतली\". आमचं जेव्हा फार जुनी गाडी घ्यायची नाही असं ठरलं तेव्हा हाच मित्र परत म्हणाला,\" नकाच घेऊ जुन्या गाड्या. माझी गाडी मी ३००० ला घेतली आणि त्यावर नंतर तेव्हडाच खर्च करावा लागला. पण अगदी सुरेख चालली.\" नवरा भंजाळल्यासारखा घरी येऊन म्हणाला, \"काय अतरंगी माणूस आहे. ३००० च्या गाडीवर ३००० खर्च केला. मग गाडीच ६००० ची घ्यायची ना.\"\nआमच्या बाबतीत सांगायचं तर ही आमच्या घराण्यातली पहिली गाडी ठरणार होती. अगदी महा गायक, महा गायिक तसं महा गाडी आणि तो मान आता कुठल्या गाडीला द्यावा ते कळेना. माझे वडिल आणि सासरे दोघांनीही आयुष्यातली सगळीच वळणं चालतच पार केली. कुठल्याही गाडीच्या वाटेला न जाता. त्यामुळे आमच्या आयुष्यातली पहिली गाडी आणि तीही आस्ट्रेलियात.... हुश्श्श्श... बापरे किती गोष्टी आहेत\nआमच्या आणखिन एका मित्राने आम्हाला एक ३० पानी गाईडच दिलं. \"गाडी घेताना कुठकुठ्ल्या गोष्टी बघाव्यात\" याचं समग्र निरूपण त्या ग्रंथात केलेलं होतं. आम्ही दोघांनी तो ग्रंथ संपूर्ण वाचला आणि या निकषावर आलो की, \"छे छे एव्हडं कुठे बघत बसणार...\" याचं समग्र निरूपण त्या ग्रंथात केलेलं होतं. आम्ही दोघांनी तो ग्रंथ संपूर्ण वाचला आणि या निकषावर आलो की, \"छे छे एव्हडं कुठे बघत बसणार...\" नाही म्हणायला या ग��रंथाचा मनावर व्हायचा तो परिणाम झालाच आणि नव्या कोऱ्या गाडीतही खुसपटं काढू शकू इतके आम्ही चिकित्सक झालो. प्रत्येक गाडी विकणारा हा आम्हाला फसवणारच आहे अशी भावना मनात दॄढ झाली आणि वाहन संशोधन कार्य आणखिनच बिकट झालं.\nत्यात आम्हाला काय सुचलं माहित नाही. आम्ही कॉमन वेल्थ बँकेत लोन मागायला गेलो. त्या धारदार चेहऱ्याच्या बाईने तितक्याच धारदार शब्दात सांगितलं,\"तुमचा विझा अजून दोन वर्ष वॅलिड आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला (फार तर) १८ महिन्यांसाठी कर्ज देऊ शकतो तेही १३-१८% व्याजदराने. आम्ही तुमच्यासाठी एव्हडंच करू शकू त्याहून जास्त अपेक्षा ठेऊ नका.(हे कंसात) आणि शिवाय पहिल्यांदाच गाडी घेताय तेव्हा इन्शुरन्स सुद्धा जास्तच असेल. (बघा बाबा काय करताय ते). गाडी घेण्याचा उत्साह संपूर्ण जमिनीत गाडून त्यावर आईने पुस्तकात वाचून सांगितलेल्या भविष्याची रांगोळी पण काढून झाली.\nआई म्हणाली, \"तुमच्या वाहनसौख्यात शनि आहे. शनि जेव्हा गरज असेल तेव्हाच देतो. आता आकाशातल्या शनिला आम्हाला गाडीची गरज केव्हा आहे हे कसं कळतं हे शनिदेवच जाणे.\" नवरा पुन्हा वैतागला,\" मी तुझ्या जागी असतो तर गाडी घेतल्यावर \"गाडी घेतली\" असं आणि एव्हढंच सांगितलं असतं माझ्या घरी. माझ्या घरच्यांना मी सवयच लावलीये. कुठली कुठून वगैरे असे फुटकळ प्रश्न (ज्यातलं त्यांना काही कळणार नाही असे) ते विचारत नाहीत.\" आता अर्थातच इथे चर्चेचा मुद्दा नवऱ्याने प्रस्थापित केला आणि पुन्हा संयमित वातावरणात चर्चेला सुरुवात झाली. सगळ्या गोष्टी घरच्यांचा, आपल्यापेक्षा वडिल धाऱ्यांचा सल्ला घेऊन कराव्यात हे त्याला मन:पूर्वक पटलं आणि आधी जे काही तो म्हणाला ते ऑफिस मधल्या प्रेशर मुळे आणि अतिउत्साहाच्या भरात तो म्हणाला त्याच्या मनात असं काही नव्हतं हे ही त्याने मान्य केलं. कारण माझी आई नेहमी म्हणते चर्चेने प्रश्न सुटतात.\nतरीही गाडीचा विचार काही डोक्यातून जात नव्हता. एक मित्र म्हणाला, \"अच्छा सी बी ए मधे गेली होतीस का लोन मागायला अगं सी बी ए मधे जाऊन आम्ही पण डिप्रेस झालो होतो. तिथे जायचं नसतं...\" हे त्याने रात्रीच्या वेळी वडाखालून नाहीतर पिंपळाखालून जायचं नसतं इतक्या श्रध्देने सांगितलं आणि पुन्हा आमच्या शोधकार्याला चढण लागलं.\nप्रत्येक वेळी गाडी बघताना मी नेहमी महत्त्वाच्या गोष्टी बघायचे. ही माहिती सगळ���या होतकरू गाडी घेणाऱ्यांसाठी मला इथे प्रकर्षाने नमूद करायला आवडेल. महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे गाडीचा रंग, सीट चा रंग, कप होल्डर्स मागे-पुढे दोन्हीकडे आहेत का आणि ड्रायव्हरच्या बाजूची सीट बसायला मजबूत आणि व्यवस्थित आहे ना आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तिथे सन प्रोटेक्शन फ्लॅप च्या मागे मिरर आहे कि नाही हे सगळं. बाकी इंजिन, मायलेज, गिअर बॉक्स या सारख्या बिनमहत्त्वाच्या गोष्टींची चर्चा नवरा करायचा. पण नंतर माझ्या लक्षात आलं की आपण फारच वर वरच्या गोष्टी बघतो आहोत. थोडं खोलात जाऊनही गाडी बघायला हवी. मग मी गाडीचा सी डी प्लेअर आणि ए सी वगैरे पण चालवून बघायला लागले. गाडी खरेदी करताना तीही महत्त्वाचीच गोष्ट हो. नाहीतर उपयोग काय गाडीचा.\nआता नवरा कावला. तब्बल एक महिना शोध करूनही मनासारखी गाडी काही मिळेना आणि हा प्रश्न कुठल्याच चर्चेने सुटत नव्हता. पु.ल. देशपांड्यांनी जे बायको आणि नोकरी बद्दल म्हटलंय तेच गाडीलाही लागू होतं. शेवटी सगळ्या नोकऱ्या, सगळ्या बायका आणि सगळ्या गाड्या सारख्याच. दुसरी चांगली दिसते म्हणून पहिली सोड्ण्यात काहीही अर्थ नसतो. शिवाय मला असं वाटतं की हे मॅचमेकिंगच आहे. गाडीची आणि ड्रायव्हरची पत्रिका जुळायला हवी आणि दोघांच्याही पत्रिकेत लग्नाचा योग हवा.\nमहिना झाला तरी गाडी शोधतोच आहोत हे जेव्हा अवगत झालं तेव्हा आमचाही थोडा थोडा वाहनसौख्यातल्या शनिवर विश्वास बसायला लागला. हे अनुवंशिक आहे की काय असंही वाटायला लागलं. आध्यात्म नावाच्या दुधारी शस्त्राची मदत घेतली. खरंच कशाला हवीये गाडी ठेविले अनंते तैसेचि रहावे... गाडी आली की चालणं बंदच होईल. बरं आहे आत्ता तेव्ह्ढाच व्यायाम होतोय. असे अनेक काय्च्या काय विचार मनात अगदी आसरून पसरून बसले. मनातून आणि डोक्यातून गाडी काढून टाकणं एकवेळ शक्य झालंही असतं पण रंगवलेल्या स्वप्नांतून ती निघणं आता कठिण हॊऊन बसलं. प्रयत्न चालूच होते. गाडी संशोधनाला वेगवेगळी वळणं, चढ-उतार लागत होते पण ब्रेक मात्र वरच्याच्या हातात किंवा कदचित आमच्या वाहनसौख्यात घर करून बसलेल्या शनिच्या हातात.\nपण म्हणतात ना अगदी तस्सं झालं बोला फूलाला गाठ पडली आणि आम्हाला आमची स्वप्न सुंदरी एकदाची काय ती मिळाली. आमच्या आयुष्यातली पहिली गाडी होण्याचा मान आम्ही टोयोटा करोला ला दिला. देर है मगर अंधेर नही या न्याया���े आमच्या आयुष्यात एका सुरेख, आकर्षक आणि देखण्या गाडीचं नुकतंच पदार्पण झालं. पुढे-मागे कप होल्डर्स आहेत, गाडीचा आणि सीट्चा रंगही बरा आहे, ए सी आणि सीडी प्लेअर अगदी दणक्यात चालतोय आणि ड्रायव्हरच्या बाजूची जागाही अगदी भरभक्कम आणि सुट्सुटीत आहे. \"मैत्रिणीचा नवरा गाड्या बघायला जातोय\" इथून सुरू झालेला प्रवास इथे संपला (नंतर त्या मैत्रिणीशी बोलणं झाल्यावर कळलं की तिचा नवरा त्यादिवशी युट बुक करायला गेला होता. कारण नुकतीच ती मंडळी एका नवीन घरात शिफ्ट झालीयेत.) असो शनिदेवानेही आमची गरज ओळखून आमच्या पदरात हे दान टाकलं खरं...\nराक्षसाचा जीव पोपटात वगैरे कसा असायचा तसं आता नवऱ्याचा जीव त्या गॅरेज मधल्या गाडीमध्ये आहे. पहिले काही दिवस मला घरात सवत आल्याचाच फील आला \"इथे हात लावू नको, तिथे हात लावू नको, सांभाळ तुटेल, मोडेल, एका जागी स्वस्थ बस, मला एकाग्रतेने गाडी चालवू दे, बोलू नको वगैरे वगैरे आणि या बाबतीत तो कुठल्याच चर्चेला तयार नव्हता. माझाही नाईलाज झाला. पण सुरुवातीचे दिवस असे खडतरपणे पार केल्यावर आता मात्र आयुष्य खूपच सहज सोप्प झालंय. घरातून निघताना, \"गाडीची चावी घेतलीस का\" असं विचारतानाही आनंदाच्या उकळ्या फुटतात.\nआता कप होल्डर्स मध्ये कॉफिचे दोन कप, रेहमानच्या गाण्यांची साथ... चर्चा, संवाद सगळं तोच घडवतो... निखिल ला गाडी चालवताना बघून स्वर्ग दोन बोटं उरतो... आणि त्या दोन बोटांची जागा आमची गाडी भरून काढत असते...भरून काढत असते... भरून काढत असते...\nगुलमोहर - विनोदी लेखन\nमस्त खुस खुशीत लेख.. फार\nमस्त खुस खुशीत लेख.. फार आवडला.\nचर्चेने सगळेच प्रश्न सुटतात.\nसॉलिड लिहिलय पंचेस भारी आहेत\nपंचेस भारी आहेत . हहपुवा ..\n\"मा. संजय शितोळे यांना नवीन\nहीरो होंडा पॅशन-प्रो घेतल्याबद्दल\nहार्दिक शुभेच्छा.\" भारतातला एक बॅनर.\nहा बॅनर लिहिणारा इथेच\nथांबला नव्हता तर पुढे त्याबरोबर\nअसंही लिहिलं होतं. \"आली लहर\nकेला कहर\" \"हॊऊ दे खर्च\" आणि बाजूलाच\nमा. संजय शितोळे यांचा बाईकवरचा,\nगॉगल लावलेला, कपाळावर नाम ओढलेला,\nमाझ्या नातेवाईकांबद्दलचे शब्द हे\nमधल्या प्रेशर मुळे या आणि अशा तत्सम\nत्याला मनापासून तसं म्हणायचं नव्ह्तं\nहेही त्याने मान्य केलं. माझी आई\nनेहमी म्हणते चर्चेने सगळे प्रश्न सुटतात.>>>>>\nखल्लास ...... काय पंचेस आहेत\nखल्लास ...... काय पंचेस आहेत भारी भारी ....\nप्लीज लिहीत रहा, वाचायला आवडेल\nमस्त लिहीलय. आम्ही पहीली गाडी\nआम्ही पहीली गाडी घेतली तेव्हा अगदी हेच संवाद झाले, 'इथे हात लावू नको, तिथे हात लावू नको, सांभाळ तुटेल, मोडेल, एका जागी स्वस्थ बस, मला एकाग्रतेने गाडी चालवू दे, बोलू नको वगैरे...\nफुला, नवीन गाडीच्या शुभेच्छा.\nकस्ला भारी जमलाय लेख...\nखूपच सुंदर, अगदी खुसखुशीत लेख\nखूपच सुंदर, अगदी खुसखुशीत लेख आहे. गाडीसाठी अभिनंदन.\nप्रचंड खुसखुशित आहे. माझी\nनेहमी म्हणते चर्चेने सगळे प्रश्न सुटतात.>>\nचर्चेने सगळे प्रश्नं सुटतात\nचर्चेने सगळे प्रश्नं सुटतात वालं पालुपद आवडलं.\nछान झाली की गाडी खरेदी. आता\nछान झाली की गाडी खरेदी.\nआता चर्चा कशी संयमाने आणि कुशलतेने करावी यावर पण लिहा सविस्तर\nसंयमित वातावरणात चर्चेला सुरुवात झाली >>> जेंव्हा जेंव्हा हे वाक्य आलं तेंव्हा तेंव्हा भयंकर हसायला आलं.\nबर्‍याच दिवसांनी खळखळून हसवणार्‍या कोपरखळ्या वाचायला मिळाल्या. लिहीत राहा.\nझक्कास जमलाय लेख. पहिली गाडी\nपहिली गाडी घ्यायची ठरल्यावर ड्रायविंग क्लास लावला, अन रात्री मधेच स्वप्नातून क्लच अ‍ॅक्सिलरेटर ब्रेक दाबल्यागत लाथा झाडत जाग यायची, ते आठवलं.\nपहिल्या मारूती डीएक्षमधे माझे सहा फूट कसे काय कोंबायचो ते आठवून आता गम्मत वाटते.\nखुसखुशीत लेख. इथे एक फोटो\nखुसखुशीत लेख. इथे एक फोटो येउद्या तुमच्या नव्या स्वप्न सुंदरीचा.\nएकदम झक्कास लिहिलंय. >>>\n>>> महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे गाडीचा रंग, सीट चा रंग, कप होल्डर्स मागे-पुढे दोन्हीकडे आहेत का आणि ड्रायव्हरच्या बाजूची सीट बसायला मजबूत आणि व्यवस्थित आहे ना आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तिथे सन प्रोटेक्शन फ्लॅप च्या मागे मिरर आहे कि नाही\n>>>> गाडी संशोधनाला वेगवेगळी वळणं, चढ-उतार लागत होते पण ब्रेक मात्र वरच्याच्या हातात किंवा कदचित आमच्या वाहनसौख्यात घर करून बसलेल्या शनिच्या हातात. >>> वा\nतुमच्या घरच्या संयमित वातावरणातल्या चर्चा भारीच आवडल्या.\nमस्त लिहिलं आहे... संयमित\nसंयमित वातावरणात चर्चेला सुरुवात झाली >>> जेंव्हा जेंव्हा हे वाक्य आलं तेंव्हा तेंव्हा भयंकर हसायला आलं>>आमच्या घरातल्या \"संयमित \" चर्चा आठवल्या :ड\n संयमित चर्चा अगदीच मस्त\nसही लिहिलंय आणखी लिहित रहा\nमाझी आई नेहमी म्हणते चर्चेने\nमाझी आई नेहमी म्हणते चर्चेने सगळे प्रश्न सुटतात.>>\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nगुलमोहर - विनोदी लेखन\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://railandbusfanning-ram.blogspot.com/2012/02/blog-post_09.html", "date_download": "2019-01-21T01:04:03Z", "digest": "sha1:OTOHVOR7D6TTSIDKKRGUO67QWS5M42SX", "length": 16659, "nlines": 163, "source_domain": "railandbusfanning-ram.blogspot.com", "title": "मी एक प्रवासी पक्षी,: \"मी एक प्रवासी पक्षी\" विषयी", "raw_content": "मी एक प्रवासी पक्षी,\n\"मी एक प्रवासी पक्षी\" विषयी\nकराडला अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना ज्या काही अविस्मरणीय वल्ली भेटल्या त्यातली एक वल्ली म्हणजे चित्तरंजन सुरेश भट. आम्ही पहिल्या वर्षाला असताना चित्तरंजन दुस-या वर्षाला होता. अत्यंत कुशाग्र बुद्धी पण तितकाच हळवा आणि कविमनाचा हा \"सिनियर\" आमचा मित्र कधी झाला ते कळलंच नाही. सुरेश भटांचा वारसा तो समर्थपणे चालवायचा. \"सुरेश भट\" ही काय चीज असेल याचा अनुभव आम्ही चित्तरंजन कडे बघूनच करत असायचोत. तो सुद्धा तेव्हढाच प्रतिभावान आणि कलंदर कलावंत होता.\nमला आठवतं १९८९ मध्ये आमची प्रथम सत्र परीक्षा सुरू होती आणि त्याच वेळी भारतात सार्वत्रिक निवडणुका होत होत्या. त्या निवडणुकांच्या निकालाबद्द्ल सर्वांनाच मोठ्या प्रमाणात उत्सुकता होती. (बोफ़ोर्स प्रकरणात विश्वनाथ प्रताप सिंघ बाहेर पडल्यानंतर झालेल्या या निवडणुका. धक्कादायक निकाल येतील अशी सर्वांनाच अपेक्षा होती आणि ती फ़लद्रुप झालीदेखील. मला आठवतंय विश्वनाथ प्रताप सिंघांचा शपथविधी झाला म्हणून पराग लपालीकरने ए ब्लॊकमधल्या लोकमान्य मेस मध्ये थाळीनाद करून पेढेही वाटले होते.)\nत्याकाळी दूरदर्शनवरून दर तासा दोन तासांना निवडणूकविषयक विशेष वार्तापत्र सादर व्हायचे. परीक्षा सुरू होती आणि त्यातच निवडणूक निकालांचीही उत्सुकता अशा द्विधा मनस्थितीत आम्ही सारे जण होतो. (तेव्हा आम्ही सारे सी. ब्लॊक मध्ये रहायचोत)\nअसाच एकदा अभ्यास आटोपून (की गुंडाळून) आम्ही निवडणूक वार्तापत्र पहायला सी. ब्लॊकच्या टी. व्ही. रूममध्ये बसलेलो होतो मागे जोरदार आवाज येउ लागलेत म्हणून मागे वळून पाहिलं तर चित्तरंजनने त्याच्या परीने अभ्यास आणि निवडणुकींची उत्सुकता यावर मार्ग शोधून काढला होता. त्याने आपल्या खोलीतला अभ्यासाचा भलामोठा आणि अवजड टेबलच उचलून टी. व्ही. च्या रूममध्ये आणला होता आणि तसाच टी. व्ही. समोर अभ्यास त्याने त्या सत्रात केला. (एव्हढं करूनही त्याला क्लास कसा मिळाला हे आम्हाला आजवर पडलेलं कोडंच आहे.)\nमहाविद्यालयीन जीवनात मी पण थोड्याफ़ार कविता करायचो त्यामुळे चित्तरंजनची आणि माझी मैत्री झाली. एकदा मी तिस-या वर्षात असताना माझ्या डी. ब्लॊकच्या खोलीत तो आला तेव्हा मी असाच काहीतरी शब्द जुळवत बसलो होतो. अनामिक हुरहूर, अज्ञात प्रिया, कलंदर कवी अशी काहीतरी कल्पना होती. चित्तरंजनला ती कळली आणि त्याने माझ्या पुढ्यातला कागद ओढून त्याच्या खूप सुंदर हस्ताक्षरांत एकदम लिहायला सुरूवात केली.\n\" मी एक प्रवासी पक्षी, क्षितीजावर भरकटलेला,\nतुजला कैसे शोधावे, आसमंत धुरकटलेला,\nमी निघून गेल्यावरती, म्हणतील लोक सारे,\nहोता तो फ़कीर वेडा, आपल्यातच गुरफ़टलेला\"\nआणि म्हणाला आता ही कविता पूर्ण कर आणि तुझ्या नावावर \"मुक्तांगण\"मध्ये (महाविद्यालयाचे भित्तीपत्रक) देउन टाक.\nमी ब-याच लटपटींनंतर ती कविता पूर्ण केली.\n\"पूर्वक्षितीजी लाल उषेचा रंग हा कसा रसरसलेला,\nमोरपंखी लेवून पालखी आसमंत हा मुसमुसलेला,\nतो झडून गेल्यावरती म्हणतील लोक सारे,\nहोता तो फ़कीर वेडा आपल्यातच गुरफ़टलेला\"\nपण माझं कडवं हे त्या कवितेला लावलेल्या ठिगळासारखंच होतं ही माझी तेव्हापासूनची भावना आजतागायत आहे. त्यानंतर मी\nब-याचदा या कवितेचं वाचन खाजगी मैफ़िलीत आणि मित्रमंडळींमध्ये केलं पण दरवेळेची दाद चित्तरंजन साठीच होती हे माझ्या पुरतं ध्यानात होतं.\nमाझा हा प्रवासविषयक लेखनाचा ब्लॊग. याला समर्पक मथळा म्हणूनही मला हीच कविता सुचली आणि म्हणून \" मी एक प्रवासी पक्षी\"\n(होळीवर लिहिलेल्या आणखी एका कवितेत चित्तरंजनने मला शब्द नीट वृत्तामध्ये आणि गझलेच्या वृत्तीमध्ये बांधायला मदत केलेली आहे. त्याविषयी नंतर कधीतरी.)\nLabels: अभियांत्रिकी महाविद्यालय कराड, चित्तरंजन सुरेश भट, पराग लपालीकर\nश्री. चित्तरंजन सुरेश भट यांच्याविषयी आपण लिहिलेला ब्लॉग, विशेषतः त्यातील ती कविता मला अत्यंत आवडली. आपण आणखी अवश्य लिहावे अशी अगत्याने विनंती करतो.\n तू खरच जुन्या आठवणीला उजाला दिलास. जेव्हा श्री. चित्तरंजन भट त्याच्या काही गझलांचा शब्दात अर्थ सांगायचा, तेव्हा त्याच्या प्रतिभेची व माझ्यातील मागासलेल्या पणाची मला जाणीव व्हायची. मला त्याच्या नवीन गझली वाचायला मिळतील काय तसेच तुझ्या मिमिक्री, विशेषतः हातावर तंबाखू घेवून सांगितलेली अजूनही आठवते, किवा लिखाण मिळेल काय \nनरूभाऊ, अरे किती दिवसांनी भेटतोय आपण खरंच खूप आनंद झाला तुला इथे भेटून.\nएक मात्र खरंय. आपल्या महाविद्यालयीन जीवनात अनेकरंगी व्यक्तीमत्वं होती आणि त्यामुळेच चार वर्ष अक्षरशः सोनेरी पानं झालीत आयुष्याची.\nतुझा मेल आय. डी. कळव. संपर्कात राहूयात.\n\"मी एक प्रवासी पक्षी\" विषयी\nII ॐ नमो भगवते वासुदेवाय II\nपरवा मुंबईवरून नागपूरला येताना केवळ घाईमुळे विमानाने यावे लागले. एका तासात एका पूर्ण नवीन विश्वात प्रवेश करताना सोय तर झाली पण रेल्वेप्रवास ...\nएका लग्नाच्या जमण्याची गोष्ट.\n७ फेब्रुवारी २०००. मी आणि माझी पत्नी वैभवी पहिल्यांदाच एकमेकांना भेटलोत. प.पू. मायबाईंकडे नाथबीजेचा कार्यक्रम होता. व्यवस्थेत सहभाग...\nकाही गंमतीशीर आणि वर्णनीय प्रवास.- ३\nपूर्वपिठीका : १९९५. सप्टेंबर महिन्यात नुकताच नवी मुंबईतल्या दत्ता मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयात रुजू झालो होतो. ओक्टोबर महिन्याच्या अख...\nकावळ्याच्या शापाने गाय मरत नाही पण..... तीन वेगवेगळे अनुभव.\n२००३ च्या जुलै महिन्यातली गोष्ट. महाविद्यालयाच्या उन्हाळी सुट्या संपवून मी, माझ्या पत्नी व एक वर्षाच्या छोट्या मुलीसह, नागपूरवरून मु...\nकराडला अभियांत्रिकीला शिकायला असताना (१९८९ ते १९९३) आम्ही काही दोस्त मंडळींनी सांस्कृतीक क्षेत्रात खूप धमाल केली. पहिल्या वर्गात विशेष प्र...\nशिवशाही : एक चिंतन\nसाधारण फ़ेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची \"शिवशाही\" नावाची स्लीपर कोच बससेवा १५ एप्रिलला सुरू होणार ही...\nपुन्हा नागपूर - १\n२०१२ सरता सरताच चि. मृण्मयीच्या नागपूरच्या शाळेत स्नेहसंमेलन, नववर्षाच्या अगदी सुरूवातीलाच असल्याची, बातमी कळली होती. आम्ही सांगोल्यात २२...\nकाही गंमतीशीर आणि वर्णनीय प्रवास क्र.१\n१३/२/१९९२. य़शवंतराव चव्हाण नाट्यगृह, कराड. रात्री चे साडेबारा वाजताहेत. आमची \"अर्थ-अनर्थ\" एकांकिका संपतेय. एकांकिकेच्याच चर्चा,...\nकाही गंमतीशीर आणि वर्णनीय प्रवास.- ५\nजानेवारी १९९१. कराडला अभियांत्रिकीच्या दुस-या वर्षाला होतो. तिस-या सत्राचा निकाल लागला आणि सगळ्या शिवाजी विद्यापीठातून स्ट्रेंग्थ ऑफ़ मटेरी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tinystep.in/blog/parafect-aai-honyat-yenara-mansik-tan", "date_download": "2019-01-21T02:25:16Z", "digest": "sha1:MAVSYNQDTPNHA5LV5YXMFHQXV55VPVWD", "length": 9820, "nlines": 214, "source_domain": "www.tinystep.in", "title": "परफेक्ट आई होण्यात तुम्हाला येणारा मानसिक थकवा - Tinystep", "raw_content": "\nपरफेक्ट आई होण्यात तुम्हाला येणारा मानसिक थकवा\nप्रत्येकाला आयुष्यात एका तरी गोष्टीमध्ये परफेक्ट व्हावं असे वाटते आणि ही गोष्ट नैसर्गिक आहे. पण जेव्हा जॉब, रिलेशनशिप, बॅंक बॅंलन्स, शरीर, मुलबाळ या सर्वच गोष्टींचा विचार करायला लागतो, तेव्हा या परफेक्ट होण्याच्या गोष्टीचे आपल्यावर प्रचंड दडपण येते. त्याचा आपल्या रिलेशनशिपवरच नाही, तर आरोग्यावरसुद्धा परिणाम होतो. त्याच गोष्टी आपण ह्या ब्लॉगमधून जाणून घेणार आहोत.\n१) लहान मुलांच्या मागण्या दिवसेंदिवस वाढत असतात. त्यांना आपल्याला आईने नेहमी विचाराव, आपल्याशी गप्पा माराव्या, खेळाव्या असं वाटतं, मुलं थोडी मोठी झाल्यावर त्यांना आईने आपल्याला बाहेर खेळायला घेवून जावे असे वाटते. त्यांच्या जेवणापासून, झोप, खेळ या सर्वच बाबतीत आई त्यांची काळजी घेते.\n२) पण या सर्व गडबडीत आईला तिच्यासाठी वेळच मिळत नाही. परफेक्ट आई बनण्याच्या नादात आईला स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. त्यांचा त्यांच्यावर मानसिक परिणामही होतो.\n३) जेव्हा तुम्ही तुमच्या मुलाच्या गरजांविषयी संवदेनशील असता, त्या गरजा पुरवता आणि मुलांना स्वतंत्र बनवता तेव्हा उत्तमप्रकारे पालकत्व पार पाडता.\n४) सोशल मीडियामुळेही बऱ्याचवेळा पालकांत उत्तम पालक बनण्याची स्पर्धा निर्माण होते. त्यातून अनेकवेळा परिपूर्ण पालक कसे असावे याचे मापदंड तयार होतात. पालकही आंधळेपणाने त्यानुसार पालकत्वाची जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न करतात.\n५) एक पालक म्हणून आपल्याला आपल्या उणिवा कळू शकतात. त्यामुळे बाहेरील लोक काय म्हणतील याचा विचार न करता तुम्ही तुमच्या परीने पालकत्वाची जबाबदारी पार पाडा. तुम्ही तुमच्या मुलावर किती प्रेम करता हे तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे इतर तुम्हाला काय म्हणतील याचा विचार न करता, एक उत्तम आई बनण्याचा प्रयत्न करा.\n६) तुम्ही मुलांची जबाबदारी पार पाडताना किती परफेक्ट आहात हे महत्त्वाचे नाही. त्यापेक्षा तुम्ही किती आनंदी आणि आरोग्यदायी आहात हे तुमच्या मुलासाठी अधिक महत्त्वाचं आहे. त्यामुळे तणावमुक्त आणि चिंताग्रस्त राहण्यापेक्षा तुमचं पालकत्व नेहमी आनंददायी आणि अविस्मरणीय बनवायचा प्रयत्न करा.\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathinovels.net/2008/06/movie-screenplay-to-novel-aghast-ch-46.html", "date_download": "2019-01-21T02:11:14Z", "digest": "sha1:EOC2POUCH7JTHF2L6DWAYWGUX63YU5BR", "length": 11579, "nlines": 99, "source_domain": "www.marathinovels.net", "title": "Marathi Novels .Net - Free Marathi Novels, Books, Sahitya, Literature, Stories, Cinema, Songs, Blog: Gentleman's promise / जेन्टलमन्स प्रामीस CH 46 Marathi Novel - Aghast / अद-भूत", "raw_content": "\nAuthor - सुनिल डोईफोडे\nक्रिस्तोफर आणि त्याचे तिन मित्र अजुनही वेड्यासारखे त्यांना शोधत होते. शेवटी शोधून शोधून थकल्यावर पुन्हा त्यांनी ज्या चौकातून त्यांना शोधण्याची सुरवात केली होती त्या चौकात क्रिस्तोफर आणि स्टिव्हन परत आले. त्यांच्या मागोमाग दम लागल्यामुळे मोठमोठे श्वास घेत रोनॉल्ड आला.\nरोनॉल्डने फक्त 'नाही' असं डोकं हलवलं.\n'' साले कुठं मसनात गायब झाले'' क्रिस्तोफर चिडून म्हणाला.\nतेवढ्यात त्यांना दुरवर पॉल त्यांच्याकडे येतांना दिसला. त्यांनी आशेने त्याच्याकडे पाहाले. पण त्याने दूरुनच आपला अंगठा खाली करुन ते सापडले नसल्याचा इशारा केला.\n'' लेकहो... वर तोंड करुन परत काय आलास... जा तिला शोधा... आणि जोपर्यंत ती सापडत नाही तो पर्यंत परत येवू नका'' क्रिस्तोफर त्यांच्यावर खेकसला.\nतेवढ्यात क्रिस्तोफरच्या फोनची रिंग वाजली.\nकिस्तोफरने फोन उचलला आणि, '' हॅलो '' तो अनिच्छेनेच फोनमध्ये बोलला.\n'' हे... मी ऍंथोनी बोलतोय... '' तिकडून नॅन्सी आणि जॉनचा वर्गमित्र ऍंथोनी बोलत होता.\n'' हं बोल ऍंथोनी'' क्रिस्तोफर सपाट आवाजात म्हणाला. त्याच्या आवाजात त्याचा फोन आल्याचा आनंद तर नक्कीच नव्हता.\n'' एक आनंदाची गोष्ट आहे... मी तुमच्यासाठी एक ट्रीट अरेंज केली आहे'' तिकडून ऍंथोनी म्हणाला.\n'' हे बघ ऍंथोनी ... सध्या आमचा काही मुड ठिक नाही... आणि तुझी ट्रीट अटेंड करण्याइतका तर नक्कीच नाही'' क्रिस्तोफर म्हणाला.\n'' अरे मग तर ही ट्रीट तुमचा मुड नक्कीच ठिक करेल ... ऐका तर खरं... एक नविन पाखरु आपल्या गावात आलं आहे... सध्याचं मी त्याला खास तुमच्यासाठी हिल्टन हॉटेलला पाठविलं आहे...'' ऍंथोनी तिकडून उत्साहाने म्हणाला.\n... या गावात नविन... एक मिनीट ... एक मिनीट... ती तिच्या बॉयफ्रेंडसोबत आहे का\n'' हो '' तिकडून ऍंथोनी म्हणाला.\n'' तिच्या गालावर हसली म्हणजे खळी उमटते \n'' हो'' तिकडून ऍंथोनी म्हणाला.\n'' तिच्या उजव्या हातावर वाघाचा टॅटूसुद्धा आहे.. बरोबर'' क्रिस्तोफरच्या चेहऱ्यावर आनंद पसरायला लागला होता.\n'' हो .. पण हे सगळं तुला कसं काय माहित'' तिकडून ऍंथोनीने आश्चर्याने विचारले.\n'' अरे तिच तर ती पोरगी आहे... रोनॉल्ड, पॉल, स्टीव आणि मी सकाळपासून तिच्या मागावर होतो... अन आत्ताच थोड्यावेळापूर्वी ती आम्हाला गुंगारा देवून सटकली आहे ... पण साली आमच्या नशिबातच दिसते''\nसगळ्यांचे चेहरे एकदम आनंदाने उजळले होते. स्टीव्ह आणि पॉलच्या चेहऱ्यावर तर आनंद मावता मावत नव्हता.\n'' तिकडून ऍंथोनीसुध्दा आश्चर्याने म्हणाला.\n'' दोस्ता ऍंथोनी... तु फार चांगलं काम केलंस लेका.. याला म्हणतात खरा दोस्त'' क्रिस्तोफरही आनंदाच्या भरात अनावर होवून बोलत होता.\n'' अरे आत्ताच आम्ही तिला शोध शोध शोधत होतो... कुठाय ती... तुला खरं सांगु आम्ही तुला तिच्या बदल्यात तुला जे पाहिजे ते देवू...'' क्रिस्तोफरने आनंदाच्या भरात त्याला शब्द दिला.\n'' पहा बरं नंतर तु मुकरशील'' ऍंथोनी अविश्वासाने म्हणाला.\n'' अरे नाही ... इट्स जेन्टलमन्स प्रामीस'' क्रिस्तोफर एखादा राजा जसा खुश होतो तसा खुश होवून म्हणाला.\n'' दोन हजार डॉलर्स ... प्रत्येकाकडून... मंजूर'' ऍंथोनीनेही वेळेचा फायदा घ्यायचं ठरविलं.\n'' मंजूर'' क्रिस्तोफर बेफिकीरपणे म्हणाला.\nआपण या संकेतस्थळावर येणारे\n1b. मार्केटिंग - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n2. सायकल - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n3. डिप्लोमसी - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/dharma-patil-suicide-case-until-then-will-not-give-immunization-narendra-patils-information/", "date_download": "2019-01-21T01:33:48Z", "digest": "sha1:D5ZN4TMN6XAM2AHFCNNAE6TVFKRCTCPQ", "length": 6730, "nlines": 86, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "...तोपर्यंत धर्मा पाटलांचं अस्थिविसर्जन करणार नाही - नरेंद्र पाटील", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \n…तोपर्यंत धर्मा पाटलांचं अस्थिविसर्जन करणार नाही – नरेंद्र पाटील\nटीम महाराष्ट्र देशा: विखरण येथील प्रस्तावित वीज प्रकल्पासाठी जमीन संपादनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शेतकरी धर्मा पाटील यांना कमी मोबदला मिळाला होता. त्यासाठी त्यांचा पाठपुरावा सुरू होता. मात्र, त्यांना यश मिळत नसल्याने त्यांनी नैराश्यात मंत्रालयाबाहेर विषप्राशन केले होते. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर शासनाने जिल्हा प्रशासनाला जमिनीच्या फेरमूल्यांकनाचे आदेश दिले होते. आता जमिनीच्या फेरमूल्यांकनाची प्रक्रिया पार पडली आहे. परंतु प्रत्यक्ष हातात मोबदला मिळत नाही, तोपर्यंत अस्थिविसर्जन करणार नाही, अशी माहिती त्यांचे पुत्र नरेंद्र पाटील यांनी दिली आहे.\nएका महिलेकडून मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न\nजमिनीचा मोबदला मागणाऱ्या शेतकऱ्यांना अटक\nअद्याप एकाही अधिकाºयाने आमची भेट घेतलेली नाही किंवा पत्रही पाठविलेले नाही. त्यामुळे प्रत्यक्ष मोबदला मिळत नाही; तोपर्यंत माझ्या वडिलांच्या अस्थिंचे विसर्जन करणार नाही, असे नरेंद्र पाटील यांनी सांगितले.\nएका महिलेकडून मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न\nजमिनीचा मोबदला मागणाऱ्या शेतकऱ्यांना अटक\n‘स्वाभिमानी’ आंदोलन पेटले, कारखान्यांच्या कार्यालयात घुसून तोडफोड\n‘अडचणीच्यावेळी दिल्लीची नाय गल्लीची बाय कामी येते’\nपायरसी रोखण्यासाठी कडक कायदे करणार : मोदी\nमुंबई : राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय म्हणजे इतिहासाचा साक्षीदार आणि भविष्याची ऊर्जा आहे. या संग्रहालयामुळे…\n‘काकडेंनी राजकारणातून संन्यास घेण्याची गरज नाही, दानवेंचा पराभव…\nस्वयंघोषित गृहमंत्र्यांना हे पद आणि कुठलीच जबाबदारी झेपत नाही : धनंजय…\nभय्यूजी महाराजांना ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणीला अटक\nआढळरावांविरोधात लढण्याआधीच दादांनी केली तलवार म्यान \nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\nआढळरावांविरोधात लढण्याआधीच दादांनी केली तलवार म्यान \nउस्मानाबाद लोकसभेला राष्ट्रवादीकडून राणा जगजितसिंह पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/nal-recruitment/", "date_download": "2019-01-21T01:11:36Z", "digest": "sha1:YN6TOBCNPFDV5LLHQQ7Q5ALJ3LS7NX54", "length": 13042, "nlines": 152, "source_domain": "majhinaukri.in", "title": "National Aerospace Laboratories - NAL Recruitment 2018 - NAL Bharti", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(Northern Railway) उत्तर रेल्वेत ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 1092 जागांसाठी भरती\n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 150 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती [Updated]\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2019\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n(NPCIL) न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 162 जागांसाठी भरती\n(Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n(ESIC) कर्मचारी राज्य विमा महामंडळात 329 जागांसाठी भरती\n(UPSC-NDA) राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 392 जागांसाठी भरती\n(MPSC) महाराष्ट्र लोक सेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा-2019 (555 जागा)\n(Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n(NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 251 जागांसाठी भरती\n(Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\n(NAL) नॅशनल एयरोस्पेस लॅबोरेटरीज मध्ये ‘टेक्निशिअन’ पदांच्या 47 जागांसाठी भरती\nअ. क्र. ट्रेड जागा\n5 इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक 06\n6 ड्राफ्ट्समन (मेकॅनिक) 01\n7 मेकॅनिक मशिन टूल्स मेंटेनन्स 01\n8 IT & इलेक्ट्रॉनिक्स सिस्टम मेंटेनन्स 05\n9 लॅब असिस्टंट (केमिकल प्लांट) 01\nशैक्षणिक पात्रता: (i) 55% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI\nवयाची अट: 24 नोव्हेंबर 2018 रोजी 28 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 नोव्हेंबर 2018\n(Mahatribal) महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात 1395 जागांसाठी मेगा भरती [मुदतवाढ]\n(SAIL) स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लि. मध्ये 153 जागांसाठी भरती\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\nIIT मुंबई मध्ये विविध पदांची भरती\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02 /2018 निकाल\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n» (MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n» (Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» IBPS मार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या 1599 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र (CRP SPL VIII 2018)\n» लक्ष्मी विलास बँक ‘प्रोबशनरी ऑफिसर’ भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (NIACL) न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. मध्ये 312 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» कॅनरा बँक 800 प्रोबेशनरी ऑफिसर भरती परीक्षा निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02/2018 निकाल\n» (MPSC) महाराष्ट्र वन सेवा (मुख्य) परीक्षा-2018 अंतिम उत्तरतालिका\n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://www.tinystep.in/blog/balala-ase-zopetun-uthva", "date_download": "2019-01-21T02:31:36Z", "digest": "sha1:BAX2UYLIWADEMOZU64RJGG47MV4XOXSD", "length": 12443, "nlines": 230, "source_domain": "www.tinystep.in", "title": "तुमच्या तान्ह्याला सकाळी झोपेतून उठवण्याचे प्रेमळ उपाय - Tinystep", "raw_content": "\nतुमच्या तान्ह्याला सकाळी झोपेतून उठवण्याचे प्रेमळ उपाय\nरोज सकाळी अलार्म वाजताच प्रत्येक आई सर्वात आधी मुलांच्या खोलीत जाऊन त्यांना उठवते. सकाळी शाळेत जाण्याची घाई आण�� घर आवरायची घाई या सगळ्यात झोपेचा वेळ म्हणजे सुवर्णकाळ वाटतो. मुलांना सकाळी उठवण्याचे काम वाटते तितके सोप्पे नाही. त्यांना त्यांच्या गाढ झोपेतून उठवणे आणि ब्रश करण्यासाठी प्रवृत्त करणे देखील खूप अवघड असते. त्यांच्या आळसाला सकाळी सकाळी घालवण्याचे दिव्य काम प्रत्येक आईला करावे लागते.\nतुमच्या लाडक्या झोपाळू मुलांना उठवण्याच्या काही टिप्स इथे दिल्या आहेत.\n१. शांत झोप महत्त्वाची\nमुलांना शांततेत झोपायला मिळाल्यास त्यांना गाढ झोप लागते. याने सकाळी उठल्यावर त्यांना फ्रेश वाटेल. त्यांच्या झोपण्याच्या वेळी घरात शांतता ठेवा. अति आवाज आणि मधून मधून जाग आल्याने झोप निट होत नाही आणि चीडचीडेपणा वाढतो.\nमुलांना कमीतकमी ७-८ तास झोप महत्त्वाची आहे. याने त्यांचे मन आणि डोके शांत राहील. जर तुम्ही मुलांना सकाळी ७ वाजता उठवत असाल तर रात्री ते ११ वाजेपर्यंत किंवा आधी झोपतील असे बघा.\n३. अलार्म लावून ठेवा\nमुलांच्या खोलीत अलार्मचे घड्याळ वेगळ्या ठिकाणी ठेवा जेणेकरून त्यांना स्वतः उठून अलार्म बंद करावा लागेल. अशाने त्यांना उठावेच लागेल आणि झोपही उडेल.\n४. स्नूझ नसलेले अलार्म घड्याळ\nतुमचे लाडके खूप हुशार आणि चपळ असतात. मोबाईलच्या अलार्म मधले स्नूझ चे बटन दाबून ते परत त्यांच्या झोपण्याच्या गाढ अवस्थेत जाण्याचे बघतात. अशाने ५-५ मिनिटे उशीर होत राहील.\n५. खोलीत सूर्यप्रकाश येऊ दया\nसूर्याची किरणे खोलीत येतील असे बघा. खास करून मुलांच्या पलंगावर थेट पडलेली सूर्याची किरणे त्यांना १० मिनिटात उठवतील. खिडक्या उघडून त्यांना थेट सूर्याचे दर्शन देणे त्यांना थोडे त्रासदायक असले तरीही हा उपाय नक्की काम करतो.\nसकाळी उठल्यावर थोडा शारीरिक व्यायाम केल्यास मुलांना फ्रेश वाटेल. स्ट्रेचिंग , जम्पिंग जॅक्स, थोडी कवयत त्यांना उठल्यानंतर आळस घालवण्यास मदत करेल. त्यांना अशाने व्यायाम करण्याची आरोग्यदायी सवयही लागेल. सकाळचे कोवळे उन आणि व्यायाम दोन्ही शरीराच्या वाढीसाठी उपयुक्त असते.\nमुलांना त्यांचा आवडता नाश्ता असल्याचे कळल्यास ते पटकन उठतात. त्यांच्या आवडीचे पदार्थ ब्रेकफास्टला आहे असे कळताच त्यांचा आलास पळून ते लगेच ब्रश करायला उठतात. तेंव्हा त्यांना उठवण्यासाठी तुम्ही ही टीप वापरू शकता.\n८. झोपण्यापूर्वी या गोष्टी लपवा\nझोण्यापुर्वी कमीत कमी ४५ मिनिटे आधी मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही रिमोट ह्या गोष्टी मुलांच्या हातात पडू देऊ नका. झोप येण्यासाठी पुस्तक वाचन हा सर्वात चांगला उपाय आहे. झोपण्यापूर्वी मोबाईलवर गेम खेळणे, टीव्ही पाहणे या गोष्टींपासून त्यांना दूरच ठेवा.\n९. रूम फ्रेशनर वापरा\nझोपण्यापूर्वी छान मंद वासाचे सुगंधी रूम फ्रेशनर त्यांच्या रूम मध्ये वापरा. याने शांत झोप येण्यास मदत होते.\nपण यापैकी कोणतेच उपाय काम करत नसतील तर....\n१०. पंखा बंद करा \nमुलांना उठवण्यासाठी प्रत्येक आईकडे असणारा शेवटचा आणि रामबाण उपाय म्हणजे खोलीतला पंखा बंद करणे. असे करणे खूप क्रूरतेचे (विनोदात) असू शकते पण हा उपाय नक्कीच काम करतो. पंखा बंद झाल्यावर गाढ झोपेतुनही लोकं उठतात. खूप उशीर होत असेल तर हा तुमच्याकडचा शेवटचा पर्याय असू शकतो.\nमुलतानी मातीचे त्वचेवर आणि समस्येनुसार फायदे\nजाणून घ्या अपुऱ्या दिवसाचे (प्रिमॅच्युअर)बाळ का जन्माला येते \nतुम्हांला नखं खाण्याची/ कुरतडण्याची सवय आहे मग हे नक्कीच वाचा\nतिने बाळाचा पहिलं रडणं ऐकला... आणि ती कोमातून बाहेर आली\nमग आता... गोड बातमी कधी या प्रश्नाला कशी मजेशीर उत्तरे कश्या द्याल\nयशस्वी मातृत्वसाठी या ६ सवयी लावून घेणे आवश्यक आहे.\nचेहऱ्याच्या सौंदर्यसाठी ५ आश्चर्यचकित करणाऱ्या विचित्र युक्त्या\nनवजात बाळाच्या त्वचेविषयक या गोष्टी माहिती असणे आवश्यक असते.\nअशी करा कोबीची भजी\nतुमच्या बाळासाठी नाचणीचं सत्व\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2019-01-21T00:55:24Z", "digest": "sha1:WT7YGCVBXPDNIQG3XS4AMPYFUUUJZR34", "length": 9740, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सोनिया गांधींना प्रकृती अस्वास्थ्यामुळे शिमल्याहून दिल्लीत हलवले | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nसोनिया गांधींना प्रकृती अस्वास्थ्यामुळे शिमल्याहून दिल्लीत हलवले\nशिमला : यूपीए अध्यक्षा सोनिया गांधींना काल मध्यरात्री प्रकृतीत बिघाड निर्माण झाला होता त्यामुळे त्यांना शिमल्याहून नवी दिल्लीत हलवण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे. शिमल्यात त्या त्यांच्या निर्माणाधीन बंगल्याचे बांधकाम पाहण्यासाठी आल्या होत्या. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी इथे मुलगी प्रियंका गांधी वाड्रासोबत आल्या होत्या. त्याच वे��ी त्यांची प्रकृती बिघडली.\nशिमल्यातल्या इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज(आयजीएमसी) रुग्णालयातल्या वरिष्ठ चिकित्सा अधीक्षक डॉक्टर रमेश चंद यांनी त्यांना दिल्लीतल्या रुग्णालयात हलवण्याची व्यवस्था केली आहे. सोनिया गांधींसोबत एक डॉक्टर आणि अँब्युलन्सने त्यांना मध्यरात्रीच दिल्लीत पाठवण्यात आले असल्याचे डॉक्टरांनी म्हटले.\nसोनिया गांधी रात्री शिमल्याहून निघाल्यात आणि रस्त्यात त्यांना एक डॉक्टरांची टीम मिळाली. त्यानंतर काही वेळ त्या पंचकुलामध्ये थांबल्या होत्या. डॉक्टर चंदीगडपर्यंत त्यांच्यासोबत होते. त्यानंतर स्पेशल विमानानं त्या दिल्लीला रवाना झाल्या. डॉक्टरांच्या माहितीनुसार, त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यातही सोनिया गांधींची प्रकृती बिघडली होती.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nदाऊद टोळीतील तीन हस्तकांना अटक ; दिल्ली पोलिसांची कारवाई\nआलोककुमार यांनी आपल्या वक्तव्याविषयी केला खुलासा\nमध्य प्रदेश भाजपा नेत्याच्या टायर फॅक्‍टरीला आग ; पाच कामगारांचा मृत्यू\nजाहिरनाम्यात राम मंदिराचा मुद्दा घेतल्यास पाठिंबा- विहिंप अध्यक्ष\nअमित शहा यांना एम्स रुग्णालयातून डिस्चार्ज\nममता मंचावर शरद यादवांचा शाब्दिक घोटाळा ; राफेल ऐवजी म्हणाले बोफोर्स…\nकोलकाता येथील विरोधकांच्या रॅलीवर नरेंद्र मोदींचा प्रहार \nशत्रुघ्न सिन्हा यांच्यावर भाजप संतप्त ; संधिसाधू म्हणून केला उल्लेख\nभय्यूजी महाराजांच्या आत्महत्येप्रकरणी महिलेसह तिघांना अटक\nदाऊद टोळीतील तीन हस्तकांना अटक ; दिल्ली पोलिसांची कारवाई\nलक्षवेधी : सत्तातुरतेच्या ‘नाटका’चे ‘पोर’खेळ’\nखेलो इंडिया : प्रेरणा विचारेला टेनिसमध्ये सुवर्ण\nआलोककुमार यांनी आपल्या वक्तव्याविषयी केला खुलासा\nविरोधकांचा एकत्रित आवाज ( अग्रलेख )\nखेलो इंडिया : व्हॉलिबॉलमध्ये महाराष्ट्राच्या मुलींचे रुपेरी यश\nमध्य प्रदेश भाजपा नेत्याच्या टायर फॅक्‍टरीला आग ; पाच कामगारांचा मृत्यू\nअंबाजोगाईतील खून प्रकरणी सहा भावांवर गुन्हा दाखल\nखेलो इंडिया : टेबल टेनिसमध्ये महाराष्ट्राच्या सृष्टीची कास्यंपदकाची कमाई\nखेलो इंडिया : तिरंदाजीत साक्षी शितोळे व ईशा पवार यांचा सुवर्णवेध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Shrirampur-administration-Health-Center-issue-in-Shrirampur/", "date_download": "2019-01-21T01:18:35Z", "digest": "sha1:3ZPNJVHGSFLXJKYNYC3ZBP3NYB54HICP", "length": 7963, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " प्रशासनाची आरोग्य केंद्रांबाबत उदासिनता | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › प्रशासनाची आरोग्य केंद्रांबाबत उदासिनता\nप्रशासनाची आरोग्य केंद्रांबाबत उदासिनता\nश्रीरामपूर तालुक्यातील 6 प्राथमिक आरोग्य केंद्रापैकी माळवाडगाव व निमगाव खैरी आरोग्य केंद्रात रूग्णवाहिका उपलब्ध नसल्याने रुग्णांची प्रचंड गैरसोय होत आहे. तर बेलापूर व उंदिरगाव येथील रूग्णवाहिकाही दुरुस्तीच्या प्रतिक्षेत असल्याने आरोग्य केंद्र व तेथील रुग्णवाहिकांविषयी प्रशासनाची उदासिनता दिसून येत आहे. तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून दिल्या जाणार्‍या इतर सुविधेबरोबर रूग्णवाहिका सेवा ही महत्वाची व अत्यावश्यक सुविधा आहे. मात्र प्राथमिक आरोग्य केंद्रातील रूग्णवाहिकेबाबत प्रशासनाची असलेली उदासिनताच रूग्णांसाठी धोकादायक बनत आहे.\nप्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्राच्या माध्यमातून तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात, हा शासनाचा उद्देश आहे. त्यादृष्टीने तालुक्यात बेलापूर, पढेगाव, टाकळीभान, उंदिरगाव, खैरी निमगाव व माळवाडगाव या 6 ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र तर तालुक्यातील इतर गावात 30 ठिकाणी उपकेंद्रांची उभारणी करण्यात आलेली आहे. याठिकाणी रूग्णवाहिकीचेही उपलब्धतात तितकीच आवश्यक आहे.\nग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सुविधा मिळण्यासाठी शासनस्तरावरून कोट्यावधी रूपये खर्च केले जाते. तरी देखील प्राथमिक आरोग्य केंद्र रूग्णवाहिकेच्या प्रतिक्षेत असल्याने शासन योजनांबाबत मोठे प्रश्‍नचिन्ह निर्माण होत आहे. आरोग्य केंद्र व उपकेंद्राच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना मोफत आरोग्य सुविधा पुरविण्यात येेते. त्यामुळे शासनाकडून याठिकाणी सर्व सुविधा पुरविण्यात येेते. असे असतानाही माळवाडगाव व खैरी निमगाव याठिकाणी रूग्णवाहिका सेवाच उपलब्ध नाही तर बेलापूर येथील रूग्णवाहिकाही नादुरूस्त असल्याने नाशिक येथील विभागीय कार्यशाळेत ती दुरुस्तीच्या प्रतिक्षेत आहे.\nतसेच उंदिरगाव येथील रूग्णवाहिकेत किरकोळ बिघाड झाल्याचे समजते. या��रून नागरिकांच्या अत्यावश्यक सुविधेबाबत मोठे प्रश्‍नचिन्ह आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने आवश्यक त्याठिकाणी रूग्णवाहिका उपलब्ध करून देऊन रूग्णवाहिकेच्या देखभालीकडेही लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत ग्रामीण भागातील नागरिकांमधून व्यक्त होत आहे. दरम्यान, प्राथमिक आरोग्य केंद्रामधून रुग्णांना मोफत उपचार मिंळावेत, यासाठी शासन आग्रही असते. त्याचा सामान्य नागरिकांना लाभही मिळतो. मात्र रुग्णवाहिका ही देखील महत्वाची असल्याने याबाबतही प्रशासनाने गांभीर्याने पाठपुरावा करण्याची गरज आहे. ग्रामीण भागात महिलांचे बाळंतपण, शस्त्रक्रिया किंवा अन्य उपचारासाठी रुग्णांना वेळेवर उपचार मिळणेकामी रुग्णवाहिका गरजेची बनलेली आहे.\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच\nदीड महिन्यापासून मागासवर्गीय आयएएस पोस्टिंगच्या प्रतीक्षेत\nविरोधकांची आघाडी भ्रष्टाचाराची : मोदी\nतलासरी, डहाणू भूकंपाने पुन्हा हादरले\nविश्‍वासघात करणार्‍यांना मदत नाही : आ. सतेज पाटील\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच\nदीड महिन्यापासून मागासवर्गीय आयएएस पोस्टिंगच्या प्रतीक्षेत\nतलासरी, डहाणू भूकंपाने पुन्हा हादरले\nविमानतळावरील फलकावर महाराजांचे नाव झळकले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/dhonis-achievement-in-the-one-day-cricket-is-ten-thousand/", "date_download": "2019-01-21T02:11:48Z", "digest": "sha1:5D4FUMFZWO4VPO5Z4KE6FQ4LDFUUD4GW", "length": 6776, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "वन-डे क्रिकेटमध्ये धोनीने गाठला दहा हजारांचा टप्पा", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nवन-डे क्रिकेटमध्ये धोनीने गाठला दहा हजारांचा टप्पा\nटीम महाराष्ट्र देशा : भारतीय संघाचा यष्टिरक्षक खेळाडू महेंद्रसिंह धोनीने इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात दहा हजार धावा पूर्ण केल्या. आंतरराष्ट्रीय वन-डे क्रिकेटमध्ये दहा हजार धावांचा टप्पा ओलांडणारा धोनी चौथा भारतीय खेळाडू ठरला असून आंतरराष्ट्रीय क्रिकेटविश्वात अशी कामगिरी करणारा धोनी बारावा फलंदाज ठरलाय. धोनीव्यतिरीक्त भारताच्या सचिन तेंडूलकर, सौरव गांगुली आणि राहुल द्रविड यांनी वन-डे क्रिकेटमध्ये दहा हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे.\nयाचसोबत जागतिक क्रिकेटमध्ये 10 हजार धावांच्या जादूई आकड्याला गवसणी घालणारा तो केवळ दुसरा यष्टीरक्���क ठरला आहे. याआधी श्रीलंकेच्या कुमार संगकाराने ही करामत करुन दाखवलेली. संगकाराचा 14 हजार 234 धावांचा विक्रम मोडणे सध्यातरी धोनीसाठी कठीण दिसत असले तरी या कामगिरीमुळे धोनी 10 हजारांचा टप्पा गाठणारा पहिला भारतीय यष्टीरक्षक ठरला आहे. याशिवाय यष्टिरक्षक म्हणूनही धोनीने 400 विकेट्सचा टप्पा पार केला.\nपायरसी रोखण्यासाठी कडक कायदे करणार : मोदी\nमहेंद्रसिंग धोनी… टाइगर अभी ज़िंदा है\nआणि रोहित शर्माने घेतली मलिंगाची गळाभेट. . .\nपायरसी रोखण्यासाठी कडक कायदे करणार : मोदी\nमहेंद्रसिंग धोनी… टाइगर अभी ज़िंदा है\nयुजी चहल … छोटा पैकेट बड़ा धमाका\nसर्जिकल स्ट्राईक नंतर भारताची सर्वात मोठी कारवाई\nएकदा मटका लागला म्हणजे काही होत नाही, जावडेकरांचा खा. काकडेंना टोला\nपुणे : भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी रावसाहेब दानवे यांच्यावर केलेल्या टिकेनंतर भाजप नेत्यांकडून…\n२७ ते ३० जानेवारीला श्री सिद्धेश्‍वर सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन\n‘समृद्धी महामार्गला राष्ट्रमाता जिजाऊ यांचे नाव द्या’\nभाजपला झोंबली दीदींच्या स्टेजवर ‘शॉटगण’ची उपस्थिती, आता…\nभाजपमध्ये प्रवेश नाहीच,आघाडीने उमेदवारी दिली तर ठीक नाहीतर अपक्षच…\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\nआढळरावांविरोधात लढण्याआधीच दादांनी केली तलवार म्यान \nउस्मानाबाद लोकसभेला राष्ट्रवादीकडून राणा जगजितसिंह पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/munde-questioned-on-law-order/", "date_download": "2019-01-21T01:33:25Z", "digest": "sha1:3NDJE6OQJUU6GQWFHZGQFHTQSD5F7PRM", "length": 8381, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "कायदा-सुव्यवस्थेसाठी रस्त्यावर उतरू-धनंजय मुंडे", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nकायदा-सुव्यवस्थेसाठी रस्त्यावर उतरू-धनंजय मुंडे\nनागपूर : राज्यात कायदा-सुव्यवस्थेची स्थिती ढासळी आहे. गुन्हेगारीत महाराष्ट्र अव्वल बनला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. ही परिस्थिती न सुधारल्यास रस्त्यावर उतरून सरकारच्या विरोधात आंदोलन करू असा इशारा विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज, गुरुवारी दिला. विधान���रिषदेत मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावर ते बोलत होते. यावेळी मुंडे म्हणाले की, गुन्हेगारी मुक्त समाजाचे आश्वासन सरकारने दिले होते. परंतु, मुख्यमंत्र्यांचं शहर असलेले नागपूर गुन्हेगारीच्या बाबतीत देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे.\n‘समृद्धी महामार्गला राष्ट्रमाता जिजाऊ यांचे नाव…\n‘राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना दात तुटेपर्यंत मारले जात…\nमुंबई, नवी मुंबई, ठाणे परिसरात डिस्को थेकच्या नावावर डान्स बार सुरु आहेत. तिथं कोट्यवधी रुपयांची उधळण होते. ठाणे ग्रामीणच्या पोलिस अधिक्षकांनी बंद केलेले ४३ बार अप्पर मुख्य सचिवांनी दोन दिवसात ज्या तत्परतेने पुन्हा सुरु करुन दिले, ती तत्परता संशयास्पद असल्याचा आरोपही मुंडे यांनी केला.\nनागपुरातील नामचीन गुंड मून्ना यादवला मुख्यमंत्री वैधानिक मंडळाचे पद दिले. नागपूर पोलिसांना मुन्ना यादवसारखा गुंड सापडत नसेल तर, डॉ. दाभोळकर, कॉम्रेड पानसरे साहेबांच्या हत्येमागचे सूत्रधार ते कसा शोधू शकतील, असा असा सवालही त्यांनी विचारला. राज्यातील महिला पोलिस अधिकारी दीड वर्षे संशयास्पदरित्या बेपत्ता होते. तिचा शोध घेण्यासाठी कुटुंबिय वरिष्ठांचे उंबरठे झिजवतात. वरिष्ठ पोलिस अधिकारी दाद देत नाहीत. शेवटी न्यायालयाकडून निर्देश आल्यानंतर पोलिसांना कारवाई करावी लागत असल्याचे ते म्हणाले. या अपयशाचे उत्तर सरकारला द्यावेच लागेल, असंही. मुंडे यांनी स्पष्ट केले.\n‘समृद्धी महामार्गला राष्ट्रमाता जिजाऊ यांचे नाव द्या’\n‘राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना दात तुटेपर्यंत मारले जात आहे’\nस्वयंघोषित गृहमंत्र्यांना हे पद आणि कुठलीच जबाबदारी झेपत नाही : धनंजय मुंडे\nशिवसेना भाजप युती होणारचंं,अजित पवारांचा आशावाद\n‘जाणंव घालून काही होणार नाही, राम मंदिर निर्माणाला पाठिंबा द्या’\nटीम महाराष्ट्र देशा : केवळ हिंदू असल्याचं दाखवत जाणंव घालून काही होणार नाही, काँग्रेसने राम मंदिर निर्माणाला…\nशिवसेना भाजप युती होणारचंं,अजित पवारांचा आशावाद\nते सुपारी घेतात आणि महानगरपालिका जिंकतात ; जयंत पाटलांचा महाजनांवर…\nमाढ्यात विजय दादांना डावलून उमेदवारी लादल्यास पक्षाला फटका, सामान्य…\nगल्ली ते दिल्ली तुमचा थाट..पण पुण्याच्या पाण्याची लावली वाट\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या नि��ासस्थानी\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\nआढळरावांविरोधात लढण्याआधीच दादांनी केली तलवार म्यान \nउस्मानाबाद लोकसभेला राष्ट्रवादीकडून राणा जगजितसिंह पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/bedhadak-2/article-218743.html", "date_download": "2019-01-21T01:55:45Z", "digest": "sha1:C42PQMIWX3B73OC4XGEGV3LTX3DLOA46", "length": 10398, "nlines": 118, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सेन्सॉर बोर्डाचा वाढता हस्तक्षेप हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला आहे का ?", "raw_content": "\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\nVIDEO : गडकरींच्या भाषणादरम्यान विदर्भवादी तरूणांनी भिरकावली पत्रकं\nकाँग्रेसला इंदू मिलची जागा हडपायची होती - मुख्यमंत्री\nJEE निकाल: पालिकेच्या शाळेत शिकलेल्या राजला 100 पर्सेटाइल\nमध्य रेल्वेवर धावणाऱ्या राजधानी एक्सप्रेसबद्दल जाणून घ्या एका क्लिकवर\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nममता दीदींच्या 'पाहुणचारा'ने 2019च्या निवडणुकीला मिळणार 'तडका'\nकरिना कपूर लढणार काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nVIDEO : दिव्या भारतीच्या 'या' गाण्यावर थिरकली सारा अली खान\nVIDEO: जेव्हा नातवासाठी सलीम खान घोडा होतात..\n'कलंक' सिनेमाच्या सेटवरील आलियाचा व्हिडिओ लीक, सोशल मीडियावर झाला व्हायरल\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\nअन् धो��ी म्हणाला, ‘हा बॉल घ्या नाही तर म्हणाल निवृत्ती घेतोय’\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nBCCI च्या दणक्यानंतर आता एक्स गर्लफ्रेंडनेही पांड्यावर काढला राग, म्हणाली...\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nVIDEO : बाबासाहेबांचं इंदू मिलमधलं स्मारक 2020 पर्यंत पूर्ण करणार -मुख्यमंत्री\nVIDEO : महाआघाडीकडे पंतप्रधान पदासाठी अनेक चेहरे -सुशीलकुमार शिंदे\nVIDEO : घाम गाळून पिकवलेल्या शेतमालाचा झाला कोळसा\nVIDEO : गडकरींच्या भाषणादरम्यान विदर्भवादी तरूणांनी भिरकावली पत्रकं\nसेन्सॉर बोर्डाचा वाढता हस्तक्षेप हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला आहे का \nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: Alia Bhattcensor boardkarina kapoorshahid kapoorudta punjabअनुराग काश्यपउडता पंजाबनिहलानीसेन्सार बोर्डसेन्सॉर बोर्ड\nयुती का नाही, भाजपची दादागिरी की शिवसेनेचा आडमुठेपणा \nसेना-भाजप युतीत नेमकं चाललंय तरी काय\nजलीकट्टूप्रमाणेच बैलगाड्यासाठीही महाराष्ट्रात जनआंदोलन का उभं राहत नाही \nमहापालिका निवडणुकीत युती होणं शक्य आहे का \nनितेश राणेंनी तोडफोड संस्कृतीला खतपाणी घातलंय का\nपुतळा फोडणाऱ्यांना बक्षीस देणं म्हणजे गुंडांना पोसणं नाही का \nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\nममता दीदींच्या 'पाहुणचारा'ने 2019च्या निवडणुकीला मिळणार 'तडका'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/peguins-baby-death-in-bhaykhala-zoo-in-mumbai-302248.html", "date_download": "2019-01-21T01:34:03Z", "digest": "sha1:OGVZIDQ4ENUQE2DUQGXN7WB73FTQBJBS", "length": 14963, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "भारतात जन्मलेल्या पहिल्या पेंग्विनचा मृत्यू, अवघे सात दिवस जगले पिल्लू", "raw_content": "\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काह�� खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\nVIDEO : गडकरींच्या भाषणादरम्यान विदर्भवादी तरूणांनी भिरकावली पत्रकं\nकाँग्रेसला इंदू मिलची जागा हडपायची होती - मुख्यमंत्री\nJEE निकाल: पालिकेच्या शाळेत शिकलेल्या राजला 100 पर्सेटाइल\nमध्य रेल्वेवर धावणाऱ्या राजधानी एक्सप्रेसबद्दल जाणून घ्या एका क्लिकवर\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nममता दीदींच्या 'पाहुणचारा'ने 2019च्या निवडणुकीला मिळणार 'तडका'\nकरिना कपूर लढणार काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nVIDEO : दिव्या भारतीच्या 'या' गाण्यावर थिरकली सारा अली खान\nVIDEO: जेव्हा नातवासाठी सलीम खान घोडा होतात..\n'कलंक' सिनेमाच्या सेटवरील आलियाचा व्हिडिओ लीक, सोशल मीडियावर झाला व्हायरल\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\nअन् धोनी म्हणाला, ‘हा बॉल घ्या नाही तर म्हणाल निवृत्ती घेतोय’\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nBCCI च्या दणक्यानंतर आता एक्स गर्लफ्रेंडनेही पांड्यावर काढला राग, म्हणाली...\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nVIDEO : बाबासाहेबांचं इंदू मिलमधलं स्मारक 2020 पर्यंत पूर्ण करणार -मुख्यमंत्री\nVIDEO : महाआघाडीकडे पंतप्रधान पदासाठी अनेक चेहरे -सुशीलकुमार शिंदे\nVIDEO : घाम गाळून पिकवलेल्या शेतमालाचा झाला कोळसा\nVIDEO : गडकरींच्या भाषणादरम्यान विदर्भवादी तरूणांनी भिरकावली पत्रकं\nभारतात जन्मलेल्या पहिल्या पेंग्विनचा मृत्यू, अवघे सात दिवस जगले पिल्लू\nपेंग्विनच्या पिल्लाच्या मृत्यूचं कारण डाॅक्टरांनी पिल्लात जन्मजात निर्माण झालेल्या आरोग्य विषयी त्रुटीमुळे झाल्याचं सांगण्यात येतंय.\nमुंबई, 23 आॅगस्ट : राणीच्या बागेत दीर्घकाळाच्या प्रतीक्षेनंतर पाळणा हलला आणि बेबी पेंग्विनचा जन्म झाला पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे अवघे काही दिवसच या पिल्लाने जग पाहिले. 22 आॅगस्टच्या रात्री या पिल्लाचा मृत्यू झाला. १५ आॅगस्टला रात्री जन्मलेल्या या पिल्लाचं आयुष्य अवघं ७ दिवसाचंच राहीलं.\nमोल्ट आणि फिलिप्स या नर-मादी पेग्विनंचं हे पिल्लू जन्मलं तेव्हा सर्व मुंबईकरांना आनंद झाला होता. या नव्या मुंबईकर पाहुण्याचं स्वागत करणारे फोटो आणि व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाले होते.\nमात्र २२ आॅगस्टला या नवजात पिल्लाचा मृत्यू झाल्याचं पालिका प्रशासनाने सांगितलंय.\nपेंग्विनच्या पिल्लाच्या मृत्यूचं कारण डाॅक्टरांनी पिल्लात जन्मजात निर्माण झालेल्या आरोग्य विषयी त्रुटीमुळे झाल्याचं सांगण्यात येतंय. पण या छोट्या मुंबईकर पाहुण्याच्या अकाली जाण्याने मुंबईकर मात्र हेलावून गेले आहे.\nभारतात पेग्विंनचा जन्म होण्याची घटना पहिलीच असल्यामुळे डॉक्टर सतत अमेरिकेतील तज्ज्ञांच्या संपर्कात होते. पिल्लाच्या जन्मानंतर आई- वडिलांच्या स्वभावात खूप बदल होतात. त्यांच्यातील बदलांना योग्य पद्धतीने हाताळण्यासाठी पशुवैद्यकीय डॉक्टर सातत्याने अमेरिकेतील तज्ज्ञांच्या संपर्कात होते.बंदिस्त वातावरणात जन्माला येणारे हे देशातील पहिले पेंग्विन होते.\nदरम्यान, बेबी पेंग्विनचे नाव मीच ठेवणार असा हट्ट मिष्का मंगुर्डेकर या सहा वर्षाच्या मुलीने धरला होता. मिष्का जुहू येथील बेसंट मॉन्टेसरी शाळेत पहिल्या वर्षात शिकते. मिष्काने राणी बाग प्रशासनाकडे बेबी पेंग्विनच्या नावांची आकर्षक यादीच पाठवली होती. पिल्लू जर नर असेल तर त्याचे नाव अपॉलो, कुकी, वॉडलर आणि मादी असल्यास तिचे नाव वेलव्हेट, व्हॅनिला, आईस क्यूब यापैकी ठेवण्याचा आग्रह तिने धरला होता. या हम्बोल्ट पेंग्विनची चांगली गोष्ट म्हणजे मिस्टर मोल्ड हा प्लिपरपेक्षा लहान असून राणीच्या बागेत असलेल्या पेंग्विनपैकी या जोडीला सर्वात पौढ जोडी मानली जाते.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nअन् धोनी म्हणाला, ‘हा बॉल घ्या नाही तर म्हणाल निवृत्ती घेतोय’\nरुग्णालयात मृत्यूशी झुंज देतोय हा माजी क्रिकेटर, कुटुंबाने BCCI कडे मागितली मदत\nVIDEO लालूंच्या मुलीला छाटायचा होता एका मोठा नेत्याचा हात\nएलआयसीच्या 'या' पॉलिसीवर विम्यासोबत मिळते 1 कोटी रुपयांची हमी\nJEE निकाल: पालिकेच्या शाळेत शिकलेल्या राजला 100 पर्सेटाइल\nमध्य रेल्वेवर धावणाऱ्या राजधानी एक्सप्रेसबद्दल जाणून घ्या एका क्लिकवर\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\nममता दीदींच्या 'पाहुणचारा'ने 2019च्या निवडणुकीला मिळणार 'तडका'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/manoranjan/akshay-kumar-injured-while-kesari-movie-shooting-111127", "date_download": "2019-01-21T02:47:00Z", "digest": "sha1:G5DY3S4ZMTXP562RHJAW4W24XAIK6EF7", "length": 13164, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "akshay kumar injured while kesari movie shooting 'केसरी'च्या चित्रीकरणादरम्यान झाली अक्षयला दुखापत | eSakal", "raw_content": "\n'केसरी'च्या चित्रीकरणादरम्यान झाली अक्षयला दुखापत\nशुक्रवार, 20 एप्रिल 2018\nसातारा : 'केसरी' या हिंदी चित्रपटाच्या शूटिंगसाठी साताऱ्यात असलेला अभिनेता अक्षय कुमार याला दुखापत झाली आहे. चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यान साहसदृष्य करताना ही दुखापत झाल्याचे समजते. या दुखापतीत त्याच्या बरगडी आणि छातीला मार लागल्याचे समजते. केसरी या सिनेमाचे दिग्दर्शक अनुराग सिंग हे आहेत. हे शूटिंग येत्या गुरूवारी संपणार होतं, पण अक्षयच्या या दुखापतीमुळे आता सूटिंग काही दिवस पुढे ढकलण्यात आले आहे.\nसातारा : 'केसरी' या हिंदी चित्रपटाच्या शूटिंगसाठी साताऱ्यात असलेला अभिनेता अक्षय कुमार याला दुखापत झाली आहे. चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यान साहसदृष्य करताना ही दुखापत झाल्याचे समजते. या दुखापतीत त्याच्या बरगडी आणि छातीला मार लागल्याचे समजते. केसरी या सिनेमाचे दिग्दर्शक अनुराग सिंग हे आहेत. हे शूटिंग येत्या गुरूवारी संपणार होतं, पण अक्षयच्या या दुखापतीमुळे आता सूटिंग काही दिवस पुढे ढकलण्या��� आले आहे.\nवाठार या साताऱ्यातील एका भागात केसरीच्या साहसदृष्यांचे शूटिंग चालू होते. तेव्हाच एका सीनदरम्यान अक्षय छातीवर पडला. त्यामुळे त्याच्या छाती व बरगडी दुखावली गेली आहे. या अपघातानंतर तातडीने अक्षयवर प्रथमोपचार केले गेले. त्याला पुढील उपचारांसाठी मुंबईला जाण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे, तसेच सक्तीची विश्रांती घेण्यास सांगितले आहे.\nअक्षयला मुंबईला नेण्यासाठी विमानाची सोय देखील करण्यात आली. पण, अक्षयने मुंबईला जाण्यास नकार दिला. शूटिंग पूर्ण करून मगच मुंबईला जाण्याचा निर्णय त्याने घेतला आहे. त्यामुळे आणखी काही दिवस तो या शूटिंगसाठी कोरेगाव तालुक्यात राहणार आहे. काही दिवसांपूर्वीच खासदार उदयनराजे भोसले यांनी त्याची सेटवर जाऊन भेट घेतली होती.\n1897 मधल्या सारागढीच्या युध्दात सहभागी असलेल्या शीख रेजिमेंटच्या सैनिकांची साहसकथा या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. 22 मार्च 2019 ला हा चित्रपट प्रदर्शित होईल.aks\n'मी पण सचिन' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित\nमुंबई- 'डोन्ट स्टॉप चेसिंग युअर ड्रीम' अशी टॅगलाइन घेऊन स्वप्नील जोशीचा बहुप्रतिक्षीत 'मी पण सचिन' चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर...\nआता आठवडाभर आधीच होणार 'शिमगा'\nमुंबई- मुंबई, पुण्यातील चाकरमानी, मानकरी या दरम्यान कोकणाची वाट धरतात. या वेळी भक्त गाऱ्हाणीही घालतात. एकंदरच कोकणात उत्साहाचं, जल्लोषमय वातावरण असतं...\nमोदींचा बॉलीवूडशी सिनेस्टाईल संवाद\nमुंबई - आपल्या खास संवाद शैलीची झलक दाखवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी बॉलीवूड कलाकारांची मने जिंकली. उरी या लष्करी तळावरील हल्ल्याचा...\nइतिहासाचा साक्षीदार आणि भविष्याची ऊर्जा\nमुंबई - राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय हे इतिहासाचे साक्षीदार आणि भविष्याची ऊर्जा आहे. या संग्रहालयामुळे प्राचीनतेचा मान राखला गेला असून, इतिहासाची...\nविस्मयकारी कथांचं जग (सम्राट फडणीस)\nभारतीय वळणाच्या लोकप्रिय चित्रपट-मालिकांमध्ये सर्वसाधारण बाळबोधपणा आणि डोक्‍याला त्रास न होऊ देता ‘पैसा वसूल’ मनोरंजन असतंच असतं. ते पाहून पाहून डोकं...\nआठ वर्षांनंतर अमेय पुन्हा संगीत नाटकात\n\"संगीत संशयकल्लोळ' या नाटकाने तिसऱ्या दिवशी वसंतोत्सवाची सांगता होणार आहे. त्यात फाल्गुनरावांची भूमिका साकारणाऱ्या अमेय वाघ याच्याशी नीला शर्���ा यांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/mumbai-news/vegetable-crisis-in-maharashtra/articleshow/66834473.cms", "date_download": "2019-01-21T02:29:27Z", "digest": "sha1:CAZBJDCWX3TDMXUSXIDJGM6TIHBCI3RE", "length": 14051, "nlines": 125, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "vegetable crisis: vegetable crisis in maharashtra - भाजीटंचाईचे संकट | Maharashtra Times", "raw_content": "\nआजचं राशीभविष्य... दिनांक २१ जानेवारी २०१९\nआजचं राशीभविष्य... दिनांक २१ जानेवारी २०१९WATCH LIVE TV\nई-नाम प्रणाली कायद्याचा निषेध करण्यासह सरकारने व्यापारी तसेच माथाडी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात घेतलेल्या निर्णयाविरोधात रोष व्यक्त करण्यासाठी मंगळवारी एपीएमसी येथील भाजी बाजार बंद ठेवण्यात आले. मात्र लाक्षणिक संपाची तीव्रता आता बेमुदत संपापर्यंत वाढल्याने त्याचा फटका आज, बुधवारपासून जाणवून भाजीटंचाईचे संकट उभे राहण्याची चिन्हे आहेत.\nम. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई\nई-नाम प्रणाली कायद्याचा निषेध करण्यासह सरकारने व्यापारी तसेच माथाडी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात घेतलेल्या निर्णयाविरोधात रोष व्यक्त करण्यासाठी मंगळवारी एपीएमसी येथील भाजी बाजार बंद ठेवण्यात आले. मात्र लाक्षणिक संपाची तीव्रता आता बेमुदत संपापर्यंत वाढल्याने त्याचा फटका आज, बुधवारपासून जाणवून भाजीटंचाईचे संकट उभे राहण्याची चिन्हे आहेत.\nराज्य सरकारच्या पणन, कामगार व अन्य विभागांकडून घेण्यात आलेल्या नव्या नियमांमुळे बाजार समित्यांतील सुरक्षारक्षक, माथाडी कामगारांना फटका बसणार असल्याने त्याविरोधात मंगळवारी राज्यातील बाजार समित्या बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे परराज्यातून मुंबईकडे भाज्या घेऊन निघालेली वाहने काही ठिकाणी खोळंबून राहिली, तर काही जणांनी मार्गातील अन्य मोठ्या बाजारांकडे मोर्चा वळवला. बाजार खुले झाल्यापासून मुंबईमध्ये भाजीमालाच्या गाड्या थेट येऊ लागल्या आहेत. त्यामुळे ३० टक्के मा��ाच्या गाड्या थेट मुंबईत येत आहेत. तरीही आजपासून भाजीपाल्याची मागणी पूर्ण करता येणार नाही, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे आजपासून किरकोळ बाजारात भाजीपाल्याची टंचाई जाणवणार आहे.\nपरराज्यांमधून येणारा माल संबंधित विक्रेत्यांनी नवी मुंबई तसेच मुंबई बाजाराचा अंदाज घेऊन इतरत्र वळवला आहे. त्यामुळे हिमाचल प्रदेश, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक येथून सिमला मिरची, हिरवा वाटाणा, गाजर, घेवडा, टोमॅटो, बिट, गवार या भाज्यांचा पुरवठा 'एपीएमसी'मध्ये झाला नाही. व्यापारी आणि माथाडी कामगारांनी पुकारलेला मंगळवारचा लाक्षणिक बंद आता बेमुदत बंद म्हणून जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे आज, बुधवारीही प्रमुख बाजार बंद राहणार आहेत. मंगळवारच्या बंदमुळे कोणताच भाजीपाला वाशीच्या एपीएमसीमध्ये आला नाही. तसेच बंदमुळे व्यापाऱ्यांनीही भाजीपाला मागवला नाही. त्यामुळे घाऊक बाजारातून मुंबई आणि उपनगरातील पुरवठा जवळपास रोखला गेला होता. त्यातच आजही बाजार बंद राहणार असल्याने मुंबईत भाजीपाल्याची टंचाई निर्माण होऊन दरवाढ होण्याची चिन्हे आहेत.\nओतूर, नाशिक, जुन्नर, पालघर, पुणे येथून मुंबईत दाखल होणारा भाजीमालही उद्या, गुरुवारपासून बंद होण्याची शक्यता आहे. या भागांतील बाजारही गुरुवारपासून बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे नवी मुंबई व्यतिरिक्त ज्या ठिकाणांहून भाजीपाला, मसाले तसेच इतर जिन्नसांचा पुरवठा होतो, तोही उद्यापासून बंद होणार आहे. त्यामुळे साठवणुकीतील उपलब्ध भाज्यांसाठीही दर कडाडतील, अशी शक्यता स्थानिक विक्रेत्यांनी व्यक्त केली.\nमिळवा मुंबई बातम्या(mumbai news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nmumbai news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nसीमा बिस्वास: व्यक्तिरेखा जिवंत करणारी अभिनेत...\nराज ठाकरेंवर टीका; कार्यकर्त्यांकडून तरुणाचा ...\nमध्यरात्री बँकेत न्यू इयर सेलिब्रेशन; कर्मचार...\nपाहाः ४० नाविक काढताहेत हालाखीत दिवस\nतेलंगणाः भागीरथी पापलाइन फुटली\nजगातील सर्वात वयोवृद्ध मसाजो नोनाका यांचे निधन\nरेल्वे क्रॉसिंगगेट उघडा असताना रेल्वे गेली\nबेंगळुरूच्या वर्थुर तलावाजवळ भीषण आग\nनेपाळ, भूतानला जाण्यासाठी आधार ग्रा���्य धरलं जाणार\nमोनिका बेदी: बॉलिवूड ते अंडरवर्ल्ड\nद्विशतकांचा बादशहा: विनोद कांबळी\nमहाराष्ट्राचे लाडके भावोजी: आदेश बांदेकर\n'हे' पदार्थ खा, आठवडाभरात पोट कमी करा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nपत्रकार संघात सुहास फडकेंचे स्मरण...\nआरक्षण घडामोडींना वेग; चंद्रकांत पाटील मातोश्रीवर...\nकेशव गिंडे यांना भीमसेन जोशी जीवनगौरव...\nMaratha Reservation: 'विरोधकांना फक्त आरक्षणाचं राजकारण करायचंय'...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://wrd.maharashtra.gov.in/portal/auth/portal/mwrd/15mwrdEmployees/6waterplan/3WestFlowingRiver", "date_download": "2019-01-21T02:28:31Z", "digest": "sha1:C5U74LMDJXECKSNMSNMJUO5FSTTVAK3I", "length": 10754, "nlines": 208, "source_domain": "wrd.maharashtra.gov.in", "title": "Maharashtra Water Resource Department", "raw_content": "\nतुम्ही आता येथे आहात : >> जल आराखडा >> पश्चिम वाहिनी नदया\nमंत्रालय अधिकारी बैठक व्यवस्था\nपदोन्नती व रिक्त पदांची माहिती\nमहाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ\nकोकण पाटबंधारे विकास महामंडळ\nगोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ\nमहासंचालक, जल व भूमी व्यवस्थापन संस्था - वाल्मी\nविदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ\nतापी पाटबंधारे विकास महामंडळ\nमहासंचालक, संकल्पचित्र, प्रशिक्षण, जलविज्ञान, संशोधन व धरण सुरक्षा\nमाहिती अंकेक्षण आणि प्रमाणीकरण\nनद्यांच्या पुर नियंत्रण रेषा\nवेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रम\nदुरुस्ती, नुतनिकरण आणि पुनर्संचयन\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना\n9 वी आंतररष्ट्रीय सूक्ष्म सिंचन परिषद\nवेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रम\nदुरुस्ती, नुतनिकरण आणि पुनर्संचयन\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना\n9 वी आंतररष्ट्रीय सूक्ष्म सिंचन परिषद\nवेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रम\nदुरुस्ती, नुतनिकरण आणि पुनर्संचयन\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना\n9 वी आंतररष्ट्रीय सूक्ष्म सिंचन परिषद\nरुपये ३ लक्ष पर्यंतच्या निविदा सूचना\nरुपये ३ लक्ष पर्यंतच्या निविदा सूचना\nपी डब्ल्यू डी हँडबुक\nपी डब्ल्यू डी हँडबुक\nस्वयंप्रेरणेने प्रसिद्ध करावयाची माहिती\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nस्वयंप्रेरणेने प्रसिद्ध करावयाची माहिती\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nकायदे, नियम व शासन निर्णय\nकायदे, नियम व शासन निर्णय\nपश्चिम वाहिनी नदी खोऱ्��ाचा एकात्मिक जलआराखडा\nपश्चिम वाहिनी नदी खोऱ्याचा एकात्मिक जलआराखडा खंड १\nकृपया, पीडीएफ फाईल डाउनलोड करण्यासाठी खालील दुव्याचा वापर करा.\nपश्चिम वाहिनी नदी खोऱ्याचा एकात्मिक जलआराखडा खंड २\nकृपया, पीडीएफ फाईल डाउनलोड करण्यासाठी खालील दुव्याचा वापर करा.\nपश्चिम वाहिनी नदी खोऱ्यात समाविष्ट असलेल्या प्रकल्पांची यादी\nकृपया, पीडीएफ फाईल डाउनलोड करण्यासाठी खालील दुव्याचा वापर करा.\nपश्चिम वाहिनी नदी खोरे रेखाचित्र\nकृपया, पीडीएफ फाईल डाउनलोड करण्यासाठी खालील दुव्याचा वापर करा.\nशेवटी अद्ययावत केले ती तारीख : 11/01/2018 भेट दिलेल्या वापरकर्त्यांची संख्या : 6773051\n©हे महाराष्ट्र जलसंपदा विभागाचे अधिकृत संकेत स्थळ आहे. सर्व अधिकार राखीव.\nसंकेतस्थळाचे संकल्पन आणि विकास विप्रो लिमिटेड नी केले आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2016/09/02/%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A5%AB%E0%A5%A8-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A5%80/", "date_download": "2019-01-21T02:27:23Z", "digest": "sha1:JOI45I5GPMGVKSY2BDI4FN7C3BSMGHNL", "length": 8148, "nlines": 77, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "लग्नाच्या ५२ वर्षानंतरही हे जोडपे घालते रोज सेम टू सेम कपडे - Majha Paper", "raw_content": "\nमेघन मार्कल आणि प्रिन्स हॅरी आपले घरकुल थाटणार या राजवाड्यात\n‘फ्रोझन शोल्डर’मुळे होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी करा हे उपाय\nलग्नाच्या ५२ वर्षानंतरही हे जोडपे घालते रोज सेम टू सेम कपडे\nनवी दिल्ली – सोशल मीडियावर सध्या एका जोडप्याचा फोटो व्हायरल झाला असून गेल्या ५२ वर्षांपासून फ्रान आणि ईडी गारज्यूला हे जोडपे रोजच मँचिंग कपडे घालून वावरतात. हे जोडपे आठवड्यातून एकदा डान्स क्लासेसना जाताना मँचिंग कपडे घालून जायचे, त्यामुळे आजूबाजूच्या लोकांना यांच्या मँचिंग कपड्यांचे कुतूहल असायचे पण एके दिवशी मात्र या जोडप्याने मँचिंग कपडे न घातल्यामुळे आज काय झाले मँचिंग कपडे न घालण्यास असे सवाल आजूबाजूचे विचारायला लागले तेव्हापासून आठवड्यातून एकदा नाही तर रोजच मँचिंग कपडे घालण्याचा संकल्प या जोडप्याने केला.\nहे जोडपे गेल्या दीड वर्षांपासून मँचिग कपडे घालत आहे. या जोडप्याच्या नातवाने त्यांच्या मँचिंग कपडे घातलेला फोटो ट्विटरवर टाकला आहे आणि दोन दिवसांत दररोज मँचिंग कपडे घालणा-या या वुद्ध जोडप्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला. या फ���टोला त्याच्या ट्विटर अकाउंटवर ८१ हजार लाईक्स आहेत तर ३८ हजारांहूनही अधिक लोकांनी ही पोस्ट ट्विटरवर रिट्विट केली आहे.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी वादग्रस्त वक्तव्य विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2016/09/20/%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%A4/", "date_download": "2019-01-21T02:31:10Z", "digest": "sha1:O3WJ2Q7R7T4VAWI5AVU5BSETVUS6MIFV", "length": 9307, "nlines": 78, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "आंध्राला रामदेवबाबांचा तर रामदेवबाबांना तिरूपतीचा मदतीचा हात - Majha Paper", "raw_content": "\nसुपर हिरो प्रियाचे नवे डिजिटल कॉमिकस\nया मॉडेलचे १०० विवाहित पुरूषांसोबत शारीरिक संबंध\nआंध्राला रामदेवबाबांचा तर रामदेवबाबांना तिरूपतीचा मदतीचा हात\nSeptember 20, 2016 , 10:50 am by शामला देशपांडे Filed Under: मुख्य, युवा, सर्वात लोकप्रिय Tagged With: आंध्र, जीन्स, तिरुपती, रामदेवबाबा\nआंध्रप्रदेशात सध्या सर्वाधिक लोकप्रिय बाबा असलेले योगगुरू रामदेवबाबा यांनी आंध्राला देशातील पतंजली उद्योगाचा उत्तराखंडनंतरचा दोन नंबरचा बेस बनविण्याची योजना आखली असून आंध्र सरकारने त्यांना नायडूपेटा येथे २०० एकर जमीन दिली असल्याचे समजते. या प्रकल्पात पतंजलीच्या अन्य उत्पादनांसोबतच स्वदेशी जीन्सचेही उत्पादन केले जाणार आहे.\nआंध्रातील नायडू सरकार आणि रामदेवबाबा हे सध्या फारच एकमेकांच्या प्रेमात आहेत. याचे कारण म्हणजे फक्त आंध्रातच उत्पादन होणारे रक्तचंदन परदेशात निर्यात करून त्यातून आंध्राची नवी राजधानी अमरावती बांधायचा चंद्राबाबू नायडू यांचा प्रयत्न अयशस्वी झाला. मात्र वनविभागाने रामदेवबाबा व चंद्राबाबूंची गाठभेट घालून दिल्यावर हे रक्तचंदन रामदेवबाबांच्या पतंजलीने एकहाती खरेदी केले. ७०६ मेट्रीक टनाच्या या रक्तचंदनाचा वापर पतंजलीच्या औषधांत तसेच उदबत्तीसाठी केला जाणार आहे. त्यामुळे आंध्र सरकारला बाबा रामदेवांनी चांगलाच हात दिला असून ते ऐनवेळी त्यांच्या मदतीला धावून आले असल्याची भरपाई केली जाणार आहे.\nआंध्रात बाबा रामदेवांनी धार्मिक, आरोग्य व योग पर्यटनासाठी सहाय्य करावे अशी विनंती चंद्राबाबूंनी केली असून योगा व्हिलेज उभारण्याची परवानगी सर्वप्रथम रामदेवबाबांना दिली आहे असेही समजते. आंध्रातील जगप्रसिद्ध तिरूपती येथे त्यासाठी योग्य जमिनीचा शोध घेतला जात असून तिरूमला तिरूपती देवस्थानम च्या सहकार्याने रामदेवबाबा येथे नॅचरोपथी व गोशाला उभारणार आहेत असेही समजते.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी वादग्रस्त वक्तव्य विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/8-class-girl-commit-suicide-in-pimpri-chinchwad-city-1663383/", "date_download": "2019-01-21T01:46:41Z", "digest": "sha1:6ST42WIGCZC55YBK766XHLAIT6ZHQUIM", "length": 11231, "nlines": 186, "source_domain": "www.loksatta.com", "title": "8 class girl commit suicide in pimpri chinchwad city | आई रागावल्याने ८ वीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलीची आत्महत्या.. | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\nशशिकला यांना तुरुंगात विशेष वागणूक\nआई रागावल्याने ८ वीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलीची आत्महत्या..\nआई रागावल्याने ८ वीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलीची आत्महत्या..\nशेजल दोरास्वामी मुदालियार वय-१४ असं आत्महत्या केलेल्या मुलीच नाव आहे.\nपिंपरी-चिंचवड मधील काळेवाडी येथील घटना.\nआई रागावल्याने एका १४ वर्षीय मुलीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली आहे.ही घटना शुक्रवारी सांयकाळी समोर आली.शेजल दोरास्वामी मुदालियार वय-१४ असं आत्महत्या केलेल्या मुलीच नाव आहे.ती इयत्ता ८ वी च्या वर्गात शिक्षण घेत होती. बाहेरगावी जायचं असल्याने आईने मयत शेजल ला घरातील साफ सफाई करायला सांगितली होती परंतु ती न केल्याने आई रागावली होती,यातूनच आत्महत्या झाली असावी अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,शेजल दोरास्वामी मुदालियार वय-१४ रा.राधा कृष्ण मंदिरा जवळ,नढे नगर काळेवाडी.अस मयत मुलीचे नाव आहे.गुरुवारी शेजलाल तिच्या आईने घरातील साफ सफाई करायला सांगितली होती.मात्र ती न केल्याने शेजलाल आई रागावली होती.याच कारणावरून शेजलने शुक्रवारी घरात कोणी नसताना गळफास घेऊन आत्महत्या केली.ही घटना सांयकाळी पाऊने सहाच्या सुमारास समोर आली.शुक्रवारी आई आणि वडील कामावर गेले होते,दोघेही शेजलला फोन करत होते शेजल फोन उचलत नव्हती.हा प्रकार बराच वेळ चालला त्यामुळे शेजारी राहणाऱ्या व्यक्तीला फोन करून याची माहिती दिली,शेजारी राहणारा व्यक्ती शेजलाल सांगण्यासाठी घरी गेला पण दरवाजा बंद होता.त्यावेळी त्या व्यक्तीने खिडकी मधून डोकावून पाहिले असता शेजलने पंख्याला गळफास घेतल्याचे निदर्शनास आले.या घटनेची माहिती तातडीने आई आणि वडिलांना देण्यात आले.आई आणि वडील आल्यानंतर शेजलला यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु तोपर्यंत तिची प्राण ज्योत मालवली होती.अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित जाधव हे करत आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nसत्तेचे केंद्रीकरण की महाआघाडी\nपोट भरण्यासाठी मी एकेकाळी कोथिंबीरसुद्धा विकली; नवाजुद्दीनने सांगितल्या संघर्षाच्या आठवणी\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\n'फक्त कधी आणि कुठे ते सांग'; सारासोबत डेटला जाण्यास कार्तिक आर्यन तयार\nतुझं करिअर उद्ध्वस्त करू, सेटवर जाळपोळ करू; करणी सेनेची कंगनाला धमकी\nमी नायक नाही, कलाकार आहे..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nसत्तेचे केंद्रीकरण की महाआघाडी\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\n.. तर रिझव्‍‌र्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nपंधरा वर्षांनी रेल्वेत पुन्हा कुल्हडचा वापर\nस्वप्निल जोशीला भेटण्याची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/ipl-news-marathi/%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B3%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%82-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%A4-113043000012_1.htm", "date_download": "2019-01-21T01:28:17Z", "digest": "sha1:2NTVBYL4MNAF2OLSMOBDQERCOW4MLNDH", "length": 14055, "nlines": 122, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "बेंगळुरू चार गड्यांनी पराभूत | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 21 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nबेंगळुरू चार गड्यांनी पराभूत\nबंगलोरविरूद्धच्या अत्यंत रोमहर्षक सामन्यात राजस्थानने १ चेंडू आणि ४ विकेटस् शिल्लक ठेवून रोमांचक विजय मिळवला. १७२ धावांचा पाठलाग करताना राजस्थानला चांगली सलामी मिळाली नाही. सलामीवीर अजिं��्य रहाणे पुन्हा एकदा अपयशी ठरला. १७ चेंडूत २१ धावांची सलामी दिल्यानंतर रहाणे २ धावा काढून रामपॉलच्या झेंडूवर बाद झाला. १७ चेंडूत २२ धावा काढणारा द्रविड हेन्रीक्सच्या चेंडूवर त्रिफळा बाद झाला. पॉवर प्लेमध्ये ४५ धावा काढणा-या राजस्थानची ४० चेंडूत २ बाद ४८ अशी स्थिती झाली. युवा यष्टिरक्षक संजू सॅम्सनने सामन्याचा रंगच बदलून टाकला. त्याने तुफान टोलेबाजी करताना ४१ चेंडूत ७ चौकार आणि २ षटकारांसह सर्वाधिक ६३ धावा काढल्या. तोच सामनावीर ठरला.\nसॅम्सनने तिस-या विकेटसाठी वॉटसन समवेत ६८ धावांची भर टाकली. सॅम्सनला रामपॉलने बाद केले. वॉटसन आणि हॉज यांनी आपल्या संघाचा विजय निश्चित करताना चौथ्या विकेटसाठी ४६ धावांची भागीदारी केली. विजय निश्चित झाल्यानंतर वॉटसन आर.पी.सिंगच्या चेंडूवर बाद झाला. त्याने ३१ चेंडूत ३ चौकार आणि १ षटकारासह ४१ धावा काढल्या. १८ चेंडूत १ चौकार व २ षटकारासह ३२ धावा काढून हॉज विनयकुमारच्या चेंडूवर त्रिफळा बाद झाला. विनयकुमारने अप्रतिम शेवटचे षटक टाकले. परंतु तो बंगलोरला विजय देऊ शकला नाही. राजस्थानने १९.५ षटकात ६ बाद १७३ अशी धावसंख्या काढून विजय मिळवला. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने राजस्थान रॉयल्सला १७२ धावांचे आव्हान दिले. बंगलोरतर्फे एकालाही अर्धशतकी मजल मारता आली नाही.\nअभिनव मुकुंद १९, ख्रिस गेल १६ चेंडूत ३४, कोहली ३५ चेंडूत ३२, डीव्हीलर्स १३ चेंडूत २१, हेन्रीक्स १९ चेंडूत २२ आणि विनय कुमारच्या ६ चेंडूतील २२ धावांमुळे बंगलोरने ६ बाद १७१ अशी धावसंख्या उभी केली.\nराजस्थानने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण घेतले. दोन्ही संघात प्रत्येकी ३ बदल करण्यात आले. बंगलोरने दिलशान, अरूण कार्तिक, सईद महंमद यांच्या जागी हेन्रीक्स, मुकुंद आणि मुरली कार्तिकला घेतले तर राजस्थानने केव्हीन कूपर, सचिन बेबी आणि दिशांत याज्ञिक यांच्या जागी, श्रीशांत, ओवीस शाह आणि यष्टिरक्षक संजू सॅम्सनला आणले.\nमुकुंद आणि गेलने २४ चेंडूत ४४ धावांची सलामी दिली. गेलची महत्त्वाची विकेट वॉटसनने काढली. गेलने १६ चेंडूत ६ चौकार व एका षटकारासह ३४ धावा काढल्या. सॅम्सनने झेल घेतला. धावसंख्येत २० धावांची भर पडलयानंतर मुकुंद परतला. त्रिवेदीने त्याचे दांडके उडवले. ६ षटकांच्या पॉवर प्लेमध्ये ५५ धावा निघाल्या आणि गेलची विकेट गेली. ९९ धा��संख्येवर डीव्हीलर्स गेला. श्रीशांतने त्याला बाद केले. १६ व्या षटकात कोहली बाद झाला.\n३ चौकारासह ३२ धावा काढणा-या कोहलीला वॉटसनने बाद केले. ४ बाद १२३. त्यानंतर हेन्रीक्स- विनय कुमार तुफान खेळले. हेन्रीक्सने २ चौकार व एका षटकारांसह २२ धावा काढल्या. फॉकनरच्या शानदार फेकीवर तो धावबाद झाला. राजस्थानतर्फे वॉटसनने २२ धावांत ३ तर श्रीशांत व त्रिवेदीने प्रत्येकी एक बळी घेतला.\nयावर अधिक वाचा :\nबेंगळुरू चार गड्यांनी पराभूत\nPUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये\nव्हिडिओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती असेलच परंतु आपल्याला कदाचित याच्या वाईट ...\nभारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा ...\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश\nशिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...\nडाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल\nगेल्या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ ...\nमायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार\nप्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ ...\nधर्मगुरू झाकीर नाईकच्या संपत्तीवर टाच\nअंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) वादग्रस्त मुस्लिम धर्मगुरू झाकीर नाईकच्या मुंबई आणि ...\nराज ठाकरे यांचा व्यंगचित्रातून टोला\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र ...\nभय्यू महाराज आत्महत्या प्रकरण, तिघांना अटक\nभय्यू महाराज आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी प्रमुख सेवक विनायक दुधाळे, शरद देशमुख आणि पलक ...\nसुभाषचंद्र बोस व आझाद हिंद सेना यांच्याबद्दल महत्वाचे\nसुभाषचंद्र बोस यांचा जन्म २३ जानेवारी १८९७, बंगाल प्रांतात झाला. सुभाषबाबू १९२० मध्ये ...\nसुभाषचंद्र बोस आणि कारावास\nआपल्या सार्वजनिक जीवनात सुभाषबाबूंना एकूण अकरा वेळा कारावास भोगावा लागला. सर्वप्रथम १९२१ ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/school-students-are-teachers-135736", "date_download": "2019-01-21T01:38:00Z", "digest": "sha1:FN3IGHUMDD4DT3K6L7EMDNNTMVV4O65R", "length": 14113, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "School students are teachers ‘त्या’ शाळ���चे विद्यार्थीच शिक्षक | eSakal", "raw_content": "\n‘त्या’ शाळेचे विद्यार्थीच शिक्षक\nरविवार, 5 ऑगस्ट 2018\nघोरपडी - गावातील डोबारवाडी परिसरातील (कै.) अनंतराव व्यंकटेशराव मुदलियार शाळेत शिक्षकांच्या कमतरतेमुळे मुलेच एकमेकांचे धडे घेत आहेत. बालवाडी ते सातवीपर्यंतची शाळा असूनही फक्त दोन शिक्षक येथे ज्ञानदान करतात. त्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.\nया शाळेतील दोन शिक्षकांची शाळा भरण्यापूर्वीच बदली झाली, तर दोन शिक्षकांची शाळा भरल्यावर बदली झाली. तसेच सध्या एका शिक्षिकेची बदली झाली आहे; मात्र तिला शाळेतून सोडण्यात आलेले नाही. याबाबत नाव न सांगायच्या अटीवर एका व्यक्तीने सांगितले, की शिक्षण मंडळाकडे याबाबत वारंवार तक्रार करून ही शिक्षकांची भरती होत नाही.\nघोरपडी - गावातील डोबारवाडी परिसरातील (कै.) अनंतराव व्यंकटेशराव मुदलियार शाळेत शिक्षकांच्या कमतरतेमुळे मुलेच एकमेकांचे धडे घेत आहेत. बालवाडी ते सातवीपर्यंतची शाळा असूनही फक्त दोन शिक्षक येथे ज्ञानदान करतात. त्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.\nया शाळेतील दोन शिक्षकांची शाळा भरण्यापूर्वीच बदली झाली, तर दोन शिक्षकांची शाळा भरल्यावर बदली झाली. तसेच सध्या एका शिक्षिकेची बदली झाली आहे; मात्र तिला शाळेतून सोडण्यात आलेले नाही. याबाबत नाव न सांगायच्या अटीवर एका व्यक्तीने सांगितले, की शिक्षण मंडळाकडे याबाबत वारंवार तक्रार करून ही शिक्षकांची भरती होत नाही.\nया शाळेत गरीब, मजूर आणि परप्रांतीय व स्थलांतरित नागरिकांची मुले शिक्षणासाठी येतात. शाळेत सध्या १७० विद्यार्थी असून नवीन प्रवेश सुरू आहेत. शिक्षक उपलब्ध नसल्यामुळे या मुलांना शिकवणार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पुरेसे शिक्षक नसल्यामुळे अनेक वेळा शाळेतील रखवालदार किंवा तेथे काम करणारी मावशी या विद्यार्थ्यांचा सांभाळ करत आहे. तसेच शिक्षक गैरहजर असल्याने वर्गातील हुशार विद्यार्थी मुलांचे धडे घेत आहेत. या शाळेतील मुले हिंदी भाषक आहेत; मात्र त्यांची शिकवणी मराठीतून असल्याने मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.\nएके काळी या शाळेत ६००-७०० विद्यार्थी असायचे. दोन सत्रात भरणाऱ्या शाळेत एका इयत्तेच्या दोन-तीन तुकड्या होत्या. चांगल्या शाळेच्या नावांमध्ये या शाळेचे नाव होते; मात्र मागील काही वर्षांत मराठी शाळेची पटसंख्या कमी ह���त गेली आणि शिक्षकांची संख्याही घटली. शाळेत सेमी इंग्रजी सुरू करावे.\n-केदार कवडे, माजी विद्यार्थी\nशाळेला पाच शिक्षकांची गरज असून, तीन शिक्षक शाळेत उपलब्ध आहेत, इतर दोन लवकरच रुजू होतील.\n-शिवाजी दौंडकर, प्रभारी शिक्षण प्रमुख, पालिका\nवैष्णवी मांडेकरची लिम्कामध्ये नोंद\nहिंजवडी - जागतिक महिला दिनानिमित्त मागील वर्षी मुळशी तालुक्‍यातील चांदे गावची सुकन्या आणि राष्ट्रीय कराटेपट्टू वैष्णवी मांडेकर हिने केलेल्या विश्‍...\nखोडदला बिनभिंतीच्या शाळेचीही मुलांना गोडी\nनारायणगाव - सुसज्ज शाळा नसली म्हणून काय झाले अध्ययन व अध्यापनाची मानसिकता असेल तर प्रतिकूल परिस्थितीवर मात करून बिनभिंतीच्या शाळेतसुद्धा मुले शिक्षण...\nमुलांवर अपेक्षांचे ओझे लादू नका - इम्रान शेख\nपिंपरी - ‘‘पालकांनी स्वत:च्या अपेक्षांचे ओझे मुलांवर लादू नये. त्यांची मित्र-मैत्रिणींबरोबर तुलना करू नये. त्यामुळे मुलांचे मानसिक स्वास्थ्य हरवते,...\nएकीव शाळेची ‘लीडरशिप’साठी निवड\nकास - मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्थेंतर्गत शालेय नेतृत्व विकसन कार्यक्रमासाठी देशभरातील शंभर शाळांमधून...\nलातूर - शाळांमध्ये सुविधा पुरविण्यात महाराष्ट्रात प्रगती होत आहे, असे असरच्या सर्वेक्षणात आढळून आले असले तरी लातुरातील महापालिकेच्या एका शाळेत नेमकी...\nपाचव्या मजल्यावरून उडी घेऊन शिक्षकाची आत्महत्या\nजळगाव : सिद्धिविनायक शाळेतील 45 वर्षीय शिक्षकाने काल (ता.19) आजारपणाच्या नैराश्‍यातून अपार्टमेंटच्या पाचव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/man-tarang-news/never-take-someone-for-granted-1580234/", "date_download": "2019-01-21T02:16:40Z", "digest": "sha1:SJ7YY76ICOYG23BTHEUGBZZIRTVNZ4BR", "length": 23141, "nlines": 197, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Never Take Someone For Granted | गृही��� धरून जगताना..! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\nशशिकला यांना तुरुंगात विशेष वागणूक\nआपलं आयुष्य, अगदी दैनंदिन जीवनही अनेक गोष्टी गृहीत धरून-गृहीतकांवर चालतं.\nआपलं आयुष्य, अगदी दैनंदिन जीवनही अनेक गोष्टी गृहीत धरून-गृहीतकांवर चालतं. साध्या बोलीभाषेत आपण एखादी गोष्ट गृहीत धरून, मानून पुढचा व्यवहार करतो, तेच हे गृहीतक अशी गृहीतकं आपल्याला आयुष्यात मदत करतात, पण वेळी नुकसानही घडवून आणतात. बरं, ती अजिबात टाळावी तर तेही शक्य नसतं. म्हणून त्यावर थोडा वि करू या.\nगृहीतकं ही आपल्या मनात इतकी मुरलेली असतात की, ती वेगळी आठवून आपण कुठला व्यवहार करतो, अशातलाही भाग नाही. आपल्या व्यवहारांमागं अनेक गृहीतकं काम करीत असतात, हे विचार केला तर लक्षात येईल. त्यांच्याविषयी सावध नसल्यामुळं अनेकदा अनपेक्षित घटना, ठरलेली कामं न होणं, अपयश, समज- गैरसमज – अशा अनेक गोष्टींना ती कारणीभूत ठरतात. त्यामुळं हा विचार गरजेचा आहे.\nऑफिसमध्ये एखाद्याबरोबर अनेक र्वष काम केलेलं असतं. स्वभाव माहिती असतात, विश्वास असतो. एकमेकांची कामं केलेली असतात. एखाद्या दिवशी आपण आजारपणामुळं घरी असतो. एखाद्या माणसाचा कामासाठी फोन येतो. त्याला माहिती असतं की, हे काम एरवी एकदोन दिवसांनी होईल. पण आपल्याला सांगितलं तर, आपण त्याची निकड लक्षात घेऊ आणि ते शक्यतो लगेच करू. आपण आज ऑफिसला जाणार नाही, हे कळल्यावर तो मनुष्य उद्या येतो, असंही सांगतो. पण ऑफिसमधले सहकारी काम करतील, हे गृहीत धरून आपण आत्मविश्वासानं सांगतो, ‘तुम्ही काळजी करू नका. त्या अमक्यांना भेटा, मी नसलो तरी, मी सांगितलं आहे म्हणून सांगा, ते तुमचं काम अवश्य करतील.’ तो मनुष्य उत्साहानं जातो. त्यांना भेटतो. पण त्यांचा प्रतिसाद तर लगेच मदत करण्याचा नसतोच. उलट ‘उद्या या’ या पद्धतीचा असतो. तो परत गेल्याचं कळतं. आपण एवढय़ा खात्रीनं होईल म्हणून सांगितलेलं काम सहकाऱ्यांनी केलं नाही, याचा थोडा रागही डोक्यातून जात नाही. त्यांची चूक आहे, असं वाटत राहातं.\nमूळ चूक आपल्याकडेच असते. ती घडायला कारणीभूत असतं, ते ‘त्यांचे आपले एवढे संबंध आहेत, तर ते हे काम नक्की करतील’ हे ‘गृहीतक’ कालच नव्हे तर, कालपर्यंत जर माणूस तसा वागला तर, आज तो आपल्याशी, इतरांशी तसाच वागेल, असं आपण गृहीत धरतो. ते खरं ठरलं नाही म्हणून त्रास होतो. हे एवढंच नाही तर, कालपर्यंत जरी माणूस आपल्याशी जसा वागला, तसाच तो आज वागेल, असंही गृहीत धरण्यात अर्थ नसतो. कदाचित, त्याची आजची भूमिका वेगळी असू शकते. त्याची कारणं तशी साधी असली किंवा पारदर्शकता असली तर, आपल्याला काही वेळा कळतात. पण अनेकदा ते घडत नाही आणि समज- गैरसमज मनात मूळ धरतात, ते एका खोल रुतलेल्या काटय़ासारखे. कधी विरघळले, कधी प्रसंगानं निघाले तर, पुढं तो त्रास कमी होऊ शकतो. पण ते घडलं नाही तर, आतच राहिलेला काटा नुसतं कुरूपच निर्माण करीत नाही तर, कायम सलत राहणारं दुखही आपल्यामागं लावून देतो.\nयाच उदाहरणात थोडं पुढं गेलं तर, असंही घडू शकतं की आपण सांगूनही त्या सहकार्यानं आपल्या माणसाचं काम केलं नाही, याची त्याला जाणीव असते कधीतरी तो ती जाणीव, क्षमा मागून चांगल्या शब्दांत व्यक्तही करतो. त्यानं तशी वेगळी भूमिका का घेतली, याचीही आपल्या लक्षात न आलेली कारणं तो आपल्याला समजावून सांगतो. त्यांत पूर्वी त्या व्यक्तीचा त्याला चांगला अनुभव आलेला नसतो, कुठं कधी त्याची अरेरावी, स्वभाव, झालेली फसवणूक- अशा काही गोष्टी त्याच्या लक्षात असतात. कधीकधी काही कारणं तशी साधी असतात. पण प्रत्येकाच्या स्वभावाप्रमाणं ती मनावर घेतली जातात. असंही कळतं की, ते सहकारी तिथं असताना, काम करायला तयार असतानासुद्धा, त्यांना डावलून ती व्यक्ती दरवेळी आपल्याकडं येते, एवढंसंही कुठं त्यांच्या मनात राहून गेलेलं असतं. अशी विघातक गृहीतकं टाळण्यासाठी असं करावं की, आत्मविश्वासानं ते तुमचं काम करतील असं म्हणण्याऐवजी, कुठलं गृहीतक मनाशी न धरता, ‘त्यांना भेटून विनंती करा, वाटलं तर मी फोन करतो, काम होतंय का पाहा कधीतरी तो ती जाणीव, क्षमा मागून चांगल्या शब्दांत व्यक्तही करतो. त्यानं तशी वेगळी भूमिका का घेतली, याचीही आपल्या लक्षात न आलेली कारणं तो आपल्याला समजावून सांगतो. त्यांत पूर्वी त्या व्यक्तीचा त्याला चांगला अनुभव आलेला नसतो, कुठं कधी त्याची अरेरावी, स्वभाव, झालेली फसवणूक- अशा काही गोष्टी त्याच्या लक्षात असतात. कधीकधी काही कारणं तशी साधी असतात. पण प्रत्येकाच्या स्वभावाप्रमाणं ती मनावर घेतली जातात. असंही कळतं की, ते सहका���ी तिथं असताना, काम करायला तयार असतानासुद्धा, त्यांना डावलून ती व्यक्ती दरवेळी आपल्याकडं येते, एवढंसंही कुठं त्यांच्या मनात राहून गेलेलं असतं. अशी विघातक गृहीतकं टाळण्यासाठी असं करावं की, आत्मविश्वासानं ते तुमचं काम करतील असं म्हणण्याऐवजी, कुठलं गृहीतक मनाशी न धरता, ‘त्यांना भेटून विनंती करा, वाटलं तर मी फोन करतो, काम होतंय का पाहा’- असं मोकळेपणानं सांगितलं तर, पुढचा बराचसा त्रास वाचेल.\nमाणसं जर आणखीच बेसावध असतील, गृहीतकांच्या या दुसऱ्या गफलती घडवण्याऱ्या बाजूची त्यांना कल्पना नसेल तर, अशी माणसं ठामपणे हे काम होईल, ते घडेल, तुम्ही अमक्यांना भेटा, ते काय सहज होईल – असं म्हणताना आणि तशा समजुतीत वावरताना आपल्याला दिसतील. असली गृहीतकं ही अर्थातच, अनेकदा भ्रामकच असल्यामुळं खरी ठरत नाहीत. त्या माणसाची निराशा होतेच, पण त्यांचा आपल्या शब्दांवरचा विश्वासही उडायला ती कारणीभूत ठरतात. गृहीतकांच्या बाबतीतल्या या दोन्ही बाजूंचं खरेपण आपण आपल्या, इतरांच्या आयुष्यातल्या घटनांवरून जरूर तपासून घेऊ शकतो.\nमग गृहीतकांशिवाय जगलं तर चालेल का तर तेही तसं पूर्णपणे शक्य नाही. आधी म्हटलं तसा आपला बराचसा व्यवहार एक प्रकारे गृहीतकांवर चाललेला असतो. म्हणजे असं की, जगताना काही अनुभव येतात. त्यानुसार विचारांचा आकार तयार होतो. तो स्मरणात राहतो. त्यावरून स्वाभाविकच, आजच्या किंवा भविष्यातल्या गोष्टी आपण ठरवतो. हे लक्षात घेण्याची गरज आहे की, त्यांतले काही भाग तांत्रिक असतात. तशा स्वरूपाची गृहीतकं आज किंवा भविष्यातही उपयोगी पडू शकतात. एक अधिक एक किंवा पाच गुणिले चार हे शिकल्यावर, मेंदूनं साठवलेलं उत्तर पुढं बदलत नाही, त्यानुसार सोडवत गेलेली किचकट गणितांची उत्तरंही बरोबर येतात, अपेक्षेप्रमाणं असतात.\nअधिक पाहिलं तर, माणसाचा इतर संबंधातला व्यवहार, मंडईतल्या नेहमीच्या भाजीवाल्याकडून येणाऱ्या भाजीच्या बिलाचा अनुभव, त्यातलं गणित गृहीत धरल्याप्रमाणं बरोबर येतंच, पण पूर्वीप्रमाणेच आजच्या भाजीचा दर्जा तसाच असेल, असं गृहीत धरणं कदाचित चूक ठरू शकतं. कमी दर्जाची भाजी मिसळली जाऊ शकते, दुसरी एखादी भाजी आपल्याला नको असली तरी, शिल्लक आहे म्हणून, तिची भलावण करून आपल्या पदरात टाकली जाऊ शकते. एरवीचा त्यांच्याशी असलेला व्यवहार गृहीत धरण्यावर बरोबर चालला असल��� तरी त्यांची मर्यादा लक्षात घेऊनही वागावं लागतं.\nयात गृहीत धरण्याबरोबरच त्यांच्या अडीअडचणी आणि आपली सावधानता यांचा मेळ घालावा लागतो.\nघर बांधायला निघाल्यावर ते अमुक दिवसांनी पूर्ण होणार, वर्षांअखेर परीक्षा होणार, अभ्यास केला की पास होणार, चालायला लागल्यावर आपण ठरलेल्या ठिकाणी पोचणार, विशिष्ट पसे मिळाले की आपल्या गरजा पूर्ण होणार- अशा असंख्य गृहीतकांवरच आपला व्यवहार रोज करता येतो. ती गृहीत न धरली तर, व्यवहारही अवघड होईल. जगण्याला, व्यवहाराला गृहीतकांची गरज आहे, तशीच ती त्यांच्या मर्यादा ओळखण्याचीही आहे.\nकाळ्या ढगांनी आकाशात दाटी केली, म्हणजे आता प्रचंड पाऊस पडणार, हे जरी काही पूर्वीच्या अनुभवांवरून गृहीत धरलं असलं तरी, पुढची जी पळापळ – कामांतले घाईगर्दीचे बदल आपण करतो, ते तसे करावे लागतीलच, असं नसतं. कारण, गृहीतकांच्या पलीकडे निसर्गही वागू शकतो आणि माणूसही हे लक्षात असेल तर, मनुष्य दोन्ही गोष्टींच्या तयारीत राहील पण, गोंधळून चुका करणार नाही, धावपळ उडवणार नाही, अस्वस्थ होणार नाही. कारण, जोराचा वारा सुटून काही वेळात ते सारे ढग निघून जातात. पाऊसही पडत नाही. तसंच, आज माणूस चांगला आहे, उद्या असेल पण असेलच असं नाही, हे जसं खरं, तसंच तो आज वाईट आहे म्हणून उद्या वाईट असेल असंही नाही. तीच गोष्ट कामं, व्यवहार, संबंध, नातेवाईक, आयुष्यातल्या घटना- अशा असंख्य बाबतीत असते.\nआपल्याला जगताना गृहीत धरण्याची गरज आणि त्यांच्या मर्यादा यांची जर सतत सावध जाणीव असेल तर, आपण स्वस्थ राहू शकू. कुठलीही गोष्ट शांतपणे घेऊ शकू\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nआजचे राशीभविष्य, सोमवार, २१ जानेवारी २०१९\nपोट भरण्यासाठी मी एकेकाळी कोथिंबीरसुद्धा विकली; नवाजुद्दीनने सांगितल्या संघर्षाच्या आठवणी\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\n'फक्त कधी आणि कुठे ते सांग'; सारासोबत डेटला जाण्यास कार्तिक आर्यन तयार\nतुझं करिअर उद्ध्वस्त करू, सेटवर जाळपोळ करू; करणी सेनेची कंगनाला धमकी\nमी नायक नाही, कलाकार आहे..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nसत्तेचे केंद्रीकरण की महाआघाडी\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\n.. तर रिझव्‍‌र्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nपंधरा वर्षांनी रेल्वेत पुन्हा कुल्हडचा वापर\nस्वप्निल जोशीला भेटण्याची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/41866", "date_download": "2019-01-21T01:31:15Z", "digest": "sha1:VXOFVTPXRR6CXV2R3BQ3ZKLIDMAJ6CDD", "length": 17614, "nlines": 150, "source_domain": "www.maayboli.com", "title": "अगदी आजचा अनुभव . .... | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /अगदी आजचा अनुभव . ....\nअगदी आजचा अनुभव . ....\nआईचा निरोप घेऊन निघाले तेव्हा अंधारलेच होते जरा. कालंच पाउस पडून गेलाय वातावरण पण गार झालय छान. मी माझ्याच तंद्रीत वातावरणाची मजा घेत पुढे चाललेले, थोडी भाजी फळे घेऊन डिक्कीत टाकले आणि गाडी वळवली... संध्याकाळची वेळ आणि धंतोली एरिया ....पुढे बघते तर सिग्नलवर लांबच लांब गाड्या उभ्या मग तशीच वळवलेली गाडी सिग्नल च्या आधीच्या गलीतून टाकली.\nया गलीचा रस्ता तसा अरुंदच आहे आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला दवाखाने त्यामुळे रस्त्यावरून चालणाऱ्यांची गर्दी असतेच पण ते दर दोन मिनिटांनी (आपल्या स्पीड च्या अनुषंगाने बर का) येणाऱ्या सिग्नल पेक्षा तरी बरे वाटतात. पुढल्या एखाद्या वळणावरून वळून मेनरोड वर येऊया अस ठरवून होते. पण आता हि गल्लीच बरी वाटू लागली आणि मी तिथूनच सरळ जात गेले. अनेक वळणं आलीत खरतर वळून मुख्य रस्त्यावर येता येणार होते. पण एका विशिष्ट अंतरानंतर तसे भान सुद्धा राहिले नाही. मी माझ्याच विचारात सरळ जात होते कधी नव्हे ते गाडी ची स्पीड सुद्धा तशी फार जास्त नव्हती.....रहदारी कमी होऊ लागली.....एका विशिष्ट सर्कल नंतर पुढे जास्तच अंधार होता स्ट्रीट लाईट सुद्धा नव्हते तिथे, पण माझ्या हे लक्षातच आले नाही....या गल्लीतून सरळ सरळ जाणे आताशा जास्तच सोयीस्कर वाटू लागले होते कदाचित आणि म्हणून मेंदूने किंवा मनाने इतर कोणत्याही गोष्टींची नोंद घेणे सुद्धा सोडून दिले होते ..... आणि\nअचानक जोरात ब्रेक लावला, खरतर लावावा लागला ...तंद्री तुटली आणि मी भानावर आले बघते तर काय रस्ता संपला होता. पुढ्यात एक लांबच लांब भिंत आणि मी उभी होते त्या भिंतीला जुळलेल्या एकमेव छोटेखानी खोलीच्या दाराच्या एकदम पुढ्यात ......पूर्ण अवाक्क होऊन....आजूबाजूला अजिब्बतच काही नाही डाव्या आण�� उजव्या दोन्ही बाजूला झाडी, गवत आणि इतर सर्वत्र कुट्ट अंधार. प्रकाश होता तर फक्त त्या खोलीत....मला काहीच समजले नाही काय झाले ते. भानावर आले तेव्हा समोर असलेल्या खोलीत ८-१० पुरुष मजूर बसलेले होते, एक दोघे उभे होते दाराशी .....कमरेला लुंगी आणि उघड्या खांद्यावर एक पंचा असे काहीसे घातलेले. त्या सगळ्यांची नजर एकाच वेळी माझ्यावर खिळलेली होती....कदाचित मी अचानक जोरात ब्रेक लावला म्हणून असेल.....कि मग ...... पुढे ८-१० पुरुष भोवताल संपूर्ण अंधार आणि गोंधळलेली मी, एकटी स्त्री जात.\nमी प्रचंड घाबरले ....मन चिंती ते वैरी न चीन्ती.\nया तीन मिनिटात नाही नाही ते सगळे विचार भरभर भरभर मनात येत गेले जात गेले. या सगळ्यात काही मिनिट अशीच निघून गेली.. गाडी संपूर्ण यु-टर्न करायची होती. पुढे सरकणे म्हणजे त्यांच्या अजून जवळ जाणे ...मागे वळायला जागा हवी होती, मी त्यासाठी धडपडत होते ...आणि ...तेवढ्यात १८-२० वर्षांचा त्यांच्यातला एक मुलगा लगबगीने धावत माझ्याच कडे येतांना दिसला.... ऊफ्फ्फ\nबॉम्बस्फोट व्हावा इतक्या जोरात छातीत धडकी भरली....डोळे विस्फारले...घसा कोरडा पडला...गरगरायला लागलं. मी पायाने गाडी मागे नेण्याचा प्रयत्न करत होते ...पण माझा जोर तो केव्हढा पडणार सूतभर गाडी मागे सरकली असेल नसेल इतक्यात तर तो पुढ्यात येउन उभा होता...आता हा काहीतरी विपरीत करणार असेल तर...तर पूर्ण शक्तीनिशी याला ढकलून द्यायचे, असेच काहीसे मनात अर्धवट आलेच होते कि ......कि.......\nतो म्हणाला, \"ताई हिकड कुठ आला जी तुमी हिकडून रस्ता नाई पुढं. हितून मांग न्या गाडी...फुडून उजवीकड रोडान पलटा डाव्या रोडावर जाचं नाई सांगतो, मोठ्ठा खड्डा खनलाय तिकडं...रस्ता बंद करून ठीवलाय. गीट्टीत गाडी फसन बिसन त पाहाले कुत्रा बी नाही तिथं...मान्सायच्या रस्त्यानं जावा \"\nमी बघतच राहिले त्याच्याकडे. अडकून असलेला श्वास सुटला, घट्ट आवळलेल्या हँडल वरच्या मुठी हलक्या सोडल्या ..चेहेर्याच्या आठ्या कमी झाल्या, आखडलेले अंग ढिले सोडले आणि ओठांवर हसू फुटले....गाडी सावकाश टर्न केली आणि सगळी भीती झटकून गाडी स्टार्ट केली.\nअलगद स्मित देऊन मी त्याच्याकडे वळून पहिले त्याच्या सूचना चालूच होत्या. डोळ्यात पूर्ण विश्वास साठवून मी त्याला 'बरर' म्हणाले.......निघाले\nपण यावेळी हे 'बर' कदाचित Sorry आणि Thanks चेच synonyms वाटले माझेच मला...\n'मान्सायच्या रस्त्यानं जावा' हे त्याचे शब्द ���ाजतच राहिले कानात....\nमस्त................आवड्ले. कधि कधि आपन फारच Nagative विचार करतो पण सगळेच लोक वाइट नसतात पेपर मधिल बतम्यान्चा कळ्त नकळ्त आपल्यावर परिणाम होत असतो.\n.. नशिब्वान आहेस.. पण पुन्हा असं करु नकोस बाई...\nविजय :- खरच....इकडून तिकडून\nविजय :- खरच....इकडून तिकडून ऐकलेल्या, पाहिलेल्या घटनेमुळे...वाईट झालेल्या परिस्थितीमुळे विश्वास कमी होऊ लागला आहे....नको नको म्हणतांना शंका मनात डोकावतातच......पण अश्या काही घटना आपण किती चांगल्या परिस्थितीत जगत आहोत अजूनही माणसांच्या घोळक्यात आहोत हे परत पटवून देतात....\nइन्द्रधनु : नागपुर अजुनहि सेफ\nइन्द्रधनु : नागपुर अजुनहि सेफ आहे तसं....\nअजुनहि देव कोणत्या ना कोणत्या\nअजुनहि देव कोणत्या ना कोणत्या रुपात भेटतो..\nछान लिहीले. जसं दिसते तसं\nछान लिहीले. जसं दिसते तसं नसते... हेच खरं\nआयुष्यात शॉर्टकटपेक्षा बर्‍याचदा धोकेदायक ठरु शकतो , सगळे वाईट नसले तरी सगळेच चांगलेही नसतात.\nश्री...आयुष्यात शॉर्टकटपेक्षा बर्‍याचदा धोकेदायक ठरु शकतो , सगळे वाईट नसले तरी सगळेच चांगलेही नसतात.>>>>>>>>>>>>>>वर एक कमेंट टाकलीये ...काही घटना आपण किती चांगल्या परिस्थितीत जगत आहोत अजूनही माणसांच्या घोळक्यात आहोत हे परत पटवून देतात.....दोन्ही बाजु आहेतच...थोडी नकारात्मकता बाजुला ठेवाय्ला पाहिजे..प्रत्येक ठीकाणी शंका नकोच अस मला वाटतं..\nपण तुम्च्या भावना सुधा पोच्ल्या....खरच धन्यवाद\n\"मान्सायच्या रस्त्यानं जावा\" हे वाक्य ज्या मुलाने म्हणले त्याची प्रतिभा अत्त्युच्च आहे.\nतुमचा अनुभव खतरा आहे. असा अनुभव येणे पुरुष असल्याने येणे नाही पण कल्पना करवते आहे.\nहम्म.... खरं तर बातम्यांनीच\nहम्म.... खरं तर बातम्यांनीच आपलं मन जास्त घाबरलेलं असतं. प्रत्यक्षात माणुसकी जास्त असते.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2019/01/09/10-wittiest-con-men-history-has-seen/", "date_download": "2019-01-21T02:25:32Z", "digest": "sha1:QKECUGQPYLZHGLUDUCZJSQKPQJURHGKB", "length": 13185, "nlines": 79, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "या जगामध्ये असेही होऊन गेले महाठग - Majha Paper", "raw_content": "\nरस्त्यावर का असतात पिवळे, पांढरे पट्टे\nआता केवळ पेट्रोलमध्येच उपलब्ध होणार मर्सिड���ज\nया जगामध्ये असेही होऊन गेले महाठग\nइंग्रजी ‘कॉन मॅन’ हा शब्द खरे तर मूळचा ‘कॉन्फिडन्स मॅन’ असा आहे. इतरांचा विश्वास संपादन करून नंतर त्यांना गंडविणाऱ्या इसमाला उद्देशून हा शब्द वापरला जात असे. कालांतराने या शब्दाने आपले मूळ रूप बदलले आणि आजच्या काळामध्ये हाच शब्द ‘कॉन मॅन’, म्हणजेच ठग, म्हणून प्रचलित झाला. जगामध्ये आजवर अनेक ठग होऊन गेले आहेत. आपल्या बुद्धीच्या आणि संभाषणचातुर्याच्या जोरावर या लोकांनी इतरांना इतके बेमालूमपणे गंडविले, की आपली फसवणूक होते आहे हे लोकांच्या लक्षातच येत नसे. जगामध्ये असेच काही महाठग होऊन गेले ज्यांनी लोकांना फसवून लाखो डॉलर्स लुटले.\nव्हिक्टर लूस्टीग हा अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात चलाख ठग म्हणून ओळखला जातो. सुरुवातीला लहान मोठे जादूचे प्रयोग करीत उदरनिर्वाह करीत असलेल्या व्हिक्टरला लोकांना फसविण्याची अफाट कल्पना सुचली आणि त्याने ती लगेच अंमलातही आणली. व्हिक्टरचे वागणेबोलणे इतके लाघवी होते, की समोरच्याचा विश्वास त्याच्यावर सहज बसत असे. या पठ्ठ्याने पॅरीसच्या आयफेल टॉवरच्या खोट्या विक्रीचा व्यवहार चक्क एकदा नाही तर दोनदा पार पाडला. आपण फ्रांस सरकारचे बडे सरकारी अधिकारी असल्याचे भासवत आयफेल टॉवरच्या विक्रीची जबाबदारी आपल्यावर असल्याचे भासवीत हे व्यवहार त्याने पार पाडले. आयफेल टॉवरमध्ये अनेक अभियांत्रिकी दोष आहेत, याच्याशी निगडीत अनेक गुप्त राजकीय वाद आहेत अशी कारणे सांगत व्हिक्टरने आयफेल टॉवरची विक्री केली. या व्यवहारांच्या मार्फत व्हिक्टरने कोट्यवधी डॉलर्सची कमाई केली. इतक्यावरच व्हिक्टर थांबला नाही, तर ज्यांना लोकांना ठगण्याच्या व्यवसायामध्ये यायचे असेल, त्यांच्यासाठी काही महत्वाचे नियमही या महाभागाने लिहून ठेवले होते.\nअमेरिकेतील ग्रेगर मॅकग्रेगर या इसमाने आपण मध्य अमेरीतेतील एका लहानश्या ‘पोयैस’ नामक राज्याचे राजपुत्र असल्याचे भासवून, लोकांना फसवून तब्बल २००,००० युरोजची कमाई केली होती. होन्डुरास येथे असलेले त्याचे ‘पोयैस’ राज्य अर्थातच काल्पनिक होते. या राज्यामध्ये सोन्याच्या अनेक खाणी असून, येथील जमिनी अतिशय सुपीक असल्याचे त्याने लोकांना सांगून याच खाणींचे आणि जमिनींचे खोटे व्यवहार करीत हजारो युरोजची कमाई केली. त्या काळी स्कॉटलंड आणि मध्य तसेच दक्षिण अमेरीकेतील अनेक व्यावसायिक पैसा गुंतविण्यासाठी चांगल्या मोक्याच्या शोधात होतेच, याच व्यावसायिकांना ग्रेगरने आपल्या गोत्यात घेऊन अनेक काल्पनिक सुपीक जमिनी या व्यावसायिकांना विकल्या होत्या.\nएदुआर्दो द व्हॅलफियेर्नो याने १९११ साली पॅरीस येथील सुप्रसिद्ध लूव्र संग्रहालयामध्ये असलेले ‘मोना लिसा’चे पेंटिंगची चोरी करण्यासाठी लूव्र येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला राजी केले आणि पेंटिंग आपल्या ताब्यात घेतले. मात्र पेंटिंग ताब्यात येण्याआधीच एदुआर्दोने या पेंटिंगच्या सहा हुबेहूब नकला बनवून जगभरातील निरनिराळ्या देशांमध्ये आधीच पाठवून दिल्या होत्या. कारण एकदा मूळ पेंटिंग लूव्रमधून चोरीला गेल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर सर्व ठिकाणी पोलीस, कस्टम्स विभाग अतिशय सतर्क असतील याची पुरेपूर कल्पना त्याला होती. पेंटिंग चोरीला गेल्यानंतर एदुआर्दोने या सहा नकला हेच मूळ पेंटिंग असल्याचे सांगत यांची विक्री केली. या विक्रीच्या माध्यमातून लाखो डॉलर्सची कमाई केलेला एदुआर्दो मात्र त्यानंतर पुन्हा कधीच दिसला नाही, किंवा पोलिसांच्या तावडीतही सापडला नाही.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी वादग्रस्त वक्तव्य विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, म��ोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/editorial-nikhil-shrawge-write-syria-article-110501", "date_download": "2019-01-21T02:34:49Z", "digest": "sha1:M2IML33HS6L47LZEZUCIZUTC2MX7HLIP", "length": 24493, "nlines": 193, "source_domain": "www.esakal.com", "title": "editorial nikhil shrawge write syria article सीरियातील हुकूमशाहीचा दुसरा अध्याय | eSakal", "raw_content": "\nसीरियातील हुकूमशाहीचा दुसरा अध्याय\nबुधवार, 18 एप्रिल 2018\nअमेरिकेने वेळीच आवर न घातल्यामुळे, सीरियाचे अध्यक्ष असद यांच्या रूपाने एक हुकूमशहा निर्माण झाला आहे आणि सत्ता राखण्यासाठी आपण कोणत्याही थराला जाऊ शकतो, असा संदेश रासायनिक अस्त्रांच्या वापरातून ते वारंवार देत आहेत.\nअमेरिकेने वेळीच आवर न घातल्यामुळे, सीरियाचे अध्यक्ष असद यांच्या रूपाने एक हुकूमशहा निर्माण झाला आहे आणि सत्ता राखण्यासाठी आपण कोणत्याही थराला जाऊ शकतो, असा संदेश रासायनिक अस्त्रांच्या वापरातून ते वारंवार देत आहेत.\nसी रियाची राजधानी दमास्कसजवळील घौता प्रांतात रासायनिक अस्त्रांचा वापर करून सर्वसामान्य नागरिक आणि लहान मुलांना ठार मारल्याचा आरोप सीरियाचे अध्यक्ष बशर अल-असद यांच्यावर होत आहे. या तथाकथित रासायनिक अस्त्रांच्या वापराला विरोध म्हणून गेल्या आठवड्यात अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्स या तीन देशांनी मिळून सीरियावर क्षेपणास्त्रे डागली. या माऱ्यात सीरियातील रासायनिक साठे काही प्रमाणात नष्ट केल्याचे या देशांकडून सांगितले जात आहे. मात्र, कारवाईची वेळ आणि आवाका पाहता यातून नेमके काय साध्य झाले, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. बलाढ्य देश आणि विविध घटकांचा राजकीय आणि लष्करी गुंता झालेल्या सीरियातील संघर्षाचा रोख आता आठव्या वर्षी कुठच्या दिशेला चालला आहे, हे समजावून घेणे आवश्‍यक आहे.\nमार्च २०११मध्ये सीरियात सरकारविरोधी निदर्शनांना हिंसक वळून लागून सुरू झालेल्या चकमकीचे रूपांतर यादवीत झालेले जगाने पाहिले आहे. असद यांना सत्तेवरून खाली खेचण्याचा चंग बांधलेल्या विरोधकांना एक एक करून संपवीत असद यांनी आपली दहशत कायम ठेवली आहे. गेल्या सात वर्षांमध्ये पन्नासहून अधिक वेळा असद राजवटीकडून रासायनिक अस्त्रांचा वापर झाला आहे. २०१३ मध्ये याबाबतचा ठाम पुरावा हाती असतानाही अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामांनी असद यांना कारवाईचा केवळ इशारा दिला. त्याला भीक न घालता, विरोधकांच्या ताब्यातील प्रांतांवर कब्जा करताना असद यांनी त्यांचे अक्षरशः शिरकाण केले आहे. आज सुमारे पाच लाख लोकांच्या थडग्यांवर आपली खुर्ची स्थिर करताना असद यांनी सीरियावर आपली पकड मजबूत केली आहे. रासायनिक अस्त्रांच्या वापराचा ठपका ठेवत सीरियावर ट्रम्प यांनी हल्ला केल्याची वर्षभरातील ही दुसरी घटना आहे. या दोन्ही हल्ल्यांत असद यांचे विशेष नुकसान झालेले नाही. त्यांच्या निर्ढावलेल्या कार्यपद्धतीत किंचितही फरक पडणार नाही. पण, अमेरिकेचा पाठिंबा असलेल्या आपल्या विरोधकांचे रशिया व इराणच्या मदतीने असद यांनी हाल केले आहेत. त्यांना सीरियात आता विरोधक नाही. त्यामुळे, ट्रम्प यांच्या एखाद्या हल्ल्याने त्यांना विशेष फरक पडणार नाही. या हल्ल्याच्या कित्येक पट मोठा विरोध आणि हिंसक आंदोलन असद यांनी आरामात पचवले आहे. तसेच, या हल्ल्याला अमेरिकेच्या सर्वंकष धोरणाची जोड नाही. सीरियाच्या अनुषंगाने म्हणून कोणत्याही निर्णयप्रक्रियेत आता अमेरिकेला स्थान नसल्याचे स्पष्टपणे दिसते.\nसत्ता राखण्यासाठी आपण कोणत्याही थराला जाऊ शकतो, याचा संदेश असद रासायनिक अस्त्रांच्या वापरातून वारंवार देत आहेत. लष्करी वेढा, उपासमार, शाळा आणि रुग्णालयांवर केलेल्या बाँबहल्ल्यात काही लाख लोकांचा जीव गेला आहे. रासायनिक अस्त्रांच्या वापरानंतर असदविरोधाची भाषा करणारे पाश्‍चात्त्य देश त्यांच्या इतर जुलमांबाबत बोलताना दिसत नाहीत. अमेरिकेने वेळीच आवर न घातल्यामुळे, असद यांच्या रूपात एक हुकूमशहा तयार झाला आहे. त्यांचे उरलेसुरले विरोधक खंगलेल्या अवस्थेत आता उठाव करू शकतील, असे दिसत नाही. असद यांना रशिया, इराण आणि आता तुर्कस्तानची भक्कम साथ आहे. या देशांची अमेरिकेच्या विरोधातील मोट आगामी काळाचा विचार करता निर्णायक ठरेल, असा कयास आहे. १९७०पासून सीरियावर असद घराण्याची एकहाती सत्ता आहे. १९७० ते २०१८ या काळात नऊ अमेरिकी अध्यक्ष झाले असताना, एकाही अध्यक्षांना आधी वडील हाफिज आणि आता त्यांचे पुत्र बशर अल-असद यांना आवरणे शक्‍य झालेले नाही. घरच्या आघाडीवर अनेक भानगडी बाहेर येत असताना आणि अध्यक्षपदाची तीन वर्षे उरलेली असताना ट्रम्प या जुनाट, किचकट प्रकरण���त पडणार नाहीत, असे दिसते. मात्र, सीरियातील यादवीच्या पहिल्या दिवसापासून असलेल्या धरसोड वृत्तीमुळे अमेरिकेचे राजकीय आणि मुत्सद्दी आघाडीवर मोठे नुकसान झाले आहे. असद, रशिया, इराण आणि तुर्कस्तान यांचा गट त्या प्रदेशात प्रभावी आणि व्यापक हालचाली करताना, त्याचा मोठा त्रास अमेरिकेला होणार आहे.\nसुमारे दहा दिवसांपूर्वी ट्रम्प यांनी, आपण सीरियामधून लवकरच काढता पाय घेणार आहोत, असे बोलून दाखवले, त्याच दिवशी अंकारामध्ये तुर्कस्तान, रशिया आणि इराणचे नेते सीरियाच्या भवितव्याबाबत चर्चा करीत होते. सीरियातील युद्धात एकेकाळी महत्त्वाचा घटक असणाऱ्या अमेरिकेला आज पश्‍चिम आशिया आणि सीरियाच्या भवितव्याचा विचार करीत असताना, हे देश अजिबात विचारत नाहीत, हा अमेरिकेच्या गेल्या दीड दशकातील गोंधळलेल्या परराष्ट्र धोरणाचा पराभव आहे. मोठ्या दिमाखात युद्धाची सुरवात करून, नंतर ते अंगाशी येताच अर्धवट सोडून द्यायचे, ही अमेरिकेची खासियत राहिली आहे. अफगाणिस्तान, इराण, इजिप्त, सीरिया, लीबियामध्ये हे प्रकार प्रकर्षाने घडलेले दिसतात. या सर्व देशांमध्ये अमेरिकेच्या हस्तक्षेपानंतर शांतता नांदलेली नाही. २००३मध्ये इराकवर हल्ला केल्यानंतर काही महिन्यांतच अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जॉर्ज डब्लू. बुश यांनी कार्य सिद्धीस गेल्याचे अभिमानाने सांगितले होते. २०११मध्ये इराकचा डाव अर्ध्यावर सोडत बराक ओबामांनी अमेरिकी फौजेला मायदेशी आणले. २००३मधील बुश यांच्या त्या वक्तव्याला आता चौदा वर्षे उलटून गेल्यानंतरसुद्धा इराक अस्थिर आहे. परवा, क्षेपणास्त्रे डागल्यानंतर ट्रम्प यांनी कार्यसिद्धीबद्दल तशीच छाती फुगवत, आपण वास्तवापासून किती लांब आहोत, याचाच परिचय जगाला नव्याने करून दिला आहे. रशिया, इराणने सीरियात मोकळेपणाने हातपाय पसरले असताना सीरियामधून बाहेर पडण्याच्या ट्रम्प यांच्या घाईमुळे सीरियाचा ‘इराक’ होतो आहे. फुटलेल्या अशाच इराकमधून पंथीय हिंसाचाराचा आणि कट्टरवादाचा काळ ‘इसिस’ आणि इतर दहशतवादी गटांच्या रूपात जगाने पहिला आहे. ‘इसिस’च्या विरोधात लढणाऱ्यांमध्ये सर्वांत प्रभावी समजल्या जाणाऱ्या कुर्दिश गटाला अमेरिकेच्या निष्क्रिय पाठिंब्यामुळे तुर्कस्तान चेपत आहे. त्यामुळेच, सीरियात फक्त क्षेपणास्त्रे डागून ट्रम्प यांची जबाबदारी संपत नाही. त्यांच्या अशा जबाबदारी झटकण्याने रशिया, इराण, तुर्कस्तान मोकळे रान मिळणार आहे. याचा फायदा घेत असद यांनी प्रमुख विरोधकांना संपवून आपली मांड पक्की केली आहे. इराणमध्ये निवडून आलेले सरकार कार्यरत असले, तरी आयतुल्ला खामेनींचा शब्द अंतिम मानला जातो. निवडणुकीचे असेच मधाचे बोट लावत, राष्ट्रभावना जागी करून तुर्कस्तानचे अध्यक्ष एर्दोगन आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी निर्विवाद सत्तेची आपली ‘सोय’ लावली आहे. वाटेत येईल त्याला निर्दयपणे बाजूला करत त्यांनी आपापल्या देशांत लोकशाहीचा खुळखुळा केला आहे. असद यांच्या सीरियाची वाटचाल त्याच दिशेने सुरू आहे.\nअसंगांशी संग अन्‌ सत्तेशी गाठ\nवेगवेगळ्या क्‍लृप्त्या वापरून सत्तेवर चिकटून राहणारी नेतमंडळी जनतेची दिशाभूल करू पाहतात. इस्राईलही त्याला अपवाद नाही. त्या देशाचे पंतप्रधान...\nसौदी अरेबियातील परंपरानिष्ठ समाजाला आधुनिक विचार देण्याचा आव आणतानाच दुसरीकडे आपल्या विरोधकांना संपवण्याचा एककलमी कार्यक्रम मोहम्मद बिन सलमान राबवीत...\nमित्रदेशांना धाब्यावर बसवत रशियाशी जवळीक साधण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न त्यांना ‘अमेरिका फर्स्ट’कडून ‘अमेरिका एकाकी’ या प्रवासाकडे नेतो आहे....\nइराणमधील आंदोलन आणि सत्तासंघर्ष\nइराणमधील आंदोलनाचे निमित्त साधून कट्टरवादी नेते, डोनाल्ड ट्रम्प, सौदी अरेबिया, इस्राईल यांनी अध्यक्ष रोहानी यांना घेरण्याचा चंग बांधल्याचे दिसते....\nसौदीत 'सबकुछ' बिन सलमान\nसौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांनी भ्रष्टाचार, अफरातफर, बनावट कंत्राटे आणि बेहिशेबी मालमत्तेचा ठपका ठेवून अकरा सौदी राजपुत्र, बडे...\nआकाराने इराकचे दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर असलेले मोसुल तब्बल तीन वर्षांनंतर 'इसिस'च्या ताब्यातून इराकी फौजांनी सोडविले. सुमारे नऊ महिने सुरू...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊ��� कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2016/11/17/%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%A8-%E0%A4%B9%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%9F-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-21T02:26:00Z", "digest": "sha1:TD7H3Z44QECTUJUCXNW5LC3U5ZSVFNVS", "length": 8426, "nlines": 78, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "दोन हजारची नवीन नोट महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद - Majha Paper", "raw_content": "\nनन्हीसी क्यूटी फोर्टवो कॅब्रियो ऑटो शोत झळकली\nदोन हजारची नवीन नोट महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद\nNovember 17, 2016 , 1:25 pm by माझा पेपर Filed Under: युवा, सर्वात लोकप्रिय Tagged With: अजिंठा-वेरूळ, भारतीय चलन, भारतीय रिझर्व्ह बँक, मोदी सरकार\nमुंबई – भारतीय रिझर्व्ह बँकेने काढलेली दोन हजारांची नोट सर्वांच्याच उत्सुकतेचा विषय बनली असून उच्चस्तरीय सुरक्षेचा विचार करून तयार करण्यात आलेली ही नोट रंगरूपानेही तितकीच सुंदर आहे. या नोटेचे वैशिष्ट्य म्हणजे या नोटेवर जगप्रसिद्ध अजिंठा लेणीतील काही भित्तिचित्रांच्या प्रतिकृतीही मुद्रित करण्यात आल्या आहेत.\nगांधीजींचा फोटो गुलाबी रंगाच्या या नोटेवर मध्यभागी घेण्यात आला आहे, तर मागील बाजूस मंगलयानाची प्रतिकृती छापण्यात आली आहे. त्या खालोखाल अजिंठा लेणीतील तीन भित्तिचित्रांची प्रतिकृती सलगपणे छापण्यात आली आहे. हत्ती, मोर आणि कमळाचे फूल अशी ही चित्रे आहेत. ही चित्रे लेणीमधील सभामंडपाच्या छतावर काढलेली आहेत.\nजागतिक वारसास्थळाचा दर्जा युनोस्कोने बहाल केलेली अजिंठा लेणी जगभरातील पर्यटकांचे आकर्षण आहे. जपानसह अनेक देशांतील पर्यटक दरवर्षी या लेणीला भेट देत असतात. या लेणींमध्ये भिंतीवर साकारण्यात आलेली चित्रे पर्यटकांना भुरळ पाडतात. यापैकीच काही चित्रे आता दोन हजार रुपयांच्या नव्या नोटांच्या माध्यमातून भारतीय नागरिकांसोबत राहणार आहेत. यातून वेळोवेळी अजिंठा लेणीतील चित्रांचे दर्शन घडत राहील.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी वादग्रस्त वक्तव्य विधानसभा निवडणूक विर���ट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://railandbusfanning-ram.blogspot.com/2016/01/blog-post_31.html", "date_download": "2019-01-21T01:52:51Z", "digest": "sha1:VDTBQYA6EEJNTL5AIQVU2UEUBQGMJAMV", "length": 14765, "nlines": 143, "source_domain": "railandbusfanning-ram.blogspot.com", "title": "मी एक प्रवासी पक्षी,: मनाचे श्लोक - ६", "raw_content": "मी एक प्रवासी पक्षी,\nमनाचे श्लोक - ६\nमरे एक त्याचा दुजा शोक वाहे\nअकस्मात तो ही पुढे जात आहे\nपुरेना जनी लोभ रे क्षोभ त्या ते\nम्हणोनी जनी मागुता जन्म घेते II १६ II\nह्या पृथ्वीतलावर जो जीव जन्माला आला तो एक ना एक दिवस मरणार हे निश्चित आहे. गदिमांनी गीतरामायणात लिहील्याप्रमाने \" जिवासवे जन्मे मृत्यू, जोड जन्मजात \" हे अगदी खरे आहे, आपणा सर्वांच्या नित्य प्रत्ययाचे आहे. पण तरीही आपण हे सत्य कायम नाकारीत आलेलो आहोत.\nकिंबहुना या जन्ममृत्यूच्या फ़े-यातून कायमची सुटका होण्यासाठी प्रयत्न करणे हे या जन्माचे परमकर्तव्य आहे. श्री गजानन विजय ग्रंथात गजानन महाराजांनी परमभक्त बाळाभाऊंना उपदेश करताना \" जन्मे न कोणी, मरे न कोणी, हे जाणावयालागोनी, परमार्थाचा उपाय \" सांगितला. पण सर्वसामान्य संसारी पुरूष आपल्या आप्त स्वकीयांच्या मृत्यूच्या कल्पनेनेही सैरभैर होऊन जातो. ज्याच्या मृत्यूबद्दल आपण शोक करीत आहोत, त्याच्याच मार्गाने आपण आपलाही प्रवास करीत आहोत हे तो विसरूनच जातो. मृत्यूचे इतके जवळून दर्शनही त्याला ख-या अध्यात्माचा, जीवनाच्या ख-या उद्दिष्टांचा बोध करवून देण्यास असमर्थ ठरते. म्हणून मृत्यूच्या निकट दर्शनानंतर आ��ल्या एकंदरच इथल्या अस्तित्वाचा आणि उद्दिष्टांचा विचार करणे श्री समर्थांनी अभिप्रेत आहे. ते सोडून आपल्या उरलेल्या आयुष्यांत केवळ षडरिपुंच्या ताब्यात जात राहिलोत, क्षोभ करीत राहिलोत तर श्री शंकराचार्यांनी सांगितलेल्या \" पुनरपी जननम, पुनरपी मरणम \" याच चक्रात आपण भ्रमण करीत राहू. आपल्या या भ्रमंतीचा अंत होणार नाही.\nमनी मानव व्यर्थ चिंता वहाते\nअकस्मात होणार होऊनी जाते\nघडे भोगणे सर्वही कर्मयोगे\nमतीमंद ते खेद मानी वियोगे II १७ II\nआपल्या ताब्यात नसलेल्या आणि आपण कुठल्याही प्रकारे ज्या गोष्टींवर अधिराज्य गाजवू शकत नाही अशा अनंत गोष्टी जगात असतात पण आपण त्या सर्वांसाठी खूप चिंता करीत असतो. किंबहुना आपल्यापैकी प्रत्येकाने जर स्वतःच स्वतःच्या मनाचे विश्लेषण केले तर असे लक्षात येईल की अशा निरर्थक चिंतेनेच आपल्याला व्यापले आहे. आपल्या मनाचा, बुद्धीचा क्षय होतोय तो केवळ असल्या चिंतांमुळेच. कर्माच्या सिद्धांतानुसार क्रियमाण - संचित - प्रारब्ध हा क्रम ठरलेला आहे. आणि इथे आपण प्रारब्ध भोगायलाच आलेलो आहे. ते पूर्ण भोगल्यावर जेव्हा आपल्या क्रियमाणांची वजा बाकी शून्य होईल तेव्हा आणि तेव्हाच आपल्याला या जन्ममरण चक्रातून मुक्ती मिळणार आहे. म्ह्णूनच वाईट कर्मे करायचीच नाहीत आणि चांगली कर्मेही आपल्याला चिकटून पुढल्या जन्माला कारण होऊ नयेत म्हणून \" श्री कृष्णार्पणमस्तू \" म्हणून त्या जगन्नायकालाच अर्पण करायची आहेत. त्यामुळे आपण ख-या आध्यात्मेकतेच्या प्रकाशात आपल्या जीवनाचा मार्ग आखत असताना मूढजनांप्रमाणे एखाद्या घटनेचा अती शोक किंवा एखाद्या वियोगाचा अती खेद मानणे सोडून दिले पाहिजेत.\nमना राघवेवीण आशा नको रे\nमना मानवाची नको कीर्ती तू रे\nजया वर्णिती वेद शास्त्रे पुराणे\nतया वर्णिता सर्वही श्लाघ्यवाणे II १८ II\nम्हणून श्री समर्थ आपल्याला प्रभू श्रीरामचंद्रांवाचून इतर ठिकाणी आशा लावून देणे सोडून द्यायला सांगताहेत. ज्याची आस धरून राहिलो की लौकिक गोष्टींची हाव खुंटते आणि त्या परमपुरूषाचीच आस धरून आपले जीवन पैलपार व्हावेसे वाटते त्या राघवाची आशा धरायला काय हरकत आहे श्रीमद भागवतात म्हटल्याप्रमाणे ज्या परमात्म्याचे वर्णन सकल वेद, सकल शास्त्रे, सकल पुराणांनाही जमले नाही जो सर्व पृथ्वी, अंतरीक्ष, ब्रम्हांड व्यापूनही दशांगुळे उर��ेलाच आहे त्याचे वर्णन आपल्या केवळ वाणीने कसे होईल श्रीमद भागवतात म्हटल्याप्रमाणे ज्या परमात्म्याचे वर्णन सकल वेद, सकल शास्त्रे, सकल पुराणांनाही जमले नाही जो सर्व पृथ्वी, अंतरीक्ष, ब्रम्हांड व्यापूनही दशांगुळे उरलेलाच आहे त्याचे वर्णन आपल्या केवळ वाणीने कसे होईल तरीही केवळ त्याचीच आस धरून आपण आपल्या जीवनाचा मार्ग आखला पाहिजे.\nII जय जय रघुवीर समर्थ II\nLabels: मनाचे श्लोक, समर्थ रामदास स्वामी\nमनाचे श्लोक - ६\nमनाचे श्लोक - ५\nदक्षिण दिग्विजय : ३ (मदुराई - रामेश्वरम - मदुराई ...\nसंस्कृत सुभाषिते - ५ गोड (च) बोला\nमनाचे श्लोक - ४\nकाही गंमतीशीर आणि वर्णनीय प्रवास.- ५\nसंस्कृत सुभाषिते - ४\nमनाचे श्लोक - ३\nमनाचे श्लोक - २\nसंस्कृत सुभाषिते - ३\nपहिल्या वहिल्या विमानप्रवासाच्या आठवणी\nमनाचे श्लोक - १\nपरवा मुंबईवरून नागपूरला येताना केवळ घाईमुळे विमानाने यावे लागले. एका तासात एका पूर्ण नवीन विश्वात प्रवेश करताना सोय तर झाली पण रेल्वेप्रवास ...\nएका लग्नाच्या जमण्याची गोष्ट.\n७ फेब्रुवारी २०००. मी आणि माझी पत्नी वैभवी पहिल्यांदाच एकमेकांना भेटलोत. प.पू. मायबाईंकडे नाथबीजेचा कार्यक्रम होता. व्यवस्थेत सहभाग...\nकाही गंमतीशीर आणि वर्णनीय प्रवास.- ३\nपूर्वपिठीका : १९९५. सप्टेंबर महिन्यात नुकताच नवी मुंबईतल्या दत्ता मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयात रुजू झालो होतो. ओक्टोबर महिन्याच्या अख...\nकावळ्याच्या शापाने गाय मरत नाही पण..... तीन वेगवेगळे अनुभव.\n२००३ च्या जुलै महिन्यातली गोष्ट. महाविद्यालयाच्या उन्हाळी सुट्या संपवून मी, माझ्या पत्नी व एक वर्षाच्या छोट्या मुलीसह, नागपूरवरून मु...\nकराडला अभियांत्रिकीला शिकायला असताना (१९८९ ते १९९३) आम्ही काही दोस्त मंडळींनी सांस्कृतीक क्षेत्रात खूप धमाल केली. पहिल्या वर्गात विशेष प्र...\nशिवशाही : एक चिंतन\nसाधारण फ़ेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची \"शिवशाही\" नावाची स्लीपर कोच बससेवा १५ एप्रिलला सुरू होणार ही...\nपुन्हा नागपूर - १\n२०१२ सरता सरताच चि. मृण्मयीच्या नागपूरच्या शाळेत स्नेहसंमेलन, नववर्षाच्या अगदी सुरूवातीलाच असल्याची, बातमी कळली होती. आम्ही सांगोल्यात २२...\nकाही गंमतीशीर आणि वर्णनीय प्रवास क्र.१\n१३/२/१९९२. य़शवंतराव चव्हाण नाट्यगृह, कराड. रात्री चे साडेबारा वाजताहेत. आमची \"अर्थ-अनर्थ\" एकांकिका संपतेय. एकांकिकेच्याच चर्चा,...\nकाही गंमतीशीर आणि वर्णनीय प्रवास.- ५\nजानेवारी १९९१. कराडला अभियांत्रिकीच्या दुस-या वर्षाला होतो. तिस-या सत्राचा निकाल लागला आणि सगळ्या शिवाजी विद्यापीठातून स्ट्रेंग्थ ऑफ़ मटेरी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/u-19-world-cup-victorious-india-u-19-team-arrives-to-heroes-welcome/", "date_download": "2019-01-21T01:22:51Z", "digest": "sha1:ORRWSWIPJKS6FUNEIEMSG6TPBQT4CY2J", "length": 6986, "nlines": 67, "source_domain": "mahasports.co.in", "title": "पृथ्वी शॉच्या टीम इंडियाचे मुंबईमध्ये जंगी स्वागत", "raw_content": "\nपृथ्वी शॉच्या टीम इंडियाचे मुंबईमध्ये जंगी स्वागत\nपृथ्वी शॉच्या टीम इंडियाचे मुंबईमध्ये जंगी स्वागत\n१९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक जिंकणाऱ्या पृथ्वी शॉच्या टीम इंडियाचे आज मुंबईमध्ये आगमन झाले. १९ वर्षाखालील क्रिकेटमध्ये सर्वाधिक यशस्वी संघ ठरलेल्या टीम इंडियाने हा विश्वचषक तब्बल चौथ्यांदा जिंकला.\nशनिवारी विजय मिळवल्यानंतर टीम इंडियाच्या आगमनाची आज भारतीय चाहते आतुरतेने वाट पाहत होते. जेव्हा या संघाचे आज मुंबई विमानतळावर आगमन झाले तेव्हा चाहत्यांनी संघाचे जोरदार स्वागत केले तर माध्यमांचे प्रतिनिधी खेळाडूंच्या प्रतिक्रियांसाठी धडपडत होते.\nखेळाडूंचे मुंबई विमानतळावर मुंबई क्रिकेट असोशिएशनच्या अधिकारण्यांनी स्वागत केले. दुपारी अंदाजे ३ वाजून ३० मिनिटांनी या संघाचे विमानतळावर आगमन झाले.\nतिसरी राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा: दूर्वा, गौरी, मयुरी, पावनी यांना विजेतेपद\nऑस्ट्रेलियन ओपन: गतविजेत्या रॉजर फेडररला पराभवाचा धक्का\nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्गलला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\nडॉ. शिरीडकरने जिंकला “आर्य चषक”\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या साक्षी शितोळे व ईशा पवार यांचा सुवर्णवेध\nकोल्हापूरच्या संघानी पटाकवले जामसंडे पुरुष व महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद\nअजिंक्य रहाणे या मालिकेत करणार भारताचे नेतृत्व\nएमएस धोनी हा सुपरस्टार आहे…\nतेंडुलकर, कोहलीप्रमाणे या दिग्गजांच्या यादीत हाशिम अमलाही सामील\nसातत्याने विक्रम करणाऱ्या किंग कोहलीचा ‘हा’ विश्वविक्रम मोडीत\nन्यूझीलंड विरुद्धच्या टी२० मालिकेसाठी अशी आहे टीम इंडिया\nएमएस धोनीने चुकून घातली रिषभ पंतची जीन्स\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची २१७ पदकांसह आघाडी कायम\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या सुवर्णचौकार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसमध्ये चिन्मयला दुहेरी मुकुट; महाराष्ट्राला दोन सुवर्ण व एक रौप्य पदक\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या सुकमणी बाब्रेकर याला कास्यंपदक\n३री राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा : प्रथमेश पेनशेट्टी, आदित्य दळवी, प्रेम शहा, अभय मोरे यांना विजेतेपद\nखेलो इंडिया युथ गेम्सचा समारोप सोहळा आज\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या निखिल दुबे याचा ‘सुवर्ण’ ठोसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/watch-what-the-luck-batsman-gets-saved-by-sticky-stumps/", "date_download": "2019-01-21T01:35:14Z", "digest": "sha1:IKZ7WWKFOLFYYLKMOBTLCEFR6W6HJ6BR", "length": 6668, "nlines": 61, "source_domain": "mahasports.co.in", "title": "पहा: स्टंपला चेंडू लागूनही तो बाद तर झाला नाही परंतु मिळाल्या ४ धावा !", "raw_content": "\nपहा: स्टंपला चेंडू लागूनही तो बाद तर झाला नाही परंतु मिळाल्या ४ धावा \nपहा: स्टंपला चेंडू लागूनही तो बाद तर झाला नाही परंतु मिळाल्या ४ धावा \nकॅरेबियन प्रीमियर लीगचा पाचवा हंगाम नुकताच सुरु झाला असून यात रोज नवनवीन गोष्टीमुळे ह्या लीगची जोरदार चर्चा आहे. ४ ऑगस्ट रोजी सुरु झालेल्या या स्पर्धेत ६ संघ सहभागी झाले आहेत.\nया स्पर्धेतील सहाव्या सामन्यात त्रिबंगॉ नाइट रायडर्स विरुद्ध सेंट लुसिया हे संघ आमने सामने होते. त्यावेळी ७व्या षटकात डावखुरा गोलंदाज खरी पिअर्स याने एक सरळ चेंडू टाकला. समोर वेस्ट इंडिजचा आंद्रे फ्लेचेर त्याचा सामना करत होता. जेव्हा त्याने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला तो त्याकडून मिस होऊन स्टंपला स्पर्श करून सीमारेषा पार गेला.\nजेव्हा हा चेंडू पुन्हा रिप्लेमध्ये पाहण्यात आला तेव्हा तो लेग स्टंपला स्पर्श करून गेला होता. स्टंपवरील बेल्सच्या एलईडी लाइट सुरु झाल्या होत्या, मात्र बेल्स खाली पडल्या नाहीत. त्यामुळे आंद्रे फ्लेचेर नाबाद राहिला. शिवाय संघाला बाईजच्या ४ धावाही मिळाल्या.\nतिसरी राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा: दूर्वा, गौरी, मयुरी, पावनी यांना विजेतेपद\nऑस्ट्रेलियन ओपन: गतविजेत्या रॉजर फेडररला पराभवाचा धक्का\nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्गलला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\nडॉ. शिरीडकरने जिंकला “आर्य च��क”\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या साक्षी शितोळे व ईशा पवार यांचा सुवर्णवेध\nकोल्हापूरच्या संघानी पटाकवले जामसंडे पुरुष व महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद\nअजिंक्य रहाणे या मालिकेत करणार भारताचे नेतृत्व\nएमएस धोनी हा सुपरस्टार आहे…\nतेंडुलकर, कोहलीप्रमाणे या दिग्गजांच्या यादीत हाशिम अमलाही सामील\nसातत्याने विक्रम करणाऱ्या किंग कोहलीचा ‘हा’ विश्वविक्रम मोडीत\nन्यूझीलंड विरुद्धच्या टी२० मालिकेसाठी अशी आहे टीम इंडिया\nएमएस धोनीने चुकून घातली रिषभ पंतची जीन्स\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची २१७ पदकांसह आघाडी कायम\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या सुवर्णचौकार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसमध्ये चिन्मयला दुहेरी मुकुट; महाराष्ट्राला दोन सुवर्ण व एक रौप्य पदक\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या सुकमणी बाब्रेकर याला कास्यंपदक\n३री राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा : प्रथमेश पेनशेट्टी, आदित्य दळवी, प्रेम शहा, अभय मोरे यांना विजेतेपद\nखेलो इंडिया युथ गेम्सचा समारोप सोहळा आज\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या निखिल दुबे याचा ‘सुवर्ण’ ठोसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2013/09/23/%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B6-%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2019-01-21T02:28:13Z", "digest": "sha1:KULZTHFPMDKRBYCQP74EE5I2AQNVCVSA", "length": 10371, "nlines": 81, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "ब्रिटीश अभ्यासक्रम पुण्यात शिकवले जाणार - Majha Paper", "raw_content": "\nहृदयाच्या मजबुतीने वार्धक्याला अटकाव\nअपचनामुळे भूक लागत नसल्यास करा हे उपाय\nब्रिटीश अभ्यासक्रम पुण्यात शिकवले जाणार\nपुणे – बहुराष्ट्रीय उद्योगांना लेखा विषयक बदलत्या नियमांची माहिती दे ऊन त्यांचे हिशोब अचूक ठेवणारे मनुष्यबळ सध्या भारतात कमी असल्याने जागतिक दर्जाच्या ए सी सी ए ( असोसिएशन ऑफ चार्टर्ड सर्टिफाईड अकौंटन्ट ) संस्थेने पुण्यातील नेस वाडिया आणि सिम्बायोसिस कला आणि वाणिज्य या महाविद्यालयांशी करार करून द्विलक्ष्यी अभ्यासक्रम सुरु करण्याचे ठरविले आहे अशी माहिती ए सी सी ए च्या भारताच्या व्यवस्थापक इलहाम पंजांनी यांनी आज येथे निवडक पत्रकारांना दिली.\nभारतात ज्या ज्या ठिकाणी कौन्सिल ग्रंथालय आहे तिथे हा अभ्यासक्रम भविष्यात सुरु केला जाणार आहे ��से नमूद करुन त्या म्हणाल्या कि सध्या पौंड १ ० ० रुपया झाल्याने हा अभ्यासक्रम ब्रिटन मध्ये करणे आणि त्यासाठी शिक्षण कर्ज का ढणे सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलेले आहे . तेच प्रमाण पत्र आणि बी एससी ही ऑक्सफोर्ड ब्रुक्स विद्यापीठाचा पदवी अभ्यासक्रम येथे केल्यास खर्चात ५ ० ० टक्के बचत होणार आहे.\nभारतात लेखापरीक्षण कामाचे परदेशी कंपन्या मोठ्या प्रमाणात आउटसोर्सिंग करत असल्याने जागतिक वित्तीय निकष पाळणारे (आय एफ आर एस ) अभ्यासक्रम शिकून तयार झालेले मनुष्यबळ हवे आहे .\nके पी एम जी, देलोय , अर्न्स्ट -यंग या सारख्या मोठ्या लेखापरीक्षण कंपन्यांना त्यांची गरज भासते. ती यामुळे पूर्ण होणार आहे. बी पी ओ कंपन्यांना असे लोक लागतात. नेस वाडिया आणि सिम्बायोसिस संस्थात अभ्यासक्रम केल्यास नोकरीसाठी मुलाखतीला बोलवले जाण्याची हमी मिळते.\nविद्यार्थी या प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अभ्यास करू शकतात त्यामुळे नोकरी करूनही तो करता येणार आहे अशी माहिती देऊन त्या म्हणाल्या की देशात आम्ही सात शहरात याचे केंद्र सुरु केले आहे . त्यात मुंबईचा समावेश आहे. २ ० १ ५ पर्यंत भारतात आंतरराष्ट्रीय वित्तीय निकष असलेले लेखापरीक्षण नियम येणार असल्याने असे प्रमाणपत्र असलेल्या मनुष्यबळाची गरज वाढणार आहे. आम्ही देत असलेले प्रमाणपत्र जागतिक दर्जाचे असल्याने उमेदवाराला परदेशात प्लेसमेंट मिळू शकते.\nनेस वाडिया चे प्राचार्य एम . एम अंदार आणि सिम्बायोसिस चे प्राचार्य ऋषिकेश सोमण यांनी या करारा चे स्वागत केले आहे\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी वादग्रस्त वक्तव्य विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेष���ात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2018/12/17/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%93-%E0%A4%86%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87/", "date_download": "2019-01-21T02:18:59Z", "digest": "sha1:NREUTQVYAKHZKQWSFP7C3PHOMVNFWLDY", "length": 10343, "nlines": 79, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "मोसुओ आदिवासी समाजामध्ये कुटुंबावर पुरुषांची नाही, तर महिलांची सत्ता चालते. - Majha Paper", "raw_content": "\nपेरूइतकीच पेरूची पानेही गुणकारी\nकोणतेही तथ्य नसलेल्या काही वैद्यकीय मान्यता\nमोसुओ आदिवासी समाजामध्ये कुटुंबावर पुरुषांची नाही, तर महिलांची सत्ता चालते.\nDecember 17, 2018 , 4:51 pm by माझा पेपर Filed Under: जरा हटके, सर्वात लोकप्रिय Tagged With: आदिवासी समाज, चीन, महिला प्रधान\nवेगवेगळ्या प्रकारच्या आदिवासी जमाती जगभरात राहतात आणि तेवढेच विचित्र त्यांचे रीतिरिवाजही आहेत. चीनच्या युनान आणि सिचुआन प्रांतांत राहणारी मोसुओ जमातही यापैकीच एक आहे. या आदिवासी समाजामध्ये लग्न करण्याचा कोणताही रिवाज नाही. आपल्या मर्जीने तरुण-तरुणी पार्टनर निवडतात, पण ना त्यांच्यात लग्न होते, ना मुलगी मुलाच्या घरी नांदायला जाते. एका दिवसासाठी हे संबंध ठेवले जातात किंवा दीर्घकाळही असू शकतात. दोघे मिळून ते सर्वस्वी ठरवतात. पण प्रत्येक रात्र मुलांना मुलीच्या घरी घालवावी लागते.\nयाबाबत चायना डेलीने दिलेल्या वृत्तानुसार, या जमातीमध्ये मुलीचे वय १३ वर्षे झाल्यानंतर ती आपला पार्टनर निवडू शकते. मुलीप्रमाणेच पार्टनर निवडण्याचा अधिकार मुलांनाही असतो, पण हे सर्व काही मुलीच्या सहमतीनेच होते. ज्याला मुलगी अथवा मुलाने पसंत केले तो तिला चारकोल, मिरची आणि चिकनच्या पंखांनी भरलेले एक पाकिट गिफ्ट म्हणून पहिल्या प्रेमाची कबुली देतो. मग मुलगी अथवा मुलाच्या राजीखुशीने संबंधांशी सुरुवात होते. तथापि, संबंध सुर��� करण्याआधी हे आवश्यक असते की, मुलगा-मुलगी दोघेही मोसुओ जमातीचेच असावेत.\nमुलगा आणि मुलगी संबंध सुरू केल्यानंतरही दोघेही आपापल्या घरीच राहतात. प्रत्येक रात्र फक्त मुलगा मुलीच्या घरात काढतो आणि सकाळी आपल्या घरी निघून जातो. मुलगा अथवा मुलीची मर्जी जोपर्यंत असते, दोघेही तोपर्यंत सोबत वेळ घालवतात आणि ज्या दिवशी दोघांपैकी एकालाही हे संबंध संपवायचे असतील, ते एकमेकांना सांगून संबंध संपुष्टात आणतात. यानंतर दोघेही आपल्या नव्या पार्टनरचा शोध घेऊ लागतात. याला वॉकिंग मॅरिज नावानेच ओळखले जाते.\nमोसुओ आदिवासी जमातीमध्ये कुटुंबावर पुरुषांची नाही, तर महिलांची सत्ता चालते. घरातील सर्व महत्त्वाचे निर्णय महिलाच घेतात. या जमातीत पुरुषांचे काम मासेमारी करणे, जनावरांचे पालन करणे असे असते. त्यांना अक्सियास म्हटले जाते. येथे लोकांना त्यांच्या वडिलांच्या नावाने नाही, तर आईच्या नावाने ओळखले जाते.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी वादग्रस्त वक्तव्य विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://railandbusfanning-ram.blogspot.com/2016/12/blog-post_30.html", "date_download": "2019-01-21T01:14:04Z", "digest": "sha1:BTZL46ZSQS7ZQLENWOAUGS2TNVUANZTI", "length": 8439, "nlines": 119, "source_domain": "railandbusfanning-ram.blogspot.com", "title": "मी एक प्रवासी पक्षी,: वर्ष सरता सरता.....", "raw_content": "मी एक प्रवासी पक्षी,\n२०१६ हे ब्लॉग लेखनाच्या दृष्टीने चांगलेच गेले. हा ब्लॉग धरून तब्बल ३८ ब्लॉगपोस्टस मी केल्यात. शिरपूरला धकाधकीचे वेळापत्रक असतानाही हे सगळे घडले याबद्दल माझे मलाच कधीकधी आश्चर्य वाटते. खरंतर यावर्षी दर आठवड्याला एक तरी पोस्ट टाकायचीच या निश्चयाने जानेवारीत सुरूवात केली होती पण मग हा संकल्प कधी बारगळला कळलेच नाही. त्याचे प्रायश्चित्त म्हणून या वर्षी जवळपास दर महिन्यात मी ब्लॉगमध्ये पोस्ट टाकण्याचे ठरवले आणि हा संकल्प सिद्धीला गेला.\nयापूर्वी २०१२ मध्ये ब-यापैकी लिखाण झाले होते. आता २०१७ मध्ये दर आठवड्याला एका तरी विषयावर लिहायचेच हा संकल्प केलाय. बघूयात हा तरी संकल्प यावर्षी तडीला जातोय की नाही ते. विषय आणि त्यावरील प्राथमिक विचारमांडणी तयार आहे. पण पक्क्या लिखाणासाठी जी बैठक हवी, त्यासाठी जो वेळ हवा तो मी स्वतःलाच देऊ शकत नव्हतो. यावर्षी तो मिळावा ही प्रार्थना.\nसर्व वाचकांना २०१७ हे सुखसमृद्धीचे आणि नवोन्मेषाचे जावो ही प्रार्थना त्या परमेश्वराजवळ करतो.\nप्रसन्न पर्पल : पहिल्याच घासाला खडा\nहा हन्त हन्त नलिनीम गजम उज्जहार.\nपरवा मुंबईवरून नागपूरला येताना केवळ घाईमुळे विमानाने यावे लागले. एका तासात एका पूर्ण नवीन विश्वात प्रवेश करताना सोय तर झाली पण रेल्वेप्रवास ...\nएका लग्नाच्या जमण्याची गोष्ट.\n७ फेब्रुवारी २०००. मी आणि माझी पत्नी वैभवी पहिल्यांदाच एकमेकांना भेटलोत. प.पू. मायबाईंकडे नाथबीजेचा कार्यक्रम होता. व्यवस्थेत सहभाग...\nकाही गंमतीशीर आणि वर्णनीय प्रवास.- ३\nपूर्वपिठीका : १९९५. सप्टेंबर महिन्यात नुकताच नवी मुंबईतल्या दत्ता मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयात रुजू झालो होतो. ओक्टोबर महिन्याच्या अख...\nकावळ्याच्या शापाने गाय मरत नाही पण..... तीन वेगवेगळे अनुभव.\n२००३ च्या जुलै महिन्यातली गोष्ट. महाविद्यालयाच्या उन्हाळी सुट्या संपवून मी, माझ्या पत्नी व एक वर्षाच्या छोट्या मुलीसह, नागपूरवरून मु...\nकराडला अभियांत्रिकीला शिकायला असताना (१९८९ ते १९९३) आम्ही काही दोस्त मंडळींनी सांस्कृतीक क्षेत्रात खूप धमाल केली. पहिल���या वर्गात विशेष प्र...\nशिवशाही : एक चिंतन\nसाधारण फ़ेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची \"शिवशाही\" नावाची स्लीपर कोच बससेवा १५ एप्रिलला सुरू होणार ही...\nपुन्हा नागपूर - १\n२०१२ सरता सरताच चि. मृण्मयीच्या नागपूरच्या शाळेत स्नेहसंमेलन, नववर्षाच्या अगदी सुरूवातीलाच असल्याची, बातमी कळली होती. आम्ही सांगोल्यात २२...\nकाही गंमतीशीर आणि वर्णनीय प्रवास क्र.१\n१३/२/१९९२. य़शवंतराव चव्हाण नाट्यगृह, कराड. रात्री चे साडेबारा वाजताहेत. आमची \"अर्थ-अनर्थ\" एकांकिका संपतेय. एकांकिकेच्याच चर्चा,...\nकाही गंमतीशीर आणि वर्णनीय प्रवास.- ५\nजानेवारी १९९१. कराडला अभियांत्रिकीच्या दुस-या वर्षाला होतो. तिस-या सत्राचा निकाल लागला आणि सगळ्या शिवाजी विद्यापीठातून स्ट्रेंग्थ ऑफ़ मटेरी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%A1%E0%A5%89%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A4%85/", "date_download": "2019-01-21T01:45:15Z", "digest": "sha1:PBBEU7GUEWPPR5XCEHVP4KGU35GZGD5V", "length": 11400, "nlines": 153, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणे : येरवड्यात डॉक्‍टरअभावी गर्भवतीचा अर्भकासह मृत्यू | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nपुणे : येरवड्यात डॉक्‍टरअभावी गर्भवतीचा अर्भकासह मृत्यू\nयेरवडा- पुणे महापालिकेच्या येरवडा येथील राजीव गांधी रुग्णालयात डॉक्‍टरच नसल्यामुळे बाळंतपणासाठी ससून रूग्णालयात हलविण्यात आलेल्या गर्भवतीसह अर्भकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही खळबळजनक घटना गुरूवारी रात्री घडली.\nशुभांगी राजाराम जानकर (वय 20, रा. भैरवनगर, धानोरी) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. जानकर कुटुंब हे मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शुभांगी जानकर यांना बाळंतपणासाठी येरवडा येथील राजीव गांधी रुग्णालयात गुरूवार दि. 22 मार्च रोजी दाखल करण्यात आले होते. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास त्यांचा रक्‍तदाब वाढल्यामुळे त्यांना त्रास होऊ लागला. त्यावेळी महापालिकेच्या राजीव गांधी रुग्णालयात उपचारासाठी डॉक्‍टरच हजर नव्हते.\nराजीव गांधी रुग्णालय प्रशासनाने त्यांना तातडीने ससून रुग्णालयात हलविले. त्यांना रात्री साडेआठ वाजता ससून रुग्णालयात वॉर्ड क्रमांक 23 येथे दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान रात्री साडेनऊ वाजता गर्भवतीसह अर��भकासह मृत्यू झाला. शुभांगी यांचा मृतदेह विच्छेदन केल्यानंतर नातेवाईकांनी त्यांच्या मूळगावी रत्नागिरी खेड येथे अंत्यविधीसाठी नेला आहे. याप्रकरणी शवविच्छेदनाचा अहवाल ससून रुग्णालयाने राखून ठेवला असून विश्रांतवाडी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. राजीव गांधी रुग्णालय हे महापालिकेचे येरवडा येथील रुग्णालय असून अपुऱ्या सोयी सुविधा व इतर अन्य कारणांमुळे हे रुग्णालय कायमच चर्चेत असते.\nयाच रुग्णालयात काही वर्षांपूर्वी बाळंतपणासाठी आलेल्या विवाहितेचा मृत्यू झाला होता. पुणे महापालिकेच्या वतीने आरोग्य विभागासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून देखील उपचाराविना गर्भवतीचा मृत्यू झाल्याने परिसरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. उपचारासाठी डॉक्‍टर उपलब्ध नसणे तसेच आवश्‍यक उपचार न मिळाल्यामुळे शुभांगी यांचा मृत्यू झाला आहे. जानकर कुटुंब हे मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील असून ते काही वर्षांपासून कामानिमित्त धानोरी परिसरात स्थायिक झाले आहे. शुभांगी यांचे पती राजाराम जानकर मजुरी करतात.\nयाप्रकरणी अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक रविकिरण दरोडे करीत आहेत. याप्रकरणी जबाबदार दोषी डॉक्‍टर व संबंधितांवर कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमहाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतपद ; खेलो इंडियाचा शानदार समारोप\n… येथे अनधिकृत झोपडपट्ट्या फोफावताहेत\nदोन्ही देशांमधील व्यापार संबंधांसाठी उपाययोजना राबविणार\nआदिवासी समाजाने संस्कृती व परंपराचे जतन करावे : डॉ. सबनीस\nजेईई मेन्स परीक्षेत राज्यातील तीन विद्यार्थी “शत-प्रतिशत’\nभाजपने उपसले काकडेंविरोधात उघडपणे शस्त्र\nबाकी काही नको बकेट, बाकडं अण पिशव्या द्या\nशशिकला यांना तुरुंगात “व्हिआयपी’ बडदास्त\nविराट एकदिवसीयमधील सर्वोत्तम खेळाडू – क्‍लार्क\nटीचकी : ‘रोडिओ’ आणि पुण्याची ट्रॅफिक\nदेशात पुन्हा एकदा शीतलहर ; येत्या 24 तासात कडाक्‍याची थंडी\nखेलो इंडिया : टेबल टेनिसमध्ये चिन्मयला दुहेरी मुकुट\nमध्यप्रदेशात भाजप नेत्याची हत्या\nजीवनगाणे : खरी सुंदरता\nकोलकाता रॅली हा केंद्रासाठी वेकअप कॉल ; शत्रुघ्न सिन्हा यांनी केले रॅलीचे जोरदार समर्थन\nभाषा-भाषा : हिंदीची सक्‍ती कितपत श्रेयस्कर\nखेल�� इंडिया : मुष्टियुद्धात महाराष्ट्राचा सुवर्ण चौकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/thane-kabaddi-premier-kabddi-leagaue/", "date_download": "2019-01-21T02:21:55Z", "digest": "sha1:OVIX7V7MVBK6Y4ZR2ZI4VX7RAI53GR25", "length": 9688, "nlines": 64, "source_domain": "mahasports.co.in", "title": "ठाणे जिल्हा पुरूष/ महिला प्रीमियर लिग कबड्डी स्पर्धेची घोषणा", "raw_content": "\nठाणे जिल्हा पुरूष/ महिला प्रीमियर लिग कबड्डी स्पर्धेची घोषणा\nठाणे जिल्हा पुरूष/ महिला प्रीमियर लिग कबड्डी स्पर्धेची घोषणा\nठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन तर्फे स्वरूपचंद हालोजी थळे सुवर्ण चषक पुरूष/ महिला प्रीमियर कबड्डी स्पर्धेचे आयोजन मित्तल स्पोर्टस अकॅडमीने केले आहे. ही स्पर्धा १९ मार्च ते २६ मार्च २०१८ या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज क्रिडांगण, कशेळी या मैदानात रंगणार आहे.\nया स्पर्धेमध्ये पुरूषांचे १२ तर महिलाचे ६ संघ सहभागी होणार आहे. या स्पर्धेसाठी ठाणे जिल्ह्यातील पुरूषामध्ये प्रथम, व्दितीय श्रेणीतील तसेच कुमार गटातील खेळाडुंची निवड करण्यात आली आहे.\nयासाठी संघाचा लिलाव ठाण्यामध्ये होणार असून त्यात पुरूष संघासाठी एक लाख रूपये व महिला संघासाठी ५० हजार रूपये ही किमंत प्रत्येक संघ मालकाला देण्यात येणार आहे. त्यापैकी संघ मालकाला त्याच्या एका आवडीच्या खेळाडूस पुरूष खेळाडूस दहा हजार तर महिला खेळाडूस पाच हजार रूपये रक्कम निश्चित करण्यात आली आहे.\nस्पर्धेच्या लिलावाकरीता संघ मालकाने पुरूष प्रथम संघातील खेळाडूस पाच हजार, व्दितीय संघातील खेळाडूस तीन हजार व कुमार संघातील खेळाडूस दोन हजार रूपयांपासून बोली सुरू करण्याचे निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे मालकांना पुरूष संघासाठी नव्वद हजार तर महिला संघासाठी ४५ हजार रुपयांपर्यतची रक्कम वापरता येणार आहे.\nयात पुरूष संघासाठी सात प्रथम, दोन व्दितीय तर एक कुमार श्रेणींमधील खेळाडूंचा सहभाग असणार आहे. प्रत्येक संघातील दहापैकी पहिल्या सात खेळाडूमध्ये प्रथम श्रेणीचे पाच, व्दितीय व कुमार यांचे प्रत्येकी दोन खेळाडू असणार आहे.\nहि स्पर्धा मॅटवर खेळवण्यात येणार असून त्यात प्रथम साखळी व नंतर बाद पध्दतीने सामने होणार आहे. या स्पर्धेत पुरूष संघातील प्रथम क्रमांकाला १,११,१११ रुपये व सुवर्ण चषक, दुसर्या क्रमांकाला ५५,५५५ रुपये व चषक देण्यात येणार आहे.\nदररोजच्या उत्क्रूष्ठ खेळाडूस ५,५५५ रु���ये तर मालीकावीरास मोटार सायकल देण्यात येणार आहे. महिला संघातील प्रथम क्रमांकास ५५,५५५रुपये व सुवर्ण चषक, दुसर्या क्रमांकास २५,५५५ रूपये व चषक तर उत्क्रूष्ठ खेळाडूस ३,३३३ रुपये व मालिकावीरास मोटार सायकल देण्यात येणार आहे.\nया स्पर्धेमध्ये प्रेक्षकांसाठी विशेष पारितोषिक तसेच फायनल डे बंपर लकी ड्रा मोटर सायकल देण्यात येणार आहे. अशी माहिती ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सरचिटणीस शशिकांत ठाकूर स्पर्धा संघटनेचे अध्यक्ष गुरूनाथ म्हात्रे यांनी दिली.\nतिसरी राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा: दूर्वा, गौरी, मयुरी, पावनी यांना विजेतेपद\nऑस्ट्रेलियन ओपन: गतविजेत्या रॉजर फेडररला पराभवाचा धक्का\nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्गलला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\nडॉ. शिरीडकरने जिंकला “आर्य चषक”\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या साक्षी शितोळे व ईशा पवार यांचा सुवर्णवेध\nकोल्हापूरच्या संघानी पटाकवले जामसंडे पुरुष व महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद\nअजिंक्य रहाणे या मालिकेत करणार भारताचे नेतृत्व\nएमएस धोनी हा सुपरस्टार आहे…\nतेंडुलकर, कोहलीप्रमाणे या दिग्गजांच्या यादीत हाशिम अमलाही सामील\nसातत्याने विक्रम करणाऱ्या किंग कोहलीचा ‘हा’ विश्वविक्रम मोडीत\nन्यूझीलंड विरुद्धच्या टी२० मालिकेसाठी अशी आहे टीम इंडिया\nएमएस धोनीने चुकून घातली रिषभ पंतची जीन्स\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची २१७ पदकांसह आघाडी कायम\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या सुवर्णचौकार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसमध्ये चिन्मयला दुहेरी मुकुट; महाराष्ट्राला दोन सुवर्ण व एक रौप्य पदक\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या सुकमणी बाब्रेकर याला कास्यंपदक\n३री राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा : प्रथमेश पेनशेट्टी, आदित्य दळवी, प्रेम शहा, अभय मोरे यांना विजेतेपद\nखेलो इंडिया युथ गेम्सचा समारोप सोहळा आज\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या निखिल दुबे याचा ‘सुवर्ण’ ठोसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/filmography-marathi/%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%B9-109012900037_1.htm", "date_download": "2019-01-21T02:19:00Z", "digest": "sha1:CFXPJMVSO3U2RYY6ESSWNU73LIBZ56MB", "length": 9176, "nlines": 170, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "अमृता सिंह | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 21 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nशूट आउट एट लोखंडवाला (2007)\nदिल आशना है (1992)\nराजू बन गया जेंटलमैन (1992)\nकल की आवाज (1992)\nरुपए दस करोड़ (1991)\nपाप की आँधी (1991)\nप्यार का साया (1991)\nकरिश्मा काली का (1990)\nसच्चाई की ताकत (1989)\nगलियों का बादशाह (1989)\nचरणों की सौगंध (1988)\nखून बहा गंगा में (1988)\nनाम ओ निशान (1987)\nतेरा करम मेरा धरम (1987)\nकाला धंधा गोरे लोग (1986)\nचमेली की शादी (1986)\nहॅपी बर्थ डे अक्षय.. (स्लाईड-शो)\nयावर अधिक वाचा :\nनशीबवान' भाऊंच्या 'उनाड पाखराची झेप'\nभाऊ कदम यांच्या बहुप्रतीक्षित 'नशीबवान' चित्रपटाचं नवीन गाणं 'पाखरू' रिलीज झाले आहे. एक ...\nबॉक्स ऑफिसवर कसा राहिला सिंबाचा पाचवा दिवस\nबॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह आणि सारा अली खानची फिल्म सिंबा बॉक्स ऑफिसवर धमाल करत आहे. ...\nसासुबाईंचे हे सुनबाईंना सांगणे\nसुनबाईस...... नको जाउ धास्तावून सासुरवासाच्या दडपणाने अग मीही गेलेय ...\nश्रेया, सोनूच्या जादुई आवाजातील \"बघता तुला मी\" गाणं ...\n\"प्रेमवारी\" या चित्रपटाचे पाहिलं गाणं 'बघता तुला मी' गाणं प्रदर्शित झाले. एकमेकांना ...\nम्हणून जान्हवी कपूर शिकत आहे 'उर्दू'\n'धडक' सिनेमातून रुपेरी पडद्यावर दमदार आगमन केल्यानंतर अभिनेत्री जान्हवी कपूर आपल्या आगामी ...\nकंगनाची करणी सेनेला चेतावणी, मी सुद्धा राजपूत आहे, नष्ट ...\nमणिकर्णिका या चित्रपटात झांसीची राणी लक्ष्मीबाईची भूमिका बजावणारी चित्रपट अभिनेत्री कंगना ...\nठाकरे सिनेमातला आवाज बदला\nशिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर ठाकरे हा सिनेमा येतो आहे. यात बाळासाहेब ...\nउरी चित्रपट डाउनलोड केल्यावर काय म्हणतात विकी आणि यामी\nपायरेसीमुळे संपूर्ण जगाचे चित्रपट उद्योग परेशान आहे. चित्रपट रिलीझ झाल्याबरोबर संध्याकाळी ...\n'उरी'सोशल मीडियावर लीक, निर्मात्यांना धक्का\nसत्य घटनेवर आधारीत 'उरी : द सर्जिकल स्ट्राईक' हा सिनेमा सोशल मीडियावर लीक झालाय. यामुळे ...\nनेटफ्लिक्स, हॉटस्टारने नियमावली बनवली\nनेटफ्लिक्स व हॉटस्टार या कंपन्यांनी भारतीय सरकारकडून सेन्सॉरशिप लादली जाण्याचा धोका ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/sunil-grover-to-play-the-lead-role-in-vishal-bhardwaj-chhuriyaan-1664605/", "date_download": "2019-01-21T02:16:35Z", "digest": "sha1:EHBTY4OBI5RBNL3M3D6CMN7KVMD42ARO", "length": 11140, "nlines": 192, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Sunil Grover to play the lead role in Vishal Bhardwaj Chhuriyaan | सुनील ग्रोवरला लागली लॉटरी; या प्रसिद्ध दिग्दर्शकासोबत करणार काम | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\nशशिकला यांना तुरुंगात विशेष वागणूक\nसुनील ग्रोवरला लागली लॉटरी; या प्रसिद्ध दिग्दर्शकासोबत करणार काम\nसुनील ग्रोवरला लागली लॉटरी; या प्रसिद्ध दिग्दर्शकासोबत करणार काम\n'दंगल गर्ल' सान्या मल्होत्रा आणि टेलिव्हिजन अभिनेत्री राधिका मदनसोबत साकारणार भूमिका\nप्रेक्षकांना खळखळून हसवणारा कॉमेडियन सुनील ग्रोवर आता दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांच्या आगामी ‘छुरियाँ’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘द कपिल शर्मा शो’मध्ये ‘मशहूर गुलाटी’, ‘गुत्थी’ आणि ‘रिंकू भाभी’ यांसारख्या भूमिका साकारत त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली. आता मोठ्या पडद्यावर सुनील कॉमेडी चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहे.\n‘पिंकविला’ या वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, सुनीलसोबत ‘दंगल गर्ल’ सान्या मल्होत्रा आणि एकता कपूरच्या ‘मेरी आशिकी तुमसे ही’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली राधिका मदन यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. ‘सुनीलचं अभिनय कौशल्य पाहून मी भारावलो. माझ्या चित्रपटात त्याची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. अभिनेत्यासोबतच तो माणूस म्हणूनही तो सगळ्यांची मनं जिंकतो. प्रत्येक जण त्याच्याशी बोलण्यासाठी उत्सुक असतो आणि आता त्याच्यासोबत काम करण्यासाठी मी सुद्धा उत्सुक आहे,’ असं विशाल भारद्वाज म्हणाले.\nPHOTOS: टेलिव्हिजनची बहुचर्चित जोडी अडकली विवाहबंधनात\nया चित्रपटातील एका भागासाठी सान्या आणि राधिका यांना १० ते १२ किलो वजन वाढवावे लागणार असून माऊंट अबू इथं शूटिंग करण्यात येईल, अशीही माहिती त्यांनी दिली. आता सुनीलच्या या चित्रपटाबद्दल त्याच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली असून त्याची नेमकी भूमिका काय असणार याकडेच सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात ��नुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nआजचे राशीभविष्य, सोमवार, २१ जानेवारी २०१९\nपोट भरण्यासाठी मी एकेकाळी कोथिंबीरसुद्धा विकली; नवाजुद्दीनने सांगितल्या संघर्षाच्या आठवणी\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\n'फक्त कधी आणि कुठे ते सांग'; सारासोबत डेटला जाण्यास कार्तिक आर्यन तयार\nतुझं करिअर उद्ध्वस्त करू, सेटवर जाळपोळ करू; करणी सेनेची कंगनाला धमकी\nमी नायक नाही, कलाकार आहे..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nसत्तेचे केंद्रीकरण की महाआघाडी\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\n.. तर रिझव्‍‌र्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nपंधरा वर्षांनी रेल्वेत पुन्हा कुल्हडचा वापर\nस्वप्निल जोशीला भेटण्याची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.missionmpsc.com/vishwas-nangare-patil-speech/", "date_download": "2019-01-21T01:35:41Z", "digest": "sha1:NWYARE4HPTL4RELBNI43JLHRI4UFIAZV", "length": 14421, "nlines": 268, "source_domain": "www.missionmpsc.com", "title": "[Video] Inspiring Speech by Vishwas Nangare-Patil | Mission MPSC", "raw_content": "\nHome Inspirational Video विश्वास नांगरे-पाटील यांचे काही प्रेरणादायी व्हिडीओ\nविश्वास नांगरे-पाटील यांचे काही प्रेरणादायी व्हिडीओ\nपुणे येथील सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्यूट येथे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणातून विद्यार्थ्यांना काही महत्त्वाच्या टिप्स् दिल्या. एकूण ४ व्हिडीओ आहेत. नक्की पहा. यानंतर आपल्या प्रतिक्रिया आवश्य नोंदवा. Inspiring Speech by Vishwas Nangare-Patil\n अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.[edsanimate_end]\nविश्वास नांगरे-पाटील यांच्या तरुणाईसाठीच्या काही टिप्स\nविश्वास नांगरे-पाटील यांच्या तरुणाईसाठीच्या काही टिप्स\nछत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र वाचाच. त्यातून सतत तुमच्यातील नवचेतना जागेल.\nआयुष्याचे ध्येय वयाच्या पंधराव्या वर्षीच ठरवा.\nजीवन ही एक शर्यत आहे आणि परमेश्वर या शर्यतीचा “रायडर‘ आहे. चटके, फटके, वेदना सहन करा आणि या शर्यतीत जिंकण्याचा वज्रनिर्धार करा.\nस्वतःची बलस्थानं, दुर्बलस्थानं ओळखा आणि संधीसह त्यासमोरील आव्हानांचा सर्वांगीण अभ्यास करा. झपाटून कामाला लागा. Inspiring Video by Vishwas Nangare-Patil\nयोग्य वेळ आणि परफेक्ट प्लॅनिंगच्या जोरावर यशाची लढाई नक्कीच जिंकता येते.\nप्लॅनिंग म्हणज�� फार काही वेगळं नसतं. काय, कुठे, कसे आणि केव्हा मिळवायचे, याचे ऍडव्हान्समध्ये नियोजन करा आणि त्याचा ध्यास घ्या.\nशांततेच्या काळात जास्त घाम गाळाल, तर प्रत्यक्ष युद्धात कमी रक्‍त सांडते. महाविद्यालयीन जीवनाच्या शांततेच्या काळात अधिक कष्ट करा. त्यामुळे प्रत्यक्ष करिअरच्या यशोशिखरावर जाताना कमी कष्ट घ्यावे लागतील.\nस्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवा. प्रसंगी काही नियम तोडा. अपयशाला तर अजिबातच घाबरू नका. पण यशोशिखरावर गेल्यानंतर देशासाठी, समाजासाठीच आपले जीवितकार्य माना. vishwas nangare patil speech\nकेवळ स्वप्नं पाहणाऱ्यांची रात्र मोठी असते. स्वप्नं प्रत्यक्षात साकारणाऱ्यांचा दिवस मोठा असतो. vishwas nangare patil poem in marathi\nयश शेवटचं नसतं आणि अपयश कधी संपवणारं नसतं. महत्त्वाचा असतो तो आपला आत्मविश्वास.\nजे निवडाल ते स्वतःच्या हिमतीनं निवडा. थांबलात तर मग दुसऱ्या कुणाला जमलं नाही ते “शिळं-पाकं‘ तुमच्या पदरात पडेल.\nकितीही अपयश आलं तरी गांगरून जाऊ नका. पुन्हा पेटून उठा; अन्यथा आयुष्यभर सपाटून मार खाल.\n“प्रेम, मदत आणि सेवा‘ ही त्रिसूत्रीच तुम्हाला कुठल्याही धर्मग्रंथातून मिळेल.\n[quote font_size=”22″ arrow=”yes”]व्हिडीओ कसा वाटला आम्हाला आवश्य कळवा. अपडेट राहण्यासाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज – Mission MPSC[/quote]\nPrevious articleचालू घडामोडी – १३ मार्च २०१६\nNext articleचालू घडामोडी – १४ मार्च २०१६\nमासिकांमधून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास कसा करावा\nमिशन एमपीएससी पोर्टलवर आजपासून सुरु करा युपीएससी, बॅकिंगसह देशपातळीवरील स्पर्धा परीक्षांची तयारी\nआदिवासी मुलांसाठीचा आशेचा सूर्य चमकला\nरिक्षा चालकाचा मुलगा बनला आयएएस अधिकारी\nराज्यसेवा पूर्व परीक्षा पुस्तक सूची : दत्तात्रय भिसे सर\nMPSC राज्यसेवा CSAT ची तयारी कशी करावी\nगुगलवर सर्च केल्यास डाउनलोड करण्यासाठी खूप ऑप्शन दिसतील. अधिक माहितीसाठी पुढील लिंकवर क्लिक करा http://bit.ly/1XsgGfg\nमहाराष्ट्रातील उमेदवारांना यूपीएससी मार्गदर्शन\nराज्य लोकसेवा परीक्षेला बसणाऱ्यांना दिलासा\nस्पर्धा परीक्षेतील भरती प्रक्रिया व गैरकारभाराविरोधात आक्रोश मोर्चा\n‘मिशन एमपीएससी’चे एक लाख सदस्यांचे कुटूंब\nएमपीएससी परीक्षेसाठी शाळा, महाविद्यालयांचा नकार\nइंडियन ऑईल मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांसाठी भरती\nकेंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये (CISF) 429 जागांची भरती\nमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात मेगा भरती\nबृहन्मुंबई महानगरपालिकेत ‘दुय्यम अभियंता’ पदांच्या 291 जागा\nमहाराष्ट्र वन विभागामध्ये वनरक्षक पदांकरीता मेगा भरती\nमासिकांमधून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास कसा करावा\nमिशन एमपीएससी पोर्टलवर आजपासून सुरु करा युपीएससी, बॅकिंगसह देशपातळीवरील स्पर्धा परीक्षांची...\nआदिवासी मुलांसाठीचा आशेचा सूर्य चमकला\nMission STI – अभ्यास कसा करावा..\nविक्रीकर निरीक्षक (STI) पूर्व परीक्षेचा पेपर कसा सोडवावा\nडाउनलोड करा चालू घडामोडी मासिक - डिसेंबर २०१८\nमहाराष्ट्रातील उमेदवारांना यूपीएससी मार्गदर्शन\nएमपीएससी : राज्यव्यवस्था घटकाची तयारी\nइंडियन ऑईल मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांसाठी भरती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "http://estudycircles.com/16-22-september-2018-current-affairs/", "date_download": "2019-01-21T02:14:27Z", "digest": "sha1:CT4LBJNVNBRHVTUQ5NRCLZDQGDRQQMWT", "length": 33789, "nlines": 296, "source_domain": "estudycircles.com", "title": "16-22 September 2018 || Current Affairs || - eStudycircle -MPSC/UPSC/SSC/TALATHI/POLICE BHARTI...", "raw_content": "\nMarathi Grammar -मराठी व्याकरण\nमहत्वाचे पुरस्कार / IMP PRIZE\nLive Test – सराव परीक्षा\nआयुष्मान भारत 23 सप्टेंबर पासून\nदेशातील 10 कोटी कुटुंबांना प्रत्येकी 5 लाख रूपयांचे विमा संरक्षण देऊ करणाऱया महत्वाकांक्षी आयुषमान भारत विमा योजनेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी रांची येथे केला आहे.\nही जगातील सर्वात मोठी सरकारी विमा योजना मानली जात आहे. या योजनेत लहान मोठय़ा 1 हजार 300 आरोग्य समस्यांचा समावेश करण्यात आला असल्याने ती सर्वंकष असल्याचे म्हटले जात आहे.\nया योजनेची माहिती मोदींनी स्पष्ट केली.\nकोणालाही खरे तर रूग्णालयात जाण्याची आवश्यकताच भासू नये.\nतथापि, तशी ती भासलीच तर ‘आयुषमान’ योजना त्याच्या साहाय्यार्थ धावून येईल.\nही योजना देशातील 10 कोटी कुटुंबांमधील 50 कोटी गरीब लोकांना आरोग्य विम्याचे संरक्षण देणार आहे.\nसंयुक्त राष्ट्र महासचिव ऍण्टोनियो गुतेरेस पुढील महिन्याच्या प्रारंभी भारताचा दौरा करणार आहेत. संयुक्त राष्ट्र महासचिव या नात्याने त्यांचा हा पहिला भारत दौरा असेल.\nत्यांचा दौरा महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंती कार्यक्रमाच्या शुभारंभावेळी होणार असल्याची माहिती त्यांचे उपप्रवक्ते फरहान हक यांनी दिली.\n1 ऑक्टोबर रोजी गुतेरेस औपचारिक स्वरुपात नवी दिल्ली येथील नव्या संयुक्त राष्ट्र भवनाचे अनावरण करणार आहेत.\nदोन ऑक्टोबर र���जी गुतेरेस हे महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय स्वच्छता संमेलनाच्या समारोप सत्रात भाग घेतील. या दौऱयादरम्यान राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विदेशमंत्री सुषमा स्वराज यांची गुतेरेस हे भेट घेणार आहेत.\n‘जागतिक आव्हान, जागतिक तोडगा’ विषयावर इंडिया हॅबिटॅट सेंटरमध्ये व्याख्यान देण्यापूर्वी गुतेरेस हे लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांच्याशी चर्चा करणार आहेत.\nयानंतर आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या महाअधिवेशनाच्या बैठकीत ते सहभागी होतील.\n3 ऑक्टोबर रोजी दुपारी ते अमृतसर येथील सुवर्ण मंदिराला भेट देणार आहेत.\nमहासचिव म्हणून निवडून येण्यापूर्वी त्यांनी भारताचा दौरा केला होता.\nत्या दौऱयावेळी त्यांनी स्वराज यांची भेट घेतली होती.\nज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ चिपळूणकर यांचे निधन:-\nज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ वि.वि. चिपळूणकर निधन झाले.\nराज्याचे शिक्षण संचालक म्हणून निवृत्त झालेल्या चिपळूणकर यांनी राष्ट्रीय शिक्षण नियोजन प्रशासन संस्थेचे सल्लागार म्हणूनही अनेक वर्षे काम केले.\nविद्याधर विष्णू उर्फ वि.वि. चिपळूणकर यांचा जन्म 13 एप्रिल 1929 रोजी मुंबईत झाला.\n1948 मध्ये शिक्षकी पेशा पत्कारलेले चिपळूणकर 1987 मध्ये राज्याच्या शिक्षण संचालकपदावरून निवृत्त झाले.\nशिक्षण संचालकपदाच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी गुणवत्तापूर्ण दर्जेदार शिक्षण देण्यासाठी अनेक उपक्रम राबविले.\n‘चिपळूणकर समिती‘च्या अहवालामुळे सर्वपरिचित झालेल्या चिपळूणकरांनी ग्रामीण भागातील बुद्धिमान विद्यार्थ्यांसाठी तत्कालीन शिक्षणमंत्री मधुकरराव चौधरी यांच्या पाठिंब्याने शासकीय विद्यानिकेतनची संकल्पना साकारली.\n‘उद्धरावा स्वये आत्मा‘ हे विद्यानिकेतनचे ब्रीदवाक्‍य त्यांनीच सुचवले होते.\nमाध्यमिक शिक्षक, शासकीय विद्यानिकेतनचे प्राचार्य, शिक्षणाधिकारी, शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य, बालभारतीचे संचालक, शिक्षण संचालक अशा विविध पदांवर त्यांनी काम केले.\nसार्वजनिक क्षेत्रातील बॅंक ऑफ बडोदामध्ये विजया आणि देना बॅंकेला विलीन केल्यानंतर आठवडाभरात आणखी तीन बॅंकांचे विलीनीकरण करण्याची तयारी केंद्र सरकारने सुरू केली आहे.\nपंजाब नॅशनल बॅंक, ओरिएंटल बॅंक ऑफ कॉमर्स (ओबीसी) आणि आंध्र बॅंक या तीन बॅंकांची मिळून नवीन जम्बो बॅंक अस्तित्वा��� येणार आहे.\nगेल्या दोन वर्षांत भरमसाट बुडीत कर्जांमुळे सार्वजनिक बॅंकांची आर्थिक स्थिती कमजोर झाली आहे.\nबहुतांश बॅंका तोट्यात असून सरकारवर भांडवल मदतीचा दबाव वाढत आहे.\nगेल्या वर्षी सरकारने भारतीय स्टेट बॅंकेत पाच सहयोगी बॅंका आणि भारतीय महिला बॅंकेचे विलीनीकरण केले\nयामुळे स्टेट बॅंकेचा जगातील 50 बड्या बॅंकांमध्ये समावेश झाला.\nनुकतेच बॅंक ऑफ बडोदा, विजया बॅंक आणि देना बॅंक या तीन बॅंकांचे विलीनीकरण करण्यात आले.\nडिसेंबर अखेर पंजाब नॅशनल बॅंक, ओरिएंटल बॅंक ऑफ कॉमर्स आणि आंध्र बॅंकेचे विलीनीकरण करण्यासंदर्भात या बॅंकांच्या प्रमुखांशी चर्चा सुरू असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.\n29 सप्टेंबर हा दिवस ‘सर्जिकल स्ट्राइक’ दिवस\nविद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) देशभरातील विद्यापीठे आणि उच्च शिक्षण संस्थांना 29 सप्टेंबर हा दिवस ‘सर्जिकल स्ट्राइक’ दिवस म्हणून पाळण्याचे आदेश दिले आहेत.\nयुजीसीने सर्व विद्यापीठांच्या कुलगुरुंना पत्र पाठवले असून यात सर्व विद्यापीठांतील एनसीसीच्या कॅडेट्सना 29 सप्टेंबर रोजी विशेष परेड घेण्यास सांगण्यात आले आहे.\nपरेडनंतर एनसीसीचे कमांडर सीमेच्या संरक्षणासंबंधी या कॅडेट्सना संबोधित करतील.\n29 सप्टेंबर 2016 रोजी भारत-पाकिस्तान सीमेवरील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपलिकडे जाऊन दहशतवाद्यांच्या सात तळांवर हल्ले करीत सर्जिकल स्ट्राइक केले होते.\nविशेष दलाच्या या कारवाईत पाकव्याप्त काश्मीरमधून घुसखोरीच्या तयारीतील दहशतवाद्यांचे मोठे नुकसान झाले होते.\nरशियाकडून क्षेपणास्त्र घेतल्यास भारतावर निर्बंध\nभारतरशियाकडून 450 कोटी डॉलर्स खर्चून ‘एस-400‘ ही अत्याधुनिक क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी करीत आहे. त्यामुळे भारतीय लष्कराची ताकद वाढणार आहे.\nपण रशियन व्देषामुळे ही क्षेपणास्त्र खरेदी अमेरिकेला खुपत आहे.\nत्यामुळे त्यांनी भारतावर निर्बंध आणण्याची तयारी केली आहे.\nभारत-रशिया संरक्षण संबंधांतर्गत भारत ही खरेदी करीत आहे. अशीच खरेदी चीननेही केली होती.\nपण त्यानंतर अमेरिकेने चीनवर आर्थिक निर्बंध आणले.\nचिनी मालाच्या आयातीवर अमेरिकेने भरमसाट शुल्क लावले. त्याचा चिनी बाजारपेठेवर विपरीत परिणाम झाला.\nअसेच निर्बंध आता अमेरिका भारतावर आणू पाहत आहे.\nजगातील पहिली हायड्रोजन ट्रेन ट्रॅकवर\nएका मर्यादेबाहेर हो���ारे कार्बन डाय ऑक्साइडचे उत्सर्जन ग्लोबल वॉर्मिंग आणि वातावरण बदलाला कारणीभूत आहे.\nवाहतुकीच्या साधनांमुळे कार्बन उत्सर्जनातून मोठया प्रमाणात प्रदूषण निर्माण होते.\nबस आणि गाडयांच्या तुलनेत ट्रेनमुळे कमी प्रदूषण होत असले तरी ट्रेनमधून होणाऱ्या कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण जास्तच आहे.\nया समस्येवर तोडगा काढण्यासाठी हायड्रोजनवर चालणाऱ्या ट्रेनची निर्मिती करण्यात आली आहे.\nहायड्रोजन ऊर्जेवर चालणारी ही ट्रेन संपूर्णपणे प्रदूषण मुक्त आहे.\nया ट्रेनमधून कुठल्याही प्रदूषणकारी घटकांची निर्मिती होणार नाही.\nया ट्रेनमध्ये लिथियम-आयन बॅटरीजचा वापर करण्यात आला आहे.\nअलस्टोममध्ये या हायड्रोजन ट्रेनची निर्मिती करण्यात आली असून हायड्रोजनच्या सिंगल टँकवर ही ट्रेन 1 हजार किलोमीटरपर्यंत अंतर कापू शकते.\nडिझेल ट्रेन प्रमाणेच या ट्रेनमध्ये इंधनाची रचना आहे.\nट्रेनची अतिरिक्त ऊर्जा लिथियम आयन बॅटरीमध्ये साठवून ठेवण्याची सुविधा आहे.\nप्रवाशांसाठी जगातील या पहिल्या हायड्रोजन ट्रेनची सेवा जर्मनीमध्ये सुरु झाली आहे.\nआंतरराष्ट्रीय नेमबाज राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार जाहीर\nमहान भारत केसरी दादू दत्तात्रय चौगुले यांना मेजर ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार, तर आंतरराष्ट्रीय नेमबाज राही सरनोबत हिला अर्जुन पुरस्कार जाहीर झाला.\nदोन दिवसांपूर्वी दोघांची या पुरस्कारांसाठी शिफारस झाली होती.\nदिल्ली येथील राष्ट्रपती भवन येथे 25 सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता पुरस्कारांचे वितरण होईल.\nदरम्यान चौगुले यांनी न्यूझीलंड येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक मिळविले.\nत्यानंतर 1970 व 1971 मध्ये महाराष्ट्र केसरी, 1973 मध्ये रुस्तम-ए-हिंद व महान भारत केसरीची गदा मिळविली.\nत्यांनी 1976 मध्ये राष्ट्रीय, तर 1978 मध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग नोंदवला.\nआशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळविल्यानंतर अर्जुन पुरस्कारासाठी राहीची शिफारस झाली होती. तिने यापूर्वी 2008 मधील राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण, 2010 मधील राष्ट्रकुलमध्ये सुवर्ण व रौप्य, तर 2014 मधील राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले होते.\n2013 मध्ये दक्षिण कोरियातील विश्‍वचषक नेमबाजीत सुवर्ण, तर 2014 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत कास्यपदकाची कमाई केली आहे\nविराट कोहलीला खेलरत्न पुरस्कार जाहीर\nटीम इंड��याचा कर्णधार विराट कोहली आणि वेटलिफ्टर मीराबाई चानू यांना राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जाहीरझाला आहे.\nसूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अर्जुन पुरस्कार समितीने कर्णधार विराट कोहली आणि मीराबाई चानू यांची शिफारस केली होती.\nकर्णधार कोहली याला नुकत्याच झालेल्या इंग्लंड दौऱ्यात कसोटी मालिकेतील मालिकावीराचा किताब मिळाला होता.\nविराट कोहलीने या मालिकेत सर्वाधिक 593 धावा केल्या.\nतर मीराबाई चानू हिचीही प्रगती वाखाणण्याजोगी झाली आहे.\nमीराबाई चानू हिने ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये सुवर्ण कामगिरी केली होती.\n48 किलो वजनी गटातील वेटलिफ्टींग प्रकारात आपली छाप पाडत तिने भारताला सुवर्णपदक मिळवून दिले होते.\nतसेच याशिवाय, 2017 मध्ये मीराबाई चानू हिने जागतिक वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये विश्‍वविक्रम नोंदवून जेतेपदाला गवसणी घातली होती.\nतिने 48 किलो वजनी गटात 194 किलो (स्नॅचमध्ये 85 आणि क्लीन-जर्कमध्ये 109 किलो) वजन उचलून भारताला दोन दशकांनंतर सुवर्णपदक मिळवून दिले.\nअशी कामगिरी करणारी चानू दुसरी भारतीय वेटलिफ्टर ठरली होती.\n22 वर्षांपूर्वी कर्नाम मल्लेश्‍वरी हिने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण कामगिरी केली होती.\nभारताच्या सजन भनवालला रौप्यपदक\nस्लोवाकियात सुरु असलेल्या World Junior Wrestling स्पर्धेत भारताच्या सजन भनवालने रौप्यपदकाची कमाई केली\n77 किलो ग्रेको रोमन प्रकारात रशियाच्या इस्लाम ओपिव्हने सजनवर मात करुन सुवर्णपदकाची कमाई केली.\nया स्पर्धेत मिळवलेल्या रौप्यपदकासह सजन Junior Wrestling मध्ये लागोपाठ पदक मिळवणारा पहिला भारतीय पैलवान ठरला आहे.\n2017 साली झालेल्या स्पर्धेत सजनने कांस्यपदकाची कमाई केली होती.\nसजन व्यतिरीक्त 55 किलो ग्रेको रोमन प्रकारात भारताच्या विजयनेही कांस्यपदकाची कमाई केली.\nवरुण, अनुष्का ‘स्कील इंडिया’ या मोहिमेचे दूत\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरु केलेल्या ‘स्कील इंडिया‘ या मोहिमेचे दूत म्हणून अभिनेता वरूण धवन आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा या दोघांची निवड करण्यात आली आहे.\nयाबाबतची माहिती ‘प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो’कडून (पीआयबी) देण्यात आली.\n‘सुई-धागा: मेड इन इंडिया‘ या चित्रपटात अनुष्का शर्मा आणि वरुण धवन यांची प्रमुख भूमिका आहे. देशातील प्रगतीवर आधारित हा पहिलाच चित्रपट आहे.\nया च��त्रपटात भारतातील कुशल आणि प्रभावशाली कारागीरांचे तसेच तळागाळातील कुशल कामगारांचे चित्र रेखाटण्यात आले आहे.\nतसेच याशिवाय या कारागीरांसमोरील प्रश्न आणि समस्या मांडण्यात आल्या आहेत. या समस्यांना हे कारागीर कशाप्रकारे सामोरे जातात, हे दाखविण्यात आले आहे.\nया चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर वरूण धवन आणि अनुष्का शर्मा हे दोघेही ‘स्कील इंडिया’साठी काम करणार आहेत. या योजनेंतर्गत देशातील विविध भागातील कुशल कारागीर यांच्यासाठी वेळ देणार आहेत.\nपहिल्या हायड्रोजन ट्रेनची सेवा ……. मध्ये सुरु झाली आहे.\n‘स्कील इंडिया‘ या मोहिमेचे दूत म्हणून अभिनेता …….आणि अभिनेत्री ………या दोघांची निवड करण्यात आली आहे.\n…….आणि ………यांना राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जाहीरझाला आहे.\nभारतरशियाकडून 450 कोटी डॉलर्स खर्चून ——-ही अत्याधुनिक क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी करीत आहे.\n29 सप्टेंबर हा दिवस ‘—–’ दिवस\nइन्फोसिसच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आणि व्यवस्थापकीय संचालकपदी (एमडी) सलील एस. पारेख यांची नियुक्ती\nMarathi Grammar -मराठी व्याकरण\nमहत्वाचे पुरस्कार / IMP PRIZE\nLive Test – सराव परीक्षा\nचालु घडामोडी व नौकरी मिळवा ई-मेल मध्ये\nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nखालीलपैकी सर्वात हलका वायू कोणता \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/child-care-tips-marathi/%E0%A4%95%E0%A4%B6%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A4%AF%E0%A5%80-114091700014_1.html", "date_download": "2019-01-21T02:06:23Z", "digest": "sha1:QRVGZIFRCTHIGB7U2MBEIVXCFELCK7ZC", "length": 9761, "nlines": 126, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "कशा बदलाल सवयी? | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 21 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nबर्‍याच लहान मुलांना अंगठा चोखण्याची सवय असते. काहींची ही सवय बरेच दिवस कायम राहते. अशा वेळी धाक दाखवणे, शिक्षा करणे, एखादी चापटी मारणे, चारचौघात टीका करणे आदी उपाय केले जातात. पण त्यामुळे मुलांवरील ताण वाढतो. म्हणूनच अंगठा चोखण्याची सवय घालवण्यासाठी पालकांनी संयम ठेवावा. मुलांवर कुठल्याही प्रकारचा ताण येणार नाही याची काळजी घ्यावी.\nमुलं स्तनपान करणारी असली तर हळूहळू ही सवय कमी करावी. मुलांची उपेक्षा करू नये अथवा त्यांच्या मनात भीती उत्पन्न होईल अशी कृती करू नये.\nमुलांना जवळ घेऊन समजुतीच्या स्वरात याचे तोटे सांगावेत. मुलांना विविध खेळात आणि अँक्टिव्हिटीजमध्ये गुंतवून ठेवावं. बराच वेळ अंगठा तोंडात गेला नाही तर शाबासकी द्यावी आणि एखादी भेटही द्यावी. मूल मोठं असेल तर त्याच्या समोर आरसा ठेवावा आणि अंगठा चोखताना तू कसा वाईट दिसतोस, हे दाखवावं.\nबाळंतपण आणि त्वचेचे आरोग्य\nवजन कमी करण्याचे उपाय\nकेस आणि त्वचेसाठी औषधी तेल\nयावर अधिक वाचा :\nPUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये\nव्हिडिओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती असेलच परंतु आपल्याला कदाचित याच्या वाईट ...\nभारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा ...\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश\nशिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...\nडाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल\nगेल्या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ ...\nमायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार\nप्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ ...\nनवीन वर्षात अशी घ्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी\nउपचाराहून प्रतिबंध अधिक चांगला. या नवीन वर्षात आपण ही म्हण गांभीर्याने घ्यायला हवी आणि ...\nसुभाषचंद्र बोस : तुम मुझे खून दो मै तुम्हे आजादी दूंगा\nतुम मुझे खून दो मै तुम्हे आजादी दूंगा अशी घोषणा करणार्‍या सुभाषचंद्र बोस यांचे स्थान ...\nसर्वप्रथम कस्टर्ड पावडर दूधात मिसळून घ्यावे बाकी उरलेले दूध उकळत ठेवावे व त्यात हळू हळू ...\nफास्टफूड एका प्रकारे व्यसन, सिगारेट-अल्कोहोल जितकेच घातक\nसिगारेट किंवा अल्कोहोलचे व्यसन असलेल्या लोकांना याचे सेवन सोडल्यावर ज्या प्रकारे ...\nफळांपासून कोण कोणते जीवनसत्व मिळतात जाणून घ्या...\nफळे आपल्या आरोग्याची तसेच आपल्या सौंदर्याची काळजी घेत असतात. दररोजच्या आहारात फळाचा ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/maharashtra-day/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%82-%E0%A4%9B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80-108043000030_1.htm", "date_download": "2019-01-21T01:29:00Z", "digest": "sha1:O6MJVT72ONIAVTVDRXTTP754BZZLIOWS", "length": 16582, "nlines": 124, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "मराठी अ���्मितेचा मानबिंदू- छत्रपती शिवाजी | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 21 जानेवारी 2019\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमराठी अस्मितेचा मानबिंदू- छत्रपती शिवाजी\nवस्तुनिष्ठ भूमिकेवरून विचार केला तरच शिवाजीमहाराजांच्या थोरवीचे आकलन होईल. त्यांनी स्वराज्यसंस्थापना केली याचा अर्थ त्यांनी मुसलमानांचे वर्चस्व नाहीसे केले. युरोपीय व्यापार्‍यांच्या वखारी लुटल्या आणि जाळल्या याचा अर्थ त्यांच्या आक्रमक वृत्तीला पायबंद घातला. ते लोकोत्तर पुरूष होते याविषयी वाद असण्याचे कारण नाही. जगातील कोणत्याही विभूतीच्या अंगी आढळणारे अनेक असाधारण गुण त्यांच्या ठायी एकत्रित झाले होते. लहानपणापासून नाना प्रकारची संकटे सोसल्यामुळे त्यांना जगाचा विशेष अनुभव होता आणि त्याचा योग्य उपयोग करून घेण्याची बुद्धी स्वभावात:च त्यांच्या ठिकाणी होती. त्यांची राहणी साधी होती. त्यामुळे शिपाईगड्यांत त्यांच्यासंबंधी आपुलकी होती. त्या बळावर त्यांनी आपल्याभोवती जीवास जीव देणारे असंख्य मित्र गोळा केले होते.\nमहाराज नीतिमान होते. त्यांना कोणतेही व्यसन नव्हते. शत्रूच्या स्त्रियांना त्यांनी सुखरूपपणे त्यांच्या घरी पोहोचविल्याचे प्रसंग त्यांच्या चरित्रात आहेत. आपल्या आचरणाने त्यांनी प्रजेला नीतीचा धडा शिकविला होता. त्यांच्या राजनीतीत शक्ती व युक्ती या दोहींचा समन्वय होता. ते जसे शूर योद्धे होते तसे बुद्धिमान मुत्सद्दी होते. ध्येय आणि व्यवहार यांची सांगड घालण्याचे कौशल्य त्यांना साधले होते.\nत्यांची धर्मावर नि:सीम श्रद्धा होती. धर्मभावना त्यांच्या अंत:करणात सदैव जागृत होती. राष्ट्रोन्नती धर्मोन्नतीवर अवलंबून आहे अशी त्यांची दृढ धारणा होती. तिच्या अनुषंगाने त्यांची सारी कार्ये होत. राज्यव्यवहाराबाबत त्यांचा स्वभाव अत्यंत कडक होता. गुन्हेगाराला ते जबरदस्त शिक्षा दिल्याशिवाय राहात नसत. प्रतापराव गुजरांवरचा त्यांचा राग इतिहासात नमूद आहे. कारभारात महाराज कडक असले तरी मुळात ते अंत:करणाने कोमल व दयाशील होते. त्यांनी पैसा गोळा केला. कारण सैन्य ठेवण्यास पैसा उभारावा लागतो. आणि सैन्याशिवाय शत्रूला तोंड देता येत नाही. त्यांनी थोड्या पैशांत व थोड्या खर्चात फौजफाटा व गड, किल्ले यांची अत्यंत उत्तम व्यवस्था ठेवली. अडाणी मावळ्यांना त्यांनी ���ाताशी धरले व स्वराज्यस्थापनेचे कार्य केले. यात त्यांची योजकता व्यक्त होते. त्यांच्या पश्चात हे कार्य कुणास साधले नाही. कारण मराठ्यांशी जशी परंपरा ऐकू येते तशी मावळ्यांची परंपरा ऐकू येत नाही. या वस्तुस्थितीचा कदाचित आनुवंशिकतेशी संबंध असावा.\nराज्यकारभारात महाराज सदैव सावध होते. त्यांचे हेरांचे खाते होते. त्यांच्या हेरांत बहिर्जी नाईक प्रसिद्ध आहे. कारभार चालविण्यासाठी त्यांनी अष्टप्रधान नेमले होते. त्यांच्यात कामाची वाटणी करण्यात आली होती, त्यांची शिस्त अत्यंत कडक होती. त्यांनी जिंकलेल्या मुलुखावर चौथाई म्हणून एक नवीन हक्क बसविला. त्या चौथाईच्या उत्पन्नावर जिंकलेल्या प्रदेशाच्या संरक्षणाचा आणि फौजेच्या इतर खर्चाचा भार असे. तिच्यावरून इंग्रजांना तैनाती फौजेची कल्पना स्फुरली होती. महाराजांची फौज किती शिस्तबद्ध होती याची साक्ष त्यांचे हे पत्र देईल.\nपावसाळ्याच्या तोंडी त्यांनी सैन्याला ताकीद दिली आहे, ''पावसाळ्याकारणे पागेस सामा व दाणा व वरकड केला होता तो कित्येक खर्च होऊन गेला. परंतु जरूर जाले त्याकरिता कारकुनाकडून व गडोगडी गल्ला असेल तो देववून जैसीतैसी पागेची बेगमी केली आहे. असेल तोवरी धुंदी करून चाराल. मग पडत्या पावसात काही मिळणार नाही. उपास पडतील. घोडी मरावयास लागतील. म्हणजे विलातीस तसवीस देऊ लागाल. तरी रयतेस काडीचा आधार द्यावयाची गरज नाही. घलक पागेचे आहेत, खण धरून राहिले असतील, कोणी आगट्या करतील, कोणी भलतेच जागा चुली रंधनाला करतील, कोणी तंबाकूला आगी घेतील. गवत पडले आहे ऐसे अगर वारे लागले आहे ऐसे मनामन आणिता म्हणजे अविस्त्राच एखादा दगा होईल. रात्रीस दिवा घरात असेल, अविस्त्राच उंदीर वात नेईल, ते गोष्टी न हो. बदनामी ज्यावर येईल त्यास, मराठियाची तो इज्जत वाचणार नाही.\n(महाराष्ट्राच्या जीवनातील स्थित्यंतरे पुस्तकातून साभार)\nमराठी अस्मितेचा मानबिंदू- छत्रपती शिवाजी\nयावर अधिक वाचा :\nमराठी अस्मितेचा मानबिंदू- छत्रपती शिवाजी\nPUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये\nव्हिडिओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती असेलच परंतु आपल्याला कदाचित याच्या वाईट ...\nभारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा ...\nसर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश\nशिवस्मारकाचे काम थ��ंबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...\nडाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल\nगेल्या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ ...\nमायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार\nप्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ ...\nनवीन वर्षात अशी घ्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी\nउपचाराहून प्रतिबंध अधिक चांगला. या नवीन वर्षात आपण ही म्हण गांभीर्याने घ्यायला हवी आणि ...\nसुभाषचंद्र बोस : तुम मुझे खून दो मै तुम्हे आजादी दूंगा\nतुम मुझे खून दो मै तुम्हे आजादी दूंगा अशी घोषणा करणार्‍या सुभाषचंद्र बोस यांचे स्थान ...\nसर्वप्रथम कस्टर्ड पावडर दूधात मिसळून घ्यावे बाकी उरलेले दूध उकळत ठेवावे व त्यात हळू हळू ...\nफास्टफूड एका प्रकारे व्यसन, सिगारेट-अल्कोहोल जितकेच घातक\nसिगारेट किंवा अल्कोहोलचे व्यसन असलेल्या लोकांना याचे सेवन सोडल्यावर ज्या प्रकारे ...\nफळांपासून कोण कोणते जीवनसत्व मिळतात जाणून घ्या...\nफळे आपल्या आरोग्याची तसेच आपल्या सौंदर्याची काळजी घेत असतात. दररोजच्या आहारात फळाचा ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.sharadjoshi.in/taxonomy/term/155", "date_download": "2019-01-21T01:37:37Z", "digest": "sha1:4TJRHWXJ4UF54DNLJCONDI4LBVYDWSWG", "length": 3567, "nlines": 105, "source_domain": "www.sharadjoshi.in", "title": "अहिला आघाडी | योद्धा शेतकरी", "raw_content": "\nचांदवडची शिदोरी : स्त्रियांचा प्रश्न\nअर्थ तो सांगतो पुन्हा\nबळीचे राज्य येणार आहे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\nलेखनाची भाषा बदलण्यासाठी खिडकीत क्लिक करा. किंवा Ctrl+Space वापरा.\n६ वे महिला अधिवेशन - रावेरी\nसंपादक यांनी शुक्र, 11/01/2013 - 06:52 ह्यावेळी प्रकाशित केले.\n६ वे महिला अधिवेशन - रावेरी\nटॅग, शब्दखुणा, लेबल, Tags:\nRead more about ६ वे महिला अधिवेशन - रावेरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-19-october-2018/", "date_download": "2019-01-21T01:07:19Z", "digest": "sha1:EMNC35MCW43C22DHAVYQBNMAITS7334Y", "length": 14146, "nlines": 129, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top Current Affairs 19 October 2018 For Sarkari Naukri Preparation", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(Northern Railway) उत्तर रेल्वेत ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 1092 जागांस��ठी भरती\n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 150 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती [Updated]\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2019\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n(NPCIL) न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 162 जागांसाठी भरती\n(Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n(ESIC) कर्मचारी राज्य विमा महामंडळात 329 जागांसाठी भरती\n(UPSC-NDA) राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 392 जागांसाठी भरती\n(MPSC) महाराष्ट्र लोक सेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा-2019 (555 जागा)\n(Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n(NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 251 जागांसाठी भरती\n(Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\nभारत आणि जपान यांच्यात सैन्य सहकार्य करण्याच्या प्रयत्नांकरिता, पहिल्यांदा संयुक्त सैन्य अभ्यास ‘धर्म गार्जियन -2018 ‘ चे आयोजन केले आहे. यात भारतीय सेना आणि जपान ग्राउंड सेल्फ डिफेन्स फोर्स यांचा समावेश आहे.\nसेल्युलर ऑपरेटर असोसिएशन ऑफ इंडिया (सीओएआय) ने म्हटले आहे की जर कोणत्याही मोबाइल सेवा ग्राहकांना दूरसंचार ऑपरेटरच्या नोंदींमधून त्यांचे आधार तपशील काढायचे असतील तर त्यांना पासपोर्ट, पॅन कार्ड, ड्रायव्हिंगचा परवाना, मतदार ओळखपत्र इत्यादी पर्यायी सत्यापन दस्तऐवज प्रदान करणे आवश्यक आहे.\nरिलायन्स इंडस्ट्रीज डेन नेटवर्क्स लिमिटेड आणि हॅथवे केबल आणि डाटाकॉम लिमिटेडसह एक रणनीतिक गुंतवणूक भागीदारीत प्रवेश करीत आहे, जे ग्राहक, स्थानिक केबल ऑपरेटर, सामग्री उत्पादक आणि कंपन्यांसाठी ‘win-win’ परिणाम असेल.\nटाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) लिमिटेडने आर्थिक क्षेत्रातील तिमाही कमाईपूर्वी ऍक्सेंचर पीएलसीच्या तुलनेत दुप्पट वाढ केली आहे, जी जगातील सर्वात मोठी शुद्ध- माहिती तंत्रज्ञान (आयटी) आणि सल्लागार कंपनी सर्व्हिंग मेगाबँक आणि विमा कंपन्या बनविते.\nउत्तर प्रदेश व उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री एन. डी. तिवारी यांचे निधन झाले. ते 93 वर्षांचे होते.\nNext (IB) केंद्रीय गुप्तचर विभागात 1054 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02 /2018 निकाल\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n» (MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n» (Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» (ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 2100 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» IBPS मार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या 1599 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र (CRP SPL VIII 2018)\n» लक्ष्मी विलास बँक ‘प्रोबशनरी ऑफिसर’ भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» कॅनरा बँक 800 प्रोबेशनरी ऑफिसर भरती परीक्षा निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02/2018 निकाल\n» (MPSC) महाराष्ट्र वन सेवा (मुख्य) परीक्षा-2018 अंतिम उत्तरतालिका\n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "http://railandbusfanning-ram.blogspot.com/2016/01/blog-post_2.html", "date_download": "2019-01-21T01:13:18Z", "digest": "sha1:VKBTTSSH5AE7LRBZMJOODETV3AJUAFHH", "length": 27366, "nlines": 150, "source_domain": "railandbusfanning-ram.blogspot.com", "title": "मी एक प्रवासी पक्षी,: पहिल्या वहिल्या विमानप्रवासाच्या आठवणी", "raw_content": "मी एक प्रवासी पक्षी,\nपहिल्या वहिल्या विमानप्रवासाच्या आठवणी\nसप्टेंबर १९९५. ऐरोली, नवी मुंबईच्या दत्ता मेघे महाविद्यालयात अध्यापनासाठी रुजू झालो होतो. अल्पावधीतच महावि��्यालयातल्या एक दोन कार्यक्रमांचे सूत्र संचालन करण्याची संधी मिळाली. महाविद्यालयात माझ्यासोबत संगणक विभागात श्री. मगदूम म्हणून एक सहकारी होते. ते ऐरोलीत स्वतःची संगणक प्रशिक्षण संस्था चालवीत असत. त्यांच्या संस्थेचा वार्षिकोत्सव १ जानेवारी १९९६ ला करण्याचे ठरले. मी निवेदन करावे अशी त्यांनी विनंती केली आणि वार्षिकोत्सवासाठी आम्ही सर्वांनी जोमात तयारी सुरू केली. निवेदन तर होतेच पण छोटे नाटुकले, प्रहसने इ. इ. क्षेत्रातही मला रूची असल्याने त्यादृष्टीने त्यावर काम सुरू झाले. १ जानेवारी रोजी संध्याकाळी ७.०० ते रात्री १०.०० असा कार्यक्रम ठरला.\nमाझ्या आयुष्य़ात ज्यांनी मला खूप समजून घेतले आणि माझ्यावर अतोनात प्रेम केले अशा माझ्या लाडक्या मामांचा वाढदिवस २ जानेवारीला असतो. १९९६ मध्ये त्यांना वयाची ६० वर्षे पूर्ण होत होती आणि त्यानिमित्ताने एक छोटासा समारंभ आम्ही त्यांच्या निवासस्थानी चंद्रपूरला करण्याचे ठरविले. १ जानेवारीच्या माझ्या कार्यक्रमानंतर मी ८०२९ कुर्ला - हावडा एक्सप्रेसने निघावे आणि दुस-या दिवशी दुपारी चंद्रपूरला पोहोचावे असा बेत ठरला. आमचा कार्यक्रम संध्याकाळी ७.०० ते रात्री १०.०० असला तरी \" भारतीय प्रमाण वेळेनुसार \" तो नक्की रात्री १०.३० ते ११.०० कधीही संपू शकला असता आणि माझी गाडी ठाण्यावरून रात्री १०.१० वाजता सुटणार होती. त्यादृष्टीने मला ऐरोलीवरून रात्री ९.३० पर्यंत निघावे लागणार होते. बरं त्या काळी मुंबईवरून नागपूरकडे जायला शेवटची हीच गाडी होती. नागपूरमार्गे हटिया, पुरी येथे जाणा-या आणि कुर्ल्यावरून रात्री १२.१० वाजता सुटणा-या गाड्या तेव्हा नव्हत्या. मी माझी ही अडचण मगदूमांना सांगितली आणि आपण आणखीही एक निवेदक तयार करूयात. कार्यक्रमाचा पूर्वार्ध मी करतो आणि उत्तरार्धात त्या निवेदकाकडे कार्यक्रम सोपवूयात असा प्रस्ताव दिला. दुसरी निवेदिका म्हणून एक मुलगी (त्यांच्याच संस्थेतली एक विद्यार्थिनी) तयार होती आणि सक्षम होती. या प्रस्तावावर मगदूम काही बोलले नाहीत. फ़क्त त्यांनी मला विचारले की \"तुम्हाला नागपूरला किती वाजेपर्यंत पोहोचायचे आहे \nदुस-या दिवशी सकाळी मगदूम सरांनी माझ्या हातात अलायन्स एअर (इंडियन एअरलाइन्सची उपकंपनी) च्या २ जानेवारीला सकाळी सुटणा-या नागपूर विमानाचे तिकीटच ठेवले. मुंबई- नागपूर न���हेमीच शयनयान वर्गाने १७५ रूपयात प्रवास करणारा मी ते २९०० रुपयांचे तिकीट पाहून भांबावूनच गेलो. असा कोण मोठा निवेदक मी लागून गेलो होतो मी मागितले असते तरी कुणीही मला विमानाचे तिकीट वगैरे काढून दिले नसते आणि इथे तर न मागता हातात विमानाचे तिकीट मी मागितले असते तरी कुणीही मला विमानाचे तिकीट वगैरे काढून दिले नसते आणि इथे तर न मागता हातात विमानाचे तिकीट मगदूम म्हणाले \" सर, आता पूर्ण कार्यक्रम करा आणि रात्री उशीरा निघा. तुम्ही ८०२९ गाडीच्या वेळेआधी नागपुरात पोहोचता.\" खरेच होते ते. गाडीने मी २ डिसेंबर रोजी वर्धेला दुपारी १ वाजता आणि चंद्रपूरला संध्याकाळी ५ पर्यंत पोहोचलो असतो पण आता तर सकाळी ६.१५ च्या विमानाने मी सकाळी ७.१५ ला नागपूर आणि दुपारी ११ पर्यंत चंद्रपुरात असणार होतो.\nमग माझ्या पहिल्या वहिल्या विमान प्रवासाची तयारी सुरू झाली. चांगली बॅग घ्यायला हवी होती पण चांगली म्हणजे कितपत चांगली यावर एकमत होइना. कारण आमच्या दोस्त राष्ट्रांपैकी कुणीही त्यापूर्वी विमानाने प्रवास केलेला नव्हता. मग त्यातल्या त्यात देशमुख सरांची एक चांगली बॅग तयार केली. ठेवणीतले कपडे कार्यक्रमासाठी आणि प्रवासाठीही तयार ठेवलेत. विमानात कसे बोलावे अगर वागावे यावर एकमत होइना. कारण आमच्या दोस्त राष्ट्रांपैकी कुणीही त्यापूर्वी विमानाने प्रवास केलेला नव्हता. मग त्यातल्या त्यात देशमुख सरांची एक चांगली बॅग तयार केली. ठेवणीतले कपडे कार्यक्रमासाठी आणि प्रवासाठीही तयार ठेवलेत. विमानात कसे बोलावे अगर वागावे याविषयी मार्गदर्शन कोण करेल हा मोठ्ठा प्रश्न असताना आमच्या डिपार्टमेंटला एक प्रा. मंजूनाथ म्हणून, परदेश प्रवासाचा थोडा अनुभव असलेली व्यक्ती, सामील झाली. त्यांच्या कडे वेळ काढून गेलो आणि त्यांना माझा भाबडा प्रश्न विचारला.\nत्यांनी एकदम बटाट्याच्या चाळीतला फ़र्टाडो आचार्य बाबा बर्व्यांवर खेकसतो तशा सुरात माझा प्रश्न निकाली काढला. (फ़र्टाडो गोव्यातला आणि मंजूनाथ मंगलोर कडचा. म्हणजे शेजारी बंधूच की.) आमच्या चर्चेचा मतितार्थ हा की मी अगदी महाराष्ट्र एस. टी. सारखा, अगदी बिनधास्त, आसनावर मांडी वगैरे घालून गेलो तरी, कोणी विचारणार नाही. कसले आलेयत विमानप्रवासाचे एटीकेटस वगैरे अगदी आरामात जा. अर्थात त्याचा सल्ला वास्तवतेला बराच धरून असला तरी मी एकदम असा मोकळाढाकळा जाणार नव्हतोच. (आणि अजूनही एव्हढ्या विमानप्रवासांनंतर सरावल्यावरही जाण्याची हिंमत करत नाही. मध्यमवर्गीय मन कोंडमारा. दुसरे काय अगदी आरामात जा. अर्थात त्याचा सल्ला वास्तवतेला बराच धरून असला तरी मी एकदम असा मोकळाढाकळा जाणार नव्हतोच. (आणि अजूनही एव्हढ्या विमानप्रवासांनंतर सरावल्यावरही जाण्याची हिंमत करत नाही. मध्यमवर्गीय मन कोंडमारा. दुसरे काय \n१ जानेवारी १९९६. अपेक्षेप्रमाणे संध्याकाळी ७ चा कार्यक्रम ७.४० ला सुरू झाला. प्रमुख पाहुण्यांना उशीर हे पेटंट कारण. आता आम्हा हौशी मंडळींचा कार्यक्रम. रंगायचा तितकाच रंगला. सर्व आटोपून निघायला रात्री ११.३० वाजलेत. माझा धाकटा भाउ, महेश, तेव्हा एल. ऍण्ड टी. कंपनीत नुकताच नोकरीला लागला होता आणि कंपनीतर्फ़े त्यांना जुहू विलेपार्ले योजनेत अत्यंत पॉश वस्तीत रहायला व्यवस्था केली होती. रात्र त्याच्याकडे काढण्याचे ठरले. उगाच ऐरोली ते सांताक्रूझ विमानतळ हा लांबचा प्रवास पहाटे मला टाळायचा होता. टॅक्सी न मिळणे, लोकल, बस इ. बंद पडणे असा कुठलाही धोका या बाबतीत मला पत्करायचा नव्हता. पहिला वहिला विमानप्रवास पूर्णपणे उपभोगायचा होता.\nरात्रभर महेशकडे झोपलो. झोपतोय कशाचा उस्तुकतेपोटी रात्र जागून काढली. पहाटे ३ लाच उठलो आणि अंघोळ वगैरे आटोपून पहाटे ४.३० च्या सुमारास विमानतळावर पोहोचलो. रिक्षा उपलब्ध होत्या पण रिक्षाने विमानतळावर गेल्याचे मी कुणालाही पाहिले किंवा ऐकले नव्हते त्यामुळे उगाचच खोट्या प्रतिष्ठेपोटी टॅक्सी करून गेलो. तिथे सामसूम. थोडी चौकशी केल्यावर नागपूरला जाणा-या विमानाचे बोर्डिंग पास देणारे काउंटर सापडले. ते अजून सुरू व्हायचे होते. काउंटरपलिकडे काळे (किंवा गोरे, कबरे अगर इतर कुठल्याही रंगाचे) कुत्रेही नव्हते. मला उगीचच भीती की आता आपण चेक इन कधी करणार उस्तुकतेपोटी रात्र जागून काढली. पहाटे ३ लाच उठलो आणि अंघोळ वगैरे आटोपून पहाटे ४.३० च्या सुमारास विमानतळावर पोहोचलो. रिक्षा उपलब्ध होत्या पण रिक्षाने विमानतळावर गेल्याचे मी कुणालाही पाहिले किंवा ऐकले नव्हते त्यामुळे उगाचच खोट्या प्रतिष्ठेपोटी टॅक्सी करून गेलो. तिथे सामसूम. थोडी चौकशी केल्यावर नागपूरला जाणा-या विमानाचे बोर्डिंग पास देणारे काउंटर सापडले. ते अजून सुरू व्हायचे होते. काउंटरपलिकडे काळे (किंवा गोरे, कबरे अगर इतर कुठल्याही रंगाचे) कुत्रेही नव्हते. मला उगीचच भीती की आता आपण चेक इन कधी करणार इमिग्रेशनचा फ़ॉर्म कधी भरणार इमिग्रेशनचा फ़ॉर्म कधी भरणार (हा फ़ॉर्म फ़क्त परदेशात जाताना भरायचा असतो हे सत्य नंतर कळले. आमचे विमानप्रवासाचे ज्ञान म्हणजे केवळ पुस्तकी वाचनावर आधारीत होते. थॅंक्स टू पु.ल, रमेश मंत्री आदि. मराठी सारस्वत.) थोडक्यात अस्मादिक काउंटरभोवतीच घुटमळत.\nविमान कंपनीलाच आमची दया आली असावी. पहाटे ५ च्या सुमारास काउंटरपलीएकडे एक \"सुकांत चंद्रानना\" येउन स्थानापन्न झाली . (आता ती खरोखर \" सुकांत चंद्रानना\" होती की आजवरच्या अती प्रवासवर्णने वाचनामुळे मला तशी वाटत होती की आजवरच्या अती प्रवासवर्णने वाचनामुळे मला तशी वाटत होती हा प्रश्न मला अजूनही सुटलेला नाहीये.) मी थोड भीतभीतच तिला खिडकीची जागा मागितली. तिने \" वत्सा, तुजप्रत कल्याण असो. \" या भावातच १९ एफ़. क्रमांकाची सीट दिली. \" ही नक्की खिडकीचीच जागा आहे नं हो हा प्रश्न मला अजूनही सुटलेला नाहीये.) मी थोड भीतभीतच तिला खिडकीची जागा मागितली. तिने \" वत्सा, तुजप्रत कल्याण असो. \" या भावातच १९ एफ़. क्रमांकाची सीट दिली. \" ही नक्की खिडकीचीच जागा आहे नं हो \" असे विचारण्याचा मोह मी टाळला. तसा माझा माणसाच्या चांगूलपणावर फ़ार विश्वास आहे. कोण कशाला मला उगाच खिडकीची जागा नाकारेल \" असे विचारण्याचा मोह मी टाळला. तसा माझा माणसाच्या चांगूलपणावर फ़ार विश्वास आहे. कोण कशाला मला उगाच खिडकीची जागा नाकारेल ही मनाची समजूत घालत मी विमानतळाच्या अंतर्प्रतिक्षागृहात प्रवेश कर्ता झालो.\nआता विमाने आणि त्यांचे फ़लाट दिसत होते. उगाचच त्या पॉश उपहारगृहातून मी महागडी कॉफ़ी घेतली आणि आपण जणू रोज सकाळी पॅरीस ते न्युयॉर्क आणि संध्याकाळी परतीचा असा प्रवास करत असतोय या उसन्या अवसानात ती प्यायलोही. शेवटी हो, नाही करता करता आमच्या विमानाची उद्घोषणा झाली. आम्हा सर्व मुसाफ़िरांना इंडियन एअरलाइन्स ने एका बसमधून दूरवर उभ्या असलेल्या आमच्या विमानाकडे नेले.\nत्या पाय-या खूप उत्सुकतेत चढलो आणि \"१९ एफ़\" म्हणजे शेवटून दुसरी उजवीकडील खिडकी आहे हे पाहून सुस्कारा सोडला. काय बघू आणि काय नको असे झाले होते. विमान बहुतांशी रिकामेच होते. आमच्या १९ क्रमांकाच्या रांगेत तर अस्मादिक एकटेच होते. \"कुर्सी की पेटी\" बांधून सोडवण्याचे २, ३ प्रयोग झ��लेत. आणि मग विमान सुटण्याआधीच्या त्या हवाइ सुंद-यांच्या सूचना सुरू झाल्या. त्या सूचना ऐकून उत्साह वाटण्याऐवजी थोडी भीतीच वाटायला लागली. आजवर वाचलेल्या विमान अपघातांच्या बातम्या डोळ्यांपुढे तरळून जायला लागल्यात. (नशीब तेव्हा ते \"Air Crash Investigations\" नव्हते नाहीतर त्यांच्या डॉक्युमेंटरीज पाहून पाहून पोटात अजूनच गोळा आला असता.)\nमाझ्या पहिल्या विमानप्रवासाचे मुख्य वैमानिक \"कॅप्टन वैष्णव\" आणि सहवैमानिक \" विजयपत सिंघानिया \" होते. ज्या माणसाने भारतीय विमानोड्डाणात विक्रमांवर विक्रम नोंदविले आहेत तो सिंघानियांसारखा माणूस माझ्या पहिल्या विमानप्रवासात वैमानिक म्हणून लाभावा हे माझे खरोखर भाग्यच.\nथोड्या विचारात, थोडा आठवणींमध्ये गढून गेलो. माझे दिवंगत आजोबा नकलाकार राजाभाउ किन्हीकर यांनी आम्हा नातवंडांसाठी जमीन जुमला इस्टेट वगैरे भलेही ठेवली नसेल पण ज्या कलेचा वारसा त्यांनी आम्हाला दिला, त्या कलेमुळे ही संधी मला मिळाली होती. माझ्यातल्या विविध गुणांना जाणीवपूर्वक खतपाणी घालणारे माझे वडील प्रकाश किन्हीकर नागपूरच्या विमानतळावर माझी वाट पहात होते. त्यांच्या मित्र मंडळींमध्ये त्यांची छाती नक्की गर्वाने फ़ुगली असणार.\nपहाटेच्या आणि सकाळच्या संधीकाळात विमानाने अलगद जूहूच्या समुद्रावर झेप घेतली. खालची मायानगरी छोट्या छोट्या दिव्यांनी लुकलुकत होती. धूसर होत होती. पण धूसरपणा हा उंचीमुळे आला होता की डोळ्यात दाटलेल्या आजोबा आणि वडीलांविषयीच्या कृतज्ञतेच्या अश्रूंमुळे ते ठरवणे कठीण होते.\nराम हा अति उत्तम लेखक.... ते आज कळलं👌😊\nमनाचे श्लोक - ६\nमनाचे श्लोक - ५\nदक्षिण दिग्विजय : ३ (मदुराई - रामेश्वरम - मदुराई ...\nसंस्कृत सुभाषिते - ५ गोड (च) बोला\nमनाचे श्लोक - ४\nकाही गंमतीशीर आणि वर्णनीय प्रवास.- ५\nसंस्कृत सुभाषिते - ४\nमनाचे श्लोक - ३\nमनाचे श्लोक - २\nसंस्कृत सुभाषिते - ३\nपहिल्या वहिल्या विमानप्रवासाच्या आठवणी\nमनाचे श्लोक - १\nपरवा मुंबईवरून नागपूरला येताना केवळ घाईमुळे विमानाने यावे लागले. एका तासात एका पूर्ण नवीन विश्वात प्रवेश करताना सोय तर झाली पण रेल्वेप्रवास ...\nएका लग्नाच्या जमण्याची गोष्ट.\n७ फेब्रुवारी २०००. मी आणि माझी पत्नी वैभवी पहिल्यांदाच एकमेकांना भेटलोत. प.पू. मायबाईंकडे नाथबीजेचा कार्यक्रम होता. व्यवस्थेत सहभाग...\nकाही गंमतीशीर आणि वर्णनीय प्रवास.- ३\nपूर्वपिठीका : १९९५. सप्टेंबर महिन्यात नुकताच नवी मुंबईतल्या दत्ता मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयात रुजू झालो होतो. ओक्टोबर महिन्याच्या अख...\nकावळ्याच्या शापाने गाय मरत नाही पण..... तीन वेगवेगळे अनुभव.\n२००३ च्या जुलै महिन्यातली गोष्ट. महाविद्यालयाच्या उन्हाळी सुट्या संपवून मी, माझ्या पत्नी व एक वर्षाच्या छोट्या मुलीसह, नागपूरवरून मु...\nकराडला अभियांत्रिकीला शिकायला असताना (१९८९ ते १९९३) आम्ही काही दोस्त मंडळींनी सांस्कृतीक क्षेत्रात खूप धमाल केली. पहिल्या वर्गात विशेष प्र...\nशिवशाही : एक चिंतन\nसाधारण फ़ेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची \"शिवशाही\" नावाची स्लीपर कोच बससेवा १५ एप्रिलला सुरू होणार ही...\nपुन्हा नागपूर - १\n२०१२ सरता सरताच चि. मृण्मयीच्या नागपूरच्या शाळेत स्नेहसंमेलन, नववर्षाच्या अगदी सुरूवातीलाच असल्याची, बातमी कळली होती. आम्ही सांगोल्यात २२...\nकाही गंमतीशीर आणि वर्णनीय प्रवास क्र.१\n१३/२/१९९२. य़शवंतराव चव्हाण नाट्यगृह, कराड. रात्री चे साडेबारा वाजताहेत. आमची \"अर्थ-अनर्थ\" एकांकिका संपतेय. एकांकिकेच्याच चर्चा,...\nकाही गंमतीशीर आणि वर्णनीय प्रवास.- ५\nजानेवारी १९९१. कराडला अभियांत्रिकीच्या दुस-या वर्षाला होतो. तिस-या सत्राचा निकाल लागला आणि सगळ्या शिवाजी विद्यापीठातून स्ट्रेंग्थ ऑफ़ मटेरी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.bookhungama.com/shobhayatra/", "date_download": "2019-01-21T02:30:57Z", "digest": "sha1:SKGYPMQJ4M2GFRJ2A2OBKAJIWI4U2JCQ", "length": 3088, "nlines": 46, "source_domain": "www.bookhungama.com", "title": "Shobhayatra", "raw_content": "\nशोभायात्रा\t- वि. ग. कानिटकर\nवृत्तपत्रांतून व दूरचित्रवाणी आदि प्रसारमाध्यमातून जो वैचारिक अपलाप वा इतिहासाचे विकृतीकरण चालू असते, हिंदू हिताची अॅलर्जी असलेले भोंदू निधर्मवादी विद्वान ज्या बाष्कळ कृतींचा, वृत्तींचा उदोउदो करतात, त्याचे वस्त्रहरण करणे असे या लेखनाचे स्वरूप आहे.\nवृत्तपत्रांतून व दूरचित्रवाणी आदि प्रसारमाध्यमातून जो वैचारिक अपलाप वा इतिहासाचे विकृतीकरण चालू असते, हिंदू हिताची अॅलर्जी असलेले भोंदू निधर्मवादी विद्वान ज्या बाष्कळ कृतींचा, वृत्तींचा उदोउदो करतात, त्याचे वस्त्रहरण करणे असे या लेखनाचे स्वरूप आहे. सेक्युलॅरीझमवर राष्ट्रीय चर्चा, सर्वधर्मसमभाव हे केवळ हिंदुत्वाचेच वैशिष्���्यपूर्ण अंग असल्याचे प्रतिपादन, अंधश्रद्धानिर्मूलन करू पाहणाऱ्यांचे दुटप्पी आकलन, शरद पवारांचे 'लालू'मागे निघालेले घातक राजकारण, नव्याने सुरु झालेल्या घातपाती घटनांचे स्वरूप अशा सारख्या विद्यमान विषयांचा या पुस्तकात परामर्ष आहे.\nPublisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/chhagan-bhujbal-is-ineligible-to-be-imprisoned-even-after-the-inquiry-prakash-ambedkar/", "date_download": "2019-01-21T01:59:59Z", "digest": "sha1:3SYTX3USV66TRMYWQCHSBNF6KME2E4IZ", "length": 6326, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "भुजबळांना चौकशीनंतरही तुरुंगात ठेवणे हा अक्षम्य गुन्हा : प्रकाश आंबेडकर", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nभुजबळांना चौकशीनंतरही तुरुंगात ठेवणे हा अक्षम्य गुन्हा : प्रकाश आंबेडकर\nटीम महाराष्ट्र देशा- भ्रष्टाचार केल्याप्रकरणी तुरुंगात असलेल्या छगन भुजबळांना चौकशीनंतर जामीन मिळायला हवा. अन्यथा त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी. त्यांना संविधानाने दिलेला तो अधिकार आहे, असे सांगत छगन भुजबळांना चौकशीनंतरही तुरुंगात ठेवणे हा अक्षम्य गुन्हा असल्याचे भारिप बहुजन महासंघाचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.\nशेतकऱ्यांची खिल्ली उडवणाऱ्या पाटलांना फिरू देऊ नका : देवकर\nसोलापूर-मुंबई विमानसेवा सुरु होण्यासाठी १४ अडथळे\nमहाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळा, बेनामी तसेच उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती प्रकरणी छगन भुजबळ यांच्यावर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) कारवाई केली आहे. याप्रकरणी ते गेल्या अनेक महिन्यांपासून तुरुंगात आहेत.\nशेतकऱ्यांची खिल्ली उडवणाऱ्या पाटलांना फिरू देऊ नका : देवकर\nसोलापूर-मुंबई विमानसेवा सुरु होण्यासाठी १४ अडथळे\nशिवसेना भाजप युती होणारचंं,अजित पवारांचा आशावाद\nराष्ट्रवादी कॉंग्रेस पाठवणार मुख्यमंत्री, पंकजा मुंडेंना घुंगरु \nसवर्ण आरक्षणाची अंमलबजावणी याच वर्षापासून सुरू होणार\nपुणे : आर्थिकदृष्ट्या मागास (ईबीसी) असलेल्यांना देण्यात येणाऱ्या आर्थिक आरक्षणाची अंमलबजावणी याच वर्षापासून सुरू…\nमहेंद्रसिंग धोनी… टाइगर अभी ज़िंदा है\nते सुपारी घेतात आणि महानगरपालिका जिंकतात ; जयंत पाटलांचा महाजनांवर…\nनरेंद्र मोदी झाले रणगाड्यावर स्वार, पहा व्हिडिओ \nमनसे��े फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\nआढळरावांविरोधात लढण्याआधीच दादांनी केली तलवार म्यान \nउस्मानाबाद लोकसभेला राष्ट्रवादीकडून राणा जगजितसिंह पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/he-had-written-his-dream-in-the-players-locker-about-how-much-it-means-about-playing-football-for-the-country/", "date_download": "2019-01-21T01:55:16Z", "digest": "sha1:M3GFOK36RYAR53R62C6GS2CPBLVZA5JM", "length": 11993, "nlines": 69, "source_domain": "mahasports.co.in", "title": "मला भारतासाठी विश्वचषकात खेळायचं आहे असं त्याने खेळाडूंसाठी असणाऱ्या लॉकरमध्ये लिहून ठेवलं होत !", "raw_content": "\nमला भारतासाठी विश्वचषकात खेळायचं आहे असं त्याने खेळाडूंसाठी असणाऱ्या लॉकरमध्ये लिहून ठेवलं होत \nमला भारतासाठी विश्वचषकात खेळायचं आहे असं त्याने खेळाडूंसाठी असणाऱ्या लॉकरमध्ये लिहून ठेवलं होत \nभारतात होणाऱ्या अंडर १७ फिफा विश्वचषकाचा महासंग्राम काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या महासंग्रामात भारतीय संघ आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. भारत यजमान असल्यामुळे या विश्वचषकात भारतीय संघाला थेट प्रवेश देण्यात आला आहे.\n२१ सप्टेंबर रोजी भारतीय संघाची या विश्वचषकासाठी घोषणा झाली आणि त्यात एक मराठी नाव चमकले ते अर्थात कोल्हापूरचा अनिकेत जाधव. भारतीय संघात अनिकेत जाधव हा महाराष्ट्राचा खेळाडू आहे. राईट विंगर म्ह्णून खेळणारा हा गुणी खेळाडू भारतीय संघाचा महत्वाचा भाग आहे. त्याची संघात निवड झाल्यावर त्याचे वडील अनिल जाधव यांची महा स्पोर्ट्सने मुलाखत घेतली. त्या मुलाखतीमधील काही खास भाग…\nप्रश्न – अनिकेतचा फुटबॉल खेळाचा प्रवास कसा सुरु झाला\nउत्तर – कोल्हापूरमध्ये खूप फुटबॉल खेळले जाते. त्यामुळे मलादेखील फुटबॉलची आवड होती. अनिकेतला मी फुटबॉलचे सामने पाहायला घेऊन जायचो. अनिकेत फुटबॉलचे सामने पाहण्यात रमायचा. तेथूनच त्याला फुटबॉल खेळाची गोडी लागली असावी. त्याने फुटबॉल खेळायला सुरुवात केल्यावर त्याची फुटबॉलमधील प्रगती पाहून त्याच्या मामाने त्याला क्रीडा प्रबोधनी पुणे येथे प्रवेश घेण्यास प्रेरित केले. त्यानंतर त्याचा प्रवास थोडा सुकार झाला.\nप्रश्न – आर्थिक परिस्थिती जोखमीची असताना तुम्ही त्याला फुटबॉल खेळासाठी लागणारे साहित्य कसे उपलब्ध करून दिले\nउत्तर – अगोदर मी गिरणी कामगार होतो.त्यानंतर आता रिक्षा चालवतो. सुरुवातीच्या काळात त्याच्यासाठी आम्ही फुटबॉलचे पूर्ण उपलब्ध करून द्यायचो. त्यानंतर त्याचे क्रीडा प्रबोधनीमध्ये निवड झाल्यापासून आम्ही त्याला फक्त शूज उपलब्ध करून देतो. बाकीचे सर्व साहित्य क्रीडा प्रबोधनी पुरवते.\nप्रश्न- अनिकेतची फिफा विश्वचषकासाठी निवड झाल्याचे तुम्हाला कसे कळले\nउत्तर- आम्ही सहकुटुंब अंबाबाईच्या दर्शनाला गेले होतो. मंदिरात जाताना मी अनिकेतला फोन केला. त्यावेळी तो म्हणाला की मिटिंग चालू आहे, मी नंतर फोन करतो. आम्ही दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर त्याचा मला फोन आला आणि त्याने सांगितले की, माझी भारतीय संघात निवड झाली आहे. तो क्षण आनंदाचा होता.\nप्रश्न- अनिकेतच्या यशाबद्दल तुम्ही काय म्हणाल\nउत्तर – आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त मोठी कामगिरी त्याने केली आहे. आमच्या आनंदाला पारावार उरला नाही. जे स्वप्न त्याने पहिले होते, ते त्याने पूर्ण करून दाखवले. त्यामुळे आम्ही खूप खुश आहोत. त्याने या विश्वचषकात उत्तम कामगिरी करून भारतीयांची मने जिंकावी.\nप्रश्न – तुम्ही अनिकेतच्या यशाचे सूत्र काय आहे हे सांगू शकाल का\nउत्तर – अनिकेतच्या यशाचे सूत्र सांगायचे झाले तर मी सांगेन की ‘कष्ट’. या ठिकाणी पोहचण्यासाठी अनिकेतने खूप कष्ट केले आहे. त्याचे फळ देखील त्याला मिळाले आहे. याला मी त्याच्या यशाची सुरुवात म्हणेन. यशाला मेहनती शिवाय पर्याय नाही.\nप्रश्न- अनिकेतच्या बाबतची कोणती खास गोष्ट तुम्ही सांगू शकाल का\nउत्तर – अनिकेत खूप जिद्दी खेळाडू आहे. त्याला भारतीय संघात स्थान मिळावे म्हणून तो खूप कष्ट घेत होता. त्याने त्याला दिलेल्या लॉकरमध्ये ‘मला विश्वचषक खेळायचा आहे’ असे लिहले होते. त्यामुळे त्याने किती ध्येय ठेवून कष्ट घेतले आहेत याचा अंदाज येतोय. त्यासाठी त्याने मेहनत घेतली आणि ती गोष्ट साध्य करून दाखवली.\nतिसरी राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा: दूर्वा, गौरी, मयुरी, पावनी यांना विजेतेपद\nऑस्ट्रेलियन ओपन: गतविजेत्या रॉजर फेडररला पराभवाचा धक्का\nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्गलला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\nडॉ. शिरीडकरने जिंकला “आर्य चषक”\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या साक्षी शितोळे व ईशा पवार यांचा सुवर्णवेध\nकोल्हापूरच्या संघानी पटाकवले जामसंडे पुरुष व महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद\nअजिंक्य रहाणे या मालिकेत करणार भारताचे नेतृत्व\nएमएस धोनी हा सुपरस्टार आहे…\nतेंडुलकर, कोहलीप्रमाणे या दिग्गजांच्या यादीत हाशिम अमलाही सामील\nसातत्याने विक्रम करणाऱ्या किंग कोहलीचा ‘हा’ विश्वविक्रम मोडीत\nन्यूझीलंड विरुद्धच्या टी२० मालिकेसाठी अशी आहे टीम इंडिया\nएमएस धोनीने चुकून घातली रिषभ पंतची जीन्स\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची २१७ पदकांसह आघाडी कायम\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या सुवर्णचौकार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसमध्ये चिन्मयला दुहेरी मुकुट; महाराष्ट्राला दोन सुवर्ण व एक रौप्य पदक\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या सुकमणी बाब्रेकर याला कास्यंपदक\n३री राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा : प्रथमेश पेनशेट्टी, आदित्य दळवी, प्रेम शहा, अभय मोरे यांना विजेतेपद\nखेलो इंडिया युथ गेम्सचा समारोप सोहळा आज\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या निखिल दुबे याचा ‘सुवर्ण’ ठोसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/nashik-municipal-corporation-recruitment/", "date_download": "2019-01-21T02:22:20Z", "digest": "sha1:3TOXNECXIHCRBMRIM5DGG35LGZU3BA5J", "length": 12641, "nlines": 142, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Nashik Municipal Corporation Recruitment 2017- www.nashikcorporation.in", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(Northern Railway) उत्तर रेल्वेत ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 1092 जागांसाठी भरती\n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 150 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती [Updated]\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2019\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n(NPCIL) न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 162 जागांसाठी भरती\n(Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n(ESIC) कर्मचारी राज्य विमा महामंडळात 329 जागांसाठी भरती\n(UPSC-NDA) राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 392 जागांसाठी भरती\n(MPSC) महाराष्ट्र लोक सेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा-2019 (555 जागा)\n(Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n(NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 251 जागांसाठी भरती\n(Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\nनाशिक महानगरपालिका अंतर्गत ‘शिक्षक’ पदांची भरती\nशैक्षणिक पात्रता: i) 50 % गुणांसह 12 वी उत्तीर्ण ii) D.T.Ed iii) MS-CIT\nवयाची अट: 38 वर्षांपर्यंत [मागासवर्गीय:05 वर्षे सूट]\nअर्ज पाठविण्याचा पत्ता: मनपा शिक्षण विभाग कार्यालय, नवीन पंडित कॉलनी,शरणपूर रोड,नाशिक\nअर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 15 डिसेंबर 2017\nPrevious (NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कोल्हापूर येथे विविध पदांची भरती [Expired]\n(Mahatribal) महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात 1395 जागांसाठी मेगा भरती [मुदतवाढ]\n(TMC) ठाणे महानगरपालिकांतर्गत ‘मानद वैद्यकीय तज्ञ’ पदांची भरती\nIIT मुंबई मध्ये विविध पदांची भरती\n(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात विविध पदांची भरती\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(NARI) राष्ट्रीय एड्स संशोधन संस्थेत विविध पदांची भरती\n(MCGM) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 291 जागांसाठी\n(RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02 /2018 निकाल\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n» (MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n» (Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» (ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 2100 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» IBPS मार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या 1599 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्��वेशपत्र (CRP SPL VIII 2018)\n» लक्ष्मी विलास बँक ‘प्रोबशनरी ऑफिसर’ भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» कॅनरा बँक 800 प्रोबेशनरी ऑफिसर भरती परीक्षा निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02/2018 निकाल\n» (MPSC) महाराष्ट्र वन सेवा (मुख्य) परीक्षा-2018 अंतिम उत्तरतालिका\n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "http://estudycircles.com/23-30-september-2018-current-affairs-in-marathi/", "date_download": "2019-01-21T02:14:05Z", "digest": "sha1:XMVHRUSEYJ6CDUFZHQPQJHUOL27C3DVH", "length": 39408, "nlines": 307, "source_domain": "estudycircles.com", "title": "23-30 September 2018 || Current Affairs - eStudycircle -MPSC/UPSC/SSC/TALATHI/POLICE BHARTI...", "raw_content": "\nMarathi Grammar -मराठी व्याकरण\nमहत्वाचे पुरस्कार / IMP PRIZE\nLive Test – सराव परीक्षा\nबालमजुरीला रोखण्यात भारताला यश\nजगभरातील चौदा बड्या देशांनी बालमजुरीच्या समस्येचे बऱ्याच अंशी निराकरण केले असून, यामध्ये भारताचाही समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली.\nमागील वर्षी भारताने ही समस्या कायमस्वरूपी निकालात काढण्याच्या दृष्टीने काही ठोस उपाययोजना आखल्या आहेत, असे अमेरिकेच्या कामगार विभागाने ‘बालकामगार आणि वेठबिगारांसंबंधी‘ तयार केलेल्या अहवालात म्हटले आहे.\nयंदा या अहवालाची निर्मिती करण्यासाठी अधिक कठोर निकषांचा आधार घेण्यात आला होता, यासाठी जगभरातील तब्बल 132 देश आणि प्रदेशांतील बालमजुरीच्या समस्येचा नेमका आढावा घेण्यात आला होता.\nयान्वयेकेवळ चौदा देशांना नव्याने निर्धारित कठोर निकष पूर्ण करण्यात यश आले असून, यामध्ये कोलंबिया, पॅराग्वे आणि भारताचादेखील समावेश आहे.\nदशभरातील पशुगणना करण्यासाठी 1 ऑक्टोबरपासून सरुवात करण्यात येणार असून यात वेगवेगळय़ा प्रकारे गणना केली जाणार आहे\nयांचा फायदा कृषीक्षेत्रासह दुग्ध व्यवसायालाही चालना देण्यासाठी याचा उपयोग होणार असल्याची माहिती कृषी मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱयांनी दिली आहे.\nभारतात सध्या होणारी पशुगणना ही 20 वी असून या गणनेत मोबाईल फोन संगणक आणि टॅबलेट गॅजेटचा वापर करुन आकडेवारी गोळा करण्यात येणार.\nयामुळे गतीमान पद्धतीने गणना पुर्ण करण्यात येऊन यासाठी केंद्र आणि राज्य सरकार माध्यमातून संपूर्ण यंत्रणा राबण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे.\nमागील पशुगणना सन 2012 मध्ये करण्यात आली होती.\nयंदा होणाऱया गणनेत गाय, म्हैस, घोडा, कुत्रा, कोंबडी, कोंबडा अशी वर्गवारी करण्यात येणार असून त्याचे नोंदणी वेगळी केली जाणार आहे.\nयाला पुर्व तयारीत गाव, शहर , वॉर्ड अशा ठिकाणात विभागणी करुनच ही गणना करण्यात येणार असल्याची माहिती कृषी मंत्रालयाकडून स्पष्टीकरण दिले आहे.\nसिक्कीमच्या पहिल्या विमानतळाचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 24 सप्टेंबर रोजी सिक्कीममधल्या पहिल्या विमानतळाचे लोकार्पणकरण्यात आले.\nयावेळी, मोदींसोबत केंद्रीय मंत्री सुरेश प्रभूही उपस्थित होते.\nसिक्कीममधील पहिल्या विमानतळाचे उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान मोदी गंगटोकमध्ये दाखल झाले होते.\nसिक्कीममधील या विमानतळाचे काम 2009 मध्ये सुरू करण्यात आले होते.\nविमानतळाचे बांधकाम पूर्ण करण्यास जवळपास 9 वर्षाचा कालावधी लागला आहे.\nहे सिक्कीममधील पहिले विमानतळ असून सिक्कीमची राजधानी गंगटोकपासून हे जवळपास 33 कि.मी. अंतरावर आहे.\nतसेच हे विमानतळ 201 एकरवर पसरलेले आहे. समुद्रसपाटीपासून 4 हजार 500 फूटांवर पाकयोंग गावापासून दोन किलोमीटर उंचीवर असलेल्या एका डोंगरावर हे विमानतळ उभारण्यात आले आहे.\nसिक्कीममधील या पहिल्याच विमानतळामुळे सिक्कीम आता हवाई वाहतुकीच्या नकाशावरही दिसणार आहे.\nरमाकांत आचरेकर यांना जीवनगौरव पुरस्कार\nवर्षभर सर्वोत्तम कामगिरीचे प्रदर्शन करून संपूर्ण देशाला आपल्या नावाची दखल घेण्यास भाग पाडणाऱ्या मुंबई आणि पुण्याच्या खेळाडूंना त्यांच्या अथक परिश्रमाचे फळ मिळाले आहे.\nयंदाच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता कुस्तीपटू राहुल आवारे व नेमबाज तेजस्विनी सावंत, 19 वर्षांखालील विश्वविजेत्या क्रिकेट संघाचा कर्णधार पृथ्वी शॉ आणि कबड्डीतील महाराष्ट्राचा उगवता तारा रिशांक देवाडिगा यांना मुंबई क्रीडा पत्रकार संघटनेच्या (एसजेएएम) पुरस्कारांनी गौरवण्यात येणारआहे.\nतर महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचे प्रशिक्षकरमाकांत आचरेकर यांना जीवनगौरव पुरस्काराने स��्मानितकरण्यात येणार\nएप्रिल महिन्यात गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुलमध्ये 57 किलो वजनी गटात सुवर्णपदकावर नाव कोरणाऱ्या पुण्याच्या राहुलची ‘वर्षांतील सवरेत्कृष्ट खेळाडू’ या पुरस्कारासाठी निवड झाली आहे,\nतर पुण्याच्याच तेजस्विनी आणि मुंबईच्या हीना सिधू या दोघींची ‘वर्षांतील सवरेत्कृष्ट महिला’ खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे.\nतेजस्विनी आणि हीना दोघींनीही राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते, तर हीनाने आशियाई क्रीडा स्पर्धेतही कांस्यपदकाची कमाई केली होती.\nरयत शिक्षण संस्थेसाठी विशेष टपाल तिकीट\nरयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त भारतीय टपाल खात्यातर्फे विशेष टपाल तिकीट व विशेष कव्हर प्रकाशित करण्यात येणार आहे.\nसातारा येथील संस्थेच्या मुख्यालयात 4 ऑक्टोबरला होणाऱ्या मुख्य कार्यक्रमात हे प्रकाशन केले जाईल, अशी माहिती टपाल खात्याच्या सूत्रांनी दिली.\nकर्मवीर भाऊराव पाटील यांनी 1919 मध्ये लावलेल्या या संस्थारूपी रोपट्याचे आता मोठ्या वृक्षामध्ये रूपांतर झाले आहे.\nसंस्थेच्या या कारकिर्दीबाबत टपाल तिकीट प्रकाशित करून गौरव करण्यात येणार असल्याची माहिती टपाल खात्यातर्फे देण्यात आली.\nआधारविषयी सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय\nशाळा प्रवेश, बँक खाते उघडणे आणि नव्या मोबाईल कनेक़्शनसाठी ‘आधार कार्ड‘ असणे अनिवार्य नसल्याचा महत्त्वाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने 26 सप्टेंबर रोजी दिला.\n‘आधार‘च्या घटनात्मक वैधतेविषयी सर्वोच्च न्यायालयामध्ये आज सुनावणी झाली.\nतसेच, आधार कार्ड कायद्यातील कलम 57 सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले.\nयामुळे ‘आधार’चा डेटा खासगी कंपन्यांना वापरता येणार नाही.\n‘आधार‘मुळे नागरिकांच्या घटनात्मक अधिकारांचे उल्लंघन होत असल्याच्या आशयाच्या 31 याचिकांवर सर्वोच्च न्यायालयातील पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने निर्णय दिला.\nया खंडपीठामध्ये सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायाधीश अर्जनकुमार सिक्री, न्यायाधीश अजय माणिकराव खानविलकर, न्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायाधीश अशोक भूषण यांचा समावेश आहे.\nगेल्या काही वर्षांत केंद्र सरकारने अनेक योजनांसाठी आणि इतर कारणांसाठी ‘आधार’ सक्ती केली होती.\nत्यातील काही गोष्टींसाठीची सक्ती रद्द केली असली, तरीही ‘आधार’ घटनात्मकरित्या वैध असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.\nबलात्काराच्या खटल्यात पीडितेने ऐनवेळी आरोपीला वाचवण्यासाठी आपली साक्ष बदलण्याचा प्रयत्न केला तर पीडितेविरोधातच खटला चालवला जाऊ शकतो, असे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे.\nएका प्रकरणात आरोपीला 10 वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर पीडितेने आपल्यासोबत बलात्कारच झाला नसल्याचे सांगत कोर्टात साक्ष बदलली होती.\nया घटनेचा संदर्भ घेत सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश रंजन गोगोई, नवीन सिन्हा आणि के.एम.जोसेफ यांच्या खंडपीठाने महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले आहे.\n‘बलात्कार पीडितेकडून वैद्यकीय अहवालाव्यक्तिरिक्त इतर कोणत्याही कारणास्तव क्लीन चीट देण्याचा किंवा साक्ष बदलण्याचा प्रयत्न केला गेला तर पीडितेविरोधातच खटला दाखल केला जाऊ शकतो’, असे गोगोईंच्या खंडपीठाने स्पष्ट केले आहे.\nकेरळच्या सबरीमाला मंदिरता महिलांच्या प्रवेशावर असलेली बंदी आता उठवण्यात आली\nआज सुप्रीम कोर्टात 5 न्यायमूर्तींच्या पीठाने आपला ऐतिहासिक निकाल दिला.\n5 न्यायाधीशांच्या पीठाने 4-1 (बाजूने-विरोधात) या हिशेबाने महिलांच्या बाजूने निकाल ऐकवला.\nCJI दीपक मिश्रा, जस्टिस चंद्रचूड, जस्टिस नरिमन, जस्टिस खानविलकर यांनी महिलांच्या बाजूने एकमताने निकाल दिला.\nतर जस्टिस इंदू मल्होत्रा यांनी सबरीमाला मंदिराच्या बाजूने निकाल दिला आहे. निकालाचे वाचन करताना चीफ जस्टिस दीपक मिश्रा म्हणाले की, आस्थेच्या नावावर लिंगभेद केला जाऊ शकत नाही.\nकायदा आणि समाजातील सर्वांना बरोबरीने पाहिले जावे. महिलांसाठी दुहेरी मापदंड त्यांची प्रतिष्ठा कमी करतात.\nभारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संयुक्त राष्ट्रसंघाचा पर्यावरण क्षेत्रातील सर्वात मानाचा ‘चॅम्पियन ऑफ अर्थ’ हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.\n2022 पर्यंत प्लास्टिकमुक्त भारत करण्याचा धोरणात्मक संकल्प त्यांनी केला आहे.\n‘पॉलिसी लीडरशीप’ श्रेणीतून हा पुरस्कार देण्यात आला आहे.\nमोदी यांच्यासह फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रो यांनाही हाच पुरस्कार देण्यात आला आहे.\nस्त्री-पुरुष यांच्या विवाहबाह्य संबंधातील कायद्यासंदर्भात भारतीय दंड विधान (आयपीसी) कलम 497 वर सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने आज ऐतिहासिक निर्णय दिला आहे.\nपती हा पत्नीचा मालक नाही, महिलेचा सन्मा��� करणे महत्त्वाचे असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाने मांडले आहे.\nभारतीय दंड विधान (आयपीसी) कलम 497 हा महिलांच्या सन्मानाविरोधात आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी हे कलम रद्द केले आहे.\nव्यभिचाराला गुन्हा ठरवणारे 158 वर्षे जुने कलम 497 रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतला.\nस्त्री-पुरुष यांच्या विवाहबाह्य संबंधातील व्यभिचार कायद्यासंदर्भात भारतीय दंड विधान कलम 497बाबत सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला.\nकेंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी पार पडलेल्या बैठकीत साखर उद्योग, रेल्वे, हॉटेलिंगसह अनेक क्षेत्रांसाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले\nअर्थमंत्री अरुण जेटली यांनी पत्रकार परिषदेत मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयांची विस्तृत माहिती दिली.\nदेशातील अतिरिक्तत साखर उत्पादन पाहता मंत्रिमंडळाने पॅकेजला मंजुरी दिली आहे.\nदूरसंचार क्षेत्रातील नव्या क्रांतीला जन्म देणाऱया नव्या धोरणाला सरकारने मंजुरी दिल्याने संबंधित क्षेत्राच्या अडचणी दूर होऊ शकतात.\nपाटणा विमानतळावर नवे डोमेस्टिक टर्मिनल उभारण्यास मंजुरी देण्यात आली असून यासाठी 1216.90 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.\nकाही हॉटेल्सच्या उभारणीचे काम रखडले होते.\nपाटणा येथील पाटलिपुत्र अशोक हॉटेल आणि गुलमर्गचे अपूर्ण राहिलेले हॉटेल आता राज्य सरकारांना सोपविले जाणार असल्याचे जेटली यांनी सांगितले.\nछत्तीसगढ येथे कथगौरा ते दोनगढपर्यंत रेल्वेमार्ग निर्माण करण्याची घोषणा करण्यात आली आहे.\nराज्य सरकार आणि रेल्वेदरम्यानचा हा पहिलाच संयुक्त प्रकल्प असणार आहे.\n294 किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गाकरता 5950 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.\nआयात फ्रिज, एसी सह 19 वस्तूंवरील आयात शुल्कात वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला\nत्यामुळे येत्या काही दिवसात या वस्तू महाग होणार आहेत.\nकच्च्या तेलाचे दर वाढल्याने वाढलेल्या व्यापारी तुटीवर एक उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.\nघरगुती फ्रिज, वातानुकुलीत यंत्रे (एसी), वॉशिंग मशिन आदी वस्तूंवरील आयात करात 10 टक्के वाढ करण्यात आली असून तो आता 20 टक्के करण्यात आला आहे.\nतसेच काँपेसर्स, स्पीकर्स आणि पादत्राणांवरील आयात कर अनुक्रमे 10 टक्के, 15 टक्के आणि 25 टक्के करण्यात आला आहे.\nरेडियल कार टायर्सवरील कर��त 10 वरून 15 टक्क्यांपर्यंत, तर पैलू पाडलेले आणि प्रक्रियाकृते हिरे, कृत्रिम हिरे आणि अर्धप्रकियाकृत हिरे तसेच रंगीत मौल्यवान खडे यांच्यावरील आयात शुल्कही अडीच टक्क्यांनी वाढवून 7.5 टक्के करण्यात आले आहे.\nभारताकडून ‘व्हिलेज रॉकस्टार्स’ ऑस्करच्या शर्यतीत\nरिमा दास यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला ‘व्हिलेज रॉकस्टार्स‘ हा आसामी चित्रपट भारताकडून ऑस्करसाठी निवडण्यात आला आहे.\nपरंतु, रिमा दास यांचा आसामी चित्रपट भारताकडून परदेशी चित्रपट विभागातून निवड करण्यात आली आहे.\nफिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने जाहीर केले आहे की ‘व्हिलेज रॉकस्टार‘ चित्रपट ऑस्करमध्ये सर्वोत्कृष्ट विदेशी चित्रपट विभागात भारताचे प्रतिनिधीत्व करेल.\nएकूण 12 सदस्यांच्या ज्यूरींनी याबाबत अधिकृत घोषणा केली आहे.\n‘व्हिलेज रॉकस्टार्स‘ चित्रपटात एका मुलीची कथा दाखवण्यात आली आहे.\nहा चित्रपट 28 सप्टेंबरला भारतात प्रदर्शित होणार आहे.\nतब्बल 29 वर्षांनंतर एखाद्या आसामी चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवली.\nभारत सातव्यांदा आशिया कप चॅम्पियन\nअखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या थरारक सामन्यात केदार जाधवने बांगलादेशविरुद्ध विजयी धाव घेत भारताच्या सातव्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या जेतेपदावर शिक्कामोर्तब केले.\nअत्यंत रोमांचक झालेल्या सामन्यात बांगलादेशने स्पर्धेत अपराजित राहिलेल्या भारताला अखेरपर्यंत झुंजवले.\nमात्र, भारतीयांनी आपल्या अनुभवाच्या जोरावर जेतेपद निसटू दिले नाही.\nतसेच गतविजेत्या भारताने सलग दुसऱ्यांदा स्पर्धेत बाजी मारताना सर्वाधिक सातव्यांदा आशिया चषक पटकावला.\nबांगलादेशनेप्रथम फलंदाजी करताना 48.3 षटकात 222 धावा केल्यानंतर भारताने 50 षटकात 7 बाद 223 धावा करुन रोमांचक विजय मिळवला.\nभारतीय महिला डॉक्टरला मास्टर्स अ‍ॅथलेटिक्समध्ये सात पदके\nमलेशियातील बांदराया पुलाऊ पिनाग स्टेडियमवर झालेल्या पहिल्या एशिया पॅसिफिक मास्टर्स 2018 स्पर्धेमध्येमुंबईच्या डॉ. सविता पांढरे यांनी अ‍ॅथलेटिक्सच्या विविध प्रकारांमध्ये तब्बल सात पदके पटकावली.\nतसेच त्यात 1500 मीटर, 4 बाय 400 मीटर रिले, 5000 मीटर चालणे या प्रकारांमध्ये रौप्य तर 800 मीटर धावणे आणि 4 बाय 100 मीटर रिलेमध्ये कांस्यपदक मिळवले.\nत्यांच्या या कामगिरीने अन्य ज्येष्ठवयीन खेळाडूंनादेखील प्रेरण�� मिळाली.\n‘फिफा’कडून सर्वोकृष्ट प्रशिक्षक पुरस्कार जाहीर\nFIFA World Cup 2018 मध्ये अंतिम फेरीत फ्रान्सने क्रोएशियाचा पराभव करून जगज्जेतेपदावर आपले नाव कोरले होते.\nत्यांनीक्रोएशियाचा 4-2 असा पराभव केला.\nया स्पर्धेसाठी फ्रान्सचे प्रशिक्षक असलेल्या दिदिएर देशॉयांना FIFAचा यंदाचा सर्वोकृष्ट प्रशिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला.\nफ्रान्सने अंतिम सामना जिंकल्यानंतर फ्रान्सचे प्रशिक्षक दिदिएर देशॉ यांच्या नावावर प्रशिक्षक म्हणून एक जगज्जेतेपद नोंदवण्यात आले.\nया विजेतेपदामुळे त्यांच्या नावावर नवा विक्रम प्रस्थापित झाला.\nसंघातील खेळाडू म्हणून आणि संघाचा प्रशिक्षक म्हणून संघाला विश्वचषक जिंकवून देणारे देशॉ हे फुटबॉल जगतातील तिसरी व्यक्ती ठरले होते.\nदशभरातील पशुगणना करण्यासाठी ———पासून सरुवात करण्यात येणार\n———— च्या पहिल्या विमानतळाचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण\n———– यांना जीवनगौरव पुरस्कार\nकेरळच्या ——— मंदिरता महिलांच्या प्रवेशावर असलेली बंदी आता उठवण्यात आली\nभारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संयुक्त राष्ट्रसंघाचा पर्यावरण क्षेत्रातील सर्वात मानाचा ———-हा पुरस्कार देऊन सन्मानित\nकलम ——– रद्द केले\n37वी भारतीय वैज्ञानिक अंटार्क्टिका मोहीम\nMarathi Grammar -मराठी व्याकरण\nमहत्वाचे पुरस्कार / IMP PRIZE\nLive Test – सराव परीक्षा\nचालु घडामोडी व नौकरी मिळवा ई-मेल मध्ये\nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nबुरशीचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला ……..म्हणतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.vijaypadalkar.com/naav-aahe-chalaleli.html", "date_download": "2019-01-21T02:05:45Z", "digest": "sha1:AT24ZR7GWKOEFAXUFCX6EYK5WBBXNY37", "length": 7503, "nlines": 57, "source_domain": "www.vijaypadalkar.com", "title": "नाव आहे चाललेली... - Vijay Padalkar", "raw_content": "\nललित / आस्वादक समीक्षा\nप्रकाशक: राजहंस प्रकाशन, मुंबई\nअर्पणपत्रिका : सौ पुष्पास-\nही नाव चालली आहे ती तुझ्यामुळेच.\nविजय पाडळकर यांनी ‘‘फिल्म अँड टेलीव्हिजन इन्स्टिट्यूट’’ मधील ‘फिल्म अप्रिसिएशन कोर्स’ करताना त्या कोर्स मधील ‘साहित्याचे चित्रपटीकरण’ या विषयाने त्यांचे लक्ष वेधून घेतले. एखाद्या साहित्य कृतीचे चित्रपटात रूपांतर होत असतांना तिच्यात कसे बदल होतात, ते का होतात आणि त्यामुळे दोन्ही कलाकृतींचा प्रभाव कसा वेगवेगळा जाणवतो ही अधिक अभ्यासाची दिशा आहे असे त्यांच्या ध्यानात आले. सत्यजित राय यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे बहुतेक चित्रपट गाजलेल्या साहित्य कृतींवर आधारित आहेत. या दृष्टीने या महान दिग्दर्शकाच्या कार्याचे अवलोकन करावे म्हणून पाडळकरांनी राय यांच्या गाजलेल्या ‘अप्पू त्रिवेणी’चा अभ्यास करण्याचे ठरविले. हे चित्रपट तर अनेकदा पहिलेच शिवाय ते ज्या कादंबऱ्यावर आधारित आहेत त्या कादंबऱ्या मिळवून वाचल्या.\nएकाच बीजातून वर आलेल्या दोन कलाकृती एकमेकांपासून किती व का भिन्न होतात याचा अभ्यासपूर्ण आलेख त्यांनी ‘नाव आहे चाललेली’ या पुस्तकात सादर केला आहे.\n‘नाव आहे चाललेली’ या पुस्तकाची सुधारून वाढविलेली आवृत्ती राजहंस प्रकाशन तर्फे ‘गगन समुद्री बिंबले’ या नावाने डिसेंबर २०१६ मध्ये प्रकाशित झाली आहे.\nआपले लेखन प्रभावी आहे. लेखनामागची नजर वेगळी आहे.आपण फार गंभीरपणे सिनेमाकडे बघता, विचार करता, मांडता हे प्रकर्षाने जाणवते. असे लेखन मराठीत अभावाने होते, त्यामुळे या लेखनाला वेगळे महत्त्व आहे. दुर्दैवाने अशा लेखनाची मराठीत फार मोठी परंपरा नसल्यामुळे यासाठीचा वाचकवर्ग पुरेशा प्रमाणात सिद्ध झालेला नाही. आजही बहुतांशी लेखक हे वरवरचे, गॉसिपच्या अंगाने जाणारे, सिनेमाविषयी ‘समज’ पेक्षा ‘गैरसमज’ वाढवणारे लेखन करताना दिसतात. म्हणून आपले लेखन पुस्तकात यावे असे मला वाटते.\n'नाव आहे चाललेली’ सारखे एक उत्तम पुस्तक लिहिल्याबद्दल आपले मन:पूर्वक अभिनंदन. साहित्य आणि चित्रपट यांचा नातेसंबंध अभ्यासपूर्णरीत्या उलगडून दाखविणारे पुस्तक मराठीत हवेच होते. आपण हे काम केलेत, अतिशय आस्थेने केलेत. मनस्वीपणे केलेत. म्हणूनच आपले हे पुस्तक अत्यंत वाचनीय तर झाले आहेच पण वाचकांच्या चित्रपट विषयक जाणीव विस्तारणारे झाले आहे.\n---अशोक राणे (श्रेष्ठ चित्रपट समीक्षक)\nलिखित शब्दांतून चित्रपट वाचकांच्या डोळ्या समोर जिवंत करण्याचे पाडळकरांचे कौशल्य वाखाणण्यासारखे आहे....चित्रपटातील पात्रांबरोबर आपणही आपले सुख शोधू लागतो, दु:ख समजून घेतो. पुस्तक वाचल्यावर पुन्हा हे चित्रपट पाहण्याची उर्मी मनात दाटून येते हे निश्चित.\n---प्रसाद मणेरीकर (सकाळ-विदर्भ आवृत्ती-२१-४-२००४)\nतुम्हाला हे पुस्तक कसे वाटले\n१७०८ आसावरी G, नांदेड सिटी, पुणे.\nललित / आस्वादक समीक्षा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/gadget-news/mt-fact-check/fact-check-does-hrd-ministry-intend-to-make-hindi-compulsory-across-india/articleshow/67499035.cms", "date_download": "2019-01-21T02:47:58Z", "digest": "sha1:2HSPYOQ3Q75PPIXM6GFVIFZMEG7GIJLG", "length": 13974, "nlines": 148, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "fact check:: fact check: does hrd ministry intend to make hindi compulsory across india? - Fact Check: मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून संपूर्ण देशात हिंदीची सक्ती? | Maharashtra Times", "raw_content": "\nआजचं राशीभविष्य... दिनांक २१ जानेवारी २०१९\nआजचं राशीभविष्य... दिनांक २१ जानेवारी २०१९WATCH LIVE TV\nFact Check: मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून संपूर्ण देशात हिंदीची सक्ती\n'केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय संपूर्ण देशभरात आठवी वर्गापर्यंत हिंदी विषय सक्तीचा करण्याच्या तयारीत आहे', असा दावा 'इंडियन एक्स्प्रेस'च्या एका बातमीतून करण्यात आला आहे.\nFact Check: मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून संपूर्ण देशात हिंदीची सक्ती\n'केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय संपूर्ण देशभरात आठवी वर्गापर्यंत हिंदी विषय सक्तीचा करण्याच्या तयारीत आहे', असा दावा 'इंडियन एक्स्प्रेस'च्या एका बातमीतून करण्यात आला आहे.\nHindi must be made mandatory till class 8, says new policy draft या शिर्षकाखाली या वृत्तात हा दावा करण्यात आला आहे. के कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखालील ९ सदस्यीय मंडळाने नवीन शैक्षणिक धोरण (NEP) तयार केले आहे. यात तीन भाषेच्या धोरणांसह आठवीपर्यंत हिंदी भाषा सक्तीची करण्यात येणार आहे. तसेच विज्ञान आणि गणितासाठी संपूर्ण देशभरात एकच अभ्यासक्रम आणि कौशल्यावर आधारित शिक्षण देण्याचा प्रस्तावही देण्यात आला आहे, असे यात म्हटले आहे.\nसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ सदसीय समितीने आपला ३१ डिसेंबर २०१८ रोजी कार्यकाळ पूर्ण होण्याआधी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाला हा अहवाल पाठवला आहे. अनेक ट्विटर युजर्सने 'इंडियन एक्स्प्रेस'च्या या वृत्तावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.\nनवीन शैक्षणिक धोरण (NEP) बनवणाऱ्या समितीने कोणतीही भाषा सक्तीची करण्यासाठी एकही सूचना मनुष्यबळ विकास मंत्रालयाला केली नाही.\n'इंडियन एक्स्प्रेस'च्या रिपोर्ट्सवर आलेल्या प्रतिक्रिया पाहिल्यास हे स्पष्ट होतेय. तसेच एनईपीने कोणतीही भाषा सक्तीची करा असे सुचवले नाही, असे स्पष्टीकरण केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विटरवरून दिले आहे.\nन्यूज एजन्सी एएनआयने सुद्धा याचे वृत्त दिले आहे.\nप्रकाश जावडेकर यांच्याकडून स्पष्टीकरण आल्यानंतर '��ंडियन एक्स्प्रेस'ने आपल्या बातमीत हे स्पष्टीकरण जोडले आहे. हे जोडण्याआधी बातमीवर परिणामकारक प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या आहेत.\nसंपूर्ण देशभरात आठवी वर्गापर्यंत हिंदी विषय सक्तीचा करण्यात येणार असल्याचे वृत्त खोटे आहे, असे 'मटा फॅक्ट चेक'च्या पडताळणीत स्पष्ट झाले आहे.\nमिळवा मटा Fact Check बातम्या(mt fact check News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nmt fact check News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nसीमा बिस्वास: व्यक्तिरेखा जिवंत करणारी अभिनेत...\nराज ठाकरेंवर टीका; कार्यकर्त्यांकडून तरुणाचा ...\nमध्यरात्री बँकेत न्यू इयर सेलिब्रेशन; कर्मचार...\nपाहाः ४० नाविक काढताहेत हालाखीत दिवस\nतेलंगणाः भागीरथी पापलाइन फुटली\nजगातील सर्वात वयोवृद्ध मसाजो नोनाका यांचे निधन\nरेल्वे क्रॉसिंगगेट उघडा असताना रेल्वे गेली\nबेंगळुरूच्या वर्थुर तलावाजवळ भीषण आग\nनेपाळ, भूतानला जाण्यासाठी आधार ग्राह्य धरलं जाणार\nमटा Fact Check याा सुपरहिट\nमोनिका बेदी: बॉलिवूड ते अंडरवर्ल्ड\nद्विशतकांचा बादशहा: विनोद कांबळी\nमहाराष्ट्राचे लाडके भावोजी: आदेश बांदेकर\n'हे' पदार्थ खा, आठवडाभरात पोट कमी करा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nFact Check: मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून संपूर्ण देशात हिंदीची स...\nFact Check: युद्ध मैदानातील जखमी भारतीय जवानांच्या व्हायरल व्हिड...\nFact Check: टोनी ब्लेअर म्हणतात, राहुल गांधींच्या हातात भारत सुर...\nFAKE ALERT: भाजप नेत्याकडून अल्पवयीन मुलांना दारू\nFAKE ALERT: दुबईच्या बुर्ज खलीफावर राहुल गांधींचा फोटो दिसला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/today-puneri-paltan-wins-against-dabang-delhi-in-pune-leg/", "date_download": "2019-01-21T01:46:16Z", "digest": "sha1:POOKIDITLR3XQLC3X5J6TCU5JWW7NVFU", "length": 7849, "nlines": 61, "source_domain": "mahasports.co.in", "title": "प्रो कबड्डी: रोमहर्षक सामन्यात पुणेरी पलटणच दबंग", "raw_content": "\nप्रो कबड्डी: रोमहर्षक सामन्यात पुणेरी पलटणच दबंग\nप्रो कबड्डी: रोमहर्षक सामन्यात पुणेरी पलटणच दबंग\nप्रो कबड्डीमध्ये आज घरच्या मैदानावर खेळताना पुणेरी पलटण तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रातील पिछाडी भरून काढत दबंग दिल्ली संघावर ३४-३१ असा विजय मिळवला. या सामन्यात पुणेरी पलटणकडून दीपक निवास हुड्डा आणि राजेश मंडल यांनी रेडींगमध्ये जबरदस्त कामगिरी करत विजयात मोलाची कामगिरी केली.\nपहिल्या सत्रात सहाव्या मिनिटापर्यंत दोन्ही संघ ४-४ असे बरोबरीत होते. त्यानंतर पुणेरी संघाचे दोन्ही रेडर दीपक हुड्डा आणि राजेश मंडल रेडींगमध्ये बाद झाले. ११ व्या मिनिटाला पुणेरी पलटण संघाने अबोफझल याला सुपर टॅकल करत ७-६अशी बढत मिळवली.\nसलग खेळाडू बाद होत गेल्यामुळे १७ व्या मिनिटाला पुणेरी पलटण संघावर ऑल आऊट होण्याची नामुष्की ओढवली. ऑल आऊट झाल्यामुळे पुणेरी पलटण संघ १३-९ असा पिछाडीवर पडला. पहिले सत्र संपले तेव्हा दिल्ली संघ १४-१० असा आघाडीवर होता.\nदुसऱ्या सत्रात पुणेरी पलटणचा कर्णधार दीपक हुड्डाने सामन्याची सूत्र पाहत घेतली आणि सलग रेडींगमध्ये गुण मिळवत पिछाडी भरून काढण्याचे उत्तम काम केले. तरी देखील दुसऱ्या सत्रातील १२ मिनिटांचा खेळ झाला तेव्हा पुणेरी पलटण १७-२१ अशी पिछाडीवर होती.\nसामना संपण्यास सहा मिनिटे शिल्लक होते तेव्हा राजेश मंडल याने सुपर रेड करत सामना २४-२४ असा बरोबरीत आणला. त्यानंतरच्या रेडमध्ये अबोफझल बाद झाल्याने दबंग दिल्ली ऑल आऊट झाली आणि पलटणने २७-२५ अशी आघाडी घेतली. त्यानंतर दीपकने सुपर रेड करत ३०-२५ आघाडी वाढवली.\nशेवटच्या काही मिनिटात अतिशय रोमांचित झालेल्या सामन्यात पुणेरी पलटणने दबंग दिल्लीचा ३४-३१ असा पराभव केला.\nतिसरी राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा: दूर्वा, गौरी, मयुरी, पावनी यांना विजेतेपद\nऑस्ट्रेलियन ओपन: गतविजेत्या रॉजर फेडररला पराभवाचा धक्का\nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्गलला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\nडॉ. शिरीडकरने जिंकला “आर्य चषक”\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या साक्षी शितोळे व ईशा पवार यांचा सुवर्णवेध\nकोल्हापूरच्या संघानी पटाकवले जामसंडे पुरुष व महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद\nअजिंक्य रहाणे या मालिकेत करणार भारताचे नेतृत्व\nएमएस धोनी हा सुपरस्टार आहे…\nतेंडुलकर, कोहलीप्रमाणे या दिग्गजांच्या यादीत हाशिम अमलाही सामील\nसातत्याने विक्रम करणाऱ्या किंग कोहलीचा ‘हा’ विश्वविक्रम मोडीत\nन्यूझीलंड विरुद्धच्या टी२० ��ालिकेसाठी अशी आहे टीम इंडिया\nएमएस धोनीने चुकून घातली रिषभ पंतची जीन्स\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची २१७ पदकांसह आघाडी कायम\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या सुवर्णचौकार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसमध्ये चिन्मयला दुहेरी मुकुट; महाराष्ट्राला दोन सुवर्ण व एक रौप्य पदक\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या सुकमणी बाब्रेकर याला कास्यंपदक\n३री राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा : प्रथमेश पेनशेट्टी, आदित्य दळवी, प्रेम शहा, अभय मोरे यांना विजेतेपद\nखेलो इंडिया युथ गेम्सचा समारोप सोहळा आज\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या निखिल दुबे याचा ‘सुवर्ण’ ठोसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/category/current-affairs/page/4/", "date_download": "2019-01-21T01:19:27Z", "digest": "sha1:KKGIGLSGYLFSIHNNZFAGT6E3RSG3MQZI", "length": 11627, "nlines": 133, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Current Affairs Archives - Page 4 of 37 - Majhi Naukri | माझी नोकरी", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(Northern Railway) उत्तर रेल्वेत ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 1092 जागांसाठी भरती\n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 150 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती [Updated]\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2019\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n(NPCIL) न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 162 जागांसाठी भरती\n(Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n(ESIC) कर्मचारी राज्य विमा महामंडळात 329 जागांसाठी भरती\n(UPSC-NDA) राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 392 जागांसाठी भरती\n(MPSC) महाराष्ट्र लोक सेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा-2019 (555 जागा)\n(Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n(NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 251 जागांसाठी भरती\n(Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\n(RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02 /2018 निकाल\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n» (MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n» (Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» (ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 2100 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» IBPS मार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या 1599 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र (CRP SPL VIII 2018)\n» लक्ष्मी विलास बँक ‘प्रोबशनरी ऑफिसर’ भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» कॅनरा बँक 800 प्रोबेशनरी ऑफिसर भरती परीक्षा निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02/2018 निकाल\n» (MPSC) महाराष्ट्र वन सेवा (मुख्य) परीक्षा-2018 अंतिम उत्तरतालिका\n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%AC/", "date_download": "2019-01-21T01:15:31Z", "digest": "sha1:47773SCCJ4VKU2ASCSCUV4655SRLOOE2", "length": 11203, "nlines": 137, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पंजाब- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\nVIDEO : गडकरींच्या भाषणादरम्यान विदर्भवादी तरूणांनी भिरकावली पत्रकं\nकाँग्रेसला इंदू मिलची जागा हडपायची होती - मुख्यमंत्री\nJEE निकाल: ���ालिकेच्या शाळेत शिकलेल्या राजला 100 पर्सेटाइल\nमध्य रेल्वेवर धावणाऱ्या राजधानी एक्सप्रेसबद्दल जाणून घ्या एका क्लिकवर\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nममता दीदींच्या 'पाहुणचारा'ने 2019च्या निवडणुकीला मिळणार 'तडका'\nकरिना कपूर लढणार काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nVIDEO : दिव्या भारतीच्या 'या' गाण्यावर थिरकली सारा अली खान\nVIDEO: जेव्हा नातवासाठी सलीम खान घोडा होतात..\n'कलंक' सिनेमाच्या सेटवरील आलियाचा व्हिडिओ लीक, सोशल मीडियावर झाला व्हायरल\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\nअन् धोनी म्हणाला, ‘हा बॉल घ्या नाही तर म्हणाल निवृत्ती घेतोय’\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nBCCI च्या दणक्यानंतर आता एक्स गर्लफ्रेंडनेही पांड्यावर काढला राग, म्हणाली...\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nVIDEO : बाबासाहेबांचं इंदू मिलमधलं स्मारक 2020 पर्यंत पूर्ण करणार -मुख्यमंत्री\nVIDEO : महाआघाडीकडे पंतप्रधान पदासाठी अनेक चेहरे -सुशीलकुमार शिंदे\nVIDEO : घाम गाळून पिकवलेल्या शेतमालाचा झाला कोळसा\nVIDEO : गडकरींच्या भाषणादरम्यान विदर्भवादी तरूणांनी भिरकावली पत्रकं\nVIDEO : सलमानच्या 'भारत'चा काऊंटडाऊन टीझर रिलीज\nसध्या सलमान खानच्या 'भारत'ची चर्चा सगळीकडे आहे. प्रेक्षकांना खूप उत्सुकता आहे. सिनेमाचा टीझर लवकरात लवकर यावा अशी सगळ्यांची इच्छा आहे.\nपत्रकार छत्रपती हत्या प्रकरण : 16 वर्षांच्या लढ्याला यश, गुरमीत राम रहीम दोषी\nURI Movie Review: 'उनको काश्मीर चाहीये और हमे उनका सीर'\n‘‘द अक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ पाहून मनमोहन सिंग आम्हाला चहाला बोलावतील’\nYear Ender 2018: काँग्रेसमुक्तीऐवजी कमळच कोमेजलं, यावर्षी असा बदलला भारताचा राजकीय नकाशा\nआई-वडील की राक्षस, नवजात बाळाला कमोडमध्ये घालून फेकलं ट्रेनच्या टॉयलेटमध्ये\nVIDEO : पेट्रोल पंपाचं मालक व्हायचंय मग 'असा' करा अर्ज\n‘भिकारी’ सर्च केल्यावर दिसतो इमरान खानचा फोटो, पाकिस्तानने गुगलकडे मागितलं उत्तर\nपराभवानंतर भाजपचे 'चाणक्य' पहिल्यांदाच बोलणार\nनरेंद्र मोदींसाठी धोक्याची घंटा, ...तर गमवावं लागणार बहुमत\n'टेम्पल रन'ला पसंती पण अयोध्येला मात्र 'राम राम'\nजाणून घ्या कोणत्या बँकांनी वाढवले आणि कमी केले EMI चे दर\nभारतात परतलं तर लोक ठेचून मारतील- नीरव मोदी\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\nममता दीदींच्या 'पाहुणचारा'ने 2019च्या निवडणुकीला मिळणार 'तडका'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%A8/all/page-7/", "date_download": "2019-01-21T01:11:33Z", "digest": "sha1:WJ7NGVCPTJAKJI6FCB6ESKMEHDXTOOEK", "length": 11252, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "फोन- News18 Lokmat Official Website Page-7", "raw_content": "\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\nVIDEO : गडकरींच्या भाषणादरम्यान विदर्भवादी तरूणांनी भिरकावली पत्रकं\nकाँग्रेसला इंदू मिलची जागा हडपायची होती - मुख्यमंत्री\nJEE निकाल: पालिकेच्या शाळेत शिकलेल्या राजला 100 पर्सेटाइल\nमध्य रेल्वेवर धावणाऱ्या राजधानी एक्सप्रेसबद्दल जाणून घ्या एका क्लिकवर\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nपाटीदारांचा नेता हार्दिक प��ेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nममता दीदींच्या 'पाहुणचारा'ने 2019च्या निवडणुकीला मिळणार 'तडका'\nकरिना कपूर लढणार काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nVIDEO : दिव्या भारतीच्या 'या' गाण्यावर थिरकली सारा अली खान\nVIDEO: जेव्हा नातवासाठी सलीम खान घोडा होतात..\n'कलंक' सिनेमाच्या सेटवरील आलियाचा व्हिडिओ लीक, सोशल मीडियावर झाला व्हायरल\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\nअन् धोनी म्हणाला, ‘हा बॉल घ्या नाही तर म्हणाल निवृत्ती घेतोय’\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nBCCI च्या दणक्यानंतर आता एक्स गर्लफ्रेंडनेही पांड्यावर काढला राग, म्हणाली...\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nVIDEO : बाबासाहेबांचं इंदू मिलमधलं स्मारक 2020 पर्यंत पूर्ण करणार -मुख्यमंत्री\nVIDEO : महाआघाडीकडे पंतप्रधान पदासाठी अनेक चेहरे -सुशीलकुमार शिंदे\nVIDEO : घाम गाळून पिकवलेल्या शेतमालाचा झाला कोळसा\nVIDEO : गडकरींच्या भाषणादरम्यान विदर्भवादी तरूणांनी भिरकावली पत्रकं\nLIVE VIDEO ...आणि क्षणार्धात फटाक्यासारखा फुटला मोबाईल\nगुजरातमधल्या अमरेलीच्या एका मोबाईल रिपेअरिंग सेंटरमधल्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. जुना मोबाईल फोन दुरुस्तीसाठी या दुकानात आला होता. अचानक या मोबाईचा स्फोट झाला आणि तो फटाक्यासारखा फुटला.\nटेक्नोलाॅजी Nov 17, 2018\nXiaomi फोन वापरत असाल तर असं करा अपडेट\nअपहरण करून वडिलांना खंडणीसाठी फोन, 12 वर्षांच्या मुलीची थरारक सुटका\nमोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...\n'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून\nअनिल गोटेंचा लेटर बॉम्ब, दानवेंवर केले खळबळजनक आरोप\nVideo : One plus 6T फोन घेण्याचा विचार करत असाल तर थोडं थांबा\nWhatsapp Bulletin : ताज्या बातम्या पाहा आता थेट तुमच्या स्मार्टफोनवर\nमहाराष्ट्र Nov 5, 2018\n...म्हणून 'अवनी'ला ठार मारलं-सुधीर मुनगंटीवार\n...म्हणून 'अवनी'ला ठार मारलं-सुधीर मुनगंटीवार\n'50 पैसे घालवून एक फोन केला असता तर सगळी माहिती मिळाली असती'\n'50 पैसे घालवून एक फोन केला असता तर सगळी माहिती मिळाली असती'\nगुप्त माहिती पाकिस्तानला देण्याप्रकरणी महाराष्ट्रातील जवान अटकेत\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\nममता दीदींच्या 'पाहुणचारा'ने 2019च्या निवडणुकीला मिळणार 'तडका'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2017/10/10/is-mani-shankar-aiyars-account-a-change-of-heart-for-gandhi-dynast/", "date_download": "2019-01-21T02:25:18Z", "digest": "sha1:TO746HQI5DT3YSL6F3RGM45AMYFJML6G", "length": 10773, "nlines": 78, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "अय्यर यांचा घरचा अहेर - Majha Paper", "raw_content": "\nमाणसाची उत्पत्ती डुक्कर आणि चिपांझीच्या संकरातून\nउच्च रक्तदाब रोखू या\nअय्यर यांचा घरचा अहेर\nकॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी अमेरिकेत जाऊन भाषणे ठोकून मोठा पराक्रम केला आणि तिथे आपल्या पक्षातल्याच नाही तर देशातल्या घराणेशाहीची कबुली दिली. आपला देश सगळ्याच क्षेत्रात घराणेशाहीवर चालतो हे त्यांनी मान्य केले पण आपण ही घराणेशाही कधी मोडून काढणार आहोत हे काही त्यांनी सांगितले नाही. अर्थात तेवढा प्रामाणिकपणा त्याना दाखवता आला नाही. ही घराणेशाही केवळ पंतप्रधानपदापुरतीच नाही तर ती पक्षाच्या अध्यक्षपदातही आहे. म्हणून पंतप्रधान होता येईल तेव्हा येईल पण आता कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावर तरी घराण्याच्या वारशाप्रमाणे आरूढ होण्याच्या त्यांच्या हालचाली सुरू आहेत. पण या घराणेशाहीला त्यांच्याच पक्षातले काही नेते वैतागले आहेत. आपला पक्ष या घराणेशाहीमुळेच मागे पडत आहे. तेव्हा पक्षाला लागलेले हे ग्रहण कधीतरी सुटावे असे त्यांनाही वाटते.\nआता गांधी घराण्याशी एकनिष्ठ असलेले माजी ग्रामीण विकास मंत्री मणिशंकर अय्यर यांनी पक्षाला घरचा आहेर ेदिला आहे. आमच्या पक्षात पक्षाचा अध्यक्ष आई किंवा मुलगाच होऊ शकतो अशा शब्दात त्यांनी आपला व���ताग व्यक्त केला आहे. अर्थात या गाय वासराची ही निवडणूक बिनविरोध करून पक्ष त्यांच्या मागे उभा असल्याचे चित्र छान उभे केले जाईलच. म्हणजे दोघांत एकाची निवड बिनविरोधच होईल त्यांची नावे समोर येतील तेव्हा त्यांना कोणी विरोध करणारच नाही. पण कोणी त्यांना विरोध करण्याचा प्रयत्न केलाच तर निवडणूक लावली जाईल आणि निवडणुकीच्या मार्गाने आई किंवा मुलगा यापैकी कोणाला तरी निवडून आणले जाईल.\nएकंदरीत कॉंग्रेसला पडलेला घराणेशाहीचा वेेढा ढिला होण्याची काही चिन्हे नाहीत. कॉंग्रेस पक्ष हा तळागाळात पसरलेला पक्ष आहे. समाजतला सर्वात शेवटचा माणूस हे कॉंग्रेेस पक्षाचे लक्ष्य आहे तर मग या वर्गातून एखादा माणूस निर्माण करून त्याला पक्षाचा अध्यक्ष का केले जात नाही उलट असा कोणी तरी सामान्य माणूस पक्षाचा अध्यक्ष होईल तर पक्षाविषयी सामान्य माणसाला असलेला आदरही वाढेल. पण या पक्षाला आता आपल्या अस्तित्वाचा प्रश्‍न पडलेला नाही तर गांधी घराण्याच्या अस्तित्वाचा प्रश्‍न पडला आहे. घराण्यासाठी पक्षाचा बळी दिला जात आहे. स्वातंत्र्यासाठी संघर्ष केलेल्या पक्षाला स्वत:ची घराण्यापासून सुटका करून घेता येत नाही. पक्षाला लांब पल्ल्याची धोरणे आखणारे नेतृत्वच राहिलेले नाही.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी वादग्रस्त वक्तव्य विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोच���िण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2019/01/12/veteran-actor-kishore-pradhan-is-passed-away/", "date_download": "2019-01-21T02:18:47Z", "digest": "sha1:FNVP7NQBHYRFVPBPMVMM7CO2H3TKMLKQ", "length": 7784, "nlines": 77, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान काळाच्या पडद्याआड - Majha Paper", "raw_content": "\nटोरेट सिंड्रोम म्हणजे काय अशी ओळखा ह्याची लक्षणे\nज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान काळाच्या पडद्याआड\nJanuary 12, 2019 , 11:23 am by माझा पेपर Filed Under: मनोरंजन, मुख्य Tagged With: किशोर प्रधान, ज्येष्ठ अभिनेते, निधन\nआपल्या विनोदी अभिनयाने मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणारे ज्येष्ठ अभिनेते किशोर प्रधान यांचे वयाच्या ८३ व्या वर्षी निधन झाले. मराठीसह त्यांनी इंग्रजी रंगभूमीवर आपल्या अभिनयाची छाप पाडली होती. त्यांनी चित्रपट, दुरदर्शन आणि जाहिरातींमध्येही काम केले आहे.\nबऱ्याच चित्रपटात किशोर प्रधान यांनी विनोदी भूमिका साकारल्या आहेत. ‘शिक्षणाचा आयचा घो’, ‘लालबाग परळ’, ‘भिंगरी’, ‘मी शिवाजीराजे भोसले’ बोलतोय हे त्यांचे विशेष गाजलेले चित्रपट आहेत. ‘लगे रहो मुन्नाभाई’, ‘जब वी मेट’मधीलही त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या होत्या. १९८९मध्ये किशोर प्रधान यांनी इंग्रजी नाटकात काम करण्यास सुरुवात केली होती. त्यांनी तब्बल १८ इंग्रजी नाटकात काम केले आहे. इग्लंड, अनेरिका, दुबई, मुस्कट, बँकॉक, इंडोनेशिया या देशांमध्ये त्यांनी काम केले आहे.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी वादग्रस्त वक्तव्य विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफो��\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/cheating-crime-117234", "date_download": "2019-01-21T02:23:59Z", "digest": "sha1:QP62I2BVI5AGOE37Y7QNYG7OTWDRPKIH", "length": 9811, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "cheating crime नोकरीच्या आमिषाने पाच लाखांचा गंडा | eSakal", "raw_content": "\nनोकरीच्या आमिषाने पाच लाखांचा गंडा\nशुक्रवार, 18 मे 2018\nलातूर - नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून लातूर जिल्ह्यातील एकाची पाच लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. शिवाजी भीमाजी शेलार (रा. नगर) असे संशयिताचे नाव आहे. हरिश्‍चंद्र मरेप्पा नामवाड (वय 64, रा. नांदेड नाका, उदगीर) यांच्या मुलाला नगरमधील अर्बन बॅंकेत क्‍लार्क म्हणून नोकरी लावतो, असे सांगून शेलारने पाच लाख रुपये घेतले; पण नोकरी लावली नाही. त्यामुळे फसवणूक झाल्याचे नामवाड यांच्या लक्षात आले. त्यांनी उदगीर शहर पोलिस ठाण्यात शेलारविरुद्ध तक्रार दाखल केली.\nनांदेड पोलिसांचा झेंडा नागभूमीत\nनांदेड : नांदेड पोलिसांचे नाव महाराष्ट्र पोलिसाच्या इतिहासात सुवर्णाक्षराने लिहण्यासाठी क्रिडा विभागातील पोलिस परिश्रम घेत असतात. सध्या नागपूर...\nदेवणी - पेरू खाण्यासाठी गेलेल्या दोन भावंडांचे घरी मृतदेहच आले, त्यातल्या एकाचा तर त्याच दिवशी वाढदिवसही होता. त्यानिमित्त त्याची आई तालुक्‍...\nआईच्या चितेच्या बाजूलाच मुलाने घेतले जाळून\nलातूर- आईच्या चिता जळत असताना तिच्या बाजूला स्वतःला जाळून घेत मुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना लातूर जिल्ह्यातील चोबळी रस्त्यावरील शिरूर...\n'चोर-पोलिस' खेळ बंद करा\nलातूर : गेल्या काही महिन्यांपासून शहर व जिल्ह्यात चोऱ्यांच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. आठवड्यातून किमान दोन-तीन चोरीच्या घटना घडत आहेत; पण...\nलातूर जात प्रमाणपत्र पडताळणी समितीला हायकोर्टाची नोटीस\nऔरंगाबाद : उदगीर नगरपालिकेचे नगरसेवक बापुराव पुंडलिकराव येलमाटे यांच्या जात वैधता प्रमाणपत्राला आव्हान देणाऱ्या याचिकेत न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे...\nभाजप- शिवसेनेतील तणावाचा ट्रेलर\nकऱ्हाड - लातूरच्या कार्यक्रमात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेनेसोबत युती झाली तर ठिकच, नाही झाली तर शिवसेनेला पटक देंगे असे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2018/10/17/weight-loss-how-does-jeera-water-help-you-lose-weight-and-burn-belly-fat-naturally/", "date_download": "2019-01-21T02:16:48Z", "digest": "sha1:ECBFHXBI5BW5POKLJZCES7JPLBMR2GQQ", "length": 10963, "nlines": 79, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "वजन घटविण्यासाठी आरोग्यदायी जिऱ्याचे पाणी - Majha Paper", "raw_content": "\n‘मर्सिडीज’ची ‘सी क्लास २५० डी’ भारतीय बाजारात\nजगातील सर्वात भयंकर पंथ, आपल्याच मुलांशी शारीरिक संबंध ठेवतात पालक\nवजन घटविण्यासाठी आरोग्यदायी जिऱ्याचे पाणी\nवजन घटविण्यासाठी आरोग्यतज्ञ, कृत्रिम औषधे टाळून, घरगुती, नैसर्गिक वस्तूंचा वापर करण्याचा सल्ला देतात. या घरगुती वस्तूंमध्ये जिऱ्याचा ही समावेश आहे. जिऱ्याचे पाणी घेतल्याने शरीरातील चरबी घटण्यास मदत होते. जिरे हा प्रत्येक घरामध्ये अगदी दररोजच्या स्वयंपाकामध्ये वापरला जाणारा मसाल्याचा पदार्थ आहे. याच्या वापराने भाजी-आमटीचा स्वाद वाढतोच, पण त्याशिवाय जिरे आरोग्याच्या दृष्टीनेही खूपच फायद्याचे आहेत. याच्या नियमित वापराने पचनाशी निगडित समस्या दूर होतात, चयापचय शक्ती सुधारते, आणि मधुमेह नियंत्रणात राहतो. याच्या सेवनाने वजन घटण्यास सुरुवात होऊन शरीरातील चरबीची मात्रा कमी होण्यास मदत होते.\nजिऱ्याप्रमाणेच जिऱ्याचे पाणी देखील अतिशय गुणकारी आहे. थोड्या पाण्यामध्ये जिरे काही तास भिजवून ठेवल्याने ‘ओस्मोसीस’ या नैसर्गिक प्रक्रियेमुळे जिरे पाणी शोषून घेतात आणि थोडेसे फुगतात. या प्रक्रियेमुळे जिऱ्यामध्ये असलेली गुणकारी तत्वे त्या पाण्यामध्ये येऊन हे पाणी पिवळ्या रंगाचे दिसू लागते. या पाण्याचे सेवन केल्याने वजन घटण्यास मदत होते. जिऱ्यामध्ये कॅलरीजचे प्रमाण अतिशय कमी आहे. एक मोठा चमचा भरून जिऱ्यामध्ये केवळ सात कॅलरीज असतात. जिऱ्याच्या पाण्याच्या सेवनाने पचनकार्य सुरळीत होऊन बद्धकोष्ठ दूर होण्यास मदत होते.\nजिऱ्याच्या पाण्याने शरीरामध्ये एन्झाइम्स सक्रीय होतात, ज्यांच्यामुळे साखर, कर्बोदके आणि फॅटस् व्यवस्थित पचविली जातात. शरीराचे पचनकार्य सुधारले, की शरीराची चयापचय शक्ती देखील सुधारते, जेणेकरून वजन घटण्यास मदत होते. जिऱ्याच्या पाण्याच्या नियमित सेवनामुळे शरीरातील चरबीचे प्रमाण घटण्यास मदत होते. तसेच याच्या सेवनामुळे भूक शमते आणि वारंवार काही ना काही खात राहण्याची इच्छा देखील कमी होते. जिऱ्याच्या पाण्याच्या सेवनामुळे शरीरातील विषारी, घातक पदार्थ बाहेर टाकले जाण्यास मदत होते. त्यामुळे चहा, कॉफी किंवा कोल्ड ड्रिंक्सच्या ऐवजी जिऱ्याचे पाणी पिण्याची सवय आत्मसात करणे चांगले.\nजिऱ्याचे पाणी तयार करण्यासाठी एक ग्लास पिण्याच्या पाण्यामध्ये एक चमचा जिरे घालावेत. जिरे भिजवून ठेवण्यासाठी तांब्याच्या भांड्याचा वापर अधिक चांगला. हे जिरे रात्रभर पाण्यामध्ये भिजवून ठेऊन सकाळी उठल्यानंतर हे पाणी गाळून घेऊन, रिकाम्या पोटी या पाण्याचे सेवन करावे.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी वादग्रस्त वक्तव्य विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपाती�� आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/ms-dhoni-would-not-have-become-such-great-player-without-gangulys-sacrifice-virender-sehwag/", "date_download": "2019-01-21T01:22:39Z", "digest": "sha1:3CKEPSABP77L55NV3HRMSLK6TPSBRPXN", "length": 7319, "nlines": 61, "source_domain": "mahasports.co.in", "title": "तर धोनी कधीच मोठा खेळाडू बनला नसता !", "raw_content": "\nतर धोनी कधीच मोठा खेळाडू बनला नसता \nतर धोनी कधीच मोठा खेळाडू बनला नसता \nभारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने आज एक खुलासा करताना गांगुलीने धोनीला एक मोठा खेळाडू बनवताना स्वतः कसा त्याग केला हे सांगितले. धोनीने वरच्या क्रमांकावर खेळायला यावे म्हणून गांगुलीने स्वतःची जागा धोनीला दिल्याचे सेहवागने म्हटलं आहे.\n“आम्ही तेव्हा आमच्या फलंदाजी क्रमवारीत वेगवेगळे प्रयोग करत होतो. आम्ही तेव्हा ठरवलं होत की जर आम्हाला चांगले सलामीवीर मिळाले तर दादा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येणार. परंतु जर आम्हाला अपयश आले तर आम्ही पीच हिटरला तिसऱ्या क्रमांकावर पाठवणार होतो. ज्यामुळे धावगती वाढू शकेल. “\nसेहवाग इंडिया टीव्हीशी बोलताना म्हणाला,\n“गांगुलीने तेव्हा धोनीला तिसऱ्या क्रमांकावर तीन-चार सामन्यात संधी देण्याचे ठरवले. जगात असे खूप कमी कर्णधार आहेत जे स्वतःची जागा दुसऱ्या खेळाडूंना देतात. त्यात दादाने आधी माझ्यासाठी सलामीची जागा तर धोनीसाठी तिसऱ्या क्रमांकाची जागा दिली. जर दादाने तस केलं नसत तर धोनी मोठा खेळाडू बनू शकला नसता. “\n“राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली धोनीला फिनिशरची भूमिका मिळाली. एक दोन वेळा तो खराब फटके मारून बाद झाला. त्याला त्यामुळे द्रविडच्या रागाला सामोरे जावे लागले. परंतु त्यांनतर त्याने पूर्णपणे बदलायचे ठरवले आणि एक चांगला फिनिशर झाला. त्याने युवराज बरोबर अतिशय चांगला भागीदाऱ्या केल्या. “\nतिसरी राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा: दूर्वा, गौरी, मयुरी, पावनी यांना विजेतेपद\nऑस्ट्रेलियन ओपन: गतविजेत्या रॉजर फेडररला पराभवाचा धक्का\nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्गलला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\nडॉ. शिरीडकरने जिंकला “आर्य चषक”\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या साक्षी शितोळे व ईशा पवार यांचा सुवर्णवेध\nकोल्हापूरच्या संघानी पटाकवले जामसंडे पुरुष व महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद\nअजिंक्य रहाणे या मालिकेत करणार भारताचे नेतृत्व\nएमएस धोनी हा सुपरस्टार आहे…\nतेंडुलकर, कोहलीप्रमाणे या दिग्गजांच्या यादीत हाशिम अमलाही सामील\nसातत्याने विक्रम करणाऱ्या किंग कोहलीचा ‘हा’ विश्वविक्रम मोडीत\nन्यूझीलंड विरुद्धच्या टी२० मालिकेसाठी अशी आहे टीम इंडिया\nएमएस धोनीने चुकून घातली रिषभ पंतची जीन्स\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची २१७ पदकांसह आघाडी कायम\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या सुवर्णचौकार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसमध्ये चिन्मयला दुहेरी मुकुट; महाराष्ट्राला दोन सुवर्ण व एक रौप्य पदक\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या सुकमणी बाब्रेकर याला कास्यंपदक\n३री राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा : प्रथमेश पेनशेट्टी, आदित्य दळवी, प्रेम शहा, अभय मोरे यांना विजेतेपद\nखेलो इंडिया युथ गेम्सचा समारोप सोहळा आज\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या निखिल दुबे याचा ‘सुवर्ण’ ठोसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/rbi-news/", "date_download": "2019-01-21T00:55:21Z", "digest": "sha1:HGUGWBFFXOUPLNHQJXIVOHMRCIPB6DB6", "length": 9751, "nlines": 155, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आरबीआयकडे पैसे मागितले नाहीत फक्त प्रस्तावावर चर्चा | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nआरबीआयकडे पैसे मागितले नाहीत फक्त प्रस्तावावर चर्चा\nआर्थिक व्यवहार सचिवांचा खुलासा\nनवी दिल्ली – सरकारने आपली आर्थिक स्थिती बिकट बनल्याने रिझर्व्ह बॅंकेकडे 3 लाख 60 हजार कोटी रूपयांच्या निधीची मागणी केली असल्याचे जे वृत्त पसरले आहे त्यावर केंद्र सरकारच्यावतीने आर्थिक व्यवहार खात्याचे सचिव सुभाषचंद्र गर्ग यांनी ट्विटरद्वारे टिपणीकरून काही खूलासा केला आहे.\nत���यांनी म्हटले आहे की आम्ही आरबीआयकडे 3 लाख 60 हजार कोटी रूपये किंवा एक लाख कोटी रूपये मागितलेले नाहीत. केवळ आरबीआयकडून सरकारला येणाऱ्या निधीविषयीचे फ्रेमवर्क कसे असावे याविषयी आम्ही त्यांच्यापुढे चर्चेचा प्रस्ताव ठेवला आहे. या विषयी माध्यमांमध्ये बराच गैरसमज पसरला आहे पण आम्ही आरबीआयकडे पैसे मागितलेले नाहीत. सरकारची आर्थिक चौकट मजबूत आहे असे गर्ग यांनी म्हटले आहे.\nसरकारचे वित्तीय गणित योग्यच राहाणार आहे असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटले आहे की आम्ही वित्तीय तूट अत्यंत मर्यादेत ठेवली आहे. चालू आर्थिक वर्षातील वित्तीय तूट 3.8 टक्के इतकीच राहील असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला आहे.\nआरबीआयकडून सरकारला भांडवल पुरवठा करणे अपेक्षित आहे. त्याची चौकट कशी असावी याविषयी चर्चा करण्याचा प्रस्ताव आम्ही ठेवला आहे. याचा अर्थ सरकारचे आर्थिक गणित बिघडलेले असल्याने आम्ही आरबीआयवर दबाव आणून त्यांच्याकडून 3 लाख 60 हजार कोटी रूपये मिळवण्याच्या प्रयत्नात आहोत असा समज पसरलेला आहे तो खरा नाही असे गर्ग यांनी स्पष्ट केले आहे.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपर्रीकर हे आधुनिक गोव्याचे शिल्पकार – नरेंद्र मोदी\nकॉंग्रेसची देश विरोधकांना मदत-इराणी\nआयुष्यमान भारतचा सर्वसामान्यांना फायदा\nकुंभमेळ्यात स्वच्छतेकडे प्रशासनाचे विशेष लक्ष\nछोट्या शहरांत वाढणार विमानसेवा\nघुसखोरी रोखण्यासाठी इस्रोची लष्कराला मदत\nअमित शहांच्या प्रकृती पूर्णतः सुधारणा, AIIMSमधून डिस्चार्ज\nफेडरल फ्रंटमागे मोदींची संकल्पना – चंद्राबाबू नायडू\nदाऊद टोळीतील तीन हस्तकांना अटक ; दिल्ली पोलिसांची कारवाई\nलक्षवेधी : सत्तातुरतेच्या ‘नाटका’चे ‘पोर’खेळ’\nखेलो इंडिया : प्रेरणा विचारेला टेनिसमध्ये सुवर्ण\nआलोककुमार यांनी आपल्या वक्तव्याविषयी केला खुलासा\nविरोधकांचा एकत्रित आवाज ( अग्रलेख )\nखेलो इंडिया : व्हॉलिबॉलमध्ये महाराष्ट्राच्या मुलींचे रुपेरी यश\nमध्य प्रदेश भाजपा नेत्याच्या टायर फॅक्‍टरीला आग ; पाच कामगारांचा मृत्यू\nअंबाजोगाईतील खून प्रकरणी सहा भावांवर गुन्हा दाखल\nखेलो इंडिया : टेबल टेनिसमध्ये महाराष्ट्राच्या सृष्टीची कास्यंपदकाची कमाई\nखेलो इंडिया : तिरंदाजीत साक्षी शितोळे व ���शा पवार यांचा सुवर्णवेध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://wrd.maharashtra.gov.in/portal/portal/mwrd/15mwrdEmployees/21aboutus/52Directory/47meta/copyrightPolicy", "date_download": "2019-01-21T02:30:44Z", "digest": "sha1:7TZUQEH4XJ5LVV3KTZBT67PSMAGPDWNG", "length": 10406, "nlines": 185, "source_domain": "wrd.maharashtra.gov.in", "title": "Maharashtra Water Resource Department", "raw_content": "\nतुम्ही आता येथे आहात : >> स्वामित्वाधिकार धोरण\nमंत्रालय अधिकारी बैठक व्यवस्था\nपदोन्नती व रिक्त पदांची माहिती\nमहाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ\nकोकण पाटबंधारे विकास महामंडळ\nगोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ\nमहासंचालक, जल व भूमी व्यवस्थापन संस्था - वाल्मी\nविदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ\nतापी पाटबंधारे विकास महामंडळ\nमहासंचालक, संकल्पचित्र, प्रशिक्षण, जलविज्ञान, संशोधन व धरण सुरक्षा\nमाहिती अंकेक्षण आणि प्रमाणीकरण\nनद्यांच्या पुर नियंत्रण रेषा\nवेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रम\nदुरुस्ती, नुतनिकरण आणि पुनर्संचयन\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना\n9 वी आंतररष्ट्रीय सूक्ष्म सिंचन परिषद\nवेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रम\nदुरुस्ती, नुतनिकरण आणि पुनर्संचयन\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना\n9 वी आंतररष्ट्रीय सूक्ष्म सिंचन परिषद\nवेगवर्धित सिंचन लाभ कार्यक्रम\nदुरुस्ती, नुतनिकरण आणि पुनर्संचयन\nप्रधानमंत्री कृषी सिंचन योजना\n9 वी आंतररष्ट्रीय सूक्ष्म सिंचन परिषद\nरुपये ३ लक्ष पर्यंतच्या निविदा सूचना\nरुपये ३ लक्ष पर्यंतच्या निविदा सूचना\nपी डब्ल्यू डी हँडबुक\nपी डब्ल्यू डी हँडबुक\nस्वयंप्रेरणेने प्रसिद्ध करावयाची माहिती\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nस्वयंप्रेरणेने प्रसिद्ध करावयाची माहिती\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nकायदे, नियम व शासन निर्णय\nकायदे, नियम व शासन निर्णय\nया संकेत स्थळावरील माहिती संकलित केली गेली आहे. ती नि:शुल्कपणे कुठल्याही स्वरुपात किवा माध्यमात, कुठल्याही विशिष्ट परवानगी न घेता पुनर्मुद्रित करता येईल.माहिती जशी आहे,तशी तंतोतंत वापरण्यात यावी.तसेच अप्रतिष्ठाकारक पद्धतीने अथवा दिशाभूल करण्याच्या संदर्भात वापरता येणार नाही.जेव्हा या माहितीचे किवा सामग्रीचे प्रकाशन किंवा वापर कराल त्या वेळेस स्त्रोत प्रामुख्याने अभिस्वीकृत केला गेला पाहिजे.ह्या संकेत स्थळावरील माहितीचे पुनर्मुद्रण करण्याची अनुमतीमध्ये या संकेत स्थळावरील माहितीचा विस्तार करू शकत नाह��� जे की त्रयस्थ पक्षाचे सर्वाधिकार धोरण म्हणून ओळखले जाते.या प्रकारच्या सामग्रीचे पुनर्मुद्रण करायच्या अधिकारासाठी सर्वाधिकार धोरण धारकाशी संपर्क साधावा.\nशेवटी अद्ययावत केले ती तारीख : 11/01/2018 भेट दिलेल्या वापरकर्त्यांची संख्या : 6773052\n©हे महाराष्ट्र जलसंपदा विभागाचे अधिकृत संकेत स्थळ आहे. सर्व अधिकार राखीव.\nसंकेतस्थळाचे संकल्पन आणि विकास विप्रो लिमिटेड नी केले आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://wrd.maharashtra.gov.in/portal/portal/mwrd/15mwrdEmployees/22corporations/1MKVDC;jsessionid=Gjgz24bkt3ZLZ4hS6Og7zQ**", "date_download": "2019-01-21T01:45:01Z", "digest": "sha1:CWNZ74RM5PPZEHXFGG3OKJEFTRPU7QJQ", "length": 2425, "nlines": 49, "source_domain": "wrd.maharashtra.gov.in", "title": "Maharashtra Water Resources Department", "raw_content": "\nमहाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे\nकायदे, नियम व शासन निर्णय\nमहाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे\nविदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर\nकोकण पाटबंधारे विकास महामंडळ, ठाणे\nगोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ, औरंगाबाद\nतापी पाटबंधारे विकास महामंडळ, जळगाव\nशेवटी अद्ययावत केले ती तारीख : 11/01/2018 भेट दिलेल्या वापरकर्त्यांची संख्या : 6773028\n©हे महाराष्ट्र जलसंपदा विभागाचे अधिकृत संकेत स्थळ आहे. सर्व अधिकार राखीव.\nसंकेतस्थळाचे संकल्पन आणि विकास विप्रो लिमिटेड नी केले आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/565-crore-revenue-north-maharashtra-108125", "date_download": "2019-01-21T01:56:10Z", "digest": "sha1:OWX754RNHDXVH7NT25Z2JUTENJC5QSKK", "length": 11384, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "565 crore revenue in North Maharashtra उत्तर महाराष्ट्रात 565 कोटी महसूल | eSakal", "raw_content": "\nउत्तर महाराष्ट्रात 565 कोटी महसूल\nशनिवार, 7 एप्रिल 2018\nनाशिक - उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांत आर्थिक वर्षात 565 कोटींची महसूल वसुली झाली आहे. विभागाला 541 कोटी 16 लाखांचे उद्दिष्ट होते. त्यापैकी नगर आणि जळगाव या प्रमुख दोन जिल्ह्यात उद्दिष्टपूर्ती न होताही नाशिक जिल्ह्यातील वसुलीमुळे विभागाचे 104 टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे.\nनाशिक - उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांत आर्थिक वर्षात 565 कोटींची महसूल वसुली झाली आहे. विभागाला 541 कोटी 16 लाखांचे उद्दिष्ट होते. त्यापैकी नगर आणि जळगाव या प्रमुख दोन जिल्ह्यात उद्दिष्टपूर्ती न होताही नाशिक जिल्ह्यातील वसुलीमुळे विभागाचे 104 टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे.\nराज्यात जीएसटी लागू झाल्यानंतर करमणूक कर वसुलीचे कामकाज स्थानिक स्वराज्य संस्थाकडे गेले. तसेच पर्यावरण दाखला असल्याशिवाय वाळू उपशांना परवानगी न देण्याच्या धोरणामुळे वाळू लिलावाला प्रतिसाद नाही. त्याचा महसूल वसुलीवर परिणाम झाला. मात्र, त्यानंतरही नाशिक जिल्ह्यात 38 कोटी इतकी घसघशीत वसुली झाल्याने विभागाचे उद्दिष्ट पूर्ण होण्यात मदत झाली.\nजिल्हा उद्दिष्ट एकूण वसुली टक्के\nनंदुरबार 44.04 कोटी 45.79 103\n'मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांची गय केली जाणार नाही'\nसिडको - छावा संघटना ही सर्व जातीधर्माला सामावून घेणारी संघटना आहे. केवळ मराठा आरक्षण हा एकमेव मुद्दा संघटनेने उचलून धरलेला नाही, तर त्याचबरोबर...\nसंगमनेर - भरधाव वेगातील कारची मालट्रकला धडक, दोन ठार चार गंभीर जखमी\nसंगमनेर - नाशिककडून संगमनेर मार्गे पुण्याला भाचीच्या लग्नासाठी निघालेल्या कुटूंबाच्या कारने मालपाणी तंबाखू गोदामाकडे वळणाऱ्या मालट्रकला...\nनाशिकमधील 10 लाखांहून अधिक बालकांचे लसीकरण\nखामखेडा (नाशिक) : जिल्ह्यात 27 नोव्हेंबरपासून गोवर रुबेला लसीकरणाला सुरवात झाली असून, आजपर्यंत जिल्ह्यातील एकूण १० लाख ...\nपतंग उडवताना इमारतीवरून पडून तरुणाचा मृत्यू\nजेलरोड : पतंग उडवताना इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून गंभीर जखमी झालेल्या एका तरुणाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू...\nनगरचे माजी महापौर संदीप कोतकर यांना अटक\nनगर : केडगाव दुहेरी हत्याकांडाच्या गुन्ह्यात सीआयडीने माजी महापौर संदीप कोतकर यांना काल (सोमवार) नाशिक कारागृहातून ताब्यात घेत अटक केली....\nसरकारचे शेवटचे वर्ष उजाडले तरी भूसंपादनाचीच चर्चा\nनाशिक - मुख्यमंत्र्यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनावरच अजूनही चर्चा सुरू आहे. सोमवारी (ता. १४) सहव्यवस्थापकीय...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2016/04/28/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%B5%E0%A5%8D/", "date_download": "2019-01-21T02:27:28Z", "digest": "sha1:BKR6LF6E2HAMD5UZFRVSGOV2CBTEN6BH", "length": 9629, "nlines": 78, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "पुरुषांचा ‘सेक्स ड्राईव्ह’ कमी होत चालला - Majha Paper", "raw_content": "\n७२ वर्षी आजीबाई बनली माता\nपुरुषांचा ‘सेक्स ड्राईव्ह’ कमी होत चालला\nनवी दिल्ली : एका संशोधनात शारिरीक संबंध ठेवण्यात महिलांच्या तुलनेत पुरुष लवकर कमजोर पडत असल्याचे समोर आले आहे. ही एखाद्या देशातील पुरुषांची समस्या नसून संपूर्ण जगाची समस्या बनल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे.\nपुरुषांचा ‘सेक्स ड्राईव्ह’ (सेक्सची इच्छा नसणे किंवा शारीरिक भूक कमी) कमी होत चालली आहे. प्रत्येक पुरुष कायम सेक्सबाबत विचार करीत असतो. तसेच प्रेम करण्यास व स्वीकारण्यास तो कधीही तयार असल्याचे म्हटले जाते. मात्र, नुकत्याच केलेल्या ऑनलाइन पाहणीत आढळून आले आहे की, ६२ टक्के पुरुष आपल्या महिला पार्टनरच्या तुलनेत सेक्स करण्याबाबत मागे राहतात. ही पाहणी ‘यूकेमेडिक्स डॉट कॉम फार्मसी’ ने केली होती. या पाहणीतील प्रत्येक तिस‍-या पुरुषाने सांगितले की, दिवसेंदिवस त्याचा ‘सेक्स ड्राईव्ह’ कमी होत चालला आहे.\nब्रिटनमधील कामसंबंधातील विशेषतज्ज्ञ डॉ. डेविड एडवड्र्स यांच्या माहितीनुसार, सेक्स ड्राईव्ह कमी झाल्यास एका व्यक्तीचे सामान्य जीवन व त्याचे नातेसंबंध धोकादायक स्थितीत पोहोचतात. डेविड म्हणतात, माझ्याकडे अनेक पुरुष सेक्सच्या समस्येमुळे येतात. नुकतेच माझ्याकडे एक केस आली होती. ज्यात संबंधित पुरुषाला सेक्समध्ये रस नसल्याने त्याच्या पत्नीने घटस्फोट घेतला. संबंधित महिला त्याला मागील १२ वर्षापासून डॉक्टरांची मदत घेण्यास सांगत होती. मात्र त्याने पत्नीचे ऐकले नाही अखेर ती त्याला सोडून गेल्यानंतर त्याला जाग आली. दरम्यान, जगभरातील पुरुषांचे दिवस आता भरत आल्याचे एका संशोधनात पुढे आले आहे. ऑस्ट्रेलियातील एका महिला वैज्ञानि‍काने दावा केला आहे की, पुरुषांची प्रजात जास्त दिवस या जगात टिकणार नाही. येत्या ५० लाख वर्षांत पुरुष प्रजात पृथ्‍वीवरून नष्ट होईल. या महि‍ला वैज्ञानि‍काने हा ही दावा हकेला आहे की, पुरुष प्रजात नष्ट होण्याला सुरुवात झाली आहे.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उ���्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी वादग्रस्त वक्तव्य विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2018/02/02/this-is-a-ban-on-these-schools/", "date_download": "2019-01-21T02:24:14Z", "digest": "sha1:CGPQLYCEA7KJOFMJTWEPEAE7WT5CNOPZ", "length": 10837, "nlines": 80, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "या शाळांमध्ये आहे या गोष्टींवर बंदी - Majha Paper", "raw_content": "\nमुलांवर चाप ठेवणारे इग्नोअर नो मोअर अॅप\nसांधेदुखीसाठी अरोमा थेरपी लाभदायक\nया शाळांमध्ये आहे या गोष्टींवर बंदी\nशाळा म्हटल्या की नियमावली आली, शिस्त आली. शाळांमध्ये शिस्त पाळली जावी, या करिता अनेक गोष्टी करण्याकरिता मनाई केलेली असते. शाळेमध्ये असताना अनेक कडक नियमांच्या चौकटीत मुलांना आणि शाळेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना राहावे लागते. नियमांचे पालन करणे ही शाळेमध्ये सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यकही आहे. काही देशांमधील शाळांमध्ये कोणकोणत्या गोष्टींवर बंदी घातली गेली आहे, हे जाणून घेऊ या.\nन्यूयॉर्क शहरातील ज्यु मुलींसाठी असणाऱ्या एका शाळेमध्ये सोशल मिडिया साईट ‘फेसबुक’चा वापर करण्यास मनाई आहे. ह्या वेबसाईटच्या वापराने मुलींच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम ���ोईल असे शाळेच्या प्रशासनाचे मत आहे. तर लंडन शहराच्या पश्चिमी भागामध्ये असलेल्या एका शाळेमध्ये मुलांना ‘ बेस्ट फ्रेंड्स ‘ असण्यावर बंदी आहे. जर मुलांची एकमेकांशी गट्टी जमली, तर यामुळे मुले मानसिक दृष्ट्या कमकुवत होतात असे काहीसे विचित्र मत इथल्या प्रशासनाचे आहे.\nआजकाल अतिशय लोकप्रिय असणाऱ्या स्ट्रेचेबल लेगीन्ग्स किंवा जेगिन्ग्स हा प्रकार अमेरिकेतील अनेक शाळांमध्ये मना आहे. ह्या पोशाखाचा प्रकार शाळेमध्ये घालण्याजोगा नसल्यामुळे याला शाळांमध्ये बंदी आहे. लहान मुलांमध्ये पसंत केला जाणारा ‘ डॉज बॉल ‘ हा खेळ देखील अमेरिकेतील काही शाळांनी मना केला आहे. मुलांना या खेळापासून हानी पोहोचण्याचा धोका असे मत मांडत या शाळांनी ह्या खेळावर बंदी घातली आहे. तसेच काही शाळांमध्ये मोबाईल फोन्स आणण्यावर बंदी आहे. काही मुली, आपल्या बूट्स मध्ये मोबाईल लपवून आणत असत, त्यामुळे तश्या प्रकारच्या बूट्स वर देखील अमेरिकेतील शाळांमध्ये बंदी घालण्यात आली आहे.\nउत्तरपत्रिकेवरील लाल शाईमधली शिक्षकांनी काढलेली नक्षी पहिली, की मुलांच्या हृदयाचे ठोके जास्त वेगाने पडू लागतात. पेपरमध्ये किती चुका असतील आणि किती मार्क मिळाले असतील या विचारांनी मुले अस्वस्थ असतात. याच कारणाकरिता ब्रिटन मधील शाळेमध्ये शिक्षकांना लाल शाई वापरण्याची बंदी आहे. लाल शाई बघून मुले अस्वस्थ होतात, त्यांना मानसिक तणाव जाणवतो या कारणासाठी ही बंदी घालण्यात आली आहे.\nकनेक्टिकटच्या एका शाळेमध्ये ‘हूड ‘ म्हणजेच टोपी असलेले जॅकेट घालण्यास मनाई आहे. या जॅकेट ला असणाऱ्या टोपीमध्ये मुले मोबाईल फोन लपवत असत. म्हणून ह्या जॅकेट्स वर शाळेमध्ये बंदी घालण्यात आली आहे.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी वादग्रस्त वक्तव्य विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/captain-kohli-calls-it-right-at-the-toss-elects-to-bowl-first/", "date_download": "2019-01-21T01:25:32Z", "digest": "sha1:AQ3LSLRPEEBWGTVSRMEDLD3SL7NTIMWH", "length": 6824, "nlines": 61, "source_domain": "mahasports.co.in", "title": "एकमेव टी-२०: नाणेफेक जिंकून भारताने प्रथम गोलंदाजी निवडली !", "raw_content": "\nएकमेव टी-२०: नाणेफेक जिंकून भारताने प्रथम गोलंदाजी निवडली \nएकमेव टी-२०: नाणेफेक जिंकून भारताने प्रथम गोलंदाजी निवडली \nआर.प्रेमदासा मैदानावर आज भारताच्या श्रीलंका दौऱ्याच्या शेवटचा सामना होणार आहे. हा एकमेव टी-२० सामना भारताने जर जिंकला तर श्रीलंकेवर घरच्या मैदानावर सलग ९ आंतरराष्ट्रीय सामने हरण्याची नामुष्की ओढवणार आहे.\nभारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. पावसाचे सावट या सामन्यावर असणार आहे आणि त्यामुळे सामना १५ मिनिट उशिरा सुरु होणार आहे. त्यामुळे प्रथम क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला फायदा होणार असे भारतीय कर्णधार विराट कोहलीचे मात आहे.\nभारताचा कर्णधार विराट कोहलीचा हा ५०वा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना असणार आहे.\nहे आहेत दोनीही संघाचे ११ खेळाडू\nश्रीलंका : निरोशान डिकवेल , उपुल थरंगा (कर्णधार), दिलशान मुनावीर, आशान प्रियजन, अँजेलो मॅथ्यूज, दसुन शानूक, प्रसन्ना सर्च, थिसारा परेरा, अकिला दानंजय, लसिथ मलिंगा, इश्यूवार उडाना\nभारत : रोहित शर्मा, विराट कोहली (कर्णधार), लोकेश राहुल, मनीष पांडे, केदार जाधव, एमएस धोनी (वाय), अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, जसप्रित बूमरा, यज्वेंद्र चहल, कुलदीप यादव\nतिसरी राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा: दूर्वा, गौरी, मयुरी, पावनी यांना विजेतेपद\nऑस्ट्रेलियन ओपन: गतविजेत्या रॉजर फेडररला पराभवाचा धक्का\nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्गलला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\nडॉ. शिरीडकरने जिंकला “आर्य चषक”\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या साक्षी शितोळे व ईशा पवार यांचा सुवर्णवेध\nकोल्हापूरच्या संघानी पटाकवले जामसंडे पुरुष व महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद\nअजिंक्य रहाणे या मालिकेत करणार भारताचे नेतृत्व\nएमएस धोनी हा सुपरस्टार आहे…\nतेंडुलकर, कोहलीप्रमाणे या दिग्गजांच्या यादीत हाशिम अमलाही सामील\nसातत्याने विक्रम करणाऱ्या किंग कोहलीचा ‘हा’ विश्वविक्रम मोडीत\nन्यूझीलंड विरुद्धच्या टी२० मालिकेसाठी अशी आहे टीम इंडिया\nएमएस धोनीने चुकून घातली रिषभ पंतची जीन्स\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची २१७ पदकांसह आघाडी कायम\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या सुवर्णचौकार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसमध्ये चिन्मयला दुहेरी मुकुट; महाराष्ट्राला दोन सुवर्ण व एक रौप्य पदक\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या सुकमणी बाब्रेकर याला कास्यंपदक\n३री राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा : प्रथमेश पेनशेट्टी, आदित्य दळवी, प्रेम शहा, अभय मोरे यांना विजेतेपद\nखेलो इंडिया युथ गेम्सचा समारोप सोहळा आज\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या निखिल दुबे याचा ‘सुवर्ण’ ठोसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/theif-returned-ornaments-after-two-days-in-kerala-295781.html", "date_download": "2019-01-21T01:13:16Z", "digest": "sha1:VFPGIIBBME2HNFIFI47PF33MDN75PGPX", "length": 12873, "nlines": 122, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "चोराचा प्रामाणिकपणा, दागिने परत करून मागितली माफी", "raw_content": "\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\nVIDEO : गडकरींच्या भाषणादरम्यान विदर्भवादी तरूणांनी भिरकावली पत्रकं\nकाँग्रेसला इंदू मिलची जागा हडपायची होती - मुख्यमंत्री\nJEE निकाल: पालिकेच्या शाळेत शिकलेल्या राजला 100 पर्सेटाइल\nमध्य रेल्वेवर धावणाऱ्या राजधानी एक्सप्रेसबद्दल जाणून घ्या एका क्लिकवर\nमुंबई हाफ मॅरेथॉनचे निकाल जाहीर, कुणी मारली बाजी\nमराठा आणि सवर्ण आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल\nबेस्ट संपामुळे शिवसेना संतापली, भाजपसह राव यांच्यावर गंभीर आरोप\nPHOTOS : सई, स्पृहा, उमेश कामत म्हणतायत 'वंदे मातरम्'\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nममता दीदींच्या 'पाहुणचारा'ने 2019च्या निवडणुकीला मिळणार 'तडका'\nकरिना कपूर लढणार काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक\nभाभीजी फेम सौम्या टंडनला पुत्ररत्न, मुलासोबत शेअर केला पहिला फोटो\nVIDEO : दिव्या भारतीच्या 'या' गाण्यावर थिरकली सारा अली खान\nVIDEO: जेव्हा नातवासाठी सलीम खान घोडा होतात..\n'कलंक' सिनेमाच्या सेटवरील आलियाचा व्हिडिओ लीक, सोशल मीडियावर झाला व्हायरल\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\n...अशी आहे डिंपल आणि अखिलेश यादव यांची लव्हस्टोरी\nझुंडीनं येणारे हे नागा साधू कुंभमेळ्यानंतर काय करतात\nअन् धोनी म्हणाला, ‘हा बॉल घ्या नाही तर म्हणाल निवृत्ती घेतोय’\nविराटच्या विक्रमावर हाशिमचा 'हमला'\n'क्रिकेट हेच माझं आयुष्य नाही, 8 वर्षांनंतर...'\nBCCI च्या दणक्यानंतर आता एक्स गर्लफ्रेंडनेही पांड्यावर काढला राग, म्हणाली...\nधोनी ‘द अनटोल्ड स्टोरी’च्या हॅपी एन्डिंगची हीच योग्य वेळ\n...आणि बाळासाहेबांची बातमी आली\nदीड अंशाचा प्रश्न : तापमानवाढीला आणि दुष्काळाला शेतीच जबाबदार\nVIDEO : बाबासाहेबांचं इंदू मिलमधलं स्मारक 2020 पर्यंत पूर्ण करणार -मुख्यमंत्री\nVIDEO : महाआघाडीकडे पंतप्रधान पदासाठी अनेक चेहरे -सुशीलकुमार शिंदे\nVIDEO : घाम गाळून पिकवलेल्या शेतमालाचा झाला कोळसा\nVIDEO : गडकरींच्या भाषणादरम्यान विदर्भवादी तरूणांनी भिरकावली पत्रकं\nचोराचा प्रामाणिकपणा, दागिने परत करून मागितली माफी\nघटनेच्या दोन दिवसानंतर चोराला आपल्या चोरीचा पश्चाताप झाला. त्याने या कुटुंबाला चोरीचे दागिने परत केले आणि एक पत्रही लिहिलं.\nकेरळ, 13 जुलै : चोर काय चोरी करेल याचा नेम नाही...पण तोच चोर जर चोरी झालेला मुद्देमाल तुम्हाला परत आणून दिला तर...होय हा चमत्कार घडलाय केरळमधील अंबालापुझामध्ये...एवढंच नाहीतर या चोराने दागिने तर आणून दिलेच पण माफी��ी मागितली.\nमाथेफिरू तरुण म्हणतो,आम्ही एकमेकांवाचून राहू शकत नाही \nतकाजही पंचायत परिसरात मंगळवारी एक कुटुंब आपल्या नातेवाईकाकडे गेले होते. हीच संधी साधून चोराने घराचा मागचा दरवाजा तोडून घरात घुसला. त्याने कपाट फोडून सोन्याची अंगठी, कानातले आणि एक लाॅकेट लंपास केले होते.\nमहाराष्ट्राच्या भूगोलाला गुजरातची पाने\nजेव्हा हे कुटुंब घरी परतले तेव्हा त्यांना घरात चोरी झाल्याचं कळलं आणि त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. घटनेच्या दोन दिवसानंतर चोराला आपल्या चोरीचा पश्चाताप झाला. त्याने या कुटुंबाला चोरीचे दागिने परत केले आणि एक पत्रही लिहिलं. मी तुमची माफी मागतोय,माझी परिस्थिती हालाखीची होती म्हणून मी चोरी केली पण मला अटक करू नका अशी विनंतीही त्याने केली. पोलिसांनीही या प्रकरणी दागिने परत केल्यामुळे कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nअन् धोनी म्हणाला, ‘हा बॉल घ्या नाही तर म्हणाल निवृत्ती घेतोय’\nरुग्णालयात मृत्यूशी झुंज देतोय हा माजी क्रिकेटर, कुटुंबाने BCCI कडे मागितली मदत\nVIDEO लालूंच्या मुलीला छाटायचा होता एका मोठा नेत्याचा हात\nएलआयसीच्या 'या' पॉलिसीवर विम्यासोबत मिळते 1 कोटी रुपयांची हमी\nJEE निकाल: पालिकेच्या शाळेत शिकलेल्या राजला 100 पर्सेटाइल\nमध्य रेल्वेवर धावणाऱ्या राजधानी एक्सप्रेसबद्दल जाणून घ्या एका क्लिकवर\nपाटीदारांचा नेता हार्दिक पटेल अडकणार लग्नाच्या बेडीत\nPHOTOS : सुटीच्या दिवशी अशा काही खास अंदाजात दिसली मलाइका अरोरा\nअमित शहांना दुहेरी धक्का, कर्नाटकातलं 'ऑपरेशन' फसलं तर आंध्रात गळती\nPHOTOS : गर्लफ्रेंडच्या सांगण्यावर काय केलं पहा 53 वर्षांच्या सल्लु मियाने\nममता दीदींच्या 'पाहुणचारा'ने 2019च्या निवडणुकीला मिळणार 'तडका'\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://wrd.maharashtra.gov.in/portal/portal/mwrd/15mwrdEmployees/22corporations/5VIDC;jsessionid=Gjgz24bkt3ZLZ4hS6Og7zQ**", "date_download": "2019-01-21T01:40:09Z", "digest": "sha1:RRBD6KQWYVZOG36B2NF32I4UPPIROG6T", "length": 2415, "nlines": 49, "source_domain": "wrd.maharashtra.gov.in", "title": "Maharashtra Water Resources Department", "raw_content": "\nविदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर\nकायदे, नियम व शासन निर्णय\nमहाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे\nविदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर\nकोकण पाटबंधारे विकास महामंडळ, ठाणे\nगोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ, औरंगाबाद\nतापी पाटबंधारे विकास महामंडळ, जळगाव\nशेवटी अद्ययावत केले ती तारीख : 11/01/2018 भेट दिलेल्या वापरकर्त्यांची संख्या : 6773025\n©हे महाराष्ट्र जलसंपदा विभागाचे अधिकृत संकेत स्थळ आहे. सर्व अधिकार राखीव.\nसंकेतस्थळाचे संकल्पन आणि विकास विप्रो लिमिटेड नी केले आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-cyber-crime-rate-incresed-112664", "date_download": "2019-01-21T02:07:14Z", "digest": "sha1:4SB3KJ7ED4GSC3U6XNXO2EWY5W3JL2ZI", "length": 18573, "nlines": 198, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news cyber crime rate incresed मुंबई, पुणे, नागपूर आहे सायबर गुन्हेगारांचे टार्गेट | eSakal", "raw_content": "\nमुंबई, पुणे, नागपूर आहे सायबर गुन्हेगारांचे टार्गेट\nशुक्रवार, 27 एप्रिल 2018\nनाशिक 27 : सायबर गुन्हेगारांच्या टार्गेटवर राज्यातील मुंबई, पुण्यासह नागपूर ही मेट्रोसिटी आहेत. संगणकाची जागा लॅपटॉपने आणि आता स्मार्टफोन-टॅबसारख्या सहज हाती माहिती तंत्रज्ञानाचे जाळे (इंटरनेट) आले. स्मार्टफोनच्या माध्यमातून इंटरनेटचा वापर वाढल्याने, अन्‌ त्याचा निष्काळजीपणे वापर करणारे सावज सहज हेरणे सायबर गुन्हेगारांना सोपे झाले.\nबॅंकांसह कंपन्यांचा डाटा हॅक करून त्याची डार्कबेसलिंक डाटा क्षेत्रात खरेदी-विक्री करणाऱ्या लगाम घालण्यासाठी \"सर्ट महाराष्ट्र' सेलची निर्मिती करण्यात आली. यामाध्यमातून लवकरच डाटा चोरीला आळा घातला जाणे शक्‍य होणार आहे.\nनाशिक 27 : सायबर गुन्हेगारांच्या टार्गेटवर राज्यातील मुंबई, पुण्यासह नागपूर ही मेट्रोसिटी आहेत. संगणकाची जागा लॅपटॉपने आणि आता स्मार्टफोन-टॅबसारख्या सहज हाती माहिती तंत्रज्ञानाचे जाळे (इंटरनेट) आले. स्मार्टफोनच्या माध्यमातून इंटरनेटचा वापर वाढल्याने, अन्‌ त्याचा निष्काळजीपणे वापर करणारे सावज सहज हेरणे सायबर गुन्हेगारांना सोपे झाले.\nबॅंकांसह कंपन्यांचा डाटा हॅक करून त्याची डार्कबेसलिंक डाटा क्षेत्रात खरेदी-विक्री करणाऱ्या लगाम घालण्यासाठी \"सर्ट महाराष्ट्र' सेलची निर्मिती करण्यात आली. यामाध्यमातून लवकरच डाटा चोरीला आळा घातला जाणे शक्‍य होणार आहे.\nसायबर गुन्हेगारीचे मूळ हे \"डिव्हाईस' आहे. डेस्कटॉपवरून (संगणक) इंटरनेटचा वापर पूर्वी फारसा नव्हता, अलिकडे तो वाढला असला तरी त्यापेक्षा कितीतरी पटीने इंटरनेटचा वापर स्मार्टफोनने होतो. पाश्���चात्य देशाच्या तुलनेत \"सायबर'विषयक अज्ञान फसवणुकीचे मुख्यकारण आहे. टेक्‍नॉलाजी चुकीची नाही परंतु तिचा वापर चुकीचा होतो. सायबर गुन्हेगारीमध्ये 98 टक्के गुन्हेगार हे भारतीय आहे.\nते बॅंकांच्या नावाने, नोकरी वा लग्नाचे आमिष वा दामदुप्पटीचे आमिष दाखवून ऑनलाईन फसवणूक करतात. तर 2 टक्के गुन्ह्यांत परदेशी गुन्हेगार आहेत. यात कंपन्यांचा डाटा हॅक करणे वा बिटक्वॉईनच्या माध्यमातून फसवणूक करणे. विशेषत: यात नायजेरियन गुन्हेगारांचे मोठे प्रस्थ असल्याचे तपासातून समोर आले आहे.\nआपला डाटा असुरक्षित कसा\nकाही ऍप्स वा लिंक्‍स सायबर गुन्हेगारांशी संबंधित असतात. याच माध्यमातून डाटा हॅक होतो. हॅक डाटा \"डार्कबेसलिंक'वरून खरेदी-विक्रीसाठी हजारो सायबर गुन्हेगार एकाचवेळी कनेक्‍ट होतात. ऍप वा लिंक डाऊनलोड करताना माहिती विचारली तर त्याची विश्‍वासार्हता तपासून ती द्यावी. अनोळखी इसमाशी चॅटिंग वा कॉलिंग टाळावे; चॅटिंग वा कॉलिंग सुरू असताना सायबर गुन्हेगाराकडूनच मोबाईलमधील आपल्या संपर्कातील मोबाईलचाही डाटा चोरी होतो.\n\"सर्ट महाराष्ट्र' सेलची निर्मिती\nबॅंकांमधील खातेदारांचा डाटा वा कंपन्यांच्या एचआरकडील डाटा हॅकचे प्रकार वाढले. अशाप्रकारांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सायबर सेक्‍युरिटी सेलच्या माध्यमातून \"सर्ट महाराष्ट्र' सेल कार्यान्वित केला आहे. याच सेलने पायरसीशी संबंधित 10 संकेतस्थळे बंद केली. तर, डाटाबेसलिंकमध्ये शिरकाव करून येत्या काळात सर्ट महाराष्ट्र सेलच्या माध्यमातून ऑनलाईन फसवणुकीवर आळा घालणे शक्‍य होणार आहे.\nनाशिक सायबर सेल सर्वोत्तम\nराज्यातील पोलीस आयुक्तालय व जिल्हा अधीक्षक कार्यालयांमध्ये सायबर सेलची निर्मिती केली आहे. त्याठिकाणी आधुनिक स्वरुपाची सायबर लॅब उभारली आहे. सायबर गुन्हेगारीत राज्यात मुंबई आघाडीवर तर, त्याखालोखाल पुणे शहर-ग्रामीण, नागपूर शहर-ग्रामीणचा समावेश आहे. तर, राज्यातील सर्वोत्तम सायबर लॅब ही नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या सायबर पोलीस ठाण्याची आहे. नाशिक सायबर पोलीसात एकही गुन्हा प्रलंबित नाही हेच सर्वोत्तम कामगिरीचे प्रमाण आहे.\nभारताची लोकसंख्या : 1 कोटी 25 लाख\nमोबाईल वापरकर्ते : लोकसंख्येच्या 70 टक्के\nराज्यात ऑनलाईन फसवणूक : 2400 कोटी रुपये (2016-17)\nसायबर इकॉनॉमिक्‍स गुन्हे : 60 टक्के\nमहिला/मुलांचे ���ोषण : 30 टक्के\nभारतीय सायबर गुन्हेगार : 98 टक्के\nपरदेशी सायबर गुन्हेगार : 2 टक्‍के\nसायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी जनजागृती हाच सर्वोत्तम पर्याय आहे. सायबर गुन्हेगारीचा समोर चेहरा नाही. मोबाईल वापरकर्त्यांनी काळजी घेतली तर तुमची फसवणूक होऊच शकत नाही. त्यासाठी राज्यभर पोलिसांच्या माध्यमातून जनजागृती सुरू आहे. महिला-मुलांनी मोबाईलचा वापर करताना विशेष दक्षता घ्यावी.\n- बालसिंग राजपूत, पोलीस अधीक्षक, राज्य सायबर सेक्‍युरिटी सेल, मुंबई.\nआम्हाला वाढप्याचंही मिळत नाही काम..\nकलेढोण - चोऱ्यामाऱ्यांचा आमच्यावर शिक्काच पडलाय. पोलिस कधी जबरदस्तीने घरातली माणसे धरून नेत्याल, त्याचा भरवसा नाही. गावात राहायला व अंत्यसंस्काराला...\nहवाला ऑपरेटरला दिलासा नाही\nमुंबई - दादरमधील कबुतरखाना, ऑपेरा हाउस आणि झवेरी बाझार येथे 13 जुलै 2011 रोजी झालेल्या बॉंबस्फोट...\nसिरीयल किलरने कारागृहातून हलविली सूत्रे; साक्षीदाराला मारण्याची धमकी\nनागपूर - तीन लहान मुलांवर सिरियल किलरने लैंगिक अत्याचार करून खून केला. न्यायालयात साक्ष न देण्यासाठी साक्षीदारावर दबाव आणून ठार मारण्याची धमकी...\nगुन्ह्यांची उकल करण्यात बीड पोलिसदल अव्वल\nबीड - काही प्रकरणांमध्ये ठराविक पोलिसांच्या इंटरेस्टमुळे पोलिस दलाबद्दल संताप व्यक्त होऊन पोलिस दलाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा होत असला तरी एकूण...\nबलात्काराची तक्रार मागे न घेतल्याने पीडितेची गोळ्या घालून हत्या\nगुडगाव : बलात्काराची तक्रार मागे घेण्यास नकार दिल्यामुळे एका 22 वर्षीय महिलेची आरोपीने गोळ्या घालून हत्या केली. ही घटना शुक्रवारी येथे...\nपुन्हा एकवार... चांदनी बार\nसरसकट बंदीपासून कडक निर्बंधांपर्यंत अनेक अडचणी पार करत सर्वोच्च न्यायालयाची पायरी चढणाऱ्या महाराष्ट्रातील डान्सबारच्या मालकांना अखेर तेथे \"न्याय'...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/sandwich-maker/latest-bajaj+sandwich-maker-price-list.html", "date_download": "2019-01-21T01:45:37Z", "digest": "sha1:6MHSESPLLNRK4EFJQV5IXMP3TJIHNI4L", "length": 15744, "nlines": 409, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "ताज्या बजाज सँडविच मेकर 2019 India | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nLatest बजाज सँडविच मेकर Indiaकिंमत\nताज्या बजाज सँडविच मेकरIndiaमध्ये 2019\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nसादर सर्वोत्तम ऑनलाइन दर ताज्या India मध्ये बजाज सँडविच मेकर म्हणून 21 Jan 2019 आहे. गेल्या 3 महिन्यांत 17 नवीन लाँच आणि सर्वात अलीकडील एक बजाज मॅजेस्त्य नव स्वक्स 3 टोस्ट 1,068 किंमत आहे आहेत. अलीकडे करण्यात आलेली होती इतर लोकप्रिय उत्पादने समावेश: . स्वस्त बजाज सँडविच मेकर गेल्या तीन महिन्यांत सुरू {lowest_model_hyperlink} किंमत सर्वात महाग एक जात {highest_model_price} किंमत आहे. � किंमत यादी उत्पादनांचा विस्तृत समावेश सँडविच मेकर संपूर्ण यादी माध्यमातून ब्राउझ करा -.\nदर्शवत आहे 17 उत्पादने\nशीर्ष 10बजाज सँडविच मेकर\nबजाज मॅजेस्त्य नव स्वक्स 3 टोस्ट\n- कूकिंग प्लेट Non-stick\nबजाज मॅजेस्त्य ग्रिल अल्ट्रा ब्लॅक\nबजाज मॅजेस्त्य स्वक्स३ व्हाईट\nबजाज मॅजेस्त्य 2 ग्रिल व्हाईट\nबजाज मॅजेस्त्य 2 ग्रिल\n- कूकिंग प्लेट Non-stick\nबजाज मॅजेस्त्य सनकमास्टर सुपर डिलक्स ग्रिल\nबजाज स्नॅक मास्टर ग्रिल\n- कूकिंग प्लेट Non-stick\nबजाज मॅजेस्त्य नव स्वक्स 7 टोस्ट\n- कूकिंग प्लेट Non-stick\nबजाज मॅजेस्त्य नव स्वक्स 4 टोस्ट\n- कूकिंग प्लेट Non-stick\nबजाज मॅजेस्त्य 2 सँडविच मेकर\nबजाज मॅजेस्त्य नव स्वक्स 8 सँडविच मेकर\nबजाज मॅजेस्त्य नव स्वक्स 4 सँडविच मेकर\nबजाज मॅजेस्त्य नव स्वक्स 3 सँडविच मेकर\nबजाज मॅजेस्त्य सनकमास्टर सुपर डिलक्स सँडविच मेकर\nबजाज मॅजेस्त्य नव स्वक्स 7 सँडविच मेकर\nबजाज मॅजेस्त्य 2 सँडव���च टॉलेस्टर\nबजाज स्वक्स 3 सँडविच टॉलेस्टर\n- कॅपॅसिटी 230 GB\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%9A%E0%A5%82%E0%A4%95-%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%9C-%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87/", "date_download": "2019-01-21T02:22:34Z", "digest": "sha1:X4QAX4MNTEI5DK5DD2UU4HYBDBG6VH6U", "length": 10277, "nlines": 152, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अचूक वीज बिलांच्या आधारे नवीन कृषि संजीवनी योजना | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nअचूक वीज बिलांच्या आधारे नवीन कृषि संजीवनी योजना\nपुणे- राज्यातील सर्व 41 लाख शेती पंपधारक वीज ग्राहकांची वीज बिले येत्या दि. 15 ऑगस्टपर्यंत तपासून दुरुस्त व अचूक करण्यात येतील. व त्यानंतर अचूक वीज बिलांच्या आधारे नवीन कृषि संजीवनी योजना राबविण्यात येईल, असे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस व उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले असल्याचे महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे सचिव प्रताप होगाडे यांनी आज येथे सांगितले. शेती पंपधारक शेतकऱ्यांचा मोर्चा आज विधानभवनावर काढण्यात आला होता. या मोर्चाचे नेतृत्व ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांनी केले होते.\nयावेळी मुख्यंमत्री व उर्जामंत्री यांच्याबराबेर झालेल्या बैठकीत आश्‍वासन मिळाले असल्याचे होगाडे यांनी सांगितले. यावेळी राज्यातील सर्व उपसा सिंचन योजनांची वीज बिले 1.16 प्रति युनिट या दराने भरुन घेतली जावीत, व या सर्व उच्च दाब वीज ग्राहकांच्या बिलांमदील थकबाकी दि. 15 ऑगस्टपर्यंत निकालात काढण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. इरिगेशन फेडरेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या सर्वपक्षीय मोर्चामध्ये राज्यातील विविध उपसा सिंचन योजनांबरोबरच अन्य वैयक्‍तिक शेती पंपधारक मोठ्या संख्येने सहभागी होते.\nमहाराष्ट्र वीज ग्राहक संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसेना, राष्ट्रीय कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, संघटना सहभागी झालेल्या होत्या. प्रामुख्याने कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, उस्मानाबाद, बुलढाणा इ विविध जिल्ह्यातील 10 हजारांहून अधिक शेतक��ी आझाद मैदानावर उपस्थित होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी भेट देऊन पाठिंबा व्यक्‍त केला. दुपारी तीननंतर विधान भवन येथे दीड तास झालेल्या बैठकीनंतर सायंकाळी मोर्चाची सांगता करण्यात आली.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमहाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतपद ; खेलो इंडियाचा शानदार समारोप\n… येथे अनधिकृत झोपडपट्ट्या फोफावताहेत\nदोन्ही देशांमधील व्यापार संबंधांसाठी उपाययोजना राबविणार\nआदिवासी समाजाने संस्कृती व परंपराचे जतन करावे : डॉ. सबनीस\nजेईई मेन्स परीक्षेत राज्यातील तीन विद्यार्थी “शत-प्रतिशत’\nभाजपने उपसले काकडेंविरोधात उघडपणे शस्त्र\nबाकी काही नको बकेट, बाकडं अण पिशव्या द्या\n‘त्यांना’ चौकशीपूर्ण होईपर्यंत खेळू द्या – खन्ना\nदेशावरील कर्जात गेल्या साडेचार वर्षात 49 टक्के वाढ\nकॉंग्रेसने अनुसूचित जातींच्या केवळ मतांसाठी वापर केला – देवेंद्र फडणवीस\nवाट अडवणाऱ्या प्रियकरावर गुन्हा\nभारतीय संघाच्या नावावर आगळावेगळा विक्रम\nशशिकला यांना तुरुंगात “व्हिआयपी’ बडदास्त\nविराट एकदिवसीयमधील सर्वोत्तम खेळाडू – क्‍लार्क\nटीचकी : ‘रोडिओ’ आणि पुण्याची ट्रॅफिक\nदेशात पुन्हा एकदा शीतलहर ; येत्या 24 तासात कडाक्‍याची थंडी\nखेलो इंडिया : टेबल टेनिसमध्ये चिन्मयला दुहेरी मुकुट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE/", "date_download": "2019-01-21T00:59:46Z", "digest": "sha1:FOMTJ74BDPASUUOVH34HX6SUPRCIJ4MZ", "length": 12950, "nlines": 141, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अभियंता भर्ती प्रकरणाचा अहवाल आता मुख्यसभेत सादर करा | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nअभियंता भर्ती प्रकरणाचा अहवाल आता मुख्यसभेत सादर करा\nपुणे : महापालिकेकडून 2016 मध्ये राबविण्यात आलेल्या कनिष्ठ अभियंता भर्ती प्रक्रीयेचा सविस्तर अहवाल पुढील महिन्याच्या मुख्यसभेत सादर करण्याचे आदेश महापौर मुक्ता टिळक यांनी बुधवारी मुख्यसभेत दिले. मागील आठवड्यात या भर्ती प्रकरणाची चौकशी करून त्याचा अहवाल तातडीने सादर करण्याचे आदेश नगरविकास विभागाने महापालिकेस दिले आहेत. या आदेशावरून नगरसेवकांनी मुख्यसभेत प्रशासनास चांगलेच धारेवर धरले. महापालिकेने 2016-17 मध्यतब्बल 179 जाग��ंसाठी ही प्रक्रीया राबविली होती. तसेच या अभियंत्यांना महापालिकेत नियुक्तही करण्यात आलेले आहे. मात्र, या प्रक्रीयेत चुकीचे प्रश्‍न, प्रशासनाकडून दोन वेळा जाहीर करण्यात आलेली चुकीची निवड यादी तसेच प्रश्‍न चुकीचे असल्याने उमेदवारांच्या गुणांमध्ये करण्यात आलेला बदल यामुळे वाद निर्माण झाले होते. याची तक्रार अखेर काही उमेदवारांने राज्यशासनाकडे केली आहे.\nमुख्यसभा सुरू होताच, महिला आणि बालकल्याण समिती अध्यक्षा राणी भोसले यांनी उपस्थित केला. तसेच या भरतीला स्थगिती देऊन त्याची चौकशी समिती नेमावी अशी मागणी केली.तसेच तत्कालीन महापौरांनी या प्रक्रियेस स्थगिती दिली असताना, त्यांना नियुक्‍त्या दिल्याचं कशा याचा खुलासा करण्याची मागणी केली. मात्र, प्रशासनास कोणतेही उत्तर देता आले नाही. त्यानंतर , नगरसेविका वृषाली चौधरी, नगरसेवक अजय खेडेकर, सुभाष जगताप यांनी ही बाब गंभीर असून त्याबाबत सविस्तर खुलासा करण्याची मागणी केली.त्यावेळी अतिरिक्त आयुक्त शीतल तेली उगले यांनी खुलासा केला.मात्र, त्याच्या खुलाशा नंतरही या सदस्यांचे समाधान झाले नाही. त्यावेळी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी या प्रकारणी प्रशासनाने खुलासा करण्याची मागणी केली. मात्र, त्या नंतरही प्रशासनास खुलासा करता आला नाही.त्यावेळी महापौर मुक्ता टिळक यांनी या भरतीचा सविस्तर अहवाल पुढील महिन्यात मुख्यसभेत सादर करण्याचे आदेश दिले आहेत.\nकाय आहे हे भरती प्रकरण\n2016 मध्ये प्रशासनाने ही भर्ती प्रक्रीया राबविली होती. अभियंता भरती प्रकियेच्या परीक्षचे पेपर आणि त्यामधील प्रश्न आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एका समितीने काढले होते. मात्र या पेपरमधील काही प्रश्नाची उत्तरांचे पर्याय चुकीचे असतानाही ते बरोबर असल्याचे दर्शवून त्यानुसार उमेदवारांना गुण देण्यात आले होते, त्यानुसार निकाल जाहीर करण्यात आला होता. मात्र, काही प्रश्नाच्या उत्तराचे पर्याय चुकीचे असतानाही ते बरोबर दर्शवून गुण देण्याचा प्रकार लक्षात आल्यानंतर पुन्हा त्यात बदल करण्यात आले होते, मात्र, त्यामुळे काही विद्यार्थ्याचे गुण वाढले तर काहींचे गुण कमी झाले होते. तक्रारदार उमेदवारांच्या बाबतीत असाच प्रकार घडला होता, त्याला आधी 106 गुण होते, मात्र उत्तरपत्रिकेतील दुरुस्तीमुळे त्याचे गुण 100 इतके झाले, त्यामु���े या उमेदवारांची निवड होऊ शकली नाही. त्यानंतर काही उमेदवारांनी महापालिकेकडेही याबाबत तक्रारी केल्या.मात्र,प्रशासनाने काय करायचे ते करा असे सांगत या तक्रारींची साधी दखल घेण्याची तसदीही दाखविली नाही.तसेच उमेदवारांच्या तक्रारी वाढण्याची शक्‍यता लक्षात महापालिकेच्या मुख्यसभेत तत्कालीन महापौर प्रशांत जगताप यांनी या उमेदवारांना नियुक्तीपत्रे देऊ नयेत असे आदेश दिले असतानाही; रात्री साडेअकरा वाजता अनेक उमेदवारांना रातोरात नियुक्ती पत्र देण्यात आली होती. त्यामुळे या भर्ती बाबत सुरूवातीपासूनच संशय व्यक्त केला जात होता.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nभाषा-भाषा : हिंदीची सक्‍ती कितपत श्रेयस्कर\nखेलो इंडिया : मुष्टियुद्धात महाराष्ट्राचा सुवर्ण चौकार\nदाऊद टोळीतील तीन हस्तकांना अटक ; दिल्ली पोलिसांची कारवाई\nलक्षवेधी : सत्तातुरतेच्या ‘नाटका’चे ‘पोर’खेळ’\nखेलो इंडिया : प्रेरणा विचारेला टेनिसमध्ये सुवर्ण\nआलोककुमार यांनी आपल्या वक्तव्याविषयी केला खुलासा\nविरोधकांचा एकत्रित आवाज ( अग्रलेख )\nखेलो इंडिया : व्हॉलिबॉलमध्ये महाराष्ट्राच्या मुलींचे रुपेरी यश\nमध्य प्रदेश भाजपा नेत्याच्या टायर फॅक्‍टरीला आग ; पाच कामगारांचा मृत्यू\nअंबाजोगाईतील खून प्रकरणी सहा भावांवर गुन्हा दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/kolhapurkar-gave-a-spontaneous-response-on-the-wall-of-humanity/", "date_download": "2019-01-21T00:55:10Z", "digest": "sha1:R53C3X2ZQBYZMRQD5XOJ5BQNIICTQULX", "length": 9263, "nlines": 155, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "माणुसकीच्या भिंतीवर दातृत्वाचा वर्षाव कोल्हापूरकरांनी दिला उत्स्फूर्त प्रतिसाद | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nमाणुसकीच्या भिंतीवर दातृत्वाचा वर्षाव कोल्हापूरकरांनी दिला उत्स्फूर्त प्रतिसाद\nदीड लाखाहून अधिक कपड्यांचे हस्तांतरण\nकोल्हापूर – आमदार सतेज पाटील व मित्र परिवार यांच्या संकल्पेतून सीपीआर चौकात गेली दोन दिवस उभी असलेली माणुसकीची भिंतीची शनिवारी सांगता झाली. दातृत्ववान कोल्हापूरकारांनी उत्स्फूर्तपणे कपडे दान करीत भिंतीवर दातृत्वाचे थर चढविले. सुमारे दीड लाखाहून अधिक वापरण्यायोग्य जुने कपडे जमा झाले तितकेच कपडे गरजूंना वाटप करण्यात आले.\nपोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी भिंतीला भेट द��वून कपडे दान केले. या दोन दिवसांत कोल्हापूकरांनी उत्स्फूर्तपणे साड्या, ब्लॅंकेट, शर्ट, पॅन्ट, टि शर्ट, लहान मुलांचे कपडे स्वच्छ धुवून इस्त्री करुन भिंतीवर आणून दिले. गरजू, आर्थिकदृष्ट्‌या तळात असलेल्या तिमीरांची दिवाळी यानिमित्ताने साजरी व्हावी याउद्देशाने उभारण्यात आलेली माणूसकीची भिंत कोल्हापुरकरांच्या दातृत्वाने सफल झाली. इचलकरंजी, पुणे, मुंबई, बिहार, छत्तीसगड यासह अन्य ठिकाणी माणुसकीच्या भिंती उभ्या राहिल्या. 5 हजार नवीन कपडे जमा झाले. गरीबांची दिवाळी आनंदी करण्यासाठी मदतीचा हात दिल्याबद्दल संयोजकांनी आभार मानले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nएसटी महामंडळाची स्वतःचीच “रेस्क्‍यू फोर्स’; कोल्हापूर विभागाचा स्तुत्य उपक्रम\nझोपलेल्या अस्वस्थेत दोघांचा थंडीने गारठून मृत्यू\nकोल्हापूरच्या महापौरपदी सरिता मोरे\nअमोल काळेच्या पोलीस कोठडीत वाढ\nकोल्हापूरात इमारतीची गॅलरी कोसळली, जीवितहानी नाही\nतपास अधिकारी अजय कदम यांना तात्काळ हटवा\nकोल्हापूरच्या रणरागिणींची दुचाकीवरून लेह – लदाख सफर\nराईट एज्युकेशन ही संकल्पना राबवण्याची गरज – डॉ. माशेलकर\nदाऊद टोळीतील तीन हस्तकांना अटक ; दिल्ली पोलिसांची कारवाई\nलक्षवेधी : सत्तातुरतेच्या ‘नाटका’चे ‘पोर’खेळ’\nखेलो इंडिया : प्रेरणा विचारेला टेनिसमध्ये सुवर्ण\nआलोककुमार यांनी आपल्या वक्तव्याविषयी केला खुलासा\nविरोधकांचा एकत्रित आवाज ( अग्रलेख )\nखेलो इंडिया : व्हॉलिबॉलमध्ये महाराष्ट्राच्या मुलींचे रुपेरी यश\nमध्य प्रदेश भाजपा नेत्याच्या टायर फॅक्‍टरीला आग ; पाच कामगारांचा मृत्यू\nअंबाजोगाईतील खून प्रकरणी सहा भावांवर गुन्हा दाखल\nखेलो इंडिया : टेबल टेनिसमध्ये महाराष्ट्राच्या सृष्टीची कास्यंपदकाची कमाई\nखेलो इंडिया : तिरंदाजीत साक्षी शितोळे व ईशा पवार यांचा सुवर्णवेध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2019/01/04/%E0%A5%A8-%E0%A4%B9%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A/", "date_download": "2019-01-21T02:26:27Z", "digest": "sha1:ZEARLOPG2EWV5LQUL67ICGPJ2JFRM34A", "length": 7994, "nlines": 77, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "२ हजार रुपयांच्या नोटांची छपाई घटविली - Majha Paper", "raw_content": "\nलोम्बार्गिनीची स्पेशल एडिशन स्पोर्ट कार भारतात सादर\n२ हजार रुपयांच्या नोटांची छपाई घटविली\nदोन वर्षापूर्वी नोटबंदी केल्यानंतर नव्याने चलनात दाखल केल्या गेलेल्या २ हजार रु. मूल्याच्या नोटांची छपाई रिझर्व्ह बँकेने लक्षणीय रित्या घटविली असल्याचे वित्त मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याकडून समजते. हे अधिकारी गुरुवारी या संदर्भात माहिती देताना म्हणाले, चलनातील जुन्या ५०० व १००० च्या नोटा बंद केल्यानंतर लगेच २ हजार व ५०० रु. च्या नव्या नोटा चलनात आणल्या गेल्या होत्या. पण चलनात किती नोटा आहेत यावरून रिझर्व बँक आणखी किती नोटा छापायच्या याचा निर्णय घेत असते.\nत्यानुसार २ हजार रु. नोटांची छपाई घटविली गेली असून त्यात नवीन काही नाही. मार्च २०१७ अखेरी २ हजार रु. मूल्याच्या ३२८.५ कोटी नोटा चलनात होत्या तर ३१ मार्च २०१८ अखेरी हि संख्या ३३६.३ कोटींवर आली. मार्च २०१८ अखेरी चलनात १८०३७ अब्ज रुपये होते त्यात ३७.३ टक्के वाटा २ हजार रु. नोटांचा होता. २०१७ मध्ये हे प्रमाण ५०.२ टक्के होते तर नोटबंदी झाल्याबरोबर हे प्रमाण ८६ टक्के इतके होते. याचाच अर्थ २ हजार रु. नोटांचे प्रमाण जाणीवपूर्वक कमी केले जात आहे.\nअक्षय कुमार अजित पवार अण्णा हजारे अमेरिका अरविंद केजरीवाल आयपीएल इसिस उद्धव ठाकरे काँग्रेस केंद्र सरकार क्रिकेट चीन टीम इंडिया डोनाल्ड ट्रम्प दहशतवादी देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी नरेद्र मोदी पाकिस्तान फेसबुक बीसीसीआय भाजप भारत भारतीय चलन भारतीय लष्कर मनमोहन सिंग मनसे मराठी चित्रपट महाराष्ट्र मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार मोदी सरकार राज ठाकरे राहुल गांधी वादग्रस्त वक्तव्य विधानसभा निवडणूक विराट कोहली शरद पवार शाहरुख खान शिवसेना सचिन तेंडूलकर सर्वोच्च न्यायालय सलमान खान सामना सीबीआय स्मार्टफोन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या वि��ागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%B7%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%89%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF/", "date_download": "2019-01-21T02:03:19Z", "digest": "sha1:4G3HYV57UQ4AM6CTO4LXFNISWBZJXFLO", "length": 9608, "nlines": 157, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "दोषी नेता उमेदवार कसे काय ठरवू शकतो? | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nदोषी नेता उमेदवार कसे काय ठरवू शकतो\n3 मे यादिवशी होणार फैसला\nनवी दिल्ली -निवडणुकीचे राजकारण करण्याची बंदी घालण्यात आलेला दोषी नेता निवडणुकांमध्ये उमेदवार कसे काय ठरवू शकतो, अशी विचारणा आज सर्वोच्च न्यायालयाने केली. आता न्यायालय दोषी नेत्यांना राजकीय पक्षाची पदे भुषवण्यास मनाई करण्यात यावी, या मागणीवर 3 मे या दिवशी निर्णय देणार आहे.\nएखाद्या प्रकरणात विशिष्ट मुदतीची शिक्षा झाल्यास दोषी नेत्याला विशिष्ट काळासाठी निवडणूक लढवण्यास बंदी घालण्यात आली आहे. संबंधित काळात दोषी नेत्याला राजकीय पक्षाचे पद भुषवण्यास मनाई करण्यात यावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका भाजप नेते अश्‍विनी के.उपाध्याय यांनी दाखल केली आहे. खून, बलात्कार, तस्करी, लूट, राजद्रोह यांसारख्या गंभीर गुन्ह्याबद्दल दोषी ठरलेली व्यक्तीही राजकीय पक्ष स्थापन करू शकते आणि पक्षाची अध्यक्ष बनू शकते, याकडे याचिकेत लक्ष वेधण्यात आले आहे. या याचिकेवर आज सुनावणी झाली. यावेळी केंद्र सरकारची बाजू मांडणाऱ्या अतिरिक्त सॉलिसिटर जनरल पिंकी आनंद यांनी पक्ष स्थापन करण्यापासून आणि पक्षाचे पद भुषवण्यापासून कुठल्याच व्यक्तीला रोखता येऊ शकणार नाही, असा युक्तिवाद केला. त्यावर न्यायालयाने निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवण्यात आलेली दोषी व्यक्ती उमेदवार कशी काय निवडू शकते, अशी विचारणा केली. अशाने लोकशाहीची विश्‍वसनीयता कशी काय राखली जाऊ शकेल, असेही न्यायालयाने विचारले.\n‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा\nताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nशशिकला यांना तुरुंगात “व्हिआयपी’ बडदास्त\nदेशात पुन्हा एकदा शीतलहर ; येत्या 24 तासात कडाक्‍याची थंडी\nमध्यप्रदेशात भाजप नेत्याची हत्या\nकोलकाता रॅली हा केंद्रासाठी वेकअप कॉल ; शत्रुघ्न सिन्हा यांनी केले रॅलीचे जोरदार समर्थन\nदाऊद ��ोळीतील तीन हस्तकांना अटक ; दिल्ली पोलिसांची कारवाई\nआलोककुमार यांनी आपल्या वक्तव्याविषयी केला खुलासा\nमध्य प्रदेश भाजपा नेत्याच्या टायर फॅक्‍टरीला आग ; पाच कामगारांचा मृत्यू\nजाहिरनाम्यात राम मंदिराचा मुद्दा घेतल्यास पाठिंबा- विहिंप अध्यक्ष\nअमित शहा यांना एम्स रुग्णालयातून डिस्चार्ज\nकॉंग्रेसने अनुसूचित जातींच्या केवळ मतांसाठी वापर केला – देवेंद्र फडणवीस\nवाट अडवणाऱ्या प्रियकरावर गुन्हा\nभारतीय संघाच्या नावावर आगळावेगळा विक्रम\nशशिकला यांना तुरुंगात “व्हिआयपी’ बडदास्त\nविराट एकदिवसीयमधील सर्वोत्तम खेळाडू – क्‍लार्क\nटीचकी : ‘रोडिओ’ आणि पुण्याची ट्रॅफिक\nदेशात पुन्हा एकदा शीतलहर ; येत्या 24 तासात कडाक्‍याची थंडी\nखेलो इंडिया : टेबल टेनिसमध्ये चिन्मयला दुहेरी मुकुट\nमध्यप्रदेशात भाजप नेत्याची हत्या\nजीवनगाणे : खरी सुंदरता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/pune-news/the-platform-for-the-tech-festival/articleshow/67507010.cms", "date_download": "2019-01-21T02:41:58Z", "digest": "sha1:ASC4MNWODUR4NZZCNHS7EI74F37CFIPZ", "length": 11529, "nlines": 120, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "pune news News: the platform for the 'tech festival' - ‘टेक फेस्टिव्हल’मधूनतंत्रज्ञानाला व्यासपीठ | Maharashtra Times", "raw_content": "\nआजचं राशीभविष्य... दिनांक २१ जानेवारी २०१९\nआजचं राशीभविष्य... दिनांक २१ जानेवारी २०१९WATCH LIVE TV\nम टा प्रतिनिधी, पुणेविनामूल्य राज्यस्तरीय 'नवनिर्माण टेक फेस्टिव्हल २०१९'चे आयोजन करण्यात आले आहे...\nम. टा. प्रतिनिधी, पुणे\nविनामूल्य राज्यस्तरीय 'नवनिर्माण टेक फेस्टिव्हल २०१९'चे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्यातील प्रतिभावंत विद्यार्थ्यांच्या बौद्धिक नवकल्पनेला आधुनिक जगातील तंत्रज्ञानाचे बळ मिळण्यासाठी; तसेच इंजिनीअरिंग, आर्किटेक्चर, फार्मसी, अॅग्रिकल्चर आदी विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या तंत्रज्ञानाला व्यासपीठ उपलब्ध होण्यासाठी फेस्ट होणार आहे. 'फेस्ट'मुळे संशोधन आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सामाजिक समस्या सोडवता येतील. या फेस्टमध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी ३१ जानेवारीपर्यंत www.navnirmantechfestival.com या वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन पद्धतीने विनामूल्य नावनोंदणी करावी.\nया 'टेक फेस्ट'साठी कृषी व ग्रामीण विकास, पाणी व्यवस्थापन, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, कचरा व्यवस्थापन आणि आरोग्य �� बायोमेडिकल; तसेच 'स्मार्ट सिटी' या विषयांपैकी एक विषय निवडून प्रकल्पांची माहिती ऑनलाइन सादर करावी लागेल. त्यानंतर स्पर्धांमध्ये सहभागी होता येणार असल्याची माहिती 'टेक फेस्ट'चे मुख्य आयोजक महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी दिली. स्पर्धेतून तीन उत्तम प्रभावी प्रकल्पांची निवड करण्यात येणार आहे. प्रथम क्रमांकाच्या प्रकल्पास १ लाख ११ हजार रुपयांचे बक्षीस, द्वितीय क्रमांकाच्या प्रकल्पास ७७ हजार ७७७ रुपयांचे बक्षीस; तसेच तृतीय क्रमांकाच्या प्रकल्पाला ५५ हजार ५५५ रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. स्पर्धेतील सहभागींना प्रशस्तिपत्रक व सहभागी महाविद्यालयास ट्रॉफी देण्यात येईल. या स्पर्धेतील उत्तम प्रकल्प शासन, महापालिका, स्मार्ट सिटी आणि 'पीएमआरडीए'कडे दिले जाणार असून, त्याद्वारे शहराच्या नागरी समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो, असे यादव यांनी सांगितले.\nमिळवा पुणे बातम्या(pune news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\npune news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nसीमा बिस्वास: व्यक्तिरेखा जिवंत करणारी अभिनेत...\nराज ठाकरेंवर टीका; कार्यकर्त्यांकडून तरुणाचा ...\nमध्यरात्री बँकेत न्यू इयर सेलिब्रेशन; कर्मचार...\nपाहाः ४० नाविक काढताहेत हालाखीत दिवस\nतेलंगणाः भागीरथी पापलाइन फुटली\nजगातील सर्वात वयोवृद्ध मसाजो नोनाका यांचे निधन\nरेल्वे क्रॉसिंगगेट उघडा असताना रेल्वे गेली\nबेंगळुरूच्या वर्थुर तलावाजवळ भीषण आग\nनेपाळ, भूतानला जाण्यासाठी आधार ग्राह्य धरलं जाणार\nमोनिका बेदी: बॉलिवूड ते अंडरवर्ल्ड\nद्विशतकांचा बादशहा: विनोद कांबळी\nमहाराष्ट्राचे लाडके भावोजी: आदेश बांदेकर\n'हे' पदार्थ खा, आठवडाभरात पोट कमी करा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nकेरळ महोत्सवात गर्जते मराठी...\nबनावट इमेलआयडीद्वारे २४ लाखांची फसवणूक...\nयेत्या ३० जूनला सेट परीक्षा...\nदिग्गज साहित्यिकांचे केरळात 'मराठी दर्शन'...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://mahasports.co.in/statistical-analysis-of-2nd-day-of-2nd-test-between-india-and-srilnka-at-colombo/", "date_download": "2019-01-21T01:26:12Z", "digest": "sha1:GUX7BRMKPU4TQO55RYYUHZSNAAKWEJW2", "length": 9888, "nlines": 70, "source_domain": "mahasports.co.in", "title": "कोलंबो कसोटीच्या दुसऱ्या दिवशी रचले गेले हे 'टॉप-१०’ विक्रम", "raw_content": "\nकोलंबो कसोटीच्या दुसऱ्या दिवशी रचले गेले हे ‘टॉप-१०’ विक्रम\nकोलंबो कसोटीच्या दुसऱ्या दिवशी रचले गेले हे ‘टॉप-१०’ विक्रम\nकाल श्रीलंका विरुद्ध भारत दुसऱ्या कसोटीमध्ये झालेल्या पहिल्या दिवसातील काही विक्रमांनंतर आजही भारतीय खेळाडूंनी ती कामगिरी सुरु ठेवली. आज दुसऱ्या दिवशीही असंख्य विक्रम या कसोटीमध्ये झाले. विशेषतः भारतीय फलदांजांनी यात जास्त विक्रम केले. त्यातील काही ठळक विक्रम..\n१. भारताच्या प्रत्येक विकेटसाठीची भागीदारी ही २० किंवा त्यापेक्षा जास्त धावांची होती. असे करणारा भारत इंग्लंड आणि वेस्ट इंडिज नंतर केवळ तिसरा संघ बनला आहे.\n२. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली २८ कसोटी सामन्यात भारतीय संघाने ६ वेळा एका डावात ६०० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. हा एक विश्वविक्रम आहे. बाकी कोणत्याही कर्णधाराच्या नेतृत्वाखाली ५ पेक्षा अधिक वेळा संघाला ६०० धावांहून अधिक धावसंख्या उभारता आलेल्या नाहीत.\n५- एस गांगुली (४९) / एमएस धोनी (६०) / अ बॉर्डर (९३) / जी स्मिथ (१०९)\n३. अश्विनने आज गोलंदाजी करताना आपल्या कसोटी कारकिर्दीतील ५००वे निर्धाव षटक टाकले. मागील सामन्यात जडेजाने ४००वे निर्धाव षटक टाकण्याचा विक्रम आपल्या नावे केला होता.\n४. सलामीला येऊन दुसऱ्या क्रमांकावर गोलंदाजी करताना अश्विनने ६१ बळी घेतले आहेत. त्याच्या मागे याच सामन्यात खेळत असलेला श्रीलंकेचा रंगाना हेराथ ६० विकेट्सवर आहे.\n५. मागील ७ महिन्यात भारताने सहा वेळा एका डावात ६०० हुन अधिक धावा केल्या आहेत. दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलिया संघ असून त्यांनी अशी कामगिरी फक्त एकवेळा केली आहे.\n६. ६२२/९ ही भारताची श्रीलंकेतील दुसरी सर्वोच्च धावसंख्या आहे.\n७. या वर्षात ४ वेळा ६००पेक्षा अधिक धावसंख्या भारताने केल्या आहेत. २००७ नंतर हे पहिल्यांदा घडले आहे.\n८.या मालिकेत १० भारतीय फलंदाजांनी आतापर्यंत अर्धशतके लगावली आहेत.\n९. हरभजन आणि कोहली नंतर अश्विन तिसरा भारतीय फलंदाज बनला आहे ज्याने स्वतःच्या २००० कसोटी धावा षटकार मारून पूर्ण केल्या.\n१०. भारताने कसोटी क्रिकेटमध्ये ८० वेळा ५०० किंवा त्यापेक्षा जास्त धावा केल्या आहेत. इंग्लंडने १०५ वेळा तर ऑस्ट्रेलियाने १४१ वेळा असा विक्रम केला आहे.\n११. अश्विनने २००० धावा आणि २५० विकेटस सर्वात कमी म्हणजे ५१ सामन्यात घेतल्या आहेत. हा विश्वविक्रम आहे.\n१२. श्रीलंकेच्या ३ फिरकी गोलंदाजांनी १०० हुन अधिक धावा दिल्या आहेत. असे होण्याची ही तिसरीच वेळ आहे.\n१३. गेल्या पाच डावात चौथ्यांदा हेराथने १०० धावा दिल्या आहेत. त्या अगोदरच्या ४१ डाव्यांमध्ये त्याने १०० पेक्षा अधिक धावा फक्त एकदाच दिल्या होत्या.\nतिसरी राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा: दूर्वा, गौरी, मयुरी, पावनी यांना विजेतेपद\nऑस्ट्रेलियन ओपन: गतविजेत्या रॉजर फेडररला पराभवाचा धक्का\nमहिला कार रॅलीमध्ये अशिमा दुग्गलला (अमृता शेरगिल) जेतेपद\nमहाराष्ट्राला खेलो इंडिया युथ गेम्स २०१९ चे सर्वसाधारण विजेतेपद\nडॉ. शिरीडकरने जिंकला “आर्य चषक”\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या साक्षी शितोळे व ईशा पवार यांचा सुवर्णवेध\nकोल्हापूरच्या संघानी पटाकवले जामसंडे पुरुष व महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद\nअजिंक्य रहाणे या मालिकेत करणार भारताचे नेतृत्व\nएमएस धोनी हा सुपरस्टार आहे…\nतेंडुलकर, कोहलीप्रमाणे या दिग्गजांच्या यादीत हाशिम अमलाही सामील\nसातत्याने विक्रम करणाऱ्या किंग कोहलीचा ‘हा’ विश्वविक्रम मोडीत\nन्यूझीलंड विरुद्धच्या टी२० मालिकेसाठी अशी आहे टीम इंडिया\nएमएस धोनीने चुकून घातली रिषभ पंतची जीन्स\nखेलो इंडियामध्ये महाराष्ट्राची २१७ पदकांसह आघाडी कायम\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या सुवर्णचौकार\nखेलो इंडिया: टेबल टेनिसमध्ये चिन्मयला दुहेरी मुकुट; महाराष्ट्राला दोन सुवर्ण व एक रौप्य पदक\nखेलो इंडिया: तिरंदाजीत महाराष्ट्राच्या सुकमणी बाब्रेकर याला कास्यंपदक\n३री राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा : प्रथमेश पेनशेट्टी, आदित्य दळवी, प्रेम शहा, अभय मोरे यांना विजेतेपद\nखेलो इंडिया युथ गेम्सचा समारोप सोहळा आज\nखेलो इंडिया: मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या निखिल दुबे याचा ‘सुवर्ण’ ठोसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/because-wrong-board-couple-get-frustrated-109832", "date_download": "2019-01-21T02:28:09Z", "digest": "sha1:7ABUWNRQSQECU2HX63LC5GQUONWZ74OZ", "length": 10915, "nlines": 157, "source_domain": "www.esakal.com", "title": "because of wrong board a couple get frustrated चुकीच्या फलकामुळे वृद्ध दा���पत्य हैराण | eSakal", "raw_content": "\nचुकीच्या फलकामुळे वृद्ध दांपत्य हैराण\nशनिवार, 14 एप्रिल 2018\nपिंपरी (पुणे) :\"अश्‍विनी ताईंचे कार्यालय कुठे आहे'' या वेळीअवेळी दररोजच्या चौकशीला निगडी, सेक्‍टर 21 मधील (प्रभाग क्रमांक 11) वृद्ध दांपत्य हैराण झाले आहे. नगरसेविकेचे जनसंपर्क कार्यालय समजून अनेक जण त्यांच्या घराची बेल वाजवत आहेत. त्यामुळे याबाबत संबंधित नगरसेविकेला त्या कार्यालयाच्या फलकाची जागा बदलण्याची विनंती करण्याची पाळी त्यांच्यावर ओढवली आहे. मात्र, त्याची अद्याप दखल न घेतल्यामुळे दांपत्य पुरते हतबल झाले आहे.\nपिंपरी (पुणे) :\"अश्‍विनी ताईंचे कार्यालय कुठे आहे'' या वेळीअवेळी दररोजच्या चौकशीला निगडी, सेक्‍टर 21 मधील (प्रभाग क्रमांक 11) वृद्ध दांपत्य हैराण झाले आहे. नगरसेविकेचे जनसंपर्क कार्यालय समजून अनेक जण त्यांच्या घराची बेल वाजवत आहेत. त्यामुळे याबाबत संबंधित नगरसेविकेला त्या कार्यालयाच्या फलकाची जागा बदलण्याची विनंती करण्याची पाळी त्यांच्यावर ओढवली आहे. मात्र, त्याची अद्याप दखल न घेतल्यामुळे दांपत्य पुरते हतबल झाले आहे.\nअश्‍विनी भीमा बोबडे असे त्या नगरसेविकेचे नाव असून बोबडे या भाजपच्या प्रभाग क्रमांक 11 मधील विद्यमान नगरसेविका आहेत. त्यांचे निगडी, सेक्‍टर 21 येथील दुर्गा चौकाजवळ जनसंपर्क कार्यालय आहे. मात्र, त्यांच्या कार्यालयाचा फलक कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ लावण्याऐवजी अशोक इप्पा (वय 68) यांच्या आशियाना बंगल्यालगत पदपथावर लावला आहे. त्यामुळे बोबडे यांचे कार्यालय समजून अनेक जण इप्पा यांच्या घरी बेल वाजवतात.\nबेल वाजल्यामुळे इप्पा दांपत्य त्यांच्या दराच्या प्रवेशद्वाराजवळ येऊन चौकशी करते. त्यावेळी अश्‍विनी ताईंचे कार्यालय कुठे आहे, अशी विचारणा होते. दररोज रात्री-अपरात्रीच्या या चौकशीला इप्पा दांपत्य गेल्या चार महिन्यापासून झेलत आहे. तसेच फलक पदपथावर असल्याने तो पादचाऱ्यांच्या डोक्‍याला लागत असल्याचे इप्पा यांनी सांगितले.\nदोन दिवसांपूर्वी रात्री नऊच्या सुमारास आलेल्या बारा लोकांनी त्यांच्याकडे अशीच चौकशी केली. मात्र, कार्यालय दुसरीकडे असल्याचे सांगताच, मग फलक इथे का लावला आहे. त्यांना सांगा दुसरीकडे फलक लावायला, असाही सल्ला दिला.\nशेजारील इमारतीच्या वरच्या मजल्यावर संपर्क कार्यालय असून फलक इमारतीच्या खाल���च आहे. तसेच मी राहण्यासाठीही त्याच परिसरात आहे. तरी कोणाला त्रास होत असेल तर याबाबत विचार केला जाईल, असे नगरसेविका अश्‍विनी बोबडे यांनी सांगितले.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/mumbai-adjourned/", "date_download": "2019-01-21T01:45:46Z", "digest": "sha1:2M3PFSRMWSFAL4XAAR2NNY7XGSLUFCKX", "length": 10049, "nlines": 98, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मराठा क्रांती मोर्चा : मुंबई बंद स्थगित", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nमराठा क्रांती मोर्चा : मुंबई बंद स्थगित\nमुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीवर आज मुंबई. नवी मुंबई, ठाणे, पालघरमध्ये बंद पाळण्यात आला होता. या दरम्यान, आंदोलकांनी अनेक ठिकाणी रेल्वे रोखण्याचा प्रयत्न केला. तर मुलुंड टोल नाक्यावर टायर जाळण्यात आल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र आता या ठिकाणचे बंदचे आंदोलन मराठा क्रांती मोर्चाकडून स्थगित करण्यात आले आहे. तर आंदोलकांना शांतता राखण्याच आवाहन देखील केलं आहे.\nगंगापूर येथे झालेल्या मराठा युवकाच्या मृत्युनंतर राज्यभरात आंदोलक आक्रमक झाले आहेत, काल राज्यभरात बंद पाळण्यात आला होता, यावेळी अनेक ठिकाणी गाड्यांची तोडफोड करण्यात आली तर बस पेटवण्याच्या घटना देखील घडल्या होत्या. हेच चित्र आज मुंबईमध्ये देखील पहायला मिळत आहे.\nमराठा तरुणाच्या मृत्यूनंतर आंदोलक आक्रमक, महाराष्ट्र बंदची हाक\nअशी आहे मराठा क्रांती मोर्चाची आदर्श आचारसंहिता\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे…\nआता प्रत्येक शाळेत एक तास खेळासाठी राखीव\nमुलुंड टोल नाक्यावर मराठा आंदोलकांनी टायर जाळत रस्ता रोको केला. यावेळी काही आंदोलकांना पोलिसांच्या ताब्यात घेतलं आहे. वरळीत देखील आंदोलकांनी बाईक रॅली काढत दुकाने बंद करण्याचे आवाहन केलं आहे.\nदरम्यान, काकासाहेब शिंदे या मराठा युवकाच्या मृत्यूनंतर आरक्षणाचे आंदोलन आणखीनच पेटण्याची शक्यता दिसत आहे, शिंदे यांच्या मृत्यूच्या निषेधार्थ आज मराठा क्रांती मोर्चाकडून महाराष्ट्रात बंदची हाक देण्यात आली आहे.मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गंगाखेड येथे सुरु असणाऱ्या आंदोलना दरम्यान गोदावरी नदीमध्ये उडी मारलेल्या काकासाहेब शिंदे पाटील या मराठा युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.\nकाय आहेत नेमक्या मराठा समाजाच्या प्रलंबित प्रमुख मागण्या\nमराठा समाजाला त्वरीत आरक्षण द्यावे.\nमराठा विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कातील ५० टक्के सवलतीची अंमलबजावणी न करणाऱ्या महाविद्यालयांची मान्यता रद्द करा.\nराज्य सरकारच्या नोकर भरतीत मराठयांसाठी घोषित केलेल्या १६ टक्के आरक्षणाचा सध्या चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनात अध्यादेश काढून त्यांचे त्वरीत कायद्यात रूपांतरण करावे.\nआण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेतंर्गत कर्ज देण्यासाठी बँकांना सक्तीचे आदेश द्यावेत.\nमौजे कोपर्डी ता. कर्जत घटनेतील अत्याचार व हत्या करणाऱ्या नराधम आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी.\nअनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमाच्या तरतुदींचा सर्रास होणारा गैरवापर थांबवावा व योग्य ती दुरुस्ती करावी.\nअण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करणे.\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\nआता प्रत्येक शाळेत एक तास खेळासाठी राखीव\n‘अनेक निवडणुकांमध्ये अत्यंत कमी यश मिळालेली राष्ट्रवादी पंतप्रधान होण्याची…\nसवर्ण आरक्षणाची अंमलबजावणी याच वर्षापासून सुरू होणार\nदुष्काळ जाहीर पण उपाययोजना कुठेआहेत; अजित पवारांचा सवाल\nपुणे : राज्यातील सरकार दुष्काळ जाहीर करते, पण उपाययोजना कुठे आहेत. चारा छावण्या नाहीत, पाण्याचे टँकर नाहीत,…\nभाजप सरकारकडून संविधानावर हल्ला करण्याचा प्रयत्न : पवार\nविश्व हिंदू परिषद कॉंग्रेसला पाठींबा देण्याची शक्यता\n‘काँग्रेसने मला छळले म्हणून मी तुला छळतोय’\nमहेंद्रसिंग धोनी… टाइगर अभी ज़िंदा है\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\nआढळरावा��विरोधात लढण्याआधीच दादांनी केली तलवार म्यान \nउस्मानाबाद लोकसभेला राष्ट्रवादीकडून राणा जगजितसिंह पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/sharad-pawar-should-contest-loksabha-election-from-pune-kakade/", "date_download": "2019-01-21T02:17:26Z", "digest": "sha1:6RPHVVETBMQ3DE5QNDJXM4FCDA7UAU5H", "length": 8212, "nlines": 90, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "शरद पवारांनी लोकसभेची निवडणूक पुण्यातून लढवावी : काकडे", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nशरद पवारांनी लोकसभेची निवडणूक पुण्यातून लढवावी : काकडे\nपुण्याच्या लोकसभेच्या जागेवरून आघाडीत रस्सीखेच\nपुणे : पुण्याची लोकसभेची जागा प्रत्येक निवडणुकीत चर्चेच्या केंद्रस्थानी या ना त्या कारणाने येत असते. आता पुन्हा एकदा याच मुद्द्यावरून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये रस्सीखेच सुरु झाली आहे. कॉंग्रेसच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या आणि प्रतिष्ठेच्या अश्या या जागेवर राष्ट्रवादीने आपला हक्क सांगत राजकीय रस्सीखेच स्पर्धेला सुरुवात केली आहे.\nआज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते आणि प्रवक्ते अंकुश काकडे यांनी ‘महाराष्ट्र देशा’बरोबर बोलताना पुण्याच्या जागेची मागणी केली आहे. गेल्या 10 वर्षांमध्ये पुणे महापालिकेत राष्ट्रवादीने केलेली कामे, पालकमंत्री म्हणून अजित पवार यांनी केलेलं काम पाहता ही जागा आपल्याकडेच असावी असं कार्यकर्त्यांना वाटत असल्याचं त्यांनी सांगितलं. विशेष म्हणजे दस्तुरखुद्द शरद पवार यांनीच या ठिकाणाहून निवडणूक लढवावी अशी देखील मागणी काकडे यांनी केली आहे.\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे…\nसवर्ण आरक्षणाची अंमलबजावणी याच वर्षापासून सुरू होणार\nनेमकं काय म्हणाले अंकुश काकडे \nराष्ट्रवादी कॉंग्रेसने लोकसभा मतदार संघांचे सर्वेक्षण केलेले आहे. गेल्या 10 वर्षांमध्ये पुणे महापालिकेत राष्ट्रवादीने केलेली कामे, पालकमंत्री म्हणून अजित पवार यांनी केलेलं काम आणि शहरात वाढलेली आमची ताकत पाहता ही जागा आपल्याकडेच असावी अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. पवार साहेबांना मतदान करणे हे आमच्या सारख्या कार्यकर्त्याचं भाग्य असून दस्तुरखुद्द शरद पवार यांनीच या ठिकाणाहून निवडणूक लढवावी अशी आमची इच्छा आहे. उद्या होणाऱ्या बैठकीत आम्ही विषय नक्की मांडू.\nनारायण राणेंची पुन्हा ��रवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\nसवर्ण आरक्षणाची अंमलबजावणी याच वर्षापासून सुरू होणार\nप्रिय आबा, पत्रास कारण की….\nस्वाईन फ्लू मुळे त्रस्त अमित शहांना एम्समधून डिस्चार्ज\nविश्व हिंदू परिषद कॉंग्रेसला पाठींबा देण्याची शक्यता\nनवी दिल्ली - पाच वर्षे एकपक्षीय बहुमताचे सरकार चालवूनही भारतीय जनता पक्षाला राम मंदिराच्या प्रश्नावर योग्य तोडगा…\nहार्दिक पांड्या निलंबन झाल्यानंतर आज पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी…\nकॉंग्रेसने मोहोळ राष्ट्रवादीला गृहीत धरू नये : बाळराजे पाटील\nस्वाईन फ्लू मुळे त्रस्त अमित शहांना एम्समधून डिस्चार्ज\nवचनाची पूर्तता करणारा नेता म्हणून झाली पवारांची ओळख \nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\nआढळरावांविरोधात लढण्याआधीच दादांनी केली तलवार म्यान \nउस्मानाबाद लोकसभेला राष्ट्रवादीकडून राणा जगजितसिंह पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/telegram-now-lets-you-send-disappearing-media-like-snapchat/", "date_download": "2019-01-21T01:33:14Z", "digest": "sha1:6I7IGOWAORIQLP7JZ3YCJOXYWAEAQ2J2", "length": 6692, "nlines": 83, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "Telegram- टेलिग्रामनेही केली स्नॅपचॅटची कॉपी", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nTelegram- टेलिग्रामनेही केली स्नॅपचॅटची कॉपी\nटेलिग्राम या लोकप्रिय मॅसेंजरने स्नॅपचॅटची कॉपी करत पर्सनल चॅटींग करतांना ठाराविक वेळाने नष्ट होणार्‍या संदेशांची सुविधा प्रदान केली आहे.\nमोदी विरोधी लाटेने राहुल गांधींचे फॉलोअर्स वाढले\nबारामतीच्या साखरेच्या ओढीने वरुणराजा बरसला\nफेसबुकसह अनेक कंपन्या स्नॅपचॅट या टीन एजर्समध्ये तुफान लोकप्रिय असणार्‍या अ‍ॅपची कॉपी करतांना दिसून येत आहेत. यात आता टेलिग्रामचीही भर पडली आहे. आपल्या अत्यंत अभेद्य अशा एंड-टू-एंड एनक्रिप्शनसाठी ख्यात असणार्‍या टेलीग्राममध्ये खरं तर आधीच सिक्रेट चॅट या पध्दतीने चॅटींग करतांना समोरील व्यक्तीने वाचल्यानंतर संबंधीत मॅसेज नष्ट होण्याची सुविधा प्रदान करण्यात आलेली आहे. मात्र आता साध्या पध्दतीने पर्सनल चॅटींग करतांनाही अशाच पध्दतीने नष्ट होणारा मॅसेज पाठविता येणार आहे. ��ेलिग्रामच्या ताज्या अपडेटमध्ये ही सुविधा प्रदान करण्यात आली आहे. यात संदेश, प्रतिमा वा व्हिडीओ पाठवितांना टायमरच्या मदतीने याची वेळ सेट करता येईल. अर्थात यानुसार समोरच्या व्यक्तीने संदेश पाहिल्यानंतर तो त्या वेळेनंतर आपोआप नष्ट होऊ शकतो. याशिवाय ताज्या अपडेटमध्ये अतिशय उत्तम दर्जाचा फोटो एडिटर देण्यात आला आहे. तसेच कुणीही आपल्या प्रोफाईलमध्ये थोडक्यात आपला परिचय देऊ शकेल.\nमोदी विरोधी लाटेने राहुल गांधींचे फॉलोअर्स वाढले\nबारामतीच्या साखरेच्या ओढीने वरुणराजा बरसला\nप्रिय आबा, पत्रास कारण की….\nटीम महाराष्ट्र देशा : सद्या डान्स बार सुरू करण्याच्या निर्णयावर वेगवेगळ्या क्षेत्रातून प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.…\nदुष्काळ जाहीर पण उपाययोजना कुठेआहेत; अजित पवारांचा सवाल\nविश्व हिंदू परिषद कॉंग्रेसला पाठींबा देण्याची शक्यता\nस्वाईन फ्लू मुळे त्रस्त अमित शहांना एम्समधून डिस्चार्ज\nपालघर लोकसभा : वाचा कोणता उमेदवार,कोणता पक्ष \nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\nआढळरावांविरोधात लढण्याआधीच दादांनी केली तलवार म्यान \nउस्मानाबाद लोकसभेला राष्ट्रवादीकडून राणा जगजितसिंह पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/whatsapp-reportedly-testing-all-file-type-sharing-feature-for-android-ios-and-windows/", "date_download": "2019-01-21T01:42:21Z", "digest": "sha1:MJZQCJFUWNCCD27WXKRWCBSTRHWTEVG6", "length": 9121, "nlines": 87, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "WhatsApp- व्हाटसअ‍ॅपवर सर्व प्रकारच्या फाईल्स शेअरिंगची सुविधा", "raw_content": "\nमहाराष्ट्र देशा - महाराष्ट्र देशा मंगल देशा \nWhatsApp- व्हाटसअ‍ॅपवर सर्व प्रकारच्या फाईल्स शेअरिंगची सुविधा\nव्हाटसअ‍ॅपवर आता सर्व प्रकारच्या फाईल्स शेअर करण्याची सुविधा देण्यात आली असून अँड्रॉइड, आयओएस व विंडोजच्या युजर्सला क्रमाक्रमाने हे फिचर प्रदान करण्यात येत आहे.\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद…\n… तर तुमचंही WhatsApp बंद होणार\nव्हाटसअ‍ॅपवर सध्या कुणीही युजर सीएसव्ही, डॉक, डॉक्स, पीडीएफ, पीपीटी, पीपीटीएक्स, आरटीएफ, टीएक्सटी, एक्सएलएस, एक्सएलएसएक्स, एमपी ४, एव्हीआय आदी फाईल्सचे फॉर्मेट शेअर करण्याची सुविधा आहे. त��� अलीकडेच जीआयएफ अ‍ॅनिमेशन फाईल्स वापरण्याची सुविधा देण्यात आली आहे. काही थर्ड पार्टी अ‍ॅप्लीकेशन्सच्या (उदा. डब्ल्यूएफएस) मदतीने अन्य प्रकारच्या फाईल्स पाठविता येत असल्या तरी यालाही बर्‍याच मर्यादा आहेत. आता मात्र कोणत्याही फॉर्मेटमधील फाईल व्हाटसअ‍ॅपच्या माध्यमातून शेअर करता येईल. यामुळे अर्थातच व्हाटसअ‍ॅपवरून प्रसारीत करण्यात येणार्‍या माहितीला प्रचंड वेग येणार आहे. अर्थात यासाठी फाईलच्या आकाराचे बंधन घालण्यात आले असून आयओएसवर १२४, अँड्रॉइडवर १०० तर व्हाटसअ‍ॅप वेबवर ६४ मेगाबाईटपर्यंतच्या फाईल्सच फक्त शेअर करता येणार आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे नव्या सुविधेच्या अंतर्गत छायाचित्रे वा व्हिडीओ काँप्रेस न करता शेअर करता येतील. यामुळे उत्तम दर्जाच्या प्रतिमा व व्हिडीओजची देवाण-घेवाण शक्य होणार आहे. अँड्रॉइड, आयओएस व विंडोजच्या युजर्सला ही सुविधा मिळणार असून यापैकी काही युजर्सला हे फिचर कार्यान्वित करण्यात आले आहेत. व्हाटसअ‍ॅपबीटा या संकेतस्थळाने याबाबत वृत्त दिले असून यानुसार व्हाटसअ‍ॅपच्या २.१७.३०च्या पुढील आवृत्तीत या प्रकारची सुविधा मिळण्याची शक्यता आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे लवकरच व्हाटसअ‍ॅपच्या ग्रुपमधील सदस्यांच्या संख्येतही वाढ होण्याचे संकेत मिळाले आहेत.\nदरम्यान दुसरीकडे व्हाटसअ‍ॅप भारतात केंद्र सरकारच्या युपीआय प्रणालीवर आधारित पेमेंट सिस्टीम सुरू करणार असल्याचे वृत्त आहे. काही दिवसांपुर्वीच हाईक या भारतीय मॅसेंजरने युपीआयवर आधारित पेमेंट प्रणाली सुरू करून याबाबत व्हाटसअ‍ॅपला मात दिली आहे. या पार्श्‍वभूमिवर व्हाटसअ‍ॅप लवकरच या प्रणालीची घोषणा करू शकतो.\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद पडलं,धनुभाऊंनी मोदींना…\n… तर तुमचंही WhatsApp बंद होणार\nमाहितीची खातरजमा केल्याशिवाय समाज माध्यमांवर पोस्ट नको – ब्रिजेश सिंह\nव्हॉट्सअप अॅडमिनच्या अधिकारात वाढ\n… ‘तर रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल’\nपुणे : गेल्या काही दिवसांत केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्यातील सुंदोपसुंदी पाहता रिझर्व्ह बँकेच्या…\nगिरीश बापट यांच्या राजीनाम्याची खासदार संजय काकडेंनी केली मागणी\nगल्ली ते दिल्ली तुमचा थाट..पण पुण्याच्या पाण्याची लावली वाट\n‘समृद्धी महामार्ग��ा राष्ट्रमाता जिजाऊ यांचे नाव द्या’\nप्रिय आबा, पत्रास कारण की….\nलोकसभेची खलबते : मोहिते-पाटील, सोपल, शिंदे, माने, राजन पाटील यांच्या निवासस्थानी\nमनसेने फुंकले रणशिंग,लोकसभेची निवडणूक लढविणारचं\nनारायण राणेंची पुन्हा घरवापसी ; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचे संकेत\nआढळरावांविरोधात लढण्याआधीच दादांनी केली तलवार म्यान \nउस्मानाबाद लोकसभेला राष्ट्रवादीकडून राणा जगजितसिंह पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/category/mega-recruitment/page/3/", "date_download": "2019-01-21T01:59:40Z", "digest": "sha1:UHMZIKO4JOXJZIGBMJF7AV2S7XSAANFF", "length": 12515, "nlines": 133, "source_domain": "majhinaukri.in", "title": "मेगा भरती Archives - Page 3 of 5 - Majhi Naukri | माझी नोकरी", "raw_content": "\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती CBT परीक्षा प्रवेशपत्र\nराज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती जाहीर\n(Northern Railway) उत्तर रेल्वेत ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 1092 जागांसाठी भरती\n(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये 150 जागांसाठी भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती [Updated]\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2019\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n(NPCIL) न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 162 जागांसाठी भरती\n(Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n(ESIC) कर्मचारी राज्य विमा महामंडळात 329 जागांसाठी भरती\n(UPSC-NDA) राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 392 जागांसाठी भरती\n(MPSC) महाराष्ट्र लोक सेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा-2019 (555 जागा)\n(Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n(NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 251 जागांसाठी भरती\n(Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n(ICG) भारतीय तटरक्षक दल मेगा भरती 2019\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती मेळावा 2019\n(CISF) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 429 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती 2019\n(RRB) भारतीय रेल्वे महाभरती परीक्षा प्रवेशपत्र\n(MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n(MHT-CET) महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा: MHT-CET 2019\nवर्तमान भरती: 2019 | प्रवेशपत्र | निकाल\n(Canara Bank) कॅनरा बँकेत 800 जागांसाठी भरती\n(UPSC) केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 417 जागांसाठी भरती\nIBPS मार्फत 1599 जागांसाठी मेगा भरती\n(SSC) स्टाफ ��िलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची मेगा भरती\n(South Eastern Railway) दक्षिण पूर्व रेल्वेत ‘अप्रेन्टिस’ पदांच्या 1785 जागांसाठी भरती\n(IB) केंद्रीय गुप्तचर विभागात 1054 जागांसाठी भरती\n(NCL) नॉर्थर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये 494 जागांसाठी भरती\n(Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2018 [ARO कोल्हापूर]\n(AIIMS) अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत 2000 जागांसाठी भरती\n(AWES) आर्मी वेलफेयर एज्युकेशन सोसायटी मार्फत 8000 जागांसाठी भरती\n(MSSC) महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात 1500 जागांसाठी भरती\nIBPS मार्फत ‘लिपिक’ पदांच्या 7275 जागांसाठी मेगा भरती\n(RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02 /2018 निकाल\nरोख ₹5001 पर्यंत जिंकण्याची संधी..\n» (MSRTC) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 4416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha Forest) महाराष्ट्र वन विभागात 900 जागांसाठी मेगा भरती\n» (Mahakosh) महाराष्ट्र वित्त विभागात 932 जागांसाठी मेगा भरती\n» (Krushi Sevak) महाराष्ट्र कृषी विभागात 'कृषी सेवक' पदांच्या 1416 जागांसाठी मेगा भरती\n» (Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 405 जागांसाठी भरती\n» (RRB) भारतीय रेल्वेत 13487 जागांसाठी मेगा भरती\n» (RPF) रेल्वे सुरक्षा दलात 798 जागांसाठी भरती\n» (Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n» (Indian Navy) भारतीय नौदल भरती\n» IBPS मार्फत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या 1599 जागांसाठी भरती मुख्य परीक्षा प्रवेशपत्र (CRP SPL VIII 2018)\n» लक्ष्मी विलास बँक ‘प्रोबशनरी ऑफिसर’ भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» (NIACL) न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. मध्ये 312 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» कॅनरा बँक 800 प्रोबेशनरी ऑफिसर भरती परीक्षा निकाल\n» (RRB) भारतीय रेल्वेत 62907 जागांसाठी महाभरती (CEN) No.02/2018 निकाल\n» (MPSC) महाराष्ट्र वन सेवा (मुख्य) परीक्षा-2018 अंतिम उत्तरतालिका\n» राज्यात 72 हजार जागांसाठी मेगा भरती \n» मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत मिळणार 16% आरक्षण \n» 4738 जागांसाठी शिक्षक भरती लवकरच...\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "http://www.bookhungama.com/Tarzan-audiobook-part-1/", "date_download": "2019-01-21T02:26:30Z", "digest": "sha1:QV4RBKQIQMD4Q4MICJW5HDDYPXBZZZI6", "length": 2638, "nlines": 48, "source_domain": "www.bookhungama.com", "title": "Tarzan-audiobook-part-1", "raw_content": "\nटारझन भाग १\t-\nटारझन म्हटला की माझ्या नजरेसमोर त्याची गौरकाय दणकट मूर्ती येते. आफ़्रिकेतील घनदाट जंगल व अजस्त्र प्राणीही दिसू लागतात. कमरेला व्यघ्राजीन, त्याला लटकलेला तीक्ष्ण भेदी खंजीर, डाव्या खांद्यावर लटकणारं धन्यष्य, आणि विषारी बाणाचा भाता या साहित्यानं सुसज्ज असा पिळदार शरीराचा दणकट टारझन या फ़ांदीवरुन त्या फ़ांदीवर करीत करीत जंगलातील शत्रूंच्या मागावर धावत असलेला मनःचक्षूंसमोर दिसतो. तुमच्या प्रमाणेच माझाही तो लहानपणापासूनचा हिरो. त्याच्या साहसकथा अनेक ठिकाणाहून मिळवून मी वाचल्या त्या मला खूपच आवडल्या. त्याच्या साहसकथांचे एकूण दहा भाग आम्ही प्रसिद्ध केले आहेत. तुम्हालाही ते निश्चितच आवडतील. -ग.रा.टिकेकर\nलेखक - ग. रा. टिकेकर\nअभिवाचन - चिंतामणी केळकर\nPublisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि\nRent Book: टारझन भाग १\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-news/art-society-and-society-in-general-235677/", "date_download": "2019-01-21T02:11:57Z", "digest": "sha1:36E6JKMMRY7PDE5VJ5J3TYTNGML2YSUB", "length": 28385, "nlines": 201, "source_domain": "www.loksatta.com", "title": "कलासमाज आणि मोठा समाज | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\nशशिकला यांना तुरुंगात विशेष वागणूक\nकलासमाज आणि मोठा समाज\nकलासमाज आणि मोठा समाज\nसमाजमान्य कलावंत आणि इतिहासमान्य कलावंत हे निरनिराळे असू शकतात. कलेचा इतिहास काय, हे ठरतं कलासमाजात. त्याबाहेरच्या मोठय़ा समाजाला हा इतिहास मान्य असेलच, असं नाही.. मुक्त\nसमाजमान्य कलावंत आणि इतिहासमान्य कलावंत हे निरनिराळे असू शकतात. कलेचा इतिहास काय, हे ठरतं कलासमाजात. त्याबाहेरच्या मोठय़ा समाजाला हा इतिहास मान्य असेलच, असं नाही.. मुक्त अभिव्यक्तीबद्दल विचार करताना हा भेद लक्षात घ्यायला हवाच असं मोठय़ा समाजाचा इतिहास सांगतो आहे..\n‘द्रोह’ हा शब्द फार कडक आहे आणि सोवळाही. सोवळा एवढय़ाचसाठी की, काय म्हणजे द्रोह नाही, याच्या कल्पना बऱ्याच जणांच्या मनांमध्ये कदाचित पिढय़ान्पिढय़ा घट्ट झालेल्या असल्या, तरच एखादी कृती ‘द्रोह’ ठरते. काय म्हणजे द्रोह नाही, याच्या कल्पनांना कलावंताच्या कल्पनाशक्तीचा ‘विटाळ’ सोसत नाही अजिबात. ‘भारतमातेला विवस्त्र दाखवणं, सीतामाईचा पदर ढळलेला दाखवणं यात कसली आल्येय कल्पनाशक्ती’ हा प्रश्न अखिल भारतीय स्तरावर बावनकशी सोन्यासारखा खणखणीत वाजला आणि एका वयस्कर भारतीय चित्रकाराचं प्रेतसुद्धा मायदेशात आणणं मुश्कील झालं, हा आपला सर्वाचा अगदी एकविसाव्या शतकातलाच इतिहास असल्यामुळे ‘कल्पनाशक्तीचा विटाळ’ हा शब्द गैर वाटू नये. चित्रकलेतलं ज्यांना समजतं किंवा चित्रकलेशी ज्यांचा या ना त्या प्रकारे संबंध आहे अशा भारतीय ‘कलासमाजा’पेक्षा किती तरी मोठा समाज भारतात आहे. या मोठय़ा समाजाचं कलासमाजानं ऐकलंच पाहिजे, असे प्रसंग एकदा नव्हे तर अनेकदा आलेले आहेत.\nइथे लक्षात घ्या की, आपण मघाशी द्रोहाबद्दल बोलत होतो. बंडखोरीबद्दल नव्हे. बंडखोरी वगैरे करणाऱ्या चित्रकारांचं कवतिक दृश्यकलेच्या इतिहासाला असतं. छानपैकी चित्रंबित्रं काढून, लोकांची दाद मिळवून साताठ पुस्तकांचे लेखक झालेला आणि वर विचारवंतसुद्धा ठरू घातलेला एखादा मराठी चित्रकार असतो, पण त्याला कलेचा जागतिक इतिहास मोजतच नाही. हा कलेचा इतिहास ‘कलासमाजा’तले कोणी ना कोणी लिहितात, तो इतिहास ज्यांना मान्य असतो किंवा ‘हा कलेचा इतिहास म्हणजे आपला इतिहास आहे’ असं जे मानतात, ते ‘कलासमाजा’चा भागच बनतात अनेकदा, असं भारतात तरी आहे. बाकीच्या ‘मोठय़ा समाजा’ला जागतिक कलेतिहास वगैरे माहीत नसला तरी चालतो, असं मानण्याची जनरीत भारतात गेल्या २०० वर्षांत (म्हणजे पाश्चात्त्य आधुनिक कला आपल्याकडे शिकवली जाऊ लागली, त्याच्या आधीच्या थोडय़ा आणि नंतरच्या सर्व काळात) दिसून येते. त्यामुळे उदाहरणार्थ, दिवंगत मकबूल फिदा हुसेन यांनी कलेच्या इतिहासाच्या मते कसलीच बंडखोरी केली नसेल आणि त्यांनी नुसतीच त्यांच्यापरीनं त्यांची कल्पनाशक्ती लढवून पाहिली असेल, तरी ‘यात कसली आल्येय डोंबलाची कल्पनाशक्ती’ अशी- किंवा यापेक्षा काही तरी जहाल प्रतिक्रिया देणारा मोठा समाज तयार होता. या मोठय़ा समाजाचा अर्थ फक्त ‘(धार्मिकदृष्टय़ा) बहुसंख्याक समाज’ इतका संकुचित अजिबात नाही. या मोठय़ा समाजात एका धर्माशी बांधलं जाऊच न शकणारं (मग ते खऱ्या धर्मनिरपेक्ष नेत्यांचं असो की स्यूडो सेक्युलर मुखंडांचं) सरकारही येतं. ‘कलासमाजाची बाजू घ्यायची की मोठय़ा समाजाची,’ असा अटीतटीचा प्रश्न कोणतंही सरकार/ कोणतीही सरकारी यंत्रणा ��कतर येऊच देत नाही, किंवा आला तरी तो अस्फुटच ठेवून, सरकारी यंत्रणा मोठय़ा समाजाचीच बाजू अप्रत्यक्षपणे मान्य करतात.\nहे इतकं सगळं ठरलंच असेल, तर मोठय़ा समाजाला आवडेल असाच इतिहास रचला जायला हवा होता. पण तसं तर दिसत नाही. कलासमाज (कलाबाजार, कलाव्यवहार आणि कलासंकल्पनांचा प्रदेश) जागतिक स्तरावर व्यवस्थित वाढत गेलेला असल्यानं दृश्यकलांचा इतिहास हा दृश्यकलासमाजानं ठरवलेला असतो. चित्रपटाच्या किंवा नाटय़लेखनाच्या इतिहासातही हे आहेच. उदाहरणार्थ आपल्याकडे, कालिदासापेक्षा शूद्रक मोठा, हे नाटय़लेखकांनी ठरवलेलं आहे. कालिदास म्हटल्यावर किमान दोन काव्यं अनेकांना आठवतील, शूद्रक म्हणजे मृच्छकटिकाच्या लेखकाचं टोपणनाव, याची आठवण द्यावी लागेल.. अशी त्यांची आजच्या ‘मोठय़ा समाजा’तली किंमत असली, तरी कलेतिहास रचणारे लोक ‘मोठय़ा समाजा’पेक्षा निराळे राहिल्यामुळेच मोठय़ा समाजातल्या अनेकांना ‘बोअरिंग’ वाटू शकणारे काही शब्दप्रयोग आजही आपापलं सत्त्व टिकवून आहेत : अभिव्यक्ती, सर्जनशीलता, कलासंकल्पनेला पुढे नेणं, प्रायोगिकता, कालसापेक्षता, बंडखोरी ही अशा शब्दप्रयोगांची काही उदाहरणं.\nत्या शब्दांच्या जंजाळात शिरण्यापेक्षा, आत्ता- आजकालच्या काळात कलेतिहासात शिरू पाहणाऱ्या दोन कलाकृतींची उदाहरणं आपण पाहू. या दोन कलाकृती अद्याप तरी कलेच्या इतिहासाचा भाग झालेल्या नाहीत. त्या ‘मोठय़ा समाजा’च्या कलाविषयक आडाख्यांना धक्का देणाऱ्या आहेत. पण तेवढय़ासाठी नव्हे तर कलाकृतीची कालसापेक्षता आणि प्रायोगिकता या मुद्दय़ांवर या कलाकृती कलेतिहासात स्थान मिळवू शकतात. सोबतचं चित्रं त्यापैकी एका कलाकृतीचं आहे. ब्राझीलच्या गिल व्हिसेन्ते या चित्रकाराची ‘एनिमीज’ ही ती कलाकृती, सुमारे डझनभर चित्रं मिळून बनलेली. हा चित्रसमूह ‘साओ पावलो बिएनाले’ नावाच्या द्वैवार्षिक महा-प्रदर्शनात मांडण्यात आला होता. म्हणजे मानाचं स्थान. साओ पावलो बिएनाले महत्त्वाची आहेच, कारण ही कलेच्या युरोपीय इतिहासाला आव्हान द्यायचं म्हणून सुरू झालेली, भांडवलशाहीला शरण न जाता कलेची अभिव्यक्ती होऊ शकते यावर विश्वास ठेवणारी आणि तो विश्वास गेल्या अनेक वर्षांत सार्थ ठरवणारी अशी एक संस्थाच (‘व्यक्ती नव्हे संस्था’वाल्या अमूर्त अर्थानं) बनली आहे. साओ पावलो बिएनालेचा हा संस्था-पणा गेल्या ५० वर्षांतल्या कलेतिहासानं (म्हणजेच तो इतिहास लिहिणाऱ्या कलासमाजानं) मान्य केला आहे. दुसरी कलाकृती तितकी महत्त्वाची नसेल, पण उदाहरणादाखल तिचा उल्लेख भारतीय संदर्भात अत्यावश्यक आहे. शायना आनंद, अशोक सुकुमारन् यांच्या ‘कॅम्प’ आणि ‘पद(डॉट) मा’ या कलासंघटनांची ही निर्मिती (किंवा ‘न-निर्मिती’ म्हणूया.. कारण इथं नव्यानं काहीसुद्धा निर्माण झालेलं नाही..) ‘राडिया टेप्स’ म्हणून जी दूरध्वनी-संभाषणं इंटरनेटमुळे ‘पब्लिक डोमेन’मध्ये आली, तीच संभाषणं आर्ट गॅलरीत मांडून ‘प्रेक्षकां’ना ती वाचायला आणि ऐकायला उपलब्ध करून देणं, हे या कलाकृतीचं ढोबळ वर्णन (पण कलाकृती कशी ही केवळ आर्ट गॅलरीत आली म्हणून केवळ आर्ट गॅलरीत आली म्हणून). आपण दोन्हींना सध्या तरी कलाकृतीच म्हणू.\nया दोन्ही कलाकृतींचा संबंध ‘मोठय़ा समाजाला माहीत असणाऱ्या माणसां’शी आहे. ही माणसं राजकारणाशी संबंधित आहेत (किंवा तथाकथित ‘राडिया टेप्स’मध्ये चर्चेचा विषय राजकारण हाच आहे). एरवीच्या ज्या ‘राजकीय जाणिवेच्या कलाकृती’ असतात, त्यापेक्षा या दोन्ही कलाकृती फार वेगळय़ा आहेत. पाहाताय ना सोबतच्या चित्रात एक माणूस ब्रिटनच्या राणीसाहेबांवर पिस्तूल रोखतोय. त्याच माणसानं त्याचं पिस्तूल अन्य एका चित्रात जॉर्ज डब्ल्यू. बुशच्या अगदी डोक्याला टेकवलंय. व्हॅटिकनचे राष्ट्रप्रमुख आणि ख्रिस्ती धर्मातील रोमन कॅथलिक पंथाचे सर्वोच्च अधिपती पोप (२०१० साली सोळावे बेनेडिक्ट हे या पदावर होते), इराणचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष मोहम्मद अहमदीनेजाद यांच्याहीसोबत या पिस्तूलखोर चित्रकाराची चित्रं आहेत. चित्रातला पिस्तूलधारी जो आहे, तो स्वत चित्रकार गिल व्हिसेन्ते.\n‘कलेतून हा माणूस हिंसाचाराला प्रोत्साहनच देतोय’ अशी चर्चा इंटरनेटवरल्या समाजमाध्यमांतून सुरू झाली. समाजमाध्यमं हे छोटय़ा गटांचंही हत्यार असू शकतं पण ‘मोठय़ा समाजा’ची मान्यता मिळाली तर मात्र ‘गँग्नम’, ‘कोलावेरी’च्या लाटा जगभर कुठेही येऊ शकतात. आपल्या भारतस्थ महाराष्ट्रीय मराठीभाषक समाजापर्यंत गिल व्हिसेन्तेवरली चर्चा पुरेशी पोहोचली नाही, पण इंटरनेटवर ही चित्रं पाहाताना ती चर्चादेखील सापडेलच कुणालाही.\nयाउलट, ‘यात कसली आल्येय कला’ असा प्रश्न जिच्याबद्दल निर्माण होतो, ती ‘(तथाकथित) राडिया टेप्स’वर आधारित ‘पल.. पल.. पल.. पल..’ ही नावाची कलाकृती’ असा प्रश्न जिच्याबद्दल निर्माण होतो, ती ‘(तथाकथित) राडिया टेप्स’वर आधारित ‘पल.. पल.. पल.. पल..’ ही नावाची कलाकृती आधी कोलकात्याच्या ‘एक्स्पेरिमेंटर’ या नवमाध्यम-कलेला प्राधान्य देणाऱ्या गॅलरीत, मग ‘स्कोडा प्राइझ’ नावाच्या दहा लाख रुपयांच्या पारितोषिकाच्या निवड-प्रक्रियेचा भाग म्हणून भारतभरच्या अव्वल चार प्रदर्शनांतल्या निवडक कलाकृतींचं जे प्रदर्शन भरतं, त्यात या ‘पल.. पल.. पल.. पल..’चा समावेश होता. आत्ता मुंबईच्या केमोल्ड प्रिस्कॉट रोड गॅलरीच्या सुवर्ण-महोत्सवी प्रदर्शनातही हीच कलाकृती आहे. हे तपशील मुद्दाम अशासाठी की, ‘आर्ट गॅलऱ्यांत लागणं’ ही पायरी ‘पल.. पल.. पल.. पल..’नं बऱ्याचदा गाठली आहे. तिचं कौतुकही याच पायरीवर झालेलं आहे. ‘पल.. पल.. पल.. पल..’ हा नीरा राडिया यांचा कॉलर-टोन होता. तसा तो (गॅलरीतल्या या कलाकृतीच्या श्राव्य भागातून) ऐकूही येतो. भिंतीवरल्या फ्रेमांमध्ये ‘ए-४ साइझ’च्या कागदांवर या राडिया-संभाषणाचा काही भाग उतरवून घेऊन टाइप केलेल्या स्वरूपात पाहायचा, फोन उचलून टेपमधले आवाज ऐकायचे, अशी या कलाकृतीची रचना आहे आणि ‘साउंड आर्ट’च्या व्याख्येत ती चपखल बसते आहे.\nपण.. पण.. पण.. पण.. मोठय़ा समाजाला या कलाकृती ‘कलाकृती’ म्हणून पटणार आहेत का या कलाकृतींनी अगदी निक्षून, मोठय़ा समाजात चर्चेचा विषय ठरलेल्या राजकारणाची याद जागवली आहे. गिल व्हिसेन्तेची कलाकृती पाहिल्यावर आपल्याकडे विजय तेंडुलकरांचं ‘.. तर मोदींना गोळी घालेन’ हे जे विधान तेंडुलकरांची छीथू करण्यासाठी पुरेसं असल्याचा जो माहौल खडम झाला होता, त्याचीही आठवण देणारं ठरू शकतं.\nनाही झाली आठवण, तर मोठा समाज जिंकला. तो तसाही जिंकत असतो नेहमीच. पण म्हणून ‘कलासमाज हरला’ असं होत नसतं.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nजीवन रणधीर यांचे निधन\nनवोदितांच्या चित्रांसाठी ‘ऑनलाइन’ आर्ट गॅलरी\nकलावंताने लेखन करणे आवश्यक – डॉ. जब्बार पटेल यांचे मत\nव्हिडीओ कलाकारांसाठी यूटय़ूबकडून हक्काची जागा\nमूर्तिकारांना दिलेल्या नोटिसा मागे\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nआजचे राशीभविष्य, सोमवार, २१ जानेवारी २०१९\nपोट भरण्यासाठी मी एकेकाळी कोथिंबीरसुद्धा विकली; नवाजुद्दीनने सांगितल्या संघर्षाच्या आठवणी\nसारा अली खानमुळे बोनी कपूर यांना सतावतेय 'ही' चिंता\n'फक्त कधी आणि कुठे ते सांग'; सारासोबत डेटला जाण्यास कार्तिक आर्यन तयार\nतुझं करिअर उद्ध्वस्त करू, सेटवर जाळपोळ करू; करणी सेनेची कंगनाला धमकी\nमी नायक नाही, कलाकार आहे..\nसंविधान बदलणार हा विरोधकांचा अपप्रचार\nसत्तेचे केंद्रीकरण की महाआघाडी\nअदलाबदलीच्या जागांवरून महाआघाडीत तिढा\n.. तर रिझव्‍‌र्ह बँकेचा गव्हर्नर नामधारी होईल\nराष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांचे विजेते केंद्र सरकारच निवडणार\nभाजपच्या राजवटीत अर्थव्यवस्था मजबूत\nपंधरा वर्षांनी रेल्वेत पुन्हा कुल्हडचा वापर\nस्वप्निल जोशीला भेटण्याची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/MLA-beneficiary-type-fourth-list-was-stopped/", "date_download": "2019-01-21T01:24:50Z", "digest": "sha1:QZF2H4N2KDQTYLYFTXUTZONZJ2IRUCEM", "length": 9002, "nlines": 49, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आमदार लाभार्थी प्रकाराने चौथी यादी थांबविली | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › आमदार लाभार्थी प्रकाराने चौथी यादी थांबविली\nआमदार लाभार्थी प्रकाराने चौथी यादी थांबविली\nकर्जमाफी माहितीच्या घोळात शिवसेनेचे कोल्हापूर जिल्ह्यातील आमदार प्रकाश आबिटकर प्रोत्साहन अनुदानाचे लाभार्थी ठरले. त्याचे पडसाद शुक्रवारी विधीमंडळ अधिवेशनात जोरदार उमटले. शासनाने हा प्रकार गांभीर्याने घेतला आहे. कर्जमाफी, प्रोत्साहन अनुदानासाठी पात्र शेतकर्‍यांची चौथ्या टप्प्यातील यादी शासनाने थांबविण्याची सुचना बँकाना दिली आहे. सांगली जिल्हा बँकेला ही सुचना आली आहे. चौथ्या टप्प्यातील यादी शासनाकडून तपासून येणार आहे. त्यानंतर लाभाच्या रकमा शेतकर्‍यांच्या खात्यावर वर्ग होतील.\nछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफी, प्रोत्साहन अनुदान व ओटीएस लाभासाठी आमदार, खासदार अपात्र आहेत. मात्र आमदार आबिटकर यांचे नाव प्रोत्साहन अनुदानाच्या यादीत आल्याने व त्यांच्या बँक खात्यावर अनुदानाची 25 हजार रुपये जमा झाल्याने कर्जमाफीच्या माहिती डाटामधील गफलती, त्रुटी, चुका समोर आल्या आहेत. विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात याचे जोरदार पडसाद उमटले. सरकारी कर्मचारी, शिक्षकही अपात्र आहेत. मात्र त्यांचीही काही नावे कर्जमाफीच्या पात्र यादीत असल्याचे आरोप झाले.\nदरम्यान शासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. कर्जम���फी, प्रोत्साहन अनुदानाच्या चौथी यादीनुसारचे लाभ संबंधित शेतकर्‍यांच्या खात्यावर वर्ग करण्याची कार्यवाही थांबविण्याच्या सुचना बँकांना दिल्या आहेत. तशी सुचना सांगली जिल्हा बँकेलाही आली आहे.\nकर्जमाफी, प्रोत्साहन अनुदान, ओटीएस लाभासाठी पात्र शेतकर्‍यांनी ‘ग्रीन लिस्ट’ बँकेला यादी आल्यानंतर विकास सोसायटीनिहाय यादी तयार केली जाते. ही यादी विकास सोसायट्यांना पाठविली जाते. त्याठिकाणी शहानिशा करून ‘जमा-खर्च’ केला जातो. त्यानंतर बँकेकडून कर्जमाफी/अनुदानाची रक्कम विकास सोसायटीकडे वर्ग होते. त्यानंतर पात्र लाभार्थी शेतकर्‍याला लाभ दिला जातो.\nकर्जमाफी, प्रोत्साहन अनुदान, ओटीएस लाभाची चौथ्या टप्प्यातील यादी जिल्हा बँकेला बुधवारी (दि. 13) मिळाली. या यादीत 22 हजार शेतकर्‍यांचा समावेश होता. त्यानंतर गुरूवारी दुरुस्त यादी आली. दुरुस्त यादीत कर्जमाफी व ओटीएसचे 2 हजार 84 शेतकरी वगळले आणि प्रोत्साहन अनुदानाचे 9 हजार 458 शेतकरी वाढले. या चौथ्या टप्प्यातील दुरुस्त यादीनुसार कर्जमाफी, प्रोत्साहन अनुदानाचे लाभ देण्याची कार्यवाही सुरू झाली होती. मात्र ‘आमदार आबिटकर लाभार्थी’ प्रकार चव्हाट्यावर आला. विधीमंडळात पडसाद उमटले. शासनाने हा प्रकार गांभिर्याने घेतला आहे. चौथ्या याद्यातील लाभार्थींना लाभ देण्याची कार्यवाही थांबविण्याची सुचना शासनाकडून आली आहे. चौथ्या टप्प्यातील ही यादी शासनस्तरावरून तपासून येणार आहे. कोणाही अपात्र व्यक्तीला कर्जमाफी अथवा प्रोत्साहन अनुदानाचा लाभ होऊ नये याची दक्षता घेतली जाणार आहे.\nनोकरीचे आमिष दाखवून युवतीला ७५ हजारांचा गंडा\nत्या वधू-वर सूचक केंद्रास ठोकले टाळे\nयेळापूरचा विद्यार्थी अपघातात ठार\nसांगलीत गावठी कट्टा जप्त\nसांगलीत युवकावर गुप्तीने हल्ला\nअ‍ॅड. बी.एस. पाटील जीवनाचे सार जाणणारे अंतर्यामी\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच\nदीड महिन्यापासून मागासवर्गीय आयएएस पोस्टिंगच्या प्रतीक्षेत\nविरोधकांची आघाडी भ्रष्टाचाराची : मोदी\nतलासरी, डहाणू भूकंपाने पुन्हा हादरले\nविश्‍वासघात करणार्‍यांना मदत नाही : आ. सतेज पाटील\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच\nदीड महिन्यापासून मागासवर्गीय आयएएस पोस्टिंगच्या प्रतीक्षेत\nतलासरी, डहाणू भूकंपाने पुन्हा हादरले\nवि��ानतळावरील फलकावर महाराजांचे नाव झळकले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/bank-theft-in-satara/", "date_download": "2019-01-21T01:19:43Z", "digest": "sha1:ZNLRX5M7UUVNCEORAI5AKEGH35LE626S", "length": 5004, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " साताऱ्यात बँकेत रोकडवर डल्ला | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › साताऱ्यात बँकेत रोकडवर डल्ला\nसाताऱ्यात बँकेत रोकडवर डल्ला\nसातारा शहरातील एका बँकेतून अज्ञाताने बँकेचा कर्मचारी असल्याचे सांगून खात्यामध्ये पैसे भरुन देतो, असे सांगून ४९ हजार रुपयांची चोरी केली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बँकेमध्ये तिर्‍हाईत व्यक्ती घुसून थेट पैशांवर डल्ला मारु लागल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.\nयाबाबत प्राथमिक माहिती अशी, महेंद्र निकम (रा. सातारा) हे सोमवारी सकाळी जिल्हा शासकीय रुग्णालय परिसरातील एका बँकेत पैसे भरण्यासाठी गेले होते. पैसे भरण्यासाठी स्लिप पाहत असतानाच एक अनोळखी व्यक्ती त्यांच्याजवळ गेली. निकम यांच्याकडे चौकशी करत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. यावेळी निकम अज्ञाताला काय हवे आहे असे विचारताच अज्ञाताने थेट बँकेचा कर्मचारी असल्याचे सांगून तुम्हाला मदत करतोय असे सांगितले, अशाप्रकारे विश्वास संपादन करुन पैसे भरण्यासाठी स्लिप भरुन दिल्यानंतर अज्ञाताने फसवणूक करुन जबरदस्तीने निकम यांचे ४९ हजार रुपये चोरुन नेले.\nअज्ञाताने पैसे बँकेत न भरता तो घेवून पळत जात असताना महेंद्र निकम यांनी आरडाओरडा केला. मात्र संशयिताने तेथून पळ काढला. अचानक घडलेल्या या घटनेने बँकेसह परिसरात खळबळ उडाली. तत्काळ या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक माहिती घेवून तक्रारदार यांना शहर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यास सांगितले.\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच\nदीड महिन्यापासून मागासवर्गीय आयएएस पोस्टिंगच्या प्रतीक्षेत\nविरोधकांची आघाडी भ्रष्टाचाराची : मोदी\nतलासरी, डहाणू भूकंपाने पुन्हा हादरले\nविश्‍वासघात करणार्‍यांना मदत नाही : आ. सतेज पाटील\nआरक्षण बदलांमुळे यंदा महाविद्यालयीन प्रवेशाचा पेच\nदीड महिन्यापासून मागासवर्गीय आयएएस पोस्टिंगच्या प्रतीक्षेत\nतलासरी, डहाणू भूकंपाने पुन्हा हादरले\nविमानतळावरील फलकावर महाराजांचे नाव झळकले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/notice-doctor-nehru-hospital-109437", "date_download": "2019-01-21T02:14:24Z", "digest": "sha1:3VKSWQ5IZMUB3JKRVRKIWSH5V4YQQ6OV", "length": 11656, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Notice to doctor at Nehru Hospital नेहरू रुग्णालयातील डॉक्‍टरला नोटीस | eSakal", "raw_content": "\nनेहरू रुग्णालयातील डॉक्‍टरला नोटीस\nशुक्रवार, 13 एप्रिल 2018\nपुणे - उपचार करण्याऐवजी दुसऱ्या रुग्णालयात जा, असे सांगणे कमला नेहरू रुग्णालयातील एका डॉक्‍टराच्या अंगाशी आले आहे. आरोग्य प्रमुख अंजली साबणे यांनी संबंधित डॉक्‍टरला कारणे दाखवा नोटीस बजावली असल्याचे सांगितले.\nपुणे - उपचार करण्याऐवजी दुसऱ्या रुग्णालयात जा, असे सांगणे कमला नेहरू रुग्णालयातील एका डॉक्‍टराच्या अंगाशी आले आहे. आरोग्य प्रमुख अंजली साबणे यांनी संबंधित डॉक्‍टरला कारणे दाखवा नोटीस बजावली असल्याचे सांगितले.\nमहापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयाला टिळक यांनी काल अचानक भेट दिली. या वेळी एका गरोदर महिलेला भूलतज्ज्ञ नसल्यामुळे ससून रुग्णालयात जा, असे डॉक्‍टरांकडून सांगण्यात आले होते. या महिलेची आज प्रसूती झाली. सीजरिंग करण्याची गरज पडली नाही. त्यामुळे कमला नेहरू रुग्णालयातील डॉक्‍टरांकडून टाळाटाळ करण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले होते. आज यासंदर्भात आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची महापौरांनी बैठक घेत खात्याच्या कारभाराचे वाभाडे काढले. त्या वेळी डॉ. साबणे यांनी ही माहिती दिली.\nमहापौर म्हणाल्या, \"\"रुग्णालयाची स्वच्छता, डॉक्‍टरांची संख्या; तसेच दररोज येणाऱ्या रुग्णांचे रेकॉर्ड ठेवण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. ज्या डॉक्‍टरांनी काल हलगर्जीपणा केला, त्यांच्यावर कारवाई करावी, अशा सूचना आरोग्य प्रमुखांना दिल्या आहेत.''\n\"सॅनटरी पॅड'चा वापर दुप्पट, विल्हेवाट शून्य\nनागपूर : सध्या स्वच्छता सर्वेक्षणात महापालिका गुंतले असले तरी गेल्या काही वर्षात वाढलेल्या सॅनिटरी पॅड व डायपरच्या विल्हेवाटीकडे दुर्लक्ष झाल्याचे...\nउमरगा ते तिरुपतीपर्यंत सायकल प्रवास\nउमरगा - येथील बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रशांत मोरे, सहशिक्षक अनिल मदनसुरे यांनी तीन दिवसांत ८०० किलोमीटर अंतरापर्यंत सायकल प्रवास करून तिरुपती बालाजीचे...\n‘पॉवर योगा’ आणि मर्यादित खाणं (संदीप कुलकर्णी)\nसध्या माझा जास्त भर ‘पॉवर योगा’वरच आहे. इतर कोणत्याही प्रकारचा व्यायाम केला तर��� मी योग करणं कधीच सोडत नाही. ‘नियमित व्यायाम करा, योग करा आणि खाण्यावर...\nबालमृत्यूच्या जोखडातून वावर-वांगणी मुक्त\nमोखाडा : सन 1992 - 93 साली त्यावेळी मोखाड्यात असलेल्या वावर-वांगणी येथे 125 हुन अधिक कुपोषण आणि भूकबळीने बालमृत्यू झाल्याच्या...\nदीर्घकाळ बसण्याने अकाली मृत्यूचा धोका\nवॉशिंग्टन : सतत बसून राहण्यामुळे अकाली मृत्यू येण्याचा धोका असतो. त्यामुळे बैठे काम करताना काही ठराविक वेळी उठून शारीरिक हालचाली करणे आवश्‍यक...\nकुंभमेळ्यात भाविकांना मोफत आरोग्य सेवा\nप्रयागराज : भक्तिमय वातारणातील कुंभमेळ्यात भाविक, साधुगणांना वैद्यकीय सुविधा देण्यासाठी नारायण सेवा संस्थान (एनएसएस) या समाजसेवी संस्थेने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/flask/peacocks+flask-price-list.html", "date_download": "2019-01-21T01:40:22Z", "digest": "sha1:7GS2FIMHCUVC3LJAO6ZIQ65ALGKGZ47C", "length": 12555, "nlines": 272, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "पेयकॉसिक्स फ्लास्क किंमत India मध्ये 21 Jan 2019 वरसूची | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nIndia 2019 पेयकॉसिक्स फ्लास्क\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nपेयकॉसिक्स फ्लास्क दर India मध्ये 21 January 2019 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 2 एकूण पेयकॉसिक्स फ्लास्क समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट��ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन पेयकॉसिक्स स आयरिश 1200 M&L फ्लास्क सिल्वर आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Homeshop18, Indiatimes, Naaptol, Snapdeal, Shopclues सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी पेयकॉसिक्स फ्लास्क\nकिंमत पेयकॉसिक्स फ्लास्क आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन पेयकॉसिक्स स कोला 1800 M&L फ्लास्क सिल्वर Rs. 1,350 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.968 येथे आपल्याला पेयकॉसिक्स स आयरिश 1200 M&L फ्लास्क सिल्वर उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nदर्शवत आहे 2 उत्पादने\nपेयकॉसिक्स स कोला 1800 M&L फ्लास्क सिल्वर\nपेयकॉसिक्स स आयरिश 1200 M&L फ्लास्क सिल्वर\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/maharashtra-regional-parties-come-together-120997", "date_download": "2019-01-21T01:45:49Z", "digest": "sha1:TARHXXUIZJ3HFE77CWBJR27GENUAD4CN", "length": 16774, "nlines": 195, "source_domain": "www.esakal.com", "title": "Maharashtra Regional parties come together राज्यात महाआघाडीची जुळवाजुळव | eSakal", "raw_content": "\nशनिवार, 2 जून 2018\n​कॉंग्रेस 42 भाजप 122 शिवसेना 63\nबहुजन विकास आघाडी 3\nअपक्ष आणि अन्य 17\nपुणे - देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींना रोखण्यासाठी विरोधकांची मोट बांधण्याचे आडाखे रचले जात असतानाच, राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नमविण्याकरिता प्रादेशिक पक्षांची जुळवाजुळव करून \"महाआघाडी'चा प्रयोग राबविण्याच्या हालचाली सुरू आहेत. राज्यातील भाजपप्रणीत महायुतीला खिंडार पाडण्याचा विरोधकांचा डाव आहे.\nदुसऱ्या बाजूला पोटनिवडणुकांत भाजपची पीछेहाट होत असल्याने महायुतीतील घटक पक्षही धास्तावले असून, आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत अधिक जागांची मागणी करून भाजपची कोंडी करण्याची त्यांची चाल आहे. त्या पार्श्‍वभूमीवर \"महायुती'ला लगाम घालण्यासाठी \"महाआघाडी' हाच रामबाण उपाय ठरण्याची आशा विरोधकांना आहे.\nपोटनिवडणुकांत भाजपची पीछेहाट झाल्याने विरोधकांना बळ मिळाले. पालघरमधील शिवसेनेची झुंज आणि भंडारा- गोंदियात राष्ट्रवादी- कॉंग्रेसला मिळालेल्या यशामुळे दोन्ही कॉंग्रेसमध्ये आनंदाचे वातावरण आहे. भाजपविरोधातील शिवसेनेची आक्रमकताही वाढली आहे. त्यामुळे समविचारी पक्ष एकत्र आल्यास भाजपचा विजयी वारू रोखणे शक्‍य असल्याचे विरोधकांना आता मनोमन पटले आहे. त्यातून, डाव्यांसह समविचारी पक्षांनी आता खबरदारी घेण्याची अपेक्षा राज्याच्या राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. त्यामुळे महायुतीतील घटक पक्षांशी जवळीक करून त्यांना आपल्या तंबूत ओढण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीचे नेते करीत आहेत. त्यानुसार काही पक्षांच्या नेत्यांशी प्राथिमक चर्चा झाल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी सांगितले होते.\nमहायुतीतून खासदार राजू शेट्टींची स्वभिमानी शेतकरी संघटना बाहेर पडली असून, शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे नाराज आहेत. तर, महायुतीतील अन्य घटक पक्ष अधिक जागा पदरात पाडून घेण्यावर ठाम राहतील, त्यामुळे भाजपची अडचण होण्याची शक्‍यता आहे. या साऱ्या राजकीय साठमारीचा फायदा घेत महाआघाडी मजबूत करण्याच्या हालचाली होणार असल्याचे स्पष्ट आहे.\nसत्ता मिळविण्यासाठी नव्हे, तर राज्यातील लोकांना न्याय देण्यासाठी भाजपला सत्तेवरून खाली खेचले पाहिजे. त्यासाठी समविचारी पक्षांनी एकत्र येऊन संघर्ष केला पाहिजे. त्याला लोकांची साथ मिळेल. लोकांच्या प्रश्‍नांवर विचार जुळणाऱ्या पक्षांची मोट बांधू. काही पक्षांशी चर्चा केली असून, आपापल्या वरिष्ठ नेत्यांशी बोलून निर्णय घेऊ, असे त्यांनी कळविले आहे.\n- अजित पवार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते\nजातीयवादी पक्षांना सत्तेपासून लांब ठेवण्यासाठी नेहमीच पुढे येऊ. केंद्रात आणि राज्यात काही पक्षांना एकत्र आणण्याचा आमच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचा प्रयत्न आहे. त्यानुसार समविचारी पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करू.\n- अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष, कॉंग्रेस\nमाझा पक्ष भाजपसोबत आहे. अन्य पक्षांबरोबर जाण्याचा विचार नाही. पण, आगामी लोकसभा निवडणुकीत \"रासप'ला सात जागा हव्यात. विधानसभेलाही अधिक जागांची मागणी असेल, तसा आमचा आग्रह आहे.\n- महादेव जानकर, अध्यक्ष, रासप\nभाजपला रोखणे हाच माझ्या पक्षाचा अजेंडा आहे, त्यासाठी देशपातळीवर शेतकरी संघटनांना एकत्र आणत आहोत. पुढील निवडणुकांत भाजपविरोधात राहू. शिवसेना सत्तेतून बाहेर पडल्यास शिवसेनेसोबत जाऊ. शेतकऱ्यांना न्याय देणाऱ्या अन्य काही पक्षांशी चर्चा करू.\n- राजू शेट्टी, अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना\nदुष्काळात पाणी योजनांना घरघर\nदुष्काळाने थैमान घातले असताना, राज्यातील ग्रामीण पाणीपुरवठा योजनांना घरघर लागली आहे. त्यामुळे टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची नामुष्की सरकारप्रमाणेच...\nआपल्या पक्षाची दिल्लीपासून गल्लीपर्यंत एकछत्री सत्ता असावी, असे प्रत्येक राजकीय पक्षाला वाटत असते. त्यासाठी ते सतत प्रयत्नशीलही असतात. परंतु, वाटेल...\nकॉंग्रेसकडून डॉ. आंबेडकरांच्या नावाने मते घेण्याचेच काम : राजनाथ सिंह\nनागपूर : गेल्या साडेचार वर्षांत मोदी सरकारने आपल्या कृतीतून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत असलेली आस्था दाखविली. कॉंग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे...\n'राज्यसरकारला पंतप्रधानांकडून काडीचीही किंमत नाही'\nगोवा- राज्यातील खाणी सुरू करण्याचे आश्वासन देत भाजप सरकारने खाण अवलंबितांना गेले अकरा महिने झुलवत ठेवून फसवणूक केली. पंतप्रधानांची भेट मिळत नाही...\nइतिहासाचा साक्षीदार आणि भविष्याची ऊर्जा\nमुंबई - राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय हे इतिहासाचे साक्षीदार आणि भविष्याची ऊर्जा आहे. या संग्रहालयामुळे प्राचीनतेचा मान राखला गेला असून, इतिहासाची...\nरस्त्यावरच लावले शेतकऱ्यांच्या मुला-मुलींचे लग्न\nनागपूर : संपूर्ण कर्जमुक्ती व दुष्काळग्रस्तांना हेक्‍टरी पन्नास हजारांची मदत यासह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने \"कर्जाची वरात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-04/segments/1547583745010.63/wet/CC-MAIN-20190121005305-20190121031305-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}